diff --git "a/data_multi/mr/2019-04_mr_all_0119.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2019-04_mr_all_0119.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2019-04_mr_all_0119.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,684 @@ +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+044+se.php", "date_download": "2019-01-18T11:44:17Z", "digest": "sha1:VW34SJR5PSUC2JC33MXVAVSXPPFB4NPY", "length": 3486, "nlines": 16, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 044 / +4644 (स्वीडन)", "raw_content": "क्षेत्र कोड 044 / +4644\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nक्षेत्र कोड 044 / +4644\nक्षेत्र कोड: 044 (+4644)\nशहर/नगर वा प्रदेश: Kristianstad\nक्षेत्र कोड 044 / +4644 (स्वीडन)\nआधी जोडलेला 044 हा क्रमांक Kristianstad क्षेत्र कोड आहे व Kristianstad स्वीडनमध्ये स्थित आहे. जर आपण स्वीडनबाहेर असाल व आपल्याला Kristianstadमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. स्वीडन देश कोड +46 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Kristianstadमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +4644 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनKristianstadमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +4644 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 004644 वापरू शकता.\nक्षेत्र कोड 044 / +4644\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/bhimashankar-wildlife-sanctuary-45402", "date_download": "2019-01-18T12:16:15Z", "digest": "sha1:ROQRYDCMOT3EHO7KPPYL33Y6DE7IIX74", "length": 13874, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Bhimashankar Wildlife Sanctuary भीमाशंकर अभयारण्यातील पाणवठे आटले | eSakal", "raw_content": "\nभीमाशंकर अभयारण्यातील पाणवठे आटले\nमंगळवार, 16 मे 2017\nभोरगिरी - भीमाशंकर अभयारण्यात जंगली प्राण्यांसाठी असलेले बहुतांश पाणवठे कडक उन्हाने आटले असून, प्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी स्थलांतर करावे लागत आहे.\nखेड तालुक्‍यातील भीमाशंकर ते वांद्रे या दरम्यान सह्याद्रीच्या पर्वत रांगांचे दहा किलोमीटरचे अंतर आहे. या भागात करप, कारवी या झाडांबरोब�� जंगली वनस्पतींची घनदाट झाडी आहे.\nपावसाळ्यात येथे सुमारे तीन हजार मिमी इतका पाऊस पडतो. मात्र खडकांच्या भौगोलिक रचनांमुळे पावसाळ्यात पाणी वाहून जाते, तर उन्हाळ्यात जमिनीत मुरते. दाट जंगल वस्तीमुळे या भागात शेकरू, भेकर, सांबर, रानडुक्कर, ससे तसेच माकडांची वस्ती आहे.\nभोरगिरी - भीमाशंकर अभयारण्यात जंगली प्राण्यांसाठी असलेले बहुतांश पाणवठे कडक उन्हाने आटले असून, प्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी स्थलांतर करावे लागत आहे.\nखेड तालुक्‍यातील भीमाशंकर ते वांद्रे या दरम्यान सह्याद्रीच्या पर्वत रांगांचे दहा किलोमीटरचे अंतर आहे. या भागात करप, कारवी या झाडांबरोबर जंगली वनस्पतींची घनदाट झाडी आहे.\nपावसाळ्यात येथे सुमारे तीन हजार मिमी इतका पाऊस पडतो. मात्र खडकांच्या भौगोलिक रचनांमुळे पावसाळ्यात पाणी वाहून जाते, तर उन्हाळ्यात जमिनीत मुरते. दाट जंगल वस्तीमुळे या भागात शेकरू, भेकर, सांबर, रानडुक्कर, ससे तसेच माकडांची वस्ती आहे.\nया प्राण्यांसाठी वनविभागाने ठिकठिकाणी तळी खोदली आहेत. यंदा कमळजामाता तळे, पिप्रावणे तळे आणि कारवीचे तळे ही मे महिन्यातच आटली आहेत. या तळ्यात मोठ्या प्रमाणात गाळ असल्याने पाण्याचे प्रमाणही कमी होते.\nप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. त्यांना भोरगिरी, खरपूड या भागात जाऊन पाणी शोधावे लागत आहे. या प्रकारामुळे त्यांच्या जिवाला धोका संभवतो. जंगलाच्या डोंगरमाथ्यावरील झाडेझुडपेही तीव्र उष्णतेने सुकली आहेत. या भागात अद्याप वळीवाचा पाऊस झालेला नाही.\n‘‘यंदा पाण्याची खूपच वाईट परिस्थिती आहे. येथील तळ्यातील गाळ काढून खोल व रुंद करण्याची गरज आहे. सध्या पाणवठ्यांच्या संख्येत वाढ करणे गरजेचे आहे. वनखात्याने तातडीने वेळवळी परिसरातील काही तळ्यात टॅंकरने पाणी सोडले, तर प्राणी येथेच थांबून राहतील व त्यांचे प्राण वाचतील. महसूल व वनविभागाच्या वतीने रोटरी क्‍लबच्या साह्याने येथे बंधारा बांधण्याचा निर्णय झाला असून, त्याचा ग्रामस्थ व वन्य प्राण्यांना फायदा होईल,’’ असे वेळवळीचे सुभाष डोळस यांनी सांगितले.\n#PublicProperty मनसेकडून सिंचन भवनात तोडफोड\nपुणे - मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी पाणीपुरवठ्याबाबत आश्‍वासन देऊनही जलसंपदा विभाग पुणेकरांच्या भावनांशी खेळत आहे. जलसंपदा विभाग ठोस निर्णय घेत...\nमहापौर बंगल्यात आवर��आवर सुरू\nमुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी दादरमधील शिवाजी पार्क येथील महापौर बंगला रिकामा केला जात आहे. त्यासाठी महापौर विश्‍...\nदगड फोडून पोट भरणारं गाव\nमरवडे (जि. सोलापूर) - भयाण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे अनेकांकडून रोजी-रोटीसाठी स्थलांतर करण्याचा सोयीस्कर मार्ग स्वीकारला जात आहे. या...\nशहरात पाणीटंचाई; सिंहगड रस्ता जलमय\nसिंहगड रस्ता - दांडेकर पूल कालवा फुटीच्या आठवणी ताज्या असतानाच सिंहगड रस्ता परिसराने गुरुवारी पुन्हा जलप्रलयाचा थरकाप अनुभवला. खडकवासलातून पर्वती...\nभय इथले संपत नाही... (व्हिडिओ)\nसिंहगड रस्ता - कालवा, जलशुद्धीकरण केंद्रामुळे सिंहगड रस्ता परिसरात खालच्या भागातील रहिवाशांच्या मनावर भीतीची टांगती तलवार कायम असल्याचे आजच्या घटनेने...\nवसतिगृह तपासणीत साडेतीन हजार विद्यार्थी कमी\nबीड - जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांच्या पाल्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या हंगामी वसतिगृहांच्या शनिवारी दहा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/ashwini-bindre-gore-murder-case-family-has-doubt-on-govt-the-way-they-handling-it/", "date_download": "2019-01-18T11:22:47Z", "digest": "sha1:RNRT7WS4O6RA5KRXF3YGKRFNWFH533YW", "length": 20013, "nlines": 259, "source_domain": "www.saamana.com", "title": "महिलेला मारण्यात कसलं पुरुषत्व? अश्विनी बिंद्रे यांच्या वडिलांना अश्रू अनावर | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमंत्रालयासमोर पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न\nरायगड जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन\nनैसर्गिक कारणांमुळे कोणतीही संस्था अडचणीत येत नाही – शेखर चरेगावकर\nमामाचे गाव आदर्श करण्याचा भाच्याने केला संकल्प\nकश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर ह���ड ग्रेनेडचा हल्ला\nदिल्लीतील प्रदूषित हवेमुळे ब्रेन डॅमेजचा धोका\nकुंभ मेळा आणि प्रवासी भारतीय संमेलन म्हणजे नौटंकी, कॅबिनेट मंत्र्याचे वादग्रस्त…\nआत्तापर्यंत 51 महिलांनी केला शबरीमला मंदिरात प्रवेश, केरळ सरकारची माहिती\nजम्मू-कश्मीरमध्ये स्फोट, सुरक्षेत वाढ\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nLive #AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nऑस्ट्रेलियन कर्णधार फिंच बळीचा बकरा, भुवनेश्वरची अनोखी हॅटट्रीक\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\nआजचा अग्रलेख : शिवस्मारकाचा छळ\nठसा : डॉ. अनिल अवचट\nलेख : बालमनाच्या जडणघडणीसाठी ‘चित्रकला’ हवी\nआजचा अग्रलेख : घोषणांचा ‘मोसम’\n– सिनेमा / नाटक\nकरणी सेनेला कंगनाचे राजपुती बाण्यात उत्तर\nमला महाराष्ट्राची संस्कृती फार आवडते – कोरिओग्राफर एम. सुधाकर\n‘सर्व लाईन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nआठवडाभर आधीच साजरा होणार ‘शिमगा’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nमहिलेला मारण्यात कसलं पुरुषत्व अश्विनी बिंद्रे यांच्या वडिलांना अश्रू अनावर\nसाहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी-बिंद्रे गोरे हत्याकांड प्रकरणी सुरू असलेल्या तपासावर त्यांच्या कुटुंबीयांनी शंका व्यक्त केली आहे. अश्विनी यांचे भाऊ आनंद बिंद्र आणि त्यांचे पती राजू गोरे यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भातील माहिती मीडियाला दिली. तर अश्विनी यांच्या वडिलांना बोलताना अश्रू अनावर झाले. एखाद्या महिलेला मारण्यात कसलं पुरुषत्व, असा सवालही त्यांनी यावेळी केला.\nअश्विनी यांच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की ज्या पद्धतीने सरकार हे प्रकरण हाताळत आहे, त्यावरून सरकारवर शंका येते. पहिले कारण म्हणजे हे हत्याकांड बाहेर आल्यापासून मुख्यमंत्री ते वरिष्ठ पोलीस अधिकारी कुणीही कुटुंबीयांची भेट घेतली नाही. तसेच पोलिसांच्या तपासाच्या दिरंगाईबाबत शासनस्तरावर ऑगस्ट २०१६मध्ये निवेदन दिले, त्या निवेदनाचे काय झाले याचे साधे उत्तर देखील आपल्याला मिळाले नसल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. ९ जानेवारी २०१८ रोजी मुख्यमंत्र्यांना भेटण्यास गेलो असता ते सचिवांकडे बोट दाखवून निघून गेले, असेही कुटुंबीयांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे. तसेच ज्या अधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपत आला आहे, त्यांची नियुक्ती या तपासासाठी करण्यात येते आणि उच्च न्यायालय जोपर्यंत आदेश देत नाही तोपर्यंत तपास पुढे जात नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. सरकारच्या अशा धोरणांमुळे त्यांच्या तपासाच्या हेतूवर शंका निर्माण होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.\nतसेच त्यांनी सरकारकडे मागण्याही केल्या आहेत. यामध्ये सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा, अशी मागणी प्रामुख्याने करण्यात आली आहे. कारण पोलीस अधिकारी पुराव्यांची छेडछाड करू शकतात, साक्षीदारांवर दबाव टाकू शकतात, असा त्यांचा संशय आहे. सोबतच सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी देखील मागणी कुटुंबीयांनी केली आहे.\nएसीपी संगीता शिंदे-अल्फान्सो यांची नियुक्ती ही तपास पूर्ण होऊन चार्जशीट दाखल होईपर्यंत असणे गरजेच आहे, असं देखील त्यांनी म्हटले आहे. यासोबतच सदर तपासात आरोपीचा भाऊ संजय कुरूंदकर हा ढवळाढवळ करत आहे, त्यावर कारवाईचे आश्वासन देऊनही कारवाई करण्यात आलेली नाही, तेव्हा ही कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे.\nअश्विनी यांच्या वडिलांना अश्रू अनावर, पाहा काय म्हणाले\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागील‘कान्स’ चित्रपट महोत्सवात #505′ या मराठी लघुपटाची निवड\nपुढीलराजस्थानात विद्यार्थिनींना कॉलेजमध्ये जीन्स घालण्यावर ब��दी\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमंत्रालयासमोर पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न\nकश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर हँड ग्रेनेडचा हल्ला\nकरणी सेनेला कंगनाचे राजपुती बाण्यात उत्तर\nमंत्रालयासमोर पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न\nकश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर हँड ग्रेनेडचा हल्ला\nकरणी सेनेला कंगनाचे राजपुती बाण्यात उत्तर\nदिल्लीतील प्रदूषित हवेमुळे ब्रेन डॅमेजचा धोका\n‘सर्व लाईन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nआठवडाभर आधीच साजरा होणार ‘शिमगा’\n‘मी पण सचिन’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nकुंभ मेळा आणि प्रवासी भारतीय संमेलन म्हणजे नौटंकी, कॅबिनेट मंत्र्याचे वादग्रस्त...\n‘लकी’च्या गाण्यावर अभिनेता जितेंद्र यांनी केला डान्स\n‘पारधाड ‘सिनेमाचा पोस्टर ट्रेलर सोहळा संपन्न\nऑस्ट्रेलियन कर्णधार फिंच बळीचा बकरा, भुवनेश्वरची अनोखी हॅटट्रीक\n१५० फुट उंचीचा राष्ट्रध्वज हा लातूरकरांच्या देशभक्तीचे प्रतीक – विनोद तावडे\nमराठी कलाकार स्वातंत्र्य सेनानींच्या रुपात, पाहा ‘वंदे मातरम 2019’ दिनदर्शिका\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/three-women-constable-injured-while-practicing-with-gun/", "date_download": "2019-01-18T12:27:24Z", "digest": "sha1:GSUHIFWRLQBUCKB6XXOGYCICGHLM363G", "length": 17338, "nlines": 256, "source_domain": "www.saamana.com", "title": "सराव करताना पिस्तुलातून गोळी सुटून तीन महिला कॉन्स्टेबल जखमी | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nफुले दांपत्याला ‘भारतरत्न’ मिळण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करा\nपुण्यात ‘पाणी’ तापले, शहराला 1350 टीएमसी पाणी देण्याचा निर्णय\nपालघरमध्ये ओबीसींचे बेमुदत धरणे आंदोलन\nमंत्रालयासमोर पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न\nसवर्ण आरक्षणाच्या विरोधात द्रमुकची उच्च न्यायालयात धाव\n’10 Year Challenge’ मागे फेशियल डेटा चोरीचा कट असल्याचा संशय\nकाँग्रेस सत्तेवर आल्यास ‘मंदिर वही बनेगा’: हरीश रावत\nकश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर हँड ग्रेनेडचा हल्ला\nदिल्लीतील प्रदूषित हवेमुळे ब्रेन डॅमेजचा धोका\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nऑस्ट्रेलियन कर्णधार फिंच बळीचा बकरा, भुवनेश्वरची अनोखी हॅटट्रीक\nआजचा अग्रलेख : शिवस्मारकाचा छळ\nठसा : डॉ. अनिल अवचट\nलेख : बालमनाच्या जडणघडणीसाठी ‘चित्रकला’ हवी\nआजचा अग्रलेख : घोषणांचा ‘मोसम’\n– सिनेमा / नाटक\nकरणी सेनेला कंगनाचे राजपुती बाण्यात उत्तर\nमला महाराष्ट्राची संस्कृती फार आवडते – कोरिओग्राफर एम. सुधाकर\n‘सर्व लाईन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nआठवडाभर आधीच साजरा होणार ‘शिमगा’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nसराव करताना पिस्तुलातून गोळी सुटून तीन महिला कॉन्स्टेबल जखमी\nगोळीबाराचा सराव करताना मुंबई पोलीस दलातील तीन महिला कॉन्स्टेबल व एक कॉन्स्टेबल जखमी झाल्याची घटना अलिबाग येथील परहुरमधील गोळीबार सराव मैदानावर घडली. नीलम थोरके (२५), सुरेखा वावधने (२३), स्वप्नाली आपटे (२३) व प्रशिक्षक रविंद्र मदने (४४) अशी जखमी झालेल्या कॉन्स्टेबलची नावे आहेत. या चारही जणांवर मुंबईच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून या घटनेची नोंद अलिबाग पोलीस ठाण्यात केली आहे.\nतालुक्यातील परहुर गावातील मैदानावर पोलीस दलातील रायगड, नवी मुंबई, मुंबई येथील पोलीस कर्मचाऱ्यांना फायरिंगचे प्रशिक्षण दिले जाते. याच मैदानावर सोमवारी सरावासाठी मुंबईतील ११५ जणांची पोलीस टीम आली होती. सोमवारी सकाळी ९.३० च्या सुमारास पोलीस टीमने गोळीबाराचा सराव सुरू केला. दुपारी दीडच्या सुमारास नीलम थोरके हिचा सराव सुरू होता. यावेळी पिस्तूलने चार फायरिंग केल्यानंतर पाचव्या फायरिंगला पिस्तूल लॉक झाली. पिस्तूल पुन्हा लोड करत असताना पिस्तूलचा खटका मागे खेचण्याचा प्रयत्न करताना अचानक पिस्तूलमध्ये अडकलेली पाचवी गोळी बाहेर पडून समोरच्या भिंतीवर आदळली. या घटनेत भिंतीचे कपचे उडून नीलम थोरके हिच्या कमरेत तर सुरेखा काकधने, स्वप्नाली आपटे व रविंद्र मदने यांच्या पायात घुसले.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलखर्डीतील ३०० अनधिकृत बांधकामे भुईसपाट होणार\nपुढीलडेव्हीड वॉर्नर-डी कॉकच्या धक्काबुक्कीचा नवा व्हिडीओ\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nरायगड जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन\nनैसर्गिक कारणांमुळे कोणतीही संस्था अडचणीत येत नाही – शेखर चरेगावकर\nVideo-छेड काढणाऱ्या रोडरोमिओंची तरुणींकडून चपलेने धुलाई\nसवर्ण आरक्षणाच्या विरोधात द्रमुकची उच्च न्यायालयात धाव\nफुले दांपत्याला ‘भारतरत्न’ मिळण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करा\nपुण्यात ‘पाणी’ तापले, शहराला 1350 टीएमसी पाणी देण्याचा निर्णय\nपालघरमध्ये ओबीसींचे बेमुदत धरणे आंदोलन\n’10 Year Challenge’ मागे फेशियल डेटा चोरीचा कट असल्याचा संशय\nकाँग्रेस सत्तेवर आल्यास ‘मंदिर वही बनेगा’: हरीश रावत\nमंत्रालयासमोर पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न\nकश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर हँड ग्रेनेडचा हल्ला\nकरणी सेनेला कंगनाचे राजपुती बाण्यात उत्तर\nदिल्लीतील प्रदूषित हवेमुळे ब्रेन डॅमेजचा धोका\n‘सर्व लाईन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nआठवडाभर आधीच साजरा होणार ‘शिमगा’\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सा��ना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada-maratha-agitation/marathakrantimorcha-maratha-women-kranti-morcha-maratha-reservation", "date_download": "2019-01-18T12:35:01Z", "digest": "sha1:6QEUGUL2YK46EWUTHX272L4LUOFHRUMC", "length": 11990, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "MarathaKrantiMorcha Maratha Women Kranti Morcha For Maratha Reservation At Beed आरक्षणासाठी बीडमध्ये मराठा महिला क्रांती मोर्चा | eSakal", "raw_content": "\nआरक्षणासाठी बीडमध्ये मराठा महिला क्रांती मोर्चा\nसोमवार, 6 ऑगस्ट 2018\nमराठा आरक्षण मागणीसाठी परळी येथे सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाचा विसावा दिवस असून माजलगाव, गेवराई आणि केजमध्ये ठिय्या आंदोलने सुरू आहेत.\nबीड : मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी जिल्ह्यात महिलाही रस्त्यावर उतरल्या आहेत. सोमवारी (ता. 6) मराठा महिला क्रांती मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.\nमराठा आरक्षण मागणीसाठी परळी येथे सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाचा विसावा दिवस असून माजलगाव, गेवराई आणि केजमध्ये ठिय्या आंदोलने सुरू आहेत. सोमवारी या मागणीसाठी मराठा महिला क्रांती मोर्चा निघाला.\nमल्टिपर्पज मैदानावरून निघालेला मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी हातात भगवे झेंडे घेतलेल्या समाजातील महिलांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nभूयारी गटार योजनेसाठी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी\nबीड : शहरातील गटार योजनेच्या निमित्ताने शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्याच एका गटाने गुरुवारी (ता. 17) याच पक्षाच्या नगराध्यक्षांविरोधात आंदोलन केले....\n'मेरा बुथ, पक्ष मजबूत' : पंकजा मुंडे\nऔरंगाबाद : \"लोकसभेची आचार सहिंता लागण्यासाठी 45 दिवसाचा वेळ आहे. यामूळे शक्‍ती बुथ प्रमुखांनी राहिलेले कामे वेळेत पुर्ण करावीत यासह, केंद्र आणि राज्य...\nपंकजा मुंडेकडून मुंडे-मेटेंना कोपरखळी, तर शिवसेनेला शुभेच्छा\nबीड : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे उपस्थ��त नव्हते, यावर राज्याच्या...\nशेतकऱ्यांची व्यथा जाणणारे लोक सरकारमध्ये नाही : राजू शेट्टी\nनगर : \"राज्यात दुष्काळ जाहीर होऊन अडीच महिने झाले. केवळ दुष्काळ जाहीर करुन जबाबदारी संपत नाही तर त्यासाठी लगेच उपाययोजना कराव्या लागतात....\n18 भावी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतले एम डी सिंहकडून धडे; बीड आणले होते देशात पहिले\nबीड: ऊसतोड मजूरांचा जिल्हा, कायम दुष्काळी, टंचाई अशी ओळख पुसून जिल्ह्याने राज्यातच नव्हे तर देशात प्रधानमंत्री पिकविमा योजनेत अव्वल येण्याचा मान...\n दुष्काळी बीडमध्ये उडतायत पाण्याचे फवारे (व्हिडिओ)\nआष्टी (जि. बीड)- देवाची करणी अन् नारळात पाणी या म्हणीप्रमाणे निसर्गाची करणी अन दीडशे फुटावर पाणी अशी प्रचिती बीड जिल्ह्यासारख्या दुष्काळी भागातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad-news-teachers-transfer-47864", "date_download": "2019-01-18T11:59:05Z", "digest": "sha1:VJRR4KXNZQO6U7MB75AYB3TCE3X4PYIY", "length": 16356, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Aurangabad News: Teachers Transfer शिक्षकांची पदस्थापना; \"जैसे थे' ठेवण्याचे आदेश | eSakal", "raw_content": "\nशिक्षकांची पदस्थापना; \"जैसे थे' ठेवण्याचे आदेश\nगुरुवार, 25 मे 2017\nपती-पत्नी एकत्रीकरण योजनेनुसार लाभ मिळालेल्या दोघांपैकी एकाचेही त्या ठिकाणी दहा वर्षे पूर्ण झाली असतील तर दोघांचीही बदली होणार असून हे अन्यायकारक आहे. नवीन धोरणानुसार दरवर्षी बदलीचे प्रमाण किती टक्के असावे याबाबत सुस्पष्टता नाही. त्यामुळे 90 टक्‍क्‍यांहून अधिक प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या दरवर्षी होतील आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या शिक्षण क्षेत्रावर विपरीत परिणाम होईल, असे म्हणणे याचिकेत मांडण्यात आले\nऔरंगाबाद - जिल्हा परिषदांतर्गत शिक्षकांच्या बदल्यांच्या नव्याने जाहीर केलेल्या धोरणाला आव्हान देणाऱ्या विविध याचिकांवर गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरं���ाबाद खंडपीठात सुनावणी झाली. सुटीकालीन न्यायमुर्ती के. के. सोनवणे यांनी बदल्यांसंदर्भात इतर प्रक्रिया करण्याची मुभा देत पदस्थापनेसंदर्भात परिस्थिती \"जैसे थे' ठेवण्याचे आदेश दिले. पुढील सुनावणी 16 जूनला ठेवली आहे.\nराज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने 27 फेब्रुवारीला जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यासंदर्भात नवीन धोरण जाहीर केले. या धोरणाच्या विरोधात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघासह जवळपास वीस विविध याचिका खंडपीठात दाखल करण्यात आल्या आहेत. याचिकेनुसार, जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांसाठी शासनाने बदल्याचे नवे धोरण जाहीर केले. त्यानुसार शासनाने अवघड आणि सर्वसाधारण असे दोन क्षेत्र निर्माण केले. यामध्ये अवघड क्षेत्र म्हणजे तालुका मुख्यालयापासून दूर, दळणवळणाच्या दृष्टीने दुर्गम, ज्या गावात पोचण्यासाठी सुविधा नाहीत, दुर्गम व डोंगराळ भागातील गावे, तसेच काम करण्यासाठी प्रतिकूल परिस्थिती असलेली गावे निश्‍चित करण्यात येतील. उर्वरित सर्व गावे सर्वसाधारण क्षेत्र असा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. हे ठरविण्याचा अधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आला. तसेच यामध्ये विशेष संवर्ग शिक्षक भाग- 1 आणि भाग- 2 हे निर्माण करण्यात आले आणि त्यामध्ये प्राधान्यक्रम ठरविण्यात आला. याचिकेत त्याला आक्षेप घेण्यात आला, हे शासनदेश बेकायदा असल्याचे याचिकेत म्हटले आहे.\nअवघड क्षेत्र घोषित करण्याच्या प्रक्रियेचा यात उल्लेख नाही. यापूर्वी 15 मे 2015 चा शासनादेश जिल्हा परिषदेच्या गट क आणि गट डच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी असताना नवीन शासनादेश काढून त्यातून शिक्षा संवर्ग वगळण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी एकच नियम आहे आणि त्यातून शिक्षक संवर्ग वेगळा काढता येणार नाही. तसेच पती-पत्नी एकत्रीकरण योजनेनुसार लाभ मिळालेल्या दोघांपैकी एकाचेही त्या ठिकाणी दहा वर्षे पूर्ण झाली असतील तर दोघांचीही बदली होणार असून हे अन्यायकारक आहे. नवीन धोरणानुसार दरवर्षी बदलीचे प्रमाण किती टक्के असावे याबाबत सुस्पष्टता नाही. त्यामुळे 90 टक्‍क्‍यांहून अधिक प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या दरवर्षी होतील आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या शिक्षण क्षेत्रावर विपरीत परिणाम होईल, असे म्हणणे याचिकेत मांडण्यात आले.\nसुना��णीनंतर खंडपीठाने बदल्यांसंदर्भात इतर प्रक्रिया करण्याची मुभा देत पदस्थापनेसंदर्भात परिस्थिती 'जैसे थे' ठेवण्याचे आदेश दिले. याचिकाकर्त्यांतर्फे ऍड. सिद्धेश्वर ठोंबरे, ऍड. संभाजी टोपे, ऍड. शिवकुमार मठपती, ऍड. सुधीर बारलिंगे, ऍड. टेमकर, ऍड. कुलकर्णी तर शासनातर्फे विशेष सरकारी वकील विनायक दीक्षित, ऍड. सिद्धार्थ यावलकर यांनी काम पाहिले.\nसोळा लाखांची \"खिचडी' केली फस्त\nऔरंगाबाद - बनावट पटसंख्या दाखवून मुख्याध्यापकाने गेल्या चार वर्षांत तब्बल 15 लाख 95 हजार 343 रुपये हडपल्याचा प्रकार भगवान महावीर शाळेत समोर आला...\n'औरंगाबाद महापालिकेच्या शाळा मुंबईपेक्षा चांगल्या'\nऔरंगाबाद - इंग्रजी शाळांच्या तुलनेत मराठी माध्यमांच्या, त्यात महापालिकेच्या शाळांचा दर्जा वाढला पाहिजे. मुंबई महापालिकेच्या शाळांपेक्षा औरंगाबाद...\nआम्हाला हे सरकार आमचे वाटतच नाही - अर्जुन खोतकर\nऔरंगाबाद - शिवसेनेच्या पाठिंब्यावर सत्तेवर असलेल्या भाजप सरकारने आम्हाला नेहमीच दुय्यम वागणूक दिली. प्रत्येक ठिकाणी आमदार, मंत्र्यांची अडवणूक...\nगिरीश बापट यांनी मंत्रिपदाचा गैरवापर केला : उच्च न्यायालय\nमुंबई : राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी कर्तव्यात कसूर केले, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ताशेरे...\nराज्यात काकडी प्रतिक्‍विंटल १००० ते ४००० रुपये\nऔरंगाबादेत प्रतिक्‍विंटल १५०० ते २००० रुपये औरंगाबाद - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. १७) काकडीची ४७ क्‍विंटल आवक झाली...\nलार्सन अँड टुब्रो इन्फोटेकला 375 कोटींचा नफा\nमुंबई: लार्सन अँड टुब्रो इन्फोटेकने सरलेल्या डिसेंबरच्या तिमाहीत 375.5 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदविला आहे. त्यात गेल्यावर्षीच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://majalgaonmahaulb.maharashtra.gov.in/ULBInfoBasicUtilities/pagenew", "date_download": "2019-01-18T12:02:24Z", "digest": "sha1:SBWVWKBYTRUPOX6DP2JKT72SUBFKTOWK", "length": 6465, "nlines": 110, "source_domain": "majalgaonmahaulb.maharashtra.gov.in", "title": "ULBInfoBasicUtilities", "raw_content": "\nमुख्य घटकाला जा |\nनगरपरिषद प्रशासकीय कार्यालय इमारत / नागरी सुविधा केंद्र\nगृहनिर्माण व गलीछ्ह वस्ती\nसन २०११ नुसार जनगणना\nनिवडून आलेल्या सदस्यांची माहित\nसार्वजनिक आरोग्य विषयक सेवा\nशहरात उपलब्ध शैक्षणिक सुविधा\nशहरात उपलब्ध उच्च शैक्षणिक सुविधा\nमुलभूत सोयी सुविधा स्थिती\nकर संकलन विषयक बाबी\nउत्पन्न आणि खर्च खाते\nप्रभागनिहाय निवडून आलेले सदस्य\nतुम्ही आता येथे आहात : मुख्यपृष्ठ / आमच्या विषयी / सोयी सुविधा / मुलभूत सोयी सुविधा स्थिती\nशासन निर्णय नगर विकास विभाग नगरपालिका प्रशासन संचालनालय\nभारत सरकार महाराष्ट्र शासन राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र\nस्वच्छ भारत अभियान रा. श. आजीविका मिशन\nकर आकारणी बी. पी. एम. एस. माहिती नगरपरिषदेद्वारे वितरित केलेल्या विविध सेवांसाठी शुल्क शासन निर्णय मालमत्ता व पाणी देय माहिती\nआपत्ती व्यवस्थापन आराखडा महत्वाचे दूरध्वनी क्रमांक\nमुलभूत सोयी सुविधा स्थिती\nनगरपरिषद देखभाल करीत असलेले रस्ते\nनगरपरिषद हद्दीतील रस्त्यांची एकूण लांबी\nअध्यक्ष उपाध्यक्ष मुख्याधिकारी समिती\nअभियान प्रकल्प योजना स्वच्छ भारत अभियान रा. श. आजीविका मिशन\nनिविदा जाहिराती महाराष्ट्र नगरपरिषद सेवा (संवर्ग) पदभरती परीक्षा - २०१८\nमहा-जी.आय.एस पोर्टल बी.पी.एम.एस. पोर्टल नगरपरिषद वेबसाईट शहरी पथ विक्रेता पोर्टल\nकायदे धोरण नियम स्थायी निदेश\nआपले सरकार सेवा हमी कायदा महा योजना तक्रार निवारण माहितीचा अधिकार संयुक्त नागरी सेवा पोर्टल\nअंतिम पुनरावलोकन आणि सुधारणा : १८-०१-२०१९\nएकूण दर्शक : २९४०\nप्रकाशन हक्क © २०१७ , नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासनाचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.\nहे वेब पोर्टल राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र , पुणे यांनी विकसित केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/sofas/expensive-durian+sofas-price-list.html", "date_download": "2019-01-18T12:07:10Z", "digest": "sha1:5LTMVWNVSMQZUYPUR5DHSO6UNQFU3C2A", "length": 20735, "nlines": 518, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येमहाग धुरीण सोफ़ास | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन सा���ने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nExpensive धुरीण सोफ़ास Indiaकिंमत\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nRs. 62,660 पर्यंत ह्या 18 Jan 2019 म्हणून India मध्ये खरेदी महाग सोफ़ास. सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना दर अग्रगण्य ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना आपल्या मित्रांना वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा आणि दर शेअर वाचा. सर्वाधिक लोकप्रिय महाग धुरीण सोफा India मध्ये धुरीण बीड 32625 B 1 लाथेरेत्ते 1 सेंटर सोफा फिनिश कलर ब्लॅक SKUPDdrr1y Rs. 8,280 किंमत आहे.\nकिंमत श्रेणी साठी धुरीण सोफ़ास < / strong>\n6 धुरीण सोफ़ास रुपये अधिक उपलब्ध आहेत. 37,596. सर्वाधिक किंमत असलेल्याची निवड उत्पादन Rs. 62,660 येथे आपल्याला धुरीण सीएस्टा लाथेर 1 सेंटर सोफा फिनिश कलर ग्रे SKUPDevq31 उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना प्रीमियम उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 47 उत्पादने\nधुरीण वंडर लाथेर 1 सेंटर सोफा फिनिश कलर बुर्गनद्य\nधुरीण सीएस्टा लाथेर 1 सेंटर सोफा फिनिश कलर ग्रे\nबेरी थ्री सेंटर सोफा इन इरई ब्लॅक कॉलवर बी धुरीण\n- माईन मटेरियल Leatherette\nधुरीण फिनिक्स लाथेर 1 सेंटर सोफा फिनिश कलर इवोरी\nधुरीण ड्रीम 1 लाथेर 1 सेंटर सोफा फिनिश कलर ब्राउन\nधुरीण हेलेना फॅब्रिक 1 सेंटर सोफा फिनिश कलर इंडिगो\n- माईन मटेरियल Chenille\nधुरीण तुकडोन 1 लाथेर 1 सेंटर सोफा फिनिश कलर क्रीम\nब्लॉस थ्री सेंटर सोफा इन इरई ब्लॅक कॉलवर बी धुरीण\n- माईन मटेरियल Leatherette\nधुरीण लारेडो लाथेर 1 सेंटर सोफा फिनिश कलर इवोरी\nबेरी थ्री सेंटर सोफा इन कॉफी ब्राउन कॉलवर बी धुरीण\n- माईन मटेरियल Leatherette\nथ्री सेंटर सोफा विथ वरिंकलय बॅक इन एव्हरलास्ट ब्राउन कॉलवर बी धुरीण\n- माईन मटेरियल Leatherette\nधुरीण अटलांटा लाथेर 1 सेंटर सोफा फिनिश कलर ब���लॅक\n- माईन मटेरियल Plywood\nधुरीण रिचमंड लाथेरेत्ते 1 सेंटर सोफा फिनिश कलर ब्लॅक\n- माईन मटेरियल Leatherette\nधुरीण सालिना लाथेरेत्ते 1 सेंटर सोफा फिनिश कलर बेरीज\n- माईन मटेरियल Leatherette\nधुरीण मॅडिसन लाथेरेत्ते 1 सेंटर सोफा फिनिश कलर ब्लॅक\n- माईन मटेरियल Solid Wood\nधुरीण रिचमंड लाथेरेत्ते 1 सेंटर सोफा फिनिश कलर ब्राउन\n- माईन मटेरियल Leatherette\nधुरीण मर्लिन फॅब्रिक 1 सेंटर सोफा फिनिश कलर रुस्त रेड\n- माईन मटेरियल Chenille\nधुरीण लेकवुड लाथेरेत्ते 1 सेंटर सोफा फिनिश कलर ब्राउन\n- माईन मटेरियल Leatherette\nधुरीण बेरी लाथेरेत्ते 1 सेंटर सोफा फिनिश कलर ब्लॅक\n- माईन मटेरियल Leatherette\nधुरीण बेरी सॉलिड वूड 1 सेंटर सोफा फिनिश कलर डार्क ब्राउन\n- माईन मटेरियल Leatherette\nधुरीण लारेडो A 1 लाथेर 1 सेंटर सोफा फिनिश कलर स्मोक ग्रे\nधुरीण क्लिंटन फॅब्रिक 1 सेंटर सोफा फिनिश कलर युटोपिया ग्रे बिस्त्रे\n- माईन मटेरियल Velvet\nधुरीण ब्लॉस लाथेरेत्ते 1 सेंटर सोफा फिनिश कलर ब्लॅक\n- माईन मटेरियल Leatherette\nधुरीण हेलेना फॅब्रिक 1 सेंटर सोफा फिनिश कलर रेड\n- माईन मटेरियल Chenille\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://harinarke.blogspot.com/2017/03/blog-post_54.html", "date_download": "2019-01-18T11:18:18Z", "digest": "sha1:47Y7HEK253UGFE3VJK3UT6ZCAX2S7YNE", "length": 22308, "nlines": 376, "source_domain": "harinarke.blogspot.com", "title": "प्रा. हरी नरके: ’घाबरायला मी काय ब्राह्मण आहे का?", "raw_content": "\n’घाबरायला मी काय ब्राह्मण आहे का\n’घाबरायला मी काय ब्राह्मण आहे का... मी दलित आहे... एकेकाचं थोबाड रंगवलं असतं...’ अशी काव्यमय सुभाषिते आज धुळवडीच्या पार्श्वभुमीवर जन्माला घातल्याबद्दल राज्य सरकारमधील सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.\nकांबळे यांनी जातीय विधान करून ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्या आहेत, असाही आरोप केला जातो. तथापि ब्राह्मणांच्या भावनांना स्वत: ब्राह्मणच फारसे महत्व देत नाहीत असे आमचे पुण्यातील वार्ताहर कळवतात. भावना दुखावण्याचे पेटंट या समाजाने स्वखुषीने केव्हाच मुळामुठेत [विसर्जित केल्याची] बुडवून टाकल्याची ऎतिहासिक नोंद भारत इतिहास संशोधक मंडळात सापडली आहे.\n\"मंत्रीमहोदय हे पुण्याचे आहेत. भाषेच्या वापराबद्दल त्रिवर्षीय प्रशिक्षित/ संस्कारीत असल्यानेच ते विशेष दक्ष असतात. पुण्याची भाषा विदर्भ, मराठवाड्यातील मंडळींना समजली नसल्यानेही काही घोळ झाले असावेत आणि त्यामुळे लोक चिडले असावेत. पुण्यात श्रीमुख, मुखचंद्रमा, प्रियवदन, चेहरा अशा प्रिय शब्दांना प्रतिशब्द [समानार्थी शब्द ] म्हणून थोबाड, मुस्काड, कानफाट आदी \"अतिप्रिय\" शब्द वापरले जातात. या शब्दांमध्ये असलेला गोडवा, त्यातली आपुलकी महत्वाची. आपले विरोधक आपल्याला इतके \"परमप्रिय\" आहेत की आपण त्यांच्या तोंडाला रंग लावून त्यांना रंगीबेरंगी केले असते, त्यांचा मुळचा मेकप बिघडणार नाही अशी खबरदारी घेत त्यांना रंगरंगोटी केली असती असे श्री कांबळे यांना म्हणायचे होते.\" असा खुलासाही पुण्याच्या एका भाषातज्ञांनी केलेला असल्याचे मा.मु.कार्यालयाने निदर्शनास आणून दिले आहे.\nमंत्रीमहोदयांची ही भाषा हिंसक असल्याचाही एक क्षीण आरोप पुढे आला आहे.\nतथापि आज देशभर धुळवड असल्यानं मंत्रीमहोदय रंगवण्याबद्दल बोलत होते, आणि त्यासाठी ते मा.मु. यांच्या खास सुचनेवरून पर्यावरणपुरक रंगांचा शोध घेण्याच्या मोहिमेवर आज लातूरला आले होते.\nकांबळेंच विधान शाश्वतधर्म म्हणून जातीवाचक वाटलं तरी ते आपदधर्म म्हणून तसं नाही.शिवाय \"ब्राह्मण घाबरट असतात\" हे आपले विधान त्यांनी [करण्याआधीच] मागे घेतलेले असल्यानं आता त्याचं कोणीही भांडवल करू नये, असा आदेशही खुद्द मा.मु. कार्यालयातर्फे निर्गमित करण्यात आल्यानं त्यावर पडदा पडलेला आहे.\n\"सध्या सगळे विरोधी पक्ष निवडणुक पराभवाचा शोक, आत्मचिंतन आणि होळी/धुळवडीत मग्न असल्यानं काही विरोधी नागरिक मात्र या शब्दांवरून अन्यथा राजकारण करीत असल्याचे सीबीआयला आढळून आलेले आहे.\" असंही सरकारी सुत्रांकडून सांगण्यात येतं.\nलवकरच निवडणुकोत्तर मंत्रीमंडळ फेरबदल होणार असल्यानं श्री कांबळे यांची जागा खाली करून घेणे सोयीचे ठरावे यादृष्टीने केलेले हे विधान असावे असाही एक अंदाज व्यक्त केला जात आहे.\nविधानभवनात शेतकरी कर्ज माफीवरून अधिवेशनादरम्यान वातावरण तापलेले असताना त्याऎवजी हा खमंग मसाला पुरविण्याची सुचना त्यांना संसदीय कार्य मंत्र्यांकडून करण्यात आली असण्याची शक्यताही वर्तवली जा�� आहे.\nLabels: लोकशाही, विविध, व्यक्तीचित्रे, शिक्षण, सामाजिक चळवळी, साहित्य-संस्कृती\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले: समग्र वाड्मय, मुखपृष्ठ\nडॉ. अरूणा ढेरे यांच्यासमवेत-\nमहात्मा फुले समग्र वाङ्मय\nमाझे आवडते लेखक प्रा.भालचंद्र नेमाडे यांच्यासोबत..\nसूप हा शब्द इंग्रजीतला नसून संस्कृतमधला\nजेआरडी टाटा यांचा विमानप्रवास\nएकेक किलो वजनाचे मोठठे मोठठे असंख्य टोमॅटो\nमुख्यमंत्री तेही..आणि मुख्यमंत्री हेही..\nतुम्ही लोक आहात म्हणून तर मी मुख्यमंत्री आहे\nभारतीय संस्कृती ही गंगाजमना तहजीब\nउर्दू ही भारतात जन्मलेली महान भाषा आहे\nमुस्लीम समाज आणि देशभक्ती\nभारतीय मुस्लीम परके आहेत काय\nहम पांच हमारे पच्चीस हा प्रचार खोटा\nहिंदु - मुस्लीम संबंध आणि सेक्युलर संविधान, भाग,1\nआपली बॅग आपल्याच हाती बरी..\nआणि महाराष्ट्र एका बापूला मुकला\nसुपारीबाज, संवाद आणि सहिष्णूता\nनवे योगीपर्व धर्मसंसदेचे --\nयुपीला आत्महत्त्या न करण्याची मागितली होती हमी\nअभिजात मराठी भाषेचा अहवाल\nसांगा तुम्हाला पहिला नंबर हवा की दुसरा\nआपल्या जातीच्या मराठिया लोकांचे बरे करावे\nराज्यपालांचे हे पांढरे हत्ती पोसायचे तरी कशाला\nसत्या असत्याशी मन केले ग्वाही\n’घाबरायला मी काय ब्राह्मण आहे का\nनाटककार गडकरी, राजसंन्यास आणि गडकरी पुतळा विटंबना\nसंघ, भाजपा, डावे आणि लोकशाहीवादी\nइरोम शर्मिलाचा पराभव आणि उद्विग्न चाहते\nसावित्रीबाई फुले यांचे अस्सल तैलचित्र -\nपुणे मनपात प्रथमच भाजपाचा महापौर-\nसहज आठवणारी महिलांची महत्वपुर्ण आत्मकथनं -\n\"त्या शहीदाची मी बायको हायं रं\nतान्हुबाई बिर्जे - पहिल्या भारतीय महिला संपादक\nसहीसाठी पैसे मागणारी गायिका\nविंदा करंदीकरांची तत्वनिष्ठा --\nजी जात नाही ती जात\nजयवंत दळवी आणि तीन व्यक्ती\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले (12)\nडॅा. रखमाबाई सावे - राऊत (6)\nतू माझा सांगाती (1)\nनिंबा मुका जाधव (1)\nनेमाडे - कसबे-वाद (1)\nन्या. गायकवाड आयोग (1)\nप्रा. रंगनाथ पठारे (1)\nबुद्ध आणि बोधिसत्व (1)\nमाळी व तेली (1)\nलोक माझे सांगाती (1)\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ (4)\nसावित्रीबाई फुले स्मारक (1)\nशिक्षणतज्ञ सावित्रीबाई फुले यांचे कार्य\nनिषेध- खेडेकर म्हणतात जातीय व धार्मिक दंगली घडवा\n(श्री. एम. डी. रामटेके यांच्या ब्लोगवरून जनहितार्थ साभार पुनर्प्रकाशित.) वाचा आणि क्रुतीशील निषेध करा. ब्रिगेडचे व मसेसं चे सर्वेसर्वा श...\nमहाराष्ट्र भूषण : वादंग आणि वास्तव\nबाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या निर्णयाबाबत उलटसुलट चर्चा चालू आहे. बाबासाहेबांच्या वक्तृत्वावर भाळलेले ...\nमहाराष्ट्राच्या विवेकवादाचा आवाज : डा. नरेंद्र दाभोळकर\nचार दिवसांपुर्वी नरूभाऊंचा फोन आला होता. \"हरी, लेखाचे लक्षात आहे नारे बाबा\" अशी सुरुवात करून बराच वेळ बो...\nद्रष्टा महापुरूष महात्मा जोतीराव फुले\nमहात्मा जोतीराव फुले यांच्या निधनाला आज १२५ वर्षे झाली. त्यांच्या काळात त्यांनी केलेले काम महत्वाचे असेलही, परंतु आज त्याचा काय उपयोग\nआरक्षण आर्थिक आधारावर द्यावे काय\nगेले काही दिवस आरक्षणाचा पाया जात, जमात किंवा सामाजिक आणि शैक्षणिक हा न ठेवता आर्थिक आधारावर समाजातील सर्व गरिबांना आरक्षण द्यावे ही भुमि...\nवामन मेश्राम, मुलनिवासी नायक आणि सांस्क्रुतीक दहशतवाद\nशाळकरी वयात मी फुले - आंबेडकरी चळवळीच्या सम्पर्कात आलो . डा . बाबा आढाव यांचे महात्मा फुले समता प्रतिष्ठान , राष्ट्रसेवा दल आदि संघटन...\nपवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली \n*पवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली *पवार नावाचे रसायन उलगडण्याचा आत्मसमर्थनपर प्रयत्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/Domena+Ujhabekistana.php", "date_download": "2019-01-18T12:24:22Z", "digest": "sha1:7XK4D52APTX3KLALCJ5MGNCPEY6ZSATO", "length": 10193, "nlines": 21, "source_domain": "www.desakoda.info", "title": "उच्च-स्तरीय डोमेन (आंतरजाल प्रत्यय) उझबेकिस्तान", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nदेशाचे नाव वा उच्च-स्तरीय डोमेन प्रविष्ट करा:\nयेथून अँगोलाअँग्विलाअँटिगा आणि बार्बुडाअझरबैजानअफगाणिस्तानअमेरिकन सामोआअमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका)अरूबाअल्जीरियाअसेन्शन द्वीपआंदोराआइसलँडआयर्लंडआर्जेन्टिनाआर्मेनियाआल्बेनियाइंडोनेशियाइक्वेटोरीयल गिनीइक्वेडोरइजिप्तइटलीइथियोपियाइराकइराणइरिट्रियाइस्रायलउझबेकिस्तानउत्तर कोरियाउत्तर मेरियाना द्वीपसमूहउरुग्वेएल साल्व्हाडोरएस्टोनियाऑस्ट्रियाऑस्ट्रेलियाओमानकंबोडियाकझाकस्तानकतारकाँगोचे प्रजासत्ताककाँगोचे लोकशाही प्रजासत्ताककामेरूनकिरिबाटीकिर्गिझस्तानकुवेतकूक द्वीपसमूहकॅनडाकेनियाकेप व्हर्देकेमन द्वीपसमूहकोकोस द्वीपसमूहकोत द'ईवोआरकोमोरोसकोलंबियाकोसोव्होकोस्टा रिकाक्युबाक्रोएशियागयानागांबियागिनीगिनी-बिसाउगॅबनग्रीनलँडग्रीसग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्रग्रेनेडाग्वातेमालाग्वादेलोपघानाचागोस द्वीपसमूहचाडचिलीचीनचेक प्रजासत्ताकजपानजमैकाजर्मनीजिबूतीजिब्राल्टरजॉर्जियाजॉर्डनझांबियाझिंबाब्वेटांझानियाटोंगाटोकेलाउटोगोट्युनिसियाडेन्मार्कडॉमिनिकन प्रजासत्ताकडॉमिनिकाताजिकिस्तानतुर्कमेनिस्तानतुर्कस्तानतुवालूतैवान (चीनचे प्रजासत्ताक) त्रिनिदाद व टोबॅगोथायलंडदक्षिण आफ्रिकादक्षिण कोरियादक्षिण सुदाननामिबियानायजरनायजेरियानिकाराग्वानेदरलँड्सनेदरलँड्स अँटिल्सनेपाळनॉरफोक द्वीपनॉर्वेनौरून्युएन्यू कॅलिडोनियान्यू झीलंडपनामापलाउपाकिस्तानपापुआ न्यू गिनीपिटकेर्न द्वीपसमूहपूर्व तिमोरपॅलेस्टाईनपेराग्वेपेरूपोर्तुगालपोलंडफिजीफिनलंडफिलिपाईन्सफेरो द्वीपसमूहफॉकलंड द्वीपसमूहफ्रान्सफ्रेंच गयानाफ्रेंच पॉलिनेशियाबर्किना फासोबर्म्युडाबल्गेरियाबहरैनबहामासबांगलादेशबार्बाडोसबुरुंडीबेनिनबेलारूसबेलिझबेल्जियमबॉस्निया आणि हर्झगोव्हिनाबोत्स्वानाबोलिव्हियाब्राझीलब्रुनेईभारतभूतानमंगोलियामकाओमध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताकमलावीमलेशियामाँटेनिग्रोमादागास्करमायक्रोनेशियामार्टिनिकमार्शल द्वीपसमूहमालदीवमालीमाल्टामॅसिडोनियामेक्सिकोमॉरिटानियामॉरिशसमोझांबिकमोनॅकोमोरोक्कोमोल्दोव्हाम्यानमार (ब्रह्मदेश)यमनचे प्रजासत्ताकयुक्रेनयुगांडारशियारेयूनियोंरोमेनियार्‍वान्डालक्झेंबर्गलाओसलात्व्हियालायबेरियालिथुएनियालिश्टनस्टाइनलीबियालेबेनॉनलेसोथोवालिस व फ्युतुना द्वीपसमूहव्हानुआतूव्हियेतनामव्हॅटिकन सिटीव्हेनेझुएलाश्रीलंकासंयुक्त अरब अमिरातीसर्बियासाओ टोमे व प्रिन्सिपसान मारिनोसामो‌आसायप्रससिंगापूरसिंट मार्टेनसियेरा लिओनसीरियासुदानसुरिनामसेंट किट्स आणि नेव्हिससेंट पियेर व मिकेलोसेंट लुसियासेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्ससेंट हेलेनासेनेगालसेशेल्ससॉलोमन द्वीपसमूहसोमालियासौदी अरेबियास्पेनस्लोव्हाकियास्लोव्हेनियास्वाझीलँडस्वित्झर्लंडस्वीडनहंगेरीहाँग काँगहैतीहोन्डुरास\nयेथे राष्ट्रीय क्षेत्र कोडमधील सुरुवातीचे शून्य वगळणे आवश्यक आहे. अशा प्रकारे, क्रमांक 08765.123456 देश कोडसह 00998.8765.123456 बनतो.\nआम्ही आपल्यासाठी चांगली यात्रा आणि/किंवा यशस्वी व्यवसाय करार इच्छितो\nउच्च-स्तरीय डोमेन (आंतरजाल प्रत्यय) उझबेकिस्तान\nउच्च-स्तरीय डोमेन (आंतरजाल प्रत्यय / टॉप-लेव्हल डोमेन) उझबेकिस्तान: uz\nवापराकरिता सूचना: आंतरराष्ट्रीय टेलिफोन कॉल्ससाठी देश कोड देशात अंतर्गत कॉल करत असताना शहरासाठीच्या स्थानिक क्षेत्र कोडसारखेच असतात. अर्थातच, याचा अर्थ असा नाही की परदेशात करायच्या फोन कॉल्ससाठी स्थानिक क्षेत्र कोड वगळता येतात. आंतरराष्ट्रीय कॉल्ससाठी, एखाद्याला जो सामान्यतः 00 ने सुरू होतो असा देश कोड डायल करून सुरुवात करावी लागते, नंतर राष्ट्रीय क्षेत्र कोड, तथापि, सामान्यतः सुरुवातीचे शून्य वगळून, आणि शेवटी, नेहमीप्रमाणे तुम्हाला बोलायचे आहे त्या व्यक्तीचा क्रमांक. म्हणून, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड वा अन्य देशातून येणाऱ्या कॉल्ससाठी उझबेकिस्तान या देशात अंतर्गत कॉल करण्यासाठी वापरायचा क्रमांक 08765.123456 00998.8765.123456 असा होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Mechernich+de.php", "date_download": "2019-01-18T12:17:19Z", "digest": "sha1:SS2LIWH2ZASOFZQBVGVPJ7O2OFOAEVQN", "length": 3481, "nlines": 16, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Mechernich (जर्मनी)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Mechernich\nक्षेत्र कोड Mechernich (जर्मनी)\nआधी जोडलेला 02443 हा क्रमांक Mechernich क्षेत्र कोड आहे व Mechernich जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Mechernichमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Mechernichमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +492443 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सा���ान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनMechernichमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +492443 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00492443 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/modi-minister-mocks-swachh-bharat-abhiyan-urinates-full-public-view-pic-goes-viral-56188", "date_download": "2019-01-18T12:04:40Z", "digest": "sha1:3XWQJL2K3E6OOKNBWUMYEV2EPLQYXDKR", "length": 13667, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "Modi minister mocks Swachh Bharat Abhiyan, urinates in full public view; pic goes viral लघुशंका करून मंत्र्यानेच फासला 'स्वच्छ भारत'ला हरताळ | eSakal", "raw_content": "\nलघुशंका करून मंत्र्यानेच फासला 'स्वच्छ भारत'ला हरताळ\nगुरुवार, 29 जून 2017\nबिहार दौऱ्यावर असताना राधामोहनसिंह रस्त्यावर लघुशंका करताना दिसले. त्यांच्या बाजूला सुरक्षा रक्षकही असतानाचा फोटो व्हायरल झाला आहे. राधामोहनसिंह यांचा हा फोटो कधी काढला आहे आणि केव्हाचा आहे हे स्पष्ट झालेले नाही.\nपाटणा - एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील नागरिकांना स्वच्छ भारत अभियानाचे धडे देत असताना, दुसरीकडे केंद्रीय कृषीमंत्री राधामोहनसिंह रस्त्यावरच लघुशंका करताना दिसले. राधामोहनसिंह यांचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.\nबिहार दौऱ्यावर असताना राधामोहनसिंह रस्त्यावर लघुशंका करताना दिसले. त्यांच्या बाजूला सुरक्षा रक्षकही असतानाचा फोटो व्हायरल झाला आहे. भिंतीच्या शेजारी उभे राहून राधामोहनसिंह लघुशंका करत आहेत आणि सुरक्षा रक्षक बंदूक घेऊन आपले कर्तव्य बजावत असल्याचा हा फोटो आहे. राधामोहनसिंह यांचा हा फोटो कधी काढला आहे आणि केव्हाचा आहे हे स्पष्ट झालेले नाही. या फोटोवरून सोशल मिडीयावर राधामोहनसिंह यांची खिल्ली उडविण्यात येत आहे.\nसुरक्षा बलों की कड़ी सुरक्षा में स्वच्छ भारत अभियान को श्रद्धांजलि देते हुए बीजेपी के केंद्रीय मंत्री राधामोहन ..... pic.twitter.com/ACsmOG2dYj\nपंतप्रधान मोदींकडून गेल्या तीन वर्षांपासून स्वच्छ भारत अभियानाचा जोरदार प्रचार करण्यात येत आहे. अन् त्यांचेच मंत्री अशी लघुशंका करताना आढळले आहे. गावांमध्ये शौचालय उभारण्यासाठी केंद��र सरकारकडून मदतही करण्यात येत आहे.\nई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :\nइंद्राणी मुखर्जीलाही कारागृहात मारहाण झाल्याचे स्पष्ट\nमोदी पाकला गेले तेव्हाच लष्कराचे धैर्य खचले- आझम खान​\nराज ठाकरेंकडून बाळा नांदगावकरांच्या समर्थकांची उचलबांगडी\nबुलडाणा: मलकापूरमध्ये गोळीबार; एक गंभीर जखमी\nदोनशेच्या नोटांची छपाई सुरू\nसातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींना मंजुरी​\nठाणे: स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ​\nकर्जमाफीसाठी निकषांची जंत्री; काही अटींमुळे अडसर शक्य​\nसातारा: भाजप जिल्ह्याध्यक्षांच्या भावावर गोळीबार​\nराष्ट्रपतिपदाची निवडणूक ही तत्त्वाची लढाई : सोनिया गांधी\nनऊ महिन्यांनी ‘तिला’ मिळाले आपले घर\nनांदेड - नऊ महिन्यांपासून कुटुंबापासून दुरावलेल्या व मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या बिहारमधील एका ४६ वर्षीय महिलेवर लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने...\nआरक्षणाचा नवा 'अर्थ' (प्रकाश पवार)\nगरीब सवर्णांसाठी दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं मांडला आहे आणि लोकसभा, राज्यसभेत या संदर्भातलं...\nअनुपम खेरांसह 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करा: न्यायालय\nमुझफ्फरपूर (बिहार) : 'द ऍक्‍सिडेंटल प्राइममिनिस्टर' या चित्रपटातील अभिनेते अनुपम खेर यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना खेर...\nउत्सव लोकशाहीचा (मृणालिनी नानिवडेकर)\nसन 2019 हे निवडणूकवर्ष आहे. अर्थात लोकशाहीच्या महोत्सवाचं वर्षं. लोकसभेच्या निवडणुका उंबरठ्यावर आल्या आहेत. महोत्सव म्हटलं की धामधूम आली, उत्साह आला...\nमेळघाटचा जवान अरुणाचलमध्ये शहीद\nअमरावती/चिखलदरा : चिखलदरा तालुक्‍यातील चुरणी-ढाणा येथील जवान मुन्ना पुनाजी शेलूकर यांना अरुणाचल प्रदेशच्या तवांग भागात देशसेवेचे कर्तव्य बजावताना...\nअन्न-पशुखाद्य सुरक्षेवर ‘लष्करी’ची संक्रांत\nनाशिक - आफ्रिकन खंडातील नायजेरियात २०१६ मध्ये पिकांचे नुकसान करणाऱ्या लष्करी अळीने भारतातील अन्न आणि पशुखाद्य सुरक्षेवर ‘संक्रांत’ आणली आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/!-3823/", "date_download": "2019-01-18T11:29:31Z", "digest": "sha1:Q3FGZXLWUEORMTRBHUHZ2SVLJS3OFOOV", "length": 5253, "nlines": 114, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-एकदा मला पाहाचय तूला पाउसात भिजताना !", "raw_content": "\nएकदा मला पाहाचय तूला पाउसात भिजताना \nAuthor Topic: एकदा मला पाहाचय तूला पाउसात भिजताना \nएकदा मला पाहाचय तूला पाउसात भिजताना \nअसावी तू चिंब भिजलेली\nओल्या केसातूनी थेंबे ओघळलेली\nओला पदर थोडा सरावा बाजूवर,\nअन काजळी गालावर ओघळलेली\nव्हावे मीही थेंब एक कुणीसे\nतुझ्या डोईवर पडून पायापर्यंत घसरावे\nसुखावेल मीही तुझ्या ओलत्या स्पर्शाने\nनिथळारे रूप तुझे मनात साठवावे\nअसे पाऊसाने थैमान घालावे\nमनाचे सारे बंध क्षणी कोसळावे\nजणू मग थेंब थेंब तरसावे\nस्प्रर्श तुझे तन-मनी काहूरणारे\nशब्द तूझे मल्हार छेडणारे\nजसे मदनाचे तीर रूतणारे\nओलते रुप घ्यावे बाहुत भरुनी\nभारावते मन की गरज स्पर्शाची\nबान्ध कसा घालु माझीया मनाला\nवासना नव्हे ती ओढ मिलनाची\nदूर जवळ ते प्रश्न\nदोन शरीर एक जीव\nएकदा मला पाहाचय तूला पाउसात भिजताना \nRe: एकदा मला पाहाचय तूला पाउसात भिजताना \nओलते रुप घ्यावे बाहुत भरुनी\nभारावते मन की गरज स्पर्शाची\nबान्ध कसा घालु माझीया मनाला\nवासना नव्हे ती ओढ मिलनाची\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nRe: एकदा मला पाहाचय तूला पाउसात भिजताना \nRe: एकदा मला पाहाचय तूला पाउसात भिजताना \nRe: एकदा मला पाहाचय तूला पाउसात भिजताना \nएकदा मला पाहाचय तूला पाउसात भिजताना \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/success-story-solapurs-lokmangal-jeevan-hospital-36534", "date_download": "2019-01-18T12:06:06Z", "digest": "sha1:O3DZKKFW5ZOMMF4TJNOCDXXKXAZXIJFO", "length": 14733, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Success story of Solapur's Lokmangal Jeevan Hospital ...आणि अपंग रुग्ण येथून चालत जातात! | eSakal", "raw_content": "\n...आणि अपंग रुग्ण येथून चालत जातात\nगुरुवार, 23 मार्च 2017\nआज तपासणी झाली... उद्या मोजमाप घेतले जाईल... आठवड्याने तुमच्यासाठीचा जयपूर फूट मिळेल... असा कसलाही सरकारी वेळकाढूपणाचा सूर नाही... जागेवरच तपासणी, तेथेच मोजमाप अन्‌ काही वेळातच तयार जय��ूर फूट पायात घालून चक्क चालत निघायचे\nसोलापूर - आज तपासणी झाली... उद्या मोजमाप घेतले जाईल... आठवड्याने तुमच्यासाठीचा जयपूर फूट मिळेल... असा कसलाही सरकारी वेळकाढूपणाचा सूर नाही... जागेवरच तपासणी, तेथेच मोजमाप अन्‌ काही वेळातच तयार जयपूर फूट पायात घालून चक्क चालत निघायचे ही किमया होत आहे... सोलापूरच्या लोकमंगल जीवन हॉस्पिटलच्या आवारात. कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक अडचणी न आणता रुग्णाला सुखद धक्का दिला जातो.\nऐकून नवल वाटल्याने प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतरच डोळ्यावर विश्‍वास बसला. लोकमंगल फाऊंडेशनने मुंबईच्या भगवान महावीर विकलांग सहायता समितीच्या सहकार्याने भारतीय साधारण विमा निगमच्या सीएसआरचा निधीचा उपयोग करीत वेगळ्याच पद्धतीच्या आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात सकाळी रुग्ण येतो. त्याची नोंदणी केल्यानंतर त्याची तपासणी व नंतर पायाचे मोजमाप घेतले जाते. त्याचवेळी त्याच्या चहापाण्याची व्यवस्था पाहिली जाते. नंतर दुपारी भोजनाचीही व्यवस्था आपुलकीने केली जाते. या दरम्यान त्याच्या मापाचे जयपूर फूट, कॅलिपर किंवा कुबड्या यापैकी त्याच्यासाठी ज्या काही उपयुक्त साहित्याची गरज असेल त्याची तेथेच तयारी केली जाते. यासाठी जयपूरहून खास पथक आले आहे. दिवसभरात त्यांच्याकडून शंभराहून अधिक जयपूर फूटची तयारी होते. ज्या रुग्णाला त्याच्या पायाच्या मोजमापाचे जयपूर फूट मिळते, तो संध्याकाळी खुशीत नवे जयपूर फूट घालून चक्क चालत घरी परततो. जयपूर फूटबरोबर एका चांगल्या कंपनीचा बुटही दिला जातो. यासाठी कसलीही आकारणी केली जात नाही. एक पैही न खर्च करता या शिबिरात दररोज शेकड्याने अशा रुग्णांना लाभ मिळत आहे. यासाठी त्याच्याकडून आधारकार्ड, अपंगत्वाचे प्रमाणपत्र व फोटो बस्स इतकीच कागदपत्रे मागितली जातात.\nसोलापूर शहर, जिल्ह्याबरोबरच या शिबिराचा राज्यभरातील रुग्ण लाभ घेत आहेत. शेजारच्या कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातूनही रुग्णांची रेलचेल वाढलेली दिसत आहे. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वचजण या शिबिराचा लाभ घेत आहेत. 28 मार्चपर्यंत हे शिबिर चालणार आहे.\nलोकमंगल फाऊंडेशनच्या या शिबिरात जयफूर फूट, कॅलिपर्स, कुबड्या, तीन चाकी सायकल, व्हिल चेअर, कानाचे मशिन अशा साहित्याचे वाटप होत आहे. यामुळे भारतीय साधारण विमा निगमच्या सीएसआरमुळे अनेक विकलांगांच्या जीवनात आशेचा एक किरण दिसू लागला आहे.\n'काँग्रेस सत्तेत आल्यानंतरच होणार राम मंदिर'\nदेहरादून- काँग्रेस सत्तेत आल्यानंतरच राम मंदिर होणार असल्याचे महत्वपूर्ण विधान उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे महासचिव हरीश रावत...\nकसोटीतनंतर वनडेतही भारत अजिंक्य; 2-1 ने मालिका जिंकली\nमेलबर्न : भारताचं 'रन मशिन' विराट कोहली एखाद्या सामन्यात फार खेळला नाही, तरीही भारतीय संघाची ऑस्ट्रेलियातील विजयी मालिका मात्र कायमच राहिली....\nआम्हाला हे सरकार आमचे वाटतच नाही - अर्जुन खोतकर\nऔरंगाबाद - शिवसेनेच्या पाठिंब्यावर सत्तेवर असलेल्या भाजप सरकारने आम्हाला नेहमीच दुय्यम वागणूक दिली. प्रत्येक ठिकाणी आमदार, मंत्र्यांची अडवणूक...\nअन् धोनी-भुवीने असे अडकवले फिंचला जाळ्यात (व्हिडिओ)\nमेलबर्न : मैदानावर डावपेच आखण्यामध्ये महेंद्रसिंह धोनीसारखा तरबेज खेळाडू सध्याच्या क्रिकेटविश्‍वात दुसरा नसावा.. सामन्यातील परिस्थिती, फलंदाजाची...\nमुकेश अंबानींची मोदींना विनंती; भारतीय डेटा भारतीयांच्याच ताब्यात राहावा\nअंबानींना आली महात्मा गांधीजींची आठवण मुंबई:रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना माहितीच्या नियंत्रणासंदर्भात...\nपुस्तकांच्या गावात बालकुमार साहित्य संमेलनाचा प्रारंभ\nभिलार - ज्यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली अशा सावीत्रीबाई फुले यांचा वेश परिधान केलेल्या शाळकरी मुलीच्या हस्ते पालखीतील ग्रंथांची पुजा करून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokrang-news/marathi-writer-asha-bage-chakravarti-book-going-to-publish-soon-634243/?nopagi=1", "date_download": "2019-01-18T12:05:19Z", "digest": "sha1:NUY77FWVTWL4CK2G5C7ZDPIARAVFQCK4", "length": 23539, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘चक्रवर्ती’च्या निमित्ताने.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nरेल्वेच्या विक��सासाठी ठाणे मनोरुग्णालयाच्या कोटय़वधींच्या जागेला नख\nशिक्षकांकडून बनावट ‘टीईटी’ प्रमाणपत्रे सादर\nदोन वर्षांपासून कुलकर्णीची शस्त्रविक्री\nमहाआघाडीतील सहभागाबाबत अद्याप प्रस्तावच नाही\nभाजपपुढे पुन्हा यश मिळवण्याचे आव्हान\nज्येष्ठ कथालेखिका आशा बगे यांची ‘चक्रवर्ती’ ही कादंबरी आज (२९ जून रोजी) श्रीवामनराज प्रकाशनातर्फे प्रसिद्ध होत आहे. त्याविषयीचे लेखिकेचे मनोगत..\nज्येष्ठ कथालेखिका आशा बगे यांची ‘चक्रवर्ती’ ही कादंबरी आज (२९ जून रोजी) श्रीवामनराज प्रकाशनातर्फे प्रसिद्ध होत आहे. त्याविषयीचे लेखिकेचे मनोगत..\nया पूर्वी माझी पुस्तकं, विशेषत: कादंबरी प्रसिद्ध होताना त्याबद्दल तत्पूर्वी किंवा त्यानंतर काही बोलावं, लिहावं असं मला कधी वाटलं नाही. जे लिहावंसं वाटलं ते लिहून झालं, एका मोठय़ा प्रवाहाला कितीतरी छोटे-मोठे ओघळ, ओढे येऊन मिळत गेले. आता ते कसं, काय, कुठल्या वाटेनं, असं सांगण्याचा लेखक म्हणून मला अधिकार नसावा. लेखन प्रसिद्ध झालं की लेखकाची हद्द संपते असंच मला वाटतं. पण आज मात्र ‘चक्रवर्ती’बद्दल काही बोलावंसं वाटतं. माझा तो कुठून दुरातून झालेला प्रवास पुन्हा मागे वळून पाहावा असं वाटतं खरं \nमी यापूर्वी असं चरित्रात्मक कादंबरीलेखन केलेलं नाही. मग अशा लेखनाला आवश्यक असा अभ्यास करून ते सगळं ललित अंगाने मांडावं असं मला का वाटलं त्याचं साधं-सोपं उत्तर म्हणजे माझे गुरू शिरीषदादा यांच्या इच्छेनं मी या लेखनाकडे वळले. पण ‘चक्रवर्ती’चं लेखन करताना मला सारखं जाणवत होतं की मामांच्या चरित्राच्या अंगाने मी आज जे मांडू बघत होते ते पुष्कळ पूर्वीपासूनच माझ्या आत मला धडका देत होतं. आणि त्याला ‘चक्रवर्ती’च्या संदर्भाने त्याचा म्हणून एक निश्चित स्वर मिळाला. काय होतं ते त्याचं साधं-सोपं उत्तर म्हणजे माझे गुरू शिरीषदादा यांच्या इच्छेनं मी या लेखनाकडे वळले. पण ‘चक्रवर्ती’चं लेखन करताना मला सारखं जाणवत होतं की मामांच्या चरित्राच्या अंगाने मी आज जे मांडू बघत होते ते पुष्कळ पूर्वीपासूनच माझ्या आत मला धडका देत होतं. आणि त्याला ‘चक्रवर्ती’च्या संदर्भाने त्याचा म्हणून एक निश्चित स्वर मिळाला. काय होतं ते तर साऱ्या कोलाहलात अंतर्यामी एक आर्त मला जाणवत होती, जिला लेखनातून निदान स्पर्श तरी करून पाहायचा होता. ती आर्त होती ती भोवळ आ���णाऱ्या विलक्षण गतिमान चक्राचं, एका स्थिर िबदूशी येऊन पोचणं आणि त्याचा अन्वय कळून घेणं. हे निमिषापुरतंही असेल; पण ते मला हवं होतं.\n१९८८ साली लिहिलेल्या माझ्या ‘भूमिका’ या लघुकादंबरीतला तरुण मुलगा सोहन, तो भवतालच्या कोलाहलात स्वतच्या हृदयातलं गाणं शोधण्याचा प्रयत्न करतो- ‘तुमुल कोलाहल कलह मे, मं हृदय के गीत गाउँ’ अशीच त्याची आर्त आहे.\n‘सेतू’ कादंबरीतला ब्रिजमोहन, त्याचा मुलगा उदित दोघांचंही जगणं त्यांना त्याच िबदूकडे खेचत नेतं. त्यात ते दोघं कोलमडून पडतात. पण त्यांचा प्रवास माझ्यातल्या लेखकाला निर्थक वाटत नाही. आणि आता ‘चक्रवर्ती’तही एका वेगळ्या अंगाने त्या स्थिरतेचाच वेध आहे. परंपरेचा आणि संप्रदायाचा नवतेच्या अंगाने आलेला प्रवाही ताजा अर्थ मामांच्या चिंतनात मला जाणवला आणि माझ्या या शोधाला ‘चक्रवर्ती’त एक वेगळा पस मिळाला. सगळ्या अस्थिर धुराळ्यातही काहीतरी स्थिर असतं.. तशी स्थिरता आल्याशिवाय सृजन, निर्मिती होत नसेल, असंच मला मामांचं जगणं समजून घेताना जाणवलं.\nमामांच्या मृत्यूच्या वाटेवरचं एक मुक्त चिंतन कादंबरीत आलंय. ते सांगतात की त्यांना जोडायचीत ती माणसं. माणसांचे समूह. वेगवेगळ्या जातिधर्माचे समूह. वेगवेगळ्या प्रदेशातून वाहत येणाऱ्या नद्या एकमेकींच्या कुणीतरी असतातच, तशीच ही माणसंही असतील. जे बरोबर येतील त्यांचा तर प्रश्नच नसेल. पण जे मागे राहतील हट्टानं, विरोधानं किंवा आळसानं, त्यांच्यात आणि बरोबर येणाऱ्यातही काहीतरी मूलभूत साम्य असेलच. सगळ्या विरोधातही असेलच ते काही स्थिर असं. जसा की एखादा मूल्यभाव. त्यानंतर कदाचित माणसाचं स्वतपासून तुटलेलं भयकारी एकटेपण, दुभंगलेपण कमी होऊ शकतं. माणसात एक कलंदरपण असतं. त्यात तो स्वतला उधळून देतो. निशेष होऊ पाहतो. त्यानंच खरं तर माणूस घडतो. निर्मिती करतो आणि स्वतला समूहाशी जोडत जातो. पण कधी तो स्वतला फार जपू लागतो. साशंक, संभ्रमित होतो. मग निर्मितीच थांबते. उरते ती केवळ कारागिरी. कुसर. या कालात काहीही रुजत नाही. काहीतरी महत्त्वाचं हरवूनच जातं.. या दोन टोकातच कुठेतरी तो स्थिरिबदू असेल तर मामांच्या या चिंतनातून मी त्याला स्पर्श करून पाहिला. अखेर स्थिरता ही काही अगदी मुठीतच मावून जाणारी नाही. पण जगण्याच्या बेफाम भन्नाट गतीचेही टोक, कुंभाराच्या चक्रासारखे एका स्थिरतेकडे येतच नसेल तर त्या गतीलाही काय अर्थ आहे काही स्थिर असं. जसा की एखादा मूल्यभाव. त्यानंतर कदाचित माणसाचं स्वतपासून तुटलेलं भयकारी एकटेपण, दुभंगलेपण कमी होऊ शकतं. माणसात एक कलंदरपण असतं. त्यात तो स्वतला उधळून देतो. निशेष होऊ पाहतो. त्यानंच खरं तर माणूस घडतो. निर्मिती करतो आणि स्वतला समूहाशी जोडत जातो. पण कधी तो स्वतला फार जपू लागतो. साशंक, संभ्रमित होतो. मग निर्मितीच थांबते. उरते ती केवळ कारागिरी. कुसर. या कालात काहीही रुजत नाही. काहीतरी महत्त्वाचं हरवूनच जातं.. या दोन टोकातच कुठेतरी तो स्थिरिबदू असेल तर मामांच्या या चिंतनातून मी त्याला स्पर्श करून पाहिला. अखेर स्थिरता ही काही अगदी मुठीतच मावून जाणारी नाही. पण जगण्याच्या बेफाम भन्नाट गतीचेही टोक, कुंभाराच्या चक्रासारखे एका स्थिरतेकडे येतच नसेल तर त्या गतीलाही काय अर्थ आहे ‘चक्रवर्ती’ लिहिताना ही सारी गुंतागुंत माझ्यातला आवेग घेऊन होती. आणि ती व्यामिश्रता पेलत माझ्यासमोर उभे होते ते मामा.\nयाच अंगाने आणखीही काही खुणावत होतं. तेही असं माझ्या लेखनप्रवासाच्या बऱ्याच आधीच्या वळणापासून. मानवी संबंध, नातेसंबंध या संदर्भात सर्वात गुंतागुंतीचे असतात ते स्त्री-पुरुष संबंध. त्याचा तळ लागत नाही. प्रत्येक असा शोध दरवेळी नवाच असतो. पण मला पुष्कळ पूर्वीपासून स्त्री-पुरुष संबंधासह इतरही नाती महत्त्वाची वाटत राहिली होती. आई-मुलगा, वडील-मुलगा, नणंद-भावजय, दोन मत्रिणी, बहिणी, आजी-नातू. स्त्री-पुरुष नात्यांइतकी गुंतागुंत यात नसेलही; पण त्यांचे एकात एक अडकलेले, मिसळलेले सूक्ष्म पदर फार मनोज्ञच वाटत होते मला. ‘चक्रवर्ती’पूर्वीच्या लेखनात कथा-कादंबरीतून याच्या खुणा जागोजागी पेरलेल्या आहेत. पण ‘चक्रवर्ती’त मामांची आई आणि मामा यांच्या नात्याचं जे विलोभनीय रूप मला सापडत गेलं, ते मलाच चकित करणारं होतं. मामांच्या आई त्यांच्या केवळ आईच नव्हत्या, त्या त्यांच्या गुरूही होत्या. आणि मामांच्या आयुष्यात येणाऱ्या महत्त्वाच्या स्त्रियांमधली त्यांची आई ही पहिली आणि महत्त्वाची स्त्री. दुसरी स्त्री त्यांची पत्नी. आणि तिसरी त्यांची शिष्या आणि उत्तराधिकारी. तिघीतही एक सूक्ष्म पण दृढ असा अनुबंध होता असंच लिहिताना वाटत गेलं.\nगुरुशिष्यांच्या नात्यातली शिष्याची सर्वोच्च अवस्था म्हणजे ‘गुरूचा गर्भ बनून राह��े’. मामांच्या आयुष्यात तशी वस्तुस्थितीच होती, त्यांचा नि त्यांच्या आईचा अनेक पातळीवर जो संवाद होता, त्याला तोड नव्हती. मला आईपणाचे हे रूप ज्ञानेश्वरांच्या मुक्ताईचेच रूप वाटत राहिले. आईपण आणि गुरूपण हे काय वयावर निर्भर असते\n‘चक्रवर्ती’तले गुरू-शिष्यांचे हे सूत्र मला नदीच्या प्रवाहासारखे कादंबरीभर सोबत करीत राहिले. ‘चक्रवर्ती’ लिहून झाली. पण त्या सूत्राशी घट्ट बांधलेला माझा हात सुटला नाही. ज्ञानेश्वरी वाचताना, समजून घेताना, समजले तर त्याचा आनंद घेताना मी त्या साऱ्या प्रवाहाशी पुन:पुन्हा जोडली जात राहिले. आणि या जोडलेपणाचीही कितीतरी रूपं मला माझ्या अवतीभवती जाणवत होती. तीच ‘चक्रवर्ती’च्या संपूर्ण लेखनभर विखुरली असतील\nसरिता पदकींची एक फार हृद्य कविता आहे. शब्द आता मागे-पुढे झाले असू शकतील.\n‘तुझे विमान जेव्हा आपल्या\nसरिताबाईंनी ही भावना मायलेकरात पाहिलीसे वाटते. पण ती वेगळ्या अर्थानं कुठल्या- कुठल्या दूरस्थ माणसामाणसांतही असावी. असेही असेलच नं मला ‘चक्रवर्ती’भर मामांचे इतरांशी हे असे जोडलेपण हाकारत होते. आणि तेही त्या स्थिरतेचाच एक अंश असू शकेल.\nशेवटी ‘चक्रवर्ती’ म्हणजे तरी काय सम्राट. स्वामी. पण म्हणाल तर स्वच्या साऱ्या संचिताकडेही निरपेक्ष सेवाधर्मीय, सेवाधर्मीदृष्टीनं बघणारे. त्यासाठीच होती का ती छत्रचामरं सम्राट. स्वामी. पण म्हणाल तर स्वच्या साऱ्या संचिताकडेही निरपेक्ष सेवाधर्मीय, सेवाधर्मीदृष्टीनं बघणारे. त्यासाठीच होती का ती छत्रचामरं ‘चक्रवर्ती’चा हा अर्थही त्याच िबदूशी येऊन पोचत असेल कदाचित.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nIND vs AUS : धोनी-विराटला जिवदान देणं ऑस्ट्रेलियाला पडलं महागात\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nभारताचा ऑस्ट्रेलिया दौरा सुफळ संपूर्ण; वन-डे मालिकेतही भारताचा ऐतिहासिक विजय\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nIND vs AUS : ....तर निकाल वेगळाच लागू शकला असता \nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\nभारतासाठी 'ती' मिसाइल टेक्नॉलॉजी ठरु शकते गेमचेंजर\nभारताच्या ऐतिहासिक विजयानंतर लतादीदींनी धोनीसाठी केले 'हे' खास ट्विट\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nकोंडीतले ठाणे : दुभाजकांवरील पांढरे पट्टे गायब\nकोपरी खाडीकिनारी फ्लेमिंगोंना मेजवानी\n‘एचएएल’कडे हजारो कोटींचे काम\nमहाराष्ट्राचे पाणी गुजरातला देण्याचा डाव उधळू\nमहिन्यात ५२६ कोटींची नागरी कामे\nद्रुतगती महामार्गावरील ‘पॅचेस’ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://harinarke.blogspot.com/2017/03/blog-post_30.html", "date_download": "2019-01-18T11:30:21Z", "digest": "sha1:S4QQ44U5BMOBFJSP2UW4L3Z4ZLJWGCLZ", "length": 18947, "nlines": 382, "source_domain": "harinarke.blogspot.com", "title": "प्रा. हरी नरके: सूप हा शब्द इंग्रजीतला नसून संस्कृतमधला", "raw_content": "\nसूप हा शब्द इंग्रजीतला नसून संस्कृतमधला\nसूप हा शब्द इंग्रजीतला नसून संस्कृतमधला आहे.\nमहाभारत हे वैश्विक साहित्यातले सर्वाधिक लोकप्रिय महाकाव्य.\nपुण्याच्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेने तीन पिढ्या, सलग 55 वर्षे यावर संशोधन केले.\n318 जागतिक भाषांमधील 1132 हस्तलिखितांचा तौलनिक अभ्यास करून महाभारताच्या चिकित्सक आवृत्तीचे 19 खंड प्रकाशित करण्यात आले.या कार्यासाठी खुद्द डा. भांडारकर, डा.सुखटणकर, डा.बेलवलकर, डा.दांडेकर, डा.मेहेंदळे आदींनी अपार मेहनत घेतली.\nशान्तिपर्व मध्ये रन्तिदेव नावाच्या राजाची कथा आहे.\nत्याचा [स्वयंपाकी] खानसामा अतिशय चवदार मांसाहारी जेवन बनवायचा.\nत्याची किर्ती देशोदेशी पसरली.\nएके रात्री अचानक एक हजार ब्राह्मण जेवायला आले.\nत्यांना \"विशिष्ट्य प्राण्याचे\" मांस भोजनात हवे होते.\n[स्वयंपाकी] खानसामा म्हणाला, \"ब्राह्मणहो, मला क्षमा करा. आता खूप रात्र झालेली असल्यानं माझे सगळे नोकर आपापल्या घरी गेलेले आहेत. मी तुम्हाला मांसाहारी जेवन देऊ शकत नाही, मात्र मांसाहारी सुप माझ्याकडे भरपूर आहे. त्याच्यावर तुर्तास भागवून घ्या. त्यानं विशिष्ट प्राण्यांच्या कोवळ्या वासरांपासून बनवलेलं सूप त्या विप्रांना वाढलं.\nतत्र स्म सूदा: क्रोशन्ति सुमृष्टमणिकुण्डला:\nसूपभूयिष्ठमश्रीध्वं नाद्य मांसं यथा पुरा\nते संतुष्ट झाले आणि त्यांनी त्याला व त्याच्या राजाला आशीर्वाद दिले.\"\n[महाभारत, खंड, तिसरा, शान्तिपर्व, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था, पुणे, 1974, पृ.2023/24]\nLabels: विचार, व्यक्तीचित्रे, साहित्य-संस्कृती\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले: समग्र वाड्मय, मुखपृष्ठ\nडॉ. अरूणा ढेरे यांच्यासमवेत-\nमहात्मा फुले समग्र वाङ्मय\nमाझे आवडते लेखक प्रा.भालचंद्र नेमाडे यांच्यासोबत..\nसूप हा शब्द इंग्रजीतला नसून संस्कृतमधला\nजेआरडी टाटा यांचा विमानप्रवास\nएकेक किलो वजनाचे मोठठे मोठठे असंख्य टोमॅटो\nमुख्यमंत्री तेही..आणि मुख्यमंत्री हेही..\nतुम्ही लोक आहात म्हणून तर मी मुख्यमंत्री आहे\nभारतीय संस्कृती ही गंगाजमना तहजीब\nउर्दू ही भारतात जन्मलेली महान भाषा आहे\nमुस्लीम समाज आणि देशभक्ती\nभारतीय मुस्लीम परके आहेत काय\nहम पांच हमारे पच्चीस हा प्रचार खोटा\nहिंदु - मुस्लीम संबंध आणि सेक्युलर संविधान, भाग,1\nआपली बॅग आपल्याच हाती बरी..\nआणि महाराष्ट्र एका बापूला मुकला\nसुपारीबाज, संवाद आणि सहिष्णूता\nनवे योगीपर्व धर्मसंसदेचे --\nयुपीला आत्महत्त्या न करण्याची मागितली होती हमी\nअभिजात मराठी भाषेचा अहवाल\nसांगा तुम्हाला पहिला नंबर हवा की दुसरा\nआपल्या जातीच्या मराठिया लोकांचे बरे करावे\nराज्यपालांचे हे पांढरे हत्ती पोसायचे तरी कशाला\nसत्या असत्याशी मन केले ग्वाही\n’घाबरायला मी काय ब्राह्मण आहे का\nनाटककार गडकरी, राजसंन्यास आणि गडकरी पुतळा विटंबना\nसंघ, भाजपा, डावे आणि लोकशाहीवादी\nइरोम शर्मिलाचा पराभव आणि उद्विग्न चाहते\nसावित्रीबाई फुले यांचे अस्सल तैलचित्र -\nपुणे मनपात प्रथमच भाजपाचा महापौर-\nसहज आठवणारी महिलांची महत्वपुर्ण आत्मकथनं -\n\"त्या शहीदाची मी बायको हायं रं\nतान्हुबाई बिर्जे - पहिल्या भारतीय महिला संपादक\nसहीसाठी पैसे मागणारी गायिका\nविंदा करंदीकरांची तत्वनिष्ठा --\nजी जात नाही ती जात\nजयवंत दळवी आणि तीन व्यक्ती\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले (12)\nडॅा. रखमाबाई सावे - राऊत (6)\nतू माझा सांगाती (1)\nनिंबा मुका जाधव (1)\nनेमाडे - कसबे-वाद (1)\nन्या. गायकवाड आयोग (1)\nप्रा. रंगनाथ पठारे (1)\nबुद्ध आणि बोधिसत्व (1)\nमाळी व तेली (1)\nलोक माझे सांगाती (1)\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ (4)\nसावित्रीबाई फुले स्मारक (1)\nशिक्षणतज्ञ सावित्रीबाई फुले यांचे कार्य\nनिषेध- खेडेकर म्हणतात जातीय व धार्मिक दंगली घडवा\n(श्री. एम. डी. रामटेके यांच्या ब्लोगवरून जनहितार्थ साभार पुनर्प्रकाशित.) वाचा आणि क्रुतीशील निषेध करा. ब्रिगेडचे व मसेसं चे सर्वेसर्वा श...\nमहाराष्ट्र भूषण : वादंग आणि वास्तव\nबाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या निर्णयाबाबत उलटसुलट चर्चा चालू आहे. बाबासाहेबांच्या वक्तृत्वावर भाळलेले ...\nमहाराष्ट्राच्या विवेकवादाचा आवाज : डा. नरेंद्र दाभोळकर\nचार दिवसांपुर्वी नरूभाऊंचा फोन आला होता. \"हरी, लेखाचे लक्षात आहे नारे बाबा\" अशी सुरुवात करून बराच वेळ बो...\nद्रष्टा महापुरूष महात्मा जोतीराव फुले\nमहात्मा जोतीराव फुले यांच्या निधनाला आज १२५ वर्षे झाली. त्यांच्या काळात त्यांनी केलेले काम महत्वाचे असेलही, परंतु आज त्याचा काय उपयोग\nआरक्षण आर्थिक आधारावर द्यावे काय\nगेले काही दिवस आरक्षणाचा पाया जात, जमात किंवा सामाजिक आणि शैक्षणिक हा न ठेवता आर्थिक आधारावर समाजातील सर्व गरिबांना आरक्षण द्यावे ही भुमि...\nवामन मेश्राम, मुलनिवासी नायक आणि सांस्क्रुतीक दहशतवाद\nशाळकरी वयात मी फुले - आंबेडकरी चळवळीच्या सम्पर्कात आलो . डा . बाबा आढाव यांचे महात्मा फुले समता प्रतिष्ठान , राष्ट्रसेवा दल आदि संघटन...\nपवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली \n*पवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली *पवार नावाचे रसायन उलगडण्याचा आत्मसमर्थनपर प्रयत्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://harinarke.blogspot.com/2017/09/blog-post_14.html", "date_download": "2019-01-18T11:56:44Z", "digest": "sha1:ND7AHB3TJXR346ZR4QSZRDZCFLXVMTWK", "length": 17295, "nlines": 332, "source_domain": "harinarke.blogspot.com", "title": "प्रा. हरी नरके: भात खाबो-", "raw_content": "\n हा अनेक प्रतिभावंत फेबुकरांचा लाडका प्रश्न असतो.\nईशान्य भारतातील अनेक राज्यात त्यांच्या भाषेत \"जेवन आहे का जेवन काय आहे\" असं विचारायचं असलं तर म्हणतात भात खाबो. भन्नाटच कल्पना. महत्वाचच विषय. जे मांसाहारी असतील त्यांची तिकडे चंगळ असते. तिन्ही वेळेला मंडळी मांसाहारावर ताव मारतात. माश्यांचे नानाप्रकार, पोर्क, बीफ, कोंबडी, बदक, बेडूक, कुत्रा, साप ही तुफान आवडीची पक्वान्नं असतात. अंड्यांचे शेकडो पदार्थ. उर्वरित देशभर उच्छाद मांडलेल्या तथाकथित गोरक्षकांचं नामोनिशानही या सात राज्यांमध्ये आढळत नाही. मांसाहाराला विरोध करणारांना ही मंडळी थेटच सरळ ताटात शिजवून खाऊन टाकतील. शाकाहार्‍यांना मात्र एकमेव मेनू. भात आणि फक्त भात. रानातली कोणतीही वनस्पती ओरबाडून आणतात आणि चिमुटभर मीठ टाकून उकळुन देतात. बांबू शूट्स म्हणजे बांबूच्या आतला गर अतिशय चविष्ट लागतो. भोपळ्यासारखं चिवचिवटं म्हणजे इस्कोट डोंगर उतारावर लावलेलं दिसतं. सर्वत्र मिळतं. खिरा [काकडी] मुबलक असते.\nतिथली मिरची मात्र कोल्हापुरी मिरचीच्या सुमारे एक हजारपट तिखटजाळ असते. त्यामुळे तिथला ठेचा हा केवळ पदार्थ न राहता ती समोरच्याला हमखास रडवणारी प्रवृत्ती बनते.\nसोनकेळी आणि पेरू मुबलक.\nभाताची हजारो एकर शेती. जिकडं बघावं तिकडं भातशेती.\nआपल्याकडं खेड्यात घरोघरी कोंबड्या पाळलेल्या असतात तशी तिथं घरटी डुकरं पाळलेली असतात. रस्त्यांवर भटकी कुत्री नावालाही आढळत नाहीत. कारण त्यांचं मांस हे सगळ्यात महाग असतं.\nअमाप गरिबी आणि उद्योगधंदे शून्य त्यामुळं क्रयशक्ती नाही. किरकोळ टपरीवजा रेस्टॉरंटं, हॉटेलं, फारच कमी.\nनागालॅंडमध्ये बोलली जाणारी नागा भाषा शांतपणे ऎकली तर मराठीच्या जवळ जाणारी ती भाषा असल्यानं नक्की समजते.\nनिसर्गाचं मुबलक वरदान पण अशांत प्रदेश, असुरक्षित प्रवास, आदिवासी जमाती व टोळ्यांमधली रक्तरंजित भांडणं आणि सरकार नावालाच यामुळं ही सुवर्णभुमी शापित आहे.\nकाश्मीरला स्वर्ग म्हणत असतीलही पण भारताच्या श्रीमंत निसर्गाची सर्वाधिक लोभस रूपं बघायची, अनुभवायची असतील तर एकदा तरी या सप्तभगिनींना भेट द्यायलाच हवी.\nआसामातले चहामळे, सगळीकडची भातशेती आणि लाखो प्रकारची जैवविविधता तोडच नाही. इथं आलात की रमून जाल. स्वर्गाचा, जन्नतीचा विषयच संपला.\nLabels: प्रवास, विचार, विविध, व्यक्तीचित्रे\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले: समग्र वाड्मय, मुखपृष्ठ\nडॉ. अरूणा ढेरे यांच्यासमवेत-\nमहात्मा फुले समग्र वाङ्मय\nमाझे आवडते लेखक प्रा.भालचंद्र नेमाडे यांच्यासोबत..\nत्याला कसं समजावून सांगावं आम्हाला कळतच नव्हतं-\nआहसर म्हणजे अविरत उर्जास्रोत --\nआणि गायब सरकारचं अस्तित्व ठळकपणे जाणवू लागलं-\nसक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची शताब्दी सुरू झाली -\nवाद धर्मश्रद्धेचा की खुळचटपणाला धार्मिक मुलामा दे...\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले (12)\nडॅा. रखमाबाई सावे - राऊत (6)\nतू माझा सांगाती (1)\nनिंबा मुका जाधव (1)\nनेमाडे - कसबे-वाद (1)\nन्या. गायकवाड आयोग (1)\nप्रा. रंगनाथ पठारे (1)\nबुद्ध आणि बोधिसत्व (1)\nमाळी व तेली (1)\nलोक माझे सांगाती (1)\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ (4)\nसावित्रीबाई फुले स्मारक (1)\nशिक्ष���तज्ञ सावित्रीबाई फुले यांचे कार्य\nनिषेध- खेडेकर म्हणतात जातीय व धार्मिक दंगली घडवा\n(श्री. एम. डी. रामटेके यांच्या ब्लोगवरून जनहितार्थ साभार पुनर्प्रकाशित.) वाचा आणि क्रुतीशील निषेध करा. ब्रिगेडचे व मसेसं चे सर्वेसर्वा श...\nमहाराष्ट्र भूषण : वादंग आणि वास्तव\nबाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या निर्णयाबाबत उलटसुलट चर्चा चालू आहे. बाबासाहेबांच्या वक्तृत्वावर भाळलेले ...\nमहाराष्ट्राच्या विवेकवादाचा आवाज : डा. नरेंद्र दाभोळकर\nचार दिवसांपुर्वी नरूभाऊंचा फोन आला होता. \"हरी, लेखाचे लक्षात आहे नारे बाबा\" अशी सुरुवात करून बराच वेळ बो...\nद्रष्टा महापुरूष महात्मा जोतीराव फुले\nमहात्मा जोतीराव फुले यांच्या निधनाला आज १२५ वर्षे झाली. त्यांच्या काळात त्यांनी केलेले काम महत्वाचे असेलही, परंतु आज त्याचा काय उपयोग\nआरक्षण आर्थिक आधारावर द्यावे काय\nगेले काही दिवस आरक्षणाचा पाया जात, जमात किंवा सामाजिक आणि शैक्षणिक हा न ठेवता आर्थिक आधारावर समाजातील सर्व गरिबांना आरक्षण द्यावे ही भुमि...\nवामन मेश्राम, मुलनिवासी नायक आणि सांस्क्रुतीक दहशतवाद\nशाळकरी वयात मी फुले - आंबेडकरी चळवळीच्या सम्पर्कात आलो . डा . बाबा आढाव यांचे महात्मा फुले समता प्रतिष्ठान , राष्ट्रसेवा दल आदि संघटन...\nपवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली \n*पवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली *पवार नावाचे रसायन उलगडण्याचा आत्मसमर्थनपर प्रयत्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.evivek.com/Authors/-_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%95_%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%87", "date_download": "2019-01-18T13:13:37Z", "digest": "sha1:EIUSIPRGITZFCOR5JZTBPKIQPMCBW32A", "length": 5298, "nlines": 27, "source_domain": "www.evivek.com", "title": "Vivek", "raw_content": "\nसाम्यवाद - तत्त्वज्ञान आणि वस्तुस्थिती\nतथाकथित शांततावादी धर्म आणि प्रत्यक्ष वर्तणूक यांचा जितका संबंध असतो, तितकाच संबंध साम्यवाद आणि प्रत्यक्ष समता यांचाही असतो. ‘‘Some are more equal...’’ हा शेरा उगाच पडलेला नाही. आणि सरतेशेवटी ती फक्त एक हिंस्र ..\n***विवेक गणपुले*** गेल्या काही वर्षांत वाढत्या घुसखोरीच्या परिणामस्वरूप बांगला देशाच्या सीमेलगत असणाऱ्या भारतीय भूभागात सामाजिक बदल झाले आहेत. 2001च्या जनगणनेच्या अहवालाप्रमाणे पश्चिम बंगालच्या - खरे तर हे नावच बदलून फक्त बंगाल करायला हवे - तर ..\nकेंद्र - राज्य संबंध\nकेंद्र-राज्य संबंध आणि त्याचा राष्ट्रीय सुरक्षेवरील परिणाम यांचा विचार करताना प्रथम ह्या संबंधांची ढोबळ माहिती घेऊ. केंद्र-राज्य संबंध हे तीन विभागात वाटलेले आहेत. आर्थिक, वैधानिक आणि कार्यकारी संबंध. ह्या प्रत्येक विषयात तरतुदी ..\nराष्ट्रीय सुरक्षा आणि राज्यव्यवस्था\nराष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपाल (जे एका अर्थाने नामधारी) आणि पंतप्रधान/मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रीमंडळ, त्यांच्या अधिकारात असलेले अखिल भारतीय आणि केंद्रीय सेवा अधिकारी आणि अन्य कर्मचारी अशा उतरत्या रचनेत आपली कार्यपालिका काम करत ..\nसमस्यांच्या गर्तेत ईशान्य भारत\nगेली 60 वर्षे केंद्र किंवा राज्य सरकारांनी ईशान्य भारतातील नागरिक आणि उर्वरित भारतातील नागरिक यात भावनिक ऐक्य निर्माण व्हावे यासाठी काही थोडे दिखाऊ कार्यक्रम सोडता कोणतेही भरीव उपक्रम किंवा योजना आखली नाही, ती प्रत्यक्षात उतरवणे तर दूरच. ..\nभारतात असलेल्या परंपरागत सामाजिक उणिवा वापरून भारतात अशांतता माजवणे ह्या कामात आता सर्व देश आणि समाजविघातक राजकीय आणि सामाजिक शक्ती एकवटताना दिसत आहेत. या विरोधात सखोल, विचारपूर्वक आणि कठोर उपाययोजना वेळीच झाली नाही आणि सर्व समाजाने ..\nसामान्यतः कोणताही महत्त्वाचा खटला किंवा न्यायिक अथवा कायदेविषयक प्रश्न हा उच्च/सर्वोच्च न्यायालयात पोहोचल्याशिवाय राहत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे एक आधारस्तंभ म्हणून न्यायापालिकेचा विचार करताना ह्या दोन बिंदूंचा विचार पुरेसा आहे. कोणताही ..\n© 2016 सर्व अधिकार सुरक्षित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/demonetisation-again-there-are-signs-of-another-currency-ban-coming/", "date_download": "2019-01-18T12:22:04Z", "digest": "sha1:YZCH35W53GGTVMREHCE3IO7A347XVVC6", "length": 9118, "nlines": 85, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Demonetisation- पुन्हा नोटबंदी होणार का..? चर्चेला उधाण", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nDemonetisation- पुन्हा नोटबंदी होणार का..\n२००० रूपयांच्या नोटेची छपाई बंद\nवेब टीम:- पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यावर आता दोन हजारांची नोट रद्द करण्याचा सरकारचा विचार असल्याची चर्चा संसदेपर्यंत जाऊन पोहोचली आहे. केंद्र सरकारकडून पुन्हा एकदा नोटाबंदीची तयारी करण्यात येत असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. राज्यसभेत अर्थमंत्री अरुण जेटली यांना विरोधी पक्षाच्य��� नेत्यांनी याबद्दल प्रश्न विचारले. मात्र विरोधकांनी स्पष्टीकरणाची मागणी करुनही अरुण जेटली यांनी या प्रकरणात शांत राहणेच पसंत केले. त्यामुळेच सरकार पुन्हा एकदा नोटाबंदी करण्याच्या विचारात असल्याची जोरदार चर्चा संसदेत होताना दिसते आहे. ‘इकॉनॉमिक टाईम्स’ या इंग्रजी वृत्तपत्राने याबद्दलचे वृत्त दिले आहे.\nकाही आठवड्यांपासून बाजारात २ हजार रुपयांच्या नोटांची कमतरता जाणवते आहे. काही लोकांकडून २ हजार रुपयांच्या नोटांची साठवणूक केली जात असल्यामुळेच बाजारात दोन हजार रुपयांच्या नोटा कमी असल्याचे बोलले जात आहे. दोन हजार रुपयाच्या नोटेचे मूल्य सर्वाधिक असल्याने या नोटांची साठवणूक सहज केली जाऊ शकते. या नोटांच्या तुलनेत इतर नोटा मोठ्या प्रमाणात जमा करता येणे कठीण आहे.\nदोन हजारांची नोट बाजारात घेऊन गेल्यास लगेच सुट्टे मिळत नाहीत, अशी अनेकांची तक्रार आहे. त्यामुळेच रिझर्व्ह बँकेकडून दोन हजारांच्या नोटांची छपाई कमी करण्यात आली आहे. या नोटांच्या छपाईवर मर्यादा आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे. यासाठी सरकारकडून विशेष योजना आखण्यात येत असल्याचीदेखील चर्चा आहे. मागील वर्षी ८ नोव्हेंबर रोजी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान मोदींनी जाहीर केला. यानंतर सरकारने दोन हजारांच्या नोटांची वेगाने छपाई केली होती. मात्र सध्या दोन हजारांच्या नोटा मोठ्या प्रमाणात चलनात आल्या आहेत. त्यामुळेच आता या नोटांची छपाई कमी करण्याची योजना आखली जाते आहे. यासोबतच कमी मूल्यांच्या नोटांची छपाई वाढवण्याचा रिझर्व्ह बँकेचा प्रयत्न आहे.त्यामुळे परत देशात नोट बंदी होणार का याचीच चर्चा सध्या सुरु आहे.\nनोटाबंदी पाठोपाठ आता नाणेबदली\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली छूट’ भाजपने दिलीय काय\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\n‘राष्ट्रवादीची २०१९ मध्ये आमची सत्ता आली तर डान्सबार बंद करणार’\nटीम महाराष्ट्र देशा - 'डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा दुर्दैवी निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आला आहे.…\nमोनिका राजळेंना नगर दक्षिण लोकसभेसाठी विचारणा \nसुजय विखेंचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून खा. गांधी राजकारणात\nतुळजापुरा��� छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा\nडान्सबारवरची बंदी उठवली ; जाणून घ्या आबांच्या लेकीला काय वाटतं \nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/there-is-no-basis-for-speculation-that-ncp-is-joining-government-in-delhi-praful-patel/", "date_download": "2019-01-18T11:58:05Z", "digest": "sha1:YS3LFWODDM5DJUD55EI7P57IDFCP2OLX", "length": 7119, "nlines": 90, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होणार नाही - प्रफुल्ल पटेल", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nराष्ट्रवादी सत्तेत सहभागी होणार नाही – प्रफुल्ल पटेल\nवेबटीम : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेस भाजप बरोबर सत्तेत सहभागी होणार अशा चर्चा उठत होत्या. पण आता राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस भाजप सोबत जाणार नसल्याचे ट्विट करून या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. दरम्यान काही वृत्तवाहिन्यांनी शरद पवार हे मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारत कृषी मंत्री म्हणून शपथ घेणार अशा बातम्या चालवल्या होत्या पण आता प्रफुल्ल पटेल यांच्या ट्विट नंतर अशा बातम्यात तथ्य नसल्याच स्पष्ट झाल आहे.\nठरलं तर मग…मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर…\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nगेल्या तीन वर्षांपासून अशा अफवा पसरवल्या जात – सुप्रिया सुळे\nदिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या सुप्रिया सुळेंनीदेखील एमडीएतील सहभागाच्या वृत्ताचं खंडन केलंआहे . गेल्या तीन वर्षांपासून अशा अफवा पसरवल्या जात आहेत, पण या अफवा कोण पसरवतं, हे उद्योग नेमकं कोण करतं, हे कळत नसल्याचंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.\nठरलं तर मग…मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली छूट’ भाजपने दिलीय काय\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nक्रिकेटच्या वा���ाला बायकोने केले ‘डॉगी’ ; सोशल मिडीयावर विराटच्या…\nटीम महाराष्ट्र देशा : भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माने विराट कोहलीचा एक मजेदार…\nमहाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहासाठी दीड हजाराहून अधिक अर्ज प्राप्त\nमुंबईच्या मतदार यादीमध्ये ८ ते ९ लाख बोगस मतदार\nमहाराष्ट्रातील युवकांना गोव्यात काम मिळणार नाही, गोवा सरकारचा निर्णय\nपेटिंग्ज नंतर जव्हार मध्ये वारली चित्र शैलीचे टॅट्यू फिव्हर\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/updated-aurangabad-news-father-and-son-die-in-well-due-to-smoke/", "date_download": "2019-01-18T12:26:11Z", "digest": "sha1:H537Y2ANWZCSIFZORL237HC7UGHK4AHT", "length": 9414, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "इंजिनच्या धुरात गुदमरून पिता-पुत्रासह अन्य एकाचा मृत्यू", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nइंजिनच्या धुरात गुदमरून पिता-पुत्रासह अन्य एकाचा मृत्यू\nटीम महाराष्ट्र देशा – डिझेल इंजिन दुरुस्त करण्यासाठी विहिरीत उतरलेल्या तिघांचा ;डिझेल इंजिनच्या धुरामुळे गुदमरुन मृत्यू झाला आहे. घनसावंगी तालुक्यातील दैठणा गावात काल (मंगळवार) रात्री उशिरा ही घटना घडली. मृतांमध्ये पिता-पुत्रासह गावातील अन्य एका युवकाचा समावेश आहे. तर या तिघांना वाचविण्यासाठी गेलेले इतर तिघे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.\nबाबासाहेब बापुराव वाबळे (वय-45), रामेश्वर बाबासाहेब वाबळे (वय-30) व अर्जुन साहेबराव धांडे (तिघेही दैठणा, ता.घनसावंगी) अशी मृतांची नावे आहेत. महावितरणने शेतीपंपाची वीज बंद केल्याने पिकांना पाणी देण्यासाठी बाबासाहेब वाबळे यांनी त्यांच्या शेतावरील विहिरीवर डिझेल इंजिन बसविण्याचा निर्णय घेतला, इंजिन बसवल्या नंंतर बराच वेळ इंजिन मधून पाणी येत नसल्याने पाणी का येत नाही हे पाहण्यासाठी बाबासाहेब वाबळे आपल्या मोठ्या मुलासह (रामेश्वर वाबळे) विहिरीत उतरले विहीर खूपच अरुं�� असल्याने इंजिन मधून निघणारा धूर विहिरीत मोठ्या प्रमाणात साठला गेला.\nअन् पालकमंञी संभाजीराव पाटील निलंगेकरांनी दिला शेतक-यांना…\nदुष्काळाबाबतचा अहवाल लवकरचं सादर करू, केंद्रीय पथकाचं…\nत्यामुळे हे दोघ बेशुद्ध झाले व पाण्यात पडले बेशुद्ध अवस्थेत पाण्यात पडल्याने दोघांचा ही मृत्यु झाला, बराच वेळ झाला हे दोघे वर का येत नाहीत हे पाहण्यासाठी अर्जुन धांडे विहिरीत उतरले त्यांना सुद्धा या धुरामुळे बेशुद्धी आली त्यांचा देखील बेशुद्ध अवस्थेत पाण्यात पडून मृत्यू झाला यानंतर काही वेळाने वाबळे यांचा लहाना मुलगा (परमेश्वर वाबळे) जो विहिरीच्या जवळ थांबलेला होता तो देखील खालचे लोक वर का येत नाहीत हे पाहण्यासाठी विहिरीत उतरला असता त्याच्यासोबत आसाराम वाबळे हे देखील विहिरीत उतरले त्यांची देखील तीच अवस्था झाली\nपण शेतातील आजूबाजूला असलेले लोक आल्याने विहिरीतील पाचही लोकांना वर काढले तेव्हा . त्यात बाबासाहेब वाबळे,रामेश्वर वाबळे व अर्जुन धांडे यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर परमेश्वर वाबळे व त्यांना वाचविण्यासाठी गेलेले आसाराम बापुराव वाबळे हे दोघे जखमी झाले असुन त्यांच्यावर जालना शहरातील खासगी रुगणालयात उपचार सुरु आहेत.\nअन् पालकमंञी संभाजीराव पाटील निलंगेकरांनी दिला शेतक-यांना दिलासा \nदुष्काळाबाबतचा अहवाल लवकरचं सादर करू, केंद्रीय पथकाचं मुख्यमंत्र्यांना आश्वासन\nराज्य दुष्काळाच्या खाईत,जलसंपदा मंत्री गरबा खेळण्यात दंग\nरावसाहेब दानवे यांना पराभवाची धूळ चारू : बच्चू कडू\nजमिनीचा मोबदला मागणाऱ्या शेतकऱ्यांना अटक\nपालघर / रविंद्र साळवे - जमिनीचा मोबदला द्या नंतर काम सुरू करा या शेतकऱ्याच्या मागणीला धुडकावून सूर्या प्रादेशिक…\nखावटी कर्जमाफीने लाखो आदिवासी बांधवांना दिलासा : विष्णू सवरा\nनोटाबंदी पाठोपाठ आता नाणेबदली\nसुजय विखेंचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून खा. गांधी राजकारणात\nमुस्लिम बांधवांनी सक्षम समाजासाठी इस्लामिक बँकिंग प्रणालीत सहभागी…\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; स��ताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/category/editions/mumbai/page/29", "date_download": "2019-01-18T12:09:27Z", "digest": "sha1:2YAG5G3ANLH63CTHY22J42YWFRFAVHEH", "length": 10191, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मुंबई Archives - Page 29 of 298 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nपाच वर्षाच्या चिमुकलीवर अमानुष अत्याचार, उपचाराअगोदरच मृत्यू\nऑनलाईन टीम / शिर्डी : श्रीरामपूर तालुक्यातील कारेगाव येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका पाच वषीय चिमुकलीवर अमानुष अत्याचार करण्यात आले असून या चिमुकलीचा उपचारापूर्वीच दुर्देवी मृत्यू झाला आहे. या घटनमुळे गावात तणावाचे वातावरण आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे. या अमानुष घटनेच्या निषेधार्थ सामाजिक संघटनांनी श्रीरामपूर बंदची हाक दिली आहे. मिळालेल्या ...Full Article\nटॅम्पिंग मशीन रूळावरून घसरले, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत\nऑनलाईन टीम / मुंबई : टॅम्पींग मशीन रुळावरुन घसरल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. या मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाडय़ा एक ते दीड तास उशीराने धवत आहेत. तर, लोकल ...Full Article\nबाजी मारणार सेनेचा बाण अन् भाजपचे कमळ ; मुख्यमंत्र्यांची हटके कविता\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली : राज्याचे हिवाळी अधिवेशन वादळी आणि ऐतिहासिक ठरले. या अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयकाला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजुरी देण्यात आली. विशेष, म्हणजे अधिवेशनच्या ...Full Article\nमराठा आरक्षणप्रकरणी उच्च न्यायालयात ‘कॅव्हेट’ दाखल\nऑनलाईन टीम / मुंबई : मराठा समाजाच्या 16 टक्के आरक्षणाच्या विधेयकाला काल दोन्ही सभागृहात एकमताने मंजूरी मिळाली आहे. मराठा आरक्षणप्रकरणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी उच्च न्यायालयात ...Full Article\nमुस्लीम आरक्षणासाठी एमआयएम हायकोर्टात जाणार\nऑनलाईन टीम / मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाने मुस्लीम आरक्षणासाठी हायकोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही मराठा आरक्षणाच्या निर्णयाला आव्हान देणार नाही, पण ...Full Article\nभीमा कोरेगाव, मराठा मोर्चा ; 864गुन्हे मागे घेणार ; देवेंद्र फडणवीसांची घोषणा\nऑनलाईन टीम / मुंबई : भीमा कोरेगाव व मराठा ��ोर्चा यावेळी विविध गुह्यांसाठी एक हजारपेक्षा जास्त गुन्हे दाखल झाले होते. मात्र, पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांसारखे गंभीर गुन्हे वगळता अन्य शेकडो ...Full Article\nविधानसभा उपाध्यक्षपदी विजय औटींची बिनविरोध निवड\nऑनलाईन टीम / मुंबई : गेल्या चार वर्षांपासून रिक्त असलेल्या विधनसभा उपाध्यक्षपदी शिवसेनेचे आमदार विजय औटी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. शुक्रवारी विधनसभा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतून काँग्रेसचे हर्षवर्धन सकपाळ ...Full Article\nकोळसा घोटाळा ; माजी सचिव एच सी गुप्तांसह पाच दोषी\nऑनलाईन टीम / मुंबई : कोळसा घोटाळय़ा प्रकरणी दिल्लीतील विशेष न्यायालयाने पाच जणांना दोषी ठरवले आहे. कोळसा मंत्रालयाचे माजी सचिव एच सी गुप्तांसह विकास मेटल पॉवर लिमिटेड या कंपनीच्या ...Full Article\nपोलिसांवरील हल्ले वाढले, हा गृहखात्याचा पराभाव : उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा\nऑनलाईन टीम / मुंबई : ज्यात 2014 पासून पोलिसांवरील हल्ल्यांमध्ये वाढ झाली असून हा गृहखात्याचा पराभव आहे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. पोलीस मार खात आहेत. ...Full Article\nउद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर मराठा आंदोलकांचे उपोषण मागे\nऑनलाईन टीम / मुंबई : मराठा आरक्षण विधेयक आज विधीमंडळाच्या मराठा समाजासाठी हा महत्त्वाचा दिवस आहे. आरक्षण जाहीर झाले असले तरी जोपर्यंत राज्यपालांची स्वाक्षरी होत नाही तोपर्यंत उपोषण मागे ...Full Article\nनाशिक -पुणे महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू\nमुंबईत मंत्रालयाच्या दारातच एका महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न\nऑस्ट्रेलियाला धूळ चारत भारताचा ऐतिहासिक विजय\nप्रभू रामचंद्र महाराष्ट्रात येणारे पहिले उत्तर भारतीय : पूनम महाजन\nगरज पडल्यास अध्यादेश काढू, पण डान्सबारवरील बंदी कायम ठेवू : मुनगंटीवार\nकाँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यानंतरच राम मंदिर शक्य : हरिश रावत\nअमरावतीत भिंत कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू ; तीन जखमी\nशबरीमला मंदिरात प्रवेश करणाऱया महिलांना सुरक्षा द्या :सुप्रिम कोर्ट\n फोनचा पासवर्ड सांगितला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nलडाखमध्ये हिमस्खलनामुळे तिघांचा मृत्यू\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्र��यविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/pmpml-driver-on-strike/", "date_download": "2019-01-18T12:27:07Z", "digest": "sha1:YDRIWN25XFXLPTR36GQRNVGH7DYOS7YT", "length": 6781, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पीेएमपीएमएलच्या 200 बसला ब्रेक : चालक अचानक संपावर", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपीेएमपीएमएलच्या 200 बसला ब्रेक : चालक अचानक संपावर\nपुणे: पुणे महानगर परिवहन मंडळाचे दोनशे बस चालक आज सकाळीपासून अचानक संपावर गेले आहेत. हे सर्व चालक कंत्राटी पद्धतीने बस सेवा पुरविणाऱ्या ठेकेदारांच्या बसवरील आहेत.\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे ; दहा हजार मीटर्समध्ये दिनेशसिंग…\nपुणे : शहीद मेजर नायर यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात…\nपीएमपीकडून काही खासगी ठेकेदारांकडून भाडेतत्वावर बसेस घेण्यात आलेल्या आहेत. या ठेकेदारांची भाड्याची रक्कम गेल्या काही महिन्यांपासून थकीत आहे. पीएमपीकडून मिळणारे पैसे थकल्याने ठेकेदारांकडून बस चालकांचे वेतन देण्यात आलेले नाही. त्यामुळे वेतनाची रक्कम मिळावी म्हणून चालक अचानक संपावर गेले आहेत.\nपीएमपीएलकडून घालण्यात येणारे नियम मोडल्याने ठेकेदारांना कोट्यवधीचा दंड बाजावन्याय आलेले आहे. तर दुसरीकडे पीएमपी कडे थकीत असलेले रक्कम वेळेत मिळत नसल्याने ठेकेदार त्रस्त झाले आहेत. या मुळे ठेकेदाराकडून चालकांचे या महिन्यात वेतन करण्यात आले नाही त्यामुळे संप पुरकरण्यात आला आहे.\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे ; दहा हजार मीटर्समध्ये दिनेशसिंग विजेता\nपुणे : शहीद मेजर नायर यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार\nचीनी मांजा विक्रेत्यांवर कठोर कारवाईची मागणी\nसरकार आवाज उठवणाऱ्यांची गळचेपी करत आहे : पवार\nमुंबईच्या मतदार यादीमध्ये ८ ते ९ लाख बोगस मतदार\nटीम महाराष्ट्र देशा : निवडणुका जवळ येताच बोगस मतदानाच्या आणि खोट्या ओळख पत्राच्या घटना घडणे काही नवीन नाही पण…\nमी देखील नगर दक्षिण लोकसभेसाठी इच्छुक ; भाजपच्या जिल्हाध्यक्षाने…\n‘खावटी कर्जमाफी म्हणजे सरकारचा आदिवासींना भुलवण्यासाठी…\nसुजय विखेंचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून खा. गांधी राजकारणात\nठरलं तर मग…मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक…\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून दे��मुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://harinarke.blogspot.com/2012/06/blog-post_25.html", "date_download": "2019-01-18T11:18:07Z", "digest": "sha1:YTTMEQOEPJ2SOFFZ4RTMPPW5OOADMOA5", "length": 21584, "nlines": 331, "source_domain": "harinarke.blogspot.com", "title": "प्रा. हरी नरके: गाथासप्तशती अभिजाततेचा बहुमूल्य पुरावा", "raw_content": "\nगाथासप्तशती अभिजाततेचा बहुमूल्य पुरावा\n{सौजन्य: श्री.अरुण जाखडे, दिव्य मराठी,रविवार, दि.२५ जुन २०१२}गेल्या दहा वर्षांत भाषांविषयक ज्या महत्त्वाच्या घडामोडी भारतात झाल्या, त्यापैकी महत्त्वाची म्हणजे भारत सरकारने संस्कृत, तामिळ, तेलुगू आणि कन्नड या चार भाषांना अभिजात भाषांचा दर्जा दिला आहे. या चार भाषांइतकीच मराठी ही अभिजात भाषा असून तिला असा दर्जा मिळायला हवा, अशी इच्छा आपण मराठी भाषकांची असणे योग्यच आहे. पंतप्रधान कार्यालयातून वरील चार भाषांना अभिजात भाषांचा दर्जा मान्य झाला त्या वेळी सध्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री होते. ‘लोकराज्य’च्या दिवाळी अंकात हरी नरके यांनी मराठी अभिजात भाषा असल्याबद्दलचा लेख लिहिला होता आणि तेथून ही चर्चा ऐरणीवर येत गेली. त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान कार्यालयातून चार भाषांना अभिजाततेचे प्रमाणपत्र दिले, पण आता त्यांना मात्र मराठी ही अभिजात भाषा आहे, असे वाटले तरी केंद्र सरकारकडे त्यासंबंधी काही पुराव्यांसह मांडणी करणे आवश्यक आहे. त्यानुसार रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी एक समिती नेमली आहे. हरी नरके हे समितीचे समन्वयक तर डॉ. श्रीकांत बहुलकर, डॉ. मैत्रेयी देशपांडे, डॉ. कल्याण काळे, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. मधुकर वाकोडे, सतीश काळसेकर असे सदस्य आहेत. वर्तमानपत्रातून या बातम्या आपण वाचल्या; परंतु अभिजात भाषा म्हणजे काय त्याचे कोणते निकष आहेत, त्या निकषावर मराठी ही कशी अभिजात आहे, हे जाणून घ्यायला हवे. अभिजात भाषेचे चार निकष आहेत\n1. भाषेचे वय 1500 ते 2500 वर्षे असावे.\n2. त्या भाषेत श्रेष्ठ दर्जाचे साहित्य असावे.\n3. भाषेने स्वत:च्या मूळ रूपांपासून आजपर्यंत केलेल्या प्रवासात अंतर अथवा खंडितता आली असेल तरीही, भाषेची चौकट कायम असेल आणि ती भाषा बोलणा-यांनी लिखित स्वरूपात फार मोठे साहित्य निर्माण केलेले असले पाहिजे.\n4. त्या भाषेत सातत्याने लिखित स्वरूपात साहित्य लिहिलेले असावे. वरील चार निकष मराठी भाषा पूर्ण करत आहे. त्यासाठी समिती ज्या मुद्द्यांचा आधार घेत आहे, त्यापैकी महत्त्वाचे म्हणजे -\n- जुन्नरजवळील नाणे घाटातील शिलालेख, ज्यावर ब्राह्मी लिपीत ‘महारथी’ असा उल्लेख आढळतो.\n- 2500 वर्षांपूर्वीच्या ‘विनयपिटक’ या बौद्ध धर्मग्रंथात असलेला महाराष्‍ट्राचा उल्लेख.\n- श्रीलंकेतील सिंहली लिपीतील ‘दीपवंश’ आणि ‘महावंश’ या 1500 वर्षांपूर्वीच्या ग्रंथात महाराष्‍ट्री भाषेचा असलेला उल्लेख.\n- वररुची या पाणिनीच्या समकालीन विद्वानाने प्राकृत भाषांचे व्याकरण लिहिले आहे. त्याने शोरशनी, पैशाची, अर्धमागधी, महाराष्‍ट्री या प्राकृत भाषांचे व्याकरण लिहिले आहे. त्यात महत्त्वाचे म्हणजे, त्याने ‘शेषमहाराष्‍ट्रीवत’ हा ठळक नियम केला आहे. त्यानुसार सर्व प्राकृत भाषांचे उरलेले नियम मराठीप्रमाणे होते. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेत असलेली 80 हस्तलिखिते ही प्राचीन आहेत आणि या पुराव्यांना बळकटी देणारी आहेत.\n- संपूर्ण भारतात 1000 लेणी आहेत. त्यातील 800 एकट्या महाराष्‍ट्रात आहेत. या लेण्यांतील सर्व शिलालेख जुन्या मराठीत आहेत.\n- ‘गाथासप्तशती’ हा मराठातील आद्यग्रंथ आहे. तो हाल सातवाहनाच्या काळातील आहे.\nया सर्व पुराव्यांतून स्पष्ट होते की मराठी भाषा ही पुरातन भाषा असून ती जुनी मराठी, मध्य मराठी आणि अर्वाचीन मराठी अशा तीन काळांतून प्रवाहित राहिली आहे. पठारे यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या मदतीस महत्त्वाचा ग्रंथ आहे तो म्हणजे ‘हाल सातवाहनाची गाथासप्तशती’.‘गाथासप्तशती’ हा सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचा मराठीतील आद्यग्रंथ होय. अस्सल मराठमोळे नागरी, ग्रामीण व वन्य लोकजीवन या गाथेत ललितमधुर सौंदर्याने नटलेले आहे. शृंगाराबरोबरच जीवनाची करुण, दारुण व हृद्य अशी सर्व अंगे सारख्याच कुशलतेने गाथासप्तशतीत रेखाटलेली आहेत. मानवी जीवनातील शाश्वत मूल्यांचा पुरस्कार करणारा हा आद्य मराठीतील श्रेष्ठ ग्रंथ होय.\nकै. स. आ. जोगळेकर यांची प्रदीर्घ अभ्यासप��र्ण चारशे पन्नास पानांची प्रस्तावना, संपादन, भाषांतर व टीका हे या ग्रंथाचे आणखी वेगळे वैशिष्ट्य आहे. हा ग्रंथ 1956 ला प्रकाशित झाला, त्यानंतर तो अद्याप उपलब्ध नव्हता. पद्मगंधा प्रकाशनाने तो आता प्रकाशित केला आहे.\nया ग्रंथामुळे मराठी भाषा अभिजात भाषा सिद्ध झाली व तसा दर्जा मिळाला तर मराठीला केंद्र सरकारकडून दरवर्षी किमान 500 कोटी मिळतील. ही रक्कम मराठी भाषेच्या विकासासाठी, उपक्रमांसाठी वापरली जाऊ शकते.\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले: समग्र वाड्मय, मुखपृष्ठ\nडॉ. अरूणा ढेरे यांच्यासमवेत-\nमहात्मा फुले समग्र वाङ्मय\nमाझे आवडते लेखक प्रा.भालचंद्र नेमाडे यांच्यासोबत..\nगाथासप्तशती अभिजाततेचा बहुमूल्य पुरावा\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले (12)\nडॅा. रखमाबाई सावे - राऊत (6)\nतू माझा सांगाती (1)\nनिंबा मुका जाधव (1)\nनेमाडे - कसबे-वाद (1)\nन्या. गायकवाड आयोग (1)\nप्रा. रंगनाथ पठारे (1)\nबुद्ध आणि बोधिसत्व (1)\nमाळी व तेली (1)\nलोक माझे सांगाती (1)\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ (4)\nसावित्रीबाई फुले स्मारक (1)\nशिक्षणतज्ञ सावित्रीबाई फुले यांचे कार्य\nनिषेध- खेडेकर म्हणतात जातीय व धार्मिक दंगली घडवा\n(श्री. एम. डी. रामटेके यांच्या ब्लोगवरून जनहितार्थ साभार पुनर्प्रकाशित.) वाचा आणि क्रुतीशील निषेध करा. ब्रिगेडचे व मसेसं चे सर्वेसर्वा श...\nमहाराष्ट्र भूषण : वादंग आणि वास्तव\nबाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या निर्णयाबाबत उलटसुलट चर्चा चालू आहे. बाबासाहेबांच्या वक्तृत्वावर भाळलेले ...\nमहाराष्ट्राच्या विवेकवादाचा आवाज : डा. नरेंद्र दाभोळकर\nचार दिवसांपुर्वी नरूभाऊंचा फोन आला होता. \"हरी, लेखाचे लक्षात आहे नारे बाबा\" अशी सुरुवात करून बराच वेळ बो...\nद्रष्टा महापुरूष महात्मा जोतीराव फुले\nमहात्मा जोतीराव फुले यांच्या निधनाला आज १२५ वर्षे झाली. त्यांच्या काळात त्यांनी केलेले काम महत्वाचे असेलही, परंतु आज त्याचा काय उपयोग\nआरक्षण आर्थिक आधारावर द्यावे काय\nगेले काही दिवस आरक्षणाचा पाया जात, जमात किंवा सामाजिक आणि शैक्षणिक हा न ठेवता आर्थिक आधारावर समाजातील सर्व गरिबांना आरक्षण द्यावे ही भुमि...\nवामन मेश्राम, मुलनिवासी नायक आणि सांस्क्रुतीक दहशतवाद\nशाळकरी वयात मी फुले - आंबेडकरी चळवळीच्या सम्पर्कात आलो . डा . बाबा आढाव यांचे महात्मा फुले समता प्रत���ष्ठान , राष्ट्रसेवा दल आदि संघटन...\nपवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली \n*पवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली *पवार नावाचे रसायन उलगडण्याचा आत्मसमर्थनपर प्रयत्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%95-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C/", "date_download": "2019-01-18T12:39:00Z", "digest": "sha1:7GE3YDRLFO2ETGEIKWKALRWAFEPRNTVS", "length": 13587, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“लेक शिकवा’ अभियानावर समाजप्रबोधन | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n“लेक शिकवा’ अभियानावर समाजप्रबोधन\nआंबेगावच्या आदिवासी भागात जिजाऊ, विवेकानंद जयंती साजरी\nअवसरी -आंबेगाव तालुक्‍याच्या आदिवासी डोंगरी भागातील तिरपाड, भागीतवाडी, निगडाळे, पोखरी, राजपूर, तळेघर आदी जिल्हा परिषद प्राथमिक, उच्च माध्यमिक व शासकीय आश्रमशाळांत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरी करण्यात आली. याप्रसंगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, सावित्रीबाई फुले आदी विविध वेशभूषा केल्या होत्या. याप्रसंगी ‘लेक शिकवा’ अभियानावर समाजप्रबोधन करण्यात आले.\nयेथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन पूजन करण्यात आले. याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाबुराव दांगट, मुख्याध्यापिका जयश्री गडगे, शिक्षक काळू शेखरे, खंडू येवले, सोमनाथ लोहकरे यांच्यासह विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी शाळेमध्ये शिक्षणाचे महत्त्व विशद करणारी घोषवाक्‍य स्पर्धा, गीत गायन झाले. इयत्ता सातवीतील अपेक्षा साळवे ही बालसभेच्या अध्यक्षस्थानी होती. मुख्याध्यापिका जयश्री गडगे, खंडू येवले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी करन घोईरत यांनी केले तर विशाल दांगट यांनी आभार मानले.\nयेथील शाळेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मारूती उंडे, उपसरपंच सचिन भागीत, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अमोल वाघमारे, अशोक लांघी, सुरेश भालेराव, चंदर कोळप, रुख्मिणी भागीत, विठ्ठल भागीत उपस्थित होते. यावेळी उपसरपंच सचिन भ��गीत, मुख्याध्यापक मंगेश बुरुड, विजय दरेकर यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थी अर्षद बेंढारी, शिवम भालेराव, अपेक्षा करवंदे यांची भाषणे झाली. राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून मायभूमी विकास परिवार पुणे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय दरेकर, शाम आगळे, वैशाली आगळे यांच्या वतीने मुलांना स्वेटर वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश बुरुड तर सविंद्रा कोळप यांनी आभार मानले.\nयेथील शाळेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र गायकवाड होते. याप्रसंगी मुख्याध्यापक संतोष थोरात, शिक्षिका अलका गुंजाळ, अंगणवाडी सेविका नंदा लोहकरे, सुनिल लोहकरे उपस्थित होते. विद्यार्थी साहिल लोहकरे, मयूर लोहकरे, प्रतिक कुऱ्हाडे आदी विद्यार्थ्यांनी भाषणे केली. यावेळी श्रेया लोहकरे या विद्यार्थीनीने राजमाता जिजाऊ व कुणाल भवारी या विद्यार्थ्याने स्वामी विवेकानंदांची वेशभूषा केली होती. यावेळी राजमाता जिजाऊ चित्रपट विद्यार्थ्यांना दाखविण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अलका गुंजाळ यांनी केले तर आभार संतोष थोरात यांनी मानले. सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र गायकवाड यांच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.\nशासकीय माध्यमिक आश्रमशाळा येथे मुख्याध्यापक आर. के दोडके यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी शिक्षिका एस. बी सातपुते, ए. व्ही जाधव, टी. आर. बोऱ्हाडे, एस. एल. ढमढेरे, बी. के. खेडकर, आर. व्ही. भागवत, सुनील शिंदे, भागवत भंगे, व्ही. वाय. साखरे, डी. आर. गव्हाणे व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद, बाल शिवबा आदी वेशभूषा केल्या होत्या. पोखरी शाळेत शिक्षक नवनाथ गाडेकर, सुभाष लिंगे. इष्टेवाडी शाळेत शिक्षक लुमा आंबेकर, संतोष भवारी. बेंढारवाडी येथे बाळासाहेब राऊत व बाळासाहेब इंदौरे व मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनोकरीच्या आमिषाने तरुणांना गंडा\n‘राँग साईड’ने वाहने चालविणाऱ्यांना आणले वठणीवर\nइंदिराजी माध्यमिक विद्यालयाचा एकूण निकाल 96.66 टक्के\nमंडईतील अतिक्रमणाविरोधात भाजी विक्रेत्यांचा मोर्चा\nनिघोजे परिसरात कांदा काढणीला सुरुवात\nपुरंदरच्या विकासात खासदारांचे योगदान सांगा\nनागपूर येथील सहापदरी केबल स्टेड रामझुला उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण\nग्रेट पुस्तक : प्रस्थान\nपाच लाख बालकांना लसीकरण\nइंद्रायणी नदीची झाली गटारगंगा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/economy-news-banking-sector/", "date_download": "2019-01-18T11:37:17Z", "digest": "sha1:JVOCFDVRFP32VBRN2PSZO6INTSJ4FG67", "length": 9650, "nlines": 156, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "विलीनीकरणावरील टीका अनाठायी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nरोजगार न घटता सरकारी बॅंका मोठ्या होतील\nनवी दिल्ली – सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांच्या विलीनीकरणामुळे रोजगारांत कोणत्याही प्रकारे कपात होणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केले आहे. ते म्हणाले की या विषयावर होणारी टीका ही गैरसमजाच्या आधारावर केली जात आहे.\nविजया बॅंक आणि देना बॅंक यांचे बॅंक ऑफ बडोदामध्ये विलीनीकरण करण्याच्या निर्णयास केंद्रीय मंत्रिमंडळाने याच आठवड्यात मंजुरी दिली. या अनुषंगाने जेटली यांनी सांगितले की, या विलीनीकरणामुळे रोजगारांचे कोणतेही नुकसान होणार नाही. उलट एसबीआयसारखी मोठी संस्था अस्तित्वात येईल. कर्जवितरणाचा खर्चही कमी होईल.\nजेटली यांनी सांगितले की, 21 सरकारी बॅंकांपैकी 11 बॅंका सध्या तत्काळ सुधारणा कृती (पीएसी) आराखड्याखाली आहेत. भरमसाट अनुत्पादक भांडवल असलेल्या बॅंकांनाच पीएसी आराखड्याखाली आणले जाते. जेटली यांनी सांगितले की, सरकार करीत असलेल्या नव्या उपाययोजनामुळे अनुत्पादक भांडवलाचा आलेख खाली येईल आणि बॅंकाची परिस्थिती सुधारण्यास मदत होणार आहे.\nनादारी आणि दिवाळखोरी संहितेमुळे 3 लाख कोटी रुपये अर्थव्यवस्थेत आले आहेत. एसबीआय आणि अन्य सरकारी बॅंका परिचालन नफा कमावत आहेत. अनुत्पादक भांडवलासाठी तरतूद करावी लागल्यामुळे त्यांना तोटा सहन करावा लागत आहे.\nसरकारी बॅंकांना भांडवल पुरविण्याच्या मुद्द्यावर जेटली म्हणाले की, अर्थसंकल्पात या बॅंकांसाठी 65 हजार कोटींची तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी 51,533 कोटी रुपये 31 डिसेंबर, 2018 पर्यंत बॅंकांना दिलेही गेले ��हेत. वित्त वर्ष 2017-18 मध्ये केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद करून 90 हजार कोटी रुपयांचे भांडवल सरकारी बॅंकांना दिले गेले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपाच महिन्यांपासून वाहन विक्रीत घट\nहरित लवादाकडे 100 कोटी देण्यास फोक्‍सवॅगन तयार\nरिझर्व्ह बॅंकेने व्याजदरात कपात करण्याची मागणी\nजेट एअरवेजमध्ये गुंतवणुकीस गोयल तयार\nसूट देऊनही भारतात ऍपल फोनची विक्री वाढेना\nकंपन्यांचे सामाजिक कामही महत्त्वाचे- सुरेश प्रभू\nइंद्रा नुयी जागतिक बॅंकेच्या अध्यक्ष होण्याची शक्‍यता\nशेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न\nगुजरात आणि झारखंड नंतर आता युपीमध्ये आर्थिक मागासांसाठीचे १०% आरक्षण लागू\nऊसतोडणी मजुरांच्या मुलांचा प्रवेशोत्सव\nमजुरी करणाऱ्या हातांनी उभे केले ग्रंथालय\n‘सपा-बसपा’ आघाडीत ‘रालोद’ सामील होणार\nजयवंत पवार यांना आदर्श शिक्षक पुरस्कार\nशेतकऱ्यांना दूध व्यवसाय परवडेना\nछत्रपती कारखान्याचा वर्धापनदिन उत्साहात\nगिरीश बापट यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी- धनंजय मुंडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.evivek.com/Authors/%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8", "date_download": "2019-01-18T13:06:25Z", "digest": "sha1:QTIR6XVQKF6NAWSXMV6DK3VSTK3IRJ5M", "length": 8368, "nlines": 37, "source_domain": "www.evivek.com", "title": "Vivek", "raw_content": "\n'आणि... डॉ.काशिनाथ घाणेकर' या सिनेमाचं हे परीक्षण नाही, हे सगळयात आधी सांगू इच्छितो. दिग्दर्शन, कॅमेरा ऍंगल, अभिनय यावर पिंका टाकायची हौस नाही, कारण त्यातलं फार काही कळत नाही. सिनेमा बघितल्या बघितल्या माणूस भारावलेला असतो, तेही भारा'वय आता नाही. ..\n तरं प्रत्येकाची सुखाची कल्पना वेगवेगळी असते. कुणाच्या सुखाच्या कल्पना विस्तारलेल्या असतात, तर कुणाला अगदी छोटया-छोटया गोष्टीतही सुखाचा आनंद घेता येतो. म्हणजे सुख म्हणजे माणसाला येणारा व्यक्तिगत आणि त्याच्या पात्रतेनुसार येणारा ..\nकला मुळात उपजत असावी लागते. मारून मुटकून झालेला कलाकार कळतो. काही गोष्टी आपल्याला चांगल्या येतात आणि काही अजिबात येत नाहीत. आपल्याला यातलं काहीच येत नाही, पण मग लक्षात येतं - देवाने हात दिलेत ते टाळया वाजवण्यासाठीसुध्दा उपयोगी येतात. ऑॅप्शनला ..\nनुसतं भरमसाठ खायला अक्कल लागत नाही, पचवायची ताकद हवी त्यासाठी. एकदा भरम���ाठ खात गेलात की तुमच्या पोटाला नाइलाजाने सवय होते. अर्थात त्याचे दुष्परिणाम इतके वाईट की माणसं बारीक होण्याचा नाद सोडून देतात. पण मला कायम एक खंत वाटत आलीये. स्वत:चं स्वत:ला ..\n'खड्डयात घालणे' म्हटलं की नुकसान झालं किंवा कुणीतरी केलंय हे कळतं. काही वेळेला ते हेतुपुरस्सर असतं, काही वेळेस घडून जातं. 'आता हा खड्डा कसा भरणार मी', 'तुम्ही खड्डे करा, मी भरत राहतो आणि मरतो एक दिवस' म्हटलं की त्यात विवंचना आली, उद्वेग आला. ..\nबॉलीवूडचे प्रसिध्द अभिनेते शशी कपूर आता आपल्यात नाहीत. त्याचा पडद्यावरचा वावर देखणा होता. फिल्मी करिअरमध्ये त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले. पण आज तो पटकन आठवतो तो 'दीवार'मधला रवी वर्मा. त्याची तेवढीच ओळख असू नये. अनेक चित्रपटांत त्याने ..\nमामी कायम हसतमुख असायच्या. रात्री वडेवाटप व्हायचं ते दुकानातल्या कामगारांसाठीच असायचं. पावणेनवाच्या सुमारास मामी दुकानाच्या कोपऱ्यावर लपल्यासारख्या उभ्या असायच्या. बाबा एक-दोन वडे बांधून कुणाला तरी त्यांना द्यायला सांगायचे. त्यात काय एवढं लाजण्यासारखं\nरडू येणं म्हणजे मन मोकळं होणं. मनातील सर्व डोळयावाटे बाहेर येणं म्हणजेच रडणं. तर या रडण्याचंदेखील अनेक कारणं आणि प्रकार आहेत. आजवर आपण हमसाहमशी, स्फुंदून, घळाघळा, ओकसाबोकशी, मूक, टाहो फोडून, तोंडात रुमाल दाबून, अंधारात उशीत तोंड खुपसून, ..\nशतकानुशतकं तेच शब्द, कदाचित तीच चाल, तेच घालीन लोटांगण आणि तेच देवे. मी धरून पंचाण्णव टक्के लोकांना त्याचा अर्थ माहीत नाही. एखादं सुंदर गाणं ऐकताना मजा येते, कारण सगळं कसं बेतशीर, तालात असतं. आरतीचा प्रकार नेमका उलट आहे. झांजा वाजवणारे कधीच ..\nदोन निरागस पोरं, एक सातवीला, एक पाचवीला. शनिवारी एक प्लान असायचा त्या दोघांचा. सारसबागेपाशी टोपली घेऊन बसणाऱ्या म्हातारबाबाकडे पेरू घ्यायला जायचे. दोघंही आता मोठे झालेत, बाप झालेत. खिशात नोटा वाढल्या, किंमत कमी झाली.रस्त्यात उकिडवा बसून ..\n*** जयंत विद्वांस*** नावात काय असतं काहीही नसतं, पण ते धारण करणारा माणूस स्वकर्तृत्वाने त्याला योग्य ठरवतो, तेव्हा ते अचूक आहे असं वाटायला लागतं. आर्थिक परिस्थितीनुसार नाव बदलतं. रामचा रामभाऊ होतो किंवा राम्या होतो. मनोहरला पंत ..\nमानवी व्यवहारातील गमती-जमती, मर्मबंधातील आठवणी, नातेसंबंधांच्या रेशीमगाठी यांनी सजलेले, कधी खळखळून ह���वणारे, तर कधी डोळयात पाणी आणणारे असे ललित लेखांचे नवे सदर आजपासून सुरू करत आहोत. जयंत विद्वांस यांच्या लेखणीतून साकारलेले हे 'ललितबंध' ..\n© 2016 सर्व अधिकार सुरक्षित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://zpkolhapur.gov.in/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4/?date=2018-5&t=mini", "date_download": "2019-01-18T11:25:24Z", "digest": "sha1:L4CDSXWXVOAQJPMQ4PPB6HBMMVFWXRKL", "length": 10630, "nlines": 161, "source_domain": "zpkolhapur.gov.in", "title": "आयुष्यमान भारत योजने अंतर्गत नागरिकांना सुरक्षा कवच | कोल्हापूर जिल्हा परिषद", "raw_content": "\nजिल्हा परिषद व ग्रामपंचायत अधिनियम\nजिल्हा स्तर – पदाधिकारी\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nपाणी व स्वच्छता विभाग\nशून्य प्रलंबितता (Zero Pendancy)\nमहिला व बालकल्याण विभाग\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nपाणी व स्वच्छता विभाग\nआयुष्यमान भारत योजने अंतर्गत नागरिकांना सुरक्षा कवच\nकेद्र सरकारच्या महात्वकांक्षी योजना आयुष्यमान भारत या योजने अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा अभियान राबविण्यात येणार आहे. त्या अंतर्गत आयुष्यमान भारत दिवस व ग्रामीण लाभार्थी पडताळणी , अतिरिक्त माहिती संकलन मोहिम 15 एप्रिल 2018 ते 21 मे 2018 रोजी राबविण्यात येणार आहे असे मा. डॉ. कुणाल खेमनार, मुख्य कार्यकारी अधिकारी . जि.प. कोल्हापूर यांनी गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, यांच्या आढावा सभेमध्ये मार्गदर्शन करतांना सांगितले. या अभियानसाठी 30 एप्रिल 2018 रोजी ग्राम सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. ग्रामसभेमध्ये ग्रामसेवक, आरोग्य सेवक/ आशा यांच्या सहकार्याने अतिरिक्त माहिती छापील नमुन्यात गोळा करण्यात येणार आहे. ग्रामसभेमध्ये, 1) कुटुंब प्रमुखाची माहिती फार्म मध्ये लिहली जाईल 2) कुटुंब प्रमुखाची माहिती उपलब्ध नसल्यास इतर सदस्यांची माहिती नोंदवावी. 3) तसेच कुटुंबात अतिरिक्त व्यक्तिची माहिती भरणे, नांवे वगळणे इ. माहिती संकलित करण्यात येणार आहे. आढावा सभेसाठी मा. राजेंद्र भालेराव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत उपस्थित होते सर्व लाभार्थ्यांची नोंदणी करावी असे सांगितले. तसेच जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी/जिल्हा आरोग्य अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) जिल्हा परीषद तसेच तालुका स्तरावर गट विकास अधिकारी,पंचायत समिती व तालुका आरोग्य अधिकारी यांच्य मार्गदर्शनाखाली हि मोहिम राबविण्यात येणार आहे.\nडॉ. सुहास कोरे, प्र. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, बोलतांना सांगितले की, या योजने अंतर्गत दारिद्र रेषेखालील कुटुंबांना प्रति कुटंुब प्रति वर्ष 5 लाख पर्यत मान्यता प्राप्त रुग्णालयातून शस्त्रक्रिया व उपचाराच्या माध्यतून विमा सरक्षंण मिळणार आहे. देशात 10 कोटीहुन अधिक गरीब व दुर्बल घटक, राज्यात 83.63 लक्ष लाभार्थी कुटंुबे, वंचित घटक लाभार्थी आहेत. लाभार्थी देशभरात कोणत्यांही मान्यता प्राप्त रुग्णालयात लाभ घेवू शकतात. या योजनेसाठी माहिती, शिक्षण व संवाद ही महत्वपूर्ण बाब आहे असे नमुद केले.\n२६ जानेवारी पासून जिल्ह्यात स्वच्छतेचा महाजागर वारकरी संप्रदायामार्फत जिल्ह्यातील प्रत्येक गावात स्वच्छतेचा महाजागर January 15, 2019\nजैनापूर, ता. शिरोळ तेथे सांडपाणी प्रकल्पाचे उदघाटन January 11, 2019\nबचतगट चळवळ अधिक सक्षम करण्यास प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य – अध्यक्षा शौमिका महाडिक January 7, 2019\nजिल्हा परिषदेच्या उत्पन्न वाढी संदर्भात विविध सुचना व लेखी निवेदन January 7, 2019\nजिल्हा परिषदेकडून राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान 2018-19 अंतर्गत विविध प्रशिक्षण January 4, 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/science/first-inventions-mobile-computer-camera-97", "date_download": "2019-01-18T12:07:20Z", "digest": "sha1:PGBONKJBODQA5H5ILIJDCJM7NCC22QJ5", "length": 11470, "nlines": 61, "source_domain": "www.bobhata.com", "title": "तुम्हाला माहिती आहे की पहिला फोटो १८२६मध्ये काढला गेला होता? जाणून घ्या आणखी काही शोधांबद्दल..", "raw_content": "\nतुम्हाला माहिती आहे की पहिला फोटो १८२६मध्ये काढला गेला होता जाणून घ्या आणखी काही शोधांबद्दल..\n२०००च्या दशकाच्या अखेरीस आणि त्यानंतर जन्मलेल्या पिढीला एकेकाळी माणशी काय, घरटीसुद्धा फोन आणि टीव्ही नव्हते हे सांगूनही पटायचं नाही. संगणकाची तर मग बातच सोडा. मुंबईत अमक्या वाजता ढमक्या प्लॅटफॉर्मवर इंडिकेटरखाली भेटण्याचे संकेत असत, तर एका ठिकाणाहून दुसरीकडे पत्र जायला किमान २-३ दिवस लागत.\nआज बोभाटा.कॉम घेऊन आले आहे मागोवा या यंत्राच्या सुरवातीच्या काळातला..\n१८७६मध्ये अलेक्झांडर ग्रॅहम बेल या स्कॉटिश शास्त्रज्ञाने टेलिफोनचा शोध ला���ला. त्याचं यंत्र अगदी प्राथमिक स्वरूपाचं आहे. आता कधी कधी घरसजावटीसाठी म्हणून आकडे गोल फिरवण्याचे यंत्र काही लोकांकडे दिसतं.\nजगातील पहिला मोबाईल फोन\nइंग्रजांच्या काळातच फोनसुविधा चालू झाली असली तरी तिचं प्रत्येक घरी आगमन झालं नव्हतं. परदेशात तिचा बर्‍यापैकी प्रसार झाला होता आणि लोकांना कधीही , कुठेही संपर्क साधता येण्याची गरज किंवा चैन -हवं ते म्हणा-निर्माण झाली. १९७३ साली मोटोरोला कंपनीच्या मार्टिन कूपर यांनी अस चालताबोलता वापरावयाचा म्हणजेच भ्रमणध्वनी निर्माण केला.\nहा अर्थातच खूप जड होता आणि तो बाळगण्यासाठी दुसरी एक बॅग सोबत ठेवावी लागे. भारतात मोबाईल फोन्स यायला १९९८-९९ उजाडावं लागलं होतं.\nआताशा अगदी घड्याळ, कार आणि टीव्हीमध्येही संगणकशास्त्र आलं असलं तरी १९४६ मध्ये आलेला पहिला सर्वसाधारण उपयोगासाठी वापरला जाऊ शकणारा (General Purpose) असा संगणक म्हणजे १८०० चौरस फुटाचं धूड होतं. त्याला द्यायचं इनपुटही आजइतकं सहजी नव्हतं. मात्र नंतरच्या या शाखेतल्या उत्तरोत्तर प्रगतीमुळे आज संगणकाशिवय जगणं अवघड होऊन बसलंय.\nया पहिल्या संगणकाला ENIAC म्हणजेच Electronic Numerical Integrater and Computer असं त्याच्या आकाराप्रमाणेच लांबलचक नांव होतं.\nपहिली लॅपटॉप सदृश्य गोष्ट झेरॉक्स पार्क (Xerox PARC) या कंपनीने १९७६ मध्ये झेरॉक्स नोट टेकर म्हणून तयार केली असली तरी त्यांनी त्या यंत्राचे दहाच नग बनवले होते. त्यामुळे ते उपकरण सर्वांपर्यंत पोचलंच नाही. त्यामुळे १९८१ साले बनलेल्या ऑसबॉर्न-१ या यंत्राला पहिला लॅपटॉप म्हणवून घेण्याचा मान जातो.\nतुम्ही लॅपटॉपचा इतिहास पाहिलात तर मोबाईलसारखाच त्याचा स्क्रीनसाईज वाढत गेलेला दिसतो. पहिल्या लॅपटॉपची स्क्रीनसाईज तर फक्त पाच इंच आणि इतर हार्डवेअरच जास्त होतं.\nकॅमेर्‍याचं तंत्र तसं फार जुनं. कॅमेरा ऑब्स्कुरा या नावाने ओळखलं जाणारं तंत्र प्राचीन चीन आणि ग्रीक लोकांनी विकसित केलं होतं. यात भिंग वापरून वा छिद्राच्या साह्याने बाहेरील प्रतिमा कॅमेर्‍यात पाडण्यात येत असे. हा कॅमेरा अगदी एखाद्या खोलीइतका मोठा असायचा आणि एक-दोघे त्यात सहज करू शकत.\nकॅमेर्‍यानं काढलेला फोटो डेव्हलप करता येऊ शकणारा आणि वाहून नेता येण्यासारख्या लहान आकाराचा कॅमेरा यायला मात्र १८३९ उजाडावं लागलं. आता DSLR चा जमाना आहे आणि त्यातही थेट वायरलेस यंत्राला ज���डता येऊ शकणारे कॅमेरे बाजारात उपलब्ध आहेत.\nआजकाल छान फोटो दिसला की लगेच शटरस्पीड, एक्स्पोजर वगैर शंका यायला लागतात आणि नवा DSLR खरेदी केलेल्यांचा उत्साह तर विचारू नये. पण सुरवातीच्या काळात कॅमेर्‍याचं वजनच इतकं असे की ते सगळं गैरसोईचं होई. हा वरचा जगातील काही पहिल्या फोटोपैकी असलेला फोटो आहे १८२६ किंवा २७ साली काढलेला ’ल ग्रास’ येथील एका खिडकीतून दिसणार्‍या दृश्याचा. फोटो डेव्हलप लरण्याचा पहिला अर्धवट यशस्वी प्रयत्न १८१६ मध्येफोर नेप्से ( Nicéphore Niépce) या शास्त्राज्ञाने केला होता.\nपुढे साधारण १८३९पर्यंत तंत्र आणखी सुधारल्यानंतर फोटो तुलनात्मकरित्या अधिक काढले जाऊ लागले.\n१८८८ मध्ये ’हेन्रिच हर्टझ’ यांनी हर्टझलाटांचा सिद्धांत मांडला आणि १८९५मध्ये इटालियन शास्त्रज्ञ गुग्लीमो मार्कोनी यांनी बिनतारी यंत्रणेचा शोध लावला. परंतु मानवी आवाज रेडिओवर ऐकू येण्यासाठी १९०० साल उजाडावे लागले.\nजॉन लॉगी बेअर्ड यांनी १९२५ मध्ये टीव्हीचा शोध लावला आणि १९३२ मध्ये बीबीसीने प्रसारणही चालू केले होते. परंतु टीव्ही घराघरांत पोचायला १९४६साल उजाडावे लागले. वरती पाहात आहात तो RCA 630-TS हा जगातला पहिला मोठ्या प्रमाणावर उत्पादन केलेला टीव्ही आहे.\nडॉक्टरनेच रुग्णाच्या पोटात ढकलली तब्बल १५ कॅन बियर \nव्हिडीओ ऑफ दि डे : टार्गेट पूर्ण नाही केलं तर चीनमध्ये मिळते ही शिक्षा\n भेटा मुंबईच्या दुसऱ्या खऱ्याखुऱ्या गलीबॉयला \nव्हिडीओ ऑफ दि डे : ‘उरी’ चित्रपट टोरंटवरून डाऊनलोड करताय मग थांबा आणि हा व्हिडीओ बघा \n मराठी सेलिब्रिटीजचे १० वर्षापूर्वीचे फोटो पाहिले का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://chalisa.co.in/tag/when-were-guns-first-used-in-war/", "date_download": "2019-01-18T11:19:34Z", "digest": "sha1:5TIWB6IXOOLOZ34UITEM3HPFZ65GGFB2", "length": 245331, "nlines": 326, "source_domain": "chalisa.co.in", "title": "when were guns first used in war | Complete Hindu Gods and Godesses Chalisa, Mantras, Stotras Collection", "raw_content": "\nइस्रायलच्या संरक्षण उद्योगाने विकसित केलेल्या शस्त्रांमध्ये नेगेव्ह लाइट मशीनगनचा क्रमांकही वरचा आहे. आधुनिक काळातील प्रगत शस्त्रांमध्ये नगेव्हचा समावेश होतो.\nइस्रायली वेपन इंडस्ट्रीजने (आयडब्ल्यूआय) १९९०च्या दशकात गलिल रायफलच्या पुढील आवृत्ती विकसित करण्यास सुरुवात केली. त्यातून नेगेव्ह मशीनगन आकारास आली. या बंदुकीची मूळ आवृत्ती नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशनच्या (नाटो) ��ैन्याकडून वापरण्यात येणाऱ्या ५.५६ मिमी व्यासाच्या आणि ४५ मिमी लांबीच्या गोळ्या वापरण्यासाठी तयार केली होती. नंतर तिची ७.६२ मिमी व्यासाच्या गोळ्या झाडणारी नेगेव्ह एनजी ७ ही आवृत्तीही बनवली गेली. मूळ बंदूक लाइट मशीनगन या प्रकारातील होती. पण तिच्या जनरल पर्पज मशीनगन, हेलिकॉप्टरवर आणि जीपवर बसवता येणारी आणि नौदलातर्फे वापरता येणारी मशीनगन अशा आवृत्तीही तयार करण्यात आल्या. मूळ नेगेव्ह लाइट मशीनगन इस्रायली सैन्याने १९९७ साली स्वीकारली. तर २०१२ साली नेगेव्ह एनजी ७ ही इस्रायली सैन्याची स्टँडर्ड जनरल पर्पज मशीनगन म्हणून स्वीकारण्यात आली.\nनेगेव्ह लाइट मशीनगनचे वजन साधारण साडेसात किलोग्रॅम असून ती जगातील सर्वात कमी वजनाची लाइट मशीनगन असल्याचे मानले जाते. तसेच या वर्गवारीत सेमी-ऑटोमॅटिक आणि फुल-ऑटोमॅटिक पद्धतीने गोळ्या झाडण्याची क्षमता प्रदान करणारी ही एकमेव बंदूक आहे. नेगेव्ह सेमी-ऑटोमॅटिक प्रकारे वापरली तर कमी अंतरावरील लढायांमध्ये (क्लोझ क्वार्टर बॅटल) ती अधिक प्रभावी ठरते. तसेच फुल-ऑटोमॅटिक प्रकारे वापरल्यास शत्रूला थोपवण्याची प्रभावी क्षमता (स्टॉपिंग फायरपॉवर) प्रदान करते. नेगेव्ह एका मिनिटात ८५० ते १०५० गोळ्या साधारण १००० मीटर अंतरापर्यंत झाडू शकते. तिच्या ७.६२ मिमीच्या गोळ्या हलके चिलखत आणि बिनकाँक्रीटच्या भिंतीही भेदू शकतात. ही बंदूक हातात उचलून असॉल्ट रायफलप्रमाणेही वापरता येते.\nनेगेव्हची उत्कृष्ट टार्गेट अक्विझिशन प्रणाली तिची अचूकता वाढवण्यास मदत करते. सामान्यत: मशीनगन मोठय़ा प्रमाणात गोळ्या झाडत असल्याने त्यांचे बॅरल तापते आणि वरचेवर बदलावे लागते. नेगेव्हच्या बाबतीत हे काम एका हाताने, काही क्षणांत करता येते. या बंदुकीत धूळ, मातीपासून संरक्षणासाठी खास सोय आहे. अनेक भाग क्रोमियमचा मुलामा असलेले आहेत. त्यामुळे कोणत्याही हवामानात आणि पाणी, चिखलमाती आदी असतानाही ती तितक्याच खात्रीलायकपणे वापरता येते. तिचा दस्ता व अन्य भाग सैनिकांच्या शारीरिक रचनेनुसार जुळवून घेता येतात. त्यामुळे ती अधिकच प्रभावी बनते.\nभारतीय लष्करानेही या बंदुका काही प्रमाणात घेतल्या असून त्यांचे भारतात उत्पादन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.\nजर्मन एमजी ३ मशीनगन\nदुसऱ्या महायुद्धानंतर मशीनगन या शस्त्रप्रकारात काही बदल येऊ घा���ले. तत्पूर्वी लाइट, मिडियम आणि हेवी असे मशीनगनचे साधारण प्रकार असत आणि आजही ते अस्तित्वात आहेत. पण या सर्व प्रकारांचे काम करणारी, तसेच हेलिकॉप्टर आणि जीपवर बसवता येणारी सर्वसमावेशक मशीनगन विकसित करण्याचे प्रयत्न होऊ लागले. त्यातून जनरल पर्पज मशीनगन (जीपीएमजी) तयार झाली. मूळ शस्त्रात थोडेफार बदल करून ते विविध कामांसाठी वापरता येते. या प्रकारात जर्मन ऱ्हाइनमेटल कंपनीची एमजी-३ ही मशीनगन विशेष गाजली. १९६० च्या दशकात तयार झालेली मशीनगन शीतयुद्धाच्या काळात युरोपसह अन्य ३० देशांच्या लष्कराने वापरली आणि काही देशांत ती आजही वापरात आहे. इटली, स्पेन, पाकिस्तान, ग्रीस, इराण, सुदान आणि तुर्कस्तान या देशांत तिची निर्मितीही होते.\nएमजी-३ मशीनगनचे मूळ दुसऱ्या महायुद्धात जर्मनीत वापरात असलेल्या एमजी ४२ या मशीगनमध्ये आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीची पूर्व आणि पश्चिम जर्मनीत विभागणी झाली आणि पश्चिम जर्मनीच्या सैन्याला नव्या मशीनगनची गरज भासू लागली. त्यातून एमजी- ३ मशीनगन आकारास आली. तिच्यामध्ये नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन (नाटो) संघटनेच्या सैन्यातर्फे वापरण्यात येणाऱ्या ७.६२ मिमी व्यासाच्या गोळ्या वापरल्या जातात. त्या बेल्टने मशीनगनमध्ये भरल्या जातात. एमजी-३ मिनिटाला ७०० ते १३०० च्या वेगाने साधारण १२०० मीटर अंतरापर्यंत गोळ्या झाडू शकते. मशीनगन दोन किंवा तीन पायांच्या स्टँडवर बसवली असता तिच्या पल्ल्यात थोडा फरक पडतो. तो वाढवता येतो. एमजी-३ चे बॅरल क्रोमियमचे आवरण असलेले असते. त्यामुळे त्याची झीज तर कमी होतेच शिवाय ते कमी तापते. त्यामुळे अधिक वापरानंतर बॅरल बदलणे सोपे जाते.\nआता ‘न्यूड सीन’ शिवाय गत्यंतर नाहीआता ‘न्यूड सीन’ शिवाय गत्यंतर नाहीआरबीआयपेक्षा तिरूपती देवस्थानात वेगाने पैसे मोजले जातात: पी. चिदंबरमआरबीआयपेक्षा तिरूपती देवस्थानात वेगाने पैसे मोजले जातात: पी. चिदंबरमफुलांची परडीफुलांची परडी‘मला वाटलं’‘मला वाटलं’कथा : हरवलेला महाराष्ट्रकथा : हरवलेला महाराष्ट्रआता ‘न्यूड सीन’ शिवाय गत्यंतर नाहीआता ‘न्यूड सीन’ शिवाय गत्यंतर नाहीआरबीआयपेक्षा तिरूपती देवस्थानात वेगाने पैसे मोजले जातात: पी. चिदंबरमआरबीआयपेक्षा तिरूपती देवस्थानात वेगाने पैसे मोजले जातात: पी. चिदंबरमफुलांची परडीफुलांची परडी‘मला वाटलं’‘मला वाटलं’\nबंदुकीच्या बॅरलच्या टोकाला असलेले उपकरण मझल ब्रेक, फ्लॅश सप्रेसर आणि मझल बुस्टर म्हणून काम करते. त्यामुळे बंदुकीचा मागे बसणारा धक्का कमी होतो, गोळ्या झाडताना बॅरल वर उचलले जाण्याचा परिणाम कमी होतो आणि बाहेर पडणारे गरम वायू आणि आग नियंत्रणात राहते. त्यामुळे बंदुकीची अचूकता वाढण्यास मदत होते.\nएमजी-३ मशीनगनचा वापर जर्मनीशिवाय नाटो संघटनेतील आणि अन्य देशांनीही केला. या मशीनगनचा वापर इराण-इराक युद्ध, इराक, अफगाणिस्तान, सीरिया, लेबॅनन, येमेन येथील संघर्षांमध्येही झाला. पाकिस्तानने त्यांच्या वायव्य सरहद्द प्रांतातीत दहशतवाद्यांविरोधी मोहिमेतही या मशीनगनचा वापर केला. जर्मन उत्पादनातील दर्जा एमजी-३ मशीनगनमध्येही अनुभवण्यास मिळतो. याच काळात अमेरिकेने एम-६० ही जनरल पर्पज मशीनगन उपयोगात आणली. पण तिच्यात अनेक त्रुटी असल्याने ती एमजी-३ इतकी प्रभावी ठरली नाही.\nदुसऱ्या महायुद्धाच्या उत्तरार्धात ब्रिटनने घाईगडबडीत, मिळेल त्या साधनांनिशी तयार केलेल्या स्टेन गनने वेळ मारून नेली होती. पण महायुद्ध संपल्यानंतर स्टेन गनच्या जागी नवी चांगली सब-मशीनगन किंवा कार्बाइन तयार करण्याची गरज भासू लागली. त्यातून स्टर्लिग सब-मशीनगन किंवा कार्बाइन तयार झाली. तिने साधारण १९९० च्या दशकापर्यंत ब्रिटिश लष्कराची साथ केली. त्यानंतर स्टर्लिंग कार्बाइनची जागा एल ८५ ए १ असॉल्ट रायफलने घेतली. या संपूर्ण कालावधीत स्टर्लिग कार्बाइनने चांगली सेवा दिली.\nब्रिटिश लष्कराने १९४४ च्या दरम्यान नव्या सब-मशीनगनसाठी निकष जाहीर केले. नवी बंदूक सहा पौंड (२.७ किलोग्रॅम) पेक्षा कमी वजनाची असली पाहिजे, तिच्यातून ९ मिमी व्यासाच्या आणि १९ मिमी लांबीच्या पॅराबेलम गोळ्या झाडता आल्या पाहिजेत, गोळ्या झाडण्याचा वेग मिनिटाला किमान ५०० असला पाहिजे आणि १०० यार्डावरून गोळ्या झाडल्या तर त्या लक्ष्यावर किमान १ चौरस फुटाच्या आत लागल्या पाहिजेत असे निकष घालून देण्यात आले. त्यावर आधारित बंदुकांची डिझाइन विकसित करून तपासण्यात आली.\nदागेनहॅम येथील स्टर्लिग आर्मामेंट्स कंपनीचे मुख्य डिझायनर जॉर्ज विल्यम पॅशेट यांनी डिझाइन केलेली बंदूक या निकषांचे बऱ्याच प्रमाणात पालन करत होती. ती बरीचशी स्टेन गनसारखीच दिसत असली तरी त्यात अनेक सुधारणा केलेल्या होत्या. युद्धाच्या अखेरीस त्याची काही प्रारूपे तयार करून ती वापरून पाहण्यात आली. त्याने ब्रिटिश लष्कराचे समाधान झाले. त्यानंतर १९५१ च्या दरम्यान लष्कराने ही नवी बंदूक स्वीकारण्याची तयारी दाखवली आणि १९५३ साली ती बंदूक स्टर्लिग सब-मशीनगन एल २ ए १ या नावाने स्वीकारण्यात आली.\nया नव्या बंदुकीतही बाजूने बसवले जाणारे मॅगझिन होते. बंदुकीच्या बॅरलवर धातूचे जाळीदार आवरण होते. धूळ आणि मातीपासून संरक्षण करण्यासाठी खास सोय होती. तसेच पुढे संगीन लावण्याचीही सोय होती. सब-मशीनगनला संगीन बसवणे ही तशी विशेष बाब होती. स्टर्लिगच्या मॅगझिनमध्ये ३२ गोळ्या मावत आणि ती मिनिटाला ५५० च्या वेगाने गोळ्या झाडू शकत असे. तिचा पल्ला २०० मीटर होता.\nब्रिटनसह अन्य देशांनीही स्टर्लिग कार्बाइनचा वापर केला. अरब-इस्रायलमधील १९५६ चे सुएझचे युद्ध, व्हिएतनाम युद्ध, ब्रिटन आणि अर्जेटिना यांच्यातील १९८२ सालचे फॉकलंड युद्ध आदी युद्धांमध्ये तिचा वापर झाला. १९९१ साली सद्दम हुसेनच्या इराकने बळकावलेल्या कुवेतच्या मुक्ततेसाठी बहुराष्ट्रीय फौजांनी केलेल्या कारवाईत ब्रिटनच्या वतीने स्टर्लिग कार्बाइनच्या अखेरच्या बॅचचा वापर केला गेला. भारतानेही स्टर्लिग कार्बाइन स्वीकारली होती आणि भारतात तिचे परवान्याने उत्पादनही होत होते. मात्र २०१० साली भारताने तिचा वापर बंद केला. आता स्टर्लिग कार्बाइनच्या जागी नव्या कार्बाइन घेण्यासाठी भारतीय लष्कराने पुन्हा खरेदी प्रक्रिया सुरू केली आहे.\nइस्रायलची गलिल असॉल्ट रायफल\nइस्रायली सैन्यदलांचा भर १९५० आणि १९६०च्या दशकात प्रामुख्याने उझी सब-मशीनगन आणि बेल्जियमच्या एफएन-एफएएल किंवा सेल्फ लोडिंग रायफलवर होता. पण या दोन्ही बंदुकांच्या काही मर्यादा होत्या. उझी ही सब-मशिनगन प्रकारात मोडत असल्याने तिचा पल्ला कमी म्हणजे २०० मीटरच्या आसपास होता. त्यापेक्षा जास्त अंतरासाठी एफएन-एफएएल रायफल वापरता येत होती. पण ती वाळवंटातील धूळ आणि मातीप्रति खूप संवेदनशील होती. इस्रायली सैन्यदलांना वाळवंटातील वातावरणात निर्वेधपणे काम करू शकणारी आणि अधिक दूपर्यंत मारा करू शकणारी बंदूक हवी होती. या गरजेतून इस्रायलची गलिल असॉल्ट रायफल आकारास आली.\nइस्रायलच्या सैन्यदलांनी १९६०च्या दशकात नव्या रायफलसाठी पर्याय शोधण्यास सुरुवात केली. त्यातील एक रा���फल उझी सब-मशीनगनचे डिझायनर उजीएल गाल यांनी डिझाइन केली होती. तर दुसरी इस्रायली मिलिटरी इंडस्ट्रीजचे प्रमुख शस्त्रास्त्र डिझायनर इस्रायल गलिली यांनी डिझाइन केली होती. गलिली यांची रायफल फिनलंडच्या वाल्मेट आरके ६२ असॉल्ट रायफलवर आधारित होती. आणि आरके ६२ रशियन एके-४७ वर आधारित होती. याशिवाय अमेरिकी एम १६ ए १, युजीन स्टोनर यांची स्टोनर ६३, जर्मनीची हेक्लर अ‍ॅण्ड कॉख ३३, तसेच रशियन एके-४७ या बंदुकांचाही विचार केला जात होता. अखेर १९७३ मध्ये इस्रायली सैन्यदलांनी गलिली यांच्या रायफलचा स्वीकार केला आणि तिला गलिल असे नाव दिले. मात्र १९७३ साली अरब आणि इस्रायल यांच्यात योम किप्पूरचे युद्ध उफाळले आणि गलिल सैन्याला मिळण्यास आणखी विलंब झाला. त्यामुळे इस्रायली सैन्याने गलिलचा प्रथम वापर केला तो १९८० च्या दशकातील लेबॅननमधील संघर्षांत.\nगलिलमध्ये विविध असॉल्ट रायफलमधील उत्तम गुणांचा मिलाफ आहे. तिच्या गॅस आणि बोल्ट ऑपरेशन प्रणाली रशियन एके-४७ वर आधारित आहेत. गलिल मुख्यत्वे अमेरिकी ५.५६ मिमी व्यासाच्या गोळ्यांसाठी बनवली होती. पण तिच्या सुधारित आवृत्तीत ७.६२ मिमीच्या गोळ्याही वापरता येतात. गलिलला ३५ ते ५० गोळ्यांचे मॅगझिन बसते आणि ती मिनिटाला ६५०च्या वेगाने गोळ्या झाडू शकते. गलिलच्या एआर (स्टँडर्ड), एआरएम (लाइट मशिनगन), एसएआर (कार्बाइन) तसेच एमएआर (मायक्रो) अशा आवृत्तीही उपलब्ध आहेत. मायक्रो गलिल तिच्या लहान आकारामुळे कमांडो आणि चिलखती वाहनांमधील सैनिक वापरत. गॅलाट्झ ही आवृत्ती स्नायपर रायफल म्हणून वापरली जाते. मात्र गलिलचे वजन काहीसे अधिक म्हणजे ४ किलोच्या आसपास आहे. तरीही स्वदेशी रायफल म्हणून इस्रायलच्या सैनिकांनी ती आनंदाने स्वीकारली. तिच्या अनेक आवृत्ती मध्य अमेरिका, आफ्रिका आणि आशियाई देशांना निर्यातही झाल्या.\nउझी सब-मशीनगन ही इस्रायलच्या सैन्यदलांकडून जगाला मिळालेली अमोघ देणगी आहे. चहुबाजूंनी अरब शत्रुराष्ट्रांनी घेरलेल्या चिमुकल्या इस्रायलची जीवनरेखा मजबूत करण्यात या बंदुकीचा मोठा हात आहे. तसेच जगातील सुमारे ९० देशांच्या सुरक्षादलांनी या बंदुकीचा स्वीकार केला आहे. भारतातही पंतप्रधानांना सुरक्षा प्रदान करणाऱ्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रूपच्या (एसपीजी) कमांडोंकडून उझीच्या विविध अवतारांचा वापर होत होता.\nशतकानुशतक��ंचा वनवास संपून अखेर १९४८ साली ज्यूंना इस्रायलच्या रूपात त्यांची हक्काची भूमी मिळाली. पण राष्ट्रनिर्मितीच्या दुसऱ्याच दिवशी शेजारी अरब देशांनी त्याच्या नरडीला नख लावण्याचा प्रयत्न केला. या संघर्षांवेळी इस्रायलकडे पुरेशी शस्त्रे नव्हती. मिळेल तेथून चोरूनमारून, नक्कल करून, किबुत्झमधील जमिनीखालील तळघरांत तयार केलेल्या शस्त्रांनिशी ज्यू स्त्री-पुरुषांनी प्रतिकार केला. त्यात जर्मन माऊझर, अमेरिकी टॉमी गन, ब्रिटिश स्टेन गन आदींचा समावेश होता. पण नंतर इतक्या शस्त्रांचा दारूगोळा जमवणे अवघड झाले. त्यामध्ये एकवाक्यता आणण्याची गरज होती. त्या गरजेपोटी इस्रायली सैन्यातील मेजर उझीएल गाल यांनी १९४० च्या दशकाच्या अखेरीस उझी ही सब-मशीनगन डिझाइन केली. तिचे पहिले प्रारूप १९५० च्या आसपास तयार झाले आणि प्रत्यक्ष उत्पादनास १९५४ मध्ये सुरुवात झाली. त्याच वेळी ती इस्रायली संरक्षण दलांनी स्वीकारली. सुरुवातीला आरिएल शेरॉन यांच्या नेतृत्वाखालील युनिट १०१ नावाच्या कमांडो पथकाने ती पॅलेस्टिनी हल्लेखोरांविरुद्ध वापरली. त्यानंतर १९५६ चे सुएझ युद्ध, १९६७ चे सहा दिवसांचे युद्ध (सिक्स डे वॉर) आणि १९७३ चे योम किप्पूर युद्ध यात उझीने इस्रायलच्या सेना दलांना खूप आधार दिला.\nउझी सब-मशीनगनमध्ये दोन महत्त्वाच्या तंत्रांचा विकास साधला आहे. पहिले तंत्र म्हणजे रॅपअराउंड किंवा टेलिस्कोपिक बोल्ट. या प्रकारात रायफलचा बोल्ट बॅरलच्या मागील किंवा ब्रिचकडील भागाच्या भोवतीने एखाद्या दुर्बीण किंवा टेलिस्कोपप्रमाणे बसवलेला असतो. त्यामुळे बंदुकीची लांबी कमी करता येते. सब-मशीनगनसाठी ही बाब महत्त्वाची असते. त्याने बंदुकीचा समतोल पिस्टल ग्रिपभोवती साधता येतो आणि नेम धरण्याची क्षमता सुधारते. दुसरी बाब म्हणजे उझीचे मॅगझिन पिस्तूलप्रमाणे बंदुकीच्या ग्रिपमध्ये बसवता येते.\nउझीच्या मॅगझिनमध्ये २५ ते ३२ गोळ्या मावतात. उझी मिनिटाला ६०० च्या वेगाने गोळ्या झाडू शकते. तरीही ती बऱ्यापैकी स्थिर असून तिचा धक्का (रिकॉइल) कमी आहे. त्यामुळे अचूकताही चांगली आहे. तसेच तिचा आकार लहान असल्याने ती खंदकांत आणि कमी जागेत फिरवून वापरता येते. त्यामुळे कमांडो पथकांची ती आवडती बंदूक आहे. वापरण्यास सोपी असल्याने इस्रायली संरक्षण दलांत भरती होणाऱ्या महिला सैनिकांना प्र���म उझी बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाते.\nजर्मन हेक्लर अँड कॉख : जी ३ रायफल\nदुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या रायफलमध्ये जर्मन हेक्लर अँड कॉख जी-३ रायफलचे डिझाइन आणि गुणवत्ता बरीच उच्च होती. रशियाची एके-४७, अमेरिकेची एम-१६ या रायफलना जे स्थान मिळाले तेच जर्मन जी-३ रायफललाही आहे. जगातील साधारण ७५ देशांच्या सैन्याने त्या रायफलचा स्वीकार केला आणि बऱ्याच देशांत त्या रायफलची निर्मितीही होऊ लागली.\nवास्तविक दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस जर्मनीच्या माऊझर कारखान्यातील अभियंते सिलेक्टिव्ह फायर, मॅगझिन-लोडेड रायफलच्या डिझाइनवर काम करत होते. युद्धानंतर स्पेनमधील सीईटीएमई या कंपनीत ते डिझाइन अधिक विकसित करण्यात आले. त्यावर आधारित रायफलच्या उत्पादनाचे अधिकार जर्मनीने १९५९ साली विकत घेतले आणि जर्मनीतील हेक्लर अँड कॉख (एच अँड के) या नामांकित कंपनीकडे दिले. त्यानुसार या कंपनीने तयार केलेल्या रायफलला गेवेर ३ किंवा रायफल मॉडेल ३ म्हटले जाऊ लागले. त्यापेक्षा ती रायफल जी-३ नावानेच अधिक प्रसिद्ध झाली.\nत्या काळात नावारूपास आलेल्या बेल्जियमच्या एफएन-एफएएल आणि अमेरिकेच्या एम-१४ रायफलच्या तुलनेत जी-३ तयार करण्यास कमी खर्च येत असे, कारण तिच्या निर्मितीत दबाव देऊन घडवलेले पोलाद (स्टँप्ड स्टील) वापरले होते. या बंदुकीत नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन (नाटो) देशांच्या सैन्याकडून वापरात येणाऱ्या ७.६२ मिमी व्यासाच्या गोळ्या वापरल्या जात. त्यात रोलर-डिलेड ब्लोबॅक अ‍ॅक्शन तंत्राचा वापर केला आहे.\nया बंदुकीची रिअर साइट (नेम धरण्यासाठी वापरण्यात येणारी मागील खूण) ड्रमच्या आकाराची होती. ते या रायफलचे वेगळेपण होते. तिला सुरुवातीला लोखंडी साइट्स होत्या. नंतर डायॉप्टर प्रकारच्या रोटेटिंग साइट्स बसवण्यात आल्या. त्यावर १०० ते ४०० मीटपर्यंत नेम धरण्याची सोय होती. ती सेमी-ऑटोमॅकि किंवा फुल-ऑटोमॅटिक प्रकारात वापरता येत असे. ही बंदूक देखभालीसाठीही अत्यंत सोपी होती. तिला २० गोळ्यांचे मॅगझिन किंवा ५० गोळ्यांचे ड्रम मॅगझिन लावता येत असे. त्यातून मिनिटाला ५०० ते ६०० च्या वेगाने गोळ्या झाडता येत असत. याशियावाय या रायफलवर संगीन, अंडर बॅरल ग्रेनेड लाँचर, टेलिस्कोपिक साइट्स आणि नाइट व्हिजन उपकरणेही बसवता येत असत.\nपश्चिम जर्मनीच्या सैन्याने ��्वीकारल्यानंतर साधारण ५० देशांच्या सैन्यात जी-३ रायफल वापरात आली. ग्रीस, इराण, मेक्सिको, नॉर्वे, पोर्तुगाल, स्वीडन, तुर्कस्तान यांच्यासह पाकिस्तानी सैन्यातही जी-३ रायफल वापरात होत्या. ग्रीस, पाकिस्तान, इराण, तुर्कस्तान आणि पोर्तुगालमध्ये जी-३ रायफलची निर्मितीही होत होती.\nपाकिस्तानने जी-३ त्यांच्या सैन्याची स्टँडर्ड रायफल म्हणून स्वीकारली होती. या बंदुकीने सिमेंट काँक्रिट नसलेल्या विटांच्या भिंती आणि बंकरच्या भिंतीही भेदता येतात. तसेच तिच्या गोळ्या लेव्हल-३ प्रकारचे चिलखत भेदू शकतात. भारतीय लष्करात साधारणपणे हीच चिलखते वापरात होती. म्हणून पाकिस्तानने ही रायफल स्वीकारल्याचे एक कारण दिले जाते. तसेच थोडय़ा सुधारणा करून जी-३ चांगली स्नायपर रायफल म्हणूनही वापरता येते.\nदुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिश सैन्याने १९५४ साली स्वीकारलेली एफएन-एफएएल (Fabrique Nationale – Fusil Automatique Leger) ही बंदूक जगभर गाजली ती एसएलआर किंवा सेल्फ-लोडिंग रायफल म्हणून. बेल्जियममधील फॅब्रिक नॅशनल या कंपनीचे हे मूळ रायफलचे डिझाइन आजवरचे सर्वात यशस्वी मॉडेल म्हणून गणले जाते. ब्रिटनसह नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन (नाटो)मधील अनेक देशांत तिचा वापर होत असल्याने ‘राइट आर्म ऑफ द फ्री वर्ल्ड’ अशी या रायफलची ख्याती आहे.\nजगभरच्या ९० देशांच्या सेनादलांनी तिच्या विविध आवृत्ती स्वीकारल्या आहेत आणि बऱ्याच ठिकाणी आजही त्या वापरात आहेत. अरब आणि इस्रायल यांच्यात १९६७ साली झालेल्या युद्धात (सिक्स डे वॉर) इस्रायली सैन्याला झंझावाती विजय मिळवून देण्यात त्यांच्या सुप्रसिद्ध उझी सब-मशिनगनचा सिंहाचा वाटा असल्याचे सामान्यत: मानले जाते. पण प्रत्यक्षात सिक्स डे वॉर आणि त्यापुढील १९७३ च्या योम किप्पूर युद्धातही इस्रायली सैन्याची प्रमुख बंदूक होती ती एफएन-एफएएल रायफल. युद्धात दोन्ही पक्षांकडून एकच शस्त्र वापरले जाण्याचे उदाहरण तसे विरळा. पण १९८२ साली अटलांटिक महासागरातील फॉकलंड (माल्विना) बेटांच्या मालकीवरून झालेल्या युद्धात ब्रिटिश आणि अर्जेटिना अशा दोन्ही सैन्याकडे एफएन-एफएएल रायफलच होत्या. भारतीय लष्कराकडेही याच बंदुका होत्या आणि अजूनही भारतातील अनेक राज्यांच्या पोलीस दलांकडे त्याच रायफल वापरात आहेत. भारतात ईशापूर रायफल फॅक्टरीत त्यांचे उत्पादन होत असे.\nएफएन-एफएएल रायफल सुरुवातीला .२८० कॅलिबरचे ब्रिटिश इंटरमिजिएट नावाचे काडतूस वापरण्यासाठी डिझाइन केली होती. पण नंतर तिच्यात नाटो सैन्याकडून वापरले जाणारे ७.६२ मिमी व्यासाचे आणि ५१ मिमी लांबीचे काडतूस वापरण्याचे ठरले. त्यामुळे एफएन-एफएएल रायफलचे डिझाइन तिच्या अंतिम मर्यादेपर्यंत ताणले गेल्यासारखे वाटते. ब्रिटनमध्ये ही रायफल एल १ ए १ सेल्फ लोडिंग रायफल म्हणून ओळखली गेली. तिच्या मॅगझिनमध्ये २० गोळ्या मावतात आणि त्यांचा ८०० मीटपर्यंत अचूक मारा करता येतो.\nतिची गोळी बरीच शक्तिशाली आहे. ती झाडल्यावर चेंबरमध्ये मोठा स्फोट होतो आणि बराच धक्का बसतो. याच कारणामुळे ही बंदूक एकेक गोळी झाडण्यासाठी किंवा सेमी-ऑटोमॅटिक मोडमध्ये वापरण्यास अधिक सुलभ आहे. ती फुल-ऑटोमॅटिक मोडमध्ये वापरली तर फारशी नियंत्रणात राहत नाही आणि गोळ्या नेम धरून मारणे अवघड होते. म्हणून ब्रिटिश लष्कराने तिची सेमी-ऑटोमॅटिक आवृत्तीच स्वीकारली आहे. फुल ऑटोमॅटिक मोडमध्ये तिचा मारा अधिक अचूक करण्यासाठी रायफलचे बॅरल अधिक जड केले गेले आणि ती दोन पायांच्या स्टँडवर बसवून वापरली गेली.\nएफएन-एफएएल काही असॉल्ट रायफल नव्हती. तरीही शीतयुद्धाच्या काळातील तिची कामगिरी निर्विवाद राहिली. त्यानेच तिची ‘राइट आर्म ऑफ द फ्री वर्ल्ड’ ही बिरुदावली सार्थ ठरवली.\nस्मिथ अँड वेसन एम २९/.४४ मॅग्नम रिव्हॉल्व्हर\nडर्टी हॅरी या १९७०च्या दशकातील हॉलीवूड चित्रपटातील एक गाजलेला प्रसंग. हॅरी कलहान या पोलिसाच्या भूमिकेतील अभिनेता क्लिंट ईस्टवुड दुपारी एका हॉटेलात काही तरी खात असतो. बाहेर अचानक आरडाओरडा ऐकू येतो. शेजारच्या बँकेवर दरोडा पडलेला असतो. हॅरी शिताफीने गोळीबार करून दरोडेखोरांना टिपतो. त्यांपैकी एक दरोडेखोर जखमी होऊन बँकेच्या दारात पडलेला असतो. त्याच्यापासून काही अंतरावरच त्याची बंदूक पडलेली असते. हॅरी त्याच्याजवळ जाऊन त्याच्यावर रिव्हॉल्व्हर रोखतो आणि त्याचा तो गाजलेला डायलॉग म्हणतो.. ‘मला माहीत आहे तू कसला विचार करत आहेस. मी सगळ्या सहा गोळ्या झाडल्या की पाच पण खरं सांगायचं तर या गोंधळात मीही ते विसरून गेलो आहे. पण ही स्मिथ अँड वेसन .४४ मॅग्नम – जगातील सर्वात शक्तिशाली – रिव्हॉल्व्हर असल्याने सहजपणे तुझ्या डोक्याच्या चिंधडय़ा उडवू शकते. तेव्हा तूच विचार कर की तू भाग्यवान आहेस की ��ाही.’ क्लिंट ईस्टवुडच्या खास शैलीतील या डायलॉगनंतर तो गुंड शरण येतो.\nस्मिथ अँड वेसन मॉडेल २९ किंवा .४४ मॅग्नम रिव्हॉल्व्हरची ख्याती तशीच होती. अमेरिकेत १९३० च्या दशकात आणि त्यानंतर गुन्हेगारी मोठय़ा प्रमाणात वाढली होती. अनेक संघटित गुन्हेगारी टोळ्यांनी थॉमसन सब-मशिनगनसारख्या (टॉमी गन) संहारक बंदुका मिळवल्या होत्या. वेगवान मोटारीतून येऊन गोळ्यांचा वर्षांव करून पसार होणाऱ्या गुन्हेगारांना रोखताना पोलिसांच्या पारंपरिक शस्त्रांची ताकद अपुरी पडत होती.\nत्याच दरम्यान १९३४ साली स्मिथ अँड वेसन आणि विंचेस्टर कपन्यांमधील एल्मर कीथ आणि फिलिप शार्प यांनी मिळून .३५७ कॅलिबरचे नेहमीपेक्षा मोठे आणि शक्तिशाली काडतूस विकसित केले होते. त्याला नाव काय द्यावे याची चर्चा सुरू असताना मॅग्नम शॅम्पेनचा विषय निघाला. मॅग्नम शॅम्पेनची बाटली नेहमीच्या बाटलीपेक्षा मोठी असते. हे काडतूसही अन्य काडतुसांपेक्षा मोठे होते. त्यामुळे त्याला मॅग्नम असे नाव देण्याचे ठरले. तेव्हापासून नेहमीपेक्षा मोठय़ा आणि शक्तिशाली काडतुसाला मॅग्नम म्हटले जाते आणि तशी काडतुसे वापरणाऱ्या बंदुकीला मॅग्नम म्हणतात.\nया काडतुसावर आधारित अनेक बंदुका तयार झाल्या. पुढे स्मिथ अँड वेसननेही १९५५ साली मॉडेल २९ नावाचे रिव्हॉल्व्हर तयार केले. त्यात .४४ कॅलिबरचे मॅग्नम काडतूस वापरले जायचे. त्यावरून ती रिव्हॉल्व्हर .४४ मॅग्नम म्हणून ओळखली गेली. जगातील सर्वात शक्तिशाली हँडगनमध्ये तिचा क्रमांक खूप वरचा आहे. या बंदुकीने अमेरिकी पोलिसांना गुन्हेगारांना रोखण्याची मोठी शक्ती मिळाली. ती गुन्हेगारांची कर्दनकाळ ठरली. अनेक सुरक्षा दलांनी ती रिव्हॉल्व्हर स्वीकारली. गोळी झाडल्यावर तिचा मागे हाताला बसणारा झटकाही तितकाच जोरदार असे.\nस्मिथ अँड वेसन .४४ मॅग्नमची हीच खासियत डर्टी हॅरी चित्रपटांच्या मालिकेत अधोरेखित केली आहे. १९७० च्या दशकात त्यांच्या प्रदर्शनानंतर या बंदुकीची मागणी मोठय़ा प्रमाणावर वाढली. अनेकांनी डर्टी हॅरीची बंदूक म्हणून हौसेने ती विकत घेतली. १९७५ साली तिची मॉडेल ६२९ नावाची आवृत्तीही बाजारात आली. ती स्टेनलेस स्टीलची आणि क्रोमियमचा मुलामा दिलेली बंदूक होती. तीही ग्राहकांच्या पसंतीस उतरली. आजही .४४ मॅग्नम रिव्हॉल्व्हर स्मिथ अँड वेसन कंपनीची ‘मॅग्नम ओपस’ बनून राहिली आहे.\nअमेरिकी एम-१४ आणि एम-१६ रायफल्स\nदुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस अमेरिकेने त्यांच्या सैन्यातील विविध शस्त्रांचा आढावा घेतला. त्यात असे दिसून आले की, सैन्याकडे अनेक प्रकारच्या बंदुका असल्याने त्यांच्यासाठी वेगवेगळा दारुगोळा पुरवण्यात अडचणी येत आहेत. बरेचदा एकाच तुकडीत सैनिकांकडे स्प्रिंगफिल्ड रायफल, थॉमसन सब-मशिनगन, ब्राऊनिंग ऑटोमॅटिक रायफल अशी वेगवेगळी शस्त्रे असत. त्या सगळ्यांत एकवाक्यता आणण्याच्या उद्देशाने नवी सिलेक्टिव्ह फायर ऑटोमॅटिक रायफल बनवण्याचा निर्णय घेतला गेला. सिलेक्टिव्ह फायर रायफलमधून ट्रिगर दाबल्यावर एका वेळी एकेक गोळी, सेमी-ऑटोमॅटिक मोडवर तीन गोळ्यांचा बस्र्ट किंवा फुल ऑटोमॅटिक मोडवर सर्व गोळ्या एका दमात झाडता येतात. त्यातून एम-१४ ही रायफल आकाराला आली.\nअमेरिकी सैन्याने १९५७ साली एम-१४ रायफल स्वीकारली. स्प्रिंगफिल्ड कारखान्यात १९५८ साली उत्पादनाची सामग्री बसवली आणि १९५९ पासून एम-१४ रायफल प्रत्यक्ष सैन्याला मिळण्यास सुरुवात झाली. तिच्या मॅगझिनमध्ये ७.६२ मिमी व्यासाच्या २० शक्तिशाली गोळ्या बसत. त्यामुळे या रायफलची मारक क्षमता चांगली होती. पण लवकरच व्हिएतनाम युद्धात एम-१४ च्या त्रुटी लक्षात येऊ लागल्या. व्हिएतनामच्या जंगलांमधील पावसाळी आणि दमट वातावरणात एम-१४ च्या लाकडी दस्त्यात (बट) आद्र्रता शोषली जाऊन लाकडी भाग फुगत असत. त्यामुळे तिच्यावरील नेम धरण्यासाठी बसवलेल्या साइट्सचे गणित बिघडून अचूकतेवर परिणाम होत असे. म्हणून एम-१४ चे पुढील मॉडेल एम-१६ ही रायफल विकसित करण्यात आली.\nरशियन एके-४७ प्रमाणे अमेरिकी एम-१६ ही रायफलही जगभरात गाजली. कोल्ट आर्मालाइट फॅक्टरीतील युजीन स्टोनर यांनी ही रायफल १९५६ च्या आसपास डिझाइन केली आणि १९६४ पासून ती अमेरिकी सेनादलांत दाखल झाली. तिच्या निर्मितीमध्ये हलके पण टिकाऊ मिश्रधातू, प्लास्टिक, कॉम्पोझिट मटेरियल आदींचा उपयोग केला होता. पूर्वीच्या एम-१४ मध्ये ७.६२ मिमीच्या गोळ्या वापरल्या जात. एम-१६ मध्ये त्याऐवजी थोडय़ा लहान म्हणजे ५.५६ मिमी व्यासाच्या गोळ्या भरल्या जात. त्यामुळे सैनिकांना तेवढय़ाच वजनात अधिक गोळ्या वाहून नेणे शक्य होते. तिला २० ते ३० गोळ्यांचे मॅगझिन बसत असे आणि त्यातून एका मिनटिाला ७०० ते ९५० च्या वेगाने गोळ्यांची बरसात होत असे.\nमात्र व्हिएतनामच्या जंगलात एम-१६ रायफल वरचेवर जॅम होत असे आणि त्यामुळे अमेरिकी सैनिक मारले जात. त्यावर उपाय म्हणून अमेरिकेने एम-१६ च्या गोळ्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या डय़ुपाँ आयएमआर पावडरऐवजी जुन्या एम-१४ च्या गोळ्यांमध्ये वारली जाणारी स्टँडर्ड बेल पावडर वापरण्यास सुरुवात केली. त्याने बॅरलच्या आतील पृष्ठभागावर काजळी कमी साठत असे. तसेच एम-१६ ला सुरुवातीला स्वच्छतेसाठी किट पुरवले नव्हते, तेही पुरवण्यास सुरुवात केली. रायफल साफ करण्याची सैनिकांना सवय लावली. बॅरल आणि अंतर्गत भागांवर क्रोमियम प्लेटिंग केले. त्यातून एम-१६ ची परिणामकारकता वाढली आणि ती एक खात्रीशीर बंदूक म्हणून नावारूपास आली.\nकलाशनिकोव्ह आणि एके मालिका : एक आख्यायिका\nमिखाइल टिमोफेयेविच कलाशनिकोव्ह यांचा जन्म सोव्हिएत युनियनमधील कुर्या येथे १० नोव्हेंबर १९१९ साली झाला. दुसऱ्या महायुद्धात ते सोव्हिएत युनियनच्या लाल सेनेत टँक कमांडर होते. अ‍ॅडॉल्फ हिटलरने ऑपरेशन बार्बारोझा सुरू केले आणि नाझी फौजांनी सोव्हिएत प्रदेशात खोलवर मुसंडी मारली. ऑक्टोबर १९४१ मध्ये ब्रायन्स येथील लढाईत जर्मन सैन्याविरुद्ध टी-३४ रणगाडय़ावरून लढताना कलाशनिकोव्ह जखमी झाले. ते एप्रिल १९४२ पर्यंत रुग्णालयात उपचार घेत होते.\nचांगल्या असॉल्ट रायफलच्या अभावी सोव्हिएत सेनेची वाताहत झाली याचे शल्य कलाशनिकोव्ह यांना फार लागले होते. रुग्णालयातील वास्तव्यात त्यांनी देशासाठी चांगली असॉल्ट रायफल तयार करण्याचा ध्यास घेतला. जखमी सैनिकांशी तासन्तास चर्चा करून रायफलसंबंधी त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या आणि नवी रायफल डिझाइन केली. सोव्हिएत सेनेने दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस रायफल डिझाइन करण्याची स्पर्धा ठेवली होती. त्यात कलाशनिकोव्ह यांच्या रायफलचा प्रथम क्रमांक आला. सोव्हिएत सेनेने १९४७ साली ती स्वीकारली आणि १९४९ साली ही नवी रायफल सेनेच्या हाती पडली. कलाशनिकोव्ह यांनी जर्मन श्टुर्मगेवेर -४४ या रायफलच्या धर्तीवर एके-४७चे डिझाइन तयार केले, असा आरोप होतो. पण कलाशनिकोव्ह यांनी त्याचा इन्कार केला होता.\nइझमश ही ‘एके-४७’ची निर्माती कंपनी रशियातील इझेवस्क नावाच्या गावात वसली आहे. या गावाची खासियत म्हणजे तेथील पूर्वापार व्यवसाय शस्त्रास्त्रे बनवण्याचा. अ‍ॅडॉल्फ हिटलरच्या नाझी ��र्मन आक्रमणाच्या शतकभरापूर्वी नेपोलियनने रशियावर आक्रमण केले होते. त्याचाही तसाच पराभव झाला होता आणि त्या युद्धात रशियाने वापरलेल्या तोफाही इझेवस्क गावातील कारखान्यांतच बनल्या होत्या. तेथील मूळ कारखान्यात आता ‘एके-४७’चे उत्पादन होणे बंद झाले आहे. युद्धकाळात पुरुष आघाडीवर लढण्यासाठी गेले असल्याने येथील बऱ्याचशा कामगार स्त्रिया होत्या. त्या त्यांच्या कामात इतक्या पटाईत होत्या की त्यांच्याबद्दल गमतीने म्हटले जायचे – या महिलांना कोणत्याही कारखान्यात नेऊन सोडले तरी तेथील अंतिम उत्पादन एके-४७ च असेल.\nआता बाजारात येणाऱ्या ‘एके-४७’ रशियाच्या मित्रदेशांत परवान्याने बनवलेल्या किंवा आंतरराष्ट्रीय शस्त्रास्त्रांच्या काळ्या बाजारातून आलेल्या ‘पायरेटेड कॉपीज’ असतात. अनेकांना ‘एके-५६’ ही त्याच श्रेणीतील पुढील बंदूक वाटते. पण ती ‘एके-४७’ची चिनी नक्कल किंवा आवृत्ती आहे. कालाशनिकोव्ह यांनी पुढे एकेएम, एके-७४, पीके मशिनगन, आरपीके लाइट मशिनगन आदी बंदुकाही तयार केल्या. ही सर्व मालिका जगभर खूपच गाजली. एके-७४ रायफलमध्ये पूर्वीच्या ७.६२ मिमी व्यासाच्या गोळ्यांऐवजी ५.४५ मिमी व्यासाच्या गोळ्या वापरल्या जात. एके-१०१, १०२, १०३ या बंदुकाही अस्तित्वात आहेत. कलाशनिकोव्ह रशियन सैन्यातून लेफ्टनंट जनरलच्या हुद्दय़ावरून निवृत्त झाले. २३ डिसेंबर २०१३ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांना यूएसएसआर स्टेट प्राइझ, हिरो ऑफ सोशलिस्ट लेबर, लेनिल प्राइझ, स्टालिन प्राइझ, हिरो ऑफ द रशियन फेडरेशन, ऑर्डर ऑफ सेंट अँड्रय़ू, ऑर्डर फॉर मेरिट टू द फादरलँड आदी पुरस्कार मिळाले होते. ते जिवंतपणीच एक आख्यायिका बनले होते.\nएके-४७ : बंदूकविश्वाची अनभिषिक्त सम्राज्ञी\nसामान्यत: मशिनगनमध्ये वापरल्या जाणाऱ्या ७.६२ मिमी. व्यासाच्या गोळ्या मिनिटाला ६५०च्या वेगाने ५०० मीटर अंतरापर्यंत झाडणारी ‘एके-४७’ असॉल्ट रायफल ओळखली जाते ती तिच्या दमदार ‘पंच’साठी. किंग कोब्राने चावा घेतलेला माणूस जसा पाणी मागत नाही तसा ‘एके-४७’ची गोळी वर्मी लागलेला माणूसही वाचणे अवघड. साधी पण भक्कम रचना, हाताळण्यातील सुलभता, देखभाल व दुरुस्तीची अत्यंत कमी गरज आणि कोणत्याही वातावरणात हुकमी कामगिरी बजावण्याची हमी ही ‘एके-४७’ची वैशिष्टय़े. त्याच्या जोरावर जगभरच्या सेनादलांबरोबरच गनिमी योद्धय़���ंच्या गळ्यातील ताईत बनलेली ‘एके-४७’ ही केवळ एक बंदूक न राहता तो एक ‘कल्ट’ बनला आहे. जगातील एकूण बंदुकांपैकी २० टक्के (म्हणजे पाचपैकी एक) बंदुका ‘एके-४७’ आहेत. आजवर ७५ दशलक्ष ‘एके-४७’ बनवल्या गेल्या आहेत. त्या मालिकेतील एके-७४, एके-१००, १०१, १०३ या बंदुका एकत्रित केल्या तर ही संख्या १०० दशलक्षच्या वर जाते. आफ्रिकेतील मोझांबिक या देशाच्या राष्ट्रध्वजावर ‘एके-४७’ची प्रतिमा आहे. इतकेच नव्हे तर ‘एके-४७’चे निर्माते मिखाइल कलाशनिकोव्ह यांचे रशियात पुतळे आहेत. कलाशनिकोव्ह नावाची व्होडकाही आहे.\nसोव्हिएत युनियनच्या सैन्याने दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस १९४५ साली उत्तम बंदूक बनवण्याची स्पर्धा घेतली होती. त्या वेळी सोव्हिएत लष्करात अधिकारी असलेले मिखाइल कलाशनिकोव्ह यांनी सादर केलेल्या बंदुकीच्या डिझाइनला या स्पर्धेत पहिले पारितोषिक मिळाले. १९४७ साली ही बंदूक सोव्हिएत लष्कराने स्वीकारली. ऑटोमॅटिक या इंग्रजी शब्दासाठीचा रशियन शब्द ‘आवटोमाट’साठी ‘ए’ हे आद्याक्षर, कलाशनिकोव्ह यांच्या नावातील ‘के’ आणि वापरात आलेल्या वर्षांतील ‘४७’ असे एकत्र करून ‘एके-४७’ हे नाव बनले आहे.\nअमेरिकेने ‘एके-४७’च्या मुकाबल्यासाठी ‘एम-१६’ ही बंदूक तयार केली. पण ती ‘एके-४७’ इतकी प्रभावी ठरली नाही. ‘एम-१६’ गोळ्या झाडताना मध्येच जॅम व्हायची. त्यामुळे व्हिएतनाम युद्धात अनेक अमेरिकी सैनिकांनी प्रतिपक्षाच्या मृत रशियन सैनिकांच्या ‘एके-४७’ काढून घेऊन वापरल्या होत्या.\nमात्र इतके यश लाभलेले मिखाइल कलाशनिकोव्ह रशियन लष्करातून लेफ्टनंट जनरलच्या हुद्दय़ावरून निवृत्त झाल्यानंतर साधारण ३०० डॉलर इतक्या तुटपुंजा निवृत्तिवेतनावर जगत होते. तेव्हा त्याच किमतीत आंतराष्ट्रीय बाजारात एक ‘एके-४७’ मिळायची. त्याउलट अमेरिकी ‘एम-१६’ बंदुकीचा निर्माता युजीन स्टोनर बंदुकीच्या डिझाइनसाठी मिळणाऱ्या रॉयल्टीवर धनाढय़ झाला होता. हा दोन्ही देशांच्या राजकीय विचारसरणींमधील आणि आर्थिक व्यवस्थांमधील फरक\nजर्मन एफजी-४२ : स्वयंचलित बंदुकांच्या दिशेने प्रवास\nरशियामध्ये पहिल्या महायुद्धापासूनच स्वयंचलित (ऑटोमॅटिक), सेल्फ-लोडिंग रायफलच्या निर्मितीचे प्रयत्न सुरू होते. मात्र प्रत्यक्षात वापरण्यायोग्य डिझाइन विकसित होण्यास १९३० आणि १९४० चे दशक उजाडले. रशियामध्ये १���३६ साली गॅस-ऑपरेटेड सिमोनोव्ह एव्हीएस ३६ ही रायफल मर्यादित प्रमाणात वापरात आली. त्यानंतर दोन वर्षांनी टोकारेव्ह एसव्हीटी ३८ ही रायफल अस्तित्वात आली. या दोन्ही बंदुका रणभूमीवरील धउळीने आणि मातीने भरलेल्या वातावरणात वापरण्यासाठी पुरेशा दणकट नव्हत्या. त्यामुळे एसव्हीटी ३८ च्या जागी एसव्हीटी ४० ही टोकारेव्ह यांचीच रायफल वापरात आली. ती आधीच्या मॉडेल्सपेक्षा अधिक दणकट, सेमी-ऑटोमॅटिक आणि १० गोळ्या मावणारी रायफल होती. मात्र या रायफलमधील शक्तिशाली काडतूस डागताना खांद्याकडे जोराचा धक्का (रिकॉइल) बसत असे. त्याचा त्रास कमी करण्यासाठी एसव्हीटी ४० रायफलच्या बॅरलच्या पुढील भागात मोठा ‘मझल ब्रेक’ बसवण्यात आला. मझल ब्रेक, कॉम्पेन्सेटर किंवा फ्लॅश सप्रेसर नावाने ओळखले जाणारे उपकरण बंदुकीच्या नळीच्या टोकाला बसवले जाते. त्याने बाहेर पडणारे गरम वायू बाजूला किवा वर फेकले जातात. त्यामुळे गोळी झाडल्यावर बंदुकीला मागे बसणारा धक्का आणि बॅरल वर उचलले जाण्याचा प्रभाव कमी होतो आणि बंदुकीचा अचूकता व सहजता वाढते.\nदुसऱ्या महायुद्धात जर्मन सैनिकांनी रशियन सैन्याकडून मोठय़ा प्रमाणात टोकारेव्ह एसव्हीटी-४० रायफल काबीज केल्या. जर्मनांनी त्यांचे नाव बदलून ओ-१ गेवेर २५९ (आर) असे केले आणि त्या पुन्हा रशियन सैनिकांविरुद्धच वापरल्या. या बंदुकीतून जर्मनांना अधिक प्रभावी गॅस-ऑपरेटेड सिस्टिम तयार करण्याचे तंत्र गवसले. त्यातून जर्मन गेवेर-४१ आणि एफजी-४२ (Fallschirmjägergewehr 42) या रायफल्स विकसित झाल्या.\nदुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीला जर्मन सैन्याला त्यांच्या जुन्या बोल्ट-ऑपरेटेड कार्बिनर-९८ के या कार्बाइन बदलण्यासाठी नव्या रायफलची गरज होती. ती माऊझर गेवेर-४१ मधून भरून निघाली. मात्र ती रणभूमीवर फारशी प्रभावी ठरली नाही. तिची गुंतागुंतीची गॅस-ऑपरेटेड ब्लो-बॅक प्रणाली माजी अडकून बंद पडत असे. तसेच तिचे वजनही जास्त होते.\nया त्रुटी दूर करून एफजी-४२ तयार झाली. ती प्रामुख्याने जर्मन छत्रीधारी सैनिकांसाठी (पॅराट्रपर्स) बनवली होती. त्यात धातूचा कमीतकमी वापर करून वजन कमी केले होते. त्याला २० गोळ्यांचे बॉक्स मॅगझिन होते. गॅस-ऑपरेटेड प्रणाली अधिक कार्यक्षम बनवली होती. पण पूर्ण ऑटोमॅटिक मोडवर फायरिंग करताना तिच्या शक्तिमान काडतुसांचा धक्का या हलक्या बंदुकीला सह��� होत नसे. त्यावर मात करून थोडी जड आणि प्रभावी एफजी-४२-२ ही आवृती १९४४ साली वापरात आली.\nपडत्या काळात ब्रिटनला तारणारी स्टेन गन\nदुसऱ्या महायुद्धात फ्रान्समधील डंकर्क येथे मे-जून १९४० दरम्यान नाझी जर्मनीच्या फौजांनी ब्रिटिश आणि अन्य दोस्त राष्ट्रंच्या ४ लाखांच्या आसपास सैन्याची मोठी कोंडी केली होती. महत्प्रयासाने ब्रिटनने त्यातील बहुतांश सैन्य इंग्लिश खाडी पार करून ब्रिटनमध्ये परत नेले. डंकर्कहून सैन्य परत आणताना बरीच शस्त्रे मागे सोडावी लागली होती. त्यानंतर जुलै ते ऑक्टोबर १९४० दरम्यान माघार घेणाऱ्या ब्रिटिश सैन्याचा जर्मनांनी थेट ब्रिटिश भूमीपर्यंत पिच्छा पुरवला. जर्मन लुफ्तवाफचा (हवाईदल) प्रमुख हर्मन गेअरिंगच्या विमानांनी ब्रिटनला भाजून काढले. ही लढाई ‘बॅटल ऑफ ब्रिटन’ म्हणून इतिहासात गाजली. मात्र विंस्टन चर्चिलच्या नेतृत्वाखालील ब्रिटनने मान तुकवली नाही.\nया पडत्या काळात ब्रिटिश लष्कराला नव्या प्रभावी शस्त्राची तातडीने गरज भासत होती. त्यावेळी अनेक देशांत सब-मशिनगन वापरावर भर दिला जात होता. ब्रिटनही अमेरिकेकडून थॉमसन सब-मशिनगन किंवा टॉमी गन आयात करत होते. पण युद्धकाळात त्या बंदुकीच्या किंमती खूप वाढल्या. एका टॉमीगनची किंमत २०० डॉलरच्या आसपास होती. ब्रिटनला अशा लाखो बंदुकांची तातडीने गरज होती. त्यासाठी अमेरिकेला रोख पैशात किंमत भागवणे गरजेचे होते. युद्धाच्या काळात ब्रिटनची अर्थव्यवस्था आधीच कोलमडली होती आणि इतका मोठा आर्थिक व्यवहार, तोही रोकड स्वरूपात, करणे अशक्य होते. या गरजेतून स्टेन गन जन्माला आली. अशा परिस्थितीत जी काही साधने उपलब्ध आहेत त्यातून लवकरात लवकर अधिकाधिक प्रमाणात उत्पादन करता येऊ शकेल असे शस्त्र बनवणे क्रमप्राप्त होते. त्यामुळे स्टेन गन हे मूलत: अतिशय घाई-गडबडीत तयार केलेले कामचलाऊ शस्त्र होते. पण तरीही त्याने ब्रिटनला तारले.\nमेजर रेजिनाल्ड शेफर्ड आणि हॅरॉल्ड टर्पिन यांनी या बंदुकीची रचना केली. शेफर्ड यांच्या नावातील एस, टर्पिन यांच्या नावातील टी आणि ब्रिटनमदील ज्या एनफिल्ड कारखान्यात ही बंदूक तयार केली त्यातील ई आणि एन ही अक्षरे घेऊन स्टेन असे नाव तयार झाले आहे.\nया बंदुकीच्या मार्क १, २, ३, ५ असा आवृत्ती तयार झाल्या. मार्क ४ चे प्रत्यक्षात उत्पादन झाले नाही. त्यात ३२ गोळ्यांचे मॅग��िन बसत असे. तिचा पभावी पल्ला १०० मीटर होता आणि एका मिनिटाला ५०० ते ६०० च्या वेगाने गोळ्या झाडल्या जात. या एका बंदुकीची किंमत केवळ १० डॉलर किंवा २.३ पौंडांच्या आसपास होती. १९४० च्या दशकात युद्धाच्या उत्तरार्धात या बंदुकांच्या साधारण ४० लाख प्रती तयार झाल्या.\nकमीत कमी कच्चा माल वापरून, अल्प कालावधीत तयार झालेल्या आणि बऱ्यापैकी काम करणाऱ्या या स्टेन गनने ब्रिटनला युद्धाच्या उत्तरार्धात तारले. उबलब्ध साधनांचा पुरेपूर वापर केल्याचे उदाहरण म्हणून ही बंदूक प्रसिद्ध आहे.\nसब-मशिनगन आणि असॉल्ट रायफलचा उदय\nपहिल्या महायुद्धाच्या दरम्यानच्या काळात रिव्हॉल्व्हरची जागा ऑटोमॅटिक पिस्तुले घेत होती. तसेच रायफलची जागा सब-मशिनगननी घेण्यास सुरुवात केली होती. या काळात रायफलचा साधारण पल्ला ८०० ते १२०० मीटरच्या जवळपास होता. पण पहिल्या महायुद्धानंतर १९३० च्या दशकात जर्मनीने केलेल्या एका अभ्यासात असे दिसून आले की प्रत्यक्षात चकमकी इतक्या लांबच्या अंतरावर घडत नाहीत त्या फारफार तर ४०० मीटरच्या अंतरात घडतात. त्यामुळे बंदुकांचा इतका लांबचा पल्ला अनावश्यक वाटू लागला. तसेच शत्रूवर अतिंम टप्प्यात निकराचा हल्ला करताना (असॉल्ट) बोल्ट-अ‍ॅक्शन रायफलइतक्या अचूकतेचीही गरज भासत नाही. त्यावेळी नेम अचूक नसला तरी चालतो पण शत्रूवर गोळ्यांचा जोरात वर्षांव करण्याची गरज भासते. तसेच पारंपरिक मशिनगन एकटय़ा सैनाकाने उचलून नेण्याइतक्या हलक्या नसत. या गरजेतून सब-मशिनगन आणि असॉल्ट रायफलचा उदय झाला.\nपहिल्या महायुद्धाच्या अखेरीस अमेरिकेत स्प्रिंगफिल्ड कारखान्यात अशी बंदूक तयार केली गेली. पण तिचा युद्धात वापर झाला नाही. १९१५ साली इटलीच्या डोंगराळ भागातील सैनिकासाठी व्हिलार पेरोसा नावाची पहिली सब-मशिनगन तयार झाली. पण दोन बॅरल असलेल्या आणि ब्लो-बॅक अ‍ॅक्शनवर आधारित ही बंदूक मिनिटाला १२०० च्या वेगाने गोळ्या झाडत असे. पण दोन बॅरलमुळे ती वापरास किचकट होती. त्यामुळे पहिली खरी सब-मशिनगन बनण्याचा मान जातो तो जर्मन बर्गमान कंपनीचे डिझायनर ह्य़ुगो श्मिसर (Hugo Schmeisser) यांच्या मस्केट (Musquete) नावाच्या बंदुकीला. या बंदुकीने सब-मशिनगनची कल्पना प्रत्यक्षात उतरली होती आणि १९१७ साली जर्मन स्टॉर्मट्रपर्सना ती पुरवण्यात आली.\nत्यानंतर ब्रिटिश लँकेस्टर आणि अमेरिकी डिझायनर जनरल जॉन टी. थॉमसन यांची एम १९२८ टॉमी गन बाजारात आली. सोव्हिएत युनियनची पीपीएसएच-४१ ही सब-मशिनगनही बरीच गाजली. या दोन्ही बंदुकांना गोल थाळीच्या आकाराचे डिस्क मॅगझिन होते. यासह जर्मन एमपी-४०, ब्रिटिश स्टेन गन आणि अमेरिकी एम-३ या सब-मशिनगनही वापरात आल्या. युद्धात खंदकांमध्ये उतरून हल्ला करताना या बंदुकांनी खूप महत्त्वाची कामगिरी पार पाडली. दोन महायुद्धांदरम्यान आणि त्यांच्या नंतर अमेरिकी टॉमी गनसारख्या बंदुका माफियांच्या हाती पडल्या. त्यामुळे टॉमी गन लष्करापेक्षा माफियांची बंदूक म्हणूनच कुप्रसिद्ध झाली.\nअमेरिकी एम १ गरँड रायफल\nचार वर्षे प्रचंड उत्पात घडवून १९१८ साली पहिले महायुद्ध थांबले. मात्र त्याने युरोपमध्ये आणि जगात स्थायी स्वरूपाची शांतता प्रस्थापित होऊ शकली नव्हती. विविध देशांतील हेवेदावे पूर्णपणे मिटले नव्हते. युद्धाचा हा पूर्णविराम नसून केवळ स्वल्पविराम आहे असेच वाटत होते. त्यामुळे सर्वच प्रमुख देश आगामी संघर्षांसाठी शस्त्रसज्ज होत होते. अमेरिकेच्या स्प्रिंगफिल्ड आर्सेनलमधील जॉन गरँड यांनी १९२० च्या दशकात .३० कॅलिबरची रायफल डिझाइन केली होती. ती १९३६ साली अमेरिकी सैन्याने अधिकृत रायफल म्हणून स्वीकारली. ती एम-१ गरँड रायफल म्हणून ओळखली गेली.\nएम-१ गरँड ही मजबूत, सेमी-ऑटोमॅटिक, गॅस-ऑपरेटेड रायफल होती. तिच्या मॅगझिनमध्ये ८ गोळ्या मावत. त्यातून एका मिनिटाला १६ ते २४ गोळ्या झाडता येत. तिचा एकूण पल्ला ११०० मीटर असला तरी ती ४२० मीटपर्यंत प्रभावी आणि अचूक मारा करू शकत असे. अमेरिकी जनरल जॉर्ज पॅटन यांनी एम-१ गरँड रायफलचे वर्णन आजवर डिझाइन करण्यात आलेले सर्वात चांगले आणि जगातील सर्वात घातक शस्त्र म्हणून केले होते. अमेरिकी लष्कराने ती स्वीकारल्यानंतर १९५७ पर्यंत तिच्या साधारण ५४ लाख प्रती निर्माण केल्या गेल्या होत्या. एम-१ गरँड रायफलने अमेरिकी सैनिकांची दुसरे महायुद्ध, कोरियन युद्ध आणि व्हिएतनाम युद्धापर्यंत साथ केली.\nया बंदुकीत एक त्रुटी होती. तिच्या गोळ्या संपल्या की गोळ्या ज्यात बसवलेल्या असत ती धातूची क्लिप ‘पिंग’ असा आवाज करत बाहेर पडे. त्या आवाजाने शत्रूला बंदूक रिकामी झाल्याचे कळत असे आणि तो त्या सैनिकाला मारत असे. अशा पद्धतीने अमेरिकेचे अनेक सैनिक मारले गेले. पण त्यावर मात करण्यासाठी अमेरिकी सैनिक��ंनी लवकरच एक शक्कल शोधून काढली. ते रायफल पूर्ण भरून तयार ठेवत आणि एखादी मोकळी क्लिप कठीण जमिनीवर फेकत. त्याच्या आवाजाने शत्रूसैनिकाला अमेरिकी सैनिकाची रायफल रिकामी असल्याचा समज होऊन तो डोके वर काढत असे आणि मारला जात असे.\nएम-१ रायफलचे निर्माते जॉन गरँड यांची कहाणीही तितकीच उद्बोधक आहे. जॉन गरँड यांचा जन्म १ जानेवारी १८८८ रोजी कॅनडातील क्युबेक येथे झाला. वयाच्या ११ व्या वर्षी ते कनेक्टिकट येथील कापड कारखान्यात जमीन (फरशी) पुसण्याचे काम करत. पण यंत्रसामग्रीमध्ये त्यांना विलक्षण रस होता. फावल्या वेळात त्यांनी या कारखान्यातील सर्व यंत्रांचे काम जाणून घेतले होते. वयाच्या १८व्या वर्षी ते त्या कारखान्यात मशिनिस्ट म्हणून काम करू लागले होते.\nनोव्हेंबर १९१९ मध्ये ते मॅसॅच्युसेट्स येथील स्प्रिंगफिल्ड आर्मरीमध्ये काम करू लागले आणि तेथेच चीफ सिव्हिलियन इंजिनियर बनले. तेथेच त्यांनी एम-१ रायफल बनवली आणि अन्य शस्त्रांचा विकास केला. मात्र त्याबद्दल संपूर्ण सेवाकाळात त्यांना सरकारी पगाराशिवाय वेगळे काहीही मिळाले नाही. गरँड यांच्या योगदानाबद्दल त्यांना काही आर्थिक लाभ मिळाला पाहिजे अशी मागणी होऊ लागली. पण त्यांना १ लाख डॉलरची मदत करण्याचा प्रस्ताव अमेकिी काँग्रेसमध्ये चर्चेला आला तेव्हा तो संमत झाला नाही. गरँड यांना १९४१ साली मेडल फॉर मेरिटोरियस सव्‍‌र्हिस आणि १९४४ साली गव्हर्नमेंट मेडल फॉर मेरिट ही सन्मानपदके मिळाली. गरँड १९५३ साली सेवनिवृत्त झाले आणि १६ फेब्रुवारी १९७४ साली त्यांचे निधन झाले.\nहिटलर आणि जेम्स बॉण्डने वापरलेले वॉल्थर पीपीके\nजगातील सर्वात प्रसिद्ध पिस्तुलांमध्ये जर्मन वॉल्थर पिस्तुलांचे स्थान नक्कीच अव्वल आहे. कार्ल वॉल्थर यांनी १८८६ साली स्थापन केलेल्या या कंपनीची पिस्तुले आजही जगभरात वापरात आहेत. त्यांच्या विविध सुधारित आवृत्तींचे आता अमेरिका, फ्रान्ससह अन्य देशांमध्येही उत्पादन होते. अ‍ॅडॉल्फ हिटलरने दुसऱ्या महायुद्धाच्या अखेर ३० एप्रिल १९४५ रोजी आत्महत्येसाठी वॉल्थर पीपीके हे पिस्तूल वापरले होते. इयान फ्लेमिंग यांनी त्यांच्या जगप्रसिद्ध जेम्स बॉण्ड या काल्पनिक पात्राच्या हाती सुरुवातीला .२५ बरेटा ४१८ पिस्तूल दिले होते. पुढे शस्त्रास्त्रतज्ज्ञ जॉफ्रे बूथरॉइड यांच्या सूचनेनंतर फ्लेमिंग यांनी डॉ. नो या कादंबरीपासून बॉण्डच्या हाती वॉल्थर पीपीके हे पिस्तूल दिले. तेव्हापासून जेम्स बॉण्डचे पिस्तूल म्हणून वॉल्थर पीपीके प्रसिद्ध आहे.\nवॉल्थर पीपी हे पिस्तूल १९२९ साली प्रथम बाजारात आले. वॉल्थर पोलीस पिस्टल असे त्याचे पूर्ण नाव होते. ते प्रामुख्याने जर्मन पोलीस अधिकाऱ्यांसाठी तयार केले होते. अत्यंत सुबक आणि सुटसुटीत डिझाइनचे हे पिस्तूल तितकेच भक्कम बांधणीचे आणि वापरास खूपच प्रभावी होते. त्याची लांबी साधारण साडेसहा इंच तर वजन अवघे ०.६८२ किलोग्रॅम होते. त्यात ८ गोळ्यांचे बॉक्स मॅगझिन बसत असे आणि हे सेमी-ऑटोमॅटिक पिस्तूल ब्लो-बॅक अ‍ॅक्शन तंत्रावर चालत असे. त्याच्या विविध आवृत्तींमध्ये ९ मिमी शॉर्ट, ७.६५ मिमी, ६.३६ मिमी आणि ०.२२ इंच अशा कॅलिबरच्या गोळ्या वापरल्या जात. पण वॉल्थर पीपीमध्ये प्रामुख्याने ०.३२ इंच एसीपी (७.६५ मिमी व्यास आणि १७ मिमी लांबीचे) काडतूस वापरले जायचे. सुरुवातीला पोलिसांसाठी तयार केलेल्या या पिस्तुलाचे गुण लवकरच जर्मन सेनादलांनीही हेरले आणि लष्करासह जर्मन हवाईदलात म्हणजे लुफ्तवाफमध्ये वॉल्थर पीपी प्रसिद्ध झाले.\n१९३० साली त्याची वॉल्थर पीपीके (पोलीस पिस्टल कुर्झ) ही आवृत्ती वापरात आली. जर्मन भाषेत कुर्झ म्हणजे लहान किंवा आखूड. मूळ पीपी पिस्तुलापेक्षा पीपीके लांबीला थोडे लहान होते. त्याच्याही विविध कॅलिबरच्या आवृत्ती असल्या तरी त्यात प्रामुख्याने ०.३२ इंच एसीपी हे काडतूस वापरले जायचे. वॉल्थर पीपीकेचे वजन केवळ ०.५६८ किलोग्रॅम होते. त्यात ७ गोळ्यांचे मॅगझिन बसवले जायचे. त्याची सेफ्टी कॅच म्हणजे सुरक्षा यंत्रणा अधिक प्रभावी होती.\nयाशिवाय १९३८ साली वॉल्थर पी-३८ नावाचे पिस्तूलही वापरात आले. ते प्रामुख्याने आधीच्या जर्मन लुगर पिस्तुलांना पर्याय म्हणून विकसित झाले होते. डबल अ‍ॅक्शन ट्रिगर, इंडिकेटर पिन असलेली हॅमर सेफ्टी आदी वॉल्थर पिस्तुलांची खासियत होती. डबल अ‍ॅक्शन प्रकारात ट्रिगर दाबल्यावर बंदूक कॉक आणि फायर दोन्ही होते. म्हणजे ट्रिगर आणि हॅमरचे काम एकाच वेळी होते. तर हॅमर सेफ्टी इंडिकेटर पिनमुळे पिस्तूल भरलेले आहे की रिकामे आहे हे कळत असे.\nवॉल्थर पिस्तुलांनी दुसऱ्या महायुद्धात जर्मनीचे प्रमुख पिस्तूल म्हणून काम केले. नाझी सेनादलांचे आणि राजवटीचे ते एक दृश्यचिन्ह म्हणून आकारास आले. त्याची परिणामकारता इतकी चांगली होती की आजही अमेरिकेत स्मिथ अ‍ॅण्ड वेसन कंपनीतर्फे आणि फ्रान्समध्ये मॅनुऱ्हिन कंपनीतर्फे त्यांचे उत्पादन होते.\nगांधीहत्येसाठी वापरलेले एम १९३४\nइटलीतील बरेटा ही जगातील सर्वात जुनी आणि अद्याप सुरू असलेली शस्त्रास्त्र कंपनी मानली जाते. १५२६ साली स्थापना झाल्यापासून आजतागायत गेली ५०० वर्षे ही कंपनी इटालियन सैन्याला अव्याहतपणे शस्त्रे पुरवत आली आहे. सुरुवातीला ही कंपनी बंदुकांच्या केवळ बॅरल बनवत असे. आज ती मुख्यत्वे दर्जेदार पिस्तुलांसाठी प्रसिद्ध आहे.\nबरेटाचे पहिले पिस्तूल १९१५ साली तयार झाले. प्रत्यक्षात पहिल्या महायुद्धात तातडीच्या गरजेतून या पिस्तुलाची निर्मिती झाली होती. पण त्याने बरेटासाठी एक नवे दालन उघडले आणि नंतर तिच बरेटाची ओळख बनली. बरेटा मॉडेल १९१५ पिस्तुलाची पहिली आवृत्ती ७.६५ मिमीची होती. त्यात रिकामे काडतूस बाहेर फेकण्यासाठी फायरिंग पिनचा वापर केला होता. या पिस्तुलाच्या पुढील आवृत्तीत कॅलिबर ९ मिमी करण्यात आले. तसेच रिकामे काडतूस बाहेर टाकण्यासाठी इजेक्टर स्टॉप पद्धत वापरण्यात आली. त्यामुळे सुधारित आवृत्ती अधिक खात्रीशीर बनली होती.\nत्यानंतरचे पिस्तूल १९३४ साली बाजारात आले. दुसऱ्या महायुद्धात या पिस्तुलाचे व्यापक प्रमाणावर उत्पादन झाले आणि बरेटा जगातील सर्वात मोठय़ा पिस्तूलनिर्मात्या कंपन्यांपैकी एक बनली. १९३० च्या दशकात इटलीचे सैन्य जर्मनीच्या वॉल्थेर पीपी नावाच्या पिस्तुलाने चांगलेच प्रभावित झाले होते. त्यामुळे इटलीच्या सैन्याला पिस्तूल पुरवण्यासाठी जर्मनीच्या कंपनीकडून स्पर्धा निर्माण होण्याची भीती बरेटाला वाटत होती. त्यातून बरेटाने मॉडेल १९३४ हे सेमी -ऑटोमॅटिक पिस्तूल बनवले. ते इटलीच्या सैन्याने १९३७ साली अधिकृत पिस्तूल म्हणून स्वीकारले. त्याच्या पुढची मॉडेल १९३५ ही आवृत्तीही नंतर तयार झाली. ते पिस्तूलही एम १९३४ सारखेच होते. पण त्यातून .३२ एसीपी (७.६५ ब्राऊनिंग) काडतुसे डागली जात.\nबरेटा पिस्तुलांची ओळखीची खूण म्हणजे त्यांच्या स्लाइडवरील भागातील मोकळी खाच. पिस्तूल कॉक करण्यासाठी स्लाइड खेचले जाते. गोळी झाडल्यानंतर स्लाइड मागेपुढे होते आणि त्याच्या वरील मोकळ्या खाचेतून झाडलेल्या काडतुसाचे रिकामे आवरण बाहेर पडते. बरेटाच्या एम ���९३४ च्या निर्मितीत कमीत कमी सुटे भाग वापरलेले असल्याने ते वापरास आणि देखभालीस अत्यंत सोपे पिस्तूल होते. त्यात एक गोळी झाडल्यानंतर दुसरी गोळी चेंबरमध्ये आणण्यासाठी ब्लो-बॅक पद्धती वापरली होती. त्याच्या मॅगझिनमध्ये ७ गोळ्या मावत. या पिस्तुलाची एक त्रुटी म्हणजे त्याचा हॅमर उघडा होता. सेफ्टी कॅच लॉक केल्यावर केवळ ट्रिगर लॉक होत असे आणि हॅमर खुला राहत असे. अशा वेळी हॅमर नुसता ओढून सोडला तरी पिस्तुलातून चुकीने गोळी झाडली जात असे.\nभारतीयांना बरेटा मॉडेल १९३४ पिस्तूल माहीत आहे, ते ३० जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसेने महात्मा गांधी यांची हत्या करण्यासाठी वापरले म्हणून. त्याचा सीरियल नंबर ६०६८२४ असा होता आणि त्यात .३८० एसीबी प्रकारच्या गोळ्या वापरल्या जात. १९३४ साली इटलीत तयार झालेले हे पिस्तूल एका अधिकाऱ्याने इटलीच्या अ‍ॅबिसिनीयावरील आक्रमणात वापरले. त्यानंतर ते एका ब्रिटिश अधिकाऱ्याकडे गेले. त्यानंतर त्याची मालकी अनेकदा बदलली. पण ते भारतात कसे आले आणि गोडसेच्या हाती कसे पडले याचा नेमका सुगावा लागत नाही.\nमॅग्झिम आणि व्हिकर्स मशिनगन\nगॅटलिंग गन प्रामुख्याने हाताने फिरवावी लागत असल्याने तिच्या वापरावर मर्यादा होत्या. १८८० च्या दशकात स्मोकलेस पावडरचा शोध लागल्यानंतर ही अडचण दूर झाली. नेहमीच्या गनपावडरच्या ज्वलनातून निर्माण होणारा धूर आणि वायू अनियमित असे. स्मोकलेस पावडरचे ज्वलन अधिक नियमित प्रकारे होते. त्यातून निर्माण होणाऱ्या बंदुकीच्या धक्क्य़ाचा किंवा रिकॉइलचा वापर करून बंदुकीतून झाडलेल्या गोळीचे रिकामे आवरण बाहेर फेकणे आणि नवी गोळी फायरिंग चेंबरमध्ये आणणे ही कामे करता येऊ लागली. हे तंत्र वापरून अमेरिकेतील हिरम स्टीव्हन्स मॅग्झिम यांनी १८८४ साली ऑटोमॅटिक मशिनगन बनवली. ती मॅग्झिम मशिनगन म्हणून गाजली. त्यांच्या पाठोपाठ ते तंत्र वापरून हॉचकिस, लेविस, ब्राऊनिंग, मॅडसन, माऊझर आदींनीही मशिनगन बनवल्या. आता खऱ्या अर्थाने मशिनगन युग अवतरले होते आणि रणांगणावर मृत्यू थैमान घालू लागला होता.\nकोणत्याही मशिनगनला उष्णता ही मुख्य अडचण भेडसावत होती. बंदुकीच्या दारूचा चेंबरमध्ये होणारा स्फोट, त्यातून निर्माण होणारे गरम वायू आणि तापलेली गोळी बंदुकीच्या बॅरलच्या आतील पृष्ठभागावर घासून वेगाने बाहेर पडताना बरीच उष्णत��� निर्माण होते. त्याने मशिनगनचे बॅरल खूप तापते. परिणामी मशिनगन एक तर जॅम होऊ शकते किंवा ट्रिगर न दाबदाच सलग गोळ्या झाडल्या जाऊ शकतात. त्यामुळे मशिनगन थंड ठेवणे हे तिच्या रचनाकारांसाठी एक आव्हान असते. मॅग्झिम यांनी ही अडचण सोडवण्यासाठी बॅरलच्या भोवतीने धातूचे दंडगोलाकार आवरण बसवून त्यात पाणी खेळते ठेवले होते. त्यामुळे मशिनगन थंड राहत असे. याला वॉटर-कुल्ड सिस्टम म्हटले जाते.\nमॅग्झिम मशिनगनचे वजन साधारण २७ किलो होते. त्यात कॅनव्हासवर बसवलेल्या २५० गोळ्यांचा पट्टा भरला जायचा. त्यात .३०३ कॅलिबरच्या गोळ्या वापरल्या जात. मॅग्झिम मशिनगन मिनिटाला ५५० ते ६०० गोळ्या झाडू शकत असे. ती चालवण्यासाठी ४ सैनिक लागत. मशिनगनच्या वजनामुळे ती एकटय़ाला उचलणे अवघड होते. त्यामुळे ती युद्धभूमीवर एका ठिकाणाहून दुसरीकडे लगेच नेता येत नसे. एकाच ठिकाणाहून तिला फायर करावे लागे.\nपुढे १८९६ साली मॅग्झिम यांची कंपनी ब्रिटनच्या व्हिकर्स लिमिटेड या कंपनीने विकत घेतली. त्यांनी मॅग्झिम मशिनगनमध्ये सुधारणा करून व्हिकर्स मशिनगनची निर्मिती केली. मूळच्या मॅग्झिम मशिनगनच्या कार्यपद्धतीत काही बदल केले. तिचे वजन कमी केले. काही सुटय़ा भागांसाठी मिश्रधातू वापरले गेले. त्याने मशिनगनची ताकद वाढली. तसेच बॅरलच्या पुढील टोकाला मझल बूस्टर बसवण्यात आला. त्याने रिकॉइलची ऊर्जा अधिक कार्यक्षमतेने वापरता येते आणि बंदूक आणखी खात्रीलायक बनते. ब्रिटिश लष्कराने नोव्हेंबर १९१२ मध्ये व्हिकर्स मशिनगन त्यांची स्टँडर्ड मशिनगन म्हणून स्वीकारली. त्याच्या जोडीने मॅग्झिम मशिनगनही वापरात होती.\nआतापर्यंत विमानांचा उगम होऊन ती युद्धात वापरली जाऊ लागली होती. विमानावर मशिगनग बसवण्यासाठी वैमानिकाच्या पुढील जागा सर्वात योग्य होती. पण तेथे मशिनगनच्या गोळ्यांच्या वाटेत प्रोपेलरची पाती येत असत. यावर मात करण्यासाठी ‘गन सिन्क्रोनायझरचा’ शोध लागला. त्यात प्रोपेलरची पाती आणि मशिनगनचा मेळ साधून फिरत्या पात्यांच्या मधून गोळ्या झाडल्या जातात. व्हिकर्स बायप्लेन या विमानात १९१३ साली ही प्रणाली बसवली गेली.\nमशीनगनचा उगम आणि गॅटलिंग गन\nमशीनगनच्या शोधाने युद्धतंत्रात क्रांती केली. त्यापूर्वीच्या बंदुकांनी एकेक किंवा फार तर एका मिनिटात १५-२० गोळ्या झाडू शकणाऱ्या सैनिकाच्या हाती भ��ंकर मारक शक्ती आली. आता एकटा सैनिक शत्रूच्या संपूर्ण तुकडीला थोपवू किंवा संपवू शकत होता. मशीनगनच्या आगमनाने पारंपरिक पायदळाची युद्धभूमीवरील व्यूहरचना बदलली. पहिले महायुद्ध हे बहुतांशी मशीनगनचे युद्ध म्हणूनच ओळखले जाते. त्यातील व्हर्दून आणि सोम येथील लढायांमध्ये मशीनगन्सनी लाखो सैनिकांचे प्राण घेतले. जॉन ब्राऊनिंग यांची मशीनगन या युद्धात प्रभावी ठरली असली तरी मशीनगनचे जनक ते नव्हते. त्यांच्या आधीही अनेक जणांनी या कल्पनेवर काम केले होते.\nसुरुवातीच्या फ्लिंटलॉक आणि पर्कशन लॉक बंदुकांच्या निर्मितीनंतर एकापेक्षा अधिक गोळ्या झाडू शकणाऱ्या शस्त्रांची मागणी वाढू लागली. त्यातून रिव्हॉल्व्हर, पिस्तूल, रीपिटिंग रायफल आदींचा जन्म झाला. त्यातून फार तर ५, १०, २० गोळ्या झाडता येत असत. पुढे ही शस्त्रेही युद्धात कमी पडू लागली.\nसुरुवातीला एका वेळी अनेक गोळ्या झाडण्यासाठी बंदुकीच्या नळ्यांची संख्या वाढवून प्रयत्न केले गेले; पण नळ्यांची संख्या वाढवण्यावर मर्यादा होती. सुरुवातीच्या प्रयत्नांमध्ये फिलाडेल्फियाचे जोसेफ बेल्टन, ब्रिटनमधील हेन्री क्लार्क, हेन्री बेसेमर, अमेरिकेतील जॉन रेनॉल्ड्स, सी. ई. बार्नेस, विल्सन अ‍ॅगर यांची अ‍ॅगर किंवा कॉफी मिल गन यांचा समावेश होता. पण ही सर्व मॉडेल्स प्रत्यक्ष वापरास कुचकामी ठरली.\nलंडन येथील जेम्स पकल यांनी १७१८ साली पहिली मशीननग प्रत्यक्षात तयार केली. तत्पूर्वी हे शस्त्र केवळ कल्पनेतच किंवा ड्रॉइंग बोर्डवरच अस्तित्वात होते. पकल गनमध्ये गोलाकार फिरणारा सिलेंडर होता आणि त्याद्वारे चेंबरमध्ये गोळ्या भरल्या जात. त्यामध्ये वर्तुळाकार रचनेत अनेक बॅरल्स बसवलेली असत आणि ती एका हँडलद्वारे हाताने गोलाकार फिरवली जात. त्याला हँड क्रँक सिस्टम म्हटले जायचे. त्याने त्यातून गोळ्या झाडल्या जात. हे तंत्र वापरून अमेरिकेत अनेक मशीनगन्स तयार झाल्या आणि अमेरिकी गृहयुद्धात वापरल्याही गेल्या.\nमात्र पकल यांच्या मशीनगनमध्ये गोळ्या झाडण्यासाठी पर्कशन लॉक व्यवस्था होती. त्यामुळे तिच्यावर मर्यादा येत होती. सेल्फ कंटेन्ड मेटॅलिक काटिर्र्जचा विकास झाल्यानंतर एका वेळी अनेक गोळ्या झाडू शकणाऱ्या शस्त्रांच्या विकासालाही चालना मिळाली.\nत्यात सर्वात प्रभावी मशीनगन होती ती गॅटलिंग गन. अमेरिकी गृहयुद्���ादरम्यान १९६२ साली रिचर्ड जॉर्डन गॅटलिंग यांनी तयार केलेल्या मशीनगनला गॅटलिंग गन म्हणतात. त्यात १० बॅरल्स होती. ती हाताने फिरवली जात. प्रत्येक बॅरलचा वर्तुळाकार फेरा पूर्ण होताना त्यात गोळी भरली जाऊन ती झाडली जायची. त्यानंतर बॅरलचा अर्धा फेरा पूर्ण होताना त्यातील रिकामे काडतूस बाहेर काढले जायचे. सुरुवातीला गॅटलिंग यांनीही पर्कशन लॉक पद्धत वापरली होती; पण पुढील आवृत्तीत त्यांनी सेल्फ कंटेन्ड काटिर्र्ज वापरले आणि मशीनगन अधिक प्रभावी बनवली. अशा पद्धतीने गॅटलिंग गनमधून एका मिनिटात ३००० गोळ्या झाडल्या जात. कालानुरूप मशीनगनची क्षमता वाढवण्याचे अनेक प्रयत्न झाले. त्यात विजेवर चालणारी मोटर वापरून मशीनगन चालवली गेली. त्याच तंत्रात आता अनेक सुधारणा झाल्या असून आजही गॅटलिंग गनच्या सुधारित आणि शक्तिशाली आवृत्ती वापरात आहेत.\nब्राऊनिंग ऑटोमॅटिक रायफल, मशिनगन आणि शॉटगन\nजॉन ब्राऊनिंग १८९० च्या दशकात ऑगडेन येथे एकदा नेमबाजी करत होते. अन्य एका नेमबाजाच्या बंदुकीचे निरीक्षण करताना त्यांना एक गोष्ट जाणवली. बंदुकीतून गोळी झाडताना बाहेर पडणाऱ्या वायूंच्या झोतामुळे पुढील गवत आणि छोटी झुडपे हलत होती. जेम्स वॅटला जशी किटलीचे झाकण उडालेले पाहून वाफेच्या शक्तीची जाणीव झाली तसाच हा प्रसंग होता. बंदुकीतून बाहेर पडणाऱ्या या वायूंची शक्ती वाया जात असून तिचा वापर करून घेता येईल असे ब्राऊनिंग यांच्या लक्षात आले आणि खेळ थांबवून ते तडक कारखान्यात आले. त्यानंतर त्यांनी बंदुकीतून बाहेर पडणारे हे वायू पुढील गोळी चेंबरमध्ये आणण्यासाठी वापरले. त्यातूनच गॅस-ऑपरेटिंग मशिनगनचा शोध लागला.\nब्राऊनिंग हे डिझाइन घेऊन कोल्ट कंपनीकडे गेले. तेथे त्यांनी सलग २०० गोळ्या झाडून दाखवल्या. लष्कराला या मशिनगनची आणखी कठोर परीक्षा घ्यायची होती. तेथे ब्राऊनिंग यांनी सलग १८०० गोळ्या झाडून दाखवल्या. कोल्ट कंपनीतर्फे त्याचे उत्पादन सुरू झाले आणि ही मशिनगन कोल्ट मॉडेल १८९५ म्हणून गाजली. त्याच्या पुढच्या भागात गॅसचा वापर करण्यासाठी धातूचा एक पट्टीसारखा भाग असायचा. तो सतत हलत असे. त्यामुळे ही बंदूक जमिनीपासून काही उंचीवर ट्रायपॉड वापरून ठेवावी लागायची. त्यामुळे तिला पोटॅटो डिगर म्हणत. ही मशिनगन चीनमधील बॉक्सर रेव्होल्युशनमध्ये काही प्रमाणात वापरली गेली. त्यानंतर पहिल्या महायुद्धापर्यंत मशिनगनचा फारसा वापर झला नाही. पण तिच्यात सुधारणा होत राहिल्या.\nब्राऊनिंग यांनी १९१७ साली सुधारित मशिनगनचे डिझाइन विकसित केले. त्यात सततच्या गोळीबारामुळे तापणारे बॅरल थंड करण्यासाठी बाजूने पाण्याच्या आवरणाचा वापर केला होता. त्यामुळे ही मशिनगन मॉडेल १९१७ वॉटर-कूल्ड मशिनगन म्हणून ओळखली गेली. ब्राऊनिंग यांनी एका चाचणीत त्यातून सलग ४८ मिनिटे १२ सेकंदांत ४० हजार गोळ्या झाडून दाखवल्या. दुसऱ्या महायुद्धात ब्राऊनिंग सुधारित मशिनगन वापरून ब्रिटिशांनी जर्मनीची अनेक विमाने पाडली. नाझी जर्मनीच्या हवाईदलाचे तत्कालीन प्रमुख हर्मन गेअरिंग त्या संदर्भात म्हणाले होते की, जर जर्मनीकडे ब्राऊनिंग मशिनगन असती तर ‘बॅटल ऑफ ब्रिटन’चा निकाल वेगळा लागला असता.\nगॅस-ऑपरेटेड ब्राऊनिंग ऑटोमॅटिक रायफलनेही (बीएआर) युद्धभूमीवर क्रांती घडवली. या बंदुकीत २० गोळ्या मावत आणि त्या अडीच सेकंदात झाडल्या जात. बीएआरच्या स्वरूपात सैनिकांच्या हाती चालताचालता वापरता येणारी मशिनगनच आली होती. ही बंदूक दुसरे महायुद्ध, कोरियन आणि व्हिएतनाम युद्धांमध्येही वापरली गेली. या बंदुकीच्या रॉयल्टीतून ब्राऊनिंग खूप पैस कमावू शकले असते. मात्र त्यांनी साडेसात लाखांचे एकरकमी मानधन घेऊन ती अमेरिकी लष्कराला देऊन केली. आपल्याकडून देशाला भेट आहे, असे ते म्हणत. या बंदुकीनेच पुढील असॉल्ट रायफल्सचा मार्ग प्रशस्त केला. २६ नोव्हेंबर १९२६ रोजी कामात व्यस्त असतानाच ब्राऊनिंग यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यानंतरही त्यांची सुपरपोस्ट डबलडेकर शॉटगन खूप गाजली. आजवर सर्वाधिक ऑलिम्पिक पदके मिळवून देणारी बंदूक म्हणून ती प्रसिद्ध आहे.\nपहिले महायुद्ध सुरू करणारे : ब्राऊनिंग १९१० पिस्तूल\nजॉन ब्राऊनिंग आणि विंचेस्टर रिपिटिंग आम्र्स कंपनीची भागीदारी १८९०च्या दशकापर्यंत चांगलीच बहरली होती. विंचेस्टर कंपनीने १७ वर्षांत ब्राऊनिंग यांची ४४ डिझाइन विकत घेतली होती. सन १९०० पर्यंत ७५ टक्के स्पोर्टिग गन्स ब्राऊनिंग यांनी डिझाइन केलेल्या होत्या. मात्र ब्राऊनिंग यांच्या बंदुकांची डिझाइन विकत घेण्यात विंचेस्टर कंपनीची एक गुप्त खेळीही असायची. ब्राऊनिंग यांची डिझाइन्स प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या हाती पडू नयेत म्हणून विंचेस्टर ती सरसकट विकत घेऊन ठेवत असे. त्यातील सर्वच डिझाइन्सची उत्पादने बाजारात येत नसत. सन १९०० मध्ये ब्राऊनिंग यांनी ऑटोमॅटिक शॉटगन डिझाइन केली. ही बंदूक बाजारात उत्तम चालणार याची ब्राऊनिंग यांना खात्री होती. त्याचे डिझाइन विंचेस्टरने विकत घेऊन ते फडताळात पडून राहावे अशी त्यांची इच्छा नव्हती. ब्राऊनिंग या बंदुकीचे डिझाइन विंचेस्टरला देण्यास उत्सुक नव्हते. पण ती वेळ आल्यावर ब्राऊनिंग यांनी विंचेस्टरकडे एकरकमी मानधनाऐवजी कायमची रॉयल्टी देण्याची मागणी केली. विंचेस्टरने त्याला नकार दिला. तेव्हापासून ब्राऊनिंग आणि विंचेस्टर यांचे संबंध कायमचे तुटले.\nमग जॉन ब्राऊनिंग ते डिझाइन घेऊन रेमिंग्टन कंपनीकडे गेले. मात्र ब्राऊनिंग भेटीसाठी थांबले असतानाच रेमिंग्टनच्या अध्यक्षांचे (मोर्सेलिस हार्डी) निधन झाले. त्यानंतर ब्राऊनिंग त्यांचे डिझाइन घेऊन थेट युरोपमधील बेल्जियमच्या फॅब्रिक नॅशनल या कंपनीकडे गेले. त्यातून ब्राऊनिंग ऑटोमॅटिक-५ शॉटगनचा जन्म झाला. ती ऑटो-५ किंवा ए-५ नावाने अधिक परिचित आहे. एका वेळी पाच काडतुसे मावणारी ती पहिलीच शॉटगन होती. त्यातून पुढे ऑटोमॅटिक पिस्तुलांच्या निर्मितीचा मार्ग सुकर झाला.\nब्राऊनिंग यांच्या मॉडेल १९०० पिस्तुलाच्या पाच लाख प्रती खपल्या. ब्राऊनिंग मॉडेल १९०० पिस्तुलाच्या ‘वेस्ट पॉकेट’ आणि ‘बेबी ब्राऊनिंग’ नावाच्या आवृत्तीही उपलब्ध होत्या. त्यानंतर ब्राऊनिंग मॉडेल १९१० हे पिस्तूल विकसित झाले. पहिल्या महायुद्धाची सुरुवात करून ८५ लाख जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेले पिस्तूल म्हणून ते इतिहासात कुप्रसिद्ध आहे. ऑस्ट्रियाचा राजपुत्र आर्चडय़ूक फ्रांझ फर्डिनंड आणि त्याची पत्नी सोफी यांची गॅव्रिलो प्रिन्सिप याने २८ जून १९१४ रोजी बोस्नियाची राजधानी सॅरायेव्हो येथे एफएन मॉडेल १९१० .३८० कॅलिबर पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या केली. आणि पहिल्या महायुद्धाची ठिणगी पडली. यापूर्वी या घटनेत एफएन मॉडेल १९०० .३२ कॅलिबर पिस्तूल वापरले गेल्याचे मानले जात होते.\nत्यानंतर बाजारात आलेले ब्राऊनिंग मॉडेल १९११ किंवा एम१९११ हे पिस्तूलही तितकेच गाजले. पहिल्या महायुद्धापासून १९८५-८६ पर्यंत ते अमेरिकी सैन्याचे स्टँडर्ड इश्यू पिस्तूल होते. अमेरिकेचे माजी अध्यक्ष ड्वाइट आयसेनहॉवर आणि जनरल जॉर्ज पॅटन यांचे ते आवडते पिस्तूल होते.\nबंदूकविश्वाचा लिओनार्दो द विन्ची\nजॉन मोझेस ब्राऊनिंग यांना बंदुकांच्या जगातील लिओनार्दो द विंची म्हणून ओळखले जाते. ७१ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी विविध प्रकारच्या १०० बंदुकांची डिझाइन बनवली आणि त्यांच्या नावावर १२८ पेटंट जमा आहेत. त्यातील काही बंदुका मूळ डिझाइनच्या सुधारित आवृत्ती असल्या तरी अनेक बंदुका पूर्णपणे नव्या संकल्पनांवर आधारित होत्या. त्यांच्या बंदुकांनी जगाच्या इतिहासावर मोठी छाप पाडली असली तरी अनेक जणांना त्या बंदुकांच्या रचनाकाराचे नाव माहीत नाही, कारण त्यापैकी बहुतांश बंदुकांचे आराखडे त्यांनी अन्य कंपन्यांना निर्मितीसाठी विकले होते.\nजॉन मोझेस ब्राऊनिंग यांचा जन्म १८५५ सालचा. त्यांचे कुटुंब अमेरिकेतील युटाह प्रांतातील ऑगडेन या ठिकाणचे. वडील जोनाथन हेदेखील बंदूक निर्माते. त्यांनी तयार केलेली रिपिटर रायफल प्रसिद्ध होती. वयाच्या २३ वर्षी जॉन ब्राऊनिंग यांच्या पाहण्यात अन्य एका व्यक्तीने तयार केलेली बंदूक आली. ती पाहून त्यांना जोरात हसू आले आणि ते उद्गारले की, यापेक्षा चांगली बंदूक तर मी तयार करू शकतो. आणि त्यांनी खरोखरच स्वत: बंदूक तयार केली. ती मॉडेल १८८५ सिंगल शॉट रायफल नावाने प्रसिद्ध झाली. त्या बंदुकीने विंचेस्टर रिपिटिंग आम्र्स कंपनीचे अधिकारी टी. जी. बेनेट इतके प्रभावित झाले की, ते कनेक्टिकटहून ऑगडेन येथे जॉन ब्राऊनिंग यांना भेटायला आले. तेथे जॉन यांचे बंधू मॅक, एड, सॅम आणि जॉर्ज यांनी त्यांचा कारखाना आणि दुकान थाटले होते. विंचेस्टर कंपनीने ब्राऊनिंग यांच्या मॉडेल १८८५ रायफलचे हक्क ८००० डॉलरला विकत घेतले आणि तिचे विंचेस्टर कंपनीच्या कनेक्टिकट येथील कारखान्यात उत्पादन सुरू झाले. हीच ती प्रसिद्ध विंचेस्टर मॉडेल १८८५ सिंगल शॉट रायफल. येथूनच जॉन ब्राऊनिंग आणि विंचेस्टर यांच्या सहकार्याची कहाणी सुरू झाली.\nदुसऱ्याच वर्षी ब्राऊनिंग यांनी डिझाइन केलेल्या विंचेस्टर मॉडेल १८८६ लिव्हर अ‍ॅक्शन रिपिटिंग रायफलचे उत्पादन सुरू झाले. या बंदुकीसाठी ब्राऊनिंग यांनी ५० हजार डॉलर मिळाले होते. ती विंचेस्टरच्या सर्वोत्तम मॉडेल्सपैकी एक मानली जाते. १८८७ साली जॉन ब्राऊनिंग दोन वर्षांसाठी ख्रिस्ती मिशनरी बनून सफरीवर गेले. परत आल्यावर त्यांनी राहिलेले काम भरून काढत ती�� वर्षांत २२ पेटंट्सची नोंद केली.\nविंचेस्टर कंपनीने ब्राऊनिंग यांना एकदा आव्हान दिले होते. त्यांना तातडीने बंदुकीच्या नव्या डिझाइनची गरज होती. ब्राऊनिंग यांनी जर तीन महिन्यांत नवी बंदूक डिझाइन केली तर विंचेस्टरने त्यांना १० हजार डॉलर देण्याचे आमिष दाखवले. हे काम दोन महिन्यांत केले तर १५ हजार डॉलर मिळणार होते. ब्राऊनिंग यांनी एका महिन्यात नवी बंदूक तयार करून दिली आणि २० हजार डॉलर वसूल केले. ही नवी बंदूक विंचेस्टर मॉडेल १८९२ म्हणून गाजली.\nपुढील दोन वर्षांत विंचेस्टरने ब्राऊनिंग यांची ११ मॉडेल्स विकत घेतली. त्यात मॉडेल १८९४, मॉडेल १८९५ आणि मॉडेल १८९७ पंप अ‍ॅक्शन रिपिटिंग शॉटगनचा समावेश होता. विंचेस्टर मॉडेल १८९५ अमेरिकेचे माजी अध्यक्ष थिओडोर (टेडी) रुझवेल्ट यांची आवडती बंदूक होती. ते तिला ‘बिग मेडिसिन’ म्हणत.\nमोझिन-नगांट एम १८९१ रायफल\nअमेरिकी सैन्यावर १८९८ च्या स्पेनबरोबरील युद्धात जी परिस्थिती ओढवली होती तशीच दुर्दशा रशियन सैन्यावर १८७७-७८ साली ऑटोमन तुर्की साम्राज्याबरोबर प्लेवेन येथे झालेल्या युद्धात आली होती. रशियन सैनिकांकडे बर्दन सिंगल-शॉट रायफल होत्या. तर तुर्क सैनिकांकडे एकावेळी अनेक गोळ्या झाडू शकणाऱ्या विन्चेस्टर रिपिटिंग रायफल होत्या. साहजिकच तुर्कानी रशियनांचा धुव्वा उडवला. मग रशियाने बंदुका बदलण्याचा निर्णय घेतला.\nअनेक बंदुका चाचणीसाठी आणण्यात आल्या. त्यात रशियाच्या कॅप्टन सर्गेई मोझिन यांची ३-लाइन (७.६२ मिमी) आणि बेल्जियन डिझायनर लिआँ नगांट यांची ३.५ लाइन (९ मिमी) रायफल स्पर्धेत होत्या. रशियन गणन पद्धतीनुसार १ लाइन म्हणजे इंचाचा दहावा भाग. त्यानुसार ३-लाइन म्हणजे ७.६२ मिलीमीटर व्यास असलेली बंदुकीची नळी. निवड समितीची मते दुभंगली होती. दोन्ही रायफलमध्ये काही गुण-दोष होते. त्यांच्या संकरातून जी रायफल तयार झाली तिला मोझिन-नगांट मॉडेल १८९१ म्हणून ओळखले जाते.\nरशियन सैन्याची ही अत्यंत खात्रीलायक बंदूक होती. जगातील सर्वाधिक उत्पादन झालेल्या रायफल्सपैकी ती एक आहे. तिच्या १८९१ पासून आजवर ३७ दशलक्ष प्रती तयार झाल्या आहेत. दोन्ही महायुद्धे आणि त्यापुढेही या रायफल वापरात होत्या. दुसऱ्या महायुद्धात हिटलरच्या नाझी फौजा मॉस्कोच्या वेशीपर्यंत पोहोचल्या होत्या. मात्र स्टालिनग्राडच्या ज्या ऐतिहासिक लढ��ईत जर्मनांना रेड आर्मीने धूळ चारली त्या विजयात मोझिन-नगांट रायफलचा वाटा मोठा होता. रशियन सैनिकांना मोझिन-नगांटने खरी साथसोबत केली. या रायफलची स्नायपर आवृत्ती वापरून रशियाच्या पुरुषांसह महिला स्नायपरनीही शेकडो जर्मन सैनिकांचा बळी घेतला आहे.\nया रायफलचे मूळ नाव थ्री-लाइन रायफल मॉडेल १८९१ असे होते. ३-लाइन म्हणजे ७.६२ मिमी. तेव्हापासून एके-४७ रायफलपर्यंत रशियन बंदुकांचे ७.६२ मिमी कॅलिबर कायम राहिले आहे. ही बोल्ट-अ‍ॅक्शन रायफल होती आणि तिच्या मॅगझिनमध्ये एका वेळी ५ गोळ्या मावत असत. बोल्ट-अ‍ॅक्शन पद्धतीत गोळी झाडताना बंदुकीचे कमीत कमी भाग हलतात. त्यामुळे त्यांची अचूकता चांगली असते. त्यामुळेच पुढे स्नायपर रायफल म्हणूनही मोझिन-नगांट चांगलीच लोकप्रिय झाली. मोझिन-नगांटच्या ड्रगून, कार्बाइन अशा आवृत्त्याही चलनात आल्या. मूळ मोझिन-नगांटची सुधारित मॉडेल ९१/३० ही आवृत्तीही तितकीच प्रभावी होती. झारचा रशिया, साम्यवादी क्रांतीनंतरचा सोव्हिएत रशिया, सोव्हिएत प्रभावाखालील पूर्व युरोपातील अनेक देश, चीन आणि बऱ्याच देशांत मोझिन-नगांट वापरात होत्या. बोल्शेव्हिक क्रांतीतही त्या वापरल्या गेल्या.\nमोझिन-नगांट रायफलची नेमबाजी स्पर्धासाठीचीही आवृत्ती होती. ती वोस्तोक नावाने ओळखली जायची. १९६० आणि १९७० च्या दशकात त्या युरोपीय देशांना निर्यातही केल्या गेल्या. एकंदर मोझिन-नगांट रायफलने रशियाच्या समाजजीवनावर अमीट ठसा उमटवला आहे.\nपहिल्या महायुद्धातील एक प्रसंग. दमदार जर्मन आक्रमणापुढे बेल्जियमने नांगी टाकलेली. दरम्यान, ४ ऑगस्ट १९१४ रोजी ब्रिटनने युद्धाचा पुकारा केला. आता आगेकूच करणाऱ्या जर्मन फौजांच्या आणि बेल्जियन सैन्याच्या मध्ये बेल्जियममधील मोन्स (Mons) या गावात ब्रिटिश एक्स्पिडिशनरी फोर्सचे (बीईएफ) ७५,००० सैनिक छातीचा कोट करून उभे ठाकलेले होते. जर्मन सैन्य ब्रिटिशांपेक्षा संख्येने खूप जास्त होते. पण ती कमी ब्रिटिश सैनिकांनी त्यांच्या बंदुका आणि त्या चालवण्याच्या असाधारण कौशल्याने भरून काढली.\nमोन्सजवळील मालप्लाकेट येथे २३ ऑगस्ट १९१४ रोजी लढाईला तोंड फुटले. ब्रिटिशांनी जर्मन सेनेला नुसते रोखलेच नाही तर त्यांना मोठय़ा प्रमाणावर मनुष्यहानी स्वीकारायला भाग पाडले. दोन दिवसांनी ल कॅटो (Le Cateau) येथे त्याचीच पुनरावृत्ती झाली. या विभा���ातील एकंदर युद्धात ब्रिटिशांना माघार घ्यायला लागली. तरीही त्यांनी जर्मनांना बराच काळ थोपवून धरले. ब्रिटिश सैनिकांचा (टॉमी) मारा इतका प्रखर होता की जर्मनांना वाटले ब्रिटिशांकडे मशीनगन आहेत. वास्तविक मोन्स येथे ब्रिटिशांच्या हाती होत्या शॉर्ट, मॅगझिन-लोडेड ली-एनफिल्ड (SMLE) रायफल्स. याच बंदुकांना आपण ०.३०३ (पॉइंट थ्री नॉट थ्री) रायफल म्हणून ओळखतो. ज्या आजही आपल्या पोलीस दलात वापरात आहेत. ब्रिटिशांनी त्या पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धासह पुढे कोरियन युद्धातही वापरल्या.\nजेम्स पॅरिस ली आणि विल्यम मेटफर्ड यांनी तयार केलेली ली-मेटफर्ड रायफल ब्रिटिश सेनेने १८८८ साली स्वीकारली. पुढे ती बदलण्यासाठी शॉर्ट, मॅगझिन-लोडेड ली-एनफिल्ड (SMLE) रायफल बनवण्यात आली. जेम्स ली यांचे डिझाइन वापरून लंडनजवळील एनफिल्ड येथील रॉयल स्मॉल आम्र्स फॅक्टरी येथे ती बनवली. म्हणून तिला ली-एनफिल्ड रायफल म्हणतात. तिच्या नळीचा आतील व्यास ०.३०३ इंच आहे म्हणून तिला पॉइंट थ्री नॉट थ्री म्हणतात. तिचे सुरुवातीचे मॉडेल एमएलई (MLE) म्हणून ओळखले जायचे. पण सैनिक तिला एमिली (Emily) म्हणत. पुढील मॉडेल एसएमएलई (SMLE) होते. तिला (Smelly) म्हटले जायचे. तिचे १० गोळ्या मावणारे मॅगझिन आणि सफाईदार बोल्ट-अ‍ॅक्शन या जमेच्या बाजू होत्या. मैलभरापर्यंत ती अचूक मारा करू शकत असे.\nसाधारण सैनिक त्यातून मिनिटाला १५ ते २० गोळ्या तर काही निष्णात सैनिक मिनिटाला ३० गोळ्या झाडू शकत. ब्रिटिश सैनिकांचे हेच कौशल्य मोन्सच्या लढाईत कामी आले होते. एसएमएलई रायफल नंबर १ मार्क ३ ही बंदूक १९०७ मध्ये तर पुढील रायफल नंबर ४ मार्क १ ही बंदूक १९३९ साली वापरात आली. पुढे १९५० च्या दशकात ब्रिटिश सैन्यात एल १ ए १ सेल्फ लोडिंग रायफल (एसएलआर) वापरात येईपर्यंत .३०३ वापरात होती.\nआजवर या रायफलच्या विविध देशांत मिळून १७ दशलक्षच्या वर प्रती तयार झाल्या आहेत. भारतीय लष्करात तर या रायफल होत्याच पण पोलीस दलातही त्या अद्याप आहेत. मुंबईतील २००८ सालच्या दहशतवादी हल्ल्यावेळीही पोलिसांनी .३०३ रायफलनिशीच दहशतवाद्यांचा मुकाबला केला होता.\nएम १९०३ स्प्रिंगफिल्ड रायफल\nअमेरिका आणि स्पेन यांच्यात १८९८ साली झालेल्या युद्धात अमेरिकेने एका लढाईत स्पेनकडून सपाटून मार खाल्ला. बॅटल ऑफ सॅन हुआन हिल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या लढाईत स्पेनच्या ७५० सैन���कांनी अमेरिकेच्या १५ हजार सैनिकांना रोखूनच धरले नाही तर त्यातील १४०० सैनिकांना काही मिनिटांत ठार मारले.\nत्याने अमेरिका हादरली. लष्कराने चौकशी समिती नेमली. त्यांच्या तपासात असे लक्षात आले की, स्पॅनिश सैनिकांच्या जर्मन बनावटीच्या एम १८९३ माऊझर रायफल अमेरिकी सैनिकांकडील स्प्रिंगफिल्ड मॉडेल १८९२-९९ क्रॅग-यॉर्गनसन रायफलपेक्षा बऱ्याच सरस होत्या. नॉर्वेजियन डिझाइनच्या क्रॅग-यॉर्गनसन रायफलमध्ये दोन प्रमुख त्रुटी दिसून आल्या. तिचे मॅगझिन लोड करण्यास खूप वेळ लागत असे आणि तिच्या चेंबरमध्ये उच्च वेगाच्या काडतुसाला लागणारी पुरेशी शक्ती पुरवणारा स्फोट सहन करण्याची क्षमता नव्हती. त्यामुळे अमेरिकेने क्रॅग-यॉर्गनसन रायफल बदलण्याचा निर्णय घेतला.\nमाऊझर रायफलने अमेरिकी सैन्याला इतके प्रभावित केले होते की, त्यांनी आपल्या सैन्यासाठी नवी रायफल बनवताना माऊझरचाच आधार घेतला. वास्तविक माऊझर रायफलचे डिझाइन वापरल्याबद्दल त्या कंपनीला अमेरिकेने रॉयल्टी देणे गरजेचे होते, पण अमेरिकेने माऊझर कंपनीला रॉयल्टी देण्याचे टाळले. त्यातून वादही निर्माण झाला, पण पहिले महायुद्ध सुरू झाले आणि त्यात जर्मनीचा पराभव झाला म्हणून जर्मनीला रॉयल्टी मिळालीच नाही.\nअमेरिकेने माऊझरच्याच धर्तीवर स्प्रिंगफिल्ड शस्त्रास्त्र कारखान्यात स्वत:ची रायफल बनवली. ती मॉडेल १९०३ स्प्रिंगफिल्ड रायफल नावाने ओळखली गेली. ती .३० कॅलिबरची, ५ गोळ्यांचे मॅगझिन बसणारी, बोल्ट अ‍ॅक्शन रायफल होती. सुरुवातीला तिला पुढे स्लायडिंग-रॉड टाइप बायोनेट (संगीन) होते. पण ते फारच तकलादू असल्याने तत्कालीन अध्यक्ष थिओडोर रुझवेल्ट यांनी त्याच्या जागी नेहमीचे धातूच्या लांब पात्याचे संगीन बसवण्याची आज्ञा दिली. आता ही बंदूक चांगली तयार झाली होती. अमेरिकी सैन्याने ती १९०३ साली अधिकृत बंदूक म्हणून स्वीकारली आणि १९३९ सालापर्यंत तिचे स्थान कायम होते. त्यानंतर सुधारित एम-१ गरँड रायफलने तिची जागा घेतली. पण तरीही एम १९०३ स्प्रिंगफिल्ड रायफल पहिले महायुद्ध, दुसरे महायुद्ध, कोरियन युद्ध आणि व्हिएतनाम युद्धापर्यंत वापरात होती. १९३९ नंतर तिचा प्रामुख्याने स्नायपर गन (दूरवरील नेमबाजीची रायफल) म्हणून वापर झाला.\nअमेरिकेच्या इतिहासात या बंदुकीने मानाचे स्थान पटकावले आहे. पहिले महायुद्ध स��रू होईपर्यंत अमेरिकेतील स्प्रिंगफिल्ड आर्मरी आणि रॉक आयलॅण्ड आर्सेनल या कारखान्यांत ८ लाखांहून अधिक एम १९०३ स्प्रिंगफिल्ड रायफल तयार झाल्या होत्या. या रायफलनिशी अमेरिका पहिल्या महायुद्धात उतरली. आजही या रायफलसाठी हौशी संग्राहक हजारो डॉलर मोजायला तयार असतात.\nमाऊझर सी ९६ ‘ब्रूमहँडल’ पिस्तूल\nपॉल माऊझर यांच्या माऊझर सी ९६ ब्रूमहँडल (Mauser Construktion 96 Broom-handle) या सेमी-ऑटोमॅटिक पिस्तुलाने इतिहासात महत्त्वाचे स्थान पटकावले आहे.\nएकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस रिव्हॉल्व्हरचा बराच प्रसार झाला होता. त्यामुळे एका वेळी अनेक गोळ्या झाडण्याची क्षमता असलेल्या शस्त्रांची मागणी वाढू लागली होती. युद्धात ही बाब निर्णायक ठरत होती. त्यामुळे रायफलमध्येही सिंगल-शॉटऐवजी मल्टि-शॉट तंत्राला महत्त्व आले होते. रिव्हॉल्व्हरमध्ये पाच ते सहाच्या वर गोळ्या मावत नसत. त्यामुळे अधिक क्षमतेच्या पिस्तुलांच्या विकासाला चालना मिळाली. जर्मनीतील ह्य़ुगो बोरशार्ट (Hugo Borchardt) यांनी १८९३ साली ऑटोमॅटिक पिस्तुलाची प्राथमिक आवृत्ती बनवली होती. त्याचे पिस्तूल बोरशार्ट सी-९३ नावाने ओळखले जात होते. जर्मनीतीलच जॉर्ज लुगर यांनी बोरशार्ट यांच्या पिस्तुलात सुधारणा करून १९९८ साली लुगर पिस्तूल बाजारात आणले होते. त्याला चांगली मागणी होती.\nमाऊझर यांनी १८७८ साली झिगझ्ॉग नावाचे रिव्हॉल्व्हर बाजारात आणले होते. त्याच्या रिव्हॉल्व्हिंग चेंबरवर इंग्रजी झेड अक्षराच्या आकारात खाचा होत्या. त्यावरून त्याला झिगझ्ॉग नाव पडले. पण ते बाजारात फारसे खपले नाही. त्यानंतर माऊझर यांनी फिडेल, फ्रेडरिक आणि जोसेफ फिडरले (Fidel, Friedrich, Josef Feederle) या बंधूंच्या मदतीने १८९६ साली सी-९६ पिस्तुल बनवले. त्यात एका वेळी १० गोळ्या मावत असत. ते सेमी-ऑटोमॅटिक प्रकारचे पिस्तूल होते. माऊझर यांनी पॉट्सडॅम येथे कैसर विल्हेम दुसरे यांना सी-९६ पिस्तुलाचे प्रात्यक्षिक दाखवले होते. त्यांनाही ते आवडले. मात्र जर्मन सेनादलांसाठी त्याची निर्मिती केली गेली नाही. माऊझर सी ९६ पिस्तूल त्यावेळी काळाच्या पुढे असल्याचे मानले जाते.\nपुढे लुगर आणि ब्राऊनिंग पिस्तुलांमुळे ऑटोमॅटिक पिस्तुले स्वीकारण्याची मानसिकता बनली आणि माऊझर यांच्या सी ९६ पिस्तुलाला मागणी आली. त्याचे हँडल जमीन लोटण्यासाठी वापरायच्या झाडूसारखे होते. म्हणून हे ���िस्तूल ब्रूम-हँडल नावाने अधिक गाजले. १८९६ ते १९३९ दरम्यान सी-९६च्या दहा लाख प्रती तयार झाल्या होत्या.\nब्रिटनचे माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी तरुणपणी सैन्यात सेकंड लेफ्टनंट असताना आफ्रिकेतील सुदान येथील युद्धात माऊझर सी-९६ ब्रूमहँडल पिस्तूल वापरले होते. त्याने त्यांचे प्राण वाचवल्याची आठवण ते सांगत. लॉरेन्स ऑफ अरेबियाने ते वापरले होते. रशियाच्या बोल्शेव्हिक क्रांतिकारकांमध्ये ते प्रसिद्ध होते. तसेच भारतीय स्वातंत्र्यलढय़ात ऑगस्ट १९२५ मध्ये रामप्रसाद बिस्मिल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काकोरी कटामध्ये रेल्वेतील खजिना लूटताना त्यांचा वापर केला होता. चिनी साम्यवादी जनरल झु डे यांनी नानचांग उठावात हेच पिस्तूल वापरले होते.\nपहिल्या महायुद्धादरम्यान माऊझर यांनी लुगर कंपनीचा ताबा घेतला. त्यानंतरही माऊझर कंपनीने ऑटोमॅटिक रायफल, रणगाडाविरोधी बंदूक, शिकारीच्या आणि खेळातील नेमबाजीच्या बंदुकांचे उत्पादन केले. माऊझर बंधूंपैकी विल्हेम यांचे १८८२ साली तर पॉल यांचे १९३० मध्ये निधन झाले. पण त्यांनी घालून दिलेली दर्जेदार उत्पादनांची परंपरा आजही कायम आहे.\nहिटलरची आवडती माऊझर गेवेर ९८ रायफल\nजर्मन अभियांत्रिकीचा उत्तम नमुना आणि बोल्ट-अ‍ॅक्शन तंत्राचा परमोच्च बिंदू म्हणून माऊझर गेवेर १८९८ (Mauser Gewehr 98) या रायफलची ख्याती आहे. जर्मनीसह विविध देशांत तिच्या १०० दशलक्षहून अधिक प्रतींची निर्मिती झाली आहे. या सगळ्या बंदुका सलग मांडल्या तर पृथ्वीला अडीच वेळा प्रदक्षिणा घातली जाईल. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये जर्मन सैनिकांची ही खरी सोबतीण होती. पहिल्या महायुद्धात प्रत्यक्ष लढणाऱ्या आणि आयर्न क्रॉस हा जर्मनीचा सर्वोच्च लष्करी सन्मान मिळवणाऱ्या अ‍ॅडॉल्फ हिटलरची ही आवडती रायफल होती.\nएकोणिसाव्या शतकात नेपोलियन बोनापार्टने युरोपच्या बऱ्याचशा भूभागावर नियंत्रण स्थापित केले होते. जर्मनीतील वुर्टेमबर्ग या प्रांतातील राजा फ्रेडरिक हादेखिल त्याचा मांडलिक बनला होता. फ्रेडरिकने १८११ साली त्याच्या प्रांतातील निकार नदीच्या काठावरील ऑबर्नडॉर्फ या गावातील ऑगस्टाइन मोनास्टरीचे रूपांतर करून तेथे रॉयल वुर्टेमबर्ग रायफल फॅक्टरी सुरू केली. माऊझर गेवेहर ९८ रायफलचे रचनाकार पॉल आणि विल्हेम माऊझर यांचे वडील तेथे बंदूक निर्मितीसाठी कामाला होते. त्यांच्या हाताखाली या दोन बंधूंनी बंदुकीच्या तंत्रज्ञानाचे प्राथमिक धडे गिरवले. त्या काळी प्रशियात ड्रेझी यांची निडल गन प्रसिद्ध होती. पॉल माऊझर यांच्या ती १८५८ साली प्रथम पाहण्यात आली. त्याहून चांगली रायफल आपण बनवू शकतो असा आत्मविश्वास पॉल यांना वाटला.\nत्यातून त्यांनी १८६८ साली बोल्ट-अ‍ॅक्शन रायफल बनवली. त्याचे पेटंट त्यांनी युरोपऐवजी अमेरिकेत नोंदवण्याचा प्रयत्न केला. मात्र पॉल यांना ते सॅम्युएल नोरीस यांच्याबरोबर विभागून मिळाले. त्या भागीदारीतून माऊझर-नोरीस रायफल तयार झाली. पुढे नोरीस यांना या भागीदारीत रस उरला नाही आणि त्यांनी त्यातून अंग काढून घेतले. मात्र जाता-जाता मॉडेल १८७१ इन्फंट्री रायफलचे प्रात्यक्षिक जर्मन सम्राट कैसर विल्हेम पहिले यांना दाखवण्याची सोय केली. कैसरना बंदूक आवडली. मात्र तिच्या उत्पादनाचे हक्क माऊझर यांना न देता त्यांनी राष्ट्रीय गुपित म्हणून सरकारी कारखान्यात या बंदुकीचे उत्पादन केले. माऊझर यांना बंदुकीच्या रिअर साइट्सच्या उत्पादनावर समाधान मानावे लागले. त्यातही ८५ टक्के रॉयल्टी मध्यस्थ म्हणून नोरीस यांना गेली.\nपुढे १८७३ मध्ये माऊझर यांनी रॉयल वुर्टेमबर्ग रायफल फॅक्टरी विकत घेतली. १८७७ साली झालेल्या युद्धात तुर्कस्तानच्या सैनिकांनी १५ गोळ्या मावणाऱ्या विन्चेस्टर रायफल वापरून रशियाच्या सैन्याचा धुव्वा उडवला. त्यामुळे अनेक गोळ्या मावणाऱ्या स्वयंचलित बंदुकांना मागणी आली. १८७१ ते १८८४ या काळात माऊझरनी टय़ूब मॅगझिनमध्ये ८ गोळ्या बसणाऱ्या रायफलची निर्मिती केली. त्यापुढे १८८९ च्या बेल्जियन मॉडेलमध्ये मॅगझिन वापरले आणि १८९३ च्या स्पॅनिश मॉडेलमध्ये काडतुसात स्मोकलेस पावडर वापरली. याशिवाय बोल्ट अ‍ॅक्शनच्या तंत्रात सुधारणा केली. गेवेर १८९८ मध्ये पाच गोळ्या मावत आणि त्या एका वेळी भरण्यासाठी स्ट्रिपर क्लिप तंत्रज्ञान वापरात आले होते. यातून गेवेर ९८ त्या काळातील जगातील सर्वात खात्रिशीर बोल्ट अ‍ॅक्शन रायफल बनली होती.\nजे. एफ. केनेडी यांची ‘हत्या’री मानलिकर-कारकॅनो\nयुरोपमध्ये १९व्या शतकाच्या अखेरीस फ्रान्समधील अँटोनी अल्फॉन्स शॅसपो (Antoine Alphonse Chassepot) आणि ऑस्ट्रियातील फर्डिनंड रिटर फॉन मानलिकर (किंवा मानलिशर – Ferdinand Ritter von Mannlicher) यांच्या बंदुकांना विशेष मागण��� होती. त्यांचे लाखोंच्या संख्येने उत्पादन झाले.\nशॅसपो यांनी ब्रिच-लोडिंग, सेंटर-फायर नीडल गनचा शोध लावला. ती बंदूक फ्रेंच लष्कराने १८६६ साली स्वीकारली. त्याबद्दल शॅसपो यांना सन्मानपदकही मिळाले. शॅसपो यांची फ्युझिल मॉडेल १८६६ रायफल प्रसिद्ध आहे. ही बोल्ट-अ‍ॅक्शन, ब्रिच-लोडिंग रायफल फ्रेंच सैन्याचा बराच काळ आधार होती. १८७०-७१ सालच्या फ्रँको-प्रशियन युद्धात फ्रान्सला त्याचा खूप उपयोग झाला. याच्या पुढील अनेक आवृत्त्याही प्रसिद्ध झाल्या. फ्युझिल लेबेल एमएलई १८८६ (Fusil Lebel mle 1886) ही त्यांची रायफल विशेष गाजली. खात्रीशीर बोल्ट-अ‍ॅक्शन आणि स्मोकलेस प्रोपेलंट वापरलेले शक्तिशाली काडतूस ही त्याची वैशिष्टय़े होती. मात्र त्याच्या टय़ूब मॅगझिनमध्ये बसणाऱ्या ८ गोळ्या भरण्यास काहीसा वेळ लागत असे. त्यामुळे त्यानंतरच्या मॉडेल वापरात आल्यानंतर या रायफल बदलण्यात आल्या. या रायफलच्या अन्य देशांतील आवृत्तीही प्रसिद्ध होत्या. त्यात बेल्जियममधील फ्युझिल एफएन माऊझर एमएलई १८८९ आणि इटलीतील फ्युझिल मॉडेलो ९१ या बंदुकांचा समावेश आहे.\nमानलिकर यांनी एन-ब्लॉक क्लिप चार्जर-लोडिंग मॅगझिनचा शोध लावला. त्यात सुधारणा करून त्यांनी ऑटो शोनॉर (Otto Schönauer) यांच्या मदतीने रोटरी फीड मॅगझिन बनवले. मानलिकर यांचे बंदूक जगताला सर्वात मोठे योगदान म्हणजे त्यांच्या बंदुकीतील स्ट्रेट-पूल बोल्ट. म्हणजे बंदूक कॉक करण्यासाठी वापरला जाणारा, सरळ मागे-पुढे होणारा खटका. मानलिकर मॉडेल १८९५ ही बंदूक ऑस्ट्रिया-हंगेरीच्या सैन्यात १८९५ पासून पुढे तीन दशके वापरात होती. इटलीच्या सैन्याने ती मानलिकर-कारकॅनो नावाने स्वीकारली. मानलिकर-कारकॅनो रायफलमध्ये माऊझर मॉडेल १८८९ मधील बोल्ट-अ‍ॅक्शन आणि कारकॅनो (Carcano) यांच्या बोल्ट-स्लीव्ह प्रणालीचा संयोग होता. पहिल्या महायुद्धात इटलीच्या सैन्याने मानलिकर-कारकॅनोच्या साथीने ऑस्ट्रो-हंगेरियन सैन्याचा सामना केला. याशिवाय बल्गेरिया, युगोस्लाव्हिया आणि ग्रीसच्या सैन्यानेही या बंदुका वापरल्या. या बंदुका पहिल्याच नव्हे तर दुसऱ्या महायुद्धातही वापरल्या गेल्या. जर्मन सैन्यानेही १९४३ साली इटलीत काही प्रमाणात या रायफल वापरल्या.\nली हार्वे ओसवाल्ड याने २२ नोव्हेंबर १९६३ रोजी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांची हत्या करण्यासाठ�� इटालियन मानलिकर-कारकॅनो मॉडेल ९१ रायफल वापरली होती. तिचा सीरियल नंबर ‘सी २७६६’ असा होता. शॅसपो आणि मानलिकर या दोन्ही रायफलनी युरोपच्या आणि जगाच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान पटकावले आहे.\nविन्चेस्टर रिपिटिंग रायफल हे नाव अमेरिकेतील विन्चेस्टर रिपिटिंग आम्र्स कंपनीने १८६०च्या दशकात आणि नंतर बनवलेल्या अनेक रिपिटिंग रायफल्सच्या समूहासाठी वापरले जाते. अमेरिकेच्या पश्चिमेकडील प्रांतांमधील अनागोंदी संपवण्यात या बंदुकांचाही मोठा वाटा होता. यातील मॉडेल १८७३ ही विशेष गाजलेली बंदूक.\nविन्चेस्टर रायफल ही एक प्रकारे स्मिथ अ‍ॅण्ड वेसन कंपनीतूनच निर्माण झालेली कंपनी होती. न्यूयॉर्कमधील वॉल्टर हंट यांनी १८४८ साली व्हॉलिशन रिपिटिंग रायफलचे पेटंट घेतले होते. या हंट रायफलमध्ये रॉकेट बॉल म्हणून ओळखले जाणारे काडतूस वापरले जायचे. मात्र हंट रायफल फारशी शक्तिशाली नव्हती. लेविस जेनिंग्ज यांनी १८४९ मध्ये हंट यांच्याकडून त्यांच्या बंदुकीचे बौद्धिक संपदा हक्क विकत घेतले आणि विंडसर येथील रॉबिन्स अ‍ॅण्ड लॉरेन्स कंपनीतर्फे १८५२ मध्ये त्याचे उत्पादन केले. होरेस स्मिथ आणि डॅनिएल वेसन यांनी रॉबिन्स अ‍ॅण्ड लॉरेन्स तसेच बेंजामिन टायलर हेन्री यांच्याकडून जेनिंग्जचे पेटंट हस्तगत केले. स्मिथ अ‍ॅण्ड वेसनने हंट-जेनिंग्ज रायफलमध्ये अनेक सुधारणा केल्या आणि काही गुंतवणूकदारांच्या मदतीने १८५५ साली व्लोल्कॅनिक रिपिटिंग आम्र्स कंपनी स्थापन केली. त्यात सर्वात मोठे गुंतवणूकदार ऑल्विहर विन्चेस्टर होते. हस्ते-परहस्ते या कंपनीची मालकी अमेरिकी गृहयुद्धानंतर ऑलिव्हर विन्चेस्टर यांच्याकडे आली आणि त्यांनी तिचे नाव विन्चेस्टर रिपिटिंग आम्र्स कंपनी असे ठेवले.\nया कंपनीने मूळच्या हेन्री रायफलमध्ये सुधारणा करून पहिली विन्चेस्टर रायफल बनवली. ती विन्चेस्टर मॉडेल १८६६ या नावाने ओळखली गेली. त्यात जुनेच .४४ कॅलिबरचे हेन्री काडतूस वापरले जायचे. या बंदुकीची चौकट ब्रॉन्झची बनवली होती. विन्चेस्टर यांनी त्याऐवजी नवी स्टीलची चौकट वापरून अधिक शक्तिशाली काडतूस वापरू शकणारी बंदूक बनवली. ती विन्चेस्टर मॉडेल १८७३ म्हणून गाजली. तिचेच पुढे १८७६ मॉडेलही बाजारात आले. ते सेन्टेनियल मॉडेल म्हणून ओळखले जाते. त्यानंतरही विन्चेस्टरची अनेक सुधारित मॉडेल्स य���त राहिली. मात्र १८७३ चे मॉडेलच सर्वाधिक वापरात राहिले. ते केवळ २० डॉलर इतक्या किमतीत उपलब्ध होते. अमेरिकी सैनिक आणि सामान्य नागरिकांनीही त्याला मोठय़ा प्रमाणात पसंती दर्शवली.\nया रायफलचे वैशिष्टय़ म्हणजे ती एकदा लोड केल्यानंतर अनेक गोळ्या झाडू शकत असे. त्याच्या टय़ूब मॅगझिनमध्ये १५ गोळ्या मावत असत. त्यामुळे तिला रिपिटिंग रायफल म्हणत. आता रायफलमध्ये एकेक गोळी भरण्याची कसरत करण्याची गरज नव्हती.\nविन्चेस्टर रिपिटिंग रायफलने अमेरिकी स्थानिक इंडियन आदिवासींबरोबरचा संघर्ष, फ्रान्सचे मेक्सिकोतील आक्रमण, स्पेन आणि अमेरिकेचे युद्ध, मेक्सिकोची क्रांती, रशिया आणि तुर्कस्तानचे युद्ध, पहिले आणि दुसरे महायुद्ध अशा अनेक युद्धांमध्ये आपली गुणवत्ता सिद्ध केली.\nरायफल : केंटकी, बेकर, शार्प्स, स्पेन्सर ते मार्टिनी-हेन्री\nएकीकडे हँडगन प्रकारात रिव्हॉल्व्हर आणि पिस्तुलांचा विकास होत असताना रायफलमध्येही अनेक स्थित्यंतरे होत होती. गरज आणि तंत्रज्ञानातील प्रगती या दोन घटकांचा त्यावर मुख्य प्रभाव पडत होता. त्याच्या प्रत्येक टप्प्याची आणि प्रत्येक बंदुकीची तपशीलवार चर्चा करणे शक्य नसले तरी या ऐतिहासिक बंदुकांचा धावता आढावा घेणे क्रमप्राप्त आहे.\nसन १७०० च्या आसपास अमेरिकेत केंटकी रायफल वापरात होती. जेम्स कूपर यांच्या ‘द लास्ट ऑफ द मोहिकन्स’ या पुस्तकातील ‘हॉकआय’ नथॅनिएल पोए यांनी केंटकी रायफल वापरल्यामुळे ती प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर ‘ब्लंडरबस’ नावाची मोठय़ा व्यासाची आखूड बॅरल असलेली पिस्तूल वापरात होती. तिचा आवाज मोठा व्हायचा पण अचूकचा आणि प्रभाव फारसा नसायचा. त्यावरून मोठा गाजावाजा करून फारसा प्रभाव पाडू न शकणाऱ्या गोष्टीसाठी इंग्रजीत ब्लंडरबस हा शब्द वापरला जातो. त्यानंतरच्या काळात ब्राऊन बेस आणि लाँग लँड पॅटर्न मस्केट वापरात होत्या. त्यांनी ब्रिटिश साम्राज्य विस्तारास हातभार लावला.\nअमेरिकेने १७७६ साली ब्रिटनपासून स्वातंत्र्यासाठी युद्ध पुकारल्यानंतर शस्त्रांची कमतरता जाणवू लागली. त्यावेळी अमेरिकी काँग्रेसने फ्रान्सकडे गुप्त दूत पाठवून शस्त्रे आणि आर्थिक मदतीची मागणी केली. फ्रान्सने अमेरिकेला पॅटर्न १७६६ मस्केट पुरवल्या. त्यांचे पुढे अमेरिकेत स्प्रिंगफील्ड आर्मरीमध्ये उत्पादन होऊ लागले. त्या अमेरिकी प��टर्न १७९५ मस्केट म्हणून ओळखल्या गेल्या.\nत्यानंतरच्या काळात इझेकिल बेकर यांनी तयार केलेल्या बेकर रायफल वापरात आल्या. त्यांच्या बॅरलमध्ये आत सात वक्राकार खाचा (ग्रूव्ज) पाडल्या होत्या. या रायफलिंगमुळे बेकर रायफल बरीच अचूक होती. त्याच काळात प्रशियन सैन्याची येगर रायफल प्रचारात होती. अमेरिकेतील १८४१ साली वापरात आलेल्या मिसिसिपी रायफलने मेक्सिकोबरोबरील युद्धात चांगली कामगिरी केली होती. स्वित्र्झलडमधील जीन सॅम्युएल पॉली यांनी १८१२ ते १८१६ या काळात ब्रिच-लोडिंग रायफल विकसित केली. तर प्रशियातील जोनाथन निकोलाऊस फॉन ड्रेझी यांनी तयार केलेल्या ‘निडल गन’मुळे फायरिंग पिनच्या वापराचा मार्ग सुकर झाला. याशिवाय यूएस मॉडेल १८४२ रायफल्ड मस्केट, ब्रिटिश व्हिटवर्थ. ४५१ शॉर्ट रायफल यांचाही उल्लेख गरजेचा आहे.\nख्रिस्तियन शार्प्स यांनी १८४८ साली तयार केलेली शार्प्स रायफल आणि ख्रिस्तोफर स्पेन्सर यांची मॉडेल १८६५ स्पेन्सर रायफल यांनी अमेरिकी गृहयुद्धात महत्त्वाची कामगिरी केली. स्पेन्सर रायफलच्या टय़ूब मॅगझिनमध्ये सात काडतुसे बसत. त्यामुळे ती बंदूक रविवारी लोड करून खुशाल आठवडाभर फायर करत राहावी, अशी तिची ख्याती होती. ती सुरुवातीची कार्बाइन होती. अमेरिकेतील १८६७ मॉडेल स्नायडर रायफल ब्रिटिशांनी त्यांच्या पॅटर्न १८५३ रायफल (१८५७ च्या उठावात वापरलेल्या) बदलण्यासाठी वापरल्या. पुढे त्यांच्या जागी स्वित्र्झलडचे फ्रेडरिक फॉन मार्टिनी आणि अमेरिकेचे हेन्री पीबडी यांनी बनवलेली मॉडेल १८७१ मार्टिनी-हेन्री रायफल वापरात आली.\nरेमिंग्टन : मॉडेल १८६३ रिव्हॉल्व्हर\nरेमिंग्टनच्या रोलिंग ब्लॉक रायफल या सर्वात प्रसिद्ध बंदुका असल्या तरी या कंपनीने २०० वर्षांच्या इतिहासात वेळोवेळी तयार केलेल्या शस्त्रांनी त्या त्या काळात आपली छाप पाडली आहे. अमेरिकेत १८४० आणि १८५० च्या दशकात सॅम्युएल कोल्ट यांच्या रिव्हॉल्व्हर्सनी बाजारात मक्तेदारी स्थापित केली होती. पण १८५९ साली कोल्ट यांच्या पेटंटची मुदत संपली आणि अनेक कंपन्या रिव्हॉल्व्हर उत्पादनात उतरल्या.\nफोर्डाइस बील्स (Fordyce Beals) यांनी १८५८ साली डिझाइन केलेल्या रिव्हॉल्व्हरचे रेमिंग्टन कंपनीतर्फे १८५९ मध्ये उत्पादन होऊ लागले. हे रिव्हॉल्व्हर रेमिंग्टन मॉडेल १८५८ म्हणून गाजले. हे मुळात .३१ कॅ���िबरचे पॉकेट रिव्हॉल्व्हर होते. नंतर त्याच्या .४४ कॅलिबर आर्मी, .३६ कॅलिबर नेव्ही अशा आवृत्तीही उपलब्ध झाल्या. रेमिंग्टनने १८५९ साली जोसेफ रायडर यांच्याशी डबल अ‍ॅक्शन रिव्हॉल्व्हर उत्पादनाचा करार केला. रेमिंग्टन मॉडेल १८६३ आर्मी हे रिव्हॉल्व्हर विशेष गाजले. या रिव्हॉल्व्हरची खासियत म्हणजे ते टॉप स्ट्रॅप प्रकारचे होते. म्हणजे त्याच्या चेंबरच्या वरच्या बाजूची चौकट मजबूत धातूची होती. त्यामुळे त्याला अधिक बळकटी मिळाली होती. हे रिव्हॉल्व्हर अमेरिकी गृहयुद्धात इतके गाजले की उत्तरेकडील राज्यांच्या सैनिंकांना ते सरकारी कोटय़ातून मिळाले तर प्रतिस्पर्धी दक्षिणेकडील बंडखोर राज्यांच्या सैनिकांनी ते जमेल तेथून मिळवले. युद्धाच्या अखेरीस अमेरिकी लष्कराच्या चीफ ऑफ ऑर्डनन्सनी रेमिंग्टनला शक्य होईल तितक्या मॉडेल १८६३ रिव्हॉल्व्हर पुरवण्याची ऑर्डर दिली.\nदरम्यान, अमेरिकी गृहयुद्ध सुरू झाल्यानंतर काही महिन्यांतच (१८६१ मध्ये) रेमिंग्टनचे संस्थापक एलिफालेट रेमिंग्टन यांचे निधन झाले. त्यांच्या नंतर त्यांची तीन मुले फायलो, एलिफालेट तिसरे आणि सॅम्युएल यांनी व्यवसाय पुढे नेला. गृहयुद्धाच्या काळात रेमिंग्टनने अमेरिकेच्या प्रसिद्ध स्प्रिंगफील्ड रायफल्सचे उत्पादन केले आणि ४० हजार स्प्रिंगफील्ड रायफल्स सैन्याला पुरवल्या. मात्र युद्ध संपल्यानंतर सर्वच शस्त्रास्त्र निर्मात्यांना मंदीच्या झळा जाणवू लागल्या. त्या काळात रेमिंग्टन बंधूंनी डेरिंजर पिस्तुलांवर भर दिला. १८६० ते १९३४ या काळात रेमिंग्टनने विविध देशांत अडीच लाख डेरिंजर पिस्तुले विकली. तसेच शांततेच्या काळात नेमबाजीच्या स्पर्धासाठी वापरल्या जाणाऱ्या बंदुका बनवल्या. या वेळी तिघा बंधूंपैकी सॅम्युएल हे युरोपभर फिरून सेल्समनचे काम करत. १८६७ ते १९३४ या काळात रेमिंग्टनने दहा लाखांच्या आसपास रोलिंग ब्लॉक रायफल्स निर्यात केल्या. त्याने रेमिंग्टनला तारले. हा रेमिंग्टनचा सुवर्णकाळ मानला जातो.\nत्यानंतर मात्र रेमिंग्टनचा पडता काळ सुरू झाला. १८७० च्या दशकाच्या अखेरीस अमेरिकी लष्कराने त्यांच्या पायदळाकडील रायफल्स बदलण्याचा निर्णय घेतला. रेमिंग्टनला त्यांच्या रोलिंग ब्लॉक रायफल निवडल्या जाण्याची खात्री होती. पण सैन्याने स्प्रिंगफील्ड कारखान्यात तयार होणाऱ्या ट्रॅप डोअर सिस्टिमच्या रायफल्सची निवड केली. कारण एकच की त्याचे पेटंट स्प्रिंगफील्ड कारखान्याचा सुपरिंटेंडंट अ‍ॅलन याच्याकडे होते आणि तो सरकारी कर्मचारी असल्याने त्याला रॉयल्टी द्यावी लागणार नव्हती. रेमिंग्टनचे १८७५ साली बाजारात आलेले रिव्हॉल्व्हर कोल्टच्या पीसमेकरच्या स्पर्धेत फारसे टिकले नाही.\nअमेरिकी ‘डीएनए’शी समरस : रेमिंग्टन\nरेमिंग्टन ही अमेरिकेतील सर्वात जुनी आणि मोठी बंदूक कंपनी म्हणूनच परिचित आहे. १८१६ साली स्थापना झाल्यापासून आजतागायत ती अव्याहतपणे अमेरिकेच्या प्रत्येक संघर्षांत दर्जेदार, अचूक आणि खात्रीशीर शस्त्रे पुरवत आली आहे. अमेरिकी राष्ट्रीय आणि समाजजीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर रेमिंग्टनने आपली छाप पाडली आहे. त्यामुळेच अमेरिकी ‘डीएनए’शी समरस झालेली बंदूक कंपनी म्हणून रेमिंग्टनची ख्याती आहे.\nएलिफालेट रेमिंग्टन यांचे वडील अमेरिकेच्या न्यूयॉर्क राज्यात लोहारकाम करत. पुढे रेमिंग्टन कुटुंब न्यूयॉर्क राज्यातील इलियन गावात वास्तव्यास गेले. आजही रेमिंग्टन बंदुकांचे उत्पादन तेथूनच होते. वयाच्या २३ व्या वर्षी, म्हणजे १८१६ साली एलिफालेट यांना बंदूक हवी होती. मात्र बाजारातून तयार बंदूक विकत घेण्यापेक्षा आपणच स्वत:ची बंदूक तयार करावी असे त्यांना वाटले. मग त्यांनी स्वत: घरच्या भात्यात गन बॅरल घडवून त्याच्या आधाराने संपूर्ण बंदूक तयार केली. ती इतकी चांगली तयार झाली की आसपासच्या अनेक जणांनी त्यांच्याकडे बंदूक तयार करून देण्याची मागणी नोंदवली. सुरुवातीला केवळ गन बॅरल बनवण्यातच रेमिंग्टन यांचा हातखंडा होता. अमेरिकेतील प्रसिद्ध केंटकी रायफल्सच्या बॅरल रेमिंग्टनने तयार केलेल्या असत. पण तेवढय़ावर समाधान न मानता त्यांनी लवकरच संपूर्ण बंदूक तयार करण्यास सुरुवात केली. त्यातूनच रेमिंग्टन यांच्या कंपनीचा जन्म झाला.\nरेमिंग्टन यांनी १८४० च्या आसपास सिनसिनाटी येथील जॉन ग्रिफिथ्स यांच्याकडून मिसिसिपी रायफलच्या उत्पादनाचे हक्क आणि कंपनीची यंत्रसामग्री विकत घेतली. मिसिसिपी रायफल्सनी रेमिंग्टनची ख्याती आणखी वाढवली. दरम्यान, रेमिंग्टनच्या म्युलियर रायफल्स काही फार चालल्या नाहीत.\nसुरुवातीपासून रेमिंग्टनने केवळ स्वत:च्या बंदुका विकसित करण्यापेक्षा विविध ठिकाणच्या कुशल कारागीर, तंत्रज���ञांना आपल्या छताखाली आणून त्यांच्या कलागुणांना वाव दिला. अन्य तंत्रज्ञांनी विकसित केलेली मॉडेलही आपल्या कंपनीत उत्पादित करू दिली. हा खुलेपणा रेमिंग्टनच्या वाढीस पूरक ठरला आणि तो अमेरिकेच्या राष्ट्रीय विचारधारेशी जुळणारा आहे.\nरेमिंग्टनमधील अशाच एका तंत्रज्ञाने विकसित केलेली चालताना वापरावयाच्या काठीतील बंदूक (वॉकिंग केन गन) १८५० ते १८७० च्या दशकात बरीच लोकप्रिय होती. अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथील बंदूक निर्माते हेन्री डेरिंजर यांनी १८३०च्या दशकात लहान, सुटसुटीत आणि एक किंवा दोन गोळ्या झाडू शकणारी पिस्तुले बनवली. तशा पिस्तुलांचे उत्पादन अनेक कंपन्यांनी सुरू केले. या सगळ्या पिस्तुलांना समूहवाचक म्हणून डेरिंजर हे नाव मिळाले. रेमिंग्टननेही अशी डेरिंजर पिस्तुले बनवली आणि ती लोकप्रियही झाली.\nरेमिंग्टनने १८६७ साली रोलिंग ब्लॉक रायफल बाजारात आणली. ही ब्रिच-लोडिंग गन होती आणि त्यात गोळी भरल्यानंतर ब्रिच बंद करण्यासाठी धातूचा रोलिंग ब्लॉक म्हणजे फिरता वक्राकार भाग असे. त्यामागे हॅमर असे. ही यंत्रणा प्रभावी ठरली होती. त्यामुळे रोलिंग ब्लॉक बंदुका शिकारी तसेच अन्य वर्तुळांमध्येही लोकप्रिय झाल्या.\nअब्राहम लिंकन, वॅन गॉ यांचे ‘हत्या’रे\nअमेरिकेतील सुरुवातीच्या बंदूक निर्मात्यांनी १८५० च्या आसपास आणि त्यानंतर त्या देशाचा विस्तार होण्यास आणि यादवी युद्धात विजय होण्यात महत्त्वाची भूमिका वठवली. पण अमेरिकेला यादवी युद्धात विजय मिळवून देणाऱ्या अब्राहम लिंकन या माजी अध्यक्षांना त्यापैकीच एका शस्त्राला बळी पडावे लागले.\nअमेरिकेचे सोळावे अध्यक्ष अब्राहम लिंकन १४ एप्रिल १८६५ रोजी वॉशिंग्टन डीसी येथील फोर्ड्स थिएटरमध्ये ‘अवर अमेरिकन कझिन’ नावाचे नाटक पाहण्यास गेले होते. तेव्हा त्यांच्या गॅलरीत मागील बाजूने जॉन विल्क्स बूथ नावाच्या अभिनेत्याने प्रवेश केला. बूथच्या खिशात डेरिंजर नावाचे लहानसे पिस्तूल होते. त्याच्या लहान आकारामुळे ते कोठेही लपवण्यास अगदी सोपे होते म्हणूनच बूथने ते शस्त्र निवडले होते. नाटकात एक विनोदी संवाद येईपर्यंत बूथ दबा धरून थांबला. हेतू हा, की संवादानंतरच्या हास्यकल्लोळात गोळीचा आवाज दडपला जावा. त्यानंतर बूथने अचानक लिंकन यांच्या कानामागून डोक्यात गोळी झाडली. ती लिंकन यांची कवटी फोड���न मेंदूत घुसली. लिंकन तत्काळ कोमात गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचे निधन झाले. अचानक झालेल्या कल्लोळात बूथने लिंकन यांच्या सहकाऱ्यावर चाकूने वार केला आणि गॅलरीतून व्यासपीठावर उडी मारली. त्यात त्याच्या घोटय़ाचे हाड मोडले. तरी तो पळून जाण्यात यशस्वी ठरला. पुढे बारा दिवसांत पोलिसांनी त्याचा माग काढून त्याला ठार मारले.\nअमेरिकेतील फिलाडेल्फिया येथील बंदूक निर्माते हेन्री डेरिंजर (Henry Deringer) यांनी १८३० च्या दशकात आकाराने लहान, वापरास सुटसुटीत आणि एकच गोळी झाडू शकणारी पिस्तुले बनवली. नंतर तशा प्रकारची विविध कंपन्यांनी बनवलेली अनेक पिस्तुले बाजारात आली. त्यात एक किंवा दोन बॅरलमधून एक अथवा दोनच गोळ्या झाडता येत. लहान आकारामुळे ती बरीच लोकप्रिय झाली. बूथने वापरलेले डेरिंजर .४४ कॅलिबरचे होते. सध्या ते जेथे लिंकन यांची हत्या झाली त्याच्या खालील मजल्यावरील फोर्ड््स थिएटर म्युझियममध्ये मांडलेले आहे.\nत्याचप्रमाणे फ्रान्समधील कॅसिमिर लिफॉशो (Casimir Lefaucheux) यांनी १८२० च्या दशकात पिनफायर काटिर्र्ज तयार केले. ते वापरण्यासाठी अनेक बंदुका तयार झाल्या. त्यापैकी एक म्हणजे लिफॉशो पिनफायर रिव्हॉल्व्हर. बंदुकांच्या इतिहासात हे काही विशेष प्रभाव पाडणारे शस्त्र नव्हते. मात्र ते कायमचे लक्षात राहिले आहे ते प्रसिद्ध डच चित्रकार विन्सेंट वॅन गॉ (किंवा गॉख – Vincent van Gogh) यांनी आत्महत्येसाठी वापरले म्हणून. गॉ यांनी २९ जुलै १८९० रोजी पॅरिसच्या जवळ मोकळ्या मैदानात स्वत:च्या छातीत ७ मिमी लिफॉशो पिनफायर पॉकेट रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून घेतली. मात्र त्या काळात या रिव्हॉल्व्हरला कोणी फारसे गांभीर्याने घेत नव्हते. त्याच्या गोळ्यांनी माणूस मरण्याची शाश्वती नसे. त्यामुळे दुकानदार वगैरे मंडळी चोराचिलटांना हुसकावून लावण्यासाठी ते वापरत. त्यामुळे गोळी झाडून घेतल्यावर गॉ हॉटेलवर परतले आणि अनेक तासांनी त्यांचे निधन झाले. त्यांच्या चित्रांप्रमाणेच लिफॉशो रिव्हॉल्व्हरलाही अजरामर करून गेले.\nबर्मिंगहॅमचा गन क्वार्टर आणि वेब्ली अ‍ॅण्ड स्कॉट\nअमेरिकेतील गृहयुद्धाचा फायदा केवळ स्थानिक शस्त्रास्त्र निर्मात्यांनाच होत होता असे नाही. तर अटलांटिक महासागरापार युरोपमधील ब्रिटनसारख्या देशांनीही त्याचा चांगलाच लाभ उठवला होता. ब्रिटनच्या बर्मिगहॅम या शहरातील ‘गन क्वार्टर’ नावाने ओळखला जाणारा भाग बंदूक निर्मात्यांसाठी प्रसिद्ध होता.\nबर्मिगहॅम शहराच्या उत्तरेकडील स्टीलहाऊस लेन, शॅडवेल स्ट्रीट आणि लव्हडे स्ट्रीट यांच्यामध्ये वसलेल्या भागाला गन क्वार्टर म्हणत. सतराव्या शतकापासून २०व्या शतकापर्यंत तेथे बंदूक निर्मितीचा व्यवसाय बहरला आणि अनेक बंदूक कंपन्या नावारूपास आल्या. त्यात जोसेफ बेंटली, वेब्ली अ‍ॅण्ड स्कॉट, विल्यम त्रांतर, ए. ए. ब्राऊन अ‍ॅण्ड सन्स आदी कंपन्या विशेष गाजल्या. ब्रिटनच्या सुप्रसिद्ध ली-एनफिल्ड रायफल्सची निर्माती वेस्टली रिचर्ड्स आणि आफ्रिकेत बंदुका पुरवणारी फार्मर अ‍ॅण्ड गॅल्टन, डब्ल्यू. डब्ल्यू. ग्रीनर आदी कंपन्याही इथल्याच. बर्मिगहॅमच्या गन क्वार्टरमध्ये सर्वप्रथम १६३० साली बंदुकीची निर्मिती झाल्याच्या नोंदी आहेत. तेव्हापासून अगदी १९६० च्या दशकात बर्मिगहॅम इनर रिंग रोडच्या बांधणीसाठी गन क्वार्टरचा बराचसा भाग पाडून टाकेपर्यंत तेथे बंदुकांचा व्यवसाय सुरू होता. बर्मिगहॅमच्या गन क्वार्टरमधील कंपन्यांनी तयार केलेल्या बंदुका सतराव्या शतकात इंग्लिश गृहयुद्धापासून नेपोलियनची युद्धे, क्रिमियन युद्ध, अमेरिकी गृहयुद्ध, पहिले आणि दुसरे महायुद्ध आणि त्यानंतरही वापरल्या गेल्या. येथील काही कंपन्यांनी अमेरिकी गृहयुद्धात दक्षिणेकडील बंडखोर राज्यांना (कन्फेडरेट स्टेट्स) शस्त्रे पुरवून भरपूर नफा कमावला.\nलंडनस्थित रॉबर्ट अ‍ॅडम्स यांच्या कंपनीने १८५० च्या दशकात अमेरिकेतील सॅम्युएल कोल्ट यांच्या कंपनीला युरोपमध्ये मोठी स्पर्धा निर्माण केली होती. १८५४ साली बाजारात आलेल्या अ‍ॅडम्स सेल्फ-कॉकिंग रिव्हॉल्व्हरने ब्रिटन आणि अमेरिकेतील अनेक सेनाधिकाऱ्यांची मने जिंकली. त्यामध्ये एक गोळी झाडल्यानंतर चेंबर फिरवण्यासाठी हॅमर वापरावा लागत नसे. थेट ट्रिगर दाबल्यावर चेंबर फिरणे आणि गोळी झाडणे ही दोन्ही कार्ये होत असत. म्हणजेच आजच्या डबल अ‍ॅक्शन रिव्हॉल्व्हरची ती सुरुवात होती. तसेच जोसेफ बेंटली यांच्या १८५३ साली वापरात आलेल्या बेंटली डबल अ‍ॅक्शन रिव्हॉल्व्हरनेही मोठी बाजारपेठ काबीज केली.\nबर्मिगहॅममध्ये १७९० साली विल्यम डेव्हिस यांनी ‘बुलेट मोल्ड’ तयार करण्यास सुरुवात केली. त्यांचे जावई फिलिप वेब्ली यांनी १८४५ मध्ये त्याची सूत्रे स्वीकारली आणि वेब्ली कंपनीचा जन्म झाला. त्याचे १८५७ मध्ये डब्ल्यू. अ‍ॅण्ड सी. स्कॉट अ‍ॅण्ड सन्स या कंपनीबरोबर विलिनीकरण झाले आणि ‘वेब्ली अ‍ॅण्ड स्कॉट’ या कंपनीची निर्मिती झाली. मूळच्या वेब्लीचे ‘लाँगस्पर’ रिव्हॉल्व्हर बरेच गाजले. नंतरच्या वेब्ली अ‍ॅण्ड स्कॉटची ‘मार्क वन’ आणि ‘मार्क सिक्स’ ही रिव्हॉल्व्हर मॉडेल्स ब्रिटिश सैन्याने अधिकृत शस्त्र म्हणून स्वीकारली. ब्रिटिश सैन्याचा ती बराच काळ आधार होती. ती दुसऱ्या महायुद्धानंतरही अनेक देशांत वापरात होती.\nस्मिथ अ‍ॅण्ड वेसन : मॉडेल १, २, ३ रिव्हॉल्व्हर्स\nस्मिथ अ‍ॅण्ड वेसन कंपनीचे व्होल्कॅनिक रिव्हॉल्व्हर बरेच लोकप्रिय झाले तरी त्यात एक त्रुटी होती. त्याच्या काडतुसांमध्ये मक्र्युरी फल्मिनेट हे स्फोटक होते. काही वेळा एक गोळी झाडल्यानंतर सर्व काडतुसांचा स्फोट होऊन सर्व गोळ्या एकदम झाडल्या जात.\nया त्रुटी दूर करून स्मिथ अ‍ॅण्ड वेसनने १८५७ साली ‘मॉडेल वन’ नावाचे रिव्हॉल्व्हर बाजारात आणले. त्याने त्यापूर्वीच्या पर्कशन कॅप रिव्हॉल्व्हरचा काळ संपवला आणि खऱ्या अर्थाने आधुनिक रिव्हॉल्व्हरचे युग सुरू झाले. त्याचे .२२ कॅलिबरचे रिम फायर काडतूसही स्मिथ अ‍ॅण्ड वेसननेच विकसित केले होते. तेव्हापासून स्मिथ अ‍ॅण्ड वेसनने आपल्या बंदुकांसाठी काडतूस विकसित करण्याची परंपरा आजतागायत कायम राखली आहे. मॉडेल वन जरी वापरास सुटसुटीत असले तरी त्याच्या .२२ कॅलिबरच्या गोळ्या जंगली श्वापदे मारण्यास किंवा युद्धात शत्रूसैनिकांना रोखण्यास पुरेशा शक्तिशाली नव्हत्या.\nत्यामुळे स्मिथ अ‍ॅण्ड वेसनने गोळीचा आकार आणि ताकद वाढवून .३२ कॅलिबरच्या गोळ्या डागणारे ‘मॉडेल टू’ नावाचे रिव्हॉल्व्हर तयार केले. ते मॉडेल वनपेक्षा बरेच शक्तिशाली होते. त्याला सैन्याकडून चांगला प्रतिसाद मिळाला. त्या वेळी अमेरिकी गृहयुद्ध (१८६१ ते १८६५) सुरू झाले होते. त्या वेळी कोल्ट कंपनीच्या रिव्हॉल्व्हर्ससह स्मिथ अ‍ॅण्ड वेसन कंपनीच्या रिव्हॉल्व्हर्सनाही मोठी मागणी आली. गृहयुद्धाच्या काळात स्मिथ अ‍ॅण्ड वेसन अमेरिकेतील एक मोठी बंदूकनिर्माती कंपनी म्हणून नावारूपास आली.\nमात्र अमेरिकी गृहयुद्ध संपल्यानंतर तेथील सर्वच शस्त्रास्त्रनिर्मात्या कंपन्यांची बाजारपेठ ओसरली. कंपन्या तग धरून राहण्यासाठी धडपडू लागल्या. युद्धानंतर १८६७ साली स्मिथ अ‍ॅण्ड वेसन कंपनीची महिन्याकाठी केवळ १५ रिव्हॉल्व्हर विकली जात होती. या मंदीतून मार्ग काढण्यासाठी अमेरिकेबाहेरील बाजारपेठेचा मागोवा घेणे क्रमप्राप्त होते. त्याच दरम्यान पॅरिस येथे आंतरराष्ट्रीय शस्त्रास्त्र प्रदर्शन भरणार होते. स्मिथ अ‍ॅण्ड वेसनने परिश्रमपूर्वक त्यांच्या शस्त्रांमध्ये सुधारणा करून ती पॅरिसमध्ये मांडली. ती पाहून रशियन सैन्याचे प्रतिनिधी आणि झारचा पुत्र युवराज अलेक्सिस बरेच प्रभावित झाले. रशियाने त्यांच्या सैन्यासाठी स्मिथ अ‍ॅण्ड वेसनच्या २० हजार रिव्हॉल्व्हर्सची ऑर्डर दिली. त्यात मॉडेल थ्री या रिव्हॉल्व्हरचा प्रामुख्याने समावेश होता. मॉडेल थ्री .४४ कॅलिबरची सेंटर फायर प्रकारची काडतुसे डागत असे. १८६८ ते १८७० या काळात उत्पादनास सुरुवात झालेले हे अमेरिकेतील पहिले मोठय़ा कॅलिबरचे रिव्हॉल्व्हर होते.\nअमेरिकी लष्करातील मेजर जॉर्ज स्कोफिल्ड (Major George W. Schofield) यांनी मॉडेल थ्रीमध्ये काही बदल केले. त्यांचा समावेश करून स्मिथ अ‍ॅण्ड वेसनने १८७५ साली स्कोफिल्ड यांच्या नावानेच नवे रिव्हॉल्व्हर बाजारात आणले. त्यासाठी .४५ स्कोफिल्ड नावाचे खास काडतूसही विकसित केले. त्याला अमेरिका आणि रशिया या दोन्ही देशांच्या सैन्याकडून चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतरच्या दशकात स्मिथ अ‍ॅण्ड वेसनने या दोन्ही सैन्यांना लाखो रिव्हॉल्व्हर्स पुरवल्या आणि कंपनीला चांगलीच ऊर्जितावस्था प्राप्त झाली.\nस्मिथ अँड वेसन : व्होल्कॅनिक रिव्हॉल्व्हर आणि काडतुसे\nकेवळ एक लक्षवेधी कल्पना असलेल्या रिव्हॉल्व्हरला मूर्त व्यावसायिक रूप देण्याचे काम जरी सॅम्युएल कोल्ट यांचे असले तरी त्याच्या एक पाऊल पुढे जाऊन एकत्रित काडतूस (सेल्फ कण्टेण्ड कार्ट्रिज) विकसित करून त्यावर आधारित रिव्हॉल्व्हर आणि पिस्तुले बनवण्याची किमया साधली ती ‘स्मिथ अ‍ॅण्ड वेसन’ (Smith & Wesson) या कंपनीने. कोल्ट आणि स्मिथ अ‍ॅण्ड वेसन यांची कहाणी सुरुवातीला सहकार्याची आणि नंतर तीव्र व्यावसायिक स्पर्धेची असल्याने तितकीच रोमांचक आहे.\nस्मिथ अ‍ॅण्ड वेसन कंपनीच्या नावातील भागीदार डॅनिएल वेसन यांचे थोरले बंधू एडविन वेसन हे अमेरिकेतील १८४०च्या दशकातील प्रसिद्ध नेमबाज आणि बंदूक निर्माते होते. एडविन यांच्या हाताखाली घरच्याच बंदुकीच्या कारखान्यात डॅनिएल यांनी उमेदवारी केली. त्या काळात सॅम्युएल कोल्ट यांच्या रिव्हॉल्व्हर बाजारात दाखल झाल्या होत्या. अमेरिका-मेक्सिको युद्धादरम्यान कोल्ट यांच्या वॉकर रिव्हॉल्व्हरच्या काही सुटय़ा भागांचे उत्पादन करण्याचे काम (सब-कॉन्ट्रॅक्ट) वेसन बंधूंना मिळाले होते. एडविन आणि डॅनिएल वेसन यांनीही त्यांच्या स्वत:च्या रिव्हॉल्व्हरचे डिझाइन तयार केले होते आणि ते बाजारात आणण्यास दोघे बंधू उत्सुक होते.\nमात्र जानेवारी १८४९ मध्ये एडविन वेसन यांचे अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आणि वेसन यांची कंपनी कर्जबाजारी बनली. एडविन यांच्या स्वप्नातील रिव्हॉल्व्हर बनवण्याचा डॅनिएल यांचा प्रयत्न होता. पण त्याकाळी रिव्हॉल्व्हरचे पेटंट सॅम्युएल कोल्ट यांच्याकडे असल्याने त्यात अडथळा आला. कोल्ट आणि वेसन यांच्यात चाललेला रिव्हॉल्व्हरवरील बौद्धिक स्वामित्व हक्काचा खटला कोल्ट यांनी जिंकला आणि त्यांच्या पेटंटला मुदतवाढ मिळाली. या प्रसंगानंतर सॅम्युएल कोल्ट आणि डॅनिएल वेसन हे कायमचे प्रतिस्पर्धी बनले.\nडॅनिएल वेसन यांनी १८५२ साली होरेस स्मिथ या त्या वेळी अमेरिकी बंदूक उद्योगात स्थिरावलेल्या ज्येष्ठ व्यावसायिकाशी भागीदारी केली. त्यातूनच स्मिथ अ‍ॅण्ड वेसन या कंपनीची निर्मिती झाली. पुढे तेही बंदूक उद्योगातील मोठे नाव बनले. स्मिथ अ‍ॅण्ड वेसन कंपनीने बाजारात आणलेले पहिले रिव्हॉल्व्हर ‘व्होल्कॅनिक’ नावाने ओळखले गेले. यातून एका मागोमाग एक डागल्या जाणाऱ्या गोळ्या एखाद्या ज्वालामुखीच्या उद्रेकासारख्या भासत. त्यावरून त्याला व्होल्कॅनिक नाव पडले. त्यासाठी तयार केलेल्या व्होल्कॅनिक काटिर्र्जचे स्मिथ आणि वेसनने १८५४ मध्ये पेटंट घेतले. सॅम्युएल कोल्ट यांच्या रिव्हॉल्व्हरच्या पेटंटची मुदत १८५६ साली संपत होती.\nतोपर्यंत स्मिथ अ‍ॅण्ड वेसनच्या व्होल्कॅनिकमध्येही अनेक सुधारणा केल्या गेल्या. नवीन रिव्हॉल्व्हरचा आराखडा मूर्त स्वरूप घेत होता. त्यांनी जुन्या .२२ कॅलिबर काडतुसामध्ये सुधारणा केल्या होत्या. या वेळपर्यंत कोल्ट यांच्या पेटंटचा अडसरही दूर झाला होता. आता स्मिथ अ‍ॅण्ड वेसन कंपनी कोल्टला टक्कर देण्यास सज्ज होती.\nयोगी आदित्यनाथ के इस भक्त ने लिखी योगी चालीसा Yogi Chalisa\nतीन तलाक से मुक्ति पाने के लिए बनारस की मुस्लिम महिलाओं ने बुधवार को हनुमान चालीसा का सामूहिक पाठ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/iphone-live-wallpapers/?id=s3s227408", "date_download": "2019-01-18T11:49:49Z", "digest": "sha1:5ZITD5XGVTYRGUSWHLDX43B5CNLAB3US", "length": 9285, "nlines": 215, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "फ्लाइंग जहाज आयफोन लाइव्ह वॉलपेपर - PHONEKY ios अॅप वर डाउनलोड करा", "raw_content": "\nथेट वॉलपेपर वॉलपेपर GIF अॅनिमेशन\nआयफोन लाइव्ह वॉलपेपर शैली कल्पनारम्य\nफ्लाइंग जहाज आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या थेट वॉलपेपरसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया थेट वॉलपेपरचे पुनरावलोकन करणारे प्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या थेट वॉलपेपरसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nतसेच आयफोन लाइव्ह वॉलपेपर वर\nफोन / ब्राउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: Android\nनियॉन एक काल्पनिक एकशृंगी घोडा\nफोन / ब्राउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: NokiaX2-01\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nGIF अॅनिमेशन HD वॉलपेपर अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर\nPHONEKY: आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nआयफोन लाइव्ह वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nलाइव्ह वॉलपेपर आयफोन 6s / 6s अधिक सुसंगत आहेत, आयफोन 7/7 प्लस, आयफोन 8/8 प्लस आणि आयफोन x\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या iPhone साठी फ्लाइंग जहाज अॅनिमेटेड वॉलपेपर डाउनलोड कराआपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक दिसणे आनंद होईल PHONEKY वर, आपण विनामूल्य अँड्रॉइड आणि iOS मोबाइल डिव्हाइससाठी लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड करू शकता. या थेट वॉलपेपरचे छान आणि सुंदर स्वरूप आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपण विविध शैलीचे इतर विविध वॉलपेपर आणि अॅनिमेशन शोधू शकाल, निसर्ग आणि खेळांपर्यंत कार आणि मजेदार आयफोन थेट वॉलपेपर आपण PHONEKY iOS अॅपद्वारे आपल्या iPhone वर लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड करू शकता. शीर्षस्थानी पाहण्यासाठी 10 आपल्या iPhone साठी लाइव्ह वॉलपेपर, फक्त लोकप्रियता द्वारे लाइव्ह वॉलपेपर वर्गीकरण.\nआपण एका वेब ब्राउझरवरून आपल्या iPhone वर एक थेट वॉलपेपर डाउनलोड करू शकत नाही आपण आमच्या iPhone अनुप्���योग पासून लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड करण्यासाठी आहे:\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.evivek.com/Authors/%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%A8_%E0%A4%86%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6", "date_download": "2019-01-18T13:10:33Z", "digest": "sha1:DD2ATURZXDQ57PUN455CJEK65IOMAA5J", "length": 2602, "nlines": 19, "source_domain": "www.evivek.com", "title": "Vivek", "raw_content": "\nहिमाचल प्रदेशच्या जनतेने भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना किंवा महत्त्वाच्या चेहऱ्यांना नाकारले असले, तरी मोदींवरील विश्वास कायम ठेवला असेच म्हणावे लागेल. हिमाचल प्रदेशच्या जनतेने सुजाण मतदाराची चोख भूमिका बजावताना संकेत दिले की ती मोदींच्या धोरणांच्या ..\nनरेंद्र मोदी यांनी या प्रदेशांचा मुद्दा उपस्थित केला, हे अत्यंत उत्साहवर्धक चिन्ह आहे. कारण रणनीतिक आणि सांस्कृतिकदृष्टया त्यांचे भारतासाठी अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारताने आता हा विषय आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर उचलायला हवा आणि या प्रदेशातील ..\n****अनुवाद - दीपक जेवणे**** भारत हे जगातील एक मोठे लोकशाही राष्ट्र आहे. पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी आपण कुणा दुसऱ्या देशाच्या परवानगी वाट पाहत बसण्याची मुळीच गरज नाही. आता पराकोटीची मुत्सद्देगिरी आणि राजकीय डावपेच वापरून पाकिस्तानला नेस्तनाबूत ..\n© 2016 सर्व अधिकार सुरक्षित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/1270-electricity-poles-of-best-are-dangerous/", "date_download": "2019-01-18T11:12:45Z", "digest": "sha1:67IMNT7FMC47ZXWMBXDBK5OS7DQEQIJC", "length": 18747, "nlines": 264, "source_domain": "www.saamana.com", "title": "बेस्टचे 1270 इलेक्ट्रिक पोल धोकादायक, कधीही उन्मळून पडू शकतात | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमंत्रालयासमोर पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न\nरायगड जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन\nनैसर्गिक कारणांमुळे कोणतीही संस्था अडचणीत येत नाही – शेखर चरेगावकर\nमामाचे गाव आदर्श करण्याचा भाच्याने केला संकल्प\nकश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर हँड ग्रेनेडचा हल्ला\nदिल्लीतील प्रदूषित हवेमुळे ब्रेन डॅमेजचा धोका\nकुंभ मेळा आणि प्रवासी भारतीय संमेलन म्हणजे नौटंकी, कॅबिनेट मंत्र्याचे वादग्रस्त…\nआत्तापर्यंत 51 महिलांनी केला शबरीमला मंदिरात प्रवेश, केरळ सरकारची माहिती\nजम्मू-कश्मीरमध्ये स्फोट, सुरक्षेत वाढ\nमोबाईलचा प���सवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nLive #AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nऑस्ट्रेलियन कर्णधार फिंच बळीचा बकरा, भुवनेश्वरची अनोखी हॅटट्रीक\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\nआजचा अग्रलेख : शिवस्मारकाचा छळ\nठसा : डॉ. अनिल अवचट\nलेख : बालमनाच्या जडणघडणीसाठी ‘चित्रकला’ हवी\nआजचा अग्रलेख : घोषणांचा ‘मोसम’\n– सिनेमा / नाटक\nकरणी सेनेला कंगनाचे राजपुती बाण्यात उत्तर\nमला महाराष्ट्राची संस्कृती फार आवडते – कोरिओग्राफर एम. सुधाकर\n‘सर्व लाईन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nआठवडाभर आधीच साजरा होणार ‘शिमगा’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nबेस्टचे 1270 इलेक्ट्रिक पोल धोकादायक, कधीही उन्मळून पडू शकतात\nजीर्ण इमारती, पोखरलेली झाडे, जुने पूल याबरोबरच आता मुंबईत बेस्टचे इलेक्ट्रिक पोलदेखील धोकादायक बनले आहेत. मुंबईच्या रस्त्यांवर तब्बल 1270 पोल अत्यंत गंजलेल्या अवस्थेत उभे असून ते कोणत्याही क्षणी कोसळू शकतात अशा स्थितीत असल्याची कबुली खुद्द प्रशासनानेच दिली आहे. हे पोल बदलले नाही तर पोल कोसळून मोठी जीवितहानी होऊ शकते अशीही शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.\nमुंबईच्या रस्त्यांवर प्रकाश देण्यासाठी बेस्टतर्फे इलेक्ट्रिक पोल अर्थात मार्गप्रकाश स्तंभ उभारून वीज पुरवठा केला जातो. गेल्या ���नेक वर्षांपासून वारा, पाऊस, ऊन झेलत उभे असलेल्या या पोलपैकी बहुतांशी पोल गंजलेल्या अवस्थेत असल्याचे बेस्टच्या अधिकाऱयांनी केलेल्या पाहणीत आढळून आले आहेत. हे पोल बदलण्यासाठी नवीन पोलच्या खरेदीचा प्रस्ताव नुकताच बेस्ट समितीमध्ये मंजूरीसाठी आला होता. त्यावेळी 5000 पोलच्या खरेदीसाठी समिती सदस्यांनी मंजुरी दिली.\n5000 नवीन पोल खरेदी करणार\nइलेक्ट्रिक पोलच्या खरेदीसाठी यापूर्वी अलविनो एनर्जी सोल्युशन या कंपनीला कंत्राट देण्यात आले होते, मात्र कंपनीने पोलचा पुरवठाच न केल्यामुळे व कंपनीने बेस्टच्या मागणीप्रमाणे स्तंभ न दिल्यामुळे पोलची प्रचंड टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे गंजलेले पोल बदली करण्याचे काम रखडल्याचे प्रशासनाने प्रस्तावात म्हटले आहे. त्यामुळे अशा गंजलेल्या पोलबरोबरच ज्या पोलचे आयुष्य संपलेले आहे असे पोल मिळून 5000 पोल बदलण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.\nरस्त्यांवरील इलेक्ट्रिक पोल हे 5 मीटर, 7 मीटर, 9 मीटर उंचीचे असतात.\nदर तीन महिन्यांनी हे पोल रंगवले जातात, तर पोलच्या पायथ्याशी असलेले सिमेंट तपासून पाहले जाते.\nमुंबईतील एकूण पथदिवे – 1 लाख 22 हजार\nबेस्टचे पथदिवे – 33 हजार\nपथदिव्यांचे आयुष्य – 15 वर्षे\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलअत्याचाराच्या घटनांमध्ये 95 टक्के वेळा चूक मुलींचीच\nपुढीलमुंढेविरोधातील अविश्वास प्रस्ताव मागे घ्या\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमंत्रालयासमोर पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न\nकश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर हँड ग्रेनेडचा हल्ला\nकरणी सेनेला कंगनाचे राजपुती बाण्यात उत्तर\nमंत्रालयासमोर पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न\nकश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर हँड ग्रेनेडचा हल्ला\nकरणी सेनेला कंगनाचे राजपुती बाण्यात उत्तर\nदिल्लीतील प्रदूषित हवेमुळे ब्रेन डॅमेजचा धोका\n‘सर्व लाईन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nआठवडाभर आधीच साजरा होणार ‘शिमगा’\n‘मी पण सचिन’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nकुंभ मेळा आणि प्रवासी भारतीय संमेलन म्हणजे नौटंकी, कॅबिनेट मंत्र्याचे वादग्रस्त...\n‘लकी’च्या गाण्यावर अभिनेता जितेंद्र यांनी केला डान्स\n‘पारधाड ‘सिनेमाचा पोस्टर ट्रेलर सोहळा संपन्न\nऑस्ट्रेलियन कर्णधार फिंच बळीचा बकरा, भुवनेश्वरची अनोखी हॅटट्रीक\n१५० फुट उंचीचा राष्ट्रध्वज हा लातूरकरांच्या देशभक्तीचे प्रतीक – विनोद तावडे\nमराठी कलाकार स्वातंत्र्य सेनानींच्या रुपात, पाहा ‘वंदे मातरम 2019’ दिनदर्शिका\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/roadies-fame-raghu-ram-shares-emotional-post-for-ex-wife-sugandha-after-divorce/", "date_download": "2019-01-18T12:29:10Z", "digest": "sha1:HHMEVTQB362BK6EPWLET47SCOEQWRROO", "length": 17215, "nlines": 259, "source_domain": "www.saamana.com", "title": "रोडीज फेम रघू रामने दिला बायकोला घटस्फोट | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nफुले दांपत्याला ‘भारतरत्न’ मिळण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करा\nपुण्यात ‘पाणी’ तापले, शहराला 1350 टीएमसी पाणी देण्याचा निर्णय\nपालघरमध्ये ओबीसींचे बेमुदत धरणे आंदोलन\nमंत्रालयासमोर पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न\nसवर्ण आरक्षणाच्या विरोधात द्रमुकची उच्च न्यायालयात धाव\n’10 Year Challenge’ मागे फेशियल डेटा चोरीचा कट असल्याचा संशय\nकाँग्रेस सत्तेवर आल्यास ‘मंदिर वही बनेगा’: हरीश रावत\nकश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर हँड ग्रेनेडचा हल्ला\nदिल्लीतील प्रदूषित हवेमुळे ब्रेन डॅमेजचा धोका\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nऑस्ट्रेलियन कर्णधार फिंच बळीचा बकरा, भुवनेश्वरची अनोखी हॅटट्रीक\nआजचा अग्रलेख : शिवस्मारकाचा छळ\nठसा : डॉ. अनिल अवचट\nलेख : बालमनाच्या जडणघडणीसाठी ‘चित्रकला’ हवी\nआजचा अग्रलेख : घोषणांचा ‘मोसम’\n– सिनेमा / नाटक\nकरणी सेनेला कंगनाचे राजपुती बाण्यात उत्तर\nमला महाराष्ट्राची संस्कृती फार आवडते – कोरिओग्राफर एम. सुधाकर\n‘सर्व लाईन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nआठवडाभर आधीच साजरा होणार ‘शिमगा’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nरोडीज फेम रघू रामने दिला बायकोला घटस्फोट\nप्रसिद्ध रिअॅलिटी शो ‘रोडीज’ मधला माजी परिक्षक रघू राम याने त्याची पत्नी सुंगधा गर्गला घटस्फोट दिला आहे. गेली दोन वर्ष दोघे एकमेकांपासून वेगळे राहत होते. रघूने बायकोसोबत घटस्फोट घेतल्याचे आज सोशल मीडियावरून जाहीर केले. मात्र हे जाहीर करताना त्याने सुगंधासाठी एक भावनिक पोस्टही शेअर केली आहे.\n“सुगंधा, काही गोष्टी कधीच बदलत नाहीत. जसं की माझं तुझ्यावर असलेलं प्रेम. ते देखील कधीच बदलणार नाही. आपण एकत्र असताना केलेली मजामस्ती. या सर्व गोष्टी कधीही संपत नाहीत. आता आयुष्यातल्या नव्या वळणाला सुरुवात होतेय.” अशी पोस्ट रघूने इंस्टाग्रामवरून शेअर केली आहे. या पोस्टसोबत त्याने त्यांच्या लग्नाचा आणि दोघांचा एकत्र आनंदी क्षण असलेला फोटो शेअर केला आहे. रघूने या पोस्टला फ्रेन्डशिप गोल्स आणि डायव्हॉर्स गोल्स असे दोन हॅशटॅगही दिले आहेत.\nरघू आणि सुगंधाचे २ मे २००६ रोजी लग्न झाले होते. तब्बल दहा वर्ष एकमेकांसोबत संसार केल्यानंतर २०१६पासून ते वेगळे राहत होते. काही दिवसांपूर्वीच रघूने तो आणि सुंगधा घटस्फोट घेणार असल्याचे जाहीर केले होते. तसेच घटस्फोटानंतरही आम्ही चांगले मित्र नक्कीच राहू असेही त्याने स्पष्ट केले आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलजनावरं चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, तिघांना अटक\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nसवर्ण आरक्षणाच्या विरोधात द्रमु���ची उच्च न्यायालयात धाव\nफुले दांपत्याला ‘भारतरत्न’ मिळण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करा\nपुण्यात ‘पाणी’ तापले, शहराला 1350 टीएमसी पाणी देण्याचा निर्णय\nसवर्ण आरक्षणाच्या विरोधात द्रमुकची उच्च न्यायालयात धाव\nफुले दांपत्याला ‘भारतरत्न’ मिळण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करा\nपुण्यात ‘पाणी’ तापले, शहराला 1350 टीएमसी पाणी देण्याचा निर्णय\nपालघरमध्ये ओबीसींचे बेमुदत धरणे आंदोलन\n’10 Year Challenge’ मागे फेशियल डेटा चोरीचा कट असल्याचा संशय\nकाँग्रेस सत्तेवर आल्यास ‘मंदिर वही बनेगा’: हरीश रावत\nमंत्रालयासमोर पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न\nकश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर हँड ग्रेनेडचा हल्ला\nकरणी सेनेला कंगनाचे राजपुती बाण्यात उत्तर\nदिल्लीतील प्रदूषित हवेमुळे ब्रेन डॅमेजचा धोका\n‘सर्व लाईन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nआठवडाभर आधीच साजरा होणार ‘शिमगा’\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.broadcastbeat.com/%E0%A4%91%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%93%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A5%8B-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87%2C-%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0-28-%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-18T12:30:56Z", "digest": "sha1:2AJTVTAP4WNICFOGGVGZWJSOFJN2VBBX", "length": 25781, "nlines": 193, "source_domain": "mr.broadcastbeat.com", "title": "Osprey Video Has Promo Pricing Available Now thru September 28th! XCHARX 2019 NAB Show News by Broadcast Beat. Official Broadcaster of NAB Show, Producer of NAB Show LIVE", "raw_content": "\nघर » वैशिष्ट्यपूर्ण » ओस्प्रे व्हिडीओमध्ये प्रोमो किंमत सध्या सप्टेंबर 28 ला उपलब्ध आहे\nओस्प्रे व्हिडीओमध्ये प्रोमो किंमत सध्या सप्टेंबर 28 ला उपलब्ध आहे\nओस्प्रे व्हिडिओ सप्टेंबर 28th च्या दरम्यान आता काही आश्चर्यकारक प्रोमो किंमत आहे. आपण अंतिम वापरकर्ता किंवा सिस्टीम इंटीनेटीटर असलात तरीही, रेकॅकमाउंट आणि फील्ड मॉनिटर्सचा नवीनतम जोडी कोणत्याही अद्वितीय वर्कफ्लोसाठी समाप्ती समाधानास समाप्त करेल. खालील ऑफरचे चेकआउट करा\nअगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना ऑस्पेरी RM12G-1 12G-SDI एक 4K मॉनिटर आहे जे खर्या 3840 × 2160 मूळ रेझोल्यूशनचे वैशिष्ट्य आहे. ते बळकट वाहनाच्या बाबतीत माऊंट मॉनिटर म्हणून कार्य करते किंवा एकदा 19 \"रॅकमाउंट मॉनिटर म्हणून काढले जाते. 4 SDI इनपुटमध्ये दोन 12G रेट केलेले कनेक्शन आणि अतिरिक्त दोन 3G वर रेट केलेले आहेत. हे एकल दुवा 12G SDI व्हिडिओ तसेच ड्युअल 6G आणि क्वाड 3G 4K60 व्हिडिओचे समर्थन करते. क्वाड मोडमध्ये दोन नमुना इंटरलीव्हड् तसेच स्क्वेअर डिव्हिजन समर्थित आहे. सर्व SDI इनपुटमध्ये लूपआउट वैशिष्ट्यीकृत आहे. एसडीआय इनपुट व्यतिरिक्त RM12G-1 देखील चारला समर्थन देतो HDMI इनपुट, 2.0K4 वर तीन एचडीएमIXNUMएक्स रेट केलेला एक एचडीएमIXNUMएक्स 60K1.4 वर रेट केलेला आहे. हेडफोन आउटपुट तसेच एक एकीकृत स्पीकर ऑडिओ मॉनिटरिंग क्षमता प्रदान करते. एमएसपीआर- $ 2490 आता- $ 2241.00\nअगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना ऑस्पेरी RM3G-2 एसडीआय समर्थित ड्युअल रॅकमाउंट मॉनिटर आहे, HDMI आणि अॅनालॉग व्हिडिओ इनपुट तसेच TALLY. सर्व इनपुटसाठी लूपआउट प्रदान केले आहेत. व्हिडिओ कनेक्शन (पूर्ण आकार बीएनसी आणि सर्व HDMI) लूपआउटसह एक्सओएक्सएक्स 2G-SDI असलेले लूपआउट / एक्सएमएक्सएक्स एचडीएमईक्सएक्स एक्सओ लूपआउट / एक्सएमएक्सएक्स कंपोजिटसह लूपआउट्स / एक्सएमएक्सएक्स कंपोझेटसह. फ्रंट पॅनेल कंट्रोल्समध्ये व्हिडिओ इनपुट निवड, प्रदर्शन समायोजन, टॅली इंडिकेटर लाइट्स, आस्पेक्ट रेशो, सिग्नल लॉस कलर बार्स, सिस्टम सेटिंग्ज आहेत. 3 वर्षाची वारंटी समाविष्ट आहे. एमएसआरपी- $ 690.00 आता- $ 552.00\nअगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना ऑस्प्रि एमव्हीएस-एक्सNUMएक्स 8G-SDI चे समर्थन करणारे 3 चॅनल रॅकमाउंट मॉनिटर आहे. यात ऑडिओ बार आणि टाइम कोड डिस्प्ले देखील आहेत. व्हिडिओ कनेक्शन (सर्व पूर्ण आकार बीएनसी) लूपआउटसह 8x 3G-SDI वैशिष्ट्यीकृत. एसडीआय व्हिडिओ स्टँडर्ड (लेव्हल ए) 525i59.94 एनटीएससी, 625i50 PAL / 720p50,59.94,60 / 1080p23.98,24,25,29.97,30,50,59.94,60 / 1080psF 23.98,24 / 1080i50,59.94,60 आहेत. युनिटच्या मागील बाजुवर डिप स्विच कंट्रोलिंग. वैशिष्ट्ये 8x 2 \"टीएफटी एलसीडी / रेझोल्यूशन 640 × 240 (1920 × 1080 पर्यंत समर्थन करते) / गुणोत्तर गुणोत्तर 4: 3 / कॉन्ट्रास्ट 300: 1 / कोन 80 पहाणे. एमएसआरपी- $ 1490 आता- $ 1341.00\nअगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना ऑस्पेरी RM3G-4K 3G-SDI मल्टीव्ह्यू आणि पीआयपी मोड्स समर्थन करत आहे खरे वैशिष्ट्यीकृत 3840 × 2160 मूळ रिझोल्यूशन. ते बळकट वाहनाच्या बाबतीत माऊंट म���निटर म्हणून कार्य करते किंवा एकदा 19 \"रॅकमाउंट मॉनिटर म्हणून काढले जाते. हे 3G SDI, HDMI2.0, DVI तसेच VGA व्हिडिओ इनपुटचे समर्थन करते. चार HDMI इनपुटमध्ये 2.0K4 आणि 60K1.4 वर रेट केलेल्या तीन HDMI4 वर रेट केलेल्या एका HDMI30 इनपुटचा समावेश आहे. अतिरिक्त वैशिष्ट्य म्हणून ते असमर्थित ऑडिओ इनपुटला देखील समर्थन देते. हेडफोन आउटपुट तसेच एक एकीकृत स्पीकर ऑडिओ मॉनिटरिंग क्षमता प्रदान करते. मल्टीव्यू पर्यायांमध्ये ड्युअल / क्वाड व्ह्यू आणि पीआयपी मोडसाठी समर्थन समाविष्ट आहे. साइड-बाय-साइड ड्युअल व्ह्यू, पीआयपी अप टू क्वॉड व्यू पर्यंत विविध भिन्न लेआउट पर्यायांसाठी सर्व इनपुट वापरता येऊ शकतात. फ्रंट पॅनल नियंत्रणेमध्ये व्हिडिओ इनपुट निवड, प्रदर्शन समायोजन, टॅली इंडिकेटर लाइट्स, सेंटर आणि सेफ्टी मार्कर्स, आस्पेक्ट रेशो, सिस्टम सेटिंग्ज, एच / व्ही विलंब, चेक फील्ड, अंडरस्कॅन, सिग्नल लॉस कलर बार्स, झूम, इमेज फ्लिप, पीआयपी, मल्टी व्यू . एमएसआरपी- $ 1090.00 आता- $ 981.00\nपूर्ण ओळ पहा ओस्प्रे व्हिडिओ येथे मॉनिटर्स www.ospreyvideo.com/index.php . उत्पाद टॅब अंतर्गत. पुढे जाण्याची खात्री करा आईसीबीएक्सएक्सएक्स, आरएआय अॅम्स्टरडॅम येथे ऑस्पेरी 7.D19 उभे रहा. सप्टेंबर 2018TH-14TH पासून प्रदर्शन\nओस्प्रे व्हिडिओ'प्रिमियम व्हिडिओ कॅप्चर तंत्रज्ञानाने प्रसारण, इंटरनेट टीव्ही आणि पाळत ठेवणे, एंटरप्राइज, सरकार आणि एरोस्पेसपर्यंतच्या उद्योगांमध्ये मिशन-गंभीर व्हिडिओ डिलीव्हरी दिली आहे. आता त्याच्या फ्लॅगशिप कॅप्चर कार्ड आणि ड्रायव्हर्सची तंत्रज्ञान ही थेट-स्ट्रीमिंग आणि एन्कोडिंग उत्पादनांपासून समाप्त होणाऱ्या अंतराळच्या पायाची पाया आहे, जे ग्राहकांना अधिक पारंपारिक A / V सह सर्व वातावरणात ऑनलाईन व्हिडिओसाठी वाढत्या उच्च अपेक्षा पूर्ण करण्यास परवानगी देते. वातावरण जसे शिक्षण, कॉर्पोरेट संप्रेषणे आणि उपासनेचे घरे कंपनी सतत-विकसित व्हिडिओ ऍप्लिकेशन्समध्ये उच्च दर्जाचे, विश्वासार्ह उपकरणांसाठी ग्राहकाची मागणी पूर्ण करण्यासाठी त्याचा उत्पाद पोर्टफोलिओ सतत विस्तारत आहे - आयपीवरून व्हिडिओवरून बंद मथळे, XNGXK कॅप्चर आणि वितरण मोबाइल स्ट्रीमिंग ... आणि त्याहूनही पुढे. अधिक माहिती येथे उपलब्ध आहे Www.ospreyvideo.com.\nब्रिजगिड हार्चिक यांनी नवीनतम पोस्ट (सर्व पाहा)\n#NABSHOWNY: ब्रॉडफील्डने लाल सिनेमासह वितरण भागीदारीची घोषणा केली - ऑक्टोबर 17, 2018\n#नॅबशोनी आयसीजी पॅनेल प्रेझेंटेशन चुकवू नका: अनस्क्रिप्ट केलेले टेलिव्हिजन मल्टी-कॅम पुन्हा कसे हाताळत आहे\n#IBC2018 शो मिस करू नका\nब्रॉडकास्ट इंजिनियर ब्रॉडकास्ट अभियांत्रिकी सॉफ्टएटहोम, एमएसटीआर, सीईएसएक्सएक्सएक्सएक्स अल्ट्रा एचडी फोरम व्हिडिओ अभियंता\t2018-08-27\nपूर्वी: Vislink व्हॉल्वो समुद्र शर्यत म्हणून अधिकृत पुरवठादार म्हणून ब्रॉडकास्ट तंत्रज्ञान पुरवते\nपुढे: LiveU रशिया मध्ये 2018 रेशीम मार्ग ऑफ-रोड रॅली पासून आठ दिवस Live ला\nफेब्रुवारी 26 - फेब्रुवारी 28\nएप्रिल 6 - एप्रिल 11\nऑक्टोबर 17 - ऑक्टोबर 19\nब्रॉडकास्ट बीट हा अधिकृत ब्रॉडकास्टर आहे NAB दर्शवा लास व्हेगसमध्ये, NAB दर्शवा न्यूयॉर्क आणि निर्मात्याचे NAB दर्शवा राहतात. आम्ही सिंगापूरमध्ये ब्रॉडकास्ट अॅसियाचे अधिकृत व्हिडिओ भागीदार देखील आहोत आणि गेल्या दोन वर्षांचे ब्रॉडकास्ट उत्पादन केले आहेत SMPTE in लॉस आंजल्स.\nकॉपीराइट 2018 ब्रॉडकास्ट बीट मॅगझीन, एलएलसी. सर्व हक्क राखीव. येथे दिसणारी सर्व ट्रेडमार्क आणि कॉपीराइट त्यांच्या संबंधित मालकांची मालमत्ता आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pimpri-news-pradhan-mantri-awas-yojna-56567", "date_download": "2019-01-18T12:44:24Z", "digest": "sha1:C22DBX5GQUTWRTJI2VBF5V5J63VISOY5", "length": 13510, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "pimpri news Pradhan Mantri Awas Yojna आवास प्रकल्प कासवगतीने | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 1 जुलै 2017\nसंबंधित कंपनीचे काम समाधानकारक नसल्यानेच त्यांच्याकडून दंड आकारण्यात आला आहे. त्यात सुधारणा न झाल्यास कंपनीचा थेट काळ्या यादीमध्ये समावेश केला जाईल.\nसतीशकुमार खडके, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राधिकरण\nपिंपरी - वाल्हेकरवाडी येथे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत हाती घेतलेल्या गृहप्रकल्पाचे काम संथगतीने सुरू असल्याबद्दल पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने औरंगाबाद येथील एलोरा कन्स्ट्रक्‍शन प्रायव्हेट लिमिटेड या ठेकेदार कंपनीला दरदिवसाला पाच हजारांचा दंड ठोठावला आहे. कंपनीच्या बिलातून हा दंड वसूल करण्यात येणार आहे.\nआर्थिक दुर्बल घटकांसाठी पेठ क्रमांक ३० व ३२ मध्ये वाल्हेकरवाडी येथे स्पाइन रस्त्यालगत हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारला जात आहे. पर्यावरण विभागाच्या कचाट्यात अनेक महिने अडकलेल्या या प्रकल्पाला २०१५ च्या अखेरीला हिरवा कंदील मिळाला. त्यानंतर जानेवारी २०१६ मध्ये ��िविदा काढून हे काम औरंगाबादच्या एलोरा कन्स्ट्रक्‍शन कंपनीला देण्यात आले. त्यासाठी चार वर्षांच्या मुदतीत ७९२ सदनिका बांधण्याचे बंधन घालण्यात आले. शहरातील पंतप्रधान आवास योजनेंतर्गत हा पहिलाच प्रकल्प असून ४.८५ हेक्‍टर जागेत एकूण ५५ विंग्ज (१३२ इमारती) उभारल्या जाणार आहेत. त्यासाठी ७९.६९ कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. या प्रकल्पाला केंद्र सरकारकडून प्रत्येक सदनिकेसाठी दीड लाख तर राज्य सरकारकडून एक लाख रुपये असे १९ कोटी ८० लाख रुपयांचे अनुदान मिळाले आहे. वन-बेडरूम किचन व वनरूम किचन अशा दोन प्रकारांत सदनिका बांधल्या जाणार आहेत. मात्र गेल्या दीड वर्षात एक व दोन विंगचा केवळ पाया भरून कॉलम उभे करण्यात आले. सध्या कामाचा वेग पाहता निर्धारित चार वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होण्याची शक्‍यता कमी आहे.\nत्यामुळे या कामाची तपासणी करून प्राधिकरणाने काम संथगतीने सुरू असल्याबद्दल कंपनीला प्रत्येक दिवसासाठी पाच हजार रुपये असा दंड आकारला आहे. दंडाची ही रक्कम कंपनीला देण्यात येणाऱ्या बिलातून वसूल केली जात आहे. या प्रकल्पाला प्रत्यक्ष भेट दिली असता काम बंद होते. ईदनिमित्त कामगार औरंगाबादला गेल्याने काम बंद ठेवले आहे. दोन-चार दिवसांत कामगार कामावर परतले की कामाचा वेग वाढेल, असे तेथील कर्मचाऱ्याने सांगितले.\nचिखली - महावितरणच्या पुनर्रचनेत मोशी-चिखली शाखा कार्यालयाचा परिसर आकुर्डी ऐवजी (थरमॅक्‍स चौक) भोसरी उपविभागीय कार्यालयास जोडला जाणार आहे. त्यामुळे...\nधामणीत पथनाट्यातून पाणीबचतीचा संदेश (व्हिडिओ)\nपारगाव - धामणी (ता. आंबेगाव) येथे पिंपरी-चिंचवड येथील एसएनबीपी महाविद्यालयातर्फे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत आयोजित विशेष हिवाळी शिबिराच्या...\nकहाणी कैकाडी समाजातील फौजदाराच्या खडतर प्रवासाची\nभवानीनगर - आपण वेलीपासून झाप, डुरकुले बनवतो. कोकणात जावे लागते. मग आपली जी ओढाताण होते, ती आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ नये म्हणून त्या अशिक्षित...\nपिंपरी - ‘पोटाचे विकार, लैंगिक समस्या अशा अनेक आजारांवर आमच्याकडे शंभर टक्के जालीम उपाय आहे, महिन्याभरात आम्ही संपूर्ण आजाराचा नायनाट करतो,’ अशा...\nरोझव्हॅली सोसायटीत खतनिर्मिती प्रकल्प\nनवी सांगवी - पिंपळे सौदागर येथील रोझव्हॅली सोसायटीच्या वतीने ओल्या व सुक्‍या कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रकल्पाची सुरवात करण्यात आली. २७६...\nआयटी पार्क, ऑटो हबवर ‘वॉच’\nपिंपरी - हिंजवडी आयटी पार्क आणि ऑटोमोबाइल हब म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या तळेगाव, चाकण परिसरातील मुख्य चौकांमधे आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’ राहणार आहे. पिंपरी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-jalgaon-election-40-news-candidate-135617", "date_download": "2019-01-18T12:20:43Z", "digest": "sha1:26PKEPU5YSZQUNYFQZHJXBLHBRWTTGG4", "length": 13105, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news jalgaon election 40 news candidate महापालिकेत 40 जण प्रथमच सदस्य! | eSakal", "raw_content": "\nमहापालिकेत 40 जण प्रथमच सदस्य\nशनिवार, 4 ऑगस्ट 2018\nजळगाव ः स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवून राजकारणाची सुरवात होत असते. पण, निवडणुकीत पक्षाकडून जुन्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाते. मात्र, महापालिकेत निवडून आलेले 75 पैकी 40 जण प्रथमच नगरसेवक म्हणून काम सांभाळणार आहेत. यामुळे हे उमेदवार महापालिकेच्या सभागृहात प्रथमच प्रवेश करतील.\nजळगाव ः स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवून राजकारणाची सुरवात होत असते. पण, निवडणुकीत पक्षाकडून जुन्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाते. मात्र, महापालिकेत निवडून आलेले 75 पैकी 40 जण प्रथमच नगरसेवक म्हणून काम सांभाळणार आहेत. यामुळे हे उमेदवार महापालिकेच्या सभागृहात प्रथमच प्रवेश करतील.\nमहापालिका निवडणुकीत भाजप, शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांसह एमआयएम, अपक्ष उमेदवार रिंगणात होते. शिवसेनेकडून बहुतांश उमेदवार जुनेच होते. तरीदेखील शिवसेनेच्या निवडून आलेल्या 15 जणांमधील चार नवीन चेहरे आहेत. याउलट भाजपकडून नवीन चेहऱ्यांनाच संधी देण्यात आली. भाजपचे सर्व प्रभागांतून 75 उमेदवार रिंगणात होते. यात 57 जणांना विजय मिळाला असून, यामधील 33 जण नवीन आहेत. म्हणजेच नव्या चेहऱ्यांना घेऊन भाजपने महापालिकेवर एकहाती सत्ता मिळविली आहे.\nअसे आहेत नव��न निवडून आलेले उमेदवार\nभाजप ः प्रिया जोहरे, सरिता नेरकर, दिलीप पोकळे, रुक्‍सानाबी खान, कांचन सोनवणे, मीना सपकाळे, रंजना सपकाळे, प्रवीण कोल्हे, चेतना चौधरी, मुकुंदा सोनवणे, अमित काळे, मंगला चौधरी, धीरज सोनवणे, सचिन पाटील, प्रतिभा पाटील, चंद्रशेखर पाटील, मयूर कापसे, विजय पाटील, हसिनाबी शेख, कुलभूषण पाटील, गायत्री राणे, सुरेखा तायडे, जितेंद्र मराठे, अंजना सोनवणे, सुरेखा सोनवणे, राजेंद्र पाटील, रजनी अत्तरदे, रेश्‍मा काळे, मनोज आहुजा, मीनाक्षी पाटील, रंजना वानखेडे, सुनील खडके, विश्‍वानाथ खडके.\nएमआयएम ः रियाज बागवान, सुन्नाबी देशमुख, सईदा शेख.\nशिवसेना ः शबानाबी खाटीक, प्रशांत नाईक, गणेश सोनवणे, जिजाबाई भापसे.\nभाजपविरोधात आम्ही प्रचारात उघडपणे सहभागी होणार - भालचंद्र कांगो\nबारामती - केंद्र व राज्यातील भाजपप्रणित सरकारविरोधातच आमची या पुढील काळात कायमच भूमिका राहणार असून भाजपविरोधात आम्ही प्रचारात उघडपणे सहभागी होणार...\nचाकण - लोकसभा निवडणुकीत शिरूर लोकसभा मतदारसंघात माजी आमदार विलास लांडे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. माजी...\nलक्ष्मणराव पाटील... करारी बाण्याचा नेता\nराजकारण, समाजकारण, सहकार, शिक्षण, शेती, कला, क्रीडा अशा सर्व क्षेत्रांतील अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून राज्यभरात परिचित असलेले वाई तालुक्‍यातील...\n\"वंचित आघाडी'ला जागा दिल्यास माघार - ओवेसी\nनांदेड - कॉंग्रेसने ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला समाधानकारक जागा देत सन्मानपूर्वक...\nसरकारला खाली खेचण्यासाठी कामगारांनी एकजूट दाखवावी : पवार\nबारामती शहर : केंद्र व राज्यातील सरकारने समाजातील कोणत्याच घटकाला न्याय दिलेला नाही. प्रत्येक घटक अस्वस्थ आहे, समाजाशी ज्यांनी इमान राखलेले...\nमगो पोटनिवडणूक लढविणार- ढवळीकर\nगोवा - गोव्यातील मांद्रे व शिरोडा या दोन्ही मतदारसंघातील पोटनिवडणूक लढविण्याचा निर्णय आज झालेल्या पक्षाच्या बैठकीत केंद्रीय समितीने घेतला आहे. शिरोडा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/iphone-live-wallpapers/?id=s3s235429", "date_download": "2019-01-18T12:02:45Z", "digest": "sha1:VMCWWGQBO7VCG5DBUWRFIKFUXANRKQAE", "length": 9256, "nlines": 216, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "शरद ऋतूतील पाऊस आयफोन लाइव्ह वॉलपेपर - PHONEKY ios अॅप वर डाउनलोड करा", "raw_content": "\nथेट वॉलपेपर वॉलपेपर GIF अॅनिमेशन\nआयफोन लाइव्ह वॉलपेपर शैली ठिकाणे\nशरद ऋतूतील पाऊस आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या थेट वॉलपेपरसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया थेट वॉलपेपरचे पुनरावलोकन करणारे प्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या थेट वॉलपेपरसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nतसेच आयफोन लाइव्ह वॉलपेपर वर\nफोन / ब्राउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: Android\nनियॉन एक काल्पनिक एकशृंगी घोडा\nफोन / ब्राउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: NokiaX2-01\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nGIF अॅनिमेशन HD वॉलपेपर अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर\nPHONEKY: आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nआयफोन लाइव्ह वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nलाइव्ह वॉलपेपर आयफोन 6s / 6s अधिक सुसंगत आहेत, आयफोन 7/7 प्लस, आयफोन 8/8 प्लस आणि आयफोन x\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या iPhone साठी शरद ऋतूतील पाऊस अॅनिमेटेड वॉलपेपर डाउनलोड कराआपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक दिसणे आनंद होईल PHONEKY वर, आपण विनामूल्य अँड्रॉइड आणि iOS मोबाइल डिव्हाइससाठी लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड करू शकता. या थेट वॉलपेपरचे छान आणि सुंदर स्वरूप आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपण विविध शैलीचे इतर विविध वॉलपेपर आणि अॅनिमेशन शोधू शकाल, निसर्ग आणि खेळांपर्यंत कार आणि मजेदार आयफोन थेट वॉलपेपर आपण PHONEKY iOS अॅपद्वारे आपल्या iPhone वर लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड करू शकता. शीर्षस्थानी पाहण्यासाठी 10 आपल्या iPhone साठी लाइव्ह वॉलपेपर, फक्त लोकप्रियता द्वारे लाइव्ह वॉलपेपर वर्गीकरण.\nआपण एका वेब ब्राउझरवरून आपल्या iPhone वर एक थेट वॉलपेपर डाउनलोड करू शकत नाही आपण आमच्या iPhone अनुप्रयोग पासून लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड करण्यासाठी आहे:\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A4-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%98/", "date_download": "2019-01-18T11:10:30Z", "digest": "sha1:J257WHYTP6UWXY2MG6UNO4JYO3FZDATO", "length": 9543, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सराईत गुन्हेगाराची निर्घुन हत्या ; दोघा मार्शलचे धाडस | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसराईत गुन्हेगाराची निर्घुन हत्या ; दोघा मार्शलचे धाडस\nकोयत्याने वार करुन दगड डोक्‍यात टाकून खून\nपुणे,दि. 13- जनता वसाहतीमध्ये दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत सराईत गुन्हेगाराचा खून झाला असून त्याचे इतर तीन साथीदार गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना पर्वती पायथा येथील कांदे अळीतील गल्ली क्रमांक तीनच्या वर घडली. घटनास्थळावरुन पळून जाताना दोन गुन्हेगारांना दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या मार्शलनी पकडले. दरम्यान परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनल्याने पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.\nनिलेश उर्फ निल्या वाडकर असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. त्याचे साथीदार गणेश यादव, अमोल कदम, सुजीत बेडवे हे जखमी झाले आहेत. गणेश व अमोल यांची प्रकृती प्रकृती अतिशय गंभीर आहे. योगेश जांभळे व अभिजीत कडू असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हा हल्ला चॉकलेट सुन्या या सराईत गुन्हेगाराच्या टोळीने केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. निलेश वाडकर हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून येरवडा कारागृहाबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात तो आरोपी आहे. नुकताच तो जामिनावर सुटला होता. घटनास्थळी पोलीस उपायुक्त मंगेश शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे दाखल झाले होते.\n*दोघा मार्शलचे धाडस *\nजनता वसाहतील दोन गटांत हाणामारी होऊन खून झाल्याची घटना पोलिसांना मिळताच घटनास्थळी सर्व प्रथम दिलीप पिलाणे व गणेश शिंदे हे दोन मार्शल पोहचले. तेव्हा जवळपास 15 ते 17 जणांचा जमाव निलेश वाडकरचा खून केल्यानंतर त्याच्या तीघा साथीदारांवर शस्त्राने वार करत होता. मार्शलला येताना पहाताच हा जमाव पर्वतीच्या दिशेने पळत गेला. यातील एकाला पर्वती पायथ्यावरच पकडण्यात ��ले तर दुसरा आरोपी झोपडपट्टीच्या दिशेने पळत गेला. त्याने पळत जाताना एका चिमुरडीला पायाखाली चिरडले. मात्र मार्शनली त्याला एका घरात घुसून ताब्यात घेतले. समोर 15 गुन्हेगारांचा जमाव असतानाही दोघा मार्शनली धाडस दाखवून आरोपींना ताब्यात घेतले. यानंतर दत्तवाडी पोलीस ठाण्याचे इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nछत्रपती कारखान्याचा वर्धापनदिन उत्साहात\nगिरीश बापट यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी- धनंजय मुंडे\n#AUSvIND : ‘धोनी-चहल’ विजयाचे शिल्पकार; भारताने 2-1 ने मालिका जिंकत रचला इतिहास\n‘गोड बोला’ सांगणं सोपं…\nमायावती पैसा असलेल्यांनाच निवडणुकीचे तिकीट देतात\nपाच महिन्यांपासून वाहन विक्रीत घट\nगिरीश बापटांकडून मंत्रिपदाचा गैरवापर- हायकोर्ट\nऐन थंडीतल्या… आठवणी गुळपोळीच्या…\n#AUSvIND : भारतासमोर विजयासाठी 231 धावांचे आव्हान; भारत 40 षटकांत 3 बाद 166\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t3772/", "date_download": "2019-01-18T11:27:21Z", "digest": "sha1:PZ63LDQDM5FEPFHCDRTOR5JES62OCDNJ", "length": 4266, "nlines": 119, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-मि जेव्हा मरुन जाईन", "raw_content": "\nमि जेव्हा मरुन जाईन\nआसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..\nमि जेव्हा मरुन जाईन\nमि जेव्हा मरुन जाईन\nतेव्हा मला जाळु नका,\nआणखी चटके देउ नका.\nजेव्हा माझा अन्त होईल\nतेव्हा तुम्ही रडु नका,\nजन्मभर मी रडत होतो\nशेवटी रडणे ऐकवु नका.\nआयुश्याचे ओझे मी वाहीले\nउपकाराचे ओझे ठेवु नका.\nकुणीही फुले वाहु नका,\nफुलान्च्या वासात दडऊ नका.\nशेवटी नमस्कार करु नका,\nआता पाया पडु नका.\nमि जेव्हा मरुन जाईन\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nRe: मि जेव्हा मरुन जाईन\nRe: मि जेव्हा मरुन जाईन\nRe: मि जेव्हा मरुन जाईन\nRe: मि जेव्हा मरुन जाईन\nआसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..\nRe: मि जेव्हा मरुन जाईन\nRe: मि जेव्हा मरुन जाईन\nमि जेव्हा मरुन जाईन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/district/nashik/2", "date_download": "2019-01-18T12:01:09Z", "digest": "sha1:3XHNFIGX2EYH5WMVULB4SJWVZYZHYSTP", "length": 8318, "nlines": 125, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "Nashik Recruitment 2018 Nashik Jobs- Maha NMK.com", "raw_content": "\nनाशिक येथील जाहिराती - Nashik Jobs 2018\nNMK 2018: Jobs in Nashik: नाशिक येथील जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या किंवा गूगल वर नेहमी \"Maha NMK\" असे सर्च करा.\nदि. ०७ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 भारतीय रिझर्व्ह बँक [RBI] मध्ये ज्युनिअर इंजिनिअर पदांच्या २४ जागा\nदि. ०६ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया [ECIL] मध्ये विविध पदांच्या २१०० जागा [मुदतवाढ]\nदि. ०५ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग [PWD] मध्ये कनिष्ठ अभियंता पदांच्या ४०५ जागा\n〉 नाशिक कृषि विभाग [Krushi Vibhag] नाशिक येथे कृषी सेवक पदांच्या ७२ जागा\nदि. ०४ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 भारतीय नौदल [Indian Navy] मध्ये पर्मनंट कमिशन ऑफिसर पदांच्या १०२ जागा\n〉 मुख्यालय ईस्टर्न कमांड [HQ Eastern Command] मध्ये विविध पदांच्या २१ जागा\nदि. ०३ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 भारतीय वायु सेना [Indian Air Force] मध्ये विविध ग्रुप X व ग्रुप Y पदांच्या जागा\n〉 राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] नाशिक येथे सांख्यिकी अन्वेषक पदांची ०१ जागा\n〉 नाशिक नगरपालिका स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड येथे विविध पदांच्या २३ जागा\n〉 उमेद [MSRLM] महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवानोन्नती अभियान येथे विविध पदांच्या ०५ जागा\nदि. ०२ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 गेल इंडिया लिमिटेड [GAIL] मध्ये विविध पदांच्या १७६ जागा [मुदतवाढ]\n〉 भारतीय नौदलात [Indian Navy] स्पोर्टस कोटा सेलर पदांच्या जागा\nदि. ३१ डिसेंबर २०१८ च्या जाहिराती\n〉 दक्षिण पश्चिम रेल्वे [South Western Railway] मध्ये विविध पदांच्या ११ जागा\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून [MPSC] राज्यसेवा पूर्व परीक्षा विविध पदांच्या ३४२ जागा [मुदतवाढ]\nदि. २९ डिसेंबर २०१८ च्या जाहिराती\n〉 महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी नाशिक येथे विविध पदांच्या ०२ जागा\n〉 उत्तर रेल्वेत [Northern Railway] विविध पदांच्या १९ जागा\n〉 मत्स्यव्यवसाय विभाग [FDM] महाराष्ट्र मध्ये अधिकारी पदांच्या ७९ जागा\nदि. २८ डिसेंबर २०१८ च्या जाहिराती\n〉 मुख्यालय इस्टर्न कमांड [HQ Eastern Command] मध्ये विविध पदांच्या २१ जागा\n〉 महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ [MUHS] नाशिक येथे आर्किटेक्ट्स पॅनेल पदांच्या जागा\nदि. २७ डिसेंबर २०१८ च्या जाहिराती\n〉 रेल्वे भर्ती बोर्ड [RRB] मध्ये विविध पदांच्या १४०३३ जागा\nआता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा\nनाशिक जिल्ह्यातील सर्व जाहिराती या पेज वर उपलब्ध आहेत. MahaNMK.com ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.savistar.com/2018/04/29/article-on-casting-caouch/", "date_download": "2019-01-18T11:52:27Z", "digest": "sha1:R2ECYKU6BCSMMIAPUHVYT5OYMBBVYIQC", "length": 11481, "nlines": 80, "source_domain": "www.savistar.com", "title": "कास्टिंग काऊच म्हणजे काय? अभिनेत्रींना याबद्दल काय वाटतं??? – सविस्तर", "raw_content": "\nकास्टिंग काऊच म्हणजे काय अभिनेत्रींना याबद्दल काय वाटतं\nमागील काही दिवसात कास्टींग काऊचचा मुद्दा फार गाजत आहे. केवळ बॉलिवूड सेलेब्रिटी नव्हे तर सामान्य कलाकारांपासून ते राजकारणी महिलांपर्यंत सगळ्यांनाच कास्टींग काऊचला तोंड द्यावे लागत आहे. याबद्दल अनेक अभिनेत्रींनी आपले अनुभव देखील शेअर केले आहेत. कास्टींग काऊचचे हे वादळ कधी संपणार अभिनय क्षेत्रातील नवोदित कलाकारांना संधी हवी असते मात्र त्यासाठी कास्टींग काऊच जर होत असेल तर नवोदित अभिनेत्रींनी त्याला का तोंड द्यावं\nकास्टींग काऊच म्हणजे काय\nकास्टींग काऊच म्हणजे एखाद्या चित्रपटात अभिनय करण्यासाठी अभिनेत्रीकडे निर्माता किंवा दिग्दर्शकाने शारीरिक संबंधाची मागणी करणे किंवा अभिनेत्रीसोबत वाईट वर्तवणूक करणे याला कास्टींग काऊच म्हणतात.\nचित्रपटसृष्टीत रोज नवनवीन चेहरे झळकताना दिसतात. प्रत्येक अभिनेत्री आपली नवीन ओळख निर्माण करण्यासाठी झटत असते. त्यासाठी रोज नवीन प्रयोग करत असते. एखादा चांगला रोल मिळावा आणि त्यातून आपण आपल्याला सिद्ध करावं. घरच्यांनी आपला अभिमान बाळगावा, असे स्वप्न उराशी बाळगून प्रत्येक मुलगी चित्रपटसृष्टीत जीव ओतून झटत असते. मात्र चित्रपटात काम करायचं असेल तर कधी नाईलाजानं तर कधी बळजबरीनं कास्टींग काऊचला सामोरं जावं लागण्याची शक्यता असते.\nकला विश्व���त काही व्यक्तींना देव मानले जाते. त्यामुळे अनेक अभिनेत्रींसोबत कास्टींग काऊच सारखा प्रकार घडूनही कुणी तोंड उघडत नाही. आपलं चित्रपटसृष्टीतील करिअर संपेल, अशी भीती त्यांना असते. त्यामुळे यावर बोलणं टाळलं जातं.\nकोण कोणत्या अभिनेत्रीला कास्टींग काऊचला तोंड द्यावं लागलं…\nगेल्या काही दिवसात कास्टींग काऊच्या जुन्या वादळाला नवं रुप प्राप्त झालं आहे. अनेक नावाजलेल्या अभिनेत्रींनी त्याचे चित्रपटसृष्टीतील वाईट अनुभव सांगितले. यात राधिका आपटे, इलियाना डिक्रुझ, रिचा चढ्ढा, हर्षाली झिने, सरोज खान, उषा जाधव, अलका कुबल या अभिनेत्रींचा समावेश आहे.\nकास्टींग काऊच बद्दल अभिनेत्रीचे अनुभव…\nमाझ्यासोबत अनेकदा असे प्रसंग घडले. प्रस्थापित लोकांकडून मला असे अनुभव आले. हॉलिवूडमध्ये हे सगळं संपवण्याचा स्त्री आणि पुरूष कलाकारांनी निर्धार केला तसा आपल्याकडे व्हायला हवा, अशी इच्छाही तिने व्यक्त केली.\nदाक्षिणात्य चित्रपटातील एका ज्युनिअर आर्टीस्टने माझ्याकडे मागणी केली होती. कास्टींग काऊचवर जो बोलेल त्याचं करियर संपुष्टात येईल, असे इलियाना डिक्रुझने एका मुलाखतीत म्हटलंय.\nरिचा स्त्रीवादी विचारांची आहे. कास्टींग काऊच फक्त चित्रपटसृष्टीतच नाही तर इतरही क्षेत्रात होतं, असं तीचं म्हणणं आहे.\nजेव्हा मी रोल मिळाल्यानंतर मिटींगला जाते. तेव्हा अनेक नामवंत दिग्दर्शकांनी मला त्या गोष्टी करशील का, असं विचारलं होतं.\nफिल्म इंडस्ट्रीमध्ये कास्टींग काऊच सामान्य आहे. मला एका सिनिअर आर्टीस्टनं विचारले होते की एक अभिनेत्री म्हणून तुला शक्य तेव्हा आनंदाने लैंगिक संबंध ठेवावे लागतील आणि तो बोलता बोलता मला कुठेही स्पर्श करत होता. ते सगळं पाहून मी स्तब्ध झाले. त्यावेळी त्याने मला इंडस्ट्रीमध्ये काम करायचं की नाही अशी धमकीही दिली होती, असा धक्कादायक अनुभव उषा जाधवने सांगितला.\nअशा अनेक अनुभवामुळे नवोदित अभिनेत्रींसोबत अनेक प्रश्न उभे राहतात. नवीन अभिनेत्रींनी या कास्टींग काऊचला कसं तोंड द्यावं या क्षेत्रात काम करणं कितपत योग्य या क्षेत्रात काम करणं कितपत योग्य, आपल्यासोबत कास्टींग काऊच होणार नाही आणि झालं तर त्याचा सामना कसा करावा…, आपल्यासोबत कास्टींग काऊच होणार नाही आणि झालं तर त्याचा सामना कसा करावा… असे अनेक प्रश्न कास्टींग काऊच बाबत उद्��वत आहेत.\n…या कारणामुळे मोदींना चीनमध्ये एवढ्या छोट्या कपातून चहा प्यावा लागला\n…म्हणून रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सला आजचा विजय लाखमोलाचा\n…फक्त या एका गोष्टीमुळे ‘ठाकरे’ सिनेमा फ्लॉप होऊ शकतो\nइतर पक्षांना गृहीत धरणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीला कपिल पाटलांचं सणसणीत पत्र\nजेव्हा अटल बिहारी वाजपेयींनी नरेंद्र मोदींना दिल्ली सोडून जायला सांगितलं\nवेबसाईट हॅक करुन भाजपला धमकी; भाजप म्हणतं ती आमची वेबसाईट नाही… नेमकं काय आहे सत्य\nज्यांच्या विरोधात उभं राहण्यास शरद पवार धजावले नाहीत, त्यांच्या पुढे ‘राष्ट्रवादी’चं कोण टिकणार\nSagar on आडतास कसं झालं\nsanjay on #शालजोडीतून… | कथा बाजारवाडीचा बाजार उठल्याची…\nनानासाहेब लोंढे on माणिक सरकार… कार-फोन न वापरणारा आणि सर्जिकल स्ट्राईक करणारा मुख्यमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.evivek.com/Encyc/2018/11/19/Conversion-to-Farming02", "date_download": "2019-01-18T13:07:32Z", "digest": "sha1:MEAKQ4AM4BXA6OLJ6JTRSR4COQ64K7R3", "length": 48674, "nlines": 73, "source_domain": "www.evivek.com", "title": "कमाल शेतजमीन धारणा कायद्याचा अन्वयार्थ", "raw_content": "\nकमाल शेतजमीन धारणा कायद्याचा अन्वयार्थ\nभारत स्वतंत्र झाल्यानंतर नेहरू सरकारने शेती कायदे निर्माण केले. ह्या कायद्यांमुळे इथला शेतकरी देशोधडीला लागला. असे कोणते कायदे घातक आहेत ज्यामुळे शेतकरी कंगाल झाला, शेतकरी गुलाम झाला, याविषयी सविस्तर विवेचन करणारा हा लेख.\nकायदा समजून घेण्यासाठी कायद्यांचे तीन प्रकारांत वर्गीकरण करता येईल - 1) व्यवस्था निर्माण करणारे कायदे. 2) त्रासदायक कायदे. आणि 3) फसवे कायदे.\nसीलिंग, आवश्यक वस्तू आणि जमीन अधिग्रहण तसेच आदिवासींना/बिगर आदिवासींना जमिनी विकण्यास प्रतिबंध आदी कायदे 'व्यवस्था निर्माण करणारे' कायदे आहेत. शेतकऱ्यांना कायम गुलाम बनविणारे कायदे आहेत.\nवन्यजीव संरक्षण कायदा, गोवंश हत्याबंदी कायदा इत्यादी कायदे 'त्रासदायक कायदे' आहेत. असे अनेक कायदे आहेत. ते नव्हते तेव्हाही शेतकरी आत्महत्त्या करीत होते, ते लागू झाल्यावरही करीत आहेत. असे कायदे शेतकऱ्यांना त्रासदायक ठरतात.\nकाही 'फसवे कायदे' आहेत. वरवर पाहता ते शेतकऱ्यांच्या बाजूचे वाटतात, परंतु त्यांचा लाभ दुसऱ्यांनाच होतो. उदाहरणार्थ, शेतकऱ्यांना आयकरातून वागळणारा कायदा. शेतकऱ्यांना या कायद्याचा कवडीचाही उपयोग नाही. कारण त्यांचा धंदा तोटयात चालतो. आयकर भरावा एवढे उत्पन्न होत नाही. पण या कायद्याचा फायदा अशा लोकांना झाला, ज्यांच्याकडे काळा पैसा येतो, त्यांनी तो शेतीतील उत्पन्न दाखवून पांढरा करून घेतला. खत किंवा पाइपलाइन यावरील अनुदानांचा लाभ शेतकऱ्यांना नव्हे, कारखानदारांना आणि व्यापाऱ्यांना झाला.\nहे तिन्ही प्रकारचे कायदे शेतकरीविरोधी आहेत. शेतकरीविरोधी कायद्यांची यादी फार मोठी आहे. ते सगळे संपविले पाहिजेत. पण 'व्यवस्था टिकविणारे कायदे' संपविले, तर बाकीचे कायदे संपायला वेळ लागणार नाही. म्हणून आधी त्यांचा विचार केला पाहिजे.\nकमाल शेतजमीन धारणा कायदा\nहा कायदा व्यक्तिस्वातंत्र्याला बाधा आणणारा व संविधानविरोधी आहे. या कायद्यामुळे शेतकऱ्यांना मुक्तपणे व्यवसाय करण्यात बाधा येते. जगाच्या स्पर्धेत उतरण्यासाठी शेतीत थेट भांडवल गुंतवणुकीची नितांत आवश्यकता आहे. लहान लहान तुकडयांच्या मालकांसाठी कोणी गुंतवणूक करणार नाही. शेतीक्षेत्रावरील मर्यादेच्या बंधनामुळे शेतीत कर्तृत्व सिध्द करू इच्छिणाऱ्या कर्तृत्ववान लोकांचा उत्साह-भंग होतो. या व अशा अनेक कारणांसाठी सीलिंग कायदा रद्द झाला पाहिजे.\nसीलिंग म्हणजे कमाल मर्यादा. हा कायदा फक्त शेतजमिनीला लागू करण्यात आला आहे. शेतजमिनीची कमाल मर्यादा ठरविणारा हा कायदा आहे. इतर जमिनीवर सीलिंग नाही. नागरी जमीन धारणा कायदा आला होता, पण तो नंतर अल्पावधीत रद्द करण्यात आला.\nशेतजमिनीवरील कमाल जमीन धारणेचा हा कायदा राज्य सरकारच्या अधीन आहे. वेगवेगळया राज्यांची सीलिंगची मर्यादा वेगवेगळी आहे. महाराष्ट्रात एक पीक (कोरडवाहू) शेतजमीन असेल तर 54 एकर, दोन पीक (खरीप व रब्बी) असेल तर 18 एकर व बारमाही सिंचन सुविधा असलेली (बागायत) 8 एकर अशी मर्यादा आहे. याचे आणखी बारीक तपशील कायद्यात दिले आहेत.\nसंविधानाच्या 9व्या परिशिष्टात या कायद्याचा समावेश करण्यात आला आहे. परिशिष्ट 9मध्ये समाविष्ट केलेल्या कायद्याविरुध्द न्यायालयात जाता येत नाही, म्हणून हा कायदा इतके दिवस कायम राहिला. महाराष्ट्रातील जवळपास 27 कायदे परिशिष्ट 9मध्ये आहेत. सगळेच या ना त्या प्रकारे शेतजमिनीशी निगडित आहेत. त्यापैकी जमीनधारणेशी थेट संबंधित असलेले 13 कायदे आहेत.\nमहाराष्ट्रात सीलिंगचा कायदा 1961 साली आला. परंतु त्याची लगेच अंमलबजावणी झाली नाही. 1971 साली केंद्र सरकारने द��शातील सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. त्यानंतर केंद्राच्या निर्देशांनुसार 17 राज्यांनी सीलिंगच्या मर्यादेत बदल केला. महाराष्ट्राने कोरडवाहू शेतजमिनीची मर्यादा 54 एकर ठरविली. पंजाब, आंध्र प्रदेश आदी राज्यांनीही जवळपास हीच मर्यादा स्वीकारली. पण प. बंगाल राज्याने मात्र 13 एकर एवढी खालची मर्यादा कायम केली. महाराष्ट्राने बागायत क्षेत्राची मर्यादा 18 एकर ठेवली, तेव्हा प. बंगाल राज्याने 13 एकर ठरविली. महाराष्ट्रात 72च्या दुष्काळानंतर शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना या कायद्याची कठोर अंमलबजावणी झाली.\nशेतजमिनीचा भाव एक कोटी रुपये एकर गृहीत धरला, तरी 54 एकरचे 54 कोटी रुपये होतात. म्हणजे महाराष्ट्राचा शेतकरी अधिकतम 54 कोटी रुपयांची जमिनीची मालमत्ता बाळगू शकतो. त्याहून अधिक बाळगण्यास त्याला मज्जाव करण्यात आला आहे. (1 कोटीचा भावही नाही आणि 54 एकरचे मालक आता शोधूनही सापडत नाहीत, हा भाग वेगळा.) या उलट अंबानींची मालमत्ता कित्येक लाख कोटींची आहे, ती त्यांना खुशाल बाळगता येते.\nकारखानदाराने किती कारखाने उभे करावेत यासाठी कोणतेही बंधन नाही. हॉटेलवाला त्याची कितीही हॉटेल टाकू शकतो. वकिलाने किती खटले चालवावे याचे बंधन नाही. डॉक्टराने किती रोगी तपासावे, किती शस्त्रक्रिया कराव्यात यावर निर्बंध नाहीत. एवढेच काय, न्हाव्याने किती डोकी भादरावी किंवा किती दुकाने टाकावी याला मर्यादा नाही. व्यापारी, कारखानदार, व्यावसायिक कोणावरच बंधने नाहीत. केवळ शेतकऱ्यावर एकटयावरच ही बंधने आहेत. हा पक्षपात नाही, तर दुसरे काय आहे\nहे खरे आहे की भारतात वतनदारी आणि सावकारी यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या जमिनी काही लोकांनी लुबाडल्या होत्या. जमीनदारी या शब्दाचा नेमका अर्थ काय लँडलॉर्डच्या अर्थाने आपल्याकडे हा शब्द वापरला जातो. वस्तुत: जमीनदार म्हणजे जमिनीचा सारा वसूल करणारा. इंग्रजांनी एका आदेशाने या जमीनदारांना जमीन मालक बनवून टाकले होते. या जमीनदारांनी मूळ मालकांना वेठबिगार बनवून त्यांच्यामार्फत जमिनी कसल्याची अनेक उदाहरणे होती. अशा 'जमीनदारांकडून' काढून ती शेताच्या मूळ मालकांना परत देणे न्यायाला धरून होते. यासाठी कायदा करता आला असता. त्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी एक स्वतंत्र प्रशासकीय यंत्रणा उभी करता आली असती. 'जमीन वापसी'सारखी मोहीम राबविता आली असती. ���िशेष न्यायालये नियुक्त करून दहा वर्षांच्या कालावधीत हे काम उरकता आले असते. पण सरकारने तो मार्ग पत्करला नाही. सरकारने कायदा केला. त्याविरुध्द देशाच्या तीन न्यायालयात जमीनदार गेले. त्यापैकी उत्तर प्रदेशच्या आणि मध्य प्रदेशच्या उच्च न्यायालयांनी जमीनदारांविरुध्द आणि सरकारच्या कायद्याच्या बाजूने निकाल दिला होता. बिहार उच्च न्यायालयाने मोबदल्याच्या फरकाच्या भेदभाव केला म्हणून हा कायदा असांविधानिक ठरविला. बिहारचा निकाल विरोधात गेला, या बाबीचे सरकारने भांडवल केले व थेट घटनेलाच हात घातला. अनुच्छेद 31मध्ये सुधारणा करून परिशिष्ट 9 जन्माला घातले. बिहारच्या निकालाच्या संदर्भात सरकारकडे दोन पर्याय होते. एक तर सरकार कायद्यातील त्रुटी दूर करू शकले असते किंवा सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकले असते. पण सरकारने तसे न करता घटना दुरुस्तीचा मार्ग पत्करला.\nअनुच्छेद 31च्या दुरुस्तीमागे मला तीन कारणे दिसतात -\n1) सरकारला 'सर्वशक्तिमान' होण्याची घाई झाली होती व घटनेने निर्माण केलेले संतुलन उद्ध्वस्त करायचे होते. 2) घटनेने नागरिकांना दिलेले मूलभूत हक्क हिरावून घेण्याची कायमची व्यवस्था सरकारला करायची होती. 3) पहिल्या लोकसभेच्या निवडणुका अवघ्या सहा महिन्यांवर होत्या. अशा वेळेस पंतप्रधान नेहरू व त्यांच्या पक्षाला आपण जमीनदारांच्या विरुध्द आहोत ही समाजवादी छबी लोकांच्या मनावर बिंबवायची होती.\n31बीमध्ये दुरुस्ती करताना पंतप्रधान नेहरू यांनी, ही तजवीज फक्त 14 कायद्यांसाठी आहे असे आश्वासन दिले होते, तरी त्यांच्याच काळात 60 कायदे परिशिष्ट 9मध्ये टाकण्यात आले. त्यात सीलिंग कायदाही आहे.\nदुर्दैवाची गोष्ट ही की, सरकारने 'जमीनदारी संपविण्यासाठी आम्ही सीलिंग कायदा आणत आहोत' याचा इतका गाजावाजा केला की, आज सत्तर वर्षांनंतरही अनेक तथाकथित विद्वानसुध्दा सीलिंग कायद्याला जमीनदारी संपविण्याचा मार्ग समजतात. जमीनदारी संपवायला सीलिंग कायदा कशाला हवा होता जे जमीनदार होते, त्यांच्या तेवढया जमिनी काढून घ्यायच्या, बाकीच्यांवर मर्यादा टाकण्यात काय हशील होते जे जमीनदार होते, त्यांच्या तेवढया जमिनी काढून घ्यायच्या, बाकीच्यांवर मर्यादा टाकण्यात काय हशील होते शिकार करणाऱ्याने शिकार केली तर त्याचे कौतुक करावे. पण हे शिकार करायला गेले आणि सगळे जंगल जाळू��� आले. त्यांचे कसले कौतुक शिकार करणाऱ्याने शिकार केली तर त्याचे कौतुक करावे. पण हे शिकार करायला गेले आणि सगळे जंगल जाळून आले. त्यांचे कसले कौतुक अमेरिकेत आपल्यापेक्षा भयानक जमीनदारी होती. त्यांनी सीलिंगचा कायदा न आणता जमीनदारी संपविली. जमीनदारी संपवायला इतरांचे मूलभूत अधिकार काढून घेण्याची गरज नव्हती.\nया ठिकाणी हेही समजून घेतले पाहिजे की, मोठया जमिनीच्या क्षेत्रफळाची मालकी म्हणजे जमीनदारी नव्हे. जमीनदारी तेव्हा सुरू होते, जेव्हा त्या जमिनीवर काम करणारे लोक वेठबिगार बनविले जातात. वेठबिगारी नसेल अशा समाजात जमीनदारी असूच शकत नाही. युनोच्या निर्मितीनंतर मानवी अधिकारांना जगभर महत्त्व आले. भारताच्या मूळ संविधानात वेठबिगारीचा कडाडून विरोध केला आहे. जेथे वेठबिगारी बेकायदेशीर मानली जाते व जेथे मानवी मूल्यांना प्राधान्य दिले जाते, तेथे जमीनदारी पध्दत अस्तित्वात राहूच शकत नाही.\nएकंदरीत जमीनदारी संपविण्यासाठी सीलिंगची आवश्यकताच नव्हती. तो हेतूही नसावा.\nत्या काळात रशियामध्ये बोल्शेविक क्रांती झाली होती. लेनिनने जमिनीचे राष्ट्रीयीकरण केले होते. जगभर त्याचा डंका वाजत होता. अशा काळात भारताच्या संविधान निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली होती. संविधान सभेत जमिनीच्या राष्ट्रीयकरणाचा प्रस्ताव आला होता. त्यावर मोठी चर्चा झाली होती. राजगोपालाचारी आदींनी त्यास विरोध केला म्हणून शेवटी तो प्रस्ताव अमान्य झाला. ज्या लोकांना जमिनीच्या राष्ट्रीयीकरणात रस होता, ते सीलिंगचे पुरस्कर्ते झाले. जमीनदारांविषयी लोकांच्या मनात राग होता, त्या भावनेचा उपयोग करून सीलिंग कायदा आणला गेला.\nसीलिंगमध्ये निघालेल्या अतिरिक्त जमिनीवर पहिली व मूळ मालकी सरकारची नमूद केली जाते. नंतर ती ज्या वाहिवाटदाराला वाहितीसाठी दिली त्यांचे नावे वाहिवाटदार म्हणून नमूद केले जाते. भूमिहीन वाहिवाटदार हा दुय्यम मालक असतो. मूळ मालक नसतो. तो ती जमीन फक्त कसू शकतो. त्याला मालकीचे इतर कोणतेच अधिकार नसतात. याचा अर्थ एवढाच की सीलिंगमध्ये निघालेली जमीन सरकारच्या मालकीची होते. अतिरिक्त जमीन का होईना सरकारच्या मालकीची होईल. हळूहळू सर्व जमिनीचे राष्ट्रीयीकरण करता येईल, असा त्यामागे सुप्त हेतू असावा अशी शंका घेता येते.\nया कायद्याचे अन्य हेतूही होते. आपल्या देशात इंग्र���ांच्या काळात औद्योगिकीकरण सुरू झाले, तेव्हा रोजगाराच्या अपेक्षेने असंख्य शेतकरी व ग्रामीण मजूर गाव सोडून शहरात आले. हा अनुभव गाठीशी होता. देश नुकताच स्वतंत्र झालेला होता. औद्योगिकीकरण हा सरकारचा अग्रक्रम होता. फार मोठया संख्येने लोक शहरात आले तर त्यांना रोजगार देता येणार नाही, त्यामुळे शहरांवर ताण येईल म्हणून त्यांना शेतीत थोपवून धरण्याची रणनीती ठरली असावी. जमिनीच्या लहान लहान तुकडयावर जास्तीत जास्त लोक थोपविण्यासाठी हा कायदा आणला असावा.\nअन्नधान्याच्या तुटवडयाचा तो काळ होता. छोटया जमिनीवर जास्तीत जास्त लोकांनी आपला उदरनिर्वाह करावा. तसेच देशाला लागणारे अन्नधान्य पिकवावे म्हणून जास्तीत जास्त लोकांना शेतीत अडकवून ठेवण्याची त्यामागे रणनीती असावी.\nराज्यकर्त्यांच्या मनात शेती आणि शेतकऱ्यांविषयी एक प्रकारची अढी होती. ते कसेही जगले तरी हरकत नाही, मात्र देशाचा म्हणजे 'इंडिया'चा विकास झाला पाहिजे, असे त्यांच्या मनात होते. किंबहुना शेतीचे शोषण केल्याशिवाय इंडियाचा विकास होणार नाही हे सूत्र स्वीकारल्यामुळे शेतकऱ्यांच्या पायात बेडया टाकण्यात आल्या असाव्यात. शेती आणि शेतकऱ्यांबद्दलचा दुस्वास हे सीलिंगच्या कायद्यामागचे मुख्य कारण होते असे वाटते.\nआपल्या देशात जमीन वाटपाचा जो कार्यक्रम झाला तो 'आयजीच्या जिवावर बायजी उदार' या स्वरूपाचा होता, 'हलवायाच्या दुकानावर फात्या' असेही म्हणता येईल. जमीन वाटप कसे झाले सीलिंग कायदा आणला. मर्यादेपेक्षा जास्त जमीन आढळून आली की ती सरकारने विना वा अत्यल्प मोबदला देऊन ताब्यात घेतली. ती जमीन भूमिहीनांना वाहितीसाठी दिली. म्हणजे जमीन शेतकऱ्यांची. ती बळजबरीने सरकारने काढून घेतली. ती वाटप केली. जमिनी शेतकऱ्यांच्या आणि वाटप केले सरकारने. हा व्यवहार अक्षेपार्ह होता. त्या काळात जे सरकारी नोकरीत होते त्यांच्या जमिनी का काढून घेण्यात आल्या नाहीत सीलिंग कायदा आणला. मर्यादेपेक्षा जास्त जमीन आढळून आली की ती सरकारने विना वा अत्यल्प मोबदला देऊन ताब्यात घेतली. ती जमीन भूमिहीनांना वाहितीसाठी दिली. म्हणजे जमीन शेतकऱ्यांची. ती बळजबरीने सरकारने काढून घेतली. ती वाटप केली. जमिनी शेतकऱ्यांच्या आणि वाटप केले सरकारने. हा व्यवहार अक्षेपार्ह होता. त्या काळात जे सरकारी नोकरीत होते त्यांच्या जमिनी का ���ाढून घेण्यात आल्या नाहीत का कोणी मागणी केली नाही का कोणी मागणी केली नाही कायद्यानुसार सरकारी नोकरी करणाऱ्यास दुसरा व्यवसाय करता येत नाही असा नियम सरकारनेच केलेला होता. त्या नियमावर बोट ठेवून सरकारी कर्मचाऱ्यांच्या जमिनी काढून त्या भूमिहीनांना वाटप करता आल्या असत्या. पण तसे सरकारने केले नाही. आश्चर्य असे की, भूमिहीनांच्या कैवाऱ्यांनीही तशी मागणी केली नाही. सरकारी नोकरांना धक्का लावायचा नाही व शेतकऱ्यांचे मात्र काहीही उचलून न्यायचे हा व्यवहार शेतकऱ्यावर अन्याय करणारा होता. शेतकऱ्यांची अवस्था 'कोणीही यावे आणि टिकली मारून जावे' करून टाकली.\nमाहितीच्या अधिकारात मिळालेल्या सरकारी आकडेवारी नुसार महाराष्ट्रात 7 लाख 25 हजार 78 एकर एवढी शेतजमीन अतिरिक्त म्हणून घोषित करण्यात आली. त्यापैकी 6 लाख 70 हजार 815 एकर शेतजमीन सरकारने ताब्यात घेतली. त्यापैकी 6 लाख 34 हजार 158 एकर जमिनीचे वाटप करण्यात आले. लाभार्थींची संख्या 1 लाख 39 हजार 755. सरासरीने पाहिले तर एका शेतकऱ्याला साडेचार एकर शेत मिळाले, 72 ते 76 या काळात महाराष्ट्रात सीलिंग कायद्याची अंमलबजावणी झाली. त्यांच्या तिसऱ्या-चौथ्या पिढीत जमिनीचा किती तुकडा त्यांच्या ताब्यात असेल याचा विचार करा.\nसरकारच्या जमीन वाटपाच्या कार्यक्रमाची दुसरी एक बाजू तपासली पाहिजे. ज्यांना जमिनी दिल्या गेल्या त्यावर आज किती जण आपली उपजीविका चालवीत आहेत त्यांच्या जीवनमानात काय फरक पडला त्यांच्या जीवनमानात काय फरक पडला याबाबत नीटनेटकी आकडेवारी आज उपलब्ध नाही. त्याविषयी ना सरकारने अभ्यास केला, ना विद्यापीठांनी केला आणि ना स्वयंसेवी संस्थांनी केला. तो अभ्यास केला असता तर या जमीन वाटपाची निरर्थकता व गौडबंगाल उघडे पडले असते. सर्वसाधारण निरीक्षणातून असे लक्षात येते की, बहुतेकांनी त्या जमिनी विकल्या व ते शहरात निघून गेले. शहरात झोपडपट्टीत राहिले. मुले शिकविली. त्यापैकी काहींची मुले आज परदेशात गेली आहेत. मात्र जे शेती करीत राहिले त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली. त्यांच्यापैकी अनेकांनी आत्महत्याही केल्या. याविषयी मी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले होते. मला वाटते, सरकारने एक समिती नेमून सीलिंगच्या उपलब्धी व औचित्याचा अभ्यास करायला हवा.\nशेती हा तोटयाचा धंदा. हा धंदा तोटयात राहावा हे सरकारचे अधिकृत धो���ण. असा धंदा कोणाच्या गळयात बांधणे म्हणजे त्याला वधस्तंभाकडे जायला भाग पाडणे आहे. भूमी वाटपाच्या कार्यक्रमाचा सरळ अर्थ गरिबीचे वाटप करणे असा होतो. मालमत्ता म्हणून जमीन वाटप समजू शकते, पण धंदा म्हणून त्याकडे पाहणे चुकीचे आहे.\nकोणाची मालमत्ता काढून घेऊन दुसऱ्याला द्यायची असेल तर ती ज्याची आहे, ती त्याच्या संमतीने घेतली पाहिजे. त्याला त्याचा मोबदला दिला पाहिजे. तसेच ज्याचा तो व्यावसाय आहे त्याच्याकडून काढून घेण्याऐवजी जे अन्य व्यवसायात आहेत (उदा. सरकारी नोकर) त्यांच्याकडून ती घेणे जास्त न्याय्य ठरले असते. जमीन वाटपाचा कार्यक्रम राबविण्यासाठी शेतजमिनीवरच्या सीलिंगचे अजिबात समर्थन होऊ शकत नाही.\nआणखी एक मुद्दा - आज कोणाकडेच सीलिंगपेक्षा जास्त जमीन राहिलेली नाही. किंबहुना सीलिंगपेक्षा खूप कमी जमीन शिल्लक आहे. आता ती जमीन वाटपासाठी काढून घेण्यासारखीसुध्दा राहिलेली नाही. मग सीलिंगचे आज औचित्य काय राहिले औचित्य नसताना हा कायदा का सांभाळायचा औचित्य नसताना हा कायदा का सांभाळायचा असा प्रश्न उपस्थित होतो.\nसीलिंग कायदा उठला तर भांडवलदार येऊन छोटया शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेतील व शेतकऱ्यांचे संसार उघडयावर पडतील, असे म्हटले जाते. ही भीती निरर्थक आहे. भांडवलदारांना आजही (म्हणजे सीलिंग कायदा असतानासुध्दा) जमिनी विकत घ्यायला अजिबात अडथळा नाही. सहारा ग्रूपकडे म्हणे 38 हजार एकर जमीन आहे. बाकीच्यांकडे किती असेल कोणास ठाऊक भांडवलदार, कारखानदार यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेऊ नये, यासाठी सीलिंग कायद्याचा कोणताही अडथळा येत नाही. सीलिंगचा कायदा असला, तरी त्यांना जमिनी घेण्यास मनाई नाही. बिगर शेतकऱ्यांना कितीही मालमत्ता बाळगता येते, सीलिंगचे बंधन केवळ शेतकऱ्यांवर आहे.\nसीलिंग उठले म्हणजे शेतकरी लगेच जमिनी विकायला लागतील, असा समजदेखील चुकीचा आहे. जसे गरीब माणूस बायकोचे मंगळसूत्र सांभाळतो, तसेच गरीब लोक आपली जमीन सहसा सोडत नाहीत. स्थावर मालमत्ता गरिबांचा मोठा आधार असतो.\nआणखी एक मुद्दा समजून घेतला पाहिजे. फोर्ब्ज नावाचे एक नियतकालिक दर वर्षी जगातील सर्वात श्रीमंत 100 जणांची यादी प्रकाशित करीत असते. आतापर्यंत या शंभर लोकांच्या यादीत शेतकऱ्यांचे नाव एकदाही आलेले नाही. भारताचे सोडून द्या, जगातील अन्य देशातील कोणी तरी शेतकरी या यादीत कधीतरी यायला हवा होता. पण तेथून ही कोणी आला नाही. याचे कारण काय या कारणांचा शोध घेतल्यास लक्षात येईल की, शेती करून श्रीमंत होण्यापेक्षा झटपट श्रीमंत होण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत, भांडवलदार, व्यापारी त्या मार्गांना प्राधान्य देतात. म्हणून शेती करून जगातील शंभर श्रीमंतांत येण्याचे स्वप्न कोणी पाहत नाही.\nभांडवलदार येतील व जमिनी काढून घेतील असे म्हणणे म्हणजे 'गब्बरसिंग आ जायेगा' अशी भीती दाखवून रामपूरच्या लोकांना दडपून ठेवण्यासारखे आहे. सीलिंग कायदा हा शेतकऱ्यांच्या पायातील बेडी आहे व ती तोडलीच पाहिजे.\nसीलिंग कायदा उठल्याने शेतकऱ्यांचा फायदा\nसीलिंग कायदा उठल्याने शेतकऱ्यांचा काय फायदा असा प्रश्न विचारला जातो. ''सीलिंग कायदा असल्यामुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान होत आहे, ते सीलिंग कायदा उठल्यानंतर होणार नाही'' असे मी त्यांना उत्तर देतो.\nसीलिंग लादल्यामुळे जमिनीचे खंड पडले. लहान लहान तुकडे झाले. त्यामुळे शेतीमाल विकणाऱ्यांची संख्या वाढत गेली. मार्केट कमेटी कायद्यामुळे शेतीमाल विकत घेणाऱ्याची संख्या कमी झाली. विकणारे जास्त व विकत घेणारे कमी असतील तर भाव कोसळणारच. शेतीमालाचे भाव खालच्या स्तरावर राहतात त्याचे हे एक कारण आहे. उत्पादक विक्रेत्यांची संख्या कमी झाली तरच त्यांच्या मालाला योग्य किंमत मिळू शकेल. सीलिंग कायदा संपुष्टात आला, तर शेती क्षेत्रात शेतकऱ्यांच्या कंपन्या निर्माण होतील व परिस्थिती उत्पादकांच्या बाजूने अनुकूल होऊ शकेल.\nआपल्या देशात सरासरी होल्डिंग आता एक हेक्टरच्या आत आहे. नाबार्डच्या नव्या आकडेवारी नुसार 2.78 एकर. 85 टक्के शेतकरी अल्पभूधारक आहेत. शेती व्यवस्थेचे हे वास्तव भीषण आहे. एकर-दोन एकरच्या खातेदाराला भांडवल सोपवून कोणीच व्यवहारी गुंतवणूकदार धोका पत्करणार नाही. शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक वाढवायची असेल, तर शेतीची ही विखंडित रचना बदलावी लागेल. हजार-दोन हजार एकर क्षेत्रावर काम करणाऱ्या कंपन्या तयार झाल्या, तर त्यांना भांडवल गुंतवणूक करायला देशी-विदेशी, खाजगी-सरकारी संस्था किंवा बँका पुढे येऊ शकतील. शेतीची रचना न बदलता भांडवल गुंतवणुकीची अपेक्षा करणे निरर्थक आहे.\nसत्तरच्या दशकापासून जगभर जमिनींच्या मालकीचे आकार वाढत आहेत. भारतात मात्र होल्डिंग लहान लहान होत आहे. याचा अर्थ जगात जमिनी���्या मोठया तुकडयावर कमी लोकांचा उदरनिर्वाह होतो आणि भारतात छोटया तुकडयावर जास्त लोकांना जगावे लागते. ते नवे तंत्रज्ञान वापरू शकतात. आम्हाला ते तंत्राज्ञान पेलवत नाही. जगाच्या शेतीशी दोन एकरचा आमचा शेतकरी कशी स्पर्धा करू शकेल सीलिंग उठल्यानंतर या स्पर्धेत भारतीय शेतकरी उतरू शकेल व त्याला त्याचे लाभ मिळू शकतील.\nदोन एकरचा शेतकरी कितीही पिकले व आजच्यापेक्षा दुप्पट भाव मिळाला तरी माणसासारखे (किमान चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसारखे) जीवन जगू शकत नाही. ही परिस्थिती असेल तर सीलिंगच्या उपलब्धीचा आपण फेरविचार केला पाहिजे. शेतीच्या पुनर्रचनेशिवाय आता शेतकऱ्यांना वेठबिगारीतून सोडविता येणार नाही.\nजगभरात शेतीमध्ये अनेक बदल घडत आहेत. नवे तंत्रज्ञान आले आहे. जगातील शेतीचे उत्पादन अत्यंत वेगाने वाढत आहे. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत शेतमालाचे भाव घसरत आहेत. या स्पर्धेला सामोरे जायचे असेल, तर आपल्याला खूप बदल करावे लागतील व शेतकरीविरोधी कायदे रद्द करून त्याची सुरुवात करावी लागेल. भारताची भौगोलिक परिस्थिती शेतीला अत्यंत अनुकूल आहे. सीलिंग कायदा उठल्यानंतर जागतिक स्पर्धेला तोंड देऊ शकतील असे शेतकरी आपल्या प्रतिभा वापरू शकतील. शेतीमध्ये शाश्वत रोजगार तयार होतील.\nअल्पकालीन फायदा हवा की दीर्घकालीन फायद्यासाठी स्वातंत्र्य हवे याबद्दल निर्णय करण्याची वेळ आली आहे. सीलिंग कायदा रद्द केल्याने जी परिस्थिती तयार होईल, त्याचा शेतकऱ्यांना दीर्घकालीन लाभ मिळू शकतो व देशही सशक्त होऊ शकतो.\nगट शेतीच्या उपक्रमातून 'फार्मर्स प्रोडयुसर्स कंपन्यां'चा जन्म झाला आहे. या कंपन्या शेतकऱ्यांच्या मालकीच्या आहेत. त्या निविष्ठा आणि विक्री या दोन क्षेत्रांत काम करतात. शेती मात्र ज्याने त्याने करायची असते. या कंपन्यांना शेती करण्याचा अधिकार मिळाला, तर त्या अधिक कल्पक व परिणामकारक रितीने काम करू शकतील. त्यासाठी सीलिंगच्या कायद्यात एक बदल करावा लागेल. सरकार, कृषी महामंडळ, कृषी विद्यापीठ याना सीलिंगच्या कायद्यातून जसे वगळले आहे, त्याचप्रमाणे 'शेतकरी कंपन्यां'ना वगळावे. ही छोटी दुरुस्ती करावी. ह्या कंपन्या शेतकऱ्यांच्या मालकीच्या आहेत. शिवाय सरकार त्यांना प्रोत्साहन देते. सीलिंगचा कायदा राज्य सरकारच्या अखत्यारीत येतो. ते त्यात दुरुस्ती करू शकते. हा कायदा संविधानाच्या 9व्या परिशिष्टात असला, तरी राज्य सरकार आपला कायदा दुरुस्त करू शकते. सीलिंग उठविण्याची अशा प्रकारे सुरुवात करता येऊ शकते.\nशेतीचे अर्थकारण - न जमणारी बेरीज\nचळवळीतून साकारलेले चैतन्यशील व्यक्तिमत्त्व\n© 2016 सर्व अधिकार सुरक्षित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/seize-entire-property-of-ram-rahims-dera-sacha-sauda-furious-high-court-says-after-violence/", "date_download": "2019-01-18T11:46:51Z", "digest": "sha1:SXVBFT2D3FDYHTMFUV4A7DK2HSC62JRR", "length": 6633, "nlines": 84, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नुकसानीची भरपाई `डेरा सच्चा'च्या मालमत्तेतून करा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nनुकसानीची भरपाई `डेरा सच्चा’च्या मालमत्तेतून करा\nनवी दिल्ली : `डेरा सच्चा’चे प्रमुख बाबा गुरमीत राम रहिम सिंग यांच्या समर्थकांकडून करण्यात आलेल्या नुकसानीची भरपाई सिंग यांच्या मालमत्तेतून करावी, असा महत्त्वपूर्ण आदेश पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने आज दिला.\nबलात्कारी बाबा राम रहीम करणार जेलमध्ये ‘हे’ काम\nबलात्कार प्रकरणी बाबा गुरमीत राम रहीम दोषी: पंजाब हरियानात…\nसार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानी प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. मुख्य न्यायाधीश एस. सिंग सरोन, न्या. अवनीश झिंगन व न्या. सूर्या कांत यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले आहेत. पंचकुला भागात दीड लाखांहून अधिक लोकांनी जमावबंदीचे आदेश डावलून प्रवेश केल्याप्रकरणी स्थानिकांनी जनहित याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी झाली.\nकोणत्याही परिस्थितीत पंजाब, हरियाणा व आजूबाजूच्या राज्यातील कायदा-सुव्यवस्था कायम राखावी. कोणत्याही राजकीय नेते किंवा मंत्र्याने अधिका-यांच्या कामात हस्तक्षेप न करण्याचे सक्त आदेशही न्यायालयाने सरकारला दिले. या पुढील सुनावणी उद्या पुन्हा होणार असल्याची माहिती केंद्र सरकारचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल सत्यपाल जैन यांनी सांगितले.\nबलात्कारी बाबा राम रहीम करणार जेलमध्ये ‘हे’ काम\nबलात्कार प्रकरणी बाबा गुरमीत राम रहीम दोषी: पंजाब हरियानात तणाव\nअरबी समुद्रातील शिवस्मारकाला स्थगिती\nमुंबई : अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या प्रकल्पस्थळी कोणतेही काम करू नये, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य…\nआबांच्या निर्णयाने माय माउलींनी मोकळा श्वास घेतला होता पण या सरकारचा…\nजमिनीचा मोबदल��� मागणाऱ्या शेतकऱ्यांना अटक\n‘खायेगा इंडिया तो शौचालय जायेगा इंडिया’ : धनंजय मुंडे\nउस्मानाबादमधून ‘चाकूरकर’ यांना उमेदवारीची मागणी;…\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://balkadu.com/category/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2019-01-18T12:12:53Z", "digest": "sha1:7K4I2U3ABXKLQRDZD64MGLP3NT6KGKDK", "length": 16433, "nlines": 257, "source_domain": "balkadu.com", "title": "महाराष्ट्र – बाळकडू वृत्तपत्र", "raw_content": "\nरायगड शिवसेनेतील नंदू वारुंगसे यांची खारघर उपविभाग प्रमुख म्हणून नियुक्ती व पांडुरंग मार्तंड घुले यांची से.१६ व १७ शाखाप्रमुख पदी नियुक्ती\nमाऊली कोचिंग क्लास च्या वतीने गुणवंत विद्यार्त्यांचा सत्कार समारंभ\nराज्यकर्ते आणि नागरिकांच्या सुसंवादातून खऱ्या अर्थाने विकास होतो – अभिनेते मकरंद अनासपुरे यांचे प्रतिपादन\nराष्ट्रवादी कडून धाराशिववाशियांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न: मकरंद राजे निंबाळकर\nअकोट मध्ये युवासेना_सदस्य_नोंदणी अभियानाला सुरुवात व शिवसेना युवासेना कार्यालयाचे उद्घाटन\nहिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे \"बाळकडू\"\nउत्तर महाराष्ट्र व खान्देश\nउत्तर महाराष्ट्र व खान्देश\nमुंबई शहर-उपनगर पत्रकार टीम\nठाणे जिल्हा पत्रकार टीम\nपालघर जिल्हा पत्रकार टीम\nरायगड जिल्हा पत्रकार टीम\nरत्नागिरी जिल्हा पत्रकार टीम\nसिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार टीम\nनगर जिल्हा पत्रकार टीम\nपुणे जिल्हा पत्रकार टीम\nसांगली जिल्हा पत्रकार टीम\nसातारा जिल्हा पत्रकार टीम\nसोलापूर जिल्हा पत्रकार टीम\nकोल्हापूर जिल्हा पत्रकार टीम\nउत्तर महाराष्ट्र व खान्देश\nनाशिक जिल्हा पत्रकार टीम\nधुळे जिल्हा पत्रकार टीम\nनंदुरबार जिल्हा पत्रकार टीम\nजळगाव जिल्हा पत्रकार टीम\nसंभाजीनगर जिल्हा पत्रकार टीम\nजालना जिल्हा पत्रकार टीम\nपरभणी जिल्हा पत्रकार टीम\nहिंगोली जिल्हा पत्रकार टीम\nनांदेड जिल्हा पत्रकार टीम\nबीड जिल्हा पत्रकार टीम\nलातूर ��िल्हा पत्रकार टीम\nधाराशिव जिल्हा पत्रकार टीम\nअमरावती जिल्हा पत्रकार टीम\nअकोला जिल्हा पत्रकार टीम\nबुलढाणा जिल्हा पत्रकार टीम\nयवतमाळ जिल्हा पत्रकार टीम\nवाशीम जिल्हा पत्रकार टीम\nनागपूर जिल्हा पत्रकार टीम\nवर्धा जिल्हा पत्रकार टीम\nचंद्रपूर जिल्हा पत्रकार टीम\nगोंदिया जिल्हा पत्रकार टीम\nभंडारा जिल्हा पत्रकार टीम\nगडचिरोली जिल्हा पत्रकार टीम\nपत्रकार व्हा. (पेमेंट गेटवे)\nसभासद व्हा. (पेमेंट गेटवे)\nअर्धापूर येथे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे जंगी स्वागत\n16/01/2019 - संपादक दिपक खरात\nबाळकडू वृत्तसेवा|नांदेड जिल्हा अर्धापूर दि.१५/१/२०१९ अर्धापूर येथे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे जंगी स्वागत. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे अर्धापूरात\nबुलढाणा महाराष्ट्र मुख्य बातमी\nमातृतीर्थ सिंदखेडराजात जिजाऊ जन्मोत्सव थाटात साजरा\n15/01/2019 - संपादक दिपक खरात\nबाळकडू वृत्तसेवा | बुलडाणा जिल्हा सिंदखेडराजा दि.१२/०१/२०१८ मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे माँ जिजाऊंचा ४२१ वा जन्मोत्सव मोठ्या थाटात संपन्न झाला राज्यातील\nमहाराष्ट्र मुख्य बातमी मुंबई\nउद्धव ठाकरे यांच्या आश्वसानानंतर मराठा बांधवांचे उपोषण मागे\n30/11/2018 - संपादक दिपक खरात\nबाळकडू | दि.२९/११/२०१८ सौजन्य सामना मुंबई :- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आश्वासनानंतर आझाद मैदानावरील मराठा क्रांती मोर्चाने आपले उपोषण मागे\nशिवसेना नेते, दैनिक सामना चे कार्यकारी संपादक, खासदार मा.श्री. संजय राऊत साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा \n15/11/2018 - संपादक दिपक खरात\nगुरुवार १५/११/२०१८ आमचे मार्गदर्शक, अभ्यासू, व्यासंगी, रोखठोख शिवसेना नेते, दैनिक सामना चे कार्यकारी संपादक, खासदार मा.श्री. संजय राऊत साहेब यांना\nसंपूर्ण महाराष्ट्रात विस्तारत असणाऱ्या “बाळकडू वृत्तपत्र” साठी पत्रकार होण्याची सुवर्णसंधी \nबाळकडू वृत्तपत्र हिंदुत्वाचा मानबिंदू ; आवाज महाराष्ट्राचा पत्रकार पाहिजेत महाराष्ट्राच्या सर्व भागातून पत्रकार पाहिजेत. हिंदुत्वाचा मानबिंदू , हिंदुहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे\nमहाराष्ट्र मुख्य बातमी मुंबई\nराम मंदिर बांधा, नाही तर जुमला म्हणून जाहीर करा उद्धव ठाकरेंचे आव्हान; २५ नोव्हेंबरला अयोध्येत जाणार\n मुंबई (सौजन्य दैनिक सामना) ”येत्या २५ नोव्हेंबरला मी ���योध्येत जाणार आहे. हेच प्रश्न जे मी इथे विचारले ते\nमहाराष्ट्र मुख्य बातमी मुंबई\n२५ नोव्हेंबरला अयोध्येत जाणार, उद्धव ठाकरेंची घोषणा\n18/10/2018 - संपादक दिपक खरात\nबाळकडू | मुंबई शिवतीर्थ दि.१८ :- जनतेला दिलेली आश्वासनं, वाढती महागाई, राज्यातील दुष्काळी परिस्थिती या सर्व मुद्द्यांवर त्यांनी केंद्र आणि\nमहाराष्ट्र मुख्य बातमी मुंबई\nमहाराष्ट्र राज्याचे ठाणे जिल्हा पालकमंत्री मा श्री एकनाथ शिंदे यांचे ठीक ३.३० वाजता शिवतीर्थावर आगमन\n18/10/2018 - संपादक दिपक खरात\nबाळकडू | सचिन चव्हाण शिवतीर्थ मुंबई दि.१८ :- महाराष्ट्र राज्याचे ठाणे जिल्हा पालकमंत्री मा श्री एकनाथ शिंदे यांचे ठीक ३.३०\nमहाराष्ट्र मुख्य बातमी मुंबई\n“शिवसेना दसरा मेळावा – शिवतीर्थावरील क्षणचित्रे” : दुपारी १ वाजता\nबाळकडू | सचिन चव्हाण शिवतीर्थ मुंबई दि.१८ :- महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून शिवसैनिक दसरा मेळाव्यासाठी येत असतात. मेळावा संध्याकाळी ६ वाजता सुरु\nबाळकडू पत्रकारिता प्रशिक्षण पहिला टप्पा १३ ते २७ ऑक्टोबर पर्यंत. पुढील टप्प्याची नावनोंदणी सुरू\nबाळकडू | दिपक खरात कुरवली ता.इंदापूर जि.पुणे दि.१३/१०/२०१८ :- बाळकडू पत्रकारांचे “पत्रकारिता प्रशिक्षण” आज सुरु होणार आहे. प्रशिक्षण कालावधी शनिवार\nशिवसेनेने २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत स्वबळावर लढावे कि भाजप बरोबर युती करावी.\nकॉंग्रेस राष्ट्रवादी बरोबर आघाडी करावी.\nभाजप बरोबर युती करावी.\nबाळकडू वेबसाईट पाहणारे संख्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://zpkolhapur.gov.in/%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4-2/", "date_download": "2019-01-18T11:22:41Z", "digest": "sha1:FQ6XLKMQ2AZXGG7O5S7K5BX5WZWNVUCZ", "length": 7093, "nlines": 175, "source_domain": "zpkolhapur.gov.in", "title": "सभा कार्यवृत्तांत | कोल्हापूर जिल्हा परिषद", "raw_content": "\nजिल्हा परिषद व ग्रामपंचायत अधिनियम\nजिल्हा स्तर – पदाधिकारी\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nपाणी व स्वच्छता विभाग\nशून्य प्रलंबितता (Zero Pendancy)\nमहिला व बालकल्याण विभाग\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nपाणी व स्वच्छता विभाग\nस्थायी समिती सभा दि . 05/02/2018\nस्थायी समिती सभा दि . 06/01/2018\nस्थ��यी समिती सभा दि .08/12/2017\nस्थायी समिती सभा दि . 10/11/2017\nस्थायी समिती सभा दि . 02/11/2017\nस्थायी समिती सभा दि . 04/10/2017\nस्थायी समिती सभा दि . 05/09/2017\nस्थायी समिती सभा दि . 01/09/2017\nस्थायी समिती सभा दि . 04/08/2017\nस्थायी समिती सभा दि . 07/07/2017\nस्थायी समिती सभा दि . 20/06/2017\nस्थायी समिती सभा दि . 23/05/2017\nस्थायी समिती सभा दि . ०४/०२/२०१७\nस्थायी समिती सभा दि . ०६/०१/२०१७\nस्थायी समिती सभा दि . ९/१२/२०१६\nस्थायी समिती सभा दि . ११/११/२०१६\nPosted in सामान्य प्रशासन विभाग\n२६ जानेवारी पासून जिल्ह्यात स्वच्छतेचा महाजागर वारकरी संप्रदायामार्फत जिल्ह्यातील प्रत्येक गावात स्वच्छतेचा महाजागर January 15, 2019\nजैनापूर, ता. शिरोळ तेथे सांडपाणी प्रकल्पाचे उदघाटन January 11, 2019\nबचतगट चळवळ अधिक सक्षम करण्यास प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य – अध्यक्षा शौमिका महाडिक January 7, 2019\nजिल्हा परिषदेच्या उत्पन्न वाढी संदर्भात विविध सुचना व लेखी निवेदन January 7, 2019\nजिल्हा परिषदेकडून राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान 2018-19 अंतर्गत विविध प्रशिक्षण January 4, 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/%E0%A4%9C%E0%A4%B0-%E0%A4%AD%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80/", "date_download": "2019-01-18T11:53:20Z", "digest": "sha1:TCZ3UPAALZZVDQCP2RD6HQJOVLXATGQR", "length": 8217, "nlines": 91, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "जर भन्साळींनी इतिहासाशी छेडछाड केली असेल तर.....-महाराणा प्रताप बटालियन संघटनेचा इशारा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nजर भन्साळींनी इतिहासाशी छेडछाड केली असेल तर…..-महाराणा प्रताप बटालियन संघटनेचा इशारा\nआधी करनी सेना आता महाराणा प्रताप बटालियन संघटनेचा चित्रपटाला विरोध\nसंजय लीला भन्साळींचा महत्त्कांक्षी सिनेमा पद्मावतीचा पहिलाच ट्रेलर प्रदर्शित झाला. प्रेक्षकांनी ट्रेलरला भरभरून प्रतिसाद दिला. पद्मावती चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच नव्या नव्या वादाला उफाळी येत होती. त्यामुळे पद्मावती आणि वाद हे जणू समीकरण झाले आहे.\nट्रेलर रिलीज झाला आणि आणखी एका नवीन वादाला सुरुवात झाली महाराणा प्रताप बटालियन संघटनेने या सिनेमाला कडाडून विरोध केलाय. भन्साळी राणी पद्मावतीची कथा चुकीच्या पद्धतीने पडद्यावर आणत असल्याचा आरोप या संघटनेने केला आहे.\nजातीवादी राजकारण आणि हरवलेला माणूस\nकरणी सेनेच्या गुंडांनाही जीपला बांधून फिरवा – उमर…\nजर भन्साळींनी इति���ासाशी छेडछाड केली असेल तर हा सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही. प्रसंगी थिएटर्समध्ये जाळपोळ करु, असा इशारा या संघटनेचे अध्यक्ष अजय सिंह यांनी दिला आहे.\nयाआधीही, करणी सेनेनं या चित्रपटाला आपला विरोध दर्शवला होता. पद्मावती सिनेमा आम्हांला दाखवल्याशिवाज सिनेमागृहात लावला जाऊ नये अन्यथा होणाऱ्या नुकसानाला आम्ही जबाबदार राहणार नाही… असा इशाराही करणी सेनेनं दिलाय.\nराजस्थानात पद्मावती सिनेमाच्या शुटिंगला विरोध झाल्यानंतर कोल्हापुरातील मसाई पठारावर सिनेमाचं शुटिंग सुरू सुरू असताना मार्च २०१७ मध्ये जवळपास ५० अज्ञातांनी येऊन सेटची जाळपोळ केली होती. सेटवर पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आल्याने सेटला आग लागली. यावेळी या जमावाने सेटच्या बाजूला उभ्या असलेल्या वाहनांचीही मोठ्या प्रमाणात तोडफोड केली होती\nजातीवादी राजकारण आणि हरवलेला माणूस\nकरणी सेनेच्या गुंडांनाही जीपला बांधून फिरवा – उमर अब्दुल्ला\nकरणी सेनेच्या नाकावर टिच्चून चाहत्यांची चित्रपटगृहात गर्दी\nपद्मावत विरोध; गुंडांचा स्कूलबसवर भ्याड हल्ला\n‘अमित शहांना कर्नाटकच्या शापामुळे डुकराचा आजार’\nटीम महाराष्ट्र देशा : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना स्वाईन फ्लू झाला असल्याने त्यांना एम्स रुग्णालयात…\nमनसेच्या नगरसेवकांना ५ कोटी रुपये देऊन फोडले ; अजित पवारांचा खळबळजनक…\nपंकजा मुंडे यांच्यामुळे वैद्यनाथ’ घटनेतील मयतांच्या नातेवाईकांना…\n‘लकी’ सिनेमाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात ‘कोपचा’ गाण्यावर ‘जीतेंद्र…\nआबांच्या निर्णयाने माय माउलींनी मोकळा श्वास घेतला होता पण या सरकारचा…\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/excuse-me-for-fueling-st-letter-to-diwakar-rawats-chief-minister/", "date_download": "2019-01-18T12:44:19Z", "digest": "sha1:FR46EM7OMPRRDO5YTNJZDBTSWF6MLLOB", "length": 7160, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "एसटीला इंधन कर माफ करा! दिवाकर रावतेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nएसटीला इंधन कर माफ करा दिवाकर रावतेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र\nटीम महाराष्ट्र देशा: परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून सातत्याने वाढत असलेल्या डिझेलच्या किमतीच्या अनुषंगाने एसटीला डिझेलच्या वेगवेगळ्या करांमधून सवलत द्यावी, काही कर माफ पण करावे अशी मागणी केली आहे. डिझेल दर वाढीचा एसटी महामंडळास मोठा तोटा होत असून यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगार करारावर परिणाम होत असल्याने याचा प्रामुख्याने विचार करावा असे रावते यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना लिहिले आहे.\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा…\n‘राष्ट्रवादीची २०१९ मध्ये आमची सत्ता आली तर डान्सबार…\nसातत्याने वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे महामंडळावर वार्षिक ४०० कोटी रुपयांचा भार पडत असल्याने याचा वेतन करारावर फरक पडत आहे, तसेच वेतन करार रखडला गेला आहे. या सर्व बाबींमुळे एसटी तोट्यात जाऊन सर्व आर्थिक गणित कोलमडून जात असल्याचे पत्र परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रातून कळविले आहे. यामुळे इंधन दरवाढीवरील करमाफी देण्यात यावी अशी मागणी रावते यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना टोला\n‘राष्ट्रवादीची २०१९ मध्ये आमची सत्ता आली तर डान्सबार बंद करणार’\n‘जुन्या नोटांची समस्या फक्त पवारचं समजू शकतात’\nशासनाने डान्सबार संदर्भात नवीन कायदा करण्याची गरज : आ.विद्या चव्हाण\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nटीम महाराष्ट्र देशा :(प्रवीण डोके) बीड लोकसभा मतदार संघातून २००९ आणि २०१४ साली दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे…\n‘आम्ही कुरियरने मुख्यमंत्र्यांना कांदा पाठवला,त्यांनी फुकट…\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व…\n‘अमित शहांना कर्नाटकच्या शापामुळे डुकराचा आजार’\n‘जुन्या नोटांची समस्या फक्त पवारचं समजू शकतात’\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/updated-competition-in-three-ministers-of-fadnavis-cabinet/", "date_download": "2019-01-18T11:50:47Z", "digest": "sha1:43WLTDDHMUTZQBWSIN6ETYQY5JAQDUDN", "length": 7108, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "विमान कोणाच उडणार? भाजपाच्या दिग्गज मंत्र्यांमध्ये रस्सीखेच", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n भाजपाच्या दिग्गज मंत्र्यांमध्ये रस्सीखेच\nटीम महाराष्ट्र देशा – देशात लवकरच डोमॅस्टिक विमानसेवा सुरु होणार आहे. राज्याच्या मंत्रिमंडळातील सर्वमंत्री आपल्या मतदार संघात विमानसेवा सर्वात आधी सुरु करण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहेत यामध्ये सर्वात आघाडीवर आहेत नेहमीच चर्चेत असणारे कोल्हापूरचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे तसंच जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्यात स्पर्धा असेल.\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली…\nकोल्हापूरहून मुंबईसाठी विमानसेवा सुरु व्हावी यासाठी चंद्रकांत पाटील यांनी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. तर जळगावहून विमानसेवा सुरू व्हावी यासाठी खडसेही सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. यासाठी हे दोन्ही नेते विमान प्राधिकरणाकडे आपलं राजकीय वजन वापरत आहेत.\nया स्पर्धेमुळे विमान नक्की कुणाचं पहिल्यांदा उडणार, कोल्हापूरचं की जळगावचं याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. या दोन्ही ठिकाणांहून मुंबईकरता विमानसेवा सुरु होणार आहे. मात्र यात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यापैकी नक्की बाजी मारणार याबाबत उत्सुकता आहे.\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली छूट’ भाजपने दिलीय काय\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nभाजप नेत्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nजमिनीचा मोबदला मागणाऱ्या शेतकऱ्यांना अटक\nपालघर / रविंद्र साळवे - जमिनीचा मोबदला द्या नंतर काम सुरू करा या शेतकऱ्याच्या मागणीला धुडकावून सूर्या प्रादेशिक…\nपाचपुतेंचं राजकारण ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटासारखे ; टीका करताना…\n‘अमित शह���ंना कर्नाटकच्या शापामुळे डुकराचा आजार’\nदुष्काळात तेरावा महिना : पुण्यात सिंहगड रस्त्यावर पुन्हा पाणीच पाणी\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/lifestyle", "date_download": "2019-01-18T12:11:27Z", "digest": "sha1:PVQC2KH64HM7VNSQ44ON2W3UMOPBW77E", "length": 4584, "nlines": 40, "source_domain": "www.bobhata.com", "title": "लाइफस्टाईल|Bobhata", "raw_content": "\nडॉक्टरनेच रुग्णाच्या पोटात ढकलली तब्बल १५ कॅन बियर \nव्हिडीओ ऑफ दि डे : टार्गेट पूर्ण नाही केलं तर चीनमध्ये मिळते ही शिक्षा\n मराठी सेलिब्रिटीजचे १० वर्षापूर्वीचे फोटो पाहिले का \nधनराज महल - वाचा नागा महंतांच्या सावकारीच्या पैशांवर बांधलेल्या या किंमती वास्तूमागची खरी कहाणी...\nया भारतीयाने शाम्पूला जगभर पोचवलं..वाचा शाम्पूच्या जन्म आणि प्रवासाची कहाणी..\nव्हिडीओ ऑफ़ दि डे : BSF जवान गातोय ‘संदेसे आते है’.....सेना दिनाच्या निमित्ताने पाहा हा स्पेशल व्हिडीओ \nफसवणुकीची नवी स्कीम : जिओ टॉवरच्या नावावर भामटे कसे लुटत आहेत पाहा..\nव्हिडीओ ऑफ दि डे : हेल्मेट सक्तीला विरोध करणाऱ्यांनी हा व्हिडिओ एकदा बघाच \nसंक्रांतीला वाण देण्याच्या १३ सॉलिड आयडियाज. यावर्षी तुम्ही काय वाण देणार\nव्हिडीओ ऑफ दि डे : अरबी शेखची दादागिरी...भारतीयांना जबरदस्ती केलं कैद \nहंपी मध्ये जाऊन पाहायलाच हवीत ही ऐतिहासिक आणि अफलातून ६ ठिकाणं\nचहावाल्यांनी चहा विकून केली जगाची सफर...वाचा या जोडप्याची भ्रमणगाथा \nदेशभक्ती दाखवण्यासाठी या तरुणाने केलाय हा हटके प्रयोग\nलग्नात जेवायचं असेल तर हे करावं लागेल....जोडप्याने घातली एक भन्नाट अट \nकुंभमेळ्यात घरच्यांची ताटातूट टाळायची असेल तर हा कुंभ फोन तुमच्याकडे असायलाच हवा\nजगातल्या सर्वात श्रीमंत ८ लोकांच्या या गाड्या पाहा, कदाचित तुमची गाडी काही लोकांच्या गाडीपेक्षा जास्त महाग असेल..\nत्याने नकली बंदुकीने मुलीला लुटण्याचा प्रयत्न झाला. पण....पुढे काय झालं बघा...\nभारतात आहेत ही १३ ���ागतिक वारसा स्थळं. यातल्या किती ठिकाणांना तुम्ही भेट दिलीय\nव्हिडीओ ऑफ दि डे : सिंहीण घेतेय या छाव्याची काळजी, तिला कुणकुणापासून त्याचं रक्षण करावं लागतंय\nइस्रोने २०१८ साल असं गाजवलं.. वाचा त्यांच्या ८ महान कामागिऱ्यांबद्दल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.savistar.com/2018/03/14/amol-shinde-article-on-shaha-agarwal/", "date_download": "2019-01-18T11:10:32Z", "digest": "sha1:ZI7GMR3I5J6GMFFRQ5223BXRFTYKT264", "length": 11633, "nlines": 121, "source_domain": "www.savistar.com", "title": "#शालजोडीतून | राणे-अग्रवालांना गटवलं आणि आम्हाला कटवलं! – सविस्तर", "raw_content": "\n#शालजोडीतून | राणे-अग्रवालांना गटवलं आणि आम्हाला कटवलं\n“पकडा … पकडा … पकडा”\nअसं ओरडत आम्ही नवी दिल्लीच्या लुटेन्स भागातील पंडित दीनदयाळ उपाध्याय मार्गावर असलेल्या भाजपच्या मुख्यालयात घुसलो.\nपुढच्या व्यक्तीला पकडणार, इतक्यात मध्येच एक हात आडवा आला…\n“मुझे जाने दो, अंदर आतंकी घुसला है’\nआमचं हिंदी बघून पुढची व्यक्ती मराठीवर आली…….\n“ते सांगतो नंतर, पण मला अडवणारे तुम्ही कोण\nएव्हढं भारदस्त व्यक्तिमत्व समोर पाहून आम्हाला अजून हुरूप आला….\nत्यांचा हात धरून त्यांना ओढत म्हणाले,\n“चला इथं पाकिस्तानी एजंट घुसलाय, त्याला आपण दोघे पकडू”\nत्यांनी आमच्या हाताला हिसडा देऊन हात सोडवला, आम्हाला शांतपणे म्हणाले,\n“जरा व्यवस्थित सांगा काय झाले ते”\nआम्ही जरा दम खाल्ला, म्हणलं…..\n“अहो आमच्या समोर या आपल्या पंडित दीनदयाळ रस्त्यावरून आत्ताच एक पाकिस्तानी एजंट सायकलवरून आत घुसलाय”\n“अहो तोच, ज्याला तुम्हीच पाकिस्तानी हस्तक म्हणाला होता, हा तोच ज्याला पाकिस्तानकडून पैसे मिळतात आणि यांची खासदारकी रद्द करायला पाहिजे, असंही तुम्ही म्हणाला होतात”\n“शांत व्हा… शांत व्हा… शांत व्हा…..”\n अहो काही बरे वाईट केलं म्हणजे\nतसे मालवीय साहेब गालातल्या गालात हसत म्हणाले,\n“अहो ते आपले नरेश आगरवाल”\n“हो, आपलेच, ते आता देशभक्त झालेत”\n“ऑ आणि ते कसं काय” आम्ही आश्चर्यचकीत होऊन विचारलं.\n“काल संध्येलाच अमित शेठ यांनी गोमूत्रात धुवून पवित्र करून घेतलं त्यांना.”\nआम्ही डोकं खाजवत, “म्हणजे\n“वाघाचे पंजे, अहो ते आता आपल्या पक्षात आले… पावन झाले, कालच आम्ही सर्व ट्विट डिलीट केल्या, हाहाहाहा”\nआम्ही थोडंसं नाराजीत पुढे गेलो, चार पायऱ्या चढलो असेन-नसेन तोपर्यंत समोर जेटली काखेत फाईली घेऊन येताना दिसले, आम्ही त्यांना आडवे झालो.\nकपाळावर आठ्या पाडत जेटली गरजले,\nएव्हढा अपमान… एव्हढा अपमान तमाम महाराष्ट्रात कधीच झाला नाही आमचा, पण आम्ही मुगासारखा गिळून गप्प न बसता आमचं घोड दामटलं,\n“अहो ते रममध्ये राम व्हिस्कीत विष्णू दिसणारे नर……”\n“अहो तुम्हीच तर बाह्या सारून भर राज्यसभेत यांच्या अंगावर गेला होतात, याची देही याची डोळा पाहिले आहे आम्ही.”\nगालात हसत हाताने शांत हो असा इशारा करत ते म्हणाले,\n“आता त्यांना गोमूत्रात सर्व दर्शन होत आहेत, त्यांनी प्रातःसमयी नमस्ते सदावत्सले पण म्हणून दाखवलं, ते आता सनातन हिंदू धर्माचा कट्टर अविभाज्य भाग झाले आहेत.”\nहे असलं ऐकून आम्ही उडालोच, पण म्हणलं जाताजाता अमित शेठ यांची भेट घेऊन निघावं म्हणून आम्ही मोर्चा तिकडं वळवला.\nशेठ म्हणजे गोड माणूस, आम्हाला पाहिल्या पाहिल्या हातातील खमंग ढोकळ्याची डिश आमच्या समोर केली,\nआम्ही लाजून मानेने नको नको म्हणले, तसे शेठ गरजले,\n“शिल्लक राहिलाय, टाकून देण्यापेक्षा तुझ्या मुखात तरी पडेल खा गप”\nआम्ही एक ढोकळा उचलला, तस शेठची कळी खुलली, म्हणलं “बोल कशाला टपकलात\n“ते फडणवीसांनी गेम केली की तुमच्यावर”\nतसं तिरकं बघून शेठ गालात हसलं,\nआम्हीच पुढं बोललो, “त्यांच्या गळ्यातलं लोढणं तुमच्या गळ्यात अडकवलं की”\nशेठ परत गालात हसलं, भुवया उंचावून बघायला लागलं,\nआम्ही म्हणलं, “अहो ते कोकणातलं वादळ झेपणार का हो शेठ तुम्हाला\nतसं शेठ खो खो हसायला लागलं, समोरचा टेबलावरचा ग्लास झटक्यात उलटा करून टेबलावर आपटला, अन् आमच्याकड बघत गालात हसून म्हणलं,\nआम्ही मानेने नाय म्हणलं,\n“पेल्यातलं वादळ” एव्हढं बोलून आमच्याकडं बघत शेठनं डोक्यावरून हात फिरवला,\nआम्ही उठलो, शेठचे चरणस्पर्श केले, आणि परतीचा प्रवास धरला.\n(लेखातील मतांशी संपादक/मालक सहमत असतीलच असे नाही. आपले लेख आम्हाला contact@thodkyaat.com वर पाठवा)\nशेतकरी मोर्चा स्पॉन्सर होता नेमकं काय आहे सत्य\nशनिवारीही पतंगरावांचं हेलिकॉफ्टर आलं मात्र….\n…फक्त या एका गोष्टीमुळे ‘ठाकरे’ सिनेमा फ्लॉप होऊ शकतो\nइतर पक्षांना गृहीत धरणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीला कपिल पाटलांचं सणसणीत पत्र\nजेव्हा अटल बिहारी वाजपेयींनी नरेंद्र मोदींना दिल्ली सोडून जायला सांगितलं\nवेबसाईट हॅक करुन भाजपला धमकी; भाजप म्हणतं ती आमची वेबसाईट नाही… नेमकं काय आहे सत्य\nज्यांच्या विरोधात उभं राहण्यास शरद पवार धजावले नाहीत, त्यांच्या पुढे ‘राष्ट्रवादी’चं कोण टिकणार\nSagar on आडतास कसं झालं\nsanjay on #शालजोडीतून… | कथा बाजारवाडीचा बाजार उठल्याची…\nनानासाहेब लोंढे on माणिक सरकार… कार-फोन न वापरणारा आणि सर्जिकल स्ट्राईक करणारा मुख्यमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+02685+de.php", "date_download": "2019-01-18T11:39:30Z", "digest": "sha1:CETYNONGN3VIKYTLYCVEGXI6LQLIXAQ2", "length": 3518, "nlines": 16, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 02685 / +492685 (जर्मनी)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Flammersfeld\nक्षेत्र कोड 02685 / +492685 (जर्मनी)\nआधी जोडलेला 02685 हा क्रमांक Flammersfeld क्षेत्र कोड आहे व Flammersfeld जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Flammersfeldमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Flammersfeldमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +492685 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनFlammersfeldमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +492685 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00492685 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Klitten+de.php", "date_download": "2019-01-18T12:34:15Z", "digest": "sha1:S2WZ3TS53XPTARB5CLXO5WCBYLQWBBV3", "length": 3454, "nlines": 16, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Klitten (जर्मनी)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमां�� यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Klitten\nक्षेत्र कोड Klitten (जर्मनी)\nआधी जोडलेला 035895 हा क्रमांक Klitten क्षेत्र कोड आहे व Klitten जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Klittenमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Klittenमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +4935895 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनKlittenमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +4935895 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 004935895 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/good-days-pomegranate-year-114432", "date_download": "2019-01-18T12:09:52Z", "digest": "sha1:L7WK72BZT33YE3GTLXAMSQTQWDJFFHPS", "length": 13267, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Good days for pomegranate this year डाळिंब उत्पादकांसाठी यावर्षी चांगले दिवस | eSakal", "raw_content": "\nडाळिंब उत्पादकांसाठी यावर्षी चांगले दिवस\nरविवार, 6 मे 2018\nमागील वर्षी एप्रिल व मे महिन्यांत रोज 10 ते 12 हजार कॅरेटची डाळिंबाची आवक होती. यावर्षी ती निम्म्याने घटली आहे. सध्या विदर्भ व मराठवाड्यातील शेतकरी येथे डाळिंब घेऊन येतात. चांगला भाव मिळत असल्याने ते खूश आहेत. मागील वर्षी विक्रमी उत्पादन झाल्याने एकाच वेळी माल बाजारपेठेत आला. त्यामुळे भाव गडगडले.\nराहाता (नगर) - राज्यातील डाळिंबाची एक प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येथील बाजार समितीच्या मोंढ्यावर आज उत्तम प्रतीच्या डाळिंबाला किलोला 125 रुपये दर मिळाला. दुसऱ्या प्रतीच्या डाळिंबांचे लिलाव सरासरी 60 ते 75 रुपये किलोने झाले. मागील वर्षी या काळात सरासरी 25 ते 40 रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या डाळिंबाच्या दरा�� यंदा तिप्पट वाढ झाली आहे. आवक कमी झाल्यामुळे यंदा बाजारभाव वाढले असून चांगले दर मिळू लागल्याने उत्पादक शेतकरी खुष आहे.\nमागील वर्षी एप्रिल व मे महिन्यांत रोज 10 ते 12 हजार कॅरेटची डाळिंबाची आवक होती. यावर्षी ती निम्म्याने घटली आहे. सध्या विदर्भ व मराठवाड्यातील शेतकरी येथे डाळिंब घेऊन येतात. चांगला भाव मिळत असल्याने ते खूश आहेत. मागील वर्षी विक्रमी उत्पादन झाल्याने एकाच वेळी माल बाजारपेठेत आला, त्यामुळे भाव गडगडले.\nगेल्या फेब्रुवारीपर्यंत सरासरी 25 ते 40 रुपये किलो भाव होते. मार्चपासून सरासरी भाव 70 ते 75 रुपये किलोपर्यंत वाढले. तेव्हापासून बाजारपेठेतील तेजी कायम आहे. याबाबत बाजार समितीचे सभापती बापूसाहेब आहेर व सचिव उद्धव देवकर म्हणाले, \"सध्या येथील व्यापारी प्रामुख्याने उत्तर भारतात माल पाठवितात. चांगल्या प्रतीच्या डाळिंबांना मोठी मागणी आणि तुलनेत माल कमी आहे. त्यामुळे भाव वाढत आहेत.\nनगर एक प्रमुख डाळिंब उत्पादक जिल्हा आहे. जिल्ह्याच्या उत्तर भागात डाळिंब बागा सध्या फुलोऱ्याचे सेटिंग सुरू आहे. गळती कमी होत असली, तरी फुलांची संख्यादेखील कमी आहे. मागील हंगाम तोट्यात गेला. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी बागांवर फार खर्च केला नाही. त्यामुळे उत्पादन कमी, मात्र भाव चांगले मिळतील, अशी माहिती पिंपरी निर्मळ येथील डाळिंबउत्पादक नंदकुमार निर्मळ यांनी \"सकाळ'शी बोलताना दिली.\nमी ५० वर्षांचा रिक्षाचालक आहे. मला फार थकवा जाणवतो. मला कोणताही रोग नाही किंवा कसलेही व्यसन नाही, मला शांत झोप येत नाही. कृपया मार्गदर्शन करावे. -...\nमुख्यमंत्र्यांना आवडले शिंगाडे अन्‌ डाळिंब\nअमरावती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गोंदियाचे शिंगाडे आणि सोलापूरची डाळिंब नुसतीच आवडली नाही तर चक्क ते चाखण्याची इच्छा झाली....\nआटपाडी डाळिंब उत्पादकात तीव्र असंतोष\nआटपाडी - एक्सपोर्ट डाळिंब तयार झालेली असताना मोजक्याच असलेल्या एक्सपोर्टच्या व्यापाऱ्यांनी एकत्र येत चाळीस टक्यांनी दर कमी केले आहेत. दरवर्षीच्या...\nटॅंकरच्या पाण्यावर जोपासली डाळिंब बाग\nपरळी वैजनाथ - तालुक्‍यातील गाढेपिंपळगाव येथील अल्पभूधारक शेतकरी गुरुलिंग सोनाप्पा फुटके यांनी बरडी रानावर दुष्काळी परिस्थितीतही टॅंकरने पाणीपुरवठा...\nडाळिंबाच्या सातशे झाडांवर कुऱ्हाड\nखुलताबाद : मराठवाड्या���ील दुष्काळी परिस्थिती दिवसेंदिवस तीव्र होत असून, फळबागेसाठी पाणीच नसल्याने सालुखेडा (ता. खुलताबाद) येथील किशोर काळे यांनी...\nमुनगंटीवारांनी केले मोहोळच्या शेतकऱ्यांचे कौतुक\nमोहोळ : पापरीच्या खरबूजासह मोहोळ तालुक्यातील विविध गावातील फळांनी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे लक्ष वेधले. त्यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.savistar.com/2018/01/10/natak/", "date_download": "2019-01-18T11:11:22Z", "digest": "sha1:HOC6OPJ5XKSTNBMILJJ6BEBWCZ4O64CC", "length": 9892, "nlines": 69, "source_domain": "www.savistar.com", "title": "तुम्हा-आम्हाला ‘हुप हुप’ करायला लावणारं ‘माकड’! – सविस्तर", "raw_content": "\nतुम्हा-आम्हाला ‘हुप हुप’ करायला लावणारं ‘माकड’\nशहरातला वर्दळीचा रस्ता… कुठल्याश्या एका कोपऱ्यात एक मदारी आपल्या माकडांसह बसलेला. हळूहळू गर्दी वाढायला लागते. मदारी आपल्या खेळाला सुरुवात करतो. माकडांना नानाविध सूचना करतो. माकडंही त्याचा शब्द खाली पडू देत नाही. उलट्या उड्या काय मारतात, पुढाऱ्यासारखं चालून काय दाखवतात, सलमानसारखा डान्स काय करतात… असं काहीही, अगदी मदाऱ्याला वाटेल तसं… खेळ रंगतो… रस्त्यानं जाणारा मध्यमवर्गीय, कष्टकरी हा खेळ पाहून पोटभर हसतो, मात्र त्याला कुठं माहीत असतं, की हाच खेळ आपल्या आयुष्यासोबतही खेळला जातोय. व्यवस्था असते मदारी आणि आपण असतो माकड…\nहे सगळं मांडण्याचं कारण म्हणजे व्यावसायिक रंगभूमीवर आलेलं नवं नाटक, ज्याचं नाव आहे ‘माकड’… या नाटकाचा पुण्यातील शुभारंभाचा प्रयोग नुकताच बालगंधर्व नाट्य मंदिरात पार पडला. चैतन्य सरदेशपांडे यांनी हे नाटक लिहिलंय तर अभिजित झुंजारराव यांनी ते दिग्दर्शित केलंय. व्यवस्थेनं तुम्हा-आम्हा अनेकांना माकड कसं केलंय, हे या नाटकातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. बालगंधर्व रंगमंदिरात आपलं झालेलं माकड पहायला तशी जेमतेमच गर्दी होती. तरीही ‘माकड’च्या टीमनं केलेलं सादरीकरण केवळ अप्रतिम होतं.\nबँकेत अधिकारी असलेला ‘मध्या’ आणि शिक्षिका असलेली ‘मिली’ या जोडप्याच्या आयुष्यात आलेलं वादळ म्हणजे हे नाटक. मध्या आणि मिलीशिवाय या नाटकात आणखी दोन पात्रं आहेत. टिपीकल राजकारणी ‘साहेब’ आणि त्याचा प्रत्येक शब्द झेलणारा हवालदार ‘कोडगे’. मध्या आणि मिलीच्या गुलाबी आयुष्याचं सादरीकरण करुन या नाटकाला सुरुवात होते. गुजराती बिल्डरचा लोन पास करण्यासाठी मध्याला आलेला फोन नाटकाला गंभीर वळण देतो. मध्या लोन पास करणं नाकारुन व्यवस्थेचा भाग होण्यास नकार देतो आणि त्यांच्या घरात अनधिकृतपणे शिरतात ‘राजकारणी साहेब’ आणि ‘हवालदार कोडगे’.\nमध्या आणि मिली टिपीकल मध्यमवर्गीय… म्हणजे मतदान न करता सुट्ट्या एन्जॉय करायला जाणारे, कर चुकवणारे आणि वरुन व्यवस्थेवरच खापर फोडणारे… राजकारणी साहेब आणि हवालदार कोडगे यांनी टाकलेल्या फासात ते हळूहळू फसत जातात आणि सुरु होतो मदारी आणि माकडाचा खेळ… नाटक गंभीर असलं तरी बेरकी कोरडे आपल्याला हसवल्याशिवाय राहात नाही. मध्याचा श्वास न घेता व्यक्त होणारा आक्रोश प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवून जातो. मिली अंगावर येते तर राजकारणी साहेब आपल्या मनात चीड निर्माण केल्याशिवाय राहात नाही.\nराजकीय व्यवस्थेला उघडं पाडण्याचा प्रयत्न या नाटकात करण्यात आलाय. इथली व्यवस्था आपलं माकड करते हे खरं असलं, तरी त्याला काहीअंशी आपणच जबाबदार असतो. लोकशाहीचा सुजान नागरिक म्हणून आपली काही कर्तव्य असतात, ती आपण पार पाडणं गरजेचं असतं. ती कर्तव्य पार पाडण्यात आपण कमी पडतो तेव्हा व्यवस्थेचा घटक असलेले इथलेच काहीजण मदारी बनतात आणि आपल्या मानगुटीवर बसतात. फक्त आपलं माकड झालंय हे आपली वेळ आल्याशिवाय आपल्याला कळत नाही, त्यासाठी हे नाटक पहायलाच हवं.\nसंभाजी उर्फ मनोहर भिडे यांचं नेमकं शिक्षण काय\nविद्यापीठ निवडणुकीत प्राध्यापकांच्या स्फुक्टो-पुटा संघटनेत उभी फूट\n…फक्त या एका गोष्टीमुळे ‘ठाकरे’ सिनेमा फ्लॉप होऊ शकतो\nइतर पक्षांना गृहीत धरणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीला कपिल पाटलांचं सणसणीत पत्र\nजेव्हा अटल बिहारी वाजपेयींनी नरेंद्र मोदींना दिल्ली सोडून जायला सांगितलं\nवेबसाईट हॅक करुन भाजपला धमकी; भाजप म्हणतं ती आमची वेबसाईट नाही… नेमकं काय आहे सत्य\nज्यांच्या वि���ोधात उभं राहण्यास शरद पवार धजावले नाहीत, त्यांच्या पुढे ‘राष्ट्रवादी’चं कोण टिकणार\nSagar on आडतास कसं झालं\nsanjay on #शालजोडीतून… | कथा बाजारवाडीचा बाजार उठल्याची…\nनानासाहेब लोंढे on माणिक सरकार… कार-फोन न वापरणारा आणि सर्जिकल स्ट्राईक करणारा मुख्यमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android-games/?cat=1", "date_download": "2019-01-18T11:57:11Z", "digest": "sha1:MAMIIHXUR4B5NURVC5EF3KG2GASBWGPB", "length": 7015, "nlines": 233, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - सर्वोत्कृष्ट साहस अँड्रॉइड गेम", "raw_content": "\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम सिम्बियन खेळ\nअँड्रॉइड गेम शैली साहस\nसर्वोत्तम साहस अँड्रॉइड गेम दर्शवित आहे:\nसर्वोत्कृष्ट साहस गेम »\nनवीन आणि लोकप्रिय »\nसर्वाधिक या महिन्यात डाउनलोड »\nया महिन्यात रेटेड »\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम\nअँड्रॉइड खेळ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nगेम सॅमसंग, एचओएव्ही, ओपो, व्हिवो, एलजी, झियाओमी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या एंडोराइड डिव्हाइसेसवर Sniper Ops 3D - Shooting Game गेम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड खेळांपैकी एक PHONEKY वर अँड्रॉइड खेळ बाजार, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट पूर्णपणे मोफत मोबाइल गेम डाउनलोड करू शकता छान ग्राफिक्स आणि व्यसन गेमप्ले आपल्याला खूप लांब काळ मनोरंजन करेल. PHONEKY वर, आपल्याला साहसी आणि क्रिया पासून तर्कशास्त्र आणि रेसिंग अँड्रॉइड एपीके खेळांपर्यंत अनेक इतर गेम आणि विविध शैलीचे अॅप्स आढळतील. आपल्या मोबाईल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड गेम आणि अॅप्स डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्तम गेम पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार गेमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android-games/?id=n1n10431", "date_download": "2019-01-18T11:55:32Z", "digest": "sha1:QHV7DXLWKMYYUGHMNEDXULVWCNKNFTDA", "length": 10714, "nlines": 264, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "King of Fighters 97 Android खेळ APK - PHONEKY वरुन आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम सिम्बियन खेळ\nअँड्रॉइड गेम शैली लढा\nरेटिंग आणि पुनरावलोकने (1)\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nफोन / ब्राउझर: Vodafone\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Nokia6120c\nफोन / ब्राउझर: Nokia6120c\nफोन / ब्राउझर: Nokia310\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: MTN-S730\nफोन / ब्राउझर: TD8208\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम\nPHONEKY: अँड्रॉइड अनुप्रयोग आणि खेळ\nअँड्रॉइड खेळ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nगेम सॅमसंग, एचओएव्ही, ओपो, व्हिवो, एलजी, झियाओमी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या एंडोराइड डिव्हाइसेसवर King of Fighters 97 गेम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड खेळांपैकी एक PHONEKY वर अँड्रॉइड खेळ बाजार, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट पूर्णपणे मोफत मोबाइल गेम डाउनलोड करू शकता छान ग्राफिक्स आणि व्यसन गेमप्ले आपल्याला खूप लांब काळ मनोरंजन करेल. PHONEKY वर, आपल्याला साहसी आणि क्रिया पासून तर्कशास्त्र आणि रेसिंग अँड्रॉइड एपीके खेळांपर्यंत अनेक इतर गेम आणि विविध शैलीचे अॅप्स आढळतील. आपल्या मोबाईल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड गेम आणि अॅप्स डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्तम गेम पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार गेमची क्रमवारी लावा.\nहे गेम स्थापित केल्यानंतर डाउनलोड करण्यासाठी अतिरिक्त डेटाची आवश्यकता आहे\nहा खेळ जुन्या रेट्रो एनईएस, एसएएन, जीबीए, एन 64 किंवा पीएसएक्स रॉम आहे जो आपण आपल्या अँड्रॉइड डिव्हाइसवर चालवू शकता / चालवू शकता", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/videos/?id=v5154", "date_download": "2019-01-18T11:55:36Z", "digest": "sha1:7I7SAEOYJMVEIBFNC2TNOU7QBVAR63LI", "length": 8502, "nlines": 224, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Funny Baby Farts Hot Dumb Babes Hillarious accidents व्हिडिओ - PHONEKY", "raw_content": "\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या व्हिडिओसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया व्हिडिओचे सर्वप्रथम पुनरावलोकन करा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवड���े मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या व्हिडिओसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: UNTRUSTED\nफोन / ब्राउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: NokiaX2-02\nफोन / ब्राउझर: NokiaX2-02\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nमोबाईल व्हिडिओ GIF अॅनिमेशन रिंगटोन्स\nमोबाइल व्हिडिओ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nव्हिडिओ अँड्रॉइड, सफरचंद आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हूईई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइलवर Funny Baby Farts Hot Dumb Babes Hillarious accidents व्हिडिओ डाउनलोड करा किंवा तो प्ले कराआपण नक्कीच यातील मनोरंजक दृश्यांचा आनंद घ्याल PHONEKY विनामूल्य व्हिडिओ सेवेवर, संगीत आणि क्रिडा पासून कार आणि मजेदार व्हिडिओंपर्यंत आपण विविध शैलीच्या मोबाइल व्हिडिओ आणि मूव्ही क्लिप डाउनलोड करू शकता किंवा प्ले करू शकता. शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट व्हिडिओ पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार व्हिडिओ क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A6-%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%9C-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AE/", "date_download": "2019-01-18T11:11:42Z", "digest": "sha1:HUEOHQPHA2V2ZH2BWBNE7HPW5CZ6C533", "length": 27729, "nlines": 167, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नोंद : गरज प्रशासकीय नीतिमत्तेची | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nनोंद : गरज प्रशासकीय नीतिमत्तेची\nघोटाळे, भ्रष्टाचार, गुन्हे… या बाबतच्या बातम्या ऐकायला, वाचायला, पाहायला मिळत नाहीत असा एकही दिवस जात नाही. त्याच्याच साथीला बलात्कार-सामूहिक बलात्कार आणि हत्यांसंबधींच्या बातम्यांमध्येही भयावह प्रमाणात वाढ झालेली दिसून येते. हे सर्व पाहिले की हा आपला भारत देशच आहे का आपली संस्कृती कोठे हरवत चालली आहे आपली संस्कृती कोठे हरवत चालली आहे असे प्रश्‍न अपरिहार्यपणे मनात उभे राहतात.\nएका जिल्ह्याच्या तहसीलदाराला एक कोटी रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. त्याच जिल्ह्यातील 600 नागर��� सेवक व अधिकाऱ्यांना यापूर्वी लाच घेताना अटक केली व त्यांचेवर गुन्हे दाखल केले. एका वर्षापूर्वी मतदार यादीमध्ये गैरप्रकार केल्याप्रकरणी एका निवडणूक कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल केला. एका पोलीस आयुक्‍तास त्याच्या सेवानिवृत्तीच्या शेवटच्या दिवशी एका आर्थिक घोटाळ्या प्रकरणात अटक व शिक्षा झाली होती. शाळा गणवेश, पौष्टिक अन्न, जनवारांचा चारा घोटाळा, इमारतींचा घोटाळा असे अनेकविध प्रकारचे घोटाळे आजूबाजूला घडताना दिसतात.\nअशा घोटाळ्यांमध्ये प्रशासनातील अत्यंत महत्त्वाचा दुवा मानला गेलेला नागरी सेवक व अधिकारी वर्ग सामील असल्याने दिसून येते. त्यामुळेच याकडे गांभीर्याने पाहिले जाते. लाच, गैरप्रकार, गैरव्यवहार, घोटाळे आणि नीतीशास्त्र, एकात्मता, अभियोग्यता हे शब्द जरी विरोधाभास जाणवणारे असले तरी यांचा एकमेकांशी दृढ संबंध आहे. खालील माहितीचे अवलोकन केले असता या सर्वांचा संबंध नैतिकता-अनैतिकतेशी आहे असे निदर्शनास येईल. तसेच लोकसेवक व समाज यांच्यातील नैतिक-अनैतिक नात्याचा संबंध स्पष्टृ होईल.\nशासनाच्या ध्येयधोरणांची प्रत्यक्षात अंमलबजावणी करणारा नोकरवर्ग म्हणजे सनदी सेवा किंवा नागरी सेवा. या शासकीय सेवा जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम शासकीय सेवक व अधिकारी (शिपाई ते सनदी अधिकारी) हे घटक करीत असतात. या लेखात वरील घटकांपैकी अधिकारी, कारकून या घटकांच्या कार्यपध्दतीचा व समाजाशी असलेल्या प्रशासकीय नात्यांचा विचार केला आहे. प्रशासकीय अधिकार वापरताना नियम, शासन निर्णय, विशेषाधिकार वापरताना नीतिशास्त्राचा अवलंब करणे आवश्‍यक आहे. परंतु तसे बऱ्याच वेळा घडत नाही.\nनीतिशास्त्र हे प्रशासकीय कामकाज करतानाही वापरणे अत्यंत आवश्‍यक आहे. कारण याचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष परिणाम समाजावर होत असतो. सध्याच्या प्रशासकीय सेवेच्या अथवा संघ लोकसेवा आयोग मुख्य परीक्षा पेपर क्र. 5, सर्वसाधारण अभ्यास पेपर क्र. 4 नीतीशास्त्र, एकात्मता आणि अभियोग्यता असा विषयच अस्तित्वात आला आहे. परंतु हा विषय परीक्षेस उत्तीर्ण होण्यापुरताच वापरला जातो. सनदी/प्रशासकीय अधिकारी पदावर नियुक्‍ती झाल्यानंतर त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना विसर पडलेला दिसतो.\nनीतिशास्त्र म्हणजे योग्य कृत्य, अयोग्य कृत्य, चांगले, वाईट, कर्तव्य, हित, कल्याण इत्यादी संकल्पना ह���त. नीतिशास्त्राचा उदय कोणत्या कालावधीत झाला याबाबत निश्‍चित माहिती उपलब्ध नाही; परंतु याचे श्रेय ग्रीक तत्त्वज्ञ ऍरिस्टॉटल यांना दिले जाते. त्यांनी ग्रीक मूळ शब्दाला नीतिशास्त्राचे स्वरूप प्राप्त करून दिले आहे. भारतामध्ये मेघश्‍याम पुंडलिक रेगे यांनी नीतिशास्त्राविषयी 1974 साली पुस्तक प्रसिद्ध केले. यामध्ये त्यांनी न्याय, धैर्य, श्रद्धा, योग्य, अयोग्य, चांगले, वाईट, कर्तव्य, हित, कल्याण याविषयी लिहिले आहे. प्रशासकीय नीतिशास्त्राची सात तत्त्वे निःस्वार्थी वृत्ती, वस्तुनिष्ठता, मोकळेपणा, एकात्मता, उत्तरदायित्व, प्रामाणिकपणा, नेतृत्व ही आहेत. यांची अंमलबजावणी काही बोटांवर मोजण्याइतक्‍याच अधिकाऱ्यांमार्फत होते. भारतातील काही समाजसुधारक व विचारवंतांची नीतिशास्त्राविषयीची मते पुढीलप्रामणे आहेत.\nलोकमान्य टिळक यांनी राष्ट्रीयतेसंबंधी नैतिक विचारांची मांडणी त्या कालावधीमध्ये केली होती. गोपाळकृष्ण गोखले यांनी देशसेवा व सार्वजनिक जीवन हाच धर्म याचे नीतिशास्त्र सांगितले. डॉ. ऍनी बेझंट यांनी राष्ट्रप्रेम, स्त्री जीवन विषयक विचार, स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह याबाबतचे नीतिशास्त्र सांगितले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे नैतिक चिंतन म्हणजे सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नैतिक विचार म्हणजे अस्पृश्‍यांच्या उन्नतीसाठी शैक्षणिक, सामाजिक, राजकीय. श्रीमती इंदिरा गांधी यांच्या नीतिशास्त्रातील अहिंसेबद्दल “”अहिंसा याचा अर्थ भ्याडपणावर अलिप्तपणा नव्हे”. अण्णा हजारे यांच्या मते पारदर्शकता हा नीतिशास्त्राचा महत्त्वाचा भाग आहे.\nहल्ली “मूल्यशिक्षण’ (व्हॅल्यू एज्युकेशन) हा विषय देखील अभ्यासक्रमात शिकविला जातो. शिक्षण-व्यक्‍ती-समाज यांच नात व भवितव्याचा अभ्यास या “मूल्यशिक्षण’ (व्हॅल्यू एज्युकेशन) विषयात शिकविला जातो. तसेच नितीशास्त्र मानवी आचरणाच्या आदर्शांचे शास्त्र आहे, नीतिशास्त्र हे मानवी चालीरीती अथवा मानवी सवयी, प्रथा यांचा विचार करणे तसेच मानवी चारित्र्याचा एक भाग आहे. यावरून व्यक्‍तीचे चारित्र्य समजते.\nरोजच्या व्यवहारातही आपण नीतिशास्त्राची उदाहरणे पाहतो. ट्रॅफिक सिग्नल लाल रंगाचा असल्यास व तेथे चौकात पोलीस उभा असल्यास आपण थांबतो. परंतु या परिस्थितीत ��मजा पोलीस उभा नसल्यास ट्रॅफिक सिग्नलचे उल्लंघन करणारे किती नैतिक त्यातही जर एखाद्या इमानेइतबारे लाल सिग्नलला उभा असल्यास मागील दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहन चालक त्याला हॉर्न वाजवून, आराडाओरडा करून बाजूला सरकवून स्वतः सिग्नलचे उल्लंघन करणारे किती नैतिक त्यातही जर एखाद्या इमानेइतबारे लाल सिग्नलला उभा असल्यास मागील दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहन चालक त्याला हॉर्न वाजवून, आराडाओरडा करून बाजूला सरकवून स्वतः सिग्नलचे उल्लंघन करणारे किती नैतिक राजनीती, रणनीती, व्यवहारनीती, युद्धनीती असे नीतीचे वेगवेगळे प्रकार करता येतील.\nअतिरिकी व सैनिक यांची रणनीती वेगळी वेगळी असते. अतिरेकी क्रौर्याचा अवलंब करून लोकांना मारतात. तर सैनिक देशाचे रक्षण करण्यासाठी शत्रूला मारतो. कोणी त्याच्या स्वतःच्या फायद्यासाठी व्यवसाय करतो, तर लोक त्याला पैसे कमाविणारा म्हणतात. रॉकेल रेशनचे धान्य काळ्या बाजारानी विकणाऱ्यास अनैतिक समजले जाते. राजकारणी मंडळींची राजनीती वेगळीच. परिस्थिती येईल तसे निर्णय बदलायचे. फक्‍त खुर्ची किंवा सत्ता जाऊू नये आणि व्होटिंग बॅंक खात्याची शिल्लक कमी होऊ नये याची दक्षता. राजा बदलला की राज्य बदलते याची प्रचिती बऱ्याच वेळा येते. पूर्वी घेतलेल्या पक्षाच्या सरकारचा निर्णय नवीन सत्ता हाती आलेल्या पक्षाच्या निर्णयाच्या एकदम विरुद्ध.\nएखाद्या व्यवस्थेचा वेगळा अनुभव. शासनाने 800 ते 900 गावे दुष्काळग्रस्त जाहीर केलेली, विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क, होस्टेल शुल्क, शासकीय वाहनांमध्ये प्रवास करण्यासाठी मासिक पास यामध्ये सवलत जाहीर केलेली, परंतु त्याच वेळी एखाद्या शिक्षण संस्था चालक शैक्षणिक कार्यक्रमामध्ये ड्रेस कोड बदलण्यामध्ये गुंतलेला.\nपरंतु इतर व्यवस्थांमधील नीतिशास्त्राचे धडे, अनुभव वेगळेच. प्रत्येक राज्याच्या शासन व्यवस्थेमध्ये जनतेपर्यंत सेवा पोहोचविणारे वेगवेगळे विभाग आहेत. उदा. पाटबंधारे, पाणीपुरवठा, वीज पुरवठा, शिक्षण विभाग-विद्यापीठे, समाजकल्याण विभाग, गृह विभाग, वित्त विभाग, ग्रामविकास विभाग, जिल्हा परिषदा, महानगरपालिका, वाहतूक विभाग इत्यादी बरेच विभाग कार्यरत असतात. या विभागांमध्ये शिपाई ते कलेक्‍टर असे बरेच सेवक व अधिकारी कार्यरत असतात.\nलोकप्रशासनामधील नीतिशास्त्राचा अवलंब करताना सार्वजनिक नागरी सेवेतील मूल्ये जपणे म्हणजे तारेवरची कसरत असते. सुशासन निर्माण करायचे असल्यास उत्तम प्रशासन असणे ही देशाच्या दृष्टीने महत्त्वाची बाब मानली जाते. स्वतःच्या कामावर श्रद्धा असल्यास कामाला वाहून घेतले जाते. अन्यथा आळशीपणा व काम टाळू वृत्तीची जोपासना होते.\nव्यवस्थेत काही ध्येयवेडी माणसे असतात. त्यांना मॅन ऑन द मिशन म्हणतात. त्यांच्यामध्ये निर्भयता, धैर्य असते कोणासही न भीता अथवा दबावाखाली काम करीत नाहीत. आपला गोपनीय अहवाल खराब लिहून आपली पदोन्नती रोखली जाईल, वेतनी लाभ मिळणार नाहीत याची अजिबात भीती बाळगत नाहीत. याउलट इतर असतात. दबावाखाली, हितसंबंध तयार करून काम करतात व स्वतःचा स्वार्थ साधतात. अशा प्रवृत्ती व्यवस्था व समाज यांना घातक असतात. त्याग करण्याची प्रवृत्ती फक्‍त वैयक्‍तिक आयुष्यात असते असे नाही, सार्वजनिक काम करतानाही ती असावी लागते.\nआर्मी, नेव्ही, एअरफोर्सचे जवान फक्‍त पगार मिळण्यासाठी काम करीत नाहीत, तर वेळप्रसंगी प्राण पणाला लावतात. राजेशाही, हुकूमशाही, संरजामशाही यांमधील शासन व्यवस्थांपेक्षा लोकशाहीतील शासन व्यवस्था उत्कृष्ट मानली जाते. कारण ती लोकांनी लोकांसाठी चालविलेली व्यवस्था असते, व्यवस्थेत जबाबदारी व अधिकार हे शरीराचे दोन हात समजले जातात. या दोन्ही बाबी एकमेकांशिवाय अपूर्ण असतात. जबाबदारी हे एक प्रकारे उत्तरदायीत्व किंवा पालकत्व समजले जाते हे आदर्श लोकप्रशासन व्यवस्थेच वैशिष्ट्य समजले जाते.\nलोकप्रशासनातील नीतिशास्त्राचा विचार करताना आंतरराष्ट्रीय नातेसंबंधाचा देखील विचार केला जातो. आंतरराष्ट्रीय न्यायालये, आशियाई/आंतरराष्ट्रीय मानवी हक्‍क आयोग हे याचेच प्रतीक समजले जाते. अणुयुद्ध, रासायनिक युद्ध, गुदमरणारे वायु यांच्या सारख्या गोष्टींचा शस्त्रांसारखा वापर करण्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर बंधने आणली आहेत. याकरीता आंतरराष्ट्रीय संघटना व नैतिक घटक कार्यरत असतात. एखाद्या देशावर आलेल्या आपत्तीबाबत दुसरा देश मदत करतो. युद्धामध्ये मानवी हक्‍कांचे संरक्षण केले जाते ही आंतरराष्ट्रीय नैतिकता.\nवरील सर्व मुद्यांचा अभ्यास लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षा पेपर क्र.5, सामान्य अध्ययन पेपर-4 नीतीशास्त्र, एकात्मकता, अभियोग्यता या परिक्षेस अनिवार्य असलेल्या विषयांत दिला आहे. मग हा अभ��यास फक्‍त परीक्षा उत्तीर्ण होण्यापूरताच मर्यादित ठेवला जातो का असा प्रश्‍न उपस्थित होतो.\nप्रशासनाला नितिमत्तेचे धडे देणारे एखादे स्वतंत्र विद्यापीठ अस्तित्वात येणे ही काळाची गरज आहे. परंतु सध्या सुरुवात म्हणून पदवी, पदविका यांच्या अभ्यासक्रमास वरील एखाद्या विषय अनिवार्य झाल्यास भावी पिढी व समाजास उपयोग होईल.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nधोरण : अवकाशयान आणि आव्हाने\nविचार : एक कप चहा\nविविधा : संरक्षक भिंत- दगडमातींची आणि लेसर किरणांची\nवेध : राजकीय चित्र अद्याप धूसरच\nआठवण: दुसरी बाजू चंद्राची\nधोरण: किरकोळ व्यापारात येईल तेजी \nस्मरण: वर्ष बदलते, कॅलेंडर बदलते, आणि आपणही बदलतो…\nजयवंत पवार यांना आदर्श शिक्षक पुरस्कार\nशेतकऱ्यांना दूध व्यवसाय परवडेना\nछत्रपती कारखान्याचा वर्धापनदिन उत्साहात\nगिरीश बापट यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी- धनंजय मुंडे\n#AUSvIND : ‘धोनी-चहल’ विजयाचे शिल्पकार; भारताने 2-1 ने मालिका जिंकत रचला इतिहास\n‘गोड बोला’ सांगणं सोपं…\nमायावती पैसा असलेल्यांनाच निवडणुकीचे तिकीट देतात\nपाच महिन्यांपासून वाहन विक्रीत घट\nगिरीश बापटांकडून मंत्रिपदाचा गैरवापर- हायकोर्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-18T11:10:18Z", "digest": "sha1:RMV3TGVHB7H3NXIUIE3ACY3UD35Z2ZJ7", "length": 14168, "nlines": 160, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पाटण कृषी विभागाचा कारभार “रामभरोसे’ | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपाटण कृषी विभागाचा कारभार “रामभरोसे’\nपाटण – राज्य शासन व शेतकरी यांच्यामधील दुवा असणारा पाटण तालुक्‍यातील कृषीविभागाचा कारभार सध्या ठप्प आहे. शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचवून शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लावण्यासाठी शासनाकडून प्रयत्न होताना दिसतात. मात्र या कृषी कार्यालयात कृषीअधिकाऱ्यांसह विविध पदे रिक्‍त आहेत.त्यामुळे तालुक्‍यात कृषीविभागाची कोणतीही योजना चालू नसून केवळ कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार सुरु आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून याला जबाबदार कोण असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.\nतालुका कृषीअधिकारी म्हणून कार्यभार घेतलेले प्रविण आवटे यांना झालेल्���ा मारहाणीमुळे त्यांनी कोल्हापूर याठिकाणी बदली करुन घेतली. त्यानंतर चार महिन्याचा कालावधी उलटून गेला तरी कायमस्वरुपी तालुका कृषीअधिकारी या कार्यालयाला मिळाला नाही. त्यामुळे कृषीअधिकारी या पदांसह मंडल कृषीअधिकारी, सुपरवायझर, कृषीसहाय्यक यांची पदे रिक्‍त आहेत.\nपाटण तालुक्‍यात पाटण, मल्हारपेठ, तारळे, ढेबेवाडी अशी चार प्रमुख मंडल कृषीकार्यालये आहेत. मात्र या कार्यालयात कायमस्वरुपी एकही मंडल कृषीअधिकारी नसून यांचा कार्यभार सुपरवायझर यांच्यावर सोपविण्यात आला आहे.पाटणला मंडलअधिकारी असणारे बी. एस. बुधावले यांच्याकडे अतिरिक्‍त तालुका कृषीकार्यालयाचा कारभार सोपविण्यात आला आहे. तर तारळे मंडलअधिकारी म्हणून सुपरवायझर असणारे अजित ओबांसे यांचेकडे अतिरिक्‍त कार्यभार आहे. मल्हारपेठचा कार्यभार सुपरवायझर रमेश घाडगे यांचेकडे आहे. त्यामुळे दोन्ही कार्यभार संभाळत या अधिकाऱ्यांना काम करावे लागत आहे.\nशेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांची महिती देऊन त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नेमणुक करण्यात आलेले कृषीसहाय्यकांची अवस्था दयनीय आहे. एका कृषीसहाय्यकाकडे दहा ते पंधरा गावांचा कार्यभार असल्याने हे कृषीसहाय्यकही मेटाकुटीला आले आहे आहेत. अतिरिक्‍त गावांचा कार्यभार वरिष्ठ कार्यालयाकडून सतत होणाऱ्या विविध शासकीय माहिती यांची मागणी यामुळे या कृषीसहाय्यकांचा वेळ या कामांमध्ये जात आहे. तर काही कामचुकार कृषीसहाय्यक कार्यालयात न येताच घरी बसून विभागाचा आढावा वरिष्ठांना सांगतात. त्यामुळे असे कामचुकार कृषीसहाय्यक ही सध्या मोकाट आहेत.\nशासनाच्या कृषीविभागाला एमआरजीएसमधून फळबाग लागवड तसेच पांडुरंग फुंडकर फळबाग योजना, मागेल त्याला शेततळे, जलयुक्‍त शिवार तसेच शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण असणारी कृषी यांत्रिकीकरण अशा योजना दिल्या आहेत. मात्र पाटणच्या कृषीकार्यालयात योजना राबविण्यासाठी अधिकारी, कर्मचारी नसल्याने शेतकरी वंचित राहत आहे.\nतालुक्‍यात कृषी विभागाची दयनीय अवस्था असताना लोकप्रतिनिधींसह नेतेमंडळी एकमेकांवर टिकाटिप्पणी करण्यात व्यस्त आहेत. आगामी विधानसभा निवडणुक कशी जिंकता येईल, या विंवचनेत असणारी ही राजकीय मंडळी याकडे लक्ष देणार का हा प्रश्‍न आहे. अधिकारी नसल्याने शेतकऱ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळत नाहीत. तर योजनांसाठी आलेला निधी परत जात आहे. त्यामुळे या गंभीर प्रश्‍नांवर आवाज कोण उठविणार असा प्रश्‍न शेतकऱ्यांमधून विचारला जात आहे.\nतालुका कृषीअधिकारी कार्यालयात तालुका कृषीअधिकाऱ्यांसह मंडल कृषीअधिकारी, सुपरवायझर, कृषीसहाय्यक यांची पदे रिक्‍त असून कार्यभार करताना अडचणी निर्माण होत आहेत. एका मंडलामध्ये 100 पेक्षा जास्त गावे असून कृषीसहाय्यकाकडे 25 ते 30 गावांचा कार्यभार असल्याने शेतकऱ्यांना योजनांची माहिती, मार्गदर्शन करणे अवघड होत आहे. अधिकारीवर्ग कमी असल्याने जलयुक्‍त शिवार, जलसंधारण आदी कामे सध्या बंद आहेत.\nप्रभारी तालुका कृषी अधिकारी, पाटण\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांना स्थलांतराशिवाय पर्यायच नाही\nकर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दोन तलाठी निलंबित\nनगराध्यक्षपदाच्या 3 तर नगरसेवक पदाच्या 12 अर्जांची माघार\nपाचगणीत “सब गोलमाल है…’\nराज्यात भाजपचेच सरकार येणार\nशिक्षकांचे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे\nसत्ताधाऱ्यांमुळे कृष्णा कारखाना डबघाईला : मोहिते\nकरायची होती जखम… पण झाला खून\nछत्रपती कारखान्याचा वर्धापनदिन उत्साहात\nगिरीश बापट यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी- धनंजय मुंडे\n#AUSvIND : ‘धोनी-चहल’ विजयाचे शिल्पकार; भारताने 2-1 ने मालिका जिंकत रचला इतिहास\n‘गोड बोला’ सांगणं सोपं…\nमायावती पैसा असलेल्यांनाच निवडणुकीचे तिकीट देतात\nपाच महिन्यांपासून वाहन विक्रीत घट\nगिरीश बापटांकडून मंत्रिपदाचा गैरवापर- हायकोर्ट\nऐन थंडीतल्या… आठवणी गुळपोळीच्या…\n#AUSvIND : भारतासमोर विजयासाठी 231 धावांचे आव्हान; भारत 40 षटकांत 3 बाद 166\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/continuing-stuttering-postmen/", "date_download": "2019-01-18T11:51:46Z", "digest": "sha1:C3ZINUGGSW3L5NZ2GCZAVQT3POS3WMZG", "length": 8443, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सरकार विरोधात डाकसेवकांचा एल्गार, बेमुदत संप सुरू", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसरकार विरोधात डाकसेवकांचा एल्गार, बेमुदत संप सुरू\nटीम महाराष्ट्र देशा- शेतकरी,युवक,महिला,जेष्ठ नागरिकांचे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरत असलेल्या सरकार विरोधात आता डाकसेवकांनी एल्गार पुकारला आहे. आॅल इंडिया ग्रामीण डाकसेवक संघटना व नॅशनल य���नियन आॅफ ग्रामीण डाकसेवक संघटना यांच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने सोमवार (दि.२२) पासून बेमुदत संप पुकारला आहे. भारतीय डाक कर्मचारी महासंघाच्या नेतृत्वाखाली भारतीय खातेबाह्य कर्मचारी संघाने पुकारलेल्या या संपाची दखल घेऊन लवकर मागण्या पूर्ण कराव्यात, अशी मागणी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बापू दडस यांनी केली आहे.\nराज्य दुष्काळाच्या खाईत,जलसंपदा मंत्री गरबा खेळण्यात दंग\nमराठा आरक्षण : आत्महत्यासत्र थांबेना औरंगाबादमध्ये तरुणाची…\nग्रामीण डाकसेवकांच्या वेतन व सेवा शर्तींमध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारने नेमलेल्या कमलेशचंद्र यांच्या समितीच्या शिफारशींची त्वरित अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागणीसाठी देशभरातील डाकसेवक सोमवारपासून संपावर गेले आहेत. संपाला आठवडा उलटल्यानंतरही त्यामध्ये कोणताही तोडगा अद्याप काढण्यात आलेला नाही.\nकमलेशचंद्र यांच्या समितीने मे २०१७ आपला अहवाल सादर केला होता. डाकसेवकांना सध्या मिळणाऱ्या चार ते पाच हजारांच्या वेतनामध्ये वाढ करून त्यांचे वेतन १० ते १४ हजार करावे, नोकरीत कायम करावे, यासह विविध शिफारसी समितीने केल्या आहेत.डाकसेवकच संपावर गेल्यामुळे डाकसेवा प्रभावित झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे डाकविषयक व्यवहार ठप्प पडले आहे. ग्रामीण भागात विविध कामे डाकघरातून केली जातात. ती पुरती प्रभावित झाल्याची माहिती आहे. संपामध्ये राज्यातील सुमारे १७ हजार ग्रामीण डाकसेवकांचा समावेश असल्याने त्याचा फटका पोस्टाच्या कामकाजाला बसत आहे.\nराज्य दुष्काळाच्या खाईत,जलसंपदा मंत्री गरबा खेळण्यात दंग\nमराठा आरक्षण : आत्महत्यासत्र थांबेना औरंगाबादमध्ये तरुणाची आत्महत्या\nलिड्समधील पराभवानंतर धवनची भावुक पोस्ट\nधक्कादायक : बाद नोटांचा सर्वाधिक भरणा अमित शहांच्या बँकेत\nखावटी कर्जमाफीने लाखो आदिवासी बांधवांना दिलासा : विष्णू सवरा\nमुंबई : आदिवासी बांधवांच्या खावटी कर्जमाफीने राज्यातील लाखो आदिवासी बांधवांना दिलासा मिळाला असून हा शासनाचा एक…\nमोहोळ विधानसभेला आम्ही सांगेल तोच उमेदवार द्या : धनंजय महाडिक\nपोलिस दलासाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा अकादमी सुरु करणार –…\nतुळजापुरात छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा\nमहाराष्ट्रातील युवकांना गोव्यात काम मिळणार नाही, गोव��� सरकारचा निर्णय\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/free-mobile-phones-military-jaws-soon/", "date_download": "2019-01-18T12:08:52Z", "digest": "sha1:5CWXO6OCTHCAWVEPAEDMYZXC6E4XJD4A", "length": 8024, "nlines": 84, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "लष्करी जवानांना मिळणार स्वतंत्र मोबाइल फोन", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nलष्करी जवानांना मिळणार स्वतंत्र मोबाइल फोन\nविदेशी कंपन्यांचा धोका टाळण्यासाठी सरकार उचलणार पावलं\nबहुतांश स्मार्टफोन उत्पादक कंपन्या विदेशी असून त्यांचे माहिती साठवणूक करणारी यंत्रणादेखील (सर्व्हर) विदेशात आहेत त्यामुळे सध्या मोबाइल फोनबाबत सुरक्षेचा मुद्दा गंभीर बनला आहे. या सर्व बाबींचा विचार करता लष्करी जवान आणि अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र मोबाइल नेटवर्क तसेच हँडसेट निर्मित करण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे.\nमध्यंतरी काही चिनी कंपन्या युजर्सची गोपनीय माहिती आपल्या सरकारला देत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता . या बाबींचा विचार करता लष्करी जवान आणि अधिकार्‍यांच्या मोबाइल फोनमधील गुप्त माहिती तसेच त्यांच्या संदेशांच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. यातच बहुतांश लष्करी कर्मचारीदेखील आपापल्या मोबाइल फोनवरूनच इंटरनेटचा वापर करत असतात. या बाबींचा विचार करता त्यांच्यासाठी स्वतंत्र मोबाइल नेटवर्क तसेच हँडसेट निर्मिती रण्यात येणार आहे. भारतात लष्करी, निमलष्करी आणि सीमा सुरक्षा बलांचे सुमारे ५० लाखांपेक्षा जास्त कर्मचारी व अधिकारी आहेत. त्यांना हा विशेषरित्या तयार करण्यात आलेला मोबाइल फोन प्रदान करण्यात येणार आहे. तर त्यांच्यासाठी मोबाइल नेटवर्क सेवा पुरवठादार कंपनीदेखील स्वतंत्र असेल. शक्यतो एखादी भारतीय कंपनी यासाठी निवडण्यात येईल. यामुळे संबंधीत कंपनीचे सर्व्हर भारतात असल्यामुळे वेळप्रसंगी गोपनीय माहिती मिळविण्यात काहीही अडचण ��ोणार नाही तसेच यामुळे विदेशात माहिती जाण्याचा धोकादेखील कमी होऊ शकतो.\nसर्जिकल स्ट्राईक नंतर भारताची सर्वात मोठी कारवाई\nजवानाची हत्या करून त्याच्या मृतदेहाची विटंबना केल्याच्या कृत्याचा बदला घेणे गरजेचे…\nभारताच्या अहंकारी आणि नकारात्मक उत्तराने निराश झालो – इम्रान खान\nसुखबीर सिंग बादल यांना तोंडाचे जुलाब झालेत – नवज्योतसिंग सिद्धू\n‘जुन्या नोटांची समस्या फक्त पवारचं समजू शकतात’\nटीम महाराष्ट्र देशा- भाजप सरकार सत्तेत आल्यापासून नोटबंदी, प्लॅस्टिकबंदी करत आहे, शेतकऱ्यांच्या गंभीर समस्यांवर…\nपेटिंग्ज नंतर जव्हार मध्ये वारली चित्र शैलीचे टॅट्यू फिव्हर\nमुंबईच्या मतदार यादीमध्ये ८ ते ९ लाख बोगस मतदार\nठरलं तर मग…मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक…\nदुष्काळात तेरावा महिना : पुण्यात सिंहगड रस्त्यावर पुन्हा पाणीच पाणी\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/raj-anadkat-replaces-bhavya-gandhi-tapu-taarak-mehta-ka-ooltah-chashmah-33515", "date_download": "2019-01-18T12:02:18Z", "digest": "sha1:RHIQ2BHOSSMLDZ52ZA6X3FT5REGVD7L6", "length": 11452, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Raj Anadkat replaces Bhavya Gandhi as Tapu in Taarak Mehta Ka Ooltah Chashmah राज उनादकत \"टप्पू'च्या भूमिकेत | eSakal", "raw_content": "\nराज उनादकत \"टप्पू'च्या भूमिकेत\nशनिवार, 4 मार्च 2017\n\"तारक मेहता का उल्टा चष्मा' या विनोदी मालिकेतील जेठालाल यांचे कुटुंब अनेक वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहे. जेठालालच्या मुलाची भूमिका करणारा भव्य गांधी हा मालिकेतून बाहेर पडला आहे. आता \"टप्पू' ही व्यक्तिरेखा राज उनादकत साकारणार आहे. जेठालालच्या घरी टप्पूच्या वाढदिवसाची तयारी सुरू आहे. या वाढदिवसाच्या दिवशी टप्पू गोकुळधाममध्ये परत येणार आहे. या भूमिकेबद्दल राज म्हणाला, \"\"मी नेहमीच \"तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका पाहतो. या मालिकेचा मोठा चाहता आहे. टप्पूची भूमिका ही खूप संवेदनशील आणि सकारात्मक आहे. यात काम करण्याची संध��� दिल्याने आभार मानतो.''\n\"तारक मेहता का उल्टा चष्मा' या विनोदी मालिकेतील जेठालाल यांचे कुटुंब अनेक वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहे. जेठालालच्या मुलाची भूमिका करणारा भव्य गांधी हा मालिकेतून बाहेर पडला आहे. आता \"टप्पू' ही व्यक्तिरेखा राज उनादकत साकारणार आहे. जेठालालच्या घरी टप्पूच्या वाढदिवसाची तयारी सुरू आहे. या वाढदिवसाच्या दिवशी टप्पू गोकुळधाममध्ये परत येणार आहे. या भूमिकेबद्दल राज म्हणाला, \"\"मी नेहमीच \"तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका पाहतो. या मालिकेचा मोठा चाहता आहे. टप्पूची भूमिका ही खूप संवेदनशील आणि सकारात्मक आहे. यात काम करण्याची संधी दिल्याने आभार मानतो.''\nकॉफीतील हिरोगिरी ठरली नसती आफत\nक्रिकेट हा सभ्यगृहस्थांचा खेळ होता. हल्लीच्या काळात तो कधी कधी सभ्यगृहस्थांचा खेळ आहे एवढा त्यामध्ये बदल झाला आहे. काही खेळाडू आणि संघ केवळ जिंकणेच...\nकेबल टीव्ही... घरात नळातून येणारे पाणी, वायरमधून येणारी वीज जेवढी जीवनावश्‍यक, तेवढीच जीवनावश्‍यक असते ती ही केबल. तिची सोबत नसेल, तर लोकांना...\nशेतकरी आत्महत्या हा विषय कायम अस्वस्थ करत आला. या अस्वस्थतेला वाट मिळाली \"गोष्ट छोटी डोंगराएवढी' या चित्रपटात. हा चित्रपट म्हणजे खरं तर आमच्या...\nज्युलियाचं 'होमकमिंग' (सम्राट फडणीस)\nओव्हर-द-टॉप (ओटीटी) प्लॅटफॉर्म भारतात गेल्या वर्षीपासून मोठ्या प्रमाणावर प्रसार पावू लागला. दृश्‍यमाध्यमांच्या सादरीकरणासाठी आतापर्यंत थिएटर किंवा...\nजकातवाडी बनतेय कवितांचे गाव\nसातारा शहरालगत असलेली जकातवाडी यापूर्वी सोनगाव कचरा डेपोचा धूर सहन करणारी एवढीच काय ती परिचित असायची. छोटेमोठे उपक्रम राबवून विकासाची घोडदौड सुरू...\n31 डिसेंबरला बार राहणार रात्रभर उघडे\nमुंबई- मुंबई, ठाणे, नवी मुंबई बरोबरच पुण्यात दारूचे बार रात्रभर उघडे ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभाग आणि गृह खात्यानं...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनस���बंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android-games/?cat=2", "date_download": "2019-01-18T11:57:36Z", "digest": "sha1:VMRKQJBQJOVWJDXLNVWRUA53LA2PZN22", "length": 7009, "nlines": 232, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - सर्वोत्कृष्ट आर्केड अँड्रॉइड गेम", "raw_content": "\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम सिम्बियन खेळ\nअँड्रॉइड गेम शैली आर्केड\nसर्वोत्तम आर्केड अँड्रॉइड गेम दर्शवित आहे:\nसर्वोत्कृष्ट आर्केड गेम »\nनवीन आणि लोकप्रिय »\nसर्वाधिक या महिन्यात डाउनलोड »\nया महिन्यात रेटेड »\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम\nअँड्रॉइड खेळ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nगेम सॅमसंग, एचओएव्ही, ओपो, व्हिवो, एलजी, झियाओमी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या एंडोराइड डिव्हाइसेसवर Sky Force 2014 गेम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड खेळांपैकी एक PHONEKY वर अँड्रॉइड खेळ बाजार, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट पूर्णपणे मोफत मोबाइल गेम डाउनलोड करू शकता छान ग्राफिक्स आणि व्यसन गेमप्ले आपल्याला खूप लांब काळ मनोरंजन करेल. PHONEKY वर, आपल्याला साहसी आणि क्रिया पासून तर्कशास्त्र आणि रेसिंग अँड्रॉइड एपीके खेळांपर्यंत अनेक इतर गेम आणि विविध शैलीचे अॅप्स आढळतील. आपल्या मोबाईल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड गेम आणि अॅप्स डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्तम गेम पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार गेमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android-themes/?id=x1x2962", "date_download": "2019-01-18T11:56:05Z", "digest": "sha1:J2A6O6L3MFSIDA6OFXGP65EOEQQQ6QN6", "length": 8310, "nlines": 209, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "GO Launcher Iphone 4 अँड्रॉइड थीम", "raw_content": "\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर वॉलपेपर\nअँड्रॉइड थीम शैली तंत्रज्ञान\nसूचना सूचना माहिती माहिती\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या थीमसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया थीमचे पुनरावलोकन करणारे सर्वप्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गे��, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या थीमसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: VF685\nफोन / ब्राउझर: Nokia308\nफोन / ब्राउझर: Nokia206\nफोन / ब्राउझर: E5\nफोन / ब्राउझर: Nokia206\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर Android ऐप्स अँड्रॉइड गेम\nअँड्रॉइड थीम सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nथीम्स सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियामी, लेनोवो, झीटे आणि इतर एंड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या Andorid मोबाइल फोनवर GO Launcher Iphone 4 थीम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड थीमपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY अँड्रॉइड थीम स्टोअरमध्ये, आपण विनामूल्य कोणत्याही अँड्रॉइड फोन किंवा टॅब्लेटसाठी थीम डाउनलोड करू शकता. या थीमची छान आणि सुंदर रूपे आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपल्याला प्रकृती आणि सेलिब्रिटी ते कार आणि 3 डी अँड्रॉइड थीम वरून भिन्न शैलीचे इतरही थीम सापडतील. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट थीम पाहण्यासाठी, लोकप्रियतेनुसार थीमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.evivek.com/Encyc/2018/9/24/kavi-Anil-marathi-poems", "date_download": "2019-01-18T13:07:10Z", "digest": "sha1:BFNHCA7ZHQY4PHD7BWRZTHQSASGK4FDF", "length": 16176, "nlines": 56, "source_domain": "www.evivek.com", "title": "तदात्मता : कवी अनिल", "raw_content": "\nतदात्मता : कवी अनिल\n आपण तेच होऊन जाणं. तदात्म म्हणजे मी तेच आहे असं जाणवून होणारी अपार आनंदाची अनुभूती. समाधी अवस्थेची पहिली पायरी म्हणजे तदात्मता. मन ब्रह्ममय होऊन जाणं व मनात केवळ आनंद भरून राहणं म्हणजे तदात्म होणं. इथे अनिलांनी सहस्ररश्मी सूर्याची पहिली कोवळी किरणं भूमीवर उतरतात, तेव्हा ती साऱ्या सृष्टीला कशी मायेने गोंजारतात याचं वर्णन केलं आहे.\nजेव्हा फुलांच्या पाकळयांवरी सूर्याचे किरण खेळू लागती\nआणि कळिकांच्या अंगाभोवती मायेची जाळी विणू पाहती\nकेळीची कवळी लुसलुशीत पाने हळुवार कुरवाळती\nअमलताशाच्या फुलझुंबरांत शिरून पिवळे झोत ���ाडती\nउसांच्या असंख्य तुऱ्यांवरती प्रकाशलहरी डोलत जाती\nरुपेरी राखी रंगांच्या लाटा हिरव्या शेतात उसळविती\nदूर्वांकुरांच्या अग्रांवरती लाख टिकल्या उजळतात\nकवडशांतून धूलिकणांच्या विश्वाचा विस्तार पाजळतात\nतेव्हा संवेदना अबोध काही तदात्मतेची थरारून जाते\nप्रीतिचा पहिला स्पर्श जाणवून सारे अंगांग शहारून येते\nआत्माराम रावजी देशपांडे म्हणजेच कवी 'अनिल' यांच्या 'अजुनी रुसूनि आहे', 'कुणी जाल का सांगाल का' आणि 'वाटेवर काटे वेचीत चाललो' या गीतरूपाने अमर झालेल्या काही सुंदर दशपदी आपल्या परिचयाच्या आहेत.\nदशपदी हा काव्यप्रकार अनिलांनीच रूढ केला. दशपदी ही दहाच ओळींची बांधीव व एकसंध रचना. पण त्यांच्या मते तो काही ठरवून जाणीवपूर्वक बांधलेला रचनाप्रकार नव्हे. तरीही त्यांच्या बऱ्याच कविता याच दहा ओळींच्या रचनाबंधात आल्या व त्याला दशपदी हे नावही रूढ झाले. अनेकदा अनिलांनी शेवटची ओळ आधी लिहिली व मग आधीच्या लिहिल्यात, असे म्हणतात.\nदशपदीमधे एकच विचार, एकच आशय सलग मांडला जातो.\nदशपदी ही मनात आविष्कृत होतानाच या रूपात येते, त्यामुळे ती वाचताना आशय आणि शब्द हे अगदी नेमके असेच हवे होते असं वाटलं पाहिजे. आणखी काही हवं होतं किंवा हे उगीच आलं असं वाटू नये व वाचल्यानंतर संपूर्णतेची भावना जाणवायला हवी, असं अनिल दशपदीबाबत म्हणत. शब्दात जे सांगता आलं ते व त्यापलीकडची जाणीव आपल्या अतींद्रिय मनाला देईल ते, याचं दर्शन दशपदीतून मला झालं असं ते म्हणत. अनिलांच्या 'तदात्मता' या सुंदर दशपदीतून असाच अतींद्रिय अनुभव आपल्या अंतर्मनाला स्पर्शून जातो.\n आपण तेच होऊन जाणं. तदात्म म्हणजे मी तेच आहे असं जाणवून होणारी अपार आनंदाची अनुभूती. समाधी अवस्थेची पहिली पायरी म्हणजे तदात्मता. मन ब्रह्ममय होऊन जाणं व मनात केवळ आनंद भरून राहणं म्हणजे तदात्म होणं.\nइथे अनिलांनी सहस्ररश्मी सूर्याची पहिली कोवळी किरणं भूमीवर उतरतात, तेव्हा ती साऱ्या सृष्टीला कशी मायेने गोंजारतात याचं वर्णन केलं आहे. पहिल्या आठ ओळी वाचताना आपणच तो कोवळा, उबदार, मऊ स्पर्शाचा किरण होऊन प्रवास करतो.\nअनिलांच्या एका एका ओळीत एक वेगळं सुंदर निसर्गचित्र आहे. आपल्याला ते दिसतं, इतकंच नाही, तर आपण त्याचा भाग आहोत असं वाटू लागतं. अन मग शेवटच्या दोन ओळीत आपणही त्या अनुभूतीने श्रीमंत होऊन जातो\nदिवसभर पृथ्वीचं भरण-पोषण करणारा, तिला निरनिराळे ताप देणारा, ॠतू देणारा, तिच्याकडच्या मोठमोठया जलाशयांची वाफ करून सोडणारा सूर्य सकाळच्या पहिल्या प्रहरी मात्र आई झालेला असतो. निजलेल्या लहानग्याला आईने हळुवार लाडिक हाका मारून हळूच केसावर हात फिरवून गाणं गुणगुणत उठवावं, तसा रात्रीच्या अंधारात स्तब्ध झालेल्या, निजलेल्या सृष्टीला पुन्हा दिवसभराच्या कामासाठी जागं करायला सूर्य त्याचे सर्वात सुंदर कोवळे किरण पाठवतो.\nती सुंदर सकाळ मी पाहत असतो.\nतो हलकेच वर येतो. आपला सारा ताप पोटात दडवून सुखद सोसवणारं तेज घेऊन तो उगवतो. आपल्या मुठी उघडून सोबत आणलेले कोवळे सोनेरी किरण हलकेच उधळतो. ते पृथ्वीवर सगळीकडे उतरतात, विखुरतात....\nकुणी एक फुलांच्या पाकळयांना गुदगुल्या करत त्यांच्याशी खेळतो, त्यामुळे डोळे उघडल्या उघडल्या फुलं प्रसन्न हसू लागतात.\nकळयांना उमलायला अजून थोडा वेळ आहे. त्यामुळे त्यांच्या भोवती नाजूक जाळं विणून कुणी तिष्ठत बसतात\nतिकडे केळ उभी आहे. तिची ती तेजस्वी पोपटी पानं कुरवाळायचा मोह काही किरणांना होतो. त्या लुसलुशीत स्पर्शाने तेही सुखावतात\nकाही जणांना आणखी सोनेरी, आणखी तेजस्वी बनायचं असतं. मग ते अमलताशाच्या फुलांच्या घोसांवर झेपावतात. हळूच त्या घोसांत शिरतात व तिथून बाहेर डोकावताना ते पिवळंधम्म झुंबर प्रकाशाने लखलखू लागतं. पिवळया प्रकाशाचे झोत पाडत डुलत राहतं.\nउसांच्या करकरीत पात्यांवर डुलणारे असंख्य अलवार तुरे त्यांना किरण स्पर्श करू जाताच शहारतात अन त्यांच्यातून आनंदाची एक लहर डोलत जाते. सगळया हिरव्या शेतातून तुऱ्याच्या रुपेरी राखाडी रंगाची उधळण होते.\nउसाच्या फडाला घुसळून काढणारे किरण दूर्वांच्या अंकुरांवर मात्र हलकेच जाऊन टेकतात. त्यांच्या अग्रांवर पहाटे येऊन विसावलेल्या दंवबिंदूंना त्या किरणांचा स्पर्श होतो अन क्षणात ते हिरवं बेट लक्ष लक्ष तेजबिंदूंनी चमचमू लागतं\nमोठया वृक्षांनी, घरांनी या स्नेहदूतांना अडवलेलं असतं. पण त्यांची मायेची असोशी त्यातूनही वाट काढत जमिनीकडे झेपावतेच. कुठल्या तरी फुटक्या कौलारातून, कुठल्यातरी झाडाच्या फांदीतून वाट काढत ते कवडशाच्या रूपाने झोकून देतात.\nबाजूच्या अंधुक प्रकाशात उठून दिसणारा तो कवडसा कधी निरखून पाहिलाय तुम्ही तो तर साऱ्या विश्वाचं प्रतिरूपच असतो जणू. विश्वाच्��ा अनंत अंधाऱ्या पोकळीत आपली चमचमणारी आकाशगंगा असावी अन त्यात ग्रहगोल तारे फिरत राहावेत, तसे त्या उजेडाच्या पट्टयात धूलिकण तरंगत असतात.\nतो पाहताना काही वेगळीच जाणीव माझ्या मनात उमलत जाते. अनंत विश्वाच्या पसाऱ्यात मानवाचं भंगुर अस्तित्व एखाद्या तरंगत असलेल्या धूलिकणाइतकंच. पण तो धूलिकणही त्या रचनेचा एक भागच\nविश्वाच्या रचनेतली सारी पंचतत्त्वं त्या कणातही आहेत.\nसृष्टी अन सूर्य दोघे मिळून नव्या दिवसाला असं हळुवारपणे जागं करतात. ते पाहताना मी स्वत:ला विसरून गेलेला असतो. मीच तो किरण होऊन फुलांना, तुऱ्यांना, पात्यांना हलकेच स्पर्श करत असतो. मीच त्या दंवबिंदूतून डोकावत असतो. सगळीकडे फक्त प्रेम अन आनंद भरून राहिलेला असतो. मीही या साऱ्या सौंदर्यात मिसळून गेलो आहे, या कल्पनेने मी थरारून जातो. माझं वेगळं अस्तित्व मला जाणवेनासं होतं. ही जाणीव अशरीर असते. बुध्दीलाही न कळणारी, अबोध, अगम्य असते. ती शब्दात मांडता येत नाही. चित्रांत रेखता येत नाही. कुणाला दाखवता वा सांगताही येत नाही. कारण ती वेगळेपणाने अनुभवायची गोष्टच नाही.\nत्या क्षणांतला तो भरून ओसंडणारा आनंद, ते दिवसाबरोबर उमलत असणारं प्रेम, ती पसरलेली किरणांची माया या साऱ्यात मी विरघळून जातो. विलय पावतो. ही तदात्मता अनुभवताना मी हरवून जातो. माझं मीपण उरतच नाही....\nते लडिवाळ किरण मलाही हळुवार आलिंगन देतात, तेव्हा कोण कुणाला भेटतंय तेही भान उरत नाही. त्या अलवार अवर्णनीय अनुभूतीने माझं सर्वांग पुलकित होतं. प्रेमाच्या या पहिल्या स्पर्शातला रोमांच मी विश्वाकार होऊन अनुभवतो\nलाल ते भगवा त्रिपुराची संघर्ष गाथा\nधार्मिक इतिहासाची समतोल मांडणी\nआमच्या वैश्विक वारशाचे स्मरण\n© 2016 सर्व अधिकार सुरक्षित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Burgstaedt+de.php", "date_download": "2019-01-18T12:23:51Z", "digest": "sha1:5LATYRWJGAQGRDQVNO4PCREOON33UIFW", "length": 3481, "nlines": 16, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Burgstädt (जर्मनी)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Burgstädt\nक्षेत्र कोड Burgstädt (जर्मनी)\nआधी जोडलेला 03724 हा क्रमांक Burgstädt क्षेत्र कोड आहे व Burgstädt जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर ��साल व आपल्याला Burgstädtमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Burgstädtमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +493724 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनBurgstädtमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +493724 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00493724 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-metro-railway-project-13549", "date_download": "2019-01-18T12:29:29Z", "digest": "sha1:IZPVPDDBPKKKEIXICKHOWU2MUIEHEMU7", "length": 16539, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune metro railway project मेट्रो सुटणार सुसाट? | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 13 ऑक्टोबर 2016\nपीआयबीची उद्या बैठक; केंद्राच्या २२०० कोटींच्या निधीबाबत निर्णय\nपुणे - शहर आणि पिंपरी-चिंचवडसाठीच्या मेट्रो प्रकल्पासाठी केंद्र सरकारचा सुमारे २२०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार का, याचा निर्णय शुक्रवारी (ता. १४) होणाऱ्या सार्वजनिक गुंतवणूक मंडळाच्या (पीआयबी) बैठकीत होईल. त्यावर मेट्रो प्रकल्पाचा शहरातील प्रवास अवलंबून असेल.\nपीआयबीची उद्या बैठक; केंद्राच्या २२०० कोटींच्या निधीबाबत निर्णय\nपुणे - शहर आणि पिंपरी-चिंचवडसाठीच्या मेट्रो प्रकल्पासाठी केंद्र सरकारचा सुमारे २२०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार का, याचा निर्णय शुक्रवारी (ता. १४) होणाऱ्या सार्वजनिक गुंतवणूक मंडळाच्या (पीआयबी) बैठकीत होईल. त्यावर मेट्रो प्रकल्पाचा शहरातील प्रवास अवलंबून असेल.\nदोन्ही शहरांतील मेट्रो प्रकल्पाबद्दल गेली अनेक वर्षे चर्चा सुरू आहे. मेट्रो भुयारी, की एलिव्हेटेड यावर झालेला खल मिटल्यावर आता मेट्रो मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आली आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी या प्रकल्पाचे भूमिपूजन होऊ शकेल का, याची चाचपणीही सध्या महापालिकेत सुरू आहे. त्यासाठी शुक्रवारची बैठक महत्त्वपूर्ण ठरणार आहे. राज्य सरकारचे २२०० कोटी तत्वत: मंजूर झाले असून, केंद्राचा निधी आल्यावर ते टप्प्याटप्प्याने उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या बैठकीत होणाऱ्या निर्णयावर प्रकल्पाचे भवितव्य ठरणार आहे.\nमेट्रो प्रकल्पाला कोणताही फाटा न येता प्रकल्प मंजूर झाल्यास केंद्रीय मंत्रिमंडळापुढे औपचारिक मंजुरीचा प्रस्ताव सादर होऊन प्रकल्पाची घोषणा होऊ शकते. प्रकल्पाचे भूमिपूजन झाल्यावर पाच वर्षांत त्याचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. २०२०-२१ या वर्षात मेट्रो दोन्ही शहरांतून धावू शकते; मात्र, केंद्रीय मंत्रिमंडळाकडून याबाबतची घोषणा झाल्यावरच प्रकल्प खऱ्याअर्थाने मार्गी लागेल.\nमेट्रोसाठी दोन्ही महापालिकांनी पुणे मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन ही कंपनी स्थापन केली असून, केंद्रीय नगरविकास खात्यातील सचिव तिचे अध्यक्ष असतील. दोन्ही महापालिका आयुक्तांचा, तसेच राज्य सरकार नियुक्त अधिकाऱ्यांचा या कंपनीत समावेश असेल. कंपनीचे एकूण ११ संचालक असतील, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले. याबाबतची प्रशासकीय तयारी पूर्ण झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे.\nमेट्रो प्रकल्पाचा एकूण खर्च - १२ हजार २९८ कोटी रुपये\n६३२५ कोटी रुपयांचे एशिया इन्फ्रास्ट्रक्‍चर इन्व्हेस्टेमेंट बॅंक आणि जागतिक बॅंक यांचे कर्ज - केंद्र सरकारचे २२०० कोटी, राज्य सरकारचे २२०० कोटी आणि पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांचे एकूण १२३० कोटी रुपये\nमार्ग क्रमांक १ - पिंपरी - स्वारगेट (१६. ५८ किलोमीटर) - ५ किलोमीटर भुयारी व ११. ५७० किलोमीटर एलिव्हेटेड.\nस्थानके - पीसीएमसी, तुकारामनगर, भोसरी (नाशिक फाटा), कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी, बोपोडी, खडकी, रेंजहिल्स, शिवाजीनगर, एसएसआय, पुणे महापालिका भवन, बुधवार पेठ, मंडई आणि स्वारगेट. या १५ स्थानकांपैकी ६ स्थानके भुयारी, तर ९ स्थानके एलिव्हेटेड\nमार्ग क्रमांक २ - वनाज- रामवाडी (१४. ६५ किलोमीटर) - संपूर्णतः एलिव्हेटेड-\nस्थानके - वनाज, आनंदनगर, आयडियल कॉलनी, नळस्टॉप, गरवारे कॉलेज, डेक्कन, संभाजी पार्क, पुणे महापालिका भवन, शिवाजीनगर न्यायालय, मंगळवार पेठ, पुणे रेल्वेस्टेशन, रुबी हॉल हॉस्पिटल, बंड गार्डन, येरवडा, कल्याणीनगर आण��� रामवाडी.\n०-२ कि. मी. - १० रुपये\n२-४ कि. मी. - २० रु.\n४-१२ कि. मी. - ३० रु.\n१२-१८ कि. मी. - ४० रु.\n१८ कि. मी. पेक्षा जास्त - ५० रु.\nव्हायब्रंट गुजरात: अंबानी करणार 3 लाख कोटींची गुंतवणूक\nगांधीनगर: रिलायन्स इंडस्ट्रीज गुजरातमध्ये 3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा मुकेश अंबानींनी केली आहे. आगामी 10 वर्षात...\n#PublicProperty मनसेकडून सिंचन भवनात तोडफोड\nपुणे - मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी पाणीपुरवठ्याबाबत आश्‍वासन देऊनही जलसंपदा विभाग पुणेकरांच्या भावनांशी खेळत आहे. जलसंपदा विभाग ठोस निर्णय घेत...\nमनपा बालवाडी सेविकांवर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न\nजळगाव ः शहरात महापालिकेतर्फे रूबेला निर्मूलन राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत लसीकरण मोहीम सुरू आहे. त्यानुसार शिवाजीनगर परिसरातील गेंदालाल मिलमध्ये...\nसंगमनेर - भरधाव वेगातील कारची मालट्रकला धडक, दोन ठार चार गंभीर जखमी\nसंगमनेर - नाशिककडून संगमनेर मार्गे पुण्याला भाचीच्या लग्नासाठी निघालेल्या कुटूंबाच्या कारने मालपाणी तंबाखू गोदामाकडे वळणाऱ्या मालट्रकला...\nसमान निधी वाटपानंतर अध्यक्षांची अतिरिक्‍त कामे\nजळगाव : जिल्हा परिषदेतंर्गत होणाऱ्या विकास कामांसाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून निधी मिळाला आहे. या कामांना गेल्या महिन्यात सर्वसाधारण सभेत मान्यता...\nमुंबई - पुणे द्रुतगती मार्ग आज दोन तासांसाठी बंद\nमुंबई - पुणे द्रुतगती मार्ग आज (शुक्रवारी) देखभाल- दुरुस्तीच्या कामासाठी दोन तास बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबईहून पुण्याकडे येणारी मार्गिका दुपारी १२...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune-news/its-necessary-to-increase-capacity-of-spacecraft-dr-govarikar-159823/", "date_download": "2019-01-18T12:34:22Z", "digest": "sha1:3D2UHKJ7N2Y7JGCW7OGXPOKHSP4VDEDZ", "length": 12177, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "अवकाशयानाची क्षमता वाढविण्याची गरज – डॉ. शंकरराव गोवारीकर | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nरेल्वेच्या विकासासाठी ठाणे मनोरुग्णालयाच्या कोटय़वधींच्या जागेला नख\nशिक्षकांकडून बनावट ‘टीईटी’ प्रमाणपत्रे सादर\nदोन वर्षांपासून कुलकर्णीची शस्त्रविक्री\nमहाआघाडीतील सहभागाबाबत अद्याप प्रस्तावच नाही\nभाजपपुढे पुन्हा यश मिळवण्याचे आव्हान\nअवकाशयानाची क्षमता वाढविण्याची गरज – डॉ. शंकरराव गोवारीकर\nअवकाशयानाची क्षमता वाढविण्याची गरज – डॉ. शंकरराव गोवारीकर\nअवकाशयानाची क्षमता कशी वाढविता येईल यादृष्टीने संशोधन होण्याची आवश्यकता असल्याचे मत, ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शंकरराव गोवारीकर यांनी शनिवारी व्यक्त केले.\nअवकाश संशोधन क्षेत्रात सातत्याने प्रगती होत आहे. प्रगत राष्ट्रांकडून सोडण्यात येणाऱ्या अवकाशयानामध्ये दीडशे टन वजन घेऊन जाण्याची क्षमता आहे. तर, भारतीय अवकाशयानाची क्षमता केवळ दीड टन वजन नेण्याचीच आहे. त्यामुळे अवकाशयानाची क्षमता कशी वाढविता येईल यादृष्टीने संशोधन होण्याची आवश्यकता असल्याचे मत, ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शंकरराव गोवारीकर यांनी शनिवारी व्यक्त केले.\nअनुबंध प्रकाशनतर्फे डॉ. प्रकाश तुपे यांच्या ‘स्पुटनिक ते चांद्रयान’ या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते झाले; त्या प्रसंगी डॉ. गोवारीकर बोलत होते. माजी आमदार उल्हास पवार आणि प्रकाशक अनिल कुलकर्णी या वेळी उपस्थित होते.\nडॉ. गोवारीकर म्हणाले, रशिया या कम्युनिस्ट राष्ट्राने अवकाशामध्ये सोडलेले स्पुटनिक हे अवकाशयान ४ ऑक्टोबर १९५७ रोजी पडले, त्या घटनेचा मी साक्षीदार आहे. भांडवलशाही विरुद्ध साम्यवादी असा शीतयुद्धाचा हा कालखंड होता. भारतामध्ये अवकाश तंत्रज्ञान हा विषय अणुऊर्जा विभागात समाविष्ट होता. मात्र, विक्रम साराभाई यांच्या कालखंडामध्ये भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्त्रो) ही स्वायत्त संस्था कार्यरत झाली.\nडॉ. माशेलकर म्हणाले,‘‘बौद्धिक संपदा आणि उत्कृष्टता हे भारतीय अवकाश मोहिमांचे वैशिष्टय़ आहे. लखनौ येथील भारतीय विज्ञान परिषदेमध्ये डॉ. के. कस्तुरीरंगन यांनी चांद्रयान मोहिमेची कल्पना मांडली होती. भारताचे पाय जमिनीवर असले तरी आकांक्षा गगनाला भिडणाऱ्या आहेत याचीच ती साक्ष होती. या पुस्तकामध्ये अवकाश मोहिमांतील अपघात आणि यशोगाथा अशा घटनांची र��मांचकारी माहिती ओघवत्या शैलीमध्ये समाविष्ट आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nIND vs AUS : धोनी-विराटला जिवदान देणं ऑस्ट्रेलियाला पडलं महागात\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nभारताचा ऑस्ट्रेलिया दौरा सुफळ संपूर्ण; वन-डे मालिकेतही भारताचा ऐतिहासिक विजय\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nIND vs AUS : ....तर निकाल वेगळाच लागू शकला असता \nभारताच्या ऐतिहासिक विजयानंतर लतादीदींनी धोनीसाठी केले 'हे' खास ट्विट\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nकोंडीतले ठाणे : दुभाजकांवरील पांढरे पट्टे गायब\nकोपरी खाडीकिनारी फ्लेमिंगोंना मेजवानी\n‘एचएएल’कडे हजारो कोटींचे काम\nमहाराष्ट्राचे पाणी गुजरातला देण्याचा डाव उधळू\nमहिन्यात ५२६ कोटींची नागरी कामे\nद्रुतगती महामार्गावरील ‘पॅचेस’ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.savistar.com/2018/11/17/harshawardhan-jadhav-adv/", "date_download": "2019-01-18T11:10:36Z", "digest": "sha1:AFKJQDILZS2ORD5W2CM75J6NJAVBBXIO", "length": 10648, "nlines": 80, "source_domain": "www.savistar.com", "title": "मराठ्यांनो, कुठल्याही राजकीय पक्षाचे जोडे उचलण्याचं काम करु नका! – सविस्तर", "raw_content": "\nमराठ्यांनो, कुठल्याही राजकीय पक्षाचे जोडे उचलण्याचं काम करु नका\nNovember 17, 2018 अतिथी लेखक बातम्या, राजकारण 0\nमराठा आरक्षणासाठी अध्यादेश काढण्याची मागणी औरंगाबादमधील कन्नड विधानसभा मतदारसंघाचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केली होती, मात्र त्यांची मागणी मान्य झाली नाही त्यामुळे त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यांनी यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांना विहित नमुन्यात अर्ज देखील पाठवला होता. मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणारे ते पहिले आमदार ठरले होते. मधल्या काळात हर्षवर्धन जाधव यांनी मराठा आरक्षणाचा लढा राजकीय मार्गाने लढण्यासाठी शिवस्वराज्य बहुजन पक्षांची स्थापना केली. मात्र अधिवेशन सुरु नसल्यामुळे त्यांचा राजीनामा मंजूर झाला नव्हता, त्यामुळे त्यांनी हा राजीनामा मंजूर व्हावा यासाठी वृत्तपत्रात जाहिरात दिली आहे.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना उद्देशून ही राजीनाम्याची जाहिरात देण्यात आलेली आहे. शिवराज्य बहुजन पक्ष या पक्षाच्या बॅनरखाली ही जाहिरात देण्यात आली आहे.\nजाधव यांचा विहित नमुन्यात केलेला राजीनाम्याचा अर्ज-\nविहित नमुन्यात केलेला राजीनाम्याचा अर्ज\nराजकीय टायमिंग साधण्याचा प्रयत्न-\nमराठा आरक्षणासंदर्भातील राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल नुकताच सरकारला मिळाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी लवकरच मराठा आरक्षण मिळणार असल्याचं जाहीर केलं आहे. आता आंदोलन नको, 1 डिसेंबरला जल्लोष करा, असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर हर्षवर्धन जाधव यांनी आक्षेप घेतला आहे. फक्त राजकीय टायमिंग साधण्यासाठी मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा वेठीस धरला जात आहे, असा आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे.\nमाझा राजीनामा त्वरित मंजूर करा-\nमराठा आरक्षणाबाबत स्वत:ची पाठ थोपटून घेऊ नका. मराठा समाजाला न्याय देण्याचं कर्तव्य तुमच्या हातात होती, त्यामध्ये तुम्ही दिरंगाई केली आहे. त्यामुळे बरीच कोवळी मुलं आत्महत्येकडे वळली. या कारणामुळे मी माझा राजीनामा कायम ठेवत आहे. धनगर तसेच मुस्लीम समाजाला आरक्षण देण्याचा शब्दही तुम्ही पाळला नाहीत. त्यामुळे तुमच्या विधानसभेच्या जंत्रीमध्ये मी सहभागी होऊ शकत नाही. त्यामुळे माझा राजीनामा त्वरित मंजूर करावा अशी जाहीर विनंती करतो, असं हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या जाहिरातीमध्ये म्हटलं आहे.\nकुठल्याही राजकीय पक्षाचे जोडे उचलण्याचं काम करु नका-\nमराठा समाजालासुद्धा या जाहिरातीच्या माध्यमातून हर्षवर्धन जाधव यांनी एक विनंती केली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाने अजिबात हुरळून जाऊ नये. अजून लोकसभेत बिल पास व्हायचं आहे. आपल्याला या लढ्यात काही प्रमाणात यश मिळालं आहे, त्याची किंमत याआधीच आपण चुकवलेली आहे. तथापि आरक्षणाच्या मुद्द्यावरुन कुठल्याही राजकीय पक्षाचे जोडे उचलण्याचे काम कुठल्याही मराठ्याने करु नये, असं त्यांनी म्हटलं आहे.\nहर्षवर्धन जाधव यांची जाहिरात जशीच्या तशी-\nवाचायलाच हवं असं काही-\n-मोदी सरकारची नवी योजना; घरबसल्या 75 हजार रुपये कमाव���्याची संधी\n-तुमच्या लग्नाच्या अल्बममध्ये हिंदी गाणी आहेत का …तर तुमच्यावर दाखल होऊ शकतो गुन्हा\n-माणसांनाही गोळ्या घालून संपवण्याची शिक्षा असती तर…\n-आता गुन्हेगारांची खैर नाही; पुणे ग्रामीण पोलीस दलात आणखी एका दबंग अधिकाऱ्यांची एन्ट्री\nमोदी सरकारची नवी योजना; घरबसल्या 75 हजार रुपये कमावण्याची संधी\nजावा 42 की रॉयल एनफिल्ड 350; नेमकी कोणती गाडी आहे खास\n…फक्त या एका गोष्टीमुळे ‘ठाकरे’ सिनेमा फ्लॉप होऊ शकतो\nइतर पक्षांना गृहीत धरणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीला कपिल पाटलांचं सणसणीत पत्र\nजेव्हा अटल बिहारी वाजपेयींनी नरेंद्र मोदींना दिल्ली सोडून जायला सांगितलं\nवेबसाईट हॅक करुन भाजपला धमकी; भाजप म्हणतं ती आमची वेबसाईट नाही… नेमकं काय आहे सत्य\nज्यांच्या विरोधात उभं राहण्यास शरद पवार धजावले नाहीत, त्यांच्या पुढे ‘राष्ट्रवादी’चं कोण टिकणार\nSagar on आडतास कसं झालं\nsanjay on #शालजोडीतून… | कथा बाजारवाडीचा बाजार उठल्याची…\nनानासाहेब लोंढे on माणिक सरकार… कार-फोन न वापरणारा आणि सर्जिकल स्ट्राईक करणारा मुख्यमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android-games/?cat=3", "date_download": "2019-01-18T11:58:10Z", "digest": "sha1:BOCLFMIQPUOX74ZG6SAQPLNFGP7J3RSY", "length": 6756, "nlines": 201, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - सर्वोत्कृष्ट क्लासिक अँड्रॉइड गेम", "raw_content": "\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम सिम्बियन खेळ\nअँड्रॉइड गेम शैली क्लासिक\nसर्वोत्तम क्लासिक अँड्रॉइड गेम दर्शवित आहे:\nसर्वोत्कृष्ट क्लासिक गेम »\nनवीन आणि लोकप्रिय »\nसर्वाधिक या महिन्यात डाउनलोड »\nया महिन्यात रेटेड »\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम\nअँड्रॉइड खेळ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nगेम सॅमसंग, एचओएव्ही, ओपो, व्हिवो, एलजी, झियाओमी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या एंडोराइड डिव्हाइसेसवर Mahjong Infinity गेम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड खेळांपैकी एक PHONEKY वर अँड्रॉइड खेळ बाजार, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट पूर्णपणे मोफत मोबाइल गेम डाउनलोड करू शकता छान ग्राफिक्स आणि व्यसन गेमप्ले आपल्याला खूप लांब काळ मनोरंजन करेल. PHONEKY वर, आपल्याला साहसी आणि क्रिया पासून तर्कशास्त्र आणि रेसिंग अँड्रॉइड एपीके खेळांपर्यंत अनेक इतर गेम आणि विविध शैलीचे अॅप्स आढळतील. आपल्या मोबाईल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड गेम आणि अॅप्स डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्तम गेम पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार गेमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/1393", "date_download": "2019-01-18T11:30:38Z", "digest": "sha1:63UULR6UD4LGB4PC4IQ5JREV3PX5BEJL", "length": 6137, "nlines": 41, "source_domain": "mr.upakram.org", "title": "अणू आहेत की नाहीत? - अणुवादाचे प्राचीन खंडन | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nअणू आहेत की नाहीत - अणुवादाचे प्राचीन खंडन\nशाळेत असताना इतिहासाच्या पुस्तकात आपण शिकलो की प्राचीन काळात भारतातले कणाद ऋषी अणु-वादी होते. त्यावेळी अशी शंका माझ्या मनात आली, की मग त्यानंतर त्या ज्ञानाची प्रगती का नाही झाली त्या अणुवादाचे सांगोपांग खंडन झाले, हेच त्याचे कारण. खंडन करणार्‍यांपैकी प्रखर बुद्धिमत्तेचे शंकराचार्य हे अग्रणी होते.\nप्राचीन अणुवादाचे स्वरूप काय होते त्याचे आद्यशंकराचार्यांनी कसे खंडन केले त्याचे आद्यशंकराचार्यांनी कसे खंडन केले ते खंडन आज आपल्याला पटण्यासारखे आहे का ते खंडन आज आपल्याला पटण्यासारखे आहे का हे सर्व विचार मनात येऊ शकतात. म्हणून मूळ स्रोताकडे जाऊन बघणे उपयोगी ठरावे. ब्रह्मसूत्रांच्या शांकरभाष्यात हे विवेचन सापडते. दुसर्‍या अध्यायातली काही सूत्रे, आणि त्यावरील भाष्य या कार्याला वाहिलेली आहेत. याला \"परमाणु-जगद्-अकारणत्व-अधिकरण\", म्हणजे \"परमाणू हे जगाचे कारण नसल्याचे प्रकरण\" असे म्हणतात (ब्रह्मसूत्रभाष्य २.२.१२-२.२.१७). प्राचीन विचारवंतांचे वादविवाद आणि विचार अभ्यास करण्यासारखे असतात. केवळ \"प्राचीन\" म्हणून त्यांचा नवीन विचारांशी घटस्फोट होऊ नये. शिवाय प्राचीन विचारांच्या आह्वानाला पुरला, तरच नवीन विचार स्वीकार करावा. या कारणासाठी प्राचीन अणुवाद, आणि त्याचे खंडन आजही विचारात घेण्यालायक ठरावे.\nयात जुन्या काळच्या वादांचे एक चांगले वैशिष्ट्य सांगितल्यावाचून राहात नाही - सुरुवातीला शंकराचार्य थोडक्य��त कणादांचे मत थोडेफार पटेल अशा पद्धतीने देतात, आणि मगच त्याचे खंडन करतात. दुसर्‍याचे म्हणणे निरर्थक आहे, अशा रीतीने चर्चा सुरू करत नाहीत. (तसा शेवट करतात ते महत्त्वाचे नाही, कारण त्यांच्या मते त्यांनी उत्तम वाद मांडला आहे, पूर्ण खंडन झाले आहे.) दुसर्‍याचे म्हणणे जवळजवळ पटेल असे सुरुवातीला मांडण्याची ही स्तुत्य पद्धत अंगीकारली तर आजचेही अनेक वादविवाद अधिक प्रगतिशील होऊ शकतील.\nअणू आहेत की नाहीत - अणुवादाचे प्राचीन खंडन (भाग १)\nअणू आहेत की नाहीत - अणुवादाचे प्राचीन खंडन (भाग २)\nअणू आहेत की नाहीत - अणुवादाचे प्राचीन मंडन (भाग ३)\nअणू आहेत की नाहीत - अणुवादाचे प्राचीन खंडन (भाग १)\nअणू आहेत की नाहीत - अणुवादाचे प्राचीन खंडन (भाग २)\nअणू आहेत की नाहीत - अणुवादाचे प्राचीन मंडन (भाग ३)\nअणू आहेत की नाहीत - अणुवादाचे प्राचीन खंडन (भाग १)»\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/40", "date_download": "2019-01-18T12:30:16Z", "digest": "sha1:WVPYXB2LQWHROPYCBY4UHZLV45T74YFI", "length": 19880, "nlines": 97, "source_domain": "mr.upakram.org", "title": "ग्राउंडहॉग डे (१९९३) | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\n\"गरम शेगडीवर एका मिनिटासाठी हात धरला तर तो एक मिनिट एक तासासारखा वाटतो आणि एखाद्या सुंदर मुलीबरोबर घालवलेला एक तास एका मिनिटासारखा वाटतो\" हे आइनस्टाइनने दिलेले सापेक्षतावादाचे उदाहरण प्रसिद्ध आहे. आपल्या जीवनात असे काही प्रसंग येतात की काळ थांबावा असे वाटते. पण खरेच फक्त आपल्यासाठी काळ थांबला तर काय होईल\n१९९३ साली प्रदर्शित झालेला 'ग्राउंडहॉग डे' याच कल्पनेवर बेतलेला आहे. फिल कॉनर्स हा एक स्वकेंद्रित वार्ताहर, जो एका वाहिनीसाठी बातम्या देतो. २ फ़ेब्रुवारीला ग्राउंडहॉग डे 'कवर' करण्यासाठी तो, त्याची निर्माती रीटा आणि कॅमेरामॅन लॅरी एका गावात येतात. कार्यक्रम संपल्यानंतर जेंव्हा फिल आणि मंडळी जायला निघतात तेंव्हा अचानक जोरदार वादळामुळे रस्ते बंद पडतात. अनिच्छेने का होईना पण ती रात्र त्यांना त्याच गावात घालवावी लागते.\nदुसऱ्या दिवशी सकाळी गजराचे गाणे वाजते. तारीख असते २ फेब्रुवारी फिल आपल्या खोलीच्या बाहेर येऊन पाहतो हॉटेलच्या व्यवस्थापकापासून नोकरांपर्यंत सगळे त्याला आज २ पेब्रुवारी आहे असे सांगतात. ग्राउंडहॉग डे ची लगबग चालू असते. फिलला वाटत�� सगळे लोक मिळून त्याची गंमत करत असावेत. पण ग्राउंडहॉग डे चा कार्यक्रम खरेच पुन्हा सुरू होणार असतो. कालच्या सारखीच रीटा आणि लॅरी त्याला भेटतात आणि पुन्हा एकदा बातमी देण्याचे सोपस्कार सुरू होतात. फिल ला कळत नाही हे काय चालले आहे. तो रीटा आणि लॅरीला हे सांगायचा प्रयत्न करतो पण त्यांच्यासाठी हे सारेच अतर्क्य असते. शिवाय फिलच्या स्वकेंद्रित वृत्तीचा अनुभव असल्याने ते त्याच्या बोलण्याकडे विशेष लक्ष देत नाहीत.\nफिलसाठी हे सगळे एका स्वप्नासारखेच असते. कदाचित दुसऱ्या दिवशी झोपेतून उठल्यावर सगळे काही सुरळीत होईल या अशेत तो झोपी जातो. पुन्हा त्याच गजराच्या गाण्याने त्याला जाग येते. तारीख पाहतो तर २ फेब्रुवारी खोलीबाहेर आणि हॉटेलात काल भेटलेलीच माणसे, काल असलेल्याच जागी, काल करत असलेल्या गोष्टी करत असलेली त्याला दिसतात. ग्राउंडहॉग डे ची लगबग सुरू असते. कार्यक्रमाच्या जागेकडे जाताना गेले दोन दिवस त्याच जागी भेटलेला त्याचा जुना वर्गमित्र पुन्हा भेटतो जो सध्या इन्शुरन्स एजंट बनलेला आहे. तो गेल्या दिवसांप्रमाणेच पॉलिसी घेण्याची गळ घालतो. नेहमीप्रमाणेच रीटा आणि लॅरी भेटतात आणि बातमी देण्याचे सोपस्कार सुरू होतात. आता मात्र फिलला कळून चुकते की ही काहीतरी गडबड नक्कीच आहे. हा भ्रम किंवा भास नाही.अचानक कोणाला एका छोट्याश्या जागेत बंदिस्त करावे आणि त्यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग त्याला दिसू नये अशी फिलची अवस्था होते.\nसुरुवातीला, दिवसभरात घडणाऱ्या गोष्टींची खडानखडा माहिती असल्याचा गैरफायदा घेण्याची इच्छा त्याला होते. त्यात तो काही अंशी यशस्वीही होतो. काहीही झाले, पोलिसांनी पकडून तुरुंगात जरी डांबले तरी दुसरा दिवस उजाडताच आपण आपल्या हॉटेलातील खोलीत असू हे त्याला माहीत असते. अश्या काहीबाही गोष्टी करण्यात यश मिळाले तरी 'एका दिवसात' रीटाच्या मनात आपल्याविषयी प्रेम निर्माण करण्यात मात्र तो अपयशी ठरतो.\nकाळाच्या तुरुंगात अडकल्याची भावना तीव्र होऊन पुढे त्याचे अद्वेगात आणि नंतर नैराश्यात रूपांतर होते. यातून सुटका करून घेण्यासाठी फिल बऱ्याच वेगवेगळ्या मार्गांनी आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न करतो पण दुसऱ्या दिवशी पुन्हा आपल्या हॉटेलातल्या खोलीत नेहमीसारखा त्याचा दिवस सुरू होतो.\nअश्याच एका दिवशी रीटाशी बोलताना तो आपले मन तिच्यासमोर मोकळे करतो. तिच्याशी बोलता बोलता आपल्या थांबलेल्या आयुष्यातही आपण काही चांगले करू शकू असे त्याला वाटू लागते. त्याचा स्वभाव बदलू लागतो. जर आपल्याला एकच दिवस पुन:पुन्हा जगायचा आहे तर आपल्या भोवतालच्या लोकांना मदत केली पाहिजे, त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे त्याला वाटू लागते.\nइतरांना मदत केल्यावर आणि इतरांना हवे ते त्यांना दिल्यावर मिळणारा आनंद आपल्याला हवे ते मिळाल्यावर होणाऱ्या आनंदापेक्षा जास्त चांगला असतो हे त्याला पटू लागते. स्वकेंद्रित आणि स्वार्थी फिल निस्वार्थी, आनंदी आणि इतरांना मदत करायला नेहमी तत्पर बनतो. आपल्या आयुष्याचे ध्येय काय आहे आणि काय असावे हे त्याला समजून चुकते.\nदुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा तेच गजराचे गाणे वाजते. तारीख असते ३ फेब्रुवारी\nचित्रपटाविषयी अधिक माहिती - IMDB\nचित्रपटाविषयी अधिक माहिती - विकीपिडीया\nआइनस्टाइनचं वाक्य इथे अगदी चपखल बसतं. चित्रपटाचं कथानक वाचून पाहण्याची इच्छा झाली आहे. आजच DVD भाडयाने घेऊन पाहातो.\nपोकर चेहर्‍याचा बिल मरे\nहा माझाही आवडता चित्रपट. पोकर चेहर्‍याचा बिल मरेचा बघितला की हसू येतं. माझा आवडता नट. त्याची आणि अँडी मॅक्डॉवल ह्या दोघांतले रसायनशास्त्र (केमिस्ट्री) चांगलेच जमून आले होते. :):)\nआणि वेगळ्या विषयावरचा चित्रपट. इथथे परीक्षण दिल्यावबद्दल आभार, शशांक.\nमस्त चित्रपट. बर्‍याच आधी पाहिलेला होता तेव्हा परीक्षण वाचून पुन्हा पाहायला हरकत नाही.\nअवांतर १: आइनस्टाईनचा सापेक्षतावाद सिद्धांत बदलण्याचा अपराध करते.\nएखाद्या सुंदर मुलीबरोबर घालवलेला एक तास एका मिनिटासारखा वाटतो आणि लग्नाला काही काळ गेल्यानंतर बायकोबरोबर घालवलेले एक मिनिट एक तासासारखे वाटते. (ह. घ्या. बायकांनी)\nअवांतर २: यावर्षी ग्राउंडहॉगने वसंत ऋतूचे आगमन लवकर होणार आहे असे भाकित केले होते त्यानुसार आमच्याकडे कालच झाडांना पालवी फुटल्याचे दिसले. (हे आगमन लांबले तर एप्रिलच्या मध्यावर पालवी फुटते.)\nएखाद्या सुंदर मुलीबरोबर घालवलेला एक तास एका मिनिटासारखा वाटतो आणि लग्नाला काही काळ गेल्यानंतर बायकोबरोबर घालवलेले एक मिनिट एक तासासारखे वाटते.\nकदाचित आइनस्टाइनलाही तसेच म्हणायचे असावे पण बायकोच्या भीतीने म्हटले नसावे :)\nयावर्षी ग्राउंडहॉगने वसंत ऋतूचे आगमन लवकर होणार आहे असे ��ाकित केले होते त्यानुसार\nहा कार्यक्रम बर्‍याच ठिकाणी होतो ना प्रत्येकाचा 'एरिया' ठरलेला असतो का प्रत्येकाचा 'एरिया' ठरलेला असतो का आणि हो ग्राउंडहॉग ला मराठीत काही नाव आहे का\nहा कार्यक्रम बर्‍याच ठिकाणी होतो ना प्रत्येकाचा 'एरिया' ठरलेला असतो का प्रत्येकाचा 'एरिया' ठरलेला असतो का आणि हो ग्राउंडहॉग ला मराठीत काही नाव आहे का\nमला माहित आहे त्यानुसार पेनसिल्वेनिया आणि न्यूयॉर्कच्या राज्यात होतोच शिवाय कॅनडातही होतो. त्याखेरीज इतरत्रही होत असावा असे वाटते. आम्ही पेनसिल्वेनियाच्या फिल नावाच्या ग्राउंडहॉगचे भाकित मानतो, जे सहसा चुकत नाही अशी बढाई मारली जाते. ;-) (याला कोणी गंभीरपणे घेऊ नये, फक्त जुनी प्रथा आहे.)\nग्राउंडहॉग रस्त्यावर बरेचदा दिसतो, दिसायला खारीसारखा असतो पण लहान सशाच्या आकाराचा असतो. (अमेरिकेत चक्क भारतीय डुकराच्या आकाराचे ससे आणि बैलाच्या आकाराची डुकरे पाहिली आहेत.) दोन फेब्रुवारीला आपल्या बिळातून बाहेर येऊन त्याने स्वतःची सावली पाहिली तर तो घाबरतो आणि पुन्हा जाऊन निद्रस्त होतो, म्हणजे थंडी वाढणार असे भाकित केले जाते. आमच्या सुदैवाने यावर्षी त्याला सावली दिसली नसावी. :)) या प्राण्याला मराठीत काही नाव असावे की काय याची कल्पना नाही.\nप्रतिसादींचे आणि वाचकांचे आभार\nटीव्हीवर चॅनले चाळत असता योगायोगाने हा चित्रपट पाहण्यात आला. नेहमी लक्षात राहील/ठेवावा असा चित्रपट. बिल मरेचा अभिनय फारच छान आहे.\nचित्रपटाची कथा वेगळी आहे. पाहिला पाहिजे जमलं तर.\nकथानकाकडे पाहताना, मेमेन्टो (याच्या बिलकुल उलट), ५० फस्ट् डेट्स, बटरफ्लाय् इफेक्ट, रन लोला रन वगैरे चित्रपट आठवले. हा ही पहायला हवा असे दिसते.\nग्राऊंडहॉग डे पेक्षा याच विषयावरचा रन लोला रन अधिक प्रभावी आहे. :)\nग्राऊंडहॉग डे पेक्षा याच विषयावरचा रन लोला रन अधिक प्रभावी आहे. :)\nपरिक्षण आवडले. हा एकदम धमाल चित्रपट आहे. बिल आणि अँडी या दोघांचा अभिनय छान आहे. बिलचा एवढ्यात आलेला लॉस्ट इन ट्रान्सलेशन पाहीला, पण तेवढा परिणामकारक वाटला नाही.\nनक्कीच पाहणार हा चित्रपट. छान केले आहे परीक्षण.\nसुमीत, नावा प्रमाणेच असलेला \"चांगला मित्र\"\nकल्याण खराडे [15 Jan 2008 रोजी 10:38 वा.]\nचित्रपटाबद्दलचे कतुहल वाढले, चित्रपट पहायलाच हवा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.evivek.com/Authors/-_%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6_%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2019-01-18T13:08:27Z", "digest": "sha1:RYRPTKZ64ABKAXI57AU7EVDIQGNOSZOA", "length": 2665, "nlines": 19, "source_domain": "www.evivek.com", "title": "Vivek", "raw_content": "\nकाही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने जाहीर प्रकटन देऊन सहसचिव (जॉइंट सेक्रेटरी) पदासाठी अर्ज मागवले. ही केंद्र सरकारच्या पातळीची निवडक दहा पदे आहेत. सहसचिव हे आयएएसमधलं खूप वरिष्ठ पद आहे. आयएएस म्हणून निवड होऊन क्रमाक्रमाने पदोन्नती घेत या ..\nबांगला देश मुक्तियुध्दातल्या पराभवानंतर पाकिस्तानला समजून चुकलं की परंपरागत युध्दामध्ये भारताचा कधीही पराभव करता येणार नाही. तिथून पुढे पाकिस्तानने पध्दतशीरपणे भारताविरुध्द दुधारी धोरण स्वीकारलं - अण्वस्त्रं आणि दहशतवाद - भारतावर हजार वार करून रक्तबंबाळ ..\nगेल्या चार-साडेचार वर्षांत मोदी सरकारने त्या मूलगामी परिवर्तनाची पावलं अजूनही टाकलेलीच नाही. कदाचित सगळयांशी एकदमच लढायला नको हा धोरणात्मक भागही असू शकतो सरकारी यंत्रणा हे आपलं साधन आहे, त्यामुळे आत्ता त्यांच्याशी शत्रुत्व नको असं काहीसं असू शकतं. ..\n© 2016 सर्व अधिकार सुरक्षित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/antararastriya-duradhvani-kramanka+Kenada.php", "date_download": "2019-01-18T11:14:07Z", "digest": "sha1:GQ7UNTZHZAO7ID3AFIFDYGKHTEW35HKG", "length": 10436, "nlines": 22, "source_domain": "www.desakoda.info", "title": "आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक कॅनडा", "raw_content": "आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक कॅनडा\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक कॅनडा\nदेशाचे नाव वा आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक प्रविष्ट करा:\nयेथून अँगोलाअँग्विलाअँटिगा आणि बार्बुडाअझरबैजानअफगाणिस्तानअमेरिकन सामोआअमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका)अरूबाअल्जीरियाअसेन्शन द्वीपआंदोराआइसलँडआयर्लंडआर्जेन्टिनाआर्मेनियाआल्बेनियाइंडोनेशियाइक्वेटोरीयल गिनीइक्वेडोरइजिप्तइटलीइथियोपियाइराकइराणइरिट्रियाइस्रायलउझबेकिस्तानउत्तर कोरियाउत्तर मेरियाना द्वीपसमूहउरुग्वेएल साल्व्हाडोरएस्टोनियाऑस्ट्रियाऑस्ट्रेलियाओमानकंबोडियाकझाकस्तानकतारकाँगोचे प्रजासत्ताककाँगोचे लोकशाही प्रजासत्ताककामेरूनकिरिबाटीकिर्गिझस्तानकुवेतकूक द्वीपसमूहकॅनडाकेनियाकेप व्हर्देकेमन द्वीपसमूहकोकोस द्वीपसमूहकोत द'ईवोआरकोमोरोसकोलंबियाकोसोव्होकोस्टा रिकाक्युबाक्रोएशियागयानागांबियागिनीगिनी-बिसाउगॅबनग्रीनलँडग्रीसग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्रग्रेनेडाग्वातेमालाग्वादेलोपघानाचागोस द्वीपसमूहचाडचिलीचीनचेक प्रजासत्ताकजपानजमैकाजर्मनीजिबूतीजिब्राल्टरजॉर्जियाजॉर्डनझांबियाझिंबाब्वेटांझानियाटोंगाटोकेलाउटोगोट्युनिसियाडेन्मार्कडॉमिनिकन प्रजासत्ताकडॉमिनिकाताजिकिस्तानतुर्कमेनिस्तानतुर्कस्तानतुवालूतैवान (चीनचे प्रजासत्ताक) त्रिनिदाद व टोबॅगोथायलंडदक्षिण आफ्रिकादक्षिण कोरियादक्षिण सुदाननामिबियानायजरनायजेरियानिकाराग्वानेदरलँड्सनेदरलँड्स अँटिल्सनेपाळनॉरफोक द्वीपनॉर्वेनौरून्युएन्यू कॅलिडोनियान्यू झीलंडपनामापलाउपाकिस्तानपापुआ न्यू गिनीपिटकेर्न द्वीपसमूहपूर्व तिमोरपॅलेस्टाईनपेराग्वेपेरूपोर्तुगालपोलंडफिजीफिनलंडफिलिपाईन्सफेरो द्वीपसमूहफॉकलंड द्वीपसमूहफ्रान्सफ्रेंच गयानाफ्रेंच पॉलिनेशियाबर्किना फासोबर्म्युडाबल्गेरियाबहरैनबहामासबांगलादेशबार्बाडोसबुरुंडीबेनिनबेलारूसबेलिझबेल्जियमबॉस्निया आणि हर्झगोव्हिनाबोत्स्वानाबोलिव्हियाब्राझीलब्रुनेईभारतभूतानमंगोलियामकाओमध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताकमलावीमलेशियामाँटेनिग्रोमादागास्करमायक्रोनेशियामार्टिनिकमार्शल द्वीपसमूहमालदीवमालीमाल्टामॅसिडोनियामेक्सिकोमॉरिटानियामॉरिशसमोझांबिकमोनॅकोमोरोक्कोमोल्दोव्हाम्यानमार (ब्रह्मदेश)यमनचे प्रजासत्ताकयुक्रेनयुगांडारशियारेयूनियोंरोमेनियार्‍वान्डालक्झेंबर्गलाओसलात्व्हियालायबेरियालिथुएनियालिश्टनस्टाइनलीबियालेबेनॉनलेसोथोवालिस व फ्युतुना द्वीपसमूहव्हानुआतूव्हियेतनामव्हॅटिकन सिटीव्हेनेझुएलाश्रीलंकासंयुक्त अरब अमिरातीसर्बियासाओ टोमे व प्रिन्सिपसान मारिनोसामो‌आसायप्रससिंगापूरसिंट मार्टेनसियेरा लिओनसीरियासुदानसुरिनामसेंट किट्स आणि नेव्हिससेंट पियेर व मिकेलोसेंट लुसियासेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्ससेंट हेलेनासेनेगालसेशेल्ससॉलोमन द्वीपसमूहसोमालियासौदी अरेबियास्पेनस्लोव्हाकियास्लोव्हेनियास्वाझीलँडस्वित्झर्लंडस्वीडनहंगेरीहाँग काँगहैतीहोन्डुरास\nयेथे राष्ट्रीय क्षेत्र कोडमधील सुरुवातीचे शून्य वगळणे आवश्यक आहे. अशा प्रकारे, क्रमांक 08765.123456 देश कोडसह 001.8765.123456 बनतो.\nआम्ही आपल्यासाठी चांगली यात्रा आणि/किंवा यशस्वी व्यवसाय करार इच्छितो\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक कॅनडा\nकॅनडा येथे कॉल करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक. (Kenada): +1\nवापराकरिता सूचना: आंतरराष्ट्रीय टेलिफोन कॉल्ससाठी आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक देशात अंतर्गत कॉल करत असताना शहरासाठीच्या स्थानिक क्षेत्र कोडसारखेच असतात. अर्थातच, याचा अर्थ असा नाही की परदेशात करायच्या फोन कॉल्ससाठी स्थानिक क्षेत्र कोड वगळता येतात. आंतरराष्ट्रीय कॉल्ससाठी, एखाद्याला जो सामान्यतः 00 ने सुरू होतो असा आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक डायल करून सुरुवात करावी लागते, नंतर राष्ट्रीय क्षेत्र कोड, तथापि, सामान्यतः सुरुवातीचे शून्य वगळून, आणि शेवटी, नेहमीप्रमाणे तुम्हाला बोलायचे आहे त्या व्यक्तीचा क्रमांक. म्हणून, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड वा अन्य देशातून येणाऱ्या कॉल्ससाठी कॅनडा या देशात अंतर्गत कॉल करण्यासाठी वापरायचा क्रमांक 08765.123456 001.8765.123456 असा होईल.\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक कॅनडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://majalgaonmahaulb.maharashtra.gov.in/UlbCmsHomepages/page?id=25", "date_download": "2019-01-18T12:25:48Z", "digest": "sha1:RL5OYVSZ3TQ4CRCCZKVZUFDJCZWTBG5I", "length": 8241, "nlines": 114, "source_domain": "majalgaonmahaulb.maharashtra.gov.in", "title": "- नागरी स्थानिक स्वराज्य संस्था वेब पोर्टल , महाराष्ट्र शासन", "raw_content": "\nमुख्य घटकाला जा |\nनगरपरिषद प्रशासकीय कार्यालय इमारत / नागरी सुविधा केंद्र\nगृहनिर्माण व गलीछ्ह वस्ती\nसन २०११ नुसार जनगणना\nनिवडून आलेल्या सदस्यांची माहित\nसार्वजनिक आरोग्य विषयक सेवा\nशहरात उपलब्ध शैक्षणिक सुविधा\nशहरात उपलब्ध उच्च शैक्षणिक सुविधा\nमुलभूत सोयी सुविधा स्थिती\nकर संकलन विषयक बाबी\nउत्पन्न आणि खर्च खाते\nप्रभागनिहाय निवडून आलेले सदस्य\nशासन निर्णय नगर विकास विभाग नगरपालिका प्रशासन संचालनालय\nभारत सरकार महाराष्ट्र शासन राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र\nस्वच्छ भारत अभियान रा. श. आजीविका मिशन\nकर आकारणी बी. पी. एम. एस. माहिती नगरपरिषदेद्वारे वितरित केलेल्या विविध सेवांसाठी शुल्क शासन निर्णय मालमत्ता व पाणी देय माहिती\nआपत्ती व्यवस्थापन आराखडा महत्वाच�� दूरध्वनी क्रमांक\n1 नागरी घनकचरा संदर्भात प्रकल्प अहवाल -आवश्यक कागदपत्रांची पूर्तता डाउनलोड\n2 बांधकाम उपविधी 2016 डाउनलोड\n3 नागरी घनकचरा व्यवस्थापन संदर्भात नागरीकांना मार्गदर्शक तत्वे डाउनलोड\n4 विकेंद्रीत जल-मल:निस्सारण संदर्भात मार्गदर्शक तत्वे डाउनलोड\n5 राष्ट्रीय नागरी स्वच्छता विषयक धोरण डाउनलोड\n6 राष्ट्रीय नागरी परिवहन विषयक धोरण डाउनलोड\n7 सल्लागार समितीचे स्वच्छ भारत अभियाना संदर्भात परिपत्रक डाउनलोड\n8 राष्ट्रीय आपत्ति व्यवस्थापन संदर्भात मार्गदर्शक तत्वे डाउनलोड\n9 राष्ट्रीय नागरी आजिवीका अभियान संबंधी दस्तऐवज डाउनलोड\n10 नागरी घनकचरा व्यवस्थापनामध्ये डाउनलोड\n11 पाणी पुरवठा संदर्भात सल्लागार समितीच्या सल्ला डाउनलोड\n12 बारावा वित्त आयोग - नागरी घनकचरा संदर्भात मार्गदर्शक तत्वे डाउनलोड\n13 राष्ट्रीय जल धेारण डाउनलोड\n14 मल:निस्सारण संदर्भात मार्गदर्शक तत्वे डाउनलोड\n15 नागरी घनकचरा व्यवस्थापनामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करण्या संदर्भात मार्गदर्शक पुस्तिका डाउनलोड\nअध्यक्ष उपाध्यक्ष मुख्याधिकारी समिती\nअभियान प्रकल्प योजना स्वच्छ भारत अभियान रा. श. आजीविका मिशन\nनिविदा जाहिराती महाराष्ट्र नगरपरिषद सेवा (संवर्ग) पदभरती परीक्षा - २०१८\nमहा-जी.आय.एस पोर्टल बी.पी.एम.एस. पोर्टल नगरपरिषद वेबसाईट शहरी पथ विक्रेता पोर्टल\nकायदे धोरण नियम स्थायी निदेश\nआपले सरकार सेवा हमी कायदा महा योजना तक्रार निवारण माहितीचा अधिकार संयुक्त नागरी सेवा पोर्टल\nअंतिम पुनरावलोकन आणि सुधारणा : १८-०१-२०१९\nएकूण दर्शक : २९६१\nप्रकाशन हक्क © २०१७ , नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासनाचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.\nहे वेब पोर्टल राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र , पुणे यांनी विकसित केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/videos/?cat=9", "date_download": "2019-01-18T12:38:59Z", "digest": "sha1:43INLXGBZPL77WGNWTWA6F2IKGSM6QSD", "length": 5717, "nlines": 145, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - पंजाबी एचडी मोबाइल व्हिडिओ आणि मूव्ही", "raw_content": "\nया आठवड्याचे सर्वोत्तम पंजाबी एचडी मोबाइल व्हिडिओ आणि मूव्ही प्रदर्शित केले जात आहेत:\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nया आठवड्यात | या महिन्यात | नेहमी\nमोबाईल व्हिडिओ GIF अॅनिमेशन रिंगटोन्स\nमोबाइल व्हिडिओ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nव्हिडिओ अँड्रॉइड, सफरचंद आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हूईई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइलवर Bhul Jayi Na व्हिडिओ डाउनलोड करा किंवा तो प्ले कराआपण नक्कीच यातील मनोरंजक दृश्यांचा आनंद घ्याल PHONEKY विनामूल्य व्हिडिओ सेवेवर, संगीत आणि क्रिडा पासून कार आणि मजेदार व्हिडिओंपर्यंत आपण विविध शैलीच्या मोबाइल व्हिडिओ आणि मूव्ही क्लिप डाउनलोड करू शकता किंवा प्ले करू शकता. शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट व्हिडिओ पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार व्हिडिओ क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/1592", "date_download": "2019-01-18T11:59:39Z", "digest": "sha1:7NFDZQXKYFX2U64ST7WFWWKCNGLJAEUA", "length": 30334, "nlines": 170, "source_domain": "mr.upakram.org", "title": "बजबजपुरी.कॉम | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nराजकारण, चित्रपट, रंगमंच, समाज, लोक, भाषा, महाजाल अशा अनेक विषयांबद्दल तुमची परिस्थिती कधीतरी \"सहन होत नाही आणि सांगता येत नाही\" अशी होते का एखादी बातमी, लेख, घटना, चित्रपट पाहिल्यावर तुम्हाला त्याची खिल्ली उडवावीशी वाटते, आजूबाजूला चाललेल्या प्रसंगांवर मार्मिक टीप्पणी करण्याची कल्पनाशक्ती तुमच्याकडे आहे, टिंगल-टवाळी करून समाजातील व्यंगांवर तुम्हाला नेमके बोट ठेवता येते, अशा सर्वांसाठी संक्रातीच्या मुहूर्तावर आम्ही बजबजपुरी.कॉम हे एक नवे मराठी संकेतस्थळ सुरु करत आहोत. उपहासात्मक शैलीतून निर्माण झालेल्या साहित्यकृतीला या कट्ट्यावर प्रकाशित करता येईल. गंभीर स्वरुपाचे लेखन मात्र येथे करता येणार नाही.\nआमच्या संकेतस्थळाचे विशेष म्हणजे काही मान्यवरांकडून चालवली जाणारी सदरे. त्यापैकी काही प्रमुख सदरांची थोडक्यात कल्पना येथे मांडत आहोत.\nठमाकाकूंचा सल्ला : वाचकांनी विचारलेल्या इरसाल प्रश्नांना ठमाकाकू त्यांच्यापरीने उत्तरे देतात. ठमाकाकूंना कोणत्याही विषयाशी वावडे नाही पण कोणत्या प्रश्नांना उत्तरे द्यायची हे स्वत: ठमाकाकू ठरवतात. ज्यांना प्रश्न विचारायचे आहेत त्यांनी निरोपाने ने ठमाकाकूंना ते प्रश्न विचारावेत. प्रश्नकर्त्याला आपले नाव जाहीर करायचे नसल्यास त्याने तसे प्रश्नापुढे लिहून कळवावे. आठवड्यातून एकदा ठमाकाकू त्यांना आवडलेल्या २-३ प्रश्नांची उत्तरे देतील.\nनशिबाचे भोग : सुप्रसिद्ध ज्योतिषी प्रा.डॉ.वि.धि.लिखिते यांनी वयाच्या ११ व्या वर्षी पळून जाऊन हिमालयात घोर तपश्चर्या केली. असे म्हटले जाते की साक्षात ब्रह्मदेव त्यांच्यापुढे उभे ठाकले आणि ग्रह, तारे, राशी, नक्षत्रे यांचे ज्ञान लिखित्यांच्या झोळीत घालून गेले. आमच्या संकेतस्थळावर येऊन आठवड्याचे भविष्य लिहिण्याची जबाबदारी त्यांनी उचलली आहे.\nपाकिस्तान: सर्वत्र प्रकाशित होणार्‍या चविष्ट पाककृती वाचून कंटाळलेल्यांना आपली अचाट कल्पनाशक्ती वापरून नाविन्यपूर्ण पाककृती प्रकाशित करायच्या असतील तर आमच्या संकेतस्थळावर करता येतील. आठवड्याला एक नवीन पाककृती संकेतस्थळाकडून प्रकाशित केली जाईल.\nमाकडाच्या हाती...: एखाद्या नव्या लेखकाला आमच्या संकेतस्थळावर लिहिण्यास उद्युक्त करण्याची कल्पना साक्षात मनुष्य पितामहाच्या रुपाने साकार होईल असे आम्हालाही वाटले नव्हते. \"आधीच मर्कट\" असे सुप्रसिद्ध वचन असले तरी मद्य न पिताही केवळ लेखणीच्या जोरावर बजबज माजवण्याची क्षमता या मर्कटराजांमध्ये आहेत. तर अशा या मर्कटोत्तमाचे हात जेव्हा केळी सोलण्यात मग्न नसतात तेव्हा लेखणी हातात धरून माणसाच्या या पूर्वजाने आमच्या संकेतस्थळावर वाचकांना कोलांट्या उड्या मारायला लावतील असे लेख देण्याचे कबूल केले आहे.\nयाखेरीज, काही मान्यवरांकडून खुसखुशीत साप्ताहिक सदरे, चर्चांचे गुर्‍हाळ, गद्य आणि पद्य विभागही संकेतस्थळावर आहेतच. विनोदी लेख, कथा, विचार, अनुभव, कविता, विडंबने यांना इथे प्रसिद्धी दिली जाईल.\nतर मंडळी, आमच्या संकेतस्थळाचे सदस्यत्व घेण्याचे आमंत्रण या निवेदनातून देत आहोत. बजबजपुरीवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे.\nडिस्क्लेमर १: इतर कोणत्याही संकेतस्थळांशी आमची स्पर्धा, मैत्री किंवा वैमनस्य नाही याची नोंद घ्यावी.\nडिस्क्लेमर २: गंभीर स्वरुपाचे लेखन या कट्ट्यावरून कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय काढून टाकले जाईल. व्यक्तिगत स्वरुपाचे लेखन ठेवावे की नाही हा निर्णय बजबजपुरी प्रशासनावर राहिल.\nडिस्क्लेमर ३: या कट्ट्यावर प्र���िद्ध झालेल्या लेखनावर विश्वास ठेवण्याची जबाबदारी वाचकांची आहे. बजबजपुरी प्रशासनाने जाहीर केल्यानुसार संकेतस्थळावर व्यक्त केलेल्या विचारांशी बजबजपुरी प्रशासन सहमत असेलच असे नाही.\nएक विशेष सूचना : संकेतस्थळ सध्या पाहण्यासाठी उपलब्ध आहे. काही कामे अद्याप सुरु आहेत. परंतु, लवकरच जोरात सुरु होईल याची खात्री बाळगावी.\nमराठीचे आंतरजालावर आणखी एक पाऊल पुढे टाकणार्‍या ह्या स्थळाचे अभिनंदन.\nआम्ही आता बजबजपुरीवर देखिल सदस्य झालो आहोत\nआंतरजालावरील नव्या मराठी संकेतस्थळाचे स्वागत.\nरुपडे देखणे झाले आहे. कोंबडे आधी की अंडे आधी हा मतप्रस्तावही आवडला. बेरक्याचे लेखनही उत्तम. सदस्यत्त्व घेतले आहे. तिथे येऊन प्रतिसाद देतो.\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nनवीन साइटीबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा.\nबाकीच्या गमती बघायला येऊच.\nरंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी\nसध्या इतकेच. बाकी जरा वाचन केल्यावर.\nटीका-टवाळीत अजून थोडा (नको इतका) खंवटपणा जाणवला\nया नवीन संकेतस्थळावर काही लेखांत जो खंवटपणा जाणवला, तो माझ्या आवडीपेक्षा अधिक वाटला.\nतरी टवाळकी, खंवटपणा, अगदी चीरफाड करणारे व्यंग्यही साहित्यिक दृष्ट्या दर्जेदार असू शकते. पुढेमागे अशा प्रकारचा उच्च दर्जा या संकेतस्थळाला यावा, म्हणून शुभेच्छा.\nखवटपणा लेखापेक्षा प्रतिसादांमध्ये नको तितका आहे. लेख तसे उत्तमभर्जितगोमांसपट्टिकेप्रमाणे खरपूस व स्वादिष्ट आहेत.\nदुसऱ्याला अपशकुन व्हावा म्हणून स्वतःचेच नाक कापणारे अनेक लोक असतात. त्यांचा सध्या थोडा त्रास आहे असे दिसते. मात्र लवकरच इथे उच्च दर्जा राखणारे लेखन होईल अशी खात्री आहे.\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nखिल्ली/टिंगल-टवाळी साठी वाहिलेल्या मराठी संकेतस्थळाची कल्पना आवडली. सुरूवातीचे काही लेखही मजेशीर आहेत. संकेतस्थळाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nबजबजपुरी या नवीन मराठी संस्थळाचा प्रारंभ संक्रांती दिवशी (दि.१४.जाने.२००८) झाला. त्या स्थळाची ओळख करून देणारा एक चांगला लेख उपक्रम वर आला हे योग्यच झाले.\nया नूतन संस्थळाला काही उपक्रमींनी इथे शुभेच्छा व्यक्त केल्या हेही ठीक. पण तेव्हढे सोडून जे अन्य अनेक प्रतिसाद आहेत ते इथे उपक्रमावर लिहिण्याचे ��ारण काय ते बजबजपुरीवर लिहिणेच इष्ट इष्ट ठरले असते. इथे असे लिहिणे अनुचित आहे असे मला वाटते.यास्तव ते सर्व प्रदिसादलेखन बजबजपुरीवर नेऊन टाकावे अशी माझी संबंधितांना विनंती आहे.\nबाकी बजबजपुरी देखणे वाटले. लेआऊट भयंकर सुटसुटीत आहे.\nआमचेही संकेतस्थळ लवकरच येत आहे. त्याचा विषय आम्ही आताच देणार नाही मात्र. :-)\nअनेक संदर्भ काढल्याने प्रतिसादातील काही भाग संपादित केला आहे.\nबजबजपुरी या नव्या संकेतस्थळास शुभेच्छा. विनोदाला वाहिलेले स्थळ ही कल्पना छान आहे.\nया वर उत्तम दर्जेदार विनोदी साहित्य वाचायला मिळो.\nटीका करणारे प्रतिसाद काढल्याबद्दल धन्यवाद....आता सर्व स्वच्छ असल्याचे जाणवत आहे.\nमुक्तसुनीत [16 Jan 2009 रोजी 19:51 वा.]\nहेच म्हणतो. आता बजबजपुरीवर सर्व काही \"स्वच्छ\" आहे.\nसंपादन मंडळ [16 Jan 2009 रोजी 19:52 वा.]\nया चर्चेत आलेल्या अनेक उलट-सुलट प्रतिसादांमुळे मूळ विषयाला वेगळे वळण लागल्याचे लक्षात आल्याने चर्चेतील अनेक प्रतिसाद सरसकट संपादित करण्यात आले आहेत याची कृपया सर्व सदस्यांनी नोंद घ्यावी. यांत चर्चेशी संबंधीत प्रतिसाद चुकून अप्रकाशित होण्याची शक्यता असून त्याबद्दल उपक्रमाचे संपादन मंडळ दिलगीर आहे. या चर्चेचा त्रास झाल्याचे अनेक सदस्यांनी कळवले आहे. संदर्भादाखल श्री. यनावाला यांचा प्रतिसाद येथे ठेवला आहे.\nनवीन संकेतस्थळाच्या उपक्रमांबद्दल, धोरणांबद्दल नव्याने एकदा चर्चा सुरु करण्यास प्रत्यवाय नाही परंतु चर्चा वैयक्तिक अंगाने जाऊ नये हे उपक्रमाचे धोरण पाळले जाईल याची काळजी सर्व सदस्यांनी घ्यावी. चर्चेत पुन्हा आक्षेपार्ह प्रतिसाद आढळले तर चर्चा वाचनमात्र केली जाईल. इतर संकेतस्थळांवरील वाद येथे आणून सोडवण्याबद्दलही सदस्यांच्या तक्रारी आल्या आहेत. माहितीप्रधान लेखन, चर्चा आणि समुदाय हे उपक्रमचे स्वरूप टिकून राहावे आणि उपक्रमच्या लेखनविषयक उद्दिष्टांशी सुसंगत असेच लेखन इथे असावे असे संपादन मंडळाला वाटते. एकमेकांवर व्यक्तिगत वार, तेढ वाढवणे, एखाद्याचे वैयक्तिक प्रश्न सोडवणे हे उपक्रमाचे उद्दिष्ट नाही. उपक्रमाच्या धोरणांविषयी अधिक माहिती येथे मिळेल.\nसर्व सदस्यांनी सहकार्य करावे ही कळकळीची विनंती. - संपादन मंडळ.\nसंपादक मंडळाचे आभार पण...\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [19 Jan 2009 रोजी 04:26 वा.]\nबजबज असणारे प्रतिसाद संपादित केल्याबद्दल संपादक ��ंडळाचे आभार पण या निमित्ताने काही माहितीपूर्ण प्रतिसाद उडाले जसे संस्थळ कोणाच्या मालकीचे होते वगैरे असे..ते प्रतिसाद अत्यंत माहितीपूर्ण होते. 'त्या'संस्थळाच्या मालकाला मराठी साहित्य प्रांतातील एका लेखनाच्या बाबतीत थोर परंपरा आहे, त्यांचे हे संस्थळ होते अशी माहिती मिळत होती. ती माहिती तमाम वाचकांना कळायलाच पाहिजे होती असे वाटते. ते प्रतिसाद काढल्याबद्दल संपादक मंडळाचा मात्र आम्ही निषेध व्यक्त करतो \nसंपादक मंडळाच्या धोरणाचा निषेध म्हणून पुढे दहा दिवस आम्ही 'उपक्रमवर'वाचनमात्र राहू \nअवांतर : सद्यस्थितीमध्ये या लेखाची वाचने १७९७ आहेत. इतका मोठा आकडा पहिल्यांदाच पाहिला.\nरंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी\nमरे एक त्याचा दुजा शोक वाहे अकस्मात तोही पुढें जात आहे \nपुरेना जनीं लोभ रे क्षोभ त्यांतें म्हणोनी जनीं मागुता जन्म घेतें म्हणोनी जनीं मागुता जन्म घेतें \nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nवा विनोदासाठी खास स्थळ वा क्या बात है\nइथे विनोदीपणा खरंच आला तर आवडेल.\nबजबजपुरी ला मनापासून शुभेच्छा\nअशीच मराठी स्थळांची संख्या वाढती राहो. त्याबरोबर सदस्यही वाढोत.\nही भानगड पाहून मी दोन चार दिवस 'आतच ' आलो नाही. बजबजपुरी ही का ती, असं वाटायला लागलं.\nजो उठतो तो एकमेकांच्या धोतराच्या निर्‍यांना (आणि प्रसंगी कासोट्यांना) हात घालत होता.\nबरं झालं उपक्रमाने लंगोट्याच आवळून टाकल्या, आणि प्रसंगी काढून घेण्याचीही बंदी केली ते.\nकोणत्याही भानगडीपासून सध्या जरा दूरच\nसखाराम गटणे [17 Jan 2009 रोजी 00:41 वा.]\nआता पुरे गुंडोपंत. उशीरा आलात म्हणून तुम्ही पुन्हा तमाशा सुरू केलाच पाहिजे असे नाही.\nसखाराम गटणे [17 Jan 2009 रोजी 00:39 वा.]\nद्वारकानाथ [21 Jan 2009 रोजी 18:01 वा.]\nबजबजपुरीचे गजबजपुरीत रुपांतर व्हावे हीच सदिच्छा.\nमराठीचे अनेक सांस्कृतिक अंगे आजही दुर्लक्षित आहेत. त्यांना बजबजपुरीत स्थान मिळावे ही इच्छा. ( विनोद, शृंगार, भय कथा इत्यादी)\nसर्वात आधी मी बजबजपुरीतर्फे उपक्रमावरील सर्व शुभचिंतकांचे आभार मानतो. ह्या संकेतस्थळावर बजबजपुरी.कॉम ह्या अस्मादिकांनी विकसित केलेल्या संकेतस्थळाबद्दल काही गैरसमज पसरले आहेत किंवा पसरविले जात आहेत असे दिसते. गोंधळ जरा शांत झाल्यावर ह्यावर थोडे लिहावे असे मनात होतेच. म्हणून हा प्रपंच.\nकुठल्याही संकेतस्थळाला उत्तर म्हणून बजबजपुरी हे संकेतस्थळ सुरू केलेले नाही. माझे मित्र उपक्रमकार शशांक जोशी, गमभनकार ओंकार जोशी ह्या जोशीद्वयांसोबत आणि इतर काही स्नेह्यांसोबत केवळ हास्यविनोदाला वाहून घेतलेले संकेतस्थळ सुरू करण्याबाबत २००७ सालीच चर्चा केली होती. (ही चर्चा जीमेलवर जतन झालेली आहे. कुणाला हवी असल्यास देता येईल) काही आराखडेही तयार केले होते. कंपूबाजी.कॉम हे डोमेननेमसुद्धा तेव्हा विकत घेण्यात आले होते. (तारखेची खातरजमा करण्यासाठी कुणाला कंपूबाजीची पावती पाहिजे असल्यास देता येईल.) पण अनेक कारणांमुळे असे संकेतस्थळ उघडण्यासाठी २००९ सालाची संक्रांत उजाडावी लागली. असो.\nसुरेशभट.कॉम, मराठीअभ्यासपरिषद.कॉम आणि बजबजपुरी.कॉम ह्या आम्ही उभारलेल्या संकेतस्थळांचा आम्हाला अभिमान आहे. पुन्हा एकदा सांगावेसे वाटते की, बजबजपुरीची स्थापना कुठल्याही संकेतस्थळाशी स्पर्धा करण्यासाठी झालेली नाही. बजबजपुरीची उद्दिष्ट्ये इतर संकेतस्थळांपेक्षा अत्यंत वेगळी आहेत. इतर संकेतस्थळे आमच्यासाठी प्रेरणास्रोतच आहेत. त्यांची भरभराट बजबजपुरीच्या हिताचीच आहे.\nद्वारकानाथ [22 Jan 2009 रोजी 16:25 वा.]\nआपल्या कडे संकेतस्थळ यशस्वी करण्यासाठी हवे असणारे सर्व तंत्र, कौशल्य, अनुभव आणि कल्पनाशक्ति आहेत. एक सामान्य मराठी माणूस म्हणून मला आपल्याबद्दल अतिव प्रेम् आणि जिव्हाळा वाटतो. आपल्या या प्रकल्पाला उदंड यश मिळावे अशीच माझी इच्छा आणि प्रयत्न असतील.\nमराठी भाषेला अथवा भाषकांना विनोदाचे असलेले वावडे आपल्या या स्थळाने नक्कीच दुर होईल. अर्थात त्यासाठी हवे असणारे पथ्यही आपणाकडून पाळण्यात येईलच.\nआपल्या यशाच्या प्रत्येक टप्प्यावर आपले शुभचिंतन करण्यास मला आनंदच वाटेल.\nयशवंत व्हा, किर्तीवंत व्हा हीच परत एकदा शुभेच्छा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/give-4-lakhs-compassion-to-the-families-of-farmers-high-courts-order-state-government-order/", "date_download": "2019-01-18T11:27:43Z", "digest": "sha1:WJQZBHZWAXULOHJNSIVDX6HSIRNMDX63", "length": 19051, "nlines": 260, "source_domain": "www.saamana.com", "title": "‘त्या’ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना ४ लाखांची मदत द्या, न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमंत्रालयासमोर पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न\nरायगड जिल्हा कनिष��ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन\nनैसर्गिक कारणांमुळे कोणतीही संस्था अडचणीत येत नाही – शेखर चरेगावकर\nमामाचे गाव आदर्श करण्याचा भाच्याने केला संकल्प\nकाँग्रेस सत्तेवर आल्यास ‘मंदिर वही बनेगा’: हरीश रावत\nकश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर हँड ग्रेनेडचा हल्ला\nदिल्लीतील प्रदूषित हवेमुळे ब्रेन डॅमेजचा धोका\nकुंभ मेळा आणि प्रवासी भारतीय संमेलन म्हणजे नौटंकी, कॅबिनेट मंत्र्याचे वादग्रस्त…\nआत्तापर्यंत 51 महिलांनी केला शबरीमला मंदिरात प्रवेश, केरळ सरकारची माहिती\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\nLive #AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nऑस्ट्रेलियन कर्णधार फिंच बळीचा बकरा, भुवनेश्वरची अनोखी हॅटट्रीक\nआजचा अग्रलेख : शिवस्मारकाचा छळ\nठसा : डॉ. अनिल अवचट\nलेख : बालमनाच्या जडणघडणीसाठी ‘चित्रकला’ हवी\nआजचा अग्रलेख : घोषणांचा ‘मोसम’\n– सिनेमा / नाटक\nकरणी सेनेला कंगनाचे राजपुती बाण्यात उत्तर\nमला महाराष्ट्राची संस्कृती फार आवडते – कोरिओग्राफर एम. सुधाकर\n‘सर्व लाईन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nआठवडाभर आधीच साजरा होणार ‘शिमगा’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\n‘त्या’ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना ४ लाखांची मदत द्या, न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश\nविषारी किटकनाशकांच्या फवारणीमुळे मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना ४ लाखांची मदत द्यावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला दिले आहेत. यापूर्वी या कुटुंबीयांना सरकारकडून २ लाखांची मदत देण्यात आली होती. सामाजिक कार्यकर्ते जम्मू आनंद यांनी याबाबत याचिका दाखल केली होती\nविदर्भात किटकनाशकांच्या फवारणीच्या ५१ घटना घडल्या होत्या. यामधील २१ प्रकणांमध्ये शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना २ लाखांची मदत सरकारने दिली होती. आता न्यायालयाच्या निर्णयामुळे या प्रकरणात अद्याप मदत न मिळालेल्या आणखी ३० कुटुंबीयांना देखील ४ लाखांची मदत सरकारला द्यावी लागणार आहे.\n‘३ महिन्यांत चौकशी पूर्ण करा ’\n‘विषारी किटकनाशक फवारणीच्या घटना या गंभीर आहेत. याबाबत कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी ३ महिन्यात पूर्ण करावी ’ असे निर्देशही यावेळी न्यायालयाने सरकारला दिले. ५ घातक किटकनाशकांवर बंदी घालण्यासाठी राज्य सरकारला ६० दिवसांचीच मर्यादा आहे. त्यामुळे या प्रकरणाबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा असेही न्यायालयाने सांगितले.\nकिटकनाशकाचा सुरक्षित वापर कसा करावा, त्यासाठी नेमकी काय काळजी घ्यावी याबाबत शेतकऱ्यांना जागृत करणे आवश्यक आहे. यासाठी कृषी विभाग, सामजिक संस्था आणि किटकनाशक कंपन्यांनी एकत्र येऊन पावसाळ्यापूर्वी शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा घ्यावी. या कार्यशाळेत सहभागी झालेल्या मजूरांना न्यायालयाने प्रमाणपत्र द्यावे. या प्रमाणपत्र मजुरांकडूनच शक्यतो फवारणीची कामे करुन घ्यावी असे न्यायालयाने सांगितले. विषारी फवारणीमुळे ज्या सहा तालुक्यात शेतकऱ्यांचा मृत्यू झालाय अशा तालुक्यांमध्ये प्रामुख्याने कार्यशाळा घेण्यात याव्या असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलरोटोमॅकचे मालक विक्रम कोठारीला अटक\nपुढीलमुख्यमंत्र्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nरायगड जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन\nनैसर्गिक कारणांमुळे कोणतीही संस्था अडचणीत येत नाही – शेखर चरेगाव���र\nमामाचे गाव आदर्श करण्याचा भाच्याने केला संकल्प\nकाँग्रेस सत्तेवर आल्यास ‘मंदिर वही बनेगा’: हरीश रावत\nमंत्रालयासमोर पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न\nकश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर हँड ग्रेनेडचा हल्ला\nकरणी सेनेला कंगनाचे राजपुती बाण्यात उत्तर\nदिल्लीतील प्रदूषित हवेमुळे ब्रेन डॅमेजचा धोका\n‘सर्व लाईन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nआठवडाभर आधीच साजरा होणार ‘शिमगा’\n‘मी पण सचिन’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nकुंभ मेळा आणि प्रवासी भारतीय संमेलन म्हणजे नौटंकी, कॅबिनेट मंत्र्याचे वादग्रस्त...\n‘लकी’च्या गाण्यावर अभिनेता जितेंद्र यांनी केला डान्स\n‘पारधाड ‘सिनेमाचा पोस्टर ट्रेलर सोहळा संपन्न\nऑस्ट्रेलियन कर्णधार फिंच बळीचा बकरा, भुवनेश्वरची अनोखी हॅटट्रीक\n१५० फुट उंचीचा राष्ट्रध्वज हा लातूरकरांच्या देशभक्तीचे प्रतीक – विनोद तावडे\nमराठी कलाकार स्वातंत्र्य सेनानींच्या रुपात, पाहा ‘वंदे मातरम 2019’ दिनदर्शिका\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/science/reason-behind-why-some-sounds-are-annoying-1877", "date_download": "2019-01-18T11:11:46Z", "digest": "sha1:ZTWLTCNK7CEYYJOMIHZWKQJ7JKROGVTX", "length": 5781, "nlines": 40, "source_domain": "www.bobhata.com", "title": "या विशिष्ट आवाजांनी होणाऱ्या त्रासाला हे आहे वैज्ञानिक कारण !!", "raw_content": "\nया विशिष्ट आवाजांनी होणाऱ्या त्रासाला हे आहे वैज्ञानिक कारण \nशाळेत खडूने लिहिताना किंवा बेंच सरकवताना होणारा आवाज हा अंगावर काटे उभा करणारा असायचा. एखाद्या धातूवरून अणकुचीदार वस्तूने ओरखडा काढणे, सुई ने काचेवर रेघोट्या ओढणे किंवा कागद फाटण्याचा आवाज असेल, या आवाजांच्या नुसत्या विचाराने देखील त्रास होतो. पण मंडळी हा प्रश्न लहानपणापासून पडत आलेला आहे की या ठराविक आवाजांनी आपल्या मेंदूची तार का सटकते \nयाचं उत्तर आपल्या वैज्ञानिकांना प्रश्नात पडलेलं नाही. यावर संशोधनातून पुढील माहिती समोर आली.\nएक अभ्यास असं सांगतो की या प्रकारातील आवाजांची फ्रिक्वेन्सी रेंज ही २००० ते ५००० हर्ट्ज असते. या फ्रिक्वेन्सी रेंजच्या स्तरावर आपले कान सर्वाधिक संवेदनशील होतात. आणि म्हणून आपल्याला या आवाजांचा त्रास होतो. पण या विशिष्ट रेंजवर आपले कान संवेदनशील का होतात याचं नेमकं कारण अजून कळलेलं नाही.\nया प्रकारच्या आवाजाने नेमकं काय होतं \nपहिला परिणाम म्हणजे या आवाजाने आपल्या कानांच्या बाह्यपटलावर खळबळ माजते. दुसरा परिणाम म्हणजे मेंदूत असलेल्या Amygdala या केंद्रकावर अशा आवाजाने विपरीत परिणाम होतो. हे केंद्रक आपल्या भाव भावनांवर नियंत्रण ठेवण्याचं काम करत असतं. आपण जेव्हा या प्रकारातील आवाज ऐकतो तेव्हा Amygdala केंद्रक सक्रीय होऊन आपल्याला त्रास होतो.\nएक दुवा असाही सांगतो की आपल्या पूर्वजांच्या काळापासून आपला मेंदू एका विशिष्ट पातळीवरील आवाजामुळे दक्ष होतो. कदाचित अश्मयुगातील माणसाला या प्रकारच्या आवाजाने संकटाची चाहूल लागत असावी. कालांतराने माणूस प्रगत झाला पण त्या आवाजाने होणारा परिणाम काही गेला नाही.\nम्हणजेच ज्या आवाजाने आपली अक्षरशः ‘सटकते’ तो आवाज म्हणजे आपल्याच पूर्वजांनी आपल्या डोक्यात तयार केलेला अलार्म आहे राव.\nडॉक्टरनेच रुग्णाच्या पोटात ढकलली तब्बल १५ कॅन बियर \nव्हिडीओ ऑफ दि डे : टार्गेट पूर्ण नाही केलं तर चीनमध्ये मिळते ही शिक्षा\n भेटा मुंबईच्या दुसऱ्या खऱ्याखुऱ्या गलीबॉयला \nव्हिडीओ ऑफ दि डे : ‘उरी’ चित्रपट टोरंटवरून डाऊनलोड करताय मग थांबा आणि हा व्हिडीओ बघा \n मराठी सेलिब्रिटीजचे १० वर्षापूर्वीचे फोटो पाहिले का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+462+uy.php", "date_download": "2019-01-18T12:35:39Z", "digest": "sha1:T3MZMZJDLBUBFWWEOALSRNFIVQFFK7RQ", "length": 3491, "nlines": 16, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 462 / +598462 (उरुग्वे)", "raw_content": "क्षेत्र कोड 462 / +598462\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nक्षेत्र कोड 462 / +598462\nशहर/नगर वा प्रदेश: Rivera\nक्षेत्र कोड 462 / +598462 (उरुग्वे)\nआधी जोडलेला 462 हा क्रमांक Rivera क्षेत्र कोड आहे व Rivera उरुग्वेमध्ये स्थित आहे. जर आपण उरुग्वेबाहेर असाल व आपल्याला Riveraमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. उरुग्वे देश कोड +598 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Riveraमधील एका व्यक्तीला कॉल करायचा ���सेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +598 462 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनRiveraमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +598 462 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00598 462 वापरू शकता.\nक्षेत्र कोड 462 / +598462\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Griesheim+Hess+de.php", "date_download": "2019-01-18T12:48:24Z", "digest": "sha1:6JUDMB3FICY5QIT7T6Q4JTJ22S73ZG3X", "length": 3525, "nlines": 16, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Griesheim Hess (जर्मनी)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Griesheim Hess\nक्षेत्र कोड Griesheim Hess (जर्मनी)\nआधी जोडलेला 06155 हा क्रमांक Griesheim Hess क्षेत्र कोड आहे व Griesheim Hess जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Griesheim Hessमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Griesheim Hessमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +496155 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनGriesheim Hessमधील एखाद्या व्यक्तीला कॉल कर���ाना दूरध्वनी क्रमांकाआधी +496155 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00496155 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://sahityasampada.com/Login!DisplayBookDetails.action;jsessionid=2B6E18DCBF7A403041299F1FFB37806D?langid=2&athid=41&bkid=138", "date_download": "2019-01-18T11:16:23Z", "digest": "sha1:L4G3PDXNKEWVZCC27QAQFRAKL6CYXTR5", "length": 2822, "nlines": 41, "source_domain": "sahityasampada.com", "title": "Read Marathi Books Online, Sahitya Sampada, Online Digital Library", "raw_content": "\nName of Author : प्रा. माधुरी शानभाग\nपोटात शंख शिंपले, रत्ने माणके, कोट्यावधी सजीव लपवुन, दुरुन अत्यंत मोहक दिसणारा समुद्र कुठेतरी स्त्रीशी साधर्म्य दर्शवतो. आपले रागलोभ, सुखदुःखे सहन केलेले घाव आणि विचारांचे आवर्त पोटात रिचवुन हसतमुखाने वावरणाऱ्या स्त्रीच्या रुपात आणि समुद्रात मला नेहमीच विलक्षण साम्य दिसत आले आहे. त्याला किनाऱ्याचे तर हिला संस्कारांचे, समाजाचे अन रुढींचे बंधन आहे. काळाने स्त्रीला कितीही नवी वरदाने दिली, तिला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र, आत्मनिर्भर केले तरी नियती नावाची अदृष्य शक्ती परिस्थिती नावाचे वादळ यांच्याशी तिला पदोपदी टक्कर द्यावी लागते. मला भावलेल्या बीजाना कथारुप देऊन मांडलेल्या कहाण्या या संग्रहात एकत्रित वाचताना वाचकांना त्यात आसपासच्या स्त्रीपुरुषांच्या प्रतिमा उमटलेल्या दिसतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/gang-of-lady-robbers-arrested-by-railway-police/", "date_download": "2019-01-18T11:35:57Z", "digest": "sha1:KCHLSH7ECAS4XYC5VVJTXMTENXSSEZJ3", "length": 17690, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "दिवा-सावंतवाडी पॅसेंजरच्या महिला प्रवाशांना लुटणारी टोळी गजाआड | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमंत्रालयासमोर पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न\nरायगड जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन\nनैसर्गिक कारणांमुळे कोणतीही संस्था अडचणीत येत नाही – शेखर चरेगावकर\nमामाचे गाव आदर्श करण्याचा भाच्याने केला संकल्प\nकाँग्रेस सत्तेवर आल्यास ‘मंदिर वही बनेगा’: हरीश रावत\nकश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर हँड ग्रेनेडचा हल्ला\nदिल्लीतील प्रदूषित हवेमुळे ब्रेन डॅमेजचा धोका\nकुंभ मेळा आणि प्रवासी भारतीय संमेलन म्हणजे नौटंकी, कॅबिनेट मंत्र्याचे वादग्रस्त…\nआत्तापर्यंत 51 महिलांनी केला शबरीमला मंदिरात प्रवेश, ��ेरळ सरकारची माहिती\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nऑस्ट्रेलियन कर्णधार फिंच बळीचा बकरा, भुवनेश्वरची अनोखी हॅटट्रीक\nआजचा अग्रलेख : शिवस्मारकाचा छळ\nठसा : डॉ. अनिल अवचट\nलेख : बालमनाच्या जडणघडणीसाठी ‘चित्रकला’ हवी\nआजचा अग्रलेख : घोषणांचा ‘मोसम’\n– सिनेमा / नाटक\nकरणी सेनेला कंगनाचे राजपुती बाण्यात उत्तर\nमला महाराष्ट्राची संस्कृती फार आवडते – कोरिओग्राफर एम. सुधाकर\n‘सर्व लाईन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nआठवडाभर आधीच साजरा होणार ‘शिमगा’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nदिवा-सावंतवाडी पॅसेंजरच्या महिला प्रवाशांना लुटणारी टोळी गजाआड\nदिवा-सावंतवाडी पॅसेंजरने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या पर्समधील किमती ऐवज शिताफीने चोरणाऱ्या तिघींना रेल्वे क्राइम ब्रँचच्या विशेष कृती दलाने अटक केली. आरोपींकडून तीन गुह्यांची उकल करीत पोलिसांनी सहा लाख १५ हजारांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.\nदिवा रेल्वे स्थानकातून सुटणाऱया दिवा-सावंतवाडी पॅसेंजरमधील महिला प्रवाशांच्या पर्सची चेन उघडून किमती ऐवज चोरीला जाण्याचे गुन्हे वाढले होते. दरम्यान, महिलांची चोरी सीसीटीव्ही कॅमेऱयात कैद झाली होती आणि ते फुटेज रेल्वे पोलिसांच्या विशेष कृती दलाच्या हाती लागले होते. याची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष धनवटे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय महादेव ढाकणे, कॉन्स्टेबल सतीश क्षीरसागर, विजय ढवळे, प्रवीण घार्गे, महादेव शिंदे, लक्ष्मण कुटे, गीतांजली रासकर, मीनल गुरव या पथकाने शोध सुरू केला. या महिला संभाजीनगरातून नंदीग्राम एक्स्प्रेसने कल्याणमध्ये येऊन दिवा स्थानक गाठून हातसफाई करीत असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने संभाजीनगरपासून त्या महिलांवर वॉच ठेवला आणि त्या कल्याण स्थानकात उतरताच त्यांना अटक करण्यात आली.\nकाही सेकंदांत पर्स रिकामी\nप्रिया भोसले (३५), राधा काळे (२३) आणि सुनीता मिसाळ (२८) अशी या महिलांची नावे असून तिघीही संभाजीनगरातल्या जोगेश्वरी झोपडपट्टीत राहतात. त्या तिघींनी तीन गुह्यांची कबुली दिली.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलविधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव\nपुढीलसुंजवान हल्ल्याचा सूत्रधार मुफ्ती वकासचा खात्मा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकाँग्रेस सत्तेवर आल्यास ‘मंदिर वही बनेगा’: हरीश रावत\nमंत्रालयासमोर पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न\nकश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर हँड ग्रेनेडचा हल्ला\nकाँग्रेस सत्तेवर आल्यास ‘मंदिर वही बनेगा’: हरीश रावत\nमंत्रालयासमोर पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न\nकश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर हँड ग्रेनेडचा हल्ला\nकरणी सेनेला कंगनाचे राजपुती बाण्यात उत्तर\nदिल्लीतील प्रदूषित हवेमुळे ब्रेन डॅमेजचा धोका\n‘सर्व लाईन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nआठवडाभर आधीच साजरा होणार ‘शिमगा’\n‘मी पण सचिन’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nकुंभ मेळा आणि प्रवासी भारतीय संमेलन म्हणजे नौटंकी, कॅबिनेट मंत्र्याचे वादग्रस्त...\n‘लकी’च्या गाण्यावर अभिनेता जितेंद्र यांनी केला डान्स\n‘पारधाड ‘सिनेमाचा पोस्टर ट्रेलर सोहळा संपन्न\nऑस्ट्रेलियन कर्णधार फिंच बळीचा बकरा, भुवनेश्वरची अनोखी हॅटट्रीक\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्���ीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t31335/", "date_download": "2019-01-18T11:39:37Z", "digest": "sha1:QO4IUOMNLST4PNFY6J74KN6IWGPUFN4P", "length": 2954, "nlines": 62, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-जोखड", "raw_content": "\nबैल झुगारुन जोखड गेला, नाते माती मधले अपुरे\nसंभवतेच्या उंच नभावर, उकल नसे प्रश्नांची सारे\nव्योम व्यापुनी नभास घेता, शिवार सारा हसतो आणि\nबंधन सुटता घाव मुळावर, टपून सारे बसले सजनी\nवादळ हलते घेऊन वारा, चार ही मुंड्या चित ढगाला\nआडवा येतो चिरडत त्याला, उन्मळती झाडे रानाला\nसंपुन सरते अपुरी आशा, कुणास असते जाण तयाची\nजगने ओझे अवजड होते, त्यातून सुटका असे कुणाची\nसरते वादळ बैल ही थकते, वाहुन गेला झोपा आणि\nझोपा गेला बैल ही गेला, सांग काय उरे ते सजनी\nबिनकामाचा बैल रिकामा, अडचण होते गोठा आणि\nटळुन जाते टळणाऱ्याचे, मरणे,खाटीक,रहाट गानी\nबैल सोडुनी जोखड गेला, सोडून बंधन सारी नाती\nमाती मधल्या रान फुलांवर,मिसळून गेला हातो हाती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%B2/", "date_download": "2019-01-18T11:21:23Z", "digest": "sha1:52YLB5ZBXJGTWZYL6LDJMFCE32ICZOHH", "length": 7750, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सुपरशेअर : केआरबीएल | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमागील आठवड्यातील सुपर शेअर होता केआरबीएल. ही कंपनी आजच्या घडीची बासमती तांदळाची सर्वात मोठी निर्यातदार कंपनी आहे. इंडिया गेट या प्रमुख ब्रँडनं ही कंपनी परिचित आहे. मागील आठवड्यात ह्या कंपनीचा शेअर १६.६० टक्के वाढला. आपल्या नेहमीच्याच एमएसीडी दैनिक आलेखावर या शेअरनं १४ डिसेंबर रोजीच २८७ रुपयास पॉझिटिव्ह ब्रेकआऊट दिलेलं होतं. मागील आठवड्याचा बंद भाव होता ३२६.१५.\nनिफ्टीची वाटचाल : एकूणच मागील आठवड्यात मार्केट हे मरगळलेल्या अवस्थेत आढळलं. कोणतीही मोठी हालचाल न करता निफ्टीनं जेमतेम २० अंशांची वाढ नोंदवली परंतु दैनिक आलेखावर नजर टाकल्यास ही वादळापूर्वीची शांतता वाटते. निफ्टी ५० जर १०८७० या पातळीच्या वर बंद झाल्यास तिची धाव ११००० पातळीपर्यंत असू शकते, त्याचप्रमाणं खालील बाजूस १०८०० ची पातळी बंद भावानं तोडल्यास १०६५० पातळीवर आधार संभवतो. एकूणच हा आठवडा मोठ्या वधघटीचा असू शकतो.\n‘प्रभ��त’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकोट्यधीश होण्याचा मॅकेंन्झी फंडा\nडोळे, कान उघडे ठेवा व जे तुम्हांस समजतं तेच खरेदी करा…(भाग-२)\n२०१९ चे आर्थिक कॅलेंडर (भाग-२)\nडोळे, कान उघडे ठेवा व जे तुम्हांस समजतं तेच खरेदी करा…(भाग-१)\n२०१९ चे आर्थिक कॅलेंडर (भाग-१)\nअर्थकारणातील वर्तन आणि गुंतवणुकीचे मानसशास्त्र (भाग-२)\nसुपरशेअर : क्वेस कॉर्प\n‘सपा-बसपा’ आघाडीत ‘रालोद’ सामील होणार\nजयवंत पवार यांना आदर्श शिक्षक पुरस्कार\nशेतकऱ्यांना दूध व्यवसाय परवडेना\nछत्रपती कारखान्याचा वर्धापनदिन उत्साहात\nगिरीश बापट यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी- धनंजय मुंडे\n#AUSvIND : ‘धोनी-चहल’ विजयाचे शिल्पकार; भारताने 2-1 ने मालिका जिंकत रचला इतिहास\n‘गोड बोला’ सांगणं सोपं…\nमायावती पैसा असलेल्यांनाच निवडणुकीचे तिकीट देतात\nपाच महिन्यांपासून वाहन विक्रीत घट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/economy-479470-2/", "date_download": "2019-01-18T11:10:59Z", "digest": "sha1:NC27OCRP5LI7SCKHN67IUKOJXG4HOCJE", "length": 6519, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अर्थवाणी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n“देशात आकाराने मोठ्या बॅंकांची गरज निर्माण झालेली आहे. त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील छोट्या बॅंकांचे विलीनीकरण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी बडोदा बॅंक, देना बॅंक व विजया बॅंकच्या विलीनीकरणासाठी प्रयत्न केले जात आहेत.\n-शिवप्रताप शुक्‍ला, केंद्रीय अर्थराज्यमंत्री\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपाच महिन्यांपासून वाहन विक्रीत घट\nहरित लवादाकडे 100 कोटी देण्यास फोक्‍सवॅगन तयार\nरिझर्व्ह बॅंकेने व्याजदरात कपात करण्याची मागणी\nजेट एअरवेजमध्ये गुंतवणुकीस गोयल तयार\nसूट देऊनही भारतात ऍपल फोनची विक्री वाढेना\nकंपन्यांचे सामाजिक कामही महत्त्वाचे- सुरेश प्रभू\nइंद्रा नुयी जागतिक बॅंकेच्या अध्यक्ष होण्याची शक्‍यता\nशेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न\nजयवंत पवार यांना आदर्श शिक्षक पुरस्कार\nशेतकऱ्यांना दूध व्यवसाय परवडेना\nछत्रपती कारखान्याचा वर्धापनदिन उत्साहात\nगिरीश बापट यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी- धनंजय मुंडे\n#AUSvIND : ‘धोनी-चहल’ विजयाचे शिल्पकार; भारताने 2-1 ने मालिका जि���कत रचला इतिहास\n‘गोड बोला’ सांगणं सोपं…\nमायावती पैसा असलेल्यांनाच निवडणुकीचे तिकीट देतात\nपाच महिन्यांपासून वाहन विक्रीत घट\nगिरीश बापटांकडून मंत्रिपदाचा गैरवापर- हायकोर्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Pimpri-Shiv-Sena-city-chief-yogesh-babar-issue/", "date_download": "2019-01-18T11:35:36Z", "digest": "sha1:YSZZPDSQYWQHC4KFPDHCBI2Z5VZU7KNB", "length": 10121, "nlines": 41, "source_domain": "www.pudhari.news", "title": " खा.संजय राऊत घेणार झाडाझडती | पुढारी\tTop", "raw_content": "\nAUSvsIND : भारताचा कसोटी पाठोपाठ वनडेतही मालिका विजय\nआर्थिक मागासांना 10 टक्के आरक्षणाच्या निर्णयास उत्तरप्रदेश सरकारची मंजुरी\nसुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर 51 महिलांचे शबरीमला दर्शन - केरळ सरकार\nश्रीनगरमध्ये घंटाघर चौकात स्फोट\nजम्मू-काश्मीरात गगरानमध्ये पोलिस कॅम्पवर ग्रेनेड हल्ला\nनिवडणुकीची उलटगणती सुरू झाली आहे, या सरकारकडूुन चांगल्याची अपेक्षा नाही - चिदम्बरम\nहोमपेज › Pune › खा.संजय राऊत घेणार झाडाझडती\nखा.संजय राऊत घेणार झाडाझडती\nपिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर\nशिवसेना शहर प्रमुखपदी योगेश बाबर यांच्या नियुक्तीवरून पक्षात वादळ उठले आहे. ते शांत करण्यासाठी संपर्कनेते संजय राऊत बुधवारी (दि. 24) पिंपरीत येत आहेत. त्यांना या प्रयत्नात कितपत यश येते याबाबत उत्सुकता आहे. शिवसेना संपर्कनेतेपदाची जबाबदारी शिवसेना नेते संजय राऊत यांच्याकडे देण्यात आली. त्यानंतर शहर शिवसेनेत संघटनात्मक बदल होणार हे निश्‍चित होते, त्यानुसार योगेश बाबर यांची नुकतीच शहरप्रमुखपदी नियुक्ती झाली; मात्र त्यांच्या निवडीने अस्वस्थ असणार्‍या गटाने बैठक घेऊन तीव्र नाराजी व्यक्त केली. महापालिका निवडणुकीत बंडखोरी केलेल्या बाबर यांची नियुक्ती रद्द न केल्यास पक्षत्यागाचा इशाराही दिला. या परिस्थितीत बाबर यांना काम करणे अवघड होणार आहे.\nशहरात घरमालकांकडून भाडेकरूंवरील अन्यायाविरुद्धच्या संघर्षासाठी काळभोरनगरला शिवसेनेचे रोपटे लावले गेले. फुगेवाडी शाखेचे उद्घाटन, तर खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झालेले मात्र, येथील शिवसैनिक व पक्ष दोघेही सत्तासंघर्षात पोखरले गेले. गजानन बाबर विरुद्ध बाबासाहेब धुमाळ, बाबर विरुद्ध अगस्ती कानिटकर, खा. बाबर विरुद्ध खा. शिवाजीराव आढळराव पाटील, बाबर विरुद्ध सुलभा उबाळे, उबाळे विरुद्ध सीमा सावळे, असे ���िविध संघर्ष शिवसैनिकांनी अनुभवले. लोकसभेला गजानन बाबर यांना शिवसेनेने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी शिवबंधन तोडले व मनसेत प्रवेश केला आणि शेकापच्या तिकिटावर रिंगणात उतरलेल्या लक्ष्मण जगताप यांची पाठराखण केली.\nपुढे भाजपात प्रवेश केला. लोकसभेला युतीतर्फे मावळातून श्रीरंग बारणे, शिरूरमधून शिवाजीराव आढळराव हे सेनेचे खासदार निवडून आले. विधानसभेला पिंपरीतून गौतम चाबुकस्वार विजयी झाले. भोसरी व चिंचवडमध्ये सेनेचा पराभव झाला. पालिकेच्या निवडणुकीतही सेनेला पराभवास सामोरे जावे लागले. राष्ट्रवादीच्या विरोधात जनतेत असलेल्या असंतोषाचा लाभ उठविण्यात शिवसेना अपयशी ठरली. गटबाजी, पक्षबांधणीकडे दुर्लक्ष, युतीच्या आशेने विजयाचा फाजील आत्मविश्‍वास, परस्पर समन्वयाचा अभाव, पालिकेतील भ्रष्टाचाराच्या विरोधात रान उठविण्यात आलेले अपयश, चुकीचे तिकीटवाटप यामुळे सेनेचे संख्याबळ 15 वरून 9 वर घसरले.\nयोगेश बाबर यांच्या नियुक्तीने सेनेत धूसफूस\nनिवडणुकीनंतर ‘स्थायी’साठी प्रमोद कुटे यांना डावलल्याने पक्षात धुसफूस वाढली. त्यातच भाजपाने स्मार्ट सिटी कंपनी, वृक्ष प्राधिकरण समितीवर सेनेला न विचारता प्रमोद कुटे व सचिन भोसले यांच्या परस्पर नियुक्त्या करून भांडणे लावून दिली. भोसले यांनी समितीचा राजीनामा दिला; मात्र कुटे राजीनाम्यास तयार नसल्याने गटनेते राहुल कलाटे यांनी या नियुक्तीस न्यायालयात आव्हान दिले. नवीन शहर प्रमुखपदासाठी शोध सुरू झाला तेव्हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर मते आजमाविली. खा. आढळराव पाटील यांनी सुलभा उबाळे, तर खा. बारणे यांनी योगेश बाबर यांची शिफारस केली होती. योगेश बाबर यांच्या नियुक्तीने पक्षात वादळ उठले आहे. दुसरीकडे मावळ आपल्याकडे घेण्याचा भाजपाचा प्रयत्न सुरू आहे. सेनेसाठी ही धोक्याची घंटा आहे. या पार्श्‍वभूमीवर संपर्कनेते संजय राऊत यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत.\n'मणिकर्णिका' : करणी सेनेची धमकी, रिलीज करण्‍यास विरोध\nसाहित्यिक उत्तम बंडू तुपेंना ५ लाखाची मदत\nअभेद्य सुरक्षा असलेल्या श्रीनगरच्या लाल चौकात ग्रेनेड हल्ला\nनाशिक : दोन दिवसात तीन शेतकर्‍यांच्या आत्‍महत्‍या\nस्‍वत: पिकवलेल्‍या कांद्‍याच्या ढिगातच तरूण शेतकर्‍याची विष पिऊन आत्महत्या\nगरज पडल्यास डान्सबार बंदीसाठी अध्यादेश काढणार : मुनगंटीवार\n...अन्‌ तिला वाचवण्यासाठी 'प्रशांत'ची सागरात झेप\nमुंबई-पुणे एक्‍सप्रेस वे आज दोन तास बंद\nमुंबई महापालिकेतही संप करण्याची रावांची तयारी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.broadcastbeat.com/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AC-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%AD/", "date_download": "2019-01-18T12:08:45Z", "digest": "sha1:RTW7LU43OAQZFJJCZ5LRLNMRXZJ2PKSN", "length": 27912, "nlines": 204, "source_domain": "mr.broadcastbeat.com", "title": "NAB: कसे ते सर्व सुरु केले ... - 2019 NAB प्रसारण बीट द्वारे बातम्या दर्शवा. अधिकृत ब्रॉडर्सचा NAB दर्शवा, निर्माता NAB दर्शवा लाइव्ह", "raw_content": "\nघर » 2017 NAB दर्शवा » एनएबी: कसे हे सर्व सुरु झाले ...\nएनएबी: कसे हे सर्व सुरु झाले ...\nआम्ही इथे आलो आहोत NAB दर्शवा Once again, I will be present, representing ब्रॉडकास्ट बीट मॅगझीनजसे मी स्टुडिओ (ब्रॉडकास्ट आणि पोस्ट-प्रोडक्शन) उद्योगात सर्व नवीनतम उत्पादने आणि नवोपक्रमांबद्दल पाहू शकतो ते पाहून, Show Floor च्यामधून सरकते.\nशो शो आणते की सर्व खळबळ सह, कधी आश्चर्य काय \"एनएबी\" आहे किंवा कोण \"ब्रॉडकास्टर नॅशनल असोसिएशन\"आहेत या पृथ्वीवरील महान स्टुडिओ उद्योगावरील अधिवेशनाची मेजवानी असण्याव्यतिरिक्त, एनएबी एक मोठा आणि गुंतागुंतीचा भाग आहे, त्यात प्रसारित करणार्या संघटनांचा समावेश आहे, ज्यामध्ये दूरदर्शन आणि रेडिओ दोन्ही समाविष्ट आहेत आणि आता इंटरनेट आणि माध्यम प्रसार माध्यमांच्या प्रत्येक स्वरूपात आणि इतर सर्व त्यांना समर्थन करणार्या उद्योग.\nएनएबी बहुपयोगी आहे या दिवसापासून, स्टँडर्ड सेटिंग (आणि दूरदर्शन कोड उर्फ ​​\"गुड प्रॅक्टिस ऑफ सील\") पासून, शैक्षणिक, संशोधन आणि तांत्रिक नावीन्य (एनएबी लॅब) पासून समर्थन (किंवा विधान आणि नियामक घडामोडी) करण्यासाठी विस्तारित हात आणीबाणी प्रसारण प्रणाली (ईबीएस), ऑनलाइन इव्हेंट ते कार्यशाळा आणि कॉन्फरन्स आणि सर्वकाही मधील. फक्त त्यांच्या प्रविष्ट वेबसाइट ते किती जोडलेले आहेत आणि किती वाजत आहेत याबद्दल आपल्याला डुलते.\nमे एक्सएक्सएक्स, एक्सएक्सएक्स वर, एनएआरबीच्या सदस्यत्त्वात एक्सएन्एक्सएक्सएएम (ऍप्लीटीयुट मॉड्युलेशन) स्टेशन, एक्सएक्सएक्स एफएम (फ्रिक्वेंसी मोड्यूलेशन) स्टेशन्स आणि 1 राष्ट्रीय रेडिओ नेटवर्क, कोलंबिया ब्रॉडकास्टिंग सिस्टम, म्युच्युअल ब्रॉडकास्टिंग सिस्टम, आणि नॅशनल ब्रॉडकास्टिंग कं. इ. , नॅशनल असोसिएशन ऑफ रेडिओ अँड टेलिव्हिजन ब्रॉडकास���टर्समध्ये 1955 टेलिव्हिजन स्टेशन सदस्य होते आणि सर्व 1,234 राष्ट्रीय दूरचित्रवाणी नेटवर्क, अमेरिकन ब्रॉडकास्टिंग कंपनी, कोलंबिया ब्रॉडकास्टिंग सिस्टम, ड्यूमॉंट टेलिव्हिजन नेटवर्क आणि नॅशनल ब्रॉडकास्टिंग कंपनी, इंक. (स्त्रोत: सीनेट समिती न्यायपालिका, उपमहासंस्थेची बालवाडी अपराधाची चौकशी करणे, दूरदर्शन आणि बाल लैंगिक अपराध, अंतरिम अहवाल, 1955, समितीची छपाई.)\nत्याच्या निर्मितीनंतर, ब्रॉडकास्टर्सच्या नॅशनल असोसिएशनने 1929 मध्ये एक रेडिओ कोड ओळखला आणि त्यानंतर, तंत्रज्ञानाची मागणी केल्यामुळे, 1952 मध्ये एक दूरदर्शन कोड (त्याच्या पुस्तकात, लिओ बोगार्टने म्हटले की दूरदर्शन प्रसारण मोठ्या रेडिओ नेटवर्कच्या तत्वावर विकसित झाले आहे लाखो डॉलर्स ... एन्टरप्राइझ (बोगार्ट, द एज ऑफ टेलिव्हिजन, पी 9, 1956)).\nलॉबिंग आणि कायदेशीर कारवाई करण्याव्यतिरिक्त, एनएबी आपल्या सदस्यांना इतर फायद्यांसह प्रदान करते, ज्यात एक संशोधन ग्रंथालय आहे ज्यात दहा हून अधिक ग्रंथ आहेत, एक कर्मचारी ज्यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानातील तज्ज्ञ आणि संशोधन आणि नियोजन यांचा समावेश आहे, आणि त्याच्या सदस्यांसाठी मासिक वृत्तपत्र (एनएबी वर्ल्ड), तसेच साप्ताहिक प्रकाशने म्हणून रेडियोवेइक आणि TV आज.\nत्याच्या वेबसाइटवर भेट देऊन NAB बद्दल अधिक शोधा: Www.nab.org.\nसंपादक-इन-चीफ, प्रकाशक at ब्रॉडकास्ट बीट मॅगझीन, एलएलसी.\nरायनने 12 वर्षाच्या वयात प्रक्षेपण आणि पोस्ट उत्पादन उद्योगात काम करायला सुरुवात केली त्यांनी टेलिव्हिजन कार्यक्रम तयार केले आहेत, मोठ्या पोस्ट उत्पादन सुविधांची बांधणी केली आहे, काही उद्योगांच्या अग्रगण्य प्रकाशनांसाठी लिहिले आहे आणि सुमारे दहा वर्षांपासून ते एक ऑडिओ अभियंता होते. रायन यांनी ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग मॅगझीन, क्रिएटिव्ह गाय आणि त्यांच्या प्रकल्पांना बरंच लिखाण केले आहे.\nरयान सलझार यांनी नवीनतम पोस्ट (सर्व पाहा)\nकॉलिंग सर्व NAB Show Foodies: लास वेगास रेस्टॉरन्ट्स\nउपग्रह: त्या स्वर्गीय परिभ्रमण ज्या आहेत - जानेवारी 4, 2019\n2016 NAB दर्शवा 2018 NAB दर्शवा ब्रॉडकास्ट ब्रॉडकास्ट बीट पुरस्कार ब्रॉडकास्ट बीट मॅगझीन ब्रॉडकास्ट इंजिनियर सामग्री यूजीन एफ मॅकडोनाल्ड एफसीसी गॉर्डन स्मिथ NAB चा इतिहास लास वेगास NAB NAB 2018 NAB एक्सपो NAB दर्शवा एनएबी लास वेगास दर्शवा नाबाशो ब्रॉडकास्टर नॅशनल असोसिएशन नॅशनल असोसिएशन ऑफ ब्रॉडकास्टर्स शो\t2019-01-04\nकॉलिंग सर्व NAB Show Foodies: लास वेगास रेस्टॉरन्ट्स\nउपग्रह: त्या स्वर्गीय परिभ्रमण ज्या आहेत\nतुम्ही प्रकाश पाहू शकाल का फक्त योग्य लेन्स सह\nफेब्रुवारी 26 - फेब्रुवारी 28\nएप्रिल 6 - एप्रिल 11\nऑक्टोबर 17 - ऑक्टोबर 19\nब्रॉडकास्ट बीट हा अधिकृत ब्रॉडकास्टर आहे NAB दर्शवा लास व्हेगसमध्ये, NAB दर्शवा न्यूयॉर्क आणि निर्मात्याचे NAB दर्शवा राहतात. आम्ही सिंगापूरमध्ये ब्रॉडकास्ट अॅसियाचे अधिकृत व्हिडिओ भागीदार देखील आहोत आणि गेल्या दोन वर्षांचे ब्रॉडकास्ट उत्पादन केले आहेत SMPTE in लॉस आंजल्स.\nकॉपीराइट 2018 ब्रॉडकास्ट बीट मॅगझीन, एलएलसी. सर्व हक्क राखीव. येथे दिसणारी सर्व ट्रेडमार्क आणि कॉपीराइट त्यांच्या संबंधित मालकांची मालमत्ता आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/blog/current-affairs-in-marathi-24-december-2018.html", "date_download": "2019-01-18T12:48:43Z", "digest": "sha1:UXQIWWSDSVQYIMWEYQK72LP6L5ZICVHV", "length": 32224, "nlines": 148, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "चालू घडामोडी - २४ डिसेंबर २०१८", "raw_content": "\nचालू घडामोडी - २४ डिसेंबर २०१८\nचालू घडामोडी - २४ डिसेंबर २०१८\nसीबीएसई १०वी, १२वी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर :\nमुंबई : सीबीएसईचे 10वी आणि 12वी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. सीबीएसई बोर्डाच्या 12वी ची परीक्षा 15फेब्रुवारी पासून 3 एप्रिल दरम्यान होणार आहे. तर सीबीएसई बोर्डाच्या दहावीची परीक्षा ही 21 फेब्रुवारी ते 29 मार्चपर्यंत असणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेआधी अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी सीबीएसई बोर्डाने सात आठवडे आधीच हे वेळापत्रक जाहीर केले आहे.\nसीबीएसई बोर्डाने हे स्पष्ट केलं आहे की, मागच्या वर्षीप्रमाणे या वेळापत्रकामध्ये कोणतेही बदल केले जाणार नाहीत. शिवाय हे वेळापत्रक असे तयार करण्यात आले आहे की, जेणेकरून कोणत्याही इतर परीक्षेत ही बोर्डाची परीक्षा येणार नाही. मागच्या वर्षी फिजिक्स आणि जेईई मेन परीक्षा एकाच दिवशी आली होती. त्यामुळे फिजिक्सची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.\nपरीक्षा सकाळी साडे 10 ते दुपारी दीड वाजेपर्यंत असणार आहे. उत्तरपत्रिका सकाळी 10 वाजता विद्यार्थ्यांना देण्यात येतील, तर प्रश्नपत्रिका सव्वा दहा वाजता देण्यात येतील. यावर्षी 10 वी सीबीएसई परीक्षा जवळपास 18 लाख विद्यार्थी देणार आहेत तर 12 वी सीबीएसई परीक्षा जवळपास 13 लाख व��द्यार्थी देणार आहेत.\nसात वर्षांचा आर्ची ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार, भारताविरुध्द कसोटी खेळणार :\nमेलबर्न : पर्थ कसोटीत भारताचा पराभव करत कसोटी मालिकेत बरोबरी साधणारा ऑस्ट्रेलियन संघ बॉक्सिंग डे कसोटीसाठी सज्ज झाला आहे. या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियानं संघात मोठा बदल केला आहे. सात वर्षांचा फिरकीपटू आर्ची शिलरला ऑस्ट्रेलियन संघात स्थान देण्यात आलं आहे.\nमेलबर्न येथे होणाऱ्या या तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाने संघात सात वर्षाच्या आर्चीचा समावेश केला आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी 15 जणांच्या संघामध्ये यजमानांनी सात वर्षाच्या आर्ची शिलर नावाच्या खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे. आर्ची शिलर हा तिसऱ्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाचा उपकर्णधार देखील असणार आहे.\nऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनने आर्ची शिलरच्या वाढदिवसादिवशी शनिवारी रोजी ही घोषणा केली आहे. यानंतर आर्ची शिलरने तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघासोबत सराव देखील केला आहे. सध्या त्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहेत.\nबॉक्सिंग डे कसोटीसाठी ऑस्ट्रेलियानं 15 खेळाडूंचा संघ जाहीर केला. यामध्ये आर्ची शिलरला 15 वा खेळाडू म्हणून संधी देण्यात आली. कसोटी मालिकेतील पहिला सामना अॅडलेडवर झाला. त्यावेळी शिलरनं ऑस्ट्रेलियन संघासोबत सराव केला होता. त्यानंतर आता त्याला तिसऱ्या कसोटीसाठी संघात स्थान देण्यात आलं आहे. शिलरच्या निवडीला ऑस्ट्रेलियन कर्णधार टिम पेननंदेखील दुजोरा दिला आहे. यारा पार्कमध्ये बुपा फॅमिली डे आयोजित करण्यात आला. त्यावेळी शिलरच्या निवडीबद्दल पेनला प्रश्न विचारण्यात आला होता.\nबाला रफिक शेख ठरला महाराष्ट्र केसरीचा मानकरी :\nजालना : बाला रफिक शेखने गतविजेत्या अभिजीत कटकेवर मात करत महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकावला. बुलढाण्याच्या बाला रफिक शेखने अभिजितवर ११-३ अशी मात केली. या विजयानंतर मातीतल्या वाघाने मॅटच्या सिंहाला पराभूत केल्याची भावना कुस्ती विश्वामध्ये व्यक्त करण्यात येत होती.\nअभिजीत कटकेने सामन्याच्या पहिल्या मिनिटात जोरदार आक्रमण केले होते. पण त्यानंतर बाला रफिक शेखने जोरदार पुनरागमन केले. बाला रफिकने जोरदार आक्रमण केले आणि दोन गुण कमावले. त्यामुळे पहिल्या काही मिनिटांमध्ये बाला रफिक शेखने अभिजितवर २-१ अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर बाला रफिक शेखने एक गुण मिळवत ३-१ अशी आघाडी मिळवली.\nपुण्याच्या अभिजीत कटकेने २५ हजार प्रेक्षकांच्या साक्षीने जबरदस्त आक्रमक खेळताना येथे सुरु असलेल्या प्रतिष्ठित अशा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली होती. गत वर्षी भूगाव येथे चॅम्पियन ठरणाऱ्या अभिजीत कटकेने महाराष्ट्र केसरी वजन गटाच्या गादी गटात सुवर्णपदक जिंकले. प्रतिष्ठित महाराष्ट्र केसरी किताबासाठी पुण्याचा अभिजीत कटके हा बुलढाणा येथील बाला रफिक शेख याच्याशी दोन केले.\n'महाराष्ट्र केसरी'ची गदा कोण बनवते - पेशव्यांनी 'पानगरी' नावाचे गृहस्थ खास नक्षीकाम आणि कोरीवकाम करण्यासाठी आपल्या चित्रशाळेत आणून ठेवले होते. पेशव्यांचे आकर्षक दागिने, विविध बांधकामं आणि भांडी यावर पानगरी नक्षीकाम करत असत. त्याच पानगरी घराण्याचे वारसदार प्रदीप प्रतापराव पानगरी 'महाराष्ट्र केसरी'साठीची देखणी गदा दरवर्षी बनवतात.\nराजस्थानमध्ये १३ कॅबिनेट, १० राज्यमंत्री आज घेणार शपथ :\nजयपूर : राजस्थानमध्ये तीन दिवसांच्या गुऱ्हाळानंतर मंत्रिमंडळावर शिक्कामोर्तब झाले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्याशी चर्चेनंतर 23 मंत्र्यांची नावे ऩिश्चित करण्यात आली आहेत. सोमवारी सकाळी 11.30 वाजता राजभवनात राज्यपाल कल्याण सिंह 13 कॅबिनेट मंत्री आणि 10 राज्यमंत्र्यांना शपथ देणार आहेत.\nमंत्रिमंडळावर नजर टाकल्यास 23 पैकी 10 जण पहिल्यांदाच मंत्री बनणार आहेत. तर पहिल्यांदाच निवडून आलेल्या 25 आमदारांपैकी कोणाच्याही गळ्यात मंत्री पदाची माळ पडलेली नाही. 11 महिला आमदारांपैकी केवळ 1 सिकरायच्या आमदार ममता भूपेश या मंत्री होणार आहेत. तर मुस्लिम समुदायातून पोकरणचे आमदार सालेह मोहम्मद यांना संधी देण्य़ात आली आहे. आघाडीतील मित्रपक्ष आरएलडीचे सुभाष गर्ग हे देखील मंत्री होणार आहेत.\nजयपूर-भरतपूरमधून सर्वाधिक मंत्री - राजस्थानमधील 14 जिल्ह्यांना एकही मंत्री देण्यात आलेला नाही. तर जयपूर आणि भरतपूरमधून प्रत्येकी 3 मंत्रीपदे देण्याच आलेली आहेत. दौसा-बिकानेरला 2 आणि अन्य जिल्ह्यांमधून प्रत्येकी 1 मंत्री देण्यात आला आहे.\nकशी असते महाराष्ट्र केसरी विजेत्याला देण्यात येणारी चांदीची गदा, ��ाणून घ्या :\nजालना : महाराष्ट्र केसरी' किताबविजेत्या पैलवानाला देण्यात येणारी चांदीची गदा परंपरेनुसार मोहोळ कुटुंबीयांकडून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेला सुपूर्द करण्यात आली. पानगरी घराण्याचे वारसदार प्रदीप प्रतापराव पानगरी 'महाराष्ट्र केसरी'साठीची देखणी गदा दरवर्षी बनवतात.\nमहाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मामासाहेब मोहोळ यांचं 1982 साली निधन झालं. त्यानंतर गेली 36 वर्ष मोहोळ कुटुंबीयांकडून महाराष्ट्र केसरी किताबविजेत्या पैलवानासाठी चांदीची गदा बनवून देण्यात येते. मामासाहेबांचं जन्मगाव मुठा येथून ही चांदीची गदा पुण्यात आणल्यावर ती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेकडे सुपूर्द करण्यात येते.\n'महाराष्ट्र केसरी'ची गदा कोण बनवते - पेशव्यांनी 'पानगरी' नावाचे गृहस्थ खास नक्षीकाम आणि कोरीवकाम करण्यासाठी आपल्या चित्रशाळेत आणून ठेवले होते. पेशव्यांचे आकर्षक दागिने, विविध बांधकामं आणि भांडी यावर पानगरी नक्षीकाम करत असत. त्याच पानगरी घराण्याचे वारसदार प्रदीप प्रतापराव पानगरी 'महाराष्ट्र केसरी'साठीची देखणी गदा दरवर्षी बनवतात.\nदहशतवादविरोधी आघाडीतील दूत ब्रेट मॅकगर्क यांचा राजीनामा :\nआयसिसशी लढण्यासाठीच्या जागतिक आघाडीतील अमेरिकेचे दूत ब्रेट मॅकगर्क यांनी राजीनामा दिला आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच सीरियातून सैन्य माघारीची घोषणा करतानाच अफगाणिस्तानातील सैन्यही निम्म्याने कमी करण्याचे ठरवले आहे. त्याच्या विरोधात त्यांनी हा राजीनामा दिला. ट्रम्प यांच्या निर्णयाविरोधात आधी संरक्षणमंत्री जॉन मॅटिस यांनी राजीनामा दिला होता.\nआयसिसचा पराभव झाला आहे असे मानणे हा मूर्खपणा आहे व अमेरिकी सैन्य माघारी घेणे ही मोठी चूक ठरेल, असा इशारा मॅकगर्क यांनी अकरा दिवसांपूर्वी दिला होता. मॅकगर्क यांनी फेब्रुवारीच्या मध्यावधीत पद सोडण्याचे ठरवलेले असताना ट्रम्प यांच्या घोषणेमुळे त्यांनी आधीच राजीनामा दिला आहे. मॅकगर्क यांची नियुक्ती ओबामा यांनी २०१५ मध्ये केली होती व त्यांना ट्रम्प यांनी पदावर कायम ठेवले होते.\nमॅकगर्क यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे, की दहशतवादी बचावात्मक पवित्र्यात असले तरी त्यांचा पराभव झालेला नाही. त्यामुळे सीरियातून सैन्य माघारी घेण्यास अमेरिकेने खूप घा��� केली आहे. त्यामुळे आयसिसला अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. शुक्रवारी त्यांनी परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ यांच्याकडे राजीनामा सादर केला असून, त्याची वाच्यता जाहीरपणे करण्यात आलेली नाही.\nहा कोण दूत आहे हे मला माहीत नाही असे सांगून ट्रम्प यांनी ट्विट संदेशात या घटनेला किरकोळ महत्त्वही दिलेले नाही. ट्रम्प यांनी सीरियातून सर्व दोन हजार सैन्य माघारी घेण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. अमेरिकेने तेथे तीन महिन्यांसाठी सैन्य पाठवले होते. आता सात वर्षे झाली तरी सैन्य तेथेच आहे. मी अध्यक्ष झालो तेव्हा आयसिसचा धुमाकूळ माजला होता. आता आयसिसचा पराभव झाला आहे. आता जे कुणी दहशतवादी राहिले आहेत. त्यांचा मुकाबला करण्यास तुर्कस्थान व इतर देश समर्थ आहेत. सीरियातील यादवी युद्ध २०११ मध्ये सुरू झाले तरी अमेरिकेने आयसिसवर २०१४ पर्यंत हल्ला केलेला नव्हता.\nअमेरिकेत पुन्हा ‘शटडाऊन’ , ८ लाख सरकारी कर्मचाऱ्यांपुढे पेच :\nअमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सीमेवर भिंत बांधण्यासाठी पैशांचा हट्ट धरल्याने पुन्हा एकदा रिपब्लिकन व डेमोक्रॅट नेत्यांमध्ये कोंडी निर्माण झाली आहे. सरकारी खर्चाला परवानगी देणारे विधेयक मंजूर न करताच अमेरिकी कॉंग्रेस संस्थगित झाल्याने अमेरिका सरकारचे “शटडाऊन’ आजपासून सुरू झाले.\nट्रम्प यांच्या मागणीवर अमेरिकी कॉँग्रेसमध्ये शुक्रवारी रात्री बारापर्यंत खर्चाला मंजुरीबाबत घमासान चर्चा सुरू होती. मात्र, रिपब्लिकन सरकारच्या अनेक खर्चांना डेमोक्रॅटिक सदस्यांचा विरोध होता. कॉंग्रेसमध्ये एकमत न झाल्याने कोणत्याही खर्चाच्या मंजुरीशिवाय सभागृह संस्थगित करण्यात आले. त्यामुळे रात्री बाराचा ठोका पुढे सरकताच अनेक मुख्य संस्थांचे कामकाज बंद झाले. अनेक सरकारी संस्थांना कामकाज चालविण्यासाठी पैसेच न मिळाल्याने पुढील काही काळासाठी अमेरिका सरकार अंशत: “बंद’ असणार आहे.\nया शटडाऊनमुळे अमेरिकेतील सुमारे आठ लाख सरकारी कर्मचाऱ्यांपुढे पेच निर्माण होणार आहे. त्यांना या शटडाऊनच्या काळासाठी विनावेतन काम करावे लागणार आहे. ऐन नाताळाच्या हंमागात ही स्थिती ओढवल्याने त्यांच्यात कमालीची नाराजी पसरली आहे. हे या वर्षातील तिसरे “शटडाऊन’ असून ते किती काळ चालेल, ते अद्याप स्पष्ट नाही. या शटडाऊनचा पहिला जोरदार फटका अमेरिक���तील शेअर बाजाराला शुक्रवारी बसला. वॉल स्ट्रीटवरील बाजाराने जबर घसरण अनुभवली. सन 2008 नंतरची ही सर्वांत मोठी घसरण होती.\nबेकायदा स्थलांतर रोखण्यासाठी अमेरिका-मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठी 5 अब्ज डॉलर्सची मागणी ट्रम्प यांनी अमेरिकी काँग्रेसकडे केली आहे.\n१७७७: कॅप्टन जेम्स कूक यांनी प्रशांत महासागरातील किरितीमती बेटांचा शोध लावला.\n१९०६: रेजिनाल्ड फेसेंडेन यांनी प्रथमच एक कवितावाचन, व्हायोलिनवादन आणि एक भाषण यांचे रेडिओ प्रक्षेपण केले.\n१९१०: स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जन्मठेपेची व काळ्यापाण्याची शिक्षा.\n१९४३: दुसरे महायुद्ध – जनरल ड्वाईट आयसेनहॉवर हे दोस्त राष्ट्रांच्या फौजांचे सरसेनापती बनले.\n१९५१: लिबीया हा देश ईटलीकडून स्वतंत्र झाला.\n१९७९: सोविएत युनियनने अफगणिस्तानवर आक्रमण केले.\n२०१६: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अरबी समुद्रात उभारल्या जाणाऱ्या छत्रपती शिवस्मारकाचे जलपूजन आणि भूमिपूजन करण्यात आले.\n११६६: इंग्लंडचा राजा जॉन यांचा जन्म. (मृत्यू: १९ ऑक्टोबर १२१६)\n१८१८: ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक जेम्स प्रेस्कॉट ज्यूल यांचा जन्म. (मृत्यू: ११ ऑक्टोबर १८८९)\n१८६४: ओडिया लेखक, संपादक व समाजसुधारक विश्वनाथ कार यांचा जन्म. (मृत्यू: १९ ऑक्टोबर १९३४)\n१८८०: स्वातंत्र्यसैनिक, इतिहासकार आणि काँग्रेसचे नेते डॉ. भोगराजू पट्टाभी सीतारामय्या यांचा जन्म. (मृत्यू: १७ डिसेंबर १९५९)\n१८९९: नामवंत साहित्यिक, बालसाहित्यिक, समाजवादी नेते, समाजसुधारक व स्वातंत्र्यसैनिक पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरूजी यांचा जन्म. (मृत्यू: ११ जून १९५०)\n१९१०: हेल्वेस्टिका फॉन्ट निर्माते मॅक्स मिईदींगर यांचा जन्म. (मृत्यू: ८ मार्च १९८०)\n१९२४: पार्श्वगायक मोहम्मद रफी यांचा जन्म. (मृत्यू: ३१ जुलै १९८० – मुंबई)\n१५२४: पोर्तुगीज दर्यावर्दी वास्को द गामा यांचे निधन.\n१९६७: बास्किन-रोबिन्स चे सहसंस्थापक बर्ट बास्कीन यांचे निधन. (जन्म: १७ डिसेंबर १९१३)\n१९७३: स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक पेरीयार ई. व्ही. रामस्वामी यांचे निधन. (जन्म: १७ सप्टेंबर १८७९)\n१९७७: आसामी कवयित्री व लेखिका नलिनीबाला देवी यांचे निधन. (जन्म: २३ मार्च १८९८)\n१९८७: अभिनेते व तामिळनडुचे मुख्यमंत्री एम. जी. रामचंद्रन यांचे निधन. (जन्म: १७ जानेवारी १९१७)\n१९८८: भारतीय लेखक जैनेंद्र कुमार या���चे निधन. (जन्म: २ जानेवारी १९०५)\n२०००: कूपर कार कंपनीचे सहसंस्थापक जॉन कूपर यांचे निधन. (जन्म: १७ जुलै १९२३)\nअधिक चालू घडामोडी :\n〉 चालू घडामोडी - १८ जानेवारी २०१९\n〉 चालू घडामोडी - १७ जानेवारी २०१९\n〉 चालू घडामोडी - १६ जानेवारी २०१९\n〉 चालू घडामोडी - १५ जानेवारी २०१९\n〉 चालू घडामोडी - १४ जानेवारी २०१९\n〉 चालू घडामोडी - १३ जानेवारी २०१९\n〉 चालू घडामोडी - १२ जानेवारी २०१९\n〉 चालू घडामोडी - ११ जानेवारी २०१९\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.wysluxury.com/newhampshire/?lang=mr", "date_download": "2019-01-18T12:08:38Z", "digest": "sha1:YHUI6NLCYXD3ODZUTDE4HUENNP7QEDPO", "length": 18609, "nlines": 111, "source_domain": "www.wysluxury.com", "title": "पासून मॅनचेस्टर ते-खाजगी जेट एअर सनद उड्डाणाचा, Nashua, सुरांचा मेळ, राष्ट्रीय महामार्ग", "raw_content": "कार्यकारी व्यवसाय किंवा माझ्या जवळ वैयक्तिक रिक्त लेग विमान हवाई वाहतूक उतारा\nरिक्त लेग जेट सनद\nजेट कंपनी सामील व्हा\nपासून मॅनचेस्टर ते-खाजगी जेट एअर सनद उड्डाणाचा, Nashua, सुरांचा मेळ, राष्ट्रीय महामार्ग\nWysLuxury खासगी जेट एअर सनद उड्डाणाचा सेवा माझ्या जवळ\nपासून मॅनचेस्टर ते-खाजगी जेट एअर सनद उड्डाणाचा, Nashua, सुरांचा मेळ, राष्ट्रीय महामार्ग\nकिंवा ते मॅनचेस्टर कार्यकारी शीर्ष व्यवसाय खासगी जेट एअर सनद, Nashua, सुरांचा मेळ, राष्ट्रीय महामार्ग प्लेन भाड्याने कंपनी मला कॉल जवळ 866-945-4099 व्यवसाय रिक्त पाय उड्डाणाचा सेवा क्षेत्र झटपट कोट, आणीबाणी, पाळीव प्राणी अनुकूल विमानात वैयक्तिक आनंद आपण जलद आणि सहज आपल्या पुढील गंतव्य करा सर्वोत्तम विमान कंपनी मदत करू द्या\nव्यवसाय उड्डाणासाठी, चार्टर सेवा सहकारी व्यत्यय न व्यवसाय सभा करू शकता, जेथे त्यांच्या यात्रा बहुतांश करण्यासाठी एक खाजगी सेटिंग उपलब्ध. आपले उड्डाण अनेकदा जवळ आपल्या घरी विमानतळावर वर आपण निवडून आपल्या गंतव्य जवळ एक आपण घेऊ शकता, वेळ आपल्या ट्रिप जमिनीवर प्रवास आवश्यक आहे कमी.\nसेवा आम्ही ऑफर यादी\nकार्यकारी खाजगी जेट सनद\nचेंडू आकार खाजगी जेट सनद\nजड खाजगी जेट सनद उड्डाणाचे\nझोतयंत्राच्या साहाय्याने ज्याचा पंखा फिरवला जातो असे विमान खाजगी जेट सनद\nरिक्त पाय खाजगी जेट सनद\nखाजगी जेट सनद खर्च\nखासगी जेट सनद उड्डाणाचा वि. प्रथम श्रेणी व्यावसायिक एयरलाईन\nत्या वेळी लक्षात ठेवा, सोई, आणि प्रवेश शब्द काही लोक खाजगी जेट अर्धसूत्रण विभाजनात अक्रियाशील विचार करता, तेव्हा विचार शकते आहेत\nआपण न्यू हॅम्पशायर मध्ये एक खाजगी जेट चार्टर उड्डाण सेवा भाड्याने असाल तर वेळ गेल्या एक गोष्ट असू शकते प्रतीक्षा. सरासरी प्रतीक्षा वेळ अंदाजे आहे 4 ते 6 मिनिटे. सामान चेक येथे लांब ओळी टाळून करताना आपण आपल्या उड्डाण सुरू, तिकीट, सुरक्षा आणि आपली विमान बोर्डिंग.\nआपण अपेक्षा अन्न प्रकार निर्देशीत करू शकता, आपण बाजूने घेऊ इच्छित, आपण इच्छुक दारू ब्रँड आणि अधिकाऱ्यांविरुद्ध वा मित्रांची संख्या. हे सर्व आपल्या आवश्यकता त्यानुसार ऐच्छिक करता येऊ शकते.\nतुमच्याकडून किंवा न्यू हॅम्पशायर क्षेत्र रिक्त पाय करार शोधू शकते 'एक खाजगी जेट रिक्त परत उड्डाण करणारे हवाई परिवहन उद्योगात शब्द वापरला गुन्हा दाखल एकच मार्ग आहे.\nन्यू हॅम्पशायर मध्ये वैयक्तिक विमान chartering अधिक माहितीसाठी खाली आपला सर्वात जवळचा असेल तेथील पहा.\nखासगी जेट सनद उड्डाणाचा सेवा माझ्या जवळ न्यू हॅम्पशायर\nअमहर्स्ट, राष्ट्रीय महामार्ग दोव्हेर, राष्ट्रीय महामार्ग लंडनडेरी, राष्ट्रीय महामार्ग पोर्ट्समाउथ, राष्ट्रीय महामार्ग\nबेडफोर्ड, राष्ट्रीय महामार्ग Goffstown, राष्ट्रीय महामार्ग मँचेस्टर, राष्ट्रीय महामार्ग राचेस्टर, राष्ट्रीय महामार्ग\nक्लेरमॉंट, राष्ट्रीय महामार्ग कीने, राष्ट्रीय महामार्ग Merrimack, राष्ट्रीय महामार्ग सालेम, राष्ट्रीय महामार्ग\nसुरांचा मेळ, राष्ट्रीय महामार्ग लॅकोनिया, राष्ट्रीय महामार्ग Nashua, राष्ट्रीय महामार्ग Somersworth, राष्ट्रीय महामार्ग\nDerry, राष्ट्रीय महामार्ग लेबनॉन, राष्ट्रीय महामार्ग पेल्हाम, राष्ट्रीय महामार्ग Windham, राष्ट्रीय महामार्ग\nआम्ही मॅनचेस्टर सेवा खासगी आणि सार्वजनिक जेट विमानतळ स्थान यादी, Nashua, सुरांचा मेळ, न्यू हॅम्पशायर क्षेत्र आपण जवळ एरोस्पेस विमान हवाई वाहतूक स��वा म्हणून\nव्यावसायिक सेवा - प्राथमिक विमानतळ\nलेबनॉन LEB LEB KLEB लेबनॉन महानगरपालिका विमानतळ पी-एन 10,953\nमँचेस्टर MHT MHT KMHT मँचेस्टर बोस्टन प्रादेशिक विमानतळ पी-एस 1,190,082\nपोर्ट्समाउथ PSM PSM KPSM वाटाणा येथे पोर्ट्समाउथ आंतरराष्ट्रीय विमानतळ पी-एन 24,408\nNashua राख राख KASH Nashua विमानतळ (फील्ड पेय) आर 48\nबर्लिन BML BML KBML बर्लिन प्रादेशिक विमानतळ (बर्लिन महानगरपालिका होते) तो GA 10\nक्लेरमॉंट CNH CNH KCNH क्लेरमॉंट महानगरपालिका विमानतळ तो GA 2\nसुरांचा मेळ लोकांबरोबर लोकांबरोबर KCON एकवाक्यता महानगरपालिका विमानतळ तो GA 435\nहॅवरहील 5B9 डीन मेमोरियल विमानतळ तो GA 2\nजाफरी AFN AFN गळा दाटून येणे जाफरी विमानतळ-चांदी कुरण तो GA 33\nकीने एक एक उत्सुक Dillant-हॉपकिन्स विमानतळ तो GA 45\nलॅकोनिया LCI LCI KLCI लॅकोनिया महानगरपालिका विमानतळ तो GA 212\nन्यूपोर्ट 2B3 NWH Parlin फील्ड तो GA 2\nप्लिमत 1पान 1 प्लिमत महानगरपालिका विमानतळ तो GA 5\nराचेस्टर एका जातीचा लहान कावळा KDAW Skyhaven विमानतळ तो GA\nWhitefield येथे येथे के ः IA माउंट वॉशिंग्टन प्रादेशिक विमानतळ तो GA 4\nइतर सार्वजनिक वापर विमानतळ (बिअर सूचीबद्ध नाही)\nअल्टन बे B18 ऑल्टन बे सागरी विमान तळ\nब्रिस्टॉल 2N2 हट्टाला Valley Airport\nहॅम्पटन 7B3 हॅम्पटन विमानाच्या उड्डाणासाठी किंवा उतरण्यासाठी असलेली मोकळी जागा [1]\nDeering 8B1 हॉतओर्न-हलकीफुलकी Airpark 6\nलक्षवेधी खाजगी वापर विमानतळ\nहॅम्पटन NH35 फिशर वैज्ञानिक हेलिपोर्ट 13\nलॉडोन NH59 स्पीडवे हेलिपोर्ट [1]\nWolfeboro NH31 माउंटन व्ह्यू फील्ड 9\nउत्तर कॉनवे कुत्रा White Mountain विमानतळ (1930-1988) [3]\nमँचेस्टर येथे करण्याचा सर्वोत्तम गोष्ट, Nashua, सुरांचा मेळ, राष्ट्रीय महामार्ग वरच्या रात्रीचे, माझे क्षेत्र सुमारे रेस्टॉरंट्स, हॉटेल्स पुनरावलोकन\nचार्टर खाजगी जेट मेन | खाजगी जेट चार्टर मिळते मँचेस्टर\nखासगी सनद जेट बुक\nखाजगी जेट सनद खर्च\nफ 55 विक्रीसाठी खाजगी जेट\nवॉरन बफे खासगी जेट विमानाचा\nWysLuxury खासगी जेट एअर सनद उड्डाणाचा सेवा माझ्या जवळ\nओपन रिक्त लेग खासगी जेट सनद उड्डाणाचा\nमंजूर Cardone खासगी जेट सनद उड्डाणाचा वि खरेदी विमानाचा प्लेन एव्हिएशन\nखासगी जेट एअर सनद उड्डाणाचा आंकरेज, फेरबंक्स, जूनो, एके माझ्या जवळ\nखासगी जेट सनद उड्डाणाचा डेनवर, माझ्या जवळ कं प्लेन भाड्याने कंपनी\nआर्कान्सा खासगी जेट चार्टर उड्डाण खर्च गोलंदाज जागतिक एक्सप्रेस XRS लक्झरी चार्टर विमान उड्डाण गोलंदाज जागतिक एक्सप्रेस XRS विमान चार्टर भाड्याने देण्याची सेवा सनद एक खाजगी जेट ट्यूसॉन सनद एक खाजगी जेट विस्कॉन्सिन Chartering खाजगी जेट वायोमिंग सनद खाजगी जेट विस्कॉन्सिन कॉर्पोरेट जेट मेम्फिस सनदी कुत्रा फक्त उड्डाणे घेणारे हवाई परिवहन फोर्ट माइस खासगी जेट चार्टर उड्डाण खर्च आखात प्रवाह 5 विमान चार्टर आखात प्रवाह 5 खाजगी विमानाचा सनदी आखात प्रवाह 5 खासगी विमान चार्टर आखात प्रवाह 5 खाजगी विमान चार्टर Gulfstream G550 Gulfstream G550 अंतर्गत Gulfstream व्ही रिक्त पाय जेट चार्टर वैयक्तिक जेट चार्टर ट्यूसॉन पाळीव प्राणी जेट्स खर्च खाजगी जेट्स वर पाळीव प्राणी खाजगी विमानाचा मेम्फिस सनदी खाजगी विमानाचा चार्टर ट्यूसॉन खासगी विमान भाड्याने मेम्फिस खासगी विमान भाड्याने ट्यूसॉन खाजगी जेट चार्टर आर्कान्सा खाजगी जेट चार्टर कंपनी डेलावेर खाजगी जेट चार्टर कंपनी सॅन दिएगो खाजगी जेट चार्टर कंपनी वायोमिंग खाजगी जेट चार्टर उड्डाण डेलावेर खाजगी जेट चार्टर उड्डाण सॅन दिएगो खाजगी जेट चार्टर फोर्ट माइस खाजगी जेट चार्टर पाळीव प्राणी अनुकूल खाजगी जेट चार्टर डेलावेर दर खाजगी जेट चार्टर फ्लोरिडा दर खाजगी जेट चार्टर किंमत सॅन दिएगो खाजगी जेट चार्टर टेनेसी दर खाजगी जेट चार्टर दर फ्लोरिडा खाजगी जेट चार्टर दर टेनेसी खाजगी जेट चार्टर सेवा डेलावेर खाजगी जेट चार्टर सेवा सॅन दिएगो भाडे वायोमिंग खाजगी जेट्स खासगी विमान चार्टर विस्कॉन्सिन भाडे मेम्फिस खाजगी विमान एक खाजगी जेट वायोमिंग भाड्याने विस्कॉन्सिन खासगी जेट चार्टर उड्डाण खर्च\nकॉपीराइट © 2018 https://www.wysluxury.com- या वेबसाइट वर माहिती फक्त सामान्य माहिती उद्देशांसाठी आहे. सर्व ठिकाणी वैयक्तिकरित्या मालकीच्या व कायर्रत आहेत. - सामान्य दायित्व आणि कामगार नुकसान भरपाई. आपल्या क्षेत्रातील आपल्या स्थानिक व्यावसायिक लोकप्रतिनिधी सेवा संपर्कात मिळवा ****WysLuxury.com नाही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आहे \"हवा वाहक\" आणि स्वत: च्या किंवा कोणत्याही विमान काम करत नाही,.\nएक मित्र या पाठवा\nआपला ई - मेल प्राप्तकर्ता ईमेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/3971", "date_download": "2019-01-18T11:12:41Z", "digest": "sha1:PWFBNCW4XW4R2B4RVKA43DPW7U222WDI", "length": 31500, "nlines": 120, "source_domain": "mr.upakram.org", "title": "वसईच्या घंटेचा शोध | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nवसईचा किल���ला (Vasai Fort)\nआजकाल जरा वेगळेच वेड लागले आहे. ट्रेक ला जाताना त्याचा पूर्ण गृहपाठ करायचा, म्हणजे इतिहास जाणून घ्यायचा आणि मग त्यात वर्णन केलेल्या ( आणि जादातर न केलेल्या) गोष्टींचा ठावठिकाणा शोधत हिंडत फिरायचे. मग अश्या वेळेस ठिकाण,अंतर, ऊन, इतर लोक ( आणि थोड्या फार प्रमाणात खर्च) या कशाचेही भान राहत नाही.\nछोटेसे उदाहरण देतो, मागील खेपेस भीमाशंकर ला गेलो होतो. इसवी सन चौदाशे सालच्या मंदिराची पूर्ण पाहणी केल्यानंतर त्याचे अजून डिटेल मिळवण्यासाठी हम्पी ला जायचा प्लान झाला. ( का ते विचारू नका, उगाच हौस ) पण ते जास्तच लांब आणि सुट्टीची बोंब, म्हणून मग भीमाशंकर मंदिराच्या बाहेरील ५ टन वजनाची घंटा, जी चिमाजी आप्पा यांनी वसई वरून आणली होती, त्याचा हिशोब लावायचा खटाटोप चालू झाला.\nती घंटा वसई वरून आणली असे वाचून त्याचा काहीतरी उल्लेख वसई किल्ल्याशी निगडीत असावा म्हणून आमची स्वारी निघाली वसई किल्ल्याला. तसेही आम्हाला निमित्तच हवे असते.\nचिमाजी आप्पा यांचा शोध पहिला घ्यायला हवा … अख्खं जग फेसबुकवर आहे म्हणून त्यांना शोधण्यासाठी तडक फेसबुकवर गेलो. निराश न होता म्हटले जाऊ स्वतःच आणि छडा लावू याचा.\nतसे कशाचा कशाशीही संबंध नसतो, पण ठरवले तर सुतावरून स्वर्ग गाठता येतो .\nसकाळची सिंहगड पकडून गेलो कल्याणला, यावेळी भूषण काही आला नव्हता, म्हणून मग फोनाफोनी करून त्याला बोलावले. मुंबईत गेले की माझ्यासारख्या माणसाचे अवघड होऊन जाते. स्वतःला तर काही माहीत नाही आणि दुसऱ्यांना विचारायचे तर काय विचारायचे ते हि माहीत नाही.\nमग भूषणचा फोन आला,\n मग या प्रश्नाला मी प्लाटफोर्म वर आहे असे उत्तर दिले. \"\n\"अरे जिथे वडापाव वाला माणूस उभा आहे तिथे.\"\nअसे बरेच निरर्थक प्रश्न उत्तरे झाली मग तो म्हणाला आहेस तिथेच थांब, मी शोधतो तुला.\nमग थोड्या वेळाने भेट झाल्यानंतर आम्ही लगेच लोकल पकडून 'कोपर' ला जाण्यासाठी निघालो. भूषण ने सगळी माहिती काढलीच होती, आणि लोकल कुठून कशी जाणार हे हि त्याला माहीत होते.\nसाडे नऊ वाजेपर्यंत कोपर स्थानकावर पोहोचलो. तिथले रेल्वे स्थानक जरा वेगळेच आहे. एका स्थानकावरून, वसई कडे जाणाऱ्या गाडीच्या फलाटावर आम्ही येऊन थांबलो.\nसव्वा दहा वाजता ट्रेन होती, जशी वेळ जवळ आली तशी गर्दीही वाढू लागली होती.\nआता हि ट्रेन पकडून आम्ही पोहोचलो वसई रोड ला. तिथून मग महानगर पा��िकेची बस पकडून निघालो वसई किल्ल्याला. बस मध्ये तरुण मंडळी जास्त होती. वाटले की तरुण पिढीला किल्ल्याविषयी वा इतिहासाविषयी अजूनही आस्था आहे. हे वाक्य भूषण ला सांगितले तर तो म्हणाला की,\n\"तसे नाहीये, \"या\" (म्हणजे बस मधल्या) तरुण पिढीची आस्था कशात आहे , हे तुला किल्ल्यावर गेल्यानंतर कळेल. नंतर मात्र मला ऐकवू नकोस की, कुठेही नेतोस मला तू म्हणून. \"\nस.न. 1414 मध्ये भडारी-भेंगाळे नावाच्या सरदाराने हा उभारला. 1530 मध्ये गुजरातच्या सुलतानाने त्याच्याकडून घेतला. पुढे 1534 मध्ये तो पोर्तुगीजाकडे आला. इ.स. 1738 मध्ये चिमाजी आप्पाने मोहीम आखून हा किल्ला घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. 2 मे 1739 रोजी मराठ्यांनी किल्ला सर केला.12 डिसेंबर 1780 रोजी किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. ( नंतर परत आपल्या ताब्यात आला आणि ३०० वर्ष भक्कम अश्या किल्ल्याची दुर्लक्ष केल्यामुळे वाट लागली. )\nठाणे जिल्ह्यातील वसईजवळ असणारा हा भुईकोट किल्ला,जलदुर्ग व भुदुर्ग या दोन्ही प्रकारात मोडतो.\nकिल्ला प्रचंड मोठा असून दशकोनी आहे व प्रत्येक कोपऱ्यावर एक बुरूज आहे. तटबंदी फार मजबूत असून तीस पस्तीस फूट उंच व पाच फूट रुंद आहे. या बुरुजांची बाहरी बुर्ज, कल्याण बुर्ज, फत्ते बुर्ज, कैलास बुर्ज आणि दर्या बुर्ज अशी नावे आहेत. तटबंदीच्या मधोमध बाहरी गढी आहे. किल्ल्याला एक समुद्राकडून व एक भूभागाकडून प्रवेशद्वार आहे. शिवाय चोर दरवाजेही आहेत. एका बाजूस समुद्र व बाकी तिन्ही बाजू दलदलीने व्याप्त आहेत.\nकिल्ल्याला एकूण दहा बुरूज आहेत. पोर्तुगीज काळात नोस्सा सिन्होरा दोरेमेदिया, रैस मागो, सेंट गोंसोले, माद्रद दीय, एलिफांत, सेंट पेद्रू, सेंट पॉल्स, सेंट सेबस्तियन आणि दहावा सेंट सेबस्तियन कावलिरो बुरूज, अशी या बुरुजांची नावे होती. (विकिपीडिया द्वारे)\nवसई किल्ल्याचा पोर्तुगीजकालीन नकाशा:\nपुण्याकडून जाताना कल्याण ला उतरून, पुढे कोपर पर्यंत दुसरी लोकल पकडून, अजून त्यापुढे कोपर पासून वासी रोड ला जाणारी ट्रेन पकडून नवघर स्थानकावर उतरावे. तिथून वसई किल्ल्याला जाणाऱ्या बऱ्याच बस मिळतात. त्या बस किल्ल्याच्या आत जाऊन सोडतात.\nआमचा ट्रेक अनुभव :\nबस मध्ये एक आजोबा म्हणाले की \"हा किल्ल्याचा इतिहास आमची संस्कृती आहे\". मग म्हटले जाऊयाच संस्कृती च्या मागे ( म्हणजे समाज संस्कृती च्या मागे). घंटेचे ही कारण होतेच जोडील���.\nथेट बस असल्याने आम्ही किल्ल्याच्या समुद्राकडील प्रवेशद्वारापाशीच पोहोचलो. तेथे चौकशी करून सरळ किल्ल्याच्या वाटेने न जाता प्रवेशद्वारातून बाहेर जाऊन समुद्रकिनाऱ्याच्या वाटेला लागलो. तिकडची एकंदर गचाळ स्थिती पाहून परत फिरलो.\nआता किल्ल्याची एक बाजू पकडून नुसतेच चालत सुटलो. तेथे एक कामगार भेटला. तो नाशकातील बागलाण तालुक्यातील होता. \"आम्ही नुकतेच साल्हेर,सालोटा, मुल्हेर करून आलो बागलाण मधले\" हे सांगितल्यावर त्याच्या डोळ्यातला आमचा आदर वाढला. त्याने लगेच \"मुल्हेर किल्ल्याची उंची ३६४७ मीटर आहे\" असे वाक्य टाकल्यावर मग आम्ही आमच्या बाता मारणे बंद केले. आम्हाला कळले की हा पण \"कसलेला खिलाडी\" आहे. तो २२ वर्षे बागलाण मध्ये वनविभागात कामाला होता. आणि त्याने महाराष्ट्रातील जवळ जवळ सर्व किल्ले आणि प्रदेश अक्षरशः पिंजून काढले होते.\nत्याच्याकडून माहिती काढून पुढे गेलो. तटबंदी वर चढून त्या वाटेने हिंडायला लागलो. पहिलेच समुद्राचे आणि बंदराचे दर्शन घडले.\nकिल्ल्याची भक्कम अशी तटबंदी आणि पोफळीची, नारळाची झाडे दूरवर पसरली होती. हा हिरवळ दिसणारा परिसर दलदलीने वेढलेला आहे .\nबिचारी एकाच बोट भर उन्हात काय करत होती देव जाणे, पण मस्त फोटो आला.\nभक्कम अश्या तटबंदी मधून तोफा मारण्याची सोय कशी असेल हे बघण्यासाठी आम्ही अजून आत आत जात राहिलो.\nकोपऱ्या-कोपऱ्यात लपून अनेक प्रेमवीर आपल्या \"प्रेमलीला\" करण्यात मग्न होते. सार्वजनिक ठिकाणी आहोत याचेही भान त्यांना उरले नसावे. पोर्तुगीजांनी छोटे छोटे खंदक बांधून या प्रेमवीरांची चांगली सोय केली होती.\nया\" (म्हणजे बस मधल्या) तरुण पिढीची आस्था कशात आहे , हे तुला किल्ल्यावर गेल्यानंतर कळेल. ह्या भूषण च्या वाक्याचा मला अर्थ कळला.\nमगाशी 'हा किल्ल्याचा इतिहास आमची संस्कृती आहे\" असे म्हणणाऱ्या आजोबा बऱ्याचं वर्षात येथे फिरकले नसावे .\nमस्त कैऱ्यांनी फुललेले भलेमोठे झाड बघून तेथेच जेवायला बसलो. जेवण झाल्यानंतर थोड्या कैऱ्या पडून घेतल्या.\nथोडे खाली उतरून मग आम्ही किल्ल्याचे अवशेष बघायला आलो.\nजेवण करून आम्ही किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराशी पोहोचलो. भक्कम दगडी बुरुजांमध्ये लपवल्यासारखे बांधलेले ते अजस्त्र प्रवेशद्वार बघून त्या काळच्या राजांच्या कल्पकतेची प्रचीती आली.\nपरत मागे फिरून वाट फुटेल तिकडे आ��्ही हिंडत बसलो. कुठेही खोपदडात आम्ही जात होतो. आमच्या हातातील कॅमेरे बघून प्रेमवीरांची मात्र तपश्चर्या भंग पावत होती. आम्ही मात्र संपूर्ण किल्ला पालथा घालायचाच अश्या निश्चयाने हिंडत होतो.\nथोडं पुढे जाऊन नारळीची, सुपारीची असंख्य झाडे, कोंकणाची चाहूल देत होती.\nजवळ जवळ पूर्ण किल्ला २ तासात पाहून होईल म्हणून आम्ही संध्याकाळी बोरिवली च्या राष्ट्रीय उद्यानात जायचे ठरवले होते. पण किल्ला इतका मोठा होता की संध्याकाळचे ५ वाजून गेले.\nतटबंदी वरून असेल फिरत एका पडक्या भागाशी आलो. बघतो तर काय, हे काका चक्क झाडावर चढून मस्तपैकी उभे राहून ताडी काढण्यासाठी मडके लावत होते.\nबाकी जीवनाची लढाई कोणाला चुकली नाहीये हेच खरे.\nतेवढ्यात, भूषण ने चतुर मोठ्या चतुरीने टिपून घेतला.\nआता बरेच अंतर फिरून आम्ही किल्ल्याच्या दुसऱ्या टोकाशी आलो. तेथे भली मोठी वास्तू खरोखरच अचंबित करणारी होती. बरीच पडझड झाली असली तरी त्याचा साचा आणि आर्किटेक्चर बरेच शिल्लक आहे.\nयेथे पूर्वी ख्रिस्त लोकांची दफनभूमी असावी असे वाटत होते. पूर्ण जागेत चौकोन करून त्यावर इंग्लिश सारख्या भाषेत काहीतरी लिहिले होते. St. Anthony's यांचे चर्च म्हणून हे ओळखतात.\nयेथे पुढील बाजूने पाहिल्यास फक्त एक सूर्यकिरण तटबंदीतून बाहेर पडलेला दिसतो . याला रे ऑफ होप ( Ray of Hope) म्हणतात.\nजरा विश्रांती घेऊन मग आम्ही परत हौसेने फोटोग्राफी चालू केली. फोटो काढण्यासाठी उपयुक्त असा प्रकाश पडल्याने प्रकाशाची रंगसंगती जुळून आली.\nउगाच हौस करून एका भुयारातून जाऊन बघितले. नशिबाने हा रस्ता वरती जात होता, ( वरती म्हणजे वरच्या मजल्यावर, \"वर\" नाही हा स्मित )\nवर जाऊन बघितले तर मागच्या चर्च ची वास्तू दिसत होती.\nतेव्हाच्या काळी या किल्ल्यामध्येच संपूर्ण नगर वसवले असावे. असे वाटत होते.\nत्याकाळी किल्ल्यात ३ चर्च, दवाखाना. न्यायालय तसेच राजवाडा सदृश्य वस्तू होत्या. त्याकाळची स्थापत्य कला किती अवगत होती याची प्रचीती येते.\nमराठे आणि पोर्तुगीज यांच्यातला जो ऐतिहासिक वसई चा तह झाला तो येथे प्रमाणित झाला असे आंतरजालावरील माहितीवरून कळते.\nपूर्ण किल्ल्याभर अशीच स्थापत्य रचना दिसत होती. सगळीकडे दारे आणि त्यावर दारे असेच दिसले.\nसगळ्यात शेवटी आम्ही येथे येऊन पोहोचलो. येथे चर्च होते असा उल्लेख आढळतो. बाकीच्या अवशेषांपैकी हेच जर बऱ्या ���्थितीत होते.\nदर्शनी भागातील कोरीवकाम खरंच लक्षणीय होते. इतके बारकावे आणि सुंदर नक्षीकाम करायला किती वेळ लागला असावा या विचारातच आम्ही पुढे निघालो. याच द्वारावर वरती सूर्य आणि चंद्र यांच्या प्रतिमाही कोरलेल्या होत्या. एकंदर रचना हि पोर्तुगीज रचनेसारखी भासत होती. पोर्तुगीजांनी हा किल्ला काबीज करून येथे ३ चर्च बांधली होती. हे त्यापैकीच एक होते.\nया पायऱ्यांची घडण वेगळीच भासली. एकाच दगडात कोरून केलेल्या वाटत होत्या. किती अचूक मोजमाप त्या काळीही अवगत होते हा विचार करून आमचे डोके चक्रावले.\nजवळपास संपूर्ण किल्ला पाहून आम्ही चिमाजी आप्पांच्या स्मारकापाशी पोहोचलो. आता परत दुसऱ्या बाजूला जायचे त्राण उरले नव्हते.लांबूनच तेथील तटबंदी चे फोटो काढून आम्ही चिमाजी आप्पांच्या स्मारकापाशी निघालो.\nचिमाजी आप्पांचा घोड्यावरचा ब्राँझ चा पुतळा लांबूनच लक्ष वेधून घेत होता.\nचिमाजी आप्पा ऊर्फ चिमणाजी आप्पा (इ.स. १७०७ - इ.स. १७४१) हे पेशवा बाळाजी विश्वनाथ भट यांचे पुत्र व बाजीराव पेशव्यांचे धाकटे भाऊ होते. त्यांनी महाराष्ट्राची पश्चिम किनारपट्टी पोर्तुगीज वर्चस्वातून मुक्त करण्यासाठी यशस्वी मोहीम राबवली. त्यांनी २ वर्ष झुंज देऊन वसईचा किल्ला जिंकला. साष्टी बेटांवर मराठ्यांची सत्ता स्थापली. सदाशिवराव भाऊ हे त्यांचे पुत्र होत.\nकाही काळ येथेच टेकून आता मात्र निघायची तयारी चालू झाली. आता या सगळ्या प्रकारात त्या घंटेचा विषय राहिला बाजूलाच. आमची मात्र मस्त चैन झाली.\nकिल्ल्यामध्ये वर्षानुवर्षे राहण्यार्या काही लोकांना त्या घंटे विषयी विचारले पण कोणाला काहीच माहीत नव्हते. मग थोडा खटाटोप केल्यावर माहिती मिळाली.\n1534 मध्ये हा किल्ला पोर्तुगीजाकडे आला. किल्ल्यामध्ये त्यांनी ३ मोठी चर्च बांधलेली होती. त्या चर्च ला लावण्यासाठी त्यांनी १७२१ साली ३ घंटा युरोप वरून आणल्या होत्या. त्या घंटा वैशिष्ट्य पूर्ण असून त्या पंचधातू पासून बनविलेल्या होत्या. ह्या घंटा नेहमीच्या पितळी घंटा पेक्षा वेगळ्या आणि मोठ्या होत्या. त्यांचे वजन काही टनामध्ये होते. कॉपर म्हणजे तांबे आणि लीड म्हणजे शिसे यांचे मिश्रण आणि गन मेटल नावाच्या धातू पासून या बनविलेल्या होत्या. कॉपर मुळे यांचा रंग काळसर पिवळा असा आहे. त्या घंटांचा घंटानाद संपूर्ण किल्ल्याच्या परिसरात ऐकू जायचा असे कळते. युद्धप्रसंगी धोक्याची सूचना ह्या घंटांनी दिली जायची.\nबरेच वर्षे पोर्तुगीजांकडे असलेल्या या किल्ल्यावर १७३७ ते १७३९ या काळात मराठ्यांनी बरीच आक्रमणे केली. इ.स. 1738 मध्ये चिमाजी आप्पाने मोहीम आखून हा किल्ला घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. 2 मे 1739 रोजी मराठ्यांनी किल्ला सर केला. त्यानंतर त्या तीनही घंटा चर्च वरून काढून मराठ्यांनी विजयाचे प्रतीक म्हणून हत्तीवरून नेल्या.\nआजही या तीन घंटा महाराष्ट्रातील वेगवेगळ्या मंदिरात आढळतात. एक भीमाशंकर येथील १४०० सालच्या पुरातन मंदिरासमोर लावलेली असून तिचे वजन ५ टन एवढे आहे.यावर अव्हे मरिया ही ख्रिश्चन प्रार्थना, क्रॉस आणि १७२१ साल कोरलेले दिसून येते. दुसरी एक घंटा \"नारो शंकर दाणी\" याने नाशिकला नेऊन तेथे गोदावरीकाठीच्या मंदिरास अर्पण केली. नाशिक मधील नारोशंकराच्या मंदिरात असून ती बघावयास मिळते. हि घंटा आतून काळी असून त्याचा व्यास ( diameter ) हा एक मीटर एवढा आहे. यावरूनच त्या घंटेची भव्यता लक्षात येऊ शकेल. तिसरी घंटा जेजुरी येथील शिखर शिंगणापूर मंदिरात असून याबद्दल जास्त माहिती उपलब्ध नाही.\nया तिन्ही घंटा चर्च वरून मंदिरात लावण्यापूर्वी त्यांचे शुद्धीकरण केले गेले असावे. त्यावर कोरलेले 'क्रॉस' चे चिन्ह लेप देऊन मिटवायचा प्रयत्न दिसतो.\nवसई किल्ल्याचे १७८० मधले रेखाटलेले चित्र.\nसंदर्भ : ( ब्रिटिश लायब्ररी)\nअधिक छायाचित्रे आणि घंटेच्या फोटोसह येथे वाचता येईल.\nमंदार कात्रे [25 Apr 2013 रोजी 18:02 वा.]\nबाबासाहेब जगताप [27 Apr 2013 रोजी 12:53 वा.]\nवसई आणि तीन घंटा हे संदर्भ माहितीपूर्ण आणि तितकेच रंजकही आहेत.\n{बाकी लेखनात इकडच्या तिकडच्या गप्पा आहेत मग इकडचे तिकडचे फोटो का नाहीत असे उगाचच वाटून गेले ;) }\nसुज्ञ माणुस [29 Apr 2013 रोजी 04:18 वा.]\nउपक्रम दिवाळी २०११च्या अंकातील वसईच्या किल्ल्यावरील माझा लेख येथे वाचता येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8C%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A4%9A%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8/", "date_download": "2019-01-18T11:13:16Z", "digest": "sha1:KS36LFD55GHYHP7KDW23LIOYXDEBOQO7", "length": 8547, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘महापौर बचत बाजारचे आयोजन करा’ | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n‘महापौर बचत बाजारचे आयोजन करा’\nपुणे – महापालिकेने अनुदानातून सुरू केलेल्या शहरातील बचत गटांच्या उत्पादनांना वर्षभर बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी प्रत्येक तीन महिन्यांनी “महापौर बचत बाजार’चे आयोजन करावे, अशी मागणी नगरसेवक भैय्यासाहेब जाधव यांनी प्रशासनाकडे केली आहे.\nमहापालिकेने दिलेल्या अनुदानातून शहरात सुमारे चार हजार बचत गट कार्यरत आहेत. त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तुंना बाजारपेठ मिळावी, या उद्देशाने पालिकेकडून दरवर्षी दिवाळीमध्ये शहराच्या वेगवेगळ्या पाच भागांत ‘महापौर बचत बाजार’ भरविले जातात. मात्र, त्या ठिकाणी केवळ 800 ते 900 बचतगटानांचा जागा मिळते. त्यामुळे वर्षभर अनेकांना आपल्या वस्तूंसाठी बाजारपेठ मिळविताना दमछाक होते. तसेच या बचतगटांवर अनेक महिलांची कुटुंबे अवलंबून असल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने प्रत्येक तीन ते चार महिन्यांत हे बाजार भरविल्यास प्रत्येक बचत गटांना आपले उत्पादन संपूर्ण वर्षभर विक्री करणे सहज शक्‍य होणार आहे. ही बाब लक्षात घेऊन तातडीने याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी जाधव यांनी पालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदररोज पाच हजार मेट्रिक टन चाऱ्याची आवश्‍यकता\nपीएफ व्याजदरात वाढ होणार\nकांदा अनुदानासाठी राज्यातून सव्वालाख अर्ज\nसमाजातील जातीव्यवस्था दूर होणे आवश्‍यक – प्र-कुलगुरू\nआदिवासींपर्यंत हक्‍क व कायद्याची माहिती पोहचावी – माहिती आयुक्‍त\nवारकरी आता स्वच्छता प्रबोधन करणार\nपिफ महोत्सवात “चुंबक’ची बाजी\n“गर्ल्स ऑफ दि सन’ने पटकावला पुरस्कार\nमहसूल वाढीसाठी ‘मॉनिटायझेशन’चा पर्याय\nजयवंत पवार यांना आदर्श शिक्षक पुरस्कार\nशेतकऱ्यांना दूध व्यवसाय परवडेना\nछत्रपती कारखान्याचा वर्धापनदिन उत्साहात\nगिरीश बापट यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी- धनंजय मुंडे\n#AUSvIND : ‘धोनी-चहल’ विजयाचे शिल्पकार; भारताने 2-1 ने मालिका जिंकत रचला इतिहास\n‘गोड बोला’ सांगणं सोपं…\nमायावती पैसा असलेल्यांनाच निवडणुकीचे तिकीट देतात\nपाच महिन्यांपासून वाहन विक्रीत घट\nगिरीश बापटांकडून मंत्रिपदाचा गैरवापर- हायकोर्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.evivek.com/Encyc/2018/11/30/Balakrishna-Bhagwant-Borkar-Poem", "date_download": "2019-01-18T13:06:51Z", "digest": "sha1:C6FPLQ7DWKCG7XNVQ4MB53DBSXWVSNT6", "length": 17007, "nlines": 78, "source_domain": "www.evivek.com", "title": "रसलंपट गोसाव्याची 'साद '...", "raw_content": "\nरसलंपट गोसाव्याची 'साद '...\nनिसर्गकविता आणि प्रेमकविता यांच्यातून बाकीबाब उर्फ बा. भ. बोरकर यांनी प्रतिभेची नेहमीच उधळण केली. मात्र लौकिक, सन्मान यांच्या आहारी न जाता आपल्यावरील सरस्वतीचं हे वरदान बोरकरांनी जबाबदारीने जपलं. बोरकरांच्या या सजगपणाचं दर्शन घडवणाऱ्या 'साद' या कवितेचं रसग्रहण त्यांच्या जयंती निमित्त...\n\"रसलंपट मी तरिही अवचित गोसावीपण भेटे' असं लिहिणारे बोरकर हे एक अद्भुत रसायन खरंच 'स्वर्ग नको सुरलोक नको, मज लोभस हा इहलोक हवा' म्हणणारे बोरकरच पुढे 'पार्थिव्याचा वास हवा, परि दिव्याचा हव्यास हवा' असं म्हणतात.\nआपल्या निसर्गकविता, प्रेमकविता यातून आपलं रसलंपटपण भरभरून उधळणारे बोरकर, एखाद्या कवितेतून असा काही विचार मांडतात की 'जीवन त्यांना कळले हो' असं त्यांच्याविषयी म्हणावंसं वाटतं.\nत्यांच्या 'साद' या कवितेची आठवण आली ती एका अगदीच निराळया संदर्भात.\nसध्या गाजत असलेला '...आणि डॉक्टर काशिनाथ घाणेकर' पाहून परत येताना कलाकार, अभिनय, मांडणी सगळयाचं कौतुक भरभरून केलं, तरीही काहीतरी चुकल्याचुकल्यासारखं वाटत राहिलं.\nएकच माझा साद ऐक प्रभु\nपचू न देई मला कधीही\nस्वार्थे माझे मिटता लोचन\nघाल त्यात अविलंबे अंजन\nमोहि गुंतता जरा कुठे मन\nपरदु:खावर शिजले जे सुख\nविटाळले जरि तेणे हे मुख\nया हृदयातुनि त्या दु:खाचे\nठेच अचानक लाव पदाला\nखोक पडू दे अभिमानाला\nपाज यशाची चढता मजला\nनिष्ठा जरि मम दुबळी झाली\nखचवी भू झणि चरणाखाली\nविकल करी वरवंचित प्राणा\nरंगत मजला हवे फुलाया\nन करी मज अपवाद\nसन्मार्गी मज लावी बापा\nजाणतसे मी तुझ्या घरी प्रभु\nसरस्वतीने या गुणी कलाकाराला रूपाचं, अभिनयाचं असं भरभरून दान देतानाच आत्मकेंद्रितपणाचा असा शाप का दिला असेल की सरस्वतीच्या मंदिरात जाताना पायरीपायरीवर मिळालेलं ऐश्वर्य लुटूनच हा परत फिरला की सरस्वतीच्या मंदिरात जाताना पायरीपायरीवर मिळालेलं ऐश्वर्य लुटूनच हा परत फिरला गाभाऱ्यापर्यंत पोहोचलाच नाही ज्या ईश्वरी कृपेने अंगात कला, गुण, संपत्ती, बुध्दी मिळते, त्या ईश्वरी कृपेप्रति कृतज्ञ असणं हे खऱ्या प्रतिभावंताचं लक्षण. ज्या समाजाच्या प्रेमावर आपण मोठे होतो त्याला आपण कोणता आदर्श देतोय, त्यांच्या प्रेमाची कशी परतफेड करतोय याचं भान कलावंताला नक्क��च हवं. त्यामुळेच सामान्य माणसापेक्षा ज्यांना कोणत्या ना कोणत्या स्वरूपात सार्वजनिक प्रतिमा आहे, त्या सर्वांनीच वैयक्तिक आयुष्यातही काही बंधनं पाळावीत अशी रास्त अपेक्षा असते. त्यांच्या एका लहानशा कृतीचे पायंडे पडतात, फॅशन येते, नकळत वृत्ती बदलते.\nसरस्वतीने दिलेलं दान मिरवताना तिने दिलेल्या जबाबदारीचं भानही जपायला हवंच. कलावंत स्वत:च्या प्रेमात असणं आणि आपल्याला मिळालेल्या कलेच्या बीजावर प्रेम असणं यात फरक आहे.\nरवींद्रनाथांविषयी बोरकर म्हणतात, 'प्रत्येकाला त्याची एक जीवनदेवता असते व तीच त्याला हाती धरून चालवत असते. रवींद्रांची जीवनदेवता हे त्यांचेच विशुध्द ऐश्वर्यतत्त्व. त्यांच्या प्रतिभेला बहर देणारी व सार्थकाला पोहोचवणारी तीच.\nआपले ऐहिक अस्तित्व तिच्या हाती सोपवून ते कर्तृत्वाचा मद व कर्मफलाचा आस्वाद या दोन्हीतून सहज सुटत\nबोरकरांनी एका भाषणात कवीला उद्देशून जे म्हटलं, ते सर्वच कलावंतांना - खरं तर आयुष्यात यशस्वी होऊ इच्छिणाऱ्या सर्वांसाठीच फार मोलाचं आहे. बोरकर म्हणतात -\n'काव्यसाधना ही एक विलक्षण आनंदसाधना आहे. तुमच्यासाठी कवीला शेवटपर्यंत माणूस राहून देवांशी कायमचं सख्य जोडावं लागतं. त्याच्यातला माणूस सदैव इतका उत्कट अन जागृत असायला हवा की, त्याच्या रक्ताला माणसाची सारी प्रमादशीलता, सारी दुबळीक, सारे मोह, सारे लोभ आणि सर्व प्रकारचे हर्ष-विषाद सहज जाणवतील, आणि त्याचबरोबर त्यातून सुटण्यासाठी त्याची जी मुकी तगमग चालते, तीही तितक्याच उत्कटपणे भावेल. असला हा 'मानुष भाव' हे त्याचं मोठं धन असतं. त्याचमुळे माणसाची सारी गाऱ्हाणी तो देवांपर्यंत पोहोचवू शकतो, आणि त्यांच्या कृपेचं वरदान त्यांच्या पदरात टाकू शकतो.'\nअसं कृपेचं दान भरभरून मिळालेल्या बोरकरांचा हा मानुष भाव किती सजग होता, हे 'साद' या त्यांच्या कवितेतून दिसतं.\nकलावंत देवाकडे अक्षय प्रतिभा मागेल, कुणी रसिकमनात अढळपद मागेल बोरकर मात्र, चुकताक्षणी आईच्या कर्तव्यदक्षतेने कान धरण्याची विनंती देवाला करतात\n माझं तुझ्याकडे एकच मागणं आहे.\nमाझा इवलाही प्रमाद मला तू पचू देऊ नको. आज मी माझ्या मूल्यांवरून एक रेसभर ढळलो अन जर ते पचलं, तर मी अधिकाधिक ढळतच जाईन, त्यामुळे वेळीच तू मला सावध कर\nस्वार्थाचा पडदा डोळयांपुढे येऊन मला सत्य दिसेनासं होतंय असं जेव्हा तु��ा दिसेल, तेव्हा माझ्या डोळयात झणझणीत अंजन घाल. जर मोहाच्या आवरणाखाली कुठे गुरफटून पडलो, तर ते आवरण खसकन खेचून मला उघडं पाड असे प्रवाद माझ्यामागे लाव, की त्याला भिऊन तरी मी सरळ वागेन\nजर चुकून कुणाच्या तरी दु:खातून निर्माण झालेलं सुख मी ओरपलं, तर माझ्या शरीरात त्या दु:खाचे आवेग धडका मारू देत. माझ्या हृदयातून त्या वेदनेचे शेकडो पडसाद उमटू देत. ती जाणीव मला टोचत राहू दे.\nयशाच्या मार्गावर एक एक पायरी वर जात असताना माझ्यातला अहंकार, गर्व तसाच फुगत फुगत राहील. त्यामुळे यशाची धुंदी चढताक्षणीच मला अशी ठेच लागू दे की माझा सारा अभिमान खळकन चूर होईल.\nमी कलेचा उपासक. सरस्वतीचा पुजारी.\nमी तिच्याकडून मिळालेले प्रतिभेचे पंख लावून मुक्तीच्या मार्गाला जायला हवं. मी परत परत त्याच भोगविलासात गुरफटतो आहे, आणि मुक्तीऐवजी इंद्रियांचा गुलाम बनतो आहे असं दिसताच हे प्रभो, माझ्या सुखाला जाणिवेची चूड लाव. त्या राख झालेल्या माझ्या वासनांमध्ये माझा विषाद, पश्चात्ताप सतत धुमसत राहू देत.\nज्या मूल्यनिष्ठ मार्गावरून मी चालायला हवं, त्यावरची माझी श्रध्दाच कधी डळमळू शकते. अशा वेळी खुशाल माझ्या पायातळीचा आधार हिसकावून घे. मग अधांतरी लटकलेला माझा प्राण कासावीस होऊ दे, आतला आवाज ऐकण्यासाठी\n विश्वनाटयाचा सूत्रधार तू. तुझ्या या नाटयात तू जी भूमिका मला देऊ केली आहेस, त्यात रंग भरत त्यात दंग होणं, फुलणं आणि हे नाटय खुलवणं हे माझं काम असताना मी जर तुझ्या तालमीप्रमाणे माझी भूमिका वठवली नाही, तर तुझ्या शिस्तीला माझा अपवाद करू नकोस तू कविपती. मी कवी म्हणून तुझा लाडका तू कविपती. मी कवी म्हणून तुझा लाडका हो ना मग मला सूट देऊ नको.\nमी पाप करताक्षणी शापवाणी उच्चार.\nतुझा शापच मला पुढची पापं करण्यापासून थांबवणार. भगवंता, संकटं, विपदा, अडचणी या तुझ्या कृपेच्या खुणा. ही तुझी प्रसादलक्षणं. ती माझ्या वाटयाला भरभरून येऊ दे. तुझी शिक्षा भोगण्यातच माझं भलं आहे, हे मी जाणतो हा कृपाप्रसाद मला देच\nज्या कलावंताला सरस्वतीच्या वरदहस्ताबरोबरच तिचा जाणिवेचा स्पर्श झाला नाही, तो खरंच दुर्दैवी म्हणायला हवा. माणसाला माणूस करणारी आणि तिथून महामानवाकडे नेणारी ही जाणीव तिच्याकडे मागत राहायला हवी. मिळणाऱ्या टाळया, लौकिक, सन्मान हे सारं तिच्या कृपाप्रसादामुळे मिळतंय, हे विसरलो की त्याच टाळयाच�� रूपांतर सरस्वतीच्या शापात होतं पार्थिव्याचा ध्यास बाळगतानाच दिव्याचा हव्यास धरणाऱ्यांसाठी मात्र परमेश्वर स्वत:च निळा निळा उ:शाप बनून येतो\nएचआयव्हीग्रस्तांसाठी 'आस्था' जागवणारी संस्था\n''प्रेरणादायक पुस्तिका'' - यशवंतराव पाटील\nचारठाणकर पुरस्कार कृतज्ञतेचा दीप \n© 2016 सर्व अधिकार सुरक्षित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/617353", "date_download": "2019-01-18T12:12:53Z", "digest": "sha1:DW6XF7FLVSY7U6K6QOXMZATXVH42SI7N", "length": 7086, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "शौर्याची गाथा सांगणारे साक्षीदार बेळगावात - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » शौर्याची गाथा सांगणारे साक्षीदार बेळगावात\nशौर्याची गाथा सांगणारे साक्षीदार बेळगावात\nभारतीय सेनेच्या युद्धाच्या इतिहासाचे साक्षीदार असणारे भव्य रणगाडे आता येथील मराठा लाईट इन्फंट्री केंद्रात दाखल झाले आहेत. रविवारी सायंकाळी या रणगाडय़ांची स्थापना केंद्रामध्ये करण्यात आली. या रणगाडय़ांच्या आगमनामुळे मराठा लाईट इन्फंट्री केंदाच्या वैभवात भर पडली आहे.\nयापूर्वी झालेल्या युद्धांमध्ये वापर करण्यात आलेले हे रणगाडे यापूर्वी पुणे येथे होते. तेथून बेळगावातील मराठा लाईट इन्फंट्री केंद्रात त्यांचे स्थलांतर करण्यात आले आहे. या केंद्रातील भव्यदिव्य अशा सुसज्ज संग्रहालयाने यापूर्वीपासून आपले वैभव जपले आहे. तसेच शौर्याचा इतिहास सांगणाऱया अनेक पाऊलखुणांची जपणूक येथे करण्यात आली आहे.\nरविवारी या रणगाडय़ांचे आगमन झाले. त्यावेळी केंद्राचे कमांडंट ब्रिगेडीयर गोविंद कलवाड आणि त्यांच्या सहकारी वर्गाने त्यांचे स्वागत केले. यावेळी रणगाडय़ांची स्थापना करून याबाबत माहिती देण्यात आली.\nआय. एन. पठाण यांची आगळी देशसेवा\nमहाकाय आकाराचे हे रणगाडे भव्य ट्रक ट्रॉलीवरून उतरवून त्यांची योग्य ठिकाणी स्थापना करण्यासाठी क्रेनचा वापर करण्यात आला. सदर पेनची सुविधा पठाण गॅरेजचे संचालक आय. एन. पठाण यांनी उपलब्ध करून दिली. विशेष म्हणजे सदर कामगिरीसाठी दीड ते दोन लाखापर्यंतच्या निवीदा मागविण्यात आल्या होत्या. परंतु आय. एन. पठाण यांनी ही देशसेवेची संधी आहे, म्हणून आपण विनामूल्य कामगिरी करणार असल्याचे सांगितले. तसेच ही कामगिरी पूर्ण करून देशसेवेमध्ये खारिचा वाटा उचलून आदर्श ठेवला. त्यामुळे त्यांचे ��िशेष अभिनंदन करण्यात आले.\nमुंबई-बेंगळूर अंडरवर्ल्डची बेळगावरील पकड होतेय घट्ट\nकारवारमध्ये वेगवेगळ्य़ा अपघातात सहा जण ठार\nसलग सुट्टय़ा नको रे बाबा..\nअलारवाड पुलाजवळील शिवारात एकाचा धारदार शस्त्राने खून\nनाशिक -पुणे महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू\nमुंबईत मंत्रालयाच्या दारातच एका महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न\nऑस्ट्रेलियाला धूळ चारत भारताचा ऐतिहासिक विजय\nप्रभू रामचंद्र महाराष्ट्रात येणारे पहिले उत्तर भारतीय : पूनम महाजन\nगरज पडल्यास अध्यादेश काढू, पण डान्सबारवरील बंदी कायम ठेवू : मुनगंटीवार\nकाँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यानंतरच राम मंदिर शक्य : हरिश रावत\nअमरावतीत भिंत कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू ; तीन जखमी\nशबरीमला मंदिरात प्रवेश करणाऱया महिलांना सुरक्षा द्या :सुप्रिम कोर्ट\n फोनचा पासवर्ड सांगितला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nलडाखमध्ये हिमस्खलनामुळे तिघांचा मृत्यू\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/entertainment/why-indian-movies-have-interval-between-2425", "date_download": "2019-01-18T12:17:36Z", "digest": "sha1:JLW5HWYE3MJDXO4HJ6ZHWPCCF7PGXLNK", "length": 7979, "nlines": 43, "source_domain": "www.bobhata.com", "title": "भारतीय चित्रपटात 'इंटरव्हल' का असतो राव ? कुठून झाली याची सुरुवात ??", "raw_content": "\nभारतीय चित्रपटात 'इंटरव्हल' का असतो राव कुठून झाली याची सुरुवात \nमंडळी, भारतीय चित्रपटात कथा सांगण्याची एक वेगळी पद्धती आहे. आपल्याकडे सहजपणे हिरो हिरोईन सुरेल गाणी म्हणतात, एका झटक्यात स्वित्झर्लंडला जाऊन नाचूनही येतात, कितीही गोळ्या लागल्या तरी आपल्याकडचा हिरो मारतच नाही. भारतातल्या लोकांची चित्रपट बघण्याची अशी ही हटके पद्धत आहे. अशीच पद्धत चित्रपट दाखवण्याच्या बाबतीतही आहे. हॉलीवूड किंवा अन्य देशातल्या सिनेमांमध्ये इंटरव्हल नावाचा प्रकार नसतो. पण भारतात इंटरव्हल नसेल तर लोक भर चित्रपटातून उठून निघून जातील राव. आज आपण याच गोष्टीवर चर्चा करणार आहोत. भारतातल्या चित्रपटात इंटरव्हल का असतो आणि इंटरव्हलचा भारतातल्या चित्रपटांवर काय परिणाम झाला आहे.\nमंडळी, तुम्हाला माहित असेलच पूर्वी फिल्म्स रीळच्या सहाय्याने दाखवल्या जायच्या. एक रीळ दाखवून झाली की दुसरी रीळ लावण्यासाठी थोडा वेळ जायचाच. ह्या वेळेत लोकांना जो ‘ब्रेक’ मिळायचा त्यालाच इंटरव्हल म्हणतात. तंत्रज्ञानातल्या प्रगतीमुळे पुढे हार्ड ड्राईव्हज आले. या हार्ड ड्राईव्हज मध्ये चित्रपट अपलोड केलेला असायचा. चित्रपट मार्केट मधून निघून गेल्यावर ही हार्ड ड्राईव्हज चित्रपट निर्मात्यांना परत केली जायची. आजच्या काळात तर सिनेमा थेट उपग्रहाद्वारे दाखवला जातो.\nसांगण्याचं तात्पर्य एवढंच की रीळचा जमाना संपला तिथेच इंटरव्हलची गरज संपली. पण झालं असं की रीळ इतिहास जमा होईपर्यंत इंटरव्हल/इंटरमिशन संकल्पना भारतीय चित्रपटांचा अविभाज्य भाग बनली होती. त्यामुळे रीळ गेल्या पण इंटरव्हल कायम राहिला.\nइंटरव्हलमुळे दोन गोष्टी झाल्या. एक तर भारतीय सिनेमांची लांबी वाढली आणि दुसरी बाब म्हणजे जगभर ज्या पद्धतीने चित्रपटाच्या कथा सांगितल्या जातात त्यापेक्षा अगदी वेगळ्या पद्धतीने भारतात कथा सांगितली जाऊ लागली.\nइंटरव्हालमुळे भारतीय चित्रपटाच्या कथाच मुळात इंटरव्हलचा भाग गृहीत धरून लिहिल्या जातात. म्हणजे बघा, हॉलीवूडच्या फिल्म्स मध्ये सुरुवात, मध्य आणि शेवट या पद्धतीने कथा लिहिली जाते तर भारतीय चित्रपटात इंटरव्हलच्या अगोदर कथेची ओळख, पात्रांची समस्या (जो हॉलीवूड मध्ये चित्रपटाचा ‘मध्य’ असतो.) आणि कथेने गाठलेली उच्च पातळी असा प्रकार असतो तर इंटरव्हलच्या नंतर समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न, मिळालेलं उत्तर आणि शेवट असा भाग असतो.\nइंटरव्हलच्या गरजेमुळे हॉलीवूडच्या फिल्म्स अर्ध्यावर थांबवल्या जातात. ‘धोबी घाट’ हा ‘इंटरव्हल’ नसलेला पहिला भारतीय चित्रपट होता. पण धोबी घाटच्या स्क्रीनिंगच्या वेळीही इंटरव्हलसाठी चित्रपट अर्ध्यातच थांबवण्यात आला होता.\nतर मंडळी, अशा प्रकारे भारतीय सिनेमा हा आपल्यातच एक वेगळेपण घेऊन उभा राहिला आहे. इंटरव्हल हा प्रकार त्याचाच एक अविभाज्य भाग आहे.\nडॉक्टरनेच रुग्णाच्या पोटात ढकलली तब्बल १५ कॅन बियर \nव्हिडीओ ऑफ दि डे : टार्गेट पूर्ण नाही केलं तर चीनमध्ये मिळते ही शिक्षा\n भेटा मुंबईच्या दुसऱ्या खऱ्याखुऱ्या गलीबॉयला \nव्हिडीओ ऑफ दि डे : ‘उरी’ चित्रपट टोरंटवरून डाऊनलोड करताय मग थांबा आणि हा व्हिडीओ बघा \n मराठी सेलि���्रिटीजचे १० वर्षापूर्वीचे फोटो पाहिले का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global-manoranjan/70-thousand-dollar-car-workers-boss-11525", "date_download": "2019-01-18T12:54:11Z", "digest": "sha1:YFMJH7MGU64L4G4GY65F4HIZYPI7DYCU", "length": 10577, "nlines": 158, "source_domain": "www.esakal.com", "title": "70 thousand dollar car workers boss कर्मचाऱ्यांकडून साहेबाला 70 हजार डॉलरची कार | eSakal", "raw_content": "\nकर्मचाऱ्यांकडून साहेबाला 70 हजार डॉलरची कार\nसोमवार, 8 ऑगस्ट 2016\nमुंबई - साधारणपणे बॉसबद्दल कर्मचाऱ्यांची मते ही वाईटच असतात; परंतु अमेरिकेतील एका बॉसने कर्मचाऱ्यांना इतके भरभरून दिले आहे की या कर्मचाऱ्यांनी एकत्र येत बॉसला 70 हजार डॉलरहून अधिक किमतीची \"टेसला एस‘ ही कार भेट म्हणून दिली आहे.\nमुंबई - साधारणपणे बॉसबद्दल कर्मचाऱ्यांची मते ही वाईटच असतात; परंतु अमेरिकेतील एका बॉसने कर्मचाऱ्यांना इतके भरभरून दिले आहे की या कर्मचाऱ्यांनी एकत्र येत बॉसला 70 हजार डॉलरहून अधिक किमतीची \"टेसला एस‘ ही कार भेट म्हणून दिली आहे.\nअमेरिकेतील \"ग्रॅव्हिटी पेमेंट्‌स‘ या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सीईओ डॅन प्राईसचे आभार मानण्यासाठी त्यांचा सहा महिन्यांचा पगार साठवला आणि ही लॅव्हिश कार भेट म्हणून दिली. तुमचा विश्वास बसणार नाही; पण हे खरं आहे. आता जगभरात अनेक लोक साहेबाचा तिरस्कार करत असताना या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या साहेबाला एवढी महागडी कार गिफ्ट का दिली, असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. याचं कारण म्हणजे डॅन प्राईसने कर्मचाऱ्यांचा पगार दुपटीने वाढवला होता एवढेच नव्हे; तर त्याने स्वत:चा पगारही कर्मचाऱ्यांइतकाच केला होता.\nडॅन प्राईसने सर्व कर्मचाऱ्यांचा कमीत कमी पगार तब्बल 70 हजार डॉलरपर्यंत (सुमारे 47 लाख रुपये) वाढवला. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. कारण त्यांचा पगार अक्षरश: दुप्पट झाला होता. एवढ्यावरच डॅन थांबला नाही, त्याने स्वत:चा पगार 1.1 मिलियन डॉलरवरून (सुमारे सात कोटींहून अधिक) सर्व कर्मचाऱ्यांप्रमाणेच 70 हजार डॉलर करण्याचा धाडसी निर्णय घेतला.\nसीईओच्या या निर्णयामुळे \"ग्रॅव्हिटी पेमेंट्‌स‘च्या भारावलेल्या कर्मचाऱ्यांनी डॅन प्राईसला सरप्राईज देण्याचे ठरवले. सर्व 120 कर्मचाऱ्यांनी सीईओला नवी कोरी \"टेसला मॉडेल एस‘ ही त्याची ड्रीम कार भेट म्हणून दिली. स्वत: डॅन प्राईसने ही आनंदाची बातमी फेसबुकवर शेअर केली आहे. डॅनला त्याची ड्रीम कार भेट देण्याची कल्पना 24 वर्षांची सिंगल मदर असलेल्या अलिसा ओनीलची होती. सिंगल मदर असल्याने पगारवाढीचा निर्णय तिच्यासाठी अतिशय महत्त्वाचा होता. कर्मचाऱ्यांनी डॅनला कार गिफ्ट केल्यानंतर त्याच्या प्रतिक्रियेचा व्हिडिओ \"ग्रॅव्हिटी पेमेंट्‌स‘ने यू ट्यूबवर शेअर केला आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/padsad-news/lokrang-readers-reaction-on-different-article-1529330/", "date_download": "2019-01-18T12:07:09Z", "digest": "sha1:UEKSSGRS3NPC7BIXTTHKUGIX7B4OWVH2", "length": 40970, "nlines": 238, "source_domain": "www.loksatta.com", "title": "lokrang Readers reaction on different article | केवळ पालकांना दोष देऊ नका.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nरेल्वेच्या विकासासाठी ठाणे मनोरुग्णालयाच्या कोटय़वधींच्या जागेला नख\nशिक्षकांकडून बनावट ‘टीईटी’ प्रमाणपत्रे सादर\nदोन वर्षांपासून कुलकर्णीची शस्त्रविक्री\nमहाआघाडीतील सहभागाबाबत अद्याप प्रस्तावच नाही\nभाजपपुढे पुन्हा यश मिळवण्याचे आव्हान\nकेवळ पालकांना दोष देऊ नका..\nकेवळ पालकांना दोष देऊ नका..\nदुसरे म्हणजे समाजमाध्यमांचा आपणा सर्वाच्या जीवनवशैलीवर नको तितका पगडा आहे\nमिलिंद आणि मनिषा म्हैसकर या दाम्पत्याने त्यांच्या मुलाच्या.. मन्मथच्या दुर्दैवी आत्महत्येवर लिहिलेल्या ‘प्रिय चि. मन्मथ..’ या पत्रलेखावर असंख्य प्रतिक्रियांचा पाऊस पडला. त्यातील काही निवडक प्रतिक्रिया इथे प्रसिद्ध करीत आहोत..\nमन्मथच्या आई-वडिलांचे त्याला उद्देशून लिहिलेले अत्यंत मार्मिक असे पत्र वाचले आणि प्रकर्षांने जाणवले की, दुर्दैवी माता-पिता पुत्रवियोगाचे दु:ख करायलासुद्धा मोकळे नाहीत. त्यामुळे अनुत्तरित प्रश्नांचा भडिमार आणि अपराधीपणाची भावना त्यांच्या शोकाकुल अवस्थेवर वर्चस्व गाजवीत असणार.\nआपल्या अपत्याबद्दल प्रत्येक पालकाला ममता असते. किंबहुना, ती नैसर्गिकच. त्यामुळे कुठलेही आई-वडील स्वत:च��या मुलांचे हितचिंतक नसावेत, हे शक्य आहे का मग नक्की काय आणि कुणाचे चुकतेय मग नक्की काय आणि कुणाचे चुकतेय तरुणांमध्ये आत्महत्येचे प्रमाण का वाढले आहे तरुणांमध्ये आत्महत्येचे प्रमाण का वाढले आहे १५ ते ३५ वयोगटातील तरुणांमध्ये वाढणारे नैराश्य ही वस्तुस्थिती आहे. जागतिक आरोग्य संघटना आत्महत्येला सर्वाधिक सार्वजनिक प्राधान्य असलेली सामाजिक समस्या मानते. यात मृत्यूचा मार्ग स्वेच्छेने एकच व्यक्ती निवडते; बळी मात्र सबंध कुटुंबाचा घेतला जातो. पण त्यासंबंधात केवळ पालकांना दोष देणे उचित आहे का १५ ते ३५ वयोगटातील तरुणांमध्ये वाढणारे नैराश्य ही वस्तुस्थिती आहे. जागतिक आरोग्य संघटना आत्महत्येला सर्वाधिक सार्वजनिक प्राधान्य असलेली सामाजिक समस्या मानते. यात मृत्यूचा मार्ग स्वेच्छेने एकच व्यक्ती निवडते; बळी मात्र सबंध कुटुंबाचा घेतला जातो. पण त्यासंबंधात केवळ पालकांना दोष देणे उचित आहे का आज सबंध कुटुंबव्यवस्थेवरच असुरक्षिततेचे सावट आहे. आपले घर, आपले प्रेम आणि आपले आश्वासक अस्तित्व आपल्या मुलांना पुरेसे आहे असे वाटणे भाबडेपणाचे ठरते आहे. घरातील वातावरण आणि बा जग यांत असलेली तफावत आज मुलांना गोंधळून टाकते आहे.\nआज सर्वत्र ऐकिवात येते की, हे स्पर्धेचे युग आहे, मुलांना ‘टफ’ केले पाहिजे. पण त्यांच्या आई-वडिलांचे काय बाहेरच्या जगामध्ये निरंतर होणाऱ्या तांत्रिक आणि इतर बदलांशी जुळवून घेण्यास ते सक्षम आहेत का बाहेरच्या जगामध्ये निरंतर होणाऱ्या तांत्रिक आणि इतर बदलांशी जुळवून घेण्यास ते सक्षम आहेत का कदाचित ‘मुलांचे यश ते आपले यश आणि मुलांचे अपयश ते आपलेच अपयश’ ही भावना खोडून काढण्यासाठी पालकांनाही समुपदेशनाची आवश्यकता असू शकेल.\nदुसरे म्हणजे समाजमाध्यमांचा आपणा सर्वाच्या जीवनवशैलीवर नको तितका पगडा आहे, हे निश्चित. पण हे माध्यम जितके आकर्षित करते तितकेच एकलकोंडेसुद्धा करते. या माध्यमांची जबाबदारी हीसुद्धा आहे की, मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या आणि भावनिक आधार व मदतीचा हात पुढे करणाऱ्या सेवाभावी संस्थांची माहिती तरुणांपर्यंत पोहोचवावी.\nआत्महत्या ही एक सामाजिक व्याधी आहे. परंतु तिला युद्धपातळीवर प्रतिबंध केला जात आहे का त्यासाठी माध्यमे, पोलीस, सामाजिक कार्यकर्ते, पालक, शिक्षक, मानसिक स्वास्थ्य क्षेत��रातील तज्ज्ञ, सरकारी व गैर-सरकारी संस्था यांच्यात सहयोग व सहकार्य असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपली यंत्रणा त्यादृष्टीने सक्षम आहे का\n(यासंदर्भात पुढील हेल्पलाईनकडे मोफत मदत मिळेल. समारीतांस हेल्पलाईन, मुंबई. दूरध्वनी क्रमांक- ९१२२-६४६४ ३२६७, ९१२२- ६५६५ ३२६७, ९१२२- ६५६५ ३२४७.)\nमन्मथच्या आई-वडिलांनी लिहिलेलं पत्र (लोकरंग, ३० जुलै) वाचल्यावर वाटलं, पैसा, प्रतिष्ठा, प्रेम, शिक्षण इतकं सारं आणि शिवाय उच्चपदस्थ, सुजाण, सुसंस्कृत आई-वडिलांचं संरक्षक कवच अष्टोप्रहर असून जर असं अघटित घडू शकतं, तर निश्चितच ही केवळ एक खाजगी, वैयक्तिक दुर्घटना नाही त्याचे संदर्भ जास्त गहन, सूक्ष्म, व्यापक आहेत. वरवर सगळं आलबेल असणाऱ्या निरोगी, हसत्या-खेळत्या माणसाच्या आत पसरलेल्या कॅन्सरसारख्या रोगाने अनपेक्षित हल्ला करावा तशी ही घटना, हा धक्का आहे.\nसामाजिक आणि सांस्कृतिक पर्यावरण व्यक्तीचं जीवनमान ठरवीत असतं. आणि हा काळाचा प्रवाह, दिशा उलटी फिरवणं एकटय़ादुकटय़ा माणसाच्या हाती नसतंच. हे बदलते वारे आपलं, विशेषत: तरुणाईचं जीवन प्रभावित करतात. ही वेगवान पडझड, घुसळण २१ व्या शतकाच्या पहिल्या दशकातच तीव्र बनली आहे. पाश्चात्यीकरण, जागतिकीकरण, आधुनिकीकरण या सगळ्याच्या अतिरेकाची किंमत म्हणजे आज आपला विस्कळीत, विस्थापित झालेला समाज आणि त्याचा वैचारिक, सांस्कृतिक कणा हरपलेला मध्यमवर्ग. कुटुंबव्यवस्था आणि भावनिक, वैचारिक मूल्ये हा २० व्या शतकाच्या अखेरच्या दशकापर्यंत मध्यमवर्गीयांचा कणा होता. आज त्याचे केवळ अवशेष शिल्लक आहेत. आयुष्याची गती, व्यग्रता, व्यक्तिस्वातंत्र्य या सगळ्यात नात्यांचा समतोल सांभाळणे, व्यक्तिमनाची कोवळीक, स्पंदनं जपणं (जे निवांत, स्वस्थ, शांत जीवनक्रमात शक्य असतं) जिकिरीचं बनलं आहे. स्पर्धा, गती, माहिती, प्रेम, पैसा, सोयी, तंत्रज्ञान, स्वातंत्र्य या साऱ्याच्या वर्षांवात स्थिर, खंबीर उभं राहण्याचं बळ, भावनिक समतोल सर्वाजवळ असणं शक्यच नसतं. खेरीज दु:ख, वेदना, अपयश, उपेक्षा यांचे चटके वाढाळू वयात सोसावे लागतात. त्यातून चुकणं, पडणं, खरचटणं, भरकटणं हे सारं अटळ, अपरिहार्य. पण त्यातून नव्या दमाने उभं राहण्यासाठी पैसे, सुखसोयींची व्यावहारिक तटबंदी पुरत नाही. त्यासाठी खरी शिदोरी हवी ती भक्कम, विवेकी भावनिकतेची.\n‘प्रिय चि. मन्मथ..’ व ‘धोक्याचे सिग्नल वेळीच ओळखा’ हे लेख वाचले. कळत्या-नकळत्या वयातील मुला-मुलींच्या आत्महत्यांना आजची जीवनशैलीच कारणीभूत असावी असे वाटते. कारण हल्ली उच्चभ्रू व उच्च मध्यमवर्गीय ज्या सोसायटय़ांमध्ये राहतात, तिथे शेजाऱ्यांचा एकमेकांशी संबंधच नसतो. आता इंटरनेट-मोबाइलमुळे मुलांचा मित्रपरिवारही कमी असतो. त्यामुळे त्यांच्यात विचारांचे आदानप्रदान होत नाही. त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देणारे वा आपुलकीने काही सांगण्यास कोणी नसते. त्यामुळे एखादी समस्या उद्भवली की गोंधळून जाऊन मुले आत्महत्येचे पाऊल उचलत असावीत. गावांतली वा गरीब घरची मुलेही आत्महत्या करतात, पण त्यांची कारणे वेगळी असतात. गरिबीमुळे पालक त्यांच्या इच्छा पुऱ्या करू शकत नाहीत किंवा परीक्षेतील अपयश वा तत्सम कारणांनी ही मुले असे पाऊल उचलतात. मानसिक दडपणाखाली जशी श्रीमंत घरची मुले आत्महत्या करतात तसे गावाकडील वा गरीब मुले करीत नाहीत. – अनिल शांताराम गुडेकर, मुंबई\nमुळापासून उन्मळून दोन आठवडेदेखील झालेले नसताना म्हैसकर दाम्पत्याने ‘प्रिय चि. मन्मथ’ या पत्रलेखातून ज्या संयमितपणे आपले मन मोकळे केले आहे त्याला तोड नाही. परंतु ‘तरीदेखील’ या एकशब्दी प्रश्नाचा भुंगा त्यांची मने कुरतडतच राहणार आहे. आई-वडील मुलांचे संगोपन, लाड करतात. ती मोठी झाल्यावर त्यांच्या भावनिक, वैचारिक विश्वाला योग्य आकार देण्यासाठी सजग प्रयत्न करतात. तरीदेखील वैश्विक सत्य हे आहे, की प्रत्येक मूल हे त्या, त्या काळाची निपज असते. भोवती घडणाऱ्या घटनांच्या थपडा त्यांच्या आंतरिक विश्वाला आकार देत असतात. आजच्या इलेक्ट्रॉनिक युगात ही प्रक्रिया अधिक वेगवान झाली आहे. मुलांना जन्म देणाऱ्या आई-वडिलांना त्यात काहीच स्थान नाही. त्यातून तरुणांची मने सृदृढच बनतात असे नाही; कमकुवत, रक्तबंबाळदेखील होतात. मूल जेवढे विचारी, संवेदनशील, त्या प्रमाणात त्यांची घुसमट जीवघेणी. आपल्या र्अधकच्च्या वैचारिक हत्यारांनी या सगळ्याचे अर्थ लावण्याचा, त्यांना स्वत:च्या आयुष्याशी जोडून घेण्याचा प्रयत्न मुले करीत असतात. आपल्याला वाटते, आपले मूल आपल्याशी बोलते आहे. पण त्याचे स्वत:शी समांतर बोलणे सुरूच असते. शरीराने ते आपल्याजवळ असते, पण त्याचवेळी ते त्याच्या स्वत:च्या- फक्त त्याच्या विश्वात इतस्तत: भरकटत असते. बाळसे धरण्यासाठी, धडधाकट बनण्यासाठी प्रत्येक मुलाला स्वत:चे अन्न स्वत:च पचवावे लागते. या सत्याची विचारी व संवेदनशील युवकांना जाणीवही असते. त्याची तयारीदेखील ते करीत असतात. पण या प्रक्रियेदरम्यान काळाचा घाला आला की ती कोसळून पडतात. हे सारे आतडे पिळवटून टाकणारे आहे.\n‘त्या’ कृतीचा अन्वय नाही\nमिलिंद व मनीषा म्हैसकर यांनी मन्मथला लिहिलेले अनावृत पत्र वाचले. त्यातून मन्मथच्या कृतीचा मागोवा किंवा अन्वय लावण्याचा प्रयत्न आढळत नाही. तसा अन्वय लावला गेला असता तर ते इतरांना मार्गदर्शक ठरले असते.\n‘प्रिय चि. मन्मथ..’ व ‘धोक्याचे सिग्नल वेळीच ओळखा’ हे लेख वाचनात आले. पालकांच्या पत्रातील आशय वाचून शंकेला जागाच उरत नाही, की मन्मथला आवश्यक त्या सर्व सुविधा आणि मानसिक आधार मिळत होता. शेवटच्या क्षणीसुद्धा ‘मित्राकडे जातोय,’ असे सांगून घरातून बाहेर पडणे हे लक्षण आत्महत्येच्या नेहमीच्या चौकटीत बसणारे नाही. दु:ख, उद्वेग, बेचनी अशी लक्षणे त्यात नव्हती.\nआत्महत्येच्या घटनेनंतर फक्त पालकांच्या संगोपनाबद्दल चर्चा होते किंवा आजची जीवघेणी स्पर्धा वगरेकडे बोट दाखवले जाते. मानसशास्त्रीय कारणांची अतिरेकी चर्चा होते. ‘मानसरोग’ यास कारणीभूत असेल याचा विचार मात्र होत नाही.\nआत्महत्येचा प्रयत्न हे एक ‘लक्षण’ आहे. ते ‘निदान’ नव्हे. आजच्या ताणतणावांचा विचार मानसशास्त्रज्ञ आणि मानसरोगतज्ज्ञ या ज्ञानशाखांनी एकत्र बसून करायला हवा. मेंदूतील काही रसायनांचे संतुलन बिघडल्यानेसुद्धा त्या व्यक्तीचे भावनिक संतुलन व पर्यायाने वर्तणूक बिघडते, ही गोष्ट दुर्लक्षित करून चालणार नाही. सर्वच बाबतींत पालकांना दोष देणे किंवा उपदेश करणे चूक आहे. आज ‘बालपणातील शिस्त’ हा प्रकारच नामशेष झाला आहे. मुले आपली आहेत, पण त्यांच्यावर पकड मनोरंजन माध्यमांची आहे. मुले वागताना चुकत असली तरी पालकांनी ‘ब्र’ काढायचा नाही असेच वातावरण गेल्या काही काळात निर्माण झाले आहे. आजच्या जगात पालकसुद्धा तणावात आहेत. मुद्दा हा, की ‘नराश्य’ या आजाराबरोबरच इतर काही मानसिक आजारही आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेणाऱ्यास असू शकतात, हा विचारही व्हायला हवा.\nडॉ. हेमंत बेलसरे (मानसरोगतज्ज्ञ), मालाड\nदुसऱ्या बाजूचाही विचार व्हावा\nमिलिंद व मनीषा म्हैसकर यांचा पत्रलेख वाचला व गहिवरलो. डॉ. शुभांगी पारकर यांच्या ‘धोक्या���े सिग्नल वेळीच ओळखा’ या लेखात लिहिलेली सामाजिक-कौटुंबिक वातावरणाची कारणे तर पहिल्या लेखात कुठेच जाणवली नाहीत.\nमुलांनी जीवनाचा शेवट करून घेतल्यावर नेहमी पालकांना लक्ष्य करणे अयोग्य. अशा प्रसंगी इतरेजन नस्ते सल्ले देण्याचा आगाऊपणा करतात. ‘सक्ती करू नका, हवं ते शिकू/ करू द्या, शिस्तीचा आग्रह धरू नका,’ हा बालमानसशास्त्रज्ञांचा मंत्र झाला. परंतु दुसऱ्या बाजूचा विचार का मनात येत नाही\nआत्महत्या करणारा हा वेगळ्याच विश्वात मग्न असतो, हे खरे. मानसिक तणावामुळे अपरिपक्व विचार बळावतात. त्यात पुन्हा त्या व्यक्तीचे भावविश्व वास्तव दुनियेपेक्षा समाजमाध्यमे, इंटरनेटमुळे भरकटलेले असते. पालकांच्या चुकांमुळे दिशा चुकून भरकटलेली मुले आणि मुलांच्या हट्टामुळे हताश झालेले पालक या नाण्याच्या दोन्ही बाजू सारख्याच तीव्र आणि गंभीर आहेत.\n– श्रीनिवास स. डोंगरे, मुंबई\nम्हैसकर दाम्पत्याच्या एकुलत्या एका मुलाच्या- मन्मथच्या आत्महत्येनंतर घराघरांत चर्चा झाली, मने हेलावून गेली, डोळे पाणावले. या घटनेने अनेकांची चिंता वाढली. विशेषत: पती-पत्नी दोघेही नोकरी करणाऱ्या घरांत अस्वस्थता पसरली. या पत्रातून म्हैसकर दाम्पत्याने वस्तुस्थिती समाजासमोर ठेवली आहे. इतकेच नव्हे तर स्वत:चे डोंगराएवढे दु:ख बाजूला ठेवून सामाजिक बांधिलकी महत्त्वाची मानत समाजमनाला धीर दिला आहे. त्यांना इतरांनी धीर देण्याची आवश्यकता असताना भेदरलेल्या समाजाला धीर देण्यासाठी ते पुढे आले.\nडॉ. हिरालाल खैरनार, नवी मुंबई\nपालकत्व हे कौशल्याचे काम\nमन्मथला पालकांनी लिहिलेले अनावृत पत्र वाचले. वाचून मन विषण्ण झाले. एक बालरोगतज्ज्ञ म्हणूनच नव्हे, तर एक पालक म्हणून मनात अनेक प्रश्न उभे ठाकले. अनेक पालकांनीही मला याविषयी विचारले होते. त्यांच्या प्रश्नांची मी माझ्या परीने उत्तरेही दिली होती. पण काही प्रश्न अनुत्तरितही होते. हे असं का घडलं असेल पालकत्वाच्या सर्व आघाडय़ा यशस्वीरीत्या सांभाळणाऱ्या म्हैसकर दाम्पत्याच्या बाबतीत असे का घडले असेल पालकत्वाच्या सर्व आघाडय़ा यशस्वीरीत्या सांभाळणाऱ्या म्हैसकर दाम्पत्याच्या बाबतीत असे का घडले असेल अत्यंत सुसंस्कृत, बुद्धिमान सनदी अधिकाऱ्यांची ही अवस्था, तर मग मुलांच्या संगोपनाबाबत फारसा जागरूकतेने विचार न करणाऱ्या पालकांची काय गत होत असेल अत्यंत सुसंस्कृत, बुद्धिमान सनदी अधिकाऱ्यांची ही अवस्था, तर मग मुलांच्या संगोपनाबाबत फारसा जागरूकतेने विचार न करणाऱ्या पालकांची काय गत होत असेल मन्मथने आपल्या जीवनाचा शेवट करून घेण्याचे कारण काहीही असेल; पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक पालकाला आपलेही कुठेतरी चुकत आहे असे त्यामुळे वाटायला लागले. तसे वाटणे स्वाभाविक आहे. कारण मुलांच्या बाबतीत घडलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपणच जबाबदार असतो असेच पालकांना वाटत राहते. पालकत्वाची जोखमीची जबाबदारी पार पाडणे हे मोठय़ा कौशल्याचेच काम आहे.\n– डॉ. संजय जानवळे, बीड\nमन्मथचा दुर्दैवी अंत झाल्यानंतर समाजमाध्यमांवर चांगलाच धुराळा उडाला. प्रत्येकाने ‘मी सांगतोय तेच खरे’ असा आव आणून पोस्ट लिहिल्या आणि शेअर केल्या. मात्र, या सगळ्या ‘विचारवंतां’(’ असा आव आणून पोस्ट लिहिल्या आणि शेअर केल्या. मात्र, या सगळ्या ‘विचारवंतां’()ना सत्य परिस्थिती माहिती होती का)ना सत्य परिस्थिती माहिती होती का त्यांचा आणि मन्मथचा संवाद होता का त्यांचा आणि मन्मथचा संवाद होता का या प्रश्नांचे उत्तर ‘नाही’ असेच असल्यामुळे त्यातली एकही ‘पोस्ट’ परिपूर्ण चित्र समोर ठेवणारी नव्हती. मात्र ‘प्रिय चि. मन्मथ..’ या पत्रलेखात मन्मथच्या आई-बाबांनी अत्यंत धीराने, भावनेच्या आहारी न जाता आणि प्रामाणिकपणे ज्या गोष्टी मांडल्या, त्यामुळे पालक म्हणून मला काही मूलभूत गोष्टींविषयी विचार करायला भाग पाडले.\nमन्मथचे आई-बाबा म्हणून असलेली जबाबदारी त्याच्या आई-बाबांनी योग्य प्रकारे पार पाडली. त्यांच्या अत्यंत व्यग्र दिनक्रमातूनही मन्मथशी संवाद कायम राहील याची पूर्ण काळजी त्यांनी घेतली होती, हे लेखातून लक्षात येते. तरी असे का घडले\nलेखातून आणखी एक गोष्ट लक्षात येते, की मन्मथ स्वतंत्र विचारशैली असलेला, संवेदनशील मन असलेला मुलगा होता. परंतु त्याचे स्वतंत्र विचार आणि संवेदना समजून घेण्याची क्षमता असलेले जग त्याच्या आजूबाजूला होते का आणि ते नसल्याने त्यातून त्याची घुसमट झाली असेल का आणि ते नसल्याने त्यातून त्याची घुसमट झाली असेल का ही घुसमट आपण व्यक्त केली तर आपली खिल्ली उडवली जाईल, अशी भीती तर त्याच्या मनात आली नसेल ही घुसमट आपण व्यक्त केली तर आपली खिल्ली उडवली जाईल, अशी भीती तर त्याच्या मनात आली नस��ल आणि जर आपल्या कल्पना प्रत्यक्षात येण्याची कोणतीही शक्यता समोर दिसत नसेल तर जगून करायचे तरी काय, असा विचार त्याच्या मनात सुरू होऊन, तो मुळातच संवेदनशील असल्यामुळे त्याने हा निर्णय घेतला असेल का\nपालक म्हणून मुलांच्या अभिनव कल्पनांचे कौतुक करीत असताना त्या वास्तवात आणणे शक्य आहे का, आणि जर असेल तर त्यासाठी लागणारी सहनशक्ती व प्रयत्नांतील सातत्य कसे आवश्यक आहे याची जाणीव मुलांना करून देणे अत्यंत आवश्यक आहे, ही बाब हा लेख वाचून जाणवली.\nमन्मथच्या आई-बाबांनी जो धीर आणि संयम दाखवला, तो नक्कीच कौतुकास्पद आहे. जरी आज मन्मथ त्यांच्यापासून दुरावला असेल, तरी पालक म्हणून त्यांनी जे प्रामाणिक प्रयत्न केले, त्यातून नक्कीच अनेक मन्मथ त्यांच्याशी जोडले जातील आणि आई-बाबा म्हणून त्यांना कधीच पोरके वाटणार नाही अशी खात्री आहे.\nचेतन श्रीनिवास एरंडे, पुणे\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nIND vs AUS : धोनी-विराटला जिवदान देणं ऑस्ट्रेलियाला पडलं महागात\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nमोदी राजवटीचा वस्तुनिष्ठ पंचनामा व्हायला हवा\nअर्थतज्ज्ञ आंबेडकरांची नेमकी ओळख\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nभारताचा ऑस्ट्रेलिया दौरा सुफळ संपूर्ण; वन-डे मालिकेतही भारताचा ऐतिहासिक विजय\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nIND vs AUS : ....तर निकाल वेगळाच लागू शकला असता \nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\nभारतासाठी 'ती' मिसाइल टेक्नॉलॉजी ठरु शकते गेमचेंजर\nभारताच्या ऐतिहासिक विजयानंतर लतादीदींनी धोनीसाठी केले 'हे' खास ट्विट\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nकोंडीतले ठाणे : दुभाजकांवरील पांढरे पट्टे गायब\nकोपरी खाडीकिनारी फ्लेमिंगोंना मेजवानी\n‘एचएएल’कडे हजारो कोटींचे काम\nमहाराष्ट्राचे पाणी गुजरातला देण्याचा डाव उधळू\nमहिन्यात ५२६ कोटींची नागरी कामे\nद्रुतगती महामार्गावरील ‘पॅचेस’ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.evivek.com/Encyc/2018/11/14/Sudhir-Phadke-and-rss", "date_download": "2019-01-18T13:07:28Z", "digest": "sha1:AIENIKJCRE2HCLU3NG4DNTEWY5V34F7N", "length": 53624, "nlines": 56, "source_domain": "www.evivek.com", "title": "संघनिष्ठ बाबूजी", "raw_content": "\nबाबूजी म्हणजेच ज्येष्ठ संगीतकार सुधीर फडके यांचे हे जन्मशताब्दी वर्ष. आतापर्यंत त्यांच्याविषयी जे साहित्य प्रकाशित झाले, ते त्यांच्या संगीत आणि चित्रपट कारकिर्दीवरचे होते. बाबूजींच्या जीवनकार्याचे आणखीही काही पैलू होते. त्यात गोवा मुक्तिसंग्राम होता, ग्राहक पंचायत होती, आणि त्या सर्वांपेक्षा ज्या संघटनेशी बाबूजींचा 1936 साली सर्वप्रथम संबंध आला, तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघही होता.\nसा. विवेकच्या फेसबुक पेजवर लेख पोस्ट करण्यास सुरवात करत आहोत. सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील पेज क्लिक करून\nमग like करावे म्हणजे त्यांना विविध लेख वाचण्यास मिळतील.\nआणीबाणीनंतरची ही आठवण असावी. नेमका महिना आणि दिवस आठवत नाही, पण वर्ष बहुधा 78-79 असावं. मी तेव्हा पुण्यात स्टेट बँकेत नोकरी करत होतो. पुण्यातल्या मित्रांच्या अनेक वर्तुळांपैकी एक मित्रवर्तुळ संगीत आणि काव्य क्षेत्राशी संबंधित होतं. त्यात सुधीर गाडगीळ होता, सुधीर मोघे होता, अरुण काकतकर होता, रमेश वैद्य होता, अजित सोमण होता, आनंद मोडक होता, आणि आणखीही बरेच होते. सुधीर मोघे एरंडवण्यात राहायचा आणि माझी स्टेट बँकेची शाखाही तिथून जवळच गणेशनगरात होती. गप्पा मारायची लहर आली की सुधीर त्याच्या ठरलेल्या रिक्षावाल्याला बोलवायचा, बँकेत यायचा आणि कामाचं फारसं प्रेशर नसल्याने आम्ही तिथेच गप्पा मारत बसायचो. बँकेची ती शाखा नव्याने सुरू झाली होती. आणीबाणीत 19 महिने तुरुंगवास भोगताना माझी स्टेट बँकेची नोकरी गेली होती. पण आणीबाणी उठली, सरकार बदललं आणि गेलेली नोकरी मला परत मिळाली, तितक्या महिन्यांचा पगारही मिळाला आणि बँक सोडून पत्रकारिता करायची आहे असं म्हटल्यावर बँकेच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी, ''नोकरी सोडू नका, तुम्हाला काम कमी असलेल्या शाखेत बदली देतो'' असं सांगून मला पुण्याला एरंडवणे शाखेत पाठवलं होतं. अगदीच सुरुवातीचे दिवस होते. तो भाग विकसित होत होता, अजून शंभर खातीही उघडली गेली नव्हती. पण मी तिथे रुजू झालो आणि हे मित्रवर्तुळ तिथे यायला लागलं.\nसुधीर गाडगीळ तेव्हा किर्लोस्कर प्रकाशनाच्य�� मनोहरमध्ये नोकरी करायचा. मी, सुधीर मोघे, अरुण काकतकर त्याच रिक्षात बसून किर्लोस्करच्या ऑॅफिसात जायचो. अशाच एका भेटीत सुधीरने किर्लोस्करचा एक ताजा अंक दाखवला. त्या अंकात एक लेखमालिका सुरू होती, 'जगाच्या पाठीवर' नावाची. ते होतं संगीतकार सुधीर फडके यांचं आत्मचरित्रपर लेखन. पंधराएक लेख त्यांनी किर्लोस्करमध्ये त्या काळात लिहिले असावेत. डॉ. वैद्यकुमार रायकर नावाचे सुधीर फडके यांचे एक मित्र होते. त्यांनी केलेल्या आग्रहामुळे ती लेखमालिका खरं तर सुरू झाली होती. पण स्वातंत्र्यवीर तात्याराव सावरकर यांच्या जीवनकार्यावर पूर्ण लांबीचा चित्रपट काढायची कल्पना मनात घोळायला लागल्यानंतर बाबूजींनी लेखन थांबवलं. ती मालिका तिथेच संपली. खरं तर ते लेखन अगदीच प्रारंभीच्या काळातलं होतं. त्या आठवणी होत्या त्यांच्या लहानपणच्या आणि खडतर उमेदवारीच्या काळातल्या. सावरकर चित्रपटाचं काम सुरू झालं आणि पुढील आयुष्यात आलेले विविधांगी अनुभव शब्दबध्द करायचं बाबूजींकडून राहून गेलं. त्यांचं ते आत्मचरित्र अपुरंच राहिलं.\nसावरकर चित्रपट हा एका अर्थाने बाबूजींसाठी ध्येययज्ञच होता. तो काढण्याच्या काळात त्यांना अनंत हालअपेष्टा सोसाव्या लागल्या, अडीअडचणी आल्या, त्यावर प्रयत्नपूर्वक मात करावी लागली. आजारपण-अपमान-कुचेष्टा वगैरेची यत्किंचितही तमा न बाळगता, एखाद्या तपस्व्याला शोभेल अशा पध्दतीने त्यांनी तो ध्येययज्ञ यशस्वीपणे पुरा केला. बाबूजींच्या अमृतमहोत्सवी सत्काराच्या वेळी 'स्वरतीर्थ' या गौरवग्रंथाचं संपादन करण्याची संधी समितीने मला दिली. बरोबरीला अर्थातच ब.ना. जोग आणि वामन देशपांडे होते. त्या अंकाच्या निमित्ताने बाबूजींची अनेकदा भेट झाली, गप्पा झाल्या. अंकासाठी कुणाकुणाचे लेख घ्यायचे यावर चर्चा झाली, तेव्हा ''अर्धवट पडलेल्या आत्मचरित्राचा काही पुढचा भाग तुम्ही लिहिणार का'' असं त्यांना विचारलं. ''लिहायला वेळ कुठे आहे आता'' असं त्यांना विचारलं. ''लिहायला वेळ कुठे आहे आता'' हे त्यांचं त्यावरचं टिपिकल उत्तर मिळालं आणि आम्ही लगेच म्हटलं, ''तुम्ही बोलत राहा, आम्ही ध्वनिमुद्रित करून घेतो आणि त्यातला थोडा भाग आपण वापरू या.''\nपण ऐकतील तर ते बाबूजी कसले ते म्हणाले, ''अंकासाठी तुम्ही काय विचार केला आहात तो आधी सांगा, त्यात कुणाकुणाचे लेख घेताहात ते सांगा, ते लेख मिळतील याची व्यवस्था मी करतो. मी बोलतो त्यांच्याशी, आणि मग समजा त्यातले पुरेसे लेख नाहीच आले, तर मी आहेच. मीही बोलेन, ललिताही बोलेल आणि त्यातनं तुम्हाला जेवढं हवं असेल तेवढं तुम्ही घेऊ शकाल.'' पण ती वेळ आलीच नाही, कारण आलेल्या साहित्यातलं वगळायचं काय असाच प्रश्न आम्हाला पडला. आत्मचरित्राच्या उरलेल्या भागाचं घोंगडं मग भिजत पडलं ते पडलंच. पुढे बाबूजी गेल्यावर 2003 साली पुण्याच्या राजहंस प्रकाशनाने, ललिताबाईंनी त्याला दिलेल्या पूरक मजकुरासह, ते प्रसिध्द केलं. त्यालाही आता पंधरा वर्षं होत आली.\nबाबूजींच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने आणि अगदी अलीकडे त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने पुन्हा काही गौरवग्रंथ प्रसिध्द झाले. पुण्याच्या वसंत वाळुंजकरांनी त्यांचं चरित्र लिहिलं. काही वर्तमानपत्रांनी त्यांच्यावर विशेषांक काढले. पण या साऱ्या साहित्याचा मुख्य रोख होता तो बाबूजींच्या संगीत आणि चित्रपट कारकिर्दीवर. बाबूजींच्या जीवनकार्याचे आणखीही काही पैलू होते. त्यात गोवा मुक्तिसंग्राम होता, ग्राहक पंचायत होती, आणि त्या सर्वांपेक्षा ज्या संघटनेशी बाबूजींचा 1936 साली सर्वप्रथम संबंध आला, तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघही होता.\nरेखाचित्र - ज्योत्स्ना फडके\nसुधीर फडके मूळचे कोल्हापूरचे. त्यांचं मूळ नाव राम. त्यांचे वडील प्रथितयश वकील होते. घर संपन्न स्थितीत होतं. रामला गाण्याची आवड आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांच्या वडिलांनी त्यांना गायनाचार्य वामनराव पाध्येबुवांकडे पाठवलं. संगीताचं शिक्षण तिथे सुरू झालं खरं, परंतु ते वळणं घेत घेत मुंबई-पुणे करत करत परत कोल्हापूरलाच येऊन थडकलं. संगीतविद्येशी रामचा थेट संबंध आला तो वयाच्या सातव्या वर्षी. रामचे मोठे मामा डॉ. भा.चिं. पटवर्धन जमखंडीला चीफ मेडिकल ऑॅफिसर होते. त्यांना जशी गायनाची आवड होती, तशीच ती त्यांच्या धाकटया मामांनाही होती. जमखंडीत संस्थानच्या दरबारात कुणा मोठया गायकाचं गाणं ठरलं की त्या गायकाची एक बैठक मामांच्या घरीही व्हायची. गाण्याचे संस्कार रामवर होत राहिले ते तेव्हापासून.\nगायनाचार्य पाध्येबुवा कोल्हापुरात राहत. रामचे वडील त्याला घेऊन पाध्येबुवांकडे गेले. रामचा आवाज ऐकून बुवांनी त्याला गाणं शिकवायचं मान्य केलं. वडिलांनी फीविषयी विचारलं, तेव्हा बुवा म्हणाले, ''���ी कसली माझे वडील तुमच्या वडिलांकडे वेदविद्या शिकले, त्यांनी जशी वेदविद्या विनामूल्य दिली, तसंच हे.'' ही घटना 1928ची. रामची आई त्याच वर्षी गेली आणि घराची परवड सुरू झाली. 1929च्या दिवाळीत जमखंडीला गेले असताना मामांनी रामच्या गाण्याची एक बैठक योजली. त्या बैठकीला डॉ. भाजेकर उपस्थित होते. ते मुंबईत प्रख्यात सर्जन होते. भाजेकरांनी रामचं गाणं ऐकलं आणि ते त्याला घेऊन मुंबईत आले. तीनेक वर्षं राम तिथे राहिला. मुंबईच्या त्या वास्तव्यात गाण्याच्या दृष्टीने तर फारशी प्रगती झाली नाहीच, पण कोल्हापूरला परत आल्यानंतर घरची परिस्थिती अधिक बिकट झाली असल्याचं रामच्या ध्यानात आलं.\nवडिलांची वकिली जवळजवळ थांबली होती. मोठया भावांची शिक्षणं अजून सुरू होती. घरची चूल पेटवायलाही पैसे नाहीत म्हटल्यावर वडिलांनी त्यांची वकिलीची पुस्तकं रद्दीवाल्याकडे विकण्यासाठी रामला पिटाळलं. रद्दीवाल्याला उलटाच संशय आला. रामने चोरी करून पुस्तकं आणली असावीत असं त्याला वाटलं आणि ''पोलिसाकडे तक्रार करू का'' असं विचारत रामला वाटेला लावलं. त्याने पुस्तकं ठेवून घेतली. ती परत मागायला वकीलसाहेब येतील असं त्याला वाटलं खरं, परंतु रामने चोरी केलेली नव्हती, ती पुस्तकं आपणच विकायला पाठवली हे सांगणं त्यांना प्रशस्त वाटेना. स्वाभाविकच पुस्तकंही गेली आणि पैसेही मिळाले नाहीत.\nअवघड आर्थिक परिस्थितीशी दोन हात करण्याचा रामवर बेतलेला कालावधी थोडाथोडका राहणार नव्हता. तब्बल 1942 सालापर्यंत तो तसाच सुरू राहणार होता. याच काळात रामच्या आयुष्यात प्रवेश झाला होता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा. फडके कुटुंब कोल्हापुरात जिथे राहत असे, तिथेच समोर राजोपाध्यांचा वाडा होता. त्या वाडयात गाडगीळ नावाचं कुटुंब राहत असे. त्यातला बाळ रामचा लहानपणापासूनचा मित्र. हा बाळ म्हणजे पुढल्या काळात रॅडिकल पब्लिसिटी नावाने मुंबईत सुविख्यात झालेल्या जाहिरात संस्थेचा चालक-मालक. काही काळ सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या उद्योगातही त्याने स्वत:च्या कर्तृत्वाने विशेष स्थान प्राप्त केलं. त्याहीपेक्षा त्याची ओळख लोकांना राहिली ती लोकसत्ता या दैनिकाचे एकेकाळचे सहसंपादक म्हणून. पु.वि. गाडगीळ या नावाने लोकांना परिचित झालेले.\nहेच गाडगीळ रामला घेऊन एके दिवशी संघशाखेवर गेले. ही जागा तशी रामला परिचित होतीच, कारण त्या ���ाळच्या चित्रपटसृष्टीत वावरणारे राम लक्ष्मेश्वर यांच्याबरोबर राम रोज संध्याकाळी कोल्हापूर सिनेटोनजवळच्या गाडी-ग्राउंडवरील याच उंचवटयावर गप्पा मारत बसत असे. तिथे कवायत करणारी तरुण मुलं रामला रोज दिसत असत. ती मुलं भगवा झेंडा लावत असत आणि प्रार्थना म्हणत. ते काय होतं, ते रामला समजत नव्हतं, समजून घ्यायचा प्रयत्नही गाडगीळने त्याला तिथे नेण्यापर्यंत त्याने केलेला नव्हता.\nपण गाडगीळबरोबर राम तिथे गेला आणि गाडगीळने बाळाराव लिमये नावाच्या तिथल्या प्रमुखाची रामशी ओळख करून दिली. पहिल्या दिवशी रामने एका जागी बसून सगळे कार्यक्रम पाहिले. आणि जायच्या वेळी लिमयांना म्हटलं, ''संघ म्हणजे काय, त्याचा हेतू काय, कार्य काय, त्याचं तत्त्वज्ञान काय हे सर्व मला सांगा. मला पटलं तर मी येत जाईन.'' लिमयांनी मग रामला संघाच्या तत्त्वप्रणालीची, ध्येयवादाची आणि दैनंदिन कार्यपध्दतीची विस्ताराने ओळख करून दिली आणि दुसऱ्या दिवसापासून राम संघशाखेत जायला लागला.\n'जगाच्या पाठीवर'मध्ये बाबूजींनी या प्रसंगाविषयी लिहिलं आहे, 'ज्या राजकीय तत्त्वज्ञानावर माझी श्रध्दा आहे, तेच तत्त्वज्ञान संघाचंही आहे. हिंदुस्थानला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करून या देशाचं संपूर्ण स्वातंत्र्य प्रस्थापित करण्याच्या उद्देशानेच संघ स्थापन झाला आहे, हे माझ्या लक्षात आलं.' कोल्हापुरात संघाच्या शाखा त्या काळात लागत होत्या, पण संघाचं तिथलं नाव होतं 'राजाराम स्वयंसेवक संघ'. कोल्हापूर हे संस्थान असल्यामुळे नावातला तो बदल करावा लागला होता. इंग्रजांनी प्रत्यक्ष व्यापलेल्या प्रदेशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे नाव चालत होतं, पण ही संघटना कदाचित इंग्रजांच्या विरोधात असेल या कल्पनेने संस्थानात मात्र नाव बदलून काम करावं लागत होतं. बाबूजींनी पुढे लिहिलं होतं, 'उच्च-नीच, जातपात, लहान-मोठा असे सर्व भेदभाव पूर्णांशाने मिटवून भाषाभेद आणि प्रांतभेद नाहीसे करून सर्व हिंदू समाजाला एका समान पातळीवर आणण्याचं ध्येय असणारी ही संघटना लवकरच माझ्या जीवनाचा एक अविभाज्य भाग होऊन बसली.'\nरामची संघनिष्ठा किती विचारी होती, याची चुणूक याच पुस्तकातल्या त्यांनी लिहिलेल्या आणखी एका उल्लेखावरून येते. त्यांनी लिहिलं होतं, 'संघाच्या तत्त्वज्ञानाचा अंगीकार केलेला कुणीही जातीयवादी, प्रतिगामी, ब���रसटलेला, भांडवलशाहीचा पुरस्कर्ता, शोषण करणारा असा असूच शकत नाही. आपल्या हिंदू समाजातली जातीय विषमता सर्वार्थाने नष्ट करण्याचं तत्त्वज्ञान या देशात निष्ठेने आणि प्रामाणिकपणे कुणी आचरणात आणत असेल, तर केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. संघ जातीयता मानणारा आहे, प्रतिगामी विचारसरणीचा आहे असा चुकून जरी वास मला आला असता, तरी मी संघात राहिलो नसतो. गोळवलकर गुरुजी हे चातुरर््वण्य मानतात आणि त्याचा पुरस्कार करतात हे किंचित जरी खरं असतं, तरी ते सरसंघचालक पदावर राहू शकले नसते, आणि त्यांना साधा स्वयंसेवक म्हणून संघात स्थान मिळालं नसतं. संघावर हवे तसे आरोप करणाऱ्या आणि संघद्वेष पसरवण्याचं कंकण बांधलेल्या लोकांची म्हणूनच मला कीव येते. माझ्या अल्पमतीप्रमाणे मी एवढंच म्हणू शकतो, की समाजाला आणि पर्यायाने देशाला विनाशाच्या खाईत लोटणाऱ्या या तथाकथित बुध्दिवंतांना आणि नसलेल्या पुरोगाम्यांना परमेश्वराने योग्य दृष्टी द्यावी आणि तिचा भल्यासाठी वापर करण्याची सद्बुध्दी द्यावी.'\nपुढेही एका प्रसंगातून बाबूजींचा हा दृष्टीकोन व्यक्त व्हायचा होता. एका दलित स्त्रीच्या विटंबनेची बातमी प्रसिध्द झाल्यानंतर अस्वस्थ झालेल्या बाबूजींनी 1972 साली हुतात्मा चौकात एक दिवसाचा लाक्षणिक उपवास केला होता आणि त्या उपवासात अटलबिहारी बाजपेयी यांच्यासारखे त्यांचे स्नेहीही सहभागी झाले होते. आज बाबूजी नाहीत हेच बरं, कारण दलितच नव्हे, एकूणच लहान मुली, कॉलेज विद्यार्थिनी, नोकरदार तरुणी यांच्यावर आणि गावाकडे राहणाऱ्या आणि शेतावर एकटयादुकटया जाणाऱ्या असंख्य स्त्रियांवर होत असलेल्या अत्याचारांचा निषेध करता करता बाबूजींना दिवस दिवस, महिनोन्महिने उपासच करावे लागले असते असं वाटतं. बाबूजींनी ते केलंही असतं, कारण स्त्री शोषण, स्त्री अत्याचार, स्त्री देह ही विकण्याची गोष्ट मानणाऱ्या आणि त्यासाठीच चित्रपट काढणाऱ्या चित्रपट निर्मात्यांच्या, दिग्दर्शकांच्या रांगेत बसणारे ते नव्हतेच.\nयाच काळात कोल्हापूरला असताना एका एप्रिल-मे महिन्यात बाबूजी संघ शिक्षावर्गासाठी पुण्याला आले होते. त्या काळी वर्ग चाळीस दिवसांचा असे. त्याला 'ओटीसी' असं म्हणत. संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार त्या वर्गात वीस दिवस होते. हेडगेवारांशी जवळून परिचय होण्याचा योग जसा त्या का���ात जुळून आला, तसाच आणखी एका कार्यकर्त्याचा परिचय तिथे घडला. हा कार्यकर्ता म्हणजे ज्याला संघाचं काम सुरू करण्यासाठी खुद्द डॉक्टरांनी नागपूरहून मुंबईला पाठवलं होतं, ते गोपाळराव येरकुंटवार. गोपाळराव संघावर व्याख्यान देण्यासाठी एकदा कोल्हापुरातील राजाराम कॉलेजात आले होते. तिथे रामची त्यांच्याशी भेट झाली होती आणि त्या भेटीची संधी साधून रामने ''मी मुंबईत आलो, तर माझी उतरण्याची काही सोय होईल का'' अशी विचारणा केली होती. गोपाळरावांनी रामला ''संघ कार्यालयात ये, तिथेच उतरण्याची सोय होईल'' असं म्हटलं होतं आणि तोच धागा पकडून सुधीर फडके मुंबईत आले होते.\nमुंबईत आल्यानंतर एका प्रभात शाखेचा मुख्य शिक्षक म्हणून त्यांनी काम पाहायला सुरुवात केली होती. 1937च्या मे महिन्यात ते द्वितीय वर्षाच्या शिक्षणासाठी नागपूरला गेले होते. इतर विषयांबरोबरच बाबूजींनी बँड हा विषय घेतला होता. चाळीस दिवसांच्या त्या वास्तव्यात ते बासरी आणि साइड ड्रम वाजवायला शिकले होते. वर्गाहून परत आल्यानंतर त्यांनी मुंबई शाखेचा बँड (ज्याला पुढे घोष असं म्हणायला सुरुवात झाली) तयार करायला सुरुवात केली. त्या काळी संघाची आर्थिक स्थिती बेताचीच होती. गुरुदक्षिणा फारशी जमत नसे. तेव्हाचा आकडा होता तीन-चारशे रुपये. त्यातून संघाचा वर्षाचा खर्च भागवायला लागायचा. घोषपथक सुरू करायचं ठरलं, पण वाद्यं घेण्याइतके पैसे संघाकडे कुठे होते मग कल्पना निघाली - संघाचा हा घोष लग्नकार्यासाठी वापरायचा आणि त्यातून पैसे मिळवायचे. पण संघाच्या नावावर हे करणं शक्य नव्हतं. मग दुसरंच नाव घेऊन ते पथक सुरू झालं आणि काही कार्यांत ते पथक बँड म्हणून उभंही राहिलं.\nतासा-दोन तासांची गाण्याची मेहनत, गायन शिकवण्या आणि संघ हेच आता रामचं जीवन होऊन गेलं होतं. संघाचं कार्यालयही वेस्टएन्ड सिनेमाजवळून हलून नाझ सिनेमाजवळ आलं होतं. तिचं भाडं मात्र भरपूर होतं. 65 रुपये भाडयातले 15 रुपये राम देत असे. एव्हाना रामकडे मुंबईतल्या संघाच्या सर्व प्रभात शाखांचं एकत्रित काम आलं होतं. गाण्याच्या कार्यक्रमांसाठी जिथे जिथे जाई, तिथे तिथे संघ शाखा सुरू व्हावी यासाठी प्रयत्न करी. पनवेलची शाखा अशातूनच सुरू झाली होती. संघ आणि संगीत अशा दोन चाकांच्या ढकलगाडीने रामचा प्रवास सुरू होता. राम जे काही पैसे मिळवी, त्यातले बरेचसे संघकार्यास��ठीच खर्च होत. गोपाळराव येरकुंटवारही असे पैसे उभे करण्याकरता लुधियानाच्या गरम कापडांच्या ऑॅर्डर्स घेत. तरीही भाडयाला पैसे पुरत नव्हते.\nअशातच संघकामासाठी म्हणून गोपाळरावांना आंध्र प्रदेशात पाठवायचा निर्णय डॉ. हेडगेवारांनी घेतला आणि भाडयासाठी होणारी त्यांची मदतही थांबली. रामने मग गायन क्लास काढण्याचा आणि उत्पन्न वाढवण्याचा विचार सुरू केला. विद्यार्थी मिळू शकणार होते, पण सामान आणि जागा घेण्यासाठी बरेच पैसे लागणार होते. रामने घरी कळवून पैसे मागवले. मामांनी आणि दादाने ते पाठवलेही. दोघांचे पैसे आले तर कुणाचे तरी एकाचे परत कर, असं मामांनी बजावलं होतं, पण संघाच्या तत्कालीन कुणा अधिकाऱ्याच्या हाती ती मनीऑॅर्डर पडली आणि आठ दिवसांच्या बोलीवर त्याने ते पैसे जे ठेवून घेतले ते ठेवलेच. शेवटी पैसे परत का येत नाहीत हे पाहण्यासाठी मामा मुंबईत आले आणि काय झालं होतं हे न विचारता, ''तू या पैशाचं काय केलं असशील ते माझ्या लक्षात आलं आहे, तू खरं सांगितलं असतंस तर मी तुला क्षमा केली असती, आता तू आम्हाला मेलास आणि आम्ही तुला मेलो'' असं म्हणून मामा निघून गेले. वर ''यापुढे तुला मिरज, कोल्हापूर, जमखंडी सगळं बंद'' असंही बजावून गेले.\nइकडे संघ अधिकारी पैसे परत देण्याचं नाव काढत नव्हते, आणि वर टेलिफोन घेऊन खर्च वाढवून बसले होते. त्याचंही भाडं होतं दरमहा अठरा रुपये. बाबूजींना असं वाटायचं, संघाची प्रतिष्ठा मोठया जागेत आणि टेलिफोनमध्ये आहे अशी मूर्खपणाची कल्पना करून घेतलेले हे अधिकारी आहेत. अर्थात त्यांचं वागणं त्याच शब्दात ध्वनित होणारं होतं. बाबूजींनी त्या अधिकाऱ्याला कुणा वरिष्ठाने समजेल अशा भाषेत सांगावं यासाठी प्रयत्न सुरू केले. पण त्या अधिकाऱ्याने उलट बाबूजीच संघद्रोही आहेत अशी दवंडी पिटायला सुरुवात केली आणि संघाच्या कार्यालयातूनच नव्हे, तर संघातून बाबूजींना हाकलून लावल्याचा फतवा काढला. साधारणपणे कुणीही संघाचा कट्टर वैरी बनला असता, संघाला बदनाम करण्यासाठी त्याने कोणताही बरावाईट उपाय योजला असता, असाच तो प्रसंग होता. पण बाबूजींच्या हातून यातलं काहीही झालं नाही.\nया प्रसंगाविषयी बाबूजींनी 'जगाच्या पाठीवर'मध्ये लिहिलं आहे, 'खरा संघ मला माहीत होता. याही अवस्थेत संघाविषयीचं माझं प्रेम आटलं नाही. निष्ठा कमी झाली नाही. मी पुण्याला आणि नागपूरला संघ शिक्षा वर्गात चाळीस चाळीस दिवस राहिलो होतो. तिथल्या कार्यकर्त्यांचा सहवास मला लाभलेला होता. गोपाळराव येरकुंटवारांसारख्या बुध्दिमत्ता, ज्ञान, वक्तृत्व, अंत:करणाचा ओलावा आणि संघटन कौशल्य या साऱ्या गोष्टींचं वरदान लाभलेल्या संघप्रचारकाच्या समवेत मी दोन वर्षं राहत होतो. डॉ. हेडगेवारांसारख्या असामान्य महापुरुषाचं सान्निध्य थोडा थोडा काळ का होईना, पण मला अनेक वेळा लाभलं होतं. संघाचं उद्दिष्ट माझ्या मनावर स्पष्टपणे कोरलेलं होतं. आजही इतक्या वर्षांनंतर माझ्या मनात कुणाही व्यक्तीविषयी कटुता नाही. त्यामुळेच मी कुणाही व्यक्तीच्या नावाचा उल्लेखही केलेला नाही. ज्या दोनशे रुपयांनी हे भीषण नाटय घडलं, ते दोनशे रुपये कधीच परत मिळाले नाहीत, पण त्यामुळे त्या वेळी वाचलेलं संघाचं कार्यालय अजूनही चांगल्या अवस्थेत शिल्लक आहे हे मी माझं भाग्य समजतो.'\nमनाचा हा मोठेपणा बाबूजींकडे होता. संघाच्या कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर ज्या परिस्थितीला सामोरं जावं लागलं, त्याचं बाबूजींनी केलेलं वर्णन सुन्न करणारं आहे. एक कप चहासाठी पाच-सात मैल चालत जाणं, चर्नीरोडच्या बागेत नळावर आंघोळ करणं, एकच एक कपडा धुऊन तसाच ओलेता अंगावर चढवणं असे कितीतरी प्रसंग. बाबूजींनी लिहिलं आहे, 'जुनी वर्तमानपत्रं गोळा करायची, फुटपाथवर अंथरायची आणि त्याच्याच वर झोपायचं. रात्री रहदारी संपल्यावर झोपायचं आणि पहाटे रहदारी सुरू होण्यापूर्वी उठायचं. अन्न नाही, पुरेशी झोप नाही, कपडे नाहीत, कुणाची सहानुभूती नाही' असे दिवस अन दिवस बाबूजींनी काढले.\nअशा स्थितीत एक दिवस एक स्वयंसेवक बाबूजींना भेटला आणि म्हणाला, ''अरे, तू आहेस कुठे परवापासून अनेक स्वयंसेवक तुझा शोध घेताहेत. पूजनीय डॉक्टरांनीच तुला शोधून काढायला मला सांगितलं होतं.'' बाबूजी लिहितात, 'मला संघातून काढून टाकण्याचा हुकूम मुंबईच्या प्रमुखांनी बजावला होता, हे खरंच. पण डॉक्टर सर्वांच्या वरचे. त्यांनी बोलावल्याचा निरोप येताच त्यांना भेटायला जायचं असं बाबूजींनी मनाशी ठरवलं. थोडी चौकशी केली तेव्हा कळलं की झाल्या प्रकरणाची पूर्ण चौकशी करण्यासाठी डॉक्टरांनीच अकोला जिल्हा संघचालक बाबासाहेब चितळे यांना मुंबईला पाठवलं होतं. बाबासाहेबांनी संबंधितांच्या भेटी घेतल्या होत्या आणि त्यांच्या लक्षात आलं होतं की यात बाबूजींची काहीच चूक नव्हती. बाबासाहेबांकडून हे सगळं कळल्यानंतर डॉक्टरांनी मला भेटायला बोलावलं होतं. बाबूजी भेटायला जायचाही संकोच करत होते, कारण दोन दिवस आंघोळ करायला मिळालेली नव्हती, कपडे मळके, फाटके होते.\nबाबूजी आतमध्ये गेले. हॉलमध्ये डॉक्टर बसले होते. ते म्हणाले, ''ये, बैस. कुठे असतोस काय करतोस'' बाबूजी म्हणाले, ''काहीच करत नाही. काही करता येतं हेच मला माहीत नाही.'' डॉक्टरांचे डोळे पाणावले, हे उपस्थितांच्याही लक्षात आलं. बाबूजी उठले, त्यांनी डॉक्टरांना नमस्कार केला आणि ते कार्यालयाच्या बाहेर पडले. हृदयात अमृत, वाणीत वात्सल्य, विचारात धीर-गंभीरता, रोमरोमात देशप्रेम आणि स्वातंत्र्याची तेवती ज्योत आणि वागण्यात आपल्या ध्येयासाठी आयुष्याचा होम करणारी प्रखरता असलेले डॉक्टर त्यांना जणू छत्रपती शिवाजी महाराजांनंतर या देशाला पहिल्यांदाच लाभलेला त्या तोलामोलाचा माणूस वाटत होते.\nडॉक्टरांच्या डोळयात उभे राहिलेले अश्रू हे आपलं भाग्य समजायचं की राष्ट्रसेवेचं महाप्रचंड कार्य अहोरात्र करणाऱ्या महापुरुषाच्या जिवाला आपल्यासारख्या फडतूस स्वयंसेवकामुळे झालेल्या यातना मानायच्या, हा प्रश्नच त्यांना पडला. त्या घटनेनंतर बाबूजी पुन्हा कधीच डॉक्टरांना भेटले नाहीत. पण त्या एका दर्शनाने आणि त्यांनी केलेल्या चौकशीने बाबूजींच्या मनातले आत्महत्येचे, जीवन संपवण्याचे विचार कुठल्या कुठे पळून गेले.\nबाबूजींचा संघाशी असलेला संबंध पुढल्या काळात अधिक गहिरा झाला. गोळवलकर गुरुजींपासून ते अगदी थेट शेवटच्या क्षणापर्यंत ते तसेच राहिले. संघस्वयंसेवकांच्याच प्रयत्नातून छेडल्या गेलेल्या गोवा मुक्ती आंदोलनात त्यांचा प्रत्यक्ष, सशस्त्र सहभाग राहिला. आणीबाणीविरोधी लढयात त्यांचं घर अनेक भूमिगत कार्यकर्त्यांचं नि:संकोच मुक्कामाचं ठिकाण बनलं. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पुढाकाराने ईशान्य भारतासाठी सुरू झालेल्या उपक्रमाचा भाग म्हणून असलेल्या 'मेरा घर भारत देश' उपक्रमात ते सक्रिय सहभागी झाले. लेजी फुन्सो नावाचा जेमतेम पाच-सहा वर्षे वयाचा मुलगा त्यांच्या घरी शिक्षणासाठी म्हणून राहिला आणि घरचाच एक बनून गेला. त्यानंतरच्या तळजाईच्या शिबिरात बाबूजी उपस्थित राहिले. अयोध्या आंदोलनात त्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. ग्राहक चळवळीचे तर ते पहिले ��ध्यक्ष बनले. संघाच्या अनेक महत्त्वपूर्ण कार्यक्रमांत, भाजपाच्या मुंबईत झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात बाबूजींनी गायलेली वैयक्तिक गीतं हा एक अनमोल ठेवा बनला आहे.\nहा साराच प्रवास थक्क करणारा. छोटया छोटया कारणाने संघावर रागावणाऱ्या आणि संघकार्यापासून चार हात लांब राहणाऱ्या मंडळींना खूप काही शिकवून जाणारा. जन्मशताब्दीच्या निमित्ताने खूप काही सांगीतिक सुरू असताना हा पैलू वाचकांसमोर यायला हवा, असं विवेकला आवर्जून वाटलं, म्हणूनच हे लिखाण झालं. महाराष्ट्र सरकारने बाबूजींची जन्मशताब्दी साजरी करण्याची घोषणा केली आहे. सरकारशी आणि सत्ताधारी पक्षाशीच नव्हे, कुठल्याही राजकीय, सामाजिक विचारधारेशी संलग्न असणाऱ्या मंडळीनी बाबूजींसारखी अव्यभिचारी संघटननिष्ठा जपायला हवी, याचं स्मरण करून देण्याची आवश्यकता सारखी भासते आहे, म्हणूनही या लिखाणाला महत्त्व आहे.\nचळवळीतून साकारलेले चैतन्यशील व्यक्तिमत्त्व\n© 2016 सर्व अधिकार सुरक्षित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/category/editions/ratnagiri/page/175", "date_download": "2019-01-18T12:34:48Z", "digest": "sha1:QGI4FMYCJVUGU6WQAVB6MIKRAZLSKLUD", "length": 10494, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "रत्नागिरी Archives - Page 175 of 191 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी\nगोवळच्या तात्या गोखले यांनी केली नवलकोलची शेती\nगोवळ परीसरातील शेतकरी बारमाही शेतीमध्ये गुंतलेला दिसतो. पारंपरिक शेतीबरोबर आधुनिक शेतीवरही येथील अनेक शेतकरी भर देताना दिसून येतात. यापैकीच एक शेतकरी अरविंद उर्फ तात्या गोखले होय. राजापूर शहरात खाजगी नोकरी करणाऱया श्री.गोखले यांनी यावर्षी आपल्या शेतात नवलकोलची शेती करीत सुमारे एक किलोच्या नवलकोलचे उत्पन्न घेतले आहे. त्यामुळे कोकणात शेतीमध्येही अनेक प्रकारचे उत्पन्न चांगल्या प्रकारे घेता येते हे त्यांनी दाखवून ...Full Article\nएकाचवेळी अनेक जीवनांचे दर्शन घडवण्याचे सामर्थ्य साहित्यात\nप्रतिनिधी/ चिपळूण केवळ शब्दांची आतषबाजी करणे म्हणजे साहित्य नसून ती एक जीवनाची उपासना आहे. एका जीवनात अनेक जीवनांचे दर्शन घडवण्याचे सामर्थ्य केवळ साहित्यात असून माणूस बदलण्याची ताकदही याच साहित्यात ...Full Article\nशिरगाव, उद्यमनगर परिसरात भाजपच्या प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद\nवार्ताहर / रत्नागिरी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आता केवळ एक आठवडा राहिला आहे. त्यामुळे प्रचार तापू लागला आहे. दिवसाची रात्र व रात्रीचा दिवस करून प्रचारासाठी भाजपने कंबर कसली ...Full Article\nकठोर कायद्यापेक्षा अंमलबजावणी महत्वाची\nउच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांचे प्रतिपादन प्रतिनिधी /चिपळूण केवळ कायदा कठोर असून चालत नाही, तर त्याची अंमलबजावणीदेखील कठोर होणे आवश्यक आहे. देशातील पोलीस यंत्रणा आजही अपडेट ...Full Article\nफेसबुक चॅटींग वादातून गमावला काकाने जीव\nपालीतील दयानंद चौगुलैंचा खून घरात कोंडून जमावाकडून बेदम मारहाण माफी मागूनही घरी बोलावले चर्चेसाठी शिवसेना पदाधिकाऱयासह 5 जणांना अटक प्रतिनिधी /रत्नागिरी फेसबुकवरवरील चॅटींगवरून दोन कुटुंबात झालेला वाद मिटविण्याच्या ...Full Article\nहिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक हातिस उरूसाला प्रारंभ\nपीर बाबरशेख बाबांच्या दर्शनासाठी भक्तांची अलोट गर्दी प्रतिनिधी /रत्नागिरी येथील हातिस उरूस म्हणजे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक मानले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून अनेक जाती-धर्माचे लोक एकत्रित येवून हा पवित्र उत्सव ...Full Article\nभाज्यांची आवक वाढली अन् भावही घसरले\nकोथिंबीर, पालेभाज्या 10 रूपये 2 जुडी प्रतिनिधी /रत्नागिरी गेल्या अनेक दिवसांपासून भाज्यांच्या वाढत्या दरामुळे ग्राहकांमधून नाराजीचे सूर होते, मात्र गेल्या दोन आठवडय़ांपासून भाज्यांची आवक मोठय़ा प्रमाणावर वाढली असून दरही ...Full Article\nमराठीला बोलीभाषांनीच मोठेपण मिळवून दिले\nचिपळुणातील अपरान्त साहित्य संमेलनात नामवंत विधीज्ञ ऍड. उज्ज्वल निकम यांचे प्रतिपादन प्रतिनिधी /चिपळूण भाषा व बोली भाषेत नेहमीच भेदभाव केला जातो. भाषा शुद्ध, तर बोली भाषा अशुद्ध असा गैरसमज ...Full Article\n…याची देही, याची डोळा, नादब्रह्म अनुभव\nउस्ताद झाकीर हुसैन यांच्या अलौकिक तबलावादनाची रसिकांवर जादू ‘आर्ट सर्कल’च्या संगीत महोत्सवाची दशकपूर्ती अभिजित नांदगावकर /रत्नागिरी निःशब्द…ब्रह्मानंदी टाळी…नादब्रह्म…अविस्मरणीय…अद्वितीय….अलौकिक असे अनेक शब्दही कमी पडतील अशी अनुभुती गुरूवारी सायंकाळी रत्नागिरीकरांनी अनुभवली. ...Full Article\nदापोली वनविभागाकडून 8लाखांचा खैर जप्त\nखेडमधील नातूनगर-विन्हेरे मार्गावर कारवाई कांद्याच्या पासच्या आड सूरू होती वाहतूक 20 टन खैराचे ओंडके जप्त चालक-क्लिनर फरारी शोध सुरू दापोली, खेड/ प्रतिनिधी दापोली वनविभागाने गोव्याकडे जाणाऱया गुजरात पासींगच्या ट्रकवर ...Full Article\nजेएनयू प्रकरण अभाविपचेच कारस्थान ; अभाविपच्या माजी पदाधिकाऱयांचा गौप्यस्फोट\nएकालाही सोडणार नाही मी सुद्धा राजपूत : कंगना रनौत\nमराठा आरक्षणाविरोधात दाखल याचिका फेटाळण्याची राज्या सरकारची हायकोर्टाला विनंती\nउत्तर प्रदेशात सवर्णांसाठी 10 टक्के आरक्षणास मंजुरी\nनाशिक -पुणे महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू\nमुंबईत मंत्रालयाच्या दारातच एका महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न\nऑस्ट्रेलियाला धूळ चारत भारताचा ऐतिहासिक विजय\nप्रभू रामचंद्र महाराष्ट्रात येणारे पहिले उत्तर भारतीय : पूनम महाजन\nगरज पडल्यास अध्यादेश काढू, पण डान्सबारवरील बंदी कायम ठेवू : मुनगंटीवार\nकाँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यानंतरच राम मंदिर शक्य : हरिश रावत\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Schwedt+Oder+de.php", "date_download": "2019-01-18T11:51:59Z", "digest": "sha1:NZXJDGYEQMG3OSV3ZN5EOJWQIFO3Y6K7", "length": 3503, "nlines": 16, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Schwedt/Oder (जर्मनी)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Schwedt/Oder\nक्षेत्र कोड Schwedt/Oder (जर्मनी)\nआधी जोडलेला 03332 हा क्रमांक Schwedt/Oder क्षेत्र कोड आहे व Schwedt/Oder जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Schwedt/Oderमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Schwedt/Oderमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +493332 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनSchwedt/Oderमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +493332 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00493332 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.evivek.com/Encyc/2018/12/12/water-problem-and-solution-essay-068", "date_download": "2019-01-18T13:06:54Z", "digest": "sha1:RRXKUQPFMXW7UOTM6VCCNTOW5EAL4FTZ", "length": 29683, "nlines": 50, "source_domain": "www.evivek.com", "title": "गोष्ट छोटी डोंगराएवढी..", "raw_content": "\nसामाजिक काम करायला वयाची, शिक्षणाची अट नसते. गरज असते ती केवळ नि केवळ स्वतःला बाजूला सारून मानवतेच्या विचारांनी दुसऱ्याला जाणण्याची. ठाण्यातील 'वसुंधरा संजीवनी मंडळ' ही स्वयंसेवी संस्था नेमके हेच करत आहे. या संस्थेतील बहुतेक सर्व सदस्य 'सिनियर सिटिझन' गटात मोडणारे आहेत. दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या संस्थेने मुरबाड-शहापूर भागात 125 वनराई बंधाऱ्यांच्या आणि 6 चेक डॅमच्या बांधणीसह विविध लोकोपयोगी कामात डोंगराएवढे कार्य उभे केले आहे. 'वसुंधरा संजीवनी'च्या कामाची ही कहाणी.\nमुरबाड व शहापूर हे ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाचे दोन तालुके. पावसाच्या पाण्यावर लोकांचा उदरनिर्वाह चालतो. भात हे मुख्य पीक. या भागामध्ये प्रतिवर्षी सरासरी 2500 मि.मी. पाऊस पडूनही नियोजनाअभावी वर्षानुवर्षे सर्व पाणी वाहून वाया जाते आणि ऑक्टोबर महिन्यानंतर पाण्याचे दुर्भिक्ष असते. पावसाळयात हिरवागार दिसणारा हा भाग उन्हाळयात मात्र शुष्क होऊन जातो. पाऊलवाटेवर दिसणारे पाण्याचे झरे उन्हाळयात आटलेले असतात. दूरदूरपर्यंत पाण्याचा मागमूस दिसत नाही. कुठेतरी खोल दरीत अथवा तलावाच्या डबक्यात गोड पाणी नजरेस पडते तेवढेच. ते पाणी पिण्यासाठी योग्य आहे की अयोग्य हा प्रश्न अाणखी वेगळा. घोटभर पाण्यासाठी करावी लागणारी वणवण ही मूळ समस्या आहे. उंच माथ्यावर डोक्यावरचा पाण्याचा हंडा घेऊन चढताना महिलांचे होणारे हाल शब्दांत मांडता न येणारे आहेत.\nलोकसहभागातून निर्माण झालेला बंधारा\nसर्वाधिक पर्जन्यवृष्टी, समृध्द नैसर्गिक संपदा असलेल्या मुरबाड व शहापूर तालुक्यातील तानसा, वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा आणि बारवी या धरणांतून मुंबई, नवी मुंबई, ठाणे या शहरांना पाणीपुरवठा होतो. मात्र धरणक्षेत्रातील गावांना, पाडयांना वर्षभर पुरेसे पाणी का मिळत नाही आजही इथली अनेक गावे तहानलेली आहेत. त्यांच्या हक्काचे पाणी काही औद्योगिक कारखाने ओढून घेत आहेत. वसुंधरा संस्थेचे मुख्य मार्गदर्शक आनंद भागवत यांचे काही वर्षांपूर्वी या भागात एका प्रशिक्षणानिमित्त जाणे झाले. तिथली पाण्याची चिंताजनक परिस्थिती पाहिल्यानंतर त्यांच्या मनात विचारचक्र सुरू झाले. इथल्या अभावग्रस्तांच्या परिस्थितीचा फायदा घेत नक्षलवादी संघटनांनी इथे शिरकाव केला तर काय होईल आजही इथली अनेक गावे तहानलेली आहेत. त्यांच्या हक्काचे पाणी काही औद्योगिक कारखाने ओढून घेत आहेत. वसुंधरा संस्थेचे मुख्य मार्गदर्शक आनंद भागवत यांचे काही वर्षांपूर्वी या भागात एका प्रशिक्षणानिमित्त जाणे झाले. तिथली पाण्याची चिंताजनक परिस्थिती पाहिल्यानंतर त्यांच्या मनात विचारचक्र सुरू झाले. इथल्या अभावग्रस्तांच्या परिस्थितीचा फायदा घेत नक्षलवादी संघटनांनी इथे शिरकाव केला तर काय होईल हा प्रश्न त्यांच्या मनात घोळत राहिला. त्यासाठी या भागात काहीतरी केले पाहिजे हे मनात पक्के होत गेले. समविचारी मंडळींना बरोबर घेऊन त्यांनी मुरबाड-शहापूर भागात प्रवास केला. त्यांना परिस्थितीचे दर्शन घडवले. त्या सर्वांनी गावकऱ्यांशी, शाळेतल्या शिक्षकांशी, विद्यार्थ्यांशी संवाद साधला. गावाची परिस्थिती बदलण्यासाठी त्यांना बरोबरीने सहभागी होण्याचे आवाहन केले आणि या सगळया प्रयत्नांचे फलित म्हणून दोन वर्षांपूवी - म्हणजे सन 2016 साली 'वसुंधरा संजीवनी मंडळ' या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. या कामातून तहानलेल्या गावांना खरोखरच संजीवनी मिळाली. पाणी प्रश्नावरून कामाला सुरुवात झाली, तरी या संस्थेने ग्रामीण भागातील प्रश्नांसंदर्भात काही निश्चित ध्येय, कामाची पध्दती डोळयांसमोर ठेवली होती. त्यानुसार काम सुरू झाले. लोकजागृती, लोकशिक्षण आणि लोकसहभाग ही कामाची त्रिसूत्री संस्थेने नक्की केली.\nया संस्थेने जलसंधारणाच्या कामात अल्पावधीत जे काम यशस्वीपणे उभे केले आहे, त्याचे श्रेय संस्थेतील अनुभवी आणि ऊर्जावान सदस्यांना जाते. जलसंवर्धन, शेती, शिक्षण, शेतीपूरक उद्योग आदी विषयांवर ही संस्था काम कर���े. संस्थेतील सर्व सदस्य शिक्षण, उद्योग, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, कृषी आदी क्षेत्रांतून सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील दीर्घ अनुभवांचा, तज्ज्ञतेचा फायदा संस्थेला झाला आहे. विशेष म्हणजे बहुतेक सदस्य सत्तरी-एेंशीकडे झुकलेले आहेत. या वयात ही मंडळी मोठया उत्साहाने काम करत आहेत, समस्यांवर उपाय शोधत आहेत. हे सदस्य गावातील नागरिकांशी नियमित संपर्क ठेवून असतात. लोकांशी संवाद साधून, त्यांना सहभागी करून घेत ग्रामीण समस्यांवर ठोस उपाय शोधत असतात.\nलोकजागृती, लोकशिक्षण आणि लोकसहभाग या त्रिसूत्रीच्या आधारावर संस्थेचे कार्य चालते. आतापर्यंत जलसंधारणासह जी विविध कामे झाली आहेत, ती या त्रिसूत्रीवरच आधारित आहेत. मुरबाड-शहापूर भागातील 22 गावांमधल्या लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनांशी निगडित समस्यांवर उत्तरे शोधायचा प्रयत्न चालू आहे. जलसंधारणाच्या कामाविषयी असलेली तळमळ, ग्रामीण भागातील प्रश्नांचा केलेला अभ्यास आणि योग्य नियोजनासह केलेले परिणामकारक काम ही या संस्थेची सांगण्याजोगी वैशिष्टये आहेत.\nआर्थिक नेतृत्व विकास शिबिरात सहभागी झालेल्या महिला\nजनजाती पाडयांवर पाण्याची भीषण समस्या होती. लोकांकडे शेती आहे, पण पाणी नाही. पावसाचे सर्व पाणी वाहून जात होते. हे पाणी अडवून शेतीसाठी उपयोग करण्याचा निर्णय झाला. पाण्याची समस्या पूर्णपणे संपली पाहिजे या हेतूने संस्थेने प्रभावी पाऊल उचलले. 'पाणी' या मुख्य विषयावर लक्ष केंद्रित करून गावाचे परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न केला. पावसाचा प्रत्येक थेंब वाचवून तो उपयोगात कसा आणता येईल यासाठी विचार केला. वनराई बंधारे, चेक डॅम्स, जुन्या तलावांचे आणि नद्यांचे पुनरुज्जीवन करण्यासंदर्भातील विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले. मुरबाड-शहापूर तालुक्यातील ओढयाला आणि नाल्यांना बांध घालून पाणी अडवून पाणी जिरवण्याचे काम संस्थेने तळमळीने केले. गेल्या दोन वर्षांत 125 वनराई बंधारे आणि 6 चेक डॅम्स बांधण्यात आली आहेत. काही संस्थांच्या व व्यक्तींच्या देणगीच्या माध्यमातून 3 चेक डॅम्सची बांधणी करून अल्पावधीत जलसंधारणाची वैशिष्टयपूर्ण कामे उभी राहिली आहेत. वाघाची वाडी या कातकरी पाडयातील शेतकऱ्यांनी लोकसहभागातून तीन वनराई बंधारे बांधले आहेत. वैशाखरे येथे एका ओढयावर तीन वनराई बंधारे बंाधण्यात आले आहेत. सरकारी पातळीवरच्या अधिकाऱ्यांनी या कामाची दखल घेतली आहे. ठाणे जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या कामाची पाहणी करून कामाचे कौतुक केले आहे हे विशेष.\nवनराई बंधाऱ्याच्या माध्यमातून काही नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न वसुंधरा संजीवनी संस्थेने केला. पावसाचे पाणी लगेच डोंगरावरून खाली उतरू नये यासाठी सीसीटी (Continuous Contour Trenches) या नवीन तंत्राचा उपयोग करण्यात आला. यामुळे मातीचे संरक्षण आणि भूजल पातळीत वाढ होण्यास मदत होते. त्याचबरोबर ज्या ठिकाणी नाल्याचा उतार जास्त आहे अशा ठिकाणी गॅबियन पध्दतीचा बंधारा बांधण्यात आला. अशा पध्दतीने एकाच ओढयावर, नदीवर पाचपेक्षा अधिक वनराई बंधारे बांधण्यात आले. आसुसे या गावात हा प्रयोग अधिक प्रमाणात राबवण्यात आला. या वनराई बंधाऱ्यांत 50 लाख लीटर पाणी साचले होते. या कामामुळे पर्यावरणाला कुठेही धक्का बसत नाही. याचा परिणाम विहिरींवर व बोअरवेलवर झाला. उन्हाळयात मुबलक पाणी असल्याचे पाहून अनेक शेतकरी भाजीपाल्याकडे वळले आहेत. या भागात पूर्वी भात पीक घेतले जात असे. आता बारमाही पिके घेणारे शेतकरी वाढले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे.\nअन् कनकवीरा नदी जिवंत झाली..\n'वसुंधरा संजीवनी'च्या कामाची आणखी एक फलश्रुती म्हणजे कनकवीरा नदीच्या पुनरुज्जीवनाचे काम होय. मुरबाड तालुक्यातील सह्याद्री डोंगररांगांच्या माथ्यावर विद्यानगर गावाजवळ ही नदी उगम पावते. तिची लांबी 17 किलोमीटर आहे. या नदीच्या पाणलोट क्षेत्रातील बहुतांश गावे डोंगराळ भागांमध्ये असल्याने या ठिकाणी यापूर्वी जलसंधारणाची मोठी कामे झालेली नव्हती. त्यामुळे पर्जन्यमान मोठया प्रमाणात असूनसुध्दा विद्यानगर, एकलहरे, वैशाखरे, पळू, टोकवडे, हेदवली, खापरी, तळवली, खरचोंडे अादी गावांना नेहमीच पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असते. आजही काही प्रमाणात अशीच परिस्थिती आहे. त्यातच वर्षानुवर्षे नदीत गाळ साचल्यामुळे नदीचे अस्तित्व धोक्यात आले होते. नदीत माती कमी व दगडगोटे जास्त होते. चेक डॅमच्या उंचीएवढा गाळ तयार झाला होता. पावसाळयात दुथडी भरून वाहणारी नदी उन्हाळयात कोरडी पडायची. लोकांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल व्हायचे. नदी पुनरुज्जीवन कामाची गरज लक्षात घेऊन कनकवीराचे काम संस्थेने हाती घेतले. साडे��ार किलोमीटरपर्यंत नदीतील गाळ काढण्यात आला आहे. जवळपास 40 हजार घनमीटर गाळ निघाला आहे. यामुळे कनकवीरा नदी जिवंत तर झालीच आहे, शिवाय साठलेल्या पाण्यामुळे आजूबाजूच्या विहिरींच्या आणि बोअरवेलच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.\nपर्जन्यातील घट व बोअरवेल संख्या वाढत असल्यामुळे भूजल पातळीत मोठया प्रमाणात घट होत आहे. त्यामुळे भविष्यात पाण्याची मोठी समस्या निर्माण होणार आहे. भूजलात आता गोडयाऐवजी क्षारयुक्त पाण्याचा शिरकाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुरबाड-शहापूर तालुक्यापासून अरबी समुद्र अगदी जवळ आहे. या समुद्राचे पाणी मिसळण्याची शक्यता आहे. खाऱ्या पाण्याचे अनेक दुष्परिणाम दिसून येतात. त्याचा शेतीवर, पिण्याच्या पाण्यावर परिणाम होतो. त्यामुळे भविष्यातील धोक्याची घंटा ओळखली पाहिजे आणि त्यावर उपाययोजना शोधल्या पाहिजेत, असे संस्थेचे मार्गदर्शक आनंद भागवत याचे म्हणणे आहे.\nवसुंधरा संजीवनी संस्थेने मुरबाड-शहापूर भागातील गावांसाठी भरभरून असे काम केले आहे. त्याला समाजाच्या विविध स्तरांतून प्रतिसाद मिळत आहे. सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी अनेक गावे पुढे सरसावत आहेत. ''आमच्या पुढच्या पिढीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी काम करणाऱ्या वसुंधरा संजीवनी संस्थेसाठी आम्ही सर्वतोपरि सक्रीय सहकार्य करू इच्छितो. आमच्यामधले सर्व व्यक्तिगत, सामाजिक, आर्थिक, राजकीय स्वार्थ, मतभेद पूर्णपणे दूर ठेवून आम्ही एकदिलाने पुढच्या पिढयांच्या भल्यासाठी कटिबध्द आहोत'' अशी शपथ अनेक गावांनी घेतली आहे.\nशेती व्यवसायात अनेक धोके आहेत. काळाच्या ओघात रासायनिक खतांमुळे आपल्या जमिनीचा पोत कमी कमी होत चालला आहे. हा पोत टिकवायचा असेल, तर सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय नाही. या भागातील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीची माहिती व्हावी आणि त्याची गोडी लागावी, यासाठी संस्थेने प्रोत्साहित केले आहे. झिरो बिजेट शेतीचे प्रणेते सुभाष पाळेकर यांचे प्रशिक्षण आयोजित करून शेतकऱ्यांना याचा लाभ मिळवून देण्यात आला. आज अनेक शेतकरी स्वतः स्थानिक बीजनिर्मिती करून उत्पादन घेत आहेत. विशेष म्हणजे सेंद्रिय शेतीमालास बाजारात मोठी मागणी असल्यामुळे स्थानिक शेतकरी गट तयार करून शहरात मालाची विक्री करत आहेत.\nसंस्थेने मुरबाड, शहापूर भागात आपल्या कामाच्या माध्यमातून माणसे जोडण्याचे काम केले आहे. पाणी हा मुख्य विषय त्यांच्या अजेंडयावर आहेच, शिवाय अनेक हातांना शेतीपूरक उद्योग उभारण्यासाठी ग्रामीण उद्योजकता प्रशिक्षण देण्यात आले आहे. शेतीकडे उद्योग म्हणून पाहण्याची दृष्टी वसुंधरा संजीवनीच्या माध्यमातून दिली जात आहे. कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय आणि शेळीपालन अशा विविध शेतीपूरक उद्योगांशी शेतकऱ्यांना व तरुणांना जोडण्यात येत आहे. अनेक मुलींना आणि महिलांना शिवणकामाचे व इतर कौशल्य आधारित प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना रोजगारांच्या विविध संधी उपलब्ध झाल्या आहेत.\nमुरबाड-शहापूर तालुक्यातील आणखी एक समस्या म्हणजे शिक्षण. या तालुक्यातील अनेक पाडे दुर्गम भागात आहेत. त्यामुळे असंख्य मुले-मुली शिक्षणापासून वंचित आहेत. रस्ते चांगले नसल्यामुळे आणि शाळा दूर असल्यामुळे अनेक मुलामुलींना शाळेत जाता येत नाही. या भागातील मुले-मुली शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी संस्थेने विद्यार्थ्यांना सायकली दिल्या आहेत. त्यामुळे अनेक मुलांची पायपीट वाचली आहे. विद्यार्थी नियमित शाळेत उपस्थित राहू लागले आहेत. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यात संस्थेने यश मिळवले आहे.\nनैसर्गिक संपदा लाभलेल्या या तालुक्यात बेसुमार वृक्षतोड होत आहे. जंगल वाचले, तरच इथला भूमिपुत्र वाचणार आहे ही गरज लक्षात घेऊन वसुंधरा संजीवनीच्या माध्यमातून पर्यावरणपूरक काम उभे राहिले आहे. तलावांच्या, नद्यांच्या, ओढयाच्या किनाऱ्यावर आर्थिक उत्पन्नाच्या दृष्टीने उपयोगी पडतील असे वृक्ष लावण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना वृक्षदान करण्यात आले आहे. झाडांची निगा, जोपासना करण्याची जबाबदारी वृक्षदान केलेल्या शेतकऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. भविष्यात झाडांपासून मिळणारा फायदा शेतकऱ्यांनाच होणार आहे. 'वृक्षदान' ही संकल्पना लोकांना पटली असून ती मोठया प्रमाणात अंगीकारली जात आहे.\nएकूणच वसुंधरा संजीवनीच्या कामाचे मूल्यमापन करावयाचे झाले, तर ते संख्यात्मक न करता गुणात्मक करावे लागेल. अवघ्या दोन वर्षांच्या काळात 'पाणी' या क्षेत्रात संस्थेने जे काम केले आहे, ते नेत्रदीपक स्वरूपाचे आहे. ग्रामीण विकासाच्या दृष्टीने कशा पध्दतीने पावले उचलावीत याचा उत्तम नमुना 'वसुंधरा संजीवनी' संस्थेने समाजासमोर ठेवला आहे.\n७४, संस्कृ��ी प्रसाद बिल्डिंग, शिव प्रसाद समोर, राम मारुती रोड, ठाणे (प) - ४०० ६०२.\nसत्ता सुख-दु:खाच्या पलीकडील संघ\nएका नव्या ऊर्जाक्रांतीच्या दिशेने\n'टू पॉइंट ओ'च्या निमित्ताने\n© 2016 सर्व अधिकार सुरक्षित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://wmprofile.com/about/?readlng=mr", "date_download": "2019-01-18T11:54:30Z", "digest": "sha1:APU5CCGSMTVGBYDIMVQX3NNZWCSVY7XU", "length": 12675, "nlines": 116, "source_domain": "wmprofile.com", "title": "WMProfile.com | आमच्या विषयी", "raw_content": "\nQwerty Networks - सामाजिक नेटवर्कच्या निर्मितीसाठी आणि विकासासाठी एक डेटाबेस आणि एक कार्यात्मक वातावरण वापरणार्या प्रोजेक्टचा एक गट. आमचे प्रकल्प - एक शक्तिशाली सामाजिक नेटवर्क आहे. आम्ही इतर सहभाग्यांशी संवाद साधण्याची संधी प्रदान करतो. आपण मित्रांना देखील शोधू शकता आणि स्वारस्याच्या ब्लॉगची सदस्यता घेऊ शकता.\nप्रकल्प आंतरराष्ट्रीय ब्लॉग प्लॅटफॉर्म QWERTY.blog ही एक विनामूल्य सेवा आहे जी वैयक्तिक आणि कॉर्पोरेट ब्लॉग राखण्यासाठी कार्यक्षमता पुरवते. आपण केवळ खाजगी किंवा कॉर्पोरेट ब्लॉग्जच तयार करू शकत नाही आणि त्यांचे व्यवस्थापनही करू शकता, ज्यामध्ये सर्व सदस्य आपल्या प्रकाशने तयार करू शकतात. आम्ही जगभरातील ब्लॉगरसाठी गोपनीयता आणि अधिकतम उपयोगिता प्रदान करतो आम्ही आमच्या वापरकर्त्यांना राजकीय आणि इतर दबावापासून संरक्षण देतो आम्ही आमच्या वापरकर्त्यांना राजकीय आणि इतर दबावापासून संरक्षण देतो आम्ही अधिकतम कायदेशीर समर्थन आणि संरक्षण प्रदान करतो. राजकीय दबाव चिन्हे असल्यास आपला ब्लॉग बंद होणार नाही. परंतु असे झाल्यास, आम्ही नेहमीच आपल्या आवडी आणि भाषणाची स्वातंत्र्याची रक्षा करू.\nप्रकल्प मालक, पशुवैद्य, प्रजनक आणि क्लब यांच्यासाठी प्रथम सोशल नेटवर्क VetWorld.net स्पेशलाइज्ड सोशल नेटवर्क व्हेटवर्ल्ड प्रत्येकजण, ज्यांच्या क्रियाकलाप पाळीव प्राण्यांशी संबंधित आहेत, व्यावसायिक क्षेत्रात आणि नियमित समस्या सोडवण्यासाठी विस्तृत कार्यप्रणाली आहेत. आमचे नेटवर्क व्यावसायिक शोधण्यात, सहाय्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्यास, सहकार्यांसह अनुभव सामायिक करण्यास, आपल्या पाळीव प्राण्यांशी संबंधित कोणत्याही विषयावर चर्चा करण्यासाठी तसेच आपल्या उत्पादनांचा किंवा सेवांचा प्रचार करण्यास मदत करू शकते. आम्हाला आशा आहे की आमचे नेटवर्क पशुवैद्यक आणि व्यावसायिक मालकांसाठी एक प्रभावी कार्य साधन आणि व्यावसायिक वाढीचा स्त्रोत म्हणून सेवा करेल, तर सर्व पाळीव प्राणी मालकांना त्यांच्या पाळीव प्राण्यांसाठी अद्वितीय संधी मिळतील. व्हेटवर्ल्ड प्रकल्पाच्या स्वतंत्र वापरकर्त्याच्या संधी त्याच्या व्यावसायिक क्षेत्रात, वास्तविक व्यावसायिक कौशल्ये, वैयक्तिक आवडी आणि आमच्या नेटवर्कमध्ये स्थापित साध्या नियमांचे पालन यावर अवलंबून असतात.\nप्रकल्प साइट मालकांचे सामाजिक नेटवर्क - WMProfile.com वेबसाइट आणि इंटरनेट प्रकल्प असलेल्या प्रत्येकासाठी हे संपूर्ण सामाजिक नेटवर्क आहे (आणि आपण व्यावसायिक आहात की नाही हे महत्वाचे नाही). आमच्या कॅटलॉगमध्ये साइट जोडा, आकडेवारी आणि आपल्या साइटवरील वेब रहदारीची गुणवत्ता विश्लेषित करा, नवीन मित्र आणि भागीदार बनवा\nप्रकल्प रशियन जाहिरात एजन्सी \"Digital Marketing\".. जाहिरात एजन्सी जगभरातील ऑनलाइन जाहिरात मोहिमांसाठी ऑर्डर स्वीकारतो. आमच्या एजन्सीच्या सेवांचे स्पेक्ट्रम:\nडिजिटल जाहिरात सेवांची संपूर्ण श्रेणी: सामाजिक नेटवर्कमध्ये जाहिराती (एसएमएम), ऑडिट आणि एसइओचे परिरक्षण, वेब-ट्रॅफिक आकर्षण, पार्टनर प्रोग्राम्सची संस्था (सीपीए), मोठ्या प्रमाणात जाहिरात मोहिम.\nजाहिरात मोहिमांचे विपणन आउटसोर्सिंग, ऑडिट आणि समर्थन\nअनन्य: सामाजिक नेटवर्कचे विकास आणि उच्च-भार इंटरनेट प्रोजेक्ट\nहे आमचे सर्व प्रकल्प नाहीत. आम्ही ऑर्डर स्वीकारतो आणि सोशल नेटवर्क्स, अत्यधिक भारित पोर्टल, पेमेंट सिस्टमच्या विकास आणि संयुक्त लॉन्चच्या क्षेत्रात कोणत्याही सहकार्याबद्दल आनंद होतो. आमच्या व्यक्तिमत्त्वात तुम्हाला एक विश्वासार्ह व्यवसाय भागीदार मिळेल\nJoin us सामाजिक नेटवर्कवर:\nमहिना जानेवारी फरवरी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\nमी एक खाते आहे\nमी लक्षात ठेवा पासवर्ड\nआम्ही आपला ईमेल पत्ता सत्यापित करण्यासाठी आपल्याला एक दुवा पाठविला. स्पॅम फोल्डर तपासण्यास विसरू नका. जर अचानक हा संदेश या फोल्डरमध्ये आला तर \"स्पॅम करू नका\" क्लिक करा.".\nआपण पुढील मिनिटात क्रियाशीलतेच्या एका लिंकसह एखादा ईमेल प्राप्त न केल्यास, येथे क्लिक करा:\nहा प्रयत्न अपयशी ठरल्यास, नोंदणीसाठी आम्ही एक भिन्न ईमेल पत्ता वापरण्याची शिफारस करतो.\nआम्ही आपल्याला आपले खाते सक्रिय करण्यास���ठी एक दुवा पाठविला आहे. कृपया लक्षात ठेवा\nसामाजिक नेटवर्क Qwerty Social Network Engine च्या नियंत्रणाखाली चालू आहे\nआमच्या सेवा शक्य तितक्या सोयीस्कर करण्यासाठी, आम्ही आमच्या वापरकर्त्यांबद्दल सांख्यिकीय माहिती आणि माहिती साठविण्यासाठी विशेष कुकीज वापरतो. याव्यतिरिक्त, आम्ही तृतीय पक्ष आकडेवारी सेवा (उदा. Google) वापरतो. आमच्या सेवेच्या गोपनीयता धोरणाबद्दल अधिक माहिती या दुव्यावर आढळू शकेल:\nस्वीकारा आणि बंद करा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Mfou+cm.php", "date_download": "2019-01-18T12:41:52Z", "digest": "sha1:YKKBGA2AHCZLMKO6FSDRBFE5BIFGV4JS", "length": 3452, "nlines": 16, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Mfou (कामेरून)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Mfou\nक्षेत्र कोड Mfou (कामेरून)\nआधी जोडलेला 222321 हा क्रमांक Mfou क्षेत्र कोड आहे व Mfou कामेरूनमध्ये स्थित आहे. जर आपण कामेरूनबाहेर असाल व आपल्याला Mfouमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. कामेरून देश कोड +237 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Mfouमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +237 222321 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनMfouमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +237 222321 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00237 222321 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/mouthwash/top-10-mint+mouthwash-price-list.html", "date_download": "2019-01-18T11:45:37Z", "digest": "sha1:SW2L2DC4OOOIOVP25GBTB467PE6JK4UK", "length": 11270, "nlines": 257, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येशीर्ष 10 मिंट मौथवॉश | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nTop 10 मिंट मौथवॉश Indiaकिंमत\nशीर्ष 10 मिंट मौथवॉश\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nशीर्ष 10 मिंट मौथवॉश म्हणून 18 Jan 2019 India मध्ये. ही यादी नवीनतम ऑनलाइन ट्रेंड आणि आमच्या तपशीलवार संशोधन नुसार संकलित आहे. ही उत्पादने माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वोत्तम दर शेअर करा. शीर्ष 10 उत्पादन यादी India बाजारात लोकप्रिय उत्पादने जाणून एक चांगला मार्ग आहे. अव्वल ट्रेंडिंग मिंट मौथवॉश India मध्ये लिस्टरीने कूल मिंट मौथवॉश 250 मला पॅक ऑफ 3 Rs. 315 किंमत आहे. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 4 उत्पादने\nकॉलगते प्लेक्स मौथवॉश फ्रेशमींत रेगुलर फ्रेश मिंट\nलिस्टरीने टोटल सारे अँटिकॅव्हिटी मौथवॉश फ्रेश मिंट\nलिस्टरीने कूल मिंट मौथवॉश 250 मला पॅक ऑफ 3\nफ्रेशक्लार अँटी मिक्रोबिल मौथवॉश मिंट 200 मला\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.savistar.com/2017/12/30/virat-kohli-and-anil-kumble-issue/", "date_download": "2019-01-18T11:32:26Z", "digest": "sha1:AMDGSOCE5J5VWUNGQYTSGSNONCNMO5DT", "length": 16510, "nlines": 84, "source_domain": "www.savistar.com", "title": "विराट कोहली आणि अनिल कुंबळे वादाच्या “आतल्या गोष्टी”! – सविस्तर", "raw_content": "\nविराट कोहली आणि अनिल कुंबळे वादाच्या “आतल्या गोष्टी”\nभारताचा कर्णधार विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्यातील वाद ��ऱ्याच दिवसांपासून धुमसत होता. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानकडून झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर तो स्फोट व्हावा, तसा बाहेर आला.\nपण या दोघांमध्ये नेमंक कधी आणि काय झालं, वाचा ‘सविस्तर’ रिपोर्ट-\n– विरोधाभास वाद झाकू शकला नाही-\nकर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांचा वाद नेमका केव्हा आणि कशावरुन सुरु झाला हे सांगणं अवघड आहे. मात्र वेळोवेळी एकमेकांना विरोध केल्याने तो वाढत गेला. पत्रकारांनी याबाबत विराट एकदा टोकलं असता त्यानं ही एक अफवा असल्याचं उत्तर दिलं. मात्र वेळोवेळी दिसणारा विरोधाभास त्यांच्यातील वाद झाकू शकला नाही.\n– फक्त ८ चेंडूंपुरता प्रशिक्षक-\nअनिल कुंबळे विराटसाठी फक्त ८ चेंडूंचा प्रशिक्षक ठरला. टोकाच्या वादामुळे दोघंही एकमेकांची तोंडं पाहणं पसंत करत नव्हते. त्यामुळे सरावाला कुंबळेने विराटला शिकवणं लांबच राहिलं. कोहली आणि कुंबळेच्या बातम्या माध्यमांमधून अधून मधून येतच होत्या. मात्र सरावातून हे गुपित उघडं होऊ नये यासाठी चक्क मीडियालाच सराव कव्हर करण्यापासून डावलण्यात आलं. मात्र हा फुगा फुटू नये यासाठी एक दिवस सराव घेऊन मीडियाला काही वेळासाठी प्रवेश देण्यात आला. यावेळी कुंबळेने कोहलीला मोजून ८ चेंडू टाकले. तेवढाच सरावात त्यांचा एकमेकांशी आलेला संबंध\n– कोहलीनं कुंबळेला श्रेय देणं टाळलं-\nउपांत्या सामन्यात बांगलादेशचा धुव्वा उडवल्यानंतर माध्यमांनी कोहलीला संघातील सपोर्टिंग स्टाफबद्दल विचारलं. यावेळी कोहलीनं बॅटिंग कोच संजय बांगरपासून ट्रेनिंग असिस्टंट राघवेंद्र पर्यंत सगळ्यांना श्रेय दिलं. मात्र यावेळी मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळेसाठी त्याने चकार शब्द काढला नाही.\n– कुंबळे आणि कोहलीत असं का घडलं\nसुरुवातीला तर विराट कोहली आणि अनिल कुंबळेमध्ये सर्व काही व्यवस्थित सुरु होतं. मग मध्येच असं काय घडलं ज्यामुळे दोघात बिनसलं याला अनिल कुंबळेची शिस्त कारणीभूत असल्याचं सांगितलं जातंय. एखादा खेळाडू दुखापतीनंतर संघात परतला तर त्याला फक्त फिटनेस टेस्टच नाही तर मॅच फिटनेस सुद्धा सिद्ध करावा लागेल, असं अनिल कुंबळेचं धोरण असायचं.\n– हा वाद बाहेर कसा आला\nप्रशिक्षक अनिल कुंबळेचा हा खाक्या विराट कोहलीला पसंत नव्हता. नाराज झालेल्या कोहलीनं बीसीसीआयमधील आपल्या जवळच्या अधिक���ऱ्याला मेसेज पाठवला. तो असा होता,”तो फारच घमेंडी आहे.” हा प्रकार बाहेर यायला विराटच कारणीभूत होता असं नाही. माध्यमातील काही लोक सांगतात, की अनिल कुंबळेने माध्यमातील काही जवळच्या लोकांचा ग्रुप बनवला होता. त्यांच्यासोबत तो आतल्या सर्व गोष्टी शेअर करत होता.\n– कोहलीनं कुंबळेला प्रशिक्षक म्हणून नाकारलं-\nभारतीय संघाचा प्रशिक्षक ठरवण्याचं काम क्रिकेट सल्लागार समिती करते. या समितीमध्ये सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली आणि व्ही. व्ही. एस लक्ष्मण या माजी खेळाडूंचा समावेश आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर अनिल कुंबळेची कारकीर्द संपत होती. मात्र क्रिकेट सल्लागार समितीने अनिल कुंबळेची मुदत वाढवण्यास मान्यता दिली. या निर्णयाला विराट कोहलीनं तीव्र विरोध केला.\n– रवी शास्त्रींसाठी कोहलीचा आटापिटा-\nअनिल कुंबळेच्या राजीनाम्यानंतर असं बोललं जातंय, की विराट कोहलीला प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री हवे होते म्हणून त्यानं हा सारा आटापिटा केला. कुंबळेची शिस्त कोहलीच्या पचनी पडली नाही, त्यापेक्षा रवी शास्त्रींसोबत कोहलीचं चांगलं पटतं. म्हणून कुंबळेनंतर त्यांनाच प्रशिक्षक करावं, अशी मागणीही कोहलीनं केलीय.\n– तर सचिन, गांगुली आणि लक्ष्मण यांची काय गरज\nक्रिकेट सल्लागार समिती प्रशिक्षक ठरवते, अर्थात त्यात कर्णधाराचं मत विचारात घेतलं जातं. मात्र त्याला फारशी किंमत दिली जात नाही. मात्र कोहलीने या समितीचा निर्णय धुडकावून लावत कुंबळे प्रशिक्षक म्हणून नकोत असा आग्रह धरला. हा प्रकार समोर आल्यानंतर कर्णधार स्वतःच प्रशिक्षक निवडणार असेल तर सचिन, गांगुली आणि लक्ष्मण यांची काय गरज, असा सवाल लिटिल मास्टर सुनील गावसकर यांनी विचारलाय. त्यामुळे अनेकांचा वेळ वाचेल असा टोलाही त्यांनी लगावलाय.\n– बॅटिंग घ्यायची ठरलं असताना कोहलीनं बॉलिंग का घेतली\nपाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टॉस जिंकल्यास पहिल्यांदा बॅटिंग घ्यायचा निर्णय भारतीय संघानं घेतला होता. प्रत्यक्षात टॉस जिंकल्यानंतर कोहलीने बॉलिंग घेण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये काय परिस्थिती असेल ही सांगण्याची आवश्यक्ता नाही. मात्र ड्रेसिंग रुममध्ये परतलेल्या विराटला कुंबळेनं याबाबत जेव्हा विचारणा केली तेव्हा त्यांनी चक्क उडवाउडवीची उत्तरं दिली. या प्रकाराम���ळे कुंबळे जबरदस्त संतापला होता. अखेर याच निर्णयानं भारताचा घात झाला आणि पाकिस्तानचं डोंगराएवढं आव्हान न झेपल्यानं भारताचा पराभव झाला.\n– पराभवानंतरचं ‘ते’ हसणं-खिदळणं आणि कुंबळेचा राग-\nपाकिस्तानकडून मानहानीकारक पराभव झाल्यानंतर एकाही खेळाडूच्या चेहऱ्यावर दुःखाचा लवलेश नव्हता. त्यातच पारितोषिक वितरण समारंभात कोहली आणि टीमने पाकिस्तानी खेळाडूंसोबत हास्यविनोद करण्यात वेळ घालवला. माध्यमांनी हे सगळं खिलाडूवृत्तीने घेतलं असलं तरी अनिल कुंबळेला या गोष्टीचा खूपचा राग आला होता. त्यानं त्यावरुन ड्रेसिंग रुममध्ये खेळाडूंना सुनावलंही होतं.\nअशा प्रकारे कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्या वादाला कंगोरे आहेत. मात्र हा वाद भारतीय संघाच्या कामगिरीवर वाईट परिणाम करणारा ठरला. कुणाची मस्ती नडली, कुणाची घमेंड नडली हे हा वादाचा विषय आहे. मात्र प्रबळ दावेदार असूनही नवघ्या पाकिस्तानकडून भारताला लाचार पराभव पत्करावा लागला हे शल्य आहे. ते पुढे कित्येक दिवस बोचत राहील. एवढ्या मोठ्या महाभारतातून भारतीय क्रिकेट संघानं नक्कीच योग्य ती शिकवण घ्यायला हवी.\nतुम्हाला सविस्तर विश्लेषण आवडलं असेल तर खालील शेअर बटणांवर क्लिक करुन फेसबुक किंवा व्हॉट्सअॅपवर नक्की शेअर करा…\nलोकमान्य टिळकांवरही झाला होता बलात्काराचा आरोप\nउदयनराजेंना अटक आणि गोपिनाथ मुंडेंचा फोन\n…फक्त या एका गोष्टीमुळे ‘ठाकरे’ सिनेमा फ्लॉप होऊ शकतो\nइतर पक्षांना गृहीत धरणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीला कपिल पाटलांचं सणसणीत पत्र\nजेव्हा अटल बिहारी वाजपेयींनी नरेंद्र मोदींना दिल्ली सोडून जायला सांगितलं\nवेबसाईट हॅक करुन भाजपला धमकी; भाजप म्हणतं ती आमची वेबसाईट नाही… नेमकं काय आहे सत्य\nज्यांच्या विरोधात उभं राहण्यास शरद पवार धजावले नाहीत, त्यांच्या पुढे ‘राष्ट्रवादी’चं कोण टिकणार\nSagar on आडतास कसं झालं\nsanjay on #शालजोडीतून… | कथा बाजारवाडीचा बाजार उठल्याची…\nनानासाहेब लोंढे on माणिक सरकार… कार-फोन न वापरणारा आणि सर्जिकल स्ट्राईक करणारा मुख्यमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/597161", "date_download": "2019-01-18T12:10:36Z", "digest": "sha1:GC5ZZR43EM4GPWQW63ZURH6KVKQLPMO5", "length": 8121, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "महामार्गाच्या कामाबाबत ढवळीकरांकडून जनतेची दिश��भूल - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » महामार्गाच्या कामाबाबत ढवळीकरांकडून जनतेची दिशाभूल\nमहामार्गाच्या कामाबाबत ढवळीकरांकडून जनतेची दिशाभूल\nत्यावेळी आपण मुख्यमंत्री नव्हतोच : आमदार रवी नाईक यांचा खुलासा\nखांडेपार येथे गोवा-बेळगाव महामार्गावर दरडी कोसळण्याची घटना ही नैसर्गिक नसून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या बेजबाबदारपणामुळेच ओढवलेली आपत्ती आहे. या निष्काळजीपणाचा फटका हजारो प्रवाशांना बसलेला आहे. प्रवाशांच्या गैरसोय दूर करण्यापेक्षा बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर या कृत्याचे खापर इतरांच्या डोकी फोडू पाहत आहे, असा आरोप फोंडय़ाचे आमदार रवी नाईक यांनी केला आहे.\nसन् 1991 मध्ये आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत महामार्गासाठी भूसंपादन केल्याचा सुदिन ढवळीकर यांचा दावा साफ खोटा असल्याचे रवी नाईक यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. प्रत्यक्षात आपण मुख्यमंत्री होण्यापूर्वी महामार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरु झाली होती. शिवाय महामार्गाचा विस्तार 60 मीटर करण्यास भाजपासह इतरांनी विरोध केला होता. त्यामुळे या घटनेची जबाबदारी टाळून मंत्री ढवळीकर जनतेची दिशाभूल करीत आहेत. खांडेपार येथे चुकीच्या पद्धतीने डोंगरकडा कापण्यामागे त्यांचा छुपा हेतू आहे. महामार्गाच्या विस्तारासाठी भराव टाकून रस्ता समांतर पातळीवर आणण्यासाठी मोठय़ा प्रमाणात मातीची आवश्यकता आहे. ही माती मिळविण्यासाठी व त्याठिकाणी काँक्रिटची संरक्षक भिंत उभारण्याच्या उद्देशाने मुद्दामहून हे कृत्य केल्याचा आरोपही रवी नाईक यांनी केला. डोंगर कापणीसाठी व माती उपसण्यासाठी वेगवेगळय़ा निविदा काढून त्यावर कमीशन मारण्याचाही त्यांचा डाव असल्याचे रवी नाईक म्हणाले.\nफोंडा तालुका व राज्याच्या इतर भागातील रस्त्यांची अत्यंत बिकट अवस्था झालेली आहे. उन्हाळय़ात डांबरीकरण केलेल्या रस्त्यांची पहिल्या पावसात वाताहात होते. त्यामुळे रस्त्याच्या कामाचा दर्जा लक्षात येतो. गेली अनेक वर्षे बांधकामखाते सुदिन ढवळीकरांकडे आहे. या खराब रस्त्याबद्दल गोमंतकीय जनतेला त्यांना उत्तर द्यावे लागेल, असेही रवी नाईक पुढे म्हणाले.\nछोटे कचरा व्यवस्थापन प्रकल्प गोव्यासाठी योग्य\nसनातन संस्थेतर्फे येत्या 9 रोजी गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना भेटणार जितेंद्र देशप्रभु\nपणजीत सोमवारपासून आंतरराष्ट्रीय योग संमेलन\nनाशिक -पुणे महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू\nमुंबईत मंत्रालयाच्या दारातच एका महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न\nऑस्ट्रेलियाला धूळ चारत भारताचा ऐतिहासिक विजय\nप्रभू रामचंद्र महाराष्ट्रात येणारे पहिले उत्तर भारतीय : पूनम महाजन\nगरज पडल्यास अध्यादेश काढू, पण डान्सबारवरील बंदी कायम ठेवू : मुनगंटीवार\nकाँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यानंतरच राम मंदिर शक्य : हरिश रावत\nअमरावतीत भिंत कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू ; तीन जखमी\nशबरीमला मंदिरात प्रवेश करणाऱया महिलांना सुरक्षा द्या :सुप्रिम कोर्ट\n फोनचा पासवर्ड सांगितला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nलडाखमध्ये हिमस्खलनामुळे तिघांचा मृत्यू\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/617555", "date_download": "2019-01-18T12:08:08Z", "digest": "sha1:AOYDF56PJSG66PTRTDKEZ7ZD37OJ2GYO", "length": 5995, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "फ्रान्स, जर्मनी संघांचे विजय - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » क्रिडा » फ्रान्स, जर्मनी संघांचे विजय\nफ्रान्स, जर्मनी संघांचे विजय\nरविवारी येथे झालेल्या नेशन्स लीग फुटबॉल स्पर्धेतील सामन्यात फ्रान्सने बेल्जियमचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव केला. दुसऱया एका सामन्यात जर्मनीने पेरूवर 2-1 अशी मात केली.\nफिफाच्या विश्व करंडक विजेत्या फ्रान्सने या सामन्यात दर्जेदार खेळ केला. विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद मिळविल्यानंतर फ्रान्स संघाचा मायदेशातील हा पहिला सामना असल्याने शौकिनांनी अधिक गर्दी केली होती. फ्रान्सतर्फे क्लियान मिबेपी आणि ऑलिव्हर गिरॉड यांनी प्रत्येकी 1 गोल केला तर हॉलंडतर्फे रेयान बॅबेलने गोल नोंदविला. फ्रान्स फुटबॉल संघाचा हा हॉलंडवरील सलग पाचवा विजय आहे.\nरविवारी खेळविण्यात आलेल्या मित्रत्वाच्या फुटबॉल सामन्यात जर्मनीने पेरूचा 2-1 असा पराभव केला. या सामन्यात पेरूने 25 व्या मिनिटाला ऍडव्हिनक्यूलाच्या गोलवर आपले खाते उघडले. त्यानंतर म��हणजे 27 व्या मिनिटाला ज्युलियन ब्रँडेटने जर्मनीला बरोबरी साधून दिली. 85 व्या मिनिटाला बचाव फळीतील निको स्कूलेझने जर्मनीचा दुसरा आणि निर्णायक गोल नोंदविला. नेशन्स लीग फुटबॉल स्पर्धेतील यापूर्वी झालेल्या सामन्यात जर्मनीने विश्वकरंडक विजेत्या फ्रान्सला गोलशून्य बरोबरीत रोखले होते.\nभारताकडे आजवरचा सर्वात संतुलित जलद मारा\nपेमेन्ट्स बँकांकडे 540 कोटीची ठेव\nसलग सातव्यांदा बरोबरीची कोंडी कायम\nनाशिक -पुणे महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू\nमुंबईत मंत्रालयाच्या दारातच एका महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न\nऑस्ट्रेलियाला धूळ चारत भारताचा ऐतिहासिक विजय\nप्रभू रामचंद्र महाराष्ट्रात येणारे पहिले उत्तर भारतीय : पूनम महाजन\nगरज पडल्यास अध्यादेश काढू, पण डान्सबारवरील बंदी कायम ठेवू : मुनगंटीवार\nकाँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यानंतरच राम मंदिर शक्य : हरिश रावत\nअमरावतीत भिंत कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू ; तीन जखमी\nशबरीमला मंदिरात प्रवेश करणाऱया महिलांना सुरक्षा द्या :सुप्रिम कोर्ट\n फोनचा पासवर्ड सांगितला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nलडाखमध्ये हिमस्खलनामुळे तिघांचा मृत्यू\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%82-%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3/news/", "date_download": "2019-01-18T11:31:49Z", "digest": "sha1:7VITOHP44OA3VGL3ORPDGNLOS3OAQO6C", "length": 11557, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "चंदू चव्हाण- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nVIDEO : भाव मिळाला नाही, शेतकऱ्याने कांद्याच्या शेतातच केली आत्महत्या\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\nVIDEO : भाव मिळाला नाही, शेतकऱ्याने कांद्याच्या शेतातच केली आत्महत्या\nमंत्रालयाच्या दारातच महिलेने केला आत्महत्येचा प्रयत्न\nतब्बल 55 बंदुका...भाजप पदाधिकाऱ्यानंतर आता साताऱ्यातूनही मोठा शस्त्रसाठा जप्त\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\nPHOTOS : ��ई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nहात नसलेल्या चित्रकारांनी काढलेली चित्र पाहून तुम्ही व्हाल थक्क\n'भाजपला जिंकून दिलंस तर प्रमोशन' : दोन महिला अधिकाऱ्यांच्या व्हायरल झालेल्या WhatsApp चॅटमागचं सत्य\nVIDEO तरुणीचा संशयास्पद मृत्यू, संतप्त जमावाने लावली पोलीस स्टेशनला आग\nलोकसभा निवडणुकीच्या Fake Newsने आयोग हैराण, दाखल करणार FIR\nराम मंदिराचं बांधकाम 2025 नंतर सुरू होणार - भैय्याजी जोशी\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\nशाहरुखची रील लाइफ मुलगी पुन्हा एकदा हॉट फोटोंमुळे चर्चेत\nअजय आणि अनिल 7 वर्षांनी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर, 'टोटल धमाल' सिनेमातून दिसणार एकत्र\n'लाईफ इन अ मेट्रो' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला, सिनेमातील एक लुक सोशल मीडियावर शेअर\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\nधोनीचा 'हा' विक्रम वाचून तुम्हीही म्हणाल, 'धोनी जैसा कोई नही'\nInd vs Aus : विराट कोहलीच्या 'ट्रम्प कार्ड'ने दिली चार चेंडूत सामन्याला कलाटणी\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : डिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nVIDEO : ...तर तुमच्या वैवाहिक जीवनात कधीच येणार नाही दुःख\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nVIDEO : ...अन् मिठ्ठू झाला मित्र\nचंदू चव्हाणविरोधात कोर्ट मार्शल नाहीतर शिस्तभंगाची कारवाई झालीय- डॉ. सुभाष भामरे\nभारतीय सैन्य दलाचा जवान चंदू चव्हाण याच्यावर सैन्याने कोर्ट मार्शलची कोणतीही कारवाई केली नसल्याची माहिती संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी दिली आहे.\nजवान चंदू चव्हाण कोर्ट मार्शलमध���ये दोषी\n1971पासून पाकमध्ये बंदी असलेल्या पतीच्या सुटकेसाठी पत्नीचा 46 वर्षं लढा\nशिवरायांना अभिवादन करुन चंदू चव्हाण घरी पोहचला \nअखेर चंदू चव्हाण उद्या मुळगावी परतणार\nचीनचा 'चंदू चव्हाण' अखेर 54 वर्षांनंतर चीनला रवाना\nअखेर चंदू चव्हाण भारतात परतले\nपाकच्या ताब्यात असलेले चंदू चव्हाण मायदेशी परतणार\nचंदू चव्हाण सुखरूप; लवकरच होणार सुटका - सुभाष भामरे\nचंदू चव्हाण परत येणार \nभारताचा मोठेपणा, चुकून भारत आलेल्या पाकिस्तानी मुलाला मायदेशी सोडले\nचंदू चव्हाण यांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू - पर्रीकर\nनाव चंदू चव्हाण...भाऊ सैन्यात, आई वडील लहानपणी वारले..3 महिन्यांपूर्वीच सैन्यात दाखल\nअभी तक \u0003खेलने के लिए\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nVIDEO : भाव मिळाला नाही, शेतकऱ्याने कांद्याच्या शेतातच केली आत्महत्या\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\n'भाजपला जिंकून दिलंस तर प्रमोशन' : दोन महिला अधिकाऱ्यांच्या व्हायरल झालेल्या WhatsApp चॅटमागचं सत्य\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/rate/videos/", "date_download": "2019-01-18T12:36:50Z", "digest": "sha1:FHNQ775KHBJVWULCMI3AEWA4EBU6YG7C", "length": 10065, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Rate- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n29 व्या षटकातच आऊट झालेला धोनी, मात्र कीपरने अपीलच केलं नाही\n#MustWatch: आजचे Top 5 ट्रेंडिंग व्हिडिओ पाहिलेत का\nआता मेडिकलमध्ये मिळणार नाही 'ही' औषधं, केंद्रीय आरोग्य विभागाचा निर्णय\nVIDEO लडाखमध्ये पर्यटक अडकले, बर्फाखाली 5 जणांचा मृत्यू, 5 बेपत्ता\nपुण्यात सिनेस्टाईल दरोडा, बंगल्यात घुसून मुंबईच्या वृद्ध दाम्पत्याला ओलीस ठेवून लुटले\nहे हास्य शेवटचंच, भीषण अपघातात चिमुकलीने गमावलं पितृछत्र\nनाशिक जिल्ह्यात 24 तासात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nVIDEO : भाव मिळाला नाही, शेतकऱ्याने कांद्याच्या शेतातच केली आत्महत्या\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nहात नसलेल्या चित्रकारांनी काढलेली चित्र पाहून तुम्ही व्हाल थक्क\nआता मेडिकलमध्ये मिळणार नाही 'ही' औषधं, केंद्रीय आरोग्य विभागाचा निर्णय\nVIDEO लडाखमध्ये पर्यटक अडकले, बर्फाखाली 5 जणांचा मृत्यू, 5 बेपत्ता\n'भाजपला जिंकून दिलंस तर प्रमोशन' : दोन महिला अधिकाऱ्यांच्या व्हायरल झालेल्या WhatsApp चॅटमागचं सत्य\nVIDEO तरुणीचा संशयास्पद मृत्यू, संतप्त जमावाने लावली पोलीस स्टेशनला आग\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\nशाहरुखची रील लाइफ मुलगी पुन्हा एकदा हॉट फोटोंमुळे चर्चेत\nअजय आणि अनिल 7 वर्षांनी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर, 'टोटल धमाल' सिनेमातून दिसणार एकत्र\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\nधोनीचा 'हा' विक्रम वाचून तुम्हीही म्हणाल, 'धोनी जैसा कोई नही'\nInd vs Aus : विराट कोहलीच्या 'ट्रम्प कार्ड'ने दिली चार चेंडूत सामन्याला कलाटणी\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\n#MustWatch: आजचे Top 5 ट्रेंडिंग व्हिडिओ पाहिलेत का\nVIDEO : डिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nVIDEO : ...तर तुमच्या वैवाहिक जीवनात कधीच येणार नाही दुःख\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nVIDEO : सलग पाचव्या दिवशी वाढले पेट्रोल-डिझेलचे भाव\nVIDEO : HDFC बँकेतून कर्ज घेणं होणार महाग, 'हे' आहेत व्याजाचे नवे दर\nVIDEO: 'दारू स्वस्त करा नाहीतर...'; या मागणीसाठी तरुणानाचा कहर\nVIDEO: रेल्वेत जास्त किंमतीने विकत होते खाद्यपदार्थ, मनसे दाखवला इंगा\n29 व्या षटकातच आऊट झालेला धोनी, मात्र कीपरने अपीलच केलं नाही\n#MustWatch: आजचे Top 5 ट्रेंडिंग व्हिडिओ पाहिलेत का\nआता मेडिकलमध्ये मिळणार नाही 'ही' औषधं, केंद्रीय आरोग्य विभागाचा निर्णय\nVIDEO लडाखमध्ये पर्यटक अडकले, बर्फाखाली 5 जणांचा मृत्यू, 5 बेपत्ता\nपुण्यात सिनेस्टाईल दरोडा, बंगल्यात घुसून मुंबईच्या वृद्ध दाम्पत्याला ओलीस ठेवून लुटले\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/blog/current-affairs-in-marathi-30-december-2018.html", "date_download": "2019-01-18T12:42:12Z", "digest": "sha1:6N3EVHENGZATZBXLRFKVHRRKWZ4ROQOY", "length": 27304, "nlines": 143, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "चालू घडामोडी - ३० डिसेंबर २०१८", "raw_content": "\nचालू घडामोडी - ३० डिसेंबर २०१८\nचालू घडामोडी - ३० डिसेंबर २०१८\nअमेरिकेतील सरकार पुढील आठवड्यातही ठप्प राहणार :\nवॉशिंग्टन : मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यास करावयाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीवरून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि संसद यांच्यात मतभेद निर्माण झाल्यामुळे अमेरिकी सरकार अंशत: ठप्प झाले असून, यावर तोडगा न निघाल्यामुळे हा पेचप्रसंग दुसऱ्या आठवड्यात प्रवेश करणार आहे.\nअमेरिकी संसदेच्या सिनेट सभागृहात गुरुवारी केवळ काही मिनिटांचेच काम होऊ शकले. अर्थसंकल्पावर २ जानेवारी रोजी चर्चा करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर सभागृहाचे कामकाज संपले.\nविरोधी डेमोक्रॅटिक पार्टीने भिंतीसाठी निधी देण्यास विरोध केला आहेच; पण सत्ताधारी रिपब्लिकन पार्टीमधील काही खासदारांनीही भिंतीला निधी देण्यास विरोध केला आहे.\nराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा : जोतिबा अटकळेला ५७ किलो वजनी गटात कांस्यपदक :\nपुणे : पुण्याच्या सह्याद्री क्रीडा संकुलात शनिवारपासून मातीतल्या पहिल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेत पहिल्या दिवशी 57, 74, आणि 97 किलो वजनी गटाच्या कुस्त्या रंगल्या. त्यात महाराष्ट्राच्या जोतिबा अटकळेनं 57 किलो वजनी गटाचं कांस्यपदक पटकावलं.\nजोतिबानं राजस्थानच्या शुभम सेनवर मात करत कांस्यपदकावर आपलं नाव कोरलं. जोतिबा हा मूळचा शेगावच्या धुमाला गावचा असून तो पुण्याच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाचा पैलवान आहे. 57 किलो गटात महाराष्ट्राचा आणखी एक पैलवान विजय पाटीलला उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागला.\nदरम्यान या राष्ट्रीय स्पर्धेच्या उद्घाटनावेळी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि खासदार ब्रिजभूषण शरण सिंग उपस्थित होते. याशिवाय यंदाचा महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेखनंही स्पर्धेच्या ठिकाणी सदिच्छा भेट दिली. या स्पर्धेत 32 राज्यातील पैलवान सहभागी झाले आहेत.\nयुनायटेड वर्ल्ड रेसलिंगनं मातीतल्या कुस्तीवर जागतिक मान्यतेची मोहोर उमटवल्यानंतर भारतीय कुस्ती महासंघानं मातीतल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्याचा निर्णय घेतला. या स्पर्धेचं यजमानपद महाराष्ट्राला बहाल करण्यात आलं आहे.\nउर्वरीत शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांना मिळणार एसटीचा मोफत पास :\nमुंबई : राज्यात नव्याने दुष्काळ जाहीर झालेल्या 76 तालुक्यातील महसुली मंडळातील विद्यार्थ्यांनाही उर्वरीत शैक्षणिक वर्षासाठी एसटी महामंडळाचा सवलत पास मोफत देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली आहे. पूर्वी जाहीर झालेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांना आधीच ही योजना लागू करण्यात आली असून आता नव्याने दुष्काळग्रस्त जाहीर झालेल्या महसुली मंडळांतील विद्यार्थ्यांनाही येत्या 1 जानेवारीपासून मोफत पास सवलत योजनेचा लाभ मिळेल, असे रावते यांनी सांगितले.\nपावसाअभावी शेतकरी सध्या अडचणीत आहे. ग्रामीण भागातील इतर लोकही दुष्काळसदृश परिस्थीतीमुळे अडचणीत आहेत. शिवाय शेतकरी आणि ग्रामीण भागातील लोक हे एसटीचे बहुतांश प्रवासी असल्याने एकप्रकारे ते एसटीचे अन्नदाते आहेत.\nसध्या शेतकऱ्याच्या आणि ग्रामीण भागीत लोकांच्या अडचणीच्या काळात त्यांना मदत करणे हे एसटीचेही कर्तव्य असल्याचे मानून त्यांच्या शाळा, महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलांना दिलासा देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. त्यानुसार उर्वरीत शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थी मासिक पाससाठी 100 टक्के सवलत देण्यात येत असल्याचं दिवाकर रावते यांनी सांगितले.\nराज्य शासनाने दुष्काळग्रस्त तालुक्यांना विविध सवलती जाहीर केल्या आहेत. एसटी महामंडळाने मोफत प्रवास सवलत पास योजना राबवून ग्रामीण भागातील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोठा दिलासा आहे.\nटीम इंडियाकडून ऑस्ट्रेलियाचा धुव्वा, मालिकेत २-१ ने आघाडी :\nमेलबर्न : टीम इंडियानं प्रभावी आक्रमणाच्या जोरावर मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियाचा 137 धावांनी धुव्वा उडवत ऐतिहासिक विजय साजरा केला. या विजयासह भारतानं चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 399 धावांचं आव्हान दिलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी भारतीय आक्रमणासमोर दुसऱ्या डावातही लोटांगण घातलं.\nऑस्ट्रेलियाचा 261 दुसरा डाव धावांत आटोपला. भारताकडून जसप्रीत बुमराने तीन आणि रविंद्र जाडेजानं तीन तर ईशांत शर्मा आणि मोहम्मह शमीनं दोन विकेट्स घेतल्या. भारतानं ऑस्ट्रेलियन भूमीवर एकाच मालिकेत दोन कसोटी जिंकण्याची ही केवळ दुसरीच वेळ ठरली. याआधी 1977 सालच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतानं मालिकेत दोन कसोटी जिंकल्या होत्या.\nचौथ्या दिवशी पॅट कमिन्स आणि नॅथन लायनच्या झुंजार भागिदारीमुळे मेलबर्न कसोटीत टीम इंडियाला विजयासाठी पाचव्या दिवसाची प्रतिक्षा करावी लागली. ऑस्ट्रेलियाने चौथ्या दिवसअखेर आठ बाद 258 धावांची मजल मारली होती. पॅट कमिन्स 61 तर नॅथन लायन 7 धावांवर खेळत होते. यात पॅट कमिन्सने केवळ 2 धावांची भर घातली. तर लायन 7 धावांवर बाद झाला.\nनवे वर्ष खगोलप्रेमींसाठी पर्वणी :\nयेत्या मंगळवारपासून सुरू होणाऱ्या नव्या वर्षांमध्ये तीन सूर्यग्रहणे आणि दोन चंद्रग्रहणे अशी एकूण पाच ग्रहणे पाहण्याचा योग जुळून आला असून नऊ वर्षांनी भारतातून ग्रहणे पाहण्याची संधी मिळणार असल्यामुळे हे वर्ष खगोलप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे. तर आगामी वर्षांमध्ये केवळ दोन सुट्टय़ा रविवारी आल्याने चाकरमान्यांची चंगळ होणार आहे.\nनव्या वर्षांत (२०१९) तीन सूर्य ग्रहणे आणि दोन चंद्र ग्रहणे अशी एकूण पाच ग्रहणे होणार आहेत. त्यापैकी १६ जुलै रोजी होणारे खंडग्रास चंद्रग्रहण आणि २६ डिसेंबर रोजी होणारे कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातून दिसणार आहे. दक्षिण भारताताली कोईम्बतूर, कन्नूर, मंगलोर, उटी या ठिकाणांहून सूर्यग्रहणाच्या कंकणाकृती स्थितीचे दर्शन घडणार आहे.\nमुंबईमधूनही हे सूर्यग्रहण खंडग्रास स्थितीत दिसणार असून ८५ टक्के सूर्य ग्रासित दिसणार आहे. यापूर्वी १५ जानेवारी २०१० रोजी झालेले कंकणाकृती सूर्यग्रहण दक्षिण भारतातून दिसले होते. मात्र ११ नोव्हेंबर २०१९ रोजी होणारे बुधाचे अधिक्रमण भारतातून दिसणार नाही. तथापि, २१ जानेवारी २०१९ आणि १९ फेब्रुवारी २०१९ रोजी रात्री आकाशात सुपरमून दिसणार आहे, असे खगोलअभ्यासक पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले.\nपुढील वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, दिवाळी लक्ष्मीपूजन आणि ईद – ए – मिलाद या तीन सुट्टय़ा रविवारी येत असून उर्वरित २१ सुट्टय़ा इतर वारी येत आहेत. त्यामुळे पुढील वर्षी सुट्टय़ांची चंगळ होणार नाही. नूतन वर्षी चारच दिवस दिवाळी असणार आहे. वसुबारस व धन��्रयोदशी एकाच दिवशी २५ ऑक्टोबर रोजी येत आहे. तर २७ ऑक्टोबर रोजी नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजन येत आहे. २८ ऑक्टोबर रोजी बलिप्रतिपदा व २९ ऑक्टोबर रोजी भाऊबीज आहे, असे ते म्हणाले.\n५५ महिन्यात पंतप्रधान मोदींच्या ९२ परदेश दौऱ्यावर २०२१ कोटी रुपये खर्च :\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांच्या परदेश दौऱ्यावरुन सतत टीका होत असते. मोदी देशात कमी आणि परदेशात जास्त असतात असा विरोधक त्यांच्यावर आरोप करतात. मागच्या साडेचारवर्षांपासून सत्तेवर असलेले पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यासंदर्भात एक महत्वाचा टप्पा गाठण्याच्या जवळ आहेत. पुढच्या काही महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत.\nत्याआधी पंतप्रधान मोदींनी आणखी दोन परदेश दौरे केले तर दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यानंतर सर्वाधिक परदेश दौरे करणारे ते दुसरे पंतप्रधान ठरतील. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे. इंदिरा गांधींनी पंतप्रधान म्हणून ११३ देशांचे दौरे केले होते. पंतप्रधान म्हणून मोदींनी ९२ देशांचे दौरे केले आहेत. यामध्ये काही देशांना त्यांनी पुन्हा पुन्हा भेट दिली आहे. पूर्वसुरि मनमोहन सिंग यांच्यापेक्षा मोदी यांचा फक्त एक दौर कमी आहे. पंतप्रधानपदावर असताना मनमोहन सिंग यांनी ९३ देशांचे दौरे केले होते. यामध्ये काही देशांना त्यांनी पुन्हा पुन्हा भेट दिली होती.\nतिघांच्या परदेश दौऱ्यामध्ये फरक इतकाच आहे की, मोदींनी पाच वर्षांपेक्षा कमी काळात ९२ परदेश दौरे केले आहेत. तेच मनमोहन सिंग यांनी १० वर्षात ९३ देशांचे दौरे केले तर दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १५ वर्षाच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात ११३ देशांना भेटी दिल्या. परदेश दौऱ्यामध्ये पंतप्रधानांसाठी खास आरक्षित विमान असते. हॉटलाइन सारख्या सुविधा असतात.\nमोदींनी चार वर्ष सात महिन्यांच्या कार्यकाळात ९२ देशांना भेटी दिल्या. त्यासाठी एकूण २०२१ कोटी रुपये खर्च आला. विमानाची देखभाल, चार्टर्ड विमाने आणि हॉट लाइन यासाठी २०२१ कोटी खर्च झाले. यामध्ये पंतप्रधानांच्या हॉटेलचा खर्च आणि अन्य लवाजम्याच्या खर्चाचा समावेश नाही.\n१९०६: ऑल इंडिया मुस्लिम लीगची ढाका येथे स्थापना. या घटनेतच भारताच्या फाळणीची बीजे रोवली गेली.\n१९२४: एडविन हबलने आकाशगंगे खेरीज इतर दीर्घिकाही अस्तित्त्वात असल्याचे जाहीर केले.\n१९४३: सुभाष���ंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअर येथे भारतीय स्वातंत्र्याचा झेंडा फडकविला.\n२००६: इराकचे माजी राष्ट्रपती सद्दाम हुसेन यांना फाशी देण्यात आली.\n१८६५: नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश लेखक रुडयार्ड किपलिंग यांचा जन्म. (मृत्यू: १८ जानेवारी १९३६)\n१८७९: भारतीय तत्त्ववेत्ते वेंकटरमण अय्यर तथा योगी रमण महर्षी यांचा जन्म. (मृत्यू: १४ एप्रिल १९५०)\n१८८७: मुंबईचे पहिले गृहमंत्री डॉ. कन्हैय्यालाल मुन्शी यांचा जन्म. (मृत्यू: ८ फेब्रुवारी १९७१)\n१९०२: भाषाशास्त्रज्ञ डॉ. रघू वीरा यांचा जन्म. (मृत्यू: १४ मे १९६३)\n१९२३: भारतीय शैक्षणिक व राजकारणी प्रकाश केर शास्त्री यांचा जन्म. (मृत्यू: २३ नोव्हेंबर १९७७)\n१९३४: हबल स्पेस टेलिस्कोप चे सहनिर्माते जॉन एन. बाहॅकल यांचा जन्म. (मृत्यू: १७ ऑगस्ट २००५)\n१९५०: सी + + प्रोग्रामिंग भाषाचे जनक बर्जनी स्ट्रास्ट्रुप यांचा जन्म.\n१९८३: इन्स्टाग्रामचे सहसंस्थापक केविन सिस्ट्रम यांचा जन्म.\n१६९१: आयरिश रसायनशास्त्रज्ञ रॉबर्ट बॉईल यांचे निधन. (जन्म: २५ जानेवारी १६२७)\n१९४४: साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते फ्रेन्च लेखक, नाटककार व संगीत समीक्षक रोमें रोलाँ यांचे निधन. (जन्म: २९ जानेवारी १८६६)\n१९७१: भारतीय भौतिकशास्त्रज्ञ डॉ. विक्रम साराभाई यांचे निधन. (जन्म: १२ ऑगस्ट १९१९)\n१९७४: गांधीवादी कार्यकर्ते आचार्य शंकरराव देव यांचे निधन.\n१९८२: चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक दत्ता उर्फ दादा धर्माधिकारी यांचे निधन. (जन्म: २ डिसेंबर १९१३ – कोल्हापूर)\n१९८७: संगीतकार दत्ता नाईक ऊर्फ एन. दत्ता यांचे निधन.\n१९९०: भारतीय लेखक, कवी आणि समीक्षक रघुवीर सहाय यांचे निधन. (जन्म: ९ डिसेंबर १९२९)\n२०१५: भारतीय कवी, नाटककार, आणि अनुवादक मंगेश पाडगावकर यांचे निधन. (जन्म: १० मार्च १९२९)\nअधिक चालू घडामोडी :\n〉 चालू घडामोडी - १८ जानेवारी २०१९\n〉 चालू घडामोडी - १७ जानेवारी २०१९\n〉 चालू घडामोडी - १६ जानेवारी २०१९\n〉 चालू घडामोडी - १५ जानेवारी २०१९\n〉 चालू घडामोडी - १४ जानेवारी २०१९\n〉 चालू घडामोडी - १३ जानेवारी २०१९\n〉 चालू घडामोडी - १२ जानेवारी २०१९\n〉 चालू घडामोडी - ११ जानेवारी २०१९\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका ��ंच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/India-America-new-business-innings-starts/", "date_download": "2019-01-18T11:34:16Z", "digest": "sha1:VHUR4XNDNAMWP4RYOQHCFBVQOBICE33G", "length": 9292, "nlines": 55, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भारत-अमेरिका नवे व्यापारी पर्व सुरू | पुढारी\tTop", "raw_content": "\nAUSvsIND : भारताचा कसोटी पाठोपाठ वनडेतही मालिका विजय\nआर्थिक मागासांना 10 टक्के आरक्षणाच्या निर्णयास उत्तरप्रदेश सरकारची मंजुरी\nसुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर 51 महिलांचे शबरीमला दर्शन - केरळ सरकार\nश्रीनगरमध्ये घंटाघर चौकात स्फोट\nजम्मू-काश्मीरात गगरानमध्ये पोलिस कॅम्पवर ग्रेनेड हल्ला\nनिवडणुकीची उलटगणती सुरू झाली आहे, या सरकारकडूुन चांगल्याची अपेक्षा नाही - चिदम्बरम\nहोमपेज › Konkan › भारत-अमेरिका नवे व्यापारी पर्व सुरू\nभारत-अमेरिका नवे व्यापारी पर्व सुरू\nशृंगारतळी : वार्ताहर / गुहागर : प्रतिनिधी\n‘गेल’ने उभारलेल्या दाभोळ-बंगलोर गॅस पाईपलाईन आरजीपीपीएलच्या ताब्यातून विभक्‍त झाली आहे. त्याचे ‘कोकण एलएनजी प्रा. लि.’ असे नामकरण करण्यात आले आहे. अमेरिकेतून आयात केलेला नैसर्गिक वायू ‘गेल’च्या जहाजातून दाभोळला दाखल झाला आहे. यामुळे भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापारी संबंधाची नवी सुरुवात या कराराने झाली आहे, असे केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले. गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.\nअंजनवेल येथील ‘गेल’च्या प्रकल्पस्थळावर झालेल्या कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदेत शुक्रवारी सकाळी ना. धर्मेंद्र प्रधान बोलत होते. त्यांच्यासोबत भारतीय अमेरिकेतील दुतावासातील वाणिज्य विभागातील जॉईंट सेक्रेटरी होनावर व ‘गेल’चे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. सी. त्रिपाठी उपस्थित होते. ना. प्रधान यांनी ‘गेल’च्या अधिकार्‍यांसमवेत ‘एलएनजी’ जेटीसह अमेरिकेतून आलेल्या जहाजाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भारत-अमेरिकेच्या व्यापारी करारानुसार भारताच्या ‘गेल’ कंपनीने अमेरिकेशी केलेल्या करारानुसार पहिले जहाज पश्‍चिम किनारपट्टीवर अंजनवेल येथे दाखल झाले आहे.\nअमेरिकेतून कायमस्वरूपी हे जहाज येत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘रत्नागिरी गॅस अ‍ॅन्ड पॉवर प्रा. लि.’ मधून ‘गेल’ची ही पाईपलाईन आता विभक्‍त झाली असून त्याचे नाव ‘कोकण एलएनजी प्रा. लि.’ असे असणार आहे. पाच मिलियन टन क्षमता असणारे हे टर्मिनल 10 मिलियन टन क्षमतेपर्यंत वाढविले जाणार आहे. भारतात यापुढे गॅसवर आधारित उद्योगधंदे उभारण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नियोजन आहे. गॅसवर आधारित ऊर्जा ही सर्वात स्वस्त, स्वच्छ व लाभदायक आहे. कोकण एलएनजी प्रा. लि. ही ‘गेल’ची उपकंपनी आहे. अंजनवेलनजीक अरबी समुद्रात 700 कोटी रूपये खर्च करून बे्रक वॉटर वॉल उभारण्याचीही कंपनीची तयारी असून त्यामुळे या जेटीवर बारमाही जहाजे गॅस घेऊन येऊ शकतील. प्रतिवर्षी सुमारे 90 कार्गो या अमेरिकेच्या सबाईन पास व कोव पॉईंट एलएनजी टर्मिनल मधून येण्याची शक्यता आहे. सन 2017 च्या भारत अमेरिका व्यापारी करारानुसार 20 बिलियन व्यापारावरून 126.1 बिलियन एवढा व्यापार 2017 पर्यंत अपेक्षित आहे. सरकार गॅसवर आधारित अर्थव्यवस्था बनविण्यामध्ये पुढाकार घेत आहे, असे सांगितले.\nसावंतवाडीत मध्यरात्री चोरट्यांचा धुमाकूळ\nआजपासून ‘देवगड महोत्सव २०१८’\nदुष्काळग्रस्त गावातील गुरुजींची सुट्टीतही शाळा\nराज्यातील १३ शाळांना ‘ओजस’ आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून मान्यता\nसावंतवाडी तालुक्यातील ६०० शिक्षकांची पंतप्रधानांना पत्रे\n'मणिकर्णिका' : करणी सेनेची धमकी, रिलीज करण्‍यास विरोध\nसाहित्यिक उत्तम बंडू तुपेंना ५ लाखाची मदत\nअभेद्य सुरक्षा असलेल्या श्रीनगरच्या लाल चौकात ग्रेनेड हल्ला\nनाशिक : दोन दिवसात तीन शेतकर्‍यांच्या आत्‍महत्‍या\nस्‍वत: पिकवलेल्‍या कांद्‍याच्या ढिगातच तरूण शेतकर्‍याची विष पिऊन आत्महत्या\nगरज पडल्यास डान्सबार बंदीसाठी अध्यादेश काढणार : मुनगंटीवार\n...अन्‌ तिला वाचवण्यासाठी 'प्रशांत'ची सागरात झेप\nमुंबई-पुणे एक्‍सप्रेस वे आज दोन तास बंद\nमुंबई महापालिकेतही संप करण्याची रावांची तयारी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/electricity-board-campaign-against-power-theft-by-remote/", "date_download": "2019-01-18T11:32:05Z", "digest": "sha1:MNHASPFWV3SMCWISC3DEKFZLKHCDKFJX", "length": 6353, "nlines": 40, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रिमोटद्वारे वीजचोरी करणाऱ्यांविरुध्द महावितरणची विशेष मोहीम | पुढारी\tTop", "raw_content": "\nAUSvsIND : भारताचा कसोटी पाठोपाठ वनडेतही मालिका विजय\nआर्थिक मागासांना 10 टक्के आरक्षणाच्या निर्णयास उत्तरप्रदेश सरकारची मंजुरी\nसुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर 51 महिलांचे शबरीमला दर्शन - केरळ सरकार\nश्रीनगरमध्ये घंटाघर चौकात स्फोट\nजम्मू-काश्मीरात गगरानमध्ये पोलिस कॅम्पवर ग्रेनेड हल्ला\nनिवडणुकीची उलटगणती सुरू झाली आहे, या सरकारकडूुन चांगल्याची अपेक्षा नाही - चिदम्बरम\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › रिमोटद्वारे वीजचोरी करणाऱ्यांविरुध्द महावितरणची विशेष मोहीम\nरिमोटद्वारे वीजचोरी करणाऱ्यांविरुध्द महावितरणची विशेष मोहीम\nनवी मुंबई : प्रतिनिधी\nरिमोटद्वारे वीजचोरी करणाऱ्यांविरोधात राज्यभरात महावितरणच्या वतीने १ सप्टेंबर पासून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. यात संबंधित ग्राहकांसह रिमोटची निर्मिती करणाऱ्या कंपनी विरोधातही कठोर कारवाई करण्यात येणार आहे.\nमहावितरणच्या वतीने वीजचोरीला आळा घालण्यासाठी सातत्याने विविध उपाययोजना करण्यात येतात. वीजचोरी रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात विशेष मोहीम राबवून मोठया प्रमाणात कारवाई करण्यात येते. परंतू अलीकडच्या काही वर्षात रिमोटद्वारे वीजचोरी होत असल्याचे आढळून आले आहे. याबाबत मुंबईत आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत अशा वीजचोरीच्या विरोधात विशेष मोहीम राबविण्याचा व कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही मोहीम १ सप्टेंबर पासून संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत रिमोटद्वारे वीज चोरी करणारे ग्राहक तसेच संबंधित कंपनीविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे.\nरिमोटद्वारे वीजचोरी होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांनी महावितरणला त्याची माहिती द्यावी. अशा वीजचोरीची माहिती देणाऱ्यांना वीजचोरीच्या अनुमानित रक्कमेच्या दहा टक्के रक्कम रोख स्वरुपात बक्षीस म्हणून देण्यात येते. तसेच अशी माहिती देणाऱ्याचे नाव देखील गुप्त ठेवण्यात येते. त्यामुळे अशा वीजचोरीची माहिती देण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.\n'मणिकर्णिका' : करणी सेनेची धमकी, रिलीज करण्‍यास विरोध\nसाहित्यिक उत्तम बंडू तुपेंना ५ लाखाची मदत\nअभेद्य सुरक्षा असलेल्या श्रीनगरच्या लाल चौकात ग्रेनेड हल्ला\nनाशिक : दोन दिवसात तीन शेतकर्‍यांच्या आत्‍महत्‍या\nस्‍वत: पिकवलेल्‍या कांद्‍याच्या ढिगातच तरूण शेतकर्‍याची विष पिऊन आत्महत्या\nगरज पडल्यास डान्सबार बंदीसाठी अध्यादेश काढणार : मुनगंटीवार\n...अन्‌ तिला वाचवण्यासाठी 'प्रशांत'ची सागरात झेप\nमुंबई-पुणे एक्‍सप्रेस वे आज दोन तास बंद\nमुंबई महापालिकेतही संप करण्याची रावांची तयारी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/NCP-support-congress-in-kadegaon-palus-Byelection-said-jayant-patil/", "date_download": "2019-01-18T11:34:43Z", "digest": "sha1:6O4T7M6U5G5BI3J4SDVIGDYNNJ65YV2P", "length": 6387, "nlines": 41, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कडेगाव-पलूसच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा काँग्रेसला पाठिंबा-जयंत पाटील | पुढारी\tTop", "raw_content": "\nAUSvsIND : भारताचा कसोटी पाठोपाठ वनडेतही मालिका विजय\nआर्थिक मागासांना 10 टक्के आरक्षणाच्या निर्णयास उत्तरप्रदेश सरकारची मंजुरी\nसुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर 51 महिलांचे शबरीमला दर्शन - केरळ सरकार\nश्रीनगरमध्ये घंटाघर चौकात स्फोट\nजम्मू-काश्मीरात गगरानमध्ये पोलिस कॅम्पवर ग्रेनेड हल्ला\nनिवडणुकीची उलटगणती सुरू झाली आहे, या सरकारकडूुन चांगल्याची अपेक्षा नाही - चिदम्बरम\nहोमपेज › Satara › कडेगाव-पलूसच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा काँग्रेसला पाठिंबा-जयंत पाटील\nकडेगाव-पलूसच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा काँग्रेसला पाठिंबा-जयंत पाटील\nसांगलीतील पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार उभा करणार नसल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.\nज्येष्ठ नेते, स्व. पी. डी. पाटील यांना त्यांच्या निवासस्थानी अभिवादन केल्यानंतर आ. जयंत पाटील यांनी कराड (जि. सातारा) येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार बाळासाहेब पाटील, दिलीप पाटील, राष्ट्रवादीचे सातारा जिल्हाध्यक्ष सुनिल माने, कराड पंचायत समितीचे माजी सभापती देवराज पाटील उपस्थित होते.\nराष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेस पार्टी यांच्यात जागा वाटपाबाबत चर्चा सुरू होती. काँग्रेसचे सरचिटणीस मोहन प्रकाश व राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांच्यासह वरिष्ठांशी विचारविनिमय करुन निर्णय घेतले आहेत. लोकसभेच्या दोन जागा गोंदिया राष्ट्रवादी पार्टी व पालघर काँग्रेस पक्ष लढवेल. विधानसभेची पलूसची जागा ज्येष्ठ नेते डॉ पतंगराव कदम यांचे निध��� झाल्यामुळे या पलूस जागेवर डॉ. विश्वजित कदम लढतील असे दिसते. काँग्रेस पक्षाला पलूस जागेसाठी राष्ट्रवादीचा पाठिंबा देण्याची घोषणा आज मी या ठिकाणी करीत आहे. पलूसच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपला उमेदवार उभा करणार नाही. असेही जयंत पाटील यांनी पत्रकारांना सांगितले.\n'मणिकर्णिका' : करणी सेनेची धमकी, रिलीज करण्‍यास विरोध\nसाहित्यिक उत्तम बंडू तुपेंना ५ लाखाची मदत\nअभेद्य सुरक्षा असलेल्या श्रीनगरच्या लाल चौकात ग्रेनेड हल्ला\nनाशिक : दोन दिवसात तीन शेतकर्‍यांच्या आत्‍महत्‍या\nस्‍वत: पिकवलेल्‍या कांद्‍याच्या ढिगातच तरूण शेतकर्‍याची विष पिऊन आत्महत्या\nगरज पडल्यास डान्सबार बंदीसाठी अध्यादेश काढणार : मुनगंटीवार\n...अन्‌ तिला वाचवण्यासाठी 'प्रशांत'ची सागरात झेप\nमुंबई-पुणे एक्‍सप्रेस वे आज दोन तास बंद\nमुंबई महापालिकेतही संप करण्याची रावांची तयारी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Solapur-Hyderabad-road-became-the-highway-of-death/", "date_download": "2019-01-18T11:53:33Z", "digest": "sha1:MWQ7RTIFACT4WKJ6JIJ6DBKAJ2YEWB3M", "length": 9033, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सोलापूर-हैदराबाद रस्ता बनला मृत्यूचा महामार्ग | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › सोलापूर-हैदराबाद रस्ता बनला मृत्यूचा महामार्ग\nसोलापूर-हैदराबाद रस्ता बनला मृत्यूचा महामार्ग\nसोलापूर : संतोष आचलारे\nसोलापूर-हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम काही केल्या पूर्ण होत नसल्याचे दिसून येत आहे. कामाच्या नादात अनेकठिकाणी रस्ता धोकादायक बनला आहे. जागोजागी खड्डेच खड्डे पडले असून बोरामणीनजीक सुरू करण्यात आलेल्या पुलाच्या बांधकामाजवळ तर अत्यंत धोकादायक अरूंद रस्ता असल्याने अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे. ठेकेदाराच्या निष्क्रियतेमुळे महामार्ग चक्‍क मृत्यूचा महामार्ग बनल्याचे दिसत आहे.\nसोलापूर-पुणे-हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु असतानाच सोलापूर-हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. मागील तीन वर्षांत या कामाची कोणतीच प्रगती नसून काम करणार्‍या ठेकेदाराची सातत्याने अदलाबदली होत असल्याने महामार्गाच्या कामाची अक्षरश: वाट लागली आहे.\nसुरुवातीपासून सोलापूर ते तांदूळवाडीपर्यंतच्या 20 किलोमीटरला ‘मौत का मार्ग’ असे संबोधण्यात येते. चौपदरीकरणाचे काम सुरु झाल्याने हा मार्ग सर्वांच्या सुरक्षेसाठी उपयुक्‍त ठरेल, अशी अपेक्षा होती. मात्र गत तीन वर्षांत अत्यंत निकृष्ट असे काम याठिकाणी होत असून कामाच्या नादात मूळ रस्त्याचाच बट्ट्याबोळ झाल्याने वाहनचालकांतून संताप व्यक्‍त होत आहे.\nसोलापूर मार्केट यार्डपासून नवीन हैदराबाद जकात नाक्यापर्यंत तर अजून अपेक्षित रस्त्यावरील अतिक्रमणेही काढण्यात आली नाहीत. त्यामुळे हा रस्ता नेमका होणार तरी कधी, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. जकात नाक्याच्या पुढे तांदूळवाडीपर्यंत चौपरीकरणाचे काम सुरु करण्यात आले आहे. मात्र हे काम अपेक्षित गतीने व अपेक्षित गुणवत्तेचे नसल्याचे दिसून येत आहे.\nपावसामुळे महामार्गावरील सर्व डांबरीकरणाचे सपाटीकरण झाले आहे. त्यामुळे जागोजागी खड्डेच खड्डे पडले गेले आहेत. रात्रीच्या वेळी हे खड्डे पावसाच्या पाण्यात झाकले जात असल्याने वाहनचालकांना या खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे महामार्ग आहे असे समजून वेगात असणार्‍या वाहनचालकांचा अचानक ताबा सुटत असल्याचे दिसून येत आहे. दुचाकीस्वारांची तर प्रचंड कसरत होत असून एक दिवसाआड सातत्याने छोटे-मोठे अपघात होत असल्याचे दिसून येत आहे.\nबोरामणीनजिक असणार्‍या जुन्या पुलाच्या ठिकाणी नवीन पुलाचे बांधकाम सुरु करण्यात आले आहे. मात्र यासाठी चांगला पर्यायी रस्ता उपलब्ध करुन देण्यात आला नाही. पुलानजिक असलेल्या अपुर्‍या रस्त्यावर प्रचंड खड्डे व पाणी असल्याने याठिकाणी अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे. गत महिन्यात या पुलाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र पावसाच्या सातत्याने हे काम रेंगाळले गेले आहे. यात वाहनधारकांच्या जीवास मात्र मोठा धोका निर्माण झाला आहे.\nमहामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करणार्‍या ठेकेदाराची सातत्याने अंतर्गत अदलाबदली होत असल्याने काम संथगतीने व गुणवत्ताहीन होत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनीच येथील परिस्थितीची पाहणी करुन ठेकेदारास तातडीने तात्पुरत्या तरी सुरक्षित उपाययोजना करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.\nकरणी सेना 'मणिकर्णिका'वर नाराज, रिलीज करण्‍यास विरोध\nसाहित्यिक उत्तम बंडू तुपेंना ५ लाखाची मदत\nअभेद्य सुरक्षा असलेल्या श्रीनगरच्या लाल चौकात ग्रेनेड हल्ला\nनाशिक : दोन दिवसात तीन शेतकर्‍यांच्या आत्‍महत्‍या\nस्‍वत: पिकवलेल्‍या कांद्‍याच्या ढिगातच तरूण शेतकर्‍याची विष पिऊन आत्महत्या\nगरज पडल्यास डान्सबार बंदीसाठी अध्यादेश काढणार : मुनगंटीवार\n...अन्‌ तिला वाचवण्यासाठी 'प्रशांत'ची सागरात झेप\nमुंबई-पुणे एक्‍सप्रेस वे आज दोन तास बंद\nमुंबई महापालिकेतही संप करण्याची रावांची तयारी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/show_photo.php?gallery_id=47&photo_id=1", "date_download": "2019-01-18T11:35:52Z", "digest": "sha1:RDTZ5X5GFI3AWBFS6VZAKZGSYST2JL6L", "length": 1841, "nlines": 24, "source_domain": "www.pudhari.news", "title": "फोटो गॅलरी | पुढारी", "raw_content": "\nAUSvsIND : भारताचा कसोटी पाठोपाठ वनडेतही मालिका विजय\nआर्थिक मागासांना 10 टक्के आरक्षणाच्या निर्णयास उत्तरप्रदेश सरकारची मंजुरी\nसुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर 51 महिलांचे शबरीमला दर्शन - केरळ सरकार\nश्रीनगरमध्ये घंटाघर चौकात स्फोट\nजम्मू-काश्मीरात गगरानमध्ये पोलिस कॅम्पवर ग्रेनेड हल्ला\nनिवडणुकीची उलटगणती सुरू झाली आहे, या सरकारकडूुन चांगल्याची अपेक्षा नाही - चिदम्बरम\nहोमपेज › फोटो गॅलरी › सातारा : कराडात आषाढी एकादशीनिमित्त चिमुकल्यांची दिंडी\nसातारा : कराडात आषाढी एकादशीनिमित्त चिमुकल्यांची दिंडी\nकराडात आषाढी एकादशीनिमित्त चिमुकल्यांची दिंडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/faruq-taklya-aid-of-dawood-arrested/", "date_download": "2019-01-18T12:16:23Z", "digest": "sha1:JAPLRMENABP3SVO45SPPPJPMICSTOLPJ", "length": 19231, "nlines": 260, "source_domain": "www.saamana.com", "title": "१९९३च्या बॉम्बस्फोटाचे ‘षड्यंत्र’उघड होणार,डी कंपनीचा टकल्या सापडला | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nफुले दांपत्याला ‘भारतरत्न’ मिळण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करा\nपुण्यात ‘पाणी’ तापले, शहराला 1350 टीएमसी पाणी देण्याचा निर्णय\nपालघरमध्ये ओबीसींचे बेमुदत धरणे आंदोलन\nमंत्रालयासमोर पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न\n’10 Year Challenge’ मागे फेशियल डेटा चोरीचा कट असल्याचा संशय\nकाँग्रेस सत्तेवर आल्यास ‘मंदिर वही बनेगा’: हरीश रावत\nकश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर हँड ग्रेनेडचा हल्ला\nदिल्लीतील प्रदूषित हवेमुळे ब्रेन डॅमेजचा धोका\nकुंभ मेळा आणि प्रवासी भारतीय संमेलन म्हणजे नौटंकी, कॅबिनेट मंत्र्याचे वादग���रस्त…\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nऑस्ट्रेलियन कर्णधार फिंच बळीचा बकरा, भुवनेश्वरची अनोखी हॅटट्रीक\nआजचा अग्रलेख : शिवस्मारकाचा छळ\nठसा : डॉ. अनिल अवचट\nलेख : बालमनाच्या जडणघडणीसाठी ‘चित्रकला’ हवी\nआजचा अग्रलेख : घोषणांचा ‘मोसम’\n– सिनेमा / नाटक\nकरणी सेनेला कंगनाचे राजपुती बाण्यात उत्तर\nमला महाराष्ट्राची संस्कृती फार आवडते – कोरिओग्राफर एम. सुधाकर\n‘सर्व लाईन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nआठवडाभर आधीच साजरा होणार ‘शिमगा’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\n१९९३च्या बॉम्बस्फोटाचे ‘षड्यंत्र’उघड होणार,डी कंपनीचा टकल्या सापडला\n१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील फरारी आरोपी आणि दाऊद इब्राहिमचा खास पंटर फारुख टकल्या अखेर सापडला. बॉम्बस्फोट घडवून हिंदुस्थानबाहेर पळालेल्या टकल्याला २२ वर्षांनंतर पकडण्यात सीबीआयला यश मिळाले. तो दुबईत लपून बसला होता. तेथेच त्याच्या मुसक्या आवळून आज त्याला मुंबईत आणण्यात आले. फारुखच्या अटकेमुळे मुंबई बॉम्बस्फोटाचे षड्यंत्र उघड होणार आहे.\n१९९३ मध्ये मुंबईत महाभंयकर साखळी बॉम्बस्फोट घडविल्यानंतर दाऊदसह फारुख टकल्याने हिंदुस्थान सोडला हो���ा. बॉम्बस्फोटात फारुखचे नाव समोर आल्यानंतर त्याला पकडण्यासाठी हिंदुस्थान सरकारने इंटरपोलची मदत घेतली होती. १९९५ मध्ये इंटरपोलने फारुख टकल्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावली होती, पण तो काही सापडत नव्हता. अखेर २२ वर्षांनंतर त्याला पकडून मुंबईत आणण्यात सीबीआय यशस्वी झाली. टकल्या हा दाऊदचा एकदम खास माणूस असून त्याच्या विरोधात दहशतवादी कट रचणे, हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी आदी गंभीर गुन्हे दाखल आहेत. मुंबई बॉम्बस्फोटाच्या प्रमुख सूत्रधारांपैकी फारुख टकल्या एक आहे. १२ बॉम्बस्फोट मुंबईत कुठे आणि कसे घडवायचे ही योजना आखण्यात त्याची प्रमुख भूमिका होती. त्यामुळे त्याची अटक अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. दुबईहून मुंबईत आणल्यानंतर त्याला टाडा कोर्टाचे विशेष न्यायाधीश जी. ए. सानप यांच्यासमोर आज हजर करण्यात आले असता त्याला १९ मार्चपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली.\nडी कंपनीला मोठा झटका\nसीबीआयने फारुख टकल्याला अटक करून मोठी यशस्वी कामगिरी केली आहे. डी कंपनीसाठी हा मोठा झटका आहे. टकल्या १९९३ च्या बॉम्बस्फोटात सहभागी होता. स्फोटाचे धागेदोरे दुबईपर्यंत पोहचले होते-उज्ज्वल निकम, विशेष सरकारी वकील\nप्रवास आणि राहण्याची व्यवस्था केली\nमुंबईत साखळी बॉम्बस्फोट केल्यानंतर या स्फोटांचा कट रचणाऱयांना हिंदुस्थानबाहेर पळून जाण्यासाठी त्यांच्या प्रवासाची तसेच त्यांना दुबईत राहण्याची व्यवस्था फारुखने केली होती असा त्याच्यावर आरोप आहे. तसेच तो दुबईत राहून डी कंपनीचा व्यवहार सांभाळत होता.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलयापुढे ‘आयएसआय’ दर्जाच्या हेल्मेटचीच विक्री,अन्यथा विक्रेत्यांना दंड\nपुढीलइन्स्टाग्रामची राणी ब्रॅण्डस्च्या प्रमोशनासाठी घेते आठ लाख रुपये\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nफुले दांपत्याला ‘भारतरत्न’ मिळण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करा\nपुण्यात ‘पाणी’ तापले, शहराला 1350 टीएमसी पाणी देण्याचा निर्णय\nपालघरमध्ये ओबीसींचे बेमुदत धरणे आंदोलन\nफुले दांपत्याला ‘भारतरत्न’ मिळण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करा\nपुण्यात ‘पाणी’ तापले, शहराला 1350 टीएमसी पाणी देण्याचा निर्णय\nपालघरमध्ये ओबीसींचे बेमुदत धरणे आंदोलन\n’10 Year Challenge’ मागे फेशियल डेटा चोरीचा कट असल्याचा संशय\nकाँग्रेस सत्तेवर आल्यास ‘मंद��र वही बनेगा’: हरीश रावत\nमंत्रालयासमोर पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न\nकश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर हँड ग्रेनेडचा हल्ला\nकरणी सेनेला कंगनाचे राजपुती बाण्यात उत्तर\nदिल्लीतील प्रदूषित हवेमुळे ब्रेन डॅमेजचा धोका\n‘सर्व लाईन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nआठवडाभर आधीच साजरा होणार ‘शिमगा’\n‘मी पण सचिन’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/bengaluru-youth-set-ablaze-his-mother-for-not-giving-him-money-to-buy-alcohol-1803056/", "date_download": "2019-01-18T11:59:57Z", "digest": "sha1:E5LTGXGKCG2KYEDFOXNUU5V7QAD4F3HQ", "length": 11701, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Bengaluru youth set ablaze his mother for not giving him money to buy alcohol | दारुसाठी पैसे दिले नाही म्हणून मुलाने आईला पेट्रोल टाकून पेटवले | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nरेल्वेच्या विकासासाठी ठाणे मनोरुग्णालयाच्या कोटय़वधींच्या जागेला नख\nशिक्षकांकडून बनावट ‘टीईटी’ प्रमाणपत्रे सादर\nदोन वर्षांपासून कुलकर्णीची शस्त्रविक्री\nमहाआघाडीतील सहभागाबाबत अद्याप प्रस्तावच नाही\nभाजपपुढे पुन्हा यश मिळवण्याचे आव्हान\nदारुसाठी पैसे दिले नाही म्हणून मुलाने आईला पेट्रोल टाकून पेटवले\nदारुसाठी पैसे दिले नाही म्हणून मुलाने आईला पेट्रोल टाकून पेटवले\nगंभीर जखमी असलेल्या आईला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\nकर्नाटकची राजधानी बेंगळुरु येथे एक लाजीरवाणी घटना समोर आली आहे. २० वर्षांच्या एका युवकाने फक्त पैसे देण्यास नकार दिल्याने आपल्या आईलाच पेटवले.\nकर्नाटकची राजधानी बेंगळुरु येथे एक लाजीरवाणी घटना समोर आली आहे. २० वर्षांच्या एका युवकाने दारुसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने आपल्या आईलाच पेटवले. गंभीर जखमी असलेल्या आईला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपी पसार झाला असून उत्तम कुमार असे त्याचे नाव आहे. या घटनेची पोलिसांत नोंद झाली असून उत्तम कुमारचा शोध घेतला जात आहे. दारुसाठी आईलाच पेटवून दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.\nबेंगळुरु येथील सदाशिवनगर परिसरातील ६ डिसेंबरची ही घटना आहे. पैशांवरुन आई आणि मुलामध्ये वाद झाला होता. संशयित आरोपी उत्तम कुमारने आईला पैसे मागितले. पण दारु पिण्यासाठी पैसे देण्यास आईने नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या उत्तम कुमारने आईवर पेट्रोल टाकले आणि पेटवून दिले. जखमी अवस्थेत असलेल्या आईला त्याच्या वडिलांनी रुग्णालयात दाखल केले. या घटनेत आईचा चेहरा, हात आणि छातीला गंभीर दुखापत झाली आहे.\nतत्पूर्वी, बेंगळुरु येथे शेजाऱ्यांच्यासमोर रागावल्यामुळे चिडून एका व्यक्तीने आपल्या आईला झाडूने मारहाण केली होती. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nभारताच्या ऐतिहासिक विजयानंतर लतादीदींनी धोनीसाठी केले 'हे' खास ट्विट\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nभारताचा ऑस्ट्रेलिया दौरा सुफळ संपूर्ण; वन-डे मालिकेतही भारताचा ऐतिहासिक विजय\nIND vs AUS : ....तर निकाल वेगळाच लागू शकला असता \nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\nभारतासाठी 'ती' मिसाइल टेक्नॉलॉजी ठरु शकते गेमचेंजर\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nकोंडीतले ठाणे : दुभाजकांवरील पांढरे पट्टे गायब\nकोपरी खाडीकिनारी फ्लेमिंगोंना मेजवानी\n‘एचएएल’कडे हजारो कोटींचे काम\nमहाराष्ट्राचे पाणी गुजरातला देण्याचा डाव उधळू\nमहिन्यात ५२६ कोटींची नागरी कामे\nद्रुतगती महामार्गावरील ‘पॅचेस’ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://anandkinara.blogspot.com/2014/11/blog-post_28.html", "date_download": "2019-01-18T12:15:43Z", "digest": "sha1:4EZ7EIBRQVLXWIDYZM5MF47AHKVXLK34", "length": 14081, "nlines": 58, "source_domain": "anandkinara.blogspot.com", "title": "आनंद किनारा: बुवाबाजी : प्रायव्हेट लिमिटेड", "raw_content": "\nकाहीतरी लिहिणे हि गरज होती .त्याच गरजेतून जन्माला आला हा आनंदकिनारा. पाहूया किती लिहून होते ......\nबुवाबाजी : प्रायव्हेट लि��िटेड\nशीर्षक वाचून दचकलात ना ,पण ह्या शीर्षकाला साजेसचं नुकतचं हरियाना या राज्यात घडलेलं आहे.पुन्हा एक अध्यात्मिक बाबा आपल्या सर्व लवाजम्या सोबत तुरुंगात गेला आहे,का तर एका खुनाच्या खटल्या संधर्भात न्यायालयाने त्याच्यावर अजामीनपात्र वाँरंट बजावला, पण त्याच्या तथाकथित भक्तांनी त्याच्या भोवती सुरक्षेचे कडे करून पोलिसांना दोन ते तीन दिवस त्याच्या जवळ सुद्धा फिरकू दिले नाही.संत रामपाल हा आपल्या मस्तीत इतका बुडाला होता कि आपल्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकतो याची किंचित हि भीती त्याला वाटत नव्हती .त्याच्या जवळ स्वताची अनधिकृत सशस्त्र सेना होती. या मग्रुरी चे काय कारण असू शकते. त्याच्या जवळ असलेली अमाप सत्ता संपती,दैवी गुण,त्याचे स्वघोषित अवतार असणे कि आणखी काही \nवरील प्रश्नाचे उत्तर काय असू शकते.रामपाल बाबाची मुजोरी वाढण्यामागे कारण त्याचे अंधविश्वासू भक्त जे कशाचाही विचार न करता त्याच्या एका शब्दावर जीवावर उदार होतात,जीव देण्याकरिता तयार होतात .पोलिसांवर पेट्रोल बॉम्ब आणि गोळ्यांचा वर्षाव करतात .या भक्तांच्या जोरावरच हे बाबा लोक समाजात इतकी अनागोंदी पसरवु शकतात. मग तो बलात्कार असो किंव्हा कोणाचा खून असो ह्यांना कशाचीही भीती नसते .हा रामपाल बाबा सरकारी उपअभियंता होता आणि सन २००० मध्ये सरकारने त्याला नौकरीत कामचुकारपणा केल्यामुळे काढून टाकले .नंतर त्याला एका एकी आपण देव असल्याचा साक्षात्कार झाला.\n२००० ते २०१४ या कारकिर्दीत त्याचे जवळ पास २५ लाख भक्त बनलेत .त्याच्या प्रवचनाने भुलून त्याच्याकडे आकर्षिले गेले. आजघडीला त्याच्याकडे बीमडब्लू ,मर्सिडीज सारख्या महागड्या कार्स आहेत.हरियाना येथे त्याचा १२ एकरात अलिशान आश्रम आहे .हे सारे ऐश्वर्य रामपाल बाबा ने एका दशकात निर्माण कलेले आहे .रामपाल प्रमाणेच एक महान संत सध्या बलात्काराच्या आरोपात एका वर्षा पासून राजस्थान येथील तुरुंगात आहे तरीही त्याचा भक्तांच्या संखेत लक्षणीय अशी घट दिसून आली नाही .उलट या बाबाचे हे उद्दाम भक्त गुरुपौर्णिमेला तुरुंगाच्या बाहेर त्याच्या साठी दिव्यांची आरास करतात. टीव्ही चॅनेल वर त्याच्या साठी वाद घालायला तयार होतात .\nमला एक प्रश्नाचे उत्तर सापडत नाही ;कि आपला समाज आज बऱ्यापैकी शिक्षित आहे, तरीही आपण या बुवांच्या नादी का लागत�� \nका आपल्या दुखांची दाद यांच्या कडे मागतो .\nमंगेश पाडगावकर याचं फार सुंदर विवेचन आपल्या कवितेद्वारे करतात. ते म्हणतात\n“माणसे खपाट खंगलेली,आतून आतून भंगलेली\nअदृश्य दहशतीने तंगलेली,आधार हवा.\nयेथे हवा कोणी जबरी बुवा,जो काडील साऱ्या उवा\nआज आपल्या समाजात आपण बघितले तर जवळपास सर्व बाबा हे उच्च विद्याविभूषित आहेत .काही बाबा तर इंग्रजीतून प्रवचन करतात. ह्या सर्व बाबांनी समाजमन बरोबर ओळखलेले आहे. धकाधकीच्या आयुष्यात शरीराची,मनाची होणारी तगमग,लोकांच्या गरजा, काहीतरी अपूर्ण असल्याची लोकांची भावना यांचा पूर्ण अभ्यासाअंती यांन्ही आपले दुकान थाटले आहे . या टीव्ही छाप बाबा लोकांना बरोबर माहित आहे कि ह्या डोके गमावलेल्या लोकांकडून आपला स्वार्थ कसा साधायचा.त्यामुळेच काही बाबा समोश्या सोबत हिरवी चटणी खाण्यास सांगतात ,ताबीज घालायला सांगतात त्या बद्दल दशवन ची मागणी करतात. (दशवन म्हणजे पगाराचा दहावा हिस्सा) कोणी मनशांती साठी योग सांगतात ,कोणी जगण्याची कला शिकवण्याचाच ध्यास घेतात आणि यावर कडी मनून कि काय काही बाबा संभोगातून समाधीकडे नेण्याच्या गोष्टी करतात .पुण्या सारख्या ठिकाणी अलिशान आश्रम उभारतात.\nया बाबा लोकांचा खास भक्त समुदाय असतो. बुवा-बाबा चे पाईक (स्थाईक) झालेले भक्त मग दुसऱ्या लोकांना पंथात ओढण्याच्या कामाला लागतात ; त्यासाठी आकाश पातळ एक करतात(साम-दाम-दंड-भेद वापरतात) आणि हा धंधा असाच अविरत चालू राहतो .भक्तांची संख्या रोज वाढत जाते. पैसा भरमसाठ येत राहतो आणि पैसाबरोबर येते मग्रुरी, सामंतशाही,एकाधिकारशाही आणि सरतेशेवटी हे सर्व बाबा आपले पंथ एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी याप्रमाणे चालवतात टीव्ही, सोशल मिडिया यावर यांची पध्दतशीर मार्केटिंग केली जाते आणि हे असतात त्या कंपनी चे अनभिषिक्त सम्राट आणि सीईओ .\nह्या सीईओ चा पावर जसा जसा जसा वाढत जातो त्याप्रमाणे हे स्वतला मग देवाचे अवतार घोषित करतात .मग साई बाबा ,शंकर ,विष्णू हे साक्षात पृथ्वी तलावर यांच्या रूपाने वावरत असतात. भक्तांची कमी नसतेच, मग काय सप्त तारांकित सेवा हजर असतातच .सारे ऐशोआराम यांच्या पायाशी लोळण घेत असतात .\nसध्या ज्या रामपालला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्याच्या आश्रमाच्या झडतीत पोलिसांना बंदुकीच्या गोळ्या ,पेट्रोल बॉम्ब ,अश्लील सीडीज, लेडीज बाथरूम मध्ये बसवलेले सीसी टीव्ही कॅमेरे सापडलेले आहेत.त्याच्या भक्तांनी पोलिसांवर केलेला हल्ला हा भारतीय लोकशाहीवर केलेला हल्ला आहे.आता हरियाना सरकार हा हल्ला कश्या प्रकारे घेते हे पाहणे रंजक ठरणार आहे . हा रामपाल बाबा स्वताला कबीराचा अवतार मानत होता. आणि त्या अवताराच्या जोरावरच त्याची माया गोळा करणे सुरु होते .\nहे सर्व होऊनही आमची डोकी ठिकाणावर येणार आहेत का हा प्रश्न माझा मलाच पडला आहे .\nपुन्हा आपण एकाद्या नवीन बुवाच्या नादी लागून आपल्या आयुष्याचे मातेरे करून घेणार आहोत का आपणा सर्वांनी वेळीच सावध होणे गरजेचे आहे .ह्या संधी साधूंना वेळीच धडा शिकवायला हवा. तरच आपलं होणार नुकसान आपण टाळू शकू आणि खऱ्या दृष्टीने आपला समाज प्रगतीपथावर नेऊ शकू. स्वच्छ भारत मोहिमेत या बुवा बाजीला आपल्याला स्वच्छ करायलाच हवं.\nतरच आपला देश “स्वच्छ भारत सुंदर भारत ” बनेल.\nबुवाबाजी : प्रायव्हेट लिमिटेड\nभेट दिलेले आणि उपस्थित रसिक .\nकिती लोकांनी भेट दिली \nलेख ई-मेल द्वारे मिळवा .\nतुम्हा लाही या कामाला हातभार लावायचा असल्यास मला मराठी साहित्य sachin.p.gawate@gmail.com या पत्त्यावर इ- मेल द्वारे पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://harinarke.blogspot.com/2018/03/blog-post_6.html", "date_download": "2019-01-18T12:32:18Z", "digest": "sha1:I3IILXMNHFEPYU5HTV7XQGXNIULTFL7D", "length": 28045, "nlines": 343, "source_domain": "harinarke.blogspot.com", "title": "प्रा. हरी नरके: वैचारिक मतभेद असले तरी वैयक्तिक मनभेद न बाळगणे हे बाबासाहेबांचे वैशिष्ट्य: प्रा. हरी नरके", "raw_content": "\nवैचारिक मतभेद असले तरी वैयक्तिक मनभेद न बाळगणे हे बाबासाहेबांचे वैशिष्ट्य: प्रा. हरी नरके\nवैचारिक मतभेद असले तरी वैयक्तिक मनभेद न बाळगणे हे बाबासाहेबांचे वैशिष्ट्य: प्रा. हरी नरके\nइतिहास अधिविभागात दोनदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन\nकोल्हापूर, दि. ३ मार्च: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे त्यांच्या समकालीनांसमवेत वैचारिक मतभेद असले तरी वैयक्तिक मनभेद कधीही बाळगले नाहीत, हे त्यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांनी आज येथे केले.\nशिवाजी विद्यापीठाचा इतिहास अधिविभाग व सामाजिक वंचितता व समावेशक धोरण अभ्यास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डॉ. आंबेडकर आणि त्यांचे समकालीन (समानता आणि मतभिन्नता- एक अभ्यास)’ या विषयावर दोनदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र ���योजित करण्यात आले आहे. या चर्चासत्राच्या उद्घाटन समारंभात बीजभाषक म्हणून ते बोलत होते. इतिहास अधिविभागाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाच्या मानव्यविद्या विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. भारती पाटील होत्या.\nप्रा. नरके यांनी डॉ. आंबेडकर आणि त्यांचे समकालीन असणारे समतुल्य नेते यांच्यातील सहसंबंधांचा अत्यंत व्यापक परिप्रेक्ष्यातून वेध घेतला. ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे या देशाचे महान नेते होते व आहेत. तथापि, अलीकडील काळात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. आंबेडकर या इतिहासपुरूषांचे इतक्या मोठ्या प्रमाणात दैवतीकरण करण्यात येत आहे की त्यांची चिकित्सा करता येणेही मुश्कील होऊ लागले आहे. अनुल्लेख (Conspiracy of Silence) आणि अतिदैवतीकरण (Conspiracy of Glorification) या दोन्ही बाबी एखाद्या महान व्यक्तीमत्त्वाच्या कर्तृत्वाविषयी झाकोळ निर्माण करण्यासाठी पुरेशा ठरतात. त्यांचे अनुयायी आणि विरोधक या दोहोंकडून त्यांचा वेळोवेळी वापर करण्यात येत असतो. ऐतिहासिक संशोधनामध्ये पुरावे, दस्तावेजांच्या सहाय्याने एखाद्या व्यक्तीच्या कार्याची मोकळेपणी चिकित्सा करण्याची, तसेच त्याविषयी मोकळेपणाने, निर्भयपणाने मांडणी करण्याची आवश्यकता असते. मात्र, आज नेमक्या त्याच बाबी धोक्यात आल्या आहेत. स्वतः बाबासाहेबांनी आपले तरुण चरित्रकार धनंजय कीर यांना आपल्यासारख्या सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या व्यक्तीचे चरित्र लिहीण्यासाठी परवानगी मागण्याची आवश्यकता नसल्याचे कळविले होते. चरित्र लिहील्यानंतर प्रसिद्ध होण्यापूर्वी वाचून दुरुस्ती करणे म्हणजे ती लादलेली सेन्सॉरशीप असेल, असे म्हणून त्यालाही नकार देऊन आवश्यक ती कागदपत्रे उपलब्ध करून देण्याची तयारी दाखविणारे बाबासाहेब हे सच्चे संशोधक असल्याचे यातून स्पष्ट होते.\nप्रा. नरके पुढे म्हणाले, बाबासाहेब आणि त्यांचे समकालीन असे म्हटले की, सर्वप्रथम त्यांचे आणि महात्मा गांधी यांच्या संबंधांचा विचार पुढे येतो. या दोन्ही व्यक्ती आपापल्या ठिकाणी मोठ्या होत्या. त्या काळावर त्यांनी स्वतःची नाममुद्रा उमटविलेली आहेच. पण या दोघांच्याही मोठेपणात, दोघांच्याही विकासात त्यांचा परस्परांचा अत्यंत मोलाचा वाटा होता, ही बाब लक्षात घेतली पाहिजे. तीच बाब काँग्रेस अर्थात तत्कालीन काँग्रे��चे नेते जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, डॉ. राजेंद्रप्रसाद आणि मौलाना आझाद यांच्या आंबेडकरांशी असलेल्या संबंधाच्या बाबतीतही होते. घटना समितीमध्ये बाबासाहेबांना आणण्यासाठी बॅ. जयकरांच्या रिक्त जागेवर त्यांना निवडून आणण्यास गांधींनी सांगितले आणि काँग्रेसने बाबासाहेबांना बिनविरोध निवडून दिले. तत्पूर्वी, १९४२मध्ये बाबासाहेबांनी ‘गांधी आणि काँग्रेसने अस्पृश्यांचे काय केले’ हा ग्रंथ लिहील्याने काँग्रेसमध्ये त्यांच्याविषयी नाराजी स्वाभाविक होती. तथापि, घटना समितीसमोर भाषण करताना बाबासाहेबांनी सर्व सदस्यांना असे आवाहन केले की, आपण सर्वजण कुठल्या ना कुठल्या गटाचे नेते आहोत, पण आता आपण आपले सारे गटतट विसरून, सारे मतभेद बाजूला ठेवून एकत्र येऊ या आणि येथून पुढे शतकानुशतके भावी पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल, अशी घटना एकदिलाने निर्माण करू या. बाबासाहेबांच्या या आवाहनाने समस्त काँग्रेसजन चकित झाले होते. त्यांनी बाबासाहेबांच्या भूमिकेचे स्वागत केले. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे घटना समितीत काँग्रेसचे ८२ टक्क्यांहून अधिक बहुमत असूनही त्यात विरोधकांनाही स्थान देण्याचे औदार्य त्यांनी दाखविले. त्याचप्रमाणे हजरजबाबी युक्तीवाद करून आपल्या विरोधकांनाही आपले म्हणणे पटवून देऊन मतपरिवर्तन घडवून आणण्याचे बाबासाहेबांचे कौशल्यही वादातीत होते, याची प्रचिती घटना समितीत वेळोवेळी आलेली आहे. त्यामुळेच भारताच्या बहुविधतेच्या संस्कारांचे जतन करण्याच्या भूमिकेतून परंपरा व परिवर्तन यांचा मेळ घालणारी राज्यघटना स्वतंत्र भारताला लाभली, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.\nबाबासाहेबांच्या समकालीन संदर्भांचा अभ्यास करीत असताना स्त्री-पुरूष समता, सृजनशील ज्ञाननिर्मिती व कौशल्य विकास, कृतीशील जातिनिर्मूलन, चिकित्सा आणि लोकशाही मूल्यांची जोपासना या पंचसूत्रीचा आधार अभ्यासकांनी घेण्याची आवश्यकता प्रा. नरके यांनी प्रतिपादन केली.\nअध्यक्षीय भाषणात डॉ. भारती पाटील म्हणाल्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या समकालीनांचा विचार करताना दलितमुक्ती चळवळीतील नेते-कार्यकर्ते, काँग्रेसमधील नेते, ‘हिंदुराज्या’ची मागणी करणारे समकालीन नेते, तत्कालीन स्त्रीवादी विचारवंत आणि बौद्ध धम्माच्य�� अनुषंगाने बाबासाहेबांशी विचारांचे आदानप्रदान करणारे विचारवंत अशा विविधांगांनी त्यांचा वेध घेणे शक्य आहे. त्याचप्रमाणे तत्कालीन परिस्थितीत चर्चेची, वादविवादांची जी पृष्ठभूमी होती, ती सद्यपरिस्थितीत किती स्थिर, किती अस्थिर झालेली आहे, या अनुषंगानेही चर्चा होणे आवश्यक आहे. यावेळी इतिहास अधिविभाग प्रमुख डॉ. नंदा पारेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. समन्वयक डॉ. अवनिश पाटील यांनी परिचय करून दिला. सह-समन्वयक डॉ. अविनाश भाले यांनी आभार मानले. डॉ. नीलांबरी जगताप यांनी सूत्रसंचालन केले.\nयावेळी माजी अधिविभाग प्रमुख डॉ. अरुण भोसले, ज्येष्ठ पत्रकार दशरथ पारेकर, प्रा. सुरेश शिपूरकर, प्रा. व्यंकाप्पा भोसले, प्रा. गौतमीपुत्र कांबळे, डॉ. टी.एस. पाटील, डॉ. ओमप्रकाश कलमे, डॉ. चंद्रकांत कुरणे, डॉ. कविता गगराणी यांच्यासह अनेक संशोधक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nLabels: इतिहास, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, न्याय साक्षरता, राजकारण, लोकशाही, विचार\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले: समग्र वाड्मय, मुखपृष्ठ\nडॉ. अरूणा ढेरे यांच्यासमवेत-\nमहात्मा फुले समग्र वाङ्मय\nमाझे आवडते लेखक प्रा.भालचंद्र नेमाडे यांच्यासोबत..\nपहिल्या भारतीय महिला डॅाक्टर्सच्या कार्यकर्तृत्वाव...\nरामजीपुत्राला काळाराम मंदिरात प्रवेश का नव्हता\nसंभाजीराजांची हत्त्या आणि गुढी पाडवा \nकट प्रॅक्टीस नी देवऋषी प्याकेज\n36 खंडातलं आत्मचरित्र लिहून अवचटांनी केला विश्वविक...\nयुपी बिहार निकाल- फॅसिस्टांच्या शेवटाची सुरूवात\nदैवी देणगी असलेले सर्वोच्च साहेब -\nहिंदुराष्ट्र ही देशावरची महाभयानक आपत्ती -डॉ.बाबास...\nकुमार केतकर- हाडाचे पत्रकार\nमेरा पांडुरंग नही दुंगी-\nमी कुणाशी नी कधी लग्न करावं ते खासदार ठरवणार\nपुतळ्यांचे शहर-पुणे - प्रा. हरी नरके\nवैचारिक मतभेद असले तरी वैयक्तिक मनभेद न बाळगणे हे ...\nया मखलाशी, लबाडी आणि धुर्तपणामागे दडलंय काय\nमराठीद्वेषातून प्राचीनतेची मर्यादा वाढवली-\n'अभिजात दर्जामुळे मराठी माणसाचा अभिजात न्यूनगंड दू...\nआंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त- पिढी तुझी - माझी\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले (12)\nडॅा. रखमाबाई सावे - राऊत (6)\nतू माझा सांगाती (1)\nनिंबा मुका जाधव (1)\nनेमाडे - कसबे-वाद (1)\nन्या. गायकवाड आयोग (1)\nप्रा. रंगनाथ पठारे (1)\nबुद्ध आणि बोधिसत्व (1)\nमाळी व ���ेली (1)\nलोक माझे सांगाती (1)\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ (4)\nसावित्रीबाई फुले स्मारक (1)\nशिक्षणतज्ञ सावित्रीबाई फुले यांचे कार्य\nनिषेध- खेडेकर म्हणतात जातीय व धार्मिक दंगली घडवा\n(श्री. एम. डी. रामटेके यांच्या ब्लोगवरून जनहितार्थ साभार पुनर्प्रकाशित.) वाचा आणि क्रुतीशील निषेध करा. ब्रिगेडचे व मसेसं चे सर्वेसर्वा श...\nमहाराष्ट्र भूषण : वादंग आणि वास्तव\nबाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या निर्णयाबाबत उलटसुलट चर्चा चालू आहे. बाबासाहेबांच्या वक्तृत्वावर भाळलेले ...\nमहाराष्ट्राच्या विवेकवादाचा आवाज : डा. नरेंद्र दाभोळकर\nचार दिवसांपुर्वी नरूभाऊंचा फोन आला होता. \"हरी, लेखाचे लक्षात आहे नारे बाबा\" अशी सुरुवात करून बराच वेळ बो...\nद्रष्टा महापुरूष महात्मा जोतीराव फुले\nमहात्मा जोतीराव फुले यांच्या निधनाला आज १२५ वर्षे झाली. त्यांच्या काळात त्यांनी केलेले काम महत्वाचे असेलही, परंतु आज त्याचा काय उपयोग\nआरक्षण आर्थिक आधारावर द्यावे काय\nगेले काही दिवस आरक्षणाचा पाया जात, जमात किंवा सामाजिक आणि शैक्षणिक हा न ठेवता आर्थिक आधारावर समाजातील सर्व गरिबांना आरक्षण द्यावे ही भुमि...\nवामन मेश्राम, मुलनिवासी नायक आणि सांस्क्रुतीक दहशतवाद\nशाळकरी वयात मी फुले - आंबेडकरी चळवळीच्या सम्पर्कात आलो . डा . बाबा आढाव यांचे महात्मा फुले समता प्रतिष्ठान , राष्ट्रसेवा दल आदि संघटन...\nपवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली \n*पवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली *पवार नावाचे रसायन उलगडण्याचा आत्मसमर्थनपर प्रयत्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://anandghare2.wordpress.com/2013/04/12/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-18T12:05:54Z", "digest": "sha1:GHUWXXP6CHVIG7Y2I2NKCNENWXDTA5WF", "length": 22124, "nlines": 108, "source_domain": "anandghare2.wordpress.com", "title": "नववर्षदिनाबद्दल पंचांगासंबंधी आणखी कांही | निवडक आनंदघन", "raw_content": "\nआजीचे घड्याळ (कालगणना) (13)\nकला आणि कलाकार (2)\nराणीचे शहर लंडन (6)\nबोलू ऐसे बोल (11)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (60)\nचीन चिनी चायनीज (4)\nसाहित्य आणि साहित्यिक (22)\nविठ्ठला तू वेडा कुंभार (6)\nनववर्षदिनाबद्दल पंचांगासंबंधी आणखी कांही\nहा लेख पाच वर्षांपूर्वी लिहिला होता, पण अशी परिस्थिती पुन्हा पुन्हा येऊ शकते.\nत्या वर्षी मुंबईच्या लोकांनी सहा एप्रिलला गुढी पाडवा साजरा केला तर नागपूरच्या लोकांसाठी तो सात एप्रिलला आला म्हणे. मुंबईलासुध्दा दरवर्षाप्रमाणे सकाळी उजाडताच गुढी न उभारता ती सुमारे दहा वाजता उभी करायची असे सांगितले गेले होते. हा फरक कशामुळे होत असेल असा प्रश्न मनात डोकावतोच ना मुसलमानांच्या ईदबद्दल तर नेहमीच अनिश्चितता असते. ईदच्या सुटीचा दिवस आयत्या वेळी बदलला तर ईद आणि शनिवार रविवारच्या सुट्यांना जोडून रजा घेऊन चार दिवस बाहेरगांवी गेलेल्या लोकांची बरीच पंचाईत होते. इंग्रजी कॅलेंडरचे मात्र बरे असते. ठरलेल्या दिवशी मध्यरात्री ठरलेल्या वेळी बाराच्या ठोक्याला न्यू ईयरची सुरुवात होते म्हणजे होतेच.\nपण ती सुध्दा जगभर सर्व ठिकाणी एका वेळेला होत नाहीच आम्ही मध्यरात्री मुंबईत “हॅपी न्यू ईयर” चा जल्लोष करत असतो तेंव्हा जपानमध्ये पहाट झालेली असते तर युरोपमध्ये रात्रीच्या पार्टीची अजून तयारीच चालली असते. अमेरिकेतले लोक तर ऑफीसात बसून आदल्या दिवसाची कामेच उरकत असतात. पृथ्वीचा आकार गोल असल्यामुळे तिचा सगळा भाग एकदम सूर्यासमोर येत नाही, थोडा थोडा भाग सूर्याच्या उजेडात येऊन तिथे दिवस होतो आणि त्याच वेळेस पलीकडच्या बाजूचा थोडा थोडा भाग काळोखात जाऊन तिथे रात्र होते यामुळे असे होते. आपापल्या देशातल्या घड्याळांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी एक स्टॅंडर्ड टाईम ठरवली जाते. अमेरिका आणि रशिया यासारख्या अवाढव्य पसरलेल्या देशात तर वेगवेगळे टाईम झोन ठरवावे लागतात. अखेर ज्या विभागात जी प्रमाणित वेळ असेल तिच्याप्रमाणे ३१ डिसेंबरच्या रात्री १२ वाजता नवे वर्ष सुरू होते. तो नेमका क्षण ठरवला गेला असला तरी त्या क्षणी बाहेर निसर्गात कांही म्हणजे कांही विशेष घडत नसते. निदान साध्या डोळ्यांनी दिसण्यासारखे कांही नसते. नासाचे शास्त्रज्ञ त्यातही कांही अतिसूक्ष्म निरीक्षणे करून आपली घड्याळे कांही मिलीसेकंदाने मागेपुढे करून घेतात एवढेच\nइस्लामी पध्दतीत अमावास्येला गायब झालेला चंद्र आभाळात प्रत्यक्ष डोळ्यांना दिसल्यानंतरच प्रत्येक पुढील महिन्याची सुरुवात होते. हा ‘ईदका चॉंद’ किंवा ही ‘प्रतिपच्चंद्ररेखा’ अगदी पुसट असते आणि त्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तानंतर सूर्याच्या पाठोपाठ लवकरच चंद्रही अस्तंगत होतो. त्यामुळे कुठे तो दिसतो किंवा कुठे दिसतही नाही. त्याच वेळी पश्चिमेच्या क्षितिजावर काळे ढग जमले तर तो दिसणे कठीणच याचप्रमाणे वर्षाचा शेवटचा महिना संपल्यानंतर जेंव्हा चंद्रदर्शन होईल तेंव्हाच त्यांच्या नव्या वर्षाची सुरुवात होणार. त्यामुळे त्याचा सस्पेन्स अखेरपर्यंत कायम असतो.\nआपले पंचांग तर अत्यंत शास्त्रशुध्द पध्दतीने अतीशय काटेकोरपणे तयार केलेले दिसते, मग त्यात सगळीकडे एका वेळी एक तिथी कां येत नाही या प्रश्नातच त्याचे उत्तर दडलेले आहे. तिथी ठरवण्याच्या जटिल पध्दतीमुळेच ती वेगवेगळ्या जागी वेगवेगळ्या वेळी येते. दररोज रात्रीच्या बारा वाजता तारीख आणि वार बदलण्याच्या सोप्या सुटसुटीत पध्दतीची आपल्याला इतकी संवय झाली आहे की “आज इतके वाजेपर्यंतच चतुर्थी आहे, त्यानंतर पंचमी सुरू होते.” असे कोणी पंचांग पाहून सांगितलेले आपण ऐकतो, त्याचा नीटसा अर्थ कळत नाही. अनेक वेळा एकाद्या तिथीचा क्षय होत असतो आणि एकादशी तर बहुधा नेहमीच लागोपाठ दोन दिवस असते. ते सगळे कांही शास्त्रीपंडित जाणतात असे म्हणून आपण सोडून देतो. पण आपल्याला जरी ते ठरवता आले नाही तरी समजून घ्यायला तितकेसे कठीण नाही.\nज्या काळात पंचांग तयार करण्याचे शास्त्र निर्माण झाले तेंव्हा सूर्योदयापासून दिवस सुरू होत असे व त्याप्रमाणे वार बदलत असे. चंद्राच्या निरीक्षणावरून तिथी ठरवण्याची क्रिया बरीच गुंतागुंतीची आहे. आकाशात भ्रमण करत असलेला (किंवा तसे करतांना दिसणारा) सूर्य आणि चंद्र हे दोघे अमावास्येला एकत्र असतात. त्यानंतर चंद्र सूर्यापासून दूर जातो आणि पौर्णिमेला तो सूर्याच्या समोर येतो. हे दोघेही क्षितिजापासून किती अंशाने वर किंवा खाली आहेत हे पाहून त्यातला फरक बारा अंशाने वाढला की शुक्लपक्षातली तिथी बदलते आणि त्या उलट तो बारा अंशाने कमी झाला की कृष्णपक्षातली तिथी बदलते. हे निरीक्षण त्या काळी कसे करत असतील कुणास ठाऊक पण वर्षानुवर्षे केलेल्या सूक्ष्म निरीक्षणातून जी सूत्रे किंवा कोष्टके त्या काळात तयार केली गेली ती इतकी अचूक आहेत की तींवरून आजही पुढील काळातले पंचांग बनवले जाते. अमावास्येच्या सुमारास हे बारा अंशाचे अंतर लवकर कापले जाते आणि पौर्णिमेच्या सुमारास त्याला जरा अधिक वेळ लागतो असे दिसते. त्याचे शास्त्रीय कारण इथे देण्याची गरज नाही. पण हा बदलण्याचा क्षण दिवसा किंवा रात्री केंव्हाही येऊ शकतो. त्यामुळे आपल्या पंचांगातली तिथी रोज वेगवेगळ्या वेळी बदलत असते. सूर्योदयाच्या वेळेस जी तिथी असते ती सर्वसाधारणपणे त्या दिवसाची तिथी मानली जाते.\nआपल्या देशातसुध्दा सगळ्या जागी एकाच वेळी सूर्य उगवत किंवा मावळत नाही. मुंबईच्या पूर्वेला असलेल्या कोलकात्याला नेहमीच तो मुंबईपेक्षा तासभर आधी उगवतो आणि तासभर आधी अस्तालाही जातो. बंगलोरच्या उत्तरेला असलेल्या दिल्लीला मात्र तो उन्हाळ्यात आधी उगवून उशीराने मावळतो आणि थंडीच्या दिवसात याच्या बरोबर उलट घडते, कारण दोन्ही ठिकाणचे दिवस आणि रात्र समान नसतात. अशा प्रकारे प्रत्येक गांवाच्या अक्षांश व रेखांशाप्रमाणे तिथल्या सूर्योदयाची तसेच चंद्रोदयाची वेळ निरनिराळी असते. त्यामुळे तिथी बदलण्याच्या वेळा देखील वेगळ्या येतात.\nत्या वर्षी एक गंमतच झाली. ६ एप्रिलच्या सूर्योदयाच्या वेळी फाल्गुन अमावास्या चालू होती, ती सकाळच्या सुमारे साडेनऊ वाजता संपली आणि चैत्र शुक्ल प्रतिपदा सुरू झाली. पण ती देखील ७ एप्रिलच्या पहाटे सूर्योदय होण्याच्या आधीच संपून द्वितीया सुरू झाली. म्हणजे या वेळेस प्रतिपदेचाच क्षय झाला मग पाडवा कधी साजरा करायचा मग पाडवा कधी साजरा करायचा अशा पेंचातून मार्ग काढण्याचा उपाय शास्त्रात दिला आहेच. त्याप्रमाणे ६ तारखेला अमावास्या संपल्यानंतर सुरू होणा-या प्रतिपदेच्या दिवशी उशीराने गुढी उभारायला मोकळीक दिली गेली. मुंबईच्या मानाने नागपूर पूर्वेला असल्यामुळे तिथे सूर्योदय लवकर होतो, शिवाय ते शहर मुंबईच्या उत्तरेला असल्यामुळे उन्हाळ्यात तिथला दिवस जास्त मोठा असतो. असे असल्यामुळे ७ तारखेला नागपूरला सूर्योदय होऊन गेल्यानंतर काही मिनिटांनंतर प्रतिपदा संपून द्वितिया सुरू होणार होती. सूर्योदयाच्या वेळेस प्रतिपदा ही तिथी असल्यामुळे तिथे ७ तारखेलाच चैत्र शुक्ल प्रतिपदा निश्चित होऊन त्या दिवशी गुढी पाडवा आला. खूप इंटरेस्टिंग आहे ना\nFiled under: आजीचे घड्याळ (कालगणना), विज्ञान आणि तंत्रज्ञान |\n« गुढी पाडवा श्रीराम जयराम »\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nबाबा रामदेव आणि अर्थक्रांति जानेवारी 9, 2019\nपण हा चमत्कार घडलाच नाही जानेवारी 2, 2019\nजुने वर्ष आणि नवे वर्ष डिसेंबर 31, 2018\nजब रफीसाहब याद आये \nबाराचा महिमा आणि …. भाव डिसेंबर 12, 2018\nसहा डिसेंबर – एक कसोटी पाहणारा अनुभव डिसेंबर 8, 2018\nसंस्कृत, संस्कार, संस्कृती, संस्करण वगैरे डिसेंबर 1, 2018\nभक्ती आणि शक्ती नोव्हेंबर 19, 2018\nसोनार, शिंपी आणि परीट नोव्हेंबर 16, 2018\nहॅप्पी दिवाळीच्या शुभेच्छा नोव्हेंबर 11, 2018\nदिन दिन दिवाळी नोव्हेंबर 5, 2018\nपेरूचा पापा ते मोलाचा कावा ऑक्टोबर 19, 2018\nआमच्या छकुल्या (भाग १ ते ४) ऑक्टोबर 12, 2018\nघटाघटाचे रूप आगळे ऑक्टोबर 11, 2018\nनवलरात्री ऑक्टोबर 8, 2018\nआमच्या वैनी (माझी आई) ऑक्टोबर 7, 2018\nआमचे दादा ऑक्टोबर 5, 2018\nगणेशोत्सवातली उणीव सप्टेंबर 26, 2018\nगणेशोत्सवात होत गेलेले बदल सप्टेंबर 20, 2018\nसार्वजनिक गणेशोत्सवाचा प्रसार सप्टेंबर 19, 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/entertainment/15-contestants-of-bigg-boss-marathi-house-1902", "date_download": "2019-01-18T12:07:15Z", "digest": "sha1:3YJISFHN4D3KLNOGMQU6QSBGUJKNHPTN", "length": 8098, "nlines": 79, "source_domain": "www.bobhata.com", "title": "हे आहेत बिग बॉसच्या घरातले १५ स्पर्धक : दिवस आहेत शंभर, यांनी कसलीय कंबर !!", "raw_content": "\nहे आहेत बिग बॉसच्या घरातले १५ स्पर्धक : दिवस आहेत शंभर, यांनी कसलीय कंबर \nबिग बॉस मराठीत येणार म्हटल्यावर अनेक प्रश्न मनात आले. होस्टिंग कोण करणार, स्पर्धक कोण असणार, वगैरे वगैरे त्यापैकी होस्टिंग कोण करणार हे फार काळ सिक्रेट नाही राहिलं. मराठीतले मुरब्बी कलाकार महेश मांजरेकर मराठी बिग बॉसचं होस्टिंग करणार आहेत. आता राहता राहिला प्रश्न स्पर्धकांचा. तो प्रश्नही मिटला आहे.\nआज पाहूयात मराठी बिग बॉस मध्ये कोण कोण दिसणार आहे ते \nआपल्या लाडक्या आऊ बिग बॉसच्या घरात धुमाकूळ घालणार आहेत. सुनेचा छळ कसा करावा आणि सासू म्हणजे काय याचं चालतं बोलतं उदाहरण म्हणजे ‘उषा नाडकर्णी’. मराठी बरोबरच हिंदी मध्ये देखील त्यांनी आपली छाप सोडली आहे.\nशाहरुखच्या 'बाजीगर' मध्ये रेश्मा टिपणीस दिसली होती. चित्रपटांपेक्षा ती ‘डेली सोप’ मध्ये जास्त दिसून आली आहे.\nपुष्कर जोग हल्ली चित्रपटांमध्ये दिसत नाही. पण एकेकाळी त्याने बऱ्याच सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्याचा महेश कोठारे दिग्दर्शित ‘जबरदस्त’ सिनेमा त्याकाळी गाजला होता.\nकॉमेडीयन म्हणून भूषण कडू अनेकांना माहित असेल. नाटक, सिनेमे, मालिकांमधून तो दिसला आहे. कॉमेडीची बुलेट ट्रेन या कार्यक्रमातली त्याची धम्माल अजूनही लोक विसरलेले नाहीत.\n‘पप्पी दे पारू ला’ या सुपरहिट गाण्यातील पारू म्हणजे स्मिता गोंदकर.\nविनीत भोंडेचं ‘चला हवा येउद्या’ मधून थेट ‘मराठी बिग ��ॉस’ मध्ये पदार्पण झालेलं आहे भौ.\nराजेश शृंगारपुरे आजवर अनेक चित्रपटांमध्ये दिसला आहे. त्याचा ‘डॅडी’ सिनेमातला रोल लक्षात राहिला होता.\n‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेतील सुसल्या आठवते का तीच ती ऋतुजा धर्माधिकारी. आता बिग बॉसच्या घरात कोणता नवा खेळ मांडणार ती \n‘पोरी जपून दांडा धर’ या गाण्यातील पोरगी म्हणजे आरती सोळंकी. ती सुद्धा बिग बॉसच्या घरात असणार आहे.\nमेघा तिच्या मालिकांमधल्या रोल्ससाठी ओळखली जाते. डीडी नॅशनलवर असलेली ‘पेहचान’ मालिकेमुळे ती ओळखली जाऊ लागली.\nदुनियादारी मधला ‘हमे सस्ती चीजो का शौक नही’ म्हणणारा मेहुणा आठवला का तोच सुशांत शेलार भाऊ. बिग बॉसच्या घरात काय राडा घालतोय ते बघावं लागेल.\nअनिल थत्ते पत्रकार आणि ज्योतिष आहेत.\nकपिल शर्मा बरोबर सईने ‘किस किसको प्यार करूँ’ सिनेमा केला होता. त्याऐवजी ती आणखी काही सिनेमांमध्ये दिसली आहे.\n१४. आस्ताद काळे आणि जुई गडकरी\n‘पुढचं पाऊल’ मालिकेत या दोघांची केमिस्ट्री दिसली होती. आता ते बिग बॉसच्या घरात काय करतात ते बघूया.\nतर, या १५ जणांना घेऊन बिग बॉसचं घर सज्ज झालं आहे. दिवस आहेत शंभर, यांनी कसलीय कंबर \nडॉक्टरनेच रुग्णाच्या पोटात ढकलली तब्बल १५ कॅन बियर \nव्हिडीओ ऑफ दि डे : टार्गेट पूर्ण नाही केलं तर चीनमध्ये मिळते ही शिक्षा\n भेटा मुंबईच्या दुसऱ्या खऱ्याखुऱ्या गलीबॉयला \nव्हिडीओ ऑफ दि डे : ‘उरी’ चित्रपट टोरंटवरून डाऊनलोड करताय मग थांबा आणि हा व्हिडीओ बघा \n मराठी सेलिब्रिटीजचे १० वर्षापूर्वीचे फोटो पाहिले का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/entertainment/new-web-series-by-zakkas-production-gav-lay-zak-1884", "date_download": "2019-01-18T11:15:02Z", "digest": "sha1:4BWRGON5JXEID36UJ5D4VCHWYUURHTFQ", "length": 6858, "nlines": 38, "source_domain": "www.bobhata.com", "title": "अस्सल गावरान तडका आणि सातारी ठसका घेऊन आलीय झक्कास प्रॉडक्शनची वेबसीरीज- 'गांव लई झ्याक'!!", "raw_content": "\nअस्सल गावरान तडका आणि सातारी ठसका घेऊन आलीय झक्कास प्रॉडक्शनची वेबसीरीज- 'गांव लई झ्याक'\nकोन कोन हाय मंग या झ्याकवाडीमधी त्यासाठी या टीमने बनवलेले सगळे प्रोमोज बघावेच लागत्यात मंडळी त्यासाठी या टीमने बनवलेले सगळे प्रोमोज बघावेच लागत्यात मंडळी तरीपन आमी जरा वळख करुन देतोच बरं..\nहितं हायत सरपंच वाघमारे आणि त्यांची बायकू, ष्ट्रेट फॉर्वर्ड आणि कुणाला भीक न घालणारी धुरपी, सरपंच हुन्याची इच्छा असनारे साळुंके आनि त्यांचे पंटर लोक, गावातल्या नाटकात नटी हुनारा तात्या, कुनी बोलीवलं न्हाई तरी इनाकारन मधी मधी करनारी चंदाआजी, गावातलं लई कळकळीनं शिकिवनारं मास्तर.. आनि ह्ये सगळे कमी की काय म्हनून या झ्याकवाडीत हाय आपला हिरो आक्या, गावातली प्रिया वॉरियर आनि हिरोईन वैशी, दोगांचे मैतर आणि सगळ्यावर वरतान या आक्क्याचं नाना\nअहो, ही तर झाली नुसती मेन मंडळी. यांच्याबरुबर आनि लै जन हायेत या झ्याकवाडीत आनि म्हनूनच \"गांव लई झ्याक\" या वेबसिरीजमंदी पन. बगाच ह्यो पैला एपिसोड आनि त्ये झाल्यावर प्रोमोज बगायला पन इसरु नका बरं.\nतर, आमी म्हनलं कोन हायेत ही मंडळी या \"गाव लई झ्याक\"च्या आयडियाची कल्पना हाय निर्माते डॉ. अजय वाडते आणि तुषार बाबर या दोघांची. हे निर्माते आणि महेश देवरे चांगले दोस्त हायत. यां तिघांना वाटलं की आजकालच्या इंटरनेटच्या जमान्यात आपुनबी कायतरी करायला पायजे. म्हनून या वेबसीरीजला यांनी हात घातलाय. खरंतर यांची लई तयारी पण नव्हती. पण त्यांनी मनात आनलं आनि देवाची ही तेवढीच साथ लाभली. यांना डायरेक्टर म्हणून जमीर आत्तार सर आनि त्यांची टीम मिळाली.\nतुषार बाबर यांन्ला तुम्ही या झ्याकवाडीच्या सरपंचाच्या भूमिकेत बगनार हायच. त्याची पन लै भारी गोस्ट हाय. हे समदे लोक ऑडिशन घेत असताना एपिसोडमधल्या प्रेम्याला तुषार नक्की काय करायचं हे सांगत होते. तेवाच त्येंन्ला कळलं की सरपंच म्हणून तुषाररावच लई झ्याक हायेत.\nजसं नागराजभौंनी त्येंच्या सैराटचं शूटिंग त्यांच्या करमाळ्यात क्येलं, तसं \"गांव लई झ्याक\"चं शूटिग हे निसर्गाचं अद्भुत सौंदर्य लाभलेल्या राजापुरी तालुका जिल्हा सातारा या ठिकाणी केलेलं हाये. पहिल्या प्रोमोचं शूटिंग ११ मार्च ला झालं आनि आजच्या घडीला १७,००० सबसक्राईबर्स मिळाले आहेत. तर मंडळी \"गांव लई झ्याक\"चा पैला एपिसोड बगाच आनि Zakkas production ला सबसक्राईब व लाईक आणि कमेंट करायला विसरू नका.\nडॉक्टरनेच रुग्णाच्या पोटात ढकलली तब्बल १५ कॅन बियर \nव्हिडीओ ऑफ दि डे : टार्गेट पूर्ण नाही केलं तर चीनमध्ये मिळते ही शिक्षा\n भेटा मुंबईच्या दुसऱ्या खऱ्याखुऱ्या गलीबॉयला \nव्हिडीओ ऑफ दि डे : ‘उरी’ चित्रपट टोरंटवरून डाऊनलोड करताय मग थांबा आणि हा व्हिडीओ बघा \n मराठी सेलिब्रिटीजचे १० वर्षापूर्वीचे फोटो पाहिले का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/on-this-week-71329/", "date_download": "2019-01-18T12:08:39Z", "digest": "sha1:WOUX47ZS3TNVUH3LDHTZ4VDKGLOLS4BT", "length": 22995, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "असा आहे आठवडा ! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nरेल्वेच्या विकासासाठी ठाणे मनोरुग्णालयाच्या कोटय़वधींच्या जागेला नख\nशिक्षकांकडून बनावट ‘टीईटी’ प्रमाणपत्रे सादर\nदोन वर्षांपासून कुलकर्णीची शस्त्रविक्री\nमहाआघाडीतील सहभागाबाबत अद्याप प्रस्तावच नाही\nभाजपपुढे पुन्हा यश मिळवण्याचे आव्हान\nचार ध्येयवेडय़ा डॉक्टरांच्या ध्यासातून १९६६ साली लातूर येथे स्वामी विवेकानंद जयंतीला विवेकानंद रुग्णालय सुरू करण्यात आले. अनेक खडतर प्रसंगातून वाटचाल करीत रुग्णालयाचा विस्तार करण्यात आला.\nचार ध्येयवेडय़ा डॉक्टरांच्या ध्यासातून १९६६ साली लातूर येथे स्वामी विवेकानंद जयंतीला विवेकानंद रुग्णालय सुरू करण्यात आले. अनेक खडतर प्रसंगातून वाटचाल करीत रुग्णालयाचा विस्तार करण्यात आला. वैद्यकीय क्षेत्रातील ध्येयप्रेरित संघटित यशस्वी प्रयोगाची अनुभवसिद्ध कहाणी डॉ. अशोक कुकडे यांनी ‘कथा एका ध्येयसाधनेची’ या पुस्तकाद्वारे शब्दबद्ध केली आहे. स्वामी विवेकानंद सार्धशती वर्षांत या पुस्तकाचे प्रकाशन शनिवार, २ मार्च रोजी करण्यात येत आहे. या पुस्तक प्रकाशनाबरोबरच डॉ. अशोक कुकडे उपस्थित श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. के. ई. एम. रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. संयज ओक त्यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत. कुकडे लिखित पुस्तकाला ‘सर्च’चे प्रमुख डॉ. अभय बंग यांची प्रस्तावना लाभली असून हा कार्यक्रम शनिवारी दुपारी ४ वाजता पु. ल. देशपांडे कला अकादमीचे मिनी थिएटर, तिसरा मजला, रवींद्र नाटय़ मंदिर संकुल, प्रभादेवी येथे होणार आहे.\n‘पार्ले कट्टा’मध्ये सत्यजित भटकळ\n‘झोकोमॉन’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याबरोबरच ‘लगान’ या आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित चित्रपटाच्या ‘मेकिंग’बद्दल ‘चले चलो : द ल्यूनसी ऑफ फिल्म मेकिंग’ हा माहितीपट बनविणारे दिग्दर्शक सत्यजित भटकळ शनिवार, २ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता ‘पार्ले कट्टा’ उपक्रमात येऊन रसिकांशी संवाद साधणार आहेत.\n‘लगान’ चित्रपटाच्या निर्मितीत सहाय्यक म्हणून काम करताना त्यांना ‘मेकिंग ऑफ लगान’ बनविण्याची कल्पना सुचली होती. एवढेच नव्हे तर माहितीपटाबरोबरच सत्यजित भटकळ यांनी ‘द स्पिरीट ऑफ लगान’ हे पुस्तकही लिहिले. त्यानंतर ‘सत्यमेव जयते’ या रिअ‍ॅलिटी शोचे संकल्पना आणि दिग्दर्शन करून भारतीय दूरचित्रवाणी क्षेत्रात सत्यजित भटकळ यांनी इतिहास घडविला. रिअ‍ॅलिटी शोद्वारे देशवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडली. सत्यजित भटकळ मनमोकळ्या संवादातून सांगणार आहेत. डॉ. शशिकांत वैद्य सत्यजित आणि स्वाती भटकळ यांच्याशी संवाद साधणार आहेत. ‘सत्यमेव जयते’च्या सहदिग्दर्शक व सत्यजित यांच्या पत्नी स्वाती चक्रवर्ती-भटकळ यासुद्धा सहभागी होणार आहेत. ‘पार्ले कट्टा’ उपक्रमात मुख्य कार्यक्रमापूर्वी मुक्त व्यासपीठ हा उपक्रमही चालविला जातो. मुक्त व्यासपीठमध्ये मोबाईल टॉवर आरोग्याला घातक या विषयावर सुप्रसिद्ध निवेदिका नीला रवींद्र श्रोत्यांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी अतिशय मोलाची माहिती देणार आहेत. अधिक माहितीसाठी रत्नप्रभा महाजन (९९३०४४८०८०) यांच्याशी संपर्क साधावा.\nअपरिमिता सप्रू, गुलरेज अली, ममता व्होरा आणि डिम्पल वासा अशा चार कलावंतांच्या कलाकृतींचे एकत्रित प्रदर्शन ‘आमाल्गमेशन’ सध्या केम्प्स कॉर्नर येथील आर्ट फ्लोअर कला दालनात भरविण्यात आले आहे. रसिकांना खिळवून ठेवतील अशा कलाकृती ममता व्होरा यांनी कॅन्व्हासवर चितारल्या असून बिंदू ही त्यांच्या चित्रांची संकल्पना आहे. डिम्पल वासा यांची चित्रे अमूर्त शैलीतील असून पेन आणि शाईचा वापर करून अपरिमिता सप्रू यांनी चित्रे काढली आहेत. गुलरेज अली यांची चित्रेही अमूर्त शैलीतील आहेत. ४ मार्चपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत हे प्रदर्शन आर्ट फ्लोअर, तारापोरवाला बिल्डिंग नं. १, तळ मजला, गोवालिया टँक रोड, कम्बाला हिल रुग्णालयासमोर, केम्प्स कॉर्नर येथे पाहायला मिळेल.\nख्याल ट्रस्ट आणि कलाभारती या संस्थांच्या वतीने दरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. त्यानिमित्त २ आणि ३ मार्च रोजी कर्नाटक संघ सभागृहात महिला संगीत संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी संध्याकाळी ६.३० वाजता आणि रविवारी सकाळी १० वाजता अशा दोन सत्रांत हे संमेलन होणार आहे. यामध्ये ‘स्वरभास्कर’ पुरस्कार विजेत्या गौरी पाठारे, अहमदाबादच्या मंजू मेहता यांचे गायन ऐकायला मिळणार आहे. त्याचबरोबर नीला भागवत यांच्या संकल्पनेवर आधारित लोकगीतांच्या कार्यक्रमात राधिका सूद नायक, सोमा सेन, रेश्मा गीध, कोकिला, भावना, मनिषा कुलकर्णी गाणी सादर करतील. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता शानभाग, लता वेंकटरामन करणार आहेत. मुक्ता रास्ते, संजीवनी हसबनीस, हेतल मेहता जोशी, सुप्रिया जोशी हे कलाकार तबला आणि हार्मोनियमवर साथसंगत करणार आहेत. सर्व महिला कलावंत सहभागी होत असलेल्या या संमेलनात ‘मराठी कथेतील स्त्री प्रतिमा’ या विषयावर डॉ. वंदना बोकील कुलकर्णी दृकश्राव्य कार्यक्रम सादर करणार आहेत. सर्व रसिकांना विनामूल्य प्रवेश दिला जाणार आहे. संपर्क – ९९२०२२३७९३.\n‘गद्रे बंधू’ आणि ‘जोत्स्ना प्रकाशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार २ मार्च रोजी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात ‘रंगरेषा’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९.३० ते १२ या वेळेत लोकसत्ताचे चित्रकार निलेश जाधव स्लाइड शोसहित प्रात्यक्षिक सादर करणार आहेत. तसेच सायंकाळी ४ ते ६ या वेळेत ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुलकर व्यक्तिचित्रणाचा कार्यक्रम प्रात्यक्षिकासह सादर करणार आहेत. कार्यक्रम सर्वासाठी खुला आहे. अधिक माहितीसाठी संपर्क – ९८३३१८१७३५\nटॉम ऑल्टरची तीन नाटके\nअमेरिकन मूळ असलेले भारतीय ज्येष्ठ अभिनेता टॉम ऑल्टर यांची मोठय़ा पडद्याबरोबरच रंगभूमीवरील कारकीर्दही महत्त्वाची आहे. हिंदी आणि उर्दू दोन्ही भाषांवर प्रभुत्व असलेले टॉम ऑल्टर यांची तीन नाटके लागोपाठ तीन दिवस नरिमन पॉईण्ट येथील यशवंतरा चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पाहायला मिळतील. १ ते ३ मार्च दरम्यान दररोज सायंकाळी ७ वाजता ‘नायब – थ्री रेअर प्लेज’ या शीर्षकाकाली सलग तीन दिवस ‘के एल सैगल’ , ‘लाल किले का आखरी मुशायरा’ आणि ‘गालिब के खत’ अशा तीन नाटकांचे एकेक प्रयोग रंगणार आहेत. डॉ. एम सय्यद आलम यांचे लेखन-दिग्दर्शन असलेल्या नाटकांचे प्रयोग युसूफ व फरीदा हमीद फाऊण्डेशनच्या वतीने आयोजित करण्यात आले आहेत.\nदेशातील विविध राज्यांची संस्कृती, लोकपरंपरा लोकांसमोर यावी या उद्देशाने एनसीपीएतर्फे ‘लिव्हिंग ट्रॅडिशन्स’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या वेळी १ व २ मार्च राजस्थानची लोकपरंपरा, लोकगीते, लोककथा विविध कार्यक्रमांद्वारे लोकांसमोर आणली जाणार आहे. सिंध सारंगी, कमायचा, मुरली यांसारखी राजस्थानी पारंपरिक वाद्यांचे संगीत ऐकण्याबरोबरच विविध लोककथा, लोकगीते, लोकनृत्यांचे सादरीकरण पाहण्याची संधी मिळणार आहे. अस्सल राजस्थानी संगीतकार जोधपूरहून या कार्यक्रमासाठी येणार असून लोकसंगीताची समृद्ध परंपरा, लोककथा याद्वारे राजस्थानी जीवनाचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nभारताचा ऑस्ट्रेलिया दौरा सुफळ संपूर्ण; वन-डे मालिकेतही भारताचा ऐतिहासिक विजय\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nIND vs AUS : ....तर निकाल वेगळाच लागू शकला असता \nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\nभारतासाठी 'ती' मिसाइल टेक्नॉलॉजी ठरु शकते गेमचेंजर\nभारताच्या ऐतिहासिक विजयानंतर लतादीदींनी धोनीसाठी केले 'हे' खास ट्विट\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nकोंडीतले ठाणे : दुभाजकांवरील पांढरे पट्टे गायब\nकोपरी खाडीकिनारी फ्लेमिंगोंना मेजवानी\n‘एचएएल’कडे हजारो कोटींचे काम\nमहाराष्ट्राचे पाणी गुजरातला देण्याचा डाव उधळू\nमहिन्यात ५२६ कोटींची नागरी कामे\nद्रुतगती महामार्गावरील ‘पॅचेस’ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/ringtones/?id=m220569", "date_download": "2019-01-18T12:12:47Z", "digest": "sha1:CP4IUX4AEIMZ7HXO3B472JZYF2YIPOUD", "length": 10749, "nlines": 252, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "तुटलेली देवदूत रिंगटोन - PHONEKY वरून आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nरिंगटोन्स शैली POP / ROCK\nरेटिंग आणि पुनरावलोकने (2)\n100%रेटिंग मूल्य. या रिंगटोनमध्ये लिहिलेल्या 2 पुनरावलोकनांपैकी.\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nव्हिला मिक्स रिंगटोन विभाजित ((डीजे - सुनील))\nलॅब पे आती है दुआ बांक तमन्ना मेरी\nफोन / ब्राउझर: Android\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअराश यांनी तुटलेली देवदूत\nशुद्ध प्र���म व्ही. तुटलेली देवदूत\nतुटलेली - प्रेम (देवदूत)\nमी इतकाच अकेला तुटलेला देवदूत आहे\nरिंगटोन्स आयफोन रिंगटोन गेम\nरिंगटोन सेवा PHONEKY द्वारे प्रदान केली गेली आहे आणि हे 100% विनामूल्य आहे\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाईल फोनवर तुटलेली देवदूत रिंगटोन डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट रिंगटोनपैकी एक आपण नक्कीच त्याच्या सुंदर चाल आनंद मिळेल PHONEKY वर विनामूल्य रिंगटोन्स स्टोअर, आपण पॉप / रॉक आणि आरएएनबी पासून जाझ, क्लासिक व मजेदार मोबाईल रिंगटोन्ससाठी विविध प्रकारचे रिंगटोन डाउनलोड करू शकता. आपल्या मोबाईल फोनवर थेट किंवा संगणकावरून रिंगटोन डाउनलोड करा. मोबाईल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्कृष्ट रिंगटोन पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार रिंगटोनला क्रमवारी लावा.\nआपण केवळ आपल्या iPhone वरील रिंगटोनचे पूर्वावलोकन करू शकता\nरिंगटोन म्हणून लागू करण्यासाठी आपण खालील आपल्या संगणकावर हा रिंगटोन च्या आयफोन आवृत्ती डाउनलोड आणि iTunes मार्गे आपल्या फोनवर हस्तांतरित करणे आवश्यक आहे\nआपल्या मोबाईल डिव्हाइसवर रिंगटोन डाउनलोड करा.\n1- जतन संवाद प्रकट होईपर्यंत \" डाउनलोड \" लिंक वर आपले बोट दाबा आणि धरून ठेवा.\nजर आपण संगणक ब्राऊजर वापरत असाल तर \" डाऊनलोड \" दुव्यावर उजवे क्लिक करा आणि \" लक्ष्य जतन करा \" वर क्लिक करा.\n2- \" दुवा जतन करा \" निवडा, आपला ब्राउझर रिंगटोन डाउनलोड करणे प्रारंभ करेल.\n3- आपण सेटिंग्जमध्ये नवीन रिंगटोन शोधू आणि सेट करू शकता > ध्वनी > रिंगटोन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://zpkolhapur.gov.in/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A5-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9/?date=2018-11-15&t=mini", "date_download": "2019-01-18T12:37:54Z", "digest": "sha1:OANV3GSBS67XOUEAKNZLEJCNO54T5GLU", "length": 11514, "nlines": 188, "source_domain": "zpkolhapur.gov.in", "title": "शिक्षण विभाग (प्राथ.), जिल्हा परिषद कोल्हापूर जिल्हा परिषद प्रज्ञाशोध निकाल परीक्षा जाहिर सन 2017-18 | कोल्हापूर जिल्हा परिषद", "raw_content": "\nजिल्हा परिषद व ग्रामपंचायत अधिनियम\nजिल्हा स्तर – पदाधिकारी\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nपाणी व स्वच्छता विभाग\nशून्य प्रलंबितता (Zero Pendancy)\nमहिला व बालकल्याण विभाग\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nपाणी व स्वच्छता विभाग\nशिक्षण विभाग (प्राथ.), जिल्हा परिषद कोल्हापूर जिल्हा परिषद प्रज्ञाशोध निकाल परीक्षा जाहिर सन 2017-18\nजिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत जि.प.स्वनिधीमधून प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन केले होते. या परीक्षेमध्ये राधानगरी तालुक्याने वर्चस्व संपादन करुन जिल्हा यादीमध्ये प्रथम स्थान मिळविलेले आहे. मराठी माध्यमामध्ये राधानगरीची विद्यार्थिनी कु.प्रतिक्षा यादव इ.7 वी मध्ये प्रथम तर भुदरगडचा विद्यार्थी कु.शिवतेज खोपडे इ.4 थी मध्ये प्रथम आला आहे. तसेच उर्दू माध्यममध्ये इ.7 वी मध्ये कागल तालुक्यातील मान्नोली अश्फाक तर इ.4 थी मध्ये हातकणंगले तालुक्यातील गडकरी जेबा हे विद्यार्थी प्रथम आले आहेत. जिल्हास्तरीय अनु. प्रथम तीन विद्यार्थ्यांना रक्कम रु.5,000/-, 3000/-, 2,000/- बक्षीस, चषक व प्रमाणपत्र देणेत येवून त्यांचा गौरव करणेत येणार आहे. मार्गदर्शक शिक्षकांना पदक व प्रमाणपत्र प्रदान करणेत येणार आहे.\nजिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत जि.प.स्वनिधीमार्फत दरवर्षी मुलांच्या अंगी स्पर्धात्मक वृत्ती निर्माण होण्यासाठी तसेच इ. 5 वी इ. 8 वी च्या परीक्षा परिषदेच्या शिष्यवृत्ती परीक्षेची पूर्वतयारी म्हणून प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन केले जाते. इ.4 थी व इ.7 वी मध्ये शिकणाऱ्या मराठी व उर्दू माध्यमातील मुलांच्यासाठी ही परीक्षा आयोजित केली होती. चाळणी परीक्षा व निवड परीक्षा अशा दोन टप्प्यांमध्ये परीक्षेचे आयोजन करणेत आलेले होते. परीक्षा परिषदेच्या निकषांनुसार भाग 2 मधील गुण (इंग्रजी व बुद्धिमत्ता) व जन्मतारीख हे निकष वापरुन जिल्ह्यातील प्रथम तीन व तालुक्यातील प्रथम दहा विद्यार्थ्यांची निवड करणेत आलेली आहे. ही स्पर्धा यशस्वीपणे पार पडणेकामी मा.जि.प.अध्यक्षा सौ.शोमिका महाडिक, उपाध्यक्ष मा.सर्जेराव पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी मा.डॉ.कुणाल खेमनार, शिक्षण सभापती मा.अंबरिषसिंह घाटगे व इतर जि.प.सदस्य यांचे योगदान लाभले आहे.\n२६ जानेवारी पासून जिल्ह्यात स्वच्छतेचा महाजागर वारकरी संप्रदायामार्फत जिल्ह्यातील प्रत्येक गावात स्वच्छतेचा महाजागर January 15, 2019\nजैनापूर, ता. शिरोळ तेथे सांडपाणी प्रकल्पाचे उदघाटन January 11, 2019\nबचतगट चळवळ अधिक सक्षम करण्यास प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य – अध्यक्षा शौमिका महाडिक January 7, 2019\nजिल्हा परिषदेच्या उत्पन्न वाढी संदर्भात विविध सुचना व लेखी निवेदन January 7, 2019\nजिल्हा परिषदेकडून राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान 2018-19 अंतर्गत विविध प्रशिक्षण January 4, 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-st-employee-voting-commission-or-salary-agreement-48228", "date_download": "2019-01-18T12:52:57Z", "digest": "sha1:Y5SGYDKLZ76LYNRN2BNYC7J7PQACKCA2", "length": 10806, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news st employee voting for commission or salary agreement आयोग की वेतन करारासाठी एसटी कर्मचाऱ्यांचे मतदान | eSakal", "raw_content": "\nआयोग की वेतन करारासाठी एसटी कर्मचाऱ्यांचे मतदान\nशनिवार, 27 मे 2017\nनाशिक - राज्यभरातील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) कर्मचाऱ्यांना अन्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन आयोग लागू करावा, या मागणीसाठी महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेतर्फे दोनदिवसीय मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानुसार आज 75 टक्‍के मतदान झाले असून, उद्या (ता. 27) सायंकाळपर्यंत 95 टक्‍क्‍यांपर्यंत मतदान होईल, असा दावा एसटी कामगार संघटनेचे विभागीय सचिव प्रमोद भालेकर यांनी केला आहे.\nया प्रक्रियेला महाराष्ट्र एसटी वर्कर्स कॉंग्रेस कामगार संघटना (इंटक), महाराष्ट्र मोटर फेडरेशन, कनिष्ठ वेतन श्रेणी कामगार संघटनेसह अन्य संघटनांनी पाठिंबा दिला आहे. दोनदिवसीय मतदान प्रक्रियेत आज पहिल्या दिवशी प्रशासनाने आगारात मतदान राबविण्यास विरोध केल्यानंतर आगराबाहेर प्रक्रिया राबविण्यात आली.\nव्हायब्रंट गुजरात: अंबानी करणार 3 लाख कोटींची गुंतवणूक\nगांधीनगर: रिलायन्स इंडस्ट्रीज गुजरातमध्ये 3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा मुकेश अंबानींनी केली आहे. आगामी 10 वर्षात...\nमालेगाव तालुक्यात तरूणासह तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nमालेगाव : कर्ज नापिकी व शेतमालाला भाव नसल्याने तरूणासह तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. या घटनांमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. मालेगाव ...\nमुख्यमंत्री महोदय, 'त्या' सोळा भ्रष्ट मंत्र्यांना घरी बसवा- मुंडे\nचाळीसगांव- मुख्यमंत्री महोदय, सबंध महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतोय की, खरंच पारदर्शी असाल तर सोळा भ्रष्ट मंत्र्यांना घरी बसवा,...\n#PublicProperty मनसेकडून सिंचन भवनात तोडफोड\nपुणे - मुख्यमंत्री आ��ि पालकमंत्र्यांनी पाणीपुरवठ्याबाबत आश्‍वासन देऊनही जलसंपदा विभाग पुणेकरांच्या भावनांशी खेळत आहे. जलसंपदा विभाग ठोस निर्णय घेत...\nमनपा बालवाडी सेविकांवर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न\nजळगाव ः शहरात महापालिकेतर्फे रूबेला निर्मूलन राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत लसीकरण मोहीम सुरू आहे. त्यानुसार शिवाजीनगर परिसरातील गेंदालाल मिलमध्ये...\n\"राष्ट्रवादी' पुन्हा होईल बलवान\nस्वातंत्र्यपूर्व काळात जळगाव जिल्ह्यात झालेले फैजपूर कॉंग्रेस अधिवेशन हे ऐतिहासिक आहे. त्यानंतर कॉंग्रेसची पाळेमुळे जिल्ह्यात रुजली होती....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/443011", "date_download": "2019-01-18T12:08:39Z", "digest": "sha1:HGJNVWDLWRSTEXVAOIJM6AVVQNYMRUD7", "length": 13712, "nlines": 51, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मुंबईसमोर तामिळनाडूचे कडवे आव्हान - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » क्रिडा » मुंबईसमोर तामिळनाडूचे कडवे आव्हान\nमुंबईसमोर तामिळनाडूचे कडवे आव्हान\nरणजी चषक स्पर्धेतील उपांत्य सामने आजपासून, मुंबई संघात युवा फलंदाज पृथ्वी शॉ पाचारण\nरणजी चषक कारकिर्दीतील 42 वे जेतेपद मिळवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या मुंबई संघाला आजपासून खेळवल्या जाणाऱया उपांत्य लढतीत तामिळनाडूचे कडवे आव्हान सर्वप्रथम पार करावे लागणार आहे. येथील सौराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर ही लढत खेळवली जाईल. मुंबईने या महत्त्वपूर्ण लढतीसाठी अवघ्या 17 वर्षांच्या पृथ्वी शॉला पाचारण केले असून केव्हिन आल्मेडाला त्यांनी यापूर्वीच संघातून डच्चू दिला आहे.\nअल्मेडाला या हंगामात एकदाच संधी मिळाल्यानंतर त्यात अपयशाचा सामना करावा लागला होता. त्या एकमेव लढतीत त्याने 9 व 1 अशा किरकोळ धावा केल्या होत्या. याशिवाय, हैदराबादचा दुसरा डाव सुरु असताना त्याने स्लीपमध्ये झेलही सांडला होता.\nपृथ्वी शॉ हा सध्या 19 वर्षाखालील संघाचा सदस्य असून डिसेंबरच्या प्रारंभी लंकेत झालेल्या युवा आशिया चषक स्पर्धेत त्याने 5 सामन्यात 191 धावांचे योगदान दिले होते. 89 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या होती. मुंबई संघाने यंदा या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व लढतीत हैदराबादचा 30 धावांनी पराभव केला असून फलंदाजीच्या आघाडीवर मध्यफळीतील श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, कर्णधार आदित्य तरे व सिद्धेश लाड यांच्याकडून संघाला विशेष अपेक्षा असतील. अष्टपैलू अभिषेक नायरने यापूर्वी उपांत्यपूर्व लढतीत 100 धावात 9 बळी घेतले होते. त्यामुळे, त्याचे योगदानही मुंबईसाठी महत्त्वाचे ठरु शकते.\nदुसरीकडे, तामिळनाडूचा संघ येथे मुंबईविरुद्ध या स्पर्धेत सलामीच्या लढतीत निसटता पराभव स्वीकारावा लागला होता, त्याची परतफेड करण्यासाठी निर्धाराने इंच इंच रण लढवेल, अशी अपेक्षा आहे. कौशिक गांधी (60.50 च्या सरासरीने 726 धावा), अभिनव मुकूंद (62.63 च्या सरासरीने 689 धावा) व भारतीय संघातून बाहेर फेकला गेलेला दिनेश कार्तिक (60.36 च्या सरासरीने 664 धावा) यांच्यावर तामिळनाडूची प्रामुख्याने भिस्त असणार आहे. गोलंदाजीच्या आघाडीवर अश्विन क्रिस्त, कृष्णमूर्ती विघ्नेश, टी. नटराजन यांनी कर्नाटकचा धुव्वा उडवताना मोलाचे योगदान दिले होते. त्यामुळे, मुंबई संघाने तामिळनाडूला कमी लेखून चालणार नाही, हे स्पष्ट मानले जाते.\nमुंबई : आदित्य तरे (कर्णधार-यष्टीरक्षक), प्रफुल वाघेला, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, सिद्धेश लाड, अभिषेक नायर, शार्दुल ठाकुर, बलविंदर सिंग संधू, तुषार देशपांडे, रॉयस्टन, सुफियान शेख, विजय गोहिल, अक्षय गिरप, एकनाथ केरकर, पृथ्वी शॉ.\nतामिळनाडू : अभिनव मुकूंद (कर्णधार), बाबा अपराजित (उपकर्णधार), अश्विन क्रिस्त, औशिक श्रीनिवास, कौशिक गांधी, बाबा इंद्रजीत, नारायण जगदीशन, दिनेश कार्तिक, कृष्णमूर्ती विघ्नेश, वॉशिंग्टन सुंदर, जे. कौशिक, एम. मोहम्मद, टी. नटराजन, रंगराजन, राहिल शाह, लक्ष्मेशा सुर्यप्रकाश.\nनागपूर : झारखंड व गुजरातचे संघ पारंपरिकदृष्टय़ा बलाढय़ नसले तरी आजपासून येथे खेळवल्या जाणाऱया रणजी उपांत्य लढतीत ते जोरदार आव्हान प्रस्थापित करण्याची क्षमता राखून आहेत. गुजरातचा सर्वोच्च धावा जमवणारा प्रियंक पांचाळ व झारखंडचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज शाहबाज नदीम यांच्यात या लढतीच्या निमित्ताने जोरदार जुगलबंदी रंगू शकते.\nगुजरात संघातर्फे प्रियंक पांचाळने या हंगामात 100 पेक्षा अधिक धावा जमवल्या असून त्याला समित गोहेलने पूरक साथ देण्याचा प्रयत्न केला आहे. काहीच दिवसांपूर्वी त्याने 359 धावांचा विश्वविक्रम रचला आहे, ते ही लक्षवेधी आहे. गुजरातचा कर्णधार पार्थिव पटेलला प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा माईलस्टोन सर करण्यासाठी 400 पेक्षा कमी धावांची गरज असून तो या विक्रमाच्या दिशेने आगेकूच करु शकतो. इंग्लंडविरुद्ध अलीकडेच पार्थिवने कसोटीत पुनरागमन केले असून झारखंडच्या गोलंदाजांचा समाचार घेण्याच्या निर्धाराने तो खेळपट्टीवर ठाण मांडण्याची क्षमता राखून आहे.\nया लढतीत त्यांना डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलची मात्र उणीव जाणवू शकते. अक्षरला बोटाची शस्त्रक्रिया करवून घ्यावी लागली असल्याने तो येथे खेळू शकणार नाही. यॉर्कर स्पेशालिस्ट जसप्रीत बुमराह मात्र गुजरातसाठी बलस्थान असणार आहे.\nदुसरीकडे, झारखंड संघाची भिस्त युवा डावखुरा फलंदाज इशान किशनवर असू शकते. किशनने या हंगामात 719 धावांची आतषबाजी केली असून त्यात दिल्लीविरुद्ध 273 धावांच्या सर्वोत्तम खेळीचा प्राधान्याने समावेश आहे. हरियाणाविरुद्ध चौथ्या डावात धावांचा पाठलाग करताना त्याने दिलेले योगदान देखील झारखंडसाठी विशेष महत्त्वाचे ठरले आहे. महेंद्रसिंग धोनी हजर राहिल्यास त्याचे पाठबळ देखील झारखंडच्या खेळाडूंना प्रेरक ठरु शकते.\nविश्व बॅडमिंटन मानांकनात सिंधू पाचव्या स्थानी\nलंका-बोर्ड अध्यक्ष इलेव्हन सराव सामना आजपासून\nऋतुराजच्या शतकानंतरही महाराष्ट्र बॅकफूटवरच\nनाशिक -पुणे महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू\nमुंबईत मंत्रालयाच्या दारातच एका महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न\nऑस्ट्रेलियाला धूळ चारत भारताचा ऐतिहासिक विजय\nप्रभू रामचंद्र महाराष्ट्रात येणारे पहिले उत्तर भारतीय : पूनम महाजन\nगरज पडल्यास अध्यादेश काढू, पण डान्सबारवरील बंदी कायम ठेवू : मुनगंटीवार\nकाँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यानंतरच राम मंदिर शक्य : हरिश रावत\nअमरावतीत भिंत कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू ; तीन जखमी\nशबरीमला मंदिरात प्रवेश करणाऱया महिलांना सुरक्षा द्या :सुप्रिम कोर्ट\n फोनचा पासवर्ड सांगितला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nलडाखमध्ये हिमस्खलनामुळे तिघांचा मृत्यू\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/551020", "date_download": "2019-01-18T12:34:27Z", "digest": "sha1:OULQWWZV5JSIPI23S3WQLIIG37TUE46T", "length": 10288, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "अनेकांचे आयूष्य 16 एम.एम.च्या जादूई रीळांनी घडले - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » मनोरंजन » अनेकांचे आयूष्य 16 एम.एम.च्या जादूई रीळांनी घडले\nअनेकांचे आयूष्य 16 एम.एम.च्या जादूई रीळांनी घडले\nकाळ कोणासाठी थांबत नाही आणि प्रत्येक गोष्टीला पर्याय असतो, हे सत्य आहे. चित्रपट क्षेत्रात तंत्र बदलले तशा अनेक गोष्टी बदलल्या. त्यामुळे बदलत्या काळात नवनवीन कल्पना देखील प्रत्येकाला सुचल्या पाहिजेत. सध्याच्या पिढीला आज आपण जो चित्रपट पाहतोय त्यामागील इतिहास समजणे आवश्यक आहे. मात्र, पूर्वीच्या काळातील तंत्राचेही महत्त्व तितकेचे असून तेव्ही त्यांच्यापर्यंत पोहोचायला हवे. जर 16 एम.एम. चित्रपट नसते तर आज आम्ही दिग्दर्शक झालो नसतो. अनेक लोकांचे आयुष्य या जादुई रिळांनी घडले आहे, असे मत सिनेनिर्माता गजेंद्र अहिरे यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.\nआम्ही पुणेकर संस्थेतर्फे 16 एम. एम. दोन दिवसीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन राष्ट्रीय फिल्म संग्रहालयाच्या ऑडिटोरियमध्ये करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी आमदार मेधा कुलकर्णी, माजी आमदार उल्हास पवार, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, किरण धिवार, हेमंत जाधव, डॉ. राजेंद्र खेडेकर, अ‍ॅ[. मिलिंद पवार, गोरक्ष धोत्रे, शशिकांत डोईफोडे, अरविंद जडे, अखिल झांजले, दिनेश देशपांडे उपस्थित होते. उद्घाटनापूर्वी रिळांची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. अखिल भारतीय चित्रपट महामंडळ, राष्ट्रीय फिल्म संग्रहालयाच्या सहकार्याने हा महोत्सव होत आहे. 16 एम.एम.चे ज्ये÷ वितरक सुरेश एकबोटे, यशवंत पारशेट्टी, अभिनेते भालचंद्र कुलकर्णी, संजीव भंडार, आप्पासाहेब लोणकर यांचा सन्मान करण्यात आला. तर, ऑस्कर अवॉर्ड परिक्षण समितीचे सदस्य उज्ज्वल निरगुडकर यांचा विशेष गौरव करण्यात आला.\nअहिरे म्हणाले, सध्या आपल्याकडे मोबाईलवर चित्रपट बघण्याची सुविधा ���पलब्ध आहे. परंतु चित्रपट भारतात येण्यासाठी पूर्वीच्या पिढीने काय केले आहे, ही गोष्ट दाखविणे स्वागतार्ह आहे. अशा चित्रपट महोत्सवांच्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांना त्या काळातील चित्रपट कसे निर्माण केले असतील, हे समजेल.\nकुलकर्णी म्हणाल्या, काही वर्षांपूर्वी ग्रामीण भागात 16 एम.एम. चित्रपट दाखविले जात होते. त्याने सामाजिक प्रबोधन करण्याचे काम केले. समाज एकत्र करण्याचे काम या चित्रपटांनी केले आहे. तंत्रज्ञान आता बदलत असून याचा उपयोग पूर्वासारखाच समाजप्रबोधनाकरीता व्हायला हवा, असेही त्यांनी सांगितले. उल्हास पवार म्हणाले, गणेशोत्सव, शिवजयंती या काळात चित्रपट दाखविले जात होते. यामध्ये प्रगती होत असताना आता घरी बसून देखील आपण चित्रपट पाहू शकतो. परंतु याचा इतिहास सगळय़ांपर्यंत पोहोचायला हवा.\nहेमंत जाधव म्हणाले, भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ पुण्यात रोवली गेली, याचा पुणेकरांना अभिमान आहे. चित्रपट उद्योगाने मूक पट, बोलपट, कृष्णधवल ते रंगीत स्टिरिओ ते डॉल्बी साऊंड, इंस्तामान कलर ते फोर के असे अनेक बदल अनुभविले आहेत. यातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे 16 एम.एम.चित्रपट. चित्रपट सृष्टीतील हाच सुवर्णकाळ रसिकांपर्यंत पोहोचविण्याकरीता महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.\nमातृत्त्वाची गाथा मांडणारी ‘हिकरणी’ लवकरच मोठय़ा पडद्यावर झळकणार\nविक्रम गोखले, सायरा बानो यांना राज्याचा जीवनगौरव पुरस्कार\nमहाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये सईने घेतली ’कोल्हापूरी मावळे’ टीम\nजेएनयू प्रकरण अभाविपचेच कारस्थान ; अभाविपच्या माजी पदाधिकाऱयांचा गौप्यस्फोट\nएकालाही सोडणार नाही मी सुद्धा राजपूत : कंगना रनौत\nमराठा आरक्षणाविरोधात दाखल याचिका फेटाळण्याची राज्या सरकारची हायकोर्टाला विनंती\nउत्तर प्रदेशात सवर्णांसाठी 10 टक्के आरक्षणास मंजुरी\nनाशिक -पुणे महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू\nमुंबईत मंत्रालयाच्या दारातच एका महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न\nऑस्ट्रेलियाला धूळ चारत भारताचा ऐतिहासिक विजय\nप्रभू रामचंद्र महाराष्ट्रात येणारे पहिले उत्तर भारतीय : पूनम महाजन\nगरज पडल्यास अध्यादेश काढू, पण डान्सबारवरील बंदी कायम ठेवू : मुनगंटीवार\nकाँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यानंतरच राम मंदिर शक्य : हरिश रावत\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगको���्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/566475", "date_download": "2019-01-18T12:08:04Z", "digest": "sha1:HFKTQHZMTKA6L5G6PVRMBEFERYZ36VPS", "length": 5338, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे महत्वपूर्ण आदेश - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे महत्वपूर्ण आदेश\nअयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे महत्वपूर्ण आदेश\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली\nअयोध्या राममंदिर प्रकरणी आजपासून सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झाली आहे. त्यानुसार आज सुप्रीम कोर्टाने अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाला पहिला आदेश दिला आहे.\nसुप्रीम कोर्टाने मुख्य याचिका वगळता सर्व खटले रद्द केले आहेत. केवळ मुख्य पक्षकाराची बाजू खटल्यात ग्राहय़ धरली जाणार आहे. इतर याचिकांमुळे अनावश्यक हस्तक्षेप होत आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने निरिक्षण नोंदवले आहे. रामजन्मभूमी प्रकरण लवकर निकाली काढण्यासाठी हस्तक्षेप केलेल्या याचिका बाजूला केल्या आहेत. अनेक संस्था आणि व्यक्तींनी अयोध्या प्रकरणी याचिका दाखल केल्या होत्या. सलमान खुर्शीद, सुब्रमण्यम स्वामी यांच्यासह विविध संस्थांना या खटल्यातून बाजूला केले आहे.\nजम्मू काश्मीरमध्ये स्फोटात चार पोलीस शहद\nइंग्लंडचा फुटबॉलपटू जॉन टेरी निवृत्त\nफटाके उडविण्यास दोन तास मुदत\nकुंभच्या आयोजनासाठी प्रयागराज सज्ज\nनाशिक -पुणे महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू\nमुंबईत मंत्रालयाच्या दारातच एका महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न\nऑस्ट्रेलियाला धूळ चारत भारताचा ऐतिहासिक विजय\nप्रभू रामचंद्र महाराष्ट्रात येणारे पहिले उत्तर भारतीय : पूनम महाजन\nगरज पडल्यास अध्यादेश काढू, पण डान्सबारवरील बंदी कायम ठेवू : मुनगंटीवार\nकाँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यानंतरच राम मंदिर शक्य : हरिश रावत\nअमरावतीत भिंत कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू ; तीन जखमी\nशबरीमला मंदिरात प्रवेश करणाऱया महिलांना सुरक्षा द्या :सुप्रिम कोर्ट\n फोनचा पासवर्ड सांगितला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nलडाखमध्ये हिमस्खल���ामुळे तिघांचा मृत्यू\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/if-the-demands-are-not-acceptable-then-the-agitation/", "date_download": "2019-01-18T11:52:28Z", "digest": "sha1:XZCYQKD2ELQTEOIPUXWQPPCXNJMK5S6F", "length": 7462, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अभाविपचं विधीच्या मागण्यांसाठी विद्यापीठात मूक आंदोलन", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nअभाविपचं विधीच्या मागण्यांसाठी विद्यापीठात मूक आंदोलन\nमागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा\nअभाविपद्वारे स्थापत्य अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांच्या…\nशिक्षणमंत्र्यांना ‘हाताची घडी तोंडावर बोट’ची…\nपुणे : – विधीच्या विद्यार्थ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत सतत पाठपुरावा करून देखील विद्यापीठ प्रशासन शांत असल्याने विधीच्या विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज आखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पुणे महानगर शाखेने पुणे विद्यापीठात मूक आंदोलन केले. ह्या आंदोलनात विद्यार्थ्यांनी तोंडावर काळ्या फिती बांधून विद्यापीठाचा निषेध केला.\nपरीक्षेच्या दोन पेपर मध्ये किमान एक दिवस सुट्टी असावी, परीक्षेच्या वेळेस उत्तरपत्रिकेसोबत दोन पानांऐवजी सोळा पानी पुरवणी असावी, परीक्षेच्या नंतर विद्यार्थ्यांना ‘स्कीम ऑफ मार्किंग’ कळवण्यात यावे, प्रत्येक पेपरमध्ये 45 मार्क उत्तीर्ण होण्यासाठी असावे, ऍग्रीगेट पद्धत नसावी, पुनर्मूल्यांकनानंतर एक मार्क वाढला तरी देण्यात यावा, विधीचे पेपर मराठीत देता यावेत अशा मागण्यांचे निवेदन परीक्षा नियंत्रकांना देण्यात आले. या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर यापुढे आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येईल अस अभाविप कडून सांगण्यात आलं.\nअभाविपद्वारे स्थापत्य अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांच्या समस्यांविरोधात धडक मोर्चा\nशिक्षणमंत्र्यांना ‘हाताची घडी तोंडावर बोट’ची शिक्षा द्या : आम आदमी पार्टी\n‘मंदिरासाठी बाजी लावणाऱ्या शिवसेनेसमोर अहंकार,रामास विरोध करणाऱ्यांपुढे…\nतारीख पे तारीख; अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून नवी तारीख\nडान्सबारवरची बंदी उठवली ; जाणून घ्या आबांच्या लेकीला काय वाटतं \nटीम महाराष्ट्र देशा : ‘डान्सबारवरची बंदी उठवली हा निर्णय आमच्या आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने दुर्दैवी म्हणावा…\nमी देखील नगर दक्षिण लोकसभेसाठी इच्छुक ; भाजपच्या जिल्हाध्यक्षाने…\nपंकजा मुंडे यांच्यामुळे वैद्यनाथ’ घटनेतील मयतांच्या नातेवाईकांना…\n‘वंचित बहुजन आघाडी म्हणेल तसा प्रस्ताव स्वीकारून कॉग्रेसने…\nआर. आर. आबांनी बंद केलेली छमछम पुन्हा सुरु\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/updated-give-enquiry-reports-on-botched-up-case-of-dabholkar/", "date_download": "2019-01-18T11:47:00Z", "digest": "sha1:A2AURKCZ7JBJANBO6BJFJVEQY23NGPKQ", "length": 7689, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "दाभोळकरांच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी निष्काळजीपणा केला - हायकोर्ट", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nदाभोळकरांच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी निष्काळजीपणा केला – हायकोर्ट\nपोलीस अधिकाऱ्यांचा चौकशी अहवाल सादर करावा;हायकोर्टाने सीबीआयला फटकारले\nटीम महाराष्ट्र देशा – मुंबई उच्च न्यायालयाने दाभोळकर हत्या प्रकरणी महत्त्वाचा आदेश दिला आहे. डॉ नरेंद्र दाभोलकर खून तपासात हलगर्जीपणा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा चौकशी अहवाल सादर करावा असे सीबीआय आणि महाराष्ट्र शासनाला निर्देश दिले आहे.20 ऑगस्ट 2013 साली दाभोळकरांची पुण्यात भर दिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या गोष्टीला आज 4 वर्ष उलटून गेली तरी अजूनही दाभोळकरांचे मारेकरी पकडले गेलेले नाहीत. काही संशयितांना अटक करण्यात आली होती पण त्यांना पुराव्यांच्या अभावी सोडून देण्यात आलं.\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nभाजप नेत्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nया सगळ्या प्रकरणावर आता हायकोर्टाने निर्देश दिले आहे, दाभोळकरांच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी निष्काळजीपणा केला आहे असं हायकोर्टाच�� म्हणणं आहे. त्याच्या चौकशीचे अहवाल सादर करा असं हाय कोर्टाने सांगितलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी अनेक कच्चे दुवे सोडले आहेत. त्यामुळेच अजूनही आरोपी पकडले जाऊ शकले नाहीत. तसंच या निष्काळजीपणासाठी दोषी आढळल्यास त्यांना शिक्षा द्यावी असंही हायकोर्टाचं म्हणणं आहे.त्यामुळे आता तरी दाभोळकरांचे खूनी आता तरी सापडतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nभाजप नेत्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे ; दहा हजार मीटर्समध्ये दिनेशसिंग विजेता\nपुणे : शहीद मेजर नायर यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार\nमनसेच्या नगरसेवकांना ५ कोटी रुपये देऊन फोडले ; अजित पवारांचा खळबळजनक दावा\nटीम महाराष्ट्र देशा : भाजप निवडणुकीच्या काळात मोठा काळाबाजार करते. मुंबई महापालिकेत भाजपने मनसेचे नगरसेवक 5 कोटी…\nआ. प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित प्रियदर्शनी मेळाव्यास…\nकर्नाटक वाचवण्यासाठी कॉंग्रेसची महत्वाची बैठक\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nशहर मध्य विधानसभा मतदार संघ माझ्या हक्काचा सोडणार नाही – आ.…\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/woman-murder-bcoz-throwing-a-cat-out-of-house-house-pune/", "date_download": "2019-01-18T11:49:01Z", "digest": "sha1:UKT46PLLOQR2GUJNYXNJNBOWSGGE4AZY", "length": 7175, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मांजरावरील वादातून महिलेचा खून", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमांजरावरील वादातून महिलेचा खून\nपुणे : घरात शिरलेले मांजर फेकून दिल्याने झालेल्या वादामध्ये एका महिलेला बेदम मारहाण करून खून झाल्याची घटना पुण्यातील म्हाळुंगेमध्ये घडली आहे . म्हाळुंगे येथील शिवाजी पाडळे चाळीत रविवारी रात्री नऊच्या सुमारास हि घटना घडली आहे . या प्रकरणी चार आरोपीना अटक करण्यात आली आहे.\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे ; दहा हजार मीटर्सम��्ये दिनेशसिंग…\nपुणे : शहीद मेजर नायर यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात…\nप्रभा रंगपिसे नावाच्या महिलेची मांजर शेजारी राहणाऱ्या नंदकिशोर साळवे यांच्या घरात गेली होती. साळवे कुटुंब जेवत असताना मांजराने ताटात तोंड घातलं. त्यामुळे चिडलेल्या साळवेंनी मांजरीला घराबाहेर फेकून दिलं.हा प्रकार पाहून संतापलेल्या प्रभा रंगपिसे शेजाऱ्यांना जाब विचारण्यासाठी गेल्या. त्यावेळी साळवेंनी चौघांना बोलावून प्रभा यांना लाथा-बुक्के, पाईप, बांबू यांनी बेदम मारहाण केली. मारहाणीत जखमी झालेल्या प्रभा यांचं निधन झालं.\nसाळवे आणि रंगपिसे कुटुंबात यापूर्वीपासून वाद होता, मात्र मांजरीवरुन झालेला वाद केवळ निमित्त ठरल्याचं म्हटलं जातं. पिंपरी चिंचवडमधील म्हाळुंगेमध्ये रविवारी रात्री 9 वाजता हा धक्कादायक प्रकार घडला. हत्येप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केलं आहे.\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे ; दहा हजार मीटर्समध्ये दिनेशसिंग विजेता\nपुणे : शहीद मेजर नायर यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार\nचीनी मांजा विक्रेत्यांवर कठोर कारवाईची मागणी\nसरकार आवाज उठवणाऱ्यांची गळचेपी करत आहे : पवार\nबनावट पी.आर कार्डमुळे तुळजापूरातील विकास कामांचा बोजवारा\nतुळजापूर- तालुक्यात बनावट पी.आर कार्डांनी धुमाकुळ घातल्याने तिर्थक्षेञ तुळजापूर शहरासह अनेक गावातील विकास कामांचा…\nनिलेश लंके , सुजय विखे माझ्या संपर्कात ; जानकरांचा गौप्यस्फोट\nमनसेच्या नगरसेवकांना ५ कोटी रुपये देऊन फोडले ; अजित पवारांचा खळबळजनक…\n‘वंचित बहुजन आघाडी म्हणेल तसा प्रस्ताव स्वीकारून कॉग्रेसने…\nउस्मानाबादमधून ‘चाकूरकर’ यांना उमेदवारीची मागणी;…\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/ringtones/?cat=1&st=5", "date_download": "2019-01-18T11:58:47Z", "digest": "sha1:SJWPQZQ5VH5L3CQCJKJ47OBIKGHYA6ZP", "length": 8961, "nlines": 174, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - या महिन्याचे सर्वोत्कृष्ट Pop / Rock रिंग���ोन", "raw_content": "\nरिंगटोन्स शैली POP / ROCK\nया महिन्याचे सर्वोत्कृष्ट Pop / Rock रिंगटोन प्रदर्शित केले जात आहेत:\nआडुकला थीम एक प्रेम फुल\nजेगर (व्हाइस्ल) सारखा चालतो\nकाय आपण नष्ट नाही (मजबूत)\nराहेल प्लॅटन - गाणे फाईट\nथीम गाणे जॉन केना\nगिटार सोलो ऑफ गिट चाइल्ड\nLALOVE - लाला मोरे\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nया आठवड्यात | या महिन्यात | नेहमी\nविनामूल्य आपल्या आवडत्या गाण्यांच्या रिंगटोन आपल्या मोबाईलवर थेट डाउनलोड करा हे पृष्ठ बुकमार्क करणे विसरू नका\nयूके टॉप 40 चार्ट\nयूएसए टॉप 40 चार्ट\nरिंगटोन्स आयफोन रिंगटोन गेम\nरिंगटोन सेवा PHONEKY द्वारे प्रदान केली गेली आहे आणि हे 100% विनामूल्य आहे\nमार त्याला, पृथ्वीचे गाणे, हॉल ऑफ फेम, झोपा नका, अत्यानंद, आडुकला थीम एक प्रेम फुल, जेगर (व्हाइस्ल) सारखा चालतो, बिलिओनेर, Sia - चंदेरी, फायरस्टोन वाद्य, काय आपण नष्ट नाही (मजबूत), राहेल प्लॅटन - गाणे फाईट, थीम गाणे जॉन केना, Herbalife गाणे, उगवत्या सूर्याचे घर, भूत स्वार, आशिक 2 बासरी, खूप सारे प्रेम, गिटार सोलो ऑफ गिट चाइल्ड, व्हिस्टल बेबी, प्रार्थनेत सी, LALOVE - लाला मोरे, मी जिवंत आहे, हार्दिक शुभेच्छा Mobile Ringtones विनामूल्य डाउनलोड करा\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाईल फोनवर हार्दिक शुभेच्छा रिंगटोन डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट रिंगटोनपैकी एक आपण नक्कीच त्याच्या सुंदर चाल आनंद मिळेल PHONEKY वर विनामूल्य रिंगटोन्स स्टोअर, आपण पॉप / रॉक आणि आरएएनबी पासून जाझ, क्लासिक व मजेदार मोबाईल रिंगटोन्ससाठी विविध प्रकारचे रिंगटोन डाउनलोड करू शकता. आपल्या मोबाईल फोनवर थेट किंवा संगणकावरून रिंगटोन डाउनलोड करा. मोबाईल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्कृष्ट रिंगटोन पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार रिंगटोनला क्रमवारी लावा.\nआपण केवळ आपल्या iPhone वरील रिंगटोनचे पूर्वावलोकन करू शकता\nरिंगटोन म्हणून लागू करण्यासाठी आपण खालील आपल्या संगणकावर हा रिंगटोन च्या आयफोन आवृत्ती डाउनलोड आणि iTunes मार्गे आपल्या फोनवर हस्तांतरित करणे आवश्यक आहे\nआपल्या मोबाईल डिव्हाइसवर रिंगटोन डाउनलोड करा.\n1- जतन संवाद प्रकट होईपर्यंत \" डाउनलोड \" लिंक वर आपले बोट दाबा आणि धरून ठेवा.\nजर आपण संगणक ब्राऊजर वापरत असाल तर \" डाऊनलोड \" दुव्यावर उजवे क्लिक करा आणि \" लक्ष्य जतन करा \" वर क्लिक करा.\n2- \" दुवा जतन करा \" निवडा, आपला ब्राउझर रिंगटोन डाउनलोड करणे प्रारंभ करेल.\n3- आपण सेटिंग्जमध्ये नवीन रिंगटोन शोधू आणि सेट करू शकता > ध्वनी > रिंगटोन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/category/editions/sangli/page/22", "date_download": "2019-01-18T12:14:46Z", "digest": "sha1:UZSVUWHH3HDB4RTKCODTVIKPY2TEECDV", "length": 10764, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सांगली Archives - Page 22 of 398 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nवीज जोडणीपासून 14 हजार शेतकरी वंचित\nप्रतिनिधी/ सांगली विदर्भ आणि मराठवाडय़ाचा अनुशेष भरून काढण्याच्या नावाखाली जिल्हय़ातील 14 हजाराहून अधिक शेतकरी गेल्या चार वर्षापासून वीज जोडणीपासून वंचित आहेत. यामध्ये सर्वाधिक शेतकरी दुष्काळी पट्टय़ातील आहेत. जिल्हय़ाच्या दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱया टेंभू, म्हैसाळ, ताकारी या सिंचन योजनांचे सध्या अवर्तन सुरू आहे. शिवाय, प्रत्येक हंगामात आवर्तन सुरू होत असल्याने या योजनांच्या लाभक्षेत्रातील शेतकरीही पारंपरिक शेती सोडून बागायत आणि आधुनिक ...Full Article\nमनपाक्षेत्रातील 2200 मालमत्ता घरपट्टीविना\nप्रतिनिधी/ सांगली मनपाक्षेत्रातील मालमत्ता सर्व्हेक्षणामध्ये सुमारे 2200 मालमत्तांची घरपट्टीला नोंद नसल्याचे उघडकीस आले असून संबधितांच्या नोंदी घेऊन घरपट्टी वसूल करण्याचे आदेश शुक्रवारी बैठकीत देण्यात आले. दरम्यान, आणखी पन्नास टक्के ...Full Article\nआर्थिक वादातून व्यापाऱयाचा निर्घृण खून\nप्रतिनिधी /सांगली : उसनवार घेतलेले पैसे परत देण्याच्या वादातून भाडेकरू असलेल्या रिक्षाचालकाने पेंड व्यापाऱयाचा खून केल्याची खळबळजनक घटना गुरूवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास येथील गव्हर्मेंट कॉलनी, विश्रामबाग येथे घडली. ...Full Article\nलोकसभा जिंकण्यासाठी बुथ रचनेकडे प्राधान्याने लक्ष द्या\nप्रतिनिधी / सोलापूर : पूर्वी राजकारणात व्यक्ती प्रमुख होता. परंतु आता त्याचे विभाजन जिल्हा, मंडल, मोर्चा, बुथ अशा पद्धतीने झाले आहे, त्यामुळे लोकसभा जिंकण्यासाठी बुथ रचनेकडे प्राधान्याने लक्ष द्या, असे ...Full Article\nकेंद्रीय पथकाने पंधरा मिनिटात दौरा गुंडाळला\nसांगोला/ मंगळवेढा : जिह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक जिह्यात दुसऱया दिवशी सांगोला आणि मंगळवेढा या द��न तालुक्यात पाहणी करण्यासाठी गुरुवारी सकाळी आले अन् वाट पहात बसलेल्या शेतकऱयांच्या ...Full Article\nकेंद्रीय पथकाकडून दुष्काळाची पाहणी\nप्रतिनिधी /आटपाडी : केंद्रीय पथकाने आटपाडी तालुक्यातील दुष्काळाची भयानकता पाहून शेतकऱयांशी अडचणी जाणून घेतल्या. पिण्याच्या पाण्याची समस्या, जनावरांच्या चाऱयाचा प्रश्न, कोरडय़ा पडलेल्या विहिरी, जळालेली पिके, टँकरव्दारे जगविल्या जाणाऱया बागा, ...Full Article\nकेंद्रीय पथकाकडून दुष्काळाची पाहणी\nकेंद्रीय पथकाकडून दुष्काळाची पाहणी करमाळा / प्रतिनिधी दुष्काळाची पहाणी करण्यासाठी राज्याच्या दौऱयावर असलेल्या केंद्रीय पथकाने आज जिह्यातील करमाळा तालुक्यातील जातेगाव, कामोणे, बिटरगाव, रोशेवाडी गावातील पीक परिस्थितीची पाहणी केली. यावेळी ...Full Article\nराज्यनाटय़ स्पर्धेत सांगली केंद्रातून ‘पुस्तकाच्या पानातून’ ची बाजी\nप्रतिनिधी/ सांगली महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित 58 व्या राज्य हौशी मराठी नाटय़ स्पर्धेत सांगली केंद्रातून नवरंग सांस्कृतिक कलामंच, सांगली या संस्थेच्या ‘पुस्तकाच्या पानातून’ या नाटकाला प्रथम पारितोषिक ...Full Article\nन्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची सुरेश पाटलांची तयारी\nप्रतिनिधी/ सोलापूर सोलापूर महानगरपलिकेचे माजी सभागृह नेते तथा भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांच्यावर विषप्रयोग झाला असल्याचे स्पष्ट झाले असून या प्रकरणातील संशयित आरोपींची नावेदेखील पोलिसांना देण्यात आली असून ...Full Article\nशरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘स्वाभिमान’ सप्ताहाचे आयोजन\nप्रतिनिधी / इस्लामपूर : महिला म्हणजे चूल आणि मूल अशी समाजाची मानसिकता होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार यांनी महिलांना आरक्षण दिल्यामुळे सार्वजनिक जीवनात पुरुषांच्याबरोबरीने काम करीत आहेत. राज्याच्या ...Full Article\nनाशिक -पुणे महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू\nमुंबईत मंत्रालयाच्या दारातच एका महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न\nऑस्ट्रेलियाला धूळ चारत भारताचा ऐतिहासिक विजय\nप्रभू रामचंद्र महाराष्ट्रात येणारे पहिले उत्तर भारतीय : पूनम महाजन\nगरज पडल्यास अध्यादेश काढू, पण डान्सबारवरील बंदी कायम ठेवू : मुनगंटीवार\nकाँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यानंतरच राम मंदिर शक्य : हरिश रावत\nअमरावतीत भिंत कोसळून विद्��ार्थ्याचा मृत्यू ; तीन जखमी\nशबरीमला मंदिरात प्रवेश करणाऱया महिलांना सुरक्षा द्या :सुप्रिम कोर्ट\n फोनचा पासवर्ड सांगितला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nलडाखमध्ये हिमस्खलनामुळे तिघांचा मृत्यू\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/breaking-kolhapur-mayor-elected-congress-rashtravadi-won/", "date_download": "2019-01-18T11:52:40Z", "digest": "sha1:OT2RZCW6IYK2U5TWFYSKYBQACS2CHF7B", "length": 8825, "nlines": 94, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कोल्हापूर : शिवसेना तटस्थ, कॉंग्रेसचा महापौर, भाजपला धक्का", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकोल्हापूर : शिवसेना तटस्थ, कॉंग्रेसचा महापौर, भाजपला धक्का\nकोल्हापूरमध्ये भाजपाचा महापौर करण्याचे चंद्रकात पाटील यांचे स्वप्नही अधुरेच राहिले\nकोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपाला दणका दिला असून शिवसेनेचे चार नगरसेवक निवडणुकीत तटस्थ राहिले. यामुळे काँग्रेसने सहज विजय मिळवला.कॉंग्रेसच्या शोभा बोंद्रे यांनी ताराराणी- भाजपा युतीच्या उमेदवार रुपराणी निकम यांचा पराभव केला आहे .\nमहापौर स्वाती यवलुजे आणि उपमहापौर सुनील पाटील यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचे राजीनामे यापूर्वीच दिले होते . यामुळे रिक्त झालेल्या महापौर आणि उपमहापौर पदांसाठी आज मतदान होते. संख्याबळ नसताना शिवसेनेने महापौर पदासाठी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीची रंगत वाढली होती.\nमहापौरपदाच्या निवडणुकीत शोभा बोंद्रे यांचा 11 मतांनी विजय झाला. शोभा बोंद्रे यांना 44 मतं मिळाली तर निकम यांना 33 मतं मिळवता आली.शिवसेनेच्या उमेदवार प्रतिज्ञा निल्ले तटस्थ राहिल्यामुळे आणि त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे काँग्रेसचा विजय सुकर झाला.\nसरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक झालं मग शिवस्मारक का नाही \nमी देखील नगर दक्षिण लोकसभेसाठी इच्छुक ; भाजपच्या…\nसेनेच्या नगरसेविका प्रतिज्ञा निल्ले-उत्तुरे यांनी पुरेशे मते नसतानाही महापौर पदासाठी अर्ज केलेला होता. महापालिकेत कॉंग्रेस-राष्ट्रवादी��डे ४४ नगरसेवक होते. तर भाजप-ताराराणी आघाडीकडे ३३ चे संख्याबळ होते. त्यामुळे महापौर निवडीत नेमके कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते.\nतसेच राष्ट्रवादीचे महेश सावंत उपमहापौरपदी निवड झाली आहे. भाजप आघाडीचे कमलाकर भोपळे यांचा त्यांनी पराभव केला .या पराभवामुळे कोल्हापूरमध्ये भाजपाचा महापौर करण्याचे चंद्रकात पाटील यांचे स्वप्नही अधुरेच राहिले.\nपक्षीय बलाबल : (एकूण जागा 81)\nकाँग्रेस-राष्ट्रवादी : जागा 44\nभाजप-ताराराणी आघाडी : 33 जागा\nशिवसेना : 4 जागा\nसरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक झालं मग शिवस्मारक का नाही \nमी देखील नगर दक्षिण लोकसभेसाठी इच्छुक ; भाजपच्या जिल्हाध्यक्षाने फुंकले रणशिंग\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nमराठीचा मुद्दा काहीजण राजकीय स्वार्थासाठी वापरतात :खासदार संभाजीराजे\nबापटांनी केला मंत्रीपदाचा गैरवापर ; हायकोर्टाचा ठपका\nटीम महाराष्ट्र देशा : अन्नपुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या औरंगाबाद खंडपीठाने मंत्रीपदाचा गैरवापर केल्याचा ठपका…\nमोहोळ विधानसभेला आम्ही सांगेल तोच उमेदवार द्या : धनंजय महाडिक\nमुंबईच्या मतदार यादीमध्ये ८ ते ९ लाख बोगस मतदार\nपंकजा मुंडे यांच्यामुळे वैद्यनाथ’ घटनेतील मयतांच्या नातेवाईकांना…\nसर्जिकल स्ट्राईक नंतर भारताची सर्वात मोठी कारवाई\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+02333+ar.php", "date_download": "2019-01-18T11:14:34Z", "digest": "sha1:S3V35RSTNADRGD734EVNJRTBE2YZPLVR", "length": 3584, "nlines": 16, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 02333 / +542333 (आर्जेन्टिना)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: La Pampa\nक्षेत्र कोड 02333 / +542333 (आर्जेन्टिना)\nआधी जोडलेला 02333 हा क्रमांक La Pampa क्षेत्र कोड आहे व La Pampa आर्जेन्टि���ामध्ये स्थित आहे. जर आपण आर्जेन्टिनाबाहेर असाल व आपल्याला La Pampaमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. आर्जेन्टिना देश कोड +54 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला La Pampaमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +542333 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनLa Pampaमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +542333 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00542333 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/dagdhhebhisak-statue-janakar-protesters-and-police-strike-114242", "date_download": "2019-01-18T12:06:59Z", "digest": "sha1:WLLNJUARE7OWAQIOXYN3GXNEMSKWS2BQ", "length": 14217, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "Dagdhhebhisak to the statue of Janakar Protesters and Police Strike जानकरांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक ; आंदोलक व पोलिसांची झटापट | eSakal", "raw_content": "\nजानकरांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक ; आंदोलक व पोलिसांची झटापट\nशनिवार, 5 मे 2018\nदूध धंदा बंद करण्याचा हा डाव असून, दुग्धविकासमंत्री जानकरांचा मंत्रालयासामोरच त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांना फाशी देण्यात येईल. दूध भाववाढीच्या आश्वासनांची पूर्तता न करणारे जानकर हे थापाड्या मंत्री असल्याची टीकाही त्यांनी केली.\nनेवासे : गायीच्या दुधाला 35 रुपये प्रतिलिटर भाव, शेतीमालाला हमीभाव द्यावा यासह विविध 15 मागण्यांसाठी प्रहारचे पश्‍चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख अतुल खुपसे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांच्या नेतृत्वाखाली प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शनिवारी (ता. 5) नगर-औरंगाबाद महामार्गावर नेवासे फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करून राज्याचे दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला दुग्धाभिषेक घालण्यात ���ला.\nयावेळी आंदोलक व पोलिसांची चांगलीच झटापट झाली. दरम्यान, पोलिसांनी प्रहारच्या दहा प्रमुख पदाधिकाऱ्यांसह 60 आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहे.\nअतुल खुपसे म्हणाले, \"राज्यात कर्जमाफी मिळाल्यानंतरही 696 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकऱ्यांना कोणताही न्याय मिळाला नाही. दूध धंदा बंद करण्याचा हा डाव असून, दुग्धविकासमंत्री जानकरांचा मंत्रालयासामोरच त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांना फाशी देण्यात येईल. दूध भाववाढीच्या आश्वासनांची पूर्तता न करणारे जानकर हे थापाड्या मंत्री असल्याची टीकाही त्यांनी केली.\nअभिजित पोटे म्हणाले, \"येत्या 9 मे रोजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली जनावरांसह मंत्रालयावर मोर्चा काढणार असून, दूधउत्पादकांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन केले. यावेळी वारकरी संघाचे प्रदेशाध्यक्ष अजय महाराज बावस्कर, नितीन पानसरे, शेतकरी संघटनेचे त्रिंबक भदगले यांची भाषणे झाली. आंदोलनात नेवासे तालुक्‍यातील शेकडो दूधउत्पादक शेतकरी सहभागी झाले होते.\nनिवासी नायब तहसीलदार ज्योतिप्रकाश जायकर यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले.\nयावेळी जिल्हाध्यक्ष प्रकाश पोटे, जिल्हा कार्याध्यक्ष विनोदसिंह परदेशी, अजित धस, प्रकाश बेरड, श्‍याम ढोकणे, रघुनाथ आरगडे, विजय म्हस्के, नागेश आघाव, संगिता शर्मा, गणेश झगरे, गणेश चौघुले उपस्थित होते.\nदरम्यान, रस्ता अडवून, जमाव जमवून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याबद्दल प्रहारच्या प्रमुख दहा पदाधिकाऱ्यांसह एकूण 50-60 कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.\n\"राष्ट्रवादी' पुन्हा होईल बलवान\nस्वातंत्र्यपूर्व काळात जळगाव जिल्ह्यात झालेले फैजपूर कॉंग्रेस अधिवेशन हे ऐतिहासिक आहे. त्यानंतर कॉंग्रेसची पाळेमुळे जिल्ह्यात रुजली होती....\nत्या दिवशी घरातलं कुणी जेवलं नाय\nसुपे - एकच बैल होता. चितऱ्या त्याचं नाव. शेजारच्या बैलाच्या वारंगुळ्यावर शेती करायचो. चारा-पाण्याअभावी दावणीला मरण्यापरीस चितऱ्याला व्यापाऱ्याला इकला...\nहृदयरोगासारख्या आजारांसाठी मागच्या दोन-तीन दशकांत कारणीभूत ठरविले गेलेले कोलेस्टेरॉल आता दोषमुक्त झाले आहे. औषध निर्मिती कंपन्यांनी बागुलबुवा दाखवला...\nनिर्मळ, निष्पाप, करारी नेत्‍याला हरपलो...\nमान्‍यवरांची अादरांजली निर्मळ, निष्पाप स्वभाव डॉ. शा��िनीताई पाटील (माजी महसूलमंत्री) - तात्‍यांचा स्वभाव निर्मळ, निष्पाप होता. हसतखेळत...\nमी ५० वर्षांचा रिक्षाचालक आहे. मला फार थकवा जाणवतो. मला कोणताही रोग नाही किंवा कसलेही व्यसन नाही, मला शांत झोप येत नाही. कृपया मार्गदर्शन करावे. -...\nशंकरराव गडाख यांना न्यायालयाचे अटक वॉरंट\nनेवासे : कर्ज माफी, पाटपाणी, कांदा अनुदान, दूध भाववाढ, पीकविमा अशा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तालुक्यासह अनेक आंदोलन करणारे माजी आमदार शंकरराव गडाख...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.evivek.com/Encyc/2018/11/23/farmar-986", "date_download": "2019-01-18T13:10:00Z", "digest": "sha1:SRL5DSX2ABCMQEDX6PYPK5OFQDQLKLKR", "length": 33586, "nlines": 44, "source_domain": "www.evivek.com", "title": "शेतीपूरक व्यवसाय - स्वप्न व वास्तव", "raw_content": "\nशेतीपूरक व्यवसाय - स्वप्न व वास्तव\nपैसा देत असेल तरच शेती करायची, हा ट्रेंड आता स्थिर होऊ लागला आहे. कारण नवी पिढी आता शेतीत उतरली आहे. ही पिढी कमी कालावधीत व खात्रीचा पैसा देणारी पिके तर घेतातच, त्याचबरोबर जोडधंदाही करतात. मात्र या पिढीने शेतीपूरक धंदे करायचे नुसते ठरवून भागात नाही, त्याला सोयीसुविधांची गरज भासते. आज उर्वरित महाराष्ट्रापेक्षा पश्चिम महाराष्ट्र समृध्द दिसतो, त्याला कारण या भागातील शेतकऱ्यांना मिळालेली पूरक व्यवसायांची जोड. येथे शेतकऱ्याच्या शेतात पोल्ट्री तरी दिसेल किंवा गोठयात दुधाळ ढोरे तरी दिसतील. उर्वरित महाराष्ट्रात हे चित्र दिसत नाही.\n\"सगळेच अपरिवर्तनीय आहे' हा अट्टाहास बाजूला ठेवून विचार करू या. भाकरी का करपली पान का सडले नि राजा का हरला याचे एकच उत्तर - परतले नाही म्हणून. यात खोटे काय आहे याचे एकच उत्तर - परतले नाही म्हणून. यात खोटे काय आहे परतणे हा नियम जर सगळयांना लागू आहे, तर आपल्याला का नाही परतणे हा नियम जर सगळयांना लागू आहे, तर आपल्याला का नाही फक्त हे परतणे एकदम यू टर्न असू नये. अन्यथा आगीतून फुफाटयात पडण्यासारखे होते.\nआपले शेतीचे नियोजन मे-जूनमध्ये सुरू होते, ते पाऊसमान जसे होईल त्यानुसार संपते. साधारणत: चांगलाच पाऊस होईल या अंदाजाने आपण नियोजन आखतो. मी कापूस पट्टयातला शेतकरी असल्याने त्याप्रमाणे हे नियोजन कसे असते ते सांगतो. 10 एकर शेती असलेला शेतकरी मागच्या वर्षी मक्याचे उत्पादन फसले म्हणून यंदा कापूस लागवड वाढवतो. किंवा कापूस फसला असेल तर मक्याचे क्षेत्र वाढवतो. यापेक्षा फारसा वेगळा बदल नसतो. निसर्ग अनुकूल राहिला, तर अपेक्षित उत्पादन येते. मात्र म्हणजे हंगामात आपण फायद्यात राहतो असे होत नाही. कारण बाजारात आपल्याला हवे तसे दर मिळतातच असे नाही. त्यामुळे पिकले तरी विकलेच जाईल याची शाश्वती नसते. ह्या रहाटगाडग्यातून सुटका करून घेऊन आता आपण शाश्वत उत्पन्नाकडे वळलेच पाहिजे. हे वळणे म्हणजे स्वत:ला परतवून घेणे होय.\nहे स्वत:ला परतवून घेणे म्हणजे शेतीशिवाय आणखी वेगळा व्यवसाय जोडून घेणे होय. आजवर गाई-म्हशी पालन म्हणजे जोडधंदा समजला जायचा. पण आता अनेक व्यवसाय शेतकऱ्यांना खुणावताहेत. आताची शिक्षित पिढी आवर्जून या जोडधंद्यात उतरत आहेत. पैसा देत असेल तरच शेती करायची, हा ट्रेंड स्थिर होऊ लागला आहे. कारण नवी पिढी आता शेतीत उतरली आहे. ही पिढी कमी कालावधीत व खात्रीचा पैसा देणारी पिके तर घेतातच, त्याचबरोबर जोडधंदाही करतात. मात्र या पिढीने शेतीपूरक धंदे करायचे नुसते ठरवून भागात नाही, त्याला सोयीसुविधांची गरज भासते. आज उर्वरित महाराष्ट्रापेक्षा पश्चिम महाराष्ट्र समृध्द दिसतो, त्याला कारण या भागातील शेतकऱ्यांना मिळालेली पूरक व्यवसायांची जोड. येथे शेतकऱ्याच्या शेतात पोल्ट्री तरी दिसेल किंवा गोठयात दुधाळ ढोरे तरी दिसतील. उर्वरित महाराष्ट्रात हे चित्र दिसत नाही.\nअर्थात पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी फारच जागरूक होता नि उर्वरित महाराष्ट्रातला शेतकरी बधिर होता असे नाही; तर पश्चिम महाराष्ट्राला रस्ते, पाणी, वीज ह्या सुविधा उपलब्ध होत्या, तर उर्वरित महाराष्ट्र या सुविधांपासून बराच काळ वंचित राहिला. कोल्हापूर, सातारचा शेतकरी रस्ता चांगला असल्याने पुण्याला आपले दूध पटकन पोहोचवू शकत होता, तेच उर्वरित महाराष्ट्रात झाले नाही. चाळीसगावचे दूध खराब रस्त्यामुळे मुंबईला वेळेवर न पोहोचल्याने नासायचे. आता मात्र सर्वदूर रस्ते चांगले झाले आहेत. त्यामुळे दुग्धोत्पादनापासून ते शेळी-मेंढीपालन, कुक्कुटपालन सुसह्य होऊ लागले आहे. डाळिंबाच्या चार एकर बागेतून चार लाखाचे उत्पन येईल असे दिसत असताना तेल्या रोगाने सगळी फळे ग्रासली. डागाळलेली फळे बाजारात विकली, तर हाती आले 40 हजार रुपये. फलोत्पादनाचे असे हाल असताना त्याच कालावधीत जावयाने जोडधंदा म्हणून सुरू केलेल्या रेशीम पैदास उद्योगाच्या चार गुंठे क्षेत्रातल्या शेडमध्ये 250 अंडीपुंजांपासून फक्त 30 दिवसांत 45 हजार रुपये कमविले. चाळीसगाव तालुक्यातील एका शेतकऱ्याने हे सत्य कथन केले. डाळिंब रोप लागवडीपासून प्रत्यक्ष फळे यायला काळ लागतो तीन ते चार वर्षे, तर रेशीम उत्पादन फक्त 30 दिवसांत पैसा देऊन जाते. अळयांना खायला लागणारा तुतीचा पाला लागवडीनंतर तयार होतो 45 दिवसांत. शेड वगैरे तयार झाल्यास दीड-दोन महिन्यांत रेशीमकोष विक्रीस तयार. रेशीम उत्पादनाकडे शेतकरी मोठया संख्येने वळत असताना उत्पादित माल कुठे खपवायचा, ही समस्या येते. सध्या महाराष्ट्र शासनाचा रेशीम विभाग अंडीपुंजा पुरविण्यापासून ते रेशीमकोष खरेदीपर्यंत जबाबदारी पार पाडतो. कर्नाटक रेशीम उत्पादनात आघाडीवर असल्याने रामनगरम हे रेशमाचे मोठे मार्केट आहे. परंतु महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या सोयीसाठी राज्य शासनाचा रेशीम विभाग कोष खरेदी करतो.\nमग कर्जात लोटणाऱ्या डाळिंबाला कुठवर कवटाळत बसायचे इवल्याशा रोपापासून काळजी घेत बाग उभी करायची. मात्र फळे लागतील नि चांगलीच येतील, भाव चांगला मिळून हाती पैसा येईल याची शाश्वती नाही. डाळिंब बागायतदार ते कापूस उत्पादक सगळयाच शेतकऱ्यांच्या भाळी आलेले हे संकट. हे चित्र उसापासून केळीपर्यंत तर द्राक्ष, डाळिंबापासून पेरू, सीताफळापर्यंत. कोरडवाहू ज्वारी-बाजरीपासून कडधान्यवर्गीय मूग, उडीद, हरभऱ्यापर्यंत भरपूर उत्पादन काढूनही शेतकऱ्याला समाधानकारक पैसा देत नाहीत, हे ढळढळीत सत्य आहे. मग याला पर्याय काय इवल्याशा रोपापासून काळजी घेत बाग उभी करायची. मात्र फळे लागतील नि चांगलीच येतील, भाव चांगला मिळून हाती पैसा येईल याची शाश्वती नाही. डाळिंब बागायतदार ते कापूस उत्पादक सगळयाच शेतकऱ्यांच्या भाळी आलेले हे संकट. हे चित्र उसापासून केळीपर्यंत तर द्राक्ष, डाळिंबापासून पेरू, सीताफळापर्यंत. कोरडवाहू ज्वारी-बाजर���पासून कडधान्यवर्गीय मूग, उडीद, हरभऱ्यापर्यंत भरपूर उत्पादन काढूनही शेतकऱ्याला समाधानकारक पैसा देत नाहीत, हे ढळढळीत सत्य आहे. मग याला पर्याय काय तर शेती सोडा, नाहीतर शेतीला जोडून वेगवेगळे व्यवसाय करा.\nशेतीला जोडून पूरक व्यवसाय हा काही नवा विषय नाही. दुग्धोत्पादन, शेळी-मेंढीपालन आपण परंपरेने करत आलो आहोत. यापैकी दुग्धोत्पादकापेक्षा किरकोळ दूध विक्री करणारे अधिक पैसे कमावतात. त्यामुळे शेतकरी आता या परंपरागत पूरक व्यवसायाची नव्याने मांडणी करू लागलेत.\nतीन भावांचे एक कुटुंब आहे. त्यांच्याकडे 60 एकर शेती आहे. तिघांपैकी दोघे शेती बघतात, तर लहान भाऊ त्यांच्याकडे असलेल्या 60 म्हशींचे व्यवस्थापन बघतो. जळगाव शहरापासून 20 कि.मी. अंतरावर असलेल्या फुलपाट गावातून हा लहान भाऊ जळगावच्या कॉलन्यांमध्ये किरकोळ दूध विक्री करतो. या कुटुंबाचा अनुभव असा आहे की, 60 एकर शेतीपेक्षा 60 म्हशींपासून अधिक उत्पन्न येते. एक उदाहरण मोठे विलक्षण आहे. शेतमजूर कुटुंबातील एक तरुण पदवीपर्यंत शिक्षण झाल्यावर काही वर्षे नोकरी करून गावाकडे परतला. त्याने देशी गाईंचे संगोपन केले. सुरुवातीला गाईच्या दुधाच्या किरकोळ विक्रीचा व्यवसाय त्याने सुरू केला. यात फारसा फायदा नाही असे त्याच्या ध्यानात आले, म्हणून त्याने दुधावर प्रक्रिया करून विविध उपपदार्थ तयार करून स्वत:च विक्री सुरू केली. स्वत:च्या डेअरीत तो आता इतरांना नोकरी देऊ शकतोय. या त्याच्या व्यवसायामुळे मूल्यवर्धन होऊन दुग्धोत्पादन फायद्याचे ठरू लागले. मात्र येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, हा व्यवसाय शहरे व महानगरांच्या जवळच्या गावातल्या शेतकऱ्यांसाठीच उपयोगी आहे. सरसकट सगळयांना दुग्धोत्पादन हा पूरक व्यवसाय फायद्याचा ठरत नाही. आजही गावात गाईच्या दुधाला 23 ते 25 व म्हशीच्या दुधाला 38 ते 42 रुपये दर मिळतो, तर शहरात गाईचे दूध 40 रुपये व म्हशीचे 60 रुपये लीटर विकले जाते. त्यामुळेच शहरांमध्ये गाईंचे गोठे व म्हशींचे तबेले दिसतात, तर गावांमधून गाई-म्हशी दिसेनाशा होत चालल्यात. यातून हे सिध्द होते की स्थलकालपरत्वे पूरक व्यवसायाचे महत्त्व बदलते. पुणे, नाशिक, मुंबई अशा महानगरांच्या जवळच्या शेतकऱ्यांना दुग्धोत्पादन, कोंबडीपालन असे जोडधंदे फायदेशीर ठरतात. परंतु विदर्भ, मराठवाडा, खानदेश येथे असे जोडधंदे तितकेसे फाय��्याचे ठरत नाहीत असा अनुभव आहे. असे असले, तरी फक्त शेतीवर अवलंबून न राहता वेगवेगळे जोडधंदे असावेत याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.\nया जोडधंद्याची संकल्पना मात्र बदलत चालली आहे. फक्त दूध आणि कोंबडीपालन इथेच शेतकरी थांबला नाही, तर तो त्यापेक्षा वेगळे काही करू लागला आहे. अलीकडे मोठया प्रमाणात फोफावलेला जोडधंदा म्हणजे बंदिस्त शेळीपालन. प्रशिक्षण घेऊन शेतकरी आफ्रिकन बोरपासून ते उस्मानाबादी शेळयांपर्यंत गोटफार्म करू लागले आहेत. प्रशिक्षणामुळे व्यवस्थापन अधिक काटेकोरपणे करता येऊ लागले. परंपरागत शेळीपालनात त्यांचा पोषक आहार, रोगराई व उपाय, कर्जयोजना, विमा, मार्केटिंग हा भाग नव्हता, त्यामुळे सुरक्षितता नव्हती. प्रशिक्षणामुळे शेळीपालन सुसह्य झाले आहे. बकरी ईदला मोठया प्रमाणात बोकडांची कुर्बानी दिली जाते, म्हणून अनेक शेतकरी आता स्वतंत्रपणे कुर्बानीच्या बोकडांचे संगोपन करू लागले आहेत.\nशेतकरी यापेक्षा वेगळे जोडधंदेही करताना दिसतात. कंत्राट पध्दतीच्या पोल्ट्री फार्मप्रमाणे शेतकरी अंडयांसाठी लेअर कोंबडीपालन, मश्रूम (अळंबी) उत्पादन, त्रिस्तरीय मत्स्योत्पादन, इमूपालन, ससेपालन, वराहपालन करतात. मात्र यापैकी इमूपालन, ससेपालन व वराहपालन व्यवसाय फसल्याचे आढळून आले आहे. यापैकी मश्रूम व्यवसायाकडे तरुणांचा कल वाढत असल्याचे दिसून येते. त्याचे एक उदाहरण येथे पाहू या.\nशेतकरी कुटुंबातील उच्च शिक्षण घेणारे तरुण शेतीकडे सहसा वळत नाहीत. मात्र एक उदाहरण मोठे प्रेरक आहे. शिक्षणासाठी पुण्यात असलेल्या या दोघा भावांनी पुण्यातच मेकॅनिकल इंजीनियरची नोकरी करता करता मश्रूम शेतीचा प्लान आखला. संदीप व राकेश पाटील या दोघा भावांनी नंतर नोकरी सोडून जळगाव जिल्ह्यातील करंज या आपल्या गावात 5 हजार चौरस फूट जागेत मश्रूम (अळंबी) व्यवसाय सुरू केला. या उद्योगातून ते आता महिन्याला 1 लाख रुपये इतके उत्पन्न कमावितात. कोरडे आणि ताजे (ड्राय आणि फ्रेश) मश्रूम उत्पादन करताना ते आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी मश्रूम उत्पादन प्रशिक्षणही देतात.\nमश्रूमचा ग्राहक आपल्याला जवळपास उपलब्ध नाहीत, हे खरेय. पंचतारांकित हॉटेल्स ही मश्रूमची बाजारपेठ आहे. कोरडया मश्रूम पावडरला बेकरी उद्योगात फार मागणी आहे.\nजोडधंद्याला आता प्रक्रिया उद्योगाची जोड मिळाली आहे. हे उद्योग क्��ेत्रानुसार बदलत जातात. कोकणात कोकम सरबत तर पश्चिम महाराष्ट्रात गुऱ्हाळे वाढली आहेत. नाशिक-सांगलीत बेदाणा उद्योग पूरक व्यवसाय म्हणूनच वाढलाय. त्यातून मूल्यवर्धनाचा फायदा होतो. शेतीला जोडून एक नाही, तर अनेक व्यवसाय करण्याचे कसब शेतकऱ्यांकडे असते, हे नाशिक जिल्ह्यातील लखमापूर येथील वाल्मिक मोगल यांच्या उदाहरणावरून स्पष्ट होते. कुक्कुटपालनापासून त्यांनी सुरू केलेला जोडधंदा गीर गाईंच्या पालनापर्यंत आला आहे. मोगल यांनी आपल्या वडिलांना दुसऱ्या शेतकऱ्याच्या गुऱ्हाळावर 25 पैसे आंदन या मजुरीवर कामाला जाताना पाहिले होते. त्याच वेळी त्यांनी आपलेही गुऱ्हाळ असावे हा निश्चय केला. आज लखमापूर येथे त्यांचे स्वत:चे गुऱ्हाळ आहे. गुऱ्हाळ सुरू करण्यापूर्वी त्यांनी वेगवेगळया गुऱ्हाळांत काम करून अनुभव घेतल्यानंतर गुऱ्हाळ टाकले. रासायनिक घटक न वापरता ते दर्जेदार सेंद्रिय गुळाचे उत्पादन करतात. त्या गुळाला थेट हैदराबाद, मुंबई, पुणे येथून मागणी असते.\nमोगल फक्त गुळाचेच उत्पादक नाहीत, तर ते गावातल्या 1 हजार लीटर दुधाचे संकलन करून गुजरात डेअरीला पुरवठा करतात. ज्या काळात दुधाला मंदी असते, तेव्हा ते या दुधाचा खवा करून विकतात. त्यासाठी गुऱ्हाळातील कढयांचा ते उपयोग करून घेतात. याशिवाय उन्हाळयात आपल्या लखमापूर फाटयावरील दुकानावर रसवंती सुरू करतात. अलीकडे आहारात गुळाचा वापर वाढू लागलाय. अशा कालखंडात ते गुळाचे विविध पदार्थ बनवून विकतात. काकवी, गूळ पावडर, आले-वेलचीमिश्रित चॉकलेट, चिक्की आदी पदार्थांचा यात समावेश आहे.\nअशी दर्जेदार उत्पादने असली, तरी विक्रीचे काय असा प्रश्न येतो. याला मोगल अपवाद ठरतात. गटशेतीमुळे त्यांना बाजारपेठ सहज उपलब्ध आहे. मोगलांनी सांगितले की, ''आम्ही गटातील शेतकरी एकमेकाचा माल विकत असतो. उदा. येवल्याचे सदूभाऊ शेळके यांची बाजरी मी नाशिकला विकतो, तर ते माझा गूळ येवला, सिन्नर भागात विकतात.'' तसेच मुंबईतील वांद्रयाच्या कविता मुखी यांच्या मॉलमध्ये त्यांचा गूळ हातोहात खपतो.\nआदिवासी नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम धडगाव, अक्कलकुवातील पाडयावरील आदिवासी शेतकरी प्रक्रिया उद्योग करू लागलाय. या भागात मोठया प्रमाणात आंब्याची झाडे असल्याने कच्च्या कैऱ्यांपासून आमचूर बनविण्याचा उद्योग या भागात चांगलाच फोफावलाय. मात्र येथे आ���चुराला सहज बाजारपेठ उपलब्ध नाही. आमचुराला मार्केट उपलब्ध झाल्यास आदिवासींसाठी शेतीला चांगला पूरक व्यवसाय होऊ शकेल.\nरोपवाटिका (नर्सरी) महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यात फोफावल्यात. 30-40 एकर कापसाच्या शेतात जेवढे उत्पन्न येणार नाही, त्यापेक्षा जास्त पैसे नर्सरीतून मिळविणारे अनेक शेतकरी आहेत. यापैकी कमलेश पाटील यांचे उदाहरण बोलके आहे. ते पारोळा तालुक्यातील तरुण शेतकरी आहेत. त्यांची वडिलोपार्जित 40 एकर शेती असून या शेतीत कापूस, ज्वारी अशीच पिके ते घ्यायचे. परंतु खर्चाच्या मानाने उत्पन्न कमी यायचे. हिरव्या मिरचीला वाढती मागणी असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी थोडया क्षेत्रात मिरची व वांगे लावण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी गावाला लागून असलेल्या शेतात गादी वाफे तयार करून रोपवाटिका तयार केली. स्वत:ची लागवड करून उरलेली रोपे विकायची, असे ठरले. रोपांना तत्काळ ग्राहक मिळाले. या शेतकऱ्यांनी पुढच्या वर्षी पुन्हा रोपांची नोंदणी केली. अशा प्रकारे 2012मध्ये नर्सरीचा जन्म झाला. स्वत:साठी गादी वाफ्यांवर रोपे तयार केली होती. परंतु शेतकऱ्यांना ट्रेमध्ये रोपे तयार करून द्यायला प्रारंभ केला. मार्च ते जून असा चार महिन्यांचा हा सीझन असतो. मागणी असेल तर इतर वेळीही रोपे तयार करून दिली जातात. अशा प्रकारे पारंपरिक शेतीला नर्सरी या पूरक व्यवसायाची जोड मिळाली.\nआजचा तरुण शेतकरी वेगवेगळया पूरक व्यवसायांच्या शोधात आहेत. शासन-प्रशासन, बँका या शेतकऱ्याला सहकार्य करतील, तर ह्या पूरक धंद्यात त्याला अधिक रस निर्माण होऊ शकेल.\nभरपूर रहदारी असलेल्या रस्त्यांच्या बाजूला आता मोठया प्रमाणात रसवंतीची दुकाने दिसतात. रस्त्याला लागून असलेल्या आपल्या शेताचा शेतकरी रसवंतीसाठी वापर करू लागले आहेत. किमान 6 महिने तरी हा व्यवसाय चांगला चालतो, असा अनेकांचा अनुभव आहे. यातून रसवंतीला लागणाऱ्या उसाची लागवड वाढली. 'रसवंतीचा व्यवसाय करा' असे कोणालाच सांगावे लागले नाही. निर्माण झालेल्या परीस्थितीने शेतकरी या व्यवसायाकडे वळले नि परंपरागत शेतीपेक्षा जास्त कमवते झाले.\nरेशीम शेतीचे गाव - दहिगव्हाण\nजालना जिल्ह्यातील दहिगव्हाण येथील विनायक नाईकवाडे तीन एकरांत रेशीमशेती करतात. त्यांच्याकडे 21 एकर शेती आहे, त्यापैकी फक्त 3 एकरात ते तुतीची लागवड करून रेशीम उत्पादन घेतात. ह्या प���रक व्यवसायातून त्यांना चांगला फायदा झाला. त्यांनी 2012 या वर्षी रेशीमशेतीला प्रारंभ केला. एका वर्षात त्यांना 4 चार बॅचेसमधून तीन एकरांत खर्च वजा जाता चार लाख रुपये उत्पन्न आले. याच जिल्ह्यातील डोंगरगाव कवाड हे तर 'रेशीमशेतीचे गाव' म्हणून प्रसिध्द झाले आहे. या गावात 100 शेतकरी रेशीमशेती करतात. दुष्काळी असूनही रेशीमशेतीमुळे हे गाव आज समृध्द गाव म्हणून ओळखले जाते.\nनव्या लाइफलाइनचं हृदय कमजोर\n© 2016 सर्व अधिकार सुरक्षित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/entertainment/new-deadpool-movie-releasing-1845", "date_download": "2019-01-18T11:29:06Z", "digest": "sha1:MYXLCHFIPSBFD5CIPF3SZIAZHKITG34M", "length": 6209, "nlines": 44, "source_domain": "www.bobhata.com", "title": "राडा करणारा 'डेडपूल' येतोय राव...हिंदी ट्रेलर पाह्यलात का !!", "raw_content": "\nराडा करणारा 'डेडपूल' येतोय राव...हिंदी ट्रेलर पाह्यलात का \nशक्तिमान, सुपरमॅन, स्पायडरमॅन, बॅटमॅन, फ्लॅश इत्यादी वगैरे आपन लय सुपरहिरो बघितले पन ‘डेडपूल’ सारखा सुपरहिरो नाय बघितला राव. आता त्याला डेडपूल म्हनन्यापेक्षा डेडभाऊ., डेडदादा, राडा करणारा डेडपूल म्हटलं तरी चालेल. तो हायच तसा एकदम ‘कूल’. मंडली, काय हाय ना, डेड भाऊचा दुसरा पिच्चर येतोय. त्याचा टेलर (trailer) आलाय. त्याच्याबद्दलच सांगायला आलोया.\nतुम्ही त्याचा आधीचा पिच्चर बघितला का नाय आरं लेका काय केलं हे चला जाऊद्या. ‘डेडपूल २’ चा ट्रेलर बघून तुम्हाला आधीचा पिच्चर बघावासा नक्की वाटेल ही आपली गॅरेन्टी.\nहां, आता आपल्यातल्या काही लोक्सना डेडभाऊबद्दल माहित असेल आणि ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी डेडभाऊचा हा शॉर्ट इंट्रो.\n‘एक्समॅन सिरीज’ मधला ‘एक्समॅन ऑरिजिंस: वूल्वरिन’ हा पिच्चर तुमी बघितला असंल तर त्यात डेडभाऊ पयल्यांदा दिसला होता. त्यात एक खतरनाक, हत्यार चालवणारा, भाड्याचा सैनिक म्हणून डेडभाऊ दिसला होता. म्हणजे हिरो बनन्याच्या आधी डेडभाऊ विलन होते.\nडेडभौचं नाव होतं ‘वेड विल्सन’. फिल्म मधी एक तोंड शिवल्याला मानूस वूल्वरीन तात्याबरोबर फायटिंग करताना दिसतो ना तोच डेड. याच पात्राला की नै ह्या लोकांनी वाढवलं अन त्याचा झाला ‘डेडपूल’. अशी आहे आपल्या डेडभौच्या जन्माची कथा.\nमंडली, टेलरमधी नुसता जाळ अन् धूर संगटच हाय. डेडतात्याची फायटिंग, हिरोगिरी, रोमान्स, विलन, हसून हसून बेजार करनारे डायलोग्स. सगळं हाय यात.\nभाऊ, हॉलीवूडचे पिच्चर हिंदीमध्ये दाखवताना लय म्हणजे लय माती खाल्ली जाते. त्याचं काय हाय ना, डायलोग्स हिंदीमध्ये नीट ट्रान्सलेट नाय करत हे लोक. पन डेडभौच्या पिच्चरसाठी त्यांनी चांगला लेखक निवडलेला दिसतोय. स्वच्छ भारत अभियान काय, विकास काय, दंगल, सुलतान अन बाहुबली काय विषयच नाही ना भौ विषयच नाही ना भौ डेडभौला एकदम देसी केलंय या लोकांनी.\n१८ मे ला डेडभाऊ आपल्याला भेटीला येणार हायत पन त्या आधी टेलर बघून घ्या ना राव \nडॉक्टरनेच रुग्णाच्या पोटात ढकलली तब्बल १५ कॅन बियर \nव्हिडीओ ऑफ दि डे : टार्गेट पूर्ण नाही केलं तर चीनमध्ये मिळते ही शिक्षा\n भेटा मुंबईच्या दुसऱ्या खऱ्याखुऱ्या गलीबॉयला \nव्हिडीओ ऑफ दि डे : ‘उरी’ चित्रपट टोरंटवरून डाऊनलोड करताय मग थांबा आणि हा व्हिडीओ बघा \n मराठी सेलिब्रिटीजचे १० वर्षापूर्वीचे फोटो पाहिले का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Offenburg+de.php", "date_download": "2019-01-18T11:12:51Z", "digest": "sha1:A2QPKA2QUONRFOB54E7JSRKKAMIBBVOD", "length": 3464, "nlines": 16, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Offenburg (जर्मनी)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Offenburg\nक्षेत्र कोड Offenburg (जर्मनी)\nआधी जोडलेला 0781 हा क्रमांक Offenburg क्षेत्र कोड आहे व Offenburg जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Offenburgमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Offenburgमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +49781 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनOffenburgम���ील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +49781 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0049781 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/census-wild-animals-31761", "date_download": "2019-01-18T12:43:44Z", "digest": "sha1:KBPTXYW37RNMJLF6FCMKY3LGMQIXKGTW", "length": 14822, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "census of wild animals राज्यात बुद्धपौर्णिमेला होणार वन्यप्राण्यांची प्रगणना | eSakal", "raw_content": "\nराज्यात बुद्धपौर्णिमेला होणार वन्यप्राण्यांची प्रगणना\nगुरुवार, 23 फेब्रुवारी 2017\nनागपूर - राज्यातील सर्वच व्याघ्रप्रकल्प आणि अभयारण्यांमध्ये 10 मे रोजी बुद्धपौर्णिमेनिमित्त पाणस्थळांवर वन्यप्राण्यांची प्रगणना होणार आहे. त्यासाठी वन्यप्रेमींची मदत घेतली जाणार आहे. महिला स्वयंसेविकासाठी विशेष व्यवस्था करण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत.\nनागपूर - राज्यातील सर्वच व्याघ्रप्रकल्प आणि अभयारण्यांमध्ये 10 मे रोजी बुद्धपौर्णिमेनिमित्त पाणस्थळांवर वन्यप्राण्यांची प्रगणना होणार आहे. त्यासाठी वन्यप्रेमींची मदत घेतली जाणार आहे. महिला स्वयंसेविकासाठी विशेष व्यवस्था करण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत.\nकेंद्रीय पर्यावरण व वनखात्याने दिलेल्या पद्धतीनुसार 2010 व 2014 मध्ये देशभर व्याघ्र प्रगणना करण्यात आली. फेज फोरनुसार दरवर्षी व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात वाघांची किमान संख्या निश्‍चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. वाघाच्या संख्येचा अंदाज घेण्यासाठी राष्ट्रीयस्तरावर निश्‍चित केलेल्या पद्धतीचा वापर होत आहे. दर चार वर्षांनी होणाऱ्या अखिल भारतीय व्याघ्र प्रगणनेत वाघासोबत इतरही त्याच्या भक्ष्याचा अंदाज घेण्यात येतो. त्यात संख्या निश्‍चित न होता केवळ भूप्रदेशनिहाय प्राण्यांच्या घनत्वाची माहिती मिळते. वन्यजीव संरक्षित क्षेत्रनिहाय व वनविभागनिहाय वाघ सोडून इतर वन्यप्राण्यांचा संख्येचा अंदाज घेण्यासाठी बुद्धपौर्णिमेला दरवर्षी पाणवठ्यावरील प्रगणना करण्यात येते. ती यंदाही 10 मे रोजी रात्री मचाणांवर बसून केली जाणार आहे.\nत्यासाठी सुरक्षित क्षेत्रात विद्यमान परिस्थितीच्या आधारे संभावित पाणस्थळांची संख्या निश्‍चित करणे, स्वयंसेवींची नोंदणी करणे, पाणस्थळावर स्थायी मचाण उभारणे, महिला स्वयंसेवकांची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रत्येक मचाणाव��� एक स्वयंसेवी खासगी व्यक्ती व एक विभागाचा प्रतिनिधी राहील. 18 वर्षांखालील व्यक्तीला प्रगणनेत सहभागी होण्यास मज्जाव आहे. महिला प्रगणनांसाठी राखीव असलेल्या मचाणांवर एक महिला स्वयंसेवी आणि त्यांचे जोडीदार व एक विभागीय प्रतिनिधी राहतील.\nप्रगणनेच्या दिवशी प्रगणकांना त्यांनी नेमून दिलेल्या मचाणांपर्यंत पोहोचवण्याची व प्रगणनेचा काळ संपल्यानंतर परत आणण्याची व्यवस्था स्थानिक पातळीवर करण्यात येणार आहे. सहा ते सात वर्षांपूर्वी राज्यातील सर्वच संरक्षित क्षेत्रांमध्ये दरवर्षी वाघ आणि बिबट्यांच्या पदचिन्हांद्वारे व प्रमुख वन्यप्राण्यांची पाणस्थळावरील प्रगणना करण्यात येत होती. परंतु, त्यात पाच ते सहा वर्षांपूर्वी वन्यप्राण्यांच्या अधिवासाचे संनियंत्रण करण्यात आले. त्यात त्रुटी आढळल्याने गेल्यावर्षीपासून प्रत्येक सुरक्षित क्षेत्रात मे महिन्यातील बुद्धपौर्णिमेला प्रगणना करण्याचे निर्देश दिले आहेत.\n\"राष्ट्रवादी' पुन्हा होईल बलवान\nस्वातंत्र्यपूर्व काळात जळगाव जिल्ह्यात झालेले फैजपूर कॉंग्रेस अधिवेशन हे ऐतिहासिक आहे. त्यानंतर कॉंग्रेसची पाळेमुळे जिल्ह्यात रुजली होती....\n\"राष्ट्रवादी'चा गजर, देवकरांवरच नजर\nजळगाव : लोकसभा मतदार संघात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. भारतीय जनता पक्ष व शिवसेनेतर्फे स्वतंत्र उमेदवार मैदानात उतरण्यास तयार आहेत. मात्र \"युती'...\nन्या. लोया मृत्यूप्रकरणाची होणार सुनावणी\nनागपूर - न्या. लोया रविभवनात थांबले होते तेव्हा, त्यांच्यासोबत न्या. विनय जोशीदेखील होते, असा उल्लेख याचिकेत करण्यात आला आहे. त्यामुळे न्या. रवी...\nशहरात पाणीटंचाई; सिंहगड रस्ता जलमय\nसिंहगड रस्ता - दांडेकर पूल कालवा फुटीच्या आठवणी ताज्या असतानाच सिंहगड रस्ता परिसराने गुरुवारी पुन्हा जलप्रलयाचा थरकाप अनुभवला. खडकवासलातून पर्वती...\nभय इथले संपत नाही... (व्हिडिओ)\nसिंहगड रस्ता - कालवा, जलशुद्धीकरण केंद्रामुळे सिंहगड रस्ता परिसरात खालच्या भागातील रहिवाशांच्या मनावर भीतीची टांगती तलवार कायम असल्याचे आजच्या घटनेने...\nवसुली निरीक्षक बनले व्यवस्थापक\nनागपूर : चर्मकार समाजातील व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचविणे, समाजप्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने, तसेच त्यांचा शैक्षणिक, आर्थिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.savistar.com/2018/07/23/sangram-deshmukh-blog/", "date_download": "2019-01-18T11:40:29Z", "digest": "sha1:6JSUU66CSVI3LEX2SEELWND3VLRYS2TS", "length": 14489, "nlines": 82, "source_domain": "www.savistar.com", "title": "खोटारडेपणापेक्षा अॅरोगन्स बरा….. संग्राम देशमुख यांचा ब्लॉग – सविस्तर", "raw_content": "\nखोटारडेपणापेक्षा अॅरोगन्स बरा….. संग्राम देशमुख यांचा ब्लॉग\nJuly 23, 2018 अतिथी लेखक चालू घडामोडी, ब्लॉग, राजकारण 0\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अविश्वास प्रस्तावावर राहुल गांधीला जे प्रतिउत्तर दिलं त्यात त्यांनी त्याला पुन्हा पुन्हा arrogant असं संबोधलं… आणि नेहमी प्रमाणे त्याच्या प्रश्नांना सरळ उत्तरं देण्यापेक्षा नेहमीची डायलॉगबाजी केली…. त्याला त्याच्या परिवाराला पक्षाला टार्गेट केलं….\nराहुल गांधी या माणसाचा मला २००९-२०१४ या काळात प्रचंड राग होता…. भाजपने ज्या पद्धतीने सोशल मीडिया वापरून त्याचं चरित्रहनन केलं त्यामुळे नाही तर त्याच्यात जो arrogance होता त्यामुळे, खरं तर हा arrogance संपुर्ण कॉंग्रेसमध्येच़ वाढला होता आणि राहुल त्याचं प्रतिनिधित्व करत होता… मनमोहनसिंग यांच्या cabinet ने घेतलेल्या निर्णयाची प्रत प्रेस कॉन्फरन्स मध्ये फाडणे हा त्या arrogance चा अत्युच्च बिंदू होता…..\nतर मी यांना क्लोज़ फॉलो करायला लागलो ते अलीकडे झालेल्या गुजरात निवडणुकांपासून, याआधी झालेल्या इतर निवडणुकांमध्ये बहुतेक वेळा यांना humiliating हार पत्करावी लागली होती त्यामुळे आता भाजपच्या बालेकिल्ल्यात हा कशी लढत देतो ही उत्सुकता होती..\nगुजरात मध्ये आयुष्यात पहिल्यांदा राहुल गांधीने आपला arrogance योग्य पद्धतीने वापरला……आणि आता तर त्याच्या याच arrogance ने मोदी सारख्या बलाड्य प्रतिस्पर्ध्याला घाम फुटत आहे….\nत्याने काल भाषणात जे काही मुद्दे मांडले ते याआधीसुद्धा वेगवेगळ्या व्यासपीठावर त्याने मांडले आहेत पण काल मोदींसमोर त्यांच्या डोळ्य��त डोळे घालून तो फटके देत होता….\nत्यामुळे मोदींनी आपल्या भाषणात त्याच्या या arrogance वर जे प्रहार केले त्याला काहीच अर्थ नाहीये कारण सध्या तो arrogance योग्य पद्धतीने वापरतो आहे….\nयाउलट मला जास्त आक्षेप आहे तो मोदींच्या खोटारडेपणा आणि पंतप्रधानासारख्या पदावर असलेल्या व्यक्तीने आपल्यावर प्रचंड विश्वास टाकलेल्या जनतेला फसवण्याच्या व्रुत्ती़ला….\nराहुलच्या प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी थेट उत्तरं न देता दिशाभूल केली, इथे फक्त दोनच़ उदाहरणं देतो….\nयाबद्दल राहुल चे दोन प्रमुख आरोप आहेत, एक म्हणजे विमानाची किंमत ५०० कोटीची १६०० कोटी कशी झाली आणि दुसरं म्हणजे हा कॉन्ट्रेक्ट आपल्या एचएएल ला न मिळता मोदींचे मित्र ज्यांनी कधी आयुष्यात विमानं बनवली नाही त्या अनिल अंबानींच्या कंपनीला कसा मिळाला आणि दुसरं म्हणजे हा कॉन्ट्रेक्ट आपल्या एचएएल ला न मिळता मोदींचे मित्र ज्यांनी कधी आयुष्यात विमानं बनवली नाही त्या अनिल अंबानींच्या कंपनीला कसा मिळाला याबद्दल आपण डिफेन्स मिनिस्टरला प्रश्न विचारला असता त्यांनी फ्रांस आणि भारतामध्ये एक गोष्टी डिस्क्लोज न करण्याचा करार आहे असं उत्तर देऊन या दोन प्रश्नाची उत्तर दिली नाहीत….. राहुल गांधी यांनी आपण फ्रांसमध्ये असतांना फ्रांसच्या राष्ट्रपतींना याबद्दल विचारलं असता असा कोणताच करार नाही असं कळलं….\nआता या आरोपांना उत्तर देतांना मोदींनी या दोन प्रश्नांकडे दुर्लक्ष करत फक्त देशाच्या सुरक्षेसंदर्भात असे आरोप चुकीचे आहेत वगैरे वगैरे मांडणी केली आणि ५००चे १६०० कसे आणि अनिल अंबानीला का हे प्रश्न अनुत्तरितच़ राहिले…..\n२. दरवर्षी २ कोटी लोकांना रोजगार\nहे आश्वासन मोदींनीच़ आपल्या प्रचारसभांमध्ये दिलं होतं, राहुल गांधींनी एका सरकारच्याच़ रिपोर्टचा आधार घेत एका वर्षात फक्त ४ लाख नोकऱ्या उपलब्ध झाल्यात असं सांगितलं…\nआता या आरोपाला मोदींनी जे उत्तर दिलंय ते विश्वास ठेवण्यासारखं नाहीच उलट चीड आणणारं आहे….\nउत्तरात त्यांनी एक गणित सांगितलं की मागच्या वर्षात इतके इतके डॉक्टर, सीए, इंजिनियर इत्यादी झालेत त्यांच्यापैकी अमुक टक्के लोकांनी जर स्वतःच्या व्यवसाय सुरू असेल (जर तर ची भाषा ) आणि त्यांच्याकडे प्रत्येकी इतकी लोकं असतील तर इतक्या नोकऱ्या उपलब्ध झाल्या….. आणि हे गणित समजवून सांगत त��यांनी आकडा एक कोटीच्या वर नेला….\nया उदाहरणात सांगितल्याप्रमाणे नोकऱ्या मिळाल्या असतील तरी त्यात सरकारच़ काय योगदान \nसरकारकडून रोजगार उपलब्ध करून द्यायचे हे आश्वासनं असतात त्याचा अर्थ म्हणजे सरकार वेगवेगळ्या स्वरूपाचे नवीन प्रकल्प सुरू करणार किंवा बाहेरून इनवेस्टमेंट आणणार आणि नवीन रोजगार उपलब्ध करून देणार… यासाठी मोदींनी प्रचंड परदेश वाऱ्या केल्या, मेक ईन इंडिया, स्टार्टअप इंडिया सारखे घाट घातले पण यातुन किती इनवेस्टमेंट आली आणि किती नवीन रोजगार (सरकारच्या माध्यमातून) उपलब्ध झाले याच उत्तर सध्या कुठेही नाहीये…. सरकार जाहिरातींमधुन फक्त आकडेवारी फेकतेय पण जमिनीवर हे चित्र कुठेच नाही…..मोदींच्या भाषणातील हा प्रसंग सर्वांनी आवर्जून पहावा…\nहे सर्व बघून मोदींना इतकंच सांगावंस वाटतं की ज्या arrogance साठी राहुलला बदनाम करत आहात तो एक वेळ देशाला चालेल पण खोटारडेपणा नको…..\nआपल्या भाषणाच्या शेवटी राहुल एक वजनदार वाक्य बोलून गेलाय ते नक्की ऐका….. तो म्हणाला “Modiji and Amit Shah can’t afford to lose” त्यांना माहिती आहे की ते जर हरले तर त्यांच्या विरुध्द असलेल्या त्यांनी दाबलेल्या केसेस पुन्हा ओपन होतील (जसं जस्टिस लोया)….. कोणत्याही मार्गाने सत्ता मिळायला हवी या व्रुत्तीच़ खरं कारण राहुलने एका वाक्यात स्पष्ट करून टाकलं..\nलेखक- संग्राम देशमुख ( लेखक ‘एज्यकेट टू ऑटोमेट’चे संचालक आहेत )\nअभियांत्रिकी प्रवेशप्रक्रियेचा सावळा गोंधळ; आदित्य गुंड यांचा ब्लॉग\nमुख्यमंत्रीसाहेब, मी काकासाहेब बोलतोय…\n…फक्त या एका गोष्टीमुळे ‘ठाकरे’ सिनेमा फ्लॉप होऊ शकतो\nइतर पक्षांना गृहीत धरणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीला कपिल पाटलांचं सणसणीत पत्र\nजेव्हा अटल बिहारी वाजपेयींनी नरेंद्र मोदींना दिल्ली सोडून जायला सांगितलं\nवेबसाईट हॅक करुन भाजपला धमकी; भाजप म्हणतं ती आमची वेबसाईट नाही… नेमकं काय आहे सत्य\nज्यांच्या विरोधात उभं राहण्यास शरद पवार धजावले नाहीत, त्यांच्या पुढे ‘राष्ट्रवादी’चं कोण टिकणार\nSagar on आडतास कसं झालं\nsanjay on #शालजोडीतून… | कथा बाजारवाडीचा बाजार उठल्याची…\nनानासाहेब लोंढे on माणिक सरकार… कार-फोन न वापरणारा आणि सर्जिकल स्ट्राईक करणारा मुख्यमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-226921.html", "date_download": "2019-01-18T11:34:01Z", "digest": "sha1:UO6SPIDSSUQOTFKOZRUQ46ALAZ4QIA72", "length": 14408, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जीएसटीमुळे अनेक करांपासून मुक्तता मिळेल, अर्थमंत्र्यांची ग्वाही", "raw_content": "\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nVIDEO : भाव मिळाला नाही, शेतकऱ्याने कांद्याच्या शेतातच केली आत्महत्या\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\nVIDEO : भाव मिळाला नाही, शेतकऱ्याने कांद्याच्या शेतातच केली आत्महत्या\nमंत्रालयाच्या दारातच महिलेने केला आत्महत्येचा प्रयत्न\nतब्बल 55 बंदुका...भाजप पदाधिकाऱ्यानंतर आता साताऱ्यातूनही मोठा शस्त्रसाठा जप्त\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nहात नसलेल्या चित्रकारांनी काढलेली चित्र पाहून तुम्ही व्हाल थक्क\n'भाजपला जिंकून दिलंस तर प्रमोशन' : दोन महिला अधिकाऱ्यांच्या व्हायरल झालेल्या WhatsApp चॅटमागचं सत्य\nVIDEO तरुणीचा संशयास्पद मृत्यू, संतप्त जमावाने लावली पोलीस स्टेशनला आग\nलोकसभा निवडणुकीच्या Fake Newsने आयोग हैराण, दाखल करणार FIR\nराम मंदिराचं बांधकाम 2025 नंतर सुरू होणार - भैय्याजी जोशी\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\nशाहरुखची रील लाइफ मुलगी पुन्हा एकदा हॉट फोटोंमुळे चर्चेत\nअजय आणि अनिल 7 वर्षांनी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर, 'टोटल धमाल' सिनेमातून दिसणार एकत्र\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\nधोनीचा 'हा' विक्रम वाचून तुम्हीही म्हणाल, 'धोनी जैसा कोई नही'\nInd vs Aus : विराट कोहलीच्या 'ट्रम्प कार्ड'ने दिली चार चेंडूत साम��्याला कलाटणी\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : डिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nVIDEO : ...तर तुमच्या वैवाहिक जीवनात कधीच येणार नाही दुःख\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nVIDEO : ...अन् मिठ्ठू झाला मित्र\nजीएसटीमुळे अनेक करांपासून मुक्तता मिळेल, अर्थमंत्र्यांची ग्वाही\n29 ऑगस्ट : जीएसटीला मान्यता देण्यासाठी राज्यविधीमंडळाचं एकदिवशीय विशेष अधिवेशन सुरू झालं आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधेयकाचा प्रस्ताव मांडला. यावेळी बोलताना, जीएसटीमुळे भ्रष्टाचार आणि महागाईला आळा घालता येईल. करांमध्ये सूसुत्रता येऊन व्यापारी आणि ग्राहकांना त्याचा थेट फायदा होईल. जीएसटीमध्ये एकूण 17 कर सामावले जातील. त्यामुळे राज्या राज्यातील जीवघेणी स्पर्धा कमी होईल, असं मुनगंटीवार म्हणाले.\nजीएसटी विधेयक संसेदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर झालं असून कायदा लागू होण्यासाठी 15 राज्यांच्या मंजुरीची गरज आहे. त्यापैकी 8 राज्यांनी आधीच मंजुरी दिली. महाराष्ट्र हे जीएसटीला मंजुरी देणारं नववं राज्य ठरेल, अशा विश्वास मुनगंटीवारांनी व्यक्त केला.\nसध्या 125 पेक्षा जास्त देशात जीएसटी आहे. Vat, करमणूक कर, केंद्रीय कर, प्रवेश कर,जकात, उपकर, अधिभार, excise duty,service tax सीमा शुल्क हे रद्द होऊन, एकच जीएसटीमुळे थेट फायदे मिळतील, असा विश्वास मुनगंटीवारांनी व्यक्त केला.\nदरम्यान, मुंबई महापालिकेची स्वायत्तता अबाधित राखली जाणार असेल तर जीएसटीला शिवसेनेची हरकत नसेल, अशी प्रतिक्रिया पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिली आहे.\nजीएसटीमुळे देशभर केवळ एकच करप्रणाली लागू होणार असून इतर सर्व करप्रणाली मोडकळीस पडणार आहे. जीएसटी 1 एप्रिल 2017 पासून लागू करण्याचा केंद सरकारचा प्रयत्न आहे. गरिबांना जीएसटीचा फायदा सर्वाधिक होणार आहे. गरिबांना आवश्यक असणाऱ्या कोणत्याच गोष्टीवर कर बसणार नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केलं आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: #gst billGSTrajyasabhaजीएसटीजीएसटी विधेयकपावसाळी अधिवेशनराज्यसभेत\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\n'भाजपला जिंकून दिलंस तर प्रमोशन' : दोन महिला अधिकाऱ्यांच्या व्हायरल झालेल्या WhatsApp चॅटमागचं सत्य\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nहात नसलेल्या चित्रकारांनी काढलेली चित्र पाहून तुम्ही व्हाल थक्क\nअभी तक \u0003खेलने के लिए\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nVIDEO : भाव मिळाला नाही, शेतकऱ्याने कांद्याच्या शेतातच केली आत्महत्या\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\n'भाजपला जिंकून दिलंस तर प्रमोशन' : दोन महिला अधिकाऱ्यांच्या व्हायरल झालेल्या WhatsApp चॅटमागचं सत्य\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/vidya-balan-once-bold-34268", "date_download": "2019-01-18T12:25:38Z", "digest": "sha1:HVYCBDFOFD2LCP5ZE7XINGGVU677RGM7", "length": 13240, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "vidya balan once bold विद्या पुन्हा बोल्ड | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 9 मार्च 2017\nविद्या बालन आणि तिचे रोल नेहमीच चर्चेचा विषय ठरलेत. ती ज्या चित्रपटात असते त्यात कोणत्याही हिरोची गरजच नसते. तिचे रोल नेहमीच ताकदीचे असतात. एक स्त्री म्हणून तिने बॉलीवूडमध्ये आतापर्यंत कोणीच करू शकले नाही ते करून दाखवले आहे. पुरुषप्रधान बॉलीवूड संस्कृतीला तिने काहीसा धक्का दिला आहे. अभिनयाच्या बळावर तिने एकापेक्षा एक चित्रपट गाजवले. मग तो \"कहानी' असो, \"द डर्टी पिक्‍चर' असो वा जुना \"किस्मत कनेक्‍शन' असो... ती आपल्या अभिनयाच्या जोरावर सिनेमा एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवते. नुकताच तिच्या आगामी \"बेगम जान' चित्रपटाचे पोस्टर आणि फर्स्ट लूक रिलीज झाला.\nविद्या बालन आणि तिचे रोल नेहमीच चर्चेचा विषय ठरलेत. ती ज्या चित्रपटात असते त्यात कोणत्याही हिरोची गरजच नसते. तिचे रोल नेहमीच ताकदीचे असतात. एक स्त्री म्हणून तिने बॉलीवूडमध्ये आतापर्यंत कोणीच करू शकले नाही ते करून दाखवले आहे. पुरुषप्रधान बॉलीवूड संस्कृतीला तिने काहीसा धक्का दिला आहे. अभिनयाच्या बळावर तिने एकापेक्षा एक चित्रपट गाजवले. मग तो \"कहानी' असो, \"द डर्टी पिक्‍चर' असो वा ��ुना \"किस्मत कनेक्‍शन' असो... ती आपल्या अभिनयाच्या जोरावर सिनेमा एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवते. नुकताच तिच्या आगामी \"बेगम जान' चित्रपटाचे पोस्टर आणि फर्स्ट लूक रिलीज झाला. त्यातील विद्याचा डॅशिंग लूक बघून सगळ्यांनाच चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकता लागली आहे. एक स्वतंत्र अन्‌ निर्भीड स्त्री पोस्टरमधील विद्याच्या चेहऱ्यातून दिसून येते. चित्रपटाची टॅगलाईन आहे, \"माय बॉडी माय हाऊस... माय कन्ट्री माय रुल्स.' टॅगलाईनप्रमाणेच विद्याच्या डोळ्यात तो भाव पाहायला मिळतो... चित्रपटात विद्या कुंटणखान्याच्या मॅडमच्या भूमिकेत आहे. भारताच्या फाळणीवेळी कुंटणखान्यातील वेश्‍यांच्या आयुष्यात घडणाऱ्या उलथापालथीवर \"बेगम जान'ची कथा आधारीत आहे. श्रीजीत मुखर्जीचा हा चित्रपट असून, त्यानिमित्ताने तो बॉलीवूडमध्ये पदार्पण करतोय. हा चित्रपट श्रीजीतच्या \"राजकाहिनी' या बंगाली चित्रपटापासून प्रेरित आहे.\n'विप्रो'चा नफा 2,510 कोटींवर; बोनस शेअरची घोषणा\nमुंबई: भारतातील तिसऱ्या क्रमांकाची आयटी कंपनी 'विप्रो'चा नफा सरलेल्या तिसऱ्या तिमाहीत 30 टक्क्यांनी वाढत 2,510.4 कोटी रुपयांवर पोचला आहे. गेल्यावर्षी...\nकसोटीतनंतर वनडेतही भारत अजिंक्य; 2-1 ने मालिका जिंकली\nमेलबर्न : भारताचं 'रन मशिन' विराट कोहली एखाद्या सामन्यात फार खेळला नाही, तरीही भारतीय संघाची ऑस्ट्रेलियातील विजयी मालिका मात्र कायमच राहिली....\nअन् धोनी-भुवीने असे अडकवले फिंचला जाळ्यात (व्हिडिओ)\nमेलबर्न : मैदानावर डावपेच आखण्यामध्ये महेंद्रसिंह धोनीसारखा तरबेज खेळाडू सध्याच्या क्रिकेटविश्‍वात दुसरा नसावा.. सामन्यातील परिस्थिती, फलंदाजाची...\nमुकेश अंबानींची मोदींना विनंती; भारतीय डेटा भारतीयांच्याच ताब्यात राहावा\nअंबानींना आली महात्मा गांधीजींची आठवण मुंबई:रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना माहितीच्या नियंत्रणासंदर्भात...\nपुस्तकांच्या गावात बालकुमार साहित्य संमेलनाचा प्रारंभ\nभिलार - ज्यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली अशा सावीत्रीबाई फुले यांचा वेश परिधान केलेल्या शाळकरी मुलीच्या हस्ते पालखीतील ग्रंथांची पुजा करून...\nआता देशाच्या सीमांवर इस्त्रोची नजर\nनवी दिल्ली: पाकिस्तानी सीमेवरुन होणारी दहशतवाद्यांची घुसखोरी भारतीय लष्करासाठी कायम डोके��ुखी ठरते. सीमेपलीकडून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी भारतीय जवान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://harinarke.blogspot.com/2011/11/blog-post_26.html", "date_download": "2019-01-18T12:29:58Z", "digest": "sha1:QPELGKP3YKHSX5JWRPQES6AGYEIJF7XP", "length": 15118, "nlines": 321, "source_domain": "harinarke.blogspot.com", "title": "प्रा. हरी नरके: घरेलू कामगारांना न्यायासाठी प्रयत्न: छगन भुजबळ", "raw_content": "\nघरेलू कामगारांना न्यायासाठी प्रयत्न: छगन भुजबळ\nघरेलू कामगारांना न्यायासाठी प्रयत्न: छगन भुजबळ\nनाशिकरोड - संघटित कामगारांप्रमाणे असंघटित व असुरक्षित घरेलू कामगारांना मानसन्मान, संरक्षण व कामाचा योग्य मोबदला मिळावा, यासाठी शासनाने कायदा केला आहे. त्याच्या अंमलबजावणीवर घरेलू कामगार संघटनेने लक्ष ठेवावे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.\nअखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद प्रणित समता घरेलू कामगार संघटनेतर्फे येथील महात्मा गांधी टाऊन हॉलमध्ये नामदार छगन भुजबळ समतामित्र पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. समारंभात प्रा. हरी नरके यांना भुजबळ यांच्या हस्ते सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. कामगारांनी संघटीतपणे लढा दिल्यास शासनाला याची दखल घ्यावीच लागेल असे मत या प्रसंगी भुजबळ यांनी व्यक्त केले.\nभुजबळांसारख्या लढाऊ योद्धयाच्या नावाने दिलेला हा पुरस्कार सर्वोच्च आहे. काम करताना अनेक अडचणी येतात. त्यामुळे मन उदास होते. अशावेळी पुरस्कार बळ देतात. असे मत या प्रसंगी प्रा नरके यांनी व्यक्त केले. सत्याचाच विजय होतो, अशी म्हण आहे. मात्र संघटित शक्तीशिवाय सत्याचा विजय अशक्य असल्याचे ते म्हणाले.\nव्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मायावती पगारे, ओबीसी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. कैलास कमोद, विक्रम गायकवाड, संतोष सोनपाखरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गजानन शेलार, समता परिषदेचे वि��ागीय अध्यक्ष भगवान बिडवे आदी उपस्थित होते.\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले: समग्र वाड्मय, मुखपृष्ठ\nडॉ. अरूणा ढेरे यांच्यासमवेत-\nमहात्मा फुले समग्र वाङ्मय\nमाझे आवडते लेखक प्रा.भालचंद्र नेमाडे यांच्यासोबत..\nघरेलू कामगारांना न्यायासाठी प्रयत्न: छगन भुजबळ\nमहाराजा यशवंतराव होळकर चरित्राचे प्रकाशन\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले (12)\nडॅा. रखमाबाई सावे - राऊत (6)\nतू माझा सांगाती (1)\nनिंबा मुका जाधव (1)\nनेमाडे - कसबे-वाद (1)\nन्या. गायकवाड आयोग (1)\nप्रा. रंगनाथ पठारे (1)\nबुद्ध आणि बोधिसत्व (1)\nमाळी व तेली (1)\nलोक माझे सांगाती (1)\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ (4)\nसावित्रीबाई फुले स्मारक (1)\nशिक्षणतज्ञ सावित्रीबाई फुले यांचे कार्य\nनिषेध- खेडेकर म्हणतात जातीय व धार्मिक दंगली घडवा\n(श्री. एम. डी. रामटेके यांच्या ब्लोगवरून जनहितार्थ साभार पुनर्प्रकाशित.) वाचा आणि क्रुतीशील निषेध करा. ब्रिगेडचे व मसेसं चे सर्वेसर्वा श...\nमहाराष्ट्र भूषण : वादंग आणि वास्तव\nबाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या निर्णयाबाबत उलटसुलट चर्चा चालू आहे. बाबासाहेबांच्या वक्तृत्वावर भाळलेले ...\nमहाराष्ट्राच्या विवेकवादाचा आवाज : डा. नरेंद्र दाभोळकर\nचार दिवसांपुर्वी नरूभाऊंचा फोन आला होता. \"हरी, लेखाचे लक्षात आहे नारे बाबा\" अशी सुरुवात करून बराच वेळ बो...\nद्रष्टा महापुरूष महात्मा जोतीराव फुले\nमहात्मा जोतीराव फुले यांच्या निधनाला आज १२५ वर्षे झाली. त्यांच्या काळात त्यांनी केलेले काम महत्वाचे असेलही, परंतु आज त्याचा काय उपयोग\nआरक्षण आर्थिक आधारावर द्यावे काय\nगेले काही दिवस आरक्षणाचा पाया जात, जमात किंवा सामाजिक आणि शैक्षणिक हा न ठेवता आर्थिक आधारावर समाजातील सर्व गरिबांना आरक्षण द्यावे ही भुमि...\nवामन मेश्राम, मुलनिवासी नायक आणि सांस्क्रुतीक दहशतवाद\nशाळकरी वयात मी फुले - आंबेडकरी चळवळीच्या सम्पर्कात आलो . डा . बाबा आढाव यांचे महात्मा फुले समता प्रतिष्ठान , राष्ट्रसेवा दल आदि संघटन...\nपवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली \n*पवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली *पवार नावाचे रसायन उलगडण्याचा आत्मसमर्थनपर प्रयत्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/start-maratha-agitation-damaji-chowk-135011", "date_download": "2019-01-18T12:21:21Z", "digest": "sha1:GNPZI7DZOVBBIVCVFHWVTQD5P4VWTOED", "length": 12722, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Start maratha agitation in Damaji Chowk दामाजी चौकात ठिय्या आंदोलनास सुरूवात | eSakal", "raw_content": "\nदामाजी चौकात ठिय्या आंदोलनास सुरूवात\nबुधवार, 1 ऑगस्ट 2018\nमंगळवेढा : येथील सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळावे, कोपर्डी प्रकरणातीला आरोपीला फाशी व्हावी, बहिणीला न्याय मिळावा, सरसकट कर्जमाफी व शेती मालाला हमीभाव मिळावा अशा विविध मागण्यांसाठी आज ता.1 पासून दामाजी चौकात ठिय्या आंदोलनास सुरूवातावरण झाली.\nमंगळवेढा : येथील सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळावे, कोपर्डी प्रकरणातीला आरोपीला फाशी व्हावी, बहिणीला न्याय मिळावा, सरसकट कर्जमाफी व शेती मालाला हमीभाव मिळावा अशा विविध मागण्यांसाठी आज ता.1 पासून दामाजी चौकात ठिय्या आंदोलनास सुरूवातावरण झाली.\nआज सकाळी 9 वाजता याच मंडपात लोकशाहीर आण्णाभाऊ साठे व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या आंदोलनास सुरूवात झाली. यावेळी विष्णूपंत आवताडे, प्रभाकर घुले, विठ्ठल गायकवाड, राहुल सावंजी, सतीश दत्तु\nधोंडाप्पा गणेशकर, नंदकुमार साळुखे, विनायक दत्तू, चंद्रकांत काकडे, परमेश्वर पाटील, उमेश आवताडे, निलेश क्षीरसागर आदी उपस्थित होते. दिवसभर आंदोलनास्थळी अनेक मान्यवरांनी भेट देवून या आंदोलनास पाठींबा व्यक्त केला.\nजोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार असल्याचे सकल मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात आले आहे. या आंदोलनात शहरातील प्रभाग, तालुक्यातील 8 पंचायत समिती गण व विविध संघटनांचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे विद्यार्थीही सहभागी झाले होते. दरम्यान आंदोलन स्थळी तहसिलदार आप्पासाहेब समिंदर यांनी भेट दिली. तसेच 9 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वा. दामाजी चौक ते प्रांतकार्यालय असा सकल मराठा समाजाच्या वतीनेमोर्चा काढण्यात येणार आहे.\nआम्हाला हे सरकार आमचे वाटतच नाही - अर्जुन खोतकर\nऔरंगाबाद - शिवसेनेच्या पाठिंब्यावर सत्तेवर असलेल्या भाजप सरकारने आम्हाला नेहमीच दुय्यम वागणूक दिली. प्रत्येक ठिकाणी आमदार, मंत्र्यांची अडवणूक...\nमुकेश अंबानींची मोदींना विनंती; भारतीय डेटा भारतीयांच्याच ताब्यात राहावा\nअंबानींना आली महात्मा गांधीजींची आठवण मुंबई:रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना माहितीच्या नियंत्रणासंदर्भात...\nपुस्तकांच्या गावात बालकुमार साहित्य संमेलनाचा प्रारंभ\nभिलार - ज्यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली अशा सावीत्रीबाई फुले यांचा वेश परिधान केलेल्या शाळकरी मुलीच्या हस्ते पालखीतील ग्रंथांची पुजा करून...\n#PublicProperty मनसेकडून सिंचन भवनात तोडफोड\nपुणे - मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी पाणीपुरवठ्याबाबत आश्‍वासन देऊनही जलसंपदा विभाग पुणेकरांच्या भावनांशी खेळत आहे. जलसंपदा विभाग ठोस निर्णय घेत...\nमुलीच्या पोटाची शस्त्रक्रिया बाजूला ठेवीत कार्यकर्त्याला न्यायालयात मदत\nगोरेगाव (मुंबई) - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) मुंबई कार्याध्यक्षा उषा रामलु या गोरेगाव पश्चिम भागात तर गोरेगाव रिपाई...\nसंगमनेर - भरधाव वेगातील कारची मालट्रकला धडक, दोन ठार चार गंभीर जखमी\nसंगमनेर - नाशिककडून संगमनेर मार्गे पुण्याला भाचीच्या लग्नासाठी निघालेल्या कुटूंबाच्या कारने मालपाणी तंबाखू गोदामाकडे वळणाऱ्या मालट्रकला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/wallpapers/?id=w29w794057", "date_download": "2019-01-18T11:50:32Z", "digest": "sha1:W4EI2AMI3OSVMGCOD5VGPHMWJG5YRDU6", "length": 10767, "nlines": 265, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "त्रिकोण वॉलपेपर - PHONEKY वरुन आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nवॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया वॉलपेपरसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया वॉलपेपरचे पुनरावलोकन प्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया वॉलपेपरसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nलम्बोर्घिनी हुरॅकन एलपी 640 ग्रीन\nफोन / ब्रा���झर: Nokia206\nफोन / ब्राउझर: Nokia2690\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nसार त्रिकोण शेल्फ् 'चे अव रुप\nनिळा आणि पांढरा त्रिकोण नमुना\nएचडी मोबाइल वॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nPHONEKY: एचडी मोबाइल वॉलपेपर\nPHONEKY वर आपले आवडते वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करा\nस्क्रीन वॉलपेपर प्रकार निवडा --- एचडी पोर्ट्रेट --- --- एचडी लँडस्केप --- --- मध्यम पोर्ट्रेट --- --- लहान ---\nएचडी मोबाइल वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nवॉलपेपर अँड्रॉइड, ऍपल आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हुआवाई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइल फोनवर त्रिकोण वॉलपेपर डाउनलोड करा - सर्वोत्तम शोधत वॉलपेपर विनामूल्य आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक दिसणे आनंद होईल PHONEKY hd वॉलपेपर स्टोअरमध्ये, आपण कोणत्याही मोबाईल फोन, टॅबलेट किंवा कॉम्प्युटरसाठी वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करू शकता. या वॉलपेपरच्या छान आणि सुंदर दिसण्यामुळे आपण खूप दीर्घ कालावधीसाठी आकर्षित करता. PHONEKY वर, निसर्ग आणि क्रीडा पासून कार आणि मजेदार एचडी मोबाईल वॉलपेपरपर्यंत आपल्याला बर्याच वॉलपेपर, बॅकग्राउंड्स, होम आणि विविध प्रकारचे लॉक स्क्रीन प्रतिमा सापडतील. आपल्या अँड्रॉइड / iOS मोबाइल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर अनन्य उच्च दर्जाचे एचडी आणि 4 के वॉलपेपर डाउनलोड करा. मोबाइल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्तम वॉलपेपर पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार सॉर्ट वॉलपेपर पाहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/nagar-municipal-budget-development-work-issue/", "date_download": "2019-01-18T11:36:06Z", "digest": "sha1:QPNMQZFSE664GPW27UMSJERDPHU2P5JH", "length": 9506, "nlines": 40, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महापालिकेच्या ‘बजेट’मध्ये विकासकामांना कात्री! | पुढारी\tTop", "raw_content": "\nAUSvsIND : भारताचा कसोटी पाठोपाठ वनडेतही मालिका विजय\nआर्थिक मागासांना 10 टक्के आरक्षणाच्या निर्णयास उत्तरप्रदेश सरकारची मंजुरी\nसुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर 51 महिलांचे शबरीमला दर्शन - केरळ सरकार\nश्रीनगरमध्ये घंटाघर चौकात स्फोट\nजम्मू-काश्मीरात गगरानमध्ये पोलिस कॅम्प��र ग्रेनेड हल्ला\nनिवडणुकीची उलटगणती सुरू झाली आहे, या सरकारकडूुन चांगल्याची अपेक्षा नाही - चिदम्बरम\nहोमपेज › Ahamadnagar › महापालिकेच्या ‘बजेट’मध्ये विकासकामांना कात्री\nमहापालिकेच्या ‘बजेट’मध्ये विकासकामांना कात्री\nउत्पन्नाचे आटलेले स्त्रोत व ठप्प झालेल्या वसुलीमुळे दायित्वांचा वाढलेला बोजा यामुळे महापालिका आर्थिक संकटात सापडली आहे. त्यामुळे पुढील वर्षाच्या अर्थसंकल्पात विकासकामांच्या निधीला कात्री लावण्याचे संकेत लेखा विभागाने दिले आहेत. महावितरणसह व इतर थकीत देण्यांचीच तरतूद करण्याची तयारी मनपाने सुरु केली आहे. दरम्यान, मनपाला आर्थिक अडचणींमधून बाहेर काढण्यासाठी पदाधिकार्‍यांनीही वाढीव तरतुदी न करता कठोर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा अधिकार्‍यांकडून व्यक्‍त होत आहे.\nकोटीची उड्डाणे घेणार्‍या महापालिकेचे अंदाजपत्रक गेल्या अनेक वर्षांपासून वास्तवात उरलेच नाही. वसुलीकडे केल्या जाणार्‍या दुर्लक्षामुळे अंदाजपत्रातील जमा बाजूत केल्या गेलेल्या तरतुदींनुसार अपेक्षित उत्पन्नही मनपाला मिळालेले नाही. तर दुसरीकडे स्थायी समिती व महासभेकडून जमा व खर्च बाजूत वाढविल्या जाणार्‍या भरमसाठ रोख स्वरुपातील राखीव निधीच्या तरतुदी यामुळे दिवसेंदिवस महापालिकेवरील आर्थिक बोजा वाढत चालला आहे. परिणामी, ठेकेदार, पुरवठादारांची देयके मोठ्या प्रमाणावर थकीत आहेत. तसेच ‘महावितरण’ला पाणी योजना व पथदिव्यांच्या विजबिलापोटी दरमहा अदा कराव्या लागणार्‍या 2 कोटी रुपयांचे नियोजनही मनपाकडून होऊ शकत नाही. दिवसेंदिवस वाढत असलेल्या या आर्थिक कोंडीतून बाहेर पडण्यासाठी आता प्रशासन पातळीवर नियोजन सुरु करण्यात आले आहे.\nमागील आठवडाभरात आयुक्‍तांनी अंदाजपत्रकाबाबत बैठका घेवून विभागांकडून आलेल्या प्रस्तावांची तपासणी सुरु केली आहे. खर्चात कपात करण्यासाठी अधिकार्‍यांकडून सूचनाही मागविल्या जात आहेत. यात काही अधिकार्‍यांनी अंदायपत्रकात केवळ थकीत देणींचीच तरतूद करावी, अशा सूचना केल्या आहेत. अंदाजपत्रक अंतिम टप्प्यात आले असले तरी याबाबत अद्याप आयुक्‍तांनी निर्णय घेतलेला नाही. मात्र, आर्थिक नियोजन व दायित्वांचा बोजा कमी करण्यासाठी विकासकामांकरिता वाढविल्या जाणार्‍या तरतुदींना ब्रेक लावण्याची तयारी सुरु असल्याचे चित्र आहे.\n��्रशासनाने सादर केलेल्या अंदाजपत्रकात स्थायी समिती व महासभेकडून नवीन तरतुदी सुचविल्या जातात. अलिकडच्या काळात रोख स्वरुपातील निधींच्या तरतुदीसाठी महासभेकडून ठराव केले जात आहेत. निधी रोख स्वरुपात असल्यामुळे ठेकेदारांकडूनही देयके लवकर मिळण्याच्या अपेक्षेने कामे घेतली जातात. मात्र, गेल्या आर्थिक वर्षात रोख तरतुदींसाठी प्रत्यक्ष निधीच उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे या अर्थसंकल्पात स्थायी समिती व महासभेत केल्या जाणार्‍या भरमसाठ तरतुदींना लगाम घालण्यासाठी प्रशासनाचे नियोजन सुरु आहे. पदाधिकार्‍यांनीही महापालिकेला आर्थिक अडचणींमधून बाहेर काढण्यासाठी कठोर निर्णय घ्यावा व अनावश्यक कामांसाठी वाढीव तरतुदी करु नयेत, अशी अपेक्षा अधिकार्‍यांकडून व्यक्‍त केली जात आहे.\n'मणिकर्णिका' : करणी सेनेची धमकी, रिलीज करण्‍यास विरोध\nसाहित्यिक उत्तम बंडू तुपेंना ५ लाखाची मदत\nअभेद्य सुरक्षा असलेल्या श्रीनगरच्या लाल चौकात ग्रेनेड हल्ला\nनाशिक : दोन दिवसात तीन शेतकर्‍यांच्या आत्‍महत्‍या\nस्‍वत: पिकवलेल्‍या कांद्‍याच्या ढिगातच तरूण शेतकर्‍याची विष पिऊन आत्महत्या\nगरज पडल्यास डान्सबार बंदीसाठी अध्यादेश काढणार : मुनगंटीवार\n...अन्‌ तिला वाचवण्यासाठी 'प्रशांत'ची सागरात झेप\nमुंबई-पुणे एक्‍सप्रेस वे आज दोन तास बंद\nमुंबई महापालिकेतही संप करण्याची रावांची तयारी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Due-to-the-crowd-of-devotees-in-Vitthal-temple-in-Ratnagiri/", "date_download": "2019-01-18T11:30:45Z", "digest": "sha1:7OEZY4JHZ3G4VO6MRCWSCCVAXRGLDI6S", "length": 7606, "nlines": 42, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विठुरायाच्या दर्शनाला भक्‍तांची मांदियाळी | पुढारी\tTop", "raw_content": "\nAUSvsIND : भारताचा कसोटी पाठोपाठ वनडेतही मालिका विजय\nआर्थिक मागासांना 10 टक्के आरक्षणाच्या निर्णयास उत्तरप्रदेश सरकारची मंजुरी\nसुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर 51 महिलांचे शबरीमला दर्शन - केरळ सरकार\nश्रीनगरमध्ये घंटाघर चौकात स्फोट\nजम्मू-काश्मीरात गगरानमध्ये पोलिस कॅम्पवर ग्रेनेड हल्ला\nनिवडणुकीची उलटगणती सुरू झाली आहे, या सरकारकडूुन चांगल्याची अपेक्षा नाही - चिदम्बरम\nहोमपेज › Konkan › विठुरायाच्या दर्शनाला भक्‍तांची मांदियाळी\nविठुरायाच्या दर्शनाला भक्‍तांची मांदियाळी\nआध्यात्मिक, ऐतिहासिक याबरोबरच प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या रत्नागिरी शहरातील प्राचीन विठ्ठल मंदिरामध्ये सोमवारी आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाच्या भक्‍तांचा दर्शनासाठी जनसागर लोटला होता. हजारो भाविकांनी रांगा लावून दर्शन घेतले. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.\nपहाटे श्रींच्या मूर्तीला विठ्ठल मंदिर मित्रमंडळातर्फे दुग्धाभिषेक करण्यात आला. काकड आरती नंतर भाविकांसाठी मंदिर खुले करण्यात आले. श्री विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी पहाटेपासून रात्री उशीरापर्यंत भाविकांनी या वर्षी अलोट गर्दी केली होती. तसेच एकादशीनिमित्त परिसरात परंपरागतरित्या भरत आलेल्या जत्रेत यंदाही भाविकांची मोठी गर्दी झाली होती. रत्नागिरीत अतिशय भक्‍तीभावात, उत्साहात एकादशी उत्सव साजरा झाला.\nआषाढी एकादशीनिमित्त मंदिरातील वातावरण टाळ-मृदुगांच्या, विठ्ठल रखुमाईच्या नाम गजराने भक्‍तीपूर्ण होऊन गेले होते. श्री विठ्ठल रखुमाईच्या मूर्तींना अलंकारांनी सजवण्यात आले. पहाटे विधिवत शोडषोपचार पूजा अर्चा झाल्यानंतर भाविकांना दर्शन खुले करण्यात आले होते. मंदिराच्या सभामंडपात अनेक मंडळांनी दिवसभर भजन सादर करून विठ्ठल चरणी सेवा अर्पण केली. अभिषेक, महापूजा, कीर्तन, सत्संग, भजन, प्रसाद, अशा विविध धार्मिक कार्यांनी मंगलमय वातावरणात आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. याचबरोबर कुवारबांव येथील विठ्ठल मंदिरातही कार्तिकी एकादशी भक्‍तीभावात साजरी करण्यात आली.\nप्रतिपंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री विठ्ठल मंदिरामध्ये आषाढी एकादशी निमित्त भारतीय जनता युवा मोर्चा रत्नागिरी शहर यांच्यावतीने मंदिरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणार्‍या भक्‍तांना तुळशी रोप आणि खिचडीचे वाटप करण्यात आले. तुळशी रोप तसेच खिचडी वाटपाचा कार्यक्रमाला भक्‍तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.\n'मणिकर्णिका' : करणी सेनेची धमकी, रिलीज करण्‍यास विरोध\nसाहित्यिक उत्तम बंडू तुपेंना ५ लाखाची मदत\nअभेद्य सुरक्षा असलेल्या श्रीनगरच्या लाल चौकात ग्रेनेड हल्ला\nनाशिक : दोन दिवसात तीन शेतकर्‍यांच्या आत्‍महत्‍या\nस्‍वत: पिकवलेल्‍या कांद्‍याच्या ढिगातच तरूण शेतकर्‍याची विष पिऊन आत्महत्या\nगरज पडल्यास डान्सबार बंदीसाठी अध्यादेश काढणार : मुनगंटीवा��\n...अन्‌ तिला वाचवण्यासाठी 'प्रशांत'ची सागरात झेप\nमुंबई-पुणे एक्‍सप्रेस वे आज दोन तास बंद\nमुंबई महापालिकेतही संप करण्याची रावांची तयारी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/After-Sex-Operation-Lalit-Salve-Await-For-Name-Plate/", "date_download": "2019-01-18T11:33:36Z", "digest": "sha1:5IOOF4SO237ZJUP24AY55UZ6SZNSK3MV", "length": 9400, "nlines": 44, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ललित साळवेला भावंडे आता दीदीऐवजी म्हणणार दादा! | पुढारी\tTop", "raw_content": "\nAUSvsIND : भारताचा कसोटी पाठोपाठ वनडेतही मालिका विजय\nआर्थिक मागासांना 10 टक्के आरक्षणाच्या निर्णयास उत्तरप्रदेश सरकारची मंजुरी\nसुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर 51 महिलांचे शबरीमला दर्शन - केरळ सरकार\nश्रीनगरमध्ये घंटाघर चौकात स्फोट\nजम्मू-काश्मीरात गगरानमध्ये पोलिस कॅम्पवर ग्रेनेड हल्ला\nनिवडणुकीची उलटगणती सुरू झाली आहे, या सरकारकडूुन चांगल्याची अपेक्षा नाही - चिदम्बरम\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › ललित साळवेला भावंडे आता दीदीऐवजी म्हणणार दादा\nललित साळवेला भावंडे आता दीदीऐवजी म्हणणार दादा\nसेंट जॉर्ज रुग्णालयात लिंगबदलाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर खाकी वर्दीवर ललितकुमार साळवे या नावाचा टॅग लावून काम करण्याची उत्सुकता ललित साळवे याला लागली आहे. कालपर्यंत आम्ही जिला दीदी म्हणायचो त्याला आता दादा म्हणून बोलवणार असल्याचे कुतूहल त्याचा भाऊ दयानंद साळवे याला आहे.\nशस्त्रक्रियेनंतर ललितला खूप वेदना होत आहेत. पण कोणी ललित म्हणून हाक दिली की वेदना कमी होतात. मी आता समाधानी असून गेल्या 29 वर्षाचा माझा संघर्ष संपला असल्याचे ललितने सांगितले. ललितला बेडवरून उठण्यासाठी व नातेवाईकांना भेटण्यासाठीही डॉक्टरांनी मनाई केली आहे. खूप बोलल्यामुळे त्याच्या स्वरयंत्रावर ताण येऊन जननमार्गातील वेदना वाढण्याची शक्यता असल्याने सेंट जॉर्जे रुग्णालयातील डॉक्टर त्याची खूप काळजी घेत आहेत.\nललित माझ्या मेहुणीचा मुलगा आहे. लहानपणी अनेकदा तो आमच्या घरी येत असे, मात्र तेव्हा मुलगी म्हणून आम्ही समजत असू. तो मुलगा असल्याचे कधीच जाणवले नाही. मात्र तो जसजसा वयाने वाढत गेला तसे त्याला ते बदल जाणवू लागले. हे सारे समजून घेण्यासाठी, स्वीकारण्यासाठी आम्हालाही खूप वेळ लागला, असे त्याचे काका भरत बनसोडे यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.\nरुग्णालयात ललितची काळजी घेणार्‍या त्याच्या आ��� केशरबाई साळवे यांना विचारले असता, ललित की ललिता या प्रश्‍नाचे उत्तर तो लहान असताना आम्हाला मिळाले नाही. जसजसे त्याचे वय वाढत गेले. तसतसे त्याच्या मनातील घालमेल वाढत होती. मात्र हे समजयाला मला वेळच मिळाला नाही. मीही गोंधळून गेले होते, हे सांगताना केशराबाई साळवे यांना अश्रू अनावर झाले. ललित मला एक नवीन मुलगा म्हणून झाल्याचा आनंद आहे. मात्र शस्त्रक्रियेमुळे त्याला होत असलेल्या वेदना यामुळे आई म्हणून जीवाची घालमेल होत असल्याचे त्यांनी सांगितले.\nललित, त्याची आई, काका, भाऊ हे सर्वजण त्याच्या संघर्षाच्या काळात त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. शस्त्रक्रियेनंतर बर्‍याच गोष्टीत बदल होणार आहे. पूर्वी दोन भाऊ आणि दोन बहिणी असणारे आता तीन भाऊ व एक बहिण असे होणार असल्याने घरात आनंदाचे वातावरण असल्याचे ललितचा भाऊ सदानंद साळवे याने सांगितले. आम्ही सर्व भावंडे दीदी म्हणून बोलत असू मात्र आता दादा म्हणून हाक मारणार, असे तो म्हणाला.\nसाधारणपणे दोन आठवडे ललितवर रुग्णालयातच उपचार सुरू राहणार आहेत. सध्या त्याला द्रवरुप आहार दिला जात आहे. त्याच्या मांडीच्या त्वचेपासून त्याचा लघवी उत्सर्जन अवयव तयार केला असून चार-पाच महिन्यानंतर फॉलोअपसाठी बोलावण्यात येईल. त्यानंतर त्याच्यावर पुन्हा छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. - डॉ. मधुकर जी. गायकवाड, अधीक्षक, सेंट जॉर्जेस रुग्णालय\n'मणिकर्णिका' : करणी सेनेची धमकी, रिलीज करण्‍यास विरोध\nसाहित्यिक उत्तम बंडू तुपेंना ५ लाखाची मदत\nअभेद्य सुरक्षा असलेल्या श्रीनगरच्या लाल चौकात ग्रेनेड हल्ला\nनाशिक : दोन दिवसात तीन शेतकर्‍यांच्या आत्‍महत्‍या\nस्‍वत: पिकवलेल्‍या कांद्‍याच्या ढिगातच तरूण शेतकर्‍याची विष पिऊन आत्महत्या\nगरज पडल्यास डान्सबार बंदीसाठी अध्यादेश काढणार : मुनगंटीवार\n...अन्‌ तिला वाचवण्यासाठी 'प्रशांत'ची सागरात झेप\nमुंबई-पुणे एक्‍सप्रेस वे आज दोन तास बंद\nमुंबई महापालिकेतही संप करण्याची रावांची तयारी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/funeral-nagar-palika-dry-trees-117129", "date_download": "2019-01-18T12:20:31Z", "digest": "sha1:5MODQZWOJ3ILJWCTBZESKH4MROUPBQ5L", "length": 16255, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "funeral on nagar palika of dry trees सुकलेल्या झाडांची नगरपालिकेवर प्रेतयात्रा | eSakal", "raw_content": "\nसुकलेल्या झाडांची नगरपालिकेवर प्रेतयात्रा\nगुरुवार, 17 मे 2018\nशेगाव (बुलडाणा) : शेगाव नगर पालिकेच्या हद्दीअंतर्गत विकास आराखड्यामधुन रस्त्याची कामे करण्यात आली. तर या रस्त्यालगत शहरभर हजारो झाडांची लागवड न.प.च्या वतीने करण्यात आली. मात्र ही झाडे पाण्याअभावी सुकत असल्याने याबाबत प्रशासनाची झोप उघडविण्यासाठी आज शिवसेनेच्या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सुकलेल्या झाडांची प्रेत यात्रा नगर पालिकेवर पोहचवून आंदोलन केले. या आंदोलनामुळे हडबडुन गेलेल्या न.प. प्रशासनाने आंदोलनकर्त्यांविरोधात काम बंद आंदोलन पुकारुन कर्मचार्‍यांनी पोलीसात कार्यवाहीसाठी निवेदन दिले.\nशेगाव (बुलडाणा) : शेगाव नगर पालिकेच्या हद्दीअंतर्गत विकास आराखड्यामधुन रस्त्याची कामे करण्यात आली. तर या रस्त्यालगत शहरभर हजारो झाडांची लागवड न.प.च्या वतीने करण्यात आली. मात्र ही झाडे पाण्याअभावी सुकत असल्याने याबाबत प्रशासनाची झोप उघडविण्यासाठी आज शिवसेनेच्या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सुकलेल्या झाडांची प्रेत यात्रा नगर पालिकेवर पोहचवून आंदोलन केले. या आंदोलनामुळे हडबडुन गेलेल्या न.प. प्रशासनाने आंदोलनकर्त्यांविरोधात काम बंद आंदोलन पुकारुन कर्मचार्‍यांनी पोलीसात कार्यवाहीसाठी निवेदन दिले.\nशेगाव विकास आराखड्याअंतर्गत रस्त्यांच्या कामांसाठी शहरातील शेकडो झाडांची कत्तल करण्यात आली. मात्र शहर विकास करीत असताना या झाडांच्या मोबदल्यात हजारो झाडे शहराच्या हद्दीत लावण्यात आली. अनेक भागांमध्ये नगर पालिका व शहरातील दानशुर संस्थांच्या वतीने ट्री- गार्ड ही लावण्यात आले. मात्र भर उन्हाळयामध्ये या झाडांना पाणी नसल्याने शहरातील शेकडो झाडे पूर्णपणे सुकली आहेत. तर हजाराच्या वर झाडे सुकण्याच्या मार्गावर आहे.\nया झाडांना नगर पालिकेने टँकरद्वारे पाणी पुरवठा करावी अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेवकांनी केली होती. यावर मुख्याधिकार्‍यांनी टँकरव्दारे लगेच पाणीपुरवठा करण्यात येईल असे आश्वासन दिले होते, मात्र आश्वासनाची पुर्ती झाली नसल्याने आणि झाडे मृत पावण्याच्या संख्येत वाढ होत चालल्याने आज गुरुवारी शिवसेनेच्या नगरसेवक तथा माजी शहराध्यक्ष दिनेश शिंदे, शैलैष डाबेराव, योगेश पल्हाडे, काँग्रेसच�� नगरसेवक प्रफुल्ल ठाकरे, राष्ट्रवादीचे नगरसेवक शैलेष पटोकार यांच्यासह राजाभाऊ शेगोकार, गोपाल पांडे, आशिष गणगणे आदींनी दुपारी 12 वाजताच्या दरम्यान शिवाजी चौक येथुन सुकलेल्या झाडांची प्रेत यात्रा काढुन न.प.मुख्याधिकारी अतुल पंत यांच्या थेट कॅबिन समोर धडकवली.\nयावेळी पोलीसांनी अडविल्याने ही तिरडी यात्रा कॅबिनच्या आत पोहचविता आली नाही. दरम्यान आंदोलकांनी न.प.च्या इमारतीमध्ये तिरडी ठेवून ठाण मांडले. यावेळी बर्‍याच वाटाघाटीनंतर मुख्याधिकारी पंत यांनी आंदोलकांकडून निवेदन स्विकारले. यावेळी येत्या दोन दिवसात झाडांना पाण्याचे टँकर सुरु झाले नाही तर यापेक्षाही तिव्र आंदोलन छेडु व याला फक्त न.प. प्रशासन जबाबदार राहील असा इशारा आंदोलक नगरसेवकांनी दिला.\nदरम्यान आंदोलकांनी तिरडी यात्रा ही वाजत गाजत न.प.च्या इमारतीमध्ये पोहचविली म्हणुन आपल्यावर दबाव निर्माण झाला. असा मुद्दा समोर करीत न.प.कर्मचार्‍यांनी काही काळ कामबंद आंदोलन पुकारुन सर्वच कर्मचार्‍यांनी शहर पोलीस स्टेशन गाठुन आंदोलकांवर कारवाई व्हावी यासाठी ठाणेदार डी.डी.ढाकणे यांना निवेदन सादर केले.\nव्हायब्रंट गुजरात: अंबानी करणार 3 लाख कोटींची गुंतवणूक\nगांधीनगर: रिलायन्स इंडस्ट्रीज गुजरातमध्ये 3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा मुकेश अंबानींनी केली आहे. आगामी 10 वर्षात...\nमनपा बालवाडी सेविकांवर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न\nजळगाव ः शहरात महापालिकेतर्फे रूबेला निर्मूलन राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत लसीकरण मोहीम सुरू आहे. त्यानुसार शिवाजीनगर परिसरातील गेंदालाल मिलमध्ये...\nपारंपरिक शेतीची पद्धत बदला - शरद पवार\nबारामती - शेतीशिवाय अन्य क्षेत्रातूनही उत्पन्न मिळवता आले पाहिजे. त्यामुळे जगात होत असलेल्या बदलांबरोबर पारंपरिक शेतीची पद्धत बदलली पाहिजे, असे मत...\nबळिराजाला घामाची योग्य किंमत द्या - शरद पवार\nशिरूर - ‘‘बळिराजाला त्याच्या घामाची योग्य किंमत द्या, बाकी कुठलीही तक्रार नाही. परंतु शेतमालाच्या बाजारभावात चालढकल सहन करू शकत नाही. शेतकऱ्यांवरच...\nटाटा टेक्‍नॉलॉजीकडून १२५ कोटी\nबारामती - शारदानगर येथील ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टमध्ये तब्बल १५० कोटी खर्चून ॲग्रिकल्चरल रिसर्च ॲण्ड इनोव्हेशन सेंटर उभारले जाणार आहे. यातील...\nमहाराष्ट्र सदैव स���मावासियांच्या पाठीशी : महापौर मोरे\nनिपाणी : भाषावार प्रांतरचना झाल्यापासून कर्नाटक सीमाभागातील मराठी बांधवांना कर्नाटकात डांबून ठेवले आहे. त्याच्या विरोधात मराठी बांधव गेल्या 66...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.savistar.com/2018/08/19/ashwini-patil-article-on-possitive-thinking/", "date_download": "2019-01-18T11:13:30Z", "digest": "sha1:DPHNMVXTKVL7XHHN2S43LJZ7K4WJRCNQ", "length": 9866, "nlines": 82, "source_domain": "www.savistar.com", "title": "तुम्ही अपयशी ठरताय का?; तर मग हा लेख एकदा नक्की वाचा… – सविस्तर", "raw_content": "\nतुम्ही अपयशी ठरताय का; तर मग हा लेख एकदा नक्की वाचा…\nAugust 19, 2018 अतिथी लेखक ब्लॉग 0\nआपल्या आजूबाजूला अनेक लोक संकल्प करताना ध्येय ठरवताना दिसतात. मात्र हे संकल्प ही ध्येयं ते पूर्णत्वाला नेतातच असं नाही. कारण काहीही असो मात्र ठरवलेल्या गोष्टींमध्ये अनेकांना अपयश येतं. काहीजण यशस्वी होतात. मग यशस्वी आणि अयशस्वी होणाऱ्यांमध्ये नेमका काय फरक असतो\nफरक काहीच नसतो. फक्त ते मनाच्या कोणत्या अवस्थेचा वापर करतात यावर त्यांचं यश आणि अपयश अवलंबून असतं. एकदा तुम्ही मनाची अवस्था ठरवली की त्यासंबंधाने करायच्या गोष्टी आपण आपोआप करत जातो. आपल्या मनाचा कसा आणि कोणत्या दिशेने वापर करायचा यासाठी मनाच्या अवस्था माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. मनाची 3 भागात विभागणी केली जाते.\nसर्वमान्य शब्दात सांगायचं झालं तर ‘कोमा’ हा शब्द या मनाची अवस्था सांगण्यास पुरेसा आहे. म्हणजे जी व्यक्ती कोमात असते त्या व्यक्तीचं मन अचेतन असतं.\nआपल्या मेंदूचा 10-12% भाग हा सचेतन मनाकडून वापरला जातो. सचेतन मनाचं काम काय तर एखाद्या गोष्टीवर विचार करणे, त्याचं नियोजन करणे, त्यासाठी तर्कशास्त्राचा वापर करणे, त्याचं विश्लेषण करणे व शेवटी त्यावर योग्य तो निर्णय घेणं. सचेतन मनाचा पूर्वी आलेल्या अनुभवांवर जास्त विश्वास असतो.\nजसे की आगीत हात टाकला तर चटका लागतो. हे सचेतन मनात कायमचं कोरलं जातं. या अनुभवांवर आधारुन पुढे निर्णय घेतले जातात.\nमेंदूचा 88-90% भाग अवचेतन मनाकडून वापरला जातो. अवचेतन मन आपल्या आयुष्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या गोष्टींवर अवलंबून असतं. आपल्या सवयी, आपल्या भावना, आठवणी (भावनिक) व विश्वास इ. अवचेतन मनाकडे खूप शक्ती आहे. ठरवलेल्या गोष्टी पूर्णत्वाला नेण्याचं काम याकडून होतं. अवचेतन मन आपल्या विश्वासार्हतेवर व भावनांवर जास्त खेळतं.\nउदाहरणाने जास्त स्पष्ट होईल- मला रोज सकाळी लवकर उठायची सवय आहे. रोज लवकर उठून व्यायाम व प्राणायाम केला तर आरोग्य चांगले राहते यावर माझा विश्वास आहे. मला लवकर उठणं, व्यायाम करणं, प्राणायाम करणं सोप्पं वाटतं. असं जर असेल तर माझे विचार- आचारही त्याच दिशेने असतील, त्यानुसारच माझं नियोजन असेल.\nमात्र याउलट विचार केला तर, म्हणजे मी रोज सकाळी लवकर उठते. रोज लवकर उठून व्यायाम व प्राणायाम केला तर आरोग्य चांगले राहते यावर माझा विश्वास नाही. तसेच हे सगळं करणं मला खूप कठीण वाटतं. असं झालं तर माझे विचार-आचार बदलतील व हाच माझा अनुभव माझ्या सचेतन मनावर कोरला जाईल.\nआपल्याकडून एखादं काम करुन घेणं हे पूर्णत: अवचेतन मनावर अवलंबुन असतं. आपल्या अवचेतन मनाला जर आपण ठामपणे सांगितलं तर आपण कधीही हाती घेतलेल्या कामात अयशस्वी होणार नाही. ठराविक काम करण्यासाठी अवचेतन मनावर ताबा मिळविणे खुप महत्वाचे आहे व अवचेतन मनावर ताबा मिळवण्यासाठी आपण करतो त्या गोष्टीवर आपला विश्वास असणं आवश्यक आहे.\nलेखिका- डॉ. अश्विनी पाटील, ashwinitpatil@gmail.com\nव्हायरल सत्य : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तो फोटो अटलजींच्या निधनावेळचाच\nपुण्याची शिवडी फेसबुकवर; म्हणते कदापि माफ करणार नाही\n…फक्त या एका गोष्टीमुळे ‘ठाकरे’ सिनेमा फ्लॉप होऊ शकतो\nइतर पक्षांना गृहीत धरणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीला कपिल पाटलांचं सणसणीत पत्र\nजेव्हा अटल बिहारी वाजपेयींनी नरेंद्र मोदींना दिल्ली सोडून जायला सांगितलं\nवेबसाईट हॅक करुन भाजपला धमकी; भाजप म्हणतं ती आमची वेबसाईट नाही… नेमकं काय आहे सत्य\nज्यांच्या विरोधात उभं राहण्यास शरद पवार धजावले नाहीत, त्यांच्या पुढे ‘राष्ट्रवादी’चं कोण टिकणार\nSagar on आडतास कसं झालं\nsanjay on #शालजोडीतून… | कथा बाजारवाडीचा बाजार उठल्याची…\nनानासाहेब लोंढे on माणिक सरकार… कार-फोन न वापरणारा आणि सर्जिकल स्ट्राईक करणारा मुख्यमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/Aurangabad-city-was-defamed-due-to-garbage-dumps/", "date_download": "2019-01-18T11:35:45Z", "digest": "sha1:DIZLGEE2SJR5KB4N7E3T53Z5UAA5CK2L", "length": 8733, "nlines": 42, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कचर्‍यामुळे आमचाही कचरा झाला | पुढारी\tTop", "raw_content": "\nAUSvsIND : भारताचा कसोटी पाठोपाठ वनडेतही मालिका विजय\nआर्थिक मागासांना 10 टक्के आरक्षणाच्या निर्णयास उत्तरप्रदेश सरकारची मंजुरी\nसुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर 51 महिलांचे शबरीमला दर्शन - केरळ सरकार\nश्रीनगरमध्ये घंटाघर चौकात स्फोट\nजम्मू-काश्मीरात गगरानमध्ये पोलिस कॅम्पवर ग्रेनेड हल्ला\nनिवडणुकीची उलटगणती सुरू झाली आहे, या सरकारकडूुन चांगल्याची अपेक्षा नाही - चिदम्बरम\nहोमपेज › Aurangabad › कचर्‍यामुळे आमचाही कचरा झाला\nकचर्‍यामुळे आमचाही कचरा झाला\nकचराकोंडीमुळे औरंगाबाद शहराची सर्वत्र बदनामी झाली आहे. मुंबईहून प्रधान सचिव म्हैसेकर शहरात येऊन सूचना करतात. आपल्या अधिकार्‍यांना का काही सुचत नाही. आज केवळ या अधिकार्‍यांच्या निष्क्रियतेमुळेच सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीवर टीकेची झोड उठत आहे. या अधिकार्‍यांमुळेच आपलाही कचरा झाला आहे, अशा संतप्‍त भावना मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी व्यक्‍त केल्या.\nसभापती गजानन बारवाल यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी स्थायी समितीची बैठक पार पडली. बैठकीत सुरुवातीलाच शहरातील कचराकोंडीचे तीव्र पडसाद उमटले. नगरसेवक राजू वैद्य यांनी कचर्‍याचा विषय उपस्थित केला. सव्वीस दिवसांनंतरही शहरातील कचर्‍याचा प्रश्‍न कायम आहे. नागरिक त्रस्त झाले आहेत. हा प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रशासनाने काय केले याचा खुलासा प्रशासनाने करावा, अशी मागणी वैद्य यांनी केली. त्यावर अतिरिक्‍त आयुक्‍त श्रीकृष्ण भालसिंग यांनी कचराकोंडी कशी उद्भवली याची माहिती दिली. त्यानंतर वैद्य यांनी तुम्ही ठोस काय केले ते सांगा, असे म्हणत प्रशासनावर जोरदार टीका केली. अतिरिक्‍त आयुक्‍त श्रीकृष्ण भालसिंग यांनी कचर्‍याचे वर्गीकरण करून ओल्या कचर्‍यापासून काही ठिकाणी खतनिर्मिती केली जात असल्याचे सांगितले. सीताराम सुरे यांनी प्रत्येक ठिकाणी नागरिक विरोध करत आहेत. नगरसेवकांनीच मदत कशासाठी करायची, प्रशासन काय करतेय, असे अनेक प्रश्‍न उपस्थित केले. एमआयएमचे अजीम शेख या��नी जुन्या शहरामध्ये प्रशासन गांभीर्याने काम करत नसल्याचा आरोप केला. संगीता वाघुले म्हणाल्या, माझ्या वॉर्डातील एक विहिर कचर्‍याने भरत आली आहे. त्यानंतर कचरा कुठे टाकणार\nमनपात कोणाचे नियंत्रण राहिलेले नाही. कोणताही अधिकारी दालनात बसत नाही. मागणी करूनही कचरा संकलनासाठी रिक्षा मिळत नाहीत, पथदिवे लावले जात नाहीत, कर वसुलीची बोंब आहे. असाच कारभार सुरू राहिला तर लोक आपल्याला जोड्याने मारतील, अशा शब्दांत शिवसेना नगरसेवक सीताराम सुरे यांनी प्रशासनाविषयी नाराजी व्यक्‍त केली.\nअधिकारी बिले काढण्याठीच तत्पर\nसिद्धांत शिरसाट यांनीही प्रशासनावर टीकेची झोड उठविली. शहरातील कचर्‍याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी मनपाची आहे, पण मनपाचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे शासनाने मुंबईहून प्रधान सचिव मनीषा म्हैसेकर यांना शहरात पाठविले. आपले अधिकारी कंत्राटदारांची बिले काढण्यासाठीच तत्परता दाखवितात, मग कचर्‍याच्या प्रश्‍नात त्यांना काही कसे जमत नाही, असा खोचक सवाल शिरसाट यांनी केला.\n'मणिकर्णिका' : करणी सेनेची धमकी, रिलीज करण्‍यास विरोध\nसाहित्यिक उत्तम बंडू तुपेंना ५ लाखाची मदत\nअभेद्य सुरक्षा असलेल्या श्रीनगरच्या लाल चौकात ग्रेनेड हल्ला\nनाशिक : दोन दिवसात तीन शेतकर्‍यांच्या आत्‍महत्‍या\nस्‍वत: पिकवलेल्‍या कांद्‍याच्या ढिगातच तरूण शेतकर्‍याची विष पिऊन आत्महत्या\nगरज पडल्यास डान्सबार बंदीसाठी अध्यादेश काढणार : मुनगंटीवार\n...अन्‌ तिला वाचवण्यासाठी 'प्रशांत'ची सागरात झेप\nमुंबई-पुणे एक्‍सप्रेस वे आज दोन तास बंद\nमुंबई महापालिकेतही संप करण्याची रावांची तयारी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/valapai-Sumul-Company-Milk-Bad-issue/", "date_download": "2019-01-18T11:38:16Z", "digest": "sha1:LR5K6A25OI6OZPOD2QOU7PSWXOVWK5CW", "length": 8835, "nlines": 40, "source_domain": "www.pudhari.news", "title": " उत्पादकांनी दूध ओतले रस्त्यावर | पुढारी\tTop", "raw_content": "\nAUSvsIND : भारताचा कसोटी पाठोपाठ वनडेतही मालिका विजय\nआर्थिक मागासांना 10 टक्के आरक्षणाच्या निर्णयास उत्तरप्रदेश सरकारची मंजुरी\nसुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर 51 महिलांचे शबरीमला दर्शन - केरळ सरकार\nश्रीनगरमध्ये घंटाघर चौकात स्फोट\nजम्मू-काश्मीरात गगरानमध्ये पोलिस कॅम्पवर ग्रेनेड हल्ला\nनिवडणुकीची उलटगणती सुरू झाली आहे, या सरकारकडूुन चांगल्याच��� अपेक्षा नाही - चिदम्बरम\nहोमपेज › Goa › उत्पादकांनी दूध ओतले रस्त्यावर\nउत्पादकांनी दूध ओतले रस्त्यावर\n‘सुमुल’ कंपनीच्या दूध संकलन केंद्रातील कर्मचार्‍यांनी दूध खराब असल्याचे कारण पुढे करून दूध स्वीकारण्यास नकार दिल्याने ठाणे येथील दूध उत्पादक शेतकर्‍यांनी शुक्रवारी दुधाचे कॅन रस्त्यावर ओतून ‘सुमुल’च्या धोरणाविरोधात रोष व्यक्‍त केला. ‘सुमुल’ कंपनी दूध उत्पादकांची सतावणूक करीत आहे, असा आरोप दूध उत्पादकांनी केला आहे. कंपनीची अरेरावी खपवून घेणार नाही, असा इशारा बाळासाहेब देसाई आणि बाळासाहेब कोटकर यांच्यासह अनेक दूध उत्पादकांनी दिला आहे.\nयाबाबतची सविस्तर माहिती अशी, ठाणे पंचायत क्षेत्रात व्यवसाय करणार्‍या अनेक दूध व्यावसायिकांनी आपले दूध गोवा डेअरीऐवजी जास्त दराच्या आशेने ‘सुमुल’च्या दूध संकलन केंद्रावर पुरवणे सुरू केले. दोन वर्षांपासून विनातक्रार दूध घेतले जात होते, मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून सदर केंद्रावर दूध खराब असल्याचे कारण देऊन केंद्रातील कर्मचारी दूध घेण्यास नकार देत आहेत. हा प्रकार वारंवार घडत असल्याने भागातील दूध उत्पादक चिंतित होते. दूध खराब नसतानाही ते परत पाठवले जात असल्याची दूध उत्पादकांची भावना होती व त्याबद्दल नाराजी वाढत होती.\nखराब दूध घेऊ शकत नाही, असे कारण पुढे करून शुक्रवारी अनेक दूध उत्पादकांना ‘सुमुल’च्या कर्मचार्‍यांनी परतवून लावल्यामुळे त्यांनी तीव्र संताप व्यक्त करून तेथील कर्मचार्‍यांना जाब विचारला. मात्र, समाधानकारक उत्तर मिळू शकले नाही. या प्रकाराचा आणि कंपनीच्या धोरणाचा निषेध म्हणून अनेक दूध व्यावसायिकांनी आपले आणलेले दूध रस्त्यावर ओतून कंपनीचा निषेध केला. यामुळे ठाणे याठिकाणी मुख्य रस्त्यावर अक्षरशः ‘दूधगंगा’ अवतरली होती. याबाबतची माहिती भागात पसरताच नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले व ‘सुमुल’ कंपनीच्या एकूण वागणूक व व्यवस्थापनाच्या विरोधात नाराजी व्यक्त केली. तसेच आपले नुकसान करून घेणार नाही, असा इशारा दिला. यावेळी कंपनीच्या विरोधात घोषणा दिल्यामुळे भागात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झालेे.\nगेल्या दोन वर्षांपासून हेच शेतकरी ‘सुमुल’ कंपनीला दूध पुरवठा करत आले आहेत, आता दूध खराब कसे, असा सवाल बाळासाहेब देसाई यांनी केला. हेच दूध गोवा डेअरीला दिल्यास तेथे घेतले जाते, असे असताना आमचे दूध खराब कसे, असा सवालही त्यांनी केला. ‘सुमुल’ कंपनीचे अधिकारी विवेक यांनी सांगितले की, सदर भागातील दूध खराब होत असल्याने याचा इतर भागातून संकलित केल्या जाणार्‍या दुधावर परिणाम होऊ नये, म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. कारण या दुधामुळे इतर दूध खराब होते व वारंवार तपासणी करणे हे कंपनीच्या प्रशासकीय कामकाजाचा भाग आहे.\n'मणिकर्णिका' : करणी सेनेची धमकी, रिलीज करण्‍यास विरोध\nसाहित्यिक उत्तम बंडू तुपेंना ५ लाखाची मदत\nअभेद्य सुरक्षा असलेल्या श्रीनगरच्या लाल चौकात ग्रेनेड हल्ला\nनाशिक : दोन दिवसात तीन शेतकर्‍यांच्या आत्‍महत्‍या\nस्‍वत: पिकवलेल्‍या कांद्‍याच्या ढिगातच तरूण शेतकर्‍याची विष पिऊन आत्महत्या\nगरज पडल्यास डान्सबार बंदीसाठी अध्यादेश काढणार : मुनगंटीवार\n...अन्‌ तिला वाचवण्यासाठी 'प्रशांत'ची सागरात झेप\nमुंबई-पुणे एक्‍सप्रेस वे आज दोन तास बंद\nमुंबई महापालिकेतही संप करण्याची रावांची तयारी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/news/student-suicide-prank-holiday-sms-school-tamilnadu-304592.html", "date_download": "2019-01-18T11:52:55Z", "digest": "sha1:BLHM6YITILAI5J5MO56OPNHUC7MMIURN", "length": 4476, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - गंमत म्हणून मित्रांना पाठवला 'SMS', ओरडा मिळाला म्हणून केली आत्महत्या–News18 Lokmat", "raw_content": "\nगंमत म्हणून मित्रांना पाठवला 'SMS', ओरडा मिळाला म्हणून केली आत्महत्या\nतमिळनाडू, 10 सप्टेंबर : तमिळनाडुच्या मदुराईमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला झाला आहे. मस्ती-मस्तीमध्ये त्याने एक मेसेज पाठवला आणि त्याचा परिणाम असा झाला की त्या मुलाने आत्महत्या केली. आपल्या मित्र-मैत्रिणींशी मस्ती करण्यासाठी एका नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने उद्या शाळेला सुट्टी असल्याचा मेसेज सगळ्यांना पाठवला आणि त्यानंतर असा धक्कादायक प्रकार घडला की त्या विद्यार्थ्याने स्वत:ला फाशी लावून घेतली.पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार, हा तरुण निगम विद्यालयाचा विद्यार्थी आहे. त्याने त्याच्या सगळ्या मित्रांना उद्या शाळेला सुट्टी असल्याचा मेसेज पाठवला आणि त्याच्या या मेसेजमुळे तब्बल 50 विद्यार्थी शाळेत गैरहजर राहिले. या सगळ्यानंतर शाळेत मोठा गोंधळ उडाला.हा प्रकार कोणी केला असल्याचा शोध शाळा प्रशासनाने घेतला. हा प्रताप या विद्यार्थ्याने केला असल्याच��� समजताच प्रशासनाने विद्यार्थीच्या पालकांना शाळेत बोलवलं आणि त्यांना बोल लगावले. त्याच्या मित्रांकडूनही त्याला खूप ओरडा खावा लागला आणि याच सगळ्या नैराश्यातून या विद्यार्थ्याने सोमवारी स्वत:ला फाशी लावून आत्महत्या केली.\nभारत बंद : गाढवगाडी, रेल रोको, धरपकड आणि घोषणाबाजी\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\nलोकसभा निवडणुकीच्या Fake Newsने आयोग हैराण, दाखल करणार FIR\nतब्बल 55 बंदुका...भाजप पदाधिकाऱ्यानंतर आता साताऱ्यातूनही मोठा शस्त्रसाठा जप्त\nशाहरुखची रील लाइफ मुलगी पुन्हा एकदा हॉट फोटोंमुळे चर्चेत\nKumbh Mela 2019: इतिहासात पहिल्यांदा किन्नर आखाड्याने असं केलं शाही स्नान, पाहा PHOTOS\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t3119/", "date_download": "2019-01-18T11:33:16Z", "digest": "sha1:NGBSIJ3VPCKDZAQC7C4Y7UVAK466DWUM", "length": 3391, "nlines": 94, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-देण", "raw_content": "\nअरे आपण काहीतरी देण लागतोय\nजो स्वता फुटून बरसतोय\nजी स्वता सहन करते यातना\nत्या झाडाच्या प्रत्येक पानाच\nजी स्वता पडतायत बळी\nआपल्याला शुद्ध हवा देण्यासाठी\nप्रत्ये फुल न फुलाच्या पाकळीच\nज्याना खुडल जातय अकालीच\nजिचा होतोय खून हरघडी\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nजिचा होतोय खून हरघडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%87/", "date_download": "2019-01-18T12:29:42Z", "digest": "sha1:FSGL2U5RSYW2PVANGGBIH5HD4AU5ZSG6", "length": 7840, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सुनेच्या माहेरच्यांनी केलेल्या मारहाणीत सासऱ्याचा मृत्यू | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसुनेच्या माहेरच्यांनी केलेल्या मारहाणीत सासऱ्याचा मृत्यू\nपिंपरी – सुन नांदत नाही यातून झालेल्या वादात सुनेच्या घरच्यांनी सासऱ्याला मारहाण केली, यामध्ये सासऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रावेत येथे ही धक्‍कादायक घटना घडली आहे.\nदिनकर देसाई असे या मारहाणीत मृत्यू झालेल्या सासऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या पत्नी इंदिरा दिनकर देसाई (वय-60, रा. रावेत) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार देसाई यांची सून प्रियंका, तिचे वडील संजय बभुतराव, चुलते व इतर सात जणांविरोधात (सर्व रा. देवपुर, धुळे) गुन्हा दाख�� करण्यात आला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियंका ही भांडणे करुन 25 मार्च 2018 रोजी माहेरी निघून गेली होती. तिला घेऊन तिचे वडील संजय सोनवणे हे 2 सप्टेंबर 2018 रोजी रावेत येथे देसाईंच्या घरी आले व त्यांनी मुलीला का नांदवत नाही म्हणत भांडणास सुरुवात केली.\nदिनकर देसाई यांना संजय बभुतराव लाथा-बुक्‍क्‍याने मारहाण करीत त्यांना लोखंडी सोफ्यावर ढकलून दिले. यामध्ये त्यांच्या डोक्‍याला अंतर्गत दुखापत झाली व ते बेशुद्ध पडले. त्यांना चिंचवड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा 15 सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी शुक्रवारी (दि. 4) निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनोकरीच्या आमिषाने तरुणांना गंडा\n‘राँग साईड’ने वाहने चालविणाऱ्यांना आणले वठणीवर\nइंदिराजी माध्यमिक विद्यालयाचा एकूण निकाल 96.66 टक्के\nमंडईतील अतिक्रमणाविरोधात भाजी विक्रेत्यांचा मोर्चा\nनिघोजे परिसरात कांदा काढणीला सुरुवात\nपुरंदरच्या विकासात खासदारांचे योगदान सांगा\nनागपूर येथील सहापदरी केबल स्टेड रामझुला उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण\nग्रेट पुस्तक : प्रस्थान\nइंद्रायणी नदीची झाली गटारगंगा\nदुरान्तो रेल्वेत प्रवाशांची लूट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/balacha-janmnantar-raktstrav", "date_download": "2019-01-18T12:54:06Z", "digest": "sha1:2EICTKABD7ROU5DNBLDB3EB3J6ANRXP3", "length": 9321, "nlines": 213, "source_domain": "www.tinystep.in", "title": "बाळ जन्मल्यानंतर होणारा रक्तस्त्राव .... - Tinystep", "raw_content": "\nबाळ जन्मल्यानंतर होणारा रक्तस्त्राव ....\nप्रसूती झाल्यानंतर मातेला समजून येत नाही की, बाळाला जन्म दिल्यावर शरीरात असा काय बदल होतो त्यामुळे खूप रक्तस्त्राव (ब्लीडिंग) होत असते. पण ह्या गोष्टी ज्यावेळी बाळाचा जन्म होतो त्यावेळी शरीरात परिवर्तन होत असते. त्यामुळे योनीतुन रक्त निघत असेल जसे मासिक पाळीच्या वेळी रक्त निघते तसे. बाळाचा जन्म झाल्यावर काही दिवस असे रक्त निघत असते कारण बाळासाठी जितक्या रक्ताची आवश्यकता असते आणि जितके टिश्यू आवश्यक असतात ते सर्व पूर्ण झाल्यावर उरलेले जे जास्तीचे रक्त असते. ते ह्यावेळी शरीरातून निघत असते. म्हणून ह्याबाबत खूप घाबरूही नका.\n१) हा रक्तस्त्राव क���ती दिवसपर्यंत चालू राहतो आणि रक्ताचे नॉर्मल प्रमाण काय \nबाळाचा जन्म झाल्यावर रक्तस्त्राव थांबण्यात २० ते ३० दिवस लागतात किंवा त्यापेक्षा कमीही लागतील कारण हे त्या स्त्रीच्या गर्भाशयावर अवलंबून आहे. आणि जर खूपच रक्तस्त्राव होत असेल आणि त्यामुळे अशक्तपणा वाटत असेल तर तुम्ही त्वरित डॉक्टरांशी बोलून घ्या.\n२) जर तुम्ही ह्यावेळी पहिल्यांदा आई होत असाल तर तुमचे रक्त गडद लाल आणि घट्ट असेल कारण तुमच्या बाळाच्या जन्मानंतरचा टिश्यू राहील. आणि जसेही हळूहळू दिवस जातील तसे ते रक्त तपकिरी आणि ऑरेंज होत जाईल. ह्यावेळी तुम्ही पॅडची मदत होईल. पण रक्त खूप निघेल तेव्हा २ पॅडचा वापर करा नाहीतर कापडयांना रक्त लागेल. आणि जास्तच निघत असेल तर डॉक्टरांना भेटा कारण काही स्त्रियांना ह्यावेळी ताप आणि खूप घाम येतो.\n३) ह्यावेळी रक्त निघत असते ही गोष्ट सामान्य आहे. पण काही स्त्रियांची प्रकृती जर कमकुवत असेल तर त्यांना ह्या रक्त निघण्याच्या वेळी खूप त्रास होतो आणि काहींना सहन न झाल्याने जीवही जातो. तेव्हा गरोदरपणात रक्ताचे प्रमाण वाढेल असाच आहार घ्या. जेणेकरून ऐन प्रसूतीच्या वेळी तुम्हाला कोणताच त्रास होणार नाही. आणि प्रसूती सुखरूप होईल.\nतुमची प्रसूती सुखरूप होणे हाच आमचा उद्देश आहे.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://harinarke.blogspot.com/2011/08/blog-post_19.html", "date_download": "2019-01-18T12:20:31Z", "digest": "sha1:ZX6YWL2BWQ26XEASOZASCQZQAWSIOT53", "length": 22091, "nlines": 320, "source_domain": "harinarke.blogspot.com", "title": "प्रा. हरी नरके: अण्णा हजारे आणि आपण", "raw_content": "\nअण्णा हजारे आणि आपण\nअण्णा हजारे यांच्या आंदोलनाला माध्यमे,मध्यमवर्ग,तरुणाई,आणि विरोधी पक्षांनी अभुतपुर्व पाठींबा दिलेला आहे.दुसरीकडे मात्र सत्ताधारी पक्ष आणि सामाजिक चळवळीतील काही समाजगट अण्णांच्या आंदोलनाबाबत विरोधी/साशंकही आहेत.संसद,विद्यमान राज्यघटना,प्रचलित कार्यपद्धती आणि लोकशाही यांनाच या आंदोलनामुळे काही धोका होईल काय अशी त्यांना काळजी वाटते.अण्णांच्याभोवती असणारे काही प्रतिगामी लोक आणि शक्ती यांच्यामुळे ती बळावली असावी. एक अपुर्व सामाजिक घुसळण होत आहे. अण्णांनी आजवर कधीही जातीव्यवस्थेतुन उद्भवणा-या सामाजिक समस्यांवर भुमिका घेतलेली नाही असाही आक्षेप घेतला जातो.मात्र आण्णांच्या आजवरच्या राळेगणचा विकास, माहीती अधिकार कायदा,बदलीचा कायदा,ग्रामसभांना अधिकार आदि कामांबद्दल सर्वदुर आदरभावनाही असताना दिसते.आजची राजकीय व्यवस्था कमालीची किडलेली आहे.आजच्या संसदेतील {अपवाद वगळता}सर्व\nखासदार निवडणुकीत वारेमाप पैसा उधळुन निवडुन आलेले आहेत.त्यांनी कोणीही बहुधा निवडणुक खर्चाची मर्यादा पाळलेली नसुन त्याबाबतची त्यांची प्रतिद्न्यापत्रे अक्सर खोटी आहेत,असे जनतेला अनुभवाने वाटते.भ्रष्टाचार,महागाई,बेकारी आदिंनी जनता त्रस्त आहे.भ्रष्टाचारविरोधी द्रुतगती न्यायालये स्थापण करणे,निवडणुक सुधारणा कायदा आणणे,रोजच्या जीवनात निर्धाराने भ्रष्टाचाराविरुद्ध उभे राहण्यासाठी जनमानसिकता तयार करणे,असे उपाय त्यावर योजावे लागतील.प्रश्न आहे तो सत्ताधा-यांच्या आकलनाचा आणि ईमानदारीचाही.आज कोणत्याही राजकिय पक्षाची भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याची ईच्छाशक्ती दिसत नाही.त्यांनी देशातील जनतेची ताकद \"अंडरईस्टीमेट\" केली आहे.जनतेत असलेल्या संतापाचा त्यांना पत्ताच नाही.बहुदा जे.पीं.च्या वेळेपेक्षाही यावेळी जास्त तरुण आंदोलनाला पाठींबा देत आहेत.त्याचे कारण तरुणांची काहीतरी करण्याची ईच्छाशक्ती,समकालीन राजकारणाची तीव्र नफरत,नेत्यांचे भ्रष्ट वर्तन, मस्तवाल आणि बेदरकार सत्त्ताधिश आहेत.स्वातंत्र्यानंतर प्रथमच भ्रष्टाचारावरुन एव्हढे माजी मंत्री/खासदार/प्रशाषक तुरुंगात गेलेले असावेत.हे सारे संतापजनकच आहे.लोकभावनेचा आदर करुनही केवळ भाबडेपणाने हा महाभयंकर प्रश्न सुटेल असे मानता येत नाही.अण्णांच्यामागे असणारे काही बेरकी/प्रतिगामी लोक कोण आहेत याचाही विचार झाला पाहिजे.त्यांचा आणखी काही छुपा अजेंडा तर नाही ना याचाही शोध घेतला जाणे चुकीचे म्हणता येणार नाही.संसदेला ओव्हरटेक करण्याऎवजी किंवा संसदेला वळसा घालण्याऎवजी आगामी निवडणुकीत सहभागी होवुन स्वच्छ चारित्र्याचे लोक संसदेत जातील असेही अण्णांनी पाहिले पाहिजे.राजकीय प्रक्रियेबाबत लोकांमध्ये नफरत वाढु देणे परवडणारे नाही.त्यातुन विभुतीपुजक/सरंजामी भारताची वाटचाल हुकुमशाहीकडे होईल. ती लोकशाहीची म्रुत्युघंटा असेल.\nमात्र ज्या संसदेला आण्णा वेठीला धरीत आहेत अशी सत्ताधारी ओरड करीत आहेत तेथील खासदार तरी काय प्रकारचे आहेतते जर खरेच स्वच्छ असते तर त्यांनी जनतेचा विश्वास गमावला नसता.त्यामुळे ह्या खासदारांच्या हातात देश सुरक्षित आहे असे मानणे भाबडेपणाचे होईल.ज्या गटांना आण्णांच्या आंदोलनाबाबत शंका आहेत त्यांनी याचा विचार केला पाहिजे की चतुर सत्ताधारी आपल्याला आण्णांच्या विरोधात वापरुन तर घेत नाहीत नाते जर खरेच स्वच्छ असते तर त्यांनी जनतेचा विश्वास गमावला नसता.त्यामुळे ह्या खासदारांच्या हातात देश सुरक्षित आहे असे मानणे भाबडेपणाचे होईल.ज्या गटांना आण्णांच्या आंदोलनाबाबत शंका आहेत त्यांनी याचा विचार केला पाहिजे की चतुर सत्ताधारी आपल्याला आण्णांच्या विरोधात वापरुन तर घेत नाहीत ना कारण एरवी याच सत्ताधा-यांचे जातवार जनगणना,दलित अत्त्याचार,महिला आरक्षणात ओबीसी कोटा ठेवणे याबाबतचे वर्तन कोणते प्रामाणिक आहे कारण एरवी याच सत्ताधा-यांचे जातवार जनगणना,दलित अत्त्याचार,महिला आरक्षणात ओबीसी कोटा ठेवणे याबाबतचे वर्तन कोणते प्रामाणिक आहेआज अनुसुचित जाती/जमाती उपघटक योजनेचा निधी सरळसरळ दुसरीकडे वळवला जातो.,ओबीसी जातवार जनगणनेबाबत संसदेत दिलेले वचन सरकार पाळत नाही, महिला आरक्षणात ओबीसी महिलांना कोटा द्यायला सरकार तयार नाही,दलित अत्त्याचारांना रोखण्यात सरकार अजिबात गंभीर नाही.त्यामुळे आपण स्वता:ला ह्या सरकारला वापरु द्यायचे कायआज अनुसुचित जाती/जमाती उपघटक योजनेचा निधी सरळसरळ दुसरीकडे वळवला जातो.,ओबीसी जातवार जनगणनेबाबत संसदेत दिलेले वचन सरकार पाळत नाही, महिला आरक्षणात ओबीसी महिलांना कोटा द्यायला सरकार तयार नाही,दलित अत्त्याचारांना रोखण्यात सरकार अजिबात गंभीर नाही.त्यामुळे आपण स्वता:ला ह्या सरकारला वापरु द्यायचे काययाचाही विचार केला पाहिजे.सरकारच जर राज्यघटनेशी प्रामाणिक नसेल तर त्यांचा सध्या��ा दावा कसा खरा माणणारयाचाही विचार केला पाहिजे.सरकारच जर राज्यघटनेशी प्रामाणिक नसेल तर त्यांचा सध्याचा दावा कसा खरा माणणारभारतीय जनता फार मोठ्या प्रमाणात आण्णांसोबत असताना आपण या कोट्यावधी जनतेपासुन फटकुन राहिलेच पाहिजे काय\nसरकारच्या सापळ्यात अजिबात न अडकता आणि जनतेपासुन फटकुनही न राहाता आपण निर्णय घेतला पाहिजे. तथापि आण्णांच्या भोवतीच्या प्रतिगामी कोंडाळ्यालाही शरण न जाता चळ्वळीने आण्णांच्या आंदोलनाबाबत फेरविचार करावा असे मला वाटते.आपली भुमिका स्वतंत्र जरुर असावी परंतु ती विरोधातच असावी की आपली मुद्दे पुढे रेटणारी असावी याचीही चर्चा झाली पाहिजे.कारण ही लढाई फार मोठी आहे.लांबपल्ल्याची आहे.आपण समाजत \"ब्रांड\" व्हायचे की लोकशाही मार्गाने आपला अजेंडा राबविणारे हे आपल्या भुमिकेवर अवलंबुन राहणार आहे.\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले: समग्र वाड्मय, मुखपृष्ठ\nडॉ. अरूणा ढेरे यांच्यासमवेत-\nमहात्मा फुले समग्र वाङ्मय\nमाझे आवडते लेखक प्रा.भालचंद्र नेमाडे यांच्यासोबत..\nअण्णा हजारे आणि आपण\nफ्यासिस्ट शक्तीमुळे बहुजनांचे विभाजन- भाग २\nम्हणे चित्रपटांचा परिणाम होतच नाही\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले (12)\nडॅा. रखमाबाई सावे - राऊत (6)\nतू माझा सांगाती (1)\nनिंबा मुका जाधव (1)\nनेमाडे - कसबे-वाद (1)\nन्या. गायकवाड आयोग (1)\nप्रा. रंगनाथ पठारे (1)\nबुद्ध आणि बोधिसत्व (1)\nमाळी व तेली (1)\nलोक माझे सांगाती (1)\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ (4)\nसावित्रीबाई फुले स्मारक (1)\nशिक्षणतज्ञ सावित्रीबाई फुले यांचे कार्य\nनिषेध- खेडेकर म्हणतात जातीय व धार्मिक दंगली घडवा\n(श्री. एम. डी. रामटेके यांच्या ब्लोगवरून जनहितार्थ साभार पुनर्प्रकाशित.) वाचा आणि क्रुतीशील निषेध करा. ब्रिगेडचे व मसेसं चे सर्वेसर्वा श...\nमहाराष्ट्र भूषण : वादंग आणि वास्तव\nबाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या निर्णयाबाबत उलटसुलट चर्चा चालू आहे. बाबासाहेबांच्या वक्तृत्वावर भाळलेले ...\nमहाराष्ट्राच्या विवेकवादाचा आवाज : डा. नरेंद्र दाभोळकर\nचार दिवसांपुर्वी नरूभाऊंचा फोन आला होता. \"हरी, लेखाचे लक्षात आहे नारे बाबा\" अशी सुरुवात करून बराच वेळ बो...\nद्रष्टा महापुरूष महात्मा जोतीराव फुले\nमहात्मा जोतीराव फुले यांच्या निधनाला आज १२५ वर्षे झाली. त्यांच्या काळात त्यांनी केलेल�� काम महत्वाचे असेलही, परंतु आज त्याचा काय उपयोग\nआरक्षण आर्थिक आधारावर द्यावे काय\nगेले काही दिवस आरक्षणाचा पाया जात, जमात किंवा सामाजिक आणि शैक्षणिक हा न ठेवता आर्थिक आधारावर समाजातील सर्व गरिबांना आरक्षण द्यावे ही भुमि...\nवामन मेश्राम, मुलनिवासी नायक आणि सांस्क्रुतीक दहशतवाद\nशाळकरी वयात मी फुले - आंबेडकरी चळवळीच्या सम्पर्कात आलो . डा . बाबा आढाव यांचे महात्मा फुले समता प्रतिष्ठान , राष्ट्रसेवा दल आदि संघटन...\nपवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली \n*पवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली *पवार नावाचे रसायन उलगडण्याचा आत्मसमर्थनपर प्रयत्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/blog-space/article-122589.html", "date_download": "2019-01-18T11:31:32Z", "digest": "sha1:LNRLUVRKRYTIL2BCJ3B5MHJ7NI2TMK42", "length": 24808, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "वगसम्राट : 'काळू-बाळू'", "raw_content": "\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nVIDEO : भाव मिळाला नाही, शेतकऱ्याने कांद्याच्या शेतातच केली आत्महत्या\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\nVIDEO : भाव मिळाला नाही, शेतकऱ्याने कांद्याच्या शेतातच केली आत्महत्या\nमंत्रालयाच्या दारातच महिलेने केला आत्महत्येचा प्रयत्न\nतब्बल 55 बंदुका...भाजप पदाधिकाऱ्यानंतर आता साताऱ्यातूनही मोठा शस्त्रसाठा जप्त\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nहात नसलेल्या चित्रकारांनी काढलेली चित्र पाहून तुम्ही व्हाल थक्क\n'भाजपला जिंकून दिलंस तर प्रमोशन' : दोन महिला अधिकाऱ्यांच्या व्हायरल झालेल्या WhatsApp चॅटमागचं सत्य\nVIDEO तरुणीचा संशयास्पद मृत्यू, संतप्त जमावाने लावली पोलीस स्टेशनला आग\nलोकसभा निवडणुकीच्या Fake Newsने आयोग हैराण, दाखल करणार FIR\nराम मंदिराचं बांधकाम 2025 नंतर सुरू होणार - भैय्याजी जोशी\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\nशाहरुखची रील लाइफ मुलगी पुन्हा एकदा हॉट फोटोंमुळे चर्चेत\nअजय आणि अनिल 7 वर्षांनी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर, 'टोटल धमाल' सिनेमातून दिसण��र एकत्र\n'लाईफ इन अ मेट्रो' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला, सिनेमातील एक लुक सोशल मीडियावर शेअर\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\nधोनीचा 'हा' विक्रम वाचून तुम्हीही म्हणाल, 'धोनी जैसा कोई नही'\nInd vs Aus : विराट कोहलीच्या 'ट्रम्प कार्ड'ने दिली चार चेंडूत सामन्याला कलाटणी\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : डिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nVIDEO : ...तर तुमच्या वैवाहिक जीवनात कधीच येणार नाही दुःख\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nVIDEO : ...अन् मिठ्ठू झाला मित्र\nराजेंद्र हुंजे, डेप्युटी न्यूज एडिटर, आयबीएन लोकमत\n70 ते 90 दशकातल्या तमाशाविषयी बोलायचं म्हटलं की, त्यातल्या वगनाट्याच्या प्रकारात काळू-बाळूचं नाव घेतल्याशिवाय कुठलीही चर्चा पुढं जात नाही; किंबहुना तमाशातला तो 20 वर्षांचा काळ हा बहुत करून काळू-बाळूंच्या वगनाट्यांच्या प्रयोगांनीच अधिक गाजला. काळू-बाळू आज जगात नाहीत. पण त्यांच्या कलाकृतींचा वारसा मात्र यापुढं येणार्‍या पिढ्यांना विनोदी शैलीच्या कलांचा वारसा जपण्यासाठी प्रोत्साहन देत राहील.\nसांगली जिल्ह्यातल्या मिरज तालुक्यातलं कवलापूर हे काळू-बाळूंचं जन्मगाव...या दोघांनी जेव्हा आपल्या आईच्या उदरातून जन्म घेतला त्यावेळचा मनाला भिडणारा प्रसंग आहे तो असा...काळू यांचा जन्म पहिल्यांदा झाला. त्यावेळी गावाकडे फारशी आरोग्य सुविधा उपलब्ध नसायची नाही, त्यामुळे गावातल्या एका वयोवृद्ध सुईनीकडूनच बायकांची बाळंतपणं व्हायची. बाई बाळंत झाली की तिची वार उकिरड्यावर पुरली जायची. त्याप्रमाणेच त्या गावातल्या सुईनीनं काळू यांच्या जन्मानंतर ती वार उकिरड्यावर नेऊन पुरली. पण पुरत असताना तिला त्यात काहीतरी वळवळतंय असं दिसलं. ती वार पुन्हा उकरून तिनं पाहिल्यानंतर आणखी एक बाळ त्यात असल्याचं तिला निदर्शनास आलं आणि हे बाळ म्हणजे बाळू ऊर्फ अंकुश खाडे... इथपासून आपल्या आयुष्याची सुरुवात केलेल्या या महान कलाकारानं आपल्या आयुष्यातली सगळी सुखदु:ख विसरून त्यांनी जगाचं अविरत मनोरंजन केलं.\nतमाशातील वगसम्राट अंकुश ऊर्फ बाळू खाडे यांनी शनिवारी या जगाचा निरोप घेतला...ही बातमी आली तशी वगनाट्यातून सादर होणारी त्यांची विनोदी शैली झर्रकन डोळ्यासमोर आली. वगनाट्यातल्या विनोदाच्या माध्यमातून समाजाचं मनोरंजन करणार्‍या या जोडीनं अनेकांच्या आयुष्यात हास्याचे फवारे फुलवत आपलं आयुष्य मात्र अत्यंत हालअपेष्टांत काढलं. कलाकार म्हणून रंगमंच जरूर त्यांनी गाजवल. त्यांना मानमरातब मिळाला, पण उतारवयात एका कलाकाराला जी प्रतिष्ठा मिळायला हवी, ती मात्र त्यांना मिळाली नाही, याचीच खंत त्यांच्या मनात शेवटपर्यंत राहिली. जहरी प्याला या नाटकामधून आपली कला सादर करत असताना, या जोडीनं आपल्या आयुष्यातले कटू अनुभव गिळून जगाला हसवण्याचं काम केलं. शेवटपर्यंत त्यांच्या वाट्याला उपेक्षेचं जगणं आलं. ते असेपर्यंत या जगाला त्यांची फारशी आठवण झाली नाही, पण जेव्हा त्यांनी या जगाचा निरोप घेतला, त्यावेळी अनेकांनी त्यांच्या कुटुंबीयांना भेट देऊन त्यांचं सांत्वन केलं. खरं तर याच सगळ्या गोष्टी त्यांच्या हयातीत झाल्या असत्या, तर त्यांना कितीतरी समाधान मिळालं असतं. असो... अशा अनेक गोष्टी सांगता येतील.\nबाबूराव पुणेकरांच्या जहरी प्याला या वगनाट्यातून खरं तर या जगाला त्यांची ओळख झाली. यानंतर राजा हरिश्चंद्र, राम नाही राज्यात आणि सोंगाड्या ही त्यांची वगनाट्य प्रेक्षकांचं अमाप प्रेम घेऊन गेली. या सगळ्या वगनाट्यांमध्ये ते सोंगाड्याची भूमिका साकारत असत. यात्रा आणि जत्रांचे काळू-बाळू हे विशेष आकर्षण असायचे. बाळू यांचे भाऊ काळू ऊर्फ लहू खाडे यांनी न थकता सलग 60 वर्षं आपली कला या रंगमंचावरून ते सादर करत राहिले. पण बाळू यांचे प्रयोग मात्र आजारपणामुळे पुढच्या काळात थांबले. जहरी प्याला या वगनाट्यावरूनच त्यांना काळू-बाळू असं नाव पडलं. त्यांच्या लोकप्रिय कलाविष्कारामुळे गावागावात काळू-बाळूची जोडी असा वाक्‌प्रचारच रूढ झाला. उत्स्फूर्त विनोद निर्मितीचं कसब त्यांच्याकडे होतं. जहरी प्याला या वगनाट्यातून त्यांना अफाट प्रसिद्धी मिळाली. 'हॅम्लेट' आणि 'मॅकबेथ' या कथांचं देशी रूप म्हणजे जहरी प्याला. राणीला विश्वासात घेऊन राजाचा खून करणारा प्रधान आणि त्या खुनाचा घेतला जाणारा सूड ही जहरी प्यालाची कथा... या वगनाट्यातून काळू-बाळू हे राजकीय, सामाजिक घटनांवर सोंगाड्यांच्या पात्रांमधून मार्मिक भाष्य करीत असत.\nया दोघांनी आपलं आयुष्य एक अजातशत्रू म्हणून जगलं. ते जुळे असल्यामुळे अनेक विनोदाचे प्रसंग त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात घडायचे. जसे की, चहा काळू पिऊन जायचे आणि पैसे बाळूला द्यावे लागायचे, तर कधी बाळू दाढी करून जायचे आणि पैसे काळू यांना द्यावे लागायचे. इतकंच नाही, त्या दोघांच्या कौटुंबिक जीवनातही अनेकदा विनोदाचे प्रसंग घडले आहेत. काळू-बाळूंचं दिसणं, बोलणं आणि वागणं हे अगदी सारखं असायचं.\nत्यांनी आयुष्यात कधीच त्यांच्या समव्यावसायिकांशी स्पर्धा केली नाही. उलट त्यांना कार्यक्रमासाठी नेहमीच प्रोत्साहित केलं. एवढंच काय तर हॉस्पिटल, शाळा आणि स्मशानभूमी उभारण्यासाठी त्यांनी आपल्या वगनाट्याचे मोफत प्रयोग केले. कुठल्याही सामाजिक कारणासाठी त्यांनी सदैव पुढाकार घेतला. श्रद्धा-अंधश्रद्धा संदर्भात घटनांवर भाष्य करून त्यांनी आपल्या कार्यक्रमात समाजप्रबोधनाचंही काम केलं. ग्रामीण भागात काळू-बाळूची ही जोडी त्या काळात सुपर-डुपर हिट होती. घरात आजोबांपासूनच या कलेची परंपरा असल्यामुळे रक्तातच कला रुजली होती.\nया दोन गुणी कलाकार भावंडांच्या कलेविषयी आणि त्यांच्या कार्यक्रमाविषयी बोलताना ज्येष्ठ अभिनेते निळू फुले म्हणायचे, \"त्याकाळी आम्ही कथा अकलेच्या कांद्याची या लोकनाट्याची कला सादर करायचो. तेव्हा त्याच गावात किंवा गावातल्या जत्रेमध्ये जर काळू-बाळूचा कार्यक्रम लागला असेल, तर त्यांचा कार्यक्रम हाऊसफूल जायचा आणि आम्हाला प्रेक्षकांची वाट बघायला लागायची. त्यामुळे त्यांच्या कलेकडे पाहताना मला आमच्या काळातल्या जाड्या-रड्याची आठवण व्हायची\" निळूभाऊंची ही प्रतिक्रिया म्हणजे काळू-बाळू यांच्या कलेला मिळालेली पावती होती. विशेष म्हणजे आताच्या काळातल्या तमाशाविषयी काळू-बाळू हे अत्यंत खेदानं बोलायचे. तमाशामधला मूळ गाभाच कुठंतरी आपण हरवून बसतोय, असं ते म्हणायचे.\nत्यांनी वगनाट्य प्रकाराला कलाक्षेत्रात एक प्रतिष्ठा मिळवून दि���ी. त्यांच्या कलाकारीची दाद म्हणून त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. राज्य सांस्कृतिक पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार, शरद पवार मुख्यमंत्री असताना मिळालेला महाराष्ट्र गौरव पुरस्कार..या सगळ्या पुरस्कारांमुळे त्यांनी सादर केलेल्या कलेला राजमान्यता मिळाली. पण एक कलाकार म्हणून त्यांच्या वाट्याला उपेक्षेचं जिणं आलं, याबाबत मात्र खंत वाटते. तमाशाचा इतिहास हा काळू-बाळूंवर अनेक पानं लिहिल्याशिवाय पूर्णच होऊ शकणार नाही, हेही तितकंच खरं... काळू-बाळू या वगसम्राटांना भावपूर्ण आदरांजली...\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: 'बाळू' उर्फ अंकुश खाडेblogkalu balukalu balu tamasharajendra hungetamashaकाळू-बाळूजहरी प्यालातमाशाबाळू\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअभी तक \u0003खेलने के लिए\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nVIDEO : भाव मिळाला नाही, शेतकऱ्याने कांद्याच्या शेतातच केली आत्महत्या\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\n'भाजपला जिंकून दिलंस तर प्रमोशन' : दोन महिला अधिकाऱ्यांच्या व्हायरल झालेल्या WhatsApp चॅटमागचं सत्य\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/womens-cricket/", "date_download": "2019-01-18T11:38:50Z", "digest": "sha1:ZQHXWGGLQJ7VTWWRL7BJITMC2JEG45BG", "length": 10627, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Womens Cricket- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nVIDEO : भाव मिळाला नाही, शेतकऱ्याने कांद्याच्या शेतातच केली आत्महत्या\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\nVIDEO : भाव मिळाला नाही, शेतकऱ्याने कांद्याच्या शेतातच केली आत्महत्या\nमंत्रालयाच्या दारातच महिलेने केला आत्महत्येचा प्रयत्न\nतब्बल 55 बंदुका...भाजप पदाधिकाऱ्यानंतर आता साताऱ्यातूनही मोठा शस्त्रसाठा जप्त\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nहात नसलेल्या चित्रकारांनी काढलेली चित्र पाहून तुम्ही व्हाल थक्क\n'भाजपला जिंकून दिलंस तर प्रमोशन' : दोन महिला अधिकाऱ्यांच्या व्हायरल झालेल्या WhatsApp चॅटमागचं सत्य\nVIDEO तरुणीचा संशयास्पद मृत्यू, संतप्त जमावाने लावली पोलीस स्टेशनला आग\nलोकसभा निवडणुकीच्या Fake Newsने आयोग हैराण, दाखल करणार FIR\nराम मंदिराचं बांधकाम 2025 नंतर सुरू होणार - भैय्याजी जोशी\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\nशाहरुखची रील लाइफ मुलगी पुन्हा एकदा हॉट फोटोंमुळे चर्चेत\nअजय आणि अनिल 7 वर्षांनी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर, 'टोटल धमाल' सिनेमातून दिसणार एकत्र\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\nधोनीचा 'हा' विक्रम वाचून तुम्हीही म्हणाल, 'धोनी जैसा कोई नही'\nInd vs Aus : विराट कोहलीच्या 'ट्रम्प कार्ड'ने दिली चार चेंडूत सामन्याला कलाटणी\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : डिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nVIDEO : ...तर तुमच्या वैवाहिक जीवनात कधीच येणार नाही दुःख\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nVIDEO : ...अन् मिठ्ठू झाला मित्र\nइंटरनेटवर बोलबाला या पाकिस्तानी महिला खेळाडूचाच\nकायनात भारतीय महिला क्रिकेटर आणि जलद गोलंदाज झुलन गोस्वामीची फार मोठी चाहती आहे.\nया दिग्गज खेळाडूच्या आई वडिलांना मान्य नव्हतं मुलीनं क्रिकेटर बनणं\nबांद्र्याच्या जेमिमाने रचला इतिहास; युवराजसारखीच केली ष���कारांची हॅटट्रिक\nहरमनप्रीत कौरची तुफान खेळी, 6 षटकारांनी बनवला नवा विक्रम\nभारताचा हा स्पिनर बनला महिला संघाचा नवा कोच\nस्पोर्टस Aug 8, 2018\nविराट कोहलीच्या पावलांवर पाऊल ठेवतेय स्मृती मंधना\n'हा' मराठमोळा क्रिकेटर बनवेल हरमनप्रीतला चॅम्पियन\nदक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट कर्णधाराने केले त्याच टीमच्या महिला गोलंदाजाशी लग्न\nप्रत्येक महिला क्रिकेटरला 50 लाख रुपये, बीसीसीआयकडून गौरव\nअभी तक \u0003खेलने के लिए\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nVIDEO : भाव मिळाला नाही, शेतकऱ्याने कांद्याच्या शेतातच केली आत्महत्या\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\n'भाजपला जिंकून दिलंस तर प्रमोशन' : दोन महिला अधिकाऱ्यांच्या व्हायरल झालेल्या WhatsApp चॅटमागचं सत्य\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/15-percent-ses-luxury-goods-35587", "date_download": "2019-01-18T12:23:59Z", "digest": "sha1:Q6COM4MTFBRLAG2NI6YEFVI26OOBMTVF", "length": 12782, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "15 percent ses luxury goods चैनीच्या वस्तूंवर लागणार 15 टक्के सेस ! | eSakal", "raw_content": "\nचैनीच्या वस्तूंवर लागणार 15 टक्के सेस \nशुक्रवार, 17 मार्च 2017\n1 जुलैपासून देशात GST \nGSTच्या या बैठकीत तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांवर किमान सेस लावण्याच्या प्रस्तावाला मान्यता मिळाले आहे. केंद्र सरकार 1 जुलैपासून देशात GST लागू करण्याच्या प्रयत्नात आहे.\nनवी दिल्ली : थंडपेये आणि चैनीच्या वस्तूंवर 28 टक्के वस्तू आणि सेवा कराशिवाय (GST) 15 टक्के सेवा उपकर म्हणजेच 'सेस' लावला जाणार आहे. यामुळे चैनीच्या वस्तूंची किंमत वाढण्याची शक्यता आहे.\nकेंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये काल (गुरुवार) अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. GSTच्या या बैठकीत तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांवर किमान सेस लावण्याच्या प्रस्तावाला मान्यता मिळाले आहे. केंद्र सरकार 1 जुलैपासून देशात GST लागू करण्याच्या प्रयत्नात आहे.\nकेंद्र सरकारकडून राज्यांचा महसूल घटल्यास त्यांना भरपाई दिली जाणार आहे. त्यामुळे सरकारला सेसमधून मिळणार्‍या उत्पन्नातून ही भरपाई देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. पाच वर्षांपर्यंत राज्यांना ही नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.\nदेशभरात GST ��वकर लागू करण्यासाठी GST परिषदेच्या 11व्या बैठकीत 'इंटिग्रेटेड GST' कायद्याच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती जेटलींनी दिली. संसदेच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात GST विधेयकाच्या मंजुरीसाठी प्रयत्न केले जाणार आहे.\nसध्याच्या प्रस्तावानुसार चैनीच्या वस्तू, महागड्या गाड्या आणि थंडपेयांवर किमान 15 टक्के सेस लावला जाण्याची शक्यता आहे. कोळशावर प्रति टन रु.400 सेस लावला जाईल. तर पानमसाल्यावर एडव्हेलोरम म्हणजेच वस्तूच्या मूल्यानुसार किमान सेस 135 टक्के सेस लागेल. शिवाय एक हजार रु.4170 किंवा 290 टक्के एडव्हेलोरम लागणार आहे. या वस्तूंव्यतिरिक्त केंद्राने इतर वस्तूंवरदेखील सेस लावण्याचा मार्ग खुला ठेवला आहे.\n'काँग्रेस सत्तेत आल्यानंतरच होणार राम मंदिर'\nदेहरादून- काँग्रेस सत्तेत आल्यानंतरच राम मंदिर होणार असल्याचे महत्वपूर्ण विधान उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे महासचिव हरीश रावत...\nआम्हाला हे सरकार आमचे वाटतच नाही - अर्जुन खोतकर\nऔरंगाबाद - शिवसेनेच्या पाठिंब्यावर सत्तेवर असलेल्या भाजप सरकारने आम्हाला नेहमीच दुय्यम वागणूक दिली. प्रत्येक ठिकाणी आमदार, मंत्र्यांची अडवणूक...\nराष्ट्रवादीचे शिवसेनेवर \"सर्जिकल स्ट्राइक'\nमनमाड - दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार धनराज महाले यांनी गुरुवारी (ता. 17) समर्थकांसह राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे...\nशुभमंगलदरम्यान वधूवर गोळीबार; तरीही वधू...\nनवी दिल्लीः विवाह सोहळा सुरू असताना वधूच्या दिशेने गोळीबार झाला. नवरीच्या पायाला गोळी लागली. नवरी जखमी अवस्थेत रुग्णालयात गेली अन् उपचारानंतर पुन्हा...\n#PublicProperty मनसेकडून सिंचन भवनात तोडफोड\nपुणे - मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी पाणीपुरवठ्याबाबत आश्‍वासन देऊनही जलसंपदा विभाग पुणेकरांच्या भावनांशी खेळत आहे. जलसंपदा विभाग ठोस निर्णय घेत...\n\"राष्ट्रवादी'चा गजर, देवकरांवरच नजर\nजळगाव : लोकसभा मतदार संघात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. भारतीय जनता पक्ष व शिवसेनेतर्फे स्वतंत्र उमेदवार मैदानात उतरण्यास तयार आहेत. मात्र \"युती'...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग ��ेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.savistar.com/2018/02/28/story-of-syria/", "date_download": "2019-01-18T11:10:43Z", "digest": "sha1:WRX4J5HMBKPC2P4CO62YTZXE4UAXNALE", "length": 11424, "nlines": 77, "source_domain": "www.savistar.com", "title": "सोशल मीडियात फोटो पाहून हळहळलात? मात्र नेमकं काय सुरुय सीरियात??? – सविस्तर", "raw_content": "\nसोशल मीडियात फोटो पाहून हळहळलात मात्र नेमकं काय सुरुय सीरियात\nसीरिया… मध्यपूर्वेतला असा देश जिथं गेल्या काही काळापासून सतत अशांतता आहे. आता तर तिथला काही भाग नरक बनला आहे. फुटीरतावाद्यांविरोधात सुरु असलेल्या बॉम्बच्या वर्षावात शेकडो जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यामध्ये चिमुकल्यांची संख्या लक्षणिय आहे…\nनेमकं काय आहे प्रकरण\nगेल्या 7 वर्षांपासून सीरियात अंतर्गत संघर्ष सुरु आहे. जैश अल इस्लाम ही फुटीरतावादी संघटना सीरियन सरकारला आव्हान देत आहे. त्यांनी सीरियाचा काही प्रदेश आपल्या ताब्यात घेतला असून सीरियन सरकारविरोधात सशस्त्र लढा पुकारला आहे. या सगळ्या घटनाक्रमामध्ये रशिया सीरियन सरकारसोबत खांद्याला खांदा लावून उभी आहे. फुटीरतावाद्यांना ठेचण्यासाठी आवश्यक ती सगळी मदत रशियाकडून सीरियाला पुरवली जात आहे. युद्धविराम करण्याची घोषणा मध्यंतरी झाली मात्र हे सगळं कागदावरच… प्रत्यक्षात फुटीरतावादी आणि सीरियन सरकारमधील संघर्ष काही थांबण्याचं नाव घेत नाहीये.\nसध्या नेमकं काय सुरुय\nसीरियात सुरु असलेला संघर्ष रोखण्यासाठी 30 दिवसांच्या युद्धविरामावर संयुक्त राष्ट्रात एकमत झालं होतं. सुरक्षा परिषदेतील सर्व 15 देशांनी पीडित भागामध्ये मदत आणि वैद्यकीय सुविधा पोहोचवण्याच्या बाजूने मतदान केलं होतं.\nया घडामोडी घडत असतानाच मानवाधिकार कार्यकर्त्यांनी सीरियन सरकारवर गंभीर आरोप लावले आहेत. सरकारने हवाई हल्ले आणि तोफांचा भडीमार केल्याचा त्यांचा आरोप आहे. रशियाने मात्र हा दावा फेटाळून लावलाय. फुटीरतावाद्यांनीच नागरी भागात बॉम्बवर्षाव केला, ज्यामुळे नागरी भागातील लोकांना बाहेर पडणं मुश्कील झालं, असं रशियाचं म्हणणं आहे.\nसीरियाची राजधानी दमिश्कच्या जवळ सुमारे 3 लाख 93 हजार नागरिक अडकून पडले आहेत. माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनूसार फुटीरतावाद्यांच्या ताब्यात असलेल्या गूता शहरावर सीरियन सरकार गेल्या काही दिवसांपासून सतत हवाई हल्ले आणि बॉम्ब वर्षाव करत आहे. या हल्ल्यामध्ये 500 पेक्षा अधिक लोक मारले गेले आहेत.\nयुद्धविरामची घोषणा केल्यानंतरही हवाई हल्ले-\nसीरियात सुरु असलेला संघर्ष मागे घेण्यास सीरियन सरकारचा विरोध होता. त्याला रशियाचाही पाठिंबा होता. संयुक्त राष्ट्रात जेव्हा यासंदर्भात प्रस्ताव मांडण्यात आला तेव्हा त्याला रशियाने विरोध केला. या प्रस्तावात बदल करण्याची गरज रशियाने बोलून दाखवली. अमेरिकेसह पश्चिमी राष्ट्रांनी मात्र ही रशियाची चाल असल्याचं म्हटलंय. रशिया जाणूनबुजून वेळकाढूपणा करत आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेची प्रतिनिधी निकी हैलीने तात्काळ युद्धविराम लागू करण्याची मागणी केलीय, मात्र सीरिया याचं कितपत पालन करेल, याबाबत शंका व्यक्त केली.\nनिकी हैलीची शंका खरी ठरली कारण युद्धविराम घोषित केल्यानंतरही संघर्ष थांबला नाही. या घोषणेच्या अवघ्या काही मिनिटांनंतर गुतावर हवाई हल्ला चढवण्यात आला. संयुक्त राष्ट्राचे महासचिव एंटोनिया गुटेरेश स्वतः म्हणतात की, “गूतामध्ये नरकापेक्षा वाईट परिस्थिती आहे.”\nसोशल मीडिया चिमकल्यांसाठी कळवळला\nसीरियात सुरु असलेल्या संघर्ष काही निवळण्याचं नाव घेत नाहीये. गेल्या 7 वर्षांपासून सुरु असलेल्या संघर्षानं आता भीषण रुप घेतलं आहे. 500 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे जे आकडे समोर आलेत, त्यामध्ये 135 पेक्षा जास्त मुलं असल्याचं कळतंय. सत्तेच्या संघर्षात सुरु असलेली मुलांची जीवघेणी ससेहोलपट आणि त्यांच्या मृतदेहांचे फोटो आता सोशल मीडियात व्हायरल झालेत. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या फोटोंमुळे सध्या जगभरातून हळहळ व्यक्त होत आहे.\nभाजप कसं आणि कधी फेडणार 9 चिमुकल्यांच्या हत्येचं पातक\nसीरियातील पुनर्वसन छावण्यांमध्ये सेक्सच्या मोबदल्यात विकलं जातं जेवण\n…फक्त या एका गोष्टीमुळे ‘ठाकरे’ सिनेमा फ्लॉप होऊ शकतो\nइतर पक्षांना गृहीत धरणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीला कपिल पाटलांचं सणसणीत पत्र\nजेव्हा अटल बिहारी वाजपेयींनी नरेंद्र मोदींना दिल्ली सोडून जायला सांगितलं\nवेबसाईट हॅक करुन भाजपला ���मकी; भाजप म्हणतं ती आमची वेबसाईट नाही… नेमकं काय आहे सत्य\nज्यांच्या विरोधात उभं राहण्यास शरद पवार धजावले नाहीत, त्यांच्या पुढे ‘राष्ट्रवादी’चं कोण टिकणार\nSagar on आडतास कसं झालं\nsanjay on #शालजोडीतून… | कथा बाजारवाडीचा बाजार उठल्याची…\nनानासाहेब लोंढे on माणिक सरकार… कार-फोन न वापरणारा आणि सर्जिकल स्ट्राईक करणारा मुख्यमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://harinarke.blogspot.com/2018/03/blog-post_50.html", "date_download": "2019-01-18T11:56:12Z", "digest": "sha1:J6LRPEELAAWEHSIQMI25BWFX2TJC2RSW", "length": 16666, "nlines": 349, "source_domain": "harinarke.blogspot.com", "title": "प्रा. हरी नरके: रंग माणसांचे", "raw_content": "\nएका कार्यक्रमानंतर एक चाहते भेटले.\nम्हणाले, \"सर, ओळखलत का मी अमुकतमूक. माझं अमुकतमूक पुस्तक वाचलंत का मी अमुकतमूक. माझं अमुकतमूक पुस्तक वाचलंत का कसं वाटलं\n\"चांगलं लिहिलंय तुम्ही. हात लिहिता ठेवा. भरपूर वाचा. खुप पुढे जाल. माझ्या शुभेच्छायत.\"\nतो त्याच्यासोबतच्या मित्रांना म्हणाला, \"सरांची शाबासकी म्हणजे काय साधी गोष्ट नाय. सर म्हणजे साहित्यातली अथॉरिटीय.\"\nदहापंधरा मिनिटांनी दुसरे एक सज्जन भेटले. त्यांचाही तोच प्रश्न. \" सर, माझा कवितासंग्रह कसा वाटला\n\"अहो, तुमच्या कविता तशा बर्‍यायत. पण तुम्ही पुस्तक प्रकाशनाची थोडी घाई केली असं वाटतं.\nथोडं थांबायला हवं होतं. चांगल्या कविता वाचा. भरपूर अनुभव घ्या. एक दिवस नक्कीच चांगली कविता लिहाल तुम्ही.\"\nतो थोडं पुढं जाऊन मला ऎकू येईल अशा आवाजात सोबतच्या मित्रांना म्हणाला,\" अरे याला कवितेतलं काय घंटा कळतंय माझ्या कविता अशा ऎर्‍यागैर्‍या नथ्थू खैर्‍याला थोड्याच कळणारेत माझ्या कविता अशा ऎर्‍यागैर्‍या नथ्थू खैर्‍याला थोड्याच कळणारेत त्यासाठी कवितेतलं समजण्याची प्रतिभा हवी. जान हवी.\nआणि दुसरं असं की मुदलात हा काय समीक्षक हाय का मी काय म्हणतो, ह्याची लायकीच नाय माझ्या कवितांवर बोलण्याची मी काय म्हणतो, ह्याची लायकीच नाय माझ्या कवितांवर बोलण्याची\nकौतुक केलं की तुम्ही कोण, तुमची लायकी काय हे कोणीच विचारत नाहीत. तुम्ही मोठे. थोर्थोर.\nमात्र उणीवा सांगितल्या, सौम्य टिका केली तर लगेच फणा काढून सारेच विचारतात, तुमची लायकी काय तुम्हाला साहित्यातलं काय घंटा कळतं\nLabels: वाचन, विचार, विविध, साहित्य-संस्कृती\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले: समग्र वाड्मय, मुखपृष्ठ\nडॉ. अरूणा ढेरे यांच्यासमवेत-\nमहात्मा फुले समग्र वाङ्मय\nमाझे आवडते लेखक प्रा.भालचंद्र नेमाडे यांच्यासोबत..\nपहिल्या भारतीय महिला डॅाक्टर्सच्या कार्यकर्तृत्वाव...\nरामजीपुत्राला काळाराम मंदिरात प्रवेश का नव्हता\nसंभाजीराजांची हत्त्या आणि गुढी पाडवा \nकट प्रॅक्टीस नी देवऋषी प्याकेज\n36 खंडातलं आत्मचरित्र लिहून अवचटांनी केला विश्वविक...\nयुपी बिहार निकाल- फॅसिस्टांच्या शेवटाची सुरूवात\nदैवी देणगी असलेले सर्वोच्च साहेब -\nहिंदुराष्ट्र ही देशावरची महाभयानक आपत्ती -डॉ.बाबास...\nकुमार केतकर- हाडाचे पत्रकार\nमेरा पांडुरंग नही दुंगी-\nमी कुणाशी नी कधी लग्न करावं ते खासदार ठरवणार\nपुतळ्यांचे शहर-पुणे - प्रा. हरी नरके\nवैचारिक मतभेद असले तरी वैयक्तिक मनभेद न बाळगणे हे ...\nया मखलाशी, लबाडी आणि धुर्तपणामागे दडलंय काय\nमराठीद्वेषातून प्राचीनतेची मर्यादा वाढवली-\n'अभिजात दर्जामुळे मराठी माणसाचा अभिजात न्यूनगंड दू...\nआंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त- पिढी तुझी - माझी\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले (12)\nडॅा. रखमाबाई सावे - राऊत (6)\nतू माझा सांगाती (1)\nनिंबा मुका जाधव (1)\nनेमाडे - कसबे-वाद (1)\nन्या. गायकवाड आयोग (1)\nप्रा. रंगनाथ पठारे (1)\nबुद्ध आणि बोधिसत्व (1)\nमाळी व तेली (1)\nलोक माझे सांगाती (1)\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ (4)\nसावित्रीबाई फुले स्मारक (1)\nशिक्षणतज्ञ सावित्रीबाई फुले यांचे कार्य\nनिषेध- खेडेकर म्हणतात जातीय व धार्मिक दंगली घडवा\n(श्री. एम. डी. रामटेके यांच्या ब्लोगवरून जनहितार्थ साभार पुनर्प्रकाशित.) वाचा आणि क्रुतीशील निषेध करा. ब्रिगेडचे व मसेसं चे सर्वेसर्वा श...\nमहाराष्ट्र भूषण : वादंग आणि वास्तव\nबाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या निर्णयाबाबत उलटसुलट चर्चा चालू आहे. बाबासाहेबांच्या वक्तृत्वावर भाळलेले ...\nमहाराष्ट्राच्या विवेकवादाचा आवाज : डा. नरेंद्र दाभोळकर\nचार दिवसांपुर्वी नरूभाऊंचा फोन आला होता. \"हरी, लेखाचे लक्षात आहे नारे बाबा\" अशी सुरुवात करून बराच वेळ बो...\nद्रष्टा महापुरूष महात्मा जोतीराव फुले\nमहात्मा जोतीराव फुले यांच्या निधनाला आज १२५ वर्षे झाली. त्यांच्या काळात त्यांनी केलेले काम महत्वाचे असेलही, परंतु आज त्याचा काय उपयोग\nआरक्षण आर्थिक आधारावर द्यावे काय\nगेले काही दिवस आरक्षणाचा पाया जात, जमात किंवा सामाजिक आणि शैक्षणिक हा न ठेवता आर्थिक आधारावर समाजातील सर्व गरिबांना आरक्षण द्यावे ही भुमि...\nवामन मेश्राम, मुलनिवासी नायक आणि सांस्क्रुतीक दहशतवाद\nशाळकरी वयात मी फुले - आंबेडकरी चळवळीच्या सम्पर्कात आलो . डा . बाबा आढाव यांचे महात्मा फुले समता प्रतिष्ठान , राष्ट्रसेवा दल आदि संघटन...\nपवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली \n*पवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली *पवार नावाचे रसायन उलगडण्याचा आत्मसमर्थनपर प्रयत्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/shabarimake-stirred-movement-in-the-case/", "date_download": "2019-01-18T11:19:18Z", "digest": "sha1:B2LKAXEQFNBD2NGDI6INNHPDWBNB5Y7D", "length": 12315, "nlines": 155, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शबरीमला प्रकरणी अंदोलन भडकले | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nशबरीमला प्रकरणी अंदोलन भडकले\nदोन महिलांच्या मंदिर प्रवेशाच्या निषेधार्थ रस्ता रोको, दगडफेक आणि जाळपोळ\nतिरुवनंतपुरम (केरळ) : दोन महिलांनी शबरीमला मंदिरात प्रवेश केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ आज हिंदुत्ववादी संघटनांनी जोरदार निदर्शने केली. ठिकठिकाणी वाहतुक रोखण्यात आली, रस्त्यावर टायर जाळण्यात आले आणि दगडफेकही झाली. या हिंसक आंदोलनादरम्यान भाजपच्या तीन कार्यकर्त्यांवर चाकू हल्ला झाला. या हिंसाचारात 79 बसचे नुकसान झाले तर 31 पोलिस जखमी झाले. आंदोलनकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.\nहिंसाचाराला भाजप आणि संघ जबाबदार – विजयन\nकेरळमधील या हिंसाचाराला भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघच जबाबदार असल्याचा आरोप मुख्यमंत्री विजयन यांनी केला आणि या हिंसाचाराच्या दोषींवर कारवाईचा इशारा दिला. हे आंदोलन पूर्वनियोजित आणि हेतूपुरस्सर करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांच्या प्रवेशाची परवानगी देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास मुख्य पुजारी उत्सुक नसल्याने त्यांनी आपले पद सोडले पाहिजे, अशी अपेक्षाही विजयन यांनी व्यक्त केली.\nविविध हिंदुत्ववादी संघटनांची पालक संघटना असलेल्या शबरीमला कर्मा समिती आणि अंतराष्ट्रीय हिंदू परिषदेने संध्याकाळपर्यंत शबरीमला परीसरात पूर्ण बंदचे आवाहन केले होते. त्यामुळे राज्यभर ठिकठिकाणी हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी हिंसक आंदोलने केली. सत्तारुढ मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पा��्टीची कार्यालये आणि वाहनांवरही दगडफेक करण्यात आली. आंदोलनकर्ते कार्यकर्त्यांची पोलिस आणि मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांबरोबर ठिकठिकाणी हिंसक बाचाबाची झाली. अशाच आंदोलनादरम्यान थ्रिसुरमध्ये सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि भाजपच्या कार्यकर्त्यांवर चाकू हल्ला झाला.\nभारतीय कम्युनिस्ट आणि मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयांवरही हल्ले झाले. पक्कडमध्ये एका स्थानिक बिडी कारखान्यावर क्रूड बॉम्ब फेकण्यात आला. तर नेदुमान्गादू येथेही असाच क्रूड बॉम्ब फेकण्यात आला. पण त्यात काही नुकसान झाल्याचे वृत्त नाही. बुधवारी काही ठिक़ाणी बसची तोडफोड झाली. हिंसाचाराची शक्‍यता लक्षात घेऊन राज्य परिवहन बस सेवा बंद ठेवण्यात आली होती. केवळ काही रिक्षा रस्त्यांवर सुरु होत्या. कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यलयाच्या गच्चीवरून झालेल्या दगडफेकीमध्ये जखमी झालेल्या एका व्यक्‍तीचे बुधवारी रात्री निधन झाले. मुख्यमंत्री पिनरयी विजयन यांनी मात्र या व्यक्‍तीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्‍याने झाल्याचा दावा केला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपत्रकार हत्येप्रकरणी राम रहीमसह चौघांना जन्मठेप\nदुरांतो एक्‍सप्रेसमध्ये सशस्त्र दरोडा\nलोकपालसाच्या निवड समितीची शिफारस फेब्रुवारीपर्यंत करा : सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला सूचना\nघराणेशाहीच्या आरोपांवर मायावती कडाडल्या\nखुल्या प्रवर्गातील आर्थिक मागासांना आरक्षण राजकीय इच्छाशक्तीमुळेच शक्य : पंतप्रधान मोदी\nभाजपच्या माजी खासदार सावित्रीबाई फुले आणि अखिलेश यादव यांच्यात चर्चा\nकेनिया येथील हॉटेलवरील दहशतवादी हल्ल्याचा भारताकडून निषेध\nकाश्‍मीरमध्ये शांततेसाठी चर्चा हाच मार्ग : मुफ्ती\n13 नवीन केंद्रीय विद्यापीठांसाठी 3 हजार 639 कोटीं मंजूर\nजयवंत पवार यांना आदर्श शिक्षक पुरस्कार\nशेतकऱ्यांना दूध व्यवसाय परवडेना\nछत्रपती कारखान्याचा वर्धापनदिन उत्साहात\nगिरीश बापट यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी- धनंजय मुंडे\n#AUSvIND : ‘धोनी-चहल’ विजयाचे शिल्पकार; भारताने 2-1 ने मालिका जिंकत रचला इतिहास\n‘गोड बोला’ सांगणं सोपं…\nमायावती पैसा असलेल्यांनाच निवडणुकीचे तिकीट देतात\nपाच महिन्यांपासून वाहन विक्रीत घट\nगिरीश बापटांकडून मंत्रिपदाचा गैरवापर- हायकोर्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathimati.net/durgachitre-by-g-n-dandekar/", "date_download": "2019-01-18T11:54:02Z", "digest": "sha1:AY6MPP62YPTMW4TOG4ODKZ44PYPS35UE", "length": 9142, "nlines": 142, "source_domain": "www.marathimati.net", "title": "गोनीदा यांच्या दुर्गचित्रांचे प्रकाशन | Durgachitre By G N Dandekar", "raw_content": "\nगोनीदा यांच्या दुर्गचित्रांचे प्रकाशन\nगोपाल नीलकंठ दांडेकर उर्फ अप्पा, हे समस्त डोंगरभटके आणि दुर्गप्रेमींचे दैवत. येत्या बुधवारी (दि. १३) अप्पांनी टिपलेल्या दुर्मिळ छायाचित्रांच्या ‘दुर्गचित्र’ या संग्रहाचे सायंकाळी टिळक स्मारक मंदिरात राज ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे.\nही छायाचित्रे सूक्ष्म निरीक्षणशक्ती आणि विलक्षण जिद्द यातून क्लिक झाली आहेत. गोनीदांची दुर्गचित्रे हा ११५ छायाचित्रांचा संग्रह त्यांच्या कन्या डॉ. वीणा देव यांनी संकलित-संपादित केला आहे. रसिकांना सुमारे चाळीस-पंचेचाळीस वर्षांपूर्वीची ऐतिहासिक वास्तूंची रुपे कृष्णधवल चित्रांमधून आढळतील. वेगवेगळ्या कोनातून काढलेल्या दुर्गांच्या प्रतिमा दिसतील.\n‘साहित्यिक आणि छायाचित्रकार, लेखणी आणि कॅमेर्‍याची लेन्स, यात फरक आहे. पण, गोनीदांच्या दृष्टीने पाहिले तर यात काहीच फरक नाहीये. अप्पांना गडदुर्गांच्या तटबंदीत बसविलेल्या चिर्‍यांसह वार्‍यावर डोलणार्‍या फुलांचीही भाषा कळत असावी. म्हणूनच दुर्गप्रेमींना वाटत राहते की अप्पांचे बोट धरुनच गड पहावा. त्या-त्या प्रदेशातील बोलीभाषा, खास ठेवणीतले शब्द, माणसं पेहराव, चालीरिती जसे अप्पांच्या लिखाणातून उलगडत जातात तसेच त्यांच्या लिखाणातून निसर्गही थेट मनाला भिडून जातो. अप्पांनी १९६० ते १९८३ या कालखंडात भटकंती करून दुर्ग, लेणी, गुहा, मंदिर यांची अनेक छायाचित्रे टिपली आहेत. त्यांच्या पुस्तकातून त्यातील निवडक छायाचित्रे पाहता येतात. पण या संग्रहाच्या निमित्ताने त्यांची कलात्मक छायाचित्रे प्रेक्षकांसमोर उपल्ब्ध होणार आहेत,’ असे डॉ. वीणा देव यांनी सांगितले.\nया वर्गातील आणखी काही लेख\nराज यांनी काढली नगरसेवकांची खरडपट्टी\nअरुप पटनाईक यांना प्रमोशन\nआधी स्वतःचे चारित्र्य निरखून पहा\nराज यांनी फोडली महाराष्ट्र धर्माची डरकाळी\nमनसेने घातली सूरक्षेत्रवर झडप\nमाझा हंगामा आवरता येणार नाही\nThis entry was posted in घडामोडी and tagged गोपाल नीलकंठ दांडेकर, छायाचित्रकार, दुर्गचित्र, पुणे, राज ठाकरे on जुन 11, 2012 by संपादक.\n← चिंचवडमधील तीन शिक्षक हरिहरेश्वरमध्ये बुडाले मुळशी नवे हिल स्टेशन →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/deepika-singh-falls-on-stage-during-a-dance-performance-and-laughs-her-heart-out/", "date_download": "2019-01-18T11:24:05Z", "digest": "sha1:QYIR67AKMVUD6B74D2G7QEMACOBO67PT", "length": 17430, "nlines": 258, "source_domain": "www.saamana.com", "title": "…आणि दीपिका नृत्य करताना पडली | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमंत्रालयासमोर पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न\nरायगड जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन\nनैसर्गिक कारणांमुळे कोणतीही संस्था अडचणीत येत नाही – शेखर चरेगावकर\nमामाचे गाव आदर्श करण्याचा भाच्याने केला संकल्प\nकश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर हँड ग्रेनेडचा हल्ला\nदिल्लीतील प्रदूषित हवेमुळे ब्रेन डॅमेजचा धोका\nकुंभ मेळा आणि प्रवासी भारतीय संमेलन म्हणजे नौटंकी, कॅबिनेट मंत्र्याचे वादग्रस्त…\nआत्तापर्यंत 51 महिलांनी केला शबरीमला मंदिरात प्रवेश, केरळ सरकारची माहिती\nजम्मू-कश्मीरमध्ये स्फोट, सुरक्षेत वाढ\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nLive #AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nऑस्ट्रेलियन कर्णधार फिंच बळीचा बकरा, भुवनेश्वरची अनोखी हॅटट्रीक\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\nआजचा अग्रलेख : शिवस्मारकाचा छळ\nठसा : डॉ. अनिल अवचट\nलेख : बालमनाच्या जडणघडणीसाठी ‘चित्रकला’ हवी\nआजचा अग्रलेख : घोषणांचा ‘मोसम’\n– सिनेमा / नाटक\nकरणी सेनेला कंगनाचे राजपुती बाण्यात उत्तर\nमला महाराष्ट्राची संस्कृती फार आवडते – कोरिओग्राफर एम. सुधाकर\n‘सर्व लाईन ���्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nआठवडाभर आधीच साजरा होणार ‘शिमगा’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\n…आणि दीपिका नृत्य करताना पडली\nप्रत्येक कार्यक्रमासाठी सर्व अभिनेता व अभिनेत्री प्रचंड मेहनत घेत असतात. परंतु कधी कधी तोल न सावरला गेल्याने रॅम्पवॉक करताना किंवा नृत्य करताना पाय घसरल्याने अभिनेता किंवा अभिनेत्री स्टेजवर पडल्याच्या घटना काही नवीन नाही. असेच काहीसे छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका सिंह सोबत घडले. काही दिवसांपूर्वी मिरा भाईंदरमधील एका शाळेतील वार्षिक स्नेहसंमेलन आपल्या नृत्यप्रशिक्षकासोबत नृत्य करताना अचानक पडली. विशेष नृत्य करताना पडल्यानंतर लगेचच आपला तोल सावरत पुढील नृत्य केले. या सर्व प्रकार व्हिडीओमध्ये कैद झाला असून त्याक्षणी दीपिकालाही हसू आवरले नाही. हा व्हिडीओ तिने स्वत: आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर टाकला असून त्याला तिने अनोखे कॅप्शनही दिले आहे.\nदीपिका गेल्या काही वर्षापासून ओडिशी या नृत्य प्रकाराचे प्रशिक्षण घेत असून ती दररोज नृत्यक्लासलाही जाते. अभिनेत्री दीपिका सिंह स्टार प्लस या टीव्ही चॅनलमधील दीया और बाती हम या लोकप्रिय मालिकेत संध्या राठीची भूमिका साकारली होती.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलभाजप खासदारानं आयपीएल लिलावावर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह\nपुढीलआयपीएल लिलावात फिरकीपटूंची चांदी, राशिद खानवर ९ कोटींची बोली\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमंत्रालयासमोर पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न\nकश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर हँड ग्रेनेडचा हल्ला\nकरणी सेनेला कंगनाचे राजपुती बाण्यात उत्तर\nमंत्रालयासमोर पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न\nकश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर हँड ग्रेनेडचा हल्ला\nकरणी सेनेला कंगनाचे राजपुती बाण्यात उत्तर\nदिल्लीतील प्रदूषित हवेमुळे ब्रेन डॅमेजचा धोका\n‘सर्व लाईन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nआठवडाभर आधीच साजरा होणार ‘शिमगा’\n‘मी पण सचिन’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nकुंभ मेळा आणि प्रवासी भारतीय संमेलन म्हणजे नौटंकी, कॅबिनेट मंत्र्याचे वादग्रस्त...\n‘लकी’च्या गाण्यावर अभिनेता जितेंद्र यांनी केला डान्स\n‘पारधाड ‘सिनेमाचा पोस्टर ट्रेलर सोहळा संपन्न\nऑस्ट्रेलियन कर्णधार फिंच बळीचा बकरा, भुवनेश्वरची अनोखी हॅटट्रीक\n१५० फुट उंचीचा राष्ट्रध्वज हा लातूरकरांच्या देशभक्तीचे प्रतीक – विनोद तावडे\nमराठी कलाकार स्वातंत्र्य सेनानींच्या रुपात, पाहा ‘वंदे मातरम 2019’ दिनदर्शिका\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/sandwich-maker/russell-hobbs+sandwich-maker-price-list.html", "date_download": "2019-01-18T12:22:21Z", "digest": "sha1:ALUZTKUG44S2LN4PYHX5XCVC2HFY3NHB", "length": 13215, "nlines": 293, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "रसेल हॉब्स सँडविच मेकर किंमत India मध्ये 18 Jan 2019 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nरसेल हॉब्स सँडविच मेकर Indiaकिंमत\nIndia 2019 रसेल हॉब्स सँडविच मेकर\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nरसेल हॉब्स सँडविच मेकर दर India मध्ये 18 January 2019 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 3 एकूण रसेल हॉब्स सँडविच मेकर समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन रसेल हॉब्स रस्त७०प व्हाईट आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Flipkart, Naaptol, Snapdeal, Indiatimes, Homeshop18 सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी रसेल हॉब्स सँडविच मेकर\nकिंमत रसेल हॉब्स सँडविच मेकर आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन रसेल हॉब्स रु 17888 Rs. 5,499 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.1,016 येथे आपल्याला रसेल हॉब्स 2 सालीचे सँडविच मेकर स बॉडी र्प्त५०६स उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 3 उत्पादने\nशीर्ष 10रसेल हॉब्स सँडविच मेकर\nताज्यारसेल हॉब्स सँडविच मेकर\nरसेल हॉब्स 2 सालीचे सँडविच मेकर स बॉडी र्प्त५०६स\nरसेल हॉब्स रस्त७०प व्हाईट\nरसेल हॉब्स रु 17888\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.savistar.com/2018/11/22/tukaram-mundhe/", "date_download": "2019-01-18T12:25:05Z", "digest": "sha1:QNADVNVGYYNN52K7WSDG4ZPJS3E2PGKR", "length": 17029, "nlines": 88, "source_domain": "www.savistar.com", "title": "काही प्रश्नांची उत्तरं मिळणार नाहीत, मात्र नव्याने तुकाराम मुंढे तरी निर्माण होतील का? – सविस्तर", "raw_content": "\nकाही प्रश्नांची उत्तरं मिळणार नाहीत, मात्र नव्याने तुकाराम मुंढे तरी निर्माण होतील का\nNovember 22, 2018 अतिथी लेखक चालू घडामोडी, राजकारण 0\nतुकाराम मुंढे… सध्या पुन्हा एकदा चर्चेत असलेलं नाव. हे नाव आजच चर्चेत आहे असं नाही. तेे दर काही महिन्यांनी चर्चेत येतं. बातम्यांचा विषय बनतं. तुकाराम मुंढे, प्रामाणिक काम, राजकारण्यांशी पंगा आणि नंतर बदली… हे जणू आता समिकरणच झालं आहे. आता पुन्हा एकदा नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदावरुन तुकाराम मुंढे यांची बदली झाली आहे. त्यांना मंत्रालयातील नियोजन विभागाचे सहसचिव पद देण्यात आलं आहे. नाशिकच्या महापालिका आयुक्तपदाची सूत्रे जिल्हाधिकाऱ्यांकडे द्या आणि त्वरित नवीन पदाचा कार्य��ार स्वीकारा, असे आदेश त्यांना देण्यात आले आहेत. कर्तव्यनिष्ठपणे काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याला पुन्हा एकदा मंत्रालयाच्या चार भिंतींच्या आत बंदिस्त केलं जात आहे.\n13 वर्षात 11 वेळा बदल्या-\nतुकाराम मुंढे यांची बदली होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. आपल्या 13 वर्षांच्या कार्यकाळात त्यांच्या तब्बल 11 वेळा बदल्या झाल्या आहेत. 2005 साली तुकाराम मुंढे आयएएस झाले. त्यांना पहिल्यांदा सोलापूरचे प्रकल्प अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली. तिथं त्यांनी 2 वर्षे कार्यभार पाहिला. त्यानंतर सहाय्यक विक्रीकर आयुक्त हे पद सोडता त्यांना कुठेही 2 वर्षापेक्षा अधिक काळ काम करता आलं नाही. नानाविध कारणांमुळे त्यांच्या सातत्याने बदल्या होत राहिल्या. अनेक ठिकाणी तर त्यांना वर्षभरही काम करायला मिळालं नाही. या बदल्यांसाठी प्रामुख्याने त्यांचे राजकारण्यांशी होणारे वादच कारणीभूत ठरले. नाशिकमध्येही त्याचीच पुनरावृत्ती झाली.\nतुकाराम मुंढेंना कुठं किती काळ ठेवलं\n1. सोलापूरचे प्रकल्प अधिकारी (ऑगस्ट 2005 ते ऑगस्ट 2007)\n2. नांदेडचे उपजिल्हाधिकारी (सप्टेंबर 2007 ते डिसेंबर 2007)\n3. नागपूर जिल्हा परिषदेचे CEO (जानेवारी 2008 ते मार्च 2009)\n4. नाशिकच्या आदिवासी विभागाचे आयुक्त (मार्च 2009 ते जुलै 2009)\n5. वाशिमचे जिल्हा परिषदेचे CEO (जुलै 2009 ते मे 2010)\n6. मुंबई खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे CEO (जून 2010 ते जून 2011)\n7. जालन्याचे जिल्हाधिकारी (जून 2011 ते ऑगस्ट 2012)\n8. मुंबई येथे सहाय्यक विक्रीकर आयुक्त (सप्टेंबर 2012 ते नोव्हेंबर 2014)\n9. सोलापूरचे जिल्हाधिकारी (नोव्हेंबर 2014 ते एप्रिल 2016)\n10. नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त (मे 2006 ते मार्च 2017)\n11. पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष ( मार्च 2017 ते फेब्रुवारी 2018)\n12. नाशिक महापालिकेचे आयुक्त (फेब्रुवारी 2018 ते नोव्हेबर 2018)\nराजकारण्यांसोबत वाद हेच बदलीचं कारण\nतुकाराम मुंढे यांच्या नावापुढे सध्या कर्तव्यदक्ष असं विशेषण लावलं जातं. तुकाराम मुंढेंच्या कामाची कार्यपद्धती यामुळे त्यांच्या नावापुढे हे विशेषण लावलं जातं. ही खासियतच तुकाराम मुंढेंच्या अडचणीचा विषय बनली. याच खासियतमुळे त्यांना वारंवार बदल्यांचा सामना करावा लागला. ज्या ठिकाणी जायचं त्या ठिकाणी नियामानूसार काम करायचं, कामामध्ये धडाडी ठेवायची हे त्यांचं गुणवैशिष्ट्य राहिलं, मात्र नियम मोडायलाच असतात अशी धारणा असलेल्या आपल्या देशात हे अनेकांच्या अडचणीचं ठरलं. विशेषतः रोजच तुकाराम मुंढेंच्या तोंडावर तोंड असलेल्या राजकारण्यांच्या… राजकारण्यांच्या अनेक कामांमध्ये तुकाराम मुंढे आडकाठी ठरु लागले. अनेक ठिकाणी राजकारणी आणि तुकाराम मुंढे यांच्यात संघर्ष होऊ लागला. परिणामी राजकीय वजन वापरुन तुकाराम मुंढे यांची बदली हेच प्रत्येक ठिकाणी घडू लागलं. नाशिकसुद्धा त्याला अपवाद ठरलं नाही. करवाढीच्या आणि अनधिकृत बांधकामांच्या मुद्द्यावरुन इथं पहिल्यांदा राजकारणी विरुद्ध तुकाराम मुंढे संघर्ष पेटला आणि तो पुढे वाढतच गेला आणि त्याचा शेवट ठरल्याप्रमाणे तुकाराम मुंढे यांच्या बदलीत झाला.\nलोक मात्र तुकाराम मुंढेंच्या पाठिशी-\nराजकारणी आणि तुकाराम मुंढे संघर्षात प्रत्येक वेळी सरशी भलेही राजकारण्यांची झाली असेल, मात्र लोक नेहमी तुकाराम मुंढे यांच्या पाठिशी उभे राहिले आहेत. तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर त्यांची बदली होऊ नये यासाठी अनेक शहरांमध्ये जनआंदोलनं झाली आहेत. लोक तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर आले आहेत. आम्हाला अधिकारी म्हणून तुकाराम मुंढेच हवेत अशा मागण्या झाल्या आहेत. एवढंच नव्हे तर एका शहरातून बदली झाल्यास दुसऱ्या शहरातील लोकांनी तुकाराम मुंढेंना आमच्या शहरात अधिकारी म्हणून पाठवा, अशी मागणी देखील केली आहे. आजही अशी मागणी करणारे लोक अनेक शहरांमध्ये आहेत. नाशिकच्या आयुक्तपदावरुन तुकाराम मुंढे यांची बदली झाल्याची बातमी जेव्हा पहिल्यांदा आली तेव्हा त्यांची उस्मानाबादचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याची अफवा पसरली होती. या अफवेमुळे अनेक उस्मानाबादकरांना आनंद झाला होता तर राजकारण्यांच्या चेहऱ्यावर मात्र चिंता होती.\nतुकाराम मुंढे या साऱ्याकडे कसं पाहतात\nतुकाराम मुंढे यांची बदली झाली तर त्यांनी ती प्रत्येक वेळी स्वीकारली आहे. आपल्या बदलीवर फारसं बोलण्यात त्यांनी वेळ घालवला नाही. प्रत्येक वेळी बदली होताच नव्या ठिकाणी लगेच रुजू होणं आणि आपल्या कामाची तीच धडाडी कायम ठेवणं यातच त्यांनी स्वारस्य मानलं आहे. आता मात्र या साऱ्याचा आपल्या कुटुंबावर परिणाम होत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं आहे. काही महिन्यांमध्ये नव्या ठिकाणी बदली या साऱ्याचा परिणाम त्यांच्या कुटुंबाला भोगावा लागत आहे.\n“वारंवार होणाऱ्या बदल्यामुळे कुटुंबावर नकारात्मक परिणाम होतो. मुलांना सतत शाळा बदलाव्या लागतात. त्यांमुळे त्यांना एका ठिकाणी स्थिरावता येत नाही. माझ्या बदलीचा त्यांच्या आयुष्यावर परिणाम होणार नाही याची मी काळजी घेईन- तुकाराम मुंढे\nतुकाराम मुंढे यांची वारंवार बदली झाल्यामुळे प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या धैर्याचं काय होत असेल, नियमावर बोट ठेवून त्यांना राजकारण्यांचा सामना करता येत असेल का, नियमावर बोट ठेवून त्यांना राजकारण्यांचा सामना करता येत असेल का की त्यांनाही बदलीच्या भीतीने राजकारण्यांच्या हो ला हो म्हणावे लागत असेल की त्यांनाही बदलीच्या भीतीने राजकारण्यांच्या हो ला हो म्हणावे लागत असेल हे सारे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. या प्रश्नांची उत्तरे कदाचित आपल्याला मिळणार नाहीत, मात्र सर्वात धक्कादायक बाब म्हणजे नव्याने तुकाराम मुंढेसारखे कर्तव्यदक्ष अधिकारी निर्माण होणार नाहीत.\n-कृष्णा सुनील वर्पे ( लेखक ‘थोडक्यात’ आणि ‘सविस्तर’चे संस्थापक आहेत. )\nजावा 42 की रॉयल एनफिल्ड 350; नेमकी कोणती गाडी आहे खास\nह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख-इंदुरीकरांना ‘गावाकडच्या माणसा’चं पत्र\n…फक्त या एका गोष्टीमुळे ‘ठाकरे’ सिनेमा फ्लॉप होऊ शकतो\nइतर पक्षांना गृहीत धरणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीला कपिल पाटलांचं सणसणीत पत्र\nजेव्हा अटल बिहारी वाजपेयींनी नरेंद्र मोदींना दिल्ली सोडून जायला सांगितलं\nवेबसाईट हॅक करुन भाजपला धमकी; भाजप म्हणतं ती आमची वेबसाईट नाही… नेमकं काय आहे सत्य\nज्यांच्या विरोधात उभं राहण्यास शरद पवार धजावले नाहीत, त्यांच्या पुढे ‘राष्ट्रवादी’चं कोण टिकणार\nSagar on आडतास कसं झालं\nsanjay on #शालजोडीतून… | कथा बाजारवाडीचा बाजार उठल्याची…\nनानासाहेब लोंढे on माणिक सरकार… कार-फोन न वापरणारा आणि सर्जिकल स्ट्राईक करणारा मुख्यमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/blog/current-affairs-in-marathi-01-january-2019.html", "date_download": "2019-01-18T12:00:15Z", "digest": "sha1:W7SJARUTEGYB6PGS3PBBSUCNZGJD57AR", "length": 35928, "nlines": 152, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "चालू घडामोडी - ०१ जानेवारी २०१९", "raw_content": "\nचालू घडामोडी - ०१ जानेवारी २०१९\nचालू घडामोडी - ०१ जानेवारी २०१९\nनववर्षाचं गिफ्ट, आजपासून ‘या’ २३ गोष्टी स्वस्त :\nआजपासून सिनेमा तिकीट, मानिटर स्क्रीन, पावर बँक आणि ३२ इंचाच्या टीव्ही संचासह २३ वस्तू स्वस्त करण्यात आल्या आहेत. २२ डिसेंबर रोजी जीएसटी परिषदने २३ वस्तूवरील कर कमी केला होता. आजपासून ही आमंलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे नववर्षात सर्वसामान्य व्यक्तींना गिफ्ट मिळाले आहे.\nडिजिटल कॅमेरा, मोबाइलच्या पॉवर बँक, व्हिडीओ कॅमेरा रेकॉर्डर्स, व्हिडीओ गेम कन्सोल्स, वाहनांचे ट्रान्समिशन शाफ्ट्स आणि क्रँक्स, गिअर बॉक्स, पुनप्र्रक्रिया केलेले टायर आदी वस्तूंवर आता २८ टक्क्यांऐवजी १८ टक्के जीएसटी करण्यात आला आहे.\n१०० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या सिनेमा तिकिटांवरील जीएसटी २८ वरून १८ टक्के, तर १०० रुपयांपेक्षा कमी मूल्याच्या तिकिटांवरील जीएसटी १८ टक्क्यांवरून १२ टक्के करण्यात आला आहे. त्यामुळे या सर्व वस्तू आता स्वस्त झाल्या आहेत.\nऋषभ पंतचा विश्वविक्रम, सर्वाधिक कॅच घेण्याचा पराक्रम :\nमेलबर्न : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतानं 137 धावांनी विजय मिळवला. या मालिकेत भारताचा विकेटकीपर ऋषभ पंतनं एक मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. पंत एखाद्या कसोटी मालिकेत भारताकडून सर्वाधिक कॅच घेणारा विकेटकीपर ठरला आहे.\nईशांत शर्माच्या गोलंदाजीवर ऋषभ पंतने नॅथन लियोनची कॅच घेत तिसऱ्या कसोटी सामन्याच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. ऋषभची पंत मालिकेतील ही 20 वी कॅच होती. या कॅचनंतर ऋषभ एखाद्या मालिकेत सर्वाधिक कॅच घेणारा विकेटकीपर ठरला. पंतने नरेन तम्हाने आणि सय्यद किरमानीचा विक्रम मोडला.\nतम्हाने आणि किरमानी यांनी एखाद्या सीरिजमध्ये सर्वाधिक 19-19 कॅच घेतल्या आहेत. तम्हाने यांनी पाकिस्तानविरोधात 1954-55 मध्ये पाच सामन्यांच्या मालिकेत 19 कॅच घेतल्या होत्या. तर किरमानी यांनी पाकिस्तानविरोधातच 1970-80 मध्ये सहा सामन्यांच्या मालिकेत 19 कॅच घेतल्या होत्या. मात्र पंतने 20 विकेट घेत तम्हाने आणि किरमानी यांनी मागे टाकलं आहे.\nज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचे निधन :\nमुंबई : ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचे कॅनडातील टोरंटो येथे निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. ते दीर्घ आजारानं ग्रस्त असल्याने बऱ्याच दिवसांपासून त्यांच्यावर कॅनडात उपचार सुरु होते. कादर खान यांचा मुलगा सरफराज याने ही माहिती दिली. मागील 16-17 दिवसांपासून त्यांच्यावर कॅनडातील एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. त्यांना कॅनडाची नागरिकता मिळाली होती. 2015-16 साली ते कॅ���डामध्ये स्थायिक झाले होते. तिथेच्या त्यांच्या पार्थिव देहावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.\nकादर खान यांच्या निधनाची बातमी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर वायरल होत होती. मागील काही दिवसांपासून कादर खान यांची प्रकृती नाजूक असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ऑल इंडिया रेडीओने आपल्या ट्विटरवर त्यांचं निधन झालं असल्याचं ट्वीट केल्याने कादर खान यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली होती.\nयापूर्वीही अनेक वेळा कादर खान यांच्या निधनाची अफवा सोशल मीडियावर पसरली होती. पुन्हा या गोष्टीची पुनरावृती झाल्याने संताप व्यक्त केला जात होता.\nप्रोग्रेसिव सुप्रान्यूक्लियर पाल्सी डिसऑर्डर या आजारामुळे 81 वर्षीय कादर खान यांचा मेंदूने काम करणं बंद केलं होतं. गेल्या वर्षी कादर खान यांच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती, त्यामुळे त्यांना चालणेही कठीण झाले होते. चालल्यास आपण खाली पडू याची भीती कादर खान यांना वाटत होती. त्यानंतर सातत्यानं त्यांची प्रकृती खालावत गेली होती. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.\nपंतप्रधान नरेंद्र मोदींसह दिग्गजांनी दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा :\nनवी दिल्ली - सरत्या वर्षाला निरोप देत जगभरात मोठ्या उत्साहात नवीन वर्ष 2019 चे स्वागत करण्यात आले आहे. जगभरात नववर्षाचा उत्साह पाहायला मिळाला. मुंबई, गोवा, दिल्ली या शहरांसह देशामध्ये अनेक ठिकाणी आकर्षक रोषणाई आणि आतषबाजी करत नववर्षाचे स्वागत करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 'नववर्षात सर्वांना सुख-समृद्धी, सदृढ आरोग्य लाभो', अशा शुभेच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरुन दिल्या आहेत.\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील नवीन वर्षाच्या देशवासियांनी शुभेच्छा दिल्या आहेत. ''सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा वर्ष 2019 देशवासियांना व संपूर्ण जगातील समुदायांच्या जीवनात सुख-समृद्धी, शांती व आनंद लाभत राहो''.असे ट्विट करत राष्ट्रपती कोविंद यांनी देशवासियांनी नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसह अनेक दिग्गजांनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.\nजगभरात नववर्षाचा उत्साह पाहायला मिळला. टोंगा आयलँडने सर्वात आधी नवीन वर्षाचे स्वागत केले. न्यूझीलंडमध्ये नववर्षाचे स्वागत करण्यात आले. न्यूझीलंडनंतर ऑस्ट्रेलिया, कोरिआ,जपान, चीन, दुबई, रशिया, ग्रीस, फ्रान्स या देशांसह जगभरात नव्या वर्षाचे आगमन झाले. टि्वटरवरून #हॅप्पी न्यू ईअर २०१९, #न्यू ईअर, #गुडबाय २०१८, # वेलकम २०१९ असे हॅशटॅग वापरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.\n२०१९ ठरणार राजकीय घडामोडींचे वर्ष, लोकसभेबरोबरच या राज्यांमध्ये होणार विधानसभा निवडणुका :\nमुंबई - 2019 या नववर्षाला आजपासून सुरुवात झाली आहे. हे नवे वर्ष राजकीय, सामाजिक, क्रीडाक्षेत्रासाठी वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. विशेषत: लोकसभा निवडणूक आणि विविध राज्यातील विधानसभा निवडणुकांमुळे नवे वर्ष हे राजकीय घडामोडींचे वर्ष ठरणार आहे.\nलोकसभा निवडणुकीबरोबरच महाराष्ट्रासह देशातील आठ राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होईल. या आठ राज्यांपैकी चार राज्यांमध्ये सध्या भाजपाची तर इतर तीन राज्यात प्रादेशिक पक्षांची सत्ता आहे.\nयावर्षी होणारी 17व्या लोकसभेची निवडणूक हे भारतातील राजकीय क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वाची घटना ठरणार आहे. मार्च ते मे महिन्यांदरम्यान लोकसभा निवडणुकीची घोषणा, मतदान आणि मतमोजणी आदी प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे.\nनरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सत्तेवर असलेले भाजपा सरकार आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखाली होऊ घातलेली महाआघाडी यांच्यात सत्तेसाठी लढाई रंणारा आहे. या निवडणुकीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे राजकीय भवितव्य निश्चित होणार असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच लोकसभा निवडणुकीचे निकाल त्रिशंकू लागल्यास गैर भाजपा आणि गैर काँग्रेसी नेत्यालाही पंतप्रधान पदाची संधी मिळण्याची शक्यता आहे.\nवेलकम २०१९... देशभरात नववर्षाचं जल्लोषात स्वागत :\nमुंबई : 2018 च्या शेवटच्या रात्री बाराचं ठोका पडला आणि सगळा आसमंत फटाक्याच्या रोषणाईने उजळून निघाला. सरलेल्या वर्षाला निरोप देत नवीन स्वप्ने आणि आव्हाने घेऊन येणाऱ्या नववर्षाचे मध्यरात्री जल्लोषात स्वागत करण्यात आले. नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईसह संपूर्ण देशात उत्साह पाहायला मिळाला. मुंबईच्या मरीन ड्राईव्हला संध्याकाळपासूनच लोकांनी गर्दी केली होती. दरवर्षी प्रमाणे यंदाही मरीन ड्राईव्ह लोकांची तोबा गर्दी प���हायला मिळाली. अगदी उत्साहाच्या भरात मुंबईकरांनी सरत्या वर्षाला निरोप देत नव वर्षाचं स्वागत केलं.\nगेट ऑफ इंडियावर विद्युत रोषणाई : नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी भारताचं प्रवेशद्वार असलेल्या मुंबईतील गेट ऑफ इंडियावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. या रोषणाईमुळे गेट वे अतिशय आकर्षक दिसत होतं. तर गेट वे शेजारील ताज हॉटेलच्या इमारतही रोषणाईने उजळली होती. याशिवाय सीएसएमटी स्थानकावरही आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली.\nसिद्धीविनायक मंदिरात भक्तांची मांदियाळी : मुंबईतल्या सिद्धीविनायक मंदिरातही भक्तांची मांदियाळी पाहायला मिळाली. नववर्षाच्या सुरुवातीला आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी रात्री पासूनचं भाविकांनी गर्दी करायला सुरुवात केली. नववर्षाच्या पहिल्या काकड आरतीसाठी अनेक ठिकाणांहून भाविक या ठिकाणी येत असतात. सिद्धीविनायकचं दर्शन घेत अनेकांनी आपल्या नव्यावर्षाची सुरुवात केली.\nभाविकांची सकाळपासूनच शिर्डीत गर्दी : सकाळपासूनच शिर्डीत भाविकांनी गर्दी केली होती. देशभरातून साई भक्तांसह परदेशातील साईभक्तांनी साई नगरीत नवर्षाचं स्वागतं केलं. भक्तांच्या सोईसाठी मंदीर रात्र भर खुलं ठेवण्यात आलं होतं. तर मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दरवर्षी प्रमाणे शिर्डीत हजेरी लावत नववर्षाची सुरुवात केली. विरोधीपक्ष नेते राधकृष्ण विखे पाटील यांनीही शिर्डीच्या साईं समाधीचं दर्शन घेतलं.\nशेगावमध्ये हजारोंच्या संख्येने भाविक दाखल : दरम्यान विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यातील शेगावमध्ये हजारोंच्या संख्येने भाविक दाखल झाले. श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे. एकाच वेळी मोठ्या संख्येने भाविक आल्याने भक्त निवास, लॉजेसदेखील हाऊसफुल्ल झाले आहेत.\nधुळ्यात रक्तदान करून नववर्षाचे स्वागत : धुळ्यात रक्तदान करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. धुळे शहरातील युवक बिरादरी तसेच रक्ताश्रय संस्था यांच्या वतीनं नवीन वर्षाचं स्वागत रक्तदान करून करण्याचं हे 34 वे वर्ष आहे. या रक्तदानावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार हे उपस्थित होते. या रक्तदानाला युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.\nठाणेकरांकडून नवीन वर्षाचा जल्लोष : दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाणेकरांनी मासुंदा तलाव येथे एकत्रित येत नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी 12 वाजण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या ठाणेकरांनी बरोबर बारा वाजताच आकाशात फुगे सोडून फटाक्यांच्या आतिषबाजीत नवीन वर्षाचे स्वागत करत एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.\nबीडमध्ये व्यसनमुक्ती आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन : बीडमध्ये व्यसनमुक्ती आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मराठवाडा लोकविकास मंच सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासन आणि कै. अण्णासाहेब पाटील प्रतिष्ठाणच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिवसंग्राम संघटनेच्या वतीने व्यसनमुक्त बीड हा उपक्रम राबवला गेला. तर संगीत रजनी कार्यक्रमामध्ये अभिनेत्री सांस्कृती बालगुडे, स्मिता तांबे, माधवी कुलकर्णी, मीरा जोशी, गायिका कविता पौडवाल, वैशाली माडे, अभिनेता अभिजीत केळकर, गायक ऋषिकेश रानडे, कौस्तुभ गायकवाड, हास्य कलाकार कमलाकर सातपुते, अरुन कदम यांनी बीडकरांचे मनोरंजन केले.\nगोव्यात गाण्यांच्या तालावर तरुणाई थिरकली : सेलिब्रेशनसाठी हक्काचं आणि आवडतं ठिकाण म्हणजे गोवा. सरत्या वर्षाला निरोप देताना गोव्यात हरियाणातली प्रसिद्ध डान्सर सपना चौधरीनं आपल्या नृत्यानं तर प्रसिद्ध गायक सुखविंदर सिंह यांनी आपल्या गायिकीनं उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं. गोव्यात बॉलिवूड गाण्यांच्या तालावर तरुणाई थिरकताना दिसून आली. अनेक ठिकाणी परदेशी कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं.\nविदेशातही नवीन वर्षाचं हर्षोल्हासात स्वागत : विदेशातही नवीन वर्षाचं अगदी हर्षोल्हासात स्वागत करण्यात आलं. नवीन वर्षाचं सर्वात पहिलं स्वागत न्यूझीलंडमध्ये उत्साहात झालं. ऑकलंडच्या स्काय टॉवरवर नयनरम्य रोशनाई आणि आतषबाजी करून 2019 चं स्वागत करण्यात आलं. स्काय टॉवरवर लावलेल्या भल्या मोठ्या घड्याळामध्ये रात्री बारा वाजल्यानंतर तुफान आतषबाजीला सुरुवात झाली, सर्वात पहिल्या नववर्षाचं स्वागत करण्यासाठी जगभरातील पर्यटकांनी न्यूझीलंडमध्ये धाव घेतली. न्यूझीलंड पाठोपाठ ऑस्ट्रेलियातील सिडनीत देखील नववर्षाचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. सुप्रसिद्ध सिडनी हार्बर ब्रिजवर आणि ऑपेरा हाऊस परिससरात नववर्षानिमित्त फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली होती. तिकडे दक्षिण कोरियाच्या सीओई एक्स मॉलबाहेर लेझर शो चा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर जोरदार आतषबाजीनं नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. त्यामागोमाग हाँगकाँगच्या व्हिक्टोरिया हार्बरवरही आतषबाजीनं 2019 चं स्वागत करण्यात आलं.\n१७५६: निकोबार बेटे डेन्मार्कच्या ताब्यात गेली आणि त्यांना न्यू डेन्मार्क असे नाव देण्यात आले.\n१८१८: भीमा कोरेगाव येथे एफ. एफ. स्टाँटन यांच्या नेतृव्ताखाली फक्त ५०० सैनिक असलेल्या दुसऱ्या बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री बटालियनने पेशव्यांच्या २५,००० सैन्याचा पराभव केला.\n१८४२: बाबा पद्मनजी यांचे ज्ञानोदय वृत्तपत्र सुरू झाले.\n१८४८: महात्मा जोतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी भिडे वाडा पुणे येथे पहिली मुलींची शाळा सुरु केली.\n१८६२: इंडियन पिनल कोड अस्तीत्वात आले.\n१८८०: विष्णूशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गो. ग. आगरकर आणि माधवराव नामजोशी यांनी पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूल ची स्थापना केली.\n१८८३: पुणे येथे नूतन मराठी विद्यालयाची स्थापना.\n१९००: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मित्रमेळ्याची स्थापना केली.\n१९०८: संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी हुबळी येथे ललित कलादर्श ही नाटक कंपनी स्थापन केली.\n१९१९: गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट अमलात आला व देशात कायदेमंडळे स्थापन झाली.\n१९२३: चित्तरंजन दास आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वराज्य पार्टीची स्थापना केली.\n१८७९: ब्रिटिश साहित्यिक इ. एम. फोर्स्टर यांचा जन्म. (मृत्यू: ७ जून १९७०)\n१८९२: स्वातंत्र्य लढ्यातील नेते आणि महात्मा गांधींचे स्वीय सहाय्यक महादेव देसाई यांचा जन्म. (मृत्यू: १५ ऑगस्ट १९४२)\n१८९४: भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस यांचा जन्म. (मृत्यू: ४ फेब्रुवारी १९७४)\n१९०२: भारतातील भूविज्ञान अध्ययनाचा पाया घालणारे वैज्ञानिक कमलाकांत वामन केळकर यांचा जन्म. (मृत्यू: ६ डिसेंबर १९७१)\n१९१८: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी शांताबाई दाणी यांचा जन्म. (मृत्यू: ९ ऑगस्ट २००२)\n१९४३: शास्त्रज्ञ, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक, पद्मश्री, पद्मभूषण विजेते रघुनाथ माशेलकर यांचा जन्म.\n१९५१: अभिनेते नाना पाटेकर यांचा जन्म.\n१८९४: जर्मन भौतिकशास्त्रज��ञ हेन्‍रिच हर्ट्‌झ यांचे निधन. (जन्म: २२ फेब्रुवारी १८५७)\n१९४४: दिल्लीचे नगररचनाकार सर एडविन लुटेन्स यांचे निधन. (जन्म: २९ मार्च १८६९)\n१९५५: भारतीय रसायनशास्त्रज्ञ डॉ. शांतिस्वरूप भटनागर यांचे निधन.\n१९७५: उद्योजक, साहित्यिक व चित्रकार शंकरराव वासुदेव किर्लोस्कर यांचे निधन. (जन्म: ८ ऑक्टोबर १८९१)\n१९८९: समाजवादी विचारवंत व पत्रकार दिनकर साक्रीकर यांचे निधन.\n२००९: संगीतकार, वादक व शास्त्रीय संगीतातील विद्वान रामाश्रेय झा यांचे निधन. (जन्म: ११ ऑगस्ट १९२८)\nअधिक चालू घडामोडी :\n〉 चालू घडामोडी - १८ जानेवारी २०१९\n〉 चालू घडामोडी - १७ जानेवारी २०१९\n〉 चालू घडामोडी - १६ जानेवारी २०१९\n〉 चालू घडामोडी - १५ जानेवारी २०१९\n〉 चालू घडामोडी - १४ जानेवारी २०१९\n〉 चालू घडामोडी - १३ जानेवारी २०१९\n〉 चालू घडामोडी - १२ जानेवारी २०१९\n〉 चालू घडामोडी - ११ जानेवारी २०१९\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://harinarke.blogspot.com/2012/08/blog-post_14.html", "date_download": "2019-01-18T11:27:06Z", "digest": "sha1:IEE4M7MG62VZTDMKYQURHYALYBW2HELX", "length": 24252, "nlines": 325, "source_domain": "harinarke.blogspot.com", "title": "प्रा. हरी नरके: विलासराव देशमुख : उमदा लोकनेता", "raw_content": "\nविलासराव देशमुख : उमदा लोकनेता\nमहाराष्ट्राचे नेते विलासराव देशमुख यांच्या निधनाने एक उमदा लोकनेता आपण गमावला आहे. ते विलक्षण मुत्सद्दी,उत्तम प्रशासक, उत्तुंग महत्वाकांक्षा,विनोदबुद्धी आणि विलासी देशमुखी जीवनशैली यांचे वेगळे रसायन होते.ते मुख्यमंत्री झाले तेव्हाची गोष्ट:\n१] मी त्यांची वेळ घेवुन त्यांना भेटलो.लेखी पत्र दिले.राजर्षी शाहु महाराजांची जयंती राज्यात शासनाने साजरी करावी अशी मागणी केली.ते म्हणाले, \"तुमची मागणी चांगली आहे.पण आजवर पश्चिम महाराष्ट्रातील अनेक मुख्यमंत्री झाले, त्यांच्या नजरेतुन ही गोष्ट कशी सुटली ते तपासुन बघाव��� लागेल.पुणेकर काय म्हणतील हेही बघावे लागेल.\" त्यांनी उपसचिव श्री.भुषण गगराणी यांना बोलावले, अहवाल द्यायला सांगितला. गगराणी कोल्हापुरचे आणि माझे मित्र. त्यांनी तात्काळ अनुकुल अहवाल दिला. विलासरावांनी जी.आर.काढण्याचे आदेश दिले.महाराजांच्या जन्माला १२५ वर्षे आणि निर्वाणाला ८० वर्षे झाल्यानंतर प्रथमच राज्यात शाहुजयंती शासकीयस्तरावरुन सर्वत्र साजरी होवु लागली.पुढे हा दिवस सामाजिक न्याय दिवस म्हणुन साजरा केला जावु लागला. लातुरच्या एका जयंती कार्यक्रमाला ते उद्घाटक असताना त्यांनी मला प्रमुख वक्ता म्हणुन आवर्जुन बोलाविले होते.\n२]सरकारतर्फे दरवर्षी उत्तम ग्रंथांना पुरस्कार दिले जातात.मी मंत्री रामकृष्ण मोरे यांना हा कार्यक्रम दरवर्षी साहित्यप्रेमी नेते आणि राज्याचे प्रथम मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीदिनी २५ नोव्हेंबरला घेण्याची सुचना केली.ती त्यांना आवडली.ते मला घेवुन लगेच मुख्यमंत्री विलासरावांकडे गेले. विलासरावांपुढे आम्ही हा दिवस \"संस्कृती दिन\" म्हणुन साजरा करण्याची कल्पना मांडली.त्यांना ती इतकी आवडली की ते म्हणाले आत्ताच्या आत्ता एंटीचेंबर्मध्ये बसुन प्रस्ताव तयार करा,उद्याच्या केबिनेटमध्ये मंजुर करुन घेवु.आम्ही केलेला प्रस्ताव त्यांनी मंजुर करुन घेतला.पहिल्या पुरस्कार वितरण आणि साहित्यसंमेलनाच्या या कार्यक्रमाला ते स्वता क-हाडला आले.त्या सुंदर एक दिवसीय संमेलनाचे सुत्रसंचालन मला देण्यात आले होते.\n३]विलासराव शिक्षण व सांस्कृतिक खात्याचे मंत्री असताना फुले-आंबेडकर प्रकाशन समित्यांचे पदसिद्ध अध्यक्ष होते.मी सदस्यसचिव होतो. आम्ही संपादित केलेला आणि साहित्य संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेला डा.बाबासाहेब आंबेडकर गौरव ग्रंथ शासनाने सवलतीत अवघ्या ६० रुपयांना द्यावा अशी मी सुचना केली. त्यांनी त्यासाठी अर्थखात्याकडे प्रस्ताव पाठवुन तो मंजुर करुन घेतला आणि ते पुस्तक ६० रुपये किमतीत मिळेल याची व्यवस्था केली.\n४] बाबासाहेबांच्या साहित्याच्या १९ व २० व्या खंडांचे प्रकाशन मुख्यमंत्री विलासरावांच्या हस्ते करण्याचे ठरले.ग्रंथ तयार होते, काही अडचणींमुळे प्रकाशन लांबले होते. विलंबाबद्दल काहींची नाराजी होती.के.सी.कोलेजात ५ सप्टेंबरच्या शिक्षकदिनाच्या कार्यक्रमात ते करावे असे ठरल��. कार्यक्रमाच्या काहीतास आधी ऎनवेळी विलंबाबद्दल नाराजी दाखवणा-या एका मोठ्या नेत्याने आपण व्यक्तीगत अडचणींमुळे कार्यक्रमाला येवु शकत नसल्याने कार्यक्रम पुढे ढकला असे विलासरावांना फोनवरुन सांगितले. त्यांनी मला मंचावर बोलवुन घेतले आणि प्रकाशन करुया नको, असे सांगितले. मी हो म्हणालो, पण माझी नाराजी त्यांनी हेरली.ते मला म्हणाले, \"तुम्ही तरुण आहात,तुम्हाला कल्पना नाही, हा नेता फार न्युशंन्सव्हेल्युवाला आहे. उद्या डोक्याला ताप करील. कटकट नको.\" प्रकाशनाचा कार्यक्रम झाला नाही. पुढे या नेत्याने त्याच्या सोयीने त्याच्या गावात हा कार्यक्रम ठेवला.तेव्हा मात्र विलासरावांनी काहीतरी कारण सांगुन कार्यक्रमाला जाण्याचे शिताफीने टाळले.\n५]विलासराव \"हेपी गो लकी\" वाटावेत असे कायम वागत असत. ते फ़ारसे गंभीर आहेत असे कधीच वाटत नसे. लातुरच्या एका कार्यक्रमाच्या वेळी त्यांनी आम्हा काहीजणांना सकाळी बाभुळगावच्या त्यांच्या देशमुखी गढीवर चहा-नास्त्याला बोलावले.ठरल्याप्रमाणे सकाळी ९ वा आम्ही गेलो.पण विलासराव आरामात १२ वाजता झोपेतुन उठले, त्यामुळे आम्ही तसेच परत आलो. माझ्यासोबत काही पत्रकार,साहित्यिक आणि प्रशासनातले ज्येष्ठ अधिकारी होते. देशमुखी थाठाचा तो अनुभव होता.दुपारी भेटल्यावर हसुन ते म्हणाले, पुणेकर,पुढच्यावेळी याल तेव्हा मात्र चहा-नास्ता घेतल्याशिवाय जायचे नाही बरंका\n६]मुंबई महापुर, रेल्वे बाम्बस्फोट, शेतकरी आत्महत्या,सानंदा प्रकरण,सुभाष घई प्रकरण या सगळ्यांत त्यांनी कायम \"आदर्श व्यवहारवाद\" सांभाळला.काही म्हणुन अंगाला लावुन घ्यायचे नाही, सगळे लक्ष हायकमांड आणि त्यांचे हितसंबंध सांभाळण्यावर केंद्रीत करायचे यात ते वाकबगार होते.जातवार जनगणनेमुळे ओबीसी राजकारण बळकट होईल म्हणुन त्याला त्यांनी जाहीरपणे विरोध केला.सरकारने जनगणनेचा अनुकुल निर्णय घेतल्यावर मात्र त्यांनी मौन बाळगले. शेतक-यांना न्याय देण्यातले राज्यकर्त्यांचे-सत्ताधा-यांचे अपयश जेव्हा ठळकपणे पुढे येवु लागले तेव्हा त्याच्याकडुन सामान्य शेतक-याचे लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी सत्ताधारी जातीला आरक्षणाचे गाजर दाखवुन जे राजकारण केले गेले त्यात विलासराव भुमिगत राहुन रसद पुरवित होते.\n७]पद्मगंधा दिवाळी अंकाने सर्व मंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच��या बायकांच्या मुलाखतीवर आधारित अंक काढला होता. त्यात तत्कालीन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, मंत्री गणपतराव देशमुख यांच्या पत्नींच्या दिलखुलास व बहारदार मुलाखती होत्या.विलासरावांच्या पत्नीने आपण \"देशमुख\" असल्याने \"मुख्यमंत्र्यांच्या पत्नी असलो\" तरी मुलाखत देवु शकत नाही, असे कळवळुन सांगितले होते.\nविलासरावांच्या कितीतरी आठवणी सांगता येतील.\nत्यांना माझी विनम्र श्राद्धांजली\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले: समग्र वाड्मय, मुखपृष्ठ\nडॉ. अरूणा ढेरे यांच्यासमवेत-\nमहात्मा फुले समग्र वाङ्मय\nमाझे आवडते लेखक प्रा.भालचंद्र नेमाडे यांच्यासोबत..\nसमाज साहित्य संमेलनः एक अनुभव\nविलासराव देशमुख : उमदा लोकनेता\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले (12)\nडॅा. रखमाबाई सावे - राऊत (6)\nतू माझा सांगाती (1)\nनिंबा मुका जाधव (1)\nनेमाडे - कसबे-वाद (1)\nन्या. गायकवाड आयोग (1)\nप्रा. रंगनाथ पठारे (1)\nबुद्ध आणि बोधिसत्व (1)\nमाळी व तेली (1)\nलोक माझे सांगाती (1)\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ (4)\nसावित्रीबाई फुले स्मारक (1)\nशिक्षणतज्ञ सावित्रीबाई फुले यांचे कार्य\nनिषेध- खेडेकर म्हणतात जातीय व धार्मिक दंगली घडवा\n(श्री. एम. डी. रामटेके यांच्या ब्लोगवरून जनहितार्थ साभार पुनर्प्रकाशित.) वाचा आणि क्रुतीशील निषेध करा. ब्रिगेडचे व मसेसं चे सर्वेसर्वा श...\nमहाराष्ट्र भूषण : वादंग आणि वास्तव\nबाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या निर्णयाबाबत उलटसुलट चर्चा चालू आहे. बाबासाहेबांच्या वक्तृत्वावर भाळलेले ...\nमहाराष्ट्राच्या विवेकवादाचा आवाज : डा. नरेंद्र दाभोळकर\nचार दिवसांपुर्वी नरूभाऊंचा फोन आला होता. \"हरी, लेखाचे लक्षात आहे नारे बाबा\" अशी सुरुवात करून बराच वेळ बो...\nद्रष्टा महापुरूष महात्मा जोतीराव फुले\nमहात्मा जोतीराव फुले यांच्या निधनाला आज १२५ वर्षे झाली. त्यांच्या काळात त्यांनी केलेले काम महत्वाचे असेलही, परंतु आज त्याचा काय उपयोग\nआरक्षण आर्थिक आधारावर द्यावे काय\nगेले काही दिवस आरक्षणाचा पाया जात, जमात किंवा सामाजिक आणि शैक्षणिक हा न ठेवता आर्थिक आधारावर समाजातील सर्व गरिबांना आरक्षण द्यावे ही भुमि...\nवामन मेश्राम, मुलनिवासी नायक आणि सांस्क्रुतीक दहशतवाद\nशाळकरी वयात मी फुले - आंबेडकरी चळवळीच्या सम्पर्कात आलो . डा . बाबा आढाव यांचे महात्मा फुले समता प्रतिष्��ान , राष्ट्रसेवा दल आदि संघटन...\nपवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली \n*पवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली *पवार नावाचे रसायन उलगडण्याचा आत्मसमर्थनपर प्रयत्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/development-plan-changed-for-metro-carshed-says-residents-of-aarey-colony/", "date_download": "2019-01-18T12:17:30Z", "digest": "sha1:G33XKJLXLIY4PSMSLUIBQBU4YEO7Q6CI", "length": 17139, "nlines": 256, "source_domain": "www.saamana.com", "title": "मेट्रो कारशेडसाठी मुंबईचा डेव्हलपमेंट प्लॅन बदलला ! | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nफुले दांपत्याला ‘भारतरत्न’ मिळण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करा\nपुण्यात ‘पाणी’ तापले, शहराला 1350 टीएमसी पाणी देण्याचा निर्णय\nपालघरमध्ये ओबीसींचे बेमुदत धरणे आंदोलन\nमंत्रालयासमोर पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न\n’10 Year Challenge’ मागे फेशियल डेटा चोरीचा कट असल्याचा संशय\nकाँग्रेस सत्तेवर आल्यास ‘मंदिर वही बनेगा’: हरीश रावत\nकश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर हँड ग्रेनेडचा हल्ला\nदिल्लीतील प्रदूषित हवेमुळे ब्रेन डॅमेजचा धोका\nकुंभ मेळा आणि प्रवासी भारतीय संमेलन म्हणजे नौटंकी, कॅबिनेट मंत्र्याचे वादग्रस्त…\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nऑस्ट्रेलियन कर्णधार फिंच बळीचा बकरा, भुवनेश्वरची अनोखी हॅटट्रीक\nआजचा अग्रलेख : शिवस्मारकाचा छळ\nठसा : डॉ. अनिल अवचट\nलेख : बालमनाच्या जडणघडणीसाठी ‘चित्रकला’ हवी\nआजचा अग्रलेख : घोषणांचा ‘मोसम’\n– सिनेमा / नाटक\nकरणी सेनेला कंगनाचे राजपुती बाण्यात उत्तर\nमला महाराष्ट्राची संस्कृती फार आवडते – कोरिओग्राफर एम. सुधाकर\n‘सर्व लाईन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शि���\nआठवडाभर आधीच साजरा होणार ‘शिमगा’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nमेट्रो कारशेडसाठी मुंबईचा डेव्हलपमेंट प्लॅन बदलला \nशासनाने मेट्रो तीनच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील जागा निश्चित केली असून या कारशेडसाठी मुंबईच्या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये राज्य सरकारने बेकायदेशीर फेरबदल केला आहे. या फेरबदलामुळे मुंबईचे फुफ्फुस असलेला आरे कॉलनीतील हरितपट्टा नामशेष होणार असल्याचा आरोप करीत मुंबईतील रहिवाशांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. याप्रकरणी रहिवाशांनी याचिका दाखल केली असून २० मार्च रोजी त्यावर सुनावणी घेण्यात येणार आहे.\nकुलाबा ते सिप्झपर्यंत सुरू होणाऱया मुंबई मेट्रो तीनच्या कारशेडसाठी मेट्रो प्रशासनाने आरे कॉलनीतील सुमारे २५ एकर जागा ताब्यात घेतली आहे. ही जागा नाविकास क्षेत्र असतानाही त्याठिकाणी मेट्रो कारशेड बांधण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने चक्क २०३४च्या मुंबई डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये फेरफार केला असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठासमोर रहिवाशांनी ही याचिका दाखल केली असून आपले म्हणणे याचिकाकर्त्यांनी याचिकेत सविस्तर मांडावे, असे न्यायमूर्तींनी स्पष्ट केले. याचिकेवर २० मार्च रोजी सुनावणी होणार आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलपरिचारिका-कर्मचाऱ्यांचा कापलेला पगार आजपासून जमा होणार\nपुढीलपतसंस्थेच्या मालमत्तांचा लिलाव करून ठेवीदारांची देणी देणार\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nफुले दांपत्याला ‘भारतरत्न’ मिळण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करा\nपुण्यात ‘पाणी’ तापले, शहराला 1350 टीएमसी पाणी देण्याचा निर्णय\nपालघरमध्ये ओबीसींचे बेमुदत धरणे आंदोलन\nफुले दांपत्याला ‘भारतरत्न’ मिळण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करा\nपुण्यात ‘पाणी’ तापले, शहराला 1350 टीएमसी पाणी देण्याचा निर्णय\nपालघरमध्ये ओबीसींचे बेमुदत धरणे आंदोलन\n’10 Year Challenge’ मागे फेशियल डेटा चोरीचा कट असल्याचा संशय\nकाँग्रेस सत्तेवर आल्यास ‘मंदिर वही बनेगा’: हरीश रावत\nमंत्रालयासमोर पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न\nकश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर हँड ग्रेनेडचा हल्ला\nकरणी सेनेला कंगनाचे राजपुती बाण्यात उत्तर\nदिल्लीतील प्रदूषित हवेमुळे ब्रेन डॅमेजचा धोका\n‘सर्व लाईन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nआठवडाभर आधीच साजरा होणार ‘शिमगा’\n‘मी पण सचिन’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/helmet-with-isi-brand-will-be-compulsory-from-end-of-this-year-otherwise-seller-will-be-punished/", "date_download": "2019-01-18T12:22:55Z", "digest": "sha1:QUZJKKRRIM5O2GP4TJQZA6LFDJADJR4Q", "length": 17028, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "यापुढे ‘आयएसआय’ दर्जाच्या हेल्मेटचीच विक्री,अन्यथा विक्रेत्यांना दंड | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nफुले दांपत्याला ‘भारतरत्न’ मिळण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करा\nपुण्यात ‘पाणी’ तापले, शहराला 1350 टीएमसी पाणी देण्याचा निर्णय\nपालघरमध्ये ओबीसींचे बेमुदत धरणे आंदोलन\nमंत्रालयासमोर पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न\nसवर्ण आरक्षणाच्या विरोधात द्रमुकची उच्च न्यायालयात धाव\n’10 Year Challenge’ मागे फेशियल डेटा चोरीचा कट असल्याचा संशय\nकाँग्रेस सत्तेवर आल्यास ‘मंदिर वही बनेगा’: हरीश रावत\nकश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर हँड ग्रेनेडचा हल्ला\nदिल्लीतील प्रदूषित हवेमुळे ब्रेन डॅमेजचा धोका\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्य��त गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nऑस्ट्रेलियन कर्णधार फिंच बळीचा बकरा, भुवनेश्वरची अनोखी हॅटट्रीक\nआजचा अग्रलेख : शिवस्मारकाचा छळ\nठसा : डॉ. अनिल अवचट\nलेख : बालमनाच्या जडणघडणीसाठी ‘चित्रकला’ हवी\nआजचा अग्रलेख : घोषणांचा ‘मोसम’\n– सिनेमा / नाटक\nकरणी सेनेला कंगनाचे राजपुती बाण्यात उत्तर\nमला महाराष्ट्राची संस्कृती फार आवडते – कोरिओग्राफर एम. सुधाकर\n‘सर्व लाईन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nआठवडाभर आधीच साजरा होणार ‘शिमगा’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nयापुढे ‘आयएसआय’ दर्जाच्या हेल्मेटचीच विक्री,अन्यथा विक्रेत्यांना दंड\nसामना ऑनलाईन, नवी दिल्ली\nरस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱया दुचाकीस्वारांची वाढती संख्या लक्षात घेऊन यापुढे केवळ आयएसआय दर्जाच्या हेल्मेटचीच विक्री करणे सक्तीचे करण्यात आले आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत आयएसआय दर्जाशिवाय हेल्मेट विक्री करणे हा गुन्हा समजण्यात येणार आहे.\nकेंद्र सरकारने हेल्मेटची निर्मिती करणाऱया सर्व कंपन्यांना ब्युरो ऑफ इंडियन स्टॅण्डर्ड्सचे (बीआयएस) सुरक्षा नियमांसंदर्भातील प्रमाणपत्र मिळविणे सक्तीचे केले आहे. बीआयएसने सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार रस्ते सुरक्षेसाठी राबविण्यात येणाऱया नियमांची अंमलबजावणी येत्या सहा महिन्यांत पूर्ण होणार आहे. या वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि धमेंद्र प्���धान हेदेखील उपस्थित होते.\nजे वाहनचालक आयएसआय प्रमाणित हेल्मेट वापरणार नाहीत, त्यांच्याकडून कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड आकारण्यात येणार आहे. बीआयएसच्या नियमाप्रमाणे विनाआयएसआय मार्कवाले हेल्मेट बेकायदा असून हे हेल्मेट वापरणाऱयांवर वाहतूक नियमांप्रमाणे कारवाई होणार आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलराष्ट्रीय महामार्ग भाडय़ाने घ्या; ३० वर्षांपर्यंत टोलवसुली करा\nपुढील१९९३च्या बॉम्बस्फोटाचे ‘षड्यंत्र’उघड होणार,डी कंपनीचा टकल्या सापडला\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nसवर्ण आरक्षणाच्या विरोधात द्रमुकची उच्च न्यायालयात धाव\nफुले दांपत्याला ‘भारतरत्न’ मिळण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करा\nपुण्यात ‘पाणी’ तापले, शहराला 1350 टीएमसी पाणी देण्याचा निर्णय\nसवर्ण आरक्षणाच्या विरोधात द्रमुकची उच्च न्यायालयात धाव\nफुले दांपत्याला ‘भारतरत्न’ मिळण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करा\nपुण्यात ‘पाणी’ तापले, शहराला 1350 टीएमसी पाणी देण्याचा निर्णय\nपालघरमध्ये ओबीसींचे बेमुदत धरणे आंदोलन\n’10 Year Challenge’ मागे फेशियल डेटा चोरीचा कट असल्याचा संशय\nकाँग्रेस सत्तेवर आल्यास ‘मंदिर वही बनेगा’: हरीश रावत\nमंत्रालयासमोर पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न\nकश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर हँड ग्रेनेडचा हल्ला\nकरणी सेनेला कंगनाचे राजपुती बाण्यात उत्तर\nदिल्लीतील प्रदूषित हवेमुळे ब्रेन डॅमेजचा धोका\n‘सर्व लाईन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nआठवडाभर आधीच साजरा होणार ‘शिमगा’\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/471832", "date_download": "2019-01-18T12:09:52Z", "digest": "sha1:OSFNQZAYTL7SHTQFRHOWOTFHHQNTS3SH", "length": 5749, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "अयोध्येत मशीद उभारण्यास आपला विरोध : प्रवीण तोगडिया - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » अयोध्येत मशीद उभारण्यास आपला विरोध : प्रवीण तोगडिया\nअयोध्येत मशीद उभारण्यास आपला विरोध : प्रवीण तोगडिया\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली :\nअयोध्येतच भगवान रामांचा जन्म झाला आहे. त्यामुळे अयोध्येत मशीद उभारण्यास आपला विरोध असून यासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. जगातील कोणतीही शक्ती अयोध्येत राम मंदिर उभारण्यापासून रोखू शकणार नाही, असे विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय सचिव प्रवीण तोगडिया यांनी सांगितले.\nहैदराबाद येथे आयोजित शोभा यात्रेच्या समारोपप्रसंगी तोगडिया बोलत होते. ते म्हणाले, अयोध्येत राम मंदिर आणि देशात रामराज्य निर्माण करणे हेच आमचे लक्ष्य आहे. त्यामुळे अयोध्येत मशीद उभारण्यास आपला विरोध असून यासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. यावेळी त्यांनी मुस्लिमांना देण्यात येत असलेल्या सवलतींवरही टीका केली. ते म्हणाले, मुघल साम्राज्याचा संस्थापक झहीरुद्दीन बाबर याचा भारताशी काहीही संबंध नसून ते मंगोलियाचे असल्याने देशात त्यांचे स्मारक उभारण्याची गरज नाही.\nतामिळनाडूवरील दुष्काळाचे सावट झाले अधिक गडद\nराष्ट्रवादीच्या कार्यक्रमात यापुढे मुख्यमंत्र्यांना बोलवणार नाही;अजित पवार\nआण्विक चाचणी केंद्र बंद करणार उत्तर कोरिया\nभव्य राममंदिर व्हावे, ही जनतेची इच्छा\nPosted in: Top News, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय\nनाशिक -पुणे महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू\nमुंबईत मंत्रालयाच्या दारातच एका महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न\nऑस्ट्रेलियाला धूळ चारत भारताचा ऐतिहासिक विजय\nप्रभू रामचंद्र महाराष्ट्रात येणारे पहिले उत्तर भारतीय : पूनम महाजन\nगरज पडल्यास अध्यादेश काढू, पण डान्सबारवरील बंदी कायम ठेवू : मुनगंटीवार\nकाँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यानंतरच राम मंदिर शक्य : हरिश रावत\nअमरावतीत भिंत कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू ; तीन जखमी\nशबरीमला मंदिरात प्रवेश करणाऱया महिलांना सुरक्षा द्या :सुप्रिम कोर्ट\n फोनचा पासवर्ड सांगितला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nलडाखमध्ये हिमस्खलनामुळे तिघांचा मृत्यू\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/493216", "date_download": "2019-01-18T12:08:44Z", "digest": "sha1:V6AXSEA4ZD7EIW762OIIJPEY2USOD54F", "length": 9473, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "राज्य शासनात मंत्री असल्याने अमित शहांना भेटू शकतो - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सांगली » राज्य शासनात मंत्री असल्याने अमित शहांना भेटू शकतो\nराज्य शासनात मंत्री असल्याने अमित शहांना भेटू शकतो\nभाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांना भेटण्याबाबत आपली खासदार राजू शेट्टी यांच्या समवेत चर्चा झालेली नाही. मात्र मी राज्य शासनामध्ये काम करीत असल्याने मी भेटू शकतो. शेट्टी हेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा आहेत. त्यामुळे संघटनेत मला कार्यकर्ता व विद्यार्थी म्हणून राहायला आवडेल, अशी कोपर खळी मारतानाच शेतकऱयांच्या कर्जमुक्तीचे श्रेय कुणीही घेण्याचा प्रयत्न केला. आमच्या कर्ज मुक्तीच्या लेकराचे बारसे अनेकजण धुमधडाक्यात घालत आहेत. पण खरे श्रेय शेतकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच द्यावे लागेल, असे मत कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पत्रकार बैठकीत व्यक्त केले.\nदिल्ली येथे पत्रकार बैठकीत खा.शेट्टी यांनी शहा यांच्या भेटीसाठी संघटनेत कुणालाही अधिकार देण्यात आलेले नाहीत, असे वक्तव्य केले आहे. याबाबत छेडले असता, खोत म्हणाले, संघटनेची स्थापना खा.शेट्टी यांनी केली आहे. त्यामुळे निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना आहे. मी एक कार्यकर्ता असल्याचे त्यांनीच सांगितले आहे. मलाही आयुष्यभर कार्यकर्ता म्हणून राहायला आवडेल. माझ्या मते कार्यकर्त्याचा गुण आहे. त्यामुळे काम करताना कुणालाच लहान-मोठा मानत नाही. मी शासनात काम करतो. त्यामुळे मी ही काही कामांसाठी शहा यांना भेटू शकतो. अनेक जण अनेक पक्षांच्या नेत्यांशी भेटत असतात. वेळ असेल व कोणी भेटीला बोलवले तर त्या ठिकाणी जाण्यास कुणी हरकत घेण्याची गरज नाही.\nसदाभाऊ खोत पुढे म्हणाले, शेतकरी कर्ज मुक्तीचा विषय मी सरकार मध्ये घेल्यानंतर मांडला. बैठकीत ऑक्टोबर मध्ये कर्जमुक्ती देण्याचा निर्णय झाला होता. तोच निर्णय घेण्यात आला. नव्याने या बैठकीत तातडीने कर्ज मिळाले पाहिजे, एवढेच ठरले. पात्र शेतकऱयांना कर्जमुक्ती देण्यासाठी समिती नेमण्याचे ठरले आहे. यापूर्वीच्या सरकारने 7 हजार कोटी रुपयांची कर्जमुक्ती केली होती. यावेळी मात्र ती 25 हजार कोटीं रुपयांपेक्षा होत आहे. ती राजसरकार देणार आहे. आंदोलन���मध्ये कोणी काय आरोप केले यापेक्षा मी मुख्यमंत्री फडणवीस यांना मध्यप्रदेश प्रमाणे शेतकऱयांवर लाठी चालवू देऊ नका, अशी विनंती केली होती. काही राजकीय लोकांनी दंगल घडवून मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्याचा डाव खेळला होता. आमच्या कर्ज मुक्तीच्या लेकराचे बारसे अनेकजण धुमधडाक्यात घालत आहेत. त्याचा आम्हाला आनंद आहे. या कर्जमुक्तीमध्ये नियमीत फेड करणाऱयांनाही लाभ होणार आहे. शासन तात्काळ दहा हजार रुपया पर्यंत कर्ज देणार असून ते माफीतून कपात करण्यात येईल. दुध दर वाढी दर वाढी संदर्भात बैठक झाली असून निश्चित दोन दिवसात वाढ होईल.\nमनपा सत्ताधारी विकास कामात अपयशी\nनाटय़पंढरीला पुन्हा वैभव आणण्यासाठी प्रयत्न करूया\nजिह्यातून सात लाख क्ंिवटल साखर होणार निर्यात\nअतिक्रमण प्रतिबंधक पथकावर धक्काबुक्की\nनाशिक -पुणे महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू\nमुंबईत मंत्रालयाच्या दारातच एका महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न\nऑस्ट्रेलियाला धूळ चारत भारताचा ऐतिहासिक विजय\nप्रभू रामचंद्र महाराष्ट्रात येणारे पहिले उत्तर भारतीय : पूनम महाजन\nगरज पडल्यास अध्यादेश काढू, पण डान्सबारवरील बंदी कायम ठेवू : मुनगंटीवार\nकाँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यानंतरच राम मंदिर शक्य : हरिश रावत\nअमरावतीत भिंत कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू ; तीन जखमी\nशबरीमला मंदिरात प्रवेश करणाऱया महिलांना सुरक्षा द्या :सुप्रिम कोर्ट\n फोनचा पासवर्ड सांगितला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nलडाखमध्ये हिमस्खलनामुळे तिघांचा मृत्यू\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t2595/", "date_download": "2019-01-18T11:58:36Z", "digest": "sha1:P3PRFRJNHIELHPN3BEXMHU5CQKJJNJ4H", "length": 3710, "nlines": 94, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-कॉलेज कट्टा", "raw_content": "\nअनेक रंग मिसळुन मिळतो\nचहा दोघात मारायचा असतो,\nसिगरेट चौघात फ़ुंकायची असते\nइथे नेहेमीच बंदी असते\nप्रोफ़ेसर चा उल्लेख \"तो\" ने करायचा\nकित्येक पिढ्या आल्या गेल्या\nवेगळी भाषा असते इथली\nसिनीअर्स बरोबर चकाट्या पिटायचे\nनापास हौउन याय���ा इथे\nदर वर्षी येतात इथे\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/iphone-live-wallpapers/?id=s3s235837", "date_download": "2019-01-18T12:10:08Z", "digest": "sha1:2SLA3B5KT5BK2M2ER6VVKDYZFZL27YKN", "length": 9224, "nlines": 214, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "ख्रिसमस देवदूत आयफोन लाइव्ह वॉलपेपर - PHONEKY ios अॅप वर डाउनलोड करा", "raw_content": "\nथेट वॉलपेपर वॉलपेपर GIF अॅनिमेशन\nआयफोन लाइव्ह वॉलपेपर शैली मूळ\nख्रिसमस देवदूत आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या थेट वॉलपेपरसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया थेट वॉलपेपरचे पुनरावलोकन करणारे प्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या थेट वॉलपेपरसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nतसेच आयफोन लाइव्ह वॉलपेपर वर\nफोन / ब्राउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: Android\nनियॉन एक काल्पनिक एकशृंगी घोडा\nफोन / ब्राउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: NokiaX2-01\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nGIF अॅनिमेशन HD वॉलपेपर अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर\nPHONEKY: आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nआयफोन लाइव्ह वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nलाइव्ह वॉलपेपर आयफोन 6s / 6s अधिक सुसंगत आहेत, आयफोन 7/7 प्लस, आयफोन 8/8 प्लस आणि आयफोन x\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या iPhone साठी ख्रिसमस देवदूत अॅनिमेटेड वॉलपेपर डाउनलोड कराआपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक दिसणे आनंद होईल PHONEKY वर, आपण विनामूल्य अँड्रॉइड आणि iOS मोबाइल डिव्हाइससाठी लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड करू शकता. या थेट वॉलपेपरचे छान आणि सुंदर स्वरूप आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपण विविध शैलीचे इतर विविध वॉलपेपर आणि अॅनिमेशन शोधू शकाल, निसर्ग आणि खेळांपर्यंत कार आणि मजेदार आयफोन थेट वॉलपेपर आपण PHONEKY iOS अॅपद्वारे आपल्या iPhone वर लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड करू शकता. शीर्षस्थानी पाहण्यासाठी 10 आपल्या iPhone साठी लाइव्ह वॉलपेपर, फक्त लोकप्रियता द्वारे लाइव्ह वॉलपेपर वर्गीकरण.\nआपण एका वेब ब्राउझरवरून आपल्या iPhone वर एक थेट वॉलपेपर डाउ��लोड करू शकत नाही आपण आमच्या iPhone अनुप्रयोग पासून लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड करण्यासाठी आहे:\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Graevenwiesbach+de.php", "date_download": "2019-01-18T11:13:48Z", "digest": "sha1:6H3YUVOMJ76FV3FDHVSPWKIKUNQNMXVV", "length": 3536, "nlines": 16, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Grävenwiesbach (जर्मनी)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Grävenwiesbach\nक्षेत्र कोड Grävenwiesbach (जर्मनी)\nआधी जोडलेला 06086 हा क्रमांक Grävenwiesbach क्षेत्र कोड आहे व Grävenwiesbach जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Grävenwiesbachमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Grävenwiesbachमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +496086 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनGrävenwiesbachमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +496086 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00496086 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/two-died-accident-akola-highway-114640", "date_download": "2019-01-18T12:01:10Z", "digest": "sha1:AOQX2ZLVTLPOLXQHP4SLMSGDZ4TH6OAZ", "length": 10947, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Two died in an accident on Akola highway अकोला महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nअकोला महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू\nसोमवार, 7 मे 2018\nरिधोरा गावातील पोलिस पाटील व शिवसेनेचे पवन अग्रवाल हे बाळापूरहून रिधोराकडे जात असताना त्यांना हे दोघे महामार्गावर पडलेले दिसले.\nअकोला - राष्ट्रीय महामार्गावरील कान्हेरी फाट��यावर अज्ञात ट्रकने दुचाकीला धडक देऊन झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. दुचाकीवरून दोघेही बाळापूरकडे जात असताना अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली.\nहा अपघात एवढा जबरदस्त होता की, ठार झालेल्या एकाचे डोळे धडा पासून वेगळे झाले आहे. रिधोरा गावातील पोलिस पाटील व शिवसेनेचे पवन अग्रवाल हे बाळापूरहून रिधोराकडे जात असताना त्यांना हे दोघे महामार्गावर पडलेले दिसले. त्यांनी जवळ जाऊन बघितले असता दोघांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nसंगमनेर - भरधाव वेगातील कारची मालट्रकला धडक, दोन ठार चार गंभीर जखमी\nसंगमनेर - नाशिककडून संगमनेर मार्गे पुण्याला भाचीच्या लग्नासाठी निघालेल्या कुटूंबाच्या कारने मालपाणी तंबाखू गोदामाकडे वळणाऱ्या मालट्रकला...\nमुंबई - पुणे द्रुतगती मार्ग आज दोन तासांसाठी बंद\nमुंबई - पुणे द्रुतगती मार्ग आज (शुक्रवारी) देखभाल- दुरुस्तीच्या कामासाठी दोन तास बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबईहून पुण्याकडे येणारी मार्गिका दुपारी १२...\nआपल्यातल्या गुणांची पारख करणाऱ्या नेतृत्वाविषयी विलक्षण कृतज्ञता, प्रभावी व्यक्तिमत्त्व, संवादी वक्तृत्व, कुशल संघटक, रचनात्मक, विधायक कामांच्या...\nसोमाटण्यात वाहतूक नियोजन हवे\nबेबडओहोळ - सोमाटणे चौक परिसरातील रस्त्यावर भाजी विक्रेता व अनेक खाद्य पदार्थ विक्रेत्यांनी केलेले अतिक्रमण व बेफिकिरीने लावली जाणारी वाहने यामुळे या...\nकोथरूड-पाषाण बोगदा तीन वर्षांत\nकोथरूड - कोथरूड भागातील नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेकडून कोथरूड ते पाषाण-पंचवटी असा बोगदा तयार केला जाणार आहे. यामुळे वाहतुकीची मोठी समस्या दूर...\nत्रिवेणीनगरमधील स्पाइन रस्ता रखडलेलाच\nपिंपरी - नवनगर विकास प्राधिकरणाने विकसित केलेल्या स्पाइन रस्त्याचे त्रिवेणीनगर येथील काम आठ वर्षांपासून रखडले आहे. प्राधिकरणाने रस्ताबाधितांसाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/admitcard/ncl-operator-trainee-exam-admit-card-06012019.html", "date_download": "2019-01-18T12:44:55Z", "digest": "sha1:VBPNS6FXYDYEDG3T5TTKID7AEEAXTNNY", "length": 5754, "nlines": 99, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "नॉर्थर्न कोलफिल्ड लिमिटेड [NCL] मध्ये ऑपरेटर ट्रेनी पदांची भरती परीक्षा प्रवेशपत्र", "raw_content": "\nनॉर्थर्न कोलफिल्ड लिमिटेड [NCL] मध्ये ऑपरेटर ट्रेनी पदांची भरती परीक्षा प्रवेशपत्र\nनॉर्थर्न कोलफिल्ड लिमिटेड [NCL] मध्ये ऑपरेटर ट्रेनी पदांची भरती परीक्षा प्रवेशपत्र\nनॉर्थर्न कोलफिल्ड लिमिटेड [National Chemical Laboratory] मध्ये ऑपरेटर ट्रेनी पदांची भरती परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध झाले आहे. हे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक्सचा वापर करू शकता.\nनवीन परीक्षा प्रवेशपत्र :\n〉 बँकिंग कार्मिक निवड संस्था [IBPS] मार्फत स्पेशालिस्ट ऑफिसर पदांच्या भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र\n〉 संघ लोक सेवा [UPSC- CDS I] आयोगामार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा प्रवेशपत्र\n〉 लक्ष्मी विलास बँक [Lakshmi Vilas Bank] प्रोबशनरी ऑफिसर भरती परीक्षा प्रवेशपत्र\n〉 न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड [NIACL] भरती परीक्षा प्रवेशपत्र\n〉 संयुक्त प्रवेश परीक्षा [JEE] मुख्य परीक्षा प्रवेशपत्र २०१९\n〉 रेल्वे सुरक्षा दलात [RPF] मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\n〉 कर्नाटक बँक [Karnataka Bank] प्रोबशनरी ऑफिसर पदांची भरती परीक्षा प्रवेशपत्र\n〉 माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड [MDL] मध्ये विविध पदांची भरती परीक्षा प्रवेशपत्र\n〉 केंद्रीय गुप्तचर [IB] विभागात भरती परीक्षा प्रवेशपत्र\n〉 आयबीपीएस [IBPS] मार्फत लिपिक भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/arun-jaitley-says-government-is-in-favour-of-simultaneous-polls-281356.html", "date_download": "2019-01-18T12:31:54Z", "digest": "sha1:P6WJMDMJNFWGRM6RYW4DCXMZ4VLCFUKF", "length": 13820, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "देशात मध्यावधी निवडणुकांची शक्यता नाही, अर्थमंत्री अरूण जेटलींची ग्वाही", "raw_content": "\nआता मेडिकलमध्ये मिळणार नाही 'ही' औषधं, केंद्रीय आरोग्य विभागाचा निर्णय\nVIDEO लडाखमध्ये पर्यटक अडकले, बर्फाखाली 5 जणांचा मृत्यू, 5 बेपत्ता\nपुण्यात सिनेस्टाईल दरोडा, बंगल्यात घुसून मुंबईच्या वृद्ध दाम्पत्याला ओलीस ठेवून लुटले\nहे हास्य शेवटचंच, भीषण अपघातात चिमुकलीने गमावलं पितृछत्र\nपुण्यात सिनेस्टाईल दरोडा, बंगल्यात घुसून मुंबईच्या वृद्ध दाम्पत्याला ओलीस ठेवून लुटले\nहे हास्य शेवटचंच, भीषण अपघातात चिमुकलीने गमावलं पितृछत्र\nनाशिक जिल्ह्यात 24 तासात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nVIDEO : भाव मिळाला नाही, शेतकऱ्याने कांद्याच्या शेतातच केली आत्महत्या\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nहात नसलेल्या चित्रकारांनी काढलेली चित्र पाहून तुम्ही व्हाल थक्क\nआता मेडिकलमध्ये मिळणार नाही 'ही' औषधं, केंद्रीय आरोग्य विभागाचा निर्णय\nVIDEO लडाखमध्ये पर्यटक अडकले, बर्फाखाली 5 जणांचा मृत्यू, 5 बेपत्ता\n'भाजपला जिंकून दिलंस तर प्रमोशन' : दोन महिला अधिकाऱ्यांच्या व्हायरल झालेल्या WhatsApp चॅटमागचं सत्य\nVIDEO तरुणीचा संशयास्पद मृत्यू, संतप्त जमावाने लावली पोलीस स्टेशनला आग\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\nशाहरुखची रील लाइफ मुलगी पुन्हा एकदा हॉट फोटोंमुळे चर्चेत\nअजय आणि अनिल 7 वर्षांनी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर, 'टोटल धमाल' सिनेमातून दिसणार एकत्र\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\nधोनीचा 'हा' विक्रम वाचून तुम्हीही म्हणाल, 'धोनी जैसा कोई नही'\nInd vs Aus : विराट कोहलीच्या 'ट्रम्प कार्ड'ने दिली चार चेंडूत सामन्याला कलाटणी\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : डिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nVIDEO : ...तर तुमच्या वैवाहिक जीवनात कधीच येणार नाही दुःख\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nVIDEO : ...अन् मिठ्ठू झाला मित्र\nदेशात मध्यावधी निवडणुकांची शक्यता नाही, अर्थमंत्री अरूण जेटलींची ग्वाही\nन्यूज18 समुहाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर आपली रोखठोक मतं मांडली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होणार असल्याचं वृत्त ही त्यांनी फेटाळून लावलंय.\n03 फेब्रुवारी : देशात मध्यावधी निवडणुकांची शक्यता नाही, अर्थमंत्री अरूण जेटलींनी ग्वाही दिलीय. न्यूज18 समुहाला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी हे सांगितलं. तेलाचे चढे भाव चिंतेची बाब असल्याचं त्यांनी सांगितलं. कच्चं तेल 60 डॉलर प्रतिबॅरलपर्यंत राहिल्यास जीडीपी वाढणार ही अपेक्षा अर्थमंत्र्यांनी व्यक्त केली.\nन्यूज18 समुहाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर आपली रोखठोक मतं मांडली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होणार असल्याचं वृत्त ही त्यांनी फेटाळून लावलंय. जोपर्यंत सर्व पक्षांची सहमती होत नाही तोपर्यंत विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्र होणार नाहीत, असं सांगितलं.\nदुसरीकडं कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतींचा देशाच्या आर्थिक विकासावर परिणाम होईल असंही त्यांनी सांगितलंय. कच्च्या तेलाच्या किंमती 60 डॉलर प्रतिबॅरल राहणं, समाधानकारक मान्सून राहिल्यास देशाचा जीडीपी चढता राहील असा अंदाजही त्यांनी व्यक्त केलाय.\nराजस्थान पोट निवडणुकीत भाजपचा झालेला पराभव ही चिंतेची बाब असल्याचंही त्यांनी म्हटलंय. आम्ही त्यामागची कारण शोधतोय, असं अरुण जेटली म्हणाले.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो ���रा\nआता मेडिकलमध्ये मिळणार नाही 'ही' औषधं, केंद्रीय आरोग्य विभागाचा निर्णय\nVIDEO लडाखमध्ये पर्यटक अडकले, बर्फाखाली 5 जणांचा मृत्यू, 5 बेपत्ता\n'भाजपला जिंकून दिलंस तर प्रमोशन' : दोन महिला अधिकाऱ्यांच्या व्हायरल झालेल्या WhatsApp चॅटमागचं सत्य\nVIDEO तरुणीचा संशयास्पद मृत्यू, संतप्त जमावाने लावली पोलीस स्टेशनला आग\nलोकसभा निवडणुकीच्या Fake Newsने आयोग हैराण, दाखल करणार FIR\nराम मंदिराचं बांधकाम 2025 नंतर सुरू होणार - भैय्याजी जोशी\nआता मेडिकलमध्ये मिळणार नाही 'ही' औषधं, केंद्रीय आरोग्य विभागाचा निर्णय\nVIDEO लडाखमध्ये पर्यटक अडकले, बर्फाखाली 5 जणांचा मृत्यू, 5 बेपत्ता\nपुण्यात सिनेस्टाईल दरोडा, बंगल्यात घुसून मुंबईच्या वृद्ध दाम्पत्याला ओलीस ठेवून लुटले\nहे हास्य शेवटचंच, भीषण अपघातात चिमुकलीने गमावलं पितृछत्र\nनाशिक जिल्ह्यात 24 तासात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/pm-narendra-modi-declared-anganwadi-womens-gate-increment-in-their-salary-304838.html", "date_download": "2019-01-18T12:11:28Z", "digest": "sha1:FCZHKV7PZ4IPBRUTEDFFYOOSNACFBFBQ", "length": 13363, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मोदींनी केली अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ", "raw_content": "\nपुण्यात सिनेस्टाईल दरोडा, बंगल्यात घुसून मुंबईच्या वृद्ध दाम्पत्याला ओलीस ठेवून लुटले\nहे हास्य शेवटचंच, भीषण अपघातात चिमुकलीने गमावलं पितृछत्र\nनाशिक जिल्ह्यात 24 तासात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nहे हास्य शेवटचंच, भीषण अपघातात चिमुकलीने गमावलं पितृछत्र\nनाशिक जिल्ह्यात 24 तासात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nVIDEO : भाव मिळाला नाही, शेतकऱ्याने कांद्याच्या शेतातच केली आत्महत्या\nमंत्रालयाच्या दारातच महिलेने केला आत्महत्येचा प्रयत्न\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nहात नसलेल्या चित्रकारांनी काढलेली चित्र पाहून तुम्ही व्हाल थक्क\n'भाजपला जिंकून दिलंस तर प्रमोशन' : दोन महिला अधिकाऱ्यांच्या व्हायरल झालेल्या WhatsApp चॅटमागचं सत्य\nVIDEO तरुणीचा संशयास्पद मृत्यू, संतप्त जमावाने लावली पोलीस स्टेशनला आग\nलोकसभा निवडणुकीच्या Fake Newsने आयोग हैराण, दाखल क���णार FIR\nराम मंदिराचं बांधकाम 2025 नंतर सुरू होणार - भैय्याजी जोशी\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\nशाहरुखची रील लाइफ मुलगी पुन्हा एकदा हॉट फोटोंमुळे चर्चेत\nअजय आणि अनिल 7 वर्षांनी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर, 'टोटल धमाल' सिनेमातून दिसणार एकत्र\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\nधोनीचा 'हा' विक्रम वाचून तुम्हीही म्हणाल, 'धोनी जैसा कोई नही'\nInd vs Aus : विराट कोहलीच्या 'ट्रम्प कार्ड'ने दिली चार चेंडूत सामन्याला कलाटणी\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : डिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nVIDEO : ...तर तुमच्या वैवाहिक जीवनात कधीच येणार नाही दुःख\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nVIDEO : ...अन् मिठ्ठू झाला मित्र\nमोदींनी केली अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ\nजितकं डॉक्टरांचे या देशात योगदान आहे किंबहुना त्याहीपेक्षा जास्त अंगणवाडी सेविकांचं देशात मोलाचं योगदान\nनवी दिल्ली, १२ सप्टेंबर- अंगणवाडी सेविकांसाठी खुशखबर आहे. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली आहे. अंगणवाडी सेविकांना दीड हजारांची मानधन वाढ करण्यात आली आहे. तर अंगणवाडी मदतनिसांच्या मानधनात आठशे रूपयांची वाढ करण्यात आली आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरस्निंगद्वारे अंगणवाडी सेविकांशी संवाद साधला. यावेळी मोदींनी मानधन वाडीची घोषणा केलीय. तसेच अंगणवाडी सेविकांचं कौतुकदेखील केलं.\nआज जितकं डॉक्टरांचे या देशात योगदान आहे किंबहुना त्याहीपेक्षा जास्त अंगणवाडी सेविकांचं देशात मोलाचं योगदान आहे, असं मोदी यावेळी म्हणाले. तर अंगणवाडी सेविकांच्या योगदानाबद्दलही त्यांनी आभार मानले. अंगणवाडी सेविकांसाठी खुशखबर आहे. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली आहे.\nअंगणवाडी सेविकांना दीड हजारांची मानधन वाढ करण्यात आली आहे. तर अंगणवाडी मदतनिसांच्या मानधनात आठशे रूपयांची वाढ करण्यात आली आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरस्निंगद्वारे अंगणवाडी सेविकांशी संवाद साधला. यावेळी मोदींनी मानधन वाडीची घोषणा केलीय. तसेच अंगणवाडी सेविकांचं कौतुकदेखील केलं.\nलालबागच्या राजाचं पहिलं मुखदर्शन\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n'भाजपला जिंकून दिलंस तर प्रमोशन' : दोन महिला अधिकाऱ्यांच्या व्हायरल झालेल्या WhatsApp चॅटमागचं सत्य\nVIDEO तरुणीचा संशयास्पद मृत्यू, संतप्त जमावाने लावली पोलीस स्टेशनला आग\nलोकसभा निवडणुकीच्या Fake Newsने आयोग हैराण, दाखल करणार FIR\nराम मंदिराचं बांधकाम 2025 नंतर सुरू होणार - भैय्याजी जोशी\nशेतकऱ्यांना अर्थसंकल्पात मिळणार मोठा दिलासा - जेटलींचे संकेत\n'डॉक्टर चिंता में हैं...देश को बचाए या दंगाई को\nअभी तक \u0003खेलने के लिए\nहे हास्य शेवटचंच, भीषण अपघातात चिमुकलीने गमावलं पितृछत्र\nनाशिक जिल्ह्यात 24 तासात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nVIDEO : भाव मिळाला नाही, शेतकऱ्याने कांद्याच्या शेतातच केली आत्महत्या\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/andur/", "date_download": "2019-01-18T11:58:46Z", "digest": "sha1:INVXORDNORSYL2JQRQCFMY6RXZ6GTEX7", "length": 11106, "nlines": 134, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Andur- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nनाशिक जिल्ह्यात 24 तासात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nVIDEO : भाव मिळाला नाही, शेतकऱ्याने कांद्याच्या शेतातच केली आत्महत्या\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nनाशिक जिल्ह्यात 24 तासात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nVIDEO : भाव मिळाला नाही, शेतकऱ्याने कांद्याच्या शेतातच केली आत्महत्या\nमंत्रालयाच्या दारातच महिलेने केला आत्महत्येचा प्रयत्न\nतब्बल 55 बंदुका...भाजप पदाधिकाऱ्यानंतर आता साताऱ्यातूनही मोठा शस्त��रसाठा जप्त\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nहात नसलेल्या चित्रकारांनी काढलेली चित्र पाहून तुम्ही व्हाल थक्क\n'भाजपला जिंकून दिलंस तर प्रमोशन' : दोन महिला अधिकाऱ्यांच्या व्हायरल झालेल्या WhatsApp चॅटमागचं सत्य\nVIDEO तरुणीचा संशयास्पद मृत्यू, संतप्त जमावाने लावली पोलीस स्टेशनला आग\nलोकसभा निवडणुकीच्या Fake Newsने आयोग हैराण, दाखल करणार FIR\nराम मंदिराचं बांधकाम 2025 नंतर सुरू होणार - भैय्याजी जोशी\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\nशाहरुखची रील लाइफ मुलगी पुन्हा एकदा हॉट फोटोंमुळे चर्चेत\nअजय आणि अनिल 7 वर्षांनी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर, 'टोटल धमाल' सिनेमातून दिसणार एकत्र\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\nधोनीचा 'हा' विक्रम वाचून तुम्हीही म्हणाल, 'धोनी जैसा कोई नही'\nInd vs Aus : विराट कोहलीच्या 'ट्रम्प कार्ड'ने दिली चार चेंडूत सामन्याला कलाटणी\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : डिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nVIDEO : ...तर तुमच्या वैवाहिक जीवनात कधीच येणार नाही दुःख\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nVIDEO : ...अन् मिठ्ठू झाला मित्र\nदाभोलकरांच्या हत्येप्रकरणी सचिन अंदुरेबद्दल मोठा खुलासा\nशरद कळसकर यानं डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांची रेकी केली होती\nसचिन अंदुरेला घेऊन गेले, जिथे दाभोलकरांची झाली हत्या\nसचिन अंदुरेच्या मेहुण्याकडून हस्तगत केलेल्या पिस्तुलातूनच गौरी लंकेश यांची हत्या - सीबीआय\nBIG BREAKING :हिंदुत्ववाद्यांकडे 16 पिस्तु���्स होत्या तयार,दोन वापरल्या\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nधर्मद्रोही ठरवून 'तीन' जण होते विरेंद्र तावडेच्या निशाण्यावर \n20 आॅगस्टची डेडलाईन होती म्हणून माझ्या पतीला अटक,सचिन अंदुरेच्या पत्नीचा आरोप\n'त्या' दिवशी पुलावर काय घडलं,नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणाचा मोठा खुलासा\nदाभोलकरांच्या मारेकऱ्याला अटक, हमीद यांची पहिली प्रतिक्रिया\nकळसकर-अंदुरेने आधीही केला होता दाभोलकरांना मारण्याचा प्रयत्न \nघरमालकाला फसवून राहत होता सचिन अंदुरे औरंगाबादेत \nअणदूरच्या खंडोबा यात्रेचं 19 नोव्हेंबरला आयोजन\nअभी तक \u0003खेलने के लिए\nनाशिक जिल्ह्यात 24 तासात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nVIDEO : भाव मिळाला नाही, शेतकऱ्याने कांद्याच्या शेतातच केली आत्महत्या\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/health/artist-sudarsan-pattnaik-marks-world-polio-day-beautiful-sand-art-1456", "date_download": "2019-01-18T11:17:13Z", "digest": "sha1:XYFCCBLMRZZYHM3SDGKXSY3CX5IGYXAY", "length": 4422, "nlines": 38, "source_domain": "www.bobhata.com", "title": "'Bye Bye Polio' : पहा जागतिक पोलिओ दिनाच्या निमित्ताने साकारलेलं एक अप्रतिम शिल्प !!", "raw_content": "\n'Bye Bye Polio' : पहा जागतिक पोलिओ दिनाच्या निमित्ताने साकारलेलं एक अप्रतिम शिल्प \nकाल जागतिक पोलिओ दिन होता. जोनस सॉल्क या शास्त्रज्ञाच्या जन्मदिवसानिमित्त २४ ऑक्टोबर हा दिवस पोलिओ दिन म्हणून साजरा केला जातो. जगातून पोलिओच्या हकालपट्टीत जोनस सॉल्क यांचं काम खूप मोठं आहे. त्यांनी आणि त्यांच्या टीमने पोलिओची पहिली लस शोधून काढली होती.\nमंडळी या दिवसाकडे आपण पोलिओशी दिलेल्या यशस्वी लढ्याचं प्रतिक म्हणून बघू शकतो. म्हणूनच आजचा दिवस साजरा करण्यासाठी प्रसिद्ध ‘सँड आर्ट’ कलाकार ‘सुदर्शन पटनायक’ यांनी ओडिसाच्या किनाऱ्यावर एक अप्रतिम शिल्प साकारलं आहे. समुद्र किनाऱ्यावरची वाळू आणि आपलं कौशल्य याचा अप्रतिम नमुना म्हणजे हे सँड आर्ट’. या कलाकृतीवर ‘Bye Bye Polio’ लिहिलेलं आपण बघू शकतो.\nसुदर्शन पटनायक यांना संपूर्ण जग त्यांच्या ‘सँड आर्ट’ साठी ओळखते. त्यांच्या अनेक कलाकृत्या जगभरात प्रसिद्ध आहेत. नुकतचं त्यांनी सर्वात उ��च वाळूचा किल्ला बनवून गिनीज बुक मध्ये आपलं नाव नोंदवलं आहे.\nया अप्रतिम कलाकृतीसाठी सुदर्शन पटनायक यांना मानाचा मुजरा \nडॉक्टरनेच रुग्णाच्या पोटात ढकलली तब्बल १५ कॅन बियर \nव्हिडीओ ऑफ दि डे : टार्गेट पूर्ण नाही केलं तर चीनमध्ये मिळते ही शिक्षा\n भेटा मुंबईच्या दुसऱ्या खऱ्याखुऱ्या गलीबॉयला \nव्हिडीओ ऑफ दि डे : ‘उरी’ चित्रपट टोरंटवरून डाऊनलोड करताय मग थांबा आणि हा व्हिडीओ बघा \n मराठी सेलिब्रिटीजचे १० वर्षापूर्वीचे फोटो पाहिले का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+082+ng.php", "date_download": "2019-01-18T11:59:18Z", "digest": "sha1:R6DVC4Q6MZ3MCBISU27SRUSMXABJ6DSG", "length": 3550, "nlines": 16, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 082 / +23482 (नायजेरिया)", "raw_content": "क्षेत्र कोड 082 / +23482\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nक्षेत्र कोड 082 / +23482\nक्षेत्र कोड: 082 (+23482)\nशहर/नगर वा प्रदेश: Aba, Nigeria\nक्षेत्र कोड 082 / +23482 (नायजेरिया)\nआधी जोडलेला 082 हा क्रमांक Aba, Nigeria क्षेत्र कोड आहे व Aba, Nigeria नायजेरियामध्ये स्थित आहे. जर आपण नायजेरियाबाहेर असाल व आपल्याला Aba, Nigeriaमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. नायजेरिया देश कोड +234 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Aba, Nigeriaमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +23482 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनAba, Nigeriaमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +23482 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0023482 वापरू शकता.\nक्षेत्र कोड 082 / +23482\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.orientpublication.com/2015/05/blog-post_21.html", "date_download": "2019-01-18T12:40:30Z", "digest": "sha1:NCEY6O3Q7CSWLT3VZOWN3BRL5XIVSPUO", "length": 9720, "nlines": 35, "source_domain": "www.orientpublication.com", "title": "ORIENT PUBLICATION: नांदी नाटकाचा 'वर्ल्ड थिएटर टेलिव्हिजन प्रिमिअर' स्टार प्रवाह वाहिनीवर", "raw_content": "\nनांदी नाटकाचा 'वर्ल्ड थिएटर टेलिव्हिजन प्रिमिअर' स्टार प्रवाह वाहिनीवर\nनांदी नाटकाचा 'वर्ल्ड थिएटर टेलिव्हिजन प्रिमिअर' स्टार प्रवाह वाहिनीवर\n३० मे २०१५ रोजी संध्याकाळी ठीक ७ वाजता\nमुंबई, १९ मे २०१५ : स्टार प्रवाह वाहिनी आपल्या प्रेक्षकांना विविध प्रकारचे दर्जेदार मनोरंजन देण्यात नेहमीच अग्रेसर राहिली आहे. आणि आता खास मराठी नाट्यरसिकांसाठी स्टार प्रवाह वाहिनी 'वर्ल्ड थिएटर टेलिव्हिजन प्रिमिअरचा' नजराणा घेऊन येत आहे. या उपक्रमाद्वारे मराठी रंगभूमीवर गाजलेल्या नाटकांचा आस्वाद रसिक प्रेक्षकांना आता घरबसल्या घेता येणार आहे. या उपक्रमाची नांदीच प्रेक्षक आणि समीक्षकांनी गौरविलेल्या 'नांदी ' या नाट्याविष्काराने होत आहे. ३० मे २०१५ रोजी संध्याकाळी ठीक ७ वाजता या नाटकाची तिसरी घंटा स्टार प्रवाह वाहिनीवर वाजणार आहे.\nमराठी रंगभूमीच्या दीडशे वर्षाच्या प्रवासात स्त्री-पुरुष नातेसंबंधावर भाष्य करणाऱ्या अनेक दर्जेदार कलाकृती सादर केल्या गेल्या. अगदी 'अभिज्ञान शाकुंतलम्'पासून ते अलीकडच्या 'चाहुल'पर्यंत अनेक नाटकांमध्ये हा विषय काळानुरूप हाताळला गेला आहे. या दीडशे वर्षात प्रत्येक दशकात अजरामर ठरलेल्या काही नाट्य कलाकृतींमधून प्रसंग घेऊन त्याच्याभोवती आजच्या काळातील नाट्य रचले आहे. आणि यातूनच साकार झालेले एक सुंदर कोलाज म्हणजे ‘नांदी’ अशी ही सर्वांग सुंदर कलाकृती शंभराव्या प्रयोगानंतर रंगभूमीवरून निरोप घेत आहे परंतु स्टार प्रवाह 'वर्ल्ड थिएटर टेलिव्हिजन प्रिमिअर'च्या माध्यमातून छोट्या पडद्यावर एका नव्या पर्वाची नांदी करीत आहे.\nया प्रसंगी बोलताना स्टार इंडियाचे प्रवक्ते म्हणाले की, \" नांदी हा मराठी रंगभूमीवरचा एक ऐतिहासिक प्रयोग आहे.या नाट्यकृतीने मराठी रंगभूमीवर एक वेगळे स्थान निर्माण केले आहे . या नाटकाचा प्रयोग बघण्याचा योग काही भाग्यवंतानाच मिळाला, म्हणुनच स्टार प्रवाहने पुढाकार घेऊन नाटकाचे चित्रीकरण करण्याचा निर्णय घेतला. स्टार प्रवाह वाहिनीद्वारे संपूर्ण महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांना या नाटकाचा आनंद घेता येणार आहे. स्टार प्रवाहच्या या उपक्रमामुळे हे नाटक आता अजरामर होणार आहे.”\nहृषिकेश जोशी यांना मिळालेल्या शिष्यवृत्ती अतंर्गत 'मराठी रंगभूमीवरील अभिनयाचा प्रवास' या विषयावर संशोधन करण्याचा योग आला . या संशोधनादरम्यान अनेक नाटकांचे वाचन करताना रंगभूमीच्या इतिहासाच्या टप्प्याटप्प्यावर लिहिल्या गेलेल्या नाटकांत अनेक साम्यस्थळे आढळली. त्यातून या नाटकाची संकल्पना त्यांना सुचली. केवळ विषयच नव्हे तर इतर अनेक वैशिष्ट्ये या नाटकाशी जोडलेली आहेत. या नाटकात १० कलाकारांनी केलेल्या २३ विविध भूमिका हे आणखी एक वैशिष्टय. या नाटकात शरद पोंक्षे, अविनाश नारकर, प्रसाद ओक, चिन्मय मांडलेकर, अजय पुरकर, हृषिकेश जोशी, अश्विनी एकबोटे, सीमा देशमुख, तेजस्विनी पंडित आणि स्पृहा जोशी या दहा कलाकारांनी भूमिका केल्या आहेत. मराठी रंगभूमीच्या गतवैभवाची साक्ष सांगणाऱ्या या नाटकात गाजलेल्या भूमिका करणे, या कलाकारांसाठी मोठी पर्वणी होती. याच संधीचे सोने करीत या आघाडीच्या कलाकारांनी आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून १०० यशस्वी प्रयोगांची मोट बांधली. या आगळ्या वेगळ्या नाट्यकृतीच्या निर्मितीसाठी दिलीप जाधव, प्रसाद कांबळी, चंदू लोकरे आणि संज्योत वैद्य या चार निर्मात्यांनी मिळून मोलाचा वाटा उचलला.\nपाहायला विसरू नका, 'वर्ल्ड थिएटर टेलिव्हिजन प्रिमिअरचे’ पुष्प पहिले - ‘नांदी’\n३० मे २०१५ रोजी संध्याकाळी ठीक ७ वाजता\nफक्त स्टार प्रवाह वाहिनीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/konkan-news-sea-world-future-56998", "date_download": "2019-01-18T11:59:47Z", "digest": "sha1:YFVXEUG5DJG522E2MPEG4XHGSVW5I2L2", "length": 27751, "nlines": 217, "source_domain": "www.esakal.com", "title": "konkan news sea world future ‘सी वर्ल्ड’चे भवितव्य अधांतरी | eSakal", "raw_content": "\n‘सी वर्ल्ड’चे भवितव्य अधांतरी\nसोमवार, 3 जुलै 2017\nसी वर्ल्डसाठी जमीन संपादनाचे काम जिल्हाधिकाऱ्यांमार्फत होणार आहे. यासाठी संयुक्त मोजणी करण्याची प्रक्रिया चालू आहे. ती पूर्ण झाल्यावर त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला जाईल. त्यानंतर भूसंपादनाशी संबंधित इतर प्रक्रिया केल्या जातील.\n- दीपक माने अधिकारी, एमटीडीसी.\nसिंधुदुर्गच्या पर्यटन विश्‍वाचा चेहरा बदलण्याची क्षमता असलेला सी वर्ल्ड प्रकल्प अनिश्‍चिततेच्या भोवऱ्यात सापडला आहे. शासन आणि भूमिपुत्र यांच्यात समन्वयाचा ��भाव, प्रकल्पासाठीचे दिशाहीन नियोजन आणि इतक्‍या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची जबाबदारी पेलण्यासाठी नेमलेल्या यंत्रणेचा दुबळेपणा यांमुळे शासनाच्या प्राधान्यक्रमातून हा प्रकल्प दूर गेला आहे. यासाठी पाहिलेले पडद्यामागचे गुंतवणूकदारही यातून बाहेर पडण्याच्या मनःस्थितीत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे दरवर्षी १० लाख पर्यटकांना आणण्याचे उद्दिष्ट ठेवून उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पाचे भवितव्य अधांतरी बनले आहे.\nसिंधुदुर्ग ‘पर्यटन जिल्हा’ म्हणून जाहीर झाला; मात्र पर्यटनातील वेगळेपण येथे निर्माण करण्याच्या दृष्टीने पावले उचलली गेली नाहीत. ‘सी वर्ल्ड’ हा याला अपवाद ठरला. साधारण २००७ पासून या प्रकल्पासाठी तयारी सुरू झाली. राज्याकडून असा प्रकल्प साकारण्यासाठी मुंबईसह कोकणातील विविध ठिकाणे तपासण्यात आली. यात हा प्रकल्प सिंधुदुर्गातील तोंडवली, वायंगणी या गावांमध्ये राबवण्याचे निश्‍चित झाले. येथे हा प्रकल्प खेचून आणण्यात तत्कालीन उद्योगमंत्री नारायण राणे यांचा महत्त्वाचा वाटा होता. पुढे त्यांच्यासाठी हा प्रकल्प ड्रिम प्रोजेक्‍ट बनला. १८ ऑक्‍टोबर २०११ ला तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमवेत याचे सादरीकरण झाले. तेव्हापासून याला खरी गती आली.\nअशा पद्धतीचा हा आशिया खंडातील पहिलाच प्रकल्प ठरणार होता. दरवर्षी १० लाख पर्यटकांचे उद्दिष्ट ठेवून याची उभारणी केली जाणार होती. सुरवातीला १३९० एकरांमध्ये प्रकल्प उभारण्याचे नियोजन होते; मात्र इतकी जमीन संपादित करण्यास स्थानिकांचा प्रचंड विरोध झाला. त्यामुळे हा प्रकल्प वादात सापडला. लोकांशी समन्वय साधण्याचे काम फारसे कुणी केले नाही. त्यामुळे हा विरोध वाढतच गेला. शासन स्तरावरून मात्र यासाठी प्रयत्न सुरूच होते. २०१३-१४ च्या अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली. २०१५-१६ च्या अर्थसंकल्पातही त्याचा उल्लेख होता.\nया प्रकल्पाचे श्रेय अर्थातच राणेंकडे जात होते. आघाडी सरकार जाऊन युतीची सत्ता आली. त्यामुळे जुन्या सरकारचा हा प्रकल्प पुढे जाण्याची शक्‍यता धूसर होती; मात्र पर्यटनदृष्ट्या महत्त्वपूर्ण असणारा हा प्रकल्प टाळणे सत्ताधाऱ्यांना सोपे नव्हते. साहजिकच नव्याने अभ्यास करण्यात आला. यात १३९० एकरांवरील हा प्रकल्प ३५० एकरांमध्ये बसू शकतो, अ��ा निष्कर्ष काढला गेला. यात आणखी ५० एकर प्रशिक्षण व इतर गोष्टींसाठी घेण्याचे ठरले. त्यानुसार प्रकल्पासाठी नियुक्त सायन्स अँड टेक्‍नॉलॉजी पार्क या संस्थेमार्फत नवा आराखडा बनविला गेला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकल्पासाठी विशेष आग्रही होते.\nया प्रकल्पाची मुख्य जबाबदारी सायन्स अँड टेक्‍नॉलॉजी पार्क आणि महाराष्ट्र पर्यटन महामंडळ अर्थात एमटीडीसी यांच्यावर होती. हा प्रकल्प आंतरराष्ट्रीय दर्जाचा होता. साहजिकच त्या पद्धतीने प्रक्रिया राबविणे आवश्‍यक होते; मात्र शासनकर्त्यांची एकूणच परवानगी प्रक्रिया, भूसंपादन यांसह अनेक गोष्टी अंधारात राहिल्याचा आरोप नंतरच्या काळात झाला. अनेक आवश्‍यक परवानग्या घेतल्या गेल्या नाहीत. या यंत्रणेच्या कारभाराला कंटाळून मूळ प्रकल्पातील काहींनी दूर राहणेच पसंत केले. या प्रकल्पामध्ये भूमिपुत्रांना विश्‍वासात घेणे आवश्‍यक होते; मात्र त्यांना कायम गृहीत धरले गेले. त्यामुळे १४०० एकरांना विरोध करणारे भूमिपुत्र, प्रकल्प साडेतीनशे एकरांवर आला तरी आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यामुळे प्रकल्पातील अडचणी वाढत गेल्या.\nहा प्रकल्प वायंगणी आणि तोंडवली येथे समुद्राच्या जवळपास कोठेही करणे शक्‍य होते. १३९० एकरांवरील प्रकल्प कमी क्षेत्रात बसवायचा ठरल्यानंतर त्यासाठीची जागा निश्‍चित करण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. यासाठी सुधारित प्रस्तावित क्षेत्र निवडताना ५४८ एकर क्षेत्रांवरील सर्व्हे नंबर निवडले गेले; मात्र ही जागा निवडताना संबंधित यंत्रणेची प्रकल्प व्हावा अशी इच्छा होती का अशी शंका घ्यायला वाव आहे. कारण या ५४८ एकर क्षेत्रात तब्बल २९६० खातेदार आहेत. यातील बरीच जमीन भातशेतीची आहे. यात एक देवस्थानही आहे. आधीच विरोध असताना इतक्‍या खातेदारांकडून अशा प्रकल्पासाठी भूसंपादन होणे जवळपास अशक्‍य आहे.\nया प्रस्तावित गावात काही खासगी गुंतवणूकदारांचीही जमीन आहे. ती समुद्राच्या जवळपासच आहे. यातील बरेच जण प्रकल्पासाठी जमीन द्यायला इच्छुक आहेत. उपलब्ध माहितीनुसार २३८ एकर जमीन अवघ्या १५ जणांच्या संमतीने मिळू शकते. या गुंतवणूकदारांनी शासनाच्या संबंधित यंत्रणेकडे पोचण्याचाही प्रयत्न केला. यातील एकाने तर आपले संमतीपत्रही शासनाच्या या यंत्रणेकडे दिले आहे; मात्र त्यांना टाळण्याचाच प्रयत्न केला गेला. हा प्रकल्प खासगी गुंतवणूकदारांच्या जागेत झाल्यास स्थानिकांच्या जागा अबाधित राहणार आहेत. शिवाय प्रकल्पामुळे त्याला चांगली किंमतही येणार आहे; मात्र हा सोयीचा मार्ग टाळून २९६० खातेदारांचा समावेश असलेले सर्व्हे नंबर निवडण्यात आले. साहजिकच भूसंपादन कठीण बनले आहे.\nहा प्रकल्प पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप तत्त्वावर राबविला जात आहे. अशावेळी भूसंपादन झाल्यानंतर ग्लोबल निविदा काढल्या जातात. त्यानंतर गुंतवणूकदारांना पाचारण केले जाते; मात्र अशा मोठ्या प्रकल्पांसाठी गुंतवणूकदार व्यक्ती किंवा संस्था यांची संख्या मर्यादित असते. त्यामुळे प्रकल्पाच्या प्रक्रियेआधीच काही गुंतवणूकदार पडद्यामागे तयार असतात. या प्रकल्पाच्या बाबतीत एकूण कारभार पाहून असे पडद्यामागचे काही मोठे गुंतवणूकदार बाहेर पडण्याच्या मनःस्थितीत असल्याची चर्चा आहे.\nयुती शासनाच्या कारकिर्दीत हा प्रकल्प आघाडीने प्रस्तावित केला असला तरी मुख्यमंत्र्यांच्या प्राधान्यक्रमात समाविष्ट होता. २०१७ च्या व्हिजिट महाराष्ट्र इयर या उपक्रमात मुख्यमंत्र्यांनी याचा आवर्जून उल्लेख केला होता. काही महिन्यांपूर्वी कुडाळमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीसाठीच्या प्रचार सभेत मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्याच्या विकासामध्ये सी वर्ल्डचा मोठा वाटा असेल, असे जाहीर केले होते; मात्र गेल्या आठवड्यात महामार्ग चौपदरीकरण भूमिपूजन कार्यक्रमात केवळ विकासकामांवर चर्चा झाली. विकासामध्ये किंगमेकर ठरतील असे केंद्र आणि राज्य शासनातील दिग्गज नेते याला उपस्थित होते; मात्र मुख्यमंत्र्यांसह एकाही नेत्याने सी वर्ल्डचा साधा उल्लेखही केला नाही. यावरून शासनाच्या प्राधान्यक्रमावरून सी वर्ल्ड दूर गेल्याचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत. उपलब्ध माहितीनुसार काही दिवसांपूर्वी मुंबईत या प्रकल्पाबाबत एक उच्चस्तरीय बैठक झाली. यात या प्रकल्पामध्ये सुरवातीपासून सहभागी असलेल्या काही तज्ज्ञ मंडळींना निमंत्रित करण्यात आले होते. यात त्यांनी प्रकल्पाबाबत संबंधित यंत्रणेने कसे तीन तेरा वाजविले याचा पाढा वाचल्याचे समजते. यानंतर सी वर्ल्डच्या एकूणच उभारणीबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहेत.\nहा प्रकल्प मोठ्या प्रमाणात परदेशी पर्यटक खेचणारा ठरला आहे. यामुळे मुंबईसह अनेक विभाग सी वर्ल्ड आपल्याकडे व्हावा यासाठी इच्छुक आहेत. यामुळे सिंधुदुर्गातून हा प्रकल्प गेल्यास तो राज्यच नाही, तर देशाच्या दुसऱ्या कुठल्याही भागात जाऊ शकतो. असे झाल्यास जिल्ह्याचे कधीही न भरून येणारे नुकसान होणार आहे.\n२००७ मध्ये प्रकल्पाची घोषणा\n२४ जून २००९ ला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता\n१८ ऑक्‍टोबर २०११ ला मुख्यमंत्र्यांसमोर सादरीकरण\n२०१३-१४ च्या अर्थसंकल्पात १०० कोटींची तरतूद\n२०१५-१६ च्या अर्थसंकल्पात सी वर्ल्डचा उल्लेख\nयुती सरकारकडून कमी जागेत प्रकल्प बसविण्याची घोषणा\n२०१७ च्या व्हिजिट महाराष्ट्र इअरमध्ये सी वर्ल्डचा समावेश\n५०९ कोटी खर्चाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प\n२० हजार लोकांना मिळणार होता रोजगार\n१० वर्षांत प्रकल्पातून मिळणार होते ३०० कोटींचे उत्पन्\nशिवसेना बिनधास्त, तर भाजपची घालमेल\nयुतीचा सस्पेन्स कायम; दोन्ही गोटांत हालचालींना वेग मुंबई - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपच्या युतीचा सस्पेन्स कायम...\nप्रजासत्ताक दिनामुळे किनाऱ्यांवर दक्षता\nमुंबई - प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई व कोकणातील समुद्रकिनाऱ्यांवर अतिदक्षतेचा आदेश केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी दिला. दहशतवादी हल्ल्याची...\nआदिवासी उपयोजनेच्या निधीवर सरकारचा डल्ला\n940 कोटी निधी शेतकरी सन्मान योजनेकडे वळवला; खावटी कर्ज माफ मुंबई - आदिवासी उपयोजनेचा 940 कोटी...\nरत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ : काँग्रेस उमेदवाराच्या शोधात\nचिपळूण - आघाडीच्या जागावाटपात रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसकडे असणार, हे स्पष्ट झाले आहे. मात्र, काँग्रेसचा उमेदवार कोण...\nदिव्यांग निधी व्यवस्थापन समित्याच नाहीत\nपुणे - दिव्यांग निधीचे व्यवस्थापन करणाऱ्या समितीची राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये स्थापनाच करण्यात आली नसल्याची माहिती समोर आली. समितीअभावी हा निधी पडून...\nहापूस होणार बाजारपेठेचा \"राजा'\nसावंतवाडी- भौगोलिक मानांकन अर्थात जीआयच्या निर्णयामुळे नव्या हंगामात कोकणचा हापूस खऱ्या अर्थाने \"राजा' असणार आहे. निर्यातीत हापूस स्वतःची ओळख घेऊन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.savistar.com/2018/11/03/avani-death-issue-article-by-anil-mane/", "date_download": "2019-01-18T11:13:39Z", "digest": "sha1:3HPFFODZCLJRQ7CFHKL2YWWJSOW3CA5M", "length": 7791, "nlines": 68, "source_domain": "www.savistar.com", "title": "माणसांनाही गोळ्या घालून संपवण्याची शिक्षा असती तर… – सविस्तर", "raw_content": "\nमाणसांनाही गोळ्या घालून संपवण्याची शिक्षा असती तर…\nNovember 3, 2018 अतिथी लेखक चालू घडामोडी 0\nमाणसं खाती म्हणुन अवनी वाघिणीला रात्री गोळ्या घालुन मारलं. दोन वर्षात १३ लोकांना खाल्ल्याचा तिच्यावर आरोप होता. परिसरातल्या २५ गावांत तिची दहशत होती. ज्या घरांतील लोक शिकार झाले होते किंवा जे वाघिणीच्या दहशतीत जगत होते त्या लोकांनी सकाळी सकाळी फटाके वाजवुन वाघीण ठार झाल्याचा आनंद साजरा केला. सोशल मिडीयावर वाघिणीसाठीही हळहळ व्यक्त केली जात आहे. परिसरातील चुन्याच्या खाणींवर डल्ला मारता यावा म्हणुन हे घडवुन आणल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे.\nबघायला गेलं तर वाघीण होती ती वाघिणीसारखीच जगली तिला मारण्यासाठी मध्यप्रदेशातुन चार हत्ती आणावे लागले. ५ शार्पशुटर, ३ मोठे पिंजरे, २०० वन कर्मचाऱ्यांची टीम असा सगळा लवाजमा उभा करावा लागला. पण वाघीण शेवटपर्यंत हातात आली नाही. शेवटी तिला गोळ्या घालुन मारावं लागलं. वाघीण होती म्हणुन तिची दहशत होती. कोंबडी किंवा बोकड असती तर लोकांनी तिलाच मसाला लावुन खाल्लं असतं \nवाघ वाचवायची मोहीम राबवणाऱ्या देशात वाघाची हत्या हा चर्चेचा विषय आहे. तिने माणसं मारली याविषयी दुःख आहेच, पण त्याबद्दल तिला आपल्याकडच्या कोणत्या न्यायालयात शिक्षेची तरतुद नाही ना नाहीतर तिलाही तिचा जबाब देता आला असता नाहीतर तिलाही तिचा जबाब देता आला असता बिचारी जन्मठेप लागुन जेलमध्ये तरी गेली असती, सक्तमजुरी करुन जगली असती. तिचे बछडे अधुनमधुन तिला भेटायला आले असते. शिक्षा भोगुन पुन्हा जंगलात गेली असती. पण आता जंगलं तरी कुठं राहिल्यात. जंगलांवर माणसांचं अतिक्रमण झालं म्हणुन जंगलातील प्राण्यांचा अधिवास धोक्यात आला आणि हे प्राणी मनुष्यवस्तीकडे वळले. एक वाघीण मारली म्हणुन दहशत संपते काय\nहजारो लोकांचा जीव घेणाऱ्या माणसांना फाशीची शिक्षा होऊनही ते वर्षानुवर्षे जगत राहतात. काय करणार कायदेच माणसांचे आहेत. माणसांच्या सोयीचे आहेत. त्यांनाही गोळ्या घालुन संपविण्याची शिक्षा असती तर दहशत पसरवणारे शांततेच्या मार्गाने जगले असते…\nआता गुन्हेगारांची खैर नाही; पुणे ग्रामीण पोलीस दलात आणखी एका दबंग अधिकाऱ्यांची एन्ट्री\nतुमच्या लग्नाच्या अल्बममध्ये हिंदी गाणी आहेत का …तर तुमच्यावर दाखल होऊ शकतो गुन्हा\n…फक्त या एका गोष्टीमुळे ‘ठाकरे’ सिनेमा फ्लॉप होऊ शकतो\nइतर पक्षांना गृहीत धरणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीला कपिल पाटलांचं सणसणीत पत्र\nजेव्हा अटल बिहारी वाजपेयींनी नरेंद्र मोदींना दिल्ली सोडून जायला सांगितलं\nवेबसाईट हॅक करुन भाजपला धमकी; भाजप म्हणतं ती आमची वेबसाईट नाही… नेमकं काय आहे सत्य\nज्यांच्या विरोधात उभं राहण्यास शरद पवार धजावले नाहीत, त्यांच्या पुढे ‘राष्ट्रवादी’चं कोण टिकणार\nSagar on आडतास कसं झालं\nsanjay on #शालजोडीतून… | कथा बाजारवाडीचा बाजार उठल्याची…\nनानासाहेब लोंढे on माणिक सरकार… कार-फोन न वापरणारा आणि सर्जिकल स्ट्राईक करणारा मुख्यमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/617160", "date_download": "2019-01-18T12:13:21Z", "digest": "sha1:4ZIL3U3MK5XW4Z5NWQGRHUYA22MJ2GDO", "length": 7998, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "'अजेय भारत, अटल भाजप' या नवीन नाऱयासह भाजपा 2019 च्या रिंगणात उतरणार - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » leadingnews » ‘अजेय भारत, अटल भाजप’ या नवीन नाऱयासह भाजपा 2019 च्या रिंगणात उतरणार\n‘अजेय भारत, अटल भाजप’ या नवीन नाऱयासह भाजपा 2019 च्या रिंगणात उतरणार\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली :\nभाजपाच्या दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांच्या संभाव्य महाआघाडीवर जोरदार टीका केली आहे. नेतृत्वाचा पत्ता नाही, नीती अस्पष्ट आणि नियत भ्रष्ट, अशी विरोधकांची अवस्था झालेली असल्याचे सांगत मोदींनी 2019 च्या निवडणुकीसाठी अजेय भारत, अटल भाजपा असा नवा नारा दिला आहे.\nभाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आटोपल्यानंतर केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या भाषणांमधील ���ारांश प्रसारमाध्यमांसमोर मांडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाआघाडीचा उल्लेख स्वार्थाने प्रेरित झालेली आघाडी असा करताना महाआघाडी म्हणजे नेतृत्वाचा पत्ता नाही, नीती अस्पष्ट आणि नियत भ्रष्ट अशी असल्याचे म्हटले, अशी माहिती प्रसाद यांनी दिली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींच्या तयारीला लागलेल्या भाजपाकडून राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत व्हिजन 2022 सादर करण्यात आलं. यावेळी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी विरोधकांच्या एकजुटीवर निशाणा साधला. विरोधकांकडे नेता, निती आणि रणनिती यापैकी काहीही नसल्याची टीका त्यांनी केली. हताश झालेल्या विरोधकांकडून सध्या नकारात्मक राजकारण सुरू असल्याचंदेखील त्यांनी म्हटले. भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीच्या दुसऱया दिवशी गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राजकीय प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव कार्यकारणीनं एकमतानं मंजूर केला. 2022 पर्यंत ‘न्यू इंडिया’ साकारण्याच्या मुद्याचा समावेश या प्रस्तावात आहे. राजकीय प्रस्तावात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाचं कौतुक करण्यात आलं असून ‘न्यू इंडिया’चा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. न्यू इंडियामध्ये ना कोणी गरीब असेल, ना कोणी बेघर असेल, असे भाजपाकडून सांगण्यात आले.\nराज्यातील शेतकऱयांना 34 हजार कोटींची कर्जमाफी जाहीर\nअमित शहा संरक्षण मंत्रीपदी\nपालघर निवडणुकः उद्धव ठाकरे आज युतीसंदर्भात घेणार निर्णय\nयुती न झाल्यास शिवसेनेला जास्त फटका बसेल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nनाशिक -पुणे महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू\nमुंबईत मंत्रालयाच्या दारातच एका महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न\nऑस्ट्रेलियाला धूळ चारत भारताचा ऐतिहासिक विजय\nप्रभू रामचंद्र महाराष्ट्रात येणारे पहिले उत्तर भारतीय : पूनम महाजन\nगरज पडल्यास अध्यादेश काढू, पण डान्सबारवरील बंदी कायम ठेवू : मुनगंटीवार\nकाँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यानंतरच राम मंदिर शक्य : हरिश रावत\nअमरावतीत भिंत कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू ; तीन जखमी\nशबरीमला मंदिरात प्रवेश करणाऱया महिलांना सुरक्षा द्या :सुप्रिम कोर्ट\n फोनचा पासवर्ड सांगितला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nलडाखमध्ये हिमस्खलनामुळे तिघांचा मृत्यू\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागो��ापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/orange-news/", "date_download": "2019-01-18T12:07:19Z", "digest": "sha1:EAF5RZYI6XMOEESPUTLJXE5TQCH6TBQV", "length": 7711, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "संत्र्याचा मिरकबहार हंगाम सुरू", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसंत्र्याचा मिरकबहार हंगाम सुरू\nपुणे : पिवळ्या, हिरव्या रंगाचे, गोड आंबट चवीच्या आणि आकाराने मोठ्या असलेल्या मिरकबहार संत्र्यांचा हंगाम सुरु झाला आहे. पंधरा दिवसांपासून या संत्र्याची आवक सुरू झाली आहे. आता आवकमध्ये वाढ झाली आहे. सुरूवातीला आंबट संत्र्याची आवक होती. मात्र, आता मागील तीन-चार दिवसांपासून गोड संत्र्यांची आवक होत आहे. ग्राहकाकडूनही या संत्र्याला मागणी आहे.\nमनोहर पर्रीकर हे गोचीडीसारखे खुर्चीला चिटकून बसले आहेत,…\nपर्रिकर रुग्णालयात, काँग्रेसकडून सत्ता स्थापनेचा दावा\nमार्केटयार्डात नगर जिल्ह्यातून या संत्र्याची आवक होत आहे. स्थानिक ग्राहकांसह गोवा, धारवाड, हुबळी येथूनही संत्र्याला मागणी आहे. पुण्यात ज्युसविक्रेते, स्टॉलधारकांकडून संत्रा खरेदी केला जात आहे. शेवटच्या टप्प्यात यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे संत्र्याची आवक ही दोन महिने सुरु राहील. तरीही उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी होईल. सुरू असलेल्या भावामध्ये काही प्रमाणात वाढ होईल असा अंदाज संत्र्याचे व्यापारी सोनू ढमढेरे यांनी वर्तविला आहे.\nसोमवारी येथील घाऊक बाजारात संत्र्याच्या तीन डझनास 100 ते 230 रुपये आणि चार डझनास 50 ते 100 रुपये असा भाव मिळाला असून मार्केटयार्डात तब्बल दहा टन इतकी आवक झाली. गेल्या आठवड्यात आवक अवघी दोन ते तीन टन होत होती. यंदा अमरावती परिसरात संत्र्याचे उत्पादन कमी झाले आहे त्यामुळे नगर परिसरातील संत्र्यास चांगला भाव मिळेल .\nमनोहर पर्रीकर हे गोचीडीसारखे खुर्चीला चिटकून बसले आहेत, कॉंग्रेस नेत्याचा घणाघात\nपर्रिकर रुग्णालयात, काँग्रेसकडून सत्ता स्थापनेचा दावा\nमुख्यमंत्री मनोहर पर्रीकर उपचारासाठी मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल\nउद्या हे गुटखा माफिया खून करायलाही मागे पडणार नाहीत – धनंजय मुंडे\n‘अमित शहांना कर्नाटकच्या शापामुळे डुकराचा आजार’\nटीम महाराष्ट्र देशा : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना स्वाईन फ्लू झाला असल्याने त्यांना एम्स रुग्णालयात…\n‘आम्ही कुरियरने मुख्यमंत्र्यांना कांदा पाठवला,त्यांनी फुकट…\nमोहोळ विधानसभेला आम्ही सांगेल तोच उमेदवार द्या : धनंजय महाडिक\nडान्सबारवरची बंदी उठवली ; जाणून घ्या आबांच्या लेकीला काय वाटतं \n‘आपल्या आमदाराला आवर घाला’ ; भाजप उमेदवाराचे थेट सुप्रिया सुळेंनां…\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/two-youths-lost-in-the-river-bhatsa-in-shahpur-taluka/", "date_download": "2019-01-18T12:10:05Z", "digest": "sha1:GCUJVJJYFJL4FEHXZMBNYZ23BVH3GORH", "length": 6092, "nlines": 84, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शहापूर तालुक्यात भातसा नदीत दोन तरुण बुडाले", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nशहापूर तालुक्यात भातसा नदीत दोन तरुण बुडाले\nठाणे : शहापूर तालुक्यातील वासिंद जवळ भातसा नदीत बुडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हे दोघेही अंधेरीतील रहिवासी असून अल्ताफ हुसेनअली अन्सारी आणि फरिद मयुद्दिन सय्यद अशी या दोघांची नावे आहेत. यामधील अल्ताफची मृतदेह सापडला असून फरिद अद्यापही बेपत्ता आहे. सेल्फी काढत असताना तोल गेल्यामुळे हे दोघे पाण्यात बुडाले असल्याचे सांगण्यात येत आहे.\nमराठा आरक्षण : आत्महत्यासत्र थांबेना औरंगाबादमध्ये तरुणाची…\nत्या पोस्टबद्दल रितेश देशमुखचा माफीनामा\nमुंबईतील गोदरेज महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी वासिंदमध्ये राहणाऱ्या गौरव चन्ने या मित्राकडे आले होते. बुधवारी दुपारी भातसा नदीकिनारी सात ते आठ जण फिरायला आले. यापैकी दोन तरुण पाण्यात पडून नदीच्या प्रवाहात बुडाले. कल्याण अग्निशमन दलाच्या १२ जवानांकडून शोध मोहिम सुरु करण्यात आली आहे.\nमराठा आरक्षण : आत्महत्यासत्र थांबेना औरंगाबादमध्ये तरुणाची आत्महत्या\nत्या पोस्टबद्दल रितेश देशमुखचा माफीनामा\nबाप���ांनी केला मंत्रीपदाचा गैरवापर ; हायकोर्टाचा ठपका\nटीम महाराष्ट्र देशा : अन्नपुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या औरंगाबाद खंडपीठाने मंत्रीपदाचा गैरवापर केल्याचा ठपका…\nमहाराष्ट्रातील युवकांना गोव्यात काम मिळणार नाही, गोवा सरकारचा निर्णय\nआर. आर. आबांनी बंद केलेली छमछम पुन्हा सुरु\nसुजय विखेंचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून खा. गांधी राजकारणात\n‘वंचित बहुजन आघाडी म्हणेल तसा प्रस्ताव स्वीकारून कॉग्रेसने…\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/!-3458/", "date_download": "2019-01-18T12:20:39Z", "digest": "sha1:5EOSLTJ6N2Y34MG42HCCJBTWXKM6BAIO", "length": 5297, "nlines": 162, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-कॉलेज आठवन !-1", "raw_content": "\nमला ते सर्व आठवतयं\nजणू कालचं सारे घडल्यासारखं\nतीच आयुष्याची मजा घेत\nLecture ला दांडी मारुन\nबाजुचा परिसर फिरत बसायचो\nफिरुन कंटाळा आला की\nपरत college कडे वळायचो\nCanteen वाल्याला शिव्या घालत\nबाहेरच्या café मध्ये जायचो\nCafé बंद असला की परत\nCanteen मधलंच येऊन गिळायचो\nLibrary कडे पावलं कधी वळलीच नाहीत\nआमच्या group ला मात्र\nमुलींची तशी allergy होती\nकदाचीत college कडून ती\nआमच्या group ला झाली होती\nचालु तासाला मागच्या बाकावर\nज्याची copy केली आहे त्याच्या\nआधीच जाउन submit करायचो\nखुप आठवतात ते दिवस...\nसोबत रडलेलो क्षण आठवले की\nआज अगदी हसायला येते\nपण तेव्हा सोबत हसलेलो क्षण आठवले की\nडोळ्यात टचकन् पाणि येतं.............\nदुस~या कवींच्या कविता पोस्ट करताना मूळ निर्मात्याचे नाव टाका. नाव माहित नसल्यास \"Author Unknown\" टाका.\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nचालु तासाला मागच्या बाकावर\nज्याची copy केली आहे त्याच्या\nआधीच जाउन submit करायचो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/sandeep-khare-salil-kulkarni-poems/t2117/", "date_download": "2019-01-18T12:20:55Z", "digest": "sha1:STE343DRHPS3IBJABSY5GWY63BO3K7S7", "length": 4541, "nlines": 83, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Sandeep Khare and Salil Kulkarni Poems-वेड लागलं", "raw_content": "\nहसते हसत��� कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nदिसलीस वाऱ्यामध्ये आपुल्याच तोऱ्यामध्ये\nनिळेभोर नभ तुझ्या काळ्याभोर डोळ्यामध्ये\nवेड लागलं मला वेड लागलं मला वेड लागलं\nकाळ्याभोर डोळियांनी दावियला इंगा\nआता रण रण माळावर घालतो मी पिंगा\nचंद्राळली लाट वर गगनाला भिडे\nरोज राती दारातून कवितांचे सडे माझ्या वेड लागलं...\nवेड लागलं मला वेड लागलं मला वेड लागलं\nवेड लागलं आता वेड लागलं आता वेड लागलं\nहिरव्याशा पदराचे हलताना पान\nकोण नभ कोण धरा झाडा नाही भान\nजशी काही पाखराला दिसे दूर वीज\nतिला म्हणे येना माझ्या घरट्यात नीज आता वेड लागलं...\nवेड लागलं मला वेड लागलं मला वेड लागलं\nआता वेड लागलं, वेड लागलं, वेड लागलं\nपुनवेची रात अशी येताना भरात\nघालतो मी हाक आता रिकाम्या घरात\nपाहतो मी बोलतो मी चालतो मी असा\nवाऱ्यावर उमटतो अलगद ठसा आता वेड लागलं...\nवेड लागलं मला वेड लागलं मला वेड लागलं\nआता वेड लागलं मला वेड लागलं मला वेड लागलं\nखुळावले घरदार खुळावला वंश\nमीच केले जागोजाग देहावर दंश\nउसळली अगं अशी झणाणली काया\nजीव असा खुळा त्याला विषाचीच माया आता वेड लागलं...\nवेड लागलं मला वेड लागलं मला वेड लागलं\nआता वेड लागलं मला वेड लागलं मला वेड लागलं\nमला ठावं वेड तुझे विनाशाची हाक\nडोळ्यातून दिसू लागे वेडसर झाक\nनका लागू नादी सारी उपराटी तऱ्हा\nशहाण्याच्या समाधीला शेवटचा चिरा..हां वेड लागलं\nवेड लागलं, हां वेड लागलं, वेड लागलं, आता वेड लागलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/agro/agro-news-annual-triple-crop-yields-more-kapashi-income-56420", "date_download": "2019-01-18T12:17:24Z", "digest": "sha1:TC4YRYNWC65IN4YOMXMKYBR75YZRGFEQ", "length": 21264, "nlines": 208, "source_domain": "www.esakal.com", "title": "agro news The annual triple crop yields more than kapashi income वार्षिक तिहेरी पीकपद्धतीतून कपाशीपेक्षा अधिक उत्पन्न | eSakal", "raw_content": "\nवार्षिक तिहेरी पीकपद्धतीतून कपाशीपेक्षा अधिक उत्पन्न\nशुक्रवार, 30 जून 2017\nतीन एकर क्षेत्र. त्यात मेमध्ये काशीफळ, आॅक्टोबरमध्ये मका व मार्चमध्ये कलिंगड अशी वर्षात तीन पिके घेण्याचा प्रयोग धानोरा विटाळी येथील संदीप पाटील यांनी केला. अभ्यासपूर्वक केलेली पीकपद्धतीची रचना यशस्वी ठरली. दहा एकर कपाशीतून मिळणारे उत्पन्न या तिहेरी पीकपद्धतीतून केवळ तीन एकरांतून पाटील यांनी मिळवले. शेती डोळसपणे केल्यास नफ्याचे सूत्र साधता येते, हेच त्यांनी दाखवले आहे.\nतीन एकर क्षेत्र. त्यात मेमध्ये काशीफळ, आॅक्टोबरमध्ये मका व मार्चमध्ये कलिंगड अशी वर्षात तीन पिके घेण्याचा प्रयोग धानोरा विटाळी येथील संदीप पाटील यांनी केला. अभ्यासपूर्वक केलेली पीकपद्धतीची रचना यशस्वी ठरली. दहा एकर कपाशीतून मिळणारे उत्पन्न या तिहेरी पीकपद्धतीतून केवळ तीन एकरांतून पाटील यांनी मिळवले. शेती डोळसपणे केल्यास नफ्याचे सूत्र साधता येते, हेच त्यांनी दाखवले आहे.\nबुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यात धानोरा विटाळी परिसरातील मुख्य पिके म्हणजे कपाशी, सोयाबीन, तूर अशी आहेत. गावातील संदीप पाटीलदेखील हीच पिके घ्यायचे. अलीकडील काळात शेतीत अधिक डोळसवृत्ती व अभ्यासूपणा त्यांनी वाढवला आहे, त्यातूनच नव्या प्रयोगांना चालना मिळाली आहे. मागील वर्षी त्यांनी केलेला तिहेरी पिकांचा प्रयोग निश्चितच अभ्यासण्याजोगा असाच आहे.\nतीन पिकांतील पहिले पीक : भोपळा- मे ते आॅगस्ट\nगंगाफळ (काशीफळ) नावाने अोळखल्या जाणाऱ्या भोपळ्याची शेती गेल्या अाठ- नऊ वर्षांपासून करतात. कमी खर्चात म्हणजे एकरी १० ते १२ हजार रुपयांत हे पीक चांगले पैसे देते. हा पैसा गरजेच्या काळात घरात येतो. मेमध्ये लागवड केल्यानंतर कमी कालावधीत, म्हणजे आॅगस्ट दरम्यान पीक काढणीस येते. पुढे दुसरे पीक घेता येते.\nयंदा पाच एकरांत गंगाफळ व सोबतीला तूर अाहे. सध्या गंगाफळाचे वेल विस्तारत असून, लवकरच फुलोरावस्था येऊ घातली अाहे. १२ बाय ४ फूट अंतरावर लागवड असते. एकरी सुमारे ९६० वेल बसतात. एकराला वजन व आकारानुसार २५० ते ४०० ग्रॅम बियाणे वापरले जाते.\nबियाणे दरवर्षी घरचेच असते, त्यामुळे त्याचा संपूर्ण खर्च वाचतो. चांगली फळे बाजूला ठेवून त्यातून बियाणे तयार केले जाते.\nअलीकडील काळात विद्राव्य खतांचा वापर या पिकात सुरू केल्याने फळांची गुणवत्ता वाढण्यास मदत झाली आहे.\nएकरी सरासरी १०० क्विंटलपासून १२५, १५० ते क्वचित २०० क्विंटलपर्यंतही मिळते.\nप्रतिवेल १० ते १५ किलोपर्यंत उत्पादन. प्रतिफळाचे वजन ५ ते १५ किलोच्या दरम्यान.\nधानोरा हे मलकापूर- खामगाव महामार्गालगतचे गाव अाहे. अाॅगस्टच्या दरम्यान मलकापूर, नांदुरा येथील स्थानिक व्यापारी थेट संपर्क साधून जागेवरूनच खरेदी करतात. मध्य प्रदेश, गुजरातमधूनही खरेदीदार शेतात येतात. मागील हंगामात ३५० रुपये प्रतिक्विंटल दराने पाटील यांनी विक्री केली.\nसरासरी ३०० ते ५०० ���ु. प्रतिक्विंटल, आवक कमी असल्यास ८०० ते १००० रुपयांपर्यंत\nपूर्वी गावात १०० एकरांपर्यंत गंगाफळाची लागवड व्हायची. अाता पाणीटंचाई व अन्य समस्यांमुळे लागवड क्षेत्र २० एकरांपर्यंत खाली अाल्याचे पाटील म्हणतात. त्यांनी मात्र लागवडीत सातत्य ठेवले अाहे.\nदुसरे पीक - मका- आॅक्टोबर लागवड\nअाॅगस्टमध्ये गंगाफळांची काढणी झाल्यानंतर मशागत करून जमिनीला विश्रांती दिली, त्यानंतर अाॅक्टोबरमध्ये मका घेतला. त्याचे एकरी ४० क्विंटल उत्पादन झाले. क्विंटलला १३५० रुपये दराने विक्री केली.\nतिसरे पीक - कलिंगड\nमका काढणीनंतर यंदाच्या सात मार्चला (२०१७) झिगझॅग पद्धतीने व मल्चिंगवर कलिंगड लावले.\nसुमारे ५७ दिवसांत काढणी केली. एकरी १५० क्विंटल उत्पादन मिळाले. सरासरी दर किलोला चार रुपये मिळाला.\nदहा एकरांत कपाशीचे एकरी १५ क्विंटलप्रमाणे १५० क्विंटल उत्पादन मिळाले. उत्पादन खर्च वजा जाऊन सुमारे साडेतीन लाख रुपये उत्पन्न हाती राहिले. त्याचवेळी भोपळा, मका व कलिंगड या तिहेरी पीकपद्धतीत खर्च वजा जाऊन तेवढेच उत्पन्न मिळाले. शिवाय, कमी कालावधीची तीनही पिके असल्याने ताजे उत्पन्न प्रत्येक हंगामात हाती आले. शिवाय, काही पिकांना बांधावरच मार्केट मिळाले.\nमागील वर्षी पट्टा पद्धतीने मक्याची चार बाय चार फूट अंतरावर ठिबक पद्धतीने लागवड केली. ठिबक नळीला असलेल्या छिद्राच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी चार दाणे पेरले. एकरी २१ ते २२ हजार रोपे होती. झाडांची संख्या वाढली. एकरी ४० क्विंटलपर्यंत उत्पादन झाले. एकरात सुमारे ५४ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले.\nपारंपरिक पिकांचीही चांगली उत्पादकता\nधानोरा भागात कपाशी, सोयाबीन हीच मुख्य पिके अाहेत. बीटी कपाशीच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल अधिक असतो. पाटील यांना सोयाबीनचे एकरी सात ते अाठ क्विंटल, तर तुरीचेही एवढेच उत्पादन मिळते. ते स्वतः सर्व शेतीचे व्यवस्थापन सांभाळत असल्याने कमी खर्चात अधिक उत्पादन कसे मिळेल, यादृष्टीने पीकपद्धतीची रचना आखतात. मार्केटची संधी व कल अोळखून पिके घेण्याची गरज ते व्यक्त करतात.\nअाज पाटील यांची संपूर्ण शेती हंगामी अोलिताची झाली अाहे. पाणी अत्यंत कमी असल्याने प्रत्येक थेंबाचा सुयोग्य वापर होण्यासाठी त्यांनी ठिबक सिंचन केले आहे. विहीर व बोअरवेलचा स्रोत आहे. गेल्या हंगामात बोअर अर्धा तासही सलग चालत नव्हती. त्यामुळे जितके मिळेल तेवढे पाणी जुन्या विहिरीत टाकले. हे पाणीही विहिरीत झिरपत असल्याचे लक्षात अाल्याने त्यात शेततळ्यात वापरला जाणारा प्लॅस्टिक पेपर टाकला. त्यामुळे उन्हाळ्यात गंगाफळ व पूर्वहंगामी कपाशीला सिंचन करणे शक्य झाले.\n- संदीप पाटील, ९४०५४५७८५८\nजिल्ह्यात पोपटी पार्ट्यांची चवदार रंगत सुरु\nपाली - रायगड जिल्हा \"पोपटी\" या विशिष्ठ खाद्य पदार्थासाठी सर्वत्र प्रसिद्ध आहे. या पोपटीसाठी लागणारे सर्वात महत्वाचे जिन्नस म्हणजे गावठी वाल. मात्र...\nवसुंधरा महोत्सवास उद्यापासून सुरवात\nपुणे : 'किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात' 3 ते 7 जानेवारी दरम्यान होणार असून ‘प्लॅस्टिकला नकार, वसुंधरेला होकार’ हा यावर्षीच्या...\nपिता-पुत्राच्या धाडसामुळे चोरट्यांचे पलायन\nभोर - शहरातील शिक्षक सोसायटीतील बंद सदनिका फोडून चोरीचा प्रयत्न करणाऱ्या चार चोरट्यांना पिता-पुत्राने धाडसाने रोखले. त्यांच्या प्रतिहल्ल्यामुळे अखेर...\nबारमाही भाजीपाला अन् कुटुंबाची एकी\nपरभणी शहरापासून सुमारे दहा किलोमीटरवरील इटलापूर येथील दत्तात्रय व बाळासाहेब या पुंड बंधूंचे संयुक्त कुटुंब दहा एकर शेती कसते. सुमारे एक एकरात वर्षभर...\nअगदी घरच्या घरी भेसळ ओखळण्याच्या काही सोप्या पद्धती... सातारा - सणासुदीच्या काळात पदार्थांमध्ये भेसळ, तर भेसळयुक्त खव्यापासून मिठाई बनविण्याचा धोका...\nपालीत कच-याची समस्या गंभीर\nपाली - अष्टविनायाकापैकी एक बल्लाळेश्वराचे स्थान असलेल्या पालीत कच-याची समस्या गंभीर झाली आहे. कचरा कुंड्यांची दुरवस्था, अपुरे सफाई कर्मचारी आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+27426+dj.php", "date_download": "2019-01-18T11:14:49Z", "digest": "sha1:UGCP3KT4EVLYHKKH5B2GAZGZ7UVMW7HZ", "length": 3529, "nlines": 16, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र को��� 27426 / +25327426 (जिबूती)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Ali-Sabieh\nक्षेत्र कोड 27426 / +25327426 (जिबूती)\nआधी जोडलेला 27426 हा क्रमांक Ali-Sabieh क्षेत्र कोड आहे व Ali-Sabieh जिबूतीमध्ये स्थित आहे. जर आपण जिबूतीबाहेर असाल व आपल्याला Ali-Sabiehमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जिबूती देश कोड +253 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Ali-Sabiehमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +253 27426 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनAli-Sabiehमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +253 27426 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00253 27426 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://aksharvata-shubha.blogspot.com/2010/05/blog-post_5887.html", "date_download": "2019-01-18T13:03:44Z", "digest": "sha1:G7GYK5TXQ2YWTF3QMMGMRVYLPUFROBKJ", "length": 16180, "nlines": 72, "source_domain": "aksharvata-shubha.blogspot.com", "title": "अक्षरवाटा: व्हाया...वस्त्रहरण", "raw_content": "\nडिंपल प्रकाशन, पृष्ठे : २५६, मूल्य : २५० रुपये\nपूर्वी कोकणात बोटीने प्रवास करताना आम्ही नाळीवर बसून प्रवास करीत असू योगायोग असा की विमानातसुद्धा आम्हाला नाळीवरील (विमानाच्या शेपटीकडील) जागा मिळाली होती. पहाटेचे दोन वाजले होते. सर्वांनीच कसेबसे दोन घास खाऊन रात्री नऊ वाजता घर सोडलं होतं. त्यामुळे सर्वांच्याच पोटात कावळे ओरडत होते. आमचं विमान अध्ये मध्ये कुठेही न थांबता थेट लंडनच्या हिथ्रो विमानतळावर उतरणार होतं. \"विमान कुठेही थांबणार नाही\" म्हटल्यानंतर आम्हा कोकण प्रांतियांमध्ये चुळबुळ सुरु झाली. कारण आम्हा कोकणवासीयांना ध��ळीनं माखलेल्या, कुबट वासाच्या, लाल डब्याच्या एसटीतून खाचखळग्यातून धडपडत प्रवास करण्याची सवय. शिवाय तासागणिक \"येथे एसटी फक्त पाच मिनिटे थांबेल\" असा कंडक्टरचा पत्रा कापल्यासारखा आवाज कानावर पडल्याशिवाय प्रवासही सुखकर होत नसे. पण विमानात खाण्यापिण्याची सर्व सोय आहे, हे कळल्यावर सर्वांचा जीव भांड्यात पडला. तरीही \"रेड वाईन अजून कशी येना नाय योगायोग असा की विमानातसुद्धा आम्हाला नाळीवरील (विमानाच्या शेपटीकडील) जागा मिळाली होती. पहाटेचे दोन वाजले होते. सर्वांनीच कसेबसे दोन घास खाऊन रात्री नऊ वाजता घर सोडलं होतं. त्यामुळे सर्वांच्याच पोटात कावळे ओरडत होते. आमचं विमान अध्ये मध्ये कुठेही न थांबता थेट लंडनच्या हिथ्रो विमानतळावर उतरणार होतं. \"विमान कुठेही थांबणार नाही\" म्हटल्यानंतर आम्हा कोकण प्रांतियांमध्ये चुळबुळ सुरु झाली. कारण आम्हा कोकणवासीयांना धुळीनं माखलेल्या, कुबट वासाच्या, लाल डब्याच्या एसटीतून खाचखळग्यातून धडपडत प्रवास करण्याची सवय. शिवाय तासागणिक \"येथे एसटी फक्त पाच मिनिटे थांबेल\" असा कंडक्टरचा पत्रा कापल्यासारखा आवाज कानावर पडल्याशिवाय प्रवासही सुखकर होत नसे. पण विमानात खाण्यापिण्याची सर्व सोय आहे, हे कळल्यावर सर्वांचा जीव भांड्यात पडला. तरीही \"रेड वाईन अजून कशी येना नाय\" अशी काही जणांची चुळबुळ चालू होती.\nकाही वेळाने, पण अगदी वेळेवर आम्हाला लंडनला सुखरूप नेण्यासाठी विमानाची घरघर सुरू झाली. थोडंसं चुकल्यासारखं वाटलं. कारण आम्हाला बॉम्बे सेंट्रलच्या एसटी आगारातला ड्रायव्हर बघण्याची सवय. तो तंबाखू मळत एसटीभोवती आरामात फिरून मागील आणि पुढील टायर्सवर लाथा घालणार. स्वत:च्या सीटवर बसल्यावर पाचकन तंबाखूची पिचकारी खिडकीतून बाहेर टाकणार. कधीकधी ही पिचकारी एखाद्या प्रवाशाच्या मस्तकावर मारून झाल्यावर कंडक्टरने बॉम्बस्फोट झाल्यासारखा दरवाजा लावून घंटी वाजवली की ड्रायव्हर एखादी दरड कोसळल्यासारखी एसटी सुरू करायचा. हे सर्व आवाज कानात फिक्स असल्यानं कोकणात निघालोय असं मनापासून वाटायचं.\nपण इथं तसं काहीच नव्हतं. सर्व कसं शांत शांत. फक्त विमानाच्या पंख्याची कानावर पडणारी घरघर... विमानातून प्रवास करायची बहुतेक जणांची पहिलीच वेळ होती. सर्वांनीच क्षणभर डोळे मिटून आपापल्या देवाचा धावा सुरू केला. पण त्या अगोदर म्हणजे विमान धावपट्टी सोडण्यापूर्वी रोबोसारखा दिसणारा एक माणूस समोर आला. त्याने कमरेला पट्टा कसा बांधावा याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. शिवाय देखण्या हवाई सुंद-या लगबगीने काहीजणांना कमरेला पट्टा बांधायला मदत करू लागल्या. खरं म्हणजे, अगदी सोपी कृती होती ती पण इतरांनी जेव्हा हे पाहिलं तेव्हा आपणाला कमरेला पट्टा बांधता येत नाही, असा अभिनय करायला सुरुवात केली. कारण त्यांना हवाई सुंदरीच्या नाजूक हाताने कमरपट्टा लावून घ्यायचा होता. सर्वांचे कमरपट्ट्याचे काम सुरू असतांना मोंडकरबाई खुर्चीतल्या खुर्चीत चुळबुळ करीत होत्या. सुलोचनाबाई त्यांच्या शारीरिक क्षेत्रफळाच्या मानाने खुर्चीत अगदी फीट बसल्या होत्या. त्यांना पट्ट्याचे टोक सापडत नव्हते. सुलोचनाबाईंच्या शेजारीच संजीवनी जाधव ( नाटकातील मंजुळाबाई) बसल्या होत्या. सुलोचनाबाईंची चुळबुळ पाहून हवाईसुंदरी आपलं नेहेमीचं झेरॉक्स हास्य करीत त्यांच्याजवळ आली आणि आपल्या मंजुळ आवाजात विचारती झाली, \" शाल आय हेल्प यू पण इतरांनी जेव्हा हे पाहिलं तेव्हा आपणाला कमरेला पट्टा बांधता येत नाही, असा अभिनय करायला सुरुवात केली. कारण त्यांना हवाई सुंदरीच्या नाजूक हाताने कमरपट्टा लावून घ्यायचा होता. सर्वांचे कमरपट्ट्याचे काम सुरू असतांना मोंडकरबाई खुर्चीतल्या खुर्चीत चुळबुळ करीत होत्या. सुलोचनाबाई त्यांच्या शारीरिक क्षेत्रफळाच्या मानाने खुर्चीत अगदी फीट बसल्या होत्या. त्यांना पट्ट्याचे टोक सापडत नव्हते. सुलोचनाबाईंच्या शेजारीच संजीवनी जाधव ( नाटकातील मंजुळाबाई) बसल्या होत्या. सुलोचनाबाईंची चुळबुळ पाहून हवाईसुंदरी आपलं नेहेमीचं झेरॉक्स हास्य करीत त्यांच्याजवळ आली आणि आपल्या मंजुळ आवाजात विचारती झाली, \" शाल आय हेल्प यू\" तिचे अस्पष्ट उच्चार सुलोचनाबाईंना नीटसे कळले नाहीत. त्यांनी मग जवळच बसलेल्या संजीवनी जाधवना विचारलं, \" संजीवनी, ह्या दात विचकून घुडग्या काय इचारताहा गो\" तिचे अस्पष्ट उच्चार सुलोचनाबाईंना नीटसे कळले नाहीत. त्यांनी मग जवळच बसलेल्या संजीवनी जाधवना विचारलं, \" संजीवनी, ह्या दात विचकून घुडग्या काय इचारताहा गो \" संजीवनीने हवाई सुंदरीच्याच पद्धतीने अगदी मृदू आवाजात तिला समजावून सांगितले, \" अगो, तुझ्या कमरेक पट्टा बांधूक मदत करू काय, असं इचारता हा.\"\nत्यावर सर्वांना ���कू जाईल अशा मालवणी कचक्यात सुलोचनाबाई म्हणाल्या, \" शिरा घाल या नकटीच्या तोंडार. अगो, बसल्याजागेर ह्या खुर्चेत मी इतक्या गच्च बसल्याला असय की, तुमचा ईमान जरी उलटा पालटा झाला तरी ह्या खुर्चेतून मी काय पडूचच नाय. माका तुमच्या टीचभर पट्ट्याची गरजच काय\" आणि मग स्वत:च सात मजली हसत सुटल्या. त्याबरोबर आम्ही एकाच वेळी बावीस जण ढग गडगडल्यासारखे हसत सुटलो. तशी विमानाची नाळ गदगदली आणि ब्रिटिश प्रवासी वर्गाच्या काळजाचे ठोके चुकले. त्यांनी बायबल वाचन सुरु ठेवलं.\nकाही जणांनी लाल शर्टस घातले होते. त्या लाल शर्टाकडे पाहून आणि अंगठा तोंडाकडे नेऊन रेड वाईन कधी येतली, असे एकमेकांना खाणाखुणा करून विचारीत होते. त्यांच्या खाणाखुणा सुरू असताना शिरस्त्यानुसार \"संकटकाळी बाहेर पडनेका मार्ग\" ची प्रात्यक्षिके एक जिवंत माणूस यंत्रमानवासारखा दाखवायला लागला. त्याच्या हालचाली इतक्या यंत्रवत होत्या की तो खरोखरच जिवंत माणूस आहे का नाही, अशी शंका येत होती.\nयंत्रमानवाची प्रात्यक्षिके संपतात ना संपतात तोच फुलपाखरांसारख्या त्या सुंदर हवाईसुंद-यांनी प्रत्येकाच्या हातात आपल्या नाजूक हातांनी एकेक ट्रे द्यायला सुरुवात केली. त्या ट्रेमध्ये तेवढ्याच नाजूक चिमट्यांनी त्या एक हिरवी सुरळी ठेवत गेल्या. आमच्या दिलीप कांबळीची (गोप्या) चुळबुळ सुरू झाली. त्याला त्या हिरव्या सुरळीचं काय करावं ते कळत नव्हतं. तो माझ्या पाठीमागेच बसला होता. \"गवाणकरानूं, या हिरव्या सुरळीचा फाटफाटी दोन वाजता काय करूचा\" असं विचारू लागला. ब्रिटिश वर्गाचा एक डोळा बायबलवर आणि दुसरा डोळा आमच्या कृतीवर होता. मी दिलीपला मागं वळून काही सांगणार तोच ब्रिटिश प्रवासी जो क्षणभरापूर्वी घाबरलेला होता, तो फिदीफिदी हसत होता. मी मागं वळून पाहिलं तर आमच्या दिलीपने ती हिरवी सुरळी काही तरी खाद्य पदार्थ आहे असं समजून त्याचा लचका तोडला होता. ब्रिटिश प्रवाशांना हसू फुटणं साहजिक होतं. कारण ती सुरळी म्हणजे चेहरा स्वच्छ पुसण्याचा जंतूनाशक रुमाल होता. दिलीपच्या कृतीने ब्रिटिश प्रवासी थोडे रेलॅक्स झाल्यासारखे वाटले. त्यांनी मनात विचार केला असेल, की ज्या माणसांना हातरुमालाचा उपयोग कसा करायचा हे कळत नाही ते रिव्हॉव्हरचा कसा काय उपयोग करणार\nअक्षरवाटा,प्रत्येक सोमवारी मी 'अक्षरवाटा' मधून वेगवेगळ्या पुस्��कांमधील एक चांगला आणि मला आवडलेला विचार पाठवते. मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन या दृष्टिकोनातून राबवला जाणारा हा उपक्रम आपल्यालाही आवडेल ही अपेक्षा. आपल्यालाही अक्षरवाटाच्या मांदियाळीत सामिल व्हायचे असल्यास खालील ईमेलवर आपला ईमेल पाठवा. शुभदा रानडे-पटवर्धन shubhadey@gmail.com ranshubha@gmail.com\nसोनेरी धराचे ठसके (पाव शतकी सौदी अनुभव)\nमी बॅरिस्टरचं कार्ट बोलतोय\nनर्मदा परिक्रमा : एक अंतर्यात्रा\nटू द लास्ट बुलेट\nजीएंची कथा : परिसरयात्रा\nकेशवराव कोठावळे पारितोषिक ग्रंथ\nअमृता इमरोझ : एक प्रेमकहाणी\nआय ऍम (सर्वानन) विद्या\nवेताळाच्या आरोग्यकथा रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ ...\nएन्स्लेव्ह्ड - नव्या प्रकारची ब्रिटिश गुलामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95/", "date_download": "2019-01-18T12:26:33Z", "digest": "sha1:RY6KHX3PKARFV7V4OLCKUDVLO6JOM7N7", "length": 11991, "nlines": 158, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दिव्यांगांसाठी महापालिका होणार ‘सुगम्य’ | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nदिव्यांगांसाठी महापालिका होणार ‘सुगम्य’\nकायमस्वरूपी “रॅम्प’ उभारणी अखेर सुरू\nपुणे – महापालिका मुख्य इमारतीत येणाऱ्या दिव्यांग नागरिकांसाठी कायमस्वरूपी “रॅम्प’ उभारणी अखेर सुरू झाली आहे. इमारतीत जाण्यासाठी “रॅम्प’ नसल्याने एक 18 वर्षीय दिव्यांग युवक प्रवेशद्व्राराच्या पायऱ्यांवरून घसरून जखमी झाला होता. ही घटना 16 डिसेंबर 2017 मध्ये घडली होती. या प्रकाराला दैनिक “प्रभात’ने वाचा फोडत प्रशासनाचा ढिसाळ कारभार समोर आणला होता. त्यानंतर तब्बल वर्षभराने का होईना, पण प्रशासनाने ही रॅम्प उभारणी सुरू केली आहे.\nकाय घडला होता प्रकार\nदिव्यांगासाठी “रॅम्प’ नसणे तसेच सुविधांचा लाभ मिळत नसल्याने आयुक्तांना निवेदन देण्यासाठी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेचे सदस्य 16 डिसेंबर 2017 रोजी महापालिकेत आले होते. बैठक संपल्यानंतर हे सदस्य आयुक्त कार्यालयातून खाली येऊन प्रवेशद्वार पायऱ्यांजवळ आले. तेथील काही सुरक्षा रक्षकांनी दिव्यांगांना खुर्चीवरून खाली सोडले. मात्र, इतरांना चालत जाण्यास सांगण्यात आले. त्यात खडकी येथील राहूल सीताराम मगर हा युवकही पायऱ्यांवरून खाली येत होता. मात्र, तोल गेल्याने तो पडला. सहकाऱ्यांनी त्याला उचलले. मात्र, त्याच्या हाताला जखम झाल्याने रक्तस्राव सुरू झाला. त्यावेळी सोबतच्या दिव्यांग महिलेने त्याला उचलून घेत रक्तस्राव थांबविण्याचा प्रयत्न केला.\nतसेच “उपचार करण्यासाठी कोणीतरी पुढे या, प्रथमोपचार पेटी असेल तर द्या,’ अशी विनंती सुरक्षा रक्षकांकडे तसेच बघ्याच्या भूमिकेतील कर्मचाऱ्यांकडे केली. मात्र, त्यांच्या मदतीला कोणीही पुढे आले नाही. यावेळी दैनिक “प्रभात’च्या प्रतिनिधीने हा प्रकार पाहिला. त्यानंतर त्या सुरक्षा रक्षकांकडे तसेच या ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यांकडे “प्रथमोपचार पेटी अथवा या मुलाला रुग्णालयात नेण्यासाठी सुविधा आहे की नाही’ याची विचारणा केली. मात्र, येथे काहीच नसल्याचे सांगण्यात आले. हा प्रकार सुरू असतानाच, सह महापालिका आयुक्त माधव देशपांडे प्रवेशद्वाराजवळ आले. “प्रभात’ प्रतिनिधीने त्यांना विनंती केल्यानंतर त्यांनी तत्काळ आपले वाहन या युवकास रुग्णालयात नेण्यासाठी मदत केली होती.\nही घटना समोर आल्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने तातडीने मुख्य इमारतीसमोरील बाजूस तात्पुरता लाकडी “रॅम्प’ उपलब्ध केला होता. त्याचा वापर वर्षभर सुरू असून त्याचा फायदाही होत आहे. त्यानंतर गेल्या वर्षभरापासून हा नवीन “रॅम्प’ उभारण्यासाठी प्रक्रिया सुरू होती. अखेर त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन हे काम प्रत्यक्षपणे सुरू झाले आहे. त्यामुळे लवकरच दिव्यांगांना हा “रॅम्प’ सुरू झाल्यास महापालिकेत प्रवेशासाठी मदत होणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदररोज पाच हजार मेट्रिक टन चाऱ्याची आवश्‍यकता\nपीएफ व्याजदरात वाढ होणार\nकांदा अनुदानासाठी राज्यातून सव्वालाख अर्ज\nसमाजातील जातीव्यवस्था दूर होणे आवश्‍यक – प्र-कुलगुरू\nआदिवासींपर्यंत हक्‍क व कायद्याची माहिती पोहचावी – माहिती आयुक्‍त\nवारकरी आता स्वच्छता प्रबोधन करणार\nपिफ महोत्सवात “चुंबक’ची बाजी\n“गर्ल्स ऑफ दि सन’ने पटकावला पुरस्कार\nमहसूल वाढीसाठी ‘मॉनिटायझेशन’चा पर्याय\nइंदिराजी माध्यमिक विद्यालयाचा एकूण निकाल 96.66 टक्के\nमंडईतील अतिक्रमणाविरोधात भाजी विक्रेत्यांचा मोर्चा\nनिघोजे परिसरात कांदा काढणीला सुरुवात\nपुरंदरच्या विकासात खासदारांचे योगदान सांगा\nनागपूर येथील सहापदरी केबल स्टेड राम��ुला उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण\nग्रेट पुस्तक : प्रस्थान\nइंद्रायणी नदीची झाली गटारगंगा\nदुरान्तो रेल्वेत प्रवाशांची लूट\nसहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील\nमहिलांनीच महिलांना रोजगार उपलब्ध करून द्यावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/editorial-on-chatrapati-shivaji-maharaj/", "date_download": "2019-01-18T12:41:08Z", "digest": "sha1:WKHZ27SJSZCIA4FAO6XVQ5WJJF54JCRA", "length": 27145, "nlines": 263, "source_domain": "www.saamana.com", "title": "छत्रपतींचे स्मरण! | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nऊस आणि सिंचन साहित्य जळाल्याने शेतकऱ्यांचे 2 लाखाचे नुकसान\nमालवण तहसीलदारांची मुख्याधिकाऱ्यांना अर्वाच्च भाषेत धमकी, नगरपरिषदेत तीव्र निषेध\nमानपानाला फाटा देत नवदाम्पत्याचा स्तुत्य निर्णय, कालवा दुरुस्तीला दिले पेसे\nफुले दांपत्याला ‘भारतरत्न’ मिळण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करा\nसवर्ण आरक्षणाच्या विरोधात द्रमुकची उच्च न्यायालयात धाव\n’10 Year Challenge’ मागे फेशियल डेटा चोरीचा कट असल्याचा संशय\nकाँग्रेस सत्तेवर आल्यास ‘मंदिर वही बनेगा’: हरीश रावत\nकश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर हँड ग्रेनेडचा हल्ला\nदिल्लीतील प्रदूषित हवेमुळे ब्रेन डॅमेजचा धोका\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nऑस्ट्रेलियन कर्णधार फिंच बळीचा बकरा, भुवनेश्वरची अनोखी हॅटट्रीक\nआजचा अग्रलेख : शिवस्मारकाचा छळ\nठसा : डॉ. अनिल अवचट\nलेख : बालमनाच्या जडणघडणीसाठी ‘चित्रकला’ हवी\nआजचा अग्रलेख : घोषणांचा ‘मोसम’\n– सिनेमा / नाटक\nकरणी सेनेला कंगनाचे राजपुती बाण्यात उत्तर\nमला महाराष्ट्राची संस्कृती फार आवडते – कोरिओग्राफर एम. सुधाकर\n‘सर्व लाईन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nआठवडाभर आधीच साजरा होणार ‘शिमगा’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nछत्रपती शिवराय होते म्हणून वासुदेव बळवंत फडके उभे राहिले. लोकमान्य टिळक, सरदार पटेल निर्माण झाले. स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग, राजगुरू, चापेकर बंधू निर्माण झाले. छत्रपतींच्या प्रेरणेनेच बाळासाहेब ठाकरे यांनी ‘शिवसेना’ उभी केली. छत्रपती होते म्हणूनच महाराष्ट्राला आणि देशाला इतिहास लाभला. भूगोल तर पाकिस्तानासही आहे. अशा छत्रपतींना सदैव दंडवत. छत्रपतींना मतांसाठी, जातीसाठी वापरू नका. ‘ट्विटर’वर स्मरण करण्यासाठी छत्रपती नाहीत. ते आमचा पंचप्राण आहेत\nहिंदवी स्वराज्य संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तारखेनुसार साजरी झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवरायांच्या जन्मस्थानी म्हणजे शिवनेरी किल्ल्यावर गेले. शिवजयंतीच्या सोहळ्यात ते सहभागी झाले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हेदेखील दिल्लीतील शिवजयंतीच्या भव्य सोहळ्यास उपस्थित राहिले. ‘‘शिवाजी महाराजांचे कार्य प्रेरणादायी आहे. त्यांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवून स्वकीयांमध्ये आत्मसन्मान जागविला,’’ असे गौरवोद्गारही राष्ट्रपतींनी काढले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीही छत्रपतींचे स्मरण केले आहे. हे स्मरण या मंडळींनी ‘ट्विटर’वर केले आहे. छत्रपती हे शूर होते व त्यांचे साहस प्रेरणादायी असल्याचे या मोठय़ा माणसांनी ‘ट्विटर’वर सांगितले. हे मोठय़ाच साहसाचे काम आहे. छत्रपती हे शौर्य आणि राष्ट्रभक्तीच्या बाबतीत विश्वपुरुष होते. त्यांनी मोगलांचे म्हणजे स्वराज्याच्या शत्रूचे कोथळे काढून पहिले हिंदवी स्वराज्य स्थापन केले. छत्रपतींनी यु��्ध केले. शेकडो किल्ले बांधले. पण स्वतःचा महाल उभा केला नाही किंवा त्यांच्या हिंदवी स्वराज्याचे भव्य, आलिशान असे पक्ष कार्यालय उभे केले नाही. गोरगरीब शेतकरी, सर्वसामान्य मावळे हाच त्यांचा पक्ष होता. हा रयतेचा पक्ष होता. इतर राजे-महाराजांप्रमाणे छत्रपतींचा सोन्याचा दरबार नव्हता व सिंहासनही नव्हते. छत्रपती हे सहय़ाद्रीच्या कड्याकपाऱ्यांतील वाघ होते व या वाघाने\nफोडताच मोगलांची सिंहासने हादरत होती. छत्रपती नसते तर काय झाले असते याचे वर्णन उत्तरेतील कवी ‘भूषण’ याने केलेच आहे.\nकाशी की कला जाती, मथुरा की मसजीद होती\nअगर शिवाजी न होते, तो सुनत सबकी होती…\nया एका कडव्यातच छत्रपतींचे शौर्य आणि मोठेपण दडले आहे. या शौर्यास रोजच मानवंदना द्यायला हवी. महाराष्ट्रात व दिल्लीत रोजच २१ तोफांची सलामी त्यांना द्यायला हवी. देशाच्या प्रधानमंत्र्यांनी व राज्यकर्त्यांनी राजांच्या ‘जयंती’स संसद भवनातील शिवरायांच्या पुतळ्यासमोर मुजरे झाडायलाच हवेत. ट्विटरवरून छत्रपतींचे स्मरण करणारे सर्व मोठे नेते आहेत. ते कार्यमग्न आहेत. त्यामुळे त्यांनी ट्विट करून शिवरायांप्रति त्यांचा आदरभाव व्यक्त केला हे मान्य केले तरी छत्रपती हे राजकारणासाठी व ‘मराठा’ मतांसाठी होर्डिंगवर मिरवायची वस्तू नाही. छत्रपती हे ‘ट्विटर’वर स्मरण करण्यासाठी नाहीत. किंबहुना राजांचे आचरण व हिंदुत्व प्रत्यक्ष कृतीत आणणे हेच त्यांचे खरे स्मरण ठरेल. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी छत्रपतींविषयी निंदाजनक शब्द वापरल्याने माहोल खराब झाला आहे. भीमा-कोरेगाव दंगलीने छत्रपतींचा महाराष्ट्र आधीच अस्वस्थ झाला आहे. छत्रपतींच्या राज्यात फालतू लोकशाही नव्हती. पण ‘शिवशाही’ नावात विधायक हुकूमशाही होती. राजांचे अष्टप्रधान मंडळ होते व जनतेच्या हिताचे निर्णय त्या अष्टप्रधान मंडळात होत असत. रयतेच्या काडीलाही आपल्या शिपायांनी व सरदारांनी हात लावू नये असे त्यांचे आज्ञापत्रच होते. आज मंत्रालयात ‘कॅबिनेट’नामक अष्टप्रधान मंडळ पाण्यातील म्हशीसारखे बसते. ते हलतच नाही. थापा मारणे व फसवणे हाच लोकशाहीतील अष्टप्रधान मंडळाचा उद्योग झाला आहे. पंतप्रधान मुंबईत आले व मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या कार्यक्रमात म्हणाले, ‘महाराष्ट्रात ३५ लाख नवे रोजगार निर्माण होतील.’ आम्ही त्यांच्या भाषणाचे स्वागत करतो. ‘मेक इन इंडिया’च्या पायाभरणी समारंभातही ते हेच बोलले. फक्त आकडे बदलले. चार वर्षांत\nमिळाल्या ते सांगा. भविष्यातील पस्तीस लाख नोकऱ्यांचे नंतर पाहू. पंतप्रधानांनी व मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न करीत राहावे, पण त्यांनी खोटे बोलू नये. शिवाजी महाराज खोटे बोलत नव्हते. त्यांनी औरंगजेब, अफझलखानासही थापा मारल्या नाहीत. छत्रपतींनी पुढून वार केले. पाठीत खंजीर खुपसले नाहीत. छत्रपतींनी राज्याभिषेक केला तो रयतेसाठी व हिंदुत्वासाठी. त्यांच्या सैन्यात मुसलमान व रोहिले पठाण होते. त्यांचे राज्य ‘हिंदवी’ होते, पण ते सगळय़ांचे होते. त्यांची न्यायव्यवस्था चोख होती. म्हणून ते न्यायाचे राज्य होते. छत्रपतींनी ‘मोगलां’ना झुंजवत ठेवले. ते गनिमी काव्याने लढले. पण हिंदवी स्वराज्याच्या सैनिकांचे नाहक प्राण जाऊ दिले नाहीत. छत्रपती शिवाजी नसते तर ‘साहस’ व ‘प्रेरणा’ हे दोन्ही शब्द तेजोहीन झाले असते. शौर्य शब्दास वाळवी लागली असती. ‘हिंदुत्व’ गर्भातच खतम झाले असते. पाकिस्तानच्या सीमा थेट तुमच्या-आमच्या अंगणापर्यंत येऊन पोहोचल्या असत्या व पुढच्या पिढ्या नमाज पढताना दिसल्या असत्या. छत्रपती नसते तर १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धास प्रेरणाच मिळाली नसती. छत्रपती शिवराय होते म्हणून वासुदेव बळवंत फडके उभे राहिले. लोकमान्य टिळक, सरदार पटेल निर्माण झाले. स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग, राजगुरू, चापेकर बंधू निर्माण झाले. छत्रपतींच्या प्रेरणेनेच बाळासाहेब ठाकरे यांनी ‘शिवसेना’ उभी केली. छत्रपती होते म्हणूनच महाराष्ट्राला आणि देशाला इतिहास लाभला. भूगोल तर पाकिस्तानासही आहे. अशा छत्रपतींना सदैव दंडवत. छत्रपतींना मतांसाठी, जातीसाठी वापरू नका. ‘ट्विटर’वर स्मरण करण्यासाठी छत्रपती नाहीत. ते आमचा पंचप्राण आहेत\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nआजचा अग्रलेख : शिवस्मारकाचा छळ\nआजचा अग्रलेख : घोषणांचा ‘मोसम’\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\nऊस आणि सिंचन साहित्य जळाल्याने शेतकऱ्यांचे 2 लाखाचे नुकसान\nमानपानाला फाटा देत नवदाम्पत्याचा स्तुत्य निर्णय, कालवा दुरुस्तीला दिले पेसे\nसवर्ण आरक्षणाच्या विरोधात द्रमुकची उच्च न्यायालयात धाव\nफुले दांपत्याला ‘भारतरत्न’ मिळण्��ासाठी केंद्राकडे पाठपुरावा करा\nपुण्यात ‘पाणी’ तापले, शहराला 1350 टीएमसी पाणी देण्याचा निर्णय\nपालघरमध्ये ओबीसींचे बेमुदत धरणे आंदोलन\n’10 Year Challenge’ मागे फेशियल डेटा चोरीचा कट असल्याचा संशय\nकाँग्रेस सत्तेवर आल्यास ‘मंदिर वही बनेगा’: हरीश रावत\nमंत्रालयासमोर पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न\nकश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर हँड ग्रेनेडचा हल्ला\nकरणी सेनेला कंगनाचे राजपुती बाण्यात उत्तर\nदिल्लीतील प्रदूषित हवेमुळे ब्रेन डॅमेजचा धोका\n‘सर्व लाईन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://zpkolhapur.gov.in/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2019-01-18T11:33:04Z", "digest": "sha1:BSOEQ3R7FPEMW445SVYDDCKUBWSWB2VA", "length": 5890, "nlines": 156, "source_domain": "zpkolhapur.gov.in", "title": "प्राथमिक शिक्षण अधिकारी | कोल्हापूर जिल्हा परिषद", "raw_content": "\nजिल्हा परिषद व ग्रामपंचायत अधिनियम\nजिल्हा स्तर – पदाधिकारी\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nपाणी व स्वच्छता विभाग\nशून्य प्रलंबितता (Zero Pendancy)\nमहिला व बालकल्याण विभाग\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nपाणी व स्वच्छता विभाग\n२६ जानेवारी पासून जिल्ह्यात स्वच्छतेचा महाजागर वारकरी संप्रदायामार्फत जिल्ह्यातील प्रत्येक गावात स्वच्छतेचा महाजागर January 15, 2019\nजैनापूर, ता. शिरोळ तेथे सांडपाणी प्रकल्पाचे उदघाटन January 11, 2019\nबचतगट चळवळ अधिक सक्षम करण्यास प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य – अध्यक्षा शौमिका महाडिक January 7, 2019\nजिल्हा परिषदेच्या उत्पन्न वाढी संदर्भात विविध सुचना व लेखी निवेदन January 7, 2019\nजिल्हा परिषदेकडून राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान 2018-19 अंतर्गत विविध प्रशिक्षण January 4, 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+956+es.php", "date_download": "2019-01-18T11:47:09Z", "digest": "sha1:O6DKLLLM4TF2SSAORDM5DFS4CW4KP3XT", "length": 3445, "nlines": 16, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 956 / +34956 (स्पेन)", "raw_content": "क्षेत्र कोड 956 / +34956\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nक्षेत्र कोड 956 / +34956\nशहर/नगर वा प्रदेश: Cádiz\nक्षेत्र कोड 956 / +34956 (स्पेन)\nआधी जोडलेला 956 हा क्रमांक Cádiz क्षेत्र कोड आहे व Cádiz स्पेनमध्ये स्थित आहे. जर आपण स्पेनबाहेर असाल व आपल्याला Cádizमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. स्पेन देश कोड +34 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Cádizमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +34 956 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनCádizमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +34 956 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0034 956 वापरू शकता.\nक्षेत्र कोड 956 / +34956\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t31336/", "date_download": "2019-01-18T11:52:24Z", "digest": "sha1:4J4ZWH2BJEC3LLMUWP2L7LQNH5CYCCWT", "length": 3158, "nlines": 61, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-नसलेला तू", "raw_content": "\nतुला न बघणं म्हणजे सुर्याने प्रकाश न देणं ,\nतुला न बघणं म्हणजे चंद्राच्या मंद प्रकाशाने प्रेम न देणं \nतुझं न दिसणं म्हणजे मोरान पावसाची आतुरतेने वाट बघणं ,\nतुझं न दिसणं म्हणजे तुझी ओढ लागणं \nतुझी आठवण येणं म्हणजे डोळे ओले करून तुझ्यासाठी हसणं ,\nतुझी आठवण येणं म्हणजे डोळे ओले करून तुझ्यासाठी रडणं \nतू समोर येणं म्हणजे आभाळ भरून येणं ,\nतू समोर येणं म्हणजे पावसाची सर येऊन जाणं \nतुझा स्पर्श म्हणजे थंड वाऱ्याची झुळूक जशी ,\nतुझा स्पर्श म्हणजे स्वतः पासून दूर मी अशी \nतू जवळ असणं म्हणजे आरशात स्वतःच प्रतिबिंब पाहणं ,\nतू जवळ असणं म्हणजे उन्हात एखाद्याला झाडाची थंड सावली मिळणं \nतू सोबत असणं म्हणजे तुझ्यात मी अन माझ्यात तू असणं ,\nतू सोबत असणं म्हणजे मी पूर्ण होणं \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android-live-wallpapers/", "date_download": "2019-01-18T11:55:39Z", "digest": "sha1:RBRYUUQUNPDRUMRZBXBM3BVI3G6XAILG", "length": 6246, "nlines": 139, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर", "raw_content": "\nथेट वॉलपेपर वॉलपेपर GIF अॅनिमेशन आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nथेट वॉलपेपर शैली सर्व\nया आठवड्याचे सर्वोत्तम अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर प्रदर्शित केले जात आहेत:\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nया आठवड्यात | या महिन्यात | नेहमी\nथेट वॉलपेपर अँड्रॉइड थीम Android ऐप्स अँड्रॉइड गेम\nअँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nलाइव्ह वॉलपेपर सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियाओमी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या अँन्डिडा मोबाईलवर 3D Italy Flag अनुप्रयोग डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड वॉलपेपरपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर स्टोअर वर, आपण शुल्क पूर्णपणे मुक्त कोणत्याही अँड्रॉइड फोन किंवा टॅब्लेटसाठी लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड करू शकता. या थेट वॉलपेपरचे छान आणि सुंदर स्वरूप आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपल्याला बर्याच इतर थेट वॉलपेपर आणि विविध शैलीचे थीम दिसतील, ज्यातून अब्जावधी आणि चित्रपटांवरील प्रेम आणि अँड्रॉइड थेट वॉलपेपर आपल्या अँड्रॉइड मोबाइल फोनवर लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड, टॅबलेट किंवा संगणक. शीर्षस्थानी पाहण्यासाठी 10 सर्वोत्कृष्ट लाइव्ह वॉलपेपर, Android, फक्त लोकप्रियता द्वारे लाइव्ह वॉलपेपर वर्गीकरण.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/lifestyle/the-lake-baikal-oldest-and-deepest-lake-world-1919", "date_download": "2019-01-18T11:30:43Z", "digest": "sha1:NSVVT4CXGIJSIXO32YBTM62BNUWKBARK", "length": 6688, "nlines": 54, "source_domain": "www.bobhata.com", "title": "बैकाल सरोवर : जगातील सर्वात खोल आणि प्राचीन सरोवर !!", "raw_content": "\nबैकाल सरोवर : जगातील सर्वात खोल आणि प्राचीन सरोवर \nमंडळी, आज आपण एका सफरीवर निघणार आहोत. ही सफर असणार आहे जगातील सर्वात प्राचीन आणि खोल सरोवराची. या सरोवराचं नाव आहे ‘बैकाल सरोवर’. हे सरोवर रशियाच्या दक्षिण सायबेरियामध्ये असून जगातील तब्बल २० टक्के गोड्या पाण्याचा साठा याच सरोवरात आढळून येतो. ३ कोटी वर्षांपेक्षा जास्त काळापासून बैकाल सरोवर अस्तित्वात असून त्याची खोली तब्बल ५,३८७ फुट खोल आहे. बैकाल सरोवराची ही ओळख अगदी थोडी आहे राव.\nबैकाल बद्दल पूर्ण जाणून घेऊया पुढील ९ मुद्द्यांच्या आधारे.\n१. बैकाल सरोवराची लांबी आहे तब्बल २३,६१५.३९ किमी. राव, यावरून तुम्हाला बैकाल किती मोठं आहे याचा अंदाज येईल.\n२. जानेवारी ते मे ह्या दरम्यान बैकाल सरोवर गोठलेल्या स्थितीत असतं. बैकालवर ५ ते ६ फुट जाड बर्फाचा थर साचतो, ज्यामुळे आपण संपूर्ण सरोवर चक्क चालून पार करू शकतो.\n३. सर्वात खोल असण्याबरोबरच बैकालचं त्याच्या पारदर्शक पाण्यामुळे देखील ओळखलं जातं. सरोवराच्या आत असलेले जीव आपल्याला अगदी स्पष्ट दिसू शकतात.\n४. आजूबाजूला बर्फाळ टेकड्या आणि अप्रतिम निसर्ग सौंदर्य या सरोवराच्या देखणेपणात आणखी भर पाडतात.\n५. बर्फाला तडे गेल्यामुळे काय होतं \nसरोवरावर असलेला बर्फाचा भार वाढला की बर्फाच्या थराला तडे जातात. हे तडे तब्बल १० ते ३० किलोमीटर लांब असू शकतात. तडे गेल्यामुळे पाण्यातील सजीवांपर्यंत ऑक्सिजन पोहोचण्यात मदत होते. त्यामुळे हिवाळ्यात देखील सरोवराच्या आत असलेले जीव जिवंत राहतात.\n६. पर्यटकांनी तिथल्या अनुभवाबद्दल सांगताना म्हटलंय की बर्फाला तडे जाण्याचा आवाज जणू वीज कडाडण्यासारखा किंवा बंदुकीतून गोळी झाडण्यसारखा असतो.\n७. बैकाल करोडो वर्ष जुने असल्याने या जागी विलक्षण जैवविविधता आढळून येते. प्राण्यांच्या जवळजवळ ७०० वेगवेगळ्या प्रजाती या भागात आढळतात. शिवाय अनेक दुर्मिळ वनस्पतीचं बैकाल सरोवर घर आहे.\n८. जगातील गोड्या पाण्यात राहणारा एकमेव सील प्राणी बैकाल मध्ये आढळतो.\n९. ऐतिहासिक चिनी पुस्तकांमध्ये बैकालचा उल्लेख ‘उत्तरी समुद्र’ असा आढळतो.\nमंडळी, निसर्गाने अनेक आश्चर्य निर्माण करून ठेवले आहेत. बैकाल हे निसर्गाच्या अद्भुत कलाकारीचा नमुना आहे.\nडॉक्टरनेच रुग्णाच्या पोटात ��कलली तब्बल १५ कॅन बियर \nव्हिडीओ ऑफ दि डे : टार्गेट पूर्ण नाही केलं तर चीनमध्ये मिळते ही शिक्षा\n भेटा मुंबईच्या दुसऱ्या खऱ्याखुऱ्या गलीबॉयला \nव्हिडीओ ऑफ दि डे : ‘उरी’ चित्रपट टोरंटवरून डाऊनलोड करताय मग थांबा आणि हा व्हिडीओ बघा \n मराठी सेलिब्रिटीजचे १० वर्षापूर्वीचे फोटो पाहिले का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://balkadu.com/6397", "date_download": "2019-01-18T12:13:10Z", "digest": "sha1:LWMITSQN5FP5RLALXJIEXGFGREYDXC4Z", "length": 14034, "nlines": 224, "source_domain": "balkadu.com", "title": "कुरवली प्राथमिक शाळेत महाभोंडला जल्लोषात साजरा – बाळकडू वृत्तपत्र", "raw_content": "\nरायगड शिवसेनेतील नंदू वारुंगसे यांची खारघर उपविभाग प्रमुख म्हणून नियुक्ती व पांडुरंग मार्तंड घुले यांची से.१६ व १७ शाखाप्रमुख पदी नियुक्ती\nमाऊली कोचिंग क्लास च्या वतीने गुणवंत विद्यार्त्यांचा सत्कार समारंभ\nराज्यकर्ते आणि नागरिकांच्या सुसंवादातून खऱ्या अर्थाने विकास होतो – अभिनेते मकरंद अनासपुरे यांचे प्रतिपादन\nराष्ट्रवादी कडून धाराशिववाशियांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न: मकरंद राजे निंबाळकर\nअकोट मध्ये युवासेना_सदस्य_नोंदणी अभियानाला सुरुवात व शिवसेना युवासेना कार्यालयाचे उद्घाटन\nहिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे \"बाळकडू\"\nउत्तर महाराष्ट्र व खान्देश\nउत्तर महाराष्ट्र व खान्देश\nमुंबई शहर-उपनगर पत्रकार टीम\nठाणे जिल्हा पत्रकार टीम\nपालघर जिल्हा पत्रकार टीम\nरायगड जिल्हा पत्रकार टीम\nरत्नागिरी जिल्हा पत्रकार टीम\nसिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार टीम\nनगर जिल्हा पत्रकार टीम\nपुणे जिल्हा पत्रकार टीम\nसांगली जिल्हा पत्रकार टीम\nसातारा जिल्हा पत्रकार टीम\nसोलापूर जिल्हा पत्रकार टीम\nकोल्हापूर जिल्हा पत्रकार टीम\nउत्तर महाराष्ट्र व खान्देश\nनाशिक जिल्हा पत्रकार टीम\nधुळे जिल्हा पत्रकार टीम\nनंदुरबार जिल्हा पत्रकार टीम\nजळगाव जिल्हा पत्रकार टीम\nसंभाजीनगर जिल्हा पत्रकार टीम\nजालना जिल्हा पत्रकार टीम\nपरभणी जिल्हा पत्रकार टीम\nहिंगोली जिल्हा पत्रकार टीम\nनांदेड जिल्हा पत्रकार टीम\nबीड जिल्हा पत्रकार टीम\nलातूर जिल्हा पत्रकार टीम\nधाराशिव जिल्हा पत्रकार टीम\nअमरावती जिल्हा पत्रकार टीम\nअकोला जिल्हा पत्रकार टीम\nबुलढाणा जिल्हा पत्रकार टीम\nयवतमाळ जिल्हा पत्रकार टीम\nवाशीम जिल्हा पत्रकार टीम\nनागपूर ���िल्हा पत्रकार टीम\nवर्धा जिल्हा पत्रकार टीम\nचंद्रपूर जिल्हा पत्रकार टीम\nगोंदिया जिल्हा पत्रकार टीम\nभंडारा जिल्हा पत्रकार टीम\nगडचिरोली जिल्हा पत्रकार टीम\nपत्रकार व्हा. (पेमेंट गेटवे)\nसभासद व्हा. (पेमेंट गेटवे)\nपश्चिम महाराष्ट्र पुणे मुख्य बातमी\nकुरवली प्राथमिक शाळेत महाभोंडला जल्लोषात साजरा\nकुरवली ता.इंदापूर दि.१७/१०/२०१८ :-\nऐलमा पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडून दे, करीन तुझी सेवा\nमाझा खेळ मांडिला वेशीच्या दारी, पारवं घुमतय पारावरी ||\nअक्कण माती, चिक्कण माती\nअश्शी माती सुरेख बाई, जातं ते रोवावं||\nआड बाई आडोणी, आडाचं पाणी काढोनी,\nआडात पडली सुपारी, आमचा भोंडला दुपारी. ||\nया अशा भोंडल्याच्या गाण्यावर कुरवलीतील महिला व मुलींनी फेर धरून भोंडला जल्लोषात साजरा केला.\nजिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये या भोंडल्याचे आयोजन करण्यात आले होते. हस्त नक्षत्राचे प्रतिक हत्तीची पुजा करून भोंडल्याचा फेर धरला. कुरवली प्राथमिक शाळेतील मुली, माता पालक व ग्रामस्थ महिलांनी या भोंडल्याचा आनंद घेतला. त्याचबरोबर महिलांसाठी संगीत खुर्ची, चमचा लिंबू, गरबा गाणी व टिपरी नृत्य घेण्यात आले. शाळेतील मुला-मुलीनी लेझीम कौशल्य दाखवून उपस्थितांची वाहवा मिळविली. याचबरोबर “लेक वाचवा, लेक शिकवा” हा सामजिक संदेश देखील देण्यात आला.\nया महाभोंडल्या साठी कुरवली गावातील शंभराहून जास्त महिलांनी सहभाग घेतला. तसेच ग्रामस्थ व पालक उपस्थित होते. कुरवली केंद्राचे केंद्रप्रमुख बाळासाहेब आडके यांच्यासह सरपंच शोभा पांढरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सविता डुबल, यांच्या सह ग्रामपंचायत सदस्य, माता पालक संघ व शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.\nया महाभोंडला कार्यक्रमाचे आयोजन जि.प.प्राथमिक शाळा कुरवली या शाळेने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतते साठी मुख्याध्यापिका ज्योती धावणे, सहशिक्षिका विद्या गोसावी यांनी परिश्रम घेतले. अंगणवाडी सेविका कदम मँडम व सेविका गायकवाड यांचे सहकार्य लाभले.\nशाळेची शैक्षणिक प्रगती व विविध उपक्रमामुळे पालक वर्ग समाधानी असल्याचे दिसून आले. पहिल्यांदाच अशा प्रकारचा मोठा कार्यक्रम होत असल्याचे यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी शाळेविषयी भावना व्यक्त केल्या.\n← राम मंदिर बांधा, नाही तर जुमला म्हणून जाहीर करा उद्धव ठाकरेंचे आव्हान; २५ नोव्हेंबरला अयोध्येत जाणार\nसंपूर्ण महाराष्ट्रात विस्तारत असणाऱ्या “बाळकडू वृत्तपत्र” साठी पत्रकार होण्याची सुवर्णसंधी \nशिवसेनेने २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत स्वबळावर लढावे कि भाजप बरोबर युती करावी.\nकॉंग्रेस राष्ट्रवादी बरोबर आघाडी करावी.\nभाजप बरोबर युती करावी.\nबाळकडू वेबसाईट पाहणारे संख्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/3783", "date_download": "2019-01-18T12:34:12Z", "digest": "sha1:EBJDUFWLVIPJJ5QE64R4SFM72KDGVBFV", "length": 49351, "nlines": 188, "source_domain": "mr.upakram.org", "title": "गुन्हा आणि वाहन | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nशहरात घडणार्याप गुन्ह्यांमधील वाहनांचा सहभाग वाढत चालला आहे. पूर्वीच्या वाहनांपेक्षा हल्लीच्या वाहनांचा वेग, चापल्य, सुलभता आणि उपलब्धता यांत देखील लक्षणीय रीत्या वाढ होते आहे. लुटमार, साखळी चोरी (चेनस्नॅचिंग) अथवा हिट ऎन्ड रन सारखे गुन्हे करून गुन्हेगार पसार होत आहेत. अशा वेळी गुन्ह्याची नोंद करावयास तक्रारदार पोलिस चौकीवर गेल्यास वाहन नोंदणी क्रमांक दिल्याशिवाय पोलिस तक्रारीवर कारवाई करू शकत नाहीत असा अनुभव आहे. इतक्या गर्दीत गुन्हेगाराला आणि त्याच्या वाहनाला कसे हुडकायचे असा प्रश्न पोलिसांकडून उपस्थित केला जातो. वाहन क्रमांक उपलब्ध असल्यास वाहनमालकाचा पत्ता व इतर माहिती मिळून गुन्ह्याची उकल करणे सोपे जाते.\nअर्थात सुलभतेने गुन्हे उघडकीला आणावयाचे असतील तर वाहन नोंदणीक्रमांक सुस्पष्टपणे दिसायला हवा. सध्या शहरात फिरत असणार्या वाहनांपैकी पंचवीस ते तीस टक्के वाहनांचे क्रमांक नीट वाचता येतील अशा पद्धतीने वाहनावर प्रदर्शित केलेले नाहीत. म्हणजे गुन्ह्याच्या तपासयंत्रणेतला महत्त्वाचा दुवाच अतिशय कच्चा आहे. गुन्हेगार गुन्हा करून अशा वाहनावरून पळून जात असेल तर पकडला जाणे अशक्यच.\n तर अशी (चूकीच्या पद्धतीने वाहन क्रमांक प्रदर्शित केलेली) वाहने दिसताक्षणीच त्यांच्या चालकांना दंड ठोठावून वाहनावर योग्य पद्धतीने क्रमांक प्रदर्शित करणे. परंतु अजुनही पोलिसांना या गुन्ह्याचे गांभीर्य समजलेले दिसत नाही. चूकीच्या पद्धतीने वाहनक्रमांक प्रदर्शित करण्याच्या या गुन्ह्याला वाहतूक पोलिसांना फॅन्सी नंबर प्लेट असे गोंडस नाव दिले असून त्याकरिता रु.१००/- (���ंभर रुपये फक्त) इतका नाममात्र दंड ठरविलेला आहे. ही रक्कम इतकी मामुली आहे की प्रचंड संख्येने वाहने अशा फॅन्सी नंबर प्लेट भूषवित आहेत. अशांपैकी दोनशेहूनही अधिक वाहनांची चूकीच्या पद्धतीने क्रमांक प्रदर्शित केलेली छायाचित्रे मी https://picasaweb.google.com/102676953318994666706/FANCYNUMBERPLATESnoredirect=1# इथे ठेवलेली आहेत.\nही छायाचित्रे व वाहतूक पोलिसांच्या फेसबुक पानावरही टाकली आहेत. यावर वाहतूक पोलिसांची प्रतिक्रिया अशी की सदर वाहन तुम्हाला कुठे आढळले तेही तुम्हीच कळवा. त्यांच्या या सूचनेनुसार मी तीही माहिती त्यांना पुरविली. त्यानंतर अशा वाहनांवर कारवाई करण्याचे आश्वासन मला फेसबुक पानावर देण्यात आले परंतु प्रत्यक्षात अशी कारवाई झालेली दिसून येत नाही. गेल्या वर्षभरापासून मी अशा वाहनांची छायाचित्रे टाकली आहेत आणि मागील वर्षी ज्या वाहनांची छायाचित्रे टाकली ती वाहने अजुनही त्यांच्या फॅन्सी नंबरप्लेट्स मिरवत असलेल्या मला दिसतात. नाममात्र दंड असल्यामुळेच बहुदा या वाहनांवर कारवाई करण्यात वाहतूक पोलिसांना विशेष रस असल्याचे दिसून येत नाहीये. परंतु अशा दुर्लक्षाचे दुष्परिणाम किती घातक आहेत याकडेही पोलिसांनी लक्ष द्यायला हवे. अन्यथा मोठा गुन्हा घडल्यावर जाग आल्यास त्याचा काहीच उपयोग होणार नाही.\nतुंम्ही कामगिरी उत्तम केली आहे...\nअत्रुप्त आत्मा [28 Jun 2012 रोजी 15:32 वा.]\nपण पोलिसांना असल्या कामात इंट्रेस नसतो,असेच दिसुन येते. मी गणपतीच्या दिवसात(रात्री) एके ठिकाणी काही मुलं दारू पिण्यासाठी एक गाडी(मारुती व्हॅन),काच सरकवुन उघडताना पाहिली होती.नंतर काही वेळानी सगळे आत गेले,हा प्रकार मी तिथे पुढच्याच चौकात दिसलेल्या पोलिसांना सांगितला... तेंव्हा,''जातो जातो...तुंम्ही जावा'' म्हणुन उत्तर मिळालं... जरा वेळानी जाऊन पाहिलं,तर त्या अंधार्‍या गल्लीत/गाडीत त्यांचं दारुकाम मजबूत सुरु होतं... http://atruptaaatmaa.blogspot.com\nआपण तक्रार करत राहावे. त्यांना दखल घ्यावीच लागेल.\nचेतन सुभाष गुगळे [29 Jun 2012 रोजी 06:10 वा.]\nधन्यवाद. परवाच सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणार्‍या तीन युवकांची १०० क्रमांकावर तक्रार केली दोन पोलीस येऊन त्यांना पकडून घेऊन गेलेत. त्यांच्याव र्गुन्हा नोंदविला की तोडपाणी केले याची कल्पना नाही. परंतु सदर युवकांकडून मला भविष्यात त्रास होऊ शकेल अशी शंका आल्यामुळे त्यांच्या वाहनाच्या क्रमांकफलक���चे छायाचित्र घेऊन ठेवले आहे.\n तुम्ही इतके फोटो घेतले आहेत. कौतुकास्पद आहे. :-) पण काही नंबर्समध्ये काय गफलत असावी ते कळले नाही.\nहे फोटो कुठल्या शहरातील आहेत तेही सांगा. कदाचित आपले उपक्रमी त्या शहरात असायचे आणि त्यांच्या वाहनाचा फोटो तुम्ही घेतलेला असायचा. निदान ते आपली चूक सुधारतीलही. :-)\nपुणे शहर आणि पिंपरी चिंचवड परिसर\nचेतन सुभाष गुगळे [29 Jun 2012 रोजी 05:32 वा.]\nक्रमांकातील ठळक गफलती सर्वांच्याच लक्षात येतात. जसे की, नमुन्यादाखल हे छायाचित्र पाहा यात MH-12 FR 8079 या वाहन क्रमांकातील ८०७९ या अंकाना मराठीत अशा प्रकारे दर्शविले आहे की ती इंग्रजी L o v e अशी अक्षरे वाटतात.\nयाशिवाय इतरही दोष असतात.\n१. धातूच्या क्रमांकफलकाऐवजी ऎक्रिलिक / काच अशा पदार्थांचा वापर\n२. क्रमांकफलकावर क्रमांकाखेरीज इतर गोष्टी लिहीणे. अनेकदा व्यक्तीचे / पक्षाचे / देवाचे नाव लिहीलेले असते किंवा चित्र / मानचिह्न असू शकते. अगदी वाहतूक पोलीस किंवा पोलिस / माजी सैनिक / आर्मी असे लिहीणे देखीच चूकच आहे. हे लिखाण क्रमांक फलक वगळता वाहनावर इतरत्र करता येते.\n३. अतिशय बारीक अक्षरे / अंक रंगविणे.\n४. आरशासारखा चकचकीत पदार्थ क्रमांकफलकासाठी वापरणे.\nअशा पद्धतीचे दोष असणारी छायाचित्रेही मी पिकासा अल्बममधे ठेवली आहेत. अनेकांना त्यात चूकीचे काय आहे असे वाटू शकेल. परंतु वरील स्पष्टीकरणानंतर शंका दूर होतील अशी आशा आहे. याशिवाय मागचा अथवा पुढचा यापैकी एखादा क्रमांक फलक फारच सदोष असेल - म्हणजे अगदी छायाचित्रावरूनही क्रमांकाचे आकलन होत नसेल अशावेळी त्याच वाहनाच्या दुसर्‍या (सदोष नसलेल्या) फलकाचेही छायाचित्र संदर्भाकरिता टाकले आहे.\n तर अशी (चूकीच्या पद्धतीने वाहन क्रमांक प्रदर्शित केलेली) वाहने दिसताक्षणीच त्यांच्या चालकांना दंड ठोठावून वाहनावर योग्य पद्धतीने क्रमांक प्रदर्शित करणे.\nदंडाची रक्कम मामुली आहेच पण समजा की दंड झाला आणि क्रमांक प्रदर्शित करण्यास विलंब झाला किंवा केलाच नाही तर पुढील वेळेस दंडाची रक्कम वाढते किंवा हे कसे चालते\nचेतन सुभाष गुगळे [29 Jun 2012 रोजी 12:38 वा.]\nसमजा की दंड झाला आणि क्रमांक प्रदर्शित करण्यास विलंब झाला किंवा केलाच नाही तर पुढील वेळेस दंडाची रक्कम वाढते किंवा हे कसे चालते\nसध्यातरी ह्या गुन्ह्यास वाहतूक पोलीस किरकोळ समजून केवळ १०० रुपये दंड आकारून सोडून देतात. एकदा मात्र मी पिंपरी महापालिकेसमोरील चौकात एका पोलिसाला एका मारुती ८०० वाहनाची ऎक्रिलिक नंबर प्लेट हातानी तोडून टाकताना पाहिले होते. त्याचा युक्तिवाद असा होता की ही नियमबाह्य आहे तर ठेवायचीच कशाला अगदी असेच हवे. वाहनावरील नियमबाह्य क्रमांक पाटी काढून टाकून त्याजागी नियमात बसणारी क्रमांक पाटी रंगवून बसवून टाकायला हवी. हा सर्व खर्च + दंड वाहनमालकाकडून वसूल केला जावा. असा गुन्हा पुन्हा घडल्यास वाहन जप्त करून त्याची नोंदणीच रद्द करावी.\nयाशिवाय अजुनही एक उपाय म्हणजे हायसिक्युरिटी नंबर प्लेट्स. हा सर्वात खात्रीचा उपाय आहे. फक्त यात नंबर प्लेट नटबोल्ट्सनी बसविण्याऐवजी वेल्ड करून टाकायला हव्यात.\nतुम्ही एक चांगले काम करीत आहात. तुम्हाला मनापासून शुभेच्छा. मला सांगा ह्या ज्या देवनागरीतल्या नंबर प्लेटा असतात त्याही बेकायदेशीरच ना\nरोमन सोडून इतर लिपीतील क्रमांक फलक अवैधच\nचेतन सुभाष गुगळे [29 Jun 2012 रोजी 05:38 वा.]\nधन्यवाद. देवनागरी अथवा इतर कुठल्याही प्रादेशिक लिपीतील क्रमांक फलक बेकायदेशीर आहेत. त्याचे पुरेसे स्पष्टीकरण खाली थत्ते साहेबांनी दिलेलेच आहे.\nअभिजीत राजवाडे [28 Jun 2012 रोजी 19:13 वा.]\nतोंडाची हवा करणारे बहुत पाहिले. पण समस्यांवर मदत करणारे फारच थोडे असतात.\nतुम्ही करत् असलेले काम् कौतुकास्पद् आहे. पण् तुम्ही सांगितल्या प्रमाणे नोकरशाही ला काही रस नाही.\nदखल घेणे भाग पाडूयात.\nचेतन सुभाष गुगळे [29 Jun 2012 रोजी 06:59 वा.]\nया धाग्यावर जास्तीत जास्त लोकांनी या प्रकरणी प्रतिक्रिया द्याव्यात म्हणजे नंतर या धाग्याचा दुवा खालील इलेक्ट्रॉनिक पत्त्यांवर पाठविला जाईल.\nयाशिवाय आपणही थेट वरील पत्त्यांवर आपल्या प्रतिक्रिया पाठविल्यात तर त्यांना नक्कीच दखल घेणे भाग पडेल.\nअबकडईफगहइजकलमनओपक्वरसटउववक्षयझ, अबकडईफगहइजकलमनओपक्वरसटउववक्षयझ, अबकडईफगहइजकलमनओपक्वरसटउववक्षयझ, अबकडईफगहइजकलमनओपक्वरसटउववक्षयझ, अबकडईफगहइजकलमनओपक्वरसटउववक्षयझ, अबकडईफगहइजकलमनओपक्वरसटउववक्षयझ, अबकडईफगहइजकलमनओपक्वरसटउववक्षयझ, अबकडईफगहइजकलमनओपक्वरसटउववक्षयझ, अबकडईफगहइजकलमनओपक्वरसटउववक्षयझ, अबकडईफगहइजकलमनओपक्वरसटउववक्षयझ, अबकडईफगहइजकलमनओपक्वरसटउववक्षयझ, अबकडईफगहइजकलमनओपक्वरसटउववक्षयझ, अबकडईफगहइजकलमनओपक्वरसटउववक्षयझ, अबकडईफगहइजकलमनओपक्वरस��उववक्षयझ, अबकडईफगहइजकलमनओपक्वरसटउववक्षयझ, अबकडईफगहइजकलमनओपक्वरसटउववक्षयझ, अबकडईफगहइजकलमनओपक्वरसटउववक्षयझ, अबकडईफगहइजकलमनओपक्वरसटउववक्षयझ, अबकडईफगहइजकलमनओपक्वरसटउववक्षयझ, अबकडईफगहइजकलमनओपक्वरसटउववक्षयझ, अबकडईफगहइजकलमनओपक्वरसटउववक्षयझ, अबकडईफगहइजकलमनओपक्वरसटउववक्षयझ, अबकडईफगहइजकलमनओपक्वरसटउववक्षयझ, अबकडईफगहइजकलमनओपक्वरसटउववक्षयझ,\nमाझा प्रतिसाद प्रकाशित होत नव्हता व < प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. > असा संदेश येत होता म्हणून वर काही अर्थहीन देवनागरी अक्षरांची भर टाकली आहे.\n>>त्यानंतर अशा वाहनांवर कारवाई करण्याचे आश्वासन मला फेसबुक पानावर देण्यात आले परंतु प्रत्यक्षात अशी कारवाई झालेली दिसून येत नाही.\nपोलिसांच्या पानाचा दुवा द्या बघू\nधन्यवाद. हा घ्या पुणे वाहतूक पोलिसांच्या फेसबुक पानाचा दुवा.\nचेतन सुभाष गुगळे [29 Jun 2012 रोजी 05:36 वा.]\nधन्यवाद. हा घ्या पुणे वाहतूक पोलिसांच्या फेसबुक पानाचा दुवा. पुणे वाहतूक पोलीस\nनितिन थत्ते [29 Jun 2012 रोजी 02:33 वा.]\nMVU 6946 या कायनेटिक होंडाच्या नंबरात काय घोळ आहे ते कळलं नाही.\nबाकी मराठी नंबरप्लेट ही नक्कीच अवैध आहेत. पण वसंतदादा पाटलांनी शिवसेनेचे पुनरुज्जीवन केल्यावर मराठी अस्मितेच्या आचरट कल्पनांमुळे १९८६ सालापासून असल्या नंबरप्लेट लावण्याची फॅशन आहे.\nसर्व राज्यात अशी फॅशन आली आणि उद्या ਪੀਬੀ੦੧ ਕੇ ੬੯੪੬ किंवा ಕೆ ಎ 01 ಜೆ 6946 असा नंबर असलेली गाडी पुण्यात गुन्हा करून गेली तर नंबर नोट करणार कसा\nराज्य परिवहनाच्या बसेसवर सुद्धा असाच नंबर असतो.\nनितिन थत्ते [29 Jun 2012 रोजी 06:21 वा.]\nमराठी नंबरप्लेटची हौस महाराष्ट्रातच दिसते आहे.\nकेरळच्या सगळ्या बसेसवर आंग्ल भाषेतच आहेत. पण हे पहा.\nहि गाडी कोणत्या राज्यातली आहे साऊथची आहे एवढच सांगता येईल.\nअतिरिक्त क्रमांक गुन्हा नसावा (\nचेतन सुभाष गुगळे [29 Jun 2012 रोजी 07:37 वा.]\nरोमन लिपीत योग्य जागी व नियमाप्रमाणे क्रमांक दर्शवून त्याशिवाय वाहनावर इतरत्र जास्तीचा असा इतर प्रादेशिक भाषेत क्रमांक रंगविल्यास तो गुन्हा ठरत नसावा असे वाटते.\nप्रादेशिक भाषेत क्रमांक रंगविल्यास गुन्हा ठरत नाही असे क्रमांक रंगविणार्‍या व्यवसायिकाने सांगितले, आरटीओतून तशी परवानगी आहे असे त्याचे म्हणणे आहे.\nआरटिओ, काही प्रकारच्या पाट्यांना परवानगी देणे शक्य आहे.\nउदा. अमेरिकेतही अशा पाट्या बनवता येतात. माझ्या एका सहकार्‍याने त्याच्या मुलीच्या नावाची पाटी बनवून घेतली होती. ANANYA अशी. हे कायदेशीर असते.\nयाचप्रमाणे, इतर कोणत्या प्रकारच्या पाट्यांना परवानगी आहे हे ही माहित असावे.\nनितिन थत्ते [29 Jun 2012 रोजी 12:37 वा.]\nया दुव्यावरील शेवटच्या ओळी स्पष्टपणे इंग्रजी खेरीज इतर नंबरप्लेटना प्रतिबंध करतात.\nचेतन सुभाष गुगळे [29 Jun 2012 रोजी 12:46 वा.]\nइंग्रजीशिवाय इतर क्रमांक फलक बेकायदेशीरच आहेत. परंतु, क्रमांक फलकाच्या नियोजित जागांवर (दुचाकी व खासगी हलकी चारचाकी वाहने याकरिता पुढे आणि पाठीमागे तसेच व्यावसायिक व इतर सर्व वाहनांकरिता बाजुंवरही आयताकार जागेत रंगवून) क्रमांक नियमानुसार इंग्रजीत दर्शविलेला असल्यास आपापली प्रादेशिक अस्मिता जोपासण्यासाठी वाहनावर इतरत्र एखाद्या ठिकाणी इंग्रजीशिवाय इतर भाषेत अतिरिक्त फलक रंगविलेला असेल तर तो बेकायदेशीर ठरू नये असे नैसर्गिक न्यायानुसार मनापासून वाटते.\nरोमन अक्षरांसोबत प्रादेशिक भाषेत क्रमांक रंगविण्यास परवानगी आहे, फक्त प्रादेशिक भाषेत क्रमांक रंगविण्यास प्रतिबंध आहे.\nजून २००२ च्या नवीन नियमानुसार\nचेतन सुभाष गुगळे [29 Jun 2012 रोजी 06:50 वा.]\nएमवीयू ६९४६ क्रमांकाची कायनेटीक होंडा १९९० पूर्वी नोंदणी केलेली आहे हे लगेच लक्षात येते. तेव्हाच्या नियमानुसार काळ्या फलकावर पांढरी अक्षरे योग्य होती. परंतु जून २००२ नंतर यात बदल झाला असून आता पांढर्‍या फलकावर काळी अक्षरे रंगवायला हवीत. हे जुन्या वाहनांनादेखील बंधनकारक आहे. शिवाय सदर वाहन १९९० च्या पूर्वीचे असल्याने त्यास पंधरा वर्षे झाल्यानंतर पुनर्तपासणी व वैधता प्रमाणपत्र आवश्यक आहे. जे पुढील पाच वर्षांकरिता चालते. म्हणजेच हे वाहन २००५ व २०१० अशा किमान दोन वेळा प्रादेशिक परिवहन कार्यालयात जाऊन आले असणार. त्यावेळी त्यांनी वाहन न तपासताच त्यास वैधता प्रमाणपत्र दिले असणार हे उघड आहे. जर का असे पुनर्तपासणी करून वैधता प्रमाणपत्र घेतले नसेल व वाहन तसेच रस्त्यावर हिंडविले जात असेल तर हा अजून एक दंडनीय गुन्हा.\nपरंतु जून २००२ नंतर यात बदल झाला असून आता पांढर्‍या फलकावर काळी अक्षरे रंगवायला हवीत.\nयोग्यच. काही प्रगत देशांत पथकर घेण्यासाठी किंवा निगराणीसाठी (सर्वेलन्स) किंवा वाहनकाट्यासाठी म्हणा ज्या प्रणाली आहे��� ऑप्टिकल कॅरेक्टर रेकग्निशन (ओसीआर) हा एक भाग असतो. क्यामेरा लायसन्स प्लेटांवरून नजर फिरवून तो नंबर क्यामेरात बंदिस्त केला जातो आणि मग प्लेटांवरील अक्षरे आणि आकडे टिपून ठेवले जातात. हे काम नीट व्हावे म्हणू ठरावीक फाँट किंवा टंक वापरणे काही देशांत बंधनकारक केले आहे.\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nश्री. नितिन थत्ते यांच्या प्रतिसादाशीं सहमत. संख्येतील अंक देवनागरी मराठीत लिहिण्याचा अट्टहास हा भाषेविषयींचा दुरभिमान आहे.ज्यांना आपण इंग्रजी अंक समजतो ते आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त अंक आहेत.केवळ वाहनक्रमांकासाठीच नव्हे तर सर्वत्र(मराठी वृत्तपत्रे,पुस्तके इ.) हेच अंकलेखन असणे बंधनकारक आहे.मोबाईलमुळे हे अंक देशभर सर्व परिचित झाले आहेत.मराठी संकेत स्थळांवर सुद्धा १,२,३,....९ असे अंक लिहिणे आवश्यक नाही.किंबहुना माझ्यामते ते चुकीचे (अवैध) आहे. बालभारतीच्या मराठी भाषेतील इ.पाचवी पासूनच्या पाठ्यपुस्तकांत 1,2,3,...9 असे अंकलेखन आहे.गणिताचे क्षेत्र तरी भाषिक अस्मितेपासून दूर् असावे.\nह्यावरून आठवले, रवीन्द्र लाड नावाच्या गृहस्थांना नंबर प्लेटांना क्यामेरात बंदिस्त करण्याचा छंद आहे. त्यांच्या ह्या छंदावर लोकप्रभात एक लेखही आला होता. त्यात लिहिले आहे:\n\"काही ठिकाणी ४१४१ हा आकडा इंग्रजीतून अशा प्रकारे लिहिलेला असतो की त्यातून मराठीतील ‘दादा’ असे अक्षर वाटते. तसेच ४७४७ या इंग्रजी आकडय़ानेही ‘दादा’ अक्षर तयार होते. १२१२ या इंग्रजी आकडय़ातून इंग्रजी ‘आरआर’, २१४ या आकडय़ातून ‘राम’. तसेच राज (२१५१), पवार (४९१२), अमर (३७४२), बॉस (८०५५), नाना ‘७१७१’ अशी इंग्रजी आकडय़ांतून मराठीची अनोखी संगती साधलेले नंबरही त्यांच्या निदर्शनास आले आहेत, पण त्यांच्या हाती अजून ते लागलेले नाहीत. आज ना उद्या तेही आपल्या संकलनात असतील याची त्यांना खात्री आहे. या अनोख्या नंबरांतील अक्षरांबरोबरच कुणातरी व्यक्तीवरील ‘निष्ठा’ही प्रतीत होतात. उदा. राज, पवार, दादा, मराठा हे नंबर ही नावे कदाचित त्यांची स्वत:चीही असू शकतात. तसे असेल तर त्यांना आपल्या नावाविषयीचा सार्थ अभिमानही त्यातून ध्वनित करावयाचा असेल, असे लक्षात आले.\"\nचेतन सुभाष गुगळे [29 Jun 2012 रोजी 06:15 वा.]\nलाडसाहेबांचा छंद चांगलाच आहे. परंतु जे कारागीर स्वत:चे कसब पणाला लावून वाहन क्रमांक फलकावरील अ���कांतून अशी अक्षरकिमया साधतात ते आपली कला अयोग्य स्थानी वापरीत आहेत याची खंत वाटते.\nचर्चा खरतर फक्त नंबरप्लेट वर न चालता आर टी ओ आणि गुन्ह्यांचा उगम अशी हवी. तिथुनच खरी सुरुवात होते. खास करुन एजंटगिरी पासून.\nनंबर प्लेटा आणि गुन्ह्यांचा उगम\nनंबर प्लेटा आणि गुन्ह्यांचा उगम अशीही चर्चा करता येईल. राज, पवार, दादा छाप नंबर घेणाऱ्या ह्या नमुन्यांचा सर्वे करायला हवा. ह्यांची पार्श्वभूमी काय, ह्यातले किती बिल्डर आहेत, किती जमिनीच्या सौद्यांचे काम करतात वगैरे वगैरे तपासून बघायला हवे.\nअगदी योग्य प्रस्ताव आहे.\nचेतन सुभाष गुगळे [29 Jun 2012 रोजी 07:33 वा.]\nया लोकांचा भूतकाळ तर उजळ नसतोच पण असल्या नंबरप्लेटमुळे आपल्याला कोणी हात लावू शकत नाही ही भावना मनात जोपासली जाते व रस्त्यावरही दादागिरी सुरू होऊन चालु वर्तमानकाळही गुन्हेगारी स्वरूपाचाच बनतो.\nप्रत्येक राजकिय नेत्याचा वरदहस्त असलेले हे लोकं असतात. पोलिसांनी थांबवले की त्या दादा/मामांना फोन करुन लगेच सुटका...\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\n*श्री.चेतन गुगळे यांचे वाहन क्रमांकासंबंधीचे कार्य प्रशंसनीय आहे.ते तडीस जायला हवे.श्री.गुगळे त्यासाठी प्रयत्नशील आहेतच.आपण सर्वांनी त्यांना पाठिंबा द्यायला हवा.वाहन क्रमांकासंदर्भातील अवैधता आपण सर्वांनी विभागीय परिवहन खात्याच्या(आर.टी.ओ) निदर्शनाला आणली तर अथवा श्री.चेतन गुगळे यांच्या अर्जावर आपण सह्या केल्या तर अथवा श्री.चेतन गुगळे यांच्या अर्जावर आपण सह्या केल्या तर काही सुपरिणाम दिसू शकेल काय\nह्याशिवाय अर्जावरही सह्या करता येतील. पण कुठे आणि कशा करायच्या सह्या\n\" \"तुझा पगार किती तू बोलतोयस किती\" \"तुझा पगार किती तू बोलतोयस किती\" \"तुझा पगार किती तू बोलतोयस किती\" \"तुझा पगार किती तू बोलतोयस किती\" \"तुझा पगार किती तू बोलतोयस किती\" \"तुझा पगार किती तू बोलतोयस किती\" \"तुझा पगार किती तू बोलतोयस किती\" \"तुझा पगार किती तू बोलतोयस किती\" \"तुझा पगार किती तू बोलतोयस किती\" \"तुझा पगार किती तू बोलतोयस किती\" \"तुझा पगार किती तू बोलतोयस किती\" \"तुझा पगार किती तू बोलतोयस किती\" \"तुझा पगार किती तू बोलतोयस किती\" \"तुझा पगार किती तू बोलतोयस किती\" \"तुझा पगार किती तू बोलतोयस किती\" \"तुझा पगार किती तू बोलतोयस किती\nई-अर्ज (ऑनलाईन पिटीशन) देखील करता येऊ शकेल.\nचे���न सुभाष गुगळे [29 Jun 2012 रोजी 12:30 वा.]\nधन्यवाद. अद्याप मी कुठलाही अर्ज बनविलेला नाहीये. जास्तीत जास्त लोकांनी बेकायदेशीर क्रमांक फलकाबाबत निषेधाचा सूर लावावा आणि त्या प्रतिक्रिया या धाग्यामार्फत संबंधितांपर्यंत पोचवाव्या अशी माझी योजना होती. परंतु आपण म्हणता तसा अर्ज देखील करता येईल. हा अर्ज (ऑन-लाईन-पिटीशन) कसा करावा याबाबत तज्ज्ञ मंडळींनी मार्गदर्शनपर सूचना कराव्यात अशी मी विनंती करतो. सध्यातरी आपण आपल्या परिचयातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत या धाग्याचा दुवा देऊन त्यांना इथेच निषेधात्मक प्रतिक्रिया देण्यास सुचवू शकता.\nदादा कोंडके [29 Jun 2012 रोजी 17:47 वा.]\nनुसतच कळफलक बडवून मोठमोठ्या चर्चा करण्यापेक्षा काहितरी सकारात्मक केल्याचं समाधान तरी मिळेल. तुमचं अभिनंदन.\nबाकी, मी एकदा नो-पार्कींग मधल्या फक्त बुलेट सोडून सगळ्या गाड्या उचलून नेताना पाहिलं आहे. बुलेट घ्यायची तेंव्हापासूनची इच्छा आहे. पण तब्येत आणि पाकिट अशक्त असल्यामुळे खोळंबलय\nचेतन सुभाष गुगळे [01 Jul 2012 रोजी 04:20 वा.]\nपाकिटाची कल्पना बरोबर आहे. परंतु तब्येतीचा अशक्तपणा फारसा आड येत नाही. मी ऑगस्ट १९९७ ते फेब्रुवारी २०११ पर्यंत बुलेट ३५० सीसी चालवली आहे. जेव्हा चालवायला घेतली होती तेव्हा ९७ साली माझं वजन फक्त ४५ कि.ग्रॅ. होतं. हळूहळू वाढत ते आता ५३ कि.ग्रॅ. झालंय. पण १६५ कि.ग्रॅ. वजनाची बुलेट चालवायला फारशी अडचण आली नाही. ११० किमी प्रति तास इतक्या अत्युच्च वेगाने देखील चालविली आहे. शिवाय मी कधीच ती साईड स्टँडला लावली नाही. कायम मेनस्टँडलाच लावायचो. तेव्हा तब्येतीची फिकीर सोडा. पैसे जमवा अन् घेऊन टाका ड्रीम बाईक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%88%E0%A4%B8%E0%A5%87/", "date_download": "2019-01-18T11:32:50Z", "digest": "sha1:GZ7RFHNFGUR5I6ETVL7TAB3CA6ZBEEJA", "length": 9657, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शेतकऱ्यांना हक्काचे पैसे न दिल्यास तीव्र आंदोलन | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nशेतकऱ्यांना हक्काचे पैसे न दिल्यास तीव्र आंदोलन\nप्रा. नितीन बानुगडे-पाटील यांचा इशारा\nकोरेगाव – कोरेगाव आणि खटाव तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे साखर कारखानदारांनी अडविले असून, शेतकऱ्यांना स्वत:चे पैसे मिळणे दुरापस्त झाले आहे. कारखानदारांनी शेतकऱ्यांचा अंत पाहू नये, अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांनी दिला.\nयुवासेनेचे जिल्हाप्रमुख रणजितसिंह भोसले, पंचायत समिती सदस्य मालोजी भोसले यांच्या पुढाकाराने आणि शेतकरी संघटनेच्या सहयोगातून साखर कारखानदारांच्या मनमानी भूमिकेच्या विरोधात सोमवारी कोरेगावात मोर्चा काढण्यात आला. मार्केट यार्डपासून सुरु झालेला मोर्चा जुना मोटार स्टॅंड येथे आल्यावर त्याचे सभेत रुपांतर झाले. यावेळी प्रा. बानुगडे-पाटील यांनी साखर कारखानदारांवर टिकेची झोड उठवली. शिवसेनेचे उपनेते आणि शेतकरी नेते लक्ष्मणराव वडले, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन झांजुर्णे, स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष जीवन शिर्के, हणमंतराव जगदाळे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.\nरणजितसिंह भोसले व जीवन शिर्के यांनी आ. शशिकांत शिंदे यांचा नामोल्लेख टाळून टिका केली. कोरेगाव आणि खटाव तालुक्‍यातील शेतकरी आज पैशांच्या प्रतिक्षेत असताना, आमदार कोणतीही भूमिका घेत नसल्याचा आरोप त्यांनी केला. राष्ट्रवादीतील घराणेशाहीवर रणजितसिंह भोसले यांनी जोरदार टिका केली. मोर्चा तहसील कार्यालयावर नेण्यात आला. तेथे तहसीलदार स्मिता पवार यांना निवेदन सादर करण्यात आले. परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक मिलिंद शिंदे यांच्या नेत्तृत्वाखाली कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांना स्थलांतराशिवाय पर्यायच नाही\nकर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दोन तलाठी निलंबित\nनगराध्यक्षपदाच्या 3 तर नगरसेवक पदाच्या 12 अर्जांची माघार\nपाचगणीत “सब गोलमाल है…’\nराज्यात भाजपचेच सरकार येणार\nशिक्षकांचे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे\nसत्ताधाऱ्यांमुळे कृष्णा कारखाना डबघाईला : मोहिते\nकरायची होती जखम… पण झाला खून\nगुजरात आणि झारखंड नंतर आता युपीमध्ये आर्थिक मागासांसाठीचे १०% आरक्षण लागू\nऊसतोडणी मजुरांच्या मुलांचा प्रवेशोत्सव\nमजुरी करणाऱ्या हातांनी उभे केले ग्रंथालय\n‘सपा-बसपा’ आघाडीत ‘रालोद’ सामील होणार\nजयवंत पवार यांना आदर्श शिक्षक पुरस्कार\nशेतकऱ्यांना दूध व्यवसाय परवडेना\nछत्रपती कारखान्याचा वर्धाप��दिन उत्साहात\nगिरीश बापट यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी- धनंजय मुंडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.evivek.com/Encyc/2018/12/21/Why-Naseeruddin-Shah-is-angry", "date_download": "2019-01-18T13:12:17Z", "digest": "sha1:3FQQRXCHGR64DN2TPYR4IUE3VOGQEVGW", "length": 13076, "nlines": 26, "source_domain": "www.evivek.com", "title": "'दिवस सुगीचे सुरू जाहले'", "raw_content": "\n'दिवस सुगीचे सुरू जाहले'\nहंगाम तोंडावर आला की सुगी सुरू होते आणि मग कंबर कसून कामाला लागावे लागते, तरच सुगीचा फायदा पदरात पाडून घेता येतो. सर्वसामान्य शेतकऱ्याच्या घरात सुगीची धावपळ काय असते ही प्रत्यक्ष अनुभवण्याची गोष्ट असली, तरी सांप्रतकाळात आपल्या देशात निवडणुका हाच मोठा हंगाम झाला आहे. निवडणुकीच्या तोंडावर निवडणुका घोषित होण्याच्या आधी सर्वच राजकीय पक्ष हातघाईवर येऊन कामाला भिडतात, कारण त्यांना निवडणूक जिंकायची असते. मात्र आम्ही राजकारण करत नाही, राजकारणनिरपेक्ष आहोत अशी दवंडी पिटणारी मंडळी जेव्हा निवडणुकीचा हंगाम लक्षात घेऊन बोलू लागतात, तेव्हा त्यांच्याकडे विशेषकरून लक्ष देण्याची गरज निर्माण होते.\nसाधारणपणे 2013च्या मध्यावर काही लोकांना या देशात असुरक्षित वाटायला लागले होते आणि त्यांचे हे वाटणे त्यांनी विविध माध्यमांतून खूप कळकळीने मांडले होते. काही मंडळींनी तर हा देश सोडून जाण्याची घोषणा केली होती. सर्वांचा आक्षेप हा सत्तेच्या राजकारणात होऊ घातलेल्या हिंदुत्वाच्या प्रवेशावर होता. देशात हिंदुत्ववादी पक्ष सत्तेत आला, तर आपण सुरक्षित राहणार नाही अशी ठाम खात्री असणारी मंडळी 2014च्या लोकसभा निवडणुकीनंतर अचानक अज्ञातवासात गेली. मध्येच कधीतरी आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी थोडी हालचाल झाली. बिहार निवडणुकीच्या तोंडावर कोण्या अभिनेत्याच्या बायकोला हा देश असुरक्षित वाटू लागला आणि ही असुरक्षितता प्रसारमाध्यमातून तत्काळ व्यक्त केली गेली. निवडणूक संपली आणि पुन्हा सारे चिडीचूप झाले. या साऱ्या गोष्टीचा एवढया विस्ताराने विचार करण्याचे कारण एकच, की आता पुन्हा निवडणुकीचा हंगाम सुरू होत आहे आणि असुरक्षित वाटण्याची सुगीही सुरू झाली आहे. या हंगामात आपण किती असुरक्षित आहोत, देशात कसे अराजक माजले आहे हे उच्चरवात सांगितले, तरच सुगीचा फायदा उठवता येतो हे चांगल्या प्रकारे माहीत असलेल्या मंडळींनी पुन्हा एकदा आपल्या कंबरा कसल्या आहेत आणि ते मैदानात उतरले आहेत. आणि या सुगीची सुरुवात नसीरुद्दीन शहा यांनी केली आहे.\nनसीरुद्दीन शहा यांनी हा देश असुरक्षित वाटू लागला असून आपला मुलगा कसा जगेल याची त्यांना काळजी लागून राहिली आहे. जमावाने आपल्या मुलावर हल्ला केला तर अशी भीती त्यांना वाटू लागली असून त्यांनी ती माध्यमांतून व्यक्त केली आहे. तीन डिसेंबर रोजी बुलंद शहरात घडलेल्या घटनेमुळे नसीरुद्दीन शहा अस्वस्थ झाले आणि त्यांनी ती अस्वस्थता माध्यमांसमोर मांडली असे जरी वरवरचे चित्र असले, तरी ते खरे आहे असे मानण्यास आमचे मन तयार होत नाही. कारण नसीरुद्दीन शहा एक संवेदनशील कलाकार आहेत, तर मग बुलंद शहरात घडलेल्या घटनेवरची त्यांची प्रतिक्रिया इतक्या उशिरा का आली अशी भीती त्यांना वाटू लागली असून त्यांनी ती माध्यमांतून व्यक्त केली आहे. तीन डिसेंबर रोजी बुलंद शहरात घडलेल्या घटनेमुळे नसीरुद्दीन शहा अस्वस्थ झाले आणि त्यांनी ती अस्वस्थता माध्यमांसमोर मांडली असे जरी वरवरचे चित्र असले, तरी ते खरे आहे असे मानण्यास आमचे मन तयार होत नाही. कारण नसीरुद्दीन शहा एक संवेदनशील कलाकार आहेत, तर मग बुलंद शहरात घडलेल्या घटनेवरची त्यांची प्रतिक्रिया इतक्या उशिरा का आली कोणत्याही व्यक्तीची हत्या वाईटच. तिचा निषेध केला पाहिजे. पण अशा हत्येचे भांडवल करून संपूर्ण देशातील सामाजिक वातावरणावर, सामाजिक एकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा अधिकार यांना कोणी दिला कोणत्याही व्यक्तीची हत्या वाईटच. तिचा निषेध केला पाहिजे. पण अशा हत्येचे भांडवल करून संपूर्ण देशातील सामाजिक वातावरणावर, सामाजिक एकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा अधिकार यांना कोणी दिला बुलंद शहरात घडलेल्या घटनेचा तपासयंत्रणा पाठपुरावा करत आहेत. संबंधित आरोपींना योग्य ती शिक्षा होईल. पण त्या घटनेच्या आधाराने संपूर्ण देशात तशीच स्थिती असल्याचे चित्र उभे करण्यामागे कोणते हेतू आहेत बुलंद शहरात घडलेल्या घटनेचा तपासयंत्रणा पाठपुरावा करत आहेत. संबंधित आरोपींना योग्य ती शिक्षा होईल. पण त्या घटनेच्या आधाराने संपूर्ण देशात तशीच स्थिती असल्याचे चित्र उभे करण्यामागे कोणते हेतू आहेत असे अनेक प्रश्न या निमित्ताने उभे राहत आहेत. पण नसीरुद्दीन शहाची लोकप्रियता आणि तथाकथित पुरोगाम्यांनी त्याला दिलेली साथ पाहता अशा प्रश्��ाची उत्तरे कोण शोधण्याचा प्रयत्न करणार \nआता नसीरुद्दीन शहा मैदानात उतरले आहेत. त्याला पाठिंबा देण्यासाठी माध्यमांतून होड लागलीच आहे. अनेक तथाकथित पुरोगामी हा विषय उचलून धरतील आणि देशात असुरक्षितता निर्माण झाल्याचा गलका करतील आणि लोकसभा निवडणुकीपर्यंत असुरक्षितता, कट्टरवाद, मुस्लिमांचे अंधकारमय जीवन अशा वेगवेगळया विषयांवर पुरोगामी मंडळी बोलत राहतील. काही जण पुन्हा एकदा हा देश सोडण्याची घोषणा करतील, मात्र ते हा देश सोडून पाकिस्तानात जाणार की सीरियात, हे सांगणार नाहीत. एकूणच काय, तर लोकसभा निवडणूक होईपर्यंत हिंदुत्ववादी पक्षांना आणि संघटनांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून मुस्लीम तुष्टीकरण करण्याचा नेहमीचा डाव सुरू झाला आहे. या सुगीत आपण जितकी महत्त्वाची कामगिरी बजावू, तितका आपण जास्त मोबदला मिळवू शकतो हे माहीत असल्यामुळे भावनिक आवाहनापासून ते वैचारिक आवाहनापर्यंत साऱ्याच पातळयांवर अनेक जण आपली पत्करलेली जबाबदारी पार पाडतील. नसीरुद्दीन शहा यांनी त्याला सुरुवात केली आहे.\nएका बाजूला नसीरुद्दीन शहा यांनी देशाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित केला असताना पाकिस्तानच्या कैदेत सहा वर्षे खितपत पडलेला हमीद अन्सारी केंद्र शासनाच्या प्रयत्नामुळे भारतात परत आला आहे. भारताच्या सीमारेषेवर परत आल्यावर, आपल्या भावना व्यक्त करताना तो म्हणाला, ''मी मायदेशी परत आलो याचा मला खूप आनंद झाला आहे.'' नसीरुद्दीन शहा आणि त्यांच्या पाठीराख्यांनी हमीदच्या व्यक्तव्याची गंभीरपणे दखल घ्यायला हवी. कारण हमीद हा मुसलमान असूनही त्याला याच देशात आनंद वाटतो आहे. त्याचे देशाबाहेरच्या उपकृत करणाऱ्या कोणत्याही शक्तीकडे डोळे लागले नाहीत. देशाच्या कानाकोपऱ्यात असे असंख्य हमीद आहेत, जे या देशात जगतात आणि त्यांना कोणत्याही प्रकारची असुरक्षितता वाटत नाही, कारण ते या देशावर प्रेम करतात, त्याला आपला मानतात. नसीरुद्दीन शहा आणि त्यांच्या पाठीराख्यांनी हे वास्तव समजून घेतले पाहिजे. पण ते तसे करणार नाहीत, कारण आता त्यांच्या सुगीचा काळ सुरू झाला आहे. या सुगीचा पुरेपूर फायदा घेतल्याशिवाय\nते शांत होणार नाहीत.\nउपेक्षित राष्ट्रीय सौर दिनदर्शिका(भाग - 1)\n© 2016 सर्व अधिकार सुरक्षित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.morehacks.net/cookie-policy/?lang=mr", "date_download": "2019-01-18T11:53:10Z", "digest": "sha1:UD2X3OQ2SWMGASHIFLBUZ6GWM3J2DROC", "length": 4870, "nlines": 40, "source_domain": "www.morehacks.net", "title": "कुकी धोरण - खाच साधने", "raw_content": "\nआम्ही गेमसाठी म्हणता तयार,फसवणूक साधने,प्रशिक्षक साधने\nसाइट एक चांगला वापरकर्ता अनुभव प्रदान करण्यात मदत करण्यासाठी आपल्या मशीनवर ठेवलेल्या लहान टेक्स्ट फाईल - हे स्थळ कुकीजचा वापर. सामान्यतः, कुकीज वापरकर्ता प्राधान्ये कायम करण्यासाठी वापरले जातात, खरेदी गाड्या यासारख्या गोष्टी माहिती स्टोअर, आणि Google Analytics सारख्या तृतीय पक्ष अनुप्रयोग anonymised ट्रॅकिंग डेटा प्रदान. नियमाप्रमाणे, कुकीज आपला ब्राउझिंग अनुभव चांगले होईल. मात्र, आपण या साइटवर आणि इतर कुकीज अक्षम करण्यास प्राधान्य देत शकते. हे सर्वात प्रभावी मार्ग आपल्या ब्राउझरमध्ये कुकीज अक्षम आहे. आम्ही आपल्या ब्राउझर मदत विभाग सल्ला किंवा एक कटाक्ष घेऊन सूचना कुकीज वेबसाईट बद्दल सर्व आधुनिक ब्राउझर मार्गदर्शन देते\nया साइटवर काम फायली\n14741 साठी मतदान होय/ 37 यासाठी कोणतेही\nRoblox लाटणे साधन अमर्यादित Robux\nGoogle गिफ्ट कार्ड जनरेटर प्ले\nस्टार स्थिर खाच साधन अमर्यादित नाणी\nपोपल खाच मनी नागाप्रमाणे साधन\nओळ प्ले खाच साधन अमर्यादित हिरे\nSims 4 मॅक आणि पीसी डाउनलोड\nChaturbate टोकन खाच जनरेटर\nमर्यादा नाही खाच साधन गती आवश्यक\nकॉपीराइट © 2019 खाच साधने – आम्ही गेमसाठी म्हणता तयार,फसवणूक साधने,प्रशिक्षक साधने", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/raja-karale/", "date_download": "2019-01-18T11:27:37Z", "digest": "sha1:C6JPVLAPLJARJPM7R7MU5QFXM6PFV5BY", "length": 18385, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "राजा कारळे | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमंत्रालयासमोर पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न\nरायगड जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन\nनैसर्गिक कारणांमुळे कोणतीही संस्था अडचणीत येत नाही – शेखर चरेगावकर\nमामाचे गाव आदर्श करण्याचा भाच्याने केला संकल्प\nकाँग्रेस सत्तेवर आल्यास ‘मंदिर वही बनेगा’: हरीश रावत\nकश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर हँड ग्रेनेडचा हल्ला\nदिल्लीतील प्रदूषित हवेमुळे ब्रेन डॅमेजचा धोका\nकुंभ मेळा आणि प्रवासी भारतीय संमेलन म्हणजे नौटंकी, कॅबिनेट मंत्र्याचे व���दग्रस्त…\nआत्तापर्यंत 51 महिलांनी केला शबरीमला मंदिरात प्रवेश, केरळ सरकारची माहिती\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\nLive #AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nऑस्ट्रेलियन कर्णधार फिंच बळीचा बकरा, भुवनेश्वरची अनोखी हॅटट्रीक\nआजचा अग्रलेख : शिवस्मारकाचा छळ\nठसा : डॉ. अनिल अवचट\nलेख : बालमनाच्या जडणघडणीसाठी ‘चित्रकला’ हवी\nआजचा अग्रलेख : घोषणांचा ‘मोसम’\n– सिनेमा / नाटक\nकरणी सेनेला कंगनाचे राजपुती बाण्यात उत्तर\nमला महाराष्ट्राची संस्कृती फार आवडते – कोरिओग्राफर एम. सुधाकर\n‘सर्व लाईन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nआठवडाभर आधीच साजरा होणार ‘शिमगा’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nबालरंगभूमीचा आधारवड अशी ओळख असणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुधा करमरकर यांच्या निधनापाठोपाठ ज्येष्ठ नाट्य़ समीक्षक राजा कारळे गेले. कारळे हे बालरंगभूमी आणि कामगार रंगभूमीवर सातत्याने सक्रिय होते. नाट्य़वर्तुळात राजाभाऊ नावाने ओळखले जाणारे कारळे अभिनेते आणि ज्येष्ठ समीक्षक होते. लिटील थिएटरच्या प्रणेत्या सुधाताई करमरकर यांच्यासोबत त्यांनी अनेक बालनाट्य़ांतून आपला ठसा उमटविला. रंगभूमीवर अभिनेता म्हणून काम करणे वेगळे आणि एखाद्या नाटकाचे समीक्��ण करणे वेगळे. या दोन्ही बाबींचा सुवर्णमध्य राजाभाऊंच्या व्यक्तिमत्त्वामध्ये होता. तब्बल ३५ वर्षे एका प्रथितयश दैनिकामध्ये नाट्य़ क्षेत्रामध्ये घडणाऱ्या घडामोडी, नवी-जुनी नाटके, कलावंतांचा अभिनय, नेपथ्य, सादरीकरण अशा विविध बाबींवर ते परखड भाष्य करीत असत. वेळोवेळी त्यांनी नाट्य़ समीक्षा लिहिण्याचे मोठे योगदान दिले आहे. राजाभाऊंचा ९०व्या वर्षीही उत्साह तरुण रंगकर्मींना लाजवेल असाच होता. या वयापर्यंत त्यांनी अनेक नाट्य़संमेलनांस आवर्जून उपस्थिती लावून आनंद घेतला. राजाभाऊंनी ‘अश्वमेध, स्टील फ्रेम, असाही एक अभिमन्यू, महापुरुष, पाषाणपालवी या पाच नाटकांचे प्रामुख्याने लेखन केले. त्यातील महापुरुष आणि पाषाणपालवीचा, नाट्य़गौरव पुरस्काराने सन्मान झाला होता. प्रख्यात नाट्य़ दिग्दर्शिका विजया मेहता यांनी दिग्दर्शित केलेल्या अनेक नाटकांतून त्यांना काम करण्याची संधी मिळाली. पडद्यावर भूमिका गाजवणारे कलावंत उत्तम अभिनय करून नाट्य़ रसिकांची दाद मिळवतात आणि ते नाट्य़ रसिकांच्या लक्षात राहतात. तसे पडद्यामागे विविध भूमिका करणारे कलावंत कधीच रसिकांसमोर येत नाहीत. एखादी नाट्य़कृती रंगमंचावर सादर करण्यासाठी लागणाऱ्या अनेक बाबी या अप्रकाशित असतात. तद्वतच अनेक नाटकांच्या बाबतीमध्ये राजाभाऊंनी पडद्यामागची भूमिका वठविली.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलमुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर आत्महत्येचा प्रयत्न; पाच जणांना अटक\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nआजचा अग्रलेख : शिवस्मारकाचा छळ\nठसा : डॉ. अनिल अवचट\nआजचा अग्रलेख : घोषणांचा ‘मोसम’\nकाँग्रेस सत्तेवर आल्यास ‘मंदिर वही बनेगा’: हरीश रावत\nमंत्रालयासमोर पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न\nकश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर हँड ग्रेनेडचा हल्ला\nकरणी सेनेला कंगनाचे राजपुती बाण्यात उत्तर\nदिल्लीतील प्रदूषित हवेमुळे ब्रेन डॅमेजचा धोका\n‘सर्व लाईन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nआठवडाभर आधीच साजरा होणार ‘शिमगा’\n‘मी पण सचिन’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nकुंभ मेळा आणि प्रवासी भारतीय संमेलन म्हणजे नौटंकी, कॅबिनेट मंत्र्याचे वादग्रस्त...\n‘लकी’च्या गाण्यावर अभिनेता जितेंद्र यांनी केला डान्स\n‘पारधाड ‘सिनेमाचा पोस्टर ट्रेलर सोहळा संपन्न\nऑस्ट्रेलियन कर्णधार फिंच बळीचा बकरा, भुवनेश्वरची अनोखी हॅटट्रीक\n१५० फुट उंचीचा राष्ट्रध्वज हा लातूरकरांच्या देशभक्तीचे प्रतीक – विनोद तावडे\nमराठी कलाकार स्वातंत्र्य सेनानींच्या रुपात, पाहा ‘वंदे मातरम 2019’ दिनदर्शिका\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/videos/?id=v37085", "date_download": "2019-01-18T12:04:12Z", "digest": "sha1:2LBLNOEXUKTGDWL5DAHRPFU54OHP5NE5", "length": 8522, "nlines": 226, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Ya4ra Video Song व्हिडिओ - PHONEKY", "raw_content": "\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या व्हिडिओसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया व्हिडिओचे सर्वप्रथम पुनरावलोकन करा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या व्हिडिओसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: UNTRUSTED\nफोन / ब्राउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: NokiaX2-02\nफोन / ब्राउझर: NokiaX2-02\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nमोबाईल व्हिडिओ GIF अॅनिमेशन रिंगटोन्स\nमोबाइल व्हिडिओ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nव्हिडिओ अँड्रॉइड, सफरचंद आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हूईई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइलवर Ya4ra Video Song व्हिडिओ डाउनलोड करा किंवा तो प्ले कराआपण नक्कीच यातील मनोरंजक दृश्यांचा आनंद घ्याल PHONEKY विनामूल्य व्हिडिओ सेवेवर, संगीत आणि क्रिडा पासून कार आणि मजेदार व्हिडिओंपर्यंत आपण विविध शैलीच्या मोबाइल व्हिडिओ आणि मूव्ही क्लिप डाउनलोड करू शकता किंवा प्ले करू शकता. शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट व्हिडिओ पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार व्हिडिओ क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/editorial-opinion/mahesh-mhatre-writes-rane-bjp-entry-blog-one-267695.html", "date_download": "2019-01-18T12:03:23Z", "digest": "sha1:E5UDFY5RTELJHUM5NVAQSTMBQXL5NELI", "length": 15767, "nlines": 27, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - राणेंचा भाजप प्रवेश होणार का ?–News18 Lokmat", "raw_content": "\nराणेंचा भाजप प्रवेश होणार का \nयाआधी 2013च्या दिवाळीत राणे परिवाराला भाजप प्रवेशाची सुवर्णसंधी मिळाली होती. निलेश राणेंना खासदारकी आणि केंद्रात राज्यमंत्रिपद, नितेश राणेंना आमदारकी आणि स्वतः राणेंना महत्त्वाचे खाते अशी आकर्षक 'ऑफर' आली होती, असे राणेंच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे.\nमहेश म्हात्रे, कार्यकारी संपादक, आयबीएन लोकमत यांची लेखमालिका - भाग १ बालपणी 'ह' हत्तीतला शिकताना पुस्तकातील हत्तीचे चित्र डोळ्यासमोरून जात नव्हते, तेव्हा खूप मनापासून वाटे की आपलं आयुष्य हत्तीसारखं बलवान व्हावं आणि हत्तीचे बळ प्राप्त झाल्यावर किड्या - मुंग्यांनीही आपल्या खांद्यावर खेळावं तेव्हा या विचारांच्या स्वप्नात असतानाच घरातील कुणाचा तरी पाठीवर धपाटा बसायचा तसा लागोलाग हत्तीतला 'ह' गिरवावा लागायचा. मग डोळ्यातलं पाणी पुस्तकातल्या हत्तीवर टप-टप पडताना घरातल्या त्या वडीलधाऱ्या माणसांएवढाच राग यायचा हत्तीचाही...तेव्हा आता\n'असा कुणाचाही आवाज आला कानी किंवा अशा प्रकारची बातमी वृत्तपत्रात वाचली की काळीज धस्स होत राहतं प्रसिद्ध कवी अजय कांडर यांच्या 'हत्ती इलो'ची बदलत्या सामाजिक राजकीय स्थित्यंतरावर रुपकात्मक पद्धतीने भाष्य करणाऱ्या कवितेची सध्या रत्नागिरी, सिंधुदुर्गातील सेना, भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.2014च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि माजी खासदार निलेश राणे यांचा पराभव करण्याची यशस्वी कामगिरी करणाऱ्या सेना -भाजपच्या कार्यकर्त्यांना गेल्या काही महिन्यांपासून 'दादा इलो...दादा इलो...' चा गजर ऐकू येऊ येत होता. आणि आता तर भाजपचे 'दादा' चंद्रकांत पाटील यांनी आपल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्रिपदाची राणे दादांना 'सार्वजनिकरित्या' ऑफर दिल्याने राणेंचा भाजपप्रवेशाचा मुहूर्त जवळ आल्याचे सिद्ध झाले आहे. नाही म्हणायला याआधीसुद्धा नारायण राणे आणि अमित शहा यांच्यातील 'गुप्तगू'च्या बातम्या 'कळतंय-समजतंय' च्या पडद्याआडून बरंच काही सांगत होत्या.त्यातही महापालिका निवडणुकीच्या गदारोळात राणेंची अनुपस्थिती खूप काही सांगून गेली होती. नितेश राणेंच्या अटकेने मिळालेला सूचक इशारा जरी अस्वस्थ करणारा होता तरी राणे गप्प बसणाऱ्यांपैकी नव्हते. त्यांच्या उद्योगविश्वातील मित्रांचे दरवाजे ते ठोठावत राहिले. त्यामुळे भाजपशी त्यांची प्रवेश चर्चा 'खुली' राहिली. त्यातून अमित शहांशी बोलणी सुरु झाली. तिनेक महिन्यांपूर्वी तर अहमदाबादेतील राणे-शहा भेटीला खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती. त्या 'गुप्त' या बैठकीला कुण्यातरी कुटनितीज्ञाने 'उघड' केली. परिणामी तिला माध्यमांच्या काकदृष्टीची 'नजर' लागली आणि राणे परिवाराच्या भाजप प्रवेशाला मोडता घातला गेला. राणेंचा आजवरचा पक्षांतराचा आणि पक्षश्रेष्ठींशी आक्रमकपणे वागण्याच्या पद्धतीचा 'धसका' घेतलेल्या काही भाजप नेत्यांनी भविष्यातील संकटाचा अंदाज घेऊन बातम्या 'लीक' केल्या . परिणामी भाजपच्या दिशेने निघालेली राणेंची सुसाट 'कोकण एक्स्प्रेस' पद्धतशीरपणे 'साईडिंग'ला लावली गेली.गंमत म्हणजे त्यासाठी दिलेले कारण अगदीच भन्नाट होते, 'आम्हाला रेल्वेचे इंजिन, म्हणजे नारायण राणे हवेत, पण डब्बे म्हणजे माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे आणि अन्य 'वादग्रस्त' रेकॉर्ड असणारे राणे समर्थक नकोत.' या अटींमुळे 'राणे-शहा-फडणवीस' बैठक पुढे गेली नाही, अशा बातम्या देखील प्रसारमाध्यमांपर्यंत आणि तेथून लोकांपर्यंत पोहचल्या. पण तरीही भाजपात शिरण्याचा राणेंचा प्रयत्न काही थंडावला नाही. आपल्या स्वभावाच्या विरोधात जाऊन ते नरमाईने वागू लागले. नाही म्हणायला नितेश राणेंच्या अटकेने त्यांच्यातील 'पिता' जास्तच जागरूक झाला होता, कोकणातील एका कार्यक्रमात फडणवीस सरकारवर केलेली कडक टीका कशी अंगावर येऊ शकते याची जाणीव त्यांना झाली होती आणि त्या सगळ्यावर कडी म्हणजे काही उच्चपदस्थ मंडळींनी ज्यापद्धतीने 'अविघ्न बिल्डर्स' संदर्भातील आर्थिक उलाढालीच्या बातम्या पेरल्या होत्या त्यामुळे राणे परिवाराच्या समोर अनंत अडचणीचे पीक येणार हे निश्चित होते.नारायण राणे यांचे परममित्र छगन भुजबळ यांच्यावर ज्या आर्थिक गैरव्यवहारांमुळे तुरुंगात जाण्याची वेळ आली होती. तशीच कारवाई राणे कुटुंबावर होऊ शकते असे संकेत राज्यशकट हाती असणाऱ्या नेतृत्वाकडून दिले जाणे, हा धोक्याचा इशारा होता. तो राणेंनी वेळीच ओळखला, त्यामुळे राणे परिवार हळूहळू सरकारविरोधी कारव��या, वक्तव्यांपासून दूर गेला, मराठा मोर्चामधील त्यांचा सक्रिय सहभाग कमी झाला. आणि मुंबईच्या मोर्चामध्ये तर नारायण राणे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावतीने मोर्चेकरी मुलींशी बोलताना दिसले. एकूणच काय तर मुंबई मराठा मोर्चामध्ये ज्या पद्धतीने राणे परिवार 'नियोजन' करताना दिसत होते. त्यावरून त्यांच्या भाजप प्रवेशाचे 'प्रयोजन' स्पष्ट होत होते. पण राणेंच्या आजवरच्या पक्ष प्रवेशाच्या बातम्या पाहता त्यांचा निर्णय जोवर प्रत्यक्षात उतरत नाही तोवर खरा मानता येणार नाही.भाजपचे 'मराठा' चेहरा म्हणून ओळखले जाणारे चंद्रकांत पाटील यांनी जरी राणेंच्या भाजप प्रवेशाचे सुतोवाच केले असले, स्वतः शरद पवार यांनी जरी राणेंना भाजप प्रवेशासाठी शुभेच्छा दिल्या असल्या तरी किंवा काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी जरी राणेंना सत्तेशिवाय न जगू शकणारे म्हणून डिवचले असले तरी जोवर नारायण राणे स्वतः आपल्या पक्ष प्रवेशासाठी घोषणा करत नाहीत तोवर काही खरे नाही. याआधी 2013च्या दिवाळीत राणे परिवाराला भाजप प्रवेशाची सुवर्णसंधी मिळाली होती. निलेश राणेंना खासदारकी आणि केंद्रात राज्यमंत्रिपद, नितेश राणेंना आमदारकी आणि स्वतः राणेंना महत्त्वाचे खाते अशी आकर्षक 'ऑफर' आली होती, असे राणेंच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. देशात मोदीयुग येण्याआधीची ही गोष्ट आहे. राणेंनी ती ऑफर स्वीकारली असती तर कोकणातील राजकारणात भाजपची ताकद जशी वाढली असती तशीच राणे परिवाराची स्थितीही आजच्या तुलनेत कितीतरी मजबूत झाली असती.लोकसभा निवडणुकीत झालेला निलेश राणे यांचा पराभव टाळता आला असता, आणि पुढे जिव्हारी लागलेले नारायण राणेंचे सलग दोन पराभव टाळता आले असते. पण राजकारणात जर-तरच्या भाषेला किंमत नसते. इथे फक्त हिंमत लागते, आल्या प्रसंगाशी दोन हात करण्याची किंवा थोडं झुकतं घेऊन हात मिळवणी करण्याची. ती तयारी राणे साहेब दाखवणार का यावरच पुढील राजकीय गणिते अवलंबून असतील....{क्रमश :}\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\nलोकसभा निवडणुकीच्या Fake Newsने आयोग हैराण, दाखल करणार FIR\nतब्बल 55 बंदुका...भाजप पदाधिकाऱ्यानंतर आता साताऱ्यातूनही मोठा शस्त्रसाठा जप्त\nशाहरुखची रील लाइफ मुलगी पुन्हा एकदा हॉट फोटोंमुळे चर्चेत\nKumbh Mela 2019: इतिहासात प���िल्यांदा किन्नर आखाड्याने असं केलं शाही स्नान, पाहा PHOTOS\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/sport/new-kusti-champion-league-colors-marathi-302955.html", "date_download": "2019-01-18T12:05:10Z", "digest": "sha1:YRHZHHUXAT5OP3IZ3YBEYAE3ZNODMONB", "length": 5991, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - महाराष्ट्राची कुस्ती पोचणार जगभरात–News18 Lokmat", "raw_content": "\nमहाराष्ट्राची कुस्ती पोचणार जगभरात\n७ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर, २०१८ या कालावधीत ही लीग पुण्यातील बालेवाडी स्टेडियमवर होणार आहे.\nमुंबई, 29 आॅगस्ट : कुस्ती चॅम्पियन्स लीग - अपना बंदा खेल जंदाची अधिकृत घोषणा करण्यात आली. ‘कलर्स मराठी’ वाहिनी या लीगचे ब्रॉडकास्टिंग पार्टनर असणार असून ‘रेडिओ सिटी ९१.१ FM’ रेडिओ पार्टनर असणार आहे. या लीगमुळे महाराष्ट्रातल्या खेळाडूंचा खेळ जगभरात पोहोचायला मदत होणार असून ‘कुस्ती’ या आपल्या खेळाचा अधिक प्रसार होण्यास मदत होणार आहे. शिवाय, इतर खेळांप्रमाणे कुस्तीलाही व्यवसायिक स्वरूप प्राप्त होण्यासही मदत होणार आहे. ‘महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद’ आणि ‘MWCL Sports LLP’ मिळून होणाऱ्या या ‘कुस्ती चॅम्पियन्स लीग’चे थेट प्रक्षेपण ‘कलर्स मराठी’ वाहिनी आणि ‘वुट’वरून केलं जाणार आहे. ७ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर, २०१८ या कालावधीत ही लीग पुण्यातील बालेवाडी स्टेडियमवर होणार आहे.या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना ‘कुस्ती चॅम्पियन्स लीग’चे फाउंडर आणि प्रमोटर पुष्कराज केळकर म्हणाले की, '२०२०च्या ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या कुस्तीगिरांनी चमकदार कामगिरी करून त्यांचे सामर्थ्य जगाला दाखवून द्यावे यासाठी खेळाडूंना या लीगच्या अनुभवाचा फायदा व्हावा, हे सगळ्यात मोठे ध्येय समोर ठेवून आम्ही चालत आहोत. महाराष्ट्रातल्या सहा शहरांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सहा टीम या लीगमध्ये असणार आहेत. एकुण ७२ खेळाडू खेळणार आहेत. लीग रंगतदार असणार हे नक्की.'या लीगमध्ये एकूण ६ टीम खेळणार असून प्रत्येक टीममध्ये ८ मुले आणि ४ मुली असे १२ खेळाडू सहभागी होतील. लीगमधील एकुण खेळाडूंची संख्या ७२ असेल. महाराष्ट्रभरातील ३०० खेळाडूंमधून लिलावाच्या माध्यमातून या ७२ खेळाडूंची निवड करण्यात येईल. या लीगमध्ये मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद आणि नागपूर या शहरांच्या टीमचा समावेश असेल.\nरणयोध्दा मुंबईजिगरबाज नाशिककोल्हापूर शाहूजांबाज औरंगाबादनरवीर नागपूरझुंजार पुणेस्लॅब कोसळणारा तो थरारक VIRAL VIDEO कुठला \nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\nलोकसभा निवडणुकीच्या Fake Newsने आयोग हैराण, दाखल करणार FIR\nतब्बल 55 बंदुका...भाजप पदाधिकाऱ्यानंतर आता साताऱ्यातूनही मोठा शस्त्रसाठा जप्त\nशाहरुखची रील लाइफ मुलगी पुन्हा एकदा हॉट फोटोंमुळे चर्चेत\nKumbh Mela 2019: इतिहासात पहिल्यांदा किन्नर आखाड्याने असं केलं शाही स्नान, पाहा PHOTOS\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/bjp/news/page-4/", "date_download": "2019-01-18T11:29:36Z", "digest": "sha1:YTT3RSOG4KOJLLPDVQXSY556OZBAQCGE", "length": 11929, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Bjp- News18 Lokmat Official Website Page-4", "raw_content": "\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nVIDEO : भाव मिळाला नाही, शेतकऱ्याने कांद्याच्या शेतातच केली आत्महत्या\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\nVIDEO : भाव मिळाला नाही, शेतकऱ्याने कांद्याच्या शेतातच केली आत्महत्या\nमंत्रालयाच्या दारातच महिलेने केला आत्महत्येचा प्रयत्न\nतब्बल 55 बंदुका...भाजप पदाधिकाऱ्यानंतर आता साताऱ्यातूनही मोठा शस्त्रसाठा जप्त\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nहात नसलेल्या चित्रकारांनी काढलेली चित्र पाहून तुम्ही व्हाल थक्क\n'भाजपला जिंकून दिलंस तर प्रमोशन' : दोन महिला अधिकाऱ्यांच्या व्हायरल झालेल्या WhatsApp चॅटमागचं सत्य\nVIDEO तरुणीचा संशयास्पद मृत्यू, संतप्त जमावाने लावली पोलीस स्टेशनला आग\nलोकसभा निवडणुकीच्या Fake Newsने आयोग हैराण, दाखल करणार FIR\nराम मंदिराचं बांधकाम 2025 नंतर सुरू होणार - भैय्याजी जोशी\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\nशाहरुखची रील लाइफ मुलगी पुन्हा एकदा हॉट फोटोंमुळे चर्चेत\nअजय आणि अनिल 7 वर्षांनी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर, 'टोटल धमाल' सिनेमातून दिसणार एकत्र\n'लाईफ इन अ मेट्रो' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला, सिनेमातील एक लुक सोशल मीडियावर शेअर\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\n��ुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\nधोनीचा 'हा' विक्रम वाचून तुम्हीही म्हणाल, 'धोनी जैसा कोई नही'\nInd vs Aus : विराट कोहलीच्या 'ट्रम्प कार्ड'ने दिली चार चेंडूत सामन्याला कलाटणी\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : डिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nVIDEO : ...तर तुमच्या वैवाहिक जीवनात कधीच येणार नाही दुःख\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nVIDEO : ...अन् मिठ्ठू झाला मित्र\nVIDEO : पक्ष कोणता ते बघू नका, चांगल्या माणसाचा प्रचार करा -पंकजा मुंडे\nयेत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पाहता राजकीय दृष्ट्या पंकजा मुंडे यांचं हे विधान वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे\nमहाराष्ट्र Jan 7, 2019\nVIDEO : धुळे, जळगाव जिंकल्यानंतर बारामतीबद्दल काय म्हणाले गिरीश महाजन\nमहाराष्ट्र Jan 7, 2019\nयुती होईल असं वाटत नाही, निर्णय योग्य वेळी जाहीर करू - संजय राऊत\nBIG BREAKING : सवर्णांनाही आरक्षण; निवडणुकीपूर्वीच मोदी सरकारचा मोठा निर्णय\nअमित शहांचे महाराष्ट्रातील कार्यक्रम अचानक रद्द, दिल्लीला रवाना\nधनगर समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मंत्रालयात पाय ठेवणार नाही - पंकजा मुंडे\n'दारूबंदीमुळे वांदे', भाजप कार्यकर्त्यानेच सुरू केली दारू तस्करी\n'जे हात सत्तेच्या तख्तावर बसवतात तेच उद्या हे तख्त फोडूदेखील शकतात'\nलोकसभेच्या निवडणुकीत भाजप कापू शकते आपल्या 25 टक्के खासदारांची तिकिटं\nमहाराष्ट्र Jan 7, 2019\nयुतीचं 'भवितव्य' आज ठरणार शिवसेनेनं बोलावली महत्त्वाची बैठक\nमहाराष्ट्र Jan 6, 2019\n'अंगावर येणाऱ्यांना शिंगावर घेऊ', शहांच्या वक्तव्यावर शिवसेनेचा घणाघात\nमहाराष्ट्र Jan 6, 2019\nनारायण राणेंचा भाजपचं 'संकल्प पत्र' तयार करणाऱ्या समितीत समावेश\nमहाराष्ट्र Jan 6, 2019\nयुती झाली नाही तरी हरकत नाही, विरोधियोंको 'पटक' देंगे - अमित शहा\nअभी तक \u0003खेलने के लिए\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nVIDEO : भाव मिळाला नाही, शेतकऱ्याने कांद्याच्या शेतातच केली आत्महत्या\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\n'भाजपला जिंकून दिलंस तर प्रमोशन' : दोन महिला अधिकाऱ्यांच्या व्हायरल झालेल्या WhatsApp चॅटमागचं सत्य\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/nanded/all/page-4/", "date_download": "2019-01-18T12:23:47Z", "digest": "sha1:KTVCTDCIYOBP6WUXXY3QTZM2OY3UKGIB", "length": 11782, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Nanded- News18 Lokmat Official Website Page-4", "raw_content": "\nVIDEO लडाखमध्ये पर्यटक अडकले, बर्फाखाली 5 जणांचा मृत्यू, 5 बेपत्ता\nपुण्यात सिनेस्टाईल दरोडा, बंगल्यात घुसून मुंबईच्या वृद्ध दाम्पत्याला ओलीस ठेवून लुटले\nहे हास्य शेवटचंच, भीषण अपघातात चिमुकलीने गमावलं पितृछत्र\nनाशिक जिल्ह्यात 24 तासात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nपुण्यात सिनेस्टाईल दरोडा, बंगल्यात घुसून मुंबईच्या वृद्ध दाम्पत्याला ओलीस ठेवून लुटले\nहे हास्य शेवटचंच, भीषण अपघातात चिमुकलीने गमावलं पितृछत्र\nनाशिक जिल्ह्यात 24 तासात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nVIDEO : भाव मिळाला नाही, शेतकऱ्याने कांद्याच्या शेतातच केली आत्महत्या\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nहात नसलेल्या चित्रकारांनी काढलेली चित्र पाहून तुम्ही व्हाल थक्क\nVIDEO लडाखमध्ये पर्यटक अडकले, बर्फाखाली 5 जणांचा मृत्यू, 5 बेपत्ता\n'भाजपला जिंकून दिलंस तर प्रमोशन' : दोन महिला अधिकाऱ्यांच्या व्हायरल झालेल्या WhatsApp चॅटमागचं सत्य\nVIDEO तरुणीचा संशयास्पद मृत्यू, संतप्त जमावाने लावली पोलीस स्टेशनला आग\nलोकसभा निवडणुकीच्या Fake Newsने आयोग हैराण, दाखल करणार FIR\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\nशाहरुखची रील लाइफ मुलगी पुन्हा एकदा हॉट फोटोंमुळे चर्चेत\nअजय आणि अनिल 7 वर्षांनी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर, 'टोटल धमाल' सिनेमातून दिसणार एकत्र\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ���े मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\nधोनीचा 'हा' विक्रम वाचून तुम्हीही म्हणाल, 'धोनी जैसा कोई नही'\nInd vs Aus : विराट कोहलीच्या 'ट्रम्प कार्ड'ने दिली चार चेंडूत सामन्याला कलाटणी\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : डिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nVIDEO : ...तर तुमच्या वैवाहिक जीवनात कधीच येणार नाही दुःख\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nVIDEO : ...अन् मिठ्ठू झाला मित्र\nशाळेत वाटप केलेला चिवडा आणि बिस्किटं खाऊन 70पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा\nनांदेड जिल्ह्यातल्या भोकरमध्ये दोन गावातील शाळेत वाटप केलेला चिवडा आणि बिस्किटं खाल्याने 70पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे.\nमहाराष्ट्र Apr 15, 2018\nयवतमाळ जिल्ह्यात वीज कोसळून चार शेतकऱ्यांचा मृत्यू, तर नांदेड जिल्ह्यात गारपीट\nमहिलेला हात,पाय बांधून मारहाण, माहूर तालुक्यात तालिबानी प्रकार\nमहाराष्ट्र Apr 10, 2018\nपाण्याच्या थेंबाथेबासाठी खोल विहिरीत उतरून केली जाणारी जीवघेणी कसरत रोजचीच\nमहाराष्ट्र Mar 21, 2018\nवेट लाॅसचा प्रयत्न अंगाशी, महिलेच्या मेंदुला इजा \nमहाराष्ट्र Feb 26, 2018\nनांदेडमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांसमोरच पुरवली कॉपीबहाद्दरांनी कॉपी\nमहाराष्ट्र Jan 29, 2018\nनांदेडमध्ये 'बिटकाॅईन'ने अनेकांना घातला कोट्यवधीचा गंडा, गुन्हा दाखल\nबळीराजाचा आक्रोश, उभ्या पिकांवर फिरवला नांगर \nनांदेडमधल्या काँग्रेसच्या यशामुळे राज्यातील चित्र बदलेल का\nमुलगी हवी म्हणून नांदेडात महिलेनं बाळ चोरलं \nमहाराष्ट्र Oct 13, 2017\nनांदेड महापालिकेत काँग्रेसचं वर्चस्व; 73 जागांवर विजय\nनांदेड विजयानंतर अशोक चव्हाण यांची मुलाखत\nनांदेडमधील विजय ही तर परिवर्तनाची नांदी - अशोक चव्हाण\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO लडाखमध्ये पर्यटक अडकले, बर्फाखाली 5 जणांचा मृत्यू, 5 बेपत्ता\nपुण्यात सिनेस्टाईल दरोडा, बंगल्यात घुसून मुंबईच्या वृद्ध दाम्प���्याला ओलीस ठेवून लुटले\nहे हास्य शेवटचंच, भीषण अपघातात चिमुकलीने गमावलं पितृछत्र\nनाशिक जिल्ह्यात 24 तासात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/end-of-2019-provide-house-for-obc-cm/", "date_download": "2019-01-18T12:27:37Z", "digest": "sha1:VO4IDUS7N4CAWY6XZZCGTHX6MAPJHPZJ", "length": 7608, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "2019 अखेर ओबीसींतील बेघरांना घरे - मुख्यमंत्री", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n2019 अखेर ओबीसींतील बेघरांना घरे – मुख्यमंत्री\nमुंबई : राज्यातील अनुसूचित जाती व जमातींप्रमाणेच ओबीसी समाजातील मागास घटकांनाही मोफत घरे देण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. या समाजातील सर्व बेघरांना 2019 पर्यंत घरे देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले सांगितले. तसेच केंद्र शासनाने ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यासंबंधीचे विधेयक लोकसभेत पारित करुन आपली कटिबद्धता सिद्ध केली असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.\n‘राष्ट्रवादीची २०१९ मध्ये आमची सत्ता आली तर डान्सबार…\nब्राह्मण आरक्षणाचा प्रश्न पेटणार,राज्यभरातील ब्राह्मण संघटना…\nते पुढे बोलताना म्हणाले की, देशातील ओबीसी समाजाच्या सर्व घटकांचा विकास व्हावा म्हणून या समाजामध्ये वर्गीकरण करण्यासाठी केंद्र सरकार अनुकूल आहे. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालय यावर सकारात्मक विचार करीत असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.\nदरम्यान राज्य शासनाने स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची स्थापना केली आहे. राज्याच्या इतिहासात हे प्रथमच घडले आहे. या मंत्रालयासाठी अर्थसंकल्पात तीन हजार कोटींची तरतूद करण्यात आली. या मंत्रालयाच्या माध्यमातून ओबीसी कल्याणाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या ओबीसींसाठीच्या योजनांचा विस्तार करण्यासह अनेक नवीन योजना सुरू करण्यात आल्या आहेत. असही ते यावेळी म्हणाले.\n‘राष्ट्रवादीची २०१९ मध्ये आमची सत्ता आली तर डान्सबार बंद करणार’\nब्राह्मण आरक्षणाचा प्रश्न पेटणार,राज्यभरातील ब्राह्मण संघटना एकवटल्या\nनोटाबंदी पाठोपाठ आता नाणेबदली\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nमराठीचा मुद्दा काहीजण राजकीय स्वार्थासाठी वापरतात :खासदार संभाजीराजे\nटीम महाराष्ट्र देशा- महाराष्ट्रात उत्तर भारतीयांना दिल्या जात असलेल्या वागणुकीबद्दल खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले…\n‘खायेगा इंडिया तो शौचालय जायेगा इंडिया’ : धनंजय मुंडे\n‘वंचित बहुजन आघाडी म्हणेल तसा प्रस्ताव स्वीकारून कॉग्रेसने…\nमुस्लिम बांधवांनी सक्षम समाजासाठी इस्लामिक बँकिंग प्रणालीत सहभागी…\n‘आम्ही कुरियरने मुख्यमंत्र्यांना कांदा पाठवला,त्यांनी फुकट…\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/palki-sohla/", "date_download": "2019-01-18T12:33:01Z", "digest": "sha1:K24L36GLNY3KWIY6TSYEG5YJB4NYAIHL", "length": 5656, "nlines": 82, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "दर्शनासाठी भाविकांच्या रांगा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nज्ञानोबा-तुकोबांच्या पालख्या काल पुण्यात दाखल झाल्यानंतर पुण्यनगरी वैष्णवांच्या आगमनाने फुलून गेली आहे. निवडुंगा विठोबा मंदिरात तुकाराम महाराजांची तर पासोड्या विठोबा मंदिरात ज्ञानेश्वरांच्या पादुका दर्शनासाठी दर वर्षी ठेवण्यात येतात. पुणेकरांनी पादुकांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली असून लांबच्या लांब रांगा पहायला मिळत होत्या. पुणे तसेच आसपासच्या परिसरातून आलेल्या भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. दरम्यान या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणेकडून सुरक्षेचा देखील चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे .\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे ; दहा हजार मीटर्समध्ये दिनेशसिंग विजेता\nपुणे : शहीद मेजर नायर यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार\nचीनी मांजा विक्रेत्यांवर कठोर कारवाईची मागणी\nसरकार आवाज उठवणाऱ्यांची गळचेपी करत आहे : पवार\nनोटाबंदी पाठोपाठ आता नाणेबदली\nटीम महारष्ट्र देशा : नोटाबंदी नंतर आता नाणेबदली होणार असून केंद्र सरकार आता लवकरच एक रुपयाच्या नाण्यापासून ते १०…\n‘वंचित बहुजन आघाडी म्हणेल तसा प्रस्ताव स्वीकारून कॉग्रेसने…\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद…\nकर्नाटक वाचवण्यासाठी कॉंग्रेसची महत्वाची बैठक\nमुंबईतील स्वच्छ कांदळवन अभियानाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Misera+gm.php", "date_download": "2019-01-18T11:16:05Z", "digest": "sha1:WMU23ZAD7MZM5BRYUP2RXIFYUXPQQKJ2", "length": 3456, "nlines": 16, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Misera (गांबिया)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Misera\nक्षेत्र कोड Misera (गांबिया)\nआधी जोडलेला 566 हा क्रमांक Misera क्षेत्र कोड आहे व Misera गांबियामध्ये स्थित आहे. जर आपण गांबियाबाहेर असाल व आपल्याला Miseraमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. गांबिया देश कोड +220 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Miseraमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +220 566 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनMiseraमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +220 566 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00220 566 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/if-approved-nigadi-metro-pursue-36670", "date_download": "2019-01-18T12:36:43Z", "digest": "sha1:ZZLK357XSHJXF3RWL7CK4CRLL265QC6R", "length": 14205, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "If approved to nigadi Metro pursue पाठपुरावा झाल्यास निगडीपर्यंत मेट्रोला मंजुरी - शशिकांत लिमये | eSakal", "raw_content": "\nपाठपुरावा झाल्यास निगडीपर्यंत मेट्रोला मंजुरी - शशिकांत लिमये\nशुक्रवार, 24 मार्च 2017\nवाल्हेकरवाडी - ‘‘पुणे मेट्रो प्रकल्प हा स्वारगेट ते पिंपरी आणि रामवाडी ते हिंजवडी असा आहे. मात्र, प्रकल्पाच्या मूळ मसुद्यात स्वारगेट ते निगडी असाच उल्लेख होता. नागरिकांनी मागणी करून पाठपुरावा केल्यास त्याला मंजुरी मिळू शकते,’’ असा विश्‍वास शशिकांत लिमये यांनी व्यक्त केला.\nवाल्हेकरवाडी - ‘‘पुणे मेट्रो प्रकल्प हा स्वारगेट ते पिंपरी आणि रामवाडी ते हिंजवडी असा आहे. मात्र, प्रकल्पाच्या मूळ मसुद्यात स्वारगेट ते निगडी असाच उल्लेख होता. नागरिकांनी मागणी करून पाठपुरावा केल्यास त्याला मंजुरी मिळू शकते,’’ असा विश्‍वास शशिकांत लिमये यांनी व्यक्त केला.\nताथवडेतील जेएसपीएम महाविद्यालय व ‘सकाळ यिन’ यांच्यातर्फे आयोजित इनोव्हिजन तंत्रज्ञान महोत्सवाच्या उद्‌घाटनप्रसंगी लिमये बोलत होते. खडकवासला येथील सेन्ट्रल वॉटर ॲण्ड पॉवर रिसर्च सोसायटीचे संचालक डॉ. एम. के. सिन्हा, डॉ. पी. पी. विटकर, प्राचार्य आर. के. जैन, ‘सकाळ’चे मिलिंद भुजबळ, रामनाथ भट्ट, विनायक त्रिवेदी, अनिर्बन सरकार, दीपक साळुंखे, सुधीर भिलारे, रवी सावंत, उपप्राचार्य ए. एस. देवस्थळी उपस्थित होते.\nलिमये म्हणाले, ‘‘विद्यार्थी हा समाजाचा आरसा असतो, त्याने नवनवीन कल्पना राबवून प्रयोगात नावीन्यता आणली पाहिजे. तांत्रिक व्यवस्थापनाचे कौशल्य आत्मसात करावे. आव्हाने स्वीकारून ती पूर्ण करण्यावर भर दिला पाहिजे. तुम्ही सुरवात करा, प्रेरणा आपोआप मिळेल.’’ अनिर्बन सरकार यांनी ‘पाणी वाचवा’ची प्रतिज्ञा वदवून घेतली.\nसिन्हा म्हणाले, ‘‘विज्ञान हे जागतिक स्तरावर सारखेच आहे; पण तंत्रज्ञान बदलत्या स्वरूपाचे आहे. आपल्या देशात पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. या आव्हानाचा सामना आपण नवनिर्मितीतून करू शकतो. यासाठी विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा शोध लावावा, जेणेकरून पाणीटंचाईवर मात करता येईल.’’ प्राचार्य आर. के. जैन यांनी प्रास्ताविक केले. प्रियांका सि��ग यांनी आभार मानले.\nया उपक्रमामुळे स्वतःचे कलागुण दाखविण्यासाठी व्यासपीठ मिळाले. महाविद्यालय व ‘सकाळ यिन’ यामुळे आम्हाला ही संधी मिळाली.\n- कैलास राऊत, विद्यार्थी\nविद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन आणि त्यांच्या कलागुणांना वाव या कार्यक्रमातून मिळतो. मुलांना पुस्तकी ज्ञानापेक्षा तांत्रिक ज्ञान यामधून खूप मिळते.\n- दामिनी पवार, विद्यार्थिनी\nअखेर सासरच्यांनी विष पाजलेल्या 'त्या' महिलेचा मृत्यू\nमरखेल (नांदेड) : सोमुर (ता.देगलूर) येथील एका विवाहित महिलेला सासरच्या लोकांनी लग्नानंतर सतत चार वर्षांपासून शारीरिक व मानसिक छळ करून ता.02 जानेवारी...\n'काँग्रेस सत्तेत आल्यानंतरच होणार राम मंदिर'\nदेहरादून- काँग्रेस सत्तेत आल्यानंतरच राम मंदिर होणार असल्याचे महत्वपूर्ण विधान उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे महासचिव हरीश रावत...\nआम्हाला हे सरकार आमचे वाटतच नाही - अर्जुन खोतकर\nऔरंगाबाद - शिवसेनेच्या पाठिंब्यावर सत्तेवर असलेल्या भाजप सरकारने आम्हाला नेहमीच दुय्यम वागणूक दिली. प्रत्येक ठिकाणी आमदार, मंत्र्यांची अडवणूक...\nपुस्तकांच्या गावात बालकुमार साहित्य संमेलनाचा प्रारंभ\nभिलार - ज्यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली अशा सावीत्रीबाई फुले यांचा वेश परिधान केलेल्या शाळकरी मुलीच्या हस्ते पालखीतील ग्रंथांची पुजा करून...\nराष्ट्रवादीचे शिवसेनेवर \"सर्जिकल स्ट्राइक'\nमनमाड - दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार धनराज महाले यांनी गुरुवारी (ता. 17) समर्थकांसह राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे...\n#PublicProperty मनसेकडून सिंचन भवनात तोडफोड\nपुणे - मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी पाणीपुरवठ्याबाबत आश्‍वासन देऊनही जलसंपदा विभाग पुणेकरांच्या भावनांशी खेळत आहे. जलसंपदा विभाग ठोस निर्णय घेत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.savistar.com/2018/02/19/what-happen-on-shivneri/", "date_download": "2019-01-18T11:38:23Z", "digest": "sha1:C3T6THIWKVGTT5MYIB2RZQN4FH3FL3OH", "length": 8499, "nlines": 71, "source_domain": "www.savistar.com", "title": "मुख्यमंत्री-मंत्री पळाले, किल्ले शिवनेरीवर नेमकं काय घडलं? – सविस्तर", "raw_content": "\nमुख्यमंत्री-मंत्री पळाले, किल्ले शिवनेरीवर नेमकं काय घडलं\nशिवनेरी किल्ल्यावर आज जल्लोष होता. मात्र हा जल्लोष सुरु असताना शिवप्रेमींमधला सरकारविरोधातला असंतोष बाहेर पडल्याचं पहायला मिळालं. शिवप्रेमींनी घोषणाबाजी केल्यानं मंत्र्यांना चक्क पळ काढावा लागला. यासंदर्भातला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.\nदरवर्षी शिवजयंती झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांचं भाषण होत असतं. यंदा मात्र मुख्यमंत्र्यांनी भाषण केलंच नाही. पाळणा जोजवला आणि मुख्यमंत्री निघून गेले. शिवनेरीवर होणाऱ्या गोंधळाची मुख्यमंत्र्यांना पूर्वकल्पना असावी, त्यामुळे त्यांनी काढता पाय घेतल्याची चर्चा आहे.\nमुख्यमंत्री गेल्यानंतर शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी शिवप्रेमींच्या रोषाला तोंड देण्याचा प्रयत्न केला. मात्र शिवप्रेमींनी आक्रमक पवित्रा घेतला. तावडे काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. तर पंकजा मुंडे यांनी शिवप्रेमींची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त याठिकाणी होता.\nगोंधळ वाढत गेला त्यामुळे विनोद तावडे यांनी मागच्या मागे काढता पाय घेतला. ते पाहून पंकजा मुंडेही त्या ठिकाणावरुन निघून गेल्या. मंत्र्यांनी काढता पाय घेतल्याचं पाहून शिवप्रेमींचा संताप आणखी अनावर झाला. त्यांनी ‘शिवाजी महाराज की जय’चा जयजयकार केला आणि सरकारविरोधातही जोरदार घोषणाबाजी केली.\nशेतकरी कर्जमाफी, मराठा आरक्षण आणि शिवस्मारकाच्या मुद्द्यावरुन शिवप्रेमी आक्रमक झाले होते, असं कळतंय. त्यातच शिवप्रेमींनी गोंधळ घालू नये यासाठी सकाळी 4 वाजल्यापासून त्यांना गडाच्या पायथ्याशी रोखून धरण्यात आलं होतं, अशीही माहीती आहे. व्हिडिओमध्ये एक संतप्त तरुण पंकजा मुंडे यांना यासंदर्भात प्रश्न विचारत असल्याचं दिसतंय.\nदरम्यान, मुख्यमंत्री लवकर निघून गेल्याप्रकरणी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्टीकरण दिलंय. मुंबईमध्ये मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रम सुर आहे. त्यामुळे त्यांना जास्त वे��� शिवसेनेरीवर थांबता आलं नाही. राज्यात कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक आणण्याचं महत्त्वाचं काम या कार्यक्रमाद्वारे होत आहे. तरीही मुख्यमंत्री महत्त्वाचा कार्यक्रम असल्याने शिवनेरीवर आले, असं विनोद तावडे यांनी म्हटलंय.\nदिल्लीच्या तख्तावर मराठ्यांनी स्वारी; पाहा कसा रंगणार शिवजयंती सोहळा\nविश्वास नांगरे-पाटलांनी जे केलं त्यावर तरुणांचा विश्वासच बसला नाही\n…फक्त या एका गोष्टीमुळे ‘ठाकरे’ सिनेमा फ्लॉप होऊ शकतो\nइतर पक्षांना गृहीत धरणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीला कपिल पाटलांचं सणसणीत पत्र\nजेव्हा अटल बिहारी वाजपेयींनी नरेंद्र मोदींना दिल्ली सोडून जायला सांगितलं\nवेबसाईट हॅक करुन भाजपला धमकी; भाजप म्हणतं ती आमची वेबसाईट नाही… नेमकं काय आहे सत्य\nज्यांच्या विरोधात उभं राहण्यास शरद पवार धजावले नाहीत, त्यांच्या पुढे ‘राष्ट्रवादी’चं कोण टिकणार\nSagar on आडतास कसं झालं\nsanjay on #शालजोडीतून… | कथा बाजारवाडीचा बाजार उठल्याची…\nनानासाहेब लोंढे on माणिक सरकार… कार-फोन न वापरणारा आणि सर्जिकल स्ट्राईक करणारा मुख्यमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/3785", "date_download": "2019-01-18T11:12:51Z", "digest": "sha1:XEGDSJRX5DNG477ALLQ3XALNK7W2L5H5", "length": 28531, "nlines": 74, "source_domain": "mr.upakram.org", "title": "माझा ईश्वर स्त्री आहे - नूर जहीर | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nमाझा ईश्वर स्त्री आहे - नूर जहीर\nवेगळ्या उंचीची तर्कनिष्ठ लेखिका\nईश्वर आहे की नाही प्रत्येक धर्मातील लोकांनी हा प्रश्न कधी ना कधी विचारलेला आहे. प्रत्येक काळात ईश्वर आहे असं मानणारे अस्तिक व ईश्वराचं अस्तित्व नाकारणारे नास्तिक अशी विभागणीही प्रत्येक समाजात पूर्वापार चालत आलेली आहे. जे ईश्वराचं असितत्व मानतात ते एकतर त्याला सगुण साकार रूप देतात किंवा सर्वव्यापी निराकार मानतात. रूप देणारे कधी केवळ प्रतिकांचा वापर करतात; तर कधी माणसासारखे, पण माणसाहून अधिक गुणवत्ता असलेले अतिमानवी दैवी रूप देतात. अनेक जे की, अनेक हात किंवा माणूस व प्राणी यांचा संयोग अशा कल्पना केल्या जातात. यातील बहुतांश दैवते 'तो' असतात, 'ती' नव्हे. मातृसत्ताक पद्धती लोप पावत जगभर पितृसत्ताक पद्धती रुजत गेल्या. क्वचित काही जागी मातृसत्तेचे अवशेष उरले, तिथे स्त्री-देवता तगून राह���ल्या. बाकी बहुतेक जागी त्या नष्ट झाल्या आणि पुरुष दैवतांनाच महत्त्व आलं. तो ईश्वर, तो देवदूत, तो अल्ला, तो प्रेषित, तो पुजारी, तो भगत, तो मुल्ला, तो मौलवी... अशा सर्व जागी, पायरीपासून ते कळसापर्यंत, गाभार्‍यात व दिक्कालात सर्वत्र 'तो' च व्यापून राहिला. आणि 'ती' उरली ते केवळ आज्ञापालन करण्यासाठी आणि त्याच्या हुकुमाची अंमलबजावणी करण्यासाठी.\nजिथं स्त्री-दैवतं शिल्लक होती, तिथंही ती केवळ प्रतीक म्हणून उरली. तिला अतिमानवी स्वरूप दिलं गेलं आणि प्रत्येक स्त्रीनं भौतिक आशा आकांक्षा, षडरीपु बाजूला सारून त्या दैवी पातळीवर पोचण्याची, आदर्श बनण्याची धडपड करावी, असं मानलं गेलं. ते ज्यांना जमणार नाही, त्या देवी म्हणून पूजल्या न जाता दासी म्हणून पायाशी ठेवण्यात आल्या. या दोन्हीही श्रेणींमध्ये स्त्रीला आपल्यातल्या माणसाकडे बघणं अशक्य होऊन बसलं. ती कायम अर्ध नारी व तो कायम ईश्वर अशी विभागणी झाली आणि पुरुषाशिवायची स्त्री अपूर्ण असते असं ठरवलं गेलं. पती नसलेली स्त्री व पुत्र देऊ न शकणारी स्त्री यांना समाजात हीन दर्जा प्राप्त झाला.\nज्या धर्मात ईश्वर निराकार मानला गेला, मूर्तिपूजा वर्ज्य समजली गेली, त्या धर्मातही ईश्वराला 'तो' च समजले गेले, 'ती' नव्हे. या पार्श्वभूमीवर जेव्हा नूर जहीर ही लेखिका 'माझा ईश्वर स्त्री आहे' असं लिहिण्याचं धाडस करते, तेव्हा त्या शीर्षकालाच पहिला सलाम केला जातो.\n१९१७ साली रशियात झालेली कम्युनिस्ट क्रांती यशस्वी झाल्यानंतर जगभरच्या क्रांतिकारकांना मार्गदर्शन करण्यासाठी कम्युनिस्ट इंटरनॅशनल ही संस्था स्थापन करण्यात आली. त्या काळात ब्रिटीश साम्राज्याविरुद्ध लढणार्‍या कम्युनिस्ट चळवळीत अनेक मुसलमान होते. सुभासचंद्र बोस यांच्या फॉरवर्ड ब्लॉक व आझाद हिंद सेनेतही मुसिलमांची संख्या मोठी होती. हे संदर्भ सर्वसामान्य वाचकांपर्यंत अनेकदा पोहोचतच नाहीत. मुस्लीम आणि मागास हे शब्द बहुतेकवेळा जोडीने उच्चारले जातात. शिक्षित, उच्चशिक्षित मुस्लिमांनी स्वत:चा व्यक्तिगत विकास साधला, तरी सामाजिक व राजकीय क्षेत्रांमधलं त्यांचं योगदान दिसेनासं व्हावं इतकं अत्यल्प होत गेलं. बाकी समाजांशी संपर्क तुटल्यानं गैरसमजांची दरी वाढत गेली. नूर जहीर यांच्या कादंबरीतून हा सारा प्रवास आपल्याला दिसतो. कादंबरीची नायिका साफिया ही राजकी��-शैक्षणिक कार्यापासून तुटत एक सरकारी अधिकारी बनून सारा इतिहास विसरून कोषातलं व्यक्तिकेंद्रित आयुष्य जगू लागते आणि वृद्धपणी शहाबानोच्या खटल्याच्या निमित्तानं कृतीची, कृती शक्य नाही हे जाणवल्यावर लेखनाची, क्षीण धडपड करते. हे उदाहरण समग्रतेनं पाहिलं की वरील मुद्यांचा उलगडा सहजपणे होऊ शकतो. मात्र हे भान नसेल तर त्यामुळे कादंबरी सलग वाचताना एकदम तुकडा पडल्यासारखे विषयांतर झालं आहे की काय असंही वाटतं. पण माणसाचं आयुष्य आमुलाग्र बदलून टाकणारी अनपेक्षित वळणं आली की व्यकितगत मतं, सामूहिक जीवन, सांस्कृतिक संदर्भ आदी गोष्टीमध्ये इतकी टोकाची स्थित्यंतर होतात, हे वास्तव आपल्याला स्वीकारावं लागतं.\nया कादंबरीचं अजून एक निराळं वैशिष्ट्य आहे, ज्याचा अदमास मला मराठीतील स्त्री-लेखनाशी या कादंबरीची तुलना करताना लागला. कथा, कादंबरी, आत्मचरित्रं यांतून पुरुषांचे, कुटुंबव्यवस्थेचे आणि समूहजीवनाचे नकारात्मक अनुभव आम्ही ठळकपणे मांडले आहेत आणि ते मांडण्यासाठी नकारात्मक वळणाच्या पात्रांची योजनाही केलेली आहे. पण योग्य, आदर्श, चांगलं काय आहे वा असेल वा असावं, याचा विचार मात्र आम्ही अजून पुरेशा प्रमाणात मांडलेला नाही. पुरुष कसे नसावेत, कुटुंब कसं नसावं, समाज कसा नसावा, नाती कशी नसावीत, इत्यादी स्पष्टपणे मांडताना हे सारं 'कसं असावं' याचा मोकळा विचार आम्ही केलेला आढळत नाही. नूर जहीर यांची कादंबरीत अब्बासच्या निमित्ताने आधुनिक, प्रागतिक विचारांचा आणि त्या विचारांना कृतीत आणण्याचा प्रयत्न करणारा नायक रंगवला आहे. कात्यायनजींसारख्या पात्राची त्याला जबरदस्त जोड आहे.\nलग्न, मेहेर, बहुपत्नीत्व, तलाक, मशिदीत महिलांनी जावं की नाही याबाबतचा धार्मिक हक्काचा वाद अशा प्रश्नांवर झगडणार्‍या मुस्लिम विमेन्स जमात सारख्या संस्था या दशकात भारतात स्थापन झाल्या आहेत. दहा हजारांहून अधिक मुस्लिम महिला तिच्या सभासद आहेत. व्यकितगत पातळीवर लहान मोठे लढे मुस्लिम स्त्रिया लढत असल्याच्या बातम्या अधूनमधून कानी येतात. खोटा एकतर्फी तलाकनामा बनवून देणार्‍या जुन्या लखनौमधील सुल्तानुल मदारीसच्या तीन मौलवींना निशात फातिमा या महिलेने आपल्या दोन मैत्रिणींसह यथेच्छ चोप दिल्याची बातमी कादंबरीतील अशाच घटनांची आठवण करून देते आणि स्त्री-प्रश्नांवर काळ किती ठ���्प झालेला आहे, याची जळजळीत जाणीव होते. पुरुषसत्ताक समाजाचा विरोध, कट्टर धार्मिक लोकांचा विरोध आणि अस्पष्ट विचार व गोंधळलेल्या मतांमुळे नेमकी भूमिका घेऊ न शकणारे कुंपणावरचे लोक, तसेच मुसिलम स्त्रियांच्या प्रश्नांवर इतर धर्माच्या, विशेषत: हिंदू स्त्रियांनी का बोलावं असा विचार करून दुफळी मानणार्‍या स्त्रिया यांना सामोरं जात मुस्लिम स्त्रियांच्या संघर्षाची वाटचाल मंद गतीने सुरू आहे. कट्टरपंथी लोकांची शक्ती जगभर वाढत चालली आहे आणि देशानुसार प्रांतानुसार ओळख मिटत केवळ धर्मानुसार ओळख मानली जात आहे. त्याचा अजून एक मोठा तोटा म्हणजे \"सगळे मुस्लिम सारखेच,\" असं म्हणत काही विशेषणं सरसकट सगळ्यांना लावली जात आहेत. या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते शहाबानो खटल्यापर्यंचा (१९८५) काळाचा मोठा पट नूर जहीर यांनी ज्या ताकदीने रंगवला आहे, त्यातून त्यांची संवेदनशील व विचारी लेखक म्हणून दिसणारी ताकद विस्मयचकित करणारी आहे. भाव व्याकुळतेला कणभरही थारा न देता, विद्रोह असला तरी लेखन किंचितही आवाजी होऊ न देता, तर्कबुद्धीचा चकित वापर करत विविध घटनांच्या साखळीतून येणार्‍या ठाम विधानांनी ही कादंबरी वाचकांना खिळवून ठेवते. पत्रकाराची लेखणी जेव्हा ललित लेखनाकडे वळते, तेव्हा पत्रकारितेतील लेखन वैशिष्ट्येही तिच्यात उतरतात. प्रतिमा-प्रतीकांचं जंजाळ बाजूला सारत ती निखळ तथ्यं सामान्यांच्या भाषेत मांडू लागते.\nबालविवाहापासून ते पोटगीपर्यंत अनेक मुद्यांवर चर्चा करताना शरीयत अपरिवर्तनीय आहे म्हणत मुस्लिम व्यक्तिगत कायद्यात धर्मस्वातंत्र्याचा मुद्दा विचारात घेऊन भारतीय संविधान व शासन हस्तक्षेप करू शकत नाही, असं ठणकावून सांगितलं जातं, पण पंथीय भेद पाहिले तर शरीयत अपरिवर्तनीय असल्याचा बुरखा आपोआप टरकावला जातो. शिया पंथात सर्वोच्च धर्मगुरू व त्यांनी नेमलेले इमान यांनाच शरीयतचा अन्वयार्थ लावण्याचा व अंमलबजावणी करण्याचा अधिकार आहे. तर सुनी पंथियांत उलेमा आणि त्यांनी निर्माण केलेल्या विविध धर्मपीठांकडे हा अधिकार जातो. त्यांच्यात आपसातही अनेक मतं-मतांतरं आढळतात. प्रथम कुराण, कुराणातील न्यूनता भरून काढण्यास हदीस, हदीसही कमी पडेल तिथं इज्मा (विद्वान व धर्मशास्त्रज्ञांचं एकत्र मत) आणि कयास म्हणजे विवेकबुद्धी ही दोन साधनं आली. त्यात पुन्हा शरियतचे चार संप्रदाय आहेत. धर्मसंस्थांनी सामाजिक न्याय ताब्यात घेतल्यानंतर विकास प्रक्रिया कुंठीत झाली. ती बदलण्याचे प्रयत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद आणि डा. महंमद इकबाल यांनी केलं. मात्र पारंपरिक उलेमांनी त्यांचे विचार दुर्लक्षित तर केलेच, पण दाबूनही ठेवले. ब्रिटिशांनी मात्र इंडियन पिनल कोड लागू करून शरीयतमधले जवळपास ८० टक्के कायदे रद्द केले आणि मुस्लिम पर्सनल लॉ हा विवाह, घटस्फोट, पोटगी आणि वारसाहक्क या चार मुद्यांपुरता शिल्लक राहिला. या चारही मुद्यांच्या बळी ठरल्या त्या स्त्रियाच कादंबरीत हे तांत्रिक तपशील वा माहिती सविस्तर येत नसली, तरी काही मुद्दे तुकड्या-तुकड्यांनी येतात. त्यांचं आकलन वाचकांना व्हावं, म्हणून हा तपशील मी इथं थोडक्यात नोंदवला आहे.\nइस्मत चुगताई नंतरचं मुस्लिम महिलांचं लेखन मराठीत अनुवादित होऊन आलंच नाही. इस्मत चुगताईंच्याही कथा सुट्या स्वरूपात वा प्रातिनिधिक संकलनात आल्या होत्या. काही वर्षांपूर्वी मी त्यांच्या सोळा कथांचा संग्रह अनुवादित केला. हे दुर्लक्ष एक मोठी दरी निर्माण करणारं आहे, हे जाणवत असतानाच नूर जहीरची आणि माझी भेट-ओळख झाली. उर्दूत प्रकाशित होऊ न शकल्यानं तिनं ही कादंबरी पुन्हा इंग्रजीत लिहिली. त्याखेरीजच्या भारतीय भाषांपैकी प्रथम मराठीत ती प्रकाशित होते आहे, हे मराठीच्या व महाराष्ट्राच्या पुरोगामी दृष्टिकोनाला साजेसं आहे. आपलं लेखन प्रकाशित करण्यास आपल्या भाषेत एकही प्रकाशक तयार नसणं आणि स्वत: प्रकाशित करायची ठरवल्यास मुद्रणालयांनी छापून देण्यास नकार देणं, हा संघर्ष दुर्दैवानं आजही भारतातील काही मोजक्या विद्रोही व आधुनिक विचारांच्या लेखिकांना करावा लागतो आहे. नूर जहीर त्यांपैकीच एक आहे.\nअपघातानंतर परपुरुषाचं रक्त घेतलं म्हणून एका स्त्रीला व्यभिचारी ठरवण्याचं थोर काम दिल्लीतील एका पोलीस अधिकार्‍यानं केलं. अशा अनेक घटनांना पत्रकार म्हणून, लेखन म्हणून व कार्यकर्ता म्हणून समाजासमोर आणण्याचं कार्य ती ज्या चिकाटीने व सातत्याने करते आहे, त्याला तोड नाही. प्रागतिक लेखक संघ स्थापन करणार्‍या सज्जाद जहीर यांची ती कन्या. वडिलांचा वारसा तिनं आज एका उंचीवर नेऊन ठेवला आहे. 'भारतीय लेखिका' या पुस्तकमालिकेतून अशा अनन्यसाधारण लेखिका मराठी वाचकांना परिचित करून देता येताहेत, ही गोष्ट मला फार आनंदाची वाटते आहे.\n( या पुस्तकाला नुकताच या वर्षीचा सार्क पुरस्कार प्राप्त झाला आहे. :-)... )\nलेखातील चित्र www.vitastapublishing.com येथून घेतले आहे. - संपादन मंडळ.\nनूर ज़हीर ह्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीला साजेसेच त्यांचे कार्यकर्तृत्व दिसते आहे.\nओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.\nप्रगतिशील लेखक संघाशिवाय सज्जाद ज़हीर भारताच्या कम्युनिस्ट पार्टीच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. नंतर 1948 साली भारत सोडून पाकिस्तानात गेले आणि फ़ैज़ अहमद फैज़सोबत पाकिस्तानाच्या कम्युनिस्ट पार्टी स्थापन केली. त्यानंतर रावळपिंडी कटाच्या खटल्यात सज्जाद ज़हीर ह्यांना एक मोठा काळ (1948-54) पाकिस्तानी कैदखान्यांत काढावा लागला होता. त्यावेळी जेलमध्ये त्यांचे मित्र फैज़ सोबत होतेच.\nनूर झहिर यांच्या पुस्तकाची ओळख आवडली. लेख तूर्तास घाईत वाचला. नंतर सावकाश वाचून अधिक प्रतिक्रिया देता येईल.\nपुस्तकाचा परिचय अतिशय आवडला. मिळवून वाचायच्या यादीत या पुस्तकाची भर घातली आहे.\nउत्तम परिचय. पुस्तक वाचावेच लागेल\nभारतीय लेखिका या प्रकल्पाद्वारे अनेक भारतीय भाषांतील लेखिकांच्या लेखनाचा, अनवट विषयांचा, काही दबलेल्या घटकांचा आवाज मराठी सारस्वतात दाखल करण्याचे उत्तम कार्य होत आहे.\nकादंबरीचा परिचय आवडला. या कादंबरीचे मराठी भाषांतर जरूर वाचेन.\nया कादंबरीच्या नावाचा आणि तीतल्या कथानकाचा काही संबंध आहे काय\nही कादंबरी मूळ उर्दूत लेखिकेने कधी लिहिली तिचे उर्दुतील मूळ नाव काय होते\nशहाबानो खटल्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले.\nत्यामुळे पुरोगामी मुस्लिम पुरुषांच्या आणि पुरोगामी मुस्लिम स्त्रियांच्या मानसिकतेवर काही परिणाम झाला आहे का\nया कादंबरीचा दुसरा भाग लेखिका लिहिणार आहे का\nपुस्तक परिचय आवडला. मिळाल्यास जरूर वाचेन.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/mother-should-sit-for-three-days-with-the-child-s-dead-body/", "date_download": "2019-01-18T11:34:35Z", "digest": "sha1:BK4YIKSNHSN4BA2XJQRLMK3NRGDKOM5T", "length": 6520, "nlines": 40, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुलाच्या मृतदेहाशेजारी आई तीन दिवस बसून | पुढारी\tTop", "raw_content": "\nAUSvsIND : भारताचा कसोटी पाठोपाठ वनडेतही मालिका विजय\nआर्थिक मागासांना 10 टक्के आरक्षणाच्या निर्णयास उत्तरप्रदेश सरकारची मंजुरी\nसुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर 51 महिलांचे शबरीमला दर���शन - केरळ सरकार\nश्रीनगरमध्ये घंटाघर चौकात स्फोट\nजम्मू-काश्मीरात गगरानमध्ये पोलिस कॅम्पवर ग्रेनेड हल्ला\nनिवडणुकीची उलटगणती सुरू झाली आहे, या सरकारकडूुन चांगल्याची अपेक्षा नाही - चिदम्बरम\nहोमपेज › Aurangabad › मुलाच्या मृतदेहाशेजारी आई तीन दिवस बसून\nमुलाच्या मृतदेहाशेजारी आई तीन दिवस बसून\nअज्ञात कारणाने मुलाचा मृत्यू झाला. मनोरुग्ण असलेल्या वृद्ध आईला आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याची कल्पनाही आली नाही. पडेगाव येथील गणेश नगरातील घरात ती तब्बल तीन दिवस मृतदेहाजवळ राहिली. सोमवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास शेजार्‍याचा मुलगा त्यांना भाकरी देण्यासाठी गेल्यावर ही घटना उघडकीस आली.\nमूळ जुना बाजार बुढीलेन येथील शालिग्राम तुळशीराम बाखरे (वय 50) हे पडेगाव येथील पावर हाऊस मागील गणेश नगरात 20 वर्षांपासून राहात होते. 20 बाय 30 चा प्लॉटवर बांधलेल्या घरात मनोरुग्ण असलेल्या आईसोबत राहून ते मजुरी करून उदरनिर्वाह करत होते. तीन दिवसांपूर्वी घरातच अज्ञात कारणाने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मनोरुग्ण असलेल्या आई देवकाबाई तुलशीराम बाखरे (90) यांना मुलाचा मृत्यू झाल्याचे कळले नाही. त्या तीन दिवसांपासून मृतदेहाशेजारीच पडून होत्या. सोमवारी सकाळी शेजार्‍याचा मुलगा त्यांना भाकरी घेऊन गेला असता ही घटना उघडकीस आली.\nया घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. घराचा दरवाजा उघडाच होता. घरात मृतदेह सडल्याने दुर्गंधी होती. औरंगाबाद कंट्रोलरूम व छावणी पोलिसांना माहिती मिळताच छावणी ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रल्हाद घोडके, बिट जमादार कुर्‍हाडे, कॉन्स्टेबल जे. आर. बडगुजर, बी. ई. मडावी, टू मोबाईल कर्मचारी एएसआय शेख बाबर, शेख ईस्माईल, डी. आर. टाकळकर, बी. के. मिर्झा, मदतनीस पप्पू मिर्झा यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.\n'मणिकर्णिका' : करणी सेनेची धमकी, रिलीज करण्‍यास विरोध\nसाहित्यिक उत्तम बंडू तुपेंना ५ लाखाची मदत\nअभेद्य सुरक्षा असलेल्या श्रीनगरच्या लाल चौकात ग्रेनेड हल्ला\nनाशिक : दोन दिवसात तीन शेतकर्‍यांच्या आत्‍महत्‍या\nस्‍वत: पिकवलेल्‍या कांद्‍याच्या ढिगातच तरूण शेतकर्‍याची विष पिऊन आत्महत्या\nगरज पडल्यास डान्सबार बंदीसाठी अध्यादेश काढणार : मुनगंटीवार\n...अन्‌ तिला वाचवण��यासाठी 'प्रशांत'ची सागरात झेप\nमुंबई-पुणे एक्‍सप्रेस वे आज दोन तास बंद\nमुंबई महापालिकेतही संप करण्याची रावांची तयारी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+0269+ve.php", "date_download": "2019-01-18T12:03:42Z", "digest": "sha1:MJWMZ4ETN5B5I2G2BSAMTXM6XL5IHEZP", "length": 3562, "nlines": 16, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 0269 / +58269 (व्हेनेझुएला)", "raw_content": "क्षेत्र कोड 0269 / +58269\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nक्षेत्र कोड 0269 / +58269\nशहर/नगर वा प्रदेश: Falcón\nक्षेत्र कोड 0269 / +58269 (व्हेनेझुएला)\nआधी जोडलेला 0269 हा क्रमांक Falcón क्षेत्र कोड आहे व Falcón व्हेनेझुएलामध्ये स्थित आहे. जर आपण व्हेनेझुएलाबाहेर असाल व आपल्याला Falcónमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. व्हेनेझुएला देश कोड +58 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Falcónमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +58269 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनFalcónमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +58269 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0058269 वापरू शकता.\nक्षेत्र कोड 0269 / +58269\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Fyteies+gr.php", "date_download": "2019-01-18T11:16:28Z", "digest": "sha1:UC2PK4KG3HZNWVPXHJSXPI52HQTN5JCN", "length": 3432, "nlines": 16, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Fyteies (ग्रीस)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Fyteies\nक्षेत्र कोड Fyteies (ग्रीस)\nआधी जोडलेला 2647 हा क्रमांक Fyteies क्षेत्र कोड आहे व Fyteies ग्रीसमध्ये स्थित आहे. जर आपण ग्रीसबाहेर असाल व आपल्याला Fyteiesमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. ग्रीस देश कोड +30 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Fyteiesमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +30 2647 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनFyteiesमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +30 2647 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0030 2647 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://sahityasampada.com/Login!DisplayBookDetails.action;jsessionid=B25BC5FF7D127AE583525CE5D8CB84FA?langid=2&athid=65&bkid=638", "date_download": "2019-01-18T11:15:31Z", "digest": "sha1:KSERPXKAXMFJNHW4Z6CGRBOXE6GVGMTK", "length": 1857, "nlines": 41, "source_domain": "sahityasampada.com", "title": "Read Marathi Books Online, Sahitya Sampada, Online Digital Library", "raw_content": "\nबडबड बडबड बडबड करणाऱ्या एखाद्या माणसाला जर तुमच्यावर छू करुन सोडलं, तर तुम्ही म्हणाल, ’माफ करा, त्या बडबड्याला परत बोलावून घ्या आणि त्याच्या बदली, छू करुन माझ्या अंगावर एखादं अल्सेशियन कुत्रं सोडा. त्याच्याशी मी मुकाबला करीन; पण बडबड्या माणूस नको.’बडबड्या माणूस म्हणजे भलतीच डोकेदुखी असते, हे सर्वांना थोड्याफार प्रमाणात तरी माहीत असतं.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/heroine-must-protect-rights-eunuchs-11678", "date_download": "2019-01-18T12:45:16Z", "digest": "sha1:6S77FAF24HAGAKTS6EPRG4DRXBH2646U", "length": 21875, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "Heroine, must protect the rights of eunuchs वारांगना, तृतीयपंथीयांच्या हक्कांचे हवे रक्षण | eSakal", "raw_content": "\nवारांगना, तृतीयपंथीयांच्या हक्कांचे हवे रक्षण\nउमेशचंद्र मोरे, (सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, कोल्हापूर)\nबुधवार, 10 ऑगस्ट 2016\nवारांगना आणि तृतीयपंथीयांना समाजाच्या म��ख्य प्रवाहात आणण्यासंबंधीचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. कोल्हापुरात आज (ता. 23) या अनुषंगानेच \"मानवी व्यापाराचे बळी आणि लैंगिक शोषण‘ या विषयावर \"राज्य व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणा‘तर्फे उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांच्या मार्गदर्शनाखाली मंथन होत आहे. त्यानिमित्ताने...\nवारांगना आणि तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासंबंधीचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. कोल्हापुरात आज (ता. 23) या अनुषंगानेच \"मानवी व्यापाराचे बळी आणि लैंगिक शोषण‘ या विषयावर \"राज्य व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणा‘तर्फे उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांच्या मार्गदर्शनाखाली मंथन होत आहे. त्यानिमित्ताने...\nमानवी तस्करी हा जगात गंभीर गुन्हा मानला जातो. मानवी हक्कांशी संबंधित असा हा प्रश्‍न आहे. वेठबिगारी, लैंगिक गुलामगिरी हे अनिष्ट प्रकार त्यातच अंतर्भूत आहेत. मानवी तस्करीमध्ये समुदायातून व्यक्तीला धमकी, हिंसेने फसवून नेले जाते. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार आंतरराष्ट्रीय सीमेवर दरवर्षी अंदाजे 6 लाख ते 8 लाख पुरुष, महिला आणि मुलांची तस्करी केली जाते. हे थांबविण्यासाठी आंतरराष्ट्रीय मदतीची आवश्‍यकता आहे. मानवी तस्करीमध्ये लैंगिक तस्करी हा अतिशय गंभीर विषय आहे. त्यातही वारांगनांचा होणारा छळ हा मुद्दा महत्त्वाचा असल्याने त्या अनुषंगाने मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. भारत हा राष्ट्रसंघाचा स्थापनेपासून सभासद देश असल्याने राष्ट्रसंघाच्या नियमांची पूर्तता करावी लागते. राष्ट्रसंघाने या मानवी तस्करीसंबंधी विविध कायदे केले आहेत.\nजेथे स्त्रीची पूजा होते तेथे देवताही रममाण होतात, असं म्हटलं जातं. तरीसुद्धा कधी पती, कधी बाप, कधी भाऊ, कधी जवळचा नातेवाईक महिलेस बाजारात वस्तूसारखे विकतो आणि तिच्या संकटाचा फेरा चालू होतो. भारतीय राज्यघटनेनुसार समता, समानता, बंधुत्व हे घटनेचे महत्त्वाकांक्षी अंगभूत घटक आहेत. सामाजिक न्याय हा घटनेचा आत्मा आहे. घटनेतील कलम 14 हे देशातील सर्व नागरिकांना समानतेचा अधिकार देते. असे असले तरी एचआयव्ही झालेल्या वारांगना, त्यांची मुले, तृतीयपंथीय यांना समाजाच्या मुख्य प्रवाहातून दूरच ठेवले जाते.\nएका बाजूला कमालीच्या पिचल्या मनाने आयुष्यभर दारिद्य्रात अडकलेली आणि दारिद्य्रास कंटाळून दारूत बुडून जाणारी, तसेच पोटाची आग विझविण्यासाठी स्वतःचा देह विकणारी माणसे आहेत; तर दुसऱ्या बाजूला त्यांचे लैंगिक शोषण करणारे कुंटणखाना चालक, दलाल आणि अर्थात समाजही आहे. अनेक वेळा मूळ रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, संजय गांधी निराधार योजना, शिक्षण हक्क, वैवाहिक नातेसंबंध, व्यवसाय यांसारख्या कित्येक मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवले जाते. वास्तविक पोटाची आग विझविण्यासाठी दररोज अनेकांसाठी देहविक्रय करणाऱ्या या वारांगनांना स्वातंत्र्य नाही का असेल तर त्याचा अर्थ काय असावा असेल तर त्याचा अर्थ काय असावा त्यांचे नटणे, मुरडणे हे अनेक वेळा पोटासाठी आहे. कधी तान्ह्या बाळाच्या दुधासाठी, कधी पतीच्या दारूसाठी, कधी स्वतःच्या एड्‌ससारख्या गंभीर आजाराच्या औषधपाण्यासाठी, तर कधी त्यांना \"चिरीमिरी‘ देण्यासाठी त्यांचे नटणे, मुरडणे हे अनेक वेळा पोटासाठी आहे. कधी तान्ह्या बाळाच्या दुधासाठी, कधी पतीच्या दारूसाठी, कधी स्वतःच्या एड्‌ससारख्या गंभीर आजाराच्या औषधपाण्यासाठी, तर कधी त्यांना \"चिरीमिरी‘ देण्यासाठी या काळ्याकुट्ट अंधारातून प्रकाशाकडे नेणे हे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य आहे आणि त्याकरिता सर्वोच्च न्यायालयाने \"प्रेरणा‘ खटल्यामध्ये या शोषित महिलांसाठी मार्गदर्शक तत्त्वेच निर्माण केली. ज्याचे पालन करणे पोलिस यंत्रणा आणि न्यायव्यवस्था यांची जबाबदारी आहे.\nद्रमुकचे खासदार श्री. तिरुची सिवा यांनी तृतीयपंथीय समुदायांसाठी \"राइट्‌स ऑफ ट्रान्सजेंडर पर्सन्स बिल 2014‘ मांडले होते. ते राज्यसभा या वरिष्ठ सभागृहाने सर्व सहमतीने मंजूर केले. राज्यघटनेत स्पष्टपणे नमूद आहे की, प्रत्येक मनुष्याला मूलभूत हक्क व अधिकार असतात. प्रत्येक व्यक्तीस स्वतःची लैंगिक ओळख असावी आणि असतेच. ट्रान्सजेंडर म्हणजे ज्या व्यक्तींना स्वतःच्या लैंगिक भावना, त्यांचे आविष्कार हे जन्माने दिलेल्या शारीरिक लैंगिक ओळखीशी परके वाटतात. यामध्ये जन्म पुरुष म्हणून समाजाच्या दृष्टीने होतो; अर्थात पुरुषाचे शरीर; पण स्त्रीत्वाकडे नैसर्गिक ओढ असते. स्त्रीच्या शरीरात पुरुषी भावनांचा आंतरिक कोंडमारा होणारेसुद्धा यात मोडतात. या दोन्ही प्रकारांत शारीरिक लैंगिक ओळखीशी त्यांचा लिंग भाव (जेंडर) जुळत नसला, तरी लिंग भावानुसार त्यांची स्वतः���ी प्रतिमा ही स्त्री किंवा पुरुष या दोहीपैकीच एक असते. काही वेळा हे स्वतःचे ऑपरेशनद्वारे लिंगबदल करतात आणि मनाप्रमाणे लिंग धारण करतात. या लिंग नोंदीबद्दल अर्थात कायद्यात कुठेही तरतूद नव्हती. आयुष्य धड स्त्रीसारखे नाही ना पुरुषासारखे. हिजडा, पणग्या, जोगथा, हिणी अशी अनेक नामकरणे समाजात झालेले. भावना स्त्रीच्या असल्या, तर गर्भधारणा करण्यासाठी शारीरिक अंतररचना नाही ही तर वेगळीच मुस्कटदाबी असते. अशा वेळी हे सर्वजण स्वतःची ओळख तृतीयपंथी म्हणून करून देतात.\nसर्वोच्च न्यायालयाने या ट्रान्सजेंडर लोकांच्या मूलभूत हक्क संरक्षणाची भूमिका पार पाडली. ही भूमिका खरोखरच ट्रान्सजेंडरना जागतिक प्रवाहाची नाळ जोडणारी आहे. वारांगनेसोबत ट्रान्सजेंडर लोकांचे मतदान हक्क, पासपोर्ट, आरोग्य, निवाऱ्याचा प्रश्‍न, शिक्षण, सार्वजनिक जागेत व्यवसाय परवाना इ. कामांत अडचणच होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ही अडचण दूर करण्यात आली आहे.\nसर्वोच्च न्यायालयाने लिंगभाव आणि त्याबद्दलचा स्वयंनिर्णय याबद्दल आपली भूमिका स्पष्टपणे विशद केली आहे. प्रत्येकास जन्माचे वेळचे लिंगापेक्षा स्वतःच्या ओळखीनुरूप लिंग नोंद करणे व तृतीयपंथी म्हणून शासनदरबारी नोंद करण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाचा खासगीपणाचा (राइट टू प्रायव्हसी) या अधिकाराचे सुद्धा रक्षण केले आहे.\nअखेर सासरच्यांनी विष पाजलेल्या 'त्या' महिलेचा मृत्यू\nमरखेल (नांदेड) : सोमुर (ता.देगलूर) येथील एका विवाहित महिलेला सासरच्या लोकांनी लग्नानंतर सतत चार वर्षांपासून शारीरिक व मानसिक छळ करून ता.02 जानेवारी...\nमंत्रालयात पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न\nमुंबई : मंत्रालयात यापूर्वी अनेकदा आत्महत्येचे प्रयत्न झाले आहेत. त्यानंतर आता पुन्हा एकदा येथे आत्महत्येचा प्रयत्न झाला. मंत्रालयाच्या दारातच एका...\n'विप्रो'चा नफा 2,510 कोटींवर; बोनस शेअरची घोषणा\nमुंबई: भारतातील तिसऱ्या क्रमांकाची आयटी कंपनी 'विप्रो'चा नफा सरलेल्या तिसऱ्या तिमाहीत 30 टक्क्यांनी वाढत 2,510.4 कोटी रुपयांवर पोचला आहे. गेल्यावर्षी...\nकसोटीतनंतर वनडेतही भारत अजिंक्य; 2-1 ने मालिका जिंकली\nमेलबर्न : भारताचं 'रन मशिन' विराट कोहली एखाद्या सामन्यात फार खेळला नाही, तरीही भारतीय संघाची ऑस्ट्रेलियातील विजयी मालिका मात्र कायमच राहिली....\nव्हायब्रंट गुजरात: ���ंबानी करणार 3 लाख कोटींची गुंतवणूक\nगांधीनगर: रिलायन्स इंडस्ट्रीज गुजरातमध्ये 3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा मुकेश अंबानींनी केली आहे. आगामी 10 वर्षात...\nमालेगाव तालुक्यात तरूणासह तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nमालेगाव : कर्ज नापिकी व शेतमालाला भाव नसल्याने तरूणासह तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. या घटनांमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. मालेगाव ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.savistar.com/2018/02/25/kunal-gaikwad-blog-on-shridevi/", "date_download": "2019-01-18T12:11:10Z", "digest": "sha1:FM5D2QAUONRHU43LVMQID6XTC7OZCWSV", "length": 10810, "nlines": 75, "source_domain": "www.savistar.com", "title": "श्रीदेवी यांचा जन्म कोरडवाहू कापूस उत्पादकाच्या घरी झाला, वाचा पुढे… – सविस्तर", "raw_content": "\nश्रीदेवी यांचा जन्म कोरडवाहू कापूस उत्पादकाच्या घरी झाला, वाचा पुढे…\nफोटो- राष्ट्रीय फिल्म संग्रहालय\nश्रीदेवी यांचा जन्म अल्पभूधारक कोरडवाहू कापूस उत्पादकाच्या घरी झाला. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत त्यांचं कुटुंब आस्मानी सुलतानी संकटाचा सामना करीत होतं. त्यांनी कधीकधी धुणीभांडी करत कधी खुरपायला जात, जिल्हापरिषदेच्या आपल्या बोंदरवाडी गावात शिक्षण पूर्ण केलं. घरून विरोध होता परंतु त्यांनी परत जिद्दीच्या जोरावर उच्चशिक्षण घेतलं. वडलांनी नंतर त्यांना सपोर्ट केला.\nकधी गारपीठ, कधी कोरडा दुष्काळ कधी ओला दुष्काळ असतानाही त्यांनी काही पैसै साचवले. देवी यांनी त्यातूनच कथ्थक आणि भरतनाट्यमवर पकड बनवली. त्या मोठ्या स्टार झाल्या. महिला आणि बालकल्याण विभागानं त्यांना विशेष पुरस्कार दिला. त्या हुंडाबळी आणि स्त्रीभ्रूण हत्येच्या विरोधात आवाज उठवू लागल्या.\nदरम्यान मराठवाड्यात साहेबांनी पाण्याच्या अनुशेषचा प्रश्न मिटवला. जायकवाडीच्या वरच्या भागातल्या साखर कारखान्यांना थोडं समजावून सांगितलं. मराठवाड्यात पाणी आलं.\nशेतीची भरभरभराट झाली. श्रीदेवी यांनी मराठवाड्यात जमिन घेऊन ती कसायला सुरवात केली. मग त्यांना वाटलं शेतीसाठी काहीतरी करायला हवं. महिलांसाठी काहीतरी करायला हवं. त्यांनी महिला बचतगटाची आयडिया काढली. महिला बचत गटांतून गुळनिर्मिती केली. त्यांनी हिमोग्लोबीन वाढवा म्हणून लोणावळ्याच्या चिक्कीचा प्लन्ट टाकला. आणि महिलांचा विकास करण्यासंबंधी बरेच राष्ट्रीय योगदान दिले.\nएक सेलिब्रीटी शेती करू लागल्यामुळे मिडीयालाही शेतीचे प्रश्न अचानक कळू लागले. मिडीयाने शेतीप्रश्नावर दिर्घ रिपोर्ताज केले. शोध पत्रकारितेने तर धडाकाचं लावला. एका कापूस उत्पादक अल्पभूधारक खंगलेल्या शेतकऱ्याच्या घरात असा रत्न जन्माला आला. त्यानं वैचारिक– सामाजिक– शेती – सांस्कृतिक क्षेत्र ढवळून काढलं.\nत्यांनी आदिवासी महिलांच्या केलेल्या भूमिकांसाठी अॉस्कर मिळवून देशाचा मान वाढवला. पण आपल्या देशातील आदिवांसीची स्थिती बाहेर कळाली म्हणून अनेक राष्ट्रप्रेमी संघटनांनी विरोधही केला होता.\nपंरतु या आदिवासी भूमिका जगभरात गाजल्या आणि देशाविषयी बाहेरील लोकांना कळवळा वाटला. त्यामुळे बहोतसारी फॉरेन फंडींग एनजीओला मिळायला लागली.\nत्या आपल्या शेतात कधीकधी हौसेने उसकापनी करायच्या. आज पहाटे अचानक उस कापनी करताना त्यांना एक उसाचं तेजतर्रा पातं येऊन गळ्याला घासलं आणि त्यांचा दुखद्द मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने देशच ढवळून निघाला.\nअसंख्य फेसबुक पोस्टी, ट्विटरवर त्यांना आदरांजली देण्यात आली. त्यांच्या या गुढ मृत्यूमुळे उसतोडणी संदर्भात अनेक प्रश्न उभे राहिले. मिडीयाने उसतोडणी कामगारांचा प्रश्न ऐरणीवर आणला.\nकलेच्या क्षेत्रातील त्यांचं योगदान अतुलनीय आहेच पण महिला धोरण, कृषी, सिंचन, आदिवासी विकास या क्षेत्रातल्या त्यांच्या योगदानाबद्दल आपन सैदवी त्यांचं रूणी राहिलं पाहिजे.\nत्यांच्याच पावलावर पाऊल टाकत जाणाऱ्या दिपीका पदुकोण यांना आपन सर्वांनी प्रोहत्सान दिलं पाहिजे.\nता.क विचारवंतांसाठी– सदरील पोस्ट श्रीदेवी या ‘व्यक्तीविषयी’ नसून श्रीदेवी नामक ‘मिथकाच्या मृत्यू सोहळ्याची’ आहे. कृपया संवेदनशील नागरिकांनो झांजा नको.\n-कुणाल गायकवाड ( लेखक मिथकांचे आणि भाषेचे अभ्यासक आहेत. )\n( लेखातील मते लेखकाची स्वतःची आहेत. संपादक/मालक या मतांश�� सहमत असतीलच असं नाही. )\nश्रीदेवीनं केलेला शेवटचा डान्स व्हायरल, पाहा व्हिडिओ\nश्रीदेवीच्या आयुष्यातील शेवटची 30 मिनिटं, हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं\n…फक्त या एका गोष्टीमुळे ‘ठाकरे’ सिनेमा फ्लॉप होऊ शकतो\nइतर पक्षांना गृहीत धरणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीला कपिल पाटलांचं सणसणीत पत्र\nजेव्हा अटल बिहारी वाजपेयींनी नरेंद्र मोदींना दिल्ली सोडून जायला सांगितलं\nवेबसाईट हॅक करुन भाजपला धमकी; भाजप म्हणतं ती आमची वेबसाईट नाही… नेमकं काय आहे सत्य\nज्यांच्या विरोधात उभं राहण्यास शरद पवार धजावले नाहीत, त्यांच्या पुढे ‘राष्ट्रवादी’चं कोण टिकणार\nSagar on आडतास कसं झालं\nsanjay on #शालजोडीतून… | कथा बाजारवाडीचा बाजार उठल्याची…\nनानासाहेब लोंढे on माणिक सरकार… कार-फोन न वापरणारा आणि सर्जिकल स्ट्राईक करणारा मुख्यमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android-themes/?cat=13", "date_download": "2019-01-18T12:12:37Z", "digest": "sha1:VWPYFI436SH6PJVAJME2C77ZSS7LDBIV", "length": 5959, "nlines": 141, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - प्रेम आणि प्रणय अँड्रॉइड थीम", "raw_content": "\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर वॉलपेपर\nअँड्रॉइड थीम शैली प्रेम\nया आठवड्याचे सर्वोत्तम प्रेम आणि प्रणय अँड्रॉइड थीम प्रदर्शित केले जात आहेत:\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nया आठवड्यात | या महिन्यात | नेहमी\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर Android ऐप्स अँड्रॉइड गेम\nअँड्रॉइड थीम सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nथीम्स सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियामी, लेनोवो, झीटे आणि इतर एंड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या Andorid मोबाइल फोनवर Love You 31 थीम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड थीमपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY अँड्रॉइड थीम स्टोअरमध्ये, आपण विनामूल्य कोणत्याही अँड्रॉइड फोन किंवा टॅब्लेटसाठी थीम डाउनलोड करू शकता. या थीमची छान आणि सुंदर रूपे आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपल्याला प्रकृती आणि सेलिब्रिटी ते कार आणि 3 डी अँड्रॉइड थीम वरून भिन्न शैलीचे इतरही थ���म सापडतील. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट थीम पाहण्यासाठी, लोकप्रियतेनुसार थीमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://yogiz.blogspot.com/2005_06_26_archive.html", "date_download": "2019-01-18T12:15:09Z", "digest": "sha1:KKR6MIPL3Q53NDK4GW4NBZIQPHWCLIWK", "length": 6567, "nlines": 130, "source_domain": "yogiz.blogspot.com", "title": "मन मोकळे...: Jun 26, 2005", "raw_content": "\nजे माझ्या मनात आलं ते तुमच्यासमोर ठेवण्यासाठी...\nजे कागदावर आलं ते 'मनमोकळे'पणे सांगण्यासाठी\n'मन'पक्ष्याला या आकाशात 'मोकळे' सोडण्यासाठी...\nअन त्याचा मुक्त विहार या लेखणीने टिपण्यासाठी\nतु रे कधी कवी झालास ; सवाल एकानॆ विचारला\nअंतर्मुख झाल्यावर एक भाव प्रकट झाला\nमन फक्त कविंनाच असतं ; झाला समज जेव्हा लोकांचा\nतेव्हा जागा झाला ; कवी माझ्या मनातला\nखरं पाहिलं तर मन सर्वांना असतं\nआणि कवीचं अस्तित्व प्रत्येक मनात असतं\nफक्त मनात वाकून बघा ; हरवून जा स्वत:च्याच विश्वात\nमग काय कमी आहे हो तुमच्यात आणि आमच्यात\nबघा मग कविता कशा सहज सुचतील\nशब्द अपुरॆ पडावेत इतकॆ विचार मनात येतील\nमनातल्या मौनाची गाठ अलगद सुटेल\nअन् वाहत्या काव्याचा खळंखळं झरा फुटेल\nशब्द किंवा भाषॆची आडवी यॆणार नाहीत बंधनं\nऎकू येतील सर्वांना तुमच्या ह्रदयाची स्फंदनं\nकधी बघाल ; डोळॆ दिपून जातील अशी सौंदर्यसृष्टी\nकवितातून कराल तिच्या कौतुकाची वृष्टी\nकधी मनात प्रॆमाची कळी फुलून येईल\nतिच्या सुगंधांनी कविता आसमंत भरू पाहिल\nकधी दाटून येतील काळॆ मॆघ भावनांचॆ\nत्यांना पाझरायला आहेत हे थॆंब कविताचे\nकधी वादळॆ येतील तुम्हाला आडवं पाडायला\nकविता उभ्या राहतील त्यांच्याशी झुंजायला\nकधी प्रज्वलित होईल एखादी ज्योत विचारांची\nकविता देईल सर तिला सुर्यप्रकाशाची\nकविता कधी काल्पनिक ; तर कधी अनुभवांची\nकधी साऱ्या दुनियेची ; तर कधी एकाकी वाटेवरची\nकविताच्या या राज्यात शब्द राहतात संगी\nअर्थांच्या आकारात अन् कल्पनांच्या रंगी\nकवितांच्या वाटेवर येता येता घडतॆ असॆ काही\nकी माझी कविता ; का मी कवितांचा असा फरकच उरत नाही\nसाथ सॊडली आपुल्यांनी तरी कविता साथ सोडत नाही\nइतका सच्चा साथी ; उभ्या आयुष्यात सापडत नाही\nअशी होती ही सैर आमच्या कविताच्या राज्याची\nवाट बघत आहॊत तुमच्या वारंवार येण्याची\nया blog वरील मजकूर हा पुर्णत: काल्पनिक नसून त्याचा वास्तविक जीवनाशी संबंध असू शकतो.\nकाही साधर्म्य आढळल्यास त्याला निव्वळ योगायोग समजण्याचे कारण नाही.\nआजि विठ्ठल भेटला (1)\nउरेल का... दिवाळी (1)\nएवढे फक्त लक्षात ठेव (1)\nतुझ्याचसाठी अन् तुझ्यामुळेच (1)\nतू मला आवडतेस (1)\nधुंडाळण्यास वाटा नव्या (1)\nयु ही चला चल गाडी (1)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://harinarke.blogspot.com/2018/02/blog-post_17.html", "date_download": "2019-01-18T11:18:21Z", "digest": "sha1:B5U6UZQHJSMG3RG542V3BOEWEUZV37OD", "length": 16525, "nlines": 339, "source_domain": "harinarke.blogspot.com", "title": "प्रा. हरी नरके: शेतकर्‍यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज देणारे शिवराय-", "raw_content": "\nशेतकर्‍यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज देणारे शिवराय-\nदोन हजार वर्षांपुर्वीच्या गाथा सप्तशती या हाल राजाच्या काव्यग्रंथात शेतकर्‍याला पेरणीसाठी बियाणे घ्यायला पैसे नसल्याने आपले जुने धोतर बाजारात विकून त्याचे बियाणे विकत घेणारा मराठी शेतकरी दिसतो. आजही लक्षावधी शेतकरी आत्महत्त्या करतात. सरकार नावाचे निव्वळ बोलबच्चन बुजगावणे. मोले घातले रडाया, नाही आसू नाही माया\nशिवराय हे रयतेचे राजे होते. स्वराज्य, कृषी, आरमार, युद्धशास्त्र, स्त्रीसन्मान, गडकोट, जलदुर्ग या अशा अनेक बाबींवरचे त्यांचे विचार आणि कार्य अभिमानास्पद होते.\nत्यांचा द्रष्टेपणा स्तिमित करून जातो.\nशेती आणि शेतकरी हा विषय महाराजांच्या काळजातला विषय.\nपेरणीच्या वेळी शेतकर्‍याला पेरणी करायला काही अडचणी असतील तर त्या स्वत: पुढाकार घेऊन तात्काळ दूर करण्याचे आदेश सरदारांना देणारे महाराजांचे पत्र फार फार बोलके आहे.\n\"गावोगाव फिरा. शेतकर्‍यांच्या बैठका घ्या. त्यांची मायेनं विचारपूस करा. पेरणीला आवश्यक बियाणे, मणुष्यबळ नसेल, औतकाठी नसेल, बैलबारदाणा नसेल तर तो सर्व त्याला पुरवा. त्याच्या सगळ्या अडचणींचे जातीने निराकरण करा. त्याला जगायलाही धान्य पुरवा.\nतो पिकवील तर स्वराज्य टिकेल.\nनवे पिक आले की त्याच्याकडून कर्जाची रक्कम त्याच्या कलाकलाने [हप्त्याहप्त्याने] वसूल करा. फक्त मुद्दल तेव्हढे घ्या.\nकर्जफेडीसाठी त्याच्यावर जोर जबरदस्ती करू नका.\nतो खुष राहील, आनंदी असेल याची काळजी घ्या. शेतकरी जगला तर स्वराज्य जगेल.\"\nकिती हा कळवळा. किती अपार माया आणि जिव्हाळा.\n[संदर्भ-पाहा, शिवचरित्राची साधने, खंड क्र. 9, लेखांक 55, शके 1598, भाद्रपद शुद्ध अष्टमी, दि. 5 सप्टेंबर, 1676]\nLabels: इतिहास, व्यक्तीचित्रे, शिवराय\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले: समग्र वाड्मय, मुखप��ष्ठ\nडॉ. अरूणा ढेरे यांच्यासमवेत-\nमहात्मा फुले समग्र वाङ्मय\nमाझे आवडते लेखक प्रा.भालचंद्र नेमाडे यांच्यासोबत..\n'पवारांचं आरक्षणाविषयीचं विधान म्हणजे मतांसाठीची फ...\nमोठ्या साह्यबांचा सर्वोच्च न्यायालयावर भरोसा नाय क...\nआर्थिक निकषांवर आरक्षण-काही प्रश्न\nमहात्मा फुले आणि शिवराय -\nइतिहासकार, कवी, कादंबरीकार आणि दंतकथा -\nछ. शिवराय आणि जातीग्रस्त समाज-\nशेतकर्‍यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज देणारे शि...\nमहात्मा जोतीराव फुले यांनी बांधला बंडगार्डनचा पूल-...\nमराठी माणूस आणि मुलांसाठी शिक्षणाचे माध्यम--\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले (12)\nडॅा. रखमाबाई सावे - राऊत (6)\nतू माझा सांगाती (1)\nनिंबा मुका जाधव (1)\nनेमाडे - कसबे-वाद (1)\nन्या. गायकवाड आयोग (1)\nप्रा. रंगनाथ पठारे (1)\nबुद्ध आणि बोधिसत्व (1)\nमाळी व तेली (1)\nलोक माझे सांगाती (1)\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ (4)\nसावित्रीबाई फुले स्मारक (1)\nशिक्षणतज्ञ सावित्रीबाई फुले यांचे कार्य\nनिषेध- खेडेकर म्हणतात जातीय व धार्मिक दंगली घडवा\n(श्री. एम. डी. रामटेके यांच्या ब्लोगवरून जनहितार्थ साभार पुनर्प्रकाशित.) वाचा आणि क्रुतीशील निषेध करा. ब्रिगेडचे व मसेसं चे सर्वेसर्वा श...\nमहाराष्ट्र भूषण : वादंग आणि वास्तव\nबाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या निर्णयाबाबत उलटसुलट चर्चा चालू आहे. बाबासाहेबांच्या वक्तृत्वावर भाळलेले ...\nमहाराष्ट्राच्या विवेकवादाचा आवाज : डा. नरेंद्र दाभोळकर\nचार दिवसांपुर्वी नरूभाऊंचा फोन आला होता. \"हरी, लेखाचे लक्षात आहे नारे बाबा\" अशी सुरुवात करून बराच वेळ बो...\nद्रष्टा महापुरूष महात्मा जोतीराव फुले\nमहात्मा जोतीराव फुले यांच्या निधनाला आज १२५ वर्षे झाली. त्यांच्या काळात त्यांनी केलेले काम महत्वाचे असेलही, परंतु आज त्याचा काय उपयोग\nआरक्षण आर्थिक आधारावर द्यावे काय\nगेले काही दिवस आरक्षणाचा पाया जात, जमात किंवा सामाजिक आणि शैक्षणिक हा न ठेवता आर्थिक आधारावर समाजातील सर्व गरिबांना आरक्षण द्यावे ही भुमि...\nवामन मेश्राम, मुलनिवासी नायक आणि सांस्क्रुतीक दहशतवाद\nशाळकरी वयात मी फुले - आंबेडकरी चळवळीच्या सम्पर्कात आलो . डा . बाबा आढाव यांचे महात्मा फुले समता प्रतिष्ठान , राष्ट्रसेवा दल आदि संघटन...\nपवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली \n*पवारांनी आत्मपरिक्षणाची ��ंधी गमावली *पवार नावाचे रसायन उलगडण्याचा आत्मसमर्थनपर प्रयत्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/lifestyle/japan-keeps-train-station-running-just-one-regular-passenger-1179", "date_download": "2019-01-18T11:39:03Z", "digest": "sha1:452KUD5ZZHPNOA5FG5T2FFWMMZH5LF32", "length": 5610, "nlines": 38, "source_domain": "www.bobhata.com", "title": "फक्त एका मुलीसाठी ही रेल्वे इतकी वर्षं का धावली ?", "raw_content": "\nफक्त एका मुलीसाठी ही रेल्वे इतकी वर्षं का धावली \n⁠⁠⁠⁠⁠आपल्या देशातल्या मुली दहावी, बारावी नापास झाल्या की नवीन लॉट लग्नासाठी तयार झाला म्हणून जोक करणारे आपण एक प्रकारे स्त्री शिक्षणावर शिंतोडे उडवतो असंच वाटत राहतं. मुलीच्या शिक्षणाची मोठी समस्या आपल्या देशात आजही आहे. चूल आणि मूल हा प्रकार अजूनही बघायला मिळतो. याविषयी जपानकडून प्रेरणा घेण्यासारखं आहे मंडळी.\nजपान मध्ये कामी-शिराताकी नावाचं एक रेल्वे स्टेशन आहे. हे रेल्वे स्टेशन जवळ जवळ बंदच आहे असं म्हणू शकतो. कारण ही जागा जपानमध्ये खूप दूरच्या भागात असल्याने इथे ये जा करणारे प्रवासी तसे कमीच, त्यामुळे जपान रेल्वेज या संपूर्ण रेल्वे लाईनला बंद करणार होती. पण तेवढ्यात त्यांना समजलं की 'काना हाराडा' नावाची एक लहान मुलगी या ट्रेनचा वापर रोज शाळेत जाण्यासाठी करते. साहजिक आपल्याला एका प्रवाश्यामुळे काही फरक पडणार नाही. पण रेल्वे लाईन बंद झाल्याने मुलीची शाळा बंद पडेल हे जेव्हा जपान रेल्वेजच्या लक्षात आलं, तेव्हा त्यांनी जो निर्णय घेतला तो कौतुक करण्याजोगा होता. त्यांनी असं ठरवलं की जोपर्यंत या मुलीचं शिक्षण पूर्ण होत नाही तोपर्यंत ही रेल्वे बंद होणार नाही. आणि तेव्हा पासून केवळ एक प्रवासी असलेली ही ट्रेन धावत राहिली.\nएवढ्यावर न थांबता जपान रेल्वेजने मुलीच्या शाळेच्या वेळेनुसार रेल्वेचं टाईमटेबल तयार केलं. शाळेच्या वेळेनुसार ट्रेनची वेळ बदलत असायची. २०१६ साली काना हाराडाचं शिक्षण जेव्हा पूर्ण झालं आणि तेव्हा पासून ही रेल्वे सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली.\nएखाद्या देशाच्या सरकारने केवळ एका मुलीच्या शिक्षणाची एवढ्या मोठ्या प्रमाणावर काळजी घ्यावी ही गोष्ट खरंच महान आहे. यासाठी जपानला मानाचा मुजरा \nडॉक्टरनेच रुग्णाच्या पोटात ढकलली तब्बल १५ कॅन बियर \nव्हिडीओ ऑफ दि डे : टार्गेट पूर्ण नाही केलं तर चीनमध्ये मिळते ही शिक्षा\n भेटा मुंबईच्या दुसऱ्या खऱ्याखुऱ्या गलीबॉयला \nव्��िडीओ ऑफ दि डे : ‘उरी’ चित्रपट टोरंटवरून डाऊनलोड करताय मग थांबा आणि हा व्हिडीओ बघा \n मराठी सेलिब्रिटीजचे १० वर्षापूर्वीचे फोटो पाहिले का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathimati.net/tag/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%A0%E0%A4%B2%E0%A5%87/", "date_download": "2019-01-18T12:14:51Z", "digest": "sha1:QJ5RTXAYYTRO5INLVFDIDSFKVYRDBIL6", "length": 5467, "nlines": 139, "source_domain": "www.marathimati.net", "title": "पिठले | मराठीमाती", "raw_content": "\nअर्धी वाटी कुळीथ पीठ\nतेलात मोहरी, जिरे, हिंग, हळद, मिरच्यांचे तुकडे, कढिलिंबाच्या पाने घालून फोडणी करावी.त्यात ३ भांडी पाणी घालावे. ते थोडेसे उकळायला लागल्यावर त्यात मीठ, आमसुले घालावीत. कुळथाचे पीठ पाण्यात कालवून घालावे व ढवळत राहावे. उकळी आली की खाली उतरवून त्यात कोथिंबीर घालावी व जेवताना गरम गरम द्यावे.\nThis entry was posted in मराठमोळे महाराष्ट्रीयन पदार्थ and tagged कुळीथ, कुळीथ पिठले, पाककला, पिठले on फेब्रुवारी 18, 2011 by प्रशासक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/category/editions/mumbai/page/40", "date_download": "2019-01-18T12:21:29Z", "digest": "sha1:ZIZ6VHBYNUWYPGSRYTRLPLVSCFXQIQCB", "length": 10370, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मुंबई Archives - Page 40 of 298 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nमुंबई / प्रतिनिधी : भारताची आघाडीची फ्लीट सेवा आणि ट्रान्सपोर्ट ऑटोमेशन सॉफ्टवेअर प्रदाता रूटमॅटिकने 3 शहरांमधील आपली विकासाची महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. हा इनोव्हेटिव्ह आणि टेक्नॉलॉजी-सक्षम वाहतूक ब्रँड सध्याच्या कॅबच्या संख्येत 2018 च्या अखेरपर्यंत 2000 कॅबची भर घालून आणि 2019 पर्यंत 5000 कॅब वाढवून आक्रमक विस्तारासाठी सज्ज झाला आहे. रूटमॅटिक सध्या आपला टेक्नॉलॉजी-सक्षम वाहनांचा ताफा पुण्यात संचालित करत ...Full Article\nविद्यार्थी निवडणूक प्रक्रिया 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करणार-विनोद तावडे\nमुंबई / प्रतिनिधी : महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन निवडणूकांमधून खऱया अर्थाने नेत्तृत्वाची संधी मिळावी व लोकशाही मार्गाने सार्वत्रिक मतदानाच्या माध्यमातून पुन्हा एकदा कॅम्पसवर विद्यार्थ्यांना नेतृत्व करण्यास वाव मिळावा यासाठी आज ...Full Article\nमुंबईतील प्रेमवीराचा एक्स-गर्लफ्रेंड अन् तिच्या बॉयफ्रेंडवर हल्ला\nऑनलाईन टीम / मुंबई : मुंबईतील एका प्रेमवीराने आपली एक्स-गर्लफ्रेंड आणि तिच्या सध्याच्या बॉयफ्रेंडवर जीवघेणा हल्ला केला. हल्ल्यानंतर आरोपीने स्वतःवरही वार करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकारात जखमी झालेल्या ...Full Article\nएसीच्या युनिटमधून विजेचा धक्का बसल्याने नागपूरात चिमुरडय़ाचा मृत्यू\nऑनलाईन टीम / नागपूर : नागपुरात स्प्लीट एसीच्या आऊटडोअर युनिटमुळे वीजेचा धक्का लागून सात वर्षांच्या चिमुरडय़ाला प्राण गमवावे लागले. राहत्या घराच्या गच्चीवर खेळताना शॉक बसल्याने समीर मुन्शीचा जागीच मृत्यू ...Full Article\nजायकवाडीला पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली : नाशिक आणि अहमदनगरच्या धरणांमधून जायकवाडीला पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत अहमदनगरच्या विखे पाटील सहकारी ...Full Article\nपाणी प्रश्नावर मंत्री अभ्यास करत आहेत : एकनाथ खडसेंचा टोला\nऑनलाईन टीम / नंदुरबार : माजी मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्ये÷ नेते एकनाथ खडसे आपल्याच सत्ताधारी पक्षाच्या सरकारला झोडायची एकही संधी सोडत नसल्याचे वारंवार समोर येत आहे. नंदूरबारमध्ये ...Full Article\nइतका अवाढव्य खर्च वल्लभभाईंना तरी कसा पटेल , राज ठाकरेंनी भाजपावर टीका\nऑनलाईन टीम / मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुतळय़ांच्या राजकारणावरुन भाजपा सरकारला चांगलेच फटकारले आहे. देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकावर करण्यात आलेल्या अवाढव्य खर्चावरून ...Full Article\nज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांचे निधन\nऑनलाईन टीम / मुंबई : ज्येष्ठ कवी, गायक आणि संगीत दिग्दर्शक यशवंत देव यांचे निधन झाले आहे. दीर्घ आजारामुळे त्यांनी दादरच्या सुश्रुषा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते 92 वर्षांचे ...Full Article\nमहिंद्रा लॉजिस्टिक्सतर्फे ठाणे जिह्यात दुसरा जल प्रकल्प\nमुंबई / प्रतिनिधी : महिंद्रा लॉजिस्टिक्स लि. (एमएलएल) या भारतातील एका सर्वात मोठय़ा 3 पीएल सोल्यूशन देणाऱया कंपनीने सीएसआर उपक्रमाचा भाग म्हणून, शहापूरनजिक टेम्भा गावातील जांभूळपाडा येथे दुसरा जल ...Full Article\nनगरमध्ये ऑक्टोबरमध्येच टँकरनी गाठली शंभरी\nअहमदनगर / प्रतिनिधी : ऑक्टोबर महिन्यापासून बळावत चाललेल्या उन्हाबरोबर गाव खेडी आणि शिवाराचा ताण वाढू लागला आहे. जिह्यातील 85 गावे आणि 401 वाडय़ा-वस्त्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा ...Full Article\nमराठा आरक्षणाविरोधात दाखल याचिका फेटाळण्याची राज्या सरकारची हायकोर्टा���ा विनंती\nउत्तर प्रदेशात सवर्णांसाठी 10 टक्के आरक्षणास मंजुरी\nनाशिक -पुणे महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू\nमुंबईत मंत्रालयाच्या दारातच एका महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न\nऑस्ट्रेलियाला धूळ चारत भारताचा ऐतिहासिक विजय\nप्रभू रामचंद्र महाराष्ट्रात येणारे पहिले उत्तर भारतीय : पूनम महाजन\nगरज पडल्यास अध्यादेश काढू, पण डान्सबारवरील बंदी कायम ठेवू : मुनगंटीवार\nकाँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यानंतरच राम मंदिर शक्य : हरिश रावत\nअमरावतीत भिंत कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू ; तीन जखमी\nशबरीमला मंदिरात प्रवेश करणाऱया महिलांना सुरक्षा द्या :सुप्रिम कोर्ट\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/sofas/top-10-branded+sofas-price-list.html", "date_download": "2019-01-18T12:14:23Z", "digest": "sha1:DNLTL3XH2ZCJMNTM2BYPMUFZNFKU4UL3", "length": 14902, "nlines": 364, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येशीर्ष 10 ब्रँडेड सोफ़ास | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nTop 10 ब्रँडेड सोफ़ास Indiaकिंमत\nशीर्ष 10 ब्रँडेड सोफ़ास\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nशीर्ष 10 ब्रँडेड सोफ़ास म्हणून 18 Jan 2019 India मध्ये. ही यादी नवीनतम ऑनलाइन ट्रेंड आणि आमच्या तपशीलवार संशोधन नुसार संकलित आहे. ही उत्पादने माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वोत्तम दर शेअर करा. शीर्ष 10 उत्पादन यादी India बाजारात लोकप्रिय उत्पादने जाणून एक चांगला मार्ग आहे. अव्वल ट्रेंडिंग ब्रँडेड सोफ़ास India मध���ये जिंजर कॉंटेम्पोरारी वने सेंटर सोफा इन ब्राउन चेक कॉलवर बी अर्र Rs. 11,116 किंमत आहे. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 10 उत्पादने\nफॅबॉसिटी उपहोलस्टरी फॅब्रिक फॉर सोफा सेल्वातिक\nएमिलियो सुपरब तवॊ सेंटर सोफा इन मरून कॉलवर बी फुर्ण्य\n- माईन मटेरियल Fabric\nमिस्ट फॅब्रिक तवॊ सेंटर सोफा इन बेरीज कॉलवर बी होमॅटोवन\n- माईन मटेरियल Fabric\nस्वकीय 2 सेंटर सोफा बी लूकिंग गुड फुर्नितुरे\n- माईन मटेरियल Fabric\nकॅलीडोन फॅब्रिक तवॊ सेंटर सोफा इन नुटमेग कॉलवर बी होमॅटोवन\n- माईन मटेरियल Fabric\nसॅंटियागो सिंगल सेंटर सोफा इन हनी ओक फिनिश बी उडवर्थ\nसॅन जुअलीण सिंगल सेंटर सोफा विथ औरंगे कशिवस बी उडवर्थ\nब्रुसेल्स रेपोसे डबले सेंटर सोफा विथ थ्रोव पिल्लउ इन चारकोल ग्रे कॉलवर बी कॅसॅकॅराफ्ट\n- माईन मटेरियल Fabric\nटोकियो तोटल्य तवॊ सेंटर सोफा इन नव्य ब्लू ओरिट्झ कॉलवर बी कॅसॅकॅराफ्ट\n- माईन मटेरियल Fabric\nबेस्टवाय कंफोर्ट Quest इन्फ्लाटॉब्ले कंफी कबे चेअर औरंगे\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android-themes/?cat=16", "date_download": "2019-01-18T11:49:43Z", "digest": "sha1:RXM7SZSW4CCQ2RZXEAZVPL326CYDDFOF", "length": 6092, "nlines": 153, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - निसर्ग अँड्रॉइड थीम", "raw_content": "\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर वॉलपेपर\nअँड्रॉइड थीम शैली निसर्ग\nया आठवड्याचे सर्वोत्तम निसर्ग अँड्रॉइड थीम प्रदर्शित केले जात आहेत:\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nया आठवड्यात | या महिन्यात | नेहमी\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर Android ऐप्स अँड्रॉइड गेम\nअँड्रॉइड थीम सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nथीम्स सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियामी, लेनोवो, झीटे आणि इतर एंड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क रा���ीव.\nआपल्या Andorid मोबाइल फोनवर com.jb.gokeyboard.theme.tmevibrantfoliagekeyboard थीम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड थीमपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY अँड्रॉइड थीम स्टोअरमध्ये, आपण विनामूल्य कोणत्याही अँड्रॉइड फोन किंवा टॅब्लेटसाठी थीम डाउनलोड करू शकता. या थीमची छान आणि सुंदर रूपे आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपल्याला प्रकृती आणि सेलिब्रिटी ते कार आणि 3 डी अँड्रॉइड थीम वरून भिन्न शैलीचे इतरही थीम सापडतील. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट थीम पाहण्यासाठी, लोकप्रियतेनुसार थीमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Outdoor-games-expatriates-due-to-mobile-usage-in-Parbhani/", "date_download": "2019-01-18T11:33:24Z", "digest": "sha1:TRS5DYWXLY2H6PN5TD73HYBSJ6P5GB3X", "length": 6522, "nlines": 41, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मोबाइलच्या वापरामुळे मैदानी खेळ हद्दपार | पुढारी\tTop", "raw_content": "\nAUSvsIND : भारताचा कसोटी पाठोपाठ वनडेतही मालिका विजय\nआर्थिक मागासांना 10 टक्के आरक्षणाच्या निर्णयास उत्तरप्रदेश सरकारची मंजुरी\nसुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर 51 महिलांचे शबरीमला दर्शन - केरळ सरकार\nश्रीनगरमध्ये घंटाघर चौकात स्फोट\nजम्मू-काश्मीरात गगरानमध्ये पोलिस कॅम्पवर ग्रेनेड हल्ला\nनिवडणुकीची उलटगणती सुरू झाली आहे, या सरकारकडूुन चांगल्याची अपेक्षा नाही - चिदम्बरम\nहोमपेज › Marathwada › मोबाइलच्या वापरामुळे मैदानी खेळ हद्दपार\nमोबाइलच्या वापरामुळे मैदानी खेळ हद्दपार\nऔंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर भागाता सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्यामुळे लहान मुले मोबाइलमध्ये असलेल्या खेळामुळे पारंपरिक मैदानी खेळ मात्र हद्दपार होत असल्याचे चित्र आहे. मोबाइलच्या अति वापरामुळे लहान मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्‍त केली जात आहे.\nतालुक्यातील शिरडशहापूर भागात गेल्या काही वषार्र्ंपासून मोबाइलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याचा दिसून येत आहे. घरातील प्रत्येक व्यक्‍तीकडे अ‍ॅन्ड्रॉइड मोबाइलचा वापर होत आहे. मोबाइल कंपन्या बोलण्यासह इंटरनेटचा डाटा एक जिबीपासून ते दोन जिबीपर्यंत मिळत आहे. या इंटरनेटमुळे आरोग्यावर चांगला वाईट परिणाम होत आहे. त्यातच इंटरनेटवरून विविध प्रकारचे खेळ लहान मुले डाऊनलोड करत आहेत.\nदररोज इंटरनेटवर वेगव���गळ्या प्रकारचे खेळ खेळ दाखल होत आहेत. नवीन खेळ आल्यानंतर लहान मुले तासन्तास मोबाइल हातात घेऊन खेळत बसतात. मोबाइलचे नवनवीन खेळ लहान मुलांच्या जीवावर सुध्दा बेतू शकतात, तसे प्रकारही घडल्याचेही अनेक उदाहरणे पाहावयास मिळतील. मोबाइलमध्ये नव्याने प्रवेश घेणार्‍या खेळामुळे लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. परिणामी एकटेपणा राहणे, अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होणे यासारख्या आदी समस्यांनी ग्रासले आहेत.\nतर मोबाइलच्या अति वापरामुळे पारंपरीक विटीदांडू, लपना छपनी, लगोरी, काच गोट्या, पोहणे, बेंगा पाणी, कोपरखळी, लोन भुर्रेव, सुरपाट असे पारंपरिक खेळ हद्दपार होण्याच्या मार्गावर आहेत.\n'मणिकर्णिका' : करणी सेनेची धमकी, रिलीज करण्‍यास विरोध\nसाहित्यिक उत्तम बंडू तुपेंना ५ लाखाची मदत\nअभेद्य सुरक्षा असलेल्या श्रीनगरच्या लाल चौकात ग्रेनेड हल्ला\nनाशिक : दोन दिवसात तीन शेतकर्‍यांच्या आत्‍महत्‍या\nस्‍वत: पिकवलेल्‍या कांद्‍याच्या ढिगातच तरूण शेतकर्‍याची विष पिऊन आत्महत्या\nगरज पडल्यास डान्सबार बंदीसाठी अध्यादेश काढणार : मुनगंटीवार\n...अन्‌ तिला वाचवण्यासाठी 'प्रशांत'ची सागरात झेप\nमुंबई-पुणे एक्‍सप्रेस वे आज दोन तास बंद\nमुंबई महापालिकेतही संप करण्याची रावांची तयारी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Give-the-right-place-in-the-cultural-policy/", "date_download": "2019-01-18T12:06:54Z", "digest": "sha1:32X53E2IQER2I3DILSCQABV732WTBVLH", "length": 7071, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सांस्कृतिक धोरणात योग्य स्थान द्या! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › सांस्कृतिक धोरणात योग्य स्थान द्या\nसांस्कृतिक धोरणात योग्य स्थान द्या\nसुधा करमरकर रंगमच मुलुंड : अनुपमा गुंडे\nराज्याचे सांस्कृतिक धोरण ठरवितांना कलाकारांची मातृसंस्था म्हणून अखिल भारतीय नाट्य परिषदेला योग्य ते प्रतिनिधित्व द्यावे अशी मागणी परिषदेच्या वतीने 98 व्या नाट्य संमेलनाच्या खुल्या आधिवेशनात ठरावाद्वारे केली. 98 व्या अखिल भारतीय नराठी नाट्य परिषदेचा समारोप शुक्रवारी मुलुंड येथे झाला. त्यावेळी खुल्या आधिवेशात परिषदेच्या वतीने 5 ठराव मांडण्यात आले.\nअखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ही रंगभूमी आणि सर्व कलांशी संबंधित महाराष्ट्रातील समावेशक 27 हजार सभासद असलेल्या एकमेव संस्थेला महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक धोरण निश्चित करण्यात मातृसंस्था म्हणून योग्य ते प्रतिनिधित्व व स्थान द्यावे अशी मागणी करणारा ठराव अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने नाथा चितळे यांनी ठराव मांडला. या ठरावास सतीश शिंगटे यांनी अनुमोदन दिले. हौशी राज्य नाटय स्पर्धेसाठी केंद्र समन्वयक म्हणून नाट्य परिषदेच्या स्थानिक प्रतिनिधींची निवड करण्यात यावी, स्पर्धेच्या संयोजनात परिषदेचा सहभाग असावा, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळात प्रतिनिधित्व नसल्याने नाट्यलेखक व रंगकर्मींना प्रयोग सादर करण्यासाठी विविध अडचणींचा सामना करावा लागतो, शासनाने याची दखल घेवून प्रत्येक जिल्ह्याला रंगभूमी परिनिरीक्षण मंडळावर प्रतिनिधित्व द्यावे, अशी मागणी आधिवेशनात करण्यात आली.\nरंगभूमी विषयक चळवळ ग्रामीण आणि तालुका पातळ्यावर जोमाने विकसित होण्यासाठी नाट्य परिषदेच्या शाखा असतील त्या ठिकाणी शासनाच्या सांस्कृतिक कला संचालनयाच्या दरवर्षी नाट्य प्रशिक्षण, विविध प्रकारची शिबिरे, कार्यशाळा परिषदेच्या समन्वयाने घेण्यात याव्यात, अशीही मागणी ठरावात करण्यात आली. याखेरीज 60 तास सलग नाट्य संमेलन यशस्वी केल्याबद्दल परिषदेच्या मुलुंड शाखेचे अभिनंदन करण्यात आले. दिवंगत रंगकर्मींना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. रंगभूमीशी निगडीत सन्मान प्राप्त करणार्‍या कलाकारांच्या अभिनंदनाच्या ठराव मांडण्यात आला. या ठरावांचे वाचन कृष्णा जाघव, संजयकुमार दळवी, शेखर बेंद्रे, नाथा चितळे यांनी केले. या ठरावांना प्रफुल्ल कारेकर, सुरेंद्र गुजराथी, नरेश गडेकर, शिवाजी शिंदे, सतीश शिंगटे यांनी अनुमोदन दिले.\nडान्सबार निर्णयाचा आदर : रणजीत पाटील Video\nकरणी सेना 'मणिकर्णिका'वर नाराज, रिलीज करण्‍यास विरोध\nसाहित्यिक उत्तम बंडू तुपेंना ५ लाखाची मदत\nअभेद्य सुरक्षा असलेल्या श्रीनगरच्या लाल चौकात ग्रेनेड हल्ला\nनाशिक : दोन दिवसात तीन शेतकर्‍यांच्या आत्‍महत्‍या\nगरज पडल्यास डान्सबार बंदीसाठी अध्यादेश काढणार : मुनगंटीवार\n...अन्‌ तिला वाचवण्यासाठी 'प्रशांत'ची सागरात झेप\nमुंबई-पुणे एक्‍सप्रेस वे आज दोन तास बंद\nमुंबई महापालिकेतही संप करण्याची रावांची तयारी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/subway-route-at-Kamodhnagar/", "date_download": "2019-01-18T11:31:38Z", "digest": "sha1:GRWXLPZLROQPSGXLLCQAMVOKAYAI7JBA", "length": 6849, "nlines": 41, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कमोदनगर येथे होणार भुयारी मार्ग | पुढारी\tTop", "raw_content": "\nAUSvsIND : भारताचा कसोटी पाठोपाठ वनडेतही मालिका विजय\nआर्थिक मागासांना 10 टक्के आरक्षणाच्या निर्णयास उत्तरप्रदेश सरकारची मंजुरी\nसुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर 51 महिलांचे शबरीमला दर्शन - केरळ सरकार\nश्रीनगरमध्ये घंटाघर चौकात स्फोट\nजम्मू-काश्मीरात गगरानमध्ये पोलिस कॅम्पवर ग्रेनेड हल्ला\nनिवडणुकीची उलटगणती सुरू झाली आहे, या सरकारकडूुन चांगल्याची अपेक्षा नाही - चिदम्बरम\nहोमपेज › Nashik › कमोदनगर येथे होणार भुयारी मार्ग\nकमोदनगर येथे होणार भुयारी मार्ग\nकमोदनगरजवळ उड्डाणपुलावरून रस्ता ओलांडताना झालेल्या अपघातात माय-लेकाचा मृत्यू झाल्याच्या निषेधार्थ गुरुवारी (दि.30) संतप्त नागरिकांनी मुंबई-आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने तातडीने कमोदनगर येथे भुयारी मार्ग उभारण्यात येणार असून, शुक्रवार (दि.31) पासून भुयारी मार्गाचे काम सुरू होणार असल्याचे आश्‍वासन खा. हेमंत गोडसे यांनी दिल्याने नागरिकांनी आंदोलन मागे घेतले. दरम्यान,कमोदनगर येेथे बुधवारी (दि.29) रात्री झालेल्या अपघातात आई व मुलगा ठार झाल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.\nया घटनेनंतर खा. हेमंत गोडसे यांनी गुरुवारी दुपारी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी रास्ता रोको करून परिसरातील नागरिकांनी निषेध व्यक्त केला. नागरिकांनी खा. गोडसे यांना घेराव घालून भुयारी मार्गाची मागणी केली. या भुयारी मार्गाला केंद्रीय रस्ते वाहतूक विकास मंत्री नितीन गडकरी यांनी निधी मंजूर करूनही कामाला सुरुवात होत नसल्याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. अखेर नागरिकांचा रोष पाहून खा. गोडसे यांच्यासह महामार्ग प्रशासनाने काम सुरू करणार असल्याचे सांगितले.\nयावेळी कमोदनगर मित्र मंडळाचे तुळशीदास बैरागी, अध्यक्ष अजय निफाडे, संतोष खंबळवार, सागर पाटील, देवयानी मदाने, गौरी आहेर, मीना घोलप, दिपक जुनागडे, जगन्नाथ निकम, अशोक शिंदे, सुनीता कुलकर्णी यांच्यासह असंख्य नागरिक रास्ता रोको प्रसंगी उपस्थित होते.\nखा.गोडसे यांनी दिलल्या आश्‍वासनानुसार भुयारी मार्गाचे काम सुरू न झाल्यास उड्डाणपूल फोडण्यात येईल अथवा रस्ता बंद करण्यात येईल, असा इशारा संघर्ष समिती आणि नगरसेविका कल्पना पांडे यांनी दिला आहे.\n'मणिकर्णिका' : करणी सेनेची धमकी, रिलीज करण्‍यास विरोध\nसाहित्यिक उत्तम बंडू तुपेंना ५ लाखाची मदत\nअभेद्य सुरक्षा असलेल्या श्रीनगरच्या लाल चौकात ग्रेनेड हल्ला\nनाशिक : दोन दिवसात तीन शेतकर्‍यांच्या आत्‍महत्‍या\nस्‍वत: पिकवलेल्‍या कांद्‍याच्या ढिगातच तरूण शेतकर्‍याची विष पिऊन आत्महत्या\nगरज पडल्यास डान्सबार बंदीसाठी अध्यादेश काढणार : मुनगंटीवार\n...अन्‌ तिला वाचवण्यासाठी 'प्रशांत'ची सागरात झेप\nमुंबई-पुणे एक्‍सप्रेस वे आज दोन तास बंद\nमुंबई महापालिकेतही संप करण्याची रावांची तयारी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Troubleshooter-Depositor-hunger/", "date_download": "2019-01-18T12:35:31Z", "digest": "sha1:XDPOWXFHH2LC2E6DCDPDHCPWBZASFSAZ", "length": 8922, "nlines": 40, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अडचणीतील पतसंस्थाचालक तुपाशी; ठेवीदार उपाशी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › अडचणीतील पतसंस्थाचालक तुपाशी; ठेवीदार उपाशी\nअडचणीतील पतसंस्थाचालक तुपाशी; ठेवीदार उपाशी\nसांगली : शिवाजी कांबळे\nअनेक संस्थाचालक एकीकडे कर्ज वसुली करीत आहेत. तर दुसरीकडे ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यास व शासनाचे ठेव पॅकेज परत करण्यास टाळाटाळ करताना दिसत आहेत. सहकार विभागाने या प्रकाराकडे दुर्लक्ष केल्याने ठेवीदारातून संताप व्यक्‍त केला जात आहे.\nठेवीदारांच्या ठेवी परत करण्यास असमर्थ ठरलेल्या जिल्ह्यामधील 88 पतसंस्थांची यादी सहकार विभागाने सुमारे 8 वर्षांपूर्वी जाहीर केली आहे. या संस्थांच्या मागणीनुसार शासनाने सुमारे 11 कोटींचे ठेवी पॅकेज दिले. हे पॅकेज एका वर्षात परत करण्याची अट शासनाने घातली होती. गेल्या 8 वर्षांत अनेक पतसंस्थाचालकांनी कर्जवसुली केली. परंतु वसूल केलेली रक्कम शासनाला दिली नाही. तसेच या रक्कमेपैकी काही रक्कम ठेवीदारांना देखील दिलेली नाही. याची गंभीर दखल तत्कालीन जिल्हाधिकारी कुशवाह यांनी घेतली होती.\nअडचणीतील पतसंस्थांनी वसूल केलेली कर्जे व ठेवीदारांना दिलेल्या रकमेची माहिती प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला जिल्हाधिकारी यांच्या वेबसाईटवर देण्याचे आदेश दिले होते. याबाबतची जबाबदारी जिल्हा उपनिबंधक यांच्यावर सोपविली होती. मात्र, अशी माहिती वेबसाईटवर पाठवली जात नाही. अडचणीतील अनेक पतसंस्थाचालक सक्‍तीने कर्जवसुली करताना दिसतात. कर्जवसुलीसाठी काही संस्था सर्व ते उपाय वापरताना दिसतात तर काही संस्थाचालक पोलिस ठाण्यात कर्जदारांविरूध्द फौजदारी करतातात.\nएकीकडे अशाप्रकारे सक्तीची कर्जवसुली सुरू आहे. तर दुसरीकडे ठेवीदारांना ठेव मिळत नसल्याची तक्रार आहे. अडचणीतील अनेक पतसंस्था अवसायनात घेण्यात आल्या आहेत. त्यावर नेमलेले अवसायक सहकार विभागातील अधिकारी व कर्मचारीच आहेत. वेळ मिळालाच तर ते संस्थेचे कामकाज बघतात. मानधन व स्टेशनरी खर्च वसूल झाला तरी पुरे, अशी या अवसायकांची भूमिका आहे. संस्थेची इमारत विक्री होईपर्यंत अवसायक कामकाज बघतात.\nअनेक संस्थांचे वर्षानुवर्षे ऑडिट झालेले नाही. अनेक संस्थांचे दप्तर गहाळ अथवा नष्ट झाले आहे. या संस्थांचे ऑडिट होऊ शकत नाही. अशा संस्थांची कर्जवसुली होते. ठेवीदारांना मात्र ठेवी मिळत नाहीत.\nकायद्यानुसार कोणत्याही संस्थेच्या अवसायकपदी सहकारातील तज्ज्ञ व्यक्‍ती नेमता येते. तज्ज्ञ व्यक्‍तींमध्ये वकील व प्रामाणित लेखापरीक्षक व चार्टड अकौटंट यांचा समावेश आहे. परंतु या तज्ज्ञ व्यक्‍तींना डावलून संबंधित निबंधकांनी सहकार विभागातील अधिकारी, कर्मचारी व लेखापरीक्षक यांचीच नियुक्‍ती केली आहे. अधिकार्‍यांची सोय म्हणून वकील व प्रमाणित लेखा परीक्षकांना डावलण्याचे काम उपनिबंधकांकडून होत असल्याचा आरोप होत आहे.\nइमारत विक्रीतून मोठा घोटाळा\nगेल्या दहा वर्षांत अनेक अवसायक व संचालक मंडळाने संस्थेच्या मालकीच्या इमारती विकल्या आहेत. त्यापैकी किती इमारत विक्रींना निबंधकांनी परवानगी दिली आहे इमारत विक्रीची जाहिरात दिली होती का, की, ती न देताच इमारत विक्री झाली, याची चौकशी होणे गरजेचे आहे. तशी चौकशी झाल्यास इमारत विक्री प्रकऱणात मोठा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता आहे.\nसुशांतविषयी भडकली अंकिता, जरादेखील प्रेम शिल्‍लक असेल तर...\nचेम्बूरमधील महिलेचा मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न\nटेंभूत आगरकरांच्‍या पुतळ्याची विटंबना\nडान्सबार निर्णयाचा आदर : रणजीत पाटील Video\nकरणी सेना 'मणिकर्णिका'वर नाराज, रिलीज करण्‍यास विरोध\nचेम्बूरमधील महिलेचा मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न\nगरज पडल्यास डान्सबार बंदीसाठी अध्यादेश काढणार : मुनगंटीवार\n...अन्‌ तिला वाचवण्यासाठी 'प्रशांत'ची सागरात झेप\nमुंबई-पुणे एक्‍���प्रेस वे आज दोन तास बंद", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/575395", "date_download": "2019-01-18T12:21:52Z", "digest": "sha1:CAUPFJVZGP7DTJMH5JK2BFO3XNCWQFHO", "length": 7825, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "हैद्राबाद-कोलकाता यांच्यात आज लढत - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » क्रिडा » हैद्राबाद-कोलकाता यांच्यात आज लढत\nहैद्राबाद-कोलकाता यांच्यात आज लढत\n11 व्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत शनिवारी येथे सनरायझर्स हैद्राबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात लढत होणार आहे. हैद्राबाद संघाने या स्पर्धेत आतापर्यंत आपले पहिले दोन्ही सामने जिंकुन आता ते विजय घोडदौड कायम राखण्याचा प्रयत्न करतील. कोलकाता नाईट रायडर्सने यापूर्वी दोनवेळा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे.\nया स्पर्धेच्या गुणतक्त्यात सनरायझर्स हैद्राबादने नेट रनरेटवर पहिले स्थान मिळवले असून चेन्नई सूपर किंग्ज दुसऱया स्थानावर आहे. शनिवारचा सामना घरच्या मैदानावर होत असल्याने कोलकाता संघाला त्याचा अधिक लाभ मिळू शकेल. यापूर्वीच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने 200 पेक्षा अधिक धावा करूनही त्यांना चेन्नई संघाकडून पराभव पत्करावा लागला आहे. केन विलियम्सनच्या नेत्तृत्वाखाली सनरायझर्स हैद्राबादचा संघ इतर संघांच्या तुलनेत निश्चितच समतोल वाटतो. या संघामध्ये अनुभवी फलंदाजांची फळी तसेच भेदक गोलंदाजांच्या समावेशामुळे या संघाने आतापर्यंत सलग दोन सामने जिंकले आहेत. गुरुवारी झालेल्या चुरशीच्या सामन्यात हैद्राबाद संघाने शेवटच्या चेंडूवर मुंबई इंडियन्सचा पराभव केला. आयपीएलच्या इतिहासातील हा पहिला क्षण आहे. मुंबई संघाने 8 बाद 147 धावा जमवल्यानंतर हैद्राबाद संघाने शेवटच्या चेंडूवर विजय खेचून आणला. कर्णधार विलियमसन, शिखर धवन, मनिष पांडे, साहा हे या संघातील महत्त्वाचे फलंदाज आहेत. गेल्यवर्षीच्या आयपीएल हंगामात कोलकाता नाईट रायडर्सला इडन गार्डन्सवर 17 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत त्या दोन संघामध्ये 12 सामने झाले आहेत. मिचेल जॉन्सनचे पुनरागमन होत असल्याने कोलकाता संघाची गोलंदाजी अधिक भक्कम होईल. दिनेश कार्तिककडे कोलकाता संघाचे नेतृत्त्व सोपवण्यात आले आहे. कर्णधार कार्तिक, सुनिल नरेन, आंद्रे रसेल, उथप्पा यांच्यावर कोलकाता संघाच्या फलंदाजीची भिस्त राहिल. हा सामना शनिवारी रात्री 8 वाजता सुरू होईल.\nशेवटच्या वनडेत दक्षिण आफ्रिकेचा डाव 204 धावांतच खुर्दा\nडेव्हिस चषक स्पर्धेत फ्रान्स अंतिम फेरीत\nडिव्हिलीयर्स पुन्हा खेळताना दिसणार\nमराठा आरक्षणाविरोधात दाखल याचिका फेटाळण्याची राज्या सरकारची हायकोर्टाला विनंती\nउत्तर प्रदेशात सवर्णांसाठी 10 टक्के आरक्षणास मंजुरी\nनाशिक -पुणे महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू\nमुंबईत मंत्रालयाच्या दारातच एका महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न\nऑस्ट्रेलियाला धूळ चारत भारताचा ऐतिहासिक विजय\nप्रभू रामचंद्र महाराष्ट्रात येणारे पहिले उत्तर भारतीय : पूनम महाजन\nगरज पडल्यास अध्यादेश काढू, पण डान्सबारवरील बंदी कायम ठेवू : मुनगंटीवार\nकाँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यानंतरच राम मंदिर शक्य : हरिश रावत\nअमरावतीत भिंत कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू ; तीन जखमी\nशबरीमला मंदिरात प्रवेश करणाऱया महिलांना सुरक्षा द्या :सुप्रिम कोर्ट\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/colourful-celebration-of-asian-games-strong-entry-of-indian-athletes-301114.html", "date_download": "2019-01-18T12:04:31Z", "digest": "sha1:XP3APFFSUFCLZDSJNJ57U24CSE23L4SR", "length": 19703, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी केली 'रॉयल' एंट्री", "raw_content": "\nनाशिक जिल्ह्यात 24 तासात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nVIDEO : भाव मिळाला नाही, शेतकऱ्याने कांद्याच्या शेतातच केली आत्महत्या\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nनाशिक जिल्ह्यात 24 तासात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nVIDEO : भाव मिळाला नाही, शेतकऱ्याने कांद्याच्या शेतातच केली आत्महत्या\nमंत्रालयाच्या दारातच महिलेने केला आत्महत्येचा प्रयत्न\nतब्बल 55 बंदुका...भाजप पदाधिकाऱ्यानंतर आता साताऱ्यातूनही मोठा शस्त्रसाठा जप्त\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nहात नसलेल्या चित्रकार���ंनी काढलेली चित्र पाहून तुम्ही व्हाल थक्क\n'भाजपला जिंकून दिलंस तर प्रमोशन' : दोन महिला अधिकाऱ्यांच्या व्हायरल झालेल्या WhatsApp चॅटमागचं सत्य\nVIDEO तरुणीचा संशयास्पद मृत्यू, संतप्त जमावाने लावली पोलीस स्टेशनला आग\nलोकसभा निवडणुकीच्या Fake Newsने आयोग हैराण, दाखल करणार FIR\nराम मंदिराचं बांधकाम 2025 नंतर सुरू होणार - भैय्याजी जोशी\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\nशाहरुखची रील लाइफ मुलगी पुन्हा एकदा हॉट फोटोंमुळे चर्चेत\nअजय आणि अनिल 7 वर्षांनी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर, 'टोटल धमाल' सिनेमातून दिसणार एकत्र\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\nधोनीचा 'हा' विक्रम वाचून तुम्हीही म्हणाल, 'धोनी जैसा कोई नही'\nInd vs Aus : विराट कोहलीच्या 'ट्रम्प कार्ड'ने दिली चार चेंडूत सामन्याला कलाटणी\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : डिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nVIDEO : ...तर तुमच्या वैवाहिक जीवनात कधीच येणार नाही दुःख\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nVIDEO : ...अन् मिठ्ठू झाला मित्र\nVIDEO : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी केली 'रॉयल' एंट्री\nआशियाई क्रीडा स्पर्धेत आशिया खंडातील ४५ देश त्यात सहभागी झाले असून, भारताचे 572 खेळाडू सहभागी झाले आहेत.\nकार्ता, 18 ऑगस्ट : शनिवारी रात्री १८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या दिमाखदार उद्घाटन सोहळ्याला सुरूवात झाली. आशियाई क्रीडा स्पर्धेत आशिया खंडातील ४५ देश त्यात सहभागी झाले आहेत. भारताचे 572 खेळाडू सहभागी झाले असून, ते 36 विविध खेळांमध्ये आपली कामगिरी दाखविणार आहेत. इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे गिलोर बंग कार्नो स्टेडियमवर स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला प्रारंभ होताच भारतीय खेळाडूंनी एका वेगळ्या अंदाजात स्टेडियमवर एन्ट्री केली. या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी चित्तवेधक आतशबाजी करण्यात आली. या स्पर्धेकडे संपूर्ण क्रीडाविश्वाचे लक्ष लागले आहे.\nहा दिमाखदार सोहळा भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता सुरु झाला. स्टेडियमवर एक भव्य स्टेज उभारण्यात आला आहे. ज्याची १२० मीटर लांबी, ३० मीटर रूंदी आणि २६ मीटर उंचीचा मंच एका भव्य पर्वताच्या प्रतिकृतीत उभारण्यात आला आहे. सुप्रसिद्ध इंडोनेशियन नृत्यदिगदर्शक डेन्नी मलिक व एको सुप्रियांटो यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण ४ हजार नर्तकांनी आपली कला सादर करीत आहेत.\nत्याचप्रमाणे सुप्रसिद्ध इंडोनेशियन संगीतकार एडी एमस रोनाल्ड स्टीव्हन हे आपल्या शंभरपेक्षाही जास्त वाद्यवृंदच्या तालावर उत्साही आणि रोमांचक सादरीकरण केले. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय महिला पॉप गायक आंगुंग च्या प्रदर्शनाची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. यावेळी स्पर्धेत सहभागी ४५ देशांच्या संघाची परेड सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली. भारतीय संघाने एका वेगळ्या अंदाजात स्टेडियमवर प्रवेश करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. भारताच्या संघाचे नेतृत्व भालाफेकपटू नीरज चोप्रा याने केले. 4 हजार डांसर या स्टेडियमवर आपली कला सादर करीत आहेत.\nबॅडमिंटन, कुस्ती, हॉकी संघावर नजर...\nभारताच्या ट्रॅक व फिल्डच्या खेळाडूंनी आशिया स्पर्धेच्या इतिहासात शानदार खेळ केला आहे. त्यात ७४ सुवर्णपदके मिळवली आहेत. बॅडमिंटन कोर्टवर सायना नेहवाल आणि पी.व्ही सिंधू यांचे कडवे आव्हान आहे. के. श्रीकांत आणि एच.एस. प्रणय यांच्यामुळे भारताला आणखी पदके मिळण्याची शक्यता आहे. कुस्तीत बजरंग पुनिया आणि विनेश फोगाटकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुरुष हॉकी संघ सुवर्णपदकासह २०२० ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्रता मिळवण्याकरता खेळेल. त्याचवेळी महिला संघ गत स्पर्धेतील कांस्यपदकाचा रंग बदलण्यास उत्सुक आहे.\nभारताचे लक्ष सर्वोत्तम खेळावर\nराष्ट्रकुल स्पर्धेतील चांगल्या कामगिरीनंतर भारतीय संघाचे लक्ष्य आता आशियाई स्पर्धेत चांगला खेळ करण्याकडे आहे. येथे पोहचण्यात संघाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यानंतरही सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याबाबत संघात उत्साह आहे. आशियाई स्पर्धेची तयारी संघासाठी तणावपूर्ण राहिली. त्यात निवडीबाबत तक्रारी आणि न्यायालयीन कारवाई सोबतच नेहमीप्रमाणे पथकाच्या ८०४ सदस्यसंख्येबाबतही वाद निर्माण झाला होता. तसेच, पथकासोबत असलेल्या अधिकाऱ्यांच्या प्रतिमेवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले होते.\nमात्र भारतीय खेळाडू आता फक्त आपल्या खेळावरच लक्ष देत आहेत. गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने पदकांच्या बाबतीत दुसरे सर्वोत्तम प्रदर्शन केले. मात्र जास्तीत जास्त खेळाडू आणि प्रशिक्षकांनी मान्य केले की, आशियाई स्पर्धेत चीन, जापान, कोरिया या सारख्या देशांच्या उपस्थितीने आव्हान आणखी कडवे होते. मात्र त्यामुळे उत्साह कमी झालेला नाही.\nभारताने २०१४ आशियाडमध्ये पदकांच्या संख्येच्याबाबतीत आपल्या सर्वोत्तम कामगिरीची बरोबरी केली होती. भारताने त्यात ११ सुवर्ण पदकांसह ५७ पदक मिळवले होते. संभाव्य पदकविजेत्यांमध्ये नेमबाजीत मनु भाकर, कुस्तीत सुशील कुमार, भालाफेकीत नीरज चोप्रा आघाडीवर आहेत. या पथकात हिमा दास हिचा समावेश आहे. २० वर्षांखालील विश्व चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण विजेती धावपटू असलेल्या हिमाकडून भारताला विशेष आशा आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: athletescolorful celebrationof Asian Gamesof IndianStrong entryआशियाई क्रीडा स्पर्धाइंडोनेशियाउद्घाटन सोहळाजकार्तादिमाखदारभारताचे खेळाडू\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\n'भाजपला जिंकून दिलंस तर प्रमोशन' : दोन महिला अधिकाऱ्यांच्या व्हायरल झालेल्या WhatsApp चॅटमागचं सत्य\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nहात नसलेल्या चित्रकारांनी काढलेली चित्र पाहून तुम्ही व्हाल थक्क\nअभी तक \u0003खेलने के लिए\nनाशिक जिल्ह्यात 24 तासात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nVIDEO : भाव मिळाला नाही, शेतकऱ्याने कांद्याच्या शेतातच केली आत्महत्या\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/samana-editorial-on-bjp-quits-jammu-kashmir-government/", "date_download": "2019-01-18T12:16:11Z", "digest": "sha1:WRPGXOUFQEKMKTGUAFWCYZSLM4ZWOR6Q", "length": 17787, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राज्य करणं कठीण होऊन बसल्यावर इंग्रजांनीही अशाच पद्धतीनं देश सोडला होता : शिवसेना", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nराज्य करणं कठीण होऊन बसल्यावर इंग्रजांनीही अशाच पद्धतीनं देश सोडला होता : शिवसेना\nटीम महाराष्ट्र देशा- मोदी सरकारकडून नोटाबंदी करण्यामागे दहशतवाद मोडून काढण्याचे कारण दिले गेले होते. मग पीडीपीशी काडीमोड करताना भाजपा त्याच दहशतवादाच्या नावाने बोटे का मोडत आहे, असा सवाल शिवसेनेने विचारला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये राज्य करणं कठीण होऊस बसल्यावर सर्व खापर मेहबूबा मुफ्तींवर फोडून भाजपानं गाशा गुंडाळला. इंग्रजांनीही अशाच पद्धतीनं देश सोडला होता, अशा शब्दांमध्ये शिवसेनेनं पंतप्रधान मोदींवर घणाघात केला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शरसंधान साधण्यात आलं आहे.\nअग्रलेख : अखेर पलायन (इंग्रज असेच गेले\nनोटाबंदी करण्यामागे दहशतवाद मोडून काढण्याचेही एक कारण सांगितले गेले. मग आता पीडीपीसोबतच्या सरकारमधून बाहेर पडताना त्याच दहशतवादाच्या नावाने बोटे का मोडत आहात कश्मीरात दहशतवाद वाढला, पाकडय़ांची घुसखोरी आणि हल्ले वाढले. युद्ध न करताही सैनिकांचे बलिदान वाढले. हे सर्व रोखणे व राज्य करणे कठीण होऊन बसले तेव्हा सर्व खापर मेहबुबा मुफ्तींवर फोडून भाजपने गाशा गुंडाळला. इंग्रजांनीही याच पद्धतीने देश सोडला होता. कश्मीर वाचविण्यासाठी कोणती योजना मोदी व त्यांच्या भक्तांकडे आहे\nकश्मीर खोऱ्यात अराजक निर्माण करून भारतीय जनता पक्षाने सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. कश्मीरची हालत इतकी कधीच बिघडली नव्हती, रक्ताचे पाट असे कधीच वाहिले नव्हते. हिंदुस्थानी जवानांचे बळी इतक्या मोठय़ा संख्येने कधीच गेले नव्हते. कश्मीरात हे भयंकर प्रकार भाजप राजवटीत घडले, पण या सगळ्याचे खापर मेहबुबा मुफ्तीवर फोडून भाजप साळसूदपणे सत्तेच्या बाहेर पडला आहे. कश्मीरात मेहबुबांबरोबर सत्ता स्थापन करणे हा मूर्खपणाचा आणि फाजील साहसाचाच निर्णय होता, पण देशातील एक राज्य आम्ही मिळवत आहोत. आम्ही अजिंक्य व अपराजित आहोत, आमचे उधळलेले घोडे सारा देश पादाक���रांत करतील या हावरेपणातून कश्मीरात पीडीपीबरोबर सत्ता स्थापन केली. त्याची फार मोठी किंमत देशाला, सैनिकांना व कश्मीरच्या जनतेला चुकवावी लागली आणि त्याबद्दल इतिहास भाजपला माफ करणार नाही. २०१४ साली लोकांनी मोदीप्रणीत भाजपला मतदान केले व सत्तेवर आणले. यामागचे प्रमुख कारण कश्मीरचा प्रश्न व दहशतवादाचा संपूर्ण बीमोड करण्याची भाषा हेच होते. ५६ इंच छातीची भाषा मोदी यांनी कश्मीर प्रश्नाच्या सोडवणुकीच्या बाबतीत केली होती. ‘‘कमजोर मनाचे लोक सत्तेवर बसल्याने कश्मीर प्रश्न सुटत नाही. पाकिस्तान मागे हटत नाही,’’ अशा घोषणा जाहीर सभांतून झाल्या तेव्हा मोदी विजयाच्या आरोळ्या कश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत घुमल्या. आम्ही तेव्हा त्या आरोळ्यांचे स्वागत केले, पण\n‘आम्ही कुरियरने मुख्यमंत्र्यांना कांदा पाठवला,त्यांनी…\nसरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक झालं मग शिवस्मारक का नाही \nविरून गेल्या व निरपराध जनतेच्या किंकाळ्यांनी कश्मीर खोरे थरारले. प्रत्यक्षात काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या राजवटी बऱ्या होत्या असे कपाळावर हात मारून सांगण्याची वेळ तेथील जनतेवर आली. कश्मीरातील जनता रस्त्यावर उतरते व सैनिकांवर हल्ले करते. पाकिस्तानचे अतिरेकी घुसतात व आमच्या लष्करी तळांवर हल्ला करतात. रोज अनेक जवान शहीद होतात. निरपराध लोक मारले जातात व यावर देशाच्या सुविद्य संरक्षणमंत्री एखादे ट्विट करून सैनिकांना श्रद्धांजली वाहतात. पंतप्रधान सतत परदेशात असतात व कश्मीरचे नेमके काय करावे यावर पंतप्रधानांच्या मर्जीतील बाबू लोकांत चिंतन बैठक होते. एके दिवशी अचानक पंतप्रधानांचे विमान पाकिस्तानात उतरते, पंतप्रधान नवाज शरीफना भेटायला जातात व हिंदुस्थानातील भक्तगण ‘‘व्वा व्वा काय हा मास्टर स्ट्रोक. आता कश्मीर प्रश्न सुटलाच पहा’’ असे झांजा बडवून सांगतात. याला राज्य करणे म्हणत नाही. राज्य करणे म्हणजे पोरखेळ नव्हे. तसा पोरखेळ सध्या सुरू आहे. ‘‘पंडित नेहरू यांनी कश्मीरचा प्रश्न युनो’’त नेला अशी फक्त ओरड करून काय मिळवणार सध्याचे पंतप्रधानही जगात फिरतात व युनोत मिरवतात. त्याच युनोने कश्मीरात मानवाधिकारांचे हनन होत असल्याचा ठपका आता मोदी सरकारवर ठेवला आहे. दुसरीकडे बजरंग दल, विश्व हिंदू परिषद या संघप्रणीत संघटना हिजबुल आणि जैश-ए-मोहम्मदप्रमाणे धर��मांध संघटना आहेत असे अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयए सांगत आहे आणि आमचे\nत्याचा साधा धिक्कार करायला तयार नाहीत. कश्मीरचा विचका पंडित नेहरूंमुळे झाला असे भक्तांचे सांगणे असेल तर गेल्या चार वर्षांत हा विचका सुधारण्याची संधी जनतेने तुम्हाला दिली होती. ‘‘प्रत्येक कश्मिरी पंडित पुन्हा आपल्या घरी जाईल’’ या घोषणेचे काय झाले कश्मिरी पंडित आजही निर्वासित छावण्यातच खितपत पडले आहेत. एका बाजूला बांगलादेशातील हिंदूंना आसामात आणून मतपेढी वाढवण्याचा खटाटोप सुरू आहे, पण कश्मिरी पंडितांना हिंदुस्थानातच स्वतःच्या घरी जाता येत नाही. कुठे गेल्या त्या कश्मिरी पंडितांच्या घर वापसीच्या वल्गना कश्मिरी पंडित आजही निर्वासित छावण्यातच खितपत पडले आहेत. एका बाजूला बांगलादेशातील हिंदूंना आसामात आणून मतपेढी वाढवण्याचा खटाटोप सुरू आहे, पण कश्मिरी पंडितांना हिंदुस्थानातच स्वतःच्या घरी जाता येत नाही. कुठे गेल्या त्या कश्मिरी पंडितांच्या घर वापसीच्या वल्गना २०१४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी घटनेचे ३७० कलम रद्द करण्याचे आश्वासन तुम्ही देत होता, त्याचे काय झाले २०१४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी घटनेचे ३७० कलम रद्द करण्याचे आश्वासन तुम्ही देत होता, त्याचे काय झाले नोटाबंदी करण्यामागे दहशतवाद मोडून काढण्याचेही एक कारण सांगितले गेले. मग आता पीडीपीसोबतच्या सरकारमधून बाहेर पडताना त्याच दहशतवादाच्या नावाने बोटे का मोडत आहात नोटाबंदी करण्यामागे दहशतवाद मोडून काढण्याचेही एक कारण सांगितले गेले. मग आता पीडीपीसोबतच्या सरकारमधून बाहेर पडताना त्याच दहशतवादाच्या नावाने बोटे का मोडत आहात वस्तुस्थिती अशी आहे की, नोटाबंदीमुळे कश्मीरमधील दहशतवाद एक हजार पटीने वाढला आहे. नोटाबंदीपूर्वी तो कमी होता असे म्हणण्याची वेळ जनतेवर आली आहे. कश्मीरात दहशतवाद वाढला, पाकडय़ांची घुसखोरी आणि हल्ले वाढले. युद्ध न करताही सैनिकांचे बलिदान वाढले. हे सर्व रोखणे व राज्य करणे कठीण होऊन बसले तेव्हा सर्व खापर मेहबुबा मुफ्तींवर फोडून भाजपने गाशा गुंडाळला. इंग्रजांनीही याच पद्धतीने देश सोडला होता. कश्मीर वाचविण्यासाठी कोणती योजना मोदी व त्यांच्या भक्तांकडे आहे\n‘आम्ही कुरियरने मुख्यमंत्र्यांना कांदा पाठवला,त्यांनी फुकट मिळतोय म्हणून घेऊन…\nसरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक झालं मग शिवस्मारक का नाही \nमी देखील नगर दक्षिण लोकसभेसाठी इच्छुक ; भाजपच्या जिल्हाध्यक्षाने फुंकले रणशिंग\nमनसेच्या नगरसेवकांना ५ कोटी रुपये देऊन फोडले ; अजित पवारांचा खळबळजनक दावा\nमी देखील नगर दक्षिण लोकसभेसाठी इच्छुक ; भाजपच्या जिल्हाध्यक्षाने फुंकले रणशिंग\nटीम महाराष्ट्र देशा : दक्षिण लोकसभा निवडणूक लढविण्याची पक्षश्रेष्ठींकडे इच्छा व्यक्त केली आहे. पक्षाचा आदेश मिळाला…\nजमिनीचा मोबदला मागणाऱ्या शेतकऱ्यांना अटक\n…त्यामुळे दानवे काहीपण बरळायला लागले आहेत – अर्जुन खोतकर\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व…\nब्राह्मण आरक्षणाचा प्रश्न पेटणार,राज्यभरातील ब्राह्मण संघटना एकवटल्या\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/science", "date_download": "2019-01-18T12:05:50Z", "digest": "sha1:KYXSUS2OH3CMZFXNOP4QPD5NTDJZOJIS", "length": 4519, "nlines": 40, "source_domain": "www.bobhata.com", "title": "Science | Bobhata", "raw_content": "\nआपण 'किस' का करतो \nकुत्रा मान तिरपी का करतो हे आहे त्यागचं शास्त्रीय कारण \nअंतराळात राहून हा माणूस चक्क चालणं विसरला जाणून घ्या असं का झालं असेल..\nवृक्षतोड थांबवण्यासाठी या मराठी शिक्षकाने काय अफलातून आयडिया काढली आहे \nगोंडस बाळांना बघून त्यांचे गालगुच्चे घेण्याची इच्छा का होते हे आहे वैज्ञानिक उत्तर \nजपानमध्ये लवकरच रोबॉट्स जेवण वाढतील...आणि पाहा यांना कामाला कोण लावणार आहे ते...\n या लोकांना कधीच एड्स होऊ शकणार नाही कसं काय शक्य झालं हे\n‘पँजिआ’ महाखंडाचं विभाजन झालं नसतं तर जगाचा नकाशा असा असता...पाहा बरं यात भारत कुठे आहे\nया ८ मराठी मुलींना त्यांच्या संशोधनाबद्दल मिळालं गोल्ड मेडल...त्यांनी लावलेला शोध प्रत्येक भारतीयासाठी महत्वाचा आहे भाऊ \nविज्ञान माहित आहे, पण वैज्ञानिक शोध कसे लिहायचे याचा शोध कुणी लावला हे तुम्हांला नक्कीच माहित नसेल...\nडोकं छाटलेला हा कोंबडा १८ महिने ���सा जिवंत राहिला \nजगातले सगळे डास नष्ट झाले तर काय होईल याचं उत्तर आहे बिल गेट्सच्या संस्थेकडे \nऋतू बदलला की आपण आजारी का पडतो ही आहेत त्याची कारणे..\nपृथ्वीच्या पोटातले तेलाचे साठे कसे शोधतात माहिती आहे\nटूथब्रश किती महिन्यांनी बदलावा बघा विज्ञान काय सांगतंय \nअगदी युद्ध चालू असतानासुद्धा हमखास झोप येईल अशा या दोन ट्रिक्स...आजपासून तुम्हीही झोपा फटाफट आणि ते ही डाराडूर \nप्राणघातक इंजेक्शन : अमेरिकेत मृत्युदंड असा दिला जातो...यापुढे तर फाशीची शिक्षा सुद्धा फिकी पडेल \nझोपेत बाळ का हसतं हे आहे या मागचं वैज्ञानिक कारण \nसावधान, पृथ्वीची गती कमी होतेय याचे परिणाम काय होतील जाणून घ्या\nआईन्स्टाईन तात्यांच्या सिद्धांताला धक्का अंधार प्रकाशापेक्षा जास्त गतीने प्रवास करतो \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2019-01-18T11:24:15Z", "digest": "sha1:OLWLDNYJ3AHEKG644L3U623J7N4H5OOF", "length": 10742, "nlines": 157, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मुक्‍त शिक्षण विद्यालयांचा खेळाडू, कलाकारांना फायदा | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमुक्‍त शिक्षण विद्यालयांचा खेळाडू, कलाकारांना फायदा\nशिक्षणमंत्री : इयत्ता पाचवी व आठवीसाठी ऑनलाइन प्रवेश सुरू\nपुणे – राज्य शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या मुक्‍त शिक्षण विद्यालय मंडळामुळे खेळाडू, कलाकरांना पुढील शिक्षणासाठी चांगला फायदा होऊ शकेल, असा विश्‍वास शालेश शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी येथे व्यक्‍त केला.\nमहाराष्ट्र राज्य मुक्‍त विद्यालय मंडळाच्या इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा शुभारंभ मुक्‍त विद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थिनी स्वराली जोगळेकर, पाखी जैन व विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शिक्षण विभागाच्या सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्‍त विशाल सोळंखी, राज्य मंडळाच्या अध्यक्ष शंकुतला काळे उपस्थित होते.\nविनोद तावडे म्हणाले, मुक्‍त शिक्षण मंडळाचे प्रमाणपत्र हे इतर मंडळांच्या समकक्ष असणार आहे. मुक्‍त शिक्षण मंडळासाठी अभ्यासक्रम तयार करण्याचे आव्हानात्मक काम पार पाडले आहे. विद्यार्थ्यांनी कला, वाणिज्य व विज्ञान शाखेत ठरवून दिलेलेच विषय शिकले पाहिजेत असे नाह��. विद्यार्थ्याला भाषा, संगीतही शिकता आले पाहिजे. विद्यार्थ्यांना ज्या साचेबद्ध शिक्षणात अडकवले आहे, त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न शासनाकडून केला जात आहे.\nआपला अभ्यासक्रम औद्योगिक क्रांती नंतरच्या काळावरच अडकून पडला आहे, त्यामध्ये बदल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विद्यार्थ्यांना घोकमपट्टीपासून दूर करण्यासाठी प्रश्नपत्रिकांच्या स्वरूपामध्ये बदल करून कृतिपत्रिका आणण्यात आल्या, असे तावडे यांनी सांगितले. यावेळी मुक्‍त शिक्षण मंडळाच्या पुस्तिकांचे प्रकाशन करण्यात आले. शंकुतला काळे यांनी प्रास्ताविक केले, तर अशोक भोसले यांनी आभार मानले.\nमुक्‍त शिक्षण मंडळामध्ये सूचनांचे स्वागत\nमुक्‍त शिक्षण मंडळाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र, मुक्‍त शिक्षण विद्यालय मंडळाची आता सुरुवात झालेली आहे. यामध्ये सुधारणा, बदल करण्याबाबत पालक, शिक्षक, स्वयंसेवी संस्था यांनी सूचना कराव्यात. मुक्‍त विद्यालय मंडळाकडून या सूचनांचे स्वागत केले जाणार असल्याचे तावडे यांनी सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदररोज पाच हजार मेट्रिक टन चाऱ्याची आवश्‍यकता\nपीएफ व्याजदरात वाढ होणार\nकांदा अनुदानासाठी राज्यातून सव्वालाख अर्ज\nसमाजातील जातीव्यवस्था दूर होणे आवश्‍यक – प्र-कुलगुरू\nआदिवासींपर्यंत हक्‍क व कायद्याची माहिती पोहचावी – माहिती आयुक्‍त\nवारकरी आता स्वच्छता प्रबोधन करणार\nपिफ महोत्सवात “चुंबक’ची बाजी\n“गर्ल्स ऑफ दि सन’ने पटकावला पुरस्कार\nमहसूल वाढीसाठी ‘मॉनिटायझेशन’चा पर्याय\n‘सपा-बसपा’ आघाडीत ‘रालोद’ सामील होणार\nजयवंत पवार यांना आदर्श शिक्षक पुरस्कार\nशेतकऱ्यांना दूध व्यवसाय परवडेना\nछत्रपती कारखान्याचा वर्धापनदिन उत्साहात\nगिरीश बापट यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी- धनंजय मुंडे\n#AUSvIND : ‘धोनी-चहल’ विजयाचे शिल्पकार; भारताने 2-1 ने मालिका जिंकत रचला इतिहास\n‘गोड बोला’ सांगणं सोपं…\nमायावती पैसा असलेल्यांनाच निवडणुकीचे तिकीट देतात\nपाच महिन्यांपासून वाहन विक्रीत घट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%AF%E0%A4%AD-3/", "date_download": "2019-01-18T11:49:26Z", "digest": "sha1:ZRFKIK6UP2RFLCCAZRFG4WFBT75KIZ7Q", "length": 6484, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "साताऱ्यात युवतीचा विनयभंग | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसातारा,दि.5(प्रतिनिधी) – तू मला आवडतेस,माझ्या सोबत चल म्हणत युवतीचा विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी पिडीतेने सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.लक्ष्मण राजू जाधव (रा. लक्ष्मीटेकडी,सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे.\nदि. 3 ते 4 जानेवारी या दरम्यान संशयीताने पिडीतेला वेळोवेळी रस्त्यावर आडवले. त्यावेळी तू मला आवडतेस, मी तुझ्यावर खुप वर्षापासून प्रेम करतो. तू जर माझी झाली नाहीस,तर मी कुणाचीच होऊ देणार नाही. असे म्हणत त्याने पिडीतेला जवळ ओढुन घेतले. त्यानंतर, मी तुला अडवुन ठेवले याची माहिती कोणाला दिली तर, तुला जिवंत ठेवणार नाही. अशी धमकी दिली. पुढील तपास सातारा शहर पोलिस ठाण्याच्या महिला पोलिस उनिरीक्षक विजया वंजारी करत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील\nमहिलांनीच महिलांना रोजगार उपलब्ध करून द्यावा\nनायडूंना रोखण्यासाठी रामा राव व रेड्डी एकत्र\nगुजरात आणि झारखंड नंतर आता युपीमध्ये आर्थिक मागासांसाठीचे १०% आरक्षण लागू\nऊसतोडणी मजुरांच्या मुलांचा प्रवेशोत्सव\nमजुरी करणाऱ्या हातांनी उभे केले ग्रंथालय\n‘सपा-बसपा’ आघाडीत ‘रालोद’ सामील होणार\nजयवंत पवार यांना आदर्श शिक्षक पुरस्कार\nशेतकऱ्यांना दूध व्यवसाय परवडेना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-news-268/", "date_download": "2019-01-18T11:57:05Z", "digest": "sha1:UH6HLK3PESJOCXAK6XUAY7JUN5ZKPI7N", "length": 9016, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पार्किंग शुल्क बंद न केल्यास आंदोलनाचा इशारा | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपार्किंग शुल्क बंद न केल्यास आंदोलनाचा इशारा\nकोपरगाव – शिर्डी नगरपंचायतीने पार्किंगचा ठेका दिला असून, या ठेकेदाराकडून कोपरगाव येथील रिक्षा व मिनिडोअर चालंकाकडून 50 रुपये पार्किंग शुल्क वसूल केला जातो. तो तत्काळ रद्द न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा कोपरगाव रिक्षा संघटनेने दिला आहे.\nहे पार्किंग शुल्क रद्द करण्यात यावे, या मागणीसाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकारी, नगरसेवक व रिक्षा चालकांनी शिर्डी नगरपंचायतीवर म��र्चा नेला होता. त्यानंतर तात्पुरती वसुली बंद झाली होती. मात्र 7 डिसेंबरपासून ही वसुली पुन्हा सुरू झाली आहे. ही वसुली बंद न झाल्यास नगरपंचायतीवर मोर्चा नेऊ, असा इशारा रिक्षा संघटनेचे अध्यक्ष कैलास जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे दिला आहे.\nसाईभक्‍त मंदिराजवळ उतरतात. त्यांना थोडा वेळ लागतो. तेवढ्यात तेथे पार्किंग ठेकेदाराची माणसे येतात व पावत्या देतात. तसेच रिकाम्या मिनिडोअर रस्त्यावर थांबवून 50 रुपयांची पार्किंग पावती रिक्षा चालकांच्या अंगावर फेकून जबरदस्तीने वसूल केली जाते. यात रिक्षा चालक व ठेकेदाराची माणसे यांच्यात वाद होतात. तेंव्हा तातडीने ही बेकायदा वसुली बंद करावी, असेही पत्रकात म्हटले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअशोक चव्हाण रविवारी नगरमध्ये\nशेतकरी सहकारी संघाची कामगिरी सर्वांनाच प्रेरक- ना. देशमुख\nनेवासा तालुक्‍यातील खेळाडूंना सात सुवर्ण\nजामखेडमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह\nविजेच्या धक्‍क्‍याने महिलेचा मृत्यू\nकोकणगावच्या सरपंचासह पाच सदस्य अपात्र\nप्रा. शिंदे हे दिलेला शब्द पाळणारे मंत्री : गायकवाड\nमतदार संघाच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध – औटी\nनगर-दौंड महामार्गावरील अपघातात बाप-लेकीचा मृत्यू\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nगुजरात आणि झारखंड नंतर आता युपीमध्ये आर्थिक मागासांसाठीचे १०% आरक्षण लागू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.evivek.com/Authors/_%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A5%85%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%B7_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%80", "date_download": "2019-01-18T13:08:43Z", "digest": "sha1:MD3YUCZMBYDAEFIOFSE22R4U7NRRR7BK", "length": 6334, "nlines": 37, "source_domain": "www.evivek.com", "title": "Vivek", "raw_content": "\nजन्मदिनांक - २५ |७|१९८०\n१. विद्यावाचस्पती ( संस्कृत)\nटिळक महाराष्ट विद्यापीठ पुणे येथून वाच.नारायण देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली 'श्राद्धविधीची दान ���ंकल्पना' या विषयावर संशोधन\n२. टिळक महाराट्र विद्यापीठ पुणे येथून भारतविद्या या विषयात विशेष प्रावीण्यासह पदविका.\n३. पुणे विद्यापीठ संस्कृत विभाग येथून M.Phil पदवी प्राप्त. स्री पौरोहित्य या विषयात लघुप्रबंध सादर. आॅक्टोबर २००७\n४. पुणे विद्यापीठातून संस्कृत विषयात M.A.\nवेद विषयासाठी विद्यापीठाचे शंकरराव माणगावकर पारितोषिक\n५. विविध राट्रीय आणि आंतरराष्टीय परिषदांमधे हिंधू धर्म, तत्वज्ञान,संस्कृती, धर्मशास्र अशा विषयांच्या सुमारे १७ शोधनिबंधांचे सादरीकरण.\nयाच विषयांवर ६ राट्रीय आणि आंतरराष्टीय शोधपत्रिकांमधे निबंध प्रकाशित.\n६. ज्ञान प्रबोधिनी पुणे येथे संस्कृत संस्कृती संशोधिकेत संशोधक म्हणून कार्यरत. तसेच तेथील पौरोहित्य उपक्रमाची जबाबदारी २००५ सालापासून घेतली होती. 2018 साली हे काम थांबवले आहे.\nधर्मशास्र या विषयातील अभ्यासासाठी आणि ज्ञान प्रबोधिनीतील संशोधनपर कामासाठी २०१० मध्ये पूर्णकन्या प्रतिष्ठानचा कन्यारत्न पुरस्कार आणि २०११मध्ये सुलोचना नातू ट्रस्टचा स्री शक्ती पुरस्कार प्राप्त.\n७. मराठी विपीडियावर गेली दीड वर्षे संपादिका म्हणून कार्यरत.प्रशिक्षक प्रशिक्षण वर्गात सहभाग.९००० संपादने पूर्ण. हिंदू धर्म, सण, उत्सव, इतिहास, संस्कृती,शिल्पशास्र अशा विविध विषयांच्या लेखांचे संपादन. दोन मुखपृष्ठ लेखांच्या संपादनात योगदान.\nया कामासंबंधी TEDEX Pune च्या व्यासपीठावर जुलै २०१६मध्ये व्याख्यान.\n* हिंदू धर्म,संस्कृती याविषयावर वृत्तपत्रे,नियतकालिके यात लेखन प्रसिद्ध. दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील या विषयांच्या कार्यक्रमात सहभाग.\n* आकाशवाणी पुणे येथून युववाणी निवेदिका म्हणून निवड आणि तीन दिवसीय अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.\n* छायाचित्रण,गायन, वाचन,कविता लेखन हे छंद.\nश्राध्द हा हिंदू धर्मशास्त्रातील एक जटिल आणि गहन असा विषय आहे. एका छोटया लेखात या विधीचा साकल्याने विचार करणे शक्य नाही. त्यामुळे प्रातिनिधिक रूपात विषयाचा परिचय करून देण्याचा हा अल्प प्रयत्न. हिंदू धर्मसंस्कृतीमधील एक महत्त्वाची संकल्पना म्हणजे ..\n***डॉ. आर्या जोशी ***** श्रावण महिना व्रतांचा राजा म्हणून ओळखला जातो. व्रतराज, धर्मसिंधू अशा विविध ग्रंथांत श्रावण महिन्यात करायची व्रते दिलेली आहेत. नागपंचमी हे त्यापैकीच एक व्रत. नागपंचमीच्या परंपरा आणि त्यामागील इतिहास तसेच त्याची प्रतीकात्मकता ..\n© 2016 सर्व अधिकार सुरक्षित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t3280/", "date_download": "2019-01-18T12:35:17Z", "digest": "sha1:SFLXLHUBHHECWH3EH3JH5QUOVHYA7HAY", "length": 4369, "nlines": 101, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-तिचा चेहरा....", "raw_content": "\nएखादी पाठमोरी मुलगी दिसली तर ......\n'.'कदाचित हिचा चेहरा तिच्यासारखं असला तर .......\nपण आता,.. गर्दीत जायला भीती वाटते,....\n'.' एखादा चेहरा तिच्यासारखा दिसला तर.....\nतिला माहिती होते कि ती काय करतेय ....\nतिच्या डोळ्यात रोज नव्याने हरवताना,\nमलाच कळले नाही कि ती रोज थोडी-थोडी दूर जातेय....\n:) ... विजेंद्र ढगे ... :)\nआभाळात अनेक तारे..एकटाच आहे चंद्रहोते अनेक सारे..एकटाच आहे विजेंद्र \nतुझ्या कविता किवा चारोळ्या मराठीतून लिह नाही तर तू केलेले पोस्त डेलक्त (delect) होवून जाईल\nमराठीन तून लिहण्यासाठी http://google.com/transliterate ह्या वर झा आणि इंग्रजी मध्ये कसे लिहतो तसेच लिह म्हणजे\nजर तुला \"मी हुशार आहे\" असे लिहायचे असेल तर \"mee hushar aahe\" असे लीह.\nकारण मी सुद्धा सुरवातीला असे केले होते माझे सर्वे पोस्त delect झाले.\nतिला माहिती होते कि ती काय करतेय ....\nतिच्या डोळ्यात रोज नव्याने हरवताना,\nमलाच कळले नाही कि ती रोज थोडी-थोडी दूर जातेय....\nकविता म्हणजे भावनांचं चित्र\nचारच ओल़ी, पण खूप अर्थपूर्ण आहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/ratnagiri-news-ethylene-spraying-mango-112954", "date_download": "2019-01-18T12:49:05Z", "digest": "sha1:CYEQ3NK5LVR33GXE5KCUFGELGDKMJUUS", "length": 15186, "nlines": 197, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ratnagiri News Ethylene spraying on Mango इथिलीन फवारणी केल्याने आंबा व्यवसायावर परिणाम शक्य | eSakal", "raw_content": "\nइथिलीन फवारणी केल्याने आंबा व्यवसायावर परिणाम शक्य\nरविवार, 29 एप्रिल 2018\nरत्नागिरी - आंबा पिकविण्यासाठी इथिलीन फवारणी केल्याने एफडीएने (अन्न व औषध प्रशासन) मुंबईत केलेल्या कारवाईने आंबा व्यवसायावर परिणाम होण्याची भीती बागायतदारांमधून व्यक्‍त होत आहे.\nरत्नागिरी - आंबा पिकविण्यासाठी इथिलीन फवारणी केल्याने एफडीएने (अन्न व औषध प्रशासन) मुंबईत केलेल्या कारवाईने आंबा व्यवसायावर परिणाम होण्याची भीती बागायतदारांमधून व्यक्‍त होत आहे.\nइथिलीन वापराला परवानगी असतानाही ऐन हंगामात प्रशासनाकडून उचललेल्या पावलांमुळे बागायतदार नाराज झाले आहेत. उत्पादन कमी असल्याने दर चढे राहावेत यासाठी बागायतद���र प्रयत्नशील आहेत, अशा स्थितीत वाशीतील गोंधळ धक्‍कादायक आहे.\nआंबे पिकवण्यासाठी इथिलीनचा वापर सुरक्षित असून, बायर कंपनीचे हे उत्पादन लेबल क्‍लेम मान्यताप्राप्त आहे.’’\n- संजय पानसरे, व्यापारी\nपेस्ट्रीसाईडचा वापर करणाऱ्या अन्य उत्पादनांवरही कारवाईचा बडगा उगारला पाहिजे. आंब्यासंदर्भातील या कारवाईमुळे ग्राहकांमध्ये चुकीचा मेसेज जाणार आहे. याचा शेतकऱ्यांना त्रास होणार आहे.\n- प्रसन्न पेठे, बागायतदार, रत्नागिरी\nहापूस आंबा पिकवण्यासाठी यापूर्वी कॅल्शियम कार्बाईडच्या भुकटीचा वापर केला जात होता. जागतिक आरोग्य संस्थेने फळे पिकविण्यासाठी कॅल्शियमच्या वापरावर बंदी घातली. भारत, पाकिस्तानात त्याचा वापर हापूस पिकविण्यासाठी होत होता. तीन वर्षांपूर्वी राज्य सरकारने बंदी घातली. तोही निर्णय आंबा हंगाम ऐन बहरात असतानाच घेतला होता. त्याला पर्याय म्हणून इथिलीन रसायनांच्या फवारणीला परवानगी दिली.\nघाऊक बाजारात व्यापाऱ्यांनी आंबा पिकविण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारली आहे. ते व्यापारी इथिलीन गॅस चेंबरमध्ये हापूस पिकवतात. सामान्य व्यापाऱ्यांसाठी वाशी बाजार समितीत चेंबर सुरू केले. परंतु ते अपुरे पडत होत. वैयक्तिक रापलिंग चेंबर उभारणे शक्‍य नसल्याने गैरसोय होत होती. त्यामुळे इथिलीनचा वापर फळे पिकविण्यासाठी केला जाऊ लागला. कर्नाटक, तमिळनाडू, केरळच्या हापूस आंबा पेटीत ही बेथिलीनची फवारणी होते.\nअन्न सुरक्षा प्राधिकरणने मार्चमध्ये काढलेल्या परिपत्रकात बेथिलीन व इथिलीन फवारणीत इथेफॉन नावाचे रसायन कॅल्शियम कार्बाईड एवढेच घातक असल्याचे स्पष्ट केले. आंबे पिकवण्यासाठी इथिलीनच्या वापरावर अन्न व औषध विभागाच्या ठाणे पथकाने ‘एपीएमसी’त छापा टाकून इथिलीनची फवारणी केलेले हापूस जप्त केले. व्यापाऱ्यांनी नैसर्गिक अथवा गॅस चेंबरमध्ये हापूस आंबा पिकवण्यावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन अन्न व औषध विभागाने केले आहे. ही बाब सोशल मीडियावर आल्यामुळे ग्राहकांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. अचानक झालेल्या कारवाईचा परिणाम व्यवसायावर होऊ शकतो, अशी भीती व्यापाऱ्यांसह कोकणातील बागायतदारांमध्ये आहे.\nपाठदुखीवर प्रत्येकवेळीच शस्त्रक्रिया करावी लागतेच असे नाही. रुग्णालाही शक्‍यतो शस्त्रक्रिया टाळायची असते. आता ‘पेन ब्लॉ���’ पद्धती उपलब्ध झाली आहे....\nअग्र्यसंग्रह (श्रेष्ठत्व) प्रमेह - कायमचा मागे लागणारा रोग\nधातूंचे यथायोग्य पोषण करण्यासाठी कार्यक्षम असणारी पचन व्यवस्था मंद झाल्याने धातूंच्या शिथिलतेत अजूनच भर पडते व शिथिलतेच्या मागोमाग अशक्‍तता येते....\nप्रतिबंधित औषधांचा साठा विमातळावरून जप्त\nमुंबई - हवाई गुप्तचर विभागाने (एआययू) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रतिबंधित...\nगुंगीचे औषध देऊन तरुणीवर बलात्कार\nमुंबई : गुंगीचे औषध असलेला पेढा देऊन युवतीवर बलात्कार करणाऱ्या 20 वर्षीय तरुणाला मरिन ड्राईव्ह पोलिसांनी मंगळवारी अटक केली. आरोपीने पीडित...\nम्हसा यात्रेत खाद्य पदार्थांवर अन्न व औषध प्रशासनाना करडी नजर\nसरळगांव - 21 जानेवारी रोजी 200 वर्षाची परंपरा असलेल्या व महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या म्हसा यात्रेला सुरवात होणार असल्याने या यात्रेत विकल्या...\nऑनलाइन औषध विक्री बंद करा; फार्मासिस्टची मागणी\nपुणे : ऑनलाइन औषध विक्रीच्या विरोधात संपूर्ण देशात आज (ता. 8) \"हल्लाबोल' आंदोलन होणार होते. त्याला पुण्यातील औषध विक्रेत्यांनी देखील सहभागी घेतला....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/gergraphy-issue-crime-radhakrishna-vikhe-patil-112455", "date_download": "2019-01-18T11:54:26Z", "digest": "sha1:WG7LEDDO5YSTDSONEGDUHTPSU4KK6BJY", "length": 12536, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "gergraphy issue crime radhakrishna vikhe patil भूगोलातील चुकांबद्दल दोषींना अटक करा - विखे | eSakal", "raw_content": "\nभूगोलातील चुकांबद्दल दोषींना अटक करा - विखे\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nमुंबई - दहावीच्या नवीन भूगोल पाठ्यपुस्तकात भारताचा सदोष नकाशा आणि राष्ट्रध्वज प्रकाशित करण्यात आला आहे. पुस्तकातील भारताच्या नकाशातून जम्मू व काश्‍मीरचा मोठा भूभाग देशाच्या सीमेबाहेर दाखवण्यात आला आहे. या गंभीर प्रकरणी सरकारने संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी केली.\nमुंबई - दहावीच्या नवीन भूगोल पाठ्यपुस्तकात भारताचा सदोष नकाशा आणि राष्ट्रध्वज प्रकाशित करण्यात आला आहे. पुस्तकातील भारताच्या नकाशातून जम्मू व काश्‍मीरचा मोठा भूभाग देशाच्या सीमेबाहेर दाखवण्यात आला आहे. या गंभीर प्रकरणी सरकारने संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी केली.\n\"सकाळ'मध्ये दहावीच्या भूगोल पुस्तकामधील गंभीर चुकांचे वृत्त आज (ता. 26) प्रसिद्ध केले आहे. विखे पाटील यांनी या संतापजनक घटनेबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाने दहावीसाठी भूगोलाचे नवीन पाठ्यपुस्तक प्रकाशित केले आहे. त्यात भारताचा नकाशा व भारतीय ध्वजावरील अशोक चक्रासंदर्भात चूक झाली आहे. या व पुस्तकातील अन्य चुकांबाबत सटाणा येथील माजी प्राचार्य के. यू. सोनवणे यांनी या संदर्भात मौखिक व लेखी आक्षेप नोंदवले होते. मात्र, पाठ्यपुस्तक मंडळाने त्याची दखल घेतली नाही, असे विखे पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे.\nकसोटीतनंतर वनडेतही भारत अजिंक्य; 2-1 ने मालिका जिंकली\nमेलबर्न : भारताचं 'रन मशिन' विराट कोहली एखाद्या सामन्यात फार खेळला नाही, तरीही भारतीय संघाची ऑस्ट्रेलियातील विजयी मालिका मात्र कायमच राहिली....\nअन् धोनी-भुवीने असे अडकवले फिंचला जाळ्यात (व्हिडिओ)\nमेलबर्न : मैदानावर डावपेच आखण्यामध्ये महेंद्रसिंह धोनीसारखा तरबेज खेळाडू सध्याच्या क्रिकेटविश्‍वात दुसरा नसावा.. सामन्यातील परिस्थिती, फलंदाजाची...\nमुकेश अंबानींची मोदींना विनंती; भारतीय डेटा भारतीयांच्याच ताब्यात राहावा\nअंबानींना आली महात्मा गांधीजींची आठवण मुंबई:रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना माहितीच्या नियंत्रणासंदर्भात...\nपुस्तकांच्या गावात बालकुमार साहित्य संमेलनाचा प्रारंभ\nभिलार - ज्यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली अशा सावीत्रीबाई फुले यांचा वेश परिधान केलेल्या शाळकरी मुलीच्या हस्ते पालखीतील ग्रंथांची पुजा करून...\nआता देशाच्या सीमांवर इस्त्रोची नजर\nनवी दिल्ली: पाकिस्तानी सीमेवरुन होणारी दहशतवाद्यांची घुसखोरी भारतीय लष्करासाठी कायम डोकेदुखी ठरते. सीमेपलीकडून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी भारतीय जवान...\n\"राष्ट्रवादी'चा गजर, देवकरांवरच नजर\nजळगाव : लोकसभा मतदार संघात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. भारतीय जनता पक्ष व शिवसेनेतर्फे स्वतंत्र उमेदवार मैदानात उतरण्यास तयार आहेत. मात्र \"युती'...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://harinarke.blogspot.com/2017/10/blog-post_11.html", "date_download": "2019-01-18T11:49:13Z", "digest": "sha1:4VENTBA63GMFRQ5LTZLUE57HIPNG45F4", "length": 25480, "nlines": 356, "source_domain": "harinarke.blogspot.com", "title": "प्रा. हरी नरके: माझी मुलगी - प्रमिती", "raw_content": "\nमाझी मुलगी - प्रमिती\nआज जागतिक कन्यादिनाच्या निमित्ताने सकाळने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुली, आई, वडील यांनी उत्स्फुर्त अनुभवकथन केले. अनेकदा उपस्थितांचे डोळे पाणावले. यानिमित्ताने माझी मुलगी प्रमिती हिच्या बालपणापासुनच्या अनेक आठवणी डोळ्यापुढे तरळत होत्या. त्यातल्या या काही-\nपालकांना आपल्या मुलांना पुण्यातल्या नामवंत शाळेत प्रवेश कसा मिळवायचा ही फार मोठी चिंता असते. असं म्हणतात की, लग्नाची तारीख ठरवायच्या आधी शाळाप्रवेशाची व्यवस्था करून मगच लग्न केलेलं बरं.\nप्रमितीच्या शाळा प्रवेशाचा प्रश्न मात्र तिचा तिनंच लिलया सोडवला. तिला मराठी माध्यमाच्या नामवंत शाळेत घालायचं म्हणून आम्ही ती एक वर्षांची असतानाच पुणे शहरात, कोथरूडला राहायला गेलो. घराजवळच अभिनव विद्यालय ही नामवंत शाळा होती.\nएकदा आम्ही तिघे, प्रमिती, तिची आई व मी एका लग्नाला गेलो होतो. सुप्रसिद्ध विचारवंत भालचंद्र फडके यांच्या मुलीचं सईचं लग्न होतं. लग्न लागल्यानंतर जेवायला थोडा वेळ होता. मंगल कार्यालयाच्या शेजारीच अण्णासाहेब उर्फ चिं.स. लाटकर यांचा बंगला होता. ते आम्हाला त्यांच्या घरी चहाला घेऊन गेले. प��रमिती तेव्हा सव्वा दोन वर्षांची होती. अण्णासाहेब तिला आपल्या मांडीवर घेऊन बसले होते. तिला त्यांनी नाव विचारलं. काय करतेस, कोणत्या शाळेत शिकतेस असंही विचारलं. त्यावर ती म्हणाली, मी अजून लहान असल्यानं शाळेत जात नाहीये. पण जून महिन्यापासून शाळेत जाणार आहे. ते म्हणाले, कोणत्या शाळेत जाणारेस त्यावर ती पटकन म्हणाली, अभिनव विद्यालय. ते म्हणाले, का बरं तीच शाळा का त्यावर ती पटकन म्हणाली, अभिनव विद्यालय. ते म्हणाले, का बरं तीच शाळा का तर ती म्हणाली, तुम्हाला माहित नाही तर ती म्हणाली, तुम्हाला माहित नाही ती पुण्यातली बेस्ट शाळा आहे. माझा मित्र अनिरुद्ध त्याच शाळेत जातो. ती शाळा माझ्या घरापासून जवळ आहे. मी ठरवलंय, त्याच शाळेत जायचं.\nअण्णासाहेब खुष झाले. म्हणाले, तुला अभिनवमध्ये प्रवेश दिला. तू माझ्या शाळेची ब्रॅंड अ‍ॅंबॅसिडर होणार. तोवर आम्हाला कोणालाच कल्पना नव्हती की त्या शिक्षण संस्थेचे अण्णासाहेब लाटकर हेच अध्यक्ष होते. आम्ही सारे प्रचंड खुष झालो.\nपण तरीही एक गंमत झालीच.\nमी अधुनमधून अण्णासाहेबांना फोन करून प्रवेशाची आठवण करायचो. प्रवेशफॉर्मची चौकशी करायचो. ते म्हणायचे तू कशाला चिंता करतोस मी शब्द दिलाय ना. सगळं नीट होईल.\nआणि आम्हाला कळलं की येत्या सोमवारी शाळा सुरू होतेय. प्रवेश प्रक्रिया केव्हाच पुर्ण झालीय. मी अण्णासाहेबांना जाऊन भेटलो. ते म्हणाले, अरे येत्या सोमवारी आमची मराठी माध्यमाची शाळा सुरू होणारे. इंग्रजी माध्यमाला अद्याप अवकाश आहे. तुला इंग्रजी माध्यमात मुलीला घालयचंय ना मी म्हणालो, नाही. तिला मराठी माध्यमात घालयचंय. ते म्हणाले, अरे बाबा तू मराठी साहित्यिक आहेस ना मी म्हणालो, नाही. तिला मराठी माध्यमात घालयचंय. ते म्हणाले, अरे बाबा तू मराठी साहित्यिक आहेस ना सगळे मराठी साहित्यिक मराठीवर भाषणं जरूर ठोकतात पण आपल्या मुलांना न चुकता इंग्रजी माध्यमात घालतात.\nआता मराठीचे प्रवेश संपलेत. तू तिला इंग्रजी माध्यमातच घाल.\nमी मराठीसाठी अडून बसलो.\nअण्णासाहेबांनी खुप प्रयत्न केले पण जागाच शिल्लक नव्हती. माझ्या नातीला प्रवेश हवाय. एक जागा कराच असं त्यांनी मुख्याध्यापिकेला सांगितलं.\nमी दररोज सकाळी त्यांच्याकडे जाऊन बसायचो. एके दिवशी मुख्याध्यापिकेचा अण्णासाहेबांना फोन आला. एका मुलीच्या पालकांची बदली कलकत्त्याला झाल्यानं ते ���्रवेश रद्द करायला आलेत. तुमच्या नातीला पाठवा.\nमी 240 च्या स्पीडनं प्रमितीला घेऊन शाळेत पोचलो.\nलगेच तिची प्रवेशपरीक्षा घेण्यात आली. त्यांनी विचारलेल्या पहिल्याच प्रश्नावर ती म्हणाली, तुम्हाला थोडक्यात उत्तर हवंय की सविस्तर\nत्या म्हणल्या आधी थोडक्यात सांग नी बरोबर आलं तर मग सविस्तर सांग.\nआणि प्रमितीला अभिनव मराठी माध्यमामध्ये बालवर्गात प्रवेश मिळाला....\n* ती दीड वर्षांची असताना फादर दिब्रिटो आमच्या घरी आले होते. त्यांनी तिला उचलून कडेवर घेतलं आणि तुझं नाव काय असं विचारलं. तिनं नाव सांगितलं आणि ती त्यांच्या चेहर्‍याकडं बघू लागली. ते म्हणाले, काय झालं असं विचारलं. तिनं नाव सांगितलं आणि ती त्यांच्या चेहर्‍याकडं बघू लागली. ते म्हणाले, काय झालं बाळ, माझं काही चुकलं का\nती म्हणाली, तुमच्यात दुसर्‍यांना नाव विचारायची पद्धत असते मग स्वत:चं नाव सांगायची पद्धत का नसते मी एक बघितलंय, मोठी माणसं दरवेळी बाळ तुझं नाव काय हाच प्रश्न का विचारतात मी एक बघितलंय, मोठी माणसं दरवेळी बाळ तुझं नाव काय हाच प्रश्न का विचारतात त्यांना बाकीचं काहीच का विचारता येत नाही\nते चमकले. म्हणाले, माझं नाव दिब्रिटो. यापुढे मी लहान मुलाला पहिला प्रश्न तुझं नाव काय असा कधीही विचारणार नाही.\nती म्हणाली, या नावाचा अर्थ काय\nअसे तिचे प्रश्न संपतच नसत.\n* ती लहान असताना निळू फुले, डॉ. श्रीराम लागू, गोविंद नामदेव, सुषमा देशपांडे, सदाशिव अमरापूरकर, डॉ. जब्बार पटेल, अतुल पेठे असे अनेक ख्यातनाम अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक आमच्या घरी येत असत. आम्ही त्यांच्या घरी जात असू. यातनंच बहुधा अभिनेत्री व्हायचं बीज तिच्यात रूजलं असावं.\nविद्यापीठाच्या नाट्यशास्त्राच्या प्रवेश परीक्षेत आणि पदवी परीक्षेत ती पहिली आली.\nललित कलाच्या विभागप्रमुख डॉ. शुभांगी बहुलीकरमॅडम मला नेहमी म्हणायच्या, \"सर, तुमची मुलगी उद्याची स्मिता पाटील आहे बघा.\"\n\"तू माझा सांगाती\" ही मालिका तिच्या व्यक्तीगत प्रयत्नांनी तिनं मिळवली. अल्पावधीत अनेक जाणकारांची पसंती तिच्या अभिनयाला मिळाली.\n* मी सार्वजनिक जीवनात गेली 35-40 वर्षे कार्यरत आहे. सतत दौरे करूनही वेळेअभावी अनेकांची निमंत्रणं मला स्विकारता येत नाहीत. एक कार्यकर्ता सलग तीनचार वर्षे फोन करायचा. पत्र लिहायचा. पण मला त्याच्या कार्यक्रमाला जाणं जमलं नव्हतं. या���र्षी त्याचा फोन आला तेव्हा मी संकोचून त्याला म्हटलं, काळजी करू नको, यावर्षी मी तुला नक्की वेळ देतो. सांग कुठली तारीख हवी\nत्यावर तो म्हणाला, त्याचं कायय नरकेसर, यावर्षी तुमची तारीख नकोय. तुमच्या मार्फत आम्हाला प्रमितीताईंची तारीख हवीय. तुम्ही तेव्हढं जमवून द्याच.\n* जवळचे मित्र मला गंमतीनं म्हणतात, आता यापुढे प्रमितीचे बाबा म्हणून तुला तुझी ओळख सांगावी लागेल. तयारी ठेव बाबा. त्यांना काय माहित अशा गुणी आणि बुद्धीमान पण चोखंदळ मुलीचा बाप असणं किती भाग्याचं असतं ते\n- प्रा. हरी नरके\nLabels: प्रमिती, शिक्षण, स्वत:बद्दल\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले: समग्र वाड्मय, मुखपृष्ठ\nडॉ. अरूणा ढेरे यांच्यासमवेत-\nमहात्मा फुले समग्र वाङ्मय\nमाझे आवडते लेखक प्रा.भालचंद्र नेमाडे यांच्यासोबत..\nतुम्ही समुद्रातच उडी मारली असती-\nनिखिल वागळेंचा राजीनामा आणि सुकून-\nधृतराष्ट्रानं संजयाला नोकरीतून फायर का केलं\nदारू नी जुगारात सगळं गेलं-\nप्रमोद मांडे- एक समर्पित संशोधक\nपु.लं.नी मिळवून दिलं कार्ड-\nऔर चाभी खो जाय-\nमाझी मुलगी - प्रमिती\nतो बच्चे की जान लोगे क्या\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले (12)\nडॅा. रखमाबाई सावे - राऊत (6)\nतू माझा सांगाती (1)\nनिंबा मुका जाधव (1)\nनेमाडे - कसबे-वाद (1)\nन्या. गायकवाड आयोग (1)\nप्रा. रंगनाथ पठारे (1)\nबुद्ध आणि बोधिसत्व (1)\nमाळी व तेली (1)\nलोक माझे सांगाती (1)\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ (4)\nसावित्रीबाई फुले स्मारक (1)\nशिक्षणतज्ञ सावित्रीबाई फुले यांचे कार्य\nनिषेध- खेडेकर म्हणतात जातीय व धार्मिक दंगली घडवा\n(श्री. एम. डी. रामटेके यांच्या ब्लोगवरून जनहितार्थ साभार पुनर्प्रकाशित.) वाचा आणि क्रुतीशील निषेध करा. ब्रिगेडचे व मसेसं चे सर्वेसर्वा श...\nमहाराष्ट्र भूषण : वादंग आणि वास्तव\nबाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या निर्णयाबाबत उलटसुलट चर्चा चालू आहे. बाबासाहेबांच्या वक्तृत्वावर भाळलेले ...\nमहाराष्ट्राच्या विवेकवादाचा आवाज : डा. नरेंद्र दाभोळकर\nचार दिवसांपुर्वी नरूभाऊंचा फोन आला होता. \"हरी, लेखाचे लक्षात आहे नारे बाबा\" अशी सुरुवात करून बराच वेळ बो...\nद्रष्टा महापुरूष महात्मा जोतीराव फुले\nमहात्मा जोतीराव फुले यांच्या निधनाला आज १२५ वर्षे झाली. त्यांच्या काळात त्यांनी केलेले काम महत्वाचे असेलही, परंतु आज त्याचा काय उपयोग\n��रक्षण आर्थिक आधारावर द्यावे काय\nगेले काही दिवस आरक्षणाचा पाया जात, जमात किंवा सामाजिक आणि शैक्षणिक हा न ठेवता आर्थिक आधारावर समाजातील सर्व गरिबांना आरक्षण द्यावे ही भुमि...\nवामन मेश्राम, मुलनिवासी नायक आणि सांस्क्रुतीक दहशतवाद\nशाळकरी वयात मी फुले - आंबेडकरी चळवळीच्या सम्पर्कात आलो . डा . बाबा आढाव यांचे महात्मा फुले समता प्रतिष्ठान , राष्ट्रसेवा दल आदि संघटन...\nपवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली \n*पवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली *पवार नावाचे रसायन उलगडण्याचा आत्मसमर्थनपर प्रयत्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://marathikavita.co.in/gambhir-kavita/t31345/", "date_download": "2019-01-18T12:19:21Z", "digest": "sha1:ULU5NQ3TGNJVWARPHENGO5HHDRDOOBVS", "length": 2763, "nlines": 67, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Gambhir Kavita-मी माझं गाव पाहिलं", "raw_content": "\nमी माझं गाव पाहिलं\nमी माझं गाव पाहिलं\nमी माझं गाव पाहिलं,\nदावांशिवाय दुसरं दिसलंच नाही,\nमाझ्या बापाच्या टाचेवरती दिसल्या,\nगाव सोडून चांगलं केलं,\nम्हणत अश्रु ढाळत दिसला.......\nतरुण ताठी मिञाचा फोटो,\nबालपणी झोका खेळणार्या पिंपळावरती,\nअसा कसा हा दुष्काळ,\nविस्कटलेली बाभळं घेवून आला....\n- ललित पाटील सुनोदेकर-\nमी माझं गाव पाहिलं\nमी माझं गाव पाहिलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2019-01-18T11:11:53Z", "digest": "sha1:7SU55BR7JV5I5NOYKWHFSUQAC6Q5DIOC", "length": 6587, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कॉंग्रेसच्या विजयाचा पारगावात जल्लोष | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nकॉंग्रेसच्या विजयाचा पारगावात जल्लोष\nकेडगाव- दौंड तालुका निष्ठावंत कॉंग्रेस पक्षाच्या वतीने पारगाव येथे तीन राज्यांतील निवडणुकीतील कॉंग्रेस पक्षाच्या विजयाचा जल्लोष करण्यात आला. नुकत्याच देशातील छत्तीसढ, राजस्थान, तेलंगण, मध्यप्रदेश आणि मिझोरम या पाच राज्यांत विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि त्यामध्ये तीन राज्यांत कॉंग्रेस पक्षाने घवघवीत यश मिळवले. या विजयाचा दौंड तालुका कॉंग्रेस पक्षाच्या वतीने फटाके वाजवून विजयोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी पक्षाचे माजी तालुका अध्यक्ष पोपट ताकवने, सुरेश ताकवने, रोहीदास ताकवने, दत्तात्रय आल्हाट, नितीन बोत्रे, कैलास बोत्रे, सुनील बोत्रे, संपत फडके, रामकृष्ण ताकवने, चंद्रकांत शिशुपाल आणि इतर मान्यवर उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजयवंत पवार यांना आदर्श शिक्षक पुरस्कार\nशेतकऱ्यांना दूध व्यवसाय परवडेना\nछत्रपती कारखान्याचा वर्धापनदिन उत्साहात\nगिरीश बापट यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी- धनंजय मुंडे\n#AUSvIND : ‘धोनी-चहल’ विजयाचे शिल्पकार; भारताने 2-1 ने मालिका जिंकत रचला इतिहास\n‘गोड बोला’ सांगणं सोपं…\nमायावती पैसा असलेल्यांनाच निवडणुकीचे तिकीट देतात\nपाच महिन्यांपासून वाहन विक्रीत घट\nगिरीश बापटांकडून मंत्रिपदाचा गैरवापर- हायकोर्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/664", "date_download": "2019-01-18T12:38:25Z", "digest": "sha1:VSPENKACTKSSBK3XHH2QUGLBFBLJAFJH", "length": 1851, "nlines": 41, "source_domain": "mr.upakram.org", "title": "गुगलवर ही हिंदी व मराठी टंकलेखन शक्य आहे. | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nगुगलवर ही हिंदी व मराठी टंकलेखन शक्य आहे.\nकदाचीत आपणास माहीत असेल सुद्दा, पण नसल्यास ही गुगल लॅबची लिंक उपयुक्त ठरू शकेल.\nटंकलेखन सर्व साधारणपणे ग म भ न प्रमाणेच आहे.\nगुगल इंडीया लॅब्स - मराठी साठी गॅड्जेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/khadi-gramodyog-calender/", "date_download": "2019-01-18T11:54:42Z", "digest": "sha1:CWIEQP3FCN3XPBQDN3TZDIP257IJYLT5", "length": 18236, "nlines": 255, "source_domain": "www.saamana.com", "title": "सारवासारवीची भूमिका | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nपालघरमध्ये ओबीसींचे बेमुदत धरणे आंदोलन\nमंत्रालयासमोर पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न\nरायगड जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन\nनैसर्गिक कारणांमुळे कोणतीही संस्था अडचणीत येत नाही – शेखर चरेगावकर\n’10 Year Challenge’ मागे फेशियल डेटा चोरीचा कट असल्याचा संशय\nकाँग्रेस सत्तेवर आल्यास ‘मंदिर वही बनेगा’: हरीश रावत\nकश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर हँड ग्रेनेडचा हल्ला\nदिल्लीतील प्रदूषित हवेमुळे ब्रेन डॅमेजचा धोका\nकुंभ मेळा आणि प्रवासी भारतीय संमेलन म्हणजे नौटंकी, कॅबिनेट मंत्र्याचे वादग्रस्त…\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला ���िवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nऑस्ट्रेलियन कर्णधार फिंच बळीचा बकरा, भुवनेश्वरची अनोखी हॅटट्रीक\nआजचा अग्रलेख : शिवस्मारकाचा छळ\nठसा : डॉ. अनिल अवचट\nलेख : बालमनाच्या जडणघडणीसाठी ‘चित्रकला’ हवी\nआजचा अग्रलेख : घोषणांचा ‘मोसम’\n– सिनेमा / नाटक\nकरणी सेनेला कंगनाचे राजपुती बाण्यात उत्तर\nमला महाराष्ट्राची संस्कृती फार आवडते – कोरिओग्राफर एम. सुधाकर\n‘सर्व लाईन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nआठवडाभर आधीच साजरा होणार ‘शिमगा’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\n<< दीपक काशीराम गुंडये >>\nखादी ग्रामोद्योग मंडळाची दिनदर्शिका तसेच डायरीवर यंदा महात्मा गांधी यांच्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आधुनिक चरख्यासह छबी झळकली गेल्यावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या. खादी ग्रामोद्योग मंडळाने छायाचित्र बदलाबाबत स्पष्टीकरण देताना मोदींमुळेच खादीचा खप वाढल्यामुळे त्यांची छबी छापणे उचित असल्याचे म्हटले होते. भाजपच्या एका मंत्र्याने तर खादीसाठी पंतप्रधान मोदी हे महात्मा गांधी यांच्यापेक्षा अधिक मोठे ब्रॅण्ड आहेत असे सांगतानाच गांधीजींना हळूहळू नोटांवरूनसुद्धा हटवले जाईल असे वक्तव्य केले होते. भाजपने ही पक्षाची भूमिका नसल्याचे सांगितले ह��� गोष्ट वेगळी. पंतप्रधान कार्यालयाने तर दिनदर्शिका व डायरीवर गांधीजींची छबी असलीच पाहिजे असे बंधन वा नियम अजिबात नाही असा युक्तिवाद करताना गांधीजींच्या फोटोचा वाद निराधार आणि अनावश्यक आहे असे स्पष्ट केले होते. त्याला पुष्टी देताना१९९६, २००२, २००५, २०११, २०१२, २०१३, २०१६ या वर्षांतील दिनदर्शिकांवर गांधीजींचे छायाचित्र नव्हते याकडे लक्ष वेधले होते. म्हणजे एकप्रकारे या बदलास संमतीच होती असा अर्थ घेतल्यास त्यात वावगे वाटू नये. परंतु विरोधाचा सूर व धार तीव्र होताच याच पंतप्रधान कार्यालयाने ‘मोदी यांचे छायाचित्र वापरण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाकडे परवानगी मागण्यात आली नव्हती’ असे म्हटले आहे. या प्रकाराबाबत पंतप्रधानांनी नाराजी व्यक्त केली असून या बदलास ते राजी नसल्याची माहितीही पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या दिनदर्शिकेवरील छबीबाबत सकारात्मक प्रतिक्रिया समोर आल्या असत्या तर पंतप्रधान कार्यालयाला नंतरचा खुलासा करावाच लागला नसता असेच म्हणावे लागेल. त्यामुळेच पंतप्रधान कार्यालयाची सध्याची भूमिका ही वादापासून अलिप्त राहण्यासाठी केलेली सारवासारव आहे असे वाटायला बराच वाव आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागील‘कॅशलेस’चा नारा आणि वस्तुस्थिती\nपुढीलआभाळमाया (वैश्विक)…… उपकारक उपग्रह\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nआजचा अग्रलेख : शिवस्मारकाचा छळ\nआजचा अग्रलेख : घोषणांचा ‘मोसम’\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\nपालघरमध्ये ओबीसींचे बेमुदत धरणे आंदोलन\n’10 Year Challenge’ मागे फेशियल डेटा चोरीचा कट असल्याचा संशय\nकाँग्रेस सत्तेवर आल्यास ‘मंदिर वही बनेगा’: हरीश रावत\nमंत्रालयासमोर पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न\nकश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर हँड ग्रेनेडचा हल्ला\nकरणी सेनेला कंगनाचे राजपुती बाण्यात उत्तर\nदिल्लीतील प्रदूषित हवेमुळे ब्रेन डॅमेजचा धोका\n‘सर्व लाईन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nआठवडाभर आधीच साजरा होणार ‘शिमगा’\n‘मी पण सचिन’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nकुंभ मेळा आणि प्रव��सी भारतीय संमेलन म्हणजे नौटंकी, कॅबिनेट मंत्र्याचे वादग्रस्त...\n‘लकी’च्या गाण्यावर अभिनेता जितेंद्र यांनी केला डान्स\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.broadcastbeat.com/%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%93-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%88%E0%A4%AA%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95-%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8/", "date_download": "2019-01-18T11:56:42Z", "digest": "sha1:L5OU2WQIMZXTFDQH5UO4F2CBJAUC2ZR3", "length": 22773, "nlines": 195, "source_domain": "mr.broadcastbeat.com", "title": "Lawo Names Phil Myers Senior Director of IP Systems XCHARX 2019 NAB Show News by Broadcast Beat. Official Broadcaster of NAB Show, Producer of NAB Show LIVE", "raw_content": "\nघर » वैशिष्ट्यपूर्ण » आयओ सिस्टम्सचे वरिष्ठ संचालक फिल मायर्स\nआयओ सिस्टम्सचे वरिष्ठ संचालक फिल मायर्स\nफिल मायर्स सामील झाले लॉओ, आयपी सिस्टम्सचे वरिष्ठ संचालक म्हणून (नवनिर्मित पोजीशन) प्रसारित उद्योगासाठी नवकल्पना आधारित तंत्रज्ञानांसाठी जागतिक नेते. कर्तव्ये आयपी उत्पादन पोर्टफोलिओ आणि कोर टेक्नॉलॉजी विकास यावर लक्ष केंद्रित करतील लॉओ व्यवसाय तसेच तांत्रिक आणि तांत्रिक दिशेने सल्लागार मंडळाचे समर्थन करणे. नियुक्ती एका महत्त्वपूर्ण वेळी आली आहे जिथे प्रसारण उद्योग वेगाने बदलत आहे आणि आयपी विकास सदैव विकसित होत आहे.\nफिल आपल्या टीममध्ये सामील होण्याबद्दल आम्ही खूप उत्साहित आहोत. फिलिप प्रतिसाद देतो लॉओ, सीईओ, \"\" प्रसारित ईको-सिस्टमचे त्यांचे विस्तृत ज्ञान, आयपी सिस्टम्स तैनात करण्याच्या वास्तविक जगाच्या अनुभवासह, फिल येथे व्यवस्थापनाचे कार्यसंघ करण्यासाठी एक मौल्यवान जोड बनविते. लॉओ वेगवान वाढीच्या काळात. \"\nमायर्स एक अनुभवी अनुभवी व्यक्ती आहे ज्याने एसएएमसाठी आयपी प्रॉडक्ट मॅनेजर म्हणून भूमिका घेतली आहे.स्नेल अॅडव्हान्स मीडिया) आणि गवत व्हॅली, ए Belden ब्रँड तसेच, पिनकॅल सिस्टीम्स इन्क. मधील तांत्रिक उत्पादन व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाची पदवी (आता भाग हपापलेला तंत्रज्ञान), सोनी आणि सीव्हीपी. लॉओ ब्रॉडकास्ट इंडस्ट्रीमध्ये एक विशाल आहे, प्रथम श्रेणीतील नेटवर्क, कंट्रोल, ऑडिओ आणि व्हिडिओ टेक्नॉलॉजीसाठी प्रसिद्ध, आयपी-आधारित सिस्टीम विकसित करणे आणि तयार करणे आणि प्रसारित ��रणे आणि पोस्ट प्रॉडक्शनसाठीचे उपाय तसेच थेट कार्यप्रदर्शन आणि नाटकीय अनुप्रयोगांसाठी. उत्पादनाच्या श्रेणीमध्ये एकाधिक पुरस्कार-विजेता नियंत्रण आणि देखरेख प्रणाली, डिजिटल ऑडिओ मिक्सिंग कन्सोल, राउटर, व्हिडिओ प्रोसेसिंग साधने तसेच आयपी-आधारित ए / व्ही इन्फ्रास्ट्रक्चर आणि राउटिंग सिस्टमसाठी उपाय समाविष्ट असतात.\nमायर्सने आपल्या नवीन स्थितीवर टिप्पणी केली: \"आमच्या उद्योगाच्या भविष्याबद्दल या महान दृष्टीक्षेपात एक टीमचा भाग असणे चांगले आहे आणि या दृश्यासाठी प्रतिबद्धता, उत्कटता, योग्य लोक आणि अग्रगण्य आयपी ऑडिओ, व्हिडिओ, नेटवर्किंग आणि नियंत्रण तंत्रज्ञान हे आहे आमच्या क्लायंटचा फायदा. प्रेरणा आणि आविष्कार लॉओ लोक, त्यांच्या ड्राइव्ह आणि दृढ संकल्पनेसह, ब्रॉडकास्टर्सच्या मार्गावर क्रांतिकारक आहेत. \"\nलॉओ प्रसारण आणि पोस्ट उत्पादन तसेच थेट प्रदर्शन आणि नाटकीय अनुप्रयोगांसाठी अग्रगण्य नेटवर्क, नियंत्रण, ऑडिओ आणि व्हिडिओ तंत्रज्ञान डिझाइन आणि तयार करते. उत्पादनांमध्ये नियंत्रण आणि देखरेख प्रणाली, डिजिटल ऑडिओ मिक्सिंग कन्सोल, राउटर, व्हिडिओ प्रोसेसिंग साधने तसेच आयपी-आधारित ए / व्ही इन्फ्रास्ट्रक्चर आणि राउटिंग सिस्टमसाठी उपाय समाविष्ट असतात. जर्मनीमध्ये सर्व उत्पादने विकसित केली गेली आहेत आणि जर्मनीच्या रस्टॅट व्हॅली शहरातील कंपनीच्या मुख्यालयातील सर्वोच्च दर्जाच्या मानकांनुसार उत्पादित केली गेली आहेत. अतिरिक्त माहितीसाठी, कृपया www येथे कंपनीला भेट द्या.लॉओ.com.\nमॅथ्यू यांनी वीस वर्षांत खाजगी क्षेत्रातील आणि उच्च शिक्षणात काम केले आहे. ते डिजिटल मीडिया प्रोजेक्ट मॅनेजमेंट, ब्रॉडकास्टिंग इंजिनियरिंग आणि मिडिया उत्पादन या क्षेत्रातील विशेषज्ञ आहेत. मॅथ्यूला डिजिटल पोस्ट उत्पादन, डिजिटल मालमत्ता व्यवस्थापन, डिजिटल सिनेमा उत्पादन, आणि प्रसारण सुविधा एकत्रीकरण मध्ये व्यापक ज्ञान आहे. श्री हॅर्किक सक्रियपणे कला प्रसारण स्थिती शोधते, ग्राहकांच्या अंमलबजावणीसाठी धार डिजिटल चित्रपट आणि स्मार्ट ऑडिओ व्हिज्युअल तंत्रज्ञानाचा शोध घेतो आणि आपल्या सल्ला गरजांसाठी उपलब्ध आहे.\nमॅट आणि त्याचे कुटुंब सध्या वॉशिंग्टन, डीसी मेट्रो क्षेत्रात रहात आहेत.\nMatt Harchick कडून नवीनतम पोस्ट (सर्व पाहा)\nद वन अँड ओन्ली, रॉबर���ट डी निरो ओपनिंग कीनोट #नॅबशोनी - ऑक्टोबर 8, 2018\nएटीटीओ आणि एव्हीआयडी: 20 पेक्षा जास्त वर्षांसाठी प्रमाणित सहयोग - सप्टेंबर 14, 2018\nहपापलेला ब्रॉडकास्ट इंजिनियर ब्रॉडकास्ट अभियांत्रिकी पोस्ट उत्पादन स्पीयर आणि बाण व्हिडिओ अभियंता\t2018-09-07\nपूर्वी: कोबाल्ट डिजिटल IBC2018 वर रिस्ट प्रोटोकॉल डेमो होस्ट करण्यासाठी\nपुढे: डायव्हर्सिफाइड, स्टुडिओ टेक्नॉलॉजीज इंक, आणि वर्ल्ड वाइड टेक्नॉलॉजी एआयएमएसमध्ये सामील व्हा\nफेब्रुवारी 26 - फेब्रुवारी 28\nएप्रिल 6 - एप्रिल 11\nऑक्टोबर 17 - ऑक्टोबर 19\nब्रॉडकास्ट बीट हा अधिकृत ब्रॉडकास्टर आहे NAB दर्शवा लास व्हेगसमध्ये, NAB दर्शवा न्यूयॉर्क आणि निर्मात्याचे NAB दर्शवा राहतात. आम्ही सिंगापूरमध्ये ब्रॉडकास्ट अॅसियाचे अधिकृत व्हिडिओ भागीदार देखील आहोत आणि गेल्या दोन वर्षांचे ब्रॉडकास्ट उत्पादन केले आहेत SMPTE in लॉस आंजल्स.\nकॉपीराइट 2018 ब्रॉडकास्ट बीट मॅगझीन, एलएलसी. सर्व हक्क राखीव. येथे दिसणारी सर्व ट्रेडमार्क आणि कॉपीराइट त्यांच्या संबंधित मालकांची मालमत्ता आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/entertainment/two-marathi-plays-fake-babas-1922", "date_download": "2019-01-18T11:38:41Z", "digest": "sha1:Y7KG2RNIUYQCMB2BUKU5ZLPGGO6XY5C7", "length": 5440, "nlines": 38, "source_domain": "www.bobhata.com", "title": "ही २ नाटकं सांगतात लोक भोंदूबाबांना कसे फसतात ते !!", "raw_content": "\nही २ नाटकं सांगतात लोक भोंदूबाबांना कसे फसतात ते \nकालच आसाराम बापूला बलात्काराच्या गुन्ह्याखाली मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. गुरमीत राम रहीम सुद्धा आता जेल मध्ये बसलाय. ढोंगी बाबांच्या फसवणुकीला लोक कसे बळी पडतात हे या दोघांच्या भक्तांकडे बघून समजतं. आसाराम बापूला जन्मठेप झाली हे ऐकून त्याच्या भक्तांना अश्रू अनावर झाले हे याचं मोठं उदाहरण.\nमंडळी, या आसाराम प्रकरणाच्या निमित्ताने आम्ही तुमच्यासाठी २ नाटके घेऊन आलो आहोत. सामाजिक मानसिक दुर्बलतेचा फायदा भोंदू लोक कसा घेतात याचा नमुना म्हणजेच ही २ नाटके. या दोन्ही नाटकांचे लेखक आहेत आचार्य अत्रे. आचार्य अत्रे यांच्या सारख्या समर्थ लेखकाने या ढोंगीपणावर आपल्या लेखणीतून आसूड ओढले आहेत. पण आज आसरामच्या निमित्ताने हे पुन्हा पुन्हा उघडकीस आले आहे की समाज मनाने किती दुबळा झालेला आहे.\nआचार्य अत्रेंनी लिहिलेली दोन नाटके आपल्याला दाखवतात की लोक कशाप्रकारे या बाबा बुव��ंच्या बोलण्याला बळी पडतात. त्यापैकी पाहिलं नाटक आहे ‘तो मी नव्हेच’. या नाटकातला हा प्रसंग पहा. बाबा बुवा आपल्या बोलण्यातून कशा प्रकारे लोकांच्या श्रद्धेचा फायदा घेऊन त्यांना फसवतात हे तुम्हाला या प्रसंगातून दिसेल.\nदुसरं नाटक आहे ‘बुवा तेथे बाया’. या नाटकाबद्दल जास्त काही सांगणार नाही कारण हे संपूर्ण नाटक भोंदू बाबाच्या भोंदूपणावर ताशेरे ओढण्यासाठी लिहिलं आहे. यातील प्रत्येक प्रसंग आपल्याला काही तरी संदेश देऊन जातो. हे नाटक तुम्ही खाली बघू शकता.\nमंडळी, आजच्या विज्ञान युगात अशा बाबा बुवांवर विश्वास ठेऊ नका, नाही तर आणखी आसाराम तयार होतील यात काही शंका नाही.\nडॉक्टरनेच रुग्णाच्या पोटात ढकलली तब्बल १५ कॅन बियर \nव्हिडीओ ऑफ दि डे : टार्गेट पूर्ण नाही केलं तर चीनमध्ये मिळते ही शिक्षा\n भेटा मुंबईच्या दुसऱ्या खऱ्याखुऱ्या गलीबॉयला \nव्हिडीओ ऑफ दि डे : ‘उरी’ चित्रपट टोरंटवरून डाऊनलोड करताय मग थांबा आणि हा व्हिडीओ बघा \n मराठी सेलिब्रिटीजचे १० वर्षापूर्वीचे फोटो पाहिले का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+4356+at.php", "date_download": "2019-01-18T11:54:22Z", "digest": "sha1:TBOP74R3HXT6YE6X4M3F4IVG7EFL5WIS", "length": 3551, "nlines": 16, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 4356 / +434356 (ऑस्ट्रिया)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Lavamünd\nक्षेत्र कोड 4356 / +434356 (ऑस्ट्रिया)\nआधी जोडलेला 4356 हा क्रमांक Lavamünd क्षेत्र कोड आहे व Lavamünd ऑस्ट्रियामध्ये स्थित आहे. जर आपण ऑस्ट्रियाबाहेर असाल व आपल्याला Lavamündमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. ऑस्ट्रिया देश कोड +43 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Lavamündमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +43 4356 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी ने���वर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनLavamündमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +43 4356 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0043 4356 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Kamenets+by.php", "date_download": "2019-01-18T11:42:32Z", "digest": "sha1:CEJYFFXIALUBZHUD4MPUOA3CMYXID54Z", "length": 3484, "nlines": 16, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Kamenets (बेलारूस)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Kamenets\nक्षेत्र कोड Kamenets (बेलारूस)\nआधी जोडलेला 1631 हा क्रमांक Kamenets क्षेत्र कोड आहे व Kamenets बेलारूसमध्ये स्थित आहे. जर आपण बेलारूसबाहेर असाल व आपल्याला Kamenetsमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. बेलारूस देश कोड +375 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Kamenetsमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +375 1631 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनKamenetsमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +375 1631 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00375 1631 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/nalasefai-ulhasnagar-starts-117697", "date_download": "2019-01-18T12:14:26Z", "digest": "sha1:WXEUICHXSKBW4B4SJUKCXKBI46RK7SI2", "length": 13202, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Nalasefai in Ulhasnagar starts उल्हासनगरातील नालेसफाईला युद्धपातळीवर सुरवात | eSakal", "raw_content": "\nउल्हासनगरातील नालेसफा���ला युद्धपातळीवर सुरवात\nशनिवार, 19 मे 2018\nउल्हासनगर - प्रथम जारी केलेल्या निविदेला प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे ई-टेंडरिंग द्वारे पुन्हा निविदा प्रक्रिया हाताळल्यावर स्थायी समितीने काल सायंकाळी त्याला हिरवा कंदील दाखवला. त्यामुळे उल्हासनगरातील नालेसफाईला आजपासून युद्धपातळीवर सुरवात झाली आहे. त्यासाठी 4 पोकलन, 2 जेसीबी, 8 डंपर तैनात करण्यात आले असून 10 हजार हंगामी कामगार जुंपले आहेत.\nउल्हासनगर - प्रथम जारी केलेल्या निविदेला प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे ई-टेंडरिंग द्वारे पुन्हा निविदा प्रक्रिया हाताळल्यावर स्थायी समितीने काल सायंकाळी त्याला हिरवा कंदील दाखवला. त्यामुळे उल्हासनगरातील नालेसफाईला आजपासून युद्धपातळीवर सुरवात झाली आहे. त्यासाठी 4 पोकलन, 2 जेसीबी, 8 डंपर तैनात करण्यात आले असून 10 हजार हंगामी कामगार जुंपले आहेत.\nमहापौर मिना आयलानी, आयुक्त गणेश पाटील यांच्या हस्ते मोठे नालेसफाई करणाऱ्या पोकलन मशीनची पूजा करण्यात आली आहे. यावेळेस माजी आमदार कुमार आयलानी,सभागृह नेते जमनादास पुरस्वानी, नगरसेवक डॉ.प्रकाश नाथानी, महेश सुखरामानी, माजी नगरसेवक बच्चाराम रुपचंदानी, अशोक ठाकूर, पालिकेचे मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे, एकनाथ पवार उपस्थित होते.\nमुळात फेब्रुवारी मार्चमध्ये पावसाळ्यापूर्वीच्या नालेसफाईची प्रक्रिया निविदाद्वारे हाताळली जाते. मात्र यावेळेस प्रतिसाद मिळाला नसल्याने पुन्हा इटेंडरिंग द्वारे निविदा मागवण्यात आल्या. यावेळी शशांक मिश्रा यांच्या शुभम कन्ट्रक्शन कंपनीला नालेसफाईचे कंत्राट मिळाले.\nशहरात कुठेही पुराचे पाणी तुंबता कामा नये यासाठी वालधुनी नदी सह 46 मोठया नाल्यांची सफाईचे काम हाती घेण्यात आले आहे. सोबतच 10 हजार हंगामी कामगारांकरवी लहान नाल्यांची सफाई करण्यात येणार असल्याचे शशांक मिश्रा यांनी सांगितले. वर्षातून तिनदा नालेसफाई केली जाते. त्यामुळे उल्हासनगरात पूरपरिस्थिती ओढवणार नाही. असा विश्वास मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे यांनी व्यक्त केला.\nकुत्र्याने घेतला सात वर्षांच्या मुलीचा चावा\nउल्हासनगर : उल्हासनगरमधील मराठा सेक्शन भागात एका सात वर्षांच्या मुलीला एका कुत्र्याने चावा घेतला असता तिचं तोंड आणि नाक फाडलय, या घटनेनंतर जखमी...\nलोकलचा जीवघेणा प्रवास कधी थांबणार \nकल्याण - मध्य रेल्वेच्या कल्याण ते कसारा आणि बदलापूर ते कल्याण रेल्वे स्थानक परिसरात लोकसंख्या वाढली. मात्र लोकल फेऱ्या न वाढल्याने प्रवाश्याना आपला...\nप्रिय आई-बाबा, मी तुम्हाला नम्र विनंती करतोय...\nउल्हासनगर - कर वसूलीसाठी आता उल्हासनगर पालिकेने एक अजब शक्कल लढवली आहे. उल्हासनगरातील विद्यार्थ्यांकरवी त्यांच्या आई बाबांना टॅक्स भरण्याची भावनिक...\nउल्हासनगर - अवघ्या १३ किलोमीटर क्षेत्रफळात दाटीवाटीने वसलेल्या उल्हासनगर शहरातील नायट्रोजन ऑक्‍साईड सर्वाधिक घातक असल्याचा ठपका केंद्रीय प्रदूषण...\nडायटला मुरड घालत अजित पवारांकडून पोळीभाजीचा आस्वाद (व्हिडिओ)\nबदलापूर : माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बदलापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून आणि राष्ट्रवादी...\nपिंपरी : व्हिडिओ क्लिपच्या आधारे महिलेला केले ब्लॅकमेल\nपिंपरी (पुणे) - शारीरिक संबंधांची व्हिडिओ क्लिप काढत त्या आधारे महिलेला ब्लॅकमेल करीत एक लाख रूपयांची मागणी केली. ही घटना उल्हासनगर आणि चिंचवड येथे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/fight-principal-extortion-satara-117115", "date_download": "2019-01-18T11:57:54Z", "digest": "sha1:HSBIFO3TDRLEPSVK5FTVAYP3PC32NAQM", "length": 12316, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "fight with principal for extortion in satara साताऱ्यात खंडणीसाठी मुख्याध्यापकास मारहाण | eSakal", "raw_content": "\nसाताऱ्यात खंडणीसाठी मुख्याध्यापकास मारहाण\nप्रवीण जाधव / सिद्धार्थ लाटकर\nगुरुवार, 17 मे 2018\nसातारा : पाच लाख रुपयांच्या खंडणीसाठी येथील एका शाळेच्या मुख्याध्यापकास शासकीय विश्रामगृहात बेदम मारहाण केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे शहाराध्यक्ष सुनील काळेकर, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख हरिदास जगदाळे यांच्यासह संदीप मेळाट व अन्य एका व्यक्तीच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात खंडणींचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अमोल एकनाथ कोळेकर (दिव्यनगरी, कोंडवे) यांनी फिर्याद दिली आहे.\nसातारा : पाच लाख रुपयांच्या खंडणीसाठी येथील एका शाळेच्या मुख्याध्यापकास शासकीय विश्रामगृहात बेदम मारहाण केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे शहाराध्यक्ष सुनील काळेकर, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख हरिदास जगदाळे यांच्यासह संदीप मेळाट व अन्य एका व्यक्तीच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात खंडणींचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अमोल एकनाथ कोळेकर (दिव्यनगरी, कोंडवे) यांनी फिर्याद दिली आहे.\nहरिदास जगदाळे यांनी फोनवरून कोळेकर यांना शासकीय विश्रामगृहात बोलावले होते. त्यानुसार कोळेकर हे बुधवारी (ता. 16) दुपारी एक वाजता मित्र धनंजय शिंदे यांच्यासमवेत शासकीय विश्रामगृहात गेले. जगदाळे यांनी त्यांना नऊ क्रमांकाच्या कक्षात बोलावून घेतले. त्या ठिकाणी जगदाळे, काळेकर, मेळाट व अन्य एकाने कोळेकर यांना बेदम मारहाण केली. तसेच त्यांच्या साथीदाराच्या पत्नीचा विनयभंग केल्याचे जबरदस्तीने कबूल करण्यास भाग पाडले. त्यानंतर त्यांनी कथित प्रकरण मिटविण्यासाठी पाच लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. पैसे न दिल्यास गोळ्या घालून ठार मारण्याची धमकीही दिल्याचे कोळेकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे.\n'डॉक्टर चिंतेत; देश वाचवू की, दंगलखोर'\nनवी दिल्ली- 'डॉक्टर चिंता में हैं...देश को बचाए या दंगाई को' राष्ट्रधर्म का पालन हों' राष्ट्रधर्म का पालन हों असं वादग्रस्त ट्वीट पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी केलं आहे....\nआम्हाला हे सरकार आमचे वाटतच नाही - अर्जुन खोतकर\nऔरंगाबाद - शिवसेनेच्या पाठिंब्यावर सत्तेवर असलेल्या भाजप सरकारने आम्हाला नेहमीच दुय्यम वागणूक दिली. प्रत्येक ठिकाणी आमदार, मंत्र्यांची अडवणूक...\nराष्ट्रवादीचे शिवसेनेवर \"सर्जिकल स्ट्राइक'\nमनमाड - दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार धनराज महाले यांनी गुरुवारी (ता. 17) समर्थकांसह राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे...\n\"राष्ट्रवादी' पुन्हा होईल बलवान\nस्वातंत्र्यपूर्व काळात जळगाव जिल्ह्यात झालेले फैजपूर कॉंग्रेस अधिवेशन हे ऐतिहासिक आहे. त्यानंतर कॉंग्रेसची पाळेमुळे जिल्ह्यात रुजली होती....\n\"राष्ट्रवादी'चा गजर, देवकरांवरच नजर\nजळगाव : लोकसभा मतदार संघात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. भ���रतीय जनता पक्ष व शिवसेनेतर्फे स्वतंत्र उमेदवार मैदानात उतरण्यास तयार आहेत. मात्र \"युती'...\nभाजप नेत्याने राहुल गांधींना म्हटले औरंगजेब\nजयपूरः औरंगजेब हे मुगलांचे शेवटचे बादशहा होते, त्याप्रमाणे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे शेवटचे बादशहा ठरणार आहेत. राहलु गांधी हे औरंगजेब प्रमाणे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/water-supply-rajmane-chalisgaon-117874", "date_download": "2019-01-18T12:02:41Z", "digest": "sha1:2LF4RH6QNYZN5CKU4KDX2KVDNG4OUULM", "length": 15143, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "water supply in Rajmane Chalisgaon कळमडुसह राजमानेचा पाणीपुरवठा पूर्ववत | eSakal", "raw_content": "\nकळमडुसह राजमानेचा पाणीपुरवठा पूर्ववत\nरविवार, 20 मे 2018\n'सकाळ' केवळ वृत्तपत्र नसुन आमचे कुटुंब आहे.आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यामुळेच आम्ही पाठपुरावा करून कळमडु व राजमाने गावांच्याचा पाणीपुरवठा योजनेच्या विज बिलाचा प्रश्न मार्गी लावण्यात यशस्वी ठरलो. मात्र हे खरे श्रेय फक्त 'सकाळ' चे आहे.\n- कवीता पाटील, सरपंच, कळमडु\nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) : कळमडु व राजमाने (ता. चाळीसगाव) गावात पाणीटंचाई असता पाणीपुरवठा योजनेचे जिल्हा परिषदेने विजबिल भरले नाही. त्यामुळे महिलांना दुरवर पायपीट करून पाणी आणावे लागत होते. या संदर्भात 'सकाळ' ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर गिरणेची पाणीपुरवठा योजना अखेर सुरू झाली असुन ग्रामस्थांना पाणी मिळु लागले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी 'सकाळ' ला धन्यवाद दिले आहेत.\nकळमडु व राजमाने या दोन्ही गावांची पिण्याच्या पाण्याची समस्या अत्यंत गंभीर बनली होती.यात राजमाने येथील महीलांचे पाण्यासाठी खुप हाल होत होते.त्या संदर्भात 'सकाळ' ने 'विजेने पळविले राजमानेचे तोंडचे पाणी' या मथळ्याखाली रविवारी ( 8 एप्रिल) जिल्हा पानावर वृत्त प्रसिद्ध केले.त्यानंतर गावातील पाणीपुरवठा योजनेच्या वीजबिला ���ंदर्भात माहिती घेतली व प्रशासनाला पाणीप्रश्न मार्गी लावण्यास भाग पाडले.\nकळमडु गोमपंचायतीने जिल्हा परिषदेची 80 टक्के पाणीपट्टी रक्कम भरलेली होती.जिल्हा परिषदेने वीजवितरण कंपनीला पैसे न भरल्यामुळे पाणीपुरवठा योजनेचे विज पुरवठा खंडित केला होता.ज्यामुळे कळमडु, आभोणा, आभोणा तांडा, राजमाने, व राजमाने तांडा या गावातील लोकांना पाणी मिळणे बंद झाले होते. 'सकाळ' ने ग्रामस्थांच्या पाठीशी खंबीरपणे उभे ग्रामस्थांना हक्काचे गिरणेचे पाणी मिळुन दिल्याने ग्रामस्थांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.\nजिल्हा परिषदने भरले बिल\nचाळीसगाव तालुक्यात केवळ कळमडु येथे जिल्हा परिषदेची पाणीपुरवठा योजना सुरू आहे. कळमडुच्या सरपंच कविता पाटील यांनी 'सकाळ' च्या वृत्तानंतर जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा केला.ऐशी टक्के पाणीपट्टी भरून त्याव्यतीरीक्त 2 लाख 75 हजाराचा वीजबिलाचा भरणा केला.16मेस जिल्हा परिषदेने कळमडु पाणीपुरवठा योजनेचे 4 लाख 70 हजार 93 रूपये बिल भरले. त्यानंतर गिरणा नदीवरून पाणीपुरवठा पुन्हा सुरू झाला. गावातील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाला 'सकाळ' ने वाचा फोडली. हातपंपाचा व विजबिलाचा प्रश्न मार्गी लावला. ग्रामस्थांना पाणी मिळाल्याने संगणकीय अभियंता गुणवंत सोनवणे व कळमडु विकास मंचच्या सदस्यांनी 'सकाळ' चे आभार मानले.\n'सकाळ' केवळ वृत्तपत्र नसुन आमचे कुटुंब आहे.आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यामुळेच आम्ही पाठपुरावा करून कळमडु व राजमाने गावांच्याचा पाणीपुरवठा योजनेच्या विज बिलाचा प्रश्न मार्गी लावण्यात यशस्वी ठरलो. मात्र हे खरे श्रेय फक्त 'सकाळ' चे आहे.\n- कवीता पाटील, सरपंच, कळमडु\n#PublicProperty मनसेकडून सिंचन भवनात तोडफोड\nपुणे - मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी पाणीपुरवठ्याबाबत आश्‍वासन देऊनही जलसंपदा विभाग पुणेकरांच्या भावनांशी खेळत आहे. जलसंपदा विभाग ठोस निर्णय घेत...\nशहरात पाणीटंचाई; सिंहगड रस्ता जलमय\nसिंहगड रस्ता - दांडेकर पूल कालवा फुटीच्या आठवणी ताज्या असतानाच सिंहगड रस्ता परिसराने गुरुवारी पुन्हा जलप्रलयाचा थरकाप अनुभवला. खडकवासलातून पर्वती...\nभय इथले संपत नाही... (व्हिडिओ)\nसिंहगड रस्ता - कालवा, जलशुद्धीकरण केंद्रामुळे सिंहगड रस्ता परिसरात खालच्या भागातील रहिवाशांच्या मनावर भीतीची टांगती तलवार कायम असल्याचे आजच्या घटनेने...\nपाणी पुरवठा बंद केल्यास पोलिसात जाईन : महापौर\nपुणे : \"अचानकपणे पुण्याच्या पाण्याचे दोन पंप बंद केल्याने दहशतीचे वातावरण निर्माण करण्याची परिस्थिती निर्माण झाली. शहराचे पाणी अचानकपणे तोडणे...\nपुण्याच्या पाणीकपात निर्णयाला जलसंपदाकडून स्थगिती\nपुणे : पुण्याच्या पाणीपुरवठ्यासंदर्भात येत्या 25 जानेवारीपर्यंत मुख्यमंत्री यांच्यासमवेत बैठक होणार असून, या बैठकीत पाण्याच्या प्रश्नावर तोडगा...\nसिंचन भवनात मनसेच्या कार्यकर्त्यांनी केली तोडफोड\nपुणे : शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी सिंचन भवन येथील कार्यालयात पाइपलाइनची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/shadow-sculptors-again-the-challenge-of-POP/", "date_download": "2019-01-18T11:33:10Z", "digest": "sha1:YNHQNTIYWMWLGSPKETGRAG43ZYSK6GOJ", "length": 8802, "nlines": 45, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शाडू मूर्तिकारांसमोर पुन्हा ‘पीओपी’चे आव्हान! | पुढारी\tTop", "raw_content": "\nAUSvsIND : भारताचा कसोटी पाठोपाठ वनडेतही मालिका विजय\nआर्थिक मागासांना 10 टक्के आरक्षणाच्या निर्णयास उत्तरप्रदेश सरकारची मंजुरी\nसुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर 51 महिलांचे शबरीमला दर्शन - केरळ सरकार\nश्रीनगरमध्ये घंटाघर चौकात स्फोट\nजम्मू-काश्मीरात गगरानमध्ये पोलिस कॅम्पवर ग्रेनेड हल्ला\nनिवडणुकीची उलटगणती सुरू झाली आहे, या सरकारकडूुन चांगल्याची अपेक्षा नाही - चिदम्बरम\nहोमपेज › Belgaon › शाडू मूर्तिकारांसमोर पुन्हा ‘पीओपी’चे आव्हान\nशाडू मूर्तिकारांसमोर पुन्हा ‘पीओपी’चे आव्हान\nखानापूर : राजू कुंभार\nदोन वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या धर्तीवर कर्नाटकातही पीओपी गणेश मूर्तीवर बंदी घालण्यात आली. त्यामुळे गतवर्षी पारंपरिक पध्दतीने शाडूच्या गणेशमूर्ती तयार करणार्‍या मूर्तिकारांना अच्छे दिन आले आहेत. मात्र, यंदा पुन्हा पीओपी गणेशमूर्ती तालुक्यात येऊ लागल्याने शाडू मूर्तिकारांसमोर पीओपीचे आव्हान उभे राहिले आहे.\nगणेश चतुर्थीच्या पार्श्‍वभूमीवर खानापूर शहरासह तालुक्यातील विश्रांतवाडी, फुलेवाडी (डुक्करवाडी), जांबोटी, बैलूर, गर्लगुंजी, तोपीनकट्टी, गणेबैल, निट्टूर-कुंभारवाडा, सिंगीनकोप, नंदगड, घोटगाळी, गोधोळी, गुंजी, लालवाडी, बीडी आदी गावांतील कुंभारशाळांमध्ये लगबग सुरू आहे.\nपारंपरिक पध्दतीने गणेश मूर्ती बनविणारे कलाकार शाडू आणि काळ्या मातीचा वापर करुन मूर्ती तयार करतात. पर्यावरण रक्षण आणि समतोल राखण्याच्यादृष्टीने ही परंपरा अशीच सुरू ठेवण्याची धडपड काही समाजसेवी संस्था करत आहेत. मात्र, अलिकडे वजनाने हलक्या, कमी खर्चात आणि सहज बनणार्‍या पीओपी मूर्ती घेण्याकडे कल वाढला. पीओपी विरघळत नसल्याने विसर्जनस्थळी मूर्तींचा खच पडू लागला. तसेच पाणी, माती आणि जलचरांवर याचा विपरित परिणाम होण्याचा धोका वाढल्याने शासनाने पीओपीवर निर्बंध आणले. मात्र, सध्या शासनाच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावत व्यावसायिकांनी पीओपी मूर्ती बाजारात आणल्या आहेत.\nगेल्यावर्षी पर्यावरणप्रेमी तसेच हिंदुत्ववादी संघटनांकडून पीओपी मूर्तींवर निर्बंध आणण्याची मागणी करण्यात आली. तसेच पर्यावरण खात्याकडे यासंदर्भातील तक्रारीही नोंदविण्यात आल्या. राज्य शासनाने याची दखल घेत गेल्या मार्चमध्ये पीओपी मूर्ती बंदीसंदर्भातील अध्यादेश काढला. स्थानिक पातळीवर याची अंमलबजावणी व्हावी, यासाठी ग्रा.पं. ना जनजागृती करण्यासंदर्भात आदेश देण्यात आले. मात्र, तालुक्यातील एकाही ग्रा.पं. ने कार्यवाही हाती घेण्याचे धाडस न केल्याने पीओपी मूर्ती पुन्हा घडू लागल्या आहेत.\nशाडू मूर्तिकार अनुदानापासून वंचित\nशाडू मूर्तिकारांना सरकारने अनुदान द्यावे, अशी मागणी येथील क्रांतिसनेचे अध्यक्ष महादेव मरगाळे यांनी शासनाकडे केली होती. मात्र, अद्यापही मूर्तिकारांचा विचार झालेला नाही.\nशाडूच्या रंगाची पीओपी मूर्ती\nपीओपीमध्ये किन्नूरची लाल माती मिसळून शाडूची मूर्ती असल्याचे दाखविण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी पारखून मूर्ती खरेदी करण्याची गरज आहे. तसेच संबंधितांवर कायदेशीर कारवाई करुन शाडूच्या नावाखाली पीओपीचा काळा बाजार रोखण्याची नितांत गरज आहे.\n'मणिकर्णिका' : करण��� सेनेची धमकी, रिलीज करण्‍यास विरोध\nसाहित्यिक उत्तम बंडू तुपेंना ५ लाखाची मदत\nअभेद्य सुरक्षा असलेल्या श्रीनगरच्या लाल चौकात ग्रेनेड हल्ला\nनाशिक : दोन दिवसात तीन शेतकर्‍यांच्या आत्‍महत्‍या\nस्‍वत: पिकवलेल्‍या कांद्‍याच्या ढिगातच तरूण शेतकर्‍याची विष पिऊन आत्महत्या\nगरज पडल्यास डान्सबार बंदीसाठी अध्यादेश काढणार : मुनगंटीवार\n...अन्‌ तिला वाचवण्यासाठी 'प्रशांत'ची सागरात झेप\nमुंबई-पुणे एक्‍सप्रेस वे आज दोन तास बंद\nमुंबई महापालिकेतही संप करण्याची रावांची तयारी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Goycho-Voice-organization-organized-the-meeting-at-Lohia-ground/", "date_download": "2019-01-18T11:35:22Z", "digest": "sha1:EN3XX6TTAMIXJAM5EOTICDX3UYGZ6SQE", "length": 14444, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘प्रादेशिक आराखडा २०२१’ मंजूर करू देणार नाही | पुढारी\tTop", "raw_content": "\nAUSvsIND : भारताचा कसोटी पाठोपाठ वनडेतही मालिका विजय\nआर्थिक मागासांना 10 टक्के आरक्षणाच्या निर्णयास उत्तरप्रदेश सरकारची मंजुरी\nसुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर 51 महिलांचे शबरीमला दर्शन - केरळ सरकार\nश्रीनगरमध्ये घंटाघर चौकात स्फोट\nजम्मू-काश्मीरात गगरानमध्ये पोलिस कॅम्पवर ग्रेनेड हल्ला\nनिवडणुकीची उलटगणती सुरू झाली आहे, या सरकारकडूुन चांगल्याची अपेक्षा नाही - चिदम्बरम\nहोमपेज › Goa › ‘प्रादेशिक आराखडा २०२१’ मंजूर करू देणार नाही\n‘प्रादेशिक आराखडा २०२१’ मंजूर करू देणार नाही\nहॉटेल व्यावसायिक, उद्योजक आणि बांधकाम व्यावसायिकांचे हित जपण्यासाठी राजकारण्यांनी मनमानी पद्धतीने ‘प्रादेशिक आराखडा 2021’ बनवला असून त्यासाठी शेतजमिनी, जलस्रोत, सखल भाग, डोंगर भाग, वनक्षेत्र आणि रेतीचे डोंगरसुद्धा सेटलमेंट झोन आणि औद्योगिक झोनमध्ये रूपांतरित करण्यात आले आहेत. या प्रकारात सत्ताधारी भाजप, गोवा फॉरवर्ड आणि मगोपसह काँग्रेस नेत्यांचा हात असून कोणत्याही स्थितीत हा प्रादेशिक आराखडा मंजूर करू देणार नाही, असा निर्धार ‘गोंयचो आवाज’ संघटनेने लोहिया मैदानावर आयोजित जाहीर सभेत व्यक्‍त केला.\nप्रादेशिक आराखडा बनवताना केवळ हॉटेल मालक, बांधकाम व्यावसायिक आणि उद्योजकांचा विचार करण्यात आला आहे. हा आराखडा त्वरित रद्द करावा, अशी मागणी गोंयचो आवाजचे कार्यकर्ते अभिजित प्रभुदेसाई यांनी केली.\nया सभेला राज्यभरातून तीन हजारहून अधिक लोक उपस्थित ह��ते. अभिजित प्रभुदेसाई आणि स्वप्नेश शेर्लेकर यांनी यावेळी सचित्र सादरीकरणाद्वारे विविध भागांतील जमिनी कशा प्रकारे सेटलमेंट झोनमध्ये परावर्तित करण्यात आल्या आहेत, याची माहिती दिली. फोंडा तालुक्यातील दुर्भाट गावात ज्या ठिकाणी रस्ते नाहीत, तिथे अनेक रस्ते दाखवण्यात आलेले आहेत. या ठिकाणी शेतात पंधरा मीटर्स रूंदीचा रस्ता दाखवण्यात आलेला आहे, तो केवळ कोळशाची वाहतूक करण्यासाठीच आहे, असा दावा अभिजित प्रभुदेसाई यांनी केला. बांदोडा गावाचीसुद्धा अशीच अवस्था होणार आहे, असेही ते म्हणाले.\nकवळे गावात लाखो चौरस मीटर्स क्षेत्रफळाच्या धनगर समाजाच्या जमिनी बळकावल्या जात आहेत.ढवळी गावात मोठ्या प्रमाणात जमिनी औद्योगिक झोन आणि सेटलमेंट झोनमध्ये रुपांतरीत करण्यात आलेल्या आहेत. नव्या प्रादेशिक आराखड्यानुसार बाणावली समुद्र किनार्‍यावर आठ मोठे हॉटेल प्रकल्प येणार आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणात जमिनी सेटलमेंट झोनमध्ये दाखविण्यात आल्या आहेत. केळशी गावात रेतीच्या टेकड्याही सेटलमेंट झोनमध्ये परावर्तित करण्यात आल्या आहेत. एसइझेडच्या नियमांप्रमाणे हे बेकायदेशीर असल्याचे प्रभुदेसाई म्हणाले.\nबेताळभाटी, वार्का आदी गावात समुद्र किनार्‍यावरील शेतजमिनीसुद्धा सेटलमेंट झोनमध्ये परावर्तित करण्यात आल्याचे प्रभुदेसाई यांनी स्पष्ट केले. अस्नोडात पाण्याच्या टाक्या सेटलमेंटमध्ये दाखवण्यात आल्या असून या ठिकाणी औद्योगिक आस्थापने येणार आहेत. खांडेपार गावात सर्व काजूच्या बागायती सेटलमेंट झोनमध्ये दाखविण्यात आल्या आहेत. आसगाव, काणकोणमधील लोलये गावात ईको टुरिझमच्या नावाखाली लाखो चौरस मीटर जमिनी हॉटेल प्रकल्पासाठी देण्यात येणार आहेत. या ठिकाणी कतार टुरिझमचा प्रकल्प येणार आहे, अशी माहिती प्रभुदेसाई यांनी दिली.\nसासष्टीतील सां जुजे दी आरियाल, बार्देशमधील कामुर्ली गावात डोंगर, उताराचे भाग सेटलमेंट झोनमध्ये दाखविण्यात आले आहेत, असे शेर्लेकर यांनी सांगितले पैंगीणमधील वन आणि कृषी जमिनी सेटलमेंट झोनमध्ये रुपांतरीत केलेल्या आहेत. कळंगुटमधील बहुतांश जमिनी हॉटेल व्यावसायिकांच्या लाभासाठी औद्योगिक आणि सेटलमेंट झोनमध्ये दाखवण्यात आलेल्या आहेत.कोलव्यात 25 मीटर्स रूंदीचा रस्ता दाखवला गेला आहे, हा रस्ता झाल्यास चर्च पाडावे लागेल. करम���े येथे नियोजित रस्ता झाल्यास शाळा आणि चर्चची भिंत पाडावी लागणार आहे. लोटलीत बहुतांश जागा औद्योगिक झोनमध्ये रुपांतरीत केल्या गेल्या आहेत. सर्व ठिकाणी उद्योजकांना वीस कलमी कार्यक्रमांतर्गत जागा उपलब्ध केल्या जाणार असून स्थानिकांना शंभर चौरस मीटर्सच्या जागेत बांधून ठेवण्याचा हा डाव असल्याचे शेर्लेकर म्हणाले.\nकोलवाळमधील सर्व शेतजमिनी सेटलमेंट झोनमध्ये रुपांतरीत केल्या आहेत. नेवरा तिसवाडीत ऑर्चड जमिनी सेटलमेंट झोनमध्ये रुपांतरीत केलेल्या आहेत. कांदोळीत सर्व जमीन सेटलमेंट तर पाळीत पाच लाख चौरस मीटर्स इतक्या क्षेत्रफळाची डोंगरमाथ्याची जागा सेटलमेंट झोन म्हणून दाखवण्यात आली आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी एकही घर नाही, अशी माहिती शेर्लेकर यांनी दिली.\nकोलवाळ येथे हरित जमीन सेटलमेंटमध्ये दाखवली आहे. किटलातील ‘एसइझेड’साठी संपादित केलेली जमीन पुन्हा लोकांना मिळावी, यासाठी आम्ही लढाई सुरू केली आहे, पण प्रादेशिक आराखड्यात ती जमीन ‘आयडीसी’च्या ताब्यात असल्याचे दाखविण्यात आले आहे. जुने गोवे, नेरुल, राय, केरी, कुडका बांबोळी, मेरशी, आगोंद, नगर्से, पाळोळे, वार्का, रेईश मागुश, बेतोडा, शिवोली, पंचवाडी, शिरोडा आदी गावातील शेतजमिनी आणि वन भाग सेटलमेंट झोन म्हणून दाखवण्यात आलेले आहेत, असे प्रभुदेसाई म्हणाले.\nईस्ट इंडिया हॉटेल, शिवा गोवा पॅलेस, गोल्ड रिसॉर्ट हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड , दुर्गा बिल्डर्स देवोन रियल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड, गेरा डेव्हलपर्स, मिनको डेव्हलपर्स, वेलिंग्टन रिट्रीट अँड रिसॉर्ट या सर्व कंपन्यांना नियम धाब्यावर बसवून जमिनी देण्याचा घाट सरकारने घातला आहे, असे मनोज परब म्हणाले. ओलेन्सिओ सिमोईस यांनी सांगितले की, राज्यातील सहा महत्वपूर्ण नद्यांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले असून मच्छिमार समाज आणि व्यवसाय सरकार संपवू पहात आहे.\n'मणिकर्णिका' : करणी सेनेची धमकी, रिलीज करण्‍यास विरोध\nसाहित्यिक उत्तम बंडू तुपेंना ५ लाखाची मदत\nअभेद्य सुरक्षा असलेल्या श्रीनगरच्या लाल चौकात ग्रेनेड हल्ला\nनाशिक : दोन दिवसात तीन शेतकर्‍यांच्या आत्‍महत्‍या\nस्‍वत: पिकवलेल्‍या कांद्‍याच्या ढिगातच तरूण शेतकर्‍याची विष पिऊन आत्महत्या\nगरज पडल्यास डान्सबार बंदीसाठी अध्यादेश काढणार : मुनगंटीवार\n...अन्‌ तिला वाचवण्यासाठी 'प्रशां��'ची सागरात झेप\nमुंबई-पुणे एक्‍सप्रेस वे आज दोन तास बंद\nमुंबई महापालिकेतही संप करण्याची रावांची तयारी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Rape-on-married-women-in-Marathwada/", "date_download": "2019-01-18T11:45:12Z", "digest": "sha1:3U5JZJ7J7KQ4DZNS65H5QW4BS2ORHJ7Z", "length": 5392, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गुंगीचे औषध देऊन विवाहितेवर बलात्कार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › गुंगीचे औषध देऊन विवाहितेवर बलात्कार\nगुंगीचे औषध देऊन विवाहितेवर बलात्कार\nजिंतूर तालुक्यातील कौसडी येथून जवळच असलेल्या गुळखंड फाटा येथील एका विवाहित महिलेस गुंगीचे औषधी देऊन इरळद येथील युवकाने सलग 4 दिवस बलात्कार केला. याप्रकरणी पीडित महिलेने आपल्या पतीसमवेत येऊन पोलिसांसमोर घडलेला प्रकार मांडल्यानंतर बोरी पोलिस ठाण्यात 15 मे रोजी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलिस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुळखंड फाटा येथे वास्तव्यास असलेल्या एका विवाहित महिलेस दि. 9 मे रोजी तिच्या राहत्या घरी पेढ्यामध्ये गुंगीचे औषध देऊन इरळद येथील बाबासाहेब आसाराम चव्हाण या युवकाने बेशुध्द केले होते. यानंतर त्याने महिलेस घरातून उचलून नेऊन सतत चार दिवस बलात्कार केला. यातून सदरील पीडित महिलेने युवकाच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेतली.\nनंतर तिने घडलेला सर्व प्रकार आपल्या पतीला सांगितला. यानंतर या दोघांनी दि. 15 मे रोजी बोरी पोलिस ठाण्यात येऊन सहायक पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्यासमोर संपूर्ण हकिगत मांडली. यानंतर सपोनी सरोद यांनी आरोपी बाबासाहेब आसाराम चव्हाण याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. यानंतर दि.15 मे रोजी रात्री 10 वाजता मानवत तालुक्यातील इरळद येथून आरोपी बाबासाहेब यास अटक केली. या पथकात पोलिस उपनिरीक्षक सुनील आवसरमल, जमादार गिरी यांचा समावेश होता. आरोपी बाबासाहेब याला दि. 16 मे रोजी न्यायालयात हजर केले असता त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास स.पो.नि.गजेंद्र सरोदे हे करत आहेत.\nकरणी सेना 'मणिकर्णिका'वर नाराज, रिलीज करण्‍यास विरोध\nसाहित्यिक उत्तम बंडू तुपेंना ५ लाखाची मदत\nअभेद्य सुरक्षा असलेल्या श्रीनगरच्या लाल चौकात ग्रेनेड हल्ला\nनाशिक : दोन दिवसात तीन शेतकर्‍यांच्या आत्‍महत्‍या\nस्‍वत: पिकवलेल्‍या कांद्‍याच्या ढिगातच तरूण शेतकर्‍याची विष पिऊन आत्महत्या\nगरज पडल्यास डान्सबार बंदीसाठी अध्यादेश काढणार : मुनगंटीवार\n...अन्‌ तिला वाचवण्यासाठी 'प्रशांत'ची सागरात झेप\nमुंबई-पुणे एक्‍सप्रेस वे आज दोन तास बंद\nमुंबई महापालिकेतही संप करण्याची रावांची तयारी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Most-of-the-demands-of-the-Mathadi-workers-agreed/", "date_download": "2019-01-18T11:32:30Z", "digest": "sha1:HPHJIQAG2UCJRWNERFVTMP5IMRDQYHUN", "length": 9288, "nlines": 56, "source_domain": "www.pudhari.news", "title": " माथाडी कामगारांच्या बहुतांश मागण्या मान्य | पुढारी\tTop", "raw_content": "\nAUSvsIND : भारताचा कसोटी पाठोपाठ वनडेतही मालिका विजय\nआर्थिक मागासांना 10 टक्के आरक्षणाच्या निर्णयास उत्तरप्रदेश सरकारची मंजुरी\nसुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर 51 महिलांचे शबरीमला दर्शन - केरळ सरकार\nश्रीनगरमध्ये घंटाघर चौकात स्फोट\nजम्मू-काश्मीरात गगरानमध्ये पोलिस कॅम्पवर ग्रेनेड हल्ला\nनिवडणुकीची उलटगणती सुरू झाली आहे, या सरकारकडूुन चांगल्याची अपेक्षा नाही - चिदम्बरम\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › माथाडी कामगारांच्या बहुतांश मागण्या मान्य\nमाथाडी कामगारांच्या बहुतांश मागण्या मान्य\nनवी मुंबई : प्रतिनिधी\nमाथाडी कामगारांच्या बहुतांश मागण्या मान्य करण्यात आल्या असून, 3 एप्रिल रोजी मंत्रालयात होणार्‍या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब होईल, असे आश्‍वासन राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मंगळवारी दिले. विविध मागण्यांसाठी मस्जिद बंदर येथे काढण्यात आलेल्या मोर्चाला सामोरे जाताना तावडे यांनी मागण्या आदल्या दिवशीच मान्य केल्याचे जाहीर केले. त्यानंतर या मोर्चाचे विजय मेळाव्यात रूपांतर झाले.\nपुढील वर्षी माथाडी कायद्याला 50 वर्ष पूर्ण होत आहेत त्या निमित्ताने राज्य सरकारने सुवर्ण महोत्सव साजरा करावा, अशी मुख्यमंत्र्यांना मी विनंती करणार आहे, असे तावडे म्हणाले. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला 500 कोटी निधी दिलेला आहे. आणखी 500 कोटी देण्यात येतील, तसेच लवकरच या महामंडळावर अध्यक्षाची नेमणूक करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.\nमाथाडी व सुरक्षारक्षक कामगार बचाव कृती समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते बाबा आढाव यावेळी म्हणाले की, चळवळीत सध्या उंदरांचा सुळसुळाट फार झाला आहे, त्यांचा बिमोड करण्यासाठी आपण सर्व कामगारांनी सतत जागरूक राहिले पाहिजे. मी 50 वर्षे वेगवेगळ्या पक्षांची रा��वट पाहत आहे अनेक सरकार येतात व जातात, पण कामगारांच्या मागण्या क्वचितच मान्य होतात. माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी मुख्यमंत्री व कामगारमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून मागण्यासंबंधी निर्णायक लेखी आश्वासन घेण्याचा प्रयत्न केला.\nया विजयी मेळाव्यास कामगार नेते अविनाश रामिष्टे,बळवंतराव पवार,राजकुमार घायाळ,पोपटराव पाटील,जयवंतराव पिसाळ,तानाजी कदम,नंदाताई भोसले, हणमंतराव सुरवसे, अर्जुनराव दिवाळे,रवींद्र जाधव, हरीश धुरट, विकास मगदूम,सुभाष लोमटे,आप्पा खताळ,सतीशराव जाधव,शिवाजी सुर्वे,लक्ष्मणराव भोसले आदी नेते उपस्थित होते. महाराष्ट्राच्या काना-कोपर्‍यातून हजारो माथाडी व सुरक्षारक्षक कामगार हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्याचे सूत्रसंचालन महाराष्ट्र राज्य,माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप यांनी केले, तर संघटनेचे जनसंपर्क अधिकारी व सेक्रेटरी पोपटराव देशमुख यांनी आभार व्यक्त केले.\nसंपूर्ण महाराष्ट्रात माथाडी कामगारांची संख्या 45 हजारांच्या घरात आहे. या सर्व कामगारांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे. त्यांच्या प्रलंबित असलेल्या बहुतांशी मागण्या मार्गी लागणार आहेत.\nताडवाडी बीआयटी चाळीचा पुनर्विकास रद्द \nलोकसभा, विधानसभेत काँग्रेस आघाडी\n४० वर्षांनंतर भुजबळांचे पुन्हा भायखळा\nकर्जमाफी मिळालेल्यांना फेरकर्ज द्या\nकोळीवाड्यांच्या जागा जाणार बिल्डरांच्या घशात\nअ‍ॅट्रॉसिटी शिथिल करणार नाही, गरज पडल्यास अध्यादेश\n'मणिकर्णिका' : करणी सेनेची धमकी, रिलीज करण्‍यास विरोध\nसाहित्यिक उत्तम बंडू तुपेंना ५ लाखाची मदत\nअभेद्य सुरक्षा असलेल्या श्रीनगरच्या लाल चौकात ग्रेनेड हल्ला\nनाशिक : दोन दिवसात तीन शेतकर्‍यांच्या आत्‍महत्‍या\nस्‍वत: पिकवलेल्‍या कांद्‍याच्या ढिगातच तरूण शेतकर्‍याची विष पिऊन आत्महत्या\nगरज पडल्यास डान्सबार बंदीसाठी अध्यादेश काढणार : मुनगंटीवार\n...अन्‌ तिला वाचवण्यासाठी 'प्रशांत'ची सागरात झेप\nमुंबई-पुणे एक्‍सप्रेस वे आज दोन तास बंद\nमुंबई महापालिकेतही संप करण्याची रावांची तयारी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/NCP-s-Attackball-movement-in-West-Maharashtra-tomorrow/", "date_download": "2019-01-18T11:35:19Z", "digest": "sha1:LUOVMLQ4SPX7KTUGALFGY33G2LKO4YCB", "length": 9202, "nlines": 55, "source_domain": "www.pudhari.news", "title": " प. महाराष्ट्रात उद्यापासून राष्ट्रवादीचा हल्लाबोल | पुढारी\tTop", "raw_content": "\nAUSvsIND : भारताचा कसोटी पाठोपाठ वनडेतही मालिका विजय\nआर्थिक मागासांना 10 टक्के आरक्षणाच्या निर्णयास उत्तरप्रदेश सरकारची मंजुरी\nसुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर 51 महिलांचे शबरीमला दर्शन - केरळ सरकार\nश्रीनगरमध्ये घंटाघर चौकात स्फोट\nजम्मू-काश्मीरात गगरानमध्ये पोलिस कॅम्पवर ग्रेनेड हल्ला\nनिवडणुकीची उलटगणती सुरू झाली आहे, या सरकारकडूुन चांगल्याची अपेक्षा नाही - चिदम्बरम\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › प. महाराष्ट्रात उद्यापासून राष्ट्रवादीचा हल्लाबोल\nप. महाराष्ट्रात उद्यापासून राष्ट्रवादीचा हल्लाबोल\nराष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातील भाजप-शिवसेनेच्या सरकारविरोधी हल्लाबोल आंदोलन पुकारले असून हे आंदोलन आता पश्चिम महाराष्ट्रात सुरू होणार आहे. हल्लाबोल आंदोलनाची सुरुवात 2 एप्रिलला कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घेऊन होणार आहे.\nडिसेंबर 2017 पासून राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप-सेना सरकारविरोधात हल्लाबोल आंदोलन पुकारले आहे. विदर्भात 156 किलोमीटरची पदयात्रा काढण्यात आली होती. तर मराठवाड्यामध्ये सर्वत्र सभा घेण्यात आल्या होत्या. त्यानंतर आंदोलनाचा तिसरा टप्पा उत्तर महाराष्ट्रात पार पडला होता. आता हे आंदोलन पश्‍चिम महाराष्ट्रात सुरू होत आहे. हल्लाबोल आंदोलनाची पहिली सभा सकाळी 10 वाजता कोल्हापूरच्या मुरगुड येथे होणार आहे. त्यानंतर दुपारी 3 वाजता भुदरगड, तर सायंकाळी 6 वाजता कोल्हापूर येथील दसरा चौकमध्ये सभा होणार आहे. 3 एप्रिलला सकाळी 10 वाजता नेसरी, सायंकाळी 6 वाजता जयसिंगपूर, 4 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता आटपाडी, दुपारी 3 वाजता जत, सायंकाळी 6 वाजता मिरज, सायंकाळी 7 वाजता सांगली, दिनांक 5 एप्रिल रोजी सकाळी 10.30 वाजता तासगाव, सायंकाळी 5 वाजता शिराळा, सायंकाळी 7.30 वाजता इस्लामपूर, दिनांक 6 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता महुद, सायंकाळी 4 वाजता मोहोळ, सायंकाळी 7 वाजता सोलापूर, दिनांक 7 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता टेंभुर्णी, सायंकाळी 5 वाजता वैराग, रात्री 8 वाजता कुर्डुवाडी, दिनांक 8 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता दहिवडी, दुपारी 3 वाजता कोरेगाव, सायंकाळी 6.30 वाजता सातारा, दिनांक 9 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता पाटण, दुपारी 3 वाजता कराड-उंब्रज, सायंकाळी 6.30 वाजता वाई, दिनांक 10 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता शिरुर, दुपारी 3 वाजता जुन्नर, सायंकाळी 5 वाजता खेड, सायंकाळी 7.30 वाजता भोसरी, दिनांक 11 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता मावळ, दुपारी 3 वाजता खडकवासला, सायंकाळी 7 वाजता चिंचवड, दिनांक 12 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता दौंड, सायंकाळी 4 वाजता पुरंदर, सायंकाळी 7.30 वाजता वडगाव शेरी आदी ठिकाणी आंदोलनाच्या सभा होणार आहेत.\nया हल्लाबोल आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधिमंडळ पक्षाचे नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधिमंडळ गटनेते जयंत पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक सामील होणार आहेत.\nताडवाडी बीआयटी चाळीचा पुनर्विकास रद्द \nलोकसभा, विधानसभेत काँग्रेस आघाडी\n४० वर्षांनंतर भुजबळांचे पुन्हा भायखळा\nकर्जमाफी मिळालेल्यांना फेरकर्ज द्या\nकोळीवाड्यांच्या जागा जाणार बिल्डरांच्या घशात\nअ‍ॅट्रॉसिटी शिथिल करणार नाही, गरज पडल्यास अध्यादेश\n'मणिकर्णिका' : करणी सेनेची धमकी, रिलीज करण्‍यास विरोध\nसाहित्यिक उत्तम बंडू तुपेंना ५ लाखाची मदत\nअभेद्य सुरक्षा असलेल्या श्रीनगरच्या लाल चौकात ग्रेनेड हल्ला\nनाशिक : दोन दिवसात तीन शेतकर्‍यांच्या आत्‍महत्‍या\nस्‍वत: पिकवलेल्‍या कांद्‍याच्या ढिगातच तरूण शेतकर्‍याची विष पिऊन आत्महत्या\nगरज पडल्यास डान्सबार बंदीसाठी अध्यादेश काढणार : मुनगंटीवार\n...अन्‌ तिला वाचवण्यासाठी 'प्रशांत'ची सागरात झेप\nमुंबई-पुणे एक्‍सप्रेस वे आज दोन तास बंद\nमुंबई महापालिकेतही संप करण्याची रावांची तयारी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/another-list-to-XI-admission-in-mumbai/", "date_download": "2019-01-18T11:34:40Z", "digest": "sha1:YVRZGB6IVR65O74SZH6BKDOHEYKNHQBJ", "length": 12926, "nlines": 44, "source_domain": "www.pudhari.news", "title": " 91 टक्केवाल्यांनाही दुसर्‍या यादीत प्रवेश नाही | पुढारी\tTop", "raw_content": "\nAUSvsIND : भारताचा कसोटी पाठोपाठ वनडेतही मालिका विजय\nआर्थिक मागासांना 10 टक्के आरक्षणाच्या निर्णयास उत्तरप्रदेश सरकारची मंजुरी\nसुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर 51 महिलांचे शबरीमला दर्शन - केरळ सरकार\nश्रीनगरमध्ये घंटाघर चौकात स्फोट\nजम्मू-काश्मीरात गगरानमध्ये पोलिस कॅम्पवर ग्रेनेड हल्ला\nनिवडणुकीची उलटगणती सुरू झाली आहे, या सरकारकडूुन चांगल्याची अपेक्षा नाही - चिदम्बरम\nहोमपे��� › Mumbai-Thane-Raigad › 91 टक्केवाल्यांनाही दुसर्‍या यादीत प्रवेश नाही\n91 टक्केवाल्यांनाही दुसर्‍या यादीत प्रवेश नाही\nअकरावीला दुसर्‍या यादीसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज भरल्यानंतर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका याचिकेवर सुनावणी घेताना सर्व अल्पसंख्याक महाविद्यालयांतील जागा ज्या -त्या महाविद्यालयांना परत करण्याचे आदेश दिले. न्यायालयाने हे आदेश देण्यापूर्वी अल्पसंख्याकांच्या खुल्या जागांमध्ये जमा झालेल्या बहुसंख्य रिक्‍त जागांवर विद्यार्थ्यांनी दुसर्‍या यादीसाठी नंबर लागावा म्हणून अर्ज भरला त्यानंतर न्यायालयाने जागा परत करण्याचा हा निर्णय दिल्याने त्या जागा काढल्याने अर्ज केलेल्या अनेक नव्वदहून अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना दुसर्‍या यादीत चक्‍क दुय्यम दर्जाचे महाविद्यालय मिळाले आहे.\nअकरावी प्रवेशाचा गोंधळ दरवर्षी नित्याचा झाला आहे. यंदा अल्पसंख्याक कोट्यातील जागांच्या गोंधळाने डोके वर काढले आहे. दुसर्‍या यादीत अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना अक्षरशः कमी आणि दुय्यम दर्जाचे महाविद्यालय अलॉटमेंट झाल्याने चर्नीरोड कार्यालयाच्या बाहेर रांगा लागल्या होत्या. मिठीबाई, जयहिंद, एचआर, एनएम, पोद्दार अशा नामवंत महाविद्यालयांतील जागा फुल्‍ल झाल्यामुळे या महाविद्यालयातील खुल्या वर्गासाठी दुसरी यादी लागलीच नाही. 90 ते 95 टक्के गुण असलेल्या विद्यार्थ्यांना पहिल्या यादीत प्रवेश मिळाले होते. या विद्यार्थ्यांना तिसर्‍या किंवा चौथ्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाल्याने बहुतांश विद्यार्थ्यांनी ती संधी सोडून दुसर्‍या यादीत आणखी वरचे व चांगले महाविद्यालय मिळवण्यासाठी रिक्‍त जागा पाहून प्रवेश अर्ज भरले मात्र न्यायालयाच्या निर्णयामुळे ज्या अल्पसंख्याक कोट्यातून जागा खुल्या वर्गात जमा झाल्या होत्या त्या पून्हा परत करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाला देण्यात आले. दुसर्‍या यादीची घोषणा केलेल्या दिवशीच हा निर्णय आल्याने त्या सर्वच रिक्‍त जागा परत करण्यासाठी दुसरी यादी पुढे ढकलण्यात आली. मात्र या यादीत ज्या गुणवंत विद्यार्थ्यांनी चांगल्या दर्जाचे महाविद्यालय मिळण्याची आशा व्यक्‍त केली होती ती धुळीस मिळाली आहे. अनेक विद्यार्थ्यांना पूर्वीच्या महाविद्यालयापेक्षा सातव्या किंवा आठव्या क्रमांक��चे दुय्यम दर्जाचे महाविद्यालय देवून दुसर्‍या यादीत बोळवण झाली आहे. त्यामुळे पालकांनी अकरावीच्या प्रवेशाच्या नावाने संताप व्यक्‍त केला आहे. त्यामुळे या यादीत मोठा गोंधळ झाला आहे.\nअल्पसंख्याक कोट्यातील जामा जमा झाल्या होत्या त्या पाहून मी महाविद्यालयात रिक्‍त जागा पाहून प्रवेश घेतला त्यात माझी काय चूक निर्णय नंतर बदलला आहे. मला 91 टक्के मी मेहनतीने मिळवलेेले आहेत. आता मला आठव्या क्रमांकाचे महाविद्यालय दिले जात आहे. मी काय करु असे दहिसरला राहणारी मोनिका विद्यार्थींनी सांगत होती. अशा तब्बल 23 विद्यार्थ्यांनी तक्रारीचे पत्र शिक्षण उपसंचालकांकडे दिले आहे. असे अनेक विद्यार्थी शुक्रवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयात गर्दी होण्याची शक्यता आहे.\nपहिल्या यादीत तब्बल 1 लाख 40 हजार विद्यार्थ्यांचे अर्ज प्रात्प झाले होते. त्यापैकी 70 हजार 63 हजार विद्यार्थ्यांना प्रवेश दिले आहेत. याबाबतचे सविस्तर माहिती चौकटीमधून देण्यात आली आहे.\nप्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी असे घ्यावा प्रवेश\nविद्यार्थ्याने http://mumbai.11thadmission.net या संकेतस्थळावर जावून Centralized -llocation Result 2 या ऑप्शनला क्लिक करून आपला अप्लिकेशन क्र. टाकावा. त्यानंतर विद्यार्थ्याला अलोटमेंट झालेल्या कनिष्ठ महाविद्यालयाची माहिती दिसेल. जर विद्यार्थ्याला त्याच्या पहिल्या पसंतीक्रमाचे कनिष्ठ महाविद्यालय अलोट झाले असल्यास अशा विद्यार्थ्यांनी 21 जुलै पर्यंत प्रत्यक्ष संबधित कनिष्ठ महाविद्यालयात जावून आपला प्रवेश निश्चित करून घ्यावा. तसेच ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या 2 ते 10 पसंतीक्रम असलेल्या कनिष्ठ महाविद्यालय अलोट झाले असल्यास त्या विद्यार्थ्यास प्रवेश निश्चित करावयाचा असेल त्यांनी विहित कालावधीत संबधित कनिष्ठ महाविद्यालयात जावून प्रवेश निश्चित करून घ्यावा.\nज्या विद्यार्थ्यांना दुसर्‍या गुणवत्ता यादीसाठी वाट पहावयाची असेल त्यांनी त्यांचे कनिष्ठ महाविद्यालयाचे पसंतीक्रम बदलवायचे असतील त्या विद्यार्थ्यांनी 23 व 24 जुलै या कालावधीत आपले पसंतीक्रम बदलून त्याची प्रिंट काढून ठेवावी. व ज्या विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलवायचे नसतील त्याचे पूर्वीचेच पसंतीक्रम ग्राह्य धरून अलोटमेंट करण्यात येईल.\n'मणिकर्णिका' : करणी सेनेची धमकी, रिलीज करण्‍यास विरोध\nसाहित्यिक उत्तम बंडू तुप��ंना ५ लाखाची मदत\nअभेद्य सुरक्षा असलेल्या श्रीनगरच्या लाल चौकात ग्रेनेड हल्ला\nनाशिक : दोन दिवसात तीन शेतकर्‍यांच्या आत्‍महत्‍या\nस्‍वत: पिकवलेल्‍या कांद्‍याच्या ढिगातच तरूण शेतकर्‍याची विष पिऊन आत्महत्या\nगरज पडल्यास डान्सबार बंदीसाठी अध्यादेश काढणार : मुनगंटीवार\n...अन्‌ तिला वाचवण्यासाठी 'प्रशांत'ची सागरात झेप\nमुंबई-पुणे एक्‍सप्रेस वे आज दोन तास बंद\nमुंबई महापालिकेतही संप करण्याची रावांची तयारी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/shreenivas-shindgi-pass-away-in-sangli/", "date_download": "2019-01-18T11:33:00Z", "digest": "sha1:RQJTBTHA36L7IT5TRJGYGVWNMC4H7R5H", "length": 9122, "nlines": 42, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बालरंगभूमिचे जनक श्रीनिवास शिदंगी यांचे निधन | पुढारी\tTop", "raw_content": "\nAUSvsIND : भारताचा कसोटी पाठोपाठ वनडेतही मालिका विजय\nआर्थिक मागासांना 10 टक्के आरक्षणाच्या निर्णयास उत्तरप्रदेश सरकारची मंजुरी\nसुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर 51 महिलांचे शबरीमला दर्शन - केरळ सरकार\nश्रीनगरमध्ये घंटाघर चौकात स्फोट\nजम्मू-काश्मीरात गगरानमध्ये पोलिस कॅम्पवर ग्रेनेड हल्ला\nनिवडणुकीची उलटगणती सुरू झाली आहे, या सरकारकडूुन चांगल्याची अपेक्षा नाही - चिदम्बरम\nहोमपेज › Sangli › बालरंगभूमिचे जनक श्रीनिवास शिदंगी यांचे निधन\nबालरंगभूमिचे जनक श्रीनिवास शिदंगी यांचे निधन\nबालरंगभूमिचे जनक श्रीनिवास शिदंगी (वय, ८९)यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. प्रकृती ढासल्‍यामुळे गेल्‍या काही दिवसांपासून त्‍यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरु असतानाच त्‍यांची प्राणज्‍योत मालवली.\nश्रीनिवास शिंदगी यांनी गेली ६० वर्ष ही बालरंगभूमिची चळवळ अविरत चालू ठेवली आहे. या चळवळीच्या माध्यमातून शेकडो बाल कलाकारांना अभिनयाचे आणि दिग्दर्शनाचे धडे त्‍यांनी दिले आहेत. पुंगीवाला, एक मुंगी नेसली लुंगी, मिठाईचे घर, स्वर्गातील माळ, लाटूशेट वाटूळा, बोलका आरसा, भूमिपुत्रांचे वनपूजन, दहा लाखाचा धनी, यासारखी त्‍यांची अनेक नाटकं गाजली आहेत. शिंदगी यांच्या मार्गदर्शनाखाली बाल वयात अभिनयाचे धडे घेतलेले अनेकजन पुढे कलाकार दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक झाले आहेत. शिंदगी यांचे बालरंगभूमीवरचे योगदान बघून नाटककार केशवराव दाते यांनी ‘ बालरंगभूमीचे जनक ‘ अशी उपादी त्‍यांना दिली होती. शिंदगी यांनी अनेक कथा, कवि���ा, कविता संग्रह, गीते, नाटके, स्फुट लेखन, बालगीते, एकांकिका, देशभक्तीपर गीते लिहिली आहेत. बालनाट्या बरोबरच त्यांच व्यावसायिक नाटकांमध्ये फार मोठे योगदान आहे. मराठी रंग भूमीवर पहिल्यांदा टेप रेकॉर्डच्या सहायाने पार्श्वसंगीत देण्याचा प्रयोग शिंदगी यांनी केला.\nनिवास शिंदगी यांनी आजवर २० नाटके लिहिली आहेत त्यापैकी १५ बालनाट्ये आहेत. त्यांचे पुंगीवाला हे नाटक इतक्या उच्च अभिरुचीचे होते की ते ख्यातनाम अभिनेत्री सुलभा देशपांडे यांनी दिग्दर्शित केले. दरवर्षी सुट्ट्यांमध्ये शिंदगी यांनी लहान मुलांसाठी अभिनय वर्ग सुरु करून शेकडो बाल कलाकार गेल्या ६० वर्षापासून घडवण्याचे काल केले आहे.\nसाहित्य, लेखन, अभिनय याबरोबर श्रीनिवास शिंदगी यांनी देशभक्तीचे बाळकडू लहान मुलांमध्ये निर्माण करण्यासाठी गीतभारतम, हमारावतन, वंदे मातरत हा राष्ट्रभक्तीपर गीतांचा कार्यक्रम तयार करून त्याचे शेकडो प्रयोग राज्यभर केले आहेत. या कार्यक्रमांच्या ध्वनिफितीही तयार करण्यात आल्या आहेत. याबरोबरच लहान मुलांच्या मनोरंजनासाठी एक मुंगी नेसली लुंगी, जंगलगाणी, मिठाईचे घर, गणपतीबाप्पा क्रिकेट खेळूया याही ध्वनिफितींची त्यांनी निर्मिती केलेली आहे.\nश्रीनिवास शिंदगी यांनी सामाजिक जाणिवेचे भान जपत ‘ भूमिपुत्रांचे वनपूजन ‘ हे संगीतमय बालनाट्य लिहिले. या बाल नाट्याला महाराष्ट्र राज्यशासनाचा उत्कृष वाड;मय निर्मितीचा पुरस्कार मिळाला आहे. गोवा- मुक्ती संग्रामातील क्रतीकाराकांना त्यांनी अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले. याबरोबरच सुधीर फडके यांच्या गीतारामायणाचा पहिला प्रयोग त्यांच्या सहकार्यामुळेच सांगलीच्या पांजरपोळ सभागृहात सादर करण्यात आला आहे.\n'मणिकर्णिका' : करणी सेनेची धमकी, रिलीज करण्‍यास विरोध\nसाहित्यिक उत्तम बंडू तुपेंना ५ लाखाची मदत\nअभेद्य सुरक्षा असलेल्या श्रीनगरच्या लाल चौकात ग्रेनेड हल्ला\nनाशिक : दोन दिवसात तीन शेतकर्‍यांच्या आत्‍महत्‍या\nस्‍वत: पिकवलेल्‍या कांद्‍याच्या ढिगातच तरूण शेतकर्‍याची विष पिऊन आत्महत्या\nगरज पडल्यास डान्सबार बंदीसाठी अध्यादेश काढणार : मुनगंटीवार\n...अन्‌ तिला वाचवण्यासाठी 'प्रशांत'ची सागरात झेप\nमुंबई-पुणे एक्‍सप्रेस वे आज दोन तास बंद\nमुंबई महापालिकेतही संप करण्याची रावांची तयारी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/category/blog/zindagi-blog/page/7/", "date_download": "2019-01-18T12:02:09Z", "digest": "sha1:C57ZUKYMFE4TWZG32DKJQ52RVUTKAEMY", "length": 17831, "nlines": 264, "source_domain": "www.saamana.com", "title": "जिंदगी के सफर में | Saamana (सामना) | पृष्ठ 7", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nपालघरमध्ये ओबीसींचे बेमुदत धरणे आंदोलन\nमंत्रालयासमोर पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न\nरायगड जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन\nनैसर्गिक कारणांमुळे कोणतीही संस्था अडचणीत येत नाही – शेखर चरेगावकर\n’10 Year Challenge’ मागे फेशियल डेटा चोरीचा कट असल्याचा संशय\nकाँग्रेस सत्तेवर आल्यास ‘मंदिर वही बनेगा’: हरीश रावत\nकश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर हँड ग्रेनेडचा हल्ला\nदिल्लीतील प्रदूषित हवेमुळे ब्रेन डॅमेजचा धोका\nकुंभ मेळा आणि प्रवासी भारतीय संमेलन म्हणजे नौटंकी, कॅबिनेट मंत्र्याचे वादग्रस्त…\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nऑस्ट्रेलियन कर्णधार फिंच बळीचा बकरा, भुवनेश्वरची अनोखी हॅटट्रीक\nआजचा अग्रलेख : शिवस्मारकाचा छळ\nठसा : डॉ. अनिल अवचट\nलेख : बालमनाच्या जडणघडणीसाठी ‘चित्रकला’ हवी\nआजचा अग्रलेख : घोषणांचा ‘मोसम’\n– सिनेमा / नाटक\nकरणी सेनेला कंगनाचे राजपुती बाण्यात उत्तर\nमला महाराष्ट्राची संस्कृती फार आवडते – कोरिओग्राफर एम. सुधाकर\n‘सर्व लाईन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nआठवडाभर आधीच साजरा होणार ‘शिमगा’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nमुख्यपृष्ठ ब्लॉग जिंदगी के सफर में\nजिंदगी के सफर में\nमनोज मेहतांचा सुलटा चष्मा\n>> ज्योत्स्ना गाडगीळ मनाने दूर गेलेल्या लोकांना हसतमुखाने काही क्षणांसाठी जवळ आणण्याचे काम सध्या `कॅमेरा' करत आहे. तो आता सगळ्यांच्या हाती आलेला असला, तरी त्यातून...\n>>ज्योत्स्ना गाडगीळ आपल्या पाल्याने जगाच्या स्पर्धेत मागे राहू नये म्हणून सुट्टीच्या दिवसातही पालक आपल्या पाल्यांना अनेक प्रकारच्या शिबिरात घालतात. त्यासाठी वाट्टेल तेवढे शुल्क भरतात. म्हणूनच...\nज्योत्स्ना गाडगीळ, [email protected] जुन्या पिढीकडून आलेलं संचित नवी पिढी तितक्याच आनंदात आणि उत्साहात जोपासते, सादर करते... ‘कोणत्याही गायकाला आपण गायलेली गाणी ‘गुणी’ गायकांच्या तोंडून प्रत्यक्ष ऐकायला मिळणे,...\n>> ज्योत्स्ना गाडगीळ सोनू, मोनू, राजू, बाबू, बबलू, गट्टू अशा कित्येक निरर्थक टोपणनावांनी लोक बालपणी आपल्याला हाक मारतात. मोठेपणी त्याच टोपणनावांचा आपल्याला जाच वाटू लागतो....\nसचिनची गुगलहून जास्त माहिती त्याच्या ‘जबरा फॅन’ जवळ\n>> ज्योत्स्ना गाडगीळ २६ मे २०१७ हा चित्रपटसृष्टीसाठी एक अजरामर दिवस ठरणार आहे, कारण क्रिकेट जगताचा `देव' सचिन तेंडुलकर ह्याच्या जीवनावर आधारित `सचिन : अ...\n<ज्योत्स्ना गाडगीळ> सुट्टीत आपल्या आवडीच्या विषयांच्या शाळेत जायला मिळाले तर... कौशल इनामदारांच्या कलागुज या संगीत कार्यशाळेविषयी... संगीत शिकत असताना गुरु आपल्या विद्यार्थ्यांना सांगतात, ‘नीट कान देऊन...\n>> ज्योत्स्ना गाडगीळ कोणतीही कला जेव्हा एका व्यक्तीपुरती मर्यादित न राहता जनमानसात प्रवेश करते आणि सामूहिक अभिव्यक्तीचे माध्यम बनते, तेव्हा ती `लोककला' म्हटली जाते. अशा...\n<ज्योत्स्ना गाडगीळ> आपण तीर्थक्षेत्रांना भेट देतो ते नवस फेडण्यासाठी, नाहीतर यात्रेसाठी मात्र महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रे ही केवळ अध्यात्मिक केंद्रे नाहीत तर ती उत्तम पर्यटन स्थळेसुद्धा आहेत....\n>> ज्योत्स्ना गाडगीळ शाळेत असताना सुंदर हस्ता��्षर असलेले, सुंदर चित्रकला असलेले विद्यार्थी नेहेमीच भाव खाऊन जायचे. सर्व मुलांच्या आवडीचा असलेला मोठा कॅनव्हास अर्थात `फळा' सुशोभित...\n>>ज्योत्स्ना गाडगीळ चांगल्या पगाराची नोकरी, देशोदेशीचा प्रवास, उत्तम सहकारी आणि बढतीची संधी असे सहसा जुळून न येणारे योग एखाद्याच्या वाटय़ाला यावे आणि त्या व्यक्तीने नोकरी...\nआजचा अग्रलेख : शिवस्मारकाचा छळ\nठसा : डॉ. अनिल अवचट\nलेख : बालमनाच्या जडणघडणीसाठी ‘चित्रकला’ हवी\nआजचा अग्रलेख : घोषणांचा ‘मोसम’\nआभाळमाया : शोध ‘अदृश्य’ चंद्राचा\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\nकरणी सेनेला कंगनाचे राजपुती बाण्यात उत्तर\nमला महाराष्ट्राची संस्कृती फार आवडते – कोरिओग्राफर एम. सुधाकर\n‘सर्व लाईन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nआठवडाभर आधीच साजरा होणार ‘शिमगा’\n‘मी पण सचिन’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/lifestyle/queen-elizabeth-descendant-prophet-mohammad-1878", "date_download": "2019-01-18T12:37:19Z", "digest": "sha1:XUNQMINEEFO43HPSR5UG2XZ4RDFRXCOT", "length": 5796, "nlines": 43, "source_domain": "www.bobhata.com", "title": "अबब इंग्लंडची राणी थेट मोहम्मद पैगंबरांची वंशज आहे ?", "raw_content": "\nअबब इंग्लंडची राणी थेट मोहम्मद पैगंबरांची वंशज आहे \nमंडळी, इतिहास जेवढा उकरून बघू तेवढी नवीन माहिती समोर येते. आता हेच बघा ना, इंग्लंडची राणी ही चक्क मोहम्मद पैगंबरांची वंशज आहे असा दावा केला जातोय. हा दावा केलाय मोरोक्कोच्या ‘अल-उस्बुए’ या वर्तमानपत्राने. राणी एलिझाबेथच्या ४३ पिढ्यांचा अभ्यास करून हा अनुमान लावण्यात आला आहे.\nपण मंडळी, इंग्लंडची राणी थेट अरबस्तानातील पैगंबरांची वंशज कशी चला थोडा मागोवा घेऊ....\nवर्तमानपत्रात सांगितल्याप्रमाणे सध्याची इंग्लंडची राणी ‘एलिझाबेथ २’ ही थेट स्पेनचा राजा अबु-अल-कासिम मोहम्मद बिन-अब्बाद याच्याशी नातं सांगणारी आहे. या राजाची नाळ जाऊन पोहोचते थेट मोहम्मद पैगंबरांपर्यंत. या राजाला एक जायदा नावाची मुलगी होती. ११ व्या शतकात सेविले (आंदालुसिया) वर झालेल्या हल्ल्यानंतर जायदा स्पेनला पळाली.\nस्पेनला आल्यानंतर तिने आपलं नाव ‘इझाबेल’ बदलून ख्रिश्चन धर्म स्वीकारला. पुढे तिने स्पेनच्या राजाशी लग्न केलं. या दोघांचा मुलगा सांचो. सांचो च्या वंशजांचा पुढे संबंध आला केम्ब्रिजच्या घराण्याशी. केम्ब्रिजचे राजे तिसरे अर्ल रिचर्ड हे सांचो चे वारस आणि त्याच बरोबर इंग्लंडच्या राजाचे नातू.\nखरं तर ज्या जायदा पासून ही गोष्ट सुरु होते तिच्या बद्दल अनेक वाद आहेत. काही इतिहासकार असं म्हणतात की जायदाने एका खलिफाच्या घरात लग्न केलं होतं. त्यामुळे तिची नाळ पुढे स्पेन आणि इंग्लंड पर्यंत जाणं शक्य नाही.\nएकंदरीत मोरोक्कोच्या वर्तमानपत्राला असं सांगायचं आहे की युरोपीय देशांमध्ये पैगंबरांच रक्त वाहत आहे.\nइंग्लंडच्या राणीला चक्क 'या' कामासाठी लेखक हवाय...\nअसा आहे इंग्लंडच्या राणीच्या मृत्युनंतरचा प्लॅन : पाहा सिक्रेट कोड काय आहे...\nका केला आजच्या दिवशी इंग्लंडने स्कॉटलंडच्या राणीचा शिरच्छेद \nडॉक्टरनेच रुग्णाच्या पोटात ढकलली तब्बल १५ कॅन बियर \nव्हिडीओ ऑफ दि डे : टार्गेट पूर्ण नाही केलं तर चीनमध्ये मिळते ही शिक्षा\n भेटा मुंबईच्या दुसऱ्या खऱ्याखुऱ्या गलीबॉयला \nव्हिडीओ ऑफ दि डे : ‘उरी’ चित्रपट टोरंटवरून डाऊनलोड करताय मग थांबा आणि हा व्हिडीओ बघा \n मराठी सेलिब्रिटीजचे १० वर्षापूर्वीचे फोटो पाहिले का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/latest-updates-kathua-rape-and-murder-hearing-to-begains-from-today-287306.html", "date_download": "2019-01-18T12:17:40Z", "digest": "sha1:MXLDNPS6T5BG5FUM5OTMLFRSF7A4XEMK", "length": 17601, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कठुआ बलात्कार प्रकरण : पुढील सुनावणी 28 एप्रिलला", "raw_content": "\nVIDEO लडाखमध्ये पर्यटक अडकले, बर्फाखाली 5 जणांचा मृत्यू, 5 बेपत्ता\nपुण्यात सिनेस्टाईल दरोडा, बंगल्यात घुसून मुंबईच्या वृद्ध दाम्पत्याला ओलीस ठेवून लुटले\nहे हास्य शेवटचंच, भीषण अपघातात चिमुकलीने गमावलं पितृछत्र\nनाशिक जिल्ह्यात 24 तासात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nपुण्यात सिनेस्टाईल दरोडा, बंगल्यात घुसून मुंबईच्या वृद्ध दाम्पत्याला ओलीस ठेवून लुटले\nहे हास्य शेवटचंच, भीषण अपघातात चिमुकलीने गमावलं पितृछत्र\nनाशिक जिल्ह्यात 24 तासात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nVIDEO : भाव मिळाला नाही, शेतकऱ्याने कांद्याच्या शेतातच केली आत्महत्या\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\n���ात नसलेल्या चित्रकारांनी काढलेली चित्र पाहून तुम्ही व्हाल थक्क\nVIDEO लडाखमध्ये पर्यटक अडकले, बर्फाखाली 5 जणांचा मृत्यू, 5 बेपत्ता\n'भाजपला जिंकून दिलंस तर प्रमोशन' : दोन महिला अधिकाऱ्यांच्या व्हायरल झालेल्या WhatsApp चॅटमागचं सत्य\nVIDEO तरुणीचा संशयास्पद मृत्यू, संतप्त जमावाने लावली पोलीस स्टेशनला आग\nलोकसभा निवडणुकीच्या Fake Newsने आयोग हैराण, दाखल करणार FIR\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\nशाहरुखची रील लाइफ मुलगी पुन्हा एकदा हॉट फोटोंमुळे चर्चेत\nअजय आणि अनिल 7 वर्षांनी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर, 'टोटल धमाल' सिनेमातून दिसणार एकत्र\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\nधोनीचा 'हा' विक्रम वाचून तुम्हीही म्हणाल, 'धोनी जैसा कोई नही'\nInd vs Aus : विराट कोहलीच्या 'ट्रम्प कार्ड'ने दिली चार चेंडूत सामन्याला कलाटणी\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : डिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nVIDEO : ...तर तुमच्या वैवाहिक जीवनात कधीच येणार नाही दुःख\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nVIDEO : ...अन् मिठ्ठू झाला मित्र\nकठुआ बलात्कार प्रकरण : पुढील सुनावणी 28 एप्रिलला\nपुढील तपासासाठी सर्व आरोपी नार्को टेस्टसाठी तयार असल्याचं आरोपींच्या वकीलाकडून सांगण्यात आलं आहे.\n16 एप्रिल : कठुआ सामुहीक बलात्कार प्रकरणी आज सर्व आरोपींना कोर्टात हजर करण्यात आलं होतं. या प्रकरणाची पुढील सुनवाणी 28 एप्रिलला होणार आहे. दरम्यान या आरोपींमधील अल्पवयीन आरोपीला ज्युवेनाईल कोर्टात हजर करण्यात आलं आणि इतर 7 आरोपींना सेशन्स कोर्टात हजर करण्यात केलं होतं. पुढील तपासासाठी सर्व आरोपी नार्को टेस्टसाठी तयार असल्या���ं आरोपींच्या वकीलाकडून सांगण्यात आलं आहे.\nदरम्यान, पीडित मुलीचे कुटुंबही सर्वोच्च न्यायालयात पोहोचले होते. या प्रकरणाची सुनावणी कठुआच्या मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाऐवजी चंदीगडमध्ये व्हावी अशी मागणी या कुटुंबाकडून करण्यात आली आहे.\n8 वर्षांच्या एका मुलीला आठवडाभर ओलीस ठेवून तिच्यावर बलात्कार करण्यात आला आणि नंतर तिला ठार मारण्यात आलं. या प्रकरणातील आठ नराधमांविरुद्ध आज कोर्टात खटला सुरू झाला. नराधमांमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. आज सकाळी 10 वाजता आरोपींना न्यायालयात सादर करण्यात आलं.\nआरोपी सांझी राम, दीपक खजुरिया, सुरेंद्र वर्मा, विशाल जंगोत्रा, तिलक राज, आनंद दत्ता आणि परवेश कुमार यांना मुख्य आणि सत्र न्यायाधीशांसमोर सादर केले.\nआरोपींमध्ये राम, त्याचा मुलगा विशाल, पोलीस उपनिरीक्षक आनंद दत्ता, दोन विशेष पोलीस अधिकारी दीपक खजुरिया आणि सुरेंद्र वर्मा, हेट कॉन्सटेबल तिलक राज आणि स्थानिक नागरिक परवेश कुमार यांच्याविरूद्ध बलात्कार, खून आणि पुरावे मिटवण्याच्या कृत्यांच्या आधारवर अनेक कलम लावण्यात आली आहेत.\nकाय आहे कठुआ बलात्कार प्रकरण \nकठुआ येथील बकरवाल समाजातील एका 8 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार आणि नंतर तिची दगडाने ठेचून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार जम्मू काश्मीरमध्ये घडला आहे. गंभीर बाब म्हणजे या प्रकरणात चक्क पोलिसांचाही समावेश आहे.\nजम्मू-काश्मीरमध्ये बकरवाल समाज प्रामुख्याने गुराखीचे काम करतात. कठुआचे मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांना सोपवण्यात आलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे की, 'या सामूहिक बलात्काराचा मास्टरमाईंड सांजी राम हा बकरवाल आणि हिंदूमध्ये समेट घडवण्याच्या विरोधात होता. तो नेहमी बकरवालांना जनावरे चरण्यासाठी जमीन देण्यात येऊ नये यासाठी हिंदुंना भडकावत असत'.\nपॉस्को कायदा आणखी कठोर होण्याची शक्यता\nदरम्यान, आज केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक आहे. कठुआ आणि उन्नाव घटनांच्या पार्श्वभूमीवर पॉस्को कायदा आणखी कडक करण्याची शक्यता आहे. आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत पोस्को कायद्यात सुधारणा करण्यात येईल, अशी घोषणा होण्याची शक्यता आहे..\n12 वर्षांखालील मुलं किंवा मुलींवर बलात्कार झाला तर दोषींना थेट फाशीच्या शिक्षेची तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. या संबंधातील घोषणा महिला आणि बालविकास मंत्���ी मनेका गांधी यांनी केली होती.\nआमच्या मुलींना न्याय मिळणारच, कठुआ गँगरेप प्रकरणी मोदींनी सोडले मौन\n१२ वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीच मिळावी यासाठी करणार प्रयत्न- मनेका गांधी\nबलात्कार प्रकरणी कठोर कायदा, होणार फाशीची शिक्षा - मेहबुबा मुफ्ती\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: 8 आरोंपीhearingjammu and kashimirkathua rapemurdertodayकठुआ बलात्कार प्रकरणजम्मू काश्मीरविरोधात कोर्टात सुनावणी\nVIDEO लडाखमध्ये पर्यटक अडकले, बर्फाखाली 5 जणांचा मृत्यू, 5 बेपत्ता\n'भाजपला जिंकून दिलंस तर प्रमोशन' : दोन महिला अधिकाऱ्यांच्या व्हायरल झालेल्या WhatsApp चॅटमागचं सत्य\nVIDEO तरुणीचा संशयास्पद मृत्यू, संतप्त जमावाने लावली पोलीस स्टेशनला आग\nलोकसभा निवडणुकीच्या Fake Newsने आयोग हैराण, दाखल करणार FIR\nराम मंदिराचं बांधकाम 2025 नंतर सुरू होणार - भैय्याजी जोशी\nशेतकऱ्यांना अर्थसंकल्पात मिळणार मोठा दिलासा - जेटलींचे संकेत\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO लडाखमध्ये पर्यटक अडकले, बर्फाखाली 5 जणांचा मृत्यू, 5 बेपत्ता\nपुण्यात सिनेस्टाईल दरोडा, बंगल्यात घुसून मुंबईच्या वृद्ध दाम्पत्याला ओलीस ठेवून लुटले\nहे हास्य शेवटचंच, भीषण अपघातात चिमुकलीने गमावलं पितृछत्र\nनाशिक जिल्ह्यात 24 तासात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/direction/", "date_download": "2019-01-18T12:04:13Z", "digest": "sha1:PL74CZMGBXCMEUAC6FWRNYKSQVLRBT5L", "length": 11173, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Direction- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nनाशिक जिल्ह्यात 24 तासात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nVIDEO : भाव मिळाला नाही, शेतकऱ्याने कांद्याच्या शेतातच केली आत्महत्या\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nनाशिक जिल्ह्यात 24 तासात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nVIDEO : भाव मिळाला नाही, शेतकऱ्याने कांद्याच्या शेतातच केली आत्महत्या\nमंत्रालयाच्या दारातच महिलेने केला आत्महत्येचा प्रयत्न\nतब्बल 55 बंदुका...भाजप पदाधिकाऱ्यानंतर आता साताऱ्यातूनही मोठा शस्त्रसाठा जप्त\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकार��्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nहात नसलेल्या चित्रकारांनी काढलेली चित्र पाहून तुम्ही व्हाल थक्क\n'भाजपला जिंकून दिलंस तर प्रमोशन' : दोन महिला अधिकाऱ्यांच्या व्हायरल झालेल्या WhatsApp चॅटमागचं सत्य\nVIDEO तरुणीचा संशयास्पद मृत्यू, संतप्त जमावाने लावली पोलीस स्टेशनला आग\nलोकसभा निवडणुकीच्या Fake Newsने आयोग हैराण, दाखल करणार FIR\nराम मंदिराचं बांधकाम 2025 नंतर सुरू होणार - भैय्याजी जोशी\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\nशाहरुखची रील लाइफ मुलगी पुन्हा एकदा हॉट फोटोंमुळे चर्चेत\nअजय आणि अनिल 7 वर्षांनी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर, 'टोटल धमाल' सिनेमातून दिसणार एकत्र\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\nधोनीचा 'हा' विक्रम वाचून तुम्हीही म्हणाल, 'धोनी जैसा कोई नही'\nInd vs Aus : विराट कोहलीच्या 'ट्रम्प कार्ड'ने दिली चार चेंडूत सामन्याला कलाटणी\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : डिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nVIDEO : ...तर तुमच्या वैवाहिक जीवनात कधीच येणार नाही दुःख\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nVIDEO : ...अन् मिठ्ठू झाला मित्र\nलोकसभा निवडणुकीत महागठबंधनचा परिणाम होईल का नमो अॅपवर मोदींनी विचारला प्रश्न\nलोकसभा निवडणुकीच्या आधी भाजप विरोधात एकत्र येणाऱ्या पक्षांविरोधात सर्व्हे केला जात आहे.\nमुख्यमंत्र्यांनी केलं पंतप्रधान मोदींवरच्या बायोपिकचं पोस्टर लाँच\nफॉर्ममध्ये येण्यासाठी धोनी उत्सुक, ऑस्ट्रेलियात जाण्यापूर्वी घेतलं देवीचं दर्शन\nविवेक ओबेरॉय साकारणार PM MODI, ७ जानेवारीला येणार फर्स्ट लूक\nVIDEO : व्हॉट्सअॅपमध्ये होणार ���ोठा बदल, असा पाहता येणार व्हिडिओ\n2019च्या ख्रिसमसला रणबीर-सलमान येणार आमनेसामने\nमाधुरी दीक्षित, प्रियांकानंतर आता बाॅलिवूडचा 'बाबा' घेऊन येतोय मराठी सिनेमा\nमाधुरी दीक्षित, प्रियांकानंतर आता बाॅलिवूडचा 'बाबा' घेऊन येतोय मराठी सिनेमा\nभारतात करोडपतींच्या संख्येत ६० टक्क्यांनी वाढ\nसलील कुलकर्णींची आता नवी इनिंग\nसलील कुलकर्णींसोबत बोलू काही...\n'या' तारखेला रिलीज होणार रितेश देशमुखचा 'माऊली'\nहृषिकेश जोशी घेऊन येतोय 'होम स्वीट होम'\nअभी तक \u0003खेलने के लिए\nनाशिक जिल्ह्यात 24 तासात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nVIDEO : भाव मिळाला नाही, शेतकऱ्याने कांद्याच्या शेतातच केली आत्महत्या\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://harinarke.blogspot.com/2012/07/blog-post_09.html", "date_download": "2019-01-18T12:39:08Z", "digest": "sha1:Z2KLHXJTTVXTGAG7U5LSOITRP2TNFNI7", "length": 28079, "nlines": 337, "source_domain": "harinarke.blogspot.com", "title": "प्रा. हरी नरके: तुम्ही घरात राहता की गोठय़ात?", "raw_content": "\nतुम्ही घरात राहता की गोठय़ात\nआज आदिवासींच्या पाडय़ांवर, भटक्यांच्या पालांमध्ये, अनुसूचित जातींच्या झोपडय़ांमध्ये, ओबीसींच्या शेता-रानात वाचन पोचले आहे. तुकाराममहाराज म्हणायचे, `आम्हा घरी धन, शब्दांचीच रत्ने ’ बलुतेदाराघरी ही रत्ने झळकत आहेत.\n`ज्या जागेत माणसे पुस्तकांसह राहतात त्याला `घर’ असे म्हणतात. जिथे माणसे किंवा जनावरे पुस्तकांशिवाय राहतात त्याला `गोठा’ असे म्हणतात.‘ आपण कुठे राहतो घरात की गोठय़ात हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारून बघितला पाहिजे.\nदिवसेंदिवस वाचन कमी होत चाललेय अशी चर्चा आजकाल सगळीकडे ऐकायला मिळते. वाढत्या चॅनेल्स, मालिका, रिऍलिटी शो आदींमुळे लोकांचा वाचनाकडचा ओढा कमी होतोय असे सांगितले जाते. इलेक्ट्रॉनिक मीडिया अतिशय पॉवरफुल आहे. नृत्य, नाटय़, संगीत, आयपीएल असा मनोरंजनाचा जबरदस्त मसाला चॅनेल्सवरून 24 तास बदाबदा वाहत असतो. या खतरनाक मार्यापुढे चिंतनाची मागणी करणार्या वाचनाकडे दुर्लक्ष होणारच असे मानले जाते.\nआज वाचन कमी होत आहे असे म्हणणे म्हणजे पूर्वी कधीतरी ते जास्त होते असे मान्य करणे ओघानेच आले. सर्वेक्षणातून पुढे आलेले ��ुरावे मात्र या म्हणण्याला दुजोरा देताना दिसत नाहीत.\nगेल्या सव्वाशे वर्षात आपल्याकडे वाचन संस्कृती कशी होती याचे ग्रंथबद्ध पुरावे उपलब्ध आहेत. थोर समाजसुधारक गोपाळराव आगरकर यांना वाचनाचे भयंकर वेड होते. शिक्षक, प्राध्यापक, पत्रकार या मंडळींनी `वाचनमग्न’ असावे असा त्यांचा आग्रह होता. `सुधारक’ या त्यांच्या वर्तमानपत्रात त्यांनी याबाबतची नाराजी व्यक्त करताना म्हटले होते की, 5 टक्केही सुशिक्षित वाचन करीत नाहीत. पुस्तक हातात धरण्याचा त्यांना कंटाळा येतो हे चिंताजनक होय\nशंकरराव वावीकर यांनी 1896 साली `वाचन’ या नावाचा ग्रंथ लिहिला. त्यात ते म्हणतात, “हल्लीचे प्रोफेसर आणि शिक्षक हे टेक्स्टबुकांव्यतिरिक्त काही वाचत नाहीत.” यावरून दिसते ते असे की, सव्वाशे वर्षांपूर्वी आपल्या समाजाचा वाचनदर पाच टक्केही नव्हता.\n1848 साली ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले व त्यांच्या सहकार्यांनी मुलींची पहिली भारतीय शाळा सुरू केली त्याचवेळी त्यांनी देशातील दलित-बहुजनांसाठीही ज्ञानाची कवाडे उघडली. त्यावेळी भारताची साक्षरता होती अवघी अडीच टक्के 1901 च्या जनगणनेनुसार ती पाच टक्क्यांवर पोहोचलेली दिसते. आपण स्वतंत्र झालो तेव्हा आपली साक्षरता होती 12 टक्के 1901 च्या जनगणनेनुसार ती पाच टक्क्यांवर पोहोचलेली दिसते. आपण स्वतंत्र झालो तेव्हा आपली साक्षरता होती 12 टक्के आज देशाची साक्षरता 75 टक्केपर्यंत पोहोचलीय तर राज्याची 86 टक्के झालीय. वाचनदर सुमारे 10 टक्के झालाय. 11 कोटींच्या महाराष्ट्रात साडेनऊ कोटी लोक साक्षर असून त्यातील 95 लक्ष ते एक कोटी लोक वाचन करतात, असे वेगवेगळ्या पाहण्यांतून दिसून आले आहे. ग्रंथालये, वाचनालये यातील पुस्तके आणून किंवा व्यक्तीगत ग्रंथ खरेदी करून हे लोक पुस्तके वाचीत असतात. वृत्तपत्रे, नियतकालिके, इ-बुक्स, सोशल मीडिया, ललित वा वैचारिक ग्रंथांच्या या वाचकांचे सामाजिक स्तर जर बघितले तर काय चित्र दिसते\nदीडशे वर्षांपूर्वी भारतीय स्त्रियांची साक्षरता शून्य टक्के होती. म्हणजेच स्त्रीवाचकांची संख्या शून्य टक्के होती. आज सर्व समाजातील स्त्रिया वाचन करताना दिसतात. लिहिताना दिसतात. लोकसंख्येतील निम्मा घटक असणार्या या वर्गात वाचन वाढले की कमी झाले, काय म्हणणार शिक्षणाचा अधिकार असणारे त्रैवर्णिक (ब्राह्मण, क्षत्रिय, वैश���य) पुरुषांमध्ये पिढय़ान्पिढय़ा साक्षरता होती, वाचनही होते, परंतु शूद्र अतिशूद्र (अनु. जाती, जमाती, इतर मागासवर्गीय आणि भटके विमुक्त) यांना शिक्षणाचाच अधिकार नव्हता त्यामुळे त्यांच्या वाचनाचा सवालच पैदा होत नव्हता. जिथे सार्या देशातील साक्षरताच मुळी अडीच टक्के होती, तिथे वाचनदर पाच टक्के असूनही वाचन संस्कृती किती घरांमध्ये होती असा सवाल विचारला आणि आजची साक्षरता, सामाजिक स्तरनिहाय वाचकप्रमाण आणि वाचनदर यांचा आलेख काढला की वाचन वाढले की कमी झाले याचे खरे उत्तर मिळू शकेल. ज्या तळातल्या घटकांमध्ये वाचन शून्य टक्के होते तेथे ते वाढले की कमी झाले याचे खरे उत्तर मिळू शकेल. ज्या तळातल्या घटकांमध्ये वाचन शून्य टक्के होते तेथे ते वाढले असूनही ते विचारात घेतले जात नाही कारण `संस्कृतायझेशन’ (संस्कृतीकरण) प्रक्रिया शिक्षणाचा अधिकार असणारे त्रैवर्णिक (ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य) पुरुषांमध्ये पिढय़ान्पिढय़ा साक्षरता होती, वाचनही होते, परंतु शूद्र अतिशूद्र (अनु. जाती, जमाती, इतर मागासवर्गीय आणि भटके विमुक्त) यांना शिक्षणाचाच अधिकार नव्हता त्यामुळे त्यांच्या वाचनाचा सवालच पैदा होत नव्हता. जिथे सार्या देशातील साक्षरताच मुळी अडीच टक्के होती, तिथे वाचनदर पाच टक्के असूनही वाचन संस्कृती किती घरांमध्ये होती असा सवाल विचारला आणि आजची साक्षरता, सामाजिक स्तरनिहाय वाचकप्रमाण आणि वाचनदर यांचा आलेख काढला की वाचन वाढले की कमी झाले याचे खरे उत्तर मिळू शकेल. ज्या तळातल्या घटकांमध्ये वाचन शून्य टक्के होते तेथे ते वाढले की कमी झाले याचे खरे उत्तर मिळू शकेल. ज्या तळातल्या घटकांमध्ये वाचन शून्य टक्के होते तेथे ते वाढले असूनही ते विचारात घेतले जात नाही कारण `संस्कृतायझेशन’ (संस्कृतीकरण) प्रक्रिया “रिडींग फ्रॉम बिलो” शोधा मग लक्षात येईल की देशातील व राज्यातील वाचन कमी होत नसून वाढतेय “रिडींग फ्रॉम बिलो” शोधा मग लक्षात येईल की देशातील व राज्यातील वाचन कमी होत नसून वाढतेय अर्थात तिथेही तिचा (वाचन संस्कृतीचा) विस्तार 100 टक्क्यांपर्यंत झाला पाहिजे असाच माझा आग्रह असणार अर्थात तिथेही तिचा (वाचन संस्कृतीचा) विस्तार 100 टक्क्यांपर्यंत झाला पाहिजे असाच माझा आग्रह असणार मी अल्पसंतुष्ट नाही. तिथेही आज वाचन ही गरज वाटत नाही. घरी पुस्तके असणे हे `स्टेटस ��िंबॉल’ वाटत नाही. हजारो रुपयांमध्ये पगार घेणारेसुद्धा पुस्तके फार महाग झालीत, परवडत नाहीत म्हणून घेत नाही, अशी तक्रार करतात. खरे तर महागाई कुठे नाही मी अल्पसंतुष्ट नाही. तिथेही आज वाचन ही गरज वाटत नाही. घरी पुस्तके असणे हे `स्टेटस सिंबॉल’ वाटत नाही. हजारो रुपयांमध्ये पगार घेणारेसुद्धा पुस्तके फार महाग झालीत, परवडत नाहीत म्हणून घेत नाही, अशी तक्रार करतात. खरे तर महागाई कुठे नाही सगळीकडेच ती आहे. कपडे महागलेत म्हणून कपडे घालायचे सोडलेत, किंवा अन्नधान्य, भाज्या महागल्यात म्हणून केवळ एकवेळ जेवतो असे म्हणणारे भेटतात का सगळीकडेच ती आहे. कपडे महागलेत म्हणून कपडे घालायचे सोडलेत, किंवा अन्नधान्य, भाज्या महागल्यात म्हणून केवळ एकवेळ जेवतो असे म्हणणारे भेटतात का नाही. म्हणजे महागाई असली तरी गरज असेल तर खरेदी करावीच लागते. पुस्तकांवाचून काय अडते नाही. म्हणजे महागाई असली तरी गरज असेल तर खरेदी करावीच लागते. पुस्तकांवाचून काय अडते अशी भावना असल्यानेच ही तक्रार पुढे केली जाते असे माझे स्पष्ट मत आहे. मराठी पुस्तके फारशी स्वस्त नसली तरी इंग्रजी व हिंदी पुस्तकांच्या तुलनेत ती नक्कीच स्वस्त आहेत. खरेदीदार वाढले तर त्यांच्या किंमती आणखी उतरतील.\nआज आदिवासींच्या पाडय़ांवर, भटक्यांच्या पालांवर, अनुसूचित जातीच्या झोपडय़ांमध्ये, ओबीसींच्या शेता-रानात वाचन पोचले आहे. फुलते आहे. जिथे अभाव असतो तिथेच त्याचे मोल असते. मुबलक असले की अपचन होते. तुकाराममहाराज म्हणायचे, `आम्हा घरी धन, शब्दांचीच रत्ने’ आज बलुतेदाराघरी ही रत्ने झळकत आहेत.\nइंग्लंड आणि अमेरिका हे ग्रंथांच्या जोरावर मोठे झालेले देश आहेत. वाचन, प्रकाशन आणि लेखन यांना प्रोत्साहन देण्यासाठी विल्यम शेक्सपियरचा जन्मदिवस वाचन दिवस, पुस्तक दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा संयुक्त राष्ट्रसंघाकडून करण्यात आली. महाराष्ट्रात दरवर्षी मराठीत 2000 तर भारतात विविध भाषांतील सुमारे 90 हजार पुस्तके प्रकाशित होतात. राज्यात शैक्षणिक, धार्मिक व वैचारिक आणि ललित पुस्तकांची दरवर्षी 200 कोटी रुपयांची उलाढाल होते. देशातील ही वार्षिक उलाढाल दहा हजार कोटी रुपयांवर जाते. त्यात 60 टक्के वाटा हा शैक्षणिक पुस्तकांचा असतो. खपामध्ये शैक्षणिक, धार्मिक, व्यापार, उद्योग, ललित आणि त्यानंतर वैचारिक ग्रंथांचा खप असा क्रम ���सतो. आपल्या देशातील इंग्रजी ग्रंथांची उलाढाल 9800 कोटी रुपयांची आहे ती वेगळीच. देशात एकूण 19 हजार प्रकाशक असून त्यातले एक हजार एकटय़ा महाराष्ट्रात आहेत. इ-बुक्समधील किंडलवर 70 लाखांपेक्षाही अधिक पुस्तके उपलब्ध आहेत. साहित्य अकादमी ही जगातील सर्वात मोठी प्रकाशन संस्था आहे.\nआपल्या घरी असलेल्या किंवा विकत घेऊन घरी आणलेल्या पुस्तकातून प्राध्यापक जॉन हार्वर्ड यांच्यासारखे एखादे विद्यापीठ निघावे इतका विस्तार आपल्या घरी आलेल्या पुस्तकातून झाला तर वाचन संस्कृती वाढेल. व्यक्ती आणि समूह यांचे यश वाढेल. व्यक्ती आणि समूह मोठे झाले की वाचनसंस्कृतीची टक्केवारी वाढू लागेल. इतके वाचन हे `पॉवरफूल’ असले पाहिजे\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले: समग्र वाड्मय, मुखपृष्ठ\nडॉ. अरूणा ढेरे यांच्यासमवेत-\nमहात्मा फुले समग्र वाङ्मय\nमाझे आवडते लेखक प्रा.भालचंद्र नेमाडे यांच्यासोबत..\nकुंजीरांनी केलेली फुले बदनामी\n’सत्यशोधक’, गोपु, अतुल पेठे आणि कुंजीर\nज्ञानमग्न : प्रा.राम बापट\nन्या.मिश्रा आयोगाला घटनाबाह्य कार्यकक्षा\nतुम्ही घरात राहता की गोठय़ात\nमहात्मा फुले यांची निर्मिक संकल्पना\nमराठीसाठी प्राध्यापक झटत नाहीत\nमराठीच्या अस्तित्वासाठी गतिमान व्हा\nहोय, खरोखरच प्राध्यापक प्रयत्नशील नाहीत... -\nगांधींनंतरचा सर्वश्रेष्ट भारतीय कोण\nधार्मिक राजकारणाला \"सर्वोच्च' चपराक\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले (12)\nडॅा. रखमाबाई सावे - राऊत (6)\nतू माझा सांगाती (1)\nनिंबा मुका जाधव (1)\nनेमाडे - कसबे-वाद (1)\nन्या. गायकवाड आयोग (1)\nप्रा. रंगनाथ पठारे (1)\nबुद्ध आणि बोधिसत्व (1)\nमाळी व तेली (1)\nलोक माझे सांगाती (1)\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ (4)\nसावित्रीबाई फुले स्मारक (1)\nशिक्षणतज्ञ सावित्रीबाई फुले यांचे कार्य\nनिषेध- खेडेकर म्हणतात जातीय व धार्मिक दंगली घडवा\n(श्री. एम. डी. रामटेके यांच्या ब्लोगवरून जनहितार्थ साभार पुनर्प्रकाशित.) वाचा आणि क्रुतीशील निषेध करा. ब्रिगेडचे व मसेसं चे सर्वेसर्वा श...\nमहाराष्ट्र भूषण : वादंग आणि वास्तव\nबाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या निर्णयाबाबत उलटसुलट चर्चा चालू आहे. बाबासाहेबांच्या वक्तृत्वावर भाळलेले ...\nमहाराष्ट्राच्या विवेकवादाचा आवाज : डा. नरेंद्र दाभोळकर\nचार दिवसांपुर्वी नरूभाऊंचा फोन आला होता. \"हरी, लेखाचे ���क्षात आहे नारे बाबा\" अशी सुरुवात करून बराच वेळ बो...\nद्रष्टा महापुरूष महात्मा जोतीराव फुले\nमहात्मा जोतीराव फुले यांच्या निधनाला आज १२५ वर्षे झाली. त्यांच्या काळात त्यांनी केलेले काम महत्वाचे असेलही, परंतु आज त्याचा काय उपयोग\nआरक्षण आर्थिक आधारावर द्यावे काय\nगेले काही दिवस आरक्षणाचा पाया जात, जमात किंवा सामाजिक आणि शैक्षणिक हा न ठेवता आर्थिक आधारावर समाजातील सर्व गरिबांना आरक्षण द्यावे ही भुमि...\nवामन मेश्राम, मुलनिवासी नायक आणि सांस्क्रुतीक दहशतवाद\nशाळकरी वयात मी फुले - आंबेडकरी चळवळीच्या सम्पर्कात आलो . डा . बाबा आढाव यांचे महात्मा फुले समता प्रतिष्ठान , राष्ट्रसेवा दल आदि संघटन...\nपवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली \n*पवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली *पवार नावाचे रसायन उलगडण्याचा आत्मसमर्थनपर प्रयत्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/indina-economic-related-news/", "date_download": "2019-01-18T12:27:48Z", "digest": "sha1:R3JD5ZBAIM42RIED4MZEV56ADQKVPW5E", "length": 9527, "nlines": 156, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नाणेनिधीकडून जीएसटी, दिवाळखोरी संहितेची प्रशंसा | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nनाणेनिधीकडून जीएसटी, दिवाळखोरी संहितेची प्रशंसा\nबिगर बॅंक कर्ज ही मोठी जोखीम\nनिवडणुका आल्या, तरीही वित्तीय व्यवस्था कायम ठेवायला हवी. बिगर बॅंक कर्जपुरवठा ही एक मोठी जोखीम भारतासमोर दिसत आहे. शॅडो बॅंकिंग या नावाने ओळखली जाणारी ही व्यवस्था सध्या संकटात आहे, असे ऑब्स्टफेल्ड म्हणाले.\nवॉशिंग्टन – गेल्या चार वर्षांतील भारताची वृद्धी अत्यंत मजबूत आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्य अर्थतज्ज्ञ मॉरिस ऑब्स्टफेल्ड यांनी केले. भारताने लागू केलेली वस्तू व सेवा कर (जीएसटी) व्यवस्था तसेच नादारी व दिवाळखोरी संहिता (आयबीसी) यांचीही ऑब्स्टफेल्ड यांनी प्रशंसा केली आहे.\n66 वर्षीय ऑब्स्टफेल्ड हे या महिन्याच्या अखेरीस नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञ या पदावरून निवृत्त होत आहेत. त्यांची जागा गीता गोपीनाथ या घेणार आहेत. नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञपदी बसणाऱ्या त्या दुसऱ्या भारतीय ठरतील. याआधी रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी हे पद सांभाळले होते. गीता गोपीनाथ यांची या पदावर आधीच नेमणूक झाली आहे.\nमॉरिस ऑब्स्टफेल्ड यांनी माहिती दिली की, पंतप्रधा�� नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने काही कर रचनेसंदर्भात देशभर मूलभूत अशा सुधारणा राबविल्या आहेत. यात वस्तू व सेवाकर (जीएसटी) आणि नादारी व दिवाळखोरी संहिता (आयबीसी) यांचा समावेश आहे.\nवित्तीय समावेशनासाठी त्यांनी अतिशय महत्त्वाची पाऊले उचललेली आहेत. मोदी सरकारची गेल्या साडेचार वर्षांतील कामगिरी अत्यंत मजबूत राहिली आहे. या वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत ती तितकीशी चांगली नव्हती; पण एकूण कामगिरी चांगलीच मजबूत आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nखासगी विमा कंपन्यांचा टक्‍का वाढू लागला\nपरकीय गुंतवणुकीत होऊ लागली घट\nकरउत्पन्न मर्यादा वाढण्याची शक्‍यता\nगुंतवणुकीवरील मर्यादेनंतरही ऍमेझॉनचा विस्तार कार्यक्रम\nआता व्याजदर कपातीची चर्चा\nमहागाई घटल्यामुळे निर्देशांक उसळले\nसरकारचा महसूल कमी मात्र खर्च जास्त\nकर्जमाफीचा राज्यांच्या विकासदरावर परिणाम\nइंदिराजी माध्यमिक विद्यालयाचा एकूण निकाल 96.66 टक्के\nमंडईतील अतिक्रमणाविरोधात भाजी विक्रेत्यांचा मोर्चा\nनिघोजे परिसरात कांदा काढणीला सुरुवात\nपुरंदरच्या विकासात खासदारांचे योगदान सांगा\nनागपूर येथील सहापदरी केबल स्टेड रामझुला उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण\nग्रेट पुस्तक : प्रस्थान\nइंद्रायणी नदीची झाली गटारगंगा\nदुरान्तो रेल्वेत प्रवाशांची लूट\nसहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील\nमहिलांनीच महिलांना रोजगार उपलब्ध करून द्यावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/sambhajinagar-dumping-issue/", "date_download": "2019-01-18T12:12:25Z", "digest": "sha1:GRMGJAHQ4SISVNC4AQI3DLWXUK3XQCWL", "length": 15344, "nlines": 261, "source_domain": "www.saamana.com", "title": "संभाजीनगरात कचरा प्रश्नाला हिंसक वळण | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nपुण्यात ‘पाणी’ तापले, शहराला 1350 टीएमसी पाणी देण्याचा निर्णय\nपालघरमध्ये ओबीसींचे बेमुदत धरणे आंदोलन\nमंत्रालयासमोर पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न\nरायगड जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन\n’10 Year Challenge’ मागे फेशियल डेटा चोरीचा कट असल्याचा संशय\nकाँग्रेस सत्तेवर आल्यास ‘मंदिर वही बनेगा’: हरीश रावत\nकश���मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर हँड ग्रेनेडचा हल्ला\nदिल्लीतील प्रदूषित हवेमुळे ब्रेन डॅमेजचा धोका\nकुंभ मेळा आणि प्रवासी भारतीय संमेलन म्हणजे नौटंकी, कॅबिनेट मंत्र्याचे वादग्रस्त…\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nऑस्ट्रेलियन कर्णधार फिंच बळीचा बकरा, भुवनेश्वरची अनोखी हॅटट्रीक\nआजचा अग्रलेख : शिवस्मारकाचा छळ\nठसा : डॉ. अनिल अवचट\nलेख : बालमनाच्या जडणघडणीसाठी ‘चित्रकला’ हवी\nआजचा अग्रलेख : घोषणांचा ‘मोसम’\n– सिनेमा / नाटक\nकरणी सेनेला कंगनाचे राजपुती बाण्यात उत्तर\nमला महाराष्ट्राची संस्कृती फार आवडते – कोरिओग्राफर एम. सुधाकर\n‘सर्व लाईन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nआठवडाभर आधीच साजरा होणार ‘शिमगा’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nसंभाजीनगरात कचरा प्रश्नाला हिंसक वळण\nसंभाजीनगरात कचरा प्रश्नाला हिंसक वळण\nनारेगावात कचरा गाड्यावर तुफान दगडफेक\nजमावाला पांगवण्यासाठी लाठीमार, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या\nजमावाकडून पोलिसांवर दगडफेक, सुमारे ८०० पोलिसांचा फौजफाटा तैनात\nहिंसक आंदोलनामुळे संभाजीनगर-मुंबई महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.\nसंभाजीनगरात गेल्या ��ाही दिवसांपासून तापत असलेल्या कचरा प्रश्नाने बुधवारी पेट घेतला\nजमावाच्या दगडफेकीत पोलीस जखमी\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलगाडी अपघातामधून तोगडिया बचावले, हत्येचा कट असल्याचा केला आरोप\nपुढीलसंभाजीनगरमध्ये कचरा प्रश्न पेटला, पोलिसांकडून हवेत गोळीबार\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nपुण्यात ‘पाणी’ तापले, शहराला 1350 टीएमसी पाणी देण्याचा निर्णय\nपालघरमध्ये ओबीसींचे बेमुदत धरणे आंदोलन\n’10 Year Challenge’ मागे फेशियल डेटा चोरीचा कट असल्याचा संशय\nपुण्यात ‘पाणी’ तापले, शहराला 1350 टीएमसी पाणी देण्याचा निर्णय\nपालघरमध्ये ओबीसींचे बेमुदत धरणे आंदोलन\n’10 Year Challenge’ मागे फेशियल डेटा चोरीचा कट असल्याचा संशय\nकाँग्रेस सत्तेवर आल्यास ‘मंदिर वही बनेगा’: हरीश रावत\nमंत्रालयासमोर पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न\nकश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर हँड ग्रेनेडचा हल्ला\nकरणी सेनेला कंगनाचे राजपुती बाण्यात उत्तर\nदिल्लीतील प्रदूषित हवेमुळे ब्रेन डॅमेजचा धोका\n‘सर्व लाईन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nआठवडाभर आधीच साजरा होणार ‘शिमगा’\n‘मी पण सचिन’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nकुंभ मेळा आणि प्रवासी भारतीय संमेलन म्हणजे नौटंकी, कॅबिनेट मंत्र्याचे वादग्रस्त...\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/swami-samarth-shree-body-building-competiton/", "date_download": "2019-01-18T11:11:16Z", "digest": "sha1:62NLEGEYAVIS53WVK4XDALQL52JWKM37", "length": 20186, "nlines": 258, "source_domain": "www.saamana.com", "title": "‘स्वामी समर्थ श्री’ रविवारी, अडीच लाखांची रोख बक्षिसे | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमंत्रालयासमोर पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न\nरायगड जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन\nनैसर्गिक कारणांमुळे कोणतीही संस्था अडचणीत येत नाही – शेखर चरेगावकर\nमामाचे गाव आदर्श क��ण्याचा भाच्याने केला संकल्प\nकश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर हँड ग्रेनेडचा हल्ला\nदिल्लीतील प्रदूषित हवेमुळे ब्रेन डॅमेजचा धोका\nकुंभ मेळा आणि प्रवासी भारतीय संमेलन म्हणजे नौटंकी, कॅबिनेट मंत्र्याचे वादग्रस्त…\nआत्तापर्यंत 51 महिलांनी केला शबरीमला मंदिरात प्रवेश, केरळ सरकारची माहिती\nजम्मू-कश्मीरमध्ये स्फोट, सुरक्षेत वाढ\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nLive #AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nऑस्ट्रेलियन कर्णधार फिंच बळीचा बकरा, भुवनेश्वरची अनोखी हॅटट्रीक\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\nआजचा अग्रलेख : शिवस्मारकाचा छळ\nठसा : डॉ. अनिल अवचट\nलेख : बालमनाच्या जडणघडणीसाठी ‘चित्रकला’ हवी\nआजचा अग्रलेख : घोषणांचा ‘मोसम’\n– सिनेमा / नाटक\nकरणी सेनेला कंगनाचे राजपुती बाण्यात उत्तर\nमला महाराष्ट्राची संस्कृती फार आवडते – कोरिओग्राफर एम. सुधाकर\n‘सर्व लाईन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nआठवडाभर आधीच साजरा होणार ‘शिमगा’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\n‘स्वामी समर्थ श्री’ रविवारी, अडीच लाखांची रोख बक्षिसे\nनेहमीच युवकांच्या कला आणि क्रीडागुणांना संधी देणाऱ्या प्रभादेवीच्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाने आपल्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील पीळदार शरीरसौष्ठवपटूंना एका व्यासपीठावर आणण्यासाठी स्वामी समर्थ श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन केले आहे. येत्या रविवारी ११ मार्चला प्रभादेवीच्याच दत्तू बांदेकर चौकात या राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचा थरार प्रभादेवीकरांना अनुभवता येईल. या स्पर्धेसाठी मुंबईसह, पुणे, रायगड, कोल्हापूर, ठाणे, सातारा येथील सुमारे शंभरपेक्षा अधिक नामवंत शरीरसौष्ठवपटू आपली पीळदार देहाचे दर्शन घडवतील, अशी माहिती मंडळाचे प्रमुख कार्यवाह महेश सावंत यांनी दिली.\nमंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वामी समर्थ गेले काही महिने विविध उपक्रम राबवत आहेत. त्याच उपक्रमांची मालिका कायम राखताना मंडळाने अडीच लाखांपेक्षा अधिक रोख रकमेचे पुरस्कार असलेल्या राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे भव्यदिव्य आयोजन केले आहे.\nबृहन्मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि मुंबई उपनगर बॉडीबिल्डिंग आणि फिटनेस असोसिएशनच्या मान्यतेने होत असलेल्या या स्पर्धेसाठी राज्यभरातील शरीरसौष्ठवपटूंनी आपला सहभाग नोंदविला आहे. त्यामुळे स्वामी समर्थ श्री साठी दमदार खेळाडूंमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळेल, असा विश्वास संघटनेचे अध्यक्ष अजय खानविलकर यांनी बोलून दाखविला. या स्पर्धेसाठी मुंबई श्री सुजन पिळणकर, उपविजेता सकिंदर सिंग, संदेश सकपाळ, श्रीनिवास खारवी या मुंबईकरांसह श्रीनिवास वास्के आणि मि. वर्ल्डचा सुवर्णपदक विजेता महेंद्र चव्हाणही उतरणार आहे. त्याचबरोबर अनेक दिग्गज आणि नामवंत शरीरसौष्ठव स्वामी समर्थ श्रीमध्ये आपले पीळदार स्नायू दाखवतील, अशी माहिती शरीरसौष्ठव संघटनेचे सरचिटणीस सुनील शेगडे यांनी दिली.\nएकंदर सात गटात रंगणाऱ्या या स्पर्धेत गटविजेता ७ हजार रूपयांचा मानकरी ठरेल. त्याचबरोबर अन्य चार क्रमाकांना ६, ५, ३ आणि २ हजारांचे इनाम दिले जाणार आहे. गटात स्थान मिळविणाऱ्या ३५ खेळाडूंवर तब्बल पाऊणे दोन लाख रूपयांच्या रोख पुरस्कारांची उधळण केली जाणार आहे. स्पर्धेचा विजेता ५१ हजार रूपये आणि आकर्षक स्वामी समर्थ श्री चषकाचा मान मिळवेल, अशी माहिती स्पर्धाप्रमुख जयराम शेलार यांनी दिली. या स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, आमदार अजय चौधरी, सुनील शिंदे, मंगेश कुडाळकर यांच्या उपस्थ��तीत रंगेल.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलमृतदेह शोधण्यासाठी समुद्री तज्ञांची मदत घेणार\nपुढीलबांगलादेशविरुद्ध हा असेल हिंदुस्थानचा ‘अॅक्शन प्लॅन’\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nLive #AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nमंत्रालयासमोर पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न\nकश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर हँड ग्रेनेडचा हल्ला\nकरणी सेनेला कंगनाचे राजपुती बाण्यात उत्तर\nदिल्लीतील प्रदूषित हवेमुळे ब्रेन डॅमेजचा धोका\n‘सर्व लाईन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nआठवडाभर आधीच साजरा होणार ‘शिमगा’\n‘मी पण सचिन’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nकुंभ मेळा आणि प्रवासी भारतीय संमेलन म्हणजे नौटंकी, कॅबिनेट मंत्र्याचे वादग्रस्त...\n‘लकी’च्या गाण्यावर अभिनेता जितेंद्र यांनी केला डान्स\n‘पारधाड ‘सिनेमाचा पोस्टर ट्रेलर सोहळा संपन्न\nऑस्ट्रेलियन कर्णधार फिंच बळीचा बकरा, भुवनेश्वरची अनोखी हॅटट्रीक\n१५० फुट उंचीचा राष्ट्रध्वज हा लातूरकरांच्या देशभक्तीचे प्रतीक – विनोद तावडे\nमराठी कलाकार स्वातंत्र्य सेनानींच्या रुपात, पाहा ‘वंदे मातरम 2019’ दिनदर्शिका\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/minor-girl-gangraped-by-six-including-five-juveniles/", "date_download": "2019-01-18T11:51:37Z", "digest": "sha1:E3MZHEVRLHP7SXA2CNUB7KHUF2QXV3A4", "length": 6939, "nlines": 86, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पुण्यात चिमुरडीवर ६ जणांनी केला गँगरेप; ६ मधील ५ अल्पवयीन", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपुण्यात चिमुरडीवर ६ जणांनी केला गँगरेप; ६ मधील ५ अल्पवयीन\nपुणे: पुण्यामध्ये पहिलीत शिकणाऱ्या चिमुरडीवर ६ जणांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. कोंढव्यातील मिठानगर भागामध्ये राहणाऱ्या चिमुरडीवर गेली पाच महिने हा लैंगिक अत्याचार सुरु होता. या प्रकरणी पोलिसांनी १८ वर्षीय मुलाला अटक केलीय, तर अन्य ५ जन अल्पवयीन आहेत. दरम्यान या घटनेन एकच खळबळ उडाली आहे.\nपुणे पोलीस भाजपाला मदत करत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार :…\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिडीत मुलगी आणि आरोप मुले एकाच भागात राहतात. मागील पाच महिन्यांपासून हा प्रकार सुरु होता. आरोपींमध्ये ६ वर्षाचा एक. १२ , ९ वर्षाचे दोन. दोघे १० वर्षांची तर एक मुलगा 18 वर्षांचा आहे. चुमिकलीला त्रास होवू लागल्याने दवाखान्यात घेवून गेल्यावर तिच्यावर अत्याचार झाल्याचं उघड झालं. यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेतली. गुरुवारी रात्री उशिरा संबंधित मुलांना ताब्यात घेण्यात आल असून निरीक्षणगृहात त्यांची रवानगी करण्यात आली आहे.\nपुणे पोलीस भाजपाला मदत करत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप\nएल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार : पुणे पोलीस\nपुण्यामध्ये डीजेविरोधात पोलिसांची धडक कारवाई; मिक्सर केला जप्त\nपुण्यामध्ये पुन्हा एकदा गुंडाचा हैदोस; 16 गाड्यांच्या काचा फोडल्या\n‘मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी झाली डान्सबारबाबत डील’\nटीम महाराष्ट्र देशा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी डान्सबारबाबत डील झाली असल्याचा खळबळजनक आरोप…\nमोहोळ विधानसभेला आम्ही सांगेल तोच उमेदवार द्या : धनंजय महाडिक\nअरबी समुद्रातील शिवस्मारकाला स्थगिती\nक्रिकेटच्या वाघाला बायकोने केले ‘डॉगी’ ; सोशल मिडीयावर…\nराम रहीमला आजन्म कारावासाची शिक्षा, सीबीआयच्या विशेष न्यायालयाचा…\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/lifestyle/divya-bharati-death-anniversary-1867", "date_download": "2019-01-18T11:15:57Z", "digest": "sha1:BJBX62WRB7Y74LSKKL3CQBCG7ZGALW5D", "length": 8758, "nlines": 42, "source_domain": "www.bobhata.com", "title": "पंचवीस वर्षांनंतरही हिच्या मृत्यूचं कोडं अजून कुणाला सुटलं नाहीय..आज तिचा स्मृतीदिन", "raw_content": "\nपंचवीस वर्षांनंतरही हिच्या मृत्यूचं कोडं अजून कुणाला सुटलं नाहीय..आज तिचा स्मृतीदिन\nतुम्हाला सना नादियाडवाला माहितेय का तीच हो..अवघ्या चौदा वर्षांची असताना फिल्म इंडस्ट्रीत आलेली. शाळा आवडत नाही म्हणून अभिनेत्री बनलेली, ' सात समदंर पार मैं तेरे पिछे पिछे आ गयी ' असं गुणगुणत चंदेरी दुनियेत टॉपला गेलेली, अन वयाच्या फक्त एकोणिसाव्या वर्षी जीवनयात्रा संपवून चाहत्यांना कायमचं ' दिवाना ' बनवून टाकलेली. हो तीच ती दिव्या भारती....सना नादियाडवाला हे तिचंच लग्नानंतरचं नाव. तिनं जग सोडून आज 5 एप्रिल ला तब्बल पंचवीस वर्षं लोटलीत. पण तिच्या दिलखेच अदांच्या स्मृती आजही टवटवीत आहेत.\nदिव्या ओमप्रकाश भारती मूळची मुंबईचीच. सुखवस्तू कुटुंबातली. मुंबईच्या नामवंत शाळेची विद्यार्थिनी. पण म्हणतात ना कलेचा अन विद्येचा प्रवास फारसा कधी एकत्र होत नाही. दिव्याच्याबाबतीतही ते खरं ठरलं. सुंदर चेहरा अन आकर्षक बांधा लाभलेल्या दिव्यानं नववीतच शाळेला रामराम ठोकला. मॉडेलिंगकडं ती वळाली. अवघ्या चौदाव्या वर्षी तिला तेलगू चित्रपटाची ऑफर मिळाली. त्या ' बॉबीली राजा' या चित्रपटाला तिकीटबारीवर चांगलं यश मिळालं. टॉलिवूडमधल्या श्रीदेवीसारख्या भासणाऱ्या या फ्रेश चेहऱ्याकडं बॉलिवूडचं लक्ष गेलं.\nराजीव रायनं ' विश्वात्मा' ची ऑफर तिला दिली, अन सनी देओल ची ती नायिका बनली. 1992 ला म्हणजे तिच्या वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी प्रदर्शित झालेला हा चित्रपट तर हिट झालाच. त्यातलं ' सात समदंर पार मैं तेरे पिछे पिछे आ गयी ' हे गाणंही तुफान गाजलं. त्या पाठोपाठ आलेल्या गोविंदासोबतच्या ' शोला और शबनम ' आणि ऋषी कपूर, शाहरूखसोबतच्या 'दिवाना' मुळं दिव्या रातोरात स्टार बनली. तिला 'लक्स ' चा बेस्ट डेब्यु ऐक्ट्रेस अवोर्ड मिळाला अन तिची किंमतही वधारली. नामवंत निर्माता, दिग्दर्शकांसोबत एकाच वर्षात बारा चित्रपट साइन करण्याचा विक्रम तिच्या नावे जमा झाला. दिल आशना है, दिल का क्या कसूर, जान से प्यारा, गीत, बलवान, दुष्मन जमाना असे तिचे चित्रपट रसिकांनी डोक्यावर घेतले. ' ऐसी दिवानगी देखी नही कही...' गाण्यावर थिरकणारी दिव्या रसिकांच्या मनात ठसली. तिचे हिंदी, तेलगू अन तमिळ चित्रपट देशभर गाजू लागले.\nबॉलिवूडमधली कारकीर्द ऐन बहरात असताना 1992 ला नामवंत चित्रपट निर्माता साजिद नादियाडवाला याच्याशी विवाह करून दिव्या ओमप्रकाश भारतीची ती सना नादियाडवाला बनली. तिचा चित्रपट प्रवास काहीसा थबकला. ती अतिरिक्त मद्यपान करीत असल्याच्या, अमली पदार्थांच्या आहारी गेल्याच्या बातम्या माध्यमांमधून यायच्या. पंचवीस वर्षांपूर्वी म्हणजे 5 एप्रिल 1993 ला वर्सोव्याच्या राहत्या घराच्या बाल्कनीतून ती खाली पडली. पाचव्या मजल्यावरून थेट जमिनीवर आदळल्यानं ती जागीच मरण पावली. वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी दिव्याचा असा दुर्दैवी अंत झाल्यानं अवघी चित्रपटसृष्टी हळहळली. रसिकांना मोठा धक्का बसला.\nया रुपवान अभिनेत्रीने आत्महत्या केली, कुणी ढकलून देऊन तिचा खून केला की तो केवळ अपघात होता याबाबत त्याकाळात बऱ्याच उलटसुलट चर्चांना पेव फुटलं होतं. पंचवीस वर्षांनंतरही हे कोडं कायम राहिलं आहे.\nलेखक : आबिद शेख, पुणे\nडॉक्टरनेच रुग्णाच्या पोटात ढकलली तब्बल १५ कॅन बियर \nव्हिडीओ ऑफ दि डे : टार्गेट पूर्ण नाही केलं तर चीनमध्ये मिळते ही शिक्षा\n भेटा मुंबईच्या दुसऱ्या खऱ्याखुऱ्या गलीबॉयला \nव्हिडीओ ऑफ दि डे : ‘उरी’ चित्रपट टोरंटवरून डाऊनलोड करताय मग थांबा आणि हा व्हिडीओ बघा \n मराठी सेलिब्रिटीजचे १० वर्षापूर्वीचे फोटो पाहिले का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://harinarke.blogspot.com/2011/06/blog-post_08.html", "date_download": "2019-01-18T12:09:38Z", "digest": "sha1:X7J3GURDKT2LLXV3U6ZSMXPBSWKSLOQS", "length": 19845, "nlines": 326, "source_domain": "harinarke.blogspot.com", "title": "प्रा. हरी नरके: छ्त्रपती शिवाजीराजे,जेम्स लेन आणि भांडारकर", "raw_content": "\nछ्त्रपती शिवाजीराजे,जेम्स लेन आणि भांडारकर\n(श्री.संग्राम भोसले यांच्या फ़ेसबुकवरून साभार)\nछ्त्रपती शिवाजीराजे,जेम्स लेन आणि भांडारकर\nगेली ७-८ वर्षे आपल्याकडे छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या जेम्स लेन या विक्रुत माणसाने केलेल्या बदनामीची चर्चा होत आहे.लेनचा निषेध करावा तेव्हढा थोडाच आहे. २५वर्षांपुर्वी लेन भांडारकर संस्थेत ८ दिवस राहीला होता, यावरुन या बदनामीच्या मागे भांडारकर संस्था आहे असा आरोप केला जातो, त्यात कितपत तथ्य आहे\n१.भांडारकर संस्थेत प्रामुख्याने धर्मशात्रविषयक संशोधन चालते, शिवरायांचा काळ हा संस्थेचा अभ्यासविषय नाही.लेन हा ईतिहासकार नाही. त्याचे सदर पुस्तक धर्मशात्रीय शाखेतील आहे.शिवरायांच्या राज्यनिर्मितीला धर्माचा कसा उपयोग झाला यावर त्याने लिहिले आहे. त्याने केलेल्या बदनामीच्या चुकीबद्दल त्याला कठोर शिक्षा मिळायलाच हवी.\n२.मात्र साप साप म्हणून भुइच धोपटण्याचे जे काम चालू आहे, त्यामागचे राजकारणही समजून घेतले पाहीजे. एक खोटी गोष्ट १०० वेळा रेटून सांगितली की ती लोकांना ती खरी वाटू लागते या गोबेल्स नितिचा अचुक वापर करुन या प्रकरणाची मांडणी करण्यात आली आहे. शिवराय हे लोकांच्या श्रधेचा विषय आहेत, हे हेरुन हा सापळा रचण्यात आला आहे.\n३.भांडारकर संस्थेचा या बदनामी प्रकरणाशी काडीमात्रच संबंध आहे. कारण लेन गेली २५ वर्षे महाराष्ट्रात येतोजातो, परन्तु तो २५ वर्षापुर्वी भांडारकर अतिथी ग्रुहात राहीला होता .एव्हढाच तो काडीमात्र संबंध होय.त्याला ही माहिती कोणी दिली ते शोधता आलेले नाही.त्याने ज्या १५ जणांचे आभारात उल्लेख केले त्यातील १४ जण ब्राह्मण आहेत असे सांगून, तेच या बदनामीमागे आहेत असा जोर्दार प्रचार केला गेला.खरेतर यातील अनेकजण ब्राह्मण नाहीत.डा. राजेन्द्र होरा हे जैन होते.दिलिप चित्रे सीकेपी, तर कोसंबी. वागळे. भंडारे.चंदावरकर आदि सारस्वत. यातील ६ जण वारलेले आहेत. यातील ब्राह्मणांपैकी अ.रा.कुलकर्णी, जयंत लेले, मीना चंदावरकर,{मीनाताईंचा आंतरजातीय विवाह आहे} बहुलकर अश्या अनेकांनी कायम बहुजनांच्या बाजुने उभे राहात सनातनी व्रुतीला विरोध केलेला आहे. त्यांना शत्रुच्या गोटात ढकलणे अन्यायकारक आहे,बहुजन चळवळीची रसद तोडणारे आहे.अश्याने पुढे कोणीही बहुजनांच्या बाजुने उभेच राहणार नाहीत.\n४.वर्णवर्चस्ववादी व्रुतीला विरोध केलाच पाहीजे. जे विषमतेचे समर्थक आहेत ,लोकशाहीविरोधी असुन ब्राह्मणवादाचे पुरस्कर्ते आहेत, त्यांना आमचा विरोधच आहे,राहिल.ही एक व्रुती आहे, ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर या सर्वांमध्ये ती असु शकते असे डा. बाबासाहेब आंबेडकरांचे मत होते.\n५.आरोप करणे आणि गुन्हा सिद्ध होणे यात फ़रक असतो, हेच ज्या मंडळींना समजत नाही, किंवा समजुनच घ्यायचे नाही,ते वारंवार भांडारकर संस्थेवर आरोप करीत आहेत. तो सिद्ध करण्याचे कष्ट त्यांना नको आहेत, की तो सिदधच होवु शकत नाही याची खात्री आहे लेनवर हायकोर्टात आणि सुप्रिम कोर्टात खटला चालु होता तेव्हा या संघटनांनी त्यात भाग घेतला नाही,की कोणतेही पुरावे दिले नाहीत, हे फ़ार अर्थपुर्ण आहे.\n६.या संघटनेचे एक नेते आपले पुस्तक जेम्स लेनला अर्पण करतात.\n७.ते ब्लेकमेलिंग, हुजरेगिरी, चमचेगिरी हिच खरी चळवळ होय असे दुसर्या पुस्तकात लिहितात, हे सारे गंभीर आहे.\n८. आतातायीपणा, कार्यकर्त्याला वेठबिगार समजणे,संशोधकांना आपले स्पर्धक बनतील या भितीने शत्रुचे हस्तक ठरविणे,हिटलरचा आदर्श माणुन चळवळ चालविणे यासार्यांमुळे लोक दूर जात आहेत.अतिरेक वाढत आहे.त्यातुन आलेले नैराश्य लपविण्यासाठी अधिकाधिक एकांगी लेखण, प्रचार चालु आहे.विवेकी लोक दोन हात दुर गेले आहेत. विनाशकले विपरीत बुध्धी......\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले: समग्र वाड्मय, मुखपृष्ठ\nडॉ. अरूणा ढेरे यांच्यासमवेत-\nमहात्मा फुले समग्र वाङ्मय\nमाझे आवडते लेखक प्रा.भालचंद्र नेमाडे यांच्यासोबत..\nशाहुजयंतीचे जनक : डा.बाबासाहेब आंबेडकर\nफुले साहित्य गाळल्याचा हेत्वारोप आणि वास्तव\nहुतात्म्यांची पुजा: एक सत्यशोधन\nछ्त्रपती शिवाजीराजे,जेम्स लेन आणि भांडारकर\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले (12)\nडॅा. रखमाबाई सावे - राऊत (6)\nतू माझा सांगाती (1)\nनिंबा मुका जाधव (1)\nनेमाडे - कसबे-वाद (1)\nन्या. गायकवाड आयोग (1)\nप्रा. रंगनाथ पठारे (1)\nबुद्ध आणि बोधिसत्व (1)\nमाळी व तेली (1)\nलोक माझे सांगाती (1)\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ (4)\nसावित्रीबाई फुले स्मारक (1)\nशिक्षणतज्ञ सावित्रीबाई फुले यांचे कार्य\nनिषेध- खेडेकर म्हणतात जातीय व धार्मिक दंगली घडवा\n(श्री. एम. डी. रामटेके यांच्या ब्लोगवरून जनहितार्थ साभार पुनर्प्रकाशित.) वाचा आणि क्रुतीशील निषेध करा. ब्रिगेडचे व मसेसं चे सर्वेसर्वा श...\nमहाराष्ट्र भूषण : वादंग आणि वास्तव\nबाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या निर्णयाबाबत उलटसुलट चर्चा चालू आहे. बाबासाहेबांच्या वक्तृत्वावर भाळलेले ...\nमहाराष्ट्राच्या विवेकवादाचा आवाज : डा. नरेंद्र दाभोळकर\nचार दिवसांपुर्वी नरूभाऊंचा फोन आला होता. \"हरी, लेखाचे लक्षात आहे नारे बाबा\" अशी सुरुवात करून बराच वेळ बो...\nद्रष्टा महापुरूष महात्मा जोतीराव फुले\nमहात्मा जोतीराव फुले यांच्या निधनाला आज १२५ वर्षे झाली. त्यांच्या काळात त्यांनी केलेले काम महत्वाचे असेलही, परंतु आज त्याचा काय उपयोग\nआरक्षण आर्थिक आधारावर द्यावे काय\nगेले काही दिवस आरक्षणाचा पाया जात, जमात किंवा सामाजिक आणि शैक्षणिक हा न ठेवता आर्थिक आधारावर समाजातील सर्व गरिबांना आरक्षण द्यावे ही भुमि...\nवामन मेश्राम, मुलनिवासी नायक आणि सांस्क्रु��ीक दहशतवाद\nशाळकरी वयात मी फुले - आंबेडकरी चळवळीच्या सम्पर्कात आलो . डा . बाबा आढाव यांचे महात्मा फुले समता प्रतिष्ठान , राष्ट्रसेवा दल आदि संघटन...\nपवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली \n*पवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली *पवार नावाचे रसायन उलगडण्याचा आत्मसमर्थनपर प्रयत्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://harinarke.blogspot.com/2017/09/blog-post_16.html", "date_download": "2019-01-18T11:44:22Z", "digest": "sha1:7P3SPYACZGINV35WAEELXVTBS23X5ZKJ", "length": 15579, "nlines": 328, "source_domain": "harinarke.blogspot.com", "title": "प्रा. हरी नरके: सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची शताब्दी सुरू झाली -", "raw_content": "\nसक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची शताब्दी सुरू झाली -\nसक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची शताब्दी सुरू झाली -\nकोल्हापूर संस्थानात शाहू महाराजांनी 11 सप्टेंबर 1917 रोजी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला. [क्र.343/123]\nतो 29 सप्टें. 1917 रोजी कोल्हापूर राजपत्रात प्रकाशित करण्यात आला.\nगाव तिथे शाळा, आईवडीलांनी मुलामुलींना शाळेत न पाठवल्यास दरमहा रू. 1 चा दंड. तो न भरल्यास घरादारावर व जमीनीवर जप्तीची व्यवस्था अशी या कायद्यात तरतूद होती.\nज्याकाळात प्रचंड मोठ्या मुंबई प्रांताचा ब्रिटीश सरकारचा प्राथमिक शिक्षणाचा वार्षिक खर्च रू. 70 हजार होता, त्याकाळात महाराज चिमुकल्या कोल्हापुर संस्थानात प्रा.शिक्षणावर 3 लक्ष रूपये खर्च करीत होते. म्हणजे इंग्रजांपेक्षा 430 टक्के जास्त. प्रा. शिक्षणावर एव्हढा प्रचंड खर्च करणारा जगातला हा एकमेव राज्यकर्ता.\nआज महाराष्ट्रात 90 % पेक्षा जास्त साक्षरता आहे त्याचे प्रमुख श्रेय फुले- सावित्रीबाई- गोपाळ कृ.गोखले- सयाजीराव गायकवाड- शाहू महाराज- डॉ.बाबासाहेब आंबेडकर -कर्मवीर भाऊराव पाटील-पंजाबराव देशमुख- स्वामी रामानंद तीर्थ- यशवंतराव चव्हाण आदींना जाते.\nवाळूमाफिया, दुधमाफिया, रॉकेलमाफिया, तसे आज जे शिक्षणाचे मॉल उघडून शिक्षण माफियांचे साम्राज्य निर्माण झालेले आहे त्याच्यामुळे महाराजांचा हा प्रखर शैक्षणिक ध्येयवाद बहुजनांकडूनच पराभूत केला जात आहे. शिक्षण हाच एक विनोद आहे असं ज्यांना वाटतं त्यांना या घटनेची आठवणही दिसत नाही.\nLabels: इतिहास, विचार, व्यक्तीचित्रे, शिक्षण\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले: समग्र वाड्मय, मुखपृष्ठ\nडॉ. अरूणा ढेरे यांच्यासमवेत-\nमहात्मा फुले समग्र वाङ्मय\nमाझे आवडते लेखक प्रा.भालचंद्र ��ेमाडे यांच्यासोबत..\nत्याला कसं समजावून सांगावं आम्हाला कळतच नव्हतं-\nआहसर म्हणजे अविरत उर्जास्रोत --\nआणि गायब सरकारचं अस्तित्व ठळकपणे जाणवू लागलं-\nसक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची शताब्दी सुरू झाली -\nवाद धर्मश्रद्धेचा की खुळचटपणाला धार्मिक मुलामा दे...\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले (12)\nडॅा. रखमाबाई सावे - राऊत (6)\nतू माझा सांगाती (1)\nनिंबा मुका जाधव (1)\nनेमाडे - कसबे-वाद (1)\nन्या. गायकवाड आयोग (1)\nप्रा. रंगनाथ पठारे (1)\nबुद्ध आणि बोधिसत्व (1)\nमाळी व तेली (1)\nलोक माझे सांगाती (1)\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ (4)\nसावित्रीबाई फुले स्मारक (1)\nशिक्षणतज्ञ सावित्रीबाई फुले यांचे कार्य\nनिषेध- खेडेकर म्हणतात जातीय व धार्मिक दंगली घडवा\n(श्री. एम. डी. रामटेके यांच्या ब्लोगवरून जनहितार्थ साभार पुनर्प्रकाशित.) वाचा आणि क्रुतीशील निषेध करा. ब्रिगेडचे व मसेसं चे सर्वेसर्वा श...\nमहाराष्ट्र भूषण : वादंग आणि वास्तव\nबाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या निर्णयाबाबत उलटसुलट चर्चा चालू आहे. बाबासाहेबांच्या वक्तृत्वावर भाळलेले ...\nमहाराष्ट्राच्या विवेकवादाचा आवाज : डा. नरेंद्र दाभोळकर\nचार दिवसांपुर्वी नरूभाऊंचा फोन आला होता. \"हरी, लेखाचे लक्षात आहे नारे बाबा\" अशी सुरुवात करून बराच वेळ बो...\nद्रष्टा महापुरूष महात्मा जोतीराव फुले\nमहात्मा जोतीराव फुले यांच्या निधनाला आज १२५ वर्षे झाली. त्यांच्या काळात त्यांनी केलेले काम महत्वाचे असेलही, परंतु आज त्याचा काय उपयोग\nआरक्षण आर्थिक आधारावर द्यावे काय\nगेले काही दिवस आरक्षणाचा पाया जात, जमात किंवा सामाजिक आणि शैक्षणिक हा न ठेवता आर्थिक आधारावर समाजातील सर्व गरिबांना आरक्षण द्यावे ही भुमि...\nवामन मेश्राम, मुलनिवासी नायक आणि सांस्क्रुतीक दहशतवाद\nशाळकरी वयात मी फुले - आंबेडकरी चळवळीच्या सम्पर्कात आलो . डा . बाबा आढाव यांचे महात्मा फुले समता प्रतिष्ठान , राष्ट्रसेवा दल आदि संघटन...\nपवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली \n*पवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली *पवार नावाचे रसायन उलगडण्याचा आत्मसमर्थनपर प्रयत्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/tracker/comments", "date_download": "2019-01-18T12:44:01Z", "digest": "sha1:O72J4CWSTASYEC5GYIG2YN44XWBVZJYO", "length": 5094, "nlines": 60, "source_domain": "mr.upakram.org", "title": "प्रतिसाद | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वा��नमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nलेख आत्मा आणि मानवी मेंदू समजुतीचा घोटाळा यनावाला 08/17/2013 - 16:13\nलेख आत्मा आणि मानवी मेंदू अंशतः: मान्य प्रकाश घाटपांडे 08/17/2013 - 03:26\nलेख आत्मा आणि मानवी मेंदू अमान्य चेतन पन्डित 08/16/2013 - 18:00\nलेख आत्मा आणि मानवी मेंदू फोटो इमेजिंग यनावाला 08/16/2013 - 16:15\nलेख उपक्रमवरील प्रस्तावित बदलांविषयी निवेदन देवनागरी लेखन यनावाला 08/14/2013 - 16:42\nलेख आत्मा आणि मानवी मेंदू मेंदूचे आद्य कर्तव्य यनावाला 08/14/2013 - 08:35\nलेख आत्मा आणि मानवी मेंदू मेंदुच्या मनात प्रकाश घाटपांडे 08/13/2013 - 11:45\nलेख आत्मा आणि मानवी मेंदू मेंदूचे कार्य धनंजय 08/12/2013 - 23:02\nलेख उपक्रमवरील प्रस्तावित बदलांविषयी निवेदन माझे राकेश् 08/10/2013 - 08:50\nलेख गर्भधारणेचे बाजारीकरण इतके सोपे नाही चेतन पन्डित 08/06/2013 - 04:09\nलेख गर्भधारणेचे बाजारीकरण रोचक धनंजय 08/05/2013 - 19:45\nलेख गर्भधारणेचे बाजारीकरण सरोगसी तंत्रज्ञान प्रभाकर नानावटी 08/05/2013 - 05:06\nलेख उपक्रमवरील प्रस्तावित बदलांविषयी निवेदन माझा लेख 'मुलाखत' प्रकाशित का गजानन वाघ 08/02/2013 - 21:04\nचर्चेचा प्रस्ताव 2014 ...पंतप्रधान पद आणि भाजप मोदी व्हायला हवेत गजानन वाघ 08/01/2013 - 14:04\nलेख गर्भधारणेचे बाजारीकरण सहमत प्रकाश घाटपांडे 08/01/2013 - 07:19\nलेख गर्भधारणेचे बाजारीकरण अनेक न पटाणारे मुद्दे चेतन पन्डित 08/01/2013 - 05:13\nलेख कर्ज काढून तूप प्या चार्वाकविचार यनावाला 07/31/2013 - 16:17\nलेख बाजारीकरण दूधविक्री हे पाप नवल-कुतूहल वाटले धनंजय 07/31/2013 - 14:53\nचर्चेचा प्रस्ताव 2014 ...पंतप्रधान पद आणि भाजप अवघड चाणक्य 07/17/2013 - 10:32\nचर्चेचा प्रस्ताव 2014 ...पंतप्रधान पद आणि भाजप भाजपचा पंतप्रधान येणं अशक्य वाटतं शरद कोर्डे 07/15/2013 - 14:05\nलेख बिन लादेन रिपोर्ट ही लिंक पाहा प्रियाली 07/10/2013 - 14:15\nलेख दोन द्विधा मनस्थिती अनिरुद्ध पत 07/09/2013 - 13:29\nलेख दोन वाद-वादी चेतन पन्डित 07/09/2013 - 07:36\nचर्चेचा प्रस्ताव संशोधन प्रकल्पात सहभागी होण्यासाठी आवाहन गुगल डॉक सन्जोप राव 07/08/2013 - 23:43\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/rang-panchami-in-pandharpur/", "date_download": "2019-01-18T11:13:27Z", "digest": "sha1:YMSDMFBDOLN63PBMRBTNPAG3XBUKJHYM", "length": 17033, "nlines": 258, "source_domain": "www.saamana.com", "title": "रंगात रंगला श्रीरंग! पंढरपुरात ‘रंगपंचमी’ जल्लोषात | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमंत्रालयासमोर प��न्हा आत्महत्येचा प्रयत्न\nरायगड जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन\nनैसर्गिक कारणांमुळे कोणतीही संस्था अडचणीत येत नाही – शेखर चरेगावकर\nमामाचे गाव आदर्श करण्याचा भाच्याने केला संकल्प\nकश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर हँड ग्रेनेडचा हल्ला\nदिल्लीतील प्रदूषित हवेमुळे ब्रेन डॅमेजचा धोका\nकुंभ मेळा आणि प्रवासी भारतीय संमेलन म्हणजे नौटंकी, कॅबिनेट मंत्र्याचे वादग्रस्त…\nआत्तापर्यंत 51 महिलांनी केला शबरीमला मंदिरात प्रवेश, केरळ सरकारची माहिती\nजम्मू-कश्मीरमध्ये स्फोट, सुरक्षेत वाढ\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nLive #AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nऑस्ट्रेलियन कर्णधार फिंच बळीचा बकरा, भुवनेश्वरची अनोखी हॅटट्रीक\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\nआजचा अग्रलेख : शिवस्मारकाचा छळ\nठसा : डॉ. अनिल अवचट\nलेख : बालमनाच्या जडणघडणीसाठी ‘चित्रकला’ हवी\nआजचा अग्रलेख : घोषणांचा ‘मोसम’\n– सिनेमा / नाटक\nकरणी सेनेला कंगनाचे राजपुती बाण्यात उत्तर\nमला महाराष्ट्राची संस्कृती फार आवडते – कोरिओग्राफर एम. सुधाकर\n‘सर्व लाईन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nआठवडाभर आधीच साजरा होणार ‘शिमगा’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, ख��डेराया\nराज्यभरात आज रंगपंचमीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. पंढरपूरमध्येही रंगपंचमीचा जल्लोष दिसून आला. पंढरपूरच्या वारीला जसं महत्व आहे तसं श्री विठ्ठलाच्या रंगपंचमीला विषेष महत्व आहे.\nराज्यात रंगपंचमी उत्साहात, बच्चेकंपनीसह तरुणाईने लुटला आनंद\nपंढरपूरचे श्री विठ्ठल-रखुमाई म्हणजे साक्षात श्रीकृष्ण आणि राधिकाचा अवतार आहेत. त्यामुळे पंढरपूरमधील श्री विठठल-रखुमाईच्या मंदिरामध्ये होळी ते रंगपंचमी असा सहा दिवस रंगोत्सव साजरा केला जातो. या सहा दिवसांमध्ये देवाला दररोज पांढरा पोशाख घातला जातो आणि त्यावर नैसर्गिक रंगाची उधळण केली जाते.\nरंगपंचमीच्या दिवशी देवाची पंचमी साजरी केल्यानंतर देवाचा डफ निघतो या डफावर लोक रंगाची मुक्तपणे उधळण करून रंगपंचमी साजरी करतात. प्रथेप्रमाणे यमाई ट्रॅक येथे श्रीकृष्णाच्या मूर्तीचे पूजन करून रंगपंचमीला सुरुवात करण्यात आली. यावेळी जेष्ठ नागरिक आणि तरुणी-तरुणींनी डीजेच्या तालावर ठेका धरला होता. यावेळी एकमेकांना नैसर्गिक रंग लावून रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलराज्यात रंगपंचमी उत्साहात, बच्चेकंपनीसह तरुणाईने लुटला आनंद\nपुढीलयोगींचा हुंकार : ‘देश तोडणाऱ्यांना तोडून टाकू’\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमंत्रालयासमोर पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न\nकश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर हँड ग्रेनेडचा हल्ला\nकरणी सेनेला कंगनाचे राजपुती बाण्यात उत्तर\nमंत्रालयासमोर पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न\nकश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर हँड ग्रेनेडचा हल्ला\nकरणी सेनेला कंगनाचे राजपुती बाण्यात उत्तर\nदिल्लीतील प्रदूषित हवेमुळे ब्रेन डॅमेजचा धोका\n‘सर्व लाईन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nआठवडाभर आधीच साजरा होणार ‘शिमगा’\n‘मी पण सचिन’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nकुंभ मेळा आणि प्रवासी भारतीय संमेलन म्हणजे नौटंकी, कॅबिनेट मंत्र्याचे वादग्रस्त...\n‘लकी’च्या गाण्यावर अभिनेता जितेंद्र यांनी केला डान्स\n‘पारधाड ‘सिनेमाचा पोस्टर ट्रेलर सोहळा संपन्न\nऑस्ट्रेलियन कर्णधार फिंच बळीचा बकरा, भुवनेश्वरची अनोखी हॅटट्रीक\n१५० फुट उंचीचा राष्ट्रध्वज हा लातूरकरांच्या ��ेशभक्तीचे प्रतीक – विनोद तावडे\nमराठी कलाकार स्वातंत्र्य सेनानींच्या रुपात, पाहा ‘वंदे मातरम 2019’ दिनदर्शिका\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/514506", "date_download": "2019-01-18T12:12:28Z", "digest": "sha1:XKPF5NVPHVTJHEM37VTK7P4Q7JX5SRHL", "length": 5044, "nlines": 48, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "आजचे भविष्य गुरुवार दि. 7 सप्टेंबर 2017 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » भविष्य » आजचे भविष्य गुरुवार दि. 7 सप्टेंबर 2017\nआजचे भविष्य गुरुवार दि. 7 सप्टेंबर 2017\nमेष: अचानक धनलाभ, राजमान्यता, नावलौकिक, आर्थिक उन्नती.\nवृषभः परिस्थितीला कलाटणी, दूरचे किंवा परदेश प्रवास घडतील.\nमिथुन: कॅमेरा, टी.व्ही., टेलिफोन वगैरेची खरेदी कराल.\nकर्क: आरोग्य बिघडणे, पिशाच्च बाधा, अपचन, यापासून जपा.\nसिंह: मेंदूवर ताण, वाचादोष, मामा-मावशी संदर्भात त्रास.\nकन्या: कौटुंबिक त्रास कमी होईल, वैवाहिक क्लेश कमी होतील.\nतुळ: शस्त्राघात, कुटुंबात पूर्वार्जित दोषांचा त्रास.\nवृश्चिक: शिक्षण क्षेत्राशी संबंध सर्व कार्यात अनुकूलता, मानसन्मान.\nधनु: संतती लाभ व दूरचे प्रवास, नावलौकिक, बौद्धिक क्षेत्रात यश.\nमकर: नोकरी, उद्योग व्यवसायात भाग्योदय, उच्चाधिकार प्राप्ती.\nकुंभ: मोठय़ा लोकांच्या ओळखीने अवघड कामात यश.\nमीन: स्वतःच्या दर्जात वाढ, इंजिनिअरिंगमध्ये यश, नेतृत्त्वाची संधी.\nआजचे भविष्य सोमवार दि. 4 सप्टेंबर 2017\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 22 डिसेंबर 2017\nआजचे भविष्य सोमवार दि. 30 एप्रिल 2018\nनाशिक -पुणे महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू\nमुंबईत मंत्रालयाच्या दारातच एका महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न\nऑस्ट्रेलियाला धूळ चारत भारताचा ऐतिहासिक विजय\nप्रभू रामचंद्र महाराष्ट्रात येणारे पहिले उत्तर भारतीय : पूनम महाजन\nगरज पडल्यास अध्यादेश काढू, पण डान्सबारवरील बंदी कायम ठेवू : मुनगंटीवार\nकाँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यानंतरच राम मंदिर शक्य : हरिश रावत\nअमरावतीत भिंत कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू ; तीन जखमी\nशबरीमला मंदिरात प्रवेश करणाऱया महिलांना सुरक्षा द्या :सुप्रिम कोर्ट\n फोनचा पासवर्ड सांगितला नाही म्���णून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nलडाखमध्ये हिमस्खलनामुळे तिघांचा मृत्यू\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://zpkolhapur.gov.in/event/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95-%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80/?date=2017-9&t=mini", "date_download": "2019-01-18T11:25:04Z", "digest": "sha1:XKOCT2WBTVTRGVOCSJUOZ3PY2OCQIRHW", "length": 7325, "nlines": 186, "source_domain": "zpkolhapur.gov.in", "title": "गुरुनानक जयंती | कोल्हापूर जिल्हा परिषद", "raw_content": "\nजिल्हा परिषद व ग्रामपंचायत अधिनियम\nजिल्हा स्तर – पदाधिकारी\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nपाणी व स्वच्छता विभाग\nशून्य प्रलंबितता (Zero Pendancy)\nमहिला व बालकल्याण विभाग\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nपाणी व स्वच्छता विभाग\nडॉ. राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन (५ सप्टेंबर) म्हणून साजरा केला जातो.\n२६ जानेवारी पासून जिल्ह्यात स्वच्छतेचा महाजागर वारकरी संप्रदायामार्फत जिल्ह्यातील प्रत्येक गावात स्वच्छतेचा महाजागर January 15, 2019\nजैनापूर, ता. शिरोळ तेथे सांडपाणी प्रकल्पाचे उदघाटन January 11, 2019\nबचतगट चळवळ अधिक सक्षम करण्यास प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य – अध्यक्षा शौमिका महाडिक January 7, 2019\nजिल्हा परिषदेच्या उत्पन्न वाढी संदर्भात विविध सुचना व लेखी निवेदन January 7, 2019\nजिल्हा परिषदेकडून राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान 2018-19 अंतर्गत विविध प्रशिक्षण January 4, 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/lifestyle/eating-food-with-standing-is-harmfull-to-health-274766.html", "date_download": "2019-01-18T12:16:34Z", "digest": "sha1:3L2R3SHMQXHWQKSTR63HWN2656HHLFKJ", "length": 4821, "nlines": 27, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - उभं राहून जेवताय? सावधान! आरोग्याला आहे घातक–News18 Lokmat", "raw_content": "\nआजकाल तुम्ही पाहिलं असेल अनेक पार्टी, आणि लग्न कार्यक्रमात लोक उभं राहून जेवतात. पण त्याने आपलं काय नुकसान होतं हे कोणालाच माहीत नसतं.\n20 नोव्हेंबर : मंडळी एक असा काळ होता जेव्हा लोक जमिनीवर बसून जेवायचे, पण हळूहळू हो काळ बदलत गेला. कालांतराने लोक टेबल-खुर्चीवर बसून जेवायला लागले. मग नंतरचा काळ असा काही बदलला की लोक आता उभं राहून जेवतात. आजकाल तुम्ही पाहिलं असेल अनेक पार्टी, आणि लग्न कार्यक्रमात लोक उभं राहून जेवतात. पण त्याने आपलं काय नुकसान होतं हे कोणालाच माहीत नसतं.उभं राहून जेवल्यानं आरोग्याचं नुकसान- उभं राहून जेवल्याने अपचन, लठ्ठपणा असे आजार उद्भवतात. असं म्हटलं जातं की उभं राहून खाल्ल्याने आपल्या शरीरातील आतड्या आकसल्या जातात आणि त्यामुळे खाल्लेलं पचायला त्रास होतो.\n- बुफेमध्ये सारखं सारखं जाऊन जेवण घेण्यापेक्षा एकदाच काय ते जास्त ताटात वाढून घेतात. त्यामुळे काही वेळा आपण जास्त खातो आणि त्यामुळे अॅसिडिटी आणि लठ्ठपणासारखे त्रास होतात.- बसून जेवल्याने आपलं मन शांत आणि एकाग्र राहतं. पण उभं राहून जेवल्याने ती एकाग्रता राहत नाही.- उभं राहून जेवताना अनेकदा आपण खूप घाईत जेवतो. त्यामुळे ठसका लागणे, किंवा नाकात घास जाण्यासारखे प्रकार होतात.- खरं तर उभं राहून खाल्याने आपल्या शरीराला योग्य ते पोषक घटकही मिळत नाहीत.त्यामुळे नेहमी प्रयत्न करा की तुम्ही जमिनीवर बसून जेवाल. तेच आरोग्यदायी असतं.\nहे हास्य शेवटचंच, भीषण अपघातात चिमुकलीने गमावलं पितृछत्र\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\nतब्बल 55 बंदुका...भाजप पदाधिकाऱ्यानंतर आता साताऱ्यातूनही मोठा शस्त्रसाठा जप्त\nशाहरुखची रील लाइफ मुलगी पुन्हा एकदा हॉट फोटोंमुळे चर्चेत\nKumbh Mela 2019: इतिहासात पहिल्यांदा किन्नर आखाड्याने असं केलं शाही स्नान, पाहा PHOTOS\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/west-bengal-chief-minister-mamata-banerjee-meet-sonia-gandhi-and-rahul-gandhi-298483.html", "date_download": "2019-01-18T12:23:57Z", "digest": "sha1:QE5HX5HKQ5XW6A6SNMOYR5GDGXAP2M67", "length": 16276, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही, भाजपला हटवणं हेच टार्गेट - ममता बॅनर्जी", "raw_content": "\nVIDEO लडाखमध्ये पर्यटक अडकले, बर्फाखाली 5 जणांचा मृत्यू, 5 बेपत्ता\nपुण्यात सिनेस्टाईल दरोडा, बंगल्यात घुसून मुंबईच्या वृद्ध दाम्पत्याला ओलीस ठेवून लुटले\nहे हास्य शेवटचंच, भीषण अपघातात चिमुकलीने गमावलं पितृछत्र\nनाशिक जिल्ह्यात 24 तासात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nपुण्यात सिनेस्टाईल दरोडा, बंगल्यात घुसून मुंबईच्या वृद्ध दाम्पत्याला ओलीस ठेवून लुटले\nहे हास्य शेवटचंच, भीषण अपघातात चिमुकलीने गमावलं पितृछत्र\nनाशिक जिल्ह्यात 24 तासात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nVIDEO : भाव मिळाला नाही, शेतकऱ्याने कांद्याच्या शेतातच केली आत्महत्या\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nहात नसलेल्या चित्रकारांनी काढलेली चित्र पाहून तुम्ही व्हाल थक्क\nVIDEO लडाखमध्ये पर्यटक अडकले, बर्फाखाली 5 जणांचा मृत्यू, 5 बेपत्ता\n'भाजपला जिंकून दिलंस तर प्रमोशन' : दोन महिला अधिकाऱ्यांच्या व्हायरल झालेल्या WhatsApp चॅटमागचं सत्य\nVIDEO तरुणीचा संशयास्पद मृत्यू, संतप्त जमावाने लावली पोलीस स्टेशनला आग\nलोकसभा निवडणुकीच्या Fake Newsने आयोग हैराण, दाखल करणार FIR\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\nशाहरुखची रील लाइफ मुलगी पुन्हा एकदा हॉट फोटोंमुळे चर्चेत\nअजय आणि अनिल 7 वर्षांनी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर, 'टोटल धमाल' सिनेमातून दिसणार एकत्र\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\nधोनीचा 'हा' विक्रम वाचून तुम्हीही म्हणाल, 'धोनी जैसा कोई नही'\nInd vs Aus : विराट कोहलीच्या 'ट्रम्प कार्ड'ने दिली चार चेंडूत सामन्याला कलाटणी\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : डिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nVIDEO : ...तर तुमच्या वैवाहिक जीवनात कधीच येणार नाही दुःख\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nVIDEO : ...अन् मिठ्ठू झाला मित्र\nपंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही, भाजपला हटवणं हेच टार्गेट - ममता बॅनर्जी\nपश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ���ुधवारी दिल्लीत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली.\nनवी दिल्ली, ता.1,ऑगस्ट : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी दिल्लीत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. पंप्रधानपदाच्या शर्यतीत मी नाही, भाजपला सत्तेवरून खाली खेचणं हाच सर्व विरोधीपक्षांचा मुख्य उद्देश आहे असं ममता यांनी या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं. 2019 च्या निवडणूकीत भाजप विरोधात विरोधकांची मोट बांधण्याचा ममता बॅनर्जींचा जोरदार प्रयत्न करत आहेत. त्याच उद्देशाने त्यांनी बुधवारी दिल्लीत अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन मोर्चेबांधणी केली.\nVIDEO : काँग्रेसच्या चिन्हासमोरचं बटन दाबलं भाजपला मतदान,निवडणूक अधिकारी म्हणतात...\nजळगाव, सांगलीत 55 टक्के मतदान, दोन 'दादां'चं वर्चस्व पणाला\nममता बॅनर्जी यांनी सोनियांच्या निवासस्थानी जावून त्यांची आणि राहुल गांधींची भेट घेऊन चर्चा केली. 2019 च्या निवडणूका, आसाममधला बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न आणि इतर राजकीय मुद्यांवर चर्चा झाल्याचं बॅनर्जी यांनी स्पष्ट केलं. निवडणूकीनंतर सर्व पक्ष एकत्र येवून नेता ठरवतील असंही त्या म्हणाल्या. सोनियांशी जुनी मैत्री आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.\nमराठा क्रांती मोर्चाची उद्या महत्त्वाची बैठक\nकोकण रेल्वे पश्चिम महाराष्ट्राशी जोडणार\nएनआरसीच्या मुद्यावर बोलताना देशात गृहयुद्ध होईल असं वक्तव्य मी दिलं नाही. फक्त त्या 40 लाख लोकांबद्दल चिंता व्यक्त केली. जे आपलं नागरिकत्व सिद्ध करू शकले नाही त्यांचं काय करायचं याचा विचार झालेला नाही. भाजप या प्रश्नाचं राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.\nदलित संघटनांचा विजय,'अॅट्रॉसिटी'बद्दल केंद्राचा मोठा निर्णय\nपुण्याचा वादग्रस्त नगरसेवक दीपक मानकर अखेर पुणे पोलिसांना शरण\nबुधवारी सकाळी ममता बॅनर्जी या संसदेतल्या तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयात आल्या होत्या. नंतर त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांची त्यांच्या संसदेतल्या कार्यालयात जावून भेट घेतली. ही भेट 20 मीनिटं चालली. ही सदिच्छा भेट असल्याचं ममतांनी स्पष्ट केलं. तर भाजपचे निलंबित खासदार किर्ती आझाद यांनी ममतांच्या तृणमूलच्या कार्यालयात भेट घेतली. काँग्रेसचे नेते गुलामनबी आझाद आणि अहमद पटेलही ममतांना संसदेत भेटले.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nVIDEO लडाखमध्ये पर्यटक अडकले, बर्फाखाली 5 जणांचा मृत्यू, 5 बेपत्ता\n'भाजपला जिंकून दिलंस तर प्रमोशन' : दोन महिला अधिकाऱ्यांच्या व्हायरल झालेल्या WhatsApp चॅटमागचं सत्य\nVIDEO तरुणीचा संशयास्पद मृत्यू, संतप्त जमावाने लावली पोलीस स्टेशनला आग\nलोकसभा निवडणुकीच्या Fake Newsने आयोग हैराण, दाखल करणार FIR\nराम मंदिराचं बांधकाम 2025 नंतर सुरू होणार - भैय्याजी जोशी\nशेतकऱ्यांना अर्थसंकल्पात मिळणार मोठा दिलासा - जेटलींचे संकेत\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO लडाखमध्ये पर्यटक अडकले, बर्फाखाली 5 जणांचा मृत्यू, 5 बेपत्ता\nपुण्यात सिनेस्टाईल दरोडा, बंगल्यात घुसून मुंबईच्या वृद्ध दाम्पत्याला ओलीस ठेवून लुटले\nहे हास्य शेवटचंच, भीषण अपघातात चिमुकलीने गमावलं पितृछत्र\nनाशिक जिल्ह्यात 24 तासात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/in-lakhnow-fighting-between-bjp-mla-and-mp/", "date_download": "2019-01-18T11:51:20Z", "digest": "sha1:6TELQTKZAARZKHQCWNDR3JZGS4KUAHL6", "length": 7292, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भाजपच्या महिला खासदाराने दिला भाजपच्याच आमदाराला चप्पलने चोप", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nभाजपच्या महिला खासदाराने दिला भाजपच्याच आमदाराला चप्पलने चोप\nचादर वाटपाच्या श्रेय घेण्यावरून भाजपचे आमदार – खासदार भिडले\nटीम महाराष्ट्र देशा: विकासकामांचा श्रेयवाद आपल्याकडे काही नवीन नाही. केलेल्या तर कधी न केलेल्याही कामच श्रेय कस घेता येईल यावर अनेक नेत्यांचा डोळा असतो. मात्र आता चक्क चादर वाटपाच्या श्रेयासाठी भाजप खासदार आणि आमदार भिडल्याच नाट्य पाहायला मिळाल आहे.\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली…\nउत्तर प्रदेशमधील भाजपच्या खासदार रेखा वर्मा आणि भाजपचेच आमदार शशांक त्रिवेदी यांच्यात हा चादर वाद झाला आहे. सीतापूरमधील महोली तालुक्यात गरिबांना ब्लँकेटचं वाटप करण्यात येत होतं. मात्र या वाटपाच श्रेय घेण्यावरून खासदार वर्मा आणि आमदार त्रिवेदी यांच्यात शाब्दिक वाद निर्माण झाला. पुढे हा वाद ��वढा वाढला कि रेखा वर्मा यांनी थेट आमदारावरच चप्पल उगारली त्यानंतर चप्पल ने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.\nआता नेतेच भांडतायत म्हणल्यावर मागे राहतील ते कार्यकर्ते कसले. त्यांनीही एकमेकाला धक्काबुक्की करत टेबलही फेकले. दरम्यान पोलिसांनी मध्यस्थी करत सर्वाना शांत केल. मात्र आता हा व्हिडीओ समोर आल्यानंतर दोन्ही नेत्यांनी सारवासारव सुरु केली आहे.\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली छूट’ भाजपने दिलीय काय\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nभाजप नेत्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nशरद पवार यांचे अत्यंत जवळचे सहकारी माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nटीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे अत्यंत जवळचे सहकारी माजी खासदार लक्ष्मणराव पाटील उर्फ…\nबापटांनी केला मंत्रीपदाचा गैरवापर ; हायकोर्टाचा ठपका\nउस्मानाबादमधून ‘चाकूरकर’ यांना उमेदवारीची मागणी;…\nमोहोळ विधानसभेला आम्ही सांगेल तोच उमेदवार द्या : धनंजय महाडिक\n…त्यामुळे दानवे काहीपण बरळायला लागले आहेत – अर्जुन खोतकर\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/raj-thakray-appeals-for-support-dsk/", "date_download": "2019-01-18T12:20:37Z", "digest": "sha1:FAGBJV52D64WTDNRZFFJIWYLETYUKXGI", "length": 7806, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मराठी माणसाने डीएसकेंच्या पाठीशी उभं रहावं - राज ठाकरे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमराठी माणसाने डीएसकेंच्या पाठीशी उभं रहावं – राज ठाकरे\nराज ठाकरे यांनी साधला डीएसकेंच्या ठेवीदारांशी संवाद\nपुणे – काही अमराठी व्यावसायिक डीएसकेंना संपवायला निघाले आहेत. मात्र मराठी माणसाने मराठी व्यावसायिकांच्या माघे उभारं राहणे गरजेचे आहे. डीएसके फसवणारे उद्योजक नाहीत. पण सध्या ते अडचणीत आहेत अशा वेळी आपण त्यांना पाठिंबा देत गरजेचं आहे.\nठरलं तर मग…मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर…\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे ; दहा हजार मीटर्समध्ये दिनेशसिंग…\nशून्यातून विश्व निर्माण करणारे पुण्यातील प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी हे सध्या आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप डीएसकेंवर करण्यात आले आहेत. तसेच या प्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज डीएसकेंच्या गुंतवणूकदारांशी चर्चा केली. त्यामुळे डबघाईला आलेल्या मराठी व्यावसायिकाच्या मदतीला राज ठाकरे धावून आल्याची चर्चा सध्या पुण्यामध्ये रंगली आहे.\n‘आय सपोर्ट डीएसके’ असे या चर्चेला नाव देण्यात आले असून लॉ कॉलेज रोडवरील दरोडे सभागृहात सध्या ही चर्चा सुरू आहे. डीएसकेंवर पुणे, मुंबई आणि कोल्हापुर येथे गुंतवणुकदारांच्या हिताचे संरक्षण अधिनियमाखाली गुन्हे दाखल झाले आहेत. सुमारे ३५०० एफडी धारकांनी आपल्या तक्रारी आर्थिक गुन्हे शाखेकडे दाखल केल्या आहेत. गुंतवणूकदारांचे सुमारे २०० कोटी रुपये या प्रकरणात अडकले आहेत.\nठरलं तर मग…मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे ; दहा हजार मीटर्समध्ये दिनेशसिंग विजेता\nपुणे : शहीद मेजर नायर यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार\nचीनी मांजा विक्रेत्यांवर कठोर कारवाईची मागणी\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nटीम महाराष्ट्र देशा :(प्रवीण डोके) बीड लोकसभा मतदार संघातून २००९ आणि २०१४ साली दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे…\nक्रिकेटच्या वाघाला बायकोने केले ‘डॉगी’ ; सोशल मिडीयावर…\n‘मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी झाली डान्सबारबाबत डील’\nडान्सबार बंदी विषयी राज्य सरकार कमी पडले – धनंजय मुंडे\nनिलेश लंके , सुजय विखे माझ्या संपर्कात ; जानकरांचा गौप्यस्फोट\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/entertainment/trailer-new-superhero-movie-bhavesh-joshi-1938", "date_download": "2019-01-18T12:27:42Z", "digest": "sha1:CCW4QTXA2G5BHTGWYPUCLR6B5FGMYZ3M", "length": 6487, "nlines": 41, "source_domain": "www.bobhata.com", "title": "भावेश जोशी : सुपरमॅन, बॅटमॅन, स्पायडरमॅनच्या जमान्यात हा नवीन सुपरहिरो कोण आहे राव ?", "raw_content": "\nभावेश जोशी : सुपरमॅन, बॅटमॅन, स्पायडरमॅनच्या जमान्यात हा नवीन सुपरहिरो कोण आहे राव \nसध्या इन्फिनिटी वॉरचे वारे वाहत आहेत. कॅप्टन अमेरिका, आयर्नमॅन, हल्क, स्पायडरमॅन इत्यादी सुपर्हीरोंनी मिळून थानोस विरुद्ध युद्ध पुकारलंय. ते जगाला वाचवू शकतात का या गोष्टी तुम्ही सिनेमात बघू शकता. मंडळी, हे सुपरहिरो फक्त सिनेमात किंवा पुस्तकात छान वाटतात. त्यांची कल्पना आपण मनात करू शकतो पण प्रत्यक्षात ते शक्य नाही. हे काल्पनिक जग आपल्याला थोड्यावेळापुरतं वेगळा अनुभव देतं पण पुन्हा आपल्याला आपल्याच जगात यावं लागतं. मग प्रश्न पडतो आपल्या रोजच्या आयुष्यातील प्रश्न सोडवण्यासाठी कोणता सुपरहिरो आहे राव \nयाचं उत्तर म्हणजे आगामी ‘भावेश जोशी’ हा सिनेमा.\nअनिल कपूर यांचे सुपुत्र हर्षवर्धन कपूर ‘भावेश जोशी’ म्हणून दिसणार आहेत. आजवर भारतात जे काही मोजके सुपरहिरो चित्रपट आले त्यातील भावेश जोशी हा वेगळा वाटत आहे. आता तुम्ही चित्रपटचं नावचं बघा ना. सुपरहिरोचं नाव भावेश जोशी, हे एवढं सोप्प असतंय का \nमंडळी, सामान्य नाव म्हणजेच हा सुपरहिरो तुमच्या आमच्यातीलच एक आहे. राव, सुपरहिरो चित्रपटातून सुपरहिरो व्हिलनवर मात करताना दाखवलं जातं. पण तेच जर खऱ्या आयुष्यात घडलं तर ते नेमकं कसं घडेल हे भावेश जोशीच्या ट्रेलर मधून दिसतं. खऱ्या आयुष्यात वाईट गोष्टींविरुद्ध लढताना काय समस्या येतात हे दाखवण्याचा प्रयत्न भावेश जोशी मधून होईल असं तूर्तास तरी वाटत आहे. मुखवटा घातलेला सुपरहिरो त्याला अडचणीत टाकणारे राजकारणी आणि त्यातून मार्ग काढत दाखवलेलं वास्तव हे सुद्धा आपण ठळकपणे पाहू शकतो.\nदेशातील विविध समस्यांवर तरुणांमध्ये राग एकवटला आहे. या रागाला वाचा फोडणाऱ्या तरुणांचा चेहरा म्हणजे (हेल्मेट घातलेला सुपरहिरो) ‘भावेश जोशी’.\nमंडळी भारतीय सिनेमात पहिल्यांदाच सुपरहिरो या जॉनरला घेऊन एक वेगळा प्रयोग होताना दिसतोय. त्याचं कौतुक तर आहेच. हा प्रयोग फसेल की हिट होईल हे भविष्य सांगेल. ���ो पर्यंत तुम्ही ‘भावेश जोशी’चा ट्रेलर बघून घ्या.\nहेल्मेट घालणारा सुपर हिरो बघितलाय का नसेल तर हा टीझर एकदा बघाच \nडॉक्टरनेच रुग्णाच्या पोटात ढकलली तब्बल १५ कॅन बियर \nव्हिडीओ ऑफ दि डे : टार्गेट पूर्ण नाही केलं तर चीनमध्ये मिळते ही शिक्षा\n भेटा मुंबईच्या दुसऱ्या खऱ्याखुऱ्या गलीबॉयला \nव्हिडीओ ऑफ दि डे : ‘उरी’ चित्रपट टोरंटवरून डाऊनलोड करताय मग थांबा आणि हा व्हिडीओ बघा \n मराठी सेलिब्रिटीजचे १० वर्षापूर्वीचे फोटो पाहिले का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/health", "date_download": "2019-01-18T11:12:29Z", "digest": "sha1:IU3YDQXWSDNNYXMIXQK2RMOX6PWTCXQC", "length": 4270, "nlines": 40, "source_domain": "www.bobhata.com", "title": "Health | Bobhata", "raw_content": "\nया मुलीला पुरुषांचा आवाज ऐकू येत नाही काय आहे या मागचं तथ्य \nविजेचा शॉक बसून कुणी बेशुद्ध पडले तर हे ९ उपाय तुम्ही नक्की करू शकता \nसौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी सेलेब्रिटी करतात हे ९ उपाय\n रताळे खा.. वाचा रताळे खाण्याचे ५ अफलातून फायदे\nकोणत्याही काँस्मेटिक क्रीम्स शिवाय मिळवा तजेलदार त्वचा....करा हे ५ उपाय \nवजन कमी करायचं आहे मग हे धान्य तुमची इच्छा लगेच पूर्ण करेल \nतुम्ही खूप घोरता का मग हे घोरण्याच्या समस्येवरचे ६ रामबाण उपाय वाचाच\nशनिवार स्पेशल : जळू लावणे - एकेकाळी गावठी समजला जाणाऱ्या उपचाराला मिळाली आंतरराष्ट्रीय मान्यता\nभारत आता कॅन्सरची राजधानी होणार का कोणत्या प्रकारच्या कॅन्सरच्या रुग्णांच्या संख्येत होत आहे वाढ \nबिल गेटस यांनी 'शी'ने भरलेली बरणी स्टेजवरून का दाखवली \nतुम्ही 'दीक्षित' की ' दिवेकर' हे ठरवण्यापूर्वी हे नक्की वाचा हे ठरवण्यापूर्वी हे नक्की वाचा \nपुरुषांनाही स्तनांचा कर्करोग होतो का जाणून घ्या पुरुषांच्या ‘ब्रेस्ट कॅन्सर' बद्दल \nआपल्या अन्नात कोण विष कालवतंय अमेरिकेत हे आधीच होऊन गेलंय. वाचा ८७०० खटले असलेल्या एका कंपनी बद्दल \nअसे पाच अविश्वसनीय आजार ज्यावर तुमचा विश्वासच बसणार नाही \nनिकोटीन गमने खरोखर सिगरेटचं व्यसन सुटतं का वाचा विज्ञान काय म्हणतंय \nतुमची टाच दुखते का ही आहेत कारणं आणि त्यावरचे उपाय\nतुम्ही माऊथवॉश वापरता का जाणून घ्या माऊथवॉश वापरण्याचे फायदेतोटे\nतुमचं बाळ झोपेत अंथरूण ओलं करतं का जाणून घ्या त्यामागची कारणं..\nशनिवार स्पेशल: अशी घ्या तुमच्या हृदयाची काळजी तुम्ही यातलं काय काय करता \nरोजच��या व्यस्त जीवनात मेंदू फ्रेश ठेवण्यासाठी करा ही सोप्पी ट्रिक \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/solve-problem-ward-meetings-33962", "date_download": "2019-01-18T12:52:45Z", "digest": "sha1:TC6OE55HCMU7ZJXUV2TQOTOL5ZAJZIYN", "length": 15549, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Solve the problem in the ward meetings 'वॉर्ड मीटिंगमध्येच प्रभागातील समस्या सोडवा' | eSakal", "raw_content": "\n'वॉर्ड मीटिंगमध्येच प्रभागातील समस्या सोडवा'\nबुधवार, 8 मार्च 2017\nकोल्हापूर - प्रभाग समितीमध्येच प्रभागातील जास्तीत जास्त समस्या सोडवा, असे आदेश महापौर हसीना फरास यांनी आज छत्रपती शिवाजी मार्केट प्रभाग समितीच्या बैठकीत दिले. प्रभाग समिती सक्षम करून नगरसेवकांचे प्रश्‍न सोडविण्याच्या दृष्टीने ही बैठक घेण्यात आली.\nकोल्हापूर - प्रभाग समितीमध्येच प्रभागातील जास्तीत जास्त समस्या सोडवा, असे आदेश महापौर हसीना फरास यांनी आज छत्रपती शिवाजी मार्केट प्रभाग समितीच्या बैठकीत दिले. प्रभाग समिती सक्षम करून नगरसेवकांचे प्रश्‍न सोडविण्याच्या दृष्टीने ही बैठक घेण्यात आली.\nपरिवहन समिती सभापती नियाज खान, विरोधी पक्षनेता किरण शिराळे, गटनेता विजय सूर्यवंशी, नगरसेवक शेखर कुसाळे, प्रतापसिंह जाधव, अजित ठाणेकर, नगरसेविका निलोफर आजरेकर, उमा बनछोडे आदींनी विविध प्रश्‍न उपस्थित केले. यामध्ये महावितरण विभागाकडून झाडांच्या फांद्या छाटल्या जातात, त्यांच्याकडून किती पैसे भरून घेण्यात येतात नगरसेवकांनी धोकादायक फांद्या तोडण्यास सांगितल्यास नियमावली दाखवली जाते. उद्यानातील मोडकळीस आलेली व धोकादायक खेळणी का काढली जात नाहीत नगरसेवकांनी धोकादायक फांद्या तोडण्यास सांगितल्यास नियमावली दाखवली जाते. उद्यानातील मोडकळीस आलेली व धोकादायक खेळणी का काढली जात नाहीत जुन्या झाडांचे ट्री गार्ड झाडे मोठी होऊनही काढलेली नाहीत, मागील वर्षी किती झाडे लावली जुन्या झाडांचे ट्री गार्ड झाडे मोठी होऊनही काढलेली नाहीत, मागील वर्षी किती झाडे लावली किती जगली याचा अहवाल तयार करा, अशी विचारणा केली.\nसहायक आयुक्त सचिन खाडे यांनी सदस्यांच्या प्रश्‍नांना उत्तर देताना सांगितले की, उद्यान विभागास खराब खेळणी काढण्यासंबधी वॉर्ड ऑफिसला लेखी पत्र देण्याची सूचना केली. वॉर्ड ऑफिसने ती खेळणी दुरुस्त होत नसतील तर काढण्याची कार्यवाही करावी. जगलेल्या झाडांची माहिती स���कलित केली आहे. ट्री गार्ड देणे बंद केले आहे. जुने ट्री गार्ड काढणे सुरू ठेवू. गार्डन कंपौंड वॉलसाठी 1 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. बजेट उपलब्धतेनुसार सदस्यांचे बजेट खर्च टाकण्यात येत आहे. सर्व कनिष्ठ अभियंता यांनी सुरू असलेली कामे, मंजूर कामे, प्रक्रियेतील कामे व पूर्णत्वास आलेली कामांची संपूर्ण माहिती संबंधित नगरसेवकांना लेखी स्वरूपात देण्याची सूचना केली आहे. पंचगंगा हॉस्पिटल दुरुस्तीच्या मंजूर ठेकेदारास सात दिवसांची नोटीस दिली आहे. त्यांची मुदत संपल्याने आज पुन्हा दुसरी सात दिवसांची नोटीस दिली आहे. तरीही काम सुरू न केल्यास ठेकेदारास ब्लॅकलिस्ट करू.\nबैठकीस सहायक नगररचना संचालक धनंजय खोत, आरोग्याधिकारी डॉ. अरुण परितेकर, उपशहर अभियंता एस. के. माने, शाखा अभियंता कुऱ्हाडे, मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील, इस्टेट ऑफिसर प्रमोद बराले, सर्व कनिष्ठ अभियंता, आरोग्य निरीक्षक, विद्युत, उद्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाकडील कर्मचारी उपस्थित होते.\nदीर्घकाळ गैरहजारांचे निलंबन करू...\nआरोग्य विभागाकडील जे कर्मचारी वारंवार गैरहजर राहतात अशा 57 जणांवर कारवाई सुरू आहे. काहींचे वेतन थकवले आहे, दीर्घकाळ गैरहजर असलेल्या 12 कर्मचाऱ्यांचे निलंबन करू, असे आरोग्य विभागाने सांगितले. पावसाळ्यापूर्वी नाले व गटर्स साफसफाईसाठी 24 जणांच्या दोन टीम तयार केल्या असून नाले सफाईचे काम सुरू केले आहे, असेही सांगितले.\nमनपा बालवाडी सेविकांवर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न\nजळगाव ः शहरात महापालिकेतर्फे रूबेला निर्मूलन राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत लसीकरण मोहीम सुरू आहे. त्यानुसार शिवाजीनगर परिसरातील गेंदालाल मिलमध्ये...\nसमान निधी वाटपानंतर अध्यक्षांची अतिरिक्‍त कामे\nजळगाव : जिल्हा परिषदेतंर्गत होणाऱ्या विकास कामांसाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून निधी मिळाला आहे. या कामांना गेल्या महिन्यात सर्वसाधारण सभेत मान्यता...\nभाजपच्या अ. जा. मोर्चाची राष्ट्रीय परिषद उद्यापासून\nनागपूर - भाजपच्या अनुसूचित जाती-जमाती आघाडीच्या राष्ट्रीय परिषदेचे उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येत्या १९ जानेवारीला...\nकोलेस्टेरॉल जितके कमी तितके चांगले हा निव्वळ गैरसमज आहे. प्रमाणापेक्षा कोलेस्टेरॉल कमी असलेली व्यक्‍ती ‘निरोगी’ नसते, उलट अशा व्यक्‍तींम���्ये अशक्‍तता...\nचिखली - महावितरणच्या पुनर्रचनेत मोशी-चिखली शाखा कार्यालयाचा परिसर आकुर्डी ऐवजी (थरमॅक्‍स चौक) भोसरी उपविभागीय कार्यालयास जोडला जाणार आहे. त्यामुळे...\nजवान रोहित देवर्डेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार\nनिपाणी : आडी (ता. निपाणी) येथील जवान रोहित देवर्डे यांच्यावर आज (ता. 17) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जवान रोहित याचा सोमवारी (ता....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/result/can-fin-homes-exam-result-29122018.html", "date_download": "2019-01-18T12:30:15Z", "digest": "sha1:VDDGMHOIZ654SWFOD2RIIRJP56GY3RR4", "length": 4768, "nlines": 94, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "कॅन फिन होम लिमिटेड [CanFin Homes] भरती परीक्षा निकाल", "raw_content": "\nकॅन फिन होम लिमिटेड [CanFin Homes] भरती परीक्षा निकाल\nकॅन फिन होम लिमिटेड [CanFin Homes] भरती परीक्षा निकाल\nकॅन फिन होम लिमिटेड [CanFin Homes] भरती परीक्षा निकाल उपलब्ध झाला आहे. उमेदवारांना खालील लिंक्सचा वापर करून पाहता किवां डाउनलोड करता येईल.\nनवीन परीक्षा निकाल :\n〉 महाराष्ट्र गट-क सेवा [MPSC] दुय्यम सहाय्यक मुख्य परीक्षा पेपर २ अंतिम उत्तरतालिका\n〉 राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] विविध पदांची मुलाखत निवड यादी\n〉 महाराष्ट्र [MPSC] वन सेवा मुख्य परीक्षा अंतिम उत्तरपत्रिका\n〉 भारतीय रेल्वे भरती बोर्ड (RRB) ग्रुप-डी संगणकीय परीक्षेचा निकाल जाहीर\n〉 केंद्रीय शिक्षक पात्रता चाचणी [CTET] परीक्षा निकाल\n〉 आयबीपीएस [IBPS] मार्फत लिपिक पदांची भरती पूर्व परीक्षा निकाल\n〉 भारतीय तटरक्षक दल [ICG] नाविक (GD) पदांची बॅच परीक्षा निकाल\n〉 केंद्रीय लोकसेवा [UPSC] आयोगामार्फत भारतीय वन सेवा मुख्य परीक्षा निकाल\n〉 भारतीय हवाई दल [Indian Air Force] ग्रुप X आणि Y पदांची परीक्षा निकाल\n〉 आयबीपीएस [IBPS] ऑफिसर व ऑफिस असिस्टंट पदांची भरती परीक्षा निकाल\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathimati.net/ba-bha-borkar/", "date_download": "2019-01-18T11:13:25Z", "digest": "sha1:TIOHTWO7MJOT2BMCYRNN5C6JMTB566GB", "length": 10898, "nlines": 171, "source_domain": "www.marathimati.net", "title": "बा. भ. बोरकर(बाळकृष्ण भगवंत बोरकर) | Ba. Bha. Borkar", "raw_content": "\nबा. भ. बोरकर (बाळकृष्ण भगवंत बोरकर)\nबा. भ. बोरकर (बाळकृष्ण भगवंत बोरकर)\nबा. भ. बोरकर म्हणजेच बाळकृष्ण भगवंत बोरकर\n(जन्म : ३० नोव्हेंबर १९१० मृत्यू ८ जुलै १९८४)\nसर्व महाराष्ट्र ज्यांना ‘आनंदयात्री कवी’ म्हणून ओळखतो असे कादंबरीकार, ललित लेखक, कथाकार. बा. भ. बोरकर यांचा जन्म गोव्यातील कुडचडे या गावी झाला. बोरकरांचे मूळ गाव बोरी. त्यांचे प्रार्थमिक शिक्षण पोर्तुगीज शाळेत झाले. १९२८ साली ते धारवडच्या शाळेतून मॅट्रिकची परिक्षा उत्तीर्ण झाले. नंतर त्यांनी कर्नाटक कॉलेजला प्रवेश घेतला. आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण झेपणार नाही त्यामुळे कॉलेज सोडून ते नोकरीच्या शोधात मुंबईला आले.परंतु मुंबईच्या जीवनाशी त्यांचे सूर जुळले नाहीत. पुन्हा गोव्याला परत येऊन वॉस्कोच्या इंग्रजी शाळेत त्यांनी शिक्षकाची नोकरी पत्करली. कवितेची आवड त्यांना लहानपणापासूनच होती.\nबोरकरांचा पहिला कविता संग्रह ‘प्रतिभा’ हा १९३० मध्ये प्रसिद्ध झाला. त्यानंतर त्यांचा भा. रा. तांबे(भास्कर रामचंद्र तांबे) आणि वि. स. खांडेकर(विष्णू सखाराम खांडेकर) यांच्याशी परिचय झाला. ‘ज्योत्स्ना’ या मासिकातून त्यांच्या कवितांना प्रसिद्धी मिळाली.\n१९३७ : जीवन संगीत\nहे त्यांचे काही काव्यसंग्रह. त्यानंतर एक उत्कृष्ट दर्जाचे कवी म्हणून त्यांची कीर्ती होत गेली. पुढे\nआणि ‘लावण्यरेखा’(अप्रकाशित) आदी काव्यसंग्रह निर्माण झाले. त्यांच्या कवितेवर भा. रा. तांबे यांचा प्रभाव दिसतो. त्यांची कविता निसर्ग संपन्न जशी आहे तसाच तिच्यात दिव्यत्वाचा साक्षात्कार होतो. अक्षरगण वृत्ते, मात्रा, जातीवृत्ते यांवर त्याम्ची हुकूमत आहे. शब्द भांडार समृद्ध असल्यामुळे नादमय रचनांनी बोरकरांनी अनेक वर्षे रसिकांना मुग्ध केले.\nकवितेशिवाय कादंबरी, कथा, ललित लेख, चरित्रात्मक प्रबंध ���त्यादी लेखनही त्यांनी केले.\nइत्यादी त्यांची ललित लेखांची पुस्तके आहेत. स्टीफन झ्वाइगच्या कादंबर्‍यांचा तसेच महात्मा गांधींच्या संबंधित काही पुस्तकांचा त्यांनी अनुवाद केला. रविंद्रनाथांवर त्यांनी काही पुस्तके लिहिली. त्यांच्या कोकणी भाषेतही १० साहित्यकृती आहेत.\nया वर्गातील आणखी काही लेख\nविचित्र वीणा – बा.भ.बोरकर\nकल्पना एक आविष्कार अनेक २०१२\nबा.सी.मर्ढेकर (बाळ सीताराम मर्ढेकर)\nThis entry was posted in मराठी कवी, मराठी साहित्यिक, साहित्य and tagged आनंदयात्री कवी, काव्यसंग्रह, कुडचडे, कोकणी भाषा, गोवा, बा.भ.बोरकर, बाळकृष्ण भगवंत बोरकर, ३० नोव्हेंबर, ८ जुलै on नोव्हेंबर 30, 2012 by मराठीमाती.\n← ३० नोव्हेंबर दिनविशेष १ डिसेंबर दिनविशेष →\nOne thought on “बा. भ. बोरकर (बाळकृष्ण भगवंत बोरकर)”\nPingback: ३० नोव्हेंबर दिनविशेष | November 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/70-thousand-households-in-the-state-have-the-facility-of-personal-toilets-parrikar/", "date_download": "2019-01-18T11:31:05Z", "digest": "sha1:OEDV4ZIHVTC63AAYFCU5NJML7STMZV7D", "length": 6058, "nlines": 40, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राज्यातील ७० हजार घरांना वैयक्‍तिक शौचालयाची देणार सुविधा | पुढारी\tTop", "raw_content": "\nAUSvsIND : भारताचा कसोटी पाठोपाठ वनडेतही मालिका विजय\nआर्थिक मागासांना 10 टक्के आरक्षणाच्या निर्णयास उत्तरप्रदेश सरकारची मंजुरी\nसुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर 51 महिलांचे शबरीमला दर्शन - केरळ सरकार\nश्रीनगरमध्ये घंटाघर चौकात स्फोट\nजम्मू-काश्मीरात गगरानमध्ये पोलिस कॅम्पवर ग्रेनेड हल्ला\nनिवडणुकीची उलटगणती सुरू झाली आहे, या सरकारकडूुन चांगल्याची अपेक्षा नाही - चिदम्बरम\nहोमपेज › Goa › राज्यातील ७० हजार घरांना वैयक्‍तिक शौचालयाची देणार सुविधा\nराज्यातील ७० हजार घरांना वैयक्‍तिक शौचालयाची देणार सुविधा\nआजही राज्यातील 70 हजार घरांत वैयक्तिक शौचालयाची सुविधा नाही. त्यामुळे सरकार घरांना शौचालयाची सुविधा देणार आहेत. त्याचे बांधकाम 2 ऑक्टोबरपर्यत पूर्ण करण्यात येणार आहे, असे आश्‍वासन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिले.\nमडगाव येथील रवींद्र भवनात मातृछाय ट्रस्टच्या मुलींसाठी बाल सुरक्षात्मक घराचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, नगरविकासमंत्री विजय सरदेसाई, मातृछाया ट्रस्टचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपे आदीपस्थित होते.\nमुख्��मंत्री पर्रीकर म्हणाले, की गेल्या चाळीस वर्षापासून मुलींच्या कल्याणासाठी सुरू असलेले मातृछाया ट्रस्टचे कार्य कौतुकास्पद आहे. क ाही लोक आपला वेळ, पैसा आणि साधनसंपत्ती दान करुन समाजिक कार्य करीत असतात. या संस्थेच्या विकासासाठी सरकार नेहमीच त्यांना मदत करेल.\nमुख्यमंत्री पर्रीकर म्हणाले, की शनिवारी झालेल्या हागणदारी मुक्त कार्यक्रमाच्या एका बैठकीत गोव्यातील अनेक घरांत शौचालय नाहीत असे निदर्शनास आहे. त्यामध्ये 70 हजार घरांमध्ये अजूनही वैयक्तिक शौचालय नाहीत. त्यामुळे सरकार 2ऑक्टोबर2018 पर्यंत या सर्व घरांना शौचालय बांधून देणार आहे. यासाठी लोकांच्या सहकार्याची आवश्यकता आहे.\n'मणिकर्णिका' : करणी सेनेची धमकी, रिलीज करण्‍यास विरोध\nसाहित्यिक उत्तम बंडू तुपेंना ५ लाखाची मदत\nअभेद्य सुरक्षा असलेल्या श्रीनगरच्या लाल चौकात ग्रेनेड हल्ला\nनाशिक : दोन दिवसात तीन शेतकर्‍यांच्या आत्‍महत्‍या\nस्‍वत: पिकवलेल्‍या कांद्‍याच्या ढिगातच तरूण शेतकर्‍याची विष पिऊन आत्महत्या\nगरज पडल्यास डान्सबार बंदीसाठी अध्यादेश काढणार : मुनगंटीवार\n...अन्‌ तिला वाचवण्यासाठी 'प्रशांत'ची सागरात झेप\nमुंबई-पुणे एक्‍सप्रेस वे आज दोन तास बंद\nमुंबई महापालिकेतही संप करण्याची रावांची तयारी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Second-day-to-the-pudhari-shopping-and-food-festival/", "date_download": "2019-01-18T11:44:28Z", "digest": "sha1:22FQWLYSIJPQPXBKUB2USFKEW2HFVXD5", "length": 8918, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पुढारी शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हल’ला दुसर्‍या दिवशीही उदंड प्रतिसाद | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › पुढारी शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हल’ला दुसर्‍या दिवशीही उदंड प्रतिसाद\nफिश ६५, दाल बाटी, बिर्याणी अन् बरंच काही\nझणझणीत मिसळ अन् तांबडा-पांढरा रस्सा, चटपटीत पाणीपुरी अशा सर्व परिचित पदार्थांबरोबरच कोकणी फिश 65, फिश टिक्‍की, टर्किश चिकन, हैद्राबादी व लखनवी बिर्याणी, राजस्थानी दाल बाटी, स्मोक बिस्किटे, बास्केट चाट, अशा नवनवीन पदार्थांनी सजलेल्या ‘पुढारी शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हल’ला शनिवारी खवय्यांचा उदंड प्रतिसाद लाभला. मनसोक्‍त खरेदीसोबत विविध पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी कोल्हापूरकरांची रात्री उशिरापर्यंत गर्दी उसळली होती.\nदैनिक ‘पुढारी’ आणि टोमॅटो एफ. एम.तर्फे आयोजित ‘पुढारी शॉपिंग अँड फू�� फेस्टिव्हल’ आर. व्ही. ग्राऊंड, बावडा रोड, राजहंस प्रिंटिंग प्रेससमोर, नागाळा पार्क येथे आयोजित करण्यात आला आहे. 22 ते 26 डिसेंबर या कालावधीत सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत हा फेस्टिव्हल सर्वांसाठी खुला राहणार आहे. फेस्टिव्हलसाठी रॉनिक वॉटर हीटर सिस्टीम आणि पितांबरी रुचियाना हे सहप्रायोजक आहेत.\nनाताळ सणानिमित्त शाळा, महाविद्यालयांना सुट्टी पडली आहे. चौथा शनिवार असल्याने शासकीय कार्यालयांनाही सुट्टी आहे. या सुट्टीचा आनंद कोल्हापूरकरांनी शनिवारी फेस्टिव्हलमध्ये सहकुटुंब साजरा केला. सकाळपासूनच फेस्टिव्हलमध्ये खरेदी व विविध पदार्थांची चव चाखण्यासाठी रांगा लागल्या होत्या. सायंकाळी पाचनंतर अख्खं मैदान गर्दीने फुलून गेले होते. प्रत्येक स्टॉलवर गर्दी उसळली होती.\n‘पुढारी शॉपिंग अँड फेस्टिव्हल’मध्ये नानाविध पदार्थांची रेलचेल आहे. पॉपकॉन ग्रिल, ग्रीन तवा सुरमई, कोळंबी फ्राय, व्हेज आणि नॉनव्हेज मोमोज, हॉट डॉग, बार्बेक्यू चिकन, थाई स्टाईल चिकन, दाल पक्‍वान, सोया चिली, चॉकलेट सँडवीच, वडा कोंबडा, कबाब, चिकन लॉलीपॉप, तंदूर, डोसा, उत्ताप्पा, गोबी मंच्युरियन, भेल, पाणीपुरी, सँडवीच, पप्स, चीज, व्हेज पुलाव, सोबत सोलकढी, आईस्क्रीम आणि पानातील विविध प्रकार आदी पदार्थांवर खवय्यांनी ताव मारला. स्टॉलवर ऑर्डर दिल्यानंतर पाच मिनिटांतच मिळणारे गरमागरम पदार्थ आणि एकत्र बसून जेवणाची बैठक व्यवस्था असल्याने हजारो कोल्हापूरकरांची पावले मैदानाकडे वळत आहेत.\nव्यावसायिक स्टॉलमध्ये टिकलीपासून ते खेळण्यापर्यंत, घरापासून ते ऑफिसपर्यंत लागणार्‍या विविध नामांकित वस्तू आहेत. गॅस शेगडी, इन्स्टंट रांगोळी, व्यायामाचे साहित्य, इमिटेशन ज्वेलरी, फॅन्सी ड्रेस, आयुर्वेदिक हेल्थकेअर उत्पादने, सौंदर्यप्रसाधने, मसाल्यांचे पदार्थ, दुग्धजन्य पदार्थ, प्लास्टिकच्या वस्तू, पिकनिक टेबल, सार्थ आयुर्वेदिक, सरस्वती चहा, विंकिंज, लहान मुलांसाठी होम रिव्हाईज आदी स्टॉलवर ऑफर्सची बरसात करण्यात आली आहे. त्याचा लाभ घेत मनसोक्‍त खरेदी करत लोक समाधानाने बाहेर पडत होते.\nसोनाळीत पूर्ववैमनस्यातून हाणामारी; दोघे जखमी\nदहा ग्रामपंचायतींसाठी मंगळवारी मतदान\nमध्यरात्री डॉल्बीच्या दणदणाटाचे पोलिसांना आव्हान\n१८ वर्षे पूर्ण; युवक-युवतींचा सत्कार : निवडणूक आयोग\nकापडी पिशवी जव�� हवीच\nकरणी सेना 'मणिकर्णिका'वर नाराज, रिलीज करण्‍यास विरोध\nसाहित्यिक उत्तम बंडू तुपेंना ५ लाखाची मदत\nअभेद्य सुरक्षा असलेल्या श्रीनगरच्या लाल चौकात ग्रेनेड हल्ला\nनाशिक : दोन दिवसात तीन शेतकर्‍यांच्या आत्‍महत्‍या\nस्‍वत: पिकवलेल्‍या कांद्‍याच्या ढिगातच तरूण शेतकर्‍याची विष पिऊन आत्महत्या\nगरज पडल्यास डान्सबार बंदीसाठी अध्यादेश काढणार : मुनगंटीवार\n...अन्‌ तिला वाचवण्यासाठी 'प्रशांत'ची सागरात झेप\nमुंबई-पुणे एक्‍सप्रेस वे आज दोन तास बंद\nमुंबई महापालिकेतही संप करण्याची रावांची तयारी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/desa-koda+00254.php", "date_download": "2019-01-18T11:12:55Z", "digest": "sha1:HEN5FFFDS5QD557VMBVPU2RZOA2JBTWL", "length": 10016, "nlines": 22, "source_domain": "www.desakoda.info", "title": "देश कोड +254 / 00254 / 011254 / +२५४ / ००२५४ / ०११२५४", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nदेशाचे नाव वा देश कोड प्रविष्ट करा:\nयेथून अँगोलाअँग्विलाअँटिगा आणि बार्बुडाअझरबैजानअफगाणिस्तानअमेरिकन सामोआअमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका)अरूबाअल्जीरियाअसेन्शन द्वीपआंदोराआइसलँडआयर्लंडआर्जेन्टिनाआर्मेनियाआल्बेनियाइंडोनेशियाइक्वेटोरीयल गिनीइक्वेडोरइजिप्तइटलीइथियोपियाइराकइराणइरिट्रियाइस्रायलउझबेकिस्तानउत्तर कोरियाउत्तर मेरियाना द्वीपसमूहउरुग्वेएल साल्व्हाडोरएस्टोनियाऑस्ट्रियाऑस्ट्रेलियाओमानकंबोडियाकझाकस्तानकतारकाँगोचे प्रजासत्ताककाँगोचे लोकशाही प्रजासत्ताककामेरूनकिरिबाटीकिर्गिझस्तानकुवेतकूक द्वीपसमूहकॅनडाकेनियाकेप व्हर्देकेमन द्वीपसमूहकोकोस द्वीपसमूहकोत द'ईवोआरकोमोरोसकोलंबियाकोसोव्होकोस्टा रिकाक्युबाक्रोएशियागयानागांबियागिनीगिनी-बिसाउगॅबनग्रीनलँडग्रीसग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्रग्रेनेडाग्वातेमालाग्वादेलोपघानाचागोस द्वीपसमूहचाडचिलीचीनचेक प्रजासत्ताकजपानजमैकाजर्मनीजिबूतीजिब्राल्टरजॉर्जियाजॉर्डनझांबियाझिंबाब्वेटांझानियाटोंगाटोकेलाउटोगोट्युनिसियाडेन्मार्कडॉमिनिकन प्रजासत्ताकडॉमिनिकाताजिकिस्तानतुर्कमेनिस्तानतुर्कस्तानतुवालूतैवान (चीनचे प्रजासत्ताक) त्रिनिदाद व ���ोबॅगोथायलंडदक्षिण आफ्रिकादक्षिण कोरियादक्षिण सुदाननामिबियानायजरनायजेरियानिकाराग्वानेदरलँड्सनेदरलँड्स अँटिल्सनेपाळनॉरफोक द्वीपनॉर्वेनौरून्युएन्यू कॅलिडोनियान्यू झीलंडपनामापलाउपाकिस्तानपापुआ न्यू गिनीपिटकेर्न द्वीपसमूहपूर्व तिमोरपॅलेस्टाईनपेराग्वेपेरूपोर्तुगालपोलंडफिजीफिनलंडफिलिपाईन्सफेरो द्वीपसमूहफॉकलंड द्वीपसमूहफ्रान्सफ्रेंच गयानाफ्रेंच पॉलिनेशियाबर्किना फासोबर्म्युडाबल्गेरियाबहरैनबहामासबांगलादेशबार्बाडोसबुरुंडीबेनिनबेलारूसबेलिझबेल्जियमबॉस्निया आणि हर्झगोव्हिनाबोत्स्वानाबोलिव्हियाब्राझीलब्रुनेईभारतभूतानमंगोलियामकाओमध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताकमलावीमलेशियामाँटेनिग्रोमादागास्करमायक्रोनेशियामार्टिनिकमार्शल द्वीपसमूहमालदीवमालीमाल्टामॅसिडोनियामेक्सिकोमॉरिटानियामॉरिशसमोझांबिकमोनॅकोमोरोक्कोमोल्दोव्हाम्यानमार (ब्रह्मदेश)यमनचे प्रजासत्ताकयुक्रेनयुगांडारशियारेयूनियोंरोमेनियार्‍वान्डालक्झेंबर्गलाओसलात्व्हियालायबेरियालिथुएनियालिश्टनस्टाइनलीबियालेबेनॉनलेसोथोवालिस व फ्युतुना द्वीपसमूहव्हानुआतूव्हियेतनामव्हॅटिकन सिटीव्हेनेझुएलाश्रीलंकासंयुक्त अरब अमिरातीसर्बियासाओ टोमे व प्रिन्सिपसान मारिनोसामो‌आसायप्रससिंगापूरसिंट मार्टेनसियेरा लिओनसीरियासुदानसुरिनामसेंट किट्स आणि नेव्हिससेंट पियेर व मिकेलोसेंट लुसियासेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्ससेंट हेलेनासेनेगालसेशेल्ससॉलोमन द्वीपसमूहसोमालियासौदी अरेबियास्पेनस्लोव्हाकियास्लोव्हेनियास्वाझीलँडस्वित्झर्लंडस्वीडनहंगेरीहाँग काँगहैतीहोन्डुरास\nयेथे राष्ट्रीय क्षेत्र कोडमधील सुरुवातीचे शून्य वगळणे आवश्यक आहे. अशा प्रकारे, क्रमांक 08765.123456 देश कोडसह 00254.8765.123456 बनतो.\nआम्ही आपल्यासाठी चांगली यात्रा आणि/किंवा यशस्वी व्यवसाय करार इच्छितो\nदेश कोड +254 / 00254 / 011254 / +२५४ / ००२५४ / ०११२५४: केनिया\nवापराकरिता सूचना: आंतरराष्ट्रीय टेलिफोन कॉल्ससाठी देश कोड देशात अंतर्गत कॉल करत असताना शहरासाठीच्या स्थानिक क्षेत्र कोडसारखेच असतात. अर्थातच, याचा अर्थ असा नाही की परदेशात करायच्या फोन कॉल्ससाठी स्थानिक क्षेत्र कोड वगळता येतात. आंतरराष्ट्रीय कॉल्ससाठी, एखाद्याला जो सामान्यतः 00 ने सुरू होतो असा देश कोड डायल करून सुरुवात करावी लागते, नंतर राष्ट्रीय क्षेत्र कोड, तथापि, सामान्यतः सुरुवातीचे शून्य वगळून, आणि शेवटी, नेहमीप्रमाणे तुम्हाला बोलायचे आहे त्या व्यक्तीचा क्रमांक. म्हणून, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड वा अन्य देशातून येणाऱ्या कॉल्ससाठी केनिया या देशात अंतर्गत कॉल करण्यासाठी वापरायचा क्रमांक 08765.123456 00254.8765.123456 असा होईल.\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +254 / 00254 / 011254 / +२५४ / ००२५४ / ०११२५४\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+854+us.php", "date_download": "2019-01-18T12:41:26Z", "digest": "sha1:4VGFNIHTQEY7P646ZCIRI6UE5XEUAQNL", "length": 3981, "nlines": 16, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 854 / +1854 (अमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका))", "raw_content": "क्षेत्र कोड 854 / +1854\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nक्षेत्र कोड 854 / +1854\nक्षेत्र कोड: 854 (+1 854)\nशहर/नगर वा प्रदेश: South Carolina\nअमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका)\nक्षेत्र कोड 854 / +1854 (अमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका))\nआधी जोडलेला 854 हा क्रमांक South Carolina क्षेत्र कोड आहे व South Carolina अमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका)मध्ये स्थित आहे. जर आपण अमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका)बाहेर असाल व आपल्याला South Carolinaमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. अमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका) देश कोड +1 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला South Carolinaमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +1 854 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनSouth Carolinaमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांक���आधी +1 854 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 001 854 वापरू शकता.\nक्षेत्र कोड 854 / +1854\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://harinarke.blogspot.com/2018/02/blog-post_93.html", "date_download": "2019-01-18T11:28:35Z", "digest": "sha1:ZY2BSKWURDG2DEMMFHKTXVGLIYWD7BCL", "length": 20064, "nlines": 343, "source_domain": "harinarke.blogspot.com", "title": "प्रा. हरी नरके: मोठ्या साह्यबांचा सर्वोच्च न्यायालयावर भरोसा नाय काय?", "raw_content": "\nमोठ्या साह्यबांचा सर्वोच्च न्यायालयावर भरोसा नाय काय\nकाळानुरूप वेळोवेळी गरज पडल्यास संसदेला राज्यघटनेत दुरूस्ती करता येते. भारतीय संविधानाच्या कलम 368 द्वारे ही घटनादुरूस्तीची तरतूद करण्यात आलेली आहे. विधेयक एकुण सदस्यांच्या बहुमताने किंवा सदनात त्यावेळी उपस्थित असलेल्या सदस्यांच्यापैकी दोन तृतीयांशपेक्षा कमी नाहीत अशा संख्येने मंजूर करता येते. त्याला राष्ट्रपतींची मान्यता घ्यावी लागते.\nयाशिवाय राज्यांशी संबंधित अशा काही कलमांच्या घटना दुरूस्तीला किमान निम्म्या राज्यांच्या विधान मंडळांची मान्यताही घ्यावी लागते.\nत्यामुळेच आवश्यकतेनुसार आजवर 123 घटना दुरूस्त्या झालेल्या आहेत. आणखी काही प्रस्तावित आहेत.\nमात्र मुख्य न्यायमुर्ती एस.एम.शिकरी यांच्या अध्यक्षतेखालील 13 न्यायमुर्तींच्या बेंचने \"केशवानंद भारती खटल्यात\" 24 एप्रिल 1973 रोजी दिलेला निकाल याबाबतीत फार महत्वाचा आहे.\nबेसिक स्ट्रक्चरमध्ये प्रामुख्याने स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, लोकशाही व्यवस्था, धर्मनिरपेक्षता, मुलभूत अधिकार आदी बाबी येतात. त्यात संसदेला वाढ करता येईल मात्र त्यांचा संकोच करणे किंवा त्या रद्दच करणे याचा अधिकार संसदेला नाही.\nलोकप्रतिनिधींना मतं मिळवण्यासाठी मतदारांना, लोकांना खूष ठेवावं लागतं. लोकानुनय करण्यासाठी केवळ बहुमताच्या जोरावर एव्हाना सर्व पक्षीय राजकारण्यांनी घटनेचं पार पोतेरं करून टाकलं असतं.\nस्वातंत्र्य चळवळीतून घटना निर्माण झालेली आहे. तिच्या मुळाशी मुल्याधिष्ठीत समाज घडवण्याची भुमिका आहे. परंपरा आणि परिवर्तनाचा समतोल घटनेत आहे. घटनेच्या निर्मात्यांना अभिप्रेत असलेला लोकशाही भारत घडवण्यासाठी मा.सर्वोच्च न्यायालयाने केशवानंद भारती खटल्यात घेतलेली ही भुमिका अतिशय महत्वाची आहे. नाहीतर सरकार बदललं की करा आपल्याला हव्या त्या दुरूस्त्या असा उपक्रम हाती घेऊन राजकारण्यांनी स्वार्थासाठ��� उलटसुलट दुरूस्त्या करून घटनेचा पार खेळखंडोबा करून टाकला असता.\nसर्वोच्च न्यायलयाच्या वरील निकालाला अनुसरून गेल्या 45 वर्षात झालेल्या घटनादुरुस्त्याच तेव्हढ्या टिकल्या.\nबाकीच्या सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्या.\nआरक्षण हे समतेच्या मुलभुत अधिकाराचा भाग आहे. ते घटनेच्या कलम 14,15, 16, 17, 19, 21, 25 ते 30, 243, 326, 330 ते 342 मध्ये येते. त्यात संसदेला घटनादुरूस्तीद्वारे मुलभूत बदल करता येणार नाहीत हे अनेकांना माहितच नसते....\nनरसिंहराव सरकारने 25 सप्टेंबर 1991 रोजी आर्थिक निकषांवर आरक्षण दिले होते. ते 16 नोव्हेंबर 1992 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या 9 न्यायाधिशांच्या बेंचने घटनाबाह्य ठरवून रद्द केले होते. [इंद्र साहनी वि. भारत सरकार] {Supreme court- [Indira Sawhney & Ors v. Union of India. AIR 1993 SC 477 : 1992 Supp (3)SCC 217]\nDeclared separate reservations for economically poor among forward castes as invalid} तेव्हा जे जाणते राजे केंद्रीय मंत्रीमंडळात नंबर दोनच्या पदावर होते, तेच जेव्हा विपरीत/विसंगत बोलू लागतात तेव्हा जनतेचा संभ्रम अणखी वाढतो.\nकाय 16 नोव्हेंबर 1992 च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची त्यांना माहिती नाही की मोठ्या साह्यबांचा सर्वोच्च न्यायालयावर भरोसा नाय\nLabels: OBC Reservation, आरक्षण, न्याय साक्षरता, शिक्षण\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले: समग्र वाड्मय, मुखपृष्ठ\nडॉ. अरूणा ढेरे यांच्यासमवेत-\nमहात्मा फुले समग्र वाङ्मय\nमाझे आवडते लेखक प्रा.भालचंद्र नेमाडे यांच्यासोबत..\n'पवारांचं आरक्षणाविषयीचं विधान म्हणजे मतांसाठीची फ...\nमोठ्या साह्यबांचा सर्वोच्च न्यायालयावर भरोसा नाय क...\nआर्थिक निकषांवर आरक्षण-काही प्रश्न\nमहात्मा फुले आणि शिवराय -\nइतिहासकार, कवी, कादंबरीकार आणि दंतकथा -\nछ. शिवराय आणि जातीग्रस्त समाज-\nशेतकर्‍यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज देणारे शि...\nमहात्मा जोतीराव फुले यांनी बांधला बंडगार्डनचा पूल-...\nमराठी माणूस आणि मुलांसाठी शिक्षणाचे माध्यम--\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले (12)\nडॅा. रखमाबाई सावे - राऊत (6)\nतू माझा सांगाती (1)\nनिंबा मुका जाधव (1)\nनेमाडे - कसबे-वाद (1)\nन्या. गायकवाड आयोग (1)\nप्रा. रंगनाथ पठारे (1)\nबुद्ध आणि बोधिसत्व (1)\nमाळी व तेली (1)\nलोक माझे सांगाती (1)\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ (4)\nसावित्रीबाई फुले स्मारक (1)\nशिक्षणतज्ञ सावित्रीबाई फुले यांचे कार्य\nनिषेध- खेडेकर म्हणतात जातीय व धार्मिक दंगली घडवा\n(श्री. एम. डी. रामटेके यांच्या ब्लोगवरून जनहितार्थ साभार पुनर्प्रकाशित.) वाचा आणि क्रुतीशील निषेध करा. ब्रिगेडचे व मसेसं चे सर्वेसर्वा श...\nमहाराष्ट्र भूषण : वादंग आणि वास्तव\nबाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या निर्णयाबाबत उलटसुलट चर्चा चालू आहे. बाबासाहेबांच्या वक्तृत्वावर भाळलेले ...\nमहाराष्ट्राच्या विवेकवादाचा आवाज : डा. नरेंद्र दाभोळकर\nचार दिवसांपुर्वी नरूभाऊंचा फोन आला होता. \"हरी, लेखाचे लक्षात आहे नारे बाबा\" अशी सुरुवात करून बराच वेळ बो...\nद्रष्टा महापुरूष महात्मा जोतीराव फुले\nमहात्मा जोतीराव फुले यांच्या निधनाला आज १२५ वर्षे झाली. त्यांच्या काळात त्यांनी केलेले काम महत्वाचे असेलही, परंतु आज त्याचा काय उपयोग\nआरक्षण आर्थिक आधारावर द्यावे काय\nगेले काही दिवस आरक्षणाचा पाया जात, जमात किंवा सामाजिक आणि शैक्षणिक हा न ठेवता आर्थिक आधारावर समाजातील सर्व गरिबांना आरक्षण द्यावे ही भुमि...\nवामन मेश्राम, मुलनिवासी नायक आणि सांस्क्रुतीक दहशतवाद\nशाळकरी वयात मी फुले - आंबेडकरी चळवळीच्या सम्पर्कात आलो . डा . बाबा आढाव यांचे महात्मा फुले समता प्रतिष्ठान , राष्ट्रसेवा दल आदि संघटन...\nपवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली \n*पवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली *पवार नावाचे रसायन उलगडण्याचा आत्मसमर्थनपर प्रयत्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathimati.net/garo-hills/", "date_download": "2019-01-18T11:17:10Z", "digest": "sha1:5AWRCSWC2AQNKK7SRJ5M42TPNYNNN3GZ", "length": 5930, "nlines": 140, "source_domain": "www.marathimati.net", "title": "गारो टेकड्या | Garo Hills", "raw_content": "\nगोरा टेकड्या:- या टेकड्या मेघालयत आहेत.मेघालय म्हणजे राजमहल दरीमुळे दख्खनच्या पठारापासून वेगळ्या झालेल्या विभागाचा उंचावलेला भाग.पश्चिमेच्या गारो टेकड्या ब्रह्मपुत्रा खोऱ्यापासूनएकदम ३०५ मी.उंचीवर जातात व शेजारच्या खासी व जैतिया या टेकड्यांमध्ये विलीन होतात.अशाप्रकारे हे एक सलग पठार तयार होते,फक्त अधूनमधून पूर्वेकडे जणार्‍या कडा दिसतात.\nया वर्गातील आणखी काही लेख\nThis entry was posted in सामान्य ज्ञान and tagged खासी टेकडी, गोरा टेकड्या, जैतिया टेकडी, ब्रह्मपुत्रा खोरे, भुगोल, मेघालय, राजमहल दरी on मार्च 15, 2011 by प्रशासक.\n← मैद्याच्या चकल्या संधी-साधूंची गजऱ्यावर नजर →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.savistar.com/category/%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/", "date_download": "2019-01-18T12:20:30Z", "digest": "sha1:OYQDV3OMRQM5A2MTAQKUSXEPCY7ONEND", "length": 3045, "nlines": 46, "source_domain": "www.savistar.com", "title": "इतिहास – सविस्तर", "raw_content": "\nलोकमान्य टिळकांवरही झाला होता बलात्काराचा आरोप\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे खापर पणतू आणि काँग्रेस नेते रोहित टिळक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय. एका वकील महिलेच्या तक्रारीनंतर विश्रामबाग पोलिसात या गुन्ह्याची […]\n…फक्त या एका गोष्टीमुळे ‘ठाकरे’ सिनेमा फ्लॉप होऊ शकतो\nइतर पक्षांना गृहीत धरणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीला कपिल पाटलांचं सणसणीत पत्र\nजेव्हा अटल बिहारी वाजपेयींनी नरेंद्र मोदींना दिल्ली सोडून जायला सांगितलं\nवेबसाईट हॅक करुन भाजपला धमकी; भाजप म्हणतं ती आमची वेबसाईट नाही… नेमकं काय आहे सत्य\nज्यांच्या विरोधात उभं राहण्यास शरद पवार धजावले नाहीत, त्यांच्या पुढे ‘राष्ट्रवादी’चं कोण टिकणार\nSagar on आडतास कसं झालं\nsanjay on #शालजोडीतून… | कथा बाजारवाडीचा बाजार उठल्याची…\nनानासाहेब लोंढे on माणिक सरकार… कार-फोन न वापरणारा आणि सर्जिकल स्ट्राईक करणारा मुख्यमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://harinarke.blogspot.com/2018/03/blog-post_71.html", "date_download": "2019-01-18T11:49:40Z", "digest": "sha1:RBIG2W7RSGB3Z7ZNVRWFOZROQS4L7NY4", "length": 16708, "nlines": 340, "source_domain": "harinarke.blogspot.com", "title": "प्रा. हरी नरके: मराठीद्वेषातून प्राचीनतेची मर्यादा वाढवली-", "raw_content": "\nमराठीद्वेषातून प्राचीनतेची मर्यादा वाढवली-\nतमीळ, संस्कृत, तेलुगु,कन्नड या चार भाषांना अभिजात दर्जा मिळेपर्यंत भाषेच्या प्राचीनतेची अट 500 ते 1000 वर्षे होती.\nपण आपल्याला दर्जा मिळाला, आता इतरांना तो मिळू नये यासाठी क्न्नडवाल्यांनी पुढाकार घेतला. या चौघांनी संगनमताने केंद्र सरकारवर दबाव आणून हा काळ वाढवून 1500 ते 2000 वर्षे करायला लावला.\nमराठीच्या द्वेषातून केलेला हा बदल होता.\nआधुनिकतेचा आदर करायला सांगणारे हे दांभिक कुर्‍हाडीचे दांडे तमीळ, संस्कृत, .....यांना अभिजात दर्जा मिळाल्यापासून त्यांचा अनादर करू लागले काय अभिजात साहित्याचा लोक आदर करतात की अनादर अभिजात साहित्याचा लोक आदर करतात की अनादर ज्येष्ठांना आपण मान देत नाही काय ज्येष्ठांना आपण मान देत नाही काय शब्दच्छल करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणे, लोकांचा बुद्धीभेद करणे हाच यांचा धंदा.\nअभिजातने फायदा होतच नाही उलट नुकसानच होते अशी खोटी आवई उठवणार्‍यांना आमचा सवा�� आहे की मग तमीळ, संस्कृत...चा अभिजात दर्जा काढून घ्या अशी मागणी गेल्या 15 वर्षांत तुम्ही का केली नाही मराठीला दर्जा मिळण्याचे काम अंतिम टप्प्यात असतानाच बरी तुम्हाला तोट्याची, आदराची आठवण झाली\nयांनाच उद्देशून संत एकनाथांनी चपराक लगावली होती. \"संस्कृतवाणी देवे केली मग मराठी काय चोरापासून झाली\nअमृतातेही पैजा जिंकणार्‍या मराठीचे भले झालेले ज्यांना बघवत नाही अशा या मराठीद्रोहींचे, आप्पलपोट्यांचे हे कारस्थान हाणून पाडणे गरजेचे आहे.\nLabels: अभिजात मराठी, साहित्य-संस्कृती\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले: समग्र वाड्मय, मुखपृष्ठ\nडॉ. अरूणा ढेरे यांच्यासमवेत-\nमहात्मा फुले समग्र वाङ्मय\nमाझे आवडते लेखक प्रा.भालचंद्र नेमाडे यांच्यासोबत..\nपहिल्या भारतीय महिला डॅाक्टर्सच्या कार्यकर्तृत्वाव...\nरामजीपुत्राला काळाराम मंदिरात प्रवेश का नव्हता\nसंभाजीराजांची हत्त्या आणि गुढी पाडवा \nकट प्रॅक्टीस नी देवऋषी प्याकेज\n36 खंडातलं आत्मचरित्र लिहून अवचटांनी केला विश्वविक...\nयुपी बिहार निकाल- फॅसिस्टांच्या शेवटाची सुरूवात\nदैवी देणगी असलेले सर्वोच्च साहेब -\nहिंदुराष्ट्र ही देशावरची महाभयानक आपत्ती -डॉ.बाबास...\nकुमार केतकर- हाडाचे पत्रकार\nमेरा पांडुरंग नही दुंगी-\nमी कुणाशी नी कधी लग्न करावं ते खासदार ठरवणार\nपुतळ्यांचे शहर-पुणे - प्रा. हरी नरके\nवैचारिक मतभेद असले तरी वैयक्तिक मनभेद न बाळगणे हे ...\nया मखलाशी, लबाडी आणि धुर्तपणामागे दडलंय काय\nमराठीद्वेषातून प्राचीनतेची मर्यादा वाढवली-\n'अभिजात दर्जामुळे मराठी माणसाचा अभिजात न्यूनगंड दू...\nआंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त- पिढी तुझी - माझी\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले (12)\nडॅा. रखमाबाई सावे - राऊत (6)\nतू माझा सांगाती (1)\nनिंबा मुका जाधव (1)\nनेमाडे - कसबे-वाद (1)\nन्या. गायकवाड आयोग (1)\nप्रा. रंगनाथ पठारे (1)\nबुद्ध आणि बोधिसत्व (1)\nमाळी व तेली (1)\nलोक माझे सांगाती (1)\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ (4)\nसावित्रीबाई फुले स्मारक (1)\nशिक्षणतज्ञ सावित्रीबाई फुले यांचे कार्य\nनिषेध- खेडेकर म्हणतात जातीय व धार्मिक दंगली घडवा\n(श्री. एम. डी. रामटेके यांच्या ब्लोगवरून जनहितार्थ साभार पुनर्प्रकाशित.) वाचा आणि क्रुतीशील निषेध करा. ब्रिगेडचे व मसेसं चे सर्वेसर्वा श...\nमहाराष्ट्र भूषण : वादंग आणि वास्तव\nबाबासाहेब पुरंदरे यांना महाराष��ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या निर्णयाबाबत उलटसुलट चर्चा चालू आहे. बाबासाहेबांच्या वक्तृत्वावर भाळलेले ...\nमहाराष्ट्राच्या विवेकवादाचा आवाज : डा. नरेंद्र दाभोळकर\nचार दिवसांपुर्वी नरूभाऊंचा फोन आला होता. \"हरी, लेखाचे लक्षात आहे नारे बाबा\" अशी सुरुवात करून बराच वेळ बो...\nद्रष्टा महापुरूष महात्मा जोतीराव फुले\nमहात्मा जोतीराव फुले यांच्या निधनाला आज १२५ वर्षे झाली. त्यांच्या काळात त्यांनी केलेले काम महत्वाचे असेलही, परंतु आज त्याचा काय उपयोग\nआरक्षण आर्थिक आधारावर द्यावे काय\nगेले काही दिवस आरक्षणाचा पाया जात, जमात किंवा सामाजिक आणि शैक्षणिक हा न ठेवता आर्थिक आधारावर समाजातील सर्व गरिबांना आरक्षण द्यावे ही भुमि...\nवामन मेश्राम, मुलनिवासी नायक आणि सांस्क्रुतीक दहशतवाद\nशाळकरी वयात मी फुले - आंबेडकरी चळवळीच्या सम्पर्कात आलो . डा . बाबा आढाव यांचे महात्मा फुले समता प्रतिष्ठान , राष्ट्रसेवा दल आदि संघटन...\nपवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली \n*पवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली *पवार नावाचे रसायन उलगडण्याचा आत्मसमर्थनपर प्रयत्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9C%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95/", "date_download": "2019-01-18T12:17:44Z", "digest": "sha1:HFVE2DGHW53VHWDKZRNPEPKFH35ELLSD", "length": 11350, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "डीपीमधील फ्यूजसाठी चक्क शेतकऱ्यांकडून वर्गणी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nडीपीमधील फ्यूजसाठी चक्क शेतकऱ्यांकडून वर्गणी\nमाण तालुक्‍यात महावितरणच्या कारभाराचे रोज नवीन किस्से\nम्हसवड – माण तालुक्‍यात सर्वत्र वीज वितरण कंपनीने उभारलेल्या डी.पी.मधील फ्युज हा संशोधनाचा विषय झाला आहे. आपली जबाबदारी झटकून फ्युज बदलण्यासाठी चक्क शेतकऱ्यांकडून वर्गणी गोळा करण्याचा पायंडा महावितरणचे जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांनी पाडला आहे. या वृत्तीमुळे तालुक्‍यात तीव्र संताप व्यक्त होत असून शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.\nमहावितरणचे एकेक किस्से हा आता संशोधनाचा विषय बनू पाहत आहेत. कधी चुकीची बिले, अधिकारी-कर्मचाऱ्यांची अरेरावी, कमी-जास्त विद्युत दाब असे एक ना अनेक प्रकारांमुळे ग्रामीण जनता हैराण झाली आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील कृषिपंपांना तसेच सिंगल फेजद्वारे घरगुती ग्राहकांना वीज पुरवठा करण्यासाठी वीज वितरण कंपणीने आवश्‍यक तेथे डीपी (रोहित्र) बसवली आहेत.\nया रोहित्रांची क्षमता त्यावर आधारीत किती क्षमतेचे कृषिपंप जोडावयाचे आहेत, यावर ठरवली जात असते. पण सध्या रोहित्रांची क्षमतेपेक्षा कितीतरी पट अधिक कृषिपंपांना जोडणी दिली गेली आहे.त्यामुळे रोहित्रांमध्ये फ्युज जाणे, वायरिंग जळणे, डी. पी. जळणे असे प्रकार वारंवार घडत असतात.\nजळालेले डी. पी. दुरुस्त करणे, वायरिंग बदलणे किंवा फ्युज बदलणे असो प्रत्येक वेळेला शेतकऱ्यांकडून वर्गणी गोळा केली जाते. फ्युजा बदलून देणे, दुसरा डीपी आणून जोडणे, अगदी वाहतूक खर्च देणे, डीपी गाडीत भरणे, उतरवणे यासाठीही शेतकऱ्यांचाच पैशाच्या व शक्तीचा वापर केला जात आहे. अनेक गावात डीपींची अवस्था बिकट झाली आहे. अनेक ठिकाणी फ्युज नावाचा प्रकारच नाही. थेट मोठ्या आकाराची तार जोडली जाते. त्यामुळे वीज प्रवाह जास्त झाला तर फ्युजऐवजी बसवलेली जाड तार न जळता कृषीपंप जळत आहेत. त्याचा आर्थिक भुर्दंड शेतकरी वर्गाला सोसावा लागत आहे.\nमहावितरण शेतकऱ्यांकडून बिलाशिवाय इतर अनेक प्रकारचे चार्जेस आकारते, पण फ्युजा बदलत नाही. सध्या वीज वितरणकडे कर्मचारीसंख्या कमी असल्याने फ्युजा बसवणे, जळलेले जंप बदलणे, डीपीमधील वायर्स बदलणे, यासारखी अनेक कामे खाजगी व्यक्तीकडून पैसे मोजून करुन घ्यावी लागत आहेत. तकलादू साहित्य वापरल्यामुळे काही ठिकाणी वायरमन जीवास मुकले आहेत. महावितरणने डीपींमधील फ्युजा तातडीने बदलाव्यात, तसेच यासाठी शेतकऱ्यांना भूर्दंड देवू नये, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांना स्थलांतराशिवाय पर्यायच नाही\nकर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दोन तलाठी निलंबित\nनगराध्यक्षपदाच्या 3 तर नगरसेवक पदाच्या 12 अर्जांची माघार\nपाचगणीत “सब गोलमाल है…’\nराज्यात भाजपचेच सरकार येणार\nशिक्षकांचे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे\nसत्ताधाऱ्यांमुळे कृष्णा कारखाना डबघाईला : मोहिते\nकरायची होती जखम… पण झाला खून\nमंडईतील अतिक्रमणाविरोधात भाजी विक्रेत्यांचा मोर्चा\nनिघोजे परिसरात कांदा काढणीला सुरुवात\nपुरंदरच्या विकासात खासदारांचे योग���ान सांगा\nनागपूर येथील सहापदरी केबल स्टेड रामझुला उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण\nग्रेट पुस्तक : प्रस्थान\nइंद्रायणी नदीची झाली गटारगंगा\nदुरान्तो रेल्वेत प्रवाशांची लूट\nसहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील\nमहिलांनीच महिलांना रोजगार उपलब्ध करून द्यावा\nनायडूंना रोखण्यासाठी रामा राव व रेड्डी एकत्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F/", "date_download": "2019-01-18T12:34:42Z", "digest": "sha1:XYNVGM7WAOQXR25TSRN5ZN6CF6T2XYFH", "length": 9673, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महाराष्ट्रातून तीन राष्ट्रीय चॅम्पियन्स | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमहाराष्ट्रातून तीन राष्ट्रीय चॅम्पियन्स\nराष्ट्रीय अजिंक्‍यपद स्पर्धेत राज्यातील टेबल टेनिस खेळाडूंची आठ पदकांची कमाई\nसोनपत(हरयाणा) – मुलींच्या ज्युनिअर सांघिक गटात सुवर्णपदक मिळवल्यानंतर महाराष्ट्राच्या टेबल टेनिस खेळाडूंनी इलेव्हन स्पोर्टस 80 व्या ज्युनिअर व युथ टेबल टेनिस अजिंक्‍यपद स्पर्धेत वैयक्तिक गटात आणखीन आठ पदकांची कमाई केली. ज्यामध्ये तीन सुवर्णपदक, एक रौप्यपदक व चार कांस्यपदकांचा समावेश आहे.\nआरएसपीबीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्राच्या श्रुती अमृतेने पीएसपीबीच्या प्राप्ती सेनला मुलींच्या युथ गटातील एकेरीच्या अंतिम सामन्यात चुरशीच्या लढतीत 4-2 अशा फरकाने पराभूत करत राष्ट्रीय चॅम्पियन होण्याचा मान मिळवला. तिच्याच राज्याच्या चिन्मया सोमय्या व रिगन अलबुक्‍युरेक्‍यू यांनी महाराष्ट्राच्याच दिपीत पाटील व देव श्रॉफ जोडीला मुलांच्या ज्युनिअर दुहेरी गटातील अंतिम सामन्यात 3-2 असे नमवित सुवर्णपदक मिळवले. दिपीत व देव यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.\nमुलींच्या ज्युनिअर दुहेरी गटातील अंतिम सामन्यात दिया चितळे व मनुश्री पाटील जोडीने पश्‍चिम बंगालच्या पॉयमंती बैस्य आणि मुनमुन कुंडू यांना 3-1 असे पराभूत करत जेतेपद मिळवले.यासोबत वैयक्तिक गटात अनेक खेळाडूंना उपांत्यफेरीपर्यंत पोहोचण्यात यश आले त्यांनी कांस्यपदकाची कमाई केली.\nमुलांच्या दुहेरीत सुवर्णपदक मिळवणाऱ्या रिगनला एकेरीत मुलांच्या ज्युनिअर एकेरीत दिल्लीच्या पायस जैनने पराभूत केल्याने त्याला तिसऱ्या स्थानाव�� समाधान मानावे लागले. महाराष्ट्राचा आणखी एक खेळाडू दिपीत पाटीलला उपांत्यफेरीत पराभूत झाल्याने कांस्यपदक मिळाले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nऑस्ट्रेलियन खेळाडूंचा कसून सराव\n“पुणे सी’ संघाला विजेतेपद\nस्पर्धेत पहिल्या फेरीत भारताच्या प्रजनेश गुन्नेश्वरणचे आव्हान संपुष्टात\nडेल पोर्टो ऑस्ट्रेलियन ओपनला मुकणार\nमानांकनापेक्षा तंदुरुस्ती महत्त्वाची – नदाल\nश्रीलंका, बांगलादेशला विश्‍वचषकात थेट प्रवेश नाही\nसृजन करंडक राज्य अजिंक्‍यपद बॉक्‍सिंग स्पर्धा आजपासून\nओकिफे यांनी मागितली लेखी माफी\nनोकरीच्या आमिषाने तरुणांना गंडा\n‘राँग साईड’ने वाहने चालविणाऱ्यांना आणले वठणीवर\nइंदिराजी माध्यमिक विद्यालयाचा एकूण निकाल 96.66 टक्के\nमंडईतील अतिक्रमणाविरोधात भाजी विक्रेत्यांचा मोर्चा\nनिघोजे परिसरात कांदा काढणीला सुरुवात\nपुरंदरच्या विकासात खासदारांचे योगदान सांगा\nनागपूर येथील सहापदरी केबल स्टेड रामझुला उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण\nग्रेट पुस्तक : प्रस्थान\nपाच लाख बालकांना लसीकरण\nइंद्रायणी नदीची झाली गटारगंगा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/ncp-and-congress-will-lead-positive-decision-of-20-20-seats/", "date_download": "2019-01-18T11:55:11Z", "digest": "sha1:MPV6XTCVN5ISMP2KRMNW6OTNBVUI6RHO", "length": 10735, "nlines": 157, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी होणारचं ; २०-२० जागांचा सकारात्मक निर्णय | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nराष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी होणारचं ; २०-२० जागांचा सकारात्मक निर्णय\nआंबेडकरी विचारधारेच्या पक्षांना सोबत घेऊन आघाडी करण्याची राष्ट्रवादीची इच्छा\nमुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सुरू आहे. काँग्रेस पक्षासह समविचारी पक्षांशी आघाडी व्हावी, यासंदर्भात चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत या आघाडीला महाराष्ट्रातून चांगलं यश मिळेल, असा विश्वास ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला.\nराष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी होणारच. जागावाटप चर्चेत आत्तापर्यंत ४० जागांबाबत बोलणी झाली असून २०-२० जागांचा सकारात्मक निर्णय झाला आहे. पण अजून 8 जागांचा निर्णय बाकी आहे, लवकरच त्याबाबतही निर्णय होईल. इतर मित्र पक्षांसोबाबत चर्चा होणार असून आंबेडकरी विचारधारेच्या पक्षांना सोबत घेऊन आघाडी व्हावी, अशी पक्षाची इच्छा असल्याचे प्रफुल्ल पटेल म्हणाले.\nपुणे लोकसभेच्या जागेसंदर्भात माध्यमांमधून चुकीची माहिती पसरवली जात आहे. मित्रपक्षासोबत चर्चा झाल्यानंतरच हा निर्णय आम्ही घेऊ, असेही ते म्हणाले.\nअहमदनगरमध्ये सत्तास्थापनेबाबत जे झालं त्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. ज्यांनी नगर मध्ये भाजप शिवसेनेला मदत केली, त्यांच्या विरोधात पक्ष कारवाई करणार आहे, अशी ठाम भूमिका पटेल यांनी मांडली.\nकेंद्र आणि राज्यसरकार बाबत लोकांमध्ये नाराजी आहे. शेतकरी वर्ग,कामगार वर्ग,युवक वर्गामध्येसुद्धा मोठी नाराजी आहे. राफेल घोटाळ्यामुळे हे सरकार अडचणीत आले आहे. त्यामुळे नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये लोकांनी भाजप विरोधात मतदान केले आहे. महाराष्ट्रात लोकसभा पोटनिवडणूक झाली त्यावेळी भंडारा-गोंदियामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विजयी झाला. पालघर मतविभाजनामुळे भाजपाकडेच राहिला असला तरी आता परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल सुरु झाली असल्याचे मत पटेल यांनी मांडले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nगिरीश बापट यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी- धनंजय मुंडे\nगिरीश बापटांकडून मंत्रिपदाचा गैरवापर- हायकोर्ट\n‘डान्सबार सुरु झाल्याने छोटा पेंग्विन खुश असेल’\nराज्यातील तपासयंत्रणा सक्षम आहेत काय : हायकोर्टाकडून सीबीआयची कान उघडणी\nएसटी महामंडळाची स्वतःचीच “रेस्क्‍यू फोर्स’; कोल्हापूर विभागाचा स्तुत्य उपक्रम\n‘वर्षा’वर झाली डान्सबारची ‘डिल’ : नवाब मलिक\nशेतकरी संघ मुख्य व्यवस्थापकासह 5 निलंबित\nडान्सबारच्या नावाखाली अनुचित पायंडा पडू देणार नाही\nडान्सबार पुन्हा सुरु होणार\nदुरान्तो रेल्वेत प्रवाशांची लूट\nसहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील\nमहिलांनीच महिलांना रोजगार उपलब्ध करून द्यावा\nनायडूंना रोखण्यासाठी रामा राव व रेड्डी एकत्र\nगुजरात आणि झारखंड नंतर आता युपीमध्ये आर्थिक मागासांसाठीचे १०% आरक्षण लागू\nऊसतोडणी मजुरांच्या मुलांचा प्रवेशोत्सव\nमजुरी करणाऱ्या हातांनी उभे केले ग्रंथालय\n‘सपा-बसपा’ आघाडीत ‘रालोद’ सामील होणार\nजयवंत पवार यांना आदर्श शिक्षक पुरस्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/pimpri-crime/", "date_download": "2019-01-18T11:40:21Z", "digest": "sha1:I2F26MEVHELOE6HIVZDZNGFR3MGOGCQW", "length": 7632, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पिस्तूलप्रकरणी तरुणाला अटक | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपिंपरी – निगडी येथील ओटास्कीम येथे बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतूस पोलिसांनी जप्त केले आहेत.\nसुधाकर उर्फ पिंटू तुकाराम सूर्यवंशी (वय-30, रा. ओटास्कीम निगडी) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक विलास सोमनाथ केकाण यांनी फिर्याद दिली आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका तरुणाकडे बेकायदा पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी काळभोर यांच्या गोठ्या जवळून शनिवारी (दि. 12) सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास सुधाकर याला ताब्यात घेतले. यावेळी त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याजवळ गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतूस असा 25 हजार 200 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. निगडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमहिलेकडे खंडणी मागणाऱ्यावर गुन्हा\nपिंपरीत घरफोडी, 65 हजारांचा ऐवज चोरीला\nबेंबीतील हार्नियाची किचकट शस्त्रक्रिया यशस्वी\nसोलापूरमध्ये कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीचा युवक कॉंग्रेसकडून निषेध\nदापोडीत मोटारीची चौघांना धडक\nनवीन अंशदान निवृत्ती वेतन योजनेला विरोध\nपिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांना समन्स\n16 हजार 325 नळजोड अवैध\nनायडूंना रोखण्यासाठी रामा राव व रेड्डी एकत्र\nगुजरात आणि झारखंड नंतर आता युपीमध्ये आर्थिक मागासांसाठीचे १०% आरक्षण लागू\nऊसतोडणी मजुरांच्या मुलांचा प्रवेशोत्सव\nमजुरी करणाऱ्या हातांनी उभे केले ग्रंथालय\n‘सपा-बसपा’ आघाडीत ‘रालोद’ सामील होणार\nजयवंत पवार यांना आदर्श शिक्षक पुरस्कार\nशेतकऱ्यांना दूध व्यवसाय परवडेना\nछत्रपती कारखान्याचा वर्धापनदिन उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.evivek.com/Authors/%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0__%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87", "date_download": "2019-01-18T13:11:16Z", "digest": "sha1:EHIISB6PXTG5HWF5Y7IMFZKADJTADTJJ", "length": 1846, "nlines": 17, "source_domain": "www.evivek.com", "title": "Vivek", "raw_content": "\nपुस्तकाचे स्वागतमूल्य रु. 125/- पुस्तकासाठी संपर्क ः l अनिल चांदवडकर - 9371804937, l मदन भंदुरे - 9403687936, l भीमराव गारे - 9527563354. अध्यात्मसाधना ही वैयक्तिक बाब समजली जाते. अनेकदा साधू-महंत गिरिकंदरात लोकांपासून दूर जाऊन साधना करीत असतात. ..\nनाशिकची पथदर्शक अन्नपूर्णा योजना\nनाशिक शहरात असलेले शासकीय रुग्णालय,क्षय रुग्णालय,कर्क रुग्णालयात दररोज वनवासी भागातून रुग्ण दाखल होतोत. या रुग्णासोबतच त्याचे नातेवाईकही असतात अशावेळी त्यांच्या जेवणाची आबाळ होत असते. रा.स्व संघ,जनकल्याण समिती, शाखा नाशिक यांच्या ..\n© 2016 सर्व अधिकार सुरक्षित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/462733", "date_download": "2019-01-18T12:11:14Z", "digest": "sha1:IEDEAZXMAGWXS3FV2YTUECOSUXA5NTP6", "length": 4915, "nlines": 48, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "आजचे भविष्य मंगळवार दि. 7 मार्च 2017 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » भविष्य » आजचे भविष्य मंगळवार दि. 7 मार्च 2017\nआजचे भविष्य मंगळवार दि. 7 मार्च 2017\nमेष: श्रीमंतीचा थाट दाखविल्याने खरेदीची वस्तू महागात पडेल\nवृषभ: व्यवहाराला संबंधित गोष्टीचीच चर्चा करा अन्यथा हानी\nमिथुन: कोणतेही व्यवहार करताना गाफील राहू नका, अंगलट येईल\nकर्क: खर्चाचे हक्कदार कुणीही असले तरी तुमचे नियंत्रण ठेवा\nसिंह: नियोजित कामात यथोचित बदल केल्यास उत्तम\nकन्या: कुणालाही सवलत देताना गैरवापर होऊ देऊ नका.\nतुळ: कपट जाळात सापडून हानी होऊ देऊ नका.\nवृश्चिक: बोलण्यातील चुकीमुळे धूर्त व्यक्तींच्या जाळय़ात अडकाल.\nधनु: काहीजणांचा अंतर्गत हेतू जाणून मगच व्यवहार करणे योग्य.\nमकर: दुसरे कोणी देतील अशी आशा करू नका.\nकुंभ: दत्तकनाम्याच्या भानगडीत पडू नका. जीवावर बेतेल\nमीन: वाईटातूनही काहीतरी चांगले निघेल.\nआजचे भविष्य गुरुवार दि. 6 एप्रिल 2017\nआजचे भविष्य शनिवार दि. 16 डिसेंबर 2017\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nआजचे भविष्य सोमवार दि. 19 नोव्हेंबर 2018\nनाशिक -पुणे महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू\nमुंबईत मंत्रालयाच्या दारातच एका महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न\nऑस्ट्रेलियाला धूळ चारत भारताचा ऐतिहासिक विजय\nप्रभू रामचंद्र महाराष्ट्रात येणारे पहिले उत्तर भारतीय : पूनम महाजन\nगरज पडल्यास अध्यादेश काढू, पण डान्सबारवरील बंदी कायम ठेवू : ���ुनगंटीवार\nकाँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यानंतरच राम मंदिर शक्य : हरिश रावत\nअमरावतीत भिंत कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू ; तीन जखमी\nशबरीमला मंदिरात प्रवेश करणाऱया महिलांना सुरक्षा द्या :सुप्रिम कोर्ट\n फोनचा पासवर्ड सांगितला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nलडाखमध्ये हिमस्खलनामुळे तिघांचा मृत्यू\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/health/bill-gates-showed-jar-poop-showcase-reinvented-toilet-tech-2447", "date_download": "2019-01-18T11:25:05Z", "digest": "sha1:OXQ4IUUI7KFQZNPBM7RYYGRSXQ2MAH32", "length": 6355, "nlines": 39, "source_domain": "www.bobhata.com", "title": "बिल गेटस यांनी 'शी'ने भरलेली बरणी स्टेजवरून का दाखवली ??", "raw_content": "\nबिल गेटस यांनी 'शी'ने भरलेली बरणी स्टेजवरून का दाखवली \nबिल भाऊ गेट्स यांनी २००९ सालच्या कॅलिफोर्नियामधल्या सभागृहात चक्क मलेरियाचे मच्छर सोडले होते. मलेरियाच्या धोक्याबद्दल कल्पना देण्यासाठी त्यांनी हा प्रकार केला होता. नंतर समजलं होतं की ते सगळे मच्छर रोग मुक्त होते. आज बिल गेट्स पुन्हा अशाच एका अतरंगी प्रकारामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी चक्क ‘शी’ ने भरलेली बरणी स्टेजवर आणली आहे राव\nतर, मुद्दा असा आहे की जेव्हा बिलतात्या सारखा मोठा माणूस स्टेजवर ‘शी’ घेऊन येतो तेव्हा त्याला कारणही तसंच काहीसं असतं. बिल गेट्सने शौचालय आणि स्वच्छतेविषयी जनजागृती पसरवण्यासाठी हा अजब प्रकार केला.\nबीजिंग येथील आपल्या भाषणात त्यांनी म्हटलं, “या बरणीत २०० ट्रिलियन रोटाव्हायरस म्हणजे अतिसाराला कारणीभूत असलेल्या पेशी, २० अब्ज शिगेला म्हणजे पोटाचे विकार निर्माण करणारे बॅक्टेरिया, आणि १,००,००० परजीवी कीटकांची अंडी आहेत”. पुढे ते म्हणाले की हे सगळे विषाणू ५ वर्षांच्या आतल्या तब्बल ५,००,००० मुलांचा बळी घेण्यास कारणीभूत ठरू शकतात.\nबीजिंगमध्ये झालेल्या Reinvented Toilet Expo या ३ दिवसांच्या कार्यक्रमात बिल गेट्स बोलत होते. या ठिकाणी २० पेक्षा जास्त कंपन्या आणि शैक्षणिक संस्थांनी विकसित केलेल्या नवनवीन शौचालय तंत्रज्ञानांचं प्रदर्शन भरवलं होतं. स्वच्छता आणि शौचालय संदर्भात नवीन वाटा शोधण्��ाच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बिल गेट्स यांचंही यात मोठं योगदान आहे. त्यांनी आणि त्यांच्या कंपनीने जवळजवळ २७६ मिलियन डॉलर्स खर्च करून सुरक्षित स्वच्छता तंत्रज्ञान विकसित केलं आहे.\nमंडळी, शौचालय आणि संबंधित स्वच्छता हा खूप मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. UNICEF च्या अहवालानुसार स्वच्छतेच्या अभावामुळे अतिसाराला बळी पडून दर वर्षी ५ वर्षाखालील ४,८०,००० मुलांचा मृत्यू होतो. याच गोष्टीकडे जगाचं लक्ष वेधण्यासाठी बिल गेट्स यांनी ‘शी’ ने भरलेली बरणी १० मिनिटे स्टेजवर आणून ठेवली होती. बिलतात्यांना मानलं बुवा या आधी अशा प्रकारची जनजागृती कोणीच केली नव्हती राव.\nडॉक्टरनेच रुग्णाच्या पोटात ढकलली तब्बल १५ कॅन बियर \nव्हिडीओ ऑफ दि डे : टार्गेट पूर्ण नाही केलं तर चीनमध्ये मिळते ही शिक्षा\n भेटा मुंबईच्या दुसऱ्या खऱ्याखुऱ्या गलीबॉयला \nव्हिडीओ ऑफ दि डे : ‘उरी’ चित्रपट टोरंटवरून डाऊनलोड करताय मग थांबा आणि हा व्हिडीओ बघा \n मराठी सेलिब्रिटीजचे १० वर्षापूर्वीचे फोटो पाहिले का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/saamtv-no1-135319", "date_download": "2019-01-18T11:58:53Z", "digest": "sha1:YNPO4WQT4HORL6ZIOJSHPM2FKY4LMZNF", "length": 17134, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "SaamTv No1 #SaamTvNo1 ‘साम टीव्ही’ नंबर वन | eSakal", "raw_content": "\n#SaamTvNo1 ‘साम टीव्ही’ नंबर वन\nशुक्रवार, 3 ऑगस्ट 2018\nमुंबई - ‘सकाळ माध्यम समूहा’चा भाग असलेले ‘साम टीव्ही’ न्यूज चॅनेल महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या पसंतीत अव्वल ठरले आहे. बार्क (BARC) या संस्थेच्या ३० व्या आठवड्याच्या रेटिंगनुसार प्रस्थापित न्यूज चॅनेलना मागे सारत ‘साम टीव्ही’ने पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. या आठवड्यात २१.३४ टक्के प्रेक्षकांची पसंती ‘साम टीव्ही’ला मिळाली आहे. ‘साम टीव्ही’ने ५७ जीआरपी मिळवत नंबर एकवर आपली मोहोर उमटवली आहे.\nमुंबई - ‘सकाळ माध्यम समूहा’चा भाग असलेले ‘साम टीव्ही’ न्यूज चॅनेल महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या पसंतीत अव्वल ठरले आहे. बार्क (BARC) या संस्थेच्या ३० व्या आठवड्याच्या रेटिंगनुसार प्रस्थापित न्यूज चॅनेलना मागे सारत ‘साम टीव्ही’ने पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. या आठवड्यात २१.३४ टक्के प्रेक्षकांची पसंती ‘साम टीव्ही’ला मिळाली आहे. ‘साम टीव्ही’ने ५७ जीआरपी मिळवत नंबर एकवर आपली मोहोर उमटवली आहे. बातम्यां���धील वेगळेपणा आणि सत्याची बाजू मांडत, सकारात्मकतेला दिलेले प्राधान्य यामुळे ‘साम टीव्ही’ चॅनेलने गेल्या ६ महिन्यांत क्रमांक ५ वरून थेट क्रमांक १ चा पल्ला गाठत सर्वांत वेगवान न्यूज चॅनेलचा मान मिळवला आहे. सर्वच वयोगटांतील प्रेक्षकांमध्ये ‘साम टीव्ही’ लोकप्रिय होत असल्याचे बार्कच्या अहवालानुसार सिद्ध झाले आहे.\n‘साम टीव्ही’ न्यूज चॅनेल गेले काही महिने सातत्याने आणि वेगाने प्रेक्षकांच्या पसंतीला उतरत आहे. ‘बार्क’च्या ३० व्या आठवड्याच्या प्रेक्षकांच्या रेटिंगनुसार एबीपी माझा, झी २४ तास, नेटवर्क १८ लोकमत, टीव्ही ९ यांसारख्या प्रस्थापित न्यूज चॅनेलना मागे टाकण्याची किमया साम टीव्ही न्यूजने साधली आहे. ‘साम’च्या निष्पक्ष बातमीपत्रांमुळेच हे साध्य झाले आहे. सर्व न्यूज चॅनेलच्या बातमीपत्रांमध्ये साम टीव्ही न्यूजचे तब्बल ३५ कार्यक्रम टॉप १०० मध्ये झळकल्याने याही स्पर्धेत ‘साम’ने पहिल्या क्रमांकाचे स्थान बळकट केले आहे. यात स्पॉटलाईट, व्हायरल सत्य, ‘टॉप ५० न्यूज’, ‘इथे नोकरी मिळेल’, मेगा प्राईम टाईम, ३६ जिल्हे ३६ रिपोर्टर या बातमीपत्रांचा समावेश आहे. याशिवाय, आज दिनांक, सरकारनामा ३६०, आज काय विशेष, साम अपडेट या बातमीपत्रांनाही विशेष पसंती मिळत आहे.\nसमाजमाध्यमांमध्ये वाट्टेल त्या गोष्टी पसरवून सामाजिक सलोखा आणि कायदा सुव्यवस्था बिघडवण्याच्या मानसिकतेला लगाम घालण्याच्या हेतूने ‘व्हायरल सत्य’ हा कार्यक्रम साम टीव्हीने सुरू केला आणि आता या कार्यक्रमातून साम टीव्हीची स्वतःची वेगळी ओळख निर्माण झाली. आता व्हायरल सत्य शोधण्यासाठी साम टीव्हीने हेल्पलाईनही सुरू केली आहे आणि अशी हेल्पलाईन सुरू करणारे साम टीव्ही हे पहिलेच न्यूज चॅनेल ठरले आहे. ८४२४००८४२५ हा या हेल्पलाईनचा क्रमांक आहे. या क्रमांकावर प्रेक्षक व्हायरल व्हिडीओ व्हॉट्‌सॲप करू शकतात आणि त्या व्हिडीओची सत्यता साम टीव्हीची व्हायरल सत्य टीम पडताळून घेते. त्यातून व्हायरल व्हिडीओंमागचे सत्य प्रेक्षकांसमोर साधार मांडले जाते, हेच वेगळेपण प्रेक्षकांनाही भावते आहे. यामुळेच ‘व्हायरल सत्य’ हा कार्यक्रम सर्वाधिक लोकप्रिय ठरला आहे.\nमहाराष्ट्रातल्या युवकांना सार्वजनिक आणि सरकारी नोकर भरतीची इत्थंभूत माहिती उपलब्ध व्हावी म्हणून साम टीव्हीने ‘इथे नोकरी मि���ेल’ हा कार्यक्रम दररोज प्रसारित करण्यास सुरुवात केली आणि त्याला महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनी भरघोस पसंती दिली. साम टीव्हीने सातत्याने लोकाभिमुख बातम्यांची निवड आणि प्रसारण केले. वाहिनीने नकारात्मकतेला दूर सारून सकारात्मक समाजनिर्मितीला आपल्या कार्यक्रमांमधून प्राधान्य दिले आहे. त्यातूनच साम टीव्हीला प्रेक्षकांची पोचपावती मिळाली आहे.\nआम्हाला हे सरकार आमचे वाटतच नाही - अर्जुन खोतकर\nऔरंगाबाद - शिवसेनेच्या पाठिंब्यावर सत्तेवर असलेल्या भाजप सरकारने आम्हाला नेहमीच दुय्यम वागणूक दिली. प्रत्येक ठिकाणी आमदार, मंत्र्यांची अडवणूक...\nपुस्तकांच्या गावात बालकुमार साहित्य संमेलनाचा प्रारंभ\nभिलार - ज्यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली अशा सावीत्रीबाई फुले यांचा वेश परिधान केलेल्या शाळकरी मुलीच्या हस्ते पालखीतील ग्रंथांची पुजा करून...\nमुलीच्या पोटाची शस्त्रक्रिया बाजूला ठेवीत कार्यकर्त्याला न्यायालयात मदत\nगोरेगाव (मुंबई) - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) मुंबई कार्याध्यक्षा उषा रामलु या गोरेगाव पश्चिम भागात तर गोरेगाव रिपाई...\nसंगमनेर - भरधाव वेगातील कारची मालट्रकला धडक, दोन ठार चार गंभीर जखमी\nसंगमनेर - नाशिककडून संगमनेर मार्गे पुण्याला भाचीच्या लग्नासाठी निघालेल्या कुटूंबाच्या कारने मालपाणी तंबाखू गोदामाकडे वळणाऱ्या मालट्रकला...\nमुकुल वासनिक व नितीन राऊत समर्थक भिडले\nनागपूर - जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठकीत रामटेक लोकसभेच्या उमेदवारीवरून माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक आणि राज्यातील माजी मंत्री नितीन राऊत यांचे...\nपोलिसांनी वाचविले विहिरीत पडलेल्या व्यक्‍तीचे प्राण\nबुटीबोरी - पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरीत तोल जाऊन पडलेल्या व्यक्‍तीचा पोलिसांच्या समयसूचकतेमुळे जीव वाचविण्यात यश आले. गजू मारोतराव नेवारे (...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/blog/current-affairs-in-marathi-12-january-2019.html", "date_download": "2019-01-18T11:57:37Z", "digest": "sha1:KDYJLJYCEEDO5ALI6SASZODE624UNAPG", "length": 34676, "nlines": 146, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "चालू घडामोडी - १२ जानेवारी २०१९", "raw_content": "\nचालू घडामोडी - १२ जानेवारी २०१९\nचालू घडामोडी - १२ जानेवारी २०१९\nसीबीआयचे माजी प्रमुख आलोक वर्मा यांचा राजीनामा :\nनवी दिल्ली : सीबीआयचे माजी प्रमुख आलोक वर्मांची सीबीआय संचालक पदावरून हकालपट्टी केल्यानंतर एकाच दिवसात आलोक वर्मा यांनी राजीनामा दिला आहे. मला अंतर्मुख होण्याची वेळ आली आहे असे वर्मा यांनी आपल्या राजीनाम्याच्या अर्जात म्हटले आहे.\nसीबीआयचे महासंचालक आलोक वर्मा यांची मोदी सरकारकडून कालच उचलबांगडी करण्यात आली होती. यासंदर्भात पंतप्रधान, सरन्यायाधीश आणि विरोधी पक्षनेते यांच्या सिलेक्ट कमिटीकडून 2-1 बहुमताने निर्णय घेण्यात आला होता. परवा सुप्रीम कोर्टाने त्यांना पुन्हा पदावर नियुक्त करताना हा निर्णय सिलेक्ट कमिटीकडे सोपवला होता. सरन्यायाधीशांचे प्रतिनिधी म्हणून न्यायमूर्ती सिकरी या बैठकीला उपस्थित होते. तिघांपैकी केवळ विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी आलोक वर्मा यांचा बचाव केला होता.\nसुप्रीम कोर्टाने आलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा सीव्हीसीचा आदेश रद्द केला आहे. त्यामुळे आलोक वर्मा पुन्हा सीबीआयचे संचालक म्हणून परवा रुजू झाले होते. आलोक वर्मा यांच्याबाबत सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला होता तो अवघ्या 24 तासांचा ठरला होता. आम्ही जरी आलोक वर्मांच्या बाजूने निर्णय दिला असला तरीही त्यांच्या पदाचे काय करायचे याचा निर्णय हा सिलेक्ट कमिटीचा म्हणजेच निवड समितीचा असेल असेही कोर्टाने म्हटले होते. त्यानुसार आलोक वर्मा यांना कोर्टाने दिलेला दिलासा अवघा चोवीस तासांचा ठरला आहे. दोन विरूद्ध एक अशा मतांनी आलोक वर्मा यांची उचलबांगडी करण्यात आली होती.\nसीबीआयमध्ये सुरु असलेल्या वादावर निर्णय देताना सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं की, \"आलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यापूर्वी निवड समितीची सहमती घ्यायला हवी. ज्या पद्धतीने सीव्हीसीने आलोक वर्मा यांना हटवलं ते घटनाबाह्य आहे.\" या निर्णयानंतर आलोक वर्मा पुन्हा एकदा सीबीआय प्रमुख कार्यभार स्वीकारला होता. परंतु आलोक वर्मा कोणताही धोरणात्मक निर्णय घेऊ शकत नव्हते. आलोक वर्मा यांचा कार्यकाळ जानेवारी अखेरपर्यंत आहे.\nखुल्या वर्गातील उमेदवारांना दिलासा, लोकसेवा परीक्षेसाठी अधिक संधी :\nनवी दिल्ली : खुल्या वर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला. या निर्णयामुळे देशभरातील खुल्या वर्गातील लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीसाठी वयाची अट आणि परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठीचे प्रयत्न, यामध्ये समान संधी मिळणार आहे. यात महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोग या स्पर्धा परीक्षेचाही समावेश असेल.\nएकदा का हे आरक्षण लागू झालं, खुल्या वर्गातील नोकरी इच्छुकांना ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांप्रमाणेच संधी मिळणार आहे. ओबीसी उमेदवारांची सध्याची वयोमर्यादा 35 वर्षे असून लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी 9 संधी मिळतात. मात्र खुल्या वर्गातील उमेदवारांसाठी वयाची अट 32 वर्षे असून त्यांना परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी केवळ सहा वेळा संधी मिळतात. तर एससी/एसटी प्रवर्गातील उमेदवरांना वयाची अट 37 वर्षे असून परीक्षा पास होण्यासाठी कोणत्याही आकड्याची मर्यादा नाही.\nमागास प्रवर्गातील उमेदवारांना जे नियम लागू होतात, तेच खुल्या वर्गातील उमेदवारांना लागू करण्याचे प्राथमिक संकेत मिळत आहेत. आठ लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक कौटुंबीक उत्पन्न असणाऱ्या खुल्या वर्गातील लोकांना आरक्षणाचा फायदा मिळणार आहे. ओबीसी उमेदवारांसाठी ठरवलेल्या क्रिमी लेअरप्रमाणेच हा नियम आहे. सरकार संपूर्ण विधेयक अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर करण्याची शक्यता आहे.\nलोकसभा आणि राज्यसभेत विधेयक मंजूर - सरकारने 124 वी घटनादुरुस्ती करुन लोकसभेत 8 जानेवारी रोजी बहुमताने मंजूर झालं. तर राज्यसभेत 9 जानेवारी रोजी विधेयकाला मंजुरी मिळाली. आता राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर विधेयकाचं कायद्यात रुपांत होईल. या कायद्याअंतर्गत सरकारी नोकरी, सरकारी शिक्षणसंस्थांसह खासगी महाविद्यालयांमध्येही आरक्षण मिळू शकेल\nऐतिहासिक विजयानंतर वनडेसाठी टीम इंडिया सज्ज :\nसिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधील वन डे सामन्यांच्या मालिकेला आज सिडनीतून सुरुवात होत आहे. इंग्लंडमधील आगामी विश्वचषकाच्या पूर्वतयारीसाठी टीम इंडियाला ही मालिका महत्वाची ठरणार आहे. ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक कसोटी मालिका विजय साजरा करणारी टीम इंडिया आता वन डे विश्वचषकाच्या आव्हानासाठी सज्ज होत आहे.\nविराट कोहलीची टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात तीन वन डे सामन्यांच्या मालिकेत खेळणार आहे. या मालिकेतला सलामीचा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळवण्यात येत आहे.\nऑस्ट्रेलियातील वन डे सामन्यांच्या मालिकेत भारतीय फलंदाजीची मदार ही प्रामुख्यानं कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्यावर राहिल. त्या तिघांनीही 2018 या कॅलेंडर वर्षात धावांचा रतीब घातला आहे. विराटनं गेल्या वर्षी 14 सामन्यांत सहा शतकं आणि तीन अर्धशतकांसह 1202 धावा फटकावल्या आहेत. रोहितनंही 19 सामन्यांत 1030 धावांचा डोलारा उभारताना तीन शतकं आणि पाच अर्धशतकं ठोकली आहेत. शिखर धवननं गेल्या वर्षभरात तीन शतकं आणि दोन अर्धशतकांसह 897 धावांचं योगदान दिलं आहे. त्या तिघांशिवाय अनुभवी महेंद्रसिंग धोनी, अंबाती रायुडू आणि केदार जाधव यांच्यामुळे भारतीय फलंदाजी आणखी मजबूत झाली आहे.\nभारतीय संघाची ऑस्ट्रेलियन भूमीवरची आजवरची वन डेतली कामगिरी ही तितकी समाधानकारक नाही. भारतानं ऑस्ट्रेलियातील 48 वन डे सामन्यांत तब्बल 35 वेळा पराभवाची कटू चव चाखली आहे. 1985 सालची वर्ल्ड चॅम्पियनशीप आणि 2007 सालच्या तिरंगी मालिकेचा अपवाद वगळता भारतीय संघाला ऑस्ट्रेलियात मोठं यश मिळालेलं नाही.\nविराट कोहलीची टीम इंडिया त्या साऱ्या अपयशाचं उट्टे काढायला सज्ज झाली आहे. विराटची टीम इंडिया हा आजच्या घडीचा सर्वोत्तम वन डे संघ आहे. आयसीसीच्या क्रमवारीत टीम इंडिया दुसऱ्या तर ऑस्ट्रेलिया सहाव्या स्थानावर आहे. आयसीसी क्रमवारीतील ही तफावत लक्षात घेता या मालिकेत टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला भारी असल्याचं चित्र समोर उभं राहातं.\nनॅशनल स्टॉक एक्सचेंजचे अध्यक्ष अशोक चावला यांचा राजीनामा :\nनॅशनल स्टॉक एक्सचेंजचे (एनएसई) अध्यक्ष अशोक चावला यांनी शुक्रवारी रात्री अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला. राजीनाम्याआधी काही वेळापूर्वीच केंद्र सरकारला सीबीआयमार्फत एअरसेल-मॅक्सिस प्रकरणामध्ये चावला यांच्याविरोधात खटला भरण्याला परवानगी मिळाली होती. या महत्वपूर्ण घडामोडीनंतर लगेचच चावला यांनी आपल्��ा पदाचा राजीनामा दिला.\nमात्र, एनएसईकडून शुक्रवारी रात्री चावला यांच्या राजीनाम्याबाबत घोषणा करताना कोणतीही विशेष माहिती देण्यात आली नव्हती. भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्ड (सेबी) एनएसईमधील को-लोकेशन सुविधेतील तृटींवर काम करीत आहे. काही दलालांना एक्सचेंद्वारे तीव्र फ्रिक्वेन्सीच्या सुविधेत अस्विकारार्ह सेवा उपलब्ध करुन दिली आहे किंवा नाही याचाही सेबी शोध घेत आहे.\nमाजी वित्त सचिव असलेले चावला हे २८ मार्च २०१६ रोजी एनएसईचे अध्यक्ष बनले. त्यांनी भारतीय नागरविकास विमान सचिवही म्हणूनही काम पाहिले आहे. चावला यांनी गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये येस बँकेच्या अध्यक्षपदावरुन राजीनामा दिला होता.\nयापूर्वी सीबीआयने दिल्लीच्या एका कोर्टात सांगितले होते की, केंद्राने पाच लोकांविरोधात खटला भरण्यास परवानगी दिली आहे. यामध्ये विद्यमान आणि काही माजी अधिकाऱ्यांचा समावेश आहेत. हे लोक काँग्रेस आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम आणि त्यांचे पुत्र कार्ती यांच्याशी संबंधित एअरसेल-मॅक्सिस प्रकरणातील आरोपी आहेत.\nमाजी बँकर आणि आपच्या नेत्या मीरा सन्याल यांचे निधन :\nबँकिंग क्षेत्रातील आपली उत्कृष्ट वाटचाल सोडून राजकारणात प्रवेश केलेल्या मीरा सन्याल यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी निधन झाले, त्या ५७ वर्षांच्या होत्या. aत्यांनी २०१४ मध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती.\nत्यांच्या निधनावर अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. आप नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी ट्विटद्वारे सन्याल यांच्या मृत्यूला दुजोरा दिला. देशाने एका तल्लख मेंदू आणि सभ्य आत्म्याच्या व्यक्तीला गमावले आहे, असे भावनिक ट्विट सिसोदिया यांनी केले आहे.\nराजकारणात प्रवेश करताना सन्याल यांनी आपले ३० वर्षांचे उज्ज्वल बँकिंग करिअर सोडण्याचा आश्चर्यकारक निर्णय घेतला होता. कोची येथे जन्मलेल्या सन्याल यांनी एबीएन अॅम्रो या परदेशी बँकेच्या आशियातील मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कॉर्पोरेट फायनान्सच्या प्रमुखपदाची जबाबदारी सांभाळली आहे.\nमीरा सन्याल यांनी २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत मुंबई दक्षिण मतदारसंघातून आपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. मात्र, यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.\nएप्रिलमध्ये चांद्रयान-२ चे प्रक्षेपण :\nभारताची दु���री चंद्र मोहिम एप्रिल अखेरीस प्रत्यक्षात येऊ शकते. वेगवेगळया कारणांमुळे आतापर्यंत तीन वेळा चांद्रयान-२ मोहिम पुढे ढकलावी लागली आहे. काही चाचण्या पूर्ण झालेल्या नसल्यामुळे आम्ही मार्च-एप्रिलचा विचार करत आहोत. त्यात एप्रिल अखेरीस चांद्रयान-२ चे प्रक्षेपण होऊ शकते असे भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रोचे चेअरमन के.सिवन यांनी शुक्रवारी सांगितले.\nएप्रिलमध्येही मोहिम प्रत्यक्षात आली नाही तर जूनपर्यंत मोहिम पुढे ढकलावी लागेल. २०१७ आणि २०१८ मध्ये चांद्रयान-२ मोहिम पुढे ढकलावी लागल्यानंतर यावर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवडयाची तारीख ठरली होती. २०१८ च्या उत्तरार्धात इस्त्रो अन्य उपग्रहांच्या प्रक्षेपणामध्ये व्यस्त असल्यामुळे चांद्रयान-२ मोहिमेच्या कामावर परिणाम झाला.\n‘चांद्रयान-१’ मोहिमेद्वारे दूरनियंत्रक उपकरणाद्वारे चंद्राच्या पृष्ठभागाची छायाचित्रे व माहिती गोळा करण्यात आली होती. आता ‘चांद्रयान-२’ मोहिमेत लँडर आणि रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवून चंद्राचा अभ्यास करण्यात येईल. आधी भारत आणि रशियाची ही संयुक्त मोहिम होती. त्यासाठी रॉसकॉसमॉस ही रशियाची अवकाश संस्था लँडर पुरवणार होती. पण काही कारणांमुळे करार पूर्ण होऊ शकला नाही आणि भारताने स्वबळावर चांद्रयान-२ ची तयारी केली.\n‘त्या’ घटस्फोटामुळे बिल गेट्स पुन्हा बनू शकतात जगातील सर्वात श्रीमंती व्यक्ती :\nअॅमेझॉनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझॉस यांनी २५ वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. पत्नी मॅकेन्झीपासून ते विभक्त होणार आहेत. अमेरिकन वर्तमानपत्र नॅशनल इनक्वायररनुसार हा जगातला सर्वात महागडा घटस्फोट ठरु शकतो तसेच या घटस्फोटाची प्रकिया झाल्यानंतर बिल गेट्स पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरु शकतात.\n५४ वर्षीय जेस बेझॉस लॉरेन सांचेझच्या (४९) प्रेमात पडले आहेत. लॉरेन माजी न्यूज अँकर आणि हेलिकॉप्टर वैमानिक म्हणून ओळख आहे. सांचेझही तिच्या नवऱ्यापासून विभक्त झाली आहे. हॉलिवडू चित्रपटसृष्टीशी संबंधित असलेल्या पॅट्रीक व्हाईटसेलबरोबर तिचे लग्न झाले होते. इनक्वायररनुसार पॅट्रीक आणि बेझॉस दोघे मित्र आहेत. बेझॉस यांनी लॉरेन सांचेझला पाठवलेला प्रेमाचा एक संदेशही आपल्याकडे असल्याचा दावा नॅशनल इनक्वायररने केला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.\nब्लूबर्गच्या माहितीनुसार जेफ बेझॉस यांच्याकडे एकूण 137 बिलियन डॉलर इतकी संपत्ती आहे. त्यात ८० मिलियन शेअर्सचा वाटा आहे. वॉशिंग्टन पोस्ट या वर्तमानपत्राची मालकी सुद्धा बेझॉस यांच्याकडे आहे. टीएमझेड या संकेतस्थळानुसार घटस्फोटानंतर बेझॉस आणि त्यांची पत्नी मॅकेन्झी यांच्यामध्ये संपत्ती वाटपाची प्रक्रिया खूप कठीण ठरु शकते.\nया जोडप्याकडे ४ लाख एकर जमीन आहे. बेझॉस यांना चार मुले आहेत. घटस्फोटामुळे त्यांच्या एकूण संपत्तीमध्ये मोठा फरक पडू शकतो. श्रीमंतांच्या जागतिक क्रमवारीमधील त्यांचे स्थान बदलू शकते. बेझॉस आणि मॅकेन्झी यांच्यामध्ये संपत्तीचे समान वाटप झाले तर मॅकेन्झी यांना ६९ बिलियनची संपत्ती मिळू शकते. ज्यामुळे त्या जगातील सर्वात श्रीमंत महिला ठरु शकतात. घटस्फोटानंतर संपत्तीची विभागणी झाली तर मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरु शकतात. त्यांच्याकडे सध्या ९२.५ बिलियन डॉलरची संपत्ती आहे.\n१७०५: सातारा ही मराठा साम्राज्याची राजधानी करण्यात आली.\n१९१५: महिलांना मतदानाचा अधिकार देण्याचा प्रस्ताव अमेरिकन संसदेने फेटाळला.\n१९३१: सोलापूरचे क्रांतिवीर किसन सारडा, मल्लाप्पा धनशेट्टी व कुरबान हुसेन यांना फाशी देण्यात आली.\n१९३६: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धर्मांतराची त्रिवार घोषणा.\n१९९७: सामाजिक कार्यकर्त्या गंगुताई पटवर्धन यांना महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतर्फे दिला जाणारा पहिला बाया कर्वे पुरस्कार प्रदान.\n२००५: राष्ट्रीय ज्ञान आयोगाची स्थापना.\n१५९८: राजमाता जिजाऊ यांचा जन्म. (मृत्यू: १७ जून १६७४)\n१८५४: विख्यात गणिती व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्योतिर्विद व्यंकटेश बापूजी केतकर यांचा जन्म. (मृत्यू: ३ ऑगस्ट १९३०)\n१८६३: भारतीय तत्त्वज्ञानाची महती जगभर पसरवणारे नरेन्द्रनाथ दत्त उर्फ स्वामी विवेकानंद यांचा जन्म. (मृत्यू: ४ जुलै १९०२)\n१८९९: नोबेल पारितोषिक विजेते स्विस रसायनशास्त्रज्ञ पॉल हर्मन म्युलर यांचा जन्म. (मृत्यू: १२ ऑक्टोबर १९६५ – बेसल, स्वित्झर्लंड)\n१९०६: भारतीय संस्कुतीकोशाचे संपादक महादेवशास्त्री जोशी यांचा जन्म. (मृत्यू: १२ डिसेंबर १९९२)\n१९४४: लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी, चित्रशाळेचे विश्व���्त वासुदेव गणेश तथा वासुकाका जोशी यांचे निधन. (जन्म: २८ एप्रिल १८५४)\n१९६६: स्वातंत्र्यसैनिक, लेखक, वक्ते, राजकीय नेते, केंद्रीय मंत्री आणि पंजाबचे राज्यपाल नरहर विष्णू तथा काकासाहेब गाडगीळ यांचे निधन. (जन्म: १० जानेवारी १८९६)\n१९७६: इंग्लिश रहस्यकथालेखिका अ‍ॅगाथा ख्रिस्ती यांचे निधन. (जन्म: १५ सप्टेंबर १८९०)\n१९९२: शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकलीमठ ऊर्फ कुमार गंधर्व यांचे निधन. (जन्म: ८ एप्रिल १९२४)\nअधिक चालू घडामोडी :\n〉 चालू घडामोडी - १८ जानेवारी २०१९\n〉 चालू घडामोडी - १७ जानेवारी २०१९\n〉 चालू घडामोडी - १६ जानेवारी २०१९\n〉 चालू घडामोडी - १५ जानेवारी २०१९\n〉 चालू घडामोडी - १४ जानेवारी २०१९\n〉 चालू घडामोडी - १३ जानेवारी २०१९\n〉 चालू घडामोडी - १२ जानेवारी २०१९\n〉 चालू घडामोडी - ११ जानेवारी २०१९\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimati.com/2018/07/lokmanya-bal-gangadhar-tilak-people.html", "date_download": "2019-01-18T11:36:50Z", "digest": "sha1:LP47C5LROJZ2LVZKVW7F7XUTCPWXQV44", "length": 65382, "nlines": 802, "source_domain": "www.marathimati.com", "title": "लोकमान्य बाळ गंगाधर टिळक - मातीतले कोहिनूर", "raw_content": "मराठीमाती | माझ्या मातीचे गायन\nसर्व उपविभाग पहा ⟶\nसर्व उपविभाग पहा ⟶\nअक्षरमंच - मुक्त व्यासपीठ\nसर्व उपविभाग पहा ⟶\nसर्व उपविभाग पहा ⟶\nसर्व उपविभाग पहा ⟶\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक - मातीतले कोहिनूर\n0 0 संपादक ५ जुलै, २०१८ संपादन\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक, मातीतले कोहिनूर - [Lokmanya Bal Gangadhar Tilak, People] लोकमान्य टिळक यांचे संपूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक. टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी येथे झाला.\nटिळकांचे खरे नाव केशव आहे परंतु त्यांना ‘बाळ’ या टोपण नावानेच सगळे ओळखत. टिळक अतिशय कुशाग्र बुध्दिमत्तेचे होते. त्यांचे गुरु त्यांना ‘सुर्याचे पिल्लू’ म्हणायचे\nलोकमान्य टिळक यांचे संपूर्ण नाव ‘बाळ गंगाधर टिळक’. टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी येथे झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव हे त्यांचे मूळ गांव. अर्थात, त्यांचा जन्म रत्नागिरीचाच. त्यांचे मूळ नाव केशव असे होते. पण, ‘बाळ’ हे टोपण नावच कायम राहिले. त्यांचे वडील गंगाधर पंत हे सुरूवातीला प्राथमिक शिक्षक होते. पुढे ते शिक्षण-निरीक्षक बनले. टिळक १० वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांची पुणे येथे बदली झाली. त्यामुळे टिळकांचे शिक्षण पुणे येथे झाले.\nसन १८७२ मध्ये टिळक मॅट्रीकची परिक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजात प्रवेश घेतला. याच कॉलेजातून ते १८७७ मध्ये बी.ए. ची परिक्षा उत्तीर्ण झाले. पुढे सन १८७९ मध्ये ते एल.एल.बी. च्या वर्गात असतानाच त्यांचा आगरकरांशी परिचय झाला. समान ध्येयाने प्रेरित झालेल्या या दोन तरुणांनी ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून आपल्या मातृभूमीची सुटका करण्यासाठी लोकजागृतीच्या आणि राष्ट्रोद्धाराच्या कार्यात स्वतःला वाहुन घेण्याचा निश्चय केला.\nविष्णूशास्त्री चिपळूणकर, टिळक व आगरकर यांनी १ जानेवारी १८८० रोजी पुणे येथे ‘न्यु इंग्लीश स्कूल’ ची स्थापना केली. पुढे टिळक व आगरकर यांनी इंग्रजी भाषेत ‘मराठा’ (२ जानेवारी १८८१) आणि मराठी भाषेत ‘केसरी’ ४ जानेवारी १८८१ रोजी ही वृत्तपत्रे सुरू केली. आगरकर ‘केसरी’चे तर टिळक ‘मराठा’ चे संपादक बनले. त्यानंतर टिळक व आगरकरांनी २४ ऑक्टोबर १८८४ रोजी पुणे येथे ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’ ची स्थापना केली. पुढे एका वर्षाने २ जानेवारी, १८८५ रोजी या संस्थेच्या वतीने ‘फर्ग्युसन कॉलेज’ सुरु करण्यात आले.\n[next] यापुढील काळात सामाजिक सुधारणेच्या प्रश्नावरून टिळक व आगरकर यांच्यात मतभेद निर्माण झाले. त्यामुळे आगरकरांनी २५ ऑक्टोबर १८८७ रोजी ‘केसरीच्या’ संपादकपदाचा राजीनामा दिला व टिळक ‘केसरी’चे संपादक बनले. आपल्या या वृत्तपत्रद्वारे टिळकांनी राष्ट्रीय विचारांचा प्रचार व प्रसार करण्याचे कार्य केले. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना झाल्यावर टिळकांनी कॉंग्रेसच्या कार्यात भाग घेण्यास सुरुवात केली. महाराष्ट्रात परकीय सत्तेविरुद्ध लोक जागृती घडवून आणण्याचे प्रयत्न त्यांनी सातत्याने केले. गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव सुरु केले. टिळकांच्या नेतृत्वाखाली पहिला ‘शिवाजी उत्सव’ ��५ एप्रिल १८९६ रोजी रायगडावर साजरा केला गेला. या सार्वजनिक उत्सवाच्या निमित्ताने लोकांना एकत्र आणता येईल आणि त्यायोगे त्यांच्यात राष्ट्रवादी विचार व भावना यांचे बीजारोपण करता येईल, अशी त्यांची धारणा होती.\nटिळकांनी राजकारणात जहाल मतवादाचा पुरस्कार केला. ब्रिटिश राज्यकर्त्याच्या न्याय बुद्धीवर त्यांचा अजिबात विश्वास नव्हता. हिंदी लोकांना अर्ज-विनंतीच्या मार्गाने राजकीय हक्क मिळू शकणार नाहीत किंवा सनदशीर मार्गाने त्यांच्या पदरात काहीही पडणार नाही, असे त्यांचे स्पष्ट मत होते. आपल्या देशाचे राजकीय दास्य दूर करण्यासाठी परकीय राज्यकर्त्यांशी दोन हात करण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे. असे त्यांना वाटत होते. पुढे याच प्रश्नावरुन कॉंग्रेसमध्ये ‘मवाळमतवादी’ व ‘जहालमतवादी’ असे दोन गट पडले. त्यातील जहाल गटाचे नेतृत्व टिळकांनी केले. त्यांचे नेतृत्व राष्ट्रीय पातळीवरही मान्य झाले होते. सन १९०७ मध्ये भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या सुरत येथे भरलेल्या अधिवेशनात जहाल व मवाळ गटातील संघर्ष विकोपाला पोहोचला. परिणामी, मवाळ गटाने जहालांची कॉंग्रेस संघटनेतून हकालपट्टी केली. २४ जून १९०८ रोजी टिळकांवर राजद्रोहाचा खटला भरण्यात आला. त्यामध्ये त्यांना सहा वर्षांची शिक्षा ठोठावण्यात येऊन त्यांची ब्रम्हदेशातील मंडालेच्या तुरुगांत रवानगी करण्यात आली. या सहा वर्षाच्या प्रदीर्घ तुरुंगवासातून १७ जून १९१४ रोजी सुटका झाल्यानंतर टिळकांनी पुन्हा राजकीय कार्याला सुरुवात केली. भारतीय जनतेला राजकीय हक्क मिळाले पाहिजेत आणि भारतातील प्रातिनिधीक संस्था आधिकाधिक व्यापक बनवून त्यांच्या अधिकारामध्ये वाढ केली पाहिजे इत्यादी मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी १ मे १९१६ रोजी टिळकांनी मुंबई प्रांतात ‘होमरूल लीगची’ (स्वराज्य संघाची) स्थापना केली. पुढे सप्टेंबर, १९१६ मध्ये अ‍ॅनी बेझंट यांनी ‘ऑल इंडिया होमरूल लीग’ ची स्थापना केली. टिळकांची होमरुल लीग आणि अ‍ॅनी बेझंट यांची होमरुल लीग या दोन्ही संघटना पूर्णपणे स्वतंत्र होत्या. परंतु टिळक आणि अ‍ॅनी बेझंट यांच्यात सख्य असल्यामुळे या दोन्ही संघटनामध्ये परस्पर समन्वय होता इतकेच, हे याठिकाणी लक्षात घ्यावे.\n[next] इंग्रज सरकारच्या अन्ययी व पक्षपाती धोरणा-विरुद्ध आवाज उठविण्यात लोकमान्य टिळक नेह��ीच आघाडीवर राहिले होते. त्यासाठी त्यांनी अनेकदा कारावासही भोगला होता. टिळकांच्या निर्भीडपणाची साक्ष देण्यास त्यांचे ‘केसरी’तील अग्रलेख पुरेसे आहेत. ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय’ असा सवाल विचारण्याइतकी त्यांची लेखणी निर्भीड व सडेतोड होती. दुष्काळ, प्लेग यांसारख्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सरकारी अधिकारी व नोकर वर्ग यांच्याकडून सामान्य जनतेवर जे अत्याचार झाले त्यांचा त्यांनी अत्यंत कडक शब्दामध्ये निषेध केला. नोकरशाहीच्या बेपर्वा व सहानुभूतीशून्य वृत्तीवर त्यांनी नेहमीच टिकेची झोड उठविली. इंग्रज सरकारच्या पक्षपाती व जनविरोधी धोरणांवर ते सदैव तुटून पडले. १६ ऑक्टोबर १९०४ रोजी बंगालच्या फाळणीची प्रत्यक्ष अमंलबजावणी झाल्यावर त्यांविरुद्ध संपूर्ण देशातील लोकमत जागृत करण्यासाठी त्यांनी अतिशय कष्ट घेतले.\nलोकमान्य टिळक हे हिंदी राष्ट्रवादाचे कट्टर पुरस्कर्ते होते. प्राचीन भारतीय वैदिक संस्कृती सनातन हिंदू धर्म व धर्मग्रंथ आणि भारताचा गौरवशाली इतिहास व परंपरा हे हिंदू राष्ट्रवादाचे प्रमुख आधार होत, असे त्यांचे म्हणणे होते. त्यांना अभिप्रेत असलेल्या राष्ट्रवादाचे ‘सांस्कृतिक राष्ट्रवाद’ असेही वर्णन केले जाते. वरील घटकांनी भारतीय जनतेत एकात्मतेची भावना निर्माण केली आहे. तथापि, ही भावना अधिक दृढ बनविण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे असे त्यांचे मत होते. भारतीय जनतेत वरील घटकांच्या आधारे राष्ट्रवादी विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशानेच त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव व शिव जयंती उत्सव सुरु केले होते.\nलोकमान्य टिळकांनी स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व स्वराज्य या ‘चतुःसूत्री’ कार्यक्रमाचा पुरस्कार केला. त्यांनी भारतीय जनतेला स्वराज्याचा महान मंत्र दिला. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ अशी सिंहगर्जना त्यांनी केली. त्यामुळे स्वराज्याचा मंत्र सामान्य जनतेच्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचला. स्वराज्य हे त्यांचे अंतिम उदिष्ट होते. या उदिष्टाप्रत पोहोचण्याची साधने म्हणून त्यांनी स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण यांचा पुरस्कार केला होता. खरे तर, टिळकांचा मूळचा पिंड अभ्यासू विद्वानाचा होता. राजकारणाच्या धकाधकीत राहूनही त्यांनी ‘गीता रहस्य’, ओरायन, दि आर्क्टिक होम इन दि वेदाज असे अ��्यासपूर्ण ग्रंथ लिहिले आहेत.\n[next] लोकमान्य टिळकांनी राजकारणात जहाल मतवादी भूमिका घेतली होती. परंतु समाज सुधारणेच्या बाबतीत मात्र ते काहिसे नेमस्त होते. म्हणूनच या संबंधातील त्यांच्या भूमिकेचे वर्णन ‘राजकीय जहाल पण सामाजिक नेमस्त’ असे केले जाते. समाज सुधारणे बाबत टिळकांचे म्हणणे होते की, इंग्रजी राज्य हीच आपल्या देशाच्या प्रगतीच्या मार्गातील खरी धोंड आहे. तेव्हा प्रथम आपल्या मार्गातील ही धोंड दूर करण्यावरच आपण आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे. एकदा ही धोंड दूर केल्यावर आपणास आपल्या मताप्रमाणे सामाजिक सुधारणा करता येईल. परंतु आपण सामाजिक सुधारणेला अग्रक्रम दिला तर परकीय इंग्रज राज्यकत्यांनी आपल्या धर्मात व सामाजिक प्रश्नांत हस्तक्षेप करण्याची आयतीच संधी मिळेल आणि त्यामुळे आपल्या राजकीय उद्दिष्टास मोठीच हानी पोहोचेल. टिळकांच्या या भूमिकेमुळे त्यांनी समाज सुधारणेच्या चळवळीला अनेकदा विरोध केला. संमती व विधेयकाला विरोध करताना या विधेयकामुळे आमच्या धर्मात परकीयांचा हस्तक्षेप होतो, असे त्यांनी म्हटले होते. छत्रपती शाहू महाराजांच्या कारकिर्दीत कोल्हापूरात उद्भवलेल्या वेदोक्त प्रकरणाच्या वेळी टिळकांनी प्रतिगामी वृत्तीच्या पुरोहित वर्गाची बाजू घेऊन शाहू महाराजांवर टीका केली होती. थोडक्यात, सामाजिक प्रश्नाबाबत टिळकांनी सनातन्यांची बाजू घेऊन समाजसुधारकांना विरोध केला होता.\nलोकमान्य टिळक हे प्रथम राजकीय नेते होते आणि आपली ही भूमिका त्यांनी अत्यंत समर्थपणे बजावली. इंग्रजी सत्तेला त्यांनी सर्व सामर्थ्यानिशी प्रखर विरोध केला. भारतात राष्ट्रवादी विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्यच खर्ची घातले. या देशातील सर्वसामान्य जनतेला राजकीय दृष्ट्या जागृत करून तिला परकीय सत्तेच्या विरोधात उभे करण्याचे अत्यंत कठिण कार्य त्यांनी केले. म्हणूनच ‘भारतीय असंतोषाचे जनक’ ही उपाधी त्यांना मिळाली. हिंदुस्थानातील त्या काळातील प्रमुख राष्ट्रीय नेत्यांमध्ये त्यांना मानाचे स्थान प्राप्त झाले होते.\n[next] आतापर्यंत देशासाठी केलेली अविश्रांत धडपड, उतारवयात जाणवणारी दगदग, मधुमेहाच्या आजाराचा जाणवणारा त्रास आता त्यांच्या प्रकृतीला सोसवत नव्हता. तरीसुद्धा ते स्वस्थपणाने पूर्ण विश्रांती घेत नसत. काम करण्याची ते पराकाष्ठा करीत. औषधोपचार चालू होते. पण त्यांचा हवा तसा उपयोग होत नव्हता. डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला होता. पण मनातील विविध विचारांच्या वावटळी मुळे तो कृतीत येत नव्हता. सन १९२० जुलैत त्यांना हिवतापानं घेरलं. आता मात्र अंथरुणावर पडून राहण्याशिवाय उपाय नव्हता. त्यावेळी ते मुंबईला सरदारगृहात रहात होते. निष्णात डॉक्टरांचे उपचार सुरु होते. थोड्याच दिवसात त्यांना वाताचे झटकेची येऊ लागले. पुढे त्यांच्या बोलण्यातही विसंगती वाटू लागली. पुढे त्यांच्या आप्तांची काळजी वाढली. चाहत्यांची अस्वस्थताही वाढली. सर्वाची मनःस्थिति चिंतातूर झाली होती.\n१ ऑगस्ट १९२० ला दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास लोकमान्यांची इहलोकची यात्रा संपली. भारताचा तेजस्वी सूर्य मावळला गेला. आजन्म देशसेवेत गर्क असलेला भारतमातेचा सुपुत्र सर्वांना सोडून चिरनिद्रा घेत राहिला. हां हां म्हणता ही घटना सर्व मुंबईत वाऱ्यासारखी पसरली. सर्व लोक हळहळले. शहरातील सर्व व्यवहार हरताळ पाळून बंदच होते.\nज्या ठिकाणी मुंबईतील हजारो लोक रोज सकाळ संध्याका्ळ चौपाटीवर फेरफटका मारायला जातात, त्याच ठिकाणी सरकारी परवानगींने लोकमान्य टिळकांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आला. त्यानंतर सर्व लोकांना चौपाटीवर आल्यानंतर नित्यशः कै. लो. टिळकांचे दर्शन रोज मिळत असतं. त्या अंत्यसंस्काराला अनेक पुढारीही होते. अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहून आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यादिवशी पं. जवाहरलाल नेहरू ही मुंबईत होते. त्यांनाही ही दुःखद घटना कळल्यावर अतिशय दुःख झालं. ते म्हणाले “भारतातील एका तेजस्वी सूर्याचा आज अस्त झाला. यापुढे देशाची सर्वांनाच चिंता वाटणार आहे, तरीसुद्धा जन्माला आलेल्या कुणालाही मरण चुकलेले नाही. आपण सर्वांनी हे दुःख विसरून भारताच्या स्वातंत्र्यासाठी झगडत रहाणं हेच प्रत्येकाचं कर्तव्य आहे. तीच त्यांना वाहिलेली खरी श्रद्धांजली ठरेल”.\nमराठीमाती मातीतले कोहिनूर विशेष\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nईमेलद्वारे बातमीपत्र$desc=ईमेलद्वारे प्रेरणादायी, मनोरंजक लेखन प्राप्त करण्यासाठी सदस्यता घ्या\nप्रत्येकावर विश्वास ठेवणे हे धोकादायक आणि कुणावरही विश्वास न ठेवणे हे खूपच धोकादायक होय.\nखेड्यापाड्यातली मराठी भाषा रांगडी, अ���ुद्ध आणि अपभ्रंश असलेली असते; कशीही असो ती ‘मराठी’च म्हणून मराठी माणसाला आवडते मराठी भाषा आमुची मा...\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक - मातीतले कोहिनूर\nटिळकांचे खरे नाव केशव आहे परंतु त्यांना ‘बाळ’ या टोपण नावानेच सगळे ओळखत. टिळक अतिशय कुशाग्र बुध्दिमत्तेचे होते. त्यांचे गुरु त्यांना ‘सु...\nछत्रीवालीच्या छत्रीला आजीच्या मायेचा ओलावा\nपावसाळा आला, की सगळ्यांच्या कपाटात ठेवलेल्या छत्र्या बाहेर येतात. बाजारातही अनेक प्रकारच्या नव्या आणि ट्रेंडी छत्र्या मिळू लागतात. स्टार ...\nचलो अयोध्या - व्यंगचित्र\nचलो अयोध्या - व्यंगचित्र\nगुरुपौर्णिमा - गुरु पूजनाचा दिवस - सण-उत्सव\nआषाढ पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा हा गुरुपूजनाचा दिवस आपल्या भारतीय संस्कृतीत मध्ये देवदेवता ह्यांना जितके महत्त्व आहे. त्यापेक्षा थोड ...\nखेड्यापाड्यातली मराठी भाषा रांगडी, अशुद्ध आणि अपभ्रंश असलेली असते; कशीही असो ती ‘मराठी’च म्हणून मराठी माणसाला आवडते मराठी भाषा आमुची मा...\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक - मातीतले कोहिनूर\nटिळकांचे खरे नाव केशव आहे परंतु त्यांना ‘बाळ’ या टोपण नावानेच सगळे ओळखत. टिळक अतिशय कुशाग्र बुध्दिमत्तेचे होते. त्यांचे गुरु त्यांना ‘सु...\nमहात्मा जोतिबा फुले - मातीतले कोहिनूर\nमहात्मा जोतिबा फुले - (जन्म ११ एप्रिल १८२७ - मृत्यू २८ नोव्हेंबर १८९०) जोतीराव गोविंदराव फुले उर्फ महात्मा जोतिबा फुले. महात्मा जोतिबा ...\n© 2015 मराठीमाती | माझ्या मातीचे गायन\nअजय दिवटे,1,अनिल गोसावी,2,अनुभव कथन,2,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,1,अभिव्यक्ती,33,अमन मुंजेकर,1,अमित पडळकर,4,अमित बाविस्कर,3,अमुक-धमुक,1,अमोल सराफ,1,अलका खोले,1,अक्षरमंच,132,आईच्या कविता,10,आकाश भुरसे,6,आज,42,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,1,आतले-बाहेरचे,1,आत्मविश्वासाच्या कविता,1,आनंदाच्या कविता,9,आभिजीत टिळक,2,आरती गांगन,2,आरती शिंदे,4,आरती संग्रह,1,आरोग्य,3,आशिष खरात-पाटील,1,इंद्रजित नाझरे,5,इंद्रजीत नाझरे,2,इसापनीती कथा,43,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,1,उमेश कुंभार,6,ऑगस्ट,1,कपिल घोलप,3,कपील घोलप,2,करमणूक,31,कर्क मुलांची नावे,1,कार्यक्रम,5,किल्ले,1,किशोर चलाख,1,कुठेतरी-काहीतरी,2,केदार कुबडे,20,कोशिंबीर सलाड रायते,1,गणपतीच्या आरत्या,1,गण्याचे विनोद,1,गावाकडच्या कविता,6,गोड पदार्थ,3,घरचा वैद्य,2,जीवनशैली,55,जून,1,ज्योती मालुस��े,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,2,तिच्या कविता,3,तुकाराम गाथा,1,तेजस्विनी देसाई,1,दादासाहेब गवते,1,दिनदर्शिका,30,दिनविशेष,8,दुःखाच्या कविता,7,दैनिक राशिभविष्य,8,धोंडोपंत मानवतकर,1,निसर्ग कविता,8,नोव्हेंबर,6,न्याहारीचे पदार्थ,1,पंचांग,14,पाककला,9,पावसाच्या कविता,6,पी के देवी,1,पुणे,2,पोस्टर्स,5,पौष्टिक पदार्थ,1,प्रतिक्षा जोशी,1,प्रवासाच्या कविता,1,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,21,प्रेरणादायी कविता,7,फोटो गॅलरी,7,बातम्या,1,बाबाच्या कविता,1,बायकोच्या कविता,2,बालकविता,5,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,1,भाग्यवेध,8,मंदिरे,1,मधल्या वेळचे पदार्थ,1,मधल्या वेळेचे पदार्थ,1,मनाचे श्लोक,12,मराठी कथा,23,मराठी कविता,92,मराठी गझल,1,मराठी गाणी,1,मराठी चारोळी,1,मराठी चित्रपट,10,मराठी टिव्ही,18,मराठी नाटक,1,मराठी भयकथा,21,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,13,मराठी विनोद,1,मराठी सुविचार,2,मराठीमाती,54,मसाले,2,महाराष्ट्र,19,महाराष्ट्रीय पदार्थ,1,मांसाहारी पदार्थ,1,माझा बालमित्र,43,मातीतले कोहिनूर,5,मुंबई,3,मुलांची नावे,1,मैत्रीच्या कविता,2,यादव सिंगनजुडे,1,राशिभविष्य,8,राहुल अहिरे,2,रोहित साठे,9,लता मंगेशकर,1,विचारधन,15,विद्या कुडवे,2,विद्या जगताप,2,विनायक मुळम,1,विरह कविता,10,विलास डोईफोडे,1,विवेक जोशी,1,विशेष,105,विज्ञान तंत्रज्ञान,1,वेदांत कोकड,1,व्यंगचित्रे,6,शांततेच्या कविता,1,शाळेच्या कविता,1,शितल सरोदे,1,शिक्षकांवर कविता,1,श्रावणातल्या कहाण्या,4,श्रीनिवास खळे,1,संघर्षाच्या कविता,2,संजय पाटील,1,संजय सावंत,1,संत तुकाराम,1,संपादकीय,4,संपादकीय व्यंगचित्रे,5,संस्कृती,12,सचिन पोटे,2,सण-उत्सव,6,सणासुदीचे पदार्थ,2,सनी आडेकर,9,सामाजिक कविता,13,सायली कुलकर्णी,1,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,सुमती इनामदार,1,सुशीला मराठे,1,सैनिकांच्या कविता,1,सैरसपाटा,3,स्त्रोत्रे,1,स्वाती खंदारे,13,स्वाती दळवी,1,ह मुलांची नावे,1,हर्षद खंदारे,15,हर्षदा जोशी,3,हेमा चिटगोपकर,2,\nमराठीमाती | माझ्या मातीचे गायन: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक - मातीतले कोहिनूर\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक - मातीतले कोहिनूर\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक, मातीतले कोहिनूर - [Lokmanya Bal Gangadhar Tilak, People] लोकमान्य टिळक यांचे संपूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक. टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी येथे झाला.\nमराठीमाती | माझ्या मातीचे गायन\nसर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा ��त्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह SEARCH सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ minutes ago १ तासापूर्वी $$1$$ hours ago काल $$1$$ days ago $$1$$ weeks ago ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy\nयेथे टाईप करून शोध घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.savistar.com/2018/10/28/savaji-dholkia-car-gift/", "date_download": "2019-01-18T11:43:28Z", "digest": "sha1:3MB5KFXP5CAQHQEVQECDJTBCM6WD3XTC", "length": 12254, "nlines": 70, "source_domain": "www.savistar.com", "title": "गुजरातच्या व्यापाऱ्यानं 600 कर्मचाऱ्यांना कार गिफ्ट दिल्याची बातमी खोटी; वाचा काय आहे सत्य – सविस्तर", "raw_content": "\nगुजरातच्या व्यापाऱ्यानं 600 कर्मचाऱ्यांना कार गिफ्ट दिल्याची बातमी खोटी; वाचा काय आहे सत्य\nगुजरातच्या हिरे व्यापाऱ्यानं आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस म्हणून कार भेट दिल्याच्या बातम्या तुम्ही वाचल्या असतील. हरे कृष्ण या आपल्या कंपनीत काम करणाऱ्या 600 कर्मचाऱ्यांना कार भेट दिल्याचं वृत्त होतं. सावजी ढोलकीया असं या कंपनीच्या मालकाचं नाव आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत याच बातमीची चर्चा आहे. लोक या बातम्या शेअर करत आहेत. काश आम्हालापण असा मालक भेटला असता अशा पोस्ट करत आहेत. मालक ढोलकियांवर देखील सगळीकडून कौतुकाचा वर्षाव सुरु आहे. मात्र, या बातमीचा आता एक नवा पैलू आहे. ‘मेरान्यूज डॉट इन’ नावाच्या वेबसाईटनं या बातमीसंदर्भात एक खळबळजनक खुलासा केला आहे. कंपनीतल्या कर्मचाऱ्यांशी बोलून त्यांनी हा प्रकार नेमका काय आहे खरंच या कर्मचाऱ्यांना मोफत कार मिळाल्यात का खरंच या कर्मचाऱ्यांना मोफत कार मिळाल्यात का हे समोर आणलं आहे.\nनेमका काय आहे हा प्रकार\nसावजी ढोलकियांच्या कंपनीमधले कर्मचारी कॉस्ट टू कंपनी ��ा तत्वावर काम करत आहेत. कॉस्ट टू कंपनी म्हणजे कर्मचाऱ्याला एका वर्षात किती पगार द्यायचा हे आधीच जवळपास निश्चित केलेलं असतं. हा सगळा एकूण कर्मचाऱ्यावर केला जाणारा खर्च म्हणजेच ‘कॉस्ट टू कंपनी’ त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये CTC सुद्धा म्हटलं जातं. या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून जी रक्कम मिळते ती त्यांच्या दर महिन्याच्या पगारातून कापली जाते. दिवाळीला बोनस म्हणून कार भेट देताना कार कंपनीला संपूर्ण रक्कम अदा केली जाते. त्यामुळे ‘हरे कृष्ण डायमंड कंपनी’ ही कंपनी बोनस म्हणून कर्मचाऱ्यांना कार देते पूर्णसत्य नाही तर ते अर्धसत्य आहे. कारसाठी दिलेले पैशातील मोठी रक्कम ही कर्मचाऱ्याच्या सीटीसीतली म्हणजेच पगारामधलीच असते.\nया व्यवहारात कंपनीला मोठा फायदा-\nसावजी ढोलकिया यांची कंपनी कर्मचाऱ्यांना कार मिळावी यासाठी ही युक्ती लढवत असली तरी यामध्ये त्यांच्याच कंपनीचा मोठा फायदा असेल. तुम्ही म्हणाल कसा काय फायदा, कार कंपनी काय फुकटात गाड्या देते का तर नाही कार कंपनी बिलकूल फुकटात गाड्या देत नाही. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावर म्हणजेच 600 गाड्यांची एकत्र खरेदी केली जात असेल तर डिस्काऊंट तर मिळतच असेल ना. होय सावजी ढोलकियांना प्रत्येक कारमागे डिस्काऊंट मिळतो. आणि या डिस्काऊंटचा आकडा देखील थोडाथिडका नाही. एका कारमागे सावजी ढोलकिया यांच्या कंपनीला 80 हजार रुपयांचा डिस्काऊंट मिळतो. त्यामुळे प्रत्येक कारची किंमत 80 हजार रुपयांनी कमी होते.\nकर्मचाऱ्यांच्या नावावर नसतात गाड्या-\nडिस्काऊंटसोबत सावजी ढोलकियांच्या कंपनीला याचे आणखी काही फायदे मिळतात. तुम्हाला माहीत नसेल मात्र कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या गाड्या त्यांच्या नावावर घेतल्याच जात नाहीत, त्या कंपनीच्या नावावर घेतल्या जातात. आणखी धक्कादायक बाब म्हणजे जे कर्मचारी गाड्या स्वीकारतात त्यांना पुढची 5 वर्ष हरे कृष्ण डायमंड कंपनीची नोकरी सोडणार नाही, असं हमीपत्र लिहून द्यावं लागतं. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पाच वर्ष नोकरी सोडता येत नाही याशिवाय महिन्याचा कारच्या कर्जाचा जो ईएमआय आहे, त्यातला अर्धा हिस्सा त्यांना भरावा लागतो.\nसावजी ढोलकिया यांच्या कंपनीचा आणखी एक फायदा आहे. कारचा जो जीएसटी भरण्यात येतो, त्याचं टॅक्स क्रेडीट कंपनीला मिळतं, कारण कंपनीच्या नावावर सगळ्या कार ��रेदी केलेल्या असतात. त्यामुळे कंपनीला लाखो रूपयांच्या जीएसटीचं क्रेडिट सुद्धा मिळतं.\nखरंच उदारपणा की व्यवहार\nसुरतमधील एक कंपनी आपल्या 600 कर्मचाऱ्यांना कार गिफ्ट करते. तोही दिवाळीचा बोनस म्हणून ही बातमी वाचायला चांगली असली तरी सत्य मात्र वेगळंच आहे. ही कंपनी अत्यंत उदारपणे आपल्या कर्मचाऱ्यांना कार बोनस देते असं चित्र रंगवणं चुकीचं आहे. कंपनीच्या बहुतांश कर्मचाऱ्यांच्याच खर्चाने कंपनी त्यांना कार घेऊन देते, वर 5 वर्षे नोकरी न सोडण्याचं लिहून घेऊन काही भाग उचलते. मात्र कंपनीला त्याचे काही फायदेसुद्धा होतात, असा दावा ‘मेरान्यूज’नं केला आहे.\nअजित पवार ‘मुतऱ्या’ तोंडाचे; ‘सामना’च्या अग्रलेखातून हल्लाबोल\nसामन्याचा शंभरावा चेंडू आणि सव्वाशे कोटी भारतीयांचं स्वप्न तुटलं\n…फक्त या एका गोष्टीमुळे ‘ठाकरे’ सिनेमा फ्लॉप होऊ शकतो\nइतर पक्षांना गृहीत धरणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीला कपिल पाटलांचं सणसणीत पत्र\nजेव्हा अटल बिहारी वाजपेयींनी नरेंद्र मोदींना दिल्ली सोडून जायला सांगितलं\nवेबसाईट हॅक करुन भाजपला धमकी; भाजप म्हणतं ती आमची वेबसाईट नाही… नेमकं काय आहे सत्य\nज्यांच्या विरोधात उभं राहण्यास शरद पवार धजावले नाहीत, त्यांच्या पुढे ‘राष्ट्रवादी’चं कोण टिकणार\nSagar on आडतास कसं झालं\nsanjay on #शालजोडीतून… | कथा बाजारवाडीचा बाजार उठल्याची…\nनानासाहेब लोंढे on माणिक सरकार… कार-फोन न वापरणारा आणि सर्जिकल स्ट्राईक करणारा मुख्यमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/games/?q=Tales", "date_download": "2019-01-18T11:55:12Z", "digest": "sha1:YEESTVRUWWJ7AZB23DEFFLQPODUHSE2B", "length": 6681, "nlines": 146, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - Tales जावा गेम", "raw_content": "\nजावा गेम जावा ऐप्स अँड्रॉइड गेम सिम्बियन खेळ\nजावा गेम शैली सर्व\nयासाठी शोध परिणाम: \"Tales\" मध्ये सर्व स्क्रीन जावा गेम\nसर्व जावा गेम्समध्ये शोधा >\nJava अॅप्स मध्ये शोधा >\nबाउन्स टेल्स एन एस्पोल\nबौनेस टाल्स लाल मॉड\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nया आठवड्यात | या महिन्यात | नेहमी\nजावा गेम जावा ऐप्स सिम्बियन खेळ अँड्रॉइड गेम\nआपला आवडता Java गेम PHONEKY वर विनामूल्य डाऊनलोड करा\nजावा गेम्स सेवा PHONEKY द्वारे प्रदान केली गेली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nगेम्स नोकिया, सॅमसंग, सोनी आणि इतर जाव ओएस मोबाईलद्वारे डाऊनल��ड करता येतात.\nबाउन्स टेल्स, बाउंस टेल्स जावा, बाउन्स टेल्स, बाउन्स टेल्स टच, बाउन्स टेल्स, बाउन्स टेल्स 640360, बाउन्स टेल्स, मोटोक्रॉस चाचणी अत्यंत, बाउन्स टेल्स, बाउन्स टेल्स, बाउन्स टेल्स एन एस्पोल, बौनेस टाल्स लाल मॉड, बाउन्स टेल्स, डक टेलस् (गेम), बाउन्स टेल्स, बाउन्स टेल्स, बाउन्स टेल्स, बाउन्स टेल्स Games विनामूल्य डाउनलोड करा\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाईल फोनवर खेळ बाउन्स टेल्स डाउनलोड करा - सर्वोत्तम जाव गेमपैकी एक PHONEKY फ्री जावा गेम्स मार्केटवर, तुम्ही कुठल्याही फोनसाठी मोफत मोफत मोबाइल गेम्स डाउनलोड करू शकता. Nice graphics and addictive gameplay will keep you entertained for a very long time. PHONEKY वर, साहसी आणि कृतीपासून तर्कशास्त्र आणि जार्ह जार खेळांपर्यंत आपल्याला विविध प्रकारचे इतर खेळ आणि अॅप्स आढळतील. मोबाईलसाठी सर्वोत्तम 10 सर्वोत्कृष्ट जावा गेम पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार सॉर्ट गेम्स पहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/45?page=5", "date_download": "2019-01-18T11:16:14Z", "digest": "sha1:PBD4FJWCIWABKY66ZMJJGPXS2JIZAIK2", "length": 7096, "nlines": 156, "source_domain": "mr.upakram.org", "title": "स्फुट | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nनटरंग आणि अतुल कुलकर्णी\nसतिश शेट्टी यांना मरणोत्तर सजग नागरिक पुरस्कार\n७ फेब्रुवारी २०१० ला पुण्यात सजग नागरिक मंचा तर्फे सतिश शेट्टी यांना मरणोत्तर सजन नागरिक पुरस्कार देण्यात आला. संस्थापक विवेक वेलणकर यांनी पुरस्कारामागची भुमिका विशद केली. अण्णा हजारे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात\nधारयती इति धर्मः अशी धर्माची व्याख्या आहेच. पण प्रचलित व्याख्या मात्र 'रिलिजन' ह्या अर्थाने वापरली जाते. नक्की धर्माची व्याख्या कशी करावी\nएके-४७, पुस्तक व चांदणी\nAK-47, पुस्तक व चांदणी\n AK-47 वाचल्यावर थोडे घाबरलात ना\n आता तर लहान लहान मुलांच्या खेळात सुद्धा AK-47 असते.\nAK-47, पुस्तक व चांदणी हे काय काँबिनेशन ही ३ मंडळी एकत्रीत काय शोध लावणार आहे\nशेंदूर लावलेला दगड म्हणजे देव काय अशी काहीशी चर्चा झाली होती.\nही चर्चा परत आठवली कारण विनोबांचे गीता-प्रवचने हे पुस्तक वाचत होतो.\nत्यात तत्सम संदर्भाचा उल्लेख आहे.\nराजकिय विचार - विकृती की आपली आवड\nएका परिचिताला भेटायला मी त्याच्या घरी गेलो होतो, त्या वेळेस तो घरी नव्हता. त्याच्या शाळकरी मुलाने दरवाजा उघडला. \"आई आणि बाबा थोड्याच वेळात येणार आहेत.\" असे मला सांगितले आणि तो पुन्हा आपल्या अभ्यासाला लागला.\nस्वाइन फ्लू, वाह्तुकीच्या समस्या, वायू प्रदूषण, साठलेल्ल्या व न उचललेल्या कचर्‍यापासून होणारा धोका इत्यादीसाठी पुणेकरांनी शोधलेला पर्याय\nदगड, देव आणि कुंपण\nएक होता दगड. मग त्याला कोणीतरी शेंदूर फासला. मग लोक त्याला देव म्हणू लागले. एक कुंपण होतंच.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/category/maharashtra/2thane/page/99/", "date_download": "2019-01-18T11:58:10Z", "digest": "sha1:D2KJGQBAVUEWPUF3TT2HC4MK4X6RGVWU", "length": 19293, "nlines": 262, "source_domain": "www.saamana.com", "title": "ठाणे | Saamana (सामना) | पृष्ठ 99", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nपालघरमध्ये ओबीसींचे बेमुदत धरणे आंदोलन\nमंत्रालयासमोर पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न\nरायगड जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन\nनैसर्गिक कारणांमुळे कोणतीही संस्था अडचणीत येत नाही – शेखर चरेगावकर\n’10 Year Challenge’ मागे फेशियल डेटा चोरीचा कट असल्याचा संशय\nकाँग्रेस सत्तेवर आल्यास ‘मंदिर वही बनेगा’: हरीश रावत\nकश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर हँड ग्रेनेडचा हल्ला\nदिल्लीतील प्रदूषित हवेमुळे ब्रेन डॅमेजचा धोका\nकुंभ मेळा आणि प्रवासी भारतीय संमेलन म्हणजे नौटंकी, कॅबिनेट मंत्र्याचे वादग्रस्त…\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nऑस्ट्रेलियन कर्णधार फिंच बळीचा बकरा, भुवनेश्वरची अनोखी हॅटट्रीक\nआजचा अग���रलेख : शिवस्मारकाचा छळ\nठसा : डॉ. अनिल अवचट\nलेख : बालमनाच्या जडणघडणीसाठी ‘चित्रकला’ हवी\nआजचा अग्रलेख : घोषणांचा ‘मोसम’\n– सिनेमा / नाटक\nकरणी सेनेला कंगनाचे राजपुती बाण्यात उत्तर\nमला महाराष्ट्राची संस्कृती फार आवडते – कोरिओग्राफर एम. सुधाकर\n‘सर्व लाईन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nआठवडाभर आधीच साजरा होणार ‘शिमगा’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nपालघरचा रणसंग्राम : निवडणुकीच्या रिंगणात बविआची उडी; भाजपच्या तंबूत चिंता\n वसई पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात आज बहुजन विकास आघाडीने उडी मारली. ही लोकसभा पोटनिवडणूक स्वबळावर लढवू असे सांगतानाच उमेदवाराचे नाव ८ मे...\nदुर्गम खरबा वाडीला नेरळ प्रवासी संघटनेच्या वतीने टँकरने पाणी पुरवठा\n कर्जत कर्जत तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या खरबाच्या वाडीतील ग्रामस्थांकरीता नेरळ रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. उन्हाळ्याच्या झळा...\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक बविआ लढवणार\n पालघर पालघर लोकसभा पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय बहुजन विकास आघाडीने ( बविआ) घेतला आहे. बविआच्या पदाधिकाऱ्यांची बुधवारी बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय...\nबलात्कार करून नवऱ्यानेच केला बायकोचा खून\n ठाणे बायकोच्या अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून नवऱ्याने पत्नीचा बलात्कार करून खून केल्याची घटना ठाण्यातील बिरवाडी गावात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी महिलेचा पती...\nकचरा गोळा करण्यापासून ते डंपिंग ग्राऊंडवर नेण्यापर्यंत सर्व जबाबदारी कंत्राटदारांना\n मुंबई मुंबईत दररोज गोळा होणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी पालिकेने नवी मुंबई महापालिकेच्या धर्तीवर एक प्रयोग करण्याचे ठरवले आहे. घरोघरीचा कचरा गोळा करणे,...\nनरेंद्र मोदी हे खोटारडे पंतप्रधान,राज ठाकरे यांचं टीकास्र\n वसई देशात प्रचंड विकास झाला आहे, असे मोदी जगभर सांगत फिरत आहेत. पण ते सपशेल खोटं बोलत आहेत. मोदी हे खोटारडे पंतप्रधान आहेत,...\nभाजपच्या कल्याण शहाराध्यक्षकांनी तलवारीने केक कापला\n कल्याण भाजपचे कल्याण शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे यांनी वाढदिवसाचा केक तलवारीने कापल्याचे उघड झाले आहे. म्हात्रे तलवारीने केक कापत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे....\nकुठे गेला गोवंश हत्याबंदी कायदा भिवंडीत साडेसात टन गोमांस पकडले\n भिवंडी कर्नाटकातून मुंबई शहर व परिसरात विक्रीसाठी नेण्यात येत असलेले साडेसात टन गोमांस पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा पकडले. याप्रकरणी टेम्पोचालक मोहम्मद अन्सारी...\nअभिनव सहकारी बँक निवडणूक श्री समर्थ पॅनलला शिवसेनेचा पाठिंबा\n डोंबिवली रविवार ६ मे रोजी अभिनव सहकारी बँकेची निवडणूक होत आहे. यानिमित्त अभिनव सहकारी बँकेचे संस्थापक शंकरकाका भोईर यांच्या श्री समर्थ पॅनलला...\nचिखलोली तलाव होणार पुन्हा जिवंत\n बदलापूर बदलापूरकरांचे पाण्यावाचून हाल सुरू आहेत. ही पाणीटंचाई दूर करण्यासाठी शिवसेनेच्या मदतीने चिखलोली तलाव पुन्हा जिवंत होणार आहे. या गाळ काढण्याच्या कामाला...\nपालघरमध्ये ओबीसींचे बेमुदत धरणे आंदोलन\n’10 Year Challenge’ मागे फेशियल डेटा चोरीचा कट असल्याचा संशय\nकाँग्रेस सत्तेवर आल्यास ‘मंदिर वही बनेगा’: हरीश रावत\nमंत्रालयासमोर पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न\nकश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर हँड ग्रेनेडचा हल्ला\nकरणी सेनेला कंगनाचे राजपुती बाण्यात उत्तर\nदिल्लीतील प्रदूषित हवेमुळे ब्रेन डॅमेजचा धोका\n‘सर्व लाईन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nआठवडाभर आधीच साजरा होणार ‘शिमगा’\n‘मी पण सचिन’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nकुंभ मेळा आणि प्रवासी भारतीय संमेलन म्हणजे नौटंकी, कॅबिनेट मंत्र्याचे वादग्रस्त...\n‘लकी’च्या गाण्यावर अभिनेता जितेंद्र यांनी केला डान्स\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/tablets/samsung-galaxy-p7500-price-mp.html", "date_download": "2019-01-18T12:04:35Z", "digest": "sha1:XGA4W4TQAXEMB5VFYLRKOMCEHXN5ICJH", "length": 12748, "nlines": 334, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सॅमसंग गॅलॅक्सय प्७५०० India मध्ये ऑफर , Pictures & पूर्ण वैशिष्ट्यमध्येकिंमत | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसॅमसंग गॅलॅक्सय प्७५०० किंमत\nसॅमसंग गॅलॅक्सय प्७५०० वरIndian बाजारात सुरू 2011-09-14 आणि खरेदी करण्यासाठी उपलब्धआहे..\nसॅमसंग गॅलॅक्सय प्७५०० - चल यादी\nसॅमसंग गॅलॅक्सय प्७५०० टॅबलेट Black\nसर्वोत्तम 31,994 तपशील पहा\nसॅमसंग गॅलॅक्सय प्७५०० - किंमत अस्वीकार\nवर उल्लेख केलेल्या सर्व दर ## आहे.\nनवीनतम किंमत सॅमसंग गॅलॅक्सय प्७५०० वर 07 2017 डिसेंबर प्राप्त होते.\nकिंमत आहे _SEO_CITIES_ समावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना तपासा.\nसॅमसंग गॅलॅक्सय प्७५०० वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nसॅमसंग गॅलॅक्सय प्७५०० - वैशिष्ट्य\nडिस्प्ले सिझे 10.1 Inches\nरिअर कॅमेरा 3.15 MP\nफ्रंट कॅमेरा 2 MP\nइंटर्नल मेमरी 16 GB\nनेटवर्क तुपे Wi-fi only\nनॅव्हिगेशन टेकनॉलॉजि Yes, with A-GPS Support\nबॅटरी कॅपॅसिटी 7000 mAh\nसिम ओप्टिव Single SIM\nप्रोसेसर स्पीड 1 GHz\n( 73 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 282 पुनरावलोकने )\n( 1247 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 137 पुनरावलोकने )\n( 102 पुनरावलोकने )\nसॅमसंग गॅलॅक्सय प्७५०० टॅबलेट Black\n3/5 (1 रेटिंग )\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nतेव्हामला इशारा उपलब्ध आहे\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://harinarke.blogspot.com/2017/04/blog-post_82.html", "date_download": "2019-01-18T11:25:32Z", "digest": "sha1:CQA5FW2Z53KONAGOGTWHX3QMJ4FEEAXU", "length": 21942, "nlines": 363, "source_domain": "harinarke.blogspot.com", "title": "प्रा. हरी नरके: बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब", "raw_content": "\nबुद्ध आणि डॉ. बाबासाहेब\nतथागत गौतम बुद्ध यांचं कृ.अ. केळुसकर लिखित चरित्र बाबासाहेबांना मॅट्रीकच्या परीक्षेत यश मिळवल्याबद्दल 1908 साली भेट देण्यात आलं. त्याच्या वाचनानं बाबासाहेब प्रभावित झाले, प्रेरित झाले आणि बुद्धाकडं वळले. पुढची 48 वर्षे डॉ. बाबासाहेब सातत्यानं बुद्ध विचार, कार्य आणि सामाजिक परिवर्तन याबाबत अभ्यास,संशोधन आणि लेखन करीत होते.\n1924 साली बार्शीला केलेल्या भाषणात पहिल्यांदा त्यांनी धर्मांतराचा उल्लेख केला.\n1933 साली सुभेदार सवादकर यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी आपण धर्मांतर करण्याचा निर्णय घेतला असून आपला कल बुद्धाकडं असल्याचं कळवलं. [ही पत्रं सुभेदार सवादकर यांच्या नात लंडनच्या प्रेरणा तांबे Prerna Tambay यांनी मला उपलब्ध करून दिली.]\n13 ऑक्टोबर 1935 ला येवल्याच्या परिषदेत त्यांनी धर्मांतराची ती सुप्रसिद्ध घोषणा केली.\nत्यानंतर ते याबाबतीतला समाजमनाचा कल आणि कानोसा जाणून घेण्यासाठी विविध जातींच्या परिषदा आयोजित करू लागले. देशविदेशातील बौद्ध परिषदांना उपस्थित राहून\nहा विषय मांडू लागले. जनतेला या विषयाकडं घेऊन जाण्यासाठी त्यांच्या मनाची तयारी करू लागले.\n1950च्या दशकात त्यांनी बुद्धावर स्वतंत्र ग्रंथ लिहिण्यासाठी प्रयत्न सुरू केले.\n\"बुद्ध आणि त्यांचा धम्म\" या ग्रंथाच्या 180 प्रती छापून घेऊन अभिप्रायार्थ त्यांनी जागतिक पातळीवरील तज्ञांकडं त्या पाठवल्या. या पुस्तकाची छपाई अशी करण्यात आली होती की त्याच्या पृष्ठाच्या एका बाजुला मजकूर छापलेला होता आणि त्याची मागची बाजू तज्ञांना टिपणं, नोंदी, अभिप्राय लिहिता यावा यासाठी कोरी ठेवण्यात आली होती.\nया ग्रंथाच्या छ्पाईसाठी डॉ. बाबासाहेबांकडे निधी नसल्यानं त्यांनी पंतप्रधान नेहरू यांना एक पत्र लिहिलं. 1956 साली बुद्धांच्या 2500 वर्षांच्या निमित्तानं केंद्र सरकारनं नेमलेल्या समितीनं या पुस्तकाच्या काही प्रती आगावू नोंदणी करून घ्याव्यात आणि त्याची रक्कम आगावू द्यावी अशी योजना बाबासाहेबांनी सुचवली होती. नेहरूंनी पुस्तकाची आगावू नोंदणी करून घेऊन त्यापोटी निधी द्���ायला किंवा अनुदान द्यायला केंद्र सरकारकडं पैसे नाहीत असं कळवत नकार दिला. मात्र तुम्ही पुस्तक अवश्य काढा, विक्रीला ठेवा, लोक नक्की खरेदी करतील असाही अनाहूत सल्ला दिला.\nडॉ. बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 ला लक्षावधी अनुयायांना धम्म दिक्षा दिली.\nत्यांनी आलेल्या सुचना विचारात घेऊन या पुस्तकाचं फेरलेखणाचं काम पुर्ण केलं. प्रस्तावना लिहून पुर्ण केली. या प्रस्तावनेत त्यांनी आपली पत्नी डा. सविता यांनी आजरपणात आपल्याला जपल्यानंच हे पुस्तक आपण लिहून पुर्ण करु शकलो अस नमूद केलं. त्यांचं 6 डिसेंबर 1956 ला महापरीनिर्वाण झालं. पीपल्स एज्युकेशन सोसायटीनं प्रसिद्ध केलेल्या या पुस्तकात मात्र ही प्रस्तावना छापली नाही.\nअनेक वर्षांनी समता सैनिक दलानं प्रकाशित केलेल्या मराठी अनुवादात ती प्रस्तावना प्रथमच छापली.\nबाबासाहेबांचं शेवटचं भाषण काठमांडूच्या जागतिक परिषदेतलं 20 नोव्हेंबर 1956 चं मानलं जायचं. आम्ही त्यांच्या भाषणांची तीन पुस्तकं [खंड18] छापली आहेत त्यात आम्ही त्यांचं 25 नोव्हेंबर 1956 चं त्यांनी सारनाथला दिलेलं शेवटचं भाषण छापलेलं आहे.\nज्या जागेवर बसून तथागतांनी धम्मचक्र प्रवर्तनाचं पहिलं भाषण दिलं त्या जागेवर सम्राट आशोकांनी धम्मैक स्तूप बांधला. त्या स्तूपाच्या सावलीत बसून \"चलो बुद्ध की ओर\" अशी आर्त हाक बाबासाहेबांनी त्यांच्या या शेवटच्या भाषणात दिलेली होती.\nLabels: डॉ.बाबासाहेब आंबेडकर, विचार, विविध, व्यक्तीचित्रे, सामाजिक चळवळी\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले: समग्र वाड्मय, मुखपृष्ठ\nडॉ. अरूणा ढेरे यांच्यासमवेत-\nमहात्मा फुले समग्र वाङ्मय\nमाझे आवडते लेखक प्रा.भालचंद्र नेमाडे यांच्यासोबत..\nविचारधारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर...\nलालदिवे गाडीवरचे आणि ---\nअजानचे भोंगे, महाआरत्या आणि धार्मिक उत्सवाचे डिजे ...\nपुणे मनपातील तोडफोड वास्तुदोषामुळे\nडॉ.बाबासाहेब : शेतकर्‍यांचे सच्चे मित्र\nबुद्ध आणि डॉ. बाबासाहेब\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं साहित्य प्रकाशित करण्य...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ प्रकाशन समिती\nकमिशनर फुले : शेअर मार्कॆट\nफुले सत्यशोधक की ब्राह्मणद्वेष्टे\nउद्योगपती आणि कार्यकारी संचालक :- जोतीराव फुले\nचित्रकाराच्या चुकीनं महात्मा जोतीराव फुले यांना चि...\nआणि महात्मा फुले यांची जन्मतारीख सापडली -\nमराठी साहित्याची श्रीमंती वाढवणारा ���ौलिक ग्रंथ\n4 भिंतींचं घर मी एकटी चालवते\nअंगारवाटा, शोध शरद जोशींचा\nकेशवराव विचारे यांच्या भाषणांतून\nन्यायाधीश ही सुद्धा माणसंच\nकुर्‍हाडीचा दांडा, गोतास काळ\nमहत्वाचं तरिही उपेक्षित आत्मकथन - 2\nहोरपळ टिपणारं महत्वाचं आत्मकथन -1\nगरिबीचा प्रश्न सुटत नाहीत-\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले (12)\nडॅा. रखमाबाई सावे - राऊत (6)\nतू माझा सांगाती (1)\nनिंबा मुका जाधव (1)\nनेमाडे - कसबे-वाद (1)\nन्या. गायकवाड आयोग (1)\nप्रा. रंगनाथ पठारे (1)\nबुद्ध आणि बोधिसत्व (1)\nमाळी व तेली (1)\nलोक माझे सांगाती (1)\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ (4)\nसावित्रीबाई फुले स्मारक (1)\nशिक्षणतज्ञ सावित्रीबाई फुले यांचे कार्य\nनिषेध- खेडेकर म्हणतात जातीय व धार्मिक दंगली घडवा\n(श्री. एम. डी. रामटेके यांच्या ब्लोगवरून जनहितार्थ साभार पुनर्प्रकाशित.) वाचा आणि क्रुतीशील निषेध करा. ब्रिगेडचे व मसेसं चे सर्वेसर्वा श...\nमहाराष्ट्र भूषण : वादंग आणि वास्तव\nबाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या निर्णयाबाबत उलटसुलट चर्चा चालू आहे. बाबासाहेबांच्या वक्तृत्वावर भाळलेले ...\nमहाराष्ट्राच्या विवेकवादाचा आवाज : डा. नरेंद्र दाभोळकर\nचार दिवसांपुर्वी नरूभाऊंचा फोन आला होता. \"हरी, लेखाचे लक्षात आहे नारे बाबा\" अशी सुरुवात करून बराच वेळ बो...\nद्रष्टा महापुरूष महात्मा जोतीराव फुले\nमहात्मा जोतीराव फुले यांच्या निधनाला आज १२५ वर्षे झाली. त्यांच्या काळात त्यांनी केलेले काम महत्वाचे असेलही, परंतु आज त्याचा काय उपयोग\nआरक्षण आर्थिक आधारावर द्यावे काय\nगेले काही दिवस आरक्षणाचा पाया जात, जमात किंवा सामाजिक आणि शैक्षणिक हा न ठेवता आर्थिक आधारावर समाजातील सर्व गरिबांना आरक्षण द्यावे ही भुमि...\nवामन मेश्राम, मुलनिवासी नायक आणि सांस्क्रुतीक दहशतवाद\nशाळकरी वयात मी फुले - आंबेडकरी चळवळीच्या सम्पर्कात आलो . डा . बाबा आढाव यांचे महात्मा फुले समता प्रतिष्ठान , राष्ट्रसेवा दल आदि संघटन...\nपवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली \n*पवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली *पवार नावाचे रसायन उलगडण्याचा आत्मसमर्थनपर प्रयत्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/45?page=6", "date_download": "2019-01-18T12:16:34Z", "digest": "sha1:7ZBI43TD7MK2VPHX6ACCIJUTPVOUTVT5", "length": 8365, "nlines": 151, "source_domain": "mr.upakram.org", "title": "स्फुट | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्���म वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nदुकानांच्या बंद दारांकडे तोंड करून जगाकडे फिरवलेली पाठ. विरक्तीचा भगवा रंग. शांत झोप.\nपण जगाकडे पाठ फिरवून चक्रातून सुटका होत नाही.\n..... या नावाचा माणूस पंढरपूरपासून पुण्यापर्यंतच्या त्याच्या प्रवासाबद्दल काहीतरी सांगत असतो, त्याच्या घरातल्या भाऊबंदकीबद्दल काहीतरी सांगत असतो, त्याच्या भणंग आयुष्याबद्दल काहीतरी सांगत असतो,\nशशश्रुंग- एक असा देश जिथे लैंगिक भूक ही नैसर्गिक गरज असल्याने अतिशय सामान्य बाब, गोपनीय नसलेली, जशी आपल्या समाजात पोटाची भूक ही अतिशय सामान्य बाब.\nशशश्रुंग- एक असा देश जिथे मृत्यू ही आनंददायक घटना आहे.\nआपल्या भारतीय संस्कॄतीत आपण आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांचे स्वागत \"दरवाजा उघडा आहे\" असे म्हणून करतो. फ्लॅट संस्कॄतीत हे विधान करणे थोडे धाडसाचे आहे. पण असो.\nतुम्ही बद्ध - मुमुक्षु - साधक -सिध्ध यापैकी कोणीही असा, रोजच्या आहारात खालील गोष्टींचा अविर्भाव करणे उत्तम, असे समजते.....लाभ घ्यावा..\n१. तीन लीटर पाणी\n२. दोन चमचे आवळा- रस\n३. दोन चमचे कोरफडिचा रस\nमाझी भटकंती - कशुमा लेक\n\"माझी भटकंती\" या विषयावर लिहायचे अशी जोर्रात दवंडी पिटवूनही बरेच दिवस काही लिहीणे झाले नाही.. कारण: प्रसिद्ध व तीच ती ठिकाणे टाळणे.. अमेरिकेवर इतक्या लोकांनी , इतकं लिहीलंय की पुढे कोणीच काही नाही लिहीले तरी चालेल खरं..\nसूडबुद्धि चांगली की वाईट असं कोणालाही विचारलं तर बहुतेकजण सूडबुद्धि वाईट असंच सांगतील. मात्र प्रत्यक्षांत सूडबुद्धीला आपल्या मनात थारा न देणारे कितीजण आढळतील याबद्दल शंकाच आहे.\nकाही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (६) -- अनाम वीरा...\nकाही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (१) -- आमार श्वप्नो तुमी...\nकाही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (२) -- प्रथम धर घ्यान दिनेश..\nकाही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (३) -- मनमोहना बडे झुटे..\nकाही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (५) -- केनू संग खेलू होली...\nकाही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (१) -- आमार श्वप्नो तुमी...\nकाही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (२) -- प्रथम धर घ्यान दिनेश..\nकाही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (३) -- मनमोहना बडे झुटे..\nशेवटी पाकिस्तान जातीवर गेले\nआजच्या (२ एप्रिलच्या) 'टाइम्स् ऑफ् इंडिया'त पहिल्या पानावर \"अमेरिका पाकिस्तानला २.८ अब्ज डॉलरची जी मदत करणार आहे ती दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी, भारताविरुद्ध लढण्यासाठी नव्हे\" या शीर्षकाची बातमी प्रसिद्ध झाली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathimati.net/february-19/", "date_download": "2019-01-18T12:36:31Z", "digest": "sha1:FHGA57RJ7BOPAGJOBBS4HFZQCOXLSWFT", "length": 6058, "nlines": 149, "source_domain": "www.marathimati.net", "title": "१९ फेब्रुवारी दिनविशे | February 19", "raw_content": "\n१९४६- भारतीय नौदल सैनिकांनी याच दिवशी इंग्रजाविरुध्द बंड पुकारले.\n१६३०- पुणे जिल्ह्यातील शिवनेरी गडावर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री. शिवाजी महाराज यांचा जन्म\n१९१५- भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महान नेते गोपाळ कृष्णा गोखले यांचे निधन\nया वर्गातील आणखी काही लेख\nThis entry was posted in दिनविशेष and tagged जन्म, ठळक घटना, दिनविशेष, मृत्यू, १९ फेब्रुवारी on फेब्रुवारी 19, 2013 by प्रशासक.\n← १८ फेब्रुवारी दिनविशेष २१ फेब्रुवारी दिनविशेष →\nOne thought on “१९ फेब्रुवारी दिनविशेष”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/lions-killed-and-eaten-hunter-in-cruzer-national-park/", "date_download": "2019-01-18T12:39:15Z", "digest": "sha1:ABCLK3XXKCNCK5YES6DEJ2UEZTVZHUTM", "length": 16698, "nlines": 256, "source_domain": "www.saamana.com", "title": "शिकाऱ्याचीच शिकार केली, सिंहानी धड खाल्लं मुंडकं सोडून दिलं | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमालवण तहसीलदारांची मुख्याधिकाऱ्यांना अर्वाच्च भाषेत धमकी, नगरपरिषदेत तीव्र निषेध\nमानपानाला फाटा देत नवदाम्पत्याचा स्तुत्य निर्णय, कालवा दुरुस्तीला दिले पेसे\nफुले दांपत्याला ‘भारतरत्न’ मिळण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करा\nपुण्यात ‘पाणी’ तापले, शहराला 1350 टीएमसी पाणी देण्याचा निर्णय\nसवर्ण आरक्षणाच्या विरोधात द्रमुकची उच्च न्यायालयात धाव\n’10 Year Challenge’ मागे फेशियल डेटा चोरीचा कट असल्याचा संशय\nकाँग्रेस सत्तेवर आल्यास ‘मंदिर वही बनेगा’: हरीश रावत\nकश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर हँड ग्रेनेडचा हल्ला\nदिल्लीतील प्रदूषित हवेमुळे ब्रेन डॅमेजचा धोका\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा म��त्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nऑस्ट्रेलियन कर्णधार फिंच बळीचा बकरा, भुवनेश्वरची अनोखी हॅटट्रीक\nआजचा अग्रलेख : शिवस्मारकाचा छळ\nठसा : डॉ. अनिल अवचट\nलेख : बालमनाच्या जडणघडणीसाठी ‘चित्रकला’ हवी\nआजचा अग्रलेख : घोषणांचा ‘मोसम’\n– सिनेमा / नाटक\nकरणी सेनेला कंगनाचे राजपुती बाण्यात उत्तर\nमला महाराष्ट्राची संस्कृती फार आवडते – कोरिओग्राफर एम. सुधाकर\n‘सर्व लाईन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nआठवडाभर आधीच साजरा होणार ‘शिमगा’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nशिकाऱ्याचीच शिकार केली, सिंहानी धड खाल्लं मुंडकं सोडून दिलं\nदक्षिण अफ्रिकेतील क्रूझर राष्ट्रीय उद्यानामध्ये एका व्यक्तीचं फक्त मुंडकं आढळल्यानं खळबळ उडाली होती. या व्यक्तीचं मुंडकं सोडून बाकी सगळं शरीर सिंहांनी खाऊन टाकल्याचं स्पष्ट झालंय. शरीराचे काही अवशेष या उद्यानातील गेम पार्कमध्ये मिळाले आहेत. लिम्पोपो भागातील पोलिसांच्या प्रवक्त्यांनी सिंहांनी खाऊन टाकलेली व्यक्ती ही त्यांची शिकार करण्यासाठी आली होती असा अंदाज वर्तवला आहे.\nपोलीस अधिकारी मोत्शे एनगोपे यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं की ज्या व्यक्तीला सिंहांनी खाल्लंय ती व्यक्ती गेम पार्कमधअये या सिंहांची शिकार करायला आली होती. शिकार करतेवेळी या सिंहांनी त्याच्यावर हल्ला केला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. या व्यक्तीचा डोक्याचा भाग आणि शरीराचे फार थोडे अवशेष शिल्ल क राहीले आहेत.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब क��ा\nमागीलप्राध्यापकाचे घर फोडून लाखोचा ऐवज लंपास\nपुढीलनांदेड, परभणी, हिंगोलीला पुन्हा गारपिटीचा तडाखा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमानपानाला फाटा देत नवदाम्पत्याचा स्तुत्य निर्णय, कालवा दुरुस्तीला दिले पेसे\nसवर्ण आरक्षणाच्या विरोधात द्रमुकची उच्च न्यायालयात धाव\nफुले दांपत्याला ‘भारतरत्न’ मिळण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करा\nमानपानाला फाटा देत नवदाम्पत्याचा स्तुत्य निर्णय, कालवा दुरुस्तीला दिले पेसे\nसवर्ण आरक्षणाच्या विरोधात द्रमुकची उच्च न्यायालयात धाव\nफुले दांपत्याला ‘भारतरत्न’ मिळण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करा\nपुण्यात ‘पाणी’ तापले, शहराला 1350 टीएमसी पाणी देण्याचा निर्णय\nपालघरमध्ये ओबीसींचे बेमुदत धरणे आंदोलन\n’10 Year Challenge’ मागे फेशियल डेटा चोरीचा कट असल्याचा संशय\nकाँग्रेस सत्तेवर आल्यास ‘मंदिर वही बनेगा’: हरीश रावत\nमंत्रालयासमोर पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न\nकश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर हँड ग्रेनेडचा हल्ला\nकरणी सेनेला कंगनाचे राजपुती बाण्यात उत्तर\nदिल्लीतील प्रदूषित हवेमुळे ब्रेन डॅमेजचा धोका\n‘सर्व लाईन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Bernhardsthal+at.php", "date_download": "2019-01-18T11:13:21Z", "digest": "sha1:F6DGI3QSB6KQDLV4CWMN2YERO6XL6ET5", "length": 3570, "nlines": 16, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Bernhardsthal (ऑस्ट्रिया)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Bernhardsthal\nक्षेत्र कोड Bernhardsthal (ऑस्ट्रिया)\nआधी जोडलेला 2557 हा क्रमांक Bernhardsthal क्षेत्र कोड आहे व Bernhardsthal ऑस्ट्रियामध्ये स्थित आहे. जर आपण ऑस्ट्रियाबाहेर असाल व आपल्याला Bernhardsthalमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे ��्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. ऑस्ट्रिया देश कोड +43 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Bernhardsthalमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +43 2557 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनBernhardsthalमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +43 2557 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0043 2557 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://harinarke.blogspot.com/2012/05/blog-post_21.html", "date_download": "2019-01-18T11:20:28Z", "digest": "sha1:OETXF2SEC3MKTR64RIRCJXHFKLOUKN57", "length": 31756, "nlines": 324, "source_domain": "harinarke.blogspot.com", "title": "प्रा. हरी नरके: व्यंगचित्राचे राजकारण", "raw_content": "\nएका व्यंगचित्रावरून गेले काही दिवस आपले समाजजिवन ढवळून निघाले आहे.एन.सी.ई.आर.टी.या केंन्द्रीय अभ्यासक्रमाची पुस्तके तयार करणा-या संस्थेने इयत्ता अकरावीच्या राज्यशास्त्राच्या पाठ्यपुस्तकात छापलेल्या एका व्यंगचित्रावरुन गदारोळ माजला आहे.संसदेत खासदारांनी जोरदार हल्ला केल्यानंतर सरकारने हे व्यंगचित्र पुस्तकातुन काढून टाकल्याची प्रथम घोषणा केली आणि नंतर हे पुस्तकच अभ्यासक्रमातुन काढुन टाकले.त्याच्या निर्मितीची चौकशी करण्यासाठी आंबेडकरवादी डा.सुखदेव थोरात यांची समिती नेमण्यात आली आहे.या समितीचा अहवाल येईल तेव्हा ग्रंथाच्या निर्मितीमागील चित्तरकथा कळू शकेल.भारत सरकारच्या या पावलांचा निषेध नोंदविण्यासाठी ग्रंथसमितीचे डा.सुहास पळशीकर आणि डा.योगेंद्र यादव यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. त्यांच्यावर खटले भरावेत अशी मागणीही करण्यात आली आहे.\nजगप्रसिद्ध व्यंगचित्रकार शंकर यांनी १९४९ साली ’शंकर्स विकली’त प्रकाशित केलेले हे व्यंगचित्र आहे.स्वता डा.बाबासाहेब आंबेडकर यांनी ते पाहिलेले असणार.मात्र त्यांनी त्याला आक्षेप घेलल्याचे दिसत नाही.डा.बा��ासाहेब हे अतिशय खिलाडूव्रुतीचे होते. इतरांनी केलेल्या टिकेवर ते चिडत नसत. स्वागतच करीत. ते स्वताही अनेकांवर तुटून पडत.महात्मा गांधी,कांग्रेस,नेहरू,राम,क्रुष्ण,हिंदू धर्म यावर त्यांनी कडाडून टिका केलेली आहे.या व्यंगचित्राचे ३ अर्थ लावण्यात आलेले आहेत. भारतीय संविधान बनविण्याची प्रक्रिया सुमारे ३ वर्षे चालु होती.हया उशीर होण्याला डा. बाबासाहेब जबाबदार आहेत असे हे व्यंगचित्र सुचवते.संविधान निर्मितीची प्रक्रिया गोगलगायीच्या गतीने चालू असुन डा. बाबासाहेब आणि पंडित नेहरू हातातील आसुडाने तिला वेग देण्याचा प्रयत्न करीत असताना दिसत आहेत. {१}नेहरू हातातील चाबकाने कोणाला मारीत आहेत याबद्दल दुमत आहे. एका गटाला असे वाटते की नेहरुंनी बाबासाहेबांवर हा उगारलेला आसूड आहे.{२}दुसरा गट असे मानतो की नेहरू बाबासाहेबांच्या पाठीशी असून ते बाबासाहेबांप्रमाणेच गोगलगायीला मारीत आहेत.{३}संविधान निर्मितीत बाबासाहेबांचा वाटा सिंहाचा असून त्यातील जमेच्या सर्व गोष्टींचे श्रेय आणि विलंबाचे अपश्रेय हे दोन्ही बाबासाहेबांचेच आहे.\nचाबूक दोघांच्याही हातात आहे.नेहरू बाबासाहेबांकडे बघत नसून जमिनीकडे खाली पहात आहेत.ते गोगलगायीलाच मारीत आहेत,हे स्पष्ट आहे.आपण एकाकडे बघत दुस-याला मारीत नसतो.ज्याला मारायचे त्याच्याकडेच माणूस पहातो हे कुणीही सांगू शकतो.असे असताना ह्यावर एव्हढा गदारोळ का माजवला गेलायामागे काय राजकारण आहेयामागे काय राजकारण आहे याची शांतपणे उकल केली पाहिजे.\nहे पुस्तक गेली ६ वर्षे अभ्यासक्रमात शिकविले गेले आहे.मायावती सत्तेवर असताना ते उत्तरप्रदेशात शिकविले गेले.त्याला त्यांनी कधीही हरकत घेतली नाही.रामदास आठवले कांग्रेस-राष्ट्रवादीबरोबर सत्तेत असताना जेव्हा संसदेत या पुस्तकावर ५ वर्षांपुर्वी चर्चा झाली तेव्हा त्यांनी पुस्तकाला विरोध केला नाही.केंद्रीय मंत्री अर्जुनसिंग यांनी सरकारतर्फे तेव्हा हे पुस्तक मागे घेणार नाही असे सांगितले.आज मात्र त्याच पक्षाचे मंत्री कपिल सिब्बल यांनी ते लगेच मागे घेतले.द्रमुकचे लोकही तेव्हा गप्प होते.आज तेही विरोधात पुढे आहेत. राजकीय परिस्थिती बदलली की पुस्तकाकडे बघण्याचा द्रुष्टीकोण बदलतो काय\nहोय.संसदेत आज सरकार आरोपांच्या जाळ्यात अडकलेले आहे. मायावती,आठवले,द्रमुक हे सारेच अडचणीत आहेत. मायावती,आठवले आदींना लोकांचे लक्ष स्वता:कडे वेधून घेण्यासाठी आणि सरकार व द्रमुकला लोकांचे लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी मुद्दा हवाच होता.तो त्यांना मिळाला.सचिन खरात यांच्या संघटनेने डा.पळशीकर यांचे पुणे विद्यापिठातील डा.बाबासाहेबांच्या पुतळ्याशेजारील डा.आंबेडकर भवनातील कार्यालय तोडले.बाबासाहेबांना अपार प्रिय असलेल्या पुस्तकांची नासधुस केली.पळशीकरांना निळी शाई फासण्याचा त्यांचा प्रयत्न होता.विद्यापिठातील काही बौध्द प्राध्यापकांनी स्वताचे कडे करून पळशीकरांचे संरक्षण केले.खरातांचे कार्यकर्ते चेनलवाल्यांना सोबत घेवुनच गेले होते.बाबासाहेबांची मानहानी झाली असे कोणाचे मत असेल तर त्यांनी वैचारिक प्रतिवाद करायला हवा होता.बाबासाहेबांच्या संविधानाच्या मार्गाने जायला हवे होते.आंबेडकरी चळवळ आता प्रगल्भ झालेली आहे.आम्ही बाळ गांगल आणि अरुण शौरींनाही वैचारिक प्रत्युत्तर दिलेले होते.यापुढेही कोणाचाही प्रतिवाद करण्याची आमची क्षमता आहे.हिंसक हल्ले ही बुद्ध-फुले-आंबेडकरांच्या मार्गाने जाण्याची रित आहे काय ह्या हल्ल्याचा मी तिव्र निषेध करतो.ह्या हल्ल्याने बाबासाहेबांचाच अवमान झालेला आहे. आम्ही वैचारिक लढाया करायला सक्षम नाही अशी कबुली यातुन दिली गेली आहे,जी मला मान्य नाही.हा मला आंबेडकरी चळवळींचाच अपमान वाटतो.\nहल्ल्याचा निषेध करायला सगळे आंबेडकरी विचारवंत पुढे यायला हवे होते.पण तसे घडले नाही.प्रकाश आंबेडकर यांनी जाहीरपणे निषेध केला हे चांगले झाले.त्यांनी पळशीकर-यादवांचा राजीनामा स्विकारला जावू नये अशीही मागणी केली.बाकी बरेच जण मुग गिळून गप्प बसले किंवा अवमानावर बोलताना पळशीकर-यादवांना प्रतिगाम्यांचे हस्तक ठरवून मोकळे झाले.हे दोन वेगळे मुद्दे आहेत. मी त्यांची गल्लत करणार नाही.व्यंगचित्रावर बोलण्याचा माझा हक्क सुरक्षित ठेवुन मी काही प्रश्न उपस्थित करु ईच्छितो.\nपळशीकर-यादव हे आंबेडकरी चळवळीचे जवळचे मित्र आहेत.पुरस्कर्ते आहेत. त्यांच्यावर प्रतिगाम्यांचे हस्तक असा शिक्क्का मारणे अन्यायकारक आहे.त्यांच्याशी मतभेद होवू शकतात, नव्हे माझेही त्यांच्याशी अनेक मतभेद आहेत.राहतील. पण मी त्यांच्या हेतुंवर शंका घेणार नाही.उलट त्यांच्यासारखे प्रागतिक लोक अभ्यासक्रम ठरविण्यात होते म्हणुन पहिल्यांदाच संविधान निर्मितीचे योग्य श्रेय बाबासाहेबांना दिले गेले.त्यांना तेथुन हटविण्यासाठी उजव्या शक्ती देव पाण्यात घालून बसल्या होत्या.त्या जिंकल्या.एका व्यंगचित्राचा भावनिक \"इश्यु\" करुन आंबेडकरवाद्यांच्याच काठीने त्यांनी आंबेडकरवादी पुस्तक रद्द करविले.क्या बात है.याला म्हणतात,शांत डोक्याने सापळा लावा,चळवळीतील लोकांचा वापर करून घ्या आणि आंबेडकरवादाला खतपाणी घालणारा अभ्यासक्रम रद्द करवून घ्या.ते पुस्तक न वाचताच रद्द करा अशी मागणी पुढे आली, गदारोळ करण्यात आला,पुस्तक रद्द झालेही.\nअभ्यासक्रम तयार करण्याची यंत्रणा आजवर कायम,हिंदुत्ववादी,मार्क्सवादी किंवा गांधीवादी यांच्या हातात राहिलेली आहे.फुले-आंबेडकरवादी तिकडे फिरकुही शकणार नाहीत याचा बंदोबस्त करण्यात आलेला आहे.म्हणुनच पळशीकर-यादव या चळवळीच्या मित्रांचे तिथे असणे गरजेचे होते.एन.सी.ई.आर.टी.चे माजी प्रमुख आणि प्रतिगामी विचारांचे हस्तक जे.एस.रजपुत यांनी ’यादव-पळशीकर हटाव’ मोहीम हातात घेतली होती.ती मायावती,आठवले आणि महायुतीतील महानुभावांच्या मदतीने फत्ते झाली.\nहे व्यंगचित्र पाठ्यपुस्तकात आज वापरण्याची खरेच गरज होती कायहे व्यंगचित्र बाबासाहेबांचा अवमान करते कायहे व्यंगचित्र बाबासाहेबांचा अवमान करते कायहे व्यंगचित्र पळशीकर-यादवांनी बाबासाहेबांच्यावरिल आकसापोटी मुद्दाम काढुन घेवुन पुस्तकात छापले आहे कायहे व्यंगचित्र पळशीकर-यादवांनी बाबासाहेबांच्यावरिल आकसापोटी मुद्दाम काढुन घेवुन पुस्तकात छापले आहे काय पुस्तकात हे एकच व्यंगचित्र आहे की सगळे पुस्तकच इतर अनेक मान्यवरांवरील व्यंगचित्रांनी भरलेले आहे पुस्तकात हे एकच व्यंगचित्र आहे की सगळे पुस्तकच इतर अनेक मान्यवरांवरील व्यंगचित्रांनी भरलेले आहेपाठ्यपुस्तकात व्यंगचित्रे वापरुन तो रंजक करावा कायपाठ्यपुस्तकात व्यंगचित्रे वापरुन तो रंजक करावा कायत्यामुळे मुलांची अभ्यासाची भिती घालवून त्यांच्या मनातील अभ्यासाबद्दलची अढी/दहशत नष्ट करणे योग्य आहे कायत्यामुळे मुलांची अभ्यासाची भिती घालवून त्यांच्या मनातील अभ्यासाबद्दलची अढी/दहशत नष्ट करणे योग्य आहे काय चळवळीला व्यंगचित्रांचे वावडे असावे काय चळवळीला व्यंगचित्रांचे वावडे असावे काय आम्ही व्यंगचित्र हे व्यंगचित्र म्हणुन पाहुच शकत नाही काय आम्ही व्यंगचित्र हे व्यंगचित्र म्हणुन पाहुच शकत नाही काय बाबासाहेबांनी घटना मसुदा समितीचे अध्यक्ष झाल्यानंतर अवघ्या साडेपाच महिण्यात पहिला मसुदा सादर केलेला असताना विलंबाला त्यांना जबाबदार ठरविणे योग्य ठरते काय बाबासाहेबांनी घटना मसुदा समितीचे अध्यक्ष झाल्यानंतर अवघ्या साडेपाच महिण्यात पहिला मसुदा सादर केलेला असताना विलंबाला त्यांना जबाबदार ठरविणे योग्य ठरते कायघटना समितीत ज्यांचे ८० टक्के बहुमत होते ते सत्ताधारी पक्षाचे लोक २ वर्षे चर्चेचे गु-हाळ लावून बसले हा दोष बाबासाहेबांचा कसाघटना समितीत ज्यांचे ८० टक्के बहुमत होते ते सत्ताधारी पक्षाचे लोक २ वर्षे चर्चेचे गु-हाळ लावून बसले हा दोष बाबासाहेबांचा कसा{बाबासाहेब मसुदा समितीचे अध्यक्ष झाले २९ आगस्ट १९४७ रोजी, आणि त्यांनी तयार केलेला घटनेचा पहिला मसुदा गेझेट आफ इंडियात प्रकाशित झाला २० फ़ेब्रुवारी १९४८ रोजी. त्यावर पुढे सुमारे २ वर्षे चर्चा होवुन घटना २६ जानेवारी १९५० ला अमलात आली.} असे अनेक प्रश्न आहेत.त्याच्या उत्तरांच्या शोधातुनच सत्त्याकडे जाता येईल.पळशीकर ब्राह्मण आणि यादव ओबीसी आहेत म्हणुन त्यांच्यावर हेत्वारोप/हल्ले होणार असतील आणि सारे आंबेडकरवादी त्यावर सोयिस्कर मौन धारण करणार असतील तर ते चळवळीचेच नुकसान करणारे ठरेल.यापुढे मित्रशक्ती बाबासाहेबांवर लिहिताना ताकही फुंकुन पितील.\nआजवर इतरांची कठोर चिकित्सा करणारे आणि दुस-यांवर टिकेचे जोरदार आसुड ओढणारेच जर आज हळवे बनुन आम्ही टिका खपवुन घेणार नाही असे म्हणणार असतील तर मग या महाराष्ट्रात यापुढे छत्रपती शिवरायांप्रमाणेच बाबासाहेबांचाही देव केला जाईल ही काळ्या दगडावरची रेघ होय.म्हातारी मेल्याचे दु:ख आहेच पण काळही सोकावतोय.विचारी माणसेही भावनिक सापळ्यात कशी अडकतात त्याचा हा पुरावाच नव्हे कायअभिव्यक्ती स्वातंत्र्याचे जनक बाबासाहेब हेच मुस्कटदाबीसाठी वापरले जात असताना आम्ही काय करणार आहोत\nLabels: डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले: समग्र वाड्मय, मुखपृष्ठ\nडॉ. अरूणा ढेरे यांच्यासमवेत-\nमहात्मा फुले समग्र वाङ्मय\nमाझे आवडते लेखक प्रा.भालचंद्र नेमाडे यांच्यासोबत..\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले (12)\nडॅा. रखमाबाई सावे - राऊत (6)\nतू माझा सांगाती (1)\nनिंबा मुका जाधव (1)\nनेमाडे - कसबे-वाद (1)\nन्या. गायकवाड आयोग (1)\nप्रा. रंगनाथ पठारे (1)\nबुद्ध आणि बोधिसत्व (1)\nमाळी व तेली (1)\nलोक माझे सांगाती (1)\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ (4)\nसावित्रीबाई फुले स्मारक (1)\nशिक्षणतज्ञ सावित्रीबाई फुले यांचे कार्य\nनिषेध- खेडेकर म्हणतात जातीय व धार्मिक दंगली घडवा\n(श्री. एम. डी. रामटेके यांच्या ब्लोगवरून जनहितार्थ साभार पुनर्प्रकाशित.) वाचा आणि क्रुतीशील निषेध करा. ब्रिगेडचे व मसेसं चे सर्वेसर्वा श...\nमहाराष्ट्र भूषण : वादंग आणि वास्तव\nबाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या निर्णयाबाबत उलटसुलट चर्चा चालू आहे. बाबासाहेबांच्या वक्तृत्वावर भाळलेले ...\nमहाराष्ट्राच्या विवेकवादाचा आवाज : डा. नरेंद्र दाभोळकर\nचार दिवसांपुर्वी नरूभाऊंचा फोन आला होता. \"हरी, लेखाचे लक्षात आहे नारे बाबा\" अशी सुरुवात करून बराच वेळ बो...\nद्रष्टा महापुरूष महात्मा जोतीराव फुले\nमहात्मा जोतीराव फुले यांच्या निधनाला आज १२५ वर्षे झाली. त्यांच्या काळात त्यांनी केलेले काम महत्वाचे असेलही, परंतु आज त्याचा काय उपयोग\nआरक्षण आर्थिक आधारावर द्यावे काय\nगेले काही दिवस आरक्षणाचा पाया जात, जमात किंवा सामाजिक आणि शैक्षणिक हा न ठेवता आर्थिक आधारावर समाजातील सर्व गरिबांना आरक्षण द्यावे ही भुमि...\nवामन मेश्राम, मुलनिवासी नायक आणि सांस्क्रुतीक दहशतवाद\nशाळकरी वयात मी फुले - आंबेडकरी चळवळीच्या सम्पर्कात आलो . डा . बाबा आढाव यांचे महात्मा फुले समता प्रतिष्ठान , राष्ट्रसेवा दल आदि संघटन...\nपवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली \n*पवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली *पवार नावाचे रसायन उलगडण्याचा आत्मसमर्थनपर प्रयत्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/ants-come-out-from-the-girl-eyes/", "date_download": "2019-01-18T12:04:15Z", "digest": "sha1:F7R5KUBLOPP6TSD6PQT6VYLC7I6K7P5P", "length": 15988, "nlines": 255, "source_domain": "www.saamana.com", "title": "या मुलीच्या डोळ्यातून चक्क मुंग्या निघतात | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nपालघरमध्ये ओबीसींचे बेमुदत धरणे आंदोलन\nमंत्रालयासमोर पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न\nरायगड जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन\nनैसर्गिक कारणांमुळे कोण���ीही संस्था अडचणीत येत नाही – शेखर चरेगावकर\n’10 Year Challenge’ मागे फेशियल डेटा चोरीचा कट असल्याचा संशय\nकाँग्रेस सत्तेवर आल्यास ‘मंदिर वही बनेगा’: हरीश रावत\nकश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर हँड ग्रेनेडचा हल्ला\nदिल्लीतील प्रदूषित हवेमुळे ब्रेन डॅमेजचा धोका\nकुंभ मेळा आणि प्रवासी भारतीय संमेलन म्हणजे नौटंकी, कॅबिनेट मंत्र्याचे वादग्रस्त…\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nऑस्ट्रेलियन कर्णधार फिंच बळीचा बकरा, भुवनेश्वरची अनोखी हॅटट्रीक\nआजचा अग्रलेख : शिवस्मारकाचा छळ\nठसा : डॉ. अनिल अवचट\nलेख : बालमनाच्या जडणघडणीसाठी ‘चित्रकला’ हवी\nआजचा अग्रलेख : घोषणांचा ‘मोसम’\n– सिनेमा / नाटक\nकरणी सेनेला कंगनाचे राजपुती बाण्यात उत्तर\nमला महाराष्ट्राची संस्कृती फार आवडते – कोरिओग्राफर एम. सुधाकर\n‘सर्व लाईन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nआठवडाभर आधीच साजरा होणार ‘शिमगा’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nया मुलीच्या डोळ्यातून चक्क मुंग्या निघतात\nगोड पदार्थांना लागणाऱ्या मुंग्या आपल्याला हैराण करतात. एकामागोमाग एक लागलेली ही मुंग्यांची रांग काही केल्या संपतच नाही. साखरेच्या डब्याभोवती फ��रणाऱ्या मुंग्या तुम्ही पाहिल्या असतील पण कुणाच्या डोळ्यातून मेलेल्या मुंग्या पडताना तुम्ही पाहिल्या आहेत का… विश्वास बसत नाही ना…पण ही सत्य घटना आहे. दक्षिण कन्नड जिह्यातील एका गावात अश्विनी नावाची ११ वर्षांची मुलगी राहते. ही मुलगी नलिनगिरी या शाळेत इयत्ता पाचवीमध्ये शिकत असून गेल्या १० दिवसांपासून तिच्या डोळ्यातून मेलेली मुंगी बाहेर येत आहे. आतापर्यंत या मुलीच्या डोळ्यातून तब्बल ६० मेलेल्या मुंग्या बाहेर आल्या आहेत. या अशा विचित्र आजारामुळे ही मुलगी त्रस्त झाली असून डॉक्टरदेखील हैराण झाले आहेत.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलकर्नाटकसाठी सिद्धरामय्या सरकारचा स्वतंत्र झेंडा तयार\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nपालघरमध्ये ओबीसींचे बेमुदत धरणे आंदोलन\n’10 Year Challenge’ मागे फेशियल डेटा चोरीचा कट असल्याचा संशय\nकाँग्रेस सत्तेवर आल्यास ‘मंदिर वही बनेगा’: हरीश रावत\nपालघरमध्ये ओबीसींचे बेमुदत धरणे आंदोलन\n’10 Year Challenge’ मागे फेशियल डेटा चोरीचा कट असल्याचा संशय\nकाँग्रेस सत्तेवर आल्यास ‘मंदिर वही बनेगा’: हरीश रावत\nमंत्रालयासमोर पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न\nकश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर हँड ग्रेनेडचा हल्ला\nकरणी सेनेला कंगनाचे राजपुती बाण्यात उत्तर\nदिल्लीतील प्रदूषित हवेमुळे ब्रेन डॅमेजचा धोका\n‘सर्व लाईन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nआठवडाभर आधीच साजरा होणार ‘शिमगा’\n‘मी पण सचिन’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nकुंभ मेळा आणि प्रवासी भारतीय संमेलन म्हणजे नौटंकी, कॅबिनेट मंत्र्याचे वादग्रस्त...\n‘लकी’च्या गाण्यावर अभिनेता जितेंद्र यांनी केला डान्स\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/plastic-ban-partially-left-in-maharashtra77888/", "date_download": "2019-01-18T12:08:09Z", "digest": "sha1:BIY5PMHML6K6CGZBRIFYL4N4T7R5SQPR", "length": 6973, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "प्लास्टिकबंदीच्या निर्णयावर सरकारची माघार; दुकानदारांना पिशव्या वाप���ण्याची परवानगी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nप्लास्टिकबंदीच्या निर्णयावर सरकारची माघार; दुकानदारांना पिशव्या वापरण्याची परवानगी\nमुंबई : प्लास्टिकबंदी करताना पुरेशी तयारी न केल्याने, तसेच दुकानदार व व्यापारी यांना पर्यायी साधनं उपलब्ध न करून दिल्याने, अवघ्या पाचच दिवसांमध्ये आपला निर्णय मागे घेण्याची वेळ सरकारवर आली आहे.\n‘जुन्या नोटांची समस्या फक्त पवारचं समजू शकतात’\nशासनाने डान्सबार संदर्भात नवीन कायदा करण्याची गरज : आ.विद्या…\nदुकानदारांची नाराजी ओढवल्यानं गुरूवारपासून छोट्या दुकानदारांना प्लास्टिक पिशव्या वापरण्याची परवानगी देण्यात येणार असल्याचे संकेत कदम यांनी दिले आहे.या निर्णयामुळे प्लास्टिक बंदीचा फज्जा उडणार आहे.\nप्लास्टिक बंदी करताना त्याला पर्याय काय असेल याची सरकारनं पुरेशी तयारी केली नसल्याचं दिसून आलं होतं. छोटे दुकानदार, किरकोळ भाजी विक्रेते,दुध विक्रेते, हॉटेल चालक यांनी पर्याय देण्याची मागणी सरकारकडे केली होती. प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आल्याने या दुकानदारांच्या व्यवसायावर परिणाम झाला होता. त्यामुळं सरकारच्या निर्णयावर चौफेर टीका झाली होती.\n‘जुन्या नोटांची समस्या फक्त पवारचं समजू शकतात’\nशासनाने डान्सबार संदर्भात नवीन कायदा करण्याची गरज : आ.विद्या चव्हाण\n‘आम्ही कुरियरने मुख्यमंत्र्यांना कांदा पाठवला,त्यांनी फुकट मिळतोय म्हणून घेऊन…\nसरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक झालं मग शिवस्मारक का नाही \nशहर मध्य विधानसभा मतदार संघ माझ्या हक्काचा सोडणार नाही – आ. प्रणिती शिंदें\nसोलापूर ( सूर्यकांत आसबे) - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक जवळ येऊ लागल्याने राजकीय चर्चांना ऊत येऊ लागला आहे.…\nजमिनीचा मोबदला मागणाऱ्या शेतकऱ्यांना अटक\n‘मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी झाली डान्सबारबाबत डील’\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व…\nअरबी समुद्रातील शिवस्मारकाला स्थगिती\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nठरलं तर मग...मनसेच��� उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+30613+gn.php", "date_download": "2019-01-18T12:32:16Z", "digest": "sha1:B57HUDHIUHP3ZCFGI6MZZDJA3CSLL2AC", "length": 3499, "nlines": 16, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 30613 / +22430613 (गिनी)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Télimélé\nआधी जोडलेला 30613 हा क्रमांक Télimélé क्षेत्र कोड आहे व Télimélé गिनीमध्ये स्थित आहे. जर आपण गिनीबाहेर असाल व आपल्याला Téliméléमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. गिनी देश कोड +224 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Téliméléमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +224 30613 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनTéliméléमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +224 30613 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00224 30613 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.savistar.com/2018/07/19/amol-shinde-blog-on-milk-protest/", "date_download": "2019-01-18T12:28:30Z", "digest": "sha1:ETFOVY2XGQHPIZXYP67MCMRCGGVGT7BH", "length": 9641, "nlines": 94, "source_domain": "www.savistar.com", "title": "दूध आंदोलक शेतकऱ्यांना फुकटचे सल्ले देणाऱ्यांना शालजोडीतून… – सविस्तर", "raw_content": "\nदूध आंदोलक शेतकऱ्यांना फुकटचे सल्ले देणाऱ्यांना शालजोडीतून…\nरात्री दूध रस्त्यावर न ओतता गरिबांना फुकट वाटा, अशी पोस्ट सर्व व्हॉट्सअॅप ग्रुपवर फॉरवर्ड करून चिन्मय आनंदाने झोपी गेला…\nसकाळी लवकरच झोपेतून उठून, हातात मोठं पातेले घेऊन रामभाऊच्या गोठ्यावर गेला, पाहतो तर तिथं अगोदरच खाकी पँटीतले ओळखीतलेच चार आजोबा पातेली घेऊन दिनवाने चेहरे करून उभे होते…\nरामभाऊ गोठ्यातच खुर्चीवर बसून दात टोकरत बसला होता, त्यानं तिरपा कटाक्ष टाकत मानेनेच विचारले, “काय\nएक आजोबा धारिष्ट्य करून पुढे झाले अन् म्हणाले, “तुम्ही दूध रस्त्यावर फेकणार आहात असे समजले”\n“नाही, आम्ही काय म्हणतो, रस्त्यावर दूध फेकण्यापेक्षा आमच्या सारख्या गरिबाला………”\nएव्हढं म्हणायचा अवकाश… रामभाऊने खुर्चीच्या शेजारचा सोटा उचलला, “तुमच्या तर आयला तुमच्या……”\nरामभाऊचा हा रौद्र अवतार बघून चिन्मय मागच्या मागे पळाला, दोन आजोबांनी भीतीने पातेली तिथेच टाकत धूम ठोकली, तर बाकी दोघे पायात पाय अडकून पडले, कसं तरी उठून गुढघे चोळत, ‘गावंढळ कुठला” पुटपुटत घरचा रस्ता धरला.\nया प्रकाराने चिन्मय जरा भेदरला, थोडा वेळ विचार करून त्याने आपला मोर्चा दत्ता सानप यांच्या गोठ्याकडे वळवला. दत्ता सानप माळकरी माणूस. त्यामुळे अंगावर नक्कीच येणार नाही याची चिन्मयला खात्री होती…\nदत्ता सानपांनी चिन्मयला बसायला खुर्ची दिली. त्याला बरं वाटलं. गड्याला हाक मारून दुध आणायला लावले. गड्याने एक एक लिटरचे दोन तांबे चिन्मय पुढे आणून ठेवले.\nपातेल्यात ओतणार एव्हढ्यात सानप म्हणाले, “अहो हे इथं प्यायला दिलंय, म्हशीचे आहे एकदम निरस, लावा तोंडाला”\nचिन्मयने पण आनंदाने दोन्ही तांबे संपवले, सानपांनी वर अजून पातेले भरून दूध दिले. चिन्मय खुशीत घरी गेला.\nसंध्याकाळी चला चिन्मय बरोबर थोड्या गप्पा मारू म्हणून आम्ही त्याच्या घरी गेलो. पाहतो तर चिन्मय उताणा पडलेला….\n“आजारी आहेस की काय\n“किती चेहरा सुकलाय, कपभर दूध घे पाहू”\nआम्ही एव्हढं म्हणायचा अवकाश… तसा तो मोठ्याने ओरडला…\n“नाव नका घेऊ दुधाचं. फोक लागलीय हो…. सकाळपासून 15 वेळा जाऊन आलो. नुसतं पाणी पडतंय.”\nसर्व प्रकार आमच्या लक्षात आला, आम्ही समजावण्याचा सुरात म्हटलं,\n“फुकटचं पचत नसतं चिन्मय, डॉक्टरकडे जा आणि बुच बसवून घे आणि दोन दिवस आराम कर पाहू.”\n“आणि हो व्हॉट्सअॅपचा मेसेज छान होता हं”, एव्हढं बोलून आम्ही उठलो.\nआणखी काही वाचावं असं-\n-एकेकाळी बूट घ्यायला पैसे नव्हते; आज शेतकऱ्याच्या याच पोरीनं भारताची मान अभिमानानं उंचावली\n-साहेबांचा गामा : अविरत – अविश्रांत (Gama Since 1971)\n-तो म्हणतो, “साहेबांना निवडून नाही द्यायचं मग कुणाला\n-ड्��ायव्हर नवरा नको गं बाई\n-गोष्ट दुर्देवी, शिक्षणव्यवस्थेनं नाडलेल्या आदित्यची….\n मग 20 पुशअप्स मारा… मिलिंद सोमणचा अजब नियम…\nमुंबईकरा, आता तरी जागा हो रे… पत्रकार वैभव परब यांचा विचार करायला लावणारा ब्लॉग\nमराठा आंदोलन पेटलं… राज्यभरात कुठं-कुठं काय-काय घडलं\n…फक्त या एका गोष्टीमुळे ‘ठाकरे’ सिनेमा फ्लॉप होऊ शकतो\nइतर पक्षांना गृहीत धरणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीला कपिल पाटलांचं सणसणीत पत्र\nजेव्हा अटल बिहारी वाजपेयींनी नरेंद्र मोदींना दिल्ली सोडून जायला सांगितलं\nवेबसाईट हॅक करुन भाजपला धमकी; भाजप म्हणतं ती आमची वेबसाईट नाही… नेमकं काय आहे सत्य\nज्यांच्या विरोधात उभं राहण्यास शरद पवार धजावले नाहीत, त्यांच्या पुढे ‘राष्ट्रवादी’चं कोण टिकणार\nSagar on आडतास कसं झालं\nsanjay on #शालजोडीतून… | कथा बाजारवाडीचा बाजार उठल्याची…\nनानासाहेब लोंढे on माणिक सरकार… कार-फोन न वापरणारा आणि सर्जिकल स्ट्राईक करणारा मुख्यमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/485408", "date_download": "2019-01-18T12:11:05Z", "digest": "sha1:FF46QXGZVR5LMR2ILMUWWXSQ55C2EQAR", "length": 5585, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मिश्रा दिशाभूल करत आहेत ; दिल्ली सरकारचा आरोप - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » मिश्रा दिशाभूल करत आहेत ; दिल्ली सरकारचा आरोप\nमिश्रा दिशाभूल करत आहेत ; दिल्ली सरकारचा आरोप\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली :\nदिल्लीचे माजी मंत्री कपिल मिश्रा हे 400 कोटींच्या उच्च सुरक्षा नंबर प्लेट घोटाळ्याप्रकरणी दिशाभूल करत असल्याचा आरोप दिल्ली सरकारकडून करण्यात येत आहे. मात्र, आप नेत्यांच्या रशिया दौऱयाबाबत कोणतेही भाष्य केले नाही.\nआम आदमी सरकारचे प्रवक्ते नागेंद्र शर्मा यांनी आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या समर्थनार्थ आले. या नंबर प्लेट घोटाळ्याची चौकशी 49 दिवसांच्या आम आदमी सरकारच्या कार्यकाळात तत्कालीन मंत्री सौरभ भारद्वाज यांनी केली होती. मात्र, तत्कालीन नायब राज्यपाल नजीब जंग यांनी हा निर्णय मागे घेतला. तसेच शर्मा यांनी कंपनीच्या विनंतीवर लवादासाठी पाठविल्यानंतर जानेवारी 2016 मध्ये दिल्ली सरकारने या घोटाळ्यात भ्रष्टाचारविरोधी पथकाला याबाबतची फाइल पाठवली.\n‘इस्त्रो’च्या अध्यक्षपदी के. सिवान यांची वर्णी\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर व मोदी ब्राह्मण, श्रीकृष्ण ओबीसी; भाजपा नेत्याची जिभ घसरली\nपाणी दिल नाही तर पालखी अडवणार : पुण्यातल्या नगरसेविकेचा तीव्र पवित्रा\nPosted in: Top News, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय\nनाशिक -पुणे महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू\nमुंबईत मंत्रालयाच्या दारातच एका महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न\nऑस्ट्रेलियाला धूळ चारत भारताचा ऐतिहासिक विजय\nप्रभू रामचंद्र महाराष्ट्रात येणारे पहिले उत्तर भारतीय : पूनम महाजन\nगरज पडल्यास अध्यादेश काढू, पण डान्सबारवरील बंदी कायम ठेवू : मुनगंटीवार\nकाँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यानंतरच राम मंदिर शक्य : हरिश रावत\nअमरावतीत भिंत कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू ; तीन जखमी\nशबरीमला मंदिरात प्रवेश करणाऱया महिलांना सुरक्षा द्या :सुप्रिम कोर्ट\n फोनचा पासवर्ड सांगितला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nलडाखमध्ये हिमस्खलनामुळे तिघांचा मृत्यू\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/!-3816/", "date_download": "2019-01-18T11:28:43Z", "digest": "sha1:Q2QCPDD7OVKZQFL5FQKVNJSLTGKVDGKP", "length": 11855, "nlines": 207, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-पाऊस : माझा सखा !-1", "raw_content": "\nपाऊस : माझा सखा \nपाऊस : माझा सखा \nतसा तो मला नेहमीच भेटायचा….\nकधी परसातल्या कडुनिंबावरून हलकेच ओघळताना.\nकधी अंगणात फुललेल्या निशिगंधेला रडवताना….\nतर कधी घराच्या छतावर जोराजोरात थापा मारुन मी आलोय रे…., म्हणून सांगताना \nलहानपणी शाळेत जातानाच्या पाऊलवाटेवर आपोआपच उगवून आलेल्या दगडफुलांना गोंजारताना…\nउघड्या पायांनी (पादत्राणाशिवाय) रस्त्यावरच्या डबर्‍यात साचलेले पाणी\nएकमेकांच्या अंगावर उडवीत सवंगड्यांबरोबर मस्ती करताना…\nसख्ख्या मित्राप्रमाणे…., सख्ख्या मित्रासारखा …\nतो माझ्यासवे बोलायचा, खेळायचा, बागडायचा क्वचित रडायचाही…\nपण रडू नको म्हणून नाही सांगायचा, तर स्वतःच माझ्याबरोबर रडायचा…\nमग त्याच्या रडण्यात माझी आसवेही लपून जायची…, धुवून जायची…\nती तशी धुवून गेली की तो हलकेच मिस्कील हसायचा…\nएखाद्या खोडकर पण समंजस मित्रासारखा \nत्या दिवशी शे��ारच्या काकुंनी सांगितले…\nचल आपल्याला आईकडे जायचेय दवाखान्यात, तुला छोटा भाऊ झालाय…\nकेवढा आनंद झाला होता त्याला…\nएखाद्या नाचर्‍या मोरासारखा, किं माझ्या मनमोरासारखा\n………पण तो बेभान होवून नाचला…\nआमची दोस्ती तेव्हापासूनची.. कीं त्याही आधीची….\nआई सांगायची तिला म्हणे एकाच वेळी दोन दोन लेकरे सांभाळावी लागली होती..\nआत ‘मी’ आणि बाहेर ‘तो’….\nतो खुप जुना आहे, आदि आहे, अनंत आहे.. पुरातन तर आहेच पण चिरंतनदेखील आहे…\nपण मी मात्र त्याला बरोबरीचाच मानतो…. जुळं भावंडच जणू..\nआयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा बोलका साक्षीदार….\n तो बोलतो माझ्याबरोबर…, मग….\nकुठल्याही सच्च्या मित्रासारखा तो रुसतो देखील खुप लवकर…\nमित्रांचा अधिकारच असतो तो.., मग कुठेतरी दडून बसायचा…\nत्या वेड्याला कुठे माहीत होतं…\nअरे राजा.., तू कुठेही लपलास, कितीही लपलास…\nतरी माझ्यापासुन कसा लपणार आहेस\nआपल्याच सावलीपासुन कधी लपता येतं का\nतो कायम मनातच असायचा…\nअसला लपाछपीचा खेळ त्याच्या अगदीच आवडीचा…\nपण माझ्याबरोबर खेळताना नेहमीच हरायचा…\nमग कधी माझ्या डोळ्यांतून तर कधी कवितेतून बरसायचा…\nतो असाच अमनधपक्याने कधीही यायचा…\nमग हळुहळु धरा सारी धुरकट व्हायला लागायची…\nत्याच्या येण्यानं तिच्या शरीराला सुटलेला तो मादक गंध ….\nहलकेच गात्रा गात्राला भिजवत वेडंपिसं करायचा…\nमला भेटायचा तो नेहमीच…\nनदीतीरावर संथ लाटांशी खेळताना…\nपाण्याशी खेळणार्‍या लाजर्‍या लव्हाळ्याशी बोलताना…\nतिच्या नजरेत हलकेच हरवून जाताना…\nतो कधी बराचसा लाजरा वाटायचा …\nतिच्या बटेवर रेंगाळताना हळुवारपणे ओघळून जायचा…\nमी हलकेच त्याला स्पर्श करायचा…\nआणि तो लाजाळूच्या झाडासारखा लाजुन बसायचा…\nआईच्या कुशीत हलकेच विसावताना…\nतिच्या डोळ्यातली ममता शोषताना…\nकधी बरसायचा बेभान…, उन्मुक्त समीरासारखा…\nअंगांगावर उठलेल्या गारेगार शिरशिरीसारखा…\nमग मी वेड्यासारखा त्याला वेचू पाहायचा…\nगात्रा गात्रातून मनसोक्त साठवू पाहायचा…\nतो मला नेहमीच भेटायचा…\nतो मला नेहमीच भेटतो …\nआमच्या भेटीला ॠतूंची बंधने नसतात…\nआम्हाला भेटायला काळाच्या चौकटी नसतात…\nतो कधी आईच्या वात्सल्यात भेटतो…\nकधी प्रियेच्या केशसंभारात भेटतो …\nकधी कधी नकळत माझ्याच कवितेत हरवतो ….\nकधी हुलकावण्या देत खोडकरपणे हसायचा…\nहलकेच डोळ्यातल्या आसवांना वाट करून द्यायचा..\nयेता जाता माझ्यावर हक्क गाजवायचा,\nतुझ्या माझ्या प्रायव्हसीचाही त्याला मत्सर वाटायचा\nतू माझ्या जवळ असलीस की मग त्याला चेव यायचा…\nमग मला चिडवत…, कधी हलकेच तूला खिजवत…\nआपला एकांत मोडत तो बेफ़ाम बरसायचा…….\nआपल्या हक्कावर आक्रमण नाही रुचत त्याला ….\nपाऊस : माझा सखा \nRe: पाऊस : माझा सखा \nअप्रतिम कविता आहे. खूपच छान \nRe: पाऊस : माझा सखा \nखुप खुप आभार मित्रा \nRe: पाऊस : माझा सखा \nसुंदर आहे कविता. पाउस खरोखरीच जगला आहात असे वाटते. एकदम मस्त वाटले. धन्यवाद.\nRe: पाऊस : माझा सखा \nपाऊस हि संजीवनी आहे माझ्यासाठी :-)\nRe: पाऊस : माझा सखा \nRe: पाऊस : माझा सखा \nRe: पाऊस : माझा सखा \nRe: पाऊस : माझा सखा \nRe: पाऊस : माझा सखा \nपाऊस : माझा सखा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/3192", "date_download": "2019-01-18T12:28:19Z", "digest": "sha1:KDU7TOXHKI5JH6P6TL3XRXTOJDXHLGNX", "length": 57494, "nlines": 232, "source_domain": "mr.upakram.org", "title": "सतीची प्रथा आणि अकबर | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nसतीची प्रथा आणि अकबर\nनुकताच अकबराचा विषय निघाला होता म्हणून माहितीच्या एका तुकड्याची आठवण झाली. आठवण पुन्हा चाळली आणि उपक्रमावर देत आहे.\nमध्यमवयाकडे झुकणार्‍या अकबराला सुफी पंथ, पारशी आणि जैन धर्मांविषयी गोडी लागली होती. हिंदू आणि ख्रिश्चन धर्माकडेही त्याचा ओढा वाढला होता. अनेक धर्मीयांशी होणार्‍या वादविवाद चर्चांतून त्याच्यात हळूहळू बदल होत गेले. त्यातील काही बदल म्हणजे त्याने मांसाहार सोडला. राज्यातील शिकारींवर निर्बंध आणले, जनावरांची कत्तल करण्यावर निर्बंध आणले. ते इतके की वर्षातील अर्धे दिवस पाळीव जनावरांची (गाई-बैल, म्हशी, घोडे इ.) कत्तल होत नसे.\nखालील गोष्ट घडली तेव्हा अकबराने चाळीशी पार केलेली होती. एके दिवशी अकबर आपल्या राणीवशात (बहुधा हिंदू राणीच्या) झोपला असता सकाळच्या प्रहरी बायकांची कुजबूज त्याच्या कानी पडली. त्याने उठून चौकशी केली असता कळले की राजा भगवानदासाच्या कुटुंबातील एक स्त्री सती जात आहे. अंबेरचे राजा भगवानदास हे मोठे प्रस्थ होते. त्याच्या बहिणीचा विवाह खुद्द अकबराशी झाला होता आणि त्याचा मुलगा मानसिंग अकबराचा प्रमुख सेनापती होता. त्यांच्या कुटुंबात सती जात आहे असे कळल्यावर राणीवशात चलबिचल होणे साहजिक होते. अधिक चौकशी करता अकबराला कळले की -\nजयमल नावाचा राजा भगवानदासाचा एक भाऊ होता. त्याची रवानगी बंगाल, बिहार, ओरिसाच्या क्षेत्रात लढाईसाठी झाली होती परंतु भर उन्हाळ्यात घोडेस्वारी करताना तो बिहारमध्ये उष्माघाताने आजारी पडला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्याची बायको राव उदयसिंग या मारवाडच्या राजाची मुलगी होती. तिच्यावर सती जाण्यासाठी दडपण येत होते. सती जाण्यास तिची तयारी नव्हती परंतु घरच्यांनी तिला तिच्या संमतीशिवायही सती जाण्यास भाग पाडण्याचा निर्णय घेतला होता. यात खुद्द तिच्या मुलाचा समावेश होता.\nअकबराच्या कानावर ही गोष्ट गेल्यावर तो तिरमिरीने उठला आणि तडक घोड्यावर बसून सतीच्या चितेपाशी पोहोचला. बादशहा असा तिरमिरीने निघाला ही खबर कळताच त्याचे अंगरक्षकही घाईघाईने त्याच्या मागोमाग गेले. सुदैवाने, अकबर वेळेत पोहोचला आणि बादशहा आणि त्याच्यामागे आलेले सैनिक पाहून सतीची मिरवणूक थांबली. जबरदस्तीने त्या बाईला सती जाण्यास भाग पाडणार्‍यांची डोकी उडवावी अशी इच्छा झाल्याचे अकबराने नंतर व्यक्त केले परंतु प्रत्यक्षात तसे केले नाही. मिरवणूकीतील सर्वांना अटक मात्र झाली आणि काही काळ बंदीवास दिल्यानंतर त्यांची सुटका झाली.\nया घटनेच्यावेळी राज्यात सती जाऊ नये असा पूर्वीच केलेला कायदा होता की या घटनेनंतर तसा कायदा करण्याचा निर्णय अकबराने घेतला ते नेमके कळत नाही परंतु सतीप्रथेवर बंदी आणण्याचा कडक कायदा करणे त्याला शक्य झाले नसावे. याचे कारण पदरी असणार्‍या प्रमुख राजपूत सरदारांना नाराज करणे त्याला शक्य नसावे. तरीही, 'केवळ त्या बाईची संमती असेल तरच ती सती जाऊ शकते परंतु तिच्या संमतीविना तिला सती जाण्यास प्रवृत्त करू नये आणि तसे करणार्‍यांवर कारवाई केली जाऊ शकते' असा कायदा त्याने केला.\nअबु'ल फझलच्या म्हणण्याप्रमाणे अकबराच्या राज्यात कोतवालाची जबाबदारी ही \"नागरक\" या हिंदुग्रंथातील मौर्यकालीन कोतवालाप्रमाणेच होती. त्यात त्याने ज्या इतर कायद्यांची भर केली त्यात सतीविरोधी कायदाही होता. त्यानुसार, कोतवालाने गावात हेर नेमायचे आणि या हेरांनी गावात काय चालते त्याची इत्यंभूत माहिती परत आणायची. यात एखाद्या बाईला तिच्या संमतीविना सती दिले जात असल्यास ती कृती थांबवायचे आदेश होते. जर स्त्री स्वखुशीने सती जात असेल तर त्या घटनेत विलंब आणण्याचे आणि त्या स्त्रीचे मन वळवायचे आदेश होते. वेळ गेला की त्या स्त्रीचा दु:खावेग आवरून ती मृत्यूपासून परावृत्त होईल असा अंदाज त्यामागे होता.\nअकबराचा कायदा किती सफल झाला याची कल्पना नाही पण त्याच्या पश्चात जहांगीर, शाहजहान आणि औरंगजेब यांनीही या कायदा तसाच ठेवला. किंबहुना, औरंगजेबाच्या राज्यात सती प्रथेवर पूर्णतः बंदी होती. इतर कायद्यांमध्ये अकबराने विधवांना पुर्नविवाह करण्याची संमती दिली होती आणि विवाहानंतर गर्भदानाचे वय किमान १२ असावे अशी सक्तीही केली होती.\nसतीच्या प्रथेविरोधी कायदा करणारी अकबर ही बहुधा पहिली व्यक्ती असावी.\nयाच पार्श्वभूमीवर यापूर्वी १५६८मध्ये अकबराच्या स्वारीत चित्तौडला झालेला ३०० स्त्रियांच्या जौहाराची आठवण होणे साहजिक आहे. तो पाहून अकबराचे मन हेलावल्याचे संदर्भ पाहण्यास मिळत नाहीत. परंतु त्यावेळी अकबराला उपरती आणि साक्षात्कार झालेले नव्हते हे ही खरे.\nसंदर्भः अकबर द ग्रेट मोगल - विन्सेंट स्मिथ.\nशंका: स्त्रियांना मालमत्तेत हक्क असण्याचे दु:खावेग होण्याशी काही कोरिलेशन होते काय किंवा, सर्वच प्रांतांमध्ये सती प्रथा का नव्हती\nबंगाल, सती आणि मालमत्ता हक्क\nचिंतातुर जंतू [16 Mar 2011 रोजी 12:37 वा.]\nशंका: स्त्रियांना मालमत्तेत हक्क असण्याचे दु:खावेग होण्याशी काही कोरिलेशन होते काय किंवा, सर्वच प्रांतांमध्ये सती प्रथा का नव्हती\nबंगालात कोणत्याशा प्रथेनुसार विधवेला पतीच्या मालमत्तेत हक्क मिळू शकत असे आणि बंगालात सतीची प्रथा रुढ होण्यामागे हेही एक कारण मानले जाते, असे पूर्वी वाचल्याचे स्मरते.\n'मिताक्षरा' ही विज्ञानेश्वराने याज्ञवल्क्य स्मृतीवर अकराव्या शतकात लिहिलेली टीका आहे. तीनुसार विधवेला केवळ चरितार्थापुरत्या खर्चाचा हक्क मिळतो. या पद्धतीला 'मिताक्षर' म्हणून ओळखतात. मराठी ब्राह्मणांत बहुधा ही वापरात होती. पण बंगालमध्ये 'दायभाग' म्हणून पद्धत वापरात होती. ती जीमूतवाहनाने बाराव्या शतकात सर्व स्मृतींमधून केलेल्या टीकेवर आधारित आहे. तीनुसार स्त्रीला नवर्‍याच्या वारसदारांमध्ये मोजतात. याचा बंगालातल्या सतीच्या प्रमाणाशी संबंध असावा. यात गंमत अशी आहे की वरकरणी स्त्रीला अधिक हक्क देणारी पद्धत तिच्या जिवावर उठली.\n(पण सतीसाठी प्रसिद्ध राजस्थानात मात्र 'मिताक्षरी' पद्धत होती.)\nसंदर्भः सती प्रकरण 'अंताजीची बखर' - ले. नंदा खरे.\n- चिंतातुर जंतू :S)\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" || ५ ||\nनितिन थत्ते [16 Mar 2011 रोजी 14:39 वा.]\nआसाम आणि बंगाल सोडून सर्वत्र मिताक्षरा पद्धत आहे.\nभारताच्या आयकर कायद्यातही \"हिंदू अविभक्त कुटुंब\" या एकाच कॅटॅगरीला बंगाल/आसाममध्ये वेगळे नियम आणि इतरत्र वेगळे नियम लागू होतात.\nम्हणजे हिंदू-हिंदूंमध्येदेखिल नागरी कायदा समान नाही तर\nगंमत अशी आहे की वरकरणी स्त्रीला अधिक हक्क देणारी पद्धत तिच्या जिवावर उठली.\nपरंतु, एकूण विधवांच्या आयुष्यांमध्ये होणार्‍या उन्नतीच्या तुलनेत सती (पाठविल्या) जाणार्‍या स्त्रिया कमीच असल्यास समाजाच्या दृष्टीने 'सौदा' परवडण्याजोगा असावा.\nअवांतरः असेच अजून एक उदाहरण लाखी डाळीचे आहे: पुरुषांना अग्रक्रमाने अन्न मिळण्याच्या पद्धतीमुळे लाखी डाळीपासून होणार्‍या पक्षाघाताचा त्रासही त्यांनाच अधिक होतो.\nमी तर असे ऐकले आहे\nस्त्रियांना मालमत्तेत हक्क असण्याचे दु:खावेग होण्याशी काही कोरिलेशन होते काय\nनक्कीच असू शकते. :-) कदाचित, वैधव्याचे जिणे हे मुसलमानांच्या जनानखान्यात भरती होण्यापेक्षाही वाईट असू शकते. :-(\nकिंवा, सर्वच प्रांतांमध्ये सती प्रथा का नव्हती\nमी तर असे ऐकले आहे की महाराष्ट्रात ब्राह्मणांत सती जाण्याची परंपरा नव्हती. ती मराठ्यांत होती पण तरीही रमाबाई सती गेलेली दिसते. चू. भू. दे. घे.\nनक्कीच चांगली माहिती. अकबर कल्याणकारी राजा असल्याचा अजून एक पुरावा, पण खुद्द औरंगजेबानेदेखील सती प्रथेच्या विरोधात कडक कायदा केल्याचे वाचून आश्चर्य वाटले.\n@प्रियाली - तुम्ही फारच तपशीलवार आणि सुंदर लेख लिहिला आहे ह्याचे कौतुक वाटते, एवढा तपशील आठवून लिहिणे मला थोडे अवघड वाटते.\nअवांतर - बायकोप्रमाणेच नवरादेखील सती जाण्याची सोय असती तर हि प्रथा चालू राहिली असती का\nएवढा तपशील आठवून लिहिणे मला थोडे अवघड वाटते.\nतपशील आठवत नाही. मुद्दा आठवतो. म्हणूनच वर लिहिले आहे की आठवण झाल्यावर (पुस्तक) चाळले.\nबायकोप्रमाणेच नवरादेखील सती जाण्याची सोय असती तर हि प्रथा चालू राहिली असती का\nत्यावेळी एकापेक्षा अधिक बायका करायची प्रथा होती आणि बाळंतपणात वगैरे बर्‍याच बायका मरत. ;-) बाकी, मुघलांत पुनर्विवाह सर्रास होत त्यामुळेही अकबराने विधवा पुनर्विवाहाला संमती दिली अ��ावी.\nचांगली माहिती दिल्या गेली आहे. उत्तम \n- (जिल्लेलाही , अझिमोशानषेहेण्षा: , आणि इतर) अखबार\nबाकी अकबर ह्या व्यक्तिमत्वाविषयी बर्‍याचदा दोन टोकाची मतं सापडतात.\nएक आहे ते सामान्य समजुतीप्रमाणे सहिष्णू ,दुसर्‍यांच्या धर्मात ढवळाढवळ न करणारा वगैरे, (सेक्युलर्,गांधी भक्त अकबर \nआणि दुसरं म्हणजे \"सनातन\" च्या गोटात असलेली मतं.(स्त्री लंपट,परकीय,खुनशी,विकृत वगैरे )\nत्याबद्दल माहिती देताना डॉ रायकरांनी कुरुंदकरांच्या हवाल्यानं दोन्ही बाजूंबद्दल खूपच छान् माहिती एका लेखात (लोकप्रभा दिवाळी अंक ) दिलिये.\n(लेख आवडला पण शॉर्ट कट मारल्यासारखा वाटला. )\nत्याबद्दल माहिती देताना डॉ रायकरांनी कुरुंदकरांच्या हवाल्यानं दोन्ही बाजूंबद्दल खूपच छान् माहिती एका लेखात (लोकप्रभा दिवाळी अंक ) दिलिये.\nती माझ्या फेवरिट्समध्ये आहेच. रायकर अतिशय उत्तम लिहितात; त्यांचे इतर लेखही मी जपून ठेवले आहेत. त्यांचे बहुतांश संदर्भ अचूक असतात. अकबराविषयी हा लेखही उत्तम आहेच.\nअकबर विकृत असल्याबद्दल मात्र माझी असहमती आहे. १३ व्या वर्षी त्याच्या हाती सत्ता आली पण तरीही तो बैरामखानाच्या हातचे बाहुले होता. सत्ता गाजवण्यापेक्षा ऐशोआरामात वेळ घालवत होता. बैरामच्या सल्ल्याने वागत होता. मुंडक्यांचे मनोरे रचण्याचा आदेश काही स्वतः अकबराचा नव्हे. हं शिक्कामोर्तब त्याने केले असावे. सुमारे २० व्या वर्षापर्यंत अकबर राजकारणात फारसे लक्ष घालत नव्हता.\nअकबर चक्रम मात्र होता. ;-) एकदा त्याला घोड्यावरून उतरून पायी चालण्याची इच्छा झाली आणि किती पायी चालावा ३६ मैल. बादशहा चालतो आहे म्हटल्यावर बरोबरचे सरदारही पायी चालू लागले पण प्रत्यक्षात बादशहासह ३६ मैलाचा पल्ला गाठणारे २-३च शिल्लक राहिले. अशाच एका प्रसंगी अकबर यमुना पोहत पार करून गेला. त्याला थोडीशी स्टंटबाजी करणे आवडत होते असे वाटते. अकबर इतर मंगोल आणि तुर्कांप्रमाणे क्रूरही होता. याबद्दल अनेक कथा सांगता येतील परंतु १५५६ ते १५७० मधला अकबर आणि १५७५ नंतरचा अकबर यांत नक्कीच परिवर्तन घडलेले दिसते.\nआणि दुसरं म्हणजे \"सनातन\" च्या गोटात असलेली मतं.(स्त्री लंपट,परकीय,खुनशी,विकृत वगैरे )\nसनातनवर बंदी येत्ये म्हणे. उत्तम झाले. सर्वप्रथम अकबर परकीय अजिबात नाही. स्त्रीलंपट, खुनशी वगैरे व्यक्ती पंधराव्या-सोळाव्या शतकात असणे यात नव��� नाहीच. बाकी, ३०० स्त्रियांना जौहारात जाळले. त्यापैकी काही स्त्रियांची संमती नव्हती त्यांना काठ्यांनी ढकलून ढकलून आगीत लोटले. चमत्कारिक रीत्या यातील दोन स्त्रिया जिवंत सापडल्या. त्यांना अकबराने आपल्या जनानखान्यात धाडले. यांत नेमके विकृत कोण आहे ;-) म्हटले तर कुणीच नाही. म्हटले तर कुणीही.\nलेख आवडला पण शॉर्ट कट मारल्यासारखा वाटला.\nअबु'ल फझल आणि विन्सेंट स्मिथने अधिक लिहिले असते तर मलाही माहिती मिळाली असती. :-)\nआळश्यांचा_राजा [15 Mar 2011 रोजी 18:13 वा.]\n१००% सहमत आहे.त्याच्या स्टंटबाजीचे (अजून) काही किस्से सांगण्यासाठी जागा ठेवतो.\nअकबर चक्रम नक्किच असावा.\nअकबर चक्रम मात्र होता. ;-) एकदा त्याला घोड्यावरून उतरून पायी चालण्याची इच्छा झाली आणि किती पायी चालावा\nदरबारी चरित्रकारांना अशा गोष्टी फुगवून सांगणे गरजेचे असावे. तो अकबर बादशहा होता. मामूली गोष्ट आहे का ३-४ मैल कशाला चालेल.\nबाकी लेख उत्तम हेवेसांनल.\nदरबारी चरित्रकारांना अशा गोष्टी फुगवून सांगणे गरजेचे असावे. तो अकबर बादशहा होता. मामूली गोष्ट आहे का ३-४ मैल कशाला चालेल.\nअतिशयोक्ती असण्याची शक्यता आहे खरेच पण या गोष्टी अकबर कसा चक्रम होता (किंबहुना स्टंटबाज होता) हे सांगण्यासाठीच येतात. :-) अबु'ल फज़लच्या मते तारुण्यात अकबराला असे स्टंट करण्यास आवडत होते. त्यामुळे अगदीच ३-४ मैल चालला नसेलही पण ३६ ही चालला नसेल हे आहेच.\nसोबत अशी शक्यता वाटते की, अकबराला आपले आप्त फसवतात किंवा सोबत सोडतात हे पटत चालले होते. त्यावरूनही तो चालत राहिला आणि शेवटी केवळ २-३ जण सोबतीला उरले हे ठसवणारी म्हणूनही अबु'ल फज़ल ही गोष्ट देत असेल.\nमूळ सतीच्या प्रसंगातही अकबर सकाळी उठला आणि कानावर बातमी पडताच तिरमिरीत एकटाच निघाला आणि मग महालात धावपळ झाली असा उल्लेख आहे, त्यावरूनही तो स्टंटबाज होता असे म्हणायला जागा आहे. :-)\nसती गेलेल्या ठिकाणी पूजेसाठी एका विवक्षित प्रकारचा दगड ठेवायची प्रथा होती. भारताच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळी होती. महाराष्ट्रात देशावरती अशा प्रकारचे दगड दिसतात.\nलोणार येथील धारतीर्थाजवळील सतीशिला\nदगडातील चित्रे अशी काही : घोड्यावर किंवा अन्य कुठल्या प्रकारे सती गेलेली स्त्री आणि तिचा नवरा, कोपरापासून स्त्रीचा हात मोठ्या आकारमानाचा, आणि मनगटात अक्षय सौभाग्याचे लेणे म्हणून बांगड्या. \"यावच्चं��्रदिवाकरौ\" या अर्थी सूर्य आणि चंद्र. ही रेखाटने थोडी स्पष्ट दिसण्याकरिता :\nलोणारच्या धारतीर्थापाशी दोन तरी सतिशीला आहेत (मी बघितल्या अशा). आणखी असल्यास माहिती नाही.\nहे असे आहे होय् मी ही असे दगड पाहिले आहेत पण ते मला कळले नव्हते. मी त्यांना अर्धट कलाकारांची कारागीरी समजत असे मी ही असे दगड पाहिले आहेत पण ते मला कळले नव्हते. मी त्यांना अर्धट कलाकारांची कारागीरी समजत असे बरे झाले उलगडून सांगितले.\nचित्र स्पष्ट करून दाखवल्याबद्दल धन्यवाद. माहिती आवडली.\nराजस्थानात अशाप्रकारे सतीच्या हातांचे ठसे ठेवून त्यांची पूजा केली जाते असे वाटते.\nलेख आवडला, लोकप्रभाची लिंकही उत्तम आहे. धन्यवाद.\nप्रमोद सहस्रबुद्धे [16 Mar 2011 रोजी 16:26 वा.]\nलेख आवडला. बरीच नवीन माहिती वाचायला मिळाली.\nअकबराची अशोकासारखी दोन रूपे पहायला मिळाली. मध्य युगातले पहिल्यापासूनचे कल्याणकारी राज्य = शिवराज्य असे तुम्ही का म्हणता ते कळाले.\nकल्याणकारी राज्यांच्या छटा असतात. अशोक-अकबर-शिवाजी ही नावे पटकन डोळ्यासमोर येतात. पण इतर अनेक राजांना (भोज, हर्षवर्धन, जहांगीर, मलिक अंबर, शालिवाहन इत्यादींना) आपण अनुलेखाने मारतो असे वाटते.\nमध्य युगातले पहिल्यापासूनचे कल्याणकारी राज्य = शिवराज्य असे तुम्ही का म्हणता ते कळाले.\nअकबर आणि अशोक या दोन्ही राजांनी प्रथमतः क्रूर व्यवहार केलेला आहे. अशोकाच्या परिवर्तनाला कलिंगचे युद्ध कारणीभूत ठरले असे म्हटले जाते. अकबराच्या परिवर्तनाला नेमके काय कारणीभूत ठरले ते कळत नाही. तसा स्पष्ट उल्लेख येत नाही. शिकारीवर असताना एका झाडाखाली आराम करताना झाले असा त्रोटक उल्लेख आहे. त्याचे परिवर्तनही अर्थातच एका रात्रीत वगैरे झालेले नाही ते अनेक वर्षे हळूहळू होत राहिले. माझ्यामते, जवळच्या लोकांनी सतत केलेल्या विश्वासघातातून अकबर बरेच शिकला. इराणच्या शहाचा विषप्रयोगाने झालेला मृत्यू इ. मधून तो शहाणा होत गेला. सूफी आणि पारशी धर्माबद्दल त्याला असणारी आस्था त्याला मवाळ आणि सहिष्णू धोरण राबवण्यात मदत करून गेली असावी.\nअकबराची दुसरी एक जमेची बाजू म्हणजे दूरदर्शीपणा आणि तो फक्त धार्मिक बाबींमध्येच नाही. इतिहासात अनेक शासकांचा असा पायंडा दिसतो की पराभूत झालेल्या शासकाची आठवण पुसून नवे शासन निर्माण करायचे. अकबराने मात्र शेरशहा सुरीचे धोरण कायम ठेवून मोहर, रुपया, दाम हे चलन कायम केले. शेतसारा चलनात स्वीकारणे सुरु केले. दळणवळणासाठी महामार्ग बांधून राज्यबांधणी केली. आधी म्हटल्याप्रमाणे मौर्यकालीन व्यवस्थाही त्याच्या कारभारात दिसते. पूर्वीच्या शासकाचे चांगले ते स्वीकारणे हा ही कल्याणकारी राज्याचा एक पैलू आहे.\nइतर अनेक राजांना (भोज, हर्षवर्धन, जहांगीर, मलिक अंबर, शालिवाहन इत्यादींना) आपण अनुलेखाने मारतो असे वाटते.\n अशोक, अकबराप्रमाणे किंवा शिवाजीप्रमाणे त्यांचा विस्तृत इतिहास, राज्यविषयक धोरण इ. मिळत नाही म्हणून.\nजहांगीरचा इतिहास उपलब्ध आहे पण जहांगीरने अकबराचे राज्य राखले आणि वाढवले. सर्वकाही \"सेट\" केलेल्या अवस्थेत त्याला मिळाले त्यामुळे शासन व्यवस्था सुधारणे सोपे गेले असावे. तरीही, जहांगीरने न्यायासाठी जनतेशी सरळ संबंध साधला हे खरेच. व्यक्ती म्हणून मात्र जहांगीर अफूबाज आणि अतिशय अंधश्रद्ध होता असे वाटते. चू. भू. द्या घ्या (जहांगीरबद्दलची माझ्याकडील माहिती यथातथा आहे.)\nअतिअवांतरः सहजच आठवले म्हणून; रायकरांनीही लेखात त्रोटक उल्लेख केला आहे. सर्वधर्मसमभाव राखण्यासाठी अकबराने राज्यातील इमारतींत हिंदू-मुस्लिम संस्कृतीचा/ कारागिरीचा मिलाफ करवला असे कळते. या पार्श्वभूमीवर पु. ना. ओकांची आठवण होते. ताजमहालात हिंदू संस्कृतींची चिन्हे का असा प्रश्न त्यांना पडतो त्याचे उत्तर हे असू शकते. सोबत शहाजहानची आई राजपूत असल्याने तोही कलेबाबत सहिष्णू होता असे वाटते.\nपु ना ओकांची आठवण करून दिल्यामुळे त्यांचा उल्लेख असलेले उपक्रमवरील जुने धागे शोधले.\nआश्चर्य म्हणजे, प्रा. डॉ. दिलिप बिरुटे आणि विनायक गोरे या दोघांची या विषयावरील मते एकाच बाजूस दिसली\nमवाळ आणि सहिष्णु धोरण\nआळश्यांचा_राजा [17 Mar 2011 रोजी 04:36 वा.]\nसूफी आणि पारशी धर्माबद्दल त्याला असणारी आस्था त्याला मवाळ आणि सहिष्णू धोरण राबवण्यात मदत करून गेली असावी\nसहमत आहे. त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचा घटक कारणीभूत होता. राज्याचा भौगोलिक विस्तार आणि त्यात असणारी विविधता - संस्कृतींची, भाषांची, पंथांची, परंपरांची, इतिहासाची. अशा विविधतेने नटलेल्या आणि अस्ताव्यस्त पसरलेल्या भूभागाला एकाच राजकीय व्यवस्थेत बांधायचे असेल तर (थोड्याफार प्रमाणात का होईना) मांडलिक व्यवस्था आणि/ किंवा मवाळ व सहिष्णु धोरण यांना पर्याय नव्हता.\nभारताच्या ��तिहासात प्रचंड राज्ये ही केवळ अशोक आणि अकबर यांचीच होती असे नाही. चंद्रगुप्त, कुषाण, गुप्त राजे (विशेषकरुन समुद्रगुप्त), हर्षवर्धन, पुलकेशी चालुक्य (हर्षाचा समकालीन) यांचीही होती. राष्ट्रकूट, पाल, प्रतिहार या तीन राजवटींनी दीड दोनशे वर्षे आलटून पालटून जवळजवळ (सध्याच्या) पाऊण भारतावर सत्ता गाजवली आहे. अकबराच्या अगोदर सुलतानी अमदानीत महंमद बिन तुघलकाचे राज्य अशोकाच्या राज्यविस्ताराशी बरोबरी साधण्याइतके पसरले होते. अकबराच्या नंतर मुघलांनी राज्यविस्तार चालूच ठेवला आणि औरंग्या पापीच्या काळात तर हा विस्तार कळसाला पोचला होता. त्यानंतरही पेशवाईमध्ये मराठ्यांची सत्तादेखील फार मोठ्या भूभागावर पसरली होती –( एकाच छत्राखाली नव्हती – राजमंडळ – कॉन्फेडरेशन होते हा भाग वेगळा).\nपरंतु, अशोक, अकबर (आणि इंग्रजी अंमल तसेच त्यानंतर त्याचाच वारसा घेतलेले आपले सध्याचे प्रजासत्ताक) या तीन विशाल राज्यांमधील राजवटींमध्ये मध्ये आणि इतर राजवटींमध्ये एक फार फार महत्त्वाचा फरक आहे – मवाळ आणि सहिष्णु धोरण. इतर सगळ्या राजवटी एकतर हट्टी होत्या – उदा. महंमद तुघलक, औरंग्या; किंवा सरळ सरळ मांडलिक पद्धत वापरून मोठेपणाचा आभास निर्माण करणाऱ्या होत्या – उदा. गुप्त, हर्ष, राष्ट्रकूट, इ. ज्या ज्या राजवटींनी या विविधतेने भरलेल्या विशाल भूभागाला हट्टाने एकाच परंपरेत बांधायचा प्रयत्न केला, त्या त्या राजवटी अल्पायू ठरलेल्या आहेत. अकबराच्या नंतर औरंग्या पापीपर्यंत राज्य टिकले आणि वाढले त्याचे कारण जहांगीर आणि शाहजहॉं यांनी फार रॅडिकल बदल न करता राज्य केले. (औरंग्याने काही स्ट्रॅटेजिक गंभीर चुका केल्या. बिचाऱ्याची वेळही चुकीची होती. मुघलांच्या दुर्दैवाने शिवाजीला त्याच काळात जन्मायचे होते. त्याचबरोबर औरंग्याच्या चुकीच्या धोरणांमुळे शीख, बुंदेले तसेच इतर प्रादेशिक फोर्सेस यांना स्पेस मिळत गेली. अकबराने ही अशी स्पेस राहू नये याची पुरेपूर खबरदारी घेतली होती.)\nथोडक्यात, मवाळ आणि सहिष्णु धोरण हा धार्मिक सिन्सिरिटीचा भाग असेलही, परंतु असे धोरण ही राज्यव्यवस्था टिकवण्याची गरज होती. दूरदृष्टी असणाऱ्या राजांना/ राजवटींना ही गरज समजली, आणि त्यामुळे असे धोरण ठेवणे ही त्यांच्यासाठी अपरिहार्यता ठरली. (भारतीय राज्यघटनेच्या मुळाशी हीच सखोल जाणीव आहे. त्यासाठी आपण घटनाकारांशी कृतज्ञ रहायला हवे.)\n) उशीरा प्रतिसाद देतोय.. क्षमस्व\nलेख आवडला.. बरीच नवी माहीती मिळाली.\nयाच विषयावर सहा सोनेरी पाने मधे मात्र सावरकरांनी केलेला अकबराचा पंचनामा याच राजाची वेगळी बाजूही दाखवतो असे आठवते. (सध्या पुस्तक जवळ नाही)\nकधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का\nनितिन थत्ते [24 Mar 2011 रोजी 07:37 वा.]\nसावरकरांना जे मान्य नव्हते ते (ऑलमोस्ट अकबराचे समकालीन असलेल्या) शिवाजीला मात्र मान्य होते असे दिसते.\nते शिवाजीला तुलनात्मक रित्या मान्य असेल असे वाटते. म्हणजे औरंगजेबाशी तुलना करता अकबर सहिष्णू होता हे तर सावरकरही म्हणतात :)\nकधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का\nनितिन थत्ते [24 Mar 2011 रोजी 10:13 वा.]\nअकबर वैट्ट होता असं पु ना ओकांनी लिहिलेलं वाचलं आहे. पण त्यात मला पडलेला प्रश्न म्हणजे पाश्चात्यांची पुस्तके वाचून इतिहास जाणण्याबद्दल कटकटणारे ओक अकबराच्या वैट्टपणाचे संदर्भ व्हिन्सेण्ट स्मिथचेच देतात.\nयाच विषयावर सहा सोनेरी पाने मधे मात्र सावरकरांनी केलेला अकबराचा पंचनामा याच राजाची वेगळी बाजूही दाखवतो असे आठवते. (सध्या पुस्तक जवळ नाही)\nमाझ्याजवळ आहे पण घरी आहे. संध्याकाळी अधिक संदर्भ देईन. ऑनलाईनही आहे. ५व्या किंवा ६ व्या सोनेरी पानांत कुठेतरी अकबराचे संदर्भ आहेत. असो.\nसावरकरांचे सोनेरी पाने आणि प. वि. वर्तकांचे वास्तव रामायण यांत फारसा फरक नाही. दोघांचे संदर्भ बरोबर असतात पण सोबत ते टिप्पणी करू लागले की प्रचारक वाटू लागतात. अकबराविषयी लिहिताना सावरकर त्यांना योग्य वाटणार्‍या टिप्पण्या करू लागतात. जसे, अकबर हा सहिष्णू नव्हताच, तो सहिष्णू असण्याचे नाटक करत होता वगैरे. याला संदर्भ वगैरे ते काहीच देत नाहीत. अकबराने आपले राज्य सुरक्षित राहावे म्हणून जिझिया बंद केला असे म्हणतात. एक तर असे करण्यात अकबराचा शहाणपणाच आहे. तो मात्र ते मान्य करत नाहीत. याचबरोबर, आपल्या व्यक्तिगत जीवनातही अकबर अनेक हिंदू प्रथा पाळत होता हे लिहायला टाळतात.\nजसे सावरकर अकबराबद्दल लिहितात तसेच शिवाजीबाबत लिहिणेही शक्य आहे. \"शिवाजी कसला सहिष्णू आधीच शून्यातून राज्य निर्माण करायचे त्यात आणखी मशिदी पाडल्या असत्या तर हिंदवी स्वराज्याला आणखी शत्रू निर्माण झाले असते. ते होऊ नये म्हणून सहिष्णू.\" पण हे त्या व्यक्तीचे मत झाले. इतिहास नाही हे लक्षात घेणे जरूरीचे आहे.\nसावरकरांचे सहा सोनेरी पाने हे एक उद्दिष्ट समोर ठेवून लिहिलेले आहे. १८५७ च्या बंडाला स्वातंत्र्य संग्राम म्हणणे वगैरे. त्यासाठी ऐतिहासिक संदर्भ घेतलेले असले तरी त्याला इतिहास म्हणणे अयोग्य आहे. प्रचार म्हणणे योग्य ठरेल. सावरकर राजकारणी होते, इतिहासकार नाहीत.\nसावरकरांचे सहा सोनेरी पाने हे एक उद्दिष्ट समोर ठेवून लिहिलेले आहे. १८५७ च्या बंडाला स्वातंत्र्य संग्राम म्हणणे वगैरे. त्यासाठी ऐतिहासिक संदर्भ घेतलेले असले तरी त्याला इतिहास म्हणणे अयोग्य आहे. प्रचार म्हणणे योग्य ठरेल. सावरकर राजकारणी होते, इतिहासकार नाहीत.\nया अवतरणाशी व प्रतिसादाच्या रोखाशीही सहमत.\nसोनेरी पानांचा उल्लेख यासाठी की सत्य ' एक ग्रेट मोगल' आणि 'एक फसवा मोगल' यांच्यामधे कुठे तरी असावे ही जाणीव मनात जागृत रहावी म्हणून होता. जसं सावरकर म्हणतात तो त्यांच्या भुमिकेचा प्रचार असला (आहेच) तरी पाश्चात्यांच्या व्यवसायाला जागा आणि संरक्षण देणारे मुघल चित्रित करताना त्यांचा इतिहासही संपूर्ण असेल का हे तपासलं पाहिजे\nकधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का\nसोनेरी पानांचा उल्लेख यासाठी की सत्य ' एक ग्रेट मोगल' आणि 'एक फसवा मोगल' यांच्यामधे कुठे तरी असावे ही जाणीव मनात जागृत रहावी म्हणून होता. जसं सावरकर म्हणतात तो त्यांच्या भुमिकेचा प्रचार असला (आहेच) तरी पाश्चात्यांच्या व्यवसायाला जागा आणि संरक्षण देणारे मुघल चित्रित करताना त्यांचा इतिहासही संपूर्ण असेल का हे तपासलं पाहिजे\nराजकारणात कोणीही साधू नसतो आणि कोणीही संत नसतो. प्रत्येक राजकारणी मग तो अकबर असो की शिवाजी \"फसवा\" हा असतोच. फक्त फसवेगिरी अकबराने केली तर त्याला त्याचा दुष्ट कावा म्हटला जातो आणि म्हाराजांनी केली तर त्याला मुत्सद्दीपणा म्हटले जाते एवढाच फरक आहे. :-)\nतरीही जेव्हा राज्यकर्ता लोककल्याणासाठी निर्णय घेतो (मग तो भलेही स्वतःचा स्वार्थ पाहत असेल) तर तो माझ्यामते कौतुकास पात्र आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://rajdharma.wordpress.com/2010/08/26/%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%A4/", "date_download": "2019-01-18T11:12:01Z", "digest": "sha1:6RW4TBKUCVKCSYNNVPNKYIU4V2QEL5DK", "length": 15745, "nlines": 125, "source_domain": "rajdharma.wordpress.com", "title": "ए�� मुलाखत | राजधर्म यांची अनुदिनी", "raw_content": "\nमी कामानिमित्त भारत भ्रमण करत असतो. प्रवासात वेगवेगळ्या प्रकारची माणसे भेटतात. त्यांच्याशी विविध विषयावर गप्पा मारताना करमणूकही होते आणि ज्ञान वाढते. अशीच एका वल्लीशी माझी गाठ पडली त्याचाच हा किस्सा सोयीसाठी आपण त्या व्यक्तीला “श” म्हणूया.\nमी : पुण्याला गेलो होतो ऑफीसच्या कामाकरीता. आता घरी चाललो आहे. आपण \nश : मी ही मुंबईलाच चाललोय. माझा स्वतःचा व्यवसाय आहे. त्यानिमित्त बराच प्रवास करावा लागतो.\n(मी संवाद थांबवून पुस्तकात डोके घालतो.)\nश : पुस्तक वाचनाची फारच आवड दिसतेय वाटतं \nमी : होय. सध्या “हिंदू” वाचतोय.\n सध्या मराठी सायटींवर चांगलीच चर्चा रंगलेली आहे ह्या पुस्तकावर.\nमी : होय. पण बरेच जण त्यावर न वाचताच लिहितायत. बोलतायत. मी पण त्यावर लिहावं म्हणतोय, म्हणून वाचून घेतो.\nश : अरे व्वा म्हणजे तुम्ही ब्लॉग रायटर का म्हणजे तुम्ही ब्लॉग रायटर का अहो पण एकाच विषयाचा किती कीस पाडणार अहो पण एकाच विषयाचा किती कीस पाडणार काहीतरी नवीन लिहा की.\nश : माझ्यावर लिहा की \nश : माझा स्वतःचा व्यवसाय आहे. पण ते असं इथं नाही सांगता येणार. त्यापेक्शा आपण लोनावळ्याला उतरु आणि निवांत बसून बोलुया. तुमचा पाहूणचार करण्याची जबाबदारी माझी.\n(मी थोडासा विचार करुन याला मान्यता दिली. लोणावळ्याला उतरुन एका हॉटेलात कोपर्‍यातली जागा पकडून बसलो.)\n आता बोला. काय म्हणत होता तुम्ही \nश : तुम्हाला थोडंस वेगळं वाटेल पण मी एक सराईत चोर आहे.\nमी : नाही म्हणजे… मी काय लिहू तुमच्यावर \nश : त्यात काय अहो मुलाखत घ्या की माझी. तुम्हा लोकांना नाहीतरी कुतुहल असतच नाही का आमच्याबद्द्ल \nमी : हो. ते ही खरच म्हणा ठीक आहे. करु या सुरुवात. बर मला सांगा तुम्हाला मलाच मुलाखत का द्यावीशी वाटली ठीक आहे. करु या सुरुवात. बर मला सांगा तुम्हाला मलाच मुलाखत का द्यावीशी वाटली नाही म्ह़णजे, अशा कामात आपल्याकडे एक से मंडळी आहेत म्हणून विचारतो.\nश : केला होता तसा विचार पण मग नंतर तो विचार रद्द केला. विचार केला की राजू परुळेकरला मुलाखत द्यावी पण तो ती मोबाईल नंबर सकट छापतो आणि\nवरुन छातीठोकपणे रात्री १२ वाजता ह्या नंबरावर फोन करुन खात्री करा म्हणतो. तुमचा तो निखील वागळे तो तर मुलाखत घेतोय की देतोय तेच कळत नाही.\nमी : तुम्हाला मुलाखत देताना भीती नाही वाटतय \nश : त्यात कसली आलीय भीत�� अहो इथे अतिरेकी, नक्षलवादी, डॉन लोक मुलाखती देतात आणी तुम्ही त्या छापता, दाखवता.\n ठीकय. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही या धंद्यात कधीपासून आहात तुमची धंध्याची पद्धत काय असते \nश : तस पाहाल तर मी फार लहानपणीच या व्यवसायात आलो. माझे वडील देखील ह्याच धंद्यात होते. म्हणजे आमचा वडिलोपार्जित बिजनेसच म्हणा ना.\nमी : मग या व्यवसायासाठी काय पात्रता लागते \nश : एखादा चांगला गुप्तहेर बनण्यासाठी जी पात्रता लागते जवळजवळ तशीच. म्हणजे.. योग्य परीस्थीतीची तासनतास वाट पाहणे, चिकाटी, संयम इ. इ. माझे वडील नेहमी सांगायचे “बाळा बाई आणि घाई वाईट”\nमी : तुम्ही साधारणपणे तुमचा कस्टमर कसा निवडता \nश : मी साधारणपणे बाई आणि गरीब माणूस निवडत नाही. सहसा मध्यमवर्गीय आणि श्रीमंत माणसे निवडतो.\nश : असं बघा गरीबाकडे चोरण्यासारखे जास्त काही नसते. थोड्याफार मार्जीनसाठी रिस्क घेण्यासाठी मी मारवाडी नव्हे. तसेच बायका मुळातच चलाख असतात. शिवाय कधी पकडलो गेलो की त्या बाईवर इंप्रेशन मारण्यासाठी पब्लीक जास्तच हात धुवून घेतं.\nमी : मग मध्यमवर्गीय आणि श्रीमंत काय करतात \nश : मध्यमवर्गीय शक्यतो तक्रार करत नाही कारण आपली तक्रार ऐकणारा या जगात कोणी नाही अशी त्याची खात्री असते. तसेच आमच्यापेक्षाही तोच पोलीस, कोर्ट कचेरीला घाबरत असतो. आपण फसवले गेलोय हे कुणाला कळाले तर आपले ह्से होईल असाही त्याचा विचार असतोच. तसेच श्रीमंत माणसाला देखील कोर्ट कचेरीचा तिटकारा असतो.\n पण तुम्हाला असं नाही वाटत की तुम्ही दुसर्‍याचे पैसे लुबाडत आहात \nश : मुळीच नाही. असं बघा मुळात व्यवसाय म्हटला की त्यात भावभावनांना थारा नसतो. तुम्ही कमावलेला सगळाच पैसा तुमचा नसतो. डॉक्टर, वकील, वाह्तूक पोलीस तुम्हाला लुबाडतात तेव्हा तुम्हाला वाईट वाटतच ना मुळात व्यवसाय म्हटला की त्यात भावभावनांना थारा नसतो. तुम्ही कमावलेला सगळाच पैसा तुमचा नसतो. डॉक्टर, वकील, वाह्तूक पोलीस तुम्हाला लुबाडतात तेव्हा तुम्हाला वाईट वाटतच ना पण म्हणून तुम्ही त्यांच्याविषयी तक्रार करता काय पण म्हणून तुम्ही त्यांच्याविषयी तक्रार करता काय हे सगळे तर तुमच्या डोळ्यादेखत लुबाडतात. आम्ही तर तुम्हाला याची कल्पना ही येऊ देत नाही.\nमी : तुम्हाला कधी तुमच्या कस्टमरची दया येत नाही काय \n एकदा तुमचे बेसीक फंडे क्लीअर असले ना की मग तुम्हाला असे काही वाटत नाही. गाय अगर घास से दोस्ती करेगी तो खायेगी क्या \nमी : तुम्ही एखादा कस्टमर निवडला की तुमची पुढची प्रोसीजर कशी असते \nश : अस पाहा कस्टमर निवडीचे आणि त्यापुढ्ची प्रोसीजर ही प्रत्येक वेळी वेगवेगळी असते. तुम्ही म्हणता तस प्री प्लान्ड असं जास्त काही नसतं. आपलं कस्टमर निवडणे आणि ते डील लवकरात लवकर संपवणे हे फार महत्त्वाचे असते. ते आमचे सिक्रेट असल्याने तुमच्याशी शेअर करु शकत नाही. सॉरी कस्टमर निवडीचे आणि त्यापुढ्ची प्रोसीजर ही प्रत्येक वेळी वेगवेगळी असते. तुम्ही म्हणता तस प्री प्लान्ड असं जास्त काही नसतं. आपलं कस्टमर निवडणे आणि ते डील लवकरात लवकर संपवणे हे फार महत्त्वाचे असते. ते आमचे सिक्रेट असल्याने तुमच्याशी शेअर करु शकत नाही. सॉरी पण शक्यतो मी अशा डीलवर जाताना नीटनेटके कपडे घालतो, सेंट लावत नाही. व्यसन करत नाही. कोणाशीही बोलत नाही. कुणाचा धक्का लागला तरी अरेरावी करत नाही. त्यामुळे तुम्ही लोकांच्या नजरेत येण्याची शक्यता असते. अंगावर कोणताही खरा पुरावा (लायसन्स, फोटो आयडी कार्ड ) ठेवत नाहि.\nमी : तुम्ही हा व्यवसाय एकटेच बघता की अजून कोणी पार्टनर वगैरे किंवा हाताखाली कोणी नोकर चाकर \nश : नाही. तुम्हाला तर माहीतच आहे की आजकाल चांगली माणसं मिळणं किती कठीण झालय ते शिवाय पार्टनरशीपमधे सक्सेस रेट अगदीच कमी असतो. हे जवळ्पास सर्वच क्षेत्रांना लागू आहे.\n पोलीसांना काही ह्प्ता वगैरे \n मुळीच नाही. माझे क्रिमिनल रेकॉर्ड अगदी साफ आहे. शिवाय पोलीस म्हणजे विश्वासाची जात नाही. आपलेच पैसे खातील आणि उद्या आपल्यालाच इंगा दाखवतील.\n(इतक्यात माझा मोबाईल वाजला आणि मला घरुन तातडीचे बोलावणे आले )\nमी : सॉरी, मला मुलाखत आवरती घ्यावी लागेल पण परत कधी भेटलो तर पुढचा भाग नक्की लिहू या.\nश : हरकत नाही. मात्र हा भाग नक्की तुमच्या ब्लॉगवर टाका. मी वाचेनच \n« सोमवारी सकाळी तुम्हाला काय वाटते \nपुन्हा एकदा मुलाखत »\n आपल्यासारख्या जेष्ठ ब्लॉग लेखकाकडून प्रतिक्रिया मिळणे हे मी भाग्यच समजतो.\nखूप भारी जमलाय लेख\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n« जुलै सप्टेंबर »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/entertainment/pakistan-demanded-madhuri-dixit-during-kargil-war-1968", "date_download": "2019-01-18T11:13:02Z", "digest": "sha1:IEBCP3J3CG7UNJJTE7K2U4APBWKDEKOX", "length": 5456, "nlines": 40, "source_domain": "www.bobhata.com", "title": "माधुरीच्या वाढदिवसानिमित्त वाचा तिच्याबद्दल घडलेला भारत-पाक युद्धावेळचा किस्सा !!", "raw_content": "\nमाधुरीच्या वाढदिवसानिमित्त वाचा तिच्याबद्दल घडलेला भारत-पाक युद्धावेळचा किस्सा \nआज धक धक गर्ल माधुरी दीक्षितचा वाढदिवस. माधुरी बॉलीवूडच्या यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. तिची सुंदरता, मोहकता आणि घायाळ करणारी ‘स्माईल’ प्रत्येकालाच ‘खलास’ करून जाते. यापासून चक्क पाकिस्तान सुद्धा वाचलेला नाही राव.\nआज माधुरीच्या वाढदिवसानिमित्त तिच्या लोकप्रियतेचा एक किस्सा वाचूया जो ऐन कारगिलच्या युद्धात घडला होता.\nराव, माधुरीने तिच्या मोहक अदांनी एक काळ गाजवला होता. भारतात जशी ती प्रसिद्द होती तशीच ती पाकिस्तानात देखील प्रसिद्ध होती. त्यावेळी भारत-पाकिस्तान दरम्यान कारगिल युद्ध सुरु होतं. याच युद्धातला हा किस्सा आहे. युद्धाच्यावेळी पाकिस्तानकडून भारताला खिजवण्यासाठी टोमणा मारण्यात आला. त्यांनी मागणी केली, “तुम्ही आम्हाला माधुरी द्या, आम्ही काश्मीर सोडून देऊ...”\nअसं म्हणतात भारतीय जवानाने उत्तरादाखल टोमणा मारणाऱ्याला गोळ्या घातल्या होत्या. राव, त्या पाकिस्तानी सैनिकाला या उत्तराची अपेक्षाही नसेल.\nमंडळीं, आजच्या काळात हा किस्सा हास्यास्पद वाटू शकतो पण हा किस्सा त्याकाळात गाजला होता. युद्धाच्या प्रसंगात अशा गोष्टी मिडीयाने मिर्च मसाला लावून चर्चेत आणल्या होत्या.\nआज माधुरी मराठीत पाहिलं पाऊल ठेवत आहे. तिच्या चित्रपटाचं नाव आहे बकेट लिस्ट. या चित्रपटातील तिचा लुक बघितल्यावर तीच जुनी माधुरी आठवल्याशिवाय राहणार नाही. तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिच्या या नव्या चित्रपटाचा ट्रेलर बघून घ्या.\nआपल्या मराठमोळ्या माधुरीला बोभाटा तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा \nडॉक्टरनेच रुग्णाच्या पोटात ढकलली तब्बल १५ कॅन बियर \nव्हिडीओ ऑफ दि डे : टार्गेट पूर्ण नाही केलं तर चीनमध्ये मिळते ही शिक्षा\n भेटा मुंबईच्या दुसऱ्या खऱ्याखुऱ्या गलीबॉयला \nव्हिडीओ ऑफ दि डे : ‘उरी’ चित्रपट टोरंटवरून डाऊनलोड करताय मग थांबा आणि हा व्हिडीओ बघा \n मराठी सेलिब्रिटीजचे १० वर्षापूर्वीचे फोटो पाहिले का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/85-year-old-pushpa-joshi-to-enter-bollywood/", "date_download": "2019-01-18T11:46:39Z", "digest": "sha1:PFCUAESRVDTJYM5BI3CAFEA5O3WCJ4XZ", "length": 17349, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "८५ व्या वर्षी ‘त्या’ करताहेत चित्रपट सृष्टीत पदार्पण | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nपालघरमध्ये ओबीसींचे बेमुदत धरणे आंदोलन\nमंत्रालयासमोर पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न\nरायगड जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन\nनैसर्गिक कारणांमुळे कोणतीही संस्था अडचणीत येत नाही – शेखर चरेगावकर\n’10 Year Challenge’ मागे फेशियल डेटा चोरीचा कट असल्याचा संशय\nकाँग्रेस सत्तेवर आल्यास ‘मंदिर वही बनेगा’: हरीश रावत\nकश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर हँड ग्रेनेडचा हल्ला\nदिल्लीतील प्रदूषित हवेमुळे ब्रेन डॅमेजचा धोका\nकुंभ मेळा आणि प्रवासी भारतीय संमेलन म्हणजे नौटंकी, कॅबिनेट मंत्र्याचे वादग्रस्त…\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nऑस्ट्रेलियन कर्णधार फिंच बळीचा बकरा, भुवनेश्वरची अनोखी हॅटट्रीक\nआजचा अग्रलेख : शिवस्मारकाचा छळ\nठसा : डॉ. अनिल अवचट\nलेख : बालमनाच्या जडणघडणीसाठी ‘चित्रकला’ हवी\nआजचा अग्रलेख : घोषणांचा ‘मोसम’\n– सिनेमा / नाटक\nकरणी सेनेला कंगनाचे राजपुती बाण्यात उत्तर\nमला महाराष्ट्राची संस्कृती फार आवडते – कोरिओग्राफर एम. सुधाकर\n‘सर्व लाईन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nआठवडाभर आधीच साजरा होणार ‘शिमगा’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\n८५ व्या वर्षी ‘त्या’ करताहेत चित्रपट सृष्टीत पदार्पण\nवयाची ८५… पण मनाने मात्र अगदी तरुण. घरी बसून स्वस्थपणे आराम करायच्या वयात एका आज्जीबाईंनी चक्क बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. बॉलिवूड अभिनेता अजय देवगण याच्या आगामी ‘रेड’ या चित्रपटात या आज्जीबाईंची महत्त्वाची भूमिका असणार आहे. पुष्पा जोशी असे या आज्जींचे नाव असून त्या मूळच्या पुण्याच्या आहेत.\nदिग्दर्शक राज कुमार गुप्ता यांच्या ‘रेड’ या चित्रपटात पुष्पा जोशी या सौरभ शुक्लांच्या आईची व्यक्तिरेखा साकारत आहे. पुष्पा जोशी यांचे वय जास्त असल्याने त्यांना सेटवर कसलाही त्रास होऊ नये म्हणून अजय देवगणने त्यांची पुरेपुर काळजी सेटवर घेतली आहे. पुष्पा जोशी या पहिल्यांदाच चित्रपटात अभिनय करत असल्या तरी त्यांचा अभिनय हा मोठ्या कलाकारांना देखील लाजवेल असा आहे. तसेच त्या मोठ्या उत्साहात सेटवर काम करत असतात. पुष्पा जोशी यांच्या काम करण्याच्या इच्छेमुळे अजय देवगण देखील प्रभावित झाला असून तो त्यांना काही अडल्यास तत्परतेने मदत करत असतो.\nपुष्पा जोशी या फार हसमुख आहेत. त्या सतत सेटवर विनोद करत असतात. त्यांच्यामुळे सेटवरचं वातावरण प्रसन्न राहतं. सेटवरची तरुण मंडळी त्यांचा उत्साह बघून खूष होतात, असे कास्टिंग दिग्दर्शक राज कुमार गुप्ता यांनी सांगितले. अजय देवगणचा रेड हा चित्रपट येत्या १६ मार्चला प्रदर्शित होणार आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलरायगडात महिला असुरक्षित, पोलिसांनीच जाहीर केला अहवाल\nपुढील१०८ नंबरची रुग्णवाहिका सेवा ‘पांगळी’ करणाऱ्यांवर कारवाई होणार\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nपालघरमध्ये ओबीसींचे बेमुदत धरणे आंदोलन\n’10 Year Challenge’ मागे फेशियल डेटा चोरीचा कट असल्याचा संशय\nकाँग्रेस सत्तेवर आल्यास ‘मंदिर वही बनेगा’: हरीश रावत\nपालघरमध्ये ओबीसींचे बेमुदत धरणे आंदोलन\n’10 Year Challenge’ मागे फेशियल डेटा चोरीचा कट असल्याचा संशय\nकाँग्रेस सत्तेवर आल्यास ‘मंदिर वही बनेगा’: हरीश रावत\nमंत्रालयासमोर पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न\nकश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर हँड ग्रे���ेडचा हल्ला\nकरणी सेनेला कंगनाचे राजपुती बाण्यात उत्तर\nदिल्लीतील प्रदूषित हवेमुळे ब्रेन डॅमेजचा धोका\n‘सर्व लाईन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nआठवडाभर आधीच साजरा होणार ‘शिमगा’\n‘मी पण सचिन’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nकुंभ मेळा आणि प्रवासी भारतीय संमेलन म्हणजे नौटंकी, कॅबिनेट मंत्र्याचे वादग्रस्त...\n‘लकी’च्या गाण्यावर अभिनेता जितेंद्र यांनी केला डान्स\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/entertainment/ranveer-singh-celebrated-siddharth-jadhav-birthday-set-simmba-2413", "date_download": "2019-01-18T11:31:28Z", "digest": "sha1:ZOG3JYNI57F7UKKLL3UUXQFYZT4CQF2R", "length": 4746, "nlines": 37, "source_domain": "www.bobhata.com", "title": "व्हिडीओ ऑफ दि डे : रणवीर सिंगने साजरा केला मराठमोळ्या 'सिद्धार्थ जाधव'चा वाढदिवस....व्हिडीओ पाहून घ्या राव !!", "raw_content": "\nव्हिडीओ ऑफ दि डे : रणवीर सिंगने साजरा केला मराठमोळ्या 'सिद्धार्थ जाधव'चा वाढदिवस....व्हिडीओ पाहून घ्या राव \nरणवीर सिंग आणि आपला मराठमोळा सिद्धार्थ जाधव त्यांच्या अफलातून एनर्जीसाठी ओळखले जातात. समजा दोघे एकत्र काम करत असतील तर काय धम्माल होईल हा योग जुळून आला आहे रोहित शेट्टीच्या आगामी ‘सिम्बा’ सिनेमाच्या निमित्ताने.\nआज आम्ही या सिनेमाबद्दल बोलणार नाही आहोत, तर सिनेमाच्या सेटवर घडलेल्या एका प्रसंगाबद्दल बोलणार आहोत. २३ ऑक्टोबर म्हणजे आपल्या सिद्धार्थ जाधवचा ‘हॅप्पी बड्डे’. यावर्षी त्याचा वाढदिवस चक्क सिम्बाच्या सेटवर साजरा करण्यात आला. यावेळी रोहित शेट्टी, रणवीर कपूर आणि संपूर्ण सिम्बा टीम उपस्थित होती.\nयाप्रसंगी चित्रित करण्यात आलेला एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. सिम्बाच्या सेटवर एकच जल्लोषाचा माहोल होता. सगळी टीम सेलिब्रेशनसाठी एकत्र आली होती. थोड्याचवेळात रोहित शेट्टीने तिथे एन्ट्री घेतली. पण सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ‘रणवीर सिंग’ने. रणवीर आपल्या नेहमीच्याच अंदाजात ‘बार बार दिन ए आये’ गाण्यावर नाचताना दिसतोय. त्याला साथ मिळाली आपल्या सिद्धार्थ जाधवची. मग पुढे काय घडलं \nमंडळी, आपल्या सिद्धार्थ जाधवला हा वाढदिवस आयुष्यभर लक्षात राहील हे नक्की.\nडॉक्टरनेच रुग्णाच्या पोटात ढकलली तब्बल १५ कॅन बियर \nव्हिडीओ ऑफ दि डे : टार्गेट पूर्ण नाही केलं तर चीनमध्ये मिळते ही शिक्षा\n भेटा मुंबईच्या दुसऱ्या खऱ्याखुऱ्या गलीबॉयला \nव्हिडीओ ऑफ दि डे : ‘उरी’ चित्रपट टोरंटवरून डाऊनलोड करताय मग थांबा आणि हा व्हिडीओ बघा \n मराठी सेलिब्रिटीजचे १० वर्षापूर्वीचे फोटो पाहिले का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/sports/vidarbha-team-win-their-first-ranji-trophy-1643", "date_download": "2019-01-18T11:27:40Z", "digest": "sha1:3EN3NUPSOOBBXMJXXSJ66C5DG3OUNBTB", "length": 6183, "nlines": 42, "source_domain": "www.bobhata.com", "title": "विदर्भाच्या पोट्ट्यांनी रचला इतिहास, जाणून घ्या किती खेळयांनंतर जिंकली ही टीम !!", "raw_content": "\nविदर्भाच्या पोट्ट्यांनी रचला इतिहास, जाणून घ्या किती खेळयांनंतर जिंकली ही टीम \nसगळा देश थर्टीफर्स्टची जय्यत तयारी करत असताना आपले विदर्भाचे पठ्ठे रणजी ट्रॉफीसाठी लढत होते. दिल्ली विरुद्ध विदर्भ अशी ही लढत होती आणि पहिल्यांदाच विदर्भाने यात बाजी मारलीय. विदर्भाच्या टीमने ही लढत जिंकून वर्षाचा शेवट शानदार केलाय राव. पहिल्यांदाच रणजी ट्रॉफी आपल्या विदर्भाच्या नावावर झाली आहे.\nविदर्भाच्या टीमने ज्या संघाविरुद्ध हा सामना जिंकला तेही काही लेचेपेचे नव्हते. दिल्लीची टीम रणजीमध्ये तेवढ्याच ताकदीने उतरली होती पण विदर्भाने त्यांना चक्क ९ विकेट्सने घरी पाठवलं.\nया अंतिम सामन्याचे काही हायलाइट्स...\nविदर्भाचा आदित्य सरवटे हा ऑलराउंडर खेळाडू आहे. त्याने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर दुसऱ्या इनिंगमध्ये दिल्लीच्या ३ खेळाडूंना माघारी पाठवलं. गोलंदाजीशिवाय त्याने केलेले ७९ रन्स देखील महत्वाचे ठरले. आदित्यबरोबर अक्षय वखरेने सर्वाधिक अशा ४ विकेट्स पटकावल्या. रजनीश गुरबानी या गोलंदाजाने तर कामालाच केली राव. त्याने या अंतिम लढतीत हॅटट्रिक ठोकली आहे. रणजीच्या फायनल्समध्ये हॅटट्रिक करणारा तो दुसरा खेळाडू ठरला आहे.\nअक्षय वाडकर या पठ्याने त्याचं शतक ठोकून टीमला ट्रॉफीच्या अगदी जवळ नेऊन पोहोचवलं. त्याच्या १३३ धावांच्या जोरावर विदर्भाच्या टीमने २५२ धावांची आघाडी घेऊन एक मोठं आव्हन दिल्लीसमोर ठेवलं. कर्णधार फैज फजल तसेच वसिम जफर, आदित्य सरवटे, सिद्धेश नेरळ यांनी फलंदा���ीची भक्कम फळी तयार केली. या सर्वांच्या जोरावर विदर्भ विजेता ठरला आहे.\nअंतिम सामना तसेच संपूर्ण सिरीजमध्ये जे चमकले, त्यात फैज फजल, आदित्य सरवटे, अक्षय वखरे, संजय रामास्वामी, रजनीश गुर्बानी आणि अक्षय वाडकर हे बहाद्दर होते.\nएकंदरीत विदर्भाच्या टीमने टीम स्पिरीट दाखवत ट्रॉफीवर आपलं नाव कोरलंय. या संपूर्ण टीमचं बोभाटातर्फे हार्दिक अभिनंदन\nडॉक्टरनेच रुग्णाच्या पोटात ढकलली तब्बल १५ कॅन बियर \nव्हिडीओ ऑफ दि डे : टार्गेट पूर्ण नाही केलं तर चीनमध्ये मिळते ही शिक्षा\n भेटा मुंबईच्या दुसऱ्या खऱ्याखुऱ्या गलीबॉयला \nव्हिडीओ ऑफ दि डे : ‘उरी’ चित्रपट टोरंटवरून डाऊनलोड करताय मग थांबा आणि हा व्हिडीओ बघा \n मराठी सेलिब्रिटीजचे १० वर्षापूर्वीचे फोटो पाहिले का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.savistar.com/2018/02/22/suraj-mote-article-on-sharad-pawar-interview/", "date_download": "2019-01-18T12:02:24Z", "digest": "sha1:VA5XIP4MVU7WZQAKZ73SCI5UUZPSSDQF", "length": 14810, "nlines": 73, "source_domain": "www.savistar.com", "title": "चघळायला चोथा न मिळाल्याचे शल्य… – सविस्तर", "raw_content": "\nचघळायला चोथा न मिळाल्याचे शल्य…\nअखंड महाराष्ट्राला उत्सुकता लागलेली मा. राज ठाकरे घेणार असलेली आदरणीय पवार साहेबांची ती बहुप्रतिक्षित मुलाखत काल अखेर पुण्याच्या BMCC मैदानावर पार पडली. मुलाखती दरम्यान काय झाले कोणते प्रश्न विचारले गेले कोणते प्रश्न विचारले गेले काय उत्तरं मिळाली यावर चर्चा करण्यात अर्थ नाही. ते सर्वांसमोर आहे. परंतु एक राजकीय कार्यकर्ता म्हणून मुलाखतीतून मला काय महत्वाचं वाटलं\nकाल झालेली मुलाखत आमच्यासारख्या नवख्या राजकारण्यांना एखाद्या प्रथितयश विद्यापीठाच्या नावाजलेल्या प्राध्यापकाच्या लेक्चरपेक्षा कमी नव्हती. राजकारण हे एकमेव असं क्षेत्र आहे, ज्याचं शिक्षण तुम्हाला सहजा-सहजी मिळत नाही. ते तुम्हाला कष्टातून, कार्यातून, अपयशामधून, जाणिवांमधून, अनुभवातून अक्षरशः कमवावं लागतं. कालची मुलाखत अशाच 5 तपांच्या अनुभवाला ओझरत का होईना प्रत्यक्ष अनुभवायची एक संधी होती. आमच्यासारखे नव्या पिढीचे कार्यकर्ते आज मूल्यांच्या आणि विचारांच्या राजकारणाला कुठेतरी पारखे झालेत, कदाचित तसे मार्गदर्शकच आता बोटावर मोजण्याइतपत राहिलेत. यशवंतराव चव्हाण साहेबांनी ज्या मूल्याधिष्ठित राजकारणाचा पाया या महाराष्ट्रात रचला ते एव्हाना एखादी प्राचीन संस्कृती लुप्त व्हावी, असं लुप्त होऊन गेलंय.\nकालच्या मुलाखतीमधून काय घ्यावं याचा जर परिपाक काढायचा ठरवला तर, ती मुलाखत वारंवार पाहणं, वेळ असेल तेव्हा पुन्हा पुन्हा त्याची पारायणं करणं गरजेचं आहे. साहेब जेव्हा बोलतात तेव्हा 100% विचारांती बोलत असतात, असा आजवरचा अनुभव. त्यांच्या प्रत्येक शब्दाला अनेक कंगोरे असतात. ते एकदाच वाचून ऐकून लक्षात येणे दुरापास्त. त्याला वारंवार वेगवेगळ्या अँगलने पाहावं लागतं. जितकं तुम्ही पाहाल तितकं नवनवीन तुम्हाला त्यातून शिकायला मिळतं. कालची मुलाखत ही त्याच धाटणीची…\nकालचा मुलाखत घेणारा पण काही लेचपेचा नव्हता. निर्भीड, खोचक आणि सडेतोड प्रश्न विचारण्याची धमक असलेला तो राजकारणी होता. तो पत्रकारछाप मुलाखत घेईल, अशी अपेक्षाच चुकीची… त्यामुळे कालची मुलाखत ही खऱ्या अर्थाने वेगळी, ऐतिहासिक आणि महाराष्ट्राच्या राजकीय परंपरांना वेगळी दिशा देणारी होती यात शंकाच नाही.\nराज ठाकरेंनी साहेबांना विचारलेला पहिलाच प्रश्न इतका तुफान वेगाच्या चेंडूसारखा होता की, पाहणाऱ्यांना वाटलं गेली विकेट पण मुरलेल्या बॅट्समनने अगदी लिलया टोलवून लावावा, असा सहज तो प्रश्न टोलावला. राज ठाकरेंनी अनेक यॉर्कर, लो पिच, गुगली लाईन आणि लेंथवर टाकले. एखाद दुसरा शॉर्ट पिच आणि फुलटॉस पण होता. साहेबांनी प्रत्येक प्रश्न अगदी हसत-हसत आणि चेहऱ्याच्या रेषा इकडच्या तिकडं होऊ न देता उत्तरीत केले. अशा मुलाखतीनंतर मीडियाने भल्याभल्यांच्या ‘ऑफ द ग्राउंड’ विकेट पाडल्याचं पाहिलं आहे.\nमीडियाला हवं ते चर्वण काल मिळू शकलं नाही, याचं हेच शल्य असावं. काय करणार शेवटी त्यांचाही धंदा आहे. TRP चा त्यांच्या हिशोबाने कालची मुलाखत डोंगर पोखरून उंदीर निघाल्यासारखीच आहे. कारण ‘ब्रेकिंग न्यूज’ च्या धंदेवाईक जमान्यात ‘मेकिंग न्यूज’ नुकसान करणाऱ्याच ठरतात. त्या त्यांना कशा परवडतील त्यांच्या हिशोबाने कालची मुलाखत डोंगर पोखरून उंदीर निघाल्यासारखीच आहे. कारण ‘ब्रेकिंग न्यूज’ च्या धंदेवाईक जमान्यात ‘मेकिंग न्यूज’ नुकसान करणाऱ्याच ठरतात. त्या त्यांना कशा परवडतील कालची मुलाखत माझ्या मते खऱ्या अर्थाने मेकिंग म्हणजे काहीतरी वेगळं घडवू पाहणारी होती. एक वेगळा विचार एक वेगळा पायंडा पाडणारी होती. दोन वेगवेगळ्या विचारधारेची पण आपापसात एक आपुलकी असणारी ��्यक्तिमत्वं भारतभरात एकत्र आलेली मी पाहिलेली नाहीत. आली असली तरी त्यांच्यात अशी खेळीमेळीचा संवाद शक्य नाही. कालच्या मुलाखतीची खासियतच ही की, वैचारिक भिंती वैयक्तिक संबंधांच्या आड येऊ शकल्या नाहीत. अनेक मतभेदाअंती ज्या गोष्टीसाठी हे झगडणं सुरू असतं ती गोष्ट एकच आहे. तेव्हा विचारांचा तात्पुर्तेपणा राजकारणात महत्वाचा असतो, हे साहेबांचं राजकारण बघता लक्षात येतं. विचार आणि राजकारण ह्या परस्परविरोधी बाबी आहेत पण याचा योग्य ताळमेळ राजकारणात असणे महत्वाचे असते. आणि साहेबांनी हे लिलया पेललंय.\nकालचा दोन पिढ्यांचा संवाद आजची आमची तिसरी पिढी डोळे भरून पाहत होती. आठवणींमध्ये साठवत होती. कदाचित हे आमच्या नशीबी पुन्हा असेल की नाही, परंतु ही शिदोरी आम्हाला आयुष्यभर पुरेल इतकी मोठी आहे. काय केलं, काय नाही, यापेक्षा काय करायला हवं हे जास्त सांगणारी कालची मुलाखत होती. आणि माझ्या दृष्टीने तेच महत्वाचं होतं.\nमीडिया ही मीडियाच आहे. चघळायला चोथा न मिळाल्याचे शल्य त्यांना असणारच. प्रत्येकवेळी त्यांना जे हवं असतं तेच लोकांना हवं असतं, असं कदापि नसतं. कालच्या मुलाखतीने लोकांचा नव्हे तर फक्त मीडियाचा भ्रमनिरास झाला, तो का झाला हे मी समजू शकतो. एका कार्यकर्त्याच्या नजरेतून पाहाल तर येणाऱ्या काळात महाराष्ट्रात अनेक नवी स्थित्यंतरे घडवणारी कालची घटना आहे. फक्त धंद्याच्या दृष्टिकोनातून हे मीडियाचं नुकसान आहे यात शंका नाही. सरतेशेवटी एकच सांगणं. आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात मीडियाचे चष्मे लोकांना घालायला भाग पाडू नका. कंटाळा आलाय त्यांना तुमच्या मसालेदार, आचर-वचर, फास्टफूड छाप बातम्यांचा. जरा सकस, हेल्दी येऊ देत जा अधे मधे. हीच अपेक्षा अन ह्याच शुभेच्छा..\n-डॉ सूरज मोटे, गिरवली, ता. भूम, जि. उस्मानाबाद.\n(लेखातील मतांशी संपादक/मालक सहमत असतीलच असे नाही. आपले लेख आम्हाला contact@thodkyaat.com वर पाठवा)\nतेच ते आणि तेच ते… गुळमुळीत प्रश्न आणि गुळमुळीत उत्तरं\nकसब्यात वाजले सनई-चौघडे, पाहा कोण आहे बापटांची सून\n…फक्त या एका गोष्टीमुळे ‘ठाकरे’ सिनेमा फ्लॉप होऊ शकतो\nइतर पक्षांना गृहीत धरणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीला कपिल पाटलांचं सणसणीत पत्र\nजेव्हा अटल बिहारी वाजपेयींनी नरेंद्र मोदींना दिल्ली सोडून जायला सांगितलं\nवेबसाईट हॅक करुन भाजपला धमकी; भाजप म्हणतं ती आमची वेबसाईट नाही… नेमकं काय आहे सत्य\nज्यांच्या विरोधात उभं राहण्यास शरद पवार धजावले नाहीत, त्यांच्या पुढे ‘राष्ट्रवादी’चं कोण टिकणार\nSagar on आडतास कसं झालं\nsanjay on #शालजोडीतून… | कथा बाजारवाडीचा बाजार उठल्याची…\nनानासाहेब लोंढे on माणिक सरकार… कार-फोन न वापरणारा आणि सर्जिकल स्ट्राईक करणारा मुख्यमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://majalgaonmahaulb.maharashtra.gov.in/UlbCmsHomepages/page?id=43", "date_download": "2019-01-18T11:22:38Z", "digest": "sha1:EL6NSOVR3UFJELM2FS44OEQQOMDG2DHG", "length": 7097, "nlines": 97, "source_domain": "majalgaonmahaulb.maharashtra.gov.in", "title": "- नागरी स्थानिक स्वराज्य संस्था वेब पोर्टल , महाराष्ट्र शासन", "raw_content": "\nमुख्य घटकाला जा |\nनगरपरिषद प्रशासकीय कार्यालय इमारत / नागरी सुविधा केंद्र\nगृहनिर्माण व गलीछ्ह वस्ती\nसन २०११ नुसार जनगणना\nनिवडून आलेल्या सदस्यांची माहित\nसार्वजनिक आरोग्य विषयक सेवा\nशहरात उपलब्ध शैक्षणिक सुविधा\nशहरात उपलब्ध उच्च शैक्षणिक सुविधा\nमुलभूत सोयी सुविधा स्थिती\nकर संकलन विषयक बाबी\nउत्पन्न आणि खर्च खाते\nप्रभागनिहाय निवडून आलेले सदस्य\nशासन निर्णय नगर विकास विभाग नगरपालिका प्रशासन संचालनालय\nभारत सरकार महाराष्ट्र शासन राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र\nस्वच्छ भारत अभियान रा. श. आजीविका मिशन\nकर आकारणी बी. पी. एम. एस. माहिती नगरपरिषदेद्वारे वितरित केलेल्या विविध सेवांसाठी शुल्क शासन निर्णय मालमत्ता व पाणी देय माहिती\nआपत्ती व्यवस्थापन आराखडा महत्वाचे दूरध्वनी क्रमांक\nया पोर्टलवर विविध विभागांच्या अखत्यारीतील माहिती आणि मजकूर काळजीपूर्वक आणि परिश्रमपूर्वक उपलब्ध करून देण्यात आला असला, तरी या माहितीचा केला जाणारा वापर अथवा वापरामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीची जबाबदारी नगरपरिषद संचालनालय , महाराष्ट्र शासन स्वीकारीत नाही. कोणत्याही प्रकारची विसंगती / संभ्रमासंदर्भात अधिक स्पष्टीकरणासाठी वापरकर्त्याने नगरपरिषद संचालनालय, महाराष्ट्र शासनाच्या संबंधित विभागाशी/अधिकाऱ्याशी संपर्क साधावा.\nअध्यक्ष उपाध्यक्ष मुख्याधिकारी समिती\nअभियान प्रकल्प योजना स्वच्छ भारत अभियान रा. श. आजीविका मिशन\nनिविदा जाहिराती महाराष्ट्र नगरपरिषद सेवा (संवर्ग) पदभरती परीक्षा - २०१८\nमहा-जी.आय.एस पोर्टल बी.पी.एम.एस. पोर्टल नगरपरिषद वेबसाईट शहरी पथ विक्रेता पोर्टल\nकायदे धोरण निय�� स्थायी निदेश\nआपले सरकार सेवा हमी कायदा महा योजना तक्रार निवारण माहितीचा अधिकार संयुक्त नागरी सेवा पोर्टल\nअंतिम पुनरावलोकन आणि सुधारणा : १८-०१-२०१९\nएकूण दर्शक : २९१५\nप्रकाशन हक्क © २०१७ , नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासनाचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.\nहे वेब पोर्टल राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र , पुणे यांनी विकसित केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/qualification/be-me/recruitment/2", "date_download": "2019-01-18T12:00:41Z", "digest": "sha1:HRML52PHY5775A2XFM6DTPPXAK2OG4JQ", "length": 8832, "nlines": 125, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "BE / ME Jobs - Latest Recruitment For BE / ME", "raw_content": "\nबी.ई / एम.ई - शिक्षणानुसार जाहिराती | Jobs For BE / ME\nबी.ई / एम.ई - शिक्षणानुसार जाहिराती\nNMK 2018: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या किंवा गूगल वर नेहमी \"Maha NMK\" असे सर्च करा.\nदि. १० जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 संशोधन आणि विकास विभाग [IIT] गुवाहाटी येथे कनिष्ठ संशोधन फेलो पदांची ०१ जागा\n〉 इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी [IIT] कानपूर येथेवरिष्ठ प्रकल्प सहकारी पदांची ०१ जागा\nदि. ०९ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 लातूर शहर महानगरपालिका [Latur Municipal Corporation] येथे विविध पदांच्या ०४ जागा\n〉 विझाग स्टील [Vizag Steel] येथे व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांच्या ७७ जागा\nदि. ०८ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 विश्वेश्वराय नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी [VNIT] नागपूर येथे सहायक प्राध्यापक पदाची ०१ जागा\n〉 इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ऍस्ट्रोनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स [IUCAA] पुणे येथे ०२ जागा\n〉 कॉलेज ऑफ इंजिनियरिंग [COEP] पुणे येथे संशोधन सहकारी पदांची ०१ जागा\n〉 हिमाचल प्रदेश पर्यटन विकास महामंडळ [HPTDC] येथे कनिष्ठ अभियंता पदांच्या ०६ जागा\n〉 राज रमन्ना सेंटर फॉर प्रगत टेक्नॉलॉजी [RRCAT] इंदौर येथे तांत्रिक अधिकारी पदांच्या ०४ जागा\nदि. ०७ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मुंबई येथे विविध पदांच्या १० जागा\n〉 भारतीय रिझर्व्ह बँक [RBI] मध्ये ज्युनिअर इंजिनिअर पदांच्या २४ जागा\nदि. ०६ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया [ECIL] मध्ये विविध पदांच्या २१०० जागा [मुदतवाढ]\n〉 न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड [NPCIL] मध्ये विविध पदांच्या १६२ ��ागा\nदि. ०५ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग [PWD] मध्ये कनिष्ठ अभियंता पदांच्या ४०५ जागा\n〉 जिल्हाधिकारी कार्यालय [ZP] पुणे येथे तांत्रिक सचिव पदांची ०१ जागा\nदि. ०४ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 भारतीय नौदल [Indian Navy] मध्ये पर्मनंट कमिशन ऑफिसर पदांच्या १०२ जागा\n〉 इंडियन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी [IIT] इंदौर येथे वरिष्ठ संशोधन फेलो पदांची ०१ जागा\n〉 पश्चिम बंगाल स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड मध्ये विविध पदांच्या १४३ जागा\n〉 प्रगत सामग्री आणि प्रक्रिया संशोधन संस्था [AMPRI] भोपाळ येथे वैज्ञानिक पदांच्या १० जागा\nदि. ०३ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 शिवाजी विद्यापीठ [Shivaji University] कोल्हापूर येथे विविध पदांच्या ०८ जागा\nआता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा\nबी.ई / एम.ई २०१८: बी.ई / एम.ई या परीक्षेचे सर्व निकाल या पेज वरून उपलब्ध करून दिले जातील. \"MahaNMK.com\" या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://harinarke.blogspot.com/2012/09/blog-post_4134.html", "date_download": "2019-01-18T12:02:58Z", "digest": "sha1:3VGCX5VMMVNNVVACTGS7BAHCSBFYGGCY", "length": 32387, "nlines": 345, "source_domain": "harinarke.blogspot.com", "title": "प्रा. हरी नरके: राजकारण पदोन्नतीतील आरक्षणाचे", "raw_content": "\nपदोन्नतीमध्ये आरक्षण ठेवण्यासाठी ११७ वी घटनादुरुस्ती करण्याचा सरकारचा निर्णय वादाच्या भोव-यात सापडला आहे.५ सप्टेंबरला राज्यसभेत हे विधेयक सादर केले जात असताना समाजवादी पक्ष आणि बसपाच्या खासदारांनी एकमेकांना केलेली धक्काबुक्की लाजीरवाणी होती.हा लेख प्रकाशित होईपर्यंत लोकसभेतही हे घटनादुरुस्ती विधेयक सादर होवुन मंजुर झालेले असेल किंवा मंजुरीच्या प्रतिक्षेत प्रलंबित राहिलेले असेल. कोळसाघोटाळा आणि इतर अनेक कारणांनी अडचणीत असलेल्या सरकारने पदोन्नतीतील आरक्षणाच्या वादाचा धुरळा ऊडवुन देशाचे लक्ष दुसरीकडे वेधण्याचा प्रयत्न केल्याचा विरोधक आरोप करीत आहेत.सरकारही त्यामुळेच बहुधा याबाबतीत चक्क दिशाभुल करणारी माहिती प्रसृत करताना दिसते.गेली सतरा वर्षे घटनेत पदोन्नतीतील आरक्षण देण्याची तरतुद असताना प्रथमच ही तरतुद केली जात असल्याचे सरकारतर्फे भासवले जात आहे.काही लोकांचा जातआधारित आरक्षणाला पाठींबा असला तरी त्यांचा पदोन्नतीत आरक्षण ठेवण्याला विरोध आहे.काहींच्या मते हे आरक्षण घटनेच्या समतेच्या तत्वांना छेद देणारे आहे.नागराज केसमध्ये राजस्थान आणि राजेश कुमार केसमध्ये उत्तर प्रदेशच्या उच्च न्यायालयाने हे आरक्षण रद्द केले असुन त्यावर मा. सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले असल्याने ही घटनादुरुस्ती न्यायालयात टिकणार नाही असाही दावा केला जात आहे. वादाचा भडका उडालेला पाहुन सर्व प्रकारच्या आरक्षणाचे विरोधक आणि आर्थिक आधारावर आरक्षण द्यावे असे म्हणणारेही सक्रिय झालेले आहेत.त्यांनी आरक्षणाला प्रतिनिधित्वाऎवजी गरिबी हटावचा कार्यक्रम बनवुन टाकले आहे.\nया पार्श्वभुमीवर या वादातील सत्य आणि राजकारण शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे.समर्थक आणि विरोधक यांचा काही छुपा अजेंडा यामागे आहे काय याचाही शोध घेतला पाहिजे.मायावती आणि मुलायम सिंग हे पारंपरिक विरोधक शड्डु ठोकुन उभे आहेत. अनुसुचित जाती- जमातीची राजकीय लाबी कामाला लागलेली आहे. इतर मागासवर्गासाठीच्या खासदारांच्या संसदीय स्थायी समितीने हे पदोन्नतीतील आरक्षण ओबीसी आणि भटके-विमुक्त यांनाही मिळावे यासाठी प्रयत्न सुरु केलेले आहेत.मुलायम सिंग स्वता:ला राम मनोहर लोहियांचे अनुयायी मानतात.ते उघडपणे विरोधात उतरलेले असले तरी त्यांना या पदोन्नतीसाठीच्या घटनादुरुस्तीद्वारे ओबीसींचा समावेश त्यात करुन घ्यायचा असावा असा एक कयास आहे.शिवाय त्यांना मुस्लीमांना धर्मनिहाय आरक्षण मिळवुन देवुन आपली मुस्लीम व्होटबेंक मजबुत करायची आहे असेही बोलले जाते. काही चाणक्यांना या घटनादुरुस्तीद्वारे उच्च जातीयांना ओबीसींमध्ये आरक्षण देण्याचा मार्ग खुला करुन घ्यायचा आहे. काहींना जातीआधारित आरक्षणाचा कायमचा खात्मा करण्यासाठी आर्थिक आधारावर आरक्षण लागु करता यावे यासाठी आत्ताच काही अनुकुल फासे टाकायचे आहेत.काहींना फक्त स्वता:पुरते बघायचे आहे.\nआज ऎरणीवर आलेला मुद्दा फक्त पदोन्नतीत आरक्षण असावे की नाही एव्हढाच आहे.पदोन्नतीतील आरक्षणामुळे उच्च जातीतील कार्यक्षम अधिका-यांचे मनोबल खच्ची होते,त्यांच्यात असंतोष निर्माण होतो, त्यामुळे कार्यक्षमतेची हानी होते असे युक्तीवाद केले जातात.ज्या देशातील समाज हा जातीप्रधान आहे, जातीअंतर्गत विवाह ही भारतीयांची खरी ओळख आहे, जेथे बहुतेकांची मानसिकता जातीआधारित आहे तेथे जातीआधारित आरक्षणाला विरोध करणारे जातीनिर्मुलनावर मात्र काहीच बोलत नाहीत.हा दुटप्पीपणा होय.जातीआधारित आरक्षण या देशात किमान सव्वादोन हजार वर्षे अस्तित्वात होते.त्याचे लाभार्थी त्रैवर्णिक \"द्विज\"होते. त्या विषमतावादी विपरित आरक्षणामुळे समाजाचे जे विभाजन आणि नुकसान झाले त्यातुन मुक्ती मिळवण्यासाठी घटनाकारांनी आजचे आरक्षण आणले.संविधान सभेत आर्थिक आधारावर आरक्षण देण्याची चर्चा झालेली होती.देशातील ९९ टक्के लोक गरीब असल्याने त्यांना सर्वांना आरक्षण द्यावे लागेल आणि मग आरक्षणामागचा हेतुच विफल होईल असा विचार पुढे आला व आर्थिक आधारावर ते द्यायचे नाही असा निर्णय हेतुपुर्वक घेण्यात आला.नरसिंह राव सरकारने २५ सप्टेंबर १९९१ रोजी आर्थिक आधारावर दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापिठाने १६ नोव्हे.१९९२ रोजी रद्द केले होते हे लक्षात घेता आर्थिक आधारावरील आरक्षणाची चर्चा घटनाबाह्य ठरते.जातीय पुर्वग्रहामुळे मागासवर्गियांना पक्षपात आणि शोषणाचे बळी ठरावे लागते.धोरण निर्मितीच्या निर्णयप्रक्रियेतुन वगळले जाते. सामान्य भारतीय माणसाविषयीची आस्था जर अधिका-यांकडे नसेल तर त्यांना कार्यक्षम मानायचे कायहेही विसरुन कसे चालेल\nजातींमुळे मागासवर्गाला संधी डावली जाते म्हणुन समान संधीसाठी विशेष संधीचे तत्व घटनेत आणले गेले.घटनेची पहिली दुरुस्ती १९५१ साली आरक्षणाच्या संदर्भातच झाली होती.त्यानंतर १९५५ पासुन पदोन्नतीतील आरक्षण देण्यात आले.इंदिरा साहनी निकालपत्रात सर्वोच्च न्यायालयाने ते रद्द केले असता १९९५ साली७७ वी घटनादुरुस्ती करुन ते परत लागु करण्यात आले.त्यात पुन्हा ८५ व्या घटनादुरुस्तीद्वारे २००१ साली दुरुस्ती करण्यात आली. \"कलम १६, उपकलम ४ अ\" द्वारे आलेले हे आरक्षण मा.न्यायालयाने वैध ठ���वलेले आहे. मात्र सरकारला काही पुर्तता करायला सांगितलेल्या असल्याने राजस्थान व उत्तरप्रदेशात ते तुर्तास स्थगित झाले आहे.\nएम.नागराज केस मध्ये २००६ साली आणि अलिकडच्या राजेशकुमार वि. उत्तरप्रदेश विद्युत महामंडळ केसमधील निकालपत्रांमध्ये मा.उच्च न्यायालयाने पदोन्नतीतील हे आरक्षण रद्द केलेले नाही.\nएम.नागराज विरुद्ध भारत सरकार\nनिकालपत्रक: दि.१९ आक्टोबर २००६\nमा. न्यायाधिश: श्री.वाय.सबरवाल, श्री. के.बालकृष्णन,\nउत्तरप्रदेश विद्युत महामंडळ विरुद्ध राजेश कुमार\nमा. न्यायाधिश:दलवीर भंडारी,दिपक मिश्रा\nन्यायालयाने घटनेच्या कलम १६{४} आणि १६{४अ} तसेच ३३५ ची पुर्तता करण्याची तरतुद सरकारने पाळली पाहिजे असे म्हटले आहे. ५० टक्के आरक्षणाची मर्यादा, अपर्याप्त {अपुरे}प्रतिनिधित्व आणि प्रशासनाची कार्यक्षमता याबाबतची खातरजमा करणारी पुरेशी आकडेवारी व माहिती शासनाकडे हवी या तीन अटींवर न्यायालयाने पदोन्नतीतील असे आरक्षण वैध ठरवलेले आहे.\nआता सरकारने या अटींचे पालन अशक्य असल्याचे सांगत ही तरतुद घटनेतुन काढुन टाकुन त्याजागी पुढीलप्रमाणे नवी तरतुद करण्याचा घाट घातलेला आहे.\nही घटनादुरुस्ती पुर्वलक्षी प्रभावाने १७ जुन १९९५ पासुन लागु होणार आहे.या घटनादुरुस्तीची खरेच गरज आहे का असा प्रश्न काही विधीज्ञांनी उपस्थित केला आहे.पर्याप्त प्रतिनिधित्वाची अट खुद्द डा.बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत विचारपुर्वक घातलेली होती, ती काढुन टाकणे आरक्षणाच्या भवितव्यासाठी आणि ओबीसी, भटकेविमुक्त यांच्यासाठी आत्मघातकीपणाचे पावुल ठरेल अशी मला भिती वाटते. या ११७ व्या घटनादुरुस्तीद्वारे ओबीसी आणि भटक्याविमुक्तांना पदोन्नतीत आरक्षण देण्याची तरतुद सरकारने केलेली नाही. ओबीसी संसदीय स्थायी समितीतील खासदारांचे नेते हनुमंतराव आणि इतरांनी सभागृहात आम्ही सरकारला ही तरतुद करायला भाग पाडु असे म्हटले आहे.\nरेणके आयोगाच्या अहवालातुन भटक्याविमुक्तांचे भीषण वास्तव समोर आले आहे.देशातील साडेतेरा कोटी भट्क्याविमुक्तांपैकी ९८ टक्के भुमीहीन आणि बेघर आहेत.९४ टक्के दारिद्र्यरेषेखालील जीवन जगतात.त्यांना अनुसुचित समुदाय म्हणुन आरक्षण द्यावे अशी शिफारस रेणके आयोगाने करुन ४ वर्षे उलटुन गेली पण सरकारने तो अहवाल धुळीत टाकुन दिलेला आहे.हे सरकार सर्वात दुबळ्या भ��क्याविमुक्तांसाठी काहीही करायला तयार नाही.२०१०-११ साली प्रथमच केंद्रीय अर्थसंकल्पात या साडेतेरा कोटी लोकांसाठी दरडोयी दरवर्षाला ७५ पैसे याप्रमाणे रुपये दहा कोटीची तरतुद केली होती.त्यातले अवघे रु.१ लाख खर्च झाले आणि उर्वरित रु.९ कोटी ९९ लाख परत गेल्याची छापील माहिती अहवालात नुक्तीच देण्यात आली आहे.\nही सरकारी अनास्था बघता {१}.राजकीय ईच्छाशक्तीचा अभाव,{२}.न्यायालयात या घटनादुरुस्तीला आव्हान दिले गेल्यावर तेथे त्याचा अन्वयार्थ काय लावला जातो,{३}.सरकारचे डावपेच बघता २०१४ च्या निवडणुकीपुर्वी ही घटनादुरुस्ती मंजुर होईल काय आणि{४} या बदलांमुळे ओबीसी व भटक्याविमुक्तांचे कायमस्वरुपी होणारे नुकसान हे गंभीर प्रश्न आहेत.त्यामुळे या घटनादुरुस्तीचे भवितव्य टांगणीला लागलेले आहे.ती उद्या न्यायालयात वैध ठरली तरीही जागतिकीकरणाच्या या काळात सत्ताधारी जातींच्या व्होटबंकेचे राजकारण कोणता पवित्रा घेते त्यावर आरक्षण राहणार की संपणार ते ठरणार आहे.\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले: समग्र वाड्मय, मुखपृष्ठ\nडॉ. अरूणा ढेरे यांच्यासमवेत-\nमहात्मा फुले समग्र वाङ्मय\nमाझे आवडते लेखक प्रा.भालचंद्र नेमाडे यांच्यासोबत..\nमहात्मा जोतीराव फुले यांची बदनामी\n५० हजार प्रेक्षकांनी बघितलेले : सत्यशोधक\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले (12)\nडॅा. रखमाबाई सावे - राऊत (6)\nतू माझा सांगाती (1)\nनिंबा मुका जाधव (1)\nनेमाडे - कसबे-वाद (1)\nन्या. गायकवाड आयोग (1)\nप्रा. रंगनाथ पठारे (1)\nबुद्ध आणि बोधिसत्व (1)\nमाळी व तेली (1)\nलोक माझे सांगाती (1)\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ (4)\nसावित्रीबाई फुले स्मारक (1)\nशिक्षणतज्ञ सावित्रीबाई फुले यांचे कार्य\nनिषेध- खेडेकर म्हणतात जातीय व धार्मिक दंगली घडवा\n(श्री. एम. डी. रामटेके यांच्या ब्लोगवरून जनहितार्थ साभार पुनर्प्रकाशित.) वाचा आणि क्रुतीशील निषेध करा. ब्रिगेडचे व मसेसं चे सर्वेसर्वा श...\nमहाराष्ट्र भूषण : वादंग आणि वास्तव\nबाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या निर्णयाबाबत उलटसुलट चर्चा चालू आहे. बाबासाहेबांच्या वक्तृत्वावर भाळलेले ...\nमहाराष्ट्राच्या विवेकवादाचा आवाज : डा. नरेंद्र दाभोळकर\nचार दिवसांपुर्वी नरूभाऊंचा फोन आला होता. \"हरी, लेखाचे लक्षात आहे नारे बाबा\" अशी सुरुवात करून बराच वेळ बो...\nद्रष्टा महापुरूष महा���्मा जोतीराव फुले\nमहात्मा जोतीराव फुले यांच्या निधनाला आज १२५ वर्षे झाली. त्यांच्या काळात त्यांनी केलेले काम महत्वाचे असेलही, परंतु आज त्याचा काय उपयोग\nआरक्षण आर्थिक आधारावर द्यावे काय\nगेले काही दिवस आरक्षणाचा पाया जात, जमात किंवा सामाजिक आणि शैक्षणिक हा न ठेवता आर्थिक आधारावर समाजातील सर्व गरिबांना आरक्षण द्यावे ही भुमि...\nवामन मेश्राम, मुलनिवासी नायक आणि सांस्क्रुतीक दहशतवाद\nशाळकरी वयात मी फुले - आंबेडकरी चळवळीच्या सम्पर्कात आलो . डा . बाबा आढाव यांचे महात्मा फुले समता प्रतिष्ठान , राष्ट्रसेवा दल आदि संघटन...\nपवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली \n*पवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली *पवार नावाचे रसायन उलगडण्याचा आत्मसमर्थनपर प्रयत्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://majalgaonmahaulb.maharashtra.gov.in/UlbCmsHomepages/page?id=44", "date_download": "2019-01-18T11:22:15Z", "digest": "sha1:ZDC4L66EEQAWRHWBAK24YYBBW4QBMH3J", "length": 7472, "nlines": 100, "source_domain": "majalgaonmahaulb.maharashtra.gov.in", "title": "वापरसुलभता - नागरी स्थानिक स्वराज्य संस्था वेब पोर्टल , महाराष्ट्र शासन", "raw_content": "\nमुख्य घटकाला जा |\nनगरपरिषद प्रशासकीय कार्यालय इमारत / नागरी सुविधा केंद्र\nगृहनिर्माण व गलीछ्ह वस्ती\nसन २०११ नुसार जनगणना\nनिवडून आलेल्या सदस्यांची माहित\nसार्वजनिक आरोग्य विषयक सेवा\nशहरात उपलब्ध शैक्षणिक सुविधा\nशहरात उपलब्ध उच्च शैक्षणिक सुविधा\nमुलभूत सोयी सुविधा स्थिती\nकर संकलन विषयक बाबी\nउत्पन्न आणि खर्च खाते\nप्रभागनिहाय निवडून आलेले सदस्य\nतुम्ही आता येथे आहात : मुख्यपृष्ठ / वापरसुलभता\nशासन निर्णय नगर विकास विभाग नगरपालिका प्रशासन संचालनालय\nभारत सरकार महाराष्ट्र शासन राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र\nस्वच्छ भारत अभियान रा. श. आजीविका मिशन\nकर आकारणी बी. पी. एम. एस. माहिती नगरपरिषदेद्वारे वितरित केलेल्या विविध सेवांसाठी शुल्क शासन निर्णय मालमत्ता व पाणी देय माहिती\nआपत्ती व्यवस्थापन आराखडा महत्वाचे दूरध्वनी क्रमांक\nकोणत्याही उपकरणांचा, तंत्रज्ञानाचा किवा क्षमतेचा वापर करून हे संकेत स्थळ बघता येईल यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. संकेत स्थळाला भेट देणाऱ्या व्यक्तीला जास्तीत जास्त उपयोगता व सुलभता व्हावी या उद्देशाने हे संकेत स्थळ तयार करण्यात आले आहे.\nपरिणामी संकेत स्थळ विविध उपकरणात बघणे शक्य होईल, जसेकी वेब सक्रीय मोबाईल, वॅप फोन, पी. डि. ए. आणि संकेत स्थळावरील माहिती सहज उपलब्द्ध होण्याच्या दृष्टीने आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न केले आहेत.\nया संकेत स्थळाच्या वापरा विषयी तुम्हाला काही समस्या असतील किवा काही सुचवायचे असेल तर, आम्हाला कळवा .\nअध्यक्ष उपाध्यक्ष मुख्याधिकारी समिती\nअभियान प्रकल्प योजना स्वच्छ भारत अभियान रा. श. आजीविका मिशन\nनिविदा जाहिराती महाराष्ट्र नगरपरिषद सेवा (संवर्ग) पदभरती परीक्षा - २०१८\nमहा-जी.आय.एस पोर्टल बी.पी.एम.एस. पोर्टल नगरपरिषद वेबसाईट शहरी पथ विक्रेता पोर्टल\nकायदे धोरण नियम स्थायी निदेश\nआपले सरकार सेवा हमी कायदा महा योजना तक्रार निवारण माहितीचा अधिकार संयुक्त नागरी सेवा पोर्टल\nअंतिम पुनरावलोकन आणि सुधारणा : १८-०१-२०१९\nएकूण दर्शक : २९११\nप्रकाशन हक्क © २०१७ , नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासनाचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.\nहे वेब पोर्टल राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र , पुणे यांनी विकसित केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/bedhadak-2/article-227143.html", "date_download": "2019-01-18T12:35:05Z", "digest": "sha1:26KF5LIGWKAJIT7YFMAVPFJJWZNIP2WS", "length": 16293, "nlines": 167, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "लाखोंचे मोर्चे महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारणाचा पट बदलणार का ?", "raw_content": "\nआता मेडिकलमध्ये मिळणार नाही 'ही' औषधं, केंद्रीय आरोग्य विभागाचा निर्णय\nVIDEO लडाखमध्ये पर्यटक अडकले, बर्फाखाली 5 जणांचा मृत्यू, 5 बेपत्ता\nपुण्यात सिनेस्टाईल दरोडा, बंगल्यात घुसून मुंबईच्या वृद्ध दाम्पत्याला ओलीस ठेवून लुटले\nहे हास्य शेवटचंच, भीषण अपघातात चिमुकलीने गमावलं पितृछत्र\nपुण्यात सिनेस्टाईल दरोडा, बंगल्यात घुसून मुंबईच्या वृद्ध दाम्पत्याला ओलीस ठेवून लुटले\nहे हास्य शेवटचंच, भीषण अपघातात चिमुकलीने गमावलं पितृछत्र\nनाशिक जिल्ह्यात 24 तासात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nVIDEO : भाव मिळाला नाही, शेतकऱ्याने कांद्याच्या शेतातच केली आत्महत्या\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nहात नसलेल्या चित्रकारांनी काढलेली चित्र पाहून तुम्ही व्हाल थक्क\nआता मेडिकलमध्ये मिळणार नाही 'ही' औषधं, केंद्रीय आरोग्य विभागाचा निर्णय\nVIDEO लडाखमध्ये ���र्यटक अडकले, बर्फाखाली 5 जणांचा मृत्यू, 5 बेपत्ता\n'भाजपला जिंकून दिलंस तर प्रमोशन' : दोन महिला अधिकाऱ्यांच्या व्हायरल झालेल्या WhatsApp चॅटमागचं सत्य\nVIDEO तरुणीचा संशयास्पद मृत्यू, संतप्त जमावाने लावली पोलीस स्टेशनला आग\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\nशाहरुखची रील लाइफ मुलगी पुन्हा एकदा हॉट फोटोंमुळे चर्चेत\nअजय आणि अनिल 7 वर्षांनी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर, 'टोटल धमाल' सिनेमातून दिसणार एकत्र\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\nधोनीचा 'हा' विक्रम वाचून तुम्हीही म्हणाल, 'धोनी जैसा कोई नही'\nInd vs Aus : विराट कोहलीच्या 'ट्रम्प कार्ड'ने दिली चार चेंडूत सामन्याला कलाटणी\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\n#MustWatch: आजचे Top 5 ट्रेंडिंग व्हिडिओ पाहिलेत का\nVIDEO : डिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nVIDEO : ...तर तुमच्या वैवाहिक जीवनात कधीच येणार नाही दुःख\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nलाखोंचे मोर्चे महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारणाचा पट बदलणार का \nलाखोंचे मोर्चे महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारणाचा पट बदलणार का \nयुती का नाही, भाजपची दादागिरी की शिवसेनेचा आडमुठेपणा \nसेना-भाजप युतीत नेमकं चाललंय तरी काय\nजलीकट्टूप्रमाणेच बैलगाड्यासाठीही महाराष्ट्रात जनआंदोलन का उभं राहत नाही \nमहापालिका निवडणुकीत युती होणं शक्य आहे का \nनितेश राणेंनी तोडफोड संस्कृतीला खतपाणी घातलंय का\nपुतळा फोडणाऱ्यांना बक्षीस देणं म्हणजे गुंडांना पोसणं नाही का \nचरख्यासह मोदींची प्रतिमा छापणे हे गांधी विचार डावलण्याचा प्रयत्न आहेे का \nराज्यातील युती आणि आघाडी यांची राजकीय उपयोगिता ���ंपलीय का \nझेडपी आणि मनपाच्या निवडणुकीतही भाजप नंबर एकवर राहणार का \nइतक्या कमी कालावधीत काळ्या पैशांची दिलेली आकडेवारी विश्र्वासार्ह आहे का\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनमत चाचणीत यशस्वी ठरलेत का \nबंगळुरूत भररस्त्यातील दुष्कृत्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय का \nऐन निवडणुकांमध्ये जाहीर होणारा केंद्रीय अर्थसंकल्प पुढे ढकलावा, या मागणीत तथ्य आहे का \nराम गणेश गडकरी यांच्या पुतळ्याची नासधूस करून संभाजी ब्रिगेडनं महाराष्ट्राच्या परंपरेला धक्का दिलाय का \nसुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे जाती-धर्माच्या राजकारणाला चाप बसेल का \nदंगल सिनेमामुळे महिला कुस्तीपटूंना प्रोत्साहन मिळेल का \nराहुल गांधींनी मोदींवर केलेला आरोप हा खरंच राजकीय भूकंप आहे का \nनिवडणुकांमध्ये होणारा करोडोंचा खर्च हाच काळ्या पैशांचा मुख्य स्रोत आहे का \nनोटबंदीचा उद्देश, एक महिन्यानंतर सफल होतांना दिसतोय का\nमराठा आरक्षणाचा चर्चेचा प्रस्ताव आणून सरकारनं विरोधकांवर कुरघोडी केली आहे का \nपुरोगामी महाराष्ट्रातील सुसंस्कृत राजकारणाचं गुन्हेगारीकरण होत चाललंय का\nबदलत्या काळात पाळणाघरांवर सरकारी नियंत्रणाची आवश्यकता आहे का \nनोटाबंदीवरचा मोदींचा अॅप सर्व्हे सर्वसमावेशक आहे का \nबेधडक-23 नोव्हेंबर : नोटाबंदीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेवर मोठ्या आर्थिक मंदीचं सावट आहे का \nबेधडक-22 नोव्हेंबर 16 :नोटाबंदीप्रश्नी शिवसेना खासदारांकडे मोदींनी केलेलं वक्तव्य शिवसेनेचा पाणउतारा करणारं आहे का \n'मोदींना पवार चालतात तर शिवसेनेला ममता का नको' हे शिवसेनेचं बदलतं धोरण आहे का \nमोदी म्हणतात त्याप्रमाणे नोटबंदीचा हेतू दोन महिन्यांत साध्य होईल का\nभाजपचं गुन्हेगारीकरण होतंय का \nआता मेडिकलमध्ये मिळणार नाही 'ही' औषधं, केंद्रीय आरोग्य विभागाचा निर्णय\nVIDEO लडाखमध्ये पर्यटक अडकले, बर्फाखाली 5 जणांचा मृत्यू, 5 बेपत्ता\nपुण्यात सिनेस्टाईल दरोडा, बंगल्यात घुसून मुंबईच्या वृद्ध दाम्पत्याला ओलीस ठेवून लुटले\nहे हास्य शेवटचंच, भीषण अपघातात चिमुकलीने गमावलं पितृछत्र\nनाशिक जिल्ह्यात 24 तासात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nआता मेडिकलमध्ये मिळणार नाही 'ही' औषधं, केंद्रीय आरोग्य विभागाचा निर्णय\nहे हास्य शेवटचंच, भीषण अपघातात चिमुकलीने गमावलं पितृछत्र\nPHOTOS : सई, ���्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/editorial-opinion/kulbhushan-jadhav-the-story-so-far-260650.html", "date_download": "2019-01-18T11:26:07Z", "digest": "sha1:35IOLL7JT7PPWXWFIZWNGNVCODS5VKLV", "length": 26336, "nlines": 135, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कुलभूषण जाधव यांचे काय होणार ?", "raw_content": "\nVIDEO : भाव मिळाला नाही, शेतकऱ्याने कांद्याच्या शेतातच केली आत्महत्या\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\n'भाजपला जिंकून दिलंस तर प्रमोशन' : दोन महिला अधिकाऱ्यांच्या व्हायरल झालेल्या WhatsApp चॅटमागचं सत्य\nVIDEO : भाव मिळाला नाही, शेतकऱ्याने कांद्याच्या शेतातच केली आत्महत्या\nमंत्रालयाच्या दारातच महिलेने केला आत्महत्येचा प्रयत्न\nतब्बल 55 बंदुका...भाजप पदाधिकाऱ्यानंतर आता साताऱ्यातूनही मोठा शस्त्रसाठा जप्त\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nहात नसलेल्या चित्रकारांनी काढलेली चित्र पाहून तुम्ही व्हाल थक्क\nVIDEO : 'बेस्ट कामगारांबाबत शिवसेना आता सूडबुद्धीने वागतेय'\n'भाजपला जिंकून दिलंस तर प्रमोशन' : दोन महिला अधिकाऱ्यांच्या व्हायरल झालेल्या WhatsApp चॅटमागचं सत्य\nVIDEO तरुणीचा संशयास्पद मृत्यू, संतप्त जमावाने लावली पोलीस स्टेशनला आग\nलोकसभा निवडणुकीच्या Fake Newsने आयोग हैराण, दाखल करणार FIR\nराम मंदिराचं बांधकाम 2025 नंतर सुरू होणार - भैय्याजी जोशी\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\nशाहरुखची रील लाइफ मुलगी पुन्हा एकदा हॉट फोटोंमुळे चर्चेत\nअजय आणि अनिल 7 वर्षांनी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर, 'टोटल धमाल' सिनेमातून दिसणार एकत्र\n'लाईफ इन अ मेट्रो' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला, सिनेमातील एक लुक सोशल मीडियावर शेअर\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्���ेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\nधोनीचा 'हा' विक्रम वाचून तुम्हीही म्हणाल, 'धोनी जैसा कोई नही'\nInd vs Aus : विराट कोहलीच्या 'ट्रम्प कार्ड'ने दिली चार चेंडूत सामन्याला कलाटणी\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : डिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nVIDEO : ...तर तुमच्या वैवाहिक जीवनात कधीच येणार नाही दुःख\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nVIDEO : ...अन् मिठ्ठू झाला मित्र\nकुलभूषण जाधव यांचे काय होणार \nकुलभूषण जाधव यांचे काय होणार याकडे राष्ट्र-महाराष्ट्राचे लक्ष लागलेले दिसते. विशेष म्हणजे, जाधव यांना पाकच्या लष्करी न्यायालयात ठोठावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेप्रकरणी भारताने दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीचे थेट प्रक्षेपण होणार आहे. आंतराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या वकिलांच्या मते हा खटला निकालात निघाला तर एका आठवड्याच्या आत निकाल लागेल पण जर रेंगाळला तर काही महिने चालेले. या खटल्यात जो निकाल लागेल तो दोन्ही देशांना मान्य करावाच लागतो आणि त्याविरोधात कुठेही अपील करता येत नाही.\nमहेश म्हात्रे, IBN लोकमतचे कार्यकारी संपादक\nएकीकडे भारत- पाकसिमेवर पाकिस्तानी सैनिक कुरापती करत आहेत, त्यांच्या हल्ल्याने भारतीय जनमत प्रक्षुब्ध होत आहे. काश्मीरसह सगळ्याच सीमावर्ती भागात ज्याने धुमाकूळ घातलाय तो कुख्यात दहशतवादी हाफिज सैद जिहादच्या नावावर दहशदवादी कारवाया करतो हे पाकिस्तान सरकार जाहीरपणे मान्य करते, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे , अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प सरकार पाकच्या आक्रमक आगळिकेने वैतागलेले आहे..कधी नव्हे ते पहिल्यांदा अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणेचे व्यवस्थापकीय संचालक डॅनियल कोटस यांनी पाकिस्तानमुळे भारतीय उपखंडात अशांतता आहे असे विधान केले आहे. नव्याने या पदावर आलेल्या डॅनियल कोटस यांनी पाकच्या नापाक इराद्याची चिकित्सा करताना त्यांच्या हातात असणाऱ्या अणुबॉम्बसंदर्भात चिंताही व्यक्�� केली आहे. आणि या सगळ्या ताज्या तणावपूर्ण घटनांच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलातील माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानकडून सुनावण्यात आलेल्या मृत्यूदंडाच्या शिक्षेविरोधात आज आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी होणार आहे.\nनेदरलँडमधील हेग येथे पीसपॅलेसच्या ग्रेट हॉल आॅफ जस्टिसमध्ये ही सुनावणी होणार आहे.मूळचे सांगलीकर असणारे कुलभूषण जाधव हे मुंबई पोलीस दलातील माजी सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर जाधव यांचे पुत्र आहेत. आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाधव यांची बाजू मांडण्यासाठी मूळचे नागपूरकर असणारे, माजी केंद्रीय मंत्री एन के पी साळवे यांचे पुत्र, प्रसिद्ध विधिज्ञ हरीश साळवे आणि तज्ज्ञ वकिलांचे पथक मोठया तयारीने गेले आहे. कुलभूषण जाधव यांचे काय होणार याकडे राष्ट्र-महाराष्ट्राचे लक्ष लागलेले दिसते. विशेष म्हणजे, जाधव यांना पाकच्या लष्करी न्यायालयात ठोठावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेप्रकरणी भारताने दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीचे थेट प्रक्षेपण होणार आहे. आंतराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या वकिलांच्या मते हा खटला निकालात निघाला तर एका आठवड्याच्या आत निकाल लागेल पण जर रेंगाळला तर काही महिने चालेले. या खटल्यात जो निकाल लागेल तो दोन्ही देशांना मान्य करावाच लागतो आणि त्याविरोधात कुठेही अपील करता येत नाही.\nजवळपास 18 वर्षांनी जाधव केसच्या निमित्ताने भारत-पाक आंतरराष्ट्रीय न्यायालयात प्रथमच समोरासमोर येणार आहेत. 18 वर्षांपूर्वी 10 आॅगस्ट 1999 रोजी भारताने कच्छच्या रणात पाकिस्तानी नौदलाचे एक टेहळणी विमान पाडले होते. यात पाक नौदलाचे 14 जण मृत्युमुखी पडले होते. त्यावेळी पाकिस्तानने नेहमीप्रमाणे कांगावा करून 60 दशलक्ष डॉलर भरपाईसाठी या आंतरराष्ट्रीय न्यायालयात दावा केला होता. 21 जून 2000 रोजी 16 न्यायाधीशांच्या पीठाने 14 विरुद्ध 2 अशा बहुमताने हा दावा फेटाळला होता. मुख्य म्हणजे भारताने त्यावेळेस तो खटला आंतरराष्ट्रीय न्यायालयात चालवणे गरजेचे नाही अशी भूमिका घेतली होती कारण पाकच्या विमानाने भारताच्या हद्दीत घुसखोरी केली होती हे प्रथमदर्शनी सिद्ध झाले होते. पण कुलभूषण जाधव केस वेगळी आहे. या खटल्यामध्ये जाधव यांच्यावर पाकिस्ताननं हेरगिरीचा ठपका ठेवत त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. यासाठी पाकने जाधव यांचा कब��लीजवाब ग्राह्य मानलेला दिसतोय. अर्थात या निर्णयाविरोधात भारतानं आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेत जाधव यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आज प्रत्येकी दीड तासांच्या दोन सत्रांमध्ये हा खटला चालेल, विधिज्ञ हरीश साळवे यांनी मोठ्या तयारीने बाजू मांडल्यामुळे जाधव यांच्या फाशीला आंतरराष्ट्रीय न्यायालयात स्थगिती मिळालेली आहे, एका अर्थाने आम्ही पहिली लढाई जिंकलेली आहे.\nआज सुनावणी सुरू झाल्याबरोबर पहिल्यांदा भारताला बाजू मांडण्याची संधी मिळेल. पाकच्या परराष्ट्र सचिव तेहमिना जंजुआ आणि सॉलिसिटर जनरल अश्तार औसाफ हे जाधव यांच्या फाशीचे समर्थन करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. त्यांच्या बचावाचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा 18 वर्षांपूर्वीच्या विमान पडण्याच्या केसही निगडित आहे. त्यावेळी आपण त्यावेळेस तो खटला आंतरराष्ट्रीय न्यायालयात चालवणे गरजेचे नाही अशी भूमिका घेतली होती, त्या शिळ्या काढिला ऊत आणून पाकला जाधव यांची पाकिस्तानातील अटक आणि त्यांचा कबुलीजवाब याच्या बळावर हा खटला पाकिस्तान आपल्या कायद्यानुसार निकालात काढू शकतो हे सिद्ध करायचे आहे. पण त्याउलट भारताने अगदी पद्धतशीरपणे आपली बाजू आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडलेली आहे. कुलभूषण जाधवप्रकरणी भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात मागितलेली दाद हा ‘विचारपूर्वक घेतलेला निर्णय’ होता. कारण भारतीय नौदलातून निवृत्त झालेले कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानात बेकायदेशीरपणे डांबून ठेवले गेले आहे व त्यांच्या जीविताला धोकाही आहे, हि वस्तुस्थिती परराष्ट्र मंत्रालयानं खूप आधीच जाहीर केली होती. भारताने एक-दोनदा नव्हे तर जाधव यांची भेट घेण्यासाठी 16 वेळा केलेली विनंती पाकिस्तानने फेटाळली.\nभारतीय दूतावासाच्या प्रतिनिधीला अटक केलेल्या नागरिकांची भेट नाकारणे हे व्हिएन्ना कराराचे उल्लंघन होते. जाधव यांच्या कुटुंबीयांना व्हिसा उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती 27 एप्रिल रोजी पाकला करण्यात आली होती. त्यावर पाककडून सकारात्मक प्रतिसादही मिळाला नाही, या आणि अशा अनेक गोष्टी भारताची बाजू भक्कम करणाऱ्या आहेत. पाकने मात्र कुलभूषण जाधव हे भारताच्या रीसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसिस विंग’ (रॉ) या गुप्तहेर संस्थेसाठी पाकिस्तानात हेरगिरी आणि विघातक कृत्यांची तयारी करत असताना पकडले गेले होते, असा पाकिस्तानचा दावा केला आहे. पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार, जाधव यांना गेल्या वर्षी 3 मार्च रोजी बलुचिस्तानात मश्केल येथे अटक केली होती. त्या वेळी त्यांच्याकडे सापडलेल्या पासपोर्टवर त्यांचे नाव हुसेन मुबारक पटेल असे दाखवले होते. त्यावर ते सांगलीचे रहिवासी असून, ठाणे कार्यालयाने त्यांना 12 मे 2014 रोजी त्यांना पासपोर्ट दिल्याचा उल्लेखही आहे. पाकिस्तानने या आरोपाच्या समर्थनार्थ त्याच्या पासपोर्टची प्रतही त्यांच्या कबुली जबाबाच्या विडिओ सोबत प्रसिद्ध केली होती. त्याचा प्रतिवाद करताना भारताने जाधव यांचा इराणी बंदरावरून माल पाकिस्तानात आणण्याचा व्यवसाय आहे आणि त्यांचा रॉशी काही संबंध नाही, असे वारंवार सांगितले आहे. पण कुरापतखोर पाकने ठरवून हे प्रकरण वाढवलेले दिसतेय . आमचे वकील ही कायदेशीर लढाई मोठ्या ताकदीने लढतील पण भारताशी अखंड वैर पत्करणाऱ्या या सख्या शेजाऱ्याचा सक्त बंदोबस्त करण्यासाठी जे पद्धतशीर प्रयत्न होणे गरजेचे आहेत, ते मोदी सरकार कधी करणार \nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : भाव मिळाला नाही, शेतकऱ्याने कांद्याच्या शेतातच केली आत्महत्या\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\n'भाजपला जिंकून दिलंस तर प्रमोशन' : दोन महिला अधिकाऱ्यांच्या व्हायरल झालेल्या WhatsApp चॅटमागचं सत्य\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/senior-citizen-day-grandmother-grandfather-with-school-old-age-home-school-girl-new-301929.html", "date_download": "2019-01-18T11:34:18Z", "digest": "sha1:AP2H2BC2XSNLCSBRPX3GWUAAVA3CBGIU", "length": 16668, "nlines": 134, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शाळेसोबत वृद्धाश्रमाला भेट देण्यासाठी गेली आणि...", "raw_content": "\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nVIDEO : भाव मिळाला नाही, शेतकऱ्याने कांद्याच्या शेतातच केली ���त्महत्या\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\nVIDEO : भाव मिळाला नाही, शेतकऱ्याने कांद्याच्या शेतातच केली आत्महत्या\nमंत्रालयाच्या दारातच महिलेने केला आत्महत्येचा प्रयत्न\nतब्बल 55 बंदुका...भाजप पदाधिकाऱ्यानंतर आता साताऱ्यातूनही मोठा शस्त्रसाठा जप्त\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nहात नसलेल्या चित्रकारांनी काढलेली चित्र पाहून तुम्ही व्हाल थक्क\n'भाजपला जिंकून दिलंस तर प्रमोशन' : दोन महिला अधिकाऱ्यांच्या व्हायरल झालेल्या WhatsApp चॅटमागचं सत्य\nVIDEO तरुणीचा संशयास्पद मृत्यू, संतप्त जमावाने लावली पोलीस स्टेशनला आग\nलोकसभा निवडणुकीच्या Fake Newsने आयोग हैराण, दाखल करणार FIR\nराम मंदिराचं बांधकाम 2025 नंतर सुरू होणार - भैय्याजी जोशी\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\nशाहरुखची रील लाइफ मुलगी पुन्हा एकदा हॉट फोटोंमुळे चर्चेत\nअजय आणि अनिल 7 वर्षांनी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर, 'टोटल धमाल' सिनेमातून दिसणार एकत्र\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\nधोनीचा 'हा' विक्रम वाचून तुम्हीही म्हणाल, 'धोनी जैसा कोई नही'\nInd vs Aus : विराट कोहलीच्या 'ट्रम्प कार्ड'ने दिली चार चेंडूत सामन्याला कलाटणी\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : डिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nVIDEO : ...तर तुमच्या वैवाहिक जीवनात कधीच येण���र नाही दुःख\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nVIDEO : ...अन् मिठ्ठू झाला मित्र\nशाळेसोबत वृद्धाश्रमाला भेट देण्यासाठी गेली आणि...\n१४ वर्षांची ही मुलगी शाळेकडून वृद्धश्रामाला भेट देण्यासाठी गेली आणि आपली सख्खी आजी भेटल्याने तीच्या अश्रूंचा बांध फुटला.\nकाल देशभरात जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात आला. अनेक घरात नकोसे वाटणारे आणि उतारवयात एकटेपणाच्या पोकळीत जगत असलेले अनेक आजी-आजोबा आज वेगवेगळ्या वृद्धाश्रमात जगत आहेत. किंबहूना उरलं आयुष्य कसंबंस पुढे ढकलतायत. अशात सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झालाय. हा फोटो पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रु तरंगल्याशिवाय राहणार नाही. या फोटोतली १४ वर्षांची ही मुलगी शाळेकडून वृद्धश्रामाला भेट देण्यासाठी गेली होती. अनेक आजी-आजोबांसोबत तिने संवाद झाला. अशातच एका आजीशी ती बोलत असताना तिच्या लक्षात आलं की ही आपली सख्खी आजी आहे आणि तिच्या अश्रूंचा बांध फुटला. मन हेलावून टाकणारे हे भावुक क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.\n.दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि क्रिकेटर हरभजन सिंह यांनीसुद्धा हे भावुक क्षण आपल्या फेसबुक आणि टि्वटर अकाऊंटवर शेयर केले आहेत. हा फोटो 11 वर्ष जुना म्हणजेच 2007 मध्ये काढला गेलाय. जीला पाहण्यासाठी डोळे आतुर होते, प्रत्यक्षात ती समोर दिसताच दोघींच्या चेहऱ्यावर उमटलेले भाव या फोटोमधून ओतप्रोत झळकताहेत.\nज्यानं हा फोटो काढलाय तो अहमदाबादचा राहणारा एक पत्रकार आहे. 12 सितंबर 2007 ला त्याचा वाढदिवस होता. मोठ्या आनंदात तो घरातून निघाला असताना त्याला मणिनगरच्या जीएनसी स्कूलमधून फोन आला. तो कॉल शाळेच्या प्रिंसिपल रीटा पंड्या यांचा होता. त्या शाळेतल्या मुलांना घेऊन वृद्धाश्रमाच्या भेटीसाठी निघाल्या होत्या. शाळेचा हा ईव्हेंट तुम्ही कव्हर कराल का अशी विनंती प्रिंसिपल मॅडमने त्याला केली. लगेच त्याने हो म्हटले आणि घोडासर या भागातील मणिलाल गांधी वृद्धाश्रम गाठले.\nत्याठिकाणी एकीकडे शाळेतली मुलं आणि दुसरीकडे वृद्धाश्रमातले ज्येष्ठ नागरीक बसले होते. मुलांनी आणि सर्व ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र बसावं असा आग्रह त्याने धरला. लगेच सर्व मुलं उभी राहिली. पण, त्याचवेळेस एक चिमुकली वृद्धाश्रमातल्या एका महिलेकडे पाहून अचानक रडायला लागली. तीने तीच्या सख्ख्या ��जीला समोर बसलेले पाहिले आणि धावत जाऊन तीने तीला मिठी मारली. आणि त्याच क्षणी मी हा भावुक क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद केला असे तो सांगतो. हा सर्व प्रकार पाहून सर्वजण अचंबित झाले. प्रिंसिपल मॅडमने विचारताच 'ही माझी बा आहे...' असे म्हणत ती चिमुकली आपल्या आजीच्या कुशीत शिरली. या वेळेला दोघिंनी आपल्या आश्रूंना वाट मोकळी करून दिली होती.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: grandfathergrandmotherold age homeschool girlSenior citizen daywith schoolआजी-आजोबागेलीज्येष्ठ नागरिक दिनदेण्यासाठीभेटवृद्धाश्रमालाशाळेसोबत\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\n'भाजपला जिंकून दिलंस तर प्रमोशन' : दोन महिला अधिकाऱ्यांच्या व्हायरल झालेल्या WhatsApp चॅटमागचं सत्य\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nहात नसलेल्या चित्रकारांनी काढलेली चित्र पाहून तुम्ही व्हाल थक्क\nअभी तक \u0003खेलने के लिए\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nVIDEO : भाव मिळाला नाही, शेतकऱ्याने कांद्याच्या शेतातच केली आत्महत्या\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\n'भाजपला जिंकून दिलंस तर प्रमोशन' : दोन महिला अधिकाऱ्यांच्या व्हायरल झालेल्या WhatsApp चॅटमागचं सत्य\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-18T12:33:00Z", "digest": "sha1:PWP7ANB4QYBUQ7RXAGFNJ2HMYMDTOEO6", "length": 13143, "nlines": 148, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अमेरिका- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nआता मेडिकलमध्ये मिळणार नाही 'ही' औषधं, केंद्रीय आरोग्य विभागाचा निर्णय\nVIDEO लडाखमध्ये पर्यटक अडकले, बर्फाखाली 5 जणांचा मृत्यू, 5 बेपत्ता\nपुण्यात सिनेस्टाईल दरोडा, बंगल्यात घुसून मुंबईच्या वृद्ध दाम्पत्याला ओलीस ठेवून लुटले\nहे हास्य शेवटचंच, भीषण अपघातात चिमुकलीने गमावलं पितृछत्र\nपुण्यात सिनेस्टाईल दरोडा, बंगल्यात घुसून मुंबईच्या वृद्ध दाम्पत्याला ओलीस ठेवून लुटले\nहे हास्य शेवटचंच, भीषण अपघातात चिमुकलीने गमावलं पितृछत्र\nनाशिक जिल्ह्यात 24 तासात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nVIDEO : भाव मिळाला नाही, शेतकऱ्याने कांद्याच्या शेतातच केली आत्महत्या\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nहात नसलेल्या चित्रकारांनी काढलेली चित्र पाहून तुम्ही व्हाल थक्क\nआता मेडिकलमध्ये मिळणार नाही 'ही' औषधं, केंद्रीय आरोग्य विभागाचा निर्णय\nVIDEO लडाखमध्ये पर्यटक अडकले, बर्फाखाली 5 जणांचा मृत्यू, 5 बेपत्ता\n'भाजपला जिंकून दिलंस तर प्रमोशन' : दोन महिला अधिकाऱ्यांच्या व्हायरल झालेल्या WhatsApp चॅटमागचं सत्य\nVIDEO तरुणीचा संशयास्पद मृत्यू, संतप्त जमावाने लावली पोलीस स्टेशनला आग\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\nशाहरुखची रील लाइफ मुलगी पुन्हा एकदा हॉट फोटोंमुळे चर्चेत\nअजय आणि अनिल 7 वर्षांनी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर, 'टोटल धमाल' सिनेमातून दिसणार एकत्र\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\nधोनीचा 'हा' विक्रम वाचून तुम्हीही म्हणाल, 'धोनी जैसा कोई नही'\nInd vs Aus : विराट कोहलीच्या 'ट्रम्प कार्ड'ने दिली चार चेंडूत सामन्याला कलाटणी\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : डिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nVIDEO : ...तर तुमच्या वैवाहिक जीवनात कधीच येणार नाही दुःख\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nVIDEO : ...अन् मिठ्ठू झाला मित्र\nट्रम्प यांची वादग्रस्त ट्वीट छापली चपलांवर, गड्याने महिन्याला कमावले 20 लाख\nअमेरिका, 13 जानेवारी : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कायमच त्यांच्या वादग्रस्त कामकाजावरून चर्चेत असतात. त्याचप्रमाणे त्यांचे ट्विट्सही अनेक वेळा वादाचा विषय ठरतात. त्यांच्या अशाच वादग्रस्त ट्विट्सचा वापर करत अमेरिकेतील एका व्यावसायिकानं एका महिन्यात 20 लाख रुपये कमावले. लॉसएंजल्समधील 27 वर्षीय छायाचित्रकार आणि कलाकार सॅम मॉरिसन यांनी 2017 मधल्या ट्रम्पच्या सर्व विवादास्पद ट्विट्सचा वापर त्यांच्या नव्या फ्लिप फ्लॅॉप चपल्सवर प्रिंट म्हणून वापरला. सुरूवातीला मॉरिसनने 1000 जोड्या चप्पल तयार केल्या आणि त्या वेबसाईटवर विकायला ठेवल्या. वेबसाईटला नावंही PresidentFlipFlops.com असं ठेवलं. आणि महिना भराच्या आतच त्यांच्या सर्व हजार चपला विकल्या गेल्या आणि आता त्यांनी चपलांचं प्रॉडक्शनही वाढवलं आहे.\nVIDEO : नवऱ्याला रंगेहात पकडण्यासाठी तिने गाठली अमेरिका\n#MustWatch: आजचे हे 5 ट्रेंडिंग व्हिडिओ पाहिलेत का\nनवऱ्याला रंगेहात पकडण्यासाठी तिने गाठली अमेरिका; 'पती पत्नी और वो'चं भांडण VIRAL\nमुर्दाड, निबर आणि कुचकामी\nशेअर बाजारात भूकंप, काही तासात बुडाले 2.24 लाख कोटी\nएकाच दिवसात बुडले 2.64 लाख कोटी; विधानसभेच्या निकालांआधीच सेन्सेक्स गडगडला\nमहाराष्ट्र Dec 6, 2018\nसावधान... 'ब्लू व्हेल' गेममुळे नागपूरात मुलीची आत्महत्या\n'व्हाईट हाऊस' मधला ट्रम्प यांचा खरा चेहेरा उघड करणारं 'फिअर'\nFb आणि इन्स्टाग्राम झालं ठप्प, येतायत या अडचणी\nVIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न\nअमेरिका गोळीबाराच्या घटनेनं हादरली, १३ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत पहिल्यांदाच 2 मुस्लिम महिला निवडणूक जिंकल्या\nआता मेडिकलमध्ये मिळणार नाही 'ही' औषधं, केंद्रीय आरोग्य विभागाचा निर्णय\nVIDEO लडाखमध्ये पर्यटक अडकले, बर्फाखाली 5 जणांचा मृत्यू, 5 बेपत्ता\nपुण्यात सिनेस्टाईल दरोडा, बंगल्यात घुसून मुंबईच्या वृद्ध दाम्पत्याला ओलीस ठेवून लुटले\nहे हास्य शेवटचंच, भीषण अपघातात चिमुकलीने गमावलं पितृछत्र\nनाशिक जिल्ह्यात 24 तासात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0/all/page-4/", "date_download": "2019-01-18T11:43:51Z", "digest": "sha1:DBYKYP74UFWGQJYLZX6MA3C5GJAAPQYR", "length": 11153, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कार- News18 Lokmat Official Website Page-4", "raw_content": "\nनाशिक जिल्ह्यात 24 तासात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nVIDEO : भाव मिळ���ला नाही, शेतकऱ्याने कांद्याच्या शेतातच केली आत्महत्या\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nनाशिक जिल्ह्यात 24 तासात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nVIDEO : भाव मिळाला नाही, शेतकऱ्याने कांद्याच्या शेतातच केली आत्महत्या\nमंत्रालयाच्या दारातच महिलेने केला आत्महत्येचा प्रयत्न\nतब्बल 55 बंदुका...भाजप पदाधिकाऱ्यानंतर आता साताऱ्यातूनही मोठा शस्त्रसाठा जप्त\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nहात नसलेल्या चित्रकारांनी काढलेली चित्र पाहून तुम्ही व्हाल थक्क\n'भाजपला जिंकून दिलंस तर प्रमोशन' : दोन महिला अधिकाऱ्यांच्या व्हायरल झालेल्या WhatsApp चॅटमागचं सत्य\nVIDEO तरुणीचा संशयास्पद मृत्यू, संतप्त जमावाने लावली पोलीस स्टेशनला आग\nलोकसभा निवडणुकीच्या Fake Newsने आयोग हैराण, दाखल करणार FIR\nराम मंदिराचं बांधकाम 2025 नंतर सुरू होणार - भैय्याजी जोशी\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\nशाहरुखची रील लाइफ मुलगी पुन्हा एकदा हॉट फोटोंमुळे चर्चेत\nअजय आणि अनिल 7 वर्षांनी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर, 'टोटल धमाल' सिनेमातून दिसणार एकत्र\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\nधोनीचा 'हा' विक्रम वाचून तुम्हीही म्हणाल, 'धोनी जैसा कोई नही'\nInd vs Aus : विराट कोहलीच्या 'ट्रम्प कार्ड'ने दिली चार चेंडूत सामन्याला कलाटणी\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : डिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nVIDEO : ...तर तुमच्या वैवाहिक जीवनात कधीच येणार नाही दुःख\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nVIDEO : ...अन् मिठ्ठू झाला मित्र\nरस्त्याला उभ्या असलेल्या डंपरला कारची धडक, 2 जणांचा जागीच मृत्यू\nमुंबईकडे जाणारा डंपर पंक्चर झाल्याने रस्त्याच्या बाजूला उभा होता. या डंपरला मागून येणाऱ्या कारने जोरात धडक दिली.\n#Mumbai26/11 : कसाबशी दोन हात करणारा 'मारुती'\n#Mumbai26/11:'कसाबने हल्ला केला तेव्हा मी त्याच गाडीत होतो'\nमहाराष्ट्र Nov 21, 2018\nचोरट्यांनी पळवली ५ लाखांची अंडी\nमहाराष्ट्र Nov 21, 2018\nकर्नाटकात भीषण कार अपघातात पुण्यातील ५ कामगार जागीच ठार\nमहाराष्ट्र Nov 21, 2018\nयेवला-मनमाड रोडवर भीषण अपघातात ६ जण जागीच ठार\nVIDEO: कार टो केली म्हणून महिलेने चपलेने जबर मारलं\nश्वास रोखणारा VIDEO, १७ वर्षांच्या तरुणीच्या सुसाट कारने दिली फोटोग्राफर्सना धडक\nबांधकामाच्या ठिकाणी साचलेल्या पाण्यात पोहायला गेलेल्या 3 मुलींचा मृत्यू\nVIDEO : कार हवेत उडत जाऊन फोटोग्राफरवर आदळली\nमहाराष्ट्र Nov 16, 2018\nPHOTOS : लघुशंकेसाठी कारमधून उतरल्यामुळे वाचला ५ जणांचा जीव\nकोकणातले मच्छिमार संकटात, काय आहेत कारणं\nपंजाबमध्ये 6 ते 7 दहशतवादी घुसले, RSS नेते आणि दिल्ली टार्गेटवर\nअभी तक \u0003खेलने के लिए\nनाशिक जिल्ह्यात 24 तासात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nVIDEO : भाव मिळाला नाही, शेतकऱ्याने कांद्याच्या शेतातच केली आत्महत्या\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A4%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B5/", "date_download": "2019-01-18T11:39:32Z", "digest": "sha1:OYQDVMENQF3MWPICW3TJJSWVWSQGRCCL", "length": 11881, "nlines": 147, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "तणाव- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nVIDEO : भाव मिळाला नाही, शेतकऱ्याने कांद्याच्या शेतातच केली आत्महत्या\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\nVIDEO : भाव मिळाला नाही, शेतकऱ्याने कांद्याच्या शेतातच केली आत्महत्या\nमंत्रालयाच्या दारातच महिलेने केला आत्महत्येचा प्रयत्न\nतब्बल 55 बंदुका...भाजप पदाधिकाऱ्यानंतर आता साताऱ्यातूनही मोठा शस्त्रसाठा जप्त\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालच���ली\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nहात नसलेल्या चित्रकारांनी काढलेली चित्र पाहून तुम्ही व्हाल थक्क\n'भाजपला जिंकून दिलंस तर प्रमोशन' : दोन महिला अधिकाऱ्यांच्या व्हायरल झालेल्या WhatsApp चॅटमागचं सत्य\nVIDEO तरुणीचा संशयास्पद मृत्यू, संतप्त जमावाने लावली पोलीस स्टेशनला आग\nलोकसभा निवडणुकीच्या Fake Newsने आयोग हैराण, दाखल करणार FIR\nराम मंदिराचं बांधकाम 2025 नंतर सुरू होणार - भैय्याजी जोशी\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\nशाहरुखची रील लाइफ मुलगी पुन्हा एकदा हॉट फोटोंमुळे चर्चेत\nअजय आणि अनिल 7 वर्षांनी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर, 'टोटल धमाल' सिनेमातून दिसणार एकत्र\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\nधोनीचा 'हा' विक्रम वाचून तुम्हीही म्हणाल, 'धोनी जैसा कोई नही'\nInd vs Aus : विराट कोहलीच्या 'ट्रम्प कार्ड'ने दिली चार चेंडूत सामन्याला कलाटणी\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : डिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nVIDEO : ...तर तुमच्या वैवाहिक जीवनात कधीच येणार नाही दुःख\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nVIDEO : ...अन् मिठ्ठू झाला मित्र\nट्रकची बसला जोरदार धडक, 5 जणांचा मृत्यू\nट्रकची धडक बसल्यानंतर बसमधील दहा प्रवासी जखमीही झाले आहेत. एटापल्लीहून आलापल्लीला जाणा-या बसला सुरजागडकडे लोहखनिज वाहतूक करण्यासाठी जाणा-या ट्रकने धडक दिली.\nमहाराष्ट्र Jan 15, 2019\nभाजप म्हणाले शिवसेनेला, 'किमान आजतरी आमच्याशी भांडू नका'\nनवा दिवस नवा खुलासा, शिवसेनेसोबतच्या युतीबाबत आता दानवे म्हणतात...\nभाजप-शिवसेनेचं 41 जागांवर ठरलं, लोकसभेसाठी हा असणार फॉर्म्युला\nयुतीसाठी आता थेट पंतप्रधान मोदी घेणार पुढाकार, दिल्लीत हालचालींना वेग\nVIDEO : शिवसेनेला युती नको असेल तर आमची स्वबळाची तयारी\nमहाराष्ट्र Jan 7, 2019\nयुती होईल असं वाटत नाही, निर्णय योग्य वेळी जाहीर करू - संजय राऊत\nमहाराष्ट्र Jan 7, 2019\nVIDEO : 'देवेंद्र फडणवीस की उद्धव ठाकरे खरा वाघ कोण हे निवडणुकीतच कळेल'\nLIVE : उर्जित पटेल यांच्या राजीनाम्यावर काय म्हणाले पंतप्रधान मोदी\nपुन्हा एका पोलिसाचा जमावाने केली हत्या; पंतप्रधानांच्या कार्यक्रमानंतर उसळला हिंसाचार\nYear Ender 2018 : मोदी सरकारला हादरवणारी 'ही' घटना घडली देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच\nमहाराष्ट्र Dec 29, 2018\nकोरेगाव भीमा VIDEO: जातीय तणाव वाढवाल तर कडक कारवाई, नांगरे पाटलांचा इशारा\nमराठा आंदोलकांवरील गुन्ह्यांबाबत सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय\nअभी तक \u0003खेलने के लिए\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nVIDEO : भाव मिळाला नाही, शेतकऱ्याने कांद्याच्या शेतातच केली आत्महत्या\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\n'भाजपला जिंकून दिलंस तर प्रमोशन' : दोन महिला अधिकाऱ्यांच्या व्हायरल झालेल्या WhatsApp चॅटमागचं सत्य\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/and-his-friend/", "date_download": "2019-01-18T12:23:50Z", "digest": "sha1:NQXWN2Y7JK3LI5F7VYBSD4P5CGLYUUWJ", "length": 9250, "nlines": 112, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "And His Friend- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVIDEO लडाखमध्ये पर्यटक अडकले, बर्फाखाली 5 जणांचा मृत्यू, 5 बेपत्ता\nपुण्यात सिनेस्टाईल दरोडा, बंगल्यात घुसून मुंबईच्या वृद्ध दाम्पत्याला ओलीस ठेवून लुटले\nहे हास्य शेवटचंच, भीषण अपघातात चिमुकलीने गमावलं पितृछत्र\nनाशिक जिल्ह्यात 24 तासात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nपुण्यात सिनेस्टाईल दरोडा, बंगल्यात घुसून मुंबईच्या वृद्ध दाम्पत्याला ओलीस ठेवून लुटले\nहे हास्य शेवटचंच, भीषण अपघातात चिमुकलीने गमावलं पितृछत्र\nनाशिक जिल्ह्यात 24 तासात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nVIDEO : भाव मिळाला नाही, शेतकऱ्याने कांद्याच्या शेतातच केली आत्महत्या\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nहात नसलेल्या चित्रकारांनी काढलेली चित्र पाहून तुम्ही व्हाल थक्क\nVIDEO लडाखमध्ये पर्यटक अडकले, बर्फाखाली 5 जणांचा मृत्यू, 5 बेपत्ता\n'भाजपला जिंकून दिलंस तर प्रमोशन' : दोन महिला अधिकाऱ्यांच्या व्हायरल झालेल्या WhatsApp चॅटमागचं सत्य\nVIDEO तरुणीचा संशयास्पद मृत्यू, संतप्त जमावाने लावली पोलीस स्टेशनला आग\nलोकसभा निवडणुकीच्या Fake Newsने आयोग हैराण, दाखल करणार FIR\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\nशाहरुखची रील लाइफ मुलगी पुन्हा एकदा हॉट फोटोंमुळे चर्चेत\nअजय आणि अनिल 7 वर्षांनी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर, 'टोटल धमाल' सिनेमातून दिसणार एकत्र\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\nधोनीचा 'हा' विक्रम वाचून तुम्हीही म्हणाल, 'धोनी जैसा कोई नही'\nInd vs Aus : विराट कोहलीच्या 'ट्रम्प कार्ड'ने दिली चार चेंडूत सामन्याला कलाटणी\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : डिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nVIDEO : ...तर तुमच्या वैवाहिक जीवनात कधीच येणार नाही दुःख\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nVIDEO : ...अन् मिठ्ठू झाला मित्र\nपाळणाघर संचालिकेचा मुलगाच करायचा चिमुकलीवर अत्याचार\nकोथरूडमधील एका पाळणाघरातल्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर दोन तरूणांनी लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO लडाखमध्ये पर्यटक अडकले, बर्फाखाली 5 जणांचा मृत्यू, 5 बेपत्ता\nपुण्यात सिनेस्टाईल दरोडा, बंगल्यात घुसून मुंबईच्या वृद्ध दाम्पत्याला ओलीस ठेवून लुटले\nहे हास्य शेवटचंच, भीषण अपघातात चिमुकलीने गमावलं पितृछत्र\nनाशिक जिल्ह्यात 24 तासात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/mumbai-2/news/page-6/", "date_download": "2019-01-18T11:56:29Z", "digest": "sha1:I6WFTSKVQITILYV2MGU3UVRF37IUT4I2", "length": 11101, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Mumbai 2- News18 Lokmat Official Website Page-6", "raw_content": "\nनाशिक जिल्ह्यात 24 तासात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nVIDEO : भाव मिळाला नाही, शेतकऱ्याने कांद्याच्या शेतातच केली आत्महत्या\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nनाशिक जिल्ह्यात 24 तासात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nVIDEO : भाव मिळाला नाही, शेतकऱ्याने कांद्याच्या शेतातच केली आत्महत्या\nमंत्रालयाच्या दारातच महिलेने केला आत्महत्येचा प्रयत्न\nतब्बल 55 बंदुका...भाजप पदाधिकाऱ्यानंतर आता साताऱ्यातूनही मोठा शस्त्रसाठा जप्त\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nहात नसलेल्या चित्रकारांनी काढलेली चित्र पाहून तुम्ही व्हाल थक्क\n'भाजपला जिंकून दिलंस तर प्रमोशन' : दोन महिला अधिकाऱ्यांच्या व्हायरल झालेल्या WhatsApp चॅटमागचं सत्य\nVIDEO तरुणीचा संशयास्पद मृत्यू, संतप्त जमावाने लावली पोलीस स्टेशनला आग\nलोकसभा निवडणुकीच्या Fake Newsने आयोग हैराण, दाखल करणार FIR\nराम मंदिराचं बांधकाम 2025 नंतर सुरू होणार - भैय्याजी जोशी\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\nशाहरुखची रील लाइफ मुलगी पुन्हा एकदा हॉट फोटोंमुळे चर्चेत\nअजय आणि अनिल 7 वर्षांनी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर, 'टोटल धमाल' सिनेमातून दिसणार एकत्र\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला च���ंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\nधोनीचा 'हा' विक्रम वाचून तुम्हीही म्हणाल, 'धोनी जैसा कोई नही'\nInd vs Aus : विराट कोहलीच्या 'ट्रम्प कार्ड'ने दिली चार चेंडूत सामन्याला कलाटणी\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : डिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nVIDEO : ...तर तुमच्या वैवाहिक जीवनात कधीच येणार नाही दुःख\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nVIDEO : ...अन् मिठ्ठू झाला मित्र\nराज ठाकरे उत्तर भारतीयांच्या मंचावर...वाचा आजच्या महत्त्वाच्या 5 बातम्या\nआजच्या दिवसभरातील टाॅप ५ घडामोडी\n'दादा, मी प्रेग्नेंट आहे' या पोस्टरची पुण्यात भन्नाट चर्चा\nसभागृहात एकमेकांवर तुटून पडणारे नेते बाहेर मात्र ‘रिलॅक्स’ \nपश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांना मनस्ताप\n17 वर्षीय 'पती'चा लैंगिक छळ, 22 वर्षांच्या बायकोला अटक\nमुंबईत 10 व्या मजल्यावरून पडून दोन कामगारांचा मृत्यू\nउद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मराठा आंदोलकांचे उपोषण मागे\nमराठा आरक्षण विधेयक कोर्टात टिकेल की नाही यावर श्रीहरी अणे म्हणतात...\nमहाराष्ट्र Nov 29, 2018\nमराठा समाजाला आरक्षण हा माझाही विजय -नारायण राणे\nमराठा आरक्षणाबाबतचा एटीआर आज विधीमंडळात होणार सादर\nपरभणी, नगर गारठलं; मुंबईकरांना मात्र थंडीची अजून वाट पाहावी लागणार\n...नाहीतर मराठा समाजासह ओबीसींना काही मिळणार नाही -भुजबळ\nसंवाद यात्रेत सरकारचे दलाल, मराठा ठोक मोर्च्याच्या आरोप\nअभी तक \u0003खेलने के लिए\nनाशिक जिल्ह्यात 24 तासात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nVIDEO : भाव मिळाला नाही, शेतकऱ्याने कांद्याच्या शेतातच केली आत्महत्या\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/pakistan-on-navjyot-singh-sidhu/", "date_download": "2019-01-18T12:33:20Z", "digest": "sha1:ZDCE5TVWJRQTESQA3IH52WLJN4CWE2NS", "length": 7396, "nlines": 91, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मी प्रेम आणि शांततेचा संदेश घेऊन पाकिस्तानात आलो आहे – सिद्धू", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमी प्रेम आणि शांततेचा संदेश घेऊन पाकिस्तानात आलो आहे – सिद्धू\nटीम महाराष्ट्र देशा – मी प्रेम आणि शांतीचा सदिच्छा दूत म्हणून आपल्या मित्राकडे आलो आहे’. असं विधान पाकिस्तानला पोहोचल्यानंतर तेथील प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नवज्योत सिंग सिद्धू यांनी म्हटलं आहे.\nपाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीत सर्वांत मोठा पक्ष म्हणून समोर आलेल्या पीटीआयचे प्रमुख इम्रान खान १८ ऑगस्ट रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. इम्रान खान यांच्याकडून शपथविधीसाठी मिळालेल्या अधिकृत निमंत्रणानंतर नवज्योत सिंग सिद्धू पाकिस्तानात पोहोचले आहेत.\nअब की बार मोदी की हार’,राष्ट्रवादीचा नवा नारा\nपाच राज्यातील पराभवामुळे भाजपा सरकार आश्वासनांचा पाऊस पाडत…\nनेमकं काय म्हणाले सिद्धू \n‘मी एक राजकीय व्यक्ती म्हणून येथे आलेलो नाही आपण एक सदिच्छा दूत म्हणून पाकिस्तानला जात आहोत, जेणेकरुन दोन्ही देशांमधील संबंध सुधारतील. ‘इम्रान खान यांना खेळताना आपल्या कमतरतेला सामर्थ्य बनवताना मी पाहिलं आहे. आज पाकिस्तानला याची गरज आहे’.\nसंधी मिळाली तर कसोटीमध्ये सलामी करण्यासाठी तयार : रोहित शर्मा\nअब की बार मोदी की हार’,राष्ट्रवादीचा नवा नारा\nपाच राज्यातील पराभवामुळे भाजपा सरकार आश्वासनांचा पाऊस पाडत आहे\nकाँग्रेसची सत्ता आल्यावर मोदींना तुरुंगात टाकू, वसंत पुरकेंची धमकी\nराज्यात आज वातावरण तापणार, पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरेंच्या तोफा धडाडणार\nमुंबईतील स्वच्छ कांदळवन अभियानाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद\nमुंबई : लोकांच्या सहभागातून किती उत्कृष्टपणे काम करता येते याचे उत्तम उदाहरण वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या…\nमनसेच्या नगरसेवकांना ५ कोटी रुपये देऊन फोडले ; अजित पवारांचा खळबळजनक…\nडान्सबार बंदी विषयी राज्य सरकार कमी पडले – धनंजय मुंडे\nतुळजापुरात छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा\nमहाराष्ट्रातील युवकांना गोव्यात काम मिळणार नाही, गोवा सरकारचा निर्णय\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसि���हराजे येणार एकत्र\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/sridevi-got-state-funeral-after-maharashstra-cm-devendra-fadnavis-order/", "date_download": "2019-01-18T11:53:12Z", "digest": "sha1:254NXV7GMSMIS2W4YYG32DFHQTJOW2D4", "length": 9195, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राज ठाकरेंची शंका खरी ठरली; पद्मश्रीमुळे नाही तर ‘या’ नेत्यामुळे श्रीदेवींना मिळाला तिरंग्याचा मान", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nराज ठाकरेंची शंका खरी ठरली; पद्मश्रीमुळे नाही तर ‘या’ नेत्यामुळे श्रीदेवींना मिळाला तिरंग्याचा मान\nबॉलीवूडची चांदणी म्हणून ओळख असलेल्या अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूनंतर तिरंग्याचा मान देत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते, याच मुद्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शंका उपस्थित करत सरकारवर टीका केली होती. श्रीदेवी यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरवण्यात आल्यानेच शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याच बोलल जात होत. मात्र ‘पद्मश्री’मुळे नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार हा सन्मान देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.\nमहाराष्ट्रातील युवकांना गोव्यात काम मिळणार नाही, गोवा…\nमनसेच्या नगरसेवकांना ५ कोटी रुपये देऊन फोडले ; अजित पवारांचा…\nमाहिती अधिकार कार्यकर्ते असणारे अनिल गलगली यांनी याबाबतची माहिती मिळण्यासाठी अर्ज केला होता. यामध्ये मिळालेल्या माहितीमुळे आता सरकारवर टीकेची झोड उठताना दिसत आहे. राष्ट्रीय पुरस्कार किंवा पद्म पुरस्कार मिळाला म्हणून संबंधित व्यक्तीवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा नियम नाही. तर याबाबतचे निर्णय मुख्यमंत्री घेत असल्याच राजशिष्टाचार विभागाकडून स्पष्ट करण्यात आल आहे. तसेच २५ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे तोंडी आदेश मुंबई उपनगर जिल्हाधिकारी आणि मुंबई पोलीस महासंचालकांना दिल्याची माहिती सीएमओ कार्यालयाने दिली आहे.\n२५ फेब्रुवारी रोजी दुबईमध्ये श्रीदेवी यांचे निधन झाले होते, त्यानंतर त्यांच्या मृत्यूबाबत गूढ निर्माण झाले होते, अखेर बाथटबमध्ये बुडाल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचं पोस्टमार्टेम रिपोर्टमधून स्पष्ट झालं. २८ फेब्रुवारी रोजी मुंब���मध्ये त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. दरम्यान, श्रीदेवी यांना तिरंग्याचा सन्मान देण्यात आल्याने राज ठाकरे यांनी जाहीर सभेतून सरकारवर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते.\nमहाराष्ट्रातील युवकांना गोव्यात काम मिळणार नाही, गोवा सरकारचा निर्णय\nमनसेच्या नगरसेवकांना ५ कोटी रुपये देऊन फोडले ; अजित पवारांचा खळबळजनक दावा\nमराठीचा मुद्दा काहीजण राजकीय स्वार्थासाठी वापरतात :खासदार संभाजीराजे\nअरबी समुद्रातील शिवस्मारकाला स्थगिती\nशरद पवार यांचे अत्यंत जवळचे सहकारी माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\nटीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे अत्यंत जवळचे सहकारी माजी खासदार लक्ष्मणराव पाटील उर्फ…\nदुष्काळात तेरावा महिना : पुण्यात सिंहगड रस्त्यावर पुन्हा पाणीच पाणी\nमोनिका राजळेंना नगर दक्षिण लोकसभेसाठी विचारणा \nसरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक झालं मग शिवस्मारक का नाही \nखावटी कर्जमाफीने लाखो आदिवासी बांधवांना दिलासा : विष्णू सवरा\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/varavara-rao-sudha-bharadwaj-vernon-gonsalves-arrested-in-bhima-koregaon-case/", "date_download": "2019-01-18T12:11:53Z", "digest": "sha1:TTSHQRP3QDBIERBP4VMUVLJDAFDNFH36", "length": 8956, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शहरी माओवादी म्हणून अटक करण्यात आलेले ५ जण नेमके आहेत तरी कोण ?", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nशहरी माओवादी म्हणून अटक करण्यात आलेले ५ जण नेमके आहेत तरी कोण \nटीम महाराष्ट्र देशा- एल्गार परिषदेतील आयोजनामध्ये नक्षलवाद्यांचा सहभाग आणि आर्थिक मदत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता पुणे पोलिसांनी माओवाद्यांच्या थिंक टँकवरच हल्ला केला. मंगळवारी देशभरात एकाच वेळी मुंबई, ठाणे, हैदराबाद, रांची, फरिदाबाद, दिल्लीत छापेमारी करून टॉपच्या पाच संशयित शहरी माओवाद्यांना पुणे पोलिसांनी अटक केल्याने खळबळ उड���ली आहे.\nतेलगू कवी वरवरा राव, अरुर परेरा, गौतम नवलखा, वर्णन गोन्सालवीस, सुधा भारद्वाज यांची नावे समोर आल्याने ही कारवाई केली. पोलिसांनी जप्त केलेल्या एका पत्रामध्ये तर नवलखाचा कश्मीरमधील फुटीरवाद्यांशी संबंध असल्याचे समोर आले आहे.\nकवी वरवरा राव हे देशातील टॉपचे माओवाद्यांचे समर्थक आहेत. कवी, विचारवंत म्हणून त्यांची ख्याती असल्याने त्यांच्या शब्दाला माओवाद्यांमध्ये वजन आहे. बंदी घातलेल्या माओवादी संघटनेला त्यांचे समर्थन आहे. त्याअनुषंगाने हैदराबादेमध्ये राव यांच्याकडे चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना अटक केली गेली आहे.\nअरूर परेरा यांना यापूर्वी नक्षलवाद्यांशी संबंधित प्रकरणात अटक झाली होती, त्यामध्ये त्यांची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर सध्या ते वकिली करत आहेत.\nवेरनॉन गोन्सालवीस हे सात वर्षे शिक्षा भोगून बाहेर आले आहेत. सध्या माओवाद्यांच्या अनेक चळवळीत सक्रिय.\n‘वंचित बहुजन आघाडी म्हणेल तसा प्रस्ताव स्वीकारून…\nखावटी कर्जमाफीने लाखो आदिवासी बांधवांना दिलासा : विष्णू सवरा\nदिल्लीमध्ये गौतम नवलखा हे प्रसिद्ध नाव आहे. ते माओवाद्यांशी संबंधित असल्याचा संशय आहे. कश्मीरमधील फुटीरवाद्यांशीही संबंधित असल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत.\nसुधा भारद्वाज या देखील माओवाद्यांशी संबंधित आहेत. त्यांचाही उल्लेख पत्रव्यवहारात आहे.\nकुख्यात गुन्हेगार छोटा राजनचा हस्तक राव अटकेत\n‘वंचित बहुजन आघाडी म्हणेल तसा प्रस्ताव स्वीकारून कॉग्रेसने आंबेडकरांवरचे खरे…\nखावटी कर्जमाफीने लाखो आदिवासी बांधवांना दिलासा : विष्णू सवरा\nसवर्ण आरक्षणाचा सर्वाधिक फायदा मुस्लिमांनाचं होणार : प्रकाश आंबेडकर\nविद्यापीठातील वादांची मालिका सुरूच ; पगडी पाॅलिटिक्स नंतर आता लोगोवरून वाद\nसुजय विखेंचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून खा. गांधी राजकारणात\nटीम महाराष्ट्र देशा : डॉ. सुजय विखेंचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून खासदार दिलीप गांधी समाजकारण, राजकारण करत…\nमहाराष्ट्रातील युवकांना गोव्यात काम मिळणार नाही, गोवा सरकारचा निर्णय\n‘मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी झाली डान्सबारबाबत डील’\nउस्मानाबादमधून ‘चाकूरकर’ यांना उमेदवारीची मागणी;…\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पव��रांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/lifestyle/indian-women-ranked-third-worldwide-beating-husbands-787", "date_download": "2019-01-18T11:23:02Z", "digest": "sha1:KX33PXJVV3FCPWJ76IR6JGU5KGQAWPSG", "length": 4810, "nlines": 36, "source_domain": "www.bobhata.com", "title": "पुरुषांनो जरा वाचा : बायकोकडून मार खाण्यातही भारतीय सबसे आगे!", "raw_content": "\nपुरुषांनो जरा वाचा : बायकोकडून मार खाण्यातही भारतीय सबसे आगे\nभारतातील पुरूषप्रधान संस्कृतीचा टेंभा घराबाहेर वाघ बनून दिमाखात मिरवणाऱ्या, आणि त्याचवेळी घरातल्या सौभाग्यवतीसमोर उंदीर बनणार्‍या समस्त नवरेमंडळीसाठी एक दिलासादायक (आणि थोडीशी लज्जास्पदही) बातमी आहे. मी दिलासादायक इतक्यासाठीच म्हटलं, कारण या बातमीमुळं तुम्हाला जरा हायसं वाटेल की या जगात आपण एकटेच 'तसे' नाही आहोत.\nबातमी अशी आहे की नवर्‍याला मारझोड करण्यात भारतीय महिलांचा जगात तिसरा नंबर लागतो बातमी एकतर कटू आहे. पण तेवढीच ती खरीही आहे. कारण हा युनायटेड नेशन्सने केलेला सर्व्हे आहे. हे सर्वेक्षण त्यांनी कौटुंबिक न्यायालयांकडून मिळालेल्या माहितीच्या आणि आकडेवारीच्या आधारावर केलं आहे. आपल्या सोबत बायकोचा मार खाण्यात जगात अनुक्रमे पहिल्या आणि दुसर्‍या क्रमांकावर आहेत ती इजिप्शियन आणि ग्रेट ब्रिटनची मर्द मंडळी.\nआपल्या नवर्‍याला मारण्यासाठी बायका किचनमधलं साहित्य, पिना, चपला, बेल्ट, उशा इ. साहित्य वापरतात हेही त्यांनी सांगितलंय. त्याचबरोबर आश्चर्याची बाब आहे तर ही आहे की घटस्फोट घेणार्‍या महिलांपैकी ६६% महिला या स्वतःच आपल्या नवर्‍याचा छळ करत असतात\nएवढं असूनही इथे सर्वांना फक्त स्त्रियांचा होणारा छळच दिसतो. हो ना कारण आपली बायको आपला छळ करते असं चारचौघात सांगून कोण बापडा आपलं हसं करून घेणार आहे\nडॉक्टरनेच रुग्णाच्या पोटात ढकलली तब्बल १५ कॅन बियर \nव्हिडीओ ऑफ दि डे : टार्गेट पूर्ण नाही केलं तर चीनमध्ये मिळते ही शिक्षा\n भेटा मुंबईच्या दुसऱ्या खऱ्याखुऱ्या गलीबॉयला \nव्हिडीओ ऑफ दि डे : ‘उरी’ ��ित्रपट टोरंटवरून डाऊनलोड करताय मग थांबा आणि हा व्हिडीओ बघा \n मराठी सेलिब्रिटीजचे १० वर्षापूर्वीचे फोटो पाहिले का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/qualification/be-me/recruitment/3", "date_download": "2019-01-18T12:12:51Z", "digest": "sha1:HOQ67K66RK2C2GOOWEZIPYWTDYJUXGZW", "length": 8472, "nlines": 125, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "BE / ME Jobs - Latest Recruitment For BE / ME", "raw_content": "\nबी.ई / एम.ई - शिक्षणानुसार जाहिराती | Jobs For BE / ME\nबी.ई / एम.ई - शिक्षणानुसार जाहिराती\nNMK 2018: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या किंवा गूगल वर नेहमी \"Maha NMK\" असे सर्च करा.\nदि. ०२ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 गेल इंडिया लिमिटेड [GAIL] मध्ये विविध पदांच्या १७६ जागा [मुदतवाढ]\n〉 भरत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड [BHEL] भोपाळ येथे प्रशिक्षणार्थी पदांच्या २२९ जागा\n〉 दिल्ली उच्च न्यायालय [DHC] दिल्ली येथे कनिष्ठ न्यायिक सहाय्यक पदांच्या ६० जागा\n〉 गोवा शिपयार्ड लिमिटेड [GSL] गोवा येथे संचालक पदांच्या जागा\nदि. ०१ जानेवारी २०१९ च्या जाहिराती\n〉 महाराष्ट्र पर्यावरण विभाग [MCZMA] मुंबई येथे विविध पदांच्या १३ जागा\nदि. ३१ डिसेंबर २०१८ च्या जाहिराती\n〉 CSIR - नॅशनल केमिकल लॅबोरेटरी [NCL] पुणे येथे विविध पदांच्या ०६ जागा\n〉 वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था [VJTI] मुंबई येथे विविध पदांच्या ०५ जागा\n〉 डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ [DBATU] मध्ये विविध पदांच्या १५ जागा\n〉 नागालँड लोक सेवा [NPSC] आयोगामार्फत विविध पदांच्या ८० जागा\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून [MPSC] राज्यसेवा पूर्व परीक्षा विविध पदांच्या ३४२ जागा [मुदतवाढ]\nदि. २९ डिसेंबर २०१८ च्या जाहिराती\n〉 CSIR प्रगत सामग्री आणि प्रक्रिया संशोधन संस्था भोपाळ येथे वैज्ञानिक पदांच्या १० जागा\n〉 हस्ती को-ऑप बँक लिमिटेड [HASTI BANK] धुळे येथे विविध पदांच्या जागा\n〉 हरियाणा कर्मचारी निवड [HSSC] आयोगामार्फत विविध पदांच्या १००७ जागा\nदि. २८ डिसेंबर २०१८ च्या जाहिराती\n〉 इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च [IISER] पुणे येथे विविध पदांच्या ०३ जागा\n〉 सोलापूर विद्यापीठ [Solapur University] येथे विद्यापीठ अभियंता पदांची ०१ जागा\n〉 सार्वजनिक बांधकाम विभाग [PWD] नागपूर येथे विविध पदांच्या ०२ जागा\nदि. २७ डिसेंबर २०१८ च्या जाहिराती\n〉 भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था [ISRO] मध्ये वैज्ञानिक व अभियंता पदांच्या ��८ जागा\nदि. २५ डिसेंबर २०१८ च्या जाहिराती\n〉 इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी [IITM] पुणे येथे वैज्ञानिक - बी पदांच्या ०९ जागा\n〉 नगर परिषद कार्यालय शेंदुरजनाघाट, अमरावती येथे स्थापत्य अभियंता पदांची ०१ जागा\n〉 महाराष्ट्र मृद व जलसंधारण [WCD] विभागात जलसंधारण अधिकारी पदांच्या २८२ जागा\nआता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा\nबी.ई / एम.ई २०१८: बी.ई / एम.ई या परीक्षेचे सर्व निकाल या पेज वरून उपलब्ध करून दिले जातील. \"MahaNMK.com\" या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.evivek.com/Encyc/2018/11/15/gandhi-teerth-in-jalgaon", "date_download": "2019-01-18T13:13:21Z", "digest": "sha1:CP6MYMW2VN42UVQ7BWFZ7KAWBCZRIYLL", "length": 53661, "nlines": 73, "source_domain": "www.evivek.com", "title": "'गांधी तीर्थ' - एक समृध्द विचारशिल्प", "raw_content": "\n'गांधी तीर्थ' - एक समृध्द विचारशिल्प\nगांधी तीर्थ' - जळगावच्या जैन हिल्सच्या माथ्यावर मोठया कष्टाने, कल्पकतेने आणि दूरदृष्टीतून निर्मिलेले एक आगळे वास्तुशिल्प. खरे तर 'वास्तुशिल्प'पेक्षा त्याला 'विचारशिल्प' म्हणणे अधिक सयुक्तिक ठरू शकेल. गांधीविचाराला व जीवनकार्याला नव्या पिढीशी जोडण्याच्या मिशनचे हे एक प्रकारे केंद्रस्थान. भारतभूमीच्या रोमरोमाचा अभ्यासक असलेल्या, भारताची सामाजिक वीण नेमकी कळलेल्या बापूंच्या कार्याचा वारसा पुढे चालू ठेवण्याची आश्वासक जाणीव देणारे हे केंद्रस्थान. पारंपरिक पध्दतीपेक्षा या कार्याचा वेगळया पध्दतीने परिचय करून देण्याचा हा प्रयत्न. बापूंच्या विचारांइतकेच हे वास्तुशिल्प भक्कम... साडेआठ रिश्टरच्या भूकंपातही ताठपणे टिकण्याची हमी देणारे... या उपक्रमशील विचार-संचयाबद्दल...\nसा. विवेकच्या फेसबुक पेजवर लेख पोस्ट करण्यास सुरवात करत आहोत. सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील पेज like करावे\nहिरव्याकंच परिसरातून पावले टाकत आपण गांधी तीर्थाच्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश करतो. अगदी प्रारंभी एक आगळे शिल्प आपल्यासमोर येते. श्रांतपणे बसलेले बापू आणि त्यांचे पाय धुणाऱ्या कस्तुरबा... भारतीय नारीच्या पतीप्रति समर्पणाची परमावधी म्हणजे 'बा' हे आपण ऐकून असतो, पण त्यांचे हे असे समर्पण आपण बहुधा प्रथमच पाहत असतो. ही काही निव्वळ शिल्पकाराची प्रतिभाशक्ती नव्हे, जानेवारी 1939मध्ये बार्डोलीच्या स्वराज्य आश्रमात हे छायाचित्र टिपण्यात आलेले आहे. स्त्री-पुरुष समानतेच्या आजच्या युगात या समर्पण-सेवाभावाला कदाचित प्रतिगामी मानले जाईल, पण हा समर्पणाचा आविष्कार भारतीय परंपरेची आठवण करून देणारा ठरतो.\nडाव्या-उजव्या बाजूची नेत्रसुखद हिरवाई पार करीत, आम्रवाटिका पार करीत, डौलाने फडकणारा तिरंगा आणि गांधीजींची भव्य प्रतिमा यांचे दर्शन घेत आपण गांधी तीर्थ संकुलाच्या प्रवेशद्वाराशी येतो. पायऱ्या चढून सज्जात पोहोचलो की आत उजवीकडे, अगदी समोर गांधीजींची ध्यानमग्न मूर्ती दिसते. ऍम्फिथिएटरच्या उतरत्या पायऱ्या, त्यातही हिरवळ जपलेली. या पायऱ्यांच्या अखेरीस एका ओटयावर गांधीजी. डाव्या-उजव्या बाजूंना मोठी दालने, तीत आसनव्यवस्था. गांधीविचाराचे शिक्षण देणारे वर्ग चालविण्यासाठीच्या या पायाभूत सुविधा.\nपरत येऊन ऍम्फिथिएटरच्या बाजूने पुढे गेलो, तर लागते एक प्रशस्त दालन. 'गांधींचा शोध' (खोज गाँधीजी की) या प्रदर्शनाचा हा आरंभबिंदू. इथे गांधी तीर्थाच्या निर्मितीची प्राथमिक माहिती ऑॅडिओ-व्हिज्युअल पध्दतीने देऊन या 'शोधा'चा श्रीगणेशा होतो. तिथून एक मजला चढून आपण वर जातो. त्यानंतरचे सुमारे दोन-अडीच तास गांधींचे गारूड आपल्या मनावर होत राहते. आपण ऐकलेला, वाचलेला गांधी मनात रेंगाळत असतोच. इथे भेटणारे बापू आणखीच वेगळे असतात. हे नुसते गांधींचा जीवनप्रवास मांडणारे वस्तुरूप प्रदर्शन नसते. इथे गांधी भेटतात, बोलतात, मनाला साद घालतात आणि आपल्याच मनाचा प्रतिसाद ऐकत आपण एक एक पाऊल पुढे टाकत सुमारे 800 मीटरचा प्रवास करून बाहेर पडतो. आत प्रवेश करताना 'काय सांगताहेत ते पाहू तरी...' अशी भूमिका बाहेर पडताना बदललेली असते. आपण विचारमग्न झालेलो असतो. हा शाश्वत विचार समाजात रुजविण्यासाठी आपण काय करू शकतो, याचा विचार आपण करू लागलेलो ���सतो.\nकुठल्याही प्रदर्शनाच्या रिवाजाप्रमाणे गांधीजींचे पोरबंदर येथील बालपण, त्यांच्या घरची संपन्नता, आईचे संस्कार, बालपणी त्यांनी अनुभवलेल्या काही वाईट सवयी अशी एक जंत्री समोर येते. कानाला लावलेल्या हेडफोनमधून तुम्हाला हव्या त्या भाषेत तुम्ही हे ऐकत असता. हळूहळू त्यांचे शिक्षण, परदेशगमन, तिकडे जाण्याआधी त्यांनी मांस-मदिरा व अभक्ष्य-भक्षण आणि परस्त्रीगमन न करण्याचे असे तीन गोष्टींचे आईला दिलेले वचन, परतल्यानंतरचा बुजरेपणा, दक्षिण आफ्रिकेतील कार्य, तेथून भारतात परतल्यानंतर आलेले अनुभव, त्यांनी केलेले देशभ्रमण आणि त्यातून कळलेला भारत, स्वातंत्र्यचळवळीत त्यांच्या अहिंसात्मक आंदोलनाची वाटचाल, त्यांची विविध आंदोलने, स्वातंत्र्येतिहासातील काही भीषण घटनांचे उल्लेख असे करत हे प्रदर्शन आपल्याला आधी भारतीय स्वातंत्र्यापर्यंत आणते. अर्थात हा सारा स्वातंत्रलढयातील अहिंसक आंदोलनाचाच भाग असतो.\nइथून पुढचा प्रवास असतो तो गांधीविचारांचा. गांधीविचारातून देशाच्या विविध भागांत उभी असलेली समाजसुधारणेची कामे, त्यांचे नायक-नायिका यांच्याशी प्रत्यक्ष संवादातून हे प्रदर्शन अखेरच्या टप्प्यात उलगडत जाते. कुठलेही अप्रिय प्रश्न किंवा प्रसंग न मांडता केवळ आणि केवळ सकारात्मकतेचा हा शोध आपल्याला विचारमग्न आणि कार्यप्रवणतेची प्रेरणा देत संपतो.\nसंपूर्ण प्रदर्शनाची रचना, त्यासाठी वापरलेली छायाचित्रे, फलकांवरील संहिता, दृक्-श्राव्य संहिता व त्याचे सादरीकरण, आत वापरलेली शिल्पे, त्यांची रचना, प्रकाशयोजना, तीन मजले उतरून येत असताना कुठेही न जाणवणारे चढउतार... प्रत्येक गोष्टीचा प्रभाव नकळत पण खोलवर रुतत असतो. आपण भारावून जात एक एक पाऊल पुढे जात असतो. गांधीजींना मिळालेली विविध पदके, त्यांचे आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या हस्तांक्षरांच्या मूळ प्रती या गोष्टी या प्रदर्शनाला जिवंतपणा देतात.\n'म्युझियम म्हणजे विविध वस्तूंचा संग्रह' अशी सोपी सुटसुटीत व्याख्या करता येऊ शकते. पण काही ठिकाणी वेगळे प्रयोग केले जातात. असाच हा वेगळा प्रयोग. इथे विचारांना प्रवाहित केले जाते. प्रदर्शनात काय हवे यापेक्षाही काय नको यावर आधी विचार करण्यात आला आणि नेमकेपणाने परिपूर्ण आणि सकारात्मक गांधीविचार मांडणारे हे प्रदर्शन साकारले. संवादी शैलीतील हे प्रदर्शन त्यामुळे आगळेवेगळे ठरले.\nप्रदर्शन संपवून आपण बाहेर पडतो आणि तिथून खऱ्या गांधी तीर्थाचा प्रारंभ होतो. आत जे काही पाहिले, त्याचे सार आपल्याला 'गांधी रिसर्च फाउंडेशन'च्या विविध उपक्रमांतून समजून घ्यायचे असते. कारण हाच या साऱ्या उपक्रमाचा खरा गाभा आहे...\nतत्कालीन राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते 25 मार्च 2012 रोजी हे गांधी तीर्थ 'विश्वकल्याण आणि मानवतेला अर्पण' करण्यात आले. जवळजवळ 81 हजार चौरस फुटांत, खास जोधपूर दगडात कोरलेले हे शिल्प उभे आहे. संपूर्ण इमारतीचे आर्किटेक्चर इतके वैशिष्टयपूर्ण की त्यातील भव्यता आणि कलाकुसर पदोपदी जाणवावी. त्याहून वैशिष्टय असे की हे आर्किटेक्चर कुणा एकाच्या आराखडयानुसार बनलेले नाही. अगदी लॅरी बेकर्स यांच्यासह अनेक मान्यवर आर्किटेक्ट्सचा विचार यात सामावलेला आहे. स्वत: भंवरलालजी जैन आणि जैन परिवारातील अन्य मान्यवर, गांधी तीर्थाच्या उभारणीत समरस झालेले अनेक सहकारी देशभर फिरले. गांधीजींवरील कामे जिथे कुठे उभी आहेत, ते सारे प्रकल्प अभ्यासले गेले. त्यातून या प्रकल्पाची संकल्पना मांडण्यात आली. केवळ प्रदर्शनापेक्षा वेगळे काय करता येईल, गांधीजींच्या विविध संकल्पना देशभरात रुजविण्यासाठी कुठले उपक्रम राबविता येतील, त्यासाठी कुठल्या पायाभूत सोयीसुविधा लागतील या सर्वांचा अभ्यास करून आराखडा आखला गेला. 'अनुभूती स्कूल'च्या अनोख्या वास्तुशिल्पाच्या निर्मितीचा अनुभव गाठीशी बांधून केवळ 16 महिने 20 दिवसांत हे भव्य शिल्प उभारले गेले.\nहा सारा विस्तार भव्य आहेच, तसाच तो पर्यावरणस्नेहीही आहे. म्हणूनच त्याला 'ग्रिहा'चे पंचतारांकित मानांकन, तर 'लीड इंडिया'चे प्लॅटिनम मानांकन मिळालेले आहे. अशी मानांकने मिळविणारे हे भारतातील पहिलेच प्रदर्शन आहे लोकार्पण झाल्यापासून 2018पर्यंतच्या साधारण 6 वर्षांत चार लाखांहून अधिक जणांनी या स्थळाला भेट दिलेली आहे.\n'गांधी तीर्थ' हा देशाची 'कृषिपंढरी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जैन हिल्सचा एक भाग आहे. 'गांधी रिसर्च फाउंडेशन, जळगाव' ही कलम 25अंतर्गत स्थापित कंपनी आहे... हे कळते, तेव्हा सलामीलाच आपली विकेट पडलेली असते. आतापर्यंत आपण याकडे 'जैन ग्रूप'चा उपक्रम म्हणून पाहत असतो. हे त्यापलीकडे भव्य आणि उदात्त असल्याचे स्पष्ट होऊ लागते. कलम 25अंतर्गत कंपनी याचा ���र्थ ही ना नफा तत्त्वावर चालणारी, पारदर्शक व्यवहार असणारी, नियमित ऑॅडिट होणारी सेवाभावी संस्था. न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी या कंपनीचे चेअरमन आहेत आणि या संचालक मंडळात डॉ. अनिल काकोडकर, डॉ. डी.आर. मेहता, डॉ. सुदर्शन अय्यंगार यांच्यासह जैन परिवारातील सदस्यांबरोबरच अन्य मान्यवरांचा समावेश आहे, ही माहिती या उपक्रमाविषयी आपल्या आशा अधिक पल्लवित करणारी ठरते.\nविचार हा या प्रदर्शनाचा पाया. हा गांधीविचार एका छताखाली संकलित करणे हे मोठे आव्हान असते. 'गांधी तीर्थ हे एक असे स्थळ आहे, जिथे महात्मा गांधी या विषयावरील देशातील आणि कदाचित जगभरातीलही सर्वात मोठे संकलन आहे' असे धाडसी विधान मी करू शकतो, कारण त्याची अनुभूती मी स्वत: घेतली आहे. देशभरात गांधीविचार मांडणाऱ्या हजारो संस्था आहेत. या सर्व संस्थांतून उपलब्ध ग्रंथधन गांधी तीर्थात उपलब्ध आहे. गांधीजींनी लिहिलेली आणि त्यांच्यावर लिहिली गेलेली सुमोर 11 हजार पुस्तके या ग्रंथालयात उपलब्ध आहेत. त्यात अनेक दुर्मीळ पुस्तकांचाही समावेश आहे. अनेक हस्तलिखिते आहेत. नेमकेपणाने सांगायचे तर सुमारे पावणेचार लाख डिजिटल पृष्ठांचे संकलन इथे आहे. गांधीजींनी संपादित केलेल्या किंवा प्रकाशित केलेल्या पाच हजाराहून अधिक पत्र-पत्रिका, त्यांच्या आवाजात 152 भाषणे, 85 चित्रफिती आणि विनोबा भावे यांच्या आवाजातली 350 भाषणे इथे आहेत. गांधीजींची 5 हजार, विनोबांची सव्वाचार हजार आणि स्वातंत्र्यसंग्रामाशी संबंधित सुमारे पावणेसहा हजार छायाचित्रांचा ठेवा इथे आहे. विविध वस्तू आहेत. पण हे केवळ जमवून ठेवणे इतकाच याचा अर्थ नाही.\nइथे आठवतात मोठे भाऊ... म्हणजे भंवरलालजी जैन. त्यांच्या आंतरिक इच्छेतून, समाजाचे देणे देण्याच्या उदात्त विचारातून हा प्रकल्प साकारला. स्वत: भाऊ देशभर फिरले. असंख्य कामे स्वत: पाहिली. समजून घेतली. शाश्वत विचार तेवढयाच शाश्वत पध्दतीने टिकला पाहिजे, या हेतूने या साऱ्या साहित्याचे डिजिटायझेशन करण्याचा निर्णय घेण्यात आला. आजघडीला जर्मन तंत्रज्ञानाची प्रगत डिजिटायझेशन व्यवस्था इथे कार्यरत आहे. सारी पुस्तके, सारा डेटा 'सर्चेबल मोड'मध्ये उपलब्ध आहे. पीडीएफमध्ये पुस्तके उपलब्ध आहेतच, तसेच विशेषत: इंग्लिश पुस्तकांसाठी ओसीआर वापरून शब्दांचे सर्चही होऊ शकतात. पुस्तके, लेख असोत की छायाचित्रे... तुम्हा���ा हवी ती नेमकी गोष्ट 10 मिनिटांत ग्रंथालयात उपलब्ध होते. इतकेच नाही, तर काही दुर्मीळ पुस्तके तुमच्या मागणीनुसार तुमच्या हाती डिजिटल कॉपीच्या स्वरूपात येतात. यासाठी 72 टेराबाइटच्या सर्व्हरवर हा सारा डेटा सुरक्षित आहे. उदय महाजन आणि त्यांची टीम संपूर्ण देशभर फिरून हे सर्व कार्य करत असते.\nसुरक्षिततेबरोबरच सातत्यपूर्ण सुधारणा हा आणखी एक भाग. कधीकधी 'प्रिंटिंग मिस्टेक'मुळे अर्थाचा अनर्थ होत असतो. काही पुस्तकांच्या पुनर्मुद्रणात असे घोटाळेही झालेले आहेत. मूळ साहित्य, मूळ शब्द जसे आहेत ते त्याच स्वरूपात असणे हे खरे जतन. यासाठी इथे सर्व जुनी ग्रंथसंपदा स्कॅन करून जतन केलेली आहे. हा साठा असलेला इथला 'अर्काइव्ह्ज' विभाग हा आणखी एक महत्त्वाकांक्षी विषय. जुन्या, ऐतिहासिक मूळ प्रती इथे सुरक्षित आहेत. हा जुना कागद जीर्ण होतो, हाताळताना त्याचे तुकडे पडतात. तसे होऊ नये, म्हणून विशिष्ट रासायनिक प्रक्रिया करून त्यांचे जतन केले गेले आहे. हे सगळीकडेच होते. इथली खासियत म्हणजे, ही सारी सामग्री नियंत्रित तापमानात सुरक्षित आहे. हेही सरकारी संग्रहालयांत होते... मग इथले वेगळेपण काय हा संग्रह एका मिनिटाचाही खंड पडू न देता नियंत्रित तापमानात ठेवला जातो. संध्याकाळी घरी जाताना ही यंत्रणा बंद करण्याचा प्रकार इथे होत नाही. त्या प्रकारामुळे कागदपत्रे अधिक लवकर खराब होत असतात. ही खास काळजी तर घेतली गेली आहेच, तसेच इथे उगाच कुणालाही प्रवेश देण्याचा अगोचरपणाही टाळण्यात आला आहे. त्यामुळे हे तापमान नियंत्रणात ठेवण्यात, कागदपत्रांची अकारण हाताळणी थांबते आणि त्यांचे आयुष्य वाढते हा संग्रह एका मिनिटाचाही खंड पडू न देता नियंत्रित तापमानात ठेवला जातो. संध्याकाळी घरी जाताना ही यंत्रणा बंद करण्याचा प्रकार इथे होत नाही. त्या प्रकारामुळे कागदपत्रे अधिक लवकर खराब होत असतात. ही खास काळजी तर घेतली गेली आहेच, तसेच इथे उगाच कुणालाही प्रवेश देण्याचा अगोचरपणाही टाळण्यात आला आहे. त्यामुळे हे तापमान नियंत्रणात ठेवण्यात, कागदपत्रांची अकारण हाताळणी थांबते आणि त्यांचे आयुष्य वाढते या सर्व उपक्रमांसाठी त्यांनी तज्ज्ञ मनुष्यबळ विकसित केले आहे. इथे 'मिळविले आहे' असा शब्द वापरलेला नाही. महाजन विनोदाने सांगतात, ''आम्ही इथे मुद्दामच आयटीमधील तज्ज्ञ घेतलेले नाहीत. त्यांच�� अपेक्षा मोठी असते आणि ते लवकर लवकर नोकऱ्या बदलतात. आम्ही इथलीच अर्धशिक्षित, अल्पशिक्षित मुले मिळविली, त्यांना प्रशिक्षित केले आणि त्यांच्या मार्गदर्शनासाठी काही मोजके तज्ज्ञ आणले. हा विभाग विनाअडथळा, उत्तम प्रकारे कार्यरत आहे. अपेक्षित 'रिझल्ट' देतो आहे.''\nया गप्पा सुरू असतानाच 'जैन'मधील अधिकारी, सध्या 'बा-बापू 150' या ग्रामविकास प्रकल्पात कार्यरत असलेले विनोद रापतवार आले. बोलता बोलता त्यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. आजकाल फोटोशॉपच्या आणि विरोधकांना कुठल्याही थराला जाऊन बदनाम करण्याच्या जगात डिजिटल फोर्जरी हा एक महत्त्वाचा भाग ठरतो आहे. कुणी कुठल्या नेत्याचा फोटो विकृत स्वरूपात सादर करतो आणि तो फॉरवर्ड होत राहतो. त्यातील अस्सलपण कसे शोधायचे किमान गांधीजींपुरता तरी हा विषय इथे सुटला आहे. या विषयातील कुठल्याही फोटोचे अस्सलपण शोधण्यासाठीची इमेज बँक इथे सर्च ऑॅप्शनसह कार्यरत आहे. हे काम तर 2004पासून इथे सुरू आहे.\nतर, 'गांधी रिसर्च फाउंडेशन' या शिखर संस्थेच्या नेतृत्वाखाली देश-विदेशात गांधीविचारांचा आणि संस्कारांचा प्रसार करण्यासाठी विविध उपक्रम आयोजित होत असतात. शिक्षण, समाजकार्य, संशोधन अशा विविध क्षेत्रांतून हे योगदान होत असते आणि जगभरातील अनेक नामवंत यामध्ये सहभागी होत असतात. देश-विदेशांतील विविध संस्थांशी 'जीआरएफ'चा समन्वय करार झालेला असतो. उद्देश एकच - शाश्वत गांधीविचार सर्वदूर पसरविणे. त्यातून शांतीचा संदेश जगाला देणे. गांधीविचार आणि शांतीविचार या एकाच नाण्याच्या दोन बाजू\nहा विचार पोहोचविण्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे 'गांधीविचार संस्कार परीक्षा'. यासाठी एक स्वतंत्र विभाग आणि तज्ज्ञ सहकारी कार्यरत आहेत. गांधीजींवरील ठरावीक पुस्तकांपैकी एक पुस्तक निवडायचे. ते विकत घ्यायचे. या पुस्तकाचे मूल्य हेच या परीक्षेचे शुल्क. खूप साधा-सरळ विषय. पुस्तक घेऊन घरी जायचे. ते आत्मसात करायचे. त्याविषयी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा विश्वास आला की केंद्राशी संपर्क साधायचा. तुमची ऑॅनलाइन किंवा ऑॅफलाइन परीक्षा घेतली जाते आणि उत्तीर्ण झालात की प्रमाणपत्र दिले जाते. सहभागी शाळांतील शिक्षक यासाठी मदत करतात, पुढाकार घेतात. इतिहासाचे अभ्यासक, अनेक संशोधन ग्रंथांचे लेखक भुजंग बोबडे हे या विषयाचे प्रमुख. ते ��्वत: इतिहास संशोधकही आहेत आणि मोडी लिपीचे अभ्यासकही. 'आधाराविण बोलू नये' या वचनाला जागून कुठल्याही ऐतिहासिक गोष्टीचा आधार शोधणारे, गांधीविचार समर्पित उमदे व्यक्तिमत्त्व. सन 2008मध्ये जळगाव परिसरातील साधारण 4000 मुलांपर्यंत हा विषय पोहोचवून गांधी रिसर्च फाउंडेशनने या उपक्रमाचा प्रारंभ केला. त्यानंतरच्या 10 वर्षांत आजवर 15 लाख जणांनी ही परीक्षा दिली आहे. दर वर्षी ही संख्या वाढतेच आहे. चालू वर्षात सुमारे 2 लाख जणांनी ही परीक्षा दिली. अनेक प्रशासकीय अधिकारी, शासकीय, खासगी कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी, तुरुंगांतील बंदीजन... विविध क्षेत्रांतील, वयोगटांतील लोक ही परीक्षा देतात. गांधीविचारांचा शोध घेतात. बरे, ही पुस्तके केवळ 'थिअरॉटिकल' नाहीत. 'आरोग्य की कुंजी', 'हमारे गाँव का पुनर्निर्माण' यासारख्या पुस्तकांना खासा प्रायोगिक आधारही आहे. अशा प्रकारच्या अभ्यासातून तयार झालेली माणसे तो विचार जमिनीवर उतरविण्यासाठी सज्ज होतात. कार्यरत होतात. हा विचार एक पाऊल पुढे सरकतो.\nगावागावांपर्यंत 'गांधी' पोहोचविण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे फिरती प्रदर्शने. 'मोहन से महात्मा' हे प्रदर्शन एका खास वाहनातून गावोगावी प्रवास करते. शाळा-महाविद्यालयांतून या प्रदर्शनांचे आयोजन होते आणि जळगावपर्यंत पोहोचू न शकणाऱ्या लक्षावधी लोकांपर्यंत हा विचार पोहोचविला जातो.\nशैक्षणिक उपक्रमांचा परीघ मोठा असतो. 'पीजी डिप्लोमा इन गांधियन सोशल वर्क' असा एक खास अभ्यासक्रमच यासाठी तयार झाला आहे. डॉ. जॉन चेल्लादुराई या विभागाचे अधिष्ठाता आहेत. गांधीजींनी स्थापन केलेले गुजरात विद्यापीठ, मेक्सिकोतील सायरस युनिव्हर्सिटी, इटलीतील इंटरनॅशनल पीस सेंटर यांच्याशी जीआरएफचा समन्वय करार झालेला आहे. भारतीय संस्कृतीचे प्रसिध्द अभ्यासक धर्मपाल यांची कन्या आणि हेडलबर्ग युनिव्हर्सिटीतील आशियाई अभ्यास विभागाच्या प्रमुख गीता धर्मपाल यासुध्दा नजीकच्या भविष्यात इथे रुजू होत आहेत.\nहे झाले विविध प्रकारचे उपक्रम. पण एक भाग अत्यंत महत्त्वाचा आणि राष्ट्रव्यापी ठरणारा आहे. त्याची माहिती करून घेणे आवश्यकच. हा विषय आहे ग्रामविकासाच्या उपक्र्रमांचा.\nगांधी आणि ग्रामविकास हेही अद्वैत. 'खेडयाकडे चला' ही गांधीजींची मूळ संकल्पना. पण कालमानानुसार त्यात काही व्यवहार्य बदल करून ग्रामीण भागात���ल तरुणांचा मोठया शहरांकडे वाढणारा लोंढा नियंत्रित करायचा असेल, तर तालुका-जिल्हा स्तरापर्यंतच्या निमशहरी भागांत काही कामे उभी केली पाहिजेत, ही जाणीव आता दृढ होत आहे. बापूंच्या 150व्या जयंतीनिमित्त जीआरएफने आखलेल्या आगळया उपक्रमाची, 'बा-बापू 150' या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची उद्धोषणा अनिलभाऊ जैन यांनी केली.\n'हम चले ग्रामस्वराज की ओर' ही या मोहिमेची टॅगलाइन. गांधीजींचे नाव घेऊन स्वतंत्र भारतात अनेक योजना आल्या. बऱ्याचशा फसल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यकाळाच्या प्रारंभापासूनच महात्मा गांधींच्या नावाने स्वच्छता मोहिमेचे सूर छेडले. त्याला देशभरात मिळणारा प्रतिसाद लक्षणीय दिसतो आहे. एखादी गोष्ट मनापासून स्वीकारली आणि त्यात समाजहिताची कळकळ असेल, तर हा समाजपुरुष त्याला भरभरून प्रतिसाद देतो, हा इथला इतिहास आहे. गांधी रिसर्च फाउंडेशनने हाच विषय नव्याने आणि अधिक विस्ताराने हाती घेतला आहे. विशेष म्हणजे या सर्व गोष्टींचे नेतृत्व करताहेत जैन परिवारातील नवपरिणित स्नुषा अंबिका अथांग जैन. भंवरलालजी जैन यांच्या समाजसेवी वृत्तीचा वसा नव्या पिढीने तर उचलला आहेच, त्याचबरोबर परिवाराबाहेरून येऊन आता या परिवाराचा भाग बनलेली नवी पिढीही तो वारसा समर्थपणे पुढे चालविण्यास सज्ज झाली आहे.\n'बा-बापू 15'अंतर्गत देशभरातील 150 गावांची निवड करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील 70, मध्य प्रदेशातील आणि राजस्थानातील प्रत्येकी 15 आणि गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांतून प्रत्येकी 10 गावांतून ही मोहीम पोहोचणार आहे. अशा तब्बल 150 गावांतून परिवर्तनाची नवी पहाट उगवण्याची प्रसादचिन्हे यातून दिसताहेत.\nकरण्यासारखे खूप काही आहे, पण यात सहा पैलूंवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.\n3) शुध्द पेयजल, ग्रामसफाई व स्वच्छतागृहे\n4) पाणलोट विकास आणि व्यवस्थापन\n6) सहकार आणि संस्थ\nव्याप्ती खूप मोठी आहे. त्यासाठी आवश्यक ती तरतूदही केली आहे. पण पैसे उचलून देणे आणि काम करून घेणे हा प्रकार त्यांना करायचा नाही, हा धडा या ग्रूपने खूप पूर्वी घेतला आहे. भंवरलालजी जैन यांनी आपल्या वाकोद गावी एकेकाळी समाजसुधारणेसाठी मोठा खर्च करून काही कामे केली होती. भारतात सीएसआरचा कायदा येण्याच्या अनेक वर्षे आधी त्यांनी आपल्या नफ्याचा मोठा वाटा आ���ल्या गावातील विकासकामांसाठी खर्च केला होता. पण त्यांच्या लक्षात असे आले की झालेल्या कामांशी समाजाची बांधिलकी उरलेली नाही. लोकसहभाग नसल्यामुळे येणारी उदासीनता तेथे त्यांना दिसली. तेव्हापासून त्यांनी लोकसहभागाचा आग्रह धरला. 'बा बापू 150'मध्येही तेच तत्त्व अंगीकारण्यात येत आहे.\nजनजागृती, ज्ञान आणि कौशल्य विकास, साधनसंपत्तीचे संकलन, लोकसंस्थांची निर्मिती आणि त्यातून भौतिक सुविधांची निर्मिती असा हा प्रवास 2018 ते 2023 या दरम्यान होऊ घातला आहे. देशातील प्रत्येक तालुक्यापर्यंत जैन समूहाचे जाळे विणलेले आहे. त्या जाळयाच्या माध्यमातूनच त्यांनी या 150 गावांची निवड केली आहे आणि तेथे हे पथदर्शक प्रकल्प आकाराला येणार आहेत. 2023मध्ये आपल्या पायावर उभी राहिलेली, इतरांना मार्गदर्शक ठरणारी ही 150 गावे उर्वरित देशासाठी आदर्श ठरतील. भंवरलालजींनंतर जैन समूहाचे समर्थ नेतृत्व करणाऱ्या अशोकभाऊंच्या, म्हणजेच अशोक जैन यांच्या नेतृत्वाखाली या समूहाने उचललेले हे समर्थ आणि दिशादर्शक पाऊल.\nहे काम केवळ आपण एकटयानेच करायचे आहे, असेही त्यांनी गृहीत धरलेले नाही. समाजाचे सर्व घटक, शेतकरी-तरुण-महिला यांचा सहभाग यात अपेक्षित आहे. शासकीय यंत्रणांना ते लक्ष्य करीत आहेत. बँका, समाजसेवी संस्था या सर्वांचे योगदान त्यांना हवे आहे. यातून स्वयंपूर्ण गावांची गांधीजींची संकल्पना प्रत्यक्षात उतरेल. लोकसंख्येचा स्फोट आणि वाढती बेरोजगारी यांच्यावर उपाय शोधण्याच्या प्रयत्नांत हा उपक्रम खूप मोलाचा ठरेल, हे निश्चित.\n'गांधी रिसर्च फाउंडेशन' सन 2007पासून कार्यरत आहे. सन 2012मध्ये गांधी तीर्थचे लोकार्पण झाले, त्या निमित्ताने त्या पाच-सहा वर्षांतील वाटचालींचे, विचारमंथनाचे संकलन 'खोज गांधीजी की' या एका विशेषांकाच्या स्वरूपात प्रकाशित झाले आहे. त्यानंतर आजतागायत याच नावाने एक त्रैमासिक प्रकाशित होत आलेले आहे. त्यातून जीआरएफच्या उपक्रमांची माहिती समाजापर्यंत पोहोचते.\nया विशेषांकात भंवरलालजींनी या उपक्रमाविषयी आपले मूलभूत चिंतन मांडले आहे. या उपक्रमामागील प्रेरणा, भावना आणि आर्थिक रचना यांचा ऊहापोह करून झाल्यानंतर आपल्या मनोगताच्या समारोपात ते सांगतात, 'जगात हिंसा, हुकूमशाही, स्वार्थलोलुपता आणि चंगळवादाकडे जाण्याचा वेग वाढेल, त्याच वेळी त्यापेक्षा अधिक वेगाने, प्रभावाने गांधीजींचे विचार, त्यांचे कार्य तरुण पिढीला आकर्षित करेल, साद घालेल याच विश्वासातून एका विश्वस्तरीय स्मारकाच्या निर्मितीचे बीज माझ्या मनात रुजले. गांधी तीर्थ हे त्याचेच फळ आहे. गांधीजींच्या प्रेरणा आपल्या सर्वांच्या मदतीने मी समाजातील सर्व गरजूंपर्यंत पोहोचवू इच्छितो. हीच माझी भावना आहे. माझ्या आयुष्याच्या संध्याकाळी माझी हीच मनस्वी भावना आहे...'\nया समूहाचे विद्यमान अध्यक्ष अशोकभाऊ भंवरलालजींच्या याच विचारांचा वारसा पुढे घेऊन जात आहेत. गांधीविचार कालातीत आहे. तो प्रत्येकापर्यंत पोहोचायला हवा. विशेषत: हा देश ज्या नव्या पिढीच्या हातात आहे, त्यांना या विचारांनी प्रेरित करण्याची आवश्यकता अशोक जैन यांनी ओळखलेली आहे. त्यामुळेच, हा विषय आपल्या घरातील नव्या सूनबाईंच्या हाती विश्वासाने सोपवितानाच या सर्व उपक्रमांत देशभरातील तरुण पिढी जोडण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. गांधी तीर्थ येथे सातत्याने तरुणांचे उद्बोधन व प्रशिक्षण वर्ग आयोजित करणे, त्यातून गांधीप्रेरित नवी पिढी निर्माण करणे आणि त्या आधारे राष्ट्रनिर्माणाची पायाभरणी करणे हेच त्यांचे उद्दिष्ट आहे.\nअशोक जैन सांगतात, ''अहिंसा आणि प्रामाणिक व्यवहार आमच्या रक्तात भिनलेला आहे. आमचा उद्योग उभारताना अगदी प्रारंभीच्या काळात स्व. भाऊंकडे परवान्यासाठी खूप मोठया रकमेची मागणी करण्यात आली होती. आम्हाला प्रामाणिकपणे व्यवहार करत गुणवत्तापूर्ण उत्पादने निर्माण करायची होती. आम्ही ती लाच देणे नाकारले. परिणामी आम्हाला परवाना मिळण्यास उशीर झाला आणि या काळात आम्ही जी पाचपट प्रगती करू शकणार होतो ती खुंटली. असे झाले, तरी आम्ही आमचे सामाजिक उत्तरदायित्व विसरलो नाही. अगदी प्रारंभीच्या काळापासून आजपर्यंत आम्ही आमच्या संपत्तीतील न्याय्य वाटा समाजहितासाठी खर्च करत आलो आहोत. यापुढेही तोच वारसा कायम राहील. संपत्तीच्या निर्मितीचा उपयोग राष्ट्रकार्याच्या निर्माणासाठी करण्याचा बापूजींचा आदर्श आम्ही या माध्यमातून ठेवलेला आहे. 'गांधी तीर्थ' हे इतर कुठल्याही धार्मिक तीर्थाइतकेच पवित्र आणि सर्वांसाठी खुले आहे. यातून प्रेरणा घेऊन तरुण पिढीने राष्ट्रनिर्माणासाठी कटिबध्द व्हावे, इतकीच आम्हा सर्वांची, जैन उद्योग समूहाची अपेक्षा आहे.''\n'गांधी तीर्थ'विषयी आणि गांधी रिस��्च फाउंडेशनच्या विविध उपक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी hhttp://www.gandhifoundation.net या संकेतस्थळाला भेट द्या.\nइस्लामी संस्कृती विधायकतेकडून विध्वंसाकडे\n© 2016 सर्व अधिकार सुरक्षित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-song-lyrics/t2636/", "date_download": "2019-01-18T12:10:12Z", "digest": "sha1:TCSEKUFBW7NIUPLR4XT3RDYVMW67LP62", "length": 3790, "nlines": 96, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Song,Ghazal & lavani lyrics-झेंडा", "raw_content": "\nप्रमोद पवार...एक मनुष्य प्राणी...\nजगण्याच्या वारीत मिळेना वाटं...हो...\nसाचले मोहाचे धुके घनदाटं...हो...\nआपली माणसे ..... आपलीच नाती\nतरी कळपाची मेंढरास भीती ...\nविठ्ठला ....कोणता झेंडा घेऊ हाती...\nआजवर ज्यांची वाहिली पालखी\nभलताचं त्यांचा देव होता..\nपुरे झाली आता उगा माथेफोडी\nदगडात माझा जीव होता...\nउजळावां दिवा म्हणूनिया किती\nमुक्या बिचा-या जळती वाती\nवैरी कोण आहे, इथे कोण साथी\nविठ्ठला ....कोणता झेंडा घेऊ हाती...\nबुजगावण्यागतं व्यर्थ हे जगणं\nउभ्या उभ्या संपून जाई\nकळ रितं रितं माझं बघुनी उमजलं\nकुंपण इथं शेतं खाई\nभक्ताच्या कपाळी सारखीचं माती तरी\nझेंडे येगळे, येगळ्या जाती\nसत्तेचीचं भक्ती, सत्तेचीचं पीरती\nविठ्ठला ....कोणता झेंडा घेऊ हाती...\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nजगण्याच्या वारीत मिळेना वाटं...हो...\nसाचले मोहाचे धुके घनदाटं...हो...\nआपली माणसे ..... आपलीच नाती\nतरी कळपाची मेंढरास भीती ...\nविठ्ठला ....कोणता झेंडा घेऊ हाती...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/science/world%E2%80%99s-second-oldest-rock-found-odisha-1962", "date_download": "2019-01-18T11:47:26Z", "digest": "sha1:VFWCXRS56KYO5J2YY7ONIQSLOVW3SEPV", "length": 5583, "nlines": 41, "source_domain": "www.bobhata.com", "title": "अबब.. ओडिशात सापडला इतक्या वयाचा खडक !! अंदाज बांधा याचं वय काय असेल ??", "raw_content": "\nअबब.. ओडिशात सापडला इतक्या वयाचा खडक अंदाज बांधा याचं वय काय असेल \nभारतात एक महत्वाचा शोध लागलाय राव. ओडीसा मध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात प्राचीन खडक सापडला आहे. हा खडक तब्बल ४२ कोटी ४० लाख वर्ष जुना असल्याचं म्हटलं जातंय. या शोधाने अनेक शास्त्रज्ञांच्या नजरा भारतावर रोखल्या गेल्या आहेत.\nचला या शोधाविषयी आणखी जाणून घेऊया...\nशास्त्रज्ञांनी ८ वर्षांपूर्वी ओडीसाच्या ‘चाम्पुवा’ भागातून एका खडकाचे नमुने गोळा केले होते. या खडकावर संशोधन केल्यानंतर शास्त्रज्ञांना त्यात ‘मॅग्मॅटिक झिर्कोन’ हे खनिज आढळले. हे खनिज तब्बल ४२ कोटी ४० लाख वर्ष जुने असल्याचं या संशोधनातून सिद्ध झालं आहे.\nकोलकाता, चीन आणि मलेशियाच्या भूगर्भशास्त्रज्ञांनी या शोधात महत्वाची भूमिका बजावली होती. या संशोधनाचा अहवाल नुकताच ‘Scientific Report’ या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला. या अहवालात म्हटल्याप्रमाणे झिर्कोनचा इतका जुना अवशेष या आधी ऑस्ट्रेलियाच्या ‘जॅक हिल्स’वर सापडला होता.\nमंडळी, हा शोध लागण्याची मोहीम एवढी सोप्पी नव्हती. कोलकात्यातील भूगर्भशास्त्रज्ञ डॉक्टर मुजुमदार आणि चौधरी या खडकावर वर्षभर संशोधन करत होते. पण पुढील संशोधन करण्यास त्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत लागणार होती. हे तंत्रज्ञान भारतात नसल्याने त्यांनी ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जर्मनी आणि अमेरिकेतील प्रयोगशाळांना मदत मागितली. शेवटी त्यांना बीजिंग मधल्या SHRIMP Center या प्रयोगशाळेतून पुढील संशोधनासाठी परवानगी मिळाली. पुढे जो शोध लागला त्याने संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं गेलं.\nमंडळी, भूगर्भशास्त्राच्या दृष्टीने भारतातील हा शोध अत्यंत महत्वाचा आहे.\nबैकाल सरोवर : जगातील सर्वात खोल आणि प्राचीन सरोवर \nडॉक्टरनेच रुग्णाच्या पोटात ढकलली तब्बल १५ कॅन बियर \nव्हिडीओ ऑफ दि डे : टार्गेट पूर्ण नाही केलं तर चीनमध्ये मिळते ही शिक्षा\n भेटा मुंबईच्या दुसऱ्या खऱ्याखुऱ्या गलीबॉयला \nव्हिडीओ ऑफ दि डे : ‘उरी’ चित्रपट टोरंटवरून डाऊनलोड करताय मग थांबा आणि हा व्हिडीओ बघा \n मराठी सेलिब्रिटीजचे १० वर्षापूर्वीचे फोटो पाहिले का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/qualification/be-me/recruitment/4", "date_download": "2019-01-18T12:30:53Z", "digest": "sha1:22X53H4H3FI3LLF3A4KZN5U3HWNFL7KS", "length": 8678, "nlines": 128, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "BE / ME Jobs - Latest Recruitment For BE / ME", "raw_content": "\nबी.ई / एम.ई - शिक्षणानुसार जाहिराती | Jobs For BE / ME\nबी.ई / एम.ई - शिक्षणानुसार जाहिराती\nNMK 2018: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या किंवा गूगल वर नेहमी \"Maha NMK\" असे सर्च करा.\nदि. २२ डिसेंबर २०१८ च्या जाहिराती\n〉 कर्मचारी राज्य विमा महामंडळ [ESIC] महाराष्ट्र येथे विविध पदांच्या १५ जागा\n〉 पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड [PFCL] मध्ये तांत्रिक समन्वयक पदांच्या १६ जागा\n〉 हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड [HPCL] मुंबई येथे अधिकारी पदांच्या जागा\nदि. २१ डिसेंबर २०१८ च्या जाहिराती\n〉 राजारामबापू सहकारी बँक लिमिटेड पेठ सांगली येथे डाटा सेंटर प्रशासक पदांची ०१ जागा\nदि. २० डिसेंबर २०१८ च्या जाहिराती\n〉 एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड [AIATSL] चेन्नई येथे विविध पदांच्या ३७५ जागा\n〉 शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मुंबई येथे प्रशिक्षणार्थी विद्युत अधिकारी पदांच्या ४० जागा\n〉 पश्चिम बंगाल लोकसेवा [WBPSC] आयोगामार्फत विविध पदांच्या १५ जागा\nदि. १९ डिसेंबर २०१८ च्या जाहिराती\n〉 भारतीय रिझर्व्ह बँक [RBI] मध्ये ऑफिसर ग्रेड सी पदांच्या ६१ जागा\n〉 कॉलेज ऑफ इंजिनियरिंग [COEP] पुणे येथे विविध पदांच्या ०५ जागा\n〉 सावली नगर पंचायत [Saoli Nagar Panchayat] चंद्रपूर येथे स्थापत्य अभियंता पदांची ०१ जागा\n〉 सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड [CEL] गाझियाबाद येथे उप अभियंता पदांच्या ५७ जागा\nदि. १८ डिसेंबर २०१८ च्या जाहिराती\n〉 रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड [RailTel] मध्ये विविध पदांच्या २० जागा\n〉 मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी [MPA] अंबरनाथ येथे अप्रेन्टिस पदांच्या १३ जागा\nदि. १५ डिसेंबर २०१८ च्या जाहिराती\n〉 नॅशनल प्रोजेक्ट्स कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये साइट अभियंता पदांच्या ०८ जागा\nदि. १४ डिसेंबर २०१८ च्या जाहिराती\n〉 वाशिम रोजगार मेळावा [Washim Job Fair] येथे विविध पदांच्या १५०७ जागा\nदि. १३ डिसेंबर २०१८ च्या जाहिराती\n〉 शासकीय तंत्रनिकेतन [GPM] मुंबई येथे विझीटिंग फॅकल्टी पदांच्या जागा\n〉 मध्य रेल्वे [Central Railway] मुंबई येथे विविध पदांच्या ७८ जागा\nदि. १२ डिसेंबर २०१८ च्या जाहिराती\n〉 इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च [ICMR] दिल्ली येथे वैज्ञानिक सी पदांच्या २७ जागा\n〉 राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिकी एवं सूचना प्रौद्योगिकी संस्थान औरंगाबाद विविध येथे ०९ जागा\n〉 मोखाडा नगरपंचायत [Mokhada Nagarpanchayat] येथे स्थापत्य अभियंता पदांची ०१ जागा\nआता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा\nबी.ई / एम.ई २०१८: बी.ई / एम.ई या परीक्षेचे सर्व निकाल या पेज वरून उपलब्ध करून दिले जातील. \"MahaNMK.com\" या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्र��का संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/jerman-advocate-fad-up-by-pizza/", "date_download": "2019-01-18T12:36:56Z", "digest": "sha1:GM74N3XBKXIBZWBXDV7ZS36XG7PGQI5K", "length": 17715, "nlines": 256, "source_domain": "www.saamana.com", "title": "मला या पिझ्झापासून वाचवा…जर्मन वकिलाची साद | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमालवण तहसीलदारांची मुख्याधिकाऱ्यांना अर्वाच्च भाषेत धमकी, नगरपरिषदेत तीव्र निषेध\nमानपानाला फाटा देत नवदाम्पत्याचा स्तुत्य निर्णय, कालवा दुरुस्तीला दिले पेसे\nफुले दांपत्याला ‘भारतरत्न’ मिळण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करा\nपुण्यात ‘पाणी’ तापले, शहराला 1350 टीएमसी पाणी देण्याचा निर्णय\nसवर्ण आरक्षणाच्या विरोधात द्रमुकची उच्च न्यायालयात धाव\n’10 Year Challenge’ मागे फेशियल डेटा चोरीचा कट असल्याचा संशय\nकाँग्रेस सत्तेवर आल्यास ‘मंदिर वही बनेगा’: हरीश रावत\nकश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर हँड ग्रेनेडचा हल्ला\nदिल्लीतील प्रदूषित हवेमुळे ब्रेन डॅमेजचा धोका\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nऑस्ट्रेलियन कर्णधार फिंच बळीचा बकरा, भुवनेश्वरची अनोखी हॅटट्रीक\nआजचा अग्रलेख : शिवस्मारकाचा छळ\nठसा : डॉ. अनिल अवचट\nलेख : बालमनाच्या जडणघडणीसाठी ‘चित्रकला’ हवी\nआजचा अग्रलेख : घोषणांचा ‘मोसम’\n– सिनेमा / नाटक\nकरणी सेनेला कंगनाचे राजपुती बाण्यात उत्तर\nमला महाराष्ट्राची संस्कृती फार आवडते – कोरिओग्राफर एम. सुधाकर\n‘सर्व लाईन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nआठवडाभर आधीच साजरा होणार ‘शिमगा’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nमला या पिझ्झापासून वाचवा…जर्मन वकिलाची साद\nपिझ्झा आवडत नाही असा शोधूनही कोणी सापडणार नाही. पण हाच पिझ्झा जर्मनीतील एका वकीलासाठी डोकेदुखी ठरला आहे. गीडो ग्रोले असे या वकीलाचे नाव आहे. गेल्या २० दिवसात एका अज्ञाताने ग्रोले यांच्या घरी तब्बल १०० पिझ्झा पाठवले आहेत. गंमत म्हणजे अद्यापही त्यांच्या घरी पिझ्झा येत असल्याने त्यांच्या घराबाहेर पिझ्झा डिलीवरी बॉईजच्या रांगा लागल्या आहेत. एका पाठोपाठ एक अशा प्रकारे हे पिझ्झा त्यांच्या घरी येत असल्याने ग्रोले हैराण झाले आहेत. विशेष म्हणजे एवढे पिझ्झा पाठवणाऱ्याचा अजूनही अतापत्ता लागत नसल्याने त्यांची व त्यांच्या कुटुंबाची झोपच उडाली आहे. यामुळे वैतागलेल्या ग्रोले यांनी मदतीसाठी पोलिसात धाव घेतली आहे.\n२० दिवसात १०० पिझ्झा एकाच व्यक्तीच्या नावावर मागवण्यात आल्याने पिझ्झा कंपनी मात्र भलतीच खुश आहे. त्यातच या पिझ्झाचे पैसेही ही अज्ञात व्यक्ती ऑनलाईन भरत असल्याने कंपनीचा गल्ला भरत आहे. दरम्यान यामागे ग्रोले यांच्या व्यावसायिक प्रतिस्पर्ध्याचा किंवा त्यांच्या एखाद्या शत्रुचा हात असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. एखाद्याला त्रास देण्याची ही विक्षिप्त पध्दत बघून पोलीसही चक्रावले आहेत. दरम्यान यापुढे कधीही पिझ्झा्याकडे ढुंकुनही बघणार नाही असे ग्रोले यांनी सांगितले आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलआत्मदहनाचा प्रयत्न करणारे चार शेतकरी ताब्यात\nपुढीलआपलेच कार्यकर्ते, आपलेच पदाधिकारी; अर्नाळा महोत्सव भाजपने केला हायजॅक\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमानपानाला फाटा देत नवदाम्पत्याचा स्तुत्य निर्णय, काल���ा दुरुस्तीला दिले पेसे\nसवर्ण आरक्षणाच्या विरोधात द्रमुकची उच्च न्यायालयात धाव\nफुले दांपत्याला ‘भारतरत्न’ मिळण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करा\nमानपानाला फाटा देत नवदाम्पत्याचा स्तुत्य निर्णय, कालवा दुरुस्तीला दिले पेसे\nसवर्ण आरक्षणाच्या विरोधात द्रमुकची उच्च न्यायालयात धाव\nफुले दांपत्याला ‘भारतरत्न’ मिळण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करा\nपुण्यात ‘पाणी’ तापले, शहराला 1350 टीएमसी पाणी देण्याचा निर्णय\nपालघरमध्ये ओबीसींचे बेमुदत धरणे आंदोलन\n’10 Year Challenge’ मागे फेशियल डेटा चोरीचा कट असल्याचा संशय\nकाँग्रेस सत्तेवर आल्यास ‘मंदिर वही बनेगा’: हरीश रावत\nमंत्रालयासमोर पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न\nकश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर हँड ग्रेनेडचा हल्ला\nकरणी सेनेला कंगनाचे राजपुती बाण्यात उत्तर\nदिल्लीतील प्रदूषित हवेमुळे ब्रेन डॅमेजचा धोका\n‘सर्व लाईन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/616282", "date_download": "2019-01-18T12:12:49Z", "digest": "sha1:HQCRDZCHEYEFROQPLB6LL4QHQRTOABDY", "length": 7640, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "विसावा नाक्यावर आरोग्य पथक दाखल - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सातारा » विसावा नाक्यावर आरोग्य पथक दाखल\nविसावा नाक्यावर आरोग्य पथक दाखल\nविसावानाका परिसरात 25 जणांना काविळीची लागण, वैद्यकीय अधिकाऱयांनी केली पाहणी\nयेथील विसावानाका या भागात गेल्या दीड महिन्यांपासून प्रधिकरणाकडून अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्याने काविळीची साथ पसरली आहे. या परिसरातील 25 जणांना काविळीची लागण झाली आहे. प्राधिकरणातर्फे आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांनी तपासणी सुरू केली आहे.\nविसावानाकानजीक माने हॉस्पिटलच्या पाठीमागील बाजूस काही बंगल्यांसह मानसी डुप्लेक्स, महावीर अपार्टमेंटसह अनेक घरे आहेत. हा भाग पालिकेच्या हद्दीत येतो. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यामातून तेथे पाणीपुरवठा करण्यात येतो. या भागात गेल्या दीड महिन्यांपासून दुषित पाणीपुरवठा सुरू आहे. येथील सर्व पाईपलाईनला गळती लागली आहे. मात्र, ही गळती काढायला प्राधिकरणाकडे वेळ उरला नाही. याचा परिणाम दुषित पाणी पिल्याने कावीळची लागण झाली आहे. त्यामुळे किमान एक तरी व्यक्ती आजारी आहे. तसेच काहींना कावीळ झाल्याचे समोर आले असून या भागात 25 जणांना याची लागण झाली आहे. यामुळे प्राधिकरणानाकडून आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी या भागातील घरोघरी जावून पाण्याची तपासणी केली आहे. मात्र ही काविळीची साथ पसरण्याची वेळ आली नसती जर प्राधिकरणाने नागरिकांच्या वारंवार येणाऱया तक्रारींकडे दुर्लक्ष केले नसते. अशी प्रतिक्रिया येथील नागरिकांच्यातून होत आहे.\nविसावानाका परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पाईपलाईनला गळती लागली आहे. हे सर्व नागरिकांनी प्राधिकरणाच्या निदर्शनास आणून दिले होते. तसेच वारंवार तक्रारी करून कोणतीही दखल घेतली जात नाही. तसेच उडावाउडवीची उत्तरे दिली जातात. यामुळे पाणी दुषित असून देखील त्याचा वापर करण्याशिवाय पर्याय उरला नाही. यांचा परिणाम म्हणून आज 25 जण आजारी आहेत.\nअंतिम टप्प्यात पालिकेचा कर वसुलीचा धडाका सुरू\nबसस्थानकातील केलेला वाढदिवस आला युवकांच्या अंगलट\nगुंड दत्ता जाधववर भुईंज पोलीसात 38 लाख रूपयांचा खंडणीचा गुन्हा दाखल\nपिंपरीची ओळख निर्माण करुन इतिहास घडवणार:कदम\nनाशिक -पुणे महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू\nमुंबईत मंत्रालयाच्या दारातच एका महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न\nऑस्ट्रेलियाला धूळ चारत भारताचा ऐतिहासिक विजय\nप्रभू रामचंद्र महाराष्ट्रात येणारे पहिले उत्तर भारतीय : पूनम महाजन\nगरज पडल्यास अध्यादेश काढू, पण डान्सबारवरील बंदी कायम ठेवू : मुनगंटीवार\nकाँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यानंतरच राम मंदिर शक्य : हरिश रावत\nअमरावतीत भिंत कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू ; तीन जखमी\nशबरीमला मंदिरात प्रवेश करणाऱया महिलांना सुरक्षा द्या :सुप्रिम कोर्ट\n फोनचा पासवर्ड सांगितला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nलडाखमध्ये हिमस्खलनामुळे तिघांचा मृत्यू\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तस���पादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+04277+de.php", "date_download": "2019-01-18T11:14:14Z", "digest": "sha1:TYOBA7KT7NWQHOKUDJSXTFERH75JZTRV", "length": 3518, "nlines": 16, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 04277 / +494277 (जर्मनी)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Schwaförden\nक्षेत्र कोड 04277 / +494277 (जर्मनी)\nआधी जोडलेला 04277 हा क्रमांक Schwaförden क्षेत्र कोड आहे व Schwaförden जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Schwafördenमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Schwafördenमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +494277 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनSchwafördenमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +494277 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00494277 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+44+in.php", "date_download": "2019-01-18T12:07:59Z", "digest": "sha1:HPJ6BUWBCSI552DFK5RQAKOPIDTBKXJG", "length": 3507, "nlines": 16, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 44 / +9144 (भारत)", "raw_content": "क्षेत्र कोड 44 / +9144\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nक्षेत्र कोड 44 / +9144\nक्षेत्र कोड: 44 (+91 44)\nक्षेत्र कोड 44 / +9144 (भारत)\nआधी जोडलेला 44 हा क्रमांक Chennai, Tamil Nadu क्षेत्र कोड आहे व Chennai, Tamil Nadu भारतमध्ये स्थित आहे. जर आपण भारतबाहेर असाल व आपल्याला Chennai, Tamil Naduमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. भारत देश कोड +91 आहे, म्हणून आपण फ्रान्स असाल व आपल्याला Chennai, Tamil Naduमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +91 44 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला फ्रान्सतूनChennai, Tamil Naduमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +91 44 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0091 44 वापरू शकता.\nक्षेत्र कोड 44 / +9144\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+5242+mm.php", "date_download": "2019-01-18T12:58:09Z", "digest": "sha1:YSA7USI37CUKBT3P4RNK2HEWJGYISD7Z", "length": 3707, "nlines": 16, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 5242 / +955242 (म्यानमार (ब्रह्मदेश))", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Shwekyin\nक्षेत्र कोड 5242 / +955242 (म्यानमार (ब्रह्मदेश))\nआधी जोडलेला 5242 हा क्रमांक Shwekyin क्षेत्र कोड आहे व Shwekyin म्यानमार (ब्रह्मदेश)मध्ये स्थित आहे. जर आपण म्यानमार (ब्रह्मदेश)बाहेर असाल व आपल्याला Shwekyinमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. म्यानमार (ब्रह्मदेश) देश कोड +95 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Shwekyinमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +95 5242 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनShwekyinमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +95 5242 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0095 5242 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/three-persons-committee-inquire-tender-process-116579", "date_download": "2019-01-18T13:01:19Z", "digest": "sha1:U2WF74IEHHXJQ6VDKENXZYQW4POYHQHJ", "length": 12271, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Three Persons committee to inquire into the tender process निविदा प्रक्रियेच्या चौकशीसाठी तिघांची समिती | eSakal", "raw_content": "\nनिविदा प्रक्रियेच्या चौकशीसाठी तिघांची समिती\nमंगळवार, 15 मे 2018\nशासनाने दिलेल्या 24 कोटी 23 लाख रुपयांच्या रस्ते निविदा प्रक्रियेतील अनियमिततेची प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखालील तीन जणांची समिती चौकशी करणार आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद येथील खंडपीठाने आदेश दिले.\nऔरंगाबाद : शासनाने दिलेल्या 24 कोटी 23 लाख रुपयांच्या रस्ते निविदा प्रक्रियेतील अनियमिततेची प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखालील तीन जणांची समिती चौकशी करणार आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद येथील खंडपीठाने आदेश दिले.\nशहरातील रस्त्यांसाठी राज्य शासनाने महापालिकेला 24 कोटी 23 लाख रुपयांची निधी दिला होता. त्यातून गजानन महाराज मंदिर ते जय भवानीनगर, सेव्हनहिल ते सूतगिरणी चौक, कामगार चौक ते महालक्ष्मी चौक, संत तुकोबानगर व क्रांती चौक ते महावीर चौक या पाच रस्त्यांची कामे करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला व निविदा प्रसिद्ध केली होती. त्यातील क्रांती चौक ते महावीर चौक हा रस्ता वगळता इतर रस्त्यांचे कामे करण्यात आली. मात्र निविदा प्रक्रियेवर आक्षेप घेत एमआयएम पक्षाचे नगरसेवक विकास एडके यांनी न्यायालयात धाव घेतली होती.\nन्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार शासनाने याप्रकरणी चौकशी करण्यासाठी तिघांची समिती नियुक्त केली. त्यात अध्यक्ष हे प्रधान सचिव आहेत तर मुंबई महापालिकेचे मुख्य लेखापरीक्षक सुहास शिंदे व नगर विकास विभागाचे उपसचिव हे सदस्य आहेत. याप्रकरणी सखोल चौकशी करून 10 जूनपर्यंत अहवाल न्यायालयात सादर करावा लागणार आहे.\n'विप्रो'चा नफा 2,510 कोटींवर; बोनस शेअरची घोषणा\nमुंबई: भारतातील तिसऱ्या क्रमांकाची आयटी कंपनी 'विप्रो'चा नफा सरलेल्या तिसऱ्या तिमाहीत 30 टक्क्यांनी वाढत 2,510.4 कोटी रुपयांवर पोचला आहे. गेल्यावर्षी...\n'औरंगाबाद महापालिकेच्या शाळा मुंबईपेक्षा चांगल्या'\nऔरंगाबाद - इंग्रजी शाळांच्या तुलनेत मराठी माध्यमांच्या, त्यात महापालिकेच्या शाळांचा दर्जा वाढला पाहिजे. मुंबई महापालिकेच्या शाळांपेक्षा औरंगाबाद...\nलार्सन अँड टुब्रो इन्फोटेकला 375 कोटींचा नफा\nमुंबई: लार्सन अँड टुब्रो इन्फोटेकने सरलेल्या डिसेंबरच्या तिमाहीत 375.5 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदविला आहे. त्यात गेल्यावर्षीच्या...\nमुलीच्या पोटाची शस्त्रक्रिया बाजूला ठेवीत कार्यकर्त्याला न्यायालयात मदत\nगोरेगाव (मुंबई) - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) मुंबई कार्याध्यक्षा उषा रामलु या गोरेगाव पश्चिम भागात तर गोरेगाव रिपाई...\nन्या. लोया मृत्यूप्रकरणाची होणार सुनावणी\nनागपूर - न्या. लोया रविभवनात थांबले होते तेव्हा, त्यांच्यासोबत न्या. विनय जोशीदेखील होते, असा उल्लेख याचिकेत करण्यात आला आहे. त्यामुळे न्या. रवी...\nमुंबई - पुणे द्रुतगती मार्ग आज दोन तासांसाठी बंद\nमुंबई - पुणे द्रुतगती मार्ग आज (शुक्रवारी) देखभाल- दुरुस्तीच्या कामासाठी दोन तास बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबईहून पुण्याकडे येणारी मार्गिका दुपारी १२...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/qualification/be-me/recruitment/5", "date_download": "2019-01-18T12:48:22Z", "digest": "sha1:F444FHQ64VWRWII3HEFLEGPPQRNN3Y4M", "length": 8779, "nlines": 128, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "BE / ME Jobs - Latest Recruitment For BE / ME", "raw_content": "\nबी.ई / एम.ई - शिक्षणानुसार जाहिराती | Jobs For BE / ME\nबी.ई / एम.ई - शिक्षणानुसार जाहिराती\nNMK 2018: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या किंवा गूगल वर नेहमी \"Maha NMK\" असे सर्च करा.\nदि. १२ डिसेंबर २०१८ च्या जाहिराती\n〉 संरक्षण संशोधन व विकास संघटनेत [DRDO] नवी दिल्ली येथे अप्रेन्टिस पदांच्या १६ जागा\nदि. ११ डिसेंबर २०१८ च्या जाहिराती\n〉 डिचोली नगरपालिका मंडळ गोवा येथे एसबीएम संयोजक पदांची ०१ जागा\n〉 जनसेवा सहकारी बँक [Janaseva Sahakari Bank] लिमिटेड पुणे येथे अधिकारी पदांच्या जागा\n〉 हिंदुस्तान जिंक लिमिटेड [Hindustan Zinc Limited] मध्ये खनन अभियंता पदांच्या जागा\n〉 पॉवरग्रीड कारपोरेशन ऑफ़ इंडिया लिमिटेड [PGCIL] मध्ये विविध पदांच्या १६ जागा\nदि. १० डिसेंबर २०१८ च्या जाहिराती\n〉 इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी [IIT] बॉम्बे येथे विविध पदांच्या ५९ जागा\n〉 हेवी इंजीनियरिंग कॉर्पोरेशन लिमिटेड [HECL] रांची येथे प्रशिक्षणार्थीं पदांच्या १५० जागा\n〉 मध्य प्रदेश पॉवर जनरेटिंग कंपनी लिमिटेड [MPPGCL] मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या २०९ जागा\n〉 सीएसआयआर - प्रगत सामग्री आणि प्रक्रिया संशोधन संस्था भोपाळ येथे विविध पदांच्या २७ जागा\n〉 महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड [MahaDiscom] मध्ये अध्यक्ष पदांच्या जागा\nदि. ०८ डिसेंबर २०१८ च्या जाहिराती\n〉 शासकीय तंत्रनिकेतन [Government Polytechnic] जळगाव येथे व्याख्याता पदांच्या जागा\nदि. ०७ डिसेंबर २०१८ च्या जाहिराती\n〉 इरकॉन [IRCON] इंटरनॅशनल लिमिटेड मध्ये कार्य अभियंता, एस अँड टी पदांच्या १६ जागा\nदि. ०६ डिसेंबर २०१८ च्या जाहिराती\n〉 सीटीआर [CTR] मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज लिमिटेड नाशिक येथे विविध पदांच्या ४३ जागा\n〉 स्मार्ट सिटी मिशन मेघालय शिलाँग येथे मुख्य कार्यकारी अधिकारी पदांची ०१ जागा\nदि. ०५ डिसेंबर २०१८ च्या जाहिराती\n〉 कोचीन शिपयार्ड [Cochin Shipyard] लिमिटेड कोची येथे अप्रेन्टिस पदांच्या १२० जागा\n〉 मार्ग प्रकल्प विभाग [RPD Mahad] महाड रायगड येथे विविध पदांच्या ०९ जागा\nदि. ०४ डिसेंबर २०१८ च्या जाहिराती\n〉 मौलाना आझाद मिनोटरीज फायनान्शियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई येथे जागा\n〉 विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान नागपूर येथे सहायक प्राध्यापक पदांच्या जागा\n〉 राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था [NIT] गोवा येथे फैकल्टी पदांच्या ०३ जागा\n〉 भारत प्रतिभूति मुद्रण तथा मुद्रा निर्माण निगम लिमिटेड मध्ये अधिकारी पदांच्या २८ जागा\nआता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - ये���े क्लिक करा\nबी.ई / एम.ई २०१८: बी.ई / एम.ई या परीक्षेचे सर्व निकाल या पेज वरून उपलब्ध करून दिले जातील. \"MahaNMK.com\" या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t31337/", "date_download": "2019-01-18T12:05:47Z", "digest": "sha1:HGB65OE4FVJZU2VO7NRNUQSGJSNH6FXJ", "length": 3438, "nlines": 70, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-घोडा", "raw_content": "\nसंथ धावनारा घोडा, एका लयीत धावतो\nमज कळे नासे सूर्य, उलटा का डोकावतो\nसात माळ्याची ही रांग, सांज सकाळी सजुन\nधाप नसे त्याज लागे, दम किती तो अजून\nसुर्य माळातला जातो , कधि आडवा डोंगर\nदऱ्याखोऱ्यातला असा, रात दिनाचा संगर\nभेटे राघु पाचू-मैना ,अमराईच्या बनात\nचाले धांगडधिंगाना ,उड्या मारत मारत\nघोडा धावे जेव्हा पुढे, मागे बघे नसे कधी\nसाधा डोंगर आंधळा ,असे उभा अपराधी\nनदी खोऱ्यातुन आणि, फिरे वारा गात गाणी\nपाला पाचोळा हसुन ,टाळी वाजवितो रानी\nरान वाऱ्याचे हे गित ,ऐकू सावलीला येते\nसाद घालते झोपडी ,अंगाई ही खेडे गाते\nरस्ता फाटुन हा पुढे , जातो दुरदुर देशा\nमानवच यंत्र झाला ,जेव्हा घरी आला यंत्र\nमन वाऱ्याचे तुटले , नसे त्याचे त्याला तंत्र\nघोडा धावतो थांबतो ,तरी सुटे नसे लय\nपदराच्या आड चाले ,तशी सारी हयगय\nसुर्य अस्तागामी जातो ,जसा पल्याड डोंगर\nगंगेतच न्हाला घोडा ,नदी ओलांडून पार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/police-found-more-than-hundred-snakes-in-one-home-at-chakanarrested-with-snake-venom-worth-rs-2-crore/", "date_download": "2019-01-18T11:53:33Z", "digest": "sha1:OCS2HP4TKUQN2NG2DE5WKUU24YFXTCJA", "length": 7063, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "१२५ ते १५० विषारी साप व अंदाजे २ कोटी रुपयांचे सापाचे विष पोलिसांनी केले जप्त", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n१२५ ते १५० विषारी साप व अंदाजे २ कोटी रुपयांचे सापाचे विष पोलिसांनी केले जप्��\nपुण्याजवळील चाकणमध्ये पोलिसांनी एका घरावर टाकलेल्या छाप्यात १२५ ते १५० साप आढळून आले आहेत. चाकणमधील खराबवाडी भागातील एका घरात हे साप आढळून आले आहेत. दळवी आडनावाची एक व्यक्ती हे साप पाळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या सापांची आणि त्यांच्या विषाची तस्करी होत असल्याचा संशय पोलिसांना आहे.\nपोलिसांना या घरात दोन बाटल्या विष देखील सापडले आहे. त्यामुळे या सापांच्या विषाची तस्करी होत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.\nशासनाने डान्सबार संदर्भात नवीन कायदा करण्याची गरज : आ.विद्या…\n‘खावटी कर्जमाफी म्हणजे सरकारचा आदिवासींना भुलवण्यासाठी…\nपोलिसांनी दोन लिटर सापाचे विष जप्त केले,ज्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात अंदाजे 2 कोटी रुपयांची होते असे अधिका-यांनी सांगितले.\nभारतात तसेच विदेशात या विषाची प्रचंड मागणी आहे. या साप विष रॅकेट मध्ये अगोदर देखील ऑगस्ट 2013 मध्ये, फरासखाना पोलिसांनी 1 कोटी रुपये मूल्याचे 500 मिली साप विष बीड जिल्ह्यातुन जप्त केले होते.\nशासनाने डान्सबार संदर्भात नवीन कायदा करण्याची गरज : आ.विद्या चव्हाण\n‘खावटी कर्जमाफी म्हणजे सरकारचा आदिवासींना भुलवण्यासाठी केविलवाणा…\n‘आम्ही कुरियरने मुख्यमंत्र्यांना कांदा पाठवला,त्यांनी फुकट मिळतोय म्हणून घेऊन…\nसरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक झालं मग शिवस्मारक का नाही \nमहाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहासाठी दीड हजाराहून अधिक अर्ज प्राप्त\nमुंबई : राज्यातील उद्योग क्षेत्राला चालना मिळावी यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता अर्थात इनोव्हेशन…\nदुष्काळात तेरावा महिना : पुण्यात सिंहगड रस्त्यावर पुन्हा पाणीच पाणी\nशासनाने डान्सबार संदर्भात नवीन कायदा करण्याची गरज : आ.विद्या चव्हाण\nठरलं तर मग…मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक…\nउस्मानाबादमधून ‘चाकूरकर’ यांना उमेदवारीची मागणी;…\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%8F%E0%A4%A8%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-9-%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A5%8D/", "date_download": "2019-01-18T12:13:01Z", "digest": "sha1:J5YV6PZMKH36ESEPLVGEPAZW3XRH64IX", "length": 10799, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "एनडीएने राफेल विमाने 9 टक्के कमी किमतीला घेतली – निर्मला सीतारामन | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nएनडीएने राफेल विमाने 9 टक्के कमी किमतीला घेतली – निर्मला सीतारामन\nनवी दिल्ली – एनडीए सरकारने राफेल विमाने 9 टक्के कमी किमतीला घेतल्याची माहिती आज संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. लोकसभेत राफेल चर्चेला त्या उत्तर देत होत्या. आपल्या उत्तरात त्यांनी राफेल विमानांच्या संख्येबाबतही वास्तविकता सांगितली. यूपीएच्या काळात राफेल विमानाची बेसिक किंमत 737 कोटी रुपये होती. आम्ही ती 670 कोटी रुपये किमतीला घेतली आहेत. ही किंमत 9 टक्के कमी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बोफोर्सने कॉंग्रेसला बुडवले; राफेल मोदी सरकारला पुन्हा सत्तारूढ करील असा टोला सीतारामन यांनी लगावला.\nयूपीए सरकारच्या काळात 18 राफेल विमाने तयार मिळ्णार होती आणि बाकी 108 विमाने 11 वर्षांच्या कालावधीत मिळणार होती. पण त्यांना 2006 ते 2014 या काळात 18 विमानेही मिळवता आली नाहीत, आम्ही सज्ज (फ्लाय अवे) विमानांची संख्या कमी केली नाही. ती 18 ऐवजी 36 केली. त्यापैकी पहिले विमान सप्टेंबर 2019 मध्ये आणि बाकी 2022 पर्यंत मिळणार आहेत.\nएचएएल बाबत त्यांनी कॉंग्रेसला प्रश्‍न केला की कॉंग्रेस सरकारने ऑगस्टा वेस्टलॅंडची ऑर्डर एचएएल का दिली नाही एचएएल तुम्हाला आणखी काही देऊ शकत नव्हती म्हणूनच ना एचएएल तुम्हाला आणखी काही देऊ शकत नव्हती म्हणूनच ना हवाई दलाला अडचणींचा सामना करावा लागत आहे , हे माहीत असूनही त्यांनी राफेल सौदा अडवून धरला. रक्षा सौदा आणि सुरक्षा सौदा यात हाच फरक आहे, असे सांगून सीतारामन पुढे म्हणाल्या की, आमचा राष्ट्रीय सुरक्षेसाठीचा व्यवहार आहे. कारण राष्ट्रीय सुरक्षेला आम्ही प्राथमिकता देतो. त्यांना राफेल विमाने खरेदी करण्याची इच्छाच नव्हती. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याची जाणीव असूनही त्यांनी राफेल सौदा अड्‌वून धरला.\nविमानांच्या संख्येबाबत त्यांनी सांगितले की निकडीच्या काळात विमानांची 2 स्क्वॉड्रन खरेदी केली जातात, 1982 साली पाकिस्तान सोव्हिएत य��नियन कडून एफ-16 खरेदी करत होता, तेव्हा भारताने मिग 23 ची दोन स्क्वॉड्रन खरेदी केली. 1985 साली फ्रान्सकडून दोन स्क्वॉड्रन मिराज खरेदी केली. 1987 साली रशियाकडून दोन स्क्वॉड्रन मिग 29 खरेदी केली. हवाई दल सरकारला दोन स्क्वॉड्रन खरेदीचाच सल्ला देत असते.\nक़ॉंग्रेसचा खोटेपणा उघड करताना त्या म्हणाल्या की, भारताचा अंतर्गत मामला असल्याने आम्ही कोणाही राष्ट्रप्रमुखाशी चर्चा करणार नाही, असे कॉंग्रेस प्रवक्ता म्हणाला, तर राहुल गांधी यांनी 28 जुलैला संसदेत आपण फ्रान्सच्या अध्यक्षांशी बोलणी केल्याचे सांगितले. यूपीएच्या काळात राफेलची किंमत 737 कोटी रुपये होती, पण 28 जुलै रोजी संसदेत ती 520 कोटी, 11 ऑगस्ट रोजी एका रॅलीत 514 कोटी, तर हैदराबादनध्ये 526 कोटी सांगण्यात आली याकडे त्यांनी लक्ष वेधले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपुरंदरच्या विकासात खासदारांचे योगदान सांगा\nनागपूर येथील सहापदरी केबल स्टेड रामझुला उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण\nग्रेट पुस्तक : प्रस्थान\nइंद्रायणी नदीची झाली गटारगंगा\nदुरान्तो रेल्वेत प्रवाशांची लूट\nसहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील\nमहिलांनीच महिलांना रोजगार उपलब्ध करून द्यावा\nनायडूंना रोखण्यासाठी रामा राव व रेड्डी एकत्र\nगुजरात आणि झारखंड नंतर आता युपीमध्ये आर्थिक मागासांसाठीचे १०% आरक्षण लागू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/economy-news-7/", "date_download": "2019-01-18T11:33:51Z", "digest": "sha1:IC7LONICHBRQXHVFOTAXZ47VZ5C2J72R", "length": 7669, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दुचाकीच्या विक्रीत 10 टक्‍क्‍यांनी टक्‍क्‍यांची वाढ शक्‍य | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nदुचाकीच्या विक्रीत 10 टक्‍क्‍यांनी टक्‍क्‍यांची वाढ शक्‍य\nनवी दिल्ली -आगामी वित्त वर्षात दुचाकीच्या विक्रीत 10 टक्‍क्‍यापर्यंत वाढ होणार असल्याचा अंदाज मांडण्यात आला आहे. ही वाढ आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये नोंदवली जाणार असल्याचे इक्राच्या माहितीमध्ये सांगण्यात आले आहे.\nसततच्या वाढत जाणाऱ्या वाहनांच्या खरेदीमध्ये ग्रामीण टक्का वधारणार असल्याचा अंदाज मांडण्यात येत आहे.\nप्रत्येक व्यक्तीच्या उत्पादनात होत असणारी वाढ हे एक महत्त्वाचे कारण असल्याचे नोंदवण्यात आले आहे.\nकृषी क्षेत्रातील बदल व ग्रामीण विभागात ���ोत असणारी उत्पन्नात वाढ आणि लहान उद्योगात होणारी वृद्धी यामुळे येणाऱ्या काळात मोठी वाढ ही वाहनाच्या विक्रीत होणार असल्याचे अनुमान इक्राया मूल्यमापन करणाऱ्या संस्थेकडून नोंदवण्यात आले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपाच महिन्यांपासून वाहन विक्रीत घट\nहरित लवादाकडे 100 कोटी देण्यास फोक्‍सवॅगन तयार\nरिझर्व्ह बॅंकेने व्याजदरात कपात करण्याची मागणी\nजेट एअरवेजमध्ये गुंतवणुकीस गोयल तयार\nसूट देऊनही भारतात ऍपल फोनची विक्री वाढेना\nकंपन्यांचे सामाजिक कामही महत्त्वाचे- सुरेश प्रभू\nइंद्रा नुयी जागतिक बॅंकेच्या अध्यक्ष होण्याची शक्‍यता\nशेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न\nगुजरात आणि झारखंड नंतर आता युपीमध्ये आर्थिक मागासांसाठीचे १०% आरक्षण लागू\nऊसतोडणी मजुरांच्या मुलांचा प्रवेशोत्सव\nमजुरी करणाऱ्या हातांनी उभे केले ग्रंथालय\n‘सपा-बसपा’ आघाडीत ‘रालोद’ सामील होणार\nजयवंत पवार यांना आदर्श शिक्षक पुरस्कार\nशेतकऱ्यांना दूध व्यवसाय परवडेना\nछत्रपती कारखान्याचा वर्धापनदिन उत्साहात\nगिरीश बापट यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी- धनंजय मुंडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/new-rule-for-police-transfer/", "date_download": "2019-01-18T11:12:27Z", "digest": "sha1:MERZ7G3JMZTWKCCWVBHBWDXZZTQTA7RI", "length": 19644, "nlines": 264, "source_domain": "www.saamana.com", "title": "पोलिसांना मिळणार आवडीनुसार बदली | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमंत्रालयासमोर पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न\nरायगड जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन\nनैसर्गिक कारणांमुळे कोणतीही संस्था अडचणीत येत नाही – शेखर चरेगावकर\nमामाचे गाव आदर्श करण्याचा भाच्याने केला संकल्प\nकश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर हँड ग्रेनेडचा हल्ला\nदिल्लीतील प्रदूषित हवेमुळे ब्रेन डॅमेजचा धोका\nकुंभ मेळा आणि प्रवासी भारतीय संमेलन म्हणजे नौटंकी, कॅबिनेट मंत्र्याचे वादग्रस्त…\nआत्तापर्यंत 51 महिलांनी केला शबरीमला मंदिरात प्रवेश, केरळ सरकारची माहिती\nजम्मू-कश्मीरमध्ये स्फोट, सुरक्षेत वाढ\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nLive #AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nऑस्ट्रेलियन कर्णधार फिंच बळीचा बकरा, भुवनेश्वरची अनोखी हॅटट्रीक\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\nआजचा अग्रलेख : शिवस्मारकाचा छळ\nठसा : डॉ. अनिल अवचट\nलेख : बालमनाच्या जडणघडणीसाठी ‘चित्रकला’ हवी\nआजचा अग्रलेख : घोषणांचा ‘मोसम’\n– सिनेमा / नाटक\nकरणी सेनेला कंगनाचे राजपुती बाण्यात उत्तर\nमला महाराष्ट्राची संस्कृती फार आवडते – कोरिओग्राफर एम. सुधाकर\n‘सर्व लाईन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nआठवडाभर आधीच साजरा होणार ‘शिमगा’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nपोलिसांना मिळणार आवडीनुसार बदली\nपोलीस कर्मचाऱ्यांना आता त्यांच्या इच्छेनुसार पाहिजे त्या आयुक्तालय अथवा जिल्हा पोलीस दलात बदली करून घेता येणार आहे. राज्य सरकारने पोलीस कर्मचाऱ्यांच्या घटक बदलीस मान्यता दिली आहे. फक्त आपल्या आवडीनुसार बदली करून घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना काही नियम व अटींची पूर्तता करावी लागणार आहे. त्यानंतर बदलीचा मार्ग मोकळा होणार आहे.\nराज्यातील पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दर्जापर्यंतच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या आवडीनुसार घटक बदली घेण्यास राज्य सरकारकडून हिरवा कंदील मिळाला आहे. बदली घेण्यास परवानगी मिळाली असली तरी संपूर्ण सेवाकाळ���त फक्त दोन वेळाच अन्य ठिकाणी बदली घेता येणार आहे. शिवाय काही नियम व अटी टाकण्यात आल्या असून त्या पूर्ण कराव्या लागणार आहेत. दरम्यान, राज्य राखीव पोलीस बल गटातील कर्मचाऱ्यांना मात्र आवडत्या ठिकाणी बदली घेता येणार नाही. त्यांना घटक बदलीच्या नियमातून वगळण्यात आले आहे.\nकाही अपवादात्मक परिस्थितीत सध्या काम करीत असलेल्या मूळ ठिकाणी किमान ३ वर्षे सेवा पूर्ण केलेल्या संबंधितांची विनंती विचारात घेता येणार आहे. n पती किंवा पत्नी शासकीय अथवा निमशासकीय सेवेत असल्यास. n कर्मचारी स्वतः किंवा त्याची पत्नी, आई, वडील तसेच मुलाला गंभीर आजार असल्यास. n नक्षलवादी किंवा अतिरेकी हल्ल्यातील पीडित कुटुंबातील असायला हवा.\nया अटी पूर्ण केल्यास बदलीस पात्र\nबदलीसाठी इच्छुक असलेल्या कर्मचाऱयाची नियुक्ती नियमित असावी व स्थायित्व प्रमाणपत्र दिलेले असावे.\nकर्मचाऱयाची तो आहे त्या आयुक्तालयात किंवा जिल्हा पोलीस दलात किमान आठ वर्षे सेवा पूर्ण झालेली असावी.\nएकदा बदली झाल्यानंतर पुन्हा पूर्वीच्या ठिकाणी बदली हवी असल्यास ती मिळेल. परंतु बदलीच्या ठिकाणी किमान दोन वर्षे सेवा पूर्ण करणे बंधनकारक राहील.\nकर्मचाऱ्यांला संपूर्ण सेवाकाळात केवळ दोन वेळा बदली करून घेता येईल.\nयापूर्वीही पोलीस कर्मचारी अन्य ठिकाणी बदलीसाठी अर्ज करीत होते, मात्र त्या अर्जावर तातडीने निर्णय घेतला जात नव्हता. पण आता तसे होणार नाही. सर्व आयुक्त किंवा जिल्हा अधीक्षकास सर्व विनंती अर्जांवर एक महिन्याच्या आत निर्णय घेणे बंधनकारक राहणार आहे. अशी प्रकरणे विनाकारण प्रलंबित राहणार नाहीत याची संबंधित अधिकाऱ्यांना दक्षता घ्यावी लागणार आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलस्वागत दिवाळी अंकांचे – ६\nपुढीलबेकायदा बांधकामांना संरक्षण देणाऱया अधिकाऱ्यांवर कारवाईची कुऱहाड\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमंत्रालयासमोर पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न\nकश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर हँड ग्रेनेडचा हल्ला\nकरणी सेनेला कंगनाचे राजपुती बाण्यात उत्तर\nमंत्रालयासमोर पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न\nकश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर हँड ग्रेनेडचा हल्ला\nकरणी सेनेला कंगनाचे राजपुती बाण्यात उत्तर\nदिल्लीतील प्रदूषित हवेमुळे ब्रेन डॅमेजचा धोका\n‘सर्व ल��ईन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nआठवडाभर आधीच साजरा होणार ‘शिमगा’\n‘मी पण सचिन’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nकुंभ मेळा आणि प्रवासी भारतीय संमेलन म्हणजे नौटंकी, कॅबिनेट मंत्र्याचे वादग्रस्त...\n‘लकी’च्या गाण्यावर अभिनेता जितेंद्र यांनी केला डान्स\n‘पारधाड ‘सिनेमाचा पोस्टर ट्रेलर सोहळा संपन्न\nऑस्ट्रेलियन कर्णधार फिंच बळीचा बकरा, भुवनेश्वरची अनोखी हॅटट्रीक\n१५० फुट उंचीचा राष्ट्रध्वज हा लातूरकरांच्या देशभक्तीचे प्रतीक – विनोद तावडे\nमराठी कलाकार स्वातंत्र्य सेनानींच्या रुपात, पाहा ‘वंदे मातरम 2019’ दिनदर्शिका\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/pravin-togadia-wants-to-patch-up-with-modi/", "date_download": "2019-01-18T11:17:32Z", "digest": "sha1:IELYQZOPXHHDUFIU3DWZR5VQ23Q6EMMQ", "length": 18458, "nlines": 258, "source_domain": "www.saamana.com", "title": "तोगडिया मोदींसोबत पॅचअप करणार | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमंत्रालयासमोर पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न\nरायगड जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन\nनैसर्गिक कारणांमुळे कोणतीही संस्था अडचणीत येत नाही – शेखर चरेगावकर\nमामाचे गाव आदर्श करण्याचा भाच्याने केला संकल्प\nकश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर हँड ग्रेनेडचा हल्ला\nदिल्लीतील प्रदूषित हवेमुळे ब्रेन डॅमेजचा धोका\nकुंभ मेळा आणि प्रवासी भारतीय संमेलन म्हणजे नौटंकी, कॅबिनेट मंत्र्याचे वादग्रस्त…\nआत्तापर्यंत 51 महिलांनी केला शबरीमला मंदिरात प्रवेश, केरळ सरकारची माहिती\nजम्मू-कश्मीरमध्ये स्फोट, सुरक्षेत वाढ\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा म���त्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nLive #AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nऑस्ट्रेलियन कर्णधार फिंच बळीचा बकरा, भुवनेश्वरची अनोखी हॅटट्रीक\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\nआजचा अग्रलेख : शिवस्मारकाचा छळ\nठसा : डॉ. अनिल अवचट\nलेख : बालमनाच्या जडणघडणीसाठी ‘चित्रकला’ हवी\nआजचा अग्रलेख : घोषणांचा ‘मोसम’\n– सिनेमा / नाटक\nकरणी सेनेला कंगनाचे राजपुती बाण्यात उत्तर\nमला महाराष्ट्राची संस्कृती फार आवडते – कोरिओग्राफर एम. सुधाकर\n‘सर्व लाईन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nआठवडाभर आधीच साजरा होणार ‘शिमगा’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nतोगडिया मोदींसोबत पॅचअप करणार\nविश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष प्रवीण तोगडिया हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत असलेले मतभेद मिटवून त्यांच्याशी समेट, पॅचअप करण्यास तयार झाले आहेत. देश आणि हिंदुत्वासाठी आपण माझ्यासोबत यावे आणि आपल्यातील मतभेद दूर करावेत, असे आवाहन तोगडिया यांनी मोदी यांना पाठवलेल्या संदेशात म्हटले आहे.\nमोदी यांच्याबरोबर तोगडिया यांनी संघाचे प्रचारक म्हणून काम केलेले आहेत. हे दोघेही एक चांगले मित्र होते, पण मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यापासून दोघांमधील मतभेद वाढत गेले. गेल्या आठवडय़ात तर हे मतभेद फार टोकाला गेल्याचे तोगडिया यांनी गुजरातमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेवरून स्पष्ट झाले. पोलीस चकमकीत माझी हत्या केली जाणार होती म्हणून मी बेपत्ता होतो, असा खळबळजनक आरोप तोगडिया यांनी कोणाचाही नामोल्लेख न करता त्या पत्रकार परिषदेत केला. त्यांचा हा रोख पंतप्रधान मोद��� आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे होता. तोगडिया यांच्या या पत्रकार परिषदेनंतर त्यांना विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकारी अध्यक्ष पदावरून संघ हटविणार अशा बातम्या आल्या. या सर्व पार्श्वभूमीवर तोगडिया यांनी आता नमती भूमिका घेत मोदींसोबत समेट करण्याची भाषा केली आहे.\nएकत्र येऊन देशासाठी काम करू\nमोदी यांना आवाहन करताना तोगडिया पुढे म्हणाले, चला नरेंद्रभाई एकत्र येऊन देशासाठी काम करूया. देशासमोर बेरोजगारी, शेतकऱयांची वाईट झालेली स्थिती, उद्योगांसमोरील आव्हाने आहेत. देशाला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी माझ्यासोबत येणे गरजेचे आहे. मोदी हे आमचे जुने मित्र आहेत. ज्या शिडीच्या सहाय्याने या शिखरावर तुम्ही पोहोचला त्या शिडीला तुम्ही तोडू नका, असेही आवाहन तोगडिया यांनी मोदी यांना केले आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलकनिष्ठ महाविद्यालये आज बंद\nपुढीलविराट-अजिंक्यचा ‘रन’संकल्प, दक्षिण अफ्रिकेवर ६ गडी राखत मात\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर हँड ग्रेनेडचा हल्ला\nदिल्लीतील प्रदूषित हवेमुळे ब्रेन डॅमेजचा धोका\nकुंभ मेळा आणि प्रवासी भारतीय संमेलन म्हणजे नौटंकी, कॅबिनेट मंत्र्याचे वादग्रस्त विधान\nमंत्रालयासमोर पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न\nकश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर हँड ग्रेनेडचा हल्ला\nकरणी सेनेला कंगनाचे राजपुती बाण्यात उत्तर\nदिल्लीतील प्रदूषित हवेमुळे ब्रेन डॅमेजचा धोका\n‘सर्व लाईन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nआठवडाभर आधीच साजरा होणार ‘शिमगा’\n‘मी पण सचिन’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nकुंभ मेळा आणि प्रवासी भारतीय संमेलन म्हणजे नौटंकी, कॅबिनेट मंत्र्याचे वादग्रस्त...\n‘लकी’च्या गाण्यावर अभिनेता जितेंद्र यांनी केला डान्स\n‘पारधाड ‘सिनेमाचा पोस्टर ट्रेलर सोहळा संपन्न\nऑस्ट्रेलियन कर्णधार फिंच बळीचा बकरा, भुवनेश्वरची अनोखी हॅटट्रीक\n१५० फुट उंचीचा राष्ट्रध्वज हा लातूरकरांच्या देशभक्तीचे प्रतीक – विनोद तावडे\nमराठी कलाकार स्वातंत्र्य सेनानींच्या रुपात, पाहा ‘वंदे मातरम 2019’ दिनदर्शिका\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ltool.net/japanese-language-school-in-marathi.php?at=", "date_download": "2019-01-18T12:24:10Z", "digest": "sha1:OZV26ZGVL3ENMNUQQMCLLK6XSN3GKVCJ", "length": 16387, "nlines": 263, "source_domain": "ltool.net", "title": "जपानी भाषा अभ्यास संसाधने आणि वेबसाइट्स", "raw_content": "\nमाझे IP पत्ता काय आहे\nजपानी कांजी नाव शब्दकोश (जपानी नाव कसे वाचावे)\nजपान राष्ट्रीय पोस्टल कोड यादी\nहिरागाना / कॅटाकाना हॉटेल हँगुल वर्ण\nहिरागाना / कॅटाकाना हॉटेल रोमन मूळाक्षरे\nहिरागाना हॉटेल करण्यासाठी कॅटाकाना\nकॅटाकाना हॉटेल करण्यासाठी हिरागाना\nपूर्ण आकार कॅटाकाना अर्धा आकार कॅटाकाना हॉटेल करण्यासाठी\nअर्धा आकार पूर्ण आकार कॅटाकाना हॉटेल करण्यासाठी कॅटाकाना\nनवी जपानी कांजी हॉटेल जुने जपानी कांजी\nनवीन जपानी जुने जपानी कांजी हॉटेल करण्यासाठी कांजी\nजपानी भाषा अभ्यास संसाधने आणि वेबसाइट्स\nचीनी वर्ण टोन सह पिनयिन करण्यासाठी हॉटेल गुण\nचीनी वर्ण पिनयिन हंगुल वाचन हॉटेल करण्यासाठी\nकॅटाकाना वाचन हॉटेल चीनी वर्ण पिनयिन\nपिनयिन इनपुट पद्धत - पिनयिन टोन चिन्हांकित\nपारंपारिक हॉटेल करण्यासाठी सरलीकृत चीनी वर्ण\nसरलीकृत हॉटेल पारंपारिक चीनी वर्ण\nहंगुल वाचन हॉटेल चीनी वर्ण\nकोरिया राष्ट्रीय पोस्टल कोड यादी\nकोरियन नावे रोमनीकरण हॉटेल\nहंगुल वाचन हॉटेल चीनी वर्ण\nचीनी भाषा शाळा आणि ब्लॉग\nइंग्रजी ध्वन्यात्मक कोरियाईउच्चारण हॉटेल करण्यासाठी\nअपरकेस / लोअरकेस हॉटेल\nवाक्ये भांडवल / प्रत्येक शब्द\nइंग्रजी भाषा अभ्यास संसाधने आणि वेबसाइट्स\nCountry कोड कॉल यादी\nGlobal फोन नंबर कनवर्टर\nCountry कोड उच्च स्तरीय डोमेन (ccTLD) यादी\nअपरकेस / लोअरकेस हॉटेल\nवाक्ये भांडवल / प्रत्येक शब्द\nशब्द / वर्ण शोधा आणि बदला\nवाचण्यायोग्य तारीख / वेळ हॉटेल करण्यासाठी युनिक्स टाइम स्टॅम्प\nवाचनीय दिनांक / युनिक्स टाइम स्टॅम्प हॉटेल वेळ\nकलम / किमान / तास / दिवस हॉटेल\nतारीख कॅल्क्युलेटर पासून दिवस\nCSS RGB वेब रंग चार्ट\nसुंदर सीएसएस टेबल टेम्पलेट\nआस्की आर्ट / एए संकलन\nबायनरी / अष्टमांश / दशमान / हे जाडे समल हॉटेल\nजपानी भाषा अभ्यास संसाधने आणि वेबसाइट्स\nआपण एक जपानी भाषा शिकाऊ असल्यास, आपण या वेबसाइट चेक करणे आवश्यक आहे ह्या लिं��्स मुक्त संसाधने आहेत.\nआपण हिरागाना स्वरुप आणि ध्वनी हिरागाना उच्चार टेबल वापरून तपासू शकता.\nजपानी वर्ण कांजी, हिरागाना आणि काटाकाना बनलेले आहेत. कृपया कॅटाकना कांजी पाहण्यासाठी इतर पृष्ठे तपासा\nआपण स्वरूप तपासू शकता आणि काटाकाना आवाज कॅटाकाना उच्चार टेबल वापरून .\nजपानी वर्ण कांजी, हिरागाना आणि काटाकाना बनलेले आहेत. कृपया हिरागाना किंवा कांजी पाहण्यासाठी इतर पृष्ठे तपासा\nआणखी सहजगत्या जपानी नाव जनक आपण आपल्या वर्ण जपानी नावे (आपल्या स्वत: च्या कादंबर्या किंवा खेळ) सूचित करू शकता, आपल्या बाळांना किंवा काहीही.\nहे जास्त 50,000 जपानी आडनाव मुलीच्या नावे आणि मुलगा नावे आहे.\nफक्त इनपुट आपले लिंग आणि जन्म तारीख आपल्या स्वत: च्या जपानी नाव करणे.\nजपानी कांजी नाव शब्दकोश (जपानी नाव कसे वाचावे)\nजपानी कांजी नाव शब्दकोश (जपानी नाव कसे वाचावे)\nआपण जपानी नाव कसे वाचायचे शोध घेऊ शकता.\nआपण इंग्रजी, चीनी, जपानी आणि कोरियन कीवर्ड वापरू शकता.\nजपान राष्ट्रीय पोस्टल कोड यादी\nजपानी राष्ट्रीय पोस्टल कोड यादी शोध आणि जपानी पत्ता भाषांतर\nजपान पोस्टल कोड (पिन कोड).\nवाचा आणि इंग्रजी आणि कोरियन जपानी पत्ते लिहू कसे.\nजपानी पत्ते इंग्रजी आणि कोरियन पत्ते भाषांतरित\nहिरागाना / कॅटाकाना हॉटेल हँगुल वर्ण\nआपण जपानी वर्ण टाइप करू शकता हंगुल टाइप - कोरियन वर्ण\nहिरागाना / कॅटाकाना हॉटेल रोमन मूळाक्षरे\nआपण रोमन मूळाक्षरे टाइप जपानी वर्ण टाइप करू शकता\nहिरागाना हॉटेल करण्यासाठी कॅटाकाना\nकॅटाकाना हिरागाना ऑनलाईन हॉटेल करण्यासाठी\nआपण 'जपानी हिरागाना वर्ण' ते 'जपानी कॅटाकाना वर्ण' बदलू शकता.\nकॅटाकाना हॉटेल करण्यासाठी हिरागाना\nहिरागाना कॅटाकाना ऑनलाईन हॉटेल करण्यासाठी\nआपण 'जपानी कॅटाकाना वर्ण' ते 'जपानी हिरागाना वर्ण' बदलू शकता.\nपूर्ण आकार कॅटाकाना अर्धा आकार कॅटाकाना हॉटेल करण्यासाठी\nपूर्ण रूंदीचे काटाकाना अर्ध्या रूंदीचे काटाकाना ऑनलाईन हॉटेल करण्यासाठी\nआपण 'अर्धा आकार कॅटाकाना' ते 'पूर्ण आकार कॅटाकाना' बदलू शकता.\nअर्धा आकार पूर्ण आकार कॅटाकाना हॉटेल करण्यासाठी कॅटाकाना\nपूर्ण-रूंदीचे काटाकाना ऑनलाईन कनवर्टर करण्यासाठी अर्ध्या रूंदीचे काटाकाना\n '' अर्धा आकार कॅटाकाना '' पूर्ण आकार कॅटाकाना 'बदलू शकता.\nनवी जपानी कांजी हॉटेल जुने जपानी कांजी\nजुन्या ज��ानी कांजी न्यू जपानी कांजी ऑनलाईन हॉटेल\n'न्यू जपानी कांजी (Shinjitai)' ते 'आपण जुने जपानी कांजी (Kyūjitai) बदलू शकता.\nनवीन जपानी जुने जपानी कांजी हॉटेल करण्यासाठी कांजी\nनवीन जपानी कांजी जुने जपानी कांजी ऑनलाईन हॉटेल\n'जुना जपानी कांजी (Kyūjitai)' ते 'आपण नवीन जपानी कांजी (Shinjitai) बदलू शकता.\nजपानी भाषा अभ्यास संसाधने आणि वेबसाइट्स\nआपण एक जपानी भाषा शिकाऊ असल्यास, आपण या वेबसाइट चेक करणे आवश्यक आहे ह्या लिंक्स मुक्त संसाधने आहेत.\nजपानी सॉफ्टवेअर संसाधने वेबसाइट्स अभ्यास सामुग्री कांजी अनुवाद साधने फॉन्ट सामाजिक शिक्षण शिकणे शब्दकोश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.evivek.com/Encyc/2018/11/1/Technology-in-features-09", "date_download": "2019-01-18T13:10:18Z", "digest": "sha1:HDYXWNVUKA74L7LN33K7AWRIWBQFRTGG", "length": 45486, "nlines": 47, "source_domain": "www.evivek.com", "title": "मती गुंग करणारी तंत्रज्ञानातील गती", "raw_content": "\nमती गुंग करणारी तंत्रज्ञानातील गती\nतंत्रज्ञानातली झेप ही फक्त त्याच्यामुळे होणाऱ्या दृश्य बदलांद्वारे जोखता येत नाही. गेली कित्येक शतके तंत्रज्ञानातील बदल हा व्हर्टिकल असायचा. गेल्या काही शतकात तंत्रज्ञान फार वेगाने हॉरिझॉन्टली पसरले आहे. मोबाइल फोन आणि इंटरनेट हे त्याचे सर्वोत्तम उदाहरण. जगातली मोठी निरक्षर जनसंख्यासुध्दा तंत्रज्ञानाला आपल्या जीवनाचा भाग बनवून घेतेय आणि हा बदल मानवी इतिहासासाठी फार महत्त्वाचा आहे. येत्या काळात आपण फक्त व्यक्ती म्हणूनच नाही, तर समाज म्हणूनही तंत्रज्ञानावर जास्तीत जास्त अवलंबून राहणार आहोत, हे सत्य नाकारता येणार नाही.\nआम्ही शेवटचे हस्तलिखित कधी लिहिले होते\nविचित्र प्रश्न आहे ना मलाही असेच वाटले होते, जेव्हा माझ्या डोक्यात हा विचार आला होता. पण हा विचार यायच्या मागे एक निश्चित थियरी होती. ती काय होती हे पुढे मांडेनच. पण ह्या विचारावरून निष्कर्ष काढण्यासाठी मी साधारण महिनाभरापूर्वी एक छोटासा प्रयोग केला. माझ्या मित्रमंडळींचे वय साधारण 25 ते 35च्या दरम्यान आहे. 40 ते 50 मित्रांना मी दोन प्रश्न असलेली एक प्रश्नावली ऑनलाइन पाठवली. त्यातला पहिला प्रश्न होता - तुम्ही किमान 100 किंवा त्यापेक्षा जास्त शब्द असलेला मजकूर, मग तो कामानिमित्त असेल किंवा हौसेसाठी असेल, गेल्या 6 महिन्यांत लिहिला का मलाही असेच वाटले होते, जेव्हा माझ्या डोक्यात हा विचार आला होता. पण हा विचार यायच्या मा��े एक निश्चित थियरी होती. ती काय होती हे पुढे मांडेनच. पण ह्या विचारावरून निष्कर्ष काढण्यासाठी मी साधारण महिनाभरापूर्वी एक छोटासा प्रयोग केला. माझ्या मित्रमंडळींचे वय साधारण 25 ते 35च्या दरम्यान आहे. 40 ते 50 मित्रांना मी दोन प्रश्न असलेली एक प्रश्नावली ऑनलाइन पाठवली. त्यातला पहिला प्रश्न होता - तुम्ही किमान 100 किंवा त्यापेक्षा जास्त शब्द असलेला मजकूर, मग तो कामानिमित्त असेल किंवा हौसेसाठी असेल, गेल्या 6 महिन्यांत लिहिला का दुसरा प्रश्न होता - किमान 100 किंवा त्यापेक्षा जास्त शब्द असलेला मजकूर तुम्ही टाइप न करता हाताने शेवटचा कधी लिहिला होता\nदोन्हीपैकी पहिल्या प्रश्नाला साधारण 90% लोकांनी 'हो' हे उत्तर दिले. दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर मला अनपेक्षित नसले, तरी काहीसे आश्चर्यचकित करणारे होते. 100% मित्रांनी 'कॉलेजची शेवटची परीक्षा' असे या प्रश्नाचे उत्तर दिले. म्हणजे बघा, शैक्षणिक आयुष्यातून बाहेर आल्यावर व्यावहारिक आयुष्यात माझ्या एकूण एक मित्र-मैत्रिणीला हाताने लिहायची गरज कधीही भासली नाही. ही कथा 25 ते 35 वयोगटातील समूहाची आहे. साधारण 10 वर्षांपूर्वी हा आकडा निश्चितच 100 टक्के नव्हता. 20 ते 25 वर्षांपूर्वी तर मला खात्री आहे की हा एकदा 50%हूनही कमी असेल. अर्थात वयोगटानुसार ही आकडेवारी बदलेल. पण ही येणाऱ्या भविष्याची चाहूल आहे हे नक्की.\nहा एवढा खटाटोप कशासाठी तर एवढेच सांगण्यासाठी की हस्तलिखित किंवा हाताने लिहिणे याचे प्रमाण समाजात झपाटयाने कमी होत चालले आहे. बरे, याचा अर्थ एकूण डॉक्युमेंटेशन कमी होतेय का तर एवढेच सांगण्यासाठी की हस्तलिखित किंवा हाताने लिहिणे याचे प्रमाण समाजात झपाटयाने कमी होत चालले आहे. बरे, याचा अर्थ एकूण डॉक्युमेंटेशन कमी होतेय का तर अजिबातच नाही. उलट जगात एकूणच डॉक्युमेंटेशन - मग ते टंकित असो, चित्रित असो किंवा वाचिक, कित्येक पटींनी वाढलेले आहे. पण ह्या डॉक्युमेंटेशनमध्ये मनुष्याला पिढयान्पिढया शिकवली गेलेली साधने फक्त 50 वर्षांच्या काळात पूर्णपणे बदललेली आहेत.\nहस्तलिखित दस्तऐवजीकरणाच्या परंपरेचा इतिहास खरे तर काही हजार वर्षांचा आहे. पण टाइपरायटर, कॉम्प्युटर, इंटरनेट आणि आता सोशल मीडिया आल्याने साधारण 50 ते 60 वर्षांच्या काळात हा संपूर्ण इतिहास नामशेष व्हायला आलेला आहे. पुढच्या दोन ते तीन पिढयांमध्ये हस्तलेखन हे कामा���े उपयोगी साधन न राहता फक्त एक कला म्हणून उरेल असे कितीतरी लोकांचे भाकीत आहे. इतकेच नाही, तर कित्येक तत्त्वज्ञांचे असेही म्हणणे आहे की पुढच्या 20 ते 30 वर्षांत हस्तलेखन शाळेत शिकवण्याची गरजही उरणार नाही. अर्थात माझ्या पिढीतल्या लोकांची मुले, नातवंडे ह्यांना हातात पेन धरून काय करायचे याची पुसटशीही कल्पना नसेल. आणि याचे एकच कारण असेल - तंत्रज्ञानात होणारा वेगवान बदल.\nपण या बदलाचा वेग खरेच एवढा आहे का\nएक फार इंटरेस्टिंग वैचारिक प्रयोग आहे. समजा, टाइम मशीनचा शोध लागला आणि ते टाइम मशीन घेऊन माणूस इतिहासात गेला, समजा सन 1750मध्ये. आणि तिथल्या एका माणसाला उचलून 100 वषर्े भविष्यात, म्हणजे 1850मध्ये आणून ठेवले, तर काय होईल तो माणूस तंत्रज्ञानातले बदल बघून वेडा होईल. 1750मध्ये घोडा किंवा घोडागाडी किंवा समुद्री जहाज हे दळणवळणाचा मुख्य स्रोत होते. स्टीम इंजीनचा शोध साधारण 1760च्या सुमारास लागला आणि पुढची 100 वर्षे वाहतुकीच्या तंत्रज्ञानात झपाटयाने बदल घडला. 1850मधल्या एखाद्याला उचलून 1950मध्ये आणून ठेवले, तर त्यालाही तसाच झटका बसेल. 1950मध्ये रस्त्यांवर कार्स आलेल्या आहेत, घरात (किमान पाश्चात्त्य घरांमध्ये तरी) रेडियो, टेलिव्हिजन यांचा शिरकाव झालेला आहे. एकुणात दृश्य बदल फार मोठा आहे. 1950मधल्या माणसाला 2020मध्ये जर आणून सोडले, तर काय होईल तो माणूस तंत्रज्ञानातले बदल बघून वेडा होईल. 1750मध्ये घोडा किंवा घोडागाडी किंवा समुद्री जहाज हे दळणवळणाचा मुख्य स्रोत होते. स्टीम इंजीनचा शोध साधारण 1760च्या सुमारास लागला आणि पुढची 100 वर्षे वाहतुकीच्या तंत्रज्ञानात झपाटयाने बदल घडला. 1850मधल्या एखाद्याला उचलून 1950मध्ये आणून ठेवले, तर त्यालाही तसाच झटका बसेल. 1950मध्ये रस्त्यांवर कार्स आलेल्या आहेत, घरात (किमान पाश्चात्त्य घरांमध्ये तरी) रेडियो, टेलिव्हिजन यांचा शिरकाव झालेला आहे. एकुणात दृश्य बदल फार मोठा आहे. 1950मधल्या माणसाला 2020मध्ये जर आणून सोडले, तर काय होईल तंत्रज्ञानामुळे मानवाच्या दृश्य आयुष्यात 1950 ते 2020मध्ये किती मोठा बदल झालेला आहे तंत्रज्ञानामुळे मानवाच्या दृश्य आयुष्यात 1950 ते 2020मध्ये किती मोठा बदल झालेला आहे तसे बघितले तर फारसा नाही. गाडयांचा वेग वाढला आहे. पण कार आजही रस्त्यांवरूनच धावतात, हवेत उडत नाहीयेत. टीव्हीचा आकार कमी झाला आहे, मोबाइलच्या छोटया स्क्रीनवरही व्हिड���ओ दिसतो, पण तरी तो स्क्रीन लागतोच. टोस्टर तसाच आहे, ओव्हन तोच आहे, त्यामुळे 1750चे घर ते 1850चे घर यात जो मोठा बदल होता, 1850चे घर ते 1950चे घर या जो मोठा बदल होता, तो मोठा दृश्य बदल 1950चे घर ते 2020चे घर यात दिसत नाही. आणि म्हणून काही तंत्रज्ञान क्षेत्रातले वैचारिक म्हणताना दिसतात की गेल्या 20-40 वर्षांत जरी आपल्याला वाटत असले, तरी आपण तंत्रज्ञानात फार काही मोठी झेप घेतलेली नाही. पण हा विचार फार एकांगी आहे. याची दोन कारणे आहेत.\nतंत्रज्ञानातली झेप ही फक्त त्याच्यामुळे होणाऱ्या दृश्य बदलांद्वारे जोखता येत नाही. ती तशी जोखूही नये. गेल्या 100 वर्षांत एक मोठे परिवर्तन घडून आलेले आहे. गेली कित्येक शतके तंत्रज्ञानातील बदल हा 'व्हर्टिकल' असायचा. तंत्रज्ञान व्हर्टिकली झेप घेत होते. म्हणजे रेडियो जाऊन टीव्ही येत होता, घोडे जाऊन कार्स येत होत्या, पण जगाच्या फक्त दहा, पंधरा, वीस टक्के जनसंख्येसाठी. जगातल्या कोनाकोपऱ्यात तंत्रज्ञान पोहोचायला शतके लागायची. कधीकधी इतका वेळ लागायचा की तोपर्यंत त्या तंत्रज्ञानाचा उपयोग संपून गेला असायचा. गेल्या शतकात तंत्रज्ञान फार वेगाने 'हॉरिझॉन्टली' पसरले आहे. मोबाइल फोन आणि इंटरनेट हे त्याचे सर्वोत्तम उदाहरण. जगातल्या कोनाकोपऱ्यातल्या माणसापर्यंत तंत्रज्ञान झपाटयाने पोहोचतेय. जगातली मोठी निरक्षर जनसंख्यासुध्दा तंत्रज्ञानाला आपल्या जीवनाचा भाग बनवून घेतेय. आणि हा बदल मानवी इतिहासासाठी फार महत्त्वाचा आहे. ह्याची दोन उदाहरणे मी तुमच्या समोर मांडतो.\nसाधारण 1970च्या शेवटी आणि 80च्या सुरुवातीला पाश्चात्त्य जगात कॉम्प्युटर क्रांतीने शिरकाव केला. प्रत्येक ऑफिसमध्ये टाइपरायटर जाऊन कॉम्प्युटर दिसायला लागले होते. 80च्या शेवटी शेवटी ऍपलने मॅकद्वारा, तर मायक्रोसॉफ्टने डॉसद्वारा लोकांच्या घरात शिरकाव केला आणि 1995पर्यंत अमेरिकेसारख्या देशांमध्ये घरटी किमान एक कॉम्प्युटर दिसायचा. भारतात मात्र 95पर्यंत हे प्रमाण एक टक्कासुध्दा नव्हते. मोबाइल आणि इंटरनेट मात्र याच्या तुलनेने भारतात खूप वेगाने पसरले. पाश्चात्त्य देशांमध्ये मोठया प्रमाणात लोकसंख्या कॉम्प्युटर्सच्या माध्यमातून आधीच इंटरनेटशी जोडली गेली होती. पण भारतात मात्र लोकसंख्येच्या एका मोठया गटाला मोबाइल फोन हेच इंटरनेट आणि त्याच्याद्वारे जगाशी जोडले जाण्याचे साध��� आहे. त्यामुळे मोबाइलच्या बऱ्याच नवीन ऍप्सचा स्वीकृती दर हा भारत, चीन, आफ्रिका येथे कित्येक पाश्चात्त्य देशांपेक्षा जास्त असतो.\nदुसरे उदाहरण कॅशलेस पेमेंटबाबतीत. मी जर्मनीत राहतो. इथे कार्ड सिस्टिम सर्वसाधारणपणे दुकानांमध्ये एवढी समाकलित अर्थात इंटिग्रेटेड आहे की अगदी 20 सेंटच्या खरेदीसाठीसुध्दा मी सुपरमार्केटमध्ये कार्डद्वारे पेमेंट करू शकतो. पण भारतात मात्र कार्डचा वापर एवढया मोठया प्रमाणावर व्हायचा नाही. लोकसंख्येच्या मोठया भागाकडे कार्डच नव्हते. त्यामुळे अशा प्रकारच्या पेमेंट सिस्टिमसाठीची पायाभूत सुविधा कधी फारशी उभी राहू शकली नाही. पण वर मांडलेल्या मोबाइल क्रांतीमुळे एकदम आपोआपच एक तंत्रज्ञान आधारित पायाभूत सुविधा उभी राहिली, जिचा वापर करून आज भारतात मोठया प्रमाणात डिजिटल पेमेंट सिस्टिम उभी राहते आहे. 'भीम'सारखी सुविधा ही माझ्या मते जगातल्या सर्वोत्तम डिजिटल पेमेंट सिस्टिम्सपैकी एक आहे.\nमानवी समाज हा तंत्रज्ञानाधारित समाज होण्याकडे मार्गक्रमण करू लागला आहे आणि ही मानवी इतिहासातली मोठी घटना आहे. जसा जसा समाज जास्तीत जास्त तंत्रज्ञानाधारित होत जाईल, तसे तसे आपण उत्क्रांतीच्या पुढच्या टप्प्याच्या जवळ पोहोचू, असे युवल नोआह हरारीसारख्या बऱ्याच विचारवंतांचे म्हणणे आहे.\nयुवल नोआह हरारी हा आजच्या घडीला सर्वात जास्त चर्चिला जाणारा इतिहासकार, तत्त्वज्ञ आहे. हरारीच्या मते पुढचे दशक हे संपूर्णपणे तंत्रज्ञानाचे दशक असेल. हे मांडताना तो काही अतिशय इंटरेस्टिंग विचार मांडतो. त्याच्या मते संपूर्ण मानवी इतिहासातली निर्णयप्रक्रिया तीन भागांमध्ये विभागली जाऊ शकते. पहिली म्हणजे ऐतिहासिक अधिकारयुक्त निर्णयप्रक्रिया. अर्थात राजेशाही, घराणेशाही, धर्म, धार्मिक संस्था अर्थात चर्च, इस्लाम इत्यादींनी ठरवलेली जीवन पध्दती. पोप काय म्हणतो, धर्मग्रंथ काय म्हणतो, राजा काय म्हणतो यावरून आयुष्यातले निर्णय घ्यायचे. कुठल्या दिवशी काम करायचे, कोणी कुठले काम करायचे, काय खायचे काय नाही खायचे, किती लग्न करायची, कोणाशी करायची हे राजा, धर्मगुरू इत्यादी अधिकारयुक्त व्यक्ती ठरवणार. आणि मग समाजाने हे अधिकार प्रश्न न विचारात मान्य करायचे. मानवी इतिहासातला सर्वात मोठा काळ हा या अधिकारयुक्त निर्णयप्रक्रियेत गेला.\nत्यानंतर आल��� मानवकेंद्रित निर्णयप्रक्रिया. याची सुरुवात झाली ती आधुनिक काळात लोकशाहीद्वारे. कोणी काय करावे, काय करू नये हे मानवी भावनांना केंद्रस्थानी ठेवून ठरवले जायला लागले. कोणी कोणाशी लग्न करावे, कोणी काय काम करावे, काय खावे, काय प्यावे हे निर्णय व्यक्तिस्वातंत्र्याचा भाग झाले. व्यक्तिस्वातंत्र्य हा लोकशाहीचा आणि त्याद्वारे समाजातील निर्णयप्रक्रियेचा सर्वात भक्कम खांब ठरला. लोकशाही मार्गातदेखील अधिकार दर्शवणारी संस्था असतेच, पण तिचा कल मानवकेंद्रित असतो. आपण ज्या काळात राहतो आहोत, तो हाच मानवकेंद्रित निर्णयप्रक्रियेचा भाग आहे. गेल्या दोन शतकातले जगभरातले मोठे निर्णय घेऊन बघा. त्यातला एकूण एक निर्णय हा अधिकारशाहीतून मानवकेंद्रित प्रक्रियेकडे वळलेला आहे. वर्णवाद, वंशवाद, स्त्रीवाद, सती, समलैंगिकता ही त्याची काही उदाहरणे. हा विचारातला बदल फक्त समाजाच्या निर्णयप्रक्रियेपुरता झालेला नाहीये, तर व्यक्तींचाही विचारप्रक्रियेत हा बदल घडून आलेला आहे. एक उदाहरण म्हणून सांगतो. 400 वर्षांपूर्वी समजा एक मशीद रस्त्याच्या मधोमध असेल, त्याने जनमानसाला, वाहतुकीला रोजच्या आयुष्यात त्रास होत असेल, आणि त्यामुळे राजाने ती मशीद रस्त्यावरून हटवायला सांगितली तर त्याला धर्ममार्तंडांकडून होणारा विरोध हा 'देव कोपेल' ह्या स्वरूपाचा असायचा. म्हणजेच अधिकारशाहीच्या विरोधात हा निर्णय आहे असा विरोधकांचा सूर असायचा. आज जर मशिदीतली लाउड स्पीकरवरची अझान सरकारने बंद करायची म्हटले किंवा गणपतीतले डीजे बंद करायचे म्हटले, तर विरोधाचा सूर हा 'देव कोपेल' असा नसून 'आमच्या भावना दुखावतील' असा असतो. अर्थात विरोधही कुठेतरी मानवकेंद्रित किंवा भावनाकेंद्रित झालेला आहे. पण हे आजचे आणि कालचे झाले. युवल नोआह हरारी याच्या पुढे जाऊन उद्याच्या जगात निर्णयप्रक्रिया कशावर आधारित असेल ह्यावर भाष्य करतो, आणि ते आहे तंत्रज्ञान. आणखी स्पष्टपणे सांगायचे झाल्यास डेटा आणि अल्गोरिथम्स. माझ्या मते ह्या बदलाचे सूतोवाच एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच झालेले आहे.\nसमजा, तुम्ही पुण्यात राहता आणि रोज पर्वतीहून फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर कामानिमित्त जाता. तुमचा ठरलेला पेठेतून जाणारा रस्ता आहे. रोजचाच. मग एक दिवस गंमत म्हणून तुम्ही गूगल मॅप्सवर तुमच्या रोजच्या रस्त्याचे द��शानिर्देश बघता. आणि गूगल तुम्हाला सांगतो की पेठेतून आतून न जाता शास्त्री रस्त्याने गेल्यावर तुम्ही 10 मिनिटे लवकर पोहोचाल. तुम्ही गूगलला वेडयात काढता आणि तुमच्या नेहमीच्याच रस्त्याने जाता. पण आज तुम्हाला तुमच्या नेहमीच्या रस्त्यावर नेहमीपेक्षा जास्त टॅ्रफिक लागतो आणि मनात शंकेची पाल चुकचुकते की बहुधा गूगलचे ऐकले असते तर बरे झाले असते. आणि मग हळूहळू तुम्हाला कळायच्या आधी तुम्ही दिशानिर्देशासाठी गूगलला शरण गेलेले असता. म्हणजे आधी जो निर्णय तुम्ही स्वतःच्या मनाने घ्यायचात, तो आता तुम्ही तंत्रज्ञानाशिवाय तुम्ही घेत नाही. आणि हे फक्त दिशानिर्देशपुरते सीमित नाहीये. तुम्ही अलार्म लावायला आलेक्सावर अवलंबून असता, जेवणाच्या रेसिपीसाठी मोबाइलची मदत घेता, आई-वडिलांशी व्हॉट्स ऍपवरून बोलता, आणि आपल्या भावना फेसबुकवर मोकळया करता.\nहे फक्त व्यक्तीपुरते सीमित आहे का तर तसेही नाही. अमेरिकेत हॉस्पिटल्समध्ये रोगांचे निदान आजकाल डॉक्टर्सच्या क्षमतेवर सोडलेले नसून ते 70 ते 80 टक्के अल्गोरिथम्सच्या अधीन आहे. अल्गोरिथम्स तुमचा डेटा घेतात. तुमची शुगर, ब्लडप्रेशर, ऍलर्जी, तुमची पेशंट हिस्टरी आणि बाकीच्या हजार गोष्टी. आणि हा डेटा ऍनालाइज करून अल्गोरिथम्स डॉक्टर्सपेक्षा अचूक निदान देतात. पार्किन्सन्स आणि अल्झायमर्स यासारख्या आजारांच्या प्रारंभिक खुणा डेटा मॉडेल्स वापरून शोधता येतात आणि म्हणून गेल्या काही वर्षांमध्ये डॉक्टर्स अशा आजारांसाठी कॉम्प्युटर्सवर आणि डेटा मॉडेल्सवर जास्तीत जास्त अवलंबून राहू लागले आहेत. वैद्यकीय संशोधकांचे असेही म्हणणे आहे की डेटा मॉडेलिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सने केलेले रोगांचे निदान हे बरेचदा रुग्णांसाठीसुध्दा सोपे असते. Li-Fraumeni syndrome नावाचा एक आनुवंशिक रोग असतो, ज्यात 40 वर्षांच्या खालच्या वयोगटातल्या लोकांना कॅन्सर व्हायची शक्यता सामान्य माणसासाठी असणाऱ्या शक्यतेपेक्षा कैक पटींनी जास्त असते. या सिन्ड्रोमने पीडित असणाऱ्या लोकांना फुल बॉडी MRI स्कॅन नियमितपणे करावा लागतो. MRI स्कॅन करणे हे वयस्कांसाठी तर तणावपूर्ण असतेच आणि बरेचदा लहान मुलांना अशक्यच असते. अशा केसेसमध्ये डेटा मॉडेलिंग वापरून टोरोंटो युनिव्हर्सिटी आणि आणखी काही संस्थांनी MRI स्कॅनचा अगदी कमीत कमी वापर करण्यात यश मिळवलेले आहे.\nअल्गोरिथम आणि डेटा आधारित निर्णय हे आज जवळजवळ प्रत्येक मानवी कार्यक्षेत्रात पोहोचलेले आहेत आणि हे येत्या काळात कैक पटींनी वाढणार आहे. याचे एक फार महत्त्वाचे उदाहरण\nअलिकडेच BBC आफ्रिकाने सादर केलेले आहे.\n2018मध्ये मे-जूनच्या सुमारास टि्वटरवर एक व्हिडिओ अपलोड केला गेला. हा व्हिडिओ प्रेक्षकांना अतिशय अस्वस्थ करणारा होता. व्हिडिओमध्ये आर्मीतले साधारण 10-12 जवान दिसत होते. त्यांच्या एकूण वर्णावरून आणि आजूबाजूच्या पार्श्वभूमीवरून हा व्हिडिओ आफ्रिकेतल्या कुठल्या तरी देशात काढलेला वाटत होता. व्हिडिओ सुरू होतो तेव्हा हे जवान दोन बायकांना आणि दोन पोरांना रस्त्यावरून ओढत घेऊन जातात आणि रांगेत उभे करून दोन्ही महिलांना आणि लहान मुलांना तब्बल 22 वेळा गोळया मारून संपवून टाकतात. व्हिडिओमध्ये तुम्हाला ती मुले, त्या बायका सेनेतल्या जवानांसमोर गयावया करताना दिसतात, पण जवान बधत नाहीत, आणि काही सेकंदांमध्ये स्त्रियांना आणि लहान मुलांना बावीस वेळा गोळया घालून त्यांचा खून करतात आणि व्हिडिओ तिथे संपतो. व्हिडिओच्या पार्श्वभूमीवरून लक्षात येत होते की हा व्हिडिओ काहीसा शहराबाहेर काढलेला आहे. व्हिडिओ अपलोड होताच तो व्हायरल झाला. लोकांनी जवानांनी घातलेल्या युनिफर्ॉम्सवरून तर्क केले की हा व्हिडिओ कॅमरून किंवा मालीमधला असावा. पण माली आणि कॅमरून दोन्हीच्या सरकारांनी अधिकृतपणे हे जवान त्यांचे असल्याचे नाकारले आणि याला सरळ फेक न्यूज म्हणून घोषित केले. व्हिडिओ सोडला तर बाह्य जगाकडे या घटनेचा कुठलाही पुरावा नव्हता. आणि ज्या देशांच्या सेनेवर संशय होता ते दोन्हीही देश कुठल्याही प्रकारचे साहाय्य करत नव्हते. साहाय्य करणे तर दूर, दोन्ही संशयितांनी अशी कुठली घटना घडल्याचेच नाकारले होते. त्यामुळे यावर पुढे काही होईल याची शक्यता जवळजवळ शून्यच होती. आणि म्हणूनच UNसकट सगळयांनी काही काळानंतर या घटनेचा पाठपुरावा करणे सोडले.\nबीबीसी आफ्रिकाच्या लोकांना मात्र या प्रकरणात शांत बसवत नव्हते. त्यांनी सॉफ्टवेअर इंजीनिअर्सची एक टीम घेतली आणि व्हिडिओची क्लिनिकल तपासणी सुरू केली. सर्वात आधी रडारवर होते ते त्या जवानांचे चेहरे आणि त्यांचे युनिफर्ॉम्स. पण आफ्रिकेत बऱ्याच देशांमध्ये सैन्याचे युनिफर्ॉम्स साधारण सारखेच असतात, त्यामुळे त्यावरून फारसे पुढे जाता येत नव्हते. आणि फेस रेकग्निशन आणि रिव्हर्स इमेज सर्चवरून फारसे काही हाती लागत नव्हते. मग त्यांच्या नजरेत व्हिडिओमध्ये चित्रित केलेली पार्श्वभूमी आली. व्हिडिओमध्ये पूर्णवेळ मागे एक पर्वतरांग दिसत होती. त्यांनी ह्या पर्वतरांगेचा आकार कापून गूगल अर्थ या गूगलच्या सॅटेलाइट इमेज सॉफ्टवेअरच्या साहाय्याने आफ्रिकेतल्या एकूण एक पर्वतरांगांवर मॉडेल करून बघितला. डेटा मॉडेलिंगवरून त्यांना कॅमरून-नायजेरियाच्या सीमेवर या पर्वतरांगेचे अचूक match सापडले. गूगल अर्थवर सापडलेली लोकेशन 'झालावेत' नावाच्या गावाच्या जवळ होती. हा सगळा भाग बोको हराम या दहशतवादी हल्लेखोरांकडून कॅमेरूनच्या सेनेने काही काळापूर्वीच हस्तगत केला होता. एकदा का साधारण स्थाननिश्चिती झाल्यावर बीबीसीच्या टीमने व्हिडिओमधली झाडे, काही घरे इत्यादींनी सॅटेलाइट इमेजचा वापर करत घटनेचे अगदी अचूक अक्षांश-रेशांश शोधून काढले. आता प्रश्न होता की हे कधी घडले परत व्हिडिओमधल्या लोकेशन्सचा वापर करण्यात आला. व्हिडिओमध्ये एक बिल्डिंग दिसत होती. ह्या बिल्डिंगचा निर्माणकाळ सॅटेलाइट चित्रांद्वारे शोधल्यावर लक्षात आले की नोव्हेंबर 2014नंतर या बिल्डिंगच्या आजूबाजूला भिंत उभी केलेली आहे, जी व्हिडिओमध्ये पूर्ण बनलेली दिसते आहे. म्हणजेच व्हिडिओ नोव्हेंबर 2014नंतर काढलेला आहे. सॅटेलाइट इमेजेसमध्ये हेही लक्षात येत होते की 2016 फेब्रुवारीत बोको हरामच्या हल्ल्यात ही बिल्डिंग नष्ट झालेली आहे. म्हणजेच हा व्हिडिओ 2016 फेब्रुवारीच्या आधीचा आहे. व्हिडिओत वातावरण गरम आणि शुष्क दिसत होते, म्हणजेच आफ्रिकेतला जानेवारी ते एप्रिलमधला काळ. नोव्हेंबर 2014 ते फेब्रुवारी 2016च्या मधला काळ, जो गरम आणि शुष्क असेल. म्हणजेच जानेवारी ते एप्रिल 2015चा काळ असावा ह्याचीही खात्री पटली.\nपण बीबीसीची टीम नुसती तेवढयावरच थांबली नाही, तर त्यांनी व्हिडिओमध्ये सैनिकांच्या पडणाऱ्या सावलीवरून सूर्याची नेमकी स्थिती काढली आणि त्यावरून या घटनेचा काळ 20 मार्च ते 5 एप्रिल 2015मध्ये बंदिस्त केला. जागा कळली होती, काळ कळला होता. कॅमरून आर्मीनेच हे केले आहे याचे पुरावे होते, पण कॅमेरून आर्मीमधले कोण हे अजून हाती लागत नव्हते. पण ते शोधायला परत सॉफ्टवेअर इंजीनिअर्सची टीम आणि डेटा मॉडेलिंग, इमेज प्रोसेसिंग अल्गोरिथम्स कामी आल्या. व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या बंदुका कॅमरून आर्मीच्या एकाच प्लॅटूनकडे आहेत. त्यामुळे हे जवान त्याच प्लॅटूनमधले असतील हे निश्चित झाले.\nआत्तापर्यंत कॅमेरूनच्या सरकारचे धाबे दणाणले होते. त्यांना असे वाटलेच नव्हते की एखादी वृत्तसंस्था तंत्रज्ञानाचा वापर करून इतक्या अचूकपणे अशा निर्दयी घटनेचे स्थळ-काळ-वेळ शोधून काढेल. अगदी महिन्याभरापूर्वी या व्हिडिओला फेक न्यूज म्हणणाऱ्या कॅमरून सरकारने ऑगस्टच्या सुरुवातीला एक दिवस त्या प्लॅटूनमधल्या सहा सैनिकांना गुपचुप बडतर्फ केले आणि घटनेचा तपास करायला एक समिती नेमली.\nआजपासून 5 ते 10 वर्षांपूर्वी ह्या अशा गोष्टीची कल्पना करणेसुध्दा अशक्य होते. एखादी सिव्हिलियन संस्था, जिचे मुख्य काम तपास करणे नसून वृत्तांकन करणे आहे, ती संस्था तंत्रज्ञानाचा वापर करून एवढया अचूकपणे एखाद्या अशा मोठया व्यवस्थेने केलेल्या हिंसात्मक घटनेत काही प्रमाणात का होईना न्याय मिळवून देण्यात मदत करू शकली, हे येणाऱ्या काळाचे द्योतक आहे.\nयेत्या काळात आपण फक्त व्यक्ती म्हणूनच नाही, तर समाज म्हणूनही तंत्रज्ञानावर जास्तीत जास्त अवलंबून राहणार आहोत. आपल्या दैनंदिन आयुष्यातल्या निर्णयप्रक्रिया तंत्रज्ञानाधीन होणार आहेत. आपले धर्म, आपल्या संस्कृती, आपले विचार, आपल्या कला या संपूर्णपणे तंत्रज्ञानाला शरण जाणार आहेत. हे अवलंबित्व चांगले का वाईट हा प्रश्नच नाहीये आणि नसेलही. प्रश्न असेल तो एवढाच की या बदलाचा वेग नेमका किती असेल आणि मानवी संस्कृती या वेगाची बरोबरी करू शकेल अथवा नाही.\n(लेखक जर्मनीत वास्तव्यास असून नव-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करतात.)\nइस्लामी संस्कृती विधायकतेकडून विध्वंसाकडे\n© 2016 सर्व अधिकार सुरक्षित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/lifestyle/madhya-pradesh-police-analysis-reveals-800-men-face-domestic-violence-four-months-1965", "date_download": "2019-01-18T11:11:13Z", "digest": "sha1:6J2FMI45RRAEFJG3INDRCDIKFUC4EP64", "length": 6201, "nlines": 39, "source_domain": "www.bobhata.com", "title": "बायकोचा मार खाण्यात भारतीय तिसऱ्या नंबरवर.. पण भारतात कुठल्या राज्यात याचे बळी सर्वाधिक आहेत ?", "raw_content": "\nबायकोचा मार खाण्यात भारतीय तिसऱ्या नंबरवर.. पण भारतात कुठल्या राज्यात याचे बळी सर्वाधिक आहेत \n“बायकोकडून मार खाण्यातही भारतीय सबसे आगे” हा आम्हा लेख आठवतोय का ” हा आम्हा लेख आठवतोय का पत्नीच्या हातून बे��म मार खाणाऱ्या पुरुषांमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे याबद्दल आम्ही माहिती दिली होती. आता याच माहितीला दुजोरा देणारी गोष्ट घडली आहे. त्याचं काय आहे ना, मध्यप्रदेश पोलिसांनी एक अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार पत्नीकडून पतीला होणाऱ्या मारहाणीच्या संख्येत यावर्षी मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.\nराव, समस्त पतिराजांना चिंतेत टाकणारा हा अहवाल आहे हे काही वेगळं सांगायला नको. मध्यप्रदेश पोलिसांनी पती कडून हिंसेची तक्रारीचं प्रमाण जाणून घेण्यासाठी ‘पतीला पत्नीकडून होणारी मारहाण’ (wives beating husbands’) ही नवी श्रेणी तयार केली आहे. त्यांनी दिलेल्या अहवालानुसार मध्यप्रदेश मध्ये ४ महिन्यात तब्बल ८०२ पुरुष घरगुती हिंसेला बळी पडले आहेत.\n“डायल १००” या हेल्पलाईनवर आलेल्या तक्रारीतून हा आकडा मिळाला आहे. या ८०२ पैकी सर्वात जास्त तक्रारी इंदौर मधून (७२) आल्या आहेत. त्यानंतरचा नंबर लागतो भोपाळचा (५२). राव, स्त्रियांमध्ये शिक्षण, हक्कांची जाणीव आणि स्त्री पुरुष समानता याबद्दल जागृती निर्माण झाली आहे. त्यामुळे त्या कोणत्याही दबावाच्या किंवा हिंसेच्या विरुद्ध उभ्या राहत आहेत हेच यातून सिद्ध होते.\nमंडळी, पतिराजांच्या मारहाणीच्या तक्रारी वाढलेल्या असल्या तरी पत्नीवर होणारी हिंसा थांबलेली नाही. मध्यप्रदेश मध्ये हा आकडा तब्बल २२,००० आहे. यापैकी सर्वात पुढे खुद्द इंदौर शहर आहे.\nराव, मध्यप्रदेश हे एक उदाहरण झालं. यात महाराष्ट्र सुद्धा पाठी नाही. शेवटी एवढंच सांगतो पत्नीला खुश ठेवा नाही तर या लोकांमध्ये तुमचापण समावेश होईल. आणि समावेश झालाच तर आमचा हा लेख वाचा....”बायकोचा छळ सोसणार्‍या त्रस्त नवरोबांनो... तुमच्यासाठीच आहे हा आगळावेगळा आश्रम \nबघा राव, नाय तर म्हणाल सांगितलं नाही....\nडॉक्टरनेच रुग्णाच्या पोटात ढकलली तब्बल १५ कॅन बियर \nव्हिडीओ ऑफ दि डे : टार्गेट पूर्ण नाही केलं तर चीनमध्ये मिळते ही शिक्षा\n भेटा मुंबईच्या दुसऱ्या खऱ्याखुऱ्या गलीबॉयला \nव्हिडीओ ऑफ दि डे : ‘उरी’ चित्रपट टोरंटवरून डाऊनलोड करताय मग थांबा आणि हा व्हिडीओ बघा \n मराठी सेलिब्रिटीजचे १० वर्षापूर्वीचे फोटो पाहिले का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/ringtones/?id=m341662", "date_download": "2019-01-18T11:54:01Z", "digest": "sha1:ALUN7INGMPGR67QS6LMCGYHCG7CWCPNG", "length": 11464, "nlines": 266, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "प��रेमपूर्ण प्रणयरम्य रिंगटोन - PHONEKY वरून आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया रिंगटोनसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया रिंगटोनचे सर्वप्रथम पुनरावलोकन करा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया रिंगटोनसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Android\nव्हिला मिक्स रिंगटोन विभाजित ((डीजे - सुनील))\nलॅब पे आती है दुआ बांक तमन्ना मेरी\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Zen X24i\nतुम हाय हो [मादा] - आशिकी 2 रिंगटोन\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nसर्वोत्कृष्ट रोमँटिक गिटार नवीन\nएस * ** टी रोमँटिक\nरिंगटोन्स आयफोन रिंगटोन गेम\nरिंगटोन सेवा PHONEKY द्वारे प्रदान केली गेली आहे आणि हे 100% विनामूल्य आहे\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाईल फोनवर प्रेमपूर्ण प्रणयरम्य रिंगटोन डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट रिंगटोनपैकी एक आपण नक्कीच त्याच्या सुंदर चाल आनंद मिळेल PHONEKY वर विनामूल्य रिंगटोन्स स्टोअर, आपण पॉप / रॉक आणि आरएएनबी पासून जाझ, क्लासिक व मजेदार मोबाईल रिंगटोन्ससाठी विविध प्रकारचे रिंगटोन डाउनलोड करू शकता. आपल्या मोबाईल फोनवर थेट किंवा संगणकावरून रिंगटोन डाउनलोड करा. मोबाईल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्कृष्ट रिंगटोन पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार रिंगटोनला क्रमवारी लावा.\nआपण केवळ आपल्या iPhone वरील रिंगटोनचे पूर्वावलोकन करू शकता\nरिंगटोन म्हणून लागू करण्यासाठी आपण खालील आपल्या संगणकावर हा रिंगटोन च्या आयफोन आवृत्ती डाउनलोड आणि iTunes मार्गे आपल्या फोनवर हस्तांतरित करणे आवश्यक आहे\nआपल्या मोबाईल डिव्हाइसवर रिंगटोन डाउनलोड करा.\n1- जतन संवाद प्रकट होईपर्यंत \" डाउनलोड \" लिंक वर आपले बोट दाबा आणि धरून ठेवा.\nजर आपण संगणक ब्राऊजर वापरत असाल तर \" डाऊनलोड \" दुव्यावर उजवे क्लिक करा आणि \" लक्ष्य जतन करा \" वर क्लिक करा.\n2- \" दुवा जतन करा \" निवडा, आपला ब्राउझर रिंगटोन डाउनलोड करणे प्रारंभ करेल.\n3- आपण सेटिंग्जमध्ये नवीन रिंगटोन शोधू आणि सेट करू शकता > ध्वनी > रिंगटोन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.evivek.com/Authors/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%AA_%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2019-01-18T13:10:09Z", "digest": "sha1:GAPKKDDFO5RJTLWW3MJTXSGD2C67O5UL", "length": 1991, "nlines": 18, "source_domain": "www.evivek.com", "title": "Vivek", "raw_content": "\nमराठवाडयातील या दहशतवादाला एक पार्श्वभूमी आहे. हा एकेकाळचा निजाम राजवटीखालचा भाग आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही हैदराबादच्या निजामाने हे संस्थान स्वतंत्र भारतात सामील न करता एकतर वेगळेच ठेवायचे किंवा पाकिस्तानात सामील करण्याचा विचार केला.....\nदहशतवाद्यांचा मसीहा डॉ. झाकीर नाईकचे सत्य काय\nदेशविरोधाचे निर्लज्ज समर्थन आणि खुलासे करण्यात सेक्युलॅरिस्टांना काही विशेष वाटत नाही. मानवतेचा द्रोह तर त्यांच्या आध्यात्मिक शौर्याचा भाग बनलेला आहे. त्यामुळे कोणालाही काफिर ठरवून गळे चिरायचे, गोळया घालून मारायचे, अंगावर गरम पाणी टा..\n© 2016 सर्व अधिकार सुरक्षित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android-themes/?cat=23", "date_download": "2019-01-18T12:00:38Z", "digest": "sha1:IOCDJUZMJ4RJCRGV6GUMSJFJLE44IMR3", "length": 6272, "nlines": 158, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - द्राक्षांचा हंगाम अँड्रॉइड थीम", "raw_content": "\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर वॉलपेपर\nअँड्रॉइड थीम शैली द्राक्षांचा हंगाम\nया आठवड्याचे सर्वोत्तम द्राक्षांचा हंगाम अँड्रॉइड थीम प्रदर्शित केले जात आहेत:\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nया आठवड्यात | या महिन्यात | नेहमी\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर Android ऐप्स अँड्रॉइड गेम\nअँड्रॉइड थीम सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nथीम्स सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियामी, लेनोवो, झीटे आणि इतर एंड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या Andorid मोबाइल फोनवर Daydream 4 थीम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड थीमपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY अँड्रॉइड थीम स्टोअरमध्ये, आपण विनामूल्य कोणत्याही अँड्रॉइड फोन किंवा टॅब्लेटसाठी थीम डाउनलोड करू शकता. या थीमची छान आणि सुंदर रूपे आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठ���वेल. PHONEKY वर, आपल्याला प्रकृती आणि सेलिब्रिटी ते कार आणि 3 डी अँड्रॉइड थीम वरून भिन्न शैलीचे इतरही थीम सापडतील. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट थीम पाहण्यासाठी, लोकप्रियतेनुसार थीमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/pimpri-maval-news-488974-2/", "date_download": "2019-01-18T11:11:17Z", "digest": "sha1:MLVT5UPDPQ75U3YWH7BN3YXGMP567AEU", "length": 7951, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मावळ : पवना धरणातून 400 क्‍यूसेक विसर्ग | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमावळ : पवना धरणातून 400 क्‍यूसेक विसर्ग\nपवनानगर – महावितरणाच्या लाक्षणिक उपोषणामुळे पिंपरी-चिंचवडला हायड्रोद्वारे पाणी पुरवठा करण्यात आलेला विसर्ग बंद करण्यात आला. पवना धरण्याच्या पाटबंधारे विभागच्या वतीने “आऊटलेटद्वारे पहाटे साडेपाच वाजल्यापासून 400 क्‍युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.\nतसेच दररोज पवना धरणातून पिंपरी-चिंचवड आणि मावळ तालुक्‍यासाठी 1200 क्‍युसेक्‍सने सहा तास पाणी सोडले जाते. पण महावितरण कर्मचाऱ्यांच्या लाक्षणिक उपोषण असल्याने हे पाणी “आऊट लेट’द्वारे सोडलेले पाणी पिंपरी-चिंचवडला पोहचण्यासाठी 10 तास लागतील “आऊट लेट’द्वारे 400 क्‍युसेकने 18 तास विसर्ग सुरू राहणार आहे.\nयाशिवाय पाटबंधारे विभागाच्या वतीने ज्या पाणी पुरवठा करणाऱ्या सगळ्या प्रकल्पाना योजना लाक्षणिक उपोषण असल्यामुळे पाणी खबरदारीने वापरण्यासाठी सुरुवात केली आहे, असे माहिती ए. एम. गदवाल यांनी दिली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमहिलेकडे खंडणी मागणाऱ्यावर गुन्हा\nपिंपरीत घरफोडी, 65 हजारांचा ऐवज चोरीला\nबेंबीतील हार्नियाची किचकट शस्त्रक्रिया यशस्वी\nसोलापूरमध्ये कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीचा युवक कॉंग्रेसकडून निषेध\nदापोडीत मोटारीची चौघांना धडक\nनवीन अंशदान निवृत्ती वेतन योजनेला विरोध\nपिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांना समन्स\n16 हजार 325 नळजोड अवैध\nजयवंत पवार यांना आदर्श शिक्षक पुरस्कार\nशेतकऱ्यांना दूध व्यवसाय परवडेना\nछत्रपती कारखान्याचा वर्धापनदिन उत्साहात\nगिरीश बापट यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी- धनंजय मुंडे\n#AUSvIND : ‘धोनी-चहल’ विजयाचे शिल्पकार; भारताने 2-1 ने मालिका जिंकत रचला इतिहास\n‘गोड बोला’ सांगणं सोपं…\nमायावती पैसा असलेल्या��नाच निवडणुकीचे तिकीट देतात\nपाच महिन्यांपासून वाहन विक्रीत घट\nगिरीश बापटांकडून मंत्रिपदाचा गैरवापर- हायकोर्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/pune-dist-news-36/", "date_download": "2019-01-18T12:07:37Z", "digest": "sha1:IAHINU7QL2IHRNUGJWACAPF6C2WFT6PC", "length": 11428, "nlines": 156, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "खाते, एटीएमविषयी कोणतीही बॅंक विचारत नाही | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nखाते, एटीएमविषयी कोणतीही बॅंक विचारत नाही\nसायबर सेलचे वैभव साळुंखे यांचे प्रतिपादन\nलोणी काळभोर – कोणतीही बॅंक आपल्या खातेदारांना खाते व एटीएम संबंधित माहिती विचारत नाही. त्यामुळे ही माहिती कोणालाही देऊ नका. याप्रकारचे फोन आल्यास तत्काळ आपल्या बॅंकेच्या शाखेशी, नजीकच्या पोलीस ठाण्याशी किंवा सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधा, असे आवाहन पुणे सीआयडी सायबर सेलचे वैभव साळुंखे यांनी केले.\nमहाराष्ट्र पोलीस रायझिंग डे सप्ताहानिमित्त सायबर गुन्हे जनजागृती मोहीमेअंतर्गत लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर यांनी उरुळी देवाची दूरक्षेत्राचे हद्दीतील किस्टोन स्कूल ऑफ इंजिनीअरिंग महाविद्यालयामध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.\nयावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना व शिक्षकांना सायबर गुन्हे, ऑनलाईन फसवणूक, बॅंकिंग फ्रॉड व इतर मुद्यावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे संचालक यशोधन सोमण, प्राचार्य जालिंदर कसबे, पोलीस पाटील रोहिणी हांडे, होंडा कंपनीचे माजी संचालक, किस्टोन महाविद्यालयाचे प्राध्यापक उपस्थित होते.\nसाळुंखे म्हणाले की, फसवणूक होवू नये म्हणून डेबिट किंवा क्रेडिट कार्ड स्वतः स्वाइप करा. बॅंक कार्डचा पासवर्ड गोपनीय ठेवा. पासवर्ड कुणाला सांगू नका, पासवर्ड वारंवार बदला. एटीएममधून पैसे निघत नसल्यास बॅंकेशी संपर्क साधावा. सोशल नेटवर्किंग साइटवर अनोळखी व्यक्‍तीशी मैत्री करू नका.\nऊरूळी देवाची दूरक्षेत्राचे सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर म्हणाले की, मोबाइल फोनवर अथवा संगणकावर फेसबुक अकाउंट सुरू करताना युजर आयडी व पासवर्ड कोणालाही दिसणार नाही याची दक्षता घ्यावी. दुसऱ्याचे फेक फेसबुक अकाउंट काढणे हा माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा आहे. कोणत्याही धार्म���क भावना दुखावतील अशी कमेंट करणे हा कायद्याने गुन्हा आहे.\nआपले फोटो, पासवर्ड, फोन नंबर आणि कुटुंबाची माहीती आदी सोशल मीडियावर शेअर करू नका. सोशल मिडीयावर ओळख झालेल्या अनोळखी व्यक्तीला प्रत्यक्षात एकटे भेटू नका. सोशल मिडीयावर आक्षेपार्ह, भडकाऊ संदेश पाठवू नका आणि अश्‍लील चित्रफित व चित्रे पाठवू नका.\nहा कायद्याने गुन्हा आहे. इंटरनेटवरून पायरेटेड चित्रपट, गाणी, गेम्स आणि व्हीडीओ डाऊनलोड करू नका. नेट बॅंकिंग व ई-मेलचे पासवर्ड वरचेवर बदलत रहा. पासवर्ड किमान आठ अक्षरांचा असावा. त्यात इंग्रजीतील लहान मोठी अक्षरे, चिन्हे व अंकाचा समावेश असावा. असे आवाहन केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबारामतीत लुटमार करणारे दोघे जेरबंद\nराज्यात 461 लाख टन उसाचे गाळप\n‘एफआरपी’ची देणी दोनशे कोटींवर\nअजित पवारांना ‘दिल्ली’चे वेध \nशिरुर पश्‍चिम भागात शेकोट्या पेटल्या\nचाकणमध्ये 20 घरमालकांवर गुन्हा\nआळंदीत मतदारांकडूनच ईव्हीएम यंत्राची खातरजमा\nदोनशे शिक्षक व सव्वाशे कर्मचाऱ्यांना 20 टक्‍के अनुदान\nयुतीच्या वळणावर ते गिअर बदलणार : निलम गोऱ्हे\nनागपूर येथील सहापदरी केबल स्टेड रामझुला उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण\nग्रेट पुस्तक : प्रस्थान\nइंद्रायणी नदीची झाली गटारगंगा\nदुरान्तो रेल्वेत प्रवाशांची लूट\nसहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील\nमहिलांनीच महिलांना रोजगार उपलब्ध करून द्यावा\nनायडूंना रोखण्यासाठी रामा राव व रेड्डी एकत्र\nगुजरात आणि झारखंड नंतर आता युपीमध्ये आर्थिक मागासांसाठीचे १०% आरक्षण लागू\nऊसतोडणी मजुरांच्या मुलांचा प्रवेशोत्सव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/615992", "date_download": "2019-01-18T12:10:57Z", "digest": "sha1:5APT2H7C2RDJLIBMIIKYNAR4X2PJ4EBR", "length": 7388, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "ईस्कॉनतर्फे श्रील प्रभूपाद यांचा जन्म दिन साजरा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » ईस्कॉनतर्फे श्रील प्रभूपाद यांचा जन्म दिन साजरा\nईस्कॉनतर्फे श्रील प्रभूपाद यांचा जन्म दिन साजरा\nजन्म दिनानिमित्त विविध कार्यक्रम, असंख्य कृष्ण भक्तांची उपस्थिती\nयेथील इस्कॉन वतीने मंगळवारी इस्कॉनचे संस्थापक श्रील प्रभूपाद यांचा जन्मदिन सोहळा साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भक्तगण बहुसंख्येने सहभागी झाले होते. पूजन, भजन आणि प्रवचनात सहभागी होऊन भक्तांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला. यानिमित्त मंदिराला करण्यात आलेली आरास लक्षवेधी ठरली होती.\nसंपूर्ण जगाला कृष्णभक्तीचे महत्व पटवून सांगण्याकरिता श्रील प्रभूपाद स्वामीजींचे योगदान खूपच मोठे आहे. त्यांनी यासाठी 108 मंदिरांचे निर्माण केले आहे. असे यावेळी सांगण्यात आले. भाविकांसाठी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. याचा लाभ बहुसंख्य भाविकांनी घेतला. इस्कॉनचे संस्थापक श्रील प्रभुपाद यांचा जन्मदिन अविर्भाव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून मंगळवारी सकाळी टिळकवाडी येथील इस्कॉनच्या श्री श्री राधा गोकुळानंद मंदिरात सकाळी 10.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत पुष्पांजली, आरती करण्यात आली. याप्रसंगी भक्तांनी मंदिरात गर्दी केली होती.\nइस्कॉनचे ज्ये÷ संन्यासी भगवान प्रभू यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम झाला. श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त इस्कॉनच्यावतीने सोमवारपासून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मंदिर परिसरात गो सेवा आणि भगवान श्रीकृष्णावर आधारित स्लाईड शोद्वारे माहितीपट दाखविण्यात आले. तसेच इस्कॉन आणि श्रीकृष्ण यांच्यावर आधारीत विविध पुस्तकांची विक्रीही सुरू होती. बेळगाव शहरासह तालुक्मयातील असंख्य श्रीकृष्ण भक्तांनी उपस्थित राहून जन्माष्टमी महोत्सवाचा सोहळा उत्साहात साजरा केला.\nयुवकांनी पुढाकार घेऊन पर्यटन क्षेत्राचा विकास करावा\nनव्या दमाच्या गीतांनी स्वरसंध्या ठरली स्मरणीय\nएटीएम फोडणारी टोळी महाराष्ट्रातील\nनिपाणीत उरुसानिमित्त खारीक, उदीचा कार्यक्रम\nनाशिक -पुणे महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू\nमुंबईत मंत्रालयाच्या दारातच एका महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न\nऑस्ट्रेलियाला धूळ चारत भारताचा ऐतिहासिक विजय\nप्रभू रामचंद्र महाराष्ट्रात येणारे पहिले उत्तर भारतीय : पूनम महाजन\nगरज पडल्यास अध्यादेश काढू, पण डान्सबारवरील बंदी कायम ठेवू : मुनगंटीवार\nकाँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यानंतरच राम मंदिर शक्य : हरिश रावत\nअमरावतीत भिंत कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू ; तीन जखमी\nशबरीमला मंदिरात प्रवेश करणाऱया महिलांना सुरक्षा द्या :सुप्रिम कोर्ट\n फोनचा पासवर्�� सांगितला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nलडाखमध्ये हिमस्खलनामुळे तिघांचा मृत्यू\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/farmer-suicide-poison-116322", "date_download": "2019-01-18T12:39:06Z", "digest": "sha1:4BDWZVM5XADZE2OXN7DLSSULRAOL5LKA", "length": 9752, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "farmer suicide poison औसा येथे विष घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या | eSakal", "raw_content": "\nऔसा येथे विष घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या\nमंगळवार, 15 मे 2018\nऔसा - लोदगा (ता. औसा) येथील शेतकरी दत्तू नरसिंग डिग्रसे (वय 55) यांनी सोमवारी (ता. 14) सकाळी दहाच्या सुमारास शेतात विष घेतले. लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान दुपारी दोनच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. नापिकी, पडलेले भाजीपाल्याचे भाव, मुलींच्या लग्नात झालेला कर्जाचा डोंगर या विवंचेनतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. त्यांची पत्नी जेवण घेऊन शेतात गेली असता दत्तू डिग्रसे त्यांना बेशुद्धावस्थेत दिसले. त्यानंतर डिग्रसे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.\nजिलेटीनच्या स्फोटात शेतकरी ठार\nसिन्नर - सोनांबे येथे विहिरीचे खोदकाम सुरू असताना विहिरीच्या बाजूला ठेवलेल्या जिलेटीन कांड्यांचा...\nनापिकी, कर्जाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या\nचिमठाणे - शिंदखेडा तालुक्‍यात सलग चार वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. तामथरे (ता. शिंदखेडा) येथील तरुण शेतकरी...\nतामथरेत तरुण शेतकऱ्याची आत्महत्या\nचिमठाणे ः शिंदखेडा तालुक्‍यात सलग चार वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. तामथरे (ता. शिंदखेडा) येथील तरुण शेतकरी...\n\"पु.ल.', \"गदिमा', \"बाबुजीं'सारख्यांमुळे महाराष्ट्र मोठा : ना. धों. महानोर\nजळगाव : एखाद्या गावाची, राज्याची ओळख, उंची ही ते किती मोठे आहे, किती समृद्ध आहे, यापेक्षा त्याठिकाणी किती प्रतिभावंत कवी, साहित्यिक, कलावंत आहेत,...\nसरते वर्ष शेतकऱ्यांसाठी क्‍लेशदायक\nकापडणे (धुळे) : दरवर्षा प्रमाणे हे वर्षही संपले. उद्या नवे वर्षे उजाडेल. प्रत्येक नव वर्ष हे शेतकऱ्यांसाठी मागील पानावरुन पुढे चालू असेच येत आहे...\nतूर-हरभरा अनुदानासाठी बळिराजाची वणवण\nमार्केटिंग फेडरेशनकडे पैसेच नाहीत; 68 हजार शेतकऱ्यांचे 79 कोटी थकले सोलापूर - मागील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/forest-department-saved-deer-118432", "date_download": "2019-01-18T12:05:09Z", "digest": "sha1:E3ZK2AQUK7PEGC75B6HD6NY5Y2GDNDJN", "length": 12954, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "The forest department saved deer विहिरीत पडलेल्या हरणाला वन विभागाकडून जीवदान | eSakal", "raw_content": "\nविहिरीत पडलेल्या हरणाला वन विभागाकडून जीवदान\nमंगळवार, 22 मे 2018\nतडसर (ता.कडेगाव जि. सांगली) - येथे वनक्षेत्रालगतच्या विहिरीत पडलेल्या हरणाला वन विभाग व ग्रामस्थांनी यशस्वीरीत्या बाहेर काढून जीवदान दिले. त्यामुळे आज\nजागतिक जैव विविधता दिन खऱ्या अर्थाने साजरा झाला\nतडसर येथे वनक्षेत्रालगत गंगाराम तुकाराम जाधव यांची विहिर आहे. उन्हाळ्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाल्याने पाण्याच्या शोधात असलेले हरीण आज येथील विहिरीत पडले. ते विहीरीतून बाहेर येण्यासाठी धडपडत होते.\nतडसर (ता.कडेगाव जि. सांगली) - येथे वनक्षेत्रालगतच्या विहिरीत पडलेल्या हरणाला वन विभाग व ग्रामस्थांनी यशस्वीरीत्या बाहेर काढून जीवदान दिले. त्यामुळे आज\nजागतिक जैव विविधता दिन खऱ्या अर्थाने साजरा झाला\nतडसर येथे वनक्षेत्रालगत गंगाराम तुकाराम जाधव यांची विहिर आहे. उन्हाळ्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाल्याने पाण्याच्या शोधात असलेले हरीण आज येथील विहिरीत पडले. ते विहीरीतून बाहेर येण्यासाठी धडपडत होते.\nश्री.जाधव यांनी सकाळी साडेआठ वाजता वन विभागाला माहिती दिली. त्यानंतर कडेगाव वन विभागाचे वनक्षेत्रपाल नितीन काळेल यांचच्यासह वन विभागाच्या कर्मचारी व ग्रामस्थ हरणाच्या सुटकेसाठी दाखल झाले. सर्वांनी जाळीच्या सहाय्याने केवळ अर्ध्या तासा�� हरणाला विहिरीतून बाहेर काढले. खोल विहिरीतून बाहेर व निसर्गाच्या सहवासात येताच अत्यानंदाने हरणाने टुनकण उडी मारत येथील वनक्षेत्रातील अधिवासात धूम ठोकली.\nहे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी झाल्याने वन विभागाच्या कर्मच्याऱ्यांनीही समाधान व आनंद व्यक्त केला आणि खऱ्या अर्थाने जागतिक जैव विविधता दिन साजरा झाल्याची प्रतिक्रिया दिली.या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये वनक्षेत्रपाल नितीन काळेल, वनपाल ए.पी.सवाखंडे, मोहन महाडिक, वनरक्षक, जितेंद्र खराडे, सिकंदर मुल्ला व ग्रामस्थ सहभागी झाले होते.\nपुस्तकांच्या गावात बालकुमार साहित्य संमेलनाचा प्रारंभ\nभिलार - ज्यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली अशा सावीत्रीबाई फुले यांचा वेश परिधान केलेल्या शाळकरी मुलीच्या हस्ते पालखीतील ग्रंथांची पुजा करून...\n'...तर पाकचे खेळाडू शौचालयही साफ करतील'\nकराचीः पाकिस्तानच्या काही खेळाडूंना पाकिस्तान क्रिकेट बोर्डामध्ये काम करण्यासाठी एवढे उत्सुक आहेत की बोर्डाने त्यांना नोकरी दिली तर ते शौचालयही साफ...\nफोडाफोडीचे प्रयत्न फसल्याने भाजपने कर्नाटकातील आपले ‘मिशन’ तूर्त आवरते घेतले आहे. पण, तो पक्ष त्यापासून काही धडा घेईल, असे मात्र म्हणता येणार नाही....\nस्त्रीचा सन्मान करणारे देश प्रगतिपथावर\nअमरावती : समाज घडविण्याची ताकद स्त्रियांमध्येच आहे. ज्या देशांनी स्त्रीचा सन्मान केला ते देश जगात प्रगतिपथावर आहेत, असे प्रतिपादन सामाजिक...\n'नारायण मूर्तीं'चा जीवनप्रवास आता मोठ्या पडद्यावर\nबेंगलुरूः बॉलिवूडमध्ये बायोपिक चित्रपटांची चलती असून हमखास यश मिळविण्याचा फॉर्म्युला म्हणून कित्येक निर्माते-दिग्दर्शक विविध क्षेत्रातील कर्तृत्वान...\nराहुरी : अवैध वाळू वाहतूक करणारा टेम्पो अज्ञातांनी पेटविला\nराहुरी - अवैध वाळू वाहतूक करणारा नवीन विना नंबरचा टेम्पो अज्ञात व्यक्तींनी पेटवून दिला. काल (बुधवारी) रात्री साडेनऊच्या दरम्यान तहाराबाद घाटात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सब���्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/newly-married-woman-died-mangal-karyalay-114594", "date_download": "2019-01-18T12:46:45Z", "digest": "sha1:5OMKZ6IRPETHW6GA6WEEX4MZ2DG25SVW", "length": 15021, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Newly married woman died in the mangal karyalay नवविवाहितेचा मंडपातच झाला मृत्यू... | eSakal", "raw_content": "\nनवविवाहितेचा मंडपातच झाला मृत्यू...\nसोमवार, 7 मे 2018\nटाकळी हाजी (शिरूर, पुणे): कलवऱ्यांनी हसत खेळत अंगाला हळद लावली, मंडवळ्या, बांशीग बांधून विवाहासाठी सजवले, शुभमंगल सावधान... म्हणत वऱ्हाडी मंडळीनी अक्षता टाकल्या, वरासोबत सप्तपदी घेत उखाण्यात नावे घेत मिठाईचे घास भरविले. या मंगलमय क्षणाच्या आठवणी कॅमेऱ्यात कैद झाल्या. पण... परमेश्वरला हे काही वेगळेच मंजूर होते. मंडपातच अचानक आलेल्या ताप व चक्करने या नववधूचा मृत्यू झाल्याने विवाहाचे स्थळ शोकाअवस्थेत बुडाले. टाकळी हाजी (ता. शिरूर) म्हसे येथे घडलेली घटना आहे.\nटाकळी हाजी (शिरूर, पुणे): कलवऱ्यांनी हसत खेळत अंगाला हळद लावली, मंडवळ्या, बांशीग बांधून विवाहासाठी सजवले, शुभमंगल सावधान... म्हणत वऱ्हाडी मंडळीनी अक्षता टाकल्या, वरासोबत सप्तपदी घेत उखाण्यात नावे घेत मिठाईचे घास भरविले. या मंगलमय क्षणाच्या आठवणी कॅमेऱ्यात कैद झाल्या. पण... परमेश्वरला हे काही वेगळेच मंजूर होते. मंडपातच अचानक आलेल्या ताप व चक्करने या नववधूचा मृत्यू झाल्याने विवाहाचे स्थळ शोकाअवस्थेत बुडाले. टाकळी हाजी (ता. शिरूर) म्हसे येथे घडलेली घटना आहे.\nजयश्री शिवनिगप्पा कळस गौंडा (वय 19) असे या नवविवाहितेचे नाव आहे. या बाबत मिळालेली माहिती अशी की, म्हसे येथील सोसायटीचे माजी अध्यक्ष बबन रभाजी मुसळे यांच्या हिरामन व दिंगबर या दोन मुलांचा विवाह सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट येथील सख्या मावस बहिणी जयश्री शिवनिगप्पा कळस गौंडा व विजयालक्ष्मी धर्मन्ना भंगर्गी या वधूंशी ठरला होता. रविवारी (ता. 6) दुपारी हा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला. वरमाला घालून सप्तपदी घेऊन या विवाहितांनी ऐकमेकांना पुढील आयुष्याचे जीवन साथी म्हणून मान्य केले होते. हिरामन या वराचा जयश्री या वधुशी विवाह झाला. लग्ना नंतरची सुखी संसाराची स्वप्न पहात या वधुवरांनी ऐकमेकांना मिठाई खाऊ घातली. या सुखद कार्यक्रमाचे छायाचित्रण करण्यात आले. ���्यानंतर अक्कलकोट वरून आलेले आई वडील व पाहुणे आनंदाने परतीच्या प्रवासासाठी निघाले. तेवढ्यात जयश्रीला ताप व चक्कर येऊन त्रास होऊ लागला. त्यानंतर मुसळे यांनी तातडीने नववधू जयश्री हिला शिरूर येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी आणले. उपचारा पुर्वी तिची प्राणज्योत मालवली होती. काही वेळा पुर्वी आयुष्याची जीवनसंगीमी म्हणून एकमेकांनी हातात हात घातला होता. सुखी संसाराची स्वप्न रंगवली होती. अशा या नववर हिरामन चे स्वप्न भंगले.\nमंगलमय ते नंतर शोकाकूलता...\nविवाह जुळणे ते विवाह पार पाडेपर्यंत हे वधुच्या आईवडीलांची तारेवरची कसरत असते. त्यातून योग्य मुली मिळणे अतीशय कठीण परीस्थीती असते. योगायोगाने विवाह जुळवून आला. विवाहात कोणतेच विघ्न आले नसल्याने ते आनंदाने पार पडले. मुलीची बिदाई करून दिल्या घरी सुखी रहा चा आर्शीवाद दिला खरा...पण तो असफल ठरला. रात्री उशीरा शवविच्छेदन करून कळस गौंडा यांनी जयश्री ला रूग्णवाहिकेमधून सोलापूरला नेले त्यावेळी उपस्थितांचे डोळे पाण्याने डबडबले होते.\nवसतिगृह तपासणीत साडेतीन हजार विद्यार्थी कमी\nबीड - जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांच्या पाल्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या हंगामी वसतिगृहांच्या शनिवारी दहा...\nचाकण - लोकसभा निवडणुकीत शिरूर लोकसभा मतदारसंघात माजी आमदार विलास लांडे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. माजी...\nबळिराजाला घामाची योग्य किंमत द्या - शरद पवार\nशिरूर - ‘‘बळिराजाला त्याच्या घामाची योग्य किंमत द्या, बाकी कुठलीही तक्रार नाही. परंतु शेतमालाच्या बाजारभावात चालढकल सहन करू शकत नाही. शेतकऱ्यांवरच...\nशिवसेना बिनधास्त, तर भाजपची घालमेल\nयुतीचा सस्पेन्स कायम; दोन्ही गोटांत हालचालींना वेग मुंबई - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपच्या युतीचा सस्पेन्स कायम...\nपारगावात वीजपंप चोरणारे चौघे जेरबंद\nयवत - पारगाव (ता. दौंड) येथील नदीपात्रातील १९ शेतकऱ्यांच्या वीजपंपांची १२ जानेवारी रोजी चोरी झाली होती. या चोरीचा तपास केवळ दोन दिवसांत लावून यवत...\nकोंडी सोडविण्यासाठी शिरूर रस्ता सहापदरी करा\nशिरूर - पुणे - शिरूर या मार्गाचा विकास केंद्राच्या माध्यमातून होवो किंवा राज्याच्या; पण रुंदीकरणाचे काम युद्धपातळीवर हाती घेतले पाहिजे. वाढत्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://harinarke.blogspot.com/2018/02/blog-post_18.html", "date_download": "2019-01-18T11:17:31Z", "digest": "sha1:JUZZMRKOUJRHLCCCZYZ7D2I4ULCCLP2V", "length": 21334, "nlines": 346, "source_domain": "harinarke.blogspot.com", "title": "प्रा. हरी नरके: छ. शिवराय आणि जातीग्रस्त समाज-", "raw_content": "\nछ. शिवराय आणि जातीग्रस्त समाज-\nशिवरायांच्या पत्रव्यवहारातून तत्कालीन समाज जीवनावर प्रखर प्रकाशझोत पडतो.\nप्रजाहितदक्ष राजा ह्या त्यांच्या प्रतिमेचे अनेक पैलू समोर येतात.\nभारत हा 4635 जातींनी बनलेला आणि त्यांनीच आरपार जखडलेला देश आहे.\nप्रत्येक जातीत सज्जन आणि भली माणसं असतात तशीच वाईट माणसंही असतात हे या पत्रांमधून स्पष्ट होते.\nएका पत्रात महाराज प्रभावळीच्या गद्दार जिवाजी विनायक सुभेदाराला, तुमचा ब्राह्मण म्हणून कोणताही मुलाहिजा केला जाणार नाही असे बजावतात. तुम्हाला ठिकेठाक केले जाईल असेही सुनावतात. तुम्ही हरामखोर आहात, तुम्ही हबश्यांकडून लाच घेतलेली असून त्यासाठी स्वराज्याशी बेईमानी केलेली आहे. शत्रूचे चाकर आमचे शत्रूच होत. याचा नतिजा तुम्हाला भोगावा लागेल असेही महाराज त्याला फटकारतात.\nया पत्राचा मतितार्थ म्हणजे ब्राह्मण समाजाला शिवकाळात काही सवलती मिळत होत्या. म्हणून तर महाराज म्हणतात, \"ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करू पाहतो या उपरी बोभाट आलिया उपरी तुमचा मुलाहिजा करणार नाही.\"\nमहाराज गद्दारांप्रति किती सक्त होते तेच यातून स्पष्ट होते. शिस्त कशाला म्हणतात ते महाराजांच्या पत्रांमधून दिसते.\nकर्नाटक स्वारीवर असताना आपला एक मराठा सरदार शत्रूच्या पत्नीशी गैर वागला तर महाराजांनी त्याला कठोर शिक्षा केली.\nशत्रूशी हातमिळवणी करणार्‍या केदार नाईक खोपडे या देशमुखांना \"हे अक्कल तुम्हासं कोणी दिधली\" असे महाराज विचारतात.\nगुंजण मावळच्या हेमंतराव देशमुखांना त्यांचे तीनतीन गुन्हे असतानाही, प्रसंगी महाराज आणख�� संधी देतात. \"तुम्ही शकजादे आहात. तुम्हास साहेब घरच्या लेकरासारिखे जाणिती...तुमचे हजार गुन्हे माफ आहेती...आमच्या इमानावरी आपली मान ठेऊनु आम्हापासी येणे\" असे महाराज कळवतात.\nलोकभावना आणि धार्मिक श्रद्धेला हात घालीत \"हे राज्य व्हावे हे श्रींचे मनात फार आहे,\" असे रोहिड खोर्‍यातील दादाजी नरस प्रभु देशपांडे आणि कुलकर्णी यांना शिवराय लिहितात.\nतगारा नायकवाडी याने \"मराठा होऊनु ब्राह्मणावरी तरवार केली, याचा नतिजा तोच पावला...अखेर आपलेच पोटांत सुरी मारून घेऊन जीव दिल्हा.\"\nइथे दोन प्रश्न निर्माण होतात,\n1. मराठा हा शब्द जर मराठा जातवाचक नसेल तर मग त्यात ब्राह्मण येत नव्हते का त्यांचा उल्लेख वेगळा का\n2. महाराज अनेकदा मराठा हा शब्द जात म्हणुनही वापरत होते काय\nहाली बापुजी नलावडा व कोंडाजी चांदरा व संताजी जमादार हरबकसा करून सबनिसास दटावितात..त्याची खबर घेणे जरूरी आहे....कोण्ही बेढंग न वर्ते. तुम्ही ऎसे बेकैद लोकांस होऊ न देणे.\"\nसैनिकांनी शिस्त पाळली नाही तर \" मराठियांची तो इज्जत वाचणार नाही, मग रोजगार कैसा\n\" भाजीच्या देठास तेही मन न दाखविता रास्त व दुरूस्त वर्तणे....कुणबिया कुनब्याची खबर घेऊन त्याला तवानगी येती करून ..तरी साहेबा कबूल असतील.\"\nमहाराजांची लढाई हिंदू विरूद्ध मुस्लीम अशी धार्मिक नाही तर ती उत्तर [पठाण=मोगल] विरूद्ध दक्षिण भारतातले सर्व हिंदु व मुस्लीम अशी असल्याचं ते मालोजीराजे घोरपडे यांना स्पष्ट कळवतात. निजामशहा, आदिलशहा, कुतुबशहा हे सर्व आपले मित्र असल्याचं महाराज म्हणतात. आम्ही सर्वांनी एकत्र मिळून मोगलांशी लढण्याचा तह आम्ही केलाय असे ते म्हणतात. \"दक्षणची पादशाही आम्हां दक्षणियांच्या हाती राहें ते करावें.\"\nयाच पत्रात ते पुढे लिहितात, \"आपल्या जातीच्या मराठिया लोकांचे बरे करावें, हे आपणांस उचित आहे.\" आपले परंपरागत वैर विसरून आपण सर्व मराठ्यांनी एकत्र आले पाहिजे असेही ते घोरपड्यांना लिहितात. \"घोरपडे आपण कुलीन मराठे आहोत याची तुम्हाला आण आहे. तुम्ही मराठे लोक आपले आहात. तुमचे गोमटे व्हावे म्हणून तुम्हांस पस्टच लिहिले आहे.\"\nआम्ही व तमाम दखणी मिळून मोगलांना बुडवणार असा संकल्पही ते करतात.\n[संदर्भासाठी पाहा, छत्रपति शिवाजी महाराज, दिनकर विनायक काळे, बहि:शाल शिक्षण ग्रंथमाला, पुणे विद्यापीठ, पुणे, प्रथमावृत्ती, 16 मार्च 1960, तिसरी आ��ृत्ती, एप्रिल, 1971, मूल्य: सहा रूपये, पृष्ठे 252 ते 272 ]\nLabels: इतिहास, व्यक्तीचित्रे, शिवराय\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले: समग्र वाड्मय, मुखपृष्ठ\nडॉ. अरूणा ढेरे यांच्यासमवेत-\nमहात्मा फुले समग्र वाङ्मय\nमाझे आवडते लेखक प्रा.भालचंद्र नेमाडे यांच्यासोबत..\n'पवारांचं आरक्षणाविषयीचं विधान म्हणजे मतांसाठीची फ...\nमोठ्या साह्यबांचा सर्वोच्च न्यायालयावर भरोसा नाय क...\nआर्थिक निकषांवर आरक्षण-काही प्रश्न\nमहात्मा फुले आणि शिवराय -\nइतिहासकार, कवी, कादंबरीकार आणि दंतकथा -\nछ. शिवराय आणि जातीग्रस्त समाज-\nशेतकर्‍यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज देणारे शि...\nमहात्मा जोतीराव फुले यांनी बांधला बंडगार्डनचा पूल-...\nमराठी माणूस आणि मुलांसाठी शिक्षणाचे माध्यम--\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले (12)\nडॅा. रखमाबाई सावे - राऊत (6)\nतू माझा सांगाती (1)\nनिंबा मुका जाधव (1)\nनेमाडे - कसबे-वाद (1)\nन्या. गायकवाड आयोग (1)\nप्रा. रंगनाथ पठारे (1)\nबुद्ध आणि बोधिसत्व (1)\nमाळी व तेली (1)\nलोक माझे सांगाती (1)\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ (4)\nसावित्रीबाई फुले स्मारक (1)\nशिक्षणतज्ञ सावित्रीबाई फुले यांचे कार्य\nनिषेध- खेडेकर म्हणतात जातीय व धार्मिक दंगली घडवा\n(श्री. एम. डी. रामटेके यांच्या ब्लोगवरून जनहितार्थ साभार पुनर्प्रकाशित.) वाचा आणि क्रुतीशील निषेध करा. ब्रिगेडचे व मसेसं चे सर्वेसर्वा श...\nमहाराष्ट्र भूषण : वादंग आणि वास्तव\nबाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या निर्णयाबाबत उलटसुलट चर्चा चालू आहे. बाबासाहेबांच्या वक्तृत्वावर भाळलेले ...\nमहाराष्ट्राच्या विवेकवादाचा आवाज : डा. नरेंद्र दाभोळकर\nचार दिवसांपुर्वी नरूभाऊंचा फोन आला होता. \"हरी, लेखाचे लक्षात आहे नारे बाबा\" अशी सुरुवात करून बराच वेळ बो...\nद्रष्टा महापुरूष महात्मा जोतीराव फुले\nमहात्मा जोतीराव फुले यांच्या निधनाला आज १२५ वर्षे झाली. त्यांच्या काळात त्यांनी केलेले काम महत्वाचे असेलही, परंतु आज त्याचा काय उपयोग\nआरक्षण आर्थिक आधारावर द्यावे काय\nगेले काही दिवस आरक्षणाचा पाया जात, जमात किंवा सामाजिक आणि शैक्षणिक हा न ठेवता आर्थिक आधारावर समाजातील सर्व गरिबांना आरक्षण द्यावे ही भुमि...\nवामन मेश्राम, मुलनिवासी नायक आणि सांस्क्रुतीक दहशतवाद\nशाळकरी वयात मी फुले - आंबेडकरी चळवळीच्या सम्पर्कात आलो . डा . बाबा आढ��व यांचे महात्मा फुले समता प्रतिष्ठान , राष्ट्रसेवा दल आदि संघटन...\nपवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली \n*पवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली *पवार नावाचे रसायन उलगडण्याचा आत्मसमर्थनपर प्रयत्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/ringtones/?id=m330577", "date_download": "2019-01-18T11:51:39Z", "digest": "sha1:CJUSP3OPSEBKOYZKQ6TU4KJEHQCV3F27", "length": 11576, "nlines": 269, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "अरे राजकुमारी रिंगटोन - PHONEKY वरून आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया रिंगटोनसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया रिंगटोनचे सर्वप्रथम पुनरावलोकन करा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया रिंगटोनसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Android\nव्हिला मिक्स रिंगटोन विभाजित ((डीजे - सुनील))\nलॅब पे आती है दुआ बांक तमन्ना मेरी\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Zen X24i\nतुम हाय हो [मादा] - आशिकी 2 रिंगटोन\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nहे सुनील कृपया कॉल करा 46\nहे अमन कॉल निवडा\nअहो श्री मजूमदार कोणीतरी आपणास दुसर्या साइटवर कॉल करीत आहेत\nहे गणराय - एबीसीडी 2 मूव्हीज\nहे खान, आपला फोन रिंगिंग आहे - ग्रीवा\nअहो मामा परिचय सेतूपती\nअरे सुरज कोणीतरी कॉल करणार आहे 109\nअहो सेक्सी हिप - हॉप\nअरे प्रिया कृपया पिक अप कॉल करा\nहे प्रयाश तुम्हाला कॉल आहे कृपया फोन निवडा\nआपला फोन रिंगिंग करीत आहे सचिन हा फोन उचलतो 82\nअहो PRASOON कॉल अप निवडा\nहे जय तुझा प्रेम प्रीती कॉलिंग आहे\nहे विष्णू, आपला फोन रिंगिंग आहे - दिल ते पागल है\n23 | नृत्य / क्लब\nरिंगटोन्स आयफोन रिंगटोन गेम\nरिंगटोन सेवा PHONEKY द्वारे प्रदान केली गेली आहे आणि हे 100% विनामूल्य आहे\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाईल फोनवर अरे राजकुमारी रिंगटोन डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट रिंगटोनपैकी एक आपण नक्कीच त्याच्या सुंदर चाल आनंद मिळेल PHONEKY वर विनामूल्य रिंगटोन्स स्टोअर, आपण पॉप / रॉक आणि आरएएनबी पासून जाझ, क्लासिक व मजेदार मोबाईल रिंगटोन्ससाठी विविध प्रक���रचे रिंगटोन डाउनलोड करू शकता. आपल्या मोबाईल फोनवर थेट किंवा संगणकावरून रिंगटोन डाउनलोड करा. मोबाईल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्कृष्ट रिंगटोन पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार रिंगटोनला क्रमवारी लावा.\nआपण केवळ आपल्या iPhone वरील रिंगटोनचे पूर्वावलोकन करू शकता\nरिंगटोन म्हणून लागू करण्यासाठी आपण खालील आपल्या संगणकावर हा रिंगटोन च्या आयफोन आवृत्ती डाउनलोड आणि iTunes मार्गे आपल्या फोनवर हस्तांतरित करणे आवश्यक आहे\nआपल्या मोबाईल डिव्हाइसवर रिंगटोन डाउनलोड करा.\n1- जतन संवाद प्रकट होईपर्यंत \" डाउनलोड \" लिंक वर आपले बोट दाबा आणि धरून ठेवा.\nजर आपण संगणक ब्राऊजर वापरत असाल तर \" डाऊनलोड \" दुव्यावर उजवे क्लिक करा आणि \" लक्ष्य जतन करा \" वर क्लिक करा.\n2- \" दुवा जतन करा \" निवडा, आपला ब्राउझर रिंगटोन डाउनलोड करणे प्रारंभ करेल.\n3- आपण सेटिंग्जमध्ये नवीन रिंगटोन शोधू आणि सेट करू शकता > ध्वनी > रिंगटोन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/lifestyle/missing-man-found-after-40-years-1901", "date_download": "2019-01-18T11:16:40Z", "digest": "sha1:WM2MS24D2IYIZN5MIHJOB6IKUPYUAOH3", "length": 4945, "nlines": 37, "source_domain": "www.bobhata.com", "title": "४० वर्षांपूर्वी हरवलेला माणूस व्हायरल व्हिडीओ मध्ये सापडला...वाचा नक्की काय घडलंय ते !!", "raw_content": "\n४० वर्षांपूर्वी हरवलेला माणूस व्हायरल व्हिडीओ मध्ये सापडला...वाचा नक्की काय घडलंय ते \nमंडळी, रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही दिवसापुरती त्यांची चर्चा होते आणि त्यानंतर नवीन व्हिडीओ व्हायरल झालेला असतो. पण आज ज्या व्हायरल व्हिडीओ बद्दल आपण वाचणार आहोत त्या व्हिडीओने एक मोठं काम केलं आहे. या एका व्हिडीओमुळे तब्बल ४० वर्षांपूर्वी हरवलेला माणूस घरी परतणार आहे.\nझालं असं की, एका फोटोग्राफरने मुंबई मध्ये एका वृद्ध माणसाला गाताना पाहिलं आणि त्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर अपलोड केला. हा व्हिडीओ मुंबई मधला आहे. व्हिडीओ मध्ये दिसणारा माणूस आहे खोमदाराम गंभीर सिंग. तो ४० वर्षापूर्वी इम्फाळमधून बेपत्ता झाला होता. घरच्यांनी सांगितल्या प्रमाणे तो काहीही न सांगता घरून निघून गेला होता. त्यानंतर त्याला शोधण्याचे अनेक प्रयत्न झाले पण तो सापडला नाही. अशीच ४० वर्ष गेली.\nव्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा व्हिडीओ खोमदारामच्या पुतण्याने पहिला आणि त्या वृद्ध माणसाला त्याने ओळखलं. पण खोमदारामच्या घरच्यांकडे पैसे नसल्याने खोमदारामला घरी आणण्यात अडचण येत होती. त्यांची अडचण ओळखून अरुणाचल प्रदेशच्या एका प्रोफेसरने ही बातमी मुंबई पोलिसांना कळवली आणि त्यांच्याकडे खोमदारामला घरी पाठवण्याची विनंती केली.\nशेवटी मुंबई पोलिसांच्या मदतीने खोमदाराम गंभीर सिंग तब्बल ४० वर्षांनंतर आपल्या घरी परतणार आहे.\nडॉक्टरनेच रुग्णाच्या पोटात ढकलली तब्बल १५ कॅन बियर \nव्हिडीओ ऑफ दि डे : टार्गेट पूर्ण नाही केलं तर चीनमध्ये मिळते ही शिक्षा\n भेटा मुंबईच्या दुसऱ्या खऱ्याखुऱ्या गलीबॉयला \nव्हिडीओ ऑफ दि डे : ‘उरी’ चित्रपट टोरंटवरून डाऊनलोड करताय मग थांबा आणि हा व्हिडीओ बघा \n मराठी सेलिब्रिटीजचे १० वर्षापूर्वीचे फोटो पाहिले का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9B-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8D-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%B0/", "date_download": "2019-01-18T11:55:26Z", "digest": "sha1:7UN2ONRO6VQIEK4TWTVQGQG74JY62W42", "length": 10373, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सरकार जर स्वच्छ अन् पारदर्शी आहे तर जेपीसीला का घाबरता ? – शिवसेना | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसरकार जर स्वच्छ अन् पारदर्शी आहे तर जेपीसीला का घाबरता \nनवी दिल्ली: राफेल करारावरून शिवसेनेने देखील संशय व्यक्त केला आहे. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी ‘सरकार जर स्वच्छ अन् पारदर्शी असेल तर आपण जेपीसीला का घाबरतो ’ असा प्रश्न उपस्थित केला आहे.\nअरविंद सावंत म्हणाले, जेटलींच्या उत्तराने आपलं समाधान झालं नसून सरकार जर स्वच्छ अन् पारदर्शी असेल तर आपण जेपीसीला का घाबरतो तसेच, ज्याची कुठलिही कंपनी नव्हती असा कसला ऑफसेट कॉन्ट्रॅक्टर होता तसेच, ज्याची कुठलिही कंपनी नव्हती असा कसला ऑफसेट कॉन्ट्रॅक्टर होता केवळ कागदोपत्रीच कंपनी होती का केवळ कागदोपत्रीच कंपनी होती का . याउलट एचएएलकडे सर्वच असतानाही एचएएलला काँट्रॅक्ट का दिलं नाही, असाही प्रश्न सावंत यांनी केला.\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज लोकसभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली. लोकसभेमध्ये बोलताना आज राहुल गांधी म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये राफेलबाबत लोकसभेमध्ये येऊन चर्चा करण्याचे धाडस नसल्यामुळे ते आपल्या खोलीमध्ये लपून बसनेच जास्त पसंत करतात.”\nयावेळी बोलताना राहुल गांधी यांनी लोकसभा अध��यक्षांना गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची राफेलबाबतची एक ऑडिओ क्लिप लोकसभेमध्ये सादर करण्याची परवानगी मागितल्याने सभागृहामध्ये एकाच गोंधळ उडाला.\nराहुल गांधींच्या या मागणीवर बोलताना केंद्रीय वित्त मंत्री अरुण जेटली यांनी जोरदार आक्षेप नोंदविताना, “सदर ध्वनी फित ही नकली असून कोणीतरी राजकीय हेतूने ती बनवली आहे. या ध्वनीफितीच्या सत्यतेबाबत राहुल गांधी प्रमाण देऊ शकतात काय ही ध्वनीफीत नकली निघाल्यास राहुल गांधी यांचे लोकसभेचे सदस्यपद देखील काढून घेतली जाऊ शकते, याचा तरी त्यांना अंदाज आहे काय ही ध्वनीफीत नकली निघाल्यास राहुल गांधी यांचे लोकसभेचे सदस्यपद देखील काढून घेतली जाऊ शकते, याचा तरी त्यांना अंदाज आहे काय” असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी राहुल गांधी यांच्यावर हल्ला चढविला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nगुजरात आणि झारखंड नंतर आता युपीमध्ये आर्थिक मागासांसाठीचे १०% आरक्षण लागू\nपत्रकार हत्येप्रकरणी राम रहीमसह चौघांना जन्मठेप\nदुरांतो एक्‍सप्रेसमध्ये सशस्त्र दरोडा\nलोकपालसाच्या निवड समितीची शिफारस फेब्रुवारीपर्यंत करा : सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला सूचना\nघराणेशाहीच्या आरोपांवर मायावती कडाडल्या\nखुल्या प्रवर्गातील आर्थिक मागासांना आरक्षण राजकीय इच्छाशक्तीमुळेच शक्य : पंतप्रधान मोदी\nभाजपच्या माजी खासदार सावित्रीबाई फुले आणि अखिलेश यादव यांच्यात चर्चा\nकेनिया येथील हॉटेलवरील दहशतवादी हल्ल्याचा भारताकडून निषेध\nकाश्‍मीरमध्ये शांततेसाठी चर्चा हाच मार्ग : मुफ्ती\nदुरान्तो रेल्वेत प्रवाशांची लूट\nसहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील\nमहिलांनीच महिलांना रोजगार उपलब्ध करून द्यावा\nनायडूंना रोखण्यासाठी रामा राव व रेड्डी एकत्र\nगुजरात आणि झारखंड नंतर आता युपीमध्ये आर्थिक मागासांसाठीचे १०% आरक्षण लागू\nऊसतोडणी मजुरांच्या मुलांचा प्रवेशोत्सव\nमजुरी करणाऱ्या हातांनी उभे केले ग्रंथालय\n‘सपा-बसपा’ आघाडीत ‘रालोद’ सामील होणार\nजयवंत पवार यांना आदर्श शिक्षक पुरस्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/official-stand-mns-regarding-the-ongoing-controversy-pertaining-to-the-presence-of-acclaimed-writer-nayantara-sahgal/", "date_download": "2019-01-18T12:38:58Z", "digest": "sha1:LKIMFY5XJ3CQ2T7BQTRDTVC32FUFSKII", "length": 13382, "nlines": 161, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नयनतारा सहगल यांना कार्यकर्त्याने जरी विरोध केला असला तरी पक्षाचा विरोध नाही -राज ठाकरे | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nनयनतारा सहगल यांना कार्यकर्त्याने जरी विरोध केला असला तरी पक्षाचा विरोध नाही -राज ठाकरे\nमुंबई – यवतमाळ येथे होणाऱ्या ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात’ ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल ह्यांच्या उपस्थितीवरून सुरु असलेल्या वादंगाविषयी ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची’ अधिकृत भूमिका मांडली आहे. ही भूमिका स्पष्ट करताना यासंबंधीचे पत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून प्रसिध्द केले आहे.\nयंदा यवतमाळ येथे होणाऱ्या 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या लेखिका नयनतारा सहगल यांना प्रमुख उद्घाटक म्हणून आमंत्रण होतं. नयनतारा सहगल यांच्या संमेलनातील उपस्थितीला माझ्या एका कार्यकर्त्याने जरी विरोध केला असला तरी मनसेचा अध्यक्ष म्हणून माझा अजिबात विरोध नाही”, अशी स्पष्ट भूमिका राज ठाकरे यांनी मांडली आहे.\nमहाराष्ट्रातल्या मराठी साहित्य संमेलनाचं मराठीपण जपलं जावं अशी माझ्या सहकाऱ्याची भूमिका आहे, जी योग्य देखील आहे पण नयनतारा सहगल ह्यांच्या सारख्या ज्येष्ठ लेखिका जर संमेलनात येणार असतील आणि त्यांचासमोर जर मराठी साहित्याची समृध्द परंपरा खुली होणार असेल आणि जर ही परंपरा जगासमोर नेण्याच्या प्रक्रियेतील एक वाहक होणार असतील तर मला अथवा माझ्या पक्षाला आक्षेप असायचं कारणच नाही, अस राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.\nनयनतारा सहगल ह्यांना आमचा विरोधी नाही, त्यांनी जरूर यावं, आम्ही त्यांचं मनापासून स्वागत करतो, असही राज ठाकरे यांनी म्हटले आहे. पुढे त्यांनी दिलगिरी व्यक्त करत म्हटले आहे की, मराठी साहित्य संमेलन आपलं संमेलन आहे, सर्व मराठी जनाचं संमेलन आहे. या संमेलनाच्या आयोजकांना माझ्या सहकाऱ्यांच्या भूमिकेमुळे जो मनस्ताप झाला असेल, तर त्याबद्दल मी एक मराठी भाषा प्रेमी या नात्याने मनापासून दिलगिरी व्यक्त करतो.\n'९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात' ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल ह्यांच्या उपस्थितीवरून सुरु असलेल्या वादंगाविषयी 'महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची' अधिकृत भूमिका. pic.twitter.com/MIvv2ZdO0t\nमनसे अध्यक्षांच्या अधिकृत भूमिकेनंतर आता मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी या मुद्यावरून भाजपवर टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या खांद्यावर बंदूक ठेऊन नयनतारा सहगल यांना रोखण्याचा भाजप चा डाव राजसाहेबांच्या पत्रकामुळे उधळला गेला.\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या खांद्यावर बंदूक ठेऊन नयनतारा सहगल यांना रोखण्याचा भाजप चा डाव राजसाहेबांच्या पत्रकामुळे उधळला गेला\nतसेच महाराष्ट्र सैनिकांनी यापुढे संवेदनशील विषयांवर भूमिका व्यक्त करताना माझ्याशी चर्चा केल्याशिवाय भूमिका मांडून नये, अशी तंबीदेखील राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना दिली आहे. त्यामुळे आता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात’ ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल ह्यांच्या उपस्थितीवरून सुरु असलेल्या प्रकरणाला आता नवं वळण लागलं आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनागपूर येथील सहापदरी केबल स्टेड रामझुला उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण\nगिरीश बापट यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी- धनंजय मुंडे\nगिरीश बापटांकडून मंत्रिपदाचा गैरवापर- हायकोर्ट\n‘डान्सबार सुरु झाल्याने छोटा पेंग्विन खुश असेल’\nराज्यातील तपासयंत्रणा सक्षम आहेत काय : हायकोर्टाकडून सीबीआयची कान उघडणी\nएसटी महामंडळाची स्वतःचीच “रेस्क्‍यू फोर्स’; कोल्हापूर विभागाचा स्तुत्य उपक्रम\n‘वर्षा’वर झाली डान्सबारची ‘डिल’ : नवाब मलिक\nशेतकरी संघ मुख्य व्यवस्थापकासह 5 निलंबित\nडान्सबारच्या नावाखाली अनुचित पायंडा पडू देणार नाही\nनोकरीच्या आमिषाने तरुणांना गंडा\n‘राँग साईड’ने वाहने चालविणाऱ्यांना आणले वठणीवर\nइंदिराजी माध्यमिक विद्यालयाचा एकूण निकाल 96.66 टक्के\nमंडईतील अतिक्रमणाविरोधात भाजी विक्रेत्यांचा मोर्चा\nनिघोजे परिसरात कांदा काढणीला सुरुवात\nपुरंदरच्या विकासात खासदारांचे योगदान सांगा\nनागपूर येथील सहापदरी केबल स्टेड रामझुला उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण\nग्रेट पुस्तक : प्रस्थान\nपाच लाख बालकांना लसीकरण\nइंद्रायणी नदीची झाली गटारगंगा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathimati.net/tag/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C/", "date_download": "2019-01-18T11:25:51Z", "digest": "sha1:LHVKU7PPJSG7HMF52GRWDBTC6X7MICBP", "length": 6815, "nlines": 141, "source_domain": "www.marathimati.net", "title": "संत तुकाराम महाराज | मराठीमाती", "raw_content": "\nTag Archives: संत तुकाराम महाराज\n१९३२ : दादासाहेब फाळके यांचा ’अयोध्येचा राजा’ हा पहिला मराठी बोलप्ट मुंबईच्या मॅजेस्टिक चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.\n२००१ : सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास आणि तंबाखूपासून बनविण्यात आलेल्या सर्व उत्पादनांची जाहिरात करण्य़ावर बंदी घालणार्‍या ‘तंबाखू उत्पादने’ विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी.\n२००१ : पश्चिम रेल्वेचे मुख्यालय असलेल्या चर्चगेटच्या इमारतीला शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल डाक विभागातर्फे टपाल तिकीट प्रसिद्ध.\n२००३ : संत तुकाराम महाराज यांचे चित्र असलेल्या नाण्याचे प्रकाशन नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा हस्ते करण्यात आले.\n१९३९ : सयाजीराव गायकवाड, बडोद्याचे महाराज.\n१९३१ : पंडित मोतीलाल नेहरु.\n१९७६ : ऋत्विक घटक, चित्रपट निर्माते.\n२००१ : बॅ.विठ्ठलराव गाडगीळ, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री.\nThis entry was posted in दिनविशेष and tagged ऋत्विक घटक, जन्म, ठळक घटना, दिनविशेष, पंडित मोतीलाल नेहरु, मृत्यू, विठ्ठलराव गाडगीळ, संत तुकाराम महाराज, सयाजीराव गायकवाड, ०६ फेब्रुवारी on फेब्रुवारी 6, 2013 by प्रशासक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.savistar.com/2018/01/26/sooraj-mote-article-on-indian-passport-in-world-ranking/", "date_download": "2019-01-18T12:07:59Z", "digest": "sha1:XZQEYW6S7BIA6KZS6BI5R5EH7SVYEIFQ", "length": 15376, "nlines": 84, "source_domain": "www.savistar.com", "title": "काय सांगता??? भारतीय पासपोर्टची प्रतिष्ठा वाढली??? – सविस्तर", "raw_content": "\n भारतीय पासपोर्टची प्रतिष्ठा वाढली\n“शायद….जो लोग विदेश में रहते हैं और जो लोग विदेश जाते-आते रहते हैं, आज भारत के पासपोर्ट की जो इज्जत है आज भारत के पासपोर्ट की को ताकत है, शायद ही पहले कभी इतनी ताकत किसी ने अनुभव की होगी आज एअरपोर्ट पर एन्टर होते ही इमीग्रेशन ऑफिसर के पास जब भारत का पासपोर्ट कोई रखता है, तो बड़े शान के साथ, सामने वाला बड़े गर्व के साथ उसे देखता है आज एअरपोर्ट पर एन्टर होते ही इमीग्रेशन ऑफिसर के पास जब भारत का पासपोर्ट कोई रखता है, तो बड़े शान के साथ, सामने वाला बड़े गर्व के साथ उसे देखता है\nहे शब्द आहेत खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे… काही दिवसांपूर्वीच टाइम्स नाऊ वृत्तवाहिनीवरील पत्रकार नविका कुमार यांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना मोदी साहेबांनी हे विचार मांडलेत. खरंच भारताच्या पासपोर्टची प्रतिष्ठा वाढली आहे का जगभरात त्याचा दबदबा वाढला आहे का जगभरात त्याचा दबदबा वाढला आहे का की ही फक्त एक तोंडपाटीलकीच आहे\nयाबाबत थोडसं आणखी खोलात गेल्यानंतर काही तथ्ये आढळली. टाइम्स नाऊने 21 जानेवारी रोजी रात्री 9 वाजून 49 मिनिटांनी पंतप्रधानांच्या या वक्तव्याचे ट्विट केले आणि योगायोग असा की सध्या दावोसमध्ये चालू असलेली बिझनेस समिट ज्या संस्थेने भरवली आहे, त्या वल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF)च्या ऑफिशियल ट्विटर अकाउंटवरून त्याच दिवशी रात्री 9 वाजून 30 मिनिटांनी म्हणजेच 19 मिनिटे आधी एक ट्विट आलं. ज्यात लिहलं होतं की जगातला सगळ्यात शक्तिशाली पासपोर्ट जर्मनी या देशाचा आहे.\nWEF चे हे ट्विट हेन्ले अॅन्ड पार्टनर्स या संस्थेने केलेल्या सर्व्हेनंतर दिलेल्या रेटिंग्सवर आधारीत असल्याचे समजते. ही एक अशी संस्था आहे, की जगभरातील प्रवाशांच्या संख्येचा डेटा एकत्रित करुन त्यावर अभ्यास करते. प्रत्येक देशाला गुण देते आणि त्या आधारे एखाद्या देशाच्या पासपोर्टच्या क्षमतेचे मूल्यांकन सादर करते. हेन्ले अॅन्ड पार्टनर्स या संस्थेने आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघ – IATA यांच्या सहकार्याने हा सुचकांक बनवला आहे. IATA कडे जगभरात होणाऱ्या प्रवासाचा सर्वात मोठा डेटा असल्याचं सांगितलं जातं.\nया सुचकांकासाठी सर्वात महत्वाचा मुद्दा विचारात घेतला जातो, तो म्हणजे एखाद्या देशाचा पासपोर्ट धारक नागरिक दुसऱ्या किती देशात विना व्हिसाचा प्रवास करू शकतो. ज्या देशाचा नागरिक जास्तीत जास्त देशांमध्ये विना व्हिसा प्रवास करू शकतो, त्या देशाचा पासपोर्ट अधिक शक्तिशाली मानला जातो. उदाहरणार्थ ‘क्ष’ देशाचा पासपोर्ट धारक 100 देशांमध्ये विना व्हिसा प्रवास करू शकत असेल, तर त्याला 100 गुण. ‘य’ या देशाचा नागरिक 30 देशात विना व्हिसाचा प्रवास करू शकत असेल, तर त्याला 30 गुण, अशाप्रकारे शक्तिशाली पासपोर्ट ठरवला जातो.\nहेन्ले अॅन्ड पार्टनर्सने वर्ष 2018 च्या सूचीनूसार केलेल्या 104 देशांच्या सर्व्हेमध्ये भारत 49 गुणांसह कंबोडिया आणि मध्य आफ्रिका या देशांसमवेत संयुक्तपणे 86 व्या स्थानावर असल्याचे दिसते. थोडक्यात भारताचा पासपोर्ट बाळगणारा व्यक्ती आजच्या घडीला 49 देशात विना व्हिसा प्रवास करू शकतो.\nआता प्रश्न येतो, की मोदीजी म्हणल्याप्रमाणे खरंच आपला पासपोर्ट पहिल्यापेक्षा अधिक ताकदवान झाला आहे का त्याचा रुबाब वाढला आहे का त्याचा रुबाब वाढला आहे का त्यासाठी आपल्याला मागील काही वर्षांचे रेटिंग्स तपासावे लागतील.\n-2017 साली झालेल्या सर्व्हेमध्ये भारतीय पासपोर्ट 104 देशात 49 गुणांसह 87 व्या स्थानावर होता ज्यात यावर्षी एका स्थानाची प्रगती आपण केली आहे.\n-2016 मध्ये आपण 52 गुणांसह 104 देशात 85 व्या स्थानावर होतो.\n-2013 या साली आपला पासपोर्ट 93 देशात 52 गुणांसह 74 व्या स्थानी असल्याचे दिसते.\nअधिक माहितीसाठी सोबत तक्ता दिला आहे.\nवरील तक्ता पाहिल्यानंतर लक्षात येते की 2014 म्हणजे मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर आजतागायत या रँकिंगमध्ये भारतीय पासपोर्टची सातत्याने घसरण झालेली आहे. ही घसरण मोठ्या प्रमाणात नसली तरी आधीच्या काँग्रेस सरकारच्या तुलनेत नक्कीच कमी असल्याचे आढळते. मग मोदी कोणत्या आधारावर भारताचा पासपोर्ट शक्तिशाली झाल्याच्या वार्ता करत आहेत\nकाँग्रेसच्या काळात या क्षेत्रात खूप काही चांगलं काम झालंय, असं म्हणता येणार नाही. परंतु भाजपच्या काळात सद्यस्थितीत आपण घसरत चाललो आहोत, हे स्पष्ट आहे. मुळात हा एकूणच मुद्दा द्विपक्षीय संबंध आणि इतर देशांशी आपला असणारा संवाद यावर आधारित आहे. मोदी सत्तेत आल्यापासून मोठ्या प्रमाणात करत असलेले परदेश दौरे एव्हाना सर्वश्रुत झाले आहेत. त्याआधारे भाजप देशाच्या द्विपक्षीय संबंधात वाढ होत असल्याचे दावे वेळोवेळी करत आली आहे. भारताचा दबदबा, भारताची प्रतिष्ठा या दौऱ्यांद्वारे वाढत असल्याचे दावेही त्यांच्याकडून केले जातात, परंतु प्रत्यक्षात मात्र वेगळीच स्थिती असल्याचे निदर्शनास येते.\nथेट परकीय गुंतवणुकीला सगळी दारे खुली केल्यानंतर देखील परकीय गुंतवणूक म्हणावी तशी होताना दिसत नाही. वारंवार प्रत्येक गोष्टीत दिशाभूल करणारी वक्तव्ये करून ते काय साध्य करू इच्छितात अशा दिशाभूल करणाऱ्या अर्धवट गोष्टी सांगून स्युडो राष्ट्रवाद चेतवत ठेवणे, मूळ विकासाच्या मुद्द्यांवर चिकित्सक चर्चा न करणे, मुद्दे भरकटवण्यासाठी वादग्रस्त विधाने करणे, ही सर्व गेल्या साडे तीन वर्षातील मोदी सरकारच्या ढिसाळ कारभाराची लक्षणे समजावीत का अशा दिशाभूल करणाऱ्या अर्धवट गोष्टी सांगून स्युडो राष्ट्रवाद चेतवत ठेवणे, मूळ विकासाच्या मुद्द्यांवर चिकित्सक चर्चा न करणे, मुद्दे भरकटवण्यासाठी वादग्रस्त विधाने करणे, ही सर्व गेल्या साडे तीन वर्षातील मोदी सरकारच्या ढिसाळ कारभाराची लक्षणे समजावीत का उत्तर तुम्हाला आम्हालाच शोधावं लागेल. विचार करावाच लागेल. प्रश्न विचारावाच लागेल.\nलेखक- डॉ. सुरज मोटे, गिरवली, ता. भूम, जि. उस्मानाबाद\n-आपले लेख आम्हाला पाठवा – contact@thodkyaat.com\nचर्चा फक्त आणि फक्त नरेंद्र मोदींच्या फेट्याची\nकसब्यात लगीनघाई, पाहा कोण होणार बापटांची सून\n…फक्त या एका गोष्टीमुळे ‘ठाकरे’ सिनेमा फ्लॉप होऊ शकतो\nइतर पक्षांना गृहीत धरणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीला कपिल पाटलांचं सणसणीत पत्र\nजेव्हा अटल बिहारी वाजपेयींनी नरेंद्र मोदींना दिल्ली सोडून जायला सांगितलं\nवेबसाईट हॅक करुन भाजपला धमकी; भाजप म्हणतं ती आमची वेबसाईट नाही… नेमकं काय आहे सत्य\nज्यांच्या विरोधात उभं राहण्यास शरद पवार धजावले नाहीत, त्यांच्या पुढे ‘राष्ट्रवादी’चं कोण टिकणार\nSagar on आडतास कसं झालं\nsanjay on #शालजोडीतून… | कथा बाजारवाडीचा बाजार उठल्याची…\nनानासाहेब लोंढे on माणिक सरकार… कार-फोन न वापरणारा आणि सर्जिकल स्ट्राईक करणारा मुख्यमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/ringtones/?id=m175644", "date_download": "2019-01-18T11:49:12Z", "digest": "sha1:UAF3P67ZUBVJ33YUAUMBDXPW4ZKSMPDN", "length": 10968, "nlines": 255, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "आशिकी 2 सदिश गिटार रिंगटोन - PHONEKY वरून आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nरिंगटोन्स शैली बॉलिवुड / भारतीय\nआशिकी 2 सदिश गिटार\nआशिकी 2 सदिश गिटार रिंगटोन\nरेटिंग आणि पुनरावलोकने (495)\n99%रेटिंग मूल्य. या रिंगटोनमध्ये लिहिलेल्या 495 पुनरावलोकनांपैकी.\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nफोन / ब्राउझर: iPhone\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: MAXX T1\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअसीक 2 सद्दाम गिटार\nआदत (दुःखी आवृत्ती) (गिटार)\nविनोदी गिटार - कधी\nगिटार - दुःखी रोमँटिक .\nबसे एक सनम छहिये (आशिकी) (गिटार)\nआशिकी गिटार (विस्तारित आवृत्ती)\nरिंगटोन्स आयफोन रिंगटोन गेम\nरिं��टोन सेवा PHONEKY द्वारे प्रदान केली गेली आहे आणि हे 100% विनामूल्य आहे\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाईल फोनवर आशिकी 2 सदिश गिटार रिंगटोन डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट रिंगटोनपैकी एक आपण नक्कीच त्याच्या सुंदर चाल आनंद मिळेल PHONEKY वर विनामूल्य रिंगटोन्स स्टोअर, आपण पॉप / रॉक आणि आरएएनबी पासून जाझ, क्लासिक व मजेदार मोबाईल रिंगटोन्ससाठी विविध प्रकारचे रिंगटोन डाउनलोड करू शकता. आपल्या मोबाईल फोनवर थेट किंवा संगणकावरून रिंगटोन डाउनलोड करा. मोबाईल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्कृष्ट रिंगटोन पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार रिंगटोनला क्रमवारी लावा.\nआपण केवळ आपल्या iPhone वरील रिंगटोनचे पूर्वावलोकन करू शकता\nरिंगटोन म्हणून लागू करण्यासाठी आपण खालील आपल्या संगणकावर हा रिंगटोन च्या आयफोन आवृत्ती डाउनलोड आणि iTunes मार्गे आपल्या फोनवर हस्तांतरित करणे आवश्यक आहे\nआपल्या मोबाईल डिव्हाइसवर रिंगटोन डाउनलोड करा.\n1- जतन संवाद प्रकट होईपर्यंत \" डाउनलोड \" लिंक वर आपले बोट दाबा आणि धरून ठेवा.\nजर आपण संगणक ब्राऊजर वापरत असाल तर \" डाऊनलोड \" दुव्यावर उजवे क्लिक करा आणि \" लक्ष्य जतन करा \" वर क्लिक करा.\n2- \" दुवा जतन करा \" निवडा, आपला ब्राउझर रिंगटोन डाउनलोड करणे प्रारंभ करेल.\n3- आपण सेटिंग्जमध्ये नवीन रिंगटोन शोधू आणि सेट करू शकता > ध्वनी > रिंगटोन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9D%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-18T11:12:22Z", "digest": "sha1:BURKIWP6LC66LJNJKIBNWN4KVPOIW57I", "length": 10564, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "झेडपीतील सांडपाणी उघड्यावरच | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसातारा – सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीच्या मागील बाजूस सांडपाणी वाहन करणाऱ्या नलिकेतून शौचालयाचे पाणी उघड्यावरच पडत असल्याचे चित्र दिसत आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीमागे असलेल्या उपहारगृहाशेजारी ही अवस्था असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. या ठिकाणी असलेल्या वॉश बेसिनशेजारीच ही सांडपाणी वाहन करणारी नलिका तुटली असून उघड्यावरच दैनंदिन स्वरूपात कमी अधिक प्रमाणात पाणी वाहत असल्याचे दिसत आहे.\nउपहारगृहामध्ये जेवण,नाष्टा तसेच चहा घेण्यासाठी मोठ्या स्वरूपात नागरिकांची गर्दी असते. जेवण करून हात धुण्यासाठी बाहेर आल्यास कायमच दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. जिल्हा परिषदेच्या सांडपाणी वाहन करणाऱ्या नलिकांची दुरूस्ती यामुळे प्राधान्याने करणे गरजेचे बनले आहे. या ठिकाणी कित्येक दिवस हा प्रकार जैसे थे अवस्थेत राहिल्याने संबधित बाब आधिकाऱ्यांच्या निदर्शनास आली कशी नाही असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.\nजिल्हा परिषद म्हणजे मिनी मंत्रालय. या ठिकाणी जिल्ह्यातील कामकाजासाठी नागरिकांची वर्दळ असते. त्यांना देखील या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.स्वच्छ सातारा जिल्हा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोंदीच्या हस्ते सातारा जिल्ह्याचा\nगौरव करण्यात आला. मुख्य कार्यकारी आधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या कामगिरीमध्ये मैलाचा दगड ठरेल अशीच ही कामगीरी आहे. मात्र त्यांच्या या कार्याला संबंधित विभागाच्या दुर्लक्षाने दिव्याखाली अंधार असल्याचे जाणवत आहे.\nउघड्यावर कचरा जाळण्याचे प्रकार\nजिल्हा परिषदेच्या मुख्य इमारत व परिसरात अनेक ठिकाणी अस्वच्छता असल्याचे दिसत आहे.अनेक ठिकाणी राडा रोडा, तुटके बॅनर, साहित्य, उघडयावर पडून आहे. यामध्ये उघड्यावर कचरा जाळण्यासारखे प्रकार देखील अद्याप घडत आहेत. सातारा नगरपरिषदेच्या माध्यमातून भुयारी गटर योजना कार्यान्वित करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या सांडपाणी व्यवस्थापनाकरिता सातारा नगर परिषदेच्यावतीने सुयोग्य व्यवस्था केल्यास येथील सांडपाण्याचा प्रश्‍न कायमचा सुटण्यास मदतच होणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांना स्थलांतराशिवाय पर्यायच नाही\nकर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दोन तलाठी निलंबित\nनगराध्यक्षपदाच्या 3 तर नगरसेवक पदाच्या 12 अर्जांची माघार\nपाचगणीत “सब गोलमाल है…’\nराज्यात भाजपचेच सरकार येणार\nशिक्षकांचे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे\nसत्ताधाऱ्यांमुळे कृष्णा कारखाना डबघाईला : मोहिते\nकरायची होती जखम… पण झाला खून\nजयवंत पवार यांना आदर्श शिक्षक पुरस्कार\nशेतकऱ्यांना दूध व्यवसाय परवडेना\nछत्रपती कारखान्याचा वर्धापनदिन उत्साहात\nगिरीश बापट यांची मंत्रिमं��ळातून हकालपट्टी करावी- धनंजय मुंडे\n#AUSvIND : ‘धोनी-चहल’ विजयाचे शिल्पकार; भारताने 2-1 ने मालिका जिंकत रचला इतिहास\n‘गोड बोला’ सांगणं सोपं…\nमायावती पैसा असलेल्यांनाच निवडणुकीचे तिकीट देतात\nपाच महिन्यांपासून वाहन विक्रीत घट\nगिरीश बापटांकडून मंत्रिपदाचा गैरवापर- हायकोर्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/accused-granted-bail-in-zaira-wasim-vistara-flight-dangal-secret-superstar-molestation-case/", "date_download": "2019-01-18T12:35:34Z", "digest": "sha1:OZEWVOFP2BXTVDTGBSE5R5K4FIDZU5GN", "length": 6325, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "झायरा वसिमची छेड काढणा-या आरोपी कारागृहाबाहेर", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nझायरा वसिमची छेड काढणा-या आरोपी कारागृहाबाहेर\nठाणे : दंगल सिनेमा फेम अभिनेत्री झायरा वसिमची छेड काढणा-या आरोपीची आज जामिनावर सुटका करण्यात आली आहे. विकास सचदेव असे या आरोपीचे आहे. १२ दिवसानंतर सचदेवची तळोजा मध्यवर्ती कारागृहातून सुटका करण्यात आली आहे.\nएल्गार परिषद : आनंद तेलतुंबडेंना सुप्रीम कोर्टाचा दणका\nभाजप सरकार दंगली घडवणारं सरकार ; आंबेडकरांचा पुनरुच्चार\nझायरा विस्तारा एयरलाईन्सच्या एका विमानाने दिल्ली-मुंबई असा प्रवास करत असताना तिचा सहप्रवासी विकास सचदेव याने तिची छेड काढली होती.\nया प्रकरणी झायराने मुंबईतील सहार पोलिसात प्राथमिक माहिती अहवाल दाखल केला होता. झायराने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून सचदेवला अंधेरीतून अटक केली होती.\nएल्गार परिषद : आनंद तेलतुंबडेंना सुप्रीम कोर्टाचा दणका\nभाजप सरकार दंगली घडवणारं सरकार ; आंबेडकरांचा पुनरुच्चार\nविजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी कोरेगाव-भीमा येथे लोटला भिमसागर\nराष्ट्रवादीत सनातन्यांची घुसखोरी, जयंत पाटलांनी आत्मपरीक्षण करूनच युतीसाठी हात पुढे…\nमनसेच्या नगरसेवकांना ५ कोटी रुपये देऊन फोडले ; अजित पवारांचा खळबळजनक दावा\nटीम महाराष्ट्र देशा : भाजप निवडणुकीच्या काळात मोठा काळाबाजार करते. मुंबई महापालिकेत भाजपने मनसेचे नगरसेवक 5 कोटी…\nफसवाफसवीचे राजकारण करून आमदारकी मिळत नसते,बाळराजे पाटलांचा विरोधकांना…\nबनावट पी.आर कार्डमुळे तुळजापूरातील विकास कामांचा बोजवारा\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद…\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व…\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/ajinkya-kalantri-of-aurangabad-represented-india-in-the-commonwealth-youth-conference-held-in-malaysia/", "date_download": "2019-01-18T11:52:24Z", "digest": "sha1:JZI76T3CZV4MQML4UFL7FLKXBQ3I45MB", "length": 11486, "nlines": 91, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मलेशियातील राष्ट्रकुल युवा परिषदेत औरंगाबादच्या अजिंक्य कलंत्री यांनी केले भारताचे प्रतिनिधित्व", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमलेशियातील राष्ट्रकुल युवा परिषदेत औरंगाबादच्या अजिंक्य कलंत्री यांनी केले भारताचे प्रतिनिधित्व\nमहाराष्ट्रातील 5 युवकांना राष्ट्रकुल परिषदेत सहभागी होण्याचा मान\nऔरंगाबाद : मलेशिया येथे झालेल्या जागतिक राष्ट्रकुल युवा परिषदेचा शुभारंभ ब्रिटीश राजघराण्यातील वारस प्रिन्स चार्ल्स यांच्या हस्ते 3 नोव्हेंबरला नॉटिंघॅम विद्यापीठात करण्यात आला.यात भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान महाराष्ट्रातील पाच युवकांना मिळाला.\nशांतता, सामाजिक एकत्रीकरण आणि जागतिक समता अखंड ठेवण्याचा तसेच सातत्यपूर्ण विकासाची प्रतिबद्धता पूर्ण करण्यासाठी सक्रियपणे भागीदार होण्याचा संकल्प यावेळी महाराष्ट्रातील तरुणांनी करून भारताला राष्ट्रीय मंचावर उच्चस्थान प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला.\nरेल्वेतील पॅन्ट्री चालकाला मनसेच्या शहराध्यक्षाने मागितली…\nऔरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याच्या शिवसेनेच्या मागणीला…\nया परिषदेत युनायटेड नॅशनल फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज (यूएनएफसीसीसी) द्वारे स्वीकारलेल्या गोल 52 राष्ट्रकुल देशांतील तरुण सहभागी झाले होते. यात भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी महाराष्ट्रातील 5 प्रतिनिधींचे शिष्टमंडळ या परिषदेत सहभागी झाले होते. औरंगाबाद येथून अजिंक्य कलंत्री, नाशिकमधून विनित मालपुरे, पुणे येथून सौरभ नावांदे , पूजा मानखेडकर , पूर्णिमा पवार या तरुणांची जागतिक परिषदेसाठी निवड झाली होती.\nया परिषदेत युवकांनी विविध विषयावर गटचर्चा केली. जगाला शांती, समृद्धी आणि विकसनशीलतेच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी सहभागी झालेल्या देशांच्या शिष्टमंडळाने कल्पक मते मांडली. भारतीय शिष्टमंडळाने देखील विविध कला ,कल्पनांना आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणाऱ्या विचारांच्या संकल्पना मांडल्या. भारत डिजिटलायझेशनच्या दिशेने वाटचाल करतोय याची प्रणाली देखील या शिष्टमंडळाने कथित केली. विश्वशांती साठी प्रत्येक राष्ट्राच्या तरुणाई पर्यंत सद्विचार पोहोचवण्याच्या कल्पनेचे या परिषदेत कौतुक करण्यात आले. तीन दिवसांच्या शिखर परिषदेत शिक्षण, हवामान बदल आणि वित्त, डिजिटल अर्थव्यवस्था आणि उद्योजकता, शांतता प्रस्थापित, सामाजिक एकत्रीकरण आणि जागतिक विकास आणि न्यायसंगत समस्यांशी निगडित इतर संबंधित विषयांवर विविध विषयांवर परिसंवाद घडून आला.\nमी ज्यावेळी प्रिन्स चार्लेस यांना भेटलो त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली भारतीय संस्कृती आणि जगभरातील इतर संस्कृती यातला फरक मला जाणून घेता आला. त्याचबरोबर मलेशियाचे युथ मिनिस्टर खैरी जमालुद्दीन यांच्याशी चर्चा करताना पाश्चात्य देशातील शिक्षण प्रणाली आणि भारतीय शिक्षण प्रणाली यात मोठी तफावत जाणवली. आपण घेत असलेलं शिक्षण हे १५ वर्ष मागे आहोत त्यामुळे कॉमनवेल्थ मधील सगळ्या देशांची शिक्षणप्रणाली एकसारखी असावी असा निर्णय जगातील सगळ्या राष्ट्रांनी घेतला तर सगळी राष्ट्र एकसंघ बांधली जातील आणि मानवतेच्या हितासाठी नवीन प्रयोग करने सहज शक्य होईल.\nरेल्वेतील पॅन्ट्री चालकाला मनसेच्या शहराध्यक्षाने मागितली दोन लाखांची लाच\nऔरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याच्या शिवसेनेच्या मागणीला संभाजी ब्रिगेडचा पाठींबा\nभिडे गुरुजींच्या आंब्यानंतर आता मौलवीचे फळ ; वाचा काय केलाय अजब दावा\nवाजपेयींना श्रद्धांजली वाहण्यास नकार देणारा एमआयएमचा नगरसेवक वर्षभरासाठी तुरुंगात…\nराम रहीमला आजन्म कारावासाची शिक्षा, सीबीआयच्या विशेष न्यायालयाचा निकाल\nटीम महारष्ट्र देशा : स्वयंघोषित गुरु राम रहीम आणि अन्य तिघांना पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्येप्रकरणी…\nबापटांनी केला मंत्रीपदाचा गैरवापर ; हायकोर्टाचा ठपका\nतुळजापुरात छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा\nपा���पुतेंचं राजकारण ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटासारखे ; टीका करताना…\nबनावट पी.आर कार्डमुळे तुळजापूरातील विकास कामांचा बोजवारा\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/a-new-collection-of-acharya-atre-literature-section-published-soon-272832/", "date_download": "2019-01-18T12:12:34Z", "digest": "sha1:QBZG6BQIA7N77TTZ4ZEHFC7TVR7QJWS4", "length": 12555, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘कऱ्हेच्या पाण्या’चा नवा प्रवाह! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nरेल्वेच्या विकासासाठी ठाणे मनोरुग्णालयाच्या कोटय़वधींच्या जागेला नख\nशिक्षकांकडून बनावट ‘टीईटी’ प्रमाणपत्रे सादर\nदोन वर्षांपासून कुलकर्णीची शस्त्रविक्री\nमहाआघाडीतील सहभागाबाबत अद्याप प्रस्तावच नाही\nभाजपपुढे पुन्हा यश मिळवण्याचे आव्हान\n‘कऱ्हेच्या पाण्या’चा नवा प्रवाह\n‘कऱ्हेच्या पाण्या’चा नवा प्रवाह\nसासवड येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने परचुरे प्रकाशनातर्फे आचार्य अत्र्यांच्या साहित्याचे संकलन उलगडले जाणार आहे.\nसासवड येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने परचुरे प्रकाशनातर्फे आचार्य अत्र्यांच्या साहित्याचे संकलन उलगडले जाणार आहे. आचार्य अत्रे यांच्या कन्या मीना देशपांडे यांनी या विखुरलेल्या साहित्याचे संकलन केले आहे. या निमित्ताने ‘कऱ्हेच्या पाण्या’चा नवा प्रवाह समोर येणार असून या ग्रंथाचे नाव ‘कऱ्हेचे पाणी’ (चरित्र) असे असणार आहे.\n‘कऱ्हेचे पाणी’ हे आचार्य अत्रे यांचे आत्मचरित्र असून परचुरे प्रकाशनतर्फे त्याचे पाच खंड प्रकाशित झाले आहेत. सासवड साहित्य संमेलनात जो ग्रंथ प्रकाशित होणार आहे, तो रूढ अर्थाने अत्रे यांचे आत्मचरित्र असणार नाही. तर आचार्य अत्रे यांनी दिलेली भाषणे, व्याख्याने, त्यांचे लेख, अग्रलेख आदींचे हे संकलन असणार आहे.\nयातील बराचसा भाग हा अत्र्यांनी ‘मराठा’मध्ये लिहिलेल्या लेखांचा असणार आहे. त्यामुळे हे एका अर्थाने अत्रे यांचे चरित्र ठरणार असल्याचे परचुरे प्रकाशनचे आप्पा परचुरे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.\nहे सर्व संकलन दोन खंडांत प्रकाशित केले जाणार असल्याचे सांगून परचुरे म्हणाले की, या ग्रंथात संयुक्त महाराष्ट्राचा लढा, त्या वेळचा इतिहास, संयुक्त महाराष्ट्र समितीचे काम, आचार्य अत्रे यांची भूमिका, शिवसेनेची स्थापना, त्या वेळची परिस्थिती, पानशेतचा पूर, अत्रे यांचा संबंध ज्या ज्या घटनांशी आला आहे, अशा विविध घटना, त्यामागचे काही किस्से, आठवणी अशी आजवर लोकांसमोर न आलेली माहिती या ग्रंथाच्या निमित्ताने पहिल्यांदाच समोर येणार आहे. एका अर्थाने हा ग्रंथ म्हणजे ऐतिहासिक दस्तऐवज ठरणार आहे.\nतसेच मराठी आणि महाराष्ट्र विषयाच्या अभ्यासकांसाठीही तो संदर्भ ग्रंथ म्हणून मोलाचा ठरणार आहे. हा ग्रंथ ३०० पृष्ठांचा असून या सहाव्या खंडानंतर आणखी एक खंड प्रकाशित करण्याचा विचार असल्याचेही परचुरे म्हणाले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nIND vs AUS : धोनी-विराटला जिवदान देणं ऑस्ट्रेलियाला पडलं महागात\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nभारताचा ऑस्ट्रेलिया दौरा सुफळ संपूर्ण; वन-डे मालिकेतही भारताचा ऐतिहासिक विजय\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nIND vs AUS : ....तर निकाल वेगळाच लागू शकला असता \nभारतासाठी 'ती' मिसाइल टेक्नॉलॉजी ठरु शकते गेमचेंजर\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\nभारताच्या ऐतिहासिक विजयानंतर लतादीदींनी धोनीसाठी केले 'हे' खास ट्विट\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nकोंडीतले ठाणे : दुभाजकांवरील पांढरे पट्टे गायब\nकोपरी खाडीकिनारी फ्लेमिंगोंना मेजवानी\n‘एचएएल’कडे हजारो कोटींचे काम\nमहाराष्ट्राचे पाणी गुजरातला देण्याचा डाव उधळू\nमहिन्यात ५२६ कोटींची नागरी कामे\nद्रुतगती महामार्गावरील ‘पॅचेस’ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://ajaysonawane1.blogspot.com/2010/08/blog-post.html", "date_download": "2019-01-18T12:20:43Z", "digest": "sha1:NX5XIUTYD4QCBQLKLXWBCUMVWPQV3F7Q", "length": 7252, "nlines": 139, "source_domain": "ajaysonawane1.blogspot.com", "title": "बेधुंद: एक छोटीशी पोस्ट", "raw_content": "\nसरळ रस्त्यापेक्षा वळणावळणाचे रस्ते मला आवडतात,त्यांना माहीत नसते रेघ.अशोक किंवा निलगिरी पेक्षा मला आवडतो तो वड, सगळीकडे उभा आडवा पसरलेला.एका रेषेतच जाणारया सुर्यकिरणांपेक्षा मला आवडतो तो वारा, मन वाटेल ति़कडे पळणारा. सरळ पडणारया पडणारया पावसाच्या थेंबापेक्षा जागा मिळेन तिथे वळणारी, डोंगरावरुन खळखळत वाहणारी नदीच मला जास्त वेड लावते. माझं आयुष्यही मला असंच जगायच. उधळलं तर उधळून द्यायचय, बेभान होऊन जसं ते नेईन तस मला त्याच्याबरोबर जायचंय, अगदी मोकाट, सुसाट, बेधुंद होऊन \n\"माझ्या ब्लॉगला नुकतंच एक वर्ष पुर्ण झाल्याबद्द्ल ही एक छोटीशी पोस्ट \nअभिनंदन व अनेक शुभेच्छा\nअभिनंदन व अनेक अनेक शुभेच्छा\nअभिनंदन अजय....पुढील लिखाणासाठी शुभेच्छा\nमित्रा...अभिनंदन व अनेक शुभेच्छा\nअभिनंदन आणि शुभेच्छा लिहते रहा\n 'बेधुंद' वरील कधी भावपूर्ण, कधी मार्मिक आणि नेहमीच छान असणारे लेखन असेच चालू रहावे. शुभेच्छा\nखाली दिलेला कोड तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा \"Bedhund\nसध्या ध्वनी > रिंगटोन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%85%E0%A4%B2-%E0%A4%9F%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2019-01-18T11:52:55Z", "digest": "sha1:BMPKHRLTOKCOOYNY5TKI3IXT7RN63LVK", "length": 11153, "nlines": 157, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मॅन्युअल टंकलेखनाचा अभ्यासक्रम बंद होण्याच्या मार्गावर | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमॅन्युअल टंकलेखनाचा अभ्यासक्रम बंद होण्याच्या मार्गावर\nअभ्यासक्रमास 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ\n150 केंद्रांवर एकूण 1 लाख विद्यार्थी देणार परीक्षा\nपुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने येत्या 4 ते 8 फेब्रुवारी दरम्यान मॅन्युअल टंकलेखन परीक्षा घेण्यात येणार आहे. राज्यातील 150 केंद्रांवर एकूण 1 लाख विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.\nराज्यात संगणक व मॅन्युअल टंकलेखनचे शिक्षण देणाऱ्या 3 हजार 500 संस्था कार्यरत आहेत. गेल्या वर्षी मॅन्युअल टंकलेखनच्या परीक्षेला 96 हजार विद्यार्थी बसले होते. यंदा त्यात काही वाढ झालेली आहे. जिल्हा व तालुकास्तरावरील परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. दररोज तीन बॅचेस याप्रमाणे सकाळी 9, 11.30 आणि 2 वाजता परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.\nराज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयातील कामकाजात संगणकाचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येऊ लागलेला आहे. सर्वच विभागात इ-गव्हर्नन्स व इ-ऑफिस पद्धत राबविण्याचे नियोजन शासनाने केलेले आहे. संगणक टंकलेखनचा अभ्यासक्रम सुरू करताना मॅन्युअल टंकलेखन अभ्यासक्रम टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आधी 30 नोव्हेंबर, 2015 पर्यंत मॅन्युअल टंकलेखन बंद करण्यात येणार होते. त्यानंतर 31 मे, 2016 पर्यंत त्याला मुदतवाढ देण्यात आली होती. पुन्हा 31 मे, 2017 पर्यंत शासनाकडून मुदतवाढ देण्यात आली होती.\nमॅन्युअल टंकलेखन बंद करण्याच्या शासनाच्या निर्णया विरोधात मुंबई उच्च न्यायालयात काही जणांनी याचिका दाखल केल्या होत्या. शासनाने याचिकाकर्त्यांबरोबर विचारविनिमय करून निर्णय घ्यावा, असे निर्देश न्यायालयाकडून शासनाला देण्यात आले होते. त्यानुसार शासनाने चर्चा करून आणखी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार येत्या 30 नोव्हेंबर, 2019 पर्यंतच मॅन्युअल टंकलेखनाचा अभ्यासक्रम सुरू ठेवण्यात येणार आहे. यानंतर पुन्हा मुदतवाढ द्यायची की नाही याबाबत शासनाकडून होणाऱ्या निर्णयाप्रमाणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे.\nमॅन्युअल टंकलेखन बंद होणार असल्याने अनेक उमेदवारांना धाकधुक लागलेली आहे. बहुसंख्य उमेदवारांनी आधी या परीक्षा दिल्या आहेत. मात्र, त्यात त्यांना यश मिळालेले नाही. त्यामुळे आता मॅन्युअल टंकलेखनाची परीक्षा देण्यासाठी फेब्रुवारी व जुलै अशा दोनच संधी मिळणार आहेत, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदररोज पाच हजार मेट्रिक टन चाऱ्याची आवश्‍यकता\nपीएफ व्याजदरात वाढ होणार\nकांदा अनुदानासाठी राज्यातून सव्वालाख अर्ज\nसमाजातील जातीव्यवस्था दूर होणे आवश्‍यक – प्र-कुलगुरू\nआदिवासींपर्यंत हक्‍क व कायद्याची माहिती पोहचावी – माहिती आयुक्‍त\nवारकरी आता स्वच्छता प्रबोधन करणार\nपिफ महोत्सवात “चुंबक’ची बाजी\n“गर्ल्स ऑफ दि सन’ने पटकावला पुरस्कार\nमहसूल वाढीसाठी ‘मॉनिटायझेशन’चा पर्याय\nदुरान्तो रेल्वेत प्रवाशांची लूट\nसहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील\nमहिलांनीच महिलांना रोजगार उपलब्ध करून द्यावा\nनायडूंना रोखण्यासाठी रामा राव व रेड्डी एकत्र\nगुजरात आणि झारखंड नंतर आता युपीमध्ये आर्थिक मागासांसाठीचे १०% आरक्षण लागू\nऊसतोडणी मजुरांच्या मुलांचा प्रवेशोत्सव\nमजुरी करणाऱ्या हातांनी उभे केले ग्रंथालय\n‘सपा-बसपा’ आघाडीत ‘रालोद’ सामील होणार\nजयवंत पवार यांना आदर्श शिक्षक पुरस्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%95/", "date_download": "2019-01-18T11:11:13Z", "digest": "sha1:JPHZW7WWP3WNFX7ULEXBA3YEFIYV257J", "length": 7227, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "विक्रेत्याने केली ग्राहकांची फसवणूक | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nविक्रेत्याने केली ग्राहकांची फसवणूक\nपिंपरी – ड्रायफ्रूट विक्रेत्याने ग्राहकांचे एटीएम कार्ड स्वाईप करून स्किमरच्या साहाय्याने ग्राहकांच्या बॅंकेची गोपनीय माहिती चोरली. त्याआधारे ग्राहकांच्या खात्यातून हजारो रुपये काढून घेतल्याचा प्रकार रावेत येथे समोर आला.\nसंजय माणिकराव सांगेकर (वय-34, रा. भाऊनगर, पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी सांगवी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार शहाबुद्दीन उर्फ बबलू महमूद खान (रा. स्वराज कॉलनी, नढेनगर, काळेवाडी) व त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nशहाबुद्दीन याने ड्रायफ्रूट विक्रीचा बहाणा करून ड्रायफ्रूटचे पैसे एटीएम कार्डच्या माध्यमातून घेतले. ग्राहकांचे एटीएम स्वाईप करताना कार्डवरील माहिती पासवर्ड स्किमरच्या साहाय्याने चोरून घेतली. त्या माहितीचा वापर करून ग्राहकांच्या बॅंक खात्यातून हजारो रुपये काढून फसवणूक केली. फिर्यादी संजय यांच्या खात्यातून 30 हजार रुपये तसेच अन्य एक ग्राहक गणेश दिगंबर सूर्यवंशी यांच्या खात्यातून 9 हजार ���ुपये काढून घेतले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजयवंत पवार यांना आदर्श शिक्षक पुरस्कार\nशेतकऱ्यांना दूध व्यवसाय परवडेना\nछत्रपती कारखान्याचा वर्धापनदिन उत्साहात\nगिरीश बापट यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी- धनंजय मुंडे\n#AUSvIND : ‘धोनी-चहल’ विजयाचे शिल्पकार; भारताने 2-1 ने मालिका जिंकत रचला इतिहास\n‘गोड बोला’ सांगणं सोपं…\nमायावती पैसा असलेल्यांनाच निवडणुकीचे तिकीट देतात\nपाच महिन्यांपासून वाहन विक्रीत घट\nगिरीश बापटांकडून मंत्रिपदाचा गैरवापर- हायकोर्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/criticizing-modi-journalist-falls-in-the-court-police-custody-for-a-year/", "date_download": "2019-01-18T12:31:34Z", "digest": "sha1:PJAITRSLDSX7BWFHCWB5M3BPVEP2N6YP", "length": 11273, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मोदींवर टीका करणे पत्रकार पडले महागात : एका वर्षासाठी पोलिसांच्या ताब्यात | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमोदींवर टीका करणे पत्रकार पडले महागात : एका वर्षासाठी पोलिसांच्या ताब्यात\nइंफाल: केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सोशल मीडियावर टीका करणे मणिपूरमधील एका पत्रकाराला चांगलेच महागात पडले आहे. या पत्रकाराला मंगळवारी (दि.18) राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (रासुका) एका वर्षासाठी पोलिसांच्या ताब्यात ठेवण्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे.\nकिशोरचंद वांगखेम असे या पत्रकाराचे नाव आहे. किशोरचंद यांनी फेसबुकवर एका व्हिडीओच्या माध्यमातून मणिपूरचे मुख्यमंत्री बीरेन सिंह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे 21 नोव्हेंबर रोजी त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर 25 नोव्हेंबर रोजी पश्‍चिम इंफाळमधल्या स्थानिक न्यायालयाने त्यांना 70 हजार रुपयांच्या जातमुचलक्‍यावर जामीन दिला होता. जामीन देताना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दाखला देत त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करता येणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते.\nमात्र, ही सुटका झाल्यानंतर रासुकाच्या सल्लागार मंडळाने किशोरचंद यांना पुन्हा एका वर्षासाठी ताब्यात घेण्यावर शिक्कामोर्तब केले. सल्लागार मंडळाच्या सांगण्यानुसार, या पत्रकाराचा इतिहास बघता, तो पुन्हा आक्षेपार्ह वर्तणूक करेल आणि सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्यास कारणीभूत ���ोईल. त्यामुळे रासुका कायद्याच्या 13व्या कलमाअंतर्गत त्याला बारा महिन्यांपर्यंत पोलिसांच्या ताब्यात ठेवणे योग्य आहे, असे नमुद केले.\nकिशोरचंद यांचे कुटुंबीय त्यांच्या शिक्षेला आव्हान देण्याची शक्‍यता आहे. रासुकाअंतर्गत कोणालाही कमाल 12 महिन्यांपर्यंत ताब्यात ठेवता येते. भारतीय पत्रकार संघ आणि प्रेस काउंसिल ऑफ इंडियाने किशोरचंद यांच्या अटकेचा निषेध केला आहे. रासुका हा कायदा अत्यंत मागास असून अन्यायकारक असल्याचे मत यापूर्वीही अनेक सामाजिक संस्थांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, रासुकाच्या सल्लागार मंडळाचा निर्णय योग्य असल्याचे सांगत मणीपूरच्या राज्यपाल नजमा हेपतुल्ला यांनीही या निर्णयावर सही केली करत किशोरचंद यांच्या या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nगुजरात आणि झारखंड नंतर आता युपीमध्ये आर्थिक मागासांसाठीचे १०% आरक्षण लागू\nपत्रकार हत्येप्रकरणी राम रहीमसह चौघांना जन्मठेप\nदुरांतो एक्‍सप्रेसमध्ये सशस्त्र दरोडा\nलोकपालसाच्या निवड समितीची शिफारस फेब्रुवारीपर्यंत करा : सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला सूचना\nघराणेशाहीच्या आरोपांवर मायावती कडाडल्या\nखुल्या प्रवर्गातील आर्थिक मागासांना आरक्षण राजकीय इच्छाशक्तीमुळेच शक्य : पंतप्रधान मोदी\nभाजपच्या माजी खासदार सावित्रीबाई फुले आणि अखिलेश यादव यांच्यात चर्चा\nकेनिया येथील हॉटेलवरील दहशतवादी हल्ल्याचा भारताकडून निषेध\nकाश्‍मीरमध्ये शांततेसाठी चर्चा हाच मार्ग : मुफ्ती\nनोकरीच्या आमिषाने तरुणांना गंडा\n‘राँग साईड’ने वाहने चालविणाऱ्यांना आणले वठणीवर\nइंदिराजी माध्यमिक विद्यालयाचा एकूण निकाल 96.66 टक्के\nमंडईतील अतिक्रमणाविरोधात भाजी विक्रेत्यांचा मोर्चा\nनिघोजे परिसरात कांदा काढणीला सुरुवात\nपुरंदरच्या विकासात खासदारांचे योगदान सांगा\nनागपूर येथील सहापदरी केबल स्टेड रामझुला उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण\nग्रेट पुस्तक : प्रस्थान\nपाच लाख बालकांना लसीकरण\nइंद्रायणी नदीची झाली गटारगंगा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/dilip-chavan-article-on-national-securtity-week/", "date_download": "2019-01-18T12:02:45Z", "digest": "sha1:FHYNDXZ4W2WTOGVN476W7FXXPQW2WNJ3", "length": 22946, "nlines": 260, "source_domain": "www.saamana.com", "title": "राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nपालघरमध्ये ओबीसींचे बेमुदत धरणे आंदोलन\nमंत्रालयासमोर पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न\nरायगड जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन\nनैसर्गिक कारणांमुळे कोणतीही संस्था अडचणीत येत नाही – शेखर चरेगावकर\n’10 Year Challenge’ मागे फेशियल डेटा चोरीचा कट असल्याचा संशय\nकाँग्रेस सत्तेवर आल्यास ‘मंदिर वही बनेगा’: हरीश रावत\nकश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर हँड ग्रेनेडचा हल्ला\nदिल्लीतील प्रदूषित हवेमुळे ब्रेन डॅमेजचा धोका\nकुंभ मेळा आणि प्रवासी भारतीय संमेलन म्हणजे नौटंकी, कॅबिनेट मंत्र्याचे वादग्रस्त…\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nऑस्ट्रेलियन कर्णधार फिंच बळीचा बकरा, भुवनेश्वरची अनोखी हॅटट्रीक\nआजचा अग्रलेख : शिवस्मारकाचा छळ\nठसा : डॉ. अनिल अवचट\nलेख : बालमनाच्या जडणघडणीसाठी ‘चित्रकला’ हवी\nआजचा अग्रलेख : घोषणांचा ‘मोसम’\n– सिनेमा / नाटक\nकरणी सेनेला कंगनाचे राजपुती बाण्यात उत्तर\nमला महाराष्ट्राची संस्कृती फार आवडते – कोरिओग्राफर एम. सुधाकर\n‘सर्व लाईन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nआठवडाभर आधीच साजरा होणार ‘शिमगा’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे न��्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nहिंदुस्थानात स्वातंत्र्यपूर्व काळात औद्योगिकीकरणाला सुरुवात झाली. कारखान्यात होणारे अपघात, कामगारांचे आरोग्य आणि त्यांच्यासाठी हव्या असलेल्या कल्याणकारी योजना या बाबी विचारात घेऊन १८८१ मध्ये कामगारांसाठी त्यांच्या सुरक्षा, आरोग्य व कल्याणासाठी कायदा करण्यात आला. स्वातंत्र्यानंतर मात्र हिंदुस्थान सरकारने याच कायद्याचे रूपांतर ‘कारखाने अधिनियम, १९४८’ असे केले.\nनवनवीन आधुनिक तंत्रज्ञानामुळे औद्योगिकीकरण झपाटय़ाने वाढू लागले. स्पर्धा निर्माण होऊ लागली. याचा परिणाम कामगार जीवनावर होऊ लागला. याचा सविस्तर विचार करता सरकारने, कामगारांची औद्योगिक सुरक्षा, आरोग्य व पर्यावरण या विषयांवर काम करण्यासाठी ४ मार्च, १९६६ रोजी ‘राष्ट्रीय सुरक्षा परिषद’ या स्वायत्त संस्थेची स्थापना केली. त्या वर्षापासून ४ मार्च हा संस्थेचा स्थापना दिवस ‘राष्ट्रीय सुरक्षा दिन’ व त्या लगतचा सप्ताह ‘राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह’ म्हणून देशभर पाळला जातो. त्यासाठी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय काम पाहते. कामगारांचे कामाचे तास, ते कार्यरत असलेल्या कामाच्या ठिकाणी असलेली परिस्थिती इ. बाबतीत बारकाईने दक्षता घेतली जाते. उद्योगधंदे भरभराटीला येणे म्हणजे देशाची प्रगती समजली जाते; परंतु जे कामगार आपले रक्त आटवून – घाम गाळून उद्योगधंदा फोफावतात – वाढवतात त्यांच्या सुरक्षा, आरोग्य आणि कल्याणाबाबत तसेच कामगारांच्या तक्रारींवर राज्य व केंद्र शासनाने तयार केलेल्या धोरणानुसार उपाययोजना करणे, कामगारांच्या हक्कांचे संरक्षण आणि तक्रारींचे निवारण करणे याविषयी संचालनालय कार्यतत्पर असते. औद्योगिक क्षेत्रात जनजागृती व्हावी म्हणून सुरक्षिततेविषयी सुरक्षा स्पर्धा, घोषवाक्य, निबंध, पोस्टर्स, चित्रकला इ. स्पर्धांचे आयोजन करून विजेत्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात येते. सुरक्षा नुसती समजली नाही तर ती भिनली पाहिजे हा त्या स्पर्धांमागचा हेतू असतो.\nकर्मचाऱ्यांना काम करताना हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, गॉगल, हातमोजे, सेफ्टी शूज, गमबूट, जॅकेट, टोपी इ. सुरक्षिततेची साधने पुरविली जातात. त्य���ंचा वापर कसा करायचा हेही प्रात्यक्षिकांसह दाखविले जाते, तरीसुद्धा ओव्हर स्मार्टपणामुळे अपघात होण्याची संख्या काही कमी नाही. जी अद्ययावत यंत्रे हाताळायची आहेत तीसुद्धा ‘गार्ड कव्हर’ने सुरक्षित ठेवलेली असतात. कामगारांना कामासंबंधी प्रशिक्षित केलेले असते. मागील वर्षी इमारतीला लागलेली आग विझविण्यास गेलेले फायरमन लिफ्टचा वापर करताना लिफ्ट बंद पडून गुदमरून मृत्युमुखी पडले. असा हेळसांडपणा, हलगर्जीपणा करून केवळ स्वतःचं, संस्थेचं, कुटुंबाचंच नव्हे तर राष्ट्राचंसुद्धा नुकसान होते याचा विसर पडता कामा नये.\nकारखाने, गोदामे, घरे यांना आगी लागून वित्तहानीबरोबर मनुष्यहानीसुद्धा होते. पर्यावरण बिघडते. छोटे-मोठे कारखाने सांडपाणी, रासायनिक द्रव्ये बेजबाबदारपणे कायदा धाब्यावर बसवून नदीनाल्यात सोडतात. अशाने जलचर प्राणी जिवास मुकतात. वाहनांचा धूर हीसुद्धा एक मोठी समस्या जाणवते. अशा एक ना अनेक गोष्टी पर्यावरणस बाधक ठरून मनुष्य जीवन घटवीत आहेत.\nघरातील वायरिंग, वाहन चालविताना पाळावयाचे नियम, प्रवासातील प्रसंगावधानता बँकांतील व्यवहार, घरगडी, इमारतीतील वॉचमन ठेवताना घ्यावयाची काळजी इ. बाबतीत डोळे उघडे ठेवून वागल्यास फसवणूक न होता अपघात टळतील. कारखान्यांचे दरवर्षी जसे सुरक्षा ऑडिट केले जाते तसे आपल्या घराचे, स्वतःच्या प्रकृतीचे ऑडिट करणे अत्यंत गरजेचे आहे, आढळणाऱ्या उणिवा वेळीच दूर करता येतात. त्यामुळे जीवन सुखमय बनते.\nप्रत्येकाने – मग तो कोणत्याही सेवेत असो – त्याने ‘‘मी माझा देश मोठा करीन. त्यासाठी माझ्याकडून कोणताही, कसल्याही प्रकारचा अपघात होणार नाही. मी माझे काम उच्च लेखून कसल्याही प्रकारची हेळसांड न करता लक्षपूर्वक करीन आणि स्वतः बरोबर इतरांच्या जीवितांची दक्षता घेईन.’’ अशी शपथ घेऊन आचरणात आणली तर आपण साजरा करीत असलेला राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह खऱ्या अर्थाने सार्थकी लागेल.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलपत्रकार आणि प्रलंबित पेन्शन\nपुढीलपालिका मंडयांतील गाळय़ांचे भाडे दुप्पट\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nलेख : बालमनाच्या जडणघडणीसाठी ‘चित्रकला’ हवी\nआभाळमाया : शोध ‘अदृश्य’ चंद्राचा\nलेख : संप, बंद, आंदोलने आणि सामान्य नागरिक\nपालघरमध्ये ओबीसींचे बेमुदत धरणे आंदोलन\n’10 Year Challenge’ मागे फेशियल डेटा ���ोरीचा कट असल्याचा संशय\nकाँग्रेस सत्तेवर आल्यास ‘मंदिर वही बनेगा’: हरीश रावत\nमंत्रालयासमोर पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न\nकश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर हँड ग्रेनेडचा हल्ला\nकरणी सेनेला कंगनाचे राजपुती बाण्यात उत्तर\nदिल्लीतील प्रदूषित हवेमुळे ब्रेन डॅमेजचा धोका\n‘सर्व लाईन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nआठवडाभर आधीच साजरा होणार ‘शिमगा’\n‘मी पण सचिन’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nकुंभ मेळा आणि प्रवासी भारतीय संमेलन म्हणजे नौटंकी, कॅबिनेट मंत्र्याचे वादग्रस्त...\n‘लकी’च्या गाण्यावर अभिनेता जितेंद्र यांनी केला डान्स\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/pune/jilhi-banks-money-get-wasted-said-reserve-bank-282897.html", "date_download": "2019-01-18T12:26:35Z", "digest": "sha1:NRRITDHBBVRD4JDBOPDMVF7RVB35KEN7", "length": 3205, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - जिल्हा बँकांचे 101 कोटी बुडाले, पवारांनी दाखवलेले 'ते' पत्र न्यूज18लोकमतच्या हाती–News18 Lokmat", "raw_content": "\nजिल्हा बँकांचे 101 कोटी बुडाले, पवारांनी दाखवलेले 'ते' पत्र न्यूज18लोकमतच्या हाती\nजिल्हा बँकांमध्ये पडून असलेल्या जुन्या 500 आणि हजाराच्या नोटा स्क्रॅप करा, आणि ताळेबंदात लॉस दाखवा असे रिझर्व बँकेचे आदेश आहेत\n22 फेब्रुवारी : जिल्हा बँकांमध्ये पडून असलेल्या जुन्या 500 आणि हजाराच्या नोटा स्क्रॅप करा, आणि ताळेबंदात लॉस दाखवा असे रिझर्व बँकेचे आदेश आहेत, असा गौप्यस्फोट काल शरद पवारांनी केला होता. नाबार्डचं या आशयाचं पत्र त्यांनी दाखवलं होतं.ते पत्र न्यूज18 लोकमतच्या हाती लागलंय. पुणे जिल्हा बँकेचे 22 कोटी आणि इतर 8 बँकांमधले 101 कोटी रुपये भंगारात काढा, असा धक्कादायक आदेश रिझर्व बँकेनं 31 जानेवारी 2018 रोजी दिले होते.\nहे हास्य शेवटचंच, भीषण अपघातात चिमुकलीने गमावलं पितृछत्र\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nतब्बल 55 बंदुका...भाजप पदाधिकाऱ्यानंतर आता साताऱ्यातूनही मोठा शस्त्रसाठा जप्त\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकल�� चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\nKumbh Mela 2019: इतिहासात पहिल्यांदा किन्नर आखाड्याने असं केलं शाही स्नान, पाहा PHOTOS\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/hina-gavit-on-car-attack-by-maratha-kranti-morcha-299017.html", "date_download": "2019-01-18T11:54:25Z", "digest": "sha1:UQW4H2EEM6UETOOMO7QPW6RNKTECRID5", "length": 18583, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO : 'मला तिथे माझा मृत्यू समोर दिसत होता'", "raw_content": "\nनाशिक जिल्ह्यात 24 तासात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nVIDEO : भाव मिळाला नाही, शेतकऱ्याने कांद्याच्या शेतातच केली आत्महत्या\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nनाशिक जिल्ह्यात 24 तासात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nVIDEO : भाव मिळाला नाही, शेतकऱ्याने कांद्याच्या शेतातच केली आत्महत्या\nमंत्रालयाच्या दारातच महिलेने केला आत्महत्येचा प्रयत्न\nतब्बल 55 बंदुका...भाजप पदाधिकाऱ्यानंतर आता साताऱ्यातूनही मोठा शस्त्रसाठा जप्त\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nहात नसलेल्या चित्रकारांनी काढलेली चित्र पाहून तुम्ही व्हाल थक्क\n'भाजपला जिंकून दिलंस तर प्रमोशन' : दोन महिला अधिकाऱ्यांच्या व्हायरल झालेल्या WhatsApp चॅटमागचं सत्य\nVIDEO तरुणीचा संशयास्पद मृत्यू, संतप्त जमावाने लावली पोलीस स्टेशनला आग\nलोकसभा निवडणुकीच्या Fake Newsने आयोग हैराण, दाखल करणार FIR\nराम मंदिराचं बांधकाम 2025 नंतर सुरू होणार - भैय्याजी जोशी\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\nशाहरुखची रील लाइफ मुलगी पुन्हा एकदा हॉट फोटोंमुळे चर्चेत\nअजय आणि अनिल 7 वर्षांनी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर, 'टोटल धमाल' सिनेमातून दिसणार एकत्र\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्��रने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\nधोनीचा 'हा' विक्रम वाचून तुम्हीही म्हणाल, 'धोनी जैसा कोई नही'\nInd vs Aus : विराट कोहलीच्या 'ट्रम्प कार्ड'ने दिली चार चेंडूत सामन्याला कलाटणी\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : डिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nVIDEO : ...तर तुमच्या वैवाहिक जीवनात कधीच येणार नाही दुःख\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nVIDEO : ...अन् मिठ्ठू झाला मित्र\nVIDEO : 'मला तिथे माझा मृत्यू समोर दिसत होता'\nधुळे, 05 आॅगस्ट : आमचे काही कार्यकर्ते तिथे होते त्यांनी मला बाहेर खेचून काढलं. मी बाहेर पडल्यानंतर त्यांनी माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मला तिथे माझा मृत्यू समोर दिसत होता. आंदोलन अनेक प्रकारचे होतात पण एखाद्या महिला लोकप्रतिनिधींच्या गाडीवर असा हल्ला होत असेल तर हे निंदणीय आहे अशी संतप्त प्रतिक्रिया खासदार हिना गावित यांनी दिली.\nधुळ्याचे पालकमंत्री दादा भुसे आणि पर्यटन विकासमंत्री जयकुमार रावल यांना आज मराठा आंदोलनकांच्या रोषाचा सामना करावा लागला. धुळ्यातील नियोजन मंडळाच्या बैठकीत भुसे यांच्या विरोधात धिक्काराच्या घोषणा देण्यात आल्या. तसंच खासदार हिना गावित यांची गाडीही आंदोलकांनी फोडल्याचं समोर आलं आहे. गाडीच्या काचा फोडून गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. खासदार हिना गाडीत असतानाच ही तोडफोड करण्यात आली.\nआंदोलकांनी गाडीवर चढत गाडीची तोडफोड केली. खासदार गावित यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. पण या घटनेमुळे खासदार हिना गावित यांना धक्का बसलाय. आमचे काही कार्यकर्ते तिथे होते त्यामुळे त्यांनी मला बाहेर खेचून काढलं आणि मला बाजूला घेतलं. पण तरीही आंदोलकांचा राडा सुरूच होता. त्यांनी माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मला तिथे माझा मृत्यू समोर दिसत होता. आंदोलन अनेक प्रकारचे होतात पण एखाद्या महिला लोकप्रतिनिधींच्या गाडीवर असा हल्ला होत असेल तर हे निंदणीय आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.\nगाडीवर हल्ला करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सोळा दिवस चालेल्या आंदोलनाची दखल न घेतल्याने, राग व्यक्त करत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. यावेळी पोलिसांकडून सौम्य लाढीचार्जही करण्यात आला.\nदरम्यान, मराठा आरक्षणाबाबत वैधानिक कारवाई नोव्हेंबरअखेरपर्यंत पूर्ण करणार, सर्वांचे हित जपूनच मेगाभरती करणार अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसंच लोकशाहीने अनेक मार्ग आंदोलनासाठी दिले आहेत. त्यात हिंसेला स्थान नाही. हिंसेमुळे आंदोलन, विचार, संघर्ष बदनाम होतो. कोवळी तरूणाई आत्महत्या करते, यामुळे मनाला अतिशय वेदना होतात त्यामुळे आत्महत्या करू नका चर्चेला या मी तुमच्यासाठी एक पाऊल मागे घ्यायला तयार आहे असं आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं.\nतसंच संवेदनशील नेत्यांनी नेतृत्त्व करणे सोडले तर संपूर्ण समाज दिशाहिन होईल. मार्ग संवादातून निघणे शक्य. सरकार संवादासाठी सदैव तयार, कटिबद्ध आहे. हा प्रश्न राजकारणात अडकविण्याचा नाही, प्रतिस्पर्धेसाठी वापरण्याचा नाही. असे झाले तर महाराष्ट्र आपल्याला कधीही माफ करणार नाही. आता राजकीय कुरघोडी करण्याऐवजी या व्यवस्थेचे एक घटक म्हणून एकत्रित येऊन या प्रश्नाला न्याय देण्याची भूमिका प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे. हे आवाहन गांभीर्याने घेऊन, संवादाची प्रक्रिया पुढे नेली पाहिजे असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी राजकीय पक्षांना केलं.\nतर दुसरीकडे मराठा आरक्षणाचा निर्णय लवकरात लवकर घ्या, मराठा आरक्षणाकडे मागील सरकारने आणि या सरकारनेही दुर्लक्ष केलंय. पण आता काहीतरी मार्ग काढा नाहीतर अनर्थ झाल्याशिवाय राहणार नाही. लोक ऐकण्याच्या मनस्थितीत राहिली नाहीत, अजूनही जर तुम्हाला अंत बघायचा असेल तर बघा काही घडलं तर मग याला न्यायव्यवस्था, प्रशासन आणि राज्यकर्ते जबाबदार असतील अशा इशारा साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी दिलाय. तसंच राज्य सरकारने मराठा तरुण हा माओवादी होण्याची वाटू पाहु नये असाही इशारा दिला.\nमराठा आरक्षणावर काय बोलले मुख्यमंत्री वाचा 20 ठळक मुद्दे\nVIDEO: मराठा आंदोलकांनी खासदार हिना गावित यांची गाडी फोडली\nखडसेंना पंतप्रधानही व्हावंसं वाटेल,गिरीश महाजनांचा टोला\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\n'भाजपला जिंकून दिलंस तर प्रमोशन' : दोन महिला अधिकाऱ्यांच्या व्हायरल झालेल्या WhatsApp चॅटमागचं सत्य\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nहात नसलेल्या चित्रकारांनी काढलेली चित्र पाहून तुम्ही व्हाल थक्क\nअभी तक \u0003खेलने के लिए\nनाशिक जिल्ह्यात 24 तासात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nVIDEO : भाव मिळाला नाही, शेतकऱ्याने कांद्याच्या शेतातच केली आत्महत्या\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/madhya-pradesh-petrol-pump-offers-maharashtra-petrol-diesel-vat-rate-unique-idea-304784.html", "date_download": "2019-01-18T12:17:42Z", "digest": "sha1:WTGTEGLRXHXOQ3WEUIIIETR2NPDRH7ZA", "length": 16006, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पेट्रोल-डिझेल भरा आणि व्हा मालामाल..!!", "raw_content": "\nVIDEO लडाखमध्ये पर्यटक अडकले, बर्फाखाली 5 जणांचा मृत्यू, 5 बेपत्ता\nपुण्यात सिनेस्टाईल दरोडा, बंगल्यात घुसून मुंबईच्या वृद्ध दाम्पत्याला ओलीस ठेवून लुटले\nहे हास्य शेवटचंच, भीषण अपघातात चिमुकलीने गमावलं पितृछत्र\nनाशिक जिल्ह्यात 24 तासात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nपुण्यात सिनेस्टाईल दरोडा, बंगल्यात घुसून मुंबईच्या वृद्ध दाम्पत्याला ओलीस ठेवून लुटले\nहे हास्य शेवटचंच, भीषण अपघातात चिमुकलीने गमावलं पितृछत्र\nनाशिक जिल्ह्यात 24 तासात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nVIDEO : भाव मिळाला नाही, शेतकऱ्याने कांद्याच्या शेतातच केली आत्महत्या\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nहात नसलेल्या चित्रकारांनी काढलेली चित्र पाहून तुम्ही व्हाल थक्क\nVIDEO लडाखमध्ये पर्यटक अडकले, बर्फाखाली 5 जणांचा मृत्यू, 5 बेपत्ता\n'भाजपला जिंकून दिलंस तर प्रमोशन' : दोन महिला अधिकाऱ्यांच्या व्हायरल झालेल्या WhatsApp चॅटमागचं सत्य\nVIDEO तरुणीचा संशयास्पद मृत्यू, संतप्त जमावाने लावली पोलीस स्टेशनला आग\nलोकसभा निवडणुकीच्या Fake Newsने आयोग हैराण, दाखल करणार FIR\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश काम�� म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\nशाहरुखची रील लाइफ मुलगी पुन्हा एकदा हॉट फोटोंमुळे चर्चेत\nअजय आणि अनिल 7 वर्षांनी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर, 'टोटल धमाल' सिनेमातून दिसणार एकत्र\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\nधोनीचा 'हा' विक्रम वाचून तुम्हीही म्हणाल, 'धोनी जैसा कोई नही'\nInd vs Aus : विराट कोहलीच्या 'ट्रम्प कार्ड'ने दिली चार चेंडूत सामन्याला कलाटणी\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : डिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nVIDEO : ...तर तुमच्या वैवाहिक जीवनात कधीच येणार नाही दुःख\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nVIDEO : ...अन् मिठ्ठू झाला मित्र\nपेट्रोल-डिझेल भरा आणि व्हा मालामाल..\nपेट्रोलपंप चालकांनी ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यासाठी शक्कल लढवण्यास सुरुवात केलीय. मोफत नाश्ता, लॅपटॉप, चांदीचं नाणं अशा प्रकारच्या या ऑफर्स आहेत.\nभोपाळ, 11 सप्टेंबर : मध्यप्रदेशात पेट्रोलपंप चालकांकडून इंधनाची खरेदी वाढवण्यासाठी ऑफर्सचा पाऊस सुरु आहे. मध्यप्रदेशात महाराष्ट्राच्या तुलनेत पेट्रोल आणि डिझेलवर व्हॅट अधिक असल्यानं इथं इंधन महाग मिळतं. यामुळे अनेक वाहनचालक महाराष्ट्राच्या सीमाभागात कमी दरानं मिळणारं पेट्रोल भरतात. त्यामुळे पेट्रोलपंप चालकांनी ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यासाठी शक्कल लढवण्यास सुरुवात केलीय. मोफत नाश्ता, लॅपटॉप, चांदीचं नाणं अशा प्रकारच्या या ऑफर्स आहेत. मध्य प्रदेशात डिझेलवर २२ टक्के तर पेट्रोलवर २७ टक्के व्हॅट लावला जातो.\nदेशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दररोज वाढ होत आहे. पेट्रोलचे दर ९० रुपयांच्या पुढे गेले आहेत. मध्य प्रदेशात सरकारकडून पेट्रोल आणि ड��झेलवर सर्वाधिक व्हॅट लावला जातोय. या व्हॅटमुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात आणखी वाढ होत आहे. मध्य प्रदेशात पेट्रोल-डिझेलचे दर जास्त असल्याने राज्यातील ट्रक चालक, टेम्पो आणि जड वाहनधारक तसेच सीमावर्ती भागातील अनेक जण दुसऱ्या राज्यात जावून वाहनांमध्ये पेट्रोल-डिझेल भरत आहेत. हा प्रकार पेट्रोल पंप मालकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यासाठी विविध क्लुप्त्या वापरायला सुरुवात केली आहे.\nशंभर लिटर डिझेल भरल्यानंतर ग्राहकांना मोफत चहा आणि नाश्ता दिला जात आहे. ५ हजार लिटर डिझेल खरेदी केल्यानंतर मोबाईल, सायकल किंवा मनगटी घड्याळ मोफत दिलं जात आहे. तर १५ हजार लिटर डिझेल खरेदीवर कपाट, सोफा सेट किंवा शंभर ग्रॅमच्या चांदीचे नाणे दिले जात आहे. २५ हजार लिटर डिझेल खरेदी केल्यावर वॉशिंग मशीन तर ५० हजार लिटर खरेदीनंतर एसी आणि १ लाख लिटर खरेदी केल्यानंतर स्कूटर किंवा मोटारसायकल पेट्रोल पंप मालकांकडून मोफत दिली जात आहे. दरम्यान, मध्य प्रदेशात डिझेलवर २२ टक्के तर पेट्रोलवर २७ टक्के व्हॅट लावला जात असल्याचे पेट्रोल पंप मालकांनी सांगितले.\n100 लिटर डिझेल - चहा-नाश्ता फ्री\n5 हजार लिटर डिझेल - मोबाईल, सायकल किंवा मनगटी घड्याळ\n15 हजार लिटर डिझेल - कपाट, सोफा सेट किंवा 100 ग्रॅम चांदीचं नाणं\n25 हजार लिटर डिझेल - वॉशिंग मशीन\n50 हजार लिटर डिझेल - एसी फ्री\n1 लाख लिटर डिझेल- स्कूटर किंवा मोटारसायकल\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: dieselmadhya pradeshmaharashtraofferspetrolpetrol pumprateunique ideavatऑफर्सचा पाऊसडिझेलदरपेट्रोलपेट्रोलपंप चालकमध्यप्रदेशमहाराष्ट्रव्हॅटशक्कल\nVIDEO लडाखमध्ये पर्यटक अडकले, बर्फाखाली 5 जणांचा मृत्यू, 5 बेपत्ता\n'भाजपला जिंकून दिलंस तर प्रमोशन' : दोन महिला अधिकाऱ्यांच्या व्हायरल झालेल्या WhatsApp चॅटमागचं सत्य\nVIDEO तरुणीचा संशयास्पद मृत्यू, संतप्त जमावाने लावली पोलीस स्टेशनला आग\nलोकसभा निवडणुकीच्या Fake Newsने आयोग हैराण, दाखल करणार FIR\nराम मंदिराचं बांधकाम 2025 नंतर सुरू होणार - भैय्याजी जोशी\nशेतकऱ्यांना अर्थसंकल्पात मिळणार मोठा दिलासा - जेटलींचे संकेत\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO लडाखमध्ये पर्यटक अडकले, बर्फाखाली 5 जणांचा मृत्यू, 5 बेपत्ता\nपुण्यात सिनेस्टाईल दरोडा, बंगल्यात घुसून ���ुंबईच्या वृद्ध दाम्पत्याला ओलीस ठेवून लुटले\nहे हास्य शेवटचंच, भीषण अपघातात चिमुकलीने गमावलं पितृछत्र\nनाशिक जिल्ह्यात 24 तासात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/sport/indian-cricketer-sachin-tendulkar-virendra-sehwag-virat-kohli-ms-dhoni-suresh-raina-friendship-300375.html", "date_download": "2019-01-18T12:34:04Z", "digest": "sha1:POCMVTDXXAGXG7GF2FOZPWQPP3TH7PZL", "length": 8901, "nlines": 104, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आपल्या ‘या’ मित्रांवर जीव टाकतात धोनी, सचिन आणि विराट", "raw_content": "\nआता मेडिकलमध्ये मिळणार नाही 'ही' औषधं, केंद्रीय आरोग्य विभागाचा निर्णय\nVIDEO लडाखमध्ये पर्यटक अडकले, बर्फाखाली 5 जणांचा मृत्यू, 5 बेपत्ता\nपुण्यात सिनेस्टाईल दरोडा, बंगल्यात घुसून मुंबईच्या वृद्ध दाम्पत्याला ओलीस ठेवून लुटले\nहे हास्य शेवटचंच, भीषण अपघातात चिमुकलीने गमावलं पितृछत्र\nपुण्यात सिनेस्टाईल दरोडा, बंगल्यात घुसून मुंबईच्या वृद्ध दाम्पत्याला ओलीस ठेवून लुटले\nहे हास्य शेवटचंच, भीषण अपघातात चिमुकलीने गमावलं पितृछत्र\nनाशिक जिल्ह्यात 24 तासात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nVIDEO : भाव मिळाला नाही, शेतकऱ्याने कांद्याच्या शेतातच केली आत्महत्या\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nहात नसलेल्या चित्रकारांनी काढलेली चित्र पाहून तुम्ही व्हाल थक्क\nआता मेडिकलमध्ये मिळणार नाही 'ही' औषधं, केंद्रीय आरोग्य विभागाचा निर्णय\nVIDEO लडाखमध्ये पर्यटक अडकले, बर्फाखाली 5 जणांचा मृत्यू, 5 बेपत्ता\n'भाजपला जिंकून दिलंस तर प्रमोशन' : दोन महिला अधिकाऱ्यांच्या व्हायरल झालेल्या WhatsApp चॅटमागचं सत्य\nVIDEO तरुणीचा संशयास्पद मृत्यू, संतप्त जमावाने लावली पोलीस स्टेशनला आग\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\nशाहरुखची रील लाइफ मुलगी पुन्हा एकदा हॉट फोटोंमुळे चर्चेत\nअजय आणि अनिल 7 वर्षांनी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर, 'टोटल धमाल' सिनेमातून दिसणार एकत्र\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\nधोनीचा 'हा' विक्रम वाचून तुम्हीही म्हणाल, 'धोनी जैसा कोई नही'\nInd vs Aus : विराट कोहलीच्या 'ट्रम्प कार्ड'ने दिली चार चेंडूत सामन्याला कलाटणी\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\n#MustWatch: आजचे Top 5 ट्रेंडिंग व्हिडिओ पाहिलेत का\nVIDEO : डिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nVIDEO : ...तर तुमच्या वैवाहिक जीवनात कधीच येणार नाही दुःख\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nआता मेडिकलमध्ये मिळणार नाही 'ही' औषधं, केंद्रीय आरोग्य विभागाचा निर्णय\nVIDEO लडाखमध्ये पर्यटक अडकले, बर्फाखाली 5 जणांचा मृत्यू, 5 बेपत्ता\nपुण्यात सिनेस्टाईल दरोडा, बंगल्यात घुसून मुंबईच्या वृद्ध दाम्पत्याला ओलीस ठेवून लुटले\nहे हास्य शेवटचंच, भीषण अपघातात चिमुकलीने गमावलं पितृछत्र\nनाशिक जिल्ह्यात 24 तासात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.broadcastbeat.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98/", "date_download": "2019-01-18T11:17:36Z", "digest": "sha1:MOVP45P6J5DROV2YU6C4XB4ADFHMJUEN", "length": 9876, "nlines": 97, "source_domain": "mr.broadcastbeat.com", "title": "ब्रॉडकास्ट बीट टीम - 2019 NAB ब्रॉडकास्ट बीटद्वारे बातम्या दर्शवा. च्या अधिकृत ब्रॉडकास्टर NAB दर्शवा, च्या उत्पादक NAB दर्शवा लाइव्ह", "raw_content": "\nघर » ब्रॉडकास्ट बीट टीम\nरायन सालाझार ब्रॉडकास्ट बीट मॅगझीनचे संपादक-इन-चीफ, प्रकाशक आणि संस्थापक आहेत. रायन यांनी ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग मॅगझीन आणि क्रिएटिव्ह गाय साठी लिहिले आहे. त्यांनी बाराव्या वर्षापासून प्रसारित आणि पोस्ट उत्पादन क्षेत्रात काम केले आहे आणि उत्पादन खेळणींसाठी एक सच्च् आवड आहे रायन देखील कार्यकारी निर्माता आहे NAB शो लाइव्ह आणि जवळजवळ दहा वर्षे राष्ट्रीय संघटना ब्रॉडकास्टर्स सह जवळून काम केले आहे\nईस्टर्न यूएस आणि इंटरनॅशनल सेल्स मॅनेजर\nवेस्टर्न यूएस सेल्स मॅनेजर\nउत्पादन सहाय्यक आणि ��ामाजिक माध्यम\nसेटी मॅनेजर आणि इन्व्हेन्टर दिग्दर्शक\nस्टुडिओ टूर मार्गदर्शिका आणि टेलिफोन ऑपरेटर\nसदाहरित झुडूप याला फिक्कट जांभळी किंवा पांढरी फुले येतात मार्ग\nसोशल मीडिया आणि इन्व्हेस्टमेंट\nछायाचित्रकार आणि सामाजिक माध्यम संचालक\nब्रॉडकास्ट बीट हा अधिकृत ब्रॉडकास्टर आहे NAB दर्शवा लास व्हेगसमध्ये, NAB दर्शवा न्यूयॉर्क आणि निर्मात्याचे NAB दर्शवा राहतात. आम्ही सिंगापूरमध्ये ब्रॉडकास्ट अॅसियाचे अधिकृत व्हिडिओ भागीदार देखील आहोत आणि गेल्या दोन वर्षांचे ब्रॉडकास्ट उत्पादन केले आहेत SMPTE in लॉस आंजल्स.\nकॉपीराइट 2018 ब्रॉडकास्ट बीट मॅगझीन, एलएलसी. सर्व हक्क राखीव. येथे दिसणारी सर्व ट्रेडमार्क आणि कॉपीराइट त्यांच्या संबंधित मालकांची मालमत्ता आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/mumbai-high-court-order-government-audit-fire-court-45312", "date_download": "2019-01-18T12:47:59Z", "digest": "sha1:FBJ6VV7LKIFA7BSX6DD4HY6NFP25LP6D", "length": 11671, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai high court order government audit to fire in the court 'न्यायालयांमध्ये आग प्रतिबंधक यंत्रणा अस्तित्वात आहे का?' | eSakal", "raw_content": "\n'न्यायालयांमध्ये आग प्रतिबंधक यंत्रणा अस्तित्वात आहे का\nसोमवार, 15 मे 2017\nमुंबई: राज्यातील सर्व न्यायालयांमध्ये आग प्रतिबंधक यंत्रणा अस्तित्वात आहे का याचे ऑडिट चालू वर्षभरात करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज (सोमवार) दिले आहेत.\nन्यायालयांमध्ये हजारो कागदपत्रे आणि पुराव्याच्या नोंदी असतात, त्यासाठी ग्राहक न्यायालयासह सर्व न्यायालयांचे ऑडिट करा, असे आदेश न्या. अभय ओक यांच्या खंडपीठाने दिले. न्यायालयांमधील सुविधांबाबत दिलेल्या निकालपत्रात आगीसह, ई-कोर्ट, सुरक्षा आदींबाबत सार्वजनिक बांधकामविभागाला आदेश दिले आहेत. आतापर्यंत केवळ 403 न्यायालयांचे ऑडिट सरकारने केले आहे.\nमुंबई: राज्यातील सर्व न्यायालयांमध्ये आग प्रतिबंधक यंत्रणा अस्तित्वात आहे का याचे ऑडिट चालू वर्षभरात करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज (सोमवार) दिले आहेत.\nन्यायालयांमध्ये हजारो कागदपत्रे आणि पुराव्याच्या नोंदी असतात, त्यासाठी ग्राहक न्यायालयासह सर्व न्यायालयांचे ऑडिट करा, असे आदेश न्या. अभय ओक यांच्या खंडपीठाने दिले. न्यायालयांमधील सुविधांबाबत दिलेल्या निकालपत्रात आगीसह, ई-कोर्ट, सुरक्षा आदींबाबत सार्वजनिक बांधकामविभा���ाला आदेश दिले आहेत. आतापर्यंत केवळ 403 न्यायालयांचे ऑडिट सरकारने केले आहे.\n'विप्रो'चा नफा 2,510 कोटींवर; बोनस शेअरची घोषणा\nमुंबई: भारतातील तिसऱ्या क्रमांकाची आयटी कंपनी 'विप्रो'चा नफा सरलेल्या तिसऱ्या तिमाहीत 30 टक्क्यांनी वाढत 2,510.4 कोटी रुपयांवर पोचला आहे. गेल्यावर्षी...\n'काँग्रेस सत्तेत आल्यानंतरच होणार राम मंदिर'\nदेहरादून- काँग्रेस सत्तेत आल्यानंतरच राम मंदिर होणार असल्याचे महत्वपूर्ण विधान उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे महासचिव हरीश रावत...\nव्हायब्रंट गुजरात: अंबानी करणार 3 लाख कोटींची गुंतवणूक\nगांधीनगर: रिलायन्स इंडस्ट्रीज गुजरातमध्ये 3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा मुकेश अंबानींनी केली आहे. आगामी 10 वर्षात...\n'औरंगाबाद महापालिकेच्या शाळा मुंबईपेक्षा चांगल्या'\nऔरंगाबाद - इंग्रजी शाळांच्या तुलनेत मराठी माध्यमांच्या, त्यात महापालिकेच्या शाळांचा दर्जा वाढला पाहिजे. मुंबई महापालिकेच्या शाळांपेक्षा औरंगाबाद...\nआम्हाला हे सरकार आमचे वाटतच नाही - अर्जुन खोतकर\nऔरंगाबाद - शिवसेनेच्या पाठिंब्यावर सत्तेवर असलेल्या भाजप सरकारने आम्हाला नेहमीच दुय्यम वागणूक दिली. प्रत्येक ठिकाणी आमदार, मंत्र्यांची अडवणूक...\nगिरीश बापट यांनी मंत्रिपदाचा गैरवापर केला : उच्च न्यायालय\nमुंबई : राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी कर्तव्यात कसूर केले, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ताशेरे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android/?id=d1d44024", "date_download": "2019-01-18T11:48:48Z", "digest": "sha1:CDAPICRQDP26BENJ5D5ZVEYZAMUZHCPF", "length": 10768, "nlines": 280, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Google Play services Android अॅप APK (com.google.android.gms) Google LLC द्वारा - PHONEKY वर डाउनलोड करा", "raw_content": "\nAndroid ऐप्स अँड्रॉइड गेम जावा ऐप्स सिम्बियन ऐप्स\nAndroid ऐप्स शैली उपयुक्तता\n100% ते सुरक्षित आहे.\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या अॅपसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया अॅप्सचे प्रथम पुनरावलोकन करा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या अॅपसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: NokiaX2-02\nफोन / ब्राउझर: LG-K100\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\n136K | इंटरनेटचा वापर\nAndroid ऐप्स अँड्रॉइड गेम जावा ऐप्स\nPHONEKY: अँड्रॉइड अनुप्रयोग आणि खेळ\nअँड्रॉइड अनुप्रयोग सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nअॅप्स सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियामी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड OS मोबाइल फोनद्वारे डाउनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या अँन्डिडा मोबाईलवर Google Play services अनुप्रयोग डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड अनुप्रयोगांपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY वर अँड्रॉइड अॅप्स स्टोअर, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट विनामूल्य विनामूल्य पूर्ण आवृत्ती मोबाइल अॅप्स डाउनलोड करू शकता. या अॅप्लिकेशन्सची छान आणि उपयुक्त वैशिष्ट्ये आपल्याला खूप जास्त वेळ घालवतील. PHONEKY वर, आपल्याला शैक्षणिक आणि मनोरंजनापासून संरक्षण आणि नेव्हिगेशन एंड्रॉइड अॅप्सवर बर्याच अॅप्स आणि विविध शैलीचे गेम सापडतील. आपल्या अँड्रॉइड OS मोबाइल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड अनुप्रयोग डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट अॅप्स पाहण्याची, लोकप्रियतेनुसार अनुप्रयोगांची क्रमवारी लावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/ringtones/?id=m340980", "date_download": "2019-01-18T12:29:06Z", "digest": "sha1:534FCZDNUU4YJ2C6KWTYZ2DZCH5Y7EET", "length": 11470, "nlines": 269, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "ब्लॅकबेरी युरोट्रान्स रिंगटोन - PHONEKY वरून आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया रिंगटोनसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया रिंगटोनचे सर्वप्रथम पुनरावलोकन करा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया रिंगटोनसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Android\nव्हिला मिक्स रिंगटोन विभाजित ((डीजे - सुनील))\nलॅब पे आती है दुआ बांक तमन्ना मेरी\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Zen X24i\nतुम हाय हो [मादा] - आशिकी 2 रिंगटोन\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nब्लॅकबेरी 3 डी एसएमएस\nब्लॅकबेरी ओल्ड स्कुल हाऊस\nब्लॅकबेरी माझे जाम Thats\nब्लॅकबेरी बाक फुग्यू डी मायनर\nरिंगटोन्स आयफोन रिंगटोन गेम\nरिंगटोन सेवा PHONEKY द्वारे प्रदान केली गेली आहे आणि हे 100% विनामूल्य आहे\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाईल फोनवर ब्लॅकबेरी युरोट्रान्स रिंगटोन डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट रिंगटोनपैकी एक आपण नक्कीच त्याच्या सुंदर चाल आनंद मिळेल PHONEKY वर विनामूल्य रिंगटोन्स स्टोअर, आपण पॉप / रॉक आणि आरएएनबी पासून जाझ, क्लासिक व मजेदार मोबाईल रिंगटोन्ससाठी विविध प्रकारचे रिंगटोन डाउनलोड करू शकता. आपल्या मोबाईल फोनवर थेट किंवा संगणकावरून रिंगटोन डाउनलोड करा. मोबाईल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्कृष्ट रिंगटोन पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार रिंगटोनला क्रमवारी लावा.\nआपण केवळ आपल्या iPhone वरील रिंगटोनचे पूर्वावलोकन करू शकता\nरिंगटोन म्हणून लागू करण्यासाठी आपण खालील आपल्या संगणकावर हा रिंगटोन च्या आयफोन आवृत्ती डाउनलोड आणि iTunes मार्गे आपल्या फोनवर हस्तांतरित करणे आवश्यक आहे\nआपल्या मोबाईल डिव्हाइसवर रिंगटोन डाउनलोड करा.\n1- जतन संवाद प्रकट होईपर्यंत \" डाउनलोड \" लिंक वर आपले बोट दाबा आणि धरून ठेवा.\nजर आपण संगणक ब्राऊजर वापरत असाल तर \" डाऊनलोड \" दुव्यावर उजवे क्लिक करा आणि \" लक्ष्य जतन करा \" वर क्लिक करा.\n2- \" दुवा जतन करा \" निवडा, आपला ब्राउझर रिंगटोन डाउनलोड करणे प्रारंभ करेल.\n3- आपण सेटिंग्जमध्ये नवीन रिंगटोन शोधू आणि सेट करू शकता > ध्वनी > रिंगटोन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://sahityasampada.com/Login!DisplayBookDetails.action;jsessionid=B25BC5FF7D127AE583525CE5D8CB84FA?langid=2&athid=65&bkid=659", "date_download": "2019-01-18T12:32:12Z", "digest": "sha1:LGWQPBDD5D7AXJK77VTYKJOCDMYFL6IG", "length": 1853, "nlines": 41, "source_domain": "sahityasampada.com", "title": "Read Marathi Books Online, Sahitya Sampada, Online Digital Library", "raw_content": "\nName of Book : ह्रदयाचं दुकान\n\"ह्र्दयाचं दुकान\" सुरु केल्याबरोबर पहिलचं गिऱ्हाईक सॉलिड मिळावं. बावीस हजार रुपये आणि अकरा ह्रदयं मी खुष झालो. ही अकरा ह्रदयं धंद्याला उपयोगी पडतील म्हणून मी ती नीट सुरक्षित ठेवली. रेडिओ, घड्याळं दुरुस्त करणारे, वाटेल तसले भाराभार जुने पार्टस जमा करुन ठेवतात. कुठल्या तरी घड्याळाला कुठला तरी पार्ट बसतो. ह्रदयाचंही तसंच होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t4024/", "date_download": "2019-01-18T12:35:49Z", "digest": "sha1:ZDAKA5UMT4C6GMALBMJ4WOIQX6GGJ35Q", "length": 3542, "nlines": 71, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-क्षमा कर या अपराध्यास", "raw_content": "\nक्षमा कर या अपराध्यास\nक्षमा कर या अपराध्यास\nक्षमा कर या अपराध्यास चुक केलि मी मोठी,\nक्षमा कर या अपराध्यास चुक केलि मी मोठी,\nमैत्रीच्या फुलात गाठ बांधली प्रेमाची.\nसांगता सांगता राहून गेले सांगायचे मनातले,\nसांगता सांगता राहून गेले सांगायचे मनातले,\nउगीच हुन्कित होतो तागरात वास प्राजक्ताचे.\nजीवनाच्या शेवटच्या श्वासात आठवले सर्व काही,\nजीवनाच्या शेवटच्या श्वासात आठवले सर्व काही,\nसांगितले असते तेव्हाच तर प्रीत झाली असती माझी.\nवाटते असे उठून जावे अन सांगावे तिला सारे काही,\nपण सांग ना कस सांगू मी तिला की माझ्या जवळ जगायला श्वासच नाही,\nसांग ना कस सांगू मी तिला की माझ्या जवळ जगायला श्वासच नाही,\nक्षमा कर या अपराध्यास\nRe: क्षमा कर या अपराध्यास\nपण सांग ना कस सांगू मी तिला की माझ्या जवळ जगायला श्वासच नाही,\nसांग ना कस सांगू मी तिला की माझ्या जवळ जगायला श्वासच नाही,\nक्षमा कर या अपराध्यास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/pu-la-deshpande-books/t3022/", "date_download": "2019-01-18T11:28:57Z", "digest": "sha1:XV2GY6UM5HNGAJE5V4UUFGMVN6L6S6T5", "length": 3378, "nlines": 77, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "पु ल देशपांडे - P.L. Deshpande-एक होती ठम्माबाई", "raw_content": "\nAuthors and Poets | महाराष्ट्राचे लोकप्रिय लेखक / कवी »\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nतिला सोशल वर्कची घाई\nपण वर्कच कुठे उरले नाही\nवर्क थोडे बाया फार\nनोकर - शोफर - बेरा - कुक\nघरात आंबून चालले सुख\nकरीन म्हणते हलका भार\nकार घेऊन निघते रोज\nहरेक दुःखावरती डोज -\nपाजीन म्हणतेः पिणार कोण \nसगळ्या जणींना करते फोन\n‘‘ मला कराल का हो मेंबर \n‘‘ अय्या , सॉरी , राँग नंबर \n‘‘ सगळ्या मेल्या मारतात बंडल ’’\nम्हणून स्वतःच काढते ‘ मंडळ ’\nआया होऊन येतात इथे\nत्यांच्या मागून मागून फिरतात\nसारे काही पाहून थकला\nAuthors and Poets | महाराष्ट्राचे लोकप्रिय लेखक / कवी »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.cart91.com/mr/authors/sopan-aghav", "date_download": "2019-01-18T11:31:19Z", "digest": "sha1:QDGA5GFXVCA4MALBSY2YZ2X2LFK7SNL6", "length": 12754, "nlines": 366, "source_domain": "www.cart91.com", "title": "लेखक सोपान आघाव यांची पुस्तके मिळवा आकर्षक दरात | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nक्रमवारी बदल लोकप्रिय नवीनतम किंमतीनुसार\nक्रम बदल उच्च ते कमी कमी ते उच्च\nसोपान आघाव ची सर्व पुस्तके\nसोपान आघाव, डॉ. जयंत व्ही ताटके\nसोपान आघाव, अंशू एस. व्यास\nसोपान आघाव, विजयश्री आर. मेहथा\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/prafull-patel-ncp-politics-115349", "date_download": "2019-01-18T11:57:42Z", "digest": "sha1:DEBZE673TSWHDA6XCEL74UTBJU4HHDZN", "length": 15829, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "prafull patel NCP politics सार्वत्रिक निवडणूक लढणार - प्रफुल्ल पटेल | eSakal", "raw_content": "\nसार्वत्रिक निवडणूक लढणार - प्रफुल्ल पटेल\nगुरुवार, 10 मे 2018\nनागपूर - ���ंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कुठलाही उमेदवार दिला तरी पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत आपणच लढणार असल्याचे राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. तशी कमिटमेंटसुद्धा विद्यमान उमेदवारासोबत करण्यात आली असल्याचे त्यांनी औपचारिक चर्चेत पत्रकारांना सांगितले.\nभंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ प्रफुल्ल पटेल यांचा समजला जातो. मागील लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार नाना पटोले यांनी त्यांना पराभव केला. राष्ट्रवादीने त्यांना राज्यसभेवर पाठविले. नाना पटोले भाजपात फारसे रमले नाही. त्यांनी राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला.\nनागपूर - भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कुठलाही उमेदवार दिला तरी पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत आपणच लढणार असल्याचे राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. तशी कमिटमेंटसुद्धा विद्यमान उमेदवारासोबत करण्यात आली असल्याचे त्यांनी औपचारिक चर्चेत पत्रकारांना सांगितले.\nभंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ प्रफुल्ल पटेल यांचा समजला जातो. मागील लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार नाना पटोले यांनी त्यांना पराभव केला. राष्ट्रवादीने त्यांना राज्यसभेवर पाठविले. नाना पटोले भाजपात फारसे रमले नाही. त्यांनी राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला.\nपोटनिवडणूक तेच लढतील अशी चर्चा होती. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादीने पुन्हा आघाडी केल्याने हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे गेला. येथून वर्षा पटेल लढतील अशी चर्चा होती. मात्र, प्रफुल्ल पटेल यांनी यास नकार दिला. असे असले तरी पुढील सार्वत्रिक निवडणूक आपण लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nभाजप सरकारच्या विरोधात प्रचंड नाराजी आहे. दिवसेंदिवस असंतोष वाढत आहे. कितीही घोषणा केल्या व योजना जाहीर केल्या तरी खालपर्यंत त्या पोहोचलेल्या नाहीत. सत्तेच्या विरोधाताली रोषाचाही सामान आगामी निवडणुकीत भाजपला करावा लागणार आहे. लालूप्रसाद यादव, छगन भुबजळ यांना तुरुंगात टाकून सुडाचे राजकारण करणाऱ्या भाजपच्या विरोधात राजकीयच नव्हे तर ओबीसी समाजाही मोठ्या प्रमाणात गेला.\nयाचाही फटका सत्ताधाऱ्यांना बसण्याची शक्‍यता असल्याचा अंदाज पटेल यांनी व्यक्‍त केला. देशाच्या पुढची रा���कीय गणिते काय राहील, या प्रश्‍नावर त्यांनी सध्याच पूर्ण चित्र स्पष्ट व्हायचे असल्याने आत्ताच सांगणे योग्य नसल्याचे सांगितले.\nभुजबळ होणार पुन्हा सक्रिय\nतब्बल दोन वर्षांनंतर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना जामीन मिळाला. सध्या त्यांच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या आजारपणाकडे सरकारने दुर्लक्ष केले. शेवटी शरद पवार यांना फोन करावा लागला. यानंतर सिटी स्कॅनसाठी तब्बल पंधरा दिवस सरकारने घेतले. वेळीच उपचार झाल्याने सुदैवाने ते बचावले. आपण त्यांना भेटून आलो. ते लवकरच बरे होतील. राष्ट्रवादी काँग्रेसचा स्थापनादिन आणि हल्लाबोल यात्रेचा समारोपाचा कार्यक्रम पुण्यात १० जूनला आयोजित केला आहे. यात भुजबळ भाषण देतील आणि पुन्हा राजकारणात सक्रिय होणार असल्याचेही पटेल यांनी सांगितले.\nआघाडीत 8 जागांचा पेच कायम; महाडिकांची उमेदवारी निश्‍चित\nमुंबई - लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचे चाळीस लोकसभा मतदारसंघांच्या वाटपावर एकमत झाले असून, उर्वरित आठ...\nआघाडीला चांगले यश मिळेल - पटेल\nमुंबई - ‘आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू आहे. समविचारी पक्ष...\nखासदार महाडिकांना पुन्हा उमेदवारी नको\nकोल्हापूर - कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक असो अथवा जिल्हा परिषदेची, सर्व ठिकाणी पक्षाचे खासदार असतानाही धनंजय महाडिक यांनी राष्ट्रवादी...\nमुंबई - राष्ट्रवादी काँग्रेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वक्‍तव्यानंतर उडालेली खळबळ आता राजीनामे देण्यापर्यंत गेली आहे. पक्षाचे संस्थापक सदस्य व...\nसुसज्ज सत्ताधारी पक्ष अन्‌ ढिसाळ विरोधक\nराजकारणात दरवेळीच \"ठंडा कर के खाओ' किंवा \"कुंपण-बैठक-नीती' मदतीला येते असे नाही. कधी कधी ही युक्ती अंगाशी येते. हाच प्रकार राज्यसभेच्या...\nनितीन गडकरींच्या हस्ते संतोष वायचळ यांचा महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मान\nमोहोळ(सोलापूर) - येथील तरुण उद्योजक संतोष वायचळ यांच्या बांधकाम क्षेत्रातील व्हि. एन.एस. या गृपच्या उल्लेखनिय कार्याबद्धल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/blog/current-affairs-in-marathi-31-december-2018.html", "date_download": "2019-01-18T12:00:07Z", "digest": "sha1:R6QZTDGYREVZFBFVDNAUON5454FNIFAT", "length": 26756, "nlines": 144, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "चालू घडामोडी - ३१ डिसेंबर २०१८", "raw_content": "\nचालू घडामोडी - ३१ डिसेंबर २०१८\nचालू घडामोडी - ३१ डिसेंबर २०१८\nचीननं बांधला जगातला पहिला तीन मजली सोलर हायवे :\nचीननं सोलर हायवेची उभारणी केली आहे आणि हा हायवे जगातील पहिला सोलर हायवे ठरला आहे. एक किलोमीटर लांबीचा हा हायवे असून याद्वारे विद्युतनिर्मिती करता येणार आहे. तसंच येणाऱ्या काळात इलेक्ट्रिक वाहनांना चार्ज करण्याचं कामदेखील हा हायवे करणार असल्याचं म्हटलं जात आहे. चीनमधील जिनानमध्ये बांधण्यात आला आहे.\nचीनमध्ये बांधण्यात आलेला हा सोलर हायवे तीन मजली आहे. यामध्ये काँक्रीट, सिलिकॉन पॅनल्स आणि इन्सुलेशनचे लेअर्स आहेत. या हायवेच्या माध्यमातून एका वर्षात 10 मिलियन म्हणजे 1 कोटी किलोवॅट वीजनिर्मित केली जाऊ शकते.\nहिवाळ्यात जमलेला बर्फ वितळवण्याचे कामही या हायवेद्वारे होऊ शकते. एक किलोमीटरच्या सोलर हायवेनं 63,200 स्क्वेअर फूट परिसर व्यापला आहे. सामान्य हायवेच्या तुलनेत हा सोलार हायवे दहा पट अधिक भार झेलू शकतो.\nदरम्यान, सोलर हायवे प्रकल्पावर फ्रान्स, हॉलंड सारखे देशही काम करत आहेत.\n हिटमॅन रोहित बनला 'बाप'माणूस, शर्मा कुटुंबीयांना 'कन्यारत्न' :\nमुंबई - टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माला कन्यारत्न प्राप्त झालं आहे. विशेष म्हणजे ही आनंदवार्ता कळाली तेव्हा रोहित मिशन ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. मात्र, या आनंदी वार्तामुळे रोहित आणि त्याच्या कुटुंबात आनंदाची लहर पसरली आहे. तर, ही गोड बातमी समजताच चाहत्यांकडूनही रोहित आणि रितिका यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.\n'हिटमॅन' रोहित शर्मा आतुरतेनं पाहतोय या 'Life Changing Moment'ची वाट \nऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क याच्यासोबत एका मुलाखतीमध्ये रोहितने याबाबत माहिती दिली होती. लवकरच, मी बाप होणार असल्याचं रोहितनं स्पष्ट केलं ह���तं. रोहितच्या या गुडन्यूजमुळे टीम इंडियातील त्याच्या सहकाऱ्यांनीही आनंद व्यक्त केला होता. अखेर, रोहितच्या घरी आज ही गुडन्यूज आली. त्यानुसार, रोहितची पत्नी रितिकाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. दरम्यान, सध्या रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे.\nमात्र, आपल्या लाडक्या लेकीला पाहण्यासाठी तो लवकरच भारत दौरा करू शकतो. भारताने 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियावर 2-1 अशी आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे, ज्या दोन्ही सामन्यात रोहित खेळला, ते दोन्ही सामने टीम इंडियाने जिंकले असून ज्या सामन्यात रोहितला विश्रांती दिली होती, त्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे.\n‘ट्रिपल तलाक’ विधेयक आज राज्यसभेत मांडणार :\nनवी दिल्ली : ‘ट्रिपल तलाक’ विधेयक सोमवारी राज्यसभेत मांडण्यात येणार आहे, तर हे विधेयक सद्य:स्थितीत मंजूर होऊ देणार नाही, असे काँग्रेसने स्पष्ट केले आहे. सत्तारूढ भाजपाने वरिष्ठ सभागृहात व्हिप जारी करून आपल्या सदस्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.\nकायदामंत्री रविशंकर प्रसाद राज्यसभेत हे विधेयक सादर करणार आहेत. या विधेयकाला गुरुवारी लोकसभेत मंजुरी मिळाली आहे. विरोधकांनी सभात्याग केल्यानंतर या विधेयकाच्या बाजूने २४५, तर विरोधात ११ मते पडली होती.\nरविशंकर प्रसाद यांनी शुक्रवारीच असा दावा केला आहे की, भलेही राज्यसभेत भाजपाकडे पर्याप्त संख्याबळ नसेल; पण सभागृहात या विधेयकाला समर्थन मिळेल.\nअ.भा. काँग्रेस समितीचे महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी शनिवारी कोचीमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले की, समविचारी पक्षांना बरोबर घेऊन हे विधेयक मंजूर होऊ देणार नाही. १० विरोधी पक्ष लोकसभेत या विधेयकाविरुद्ध समोर आले होते, असेही ते म्हणाले.\nतथापि, अण्णाद्रमुकसह जे पक्ष विविध मुद्यांवर सरकारचे समर्थन करीत होते त्यांनीही या विधेयकाला विरोध केल्याचे वेणुगोपाल यांनी सांगितले. विरोधकांनी ट्रिपल तलाकच्या तरतुदीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या विधेयकावर आणखी विचार करण्यासाठी ते संसदेच्या संयुक्त निवड समितीकडे पाठविण्याची मागणी विरोधकांनी केली आहे.\nएसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना दिलासा, मुलांच्या संगोपनासाठी रजा :\nमुंबई : एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मुलांच्या संगोपनासाठी सहा महिन्यांची बालसंगोपन रजा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली. महिला कर्मचारी, पत्नी हयात नसलेले पुरुष कर्मचारी तसेच ज्या कर्मचाऱ्याची पत्नी असाध्य आजाराने अंथरुणाला खिळली आहे अशा पुरुष कर्मचाऱ्यांना ही रजा मिळू शकेल.\nमंत्री रावते म्हणाले की, महिलांच्या सक्षमीकरणाला चालना देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाने महिलांच्या भरतीला मोठ्या प्रमाणात चालना दिली आहे. त्यामुळे महामंडळात वाहक पदासह इतर विविध पदांवर सध्या मोठ्या संख्येने महिला काम करीत आहेत. यात विशेष करुन ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातून पुढे आलेल्या मुलींची संख्या अधिक आहे. एसटी महामंडळातील नोकरीमुळे या महिला कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाच्या अर्थिक सक्षमीकरणास मोठा हातभार लागत आहे.\nएसटी महामंडळाने महिला कर्मचाऱ्यांना प्रसुती काळात 6 ऐवजी 9 महिन्यांची रजा देण्याचा निर्णय यापुर्वीच घेतला आहे. असा निर्णय घेणारी देशातील एसटी महामंडळ ही एकमेव संस्था असून त्याच्याच पुढचा कौटुंबिक टप्पा म्हणून आता महिला कर्मचाऱ्यांना बालसंगोपन रजाही देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नोकरी करीत असताना या महिला कर्मचाऱ्यांना बऱ्याच वेळा आपल्या मुलांकडे लक्ष देणे शक्य होऊ शकत नाही.\nविशेषत: परिक्षांच्या वेळी मुलांना आपल्या पालकांची अधिक गरज असते. या सर्व बाबी लक्षात घेऊन राज्य शासनाच्या धर्तीवर एसटी महामंडळातील महिला कर्मचाऱ्यांना 180 दिवसांची बालसंगोपन रजा देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे, असे मंत्री रावते यांनी सांगितले.\nपत्नी हयात नसलेले पुरुष तसेच ज्या पुरुष कर्मचाऱ्याची पत्नी असाध्य आजाराने अंथरुणाला खिळली आहे अशा पुरुष कर्मचाऱ्यांनाही 180 दिवसांची बालसंगोपन रजा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.\nपंतप्रधान मोदींकडून अंदमानमधील ३ बेटांचं नामांतरण :\nपोर्ट ब्लेअर : पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदाच नरेंद्र मोदी अंदमान निकोबारच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर मोदींनी अंदमान निकाबारमधील तीन बेटांचे नामांतरण केले आहे. मोदींनी 'हॅवलॉक' बेटाचे 'स्वराज द्वीप', नील बेटाचे 'शहीद द्वीप' आणि 'रॉस' बेटाचे नामांतरण 'नेताजी सुभाषचंद्र द्वीप' असे केले आहे.\nनेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आ���ाद हिंद सेनेने इंग्रज सरकारविरोधात रणशिंग फुंकल्यानंतर 30 डिसेंबर 1943 रोजी अंदमान निकोबारमध्ये तिरंगा फडकवला. या घटनेला आज 75 वर्षे पूर्ण झाली त्यानिमत्ताने मोदींनी आज पोर्ट ब्लेअरला भेट दिली. यावेळी मोदींनी 150 फूट उंच झेंड्याचं ध्वजारोहण केले.\nआज पोर्ट ब्लेअरमध्ये पोहोचल्यानंतर नरेंद्र मोदींनी सर्वप्रथम 2004 च्या त्सुनामीत जीव गमावलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर ते येथे आयोजित एका रॅलीत ते सहभागी झाले होते. त्यानंतर मोदींनी हॅवलॉक, नील आणि रॉस या बेटांने नामांतरण केले.\nबांगलादेश: शेख हसीना यांच्या पक्षाचा मोठा विजय, चौथ्यांदा पंतप्रधान होणार :\nबांगलादेशाच्या शेख हसीना यांचा पक्ष अवामी लीगने सर्वसाधारण निवडणुकीत मोठे यश मिळवले आहे. रविवारी रात्री उशिरा जाहीर झालेल्या निकालानंतर याची घोषणा करण्यात आली. दरम्यान, निवडणुकीच्या काळात राजकीय हिंसेत देशभरात १७ हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. विरोधी पक्षांनी मतदानात गडबड केल्याचा आरोप करत पुन्हा एकदा मतदानाची मागणी केली आहे.\nमाध्यमांत आलेल्या वृत्तानुसार, अवामी लीगच्या नेतृत्वाखालील आघाडीने ३०० पैकी २६६ जागांवर एकतर्फी विजय नोंदवला आहे. बांगलादेशातील डीबीसी टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार ३०० पैकी २९९ जागांचे निकाल हाती आले आहेत. अवामी लीगने २६६ जागांवर विजय मिळवला आहे. तर त्यांच्या सहकारी पक्षाने २१ जागा मिळवल्या आहेत. तर विरोधी आघाडी नॅशनल यूनिटी फ्रंटला अवघ्या ७ जागांवरच विजय मिळाला आहे.\nस्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, दोन जागांवर अपक्ष उमेदवारांनी विजय नोंदवला आहे. तर एका उमेदवाराचा मृत्यू झाल्यामुळे तिथे निवडणूक झाली नव्हती. हसीना यांना दक्षिण पश्चिम गोपालगंज मतदारसंघात २,२९,५३९ मते मिळाली. त्यांचे नजीकचे प्रतिस्पर्धी बीएनपीच्या उमेदवाराला अवघे १२३ मते मिळाली, अशी माहिती बांगलादेश निवडणूक आयोगाने दिली.\nबांगलादेशमधील विरोधी पक्ष एनयूएफ आघाडीने निवडणुकीचे निकाल मान्य करण्यास नकार दिला आहे. काळजीवाहू तटस्थ सरकारच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा निवडणुका घेण्याची त्यांनी मागणी केली आहे. एनयूएफ ही अनेक पक्षांची आघाडी आहे. यामध्ये बीएनपी, गोनो फॉरम, जातीलय समाजतांत्रिक दल, नागोरिक ओयक्या आणि कृषक श्रमिक जनता लीगचा समाव���श आहे. दरम्यान, शेख हसीना पुन्हा एकदा पंतप्रधान होणे भारतासाठी चांगले आहे. अवामी लीग पक्षाचे भारताशी नेहमी सौहार्दाचे संबंध आहेत.\n१६००: ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीची स्थापना.\n१८७९: थॉमस एडिसनने मेन्लो पार्क, न्यू जर्सी येथे प्रथमच विद्युत दिव्यांचे प्रात्यक्षिक दाखवले.\n१९५५: जनरल मोटर्स वर्षातून १ अब्ज अमेरिकन डॉलर्सची कमाई करणारी पहिली अमेरिकी कंपनी बनली.\n१९८५: युनायटेड किंग्डम ने युनेस्कोचे सदस्य बनले.\n१९९९: बोरिस येल्त्सिन यांनी रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला.\n१९९९: पनामा कालव्यावर पनामा (देशा) चे पूर्ण नियंत्रण आले. त्याआधी काही वर्षे या कालव्यावर अमेरिका व पनामा यांचे संयुक्तपणे नियंत्रण होते.\n२००४: त्याकाळी जगात सर्वात उंच असलेल्या (१६७० फूट), तैपेइ - १०१ या इमारतीचे उद्‍घाटन झाले.\n१८७१: आधुनिक भारतीय व्यायामविद्येचे प्रवर्तक गजानन यशवंत ताम्हणे तथा माणिकराव यांचा जन्म. (मृत्यू: २५ मे १९५४)\n१९१०: हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक पं. मल्लिकार्जुन मन्सूर यांचा जन्म. (मृत्यू: १२ सप्टेंबर १९९२)\n१९२५: भारतीय लेखक श्री लाल शुक्ला यांचा जन्म. (मृत्यू: २८ ऑक्टोबर २०११)\n१९३४: भारतीय लेखक, कवी आणि विद्वान अमीर मुहम्मद अकरम अववान यांचा जन्म.\n१९३७: वेल्श अभिनेता अँथनी हॉपकिन्स यांचा जन्म.\n१९४८: अमेरिकन गायिका डोना समर यांचा जन्म. (मृत्यू: १७ मे २०१२)\n१९२६: इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचे निधन. (जन्म: १२ जुलै १८६३)\n१९५३: के.एल.एम. चे संस्थापक अल्बर्ट पेलेस्मान यांचे निधन. (जन्म: ७ सप्टेंबर १८८९)\n१९८६: केंद्रीय आरोग्य मंत्री राजनारायण यांचे निधन.\n१९९३: जॉर्जियाचे पहिले अध्यक्ष झवेद गमझखुर्डिया यांचे निधन. (जन्म: ३१ मार्च १९३९)\n१९९७: स्वरराज छोटा गंधर्व यांचे निधन. (जन्म: १० मार्च १९१८)\nअधिक चालू घडामोडी :\n〉 चालू घडामोडी - १८ जानेवारी २०१९\n〉 चालू घडामोडी - १७ जानेवारी २०१९\n〉 चालू घडामोडी - १६ जानेवारी २०१९\n〉 चालू घडामोडी - १५ जानेवारी २०१९\n〉 चालू घडामोडी - १४ जानेवारी २०१९\n〉 चालू घडामोडी - १३ जानेवारी २०१९\n〉 चालू घडामोडी - १२ जानेवारी २०१९\n〉 चालू घडामोडी - ११ जानेवारी २०१९\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका स���च\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://balkadu.com/6413", "date_download": "2019-01-18T12:17:17Z", "digest": "sha1:THQMRMIUVN5K5BMIOXDB46ZBDLPTDU7G", "length": 22337, "nlines": 262, "source_domain": "balkadu.com", "title": "संपूर्ण महाराष्ट्रात विस्तारत असणाऱ्या “बाळकडू वृत्तपत्र” साठी पत्रकार होण्याची सुवर्णसंधी ! – बाळकडू वृत्तपत्र", "raw_content": "\nरायगड शिवसेनेतील नंदू वारुंगसे यांची खारघर उपविभाग प्रमुख म्हणून नियुक्ती व पांडुरंग मार्तंड घुले यांची से.१६ व १७ शाखाप्रमुख पदी नियुक्ती\nमाऊली कोचिंग क्लास च्या वतीने गुणवंत विद्यार्त्यांचा सत्कार समारंभ\nराज्यकर्ते आणि नागरिकांच्या सुसंवादातून खऱ्या अर्थाने विकास होतो – अभिनेते मकरंद अनासपुरे यांचे प्रतिपादन\nराष्ट्रवादी कडून धाराशिववाशियांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न: मकरंद राजे निंबाळकर\nअकोट मध्ये युवासेना_सदस्य_नोंदणी अभियानाला सुरुवात व शिवसेना युवासेना कार्यालयाचे उद्घाटन\nहिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे \"बाळकडू\"\nउत्तर महाराष्ट्र व खान्देश\nउत्तर महाराष्ट्र व खान्देश\nमुंबई शहर-उपनगर पत्रकार टीम\nठाणे जिल्हा पत्रकार टीम\nपालघर जिल्हा पत्रकार टीम\nरायगड जिल्हा पत्रकार टीम\nरत्नागिरी जिल्हा पत्रकार टीम\nसिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार टीम\nनगर जिल्हा पत्रकार टीम\nपुणे जिल्हा पत्रकार टीम\nसांगली जिल्हा पत्रकार टीम\nसातारा जिल्हा पत्रकार टीम\nसोलापूर जिल्हा पत्रकार टीम\nकोल्हापूर जिल्हा पत्रकार टीम\nउत्तर महाराष्ट्र व खान्देश\nनाशिक जिल्हा पत्रकार टीम\nधुळे जिल्हा पत्रकार टीम\nनंदुरबार जिल्हा पत्रकार टीम\nजळगाव जिल्हा पत्रकार टीम\nसंभाजीनगर जिल्हा पत्रकार टीम\nजालना जिल्हा पत्रकार टीम\nपरभणी जिल्हा पत्रकार टीम\nहिंगोली जिल्हा पत्रकार टीम\nनांदेड जिल्हा पत्रकार टीम\nबीड जिल्हा पत्रकार टीम\nलातूर जिल्हा पत्रकार टीम\nधाराशिव जिल्हा पत्रकार टीम\nअमरावती जिल्हा पत्रकार टीम\nअकोला जिल्हा पत्रकार टीम\nबुलढाणा जिल्हा पत्रकार टीम\nयवतमाळ जिल्���ा पत्रकार टीम\nवाशीम जिल्हा पत्रकार टीम\nनागपूर जिल्हा पत्रकार टीम\nवर्धा जिल्हा पत्रकार टीम\nचंद्रपूर जिल्हा पत्रकार टीम\nगोंदिया जिल्हा पत्रकार टीम\nभंडारा जिल्हा पत्रकार टीम\nगडचिरोली जिल्हा पत्रकार टीम\nपत्रकार व्हा. (पेमेंट गेटवे)\nसभासद व्हा. (पेमेंट गेटवे)\nसंपूर्ण महाराष्ट्रात विस्तारत असणाऱ्या “बाळकडू वृत्तपत्र” साठी पत्रकार होण्याची सुवर्णसंधी \nहिंदुत्वाचा मानबिंदू ; आवाज महाराष्ट्राचा\nमहाराष्ट्राच्या सर्व भागातून पत्रकार पाहिजेत.\nहिंदुत्वाचा मानबिंदू , हिंदुहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे….. “बाळकडू” मासिक वृत्तपत्र, बाळकडू-ऑनलाईन न्यूज पोर्टल, बाळकडू-यु ट्यूब चॅनल, तसेच नियोजित “दैनिक बाळकडू” या वृत्तपत्रासाठी पत्रकार नियुक्त केले जात आहेत. हि नियुक्ती तीन वर्षासाठी केली जात आहे. प्रथम संपर्क करणारास प्रथम संधी दिली जाणार आहे. (१ वर्ष + २ वर्ष = ३ वर्ष) पहिले एक वर्ष यशस्वीरीत्या पूर्ण केले तरच पुढील दोन वर्षाची नियुक्ती दिली जाईल.\nबाळकडू वृत्तपत्रासाठी पत्रकारांची नियुक्ती प्रक्रिया सुरु\nबाळकडू वृत्तपत्र संपादक दिपक खरात यांच्या निवेदनानुसार बाळकडू वृत्तपत्रासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून, तालुक्यातून, शहरामध्ये, पत्रकारांची मोठी भरती प्रक्रिया सुरु असून तात्काळ संपर्क करणारास प्राधान्याने नियुक्त केले जाईल. त्यामुळे इच्छूकांनी तात्काळ बाळकडू अधिकृत पत्रकार प्रतिनिधी यांच्याशी संपर्क करावा.\nपत्रकार रिक्त पदे – प्रतिनिधी\n(१) जिल्हा प्रतिनिधी (२) लोकसभा प्रतिनिधी (३) विधानसभा प्रतिनिधी (४) तालुका प्रतिनिधी (५) विभाग प्रतिनिधी (६) शहर प्रतिनिधी\n(७) जिल्हा परिषद गट प्रतिनिधी (८) पंचायत समिती गण प्रतिनिधी (९ ) गाव प्रतिनिधी (१०) प्रभाग प्रतिनिधी (११) वार्ड प्रतिनिधी (१२) शाखा प्रतिनिधी\nबाळकडू पत्रकारांना खालील बाबी दिल्या जातील.\nपत्रकार नियुक्ती झाल्यापासून आठ ते दहा दिवसात…\n(१) नियुक्तीपत्र (२) ओळखपत्र (३) मा.उद्धवसाहेब ठाकरे यांचे “महाराष्ट्र देशा” पुस्तक पाठविण्यात येईल.\nशनिवार दिनांक १/१२/२०१८ पासून ३०/१२/२०१८ पर्यंत ३० दिवस दररोज रात्री ९ ते ११ या वेळामध्ये ऑनलाईन पद्धतीने पत्रकारिता प्रशिक्षण घेतले जाईल. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या पत्रकारास प्रमाणपत्र देण��यात येईल.\nबाळकडू पत्रकार होण्याची पात्रता\n(१) हिंदुहृदयसम्राट श्री.बाळासाहेब ठाकरे यांचे विचारांवर श्रद्धा असावी. (२) पत्रकारितेची आवड असावी. (३) पत्रकारिता कोर्स झालेला असल्यास किंवा अनुभव असल्यास अत्यंत उत्तम. (४) शिक्षण किमान १२ वी असावे. (५) शिवसैनिकांना प्राधान्य.\nबाळकडू पत्रकार होण्यासाठी काय करावे.\n(१) प्रोसेस फी १५०० रुपये + बाळकडू मासिक सभासद फी २०० रुपये + पोस्टेज खर्च १०० रुपये = एकूण १८०० रुपये भरावे लागतील.\n(२) सदर १८०० रुपये रक्कम हि विना परतावा स्वरुपात घेतली जात असल्याने परत मिळणार नाही.\n(३) अधिकृत बाळकडू पत्रकार / प्रतिनिधी यांच्याकडे १८०० रुपये जमा करण्यात यावेत. किंवा संपादक बाळकडू यांच्या कडे जमा करावेत.\nबाळकडू पत्रकार कसे शोधावेत.\nwww.balkadu.com या वेबसाईट वर मेनू मधून पत्रकार या शब्दावर क्लिक केल्यावर जिल्हानिहाय पत्रकार नावे, मोबाइल नंबर व त्यांचे आयकार्ड पाहायला मिळतील. तसेच कोणकोणत्या जागा रिक्त आहेत हे पण पहायला मिळेल.\nबाळकडू वृत्तपत्राच्या बातम्या कशा पहाव्यात / कोठे पहाव्यात.\n(१) www.balkadu.com या वेबसाईट वर बातम्या पाहता येतील.\n(२) balkadu या मोबाइल अॅप वर बातम्या पाहता येतील. हे अॅप प्ले स्टोअर वरून अपलोड करून घेता येईल.\n(३) बाळकडू वृत्तपत्र या फेसबुक पेजवर किंवा बाळकडू वृत्तपत्र वाचक ग्रुप यावर पहायला मिळतील.\n(४) प्रत्येक पत्रकाराचे नावाने बाळकडू व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये सामील व्हावे. त्या ग्रुपमध्ये दररोजच्या बातम्या वाचायला मिळतील.\nबाळकडू मासिक सभासद व्हा\nवार्षिक वर्गणीदार सभासद .\nहिंदुत्वाचा मानबिंदू , हिंदुहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे… “बाळकडू” हे मासिक वृत्तपत्र आहे. महाराष्ट्राच्या सर्व भागातून बाळकडू मासिकासाठी वार्षिक वर्गणीदार सभासद केले जात आहेत.\nबाळकडू मासिक हे टँबलेट आकारामध्ये आहे. या मासिकात कमीत कमी ४० पाने राहतील. मासिक रंगीत, फोरकलर मध्ये छपाई केलेले असेल. बाळकडू एका अंकाची किमत २५ रुपये व वार्षिक वर्गणी ३०० रुपये राहील. मात्र २०/१२/२०१८ पर्यंत सवलती मध्ये फक्त २०० रुपयात वार्षिक वर्गणीदार सभासद होता येईल. वार्षिक वर्गणीदार सभासदांना पोस्टाने दरमहा वर्षभर बाळकडू मासिक अंक पाठविले जातील. तसेच बाळकडू वेबसाईट वर वार्षिक वर्गणीदार सभासदा��ची नावे पहायला मिळतील.\nबाळकडू सभासद होण्यासाठी काय करावे.\n(१) वार्षिक वर्गणी, सभासद फी ३०० रुपये भरावे लागतील.(सवलतीत २०० रुपये भरावे लागतील.)\n(२) २० डिसेंबर २०१८ पर्यंत पैसे भरल्यास १०० रुपये सवलत मिळेल. फक्त २०० रुपये भरावे लागतील.\n(३) अधिकृत बाळकडू पत्रकार / प्रतिनिधी यांच्याकडे ३०० रुपये २०० रुपये जमा करण्यात यावेत.\n(४) स्वतः चा पत्र व्यवहाराचा योग्य पत्ता देण्यात यावा.\n(५) वाचक कोणत्याही बाळकडू पत्रकारास वार्षिक वर्गणी सभासद फी देवू शकतील. तसेच पत्रकार महाराष्ट्रातील कोणत्याही भागातील सभासद करू शकतील. कार्यक्षेत्र बंधन नाही.\nबाळकडू सभासद कसे शोधावेत.\nwww.balkadu.com या वेबसाईट वर मेनू मधून सभासद या शब्दावर क्लिक केल्यावर जिल्हानिहाय वार्षिक वर्गणीदार सभासद पाहायला मिळतील.\nअधिक माहितीसाठी व पैसे भरण्यासाठी “अधिकृत पत्रकार टीम”\n(१) श्री.दिपक खरात – संपादक बाळकडू वृत्तपत्र – मोबा. 9623304007\nखातेदाराचे नाव :- दिपक पोपट खरात\nबँकेचे नाव :- बँक ऑफ महाराष्ट्र\nखाते क्रमांक :- 60170837693\n(२) बाळकडू वृत्तपत्र जिल्हा प्रतिनिधी, लोकसभा प्रतिनिधी, विधानसभा प्रतिनिधी, तालुका प्रतिनिधी, शहर प्रतिनिधी,\nयांना संपर्क करण्यासाठी www.balkadu.com या वेबसाईट वर पत्रकार मेनू मध्ये पहा.\n← कुरवली प्राथमिक शाळेत महाभोंडला जल्लोषात साजरा\nशिवसेना नेते, दैनिक सामना चे कार्यकारी संपादक, खासदार मा.श्री. संजय राऊत साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा \nशिवसेनेने २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत स्वबळावर लढावे कि भाजप बरोबर युती करावी.\nकॉंग्रेस राष्ट्रवादी बरोबर आघाडी करावी.\nभाजप बरोबर युती करावी.\nबाळकडू वेबसाईट पाहणारे संख्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.evivek.com/Authors/%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%96%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2019-01-18T13:08:58Z", "digest": "sha1:3R2VVCOJSRRL6QSXJL6WDY5IJAPYCBMM", "length": 11203, "nlines": 40, "source_domain": "www.evivek.com", "title": "Vivek", "raw_content": "\nनिसर्गाची आणि विशेषतः सापांची आवड छंद म्हणून जोपासताना सर्पसंबंधित विषयाचे पुणे, चेन्नई येथे प्रशिक्षण घेतल्यावर सापांबद्दल जनजागृतीच काम करत असतानाच निसर्गातल्या वेगवेगळ्या घटकांबद्दल सर्वसामान्यांकडे उपलब्ध असलेल्या विस्कळीत माहितीला सोप्या भाषेत मांडण्यासाठी निसर्ग संरक्षण आणि संवर्धन विषयाचे भारतीय वन्यजी�� संस्थान- वाईल्ड लाईफ इन्स्टिटयूट ऑफ इंडिया [ WII] डेहेराडून इथून प्रशिक्षण घेतल्यावर विश्व प्रकृती निधी [ WWF ] मध्ये मानद सल्लागार , महाराष्ट्र वनखात्यात प्रशिक्षक म्हणून कार्यरत, निसर्ग, वन्यजीव आणि पर्यटन विषयावर मराठी हिंदी इंग्रजी प्रकाशनांमध्ये स्तंभलेखक, ब्लॉगर म्हणून गेली काही वर्ष कार्यरत.\nनि:स्वार्थी सेवाभावाचा सन्मान - वन इंडिया ऍवॉर्ड\nईशान्य भारतातल्या आठही राज्यांत, विविध क्षेत्रांत भरीव योगदान देऊन आजीवन काम करणाऱ्यांना दर वर्षी 'वन इंडिया ऍवॉर्ड' (Our North East Award - ONE India Award) प्रदान करण्यात येतं. या पुरस्काराच्या निमित्ताने, देशाच्या टोकावर वसलेल्या ह्या चिमुकल्या ..\nधणे/कोथिंबीर ही दैनंदिन जीवनातली किरकोळ समजली जाणारी गोष्ट आहे. पण या किरकोळ गोष्टीचा उपयोग आयुष्यातल्या अनेक महत्त्वाच्या गोष्टींसाठी होऊ शकतो. मसाले, चटण्या, पदार्थ, मुखशुध्दी असो की वैद्यकीय उपयोग असो, एकच नाही तर अशा ..\nलोकसहभागातून जलसंधारण -म्हाडाचा पाडा\nजलसंधारणाच्या क्षेत्रात मैलाचा दगडच ठरावा असे काम जव्हार तालुक्यात कऱ्हे गावाच्या म्हाडाचा पाडा या लहानशा आदिवासी वस्तीत झाले आहे. या कामासाठी केशवसृष्टी ग्रामविकास संस्थेने मोलाचा हातभार लावला. जलसंधारणाच्या कामासाठी त्यांनी जलतज्ज्ञ म्हणून ..\nभारतीय जेवणात 'कढीपत्ता' हा महत्वाचा घटक. कढीपत्ता माहीत नाही असं घर शोधून सापडणार नाही. मराठी, गुजराती, तामिळ, कानडी, बंगाली, पंजाबी - भारतभर सगळीकडेच अनेक पदार्थांत आवर्जून कढीपत्ता वापरला जातो. फोडणीत कढीपत्ता नसेल तर काहीतरी ..\nशेकडो वर्षांपासून आपल्या आयुर्वेदाला तमालपत्राचा उपयोग परिचित असल्याने निव्वळ स्वयंपाकात वापरणं ह्या व्यतिरिक्त त्याचे अनेक उपयोग प्रचलित आहेत. ह्या पानांचा, झाडाचा उपयोग ह्याबद्दल गप्पा मारताना काही आयुर्वेदाचार्यांनी आवर्जून सांगितलं की यांच्या ..\nज्या समाजाकडून चांगल्याची अपेक्षा करतो, त्या समाजाला आपणही चांगलं देणं गरजेचं असतं असे गर्भसंस्कार वारसा हक्काने मिळालेल्या डॉ. अमिता कुलकर्णी. त्यांनी डॉक्टर म्हणून मनाशी बांधलेली खूणगाठ म्हणजे 'आपल्याला पुढे जाऊन वंचित मुलं व आणि शोषित स्त्रिया ..\n, उग्र, सुवासिक, झणझणीत अशा विविध विशेषणांनी मसाल्याचं अस्तित्व अधोरेखित केलं जात असत. सहजतेने आपण मसाल्याबद्दल ही विशेषणं वापरत असतो, पण त्यातले घटक पदार्थ आपल्याला माहीत नसतात. अनेक पदार्थ नुसतेच माहीत असतात, पण ते स्वयंपाकातल्या मसाल्याचा घटक ..\nमहान कीर्तीचे लहानसे जिरे\nमसालेदार यात्रा वाचताना एक मजेशीर गोष्ट अनेकांच्या लक्षात येतेय, ती म्हणजे भारतीय मसाल्यांमध्ये स्थान पटकावलेले अनेक घटक अभारतीय असून बाहेरून येऊन भारतीय भूमीत इतके स्थिरावले आहेत की त्यांना परके म्हणता येत नाही. Cuminum cyminum या शास्त्रीय ..\nप्लास्टिकबंदी मृगजळ की वास्तव\n23 जून 2018पासून शासनाने जाहीर केलेली प्लास्टिक बंदी अंमलात आणायला सुरुवात झाली. यामुळे सर्वसामान्यांची संभ्रमावस्था वाढली हे मात्र नक्की. परंतु प्लास्टिक कसं वापरायचं नाही यापेक्षा सुज्ञपणे प्लास्टिक कसं वापरायचं हे शिकणं आज गरजेचं आहे. सरकार ..\n\"बिट द प्लॅस्टिक पोल्युशन \" असं घोषवाक्य घेऊन साजरा होणारा यावर्षीचा जागतिक पर्यावरणदिन जवळ आलाय. सत्तरच्या दशकात जगभर जनतेने जनतेसाठी सुरु केलेली जनतेची चळवळ वीस वर्षांनी १९९२साली पृथ्वी परिषद बनून स्थिरावली. १९६८ पूर्वी जैविक वैविध्यता ..\nआजमितीला दालचिनीच्या झाडाच्या उपयोगाची यादी पाहिली, तर त्याचं व्यापारी महत्त्व लक्षात येतं. जगभर विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांमध्ये दालचिनीच्या पावडरचा वापर केला जातो. बेकरी उत्पादनं, लोणची, सूप्स, भाज्या, जेवणानंतर खायचे गोड पदार्थ यांमध्ये ..\nएवढयाशा तिळाचा डोंगराएवढा महिमा\nलहानपणी अलीबाबा आणि चाळीस चोर या कथेतून 'तिळा तिळा दार उघड' म्हटल्यावर संपत्तीने भरलेल्या गुहेचं दार उघडणारा तीळ नियमित वापरात आणून आरोग्याच्या गुहेचं दार उघडायला हरकत नाही. कारण तिळात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ईचं ..\n'डेव्हिल्स डंग' नावाने कुठला खायचा पदार्थ समोर आला, तर लगेच त्याचा समाचार आनंदाने घ्यायला माझी तरी तयारी नसेल, हे नक्की. मीच कशाला बहुतेक सगळयांचं तेच मत होईल. पण त्याच वेळी, 'डेव्हिलचं शेण' या नावाऐवजी तोच पदार्थ एखाद्या परिचित नावाने ..\n© 2016 सर्व अधिकार सुरक्षित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+07250+de.php", "date_download": "2019-01-18T11:14:53Z", "digest": "sha1:QAEYN7ALEGHF7725CYEAF67AQJO7SRVD", "length": 3500, "nlines": 16, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 07250 / +497250 (जर्मनी)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Kraichtal\nक्षेत्र कोड 07250 / +497250 (जर्मनी)\nआधी जोडलेला 07250 हा क्रमांक Kraichtal क्षेत्र कोड आहे व Kraichtal जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Kraichtalमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Kraichtalमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +497250 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनKraichtalमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +497250 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00497250 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/crime-register-against-director-shubhakalyan-multistate-116887", "date_download": "2019-01-18T11:57:28Z", "digest": "sha1:KINZ2CND4QY44OXM56SGQKDGLYRZ5OD2", "length": 13752, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "crime register against director of shubhakalyan multistate 'शुभकल्याण मल्टीस्टेट’ संचालकांविरोधात बीडमध्येही गुन्हा | eSakal", "raw_content": "\n'शुभकल्याण मल्टीस्टेट’ संचालकांविरोधात बीडमध्येही गुन्हा\nबुधवार, 16 मे 2018\nबीड : जादा व्याजदर व कमी कालावधीत रक्कम दुप्पट, तिप्पट करण्याचे अमिष दाखवून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या हावरगाव (ता. कळंब, जि. उस्मानाबाद) येथील शुभकल्याण मल्टीस्टेटच्या संचालकांविरोधात बीडमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला.\n'शुभकल्याण' मल्टीस्टेटच्या संचालकांविरोधात यापूर्वी अंबाजोगाई, केज, नेकनूर, माजलगाव, परळी, गेवराई, वडवणी, आष्टी, धारुर शाखेतील ठेवीदारांनी गुन्हे नोंद केलेले आहेत. त्यानंतर आता मंगळवारी (ता. 15) रात्री उशिरा बीड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. हा गुन्हा ���र्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला.\nबीड : जादा व्याजदर व कमी कालावधीत रक्कम दुप्पट, तिप्पट करण्याचे अमिष दाखवून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या हावरगाव (ता. कळंब, जि. उस्मानाबाद) येथील शुभकल्याण मल्टीस्टेटच्या संचालकांविरोधात बीडमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला.\n'शुभकल्याण' मल्टीस्टेटच्या संचालकांविरोधात यापूर्वी अंबाजोगाई, केज, नेकनूर, माजलगाव, परळी, गेवराई, वडवणी, आष्टी, धारुर शाखेतील ठेवीदारांनी गुन्हे नोंद केलेले आहेत. त्यानंतर आता मंगळवारी (ता. 15) रात्री उशिरा बीड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला.\nदिलीप आपेट अध्यक्ष असलेल्या शुभकल्याण मल्टीस्टेटच्या जिल्ह्यात बहुतेक तालुक्यांच्या ठिकाणी शाखा होत्या. ग्राहकांना विविध अमिषे दाखवून ठेवी जमा करण्यात आला. मात्र, वेळेवर पैसे परत केले नाही. ग्राहकांची फसवणूक केल्यावरुन दिलीप अपेटसह, संचालक भास्कर शिंदे, अजय आपेट, नागिनी शिंदे, विजय आपेट, कमलाबाई नखाते, शालिनी आपेट, अभिजित आपेट, प्रतिभा आंधळे, आशा बिरादार, बाबूराव सोनकांबळे तसेच शाखाधिकारी व इतर कर्मचारी यांचा आरोपींत समावेश आहे.\nशेख फरजाना अबुतालीब (रा. बालेपीर, बीड) यांनी ही फसणूवक झालेल्या ग्राहकांच्या वतीने एकत्रीत फिर्याद दिली. फसवणूक व विश्वासघाताची कमले संचालकांवर लावण्यात आली आहेत. दरम्यान, आतापर्यंत या संचालकांविरोधात फसवणूकीचे 10 गुन्हे नोंद झाले असून एकही गुन्ह्यात आरोंना अटक करण्यात आलेली नाही.\nभूयारी गटार योजनेसाठी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी\nबीड : शहरातील गटार योजनेच्या निमित्ताने शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्याच एका गटाने गुरुवारी (ता. 17) याच पक्षाच्या नगराध्यक्षांविरोधात आंदोलन केले....\n'मेरा बुथ, पक्ष मजबूत' : पंकजा मुंडे\nऔरंगाबाद : \"लोकसभेची आचार सहिंता लागण्यासाठी 45 दिवसाचा वेळ आहे. यामूळे शक्‍ती बुथ प्रमुखांनी राहिलेले कामे वेळेत पुर्ण करावीत यासह, केंद्र आणि राज्य...\nपंकजा मुंडेकडून मुंडे-मेटेंना कोपरखळी, तर शिवसेनेला शुभेच्छा\nबीड : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे उपस्थित नव्हते, यावर राज्याच्या...\nशेतकऱ्यांची व्यथा जाणणारे लोक सरकारमध्ये नाही : राजू शेट्टी\nनगर : \"राज्यात दुष्काळ जाहीर होऊन अडीच महिने झाले. केवळ दुष्काळ जाहीर करुन जबाबदारी संपत नाही तर त्यासाठी लगेच उपाययोजना कराव्या लागतात....\n18 भावी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतले एम डी सिंहकडून धडे; बीड आणले होते देशात पहिले\nबीड: ऊसतोड मजूरांचा जिल्हा, कायम दुष्काळी, टंचाई अशी ओळख पुसून जिल्ह्याने राज्यातच नव्हे तर देशात प्रधानमंत्री पिकविमा योजनेत अव्वल येण्याचा मान...\n दुष्काळी बीडमध्ये उडतायत पाण्याचे फवारे (व्हिडिओ)\nआष्टी (जि. बीड)- देवाची करणी अन् नारळात पाणी या म्हणीप्रमाणे निसर्गाची करणी अन दीडशे फुटावर पाणी अशी प्रचिती बीड जिल्ह्यासारख्या दुष्काळी भागातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.evivek.com/Encyc/2019/1/7/sahitya-sammelan-2019-article-03", "date_download": "2019-01-18T13:09:35Z", "digest": "sha1:DEL6QW5JSAXVICXXJJGE76MEJTCYVTQN", "length": 45399, "nlines": 46, "source_domain": "www.evivek.com", "title": "अध्यक्षपदाच्या मानकरी", "raw_content": "\nज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली यवतमाळ येथे 92वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. आजवर झालेल्या 91 साहित्य संमेलनात केवळ चारच महिलांना अध्यक्षपदाचा मान मिळाला. कुसुमावती देशपांडे, दुर्गा भागवत, शांता शेळके आणि विजया राजाध्यक्ष या चौघींनाच हा अध्यक्षपदाचा मान मिळाला.\nएकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात लोकहितवादी आणि न्यायमूर्ती रानडे यांनी ग्रंथकार संमेलन सुरू केले. 1878मध्ये न्या. रानडे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात हिराबागेत पहिले ग्रंथकार संमेलन भरले. दुसरे 1885मध्ये बुधवार पेठेतील सार्वजनिक सभेच्या जोशी सभागृहामध्ये कृष्णाशास्त्री राजवाडे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. तिसरे संमेलन 1905मध्ये सातारा येथे रघुनाथ पांडुरंग करेरीकर यांच्या अध्यक्षतेखाली झाले. हे संमेलन अनेकदा काही कारणांमुळे खंडित होत होते. एखाद्या संस्थेची स्थापना करून त्या संस्थेमार्फत या संमेलनाचे आयोजन केले, तर संमेलनांमध्ये खंड पडणार नाही आणि मराठी भाषा, साहित्य, समीक्षा आणि संस्कृती यांच्या जतनाचे आणि संवर्धनाचेही काम अशा प्रकारची संस्था करेल, असा विचार पुण्यात भरलेल्या चौथ्या गं्रथकार संमेलनात झाला. 26 आणि 27 मे 1906 रोजी प्रसिध्द कवी गो.वा. कानिटकर यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात नागनाथ पाराजवळच्या मळेकर वाडयात चौथे ग्रंथकार संमेलन भरले होते. लोकमान्य टिळक, न.चिं. केळकर, चिंतामणराव वैद्य, विसुभाऊ राजवाडे, रेव्हरंड टिळक या संमेलनात सहभागी झाले होते. 27 मे रोजी समारोपाच्या वेळी न.चिं. केळकर यांनी, ''महाराष्ट्र साहित्य परिषद' आज रोजी स्थापन झाली आहे'' अशी घोषणा केली. लोकमान्य टिळकांनी उठून या घोषणेला पाठिंबा दिला. महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या स्थापनेमागचा हा इतिहास आहे.\n1961मध्ये महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांच्या पुढाकाराने अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची स्थापना झाली. त्या वेळी ते पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष होते. महामंडळाच्या स्थापनेच्या वेळी महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, मुंबई मराठी साहित्य संघ, मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद आणि विदर्भ साहित्य संघ, नागपूर अशा चार घटक संस्थांचा संघ असे त्याचे स्वरूप होते. मराठी भाषेसंबंधी असलेल्या आणि भविष्यात निर्माण होणाऱ्या समान प्रश्नांवर विचार करणे, त्यावर चर्चा घडवून आणणे, एकाच व्यासपीठावरून त्या प्रश्नांची सोडवणूक करणे, त्यासाठी समाजाच्या आणि शासनाच्या पातळीवर प्रयत्न करणे हे साहित्य महामंडळाच्या स्थापनेमागचे उद्दिष्ट होते. त्यातही भाषेच्या प्रश्नाला अग्रक्रम देण्यात आला होता. दत्तो वामन पोतदारांबरोबरच विदर्भ साहित्य संघाचे ग.त्र्यं. माडखोलकर, मराठवाडा साहित्य परिषदेचे अनंत भालेराव, भगवंतराव देशमुख, नरहर कुरुंदकर आणि मुंबई मराठी साहित्य संघाचे वा.रा. ढवळे आणि श्री.शं. नवरे हे साहित्य महामंडळाच्या स्थापनेत सहभागी झाले होते.\nमहामंडळाच्या स्थापनेच्या वेळी महामंडळाने अखिल भारतीय मराठी भाषकांची साहित्य संमेलने भरविण्याचे काम हाती घ्यावे असे आपल्या घटनेत नमूद केले. त्यानुसार 1965च्या सुरुवातीला संमेलनाची योजना पूर्ण करून ते काम महामं��ळाने आपल्या हाती घेतले. या योजनेनुसार डिसेंबर 1965मध्ये प्रा. वा.ल. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली हैदराबादला जे संमेलन भरले होते, ते साहित्य महामंडळाचे पहिले संमेलन. त्यापूर्वी 1964पर्यंतची साहित्य संमेलने भरविण्याचे महत्त्वाचे काम महाराष्ट्र साहित्य परिषदेने केले.\n1964 साली कुसुमाग्रजांच्या अध्यक्षतेखाली मडगाव (गोवा) येथे भरलेले संमेलन हे महाराष्ट्र साहित्य परिषदेने आयोजित केलेले शेवटचे संमेलन. आपली साहित्य संमेलने उदारपणे गणनेसाठी साहित्य महामंडळाला देऊन महाराष्ट्र साहित्य परिषदेने मोठाच त्याग केलेला आहे. त्यामुळे संमेलनांची गणना होती तशीच कायम राहिली. म्हणूनच हैदराबादचे संमेलन हे महामंडळाचे पहिले संमेलन असूनही ते सेहेचाळिसावे संमेलन ठरले.\nज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली यवतमाळ येथे 92वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. आजवर झालेल्या 91 साहित्य संमेलनात केवळ चारच महिलांना अध्यक्षपदाचा मान मिळाला. कुसुमावती देशपांडे, दुर्गा भागवत, शांता शेळके आणि विजया राजाध्यक्ष या चौघींनाच हा अध्यक्षपदाचा मान मिळाला.\n1961 साली कुसुमावती देशपांडे ग्वाल्हेर येथे झालेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होत्या. कथाकार, ललित निबंधकार, समीक्षक आणि कवयित्री म्हणून कुसुमावतींनी साहित्यविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांचा जन्म कोल्हापूर संस्थानातील जलालपूरचा. नागपूर विद्यापीठातून प्रथम क्रमांकाने बी.ए. उत्तीर्ण झाल्यानंतर मध्य प्रदेश व विदर्भ सरकारची खास शिष्यवृत्ती मिळवून लंडन येथील वेस्टाफिल्ड कॉलेजमध्ये पुढील शिक्षणासाठी त्या गेल्या. तिथे इंग्लिश साहित्य हा विषय घेऊन त्यांनी बी.ए. (ऑनर्स) पदवी प्राप्त केली. नागपूरच्या मॉरिस महाविद्यालयामध्ये इंग्लिशच्या प्राध्यापिका म्हणून त्यांची नेमणूक झाली. विदर्भातील प्रख्यात वकील रा.ब. रामकृष्ण रावजी जयवंत यांच्या कन्या असलेल्या कुसुमावती मुळातच बुध्दिमान होत्या.\nफर्ग्युसन महाविद्यालयात असताना कवी अनिल यांच्याशी त्यांचा परिचय झाला. या परिचयाचे स्नेहात आणि नंतर प्रेमात रूपांतर झाले. आंतरजातीय विवाहाला घरातून खूप विरोध झाला. त्या लंडनहून परतल्यानंतर त्यांचा विवाह झाला. 1931 सालच्या सप्टेबरच्या किर्लोस्करमध्ये 'मृगाचा पाऊस' ही त्यांची कथा प्रसिध्द झाली. ती त्यांची पहिली कथा. त्यांनी 48 कथा लिहिल्या. चिंतनशीलता, काव्यात्मता आणि अर्थपूर्णता हे त्यांच्या कथांचे विशेष होते. 1958 साली रा.ज. देशमुख प्रकाशनाने त्यांच्या निवडक 31 कथांचा 'दीपमाळ' हा संग्रह प्रसिध्द केला. त्याला वि.स. खांडेकरांची विस्तृत प्रस्तावना लाभली. ना.सी. फडके, वि.स. खांडेकर, अनंत काणेकर ज्या काळात लघुनिबंध लिहीत होते त्याच काळात 'माध्यान्ह', 'मध्यरात्र', 'मोळी', 'चंद्रास्त', 'एक संध्याकाळ - चिंतनिका' असे पाच ललित निबंध कुसुमावतींनी लिहिले. वाङ्मयाचा आस्वाद, वाङ्मयीन समीक्षेचे निकष, वाङ्मयीन समीक्षा, सौंदर्याची नवप्रचिती, नवसाहित्याचे काही प्रश्न हे त्यांचे महत्त्वाचे समीक्षा लेख. 'पासंग' हा त्यांच्या समीक्षा लेखांचा समीक्षाग्रंथ प्रकाशित झाला. कुसुमावतींनी मुंबई मराठी साहित्य संघात वा.म. जोशी स्मृती व्याख्यानमालेत दिलेल्या व्याख्यानांवरून 'मराठी कादंबरी - पहिले शतक' हा ग्रंथ दोन भागांत प्रकाशित झाला. रमाबाई रानडे यांच्या 'आमच्या आयुष्यातील आठवणी' या आत्मचरित्राचा त्यांनी इंग्लिशमध्ये अनुवाद केला. साहित्य अकादमीने 'Marathi Sahitya' या शीर्षकाने मराठी साहित्याचा आढावा घेणारे त्यांचे इंग्लिशमधील पुस्तक प्रकाशित केले. साहित्य अकादमीच्या सल्लागार मंडळातल्या त्या निमंत्रक सदस्य होत्या. बडोदा साहित्य संमेलन (1948), मुंबई उपनगर साहित्य संमेलन (1958) या संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. 1922 ते 1927 या काळात त्यांचा आणि अनिलांचा झालेला पत्रव्यवहार 'कुसुमानिल' या शीर्षकाने ह.वि. मोटे प्रकाशनाने प्रकाशित केला.\n1961 साली ग्वाल्हेरला साहित्य संमेलन घ्यायचे निश्चित झाले, तेव्हा अध्यक्ष निवडणाऱ्यांसाठी झालेल्या बैठकीत कुसुमावतींच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यापूर्वी 1958 साली मालवणला झालेल्या 40व्या संमेलनाचे अध्यक्ष होते कवी अनिल. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर विराजमान झालेले एकमेव पतिपत्नी म्हणून त्यांची इतिहासात नोंद झाली.\n26 ऑक्टोबर 1961 रोजी कुसुमावतींच्या अध्यक्षतेखाली 43वे साहित्य संमेलन सुरू झाले ते ग्वाल्हेरच्या सयाजी बोर्डिंग हाउसच्या पटांगणात. मध्य प्रदेशचे राज्यपाल हरिभाऊ पाटसकर संमेलनाचे उद्घाटक होते. कुसुमावतींच्या अध्यक्षीय भाषणातील विचार रसिकांच्या आणि जाणकारांच्या ��िंतनाचे विषय बनले. आपल्या भाषणात त्यांनी कलावंतांची बाजू समजावून दिली. ''प्रत्यक्ष निर्मितीच्या क्षणी काही कलाविचार किंवा समीक्षातत्त्वे कलावंतांच्या मनात जागत असतातच असे नाही. कवी हा थोडाच वेळ काव्यव्यापारात गुंतलेला असतो. बाकीचा त्याचा काळ सर्वसाधारण माणूस या नात्याने जगण्यातच जातो. त्या त्याच्या जीवनात जी मूल्ये मान्य झाली असतील, ज्या विचारांनी त्याचे अंतर्मन संस्कारित झाले असेल, ज्या भावभावनांनी तो जीवनाशी निगडित झाला असेल, त्या सर्वांचा परिणाम त्याच्या कला विचारांवर होतो. त्यांनी त्याच्या कलेचे स्वरूप व प्रयोजन निश्चित होते'' असे त्यांनी प्रतिपादन केले. त्याचप्रमाणे समीक्षकांचे या साऱ्यांकडे बघणे कसे असते याविषयी त्या सांगतात - ''कलेच्या समीक्षेसाठी केवळ एका व्यवच्छेदक लक्षणाला मान्यता देऊन चालत नाही. तिच्या सौंदर्याची जाणीव ठेवावी लागते, तशीच तिच्यामध्ये अंतर्भूत असलेल्या मनोविश्वाची उकलही करावी लागते. ज्या भूमीतून, ज्या परिस्थितीतून ती उदयाला आली असेल, तिची ओळख करून घ्यावी लागते आणि अखेर जीवनमूल्यांच्या निकषावर तिची पारख करणे गरजेचे ठरते. या सर्व समीक्षातत्त्वांचा आश्रय केल्याखेरीज तिचा सर्वांगीण आस्वाद घेणे शक्य होत नाही\nअभिजात साहित्यकृतींमध्ये निर्मात्याचे मन केवळ व्यक्तिमत्त्वाच्या क्षणिक छटांच्या चित्रणाच्या पलीकडे जाऊन काही श्रध्दांचा शोध घेत असते. ते रेषांचा घाट आणि लयबध्द आकृती यात निमग्न राहत नसून जीवनातील सुसंगतींचा व विसंगतींचा मागोवा घेत असते. त्याला जीवनातील सौंदर्याचे दर्शन घडते, म्हणून त्याची निर्मिती सुंदर बनते. त्याची दृष्टी जितकी बहिर्मुख असते, तितकीच तीव्रपणे अंतर्मुख असते. जणू आपल्याच अंतर्यामीच्या चांदण्याच्या तलावात ती न्हाऊन निघालेली असते आणि त्या चांदण्यातले तेज त्या दृष्टीवाटे परिसरावर पसरते. आपल्या डोळयांनी ते इतरांना विश्वाचे दर्शन घडविते आणि त्यांना विश्वोत्तीर्णही करते'' अशा शब्दांत त्यांनी निर्मिती प्रक्रिया उलगडून दाखविली. संमेलनापूर्वी पुण्यात पानशेतच्या पुराने हाहाकार उडविला होता. त्यात लेखक-प्रकाशकांनाही चांगलीच झळ सोसावी लागली होती. त्याचेही पडसाद कुसुमावतींच्या भाषणात उमटले.\n1975 साली कराड येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद द��र्गा भागवत यांनी भूषविले. संशोधक, ललित गद्यकार, अनुवादक, संपादक आणि लोकसाहित्याच्या अभ्यासक म्हणून दुर्गा भागवत यांनी केलेले काम अतुलनीय आहे. व्रतस्थ ज्ञानोपासकांच्या परंपरेतील दुर्गाबाईंचे स्थान खूप वरचे आहे. ज्ञानलालसा, सनातन विषयांचा शोध घेण्याची वृत्ती, वैचारिक स्वातंत्र्यप्रियतेला मिळालेली चिंतनाची जोड, अफाट व्यासंग, लेखनातील आशयसंपन्नता यामुळे दुर्गाबाईंचे वाङ्मयीन व लौकिक व्यक्तिमत्त्व समाजमनावर ठसा उमटवून गेले.\nसंस्कृत व इंग्लिश विषय घेऊन बी.ए.ची पदवी वर्गात संपादन करणाऱ्या या दुर्गाबाईंनी बौध्द भिक्षूंच्या मठजीवनाशी संबंधित विषय एम.ए.साठी घेतला होता. त्या वेळी त्यांनी पाली व अर्धमागधी भाषांचा अभ्यास केला होता. 'आदिवासी व हिंदू धर्म यांचे नाते' या विषयावर संशोधन करताना त्यांनी मध्य भारतातील आदिवासी भाग अभ्यासदौरे करून पिंजून काढला. गोंड व इतर आदिवासींच्या भाषा शिकून घेतल्या. 1950 साली साने गुरुजींच्या आग्रहावरून त्यांनी साधना साप्ताहिकात लिहायला सुरुवात केली. पहिला लेख होता 'वाळूतील पावले'. त्यातूनच पुढे बारा महिन्यांचे, सहा ऋतूंचे बदलते रूप दाखविणारे 'ऋतुचक्र' शब्दबध्द झाले. 'भावमुद्रा', 'न्यायपर्व', 'रूपरंग', 'पैस', 'डूब', 'प्रासंगिका', 'लहानी' या त्यांच्या ललित लेखसंग्रहांनी मराठी साहित्याचे दालन समृध्द केले. 'लोकसाहित्याची रूपरेखा' या ग्रंथातून त्यांनी लोकसाहित्याच्या व्यापकतेची जाणीव करून दिली. 'धर्म आणि लोकसाहित्य' हे त्यांचे पुस्तक मोलाचे आहे. 'महानदीच्या तिरावर', 'तुळशीचे लग्न', 'बालजातक', 'पाली प्रेमकथा' हे दुर्गाबाईंचे कथासंग्रह चाकोरीबाहेरचे विषय हाताळणारे आहेत. भारतातल्या विविध भाषांमध्ये प्रचलित असणाऱ्या लोककथा त्यांनी मराठीत आणल्या. त्याचे चाळीस भाग प्रसिध्द झाले.\nअशा दुर्गाबाईंची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर संमेलनाच्या आठवडाभर आधी 'मुंबई मराठी साहित्य संघा'ने त्यांचा सत्कार केला. आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर दुर्गाबाईंनी सडेतोड विचार मांडले. त्या म्हणाल्या, ''मुक्त विचार ही श्रेष्ठ आणि पवित्र शक्ती आहे. कोणत्याही बंधनांनी बांधलं जाणं हे सर्वस्वी त्याज्यच समजलं पाहिजे. सत्ताधीशांनी निर्माण केलेल्या शृंखला या अखेर सर्वंकष ठरतात. त्या प्रथम प्रेमसंबंध म्हणून स्व���कारल्या तरी जाचक ठरतात. कालांतराने हे बंधन विनाश बंधन ठरतं. म्हणून बुध्दिमंतांनी, पंडितांनी प्रेमबंध म्हणूनसुध्दा या शृंखला स्वीकारू नयेत. लेखनावर एकदा बंधन आलं की लेखन मरतं. लेखन मेलं की विचार मरतात. विचार मेले की संस्कृती धोक्यात येते नि विकृतीला प्रारंभ होतो. म्हणून सामाजिक आणि सांस्कृतिक आरोग्यासाठी विचार, मुक्त विचार हे अपरिहार्य मानले पाहिजेत.''\nकराडच्या संमेलनात दुर्गाबाईंनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पुकारलेल्या आणीबाणीविरोधात तीव्र लढा उभा करणाऱ्या जयप्रकाश नारायण यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी सर्वांना प्रार्थना करण्याचे आवाहन केले. आणीबाणीच्या निर्णयावर टीका करणाऱ्या आणि लेखकाच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या वृत्तीचा ठामपणे विरोध करणाऱ्या दुर्गाबाईंनी अध्यक्षीय भाषणात परखड भूमिका मांडली. त्या म्हणाल्या, ''डोळयासमोर घडणाऱ्या घटनांना आम्ही साहित्यबध्द करू शकत नाही ही साहित्याची अपरिमित हानी आहे. आधीच विसावं शतक मागल्या सर्व शतकांपेक्षा मानवाला अधिक उत्तेजित करणारं, क्षोभांनी भरलेलं शतक आहे. ज्ञानाची क्षितिजं हरघडी रुंदावत आहेत. हिंसाही वाढली आहे. जग एकत्रित होऊ पाहतं आहे आणि देशाची शकलंही पडताहेत. त्याचे परिपाक डोळयांसमोर आहेत. पण त्यांचं वर्णन सत्ताधीशांच्या केवळ गुणगौरवांखेरीज आपल्याला करता येत नाही, ही अपरिमित हानी आहे. आताच कुठं आमचा लेखक विविध क्षेत्रातल्या लहान-मोठया घटना व व्यक्ती यांना अपुऱ्या ज्ञानाने का होईना, चाचपून पाहायला लागला आहे. राजकारणाला हात घालावा असंच क्वचित कुणाच्या मनात येत होतं. गंभीर वृत्तीने राजकारण्यांकडे बघावं हे कुतूहल निर्भर होतं. त्याच सुमारास बंधनं आलं की, विचारांचा ओघ खंडित होतो.'' आजही ज्या ज्या वेळी स्वातंत्र्याची गळचेपी, अभिव्यक्तीचा संकोच हे विषय येतात, तेव्हा दुर्गाबाईंच्या त्या अध्यक्षीय भाषणाचे आवर्जून स्मरण होते.\nकवयित्री, कथाकार, कादंबरीकार, गीतकार म्हणून आपली नाममुद्रा उमटविणाऱ्या शांता शेळके यांनी 1996 साली आळंदी येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले. शांताबाईंनी साहित्याच्या विविध प्रांतांत लीलया चौफेर मुशाफिरी केली. सर परशुरामभाऊ महाविद्यालयात शिकत असताना श्री.म. माटे, के.ना. वाटवे, रा.श्री. जोग यां���्यासारखे गुरू त्यांना लाभले. शांताबाईंची जवळीक राहिली ती कवितेशीच हळुवार भावकवितेपासून नाटयगीते, भक्तिगीते, कोळीगीते, चित्रपट गीते, बालगीते अशा विविध रूपांतून त्यांची कविता वाचकांना भेटत राहिली. 'वर्षा', 'रूपसी', 'गोंदण', 'अनोळख', 'कळयांचे दिवस', 'फुलांच्या जाती', 'जन्मजान्हवी', 'पूर्वसंध्या', 'किनारे मनाचे' असे कवितासंग्रह, 'मुक्ता', 'गुलमोहर', 'प्रेमिक', 'काचकमळ', 'अनुबंध' यासारखे कथासंग्रह, 'पुनर्जन्म', 'ओढा', 'माझा खेळ मांडू दे' यासारख्या कादंबऱ्या, 'पावसाआधीचा पाऊस', 'संस्मरणे' यासारखे वाङ्मयीन लेखसंग्रह, 'धूळपाटी'सारखे आत्मपर लेखन, 'एक पानी'सारखे सदर लेखनाचे पुस्तक, 'वडीलधारी माणसे', 'अलौकिक' यासारखे व्यक्तिचित्रणात्मक लेखन, अनुवाद अशी विपुल साहित्यनिर्मिती शांताबाईंनी केली. अशा या वाचकप्रिय लेखिकेची संमेलनाध्यक्षपदी झालेली निवड रसिकांना आनंद देणारी होती. त्यांचे अध्यक्षीय भाषण रसिकांना उद्देशूनच होते. त्या म्हणाल्या, ''आज समोर मान्यवर साहित्यिक आहेत तसेच रसिकही आहेत. आपल्या साऱ्यांच्या साहित्यप्रेमाचा, साहित्यविषयक कुतूहलाचा उगम हा सारख्याच प्रकारे झालेला दिसतो. आजचे साहित्यिक हे कालचे रसिक आहेत. आजचे रसिक हे उद्याचे नामवंत साहित्यिक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रसिकतेची साधना, जोपासना हा एक आनंदमय प्रवास असतो आणि हा आनंद आपण इतरांबरोबर वाटून घेत असतो. आपल्या रसिकतेच्या जोपासनेत श्रवणाचा भाग किती मोठा आहे, हे पाहिले म्हणजे आश्चर्य वाटते. लहानपणापासून आपण जे ऐकलेले असते त्यात शब्द असतात. वाक्यप्रचार असतात, भिक्षेकऱ्यांची गाणी असतात. आरत्या-भूपाळया असतात. हे सगळे कानावर पडते. मनात मुरते आणि हळूहळू आपल्याला भाषेची जाण येते. वाङ्मयीन अभिरुची संपन्न होते.\nशब्दांच्या उच्चारातून नादांची वळणे, लयीचा गोडवा, स्वरांचा उंचसखलपणा कळतो. त्यातून येणारी अर्थपूर्णता उमगते. अशिक्षित बायकांची ठसकेदार भाषा, वृध्दांची थकलेली भाषा, संस्कृत शालजोडी पांघरलेली पंडिती भाषा आणि मळकट मुंडासे घातलेली रांगडी भाषा... नुसत्या भाषेच्या श्रवणातून आपली रसिकता चारी अंगांनी भरत जाते.'' भाषा, साहित्य त्यावर होणारे रसिकांचे भरणपोषण आणि त्यातून माणसांच्या वाटयाला येणारी वैचारिक श्रीमंती हाच शांता शेळके यांच्या अध्यक्षीय भाषणाच्या केंद्रबिंदू ह��ता.\nमराठी नवकथेने निर्माण केलेल्या नव्या वाङ्मयीन वातावरणात लिहू लागलेल्या साहित्यिकांपैकी एक प्रमुख साहित्यिक म्हणून विजया राजाध्यक्ष यांचा उल्लेख केला जातो. 1950मध्ये 'कशाला आलास तू माझ्या जीवनात' ही त्यांची पहिली कथा स्त्री मासिकात प्रसिध्द झाली. 'अधांतर', 'विदेही', 'अनोळखी', 'अकल्पित', 'कमान', 'हुंकार', 'अनामिक', 'समांतर', 'जास्वंद' असे त्यांचे वीस कथासंग्रह प्रसिध्द झाले. जाणिवांची व्यामिश्रता आणि अभिव्यक्तीतील प्रयोगशीलता यामुळे त्यांची कथा सकस होत गेली. समीक्षक आणि संशोधक या नात्यांनीही विजयाबाईंचे काम महत्त्वाचे आहे. 'मर्ढेकरांच्या कविता : स्वरूप आणि संदर्भ', 'पुन्हा मर्ढेकर', 'शोध मर्ढेकरांचा' ही त्यांची महत्त्वाची पुस्तके आहेत. 'आदिमाया', 'करंदीकरांचे समग्र लघुनिबंध', 'बहुपेडी विंदा' हे त्यांचे ग्रंथ लक्षणीय आहेत. लेखिका, समीक्षक आणि अध्यापक अशी तीन रूपे विजयाबाईंच्या वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वात समाविष्ट आहेत. त्यांच्यासारखे बहुविध कर्तृत्व असणाऱ्या लेखिका 2001 साली इंदूर येथे झालेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्या.\nआपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी मौलिक विचार मांडले. त्या म्हणाल्या, ''माझे भाषण हा आपल्याशी केलेला संवाद नव्हे, हृदयसंवाद असणार आहे. एका सर्जनशील लेखकाचा हृदयसंवाद. तो लेखक म्हणजे व्यक्तिश: मी नव्हे. फक्त मी तर नव्हेच नव्हे. तो लेखक हे नामाभिधान असलेला एक मूलादर्श, लेखक नावाची एक उत्कट मनोवृत्ती, लेखक नावाची एक अविचल निष्ठा, लेखक नावाची एक मूल्यसंहिता या सर्वांचे प्रतीक असलेला लेखक हा सर्जनाच्या वाटेवरचा एक मुक्त प्रवासी. तो सार्वकालीन असतो आणि समकालीनही असतो. त्याचा हा प्रवास कसा असतो या प्रवासात काय घडते या प्रवासात काय घडते काय घडत नाही या पूर्णापूर्णतेच्या ताळेबंदाचे त्यांच्या मनात जुळत जाणारे स्वरूप कसे असते लेखकाचा हा आंतरिक व बाह्य अंगाने होणारा प्रवास, कधी सहप्रवासी म्हणून तर कधी वाचक म्हणून न्याहाळताना मला स्वत:ला असे अनेक प्रश्न पडत राहतात. भाषा ही मूलत: संवादासाठीच असते. पण लेखकाच्या वैयक्तिक आणि वाङ्मयीन जीवनात काही क्षण असे येतात की, शब्द हा आपल्या लेखनसरणीचा एक अतूट भाग असला, तरी तो आपल्यापासून दूर गेला आहे, जणू आपली त्याच्यावर काहीच सत्ताच नाही असे वाटू लागते. पण एक अनाम, अदृश्य शक्ती बळ देते. लौकिकाचा प्रकाशझोत अंगावर पडलेला असला आणि त्यामुळे मन:स्थिती काहीशी संकोचलेली, अवघडलेली असली, एकांत हाच आपल्या प्रकृतिधर्माशी अधिक जुळणारा असे मनापासून वाटत असते. मी लेखकात समीक्षकाचा अंतर्भाव करते. तोही वेगळया प्रकारचा सर्जकच असतो.''\nसंमेलनाध्यक्षपद भूषविलेल्या त्या चौघींचीही अध्यक्षीय मनोगते साहित्यविश्वात नव्या विचारांची पेरणी करणारी ठरली. आता 92वे साहित्य संमेलन यवतमाळला डॉ. अरुणा ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. त्यांच्या विचारप्रवर्तक आणि दिशादर्शक भाषणाची सर्वांनाच उत्सुकता आहे.\n© 2016 सर्व अधिकार सुरक्षित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-lekh/t2168/", "date_download": "2019-01-18T12:40:45Z", "digest": "sha1:3JHHZMJYGGT4KNZGMMTLKN73IQIHO2T6", "length": 25571, "nlines": 106, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Articles & Lekh | मराठी लेख-विश्वासघात", "raw_content": "\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nहाताला चिकटलेलं रक्त पाहून मला दरदरून घाम सुटत होता. छब्या असं काही करेल याची मला स्वप्नातही कल्पना नव्हती. सैरभैर मी काळॊखाच्या कभिन्न सावलीत मुख्य रस्त्यावर येऊन घरचा मार्ग पकडला. तिकडे आईला जाऊन मी सगळं सांगणार होतो. पण एक अनामिक बल मला थोपवू पाहत होतं. \"परत जा. मागे फिर. छब्याला गाठायलाच हवं\" माझं मन जड झालं होतं. मी स्थित्यंभू झालो\n मित्र नाही शत्रू आहेस तू.\" हेच माझे काही मिनिटांपूर्वीचे शेवटचे शब्द. किरणचे हातातले प्रेत टाकून मी पळू पाहत होतो. छब्या\nमाझ्याकडे पाहून प्रसन्न हसत होता. \"मन्या हे बघ. त्याचे बोट. ही बघ शर्वरीची अंगठी. हवी होती नं आपल्याला.\"... \"तुला, तुला हवी होती ती. तरी मी सांगत होतो आपण आज पार्टीत जायला नकोच होतं हे बघ. त्याचे बोट. ही बघ शर्वरीची अंगठी. हवी होती नं आपल्याला.\"... \"तुला, तुला हवी होती ती. तरी मी सांगत होतो आपण आज पार्टीत जायला नकोच होतं\", माझे शब्द पूर्ण न करू देत छब्या त्याच्याच अवसानात रमलेला होता, \"शर्वरीची अंगठी कुणाच्याच बोटात जाऊ देणार नाही मी. तिच्यावर फक्त माझा हक्क आहे. मी... केवळ मीच\", माझे शब्द पूर्ण न करू देत छब्या त्याच्याच अवसानात रमलेला होता, \"शर्वरीची अंगठी कुणाच्याच बोटात जाऊ देणार नाही मी. तिच्यावर फक्त माझा हक्क आहे. मी... केवळ मीच\", अन छब्या ती किरणच्या बोटातून खेचू लागला, \"छ्या\", अन छब्या ती किरणच्या बोटातून खेचू लागला, \"छ्या किरणनं साल्यानं स्वतःच्या मापाची फिट़्ट बसवून घेतलीय. काढू कशी किरणनं साल्यानं स्वतःच्या मापाची फिट़्ट बसवून घेतलीय. काढू कशी\" छब्या काही क्षण विचारात गुंतला अन मग त्याचे डोळे चमकले. मला शिसारी आली, \"अरे छब्या\" छब्या काही क्षण विचारात गुंतला अन मग त्याचे डोळे चमकले. मला शिसारी आली, \"अरे छब्या अरे काय करतोस हे अरे काय करतोस हे एक तर त्याला मारून टाकलंस अन आता त्याचं बोट कापतोयस. अरे कशाला हवी ती अंगठी आपल्याला. हे बघ पोलिसांकडे चल. ते सांभाळून घेतील. \"\n पोलिसांकडे जायलच हवं.\" छब्या अचानक समजूतदारपणे बोलू लागला, \"मी असं करतो की पोलिसांना तुझं नाव सांगतो. हा चाकू तुझ्या घरचा. हा मोबाईल किरणचा ज्यावर तू किरणला फोन केलास. हा बघ, हाच ना तुझा नंबर किरणच्या मोबाईलवर शेवटी आलेला, बघूया बरे... \", छब्याने मोबाईलची कळ दाबली अन शांततेला चिरत सारी वनराई माझ्या मोबाईलने चाळवली गेली.\nमी हडबडलो अन मोबाईल खिश्यातून काढून फेकून दिला. छब्याचा मला राग आला होता पण छब्या माझा जिवलग मित्र. \"छब्या अरे काय हा वेडेपणा सोड तो मोबाईल पोलिसांकडे नाही पण घरी तरी\", मी त्याला पुन्हा गमावू इच्छित नव्हतो. आज खूप दिवसांनी तो मला भेटला. माझा बालपणीपासूनचा मित्र. एकमेव मित्र. माझा जीवच तो. ह्या वादळात मी त्याला एकटा सोडू कसा\", मी त्याला पुन्हा गमावू इच्छित नव्हतो. आज खूप दिवसांनी तो मला भेटला. माझा बालपणीपासूनचा मित्र. एकमेव मित्र. माझा जीवच तो. ह्या वादळात मी त्याला एकटा सोडू कसा माझं मन मानत नव्हतं. छब्याशी क्षणिक फारकत घेऊन मी निघालो होतो खरा, त्याला एकटं मागे टाकून पण मला माझाच राग येऊ लागला होता. मुख्य रस्त्यावर पोहोचेस्तोवर माझं मन नस्त्या शंका कुशंकानी चोंदलं होतं. किरणच्या मर्त्यभूमीवर परत जाण्याची अनेच्छा असूनही माझे पाय परत वनराईत वळले. मला छब्याला गाठायचंच होतं.\nखूनाची जागा तशी दूर होती. चंद्रप्रकाशात अंधूक चंदेरी पण बरेच काळवंडलेले नागमोडी रस्ते संपायचे नाव घेत नव्हते. आजूबाजूला रातकिड्यांची किर्रकिर्र माझ्या कानांशी कुजबुजू लागली. अचानक टाळ्यांचे आवाज येऊ लागले. ह्या टाळ्या होत्या आजच्या पार्टीतल्या. संध्याकाळचा साखरपुडा. किरण अन शर्वरीचा. छब्या, मी अन इतर शंभर लोकांच्या हजेरीत किरण-शर्वरीनी अंगठ्या बदलल्या. सगळे खूश होते. मी अन छब्या सोडून. आजच\nपरदेशातून आलेला छब्या. अन आजच्या आनंददाई दिवशी अस्सा नियतीचा अघोरी खेळ. काहीच वर्षांपूर्वी छब्या कामानिमित्त परदेशी निघून गेला. एवढी वर्ष कुणाशी फोनवर बोलला नाही. पत्र पाठवली नाहीत. पण आज त्याचा फोन आला. मुंबईला आलोय म्हणून. आता इतकी वर्ष त्याची वाट पाहल्यावर शर्वरीलाही दोष देणेही बरे नव्हते. तिनं मग कंटाळून किरणचा हात धरला. छब्याचे कॉलेजपासूनच शर्वरीवर प्रेम होते. पण त्याने आणि मी तिला कधी त्याबद्दल सांगितले नाही. तसे तिच्या डोळ्यातले भाव छब्याला पाहताच बदलायचे. ते पाहून मला पूर्ण विश्वास वाटत होता की ती नक्की त्याची वाट पाहील. जाण्यापूर्वी मी छब्याला तसं सांगितलेलंही होतं. माझ्या विश्वासावरच तर छब्या प्रसन्न मनाने परदेशी उडाला.\nपण तो विश्वास फोल ठरला. शर्वरी किरणची झाली. छब्या रडरड रडला. मीही मग त्याच्या सोबतीस मन हलकं करून घेतलं. घरी परतल्यावर सुजलेले डोळे पाहून आईने पृच्छा केली नसती तर नवलंच. पण नेहेमीप्रमाणे मी आईला त्याबद्दल सगळं सांगितलं. आई पण थोडी चिंताक्रांत वाटत होती. पोरक्या छब्याविषयी तिची चिंता मलाही सल लावून गेली. शेवटी जे व्हायचं नको होतं तेच झालं. आज रात्री आई झोपली असताना छब्या गुपचूप घरी येऊन मला शपथेवर काही न सांगता इथे घेऊन आला आणि बघतो तर काय किरण आधीच हजर त्याच्या अन माझ्या समोरच,\nछब्यानं लपवलेला चाकू काढला.... अन त्यानंतरची किरणची किंकाळी .... अजूनही माझ्या कानी घुमतेय\nकाहीतरी चंद्रप्रकाशात तळपलं अन माझे डोळे उजळले. तोच चाकू. समोर पडलेला. मी उचलला आणि थोडकं पुढ्यात पाहिलं. भीतीचा मुरडा माझ्या पोटी धसला. तिकडे किरणचं प्रेत नव्हतंच. मी आजूबाजूस पाहिलं. सगळीकडेच रक्ताचे डाग पडलेले होते. छब्याने प्रेताची विल्हेवाट लावायला प्रेत कुठे नेलं हे कळायचा मार्गच नव्हता. प्रेताची विल्हेवाट लावली तर सुटण्याचा मार्ग आणखी दुष्कर होईल हे मी जाणलं होतं. आता छब्याला गाठणे अधिकच गरजेचे झाले होते. मी न रहावून \"छब्या छब्या\" अशा हाका मारू लागलो. चौथ्या पाचव्या हाकेचा प्रतिध्वनी आला तोच माझ्या मागे पालापाचोळा तुटल्याचा मला आवाज झाला. मी चमकलो. लायटर पेटवला अन विजेच्या गतीने मागे वळलो. समोरच प्लॅक्सोच्या झुडुपाची गच्च पानं एक सुरात हलत होती. मी बळ एकवटून झुडुप दून सारलं अन तोच समोरून कुणीतरी माझ्या अंगावर धावू��� गेलं. माझ्या हाताला लायटर पडला अन विझला. मी त्याला रोखण्याचा पुष्कळ प्रयत्न केला पण तो हात माझा चेहेरा सोडतच नव्हता. मी संपूर्ण ताकदीनिशी त्याला दूर सारलं आणि जीवाच्या आकांताने पळू लागलो. पण त्याने मला गाठलेच अन मागून त्याचा बळकट हात माझ्या गळ्यात अडकवला. त्याच्या ढोपराच्या अडकित्त्यात सापडलेल्या माझ्या मानेतून माझा श्वास छातीतच अडकला. माझं हृदय बंद पडू लागलं होतं. डोळ्यांच्या रेषा आक्रसू लागल्या. तोच समोर एक छबी अवतीर्ण झाली. अस्पष्ट आवाज ऎकू आला.\n\", हा छब्याचा आवाज होता. श्वास अडकलेला असूनही मला हायसं वाटलं. मी मदतीसाठी हात त्याच्याकडे टाकले, \"हेल्प मी प्लीज\n\", त्यानं थंड आवाजात म्हटले, \"तुला श्वास घ्यायला जमत नाहीये. तू मरणार हे निश्चित. त्यात तुझे डोळे लाल झालेत. घामही येणं बंद झालंय बस थोडा वेळ काही क्षणातच तुझा पार्थिव सृष्टीशी संपर्क तुटेल. तू उंच आकाशी भरारी घेशील. तिथून आईला पाहशील, शर्वरीला पाहशील. दोघी रडत असतील तुझ्या नावाने. पण मी मात्र हसत असेन. तुझ्याकडे ऊंच पाहत. आता शर्वरी आणि आई, दोघींचा वाटेकरी मीच. मीच दोघींचा आसरा\", त्याचे ओठ रुंदावले अन क्रूर हास्य त्याच्या चेहेऱ्याच्या स्नायूंत पसरलं. माझ्या तोंडून शब्द फुटत नव्हते. मी त्या बळकट हाताला हिसडे देऊ लागलो. त्या हातांत जबरदस्त ताकद होती. \"हेल्प\", त्याचे ओठ रुंदावले अन क्रूर हास्य त्याच्या चेहेऱ्याच्या स्नायूंत पसरलं. माझ्या तोंडून शब्द फुटत नव्हते. मी त्या बळकट हाताला हिसडे देऊ लागलो. त्या हातांत जबरदस्त ताकद होती. \"हेल्प हेल्प\", मी जसा ओरडू लागलो, तसा तो फास अधिकच घट़्ट झाला. माझ्या डोळ्यांसमोर अंधारी दाटू लागली. छब्याच्या गालावर पडलेली खळी आता अस्पष्ट होत होती. तो हसत होता. त्याचं हास्य माझ्या कानांत घुमू लागलं.\n\"छब्याने तुझा विश्वासघात केला\", ते हास्य कुजबुजू लागलं, \"मित्र म्हणून ज्याच्यावर तू जीव ओतलास तोच तुझा कली झाला\n मी त्याचं काय बिघडवलं\", मी स्वतःस केलेला हा शेवटचा प्रश्न\", मी स्वतःस केलेला हा शेवटचा प्रश्न ते विचारण्याधीच माझं अंतिम स्पंदन माझ्या छातीत विरून गेलं. मला\nमारणाऱ्याचा चेहेराही मी पाहू शकलो नाही.\n\" शेवटपर्यंत अनुत्तरीतच राहिला होता.....\nदुसऱ्या दिवशी स्थानिक पेपरात छापून अलेली ही बातमी\nदि. १५ डिसेंबर, २००६\nमित्राने मित्राचा विश्वासघात ���ेल्याचा घटना त्रिकालाबाधित असतात, ह्याचे उदाहरण काल संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात घडलेल्या एका खूनाने दिसून\nयेते. शर्वरी मांडके आणि किरण सरपोतदार यांचा कालच साखरपुडा होता. रात्रीच्या जेवणानंतर किरणला त्याचा मित्र मनिष वर्देकरकडून त्याच्या\nमोबाईलवर फोन आला. मनिषनं त्याला नॅशनल पार्क यथे एका निर्गम ठिकाणी बोलावले होते. कदाचित तिथं त्यांच्यात बाचाबाची झाली असावी ज्याची परिणीती एका हत्याकांडात झाली. सकाळी दहा वाजता येथे जॉगिंगसाठी येणाऱ्या लोकांना मनिष आणि किरणचे मृतदेह सापडले. पोलिसांनी ते ताब्यात घेतले असून पोस्टमॉटमला पाठवले आहे. तरी पोलिसी सूत्रांनुसार प्रथम मनिषने किरणला चाकू भोकसला असावा पण शर्थीच्या जोरावर किरणनं त्याचा गळा पकडून दाबून त्यास ठार मारले असेल. पण त्यानंतर किरणचा मृत्यु अतिरक्तस्त्रावाने झाला असावा. \"छब्या\" ह्या नावाचे एक गूढ ह्या प्रसंगात लपलेले असून, रात्री पार्कच्या वॉचमनने इथे \"छब्या\" नावाची हाक चार पाचदा ऎकल्याचे कळते. अजून एक दोन दिवसांच्या शोधकार्यात इतर धागेदोरे अन हा छब्या सापडेल असे पोलिसांनी आश्वासन दिले आहे. मनिषच्या पश्चात त्याची विधवा आई श्रीम. कुसुम वर्देकर आहेत.\nदि. २० डिसेंबर २००६.\nस्थळ: बोरिवली (पू.) पोलिस ठाणे\nमाहिती: मनिष वर्देकर आणि किरण सरपोतदार मर्डर केस\nकार्यस्थिती: अशिल मनिषच्या आई श्रीम. कुसुम वर्देकर आणि मैत्रीण शर्वरी मांडके यांच्या लिखित साक्षीने ही केस बंद करण्यात येत आहे.\nशर्वरी मांडके यांच्या म्हणण्यानुसार तिचे किरणवर कॉलेजपासून प्रेम होते. मनिष दोघांचा कॉलेजातला जिवलग मित्र. तसा एरवी एकटा राहायचा. त्याला कित्येक वेळा त्यांनी त्यांच्या ग्रुप मध्ये सामील करायचा प्रयत्न केला होता. पण तो म्हणायचा, \"मी छब्या बरोबर जाईन, छब्याबरोबर राहिन\". त्यांना वाटायचे त्याचा दुसऱ्या वर्गातला कुणी क्लासमेट असेल. एरवी छब्याविषयी मनिष भरपूर बोलायचा. शर्वरीला हा छब्या कोण ह्याचे अतिशय कुतुहल वाटत होते. शेवटी कॉलेज सोडून १४ डिसेंबरला, तब्बल तीन वर्षांनी शर्वरीने त्याला तिच्या अन किरणच्या साखरपुड्याला बोलावायचे म्हणून तिने मनिषला फोन केला. मनिषने, \"छब्यालाही आणू का\" असं विचारले. तिने होकार दिला. पण नंतर साखरपुड्याला दोघे आले नाहीत. कदाचित गर्दीत दिसले नसावेत. त्यांच्या ���ावाचा रोजबुके मात्र मिळाला. मग संध्याकाळी किरणला मनिषकडून फोन आला. तिच किरणला शर्वरीने पाहिल्याची शेवटची वेळ.\nमनिषच्या आई कुसुम वर्देकर ह्यांच्या साक्षीनुसार मनिषचा जिवलग मित्र छब्या ह्याचे किरणची प्रेयसी शर्वरीवर प्रेम होते. म्हणूनच मनिष अन\nछब्याने किरणला त्याच्या साखरपुड्याच्या दिवशी रात्री अज्ञात स्थळी बोलावले अन चाकू भोसकून त्याची हत्त्या केली. शेवटचा प्रयास म्हणून\nकिरणने मनिषला एकवटवून गाठले व त्यातच गळा दाबून त्याचा मृत्यू झाला. ज्याची भीती होती तेच झाले. मनिषच्या आयुष्यातला हा भास अखेर त्याच्या खुनाने संपला. मध्यंतरी कितीतरी उपाय करून मनिष छब्याला विसरला होता. पण मनाचे खेळ कुठे संपतात. छब्याला पोलिस कधीच अटक करू शकत नाहीत. कारण मनिषबरोबर छब्याचाही खून झाला आहे\nछब्या मनिषच्याच मनाचे विकृत रूप होते.....\n.... मनिष स्किज़ोफ्रेनिक होता.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.ph/311-2/", "date_download": "2019-01-18T12:56:19Z", "digest": "sha1:EDWY7AP5HH7BI5MSOHYYK5GPP5DWNQX6", "length": 5095, "nlines": 14, "source_domain": "mr.videochat.ph", "title": "फिलिपिनो मुली", "raw_content": "\nमाझे नाव आहे जय, आणि या माझ्या व्हीलॉग. मी माझा अनुभव शेअर जात एक काळा अमेरिकन जिवंत फिलीपिन्स मध्ये. मी लग्न सुंदर फिलिपीन्स ची तरुणी कोण. हा व्हिडिओ गुणवत्ता उत्तम नाही कारण तो चित्रित करण्यात आला पूर्वी (आधी मी एक नवीन कॅमेरा) माझ्या कॅमेरा ↠ मला वाचा धन्यवाद. तुफान आहे एक खरी शोकांतिका आहे, पण कदाचित आता एक चांगली वेळ आहे काही प्रकाश -: ख मनोरंजन आणि दर्शविण्यासाठी एक मजा बाजूला. अहो, अगं त्यामुळे आपण आढळले की फिलिपिनो की मुलगी आपण खरोखर जसे, पण आता कसे तुम्हाला माहित आहे की ती आपण आवडी परत, कधी कधी असे काहीतरी आहे. या बदल आपले जीवन. कॉम्प्टन आम्हाला समर्थन वर संरक्षक क्राफ्ट करू शकता कसे आपण फिल्टर चांगले मुली फिलीपिन्स मध्ये. मी तुम्हाला पॅनीक आहेत. डेटिंगचा एक फिलिपिनो बाई. पेक्षा अधिक मिनिटे. हे यापुढे एक आहे. पण हे वाटते अल्प आम्ही लक्ष केंद्रित डेटिंगचा आहे. हे घटक येत सीमेवर फिलीपिन्स, मुलगी बँड शक्ती जगत आहेत त्यांच्या स्वप्न — साठी. मत आहे. आहेत, चांगले लोक आणि वाईट लोक, प्रत्येक देश आहे. काही अगं वाटत जिवावर उदार, त्यामुळे ते अप समाप्त वाईट महिला आणि फक्त काळजी नाही जरी, इतर. संकलन फिलिपीन्स ची तरुणी मुली सर���बियन व्हिडिओ भाग. कसे पहा सुंदर आणि तेही या फिलिपीन्स ची तरुणी, मुली, तेव्हा करत सर्बियन अनुप्रयोग आव्हान आहे. पाहणे आनंद घ्या. नृत्य फिलिपिनो मुली. प्रथमच केले धन्यवाद प्रो प्रायोजीत हा व्हिडिओ तपासा, त्यांना बाहेर टेकू मिळविण्यासाठी आमच्या टीप. तेव्हा आपण लग्न फिलिपीन्स ची तरुणी, आपण येऊ शकतात जसे दिसते काय एक असमंजसपणाचे मत्सर. काय आहे या बद्दल सर्व आहे. येथे आमच्या गृहीते या. लग्न फिलिपीन्स ची तरुणी. अव्वल सर्वात सुंदर फिलिपिनो तरुण तारे बिट. इ ची शर्यत सर्वात सुंदर व्यक्ती फिलीपिन्स आणि फिलिपिनो सेलिब्रिटी प्रसिद्ध अभिनेत्री आणि\n← गप्पा फिलीपिन्स - ऑनलाइन डेटिंगचा आणि फ्लर्टिंग, व्हिडिओ गप्पा एक प्रकारचा जुगाराचा खेळ\nदेशत्याग फिलीपिन्स जर्मनी →\n© 2019 व्हिडिओ गप्पा फिलीपिन्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/entertainment/trailer-ani-dr-kashinath-ghanekar-2397", "date_download": "2019-01-18T12:31:35Z", "digest": "sha1:6CUJ5OLWYDW3S2VPQILGHB4A7SB6I3RD", "length": 4999, "nlines": 36, "source_domain": "www.bobhata.com", "title": "मराठी रंगभूमीचा पहिला सुपरस्टार 'आणि..डॉ. काशिनाथ घाणेकर'....ट्रेलर बघून घ्या भाऊ !!", "raw_content": "\nमराठी रंगभूमीचा पहिला सुपरस्टार 'आणि..डॉ. काशिनाथ घाणेकर'....ट्रेलर बघून घ्या भाऊ \n“आणि डॉ. काशिनाथ घाणेकर” चित्रपटाचे यापूर्वी २ टीझर येऊन गेले. टीझर मधून चित्रपटात काशिनाथ घाणेकर यांच्या सोनेरी कारकिर्दीला कशा प्रकारे रंगवलंय याची एक झलक मिळाली होती. याचाच पुढचा भाग म्हणजे काल आलेला ट्रेलर.\nतुम्ही छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेला जात नाही म्हटल्यावर ‘संभाजी म्हणजे बेदरकार, नजर अशी तीक्ष्ण आणि भेदक; ज्याची जरब खुद्द औरंगाजेबलाही बसली.’ असं म्हणत आपण त्यांच्या सारखे दिसत नसलो तरी फक्त आपल्या अभिनयातून छत्रपती संभाजी जिवंत करू असा ठाम विश्वास असणारा सुरुवातीचा काशिनाथ ते शेवटी दारूच्या आहारी गेलेला एकेकाळचा सुपरस्टार असा हा प्रवास असणार आहे. काशिनाथ घाणेकर नावाच्या सुपरस्टारचा उदय आणि अस्त कसा झाला याची कहाणी चित्रपटात पाहायला मिळेल.\nसुबोध भावेने जिवंत केलेला काशिनाथ घाणेकर अफलातून आहे. प्राध्यापक वसंत कानेटकर, मास्टर दत्ताराम, सुलोचना दीदी, भालजी पेंढारकर, प्रभाकर पणशीकर यांच्या व्यक्तिरेखा साकारणारे कलाकार सुद्धा तितक्याच ताकदीचे आहेत. ट्रेलरच्या शेवटी सुमित राघवनने साकारलेला ‘श्रीराम लागू’ यांचा रोलही प्रॉमिसिंग वाटतो. एकूण चित्रपट प्रॉमिसिंग असेल हे ट्रेलर मधूनच समजतं.\nचला तर आता तुम्ही सुद्धा “आणि डॉ. काशिनाथ घाणेकर” चा ट्रेलर बघून घ्या. आणि हो, तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका राव.\nडॉक्टरनेच रुग्णाच्या पोटात ढकलली तब्बल १५ कॅन बियर \nव्हिडीओ ऑफ दि डे : टार्गेट पूर्ण नाही केलं तर चीनमध्ये मिळते ही शिक्षा\n भेटा मुंबईच्या दुसऱ्या खऱ्याखुऱ्या गलीबॉयला \nव्हिडीओ ऑफ दि डे : ‘उरी’ चित्रपट टोरंटवरून डाऊनलोड करताय मग थांबा आणि हा व्हिडीओ बघा \n मराठी सेलिब्रिटीजचे १० वर्षापूर्वीचे फोटो पाहिले का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9D%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87/", "date_download": "2019-01-18T11:36:33Z", "digest": "sha1:IKZSDETKGKZNQKWHS5KCPHBHO64GAB5R", "length": 8950, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘झेब्रा क्रॉसिंग’चे पट्टे पुसट | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n‘झेब्रा क्रॉसिंग’चे पट्टे पुसट\nपिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील मुख्य रस्त्यावर सिग्नल असलेल्या चौकामध्ये पांढऱ्या रंगाचे “झेब्रा क्रॉसिंग’ पट्टे पुसट झाले आहेत. यामुळे, वाहन चालकांबरोबरच रस्ता ओलांडणाऱ्या नागरिकांचाही गोंधळ उडालेला पहायला मिळत आहे.\nकोणत्याही चौकात सिग्नल यंत्रणा उभी केल्यानंतर वाहन धारकांसाठी “झेब्रा क्रॉसिंग’चे पांढरे पट्टे ही “लक्ष्मण रेषा’ समजली जाते. सिग्नल लागल्यानंतर “झेब्रा क्रॉसिंग’च्या पाठीमागेच वाहनधारकांना आपली वाहने उभी करावी लागतात. “झेब्रा क्रॉसिंग’ पट्ट्यामुळे रस्ता ओलांडणारे नागरिकही सुरक्षित रस्ता ओलांडू शकतात. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेमध्ये “झेब्रा क्रॉसिंग’चे महत्त्व मोठे आहे.\nअनेकदा “झेब्रा क्रॉसिंग’वर उभ्या असलेल्या वाहनांवर नियमभंग केल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांकडून दंड आकारण्यात येतो. त्यासाठी मुख्य रस्त्यावर “झेब्रा क्रॉसिंग’ वाहनधारकांना स्पष्ट आणि दूर वरुनच दिसेल अशी रंगवण्यात आलेली असते. मात्र, सध्या पिंपरी-चिंचवड शहरातील मुख्य रस्त्यावरच्या चौकामधील “झेब्रा क्रॉसिंग’ची लाईन दर्शवणाऱ्या पांढऱ्या रंगाचे पट्टे अतिशय पुसट झाले आहेत. त्यामुळे सिग्नल लागल्यानंतर आपली वाहने कोठे उभी करायची याचा गोंधळ वाहनधारकांमध्ये होत असल्या��े पहायला मिळत आहे.\nवाहनधारकांबरोबरच रस्ता ओलांडणाऱ्या नागरिकांनाही हे पट्टे दिसत नसल्याने त्यांच्यातही संभ्रम झालेला पहायला मिळत आहे. शहरातील आंबेडकर चौक, निगडी, दापोडी या मुख्य रस्त्यावरील अनेक चौकात “झेब्रा क्रॉसिंग’ दर्शवणारे पट्टे पुसट झालेले आहेत. त्यात अनेक ठिकाणी मेट्रोचे काम सुरु असल्याने रस्त्यावर अनेकदा वाहनांची मोठी गर्दी असते, त्यामुळे, काही वेळा गोंधळ उडालेला पहायला मिळत आहे. पुसट झालेले “झेब्रा क्रॉसिंग’चे पट्टे नव्याने रंगवावेत अशी मागणी नारिकांनी केली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nगुजरात आणि झारखंड नंतर आता युपीमध्ये आर्थिक मागासांसाठीचे १०% आरक्षण लागू\nऊसतोडणी मजुरांच्या मुलांचा प्रवेशोत्सव\nमजुरी करणाऱ्या हातांनी उभे केले ग्रंथालय\n‘सपा-बसपा’ आघाडीत ‘रालोद’ सामील होणार\nजयवंत पवार यांना आदर्श शिक्षक पुरस्कार\nशेतकऱ्यांना दूध व्यवसाय परवडेना\nछत्रपती कारखान्याचा वर्धापनदिन उत्साहात\nगिरीश बापट यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी- धनंजय मुंडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%96-%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%A8/", "date_download": "2019-01-18T11:18:36Z", "digest": "sha1:CAYO4U2BJDKVZTSBOA6WBG6L3F5ARFAQ", "length": 7692, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नरेंद्र मोदींनी शेख हसीना यांना दिल्या शुभेच्छा ! | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nनरेंद्र मोदींनी शेख हसीना यांना दिल्या शुभेच्छा \nनवी दिल्ली: बांगलादेशात पुन्हा एकदा शेख हसिना यांचे सरकार प्रचंड बहुमताने पुन्हा सत्तेवर आले आहे. शेख हसिना यांच्या नेतृतृत्वाखालील सरकारला 300 पैकी तब्बल 288 जागा मिळाल्या असून विरोधी पक्षांना केवळ बारा जागांवर समाधान मानावे लागले आहे.बांगलादेशच्या निवडणूक आयोगाने अधिकृतपणे आज सोमवारी हे निकाल जाहीर केले.\nदरम्यान पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेख हसिना याना शुभेच्छा दिल्या आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपत्रकार हत्येप्रकरणी राम रहीमसह चौघांना जन्मठेप\nदुरांतो एक्‍सप्रेसमध्ये सशस्त्र दरोडा\nलोकपालसाच्या निवड समितीची शिफारस फेब्रुवारीपर्यंत करा : सर्वोच्च न्य��यालयाची केंद्राला सूचना\nघराणेशाहीच्या आरोपांवर मायावती कडाडल्या\nखुल्या प्रवर्गातील आर्थिक मागासांना आरक्षण राजकीय इच्छाशक्तीमुळेच शक्य : पंतप्रधान मोदी\nभाजपच्या माजी खासदार सावित्रीबाई फुले आणि अखिलेश यादव यांच्यात चर्चा\nकेनिया येथील हॉटेलवरील दहशतवादी हल्ल्याचा भारताकडून निषेध\nकाश्‍मीरमध्ये शांततेसाठी चर्चा हाच मार्ग : मुफ्ती\n13 नवीन केंद्रीय विद्यापीठांसाठी 3 हजार 639 कोटीं मंजूर\nजयवंत पवार यांना आदर्श शिक्षक पुरस्कार\nशेतकऱ्यांना दूध व्यवसाय परवडेना\nछत्रपती कारखान्याचा वर्धापनदिन उत्साहात\nगिरीश बापट यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी- धनंजय मुंडे\n#AUSvIND : ‘धोनी-चहल’ विजयाचे शिल्पकार; भारताने 2-1 ने मालिका जिंकत रचला इतिहास\n‘गोड बोला’ सांगणं सोपं…\nमायावती पैसा असलेल्यांनाच निवडणुकीचे तिकीट देतात\nपाच महिन्यांपासून वाहन विक्रीत घट\nगिरीश बापटांकडून मंत्रिपदाचा गैरवापर- हायकोर्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/abcd-3-nora-fateh/", "date_download": "2019-01-18T11:35:34Z", "digest": "sha1:S6KKSWACX7LIZMAISOG4TZEPJR7QRA6S", "length": 8806, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“एबीसीडी-3’मध्ये नोरा फतेहीची वर्णी? | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n“एबीसीडी-3’मध्ये नोरा फतेहीची वर्णी\nलवकरच प्रेक्षकांच्या भेटीला रेमो डिसुझा दिग्दर्शित “एबीसीडी-3′ हा चित्रपट येणार आहे. श्रद्धा कपूर आणि वरूण धवन हे पुन्हा एकदा या चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. त्यातच कतरिना कैफ बाहेर पडल्यानंतर तिच्या जागी नोरा फतेही हिची वर्णी लागणार आहे. यात ती देखील मुख्य भूमिका साकारणार असल्याचे वृत्त आहे. यामुळे चित्रपटात वरूण, श्रद्धा आणि नोरा असा ट्रॉंगल पाहण्यास मिळेल.\n“सत्यमेव जयते’ चित्रपटातून नोरा फतेहीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ती या चित्रपटातील “दिलबर’ गाण्याच्या रिमेकमध्ये झळकली होती. प्रेक्षकांमध्ये हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले होते. या गाण्यात नोराने बेली डान्स केला होता. तिच्या चाहत्यांमध्ये तिच्या अदांची भूरळ प्रचंड मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली. ती आता “एबीसीडी-3′ मध्ये दिसणार असल्याने पुन्हा एकदा तिचा डान्स प्रेक्षकांना पाहायला मिळेल.\n“एबीसीडी’ चित्रपटाची सिरीज ही डान्सवर आधारित आहे. आता तिसरा भाग हा देखील डान्सवरच आधारित आहे. यापूर्वी दुस-या सिरीजमध्ये वरूण आणि श्रद्धाची जोडी झळकली होती. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला 22 जानेवारीपासून पंजाबमध्ये सुरुवात होणार आहे. तर या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार करणार आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमणिकर्णिका – द क्वीन ऑफ झाँसीच्या यशासाठी कंगनाने घेतले कुलदेवीचे दर्शन\nपान मसाल्याच्या जाहिरातीवरून अनुष्का शर्मा ट्रोल\nभूमि पेडणेकर 45 दिवस बंद खोलीत\nश्रद्धाच्या प्रभासला खास शुभेच्छा\nसिद्धार्थ मल्होत्राच्या फॅशन शोमध्ये श्‍वानाचा शिरकाव\nसहा आठवड्यांनी नवीन बॉक्‍स मिळायला पाहिजे – आलिया\nअंकिता लोखंडेने अफेअरचे रहस्य उलगडले\nस्कोर ट्रेंड्‌सवर प्रियांका आणि सलमान अव्वल\n#बॉक्सऑफिस कलेक्शन : ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ ची 100 कोटींकडे धाव\nगुजरात आणि झारखंड नंतर आता युपीमध्ये आर्थिक मागासांसाठीचे १०% आरक्षण लागू\nऊसतोडणी मजुरांच्या मुलांचा प्रवेशोत्सव\nमजुरी करणाऱ्या हातांनी उभे केले ग्रंथालय\n‘सपा-बसपा’ आघाडीत ‘रालोद’ सामील होणार\nजयवंत पवार यांना आदर्श शिक्षक पुरस्कार\nशेतकऱ्यांना दूध व्यवसाय परवडेना\nछत्रपती कारखान्याचा वर्धापनदिन उत्साहात\nगिरीश बापट यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी- धनंजय मुंडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8/", "date_download": "2019-01-18T12:09:22Z", "digest": "sha1:3RAZ234WTVHMLMKFDWMH4OHEUPONQK5S", "length": 9906, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महावितरणच्या अभियंत्यास मारहाण | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसंगमनेर: वीज जोडणी तोडल्याच्या कारणावरुन महावितरणच्या सहायक अभियंत्यास मारहाण केल्याची घटना सोमवारी (दि.31) सकाळी संगमनेरमध्ये घडली.\nआरोपीच्या अटकेसाठी सुरुवातीला पोलीस ठाण्यात ठिय्या देणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दुपारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करत महावितरणचे कामकाज बंद केले.\nकेशव शेषराव जायभाये असे मारहाण झालेल्या सहायक अभियंत्याचे नाव असून ते सोमवारी सकाळी महावितरणच्या कार्यालयात कामकाज करत असतांना त्यांच्या कार्यालयात इंदिरानगरमधील मिनाक्षी शांताराम घोडके, तनुज शांताराम घोडके यांच्यासह आणखी एक इसम आला होता. त्यांनी वीज जोडणी का तोडली याचा जायभाये यांना जाब विचारला. मात्र त्यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी जायभाये यांना मारहाण केली.\nआपल्या अधिकाऱ्याला मारहाण होत असल्याचे बघून कर्मचाऱ्यांनी त्यांची सुटका केली. मारहाण सुरु असतांना पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यास जीवे मारु अशी धमकी दिल्याचे जायभाये यांनी सांगितले. सहायक अभियंत्यास मारहाण झाल्याने कर्मचाऱ्यांनी महावितरणचे काम बंद करत पोलीस ठाण्यात धाव घेतली. आरोपीच्या अटकेसाठी कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन सुुरु केले, त्यामुळे घटनेचे गांभीर्य ओळखत पोलिसांनी तातडीने तिघा आरोपींविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदविला. दरम्यान पोलिस अधिकाऱ्यांच्या आश्‍वासनानंतर महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्यामधील ठिय्या आंदोलन मागे घेत महावितरणच्या कार्यालयात आंदोलन सुरु केले असुन कामबंद आंदोलनदेखील सुरु केले होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपोलिसांपेक्षा जिल्ह्यात चोरांची मुजोरी\nनेत्यांसह उमेदवारांच्या पायाला भिंगरी…\nचारा, पाण्यासाठी ग्रामस्थांचा रास्तारोको\nमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांची होतेय कसरत किरकोळ अपघातांमध्ये वाढ\nशिक्षक बॅंक आणि सत्ताधाऱ्यांनी झटकली “विकास’ ठेवींची जबाबदारी\nझेडपीत विहीर मंजुरीचा रेट 50 हजार रुपये\nजबरी चोरीतील सराईत गुन्हेगाराला अटक\nराम मंदिरासाठीच नव्हे, तर रामराज्यासाठी अध्यादेश काढावाञ्च\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nगुजरात आणि झारखंड नंतर आता युपीमध्ये आर्थिक मागासांसाठीचे १०% आरक्षण लागू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.evivek.com/Encyc/2019/1/7/92th-All-India-Marathi-Sahitya-Sammelan01", "date_download": "2019-01-18T13:12:54Z", "digest": "sha1:ETWPCPZATECFKR3MN25FJ45G7TTCUQAI", "length": 33174, "nlines": 38, "source_domain": "www.evivek.com", "title": "यवतमाळचे स��हित्यप्रवाह", "raw_content": "\nभाषिक आणि व्यवहारदृष्टया वऱ्हाडी बोलीसह संमिश्र असलेली जीवनपध्दती हे यवतमाळ जिल्ह्याचे वैशिष्टय आहे. त्यामुळेच इथल्या मातीचा गंध साहित्यात प्रतिबिंबित झाला आहे. यंदाच्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने जिल्ह्यातील साहित्यविश्वाचे काही ठळक नोंदी आणि परिचयात्मक असे या लेखाचे स्वरूप आहे. प्रस्तुत लेखाची मांडणी करताना पूर्वार्धातील साहित्यनिर्मिती आणि आधुनिक काळातील साहित्यप्रवाह अशी विभागणी केलेली आहे.\nआदिम लोकसमूहाचे वसतिस्थान' अशी ओळख असलेला यवतमाळ जिल्हा साहित्यनिर्मितीतही अग्रेसर आहे. जगण्याचे प्रश्न सोडविण्यासाठी पडेल ती कामे करणारी इथली माणसे साधी भोळी आहेत. भाषिक आणि व्यवहारदृष्टया वऱ्हाडी बोलीसह संमिश्र असलेली जीवनपध्दती हे या जिल्ह्याचे वैशिष्टय आहे. त्यामुळेच इथल्या मातीचा गंध साहित्यात प्रतिबिंबित झाला आहे. या जिल्ह्याला संशोधनाची समृध्द परंपरा आहे आणि परिवर्तनाच्या चळवळीचे भान आहे. त्यामुळे साहित्यातील जीवनजाणिवांचे विविध प्रवाह इथे प्रवाहित राहिलेले आहेत. वास्तविकत: साहित्याचे मूल्यमापन हे प्रादेशिक सीमांवर आधारित करू नये, मात्र त्यात भौगोलिक कक्षेत काय चालले आहे या दृष्टीने अशी प्रादेशिक मांडणी करावी लागते. त्यामुळे साहित्य संमेलनाच्या निमित्ताने काही ठळक नोंदी आणि परिचयात्मक असे या लेखाचे स्वरूप आहे. प्रस्तुत लेखाची मांडणी करताना पूर्वार्धातील साहित्यनिर्मिती आणि आधुनिक काळातील साहित्यप्रवाह अशी विभागणी केलेली आहे. अशा रितीने पूर्वार्ध ते वर्तमान असा एक ढोबळ आढावा या लेखात घेतलेला आहे.\nयवतमाळ जिल्ह्यातील साहित्याचे परिशीलन करताना प्र.रा. देशमुख यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागतो. मुळात त्यांनी इतिहासाचे लेखन केले. मात्र इतिहास आणि भाषा यांचा अन्योन्य संबंध लक्षात घेता आणि प्र.रा. देशमुख यांच्या संशोधनाचा आवाका पाहता यवतमाळचा वाङ्मयीन इतिहास त्यांच्यापासून सुरू होतो. 'इंडस सिव्हिलायझेशन इन द ऋग्वेदाज' या ग्रंथात त्यांनी सिंधू संस्कृती सिध्दान्त मांडला. त्याचबरोबर भाषिकदृष्टयाही त्यांचे कार्य महत्त्वाचे होते. त्यांनी सिंधू संस्कृती काळातील सात मुळाक्षरांचे वाचन आणि भाषेचे शास्त्रीय विवेचन केले. कोणत्याही काळातील भाषिक, सामाजिक, सांस���कृतिक इतिहास तपासावयाचा असेल, तत्कालीन पुराव्याची सत्यता पडताळणी करायची असेल तर संशोधन केंद्राची गरज असते. यवतमाळ येथे डॉ. य.खु. देशपांडे यांनी हे महत्त्वाचे काम केले. त्यांनी शारदाश्रम संशोधन केंद्राची स्थापना केली. याद्वारे त्यांनी महानुभाव साहित्याचा मूलगामी अभ्यास केला. महानुभाव पंथातील सांकेतिक लिपीसाठी पंजाब ते पेशावर असा प्रवास करून पोथ्यांचे संशोधन व संकलन केले. यातूनच 'परिसिध्दांत सूत्रपाठ' हा ग्रंथ आकारास आला. तेराव्या शतकापासून सतराव्या शतकापर्यंतच्या महानुभाव ग्रंथकारांची माहिती असलेला 'महानुभावीय मराठी वाङ्मय' हा ग्रंथ महानुभव संशोधनकर्त्यांसाठी महत्त्वपूर्ण आहे. वा.ना. देशपांडे यांनीही संशोधनाची हीच दृष्टी अनुसरली. त्यांनी 'आद्य मराठी कवयित्री' आणि 'स्मृतिस्थळ' या ग्रंथांचे संशोधन-संपादन केले. याशिवाय 'पिकासोच्या कबुतराने', 'आराधना', 'कोरकू', 'उत्तरायण', 'लघुरामायण', 'अनामिका' हे त्यांचे कवितासंग्रह आहेत. याच काळातील कवी गु.ह. देशपांडे हे नाव महत्त्वाचे आहे. 'निवेदन' या त्यांच्या कवितासंग्रहातील 'कोणता मानू मी चंद्रमा भूवरीचा की नभीचा' ही कविता महाराष्ट्रभर गाजली होती.\nकृषिजाणिवांचा वऱ्हाडी बोलीतील एक सशक्त आविष्कार म्हणून पांडुरंग श्रावण गोरे यांचा उल्लेख करावा लागतो. 'कात टाकलेली नागीण' ही कादंबरी वऱ्हाडी माणसाचे जीवन आणि भाषा समजून घेण्यासाठी उपयुक्त आहे. ग्रामीण परिसराचे, तेथील सांस्कृतिक घटकांचे, शेतकऱ्यांचे भावजीवन, त्यातील ताणतणाव त्यांनी 'बोबडे बोल', 'वाणीचा हुरडा', 'बोरकूट', 'सरवा' या काव्यसंग्रहांतून उलगडून दाखविले. 'मेल्यावरी मला का लाजवता' ही त्यांची कविता मुखवटयांच्या आत असलेल्या ढोंगाची चिरफाड करते. कादंबरीकार आणि नाटयलेखक म्हणून प्रा. शरच्चंद्र टोंगो परिचित आहेत. 'चौथे पत्र', 'आतडयाची जखम', 'अखेरची इच्छा', 'रविवार ते रविवार', 'अशोक हॉटेलातली दुसरी खोली' या त्यांच्या कादंबऱ्या आहेत. त्यांनी 'नव्या डहाळया, नवे खोपे' हे नाटकही लिहिले. रंजनपर आणि पारंपरिक असे त्यांच्या लेखनाचे स्वरूप होते. कळंब येथील भाऊ मांडवकर यांच्या 'माझी चाळीस भावंडं', 'वंचना', 'काय गुन्हा केला' या कादंबऱ्या आहेत. रंजन आणि भाबडा आशावाद असे याही कादंबऱ्यांचे सरळधोट स्वरूप आहे. त्यांनी काव्यलेखन, कथालेखनही केले; परंतु लोकगीत���ंचे संकलन हे त्यांचे फार मोठे काम आहे. कोलाम ही यवतमाळ जिल्ह्यातील प्रमुख आदिवासी जमात आहे. या जमातीच्या भाषिक-सांस्कृतिक योगदानावर त्यांनी मूलगामी संशोधन केले. डॉ. सिंधू मांडवकर यांच्या 'सल', 'वेदना', 'चिंतन' या कथासंग्रहांत मानवी जगण्याचे ताणतणाव आहेत. 'वक्ता दशसहस्रेशु' अशी ओळख लाभलेले रामभाऊ शेवाळकर यांनी आपल्या वाणी आणि शब्दांद्वारे वाङ्मयातील आशय-अभिव्यक्तीची सौंदर्यस्थळे उलगडून दाखविली. रसपूर्ण आणि तात्त्वि असा संयोग त्यांच्या व्याख्यानात असायचा. 'त्रिदळ', 'अग्निमित्र', 'रुचिभेद' या त्यांच्या समीक्षाग्रंथांत त्याचा प्रत्यय येतो. संयत भावशैलीत लेखन करणाऱ्या कादंबरीकार म्हणून डॉ. संजीवनी देशमुख परिचित आहेत. 'स्वप्नात नाही आले', 'ही तर मीरा गाते', 'विफला', 'अग्निफुले', 'अपरिमिता' या त्यांच्या कादंबऱ्या आहेत. डॉ. गोविंद देशपांडे यांनी वा.ना. देशपांडे यांच्या साहित्यावर संशोधन केले. डॉ. शरदचंद्र कळणावत यांचे संशोधनपर आणि ललित लेखन महत्त्वाचे आहे. उत्तम वक्ते आणि ठाम भूमिका हे त्यांचे वैशिष्टय होय. डॉ. वि.भि. कोलते संशोधन केंद्राद्वारे अनेकांना लिहिते करणारे अनेकांच्या आयुष्याचा आधार झालेले डॉ. रमाकांत कोलते हे अजातशत्रू म्हणून परिचित आहेत. त्यांनी लिहिलेल्या विविध ग्रंथांच्या प्रस्तावनांतून, अध्यापनातून आणि विदर्भ साहित्य संमेलनाच्या, तसेच अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या आयोजनातून त्यांनी चैतन्याचा स्नेहदीप सतत ठेवला आहे.\nस्वातंत्र्योत्तर कालखंडात डॉ. दत्तात्रेय हरी उपाख्य बापूसाहेब अगि्होत्री यांचे मराठी भाषिकांच्या उच्चारण संशोधनात मौलिक योगदान आहे. व्युक्तीशास्त्राची ओढ असलेल्या डॉ. अगि्होत्री यांनी 'मराठी वर्णोच्चार विकास' यावर संशोधन केले. प्रस्तुत पीएच.डी. प्रबंध ग्रंथरूपाने प्रसिध्द झाला. 'महाराष्ट्र संस्कृतीचे तात्त्वि अधिष्ठान' या ग्रंथातही त्यांनी मराठी समाजजीवनाची प्रारंभापासून सांस्कृतिक जडणघडण विशद केली. याशिवाय मराठी शब्दकोशाचे पाच खंड त्यांनी प्रकाशित केले. डॉ. अगि्होत्री यांचे हे संशोधन भाषा अभ्यासकांसाठी अतिशय उपयुक्त आहे. यवतमाळ जिल्ह्यातील नेरपरसोपंत, वणी या ग्रामीण परिसरात सुरुवातीच्या काळात प्राचार्यपद भूषविलेले व संशोधनात मौलिक योगदान असलेले डॉ. अगि्होत्री साहित्यक्षे���्रात उपेक्षित राहिले, असे म्हणावे लागते.\nसाहित्य संशोधनात डॉ. मा.गो. देशमुख यांचे योगदान आहे. विशेषतः साहित्यशास्त्रावरील 'मराठी साहित्यशास्त्र' हा प्रबंध महत्त्वाचा आहे. त्यांनी 'भावगंध', 'संत नामदेव', 'एकावळी' आदी ग्रंथ लिहिले.\nप्रत्येक काळातली बदललेले सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरण साहित्यातून आविष्कृत व्हायला हवे, या गृहीतकावर यवतमाळ जिल्ह्याच्या साहित्यविश्वाचे अवलोकन करताना 'माइल स्टोन' निर्मिती झाली नाही, ही नम्र नोंद करणे आवश्यक आहे. स्वातंत्र्योत्तर, साठोत्तर, नव्वदोत्तर या काळात मानवी जीवनात प्रचंड उलथापालथ झाली. स्वातंत्र्यानंतर आकांक्षांचा भ्रमनिरास झाला, सर्व काळात जातींच्या तटबंदी अधिक मजबूत झाल्या आणि माणसामाणसातील दरी रुंदावली. जातीय विद्वेष वाढला. जागतिकीकरणाने सामान्य माणूस होरपळून निघाला. या सगळया पार्श्वभूमीवर, यवतमाळ जिल्ह्यातील साहित्यनिर्मिती अनुकरणात्मक राहिलेली आहे. एक विशिष्ट 'पोझ' घेऊन साहित्यिक लिहीत राहिले. अवहेलनेच्या कर्जापायी केलेल्या आत्महत्यांचे वास्तव समोर उभे असताना जिल्ह्यातील निर्मिती 'साचेबध्द' राहिली. या मातीचे समूहभानाचे 'स्वतंत्र रूप' दिसत नाही. तरीही काही निर्मितीने वेगळेपण जपले. त्या त्या काळात आपली नाममुद्रा उमटविली. शंकर बढे यांचे व्यक्तिचित्रण आणि कविता वऱ्हाड मानस चित्रित करणारे होते. त्यांची कविता हसविता हसविता अंतर्मुख करणारी होती. कवी विठ्ठल वाघांबरोबर शंकर बढेंनी वऱ्हाडी बोलीला महाराष्ट्रभर पोहोचविले. 'इरवा', 'मुगुट', 'सगुन' आदी कवितासंग्रहांतून वऱ्हाडी सांस्कृतिक जनमानस चित्रित केले. शिवा राऊत यांचा 'अक्षरउत्सव' आणि 'सांजदिव्यांचे हंबर' या कवितासंग्रहांतील कवितांत वेगळी झळाळी आहे. त्यांनी अनोख्या प्रतिमांतून सभोवतीचे भावविश्व साकारले आहे. गजेश तोंडरे यांच्या 'तिच्या आणि माझ्या कविता' याच धाटणीच्या आहेत.\nछंदबध्द, सौंदर्यलक्षी अशी काव्यनिर्मितीही विपुल आहे. या दृष्टीने शरद पिदडी यांचा 'अलबेली', 'नाद अंतरातला' हे काव्यसंग्रह, 'अंधाराला अंत आहे', 'सृजन' हे वसंत गिरटकरांचे काव्यसंग्रह, विनोदासाठी किश्श्यांची पेरणी करीत महाराष्ट्रभर विनोदी कार्यक्रम करणारे डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे 'ऊठ आता गणपत', 'धुयमाती' हे काव्यसंग्रह, विनय मरासे यांचे 'प्राणधून', 'अग्निकुंभ', 'दहेफूल', 'छिन्न जिवांचा हाका', 'इतके जगून कळले' आदी काव्यसंग्रह नोंद घेण्यासारखे आहेत. आशा दिवाण, शुभदा मुंजे, विजया एंबडवार या कवयित्रींनी आपल्या संवेदना कवितेतून व्यक्त केल्या आहेत.\nमराठी शायरी कशी असावी, याचा वस्तुपाठ भाऊसाहेब पाटणकर यांच्या शायरीने दिला. 'जिंदादिल शायर' म्हणून ते महाराष्ट्राला परिचित आहेत. 'मराठी शायरी', 'मराठी मुशायरा', 'मैफील', 'जिंदादिल' आणि 'दोस्तहो' हे त्यांचे काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. शायरीच्या या बादशहामध्ये 'सांगेल काही भव्य ऐसी शायरी माझी नव्हे तो कवींचा मान इतुकी पायरी माझी नव्हे तो कवींचा मान इतुकी पायरी माझी नव्हे' ही नम्रताही आहे.\nवऱ्हाडी बोलीतून माणसाचे सांस्कृतिक-सामाजिक जगणे सजीव करणारे श्याम पेठकर हे मातीशी इमान राखणारे लेखक आहेत. त्यांच्या साहित्यकृतीतील व्यक्तिमत्त्वे या परिसराचा जीवनरस घेऊन साकारलेली असतात, म्हणून ती 'आपली' वाटतात. त्यांचे 'रगतपिती' हे नाटक हृदयाचा ठाव घेणारे होते. त्यांनी 'गोष्ट छोटी डोंगराएवढी' या चित्रपटाचे पटकथालेखन केले. 'तेरवं' हे आत्महत्याग्रस्त कुटुंबाची व्यथा व्यक्त करणारे त्यांचे नाटक अलीकडेच रंगभूमीवर आले आहे.\nसाठोत्तरी दलित जाणिवेच्या साहित्याने समग्र जगाला हादरवून टाकणारे अनुभव शब्दबध्द केले. कथात्म वाङ्मयातील आणि काव्यनिर्मितीतील दाहकता मराठीला अनोखी होती. प्रस्थापित मूल्यांना धडाका देत हे साहित्य पुढे आले. यवतमाळ जिल्ह्यात आंबेडकरवादी कविता प्रसंगोपात कविसंमेलनातून सादर होत होती. काव्यसंग्रहाच्या रूपाने ती नव्वदनंतरच आली. कृतिशील आंबेडकरी चळवळीतील प्रज्ञावंत प्राध्यापक म्हणून डॉ. सागर जाधव परिचित आहेत. 'उजेड' हा त्यांचा कवितासंग्रह आहे. आत्यंतिक करुणेने भारलेली त्यांची कविता आहे. वामनदादा कर्डक यांचे काव्यमय जीवनचरित्र आणि त्यांच्या गझल, गाणी यांचे मौलिक संपादन त्यांनी केले आहे. त्यांच्या माध्यमाने एक ऐतिहासिक कार्य होत आहे. विद्रोहाचा वणवा ज्यांच्या आशय अभिव्यक्तीत पेटलेला असतो, अशा एका सच्च्या कार्यकर्त्याची कविता म्हणजे आनंद गायकवाड यांची कविता होय. 'आखरीचं तुव्हंचं सडान चिबवीन', 'इस्तो', 'हिंदाण' हे त्यांचे काव्यसंग्रह आहेत. वंचितांच्या बोलीला आणि दाहक अनुभवाला आनंद गायकवाड यांनी विद्रोही काव्यरूप दिले. दु:खाची भ��षणता वाटयाला येऊनही नव्या दिशेचा वेध घेणारा विनोद बुरबुरे हा कवी होय. 'उत्क्रांतलेणी', 'मी पुन्हा उगवतो' हे त्यांचे कवितासंग्रह आहेत. भाषिक विविधता आणि सांविधानिक आशय ही त्यांच्या कवितेची वैशिष्टये आहेत. याशिवाय सुप्रसिध्द चित्रकार बळी खैरे यांच्या 'युध्दपोत' या आणि प्रशांत वंजारे यांच्या 'शरसंधान' या काव्यसंग्रहांत सामाजिक डोळस भान व्यक्त झाले आहे.\nप्रा. माधव सरकुंडे हे इंग्लिशचे प्राध्यापक आहेत. त्यांनी आपल्या कथा-कविता-कादंबरीतून आदिवासी जनजीवन रेखाटले. आदिवासींना त्यांच्या मरणप्राय यातनांतून आंबेडकरवादी विचारच सोडवू शकतो, यावर त्यांचा विश्वास आहे. बाबाराव मडावी यांची 'टाहो' ही कादंबरीसुध्दा असाच परिवर्तनाचा विचार अधोरेखित करते. बदलत्या गावाचे रूप, शेती आणि शेतकऱ्यांचे जगणे भेदक रितीने मांडणारे डॉ. देवेंद्र पुनसे हे महत्त्वाचे कथाकार आहेत. 'पांढरं सोनं', 'पोळा आणि बाहुली', 'चंद्र आहे साक्षीला' हे त्यांचे कथासंग्रह आहेत. सभोवतीचे वास्तव अतिशय सूक्ष्मपणे चित्रित करण्याचे सामर्थ्य त्यांना लाभलेले आहे. लक्ष्मीकांत घुमे, कलिम खान, आत्माराम कनिराम राठोड यांनी लक्षणीय कविता लिहिली. आत्माराम कनिराम राठोड यांचे 'तांडा' हे आत्मकथन सामाजिक दस्तऐवज म्हणून महत्त्वाचे आहे.\nआनंदकुमार आडे याने 'गझलचे छंदशास्त्र' लिहिले. परंतु त्यांच्या काळात गझल बहरली नाही. अलीकडे मात्र सिध्दार्थ भगत, आबेद शेख, किरणकुमार मडावी, विनोद बुरबुरे, प्रा. रविप्रकाश चापके, अनिल कोसे, गजानन वाघमारे, जयकुमार वानखडे आशयसंपन्न तंत्रशुध्द गझल लिहीत आहेत. सामाजिक समतेचे सूचन हे यांच्या गझलेचे सूत्र आहे. आंबेडकरवादी गझल अशी ओळख निर्माण करणारे सिध्दार्थ भगत यांचे 'युध्दयात्रा', 'यापुढे माझी लढाई', 'अस्वस्थ वर्तमानाच्या नोंदी', 'आणि पुन्हा एकदा बुध्द हसावा म्हणून' आदी गझलसंग्रह प्रसिध्द आहेत.\nविविध वर्तमानपत्रांत, वाङ्मयीन मासिकांत नव्याने स्वागत आणि आशयनिष्ठ समीक्षा लिहिणारे डॉ. अजय देशपांडे हे आजचे समीक्षक आहेत. 'युगवाणी'चे त्यांनी पाच वर्षे संपादन केले. या काळात त्यांनी वाङ्मयीनदृष्टया संपन्न संपादन केले. साहित्यातील 'सामर्थ्याचा स्वर', 'समीक्षेचा अंत:स्वर', 'समीक्षेची अपरूपे, उलगडून दाखविणारे देवानंद सोनटक्के हे या काळाचे तरुण समीक्षक आहेत. डॉ. अशोक ���ाणा यांनी संतसाहित्याचा आणि प्राक्कथांचा नवा अन्वयार्थ सांगितला आहे.\nयाशिवाय यवतमाळच्या भूमीत निर्माण झालेले पण आशयाचा मोठा अवकाश असलेले लक्ष्मीकांत घुमे, मन्सुर एजाज जोश, दिनकर वानखेडे, सुभाष परोपरे, दशरथ मडावी, डॉ. अजितसिंह चाहल, नीलकृष्ण देशपांडे इत्यादींची निर्मिती महत्त्वपूर्ण आहे.\nयवतमाळ जिल्ह्यातील साहित्यनिर्मितीच्या ठळक नोंदी या लेखात घेतलेल्या आहेत. त्यात सर्वंकष नोंदी आहेत, असा माझा दावा नाही. प्रस्तुत लेख म्हणजे यवतमाळ जिल्ह्याचा अंतिम वाङ्मयीन इतिहास नव्हे, हा केवळ आढावा आहे. त्यामुळे काही नावे सुटली असतील, तर मोठया मनाने समजून घ्याल ही अपेक्षा दिलदार यवतमाळकरांकडून करायला हरकत नाही.\nरमाकांत आचरेकर क्रिकेटचं विद्यापीठ\nबांगला देशात खालिदांचा फालुदा\n© 2016 सर्व अधिकार सुरक्षित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/this-friday-2-marathi-directors-2-hindi-films-are-releasing-286207.html", "date_download": "2019-01-18T12:31:16Z", "digest": "sha1:B2OQQJFQLJOECZJMSSFIYWRBGDHJSXJF", "length": 14458, "nlines": 136, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बाॅक्स आॅफिसवर दोन मराठी दिग्दर्शकांचे हिंदी सिनेमे होतायत रिलीज", "raw_content": "\nआता मेडिकलमध्ये मिळणार नाही 'ही' औषधं, केंद्रीय आरोग्य विभागाचा निर्णय\nVIDEO लडाखमध्ये पर्यटक अडकले, बर्फाखाली 5 जणांचा मृत्यू, 5 बेपत्ता\nपुण्यात सिनेस्टाईल दरोडा, बंगल्यात घुसून मुंबईच्या वृद्ध दाम्पत्याला ओलीस ठेवून लुटले\nहे हास्य शेवटचंच, भीषण अपघातात चिमुकलीने गमावलं पितृछत्र\nपुण्यात सिनेस्टाईल दरोडा, बंगल्यात घुसून मुंबईच्या वृद्ध दाम्पत्याला ओलीस ठेवून लुटले\nहे हास्य शेवटचंच, भीषण अपघातात चिमुकलीने गमावलं पितृछत्र\nनाशिक जिल्ह्यात 24 तासात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nVIDEO : भाव मिळाला नाही, शेतकऱ्याने कांद्याच्या शेतातच केली आत्महत्या\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nहात नसलेल्या चित्रकारांनी काढलेली चित्र पाहून तुम्ही व्हाल थक्क\nआता मेडिकलमध्ये मिळणार नाही 'ही' औषधं, केंद्रीय आरोग्य विभागाचा निर्णय\nVIDEO लडाखमध्ये पर्यटक अडकले, बर्फाखाली 5 जणांचा मृत्यू, 5 बेपत्ता\n'भाजपला जिंकून दिलंस तर प्रमोशन' : दोन महिला अधिकाऱ्यांच���या व्हायरल झालेल्या WhatsApp चॅटमागचं सत्य\nVIDEO तरुणीचा संशयास्पद मृत्यू, संतप्त जमावाने लावली पोलीस स्टेशनला आग\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\nशाहरुखची रील लाइफ मुलगी पुन्हा एकदा हॉट फोटोंमुळे चर्चेत\nअजय आणि अनिल 7 वर्षांनी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर, 'टोटल धमाल' सिनेमातून दिसणार एकत्र\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\nधोनीचा 'हा' विक्रम वाचून तुम्हीही म्हणाल, 'धोनी जैसा कोई नही'\nInd vs Aus : विराट कोहलीच्या 'ट्रम्प कार्ड'ने दिली चार चेंडूत सामन्याला कलाटणी\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : डिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nVIDEO : ...तर तुमच्या वैवाहिक जीवनात कधीच येणार नाही दुःख\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nVIDEO : ...अन् मिठ्ठू झाला मित्र\nबाॅक्स आॅफिसवर दोन मराठी दिग्दर्शकांचे हिंदी सिनेमे होतायत रिलीज\nयेत्या शुक्रवारी 2 हिंदी सिनेमे रिलीज होतायत. ब्लॅकमेल आणि मिसिंग. योगायोग असा की दोन्ही सिनेमांचे दिग्दर्शक मराठी आहेत. गंमत बघा, दिग्दर्शक मराठी, सिनेमे हिंदी आणि शीर्षक इंग्लिश.\n04 एप्रिल : येत्या शुक्रवारी 2 हिंदी सिनेमे रिलीज होतायत. ब्लॅकमेल आणि मिसिंग. योगायोग असा की दोन्ही सिनेमांचे दिग्दर्शक मराठी आहेत.गंमत बघा, दिग्दर्शक मराठी, सिनेमे हिंदी आणि शीर्षक इंग्लिश.\nब्लॅकमेलचा दिग्दर्शक आहे अभिनय देव. देल्ली बेल्लीमुळे अभिनय जास्त लोकांपर्यंत पोचला. गेम, फोर्स 2 सिनेमांचं दिग्दर्शनही त्यानं केलं. त्याची 24 ही सीरियल तर खूपच गाजली होती.\nब्लॅकमेल सिनेमा आहे ब्लॅक काॅमेडी. सिनेमात एक मध्यवयीन पुरुष आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात व्यस्त ��सणाऱ्या या व्यक्तीला अचानक एक दिवस कळतं की आपल्या बायकोचं अफेअर आहे.इरफान खान आणि कीर्ती कुल्हारी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.\nतर 'मिसिंग' हा मराठी दिग्दर्शक मुकुल अभ्यंकरचा पहिला सिनेमा. मुकुलनं जर्मनीत पाच वर्ष एडिटिंग आणि साऊण्डचं शिक्षण घेतलं. झी, सोनी, स्टार प्लस, बीबीसी चॅनेल 4साठी त्यानं बरंच काम केलंय. त्याचे तीन सिनेमे बनवून तयारही आहेत. मिसिंगमुळे बाॅलिवूडला नव्या दिग्दर्शकाची ओळख होईल.\nमिसिंगमधून तब्बू आणि मनोज वाजपेयी यांची केमिस्ट्री पुन्हा एकदा खुलणार आहे. हा सिनेमा एक सायको थ्रिलर आहे. दुबे नावाचं एक जोडपं आपल्या तीन वर्षाच्या मुलीसह बाहेरगावी पर्यटनाला जातं. त्यावेळी त्यांची ही मुलगी हरवते आणि मग सुरू होतो शोध. तो करण्यासाठी हाजीर होतो अन्नू कपूर.\nत्यामुळे या शुक्रवारी बाॅक्स आॅफिसवर बऱ्याच रहस्यांची उकल होणार एवढं नक्की.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: abhinay devblackmailmissingmukul abhyankarअभिनय देवब्लॅकमेलमिसिंगमुकुल अभ्यंकर\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\nशाहरुखची रील लाइफ मुलगी पुन्हा एकदा हॉट फोटोंमुळे चर्चेत\nअजय आणि अनिल 7 वर्षांनी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर, 'टोटल धमाल' सिनेमातून दिसणार एकत्र\n'लाईफ इन अ मेट्रो' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला, सिनेमातील एक लुक सोशल मीडियावर शेअर\nPHOTOS : छोट्या पडद्यावर अवतरली सुंदर परी\nआता मेडिकलमध्ये मिळणार नाही 'ही' औषधं, केंद्रीय आरोग्य विभागाचा निर्णय\nVIDEO लडाखमध्ये पर्यटक अडकले, बर्फाखाली 5 जणांचा मृत्यू, 5 बेपत्ता\nपुण्यात सिनेस्टाईल दरोडा, बंगल्यात घुसून मुंबईच्या वृद्ध दाम्पत्याला ओलीस ठेवून लुटले\nहे हास्य शेवटचंच, भीषण अपघातात चिमुकलीने गमावलं पितृछत्र\nनाशिक जिल्ह्यात 24 तासात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+92+lu.php", "date_download": "2019-01-18T12:32:06Z", "digest": "sha1:VLY4WUTGOG77Y3FTHO7UGHZW64B3OZE7", "length": 3655, "nlines": 16, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 92 / +35292 (लक्झेंबर्ग)", "raw_content": "क्षेत्र कोड 92 / +35292\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरर��ष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nक्षेत्र कोड 92 / +35292\nक्षेत्र कोड: 92 (+352 92)\nक्षेत्र कोड 92 / +35292 (लक्झेंबर्ग)\nआधी जोडलेला 92 हा क्रमांक Clervaux/Fischbach/Hosingen क्षेत्र कोड आहे व Clervaux/Fischbach/Hosingen लक्झेंबर्गमध्ये स्थित आहे. जर आपण लक्झेंबर्गबाहेर असाल व आपल्याला Clervaux/Fischbach/Hosingenमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. लक्झेंबर्ग देश कोड +352 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Clervaux/Fischbach/Hosingenमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +352 92 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनClervaux/Fischbach/Hosingenमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +352 92 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00352 92 वापरू शकता.\nक्षेत्र कोड 92 / +35292\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/75-lakh-leter-water-storage-pethsangavi-drain-46169", "date_download": "2019-01-18T12:21:09Z", "digest": "sha1:5Q3YDPSJSQ3BNRRMCXKDJHV7EHWRDBV7", "length": 14808, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "75 lakh leter water storage in pethsangavi drain पेठसांगवी नाल्यात होणार ७५ लाख लिटर पाणीसाठा | eSakal", "raw_content": "\nपेठसांगवी नाल्यात होणार ७५ लाख लिटर पाणीसाठा\nशुक्रवार, 19 मे 2017\nउमरगा - ‘सकाळ’ रिलीफ फंडाच्या माध्यमातून व तनिष्का गटाच्या पुढाकारातून तालुक्‍यातील पेठसांगवी येथे सुरू असलेले नाला सरळीकरण व खोलीकरणाचे काम बारा दिवसांत पूर्ण करण्यात आले. या कामामुळे शेत शिवारातील व गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विंधन विहिरीची पाणीपातळी वाढणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या कामामुळे सुमारे ७५ लाख लिटर पाणीसाठा होणार असल्याने शेतीसाठी सिंचनाची सोय होणार आहे.\nउमरगा - ‘सकाळ’ रिलीफ फंडाच्या माध्यमातून व तनिष्का गटाच्या पुढाकारातून तालुक्‍यातील पेठस��ंगवी येथे सुरू असलेले नाला सरळीकरण व खोलीकरणाचे काम बारा दिवसांत पूर्ण करण्यात आले. या कामामुळे शेत शिवारातील व गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विंधन विहिरीची पाणीपातळी वाढणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या कामामुळे सुमारे ७५ लाख लिटर पाणीसाठा होणार असल्याने शेतीसाठी सिंचनाची सोय होणार आहे.\nतालुक्‍यातील पेठसांगवी परिसर रेड झोनमध्ये येते. पाणी पातळी खालावल्याने परिसरातील ग्रामस्थांना पाणीप्रश्‍नाला सामोरे जावे लागत आहे. पाणीप्रश्‍नावर कायमची मात करण्यासाठी जलसंधारणाची कामे होणे गरजेचे होते. ही बाब गावातील तनिष्कांच्या लक्षात आली. त्यांनी ‘सकाळ’ रिलीफ फंडातून गावामध्ये नाला खोलीकरणाची कामे करण्यासाठी निधीची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत सकाळ रिलीफ फंडातून या कामासाठी दोन लाख रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला. त्यानंतर पाच मे रोजी खोलीकरणाच्या कामाला सुरवात करण्यात आली होती. हे काम मंगळवारी (ता.१६) पूर्ण करण्यात आले. बारा दिवसांत नाला सरळीकरण व खोलीकरणाचे जवळपास सव्वाकिलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले आहे.\nभूकंपामुळे जुन्या गावाचे पुनर्वसन झाले आहे. या गावालगतचा नाला बुजलेल्या स्थितीत होता. त्याचे पुनर्जीवन करण्याचे काम या उपक्रमातून केले जात आहे. या नाल्यालगत गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन विंधन विहिरी आहेत, नाल्यात पाणी साठल्यानंतर विंधन विहिरीला पाणी उपल्बध होणार असून पाणीटंचाईची समस्या दूर होण्यास मोठी मदत होणार आहे. पेठसांगवीचे शेतशिवार माळरानासारखे असून, या कामामुळे शेतीला आता पाणी मिळणार आहे. या कामामुळे जवळपास ७५ लाख लिटर पाणीसाठा निर्माण होणार आहे.\nसामाजिक कामांसाठी तनिष्का ग्रुप सक्रिय आहे.‘सकाळ माध्यम समूहा’ने तनिष्का व्यासपीठ निर्माण करून आम्हाला सामाजिक कार्यासाठी प्रोत्साहित केले. सकाळ रिलीफ फंडातून उपलब्ध निधीमुळे नाला खोलीकरण व सरळीकरणाचे काम पूर्ण झाले. आगामी काळात शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटणार आहे.\n- रूपाली प्रकाश सुभेदार, गटप्रमुख, तनिष्का व्यासपीठ\nव्हायब्रंट गुजरात: अंबानी करणार 3 लाख कोटींची गुंतवणूक\nगांधीनगर: रिलायन्स इंडस्ट्रीज गुजरातमध्ये 3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा मुकेश अंबानींनी केली आहे. आगामी 10 वर्षात...\nमालेगाव तालुक्यात तरूणासह तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nमालेगाव : कर्ज नापिकी व शेतमालाला भाव नसल्याने तरूणासह तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. या घटनांमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. मालेगाव ...\nआम्हाला हे सरकार आमचे वाटतच नाही - अर्जुन खोतकर\nऔरंगाबाद - शिवसेनेच्या पाठिंब्यावर सत्तेवर असलेल्या भाजप सरकारने आम्हाला नेहमीच दुय्यम वागणूक दिली. प्रत्येक ठिकाणी आमदार, मंत्र्यांची अडवणूक...\nएकी, नियोजनातून बदलले शेतीचे रूप\nजालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्‍यामध्ये वसलेलं म्हसला हे गाव. सुमारे एक हजार लोकवस्तीच्या या गावातील म्हसलेकर बंधू म्हणजे एकी आणि कष्टाला प्राधान्य...\nपुस्तकांच्या गावात बालकुमार साहित्य संमेलनाचा प्रारंभ\nभिलार - ज्यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली अशा सावीत्रीबाई फुले यांचा वेश परिधान केलेल्या शाळकरी मुलीच्या हस्ते पालखीतील ग्रंथांची पुजा करून...\n#PublicProperty मनसेकडून सिंचन भवनात तोडफोड\nपुणे - मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी पाणीपुरवठ्याबाबत आश्‍वासन देऊनही जलसंपदा विभाग पुणेकरांच्या भावनांशी खेळत आहे. जलसंपदा विभाग ठोस निर्णय घेत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/ncp-mla-jitendra-awhad-trying-to-meet-arun-parera-family-303042.html", "date_download": "2019-01-18T12:07:17Z", "digest": "sha1:3GMEH2I5JPCKT4Y3XBXCISUSOMDY7NCI", "length": 15532, "nlines": 138, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "परेरांच्या कुटुंबियांनी भेट नाकारली, पण आव्हाडांनी आव आणला भेट झाल्याचा!", "raw_content": "\nहे हास्य शेवटचंच, भीषण अपघातात चिमुकलीने गमावलं पितृछत्र\nनाशिक जिल्ह्यात 24 तासात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nVIDEO : भाव मिळाला नाही, शेतकऱ्याने कांद्याच्या शेतातच केली आत्महत्या\nहे हास्य शेवटचंच, भीषण अपघातात चिमुकलीने गमावलं पितृछत्र\nनाशिक जिल्ह्यात 24 तासात त���न शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nVIDEO : भाव मिळाला नाही, शेतकऱ्याने कांद्याच्या शेतातच केली आत्महत्या\nमंत्रालयाच्या दारातच महिलेने केला आत्महत्येचा प्रयत्न\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nहात नसलेल्या चित्रकारांनी काढलेली चित्र पाहून तुम्ही व्हाल थक्क\n'भाजपला जिंकून दिलंस तर प्रमोशन' : दोन महिला अधिकाऱ्यांच्या व्हायरल झालेल्या WhatsApp चॅटमागचं सत्य\nVIDEO तरुणीचा संशयास्पद मृत्यू, संतप्त जमावाने लावली पोलीस स्टेशनला आग\nलोकसभा निवडणुकीच्या Fake Newsने आयोग हैराण, दाखल करणार FIR\nराम मंदिराचं बांधकाम 2025 नंतर सुरू होणार - भैय्याजी जोशी\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\nशाहरुखची रील लाइफ मुलगी पुन्हा एकदा हॉट फोटोंमुळे चर्चेत\nअजय आणि अनिल 7 वर्षांनी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर, 'टोटल धमाल' सिनेमातून दिसणार एकत्र\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\nधोनीचा 'हा' विक्रम वाचून तुम्हीही म्हणाल, 'धोनी जैसा कोई नही'\nInd vs Aus : विराट कोहलीच्या 'ट्रम्प कार्ड'ने दिली चार चेंडूत सामन्याला कलाटणी\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : डिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nVIDEO : ...तर तुमच्या वैवाहिक जीवनात कधीच येणार नाही दुःख\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nVIDEO : ...अन् मिठ्ठू झाला मित्र\nपरेरांच्या कुटुंबियांनी भेट नाकारली, पण आव्हाडांनी आव आणला भेट झाल्याचा\nराष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हे अरूण परेरा यांच्या कुटूंबियांची भेट घेण्���ासाठी गेले मात्र कुटूंबियांनी त्यांची भेट नाकारली.\nठाणे,ता. 30 ऑगस्ट : नक्षलसमर्थक म्हणून अटक झालेल्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्याचं घेण्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केलं होत. साहेबांनी आदेश दिल्यावर त्याची अमंलबजावणी केली नाही ते शिलेदार कसले साहेबांचा आदेश असल्याने ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अरूण परेरा यांचं आज घर गाठलं. ठाण्यातील चरई भागात शेरॉन नावाच्या इमारतीत अरूण परेरा राहतात. आपल्या कार्यकर्त्यांसह आव्हाड परेरा यांच्या घरी गेले. ते दारासमोर उभे राहून त्यांनी भेटीसाठी आलो असल्याचं संगितलं. पण परेरा यांच्या कुटूंबियांनी त्यांना काहीही प्रतिसाद दिला नाही. जितेंद्र आव्हाडांना आल्या पावली परत जावं लागलं. ही सगळी दृश्य मोबाईलमध्ये कैदही झाली. मात्र इमारती खाली आल्यावर आव्हाडांनी भेटीचा असा काही आव आणला की पत्रकारही अचंबित झाले.\nजी भेटच झाली नाही त्यावर आव्हाडांनी असं सांगितलं की कुटूंबियांची भेट घेतली. आपण निर्दोष असल्याचं कुटूंबियांनी सांगितलं. पोलिसांनी बनाव करून अटक केली असं कुटूंबियांचं म्हणणं होतं असं आव्हाडांनी सांगूनही टाकलं. मात्र मोबाईलचं फुटेज बाहेर आल्यावर ती भेट झालीच नाही असं स्पष्ट झालं पण आव्हाडांनी मात्र भेट घेतल्याचा दावा केला.\nकोण आहेत अरूण परेरा\nमुंबईतील सेंट झेवियर कॉलेजमधून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केले.\nमानवाधिकार चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग असतो. या चळवळीतले ते खंदे कार्यकर्ते मानले जातात.\n2007 मध्ये त्यांच्यावर नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा ठपका ठेवत अटक करण्यात आली होती. मात्र सबळ पुराव्याअभावी त्यांची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली होती. पोलिसांनी त्यांना 11 प्रकरणांमध्ये आरोपी केले होते.\n2011 मध्येही त्यांना अटक करण्यात आली होती. पण त्यांची जामिनावर सुटका झाली होती.\n२०१६ मध्ये अरूण परेरा यांनी सिद्धार्थ लॉ कॉलेजमधून पदवीचं शिक्षण पुर्ण केलं.\nते सध्या वकिल म्हणूनही काम करतात. मानवाधिकाराची अनेक प्रकरणं त्यांनी हाताळली आहे.\nVIDEO : चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये दोन तरुणींचा दारू पिऊन धिंगाणा\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडिय���कडे नाही\n'भाजपला जिंकून दिलंस तर प्रमोशन' : दोन महिला अधिकाऱ्यांच्या व्हायरल झालेल्या WhatsApp चॅटमागचं सत्य\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nहात नसलेल्या चित्रकारांनी काढलेली चित्र पाहून तुम्ही व्हाल थक्क\nअभी तक \u0003खेलने के लिए\nहे हास्य शेवटचंच, भीषण अपघातात चिमुकलीने गमावलं पितृछत्र\nनाशिक जिल्ह्यात 24 तासात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nVIDEO : भाव मिळाला नाही, शेतकऱ्याने कांद्याच्या शेतातच केली आत्महत्या\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3/all/page-2/", "date_download": "2019-01-18T12:10:41Z", "digest": "sha1:UJWCVU4IRXUXK4YCP4RLTK7CQFXIY7FA", "length": 10496, "nlines": 134, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आत्महत्या प्रकरण- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nहे हास्य शेवटचंच, भीषण अपघातात चिमुकलीने गमावलं पितृछत्र\nनाशिक जिल्ह्यात 24 तासात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nVIDEO : भाव मिळाला नाही, शेतकऱ्याने कांद्याच्या शेतातच केली आत्महत्या\nहे हास्य शेवटचंच, भीषण अपघातात चिमुकलीने गमावलं पितृछत्र\nनाशिक जिल्ह्यात 24 तासात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nVIDEO : भाव मिळाला नाही, शेतकऱ्याने कांद्याच्या शेतातच केली आत्महत्या\nमंत्रालयाच्या दारातच महिलेने केला आत्महत्येचा प्रयत्न\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nहात नसलेल्या चित्रकारांनी काढलेली चित्र पाहून तुम्ही व्हाल थक्क\n'भाजपला जिंकून दिलंस तर प्रमोशन' : दोन महिला अधिकाऱ्यांच्या व्हायरल झालेल्या WhatsApp चॅटमागचं सत्य\nVIDEO तरुणीचा संशयास्पद मृत्यू, संतप्त जमावाने लावली पोलीस स्टेशनला आग\nलोकसभा निवडणुकीच्या Fake Newsने आयोग हैराण, दाखल करणार FIR\nराम मंदिराचं बांधकाम 2025 नंतर सुरू होणार - भैय्याजी जोशी\nPHOTOS : सई, स्पृह���, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\nशाहरुखची रील लाइफ मुलगी पुन्हा एकदा हॉट फोटोंमुळे चर्चेत\nअजय आणि अनिल 7 वर्षांनी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर, 'टोटल धमाल' सिनेमातून दिसणार एकत्र\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\nधोनीचा 'हा' विक्रम वाचून तुम्हीही म्हणाल, 'धोनी जैसा कोई नही'\nInd vs Aus : विराट कोहलीच्या 'ट्रम्प कार्ड'ने दिली चार चेंडूत सामन्याला कलाटणी\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : डिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nVIDEO : ...तर तुमच्या वैवाहिक जीवनात कधीच येणार नाही दुःख\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nVIDEO : ...अन् मिठ्ठू झाला मित्र\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील मुद्दे\nमी कर्तृव्याचं पालन केलं, माफी मागणार नाहीच -इराणी\nरोहित आत्महत्या प्रकरणः 10 दलित प्रोफेसरांची राजीनामा\nफ्लॅशबॅक 2015 : युतीची धुसफूस, चिक्की ते डिग्री अन् दिल्ली ते बारामती \nसूरज परमार आत्महत्या प्रकरण : दोषींवर योग्य ती कारवाई करू - मुख्यमंत्री\nश्रृती कुलकर्णी आत्महत्येप्रकरणी 2 पोलीस कर्मचारी निलंबित\nवर्ध्यात पंधरा दिवसांत पाच शेतकर्‍यांच्या आत्महत्या\nपिंपरी आत्महत्या प्रकरण : पोलिसांचा पीडित कुटुंबीयांमागेच चौकशीचा ससेमिरा\nचोरडिया आत्महत्या प्रकरण : कोण आहे आशिष शर्मा\nवरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून एका निवासी डॉक्टराची आत्महत्या\nअभी तक \u0003खेलने के लिए\nहे हास्य शेवटचंच, भीषण अपघातात चिमुकलीने गमावलं पितृछत्र\nनाशिक जिल्ह्यात 24 तासात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nVIDEO : भाव मिळाला नाही, शेतकऱ्याने कांद्याच्या शेतातच केली ��त्महत्या\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.savistar.com/2018/08/15/narendra-modi-speech/", "date_download": "2019-01-18T11:12:10Z", "digest": "sha1:IEZBCJPT5Q46D75YPT72K53I26G2DDI3", "length": 13431, "nlines": 101, "source_domain": "www.savistar.com", "title": "पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील सर्व महत्त्वाचे मुद्दे – सविस्तर", "raw_content": "\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील सर्व महत्त्वाचे मुद्दे\n-लाल किल्ल्यावरच्या भाषणात पंतप्रधानांकडून महाराष्ट्रातल्या एव्हरेस्टवीरांचा गौरव. चंद्रपूरमधल्या आदिवासी विद्यार्थ्यांनी फत्ते केलेल्या एव्हरेस्ट मोहिमेचा उल्लेख. या आदिवासी तरुणांनी तिरंग्याची शान वाढवली\n-पुढील वर्षी जालियनवाला बाग हत्याकांडाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. या नरसंहारात शहीद झालेल्या प्रत्येक नागरिकाला विनम्र श्रद्धांजली\n-भारत जगातील सहावी सर्वात मोठी अर्थव्यवस्था: नरेंद्र मोदी\n-2014 मध्ये देशाने केवळ सरकार बनवलं नाही तर देशवासियांनी देश बनवण्यात सहभाग घेतला\n-काँग्रेस सरकारच्या गतीनं काम सुरु असतं तर अनेक प्रकल्प रखडले असते\n-2013 पर्यंत जे काम झालं त्याची गेल्या चार वर्षातल्या कामाची तुलना केली तर देश किती वेगाने प्रयत्न करतोय हे कळेल\n-2014 ला मतदारांनी केवळ सरकार बनवलं नाही. तर ते देश बनवण्यासाठी एकत्र आले आणि एकत्र येत राहतील\n-2013 मध्ये देशात विकासाचा जो वेग होता तो गेल्या चार वर्षात वाढला आहे… शौचालय, वीज पुरवठा अशा सुविधा देण्यासाठी 2013च्या वेगाने काम केल असतं तर काही दशक लागली असती पण आता वेग वाढला\n-013 मध्ये गॅस कनेक्शनसाठी जो वेग होता, तोच कायम ठेवला असता, तर प्रत्येक घरात गॅस पोहोचण्यासाठी अनेक वर्ष गेली असती\n-गावागावात ऑप्टिकल फायबर पोहोचवण्यासाठी जो वेग 2013 मध्ये होता, तोच वेग जर कायम ठेवला असता, तर त्या कामासाठी अनेक पिढ्या गेल्या असत्या\n-गावागावात शेतकऱ्यांकडून रेकॉर्ड ब्रेक ट्रॅक्टर्सची खरेदी\n-सर्जिकल स्ट्राइकने देशाच्या दुष्मनांना धडा शिकवला\n-बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेलं संविधान आमच्यासाठी मार्गदर्शक, गरिबांना न्याय मिळावा, दलित, आदिवासींना विकासाचा अधिकार संविधानाने दिला\n-आमच्या सरकारमध्ये कठोर निर्णय घेण्याची क्षमता आहे, कारण देशहित आमच्यासाठी सर्वोच्च आहे\n-आमच्या सरकारने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव, वन रँक वन पेन्शन, ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा दिला\n-एसटी लागू करून व्यापाऱ्यांमध्ये विश्वास जागृत केला\n-वन रँक वन पेन्शनचा निर्णय रखडला होता, तो आम्ही मार्गस्थ केला\n-करण्याची इच्छा असेल तर कोणतही काम अशक्य नाही\n-13 कोटी मुद्रा कर्ज, त्यापैकी 4 कोटी लोकांनी पहिल्यांदाच कर्ज घेतलं, हा बदललेल्या हिंदुस्थानाचा पुरावा आहे\n-लाल किल्ल्यावरून देशाला एक खुशखबर सांगायची आहे. 2022 ला स्वातंत्र्यदिनाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त भारतीय बनावटीच्या यानातून कुणीही भारतीय अंतराळाची सफर करू शकेल\n-अंतराळामध्ये मानवयान पाठवणारा भारत हा जगातला चौथा देश ठरेल\n-शेतकऱ्यांचे उत्पन्न आम्ही दीडपट वाढवलं आहे\n-बीज से बाजार तक’ याअंतर्गत शेतकऱ्यांचं उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्याचं ध्येय\n-जगात भारताचा दबदबा निर्माण करायचा आहे\n-खादीची विक्री आज दुप्पट झाली आहे, त्यामुळे गरिबाच्या हातात पैसा मिळाला\n-भारत मल्टी बिलियन डॉलरच्या गुंतवणुकीचे केंद्र बनला आहे\n-स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून तरुणांच्या हाताला काम मिळालं\n-कठोर निर्णय घेण्याची हिम्मत आम्ही दाखवली कारण देश आमच्यासोबत आहे\n-आमच्या स्वच्छ भारत अभियानाची अनेकांनी खिल्ली उडवली, पण WHO च्या अहवालात याच अभियानामुळे 3 लाख मुलांचा जीव वाचल्याचं नमूद\n-गांधीजींनी सत्याग्रही तयार केले, त्यांच्या आगामी जयंतीदिनी आपण देशाला स्वच्छ करण्यासाठी स्वच्छाग्रही बनवू\n-एका आंतरराष्ट्रीय संस्थेच्या अहवालानुसार देशातले पाच कोटी लोक गेल्या दोन वर्षांत गरीबीरेषेतून वर आलेत-\n-येत्या 25 सप्टेंबरला पं. दीन दयाल उपाध्याय यांच्या जयंतीला पंतप्रधान जनआरोग्य योजना सुरु करणार, 10 कोटी कुटुंबांना (50 कोटी लोक) 5 लाखांचा विमा\n-प्रामाणिक करदात्यांचा देशाच्या विकासात मोठा वाटा, या करदात्यांमुळेच देशासाठी, गरिबांसाठी अनेक योजना राबवणं शक्य\n-कुणाचं पोट भरल्यानंतर मिळणारं पुण्य मोठं असतं, हे पुण्य देशातील प्रामाणिक करदाते कमावत आहेत\n-2013 पर्यंत 4 कोटी नागरिक टॅक्स भरत होते, आता ती संख्या पावणे सात कोटीवर पोहोचली आहे. आज देश इमानदारीचा उत्सव साजरा करत आहे. आम्ही ‘भाई-भतीजा’वाद संपवला\n– देशात पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टात तीन महिला न्यायमूर्ती, आमच्या कॅबिनेटमध्येही महिलांना सर्वाधिक स्थान\n-बलात्काऱ्यांना कठोर शिक्षा देण्याचं काम न्यायव्यवस्थेकडून सुरू\n-तिहेरी तलाकमुळे अनेक महिलांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं, आम्ही कायदा करतोय, पण त्याला काहीजण विरोध करत आहेत. मात्र मुस्लिम महिलांना मी आश्वस्त करतो, आम्ही तो कायदा करणारच\n-न गाली से न गोली से, कश्मीर की समस्या सुलझेगी गले लगाने से…\n#MaharashtraBandh | ‘महाराष्ट्र बंद’मध्ये सकाळपासून कुठं-कुठं काय-काय घडलं\nअटल बिहारी वाजपेयी यांची संपूर्ण कारकीर्द तुम्हाला माहित आहे का\n…फक्त या एका गोष्टीमुळे ‘ठाकरे’ सिनेमा फ्लॉप होऊ शकतो\nइतर पक्षांना गृहीत धरणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीला कपिल पाटलांचं सणसणीत पत्र\nजेव्हा अटल बिहारी वाजपेयींनी नरेंद्र मोदींना दिल्ली सोडून जायला सांगितलं\nवेबसाईट हॅक करुन भाजपला धमकी; भाजप म्हणतं ती आमची वेबसाईट नाही… नेमकं काय आहे सत्य\nज्यांच्या विरोधात उभं राहण्यास शरद पवार धजावले नाहीत, त्यांच्या पुढे ‘राष्ट्रवादी’चं कोण टिकणार\nSagar on आडतास कसं झालं\nsanjay on #शालजोडीतून… | कथा बाजारवाडीचा बाजार उठल्याची…\nनानासाहेब लोंढे on माणिक सरकार… कार-फोन न वापरणारा आणि सर्जिकल स्ट्राईक करणारा मुख्यमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/iphone-live-wallpapers/?id=s3s236550", "date_download": "2019-01-18T11:53:51Z", "digest": "sha1:LRZMH4LDN6OAR3P3TSCIVVR5D4VRQ4GD", "length": 9514, "nlines": 221, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "अॅंग्री बर्ड मूव्ही 3 डी आयफोन लाइव्ह वॉलपेपर - PHONEKY ios अॅप वर डाउनलोड करा", "raw_content": "\nथेट वॉलपेपर वॉलपेपर GIF अॅनिमेशन\nआयफोन लाइव्ह वॉलपेपर शैली चित्रपट / टीव्ही\nअॅंग्री बर्ड मूव्ही 3 डी\nअॅंग्री बर्ड मूव्ही 3 डी आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या थेट वॉलपेपरसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया थेट वॉलपेपरचे पुनरावलोकन करणारे प्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या थेट वॉलपेपरसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nतसेच आयफोन लाइव्ह वॉलपेपर वर\nफोन / ब्राउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: Android\nनियॉन एक काल्पनिक एकशृंगी घोडा\nफोन / ब्राउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: NokiaX2-01\nअॅंग्री बर्ड मूव्ही डी\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nGIF ��ॅनिमेशन HD वॉलपेपर अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर\nPHONEKY: आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nआयफोन लाइव्ह वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nलाइव्ह वॉलपेपर आयफोन 6s / 6s अधिक सुसंगत आहेत, आयफोन 7/7 प्लस, आयफोन 8/8 प्लस आणि आयफोन x\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या iPhone साठी अॅंग्री बर्ड मूव्ही 3 डी अॅनिमेटेड वॉलपेपर डाउनलोड कराआपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक दिसणे आनंद होईल PHONEKY वर, आपण विनामूल्य अँड्रॉइड आणि iOS मोबाइल डिव्हाइससाठी लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड करू शकता. या थेट वॉलपेपरचे छान आणि सुंदर स्वरूप आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपण विविध शैलीचे इतर विविध वॉलपेपर आणि अॅनिमेशन शोधू शकाल, निसर्ग आणि खेळांपर्यंत कार आणि मजेदार आयफोन थेट वॉलपेपर आपण PHONEKY iOS अॅपद्वारे आपल्या iPhone वर लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड करू शकता. शीर्षस्थानी पाहण्यासाठी 10 आपल्या iPhone साठी लाइव्ह वॉलपेपर, फक्त लोकप्रियता द्वारे लाइव्ह वॉलपेपर वर्गीकरण.\nआपण एका वेब ब्राउझरवरून आपल्या iPhone वर एक थेट वॉलपेपर डाउनलोड करू शकत नाही आपण आमच्या iPhone अनुप्रयोग पासून लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड करण्यासाठी आहे:\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/2517", "date_download": "2019-01-18T12:39:47Z", "digest": "sha1:MOHW72LM7MBGISPF2BZW3FZJXPEDFR6P", "length": 16491, "nlines": 125, "source_domain": "mr.upakram.org", "title": "'मराठी शोध' अशक्यच! | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nआज आंतरजालावर एखाद्या मराठी शब्दाचा शोध घेणे नवीन नाही.\nयासाठी मी उपक्रमाचे गुगल शोध नेहमीच वापरतो.\nचित्राताईंनी प्रवाळ विषयक लेख लिहिला त्या वर अधिक माहिती शोधतांना मी\nप्रवाळ हा शोध दिला. येथे 'ळ' हे अक्षर असल्याने मला जालावरील मराठी पाने मिळाली.\nपण इतर हिंदी अथवा संस्कृत मधून आलेल्या शब्दांचे शोध घेतांना,\nमी मराठी माहितीसाठी वीस वीस पाने मागे जाउन शोधत बसतो. तरीही सापडत नाहीत\nआंतरजालावर मराठीचा शोध हे फार जिकीरीचे काम होऊन बसले आहे.\nयावर काही उपाय काढणे आताच आवश्यक आहे. हिंदी व मराठीची लिपी एकच असल्याने हा धोका तयार झाला आहे. हिंदी पानांच्या वावटळीत मराठी पाने हरवून चालली आहेत.\nमाझ���या लेखी हा फार गंभीर धोका मराठी भाषेसमोर उभा आहे.\nयाला त्वरीत उत्तर शोधले नाही तर 'मराठी शोध' अशक्यच होऊन बसेल.\nविद्यापीठांचे मराठीचे विभाग, सी डॅक मुंबई आणि पुणे, राज्य मराठी विकास संस्था आणि मराठी अभ्यास परिषद वगैरेंना हा धोका जाणवला आहे का\nते यावर काही काम करत आहेत का\nहिंदी भाषिकांनाही मराठी पानांचा त्रास होतो आहे का\nहे भेसळ होणे कसे टाळता येईल\nयासाठी तांत्रीक दृष्ट्या मराठी पानांना काही आपोआप टॅग वगैरे लावता येतील का\nमराठीचे खास असे टंक या साठी निर्मिले पाहिजेत का\nमागे मला शंतनूने मराठी शोध यंत्र बनउन दिले होते. पण त्यात शोध घेण्यासाठी काही थोड्या(च) मराठी स्तळांचा उपयोग होता. हा मार्ग कामाचा नाही कारण त्या स्थळांव्यतिरिक्तही मराठी गोष्टी अस्तित्वात असू शकतात.\nमराठी शोध घेतांना मराठी पाने यावीत साठी कुणाकडे काही उपाय आहेत का\nपरिपूर्ण असा फक्त मराठी पानांचाच शोध घेता आला पाहिजे.\nअसे शक्य नसेल तर मराठी साठी मराठी नावानेच एक टंक निर्मावा.\nत्याचे युनिकोड रेंडरींग हिंदीपेक्षा निराळे असावे.\nम्हणजे आपोआपच मराठी शोध मिळू शकेल, अशी एक युक्ती मला सुचली आहे पण ही योग्य आहे काय\nआणि ती वापरण्यासाठी आपल्याल युनिकोडला लॉबी करावे लागेल का\nयुरोपियन भाषांपैकी कित्येकांच्या लिपी एकसारख्या असतात. पूर्वी काही विशिष्ट शब्दांचा शोध घेताना (इंग्रजी पाने हवी होती तरी) अन्य भाषांमधली पाने येत.\nमग कित्येक दिवस त्याबरोबर शोधयंत्र पृच्छा करे \"फक्त इंग्रजी पाने हवीत का\" आणि टिचकीसरशी फक्त इंग्रजी पानेच दिसत.\nआता ही उदाहरणे बघा :\nयातील पहिल्या दोन पानांवर केवळ हिंदी मजकूर असलेले दुवे आहेत.\nमात्र गुंडोपंतांच्या \"ळ\"ने युक्ती सुचली. त्याच पानावर (\"ळ\" किंवा \"आहे\" किंवा \"आणि\") हे खास मराठी, पण सामान्य चिह्ने/शब्द असल्यास पान मराठी असण्याची शक्यता खूपच अधिक होते.\nकंकण AND (ळ OR आहे OR आणि)\nयात पहिल्या दोन पानांवरील सर्व मराठी मजकूर असलेले दुवे आहेत.\nअर्थात असे दिसते की मजकुरामधील अन्य शब्दांवरून भारतीय भाषेबद्दल आडाखा बांधता येतो. शोधयंत्र युरोपियन भाषांबद्दल कयास करते, त्याच प्रकारे हे काम शोधयंत्राने केले पाहिजे. येथील उत्तम प्रोग्रॅमरना कदाचित हे जमू शकेल.\nआनंदयात्री [28 May 2010 रोजी 09:26 वा.]\n>>अर्थात असे दिसते की मजकुरामधील अन्य शब्दांवरून भारतीय भा���ेबद्दल आडाखा बांधता येतो. शोधयंत्र युरोपियन भाषांबद्दल कयास करते\nअसा कयास बांधता येणे सहज शक्य आहे. जसे हिंदीत पुर्णविरामासाठी दंड { | } वापरला जातो तर मराठीत टिंब { . }\nगुगलसारखे मॅच्युअर शोधयंत्र शोध घेतांना शोधाच्या मुळ शब्दांबरोबरच अनेक रायडर्स वापरत असते. तसेच फक्त मराठी शोधासाठी आपण 'दंड असणारी पाने वगळा' असा रायडर नियम बनवु शकतो. याचबरोबर हा नियम बनवतांना दंडाची सांख्यिकीही विचारात घेतली जाउ शकते.\nकोणी शोधयंत्राचा प्रकल्प करत आहे का \nकसा करायचा हा प्रकल्प\nमी मदतीला तयार आहे.\nआनंदयात्री [28 May 2010 रोजी 09:56 वा.]\nगुगल एपीआय वापरास मुक्त आहेत असे ऐकुन आहे. सध्याच अभ्यासाशिवाय जास्त काही बोलत नाही, पण अभ्यास करुन सांगेन.\nया लेखातून आणि प्रतिसादातून\n(१) आपल्या अनुभवांचा फायदा वाचकांना व्हावा,\n(२) मराठीसाठी काही नवी शोध-प्रक्रिया आपलीशी केल्यास श्रेयस्कर, आणि हल्लीची शोधप्रक्रिया त्रासदायक असल्याचे वाचकांना सांगावे*,\n(३) आणि हीच ठेच लागू नये म्हणून अन्य लोकांबद्दल आस्था आणि आत्मीयता असावी,\nअशा प्रकारचे माझे गैरसमज होता.\n*(२) बाबत : चर्चाप्रस्तावात \"गंभीर धोका\", \"भेसळ\" वगैरे शब्द वापरले आहेत, ते सामान्य व्यवहारात निंदाव्यंजक आहेत. मात्र या बाबतीत हल्लीच्या शोधप्रक्रियेला \"वाईट\" असे चर्चाप्रस्तावकाने म्हटले नाही, हे दिसून येते. आदली शोधपद्धती आणि इच्छित नवी शोधपद्धती यांच्याबाबत त्यांचा न्यूट्रल स्टँड असावा, हे मान्य करण्यास माझी हरकत नाही. ज्या चर्चेत अशा मूलभूत बाबतीत माझा गोंधळ होतो, त्या चर्चांमध्ये मी भाग घेऊ नये,\nप्रस्तुत चर्चालेखकाचे असे मत आहे, की अशी आस्था असणे आणि शोधमार्गांना चूक-बरोबर लेखणे म्हणजे\nअसेच बाबा, बुवा, माता, तालिबानी, सायंटॉलॉजीस्ट आणि मिशनरीही म्हणतात असे 'मला' वाटते.\nआणि हे मत 'त्यांच्या'पुरते आहे, असे ते पुढे स्पष्टही करतात. 'त्यांच्या' लेखनाच्या संदर्भात वरील प्रकारची आत्मीयता आणि शोधमार्गाबद्दल चूक-बरोबर म्हणण्याचा आडदांडपणा दाखवण्यामुळे त्यांचा अनादर झाला असेल. त्यांची मी माफी मागतो.\nपुन्हा ही चूक टाळण्याचा प्रयत्न करेन.\nAND (ळ OR आहे OR आणि) हे जोडून शोधणे मी ही करतच होतो.\nपण असे वाटत राहते की, या पानांशिवायही काही सुटत तर नाही ना\nम्हणून परिपूर्ण शोध असावा असे वाटले.\nअर्थात असे दिसते की मजकुरामधील अन्य शब्दांवरून भारतीय भाषेबद्दल आडाखा बांधता येतो. शोधयंत्र युरोपियन भाषांबद्दल कयास करते, त्याच प्रकारे हे काम शोधयंत्राने केले पाहिजे. येथील उत्तम प्रोग्रॅमरना कदाचित हे जमू शकेल.\nहे मान्य परंतु अजून हे घडत नाहीये. गुगल चे क्रोम मला सर्व मराठी पानांना, हे पान हिंदीत आहे. पान भाषांतरीत करून\nहवे का, असे विचारते. म्हणजे अजून गुगलला हा कयास करता येत नसावा.\nपण ज्या अर्थी युरोपीय भाषांसाठी हे घडू शकते, तर देवनागरी लिपीतील भाषांसाठी का नको हे म्हणणे अगदी योग्य आहे.\nआवांतरः मराठी शोधांसाठी AND (ळ OR आहे OR आणि) हे अंत्य जोडून शोधावे अशी नोंद उपक्रमावर गुगल शोधच्या खाली असायला हरकत नाही\nसहमत आहे. काहीही मराठी शोधायला गेले की बहुतेक वेळा पहिले सर्व पान हिंदीचे दुवे असतात. :(\nत्यातही व्याकरणाच्या चुका आहेतच. दूधाचे दुवे वेगळे आणि दुधाचे वेगळे.\nगुगल.कॉम वर न जाता .को.इन वर गेलात तर तेथे मराठी म्हणून एक पर्याय दिसेल, त्यातून सर्च केला तर सर्व मराठी पाने दिसतात असा माझा अनुभव आहे.\n हे फारच छान आहे\nकंकण असा शोध दिल्यावर उत्तम शोध मिळाले\nथोडीश्शी भेसळ आहे पण फार सुंदर\nही गुगलची सर्च लावणार का पहिल्या पानावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/tracker?page=140", "date_download": "2019-01-18T11:59:55Z", "digest": "sha1:KHX6ZPQDQ43WBHZIAPPPOICKCHLNL2TH", "length": 5485, "nlines": 63, "source_domain": "mr.upakram.org", "title": "नवे लेखन | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nचर्चेचा प्रस्ताव जाल चोर - सुरक्षा चाणक्य 46 11 वर्षे 36 आठवडे आधी\nलेख दलित अत्याचार आणि प्रसारमाध्यमे. पंकज 4 11 वर्षे 36 आठवडे आधी\nलेख तर्कक्रीडा ८:विनोबा आणि जनोबा यनावाला 20 11 वर्षे 36 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव सदस्य व मराठी संकेतस्थळे dead id 83 11 वर्षे 36 आठवडे आधी\nलेख भाईकाकांची एक लहानशी आठवण विसोबा खेचर 3 11 वर्षे 36 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव ग्रामीण विकास व निवडणुकांतील यशापयश तो . 7 11 वर्षे 36 आठवडे आधी\nलेख जागतिक हास्यदिन. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 2 11 वर्षे 36 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव मराठी संकेतस्थळ सुरु करावयासाठी दुसरे कोणते किबोर्ड लेआऊट चा वापर करता येईल काय.. दिपकजी 3 11 वर्षे 36 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव मराठी संकेतस्थळ - मदत हवी आहे जयेश 3 11 वर्षे 37 आठवडे आधी\nसमुदाय व्यक्ती आणि वल्ली ॐकार 0 11 वर्षे 37 आठवडे ���धी\nचर्चेचा प्रस्ताव खरडवहीचे नियम माधवी गाडगीळ 14 11 वर्षे 37 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव माणूस लिहितो कशासाठी अभिजित 6 11 वर्षे 37 आठवडे आधी\nलेख मराठीकरण आणि वैश्विक जाळे - संघटीत प्रयत्नांची गरज ॐकार 16 11 वर्षे 37 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव \"गांधीगिरी\"- दुसरी बाजू शरद् कोर्डे 17 11 वर्षे 37 आठवडे आधी\nलेख तर्क. ४ नीर क्षीर विवेकः उत्तर यनावाला 0 11 वर्षे 37 आठवडे आधी\nलेख तर्कक्रीडा: ४ नीरक्षीर विवेक यनावाला 18 11 वर्षे 37 आठवडे आधी\nलेख कृतिका नक्षत्र धोंडोपंत 7 11 वर्षे 37 आठवडे आधी\nलेख म्युच्युअल फंडातील गुंतवणुक अभियंता 2 11 वर्षे 37 आठवडे आधी\nलेख तर्कक्रीडा ५: तर्कसंगत निष्कर्ष यनावाला 14 11 वर्षे 37 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव वाट्टेल ते... पल्लवी 11 11 वर्षे 37 आठवडे आधी\nलेख तर्कक्रीडा :६:गणित अभ्यासमंडळ यनावाला 10 11 वर्षे 37 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव प्राथमिक गणित चाणक्य 11 11 वर्षे 37 आठवडे आधी\nलेख गणिताची आवड केशव 8 11 वर्षे 37 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव अाता तरी जागे व्हा कोल्हापूरी 1 11 वर्षे 37 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव पुढील पाच वर्षांत भारत अन्नधान्य आयात करणारा सर्वांत मोठा देश विकास 6 11 वर्षे 37 आठवडे आधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%88%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%B7%E0%A5%8D/", "date_download": "2019-01-18T11:29:56Z", "digest": "sha1:WRUFVFZNRGBVNJ4U7NS5M4THT5UKVUPJ", "length": 8277, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सीपीईसी मागे कोणताही लष्करी हेतू नाही-पाकिस्तान | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसीपीईसी मागे कोणताही लष्करी हेतू नाही-पाकिस्तान\nइस्लामाबाद (पाकिस्तान): सीपीईसी मागे आपला कोणताही लष्करी हेतू नाही, असे पाकिस्तानने म्हटले आहे. सीपीईसी (चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर) ही परियोजना केवळ पाकिस्तानची अर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठीच आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मुहम्मद फैसल यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.\nसीपीईसी नावाखाली चीन पाकिस्तानमध्ये लढाऊ विमाने आणि लष्करी सामग्रीसह तळ उभारण्याची एक गुप्त योजना असल्याची बातमी अमेरिकन माध्यमांनी दिली होती, त्या संदर्भात मुहम्मद फैसल बोलत होते. सीपीईसी हा एक आर्थिक प्रकल्प आहे. त्यामुळे पाकिस्तानला आपली ढासळलेली अर्थव्यवस्था सावरण्यास मदत मिळणार आहे. यापलीकडे सीपीईसीचा अन्य कोणताही हेतू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सीपीईसी पाकव्याप्त काश्‍मीरमधून जात असल्याने भारताने त्याबाबत हरकत घेतलेली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसुदानच्या अध्यक्षांच्या राजप्रासादाबाहेर निदर्शने\nथेरेसा मे यांनी विश्‍वासदर्शक ठराव जिंकला\nजर्मनीत विमानतळ सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या काम बंदमुळे शेकडो उड्‌डाणे रद्‌द\nकेनियातल्या हॉटेलवरच्या दहशतवादी हल्ल्यात 14 ठार\nकडाक्‍याच्या थंडीने गारठून सीरियात 15 बालकांचा मृत्यू\nपाकिस्तानची वेगाने वाढती लोकसंख्या म्हणजे “टाईम बॉंब’- पाक सर्वोच्च न्यायालय\nब्रिटनमध्ये थरेसा मे यांचे सरकार अडचणीत\nअमेरिकेत हेल्दकेयर घोटाळ्यातील डॉ. बोथराला 50 कोटीचा जामीन-नजरकैद\nऊसतोडणी मजुरांच्या मुलांचा प्रवेशोत्सव\nमजुरी करणाऱ्या हातांनी उभे केले ग्रंथालय\n‘सपा-बसपा’ आघाडीत ‘रालोद’ सामील होणार\nजयवंत पवार यांना आदर्श शिक्षक पुरस्कार\nशेतकऱ्यांना दूध व्यवसाय परवडेना\nछत्रपती कारखान्याचा वर्धापनदिन उत्साहात\nगिरीश बापट यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी- धनंजय मुंडे\n#AUSvIND : ‘धोनी-चहल’ विजयाचे शिल्पकार; भारताने 2-1 ने मालिका जिंकत रचला इतिहास\n‘गोड बोला’ सांगणं सोपं…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://harinarke.blogspot.com/2017/03/blog-post_58.html", "date_download": "2019-01-18T12:31:38Z", "digest": "sha1:G3A7AH5GZWBRHV4ROJ5FWOIRI2S3MK55", "length": 20866, "nlines": 379, "source_domain": "harinarke.blogspot.com", "title": "प्रा. हरी नरके: मुलायमसिंग", "raw_content": "\nलठैत शिरोमणी आणि मग्रूर --\nमुलायमसिंग - बथ्थडसारखा साळसुद चेहरा आणि तोंडातल्या तोंडात पुटपुटणारे नेते. अनेक डाक्टरांचे अक्षर जसे जाम कळत नाही तसे यांचा एकही उच्चार कळत नाही.\nहे गृहस्थ आणि त्यांचा पक्ष म्हणजे सख्ख्या आणि सावत्र नातेवाईकांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. बरं वर नाव मात्र समाजवादी. निव्वळ भंपकपणा. अखिल समाजवादाचा लवलेशही नाही. मला इथे फक्त व्यक्ती अभिप्रेत नसून या वृत्तीविरूद्ध माझी तक्रार आहे.\nआईवडीलांनी मोठ्या हौसेने नाव ठेवले मुलायम. पण यांचे बघावे तेव्हा गुरगुरणे आणि पुटपुटणे. राष्ट्रीय नेते असूनही ते काय बोलतात हे त्यांचे त्यांना तरी उगमते की नाही माहित नाही.\nचेहर्‍यावर सतत मग्रूर आणि मठ्ठपणाचे पहिलवानी भाव.\nअसले प्रेम चोप्रा ���िंवा गब्बरखान टाईप खलनायकी नेते मला अजिबात आवडत नाहीत. असले सगळेच नेते डोक्यात जातात. लोकशाहीला ही वृत्ती अतिशय घातक. हिटलर ज्या पिठाच्या गिरणीतले पीठ खायचा तिथलेच पीठ ही मंडळी खात असणार. यांना मार्दव, कार्यकर्त्यांबद्दलचा जिव्हाळा नावालाही माहित नसतो. जणु हे स्वातंत्र्यपुर्व काळातील चंबळच्या परिसरातील क्रूर संस्थानिकच.\nजातीच्या आणि बंदिस्त विचारसरणीच्या व्होटबॅंकेला विकास, शिक्षण, आरोग्य, रोजगार यांच्यापासून कायम वंचित ठेऊन यांनी स्वत:च्या हवेल्या उभारल्या. भावनिक ब्लॅकमेलींग आणि लठैतगिरी हा यांचा युएसपी.\nराम मनोहर लोहिया, मधु लिमये आणि जयप्रकाश यांच्यासारख्या चारित्र्यवान आणि बुद्धीमान नेत्यांचे हे म्हणे वारस. वारस कसले त्यांच्या नावालाच काळीमा फासणारे करंटे.\nआता फेकले गेले पार कोपच्यात. यांना कौटुंबिक भांडणात विशेष रस. जणु उत्तरप्रदेश ही यांची खाजगी जहागिरच.\nअशा लोकांनी बहुजन चळवळीचे पार वाटोळे केले. कांशीराम यांनी त्यांना पाठींबा देऊन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री बनवले तर त्यांनी कांशीरामांच्या वारसदार मायावती यांच्यावर खुनी हल्ला केला. असले हे विश्वासघातकी राजकारणी.\nनावाला पैलवान. पण मातीशी नातं काडीमात्र नाही. यांनी घडवून आणलेल्या यादवीचा फटकारा सामान्य गरिबाला बसतोय.तो नागवला / फसवला जातोय.\nमला हे माहित आहे की ही खरमरीत टिका त्यांच्या अनुयायी/ भक्त / चाहत्यांना आवडणार नाही. मला भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारामुळेच मी हे लिहू शकतो. ही टिका व्यक्तीगत न घेता विभुतीपुजा आणि हुकुमशाहीवृत्ती याविरूद्धची टिका म्हणुन तिच्याकडे बघावे..\nLabels: राजकारण, लोकशाही, विचार, विविध, व्यक्तीचित्रे\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले: समग्र वाड्मय, मुखपृष्ठ\nडॉ. अरूणा ढेरे यांच्यासमवेत-\nमहात्मा फुले समग्र वाङ्मय\nमाझे आवडते लेखक प्रा.भालचंद्र नेमाडे यांच्यासोबत..\nसूप हा शब्द इंग्रजीतला नसून संस्कृतमधला\nजेआरडी टाटा यांचा विमानप्रवास\nएकेक किलो वजनाचे मोठठे मोठठे असंख्य टोमॅटो\nमुख्यमंत्री तेही..आणि मुख्यमंत्री हेही..\nतुम्ही लोक आहात म्हणून तर मी मुख्यमंत्री आहे\nभारतीय संस्कृती ही गंगाजमना तहजीब\nउर्दू ही भारतात जन्मलेली महान भाषा आहे\nमुस्लीम समाज आणि देशभक्ती\nभारतीय मुस्लीम परके आहेत काय\nहम पांच हमारे पच्चीस हा प्रचार खोटा\nहिंदु - मुस्लीम संबंध आणि सेक्युलर संविधान, भाग,1\nआपली बॅग आपल्याच हाती बरी..\nआणि महाराष्ट्र एका बापूला मुकला\nसुपारीबाज, संवाद आणि सहिष्णूता\nनवे योगीपर्व धर्मसंसदेचे --\nयुपीला आत्महत्त्या न करण्याची मागितली होती हमी\nअभिजात मराठी भाषेचा अहवाल\nसांगा तुम्हाला पहिला नंबर हवा की दुसरा\nआपल्या जातीच्या मराठिया लोकांचे बरे करावे\nराज्यपालांचे हे पांढरे हत्ती पोसायचे तरी कशाला\nसत्या असत्याशी मन केले ग्वाही\n’घाबरायला मी काय ब्राह्मण आहे का\nनाटककार गडकरी, राजसंन्यास आणि गडकरी पुतळा विटंबना\nसंघ, भाजपा, डावे आणि लोकशाहीवादी\nइरोम शर्मिलाचा पराभव आणि उद्विग्न चाहते\nसावित्रीबाई फुले यांचे अस्सल तैलचित्र -\nपुणे मनपात प्रथमच भाजपाचा महापौर-\nसहज आठवणारी महिलांची महत्वपुर्ण आत्मकथनं -\n\"त्या शहीदाची मी बायको हायं रं\nतान्हुबाई बिर्जे - पहिल्या भारतीय महिला संपादक\nसहीसाठी पैसे मागणारी गायिका\nविंदा करंदीकरांची तत्वनिष्ठा --\nजी जात नाही ती जात\nजयवंत दळवी आणि तीन व्यक्ती\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले (12)\nडॅा. रखमाबाई सावे - राऊत (6)\nतू माझा सांगाती (1)\nनिंबा मुका जाधव (1)\nनेमाडे - कसबे-वाद (1)\nन्या. गायकवाड आयोग (1)\nप्रा. रंगनाथ पठारे (1)\nबुद्ध आणि बोधिसत्व (1)\nमाळी व तेली (1)\nलोक माझे सांगाती (1)\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ (4)\nसावित्रीबाई फुले स्मारक (1)\nशिक्षणतज्ञ सावित्रीबाई फुले यांचे कार्य\nनिषेध- खेडेकर म्हणतात जातीय व धार्मिक दंगली घडवा\n(श्री. एम. डी. रामटेके यांच्या ब्लोगवरून जनहितार्थ साभार पुनर्प्रकाशित.) वाचा आणि क्रुतीशील निषेध करा. ब्रिगेडचे व मसेसं चे सर्वेसर्वा श...\nमहाराष्ट्र भूषण : वादंग आणि वास्तव\nबाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या निर्णयाबाबत उलटसुलट चर्चा चालू आहे. बाबासाहेबांच्या वक्तृत्वावर भाळलेले ...\nमहाराष्ट्राच्या विवेकवादाचा आवाज : डा. नरेंद्र दाभोळकर\nचार दिवसांपुर्वी नरूभाऊंचा फोन आला होता. \"हरी, लेखाचे लक्षात आहे नारे बाबा\" अशी सुरुवात करून बराच वेळ बो...\nद्रष्टा महापुरूष महात्मा जोतीराव फुले\nमहात्मा जोतीराव फुले यांच्या निधनाला आज १२५ वर्षे झाली. त्यांच्या काळात त्यांनी केलेले काम महत्वाचे असेलही, परंतु आज त्याचा काय उपयोग\nआरक्षण आर्थिक आधारावर द्यावे काय\nगेले काही दिवस ���रक्षणाचा पाया जात, जमात किंवा सामाजिक आणि शैक्षणिक हा न ठेवता आर्थिक आधारावर समाजातील सर्व गरिबांना आरक्षण द्यावे ही भुमि...\nवामन मेश्राम, मुलनिवासी नायक आणि सांस्क्रुतीक दहशतवाद\nशाळकरी वयात मी फुले - आंबेडकरी चळवळीच्या सम्पर्कात आलो . डा . बाबा आढाव यांचे महात्मा फुले समता प्रतिष्ठान , राष्ट्रसेवा दल आदि संघटन...\nपवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली \n*पवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली *पवार नावाचे रसायन उलगडण्याचा आत्मसमर्थनपर प्रयत्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android/?id=d1d83732", "date_download": "2019-01-18T11:58:06Z", "digest": "sha1:MG7I72IEVJHTS4D6ZJVXSMNTXZS375D4", "length": 19367, "nlines": 326, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "World Time Widget Android अॅप APK (com.vocso.vwc) VOCSO TECHNOLOGIES PVT LTD द्वारा - PHONEKY वर डाउनलोड करा", "raw_content": "\nAndroid ऐप्स अँड्रॉइड गेम जावा ऐप्स सिम्बियन ऐप्स\nAndroid ऐप्स शैली वैयक्तिकरण\n100% ते सुरक्षित आहे.\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या अॅपसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया अॅप्सचे प्रथम पुनरावलोकन करा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या अॅपसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: NokiaX2-02\nफोन / ब्राउझर: LG-K100\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nAndroid ऐप्स अँड्रॉइड गेम जावा ऐप्स\nPHONEKY: अँड्रॉइड अनुप्रयोग आणि खेळ\nअँड्रॉइड अनुप्रयोग सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nअॅप्स सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियामी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड OS मोबाइल फोनद्वारे डाउनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या अँन्डिडा मोबाईलवर World Time Widget अनुप्रयोग डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड अनुप्रयोगांपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY वर अँड्रॉइड अॅप्स स्टोअर, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट विनामूल्य विनामूल्य पूर्ण आवृत्ती मोबाइल अॅप्स डाउनलोड करू शकता. या अॅप्लिकेशन्सची छान आणि उपयुक्त ���ैशिष्ट्ये आपल्याला खूप जास्त वेळ घालवतील. PHONEKY वर, आपल्याला शैक्षणिक आणि मनोरंजनापासून संरक्षण आणि नेव्हिगेशन एंड्रॉइड अॅप्सवर बर्याच अॅप्स आणि विविध शैलीचे गेम सापडतील. आपल्या अँड्रॉइड OS मोबाइल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड अनुप्रयोग डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट अॅप्स पाहण्याची, लोकप्रियतेनुसार अनुप्रयोगांची क्रमवारी लावा\nएक नवीन लाइव्ह वॉलपेपर सेट करणे\n- आपल्या डिव्हाइसच्या सेटिंग्ज मेनूमध्ये जा.\n- जुन्या आवृत्तींवर प्रथम \" प्रदर्शन \" निवडा.\n- \" वॉलपेपर निवडा \".\n- \" मुख्यपृष्ठ \" किंवा \" पान आणि लॉक स्क्रीन निवडा \".\n- \" थेट वॉलपेपर निवडा \", नंतर आपण PHONEKY वरून स्थापित केलेले थेट वॉलपेपर निवडा.\n- \"वॉलपेपर\" निवडा, आणि आपण सर्व सज्ज आहात आपण आता आपल्या अँड्रॉइड डिव्हाइसवर थेट वॉलपेपर आहेत\nआपण PHONEKY लाइव्ह वॉलपेपर वरुन अधिक अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड आणि स्थापित करू शकता\nWarning: लाइव्ह वॉलपेपर बॅटरी आयुष्य एक लक्षणीय रक्कम वापर करणारे कल आपल्या अँड्रॉइड डिव्हाइसवर लाइव्ह वॉलपेपर वापरताना सावधगिरी बाळगा - विशेषत: आपण आपला अँड्रॉइड डिव्हाइस वापरणार असाल तर आपल्या डिव्हाइसवर लक्षणीय रक्कम चार्ज करण्यासाठी\nएक नवीन विजेट सेट\n- तुमच्या होम स्क्रीनवर रिक्त जागा शोधा जेथे तुम्हाला विजेट ठेवायचे आहे.\n- रिक्त जागा दाबून धरा, नंतर \" विजेट्स टॅप करा \"\n- विजेट \" निवडा \" आपण फक्त PHONEKY वरुन स्थापित केले आहे, ते दाबून धरा\n- मुक्त जागेत \"विजेट\" रिलिझ करा\n- आता \"विजेट\" आता दिसत आहे\nहा अनुप्रयोग आपल्या अँड्रॉइड डिव्हाइससाठी एक फॉन्ट किंवा कीबोर्ड आहे.\nनवीन कीबोर्ड सेट करणे\n- PHONEKY वरून नवीन कीबोर्ड डाउनलोड करा आणि स्थापित करा.\n- आपल्या फोनवर जा \" सेटिंग्ज \"\n- \"भाषा आणि इनपुट\" शोधा आणि टॅप करा\n- कीबोर्ड आणि इनपुट पद्धती अंतर्गत वर्तमान कीबोर्ड टॅप करा.\n- \"कीबोर्डवरील \" टॅप करा.\n- नवीन वर टॅप करा कीबोर्ड (जसे की स्विफ्टकी) आपण डीफॉल्ट म्हणून सेट करू इच्छित आहात.\n- स्क्रीनवर येणारी कॉम्पॅक्ट प्रोजेक्ट वाचा आणि आपण सुरू ठेवू इच्छित असल्यास ठीक टॅप करा.\n- कीबोर्डच्या बाजूचा स्विच ग्रे पासून हिरवावर बदलला आहे हे सुनिश्चित करा.\n- मुख्य भाषा आणि इनपुट स्क्रीनवर परत जा.\n- चालू वर टॅप करा \" कीबोर्ड \" पुन्हा.\n- नवीन कीबोर्ड निवडा (जसे की स्व���फ्टकी) हे आपोआपच वाचवेल.\n- कळफलक एखादी द्रुत संदेश लिहून कोणीतरी काम करत आहे हे सुनिश्चित करा.\n- आपल्या अँड्रॉइड फोनवर आपले नवीन तृतीय-पक्ष कीबोर्ड वापरून आनंद घ्या कोणत्याही कारणास्तव आपण स्टॉक कीबोर्डवर परत जायचे असल्यास किंवा भिन्न कीबोर्ड वापरुन पाहू इच्छित असल्यास, तीच समान प्रक्रिया आहे\nतृतीय पक्ष अॅप लाँचर सेट करीत आहे\n- PHONEKY मधून आपले \" लाँचर अॅप \" डाउनलोड करा आणि स्थापित करा.\n- \" मुख्यपृष्ठ \" टॅप करा संभाव्य प्रक्षेपकांची सूची दिसते.\n- नवीन लाँचर निवडा आणि नेहमी \" टॅप करा \". लाँचर आता आपल्या मुख्यपृष्ठ स्क्रीनवर आणि अॅप ड्रायर्स घेईल.\n- लाँचरच्या सेटिंग्ज मेनूवर नेव्हिगेट करा. नवीन प्रक्षेपकसह, नवीन लॉन्चरसह, आपण डेस्कटॉपवर जास्त वेळ दाबून सानुकूल सेटिंग्ज मेनूवर पोहचू शकता. इतर वर, आपण डेस्कटॉप पाहता तेव्हा आपण मेनू बटण दाबून सेटिंग्ज ऍक्सेस करू शकता.\n- लाँचर सानुकूल करण्यासाठी सेटिंग्ज मेनूचा वापर करा. आपण कोणत्या लाँचरचा वापर करता त्यानुसार पर्याय आणि मेनू मांडणी बदलतील. नवीन लाँचरवर, उदाहरणार्थ, आपल्याकडे डेस्कटॉप, अॅप ड्रॉवर, डॉक आणि कस्टम जेश्चरसाठी सबमेनस आहे, इतरांदरम्यान अनेक प्रक्षेपक मध्ये, आपण फोनसह फिरण्यासाठी डेस्कटॉप आणि अॅप मेनू कॉन्फिगर करू शकता, सर्वात अँड्रॉइड फोन हे डिफॉल्टनुसार करत नाही.\n- PHONEKY अँड्रॉइड थीम. वरून थीम डाउनलोड करा किंवा आपल्या लाँचरसाठी Google प्ले करा. काही थीम एकाधिक प्रक्षेपकांवर कार्य करेल.\n- आपण लाँचर स्विच करू इच्छित असल्यास, आपण एकतर वर्तमान एक विस्थापित करू शकता किंवा सेटिंग्ज मध्ये अॅप्स मेनूवर नेव्हिगेट करू शकता, वर्तमान लाँचर निवडा आणि \" साफ डीफॉल्ट \" टॅप करा अँड्रॉइड आपल्याला एका नवीन लाँचरचा पुढच्या वेळेस मुख्यपृष्ठ टॅप करण्याची निवड करेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/videos/?id=v37780&cid=649979&crate=1", "date_download": "2019-01-18T11:50:04Z", "digest": "sha1:SPZ2UQLYN44TP76CLMZWIYKLVBYU5C5B", "length": 8256, "nlines": 219, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Flammable व्हिडिओ - PHONEKY", "raw_content": "\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या व्हिडिओसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया व्हिडिओचे सर्वप्रथम पुनरावलोकन करा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने प���स्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या व्हिडिओसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: UNTRUSTED\nफोन / ब्राउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: NokiaX2-02\nफोन / ब्राउझर: NokiaX2-02\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nमोबाईल व्हिडिओ GIF अॅनिमेशन रिंगटोन्स\nमोबाइल व्हिडिओ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nव्हिडिओ अँड्रॉइड, सफरचंद आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हूईई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइलवर Flammable व्हिडिओ डाउनलोड करा किंवा तो प्ले कराआपण नक्कीच यातील मनोरंजक दृश्यांचा आनंद घ्याल PHONEKY विनामूल्य व्हिडिओ सेवेवर, संगीत आणि क्रिडा पासून कार आणि मजेदार व्हिडिओंपर्यंत आपण विविध शैलीच्या मोबाइल व्हिडिओ आणि मूव्ही क्लिप डाउनलोड करू शकता किंवा प्ले करू शकता. शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट व्हिडिओ पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार व्हिडिओ क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/1825", "date_download": "2019-01-18T11:23:58Z", "digest": "sha1:HQHKTI2WTWSMA4RK6YBKF6Y72OJGOXZA", "length": 61970, "nlines": 328, "source_domain": "mr.upakram.org", "title": "मराठी शुद्धलेखन | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nसध्या मराठीतून केलेले खूपच नवनवीन लेखन अनेक ब्लॉग्ज मधून वाचायला मिळते.\nएक गोष्ट मला नेहमी खटकते ती म्हणजे शुद्धलेखन. इतक्या प्राथमिक दर्जाच्या चुका आढळतात की वैताग येतो. या बाबतीत काहीतरी करणे आवश्यक आहे. तरच इंटरनेट वरील मराठी लेखांचा दर्जा सुधारेल.\nसध्या मराठीतून केलेले खूपच नवनवीन लेखन अनेक ब्लॉग्ज मधून वाचायला मिळते.\nएक गोष्ट मला नेहमी खटकते ती म्हणजे शुद्धलेखन. इतक्या प्राथमिक दर्जाच्या चुका आढळतात की वैताग येतो.\nकाहि \"प्राथमिक\" दर्जाच्या चुकांची उदाहरणे द्याल का चर्चा करायला सोपे जाईल.\nया बाबतीत काहीतरी करणे आवश्यक आहे. तरच इंटरनेट वरील मराठी लेखांचा दर्जा सुधारेल.\nशुद्धलेखनाने लेखांचा दर्जा ठरतो हि नवी माहिती मिळाली. तुम्हाला काय वाटते यावर काय उपाय करता येईल\n'इंटरनेट' वरील मराठीचा दर्ज आपणास कसा वाटातो\nप्रेमात पडण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची काय आवश्यकता\nशुद्धलेखनाने लेखांचा दर्जा ठरतो हि नवी माहिती मिळाली.\n'इंटरनेट' वरील मराठीचा दर्ज आपणास कसा वाटातो\n\"मूढांचे सम्राटपद मिरवतांना आम्हाला प्रज्ञावंतांच्या पंक्तीत स्थान नाही याचे शल्य सतत विद्ध करत असते. उत्तरनगरात चालणारी मीमांसा आमच्या आकलनाबाहेरची असली तरी तिथली आभा आम्हाला नित्य आकर्षित करत असते.\" - निशापती महाराज\nह्या चुकांचा दर्जा प्राथमिक आहे हे कसे कसे आणि कोणी ठरविले\nप्रेमात पडण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची काय आवश्यकता\nउदाहरणार्थ आपल्या प्रतिसादात आपण लिहिलेला हि. माझ्या मते ही पाहिजे.\n>> काहि \"प्राथमिक\" दर्जाच्या चुकांची उदाहरणे द्याल का चर्चा करायला सोपे जाईल.\nउदाहरण म्हणून हा ब्लॉग पाहा\nबोलने कमी लिहिने जास्त..\nग्रीन गॉबलिन [04 Jun 2009 रोजी 17:36 वा.]\nअहो जोश्यांचा कार्टाच असे लिहू लागल्यावर इतरांनी काय करावे\nइनोबा म्हणे [03 Jun 2009 रोजी 09:08 वा.]\nआधी आपले सदस्यनाम मराठीत लिहावे.\nमला वाटते की चन्‍द्रशेखर हे सदस्यनाम मराठीतच आहे, फक्त ते रोमन लिपीत आहे. तत्त्वत: कुठलीही भाषा कुठल्याही लिपीत लिहिता येते. आणि, तसे लिहिणे अशुद्ध समजले जात नाही.\nपूर्णविरामानंतर 'आणि' लिहिता येते हे दाखवण्यासाठी वरील उदाहरण पुरेसे आहे.\nखालील उदाहरणांत 'आणि' विविध विरामचिन्हांच्या नंतर आले आहे. :\nराम गेला शाळेत, आणि गोविंदा गेला फिरायला.\nराव राहतो वाड्यात; आणि रंक झोपडीत.\nहा आजारी माणूस, अंगात ताप असताना प्रवासाला गेला आणि तेही एकट्याने\nसृष्टीलावण्या [03 Jun 2009 रोजी 11:29 वा.]\nएक गोष्ट मला नेहमी खटकते ती म्हणजे शुद्धलेखन.\nएकच गोष्ट मला पण नेहमी खटकते. ती म्हणजे इथे पात्रता नसलेल्या काही काही ढुढ्ढाचार्या माझ्या लेखनातील व्याकरणाच्या असलेल्या व नसलेल्या चुका काढतात. हे त्यांचे व्याकरण प्रेम की लांगुलचालनाच्या हेतुने केलेली अंतरजालीय कंपुबाजी\nमी तर प्रत्येकाने स्वतःचे व्याकरण केवळ मराठी भाषेवरील प्रेमापोटी स्वत: जमेल तसे सुधारावे ह्या विचारांची आहे जेणेकरून इतर भाषिक जे मराठीचा अभ्यास करीत असतील त्यांच्या पुढे चांगल्या मराठीचा एक आदर्श उभा राहिल. मात्र इतरांनी फारच वाटले तर व्य.नि. पाठवावेत पण कंपुबाजीचा भाग म्हणून जाहिर आरोप करणे टाळावे. त्यातून मराठीवरचे प्रेम न दिसता वेगळाच कुजकटपणा दिसतो. असो.\nमराठी लेखन व्याकरणशुद्ध असावे असे मला पण वाटते. खरोखरच मायमराठी चिंध्यांचे वस्त्र लेऊन उभी असलेली मला तरी आवडणार नाही.\n“आमच्यासारखा मुत्सद्दी, कलासक्त, दूरदर्शी आणि कर्तबगार अन्य कोणी सम्राट तुझ्या पाहण्यात आहे काय\n“नाही महाराज. या प्रश्नाचे ‘होय’ असे उत्तर देणार्‍या सर्वांचा आपल्या आज्ञेनुसार शिरच्छेद\nकरण्यात आला आहे महाराज.\"\nग्रीन गॉबलिन [03 Jun 2009 रोजी 11:45 वा.]\nजाहिर हा शब्द जाहीर असा लिहा.\nआणि कंपुबाजी नाही, कंपूबाजी असे हवे.\nसृष्टीलावण्या [03 Jun 2009 रोजी 11:52 वा.]\nपूर्ण विरामानंतर \"आणि\" लिहायची पद्धत ज्याक ह्यांनी विकसित केलेली दिसत आहे., का बिचार्‍याने इंग्रजी व्याकरणाकडून उधार घेतली\n“आमच्यासारखा मुत्सद्दी, कलासक्त, दूरदर्शी आणि कर्तबगार अन्य कोणी सम्राट तुझ्या पाहण्यात आहे काय\n“नाही महाराज. या प्रश्नाचे ‘होय’ असे उत्तर देणार्‍या सर्वांचा आपल्या आज्ञेनुसार शिरच्छेद\nकरण्यात आला आहे महाराज.\"\nपुर्णविरामानंतरच्या स्वल्पविरामापेक्षा बरे नाहि का\nप्रेमात पडण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची काय आवश्यकता\nसृष्टीलावण्या [03 Jun 2009 रोजी 12:29 वा.]\nतो तर अर्धविराम होतो ना वरदाताईंचे मत ह्यावर लक्षात घेणे उचित ठरेल.\nजाता जाता : मागे मिसळपावावर आपली खरडचर्चा झाली होती तेव्हा मी आपल्याला म्हटले होते की ऋषिक म्हणजे हीन प्रतीचा आणि त्याचा ईश म्हणजे.... तरी आपले नाव हृषिकेश करावे हे चांगले.\n“आमच्यासारखा मुत्सद्दी, कलासक्त, दूरदर्शी आणि कर्तबगार अन्य कोणी सम्राट तुझ्या पाहण्यात आहे काय\n“नाही महाराज. या प्रश्नाचे ‘होय’ असे उत्तर देणार्‍या सर्वांचा आपल्या आज्ञेनुसार शिरच्छेद\nकरण्यात आला आहे महाराज.\"\nहीन प्रतीचा ईश असा त्याचा अर्थ न होता.. हीन प्रतीच्या लोकांचा ईश..\nहीन आणि श्रेष्ठ हे माणसाने माणसाला चिकटवलेले गुण आहेत. काहि स्वतःला विनाकारण श्रेष्ठ समजणारे लोक इतरांना हीन समजतात ( काहि दीडशहाणे तर कधी कधी तर हीन ईश म्हणून इतरांची जाहिर हेटाळणीसुद्धा करतात).. अश्यावेळी त्या हीन समजल्या जाणार्‍यांकडे जो आपुलकीने पाहतो, त्यांना मदत करतो.. त्याच्यातच इश्वरी अंश असतो...\nवैष्णव जन तो तेणे कहिए जे पीड पराई जाने रे....\nतेव्हा असे काहि श्रेष्ठत्त्वाचा टेंभा अकारण मिरवणारे मुठभर लोक जेव्हा एखाद्याला हीन ���्हणतात तेव्हा त्या श्रेष्ठ म्हणवणार्‍यांचे हीनत्त्व दाखवण्यासाठी ऋषिकेशचा जन्म होतो..\n; हे चिन्ह मी अर्धविराम म्हणून वापरतो. \"., \"हे नव्हे\nसृष्टीलावण्या [06 Jun 2009 रोजी 06:53 वा.]\nकाहि स्वतःला विनाकारण श्रेष्ठ समजणारे लोक इतरांना हीन समजतात\nव्यक्तिगत स्वरूपाचा मजकूर संपादित. कृपया व्यक्तिगत टीका टिप्पणी करू नये.\n“आमच्यासारखा मुत्सद्दी, कलासक्त, दूरदर्शी आणि कर्तबगार अन्य कोणी सम्राट तुझ्या पाहण्यात आहे काय\n”“नाही महाराज. या प्रश्नाचे ‘होय’ असे उत्तर देणार्‍या सर्वांचा आपल्या आज्ञेनुसार शिरच्छेद करण्यात आला आहे महाराज.\"\nह्या वरदाताई म्हणजे मी नसून कोणी वेगळ्या असतील तर ह्यापुढील मजकूर कृपया खारीज समजावा.\nमात्र ही वरदाताई म्हणजे मी असल्यास माझ्या नावाच्या उल्लेखाचा संदर्भ काय सृष्टीलावण्या ह्या व्यक्तीशी माझा आजवर व्य. नि. तून, इमेलमधून, चॅटद्वारे, फोनवर वा प्रत्यक्ष असा कोणताही संपर्क, संबंध आलेला नाही व विरामचिन्हांच्या बाबतीत माझे ज्ञान किती आहे ह्याबद्दल त्यांना काही कल्पना असण्याचे कारण नाही. तेव्हा माझे नाव विनाकारण मध्ये आणू नये ही सृष्टीलावण्यांना विनंती.\nसृष्टीलावण्या [07 Jun 2009 रोजी 01:03 वा.]\nमात्र ही वरदाताई म्हणजे मी असल्यास माझ्या नावाच्या उल्लेखाचा संदर्भ काय\nआपले नाव घेण्यामागे कोणताही व्यक्तिविशेष उल्लेख नसून कोणत्यातरी खरोखरच्या तज्ज्ञ व्यक्तीचे मत विचारात घ्यावे अशी ह्या मागची भूमिका आहे. तसेच केवळ आपलेच नाव उपक्रमावर मी घेतलेले नसून आपल्या बरोबरच मीराताई फाटक व श्री. महेश वेलणकरांचे नावही वेळोवेळी घेतलेले आहे. (संदर्भासाठी कृपया वाचक्नवी यांची खव पाहावी). ही भूमिका घ्यायचे कारण की मनोगतावर मला आपण तिघेही मराठी व्याकरणाचे उत्तम जाणकार वाटलात. बाकीचे \"उथळ पाण्याला खळखळाट फार\" ह्याचाच प्रत्यय देणारे वाटले. असो.\nअनावश्यक वाद टाळण्यासाठी पुढील वेळेपासून मी आवश्यक ती काळजी घेईन. :)\nसृष्टीलावण्या ह्या व्यक्तीशी माझा आजवर व्य. नि. तून, इमेलमधून, चॅटद्वारे, फोनवर वा प्रत्यक्ष असा कोणताही संपर्क, संबंध आलेला नाही\nखरे आहे आणि तो तसा यावा ह्याची आवश्यकता पण नाही. समजा, उद्या जर मी कोणत्याही शिवकालीन मराठ्यांच्या इतिहासावर निनाद बेडेकर / बाबासाहेब पुरंदरे ह्यांचे मत विचारात घ्यावे असे म्हटले तर त्याचा अर्�� असा नव्हे की आमचे एकमेकांशी बोलणे होते, आमचा घरोबा आहे किंवा ते मला ओळखतात.\nत्याचा सरळ, सोपा, सुस्पष्ट अर्थ इतकाच की मला ते त्या विषयातील अधिकारी / जाणकार वाटतात. त्यांच्या नुसत्या उल्लेखाने जर कोणाच्या नाकाला मिरच्या झोंबल्या तर मी म्हणेन की हा शुद्ध बालिशपणा आहे. अशी लोकं पुलंच्या भाषेत वैषम्ययोगावरच जन्माला आली आहेत असे म्हणावे लागेल. तरी आपणांस विनंती की आपण आपला केलेला उल्लेख व्यक्तिगत घेऊ नये. (Nothing personal)\nतेव्हा माझे नाव विनाकारण मध्ये आणू नये ही सृष्टीलावण्यांना विनंती.\nवर म्हटल्याप्रमाणेच मी इथून पुढे काळजी घेईन. आपले नाव घेण्याऐवजी तज्ज्ञ / अधिकारी व्यक्तिचा सल्ला घ्यावा असे म्हणेन ;) (मग \"जलने वाले अपने आप जलके खाक हो जाएँगे\" ) कृपया गैरसमज नसावा. कळावें.\n“आमच्यासारखा मुत्सद्दी, कलासक्त, दूरदर्शी आणि कर्तबगार अन्य कोणी सम्राट तुझ्या पाहण्यात आहे काय\n”“नाही महाराज. या प्रश्नाचे ‘होय’ असे उत्तर देणार्‍या सर्वांचा आपल्या आज्ञेनुसार शिरच्छेद करण्यात आला आहे महाराज.\"\nवरदाताईंचे मत ह्यावर लक्षात घेणे उचित ठरेल.\nवरदाताई या विरामचिन्हे कशी काढावीत हे सांगणार्‍या विशेषज्ञ आहेत ही माहिती नव्यानेच समजली.\nआपले नाव हृषिकेश करावे हे चांगले.\n निदान, हृषीकेश हा शब्दतरी शुद्ध लिहायला हवा होतात. सृष्टिलावण्यातला 'ष्टि' कसा काढायचा हेही वरदाताई/मीराताई/महेशभाऊंना विचारावे ही नम्र विनंती.\nहरिणाक्षी म्हणजे हरिणासारखे डोळे असणारी, चारुकेशी म्हणजे सुरेख केस असणारी, तर ऋषिकेश म्हणजे ऋषीसारखे केस असणारा का असू नये फार काय, गंगाकाठच्या त्या तीर्थक्षेत्राचे नाव, मला वाटते, ऋषिकेश आहे, हृषीकेश नाही.--वाचक्‍नवी\nसृष्टीलावण्या [06 Jun 2009 रोजी 06:59 वा.]\nवरदाताई या विरामचिन्हे कशी काढावीत हे सांगणार्‍या विशेषज्ञ आहेत ही माहिती नव्यानेच समजली.\nआयुष्य प्रत्येक क्षणाला काहीतरी शिकवतच असते. आपण शिकलात हे पाहून मी धन्य झाले. आपली ज्ञानतृष्णा थोर आहे.\nसृष्टिलावण्यातला 'ष्टि' कसा काढायचा हेही वरदाताई/मीराताई/महेशभाऊंना विचारावे ही नम्र विनंती.\nह्या बाबतीत आपली खरडचर्चा चालूच आहे. नव्याने काय लिहिणे...\n“आमच्यासारखा मुत्सद्दी, कलासक्त, दूरदर्शी आणि कर्तबगार अन्य कोणी सम्राट तुझ्या पाहण्यात आहे काय\n”“नाही महाराज. या प्रश्नाचे ‘होय’ असे उत्तर देणा���्‍या सर्वांचा आपल्या आज्ञेनुसार शिरच्छेद करण्यात आला आहे महाराज.\"\nसृष्टीलावण्या [07 Jun 2009 रोजी 01:39 वा.]\nचुका एक का अनेक सापडतील. मात्र त्याचे कारण माझी मायमराठीविषयी उदासिनता नसून माझ्यात असलेला \"लेखन अक्षमता\" (डिस्ग्राफिया) हा अंगभूत दोष आहे. ज्यामुळे देवनागरी लिखाणात ठ, ढ, द, किंवा रोमन लिपी लिखाणात b, d, p, q ह्यांमध्ये गल्लत होणे, र्‍हस्व-दीर्घाच्या चुका घडतात. बरेचदा लिहिताना शब्दातील अक्षरांची अदलाबदल सुद्धा होते. इतर व्यवहारात स्त्रीलिंग-पुल्लिंग, डावे-उजवे ह्यात गोंधळ होणे तसेच व्यक्तिंचे चेहरे लक्षात न ठेवता येणे अश्या गोष्टी घडतात. तरीही मी जमेल तितके शुद्ध लेखन करण्याचा प्रयत्न करतेच करते. त्यासाठी जमेल तितके काळजीपूर्वक लिहिते. तरीही कधी कधी चुका घडतातच.\nमात्र ह्याच कारणासाठी मी कोणाच्याही अशुद्धलेखन चुका काढल्याचे आपण आजपर्यंत पाहिले नसेल.\n“आमच्यासारखा मुत्सद्दी, कलासक्त, दूरदर्शी आणि कर्तबगार अन्य कोणी सम्राट तुझ्या पाहण्यात आहे काय\n”“नाही महाराज. या प्रश्नाचे ‘होय’ असे उत्तर देणार्‍या सर्वांचा आपल्या आज्ञेनुसार शिरच्छेद करण्यात आला आहे महाराज.\"\nव्यक्तिविशेषांची नावे, लेखन आणि उच्चार तो व्यक्ती सांगतो तसा\nयाबद्दल मराठीमधील नियम असाच असावा असे वाटते.\nपण संस्कृतात तरी या प्रकारची चर्चा व्याकरणकारांनी केलेली आहे. पस्पशाह्निकात पतञ्जली कथा सांगतात, की ज्यांचे नाव नियमाप्रमाणे \"यद्वान\" आणि \"तद्वान\" असावे, त्या माननीय ऋषींची नावे \"यर्वाण\" आणि \"तर्वाण\" आहेत - ते योग्य आहे. तर व्यक्तींची नावे कशी असावीत ते व्युत्पत्तीवरून ठरत नसल्याचे पतञ्जलींचे मत दिसते. तसेच दुसर्‍या आह्निकात लृफिड आणि लृफिड्ड अशी काहीसुद्धा व्युत्पत्ती नसलेली व्यक्ति-विशेष-नावे कोणी वाटल्यास ठेवू शकतो, याबद्दल पतञ्जलींनी चर्चा केली आहे.\nपाणिनींनी \"संज्ञायाम्\" असे विशेष सांगून कित्येक शब्द दिले आहेत - ते फक्त विशेषनाम म्हणून वापरात वेगळे दिसतात, आणि त्यातील घटकांचा अर्थ त्या संज्ञेच्या व्यक्तीला लागू होत नाही. त्या अर्थाने व्युत्पन्न शब्दांची रूपे मात्र नेहमीच्या नियमाप्रमाणेच होतात.\nविशेषनाम असले, तर नाम धारण करणारा व्यक्ती जसा सांगेल तसा उच्चार आणि तसे लेखन इष्ट. नाहीतर आमच्या शेजारच्या हळदणकर काकांना \"तुमचे मूळ गाव 'हळदोणे' आ��े, म्हणून आम्ही तुम्हाला 'हळदोणकर' म्हणू\" अशी गडबड व्हायची. कोणी 'साठ्ये', कोणी 'साठे', कोणी 'साठये' आडनाव लावत असेल, त्यांना \"तुम्ही चूक-नाव बदला\" म्हणायचा अधिकार कोणाला आहे\nआता उदाहरणादाखल \"ऋषिकेश\" नाव घेतले - ऋषिकेश या व्यक्तिविशेष नावाला अर्थ असावा किंवा हे नाव ऐकून कुठला स्फूर्तिकारक बोध व्हावा, याबद्दल त्या व्यक्तीचे मत सर्वात महत्त्वाचे. ऋषिकेश नावाचे अनेक लोक असतील, तर ऋषिकेश क्रमांक ४ चे मत ऋषिकेश क्रमांक ५ यालाही लागू नाही.\nआता \"ऋषिकेश\" या ऐतिहासिक नावाबद्दल आणि संस्कृतातील त्याच्या वेगवेगळ्या व्युत्पत्तींबद्दल. हे माझ्या मते अवांतर असले, तरी हे अवांतर का आहे हे सिद्ध करण्यासाठी तपशील देत आहे.\nवर वाचक्नवी यांनी काही वेगवेगळ्या व्युत्पत्ती दिल्याच आहेत. गंगेच्या काठावरती एक मोठे गाव आहे, त्याचे नाव \"ऋषिकेश\" असे आहे - त्यांनी सांगितलेला हा तपशील योग्यच आहे. या गावातील कित्येक संस्कृत पंडितही त्याचे नाव \"ऋषिकेश\" असेच लिहितात. तसेच वाचक्नवी यांनी दिलेली ऋषीचा केश = ऋषिकेश ही व्युत्पत्ती सोपी आणि मनात प्रथम येणारी आहे.\nऋषिक शब्दाचा अर्थ \"हीन\" असा सृष्टिलावण्या यांनी दिलेला आहे. ऋषिक या शब्दाची ऋषि+ (निंदार्थक) क (अर्थ - हीन ऋषी) अशी फोड करता येते. (पण ऋषिक म्हणजे केवळ हीन - ऋषी नाही - अशी फोड मला माहीत नाही.) मोनिएर विल्यम्स यांच्या शब्दकोशातही हा \"हीन ऋषी\" अर्थ सापडतो. परंतु त्याच शब्दकोशात \"ऋषिका\" हे एका नदीचे नाव होते, असेही सापडते.\nऋषिका+ईश = ऋषिकेश -> ऋषिका नदीचा अधिपती असाही अर्थ निघतो.\nऋषिक नावाचे एक लोकविशेष होते, असे आपल्याला दिसते. दिग्विजय करताना अर्जुनाने या लोकांवर विजय मिळवला (तसा खूप-खूप देशांवर विजय मिळवला - ते सर्व वाईट लोक नव्हते). हे लोक शूर असावेत. बाकी राज्यांबद्दल सभापर्वातील २४व्या सर्गात फक्त नामोनिर्देश केला आहे. ऋषिक लोकांबाबत मात्र दोन श्लोक आहेत :\nऋषिकेषु तु संग्रामो बभूवातिभयंकरः \nस विजित्य ततो राजन्नृषिकान्रणमूर्धनि \nअर्जुनाला युद्ध देण्याच्या लायकीचा ऋषिकांचा हा तेजस्वी राजा सुद्धा ऋषिकेशच म्हणावा.\nहे युद्ध झाल्यानंतर ऋषिक लोक नाहिसे झाले नाहीत. व्याकरणमहाभाष्यात ऋषिक लोकांचे जनपद \"आर्षिक\" आहे, असे उदाहरण दिले आहे. (पा.सू ४.२.१०४वरील भाष्य) महाभारतानंतरही टिकलेल्या या ऋषिकांचे सर्व नेते \"ऋषिकेश\" म्हटले जाऊ शकतात.\nसारांश : विशेषनामांसाठी मला वाटते त्या-त्या व्यक्तीलाच विचारून अर्थ, लेखनाची पद्धत आणि उच्चाराची पद्धत स्वीकारावी. कुठल्याशा एका व्युत्पत्तिजन्य अर्थाचा आरोप करून विशेषनाम चुकले आहे, असे म्हणणे कित्येकदा पटण्यासारखे नसते.\nसृष्टीलावण्या [06 Jun 2009 रोजी 07:14 वा.]\nव्यक्तिविशेषांची नावे, लेखन आणि उच्चार तो व्यक्ती सांगतो तसा - याबद्दल मराठीमधील नियम असाच असावा असे वाटते.\nमाझ्या टोपणनावातील लावण्या हा शब्द मराठी भाषेतीलच आहे. म्हणून सृष्टीलावण्या हा शब्द पण मराठीच आहे. मराठीत सृष्टी हा दीर्घच लिहितात. मात्र आजपर्यंत तरी मी मराठीत कुठेही नदीकिनारी हा संधी नदिकिनारी लिहिला गेलेला पाहिलेला नाही. त्यामुळे सृष्टीलावण्याचे अट्टाहासाने सृष्टिलावण्या करण्याची गरज मला तरी वाटत नाही.\nतसेच ह्या शब्दावर आक्षेप घेणार्‍यांना लावण्या हा शब्द कसा काय चालतो कारण लावण्या हा शब्द पिकाच्या लावण्या ह्या अर्थीही योजला जातो. तो शब्द लावण्ण्या असा लिहा अशी कोणत्याही व्याकरण ढुढ्ढाचार्याने सूचना केल्याचे मी पाहिले नाही. ;)\n“आमच्यासारखा मुत्सद्दी, कलासक्त, दूरदर्शी आणि कर्तबगार अन्य कोणी सम्राट तुझ्या पाहण्यात आहे काय\n”“नाही महाराज. या प्रश्नाचे ‘होय’ असे उत्तर देणार्‍या सर्वांचा आपल्या आज्ञेनुसार शिरच्छेद करण्यात आला आहे महाराज.\"\n'लावण्या' जर मराठी असेल तर तो शब्द लावणीचे अनेकवचन असला पाहिजे. लावणी म्हणजे एक मराठी काव्यविशेष किंवा लागवड किंवा मोजणी किंवा रचना. याशिवाय, हा मराठी शब्द 'लावणे' या नामधातूचे सामान्य रूप असू शकते वा लावणे या नामाचे संबोधन. व्यक्तिनामाचा जो अर्थ ती व्यक्ती सांगेल तो मान्य केला पाहिजे. सृष्टीबाईंना यांतला कुठला अर्थ अभिप्रेत आहे ऋषिकेशांनी जो अर्थ संगितला तो आम्ही मान्य केला. इथेही तसेच व्हावे.\nअवान्‍तर: 'दुढ्ढाचार्या' असा लिहितात. दोनतीनदा चुकलेला दिसला म्हणून शेवटी सांगावे लागते आहे. माफी असावी.--वाचक्‍नवी.\nसृष्टीलावण्या [07 Jun 2009 रोजी 01:58 वा.]\nसृष्टीबाईंना यांतला कुठला अर्थ अभिप्रेत आहे\nमहानोरांच्या ओळी आहेत -\nज्यांना ह्या ओळींच्या मागची सौंदर्य दृष्टी कळेल त्यांना त्यातील अर्थही कळेल.\n“आमच्यासारखा मुत्सद्दी, कलासक्त, दूरदर्शी आणि कर्तबगार अन्य कोणी सम्राट तुझ्या पाहण्यात आहे काय\n”“नाही महाराज. या प्रश्नाचे ‘होय’ असे उत्तर देणार्‍या सर्वांचा आपल्या आज्ञेनुसार शिरच्छेद करण्यात आला आहे महाराज.\"\nमहानोरांच्या कवितेत लिहिल्याप्रमाणे सृष्टी आणि लावण्या हे न जोडलेले दोन स्वतंत्र शब्द आहेत. केवळ डिस्ग्राफ़ियामुळे ते सलग उमटतात. आता मात्र महानोरांची कविता मिळवून वाचायला पाहिजे. त्यांना सृष्टी 'लावणे'मध्ये काय अभिप्रेत असावे पेटवणे, टेकवणे, मांडणे, जुळवणे, पाठवणे, हाकलून देणे, बंद करणे, उरकणे, करणे, खोचणे, अडकवणे की अन्य काही पेटवणे, टेकवणे, मांडणे, जुळवणे, पाठवणे, हाकलून देणे, बंद करणे, उरकणे, करणे, खोचणे, अडकवणे की अन्य काही हे एकदा समजले की प्रस्तुत विशेषनामाचा अर्थ स्पष्ट होईल.--वाचक्‍नवी\nसृष्टीलावण्या [07 Jun 2009 रोजी 05:26 वा.]\nआता मात्र महानोरांची कविता मिळवून वाचायला पाहिजे. त्यांना सृष्टी 'लावणे'मध्ये काय अभिप्रेत असावे पेटवणे, टेकवणे, मांडणे, जुळवणे, पाठवणे, हाकलून देणे, बंद करणे, उरकणे, करणे, खोचणे, अडकवणे की अन्य काही\nआपण ना. धों. महानोर ह्यांना मु. पो. पळासखेड, ता. जामनेर, जि. जळगाव येथे पत्र पाठवून त्यांना अभिप्रेत असलेला अर्थ विचारू शकता. ते वाचकांच्या बालिश शंकाना पण न कंटाळता, न वैतागता उत्तर देतात असे ऐकिवात आहे. म्हणजेच तुमच्या शंकाना पण ते सविस्तर उत्तर देतील असे समजण्यास प्रत्यवाय नाही.\nकेवळ डिस्ग्राफ़ियामुळे ते सलग उमटतात.\nलेखन अक्षमतेमुळे संधि होत नसतो. कार्यबाहुल्यातून वेळ मिळताच डिस्ग्राफियाचा अधिक अभ्यास करून मगच यथोचित विधाने करावीत म्हणजे अन्यजनांची दिशाभूल होणार नाही. आता खरे तर आमिरने आपल्यासाठी \"तारे जमीन पर - भाग २\" काढावा हेच उत्तम :)\nता. क. : सुरवातीला मी मिपावर सृष्टीलावण्य असे नाव घेतले होते. एका सन्माननीय सदस्याच्या विनंतीवरून त्याचे आकारान्त रूप केले कारण सृष्टीलावण्य हा मुलगा आहे असा त्यांचा गैरसमज झाला होता. असो. त्यांना अंतरजालीय राजकारणाचा त्रास होऊ नये म्हणून केवळ त्यांचे नाव इथे देण्याचे टाळत आहे. कलोअ.\nगुरुदेव वैद्यराजांचे मुख शिखापतित झाले होते. त्यांच्या चक्षुंच्या परीघांवर जलसंचय झाल्यासारखा वाटत होता. क्षीण स्वरात ते उद्गारले, \"महाराज, उत्तरनगरीचा मोह मला नाही, असे असत्यवदन मी तरी का करावे पण महाराज, त्या नगरीतले ‘धरित्रीसौष्ठव’ मला सहन होत नाही.\"\nमराठी शुद्धलेखन हा चर्चेचा प्रस्ताव मी मांडला, या मागे माझ्या मनात दुसर्‍यांच्या चुका काढणे अभिप्रेत नव्हते. इंग्रजीमधून टंकलेखन करताना 'टेक्स्ट एडिटर' जसे कोणत्याही शब्दाचे बरोबर 'स्पेलिंग' सुचवत जातो तशी सुविधा मराठी टंकलेखन करताना मिळाली तर कोणालाही शुद्ध मराठी लिहिता येईल. अशी सुविधा कोणाला माहिती आहे का एवढेच मला जाणून घ्यावयाचे होते.\nवरील पुस्तक(संपादन : अरुण फ़डके) १०सें.वर्ग आकाराचे असून त्यात ११००० शब्द दिले आहेत.\nमी हे छोटे पुस्तक खिशात नाही पण संगणकाशेजारी ठेवतो. मला ते फ़ार उपयोगी पडते.\nसृष्टीलावण्या [04 Jun 2009 रोजी 07:01 वा.]\nजागा राखून ठेवत आहे. २-३ दिवसांत फुरसतीच्या वेळेत सविस्तर उत्तरे लिहिन.\n“आमच्यासारखा मुत्सद्दी, कलासक्त, दूरदर्शी आणि कर्तबगार अन्य कोणी सम्राट तुझ्या पाहण्यात आहे काय\n“नाही महाराज. या प्रश्नाचे ‘होय’ असे उत्तर देणार्‍या सर्वांचा आपल्या आज्ञेनुसार शिरच्छेद करण्यात आला आहे महाराज.\"\nनितिन थत्ते [04 Jun 2009 रोजी 07:13 वा.]\nअनेक लोकांना नव्याने मराठी टंकताना अडचणी येत असतील. तसेच प्रत्येक संकेतस्थळाची कळवैशिष्ट्ये वेगवेगळी असतात. तुम्ही कोणत्या संकेतस्थळावर आधी लिहायला लागलात यावरही बरेच अवलंबून असते. उदा. मी मिसळपाववर आधी लिहायला सुरुवात केली त्यामुळे अकारान्त शब्दाच्या शेवटी ए अक्षर टंकण्याची सवय नाही. त्यामुळे उपक्रमावर् माझे लेखन् असे दिसते. मला विशेष काळजी घ्यावी लागते.\nसृष्टीलावण्या यांनी म्हटल्याप्रमाणे हळूहळू सुधारणा होत असते (मनात इच्छा असेल तर).\nतसेच ज्ञ हे अक्षर मिसळपाववर मराठी उच्चारानुसारी द् + न्+ य् असे टंकता येते तर उपक्रमावर ज्+न् असे शुद्ध टंकावे लागते.\nबाकी र्‍हस्व दीर्घाचे म्हणाल तर उच्चारानुसारी लेखन केल्यास र्‍हस्व दीर्घ योग्य होतात.\nशंतनू यांनी दिलेली माहिती नव्याने समजली. फारच चांगला उपक्रम आहे.\nमनोगतावर शुद्धलेखन चिकित्सक आहे. पण तो कसा काम करतो या बद्दल माहिती नाही.\nशुद्धलेखनाच्या चुका सदस्याच्या नजरेस आणून द्याव्यात (खरडितून अथवा व्यनीतून) आणि सदस्याने पुढल्या वेळेस त्या सुधाराव्यात हे मला फार चांगले वाटते. पण तसे अनेकदा होते असे नाही. माझे लेखन शुद्ध नाही पण ते शुद्ध असावे असे मला वाटते. कुणी चुक लक्षात आणून दिली आणि त्या मागचा काही नियम वगैरे सांगीतला तर मला फायदाच होतो.\nशंतनू यांनी दिलेली माहिती नव्याने समजली. फारच चांगला उपक्रम आहे.\nशुद्धलेखनाच्या चुका होण्यामागे अनेक कारणे आहेत, जसे खराटा यांनी सांगितल्याप्रमाणे की बोर्डवर हात बसायची पद्धत.. अथवा उसंडु प्रमाणे शब्द पुढे मागे होणे.. किंवा पुनरावलोकनाचा कंटाळा इ.अश्यावेळी हा शुद्धीचिकित्सक खूप मोलाची भुमिका बजावतो\nमाझे लेखन शुद्ध नाही पण ते शुद्ध असावे असे मला वाटते. कुणी चुक लक्षात आणून दिली आणि त्या मागचा काही नियम वगैरे सांगीतला तर मला फायदाच होतो.\nहे अगदी बरोबर.. मात्र चुक दाखवणार्‍याचा हेतू , स्थळ आणि भावना यावरून माझी चुक दाखवणार्‍याप्रती प्रतिक्रीया मात्र वेगळी असते.\nआपले ते टंकनदोष दुसर्‍याच्या त्या प्राथमिक चुका\nहा हा .. खरे आहे ते..\nव्यनीतून, खरडीतून माहिती म्हणून असे नियम,चुका सांगीतल्या तर बरे असे मी सुद्धा वर म्हणालो. :)\nतुझ्या नावाबाबतचा धनंजयचा प्रतिसाद फारच छान आहे.\nसृष्टीलावण्या [06 Jun 2009 रोजी 07:19 वा.]\nव्यनीतून, खरडीतून माहिती म्हणून असे नियम,चुका सांगीतल्या तर बरे असे मी सुद्धा वर म्हणालो. :)\nमाझ्या ह्या लेखावरील अगदी पहिल्याच प्रतिक्रियेत मी हेच म्हटले आहे. माझा मुद्दा आपण दोघांनी अधोरेखित केल्याबद्दल शतश: धन्यवाद.\n“आमच्यासारखा मुत्सद्दी, कलासक्त, दूरदर्शी आणि कर्तबगार अन्य कोणी सम्राट तुझ्या पाहण्यात आहे काय\n”“नाही महाराज. या प्रश्नाचे ‘होय’ असे उत्तर देणार्‍या सर्वांचा आपल्या आज्ञेनुसार शिरच्छेद करण्यात आला आहे महाराज.\"\nग्रीन गॉबलिन [06 Jun 2009 रोजी 11:36 वा.]\nमराठी लेखन व्याकरणशुद्ध असावे असे मला पण वाटते. खरोखरच मायमराठी चिंध्यांचे वस्त्र लेऊन उभी असलेली मला तरी आवडणार नाही.\nजे आपल्या शुद्धलेखनाच्या अज्ञानाच्या टिमक्या जाहीर वाजवतात त्यांना जाहीर चुका सांगण्यात कोणतीही चूक नाही. किंबहुना, अशा लोकांना जाहीरच सांगायला हवे आणि ते या किंवा मनोगत या संकेतस्थळावर सर्रास चालते.\nसंजोपरावांचे याबाबत आम्हाला कौतुक वाटते. त्यांना मराठीची इतकी कळकळ आहे की वाईटपणा घेऊन ते लोकांच्या चुका जाहीर दाखवतात.\nसंजोपरावांचे याबाबत आम्हाला कौतुक वाटते. त्यांना मराठीची इतकी कळकळ आहे की वाईटपणा घेऊन ते लोकांच्या चुका जाहीर दाखवतात\nया वैयक्तिक नामोल्लेखाबद्दल विशेष आभार. आपल्यासारखे स्नेही असल्यावर वैरी नसले तरी त्याचे शल्य वाटणार नाही.\n\"मूढांचे सम्राटप��� मिरवतांना आम्हाला प्रज्ञावंतांच्या पंक्तीत स्थान नाही याचे शल्य सतत विद्ध करत असते. उत्तरनगरात चालणारी मीमांसा आमच्या आकलनाबाहेरची असली तरी तिथली आभा आम्हाला नित्य आकर्षित करत असते.\" - निशापती महाराज\nहृषीकेशमधला 'षी' र्‍हस्व लिहिण्याची हिंमत कुणी करीत असेल तर आपणही ऋषिकमधला षि दीर्घ करून पहावा असे मनात आले. तसे करून कोशांत शब्द पाहिला. काय मिळावे ऋषीक म्हणजे एक प्रकारचे गवत. त्याला संस्कृतमध्ये काश, काशा, काशी किंवा काशतृणम्‌ असेही म्हणतात. इंग्रजीत हॅचग्रास; मराठीत कसाई, कसाड; हिंदीत कास, काही; गुजराथीत कांसडो आणि बंगालीत केशेघास. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव Saccharum spontaneum असून या गवताचा उपयोग इतर प्रकारच्या गवतांबरोबर चटईसाठी केला जातो. वाळूत मिसळून बांधकामाला बळकटी आणण्यास आणि कागदनिर्मितीसही हे गवत कामाला येते.--वाचक्‍नवी\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [07 Jun 2009 रोजी 08:07 वा.]\nचर्चा प्रस्तावापेक्षा प्रतिसाद अधिक माहितीपूर्ण वाटले \nविसोबा खेचर [09 Jun 2009 रोजी 12:23 वा.]\nन लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.evivek.com/Authors/-_%E0%A4%A1%E0%A5%89_%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A1%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2019-01-18T13:12:33Z", "digest": "sha1:HIH64M6F6UK4IXMWVI2MSGWUB7U6T3DQ", "length": 2662, "nlines": 19, "source_domain": "www.evivek.com", "title": "Vivek", "raw_content": "\n- डॉ. अर्चना कुडतरकर\nखरं तर तीन वेगवेगळया सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक परिस्थितीतल्या या स्त्रिया, पण त्यांचा परिस्थितीचा समंजस स्वीकार त्यांच्या वेदनांसकट समोर उलगडला जात असतानाच वाचक म्हणून आपल्याला अंतर्मुख करत जातो. आपल्या जाणिवांचा भाग गडद करतो. म्हणूनच मैत्रेयीचा ..\n'सामाजिक रक्षाबंधन - संदेश पर्यावरणाचा' 'ई-कचरा आणि प्लॅस्टिकमुक्त परिसर'\nया वर्षी रक्षाबंधन उत्सवाच्या निमित्ताने पर्यावरणाच्या रक्षण आणि संवर्धनाच्या दृष्टीने 18 ऑॅगस्ट ते 28 ऑॅगस्ट 2016 या कालावधीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने 'ई-कचरा आणि प्लॅस्टिकमुक्त परिसर' हे सामाजिक अभियान योजिले आहे. दि. 18 ऑॅगस्ट ते 28 ऑॅगस्ट ..\nकुमारावस्था हा आयुष्यातला फार सुंदर काळ असतो. या वयात व्यक्तिमत्त्वात अनेक बदल होत असतात, स्व-प्रतिमा तयार होत असते. हा एक प्रकारे बदलाचा काळ असतो आणि या वयाच्या दृष्टीने तो फार महत्त्वाचा असतो. अशा वेळी खरे तर पालक आणि मुले या दोघांवरही ..\n© 2016 सर्व ���धिकार सुरक्षित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/506505", "date_download": "2019-01-18T12:16:15Z", "digest": "sha1:GGIBJEVPJZ6THKRQ2CRJ7YVU24CQUMAB", "length": 16213, "nlines": 61, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "भविष्य - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nचंद्र, बुध प्रतियुती व चंद्र, शुक्र त्रिकोणयोग होत आहे. तुमच्या क्षेत्रातील कामाला गती मिळेल. रागावर नियंत्रण ठेवा. जिद्द व मेहनत करूनच तुमचे प्रश्न सुटतील. कोर्टकेसमध्ये बेसावध राहू नका. राजकीय-सामाजिक कार्यात चर्चा सफल होईल. संघटन करण्यात सर्वांचे सहकार्य मिळेल. लोकप्रियता मिळेल. तुमचे डावपेच सहजच यशस्वी होतील, असे समजू नका. परंतु कार्य करत रहा. संधी मिळेल. व्यवसायात सुधारणा होईल. संसारातील तणाव व समस्या सावरुन घेता येईल.\nसूर्य, गुरु लाभयोग व चंद्र, शुक्र त्रिकोणयोग होत आहे. जास्त महत्त्वाची कामे या सप्ताहात पूर्ण करा. सर्वांचे सहकार्य मिळेल. संसारातील तणाव अथवा कोर्टकेस असल्यास ती पूर्णपणे मिटवा. पुढे अडचणी वाढतील. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्या योजनांना गती मिळेल. वरि÷ांचे सहकार्य मिळेल. धंद्यात जम बसेल. नवे कंत्राट मिळवा. थकबाकी वसूल करा. कला, क्रीडा क्षेत्रात मोठी संधी मिळेल. प्रगतीकारक कोणतीही संधी सोडू नका. शिक्षणात यश मिळेल. प्रेमाला चालना मिळेल.\nबुध, शुक्र लाभयोग व सूर्य चंद्र त्रिकोणयोग होत आहे. रविवार, सोमवार अडचणी येतील. त्यानंतर मात्र तुमचे काम होईल. नोकरीत वरि÷ांना खूष ठेवता येईल. वर्चस्व वाढेल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे मुद्दे प्रभावी ठरतील. लोकप्रियता वाढेल. विरोधकांना थोपवता येईल. कला, क्रीडा, साहित्यात चमकाल. दर्जेदार लोकांचा परिचय होईल. संसारात आनंदी वातावरण राहील. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. धंदा वाढेल. लक्ष द्या. कोर्टकेसमध्ये आशा वाढतील.\nचंद्र, बुध प्रतियुती व सूर्य गुरु लाभयोग होत आहे. तुमच्या कामातील अडचणी कमी होतील. वर्चस्व सर्वच ठिकाणी वाढेल. आप्तेष्ट, मित्र व सहकारी यांच्याबरोबर बुधवार, गुरुवार तणाव होईल. गैरसमज वाढेल. राजकीय, सामाजिक कार्यात झालेला वाद मिटवता येईल. तुमचे मुद्दे वरि÷ांना पटवून देता येतील. कोर्टकेस संपवण्याचा प्रयत्न करा. धार्मिक व्यवहार सावधपणे करा. कला, क्रीडा, साहित्यात तुमचे महत्त्व टिकून राहील. परंतु आपसात मन कलूषित होण्याची शक्मयता आहे. प्रेमात तणाव होईल. धंद्यातील नफा वाढेल.\nमंगळ, नेपच्यून षडाष्टयोग व चंद्र, शुक्र त्रिकोणयोग होत आहे. अहंकार व अरेरावी केल्यास कामातील अडचणी वाढतील. तडजोडीचे धोरण ठेवा. राग वाढेल, संयम ठेवा, राजकीय-सामाजिक कार्यात आरोप येतील. तारेवरची कसरत करावी लागेल. लोकप्रियता टिकवण्याचा प्रयत्न करू शकाल. धंद्यात वर्चस्व राहील. फायदा मिळेल. नोकरीत कामात चूक होऊ शकते. वरि÷ांच्या बरोबर वाद संभवतो. प्रवासात सावध रहा. प्रकृतीची काळजी घ्या.\nवेळ, प्रसंग पाहून बोला; नाहीतर सर्व ठीक चालले असताना अचानक तुमचे वक्तव्य तणाव निर्माण करेल. सूर्य, गुरु लाभयोग व चंद्र, शुक्र त्रिकोणयोग होत आहे. राजकीय- सामाजिक कार्यात बुधवार, गुरुवार गैरसमज होईल. धंद्यात समस्या येतील. कामगार कमी होतील. वाद वाढवू नका. धंदा मिळेल. संसारात मुलांच्या सुखासाठी प्रयत्न कराल. खूषखबर मिळेल. भेटीगाठी होतील. नोकरीचा प्रयत्न यशस्वी होईल. कोर्टकेसमध्ये प्रगती होईल. जमीन खरेदीत फायदा होईल.\nचंद्र, बुध प्रतियुती व चंद्र, शुक्र त्रिकोणयोग होत आहे. साडेसातीचा शेवटचा लहानसा टप्पा राहिला आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला महत्त्वाची कामे करा. धंद्यात वाढ झाल्याने उत्साह राहील. आप्तेष्ट, मित्र यांचा सहवास घडेल. मोठय़ा लोकांचा परिचय होईल. मान-प्रति÷ा मिळेल. राजकीय-सामाजिक कार्यात आत्मविश्वासाने काम करता येईल. आशादायक परिस्थिती कोर्टकेसमध्ये दिसेल. कला, क्रीडा, साहित्यात प्रेरणादायी घटना घडेल. शिक्षणात कष्टाने यश खेचून आणता येईल. संसारात तणाव कमी होईल.\nसूर्य-गुरु लाभयोग व चंद्र-बुध प्रतियुती होत आहे. महत्त्वाची कामे करण्यात यश मिळेल. खाण्याची काळजी घ्या. नातलग, मित्र यांच्या मदतीला जावे लागेल. अनाठायी खर्च टाळा. कुटुंबात कामाचा व्याप वाढेल. पाहुणे येतील. धंद्यात लक्ष द्या. नवे काम मिळेल. कोर्टकेसमध्ये यश मिळेल. तणाव व वाद कोणत्याही क्षेत्रातील असो लवकर संपवा. राजकीय- सामाजिक क्षेत्रात तुमचा प्रभाव वाढेल. तुमच्या क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. आळसाने नुकसान करून घेऊ नका.\nसूर्य, प्लुटो षडाष्टकयोग व चंद्र, शुक्र त्रिकोणयोग होत आहे. स्वत:च्या आत्मविश्वासावर कठीण प्रसंगातून मार्ग शोधता येईल. जवळचे लोक मदत करतील. नोकरीत काम वाढेल. नाराजी होईल. राजकीय- सामाजिक कार्यात आरोप येतील. टीका होईल. तुमच्या हेकेखोर स्वभावावर ताशे��े ओढले जातील. संयम ठेवा. कोर्टकेसमध्ये सावध रहा. पुढची तारीख घ्या. धंद्यात सुधारणा होईल. प्रेमाला चालना मिळेल. प्रेमाच्या व्यक्तीला दुखवू नका.\nस्वत:च्या हिमतीवर कामे करून घेता येतील. कठोर शब्द प्रयोग करू नका. तुमचे वर्चस्व वाढेल. धंद्यात मात्र खर्च वाढेल. समस्या येतील. कामगारांच्या तक्रारी वाढतील. कुटुंबात आपसातील मतभेद सोडवावे लागतील. राजकीय- सामाजिक क्षेत्रात सहकारी फारसा आपलेपणा दाखवणार नाहीत. खाण्या-पिण्याची काळजी घ्या. व्यसनाने नुकसान होईल. चांगली संधी गमवू नका. कोर्टाच्या कामात आशा वाढतील. आर्थिक व्यवहार जपून करा.\nसूर्य, चंद्र षडाष्टक योग व बुध शुक्र लाभयोग होत आहे. रविवार, सोमवार तणाव वाढेल. गैरसमज होईल. सामाजिक कार्यात अडथळे येतील. राजकीय क्षेत्रात अपमानास्पद घटना घडण्याची शक्मयता आहे. वरि÷ तुमच्यावर आरोप करतील. दुर्लक्ष झाल्याचे सांगतील. नोकरीत जास्त कष्ट पडतील व तणाव राहील. धंद्यात चांगली सुधारणा होऊ शकेल. नातलग, घरातील माणसे तुमच्या मदतीला येतील. मनावरील ताण त्यामुळे कमी होईल.\nचंद्र, शनि लाभयोग व चंद्र, शुक्र त्रिकोणयोग होत आहे. बुधवार, गुरुवार तुमचे कठोर बोलणे धंद्यात अडचणी निर्माण करण्याची शक्मयता आहे. संयम ठेवा. मैत्रीने कामे लवकर होतात. कुटुंबात वर्चस्व राहील. तुमचे कौतुक होईल. राजकीय-सामाजिक कार्यात प्रभाव दिसेल. पुरस्कार व आर्थिक लाभ मिळेल. कला, क्रीडा क्षेत्रात चमकाल. जुनावाद अथवा कोर्टकेस असल्यास मिटवा.\nनियोजन, आयोजन व प्रयोजन बुध. दि. 4 ते 10 जानेवारी 2017\nआजचे भविष्य मंगळवार दि. 10 जानेवारी 2017\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 5 ऑक्टोबर 2018\nनाशिक -पुणे महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू\nमुंबईत मंत्रालयाच्या दारातच एका महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न\nऑस्ट्रेलियाला धूळ चारत भारताचा ऐतिहासिक विजय\nप्रभू रामचंद्र महाराष्ट्रात येणारे पहिले उत्तर भारतीय : पूनम महाजन\nगरज पडल्यास अध्यादेश काढू, पण डान्सबारवरील बंदी कायम ठेवू : मुनगंटीवार\nकाँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यानंतरच राम मंदिर शक्य : हरिश रावत\nअमरावतीत भिंत कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू ; तीन जखमी\nशबरीमला मंदिरात प्रवेश करणाऱया महिलांना सुरक्षा द्या :सुप्रिम कोर्ट\n फोनचा पासवर्ड सांगितला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nलडाखमध्ये हिमस्खलनामुळे तिघांचा मृत्यू\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/tribal-rajwadi-holi-celebration-34972", "date_download": "2019-01-18T12:04:27Z", "digest": "sha1:DXDOCEMCTAVB6JADLIJ4THYGIHN4YL4V", "length": 13683, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "tribal rajwadi holi celebration आदिवासीजनांच्या साक्षीने राजवडी होळी प्रज्वलित | eSakal", "raw_content": "\nआदिवासीजनांच्या साक्षीने राजवडी होळी प्रज्वलित\nमंगळवार, 14 मार्च 2017\nइव्हेंट मॅनेजमेंट; 771 वर्षांची परंपरा कायम\nइव्हेंट मॅनेजमेंट; 771 वर्षांची परंपरा कायम\nनंदुरबार - गेल्या 771 वर्षांची राजघराण्याची परंपरा कायम राखत आदिवासींच्या जीवनात महत्त्वाचे स्थान असलेल्या काठी (ता. अक्कलकुवा) येथील राजवडी होळी आज पहाटे पाचच्या सुमारास प्रज्वलित करण्यात आली. वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिलेल्या येथील होळीचे यावर्षी मात्र इव्हेंट मॅनेजमेंट करण्यात आले. त्यामुळे महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशासह अन्य भागातील उत्साही नागरिकांनी होलिकोत्सवासाठी काठी येथे गर्दी केली.\nकाठी संस्थानचे बाराव्या शतकातील राजे उमेदसिंह यांच्या काळात 1246 पासून ही सामूहिक होळीची परंपरा आजही टिकून आहे. आजही पहाटे होळी पेटवण्यापूर्वी शस्त्रपूजन करण्यात आले. राजा उमेदसिंग यांच्या सरकारच्या राजगादी व शस्त्रांची पूजा करण्यात आली. आदिवासी बांधवांनी या ठिकाणची माती कपाळी धारण केली. सर्वप्रथम होळीची पूजा वडाच्या झाडाखाली झाली. त्यानंतर हनुमान मंदिर, राममंदिर, पीरबाबा दर्गा आदी ठिकाणी पूजन करण्यात आले. डोक्‍याला फेटा, डोळ्यावर चष्मा, कमरेला डोले, हातात तलवार असा पुरुषांचा रुबाब, तर महिलांच्या गळ्यात चांदीचे दागिने, रंगीबेरंगी साड्या, पायात पैंजण असा साज दिसून आला. काल (ता. 12) सायंकाळी पाचला सुरू झालेली होळीची पूर्वतयारी, पूजन करून मध्यरात्री दांडा होळीच्या स्थळावर आणण्यात आला. त्यानंतर पहाटे पाचच्या सुमारास मानकऱ्यांनी होळी प्रज्वलित केली. परिसरात धन, धान्यासह समृद्धी नांदू दे, आरोग्य राहू दे, पाऊस चांगला पडू दे अशी प्रार्थना करण्यात आली.\nसुमारे पावणे आठशे वर्षांची परंपरा असलेल्या क���ठीच्या राजवडी होळीला जागतिक पातळीवर नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. होळीसाठी जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलिस अधीक्षक राजेंद्र डहाळे आदींसह राजकीय, सामाजिक नेते उपस्थित होते. या होळीसाठी देश विदेशातून पर्यटक यावेत यासाठी बॅनर्स, होळीची माहिती देणारी पुस्तिका तयार करण्यात आली आहे. या माध्यमातून येत्या काही वर्षांत या महोत्सवाला जागतिक स्वरूप देण्याचा प्रयत्न प्रशासनातर्फे सुरू आहे.\nव्हायब्रंट गुजरात: अंबानी करणार 3 लाख कोटींची गुंतवणूक\nगांधीनगर: रिलायन्स इंडस्ट्रीज गुजरातमध्ये 3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा मुकेश अंबानींनी केली आहे. आगामी 10 वर्षात...\nमालेगाव तालुक्यात तरूणासह तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nमालेगाव : कर्ज नापिकी व शेतमालाला भाव नसल्याने तरूणासह तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. या घटनांमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. मालेगाव ...\nआम्हाला हे सरकार आमचे वाटतच नाही - अर्जुन खोतकर\nऔरंगाबाद - शिवसेनेच्या पाठिंब्यावर सत्तेवर असलेल्या भाजप सरकारने आम्हाला नेहमीच दुय्यम वागणूक दिली. प्रत्येक ठिकाणी आमदार, मंत्र्यांची अडवणूक...\nबारामतीत अल्पवयीन मुलासह पाच जणांवर मोकांतर्गत कारवाई\nबारामती शहर : खून, खुनाचा प्रयत्न, दिवसा व रात्री घरफोडी, जबरी चोरी यांसारख्या अनेक गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेल्या एका अल्पवयीन मुलासह पाच...\nराष्ट्रवादीचे शिवसेनेवर \"सर्जिकल स्ट्राइक'\nमनमाड - दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार धनराज महाले यांनी गुरुवारी (ता. 17) समर्थकांसह राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे...\nबलात्कारातील आरोपीला २० वर्षांची सक्तमजुरी\nपिंपरी (पुणे) : अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार करणाऱ्यास २० वर्षांची सक्तमजुरीची तर गुन्ह्यांमध्ये त्याला साथ देणाऱ्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%87%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE/", "date_download": "2019-01-18T11:11:20Z", "digest": "sha1:DX2TIJESTENWMSFMGD2H4O2VBK7ZTAFR", "length": 14943, "nlines": 161, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“विकास’च्या इमारत बांधकामात घोटाळा ; शरद पवार यांचे लक्ष वेधून उपनिबंधकांकडे तक्रार करणार | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n“विकास’च्या इमारत बांधकामात घोटाळा ; शरद पवार यांचे लक्ष वेधून उपनिबंधकांकडे तक्रार करणार\nनगर: विकास मंडळाकडून बांधण्यात येणाऱ्या नवीन इमारतीसाठी बॅंकेतील सभासदांच्या ठेवी परस्पर वापरल्या जात आहेत. इमारतीच्या बांधकामात पारदर्शकता नाही. बांधकाम परवानगीसाठीच 41 लाखांचा खर्च केला आहे. पाडलेल्या इमारतीतून निघालेला पाच लाख रुपयांचे भंगार रेकॉर्डवर सव्वा लाख रुपयांचेच दाखविले आहेत. शताब्दीच्या अगोदरच महोत्सव साजरा करण्यासाठी सभासदांच्या ठेवीवर डल्ले मारले जात आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा देशाचे नेते शरद पवार यांची भेट घेऊन शिक्षक बॅंक आणि विकास मंडळाच्या न्यायप्रविष्ट कारभाराकडे लक्ष वेधणार आहे.\nइमारतीच्या बांधकामातील घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हा उपनिबंधकांकडे पुराव्यानिशी तक्रार करणार असल्याची माहिती गुरूकुलचे नेते संजय कळमकर पत्रकार परिषदेत दिली. राज्याचे नेते रा. या. औटी, शिक्षक समितीचे अध्यक्ष संजय धामणे, बॅंकेचे माजी अध्यक्ष राजेंद्र ठाणगे, गुरूकुल मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुदर्शन शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.\nकळमकर म्हणाले, “विकास मंडळाची इमारत व्हावी, ही जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक शिक्षकांची इच्छा आहे. तशी ती गुरूकुल मंडळाचेही आहे. परंतु या इमारतीच्या बांधकामाचा आर्थिक व्यवहार पारदर्शक नाही. त्यामुळेच सत्ताधाऱ्यांनी ऐच्छिक निधी ठेवून देखील 80 टक्के सभसादांनी त्याकडे पाठ फिरवली आहे.’ शिक्षक बॅंक आणि विकास मंडळाच्या माध्यमातून इमारत बांधकामाच्या नावाखाली सुरू असलेल्या घोटाळ्याविषयी गुरूकुलने पोलिसांकडे रितसर तक्रार करण्याची तयारी केली आहे. परंतु शिक्षकांची बदनामी होऊ नये म्हणून, या बांधकामातील प्रत्येक व्यवहारातील टक्‍क्‍यांची चौकशीसाठी जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार करणार आहे. पुणे येथील धर्मादाय आयुक्तांकडे देखील ऐच्छिक निधीबाबत तक्रार करून प्रशासकीय पातळीवरून विकास मंडळाने ऐच्छिक निधीचा हिशोब घेणार असल्याचेही कळमकर यांनी सांगितले.\nबॅंकेचे अध्यक्ष सेवेतून रावसाहेब रोहोकले आणि रावसाहेब सुंबे लवकरच निवृत्त होत आहे. निवृत्त झाल्याच्या दिवशीच सभासदत्व रद्द होते. असे असताना रोहोकले आणि सुंबे यांच्यासाठी सत्ताधाऱ्यांनी विकास मंडळाच्या घटनेत बदल करण्याचा घाट घातला आहे. निवृत्तीनंतरही मलिदा लाटता यावा यासाठी रोहोकले आणि सुंबे यांची चालेली ही धडपड त्यांच्यातील कोडगेपणा दाखवते.\n– संजय धामणे अध्यक्ष, शिक्षक समिती\nविकास मंडळाच्या माध्यमातून सुरू असलेल्या इमारतीचे बांधकाम म्हणजे शिक्षक बॅंकेच्या आर्थिक ठेवींना धक्का लावून सत्ताधाऱ्यांची खेळी आहे. सत्ताधाऱ्यांच्या या प्रकारामुळे बॅंकेचे आर्थिक अस्तित्त्व धोक्‍यात येण्याची शक्‍यता आहे. निवृत्त झाल्याशिवाय शिक्षकांना बॅंकेतील ठेवी काढता येत नाही. तरी देखील सत्ताधाऱ्यांनी तसे करत आहेत. जिल्हा उपनिबंधकांकडे याबाबत तक्रार करणार आहे.\n– रा. या. औटी, राज्य नेते, गुरूकुल मंडळ\nविकास मंडळ इमारतीचे बांधकाम सर्व विभागाच्या ना हरकती घेऊन सुरू होत आहे. प्रत्येक व्यवहाराची पारदर्शकता जपली आहे. विरोधकांनाच ती खटकते आहे. संजय कळमकर यांना पारदर्शतेचा हिशोब पाहिजे असल्यास त्यांनी ऐच्छिक निधी म्हणून एक लाख रुपये द्यावेत. त्यानंतर हिशोब देण्यासाठी ते जिथे म्हणतील, तिथे सर्व सभासदांच्या उपस्थित समोरासमोर बसण्याची तयारी आहे.\n– संजय शिंदे, अध्यक्ष, विकास मंडळ\nयात्रेची वर्गणी देतो ती ऐच्छिक असते. वर्गणी दिल्यानंतर तिचा कोणीच हिशोब मागत नाही. विकास मंडळाच्या इमारतीसाठी देखील निधी देणे हे ऐच्छिक आहे. सभासदांनी आतापर्यंत 4 कोटींची निधी ऐच्छिक स्वरुपात दिला आहे. त्यात 35 ते 40 जणांनी लाखांवर निधी दिला आहे. हे गुरूमाऊलीचे नेतृत्वच करू शकते. विरोधकांना हिशोब पाहिजे असल्यास समोर यावे, तो देण्यास तयार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपोलिसांपेक्षा जिल्ह्यात चोरांची मुजोरी\nनेत्यांसह उमेदवारांच्या पायाला भिंगरी…\nचारा, पाण्यासाठी ग्रामस्थांचा रास्तारोको\nमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांची होतेय कसरत किरकोळ अपघातांमध्ये व���ढ\nशिक्षक बॅंक आणि सत्ताधाऱ्यांनी झटकली “विकास’ ठेवींची जबाबदारी\nझेडपीत विहीर मंजुरीचा रेट 50 हजार रुपये\nजबरी चोरीतील सराईत गुन्हेगाराला अटक\nराम मंदिरासाठीच नव्हे, तर रामराज्यासाठी अध्यादेश काढावाञ्च\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nगिरीश बापट यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी- धनंजय मुंडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.evivek.com/Encyc/2018/11/19/Purushottam-Lakshman-Deshpande", "date_download": "2019-01-18T13:09:45Z", "digest": "sha1:N4FBXXU2JYEED7EB3AJ3FQANLQ35HW4E", "length": 55176, "nlines": 59, "source_domain": "www.evivek.com", "title": "बहुमुखी प्रतिभावंत", "raw_content": "\nभाई, पुलं, पीएल, महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व अशा विविध रूपांत वावरणारे पु.ल. देशपांडे ही केवळ एक व्यक्ती नाही, ती वृत्ती आहे. या जगातले दु:ख नाहीसे करता येत नाही, पण ते हलके करण्याची आस या वृत्तीत होती. या वृत्तीला रसिकतेची आणि शुभंकराची ओढ होती. 'जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते' अशा सगळया गोष्टींचा ध्यास होता. इतरांना फुलवायचे आणि स्वत: आनंद घेताना तो इतरांनाही मिळावा यासाठी प्रयत्न करायचा, हेच त्यांच्या जीवनाचे सूत्र होते. त्यांनी स्वत:साठी काहीच साठवले नाही. उलट समाजाकडून घेतलेले समाजालाच वाटून टाकले. पुलंची जन्मशताब्दी साजरी करत असताना ही 'पुलकितवृत्ती' अंगी बाणवण्याचा प्रयत्न केला, तर ते पुलंचे कृतज्ञ भावनेने केलेले खरे स्मरण ठरेल.\nपुलंचे नुसते नाव जरी उच्चारले, तरी मराठी माणसांच्या मनात आनंदाचे कारंजे सुरू होते. वक्तृत्व, साहित्य, नाटय, संगीत, विनोद अशा सर्व कलांमध्ये रममाण होणाऱ्या पुलंनी स्वत: आनंद घेतला आणि रसिकांनाही तो दिला, म्हणून तर आपण पुलंना 'आनंदयात्री' म्हणतो. श्री.म. माटे मास्तर म्हणत, ''माणूस गेल्यानंतर जितका काळ त्याची आठवण काढली जाते, तितका काळ तो माणूस जिवंत असतो.'' महाराष्ट्रात असा एकही दिवस जात नाही की ज्या दिवशी पुलंची आठवण निघत नाही, इत��े त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे गारूड आजही कायम आहे.\nपुलं नांदेडच्या नाटयसंमेलनाचे अध्यक्ष होते. या संमेलनात आचार्य अत्रे आणि पुलं देशपांडे एका व्यासपीठावर आले होते. त्या वेळेस मराठवाडयातल्या रस्त्यांची अवस्था फारच बिकट होती. रस्त्यावर असणारे खड्डे, प्रचंड धूळ यामुळे अत्रे त्रासलेले होते. आपल्या भाषणात त्यांनी राज्यकर्त्यांवर तोंडसुख घेतले. अत्रे म्हणाले, ''काय हे मराठवाडयातले रस्ते आणि काय ही धूळ या धुळीनेच मी हैराण झालो आहे.'' पुलं भाषणासाठी उभे राहिले. अत्रेंच्या या भाषणाचा संदर्भ घेत म्हणाले, ''ज्यांनी आयुष्यभर सर्वांना धूळ चारली, त्यांना या धुळीची इतकी भीती का वाटावी या धुळीनेच मी हैराण झालो आहे.'' पुलं भाषणासाठी उभे राहिले. अत्रेंच्या या भाषणाचा संदर्भ घेत म्हणाले, ''ज्यांनी आयुष्यभर सर्वांना धूळ चारली, त्यांना या धुळीची इतकी भीती का वाटावी ही मराठी भाषेच्या आजोळची धूळ आहे. या धुळीतून संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, समर्थ रामदास, जिजाऊ महाराज, छत्रपती शिवाजी महाराज अशी मोठी माणसं गेली आहेत. ही धूळ अंगावर घेत असताना त्या माणसांचे दर्शन आम्हाला घडते आहे असे वाटते. ज्याला पैठण आवडत नाही असा पुरुष शोधून सापडणार नाही आणि जिला पैठणी आवडत नाही अशी बाई शोधून सापडणार नाही, अशा मराठवाडयात अत्रे साहेब आपण आहात.'' लोकांनी टाळयांचा अक्षरश: कडकडाट केला. सभाशास्त्राचा नियम मोडून अत्रे उभे राहिले. त्यांनी पुलंच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, ''मावळत्या विनोदाने उगवत्या विनोदाला दिलेला हा आशीर्वाद आहे. महाराष्ट्राला हसवण्याचे काम आता यापुढे पुलंनी करावे. मी मरायला मोकळा झालो आहे.'' आचार्य अत्र्यांचा शब्द खरा ठरला. अत्र्यांनंतर महाराष्ट्राला हसवण्याचे काम पुलंनी केले.\nपुलंचा जन्म 8 नोव्हेंबर 1919 रोजी गावदेवी इथल्या कृपाळ हेमराज चाळीमध्ये झाला. त्यांचे वडील बेळगाजवळच्या चंदगड गावचे. त्यांचे घराणे बेळगावजवळच्या जंगमहट्टीचे. घरासमोर गंधर्वगड आणि कलानिधीगड हे दोन गड होते. या दोन गडांचे दर्शन पुलंना रोज घडत होते. त्यांना ललित कलांविषयी आणि बालगंधर्वांविषयी जे आकर्षण वाटत होते, ते कदाचित यामुळेच असेल. पुलंचे आजोबा म्हणजे कारवारचे वामन मंगेश दुभाषी. त्यांनी 'ऋग्वेदी' या टोपण नावाने ग्रंथ लिहिले. त्यांनी 'आर्यांच्या सणाचा इतिहास' हा ग��रंथ लिहिला. टागोरांच्या गीतांजलीचे त्यांनी भाषांतर केले. मुलाने लेखक व्हावे असे आजोबांना वाटत होते आणि गायक व्हावे असे वडिलांना वाटत होते. पुलंनी दोघांनाही नाराज केले नाही. पुलंच्या मातोश्री लक्ष्मीबाई यांचा गळा गोड होता. त्यांना पेटीवादनाची आवड होती. हे सारे वंशपरंपरेने पुलंमध्ये आले.\nशाळकरी वयातच त्यांनी मास्तरांवर विडंबन लिहिले होते. 'आजोबा हरले' नावाचे प्रहसन लिहिले होते. नकला करणे, गाणे म्हणणे, पेटी वाजवणे, नाटके लिहिणे, ती बसवणे, त्यात भूमिका करणे अशा अनेक गोष्टींतून पुलंचे व्यक्तिमत्त्व विकसित होत गेले. 1941 साली वडिलांच्या आकस्मिक निधनामुळे पुलंना त्यांचे मुंबईचे बिऱ्हाड आवरून पुण्याला स्थलांतरित व्हावे लागले. 1942 साली त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात बी.ए.साठी प्रवेश घेतला. त्या काळात त्यांना चरितार्थासाठी भावगीताचे कार्यक्रमही करावे लागले. 1950 साली सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयातून ते एम.ए. झाले. त्यानंतर बेळगावच्या राणी पर्वतीदेवी महाविद्यालयात, मुंबईच्या कीर्ती महाविद्यालयात आणि मालेगाव शिक्षण संस्थेत त्यांनी काही काळ अध्यापनाचे काम केले.\n1943 साली बडोद्याच्या अभिरुची मासिकामध्ये पुलंनी लिहिलेले 'अण्णा वडगावकर' हे व्यक्तिचित्र प्रसिध्द झाले. तिथून त्यांची अर्धशतकी लेखकीय कारकिर्द सुरू झाली.\nचिंतामणराव कोल्हटकरांच्या ललित कलादर्शनाच्या नाटकानंतर मो.ग. रांगणेकर यांच्या नाटयनिकेतन कंपनीच्या नाटकांमध्ये पुलं काम करीत असत. रांगणेकरांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या 'कुबेर' या चित्रपटात पुलंनी भूमिका केली. 'जा जा गं सखी, जाऊन सांग मुकुंदा' हे गीत पुलंनी गायले. इथून त्यांची मराठी चित्रपटसुष्टीतली कारकिर्द सुरू झाली. चोवीस मराठी चित्रपटांत कथा, पटकथा, संवाद, संगीत, अभिनय, दिग्दर्शन अशा विविध क्षेत्रांत पुलंची कामगिरी घडली.\nपुलंचे नाटयलेखन 1908 साली सुरू झाले. 'तुका म्हणे आता' हे मंचावर आलेले पुलंचे पहिले नाटक. त्याचा पहिला प्रयोग 1948 साली पुण्यात झाला, पण या नाटकाला यश मिळाले नाही. या नाटकात वसंतराव देशपांडे, वसंत शिंदे आणि वसंत सबनीस असे तीन 'वसंत' होते. एक संत आणि तीन वसंत असूनही नाटक चालले नाही, असे पुलं म्हणत. त्यानंतर 'अंमलदार' हे नाटक आले. 'तुका म्हणे आता' हे गंभीर नाटक होते, ते लोकांनी विनोदाच्या अंगाने घेतले. 'अंमलदार' हे विनोदी नाटक आहे, ते लोकांनी गंभीरपणे घेऊ नये असे पुलं म्हणाले. 26 जानेवारी 1957 रोजी 'तुझे आहे तुजपाशी' हे त्यांचे नाटक रंगभूमीवर आले. ते मराठी नाटयसृष्टीतील मैलाचा दगड मानले जाते. सौंदर्यासक्त काकाजी आणि जीवनविरक्त आचार्य या दोन जीवन प्रवृत्तींमधला संघर्ष पुलंनी या नाटकात मांडला. पुढे आलेल्या 'भाग्यवान', 'सुंदर मी होणार', 'तीन पैशाचा तमाशा', 'एक झुंज वाऱ्याशी', 'ती फुलराणी', 'राजा ओयदीपौस' यासारख्या नाटकांनी मराठी रंगभूमीला समृध्दी देताना प्रयोगशीलतेचे आणि नावीन्याचे भानही दिले. विशिष्ट विषयाचा आणि मांडणीचा आग्रह नाही, आपल्याला जे आवडते तेच लोकांपर्यंत पोहोचवायचे हा पुलंचा सरळ हेतू होता. पुलं स्वत: उत्तम अभिनेते, दिग्दर्शक, संगीतकार, निर्माते असल्यामुळे रंगमंचावर प्रायोगिक कसे व्हावे याचे प्रगल्भ भान त्यांना होते, म्हणूनच रंगभूमीच्या इतिहासात पुलंनी आपल्या विविधांगी कर्तृत्वाने मानाचे स्थान मिळवले.\n1955मध्ये पुलं आकाशवाणीच्या सेवेत पुणे केंद्रावर रुजू झाले. 1951 ते 1961 या काळात भारतातल्या दूरदर्शनचे पहिले निर्माते म्हणून त्यांची दिल्लीतली कारकिर्द संस्मरणीय ठरली. याच काळात 'जनवाणी', 'साधना', 'दीपावली', 'शिरीष', 'विविधवृत्त' वगैरे नियतकालिकांमधून बटाटयाच्या चाळीतल्या गमतीजमती विनोदी शैलीत मांडणारे त्यांचे लेख प्रसिध्द होत होते. ते खूप गाजत होते. 1958 साली मौज प्रकाशन गृहाने 'बटाटयाची चाळ' हे त्यांचे पुस्तक प्रसिध्द केले. पुढे युनेस्कोच्या शिष्यवृत्तीवर मीडिया ऑफ मास एज्युकेशनचा अभ्यास करण्यासाठी ते लंडनला गेले. लंडनमधल्या मुक्कामात त्यांनी बटाटयाची चाळमधील निवडक निवडक भागांचे अभिवाचन केले. त्यातूनच 'बटाटयाची चाळ' प्रत्यक्ष अवतरली. पुढे 'वाऱ्यावरची वरात', 'असा मी असामी', 'वटवट', 'हसवणूक' यांच्या माध्यमातून पुलंनी मांडलेल्या खेळाने मराठी माणसांना भरभरून आनंद दिला. 'बटाटयाची चाळ'मधून त्यांनी पन्नास-साठ बिऱ्हाडांचा एक मानस समूह निर्माण केला आणि मध्यमवर्गीयांच्या जगण्याची मार्मिक उलटतपासणी केली. ती लोकांना भावली. पुलंच्या या सर्व प्रयोगांना रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. एका व्यक्तीला चारच तिकिटे मिळतील असा तो सुवर्णकाळ होता. प्रयोगाची वेळ आणि संहिता याबाबत पुलं आणि सुनीताबाई दोघेही खू��� दक्ष होते. संहितेतला एक शब्दही बदलला जाता कामा नये याबाबत ते आग्रही होते. कितीही मोठा अधिकारी किंवा पुढारी प्रयोगाला येणार असला, तरी पुलंनी प्रयोगाची वेळ कधी बदलली नाही. रसिकांनी पाच वर्षाखालील मुलांना प्रयोगासाठी आणू नये अशा त्यांना सूचनाच होत्या. नटांचे पाठांतर असलेच पाहिजे. ''पाठांतर नसणे म्हणजे हातात लगाम न घेता घोडयावर बसण्यासारखे आहे'' असे पुलं म्हणत. त्या काळात या प्रयोगाचे पंधरा रुपये तिकीट ठेवले असते, तरी लोक आले असते. पण पुलंनी पाच रुपयेच तिकीट ठेवले. 'बटाटयाची चाळ' फॉर्मात असतानाच पुलंनी 'वाऱ्यावरची वरात'चे प्रयोग सुरू केले. नवे नवे प्रयोग ते सतत करीत राहिले. पुलं थकताहेत, त्यांना दम लागतोय हे लक्षात येताच पुलंनी प्रयोग बंद केले. सद्भिरुची न सोडता प्रेक्षकांपुढे आसू व हसूचे खेळ करून त्यांची करमणूक केली. 'गर्दी खेचण्यासाठी सद्भिरुचीच्या मर्यादा ओलांडण्याची गरज नसते' हे पुलंचे सांगणे आजच्या रसिकांच्या अभिरुचीवर स्वार होणाऱ्या कलावंतांना खूप काही सांगणारे आहे.\nइंग्लंडमधल्या वास्तव्यावर, एकूण प्रवासावर आधारलेले 'अपूर्वाई' हे पुलंचे प्रवासवर्णन किर्लोस्कर मासिकात क्रमश: प्रसिध्द झाले. 1960मध्ये ते पुस्तकरूपाने प्रसिध्द झाले. त्यानंतर आलेल्या 'पूर्वरंग', 'जावे त्यांच्या देशा', 'वंग-चित्रे' या प्रवासवर्णनांतून पुलंनी मराठी माणसाला जगाचे दर्शन घडवले आणि त्यांच्या जाणिवांचा परिघ विस्तारला.\nरेखाचित्र - ज्योत्स्ना फडके\nपुलं गुणग्राहक होते. चांगले काम करणाऱ्या सर्व क्षेत्रांतील माणसांविषयी त्यांना कमालीची आस्था होती. त्यांचा गुणगौरव करण्यासाठी पुलंनी व्यक्तिचित्रे लिहिली. ती 'व्यक्ती आणि वल्ली', 'गणगोत', 'गुण गाईन आवडी' आणि 'मैत्री' या पुस्तकांत संग्रहित झाली आहेत. पुलंची ही व्यक्तिचित्रे शब्दशिल्पेच आहेत.\n''माझे पहिले प्रेम संगीतावर आहे'' हे पुलंनी अनेकदा सांगितले. ''संगीतात जो कैवल्यात्मक आनंद मिळतो, त्याची सर दुसऱ्या कशालाही नाही'' असे पुलं म्हणत. दूरदर्शनवरच्या एका मुलाखतीत पुलं म्हणाले, ''माझ्या लेखी शंभरपैकी साठ गुण संगीताला आहेत. संगीताकडे पुरेसे लक्ष देता आले नाही याची खंत या जन्मात आहे. पुढच्या जन्मी ही चूक नक्की सुधारेन. माझ्या समाधीवर 'याने कुमार गंधर्वाचे गाणे ऐकले आहे' एवढेच लिहा.''\nपुलंच्या वाढदिवसाल�� किशोरी आमोणकरांनी शुभेच्छा देण्यासाठी फोन केला. किशोरीताई म्हणाल्या, ''पुलं तुमच्यासाठी काय करू'' पुलं म्हणाले, ''गा.'' किशोरीताई फोनवर खंबावती गुणगुणल्या.\nपुलं म्हणत, ''कालचक्राबरोबर फिरणारे ध्वनिचक्र माझ्या मनात नेमके राहते. माझ्या आवाजाच्या दुनियेत जास्त रंग भरला असेल तर तो संगीताने ज्या वयात लहान मुलांचे प्रसादाच्या खिरापतीकडे लक्ष असायचे, त्या काळात माझं लक्ष कीर्तनकाराच्या कथेमध्ये अभंग, श्लोक, आर्या यांच्या गाण्यामध्ये असायचे.''\nपुलं समर्थ पेटीवादक होते. लहान वयातच बालगंधर्वांच्या समोर त्यांचीच गाणी वाजवून पुलंनी त्यांची शाबासकी मिळवली होती. पुलं म्हणत, ''माझ्या हातात प्रथम पेटी पडली, त्याऐवजी सतार पडली असती, तर माझी संगीतातली वाटचाल वेगळी झाली असती. रागवादन, आलापी, घरंदाज ख्याल, गायकी या दिशांनी झाली असती.'' पेटीवाले गोविंदराव पटवर्धन यांच्या सत्काराला पुलं प्रमुख पाहुणे होते. भाषणात पुलं म्हणाले, ''मी इथे अध्यक्ष म्हणून आलो नाही. पेटीवाला म्हणून आलोय.''\nगीत रामायणात व्हायोलीन वाजवणाऱ्या प्रभाकर जोग यांचा पुलंच्या हस्ते सन्मान झाला, तेव्हा पुलं म्हणाले, ''माणसं पराधीन असतात हे गदिमांच्या गीत रामायणात ऐकलं होतं, पण इतकी स्वराधीन असतात हे जोगांचं व्हायोलीन ऐकल्यानंतर समजलं'' संगीत क्षेत्रातील कलावंतांविषयी पुलंना किती आस्था आणि आपुलकी होती, हे यातून दिसून येते.\nपुलंची संगीत दिग्दर्शनाची कामगिरी दोन स्तरांवरील आहे. एक भावगीतासाठी संगीत दिग्दर्शन आणि दुसरे चित्रपट गीतासाठीचे. पुलंनी बोलपटातील 88 गाण्यांना चाली दिल्याची नोंद आहे. संगीतकार जेव्हा साहित्यातून संगीताकडे येतो, तेव्हा सूर, त्यांना वाहणारे शब्द व त्यामागील अर्थ यांचे परस्पर संबंध घट्ट होतात. अर्थ, भावना सुरांवर तरंगतात, त्यात बुडून जात नाहीत, म्हणूनच ते संगीत हृदयाला अधिक भिडते हे पुलंच्या संगीताचे वैशिष्टय आहे.\nपुलंच्या सर्व आविष्कारांमध्ये विनोदाची सुखद पखरण आहे. त्यांच्या विनोदाचे आणि विनोदबुध्दीचे मर्म प्रसिध्द लेखिका मंगला गोडबोले यांनी नेमकेपणाने उलगडले आहे. त्या सांगतात, ''पुलंची कल्पनाशक्ती अव्वल दर्जाची होती. पुलं स्वत:च्या संवेदना स्वत:वर उधळणारे साहित्यिक होते. म्हणून ते कलेच्या विविध प्रांतात सहजपणे वावरले आणि रमले. पुलंची दृक��ंवेदना, नाटयसंवेदना, अर्थसंवेदना, रससंवेदना, श्रोतृसंवेदना अतिशय तल्लख आणि सजग होती. ती संवेदना एकांगी आणि सामान्य पातळीवरची नव्हती, तर ती अनेकांची आणि असामान्य पातळीवरची होती, म्हणूनच त्यांचे साहित्य अनुभवसमृध्द आहे. सूक्ष्म निरीक्षणशक्ती, भाषेवर विलक्षण प्रभुत्व, उपहास, उपरोध, विडंबन यांचा सहज वापर, विविध क्षेत्रांतील संदर्भांची समृध्दी, सहजता आणि तारतम्याचे भान यामुळे पुलंचा विनोद सहजसुंदर आणि निर्विष झाला. जगातल्या दोन महायुध्दांनी हादरलेली, देशाच्या पारतंत्र्याने पिचलेली, महागाई, टंचाई, कुचंबणा, कोतेपणा यांनी गांजलेली, वेळोवेळी येणाऱ्या साम्यवाद, समाजवाद, स्त्रीवाद या नवविचारांचा अर्थ लावताना गांगरलेली, जीवनाचा उपभोग घेताना अपराधगंडाने पछाडलेली माणसे पुलंचे लक्ष्य होती. त्यांना पुलंनी मोकळेढाकळे केले. जीवनोन्मुख केले. 'खोगीरभरती', 'नस्ती उठाठेव', 'गोळाबेरीज', 'हसवणूक', 'खिल्ली', 'मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास' ह्या त्यांच्या विनोदी लेखसंग्रहांनी लोकप्रियतेचा कळस गाठला. पुलंनी विनोद लिहिला. अभिनित केला. उत्तम वक्तृत्वाने तो लोकांपर्यत पोहोचवला. सिनेमा-नाटकातून तो दाखवला. इतका दीर्घकाळ मुक्तहस्ताने विनोदाची चौफेर उधळण करणारा दुसरा विनोदकार मराठी समाजाला मिळाला नाही. अपार करुणा आणि आयुष्याविषयीची खोल समज यामुळे पुलंनी जे काही निर्माण केले, ते रसिक मनांचा ठाव घेणारे ठरले.\nजीवनातील विसंगती आणि विकृती यांकडे त्या बुध्दीने पाहणाऱ्या पुलंच्या विनोदाचे वैशिष्टय म्हणजे त्या विनोदाने कोणालाही जखमा केल्या नाहीत, बोचकारले नाही आणि रक्तही काढले नाही. पुलंच्या विनोदाने मराठी माणसाला खळखळून हसवताना रसरशीत जीवनदृष्टी दिली. एखाद्या घरंदाज सुनेने चार-चौघांसमोरून जाताना स्वत:चा पदर सावरत ज्या अदबीने जावे, तितक्या सभ्यपणे पुलंचा विनोद मराठी समाजात वावरला. शाब्दिक, प्रसंगनिष्ठ, कोटीबाज अशा सर्व प्रकारच्या विनोदाची उधळण पुलंनी केली. उत्तम लेखक उत्तम वक्ते असू शकत नाहीत, याची अनेक उत्तम उदाहरणे आपल्याकडे आहेत. लेखणी आणि वाणी ही शब्दशक्तीची दोन्ही रूपे पुलंवर प्रसन्न होती.\nबोलताना पुलंचा विनोद एखाद्या कारंज्यातल्या पाण्याच्या धारेप्रमाणे सहज उसळून येत असे. त्यांच्या लहानपणापासूनच याचा प्रत्यय येत होता. पुलं द��ा-अकरा वर्षाचे होते, तेव्हाची गोष्ट. पार्ल्याला टिळक मंदिरात साहित्यसम्राट न.चिं. केळकर यांचे 'गर्व्हमेंट ऑफ इंडिया ऍक्ट' या विषयावर व्याख्यान होते. व्याख्यानानंतर शंकानिरसनासाठी प्रश्नोत्तरे सुरू झाली. पुलं म्हणाले, ''फेडरेशन राबविण्याचा मुद्दा पुन्हा एकदा स्पष्ट करून सांगाल का'' पुलंकडे पाहत केळकर म्हणाले, ''बाळ, तुझ्या वयाला साजेसा प्रश्न विचार.'' त्यावर पुलं म्हणाले, ''सध्या पुण्यात अंजिराचा भाव काय आहे'' पुलंकडे पाहत केळकर म्हणाले, ''बाळ, तुझ्या वयाला साजेसा प्रश्न विचार.'' त्यावर पुलं म्हणाले, ''सध्या पुण्यात अंजिराचा भाव काय आहे'' त्यावर न.चिं. केळकर यांनाही हसू आवरले नाही.\nपुलंनी वकिलीचे शिक्षण पूर्ण केलेले होते. एक मुलाखतीत त्याचा संदर्भ देत संवादक म्हणाला, ''यांचे मन वकिलीत रमले नाही.'' त्यावर पुलं म्हणाले, ''माझे मन वकिलीत रमले नाही असे म्हणण्यापेक्षा आशिलाचे मन माझ्यात रमले नाही असे म्हटले तर जास्त योग्य ठरेल. ज्याप्रमाणे निष्पक्षपाती न्यायाधीश असतात, त्याप्रमाणे मी निष्पक्षकार झालो असतो. मी वकिली केली असती तर...''\nपुलं आणि सुनीताबाईंनी बा.भ. बोरकर, आरती प्रभू यांच्याप्रमाणेच बा.सी. मर्ढेकर या कवींच्या काव्यवाचनाचे जाहीर कार्यक्रम केले. मुंबईला मर्ढेकरांच्या कवितांचे वाचन पुलं आणि सुनीताबाई करणार होते. मध्यंतरात पुलंना थोडेसे काहीतरी खायला लागायचे. त्यांनी संयोजकांना तशा सूचना दिल्या होत्या. संयोजकांनी ढोकळे, सामोसे, बर्फी इतके पदार्थ आणले होते की ते पाहून पुलं म्हणाले, ''लोक ''मर्ढेकर' ऐकायला आले आहेत, 'ढेकर' नाही.''\nविजापूरला शाळेत पुलंचे भाषण होते. टेबलावर पाणी नव्हते. पुलंना ते हवे होते. संयोजक कळशी व तांब्या घेऊन आले. पुलं म्हणाले, ''पाणी प्यायला हवंय. आंघोळीला नकोय.''\nजालन्याला पुलंच्या सभेत शेळी शिरली. पुलं म्हणाले, ''येऊ द्या तिला, महात्माजींच्या नंतर प्रथमच तिला सत्य ऐकायला मिळणार आहे.''\nपुलंच्या लेखनाकडे आणि भाषणाकडे गांभीर्याने पाहिल्यानंतर एक गोष्ट जाणवते - भाषा या वस्तूवरच पुलंचे प्रेम आहे. म्हणूनच पुलंच्या शैलीविषयी महाराष्ट्र साहित्य पत्रिकेत लिहिलेल्या लेखात स.ह. देशपांडे म्हणतात, ''पुलंचे भाषेवर प्रेम आहे, तसा त्यांना भाषेचा अभिमानही आहे. पुलं इंग्लंडला गेले. वर्डस्वर्थच्या स्मारकाजवळ जगातल्या इतर अने��� भाषांतले माहिती देणारे फलक होते. पण मराठीला एकही फलक नव्हता. पुलंना ही गोष्ट खटकली. त्यांनी व्यवस्थापकाला विनंती करून परवानगी मिळवली. मराठीत फलक स्वत: लिहिला. पुलंनी भाषा वापरली, वाकवली आणि वाढवली. मानवेतर गोष्टींचे मानवीकरण हे पुलंच्या शैलीचे वैशिष्टय होते.''\nसमाजात ज्या वेळी कसोटीचे प्रसंग येतात, तेव्हा समाज विचारवंताच्या भूमिकेकडे मोठया आशेने पाहत असतो. अशा काळात विचारवंतांचे सत्त्व पणाला लागलेले असते. आज कोणतीही भूमिका न घेणे एवढीच एक भूमिका समाजातील विचारवंत घेत असतात. पुलंच्या बाबतीत मात्र असे घडले नाही. त्यांनी गरज असेल तेव्हा नेहमीच ठाम भूमिका घेतली.\nआणीबाणीच्या काळात दुर्गाबाई भागवत वगळता अन्य साहित्यिकांनी भूमिका घेतली नाही असा अपप्रचार जाणीवपूर्वक काही मंडळींनी केला, पण त्यात तथ्य नव्हते. जयप्रकाश नारायण यांच्या प्रिझन डायरीचा अनुवाद पुलं करत होते. त्याचा पक्का मसुदा सुनीताबाई करत. या कामासाठी पूर्ण वेळ देता यावा, म्हणून ते सभा, सत्याग्रह यात सहभागी झाले नाहीत. पुलंनी आणि सुनीताबाईंनी या गोष्टीची कधीही जाहिरात केली नाही.\nआणीबाणीनंतरच्या निवडणुकात इंदिरा गांधींनी वीस कलमी कार्यक्रम जाहीर केला. महाराष्टाचे तत्कालीन मुख्यमंत्री म्हणाले, ''ही वीस अध्यायांची गीता आहे.'' त्याचा समाचार घेताना पुलं भाषणात म्हणाले, ''ही गीता आहे हे बरोबरच आहे, कारण सुरुवातीला संजय उवाच आहे.'' त्यावर एक राजकीय नेता म्हणाला, ''यांना आता कंठ फुटला आहे.'' पुलं म्हणाले, ''गळा यांनीच दाबला होता, मग कंठ कसा फुटणार\nपुलंनी नेहमीच स्पष्टपणे आपली ठाम भूमिका मांडली. आणीबाणीनंतरच्या निवडणुकात जनता पक्षाचा विजय झाला. एस.पी. कॉलेजच्या मैदानावर सभा होती. पुलंना न विचारताच त्यांचे नाव वक्ता म्हणून बोलणाऱ्यांच्या यादी टाकण्यात आले होते. पुलंनी लोकाग्रहाला बळी पडू नये, असे सुनीताबाईंना वाटत होते. पुलंनाही ते पटले. स्वत: न जाता पुलंनी त्यांच्या भाषणाची कॅसेट या सभेसाठी पाठवली.\nजनता पक्षाचे सरकार आल्यानंतर ज्यांनी निवडणुकात मदत केली होती, अशा लोकांना सरकारी खर्चाने शपथविधी समारंभासाठी दिल्लीला येण्याचे निमंत्रण होते. सुनीताबाईंनी पुलंना जाऊ दिले नाही.\nसमाजाला गरज असताना आवश्यक त्या चळवळीत उतरणे आणि त्या चळवळीची गरज संपताच त्यापासून दूर जात आपल्या कामात रममाण होणे हे फार कमी लोकांना जमते. पुलंना ते जमले.\nसाहित्य आणि समाज यांच्या संबंध केवळ लेखक आणि वाचक इतकाच मर्यादित नसतो. त्याच्या पलीकडे जाऊन साहित्यिकांनी समाजासाठी विधायक असे काही केले पाहिजे, हे पुलंनी कृतीतून दाखवून दिले. त्याच उद्देशातून 1966 साली पु.ल. देशपांडे प्रतिष्ठानची स्थापना झाली. जिथे उत्तम काम सुरू आहे, पण पैशाची अडचण आहे अशा ठिकाणी पुलंनी आणि सुनीताबाईंनी कसलाही गाजावाजा न करता ही आर्थिक मदत पोहोचवली. बाबा आमटयांचे 'आनंदवन', अनिल अवचटांचे 'मुक्तांगण' या संस्थांशी पुलं आणि सुनीताबाईंचा असणारा स्नेह सर्वश्रुत आहे. ज्या संस्थांची फारशी नावेही कुणाला माहीत नाहीत, अशा चांगले काम करणाऱ्या अनेक संस्थांना पुलंनी अर्थसाहाय्य केले. पु.ल. देशपांडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध शैक्षणिक, सांस्कृतिक संस्थांना थोडीथोडकी नव्हे, तर एक कोटी रुपयांची मदत पुलंनी त्यांच्या हयातीत केली. ही सामाजिक जाणीव साहित्य क्षेत्रात अपवादानेच प्रत्ययाला येते. पुलंना समाजाने भरभरून दिले, ते त्यांनी तितक्याच कृतज्ञतेने समाजाला परत केले.\nपुलंचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व हे त्यांच्या चाहत्यांचे लाडके व्यक्तिमत्त्व होते. पुलं लोकप्रियतेच्या आणि लोकमान्यतेच्या शिखरावर होते. जनमानसात त्यांची एक प्रतिमा होती. पती म्हणून पुलंचे सुनीताबाईंना आलेले अनुभव वेगळे होते. ते आपण मांडले तर चाहत्यांच्या मनातील पुलंच्या प्रतिमेला धक्का बसेल का असा विचार दुसऱ्या कोणीतरी निश्चितच केला असता. जे घडून जायचे ते घडून गेले आहे. त्याचे चर्वितचर्वण कशाला असा विचार दुसऱ्या कोणीतरी निश्चितच केला असता. जे घडून जायचे ते घडून गेले आहे. त्याचे चर्वितचर्वण कशाला असा विचारही मनात आला असता, पण तो सुनीताबाईंच्या मनात आला नाही. पुलंच्या अलौकिक प्रतिभेविषयी, माणसे जोडण्याच्या त्यांच्या कलेविषयी, त्यांच्या हजरजबाबीपणाविषयी सुनीताबाईंना नितांत आदर होता. प्रतिभावंत म्हणून घडणारे पुलंचे दर्शन आणि पती म्हणून घडणारे पुलंचे दर्शन या दोन्हीची अतिशय सुरेख मांडणी 'आहे मनोहर तरी' या पुस्तकात सुनीताबाईंनी केली. अनेकदा पतीच्या प्रतिभेच्या, प्रसिध्दीच्या, मोठेपणाच्या तेजात त्याच्या पत्नीचे तेज लुप्त होऊन जाते. मग त्या तेजाचे लुप्त होणे हा कौतुकाचा ��िषय होतो. 'पुलंचे मोठेपण निर्विवाद आहे, पण माझी म्हणून स्वतंत्र ओळख आहे, ती जपली गेली पाहिजे. इतर कुणी ती जपावी अशी अपेक्षा नाही, मात्र मी ती प्राणपणाने जपेन' या भूमिकेतून सुनीताबाई स्वत्वाची आणि सत्त्वाची जपणूक कशा करीत राहिल्या. ते या पुस्तकात वाचायला मिळते. पुलंकडे अलौकिक प्रतिभा होती. सुनीताबाईंकडे व्यवहारदृष्टी होती. प्रतिभेचे लेणे त्यांच्याकडेही होते. पुलंचे यश घडवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता, हे मात्र निर्विवाद.\nपुण्यात 2002 साली जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले, त्यात ज्येष्ठ लेखिकांच्या सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सुनीताबाईंनी हा सत्कार स्वीकारावा यासाठी संयोजकांनी प्रयत्न केला होता. सुनीताबाईंनी हे निमंत्रण नाकारले. सर्वाधिक लोकप्रिय लेखकाची पत्नी तसेच स्वतंत्रपणे लक्षणीय लेखिका, वत्सल कुटुंबिनी तसेच कर्तव्यकठोर विश्वस्त, काव्यप्रेमी रसिक तसेच परखड समाज हितचिंतक असे सुनीताबाईंच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू होते. आधुनिक महाराष्ट्रातल्या स्पष्ट, निर्भय, तेजस्वी आणि बुध्दिमान व्यक्तिमत्त्वांमध्ये सुनीताबाईंचे स्थान अगदी वरचे आहे. पुलंच्या उत्साहाला आणि अफाट सर्जन ऊर्जेला विधायक वळण देत सुनीताबाईंनी जे पुलंसाठी केले, त्याबद्दल मराठी माणसे नक्कीच त्यांच्या ऋणात राहतील, कारण त्यांच्यामुळेच पुलंच्या निर्मितीचा आनंद रसिकांना भरभरून घेता आला. पुलं आणि सुनीताबाईंनी केवळ भांडयाकुंडयांचा संसार केला नाही. त्यांनी संसार केला तो सर्जनाचा. त्यामुळेच मराठी माणसांची सांस्कृतिक श्रीमंती वाढली. पुलंची जन्मशताब्दी साजरी होत असताना सुनीताबाईंचे स्मरण केले नाही, तर ती कृतघ्नता ठरेल.\nपुलंनी महाराष्ट्राला खळखळून हसवले आणि भरभरून आनंद दिला, त्याचबरोबर निखळ जीवनदृष्टी दिली. विनोदकाराबरोबरच विचारवंत आणि कलावंत म्हणूनही पुलंचे स्थान महत्त्वाचे आहे. 'विनोदबुध्दीची ढाल हातात असली आणि अंगात रसिकतेचे चिलखत घातले की जीवनातल्या सगळया संकटांना नामोहरम करता येते' हे जीवनतत्त्व त्यांनी मराठीजनांना हसतखेळत सांगितले.\nभाई, पुलं, पीएल, महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व अशा विविध रूपांत वावरणारे पु.ल. देशपांडे ही केवळ एक व्यक्ती नाही, ती वृत्ती आहे. या जगातले दु:ख नाहीसे करता येत नाही, पण ते हलके करण्याची आस या वृत्तीत होती. या वृत्तीला रसिकतेची आणि शुभंकराची ओढ होती. 'जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते' अशा सगळया गोष्टींचा ध्यास होता. इतरांना फुलवायचे आणि स्वत: आनंद घेताना तो इतरांनाही मिळावा यासाठी प्रयत्न करायचा, हेच त्यांच्या जीवनाचे सूत्र होते. त्यांनी स्वत:साठी काहीच साठवले नाही. उलट समाजाकडून घेतलेले समाजालाच वाटून टाकले. पुलंची जन्मशताब्दी साजरी करत असताना ही 'पुलकितवृत्ती' अंगी बाणवण्याचा प्रयत्न केला, तर ते पुलंचे कृतज्ञ भावनेने केलेले खरे स्मरण ठरेल.\nचळवळीतून साकारलेले चैतन्यशील व्यक्तिमत्त्व\n© 2016 सर्व अधिकार सुरक्षित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/three-kashmiri-youths-arrested-in-the-movie-theater-did-not-stand-during-the-national-anthem/", "date_download": "2019-01-18T11:46:47Z", "digest": "sha1:C7FZEXDT2XW5FONF7LEO6J4SUUEQ2W4B", "length": 5493, "nlines": 80, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "चित्रपटगृहात राष्ट्रगीता दरम्यान उभे न राहिल्यामुळे तीन काश्मीरी तरूणांना अटक", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nचित्रपटगृहात राष्ट्रगीता दरम्यान उभे न राहिल्यामुळे तीन काश्मीरी तरूणांना अटक\nहैदराबाद : येथील एका चित्रपटगृहात राष्ट्रगीत सुरु असताना उभे न राहिल्याने पोलिसांनी तीन काश्मीरी तरूणांना अटक केली. उमर फैयाज लूनी, मुदाबीर शब्बीर आणि जमील गुल अशी अटक करण्यात आलेल्या तरूणांची नावे आहेत. हे तिघेही येथील एका खासगी महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहेत. या तिघांची तक्रार चित्रपटगृहाच्या व्यवस्थापनकाने पोलिसांकडे केली होती.राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्याविरूद्ध कारवाई करत त्यांनी अटक केली. यानंतर पोलिसांनी त्यांना जामिनावर सोडले.\nआप कडून संविधान जाळल्याचा निषेध\nराष्ट्रगीत अवमानाचा ठपका आता नगराध्यक्षांवर ठेवण्याच्या हालचाली\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nटीम महाराष्ट्र देशा :(प्रवीण डोके) बीड लोकसभा मतदार संघातून २००९ आणि २०१४ साली दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे…\nमोनिका राजळेंना नगर दक्षिण लोकसभेसाठी विचारणा \nफडणवीस सरकारने मराठा आरक्षण म्हणजे लॉलीपॉप दिला आहे – जितेंद्र…\nमनसेच्या नगरसेवकांना ५ कोटी रुपये देऊन फोडले ; अजित पवारांचा खळबळजनक…\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/wallpapers/?id=w12w516014", "date_download": "2019-01-18T12:34:48Z", "digest": "sha1:6CEWCZ5GAVUDF5K26QIQOQU7QASLCWWL", "length": 10457, "nlines": 256, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "विंडो जवळ महिला आसन वॉलपेपर - PHONEKY वरुन आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nवॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nविंडो जवळ महिला आसन\nविंडो जवळ महिला आसन वॉलपेपर\nरेटिंग आणि पुनरावलोकने (1)\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nलम्बोर्घिनी हुरॅकन एलपी 640 ग्रीन\nफोन / ब्राउझर: Nokia206\nविंडो जवळ महिला आसन\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nग्रीन मास्क आणि वुल्फ कान\nडफी 2007 नाओमी कल्टमन फोटोशूट फॉर एफएम\nमा झ्या डो ळ या त ब घ\nएचडी मोबाइल वॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nPHONEKY: एचडी मोबाइल वॉलपेपर\nPHONEKY वर आपले आवडते वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करा\nस्क्रीन वॉलपेपर प्रकार निवडा --- एचडी पोर्ट्रेट --- --- एचडी लँडस्केप --- --- मध्यम पोर्ट्रेट --- --- लहान ---\nएचडी मोबाइल वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nवॉलपेपर अँड्रॉइड, ऍपल आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हुआवाई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइल फोनवर विंडो जवळ महिला आसन वॉलपेपर डाउनलोड करा - सर्वोत्तम शोधत वॉलपेपर विनामूल्य आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक दिसणे आनंद होईल PHONEKY hd वॉलपेपर स्टोअरमध्ये, आपण कोणत्याही मोबाईल फोन, टॅबलेट किंवा कॉम्प्युटरस��ठी वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करू शकता. या वॉलपेपरच्या छान आणि सुंदर दिसण्यामुळे आपण खूप दीर्घ कालावधीसाठी आकर्षित करता. PHONEKY वर, निसर्ग आणि क्रीडा पासून कार आणि मजेदार एचडी मोबाईल वॉलपेपरपर्यंत आपल्याला बर्याच वॉलपेपर, बॅकग्राउंड्स, होम आणि विविध प्रकारचे लॉक स्क्रीन प्रतिमा सापडतील. आपल्या अँड्रॉइड / iOS मोबाइल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर अनन्य उच्च दर्जाचे एचडी आणि 4 के वॉलपेपर डाउनलोड करा. मोबाइल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्तम वॉलपेपर पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार सॉर्ट वॉलपेपर पाहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/37", "date_download": "2019-01-18T11:15:54Z", "digest": "sha1:I5F35CPEBQFWPPW56PTHZ7TCEHJLUJE2", "length": 13737, "nlines": 155, "source_domain": "mr.upakram.org", "title": "संदर्भ | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nक्लोंडायक गोल्ड रश - भाग २\nरॉबर्ट हेंडरसन, कॅनडातील 'नोवा स्कॉशिया' परगण्यातला एक धाडसी युवक. सहा फुट उंच, निळ्या डोळ्यांचा, निधड्या छातीचा. त्याचे वडील बिग आयलंडवरील दिपगृहाच्या देखभालीचं काम करीत. वडीलांच्या कामात काडीचाही रस नसलेल्या हेंडरसनला नेहमीच भूमिगत सोनं दडल्याची स्वप्न पडत असत, नव्हे तशी स्वप्न तो रंगवत बसलेला असायचा. तसा तो पोटापाण्यासाठी फुटकळ उद्योग करायचा पण मनात नेहमीच हे भूमिगत सोनं धुंडाळून काढायची सुप्त इच्छा दडलेली होती. शेवटी वयाच्या चौदाव्या वर्षी त्याने रहातं घर सोडलं आणि सोन्याच्या शोधार्थ न्युझीलंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका असे अनेक प्रांत पालथे घातले.\nक्लोंडायक गोल्ड रश - भाग १\nइसवी सन १५०० च्या आसपास युरोपात सत्ता काबीज केल्यावर रशियनांनी अतिपुर्वेला सैबेरियाच्या दिशेने आपला मोर्चा वळवला. सैबेरिया काबीज करून पुढे अमेरिका खंडात प्रवेश करायाचा त्यांचा इरादा होता. सैबेरियाच्या दिशेने प्रवास करता करता आशिया खंडाच्या पॅसिफीक किनार्‍यावर त्यांचं लक्ष गेलं. यातूनच सैबेरिया व उत्तर अमेरिका जोडण्याची कल्पना तत्कालीन रशियन राज्यकर्ता 'पिटर द ग्रेट' याच्या डोक्यात आली. या कल्पनेला कितपत मूर्त स्वरूप देता येईल याची शाहनिशा करण्याकरीता त्याने रशियन नेवीतील डॅनिश ऑफिसर Vitus Bering (१) याला मोहीमेवर रवाना केलं.\nरामचंद्र पंत अमात्य कृत आज्ञापत्र\nआज्ञापत्रामाग��ल प्रेरणा पंचतंत्र आहे असा उल्लेख मी अंतर्जालावर एका लेखात वाचला होता पण आता तो संदर्भ उपलब्ध नाही. १४व्या शतकातील एका नीती ग्रंथात पंचतंत्रावर आधारित राज्यकारभार कसा चालवावा आणि राज्यव्यवस्था कशी ठेवावी याचे विवेचन होते आणि तो ग्रंथ रामचंद्र पंताना उपलब्ध होता अशी माहिती त्या लेखात होती. या विषयावर कोणास अधिक माहिती असेल तर कृपया ती येथे द्यावी हि विनंती.\nमहाराष्ट्राचे वैभवः हेमाडपंती मंदिरे\nप्राचीन भारतात दैवतांची भव्य देवळे बांधण्याची प्रथा गुप्त राजवटीत (इ.स.३२० ते ५५०) सुरू झाली असे मानले जाते. गुप्त कालापासून आजतागायत भारतातील विविध प्रांतात विविध धाटणीची देवळे उभी राहिल्याचे दिसून येते. स्थानिक स्थापत्यशास्त्र, शिल्पकला, कलाकुसर वगैरेंचा या देवळांच्या बांधकामावर मोठा प्रभाव दिसतो. स्थापत्यशास्त्राचे हे पुरावे तत्कालीन संस्कृतीची ओळख आणि माहिती करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. खजुराहो, कोणार्क, हम्पी आणि चालुक्यांची बदामी येथील मंदिरे त्यांच्या स्थापत्य आणि शिल्पकामांसाठी विशेष प्रसिद्ध आहेत आणि पर्यटनस्थळेही गणली जातात\nकाही दिवसांपूर्वी मी वांग मराठवाडीला भेट देऊन आलो. त्याबद्दल इथे लिहिलं आणि खूप जणांनी जाहिर / वैयक्तिक प्रतिसाद दिले. काही जणांनी नेमके प्रश्न विचारून या सर्वच प्रकरणाबद्दल अधिक जाणून घ्यायची उत्सुकता दाखवली. काही जणांनी प्रत्यक्ष मदत करायच्या दिशेने पाऊल टाकले. सगळ्यांचेच आभार. मनापासून.\nत्या लेखात मी म्हणलं होतं की माझी माहिती फार तोकडी आहे. आणि म्हणूनच, या संघर्षात, सुरूवातीपासून आघाडीवर असणार्‍या सुनिती सु. र. यांनी लिहिलेला हा लेख इथे देत आहे. त्यावरून अजून बर्‍याच बाबी वाचकांना नीट समजतील अशी आशा आहे. या बाबतीत काही प्रश्न असल्यास ते सुनितीताईंपर्यंत पोचवायचा आणि त्यांचे म्हणणे इथे मांडण्याचा प्रयत्न राहिल.\nसिंधू लिपी ते ब्राह्मीची वाटचाल\nस्वतंत्ररित्या जगात सर्वात प्रथम लेखनकला शोधल्याचा मान सुमेरियन संस्कृतीला जातो. (या लेखात मेसोअमेरिकन आणि चिनी लिपीचा विचार केलेला नाही.) युरेशियातील अनेक लिपी या सुमेरियन लिपीमुळे उदयाला आल्याचे मानले जाते. सुमेरियन कीलाकार लेखन (cuneiform writing) हे सर्वात आद्य समजले जाते. अर्माइक, ग्रीक, ब्राह्मी, खारोष्टी, इजिप्शियन चित्रलिपी, फोनेशियन, अरबी अशा अनेक लिपी या कीलाकारीवरून व्युत्पन्न झाल्याचे सांगितले जाते पण म्हणून या लिपी कीलाकारीची सख्खी अपत्ये आहेत अशातला भाग नाही. हे कसे ते पाहू. सुमेर संस्कृतीतून लेखनकला सर्वदूर पसरली ती दोन प्रकारे १. नीलप्रत (पुनरुत्पादन) आणि २. कल्पना विसरण (idea diffusion) च्या तत्त्वाने.\nमराठीभाषाप्रेमींसाठी एक अत्यंत उपयुक्त साधन महाजालावर उपलब्ध झालेलं आहे. य. रा. दाते आणि चिं. ग. कर्वे ह्यांनी आठ खंडांत संपादलेला महाराष्ट्र-शब्दकोश आता खालील दुव्यावर उपलब्ध झाला आहे. श्री. खापरे ह्यांचे मनःपूर्वक आभार \nग्रंथ परिचय- प्रश्न मनाचे\nज्ञान आणि Knowledge (एक पूर्श्चात्य योग)\nगुढीपाडव्याचे संवत्सर चक्र कसे चालते\nआज गुढीपाडवा, चैत्र शुद्ध प्रतिपदा, शके १९३४, नन्दननाम संवत्सराचा प्रारंभ होतो आहे.\nगुढीपाडव्याच्या , मराठी नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/category/other-news/page/1557/", "date_download": "2019-01-18T12:14:20Z", "digest": "sha1:JX4MNGKNBMMQ44EE4PM7MZCKXMNFWADR", "length": 19456, "nlines": 262, "source_domain": "www.saamana.com", "title": "इतर बातम्या | Saamana (सामना) | पृष्ठ 1557", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nफुले दांपत्याला ‘ भारतरत्न ‘ मिळण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करा\nपुण्यात ‘पाणी’ तापले, शहराला 1350 टीएमसी पाणी देण्याचा निर्णय\nपालघरमध्ये ओबीसींचे बेमुदत धरणे आंदोलन\nमंत्रालयासमोर पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न\n’10 Year Challenge’ मागे फेशियल डेटा चोरीचा कट असल्याचा संशय\nकाँग्रेस सत्तेवर आल्यास ‘मंदिर वही बनेगा’: हरीश रावत\nकश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर हँड ग्रेनेडचा हल्ला\nदिल्लीतील प्रदूषित हवेमुळे ब्रेन डॅमेजचा धोका\nकुंभ मेळा आणि प्रवासी भारतीय संमेलन म्हणजे नौटंकी, कॅबिनेट मंत्र्याचे वादग्रस्त…\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रे���िया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nऑस्ट्रेलियन कर्णधार फिंच बळीचा बकरा, भुवनेश्वरची अनोखी हॅटट्रीक\nआजचा अग्रलेख : शिवस्मारकाचा छळ\nठसा : डॉ. अनिल अवचट\nलेख : बालमनाच्या जडणघडणीसाठी ‘चित्रकला’ हवी\nआजचा अग्रलेख : घोषणांचा ‘मोसम’\n– सिनेमा / नाटक\nकरणी सेनेला कंगनाचे राजपुती बाण्यात उत्तर\nमला महाराष्ट्राची संस्कृती फार आवडते – कोरिओग्राफर एम. सुधाकर\n‘सर्व लाईन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nआठवडाभर आधीच साजरा होणार ‘शिमगा’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nआदित्य ठाकरे पुष्पगुच्छ, भेटवस्तू स्वीकारणार नाहीत\n मुंबई शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. मात्र ज्येष्ठ आध्यात्मिक गुरू संत भय्यूजी महाराज यांच्या निधनामुळे आदित्य ठाकरे हे त्यांच्या...\nलालूप्रसाद कुटुंबीयांची ४५ कोटींची मालमत्ता जप्त\n पाटणा/नवी दिल्ली ‘आयआरसीटीसी’ हॉटेल मनी लॉन्डरिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने पाटणातील ११ जागा ताब्यात घेतल्या. त्याची किंमत ४५ कोटी आहे. प्रिव्हेन्टिंग ऑफ मनी लॉन्डरिंग...\nचिदंबरम यांची सहा तास चौकशी\n नवी दिल्ली माजी अर्थ मंत्री पी. चिदंबरम यांची ‘ईडी’ने सहा तास कसून चौकशी केली. चिदंबरम यांना चौकशीच्या दुसऱ्या फेरीसाठी बोलावण्यात आले होते. याआधीही...\nकोकणात जाणाऱ्या मेलगाड्यांमध्ये सोनसाखळीचोरी\n मुंबई कोकणात जाणाऱया अथवा तेथून मुंबईत येणाऱया मेलगाडय़ांमध्ये महिला प्रवाशांच्या गळय़ातील सोन्याचे दागिने हिसकावून पसार होणारा चक्कनलाल बाबूलाल सोनकर (४०) हा चोरटा...\nनिरव, मल्ल्या यांचे प्रत्यार्पण, बेकायदा स्थला��तरीत कराराशी जोडणार\n नवी दिल्ली देशातील सार्वजनिक बँकांना कोटय़वधींना बुडवून परदेशी पळालेल्या हिरे व्यापारी नीरव मोदी व मद्यसम्राट विजय मल्ल्या या दोघांना हिंदुस्थानात आणण्याचा प्रश्न...\nकश्मीरात दहशतवादी हल्ल्यात दोन जवान शहीद\n श्रीनगर जम्मू-कश्मीरच्या पुलवामा जिह्यात न्यायालयाच्या परिसरात गस्तीवर असलेल्या पोलिसांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन पोलीस शहीद झाले असून दहा जवान जखमी झाले आहेत. त्यांना...\nसार्वजनिक बँकांच्या सुधारणांसाठी रिझर्व्ह बँकेला जादा अधिकार हवेत\n नवी दिल्ली कर्जाच्या बोजाखाली दबलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या सुधारणांसाठी रिझर्व्ह बँकेला जादा अधिकार हवेत, असे मत आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी संसदीय...\nकुर्ल्यातील म्हाडाच्या जागेवर उभारलेल्या इमारतीला मिळाली ओसी\n मुंबई म्हाडाच्या जागेवरील इमारतींचा पुनर्विकास करताना आवश्यक असलेली आयओडी, सीसी आणि ओसी देण्याचा अधिकार सरकारने म्हाडाला दिला आहे. त्याचा पहिला लाभार्थी कुर्ला...\nअण्वस्त्रे नष्ट करण्यास उत्तर कोरिया तयार\n वॉशिंग्टन संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे शासक किम जोंग उन यांची सिंगापूरमधील सैटोसा येथील ‘कँपोला’ हॉटेलमध्ये भेट...\nअद्वितीय धोनी संघात होता तर मग मला स्थान कसे मिळणार\n बंगळुरू श्रीलंकेतील मालिकेच्या अंतिम फेरीत अखेरच्या काही चेंडूंत अविस्मरणीय फटकेबाजी करीत हिंदुस्थानला चॅम्पियन बनवणारा दिनेश कार्तिक याचे तब्बल आठ वर्षांनंतर हिंदुस्थानच्या कसोटी...\nफुले दांपत्याला ‘ भारतरत्न ‘ मिळण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करा\nपुण्यात ‘पाणी’ तापले, शहराला 1350 टीएमसी पाणी देण्याचा निर्णय\nपालघरमध्ये ओबीसींचे बेमुदत धरणे आंदोलन\n’10 Year Challenge’ मागे फेशियल डेटा चोरीचा कट असल्याचा संशय\nकाँग्रेस सत्तेवर आल्यास ‘मंदिर वही बनेगा’: हरीश रावत\nमंत्रालयासमोर पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न\nकश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर हँड ग्रेनेडचा हल्ला\nकरणी सेनेला कंगनाचे राजपुती बाण्यात उत्तर\nदिल्लीतील प्रदूषित हवेमुळे ब्रेन डॅमेजचा धोका\n‘सर्व लाईन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\n सलग तीन ��र्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nआठवडाभर आधीच साजरा होणार ‘शिमगा’\n‘मी पण सचिन’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/saudi-allows-hindustan-israel-airlines-service-to-fly-over-israel-routes/", "date_download": "2019-01-18T11:34:42Z", "digest": "sha1:N2YOQ5QRKNBPMK2T32MJ2PKPMZNPGRL3", "length": 17652, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "सौदीचे आकाश एअर इंडियाला मोकळे | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमंत्रालयासमोर पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न\nरायगड जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन\nनैसर्गिक कारणांमुळे कोणतीही संस्था अडचणीत येत नाही – शेखर चरेगावकर\nमामाचे गाव आदर्श करण्याचा भाच्याने केला संकल्प\nकाँग्रेस सत्तेवर आल्यास ‘मंदिर वही बनेगा’: हरीश रावत\nकश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर हँड ग्रेनेडचा हल्ला\nदिल्लीतील प्रदूषित हवेमुळे ब्रेन डॅमेजचा धोका\nकुंभ मेळा आणि प्रवासी भारतीय संमेलन म्हणजे नौटंकी, कॅबिनेट मंत्र्याचे वादग्रस्त…\nआत्तापर्यंत 51 महिलांनी केला शबरीमला मंदिरात प्रवेश, केरळ सरकारची माहिती\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nऑस्ट्रेलियन कर्णधार फिंच बळीचा बकरा, भुवनेश्वरची अनोखी हॅटट्रीक\nआजचा अग्रलेख : शिवस्मारकाचा छळ\nठसा : डॉ. अनिल अवचट\nलेख : बालमनाच्या जडणघडणीसाठी ‘चित्रकला’ हवी\nआजचा ��ग्रलेख : घोषणांचा ‘मोसम’\n– सिनेमा / नाटक\nकरणी सेनेला कंगनाचे राजपुती बाण्यात उत्तर\nमला महाराष्ट्राची संस्कृती फार आवडते – कोरिओग्राफर एम. सुधाकर\n‘सर्व लाईन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nआठवडाभर आधीच साजरा होणार ‘शिमगा’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nसौदीचे आकाश एअर इंडियाला मोकळे\nसौदी अरेबियामार्गे एअर इंडियाच्या हिंदुस्थान-इस्रायल उड्डाणाला सौदी अरेबियाने हिरवा कंदील दिला आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी वॉशिंग्टन येथे दिलेल्या माहितीत हिंदुस्थान-इस्रायल ही विमान सेवा आता सौदी अरेबियामार्गे होणार असल्याचे स्पष्ट केले.\nअमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना भेटल्यानंतर इस्रायली पत्रकारांनी नेतान्याहू यांच्याशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांना माहिती नेतान्याहू यांनी ही माहिती दिली, पण आतापर्यंत सौदी अरेबियाकडून याविषयीचा खुलासा करण्यात आलेला नाही. सौदी अरेबिया आणि इस्रायल यांच्यातील संबंध चांगले नाहीत, परंतु हे दोन्ही देश अमेरिकेच्या अगदी जवळ आहेत. शिवाय इराणला हे दोन्ही देश त्यांचा प्रखर विरोधी समजतात. गेल्या महिन्यातच एअर इंडियाने तेल आयातीसाठी इस्रायलहून सौदी अरेबियामार्गे हिंदुस्थानात येणाऱ्या तीन विमान उड्डाणांची घोषणा केली होती.\nसध्या इस्रायल एअरलाइन्सची चार साप्ताहिक उड्डाणे मुंबईहून तेल आयातीसाठी निघतात. ही उड्डाणे सात तासांत इस्रायलला पोहोचतात. ही विमाने हिंदुस्थानच्या पूर्वेकडून इथिओपिया जातात व तिथून इस्रायलला उतरतात. सौदी अरेबियामार्गे उड्डाणाला बंदी असल्याने हा उलटा प्रवास करावा लागतो. जर सौदी अरेबियाने हिंदुस्थान-इस्रायल विमान सेवेला परवानगी दिल्यास हा प्रवास अवघ्या दोन तासांत पूर्ण होणार आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सब��्क्राइब करा\nमागीलपेरियार यांच्या पुतळ्याची विटंबना; भाजपच्या ऑफिसवर पेट्रोल बॉम्ब हल्ला\nपुढीलअबूधाबीत एका सेकंदात हिंदुस्थानी बनला करोडपती\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकाँग्रेस सत्तेवर आल्यास ‘मंदिर वही बनेगा’: हरीश रावत\nमंत्रालयासमोर पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न\nकश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर हँड ग्रेनेडचा हल्ला\nकाँग्रेस सत्तेवर आल्यास ‘मंदिर वही बनेगा’: हरीश रावत\nमंत्रालयासमोर पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न\nकश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर हँड ग्रेनेडचा हल्ला\nकरणी सेनेला कंगनाचे राजपुती बाण्यात उत्तर\nदिल्लीतील प्रदूषित हवेमुळे ब्रेन डॅमेजचा धोका\n‘सर्व लाईन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nआठवडाभर आधीच साजरा होणार ‘शिमगा’\n‘मी पण सचिन’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nकुंभ मेळा आणि प्रवासी भारतीय संमेलन म्हणजे नौटंकी, कॅबिनेट मंत्र्याचे वादग्रस्त...\n‘लकी’च्या गाण्यावर अभिनेता जितेंद्र यांनी केला डान्स\n‘पारधाड ‘सिनेमाचा पोस्टर ट्रेलर सोहळा संपन्न\nऑस्ट्रेलियन कर्णधार फिंच बळीचा बकरा, भुवनेश्वरची अनोखी हॅटट्रीक\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t31351/", "date_download": "2019-01-18T12:47:44Z", "digest": "sha1:5KLZF6YSNB6QW6WVLMJJAEWGWIX46D3N", "length": 3592, "nlines": 94, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-आठवण....", "raw_content": "\nआठवण तुझी आली कधी,\nतर हळूच पापण्या मिटून बघते,\nजरा परत आठवून बघते\nआठवण तुझी आली कधी,\nतुझ्या सोबत चालतांना रमते,\nआपल्या पावलांचा खुणा बघते\nआठवण तुझी आली कधी,\nनेहमी प्रमाणे गाणी एकते,\nप्रत्येक ओळीच्या प्रेमात नव्याने पडते,\nप्रत्येक वाक्याचा सुंदर जगात जगते\nआठवण तुझी आली कधी,\nचांदण भरलेल्या नभात बघते,\nआपल्या आयुष्याचा न विसरणारा,\nतो सुंदर प्रवास परत जगते\nआठवण तुझी आली कधी,\nकारण नसतांना ही मंद मंद हसते,\nप्रत्यक्षात न जगता येणाऱ्या क्षणांना हि,\nआठवण तुझी आली कधी,\nडोळे बंद करून तुलाच\nत��� समोर नसला जरी,\nतरी तुझ्याच मिठीत असते\nआठवण तुझी आली कधी............\nती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता\nआठवण तुझी आली कधी....\nआठवण तुझी आली कधी....\nडोळ्याची पापणी अलगद ओलावते ..\nतू सोबत नाहीस म्हणून ,\nपुन्हा तुझ्याच आठवणीत झुरते .... \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://zpkolhapur.gov.in/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%A8-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0-%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-18T12:23:47Z", "digest": "sha1:4ZJBGSW5745BAC5UPULRIXJTDXYZ7HQA", "length": 8172, "nlines": 170, "source_domain": "zpkolhapur.gov.in", "title": "शाळा निर्लेखन जाहिर लिलावाबाबत | कोल्हापूर जिल्हा परिषद", "raw_content": "\nजिल्हा परिषद व ग्रामपंचायत अधिनियम\nजिल्हा स्तर – पदाधिकारी\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nपाणी व स्वच्छता विभाग\nशून्य प्रलंबितता (Zero Pendancy)\nमहिला व बालकल्याण विभाग\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nपाणी व स्वच्छता विभाग\nशाळा निर्लेखन जाहिर लिलावाबाबत\nसंक्षिप्त माहिती शाळा निर्लेखन जाहिर लिलावाबाबत\nप्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत खालील नमूद केलेल्या तालुकयामधील शाळा निर्लेखन करावयाच्या आहेत. संबधित लिलाव नोटीस व लिलावापासूनची सर्व कार्यवाही तालुकास्तरावरून होणार आहे. यासाठी लिलाव प्रक्रियेमध्ये भाग घेणाऱ्यांनी तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी पं. स., गटविकास अधिकारी पं. स, व उपअभियंता (बांधकाम ) पं. स.यांचेशी संपर्क साधावा.\nअ.न. गटाचे नाव शाळेचे नांव निर्लेखन करावयाच्या शाळा खोली संख्या सरकारी किंमत एकूण तालुनिहाय सरकारी किंमत\n1 करवीर वि.मं.कुमार गांधीनगर 3 व स्ंाधिी कुमार गांधीनगर ता. करवीर\nसंबधित गटशिक्षणाधिकारी, उपअभियंता (बांधकाम), गटविकास अधिकारी यांनी इकडून प्रसिध्द केलेल्या दिनांकानंतर एक महिन्यामध्ये शासन नियमांनुसार लिलाव प्रक्रिया पूर्ण करणेची आहे.\nPosted in बातम्या व घडामोडी\n२६ जानेवारी पासून जिल्ह्यात स्वच्छतेचा महाजागर वारकरी संप्रदायामार्फत जिल्ह्यातील प्रत्येक गावात स्वच्छतेचा महाजागर January 15, 2019\nजैनापूर, ता. शिरोळ तेथे सांडपाणी प्रकल्पाचे उदघाटन January 11, 2019\nबचतगट चळवळ अधिक सक्षम करण्यास प्रशासनाचे सर्वोच��च प्राधान्य – अध्यक्षा शौमिका महाडिक January 7, 2019\nजिल्हा परिषदेच्या उत्पन्न वाढी संदर्भात विविध सुचना व लेखी निवेदन January 7, 2019\nजिल्हा परिषदेकडून राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान 2018-19 अंतर्गत विविध प्रशिक्षण January 4, 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/casseroles/cheap-jaypee+casseroles-price-list.html", "date_download": "2019-01-18T11:38:42Z", "digest": "sha1:SXQM4L6GX7VVLEN5T2ZJMKSGYZ3C3HEX", "length": 16996, "nlines": 410, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्त India मध्ये जयपी कॅस्सेरोल्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nCheap जयपी कॅस्सेरोल्स Indiaकिंमत\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखरेदी स्वस्त कॅस्सेरोल्स India मध्ये Rs.299 येथे सुरू म्हणून 18 Jan 2019. सर्वात कमी भाव सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना अग्रणी ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वात कमी भाव शेअर करा. जयपी 750 मला कॅस्सेरोळे सेट मुलतीकोलोर पॅक ऑफ 2 Rs. 549 किंमत सर्वात लोकप्रिय स्वस्त India मध्ये जयपी कॅसूरेल आहे.\nकिंमत श्रेणी जयपी कॅस्सेरोल्स < / strong>\n6 जयपी कॅस्सेरोल्स रुपयांपेक्षा कमी उपलब्ध आहेत. 647. सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.299 येथे आपल्याला जयपी 600 मला कॅस्सेरोळे मुलतीकोलोर पॅक ऑफ 1 उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना स्वस्त उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 16 उत्पादने\nजयपी 600 मला कॅस्सेरोळे मुलतीकोलोर पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 600 ml\nजयपी कुकीजची 850 मला 850 मला कॅस्सेरोळे सेट मुलतीकोलोर\nजयपी 1500 मला कॅस्सेरोळे मुलतीकोलोर पॅक ऑफ 1\n- कॅप���सिटी 1500 ml\nजयपी 1200 मला कॅस्सेरोळे मुलतीकोलोर पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 1200 ml\nजयपी 750 मला कॅस्सेरोळे सेट मुलतीकोलोर पॅक ऑफ 2\n- कॅपॅसिटी 750 ml\nजयपी 1750 मला कॅस्सेरोळे मुलतीकोलोर पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 1750 ml\nजयपी 600 मला 800 मला 1200 मला कॅस्सेरोळे सेट मुलतीकोलो\nजयपी 800 मला कॅस्सेरोळे सेट मुलतीकोलोर पॅक ऑफ 2\n- कॅपॅसिटी 800 ml\nजयपी 1000 मला कॅस्सेरोळे सेट मुलतीकोलोर पॅक ऑफ 2\n- कॅपॅसिटी 1000 ml\nजयपी कुकीजची 850 मला 1250 मला 1750 मला कॅस्सेरोळे सेट\nजयपी 850 मला कॅस्सेरोळे सेट मुलतीकोलोर पॅक ऑफ 2\n- कॅपॅसिटी 850 ml\nजयपी 750 मला 1000 मला 1500 मला कॅस्सेरोळे सेट मुलतीकॉ\nजयपी 800 मला 1200 मला 1500 मला कॅस्सेरोळे सेट मुलतीकॉ\nजयपी 1000 मला 1500 मला 2000 मला कॅस्सेरोळे सेट मुलतीचो\nजयपी 800 मला 1200 मला 1700 मला कॅस्सेरोळे सेट मुलतीकॉ\nजयपी 850 मला 1250 मला 1750 मला कॅस्सेरोळे सेट मुलतीकॉ\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathimati.net/tag/%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%95/", "date_download": "2019-01-18T12:38:59Z", "digest": "sha1:MYVESCGNB3OWXOKLQK5WKPYCBGKVGSKL", "length": 5183, "nlines": 137, "source_domain": "www.marathimati.net", "title": "सत्यभामाबाई टिळक | मराठीमाती", "raw_content": "\nTag Archives: सत्यभामाबाई टिळक\n१८३७ : अलोइस हिटलर, एडॉल्फ हिटलरचे वडील.\n१९७४ : महेश भूपती, भारतीय टेनिसपटू.\n१९९२ : डॉ. स. गं. मालशे (सखाराम गंगाधर मालशे), मराठी वाडमयाचे ज्येष्ठ अभ्यासक.\n१९१२ : सत्यभामाबाई टिळक (तापीबाई टिळक), टिळकांच्या पत्नी.\nThis entry was posted in दिनविशेष and tagged जन्म, ठळक घटना, तापीबाई टिळक, दिनविशेष, महेश भूपती, मृत्यू, स. गं. मालशे, सखाराम गंगाधर मालशे, सत्यभामाबाई टिळक, ७ जून on जुन 7, 2013 by संपादक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://harinarke.blogspot.com/2012/06/blog-post_05.html", "date_download": "2019-01-18T11:18:14Z", "digest": "sha1:FTL5LB2HPZYYERUOF7VCI6Z4PUGXLL5V", "length": 39692, "nlines": 334, "source_domain": "harinarke.blogspot.com", "title": "प्रा. हरी नरके: मिडीयात आरक्षण", "raw_content": "\nलोकशाहीमध्ये माध्यमांना असाधारण महत्व असते. भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुक्त अविष्कार आपल्याला माध्यमांतुन प्रगटताना दिसतो. \"जिथली माध्यमे स्वतंत्र तिथल��� लोकशाही निरोगी\" असे ठामपणे म्हणता येते. माध्यमे म्हणजे साक्षेपी साक्षीदार नि रखवालदार होत. अन्याय, अत्याचारांना वाचा फोडन्याचे मोठे काम ते करीत असतात. ’ओपिनियन मेकर’ म्हणुन जनमत घडविण्याचे आणि जनमताला वळण देण्याचे काम माध्यमे करीत असतात. अनेक माध्यमकर्मी तळमळीने आणि प्रसंगी स्वत:चा जिव धोक्यात घालुन शोषित, वंचित, पिडीतांचे प्रश्न ऎरणीवर आणित असतात. भारतीय जनमाणसाचा माध्यामांवर प्रगाढ विश्वास आहे. छापुन आलेल्या शब्दांना फार मोठी किंमत आहे. भारतीय माध्यमांचा विद्यमान चेहरामोहरा मध्यमवर्गिय/उच्चभ्रु आहे. मिडीयाची संघटित शक्ती अफाट आहे. त्यामुळे राजकारणी, प्रशासक नि न्यायव्यवस्था माध्यमांशी पंगा घेण्याच्या फंदात पडत नाहीत.\nआज भारतात नोंदणीक्रुत वर्तमानपत्रे आणि नियतकालिके यांची संख्या ६९,३२३ आहे. त्यात ७,७१० दैनिके, ३७९ अर्धसाप्ताहिके, २२,११६ साप्ताहिके, ९,०५३ पाक्षिके, २०,९४८ मासिके, ४,६८७ त्रैमासिके, ६०५ वार्षिके आणि २,५१८ अनियतकालिके यांचा समावेष आहे. इलेक्ट्रानिक माध्यमांचा व सोशल मिडीयाचा प्रभाव वेगाने वाढत असून आज सुमारे ८० कोटी भारतीयांपर्यंत दूरदर्शन आणि ५०० खाजगी चेनेल्स पोचली आहेत. देशातील २२ कोटी ३० लक्ष कुटुंबापैकी १३ कोटी ४० लक्ष कुटुंबांकडे टिव्ही आहेत. त्यातील १० कोटी ३० लक्ष कुटुंबांकडे केबल टिव्ही किंवा सेटेलाईट टिव्ही आहेत. शहरी भागातील ८५% घरांमध्ये टिव्ही असुन त्यातील ७०% घरांमध्ये केबल टिव्ही आहेत. दरवर्षी यात १५ ते २८% वाढ होताना दिसते.\nआकाशवाणीची आज देशभरात २३२ स्टेशन्स असुन ९९.१६% लोकसंख्येपर्यंत आकाशवाणी पोचली आहे. त्याचवेळी खाजगी एफ़.एम.रेडिओ स्टेशनांची संख्या२४८ वर गेली आहे. सर्वाधिक विक्री असणा-या पहिल्या १० वर्तमानपत्रांचा खप १ कोटी ८४ लक्ष प्रती असुन सगळ्या व्रुतपत्रांचा एकत्रित खप ८ कोटी प्रतिंपेक्षा जास्त आहे.\nया अवाढव्य विस्तारावरुन आपल्या लक्षात येईल की मिडीयाची मोहिनी किती मोठी आहे.तीन वर्षंपुर्वी ’वर्ल्ड न्युजपेपर असोशिएशन’ आणि ’मिडीया स्टडी ग्रुपने’ केलेल्या सर्वेक्षणानुसार देशातील ईंग्रजी व हिन्दी भाषेतील आघाडीच्या वर्तमानपत्रातील ३१५ संपादकांमध्ये कार्यकारी पदांवर एकही अनुसुचित जाती/जमातीपैकी नसल्याचे दिसुन आले होते.ज्यांची लोकसंख्या देशात ५२% आहे अश��या ओबीसींपैकी अवघे ४ जण या पदांवर होते. आजरोजी हे चित्र नेमके कसे आहे हे जरी सांगता येत नसले तरी यात एखाद्या टक्क्याचा फारतर फरक पडलेला असु शकेल.मुख्य चौकट मात्र कायम असणार.\nमिडीया आज प्रामुख्याने खाजगी मालकीचा असला तरी त्यांना शासनाकडुन भरघोष आर्थिक मदत मिळत असते.न्युजप्रिन्टचा कागद सर्व नोंदणीक्रुत पेपरांना सवलतीच्या कोट्यातुन माफक दरात दिला जातो. नाममात्र पोस्टेज आकारुन पोस्टाची सर्व सेवा त्यांना दिली जाते.मिडीयाहाऊसेसना कार्यालये,छापखाने व ईतर बाबींसाठी आवश्यक असणारी जमिन प्रचलित बाजारभावाऎवजी सवलतीच्या दरात दिली जाते.कोट्यावधी रुपयांच्या सरकारी जाहिरातींची खैरात त्यांच्यावर केली जाते. त्यांना विज, पाणी आणि ईतर अनेक सोयीसुविधा मोफत किंवा सवलतीच्या दरात पुरविल्या जातात. मालमत्ता कर, जकात, विक्रीकर आदिंमध्ये भरपुर सुट दिली जाते.हा वारेमाप सवलतींचा वर्षाव कोणाच्या पैशांतुन केला जातो तो सारा जनतेचाच पैसा असतो.सरकारी सवलती हा आपला हक्कच आहे असे मानणारी ही माध्यमे गोरगरिबांसाठी काय करतात तो सारा जनतेचाच पैसा असतो.सरकारी सवलती हा आपला हक्कच आहे असे मानणारी ही माध्यमे गोरगरिबांसाठी काय करतातएकेकाळी व्रत म्हणुन माध्यमे चालविली जात असत.आज तो नफा कमाविणारा व्यवसाय बनला आहे.उद्योग झाला आहे.\nश्रीमंतांसाठी चालवली जाणारी पंचतारांकित रुग्णालये जर धर्मादाय विश्वस्त संस्थेमार्फत चालविली जात असतील तर त्यांनी गरिबांसाठी काही खाटा मोफत उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत असा आदेश याच महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.याचवेळी त्यांनी दुसराही एक महत्वाचा निर्णय दिलेला आहे.खाजगी शाळांपैकी इंटरनेशनल स्कुल्स, डुन स्कुल्स,कोन्वेंट स्कुल्स आदींनी सरकारी अनुदान मिळत नसले तरीही २५% जागा आर्थिक व सामाजिक दुर्बलांसाठी राखुन ठेवाव्यात असा आदेश देण्यात आला आहे.या पार्श्वभुमीवर ज्या माध्यमांवर सरकारी सवलतींचा वर्षाव केला जातो त्यांचे देशातील या दुर्बल घटकांप्रती नेमके उत्तरदायित्व काय असा रास्त प्रश्न विचारला जाणे स्वाभाविकच नाही काय असा रास्त प्रश्न विचारला जाणे स्वाभाविकच नाही काय मिडीयामध्येही आरक्षण असावे अशी मागणी पुढे येत आहे.प्रचलित कायदे आणि घटनात्मक चौकट यात ही मागणी बसते काय मिडीयामध्येही आरक्षण अस���वे अशी मागणी पुढे येत आहे.प्रचलित कायदे आणि घटनात्मक चौकट यात ही मागणी बसते कायमिडीयाच्या पोलादी लोबीपुढे ही मागणी टिकाव धरु शकेल कायमिडीयाच्या पोलादी लोबीपुढे ही मागणी टिकाव धरु शकेल कायसध्याचे राज्यकर्ते असे आरक्षण देण्याच्या बाजुचे आहेत कायसध्याचे राज्यकर्ते असे आरक्षण देण्याच्या बाजुचे आहेत काय एव्हढी तळमळ आणि निर्भयव्रुती त्यांच्याकडे आहे काय एव्हढी तळमळ आणि निर्भयव्रुती त्यांच्याकडे आहे काय हे सारे कठीण प्रश्न असले तरी या विषयावर खुली राष्ट्रीय चर्चा झाली पाहिजे.\nजागतिकीकरणाला भारताने आत्मसमर्पण करुन २० वर्षे लोटली आहेत.परमेश्वराचेच दुसरे नाव ’जागतिकीकरण’ असावे अश्या थाटात काही शासकीय भाट उच्चरवाने आरत्या ओवाळीत आले आहेत.त्यांना वैयक्तिक फायदा मुबलक झाला.ते सेलिब्रिटी झाले. त्यांना ’राष्ट्रीय नरेंद्र’ मंडळात पदेही मिळाली.मात्र सामान्यांच्या पदरात काय पडले अधिक दारुद्र्य जागतिकीकरणाची तळी उचलुन धरण्यात मिडीया कायम अग्रेसर राहिला आहे.याच धोरणाला अनुसरुन सरकारने मिडीयात अधिकाधिक परकिय गुंतवणुक करण्याचा निर्णय घेतला तेव्हा मात्र याच मिडीयाने त्याला प्राणपणाने विरोध केला.शेवटी सरकार नमले. निर्णय मागे घ्यावा लागला. अलिकडेच सोशल मिडीयावर काही घटनात्मक रास्त निर्बंध घालण्याचे पाउल सरकारने उचलले असता तोही प्रयत्न उधळून लावण्यात आला. मिडीयाला कोणतेही कायदेशीर निर्बंध नको का असतात प्रत्येक पाउल म्हणजे सेन्सोरशिप का वाटते\nमिडीयाची जादु अशीय की ते एखाद्या सातवी पास ट्रकचालकाला जो घटनात्मक कार्यपद्धतीला आव्हान देवुन गर्दीच्या जोरावर ती मोडीत काढतो आणि \"माय वे ओर हायवे’ म्हणतो त्याला ते रातोरात ’दुसरा महात्मा’ बनवु शकतात आणि ठरवले तर एखाद्याला ’मिडीया ट्रायल’ द्वारे आयुष्यातुन उठवूही शकतात.\nसामाजिक न्यायाचे मिडीयाला कायमच वावडे राहिलेले आहे. राखीव जागा म्हटले की मिडीयाचा तिळपापड होतो. आरक्षण म्हणजे जणु गुणवत्तेची हत्त्या असा कांगावा करण्यात येतो.त्यासाठी भारतीय संविधान खुंटीला टांगायलाही ही मंडळी मागेपुढे पाहात नाहीत. मंडल १ किंवा २ असो की खाजगी क्षेत्रात आरक्षण देण्याचा प्रश्न असो मिडीया विरोधात चवताळून उठतो.आरक्षणाचा हेतु मुलत: प्रतिनिधित्व देणे हा आहे. ज्या मागास समाजघटकांन�� निर्णय प्रक्रियेत स्थानच मिळालेले नाही त्यांना निर्णयप्रक्रियेत सहभागी करुन घेण्याचा तो राजमार्ग असतो.जातीव्यवस्थेमुळे ज्यांना संधी नाकारली गेली होती,आहे त्यांना विशेष संधी देण्यासाठी आरक्षण आहे.मागासांना शेकडो वर्षे संधी नाकारुन त्यांच्याकडे गुणवत्ताच नाही असा डांगोरा पिटणे अनुचित होय.आरक्षणाने देशाच्या विविधता आणि समावेशकतेचा सन्मान राखला जातो.\"जिस तन लागे वही तन जाणे\" या न्यायाने मिडीयात सर्वांना संधी आणि स्थान मिळाल्याशिवाय मिडीयाला आलेली मध्यमवर्गिय तथा उच्चभ्रु सुज कमी होणार नाही.\nआजकाल मिडीया ज्याला \"ओनर किलिंग\" म्हणतो ते मुळात प्रतिष्ठेसाठी किंवा प्रतिष्ठेचे मरण आहे काय आंतरजातीय विवाह करु इच्छिणा-या आशा शिंदे या उच्चशिक्षित आणि उच्चपदस्थ तरुणीचा बाप ती झोपेत असताना अत्यंत रानटीपणे तीला मारुन टाकतो आणि मिडीया त्याचे \"ओनर किलिंग\" म्हणून अप्रत्यक्षरित्या उदात्तीकरण करतो.असे का घडते आंतरजातीय विवाह करु इच्छिणा-या आशा शिंदे या उच्चशिक्षित आणि उच्चपदस्थ तरुणीचा बाप ती झोपेत असताना अत्यंत रानटीपणे तीला मारुन टाकतो आणि मिडीया त्याचे \"ओनर किलिंग\" म्हणून अप्रत्यक्षरित्या उदात्तीकरण करतो.असे का घडते कारण अबोध मनात जातीसमर्थन घट्ट बसलेले असते. घटनेच्या १७व्या कलमानुसार अस्प्रुश्यतेचे कोणत्याही प्रकारे पालन किंवा समर्थन करणे हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा आहे. मात्र आजही सरसकट सगळ्या व्रुत्तपत्रीय जाहिरातींमधे (वधु-वर पाहिजेत) \"एस.सी. एस.टी क्षमस्व\" असे ठळकपणे छापले जाते. मात्र छापणा-यांवर कारवाई होताना दिसत नाही. असे का कारण अबोध मनात जातीसमर्थन घट्ट बसलेले असते. घटनेच्या १७व्या कलमानुसार अस्प्रुश्यतेचे कोणत्याही प्रकारे पालन किंवा समर्थन करणे हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा आहे. मात्र आजही सरसकट सगळ्या व्रुत्तपत्रीय जाहिरातींमधे (वधु-वर पाहिजेत) \"एस.सी. एस.टी क्षमस्व\" असे ठळकपणे छापले जाते. मात्र छापणा-यांवर कारवाई होताना दिसत नाही. असे का कारण जातिव्यवस्थेच्या लाभार्थी आणि समर्थकांना हे खटकतच नाही. फुले-आंबेडकरांच्या जातीनिर्मुलनाच्या कार्यक्रमपत्रिकेमधे आंतरजातीय विवाहांना मान्यता, स्त्री-पुरुष समता, आर्थिक फ़ेरवाटप, धर्मचिकित्सा, सर्वांना शिक्षण याला सर्वाधिक महत्व होते.आहे.जातीव्यवस्थेची समाजावरची पकड ढिली करण्यामधे आंतरजातीय विवाहाचे स्थान फ़ार वरचे आहे.आरक्षणामुळे अनेकांचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक दर्जा उंचावला. त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळाली. त्यांचा वर्ग बदलला.त्यांच्याकडॆ बघण्याचा मुख्य प्रवाहाचा द्रुष्टीकोण बदलला.शैक्षणिक आणि शासकीय सेवेतील आरक्षणामुळे उच्च पदांवर गेलेल्या काही मागासवर्गियांसोबत उच्चवर्णीयांनी विवाह केले. याचाच अर्थ आरक्षणामुळे जातीनिर्मुलनाच्या दिशेने पावले पडायला मदतच होते आहे हे निर्विवाद होय.जातीव्यवस्था ही एक मानसिकता आहे. ती तोडण्यासाठी गैरसमज दुर करणे महत्वाचे असते.आंतरजातीय विवाहाने हे काम वेगाने होते.\nमहाराष्ट्र आरक्षण अधिनियम २००४ नुसार सर्व शासकिय व खाजगी क्षेत्रात ५२% आरक्षणाची तरतुद करण्यात आली आहे. ह्या कायद्यात पुढीलप्रमाणे व्यवस्था करण्यात आलेली आहे. \"शासकीय अर्थसहाय्यित संस्था म्हणजे, ज्या संस्थांना किंवा उद्योगांना शासनाकडुन हा अधिनियम लागु होण्याच्यापूर्वी अथवा त्यानंतर सवलतीच्या दराने शासकीय जमिनीच्या स्वरुपात किंवा शासनाकडून ईतर कोण्त्याही आर्थिक सवलतीच्या स्वरुपात सहाय्य देण्यात आलेले आहे, किंवा ज्यांना शासनाकडुन मान्यता, परवाना देण्यात आलेला आहे, ज्यांच्यावर शासनाकडुन देखरेख किंवा नियंत्रण ठेवण्यात येते अशा संस्थांचा किंवा उद्योगांचाही अंतर्भाव होतो.\" {पाहा: प्रा. अशोक बुद्धीवंत, मराठा ओबीसीकरण, कोल्हापूर, २००९, प्रु. २२९} या कायद्यान्वये अनुसुचित जाती/जमाती, भटक्या विमुक्त जाती, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागासवर्गीय आदिंना एकुण ५२% आरक्षण देण्यात आलेले आहे. मिडीया न्युजप्रिंट,जमिन,कर,सरकारी जाहिराती आदि स्वरुपात शासकीय सवलती घेत असल्यामुळे हा कायदा मिडीयालाही लागू होतो.सबब या कायद्यानुसार मिडीयामध्येही आरक्षण ठेवले पाहिजे असे माझे मत आहे.\nजागतिकीकरणाच्या माध्यमातुन आज अनेक शासकीय उद्योग-धंदे गुंडाळून त्यांचे खाजगीकरण करुन आरक्षण संपविण्यात आलेले दिसते. पायाभुत विकासकामे \"पब्लिक- प्रायव्हेट पार्टनरशिप\"द्वारे करण्याकडे कल वाढतो आहे. तेथुन आरक्षण हद्द्पार केले जात आहे.\nअमेरिकेसारख्या विकसित देशाने सामाजिक न्यायासाठी \"अफरमेटिव्ह एक्शन\"चे धोरण अमलात आणले.खाजगी उद्योगधंदे आणि चित्रपट निर्मिती क्षेत्रात स��कारने ते लावले.त्याचे फार विधायक परिणाम दिसुन आले.आज अमेरिकेच्या सर्व क्षेत्रात \"काळे\" आघाडीवर असल्याचे दिसत आहेत ते या धोरणामुळेच.आज अनेक भारतीयांचा आदर्श अमेरिका असते. जणु ते म्हणत असतात,\"सागरा प्राण तळमळला ने मजसी ने अमेरिकेला ने मजसी ने अमेरिकेला\" मग हे सज्जनलोक अमेरिकाप्रणित आरक्षण तत्व का स्विकारित नाहीत\nअलिकडच्या काळात भारतीय समाजमन महिला आरक्षणाला अनुकूल बनत आहे ,याचा मला आनंद वाटतो.भारतीय मिडीयाच्या निर्णयप्रक्रियेत आज महिलांना फारसे स्थान नाही. लिंगभाव न्याय प्रस्थापित होण्यासाठी मिडीयात महिला आरक्षणही लागु झाले पाहिजे.\nमिडीयातील स्टेकहोल्डर्सचे स्वरुपही वेगाने बदलत आहे.सत्ताधारी मंडळी आणि अध्यात्मिक गुरु यांनी मिडीयाची मालकी ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे.मराठी वर्तमानपत्रातील खपाच्या द्रुष्टीने अग्रभागी असणा-या पहिल्या पाचातील चारची मालकी आज सत्ताधारी समाजाकडे आहे.मनुस्म्रुतीनुसार धर्मसत्ता व द्न्यानसत्ता ब्राह्मणांची,राजसत्ता क्षत्रियांची आणि अर्थसत्ता वैश्यांची असुन शुद्र,अतिशुद्र{दलित,आदिवासी,भटके विमुक्त आणि इतर मागास वर्गिय}यांना मात्र कुठेही स्थान नव्हते.आजही हे चित्र फारसे बदललेले नाही.२०१२ सालीही सगळी सत्ताकेंद्रे त्रैवर्णिकांच्याच ताब्यात आहेत.देशातील शिक्षणक्षेत्र ब्राह्मणांच्या ताब्यात,राजसत्ता क्षत्रियांच्या कब्ज्यात आणि शेअरमार्केट,उद्योग-व्यापार वैश्यांच्या मालकीचा असेच चित्र ढोबळमानाने दिसते.जातीव्यवस्था ही मुलत: अर्थव्यवस्था होती. धर्मसत्ता ही मुलत: राजसत्ता होती. भारतीय समाज हा ४,६३५ जातींमध्ये विभागला गेलेला आहे. प्रत्येक जात हे स्वतंत्र राष्ट्र आहे. जातीनिर्मुलनासाठी फुले-आंबेडकरी ब्लुप्रिंटच वापरावा लागेल. भारतीय लोकशाहीत लोक सार्वभौम आहेत.तेव्हा लोकशिक्षणाद्वारे लोकशक्ती,लोकरेटा वाढविणे यासाठी ओपिनियन मेकर असणा-या माध्यमांमध्ये आरक्षण लागु करणे ही काळाची गरज आहे.\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले: समग्र वाड्मय, मुखपृष्ठ\nडॉ. अरूणा ढेरे यांच्यासमवेत-\nमहात्मा फुले समग्र वाङ्मय\nमाझे आवडते लेखक प्रा.भालचंद्र नेमाडे यांच्यासोबत..\nगाथासप्तशती अभिजाततेचा बहुमूल्य पुरावा\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले (12)\nडॅा. रखमाबाई सावे - राऊत (6)\nतू माझा स��ंगाती (1)\nनिंबा मुका जाधव (1)\nनेमाडे - कसबे-वाद (1)\nन्या. गायकवाड आयोग (1)\nप्रा. रंगनाथ पठारे (1)\nबुद्ध आणि बोधिसत्व (1)\nमाळी व तेली (1)\nलोक माझे सांगाती (1)\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ (4)\nसावित्रीबाई फुले स्मारक (1)\nशिक्षणतज्ञ सावित्रीबाई फुले यांचे कार्य\nनिषेध- खेडेकर म्हणतात जातीय व धार्मिक दंगली घडवा\n(श्री. एम. डी. रामटेके यांच्या ब्लोगवरून जनहितार्थ साभार पुनर्प्रकाशित.) वाचा आणि क्रुतीशील निषेध करा. ब्रिगेडचे व मसेसं चे सर्वेसर्वा श...\nमहाराष्ट्र भूषण : वादंग आणि वास्तव\nबाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या निर्णयाबाबत उलटसुलट चर्चा चालू आहे. बाबासाहेबांच्या वक्तृत्वावर भाळलेले ...\nमहाराष्ट्राच्या विवेकवादाचा आवाज : डा. नरेंद्र दाभोळकर\nचार दिवसांपुर्वी नरूभाऊंचा फोन आला होता. \"हरी, लेखाचे लक्षात आहे नारे बाबा\" अशी सुरुवात करून बराच वेळ बो...\nद्रष्टा महापुरूष महात्मा जोतीराव फुले\nमहात्मा जोतीराव फुले यांच्या निधनाला आज १२५ वर्षे झाली. त्यांच्या काळात त्यांनी केलेले काम महत्वाचे असेलही, परंतु आज त्याचा काय उपयोग\nआरक्षण आर्थिक आधारावर द्यावे काय\nगेले काही दिवस आरक्षणाचा पाया जात, जमात किंवा सामाजिक आणि शैक्षणिक हा न ठेवता आर्थिक आधारावर समाजातील सर्व गरिबांना आरक्षण द्यावे ही भुमि...\nवामन मेश्राम, मुलनिवासी नायक आणि सांस्क्रुतीक दहशतवाद\nशाळकरी वयात मी फुले - आंबेडकरी चळवळीच्या सम्पर्कात आलो . डा . बाबा आढाव यांचे महात्मा फुले समता प्रतिष्ठान , राष्ट्रसेवा दल आदि संघटन...\nपवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली \n*पवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली *पवार नावाचे रसायन उलगडण्याचा आत्मसमर्थनपर प्रयत्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android/?cat=3", "date_download": "2019-01-18T11:53:48Z", "digest": "sha1:HJAAG77QIGTG7RAJRTK27C4FO3UNXIIH", "length": 7438, "nlines": 220, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - सर्वोत्कृष्ट मनोरंज Android अॅप्स", "raw_content": "\nAndroid ऐप्स अँड्रॉइड गेम जावा ऐप्स सिम्बियन ऐप्स\nAndroid ऐप्स शैली मनोरंज\nसर्वोत्तम मनोरंज Android अॅप्स दर्शवित आहे:\nसर्वोत्कृष्ट मनोरंज अनुप्रयोग »\nनवीन आणि लोकप्रिय »\nसर्वाधिक या महिन्यात डाउनलोड »\nया महिन्यात रेटेड »\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nAndroid ऐप्स अँड्रॉइड गेम जावा ऐप्स\nअँड्रॉइड अनुप्रयोग सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nअॅप्स सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियामी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड OS मोबाइल फोनद्वारे डाउनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या अँन्डिडा मोबाईलवर Fingerprint Lock Screen Prank अनुप्रयोग डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड अनुप्रयोगांपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY वर अँड्रॉइड अॅप्स स्टोअर, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट विनामूल्य विनामूल्य पूर्ण आवृत्ती मोबाइल अॅप्स डाउनलोड करू शकता. या अॅप्लिकेशन्सची छान आणि उपयुक्त वैशिष्ट्ये आपल्याला खूप जास्त वेळ घालवतील. PHONEKY वर, आपल्याला शैक्षणिक आणि मनोरंजनापासून संरक्षण आणि नेव्हिगेशन एंड्रॉइड अॅप्सवर बर्याच अॅप्स आणि विविध शैलीचे गेम सापडतील. आपल्या अँड्रॉइड OS मोबाइल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड अनुप्रयोग डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट अॅप्स पाहण्याची, लोकप्रियतेनुसार अनुप्रयोगांची क्रमवारी लावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3-%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A5%80/all/page-7/", "date_download": "2019-01-18T11:26:02Z", "digest": "sha1:RILBUJ4425OFNUXDW6WLNWP6GONFPZD2", "length": 11806, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अरुण जेटली- News18 Lokmat Official Website Page-7", "raw_content": "\nVIDEO : भाव मिळाला नाही, शेतकऱ्याने कांद्याच्या शेतातच केली आत्महत्या\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\n'भाजपला जिंकून दिलंस तर प्रमोशन' : दोन महिला अधिकाऱ्यांच्या व्हायरल झालेल्या WhatsApp चॅटमागचं सत्य\nVIDEO : भाव मिळाला नाही, शेतकऱ्याने कांद्याच्या शेतातच केली आत्महत्या\nमंत्रालयाच्या दारातच महिलेने केला आत्महत्येचा प्रयत्न\nतब्बल 55 बंदुका...भाजप पदाधिकाऱ्यानंतर आता साताऱ्यातूनही मोठा शस्त्रसाठा जप्त\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असत��'\nहात नसलेल्या चित्रकारांनी काढलेली चित्र पाहून तुम्ही व्हाल थक्क\nVIDEO : 'बेस्ट कामगारांबाबत शिवसेना आता सूडबुद्धीने वागतेय'\n'भाजपला जिंकून दिलंस तर प्रमोशन' : दोन महिला अधिकाऱ्यांच्या व्हायरल झालेल्या WhatsApp चॅटमागचं सत्य\nVIDEO तरुणीचा संशयास्पद मृत्यू, संतप्त जमावाने लावली पोलीस स्टेशनला आग\nलोकसभा निवडणुकीच्या Fake Newsने आयोग हैराण, दाखल करणार FIR\nराम मंदिराचं बांधकाम 2025 नंतर सुरू होणार - भैय्याजी जोशी\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\nशाहरुखची रील लाइफ मुलगी पुन्हा एकदा हॉट फोटोंमुळे चर्चेत\nअजय आणि अनिल 7 वर्षांनी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर, 'टोटल धमाल' सिनेमातून दिसणार एकत्र\n'लाईफ इन अ मेट्रो' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला, सिनेमातील एक लुक सोशल मीडियावर शेअर\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\nधोनीचा 'हा' विक्रम वाचून तुम्हीही म्हणाल, 'धोनी जैसा कोई नही'\nInd vs Aus : विराट कोहलीच्या 'ट्रम्प कार्ड'ने दिली चार चेंडूत सामन्याला कलाटणी\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : डिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nVIDEO : ...तर तुमच्या वैवाहिक जीवनात कधीच येणार नाही दुःख\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nVIDEO : ...अन् मिठ्ठू झाला मित्र\n#Budget2018 : अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 'या' महत्त्वाच्या घोषणा\nयावर्षीच्या अर्थसंकल्पात 17 हजार कोटी इतके जास्त पैसे रेल्वेसाठी मंजूर करण्यात आले आहे.\nअर्थसंकल्पातून नोकरदारांना दिलासा नाहीच, टॅक्सस्लॅब जैसे थे \nटॅक्स स्लॅब जैसे थे, कोणतेही बदल नाही -जेटली\nBudget 2018 : अरुण जेटली करदात्यांना दिलासा देतील का \nअरुण जेटली यांच्यासमोरची आव्हानं\nअर्थसंकल्प 2018मध्ये महिलांसाठी असू शकतात 'या' खास योजना\nदावोसमध्ये आज मोदींचं भाषण 'या' मुद्द्यांवर करणार भाष्य\nकृषी यंत्रे, हिरे, जुन्या गाड्या होणार स्वस्त; जीएसटी काऊन्सिल बैठकीतले 5 ठळक मुद्दे\nनिम्न मध्यवर्गीयांसाठी खुशखबर, 3 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त होणार \nविजय रुपानी पुन्हा गुजरातचे मुख्यमंत्री तर नितीन पटेल उपमुख्यमंत्री \nरिसेप्शनला तोंडात नोट धरून अनुष्काचा बेफाम डान्स, व्हिडिओ व्हायरल\n2 जी घोटाळ्याच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान द्यायचं की नाही, हे सीबीआयच ठरवेल \nगुजरातमध्ये दुसऱ्या टप्प्यात 68.70 टक्के मतदान\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : भाव मिळाला नाही, शेतकऱ्याने कांद्याच्या शेतातच केली आत्महत्या\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\n'भाजपला जिंकून दिलंस तर प्रमोशन' : दोन महिला अधिकाऱ्यांच्या व्हायरल झालेल्या WhatsApp चॅटमागचं सत्य\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6/all/page-7/", "date_download": "2019-01-18T11:39:49Z", "digest": "sha1:CATA6ITCA3LNTXVPBHLMHUZ3FQ4P7QOO", "length": 10806, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आंध्र प्रदेश- News18 Lokmat Official Website Page-7", "raw_content": "\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nVIDEO : भाव मिळाला नाही, शेतकऱ्याने कांद्याच्या शेतातच केली आत्महत्या\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\nVIDEO : भाव मिळाला नाही, शेतकऱ्याने कांद्याच्या शेतातच केली आत्महत्या\nमंत्रालयाच्या दारातच महिलेने केला आत्महत्येचा प्रयत्न\nतब्बल 55 बंदुका...भाजप पदाधिकाऱ्यानंतर आता साताऱ्यातूनही मोठा शस्त्रसाठा जप्त\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nहात नसलेल्या चित्रकारांनी काढलेली चित्र पाहून तुम्ही व्हाल थक्क\n'भाजपला जिंकून दिलंस तर प्रमोशन' : दोन महिला अधिकाऱ्यांच्या व्हायरल झालेल्या WhatsApp चॅ��मागचं सत्य\nVIDEO तरुणीचा संशयास्पद मृत्यू, संतप्त जमावाने लावली पोलीस स्टेशनला आग\nलोकसभा निवडणुकीच्या Fake Newsने आयोग हैराण, दाखल करणार FIR\nराम मंदिराचं बांधकाम 2025 नंतर सुरू होणार - भैय्याजी जोशी\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\nशाहरुखची रील लाइफ मुलगी पुन्हा एकदा हॉट फोटोंमुळे चर्चेत\nअजय आणि अनिल 7 वर्षांनी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर, 'टोटल धमाल' सिनेमातून दिसणार एकत्र\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\nधोनीचा 'हा' विक्रम वाचून तुम्हीही म्हणाल, 'धोनी जैसा कोई नही'\nInd vs Aus : विराट कोहलीच्या 'ट्रम्प कार्ड'ने दिली चार चेंडूत सामन्याला कलाटणी\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : डिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nVIDEO : ...तर तुमच्या वैवाहिक जीवनात कधीच येणार नाही दुःख\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nVIDEO : ...अन् मिठ्ठू झाला मित्र\nलष्करालाही मॅगी नकोशी, घातली बंदी\nढग दाटून आले..,मान्सून आला वेशीवर \nटॉक टाइम :उष्माघातापासून बचाव\nदेशभरात उष्णतेच्या लाटेमुळे बळींची 1 हजार 826 वर\nसुर्य कोपला, देशभरात उष्माघाताचे 1400 बळी\nदेशभर उष्णतेची लाट कायम, तेलंगणा आणि आंध्रमध्ये बळींची संख्या 764 वर\nदेशभरात उष्मघाताने 430 तर विदर्भात 6 जणांचा मृत्यू\nआंध्र प्रदेशामध्ये पोलीस चकमकीत 20 चंदन तस्कारांचा खात्मा\nपुन्हा एकदा महाराष्ट्राची उपेक्षा, केंद्राकडून मदत नाहीच \nनक्षली घेतायत हेलिकॉप्टर पाडण्याचं प्रशिक्षण\n‘हुदहुद’ चक्रीवादळ अधिक तीव्र, खबरदारी म्हणून 40 ट्रेन्स रद्द\nराज्यासह देशभरात दुष्काळाचं सावट\nमोदी सरकारचं पहिलं बजेट अधिवेशन आजपासून\nअभी तक \u0003खेलने के लिए\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nVIDEO : भाव मिळाला नाही, शेतकऱ्याने कांद्याच्या शेतातच केली आत्महत्या\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\n'भाजपला जिंकून दिलंस तर प्रमोशन' : दोन महिला अधिकाऱ्यांच्या व्हायरल झालेल्या WhatsApp चॅटमागचं सत्य\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android-live-wallpapers/?cat=9", "date_download": "2019-01-18T11:55:19Z", "digest": "sha1:TFVLSL52EMKC6HCIOBBGNTKWYZO5UFL4", "length": 6209, "nlines": 130, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - उत्सव अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर", "raw_content": "\nथेट वॉलपेपर वॉलपेपर GIF अॅनिमेशन आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nथेट वॉलपेपर शैली उत्सव\nया आठवड्याचे सर्वोत्तम उत्सव अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर प्रदर्शित केले जात आहेत:\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nया आठवड्यात | या महिन्यात | नेहमी\nथेट वॉलपेपर अँड्रॉइड थीम Android ऐप्स अँड्रॉइड गेम\nअँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nलाइव्ह वॉलपेपर सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियाओमी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या अँन्डिडा मोबाईलवर Pizza Mon Amour अनुप्रयोग डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड वॉलपेपरपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर स्टोअर वर, आपण शुल्क पूर्णपणे मुक्त कोणत्याही अँड्रॉइड फोन किंवा टॅब्लेटसाठी लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड करू शकता. या थेट वॉलपेपरचे छान आणि सुंदर स्वरूप आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपल्याला बर्याच इतर थेट वॉलपेपर आणि विविध शैलीचे थीम दिसतील, ज्यातून अब्जावधी आणि चित्रपटांवरील प्रेम आणि अँड्रॉइड थेट वॉलपेपर आपल्या अँड्रॉइड मोबाइल फोनवर लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड, टॅबलेट किंवा संगणक. शीर्षस्थानी पाहण्यासाठी 10 सर्वोत्कृष्ट लाइव्ह वॉलपेपर, Android, फक्त लोकप्रियता द्वारे लाइव्ह वॉलपेपर वर्गीकरण.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/471862", "date_download": "2019-01-18T12:13:03Z", "digest": "sha1:GZIJW4LXYJOCQMC4SCQ5JLZX5C2J4RT4", "length": 7363, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "भारताच्या पर्यटन मानांकनात सुधारणा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » उद्योग » भारताच्या पर्यटन मानांकनात सुधारणा\nभारताच्या पर्यटन मानांकनात सुधारणा\nनवी दिल्ली / वृत्तसंस्था :\nआंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यटनसंबंधीच्या स्पर्धात्मक यादीमध्ये भारताचे मानांकन 12 ने सुधारले असून आता 40 व्या स्थानावर पोहोचला आहे. हे मानांकन वर्ल्ड इकोनॉमिक फोरमकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे. आशियामध्ये 12 स्थानाने कामगिरी सुधारणा भारत हा एकच देश आहे. मात्र जपान आणि चीनच्या तुलनेत ही कामगिरी अद्यापही कमीच असल्याचे दिसून येते. या यादीमध्ये जपान आणि चीन अनुक्रमे चौथ्या आणि 13 व्या स्थानी आहे. युरोपातील स्पेन हा देश प्रथम स्थानी विराजमान आहे.\nभारतासारख्या आकाराने विशाल असणाऱया देशात अनेक सांस्कृतिक वारसाकेंद्रे आहेत. त्यांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेशही झालेला आहे. ई-व्हिसा आणि ऑन अराव्हयल व्हिसा देण्यात आल्याने भारताच्या मानांकनात सुधारणा झाली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले पर्यटन केंद्र अधिक खुले करण्याचा भारताकडून प्रयत्न करण्यात आला. पर्यटन आणि प्रवास क्षेत्रासाठी पायाभूत सुविधा उभारण्यात आल्याने भारताने चांगली मजल मारली असल्याचे म्हणण्यात आले.\nगेल्या 15 वर्षात भारता येणाऱया पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे. 2015 मध्ये 80 लाख पर्यटकांनी भारताला भेट दिली होती. सांस्कृतिक वारसा आणि नैसर्गित स्त्राsतांनी समृद्ध असल्याने पर्यटक भारताला भेट देणे अधिक पसंत करतात. पर्यटनास चालना देण्यासाठी योग्य पावले उचलण्यात येत आहेत. मात्र सुरक्षेसंदर्भात अजूनही समाधानकारक प्रगती झाली नसल्याचे नमूद करण्यात आले. स्पेन, फ्रान्स आणि जर्मनी हे देश यादीमध्ये पहिल्या तीन स्थानी आहेत. पहिल्या 15 देशांमध्ये 12 देश हे उभरत्या अर्थव्यवस्थेचे आहेत. जपान, ब्रिटन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इटली, कॅनडा, स्वित्झर्लंड हे पहिल्या 10 देशांमध्ये आहेत.\nसहा वर्षात पेट्रोल पंप संख्येत 45 टक्के वाढ\nइराणकडून तेलाची आयात घटवा किंवा बंद करा : मुडीज\n‘एमिरेट्स’ साजरी करणार दिवाळीची खास धमाल\nहोंडाकडून जगभरातील लाखो ‘ऑडीसे मिनिवॅन’ परत मागविल��या\nनाशिक -पुणे महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू\nमुंबईत मंत्रालयाच्या दारातच एका महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न\nऑस्ट्रेलियाला धूळ चारत भारताचा ऐतिहासिक विजय\nप्रभू रामचंद्र महाराष्ट्रात येणारे पहिले उत्तर भारतीय : पूनम महाजन\nगरज पडल्यास अध्यादेश काढू, पण डान्सबारवरील बंदी कायम ठेवू : मुनगंटीवार\nकाँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यानंतरच राम मंदिर शक्य : हरिश रावत\nअमरावतीत भिंत कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू ; तीन जखमी\nशबरीमला मंदिरात प्रवेश करणाऱया महिलांना सुरक्षा द्या :सुप्रिम कोर्ट\n फोनचा पासवर्ड सांगितला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nलडाखमध्ये हिमस्खलनामुळे तिघांचा मृत्यू\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/520768", "date_download": "2019-01-18T12:09:02Z", "digest": "sha1:IJI2JKJ55KJBTVZVAF6LS4QJMFSHT7B3", "length": 8253, "nlines": 44, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सत्राच्या अखेरीस सावरला बाजार, सेन्सेक्स 123 अंक वधारला - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » उद्योग » सत्राच्या अखेरीस सावरला बाजार, सेन्सेक्स 123 अंक वधारला\nसत्राच्या अखेरीस सावरला बाजार, सेन्सेक्स 123 अंक वधारला\nमुंबई / वृत्तसंस्था :\nवायदेसमाप्तीच्या दिवशी बाजारात तीव्र चढ-उतारासहीत कारभार झाले. दिवसभराच्या सत्रात निफ्टीने 9687.55 चा तळ गाठला. तर सेन्सेक्स 31,081.83 अंकांपर्यंत घसरला होता. मात्र सत्राच्या शेवटी जोरदार खरेदी झाली. त्यामुळे परतलेल्या तेजीच्या वातावरणात निफ्टीने 9789.2 अंकांपर्यंत तर सेन्सेक्सने 31,341 अंकांचा उच्चांक गाठला.\nसेन्सेक्स 123 अंक (0.4 टक्के) वधारत 31,282.5 च्या स्तरावर बंद झाला. तर निफ्टी 33 अंकांच्या नाममात्र (0.3) मजबुतीसह 9,769 वर स्थिरावला.\nदिवसाअखेरीस झालेल्या खरेदीमुळे मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांत तेजी दिसून आली. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 0.8 टक्क्यांनी वधारत 15,309 अंकांवर बंद झाला. तो आजच्या सत्रात 15130 अंकांपर्यंत घसरला होता. निफ्टीचा मिडकॅप 100 निर्देशांक 0.6 अंकाच्या तेजीसह 17950 अंकांवर स्थिरावला. तर बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशांक 1 टक्क्याच्या मजबुतीसह 15940 वर बंद झाला.\nबँकिंग, वाहन, एफएमसीजी, धातू, औषधनिर्माण आणि बांधकाम समभागांत झालेल्या खरेदीमुळे बाजार सावरला. बँक निफ्टी 0.8 टक्क्यांनी मजबूत होत 24000 च्या वर स्थिरावला. निफ्टीचा वाहन निर्देशांक 0.4 टक्के, एफएमसीजी निर्देशांक 0.7 टक्के तर धातू आणि फार्मा निर्देशांक अनुक्रमे 0.7 आणि 0.8 अंकानी वधारले. माहिती तंत्रज्ञान, मीडिया, भांडवली वस्तू, ग्राहकोपयोगी वस्तू आणि तेल व नैसर्गिक वायू समभागांत विक्रीचा दबाव दिसून आला.\nसिप्ला, मारुती सुजुकी, भारती इन्फ्रा, कोटक महिन्द्रा, कोल इंडिया, डॉ रेड्डीज आणि एसीसी हे समभाग 2 ते 3.5 टक्के वधारत बंद झाले. तर टाटा मोटर्स, भारती एअरटेल, विप्रो, टाटा पॉवर, रिलायन्स इंडस्ट्रीज, अरविंदो फार्मा, बॉश, एशियन पेंन्ट्स हे समभाग 0.7 ते 2.6 टक्क्यांपर्यंत घसरले. मिडकॅप जेएसडब्ल्यू एनर्जी, बजाज होल्डिंग्स, कंटेनर कॉर्प, अशोक लेलॅन्ड आणि युनायटेड ब्रुअरीज हे समभाग 3.5 ते 5.9 टक्के वधारले. तर भारत फोर्ज, एबीबी इंडिया, बायोकॉन, सेल आणि अजंता फार्मा 1.5 ते 2.5 टक्के घसरत बंद झाले. स्मॉलकॅपमधील रुची सोया, एचओईसी, अदानी ट्रान्समिशन, कॅमलिन फाइन आणि गेटवे डिस्ट्रिपार्क्स हे समभाग 11.7 ते 8.3 टक्क्यांनी मजबूत झाले.\nएअरटेलकडून 22 हजार कोटीची गुंतवणूक\nमान्सूनच्या सरासरीच्या अनुमानाने बाजारात सरी\nआस्थापनाने पीएफ जमा न केल्यास सदस्याला मिळणार एसएमएस\n132 कोटी जीएसटी जाहिरात खर्च\nनाशिक -पुणे महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू\nमुंबईत मंत्रालयाच्या दारातच एका महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न\nऑस्ट्रेलियाला धूळ चारत भारताचा ऐतिहासिक विजय\nप्रभू रामचंद्र महाराष्ट्रात येणारे पहिले उत्तर भारतीय : पूनम महाजन\nगरज पडल्यास अध्यादेश काढू, पण डान्सबारवरील बंदी कायम ठेवू : मुनगंटीवार\nकाँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यानंतरच राम मंदिर शक्य : हरिश रावत\nअमरावतीत भिंत कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू ; तीन जखमी\nशबरीमला मंदिरात प्रवेश करणाऱया महिलांना सुरक्षा द्या :सुप्रिम कोर्ट\n फोनचा पासवर्ड सांगितला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nलडाखमध्ये हिमस्खलनामुळे तिघांचा मृत्यू\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/ailing-fasting-wages-retired-employees-bhima-cooperative-sugar-factory-135422", "date_download": "2019-01-18T12:26:18Z", "digest": "sha1:6UI2XZI66XPF74TNM4OXWN25GEGILDNX", "length": 14547, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ailing fasting for the wages of the retired employees of the Bhima Cooperative Sugar Factory भिमा सहकारी साखर कारखान्याच्या निवृत्त कर्मचाऱ्यांचे थकीत वेतनासाठी आमरण उपोषण | eSakal", "raw_content": "\nभिमा सहकारी साखर कारखान्याच्या निवृत्त कर्मचाऱ्यांचे थकीत वेतनासाठी आमरण उपोषण\nशुक्रवार, 3 ऑगस्ट 2018\nमोहोळ (सोलापूर) - भिमा सहकारी साखर कारखान्याच्या (टाकळी सिंकदर) सेवानिवृत कर्मचाऱ्यांच्या ता. ३० जुलै पासुन, सुरू असलेल्या बेमुदत आमरण उपोषणास विविध राजकीय पक्षासह सामाजिक संघटनांचा पाठींबा वाढत आहे.\nअंतिम देयके व त्यावरील करारानुसार वाढीव १५ टक्के रक्कम द्यावी यासाठी मोहोळ तहसिलसमोर दि. ३० जुलैपासुन सुरु असलेल्या बेमुदत आमरण उपोषणाचा आज पाचवा दिवस असुन, अनेक जणांची प्रकृती खालावत चालली आहे. या मागण्या बाबत कारखान्याच्या वतीने कार्यकारी संचालक महेश सगरे व व्हाईस चेअरमन सतीश जगताप यांची शिष्टाई असफल ठरली आहे.\nमोहोळ (सोलापूर) - भिमा सहकारी साखर कारखान्याच्या (टाकळी सिंकदर) सेवानिवृत कर्मचाऱ्यांच्या ता. ३० जुलै पासुन, सुरू असलेल्या बेमुदत आमरण उपोषणास विविध राजकीय पक्षासह सामाजिक संघटनांचा पाठींबा वाढत आहे.\nअंतिम देयके व त्यावरील करारानुसार वाढीव १५ टक्के रक्कम द्यावी यासाठी मोहोळ तहसिलसमोर दि. ३० जुलैपासुन सुरु असलेल्या बेमुदत आमरण उपोषणाचा आज पाचवा दिवस असुन, अनेक जणांची प्रकृती खालावत चालली आहे. या मागण्या बाबत कारखान्याच्या वतीने कार्यकारी संचालक महेश सगरे व व्हाईस चेअरमन सतीश जगताप यांची शिष्टाई असफल ठरली आहे.\nया निवृत्त कर्मचाऱ्यांच्या रास्त व हक्काच्या मागणीस पाठींबा व्यक्त करण्यासाठी भिमाचे माजी चेअरमन सुधाकरपंत परिचारक, माजी आमदार राजन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेचे प्रदेक्षाध्यक्ष तथा पंचायत समितीचे सदस्य अंजिक्यराणा पाटील, शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब पवार, तालुकाध्यक्ष संजय (काका) देशमुख, राष्ट्रीय कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष अशोक देशमुख, भाजपाचे तालुकाध्यक्ष सतीश काळे, जनहीत शेतकरी संघटनेचे संस्थापक तथा भिमाचे विद्यमान संचालक प्रभाकर देशमुख, नगराध्यक्ष रमेश बारसकर, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या यशोदा कांबळे, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील, आदीसह अनेक राजकीय, सामाजिक व्यक्तीनी प्रत्यक्ष उपोषण स्थळी उपस्थीत राहत पाठींबा व्यक्त केला आहे.\nयावेळी दिलावर मणेरी, शिवाजी कोंडकर, शिवाजी शिंदे, अशोक गोडाळ, विष्णु जाधव, राजाभाऊ गायकवाड, नवनाथ गंभीरे, जाबुवंत शेटे, शिवाजी म्हमाणे, दगडू भोसले आदी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी मागण्या मान्य झाल्याशिवाय आमरण उपोषण सोडणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला आहे.\nदगड फोडून पोट भरणारं गाव\nमरवडे (जि. सोलापूर) - भयाण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे अनेकांकडून रोजी-रोटीसाठी स्थलांतर करण्याचा सोयीस्कर मार्ग स्वीकारला जात आहे. या...\nलेखी आश्वासनानंतर कूर्डू येथील आंदोलन एक महिन्यासाठी स्थगित\nकुर्डु (सोलापूर) - येथील हक्काचे पाणी संघर्ष समितीच्या कुर्डू सह तीन गावांना सीना माढा योजनेतील पाणी मिळावे या मागणीसाठी गेली ३५ दिवस सुरू असलेले...\nनांदेड पोलिसांचा झेंडा नागभूमीत\nनांदेड : नांदेड पोलिसांचे नाव महाराष्ट्र पोलिसाच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहण्यासाठी क्रिडा विभागातील पोलिस परिश्रम घेत असतात. सध्या नागपूर...\nधनगर समाजाला आरक्षण द्यावेच लागेल - युवराज भुषणसिंह होळकर\nमोहोळ (सोलापूर) - धनगर समाजाला आरक्षण तर मिळालेच पाहिजेच, पण त्याबरोबर समाजबांधवांची शैक्षणिक व सामाजीक क्षेत्रातही उत्तरोत्तर प्रगती...\nआढळला दुर्मिळ पांढऱ्या भुवयाचा बुलबुल\nसोलापूर : नेचर कॉन्झर्वेशन सर्कलच्या सदस्यांनी सोलापुरात आधी एकदा रेकॉर्ड असलेला दुर्मिळ पांढऱ्या भुवयाचा बुलबुल पक्षी परत शोधून काढला आहे. चपळगाव...\nपहिल्यांदाच झाले आऊट गोळ्यांशिवाय शोभेचे दारूकाम\nसोलापूर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत बुधवारी रात्री सिद्धेश्‍वर यात्रेत ध्वनिप्रदूषण करणाऱ्या आऊट गोळ्यांशिवाय शोभेचे दारूकाम झाले....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathikavita.co.in/marathi-vatratika/t31356/", "date_download": "2019-01-18T12:25:37Z", "digest": "sha1:PT3VGN3UQDHGFKDVAQJZMDTFVQBU6RZI", "length": 2724, "nlines": 62, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Vatratika-तडका - राष्ट्रीय प्रतीकं सर्वश्रेष्ठ", "raw_content": "\nतडका - राष्ट्रीय प्रतीकं सर्वश्रेष्ठ\nAuthor Topic: तडका - राष्ट्रीय प्रतीकं सर्वश्रेष्ठ (Read 180 times)\nतडका - राष्ट्रीय प्रतीकं सर्वश्रेष्ठ\nहे राष्ट्रीय प्रतीकं म्हणजे\nम्हणूनच या राष्ट्र प्रतिकांना\nकधी गरज नसते पर्यायांची\nपर्याय ठेवायचेच म्हटलं तर\nकुणी सर्रास डागू लागतील\nलोक पर्याय मागू लागतील\nतडका - राष्ट्रीय प्रतीकं सर्वश्रेष्ठ\nतडका - राष्ट्रीय प्रतीकं सर्वश्रेष्ठ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "http://www.evivek.com/Authors/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%B5_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2019-01-18T13:09:48Z", "digest": "sha1:4QU3YMY34JRSANS7K26M2553R36FMN25", "length": 2597, "nlines": 19, "source_domain": "www.evivek.com", "title": "Vivek", "raw_content": "\nराष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक विकास, सामाजिक विकास आणि लोकशाही या चार बाबतीत अटलजींच्या सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले व भरीव काम केले. म्हणूनच ते भारतीय जनतेच्या मनावर राज्य करू शकले. त्यांच्या सरकारने घेतलेले काही महत्त्वाचे निर्णय व त्या निर्णयांम..\nश्रीमती जयवंतीबेन मेहता यांच्या निधनामुळे मुंबईच्या राजकीय जीवनामध्ये जवळपास अर्धे शतक प्रभाव गाजवणारे एक व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. सुरुवातीला जनसंघाच्या व नंतर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राजकारणात सर्व थरांवर सक्रिय असलेल्या ..\nश्रीविठ्ठल एक सनातन कोडे\nविठ्ठल हे दैवत व त्याच्या भक्तांचा संप्रदाय या दोहोंचा इतिहास किमान 2000 वर्षांचा असावा, असे दिसते. 'श्रीविठ्ठल' हे आजही जगभरातील संशोधक अभ्यासकांच्या दृष्टीने एक 'महाकूट' आहे. संस्कृतीच्या संशोधक अभ्यासकांसमोर, कंबरेवर हात ठेवून उभे असलेले ..\n© 2016 सर्व अधिकार सुरक्षित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/three-screen-laptop-unvieled-by-razor/", "date_download": "2019-01-18T11:21:43Z", "digest": "sha1:KMGHS4NI5HGOR5RX4FBYUYGLHAPYNPF6", "length": 16902, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "तीन स्क्रीनवाला लॅपटॉप | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमंत्रालयासमोर पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न\nरायगड जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन\nनैसर्गिक कारणांमुळे कोणतीही संस्था अडचणीत येत नाही – शेखर चरेगावकर\nमामाचे गाव आदर्श करण्याचा भाच्याने केला संकल्प\nकश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर हँड ग्रेनेडचा हल्ला\nदिल्लीतील प्रदूषित हवेमुळे ब्रेन डॅमेजचा धोका\nकुंभ मेळा आणि प्रवासी भारतीय संमेलन म्हणजे नौटंकी, कॅबिनेट मंत्र्याचे वादग्रस्त…\nआत्तापर्यंत 51 महिलांनी केला शबरीमला मंदिरात प्रवेश, केरळ सरकारची माहिती\nजम्मू-कश्मीरमध्ये स्फोट, सुरक्षेत वाढ\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nLive #AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nऑस्ट्रेलियन कर्णधार फिंच बळीचा बकरा, भुवनेश्वरची अनोखी हॅटट्रीक\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\nआजचा अग्रलेख : शिवस्मारकाचा छळ\nठसा : डॉ. अनिल अवचट\nलेख : बालमनाच्या जडणघडणीसाठी ‘चित्रकला’ हवी\nआजचा अग्रलेख : घोषणांचा ‘मोसम’\n– सिनेमा / नाटक\nकरणी सेनेला कंगनाचे राजपुती बाण्यात उत्तर\nमला महाराष्ट्राची संस्कृती फार आवडते – कोरिओग्राफर एम. सुधाकर\n‘सर्व लाईन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nआठवडाभर आधीच साजरा होणार ‘शिमगा’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nसामना ऑनलाईन, लास वेगास\nअमेरिकेतील लास वेगास इथे ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक शो आयोजित करण्यात आलाय. यामध्ये तीन स्क्रीन असलेला एक लॅपटॉप सादर करण्यात आलाय. रेझर या कंपनीचा हा लॅपटॉर आहे, ही कंपनी गेमसाठी विशेष कॉम्प्युटर बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे.\nया लॅपटॉपमध्ये मुख्य स्क्रीन व्यतिरिक्त दोन अतिरिक्त स्क्रीन देण्यात आलेल्या आहेत, ज्या सरकत्या आहेत. तीनही स्क्रीनचा साईज ही १७ इंचाची आहे. हा लॅपटॉप गेम खेळणाऱ्यांसाठी उपयुक्त असल्याचा तज्ञांनी दावा केलाय.\n‘प्रोजेक्ट वलरी’ असं या लॅपटॉपचं नाव ठेवण्यात आलं आलंय. रेझर कंपनीने दावा केलाय की हा अशा पद्धतीचा जगातला पहिला लॅपटॉप आहे. हा लॅपटॉप सरकत्या स्क्रीन बंद केल्या आणि फोल्ड केला तर त्याची जाडी ही फक्त १.५ इंच इतकीच होते. हा लॅपटॉप बाजारात उपलब्ध असलेल्या इतर गेमिंग लॅपटॉपपेक्षा कितीतरी सरस असल्याचं रेझर या कंपनीचं म्हणणं आहे. हा लॅपटॉप बाजारात केव्हा उतरवायचं आणि याची किंमत किती असावी याबाबत अजूण कोणताही निर्णय झालेला नाहीये.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलपंपचालकांचा पेट्रोल पंपावर डेबिट,क्रेडीट कार्ड स्वीकारण्याचा निर्णय\nपुढीलअजब आजार… माणसालाच फुटल्या फांद्या\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nमंत्रालयासमोर पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न\nकश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर हँड ग्रेनेडचा हल्ला\nकरणी सेनेला कंगनाचे राजपुती बाण्यात उत्तर\nदिल्लीतील प्रदूषित हवेमुळे ब्रेन डॅमेजचा धोका\n‘सर्व लाईन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nआठवडाभर आधीच साजरा होणार ‘शिमगा’\n‘मी पण सचिन’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nकुंभ मेळा आणि प्रवासी भारतीय संमेलन म्हणजे नौटंकी, कॅबिनेट मंत्र्याचे वादग्रस्त...\n‘लकी’च्या गाण्यावर अभिनेता जितेंद्र यांनी केला डान्स\n‘पारधाड ‘सिनेमाचा पोस्टर ट्रेलर सोहळ��� संपन्न\nऑस्ट्रेलियन कर्णधार फिंच बळीचा बकरा, भुवनेश्वरची अनोखी हॅटट्रीक\n१५० फुट उंचीचा राष्ट्रध्वज हा लातूरकरांच्या देशभक्तीचे प्रतीक – विनोद तावडे\nमराठी कलाकार स्वातंत्र्य सेनानींच्या रुपात, पाहा ‘वंदे मातरम 2019’ दिनदर्शिका\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/tag/plane", "date_download": "2019-01-18T12:12:00Z", "digest": "sha1:FJDRKFOUYBMFYA3N2WX3L5QYW5ASJCWK", "length": 3810, "nlines": 31, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "plane Archives - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nआता विमानातही उभ्याने प्रवास\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली : बस लोकल अशा सार्वजनिक वाहतुकीच्या वाहनांमध्ये तसेच खाजगी वाहनांमधून प्रवाशांनी उभ्याने प्रवास करणे नित्याचेच. पण आता विमानामधूनही प्रवासी उभे राहूक प्रवास करताना दिसण्याची शक्यता आहे. कोलंबिया एअरलाईन्स नावाच्या विमान कंपनीने प्रवास करता यावा यासाठी या विमान कंपनीने आपल्या विमानामधून आसनव्यवस्था काढून टाकण्याचा विचार सुरू केला आहे. उभ्याने प्रवास केल्याने अधिक प्रवाशी विमानातून प्रवास ...Full Article\nनाशिक -पुणे महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू\nमुंबईत मंत्रालयाच्या दारातच एका महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न\nऑस्ट्रेलियाला धूळ चारत भारताचा ऐतिहासिक विजय\nप्रभू रामचंद्र महाराष्ट्रात येणारे पहिले उत्तर भारतीय : पूनम महाजन\nगरज पडल्यास अध्यादेश काढू, पण डान्सबारवरील बंदी कायम ठेवू : मुनगंटीवार\nकाँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यानंतरच राम मंदिर शक्य : हरिश रावत\nअमरावतीत भिंत कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू ; तीन जखमी\nशबरीमला मंदिरात प्रवेश करणाऱया महिलांना सुरक्षा द्या :सुप्रिम कोर्ट\n फोनचा पासवर्ड सांगितला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nलडाखमध्ये हिमस्खलनामुळे तिघांचा मृत्यू\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/lifestyle/saurabh-netravalkar-captain-usa-cricket-team-2441", "date_download": "2019-01-18T11:48:40Z", "digest": "sha1:RZTXAB74YJBLAX66TX4B5LYKN2335ZHT", "length": 7047, "nlines": 43, "source_domain": "www.bobhata.com", "title": "हा मराठी तरुण बनलाय अमेरिकेच्या क्रिकेट टीमचा कॅप्टन....वाचा त्याची यशोगाथा !!", "raw_content": "\nहा मराठी तरुण बनलाय अमेरिकेच्या क्रिकेट टीमचा कॅप्टन....वाचा त्याची यशोगाथा \nमंडळी, महाराष्ट्रातल्या क्रिकेट प्रेमींसाठी एक खुशखबर आहे. अमेरिकेच्या क्रिकेट टीमचं कप्तानपद सौरभ नेत्रावळकर या मराठी तरुणाकडे आलंय भाऊ सौरभने २०१० सालची अंडर-१९ विश्वचषक स्पर्धा आपल्या दमदार कामगिरीने गाजवली होती. पण पुढे असं काही घडलं की त्याने क्रिकेट खेळणं चक्क बंद केलं. मग तो आज अमेरिकेन क्रिकेट टीमचा कॅप्टन कसा बनला सौरभने २०१० सालची अंडर-१९ विश्वचषक स्पर्धा आपल्या दमदार कामगिरीने गाजवली होती. पण पुढे असं काही घडलं की त्याने क्रिकेट खेळणं चक्क बंद केलं. मग तो आज अमेरिकेन क्रिकेट टीमचा कॅप्टन कसा बनला चला जाणून घेऊया सौरभचा हा अनोखा प्रवास \nमंडळी, सौरभ नेत्रावळकरने २०१० च्या अंडर-१९ विश्वचषकात इंग्लंडच्या ‘जो रूट’ आणि पाकिस्तानच्या एहमद शेहजाद या दोन महत्वाच्या खेळाडूंना धूळ चारली होती. (हे दोघेही आज त्यांच्या टीमचे कॅप्टन आहेत.) त्याच्या या कामगिरीने त्याच्याकडे सगळ्याचंच लक्ष वेधलं गेलं होतं. तो २०१० च्या अंडर-१९ विश्वचषकातला सर्वात जास्त विकेट घेणारा खेळाडू ठरला होता.\nयानंतर तीन वर्षांनी सौरभने आयुष्यातला एकमेव रणजी सामना खेळला. कर्नाटक विरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने ३ विकेट घेतले. त्याचं करियर अगदी दमदार चाललं होतं, पण त्याने अचानक खेळणं बंद केलं\nसौरभने २ वर्ष क्रिकेटला वाहून घेतलं होतं, पण तो स्वतःच्या कामापासून खुश नव्हता. मग त्याने क्रिकेटला रामराम ठोकला आणि सरळ इंजिनियरिंगच्या पदवीसाठी अमेरिकेतलं कॉर्नेल विद्यापीठ गाठलं.\nकॉर्नेल विद्यापीठाच्या दिवसात तो पुन्हा एकदा क्रिकेटकडे वळला. यानंतर मात्र क्रिकेट त्याच्यापासून कधीच लांब गेलं नाही. त्याला नोकरी मिळाल्यानंतरही त्याचं क्रिकेट खेळणं बंद झालं नाही.\nशनिवार आणि रविवारच्या सुट्टीत तो आपल्या टीम सोबत सॅन फ्रान्सिस्को वरून ६ तासाचा प्रवास करून लॉस-एंजेलिसला जायचा. शनिवारी लॉस-एंजेलिस येथे ५० ओव्हरचा सामना खेळल्यानंतर रविवार�� पुन्हा सॅन फ्रान्सिस्कोला येऊन ५० ओव्हरचा सामना खेळणे हे त्याने अंगवळणी पाडून घेतलं होतं. या सर्वात त्याने कामाकडे दुर्लक्ष केलं नाही.\nमंडळी, या मेहनतीचं आणि चिकाटीचं अखेर त्याला फळ मिळालेलं आहे. सौरभचं टीम मध्ये फक्त सिलेक्शन झालेलं नाही तर त्याला कॅप्टनपद मिळालं आहे. त्याच्या कॅप्टन्सी मध्ये अमेरिकेची टीम पुढच्याच आठवड्यात ओमान मध्ये वर्ल्ड क्रिकेट लीगमध्ये खेळणार आहे.\nमंडळी, बोभाटा तर्फे सौरभचं खूप खूप अभिनंदन. सौरभचा प्रत्येक मराठी माणसाला अभिमानच वाटेल \nडॉक्टरनेच रुग्णाच्या पोटात ढकलली तब्बल १५ कॅन बियर \nव्हिडीओ ऑफ दि डे : टार्गेट पूर्ण नाही केलं तर चीनमध्ये मिळते ही शिक्षा\n भेटा मुंबईच्या दुसऱ्या खऱ्याखुऱ्या गलीबॉयला \nव्हिडीओ ऑफ दि डे : ‘उरी’ चित्रपट टोरंटवरून डाऊनलोड करताय मग थांबा आणि हा व्हिडीओ बघा \n मराठी सेलिब्रिटीजचे १० वर्षापूर्वीचे फोटो पाहिले का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/aamirs-painful-changes-56206", "date_download": "2019-01-18T12:01:23Z", "digest": "sha1:SSFMGYFMR6B2I7CAXTMO2I53JT5T5L3A", "length": 11555, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Aamir's painful changes आमिरचे वेदनादायी परिवर्तन | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 29 जून 2017\nआमिर त्याच्या बहुतेक चित्रपटांसाठी काही ना काही हटके करत असतो. त्याचे वेगवेगळे लूक्‍स आपल्याला प्रत्येक चित्रपटात पाहायला मिळतात. \"बॉलीवूडचा जॉनी डेप' असे त्याचे नामकरण केले तरी वावगे ठरणार नाही.\nआमिरने त्याच्या आगामी \"ठग्ज ऑफ हिंदोस्तान' या चित्रपटासाठी नाक टोचले होते, हे आपण मध्यंतरी सोशल नेटवर्किंग साईट्‌सवर पाहिलेच होते. नाक टोचल्यावर एक महिनाभर आमीरला त्याचा त्रास होत होता. तो एक महिना आमिर रात्री झोपू शकला नव्हता.\nआमिर त्याच्या बहुतेक चित्रपटांसाठी काही ना काही हटके करत असतो. त्याचे वेगवेगळे लूक्‍स आपल्याला प्रत्येक चित्रपटात पाहायला मिळतात. \"बॉलीवूडचा जॉनी डेप' असे त्याचे नामकरण केले तरी वावगे ठरणार नाही.\nआमिरने त्याच्या आगामी \"ठग्ज ऑफ हिंदोस्तान' या चित्रपटासाठी नाक टोचले होते, हे आपण मध्यंतरी सोशल नेटवर्किंग साईट्‌सवर पाहिलेच होते. नाक टोचल्यावर एक महिनाभर आमीरला त्याचा त्रास होत होता. तो एक महिना आमिर रात्री झोपू शकला नव्हता.\nपरंतु त्याने फक्त नाकच नाही; तर त्याचे कानही टोचले आहेत. एखाद्या राजस्थानी स्त्री��े घालावे तसे दागिने त्याने घातले आहेत. कानात बाळी तर त्याने \"लगान' या चित्रपटासाठीही घातली होती; पण त्याने आता राजस्थानी स्टाईल बुगडीही घातली आहे. म्हणजे त्याचा हा त्रास किती वेदनादायक असेल, याची कल्पना आपण करूच शकतो.\n‘पिफ’च्या समारोपात ‘चुंबक’चा गौरव\nपुणे - पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन आयोजित १७ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची आज सांगता झाली. या वेळी ‘पिफ’च्या या...\nमुंबई - राज्य सरकारने नैतिकतेच्या आधारावर घेतलेला डान्स बारवरील बंदीचा निर्णय गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यामुळे महिला संघटनांमध्ये नाराजी...\n'नारायण मूर्तीं'चा जीवनप्रवास आता मोठ्या पडद्यावर\nबेंगलुरूः बॉलिवूडमध्ये बायोपिक चित्रपटांची चलती असून हमखास यश मिळविण्याचा फॉर्म्युला म्हणून कित्येक निर्माते-दिग्दर्शक विविध क्षेत्रातील कर्तृत्वान...\nमाझ्या आयुष्यात कायम लक्षात राहतील असे 'दादा'\nसकाळी मुलांना शाळेत सोडून घरी येताना गाडीत रेडिओ लावला त्यावर पु.ल.च्या आयुष्यावरच्या चित्रपटाबद्दल चर्चा सुरु होती, त्यात बाहेर रिमझिम पाऊस सुरु...\nघरोघरी पसरावा पेटीच्या जादुई स्वरांचा आनंद\nप्रश्‍न - ‘जादूची पेटी’ या अभिनव कार्यक्रमाची कल्पना कशी सुचली आदित्य - माझे वडील पं. विद्याधर ओक यांनी प्रा. विलास पाटणकरांनी...\nअभिनयाच्या क्षेत्रातील प्रवेश अपघाताने\nपुणे - पोटापाण्यासाठी तुम्ही जे काम करता ती तुमची उपजीविका असते; पण मनापासून एखादे काम केले तर ती जीविका ठरते. माझ्याबाबतीत मी कलाकार म्हणून काम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokrang-news/book-review-of-drushyakala-105341/", "date_download": "2019-01-18T12:15:02Z", "digest": "sha1:HDD5QTI3JBHLPD4PDK62B7MWASMEG4BY", "length": 27404, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "बदलते कलासंदर्भ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nरेल्वेच्या विकासासाठी ठाणे मनोरुग्णालयाच्या कोटय़वधींच्या जागेला नख\nशिक्षकांकडून बनावट ‘टीईटी’ प्रमाणपत्रे सादर\nदोन वर्षांपासून कुलकर्णीची शस्त्रविक्री\nमहाआघाडीतील सहभागाबाबत अद्याप प्रस्तावच नाही\nभाजपपुढे पुन्हा यश मिळवण्याचे आव्हान\nमराठीतला पहिला ‘शिल्पकार चरित्रकोश’ चित्रकार सुहास बहुळकर व कलासमीक्षक दीपक घारे यांनी संपादित केला असून तो साप्ताहिक विवेकतर्फे शनिवार, ४ मे रोजी प्रकाशित होत आहे.\nमराठीतला पहिला ‘शिल्पकार चरित्रकोश’ चित्रकार सुहास बहुळकर व कलासमीक्षक दीपक घारे यांनी संपादित केला असून तो साप्ताहिक विवेकतर्फे शनिवार, ४ मे रोजी प्रकाशित होत आहे. या कोशाला बहुळकर व घारे यांनी दीर्घ प्रस्तावना लिहिली असून त्यातील हा संपादित अंश..\nयुरोपियन कलावंतांना पाचारण करून त्यांच्यापासून चित्रे व शिल्पे बनवून घेतली जाऊ लागली. पूर्वीपासूनच येथील इंग्रज अधिकारी त्यांच्या कारकिर्दीतील, त्यांना अभिमानास्पद वाटणाऱ्या महत्त्वाच्या प्रसंगांची चित्रे परदेशी कलावंतांकडून काढून घेत असत. याशिवाय अनेक इंग्रज चित्रकार आपल्या देशात फिरून येथील विलक्षण वेगळे जीवन, निसर्ग येथील वास्तूंची चित्रे काढून इंग्लंडमध्ये पाठवीत असत. सवाई माधवरावांच्या काळातील पुण्यातील रेसिडेन्ट मॅलेट यानेही जेम्स वेल्स या चित्रकाराला आमंत्रित करून एक भव्य चित्र रंगवण्यास सांगितले होते. हे चित्र इंग्रज, मराठे व टिपू सुलतान यांच्यात ६ ऑगस्ट १७९० रोजी झालेल्या त्रिवर्ग तहाचे, अर्थात पेशवे दरबाराचे चित्र होते. या चित्राच्या तयारीची अभ्यासचित्रे २४ ऑगस्ट १७९१मध्ये गणपती उत्सवाच्या वेळी दरबारात हजर राहून जेम्स वेल्स व त्याचे साहाय्यक व विद्यार्थी यांनी तयार केली होती. १७९२च्या दरम्यान वेल्सने सवाई माधवराव, नाना फडणवीस, महादजी शिंदे यांचीही व्यक्तिचित्रे काढली होती, पण विशेष म्हणजे १७९१च्या दरम्यान याच इंग्रज चित्रकार जेम्स वेल्सच्या नेतृत्वाखाली पुण्याच्या शनिवारवाडय़ात एका कलाशाळेत शिकून तयार झालेले गंगाराम चिंतामण नवगिरे-तांबट हे एतद्देशीय कलावंत पेशवे दरबाराचा ‘त्रिवर्ग तह’ या चित्राची अभ्यासचित्रे करण्यात सहभागी झाले होते. त्यांनी केलेल्या अभ्यासचित्रांचा दर्जा उत्तम होता व आजही ही चित्रे इंग्लंडमध्ये आणि मॅ���ेटच्या वंशजांच्या संग्रहांत आहेत. या कोशात चिंतामण नवगिरे-तांबट यांच्यावर विस्तृत नोंद प्रथमच प्रकाशित होत आहे.\n१९४७मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले. अनेक कलावंतांनी कलाभिव्यक्तीच्या विविध शक्यता शोधत शैलीविषयीचे अनेक प्रयोग करीत वेगवेगळ्या वाटा चोखाळल्या. यथार्थदर्शी वास्तववादी शैलीत माध्यमावरील प्रभुत्वाचे व कारागिरीचे अत्यंत दर्जेदार दर्शन घडविणाऱ्या पूर्वसुरींपेक्षा या नवीन प्रकारच्या, कधी भारतीयत्व जपणाऱ्या तर कधी विरूपीकरणातून साकार होणाऱ्या कलाकृतींनी, चांगलीच खळबळ उडाली. १९३७-३८च्या दरम्यान ‘यंग टर्कस्’ असे नाव घेऊन चित्रकारांचा एक गट उत्तर दृकप्रत्ययवाद (ढ२३ केस्र्१ी२२२्रल्ल्र२े) व अभिव्यक्तिवाद (ए७-स्र्१ी२२२्रल्ल्र२े) स्फूर्ती घेऊन चित्रनिर्मिती करू लागला. पी.टी. रेड्डी, क्लेमन्ट बाप्टिस्टा, भोपळे व मजिद हे या गटाचे प्रमुख चित्रकार होते. १९४१मध्ये ‘द बॉम्बे ग्रूप कन्टेम्पररी इंडियन आर्टिस्ट’ या नावाने पाच चित्रकारांनी एकत्र येऊन हा गट स्थापन केला. पी.टी. रेड्डी, एम.टी.भोपळे, अे. अे. मजिद, एम.वाय. कुलकर्णी व बाप्टिस्टा हे या गटाचे सभासद होते.\nयानंतरच्या काळातील प्रमुख घटना म्हणजे ‘प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रूप’ या संस्थेची १९४८मध्ये झालेली स्थापना. हुसेन, आरा, रझा, सूझा, बाकरे व गाडे हे या संस्थेचे प्रमुख चित्रकार होते. पुढील काळातील कलानिर्मितीत या घटनेचा मोठा प्रभाव पडला. कलावंतांमध्ये जुने व नवे असे दोन तट निर्माण झाले. प्रसंगी पराकोटीचे मतभेदही झाले. पाश्चिमात्य प्रभावाखालील वास्तववादी शैली व पारंपरिक भारतीय चित्रांपासून स्फूर्ती घेऊन कलानिर्मिती करणारे कलावंत एका बाजूला तर शास्त्राचे व कलेतील कारागिरीचे बंधन झुगारून, सामथ्र्यपूर्ण अभिव्यक्तीला महत्त्व देऊन मुक्तपणे चित्रे काढणारे कलावंत दुसऱ्या बाजूला; असे कलावंतांमध्ये दोन गट निर्माण झाले. आजही हे दोन गट महाराष्ट्रात अस्तित्वात असून त्यांच्यातील मतभेदांची दरी आजही कायम आहे.\nनवीन विचारांनी भारलेल्या या प्रयोगशील कलावंतांना आर्टिस्ट सेन्टर (स्थापना १९५०), जहांगीर आर्ट गॅलरी (स्थापना १९५२) व तत्कालीन कलासमीक्षक श्लेशिंजर, लायडन अशांचा आधार व प्रोत्साहन मिळाले. काही कलावंत परदेशात जाऊन तेथील कलाचळवळी अनुभवून परत आले. तर काही जण परदेशातच स्थायिक झाले. १९५७च्या दरम्यान ‘बॉम्बे ग्रूप’ नावाने एक नवीन गट उदयास आला. यात हेब्बर, चावडा, मोहन सामंत, जी.जी. कुलकर्णी, लक्ष्मण पै, बाबूराव सडवेलकर व हरकिशनलाल असे चित्रकार होते. १९५७ ते १९६२ या काळात त्यांनी आपली सहा प्रदर्शने भरवली. बेंद्रे, हुसेन, हेब्बर, रझा, आरा, बाकरे, गाडे, सूझा, गायतोंडे, अकबर पदमसी, तय्यब मेहता, रायबा, बाबूराव सडवेलकर अशा अनेक चित्रकारांनी विविध प्रकारे कलानिर्मिती करून तेथील कलाविश्व संपन्न केले.\nवर उल्लेखिलेल्या कलावंतांच्या पिढीपासून प्रेरणा घेऊन पुढील काळात मोहन सामंत, प्रभाकर बरवे, गोपाळ आडिवरेकर, प्रफुल्ला डहाणूकर, बी. प्रभा, बी. विट्ठल अशा अनेक चित्रकार-शिल्पकारांनी महाराष्ट्राचे कलाजगत घडविण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे. आकाराचे विरूपीकरण करण्यापासून सुरू झालेले प्रयोग आज अमूर्त चित्रांपर्यंत जाऊन पोहोचले आहेत. अंबादास, गायतोंडे, लक्ष्मण श्रेष्ठ व प्रभाकर कोलते यांसारख्या चित्रकारांनी अमूर्त शैलीतील चित्रे या कलाप्रकारांत महाराष्ट्राचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवले आहे. गेल्या काही दशकांपासून संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेल्या अनेक कलामहाविद्यालयांतून शिक्षण घेऊन बाहेर पडणारे विद्यार्थी विविध शैलीत कार्यरत असून स्वत:ची ओळख विशिष्ट शैलीद्वारे करून देण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. साहजिकच यात प्रचंड विविधता असून वास्तववादी शैलीपासून ते विरूपीकरण (ऊ्र२३१३्रल्ल), सुलभीकरण (र्रेस्र्’्र्रू३८), अलंकरण (ऊीू१ं३्र५ी), केवलाकारी (अु२३१ूं३) अशा अनेक प्रकारे कलानिर्मिती होताना आढळते. यापुढे जाऊन काही तरुण कलावंत मांडणशिल्प (कल्ल२३ं’’ं३्रल्ल) या कलाप्रकारात प्रत्यक्ष वस्तूच नव्हे तर दूरदर्शन, व्हिडीओ, संगणक अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेऊन आपली कलानिर्मिती करीत आहेत.\nदृश्यकलेच्या या बदलत्या स्वरूपामुळे प्रतिमा, अवकाश, प्रतिभा, कौशल्य या संकल्पनांच्या कक्षा विस्तारण्याची वेळ आलेली आहे. कलावंत कोणते, माध्यम कसे वापरतो याबरोबर संकल्पनात्मक मांडणीतून तो कोणते नवे संदर्भ निर्माण करतो, याला आज अधिक महत्त्व आलेले आहे. यातूनच सुनील गावडे, सुदर्शन शेट्टी किंवा तुषार जोग यांच्यासारखे कलावंत आपल्या नवीन संकल्पनांमुळे राष्ट्रीयच नव्हे, तर आं���रराष्ट्रीय पातळीवरही त्यांच्या कलाकृती सादर करण्यासाठी आमंत्रित केले जात आहेत.\nआजच्या कलेचे नवे सौंदर्यशास्त्र\nआजच्या दृश्यकलेचा विस्तार एवढा मोठा आहे आणि इतर कलाशाखांशी असलेले तिचे नाते इतक्या विविध प्रकारचे आहे की, दृश्यकलेच्या सीमा निश्चित करणे खूपच कठीण झाले आहे. आजच्या दृकश्राव्य प्रसारमाध्यमांच्या युगात दृश्यप्रतिमांना सर्वाधिक महत्त्व प्राप्त झालेले आहे. दृश्यकलेच्या बाबतीत काही कलाविषयक प्रश्न पुन:पुन्हा निर्माण होताना दिसतात. कलेचे अलौकिकत्व आणि तिचे उपयुक्तता मूल्य यांचे द्वंद कला इतिहासात पुनरावृत्त होताना दिसते. आर्ट आणि क्राफ्ट, कला आणि कौशल्य यांच्यातल्या सीमारेषा प्रत्येक काळात नव्याने स्पष्ट होत आलेल्या आहेत. सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या स्थापनेपासून आर्ट आणि क्राफ्टचे साहचर्य होते. त्यातून वास्तूंचे अलंकरण, उपयोजित कलेचा स्वतंत्र विभाग, मूलभूत अभ्यासक्रमातला बाहाऊस आणि डिझाइन संकल्पनेचा प्रभाव अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर कला व कौशल्य यांच्यामधले, तसेच अलौकिकता व उपयुक्तता यांच्यातले नाते नव्याने प्रस्थापित होताना दिसते. काळाच्या ओघात कलामाध्यमांच्या व कलाप्रकारांच्या संकल्पना बदलल्या. संवेदनशीलतेत मोठे बदल झाले.\nआजच्या दृश्य कलाजगताचा विचार करता त्याची व्याप्ती खूपच विस्तारली असून कलानिर्मितीचे स्वरूपही बहुकेंद्री झाले आहे. अशा प्रकारे निर्माण होणाऱ्या कलेतही इतक्या विविध प्रकारे अभिव्यक्ती होत आहे की, ते बघताना मन गोंधळून जाते. परिणामी या सर्वाना कवेत घेऊन त्यांचे मूल्यमापन करणे कठीण होऊ लागले आहे. आज तर अशी परिस्थिती आहे की कलाविष्कारामागे कोणतेही समान सूत्र नाही. परिणामी आस्वादाच्या बाबतीत कोणतेही संकेत नाहीत. कलावंताला निर्मितीचे पूर्ण स्वातंत्र्य आहे व प्रेक्षकाला आस्वाद घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे परंतु या परिस्थितीमुळे सर्वसामान्य माणूस गोंधळून गेल्याचे दिसते. हा दृश्यकला खंड वाचताना हा समग्र अनुभव येईल, असा विश्वास वाटतो.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n‘संशोधन लेख व ग्रंथाचा दर्जा आंतरराष्ट्रीय असावा’\nइथे टीकेची शस्त्रे टीकेपेक्षा भयानक\nमा‘इ’ती झालेल्या माहितीची ओळख\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nभारताचा ऑस्ट्रेल��या दौरा सुफळ संपूर्ण; वन-डे मालिकेतही भारताचा ऐतिहासिक विजय\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nIND vs AUS : ....तर निकाल वेगळाच लागू शकला असता \nभारतासाठी 'ती' मिसाइल टेक्नॉलॉजी ठरु शकते गेमचेंजर\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\nभारताच्या ऐतिहासिक विजयानंतर लतादीदींनी धोनीसाठी केले 'हे' खास ट्विट\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nकोंडीतले ठाणे : दुभाजकांवरील पांढरे पट्टे गायब\nकोपरी खाडीकिनारी फ्लेमिंगोंना मेजवानी\n‘एचएएल’कडे हजारो कोटींचे काम\nमहाराष्ट्राचे पाणी गुजरातला देण्याचा डाव उधळू\nमहिन्यात ५२६ कोटींची नागरी कामे\nद्रुतगती महामार्गावरील ‘पॅचेस’ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/anushka-sharma-10-years-in-bollywood-her-top-5-super-hit-movie-1803062/", "date_download": "2019-01-18T11:58:40Z", "digest": "sha1:PBQMSVS4EHUI3HHKLT2MMJKRZFA77FOG", "length": 14287, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Anushka Sharma 10 years in bollywood her top 5 super hit movie | ‘बँड बाजा बारात’ ते ‘सुईधागा’, जाणून घ्या १० वर्षांतला अनुष्काचा प्रवास | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nरेल्वेच्या विकासासाठी ठाणे मनोरुग्णालयाच्या कोटय़वधींच्या जागेला नख\nशिक्षकांकडून बनावट ‘टीईटी’ प्रमाणपत्रे सादर\nदोन वर्षांपासून कुलकर्णीची शस्त्रविक्री\nमहाआघाडीतील सहभागाबाबत अद्याप प्रस्तावच नाही\nभाजपपुढे पुन्हा यश मिळवण्याचे आव्हान\n‘बँड बाजा बारात’ ते ‘सुईधागा’, जाणून घ्या १० वर्षांतला अनुष्काचा प्रवास\n‘बँड बाजा बारात’ ते ‘सुईधागा’, जाणून घ्या १० वर्षांतला अनुष्काचा प्रवास\nगेल्या दहा वर्षांत अनुष्कानं वीसहून अधिक चित्रपटात काम केलं. त्यातले पाच सुपरहिट ठरलेले चित्रपट आपण पाहणार आहोत.\nदहा वर्षांपूर्वी तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.\nअभिनेत्री अनुष्का शर्मा हिनं साधरण १० वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. २००८ मध्ये अनुष्काचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटामुळेच तिला शाहरूख खानसोबत काम करण्याच��� संधी मिळाली. विशेष म्हणजे तिचा पाहिला चित्रपटही डिसेंबरमध्येच प्रदर्शित झाला होता. आता तिचा ‘झिरो’ हा चित्रपटदेखील डिसेंबरमध्येच प्रदर्शित होत आहे, योगायोग म्हणजे यातही तिचा सहकलाकार म्हणून शाहरुखच असणार आहे. १२ डिसेंबरला तिचा ‘रब ने बना दी जोडी’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानं अनुष्का रातोरात स्टार झाली. गेल्या दहा वर्षांत अनुष्कानं वीसहून अधिक चित्रपटात काम केलं. त्यातले पाच सुपरहिट ठरलेले चित्रपट आपण पाहणार आहोत.\n२०१० साली आलेला ‘बँड बाजा बारात’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. अनुष्काला बॉलिवूडमध्ये येऊन जेमतेम दोन वर्ष झाली होती. तर या चित्रपटातून रणबीर सिंगनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या दोघांची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडली. त्यामुळे दोन्ही चेहरे नवे असतानाही दमदार अभिनय आणि कथेच्या जोरावर हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.\n२०१४ साली आमिर खानसोबत आलेला अनुष्काचा पीकेही बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. पिक्सी कटमधला अनुष्काचा लूक, पत्रकाराची तिची भूमिका अनेकांना आवडली. विशेष म्हणजे चीनमध्येही अनुष्का- आमिरच्या या चित्रपटाला प्रेक्षकांची तुफान प्रसिद्धी मिळाली.\nअनुष्का शर्माची प्रमुख भूमिका असलेला NH10 हा चित्रपट २०१५ साली प्रदर्शित झाला. अंगावर काटा आणणारी दृश्ये, कहाणी यामुळे हा चित्रपट चर्चेचा विषय ठरला. या चित्रपटात शेवटपर्यंत लढणारी अनुष्का अनेकांना आवडली. चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला असला तरी अनुष्काच्या अभिनयाचं कौतुकही खूप झालं.\nसुलतान चित्रपटाच्या निमित्तानं अनुष्काला बॉलिवूडमधल्या तिसऱ्या खान सोबत म्हणजेच सलमान सोबत काम करण्याची संधी मिळाली. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या सुलताननं बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. या चित्रपटात अनुष्का कुस्तीपटूच्या भूमिकेत दिसली. या चित्रपटासाठी अनुष्कानं खास कुस्तीचं प्रशिक्षणही घेतलं होतं.\nया वर्षांत प्रदर्शित झालेला अनुष्काचा ‘सुईधागा’ही तितकाच हिट ठरला. आतापर्यंत कधीही न साकारलेली भूमिका अनुष्कानं यात साकारली. अनुष्कासोबत वरूणचीही प्रमुख भूमिका या चित्रपटात होती. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं १०० कोटींहून अधिकची कमाई केली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेल��� जशास तसं उत्तर\nभारताच्या ऐतिहासिक विजयानंतर लतादीदींनी धोनीसाठी केले 'हे' खास ट्विट\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nभारताचा ऑस्ट्रेलिया दौरा सुफळ संपूर्ण; वन-डे मालिकेतही भारताचा ऐतिहासिक विजय\nIND vs AUS : ....तर निकाल वेगळाच लागू शकला असता \nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\nभारतासाठी 'ती' मिसाइल टेक्नॉलॉजी ठरु शकते गेमचेंजर\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nकोंडीतले ठाणे : दुभाजकांवरील पांढरे पट्टे गायब\nकोपरी खाडीकिनारी फ्लेमिंगोंना मेजवानी\n‘एचएएल’कडे हजारो कोटींचे काम\nमहाराष्ट्राचे पाणी गुजरातला देण्याचा डाव उधळू\nमहिन्यात ५२६ कोटींची नागरी कामे\nद्रुतगती महामार्गावरील ‘पॅचेस’ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/trying-to-get-the-investment-from-chin-russia/", "date_download": "2019-01-18T11:11:03Z", "digest": "sha1:IVYMX26L43NM4D2HKJ6SJOPBNNYXACQZ", "length": 8719, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "चीन, कोरिया, रशियातून गुंतवणूक मिळविण्याचा प्रयत्न | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nचीन, कोरिया, रशियातून गुंतवणूक मिळविण्याचा प्रयत्न\nनवी दिल्ली – भारत सरकार येणाऱ्या काळात थेट परदेशी गुंतवणूक (एफडीआय) 100 अब्ज डॉलर्सपर्यंत मिळविण्याचे ध्येय ठेवणार आहे. त्यासाठी जपान, दक्षिण कोरिया, चीन आणि रशिया या ठिकाणी गुंतवणूक आकर्षीत करण्यासाठी विभाग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली.\nभारतात परदेशी गुंतवणूक करण्यात येणाऱ्या देशांना एक विश्वास प्राप्त व्हावा म्हणून अनेक प्रकारचे बदल करण्यात आले आहेत. सरकारने व्यापार क्षेत्रात कार्यक्षम वातावरण तयार केले आहे. नुकत्याच सादर करण्यात आलेल्या उद्योग सुलभता अहवालानुसार भारताच्या उद्योग सुलभतेत 23 गुणांची सुधारणा होत भारताने 77 व्या स्थानांवर झेप घेतली असल्याची नोंद वर्ल्ड बॅंकेकडून करण्यात आली आहे.\nउर्जा क्षेत्र, चिकित���सा उपकरण या क्षेत्रातही भारतात गुंतवणूक करण्यास मोठा वाव आहे. त्याकडे विदेशी गुंतवणूकदारांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. सरलेल्या वर्षात विदेशी गुंतवणूक आकर्षीत करण्यात भारताने चीनलाही मागे टाकले असल्याच्या बाबीकडे त्यांनी यावेळी लक्ष वेधले. भारत गुंतवणूकीसाठी इतर देशापेक्षा आकर्षक असल्याचे जागतिक बाजारात वातावरण आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपाच महिन्यांपासून वाहन विक्रीत घट\nहरित लवादाकडे 100 कोटी देण्यास फोक्‍सवॅगन तयार\nरिझर्व्ह बॅंकेने व्याजदरात कपात करण्याची मागणी\nजेट एअरवेजमध्ये गुंतवणुकीस गोयल तयार\nसूट देऊनही भारतात ऍपल फोनची विक्री वाढेना\nकंपन्यांचे सामाजिक कामही महत्त्वाचे- सुरेश प्रभू\nइंद्रा नुयी जागतिक बॅंकेच्या अध्यक्ष होण्याची शक्‍यता\nशेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न\nजयवंत पवार यांना आदर्श शिक्षक पुरस्कार\nशेतकऱ्यांना दूध व्यवसाय परवडेना\nछत्रपती कारखान्याचा वर्धापनदिन उत्साहात\nगिरीश बापट यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी- धनंजय मुंडे\n#AUSvIND : ‘धोनी-चहल’ विजयाचे शिल्पकार; भारताने 2-1 ने मालिका जिंकत रचला इतिहास\n‘गोड बोला’ सांगणं सोपं…\nमायावती पैसा असलेल्यांनाच निवडणुकीचे तिकीट देतात\nपाच महिन्यांपासून वाहन विक्रीत घट\nगिरीश बापटांकडून मंत्रिपदाचा गैरवापर- हायकोर्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/now-the-face-will-be-your-choice-of-verification/", "date_download": "2019-01-18T12:25:19Z", "digest": "sha1:ENCCS4QZ4OLJCXVFHQLJI6EQGDRNFBO4", "length": 7023, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आता चेहराही ठरणार तुमच्या आधार पडताळणीचा पर्याय", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nआता चेहराही ठरणार तुमच्या आधार पडताळणीचा पर्याय\nआता ‘आधार’ ओळखणार तुमचा चेहरा\nनवी दिल्ली : बायोमेट्रिक पद्धतीने आधार काढत असताना हाताच्या बोटांवरील रेषा अस्पष्ट असल्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या मात्र आता त्यांना ‘यूआयडीएआय’कडून दिलासा मिळणार आहे. १ जुलै २०१८ पासून अश्या व्यक्तींच्या चेहऱ्यावरुन नोंदणीकृत आधार कार्डाची पडताळणी केली जाणार आहे.\nसर्जिकल स्ट्राईक नंतर भारताची सर्वात मोठी कारवाई\nतुळजाई स्ञी शक्ती पुरस्कार पुनश्च सुरु करण्���ाची मागणी \nयुनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) सध्या बोटांचे ठसे आणि डोळ्यांची बुब्बुळं (आयरिस) यांच्या आधारे पडताळणी करतं. मात्र वयोमान किंवा अतिरिक्त कामामुळे ज्यांच्या हाताच्या बोटांवरील रेषा (फिंगरप्रिंट्स) अस्पष्ट झाल्या आहेत, त्यांना ऑथेंटिकेशन करताना त्रासाला सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे अशा व्यक्तींसाठी चेहराही त्यांचा ‘आधार’ ठरणार आहे. चेहरा, बोटांचे ठसे, बुब्बुळं किंवा ओटीपी हे चार पर्यायांपैकी कोणत्याही एका पद्धतीने ऑथेंटिकेशन करता येईल.\nसुप्रीम कोर्टात आधार कार्डावर होणाऱ्या सुनावणीच्या अवघ्या २४ तास आधी हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. आधार कार्डाच्या अनिवार्यतेवर दाखल केलेल्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होणार आहे.\nसर्जिकल स्ट्राईक नंतर भारताची सर्वात मोठी कारवाई\nतुळजाई स्ञी शक्ती पुरस्कार पुनश्च सुरु करण्याची मागणी \nरोहित शर्माचे शानदार शतक\nयादिवशी येणार भारत – पाकिस्तान आमने – सामने\n‘खायेगा इंडिया तो शौचालय जायेगा इंडिया’ : धनंजय मुंडे\nसिन्नर : ''केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सतत रोजगार, नोकरी देण्याचे खोटे आमीष दाखवून तरुणांना फसवले. जीएसटी मुळे…\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nपेटिंग्ज नंतर जव्हार मध्ये वारली चित्र शैलीचे टॅट्यू फिव्हर\n‘आम्ही कुरियरने मुख्यमंत्र्यांना कांदा पाठवला,त्यांनी फुकट…\n‘अमित शहांना कर्नाटकच्या शापामुळे डुकराचा आजार’\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/revenue-minister-chandrakant-patil-talks-about-prithviraj-chavan-118613", "date_download": "2019-01-18T12:57:20Z", "digest": "sha1:WDVGWJ5ZMF6UISLQ2IGFUSJQFLU63AHY", "length": 16577, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "Revenue Minister Chandrakant Patil Talks About Prithviraj Chavan पृथ्वीराज चव्हाण यांना आम्ही दिल्लीला पाठवू - महसूल मंत्री चंद्रकांत पाटील | eSakal", "raw_content": "\nपृथ्वीराज चव्हाण यांना आम्ही दिल्लीला पाठवू - महसूल मंत्री चंद्रकांत पाटील\nबु���वार, 23 मे 2018\nपृथ्वीराज चव्हाण यांच्या होम पीचवर येवून चंद्रकांत पाटील यांनी आव्हान दिले आहे. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेस त्यावर काय प्रतिक्रीया देणार, त्यांची व्यूव्हरचना काय असणार याकडे आता लक्ष लागून आहे.\nकऱ्हाड - माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पालिकांच्या निवडणुकीत लक्ष घालू नये, त्यांनी दिल्लीला जावे. ते जाणार नसतील तर आम्ही त्यांना पाठवू असा इशारा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मलकापूरात झालेल्या सभेत दिला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात राजकीय खल सुरू झाला आहे. त्यांच्या सभेला निमित्त होते, मलकापूरच्या निवडणुकीचे, मात्र भाजपचे प्रत्यक्ष टार्गेट पृथ्वीराज चव्हाण होते, हेही यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या होम पीचवर येवून चंद्रकांत पाटील यांनी आव्हान दिले आहे. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेस त्यावर काय प्रतिक्रीया देणार, त्यांची व्यूव्हरचना काय असणार याकडे आता लक्ष लागून आहे.\nनिवडणुक कोणतीही असे, अथवा विरोधी पक्षातील कोणताही नेता असो, त्याची कऱ्हाडमध्ये जाहीर सभा झाली अथवा पत्रकार परिषद झाली की, तो नेता पृथ्वीराज चव्हाण यांनाच टार्गेट करतो. या भागातील रूढ झालेला हाच शिरस्ता आहे. याच पद्धतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, नारायण राणे, एमआयएमचे अस्साउद्दीन ओवीसी यांच्यासह अनेक दिग्गज ज्या ज्यावेळी येथे आले. त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना टार्गेट केले. मात्र त्यांच्या टिकांना काही वेळाच प्रत्युत्तर दिले गेले. मात्र काल परवा मंत्री चंद्राकात पाटील यांच्या झालेल्या सभेत जी टिका झाली. त्या टिकेने काँग्रसेच्या गोटात विशेष करून पृथ्वीराज चव्हाण यांना मानणाऱ्यांमध्ये कमालीची अस्वस्थता दिसली. त्यामागे मलकापूरच्या निवडणुकीचे कारण तर आहेच. त्याशिवाय़ होम पीचवर येवून आव्हान दिल्याने त्यांच्यात अस्वस्थता दिसली. भाजपचे नेते अतुल भोसले यांना मलकापूरच्या निवडणुकीत यश यावे, यासाठी झालेल्या जाहीर सभेने तालुक्याच्या राजकारणात वेगळाच राजकीय रंग भरल्याचेही या निमित्ताने दिसून आले. अनेक तार्कीक राजकीय आडाखे बांधले जात आहे. मलकापूरवर सध्या पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाची म्हणजेच मनोहर शिंदे यांची सत्ता आ���े. त्यांनी गतवेळी अतुल भोसले यांना सोबत घेवून विरोधकांना चारीमुंड्या चीत करत 17-0 असा इतिहास रचला. आज स्थिती जरा बिकट झाली आहे. अतुल भोसले भाजपमध्ये गेल्याने तेथे शिंदे यांना प्रतिस्पर्धी तयार झाला आहे. साम-दाम-दंड-भेद याचा वापर निवडणुकीत होईलही. मात्र विरोधकांच्या वेगवेगळ्या आरोपांना व त्यांच्या रणनिती नेमके काय उत्तर देणार याची उत्सुकता लागून आहे. भाजप पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर कडाडून विरोध करणार आहे, ते काल परवाच्या सभेवरून स्पष्ट झालेच आहे. त्यामुळे त्या रणनितीच्या विरोधात पृथ्वीराज चव्हाण नक्की कोणती व्यूव्ह रचना आखणार त्याचीही उत्सुकता लागून राहिली आहे.\nविकासाचा अजेंडा काय -\nनिवडणुक कोणतीही असली तरी राजकीय आखड्यात तेच आरोप व त्याला तीच प्रत्युत्तरे असतात. त्याच्या फैरी एक सारख्याच असतीलही. मात्र काँग्रेस व भाजपला विकासाचा अंजेडा स्वतंत्र देण्याचे आव्हानही पेलावे लागणार आहे. त्याचे आव्हान पक्ष व नेते कसे पेलणार हेही त्याच वेळी स्पष्ट होणार आहे.\n'काँग्रेस सत्तेत आल्यानंतरच होणार राम मंदिर'\nदेहरादून- काँग्रेस सत्तेत आल्यानंतरच राम मंदिर होणार असल्याचे महत्वपूर्ण विधान उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे महासचिव हरीश रावत...\nमुख्यमंत्री महोदय, 'त्या' सोळा भ्रष्ट मंत्र्यांना घरी बसवा- मुंडे\nचाळीसगांव- मुख्यमंत्री महोदय, सबंध महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतोय की, खरंच पारदर्शी असाल तर सोळा भ्रष्ट मंत्र्यांना घरी बसवा,...\n#PublicProperty मनसेकडून सिंचन भवनात तोडफोड\nपुणे - मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी पाणीपुरवठ्याबाबत आश्‍वासन देऊनही जलसंपदा विभाग पुणेकरांच्या भावनांशी खेळत आहे. जलसंपदा विभाग ठोस निर्णय घेत...\nभाजपच्या अ. जा. मोर्चाची राष्ट्रीय परिषद उद्यापासून\nनागपूर - भाजपच्या अनुसूचित जाती-जमाती आघाडीच्या राष्ट्रीय परिषदेचे उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येत्या १९ जानेवारीला...\nमुंबई - राज्यातील दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारकडे मागितलेला निधी अडकल्याने मुख्यमंत्री निधीला हात घालण्याची नामुष्की सरकारवर ओढवली. राज्यात...\n\"वंचित आघाडी'ला जागा दिल्यास माघार - ओवेसी\nनांदेड - कॉंग्रेसने ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला समाधानकारक जागा ���ेत सन्मानपूर्वक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t3728/", "date_download": "2019-01-18T11:28:31Z", "digest": "sha1:LOA4B2RS4QWOFFYVYP4O4OK3ZP23FFYI", "length": 2788, "nlines": 72, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-कधीतरी", "raw_content": "\nअशीच तू होतीस कधीतरि\nकाय जाहले दुरावलो मी ,\nपरिचय होता ना ....\nतरीही का रुसले मग हसलेले\nकळलेच कसे ना कांही ...\nअडले काय कुठे वा नडलेले ...\nभ्रम नव्हता हे मात्र खरे;\nपण प्राण आज अवघडलेले........\nअतिरेक सांडला मायेचा वेदना मांडली चुकलेली\nछायेत सावली जशी भावना एक सुरात विखुरलेली.....\nसमर्पिले अवघे सारे हाती नच रेषहि उरलेली...\nशून्यात कसे व्हावे रोपण संवेदना जिथे हरलेली\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nसमर्पिले अवघे सारे हाती नच रेषहि उरलेली...\nशून्यात कसे व्हावे रोपण संवेदना जिथे हरलेली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "http://majalgaonmahaulb.maharashtra.gov.in/ULBMemberElection/pagenew", "date_download": "2019-01-18T11:23:04Z", "digest": "sha1:5TMRXUUEQVZMSCGWTD64EQAZ53UPPHGK", "length": 10789, "nlines": 132, "source_domain": "majalgaonmahaulb.maharashtra.gov.in", "title": "ULBMemberElection", "raw_content": "\nमुख्य घटकाला जा |\nनगरपरिषद प्रशासकीय कार्यालय इमारत / नागरी सुविधा केंद्र\nगृहनिर्माण व गलीछ्ह वस्ती\nसन २०११ नुसार जनगणना\nनिवडून आलेल्या सदस्यांची माहित\nसार्वजनिक आरोग्य विषयक सेवा\nशहरात उपलब्ध शैक्षणिक सुविधा\nशहरात उपलब्ध उच्च शैक्षणिक सुविधा\nमुलभूत सोयी सुविधा स्थिती\nकर संकलन विषयक बाबी\nउत्पन्न आणि खर्च खाते\nप्रभागनिहाय निवडून आलेले सदस्य\nतुम्ही आता येथे आहात : मुख्यपृष्ठ / आमच्या विषयी / लोकसंख्या विषयी / निवडून आलेल्या सदस्यांची माहित\nशासन निर्णय नगर विकास विभाग नगरपालिका प्रशासन संचालनालय\nभारत सरकार महाराष्ट्र शासन राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र\nस्वच्छ भारत अभियान रा. श. आजीविका मिशन\nकर आकारणी बी. पी. एम. एस. माहिती नगरपर��षदेद्वारे वितरित केलेल्या विविध सेवांसाठी शुल्क शासन निर्णय मालमत्ता व पाणी देय माहिती\nआपत्ती व्यवस्थापन आराखडा महत्वाचे दूरध्वनी क्रमांक\nनिवडून आलेल्या सदस्यांची यादी\n1 A मंगलनाथ कॉलोनी, टवाणी कॉम्प्लेक्स मुंडे सुमन माणिकराव उपाध्यक्ष elected\n1 A मंगलनाथ कॉलोनी, टवाणी कॉम्प्लेक्स चाऊस सहाल बीन आमेर अध्यक्ष elected\n1 B बँक कॉलोनी ,समता कॉलोनी ,विवेकानंदनगर यादव शरद रामभाऊ सदस्य elected\n2 A इंदिरा नगर,पंचशील नगर ,दत्त मंदिर अलझेंडे भारत मरिबा सदस्य elected\n2 B अशोक नगर ,महात्मा फुले स्कूल परिसर शेख हनिफाबी बशीर सदस्य elected\n3 A कलिका नगर ,जिजामाता नगर मेंडके रेश्मा दिपक सदस्य elected\n3 B शिवाजी नगर ,जिजामाता नगर रत्नपारखी विनायक नरहरी सदस्य elected\n4 A गजानन नगर ,बि एंड सि रोड लंगडे राहुल सुखदेव सदस्य elected\n4 B शाहूनगर, खुर्पे कॉलोनी मुंदडा राजश्री नितीन सदस्य elected\n5 A आयेशा नगर ,चांदनी ग्राउंड आळणे अशोक भगवान सदस्य elected\n5 B शिवाजी नगर चा काही भाग,फुले नगर शिंदे सुजाता विजय सदस्य elected\n6 A बीड रोड परिसर ,शिवाजी नगर भाग ,आयेशा नगर भाग राज अहमद सय्यद नूर सदस्य elected\n6 B फुले नगर भाग ,पोलिस कॉलोनी डोंगरे स्वाती सचिन सदस्य elected\n7 A गजानन रोड ,राधा टॉकीज,बिलाल मोहल्ला, बनसोडे उषाबाई महादेव सदस्य elected\n7 B जय भीम नगर ,बंजारा नगर ,अयोध्या नगर लाटे प्रताप अच्युतराव सदस्य elected\n8 A दबडगावकर कॉलोनी ,कोर्ट रोड परिसर ,वडारवाडा शिंदे कमलबाई नानाभाऊ सदस्य elected\n8 B राज गल्ली ,सय्यद गल्ली ,तकिया कॉलोनी शेख तौफ़िक़ सत्तार सदस्य elected\n9 A जुना बाजार रोड ,राज गल्ली ,खाटीक गल्ली , चाऊस अबू तालेब आमेर सदस्य elected\n9 B भोई गल्ली,बागवान गल्ली,पाटिल गल्ली,साठे नगर होके सिमा नारायणराव सदस्य elected\n10 B मोगल मोहल्ला,शेलकेगल्ली,भटगल्ली,तहसील रोड होके अंजली बाळासाहेब सदस्य elected\n11 A तानाजीनगर,खंडोबा मैदान,अरफात कॉलोनी,सन्मित्रकॉलोनी शेख मंजूर चांदसाब सदस्य elected\n11 B सिरसटगल्ली,गांधनपूरा,धारुर रोड परिसर शेख सुग्राबी पाशा सदस्य elected\n12 A आंबेडकर चौक,मोंढ़ाभाग,सिद्धिकीकॉलोनी,आजादनगर पौळ सुधामती सुधाकर सदस्य elected\n12 B गौतमनगर,भीमनगर,बायपास रोड परिसर भोसले भागवत विठ्ठलराव सदस्य elected\n999 999 Nominated पोटभरे मनीषा विवेक सदस्य nominated\n999 999 Nominated लोढा सुशील कचरुलाल सदस्य nominated\nअध्यक्ष उपाध्यक्ष मुख्याधिकारी समिती\nअभियान प्रकल्प योजना स्वच्छ भारत अभियान रा. श. आजीविका मिशन\nनिविदा जा���िराती महाराष्ट्र नगरपरिषद सेवा (संवर्ग) पदभरती परीक्षा - २०१८\nमहा-जी.आय.एस पोर्टल बी.पी.एम.एस. पोर्टल नगरपरिषद वेबसाईट शहरी पथ विक्रेता पोर्टल\nकायदे धोरण नियम स्थायी निदेश\nआपले सरकार सेवा हमी कायदा महा योजना तक्रार निवारण माहितीचा अधिकार संयुक्त नागरी सेवा पोर्टल\nअंतिम पुनरावलोकन आणि सुधारणा : १८-०१-२०१९\nएकूण दर्शक : २९१९\nप्रकाशन हक्क © २०१७ , नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासनाचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.\nहे वेब पोर्टल राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र , पुणे यांनी विकसित केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.evivek.com/Encyc/2018/12/17/patange-savidhan-speech-in-pune", "date_download": "2019-01-18T13:08:37Z", "digest": "sha1:7DC2KTCBRJGHMKETMZOWMQ5LL7N3WHJX", "length": 7507, "nlines": 26, "source_domain": "www.evivek.com", "title": "संविधान हेच सर्वोच्च - रमेश पतंगे", "raw_content": "\nसंविधान हेच सर्वोच्च - रमेश पतंगे\nपिंपरी-चिंचवड ः ''समाजात शेतकरी, कामगार, व्यापारी असे विविध प्रकारचे वर्ग असतात. एका वर्गाचे हितसंबंध दुसऱ्यासाठी बाधा आणत असतात. म्हणूनच या सर्वांशी समन्वय, संतुलन राखण्याचे काम राज्यघटनेला करावे लागते. अर्थात हे काम निवडून दिलेले प्रतिनिधी करत असतात. संविधान हेच सर्वोच्च असते.'' असे प्रतिपादन हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ विचारवंत रमेश पतंगे यांनी केले.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या वतीने पुनरुत्थान समरसता गुरुकुलम येथे गुरुवार, दि. 6 डिसेंबर 2018 रोजी 'आम्ही आणि आमचे संविधान' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानात पतंगे यांनी संविधानाविषयी आपले अभ्यासपूर्ण विचार मांडले. या वेळी क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष व पुनरुत्थान समरसता गुरुकुलमचे संस्थापक गिरीश प्रभुणे यांनी रमेश पतंगे, दलित इंडस्ट्रीज चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडियाचे अध्यक्ष, पद्मश्री मिलिंद कांबळे, पुणे विभाग संघचालक संभाजीराव गवारे, पिंपरी चिंचवड बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. सुनील कडुसकर या मान्यवरांचा सन्मान केला.\nपतंगे म्हणाले की राज्य तयार होण्यासाठी भूमी, जन, सरकार व सार्वभौमत्व एकत्रित यावे लागते. म्हणूनच संसदीय लोकशाहीतील व अध्यक्षीय लोकशाहीतील चांगल्या गोष्टी घेऊनच भारतीय संविधान तयार झाले आहे आणि ���े काम फ क्त भारतीय मनच करू शकते, अशी पावती विदेशी विचारवंतांनीही दिली आहे. घटनेत दर्जाची व संधीची समानता हे तत्त्व मान्य केल्याने जे अजूनही संधीच्या पातळीवर पोहोचलेले नाहीत, अशांसाठी वेगळी तरतूद व्यवस्था करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.\n''डॉ. आंबेडकर हे जसे घटनातज्ज्ञ होते, तसे ते व्यावहारिक अर्थतज्ज्ञही होते. समाजात आर्थिक समता यावी यासाठी डॉ. बाबासाहेबांच्या इच्छेचा आदर करत डिक्की ही संस्था हेच कार्य करत आहे'' असे मिलिंद कांबळे यांनी सांगितले.\nया प्रसंगी समितीतर्फे 'आम्ही आणि आमचे संविधान' या विषयावर घेतलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. सीमा चतुर आखाडे (प्रथम क्रमांक), सविता पाठक व वनिता जोरी (विभागून द्वितीय द्वितीय), प्रमोदिनी बकरे (तृतीय क्रमांक), स्मिता जोशी (उत्तेजनार्थ) यांनी स्पर्धेत क्रमांक मिळविला.\nरमेश पतंगे लिखित 'आम्ही आणि आमचे संविधान' या पुस्तकाचे प्रा. दिगंबर ढोकले यांनी रसग्रहण केले. सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेवून संविधान साक्षर करण्याची क्षमता या पुस्तकात असल्याचे ते म्हणाले. गिरीश प्रभुणे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. समितीचे विश्वस्त मिलिंदराव देशपांडे, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, विनायकराव थोरात, मधुसूदन जाधव, अशोक पारखी, रवींद्र नामदे, शरद जाधव, संजय कुलकर्णी, सुनीता शिंदे आदी मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते. सरला पाटील यांनी बुध्दवंदना सादर केली. शांतिरामजी भोईर यांनी आभारप्रदर्शन केले.\nआबा अभ्यंकर - पुणे संघपरिवाराचा महान विस्तारक\n© 2016 सर्व अधिकार सुरक्षित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.morehacks.net/whatsapp-conversation-spy-hack-tool/?lang=mr", "date_download": "2019-01-18T12:46:37Z", "digest": "sha1:VLBTJZWN5ADN4J42JWCEL6TIZJHFLHII", "length": 6353, "nlines": 73, "source_domain": "www.morehacks.net", "title": "WhatsApp संभाषण पाहणे खाच साधन", "raw_content": "\nआम्ही गेमसाठी म्हणता तयार,फसवणूक साधने,प्रशिक्षक साधने\nWhatsApp संभाषण पाहणे खाच साधन\nWhatsApp संभाषण पाहणे खाच साधन\nWhatsApp इतर user.Is मुक्त संदेश वर अनेक लोक द्वारे वापरले एक उत्तम अर्ज पाठवू शकता iOS किंवा Android.\n प्रत्येकजण आहे. आम्ही एक उत्तम तयार केले आहे खाच साधन. सह WhatsApp संभाषण पाहणे खाच साधन you can see what all the messages . हे साधन वापरण्यास अतिशय सोपे आहे आणि फक्त मिनिटांत आपण फक्त काही क्लिक इच्छित सर्व संभाषणे पाहू शकता.WhatsApp संभाषण पाहणे खाच साधन आहे 100% ज्ञानीही आणि साप्ताहिक सुधारित केले आहे.\nआता आपण आपल्या iOS किंवा Android डिव्हाइसवर थेट WhatsApp संभाषण गुप्तचर साधन डाउनलोड करू शकता (क्लिक करा डाउनलोड बटण नंतर आपले डिव्हाइस निवडा)\nडाउनलोड WhatsApp संभाषण गुप्तचर साधन\nस्थापित करा आणि साधन चालवा\nफोन नंबर प्रविष्ट करा\nसंभाषण नवीन विंडो उघडेल\nआपण अनुप्रयोग वापरणाऱ्या एका व्हिडिओवर आहे आणि ते कार्य करते हे सिद्ध करू शकतो खाली.\nफेब्रुवारी 17, 2014 येथे 3:50 pm\nफेब्रुवारी 17, 2014 येथे 3:51 pm\nफेब्रुवारी 17, 2014 येथे 3:51 pm\nफेब्रुवारी 17, 2014 येथे 3:51 pm\nफेब्रुवारी 26, 2014 येथे 10:47 आहे\nउत्तर रद्द करण्यासाठी येथे क्लिक करा.\nआपण असणे आवश्यक आहे लॉग इन एक टिप्पणी पोस्ट करण्यासाठी.\nया साइटवर काम फायली\n14741 साठी मतदान होय/ 37 यासाठी कोणतेही\nRoblox लाटणे साधन अमर्यादित Robux\nGoogle गिफ्ट कार्ड जनरेटर प्ले\nस्टार स्थिर खाच साधन अमर्यादित नाणी\nपोपल खाच मनी नागाप्रमाणे साधन\nओळ प्ले खाच साधन अमर्यादित हिरे\nSims 4 मॅक आणि पीसी डाउनलोड\nChaturbate टोकन खाच जनरेटर\nमर्यादा नाही खाच साधन गती आवश्यक\nकॉपीराइट © 2019 खाच साधने – आम्ही गेमसाठी म्हणता तयार,फसवणूक साधने,प्रशिक्षक साधने", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/editorial-on-bollywood-actress-sridevi/", "date_download": "2019-01-18T12:38:07Z", "digest": "sha1:QFGFYBL65GJCRA5KHNAQ5Q22ZDURQXO3", "length": 25703, "nlines": 259, "source_domain": "www.saamana.com", "title": "चांदणी निखळली! | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमालवण तहसीलदारांची मुख्याधिकाऱ्यांना अर्वाच्च भाषेत धमकी, नगरपरिषदेत तीव्र निषेध\nमानपानाला फाटा देत नवदाम्पत्याचा स्तुत्य निर्णय, कालवा दुरुस्तीला दिले पेसे\nफुले दांपत्याला ‘भारतरत्न’ मिळण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करा\nपुण्यात ‘पाणी’ तापले, शहराला 1350 टीएमसी पाणी देण्याचा निर्णय\nसवर्ण आरक्षणाच्या विरोधात द्रमुकची उच्च न्यायालयात धाव\n’10 Year Challenge’ मागे फेशियल डेटा चोरीचा कट असल्याचा संशय\nकाँग्रेस सत्तेवर आल्यास ‘मंदिर वही बनेगा’: हरीश रावत\nकश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर हँड ग्रेनेडचा हल्ला\nदिल्लीतील प्रदूषित हवेमुळे ब्रेन डॅमेजचा धोका\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nऑस्ट्रेलियन कर्णधार फिंच बळीचा बकरा, भुवनेश्वरची अनोखी हॅटट्रीक\nआजचा अग्रलेख : शिवस्मारकाचा छळ\nठसा : डॉ. अनिल अवचट\nलेख : बालमनाच्या जडणघडणीसाठी ‘चित्रकला’ हवी\nआजचा अग्रलेख : घोषणांचा ‘मोसम’\n– सिनेमा / नाटक\nकरणी सेनेला कंगनाचे राजपुती बाण्यात उत्तर\nमला महाराष्ट्राची संस्कृती फार आवडते – कोरिओग्राफर एम. सुधाकर\n‘सर्व लाईन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nआठवडाभर आधीच साजरा होणार ‘शिमगा’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nमृत्यूने चाल खेळली; पण श्रीदेवीही ‘चालबाज’ होती. चित्रपट प्रदर्शनाच्या झगमगाटी कार्यक्रमात नायक – नायिका उंची वस्त्र परिधान करून जातात तशीच ती गेली. मनाने खंबीर आणि स्वभावाने जिद्दी असलेली श्रीदेवी स्वर्गातही मुलीच्या चित्रपटाचा प्रीमियर शो पाहिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. देवांनो सांभाळा, पृथ्वीवरील चांदणी निखळली आहे. ती स्वर्गाच्या दिशेने निघाली आहे. स्वर्गातील अप्सरांचे आसन डळमळीत झाले आहे.\nमाणसाने मृत्यूला घाबरले पाहिजे, मृत्यू अटळ आहे आणि तेच अंतिम सत्य आहे वगैरे शिकवण लाख खरी असली तरी मृत्यूलाही कुणाचे तरी भय असायला हवे की नको ‘आले मनात की उचल’ हा यमराजाचा खाक्या सदासर्वकाळ कसा काय मान्य करता येईल ‘आले मनात क��� उचल’ हा यमराजाचा खाक्या सदासर्वकाळ कसा काय मान्य करता येईल श्रीदेवी नावाची एक जिती-जागती अप्सरा ज्या निष्ठुरपणे मृत्युदेवतेने ओढून नेली ते सत्य कसे स्वीकारता येईल श्रीदेवी नावाची एक जिती-जागती अप्सरा ज्या निष्ठुरपणे मृत्युदेवतेने ओढून नेली ते सत्य कसे स्वीकारता येईल श्रीदेवीचा मृत्यू अकाली तर आहेच; पण त्याहीपेक्षा मनाला चटका लावणारा आहे. रविवारची पहाट ही वाईट बातमी घेऊनच उगवली. सोशल मीडियाच्या माध्यमातून ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक हिंदुस्थानी माणूस हळहळला. अलीकडे अनेकदा बॉलीवूडमधील सेलिब्रिटींच्या निधनाच्या अफवा वेगाने पसरत असतात. ही तशीच अफवा ठरावी असे प्रत्येकाला मनोमन वाटत होते. दुर्दैवाने ती अफवा ठरली नाही. आपल्या चाहत्यांना एक अनामिक चुटपूट, रुखरुख आणि हुरहूर लावून श्रीदेवी लांबच्या प्रवासाला निघून गेली. माणसाने सद्वर्तनी असावे म्हणून त्याला मृत्यूचा धाक दाखवणे ठीक, पण जी तारका आपले रूप आणि दिलखेचक अभिनयाने दोन-तीन पिढय़ांना रिझवण्याचे काम करीत होती तिला एकाएकी घेऊन जाण्याचा अधिकार मृत्यूला दिलाच कोणी श्रीदेवीचा मृत्यू अकाली तर आहेच; पण त्याहीपेक्षा मनाला चटका लावणारा आहे. रविवारची पहाट ही वाईट बातमी घेऊनच उगवली. सोशल मीडियाच्या माध्यमातून ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक हिंदुस्थानी माणूस हळहळला. अलीकडे अनेकदा बॉलीवूडमधील सेलिब्रिटींच्या निधनाच्या अफवा वेगाने पसरत असतात. ही तशीच अफवा ठरावी असे प्रत्येकाला मनोमन वाटत होते. दुर्दैवाने ती अफवा ठरली नाही. आपल्या चाहत्यांना एक अनामिक चुटपूट, रुखरुख आणि हुरहूर लावून श्रीदेवी लांबच्या प्रवासाला निघून गेली. माणसाने सद्वर्तनी असावे म्हणून त्याला मृत्यूचा धाक दाखवणे ठीक, पण जी तारका आपले रूप आणि दिलखेचक अभिनयाने दोन-तीन पिढय़ांना रिझवण्याचे काम करीत होती तिला एकाएकी घेऊन जाण्याचा अधिकार मृत्यूला दिलाच कोणी तोही तिच्या लाखो चाहत्यांना न विचारता तोही तिच्या लाखो चाहत्यांना न विचारता आपल्या आरस्पानी सौंदर्याने लाखो रसिकांच्या हृदयसिंहासनावर आसनस्थ असलेल्या\nहृदयक्रियाच बंद पाडून एका क्षणात तिला या जगातून दुसऱ्या दुनियेत घेऊन जाणे हा घातच आहे. ५४ वर्षे हे काय जाण्याचे वय आ���े दुबईत भाच्याच्या लग्नसमारंभासाठी नटून-थटून तयार झालेली श्रीदेवी पती बोनी कपूर आणि लहान मुलीसोबत छान बागडत होती. उत्तम पोषाख परिधान करून समारंभात सगळय़ांशी हसून-खेळून बोलत होती. आनंदात न्हाऊन निघालेला असा सगळा माहौल असतानाच काही तासांनी श्रीदेवी बाथरूममध्ये पाय घसरून पडते काय आणि ‘हार्टफेल’ असे कारण देऊन डॉक्टर तिचा मृत्यू झाल्याचे जाहीर करतात काय, सारेच अतर्क्य आणि अविश्वसनीय दुबईत भाच्याच्या लग्नसमारंभासाठी नटून-थटून तयार झालेली श्रीदेवी पती बोनी कपूर आणि लहान मुलीसोबत छान बागडत होती. उत्तम पोषाख परिधान करून समारंभात सगळय़ांशी हसून-खेळून बोलत होती. आनंदात न्हाऊन निघालेला असा सगळा माहौल असतानाच काही तासांनी श्रीदेवी बाथरूममध्ये पाय घसरून पडते काय आणि ‘हार्टफेल’ असे कारण देऊन डॉक्टर तिचा मृत्यू झाल्याचे जाहीर करतात काय, सारेच अतर्क्य आणि अविश्वसनीय चार वर्षांची अम्मा यंजर अय्यप्पन नावाची तामीळ कुमारिका बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवते आणि पुढे ‘श्रीदेवी’ बनून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवते हा सगळाच प्रवास अद्भुत आहे. तेलुगू, तामीळ, मल्याळम, कन्नड चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या श्रीदेवीने ‘सोलहवाँ सावन’पासून बॉलीवूडमध्ये पाय ठेवले. ‘हिम्मतवाला’ चित्रपटातील जितेंद्रसोबतच्या ‘नैनो में सपना…’ या गाण्याने तिचे आयुष्यच बदलून टाकले. उत्कृष्ट अभिनय, कमालीचे नृत्यकौशल्य, पडद्यावरील सहज वावर, प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेणारा मंजूळ असा अनुनासिक आवाज, बोलके, खटय़ाळ डोळे आणि सुडौल शरीर ही श्रीदेवीची बलस्थाने होती. त्यांचा पुरेपूर वापर श्रीदेवीने प्रत्येक भूमिकेत समरसून केला. ‘मवाली, मकसद, मास्टरजी, मिस्टर इंडिया, चाँदनी, नगिना, निगाहें’ अशा लागोपाठ झळकलेल्या सुपरहिट चित्रपटांनी श्रीदेवीला ‘नंबर वन’ बनवले. तिच्या\nगाजलेले ‘सदमा’ आणि ‘लम्हे’ हे चित्रपट तर रसिकांनी डोक्यावरच घेतले. ‘चालबाज’मधील डबल रोलने तिला सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळवून दिला. लग्नानंतर संसारात रमलेल्या श्रीदेवीने मोठय़ा ब्रेकनंतर सहा वर्षांपूर्वी ‘इंग्लिश-विंग्लिश’ चित्रपटातून सिनेसृष्टीत दणक्यात पुनरागमन केले. या चित्रपटातील इंग्रजी न येणाऱ्या गृहिणीची जी अफलातून भूमिका श्रीदेवीने केली ��्याला तोड नाही. शंभरहून अधिक चित्रपटांच्या माध्यमातून तिने रसिकांची मने जिंकली होती. त्यामुळेच श्रीदेवीच्या मृत्यूची बातमी आली तेव्हा चाहत्यांच्याही हृदयाची धडधड क्षणभर थांबली. तिचे अचानक जाणे सर्वांनाच वेदना देऊन गेले. मोठी मुलगी जान्हवी आपल्याप्रमाणेच बॉलीवूडची तारका व्हावी असे स्वप्न श्रीदेवी बघत होती. जान्हवीचा ‘धडक’ हा पहिला चित्रपट आता प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. त्याच्याच चित्रीकरणासाठी जान्हवी कुटुंबासोबत दुबईतील लग्नसोहळय़ास गेली नव्हती. दुर्दैव असे की, मुलीचा हा पहिला चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच काळाने श्रीदेवीला ओढून नेले. मात्र स्वर्गस्थ देवांनीही एक गोष्ट नीट समजून घेतली पाहिजे. श्रीदेवी ही अस्सल कलावंत होती. ती अभिनयसम्राज्ञी होती. मृत्यूने चाल खेळली; पण श्रीदेवीही ‘चालबाज’ होती. चित्रपट प्रदर्शनाच्या झगमगाटी कार्यक्रमात नायक -नायिका उंची वस्त्रs परिधान करून जातात तशीच ती गेली. मनाने खंबीर आणि स्वभावाने जिद्दी असलेली श्रीदेवी स्वर्गातही मुलीच्या चित्रपटाचा प्रीमियर शो पाहिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. देवांनो सांभाळा, पृथ्वीवरील चांदणी निखळली आहे. ती स्वर्गाच्या दिशेने निघाली आहे. स्वर्गातील अप्सरांचे आसन डळमळीत झाले आहे\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलचॅपल यांना प्रशिक्षक करणे सर्वात मोठी चूक, दादाची स्पष्टोक्ती\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nआजचा अग्रलेख : शिवस्मारकाचा छळ\nआजचा अग्रलेख : घोषणांचा ‘मोसम’\nआजचा अग्रलेख : कन्हैया कुमारचा निषेध कोणत्या तोंडाने करणार\nमानपानाला फाटा देत नवदाम्पत्याचा स्तुत्य निर्णय, कालवा दुरुस्तीला दिले पेसे\nसवर्ण आरक्षणाच्या विरोधात द्रमुकची उच्च न्यायालयात धाव\nफुले दांपत्याला ‘भारतरत्न’ मिळण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करा\nपुण्यात ‘पाणी’ तापले, शहराला 1350 टीएमसी पाणी देण्याचा निर्णय\nपालघरमध्ये ओबीसींचे बेमुदत धरणे आंदोलन\n’10 Year Challenge’ मागे फेशियल डेटा चोरीचा कट असल्याचा संशय\nकाँग्रेस सत्तेवर आल्यास ‘मंदिर वही बनेगा’: हरीश रावत\nमंत्रालयासमोर पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न\nकश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर हँड ग्रेनेडचा हल्ला\nकरणी सेनेला कंगनाचे राजपुती बाण्यात उत्तर\nदिल्लीतील प्रदूषित हवेमुळे ब्रेन डॅमेजचा धोका\n‘सर्व लाईन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/heavy-police-protection-for-ganeshotsav/", "date_download": "2019-01-18T11:29:36Z", "digest": "sha1:3Y7BTXU6JP7U6VFAW7N4F3QU6EGD62SY", "length": 16738, "nlines": 256, "source_domain": "www.saamana.com", "title": "गणेशोत्सवासाठी तगडा पोलीस बंदोबस्त; 5 हजार सीसीटीव्हीतून वॉच | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमंत्रालयासमोर पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न\nरायगड जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन\nनैसर्गिक कारणांमुळे कोणतीही संस्था अडचणीत येत नाही – शेखर चरेगावकर\nमामाचे गाव आदर्श करण्याचा भाच्याने केला संकल्प\nकाँग्रेस सत्तेवर आल्यास ‘मंदिर वही बनेगा’: हरीश रावत\nकश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर हँड ग्रेनेडचा हल्ला\nदिल्लीतील प्रदूषित हवेमुळे ब्रेन डॅमेजचा धोका\nकुंभ मेळा आणि प्रवासी भारतीय संमेलन म्हणजे नौटंकी, कॅबिनेट मंत्र्याचे वादग्रस्त…\nआत्तापर्यंत 51 महिलांनी केला शबरीमला मंदिरात प्रवेश, केरळ सरकारची माहिती\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\nLive #AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nऑस्ट्रेलियन कर्णधार फिंच बळीचा बकरा, भुवनेश्वरची अनोखी हॅटट्रीक\nआजचा अग्रलेख : शिवस्मारकाचा छळ\nठसा : डॉ. अनिल अवचट\nलेख : बालमनाच्या जडणघडणीसाठी ‘चित्रकला’ हवी\nआजचा अग्रलेख : घोषणांचा ‘मोसम’\n– सिनेमा / नाटक\nकरणी सेनेला कंगनाचे राजपुती बाण्यात उत्तर\nमला महाराष्ट्राची संस्कृती फार आवडते – कोरिओग्राफर एम. सुधाकर\n‘सर्व लाईन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nआठवडाभर आधीच साजरा होणार ‘शिमगा’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nगणेशोत्सवासाठी तगडा पोलीस बंदोबस्त; 5 हजार सीसीटीव्हीतून वॉच\nगणेशोत्सव सोहळा उत्साहात भक्तिभावात आणि कुठल्याही विघ्नाविना शांततेत पार पाडण्यासाठी मुंबईमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. 50 हजारांहून अधिक पोलिसांचा फौजफाटा 24 तास प्रत्येक हालचालींवर बारीक लक्ष ठेवणार असून संपूर्ण शहरावर 5000 सीसीटीव्हीतून वॉच राहणार आहे. यंदा गणेशोत्सव आणि मोहरम दोन्ही एकाच वेळी आले आहेत. त्यामुळे मोहरम आणि गणेशोत्सव शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत. संपूर्ण शहरात तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. शिवाय सशस्त्र्ा दल, एसआरपीएफ, दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथक, बी.डी.डी.एस, मुंबई वाहतूक पोलीस, होमगार्ड, नागरी संरक्षण दल, एनसीसी, एनएसएसचे विद्यार्थी, स्काऊट-गाईडचे विद्यार्थी, एटीएस, फोर्स वन, क्यूआरटीचे जवान व आरएएफची एक कंपनी तैनात असणार आहे. बॉम्बशोधक व नाशक पथक तैनात राहणार आहेत.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलनमाझ व अझानच्या आवाजावरून वाद; प्रशासनाची मोठी कारवाई, मशिदीला ठोकले टाळे\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकाँग्रेस सत्तेवर आल्यास ‘मंदिर वही बनेगा’: हरीश रावत\nमंत्रालयासमोर पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न\nकश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर हँड ग्रेनेडचा हल्ला\nकाँग्रेस सत्तेवर आल्यास ‘मंदिर वही बनेगा’: हरीश रावत\n��ंत्रालयासमोर पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न\nकश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर हँड ग्रेनेडचा हल्ला\nकरणी सेनेला कंगनाचे राजपुती बाण्यात उत्तर\nदिल्लीतील प्रदूषित हवेमुळे ब्रेन डॅमेजचा धोका\n‘सर्व लाईन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nआठवडाभर आधीच साजरा होणार ‘शिमगा’\n‘मी पण सचिन’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nकुंभ मेळा आणि प्रवासी भारतीय संमेलन म्हणजे नौटंकी, कॅबिनेट मंत्र्याचे वादग्रस्त...\n‘लकी’च्या गाण्यावर अभिनेता जितेंद्र यांनी केला डान्स\n‘पारधाड ‘सिनेमाचा पोस्टर ट्रेलर सोहळा संपन्न\nऑस्ट्रेलियन कर्णधार फिंच बळीचा बकरा, भुवनेश्वरची अनोखी हॅटट्रीक\n१५० फुट उंचीचा राष्ट्रध्वज हा लातूरकरांच्या देशभक्तीचे प्रतीक – विनोद तावडे\nमराठी कलाकार स्वातंत्र्य सेनानींच्या रुपात, पाहा ‘वंदे मातरम 2019’ दिनदर्शिका\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimati.net/tag/%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%AE-%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-18T11:39:02Z", "digest": "sha1:WPEOVIIDQOBETOQAKYTTG5UXS5TTDKUK", "length": 6321, "nlines": 146, "source_domain": "www.marathimati.net", "title": "गरम मसाला | मराठीमाती", "raw_content": "\n४ टेबलस्पून मोहनासाठी पातळ डालडा\nथोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर\n१/२ चमचा गरम मसाला\nअंडी फोडुन घ्यावीत. थोड्या तुपावर कांदा परतून घ्यावा. नंतर त्यावर फोडलेली अंडी, मीठ, मिरच्यांचे तुकडे, मसाला घालून हलवावे.\nअंड्याचे मिश्रण शिजल्यासारखे वाटले की उतरवावे. कोथिंबीर घालावी व थंड होऊ द्यावे.\nकणकेत मीठ व डालड्याचे मोहन घालून घट्ट भिजवावी. १/२ तास पीठ झाकून ठेवावे. नंतर त्याच्या दोन पुर्‍या लाटून घ्याव्यात.\nएकावर वरील अंडयाचे मिश्रण थोडे पसरुन त्यावर दुसरी पुरी ठेवावी.\nकडा जुळवून घ्याव्यात व जरा लाटावे. नंतर तव्यावर दोन्हीकडून शेकून घ्यावी व बाजूने तूप सोडावे.\nThis entry was posted in न्याहारी, पोळी भाकरी, मधल्या वेळचे पदार्थ, मांसाहारी पदार्थ and tagged अंडी, कणिक, गरम मसाला, न्याहारी, पराठा, पाककला, पोळी भाकरी, मधल्या वेळचे पदार्थ, मांसाहारी पदार्थ on नोव्हेंबर 19, 2012 by संपादक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A4%B0/", "date_download": "2019-01-18T12:39:38Z", "digest": "sha1:EDPIQ2DMK2I3WU5HSIFYM7OEJWUA2PX5", "length": 8526, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "तालुक्‍यात एकही रस्ता खराब दिसणार नाही – आमदार सोनावणे | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nतालुक्‍यात एकही रस्ता खराब दिसणार नाही – आमदार सोनावणे\nनारायणगाव- जुन्नर तालुका महाराष्ट्र राज्यातील आदर्श व मॉडेल तालुका विकासाच्या दृष्टीने राहील अशी ग्वाही देत जुन्नर तालुक्‍यातील रस्त्यांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून 784 कोटी रूपये मंजूर झालेले असून मे 2019 पर्यंत तालुक्‍यातील सर्व रस्ते पूर्ण होऊन एकही रस्ता खराब दिसणार नाही, अशी ग्वाही जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी वारूळवाडी येथे दिली.\nवारुळवाडी ग्रामपंचायतीच्या 3 कोटी रुपयांचे ग्रामसचिवालय भूमिपुजन सोहळा, तसेच 30 लक्ष रुपयांचे पशुवैद्यकीय दवाखाना भूमिपूजन आणि कै. भिकाजी दगडू फुलसुंदर यांच्या स्मरणार्थ फुलसुंदर परिवार व श्री भागेश्वर देवस्थान, मुक्ताई देवस्थान यांचे वतीने 5 लाख 51 हजारांच्या वैकुंठ रथ लोकार्पण सोहळा आमदार सोनवणे, युवा नेते अमित बेनके, उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी तालुका प्रमुख माऊली खंडागळे, विघ्नहरचे संचालक संतोष खैरे, अर्चना माळवदकर, रमेश खुडे, एम.डी.भुजबळ, नारायणगावचे सरपंच योगेश (बाबू) पाटे, उपसरपंच संतोष दांगट, सुजित खैरे, संजय वारुळे, जालिंदर कोल्हे, आशिष फुलसुंदर, वारूळवाडीचे सरपंच जोत्स्ना फुलसुंदर, उपसरपंच सचिन वारुळे,बबन काळे, जंगल कोल्हे ,सुलोचना काळे, विपुल फुलसुंदर, राजेंद्र मेहेर, परशुराम वारुळे, भाग्यश्री पाटे, खुशाल काळे, वर्षा व-हाडी, माया डोंगरे, सविता पारधी, मनाबाई भालेराव, जयश्री बनकर, सुनिता बटाव, अंजली संते, ईश्वर अडसरे, दशरथ जाधव, बाळू वारुळे ,रोहित डोंगरे ,ग्रामविकास अधिकारी विद्याधर मुळूक, आदी मान्यवर उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनोकरीच्या आमिषाने तरुणांना गंडा\n‘राँग साईड’ने वाहने चालविणाऱ्यांना आणले वठणीवर\nइंदिराजी माध्यमिक विद्यालयाचा एकूण निकाल 96.66 टक्के\nमंडईतील अतिक्रमणाविरोधात भाजी विक्रेत्यांचा मोर्चा\nनिघोजे परिसरात कांदा काढणीला सुरुवात\nपुरंदरच्या विकासात खासदारांचे योगदान सांगा\nनागपूर येथील सहापदरी केबल स्टेड रामझुला उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण\nग्रेट पुस्तक : प्रस्थान\nपाच लाख बालकांना लसीकरण\nइंद्रायणी नदीची झाली गटारगंगा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Former-Union-Agriculture-Minister-Sharad-Pawar/", "date_download": "2019-01-18T11:32:34Z", "digest": "sha1:66CUKQT5SPGM7WYUJG7FYRYOTBJTIEMB", "length": 11911, "nlines": 41, "source_domain": "www.pudhari.news", "title": " खूप सहन केले आता बस्स झाले : शरद पवार | पुढारी\tTop", "raw_content": "\nAUSvsIND : भारताचा कसोटी पाठोपाठ वनडेतही मालिका विजय\nआर्थिक मागासांना 10 टक्के आरक्षणाच्या निर्णयास उत्तरप्रदेश सरकारची मंजुरी\nसुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर 51 महिलांचे शबरीमला दर्शन - केरळ सरकार\nश्रीनगरमध्ये घंटाघर चौकात स्फोट\nजम्मू-काश्मीरात गगरानमध्ये पोलिस कॅम्पवर ग्रेनेड हल्ला\nनिवडणुकीची उलटगणती सुरू झाली आहे, या सरकारकडूुन चांगल्याची अपेक्षा नाही - चिदम्बरम\nहोमपेज › Nashik › खूप सहन केले आता बस्स झाले : शरद पवार\nखूप सहन केले आता बस्स झाले : शरद पवार\nआधी नोटाबंदी आणि त्यानंतर पीककर्जमाफीच्या निर्णयानंतर शेतकरी तसेच सामान्य घटकांप्रति सरकारची नियत काय आहे हे स्पष्ट झाले आहे. खूप सहन केले आता बस्स झाले. शेतकरी, आदिवासी, महिला या सार्‍याच घटकांच्या आत्मसन्मानासाठी परिवर्तनाची गरज आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सरकारवर टीका केली. विद्यमान सरकारला सत्तेतून बाजूला करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.\nउत्तर महाराष्ट्रातील हल्लाबोल यात्रेचा समारोप शनिवारी (दि.10) हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर आयोजित जाहीर सभेने झाला. त्यावेळी शरद पवार बोलत होते. पवार म्हणाले, शेतकरी, तरुणांचे प्रश्‍न हल्लाबोल यात्रेच्या माध्यमातून मांडण्यात आले. त्यासाठी तयार केलेले वातावरण राज्याच्या कानाकोपर्‍यात पोहोचले आहे. त्याची गुंज दिल्लीतही पोहोचली आहे. सरकारला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय हल्लाबोल थांबणार नाही, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.\nकोणतीही सत्ता फार काळ सामान्यांच्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष करू शकत नाही. घोषणा करण्यात सरकारचा हात कोणी धरू शकत नाही. पण, प्रत्यक्षात द्यायचे मात्र काहीच नाही. शेती हा देशाचा कणा असून, 60 टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. देशातील 125 कोटी जनतेची भूक भागविण्याची ताकद या शेतकर्‍यांच्या मगनटात आहे. देशात दरवर्षी 12 हजार शेतकरी आत्महत्या करतात, असे केंद्र सरकारनेच सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे. कर्तृत्ववान शेतकर्‍यांवर आत्महत्येची वेळ यावी, यावरून या घटकांबद्दलचा सरकारचा दृष्टिकोन नेमका काय आहे हे दिसून येते. इतरांना दिला त्याप्रमाणे मोबदला देण्याची मागणी धर्मा पाटील करीत होते. आता त्यांच्या पत्नीनेही आत्महत्येचा विचार बोलून दाखविला आहे. बळीराजावर आत्महत्येची वेळ आणणार्‍या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही.\nशेतकर्‍यांबद्दल आस्था असणार्‍या व्यक्तीच्या हाती सत्ता दिली की काय होते, हे आम्ही कृतीतून दाखवून दिले होते. पण, हे सरकार शेतकर्‍यांकडे ढुंकूनही पाहायला यार नाही, अशी टीका शरद पवार यांनी सरकारवर केली. शासनाकडून रस्ते, धरण, औद्योगिक वसाहती या कामांसाठी भूसंपादन केले जात असल्याने जमीन दिवसेंदिवस कमी होत आहे. माणसे मात्र वाढत आहेत. कुटुंबातील एक व्यक्ती शेतीव्यवसायात तर दुसरी नोकरीला अशी संधी सरकारने उपलब्ध करून द्यायला पाहिजे. अशा नीतीची गरज आहे. शेतीचे उत्पन्न घटले आहे. शेतमालाला योग्य किंमत दिली जात नसल्याने गुंतवणूक करण्याची ताकद शेतकर्‍यांमध्ये राहिली नाही. केंद्र सरकार म्हणते आम्ही कर्जमाफी देऊ शकत नाही. दुसरीकडे राज्य सरकार शंभर टक्के कर्जमाफी करू शकत नाही. म्हणजे या सरकारला शेतकर्‍यांबद्दल आत्मीयताच नाही. नोटाबंदीनंतर सर्वच जुन्या नोटा स्वीकारू, असे सरकारने जाहीर केले होते. जिल्हा बँकांमध्ये अजूनही जुन्या नोटांच्या स्वरूपात काही रक्कम शिल्‍लक आहे. ही रक्कम तुमच्या खात्यात तोटा म्हणून दाखवा, असे रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँकांना पत्र पाठवून सांगत असल्याचा गौप्यस्फोट पवार यांनी सभेत केला\nसरकारची सर्वच घटकांप्रति नियत काय आहे, हे या निमित्ताने स्पष्ट झाले, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनीही केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. सरकार शेतकर्‍यांना किती गांभीर्याने घेत आहे, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. शरद पवार केंद्रीय कृषिमंत्री असताना 71 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली होती. आता राज्य सरकारनेही कर्जमाफी दिली. तरीही 25 हजार शेतकरी मोर्चाने मुंबईला जात असतील. घेराव घालणार असतील तर त्याचाही विचार सरकारने करावा. दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्माण करू, अशी घोषणा सरकारने केली होती. मग, चार वर्षांत आठ कोटी रोजगार कुठे गेले, असा सवाल उपस्थित करीत पटेल यांनी नोटाबंदीच्या निर्णयाने कोट्यवधी लोकांचे रोजगार उद्ध्वस्त झाल्याची टीका केली. गुजरात, राजस्थान येथील निवडणूक निकालाने परिवर्तन सुरू झाल्याचेही ते म्हणाले.\n'मणिकर्णिका' : करणी सेनेची धमकी, रिलीज करण्‍यास विरोध\nसाहित्यिक उत्तम बंडू तुपेंना ५ लाखाची मदत\nअभेद्य सुरक्षा असलेल्या श्रीनगरच्या लाल चौकात ग्रेनेड हल्ला\nनाशिक : दोन दिवसात तीन शेतकर्‍यांच्या आत्‍महत्‍या\nस्‍वत: पिकवलेल्‍या कांद्‍याच्या ढिगातच तरूण शेतकर्‍याची विष पिऊन आत्महत्या\nगरज पडल्यास डान्सबार बंदीसाठी अध्यादेश काढणार : मुनगंटीवार\n...अन्‌ तिला वाचवण्यासाठी 'प्रशांत'ची सागरात झेप\nमुंबई-पुणे एक्‍सप्रेस वे आज दोन तास बंद\nमुंबई महापालिकेतही संप करण्याची रावांची तयारी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Sirsatwadi-youth-killed-in-accident-near-Yelapur/", "date_download": "2019-01-18T11:51:11Z", "digest": "sha1:KZ5M55MY467AUDXWIYVOCJGBC23HT7PD", "length": 3873, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " येळापूरजवळ अपघातात शिरसटवाडीचा युवक ठार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › येळापूरजवळ अपघातात शिरसटवाडीचा युवक ठार\nयेळापूरजवळ अपघातात शिरसटवाडीचा युवक ठार\nयेळापूर (ता.शिराळा) येथील वळणावर लक्झरी बस (एम. एच.04. 5414) व मोटारसायकल यांची समोरासमोर धडक झाली. सोमवारी दुपारी झालेल्या या अपघातात शिरसटवाडी येथील स्वप्नील वसंत शिरसट (वय 24) या युवकाचा मृत्यू झाला. कोकरूड पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे.\nकोकरूड पोलिसांनी दिलेली व घटनास्थळी समजलेली माहिती अशी : लक्झरी बस कराडकडून शेडगेवाडी कडे जात होती. स्वप्निल शिरसट शेडगेवाडीकडून गावी जात होता. येळापूर येथील वळणावर दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. स्वप्नीलच्या डोक्याला जबरदस्त मार बसल्याने रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. स्वप्नील याला कराड येथील कृष्णा हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले. पण त्याचा वाटेतच मृत्यू झाला. सहाय्यक पोलिस निरीक्षक धीरज उबाळे अधिक तपास करीत आहेत.\nकरणी सेना 'मणिकर्णिका'वर नाराज, रिलीज करण्‍यास विरोध\nसाहित्यिक ��त्तम बंडू तुपेंना ५ लाखाची मदत\nअभेद्य सुरक्षा असलेल्या श्रीनगरच्या लाल चौकात ग्रेनेड हल्ला\nनाशिक : दोन दिवसात तीन शेतकर्‍यांच्या आत्‍महत्‍या\nस्‍वत: पिकवलेल्‍या कांद्‍याच्या ढिगातच तरूण शेतकर्‍याची विष पिऊन आत्महत्या\nगरज पडल्यास डान्सबार बंदीसाठी अध्यादेश काढणार : मुनगंटीवार\n...अन्‌ तिला वाचवण्यासाठी 'प्रशांत'ची सागरात झेप\nमुंबई-पुणे एक्‍सप्रेस वे आज दोन तास बंद\nमुंबई महापालिकेतही संप करण्याची रावांची तयारी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Banavadi-Gram-Panchayats-ISO-Rating/", "date_download": "2019-01-18T11:55:58Z", "digest": "sha1:JH53W6YAJUCS7XRR6K5VFZTOUB6SOHGL", "length": 5793, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बनवडी ग्रामपंचायतीस आय.एस.ओ. मानांकन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › बनवडी ग्रामपंचायतीस आय.एस.ओ. मानांकन\nबनवडी ग्रामपंचायतीस आय.एस.ओ. मानांकन\nकोपर्डे हवेली : वार्ताहर\nबनवडी (ता.कराड) येथील ग्रामपंचायतीने अनेक विकासकामे राबवून इतर ग्रामपंचायतीच्या समोर एक वेगळा आदर्श ठेवला असतानाच ग्रामपंचायतीस आय.एस.ओ.मानांकन प्राप्त झाल्याने गावाच्या शिरपेचात तुरा रोवला आहे. बनवडी कराड तालुक्यात पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.\nबनवडीसह कराड तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीने आय.एस.ओ. मानांकनासाठी नोंदणी केली होती.या ग्रामपंचायतीचे सर्वेक्षण संस्था पातळीवर करण्यात आले.या सर्वेक्षणात बनवडी ग्रामपंचायतीने गुणात्मक पातळीवर आघाडी घेवुन तालुक्यात आए .एस. ओ.मानांकनाचा प्रथम मान मिळवला. आय एस ओ मानाकंनासाठी पाहणी पथकाने ग्रामपंचायतीची दप्तर तपासणी, ऑडिट,गावाची स्वच्छता, ग्रामपंचायतीची इमारत, त्यातील वेगवेगळ्या विभागाची मांडणी,पिण्याच्या पाण्याची चोवीस बाय सात योजना,रस्ते,अंगणवाड्या.प्राथमिक शाळा.विद्यालय ,घनकचरा विल्हेवाट प्रकल्प,गावातील विविध उपक्रमातील.\nसातत्य.तसेच या समितीने गावातील लोकांचे ग्रामपंचायतीचे विषयाचे अभिप्राय नोंदवून घेतले. या शिवाय गावातील विकासाबरोबर ग्रामपंचायतीचे सामजिक योगदान, शासकिय कामातील सहभाग,लोकांचा सहभाग या गोष्टीसह इतर सकारात्मक गोष्टी पाहिल्या सतत विकासाचे टप्पे गाठणार्‍या ग्रामपंचायतीस आय.एस.ओ मानाकंन मिळाल्याने गावाच्या शिरपेचाचा तुरा रोवण्याचे काम ग्रामपंचायतीने केले आहे.\nकॉल बॉय’साठी सातारा टार्गेट\nपळशी सोसायटीत ५८ लाखांचा अपहार\nबैलगाडी शर्यत बंदी कायम राहिल्याने निराशा\nबामणोली आरोग्य केंद्रातील लिपिक एसीबीच्या जाळ्यात\nमराठीच्या अभिजातसाठी दिल्लीत धरणे\nडान्सबार निर्णयाचा आदर : रणजीत पाटील\nकरणी सेना 'मणिकर्णिका'वर नाराज, रिलीज करण्‍यास विरोध\nसाहित्यिक उत्तम बंडू तुपेंना ५ लाखाची मदत\nअभेद्य सुरक्षा असलेल्या श्रीनगरच्या लाल चौकात ग्रेनेड हल्ला\nनाशिक : दोन दिवसात तीन शेतकर्‍यांच्या आत्‍महत्‍या\nगरज पडल्यास डान्सबार बंदीसाठी अध्यादेश काढणार : मुनगंटीवार\n...अन्‌ तिला वाचवण्यासाठी 'प्रशांत'ची सागरात झेप\nमुंबई-पुणे एक्‍सप्रेस वे आज दोन तास बंद\nमुंबई महापालिकेतही संप करण्याची रावांची तयारी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/category/news/page-1827/", "date_download": "2019-01-18T11:42:52Z", "digest": "sha1:JTYXT7N3BVLFUL3A4LHLBCGCUUBRY5M6", "length": 11279, "nlines": 149, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "News News in Marathi: News Latest & Breaking News Marathi – News18 Lokmat Page-1827", "raw_content": "\nनाशिक जिल्ह्यात 24 तासात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nVIDEO : भाव मिळाला नाही, शेतकऱ्याने कांद्याच्या शेतातच केली आत्महत्या\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nनाशिक जिल्ह्यात 24 तासात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nVIDEO : भाव मिळाला नाही, शेतकऱ्याने कांद्याच्या शेतातच केली आत्महत्या\nमंत्रालयाच्या दारातच महिलेने केला आत्महत्येचा प्रयत्न\nतब्बल 55 बंदुका...भाजप पदाधिकाऱ्यानंतर आता साताऱ्यातूनही मोठा शस्त्रसाठा जप्त\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nहात नसलेल्या चित्रकारांनी काढलेली चित्र पाहून तुम्ही व्हाल थक्क\n'भाजपला जिंकून दिलंस तर प्रमोशन' : दोन महिला अधिकाऱ्यांच्या व्हायरल झालेल्या WhatsApp चॅटमागचं सत्य\nVIDEO तरुणीचा संशयास्पद मृत्यू, संतप्त जमावाने लावली पोलीस स्टेशनला आग\nलोकसभा निवडणुकीच्या Fake Newsने आयोग हैराण, दाखल करणार FIR\nराम मंदिराचं बांधकाम 2025 नंतर सुरू होणार - भैय्याजी जोशी\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\nशाहरुखची रील लाइफ मुलगी पुन्हा एकदा हॉट फोटोंमुळे चर्चेत\nअजय आणि अनिल 7 वर्षांनी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर, 'टोटल धमाल' सिनेमातून दिसणार एकत्र\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\nधोनीचा 'हा' विक्रम वाचून तुम्हीही म्हणाल, 'धोनी जैसा कोई नही'\nInd vs Aus : विराट कोहलीच्या 'ट्रम्प कार्ड'ने दिली चार चेंडूत सामन्याला कलाटणी\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : डिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nVIDEO : ...तर तुमच्या वैवाहिक जीवनात कधीच येणार नाही दुःख\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nVIDEO : ...अन् मिठ्ठू झाला मित्र\nबातम्या Feb 27, 2014 'सिंधुरत्न' अपघात : दोन बेपत्ता अधिकार्‍यांचा मृत्यू\nबातम्या Feb 27, 2014 खुर्शिदांची भाषा योग्य नाही - राहुल गांधी\nबातम्या Feb 27, 2014 राजीव गांधींच्या इतर चार मारेकर्‍यांच्या सुटकेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती\n'सणाच्या ग माहेरी'च्या निमित्ताने\nपाच सहकर्‍यांची हत्या करून लष्करी जवानाची आत्महत्या\nअंबरनाथमधील प्राचीन शिवमंदिरात भाविकांची गर्दी\nसुब्रतो रॉय यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी\n'वाचाल तर वाचाल'मध्ये किरण पुरंदरे\nदाभोलकरांचे मारेकरी पकडण्यात अपयशी, पुणे पोलिसांनीही टेकले हात\nबांगलादेशचा धुव्वा, भारताची विजयी सलामी\nकुठे आहे भरड धान्य\nमराठा समाजाला मिळणार स्वतंत्र आरक्षण \n'सिंधुरत्न'अपघात प्रकरणी नौदलप्रमुखांचा राजीनामा\nकुणीही पंतप्रधान होवो पण पहाट झाली पाहिजे -नाना पाटेकर\nअभी तक \u0003खेलने के लिए\nनाशिक जिल्ह्यात 24 तासात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nVIDEO : भाव मिळाला नाही, शेतकऱ्याने कांद्याच्या शेतातच केली आत्महत्या\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nदिल्लीहून आ��ेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2019-01-18T11:25:41Z", "digest": "sha1:SLLYVSU4TZFUXXDLK42QGILIUWSFDBOM", "length": 9884, "nlines": 112, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मासांहरी- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVIDEO : भाव मिळाला नाही, शेतकऱ्याने कांद्याच्या शेतातच केली आत्महत्या\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\n'भाजपला जिंकून दिलंस तर प्रमोशन' : दोन महिला अधिकाऱ्यांच्या व्हायरल झालेल्या WhatsApp चॅटमागचं सत्य\nVIDEO : भाव मिळाला नाही, शेतकऱ्याने कांद्याच्या शेतातच केली आत्महत्या\nमंत्रालयाच्या दारातच महिलेने केला आत्महत्येचा प्रयत्न\nतब्बल 55 बंदुका...भाजप पदाधिकाऱ्यानंतर आता साताऱ्यातूनही मोठा शस्त्रसाठा जप्त\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nहात नसलेल्या चित्रकारांनी काढलेली चित्र पाहून तुम्ही व्हाल थक्क\nVIDEO : 'बेस्ट कामगारांबाबत शिवसेना आता सूडबुद्धीने वागतेय'\n'भाजपला जिंकून दिलंस तर प्रमोशन' : दोन महिला अधिकाऱ्यांच्या व्हायरल झालेल्या WhatsApp चॅटमागचं सत्य\nVIDEO तरुणीचा संशयास्पद मृत्यू, संतप्त जमावाने लावली पोलीस स्टेशनला आग\nलोकसभा निवडणुकीच्या Fake Newsने आयोग हैराण, दाखल करणार FIR\nराम मंदिराचं बांधकाम 2025 नंतर सुरू होणार - भैय्याजी जोशी\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\nशाहरुखची रील लाइफ मुलगी पुन्हा एकदा हॉट फोटोंमुळे चर्चेत\nअजय आणि अनिल 7 वर्षांनी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर, 'टोटल धमाल' सिनेमातून दिसणार एकत्र\n'लाईफ इन अ मेट्रो' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला, सिनेमातील एक लुक सोशल मीडियावर शेअर\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n... म्हणून आज���ी धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\nधोनीचा 'हा' विक्रम वाचून तुम्हीही म्हणाल, 'धोनी जैसा कोई नही'\nInd vs Aus : विराट कोहलीच्या 'ट्रम्प कार्ड'ने दिली चार चेंडूत सामन्याला कलाटणी\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : डिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nVIDEO : ...तर तुमच्या वैवाहिक जीवनात कधीच येणार नाही दुःख\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nVIDEO : ...अन् मिठ्ठू झाला मित्र\nब्लॉग स्पेसNov 10, 2017\nशिक्षण सोडून राजकारण, जातीयवाद, भ्रष्टाचार, अनाचार आदी सगळ्या विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी देशातील सगळ्याच विद्यापीठांमध्ये जणू स्पर्धाच लागलेली दिसतेय. त्यामुळे विद्यार्थीहिताचे निर्णय घेण्याऐवजी मनमानी कारभार करण्यात सगळेच कुलगुरू मश्गुल असलेले दिसताहेत.\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : भाव मिळाला नाही, शेतकऱ्याने कांद्याच्या शेतातच केली आत्महत्या\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\n'भाजपला जिंकून दिलंस तर प्रमोशन' : दोन महिला अधिकाऱ्यांच्या व्हायरल झालेल्या WhatsApp चॅटमागचं सत्य\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.orientpublication.com/2015/08/blog-post_7.html", "date_download": "2019-01-18T12:33:08Z", "digest": "sha1:OWROQQSVIG352GEV5ZUYAK6LHH72MWR5", "length": 8772, "nlines": 33, "source_domain": "www.orientpublication.com", "title": "ORIENT PUBLICATION: 'परतु'च्या पूर्णत्वाची न्यूयॉर्कमध्ये दिमाखात घोषणा", "raw_content": "\n'परतु'च्या पूर्णत्वाची न्यूयॉर्कमध्ये दिमाखात घोषणा\nमराठी चित्रपटसृष्टीला अनेक चांगल्या व नाविन्यपूर्ण विषयांवर चित्रपट निर्मिती करण्याची परंपरा आहे. मराठी चित्रपटसृष्टीला येत असलेले चांगले दिवस, आशयाच वैविध्य यामुळे अनेक कॉर्पोरेटस मराठी सिनेमात आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक दिसताहेत. या बदलत्या प्रवाहामुळे मराठी चित्रपटाने मुंबई, महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता थेट परदेशात झेप घेतलीये. बॉलिवुडप्रमाणे हॉलिवूडल���ही सध्या मराठी चित्रपटांची भूरळ पडली आहे. हॉलीवूडची 'इस्ट वेस्ट फिल्म्स' ही नामांकित कंपनी 'परतु' या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटाच्या निर्मितीत उतरली आहे.\nदोन देशातल्या कलाकार तंत्रज्ञांचा संगम असणाऱ्या ‘परतु' या चित्रपटाच्या पूर्णत्वाची घोषणा नुकतीचन्यूयॉर्क येथे पत्रकार परिषदेत करण्यात आली. न्यूयॉर्कमध्ये भारतीय दूतावासाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ज्ञानेश्वर मुळ्ये यांनी ‘परतु' चित्रपटाची घोषणा करत 'परतु' चित्रपटाचं वेगळेपण तसंच हॉलीवूडच्या'इस्ट वेस्ट फिल्म्स' या नामांकित कंपनीच्या माध्यमातून हॉलीवूड व बॉलीवूडचं एक नवं पर्व तयार झाल्याचं यावेळी सांगितलं. चित्रपटाच्या प्रसिद्धी करिता याचा उपयोग होईलचं पण ‘परतु' सारख्या प्रादेशिक चित्रपटांसाठी एक नवं व्यासपीठ यानिमित्ताने उपलब्ध झालं आहे, असं सांगत ‘परतु'चित्रपटाचं कौतुक केलं.\nया पत्रकार परिषदेत दिग्दर्शक नितीन अडसूळ यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. ‘परतु' चित्रपटाच्या मेकिंग व पोस्टरची झलक उपस्थितांना दाखवण्यात आली. तसेच गप्पांच्या माध्यमातून ‘परतु' चित्रपटाविषयी जाणून घेतलं. गेली अनेक वर्ष अमेरिकेत वास्तव्यास असणारे दिग्दर्शक नितीन अडसूळ यांनी ‘परतु' चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाची कथा क्लार्क मॅकमिलिअन, नितीन अडसूळ व डेरेल कॉक्स यांनी लिहिली असून याचे मराठी संवाद लेखन मयुर देवल यांनी केलं आहे. संकलनाची जबाबदारी राजेश राव यांनी सांभाळली आहे. सत्यकथेवर आधारित असलेल्या ‘परतु' चित्रपटात १९६८ ते १९८५ दरम्यानचा काळ रेखाटण्यात आला असून प्रेक्षकांना वेगळ्या धाटणीचा कथाविषय या निमित्ताने पहाता येणार आहे.\nसंजय खानझोडे यांनी चित्रपटाचे छायाचित्रण केले असून संगीतकार शशांक पोवार यांनी चित्रपटाला साजेशी संगीताची साथ दिली आहे. सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी 'परतु' चित्रपटाचे थीम साँग गायले असून ग्रेग सिम्स या हॉलीवूडमधील प्रसिद्ध संगीत संयोजकाने ‘परतु' ला पार्श्वसंगीत दिले आहे. चित्रपटाचे कार्यकारी निर्माते म्हणून नितीन अडसूळ, सचिन अडसूळ, रुपेश महाजन, डेरेल कॉक्स, क्लार्क मॅकमिलिअन हे काम पहात आहेत. किशोर कदम, स्मिता तांबे, सौरभ गोखले, गायत्री देशमुख, अंशुमन विचारे, नवनी परिहार, राजा बुंदेला रवी भारतीय आणि बालकलाकार यश पांडे अशा दिग्गज कलाकारांच्या ‘परतु' सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.\nइस्ट वेस्ट फिल्म्स' ही अमेरिकेतील नामांकित मल्टीमिडिया कंपनी असून निर्मिती, वितरण, वेब मिडिया,टेलीव्हिजन अशा विविध माध्यमांतून या कंपनीचा जगभरात नावलौकिक आहे.\nलवकरच 'परतु' आपल्या भेटीस येणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/1067?page=1", "date_download": "2019-01-18T12:15:31Z", "digest": "sha1:MTTD77RS7HTBALRQ2WSWDN75IKB7SRVO", "length": 40992, "nlines": 154, "source_domain": "mr.upakram.org", "title": "ह्या नौटंकीच्या औलादीला... | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\n\"झालं गेलं गंगेला मिळालं\", \"शिळ्या कढीला ऊत आणून काय उपयोग\" इत्यादि आणि वगैरे...\nप.पू. वगैरे म्हणून डॉ. आठवले महाशयांनी त्यांच्यावर फारच अन्याय केला. आठवले गप्प बसले असते तर बरे झाले असते.\n१९७३-७४ सालाच्या आसपास धाराशीव (उस्मानाबाद) या ठिकाणी पन्नाशी ओलांडणारा एक छपरी मिशावाला धोतर, टोपी आणि काखेला झोळी असा आवतारात आमच्या घरी आला होता. त्याच्याशी माझे वडील काही काळ बोलले होते. चार पाच वर्षे गेल्यावर त्या व्यक्तीचे नाव संभाजीराव भिडे असे होते असे मला समजले. ते त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे धाराशीव जिल्हाप्रमुख होते हेही नंतरच समजले.\nसंघाशी आमच्या घराचा तो पहिलाच थेट संबंध संघाचे एक तरूण (पूर्णवेळ प्रचारक) श्री. ग. म. महाजन तेंव्हा धाराशीवला रहायला आले होते. त्यांच्या जेवणाची सोय लावण्याच्या खटपटीत संभाजीराव होते. ती त्यांची आमच्या घराला पहिली आणि शेवटची भेट.\nत्यानंतर संभाजीराव सांगलीला रहायला गेले.\n'संभाजीराव भिडे' हे व्यक्तिमत्वच विलक्षण प्रभावी खरंतर पोषाख, अंगकाठी यांवरून हा पूर्वी कोणी फिजिक्सचा प्राध्यापक वगैरे असावा यावर कोणाचा विश्वासच बसणार नाही. पुणे ( खरंतर पोषाख, अंगकाठी यांवरून हा पूर्वी कोणी फिजिक्सचा प्राध्यापक वगैरे असावा यावर कोणाचा विश्वासच बसणार नाही. पुणे () विद्यापिठातून एम. एस्सी. फिजिक्सचं सुवर्णपदक पटकावणारा हा माणूस खरंतर एखादा नामांकित वैज्ञानिक व्हायला पाहिजे होता. पण 'संघाचिया संगे' बिघडलेला हा माणूस नंतर कुठच्या कुठे पोचला. अत्यंत तल्लख स्मरणशक्ती, स्तीमित करणारी बुद्धीमत्ता, एखाद्या दगडाच्या अंगावरही रोमांच उभे करायला लावणारे वक्तृत्व आणि बार��� महिने- चोवीस तास - तीन्ही त्रिकाळ सतत भ्रमण करणारे पाय - हा माणूस ज्याच्या ज्याच्या संपर्कात आला त्या प्रत्येकाचा तो गुरूच झाला- भिडे गुरुजी...\nपुढे संभाजीराव संघाचे सांगली जिल्हाप्रमुख झाले. तिथे संघाच्या रोपट्याचा त्यांनी डेरेदार वृक्ष केला. प्रत्येक तालुक्याच्या गावागावात शाखा सुरू झाल्या.बघताबघता संभाजीराव सांगली जिल्ह्याचे गुरुजी झाले. आता सांगली जिल्हा हीच आपली आजन्म कर्मभूमी करायचे त्यांनी ठरवले. पण म्हणतात ना... दैव योजी दुसरे\nदुर्दैवानं त्याचवेळी ठाण्याचे संघाचे अध्वर्यू श्री. रामभाऊ म्हाळगी यांचे निधन झाले. त्यांच्या जागी तितकाच खंदा कार्यकर्ता संघाला हवा होता.\"संघटनमें शक्ती है\" ही संघाची घोषणा. तिथे व्यक्तीला किंमत नाही. संभाजीरावांना ठाण्याला कूच करण्याचा आदेश झाला. सांगली जिल्ह्यातलं काम अर्धवट टाकून जायला संभाजीराव तयार होईनात. 'आदेशाचं उल्लंघन' हा ठपका त्यांच्यावर ठेवला गेला. तेंव्हा पूर्ण आयुष्य ज्या संघाला वाहिलं त्यालाच रामराम ठोकण्याची पाळी संभाजीरावांवर आली. 'संभाजीरावांनी संघ सोडला' ही बातमी फारच धक्कादायक होती. कित्येक संघकार्यकर्ते हळहळले.\nसंभाजीरावांना असलेला संघाचा आधार गेला की संघाचा आधारस्तंभ ढासळला कोणास ठाऊक पण प्रचंड हिंमत आणि धडाडी असलेल्या संभाजीरावांनी सांगली जिल्ह्यात स्वतःच 'श्री शिवप्रतिष्ठान' नावाची संघटना काढली.\nरा.स्व. संघाबद्दल बहुजन हिंदू समाजात 'ही बामणांची संघटना' असा सर्वसाधारण समज त्यामुळे वैचारीक बैठक असूनही तीन टक्के समाजाची संघटना जनजागृती करायला पुरेशी नाही हे संभाजीरावांनी ओळखलं होतं. बहुजन समाजात जागृती घडवायची असेल तर त्यांना आपली वाटेल अशी संघटना पाहिजे.\nत्यातूनच गडांच्या वार्षिक मोहिमा काढण्याची कल्पना त्यांना सुचली. शिवाय संघाच्या धर्तीवर दसर्‍याला 'दुर्गामाता दौड'\nसाडेपाच फूट उंची, उन्हातान्हात रापलेल्या तांबूस काळसर वर्णं, पांढर्‍याधोप मिशा, धोतर आणि पांढरा सदरा अशा वर्णनाचा - सांगली राजवाडा भागात एका खोलीत पुस्तकांच्या ढिगार्‍यात रहाणारा - स्वतःच्या हातांनी स्वयंपाक करून जेवण करणारा पासष्ट -सत्तर वर्षांचा एक अविवाहीत म्हातारा - तोच बनला शिवप्रतिष्ठानचा सर्वेसर्वा\nबघता बघता जतपासून शिराळ्यापर्यंत आणि विट्यापासून मिरजेपर्यंत गावागावातले तरूण शिवप्रतिष्ठानाचे कार्यकर्ते बनले. दरवर्षी च्या मोहिमेत गडकोट पायाखाली घालणार्‍यांची संख्या हजारांत पोचली. \"पोरगं गुरुजींच्या संगतीनं रांगेला लागतंय. व्यसनं करत न्हाई. आई-बाला मानतंय.\", गावागावात गुरुजींचा आदर दुणावत चालला. विशेषतः सांगली जिल्ह्यातल्या तालमी याच शिवप्रतिष्ठानच्या 'शाखा' झाल्या. संघटनेची ताकद इतकी वाढली की काँग्रेस, जनता पक्ष, भाजप - या पक्षांचे पुढारी संभाजीरावांची मनधरणी करू लागले. आजवर प्रत्येक क्षेत्रातल्या मान्यवरांनी दुर्गामाता दौडीत भाग घेतला आहे.\nसंभाजीरावांनी कुणाला जवळ केलं नाही. पण दूरही लोटलं नाही.\nहळूहळू प्रतिष्ठान लगतच्या जिल्ह्यांतही मूळ धरू लागलं.\n१९९२ साल असावं. कॉलेज संपलेलं. लहानपणी घडलेले संघाचे विचारही धुवून गेलेले. पण गिर्यारोहण करण्याची हौस होती शिवप्रतिष्ठानच्या एका मोहिमेवर मीही गेलो होतो. मांढरदेवीपर्यंत एस्टीनं जाऊन तिथून चंदन-वंदन, पांडवगड, लिंगाणा आणि रायगडावर सांगता अशी ती मोहीम. तीन दिवसांची.\nतीन हजार तरूण लोकांचा एक प्रचंड प्रवाह रांगा धरून गडांवर चढाई करत होता. आणि सर्वात मागून आमच्यासारख्या टंगळमंगळ करणार्‍यांना हाकलत चाललेला तो विक्षिप्त म्हातारा. ते अविस्मरणीय दृष्य कोणीही आयुष्यात विसरणार नाही.\n संध्याकाळची वेळ. सूर्य अस्ताचलाशी लगट करत होता. कवठे महांकाळहून आलेल्या धनगर कार्यकर्त्यांनी गंभीर घुमणार्‍या ढोलांनी वातावरण भारून टाकलं. जनता पार्टीचे सांगलीचे खासदार() संभाजी पवार (जात्याच पैलवान) काहीतरी बोलले. पोरांना चांगलं वळण लावल्याबद्दल भिडे गुर्जींचे आभार मानले.\nआणि मग संभाजीराव भिडे - तीन हजारांचा तो समुदाय श्वास रोखून त्यांचं भाषण ऐकत होता. शेवटच्या रांगेपर्यंत (माईकशिवाय) शब्द-न-शब्द स्पष्ट ऐकू येईल असा खणखणीत आवाज\nत्याचवेळी त्यांनी प्रतिज्ञा केली - शिवछत्रपतींच्या मूर्तीची दररोज पूजा\nआजतागायत शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते दररोज स्वखर्चाने रायगडावर छत्रपतींची पूजा करत आहेत. आपला नंबर कधी लागतो याची आतुरतेने वाट बघत आहेत.\nगुरुजींना वंदन करण्यासाठी घाई उडाली होती. मीही त्यात घुसलो. या माणसाला उस्मानाबादनंतर मी प्रत्यक्षात नंतर कधीच भेटलो नव्हतो. जवळजवळ वीस वर्षे झाली होती. मी त्यांच्या पायाला हात लावला आणि हळूच म्हणा��ो, \"गुरुजी, अमुक -अमुक यांचा मुलगा. तुम्ही...\"\nमाझं वाक्य संपण्याच्या आतच \"असं का कसे आहेत तुमचे वडील कसे आहेत तुमचे वडील धाराशीवला असताना भेट झाली होती. आता कुठे असतात धाराशीवला असताना भेट झाली होती. आता कुठे असतात रिटायर झाले नसतील अजून..., खूप चांगलं वाटलं - तू आलास\" असं म्हणत माझ्या वडिलांबद्दल मलाच सांगायला सुरुवात केली. खरे म्हणजे या माणसाला आयुष्यभरात माझ्या वडिलांसारखी लाखो माणसे भेटली असतील. पण भेटलेल्या प्रत्येक माणसाचं संपूर्ण नाव आणि संदर्भ त्यांच्या लक्षात होता. मी थक्क झालो.\nसंभाजीराव आणि शिवप्रतिष्ठानबद्दल ऐकत होतो. पुन्हा कधी 'मोहिमेवर' गेलो नाही. मग मधे नोकरीमुळे माझं गावच बदललं.\nआणि आता जवळजवळ पंधरा वर्षांनी - ही नौटंकीची औलाद...\nह्या बातमीतसंभाजीरावांनी जे सांगितलं तसंच झालं असणार. तो ऋषितुल्य माणूस खोटं कशाला बोलेल एखाद्याचा खून जरी केला तरी - 'मी खून केला आहे' असं सांगणार्‍यांपैकी माणूस तो. जुन्या पिढीतला. आज एकेक कार्यकर्ता पक्षांना किती किमतीला पडतो ते उघड आहे. हा फाटका, निर्धन माणूस केवळ स्वबळावर असे हजारो कार्यकर्ते उभे करतो , त्यांची बाई-बाटली बंद करतो, गुटखा-सिग्रेट बंद करतो, त्यांच्यात शिस्त बाणवतो, त्यांना ध्येयवादी बनवतो.ज्याच्या एका शब्दाखातर गुंड म्हणवले जाणारे तरूण राष्ट्रभक्त, शिवभक्त झाले त्याचं चारित्र्य कसं असेल ते वेगळं सांगायला नको. त्याच्या शब्दावर विश्वास ठेवायचा नाही तर कोणावर\nहिंदुत्ववाद चूक की बरोबर हा वादाचा विषय पण केवळ एक विचारप्रवाह म्हणून पाहिलं तर तोही अनेकांतलाच एक.\nसंभाजीरावांसारख्या माणसाला तो पटला म्हणून ते हिंदुत्ववादी झाले. कम्युनिझम पटला असता तर कट्टर कम्युनिष्ट झाले असते.\nसावरकर हिंदुत्ववादी होते म्हणून त्यांचं महात्म्य कमी होत नाही. भगतसिंग, चंद्रशेखर आजाद कम्युनिष्ट होते म्हणून देशद्रोही ठरत नाहीत. मोठी माणसं ती आपण त्यांच्या विचारांबद्दल मतप्रदर्शन करणं म्हणजे उंटाच्या (गां) बुडख्याचा मुका.\nसंभाजीराव भिडे गुरुजी हा काय प्रकार आहे ते त्यांना ओळखणार्‍यांना माहित आहे. पैसे देऊन, चिथावणी देऊन दंगल घडवून आणणार्‍यातला तो माणूस नव्हेच.\nआणि सरतेशेवटी अठ्याहत्तर वर्षाच्या एका किरकोळ म्हातार्‍याला रस्त्यावर पाडून चड्डीत शी- शू करेपर्यंत काठ्यांनी मारण्यात काय मर्दूमकी\n' म्हणायचं आणि दुर्लक्ष करायचं.\nशक्तिप्रदर्शनाचे अजून एक फळ - औरंगजेब\nफ्रॅकॉइज् गॉटीयर या फ्रेंच वार्ताहराच्या \"फॅक्ट\" या संस्थेने औरंगजेबावर प्रदर्शन तयार केले आहे. ते जरी सरकारने मान्य केले असले तरी चेन्नईत दाखवायला लागल्यावर मुसलमानांनी आक्षेप घेतला की त्यामुळे सामाजीक तेढ निर्माण होऊ शकते. म्हणून लगेच पोलिसांनी त्यांना ते ललीत कला अकादमीतून काढून टाकायला लावले त्यावर काही (वृत्तपत्रात)उलट सुलट चर्चा /बातम्य नाहीत की लाठीमार नाही की इतिहास, कला, इत्यादींच्या स्वातंत्र्यावर घाला घातला जातो म्हणून उरबडवेगिरी नाही.... ह्याच मुळे रीऍ़क्शन तयार होते....\nप्रदर्शनाची माहीती (प्रेस रीलीज)\nजोधा-अकबरमध्ये असं काय आहे\nवरील बातमी वाचली. \"सामाजिक तेढ\" वाढू नये म्हणून प्रदर्शन काढून टाकण्यात आले. येथे विकास यांना माहित असावेच पण इतरांच्या माहिती करता की फ्रॅकॉइज् गॉटीए हे हिंदूंपेक्षाही अधिक हिंदूत्ववादी आहेत. असो. भारतात ही विषमता आहे आणि ती पदोपदी जाणवते. येथील कोणी नाकारत असेल असे वाटत नाही. त्याला कोणीही सूज्ञ पाठींबा देत असेल असे वाटत नाही. न्याय सर्वांना सारखा हवा. यातून रिऍक्शन येते हे ही खरे पण ती आपल्याला नेणार कुठे हा प्रश्न पडतो.\nअसो. ज्यांना औरंगजेबाच्या प्रदर्शनाची बातमी वाचायची असेल त्यांनी ती येथे वाचावी. रामसेतू ते औरंगजेब अशी परिपूर्ण कथा आहे.\nपरंतु, जोधा-अकबर ज्याचा दिग्दर्शक हिंदू, कलाकार हिंदू, इतर तंत्रज्ञही बरेचसे हिंदूच असावेत त्या चित्रपटात \"सामाजिक तेढ\" वाढण्यासारखे काय आहे की इतर हिंदूंना तो बंद करावासा वाटला आणि मुसलमानांनी आक्षेप घ्यावा असे काहीच नाही का या चित्रपटात आणि मुसलमानांनी आक्षेप घ्यावा असे काहीच नाही का या चित्रपटात असेल तर ते गप्प कसे\nएकंदरीत चाललेल्या गदारोळात मला खरंच हा प्रश्न पडला आहे आणि निदान हे पाहण्यासाठी तरी जोधा-अकबर आवर्जून पाहिला पाहिजे.\nकदाचित, यामुळेच जोधा-अकबर चांगला चालला असावा की खरंच चित्रपट उत्तम आहे\nपरंतु, जोधा-अकबर ज्याचा दिग्दर्शक हिंदू, कलाकार हिंदू, इतर तंत्रज्ञही बरेचसे हिंदूच असावेत त्या चित्रपटात \"सामाजिक तेढ\" वाढण्यासारखे काय आहे की इतर हिंदूंना तो बंद करावासा वाटला\n\"न्याय सर्वांना सारखा हवा\" असे म्हणून न थांबता परत या प्रश्नात आपण असे म्हणू इच्छिता की \"सामाजीक तेढ\" जर काही धार्मिक व्यक्तिंना वाटली तर त्यावर बंदी आणणे ठीक आहे. त्यातही अशा व्यक्तिंनी वैचारीक विरोध न करता, असलेला इतिहास दाखवण्यापासून बंदी घालायला लावली. म्हणजे त्या संबंधात विचारस्वातंत्र्याची मुस्कटदाबी ठिक आहे असे आपल्याला म्हणायचे आहे का माझे परत तेच म्हणणे आहे की यात (घटनेत आणि निर्णयात) विचारस्वातंत्र्याचा आदर दिसत नाही. मला जोधा अकबराच्या विरुद्ध झालेली निदर्शने मान्य नाहीत पण तसेच आपण नकळत एका बाजूचे जस्टीफिकेशन करण्यासाठी विचारत असलेला प्रश्न खटकत आहे. आणि हेच बर्‍याचदा आपल्या समाजातील बुद्धीवंतांचे होते ज्यामुळे \"सामाजीक तेढ\" वाढते.\nवरील बातमी देण्याचे कारण इतकेच होते की \"विचार स्वातंत्र्य\", \"कला स्वातंत्र्य\" इत्यादी भारतात सिलेक्टिव्हली दिले जाते, हे दाखवायचे होते. ज्यांचे मान्य नसते त्यांना धोपटले जाते. तसा मार खाण्यात हिंदूत्ववाद्यांचा मान मोठा असतो कारण परत राजकारणी, माध्यमे आणि त्यांच्या चष्म्यातून पहाणारे तुम्ही-आम्ही. जितका कडाडून विरोध आणि ऍपरन्टली एकतर्फी टिका तितका उद्रेक जास्त हे होत राहाणारच, असे वाटते.\nआता बाकी जोधा-अकबर चित्रपटाबद्दल - तो आमच्या बायकोनी मैत्रिणींबरोबर मोठ्या स्क्रिनवर पाहीला. मी अजून पाहीला नसला तरी त्याबद्दल् फिल्मी अर्थाने चांगला घेतला असे ऐकले आहे. डिव्हीडी मिळाली की करमणूक म्हणून पाहणारही आहे. त्यातील एक गाणे विशेषकरून आवडले.\nन्याय सर्वांना सारखा हवा\" असे म्हणून न थांबता परत या प्रश्नात आपण असे म्हणू इच्छिता की \"सामाजीक तेढ\" जर काही धार्मिक व्यक्तिंना वाटली तर त्यावर बंदी आणणे ठीक आहे\nअसे मी कुठेही म्हटले नाही. बातमीत \"सामाजिक तेढ\" असे म्हटले आहे असे सांगितले.\nवरील बातमी देण्याचे कारण इतकेच होते की \"विचार स्वातंत्र्य\", \"कला स्वातंत्र्य\" इत्यादी भारतात सिलेक्टिव्हली दिले जाते, हे दाखवायचे होते.\nभारतात ही विषमता आहे आणि ती पदोपदी जाणवते. येथील कोणी नाकारत असेल असे वाटत नाही. त्याला कोणीही सूज्ञ पाठींबा देत असेल असे वाटत नाही. न्याय सर्वांना सारखा हवा. यातून रिऍक्शन येते हे ही खरे पण ती आपल्याला नेणार कुठे हा प्रश्न पडतो.\nमीही तेच म्हटले आहे आणि म्हणूनच सामाजिक तेढीला अवतरण चिन्हे होती.\nपरंतु, जोधा-अकबर ज्याचा दिग्दर्शक हिंदू, कलाकार हिंदू, इतर तंत्रज्ञही बरेचसे हिंदूच असावेत त्या चित्रपटात \"सामाजिक तेढ\" वाढण्यासारखे काय आहे की इतर हिंदूंना तो बंद करावासा वाटला\nमी सहज प्रश्न विचारला होता. त्याला आपण माझी इच्छा लावणार असाल तर चूक झाली, माफ करा.\nपण तसेच आपण नकळत एका बाजूचे जस्टीफिकेशन करण्यासाठी विचारत असलेला प्रश्न खटकत आहे\nआपण सहज प्रश्न विचारलात हे मला देखील माहीत आहे. ती शंका देखील मला आली नाही. म्हणूनच मी \"आपण नकळत..\" असे लिहीले. खटकण्याचे कारण आपला उद्देश नव्हता, पण आपण सगळेच - त्यात मी देखील अर्थातच आलो (कारण भिड्यांच्या आणि दंगलीच्या बाबतीत विसुनानांचे वाचल्यावर तसे वाटले) - हिंदूंबद्दल बोलायचे असले तर फटकन बोलतो पण इतरांबद्दल जास्त काळजी घेतो. दुसरा भाग नक्कीच चांगला आहे, फक्त तो पहील्या भागात पण असला पाहीजे असे वाटते. - कृपया हे आणि आधीचा प्रतिसाद वैयक्तिक घेउ नका कारण तसा उद्देश नव्हता/नाही.\nफ्रॅकॉइज् गॉटीए हे हिंदूंपेक्षाही अधिक हिंदूत्ववादी आहेत असे का \nफ्रॅकॉइज् गॉटीए हे हिंदूंपेक्षाही अधिक हिंदूत्ववादी आहेत असे का \nफ्रॅकॉइज् गॉटीए हे हिंदूंपेक्षाही अधिक हिंदूत्ववादी आहेत असे का \nफ्रॅकॉइज् गॉटीए हे हिंदूंपेक्षाही अधिक हिंदूत्ववादी आहेत असे का \nते सातत्याने भारताचा इतिहास आणि प्राचीन हिंदू इतिहासाबद्दल लिहित आले आहेत.\nअसो, हे लिहिण्यातही कोणता उपहास नाही हे सांगून ठेवते म्हणजे माझ्या तोंडात कोणी शब्द कोंबायला नकोत.\nते हिंदूंपेक्षा हिंदू आहेत, हे खटकलेच ते काहीतरी गुन्हा करत आहेत, असे सूचित केल्याचा उगाच भास झाला.\nते हिंदूंपेक्षा हिंदू आहेत, हे खटकलेच ते काहीतरी गुन्हा करत आहेत, असे सूचित केल्याचा उगाच भास झाला.\nतसे वाटू दिल्याबद्दल तुम्हीही माफ करा. चुकलं माझं. तसा उद्देश नव्हता*. गणेश तांब्यांचीही माफी मागते. त्यानिमित्ताने गॉतिए यांच्यावर शिंतोडे उडवले गेले असतील तर त्यांचीही माफी मागते.\nत्यानिमित्ताने, आक्रस्ताळी लिहिणे, हिंदूंच्या भावना दुखावणे याबद्दलही माफी मागते.\nहल्ली कोणाला काय खटकेल ते सांगणे कठिण आहे. असो. वेळ मिळाल्यास त्यांचे हे पुस्तक वाचा आणि नंतर ते हिंदूंपेक्षाही अधिक हिंदू आहेत यावर तुमचे मत कळवा.\nदुर्दैवाने, हिंदू हा शब्द बघून मला बिथरल्यासारखे होत नाही. पण या शब्दाने कोणाच्या भावना दुखावल्या किं��ा ज्याप्रमाणे शब्द वापरला ते गैर आहे असे वाटत असेल तर त्यांनीही माफ करावे.\n* किंवा तसाच उद्देश होता पण काही सजग सदस्यांनी कान पकडल्यावर डोळे उघडले. यापैकी ज्याला जे न खटकेल ते घ्यावे.\nअसो. ज्यांना औरंगजेबाच्या प्रदर्शनाची बातमी वाचायची असेल त्यांनी ती येथे वाचावी. रामसेतू ते औरंगजेब अशी परिपूर्ण कथा आहे.\nहिंदू जागृती माझे होम पेज नाही आहे. आणि मला बातमी वेगळ्याच कारणाने वेगळ्याच संदर्भात जालावर बातम्यांचा शोध घेताना मिळाली. फ्रॅ़कॉईज् गॉटीयर यांचे लेखन रिडीफ.कॉम वर सातत्याने येतात त्यामुळे मला माहीत आहे. आधीच्या चर्चेत हिंदू जागृती मधील काही गोष्टी मला आणि इतरांना देखील खटकल्या होत्या त्यामुळे केवळ तोच दुवा देणे म्हणजे परत चष्मे लावणे होईल असे वाटते. हिंदू जागृतीच्या नावात हिंदू नाव आहे म्हणून जसे त्या नावाचे माहात्म्य (चांगल्या/वाईट अर्थाने) कमी होत नाही तसेच गॉटीयर बाबतीत म्हणता येईल.\nम्हणून आपण दिलेला दुवा म्हणजे या संदर्भाने \"गिल्टी बाय असोसिएशन\" होऊ शकेल असे वाटले, म्हणून हा खुलासा.\nहिंदू जागृती माझे होम पेज नाही आहे.\nहिंदू जागृती तुमचे होम पेज आहे, असेही मी कुठेही दर्शवलेले नाही. :-)\nआणि मला बातमी वेगळ्याच कारणाने वेगळ्याच संदर्भात जालावर बातम्यांचा शोध घेताना मिळाली.\nहिंदू जागृतीची बातमी मलाही सहजच मिळाली. मी गॉटिए हा उच्चार आहे का गॉटिएर ते शोधत होते कारण फ्रेंच नाव आहे.\nफ्रॅ़कॉईज् गॉटीयर यांचे लेखन रिडीफ.कॉम वर सातत्याने येतात त्यामुळे मला माहीत आहे.\nमला त्यासंदर्भात आपले बोलणे झाल्याचे आठवते.\nचर्चेत हिंदू जागृती मधील काही गोष्टी मला आणि इतरांना देखील खटकल्या होत्या त्यामुळे केवळ तोच दुवा देणे म्हणजे परत चष्मे लावणे होईल असे वाटते.\nज्या बातमीचा मी दुवा दिला ती फार काही भन्नाट नव्हती पण लेखाच्या शेवटी काहीतरी गुगली दिसली इतकीच म्हणून मजेशीर वाटली.\nआपण दिलेला दुवा म्हणजे या संदर्भाने \"गिल्टी बाय असोसिएशन\" होऊ शकेल असे वाटले\nशक्य आहे पण तसा काहीही हेतू नव्हता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/43?page=8", "date_download": "2019-01-18T11:17:45Z", "digest": "sha1:WS66J3DDI4IUTHRVNXHSQYHQDAEW2DRD", "length": 6855, "nlines": 136, "source_domain": "mr.upakram.org", "title": "इतिहास | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा ��ब्द मागवा.\n\" सिद्धयोगी चमत्कार करू शकतात यावर तुमचा विश्वास आहे का\n\"चमत्कार म्हणजे निसर्गनियमाचे उल्लंघन असा अर्थ असेल तर तसा चमत्कार कोणी करू शकत नाही,कोणी कधी केलेला नाही, असे माझे ठाम मत आहे.\"\nऐतिहासिक गोष्टी, भाग १, लोकहितवादी\nअहिंसात्मक प्रतिकाराचा इतिहास (भाग३: एकविसावे शतक आणि समारोप)\nअहिंसात्मक प्रतिकाराचा इतिहास भाग१ व भाग २ मध्ये आपण विसाव्या शतकापर्यंतच्या इतिहासाचा आठवा घेतला. या भागात २१व्या शतकातील घडामोडी बघून या लेखमालेचा समारोप करणार आहोत.\nकृपया जीएनयु / लिनक्स ला जीएनयु स्लाश लिनक्स असे म्हणा\nकृपया जीएनयु / लिनक्स ला जीएनयु स्लाश लिनक्स असे म्हणा\nभारत-पाक १९६५ युद्ध....त्रोटक आणि विस्कळित माहिती\n१९६५ चे भारत पाक युद्ध सुरु कसे झाले\nअहिल्यादेवी होळकर या होळकर घराण्याच्या मुख्य आधारस्तंभ होत्या . इतर नबाब, राजांप्रमाणे त्या विलासी अजिबातच नव्हत्या . माझ्या एका मित्राने लिहीले म्हणुन काही होळकर घराण्याची अब्रू जाणार नाही .\nशिळावर्तुळे अशिया आणि युरोप मधे सापडतात. इतिहासपूर्व कालातील या काही आठवणी आहेत. बहुतांश ठिकाणी साधारण २०-४० फूट व्यासाची ही मोठ्या शिळांची मांडणी असते.\nमी उपक्रमचा गेली काही वर्षे सदस्य व वाचक आहे. इतिहासा संबंधी तसेच बाकीच्या विविध रोचक लेखांसाठी आणि सविस्तर चर्चांसाठी सर्व उपक्रमींचे मनापासून धन्यवाद.\nजालावर फिरताना मॅप्सऑफवॉर.कॉम ही वेबसाइट दिसली. इथे जगातल्या काही ठळक घटनांचा जसे की युद्धे, विविध धर्म, लोकशाही इ.च्या हजारो वर्षांचा इतिहास अतिशय रंजक पद्धतीने अवघ्या ९० सेकंदांमधे चलत नकाशारुपी दिला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/whether-to-select-karun-or-ajinkya-will-be-headache-for-selection-commitee/", "date_download": "2019-01-18T11:19:33Z", "digest": "sha1:35APP4QYVSZK7UQLHTV5QLHRPOQDH3AU", "length": 18443, "nlines": 258, "source_domain": "www.saamana.com", "title": "‘अजिंक्य रहाणे’ का ‘करूण नायर’ निवड समितीपुढे अवघड पेच | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमंत्रालयासमोर पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न\nरायगड जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन\nनैसर्गिक कारणांमुळे कोणतीही संस्था अडचणीत येत नाही – शेखर चरेगावकर\nमामाचे गा�� आदर्श करण्याचा भाच्याने केला संकल्प\nकश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर हँड ग्रेनेडचा हल्ला\nदिल्लीतील प्रदूषित हवेमुळे ब्रेन डॅमेजचा धोका\nकुंभ मेळा आणि प्रवासी भारतीय संमेलन म्हणजे नौटंकी, कॅबिनेट मंत्र्याचे वादग्रस्त…\nआत्तापर्यंत 51 महिलांनी केला शबरीमला मंदिरात प्रवेश, केरळ सरकारची माहिती\nजम्मू-कश्मीरमध्ये स्फोट, सुरक्षेत वाढ\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nLive #AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nऑस्ट्रेलियन कर्णधार फिंच बळीचा बकरा, भुवनेश्वरची अनोखी हॅटट्रीक\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\nआजचा अग्रलेख : शिवस्मारकाचा छळ\nठसा : डॉ. अनिल अवचट\nलेख : बालमनाच्या जडणघडणीसाठी ‘चित्रकला’ हवी\nआजचा अग्रलेख : घोषणांचा ‘मोसम’\n– सिनेमा / नाटक\nकरणी सेनेला कंगनाचे राजपुती बाण्यात उत्तर\nमला महाराष्ट्राची संस्कृती फार आवडते – कोरिओग्राफर एम. सुधाकर\n‘सर्व लाईन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nआठवडाभर आधीच साजरा होणार ‘शिमगा’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\n‘अजिंक्य रहाणे’ का ‘करूण नायर’ निवड समितीपुढे अवघड पेच\nइंग्लंडविरूद्धच्या मालिकेमध्ये हिंदुस्थानी संघाने ४-० असं निर्भेळ यश मिळवलं. या यशामुळे विराट कोहळीचं नेतृत्व आणि संघातील क्रिकेटपट�� यांच्यावर जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव होताय. मात्र असं असताना निवड समितीपुढे पेच निर्माण झालाय की यापुढील सामन्यांसाठी अजिंक्य रहाणेला संधी द्यायची का करूण नायरला\nपुढचा कसोटी सामना हा आता थेट फेब्रुवारी २०१७मध्ये होणार आहे. बांग्लादेशविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघ निवड होणार आहे. यासाठी अजून बराच वेळ असला तरी मधल्या फळीत ५ व्या क्रमांकासाठी कोणाला निवडायचं ही एक मोठी समस्या बनणार आहे. संघातील प्रत्येक खेळाडू उत्तम कामगिरी करतोय. त्यामुळे ही समस्या अजून मोठी बनणार आहे.\nरहाणेला झालेल्या दुखापतीमुळे करूण नायरला संधी देण्यात आली. त्याने मिळालेल्या संधीचं सोनं करत इंग्लंडसारख्या संघाविरूद्ध त्रिशतक ठोकलं. साहजिकच आहे त्याने निवड समितीपुढे आपली प्रबळ दावेदारी सिद्ध केली आहे. दुसरीकडे अजिंक्य रहाणे हा देखील खोऱ्याने धावा करतो. फक्त हिंदुस्थानातच नाही तर देशाबाहेरही त्यांने उत्तम कामगिरी केली आहे.\nयष्टीरक्षक पार्थिव पटेलही चांगला खेळतोय, जयंत यादव गोवंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करतोय. अश्विन, जाडेजा हे देखील अष्टपैलू म्हणून नावारूपास येतायत. अशा परिस्थितीत संघ निवड करणं अत्यंत कठीण जाणार आहे. अशी परिस्थिती फार कमी वेळा निर्माण होते असं अनेक माजी क्रिकेटपटूंनी म्हटलं आहे. एका खेळाडूवर सगळी भिस्त असण्यापेक्षा अनेक खेळाडूंनी सातत्यपूर्ण कामगिरी केली तर ती नक्कीच चांगली गोष्ट आहे, मात्र निवडसमितीच्या डोक्याला मात्र ताप होणार हे नक्की\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागील६० टक्के जनतेला निरक्षण कुणी ठेवलं, मोदींची राहुल गांधीवर टीका\nपुढीलकोहली कॅप्टन ऑफ द इअर, अश्विन क्रिकेटर ऑफ द इअर\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nLive #AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nमंत्रालयासमोर पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न\nकश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर हँड ग्रेनेडचा हल्ला\nकरणी सेनेला कंगनाचे राजपुती बाण्यात उत्तर\nदिल्लीतील प्रदूषित हवेमुळे ब्रेन डॅमेजचा धोका\n‘सर्व लाईन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nआठव���ाभर आधीच साजरा होणार ‘शिमगा’\n‘मी पण सचिन’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nकुंभ मेळा आणि प्रवासी भारतीय संमेलन म्हणजे नौटंकी, कॅबिनेट मंत्र्याचे वादग्रस्त...\n‘लकी’च्या गाण्यावर अभिनेता जितेंद्र यांनी केला डान्स\n‘पारधाड ‘सिनेमाचा पोस्टर ट्रेलर सोहळा संपन्न\nऑस्ट्रेलियन कर्णधार फिंच बळीचा बकरा, भुवनेश्वरची अनोखी हॅटट्रीक\n१५० फुट उंचीचा राष्ट्रध्वज हा लातूरकरांच्या देशभक्तीचे प्रतीक – विनोद तावडे\nमराठी कलाकार स्वातंत्र्य सेनानींच्या रुपात, पाहा ‘वंदे मातरम 2019’ दिनदर्शिका\nचहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/lifestyle/woman-arrested-sending-man-65000-texts-1966", "date_download": "2019-01-18T11:56:24Z", "digest": "sha1:4BPCEICXXPGC56XILU3ZD5L4ZV5RJZT7", "length": 5774, "nlines": 40, "source_domain": "www.bobhata.com", "title": "या मुलीने त्याला ६५००० मेसेज पाठवले आणि मग...वाचा पुढे काय झाले !!", "raw_content": "\nया मुलीने त्याला ६५००० मेसेज पाठवले आणि मग...वाचा पुढे काय झाले \nमुलं मुलींच्या पाठी हात धुवून लागतात पण आजच्या जमान्यात मुली सुद्धा कमी नाहीत राव. याचं एक भारी उदाहरण नुकतंच समोर आलंय. जॅकलिन नावाच्या मुलीने एका मुलाला लग्नासाठी तब्बल ६५००० मेसेजेस पाठवले होते. आता तुम्हाला वाटत असेल तो मुलगा फारच लकी आहे ब्वा....पण गोष्ट एवढी सोप्पी नाही ना भाऊ....\nत्याचं झालं असं की, अमेरिकेतल्या अॅरिझोनात राहणारी जॅकलिन गेल्या वर्षी एका मुलासोबत डेटवर गेली होती. पहिल्याच डेट मध्ये तो तिला लय म्हणजे लय आवडला. तिने डेट नंतर त्याच्याशी संपर्क ठेवायला सुरुवात केली. तिला डेटचं रुपांतर लग्नात करायचं होतं. यासाठी ती त्याला वेगवेगळ्या मेसेजेसने गळ घालू लागली.\nराव, तिने भरमसाट मेसेजेस केले तरी समोरून काहीच प्रतिसाद येत नव्हता म्हणून तिने त्याला धमकी देणारे मेसेज पाठवले. त्यात तिने लिहिलं, “मला सोडून गेलास तर मी तुझा खून करेन.”. “मला तुझ्या रक्ताने अंघोळ करायची आहे.” एका मेसेज मध्ये तर तिने स्वतःला हिटलर म्हणून घेतलं.\nबोला आता....हे असले मेसेज बघून कोणता मुलगा बोहल्यावर उभा राहील. तरी त्याने दमाने घेतलं. पण ही बया इथेच था��बली नाही तर ती त्याच्या घरी जाऊन पोहोचली. तेही हातात चाकू घेऊन. मग मुलाने पोलिसांना बोलावून घेतलं. हे सगळं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर तिच्या विरुद्द भक्कम पुरावा उभा राहिला. अशा प्रकारे ती तिच्या विकृतपणामुळे जेल मध्ये जाऊन पोहोचली.\n“मी त्याच्यावर खूप प्रेम करते...मला त्याच्यासोबत आयुष्यभर राहायचं आहे...मला त्याच्यात माझ्या आयुष्याचा जोडीदार दिसतो.” असं तिने एका पत्रकाराला सांगितलं आहे. धमकी देणं, मानसिक छळ करणं या आरोपाखाली ती सध्या जेल मध्ये आहे.\nयाला म्हणतात खऱ्या अर्थाने हात धुवून मागे लागणे.....बरोबर की नाय \nडॉक्टरनेच रुग्णाच्या पोटात ढकलली तब्बल १५ कॅन बियर \nव्हिडीओ ऑफ दि डे : टार्गेट पूर्ण नाही केलं तर चीनमध्ये मिळते ही शिक्षा\n भेटा मुंबईच्या दुसऱ्या खऱ्याखुऱ्या गलीबॉयला \nव्हिडीओ ऑफ दि डे : ‘उरी’ चित्रपट टोरंटवरून डाऊनलोड करताय मग थांबा आणि हा व्हिडीओ बघा \n मराठी सेलिब्रिटीजचे १० वर्षापूर्वीचे फोटो पाहिले का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+0162+nl.php", "date_download": "2019-01-18T11:13:59Z", "digest": "sha1:UKBSSVMF7QE5FB2QWQDHBVYL42EUVYMD", "length": 3544, "nlines": 16, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 0162 / +31162 (नेदरलँड्स)", "raw_content": "क्षेत्र कोड 0162 / +31162\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nक्षेत्र कोड 0162 / +31162\nशहर/नगर वा प्रदेश: Oosterhout\nक्षेत्र कोड 0162 / +31162 (नेदरलँड्स)\nआधी जोडलेला 0162 हा क्रमांक Oosterhout क्षेत्र कोड आहे व Oosterhout नेदरलँड्समध्ये स्थित आहे. जर आपण नेदरलँड्सबाहेर असाल व आपल्याला Oosterhoutमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. नेदरलँड्स देश कोड +31 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Oosterhoutमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +31162 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनOosterhoutमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +31162 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0031162 वापरू शकता.\nक्षेत्र कोड 0162 / +31162\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/shivsena-leader-sanjay-raut-criticized-narendra-modi-136250", "date_download": "2019-01-18T12:14:40Z", "digest": "sha1:GCIIYZQYEW4EQPCMLXEVNON3R7BVAG5T", "length": 11290, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "shivsena leader sanjay raut criticized narendra modi मोदींच्या कार्यकाळात सर्वात जास्त जवान मारले गेले - संजय राऊत | eSakal", "raw_content": "\nमोदींच्या कार्यकाळात सर्वात जास्त जवान मारले गेले - संजय राऊत\nमंगळवार, 7 ऑगस्ट 2018\nमागील चार वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यापासून जेवढे जवान सिमेवर मारले गेले, तितके मागच्या 50 वर्षातही मारले गेले नाहीत, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले.\nनवी दिल्ली : जम्मू-काश्मिरमधील गुरेज सेक्टरमध्ये दहशतवाद्यांविरोधातील चकमकीत आज (ता. 7) चार जवान हुतात्मा झाले. गुरेज भागात जवान गस्त घालत असतानाच आठ दहशतवादी घुसल्याची माहिती मिळाली, त्यामुळे दोन दहशतवाद्यांना जवानांनी ठार केले. तर चार जवान हुतात्मा झाले. मेजरसह तीन जवानांचा यात समावेश आहे. या घटनेमुळे शिवसेनेने भाजप सरकारवर टीका केली.\nमागील चार वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यापासून जेवढे जवान सिमेवर मारले गेले, तितके मागच्या 50 वर्षातही मारले गेले नाहीत, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले. सातत्याने जवान मारले जाणे हे दुर्दैवी आहे, असे म्हणत त्यांनी मोदी सरकारवर टीका केली.\nदहशतवादी व जवान यांच्या चकमकीनंतर पसार झालेल्या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोधकार्य सुरू आहे.\nभारताचा मोठा स्ट्राईक; पाकच्या पाच सैनिकांचा खात्मा\nश्रीनगर- पाकिस्तानकडून सीमारेषेवर नेहमीच काहीतरी कुरापती सुरू असतात. भारतीय लष्कराने पाकिस्तानी सैन्याच्या या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिले आहे....\nमेहबुबा मुफ्ती स्थानिक दहशतवाद्यांना म्हणतात भूमिपुत्र\nश्रीनगरः काश्मिरच्या खोऱ्यात वाढत्या दहशतवादी कारवाया थांबवण्यासाठी केंद्र सरकारने दहशतवादी संघटनांच्या प्रमुखा���शी बातचित करावी आणि त्यांना...\nपाकच्या गोळीबारात बीएसएफचा अधिकारी हुतात्मा\nश्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानने आज (मंगळवार) केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) अधिकारी हुतात्मा झाला. विनय...\nमेजर शशिधरन नायर यांना अखेरचा निरोप\nपुणे / खडकवासला - पाणावलेले डोळे... सुन्न करणारे वातावरण... अस्वस्थ मने... ‘अमर रहे, अमर रहे’च्या घोषणा देत देशासाठी बलिदान देणारे मेजर शशिधरन नायर...\nचीन सीमेनजीक बांधणार 44 महत्त्वाचे रस्ते\nनवी दिल्ली : व्यूहात्मकदृष्टीने महत्त्वाचे असे 44 रस्ते चीन सीमेवर बांधणार असल्याचे भारताच्या केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या...\nभारतीय लष्कराचे 50 जवान 'हनीट्रॅप'मध्ये\nनवी दिल्ली : अनिका चोप्रा, कॅप्टन, मिलिटरी नर्सिंग कोअर.. हे फेसबुकवरील एका कथित लष्करी महिला अधिकाऱ्याचे प्रोफाईल तपास संस्थांच्या रडारवर आले आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://harinarke.blogspot.com/2011/05/blog-post_1030.html", "date_download": "2019-01-18T11:40:31Z", "digest": "sha1:J75PG6VXIJGXKPIWQQMJKIO3RP2NAKNX", "length": 17753, "nlines": 330, "source_domain": "harinarke.blogspot.com", "title": "प्रा. हरी नरके: विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठी परीक्षा हाच सर्वोत्तम पर्याय- हरी नरके", "raw_content": "\nविद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठी परीक्षा हाच सर्वोत्तम पर्याय- हरी नरके\nनाशिक, दि.२३ (प्रतिनिधी) - शिक्षण क्षेत्रात कमालीची घसरण सुरू असून, याच काळात नेमका शालेय स्तरावर परीक्षाच न घेण्याचा निर्णय अत्यंत घातक ठरणारा आहे. विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यासाठी परीक्षा हाच सर्वोत्तम पर्याय असून, परीक्षाच बंद झाल्याने नजीकच्या भविष्यात शाळा आहे, शिक्षक आहेत; पण शिक्षणच नाही अशी परिस्थिती उदभण्याची भीती असल्याचे प्रख्यात विचारवंत हरी नरके यांनी सांगितले. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांच्या सत्��राव्या वाढदिवसानिमित्त झालेल्या अभीष्टचितन सोहळ्यात ते बोलत होते.\nयेथील रावसाहेब थोरात सभागृहात हा अभीष्टचितन सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी बोलताना नरके यांनी शिक्षण जोपर्यंत तळमळीने दिले जाणार नाही, तोपर्यंत ते तळागाळापर्यंत पोहोचणार नसल्याचे सांगितले. १८८२ साली महात्मा फुले यांनी केलेली शिक्षण मोफत, सक्तीचे आणि सार्वत्तिक करण्याची मागणी पूर्ण होण्यास २०१० साल उजाडावे लागले हे दुर्दैव असल्याचे सांगितले. पूर्वीच्या चातुर्वर्ण्य पध्दतीप्रमाणे आता शिक्षण क्षेत्रातही इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकलेले, कॉन्व्हेंट व इंग्लिश मीडियममध्ये शिकणारे, मनपा-जि.प. शाळांमध्ये शिकणारे आणि आश्रमशाळांमध्ये शिकणारे असे चार वर्ण निर्माण होण्याची स्थिती असल्याचेही नरके यांनी नमूद केले.\nसत्कार सोहळ्याप्रसंगी बोलताना माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी मी केवळ अपघातामुळे राजकारणात आल्याचे सांगितले; मात्र या राजकीय कारकिर्दीत सर्वसामान्यांचे हित एवढेच ध्येय नजरेसमोर ठेवून कार्य केल्याचे सांगितले. सगळ्यांचे प्रेम आणि आदर हीच आयुष्यातील जमेची बाजू असल्याचेही दिघोळे यांनी नमूद केले. यावेळी उद्योजक अशोक कटारिया, आमदार डॉ. सुधीर तांबे आदिनीदेखील दिघोळे यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी व्यासपीठावर सौ. आशा दिघोळे, बाळासाहेब बोडके, शिरसाठ आदि मान्यवर उपस्थित होते.\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले: समग्र वाड्मय, मुखपृष्ठ\nडॉ. अरूणा ढेरे यांच्यासमवेत-\nमहात्मा फुले समग्र वाङ्मय\nमाझे आवडते लेखक प्रा.भालचंद्र नेमाडे यांच्यासोबत..\nईतिहासात लग्न, ईतिहसातच मुलेबाळे\nनिषेध- खेडेकर म्हणतात जातीय व धार्मिक दंगली घडवा\nमराठी भाषा सल्लागार समिती\nसंभाजी ब्रिगेड व हरि नरके: प्रा. श्रावण देवरे\nविद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठी परीक्षा हाच सर्वो...\nसर्वप्रथम शाहू व सयाजीराजांनी शिक्षण सक्तीचे केले:...\nशिवरायांच्या प्रजाहित दक्ष कारभाराचा आदर्श घ्या -ड...\nविकासासाठी सक्तीचे मोफत शिक्षण आवश्‍यक - हरी नरके\nहरी नरके व डॉ. कांबळेंची नियुक्ती\nदादोजी कोंडदेव प्रकरणी शासनाने फिर्यादींनाच न्याया...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर:चित्रमय चरित्र\nओबीसींच्या कल्याणासाठी स्वतंत्र जनगणना आवश्यक - हर...\n\"दादोजी कोंडदेव आणि ब्रिगेडचे राजकारण\"...एक चर्चा....\nओबीसीच्या विकासासाठी पुरेशी तरतुद होत नाही - प्रा....\nओबीसींनी आपले खरे नायक ओळखावेत - हरी नरके\nओबीसी आरक्षण आणि क्रीमीलेयरचे राजकारण\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले (12)\nडॅा. रखमाबाई सावे - राऊत (6)\nतू माझा सांगाती (1)\nनिंबा मुका जाधव (1)\nनेमाडे - कसबे-वाद (1)\nन्या. गायकवाड आयोग (1)\nप्रा. रंगनाथ पठारे (1)\nबुद्ध आणि बोधिसत्व (1)\nमाळी व तेली (1)\nलोक माझे सांगाती (1)\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ (4)\nसावित्रीबाई फुले स्मारक (1)\nशिक्षणतज्ञ सावित्रीबाई फुले यांचे कार्य\nनिषेध- खेडेकर म्हणतात जातीय व धार्मिक दंगली घडवा\n(श्री. एम. डी. रामटेके यांच्या ब्लोगवरून जनहितार्थ साभार पुनर्प्रकाशित.) वाचा आणि क्रुतीशील निषेध करा. ब्रिगेडचे व मसेसं चे सर्वेसर्वा श...\nमहाराष्ट्र भूषण : वादंग आणि वास्तव\nबाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या निर्णयाबाबत उलटसुलट चर्चा चालू आहे. बाबासाहेबांच्या वक्तृत्वावर भाळलेले ...\nमहाराष्ट्राच्या विवेकवादाचा आवाज : डा. नरेंद्र दाभोळकर\nचार दिवसांपुर्वी नरूभाऊंचा फोन आला होता. \"हरी, लेखाचे लक्षात आहे नारे बाबा\" अशी सुरुवात करून बराच वेळ बो...\nद्रष्टा महापुरूष महात्मा जोतीराव फुले\nमहात्मा जोतीराव फुले यांच्या निधनाला आज १२५ वर्षे झाली. त्यांच्या काळात त्यांनी केलेले काम महत्वाचे असेलही, परंतु आज त्याचा काय उपयोग\nआरक्षण आर्थिक आधारावर द्यावे काय\nगेले काही दिवस आरक्षणाचा पाया जात, जमात किंवा सामाजिक आणि शैक्षणिक हा न ठेवता आर्थिक आधारावर समाजातील सर्व गरिबांना आरक्षण द्यावे ही भुमि...\nवामन मेश्राम, मुलनिवासी नायक आणि सांस्क्रुतीक दहशतवाद\nशाळकरी वयात मी फुले - आंबेडकरी चळवळीच्या सम्पर्कात आलो . डा . बाबा आढाव यांचे महात्मा फुले समता प्रतिष्ठान , राष्ट्रसेवा दल आदि संघटन...\nपवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली \n*पवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली *पवार नावाचे रसायन उलगडण्याचा आत्मसमर्थनपर प्रयत्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+5630+mm.php", "date_download": "2019-01-18T12:17:45Z", "digest": "sha1:H66PMFNL7DECLNYD7HPQBNWHF2WCCQ4Y", "length": 3695, "nlines": 16, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 5630 / +955630 (म्यानमार (ब्रह्मदेश))", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय ��ूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Khayan\nक्षेत्र कोड 5630 / +955630 (म्यानमार (ब्रह्मदेश))\nआधी जोडलेला 5630 हा क्रमांक Khayan क्षेत्र कोड आहे व Khayan म्यानमार (ब्रह्मदेश)मध्ये स्थित आहे. जर आपण म्यानमार (ब्रह्मदेश)बाहेर असाल व आपल्याला Khayanमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. म्यानमार (ब्रह्मदेश) देश कोड +95 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Khayanमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +95 5630 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनKhayanमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +95 5630 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0095 5630 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanmk.com/admitcard/ibps-specialist-officer-exam-admit-card-20122018.html", "date_download": "2019-01-18T12:00:26Z", "digest": "sha1:WGHOH7F4CHVV7GMV5TK7HPMHPQMDXKLF", "length": 5694, "nlines": 99, "source_domain": "www.mahanmk.com", "title": "IBPS मार्फत स्पेशालिस्ट ऑफिसर पदांची भरती पूर्व परीक्षा प्रवेशपत्र", "raw_content": "\nIBPS मार्फत स्पेशालिस्ट ऑफिसर पदांची भरती पूर्व परीक्षा प्रवेशपत्र\nIBPS मार्फत स्पेशालिस्ट ऑफिसर पदांची भरती पूर्व परीक्षा प्रवेशपत्र\nबँकिंग कार्मिक निवड संस्था [Institute of Banking Personnel Selection] मार्फत स्पेशालिस्ट ऑफिसर पदांची भरती पूर्व परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018) उपलब्ध झाले आहे. हे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक्सचा वापर करू शकता.\nनवीन परीक्षा प्रवेशपत्र :\n〉 बँकिंग कार्मिक निवड संस्था [IBPS] मार्फत स्पेशालिस्ट ऑफिसर पदांच्या भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र\n〉 संघ लोक सेवा [UPSC- CDS I] आयोगामार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा प्रवेशपत्र\n〉 लक्ष्मी विलास बँक [Lakshmi Vilas Bank] प्रोबशनरी ऑफिसर भरती परीक्��ा प्रवेशपत्र\n〉 न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड [NIACL] भरती परीक्षा प्रवेशपत्र\n〉 संयुक्त प्रवेश परीक्षा [JEE] मुख्य परीक्षा प्रवेशपत्र २०१९\n〉 रेल्वे सुरक्षा दलात [RPF] मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\n〉 कर्नाटक बँक [Karnataka Bank] प्रोबशनरी ऑफिसर पदांची भरती परीक्षा प्रवेशपत्र\n〉 माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड [MDL] मध्ये विविध पदांची भरती परीक्षा प्रवेशपत्र\n〉 केंद्रीय गुप्तचर [IB] विभागात भरती परीक्षा प्रवेशपत्र\n〉 आयबीपीएस [IBPS] मार्फत लिपिक भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://www.savistar.com/category/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%82-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80/", "date_download": "2019-01-18T11:49:16Z", "digest": "sha1:OQ5GHDOT2WO34EKMI6AHWCYNQFEBK4NF", "length": 9270, "nlines": 75, "source_domain": "www.savistar.com", "title": "चालू घडामोडी – सविस्तर", "raw_content": "\nफेक न्यूज – ट्रम्प ते मोदी; तुम्ही आणि आम्ही…\nखरे पाहता फेक न्यूज किंवा चुकीची किंवा दिशाभूल करणारी बातमी याची मुळे आपल्याला मागच्या तीन ते चार वर्षात डोनाल्ड ट्रम्प यांची निवडणूक अन् त्यांनी बरोबर […]\nराज ठाकरे यांच्या भाषणातील सर्व प्रमुख मुद्दे एकाच ठिकाणी…\nमुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांच्या व्यासपीठावर हजेरी लावली. यावेळी भाषण करताना त्यांनी जोरदार टोलेबाजी केली. आपण याठिकाणी स्पष्टीकरण द्यायला नव्हे तर […]\nसाताऱ्याच्या हवेत पुन्हा मनोमिलनाचे वारे; दोन्ही राजे खरंच एकत्र येणार का\nसातारा विधानसभा मतदारसंघाचं राजकारण खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या भोवती फिरत असतं. सातारा नगरपालिकेत सत्ता मिळवण्यासाठी सुरु झालेलं मनोमिलन २०१६ च्या सातारा […]\nकाही प्रश्नांची उत्तरं मिळणार नाहीत, मात्र नव्याने तुकाराम मुंढे तरी निर्माण होतील का\nतुकाराम मुंढे… सध्या पुन्हा एकदा चर्चेत असलेलं नाव. हे नाव आजच चर्चेत आहे असं नाही. तेे दर काही महिन्यांनी चर्चेत येतं. बातम्यांचा विषय बनतं. तुकाराम […]\nमोदी सरकारची नवी योजना; घरबसल्या 75 हजार रुपये कमावण्याची संधी\n2014 साली तत्कालीन पंतप्रधानपदाचे उमेदवार आणि सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा भारतात आणण्याची घोषणा केली होती. असं झालं तर प्रत्येक भारतीयाच्या खात्यात 15 […]\nमाणसांनाही गोळ्या घालून संपवण्याची शिक्षा असती तर…\nमाणसं खाती म्हणुन अवनी वाघिणीला रात्री गोळ्या घालुन मारलं. दोन वर्षात १३ लोकांना खाल्ल्याचा तिच्यावर आरोप होता. परिसरातल्या २५ गावांत तिची दहशत होती. ज्या घरांतील […]\nगुजरातच्या व्यापाऱ्यानं 600 कर्मचाऱ्यांना कार गिफ्ट दिल्याची बातमी खोटी; वाचा काय आहे सत्य\nगुजरातच्या हिरे व्यापाऱ्यानं आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस म्हणून कार भेट दिल्याच्या बातम्या तुम्ही वाचल्या असतील. हरे कृष्ण या आपल्या कंपनीत काम करणाऱ्या 600 कर्मचाऱ्यांना कार […]\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी खरंच 15 लाख रुपये पगारावाली मेकअप आर्टिस्ट नेमलीय का\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राहणीमानाची देशभरात चांगलीच चर्चा असते. मोदी जॅकेट असो, कुर्ती असो की त्यांनी स्वातंत्र्यदिनाला घातलेला फेटा असो… आपल्या पेहरावामुळे मोदी नेहमीच चर्चेत असतात. […]\nसमोर गर्दी दिसल्यानंतरही ड्रायव्हर रेल्वे का थांबवत नाही\nअमृतसर रेल्वे दुर्घटनेमुळे सारा देश सुन्न झाला आहे. आतापर्यंत या दुर्घटनेत 61 जणांचा मृत्यू झाला असून 70 लोक जखमी झाले आहेत. जोडा फाटक परिसरात हा […]\nहनन हमीदची स्टोरी वाचून तुम्हीही म्हणाल, “पोरी आम्हाला तुझा अभिमान वाटतो\nकेरळमध्ये महापुराने हाहाकार माजवला आहे. केरळ या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. सारा देश केरळच्या पाठीशी उभा राहिला आहे. नानाविध प्रकारची मदत देशभरातून केरळवासीयांसाठी पाठवली […]\n…फक्त या एका गोष्टीमुळे ‘ठाकरे’ सिनेमा फ्लॉप होऊ शकतो\nइतर पक्षांना गृहीत धरणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीला कपिल पाटलांचं सणसणीत पत्र\nजेव्हा अटल बिहारी वाजपेयींनी नरेंद्र मोदींना दिल्ली सोडून जायला सांगितलं\nवेबसाईट हॅक करुन भाजपला धमकी; भाजप म्हणतं ती आमची वेबसाईट नाही… नेमकं काय आहे सत्य\nज्यांच्या विरोधात उभं राहण्यास शरद ��वार धजावले नाहीत, त्यांच्या पुढे ‘राष्ट्रवादी’चं कोण टिकणार\nSagar on आडतास कसं झालं\nsanjay on #शालजोडीतून… | कथा बाजारवाडीचा बाजार उठल्याची…\nनानासाहेब लोंढे on माणिक सरकार… कार-फोन न वापरणारा आणि सर्जिकल स्ट्राईक करणारा मुख्यमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t3130/", "date_download": "2019-01-18T11:41:48Z", "digest": "sha1:BT6PFYYNJSFF2BZ7DZCZESSR7EXNARUD", "length": 2884, "nlines": 61, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-पवित्र प्रेम - एक छान आणि वेगळी कविता", "raw_content": "\nपवित्र प्रेम - एक छान आणि वेगळी कविता\nAuthor Topic: पवित्र प्रेम - एक छान आणि वेगळी कविता (Read 6118 times)\n:) ... विजेंद्र ढगे ... :)\nआभाळात अनेक तारे..एकटाच आहे चंद्रहोते अनेक सारे..एकटाच आहे विजेंद्र \nपवित्र प्रेम - एक छान आणि वेगळी कविता\nहि कविता शिवसेना शाखा, जम्बली नाका, ठाणे यांनी आयोजित केलेल्या valentine डे ह्या दिवशी अवयव दान हा कार्यक्रम ठेवला होता त्यानिम्मित्ता कविता तिथे पोस्त केली होती ती मी तुमच्यासाठी खास फोटो काढून आणला\nपवित्र प्रेम - एक छान आणि वेगळी कविता\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nRe: पवित्र प्रेम - एक छान आणि वेगळी कविता\nपवित्र प्रेम - एक छान आणि वेगळी कविता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://ltool.net/japanese-katakana-pronunciation-table-charts-in-marathi.php?at=", "date_download": "2019-01-18T12:35:32Z", "digest": "sha1:AALQKESFSPUBYJPEQTMACXHHE3VF7SFC", "length": 15632, "nlines": 513, "source_domain": "ltool.net", "title": "कॅटाकाना उच्चार टेबल", "raw_content": "\nमाझे IP पत्ता काय आहे\nजपानी कांजी नाव शब्दकोश (जपानी नाव कसे वाचावे)\nजपान राष्ट्रीय पोस्टल कोड यादी\nहिरागाना / कॅटाकाना हॉटेल हँगुल वर्ण\nहिरागाना / कॅटाकाना हॉटेल रोमन मूळाक्षरे\nहिरागाना हॉटेल करण्यासाठी कॅटाकाना\nकॅटाकाना हॉटेल करण्यासाठी हिरागाना\nपूर्ण आकार कॅटाकाना अर्धा आकार कॅटाकाना हॉटेल करण्यासाठी\nअर्धा आकार पूर्ण आकार कॅटाकाना हॉटेल करण्यासाठी कॅटाकाना\nनवी जपानी कांजी हॉटेल जुने जपानी कांजी\nनवीन जपानी जुने जपानी कांजी हॉटेल करण्यासाठी कांजी\nजपानी भाषा अभ्यास संसाधने आणि वेबसाइट्स\nचीनी वर्ण टोन सह पिनयिन करण्यासाठी हॉटेल गुण\nचीनी वर्ण पिनयिन हंगुल वाचन हॉटेल करण्यासाठी\nकॅटाकाना वाचन हॉटेल चीनी वर्ण पिनयिन\nपिनयिन इनपुट पद्धत - पिनयिन टोन चिन्हांकित\nपारंपारिक हॉटेल करण्यासाठी सरलीकृत चीनी वर्ण\nसरलीकृत हॉटेल पारंपारिक चीनी वर्ण\nहंगुल वाचन हॉटेल चीनी वर्ण\nकोरिया राष्ट्रीय पोस्टल कोड यादी\nकोरियन नावे रोमनीकरण हॉटेल\nहंगुल वाचन हॉटेल चीनी वर्ण\nचीनी भाषा शाळा आणि ब्लॉग\nइंग्रजी ध्वन्यात्मक कोरियाईउच्चारण हॉटेल करण्यासाठी\nअपरकेस / लोअरकेस हॉटेल\nवाक्ये भांडवल / प्रत्येक शब्द\nइंग्रजी भाषा अभ्यास संसाधने आणि वेबसाइट्स\nCountry कोड कॉल यादी\nGlobal फोन नंबर कनवर्टर\nCountry कोड उच्च स्तरीय डोमेन (ccTLD) यादी\nअपरकेस / लोअरकेस हॉटेल\nवाक्ये भांडवल / प्रत्येक शब्द\nशब्द / वर्ण शोधा आणि बदला\nवाचण्यायोग्य तारीख / वेळ हॉटेल करण्यासाठी युनिक्स टाइम स्टॅम्प\nवाचनीय दिनांक / युनिक्स टाइम स्टॅम्प हॉटेल वेळ\nकलम / किमान / तास / दिवस हॉटेल\nतारीख कॅल्क्युलेटर पासून दिवस\nCSS RGB वेब रंग चार्ट\nसुंदर सीएसएस टेबल टेम्पलेट\nआस्की आर्ट / एए संकलन\nबायनरी / अष्टमांश / दशमान / हे जाडे समल हॉटेल\nआपण स्वरूप तपासू शकता आणि काटाकाना आवाज कॅटाकाना उच्चार टेबल वापरून .\nजपानी वर्ण कांजी, हिरागाना आणि काटाकाना बनलेले आहेत. कृपया हिरागाना किंवा कांजी पाहण्यासाठी इतर पृष्ठे तपासा\nआपण हिरागाना स्वरुप आणि ध्वनी हिरागाना उच्चार टेबल वापरून तपासू शकता.\nजपानी वर्ण कांजी, हिरागाना आणि काटाकाना बनलेले आहेत. कृपया कॅटाकना कांजी पाहण्यासाठी इतर पृष्ठे तपासा\nआपण स्वरूप तपासू शकता आणि काटाकाना आवाज कॅटाकाना उच्चार टेबल वापरून .\nजपानी वर्ण कांजी, हिरागाना आणि काटाकाना बनलेले आहेत. कृपया हिरागाना किंवा कांजी पाहण्यासाठी इतर पृष्ठे तपासा\nआणखी सहजगत्या जपानी नाव जनक आपण आपल्या वर्ण जपानी नावे (आपल्या स्वत: च्या कादंबर्या किंवा खेळ) सूचित करू शकता, आपल्या बाळांना किंवा काहीही.\nहे जास्त 50,000 जपानी आडनाव मुलीच्या नावे आणि मुलगा नावे आहे.\nफक्त इनपुट आपले लिंग आणि जन्म तारीख आपल्या स्वत: च्या जपानी नाव करणे.\nजपानी कांजी नाव शब्दकोश (जपानी नाव कसे वाचावे)\nजपानी कांजी नाव शब्दकोश (जपानी नाव कसे वाचावे)\nआपण जपानी नाव कसे वाचायचे शोध घेऊ शकता.\nआपण इंग्रजी, चीनी, जपानी आणि कोरियन कीवर्ड वापरू शकता.\nजपान राष्ट्रीय पोस्टल कोड यादी\nजपानी राष्ट्रीय पोस्टल कोड यादी शोध आणि जपानी पत्ता भाषांतर\nजपान पोस्टल कोड (पिन कोड).\nवाचा आणि इंग्रजी आणि कोरियन जपानी पत्ते लिहू कसे.\nजपानी पत्ते इंग्रजी आणि कोरियन पत्ते भाषांतरित\nहिरागाना / कॅटाकाना हॉटेल हँगुल वर्ण\nआपण जपानी वर्ण टाइप करू शकता हंगुल टाइप - कोरियन वर्ण\nहिरागाना / कॅटाकाना हॉटेल रोमन मूळाक्षरे\nआपण रोमन मूळाक्षरे टाइप जपानी वर्ण टाइप करू शकता\nहिरागाना हॉटेल करण्यासाठी कॅटाकाना\nकॅटाकाना हिरागाना ऑनलाईन हॉटेल करण्यासाठी\nआपण 'जपानी हिरागाना वर्ण' ते 'जपानी कॅटाकाना वर्ण' बदलू शकता.\nकॅटाकाना हॉटेल करण्यासाठी हिरागाना\nहिरागाना कॅटाकाना ऑनलाईन हॉटेल करण्यासाठी\nआपण 'जपानी कॅटाकाना वर्ण' ते 'जपानी हिरागाना वर्ण' बदलू शकता.\nपूर्ण आकार कॅटाकाना अर्धा आकार कॅटाकाना हॉटेल करण्यासाठी\nपूर्ण रूंदीचे काटाकाना अर्ध्या रूंदीचे काटाकाना ऑनलाईन हॉटेल करण्यासाठी\nआपण 'अर्धा आकार कॅटाकाना' ते 'पूर्ण आकार कॅटाकाना' बदलू शकता.\nअर्धा आकार पूर्ण आकार कॅटाकाना हॉटेल करण्यासाठी कॅटाकाना\nपूर्ण-रूंदीचे काटाकाना ऑनलाईन कनवर्टर करण्यासाठी अर्ध्या रूंदीचे काटाकाना\n '' अर्धा आकार कॅटाकाना '' पूर्ण आकार कॅटाकाना 'बदलू शकता.\nनवी जपानी कांजी हॉटेल जुने जपानी कांजी\nजुन्या जपानी कांजी न्यू जपानी कांजी ऑनलाईन हॉटेल\n'न्यू जपानी कांजी (Shinjitai)' ते 'आपण जुने जपानी कांजी (Kyūjitai) बदलू शकता.\nनवीन जपानी जुने जपानी कांजी हॉटेल करण्यासाठी कांजी\nनवीन जपानी कांजी जुने जपानी कांजी ऑनलाईन हॉटेल\n'जुना जपानी कांजी (Kyūjitai)' ते 'आपण नवीन जपानी कांजी (Shinjitai) बदलू शकता.\nजपानी भाषा अभ्यास संसाधने आणि वेबसाइट्स\nआपण एक जपानी भाषा शिकाऊ असल्यास, आपण या वेबसाइट चेक करणे आवश्यक आहे ह्या लिंक्स मुक्त संसाधने आहेत.\nकॅटाकाना चार्ट कॅटाकाना टेबल जपानी वर्ण चार्ट जपानी वर्ण टेबल जपानी वर्णमाला कॅटाकाना उच्चार कसा करायचा ते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.broadcastbeat.com/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-18T12:28:06Z", "digest": "sha1:VKL7NANSGPVCS2JS2KCJVKT4NZFF3ONQ", "length": 14848, "nlines": 57, "source_domain": "mr.broadcastbeat.com", "title": "आमचे कथा - 2019 NAB ब्रॉडकास्ट बीटद्वारे बातम्या दर्शवा. च्या अधिकृत ब्रॉडकास्टर NAB दर्शवा, च्या उत्पादक NAB दर्शवा लाइव्ह", "raw_content": "\nघर » आमच्या कथा\nरायन सालजार, संस्थापक ब्रॉडकास्ट बीट मॅगझीन\nउदयोन्मुख मीडिया उद्यमी रायन सलझर, ब्रॉडकास्ट बीट यांचे अभिनव उपक्रमांमुळे इतर आउटलेट्स ने बाजूला सारून नव्या बाजारपेठांना आणि तंत्रज्ञानाचा स्वीकार केला आहे. \"ब्���ॉडकास्ट बीट मॅगझिन हे सर्व जण प्रत्येक उद्योगातील बातम्या जसे घडते तसे देण्यासाठी डिझाइन केले गेले होते\" Salazar दलाली \"कल्पना करा, शेकडो अग्रगण्य उत्पादक आणि जनसंपर्क कंपन्या ... सर्व उद्योगातील ताज्या बातम्या सामायिक करण्यासाठी एकाच ठिकाणी बसले याव्यतिरिक्त, ब्रॉडकास्ट बीटमध्ये दररोज मूळ सामग्री लिहिणारे कर्मचारी लेखक असतात. या लेखकांनी उद्योगातील जवळजवळ प्रत्येक अग्रगण्य प्रिंट आणि ई-प्रकाशनसाठी लिहिले आहे याव्यतिरिक्त, ब्रॉडकास्ट बीटमध्ये दररोज मूळ सामग्री लिहिणारे कर्मचारी लेखक असतात. या लेखकांनी उद्योगातील जवळजवळ प्रत्येक अग्रगण्य प्रिंट आणि ई-प्रकाशनसाठी लिहिले आहे\nसामग्री निर्मिती, सामग्री व्यवस्थापन आणि सामग्री वितरण - हे सर्व समाविष्ट आहे मीडिया व्यापारातील सामग्री महत्वपूर्ण आहे आणि त्यासाठी एक स्रोत जाणून घेणे ही सर्वात महत्वाची बाब आहे. ते म्हणतात की जाणून घेणे अर्धे युद्ध आहे - आम्ही आपल्याला त्या अर्ध्यासाठी ढकलले आहे आणि नंतर काही\nब्रॉडकास्ट बीटने आधीपासूनच जुन्या प्रकाशनांची जागा घेतली आहे जी प्रसार माध्यमातील प्रसार माध्यमांच्या रुपात प्रसारित करते. आम्ही केवळ बातम्या मिळविण्यासाठी बाहेर जात नाही - ते आमच्या वेबसाइटवर पोहोचवले जात आहे ब्रॉडकास्ट बीट जगभरातील आणि बर्याच बाबतीत शो उद्योगातील थेट व्हिडिओ फ्लोद्वारे ऑनलाइन व्हिडिओ कव्हरेजसह समाविष्ट करते.\n\"नॅशनल असोसिएशन ऑफ ब्रॉडकास्टर्स (एनएबी) सोसायटी ऑफ मोशन पिक्चर्स अँड टेलिव्हिजन इंजिनियर्स (एसओसीए) च्या सारख्या संस्थांसह सर्व प्रमुख जनसंपर्क कंपन्या, ब्रॉडकास्टर आणि उत्पादकांशी संबंध आहेत.SMPTE), नॅशनल एकेडमी ऑफ टेलिव्हिजन आर्ट अँड सायन्सेस (एनएटीएएस) आणि अधिक, \"सालाझार म्हणतात.\nउद्योगाला आवाजाची गरज आहे - आणि ब्रॉडकास्ट बीट तेथे उपलब्ध आहे. आपण स्त्रोतांकडून अपेक्षित असलेल्या सर्व सामग्रीव्यतिरिक्त आपण आता किंवा पूर्वी भूतकाळावर अवलंबून आहात, तांत्रिकांपासून विचित्र आणि सर्वत्र दरम्यानच्या सामग्रीमधील प्रचंड प्रमाणात सामग्री वाचकांना आनंद होतो. ब्रॉडकास्ट बीट नवीन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाकडे पाहते आणि त्या दृष्टिकोनातून प्रस्तुत करते जे त्या उद्योगातील आणि त्या बाहेरील लोकांना रूची देते.\nमाध्यमांतर्गत करियर बद���ण्याची विचार करत आहात ब्रॉडकास्ट बीटमध्ये हॉट जॉब्सची सूची आहे जी केवळ आपल्या डोळाच पकडणार नाही परंतु संभाव्यतः आपल्याला \"मूव्हर्स-शेकर्स\" श्रेणीमध्ये ठेवते आणि आपली कमाई वाढवते ब्रॉडकास्ट बीटमध्ये हॉट जॉब्सची सूची आहे जी केवळ आपल्या डोळाच पकडणार नाही परंतु संभाव्यतः आपल्याला \"मूव्हर्स-शेकर्स\" श्रेणीमध्ये ठेवते आणि आपली कमाई वाढवते परिपूर्ण रोजगार मिळवा जे केवळ आपल्यालाच अनुकूल करणार नाही परंतु आपल्या नवीन व्यवसायासाठी देखील एक आदर्श जुळणी आहे परिपूर्ण रोजगार मिळवा जे केवळ आपल्यालाच अनुकूल करणार नाही परंतु आपल्या नवीन व्यवसायासाठी देखील एक आदर्श जुळणी आहे आपला ज्ञान आणि अनुभवाचा आधार वाढविण्यासाठी क्रॉस-ट्रेन देखील आपला आर्थिक आधार आपला ज्ञान आणि अनुभवाचा आधार वाढविण्यासाठी क्रॉस-ट्रेन देखील आपला आर्थिक आधार कार्य तेथे आहे - आता बदल करण्यासाठी चांगले कार्य\nवाक्यांश \"मेघ\" दिसतो आणि प्रताशी त्वरीत संपुष्टात जाहिरात मंदी करताना, मोबाईल डिव्हायसेस आणि संगणकावरील मागणी पूर्ण करण्यासाठी भविष्यात क्लाऊडवर आधारीत आधुनिक ग्राहकांना त्यांच्या गरजा काय आहेत हे सांगण्यासाठी - सामग्री त्यांना ते केव्हा आणि कोठे सोयीस्कर आहे हे पाहण्याची सोय आहे. मी मेघशी संबंधित असलेल्या एका मोठ्या संस्थेचा एक भाग आहे - ज्याचे प्रसारण बीट प्रसारित करण्यात मदत करेल.\nइतके सारे क्षेत्र संरक्षित आहेत - परंतु आपण तिथे आहात हे सुनिश्चित करण्यासाठी ब्रॉडकास्ट बीट तेथे असेल दैनिक बदल नेहमी बदलणार्या माध्यम उद्योगात अद्ययावत ठेवण्यास सर्वात मोठी उतार-चढ़ाव पासून प्रमुख बदलांमध्ये अद्ययावत ठेवण्यात मदत करतील दैनिक बदल नेहमी बदलणार्या माध्यम उद्योगात अद्ययावत ठेवण्यास सर्वात मोठी उतार-चढ़ाव पासून प्रमुख बदलांमध्ये अद्ययावत ठेवण्यात मदत करतील सुप्रसिद्ध लेखकांनी आपल्याला तसेच माहिती मिळवून दिल्यामुळे माध्यमांच्या मार्केटमध्ये असावे सुप्रसिद्ध लेखकांनी आपल्याला तसेच माहिती मिळवून दिल्यामुळे माध्यमांच्या मार्केटमध्ये असावे कार्य करण्यासाठी भरपूर कार्य आहे - म्हणून आतासाठी, आपली माहिती चालू ठेवा आणि ब्लॉग्ड इन केलेले रहा\nब्रॉडकास्ट बीट हा अधिकृत ब्रॉडकास्टर आहे NAB दर्शवा लास व्हेगसमध्ये, NAB दर्शवा न्यूयॉर्क आणि निर्मात्याचे NAB दर्शवा राहतात. आम्ही सिंगापूरमध्ये ब्रॉडकास्ट अॅसियाचे अधिकृत व्हिडिओ भागीदार देखील आहोत आणि गेल्या दोन वर्षांचे ब्रॉडकास्ट उत्पादन केले आहेत SMPTE in लॉस आंजल्स.\nकॉपीराइट 2018 ब्रॉडकास्ट बीट मॅगझीन, एलएलसी. सर्व हक्क राखीव. येथे दिसणारी सर्व ट्रेडमार्क आणि कॉपीराइट त्यांच्या संबंधित मालकांची मालमत्ता आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Hemant-Desai-anticipatory-bail-application-is-rejected/", "date_download": "2019-01-18T11:34:52Z", "digest": "sha1:PTHDRG2KJD5XMNWQWDIT3P3GUSJZNPSK", "length": 5519, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " हेमंत देसाईचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला | पुढारी\tTop", "raw_content": "\nAUSvsIND : भारताचा कसोटी पाठोपाठ वनडेतही मालिका विजय\nआर्थिक मागासांना 10 टक्के आरक्षणाच्या निर्णयास उत्तरप्रदेश सरकारची मंजुरी\nसुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर 51 महिलांचे शबरीमला दर्शन - केरळ सरकार\nश्रीनगरमध्ये घंटाघर चौकात स्फोट\nजम्मू-काश्मीरात गगरानमध्ये पोलिस कॅम्पवर ग्रेनेड हल्ला\nनिवडणुकीची उलटगणती सुरू झाली आहे, या सरकारकडूुन चांगल्याची अपेक्षा नाही - चिदम्बरम\nहोमपेज › Goa › हेमंत देसाईचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला\nहेमंत देसाईचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला\nगाववाडा, शेळवण येथील सूर्यकांत देसाई याच्या मृत्यू प्रकरणात संशयित आरोपी असलेल्या हेमंत देसाई याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. हेमंतला पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही.\nगुरुवारी संशयिताच्या अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायालयात सुनावणी होती. परंतु, न्यायालयाने संशयित आरोपीचा जामीन फेटाळला आहे. संशयिताला अद्याप अटक करण्यात न आल्याने सूर्यकांतच्या कुटुंबीयांनी गुरुवारी पुन्हा पोलिस ठाण्यासमोर धरणे धरले. मृत सूर्यकांतचे वडील व सासू आपल्या नातवंडांसमवेत पोलिस ठाण्यासमोर उन्हात बसले होते. संशयित आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. संशयिताच्या शोधासाठी पोलिसांनी अनेक गट तयार केले असून, सर्वत्र त्याचा शोध घेणे सुरू आहे.\nगेल्या शुक्रवारी झालेल्या वादावादीत हेमंतने सूर्यकांतच्या डोक्यावर पिकासाने वार केला होता. त्यानंतर अतिरक्‍तस्रावामुळे सूर्यकांतचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सूर्यकांतची काकी शेवंती हिला अटक करण्यात आली होती. तर मुख्य आरोपी हेमंत फरार झाला होता.\n'मणिकर��णिका' : करणी सेनेची धमकी, रिलीज करण्‍यास विरोध\nसाहित्यिक उत्तम बंडू तुपेंना ५ लाखाची मदत\nअभेद्य सुरक्षा असलेल्या श्रीनगरच्या लाल चौकात ग्रेनेड हल्ला\nनाशिक : दोन दिवसात तीन शेतकर्‍यांच्या आत्‍महत्‍या\nस्‍वत: पिकवलेल्‍या कांद्‍याच्या ढिगातच तरूण शेतकर्‍याची विष पिऊन आत्महत्या\nगरज पडल्यास डान्सबार बंदीसाठी अध्यादेश काढणार : मुनगंटीवार\n...अन्‌ तिला वाचवण्यासाठी 'प्रशांत'ची सागरात झेप\nमुंबई-पुणे एक्‍सप्रेस वे आज दोन तास बंद\nमुंबई महापालिकेतही संप करण्याची रावांची तयारी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Curfew-in-Ruckdi/", "date_download": "2019-01-18T11:36:10Z", "digest": "sha1:B7G5ZAZDE3OVIFHO5PXK6BSRYFNBNTHO", "length": 5509, "nlines": 40, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रूकडीतील संचारबंदी उठवली | पुढारी\tTop", "raw_content": "\nAUSvsIND : भारताचा कसोटी पाठोपाठ वनडेतही मालिका विजय\nआर्थिक मागासांना 10 टक्के आरक्षणाच्या निर्णयास उत्तरप्रदेश सरकारची मंजुरी\nसुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर 51 महिलांचे शबरीमला दर्शन - केरळ सरकार\nश्रीनगरमध्ये घंटाघर चौकात स्फोट\nजम्मू-काश्मीरात गगरानमध्ये पोलिस कॅम्पवर ग्रेनेड हल्ला\nनिवडणुकीची उलटगणती सुरू झाली आहे, या सरकारकडूुन चांगल्याची अपेक्षा नाही - चिदम्बरम\nहोमपेज › Kolhapur › रूकडीतील संचारबंदी उठवली\nभीमा कोरेगाव घटनेच्या पार्श्‍वभूमीवर येथे प्रशासनाने लागू केलेली संचारबंदी रविवारी दुपारी 12 पासून उठवण्यात आली; मात्र जमावबंदी आदेश कायम असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी दिली.\nदलित बांधवांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला रूकडीत दगडफेक, तोडफोड व जाळपोळीने हिंसक वळण लागले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने 72 तासांची संचारबंदी लागू केली होती. शनिवारी दुपारी व सायंकाळी दोन तास दोन संचारबंदी शिथिल करून ग्रामस्थांना दिलासा दिला गेला. सध्या गाव पोलिसांच्या नियंत्रणाखाली असून सर्वत्र शांतता आहे.\nग्रामस्थांचे सहकार्य पाहून प्रशासनाने संचारबंदी उठवली आहे. यापुढे जमावबंदीचा आदेश कायम ठेवला असून यामध्ये गावात 5 पेक्षा जादा लोकांना एकत्र थांबता येणार नाही. तसे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे पिंगळे, हातकणंगलेचे पोलिस निरीक्षक सी. बी. भालके यांनी सांगितले. दरम्यान, दगडफेकीत सहभाग असणार्‍यांचा पोलिसांनी शोध घेत दोन्ही समाजांतील 44 युवकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.\n'मणिकर्णिका' : करणी सेनेची धमकी, रिलीज करण्‍यास विरोध\nसाहित्यिक उत्तम बंडू तुपेंना ५ लाखाची मदत\nअभेद्य सुरक्षा असलेल्या श्रीनगरच्या लाल चौकात ग्रेनेड हल्ला\nनाशिक : दोन दिवसात तीन शेतकर्‍यांच्या आत्‍महत्‍या\nस्‍वत: पिकवलेल्‍या कांद्‍याच्या ढिगातच तरूण शेतकर्‍याची विष पिऊन आत्महत्या\nगरज पडल्यास डान्सबार बंदीसाठी अध्यादेश काढणार : मुनगंटीवार\n...अन्‌ तिला वाचवण्यासाठी 'प्रशांत'ची सागरात झेप\nमुंबई-पुणे एक्‍सप्रेस वे आज दोन तास बंद\nमुंबई महापालिकेतही संप करण्याची रावांची तयारी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/category/horoscope/page/22", "date_download": "2019-01-18T12:31:32Z", "digest": "sha1:ZBHHOYP4Q26WCY5U4F4326S3M4Q6CU76", "length": 9321, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "भविष्य Archives - Page 22 of 71 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nमेष मिथुनेत बुध, रवि प्रवेश करीत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला महत्त्वाची कामे करून घ्या. व्यवसायात वाढ होईल. पैसा मिळेल. सरकार दरबारची कामे करून घ्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे नेतृत्व सर्वांना मान्य होईल. तुमचे मुद्दे पटवून देता येतील. शुक्रवार, शनिवार संसारात मतभेद नाराजी होईल. खर्च वाढेल. अचानक पाहुणे येतील. क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. परीक्षेत यश मिळेल. वृषभ समस्या सोडवण्यास कुणाचेही सहकार्य ...Full Article\nआजचे भविष्य शनिवार दि. 9 जून 2018\nमेष: पगारवाढ, प्रमोशन, दुसऱया नोकरीचाही योग. वृषभः घाईगडबडीमुळे होणारी कामे रेंगाळतील. मिथुन: चुकीच्या ऐकण्यामुळे गोंधळ होण्याची शक्मयता. कर्क: मनात जे आणाल ते साध्य कराल, पण खर्च वाढेल. सिंह: ऍडव्हेंचर ...Full Article\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 8 जून 2018\nमेष: वास्तुदोषाच्या नावाखाली फसवणूक, नोकरीत तणावाचे वातावरण. वृषभः तुमच्या कामाचे श्रेय दुसरेच घेण्याचा प्रयत्न करतील, सावध राहा. मिथुन: आहे ती नोकरी अथवा व्यवसाय बदलण्याचा विचार करु नका. कर्क: देण्याघेण्याचे ...Full Article\nआजचे भविष्य गुरुवार दि. 7 जून 2018\nमेष: आरोग्याच्या तक्रारी जाणवतील, परक्मयांशी व्यवहार जपून करावेत. वृषभः शेजाऱयांच्या तक्रारी वाढतील, मानसिक आरोग्यात बिघाड होईल . मिथुन: आर्थिक बाबतीत चांगले योग, नोकरीत मोठे यश मिळेल. कर्क: कौटुंबिक सुधारणा ...Full Article\nचांगले क��्म करणाऱयालाच शत्रू फार ‘शत्रू निर्माण करण्याची गरज नाही, तुम्ही चांगले काम करा, स्वत:च्या कष्टाने प्रगती करा, सर्वत्र नाव कमवा, शत्रू आपोआप निर्माण होतील’, अशी म्हण आहे काहीजण ...Full Article\nआजचे भविष्य मंगळवार दि. 5 जून 2018\nमेष: घरासाठी प्रयत्न चालू असतील तर चांगल्या ऑफर येतील. वृषभः इतरांचे अनुकरण करु नका, तुमची सर कोणाला येणार नाही. मिथुन: एखाद्या चांगल्या मित्रामुळे सर्व कामात यश मिळेल. कर्क: आर्थिक ...Full Article\nआजचे भविष्य सोमवार दि. 4 जून 2018\nमेष: समाजातील प्रति÷ित नागरिकांशी सोयरीक होईल. वृषभः घरचे कर्ते बनाल, तुमच्या हाती अधिकार येतील. मिथुन: बिल्डींग कॉन्टॅक्ट मिळेल, नवी यंत्रसामग्री खरेदी कराल. कर्क: कानाची दुखणी निर्माण होतील, वेळीच औषधोपचार ...Full Article\nमेष कर्कराशीत शुक्र प्रवेश व सूर्य, बुध युती होत आहे. तुमच्या बुद्धिचातुर्यामुळे कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाता येईल. चौकस विचार करा. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्या मदतीची गरज सर्वांना भासेल. सप्ताहाच्या ...Full Article\nआजचे भविष्य शनिवार दि. 2 जून 2018\nमेष: आर्थिक स्थिती अस्थिर राहील, पैसा जपून वापरा. वृषभः अचानक लाभ पण चुकीच्या धोरणामुळे नुकसानीची शक्मयता. मिथुन: अनपेक्षित फायदा, जबाबदारीत वाढ, पाहुण्यांची वर्दळ. कर्क: इतरांना वाचविताना अपघात, वाहन वेगावर ...Full Article\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 1 जून 2018\nमेष: झोपेचे विकार जाणवतील, गुडघेदुखीपासून जपा. वृषभः दगदग टाळा, अति तेलकट, तिखट व पिठुळ पदार्थ टाळा. मिथुन: धार्मिक कार्यात भाग घ्याल, अचानक प्रवासाच्या संधी येतील. कर्क: व्यवहारातील हिशोब, कागद ...Full Article\nएकालाही सोडणार नाही मी सुद्धा राजपूत : कंगना राणौत\nमराठा आरक्षणाविरोधात दाखल याचिका फेटाळण्याची राज्या सरकारची हायकोर्टाला विनंती\nउत्तर प्रदेशात सवर्णांसाठी 10 टक्के आरक्षणास मंजुरी\nनाशिक -पुणे महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू\nमुंबईत मंत्रालयाच्या दारातच एका महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न\nऑस्ट्रेलियाला धूळ चारत भारताचा ऐतिहासिक विजय\nप्रभू रामचंद्र महाराष्ट्रात येणारे पहिले उत्तर भारतीय : पूनम महाजन\nगरज पडल्यास अध्यादेश काढू, पण डान्सबारवरील बंदी कायम ठेवू : मुनगंटीवार\nकाँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यानंतरच राम मंदिर शक्य : हरिश रावत\nअमरावतीत भिंत कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू ; तीन जखमी\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+05774+de.php", "date_download": "2019-01-18T11:56:01Z", "digest": "sha1:NDP3Q74EYHSHOZO5ML5PI4ZSIQ3QWXLD", "length": 3554, "nlines": 16, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 05774 / +495774 (जर्मनी)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nक्षेत्र कोड 05774 / +495774 (जर्मनी)\nआधी जोडलेला 05774 हा क्रमांक Wagenfeld-Ströhen क्षेत्र कोड आहे व Wagenfeld-Ströhen जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Wagenfeld-Ströhenमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Wagenfeld-Ströhenमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +495774 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनWagenfeld-Ströhenमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +495774 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00495774 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kahi-sukhad/dnyandev-patil-give-vegetable-service-116833", "date_download": "2019-01-18T12:52:33Z", "digest": "sha1:ECAPXRETPUJ2H732XBPSQQ6VWXGCLK5T", "length": 13158, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "dnyandev Patil give vegetable service ज्ञानदेव पाटलांची सायकलवरून घरपोच भाजीपाला सेवा | eSakal", "raw_content": "\nज्ञानदेव पाटलांची सायकलवरून घरपोच भाजीपाला सेवा\nबुधवार, 16 मे 2018\nनागपूर - भल्या पहाटं उठून तयार व्हायचं. डाल्यात (मोठे टोपले) ताजा भाजीपाला, फळे भरायचं. सायकलीच्या करिअरवर डालं पक्कं बांधून शहराकडं निघायचं. सकाळी सकाळी शक्‍य होईल तेवढ्या कॉलनीमध्ये फेरफटका मारायचा. नंतर कुठेतरी रस्त्यावर किंवा भाजीमंडईच्या आसपास उभ राहून विक्री करायची. जेवढे पैसे जमा होतील तेवढे घेऊन सायंकाळी पुन्हा गावाकडं परतायचं. बोरगावचे ज्ञानदेव सूर्यभान पाटील आपला दिनक्रम सांगत होते.\nनागपूर - भल्या पहाटं उठून तयार व्हायचं. डाल्यात (मोठे टोपले) ताजा भाजीपाला, फळे भरायचं. सायकलीच्या करिअरवर डालं पक्कं बांधून शहराकडं निघायचं. सकाळी सकाळी शक्‍य होईल तेवढ्या कॉलनीमध्ये फेरफटका मारायचा. नंतर कुठेतरी रस्त्यावर किंवा भाजीमंडईच्या आसपास उभ राहून विक्री करायची. जेवढे पैसे जमा होतील तेवढे घेऊन सायंकाळी पुन्हा गावाकडं परतायचं. बोरगावचे ज्ञानदेव सूर्यभान पाटील आपला दिनक्रम सांगत होते.\nज्ञानदेव पाटील (वय ५० वर्ष) यांचे एक मुलगा, एक मुलगी आणि पत्नी असे कुटुंब आहे. पूर्वी वडिलोपार्जित थोडी शेती होती. मात्र, नापिकी आणि कर्जाच्या डोंगरामुळे शेती विकावी लागली. आता पुढे काय, हा प्रश्‍न होता. मजुरी केली. होईल तेवढ्या प्रकराची कामे केली.\nमात्र, त्यातून हाती काही पडतच नव्हतं. सहज एका दिवशी लक्षात आलं गावातील शेतकऱ्यांकडून शेतीमाल विकत घेऊन व्यापारी तो दुप्पट, तिपटीने बाजारात विक्री करतात. आपणही मूळचे शेतकरीच आहोत. मग आपणच का बरे थेट भाजीपाला विक्री करू नये प्रारंभी थोडी चालढकल केली. लोकलज्जा आदी कारणांमुळे हिंमतच होत नव्हती. शेवटी एके दिवशी नाईलाजास्तव सायकलवर भाजीपाला घेऊन बोरगावहून निघालो.\nविशेष म्हणजे भाजीपाला ताजा असल्यामुळे दुपारपर्यंत विकला गेला. हाती पैसे आल्यामुळे हायसं वाटलं. मग निश्‍चय केला की, आपल्याला हाच व्यवसाय करायचा. तेव्हापासून आजपर्यंत रोज बोरगावहून सायकलवर फळे, भाजीपाला घेऊन निघतो. शहरात आल्यावर काही ठिकाणी चक्कर टाकतो. तेथे विक्री झाली, तर ठीक नाहीतर दिवसभर रस्त्यावर उभं राहून विक्री करतो.\nपुणे महापालिकेचा अर्थसंकल्प ६ हजार कोटींचा\nपुणे - शहरात सुरू असलेले प्रकल्प पूर्ण करण्यावर भर देण्याबरोबरच पाणीपट्टीत १५, तर मिळकतकरात १२ टक्‍क्‍यांनी वाढ सुचविणारा पुढील वर्षीचा (२०१९-२०...\nटाटा टेक्‍नॉलॉजीकडून १२५ कोटी\nबारामती - शारदानगर येथील ॲग्रिकल्चरल ड��व्हलपमेंट ट्रस्टमध्ये तब्बल १५० कोटी खर्चून ॲग्रिकल्चरल रिसर्च ॲण्ड इनोव्हेशन सेंटर उभारले जाणार आहे. यातील...\nतिरंगा रॅलीने वेधले लातूरकरांचे लक्ष\nलातूर : मराठवाड्यातील सर्वात उंच 150 फुटाचा राष्ट्रध्वज येथे उभारला जात आहे. शुक्रवारी (ता. 18) सांस्कृतिकमंत्र विनोद तावडे व पालकमंत्री संभाजी...\n‘बायसिकल बस’ने आरोग्यदायी प्रवास\nपुणे : एकेकाळी सायकलचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात आता सायकल एका नव्या स्वरुपात पुणेकरांच्या भेटीला आली आहे. चारचाकी आणि सायकल यांचा...\nपुणे महापालिका अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर भर\nपुणे : महापालिकेचे 2019-20 चे सुमारे 6 हजार 85 कोटीचे अंदाजपत्रक महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी गुरुवारी( ता.17) मुख्यसभेत सादर केले...\nमुंबई - ठाणे, पालघर जिल्ह्यांतील मिळून गेल्या १० महिन्यांत तब्बल ६१३ जणांचा भूकबळी गेला. डहाणू, जव्हार, मोखाडा आणि शहापूरसारख्या आदिवासी तालुक्‍यांत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/magna-talyakathi-drama-win-drama-competition-44034", "date_download": "2019-01-18T12:49:42Z", "digest": "sha1:IPYKGBP3LBCTJXWCI4CQFF3TL6XEE5E3", "length": 14611, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "magna talyakathi drama win in drama competition 'मग्न तळ्याकाठी' ठरले सरस! | eSakal", "raw_content": "\n'मग्न तळ्याकाठी' ठरले सरस\nमंगळवार, 9 मे 2017\nनिवेदिता सराफ, प्रशांत दामले, मांडलेकर, अमेय वाघ यांना पुरस्कार\nनिवेदिता सराफ, प्रशांत दामले, मांडलेकर, अमेय वाघ यांना पुरस्कार\nमुंबई - 29 व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत जिगिषा आणि अष्टविनायक (मुंबई) संस्थेच्या \"मग्न तळ्याकाठी' नाटकाला सात लाख 50 हजारांचे पहिले पारितोषिक जाहीर झाले आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिद्धी पत्रकातून ही घोषणा केली.\nअनामिका-रसिका प्रॉडक्‍शन्स (मुंबई) या संस्थेच्या \"कोडमंत्र' नाटकास चार लाख 50 हजारांचे दुसरे पारितोषिक आणि सुबक (मुंबई) संस्थेच्या \"अमर फोटो स्टुडिओ' नाटकास तीन लाखांचे तिसरे पारितोषिक जाहीर झाले आहे. इतर पुरस्कार विजेते, आणि कंसात नाटक व पुरस्काराची रक्‍कम अशी ः दिग्दर्शन - चंद्रकांत कुलकर्णी (मग्न तळ्याकाठी, दीड लाख रुपये), राजेश जोशी (कोडमंत्र, एक लाख), निपूण धर्माधिकारी (अमर फोटो स्टुडिओ, 50 हजार), नाट्यलेखन - मनस्विनी लता रवींद्र (अमर फोटो स्टुडिओ, एक लाख रुपये), महेश एलकुंचवार (मग्न तळ्याकाठी, 60 हजार), विजय निकम (कोडमंत्र, 40 हजार), प्रकाश योजना - रवी रसिक (मग्न तळ्याकाठी, 40 हजार), भोतेश व्यास (कोडमंत्र, 30 हजार), योगेश केळकर (किमयागार, 20 हजार), नेपथ्य - प्रसाद वालावलकर (कोडमंत्र, 40 हजार), प्रदीप मुळ्ये (मग्न तळ्याकाठी, 30 हजार), प्रदीप मुळ्ये (अमर फोटो स्टुडिओ, 20 हजार).\nसंगीत दिग्दर्शन - आनंद मोडक व राहुल रानडे (मग्न तळ्याकाठी, 40 हजार), सचिन जिगर, (कोडमंत्र, 30 हजार), राहुल रानडे (बंधमुक्त, 20 हजार), वेशभूषा - प्रतिमा जोशी व भाग्यश्री जाधव (मग्न तळ्याकाठी, 40 हजार), कल्याणी कुलकर्णी-गुगले (अमर फोटो स्टुडिओ, 30 हजार), अजय खत्री (कोडमंत्र, 20 हजार), रंगभूषा - अभय मोहिते (अमर फोटो स्टुडिओ, 40 हजार), शरद सावंत (मग्न तळ्याकाठी, 30 हजार), संतोष पेडणेकर व हेमंत कदम (कोडमंत्र, 20 हजार).\nउत्कृष्ट अभिनय (रौप्यपदक व 50 हजार रुपये) - पुरुष गटात चिन्मय मांडलेकर (मग्न तळ्याकाठी), अमेय वाघ (अमर फोटो स्टुडिओ), वैभव मांगले (मग्न तळ्याकाठी), सुव्रत जोशी (अमर फोटो स्टुडिओ), प्रशांत दामले (साखर खाल्लेला माणूस), महिला गटात मुक्ता बर्वे (कोडमंत्र), निवेदिता सराफ (मग्न तळ्याकाठी), लीना भागवत (के दिल अभी भरा नहीं), हेमांगी कवी (ती फुलराणी), इला भाटे (यू टर्न-2).\nपनवेलमधील आद्य क्रांतिवीर वासूदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या या स्पर्धेत दहा व्यावसायिक नाट्यप्रयोग सादर झाले होते. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर, श्रीनिवास भणगे, चंद्रकांत मेहेंदळे, अजित सातभाई आणि सुनील देवळेकर यांनी काम पाहिले.\n'विप्रो'चा नफा 2,510 कोटींवर; बोनस शेअरची घोषणा\nमुंबई: भारतातील तिसऱ्या क्रमांकाची आयटी कंपनी 'विप्रो'चा नफा सरलेल्या तिसऱ्या तिमाहीत 30 टक्क्यांनी वाढत 2,510.4 कोटी रुपयांवर पोचला आहे. गेल्यावर्षी...\n'औरंगाबाद महापालिकेच्या शाळा मुंबईपेक्षा चांगल्या'\nऔरंगाबाद - इंग्रजी शाळांच्या तुलनेत मराठी माध्यमांच्या, त्यात महापालिकेच्या शाळांचा दर्जा वाढला पाहिजे. मुंबई महापालिकेच्या शाळांपेक्षा औरंगाबाद...\nलार्सन अँड टुब्रो इन्फोटेकला 375 कोटींचा नफा\nमुंबई: लार्सन अँड टुब्रो इन्फोटेकने सरलेल्या डिसेंबरच्या तिमाहीत 375.5 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदविला आहे. त्यात गेल्यावर्षीच्या...\nपुस्तकांच्या गावात बालकुमार साहित्य संमेलनाचा प्रारंभ\nभिलार - ज्यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली अशा सावीत्रीबाई फुले यांचा वेश परिधान केलेल्या शाळकरी मुलीच्या हस्ते पालखीतील ग्रंथांची पुजा करून...\nमुख्यमंत्री महोदय, 'त्या' सोळा भ्रष्ट मंत्र्यांना घरी बसवा- मुंडे\nचाळीसगांव- मुख्यमंत्री महोदय, सबंध महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतोय की, खरंच पारदर्शी असाल तर सोळा भ्रष्ट मंत्र्यांना घरी बसवा,...\n#PublicProperty मनसेकडून सिंचन भवनात तोडफोड\nपुणे - मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी पाणीपुरवठ्याबाबत आश्‍वासन देऊनही जलसंपदा विभाग पुणेकरांच्या भावनांशी खेळत आहे. जलसंपदा विभाग ठोस निर्णय घेत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/old-people-reserve-bougue-116713", "date_download": "2019-01-18T11:54:59Z", "digest": "sha1:LYXG5YWOLGXYRZL2DRTBBU2GUTHQEEV6", "length": 13383, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "old people reserve bougue ज्येष्ठांना हवा राखीव डबा | eSakal", "raw_content": "\nज्येष्ठांना हवा राखीव डबा\nबुधवार, 16 मे 2018\nमुंबई - उपनगरी रेल्वेतून प्रवास करणे ज्येष्ठांसाठी अजूनही एक मोठे दिव्यच आहे. लोकलमध्ये ज्येष्ठांकरिता स्वतंत्र डबा ठेवण्याची मागणी जोर धरत आहे; मात्र प्रशासनाने जागेचा अभाव असल्याचे कारण पुढे करत ती मागणी दुर्लक्षित ठेवली आहे. त्यामुळे जर स्वतंत्र डबा देता येत नसेल, तर डब्याच्या प्रवेशद्वारासह पॅसेजचे दोन भाग करून कडेचा पूर्ण भाग (१३ किंवा २५ आसनांचा) ज्य��ष्ठांसाठी राखीव ठेवावा, अशी मागणी आता केली जात आहे.\nमुंबई - उपनगरी रेल्वेतून प्रवास करणे ज्येष्ठांसाठी अजूनही एक मोठे दिव्यच आहे. लोकलमध्ये ज्येष्ठांकरिता स्वतंत्र डबा ठेवण्याची मागणी जोर धरत आहे; मात्र प्रशासनाने जागेचा अभाव असल्याचे कारण पुढे करत ती मागणी दुर्लक्षित ठेवली आहे. त्यामुळे जर स्वतंत्र डबा देता येत नसेल, तर डब्याच्या प्रवेशद्वारासह पॅसेजचे दोन भाग करून कडेचा पूर्ण भाग (१३ किंवा २५ आसनांचा) ज्येष्ठांसाठी राखीव ठेवावा, अशी मागणी आता केली जात आहे.\nलोकलच्या काही डब्यांमध्ये ज्येष्ठांसाठी ठराविक आसने राखीव आहेत; मात्र डब्यातील तुडुंब गर्दीतून त्या टोकाच्या आसनांपर्यंत पोहोचणे ज्येष्ठांसाठी एक दिव्य ठरते. तसेच तेथे आधीच बसलेल्या प्रवाशांना उठवणे ज्येष्ठांना कठीण होते. त्यामुळे ही आसने रद्द करून ज्येष्ठांसाठी वेगळा डबा ठेवण्याची मागणी होत आहे. तसेच जर अशा प्रकारे स्वतंत्र डबा ठेवता येत नसेल तर डब्याच्या प्रवेशद्वारासह पॅसेजचे दोन भाग करून कडेचा पूर्ण भाग ज्येष्ठांसाठी राखीव ठेवावा, असाही सूर प्रवासी आळवत आहेत. ज्येष्ठांसाठी डब्यामध्ये पुरेशी जागा उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वेला फार उलथापालथ वा खर्च करावा लागणार नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.\nरेल्वे म्हणते, जागेचा अभाव\nज्येष्ठांसाठी स्वतंत्र डबा ठेवण्याची मागणी पूर्ण करून घेण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल झाली होती. त्यावरील सुनावणीदरम्यान रेल्वेने ही मागणी तत्त्वतः मान्य केली होती; मात्र असा वेगळा डबा कोठे व कसा करायचा, अशी व्यावहारिक अडचण रेल्वेने न्यायालयापुढे मांडली होती.\nलोकलचा जीवघेणा प्रवास कधी थांबणार \nकल्याण - मध्य रेल्वेच्या कल्याण ते कसारा आणि बदलापूर ते कल्याण रेल्वे स्थानक परिसरात लोकसंख्या वाढली. मात्र लोकल फेऱ्या न वाढल्याने प्रवाश्याना आपला...\nबेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपामुळे \"मेट्रो'साठी गर्दी\nजोगेश्‍वरी - बेस्ट कर्मचारी संपाच्या दुसऱ्या दिवशीही बुधवारी (ता. 9) अनेकांनी रेल्वेप्रमाणे मेट्रोचा पर्याय निवडला. अगोदरच रेल्वेसाठी गर्दी त्यात...\nकर्जत-भिवपुरी दरम्यान रेल्वे रुळाला तडे, वाहतूक दोन तास विस्कळीत\nनेरळ - ऐन सकाळच्या गर्दीच्या वेळी पुन्हा एकदा मध्य रेल्वेची वाहतूक कर्जत-भिवपुरी रोड दरम्यान रेल्��े रुळाला तडे गेल्याने विस्कळीत झाली. गर्दीच्या वेळी...\nBEST Strike ः रेल्वेच्या तिनही मार्गांवर अतिरिक्त सेवा\nमुंबई : बेस्ट कामगारांचा मध्यरात्रीपासून संप और झाल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. बेस्टने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आज मेट्रो, रेल्वे, एसटी, ओला,...\nउत्सव लोकशाहीचा (मृणालिनी नानिवडेकर)\nसन 2019 हे निवडणूकवर्ष आहे. अर्थात लोकशाहीच्या महोत्सवाचं वर्षं. लोकसभेच्या निवडणुका उंबरठ्यावर आल्या आहेत. महोत्सव म्हटलं की धामधूम आली, उत्साह आला...\nकसारा-उंबरमाळी दरम्यान रुळाला तडा; वाहतूक ठप्प\nमुंबई - कसारा ते उंबरमाळी रेल्वेमार्गावर सकाळी 9 वाजताच्या दरम्यान थंडीमुळे रुळाला तडा गेल्याने कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दिशेने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/maharastra/aurangabad-court-has-given-punishment-to-the-son-who-is-murdered-his-father-additional-sessions-court-303873.html", "date_download": "2019-01-18T11:43:36Z", "digest": "sha1:ZHS5O5EQFNLKTWIKBXKGGWLEIP24DLS4", "length": 4175, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - बापाच्या डोक्यात वरवंटा घालणाऱ्या मुलास न्यायालयाने दिली ही शिक्षा–News18 Lokmat", "raw_content": "\nबापाच्या डोक्यात वरवंटा घालणाऱ्या मुलास न्यायालयाने दिली ही शिक्षा\nबापाच्या डोक्यात वरवंटा घालणाऱ्या मुलास औरंगाबाद अतिरिक्त सत्र न्यायालयाने 5 वर्षाचा सश्रम कारावास ठोठावला.\nऔरंगाबाद, 5 ऑगस्ट : बापाच्या डोक्यात वरवंटा घालून त्याचा खून करणाऱ्या मुलास आज अतिरिक्त सत्र न्यायालयाने 5 वर्षाचा सश्रम कारावास आणि 2 हजार रूपये दंड ठोठावला. अमोल मधुकर खंडागळे असे या मुलाचे नाव आहे.ट्रकचालक मधुकर खंडागळे हे औरंगाबादेतल्या मुकुंदवाडीत राहायचे. 21 नोव्हेंबर 2012 रोजी रात्री दहा वाजता मधुकर खंडागळे यांनी दारूच्या नशेत मुलगा अमोल आणि पत्नी सोजराबाई हिला शिवीगाळ केली. यावेळेस रागाच्या भरात अमोलने बापाच्या डोक्या��� वरवंटा घालून त्याचा खून केला. अखेरीस मधुकर खंडागळेंचा घाटी रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.त्यांनतर अमोलची आई सोजराबाई हिने दिलेल्या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलीसांनी अमोलविरूद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला. बुधवारी साक्षीदार आणि अनेक बीबींची तपासणी केल्यानंतर सत्र न्यायालयाच्या न्यायाधिशांनी अमोल खंडागळेला 5 वर्षाचा सश्रम कारावास आणि दोन हजार रूपयांचा दंड ठोठावला.\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\nलोकसभा निवडणुकीच्या Fake Newsने आयोग हैराण, दाखल करणार FIR\nतब्बल 55 बंदुका...भाजप पदाधिकाऱ्यानंतर आता साताऱ्यातूनही मोठा शस्त्रसाठा जप्त\nशाहरुखची रील लाइफ मुलगी पुन्हा एकदा हॉट फोटोंमुळे चर्चेत\nKumbh Mela 2019: इतिहासात पहिल्यांदा किन्नर आखाड्याने असं केलं शाही स्नान, पाहा PHOTOS\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/entertainment/subodh-bhave-share-photo-look-chhatrapati-sambhaji-maharaj-2380", "date_download": "2019-01-18T11:43:19Z", "digest": "sha1:6GINS3ZYXTCJWUVSCI4VQ6HVUMX7JAVH", "length": 4791, "nlines": 39, "source_domain": "www.bobhata.com", "title": "सुबोध भावे येतायत छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत....फोटो पाहून घ्या भाऊ !!", "raw_content": "\nसुबोध भावे येतायत छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत....फोटो पाहून घ्या भाऊ \nकाशिनाथ घाणेकर यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक अजरामर भूमिका पार पाडल्या. त्यातलीच एक भूमिका होती संभाजी महाराजांची. ‘रायगडला जेव्हा जाग येते’ या नाटकातील काशिनाथ घाणेकर यांनी साकारलेली संभाजी महाराजांची भूमिका अजरामर ठरली.\nतुम्हाला सर्वांना माहित आहेच काशिनाथ घाणेकर यांच्या जीवनावर आधारित सिनेमा येतोय. आता काशिनाथ घाणेकर यांचा बयोपिक म्हटल्यावर ‘रायगडला जेव्हा जाग येते’ या नाटकाची झलक असल्याशिवाय चित्रपट पूर्ण होणार नाही.\n‘…आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ सिनेमातही सुबोध भावे यांनी काशिनाथ घाणेकर यांची ती अजरामर भूमिका पुन्हा एकदा जिवंत केली आहे. या भूमिकेतला त्यांचा एक फोटो नुकताच रिलीज करण्यात आला आहे. सुबोध भावे साकारत असलेल्या प्रत्येक भूमिकेत एक वेगळेपण असतं ते या फोटोतही आपण पाहू शकतो.\nचला तर बघून घ्या सुबोध भावे छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत कसे दिसतायत ते \nडॉ. काशिनाथ घाणेकरांनी साकारलेली \"रायगडाला जेव्हा जाग येते\" या नाटकातील \"छत्रपती संभाजी महाराजांची\" भूमिका ही त्यांची अजरामर भूमिका .\nतो प्रसंग चित्रपटात साकारण्या आधी स्वतःच्या मनाची तयारी..\nछत्रपती संभाजी महाराजांच्या आशिर्वादानेच हे आव्हान पेलणं शक्य झालं #8nov pic.twitter.com/flmj44C6Zh\nडॉक्टरनेच रुग्णाच्या पोटात ढकलली तब्बल १५ कॅन बियर \nव्हिडीओ ऑफ दि डे : टार्गेट पूर्ण नाही केलं तर चीनमध्ये मिळते ही शिक्षा\n भेटा मुंबईच्या दुसऱ्या खऱ्याखुऱ्या गलीबॉयला \nव्हिडीओ ऑफ दि डे : ‘उरी’ चित्रपट टोरंटवरून डाऊनलोड करताय मग थांबा आणि हा व्हिडीओ बघा \n मराठी सेलिब्रिटीजचे १० वर्षापूर्वीचे फोटो पाहिले का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/indian-diplomat-walks-out-of-saarc-meeting-1803085/", "date_download": "2019-01-18T11:58:24Z", "digest": "sha1:VY2ZA7O4PGS63GYPB6YH5WSBJNA27FPG", "length": 12338, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Indian diplomat walks out of SAARC meeting| …म्हणून पाकिस्तानातील सार्कच्या बैठकीतून बाहेर पडले भारतीय अधिकारी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nरेल्वेच्या विकासासाठी ठाणे मनोरुग्णालयाच्या कोटय़वधींच्या जागेला नख\nशिक्षकांकडून बनावट ‘टीईटी’ प्रमाणपत्रे सादर\nदोन वर्षांपासून कुलकर्णीची शस्त्रविक्री\nमहाआघाडीतील सहभागाबाबत अद्याप प्रस्तावच नाही\nभाजपपुढे पुन्हा यश मिळवण्याचे आव्हान\n…म्हणून पाकिस्तानातील सार्कच्या बैठकीतून बाहेर पडले भारतीय अधिकारी\n…म्हणून पाकिस्तानातील सार्कच्या बैठकीतून बाहेर पडले भारतीय अधिकारी\nसार्कच्या बैठकीला पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील मंत्री उपस्थित राहिल्यामुळे पाकिस्तानातील भारतीय उच्च आयोगातील अधिकारी ही बैठक अर्ध्यावर सोडून निघून गेले.\nसार्कच्या बैठकीला पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील मंत्री उपस्थित राहिल्यामुळे पाकिस्तानातील भारतीय उच्च आयोगातील अधिकारी ही बैठक अर्ध्यावर सोडून निघून गेले. हिंदुस्थान टाइम्सने इस्लामाबादलमधील सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. इस्लामाबादमध्ये रविवारी सार्कची चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीची बैठक पार पाडली.\nत्यावेळी पीओकेचे मंत्री चौधरी मोहम्मद सईद या बैठकीला हजर होते. आपला निषेध नोंदवण्यासाठी भारताचे राजनैतिक अधिकारी शुभम सिंह या बैठकीतून बाहेर पडले. संपूर्ण काश्मीरला भारत आपला अविभाज्य अंग मानतो. त्यामुळे पीओकेमधील कुठलेही सरकार किंवा मंत्र्याला भारताची मान्यता नाही. म्हणून शुभम सिंह या बैठकीतून बाहेर पडले.\n२०१६ साली उरी येथील सैन्य तळावर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताने पाकिस्तानात होणाऱ्या १९ व्या सार्क परिषदेतून माघार घेतली होती. भारतापाठोपाठ बांगलादेश, भूतान आणि अफगाणिस्तान या देशांनी सुद्धा सार्कपरिषदेत सहभागी होणार नाही अशी भूमिका जाहीर केली होती. पाकिस्तानच्या दहशतवादी कृत्यांचा निषेध म्हणून या देशांनी हा निर्णय घेतला होता. त्यानंतर एकही सार्कची बैठक झालेली नाही.\nसप्टेंबर महिन्यातही संयुक्त राष्ट्र सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर न्यूयॉर्कमध्ये होणारी परराष्ट्र मंत्री स्तरावरील चर्चा भारताने रद्द केली होती. जम्मू-काश्मीरमध्ये पोलिसाची क्रूर हत्या आणि दहशतवादी बुरहान वाणीचे उद्दातीकरण करण्याच्या पाकिस्तानच्या कृतीचा निषेध म्हणून भारताने ही बैठक रद्द केली होती.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nभारताच्या ऐतिहासिक विजयानंतर लतादीदींनी धोनीसाठी केले 'हे' खास ट्विट\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nभारताचा ऑस्ट्रेलिया दौरा सुफळ संपूर्ण; वन-डे मालिकेतही भारताचा ऐतिहासिक विजय\nIND vs AUS : ....तर निकाल वेगळाच लागू शकला असता \nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\nभारतासाठी 'ती' मिसाइल टेक्नॉलॉजी ठरु शकते गेमचेंजर\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nकोंडीतले ठाणे : दुभाजकांवरील पांढरे पट्टे गायब\nकोपरी खाडीकिनारी फ्लेमिंगोंना मेजवानी\n‘एचएएल’कडे हजारो कोटींचे काम\nमहाराष्ट्राचे पाणी गुजरातला देण्याचा डाव उधळू\nमहिन्यात ५२६ कोटींची नागरी कामे\nद्रुतगती महामार्गावरील ‘पॅचेस’ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://yogiz.blogspot.com/2007_03_07_archive.html", "date_download": "2019-01-18T12:18:42Z", "digest": "sha1:IYKH7RD2OLIOK3E6WS64IME4VRGU2FBZ", "length": 7533, "nlines": 130, "source_domain": "yogiz.blogspot.com", "title": "मन मोकळे...: Mar 7, 2007", "raw_content": "\nजे माझ्या मनात आलं ते तुमच्यासमोर ठेवण्यासाठी...\nजे कागदावर आलं ते 'मनमोकळे'पणे सांगण्यासाठी\n'मन'पक्ष्याला या आकाशात 'मोकळे' सोडण्यासाठी...\nअन त्याचा मुक्त विहार या लेखणीने टिपण्यासाठी\n<< घासून गुळगुळीत झालेल्या या वाटांना कंटाळलोय मी आता\nवाटा नव्या धुंडाळू द‍यात , माझ्या मलाच आता\n>> नंतर फजिती होईल वेड्या , धोपटमार्ग सोडू नकोस\nचार पावसाळे जास्त पाहून सांगतोय , उरफाट्या निर्णय घेऊ नकोस\n<< तुमची वाट शोधणाराही, आला होता असाच भटकत\nहिणवलंच होतं त्यालाही तेव्हा , असंच वेडा ठरवतं\nशहाण्यांच्या वाटांचे जनक , फक्त वेडेच होऊ शकलेत\nवेगळ्या वाटांनी जाणारेच, सात शिखरं गाठू शकलेत\n>> नशीब चांगलं म्हणून पोचले ते , तिथे गडगडण्याचीही शक्यता होती\nत्यापेक्षा पहिल्या शिखरावर सुखरुप नेणारी , ही वाट काय वाईट होती\n<< नशीब पहात बसले नाहीत, म्हणूनच तिथवर पोचले ते\nधडपडले तरी वर जायची , जिद्द ठेवूनच चढले ते\nतुमची वाट , पहिल्या शिखरानंतर अंतर्धान पावते\nम्हणूनच तर मला ही वाट सोडाविशी वाटते\n>> अनोळखी वाटेवर चुकलास तर दिशाही हरवून बसशील\nपळत्याच्या मागे जाऊ नकोस , हातातलं ही घालवून बसशील\n<< वाट चुकली तर थोडं मागे येऊन , पुन्हा नव्याने पुढे जायचं\nआणि आपल्या फसण्यावर , स्वत:च गालातल्या गालात हसायचं\nनवनिर्मितीच्या नशेचं गणित हे , तुम्हाला नाही झेपायचं\nत्यासाठी वेडचं व्हावं लागतं , तिथे उभे राहून नाही समजायचं\n>> यश गाठण्यासाठी , अपयश पचवायचीही ताकद लागते\nनवी वाट पूर्णत्वास जाईल, याचीही खात्री नसते\n<< अपयशानी मागे हटणार नाही, प्रयत्न मी सोडणार नाही\nपूर्णत्वास नाही नेऊ शकलो, तरी वाट वाया जाणार नाही\nनंतर असाच कोणी वेडा , माझ्या वाटेने चालून येईल\nअन या अनामिक वेड‍यास धन्यवाद देत , ही वाट पुढे नेईल\n>> आता तू इतकं ठरवलयंस तर मी अडवू शकत नाही\nजपून जा रे बाळा ... याशिवाय आणखी शब्द फुटतं नाही\n<< माहित नाही का बरं आज , पाऊल चटकन पुढे पडत नाही\nस्वत:हून निघालोय तरी , मागे पाहिल्याशिवाय रहावत नाही\nवाट सोडून चाललोय म्हणून , करु नका परकं मला\nआशिर्वाद द‍या तुमचे , बळ हवयं त्यांचे , पुढच्या प्रवासाला\n>> आशिर्वाद देताना आज खरतरं तुलाच नमस्कर करावासा वाटतो\nतुझ्या रुपाने आज आम्ही , आमची सुप्त स्वप्ने उभी पाहतो\nLabels: धुंडाळण्यास वाटा नव्या\nया blog वरील मजकूर हा पुर्णत: काल्पनिक नसून त्याचा वास्तविक जीवनाशी संबंध असू शकतो.\nकाही साधर्म्य आढळल्यास त्याला निव्वळ योगायोग समजण्याचे कारण नाही.\nआजि विठ्ठल भेटला (1)\nउरेल का... दिवाळी (1)\nएवढे फक्त लक्षात ठेव (1)\nतुझ्याचसाठी अन् तुझ्यामुळेच (1)\nतू मला आवडतेस (1)\nधुंडाळण्यास वाटा नव्या (1)\nयु ही चला चल गाडी (1)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://balkadu.com/6021", "date_download": "2019-01-18T12:15:31Z", "digest": "sha1:UYKET37XOPEER44EAKRP7CCPP5DZRR7U", "length": 13967, "nlines": 219, "source_domain": "balkadu.com", "title": "पोटच्या मुलाला गमावलेल्या आईसाठी शिवसैनिकांनी घेतली धाव. – वाशी येथील हिरानंदानी फोर्टिस हॉस्पिटल कुप्रताप उघड्यावर. – बाळकडू वृत्तपत्र", "raw_content": "\nरायगड शिवसेनेतील नंदू वारुंगसे यांची खारघर उपविभाग प्रमुख म्हणून नियुक्ती व पांडुरंग मार्तंड घुले यांची से.१६ व १७ शाखाप्रमुख पदी नियुक्ती\nमाऊली कोचिंग क्लास च्या वतीने गुणवंत विद्यार्त्यांचा सत्कार समारंभ\nराज्यकर्ते आणि नागरिकांच्या सुसंवादातून खऱ्या अर्थाने विकास होतो – अभिनेते मकरंद अनासपुरे यांचे प्रतिपादन\nराष्ट्रवादी कडून धाराशिववाशियांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न: मकरंद राजे निंबाळकर\nअकोट मध्ये युवासेना_सदस्य_नोंदणी अभियानाला सुरुवात व शिवसेना युवासेना कार्यालयाचे उद्घाटन\nहिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे \"बाळकडू\"\nउत्तर महाराष्ट्र व खान्देश\nउत्तर महाराष्ट्र व खान्देश\nमुंबई शहर-उपनगर पत्रकार टीम\nठाणे जिल्हा पत्रकार टीम\nपालघर जिल्हा पत्रकार टीम\nरायगड जिल्हा पत्रकार टीम\nरत्नागिरी जिल्हा पत्रकार टीम\nसिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार टीम\nनगर जिल्हा पत्रकार टीम\nपुणे जिल्हा पत्रकार टीम\nसांगली जिल्हा पत्रकार टीम\nसातारा जिल्हा पत्रकार टीम\nसोलापूर जिल्हा पत्रकार टीम\nकोल्हापूर जिल्हा पत्रकार टीम\nउत्तर महाराष्ट्र व खान्देश\nनाशिक जिल्हा पत्रकार टीम\nधुळे जिल्हा पत्रकार टीम\nनंदुरबार जिल्हा पत्रकार टीम\nजळगाव जिल्हा पत्रकार टीम\nसंभाजीनगर जिल्हा पत्रकार टीम\nजालना जिल्हा पत्रकार टीम\nपरभणी जिल्हा पत्रकार टीम\nहिंगोली जिल्हा पत्रकार टीम\nनांदेड जिल्हा पत्रकार टीम\nबीड जिल्हा पत्रकार टीम\nलातूर जिल्हा पत्रकार टीम\nधाराशिव जिल्हा पत्रकार टीम\nअमरावती जिल्हा पत्रकार टीम\nअकोला जिल्हा पत्रकार टीम\nबुलढाणा जिल्हा पत्रकार टीम\nयवतमाळ जिल्हा पत्रकार टीम\nवाशीम जिल्हा पत्रकार टीम\nनागपूर जिल्हा पत्रकार टीम\nवर्धा जिल्हा पत्रकार टीम\nचंद्रपूर जिल्हा पत्रकार टीम\nगोंदिया जिल्हा पत्रकार टीम\nभंडारा जिल्हा पत्रकार टीम\nगडचिरोली जिल्हा पत्रकार टीम\nपत्रकार व्हा. (पेमेंट गेटवे)\nसभासद व्हा. (पेमेंट गेटवे)\nमुंबई व कोकण रायगड\nपोटच्या मुलाला गमावलेल्या आईसाठी शिवसैनिकांनी घेतली धाव. – वाशी येथील हिरानंदानी फोर्टिस हॉस्पिटल कुप्रताप उघड्यावर.\n10/10/2018 - संपादक दिपक खरात\nबाळकडू | गणेश पवार\nरु. ६,६२,००० इतक्या रकमेच्या बिलासाठी बाळ गमावलेल्या डेंग्यूग्रस्त महिलेस औषधाशिवाय ३ दिवस अडकवून ठेवले.\nखारघर- सौ. मिनाक्षी शेलार या ३६ वर्षीय गरोदर महिलेस डेंग्युची लागण झाल्याने २० सप्टेंबर रोजी कळंबोली येथील एम.जी.एम. हॉस्पिटल मध्ये दाखल केले होते व पुढे ३ दिवसानंतर त्यांना कामोठे येथील एम.जी.एम. हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले. ९ महिन्यांची गरोदर असल्याने पुढे या महिलेसह चांगल्या उपचारासाठी वाशी येथील फोर्टिस हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले.\nफोर्टिस हॉस्पिटलने महिलेचे पती श्री. प्रवीण शेलार यांना सुरुवातीस १० दिवसांसाठी २,६१,००० इतक्या रकमेचे एस्टीमेट दिले आणि या महिलेचे ३,५०,००० इतके मेडिक्लेम होते. परंतु १२ दिवसानंतर या महिलेस ६,८६,००० इतके बिल देण्यात आले.\nपोटच्या मुलाला गमावल्याने यातून सावरण्यापूर्वीच फोर्टिस हॉस्पिटल ने मानसिक त्रास देऊन त्यांच्याकडून ३६,००० वसूल केले व उर्वरित पैशांसाठी तगादा लावला होता.\nठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी सुद्धा हॉस्पिटलला या रुग्णांसाठी विनंती पत्र देखील धाडले.\nअखेरीस या रुग्णाकरिता संजय मशिलकर या शिवसैनिकानी रुग्णालयात धाव घेतली. १,७१,००० तपासणींचे, १,४१,००० रक्ताचे, १,०३,००० डॉक्टरच्या व्हिसीटचे या सगळ्याचे जाब व कागदपत्रे याची मागणी केली असता प्रशासन घाबरले. अखेरीस एकही दमडी ना भरता या महिलेस डीशचार्ज मिळाला आणि भरलेल्या ३६,००० हि रक्कम ही परत मिळाली.\nया आंदोलनात डॉ. श्रीकांत पंडित, शिवसेना नवी मुंबई जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे , शहरप्रमुख विजय माने, नगरसेवक श्री. सोमनाथ वास्कर आणि श्री काशिनाथ पवार इ. समाविष्ट झाले.\n← “राममंदिर बांधा नाहीतर ‘राम नाम सत्य है’” दैनिक सामना रोखठोक अग्रलेखाची सर्वत्र तुफान चर्चा. सोशल मिडीयावर सर्वत्र फॉरवर्ड झाला अग्रलेख.\nअमरावती जिल्ह्यातील पिंगळादेवी संस्थान गड येथे युवासेना तर्फे स्वछता अभियान →\nशिवसेनेने २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत स्वबळावर लढावे कि भाजप बरोबर युती करावी.\nकॉंग्रेस राष्ट्रवादी बरोबर आघाडी करावी.\nभाजप बरोबर युती करावी.\nबाळकडू वेबसाईट पाहणारे संख्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android/?id=d1d36210", "date_download": "2019-01-18T11:52:36Z", "digest": "sha1:HKSND7EFV3QVREDHQPGHLUOO6UQ5F6LT", "length": 10146, "nlines": 271, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Drum Set Pro Android अॅप APK (com.arcdroid.drumset) Jaxily द्वारा - PHONEKY वर डाउनलोड करा", "raw_content": "\nAndroid ऐप्स अँड्रॉइड गेम जावा ऐप्स सिम्बियन ऐप्स\nAndroid ऐप्स शैली ऑडिओ\n100% ते सुरक्षित आहे.\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या अॅपसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया अॅप्सचे प्रथम पुनरावलोकन करा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या अॅपसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: NokiaX2-02\nफोन / ब्राउझर: LG-K100\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nAndroid ऐप्स अँड्रॉइड गेम जावा ऐप्स\nPHONEKY: अँड्रॉइड अनुप्रयोग आणि खेळ\nअँड्रॉइड अनुप्रयोग सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nअॅप्स सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियामी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड OS मोबाइल फोनद्वारे डाउनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या अँन्डिडा मोबाईलवर Drum Set Pro अनुप्रयोग डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड अनुप्रयोगांपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY वर अँड्रॉइड अॅप्स स्टोअर, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट विनामूल्य विनामूल्य पूर्ण आवृत्ती मोबाइल अॅप्स डाउनलोड करू शकता. या अॅप्लिकेशन्सची छान आणि उपयुक्त वैशिष्ट्ये आपल्याला खूप जास्त वेळ घालवतील. PHONEKY वर, आपल्याला शैक्षणिक आणि मनोरंजनापासून संरक्षण आणि नेव्हिगेशन एंड्रॉइड अॅप्सवर बर्याच अॅप्स आणि विविध शैलीचे गेम सापडतील. आपल्या अँड्रॉइड OS मोबाइल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड अनुप्रयोग डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट अॅप्स पाहण्याची, लोकप्रियतेनुसार अनुप्रयोगांची क्रमवारी लावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%96%E0%A4%B3%E0%A4%A6-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%87%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%A7%E0%A5%8B%E0%A4%95/", "date_download": "2019-01-18T11:10:14Z", "digest": "sha1:ETAM2BVH2OS4KS64CJC5KQ6SYBYRX77B", "length": 8739, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "खळद शाळेची जुनी इमारत धोकादायक | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nखळद शाळेची जुनी इमारत धोकादायक\nतीन वर्षांपूर्वी पाठविला होता प्रस्ताव\nखळद- खळद (ता. पुरंदर) येथे जिल्हा परिषद शाळेची जुनी इमारत अतिशय धोकादायक झाली आहे. त्यामुळे इमारत पाडून नवीन इमारत बांधण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडे तीन वर्षांपूर्वी प्रस्ताव पाठविला होता. तरीही अद्याप यासाठी मंजूरी मिळाली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.\nसध्या या धोकादायक इमारतीच्या बाजूलाच अंगणवाडी व जिल्हा परिषद शाळेसाठी नवीन इमारत बांधण्यात आल्यामुळे जुनी इमारत वापरात नाही. मात्र, याच परिसरात 82 मुलांचा दिवसभर वावर असतो. त्यामुळे धोकादायक इमारत जर पडली तर यातून मोठी हानी होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.\nयाबाबत माजी उपसरपंच सुरेश रासकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, आम्ही आमच्या मासिक बैठकीमध्ये ही इमारत पाडण्यात यावी यासाठीचा ठराव केला होता. तसेच जिल्हा परिषद शाळेचे पत्र घेऊन पुढे पत्रव्यवहार केला होता. शाळेच्या मुख्याध्यापक अलका रासकर यांनी सांगितले की, इमारत पाडण्यात यावी यासाठी पूर्वीच्या मुख्याध्यापकांनी पत्रव्यवहार केला असला तरीही आम्ही पुन्हा तातडीने शाळा व्यवस्थापन समितीची बैठक घेऊन पुन्हा प्रस्ताव पाठवू.\nअशी पाडली जाते धोकादायक इमारत\nइमारत पाडण्यासाठी सुरुवातीला शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत प्रशासनाचे पत्र घेऊन मुख्याध्यापक पंचायत समितीला हा अहवाल पाठवितात. त्यानंतर पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचे अधिकारी येऊन इमारत खरोखरच धोकादायक आहे की नाही याची पाहणी करतात व त्यानंतर इमारत पाडण्यासाठी जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव पाठविला जातो. जिल्हा परिषदेने परवानगी दिल्यानंतर इमारत पाडली जाते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nछत्रपती कारखान्याचा वर्धापनदिन उत्साहात\nगिरीश बापट यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी- धनंजय मुंडे\n#AUSvIND : ‘धोनी-चहल’ विजयाचे शिल्पकार; भारताने 2-1 ने मालिका जिंकत रचला इतिहास\n‘गोड बोला’ सांगणं सोपं…\nमायावती पैसा असलेल्यांनाच निवडणुकीचे तिकीट देतात\nपाच महिन्यांपासून वाहन विक्रीत घट\nगिरीश बापटांकडून मंत्रिपदाचा गैरवापर- हायकोर्ट\nऐन थंडीतल्या… आठवणी गुळपोळीच्या…\n#AUSvIND : भारतासमोर विजयासाठी 231 धावांचे आव्हान; भारत 40 षटकांत 3 बाद 166\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathimati.net/shriramchandrachi-aarati-ayodhya-purpattan/", "date_download": "2019-01-18T11:15:03Z", "digest": "sha1:6Z5JCQ3ZTAZLRLJ4XACIU7MUCL76GYFA", "length": 7241, "nlines": 156, "source_domain": "www.marathimati.net", "title": "श्रीरामचंद्राची आरती अयोध्या पुरपट्टण | ShriRamchandrachi Aarati Ayodhya Purpattan", "raw_content": "\nश्रीरामचंद्राची आरती अयोध्या पुरपट्टण\nअयोध्या पुरपट्टण शरयूचे तीरीं \nअवतरले श्रीराम कौसल्येउदरीं ॥\nस्वानंदें निर्भर होती नरनारी \nआरति घेउनि येती दशरथमंदीरीं ॥ १ ॥\nजय देव जय देव जय श्रीरामा \nआरती ओंवाळू तुज पूर्णकामा ॥ ध्रु० ॥\nपुष्पवृष्टी सुरवर गगनींहुनि करिती \nदानव दुष्ट भयभीत झाले या क्षीतीं ॥\nअपसरा गंधर्व गायनें करिती \nत्रिभुवनीं आल्हादें मंगलें गाती ॥ जय० ॥ २ ॥\nकर्णी कुंडल माथां मुकुट सुविराजे \nनासिक सरळ भाळी कस्तुरी साजे ॥\nविशाळ सुकपोलीं नेत्रद्वय जलजें \nषट्पदरुणझुणशब्दें नभमंडळ गाजे ॥ जय० ॥ ३ ॥\nरामचंद्रा पाहतां वेधलि पैं वृत्ती \nनयनोन्मीलन ढाळूं विसरलीं पातीं ॥\nसुरवर किन्नर जयजयकारें गर्जती \nकृष्णदासा अंतरीं श्रीराममूर्ती ॥ जय० ॥ ४ ॥\nया वर्गातील आणखी काही लेख\nश्रीरामचंद्राची आरती रत्नांचीं कुंडलें\nश्रीरामचंद्राची आरती जय देव आत्मारामा\nश्रीनृसिंहाची आरती कडकडिला स्तंभ\nश्रीमारुतीची आरती सत्राणें उड्डाणें\nश्रीदत्तात्रेयाची आरती जय देवा दत्तराया\nदत्तात्रेयाची अवधूताची आरती जय देव अवधूता\nश्रीअनंताची आरती आगमी लिगमी तुझा\nश्रीकृष्णाची आरती अवतार गोकुळीं हो\nश्रीरामचंद्राची आरती उत्कट साधुनि\nThis entry was posted in आरती संग्रह and tagged अयोध्या, आरती, आरत्या, श्रीरामचंद् on फेब्रुवारी 1, 2011 by प्रशासक.\n← कमळगड किल्ला केळ्यांची ���जी →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/519582", "date_download": "2019-01-18T12:14:01Z", "digest": "sha1:3NTE53CYOEYCPHEAO65KY5ASBE6D7MJH", "length": 10377, "nlines": 49, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पाकिस्तानचा डाव त्याच्याच अंगलट - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » पाकिस्तानचा डाव त्याच्याच अंगलट\nपाकिस्तानचा डाव त्याच्याच अंगलट\nसंयुक्त राष्ट्रसंघात बनावट छायाचित्र, भारताच्या बदनामीचे कारस्थान, जगात बेअब्रू\nनवी दिल्ली / वृत्तसंस्था\nभारताची बदनामी करण्यासाठी कोणत्याही थराला जाणाऱया पाकिस्तानची याच प्रयत्नात जगभरात बेअब्रू झाली आहे. भारत काश्मीरमध्ये कसे अत्याचार करत आहे, हे पुराव्याने सिद्ध करण्याच्या नादात त्याने संयुक्त राष्ट्रसंघात एक छायाचित्र सादर केले. पण ते काश्मीरमधील नसून पॅलेस्टाईनमधील असल्याचे उघड झाल्याने त्याने स्वतःची लाज घालवून घेतली. एवढे होऊनही निर्लज्जपणा न सोडता त्याने भारतालाच दहशतवादी राष्ट्र ठरविण्यासाठी केविलवाणे प्रयत्न सुरू केले आहेत.\nसंयुक्त राष्ट्रसंघातील पाकिस्तानच्या राजदूत मलीहा लोदी यांनी आमसभेत प्रत्युत्तराचे भाषण करताना भारतावर टीका करण्याचा मोठा आव आणला. पुराव्यादाखल एक छायाचित्रही फडकावले. पण हे छायाचित्र इस्रायलच्या गाझा पट्टीतील एका युवतीचे होते. त्याचा काश्मीरशी काहीही संबंध नव्हता. या युवतीचे नाव रावया अबु जोम असे असून हे छायाचित्र हिदी लेव्हिन या छायाचित्रपत्रकाराने 2014 मध्ये काढले आहे. त्याला पुरस्कारही मिळाला आहे.\nयामुळे पाक अक्षरशः उघडा पडला. स्वतःच्याच हाताने त्याने जगासमोर स्वतःचे वस्त्रहरण केले. पाकच्या या प्रयत्नांमुळे उलट भारताची बाजू भक्कम झाली. भारताचा दुःस्वास त्याला महागात पडला. भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी ज्या आक्रमकपणे पण सभ्यतेच्या मर्यादा न ओलांडता भारताची बाजू आपल्या भाषणात मांडली, त्या तुलनेत पाक अगदीच फिका पडला. या घटनेनंतर ट्विटरसारख्या समाजमाध्यमांवर पाकची छी छू करणाऱया संदेशांची आणि खिल्ली उडविणाऱया विनोदांची लाटच उसळली आहे.\nलाज जाऊनही कोडगेपणा करण्याची आपली परंपरा मात्र पाकिस्तानने कायम राखली. ‘भारत दहशतवादाची जननी आहे’ असा कांगावा केला. भारत पाकमधील अनेक दहशतवादी घटनांना जबाबदार आहे. भारत पाकमध्ये हिंसाचार घडवित आहे. त्यासाठी पैसा पेरत आहे, अशी अनेक मुक्ताफळे त्यांनी उधळली. तथापि, त्याचा उपस्थित सदस्यांवर कोणताही परिणाम झाल्याचे दिसून आले नाही. उलट पाकचा पोरकटपणाच पुन्हा सिद्ध झाला.\nम्हणे दहशतवादी राष्ट्र ठरविणार\nभारताला दहशतवादी राष्ट्र ठरविण्याचा घाट घालून पाकने पुन्हा आपला भारतद्वेष दाखवून दिला आहे. यासाठी काही मित्र राष्ट्रांचे साहाय्य घेण्याचा त्याच विचार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. तथापि, त्याला कोण साहाय्य करणार हाच प्रश्न असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले.\nबनावट छायाचित्र दाखवून पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रसंघाची दिशाभूल केली आहे. परिणामी, त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेची पाकने मानहानी केली. शिष्टाचार धाब्यावर बसवले. या प्रतिष्ठित संस्थेला कमी लेखले. ही कृती राष्ट्रसंघाच्या मूळ तत्वज्ञानाच्या विरोधात आहे. हे प्रकरण पाकला फार महागात पडू शकते. त्याला राष्ट्रसंघाचे सदस्यत्वही गमवावे लागू शकते, अशी मते आता व्यक्त होत आहेत.\nचीनभोवती निर्बंधांचा फास आवळणार डोनाल्ड ट्रम्प\n विमानात गैरवर्तन केल्यास होणार प्रवासबंदी\nरालोआच्या संयोजकपदी अमित शाह \n‘शबरीमला’तील परंपरांमध्ये हस्तक्षेप नको \nनाशिक -पुणे महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू\nमुंबईत मंत्रालयाच्या दारातच एका महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न\nऑस्ट्रेलियाला धूळ चारत भारताचा ऐतिहासिक विजय\nप्रभू रामचंद्र महाराष्ट्रात येणारे पहिले उत्तर भारतीय : पूनम महाजन\nगरज पडल्यास अध्यादेश काढू, पण डान्सबारवरील बंदी कायम ठेवू : मुनगंटीवार\nकाँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यानंतरच राम मंदिर शक्य : हरिश रावत\nअमरावतीत भिंत कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू ; तीन जखमी\nशबरीमला मंदिरात प्रवेश करणाऱया महिलांना सुरक्षा द्या :सुप्रिम कोर्ट\n फोनचा पासवर्ड सांगितला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nलडाखमध्ये हिमस्खलनामुळे तिघांचा मृत्यू\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/617592", "date_download": "2019-01-18T12:10:40Z", "digest": "sha1:LTS2AG63VYOQQ3ZG2WHZL4SW6RIKNUMA", "length": 8907, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "राष्ट्र व समाज उभारणीत अध्यापकांचे कार्य असाधरण - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » राष्ट्र व समाज उभारणीत अध्यापकांचे कार्य असाधरण\nराष्ट्र व समाज उभारणीत अध्यापकांचे कार्य असाधरण\nहे शतक युवती, महिला व स्त्रीयांचेच राहणार आहे. जीवनाच्या सर्व क्षेत्रात म्हणजे स्वयंपाकघरापासून कार्पोरेट जगतामध्ये, ज्ञान विज्ञानापासून तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये, शिक्षणापासून उद्योगक्षेत्रामध्ये इतकेच नव्हे तर लष्करी क्षेत्रापासून अंतरिक्ष क्षेत्रांमध्ये युवतींना त्यांच्या कार्याचा संचार होत आहे. राष्ट्र व समाज उभारणीत अध्यापकांचे कार्य असाधरण आहे. आजच्या महाविद्यालयीन युवतींना सर्व स्तरावर उपलब्ध असलेल्या संधीचा पुरेपूर लाभ उठवावा व या संधीचे सोने करावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार यांनी केले.\nयेथील श्रीमती गंगाबाई खिवराज घोडावत कन्या महाविद्यालयाच्या तेहत्तीसाव्या वर्धापन दिन व शिक्षक दिन तसेच महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाचे उद्घाटन प्रसंगी प्राचार्य कुंभार बोलत होते. अध्यक्षस्थानी लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे मॅनेजिंग कॉन्सिलचे अध्यक्ष शांतीनाथ कांते होते.\nशांतीनाथ कांते यांनी विद्यार्थी हाच केंद्र बिंदू कसा राहिल, याबाबत संस्थेच्या ध्येय धोरणांचा परियच करून दिला. नवनव्या आवाहनांना तोंड देण्यासाठी महाविद्यालयाचा स्टाफ व विद्यार्थ्यांसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. महाविद्यालयाच्या शाळा समितीचे प्रमुख उद्योगपती विनोद घोडावत यांनी लठ्ठे एज्युकेशन सोसायटी व महाविद्यालयाच्या विकासासाठी ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता वाटेल ते सर्व देण्यासाठी प्रयत्नशील राहू, असा विश्वास दिला.\nप्राचार्य डॉ. हरिष भालेराव यांनी महाविद्यालयील विद्यार्थिनींच्या अंगात असणाऱया उपजत गुणांचा व त्या गुणांना प्रोत्साहन देणाऱया महाविद्यालयाच्या प्राध्यापकांचा तसेच विद्यार्थिंनीना सर्व सेवा उपलब्ध करून देणाऱया लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या आजी-माजी संचालकांचा कौतुक केले.\nस्वागत प्राचार्य डॉ. जी. जे. फगरे यांनी तर प्रास्ताविक प्रा. डॉ. धनं���य कर्णिक यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. ए. बी. आठवले यांनी केले. डॉ. हरीष भालेराव यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अर्थशास्त्र विभागाच्या भित्तीपत्रकाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. सूत्रसंचालन प्रा. सौ. क्रांती पाटील, प्रा. सौ. अर्पिता चौगुले यांनी केले. आभार प्रा. एम.के. घुमाई यांनी मानले.\nचंदगड नगरपंचायतीसाठी तिसऱयांदा ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार\nकुरूंदवाडमध्ये पोलीस ठाण्यामार्फत इफ्तार पार्टीचे आयोजन\nमासा बेलेवाडीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार\nनंदादीप नेत्रालयात अत्याधुनिक उपचार : महापौर शोभा बोंदे\nनाशिक -पुणे महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू\nमुंबईत मंत्रालयाच्या दारातच एका महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न\nऑस्ट्रेलियाला धूळ चारत भारताचा ऐतिहासिक विजय\nप्रभू रामचंद्र महाराष्ट्रात येणारे पहिले उत्तर भारतीय : पूनम महाजन\nगरज पडल्यास अध्यादेश काढू, पण डान्सबारवरील बंदी कायम ठेवू : मुनगंटीवार\nकाँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यानंतरच राम मंदिर शक्य : हरिश रावत\nअमरावतीत भिंत कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू ; तीन जखमी\nशबरीमला मंदिरात प्रवेश करणाऱया महिलांना सुरक्षा द्या :सुप्रिम कोर्ट\n फोनचा पासवर्ड सांगितला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nलडाखमध्ये हिमस्खलनामुळे तिघांचा मृत्यू\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+02241+de.php", "date_download": "2019-01-18T12:23:48Z", "digest": "sha1:S4XV2I6JMELBL77FTEB6CZT6PCKMRHFM", "length": 3494, "nlines": 16, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 02241 / +492241 (जर्मनी)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Siegburg\nक्षेत्र कोड 02241 / +492241 (जर्मनी)\nआधी जोडलेला 02241 हा क्रमांक Siegburg क्षेत्र कोड आहे व Siegburg जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Siegburgमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Siegburgमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +492241 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनSiegburgमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +492241 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00492241 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Buehl-Sand+de.php", "date_download": "2019-01-18T12:46:17Z", "digest": "sha1:WYDW3C677MRRP5BWCUVFIUVVKCBYAFVX", "length": 3481, "nlines": 16, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Bühl-Sand (जर्मनी)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Bühl-Sand\nक्षेत्र कोड Bühl-Sand (जर्मनी)\nआधी जोडलेला 07226 हा क्रमांक Bühl-Sand क्षेत्र कोड आहे व Bühl-Sand जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Bühl-Sandमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Bühl-Sandमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +497226 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनBühl-Sandमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +497226 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00497226 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Kudang+gm.php", "date_download": "2019-01-18T12:41:22Z", "digest": "sha1:E6PW7PDIQQJK72EZUWA7K7HA2FKAMJMA", "length": 3462, "nlines": 16, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Kudang (गांबिया)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Kudang\nक्षेत्र कोड Kudang (गांबिया)\nआधी जोडलेला 5546 हा क्रमांक Kudang क्षेत्र कोड आहे व Kudang गांबियामध्ये स्थित आहे. जर आपण गांबियाबाहेर असाल व आपल्याला Kudangमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. गांबिया देश कोड +220 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Kudangमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +220 5546 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनKudangमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +220 5546 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00220 5546 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lyricstranslate.com/hi/sore-wa-chiisana-hikari-no-you-na-%E3%81%9D%E3%82%8C%E3%81%AF%E5%B0%8F%E3%81%95%E3%81%AA%E5%85%89%E3%81%AE%E3%82%88%E3%81%86%E3%81%AA-kuin-pieni-valonliekki.html", "date_download": "2019-01-18T12:31:30Z", "digest": "sha1:5YJUWQWFVQ6WNCUR2RRIYI6TDXPJS3AF", "length": 8185, "nlines": 247, "source_domain": "lyricstranslate.com", "title": "Sayuri - それは小さな光のような (sore wa chīsana hikari no yō na) के लिरिक्स + समाप्त में अनुवाद", "raw_content": "\nनए लिरिक्स ट्रांसक्रिप्शन का अनुरोध करें\nअनुवाद का अनुरोध करें\nलिरिक्स ट्��ांसक्रिप्शन का अनुरोध करें\nशुरुआत कर रहे हैं\nनए लिरिक्स ट्रांसक्रिप्शन का अनुरोध करें\nअक्सर पूछे जाने वाले प्रश्न\nअनुवाद: अंग्रेज़ी, जर्मन, तुर्की, फ्रेंच, रूसी, लिप्यंतरण, समाप्त, स्पैनिश\nप्रूफरीडिंग का अनुरोध किया\nSpigu द्वारा बुध, 20/06/2018 - 13:33 को जमा किया गया\nमूल लिरिक्स को देखने के लिए क्लिक करें\nनया अनुरोध शामिल कीजिये\nजापानी → समाप्त: सभी अनुवाद\nकमेंट भेजने के लिए लॉग इन करें या रजिस्टर करें\nअनुवादक के बारे में\nयोगदान:62 अनुवाद, 132 बार धन्यवाद मिला, 30 अनुरोध सुलझाए, 18 सदस्यों की सहायता की, 11 गाने ट्रांसक्राइब किये, left 2 comments\nभाषाएँ: native समाप्त, fluent अंग्रेज़ी, studied जापानी, स्वीडिश\n+ नया अनुवाद जोड़ें\n+ अनुवाद का अनुरोध कीजिये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "http://zpkolhapur.gov.in/sp_faq/download-4/", "date_download": "2019-01-18T11:42:43Z", "digest": "sha1:DJF2RECAF537SNYKESMMILVRHXCSPCP5", "length": 7376, "nlines": 164, "source_domain": "zpkolhapur.gov.in", "title": "डाउनलोड | कोल्हापूर जिल्हा परिषद", "raw_content": "\nजिल्हा परिषद व ग्रामपंचायत अधिनियम\nजिल्हा स्तर – पदाधिकारी\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nपाणी व स्वच्छता विभाग\nशून्य प्रलंबितता (Zero Pendancy)\nमहिला व बालकल्याण विभाग\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nपाणी व स्वच्छता विभाग\nशालांत शिक्षण घेणार्‍या अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवॄत्ती योजना (मॅट्रीकपुर्व)\nशालांत शिक्षण घेणार्‍या अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवॄत्ती योजना (मॅट्रीकोत्तर)\nअपंग बीज भांडवल योजना\nअपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी झेरॉक्स मशिन पुरवणे\nमागासवर्गीयांना स्वयंरोजगारासाठी झेरॉक्स मशिन पुरवणे\nअस्वच्छ व्यवसायात काम करणार्‍या पालकांच्या मुलांना शिष्यवॄत्ती\nघर दुरुस्ती मागासवर्गीय लोकांसाठी\nआंतरजातीय विवाह अर्थसहाय्य योजना\nनवीन घरकुले मागासवर्गीय लोकांसाठी\nमागासवर्गीयांना महीलांना स्वयंरोजगारासाठी पिको मशिन पुरवणे\nसावित्रीबाई फुले मागासवर्गीय मुलीना शिष्यवॄत्ती\nशिष्यवॄत्ती मागणी फॉर्म मुख्याध्यापक\n२६ जानेवारी पासून जिल्ह्यात स्वच्छतेचा महाजागर वारकरी संप्रदायामार्फत जिल्ह्यातील प्रत्येक गावात स्वच्छतेचा ���हाजागर January 15, 2019\nजैनापूर, ता. शिरोळ तेथे सांडपाणी प्रकल्पाचे उदघाटन January 11, 2019\nबचतगट चळवळ अधिक सक्षम करण्यास प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य – अध्यक्षा शौमिका महाडिक January 7, 2019\nजिल्हा परिषदेच्या उत्पन्न वाढी संदर्भात विविध सुचना व लेखी निवेदन January 7, 2019\nजिल्हा परिषदेकडून राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान 2018-19 अंतर्गत विविध प्रशिक्षण January 4, 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/how-many-people-did-fadnavis-paid-and-punished-in-palghar-elections-investigate-this-congress/", "date_download": "2019-01-18T11:52:44Z", "digest": "sha1:YN4W24WKH622PQITJYFQOT4J4VH7JIJP", "length": 7632, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पालघर निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी किती लोकांना दाम आणि दंड दिला? याची चौकशी करा- कॉंग्रेस", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपालघर निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी किती लोकांना दाम आणि दंड दिला याची चौकशी करा- कॉंग्रेस\nमुख्यमंत्र्यांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा द्यावा\nपालघर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर निवडणुकीत किती लोकांना दाम आणि दंड दिला तसेच कुठे भेद केला तसेच कुठे भेद केला याची चौकशी करून कारवाई करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली.\nशासनाने डान्सबार संदर्भात नवीन कायदा करण्याची गरज : आ.विद्या…\n‘आम्ही कुरियरने मुख्यमंत्र्यांना कांदा पाठवला,त्यांनी…\nकाँग्रेससह बहुपक्षीय शिष्टमंडळाने निवडणूक निर्णय अधिका-यांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली.\nसचिन सावंत म्हणाले, ऑडिओ क्लिपमधील मुख्यमंत्र्यांची भाषा ही आश्चर्यकारक, धक्कादायक आणि लोकशाहीला घातक आहे. यामध्ये साम, दाम, दंड, भेद असे शब्द वापरत असताना मुख्यमंत्र्यांकडून किती लोकांना दाम दिला किती लोकांना दंडित केले किती लोकांना दंडित केले व कुठले भेद केले व कुठले भेद केले याची विचारणा निवडणूक आयोगाने करावी. तसेच काँग्रेस पक्ष मुख्यमंत्र्यांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा द्यावा या मागणीवर ठाम आहे, काँग्रेस पक्ष मुख्यमंत्र्यांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा द्यावा या मागणीवर ठाम आहे, असे सावंत म्हणाले.\nशासनाने डान्सबार संदर्भात नवीन कायदा करण्याची गरज : आ.विद्या चव्हाण\n‘आम्ही कुरियरने मुख्यमंत्���्यांना कांदा पाठवला,त्यांनी फुकट मिळतोय म्हणून घेऊन…\nसरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक झालं मग शिवस्मारक का नाही \nमी देखील नगर दक्षिण लोकसभेसाठी इच्छुक ; भाजपच्या जिल्हाध्यक्षाने फुंकले रणशिंग\nटेनिसमध्ये प्रेरणा विचारे अंतिम फेरीत; गार्गी पवार हिला पराभवाचा धक्का\nपुणे : महाराष्ट्राच्या प्रेरणा विचारे हिने मुलींच्या १७ वर्षाखालील एकेरीत अंतिम फेरी गाठली आणि टेनिसमध्ये…\n…त्यामुळे दानवे काहीपण बरळायला लागले आहेत – अर्जुन खोतकर\nतुळजापुरात छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा\nडान्सबारवरची बंदी उठवली ; जाणून घ्या आबांच्या लेकीला काय वाटतं \nमहाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहासाठी दीड हजाराहून अधिक अर्ज प्राप्त\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/india-pakistan-cricket-matches-should-be-resumed-ajit-wadekar/", "date_download": "2019-01-18T11:49:38Z", "digest": "sha1:72KW3E5SLB5A6TXKPMCK7WUH2JEASUI2", "length": 8136, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भारत-पाकिस्तान क्रिकेट सामने पुन्हा सुरु व्हावेत- अजित वाडेकर", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nभारत-पाकिस्तान क्रिकेट सामने पुन्हा सुरु व्हावेत- अजित वाडेकर\nटीम महाराष्ट्र देशा- जम्मूतील सुंजवां येथील लष्करी तळ आणि करण नगर परिसरातील सीआरपीएफ मुख्यालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या जखमा अजून ताज्या असतानाच येत्या काळात भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये क्रिकेटचे सामने व्हावेत, असे मत भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांनी शुक्रवारी व्यक्त केले. दिव्यांगांच्या पश्चिम विभागीय क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी शाहूपुरी जिमखाना येथे आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते.\nपाकिस्तानकडून पोसला जाणारा दहशतवाद, सीमेपलीकडून वारंवार होणारे शस्त्रसंधीचे उल्लंघन यामुळे मागील काही वर्षांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये होणारे क्रिकेटचे सामने बंद करण्याचा निर्णय बीसीसीआयनेआणि सरकारने घेतला आहे. दहशतवादाला पाकिस्तानकडून दिलं जात असणारं अभय हे सर्वश्रुत असताना भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.\nभारताकडून कांगारूंचा पुन्हा पराभव\nमानसिक तणावामुळे हार्दिक पांड्याने घेतले कोंडून\nनेमकं काय म्हणाले वाडेकर\nआजच्या क्रिकेटमध्ये भारतीय क्रिकेट संघ सर्वोत्तम बनला आहे. आज आय. पी. एल.सारख्या स्पर्धा क्रिकेटच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. चांगल्या नवीन खेळाडूंना या स्पर्धांतून संधी मिळते. मोठ्या खेळाडूंबरोबर खेळल्याने नवीन खेळाडूंना अनुभव मिळतो. भारतीय क्रिकेटच्या चाहत्यांना भारताने राजकीय मतभेद बाजूला ठेवून त्रयस्त ठिकाणी खेळून पाकिस्तानला हरविले तर आनंद होतो; त्यामुळे परदेशात कुठेही भारत व पाकिस्तान यांच्यात सामने व्हावेत. त्यांना सर्वाधिक क्रिकेटप्रेमींची गर्दी होते व ते विविध चित्रवाहिन्यांवर पाहिलेही जातात.\nभारताकडून कांगारूंचा पुन्हा पराभव\nमानसिक तणावामुळे हार्दिक पांड्याने घेतले कोंडून\nभारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\nविराट चे शानदार शतक\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nटीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना फोडा फोडीच्या राजकारणाला सुरवात झाली…\nअर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय हालचाली होऊ शकतात : दानवे\nफडणवीस सरकारने मराठा आरक्षण म्हणजे लॉलीपॉप दिला आहे – जितेंद्र…\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nसरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक झालं मग शिवस्मारक का नाही \nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/Municipal-Council-targets-in-traffic-conference/", "date_download": "2019-01-18T11:32:56Z", "digest": "sha1:66SMWM2K6C2EMTHGW7W7OEISQDMBGNAF", "length": 7732, "nlines": 40, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वाह���ुकीच्या चर्चासत्रात महापालिका टार्गेट | पुढारी\tTop", "raw_content": "\nAUSvsIND : भारताचा कसोटी पाठोपाठ वनडेतही मालिका विजय\nआर्थिक मागासांना 10 टक्के आरक्षणाच्या निर्णयास उत्तरप्रदेश सरकारची मंजुरी\nसुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर 51 महिलांचे शबरीमला दर्शन - केरळ सरकार\nश्रीनगरमध्ये घंटाघर चौकात स्फोट\nजम्मू-काश्मीरात गगरानमध्ये पोलिस कॅम्पवर ग्रेनेड हल्ला\nनिवडणुकीची उलटगणती सुरू झाली आहे, या सरकारकडूुन चांगल्याची अपेक्षा नाही - चिदम्बरम\nहोमपेज › Aurangabad › वाहतुकीच्या चर्चासत्रात महापालिका टार्गेट\nवाहतुकीच्या चर्चासत्रात महापालिका टार्गेट\nशहरात वाहतुकीबाबत काहीही नियोजन नाही. पार्किंगच्या जागा निश्‍चित नाहीत. हॉकर्स झोन नाही, चौक विद्रूप झालेत, चालकही मनाला वाटेल तसे वाहन चालवितात, रस्ते अरुंद झाले तरी अतिक्रमण काढले जात नाही या सर्वच गोष्टींमुळे वाहतुकीची वाट लागली असून याला महापालिकेचे बोगस नियोजन कारणीभूत असल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले. तापडिया नाट्यमंदिरात शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता आयोजित वाहतूक चर्चासत्रात अनेकांनी मनपावर खापर फोडून विविध समस्यांचा काथ्याकूट केला. सोबतच वाहतुकीवर चर्चासत्र आयोजित केल्याबद्दल अनेकांनी प्रभारी पोलिस आयुक्‍त मिलिंद भारंबे यांचे आभार मानले. या चर्चासत्रात व्यापारी महासंघ, रिक्षा चालक, अवजड वाहनधारक संघटना, टॅक्सी चालक संघटना, वाळू वाहतूकदार, वेगवेगळ्या संघटनांच्या पदाधिकार्‍यांसह नागरिकांनी हजेरी लावली. आ. संजय सिरसाट, इम्तियाज जलील यांनीही हजेरी लावून वाहतुकीची समस्या सुटली पाहिजे, अशी मागणी केली.\nया चर्चासत्रात वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था, हॉकर्स झोन, सिग्‍नलचे टायमर, दिशादर्शक आदी मुद्द्यांवर काथ्याकूट केला. अनेकांनी वाहतुकीच्या वेगवेगळ्या समस्या मांडत मनपाला टार्गेट केले. मराठवाडा टॅक्सी युनियनचे अध्यक्ष मनमोहनसिंग ओबेरॉय, आम आदमी पार्टीचे जिल्हा समन्वयक सुग्रीव मुंढे, माजी महापौर रशीद मामू, एमआयएमचे नगरसेवक अज्जू नाईकवाडी, व्यापारी युसूफ मुकाती, लच्छु पहेलवान बाखरिया, विशेष पोलिस अधिकारी विवेक चोबे यांच्यासह विविध मान्यवरांनी शहरातील हातगाड्यांची समस्या, रिक्षाचालकांची बेशिस्त वागणूक, रिक्षाचालकांकडून होणार्‍या नियमांचा भंग, वाहतूक शाखा पोलिसांकडून करण्यात येणार्‍या नो-पार्किंगमधील दुचाकीवरील कारवाई आदी विषयावर सूचना मांडल्या. यावेळी उपायुक्‍त राहुल श्रीरामे, विनायक ढाकणे, डॉ. दीपाली धाटे-घाडगे, सहायक पोलिस आयुक्‍त चंपालाल शेवगण, ज्ञानोबा मुंडे, गोवर्धन कोळेकर, डॉ. नागनाथ कोडे, हनुमंत भापकर यांच्यासह सर्व पोलिस निरीक्षकांची उपस्थिती होती.\n'मणिकर्णिका' : करणी सेनेची धमकी, रिलीज करण्‍यास विरोध\nसाहित्यिक उत्तम बंडू तुपेंना ५ लाखाची मदत\nअभेद्य सुरक्षा असलेल्या श्रीनगरच्या लाल चौकात ग्रेनेड हल्ला\nनाशिक : दोन दिवसात तीन शेतकर्‍यांच्या आत्‍महत्‍या\nस्‍वत: पिकवलेल्‍या कांद्‍याच्या ढिगातच तरूण शेतकर्‍याची विष पिऊन आत्महत्या\nगरज पडल्यास डान्सबार बंदीसाठी अध्यादेश काढणार : मुनगंटीवार\n...अन्‌ तिला वाचवण्यासाठी 'प्रशांत'ची सागरात झेप\nमुंबई-पुणे एक्‍सप्रेस वे आज दोन तास बंद\nमुंबई महापालिकेतही संप करण्याची रावांची तयारी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-vinodi-kavita/t2776/", "date_download": "2019-01-18T12:10:34Z", "digest": "sha1:7XK4UKBUZDK77AAWXQMQYOJKARJR2VXU", "length": 6615, "nlines": 150, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Vinodi Kavita-मी आणी माझे इ--मेल्स-1", "raw_content": "\nमी आणी माझे इ--मेल्स\nमी आणी माझे इ--मेल्स\nवाचणारा कोणी असेल तर\nमेल फ़ोरवर्ड करण्यात अर्थ आहे.\nमेल उघणाराही कोणी नसेल तर\nव्हायरस पाठ्वणेही व्यर्थ आहे.\nआलेले मेल कधी तरी वाचल्याचे सारखे भास होत असतात.\nआपले मेल आपल्यालाच परत मिळत असतात.\nनविन मेल आहे कळल्यावर\nमाझ्या जीवात जीव आला होता\nमीच त्याचा जीव घेतला होता\nमी आहेच असा वेगळा एकटा एकटा राहणारा\nस्पाम मेल सूदधा तन्मयतेने पाठवाणारा )\nमाज्या प्रत्येक फ़ोरवर्ड मागे\nतुमच्या शिव्याचा मार आहे\nहाच एक आधार आहे\nएक काळ होता, सारखे फ़ोरवर्ड येत असे,\nमला हि हसण्याचे कारण मिळत असे,\nपण पब्लिकने रिप्लाय फ़ोरवर्डच बन्द केले आहे,\nमित्रा पेक्षा बेन्ड्वीड्थ महत्वाची ठरली आहे\nप्रत्येक सुरुवातीला अन्त आहे\nहे मेल डिलीट होण्याची मला खन्त आहे\nआता तरी रिप्लाय फ़ोरवर्ड येतील अशी अपेक्षा आहे\nमाझ्या मेलची कठिण परिक्षा आहे-- Author Unknownहि कविता तुमची असल्यास आम्हांला कळवा. योग्य ते क्रेडिट्स देण्यासाठी MK बंधन कारक आहे.\nमी आणी माझे इ--मेल्स\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nRe: मी आणी माझे इ--मेल्स\nआलेले मेल्स कधीतरी वाचल्याचे सार���े भास होत असतात\nआपले मेल्स आपल्यालाच परत परत मिळत असतात.\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nRe: मी आणी माझे इ--मेल्स\nRe: मी आणी माझे इ--मेल्स\nRe: मी आणी माझे इ--मेल्स\nRe: मी आणी माझे इ--मेल्स\nRe: मी आणी माझे इ--मेल्स\nएकदा चिंगी तिच्या बॉयफ्रेंन्ड बरोबर बागेत\nइतक्यात चिंगीचा नवरा आला..\nतिच्या बॉयफ्रेंन्डला मारायला सुरुवात केली..\nचिंगी - मारा साल्याला,\nनाही आणि दुसर्याच्या बायकोला फिरवायला निघालाय..\n(इतक्यात त्या बॉयफ्रेंन्डला जोश आला आणि त्याने\nतिच्या नवर्याला मारायला सुरुवात केली)\nचिंगी - मार साल्याला,\nआणि दुसरा कोणी फिरवतोय तर फिरवू\nRe: मी आणी माझे इ--मेल्स\nRe: मी आणी माझे इ--मेल्स\nRe: मी आणी माझे इ--मेल्स\nमी आणी माझे इ--मेल्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Kirchanschoering+de.php", "date_download": "2019-01-18T12:04:14Z", "digest": "sha1:DVKL7QQICXUOWGVZJNPND3MRM6KKKG7X", "length": 3547, "nlines": 16, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Kirchanschöring (जर्मनी)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Kirchanschöring\nक्षेत्र कोड Kirchanschöring (जर्मनी)\nआधी जोडलेला 08685 हा क्रमांक Kirchanschöring क्षेत्र कोड आहे व Kirchanschöring जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Kirchanschöringमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Kirchanschöringमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +498685 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनKirchanschöringमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +498685 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00498685 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Tauche+de.php", "date_download": "2019-01-18T12:45:08Z", "digest": "sha1:L2SCKRVB5GVHNROQVK4QW4GDBPG5CIX3", "length": 3443, "nlines": 16, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Tauche (जर्मनी)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Tauche\nक्षेत्र कोड Tauche (जर्मनी)\nआधी जोडलेला 033675 हा क्रमांक Tauche क्षेत्र कोड आहे व Tauche जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Taucheमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Taucheमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +4933675 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनTaucheमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +4933675 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 004933675 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.bobhata.com/lifestyle/land-purchased-one-rupee-nagpur-railway-station-1957", "date_download": "2019-01-18T12:20:26Z", "digest": "sha1:55MOOJMYRSC34C3AIOO2RRQMJCDHZPTT", "length": 5588, "nlines": 39, "source_domain": "www.bobhata.com", "title": "नागपूरकरांनो, नागपूर रेल्वे स्थानकाबद्दल या गोष्टी माहित आहेत का ?", "raw_content": "\nनागपूरकरांनो, नागपूर रेल्वे स्थानकाबद्दल या गोष्टी माहित आहेत का \nमंडळी, आजच्या काळात जमिनीचे भाव गगनाला भिडलेले आहेत. अशात जर तुम्हाला कोणी सांगितलं की कधीकाळी जमिनी चक्क १ रुपयात विकल्या जायच्या तर तुमचा विश्वास बसेल का हे खरच अविश्वसनीय आहे. पण आश्चर्य म्हणजे हे इतिहा��ात एकदा घडलं आहे. आपल्याच महाराष्ट्रातील विदर्भात हा प्रकार घडला होता. चला जाणून घेऊ हे ठिकाण आहे तरी कुठे \nइतिहास हा नेहमीच आश्चर्याने भरलेला असतो. आता विदर्भातील या जागेचच बघा ना. अगदी मोक्याची जागा. आजच्या काळात ह्या जमिनीचा भाव काही कोटींमध्ये मोजता येईल एवढा. पण विकत घेतली गेली चक्क एक रुपयात. याच ठिकाणी आज नागपूर रेल्वे स्थानक उभं आहे.\nआज नागपूरचं रेल्वे स्थानक जिथे उभं आहे ती जागा खैरागढच्या राजाने इंग्रजांना १ रुपयात विकली होती. पुढे १५ जानेवारी १९२५ रोजी तत्कालीन गव्हर्नर सर फ्रँक यांच्या हस्ते या जागी रेल्वे स्थानक बांधण्यात आले. आज याच जमिनीची किंमत कोट्यावधी रुपयांपर्यंत पोहोचलेली आहे. नागपूरचं रेल्वे स्थानक देशातील प्रमुख आणि व्यस्त रेल्वे स्थानकांपैकी एक आहे. इंग्रजांनी ज्या जमिनीला १ रुपयात विकत घेतलं त्या जमिनीने त्यांना लाखो रुपये कमावून दिले. आज स्वातंत्र्योत्तर काळात देखील ह्या रेल्वे स्थानकातून कोठ्यावधीचा महसूल सरकार जमा होतोय.\nमंडळी, आणखी एक महत्वाची माहिती म्हणजे नागपूर रेल्वे स्थानकाची इमारत सावनेर वरून आणलेल्या ‘बलुआ’ खडकापासून तयार करण्यात आली आहे. ह्या दगडापासून तयार करण्यात आलेल्या इमारती भारतात अगदी दुर्मिळ आहेत. अशाही प्रकारे नागपूर रेल्वे स्थानक खास ठरतं.\nराव, तुमच्या ओळखीत कोणी नागपूरकर आहे का असेल तर त्याला टॅग करा की भौ \nडॉक्टरनेच रुग्णाच्या पोटात ढकलली तब्बल १५ कॅन बियर \nव्हिडीओ ऑफ दि डे : टार्गेट पूर्ण नाही केलं तर चीनमध्ये मिळते ही शिक्षा\n भेटा मुंबईच्या दुसऱ्या खऱ्याखुऱ्या गलीबॉयला \nव्हिडीओ ऑफ दि डे : ‘उरी’ चित्रपट टोरंटवरून डाऊनलोड करताय मग थांबा आणि हा व्हिडीओ बघा \n मराठी सेलिब्रिटीजचे १० वर्षापूर्वीचे फोटो पाहिले का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8D-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-18T12:27:31Z", "digest": "sha1:BHZBDXEJ6Q6G5KT5I75LAV52CARX7GJH", "length": 9725, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अन् ‘देवेंद्र’च्या रुपात देव धावून आला… | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nअन् ‘देवेंद्र’च्या रुपात देव धावून आला…\nमुंबई: प्रधानमंत्री आवास योजनेतून घर बांधण्यासाठी पाच ब्रासपर्यंतची वाळू कोणतीही रॉयल्टी न आकारता मोफत देण्याची घोष���ा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकसंवाद’ कार्यक्रमात केली.\nशासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहोचल्यानंतर त्यातून होणारा लाभ, त्यात येणाऱ्या अडचणी आणि आवश्यक सुधारणांची माहिती घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी आजपासून ‘लोकसंवाद’ कार्यक्रमाद्वारे लाभार्थ्यांशी संवाद सुरू केला. या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात आज राज्यातील प्रधानमंत्री आवास योजना तसेच रमाई आवास, शबरी घरकुल, पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी योजनेच्या चांदा ते बांद्यापर्यंतच्या लाभार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे थेट संवाद साधला. विविध जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित असलेल्या लाभार्थ्यांबरोबरच विविध आवास योजनेतून बांधलेल्या घरातील प्रत्यक्ष लाभार्थ्यांशीही मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला.\nदरम्यान इचलकरंजी येथील ज्योत्स्ना दशरथ घोडके म्हणाल्या, माझे कच्चे घर होते. घराची पडझड झाली होती. त्याचवेळी मुलीचे बाळंतपण आले होते. त्या विवंचनेत असतानाच प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल मंजूर झाल्याचा निरोप अधिकाऱ्यांनी स्वतःहून दिला अन् ‘देवेंद्रच्या रुपात देव’ भेटल्याचा आनंद झाला. घराचे बांधकाम झाल्यामुळे मुलीचे बाळंतपणाचे दिवस सुखरुप झाल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनागपूर येथील सहापदरी केबल स्टेड रामझुला उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण\nगिरीश बापट यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी- धनंजय मुंडे\nगिरीश बापटांकडून मंत्रिपदाचा गैरवापर- हायकोर्ट\n‘डान्सबार सुरु झाल्याने छोटा पेंग्विन खुश असेल’\nराज्यातील तपासयंत्रणा सक्षम आहेत काय : हायकोर्टाकडून सीबीआयची कान उघडणी\nएसटी महामंडळाची स्वतःचीच “रेस्क्‍यू फोर्स’; कोल्हापूर विभागाचा स्तुत्य उपक्रम\n‘वर्षा’वर झाली डान्सबारची ‘डिल’ : नवाब मलिक\nशेतकरी संघ मुख्य व्यवस्थापकासह 5 निलंबित\nडान्सबारच्या नावाखाली अनुचित पायंडा पडू देणार नाही\nइंदिराजी माध्यमिक विद्यालयाचा एकूण निकाल 96.66 टक्के\nमंडईतील अतिक्रमणाविरोधात भाजी विक्रेत्यांचा मोर्चा\nनिघोजे परिसरात कांदा काढणीला सुरुवात\nपुरंदरच्या विकासात खासदारांचे योगदान सांगा\nनागपूर येथील सहाप���री केबल स्टेड रामझुला उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण\nग्रेट पुस्तक : प्रस्थान\nइंद्रायणी नदीची झाली गटारगंगा\nदुरान्तो रेल्वेत प्रवाशांची लूट\nसहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील\nमहिलांनीच महिलांना रोजगार उपलब्ध करून द्यावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/vijay-deshmukh-subhash-deshmukh-together-solapur-115943", "date_download": "2019-01-18T12:40:10Z", "digest": "sha1:NMSZV5FIWFIBLJCHAC3MCOKQYBICGQD2", "length": 14777, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Vijay Deshmukh, Subhash Deshmukh together in Solapur दोन्ही देशमुखांनी दिला 'दो जिस्म एक जान'चा अनुभव | eSakal", "raw_content": "\nदोन्ही देशमुखांनी दिला 'दो जिस्म एक जान'चा अनुभव\nरविवार, 13 मे 2018\nबापू (सहकार मंत्री) तुम्ही मला जागा उपलब्ध करून द्या. मी त्या ठिकाणी लगेच एस टी स्थानक बांधून देतो.\n- विजय देशमुख, पालकमंत्री\nसोलापूर : जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याच्या सहकारमंत्र्यांमध्ये मतभेद आहेत हा राज्यभर पसरलेला गैरसमज दुर करण्याचा प्रयत्न या दोन मंत्री महोदयांनी केला. काहीही चर्चा असली तरी आम्ही एकच आहोत. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. आमचे विचार एकच आहेत. जणू दो जिस्म एक जान या सारखे (वैचारिक दृष्ट्या) असा उल्लेख करीत विजय देशमुख आणि सुभाष देशमुख यांनी त्यांच्यातील \"दुरावा' संपल्याचे संकेत उपस्थितांना दिले. निमित्त होते नगरोत्थान योजनेतून होणाऱ्या विविध विकास कामांच्या भूमीपूजनाचे.\nमहाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत विविध रस्ता सुधारणा कामांचे भूमीपूजन शनिवारी रात्री उशीरा जुळे सोलापूर परिसरात झाले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात मंत्रीद्वयांनी आपल्या मनोगतातून भावना व्यक्त केल्या. दोन्ही देशमुखांत मतभेदाची चर्चा अजूनही आहे. या पार्श्वभूमीवर सहकारमंत्र्यानी आयोजिलेल्या कार्यक्रमास पालकमंत्री येतात का याबाबत सर्वानाच उत्सुकता होती. पालकमंत्री आले. मतभेदांचे मुद्दे खोडून काढताना त्यांच्यात जुगलबंदी रंगली. महापौर शोभा बनशेट्टी, उद्योजक ए. जी. पाटील, नगरसेवक राजेश काळे, नगरसेविका संगीता जाधव, राजश्री बिराजदार व अश्‍विनी चव्हाण यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.\nसहकारमंत्री देशमुख म्हणाले, \"आम्ही एकच आहोत. आम्ही दोघांनी मिळून मुख्यमंत्र्यांना भेटून विविध योजना आणल्या. विकासकामे केली. आम्ही रडणारे नाही लढणा��े आहोत. आमच्या दुरावा आहे असे पत्रकारांना वाटते, मात्र तसे नाही. मी या कार्यक्रमाला पालकमंत्र्यांना बोलावले नसते तर या मंत्र्यांमुळे विकास खुंटला अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या असत्या. आमचे विचार एकच आहेत, त्यामुळे आता शहराचा सर्वांगिण विकास होणार.''\nसमांतर जलवाहिनीचे काम झाल्यावर शहराला रोज पाणीपुरवठा करणे शक्‍य होईल, असे सांगून पालकमंत्री देशमुख म्हणाले, \"कॉंग्रेसने 20 वर्षांनी आणलेल्या उजनीच्या जलवाहिनीवर सत्ता मिळवली. आम्ही मात्र सत्ता आल्यावर पहिल्याच वर्षी समांतर जलवाहिनी आणली. जुळे सोलापुरात जागा उपलब्ध झाल्यावर एसटी स्थानक बांधण्यात येईल. पालकमंत्री व सहकारमंत्र्यांमध्ये काही वर्षांपूर्वी दुरावा होता, मात्र आता नाही. शहर विकासासाठी आम्ही एकत्रितच काम करणार आहोत. ''\nबापू (सहकार मंत्री) तुम्ही मला जागा उपलब्ध करून द्या. मी त्या ठिकाणी लगेच एस टी स्थानक बांधून देतो.\n- विजय देशमुख, पालकमंत्री\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूरात दाखल\nसोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज (ता. 17) सोलापूर विमानतळावर आगमन झाले. सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजय देशमुख,...\nस्वच्छतागृहाची मोफत सुविधा असताना, प्रति महिला पाच रुपये आकारणी\nसोलापूर - महिला व मुलांसाठी एसटी स्थानकावरील स्वच्छतागृहांची सुविधा मोफत असतानाही प्रती महिला पाच रुपये घेतले जात असल्याचा धक्कादायक प्रकार...\nसहकार मंत्र्यानी यादी बदललेल्या 17 कोटीच्या प्रस्तावाला मुहुर्त\nसोलापूर - सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी यादी बदलल्याच्या कारणावरून गदारोळ झालेल्या हद्दवाढ विभागात करावयाच्या 17 कोटींच्या कामांचा प्रस्ताव अखेर...\nवनजमीन फसवणूक प्रकरणी ठाकूरसह अकरा जणांविरुद्ध गुन्हा\nजळगाव : भागपूर- कंडारी शिवारातील वनजमीन कोट्यवधींत कागदोपत्री विक्री केल्या प्रकरणी अखेर आज जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दोन आणि शहर पोलिस ठाण्यात एक, असे...\nमहापौरांसह पाचजणांनी माझ्यावर विषप्रयोग केला : भाजप नगरसेवक\nसोलापूर : महापौर शोभा बनशेट्टी यांच्यासह पाचजणांनी माझ्यावर थेलियम देऊन विषप्रयोग करून मला मारण्याचा प्रयत्न केला,असा दावा माजी सभागृह नेते तथा...\n'बापूं'च्या खांद्यावरून 'दादां'चा निशाणा\nसोलापूर- शत्रूचा शत्रू हा आपला मित्र, या उक्तीप्रमाणे सहकारमंत्र�� सुभाष देशमुख (बापू) यांच्या खांद्यावरून शहर उत्तरमध्ये भाजपचा पर्यायाने पालकमंत्री...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/order-shut-down-three-pharmaceutical-companies-pune-114126", "date_download": "2019-01-18T12:19:08Z", "digest": "sha1:STCUCUAIYQ6L563BKGQ63NKWKFPQSXCJ", "length": 13839, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "The order to shut down three pharmaceutical companies in Pune पुण्यातील तीन औषध कंपन्या बंद करण्याचा आदेश | eSakal", "raw_content": "\nपुण्यातील तीन औषध कंपन्या बंद करण्याचा आदेश\nशनिवार, 5 मे 2018\nपुणे - गुड मॅन्युफॅक्‍चरिंग प्रॅक्‍टिस (जीएमपी) प्रमाणे उत्पादन न करणाऱ्या पुण्यातील तीन औषध उत्पादन कंपन्या बंद करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) दिले आहेत. या सर्व कंपन्या ऍलोपॅथीच्या औषधांचे उत्पादन करणाऱ्या आहेत.\nएफडीएच्या पुणे विभागाने 1 एप्रिल 2017 ते 31 मार्च 2018 या दरम्यान केलेल्या कारवाईच्या घेतलेल्या आढाव्यातून ही माहिती पुढे आली आहे. पुणे विभागात चार औषध निर्माण कंपन्यांचे परवाने रद्द करण्यात आले. त्यापैकी तीन कंपन्या पुण्यातील असल्याची माहिती एफडीएच्या पुणे विभागाचे सहआयुक्त विद्याधर जावडेकर यांनी दिली.\nपुणे - गुड मॅन्युफॅक्‍चरिंग प्रॅक्‍टिस (जीएमपी) प्रमाणे उत्पादन न करणाऱ्या पुण्यातील तीन औषध उत्पादन कंपन्या बंद करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) दिले आहेत. या सर्व कंपन्या ऍलोपॅथीच्या औषधांचे उत्पादन करणाऱ्या आहेत.\nएफडीएच्या पुणे विभागाने 1 एप्रिल 2017 ते 31 मार्च 2018 या दरम्यान केलेल्या कारवाईच्या घेतलेल्या आढाव्यातून ही माहिती पुढे आली आहे. पुणे विभागात चार औषध निर्माण कंपन्यांचे परवाने रद्द करण्यात आले. त्यापैकी तीन कंपन्या पुण्यातील असल्याची माहिती एफडीएच्या पुणे विभागाचे सहआयुक्त विद्याधर जावडेकर यांनी दिली.\nऔषध निर्माण कंपन्यांमधून नियमित तपासणी करण्यात येते. त्यात पुण्यातील त���न कंपन्यांमध्ये औषध व सौंदर्य प्रसाधन कायदा 1940 नुसार आवश्‍यक जीएमपीनुसार उत्पादन होत नसल्याचे दिसून आले. जीएमपीच्या नियमामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या 29 तरतुदी आहेत. त्यानुसार कंपन्यांमधून औषध निर्माण होत नसल्याचे या तपासणीतून आढळून आले होते. हे सर्व दोष गंभीर आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. पुणे विभागातील सहा आणि पुण्यातील चार रक्त साठवणूक केंद्रांवर कारवाई करण्यात आली असल्याचे जावडेकर यांनी सांगितले.\nतीन औषध कंपन्यांना सुरवातीला नोटीस बजावण्यात आली. कंपन्यांनी समाधानकारक बाजू न मांडल्याने त्यांचा औषध उत्पादनाचा परवाना रद्द करण्यात आला.\n- विद्याधर जावडेकर, सहआयुक्त, एफडीए, पुणे विभाग\nएफडीएची वर्षभरातील कारवाई (पुणे विभाग)\nपरवाना घाऊक औषध दुकाने\nपरवाना किरकोळ औषध दुकाने\n#PublicProperty मनसेकडून सिंचन भवनात तोडफोड\nपुणे - मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी पाणीपुरवठ्याबाबत आश्‍वासन देऊनही जलसंपदा विभाग पुणेकरांच्या भावनांशी खेळत आहे. जलसंपदा विभाग ठोस निर्णय घेत...\nसंगमनेर - भरधाव वेगातील कारची मालट्रकला धडक, दोन ठार चार गंभीर जखमी\nसंगमनेर - नाशिककडून संगमनेर मार्गे पुण्याला भाचीच्या लग्नासाठी निघालेल्या कुटूंबाच्या कारने मालपाणी तंबाखू गोदामाकडे वळणाऱ्या मालट्रकला...\nमुंबई - पुणे द्रुतगती मार्ग आज दोन तासांसाठी बंद\nमुंबई - पुणे द्रुतगती मार्ग आज (शुक्रवारी) देखभाल- दुरुस्तीच्या कामासाठी दोन तास बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबईहून पुण्याकडे येणारी मार्गिका दुपारी १२...\nपुणे विद्यापीठाला जगात पहिल्या शंभरीत स्थान\nपुणे - द टाइम्स हायर एज्युकेशनने जाहीर केलेल्या ‘इमर्जिंग इकॉनॉमिक्‍स युनिव्हर्सिटी रॅंकिंग’मध्ये जागतिक स्तरावर सावित्रीबाई फुले पुणे...\n‘पिफ’च्या समारोपात ‘चुंबक’चा गौरव\nपुणे - पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन आयोजित १७ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची आज सांगता झाली. या वेळी ‘पिफ’च्या या...\nभाजपविरोधात आम्ही प्रचारात उघडपणे सहभागी होणार - भालचंद्र कांगो\nबारामती - केंद्र व राज्यातील भाजपप्रणित सरकारविरोधातच आमची या पुढील काळात कायमच भूमिका राहणार असून भाजपविरोधात आम्ही प्रचारात उघडपणे सहभागी होणार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री ��्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/capability-of-yashwantrao-is-admirable-dr-narendra-jadhav-159153/", "date_download": "2019-01-18T11:56:46Z", "digest": "sha1:KUSWEO3PB2G4EOE362O5XSWIJEIRFGHC", "length": 14717, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "यशवंतरावांचे कर्तृत्व गौरवास्पद- डॉ. नरेंद्र जाधव | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nरेल्वेच्या विकासासाठी ठाणे मनोरुग्णालयाच्या कोटय़वधींच्या जागेला नख\nशिक्षकांकडून बनावट ‘टीईटी’ प्रमाणपत्रे सादर\nदोन वर्षांपासून कुलकर्णीची शस्त्रविक्री\nमहाआघाडीतील सहभागाबाबत अद्याप प्रस्तावच नाही\nभाजपपुढे पुन्हा यश मिळवण्याचे आव्हान\nयशवंतरावांचे कर्तृत्व गौरवास्पद- डॉ. नरेंद्र जाधव\nयशवंतरावांचे कर्तृत्व गौरवास्पद- डॉ. नरेंद्र जाधव\nदिवंगत नेते यशवंतराव चव्हाण यांचे कार्य सर्वस्पर्शी होते. शेती, उद्योग, कला, साहित्य, शिक्षणासह इतरही क्षेत्रात उल्लेखनीय कार्याचा ठसा त्यांनी उमटवला. त्यांचे कर्तृत्व गौरवास्पद होते, असे\nदिवंगत नेते यशवंतराव चव्हाण यांचे कार्य सर्वस्पर्शी होते. शेती, उद्योग, कला, साहित्य, शिक्षणासह इतरही क्षेत्रात उल्लेखनीय कार्याचा ठसा त्यांनी उमटवला. त्यांचे कर्तृत्व गौरवास्पद होते, असे उद्गार नियोजन आयोगाचे सदस्य डॉ. नरेंद्र जाधव यांनी काढले.\nस्वारातीम विद्यापीठाच्या वतीने यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षांनिमित्त ‘कर्तृत्वाचा सह्याद्री’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळय़ात डॉ. जाधव बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिलीप उके होते. कुलसचिव डॉ. बी. बी. पाटील व विद्यार्थी कल्याण विभागाचे डॉ. गणेश िशदे यांची उपस्थिती होती. डॉ. जाधव यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाणांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निर्मितीत यशवंतरावांचा पुढाकार होता. भारतात विश्वकोषाची निर्मिती फक्त महाराष्ट्राने केली व तीही चव्हाणांमुळेच. मुख्यमंत्री निधीची योजनाही त्यांच्याच काळात सुरू झाली, असे डॉ. जाधव म्हणाले. यशवंतरावांना घडवण्यात त्यांची आई विठाबाई यांचा महत्त्वाचा वाटा आहे. याचे उदाहरण देताना डॉ. जाधव म्हणाले, वयाच्या विशीमध्ये मागासवर्गीयांसाठी रात्रशाळा सुरू करण्याची कल्पना यशवंतरावांना सुचली आणि ती त्यांनी अमलातही आणली. त्या शाळेचे उद्घाटन करण्यासाठी विठ्ठल रामजी शिंदे यांना बोलविले होते. पण शिंदे यांनी येण्यास एक अट टाकली, ती म्हणजे त्यांच्यासोबत एक दलित विद्यार्थी येईल. त्यांच्यासमवेत यशवंतरावांच्या घरी जेवण घेईल. यशवंतराव त्यांना घरी घेऊन आले. आईने त्या सर्वाना जेवण दिले व त्या म्हणाल्या, कशाची आली जात-पात. मला सर्व मुले सारखीच. यावरून आईने यशवंतरावांवर केलेले संस्कार दिसून येतात.\nयशवंतरावांच्या कार्याचा वसा घेऊन कुलगुरू निधी दत्तक योजना राबवत असल्याचे कुलगुरू डॉ. उके यांनी या वेळी नमूद केले. प्रा. गणेश िशदे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. पृथ्वीराज तौर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. बी. बी. पाटील यांनी आभार मानले.\nचव्हाण जन्मशताब्दी वर्षांनिमित्त घेण्यात आलेल्या निबंध व वक्तृत्व स्पध्रेचे पारितोषिक वितरण डॉ. जाधव यांच्या हस्ते झाले. निबंध स्पध्रेत सूर्यकांत पनापले (शासकीय अध्यापक महाविद्यालय, नांदेड) यास रोख ३ हजार रुपये व प्रमाणपत्र, शकुंतला सूर्यवंशी रोख २ हजार व अवधूत रेवले यास रोख १ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. वक्तृत्व स्पध्रेत सुशील सूर्यवंशी (लातूर) ३ हजार रुपये, साईप्रसाद ढवळे २ हजार व भारत जेठेवाड यांना तिसरे पारितोषिक देण्यात आले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nनरेंद्र जाधव यांचा राजकारणात टिकाव लागणार नाही- रामराजे निंबाळकर\nसकस साहित्य दिले, तर लोक दखल घेतात – डॉ. नरेंद्र जाधव\nग्रीसच्या आर्थिक संकटाचे परिणाम जागतिक – डॉ. नरेंद्र जाधव\nसामान्य माणूस मोठे काम करू शकतो हे यशवंतरावांनी दाखवले-मुख्यमंत्री\nकराडमध्ये यशवंतरावांना शब्दसुरांनी अभिवादन\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nभारताचा ऑस्ट्रेलिया दौरा सुफळ संपूर्ण; वन-डे मालिकेतही भारताचा ऐतिहासिक विजय\nIND vs AUS : ....तर निकाल वेगळाच लागू शकला असता \nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\nभारतासाठी 'ती' मिसाइल टेक्���ॉलॉजी ठरु शकते गेमचेंजर\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nकोंडीतले ठाणे : दुभाजकांवरील पांढरे पट्टे गायब\nकोपरी खाडीकिनारी फ्लेमिंगोंना मेजवानी\n‘एचएएल’कडे हजारो कोटींचे काम\nमहाराष्ट्राचे पाणी गुजरातला देण्याचा डाव उधळू\nमहिन्यात ५२६ कोटींची नागरी कामे\nद्रुतगती महामार्गावरील ‘पॅचेस’ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.savistar.com/2018/02/27/shridevi-death-issue/", "date_download": "2019-01-18T12:18:26Z", "digest": "sha1:JKG5AX3RZCVLB4HODYVP23XLPUHBNCLV", "length": 10826, "nlines": 72, "source_domain": "www.savistar.com", "title": "स्लीम-ट्रीम, सुडौल आणि देखणं दिसण्याच्या स्पर्धेचा बळी??? – सविस्तर", "raw_content": "\nस्लीम-ट्रीम, सुडौल आणि देखणं दिसण्याच्या स्पर्धेचा बळी\nश्रीदेवी… सिनेजगतातलं असं नाव जिच्या एका अदाकारीनं भलेभले घायाळ होत, सौदर्य असं की त्याची स्तुतीच करणं अशक्य. सौंदर्य शाप असतो असं म्हणतात. श्रीदेवीच्या बाबतही तेच झालं का तिच्या अकाली जाण्यानं सिनेसृष्टीला धक्का तर बसलाच, मात्र सिनेजगातत एक अदृश्य भीतीचं वातावरण पसरलं आहे. चांगला माणूस असा एकाकी कसा आपल्यातून निघून जाऊ शकतो तिच्या अकाली जाण्यानं सिनेसृष्टीला धक्का तर बसलाच, मात्र सिनेजगातत एक अदृश्य भीतीचं वातावरण पसरलं आहे. चांगला माणूस असा एकाकी कसा आपल्यातून निघून जाऊ शकतो श्रीदेवीच्या मृत्यूच्या कारणांची आता मीमांसा होऊ लागलीय. खरी कारणं जसजशी बाहेर येत आहेत, तसतशी सिनेजगताची भीती वाढत आहे. सिनेजगतातील टोकाच्या स्पर्धेनं आणि सुंदर दिसण्याच्या अट्टाहासाने श्रीदेवीचा बळी घेतल्याचं बोललं जातंय.\nनेमका कशामुळे झाला श्रीदेवीचा मृत्यू\n-बाथटबमध्ये बुडून श्रीदेवीचा मृत्यू झाला हे कारण आता समोर आलं आहे. मात्र हे तत्कालीक कारण आहे. श्रीदेवी नशेत होती, तिच्या रक्तात दारुचा अंश आढळला, असा दावाही गल्फ न्यूजनं केलाय. त्यामुळे नशेत असल्यामुळे पाय घसरुन टबमध्ये पडली असावी आणि त्यानंतर कार्टियक अरेस्ट आला असावा किंवा कार्डियक अरेस्ट आल्यामुळे श्रीदेवी बाथटबमध्ये पडली असावी अशा शक्यता व्यक्त केल्या जात आहे.\nहे तत्कालीक कारण झालं. मात्र श्रीदेवीच्या मृत्यूच्या 3 शक्यतांची सध्या सिनेसृष्टीत चर्चा आहे…\nसिनेसृष्टीत रहायचं असेल तर आता वजनावर नियंत्रण ठेवणं खूप महत्त्वाचं होऊन बसलं आहे. वजन जास्त झालं की ती व्यक्ती आपोआप या जगतातून बाहेर फेकली जाते. ती दुर्लक्षित बनते. श्रीदेवीसारख्या एकेकाळच्या सुपरस्टार अभिनेत्रीच्या हे पचनी पडणं शक्य नव्हतं, त्यामुळे ती वजन ठेवण्याचा प्रयत्न करत होती. तिला त्यात यशही आलं होतं. मात्र हेच यश तिच्यासाठी जीवघेणं ठरल्याचं बोललं जातंय. काही न्यूज वेबसाईट्सच्या मते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी श्रीदेवी काही औषधांचं सेवन करत होती. याच औषधांनी तिचा घात केल्याची शक्यता आहे.\nवजन नियंत्रित ठेवण्यासोबतच सेपमध्ये राहणं अभिनेत्रींसाठी तरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट. श्रीदेवीने त्यासाठी आपल्या आहारावर नियंत्रण ठेवलं होतं, असं कळतंय. त्यामुळे शरीराला जे आवश्यक घटक असतात त्यांची मात्रा घटत गेली. त्याचा परिणाम तिच्या शरीरावर नक्कीच झाला असणार\nवजन आणि सुडौल बांध्यासोबतच तुमचा चेहरा हा सिनेजगतात महत्त्वाचा मानला जातो. चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या की संबंधित अभिनेता किंवा अभिनेत्रींचा प्रवास संपतो. त्यामुळे काळानूसार काही अभिनेते-अभिनेत्री आपल्या चेहऱ्यात बदल करुन घेतात. कोणी नाकावर सर्जरी करतं तर कोणी ओठांवर… श्रीदेवीनं आपल्या नाकावर सर्जरी केल्याचं वृत्त मध्यंतरी काही माध्यमांनी दिलं होतं. ही सर्जरी फसल्याचंही बोललं जात होतं. नातेवाईकाचं लग्न उरकल्यानंतरही श्रीदेवी दुबईत थांबण्याचं कारण ही सर्जरी असल्याचंही सांगितलं जात आहे. पुन्हा नाकावर सर्जरी करण्यात येणार होती का असा प्रश्नही आहे. असं असेल तर या सर्जरीसाठीच्या औषधांनी तर श्रीदेवीचा घात केला नाही ना असा प्रश्नही आहे. असं असेल तर या सर्जरीसाठीच्या औषधांनी तर श्रीदेवीचा घात केला नाही ना अशी शक्यताही उपस्थित केली जातेय.\nआजकालच्या झकपक जगात दिसणं खूप महत्त्वाचं होऊन गेलंय. स्लीम-ट्रीम राहण्यासोबतच शरीर-बांधा सुडौल दिसायला हवा ही अनेकांची अपेक्षा असते. वयोमानानूसार शरीरात बदल होत जातात आणि ते स्वीकारण्याची ताकद अनेकांमध्ये नसते. श्रीदेवी अशांपैकीच एक होती. सुंदरता हा शाप आहे, असं त्यामुळेच तर म्हणत नसतील ना\n#शालजोडीतून | वैनींचं दिव्य गायन आणि बापुडे आम्ही…\nकाय शुद्ध, काय अशुद्ध आतातरी माझ्या बोलीभाषेची उपेक्षा नको\n…फक्त या एका गोष्टीमुळे ‘ठाकरे’ सिनेमा फ्लॉप होऊ शकतो\nइतर पक्षांना गृहीत धरणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीला कपिल पाटलांचं सणसणीत पत्र\nजेव्हा अटल बिहारी वाजपेयींनी नरेंद्र मोदींना दिल्ली सोडून जायला सांगितलं\nवेबसाईट हॅक करुन भाजपला धमकी; भाजप म्हणतं ती आमची वेबसाईट नाही… नेमकं काय आहे सत्य\nज्यांच्या विरोधात उभं राहण्यास शरद पवार धजावले नाहीत, त्यांच्या पुढे ‘राष्ट्रवादी’चं कोण टिकणार\nSagar on आडतास कसं झालं\nsanjay on #शालजोडीतून… | कथा बाजारवाडीचा बाजार उठल्याची…\nनानासाहेब लोंढे on माणिक सरकार… कार-फोन न वापरणारा आणि सर्जिकल स्ट्राईक करणारा मुख्यमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://balkadu.com/6225", "date_download": "2019-01-18T12:18:01Z", "digest": "sha1:6ID5HIGPJ554LM46NZO3HN3EDUBQIT77", "length": 10615, "nlines": 215, "source_domain": "balkadu.com", "title": "धुळे शिरपूर तालुका प्रमुख भगतसिंग राजपूत शिवसेना मेळाव्यासाठी मुंबईला रवाना – बाळकडू वृत्तपत्र", "raw_content": "\nरायगड शिवसेनेतील नंदू वारुंगसे यांची खारघर उपविभाग प्रमुख म्हणून नियुक्ती व पांडुरंग मार्तंड घुले यांची से.१६ व १७ शाखाप्रमुख पदी नियुक्ती\nमाऊली कोचिंग क्लास च्या वतीने गुणवंत विद्यार्त्यांचा सत्कार समारंभ\nराज्यकर्ते आणि नागरिकांच्या सुसंवादातून खऱ्या अर्थाने विकास होतो – अभिनेते मकरंद अनासपुरे यांचे प्रतिपादन\nराष्ट्रवादी कडून धाराशिववाशियांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न: मकरंद राजे निंबाळकर\nअकोट मध्ये युवासेना_सदस्य_नोंदणी अभियानाला सुरुवात व शिवसेना युवासेना कार्यालयाचे उद्घाटन\nहिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे \"बाळकडू\"\nउत्तर महाराष्ट्र व खान्देश\nउत्तर महाराष्ट्र व खान्देश\nमुंबई शहर-उपनगर पत्रकार टीम\nठाणे जिल्हा पत्रकार टीम\nपालघर जिल्हा पत्रकार टीम\nरायगड जिल्हा पत्रकार टीम\nरत्नागिरी जिल्हा पत्रकार टीम\nसिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार टीम\nनगर जिल्हा पत्रकार टीम\nपुणे जिल्हा पत्रकार टीम\nसांगली जिल्हा पत्रकार टीम\nसातारा जिल्हा पत्रकार टीम\nसोलापूर जिल्हा पत्रकार टीम\nकोल्हापूर जिल्हा पत्रकार टीम\nउत्तर महाराष्ट्र व खान्देश\nनाशिक जिल्हा पत्रका�� टीम\nधुळे जिल्हा पत्रकार टीम\nनंदुरबार जिल्हा पत्रकार टीम\nजळगाव जिल्हा पत्रकार टीम\nसंभाजीनगर जिल्हा पत्रकार टीम\nजालना जिल्हा पत्रकार टीम\nपरभणी जिल्हा पत्रकार टीम\nहिंगोली जिल्हा पत्रकार टीम\nनांदेड जिल्हा पत्रकार टीम\nबीड जिल्हा पत्रकार टीम\nलातूर जिल्हा पत्रकार टीम\nधाराशिव जिल्हा पत्रकार टीम\nअमरावती जिल्हा पत्रकार टीम\nअकोला जिल्हा पत्रकार टीम\nबुलढाणा जिल्हा पत्रकार टीम\nयवतमाळ जिल्हा पत्रकार टीम\nवाशीम जिल्हा पत्रकार टीम\nनागपूर जिल्हा पत्रकार टीम\nवर्धा जिल्हा पत्रकार टीम\nचंद्रपूर जिल्हा पत्रकार टीम\nगोंदिया जिल्हा पत्रकार टीम\nभंडारा जिल्हा पत्रकार टीम\nगडचिरोली जिल्हा पत्रकार टीम\nपत्रकार व्हा. (पेमेंट गेटवे)\nसभासद व्हा. (पेमेंट गेटवे)\nउत्तर महाराष्ट्र धुळे मुख्य बातमी\nधुळे शिरपूर तालुका प्रमुख भगतसिंग राजपूत शिवसेना मेळाव्यासाठी मुंबईला रवाना\n18/10/2018 - संपादक दिपक खरात\nबाळकडू | अभय भदाणे, धुळे शिरपूर\nतालुका प्रमुख शिवसेना शिरपूर भगतसिंग राजपूत सहकारी सोबत दसरा मेळाव्यास रवाना.\nशिरपूर तालुका प्रमुख शिवसेना भगतसिंग राजपूत, आपल्या शिवसैनिकांना दसरा मेळावा मुंबई येथे जाताना.\nत्याच्या सोबत तालुका संघटक किरण पाटील, उप तालुका प्रमुख मंगल भोई, सुका भिल , आबा ठाकूर, हितेष राजपूत\n← विदर्भाच्या अकोला जिल्ह्यातून दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिक मुंबईला रवाना.\nदसरा मेळाव्याला सोलापूर मधून ५००० शिवसैनिक रवाना →\nशिवसेनेने २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत स्वबळावर लढावे कि भाजप बरोबर युती करावी.\nकॉंग्रेस राष्ट्रवादी बरोबर आघाडी करावी.\nभाजप बरोबर युती करावी.\nबाळकडू वेबसाईट पाहणारे संख्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/611450", "date_download": "2019-01-18T12:11:44Z", "digest": "sha1:X4PZYCGYZRCPNSGXGFUWP3UQN4I4ZSDW", "length": 6193, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "विद्यार्थीच देशाच्या लोकशाहीचे शीलेदार - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » विद्यार्थीच देशाच्या लोकशाहीचे शीलेदार\nविद्यार्थीच देशाच्या लोकशाहीचे शीलेदार\nएनसीसीच्या ऑननरी मेजर डॉ. रूपा शहा यांचे मत\nराष्ट्रीय एकात्मता लहान मुलांमध्ये रूजवली पाहिजे, कारण ही मुलेच लोकशाहीचे शीलेदार आहेत, असे मत एनसीसीच्या ऑननरी मेजर डॉ. रूपा शहा यांनी व्यक्त केले.\nशिवाजी पेठेतील प्रतापसिंह तरूण मंडळातर्फे स्वातंत्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. दि. कोल्हापूर को. ऑप. बँकेचे संचालक जयसिंगराव माने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. आदर्श बालमंदिर प्राथमिक शाळेतील 350 विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी जिलेबी वाटप करण्यात आली.\nडॉ. शहा म्हणाल्या, प्रतापसिंह तरूण मंडळाने अखंडपणे स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम घेवून समाजासमोर आदर्श ठेवला आहे. तसेच लहान मुलांच्या मनामध्ये राष्ट्रीय एकात्मतेची बिजे रूजवणे काळची गरज आहे. त्यामुळे या मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. मंडळाचे अध्यक्ष रविंद्र मोहिते यांनी उपस्थित मान्यवरांना गणेशमुर्ती देवून स्वागत केले. प्रविण बोडके यांनी सुत्रसंचालन केले. यावेळी ज्येष्ठ नागरिक अशोक पाटील, शशिकांत खांडेकर, माणिक खांडेकर, महादेव बोडके, अमोल कापडे, अभिजित खांडेकर, अविनाश डकरे,\nपंचगंगा घाटावर स्वच्छता मोहीम\nनृसिंहवाडीच्या दुकान गाळ्याप्रश्नी उपोषण\nजोतिबा-गिरोली घाट मार्गावर कोसळणाऱया दरडी धोकादायक\nहातकणंगलेत मुस्लीम बांधवांचा पाठींबा\nनाशिक -पुणे महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू\nमुंबईत मंत्रालयाच्या दारातच एका महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न\nऑस्ट्रेलियाला धूळ चारत भारताचा ऐतिहासिक विजय\nप्रभू रामचंद्र महाराष्ट्रात येणारे पहिले उत्तर भारतीय : पूनम महाजन\nगरज पडल्यास अध्यादेश काढू, पण डान्सबारवरील बंदी कायम ठेवू : मुनगंटीवार\nकाँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यानंतरच राम मंदिर शक्य : हरिश रावत\nअमरावतीत भिंत कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू ; तीन जखमी\nशबरीमला मंदिरात प्रवेश करणाऱया महिलांना सुरक्षा द्या :सुप्रिम कोर्ट\n फोनचा पासवर्ड सांगितला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nलडाखमध्ये हिमस्खलनामुळे तिघांचा मृत्यू\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://zpkolhapur.gov.in/sp_faq/%E0%A4%AA%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-18T12:27:27Z", "digest": "sha1:SKPBPSCAPMG3E5KYDLZK4PXDC2SSYVMT", "length": 9253, "nlines": 169, "source_domain": "zpkolhapur.gov.in", "title": "पशुसंवर्धन विभागाची रचना | कोल्हापूर जिल्हा परिषद", "raw_content": "\nजिल्हा परिषद व ग्रामपंचायत अधिनियम\nजिल्हा स्तर – पदाधिकारी\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nपाणी व स्वच्छता विभाग\nशून्य प्रलंबितता (Zero Pendancy)\nमहिला व बालकल्याण विभाग\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nपाणी व स्वच्छता विभाग\nविभागाची उद्दिष्टे व ध्येय :- तांत्रिक कामाचे उद्दिष्ट १००% पूर्ण केले जाते. शेतकर्यांकच्या आजारी जनावरांवर वेळेत औषधोपचार करुन मौल्यवान जनावरांचा जीव वाचविणे, तसेच निरनिराळया रोगांवर प्रतिबंधक लसीकरण करणे, माजावर आलेल्या गायींवर कृत्रिम रेतन करुन संकरीत वासरांची पैदास करणे. विविध पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण देणे.\nपशुसंवर्धन विभागाकडील महत्वाच्या व्यक्ती व त्यांचे कार्यक्षेत्र\nअ. क्र. व्यक्तीचे पदनाम नांव कार्यक्षेत्र\nपशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय मुंबई ३२ मा. श्री.बिजय कुमार महाराष्ट्र राज्य\n२. मा. आयुक्त पशुसंवर्धन महाराष्ट्र राज्य पुणे-१ मा. श्री. कांतीलाल उमाप महाराष्ट्र राज्य\n३. मा. प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त, पुणे विभाग, पुणे-७ मा.डॉ.सुनिल राऊतमारे पुणे विभाग.\n४ मा. जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, कोल्हापूर मा. डॉ. एस एस बेडक्याळे कोल्हापूर जिल्हा\n५. मा. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद मा.डॉ एस.एच.शिंदे . कोल्हापूर जिल्हा.\nजिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जि. प. कोल्हापूर\nपंचायत समिती तालुका प्रमुख तालुक्यातील पशुवैदयकिय दवाखाने श्रेणी-१ तालुक्यातील पशुवैदयकिय दवाखाने श्रेणी-२\nपशुधन विकास अधिकारी (विस्तार) पशुधन विकास अधिकारी (प्रमुख) सहा. पशुधन विकास अधिकारी (प्रमुख) किंवा\nपशुधन पर्यवेक्षक (मदतनीस) व्रणोपचारक (मदतनीस) परिचर (मदतनीस)\n२६ जानेवारी पासून जिल्ह्यात स्वच्छतेचा महाजागर वारकरी संप्रदायामार्फत जिल्ह्यातील प्रत्येक गावात स्वच्छतेचा महाजागर January 15, 2019\nजैनापूर, ता. शिरोळ तेथे सांडपाणी प्रकल्पाचे उदघाटन January 11, 2019\nबचतगट चळवळ अधिक सक्षम करण्यास प��रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य – अध्यक्षा शौमिका महाडिक January 7, 2019\nजिल्हा परिषदेच्या उत्पन्न वाढी संदर्भात विविध सुचना व लेखी निवेदन January 7, 2019\nजिल्हा परिषदेकडून राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान 2018-19 अंतर्गत विविध प्रशिक्षण January 4, 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/benefits-concessions-many-problems-getting-citizens-115031", "date_download": "2019-01-18T13:00:17Z", "digest": "sha1:VDEGRAVLBNHLNVOPGEHL7APHBBMZRUQP", "length": 18082, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Benefits of the Concessions Many problems in getting the citizens सवलती नावालाच | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 9 मे 2018\nपुणे - तीस आणि साठ चौरस मीटरपर्यंतचे क्षेत्रफळ असलेल्या घरांसाठी मुद्रांक शुल्कात सवलत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला खरा, परंतु त्यासाठी घालण्यात आलेल्या अटींमुळे त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना कितपत मिळणार, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मान्य असलेला आणि त्यासही भोगवटा प्रमाणपत्र मिळाले असेल, अशा गृहप्रकल्पातील सदनिका खरेदी करतानाच ही सवलत मिळणार आहे. त्यामुळे गृहप्रकल्प सुरू असताना सदनिकेची बुकिंग केल्यास या सवलतीचा लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.\nपुणे - तीस आणि साठ चौरस मीटरपर्यंतचे क्षेत्रफळ असलेल्या घरांसाठी मुद्रांक शुल्कात सवलत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला खरा, परंतु त्यासाठी घालण्यात आलेल्या अटींमुळे त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना कितपत मिळणार, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मान्य असलेला आणि त्यासही भोगवटा प्रमाणपत्र मिळाले असेल, अशा गृहप्रकल्पातील सदनिका खरेदी करतानाच ही सवलत मिळणार आहे. त्यामुळे गृहप्रकल्प सुरू असताना सदनिकेची बुकिंग केल्यास या सवलतीचा लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.\nकेंद्र आणि राज्य सरकारने सर्वांसाठी घरे ही महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. या योजनेअंतर्गत पंतप्रधान आवास योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत तीस आणि साठ चौरस मीटर क्षेत्रफळाचे सदनिका बांधणाऱ्या गृहप्रकल्पांना वाढीव एफएसआय देण्याबरोबरच सर्वसामान्य नागरिकांना ती परवडावीत, यासाठी मुद्रांक शुल्कात सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार अशा गृहप्रकल्पातील सदनिकेच्या खरेदीवर सहा टक्‍क्‍यांऐवजी नाममात्र एक हजार रुपयेच मुद्रांक शुल्��� आकारण्याची सवलत राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. मात्र ही सवलत देण्यासाठी या आदेशात काही अटी-शर्ती घालण्यात आल्या आहेत. त्या अटी व शर्तींचा विचार केला तर या सवलतींचा लाभ नागरिकांना मिळण्यात अनेक अडचणी येऊ शकतात, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.\nराज्य सरकारच्या आदेशानुसार संबंधित गृहप्रकल्प हा पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेला असावा. तसेच या प्रकल्पास भोगवटा प्रमाणपत्र मिळालेले असावे, अशी अट घालण्यात आली आहे. या अटींमुळे सर्वसामान्य नागरिकांना सदनिकांची खरेदी गृहप्रकल्पाचे काम बांधकाम व्यावसायिकांकडून पूर्ण झाल्यानंतर करावी लागणार आहे. तरच ही मुद्रांक शुल्काची सवलत मिळणार आहे. याशिवाय सदनिका खरेदी-विक्रीवर आकारण्यात येणाऱ्या बारा टक्के जीएसटी, तसेच नोंदणी शुल्क यामध्ये राज्य सरकारने कोणतीही सवलत दिलेली नाही.\nराज्य सरकारच्या आदेशातील त्रुटी\nगृहप्रकल्प पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मंजूर असणे बंधनकारक\nत्या प्रकल्पास भोगावटापत्र मिळाल्यानंतरच मुद्रांक शुल्काची सवलत, अन्यथा नाही.\nअशा गृहप्रकल्पातील सदनिकांवर बारा टक्के व्हॅटबाबत संभ्रम\nएक टक्का नोंदणी शुल्काबाबत स्पष्टता नाही\nपरवडणाऱ्या घरांना मुद्रांक शुल्कात सवलत देण्याबाबत यापूर्वी काढलेल्या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यात नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला अडचणी होत्या. मात्र त्यानंतर काढण्यात आलेल्या आदेशामध्ये भोगवटा प्रमाणपत्रासह गृहप्रकल्प पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मान्य असल्याचे म्हाडाकडून प्रमाणपत्र घेण्याचे बंधन नव्याने टाकण्यात आले. वास्तविक या दोन्ही अटी मूळ हेतूला मारक ठरणाऱ्या आहेत. या अटी रद्द कराव्यात, अशी मागणी क्रेडाईच्या माध्यमातून राज्य सरकारकडे केली आहे.\nसचिन कुलकर्णी, व्यवस्थापकीय संचालक, वास्तुशोध प्रोजेक्‍ट\nएकीकडे परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीला चालना द्यावयाची आणि दुसरीकडे अशा अटी घालून त्याला खो घालायचा हे सरकारचे धोरण योग्य नाही. भोगवटा प्रमाणपत्र असल्याशिवाय मुद्रांक शुल्कात सवलत मिळणार नसेल, तर कोणीही बांधकाम व्यावसायिक पुढे येणार नाही. अशा गृहप्रकल्पांमध्ये सदनिकेचे बुकिंग केल्यानंतर देखील मुद्रांक शुल्कात सवलत मिळाली पाहिजे. तरच सर्वसामान्य नागरिकांना त्याचा फायदा घेता येईल. त्यामुळे या अटी पूर्णत- चुकीच्या आहेत. त्या रद्द केल्या पाहिजेत.\nसुहास पटवर्धन, अध्यक्ष, पुणे जिल्हा गृहनिर्माण महासंघ\n#PublicProperty मनसेकडून सिंचन भवनात तोडफोड\nपुणे - मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी पाणीपुरवठ्याबाबत आश्‍वासन देऊनही जलसंपदा विभाग पुणेकरांच्या भावनांशी खेळत आहे. जलसंपदा विभाग ठोस निर्णय घेत...\nसंगमनेर - भरधाव वेगातील कारची मालट्रकला धडक, दोन ठार चार गंभीर जखमी\nसंगमनेर - नाशिककडून संगमनेर मार्गे पुण्याला भाचीच्या लग्नासाठी निघालेल्या कुटूंबाच्या कारने मालपाणी तंबाखू गोदामाकडे वळणाऱ्या मालट्रकला...\nमुंबई - पुणे द्रुतगती मार्ग आज दोन तासांसाठी बंद\nमुंबई - पुणे द्रुतगती मार्ग आज (शुक्रवारी) देखभाल- दुरुस्तीच्या कामासाठी दोन तास बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबईहून पुण्याकडे येणारी मार्गिका दुपारी १२...\nपुणे विद्यापीठाला जगात पहिल्या शंभरीत स्थान\nपुणे - द टाइम्स हायर एज्युकेशनने जाहीर केलेल्या ‘इमर्जिंग इकॉनॉमिक्‍स युनिव्हर्सिटी रॅंकिंग’मध्ये जागतिक स्तरावर सावित्रीबाई फुले पुणे...\n‘पिफ’च्या समारोपात ‘चुंबक’चा गौरव\nपुणे - पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन आयोजित १७ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची आज सांगता झाली. या वेळी ‘पिफ’च्या या...\nभाजपविरोधात आम्ही प्रचारात उघडपणे सहभागी होणार - भालचंद्र कांगो\nबारामती - केंद्र व राज्यातील भाजपप्रणित सरकारविरोधातच आमची या पुढील काळात कायमच भूमिका राहणार असून भाजपविरोधात आम्ही प्रचारात उघडपणे सहभागी होणार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.savistar.com/2018/08/16/atal-bihari-vajpayee-and-lalkrushna-adwani-story/", "date_download": "2019-01-18T12:32:50Z", "digest": "sha1:ELOAD2SVCRJYRXV46CGYTQL6Q6YTN2QI", "length": 9515, "nlines": 69, "source_domain": "www.savistar.com", "title": "अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवानींचे कधीही न ऐकले���े 5 भन्नाट किस्से – सविस्तर", "raw_content": "\nअटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवानींचे कधीही न ऐकलेले 5 भन्नाट किस्से\nAugust 16, 2018 अतिथी लेखक चालू घडामोडी, राजकारण 0\nमाजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि भाजप नेते, वाजपेयींचे दीर्घकाळाचे सहकारी लालकृष्ण अडवाणी यांनी मुलाखती दरम्यान अटल बिहारी वाजपेयी यांच्याबद्दल काही किस्से सांगितलं होते. आम्ही ते किस्से तुम्हाला सांगणार आहोत.\n1952 मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना झाली. 1953 मध्ये पक्षाचं पहिलं राष्ट्रीय अधिवेशन होतं. तेव्हा एक कार्यकर्ता म्हणून अडवाणी राजस्थानातून आले होते. तेव्हा अडवाणींनी पहिल्यांदाच वाजपेयींना पाहिलं होतं. पहिल्यांदा त्यांचे भाषणही एेकलं होतं.\nएकदा अटल बिहारी वाजपेयी राजस्थानमध्ये आले होते. तेव्हा पक्षाने मला त्यांच्यासोबत राहण्याची जबाबदारी दिली. तेव्हा त्यांच्या सहवासात माझ्यावर त्यांचा चांगलाच प्रभाव पडला. तो प्रभाव मी आजपर्यंत विसरलो नाही, असं अडवाणी सांगतात.\nअटल बिहारी वाजपेयींमुळे माझ्या मनात न्यूनगंड निर्माण झाला. मला मी पक्षात टिकू शकणार नाही असं मला वाटू लागलं होतं. कारण ज्या पक्षात इतके योग्य नेतृत्व आहे. त्या पक्षात माझ्यासारखा कॅथलिक शाळेत शिकलेला. ज्याला नीट हिंदी पण बोलता येत नाही. तो काय आणि कसे काम करणार, असं मला वाटू लागलं होतं. मला 1957 पर्यंत भाषण करता येत नव्हतं आणि ते कठीण गोष्टही सोपी करून सांगत असत, असं अडवाणींनी सांगितलं.\nदिल्लीत नायबांसची पोटनिवडणूक होती. आम्ही खुप मेहनत करूनही हारलो होतो. त्यामुळे आम्ही दोघे उदास होतो. तेव्हा वाजपेयींनी चित्रपट पाहण्याची ऑफर दिली. अजमेरी गेटवर आमचे कार्यालय होते. जवळच पहाडगंड थिएटर होते. तेथे गेलो. तेव्हा तिथं राज कपूरचा “फिर सुबह होगी” हा चित्रपट लागला होता. “आज आपण हरलो आहोत. परंतु तुम्ही बघाच नक्कीच सकाळ होईल”, असं मी वाजपेयींना म्हटलो.\nमाजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी 1957मध्ये पहिल्यांदा खासदार झाले. भाजप नेते जगदीश प्रसाद माथूर – अटल बिहारी वाजपेयी हे दोघे एकत्र चांदणी चौकात राहत होते. ते रोज संसदेत चालतच जायचे आणि चालतच यायचे. जवळपास 6 महिन्यांनी वाजपेयींनी रिक्षाने जाण्याचा आग्रह धरला. तेव्हा यांच्या या गोष्टीचे माथूर यांना नवल वाटलं. खासदार म्हणून सहा महिन्यांचे वेतन त्यांना एकत्र मिळाले ह���ते. रिक्षाने जाणे म्हणजे आमच्यासाठी मौजमस्ती होती… असं त्यांनी म्हटलं होतं.\nमला विश्वास वाटतो की पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत आमचा पक्ष विजयी होईल. आमचे पंतप्रधान वाजपेयी होतील, अशी घोषणा 1995 मध्ये मुंबईच्या सभेत अडवाणींनी केली होती. तेव्हा वाजपेयी तिथंच उपस्थित होते. तुम्ही काय घोषणा केलीत. मला विचारलंही नाही., असं वाजपेयी त्यांना म्हटले. पक्षाध्यक्ष नात्याने माझा तुमच्यावर तेवढा अधिकार आहे, असं अडवाणींनी त्यांना उत्तर दिलं.\nअटल बिहारी आणि तिच्या नात्याला नाव नव्हतं; ती नेमकी कोण होती\n…तर मी अभिताभ यांच्याविरोधात रेखाला उभे केले असते- अटल बिहारी वाजपेयी\n…फक्त या एका गोष्टीमुळे ‘ठाकरे’ सिनेमा फ्लॉप होऊ शकतो\nइतर पक्षांना गृहीत धरणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीला कपिल पाटलांचं सणसणीत पत्र\nजेव्हा अटल बिहारी वाजपेयींनी नरेंद्र मोदींना दिल्ली सोडून जायला सांगितलं\nवेबसाईट हॅक करुन भाजपला धमकी; भाजप म्हणतं ती आमची वेबसाईट नाही… नेमकं काय आहे सत्य\nज्यांच्या विरोधात उभं राहण्यास शरद पवार धजावले नाहीत, त्यांच्या पुढे ‘राष्ट्रवादी’चं कोण टिकणार\nSagar on आडतास कसं झालं\nsanjay on #शालजोडीतून… | कथा बाजारवाडीचा बाजार उठल्याची…\nनानासाहेब लोंढे on माणिक सरकार… कार-फोन न वापरणारा आणि सर्जिकल स्ट्राईक करणारा मुख्यमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/maratha-kranti-morcha-rastaroko-jalna-135152", "date_download": "2019-01-18T12:22:12Z", "digest": "sha1:Z4DQQAKWAMXNHGYTOC6MUMWPOTPN6HV7", "length": 11627, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "maratha kranti morcha rastaroko at jalna जालना - सिपोरा बाजार येथे रास्त रोको | eSakal", "raw_content": "\nजालना - सिपोरा बाजार येथे रास्त रोको\nगुरुवार, 2 ऑगस्ट 2018\nभोकरदन (जालना) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गुरुवारी (ता. 2) सकाळी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने तालुक्यातील सिपोरा बाजार येथे भोकरदन- जाफराबाद मुख्य रस्त्यावर टायर जाळून रास्तारोको आंदोलन केले.\nभोकरदन (जालना) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गुरुवारी (ता. 2) सकाळी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने तालुक्यातील सिपोरा बाजार येथे भोकरदन- जाफराबाद मुख्य रस्त्यावर टायर जाळून रास्तारोको आंदोलन केले.\nयावेळी राज्य शासन व मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मराठा समाजाला तत्काळ आरक्षण द्या, या मुख्य मागणीसाठ��� सकल मराठा समाजाचा लढा सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून गुरुवारी (ता. 2) सकाळी सिपोरा बाजार येथे मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते भोकरदन- जाफ्राबाद मुख्य रस्त्यावर जमा झाले. मुख्यमंत्र्यांसह राज्य सरकारच्या विरोधात संतापजनक घोषणा देत 'एक मराठा लाख मराठा' च्या आवाजाने परिसर दणाणून सोडला. दरम्यान रास्ता रोको आंदोलनामुळे भोकरदन, जाफराबाद, माहोरा, बुलडाणा तसेच विदर्भाकडे जाणारी-येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. यावेळी मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने प्रशासनाकडे मागणीचे निवेदन सादर करण्यात आले.\nशिवसंग्राम आपली ताकद भाजपच्या मागे उभी करणार\nमहाड : शिवसंग्रामने महाराष्ट्रात मराठा आरक्षणाबाबत आंदोलने करुन वातावरण निर्मिती केली होती. शरद पवार यांनी याबाबत शब्द दिल्याने आम्ही आंदोलने स्थगित...\n'मराठ्यांना 16 टक्के आरक्षणाचे गाजर'\nसिंदखेडराजा : मराठ्यांना 16 टक्के आरक्षण हा केवळ निवडणूक गाजरासारखा विषय आहे, यातून काहीही साध्या होणार नाही. तसेच, सवर्णांच्या 10 टक्के...\nआरक्षणाचा बिकट मार्ग (प्रा. उल्हास बापट)\nसंसदेत 124 वं घटनादुरुस्ती विधेयक संमत झालं असलं, तरी त्याचा न्यायालयीन मार्ग सोपा नाही. आर्थिक आरक्षण आणि 50 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आरक्षण हे दोन्ही...\nशिक्षकभरती आचारसंहितेपूर्वी : शिक्षणमंत्री\nपुणे : शिक्षक आणि प्राध्यापक भरतीमध्ये शाळा-महाविद्यालयांतील रोस्टर पडताळणीची अडचण असून, भरतीसाठी ही प्रक्रिया पूर्ण होणे आवश्‍यक आहे. परंतु,...\nएमआयएम आमदाराची मराठा आरक्षणाविरोधात याचिका\nमुंबई : सरकार समाजामध्ये भांडण लावण्याचे काम करत असल्याचा आरोप करत एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी मराठा आरक्षणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात...\nधनगर आरक्षणावरून भाजप खासदारांची शहांसमोर नाराजी\nनवी दिल्ली : मराठा आरक्षणानंतर धनगर समाजात मोठी नाराजी आहे. मतदारसंघात लोक विचारतात, याचा भाजपचा निवडणुकीत फटका बसेल, अशी भूमिका भाजप खासदारांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स त���्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://harinarke.blogspot.com/2017/10/blog-post_14.html", "date_download": "2019-01-18T11:30:45Z", "digest": "sha1:6QDMJKB27VTSOHCRINXI57CKKPFBNR7X", "length": 32611, "nlines": 355, "source_domain": "harinarke.blogspot.com", "title": "प्रा. हरी नरके: मित्राचे वडील- बाळासाहेब", "raw_content": "\nमाझं प्राथमिक शिक्षण पुणे महानगर पालिकेच्या मुंढव्याच्या शाळेत झालं. शाळेच्या शेजारी सेटलमेंट कॅंप आहे. ब्रिटीशांनी सतत गुन्हे करणार्‍या जातींना या सेटलमेंट कॅंपमध्ये बंदिस्त केलं होतं. तिथं त्यांच्यावर दररोज पोलीसांकडं हजेरी देण्याची सक्ती केलेली होती. अशाच एका सेटलमेंट कॅंपच्या संचालक म्हणून सुप्रसिद्ध लेखिका मालतीताई बेडेकर यांनी काम केलेलं होतं. त्या अनुभवावर आधारित कादंबरी त्यांनी 1950 साली लिहिली. \"बळी\". ती मराठीतली एक अतिशय महत्वाची कादंबरी आहे.\nमाझ्या शाळेला लागून हा कॅंप असल्यानं यातलीच 70-80 टक्के मुलं माझ्या वर्गात होती. पिढ्यानपिढ्या खिसे कापणं, दारू गाळणं, समोरच्याशी कमालीचं गोड बोलून त्याला हातोहात फसवणं यात ही मंडळी पटाईत असतात. गुन्हेगारीशास्त्रातले जणू पीएच.डी. झालेले तज्ञच.\nत्याकाळात पीएमटी बसस्टॉपवर यांच्यापासून सावध राहा अशा सदरात खिसेकापूंचे फोटो लावलेले असायचे. एकदा बस यायला वेळ होता. सहज चाळा म्हणून मी ती नावं वाचत होतो. तर त्यात माझ्याशेजारी बसणार्‍या एका मुलाच्या आईवडीलांचे फोटो बघितले आणि मी हादरलोच.\nमाझी आई सांगायची, माणसानं एकवेळ उपाशी राहावं पण चोरी करू नये. कसल्याही कामाची लाज वाटू देऊ नये. त्यात कमीपणा नाही. कष्टाचं, मेहनतीचं कमवून खावं. कामानं माणूस मरत नसतो. मात्र चोरीत आणि लबाडीत इज्जत नाही. माणसानं जगायचं तर इज्जतअब्रूनं जगावं.\"\nत्यामुळेच वयाच्या पाचव्या वर्षापासून मी कबरस्थानात बागकाम आणि साफसफाईचं काम करायचो.\nतर मी ते फोटो बघून ठरवलं, उद्यापासून त्याला आपल्याशेजारी बसू द्यायचं नाही.\nदुसर्‍या दिवशी तो आला नी नेहमीप्रमाणं माझ्याशेजारी बसला. मी त्याला त्याच्या आईवडीलांचे खिसेकापू म्हणून फोटो बघितल्याचं सांगितलं. त्यावर तो फुशारकीनं म्हणाला, तू नीट बघितलं नाहीस. त्यात माझ्या दोन भावांचे आणि तीन बहिणींचेसुद्धा फोटो आहेत. हे तो मला अशा पद्धतीनं सां��त होता की जणू त्याच्या भावाबहिणींनी ऑलिंपिकमध्ये गोल्डमेडल्स मिळवल्याबद्दल त्यांचे फोटो छापलेले होते. सहा महिन्यांपुर्वी मी त्याच्या घरी गेलो होतो तेव्हा मला त्याच्या आईवडीलांकडे बघून ते अट्टल खिसेकापू असतील अशी शंकासुद्धा आली नव्हती.\nदरम्यान भटक्याविमुक्तांच्या नेत्यांचं लेखन वाचनात आलं. अनिल अवचटांचं माणसं वाचलं. कोणीही माणूस जन्मानं गुन्हेगार नसतो, परिस्थिती त्याला गुन्हेगार बनवते.प्रत्येक माणसाला सुधारण्याची संधी दिलीच पाहिजे या विचारांनी खुप प्रभावीत झालो.\nपुढे मीही या चळवळीशी जोडला गेलो. अनेक आंदोलनं, मोर्चे, यात्रा, परिषदा यांच्या आयोजनात पुढाकार घेतला. नेत्यांची पुस्तकं प्रसिद्ध केली. त्यांना समाज मान्यता मिळावी, पुरस्कार मिळावेत म्हणून त्यांची वकीलीही केली. पण हे फार पुढचं झालं.\nत्या वर्गमित्राच्या वाढदिवसाला त्यानं वर्गातल्या आम्हा सर्वांना घरी बोलावलेलं. मी येत नाही, म्हणून त्यानं खुप आग्रहही केलेला. एकदा बघू तर खरं खिसेकापू कसे दिसतात म्हणून शेवटचं एकदा जावं म्हणून मी त्याच्या घरी गेलो. त्याचे वडील बाळासाहेब आमच्याशी खुप चांगलं वागले. आम्हाला सगळ्यांना त्यांनी बटाटेवडे खायला दिले. सरबत दिलं. एकुण डिट्टो भलीच माणसं म्हणायची\nमी थोडी भीड चेपल्यावर त्यांना विचारलं, ते असला घाणेरडा धंदा कशाला करतात ते म्हणाले, हे बघ, मला पाच मुली, तीन मुलं. एव्हढं मोठं घर चालवायचं तर दुसरा कोणता धंदा करणार ते म्हणाले, हे बघ, मला पाच मुली, तीन मुलं. एव्हढं मोठं घर चालवायचं तर दुसरा कोणता धंदा करणार आजकाल चांगल्या नोकर्‍या तरी कुठं मिळतात आजकाल चांगल्या नोकर्‍या तरी कुठं मिळतात तसा मी सरकारी नोकरीत होतो. पण लई पिट्ट्या पडायचा. लईच काम करावं लागायचं. मरायचा ना माणूस असल्या कष्टांनी. म्हणून सोडली नोकरी.\nआता आम्हाला ना रानात शेत आहे ना गावात घर आहे. चोर्‍या करणं चांगलं नाही. पण त्याच्याशिवाय दुसरा शॉर्टकट तरी कुठंय आता हे एक वाडवडीलांच्या कृपेनं मिळालेलं सरकारी घर आहे म्हणा. पण आता मुलींची लग्नं करायची तर खर्चाची सोय करायला नको आता हे एक वाडवडीलांच्या कृपेनं मिळालेलं सरकारी घर आहे म्हणा. पण आता मुलींची लग्नं करायची तर खर्चाची सोय करायला नको तसंही आमच्यात कोणीही सराईत खिसेकापू असल्याशिवाय मुलगा किंवा मुलगी देतच नाहीत. प्रॅक्टीकलच करून दाखवावं लागतं ना.\"\nते बोलण्यात अतिशय लाघवी आणि चतुर. दिसायचे अगदी डिट्टो ऋषीमुनीच. मी त्यांच्या शिक्षणाची चौकशी केली तर ते पदवीधर होते. त्यांना उत्तम अभिनय येत असणार. समोरच्या माणसावर एकदम छाप पाडायचे. \"लहानपणी म्हणले, वडीलांबरोबर घरोघर ज्योतिष सांगायला जायचो. अंगणात वाळत घातलेले कपडे, राहणीमान, भाषा यावरून हेरायचं आणि अंदाजानं बोलत राहायचं. एकदोन बाण तरी नेमके लागतातच. लई मजबुती कमाई. बोलबच्चनगिरीचं ट्रेनिंग मात्र पाह्यजे. बेस्ट धंदा. पण लई फिराया लागायचं. पाय मोडून जायचं काम.\"\nअलिकडेच एका कार्यक्रमात 40 वर्षांनी तो मित्र भेटला. म्हणाला, वडीलांची नुक्तीच पंच्याहत्तरी झाली. त्यांनी एव्हढ्यांचे खिसे कापले पण कोणालाही डाऊट नाय. मी मात्र आपला एस.टी.त कंडक्टर आहे. माझं त्यांच्याशी पटत नाय. बाकी माझे भाऊ बहिणी आईवडीलांचाच वारसा चालवतात.\nआता मी सेटलमेंट कॅंपमध्ये राहत नाही. केशवनगरला राहतो. मला दोन मुलं आहेत. ये एकदा घरी.\nपुढं बोलताना म्हणाला, \" पुढं मग वडलांना आमच्यातलेच एक समाजसेवक भेटले. ते म्हणले, एव्हढं कष्ट करूने माण्सानं. शहरातल्या लोकांनी लै पाप केल्यालं अस्तंय. त्यांनी तरी कुठं इमानदारीनं कमावलेलं अस्तंय त्यांचं मन त्यांना खात अस्तंय. आपून माण्साचा बारीक आभ्यास करायचा. गोड बोलून आज्जाद गळा कापायचा. त्यांच्या चांगुलपणाचा फायदा घ्यायची टॅक्ट मातर जमायला पाह्यजे. त्ये एरागबाळाचं कामच नाय. आता रिस्क कोणत्या धंद्यात नसते त्यांचं मन त्यांना खात अस्तंय. आपून माण्साचा बारीक आभ्यास करायचा. गोड बोलून आज्जाद गळा कापायचा. त्यांच्या चांगुलपणाचा फायदा घ्यायची टॅक्ट मातर जमायला पाह्यजे. त्ये एरागबाळाचं कामच नाय. आता रिस्क कोणत्या धंद्यात नसते आपून त्यांना पुण्य करायचा चान्स द्यायचा. एकदम गोरगरीब असल्याचं मस्त नाटाक करायचं. गरीब माणूस म्हणलं, की शिकल्याली माण्सं लई हालत्यात. आपुण फाट्का शर्टच घालून जायचं. समाजसेवक असल्याची मजबूत बतावणी करायची. मायंदाळ कमाई होतीया. बख्खळ पुरस्कारबी मिळत्यात. मंग, पोलीसांची काय टाप हाय हात लावायची आपून त्यांना पुण्य करायचा चान्स द्यायचा. एकदम गोरगरीब असल्याचं मस्त नाटाक करायचं. गरीब माणूस म्हणलं, की शिकल्याली माण्सं लई हालत्यात. आपुण फाट्का शर्टच घालून जायचं. समाजसेवक असल्याची मजबूत बतावणी करायची. मायंदाळ कमाई होतीया. बख्खळ पुरस्कारबी मिळत्यात. मंग, पोलीसांची काय टाप हाय हात लावायची सोंग मातर आज्जाद जमलं पाह्यजे.\"\nत्यांनी माझ्या धाकट्या बहिणीला वकीलच केलंय. ती त्यांच्याच धंद्यातली एक्सपर्ट हाये. अगदी लेडी डॉनच नेहमी पेपरात नाव अस्तंय त्या बापलेकीचं.\"\nतो पुढं असंही म्हणाला, \" त्यांचं ते ज्ञान माझ्या उपयोगाचं नव्हतं. त्यांचा रस्ता वेगळा. माझा रस्ता वेगळा. मी पुन्हा त्या घरी गेलो नाही.\"\nमला आठवलं, पिंपरी चिंचवडच्या महापौर पदावर याच समाजातले एक सद्गृहस्थ निवडले गेले होते. आता या मागास समाजाला न्याय मिळेल अशी आशा निर्माण झाली होती. एकदा त्यांच्या घरी त्यांना भेटायला एका पत्रकारमित्रासोबत गेलो असताना घरातून कुजलेल्या गुळाचा आणि नवसागराचा वास येत असल्याचा भास झाला. त्यांच्या चहालाही कसलातरी वास येत होता. जरा नीट बघितल्यावर लक्षात आलं की महापौर महोदयांच्या स्वयंपाकघरात मोठी हातभट्टी लावलेली होती.\nमी त्यांना म्हटलं, अहो महापौर, आता तरी हे बंद करा. तुमच्या पदाला शोभत नाही. तर ते अभिमानानं म्हणाले, मी उद्या पंतप्रधान जरी झालो ना तरी बापजाद्यांचा दारू गाळण्याचा धंदा आपण सोडणार नाही. पदावर असल्यामुळं पोलीसांची रेड पडू शकत नाही.\nमाझे मित्र सुरेश खोपडेसाहेब पुणे जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक असताना त्यांनी या दारू गाळणार्‍या मंडळींनी हा धंदा सोडावा नी पर्यायी दुसरं सन्मानजनक काम करून जगावं असा प्रकल्प हाती घेतला. त्याला दारूण अपयश आलं, कारण हातभट्टीच्या,खिसे कापण्याच्या, या धंद्यात कष्ट कमी, कमाई मजबूत.\n\"साह्येब, मानसन्मान काय चुलीत घालायचाय का आपल्याला कष्टबिष्ट सांगू नका. मेहनतीचं काम आपल्या शंभर पिढ्यांनी केलं नाही. भिक मागणं, खिसे कापणं, चोर्‍या करणं, दरोडे घालणं यात आपण मास्टर हावोत. आपल्याला कामधंदा जमणार नाही. दिवसभर घाम गाळून कमाई जेव्हढी होते तेव्हढी तर आमचं लहान मुलसुद्धा पंधरा मिन्टात कमावतं. पैसे कमावण्याचा शॉर्टकट हाताशी असताना असली मेहनतीची अवदसा हवी कशाला आपल्याला कष्टबिष्ट सांगू नका. मेहनतीचं काम आपल्या शंभर पिढ्यांनी केलं नाही. भिक मागणं, खिसे कापणं, चोर्‍या करणं, दरोडे घालणं यात आपण मास्टर हावोत. आपल्याला कामधंदा जमणार नाही. दिवसभर घाम गाळून कमाई जेव्हढी होते तेव्हढी तर ��मचं लहान मुलसुद्धा पंधरा मिन्टात कमावतं. पैसे कमावण्याचा शॉर्टकट हाताशी असताना असली मेहनतीची अवदसा हवी कशाला\" असं काही लोक त्यांना डायरेक्ट विचारायचे.\nमुंढव्याच्या शाळेतले एक शिक्षक गेल्या वर्षी सांगत होते, नरकेसर, काही म्हणा, आपण तर हात जोडले बाबा. कितीही प्रयत्न करा. तळमळीनं सांगा. एखाददुसरा अपवाद वगळता या लोकांचं येरे माझ्या मागल्याच चालूय. कुणाला ओळख सांगताना मी मुंढव्याचा आहे म्हटलं की, बसमधला शेजारचा तो माणूस आधी सरकून, जपून बसतो. आपलं पाकीट आधी तपासतो. सतत त्याचं लक्ष त्याच्या पाकीटावर असतं. अगदी लहानलहान मुलंसुद्धा किती सराईत खिसेकापू असावीत\nते म्हणाले, \"एक अधिकारी तक्रार घेऊन आले. म्हणाले, तुमच्या शाळेतल्या मुलानं माझं पाकीट हातोहात मारलं.\"\n\" मी माझ्या मोटरसायकलवरून चाललो होतो. रस्त्यात एक लहान शाळकरी मुलगा लिफ्ट मागत होता. खुप उन होतं. बसचा पत्ता नव्हता. मी माणुसकी दाखवायला गेलो. त्याला मागं बसवलं. शाळेजवळ आल्यावर तो उतरला. पुढं एका हॉटेलात मी चहा प्यायला गेलो. पैसे द्यायला पाकीट बघितलं तर पाकीट गुल झालेलं. आजच माझा पगार झाला होता हो.\"\nशिक्षक म्हणाले, त्याला मी वर्गांवरून फिरवलं. त्या भल्या माणसानं त्या मुलाला एका वर्गात बसलेलं बरोबर ओळखलं. चेक केलं तर त्या पाचवीच्या मुलाच्या दप्तरात ते पैशांनी भरलेलं पाकीट सापडलं. आता बोला.\"\n\"त्याच्या पालकांना बोलावून समज दिली तर ते पालक उलटं म्हणाले, \" पण त्यानं याला लिफ्ट दिलीच कशाला पहिलं कळायला नको\nLabels: न्याय साक्षरता, भटके विमुक्त, विचार, विविध, व्यक्तीचित्रे, शिक्षण\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले: समग्र वाड्मय, मुखपृष्ठ\nडॉ. अरूणा ढेरे यांच्यासमवेत-\nमहात्मा फुले समग्र वाङ्मय\nमाझे आवडते लेखक प्रा.भालचंद्र नेमाडे यांच्यासोबत..\nतुम्ही समुद्रातच उडी मारली असती-\nनिखिल वागळेंचा राजीनामा आणि सुकून-\nधृतराष्ट्रानं संजयाला नोकरीतून फायर का केलं\nदारू नी जुगारात सगळं गेलं-\nप्रमोद मांडे- एक समर्पित संशोधक\nपु.लं.नी मिळवून दिलं कार्ड-\nऔर चाभी खो जाय-\nमाझी मुलगी - प्रमिती\nतो बच्चे की जान लोगे क्या\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले (12)\nडॅा. रखमाबाई सावे - राऊत (6)\nतू माझा सांगाती (1)\nनिंबा मुका जाधव (1)\nनेमाडे - कसबे-वाद (1)\nन्या. गायकवाड आयोग (1)\nप्रा. रंगनाथ पठारे (1)\nबुद्ध आणि बोधिसत्व (1)\nमाळी व तेली (1)\nलोक माझे सांगाती (1)\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ (4)\nसावित्रीबाई फुले स्मारक (1)\nशिक्षणतज्ञ सावित्रीबाई फुले यांचे कार्य\nनिषेध- खेडेकर म्हणतात जातीय व धार्मिक दंगली घडवा\n(श्री. एम. डी. रामटेके यांच्या ब्लोगवरून जनहितार्थ साभार पुनर्प्रकाशित.) वाचा आणि क्रुतीशील निषेध करा. ब्रिगेडचे व मसेसं चे सर्वेसर्वा श...\nमहाराष्ट्र भूषण : वादंग आणि वास्तव\nबाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या निर्णयाबाबत उलटसुलट चर्चा चालू आहे. बाबासाहेबांच्या वक्तृत्वावर भाळलेले ...\nमहाराष्ट्राच्या विवेकवादाचा आवाज : डा. नरेंद्र दाभोळकर\nचार दिवसांपुर्वी नरूभाऊंचा फोन आला होता. \"हरी, लेखाचे लक्षात आहे नारे बाबा\" अशी सुरुवात करून बराच वेळ बो...\nद्रष्टा महापुरूष महात्मा जोतीराव फुले\nमहात्मा जोतीराव फुले यांच्या निधनाला आज १२५ वर्षे झाली. त्यांच्या काळात त्यांनी केलेले काम महत्वाचे असेलही, परंतु आज त्याचा काय उपयोग\nआरक्षण आर्थिक आधारावर द्यावे काय\nगेले काही दिवस आरक्षणाचा पाया जात, जमात किंवा सामाजिक आणि शैक्षणिक हा न ठेवता आर्थिक आधारावर समाजातील सर्व गरिबांना आरक्षण द्यावे ही भुमि...\nवामन मेश्राम, मुलनिवासी नायक आणि सांस्क्रुतीक दहशतवाद\nशाळकरी वयात मी फुले - आंबेडकरी चळवळीच्या सम्पर्कात आलो . डा . बाबा आढाव यांचे महात्मा फुले समता प्रतिष्ठान , राष्ट्रसेवा दल आदि संघटन...\nपवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली \n*पवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली *पवार नावाचे रसायन उलगडण्याचा आत्मसमर्थनपर प्रयत्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/applications/?q=Think", "date_download": "2019-01-18T11:56:34Z", "digest": "sha1:ICXBORQSQ3RMMDKGXBKHT54TU3WUSCH2", "length": 5296, "nlines": 115, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - Think सिम्बियन ऐप्स", "raw_content": "\nसिम्बियन ऐप्स सिम्बियन खेळ जावा ऐप्स Android ऐप्स\nसिम्बियन ऐप्स शैली सर्व\nयासाठी शोध परिणाम: \"Think\"\nसर्व सिम्बियन अॅप्समध्ये शोधा >\nसिंबियन गेममध्ये शोधा >\nअँड्रॉइड अॅप्स मध्ये शोधा\n\"Think\" साठी आम्हाला कोणतेही परिणाम आढळले नाहीत\nसर्व सिम्बियन अॅप्समध्ये शोधा\nआपण देखील प्रयत्न करू शकता:\n84 | इंटरनेटचा वापर\nसिम्बियन ऐप्स सिम्बियन खेळ जावा ऐप्स Android ऐप्स\nPHONEKY वर आपले आवडते Symbian अॅप्स विनामूल्य डाउनलोड करा\nसिंबियन अॅप्स सेवा PHONEKY द्वारे प्रदान केली गेली आ��े आणि ते 100% विनामूल्य आहे\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nसिम्बियन ओएस मोबाईलसाठी अॅप डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट सिंबियन अनुप्रयोगांपैकी एक You will certainly enjoy its fascinating features. PHONEKY फ्री सिम्बियन अॅप स्टोअरमध्ये आपण कोणत्याही सिम्बियन OS फोनसाठी विनामूल्य मोबाइल अनुप्रयोग डाउनलोड करू शकता. या अनुप्रयोगाचे छान आणि उपयुक्त वैशिष्ट्ये आपल्याला खूप जास्त वेळ घालवतील PHONEKY वर, आपल्याला शैक्षणिक आणि मनोरंजनापासून संरक्षण आणि नेव्हिगेशन सिम्बियन s60 3rd, s60 5 व्या आणि सिम्बियन बेल्ले अॅप्सपर्यंत बर्याच अॅप्स आणि विविध शैलीचे गेम आढळतील. आपल्या सिंबियन मोबाईल फोनवर थेट किंवा संगणकाद्वारे अॅप्स डाउनलोड करा. सिंबियन ऑप्स मोबाइल फोनसाठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट अॅप्स पाहण्यासाठी फक्त लोकप्रियतेनुसार अॅपची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A4-11-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82/", "date_download": "2019-01-18T12:27:24Z", "digest": "sha1:PULJ6RCPPJRL4ZJFXCMP2GDHDHWNODB2", "length": 11554, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "घारेवाडीत 11 जानेवारीपासून बलशाली हृदय संमेलन | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nघारेवाडीत 11 जानेवारीपासून बलशाली हृदय संमेलन\nनामवंतांची व्याख्याने; तरूणाईसाठी शिवम्‌ प्रतिष्ठानतर्फे सुवर्णसंधी\nकराड – राज्यासह परराज्यातील युवक-युवतींचे ऊर्जास्त्रोत बनलेल्या घारेवाडी येथील 18 व्या बलशाली युवा हृदय संमेलनाला प्रमुख मार्गदर्शक इंद्रजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली 11 जानेवारी पासून प्रारंभ होत आहे. 13 जानेवारीपर्यंत तीन दिवसाच्या संमेलनात राज्यातील विविध ख्यातनाम वक्तींची व्याख्याने होणार आहेत. संमेलनाला वाढता प्रतिसाद मिळत असून यंदाच्या संमेलनात 4 हजारहून अधिक युवक-युवती सहभागी होतील, असा विश्वास संयोजकानी व्यक्त केला आहे.\nघारेवाडी (ता. कराड) येथील शिवम्‌ आध्यात्मिक व सांस्कृतिक विकास प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिवर्षी प्रतिष्ठानचे प्रमुख मार्गदर्शक इंद्रजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बलशाली युवा हृदय संमेलनाचे आयोजन केले जाते. यंदाचे हे 18 वे वर्ष आहे. यावर्षी तीन दिवसाच्या क��र्यक्रमाचे आयोजन झाले आहे. पुणे येथील मेटल इंडस्ट्रीअल कंपनीचे एमडी प्रकाश धोका यांच्या हस्ते उद्‌घाटनाने संमेलनाच्या पहिल्या सत्राला प्रारंभ होणार आहे. जॉय ऑफ गिविंग या विषयावर त्यांचे व्याख्यान होणार आहे. त्यानंतर विवेक वेलणकर यांचे माहिती अधिकार कायदा या विषयावर व्याख्यान होईल.\nतिसऱ्या सत्रात मरावे परि अवयव रूपी ऊरावे या विषयावर सातारा येथील कोमल न्यू लाईफ फौंडेशनच्या संस्थापिका कोमल पवार-गोडसे यांच्या व्याख्यानानंतर अधिकराव कदम यांच्या हिमालयावर येता घाला या व्याख्यानाने पहिल्या दिवसाची सांगता होईल. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस्‌ होल्डर विराग वानखेडे यांच्या असा मी असामी या विषयावर व्याख्यानाने दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्राला प्रारंभ होणार आहे.\nयावेळी शेती उद्योजक अशोक इंगवले यांचे सेंद्रीय शेती या विषयावर व्याख्यान होईल. दुसऱ्या सत्रात विवेक सावंत यांचे कृत्रिम बुध्दीमत्ता व उद्याचे शिक्षण या विषयावर व्याख्यान होईल. दीपस्तंभचे संस्थापक यजुवेंद्र महाजन यांच्या चांगला माणूस घडविण्यासाठी तर रामदासजी माने यांचे असा घडतो उद्योजक या विषयावर व्याख्यान होईल. देशभक्तीपर जागो हिंदुस्थानी कार्यक्रमाने त्या दिवसाची सांगता होईल. रविवारी अभिराम प्रभूंच्या ईस्कॉन नाम संकिर्तनाने पहिल्या सत्राला प्रारंभ होणार आहे. त्यानंतर नाम फौंडेशनचे संस्थापक सिनेअभिनेता मकरंद अनासपुरे यांचे शेतकऱ्यांच्या व्यथा या विषयावर व्याख्यान होईल. त्यानंतर इंद्रजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाने समारोप होईल.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांना स्थलांतराशिवाय पर्यायच नाही\nकर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दोन तलाठी निलंबित\nनगराध्यक्षपदाच्या 3 तर नगरसेवक पदाच्या 12 अर्जांची माघार\nपाचगणीत “सब गोलमाल है…’\nराज्यात भाजपचेच सरकार येणार\nशिक्षकांचे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे\nसत्ताधाऱ्यांमुळे कृष्णा कारखाना डबघाईला : मोहिते\nकरायची होती जखम… पण झाला खून\nइंदिराजी माध्यमिक विद्यालयाचा एकूण निकाल 96.66 टक्के\nमंडईतील अतिक्रमणाविरोधात भाजी विक्रेत्यांचा मोर्चा\nनिघोजे परिसरात कांदा काढणीला सुरुवात\nपुरंदरच्या विकासात खासदारांचे योगदान सांगा\nनागपूर येथील सहापदरी केबल स्टेड रामझुला उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण\nग्रेट पुस्तक : प्रस्थान\nइंद्रायणी नदीची झाली गटारगंगा\nदुरान्तो रेल्वेत प्रवाशांची लूट\nसहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील\nमहिलांनीच महिलांना रोजगार उपलब्ध करून द्यावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/indian-notes-of-rs-200-500-and-2000-are-banned-in-nepal/", "date_download": "2019-01-18T12:14:27Z", "digest": "sha1:757IL7OTBBWTWQ27VRFSOFGVMTBWJEIC", "length": 8609, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रुपये 200, 500 आणि 2,000 च्या भारतीय नोटांवर नेपाळमध्ये बंदी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nरुपये 200, 500 आणि 2,000 च्या भारतीय नोटांवर नेपाळमध्ये बंदी\nकाठमांडू (नेपाळ): नेपाळ सरकारने रु. 200, 500 आणि 2,000 किमतीच्या भारतीय नोटांवर बंदी घातली आहे. नेपाळच्या मंत्रिमंडळाने सोमवारी हा निर्णय घेतला आहे. नोटाबंदीच्या या निर्णयाची माहिती देताना सरकारी प्रवक्ते गोकुल बास्कोटा यांनी सांगितले आहे, की, यापुढे नेपाळमध्ये रु. 200, 500 आणि 2,000 किमतीच्या भारतीय नोटा जवळ ठेवणे, त्याबदली काही खरेदी करणे वा अशा नोटा भारतातून नेपाळमध्ये आणणे बेकायदेशीर झाले आहे.\nनेपाळकडे सुमारे आठ कोटी रुपये किमतीच्या जुन्या (रद्द करण्यात आलेल्या) भारतीय नोटा असल्याचे नेपाळच्या राष्ट्रीय बॅंकेने म्हटले होते. या मुद्‌द्‌यावर नेपाळने भारताकडे नाराजी व्यक्त केली होती. रु. 200. 500 आणि 2,000 च्या नवीन भारतीय नोटा नेपाळमध्ये बेकायदेशीर ठरवण्यामागे हेच कारण असल्याचे बोलले जात आहे.\nरु. 200, 500 आणि 2,000 किमतीच्या भारतीय नोटांवर नेपाळ सरकारने बंदी घातल्याने व्यापारी आणि पर्यटक यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसुदानच्या अध्यक्षांच्या राजप्रासादाबाहेर निदर्शने\nथेरेसा मे यांनी विश्‍वासदर्शक ठराव जिंकला\nजर्मनीत विमानतळ सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या काम बंदमुळे शेकडो उड्‌डाणे रद्‌द\nकेनियातल्या हॉटेलवरच्या दहशतवादी हल्ल्यात 14 ठार\nकडाक्‍याच्या थंडीने गारठून सीरियात 15 बालकांचा मृत्यू\nपाकिस्तानची वेगाने वाढती लोकसंख्या म्हणजे “टाईम बॉंब’- पाक सर्वोच्च न्यायालय\nब्रिटनमध्ये थरेसा मे यांचे सरकार अडचणीत\nअमेरिकेत हेल्दकेयर घोटाळ्यातील डॉ. बोथराला 50 कोटीचा जामी��-नजरकैद\nनिघोजे परिसरात कांदा काढणीला सुरुवात\nपुरंदरच्या विकासात खासदारांचे योगदान सांगा\nनागपूर येथील सहापदरी केबल स्टेड रामझुला उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण\nग्रेट पुस्तक : प्रस्थान\nइंद्रायणी नदीची झाली गटारगंगा\nदुरान्तो रेल्वेत प्रवाशांची लूट\nसहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील\nमहिलांनीच महिलांना रोजगार उपलब्ध करून द्यावा\nनायडूंना रोखण्यासाठी रामा राव व रेड्डी एकत्र\nगुजरात आणि झारखंड नंतर आता युपीमध्ये आर्थिक मागासांसाठीचे १०% आरक्षण लागू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/pimpri-news-37/", "date_download": "2019-01-18T11:44:54Z", "digest": "sha1:U3TQMYEH6HOD3VPP5ETQJ3HNZBWLNQAY", "length": 8305, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "डोळसनगरमध्ये घरात गॅस गळती,आगीत चार जण जखमी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nडोळसनगरमध्ये घरात गॅस गळती,आगीत चार जण जखमी\nपिंपरी – घरगुती सिलेंडरमधून गॅस गळती झाल्यामुळे घराला आग लागली. या आगीमध्ये चार जण भाजले. ही घटना रविवारी (दि. 6) पहाटे सव्वाबाराच्या सुमारास भोसरी मधील डोळस नगर येथे घडली. या घटनेत शैलेश सदाशिव कुचेकर (वय-35), अमृता शैलेश कुचेकर (वय-30),आयुष कुचेकर (वय-6), रिंकु भगवान जाधव (वय-45) अशी जखमी नागरिकांची नावे आहेत.\nअग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, डोळस नगर येथे भगवान महादेव जाधव यांचे घर आहे. त्यांच्या घरात गॅस लिकेज झाल्याने पहाटे बाराच्या सुमारास घराला आग लागली. स्थानिक नागरिकांनी तात्काळ अग्निशमन विभागाला माहिती दिली. त्यानुसार मुख्य अग्निशमन केंद्र आणि भोसरी येथील दोन बंब घटनास्थळी दाखल झाले.\nअग्निशमन विभागाच्या जवानांनी लगेच आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच घरातील चार जण किरकोळ जखमी झाले आहेत. फायरमन बापूसाहेब मळेकर, सूरज गवळी, प्रवीण लांडगे, भगवान यमगर, संजय महाडिक, बाळासाहेब मोरे, राजेंद्र महाडिक, सईद शेख, महेंद्र पाठक, एन. के. तांबोळी यांच्या पथकाने आगीवर नियंत्रण मिळवले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमहिलेकडे खंडणी मागणाऱ्यावर गुन्हा\nपिंपरीत घरफोडी, 65 हजारांचा ऐवज चोरीला\nबेंबीतील हार्नियाची किचकट शस्त्रक्रिया यशस्वी\nसोलापूरमध्ये कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीचा युवक कॉंग्रेसकडून निषेध\nदापोडीत मोटारीची चौघांना धडक\nनवीन अंशदान निवृत्ती वेतन योजनेला विरोध\nपिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांना समन्स\n16 हजार 325 नळजोड अवैध\nसहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील\nमहिलांनीच महिलांना रोजगार उपलब्ध करून द्यावा\nनायडूंना रोखण्यासाठी रामा राव व रेड्डी एकत्र\nगुजरात आणि झारखंड नंतर आता युपीमध्ये आर्थिक मागासांसाठीचे १०% आरक्षण लागू\nऊसतोडणी मजुरांच्या मुलांचा प्रवेशोत्सव\nमजुरी करणाऱ्या हातांनी उभे केले ग्रंथालय\n‘सपा-बसपा’ आघाडीत ‘रालोद’ सामील होणार\nजयवंत पवार यांना आदर्श शिक्षक पुरस्कार\nशेतकऱ्यांना दूध व्यवसाय परवडेना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/drought-crisis-in-kerala/", "date_download": "2019-01-18T12:04:46Z", "digest": "sha1:VRMZBJMUHQPNWCA2J3THNYYETL6YJBWD", "length": 16219, "nlines": 256, "source_domain": "www.saamana.com", "title": "केरळात दुष्काळाचे संकट | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nपालघरमध्ये ओबीसींचे बेमुदत धरणे आंदोलन\nमंत्रालयासमोर पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न\nरायगड जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन\nनैसर्गिक कारणांमुळे कोणतीही संस्था अडचणीत येत नाही – शेखर चरेगावकर\n’10 Year Challenge’ मागे फेशियल डेटा चोरीचा कट असल्याचा संशय\nकाँग्रेस सत्तेवर आल्यास ‘मंदिर वही बनेगा’: हरीश रावत\nकश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर हँड ग्रेनेडचा हल्ला\nदिल्लीतील प्रदूषित हवेमुळे ब्रेन डॅमेजचा धोका\nकुंभ मेळा आणि प्रवासी भारतीय संमेलन म्हणजे नौटंकी, कॅबिनेट मंत्र्याचे वादग्रस्त…\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लग���वणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nऑस्ट्रेलियन कर्णधार फिंच बळीचा बकरा, भुवनेश्वरची अनोखी हॅटट्रीक\nआजचा अग्रलेख : शिवस्मारकाचा छळ\nठसा : डॉ. अनिल अवचट\nलेख : बालमनाच्या जडणघडणीसाठी ‘चित्रकला’ हवी\nआजचा अग्रलेख : घोषणांचा ‘मोसम’\n– सिनेमा / नाटक\nकरणी सेनेला कंगनाचे राजपुती बाण्यात उत्तर\nमला महाराष्ट्राची संस्कृती फार आवडते – कोरिओग्राफर एम. सुधाकर\n‘सर्व लाईन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nआठवडाभर आधीच साजरा होणार ‘शिमगा’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 वर्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nकेरळवर ओढवलेल्या महापुराच्या भीषण आपत्तीनंतर आता राज्यावर नवे वेगळेच संकट ओढवले आहे. राज्यातील नद्या आणि विहिरींचे पाणी आटल्याने आता केरळवासीयांवर कोरड्या दुष्काळाचे संकट ओढवले आहे. केरळ सरकारने या समस्येचा अभ्यास करण्यासाठी तज्ञांची समिती नेमली आहे.\nकेरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी राज्य विज्ञान, तंत्रज्ञान आणि पर्यावरण परिषदेला केरळवर ओढवलेल्या नव्या संकटावर मार्ग काढण्यासाठी संशोधन करण्याचे आदेश दिले आहेत. पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या वायनाड जिह्यातील शेतजमीन नद्या आणि विहिरींचे पाणी आटल्याने नापिकीच्या मार्गावर आली आहे. राज्यातील पेरियार, भारतपुझा, पम्पा आणि कबानी नद्यांची पात्रे आश्चर्यकारकरीत्या आटली आहेत. अनेक जिह्यांतील विहिरीतील पाणीही गायब झाल्याने केरळवासीय नव्या संकटात सापडले आहेत.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागील‘वन अबव्ह’, ‘मोजोस बिस्रोच्या मालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई होणार\nपुढीलगणेशोत्सवासाठी तगडा पोलीस बंदोबस्त; 5 हजार सीसीटीव्हीतून वॉच\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nपालघरमध्ये ओबीसींचे बेमुदत धरणे आंदोलन\n’10 Year Challenge’ मागे फेशियल डेटा चोरीचा कट असल्याचा संशय\nकाँग्रेस सत्तेवर आल्या�� ‘मंदिर वही बनेगा’: हरीश रावत\nपालघरमध्ये ओबीसींचे बेमुदत धरणे आंदोलन\n’10 Year Challenge’ मागे फेशियल डेटा चोरीचा कट असल्याचा संशय\nकाँग्रेस सत्तेवर आल्यास ‘मंदिर वही बनेगा’: हरीश रावत\nमंत्रालयासमोर पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न\nकश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर हँड ग्रेनेडचा हल्ला\nकरणी सेनेला कंगनाचे राजपुती बाण्यात उत्तर\nदिल्लीतील प्रदूषित हवेमुळे ब्रेन डॅमेजचा धोका\n‘सर्व लाईन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nआठवडाभर आधीच साजरा होणार ‘शिमगा’\n‘मी पण सचिन’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nकुंभ मेळा आणि प्रवासी भारतीय संमेलन म्हणजे नौटंकी, कॅबिनेट मंत्र्याचे वादग्रस्त...\n‘लकी’च्या गाण्यावर अभिनेता जितेंद्र यांनी केला डान्स\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/43", "date_download": "2019-01-18T12:10:17Z", "digest": "sha1:5CUWE3WS2UZ55QNVSUMJUDD6ZELVAAV6", "length": 14781, "nlines": 140, "source_domain": "mr.upakram.org", "title": "इतिहास | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nक्लोंडायक गोल्ड रश - भाग २\nरॉबर्ट हेंडरसन, कॅनडातील 'नोवा स्कॉशिया' परगण्यातला एक धाडसी युवक. सहा फुट उंच, निळ्या डोळ्यांचा, निधड्या छातीचा. त्याचे वडील बिग आयलंडवरील दिपगृहाच्या देखभालीचं काम करीत. वडीलांच्या कामात काडीचाही रस नसलेल्या हेंडरसनला नेहमीच भूमिगत सोनं दडल्याची स्वप्न पडत असत, नव्हे तशी स्वप्न तो रंगवत बसलेला असायचा. तसा तो पोटापाण्यासाठी फुटकळ उद्योग करायचा पण मनात नेहमीच हे भूमिगत सोनं धुंडाळून काढायची सुप्त इच्छा दडलेली होती. शेवटी वयाच्या चौदाव्या वर्षी त्याने रहातं घर सोडलं आणि सोन्याच्या शोधार्थ न्युझीलंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका असे अनेक प्रांत पालथे घातले.\nक्लोंडायक गोल्ड रश - भाग १\nइसवी सन १५०० च्या आसपास युरोपात सत्ता काबीज केल्यावर रशियनांनी अतिपुर्वेला सैबेरियाच्या दिशेने आपला मोर्चा वळवला. सैबेरिया काबीज ��रून पुढे अमेरिका खंडात प्रवेश करायाचा त्यांचा इरादा होता. सैबेरियाच्या दिशेने प्रवास करता करता आशिया खंडाच्या पॅसिफीक किनार्‍यावर त्यांचं लक्ष गेलं. यातूनच सैबेरिया व उत्तर अमेरिका जोडण्याची कल्पना तत्कालीन रशियन राज्यकर्ता 'पिटर द ग्रेट' याच्या डोक्यात आली. या कल्पनेला कितपत मूर्त स्वरूप देता येईल याची शाहनिशा करण्याकरीता त्याने रशियन नेवीतील डॅनिश ऑफिसर Vitus Bering (१) याला मोहीमेवर रवाना केलं.\nसुरकोटला अश्व भाग 3\nट्रोजन युद्ध भाग २.२- इलियडमधले द्रोणपर्व: विविध वीरांचा पराक्रम आणि अकीलिसचा धुमसता राग.\nमागील लेखात इलियडमधील २४ बुक्सपैकी पहिल्या ३ बुकांचा सारांश आला होता. आता बुक्स ४ ते १० यांमधील कथाभाग पाहू. पहावे तिकडे नुस्ती मारामारी-महाभारतात \"धनुर्भिरसिभिर्भल्लैर्गदाभिस्तोमरर्ष्टिभि:\" असे त्या तुंबळ युद्धाचे वर्णन दिलेय अगदी तश्शीच. शृंगार झाल्यानंतर होमरबाबांच्या अंगात वीररस उसळी मारू लागलाय असेच वाटते ती बुक्स वाचून.\nसुरकोटला अश्व: भाग 2\n1971-72 या वर्षामध्ये श्री. ए.बी.शर्मा या भारतीय पुरातत्त्व शास्त्रज्ञाने, सुरकोटला येथील टेकाडावर, इ.स.पूर्व 2000 या कालखंडातील घोड्याच्या अस्थी अवशेषांचा लावलेला शोध, पुढची सुमारे 20 वर्षे,जगभरच्या इतर शास्त्रज्ञांनी संपूर्णपणे अमान्यच केल्याने तसा दुर्लक्षितच राहिला. एक सुप्रसिद्ध आणि सन्मानित पुरातत्त्व शास्त्रज्ञ डॉ. रिचर्ड एच मेडो (Dr. Richard H. Meadow) यांनी उलट या शोधावर टीका करताना असे सांगितले होते की:\n१६६४ - सुरतेत शिवाजी\nशिवाजीच्या सुरतेवरील १६६४च्या जानेवारीतील पहिल्या मोहिमेचे खालील वर्णन सुरतेमध्ये तेव्हा उपस्थित असलेल्या M.Escaliot नावाच्या ख्रिश्चन फादरने लिहून Brown आपल्या एका परिचिताकडे पाठविले होते. ते वर्णन Indian Antiquary ह्या नियतकालिकाच्या सप्टेंबर १८७९ च्या अंकात छापले होते. मला ते सर्व पत्र जालावर सापडले.\nहे काही नवीन मुळीच नाही. ह्या पत्राचे संदर्भ अनेक शिवचरित्रांमधून पाहावयास मिळतात. तथापि मी तरी सर्व पत्र मुळातून आजपर्यंत कोठेच वाचले नव्हते. त्यामुळे उत्सुकतेपोटी मी ते सर्व वाचले.\n'उपक्रम'च्या अन्य सदस्यांनाहि ते मुळातून पूर्णतः वाचावयास आवडेल अशा हेतूने ते येथे खाली देत आहे.\n‘सुरकोटला’ अश्व: भाग 1\n‘सुरकोटला‘ हे गुजरात राज्यामधील कच्छ जिल्ह्यामध्ये असलेले, एक अगदी छोटेसे खेडेगाव आहे. विकिमॅपियावरील माहितीप्रमाणे या गावाचे अक्षांश-रेखांश, साधारण 23°37′N 70°50′E असे आहेत. त्यामुळे हे खेडे कच्छची राजधानी असलेल्या भूज शहरापासून ईशान्येस साधारण 120 किमी अंतरावर तर रापर गावाच्या ईशान्येस, 22 किमी अंतरावर वसलेले आहे असे म्हणता येते. या खेड्याजवळच 16 ते 26 फूट उंच असलेले एक टेकाड बघण्यास मिळते. या टेकाडाच्या सभोवती असलेली जमीन उंचसखल असून त्यात मधेमधे लाल मातीने माखलेल्या सॅन्डस्टोन दगडाच्या छोट्या छोट्या टेकड्या विखुरलेल्या आहेत.\nभारतीय इतिहासामधील सुप्रसिध्ध असा एक किस्सा सांगितला जातो कि टिळक व सुधारक आगरकर यांच्यामध्ये \"आधी समाजसुधारणा हवी कि आधी राजकीय स्वातंत्र्य मिळायला हवे\" या दोन्ही बाबीवर या दोन्ही प्रिय मित्रांचे बिनसले. पुढे आगरकर आपल्या राहिले आणि समाजसुधारणा \"बुधीप्रमाण्यावाद\" नियमानुसार केली. व पुढे टिळक \"राष्ट्रीय सभेमध्ये\" जहालांचे प्रमुख नेते बनले.\nभारतीय लोकशाही, ६५ च युद्ध, कारगिल आणि शत्रूचा पण पॉइण्ट ऑफ व्ह्यू\nपिलू मोदी हे नाव आज कुणाच्या फारस स्मरणात नाही. पण पेशाने स्थापत्य विशारद असणार्‍या या अष्टपैलु माणसाने भारतीय राजकारणावर पण काही काळ आपला ठसा उमटवला होता. पिलू मोदी हे त्यांचे समकालीन राजकारणी व तत्कालीन पाकिस्तानी बडे प्रस्थ झुल्फीकार अली भुट्टो यांचे जवळचे मित्र होते. त्यानी कॉलेज मध्ये एक्त्रच प्रवेश घेतला होता इतकेच नव्हे तर ते रूम मेट्स म्हणून पण एकत्र राहीले होते. अशा या त्यांच्या घनिष्ट मित्राला जनरल ज़ीया यानी लष्करी उठाव करून तुरुंगात टाकले व स्वताहा त्या देशाचे सर्वेसर्वा बनले. लष्करी हुकुमशाहाना कायम च जनाधार असणार्‍या नेत्याचे भय असते.\nट्रोजन युद्ध भाग २.१- इलियड: बहिरंगपरीक्षण आणि संक्षिप्त कथा.\nरोजन युद्ध भाग पहिला\nट्रॉयच्या मोहिमेला निघाल्यावर ८ वर्षे भरकटण्यात आणि त्यानंतरची ९ वर्षे इतर चकमकींत गेल्यावर मग लोक जागे झाले. तद्वतच पहिल्या आणि दुसर्‍या लेखात लै अंतर आहे, पण इथून पुढचे लेख जरा लौकर येतील हे नक्की. :)\nइलियडच्या आधीची अतिसंक्षिप्त पूर्वपीठिका:\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/indian-become-crorepati-within-second-in-abhudhabi/", "date_download": "2019-01-18T11:36:07Z", "digest": "sha1:OR52RN3FTHWM25OU5P4FM66OX5CF3A37", "length": 16342, "nlines": 255, "source_domain": "www.saamana.com", "title": "अबूधाबीत ए��ा सेकंदात हिंदुस्थानी बनला करोडपती | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमंत्रालयासमोर पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न\nरायगड जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन\nनैसर्गिक कारणांमुळे कोणतीही संस्था अडचणीत येत नाही – शेखर चरेगावकर\nमामाचे गाव आदर्श करण्याचा भाच्याने केला संकल्प\nकाँग्रेस सत्तेवर आल्यास ‘मंदिर वही बनेगा’: हरीश रावत\nकश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर हँड ग्रेनेडचा हल्ला\nदिल्लीतील प्रदूषित हवेमुळे ब्रेन डॅमेजचा धोका\nकुंभ मेळा आणि प्रवासी भारतीय संमेलन म्हणजे नौटंकी, कॅबिनेट मंत्र्याचे वादग्रस्त…\nआत्तापर्यंत 51 महिलांनी केला शबरीमला मंदिरात प्रवेश, केरळ सरकारची माहिती\nमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले\nडोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातमीने खळबळ\nटार्गेट पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात गुडघ्यावर बसून चालवले\nकेनियामध्ये पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, 14 जणांचा मृत्यू\nघ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक\nविराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nऑस्ट्रेलियन कर्णधार फिंच बळीचा बकरा, भुवनेश्वरची अनोखी हॅटट्रीक\nआजचा अग्रलेख : शिवस्मारकाचा छळ\nठसा : डॉ. अनिल अवचट\nलेख : बालमनाच्या जडणघडणीसाठी ‘चित्रकला’ हवी\nआजचा अग्रलेख : घोषणांचा ‘मोसम’\n– सिनेमा / नाटक\nकरणी सेनेला कंगनाचे राजपुती बाण्यात उत्तर\nमला महाराष्ट्राची संस्कृती फार आवडते – कोरिओग्राफर एम. सुधाकर\n‘सर्व लाईन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\nआठवडाभर आधीच साजरा होणार ‘शिमगा’\nथोडं खाजगी आयुष्य जगूया\n हिला पुरुषांचा आवाज ऐकूच येत नाही..\nसाठ देशातील लोकांनी साजरा केला ‘पँट लेस डे’\nम्हणून ‘या’ गावात तरुण-तरुणींना राहावे लागते लिव्ह इनमध्ये\nइन्स्टाग्रामवर हे अंडे इतके प्रसिद्ध का झाले गुळगुळीत अंड्याला 2 कोटींहून…\n‘या’ गावात 25 व��्षात संपतं तारुण्य, वाचा काय आहे नक्की प्रकार\nरोखठोक : आता सवर्णांची बारी\nहसीनांचा विजय हिंदुस्थानसाठी सुसंधी\n‘राफेल’ची रस्सीखेच दूरगामी परिणाम\nटिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया\nअबूधाबीत एका सेकंदात हिंदुस्थानी बनला करोडपती\nवर्षानुवर्षे जीवतोड मेहनत करूनही करोडपती बनण्याचे अनेकांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरत नाही. हिंदुस्थानी वंशाचे थैंसिलस याला अपवाद ठरले आहेत. अबूधाबी आंतरराष्ट्रीय विमानतळावर बिग तिकीट लॉटरीचे तिकीट काढलेल्या थैंसिलस यांनी तब्बल १२ कोटी रूपये जिंकले आहेत. विशेष म्हणजे थैंसिलस यांच्यासमवेत आणखी १७ हिंदुस्थानी नागरिक ही लॉटरी जिंकले असून त्यांनी लाखो रूपयांची कमाई केली आहे. थैंसिलस यांनी ०३०२०२ या क्रमांकाचे बिग तिकीट जिंकले होते. नुकतीच या बंपर बक्षिसाची घोषणा झाली. याआधी जानेवारीमध्ये झालेल्या बंपर लॉटरीमध्ये हरिकृष्ण यांना २०.८ कोटी रूपयांची लॉटरी लागली होती. थैंसिलस यांनी ही लॉटरी काढण्याची आताची आठवी वेळ होती. कधीतरी आपण बक्षिस जिंकू, असा त्यांना विश्वास होता. अखेर त्यांचे स्वप्न पूर्ण झाले.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलसौदीचे आकाश एअर इंडियाला मोकळे\nपुढीलसीआरपीएफ जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, दोन जवान जखमी\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकाँग्रेस सत्तेवर आल्यास ‘मंदिर वही बनेगा’: हरीश रावत\nमंत्रालयासमोर पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न\nकश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर हँड ग्रेनेडचा हल्ला\nकाँग्रेस सत्तेवर आल्यास ‘मंदिर वही बनेगा’: हरीश रावत\nमंत्रालयासमोर पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न\nकश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर हँड ग्रेनेडचा हल्ला\nकरणी सेनेला कंगनाचे राजपुती बाण्यात उत्तर\nदिल्लीतील प्रदूषित हवेमुळे ब्रेन डॅमेजचा धोका\n‘सर्व लाईन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित\n#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली\n सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा\nPhoto : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज\nआठवडाभर आधीच साजरा होणार ‘शिमगा’\n‘मी पण सचिन’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nकुंभ मेळा आणि प्रवासी भारतीय संमेलन म्हणजे नौटंकी, कॅबिनेट मंत्र्याचे वादग्रस्त...\n‘लकी’च्या गाण्यावर अभिनेता जितेंद्र यांनी केला डान्स\n‘पारधाड ‘सिनेमाचा पोस्टर ट्रेलर सोहळा संपन्न\nऑस्ट्रेलियन कर्णधार फिंच बळीचा बकरा, भुवनेश्वरची अनोखी हॅटट्रीक\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/publication-of-maharashtra-sanskrtisanchit-book-106743/", "date_download": "2019-01-18T12:02:19Z", "digest": "sha1:GYEVIVREIJARL36BASEEJQRP3RRPM6SY", "length": 16676, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘महाराष्ट्राचे संस्कृतिसंचित’ ग्रंथ प्रकाशित | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nरेल्वेच्या विकासासाठी ठाणे मनोरुग्णालयाच्या कोटय़वधींच्या जागेला नख\nशिक्षकांकडून बनावट ‘टीईटी’ प्रमाणपत्रे सादर\nदोन वर्षांपासून कुलकर्णीची शस्त्रविक्री\nमहाआघाडीतील सहभागाबाबत अद्याप प्रस्तावच नाही\nभाजपपुढे पुन्हा यश मिळवण्याचे आव्हान\n‘महाराष्ट्राचे संस्कृतिसंचित’ ग्रंथ प्रकाशित\n‘महाराष्ट्राचे संस्कृतिसंचित’ ग्रंथ प्रकाशित\nमहाराष्ट्रात वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींची माहिती देणाऱ्या ‘महाराष्ट्राचे संस्कृतिसंचित’ या ग्रंथाचे प्रकाशन नुकतेच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माजी सरव्यवस्थापक अनुराधा ठाकूर यांच्या हस्ते झाले.\nमहाराष्ट्रात वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींची माहिती देणाऱ्या ‘महाराष्ट्राचे संस्कृतिसंचित’ या ग्रंथाचे प्रकाशन नुकतेच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माजी सरव्यवस्थापक अनुराधा ठाकूर यांच्या हस्ते झाले.\nदादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’या संकेतस्थळाच्या तिसऱ्या वर्धापन दिन कार्यक्रमात हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. दिनकर गांगल आणि यश वेलणकर यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे.\nया वेळी ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’चे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर म्हणून प्रसिद्ध मुलाखतकार-निवेदक सुधीर गाडगीळ यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.\nवेगवेगळ्या विषयात खूप मोठे काम करणारे डॉ. राजेंद्र चव्हाण, प्रा. रवी बापट, सतीश गदिया, वीणा गोखले, दिनेश वैद्य यांच्याशी गाडगीळ यांनी संवाद साधला. कार्यक्रमाची सांगता किरण क्षीरसागर यांनी सादर केलेल्या ‘साहित्याचे अभिवाचन’ या कार्यक्रमाने झाली.\n‘बिंब-प्रतिबिंब’चा हिंदूी अनुवाद प्रकाशित\nचंद्रकांत खोत लिखित ‘बिंब-प्रतिबिंब’ या कादंबरीच्या हिंदी अनुवादाचे प्रकाशन नुकतेच बृहन्मुंबईचे पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह यांच्या हस्ते एका कार्यक्रमात झाले. पत्रकार रमेश यादव यांनी हा अनुवाद केला आहे.\n‘भारतीय ज्ञानपीठ’ने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. ज्येष्ठ हिंदी साहित्यिक डॉ. रामजी तिवारी हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.\nया वेळी बोलताना डॉ. सिंह यांनी सांगितले की, इंग्रजांनी सुरू केलेल्या आपल्या येथील शिक्षण व्यवस्थेत आपले प्राचीन वाङ्मय असलेल्या वेदांना महत्व नाही. पण वेदांचा अभ्यास ही काळाची गरज असून आणखी काही काळाने लोकांना याची गरज भासणार आहे. या वेळी डॉ. तिवारी, लेखक यादव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.\n‘हिंदूुत्व ही आदर्श जीवनप्रणाली-राम नाईक\nविश्वनाथन यांनी लिहिलेल्या ‘अ‍ॅम आय ए हिंदूू’ या इंग्रजी पुस्तकाच्या मराठी अनुवादाचे प्रकाशन नुकतेच माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांच्या हस्ते झाले. बाळासाहेब माने यांनी या इंग्रजी ग्रंथाचा ‘मी हिंदूू आहे का’ या नावाने केलेला अनुवाद श्री अक्षर ग्रंथ प्रकाशन संस्थेने प्रकाशित केला आहे.\nया वेळी बोलताना नाईक म्हणाले की, स्वामी विवेकानंद यांनी अमेरिकेत जाऊन हिंदुत्व ही कल्पना जगाला समजून सांगितली. विश्वनाथन यांनी हिंदुत्वाबाबत इंग्रजीत पुस्तक लिहून तेच काम पुढे नेले आहे. हिंदूुत्व ही एक आदर्श जीवनप्रणाली आहे. डॉ. रामदास गुजराथी यांनी प्रास्ताविक केले. या वेळी राम देशमुख आणि बाळासाहेब माने यांचीही भाषणे झाली. प्रा. शशिकांत अटावळकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.\nमनोहर रणपिसे यांना ‘गझल गौरव’ पुरस्कारप्रदान\nयूआरएल फाऊंडेशनतर्फे देण्यात येणारा ‘गझल गौरव’ हा पुरस्कार नुकताच ज्येष्ठ गझलकार मनोहर रणपिसे यांना कराड नागरी सहकारी बँकेचे सुभाष जोशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. रोख १५ हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.\nयाच कार्यक्रमात रणपिसे यांच्या ‘निर्वाण’ या गझल संग्रहाचे प्रकाशनही करण्यात आले. सोमनाथ प्रकाशन यांनी हे पुस्तक प्रकाशित केले आहे.\nयूआरएल फाऊंडेशनचे अध्यक्ष उदयदादा लाड, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां सिंधुताई सपकाळ, अभिनेते उपेंद्र लिमये, रवी दाते आदी या वेळी उपस्थित होते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nस्टेट बँक संपत्ती व्यवस्थापन सेवा क्षेत्रात\nसंपाचा परिणाम शून्य; मुंबईत स्टेट बँकेच्या शाखांमध्ये नियमित व्यवहार\nस्टेट बँकेचा नफा ६६ टक्क्यांनी घसरला\nपाच सहयोगी बँका ताब्यात घेण्याचा स्टेट बँकेलाच १,६६० कोटींचा भरुदड\nविलीनीकरणाविरोधात बँक संपात ५० हजार कर्मचाऱ्यांचा सहभाग\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nभारताचा ऑस्ट्रेलिया दौरा सुफळ संपूर्ण; वन-डे मालिकेतही भारताचा ऐतिहासिक विजय\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nIND vs AUS : ....तर निकाल वेगळाच लागू शकला असता \nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\nभारतासाठी 'ती' मिसाइल टेक्नॉलॉजी ठरु शकते गेमचेंजर\nभारताच्या ऐतिहासिक विजयानंतर लतादीदींनी धोनीसाठी केले 'हे' खास ट्विट\n'उरी' ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे\nसंजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा 'हा' मेसेज\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nPhoto : मराठी चित्रपटात बिकिनीमध्ये दिसणार 'ही' सौंदर्यवती\nPhoto : विकी कौशल- हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब\nकोंडीतले ठाणे : दुभाजकांवरील पांढरे पट्टे गायब\nकोपरी खाडीकिनारी फ्लेमिंगोंना मेजवानी\n‘एचएएल’कडे हजारो कोटींचे काम\nमहाराष्ट्राचे पाणी गुजरातला देण्याचा डाव उधळू\nमहिन्यात ५२६ कोटींची नागरी कामे\nद्रुतगती महामार्गावरील ‘पॅचेस’ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://harinarke.blogspot.com/2017/04/blog-post_17.html", "date_download": "2019-01-18T11:17:17Z", "digest": "sha1:A4CNVOUGE7GNX7UMZWWIRINIXFLTL6I4", "length": 27588, "nlines": 367, "source_domain": "harinarke.blogspot.com", "title": "प्रा. हरी नरके: उद्योगपती आणि कार्यकारी संचालक :- जोतीराव फुले", "raw_content": "\nउद्योगपती आणि कार्यकारी संचालक :- जोतीराव फुले\nजोतीरावांच्या कंपनीनं केलेली महत्त्वाची कामं म्हणजे कात्रजचा बोगदा, येरवड्याचा पूल आणि खडकवासला धरणाचा कालवा होय.\nजोतीरावांच्या उद्योगपती, कार्यकारी संचालक, अर्थतज्ज्ञ आणि शेअर मार्केटविषयक योगदानाकडे जाणकारांचं अद्याप पुरेसं लक्ष गेलेलं नाही.\nख्यातनाम विचारवंत डॉ. रामचंद्र गुहा यांनी जोतीरावांना आधुनिक भारताचे \"शिल्पकार\" मानलेले आहे. डा.बाबासाहेब आंबेडकर त्यांना गुरूस्थानी मानायचे आणि फुले यांचा वारसा आपण कायम उराशी बाळगू असे अभिमानानं सांगायचे. १९३२ साली पुण्यात बोलताना महात्मा गांधी म्हणाले होते, \"जोतीराव फुले देशके पहले महात्मा थे. असली महात्मा वोही थे.\" स्वातंत्र्यवीर सावरकरांनी फुल्यांना \"समाज क्रांतिकारक\" म्हणून गौरविले होते. तीन अगदी भिन्न वैचारिक छावण्यांमधील या नेत्यांनी फुल्यांचा गौरव केलेला आहे.\nजोतीरावांचा जन्म ११ एप्रिल १८२७ ला झाला. अवघ्या दहा वर्षांनी या घटनेला २०० वर्षे पूर्ण होतील. त्यांना ६३ वर्षांचे आयुष्य लाभले. कोणताही महापुरूष हा त्या काळाच्या मर्यांदांनी वेढलेला असतो. फुले द्रष्टे, योद्धा आणि समाजक्रांतिकारक असले तरी त्यांनाही काळाच्या मर्यादा होत्याच. आज त्यांचा कालातीत वारसा कोणता याचा विवेक करायला हवा. आजच्या जागतिकीकरणाच्या संघर्षशील जिवनात असे काही फुल्यांकडून आपल्याला मिळण्याची शक्यता आहे काय असल्यास किती आणि कोणत्या गोष्टी याचा विचार करायला हवा.\nजोतीरावांनी सर्वांना शिक्षण,ज्ञाननिर्मिती, कौशल्यनिर्मिती, स्त्री-पुरुष समता, जातीनिर्मुलन, संसाधनांचे फेरवाटप, धर्मचिकित्सा आणि आंतरजातीय विवाह या कार्यक्रम पत्रिकेच्या आधारे आधुनिक भारताच्या पायाभरणीचं काम केलं.\nजोतीराव आयुष्यभर विनावेतन आणि विना मानधन पूर्णवेळ सामाजिक कार्यकर्ते राहिले. त्यांनी स्वकष्टार्जित संपत्ती खर्चून समाजकार्य केलं. ते 'पुणे कमर्शियल आणि कॉट्रॅक्टींग कंपनी'चे [Pune commercial & contracting Company] कार्यकारी संचालक होते. एक अव्वल दर्जाचे यशस्वी उद्योगपती, व्यापारी आणि नामवंत शेतकरी म्हणून जोतिरावांचा नावलौकिक होता. या कंपनीने धरणं, कालवे, बोगदे, पूल, इमारती, कापडगिरण्या, राजवाडे, रस्ते आदींची भव्य आणि देखणी बांधकामं केली. जोतीरावांच्या उद्योगपती, कार्यकारी संचालक, अर्थतज्ज्ञ आणि शेअर मार्केटविषयक योगदानाकडे जाणकारांचं अद्याप पुरेसं लक्ष गेलेलं नाही. जोतीराव हे स्वत:च्या तेलानं जळणारे सामाजिक कार्यकर्ते होते. वर्गणीवर समाजकार्य करण्याची प्रथा तोवर निर्माण झालेली नव्हती. स्वकष्टार्जित संपत्ती खर्चून त्यांनी समाजकार्य केलं.\n‘बिल्डर’ हा शब्द आज वेगळ्या अर्थानं प्रचलित झालेला आहे. त्याला ‘आदर्श’ रूप प्राप्त झाल्यानं तो वापरताना काळजी घ्यावी लागते. जोतीराव हे मूलत: एक ‘���ेशन बिल्डर’ होते. त्यांच्या कंपनीचे भागीदार असलेले वा सत्यशोधक समाजाचे सदस्य असलेले अनेक मान्यवर बांधकाम क्षेत्रावर आपली मोहर उमटवून गेले आहेत. मुंबई महानगरपालिकेची मुख्य इमारत, भायखळा पूल आणि परळचे रेल्वे वर्कशॉप, मुंबईतील अनेक कापडगिरण्या, भंडारदरा जलाशय, बडोद्याचा सयाजीराव गायकवाडांचा लक्ष्मीविलास राजवाडा, आदींची बांधकामे सत्यशोधकांनी केलेली आहेत. राजू बाबाजी वंजारी यांनी मुंबईतील टाइम्स ऑफ इंडियाची इमारत, सोलापूरची लक्ष्मी विष्णू मिल आणि लक्ष्मीदास खिमजी यांच्या मुंबईतील कापड गिरण्या बांधल्या. हे सर्वजण जोतीरावांचे निकटचे स्नेही आणि जोतीरावांच्या कंपनीचे भागीदारही होते. त्यांनी सत्यशोधक चळवळीला फार मोठे योगदान दिलेलं आहे. जोतीरावांच्या कंपनीनं केलेली महत्त्वाची कामं म्हणजे कात्रजचा बोगदा,येरवड्याचा पूल आणि खडकवासला धरणाचा कालवा होय. पूल, धरणे, कालवे, बोगदे आणि रस्ते व सुंदर इमारती यांसारखी अनेक दर्जेदार बांधकामं त्यांनी केली. त्यातून मिळविलेली रक्कम सामाजिक कामासाठी मुक्त हस्ते खर्चून टाकली.\nजोतीरावांच्या या कंपनीतर्फे पुस्तक प्रकाशनाचंही काम केलं जाई. बौद्ध विचारवंत अश्वघोष यांच्या वज्रसूची या जगप्रसिद्ध ग्रंथावर आधारित पुस्तक तुकाराम तात्या पडवळ यांनी १८६५ साली लिहिलं. जोतीरावांनी ते ‘जातीभेद विवेकसार’ प्रकाशित केलं. या कंपनीचं पुण्यात पुस्तकविक्री केंद्र होतं.\nसोन्याचे दागिने बनविण्याचे साचे विकण्याची एजन्सी जोतीरावांकडे होती.\nही कंपनी भाजीपाला विक्री व पुरवठा यांचेही काम करीत असे.\nएक अव्वल दर्जाचे यशस्वी व्यापारी, उद्योगपती आणि नामवंत शेतकरी म्हणून जोतीरावांचा नावलौकिक होता. सामाजिक कार्यकर्ता आणि यशस्वी उद्योगपती असा संगम फार विरळाच म्हटला पाहिजे.\nकितीतरी मोठी कामं या कंपनीमार्फत त्यांनी केल्याच्या कागदोपत्री नोंदी मिळालेल्या आहेत. १५० वर्षांपूर्वी कृषी-औद्योगिक शिक्षणाचा आग्रह धरणारे फुले हे आधुनिक भारताच्या कृषी-औद्योगिक प्रगतीचे द्रष्टे शिल्पकार ठरतात. भारतीय कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांना पहिली कामगार संघटना बांधायला जोतिरावांचेच प्रोत्साहन होते.\nनेल्सन मंडेला आणि बराक ओबामा भारत भेटीवर आलेले असताना आपण त्यांना फुले यांनी १८७३ साली [144 वर्ष���ंपुर्वी ] लिहिलेल्या \"गुलामगिरी\" ह्या ग्रंथाचा इंग्रजी अनुवाद भेट दिला. ते दोघेही भाराऊन गेले. फुले यांनी हे पुस्तक निग्रोमुक्तीच्या चळवळीला अर्पण केलेले आहे. संपुर्ण आशिया खंडातील हा एकमेव विचारवंत आहे की ज्यानं दिडशे वर्षांपुर्वी विचारांचं जागतिकीकरण केलेलं होतं.\nडॉ. जी.एस.घुर्ये आणि डॉ. एम.एन.श्रीनिवासन यांच्या अनेक वर्षे आधी महात्मा जोतीराव फुले यांनी भारतीय समाजाचं विशेषत: जातीव्यवस्थेचं ज्या पद्धतीनं शास्त्रीय विश्लेषण केलं होतं ते पाहता, जोतीराव हेच आद्य भारतीय समाजशास्त्रज्ञ ठरतात. त्यांचं हे लेखन आंतरराष्ट्रीय दर्जाचं आहे.\nसंदर्भ 1. आम्ही पाहिलेले महात्मा फुले, महाराष्ट्र शासन, मुंबई, 1993\n2, महात्मा फुले - शोधाच्या नव्या वाटा, महाराष्ट्र शासन, मुंबई, 1998\n3. महात्मा फुले - समग्र वांड्मय, महाराष्ट्र शासन, मुंबई, 1991\nLabels: इतिहास, महात्मा फुले, विचार, व्यक्तीचित्रे\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले: समग्र वाड्मय, मुखपृष्ठ\nडॉ. अरूणा ढेरे यांच्यासमवेत-\nमहात्मा फुले समग्र वाङ्मय\nमाझे आवडते लेखक प्रा.भालचंद्र नेमाडे यांच्यासोबत..\nविचारधारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर...\nलालदिवे गाडीवरचे आणि ---\nअजानचे भोंगे, महाआरत्या आणि धार्मिक उत्सवाचे डिजे ...\nपुणे मनपातील तोडफोड वास्तुदोषामुळे\nडॉ.बाबासाहेब : शेतकर्‍यांचे सच्चे मित्र\nबुद्ध आणि डॉ. बाबासाहेब\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं साहित्य प्रकाशित करण्य...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ प्रकाशन समिती\nकमिशनर फुले : शेअर मार्कॆट\nफुले सत्यशोधक की ब्राह्मणद्वेष्टे\nउद्योगपती आणि कार्यकारी संचालक :- जोतीराव फुले\nचित्रकाराच्या चुकीनं महात्मा जोतीराव फुले यांना चि...\nआणि महात्मा फुले यांची जन्मतारीख सापडली -\nमराठी साहित्याची श्रीमंती वाढवणारा मौलिक ग्रंथ\n4 भिंतींचं घर मी एकटी चालवते\nअंगारवाटा, शोध शरद जोशींचा\nकेशवराव विचारे यांच्या भाषणांतून\nन्यायाधीश ही सुद्धा माणसंच\nकुर्‍हाडीचा दांडा, गोतास काळ\nमहत्वाचं तरिही उपेक्षित आत्मकथन - 2\nहोरपळ टिपणारं महत्वाचं आत्मकथन -1\nगरिबीचा प्रश्न सुटत नाहीत-\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले (12)\nडॅा. रखमाबाई सावे - राऊत (6)\nतू माझा सांगाती (1)\nनिंबा मुका जाधव (1)\nनेमाडे - कसबे-वाद (1)\nन्या. गायकवाड आयोग (1)\nप्रा. रंगनाथ पठारे (1)\nबुद्ध आणि बोधिसत्व (1)\nमाळी व तेली (1)\nलोक माझे सां���ाती (1)\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ (4)\nसावित्रीबाई फुले स्मारक (1)\nशिक्षणतज्ञ सावित्रीबाई फुले यांचे कार्य\nनिषेध- खेडेकर म्हणतात जातीय व धार्मिक दंगली घडवा\n(श्री. एम. डी. रामटेके यांच्या ब्लोगवरून जनहितार्थ साभार पुनर्प्रकाशित.) वाचा आणि क्रुतीशील निषेध करा. ब्रिगेडचे व मसेसं चे सर्वेसर्वा श...\nमहाराष्ट्र भूषण : वादंग आणि वास्तव\nबाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या निर्णयाबाबत उलटसुलट चर्चा चालू आहे. बाबासाहेबांच्या वक्तृत्वावर भाळलेले ...\nमहाराष्ट्राच्या विवेकवादाचा आवाज : डा. नरेंद्र दाभोळकर\nचार दिवसांपुर्वी नरूभाऊंचा फोन आला होता. \"हरी, लेखाचे लक्षात आहे नारे बाबा\" अशी सुरुवात करून बराच वेळ बो...\nद्रष्टा महापुरूष महात्मा जोतीराव फुले\nमहात्मा जोतीराव फुले यांच्या निधनाला आज १२५ वर्षे झाली. त्यांच्या काळात त्यांनी केलेले काम महत्वाचे असेलही, परंतु आज त्याचा काय उपयोग\nआरक्षण आर्थिक आधारावर द्यावे काय\nगेले काही दिवस आरक्षणाचा पाया जात, जमात किंवा सामाजिक आणि शैक्षणिक हा न ठेवता आर्थिक आधारावर समाजातील सर्व गरिबांना आरक्षण द्यावे ही भुमि...\nवामन मेश्राम, मुलनिवासी नायक आणि सांस्क्रुतीक दहशतवाद\nशाळकरी वयात मी फुले - आंबेडकरी चळवळीच्या सम्पर्कात आलो . डा . बाबा आढाव यांचे महात्मा फुले समता प्रतिष्ठान , राष्ट्रसेवा दल आदि संघटन...\nपवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली \n*पवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली *पवार नावाचे रसायन उलगडण्याचा आत्मसमर्थनपर प्रयत्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/president-of-india/all/page-2/", "date_download": "2019-01-18T12:38:34Z", "digest": "sha1:ZT67JXK5DXLP4W6I26QFRIFRTRE4I3WJ", "length": 10330, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "President Of India- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\n29 व्या षटकातच आऊट झालेला धोनी, मात्र कीपरने अपीलच केलं नाही\n#MustWatch: आजचे Top 5 ट्रेंडिंग व्हिडिओ पाहिलेत का\nआता मेडिकलमध्ये मिळणार नाही 'ही' औषधं, केंद्रीय आरोग्य विभागाचा निर्णय\nVIDEO लडाखमध्ये पर्यटक अडकले, बर्फाखाली 5 जणांचा मृत्यू, 5 बेपत्ता\nपुण्यात सिनेस्टाईल दरोडा, बंगल्यात घुसून मुंबईच्या वृद्ध दाम्पत्याला ओलीस ठेवून लुटले\nहे हास्य शेवटचंच, भीषण अपघातात चिमुकलीने गमावलं पितृछत्र\nनाशिक जिल्ह्यात 24 तासात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nVIDEO : भाव म��ळाला नाही, शेतकऱ्याने कांद्याच्या शेतातच केली आत्महत्या\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nहात नसलेल्या चित्रकारांनी काढलेली चित्र पाहून तुम्ही व्हाल थक्क\nआता मेडिकलमध्ये मिळणार नाही 'ही' औषधं, केंद्रीय आरोग्य विभागाचा निर्णय\nVIDEO लडाखमध्ये पर्यटक अडकले, बर्फाखाली 5 जणांचा मृत्यू, 5 बेपत्ता\n'भाजपला जिंकून दिलंस तर प्रमोशन' : दोन महिला अधिकाऱ्यांच्या व्हायरल झालेल्या WhatsApp चॅटमागचं सत्य\nVIDEO तरुणीचा संशयास्पद मृत्यू, संतप्त जमावाने लावली पोलीस स्टेशनला आग\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\nशाहरुखची रील लाइफ मुलगी पुन्हा एकदा हॉट फोटोंमुळे चर्चेत\nअजय आणि अनिल 7 वर्षांनी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर, 'टोटल धमाल' सिनेमातून दिसणार एकत्र\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\nधोनीचा 'हा' विक्रम वाचून तुम्हीही म्हणाल, 'धोनी जैसा कोई नही'\nInd vs Aus : विराट कोहलीच्या 'ट्रम्प कार्ड'ने दिली चार चेंडूत सामन्याला कलाटणी\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\n#MustWatch: आजचे Top 5 ट्रेंडिंग व्हिडिओ पाहिलेत का\nVIDEO : डिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nVIDEO : ...तर तुमच्या वैवाहिक जीवनात कधीच येणार नाही दुःख\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nरामनाथ कोविंद देशाचे नवे राष्ट्रपती\nरामनाथ मैकूलाल कोविंद हे देशाचे नवे राष्ट्रपती झाले आहेत. त्यांना 7 लाख 2 हजार 44 मतं मिळाली. एकूण 66 टक्के मतं त्यांनी मिळवली.\nराष्ट्रपतिपदाच्या शर्यतीत रजनीकांत यांची एंट्री \nराष्ट्रपतींनी अमिताभ आणि टीमसोबत पाहिला 'पिंक'\nसिंधूवर कौतुकाचा वर्षाव, राष्ट्रपतींसह अनेक दिग्गजांनी केलं अभिनंदन\nसाक्षी आम्हाला तुझा अभिमान आहे - पंतप्रधान मोदी\n'महिलांचा मान न राखणार देश कधीच प्रगती करू शकत नाही'\nधर्मनिरपेक्ष मूल्य जपली गेली पाहिजेत -राष्ट्रपती\n29 व्या षटकातच आऊट झालेला धोनी, मात्र कीपरने अपीलच केलं नाही\n#MustWatch: आजचे Top 5 ट्रेंडिंग व्हिडिओ पाहिलेत का\nआता मेडिकलमध्ये मिळणार नाही 'ही' औषधं, केंद्रीय आरोग्य विभागाचा निर्णय\nVIDEO लडाखमध्ये पर्यटक अडकले, बर्फाखाली 5 जणांचा मृत्यू, 5 बेपत्ता\nपुण्यात सिनेस्टाईल दरोडा, बंगल्यात घुसून मुंबईच्या वृद्ध दाम्पत्याला ओलीस ठेवून लुटले\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-authors/t18096/", "date_download": "2019-01-18T11:56:31Z", "digest": "sha1:HBCOJLSEACALU76BRPQPNAFIGVSABOUT", "length": 3262, "nlines": 75, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Authors and Poets | महाराष्ट्राचे लोकप्रिय लेखक / कवी-कवी सचिन निकम", "raw_content": "\nAuthors and Poets | महाराष्ट्राचे लोकप्रिय लेखक / कवी »\nसचिन निकम ह्यांचे आतापर्यंत ९ कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत.\n१. मुक्तस्पंदन २. मुग्धमन ३. मुकुलगंध ४. मुखदर्पण ५. मुकुटपीस\n६. मुरादमन ७. गीतगुंजन ८. दिलखुलास ९. Charming Rhymes (किलबिल गाणी)\nज्ञान प्रकाशन (चेतक बुक्स) पुणे यांनी ही पुस्तके प्रकाशित केली आहेत.\nशिवाय ही पुस्तके ऑनलाईन फेसबुकवर आणि गुगल बूक्स्वर सुद्धा उपलब्ध आहेत.\nविविध विषयावरील अतिश्य सुंदर काव्यलेखन त्यांनी केले आहे.\nपुन्हा पुन्हा वाचाव्या वाटणाऱ्या सोप्या पण गहन विचार मांडणाऱ्या कविता ही त्यांची शैली.\nRe: कवी सचिन निकम\nRe: कवी सचिन निकम\nRe: कवी सचिन निकम\nAuthors and Poets | महाराष्ट्राचे लोकप्रिय लेखक / कवी »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/615613", "date_download": "2019-01-18T12:27:03Z", "digest": "sha1:QC5JMMYNBNI23PJ3PCHEONQXYFSTK3RY", "length": 5020, "nlines": 38, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सैनिक टाकळीमध्ये भवानीसिंह घोरपडे सरकार यांच्याकडून वह्या वाटप - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » सैनिक टाकळीमध्ये भवानीसिंह घोरपडे सरकार यांच्याकडून वह्या वाटप\nसैनिक टाकळीमध्ये भवानीसिंह घोरपडे सरकार यांच्याकडून वह्या वाटप\nयेथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व गर्ल्स हायस्कूलमध्ये शिरोळ पंचायत समितीचे माजी उपसभा��ती भवानीसिंह घोरपडे सरकार यांनी विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप केल्या. गेली कित्येक वर्षांपासून घोरपडे सरकार खिद्रापूर, टाकळीवाडी, दत्तवाड, अब्दुललाट, दानवाड या गावांमधून माध्यमिक, प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत शालेय उपयोगी साहित्य वाटप करत आहेत. कार्यक्रमास दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक शिक्षकवृंद यांचेसह विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.\nफ्रान्सिस परेराची जामिनावर सुटका\nअक्कलकोट स्वामी समर्थ मठात गोमंतकीय बालकलाकारांची कीर्तने\nआयटी पार्क प्रकल्प उभारताना पर्यावरणाला हानी होणार नाही\nखाण अवलंबित दिल्लीस रवाना\nमराठा आरक्षणाविरोधात दाखल याचिका फेटाळण्याची राज्या सरकारची हायकोर्टाला विनंती\nउत्तर प्रदेशात सवर्णांसाठी 10 टक्के आरक्षणास मंजुरी\nनाशिक -पुणे महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू\nमुंबईत मंत्रालयाच्या दारातच एका महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न\nऑस्ट्रेलियाला धूळ चारत भारताचा ऐतिहासिक विजय\nप्रभू रामचंद्र महाराष्ट्रात येणारे पहिले उत्तर भारतीय : पूनम महाजन\nगरज पडल्यास अध्यादेश काढू, पण डान्सबारवरील बंदी कायम ठेवू : मुनगंटीवार\nकाँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यानंतरच राम मंदिर शक्य : हरिश रावत\nअमरावतीत भिंत कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू ; तीन जखमी\nशबरीमला मंदिरात प्रवेश करणाऱया महिलांना सुरक्षा द्या :सुप्रिम कोर्ट\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/plastic-free-elect-women-mulund-33704", "date_download": "2019-01-18T12:30:50Z", "digest": "sha1:DJAM4CGTDUOEUJNPUPWSOBJOS7UBHUMD", "length": 15560, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Plastic free to elect women to Mulund प्लास्टिकमुक्त मुलुंडसाठी महिलांचा एल्गार | eSakal", "raw_content": "\nप्लास्टिकमुक्त मुलुंडसाठी महिलांचा एल्गार\nसोमवार, 6 मार्च 2017\nमुंबई - डम्पिंग ग्राऊंडच्या दुर्गंधीने हैराण झालेल्या मुलुंडमधील महिलांनी प्लास्टिकविरोधात युद्ध पुकारले आहे. त्यांनी मुलुंड प्लास्टिकमुक्त करण्याचा विडा उचलला आहे. मुलुंडमधील महिलांचा निर्भया ग्रुप प्लास्टिक गोळा करून पुण्यात प्रक्रिया करण्यासाठी पाठवत आहे. हा प्रक्रिया प्रकल्प मुलुंड मध्येही उभारण्याचा त्यांचा विचार आहे. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी 300 किलो प्लास्टिकपासून इंधन बनवले आहे.\nमुंबई - डम्पिंग ग्राऊंडच्या दुर्गंधीने हैराण झालेल्या मुलुंडमधील महिलांनी प्लास्टिकविरोधात युद्ध पुकारले आहे. त्यांनी मुलुंड प्लास्टिकमुक्त करण्याचा विडा उचलला आहे. मुलुंडमधील महिलांचा निर्भया ग्रुप प्लास्टिक गोळा करून पुण्यात प्रक्रिया करण्यासाठी पाठवत आहे. हा प्रक्रिया प्रकल्प मुलुंड मध्येही उभारण्याचा त्यांचा विचार आहे. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी 300 किलो प्लास्टिकपासून इंधन बनवले आहे.\nमुंबईतील कचऱ्यात प्लास्टिकचे प्रमाण मोठे असल्याने कचऱ्याच्या विघटनास उशीर लागतो. त्यातून डम्पिंगला आग लागण्याचे प्रमाणही वाढते. प्लास्टिकमुळे ही आग भडकते. यातून मुलुंडची सुटका करायची तर डम्पिंगवर येणारे प्लास्टिक थांबवायला हवे, असा निर्धार करत निर्भया ग्रुपच्या महिला रस्त्यावर उतरल्या; पण या प्लास्टिकचे करायचे काय, असा प्रश्‍न होता. बरीच शोधाशोध केल्यावर पुण्यात प्लास्टिकपासून इंधन बनवण्याचा प्रकल्प सुरू असल्याची माहिती त्यांना मिळाली. पुण्यातील कंपनीशी चर्चा केल्यावर त्यांनी प्लास्टिकवर प्रक्रिया करून देण्यास होकार दिला. मुंबईसमोर आदर्श उभा करण्यासाठी त्यांनी मुलुंडपासून प्लास्टिकमुक्तीची सुरुवात केली.\nगेल्या महिन्यात पहिल्याच प्रयत्नात मुलुंडमधील 200 ते 300 किलो प्लास्टिक कचरा पुण्यात प्रक्रिया करण्यासाठी पाठवला. हा प्रकल्प मुलुंडमध्येही उभारण्याचा विचार आहे, असे निर्भया ग्रुपच्या अस्मिता गोखले यांनी सांगितले. मुलुंडपाठोपाठ मुंबईही प्लास्टिकमुक्त करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्लास्टिक जमा केले जाणार आहे. त्यासाठी संपूर्ण मुलुंडमध्ये जनजागृती सुरू करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.\nभाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक प्रभाकर शिंदे यांनीही प्लास्टिकमुक्तीच्या लढ्याला साथ दिली आहे. प्लास्टिकवर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेकडून जागा देण्याचा प्रयत्न करू, असे आश्‍वासन शिंदे यांनी या महिलांना दिले आहे. प्लास्टिकविरोधात मुलुंडमध्ये चळवळ उभी राहिली आहे. या चळवळीला लोकप���रतिनिधी म्हणून प्रोत्साहन देणे आवश्‍यक आहे, असे शिंदे यांनी सांगितले.\nबुलेट रॅली ते प्लास्टिकमुक्ती\nगुढीपाडव्याच्या स्वागत यात्रेत बुलेट मोटारसायकलस्वार म्हणून सहभागी होणाऱ्या महिलांनी एकत्र येऊन निर्भया ग्रुपची स्थापना केली. त्यांनी आपले काम फक्त महिलांना संरक्षणाचे धडे देणे, त्यांना स्ववलंबी बनवणे एवढ्यापुरते मर्यादित न ठेवता मुंबईतील प्रमुख समस्या सोडवण्यासाठीही पुढाकार घेतला आहे.\n'विप्रो'चा नफा 2,510 कोटींवर; बोनस शेअरची घोषणा\nमुंबई: भारतातील तिसऱ्या क्रमांकाची आयटी कंपनी 'विप्रो'चा नफा सरलेल्या तिसऱ्या तिमाहीत 30 टक्क्यांनी वाढत 2,510.4 कोटी रुपयांवर पोचला आहे. गेल्यावर्षी...\n'डॉक्टर चिंतेत; देश वाचवू की, दंगलखोर'\nनवी दिल्ली- 'डॉक्टर चिंता में हैं...देश को बचाए या दंगाई को' राष्ट्रधर्म का पालन हों' राष्ट्रधर्म का पालन हों असं वादग्रस्त ट्वीट पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी केलं आहे....\nव्हायब्रंट गुजरात: अंबानी करणार 3 लाख कोटींची गुंतवणूक\nगांधीनगर: रिलायन्स इंडस्ट्रीज गुजरातमध्ये 3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा मुकेश अंबानींनी केली आहे. आगामी 10 वर्षात...\n'औरंगाबाद महापालिकेच्या शाळा मुंबईपेक्षा चांगल्या'\nऔरंगाबाद - इंग्रजी शाळांच्या तुलनेत मराठी माध्यमांच्या, त्यात महापालिकेच्या शाळांचा दर्जा वाढला पाहिजे. मुंबई महापालिकेच्या शाळांपेक्षा औरंगाबाद...\nआम्हाला हे सरकार आमचे वाटतच नाही - अर्जुन खोतकर\nऔरंगाबाद - शिवसेनेच्या पाठिंब्यावर सत्तेवर असलेल्या भाजप सरकारने आम्हाला नेहमीच दुय्यम वागणूक दिली. प्रत्येक ठिकाणी आमदार, मंत्र्यांची अडवणूक...\nलार्सन अँड टुब्रो इन्फोटेकला 375 कोटींचा नफा\nमुंबई: लार्सन अँड टुब्रो इन्फोटेकने सरलेल्या डिसेंबरच्या तिमाहीत 375.5 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदविला आहे. त्यात गेल्यावर्षीच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटि��ग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/advocate-gunratn-sadavarte-attacked-outside-mumbai-hc-1803050/", "date_download": "2019-01-18T11:57:36Z", "digest": "sha1:KS4UVQOUEN6DFCEMLPMOBLPWA56BQBHZ", "length": 11945, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Advocate Gunratn Sadavarte attacked outside Mumbai HC | मराठा आरक्षणाविरोधात याचिका करणारे गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ला | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nरेल्वेच्या विकासासाठी ठाणे मनोरुग्णालयाच्या कोटय़वधींच्या जागेला नख\nशिक्षकांकडून बनावट ‘टीईटी’ प्रमाणपत्रे सादर\nदोन वर्षांपासून कुलकर्णीची शस्त्रविक्री\nमहाआघाडीतील सहभागाबाबत अद्याप प्रस्तावच नाही\nभाजपपुढे पुन्हा यश मिळवण्याचे आव्हान\nमराठा आरक्षणाविरोधात याचिका करणारे गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ला\nमराठा आरक्षणाविरोधात याचिका करणारे गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ला\nमुंबई उच्च न्यायालयाबाहेर हा हल्ला करण्यात आला आहे\nमराठा आरक्षणाविरोधात याचिका करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाबाहेर हा हल्ला करण्यात आला आहे. उच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर सुनावणी सुरु होती. यानंतर न्यायालयात काय घडलं यासंबंधी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना एका व्यक्तीने एक मराठा लाख मराठा अशी घोषणा देत गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ला केला. यावेळी तिथे उपस्थित इतर वकिलांनी त्या व्यक्तीला अडवत त्याला चांगलाच चोप दिला.\nगुणरत्न सदावर्ते यांनी याआधीही आपल्याला धमक्या मिळत असल्याचं सांगितलं होतं. आज न्यायालयातही या विषयावर चर्चा झाली. हल्ला होण्याआधी गुणरत्न सदावर्ते यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, आम्ही प्रसारमाध्यमांशी का बोलतो यावर प्रश्न विचारण्यात आला यावर आम्हाला एक हजाराहून जास्त धमक्या मिळाल्या आहेत. आमची हत्यादेखील केली जाईल असं आम्ही न्यायालयात सांगितलं. यावर न्यायालयाने दोन्ही पक्षांना अशा प्रकारे धमकावणं चुकीचं असल्याचं सांगितलं.\nन्यायालयात गुणरत्न सदावर्ते यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप करण्यात आला असता न्यायालयाने कोणत्याही व्यक्तीला आपलं मत प्रदर्शन करण्याचा अधिकार आहे. न्यायालयातील जबाबादार व्यकीतर पक्षपातीपणाचा आरोप करणं चुकीचं आहे असं स्पष्ट केलं होतं.\nमारहाण करणाऱ्या व्यक्तीने आपलं नाव वैजनाथ पाटील असून जालना जिल्ह्याचे रहिवासी असल्याचं प्रसारमाध्यमांना सांगितलं आहे. वैद्यनाथ पाटील नेमका कोण आहे याबद्दल माहिती अद्याप मिळालेली नाही. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून चौकशी सुरु आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nIND vs AUS 3rd ODI - Live : भारताचा 'गब्बर' माघारी, ऑस्ट्रेलियाची झुंज सुरुच\nविवाहसमारंभात गोळीबार; उपचारानंतर जखमी वधू मंडपात दाखल\nडान्सबार सुरु झाल्याने छोटा पेंग्विन खूश असेल: नीलेश राणे\n एकालाही सोडणार नाही'; कंगनाचं करणी सेनेला जशास तसं उत्तर\n...म्हणून शाहरुखने नाकारला राकेश शर्मांचा बायोपिक\nPhoto : अजय देवगणच्या नव्या चित्रपटातील लूक तुम्हाला आठवण करुन देईल राजा रॅन्चोची\nबॉक्स ऑफिसवर विकी कौशलचा 'उरी' सुसाट\nPhoto : फरहान अख्तरचा गर्लफ्रेंडसह स्विमिंग पुलमधला फोटो व्हायरल\nभाजीविक्रेता ते रंगभूषाकार; संतोष गिलबिलेंची मणिकर्णिकाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री\nकोंडीतले ठाणे : दुभाजकांवरील पांढरे पट्टे गायब\nकोपरी खाडीकिनारी फ्लेमिंगोंना मेजवानी\n‘एचएएल’कडे हजारो कोटींचे काम\nमहाराष्ट्राचे पाणी गुजरातला देण्याचा डाव उधळू\nमहिन्यात ५२६ कोटींची नागरी कामे\nद्रुतगती महामार्गावरील ‘पॅचेस’ धोकादायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathimati.net/seva/photogallery/raigad-fort-photos/", "date_download": "2019-01-18T11:15:13Z", "digest": "sha1:TXLWNNQMKMXOXLLAI4DYJLN3DBV6LZBI", "length": 7065, "nlines": 134, "source_domain": "www.marathimati.net", "title": "रायगड किल्ल्याचे फोटो | Raigad Fort Photos", "raw_content": "\nहिंदवी स्वराज्याच्या इतिहासात रायगडाचे स्थान सर्वश्रेष्ठ आहे.\nपुण्याहून रायगडला जाण्यासाठी दुपारी १.३० वाजता बस आहे. ती आपल्याला थेट किल्ल्याच्या पायथ्याशी खूबलढा बुरूजापाशी घेऊन जाते. महाडहूनदेखील रायगडासाठी दिवसातून तीन वेळा बस आहे. खूबलढा बुरूजापासून पायर्‍या चढावयास सुरवात करून रमत-गमत गेले तरी दोन तासात आपण गडावर पोहोचतो. ज्यांना चालण्याचे श्रम नको आहेत, अशांसाठी ” जोग कन्स्ट्रक्शन” ने रोपवे ची सोय केलेली आहे.\nकिल्ल्यावर मुक्कामासाठी जिल्हा परिषदेच्या खोल्या आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे बंगले आहेत. भोजनाची व्यवस्था ��ेशमुखांचे उपाहार गृह आणि म.प.वि.मं. चे कॅंटीन येथे होऊ शकते. जिल्हा परिषदेच्या खोल्यांपाशीच एका मोठ्या फलकावर गडाचे मानचित्र चितारलेले आहे. त्याचा संदर्भ घेऊन संपुर्ण गड फिरणे अवघड नाही. अथवा गो.नी.दाडेकरांचे “शिवतिर्थ रायगड” हे माहिती पुस्तक देशमुखांच्या उपहारगृहात उपलब्ध आहे. राजसभा, टकमक टोक, बाजारपेठ, जगदिश्वराचे मंदिर, महाराजांची समाधि, हिरकणी बुरूज अशा नामवंत ठिकाणांव्यतिरिक्त वाघ दरवाजा, भवानी टोक अशी ठिकाणेही बघण्यास विसरू नका.\nप्रतिक्रिया द्या. प्रतिक्रिया रद्द करा\nआपला ई-पत्ता कुठेही प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक घटक असे दाखविले आहेत *\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://aams2019.org.au/", "date_download": "2019-01-18T11:11:26Z", "digest": "sha1:LTAJ67YP57FOCM4RSS3C7OLI3KIVYPMK", "length": 3068, "nlines": 33, "source_domain": "aams2019.org.au", "title": "Akhil Australia Marathi Sammelan", "raw_content": "\nअखिल ऑस्ट्रेलिया संमेलन २०१९\nआम्हाला सांगायला अतिशय आनंद होत आहे की २०१९ चे अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलन सिडनीमध्ये होत आहे. ऑस्ट्रेलियातील सर्व राज्यांमधील मराठी माणसांनी एकत्र येऊन मराठी भाषा आणि मराठी संस्कृती जपावी तसेच वृद्धिंगत करावी हा संमेलनाचा मुख्य उद्देश. कार्यक्रम सादर करण्यासाठी भारतातून येणारे नामावंत कलाकार व त्याचबरोबर स्थानिक कलाकार आपला कलाविष्कार नृत्य, नाट्य, गायन, वादन अशा विविध माध्यमातून सादर करणार आहेत.\nमुख्य कार्यक्रमाच्या संयोजनासाठी व त्याआधीची निरनिराळ्या आघाडीवरील तयारीसाठी एक समितीही नेमली आहे जिचे स्वयंसेवक सतत कार्यरत आहेत. दर्जेदार कार्यक्रम, सुसंबध्द व्यवस्थापन,उत्तम भोजन, सुसुत्रता, सादरीकरणाचा विषय व मांडणी ह्याच्या चोखंदळ निवडीसाठी सध्या जय्यत तयारी सुरु आहे.\nअशा ह्या आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमाला तुम्हाला आमचे आग्रहाचे आमंत्रण \nतर मंडळी तोपर्यत १९ ते २१ एप्रिल २०१९ ह्या तारखांची नोंद करून ठेवावी ही विनंती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2019-01-18T11:24:34Z", "digest": "sha1:DFBQQDLF23LYHOSSFBCJ6TPS7JAIT2EK", "length": 11297, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गावाकडचे गणपती- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVIDEO : भाव मिळाला नाही, शेतकऱ्याने कांद्याच्या शेतातच केली आत्महत्या\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडि��ाकडे नाही\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\n'भाजपला जिंकून दिलंस तर प्रमोशन' : दोन महिला अधिकाऱ्यांच्या व्हायरल झालेल्या WhatsApp चॅटमागचं सत्य\nVIDEO : भाव मिळाला नाही, शेतकऱ्याने कांद्याच्या शेतातच केली आत्महत्या\nमंत्रालयाच्या दारातच महिलेने केला आत्महत्येचा प्रयत्न\nतब्बल 55 बंदुका...भाजप पदाधिकाऱ्यानंतर आता साताऱ्यातूनही मोठा शस्त्रसाठा जप्त\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\nडान्स बारवर पुन्हा बंदी अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली\n'बाळासाहेब नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता'\nहात नसलेल्या चित्रकारांनी काढलेली चित्र पाहून तुम्ही व्हाल थक्क\nVIDEO : 'बेस्ट कामगारांबाबत शिवसेना आता सूडबुद्धीने वागतेय'\n'भाजपला जिंकून दिलंस तर प्रमोशन' : दोन महिला अधिकाऱ्यांच्या व्हायरल झालेल्या WhatsApp चॅटमागचं सत्य\nVIDEO तरुणीचा संशयास्पद मृत्यू, संतप्त जमावाने लावली पोलीस स्टेशनला आग\nलोकसभा निवडणुकीच्या Fake Newsने आयोग हैराण, दाखल करणार FIR\nराम मंदिराचं बांधकाम 2025 नंतर सुरू होणार - भैय्याजी जोशी\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\nशाहरुखची रील लाइफ मुलगी पुन्हा एकदा हॉट फोटोंमुळे चर्चेत\nअजय आणि अनिल 7 वर्षांनी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर, 'टोटल धमाल' सिनेमातून दिसणार एकत्र\n'लाईफ इन अ मेट्रो' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला, सिनेमातील एक लुक सोशल मीडियावर शेअर\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\nधोनीचा 'हा' विक्रम वाचून तुम्हीही म्हणाल, 'धोनी जैसा कोई नही'\nInd vs Aus : विराट कोहलीच्या 'ट्रम्प कार्ड'ने दिली चार चेंडूत सामन्याला कलाटणी\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बन��एंगे\nVIDEO : डिजीटल फ्रॉड झाल्यावर असे मिळवा तुमचे पैसे\nVIDEO : ...तर तुमच्या वैवाहिक जीवनात कधीच येणार नाही दुःख\nVIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट\nVIDEO : ...अन् मिठ्ठू झाला मित्र\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nभारतातील एकमेव चार मुख असलेल्या गणपतीची मूर्ती बीड जिल्ह्यातील नवगण राजुरीच्या गणेशधाम इथं आहे.\nगावाकडचे गणपती : नवसाला पावणारा नांदेड जिल्ह्यातला सत्य गणपती\nगावाकडचे गणपती : तुळजापुरातला आडातला गणपती\nगावाकडचे गणपती : नीरा नदी तीरावरील अकलूजचा आनंदी गणेश\nगावाकडचे गणपती : नवसाला पावणारा गायगावचा गणपती\nगावाकडचे गणपती : श्री सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेला मश्रूम गणपती\nगावाकडचे गणपती : भक्तांची चिंता मुक्त करणारा कळंबचा चिंतामणी\nगावाकडचे गणपती : लिंबासूरापासून मुक्ती देणारा बीड जिल्ह्यातला 'लिंबागणेश'\nगावाकडचे गणपती : बुद्धी आणि शौर्याचं प्रतिक, कुलाबा किल्ल्यातला सिद्धिविनायक\nगावाकडचे गणपती : कृष्णा नदी तीरावरील वाईचा 'ढोल्या' गणपती\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO : भाव मिळाला नाही, शेतकऱ्याने कांद्याच्या शेतातच केली आत्महत्या\n... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही\nदिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार\n'भाजपला जिंकून दिलंस तर प्रमोशन' : दोन महिला अधिकाऱ्यांच्या व्हायरल झालेल्या WhatsApp चॅटमागचं सत्य\nभुवनेश्वरने पंचाच्या मागून फेकला चेंडू, त्याच्या या खेळीचा टीम इंडियाला असा झाला फायदा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/amit-shaha-criticize-rahul-gandhi-and-sharad-pawar/", "date_download": "2019-01-18T12:12:56Z", "digest": "sha1:L6IQUM2D52PJIBRXM6SYNNGDEMCP4BQ2", "length": 6232, "nlines": 86, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शरद पवारांनी इंजेक्शन दिल्यावरच राहुल गांधी बोलतात ! - अमित शहा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nशरद पवारांनी इंजेक्शन दिल्यावरच राहुल गांधी बोलतात \nटीम महाराष्ट्र देशा : शरद पवारांनी इंजेक्शन दिल्यावरच राहुल गांधी बोलतात असे म्हणत अमित शाह यांनी राहुल गांधीसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीका केली. यावेळी बोलताना अमित शाह म्हणाले की, भाजप आरक्षण कधीच बंद करणार नाही, तसा कुणी प्रयत्न केला तरी तो यशस्वी होऊ देणार नाही. भाजपाच्या ३८ व्या स्थापना दिनानिमित्त वांद्रे-कुर्ला संकुलातल्या महामेळाव्यात ते बोलत होते.\n‘जुन्या नोटांची समस्या फक्त पवारचं समजू शकतात’\nशासनाने डान्सबार संदर्भात नवीन कायदा करण्याची गरज : आ.विद्या…\nराहुल बाबा मोदींना साडे चार वर्षांचा हिशोब मागतात, जनता तुम्हाला चार पिढ्यांचा हिशोब मागत आहे अशी टीका सुद्धा अमित शहा यांनी राहुल गांधी यांच्यावर केली आहे.\n‘जुन्या नोटांची समस्या फक्त पवारचं समजू शकतात’\nशासनाने डान्सबार संदर्भात नवीन कायदा करण्याची गरज : आ.विद्या चव्हाण\n‘आम्ही कुरियरने मुख्यमंत्र्यांना कांदा पाठवला,त्यांनी फुकट मिळतोय म्हणून घेऊन…\nसरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक झालं मग शिवस्मारक का नाही \nदुष्काळात तेरावा महिना : पुण्यात सिंहगड रस्त्यावर पुन्हा पाणीच पाणी\nपुणे : पुण्यावर पाणी कपातीची टांगती तलवार असताना प्रशासनाच्या चुकीमुळे लाखो लिटर पाणी वाया गेल्याचा संतापजनक प्रकार…\nमनसेच्या नगरसेवकांना ५ कोटी रुपये देऊन फोडले ; अजित पवारांचा खळबळजनक…\nजमिनीचा मोबदला मागणाऱ्या शेतकऱ्यांना अटक\nबापटांनी केला मंत्रीपदाचा गैरवापर ; हायकोर्टाचा ठपका\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/india-loss-to-pakistan-and-win-blinde-cricket-world-cup/", "date_download": "2019-01-18T11:50:13Z", "digest": "sha1:JHJVD3QPPGJYGQKVUBI4RKD6LTFCW5OU", "length": 7228, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भारताची पाकिस्तानवर मात; अंधांचा क्रिकेट विश्वचषक जिंकला", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nभारताची पाकिस्तानवर मात; अंधांचा क्रिकेट विश्वचषक जिंकला\nटीम महाराष्ट्र देशा : भारतीय संघाने पाकिस्तानचा दोन विकेट्सनी पराभव करून, अंधांच्या पाचव्या विश्वचषकावर कोरलं नाव, भारताने अंधांचा विश्वचषक जिंकण्याची सलग दुसरी वेळ आहे. पाकिस्तानने अंतिम सामन्यात विजयासाठी दिलेलं ३०८ धावांचं लक्ष्य भारतीय संघाने ���ोन विकेट्स राखून पार केलं.\nपाकिस्तानकडून बदर मुनीर याने सर्वाधिक ५७ तर रियासत खान ४८ आणि कर्णधार निसार अली याने ४७ धावांचे योगदान दिले. याच्या जोरावर पाकिस्तानने ३०८ धावांची मजल मारली. भारतीय संघाने हे आव्हान ४९ व्या षटकात पार केले. भारतीय संघ विजयाच्या समीप असताना पाकिस्तानने भारताचे तीन गडी लागोपाठ बाद केले.\nत्यामुळे या सामन्यात रंगत निर्माण झाली होती. मात्र, त्यानंतर उर्वरित भारतीय फलंदाजांनी संयमीपणे फलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला. ४९ व्या षटकात वाईड बॉल सीमापार गेला आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. भारताने सलग दुसऱ्यांदा अंध क्रिकेट विश्वचषक जिंकला आहे.\nसवर्ण आरक्षण विधेयक हा सिक्सर नाही,खरे सिक्सर तर पुढे…\nआम्हालाही बेबी सीटरची गरज ; रोहित शर्माने उडवली रिषभ पंतची…\nसवर्ण आरक्षण विधेयक हा सिक्सर नाही,खरे सिक्सर तर पुढे पाहायला मिळतील : प्रसाद\nआम्हालाही बेबी सीटरची गरज ; रोहित शर्माने उडवली रिषभ पंतची टर\nलोकसभा निवडणुकांसाठी उरले फक्त ८० दिवस \nआचरेकर सरांच्या अंत्यसंस्कारावरून राज ठाकरे सरकारवर बरसले\nफडणवीस सरकारने मराठा आरक्षण म्हणजे लॉलीपॉप दिला आहे – जितेंद्र आव्हाड\nटीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या निर्धार परिवर्तनाची सभा घोटी येथे पार पडली. फडणवीस सरकारने मराठा…\nमोहोळ विधानसभेला आम्ही सांगेल तोच उमेदवार द्या : धनंजय महाडिक\nशासनाने डान्सबार संदर्भात नवीन कायदा करण्याची गरज : आ.विद्या चव्हाण\n‘खायेगा इंडिया तो शौचालय जायेगा इंडिया’ : धनंजय मुंडे\nजमिनीचा मोबदला मागणाऱ्या शेतकऱ्यांना अटक\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/jyotiba-phule-biography/", "date_download": "2019-01-18T11:52:52Z", "digest": "sha1:VKLX5T74WG2W4GX5LJ6737A2QW2WALGV", "length": 6444, "nlines": 85, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल दे���ा \nक्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले\n▫ महात्मा ज्योतीबा फुले हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते.\n▫ मूळचे ‘गोऱ्हे’ हे आडनाव बदलून फुलांच्या धंद्यामुळे त्यांचे ‘फुले’ हे आडनाव पडले.\n▫ त्यांनी शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेऊन पुरोगामी विचारांची मांडणी केली.\n▫ महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणास प्रोत्साहन देऊन मुहुर्तमेढ रोवली. त्यांनी भारतातील मुलींची पहिली शाळा 1848 साली पुणे येथे भिडे वाड्यात उघडली.\n▫ समाज सुधारण्याच्या कार्याला गती देण्यासाठी व व्यापक करण्यासाठी 1873 साली त्यांनी ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना केली.\n▫ सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली.\n▫ सत्यशोधक समाजातर्फे पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. मराठीत मंगलाष्टके रचली.\n▫ समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.\n▫ लेखक म्हणून ज्योतिबा खूप कणखर होते. नाटक, काव्य, पोवाडा, निबंध, मासिक पत्रांचं संपादन असे सगळे प्रकार त्यांनी हाताळलेले आहेत.\nस्रियांना शिक्षणाची दारे उघडून देणाऱ्या या महामानवाच्या स्मृतीस विनम्र अभिवादन…\n‘खायेगा इंडिया तो शौचालय जायेगा इंडिया’ : धनंजय मुंडे\nसिन्नर : ''केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सतत रोजगार, नोकरी देण्याचे खोटे आमीष दाखवून तरुणांना फसवले. जीएसटी मुळे…\nटेनिसमध्ये प्रेरणा विचारे अंतिम फेरीत; गार्गी पवार हिला पराभवाचा धक्का\nमुंबईच्या मतदार यादीमध्ये ८ ते ९ लाख बोगस मतदार\nबनावट पी.आर कार्डमुळे तुळजापूरातील विकास कामांचा बोजवारा\nशहर मध्य विधानसभा मतदार संघ माझ्या हक्काचा सोडणार नाही – आ.…\nमाढ्यात गटबाजी रोखण्यासाठी पवारांकडून देशमुखांचे लाँचिंग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nबीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार\nठरलं तर मग...मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Qaqortoq+gl.php", "date_download": "2019-01-18T11:46:29Z", "digest": "sha1:MP6LJ6RQBCCPXZV3U3IZANUWE7OKD7VF", "length": 3490, "nlines": 16, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Qaqortoq (ग्रीनलँड)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Qaqortoq\nक्षेत्र कोड: 64 (+299 64)\nक्षेत्र कोड Qaqortoq (ग्रीनलँड)\nआधी जोडलेला 64 हा क्रमांक Qaqortoq क्षेत्र कोड आहे व Qaqortoq ग्रीनलँडमध्ये स्थित आहे. जर आपण ग्रीनलँडबाहेर असाल व आपल्याला Qaqortoqमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. ग्रीनलँड देश कोड +299 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Qaqortoqमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +299 64 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनQaqortoqमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +299 64 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00299 64 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-pigeon-keeping-special-story-118075", "date_download": "2019-01-18T12:38:35Z", "digest": "sha1:U7E343MUYLJMOXFT5AZ2ZZ6725JVKZ7G", "length": 16105, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News Pigeon keeping special story कबुतरांची भरारी ‘लाख’मोलाची! | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 21 मे 2018\nकोल्हापूर - एका कबुतराने आकाशात भरारी घेतली आणि ते आकाशात सलग ११ तास २१ मिनिटे फिरत राहिले. दिवस मावळता मावळता ते जमिनीवर उतरले आणि पटणार नाही ते एक लाख एक हजार एकशे अकरा रुपयाचे मानकरी ठरले. दुसऱ्या कबुतरानेही अशीच भरारी घेतली. ते सलग १० तास ४७ मिनीटे आकाशात फिरत राहिले.\nकोल्हापूर - एका कबुतराने आकाशात भरारी घेतली आणि ते आकाशात सलग ११ तास २१ मिनिटे फिरत राहिले. दिवस मावळता मावळता ते जमिनीवर उतरले आणि पटणार नाही ते ए��� लाख एक हजार एकशे अकरा रुपयाचे मानकरी ठरले. दुसऱ्या कबुतरानेही अशीच भरारी घेतली. ते सलग १० तास ४७ मिनीटे आकाशात फिरत राहिले. खाली जमिनीवर उतरले आणि ५० हजार रुपये बक्षिसाचे मानकरी ठरले. असे कोठे घडले असेल, असा प्रश्‍न मनात येईल, पण हे कबूतरप्रेम कोल्हापुरात उघड झाले. बैलगाडीची शर्यत, म्हशींची शर्यत, बकऱ्यांच्या टकरी असले शौक मनापासून जपणाऱ्या कोल्हापुरात कबूतर शौकिनांनीही आपले कबूतरप्रेम असे लाख मोलाच्या बक्षिसातून दाखवून दिले.\nपाळीव कबूतर आकाशात जास्तीत जास्त किती काळ भरारी मारत राहते, हे पाहणारी ही कबुतरांची स्पर्धा कोल्हापुरात झाली. साठ कबुतरांची या स्पर्धेसाठी नोंद झाली. एक दिवस नव्हे, दोन दिवस नव्हे महिनाभर ही स्पर्धा चालली आणि आज सगळ्या कबुतरांच्या वेळांची नोंद घेत पहिल्या पाच कबुतरांच्या वाट्याला कौतुकाची भरारी लाभली.\nकोल्हापुरात कबुतराचा शौक बाळगणारे चारशे जण आहेत. त्यांनी आपल्या खुराड्यात कबुतरे पाळली आहेत. ही कबुतरे त्यांच्या कुटुंबाचा एक घटकच झाली आहेत. कबूतर आणि त्याच्या मालकाचे नाते असेकी आकाशात उंच उंच भरारी मारणारे व जमिनीवरून आकाशात ठिपक्‍याएवढे दिसणारे कबूतर आपले आहे की नाही, हे बरोबर ओळखण्याएवढी जवळीक त्यांच्यात झाली आहे.\nअशी घ्यावी लागते खबरदारी\nजशी स्पर्धेतील खेळाडूंची उत्तेजक द्रव्य चाचणी असते तशी खबरदारी कबुतरांच्या स्पर्धेत घ्यावी लागते. स्पर्धेच्या आदल्या दिवसांपासून त्या कबुतरांना या स्पर्धेपूर्वी दिल्या जाणाऱ्या कडधान्याला सीलबंद कपाटात ठेवले जाते. पंचासमोर त्यांना खायाला घालून पाणी देऊन उडवले जाते.\nअशाप्रकारे गंगावेस चौक कबूतर शौकिनांनी जास्तीत जास्त काळ भरारी मारणाऱ्या कबुतरासाठी स्पर्धा भरवली. स्पर्धेपूर्वी बदाम, खारीक, गूळ, मणुके, कडधान्ये, शक्‍तीवर्धक औषधांनी स्पर्धेतील कबुतरांची तयारी करून घेण्यात आली आणि रोज सकाळी स्पर्धेतल्या एका कबुतराला उडवायचे व ते परत कधी येते, याची नोंद घेत स्पर्धा पूर्ण झाली. स्पर्धेचे पंच इतके चतूर की कबूतर पूर्णवेळ आकाशातच भरारी मारत आहे की नाही, याच्यावर त्यांची नजर राहिली.\nपंचाच्या नजरेतून सुटत नाही कबूतर\nपाळीव कबुतराचे वैशिष्ट्ये असे की ते उडवल्यानंतर जेथून ते उडवले त्याच परिसरात आकाशात भरारी मारत राहते. ते क्वचितच आपला परिसर ��ोडून लांब जाते. त्यामुळे जे कबूतर स्पर्धेसाठी उडवले जाते. त्याच्यावर एखाद्या इमारतीच्या टेरेसवर उभे राहून लक्ष ठेवता येते. पंचाची नजर इतकी तीक्ष्ण असते की त्यांच्या नजरेतून उंच आकाशातले कबूतर सुटत नाही.\nकबुतरांच्या प्रेमापोटी काही कबूतर शौकिनांनी कबुतरांच्या पायात घुंगरू बांधले आहेत. कडधान्याबरोबरच बदाम, काजू, गूळ, मणुके असले खाद्य देऊनही त्यांची तैनात ठेवली जात आहे.\n४. कै. आण्णा मोगणे\n५. अल्ताफ गणेश सूरज\n‘तत्त्वा’त जिंकलो; पण ‘तपशिला’त हारणार की काय, या भीतीने ब्रिटनमधील अनेकांना ग्रासले आहे. त्यातूनच सध्याचा राजकीय पेच तीव्र झाला आहे. उत्कट...\nआरटीआय कार्यकर्त्याला पाठवले वापरलेले कंडोम\nजयपूर (राजस्थान): येथील माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी माहिती अधिकाराखाली काही माहिती मागवली होती. त्यांना उत्तर म्हणून एक पत्रही आले. परंतु, त्यांनी...\nफैजलच्या राजकारण प्रवेशाचे गूढ\nआगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर ‘आयएएस’चा राजीनामा देऊन शाह फैजल या काश्‍मिरी तरुणाने राजकारणात प्रवेश केला आहे. त्याच्या राजकीय वाटचालीविषयी मोठी...\nजिद्दीने केली संवेदनाहीन शरीरावर मात\nनाशिक - सत्तावीस वर्षांपूर्वी इमारतीवरून पडल्यामुळे मणके, मज्जारज्जू तुटून छातीखालील संवेदनाहीन झालेल्या शरीरामुळे सर्व जीवन परावलंबी झाले होते; पण...\nत्या दिवशी सहज म्हणून टीव्ही लावला, तर ‘डिस्कव्हरी’ वाहिनीवर मुलांच्या स्पर्धा चालू होत्या. आजकाल खेळांच्या स्पर्धा पाहताना त्यात किती गुंतायचं या...\nपुणे विद्यापीठातील माहितीपट आंतराष्ट्रीय महोत्सवात पहिला\nपुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक बहुमाध्यम संशोधन केंद्राने (इएमएमआरसी) तयार केलेल्या “देवराई: पर्यावरणाचा सांस्कृतिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.savistar.com/2018/01/11/pune-university-election/", "date_download": "2019-01-18T11:33:42Z", "digest": "sha1:IZVRZGUD5ZGMHDQXL4QCCZD6BBDBBA7D", "length": 7518, "nlines": 65, "source_domain": "www.savistar.com", "title": "विद्यापीठ निवडणुकीत प्राध्यापकांच्या स्फुक्टो-पुटा संघटनेत उभी फूट – सविस्तर", "raw_content": "\nविद्यापीठ निवडणुकीत प्राध्यापकांच्या स्फुक्टो-पुटा संघटनेत उभी फूट\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीवरुन प्राध्यापकांच्या स्फुक्टो-पुटा संघटनेत उभी फूट पडलीय. विद्यापीठाच्या इतिहासात 43 वर्षांत पहिल्यांदाच प्राध्यापकांमध्ये अशी फूट पडल्याचं पहायला मिळतंय.\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची अधिसभा व विद्यापरिषद निवडणूक 21 जानेवारी 2018 रोजी होत आहे. या निवडणुकीत नगर, नाशिक आणि पुणे असे मिळून सुमारे 9 हजार प्राध्यापक मतदार असून नवीन विद्यापीठ कायद्यामुळे होणारे बदल लक्षात घेऊन ही निवडणूक प्रथमच चुरशीची ठरणार आहे.\nसहाव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी केलेल्या प्राध्यापकांनी 71 दिवस आंदोलन केलं होतं. या दिवसांचा पगार त्यांना अद्यापही देण्यात आलेला नाही, त्यामुळे प्राध्यापकांमध्ये असंतोष पसरलेला आहे. त्यामुळे नाराज असलेल्या अनेक प्राध्यापकांनी स्फुक्टो-पुटा संघटनेला सोडचिठ्ठी दिली आहे.\nविनाअनुदानित महाविद्यालयांमधील प्राध्यपकांच्या समस्यांकडे स्फुक्टो-पुटा संघटना फारशी लक्ष देत नाही, अशीही प्राध्यापकांची तक्रार आहे. संघटना काही लोकांच्या दावणीला बांधल्याचा आरोप करत संघटनेतील अनेक सदस्यांनी संघटनेतून फुटून वेगळी चूल मांडलीय. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शिक्षक संघ अशा नावाने नवी संघटना बांधण्यात आलीय. याशिवाय संगमनेरचे डॉ. पांडुरंग चौधरी आणि कोपरगावचे डॉ. बालासाहेब तुरकणे यांनी बंडखोरी करत शिक्षक संघाकडून उमेदवारी दाखल केलीय, तर माहिती अधिकाराचा वापर करुन विद्यापीठातील विविध घोटाळे उघडकीस आणणारे प्राध्यापक डॉ. अतुल बागुल यांनी स्वतंत्र अर्ज दाखल केलाय.\nप्राध्यापकांच्या संघटनेतील फूट आणि बंडखोरीमुळे आधीच विद्यापीठात वातावरण तापलेलं आहे. त्यातच विद्यापीठाची अधिसभा व विद्यापरिषद निवडणूक लागली आहे, त्यामुळे ही निवडणूक चांगलीच चुरशीची होणार असल्याचं दिसतंय.\nतुम्हा-आम्हाला ‘हुप हुप’ करायला लावणारं ‘माकड’\nधोंडिबा कारंडेंच्या आयुष्याच्या पाऊलवाटेचा धांडोळा��\n…फक्त या एका गोष्टीमुळे ‘ठाकरे’ सिनेमा फ्लॉप होऊ शकतो\nइतर पक्षांना गृहीत धरणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीला कपिल पाटलांचं सणसणीत पत्र\nजेव्हा अटल बिहारी वाजपेयींनी नरेंद्र मोदींना दिल्ली सोडून जायला सांगितलं\nवेबसाईट हॅक करुन भाजपला धमकी; भाजप म्हणतं ती आमची वेबसाईट नाही… नेमकं काय आहे सत्य\nज्यांच्या विरोधात उभं राहण्यास शरद पवार धजावले नाहीत, त्यांच्या पुढे ‘राष्ट्रवादी’चं कोण टिकणार\nSagar on आडतास कसं झालं\nsanjay on #शालजोडीतून… | कथा बाजारवाडीचा बाजार उठल्याची…\nनानासाहेब लोंढे on माणिक सरकार… कार-फोन न वापरणारा आणि सर्जिकल स्ट्राईक करणारा मुख्यमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583660070.15/wet/CC-MAIN-20190118110804-20190118132804-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}