diff --git "a/data_multi/mr/2021-31_mr_all_0401.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2021-31_mr_all_0401.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2021-31_mr_all_0401.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,463 @@ +{"url": "http://www.jpnnews.in/2021/01/Handicap-fund.html", "date_download": "2021-07-30T07:49:36Z", "digest": "sha1:NG6JZUYKELDUP3A6HM4SQCQWOVM57MQQ", "length": 7741, "nlines": 75, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "कोरोनामुळे दिव्यांगांचा कोट्यवधीचा निधी पडून - JPN NEWS.in", "raw_content": "\nHome mumbai कोरोनामुळे दिव्यांगांचा कोट्यवधीचा निधी पडून\nकोरोनामुळे दिव्यांगांचा कोट्यवधीचा निधी पडून\nमुंबई - कोरोनाचा विविध क्षेत्राला फटका बसला आहे. दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी तीनचाकी स्कूटर, झेराॅक्स मशीन व अन्य साहित्य खरेदी करण्यासाठी महापालिकेतर्फे आर्थिक मदत दिली जाते. त्यासाठी लाभार्थ्याने वैयक्तिक फक्त १५ टक्के रक्कम भरायची असते. मात्र यंदा कोरोनामुळे ही रक्कम भरण्याइतकेही पैसे खिशात नसल्याने दिव्यांगांना वस्तूंची खरेदी करता आलेली नाही. त्यामुळे दिव्यांगासाठीचा कोट्यवधी रुपये पडून आहेत.\nदिव्यांग, महिला व बेरोजगारांना स्वयंरोजगारासाठी पालिकेतर्फे तीनचाकी स्कूटर, झेराॅक्स, शिलाई, घरघंटी मशीन यासह विविध प्रकारच्या वस्तूंच्या खरेदीसाठी आर्थिक मदतीचा हात दिला जातो. लाभार्थ्याने संबंधित वस्तूसाठी कंपनी, दुकानात १५ टक्के रक्कम भरलेली पावती व संबंधित कागदपत्रे पालिकेला सादर करायची असतात. पालिका त्यावर ८५ टक्के रक्कम भरून लाभार्थ्याला विनापरतावा मदत करते. यंदाच्या वर्षी मुंबईतील एक हजार ७१ दिव्यांगांना तीनचाकी स्कूटर तर २६३ जणांना झेराॅक्स मशीन उपलब्ध करून देण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता.\nयामध्ये तीनचाकी स्कूटरसाठी ३५१ जणांनी अर्ज केले होते. त्यापैकी आतापर्यंत फक्त तीन जणांनी तर झेरॉक्स मशीनसाठी २६२ पैकी ८५ जणांनी १५ टक्के रक्कम भरून खरेदी बिलासह उर्वरित रक्कम मिळण्यासाठी पालिकेकडे अर्ज केला आहे. दिव्यांगांना होंडा अॅक्टीव्हा स्कूटर साईड व्हील लावून ८१ हजार ९४५ रुपयांना (जीएसटीसह) मिळणार आहे. त्यामुळे या रकमेच्या ८५ टक्के म्हणजे ७० हजार रुपये स्कूटर खरेदीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर दिली जाणार आहे. या योजनेत लाभार्थ्यांना कोणत्याही ब्रँडच्या स्कूटरची खरेदी करता येईल व त्यास कोणत्याही सर्विस सेंटरकडून साईड व्हील्स बसवून घेण्याची मुभा आहे.\nझेरॉक्स मशीनसाठी पात्र ठरलेल्या २६२ पैकी ८५ जणांनी १५ टक्के बिले भरून अनुदानासाठी अर्ज केला आहेत. झेरॉक्स मशीनकरीता सुमारे दोन लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. कोरोनामुळे दिव्यांगांना या वस्तूंचे बुकिंग करता येत नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी असलेल्या योजनेचा लाभ पात्र लाभार्थींना घेता आलेला नसल्याचे सांगण्यात आले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-no-take-off-drone-light-plane-in-mumbai-mumbai-police-5046497-NOR.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-07-30T06:47:51Z", "digest": "sha1:DGNXMP47O44YP7FCNWIO7JOAUCYYIBFY", "length": 4429, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "No Take Off Drone, Light Plane In Mumbai - Mumbai Police | मुंबईत ड्रोन, हलकी विमाने उडवण्यावर बंदी - सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांचे आदेश - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमुंबईत ड्रोन, हलकी विमाने उडवण्यावर बंदी - सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांचे आदेश\nमुंबई - मुंबईवर हवाई मार्गाने हल्ला हाेण्याबाबतचे अलर्ट केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडून मिळाल्याने पोलिसांनी मुंबई शहर आणि उपनगर परिसरात हाय अलर्ट जारी केला आहे. इतकेच नव्हे तर पुढील महिन्याभरासाठी मुंबई शहर व परिसरात ड्रोन, पॅराग्लायडिंग तसेच रिमोट कंट्रोलद्वारे उडवण्यात येणा-या हलक्या विमानांच्या उड्डाणावरही बंदी घातली आहे.\nमुंबई पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ४ जुलै ते येत्या २ ऑगस्ट या एका महिन्याच्या कालावधीत मुंबई आणि परिसरात ड्रोन विमाने, पॅराग्लायडिंग तसेच रिमोट कंट्रोलद्वारे उडवण्यात येणा-या हलक्या वजनांच्या विमानांच्या उड्डाणावर बंदी घालण्यात आली आहे. हवाई मार्गाने कमी उंचीवरून उडणा-या अशा हलक्या आणि छोट्या विमानांच्या साहाय्याने एअर मिसाइल्स किंवा बॉम्ब फेकले जाऊ शकतात, ही बाब ध्यानात घेऊन तसेच या शक्यतेशी मिळतेजुळते अलर्ट केंद्रीय गुप्तचर यंत्रणाद्वारे मिळाल्याने सुरक्षेचे उपाय म्हणून पोलिसांनी हे आदेश जारी केले आहेत. या कालावधीत कोणीही ड्रोन, पॅराग्लायडिंग किंवा रिमोट कंट्रोलद्वारे उडवल्या जाणा-या विमानांचे उड्डाण केल्यास भादंविच्या कलम १८८ अंतर्गत कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिस उपायुक्त संजय बारकुंड यांनी दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A5%88%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%A8%E0%A4%95/", "date_download": "2021-07-30T06:14:48Z", "digest": "sha1:RIBRT642SHOI4CZ77FPCGWALSV2DF7YY", "length": 11925, "nlines": 114, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "समलैंगिक शरीर संबंधास नकार देणाऱ्या पुरुषांवर वार | महाराष्ट्र News24", "raw_content": "शुक्रवार, 30 जुलै 2021\nसमलैंगिक शरीर संबंधास नकार देणाऱ्या पुरुषांवर वार\nसमलैंगिक शरीर संबंधास नकार देणाऱ्या पुरुषांवर वार\nपिंपरी : रायगड माझा\nशरीर संबंधास नकार देणाऱ्या पुरुषावर चाकूने वार करण्यात आले. ही घटना सोमवारी रात्री हिंजवडी येथे घडली.\nहरिश रमेश कुकरेजा (रा. लकी बेकरीसमोर, काळेवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत दत्तनगर चिंचवड येथे राहणाऱ्या २९ वर्षीय तरूणाने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील फिर्यादी तरुण व आरोपी कुकरेजा हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत.\nकुकरेजा व फिर्यादी सोमवारी रात्री सव्वा दहा वाजताच्या सुमारास मुंबई बेंगलोर ङमहामार्गाच्या सर्व्हिस रोडवरून चालले होते. ते बिटकॉइन कंपनीसमोर आले असता त्यावेळी आरोपी कुकरेजा यांनी फिर्यादी तरूणाकडे शरीर संबंधांची मागणी केली. फिर्यादीने त्यास नकार दिला. या कारणावरून चिडलेल्या कुकरेजा याने धारदार चाकूने फिर्यादी तरुणाचा डाव्या हातावर वार करून जखमी केले. सहायक पोलिस निरीक्षक वनिता धुमाळ याबाबत अधिक तपास करीत आहेत.\nPosted in Uncategorized, क्रिडा, देश, प्रमुख घडामोडी, महामुंबई, महाराष्ट्र\nक्रिकेटर शार्दुल ठाकूरचे आई-वडील अपघातात गंभीर जखमी\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबारामतीच्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले..\nबारामती : विकास कोकरे उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत गाव कामगार तलाठी याने विहिरींची नोंद लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतले दहा हजार रुपये.. शेतकऱ्यांकडून पैसे घेताना तलाठी मोबाईल...\n कारागृहातून सुटका झालेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक\nपुणे : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त एखादा गुंड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत साथीदारांकडून मिरवणूक काढली जाते. असाच प्रकार...\nमुलगी कोरोनाने मेली असती तर…\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना...\nविजांच्या प्रचंड गडगडाटांसह मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय...\nभांडुप : किशोर गावडे मुंबई आणि उप���गर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु होती.मात्र रात्री साडेतीन नंतर विजांच्या गडगडाटांसहीत जोरदार पाऊस सुरु झाला. पहाटे...\nसंसद भवन परिसरात आंदोलनानंतर आता खासदारांचा मोर्चा\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यसभेत शेती विधेयक सादर करताना काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ घातला होता. यावेळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह...\nमहाड भोर मार्गावरील वरंध घाट वाहतुकीसाठी बंद\nमहाड : प्रसाद पाटील रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दरड कोसळल्याने अनिश्चित काळा करीता बंद करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी वरंध...\nसाईनाथ पवार यांना राज्यपालांनी केले सन्मानित\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट वाटप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील दोन बहीण भाऊच्या निधनानंतर शिवसेनेकडून कुटुंबियांना आर्थिक मदत\nजूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाहून; आदिवासी लोकांचे हाल\nकुशिवली येथील पुरग्रस्तांची जिल्हा परिषद पदाधिकारी,अधिकारी यांच्याकडून पाहणी\nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nसाईनाथ पवार यांना राज्यपालांनी केले सन्मानित\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट वाटप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील दोन बहीण भाऊच्या निधनानंतर शिवसेनेकडून कुटुंबियांना आर्थिक मदत\nजूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाहून; आदिवासी लोकांचे हाल\nसंग्रहण महिना निवडा जुलै 2021 जून 2021 मे 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 डिसेंबर 2019 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 ऑगस्ट 2019 जुलै 2019 जून 2019 मे 2019 एप्रिल 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 जानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 जून 2018 मे 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8", "date_download": "2021-07-30T08:21:56Z", "digest": "sha1:5JNGA4GAF5OS7AFDRK7JGX33FNLTG5GP", "length": 4493, "nlines": 128, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:श्रीलंकेचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\n\"श्रीलंकेचा इतिहास\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ एप्रिल २०१३ रोजी ०५:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/tag/pib-goa/", "date_download": "2021-07-30T08:27:21Z", "digest": "sha1:MMMH3GKD2I56UVRBGADLDTDWQ366GJM4", "length": 4464, "nlines": 93, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "pib goa | गोवा खबर", "raw_content": "\nमानवाच्या सबलीकरणासाठी स्वच्छ पर्यावरण : पंतप्रधान मोदी\nसंयुक्त राष्ट्रांनी काल मला’ चॅम्पियन्स ऑफ दी अर्थ ‘या पुरस्काराने सन्मानित केले. अतिशय विनम्रपणे मी हा पुरस्कार स्वीकारत आहे. हा केवळ एका व्यक्तीचा पुरस्कार...\nकटलास एक्स्प्रेस – 21 नौदल सरावात भारतीय नौसेनेच्या वतीने आयएनएस तलवार...\nजागतिक व्याघ्र दिनानिमित्त पंतप्रधानांनी सर्व वन्यजीव प्रेमींना दिल्या शुभेच्छा\nराज्य/केंद्रशासित प्रदेश आणि खासगी रुग्णालयांकडे अद्याप 2.88 कोटींपेक्षा अधिक मात्रा उपलब्ध\nभारतात कोविड – 19 प्रतिबंधक लसीकरणाने 45 कोटींचा टप्पा ओलांडला\nआयुष मंत्र्यांचे वक्तव्य म्हणजे भाजपच्या खोटारडेपणा व जुमला संस्कृतीचे दर्शन: गिरीश...\nयुरोपातल्या शरणार्थी बालकाभोवती फिरणारा डिस्पाइट द फॉग हा गंभीर विषयावरचा चित्रपट...\nदहावीच्या परीक्षा 21 मे पासून\nआयुष्मान भारत योजने अंतर्गत कोविड-19 वरील उपचार\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathiebatmya.com/from-the-1st-march-rikshow-and-taxi-become-costly/", "date_download": "2021-07-30T06:54:10Z", "digest": "sha1:FJZALOVI3FQ5JBAVAXODZ6NWHGBURSIU", "length": 21595, "nlines": 186, "source_domain": "www.marathiebatmya.com", "title": "राज्य सरकारकडूनही आता रिक्षा व टॅक्सी प्रवास महाग", "raw_content": "\nशालेय फी मध्ये १५ टक्के सवलतीची शिक्षणमंत्र्यांची घोषणा म्हणजे निव्वळ धूळफेक\nपूरग्रस्तांना विम्याची किमान ५० टक्के रक्कम तातडीने द्या: मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी\nपर्यटकांसाठी एमटीडीसीच्या जमिनीवरही आता पीपीपी खाली पंचतारांकित सुविधा\nअजित पवारांचा टोला, जिल्हाधिकारी मामलेदारांना बघायला आलात की नुकसान झालेल\nमराठा, कुणबी विद्यार्थ्यांसाठी खुषखबर विद्यावेतनासह मोफत ऑनलाईन प्रशिक्षण\nअत्याचार पिडित आणि वाट चुकलेल्या बालगृहातील मुलांनी मिळविले लक्षणीय यश\nकोरोना काळातही वाढतेय गर्भपातांचे प्रमाण : गुन्हे दाखल\nराज्यातील अनाथांना मिळणार बीपीएल रेशनकार्ड\nआता राज्यातील सेंद्रीय शेती करणाऱ्यांसाठी सेंद्रीय प्रमाणीकरण यंत्रणेची स्थापना\nशरद पवारांच्या सूचनांवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली ही ग्वाही\nकृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना दिलासाः शैक्षणिक शुल्कात सवलत\nतुम्हाला माहिती आहे का राज्यात किती हेक्टर जमिनीवर पेरण्या झाल्या\nठेवीदारांनो आता घाबरू नका बँक बुडाली तर पाच लाख मिळणार\nCorona 3rd Wave: मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांशी केली याप्रश्नांवर चर्चा\n२ लाख कोटीच्या तूटीसह अर्थमंत्र्यांनी जाहीर केले आर्थिक पॅकेज, कोणाला काय दिले\nनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची मालकीही आता अदानीकडे\nहोमिओपॅथी डॉक्टरांना दिलासाः राज्यात होमिओपॅथीचे दवाखाने सुरु होणार\nकोरोना : ४ आठवड्यानंतर राज्याची रूग्णसंख्या ६ हजारावर तर मुंबईची ३७३\n५० खाटांवरील रुग्णालयांना स्वत:ची ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा बंधनकारक\nअंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांचेही होणार लसीकरण फक्त नाव मेल करा\nआशाताईंना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’\nअभिनयाचे विद्यापीठ असलेल्या दिलीप कुमारांची जगाच्या पडद्यावरून एक्झिट\nविजय पाटील यांच्या निधनाने संगीतातील राम-लक्ष्मण युगाचा अस्त\nख्यातनाम संगीतकार वनराज भाटीया यांचे निधन\nशेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले \nआमदार निवासाच्या इमारतीवर चढून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nमाजी मंत्��्यांचा आरोप, सामाजिक न्यायाची भूमिका घेताना सरकारचा अन्याय.. व्हिडिओ पाहा\nसुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणी सलमान, करण, एकतावर आरोप, पहा कोणी केला आरोप\nशालेय फी मध्ये १५ टक्के सवलतीची शिक्षणमंत्र्यांची घोषणा म्हणजे निव्वळ धूळफेक\nपूरग्रस्तांना विम्याची किमान ५० टक्के रक्कम तातडीने द्या: मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी\nपर्यटकांसाठी एमटीडीसीच्या जमिनीवरही आता पीपीपी खाली पंचतारांकित सुविधा\nअजित पवारांचा टोला, जिल्हाधिकारी मामलेदारांना बघायला आलात की नुकसान झालेल\nआशाताईंना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’\nआता राज्यातील सेंद्रीय शेती करणाऱ्यांसाठी सेंद्रीय प्रमाणीकरण यंत्रणेची स्थापना\nमहानगरपालिका, नगरपालिकांच्या कर्मचाऱ्यांनाही आता ५० लाखाचे विमा कवच\nसर्वोच्च न्यायालयाच्या दट्यानंतर अखेर शाळा फि कमी करण्याचा सरकारचा निर्णय\nराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ब्रीच कॅण्डीत\nठेवीदारांनो आता घाबरू नका बँक बुडाली तर पाच लाख मिळणार\nराज्य सरकारकडूनही आता रिक्षा व टॅक्सी प्रवास महाग परिवहन मंत्री अनिल परब यांची दरवाढ केल्याची दिली माहिती\nआधीच केंद्र सरकारकडून सातत्याने करण्यात येणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना आता लोकल रेल्वे स्थानकापासून ते आपल्या घरी जाण्यासाठी टॅक्सी, रिक्षाचा वापर करणाऱ्या मुंबईकरांचा रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवासही आता राज्य सरकारकडून ३ रूपयाने महाग केल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.\nमुंबईत रिक्षा व टॅक्सीच्या दरात तीन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार आता टॅक्सीचे भाडे २२ रुपयांवरून २५ रुपये तर, रिक्षाचे भाडे १८ रुपयांवरून २१ रुपये झाले आहे. १ मार्चपासून ही भाडेवाढ लागू होणार असुन, ३१ मे पर्यंत कार्डनुसार हे भाडं आकारता येणार आहे. तसेच, मुंबई एमएमआर रिजनमध्ये ही भाडेवाढ लागू असणार असल्याचेही त्यांनी सांगितले.\nपरिवहन आयुक्तांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरात सुरू असलेल्या दर वाढीमुळे ऑटो रिक्षा आणि टॅक्सीचालक संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात होत्या. मात्र भाडेवाढीने त्यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी दुसऱ्याबाजूला सर्वसामान्य मुंबई आणि उपनगरात राहणाऱ्या मुंबईकरांचा मात्र खिसा रिकामा होणार आहे.\nखटुआ समितीच्या शिफारशीनुसार एमएमआर रिजनमधील रिक्षा टॅक्सीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.\nमुंबई महानगरात भाडेवाढ करण्याच्या अनुषंगाने आज मंत्रालयात परिवहन विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी खटुआ समितीने दिलेल्या शिफारशीनुसार रिक्षा आणि टॅक्सी प्रवासात भाडेवाढ करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. त्यावेळी मुंबईसह महानगर प्रदेशातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रातील रिक्षा आणि टॅक्सी प्रवासात ३ रूपयाने वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.\nPrevious कोरोना : अकोला, अमरावती वाढ कायम तर राज्यात बाधित-मृतकांमध्ये घट\nNext जबरदस्तीने फि वसूली करणाऱ्या शाळांवर होणार कारवाई\nभाजपा, शिवसेना आणि सपाचे हे आमदार घेतात नगरसेवक पदाचाही पगार आमदार पराग शाह, रईस शेख, दिलीप लांडे यांची नावे माहिती अधिकारात उघडकीस\nबीडीडीच्या दुसऱ्या भूमिपूजनाचा कार्यक्रम रद्द पूर आणि दरड कोसळण्याच्या घटनांमुळे कार्यक्रम रद्द होणार\nबीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या दिवशी होणार भूमिपूजन गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांची माहिती\nपरमबीर सिंग यांच्याविरोधात खंडणी वसुलीप्रकरणी गुन्हा दाखल ८ पैकी २ पोलिस अधिकाऱ्यांना अटक बाकिच्यांनाही लवकरच अटक\nमुसळधार पावसामुळे आजचा दुर्घटना (रवि) वार दरड, भिंत कोसळून २२ जणांचा मृत्यू\nमत्स्य व्यवसायात उपाय सुचविणाऱ्यांसाठी ‘महाराष्ट्र ग्रँड चॅलेंज’ मंत्री नवाब मलिक, अस्लम शेख यांच्या उपस्थितीत उपक्रमाचा शुभारंभ\nमुंबईतल्या ५०० गृहनिर्माण सोसायट्या प्रशासकांची एसआयटीमार्फत चौकशी करा भाजपा नेते माजी मंत्री आमदार अॅड आशिष शेलार यांची सहकार आयुक्तांकडे मागणी\nसंपूर्ण शहराचा पुनर्विकास करणारे ठाणे शहर हे देशातील पहिले शहर ठरणार क्लस्टर पु्र्नविकासाच्या यशस्वी अंमलबजावणीने वाटचाल शाश्वत विकासाकडे\n१६ महिन्यात तब्बल १५५ कोटी रूपयांचा ठाकरे सरकारने केला प्रसिध्दीवर खर्च माहिती अधिकारात उघडकीस\nमनपाच्या शाळांमध्ये आयबीचा अभ्यासक्रम होणार सुरु पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे प्रतिपादन\nयुनोतून परतलेले प्रविण परदेशी आता या विभागाचे अप्पर मुख्य सचिव ७ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nमुख्यमंत्री ठाकरेंनी बीडीडी चाळीतील रहिवाश्यांसाठी केली मोठी घोषणा पोलिसांच्या निवासस्थांनाबाबत मंत्रीस्तरीय समिती निर्णय घेणार\nमुंबईत २४ जुलैपर्यंत शस्त्र व जमावबंदी पोलिसांकडून आदेश जारी\nपत्राचाळीच्या पुनर्विकासाचा भार म्हाडावर मात्र ३ विकासकांशी करार करून कालबद्धरितीने पुनर्वसन करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना\nराम मंदिरप्रकरणी फटकार मोर्चा भाजपाचा मात्र फटके दिले शिवसेनेने शिवसेनाभवनासमोर भाजपा-शिवसैनिकात राडा\nमुंबई महानगर प्रदेशातील धोकादायक इमारतींचा क्लस्टर पुर्नविकास धोकादायक इमारतीत राहणाऱ्या लोकांसाठी ट्रान्झिट कॅम्प उभारण्याचेही महानगरपालिकांना निर्देश\n सत्ताधीशांचा हा वसूलीचा नाद खुळा भाजपा नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांची नालेसफाईवरुन सत्ताधाऱ्यांवर टीका\nनवे गृहनिर्माण सचिव म्हैसकर, यांच्यासह ६ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या एमएमआरडीएच्या आयुक्त पदी श्रीनिवास तर गृहनिर्माण सचिव पदी म्हैसकर\nमत्स्य व्यावसायिकांना मिळाली सहा महिन्यांची मुदतवाढ मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांची माहिती\nमुंबई : प्रतिनिधी कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मच्छिमार, मत्स्यसंवर्धक व मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना आर्थिक …\nभाजपा, शिवसेना आणि सपाचे हे आमदार घेतात नगरसेवक पदाचाही पगार\nबीडीडीच्या दुसऱ्या भूमिपूजनाचा कार्यक्रम रद्द \nबीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या दिवशी होणार भूमिपूजन\nपरमबीर सिंग यांच्याविरोधात खंडणी वसुलीप्रकरणी गुन्हा दाखल\nमुसळधार पावसामुळे आजचा दुर्घटना (रवि) वार\nपुढील चार दिवस या जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंजचा इशारा\nमुंबई, कोकणसह राज्यातील या जिल्ह्यात ५ दिवस पावसाची हजेरी\nराज्यातील प्राचीन झाडे आणि वृक्षांच्या संरक्षणासाठी सरकारचे नवे धोरण\nआनंदाची बातमी: १ जूनला केरळात मान्सूनचे आगमन\nपंढरपूरातील मृतकांना मदतीचे निर्देश देत, यंत्रणांनो हाय अलर्टवर रहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathiebatmya.com/weather-alert-report-maharashtra/", "date_download": "2021-07-30T06:25:10Z", "digest": "sha1:VDZUTA2TFHCNCYDQDTESKZQHLRZYCFFN", "length": 18481, "nlines": 183, "source_domain": "www.marathiebatmya.com", "title": "पुढील ��ीन दिवस राज्यातील या भागात मुसळधार पावसाचा इशारा - Marathi e-Batmya", "raw_content": "\nशालेय फी मध्ये १५ टक्के सवलतीची शिक्षणमंत्र्यांची घोषणा म्हणजे निव्वळ धूळफेक\nपूरग्रस्तांना विम्याची किमान ५० टक्के रक्कम तातडीने द्या: मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी\nपर्यटकांसाठी एमटीडीसीच्या जमिनीवरही आता पीपीपी खाली पंचतारांकित सुविधा\nअजित पवारांचा टोला, जिल्हाधिकारी मामलेदारांना बघायला आलात की नुकसान झालेल\nमराठा, कुणबी विद्यार्थ्यांसाठी खुषखबर विद्यावेतनासह मोफत ऑनलाईन प्रशिक्षण\nअत्याचार पिडित आणि वाट चुकलेल्या बालगृहातील मुलांनी मिळविले लक्षणीय यश\nकोरोना काळातही वाढतेय गर्भपातांचे प्रमाण : गुन्हे दाखल\nराज्यातील अनाथांना मिळणार बीपीएल रेशनकार्ड\nआता राज्यातील सेंद्रीय शेती करणाऱ्यांसाठी सेंद्रीय प्रमाणीकरण यंत्रणेची स्थापना\nशरद पवारांच्या सूचनांवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली ही ग्वाही\nकृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना दिलासाः शैक्षणिक शुल्कात सवलत\nतुम्हाला माहिती आहे का राज्यात किती हेक्टर जमिनीवर पेरण्या झाल्या\nठेवीदारांनो आता घाबरू नका बँक बुडाली तर पाच लाख मिळणार\nCorona 3rd Wave: मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांशी केली याप्रश्नांवर चर्चा\n२ लाख कोटीच्या तूटीसह अर्थमंत्र्यांनी जाहीर केले आर्थिक पॅकेज, कोणाला काय दिले\nनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची मालकीही आता अदानीकडे\nहोमिओपॅथी डॉक्टरांना दिलासाः राज्यात होमिओपॅथीचे दवाखाने सुरु होणार\nकोरोना : ४ आठवड्यानंतर राज्याची रूग्णसंख्या ६ हजारावर तर मुंबईची ३७३\n५० खाटांवरील रुग्णालयांना स्वत:ची ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा बंधनकारक\nअंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांचेही होणार लसीकरण फक्त नाव मेल करा\nआशाताईंना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’\nअभिनयाचे विद्यापीठ असलेल्या दिलीप कुमारांची जगाच्या पडद्यावरून एक्झिट\nविजय पाटील यांच्या निधनाने संगीतातील राम-लक्ष्मण युगाचा अस्त\nख्यातनाम संगीतकार वनराज भाटीया यांचे निधन\nशेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले \nआमदार निवासाच्या इमारतीवर चढून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nमाजी मंत्र्यांचा आरोप, सामाजिक न्यायाची भूमिका घेताना सरकारचा अन्याय.. व्हिडिओ पाहा\nसुशांत सिंगच्या आत्महत्या प्र��रणी सलमान, करण, एकतावर आरोप, पहा कोणी केला आरोप\nशालेय फी मध्ये १५ टक्के सवलतीची शिक्षणमंत्र्यांची घोषणा म्हणजे निव्वळ धूळफेक\nपूरग्रस्तांना विम्याची किमान ५० टक्के रक्कम तातडीने द्या: मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी\nपर्यटकांसाठी एमटीडीसीच्या जमिनीवरही आता पीपीपी खाली पंचतारांकित सुविधा\nअजित पवारांचा टोला, जिल्हाधिकारी मामलेदारांना बघायला आलात की नुकसान झालेल\nआशाताईंना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’\nआता राज्यातील सेंद्रीय शेती करणाऱ्यांसाठी सेंद्रीय प्रमाणीकरण यंत्रणेची स्थापना\nमहानगरपालिका, नगरपालिकांच्या कर्मचाऱ्यांनाही आता ५० लाखाचे विमा कवच\nसर्वोच्च न्यायालयाच्या दट्यानंतर अखेर शाळा फि कमी करण्याचा सरकारचा निर्णय\nराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ब्रीच कॅण्डीत\nठेवीदारांनो आता घाबरू नका बँक बुडाली तर पाच लाख मिळणार\nपुढील तीन दिवस राज्यातील या भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून जिल्हानिहाय यादी जाहीर\nआगामी तीन दिवस मुंबईसह कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, पूर्व महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान वेधशाळेने वक्त केली. तसेच या कालावधित नागरिकांनी पुरेशी खबरदारी घ्यावी असा इशाराही देण्यात आला आहे.\nवास्तविक पाहता वेधशाळेने हा इशारा १२ ऑक्टोंबरपासून दिला. त्यानुसार मागील दोन दिवसात मराठवाडा, कोकणातील काही जिल्ह्यात पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने येथील शेती पिकाचे नुकसान होवून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसला आहे. तसेच अनेक ठिकाणी हाताशी आलेली पिके शेतकऱ्यांच्या हातून गेली. आता १४, १५ आणि १६ ऑक्टोंबर हे तीन दिवस आणखी पाऊस पडणार आहे.\nPrevious कोरोना : सलग २ ऱ्या दिवशीही १० हजाराच्या आत बाधित\nNext कांजूर मार्गची जागा अद्यापही वादातच; राज्याच्या तिजोरीवर परिणाम होणार\nपुढील चार दिवस या जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंजचा इशारा कोकणासह या जिल्ह्यांसाठी हवामान खात्याकडून जारी\nमुंबई, कोकणसह राज्यातील या जिल्ह्यात ५ दिवस पावसाची हजेरी हवामान खात्याचा इशारा\nराज्यातील प्राचीन झाडे आणि वृक्षांच्या संरक्षणासाठी सरकारचे नवे धोरण राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय\nआनंदाची बातमी: १ जूनला केरळात मान्सूनचे आगमन हवामान खात्याचे के.एस.होसळ��कर यांची माहिती\nपंढरपूरातील मृतकांना मदतीचे निर्देश देत, यंत्रणांनो हाय अलर्टवर रहा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून राज्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीचा आढावा\nयेत्या २४ तासात मुंबईसह या ठिकाणी कोसळणार अति अति मुसळधार पाऊस हवामान खात्याचा इशारा\nपर्यावरणाला धोका पोहोचविणाऱ्या कुठल्याही वनेतर उपक्रमांना परवानगी नाही पश्चिम घाट जैवविविधता संवर्धनाबाबत बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही\nनव्या पर्यावरण कायद्याच्या मसुद्याचे पुर्नमुल्यांकन करा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांना विनंती\nमुंबईसह, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची तीव्रता वाढणार हवामान खात्याचा इशारा\nमुंबई महानगर, ठाणे, पालघर जिल्ह्यात पाऊसच पाऊस ५ जुलै सकाळपर्यंतची आकडेवारी हवामान खात्याकडून जाहीर\n मुंबईसह या जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पाऊस दुपारनंतर मान्सूनची हजेरी\nमान्सूनचे आगमन, अतिमुसळधार पाऊस या भागात पडणार दक्षिण कोकण, रत्नागिरी, सोलापूर, मराठवाडा भागात लवकरच\nपर्यावरण विभागाचे नाव आता “पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग” पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आणि आकाश या पंचतत्वांवर कार्य करणार असल्याची पर्यावरण मंत्री ठाकरेंची माहिती\nरत्नागिरीत चक्रीवादळामुळे चार जण जखमी जीवीतहानी नाही वित्तहानी नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आल्याची पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती\nचक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई जिल्ह्यातील सर्व विभागांनी दक्ष रहावे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांचे आदेश\nमान्सूनचे मुंबईत ११ जूनला आगमन १८ जून पर्यंत राज्यात पोहोचणार\nराज्यात उखाडा वाढणार : बहुतांष जिल्ह्यात ४० पार तापमान काळजी घेण्याचे हवामान खात्याचे आवाहन\nमुंबईत हुडहुडी, नाशिक आणि जळगावात थंडीची लाट १० ते १५ अंश सेल्सियस खालीपर्यंत तापमान घसरले\nराज्याच्या वनविभागाला “अर्थ केअर पुरस्कार” पर्यावरण रक्षणात योगदान देणारा प्रत्येकजण पुरस्काराचा मानकरी- विकास खारगे\nमुंबई: प्रतिनिधी जेएसडब्ल्यू- टाईम्स ऑफ इंडियाकडून ‘इनोव्हेशन फॉर क्लाईमेट एक्शन’ साठी दिल्या जाणाऱ्या ‘अर्थ केअर’ …\nभाजपा, शिवसेना आणि सपाचे हे आमदार घेतात नगरसेवक पदाचाही पगार\nबीडीडीच्या दुसऱ्या भूमिपूजनाचा कार्यक्रम रद्द \nबीडीडी चाळ पु��र्विकास प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या दिवशी होणार भूमिपूजन\nपरमबीर सिंग यांच्याविरोधात खंडणी वसुलीप्रकरणी गुन्हा दाखल\nमुसळधार पावसामुळे आजचा दुर्घटना (रवि) वार\nपुढील चार दिवस या जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंजचा इशारा\nमुंबई, कोकणसह राज्यातील या जिल्ह्यात ५ दिवस पावसाची हजेरी\nराज्यातील प्राचीन झाडे आणि वृक्षांच्या संरक्षणासाठी सरकारचे नवे धोरण\nआनंदाची बातमी: १ जूनला केरळात मान्सूनचे आगमन\nपंढरपूरातील मृतकांना मदतीचे निर्देश देत, यंत्रणांनो हाय अलर्टवर रहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://nashikcalling.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AC%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87/", "date_download": "2021-07-30T07:11:40Z", "digest": "sha1:KK5G6G226RQLNQ727QNVUBJM42U2K3SA", "length": 8112, "nlines": 32, "source_domain": "nashikcalling.com", "title": "कोरोनापासून बचाव करणारे कोरोनायोद्धेच वेतनापासून वंचित! – Nashik News – Nashik Calling", "raw_content": "\nकोरोनापासून बचाव करणारे कोरोनायोद्धेच वेतनापासून वंचित\nकोरोनापासून बचाव करणारे कोरोनायोद्धेच वेतनापासून वंचित\nनाशिक (प्रतिनिधी): शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महापालिकेने आपले काम जोरात सुरू ठेवले असले तरी मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे कंत्राटी वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यात आले होते. परंतु गेल्या दोन महिन्यांपासून कर्मचारी‌ वेतनाविनाच काम करत आहेत. सदर प्रकरणात प्रशासनाने लेखाशीर्षाचा घातलेला गोंधळ आणि पीएफच्या नंबर्स मुळे वेतन अजून दिले गेले नाही असे कारण दिले आहे. यासंदर्भात गुरुवारी (दि.२४) रोजी सभापती गणेश गीते यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची बैठक पार पडली.\nया बैठकीदरम्यान कर्मचाऱ्यांना तातडीने वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला. शहरातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेच्या आणि शासनाच्या वतीने तात्पुरती नोकर भरती करण्यात आली होती. खास करून वैद्यकीय विभागात १०३ पदे मंजूर असताना देखील ४७ डॉक्टरच कामावर आले. त्यानंतर सुमारे १० ते १५ डॉक्टर्स मानधनावर सहा महिन्यांसाठी घेण्यात आले. नर्सेस, आया, वॉर्डबॉय देखील तीन ते सहा महिन्यांसाठी नियुक्त करण्यात आले. परंतु दोन महिन्यांपासून त्यांना वेतन देण्यात आलेले नाही. बैठकीदरम्यान महापालिकेत फिजिशियन्स नियुक्तीबाबतचा मुद्दा सुधाकर बडगुजर आणि सभापती गिते यांनी उपस्थित केला. प्रसंगी बडगुजर म्हणाले जे कर्मचारी नियुक्त आहेत त्यांनाच दोन-दोन महिने वेतन मिळत नसेल तर दुसरे डॉक्टर्स काम करण्याची तयारी दाखवणार नाहीत. तसेच उपस्थित असलेले वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी लेखाशीर्षातील बदल आणि कर्मचाऱ्यांचे पिएफ नंबर मुळे झालेल्या गोंधळामुळे वेतन दिले गेले नसले तरी दोन दिवसात वेतन देण्यात येईल असे सांगितले. त्याचबरोबर नवीन नियुक्त केलेले डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांना सुरुवातीला फिव्हर क्लिनिकमध्ये नियुक्त करण्यात येते. परंतु नंतर काही डॉक्टर्स कोरोना रुग्णालयात काम करण्यास नकार देतात. तसेच नियुक्त असलेले कर्मचारी बदलू नये असा दबाव ही असतो. त्यातही काही कर्मचारी काम सोडून जातात असे बडगुजर म्हणाले. सभापतींनी महापालिकेला फिजिशियन्स मिळावे यासाठी खाजगी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संघटनेबरोबर बैठका देखील घेतल्या आहेत. याद्वारे काही फिजिशियनस उपलब्ध होत आहेत. तरी महापालिकेने लवकरात लवकर भरती मोहीम राबवून वॉक इन इंटरव्ह्यू घ्यावे असे ते म्हणाले. शहरातील काम करणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना कोरोनायोद्धा म्हणून गौरविले जाते. मात्र,त्यांच्या वैद्यकीय विम्याचे कवच देण्याची मागणी करण्यात आली होती. या संदर्भात आयुक्तांकडे बैठक घेण्यात आली व याद्वारे दोन लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. अशी माहिती उपआयुक्त अर्चना तांबे यांनी दिली.\nनाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि. ८ जून) इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण; ५७ मृत्यू\nकृषी व कृषीपुरक उद्योग व्यवसायाला चालना; जिल्हाधिकारी मांढरे\nजिल्ह्यात आजपर्यंत 24 हजार 307 रुग्ण कोरोनामुक्त; 4 हजार 934 रुग्णांवर उपचार सुरू\nनाशिकमध्ये जीवनावश्यक आस्थापनांवर सुद्धा वेळेचे बंधन; जाणून घ्या सविस्तर\nनाशिकहून सुरत: २८ मार्चपासून सोमवार ते शनिवार रोज विमानसेवा\nमहापालिकेच्या बिटको रुग्णालयात १५ व्हेंटिलेटर धूळ खात….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%AE-%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-30T08:13:19Z", "digest": "sha1:KMPR5CWRBRU7KDU5SKBSKNSNZTQC2VO6", "length": 7445, "nlines": 103, "source_domain": "ejanshakti.com", "title": "corona vaccination cancel news health department clarification", "raw_content": "\nलसीकरण मोहीम रद्द झा��्याच्या वृत्तावर आरोग्य विभागाचा मोठा खुलासा\nलसीकरण मोहीम रद्द झाल्याच्या वृत्तावर आरोग्य विभागाचा मोठा खुलासा\nमुंबई: कोरोना महामारीच्या संकटावर मात करण्यासाठी एकमेव पर्याय म्हणून कोरोना लसीकडे पहिले जात होते. गेल्या दहा महिन्यापासून लसीची प्रतीक्षा होती. ही प्रतीक्षा अखेर संपली असून भारतात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. काल शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात लसीकरण मोहिमेला सुरूवात झाली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या मोहिमेचा शुभारंभ केला. पहिल्या दिवशीचे लसीकरण सुरळीत पार पडले. परंतु त्यानंतर काही तांत्रिक अडचणींमुळे लसीकरण रद्द करण्यात आल्याचे वृत्त माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले, यावर खुलासा करण्यात आला असून लसीकरण मोहीम रद्द केली नसल्याचा खुलासा आरोग्य विभागाने केला आहे.\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nकोरोना लसीकरणाची नोंदणी ठेवणाऱ्या को-विनअ‍ॅपमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हे लसीकरण रद्द करण्यात आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर आरोग्य विभागाने स्पष्टीकरण दिले आहे. महाराष्ट्रात आरोग्य विभागातर्फे नियोजित असलेले कोणतेही कोरोना लसीकरण सत्र रद्द करण्यात आलेले नाही. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुढील आठवड्यामध्ये चार दिवस लसीकरण सत्र आयोजित करण्यात येणार आहे, असे स्पष्टीकरण आरोग्य विभागाकडून देण्यात आले आहे. तांत्रिक बिघाडामुळे रविवारी आणि सोमवारी होणारी लसीकरणाची मोहीम रद्द करावी लागल्याचे वृत्त काही माध्यमांमधून प्रसिद्ध करण्यात आले होते.\nकोरोना लस भारताच्या सामर्थ्य, टॅलेंटचे प्रतीक\nआनंदात विरजण टाकणारे वृत्त: नॉर्वेत कोरोना लसीकरणानंतर २९ जणांचा मृत्यू\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या सात दुचाकी जप्त\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\n‘समजू नक��� ढगा हे साधेसुधे बियाणे’ गझलेने महाराष्ट्रभर…\nऑलिम्पिकमध्ये भारताचं आणखी एक पदक निश्चित\nखरचं मोदी विरुध्द देश अशी निवडणूक होणार\nमुंबईत राष्ट्रवादीच्या बैठकीत शिवसेनेविषयी नाराजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://kalaapushpa.com/2020/08/28/shatahima/", "date_download": "2021-07-30T07:38:53Z", "digest": "sha1:OWH6QWE47DMSKQP7NWE6WONYYHYHIPCS", "length": 13823, "nlines": 70, "source_domain": "kalaapushpa.com", "title": "श॒तहि॑माः ऋग्वेदातील शीतल काळाची आठवण – कलापुष्प", "raw_content": "\nश॒तहि॑माः ऋग्वेदातील शीतल काळाची आठवण\nरूपा भाटी या National Institute of Technology, रायपुर येथून स्थापत्यविशारद झाल्या. त्या अमेरिकेतील Institute of Advanced Sciences, MA येथे प्राध्यापक आहेत. त्या संशोधक असून त्यांनी अनेक शोध निबंध लिहिले आहेत. त्यांच्या अभ्यासाचा विषय भारतीय साहित्यातील खगोलशास्त्रीय माहिती व त्यावरून त्यातील घटनांच्या काळाचा तर्क लावणे असा आहे. त्यांच्या लेखाचा हा अनुवाद …\nवेद म्हणजे असंख्य, अगणित, अमित आणि अमुल्य माहितीचा खजिना आहे. ऋग्वेदातील ऋचांचा अर्थ शोधताना आपल्याला अजून कदाचित फक्त वरवरची माहिती कळली असेल. त्या मधून आपल्या काही प्रश्नांची उत्तरे मिळतीलच असे नाही, परंतु तरीही ऋग्वेद हे प्राचीन काळातील भौतिक माहितीचे सुद्धा उगमस्थान आहे यात शंका नाही. ऋग्वेदातील माहिती शुद्ध स्वरूपात जतन केली गेली आहे त्यामुळे तिला अधिकच महत्व प्राप्त होते. या लेखातून, ऋग्वेदात कोणती संभाव्य माहिती असू शकते याचा अंदाज येईल.\nमी इथे विषय घेत आहे – श॒तहि॑माः अर्थात “शंभर वर्षांचा हिम किंवा शंभर वर्षांचे बर्फाळ वातावरण”. ऋग्वेदातील अशा प्रकारच्या माहितीला इतिहास किंवा विज्ञानाच्या अभ्यासात योग्य स्थान मिळणार नाही. पण मंत्रांमधून आपल्याला वैदिक लोकांनी थंड वातावरणाचा असामान्य (नेहेमीपेक्षा वेगळा) अनुभव घेतला होता याची साक्ष मिळते.\nऋग्वेदाच्या ६ व्या मंडळातील ७ ऋचांचे शेवटचे चरण “श॒तहि॑माः सु॒वीरा॑: ॥” असे आहे. ऋग्वेदाचे ६ वे मंडळ भारद्वाज कुळातील ऋषींचे आहे. आणि “श॒तहि॑माः” मंत्र अग्नी किंवा इंद्राला उद्देशून रचले आहेत.\nमंत्र देवता ऋषी छंद\nऋग्वेद ६.४.८ अग्निः भरद्वाजो बार्हस्पत्यः पङ्क्तिः\nऋग्वेद ६.१०.७ अग्निः भरद्वाजो बार्हस्पत्यः प्राजापत्याबृहती\nऋग्वेद ६.१२.६ अग्निः भरद्वाजो बार्हस्पत्यः निचृत्पङ्क्ति\nऋग्वेद ६.१३.६ अग्निः भरद��वाजो बार्हस्पत्यः निचृत्त्रिष्टुप्\nऋग्वेद ६.१७.१५ इन्द्र: भरद्वाजो बार्हस्पत्यः आर्च्युष्णिक्\nऋग्वेद ६.२४.१० इन्द्र: भरद्वाजो बार्हस्पत्यः विराट्त्रिष्टुप्\n“छन्दांसि छादनात्” अर्थात “मंत्रांच्या अर्थाला आच्छादतो तो छंद” असे म्हटले आहे. वैदिक छंदांमध्ये पङ्क्तिः छंद हा हैमंती अर्थात थंडीशी जोडलेला आहे (यजुर्वेद १३/५४-५८). “पङ्क्तिः स्वर: पंचमः” अर्थात पाचवा ऋतू पङ्क्तिः छंदाचा आहे असे म्हटले आहे. आपल्याला असेही दिसते की निचृत्पङ्क्ति हा सदोष पङ्क्तिः छंद देखील वापरला आहे. त्या अर्थी हिवाळ्याच्या शेवटी त्याचे पठण केले जात असावे. ऋतू प्रमाणे छंदांच्या गायनाची पद्धत काळाच्या ओघात कदाचित नष्ट झाले असेल. त्याच प्रमाणे त्रिष्टुभ छंद ग्रैष्मी मनाला आहे. हा छंद ग्रीष्म ऋतूसाठी किंवा उन्हाळ्याशी संबंधित आहे. आर्च्युष्णिक् छंद उष्णीसाठी म्हणजेच उष्णतेशी संबंधित आहे. आणि प्राजापत्याबृहती छंद प्रजापती आणि वर्षाशी संबंधित आहे.\nआपल्याला माहितच आहे की ऋग्वेदात अग्नि आणि इंद्र वर्षाचे चक्र चालवणारे मुख्य प्रसारक आहेत. प्रत्येक मंडळात आधी अग्नीचे सुक्त येते त्यानंतर इंद्राचे सुक्त येते. तरीही इंद्राची – जवळपास २५० सुक्त व अग्नीची २०० सुक्त मिळतात. यावरून असे वाटते की वैदिक लोकांसाठी इंद्राची शक्ती अग्नीच्या शक्ती पेक्षा अधिक महत्वाची होती. थंडी मध्ये अग्नी आणि उन्हाळ्यानंतर पाऊस आणणारा इंद्र असे हे देव होत. त्या मध्ये पावसाचा देव कदाचित अधिक महत्वाचा होता का\nऋग्वेदात अनेक देवता आहेत – आदित्य (सूर्य), सोम (चंद्र), अग्नी, इंद्र (पाऊस), वायू (पावसाचे वारे), वरुण (पाणी), पृथ्वी, सरस्वती (नदी), अरण्यानी (अरण्य) इत्यादी. पण या मध्ये ‘हिम’ देव मात्र नाही. का नसेल बरे\nयात काही शंका नाही की भारद्वाज कुळातील ऋषी अनेक वर्षांपासून हवामानातील संक्रमणाकडे लक्ष देत होते. “श॒तहि॑माः सु॒वीरा॑:” या वाक्यांमधून हे अगदी सहज समजते. लवकरच हिमवृष्टीची परिस्थिती बदलणार होती. तिचे रूपांतरण होणार होते – ऋग्वेदातील ६.६१ मध्ये वर्णन केलेल्या वृत्रासुरात. या वृत्रासुराने पाणी अडवून ठेवले होते. मग इंद्राने वृत्रासुराचा अंत करून पाण्याचे प्रवाह मोकळे केले. इंद्राच्या पराक्रमाने कदाचित पर्वताच्या गुहांमधून पाण्याचे प्रवाह वाहू लागले असतील. किंवा ���ंद्राने ढगांमध्ये साठलेल्या पाण्याची सुटका केली असेल.\nशंभर वर्षाची बर्फाळ परिस्थिती मधून लवकरच इंद्र-वृत्र कथेचा जन्म होणार होता. ऋग्वेदाच्या ६.६१ सूक्तात वृत्र व इंद्राचे युद्ध सांगितले आहे. ऋग्वेदातील नंतरच्या अनेक इंद्र सूक्तात इंद्र-वृत्र उपाख्यान येते.\nआता आपल्याला दिसते की वर्षाच्या सर्वात मोठ्या दिवसानंतर, पावसाला सुरुवात होते. तसेच एलजीएम काळापूर्वी पावसाचे प्रमाण आजच्या निम्मे होते. मानवी स्वभाव असा आहे की जे कमी असते त्या गोष्टींचे खूप अप्रूप वाटते. त्यामुळे या काळात – हिम मुबलक प्रमाणात होते आणि पाउस कमी प्रमाणात. म्हणून पाऊस, पर्जन्य, इंद्र यांची स्तुती केली गेली असावी. आणि त्याच कारणाने हिमाला देवत्व मिळाले नसावे. ऋग्वेदातला वर्णन केलेला हा वातावरणातील परिवर्तनाचा काळ late Pleistocene मध्ये जाऊ शकतो.\nश्री. श्रीकांत तळेगीरी यांच्या संशोधनानुसार ६वे मंडळ सर्वात जुने आहे. माझ्या मते अगस्तींची जन्म कथा ही ऋग्वेदातील सर्वात जुनी आठवण असावी. पण ईथे ६वे मंडळ सर्वात जुने असे धरून चालू. तर ६व्या मंडळाचे आणखी एक वैशिष्ठ्य असे की त्यामध्ये सिंहाचा उल्लेख अजिबात नाही. दुसऱ्या एका अभ्यासातून कळते की सिंह हा प्राणी late Pleistocene काळात भारतभर होता, त्या आधी नाही. त्या वरून सुद्धा ६वे मंडळ १२०,००० वर्षांपूर्वी रचले गेले असावे असे म्हणू शकतो. त्या मधूनच ऋग्वेद रचनेच्या सुरवातीचा काळ इतक्या मागे जाऊ शकतो.\nPrevious Post: सूर्या सूक्त\nNext Post: भारतीय भौतिकशास्त्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lawandmore.org.in/blog/the-act-on-the-electronic-filing-in-commercial-registers-how-the-government-moves-with-the-times/", "date_download": "2021-07-30T08:36:53Z", "digest": "sha1:W7XPXEUG25YSQKFWBZU6QBVSU2KOUP2X", "length": 24320, "nlines": 141, "source_domain": "lawandmore.org.in", "title": "इलेक्ट्रॉनिक फायलींवर व्यावसायिक नोंदणीवर कायदा ...", "raw_content": "ब्लॉग » व्यावसायिक नोंदींमध्ये इलेक्ट्रॉनिक दाखल करण्यावरील कायदाः काळाबरोबर सरकार कसे फिरते\nइमिग्रेशन- आणि माइग्रेशन लॉअर\nअंतर्देशीय मालमत्ता (आयपी) कायदेशीर\nसमाजोपयोगी संस्था आणि धर्मादाय सूत्रे\nयुरोपिया आणि सीआयएस डेस्क\nफार्म आणि लाइफ सायन्स\nनेदरलँड्स डच बार असोसिएशन\nनोकरी - व्यवसायाच्या संधी\nव्यावसायिक नोंदींमध्ये इलेक्ट्रॉनिक दाखल करण्यावरील कायदाः काळाबरोबर सरकार कसे फिरते\nनेदरलँड्समध्ये व्यवसाय असलेल्या आंतरराष��ट्रीय ग्राहकांना मदत करणे हा माझ्या दैनंदिन अभ्यासाचा एक भाग आहे. तथापि, नेदरलँड्स हा व्यवसाय करण्याचा एक उत्तम देश आहे परंतु भाषा शिकणे किंवा डच व्यवसाय पद्धतींचा वापर करणे परदेशी कंपन्यांकरिता कधीकधी कठीण होऊ शकते. म्हणूनच, मदत करणार्‍या हाताचे अनेकदा कौतुक केले जाते. माझ्या मदतीची व्याप्ती जटिल कार्यात सहाय्य करणे, डच अधिका with्यांशी संवाद साधण्यात मदत करण्यापर्यंत आहे. डच चेंबर ऑफ कॉमर्सच्या पत्रात नेमके काय सांगितले गेले आहे हे स्पष्ट करण्यासाठी अलीकडेच मला एका क्लायंटकडून एक प्रश्न आला. हे सोपे, महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण पत्रामुळे आर्थिक स्टेटमेन्ट भरण्याच्या नवीनपणाची चिंता होती, जे लवकरच इलेक्ट्रॉनिक पद्धतीने शक्य होईल. शासनाने काळाबरोबर वाटचाल करणे, इलेक्ट्रॉनिक डेटा एक्सचेंजच्या फायद्यांचा उपयोग करणे आणि या वर्षाची पुनरावृत्ती प्रक्रिया हाताळण्याचा एक प्रमाणित मार्ग सादर करण्याच्या इच्छेचे हे पत्र होते. म्हणूनच बेस्लूइट इलेक्ट्रोनिस्चेसमवेत सादर करण्यात आलेल्या हँडेलग्रिस्टर्स लँग्स एलेक्ट्रोनिस्च वेग (व्यावसायिक नोंदींमध्ये इलेक्ट्रॉनिक फाइलिंगवरील कायदा) मध्ये ओल्यात असलेल्या ओल्यात मूर्तिपू्र्न म्हणून आर्थिक वर्ष २०१ or किंवा २०१ from पासून आर्थिक स्टेटमेन्ट इलेक्ट्रॉनिक जमा करावे लागतील. निराशाजनक हँडलरेगिस्टर (व्यावसायिक नोंदणीमध्ये इलेक्ट्रॉनिक फाइलिंगचा ठराव); नंतरचे अतिरिक्त, तपशीलवार नियम प्रदान करतात. अगदी तोंडावाटे, परंतु हा कायदा आणि ठराव नेमके काय करतात\nपूर्वी, आर्थिक स्टेटमेन्ट चेंबर ऑफ कॉमर्स येथे इलेक्ट्रॉनिक आणि कागदावर जमा करता येऊ शकत होते. डच सिव्हिल कोडला अद्याप कागदावरील ठेवीच्या आधारे तरतुदी मोठ्या प्रमाणात माहित आहेत. सध्या ही पद्धत कालबाह्य म्हणून पाहिली जाऊ शकते आणि मला खरोखर थोडा आश्चर्य वाटले की हा विकास यापूर्वी झाला नाही. किंमत आणि वेळेच्या दृष्टिकोनातून पाहताना या कागदपत्रांची इलेक्ट्रॉनिक फाइलिंग करण्याच्या तुलनेत कागदावर आर्थिक स्टेटमेन्ट भरण्यात बरेच तोटे आहेत याची कल्पना करणे कठीण नाही. पेपरसाठी लागणा costs्या खर्चाचा आणि वार्षिक स्टेटमेन्ट कागदावर ठेवण्यासाठी लागणा costs्या खर्चाचा आणि वेळेचा विचार करा आणि ते कागदावर देखील - चेंबर ऑफ कॉम���्सला सादर करा, ज्यानंतर या लेखी कागदपत्रांवर प्रक्रिया करावी लागेल, त्यावेळेस उद्भवणा time्या वेळ आणि किंमतींचासुद्धा उल्लेख नाही. अकाउंटंट मसुदा देताना किंवा या (प्रमाणित नसलेली) आर्थिक स्टेटमेन्टची पडताळणी करताना. म्हणूनच, सरकारने “एसबीआर” (थोडक्यात: मानक व्यवसाय अहवाल) वापरण्याचा प्रस्ताव ठेवला, जो डेटाची एक कॅटलॉग (डच टॅक्सोनॉमी) वर आधारित आर्थिक माहिती आणि कागदपत्रे तयार आणि सबमिट करण्याची एक प्रमाणित इलेक्ट्रॉनिक पद्धत आहे. या कॅटलॉगमध्ये डेटाची व्याख्या आहे, जी आर्थिक स्टेटमेन्ट तयार करण्यासाठी वापरली जाऊ शकते. एसबीआर-पद्धतीचा आणखी एक फायदा म्हणजे केवळ महानगरपालिका आणि चेंबर ऑफ कॉमर्स यांच्यात डेटाची देवाणघेवाण सुलभ केली जाईल, परंतु मानकीकरणाच्या परिणामी, तृतीय पक्षासह डेटाची देवाणघेवाण देखील सुलभ होईल. 2007 पासून एसबीआर-पद्धतीच्या वापराद्वारे लघु कंपन्या इलेक्ट्रॉनिक पद्धतीने वार्षिक विवरणपत्रे सादर करू शकतात. मध्यम आकाराच्या आणि मोठ्या व्यवसायांसाठी ही शक्यता 2015 मध्ये सादर केली गेली आहे.\nतर, कधी आणि कोणासाठी\nसरकारने स्पष्ट केले की या प्रश्नाचे उत्तर हे \"आकारातील बाब\" चे सामान्य प्रकरण आहे. छोट्या व्यवसायांना आर्थिक वर्ष २०१ 2016 पासून एसबीआरमार्फत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आर्थिक स्टेटमेन्ट जमा करण्यास बांधील केले जाईल. एक पर्याय म्हणून, लहान व्यवसाय जे स्वतःचे वित्तीय विवरणपत्रे (मसुदा तयार करतात) सबमिट करतात, नि: शुल्क ऑनलाइन सेवेद्वारे - \"सेल्फ झेप डेपोरेन जॅररेकिंग\" या सेवेद्वारे स्टेटमेंट जमा करण्याची शक्यता आहे. याचा फायदा 2014 सेवा अशी आहे की एखाद्याला “एसबीआर-अनुकूल” असलेले सॉफ्टवेअर खरेदी करावे लागणार नाही. मध्यम आकाराच्या व्यवसायांना आर्थिक वर्ष २०१ from नंतर एसबीआरमार्फत आर्थिक स्टेटमेन्ट सादर करण्याची आवश्यकता असेल. तसेच या व्यवसायांसाठी तात्पुरती, पर्यायी ऑनलाइन सेवा (“ऑप्टेलेल जॅररेकिंग”) सुरू केली जाईल. या सेवेद्वारे मध्यम आकाराचे व्यवसाय स्वत: चे वित्तीय स्टेटमेन्ट एक्सबीआरएल-स्वरूपनात तयार करू शकतात. त्यानंतर ही निवेदने ऑनलाइन पोर्टलद्वारे (“डिजीपोर्ट”) सबमिट केली जाऊ शकतात. म्हणजेच महानगरपालिकेला त्वरित “एसबीआर-अनुकूल” सॉफ्टवेअर खरेदी करण्याची गरज भासणार नाही. ही सेवा तात्पुर���ी असेल आणि २०१ 2017 पासून मोजणीनंतर पाच वर्षानंतर जप्त केली जाईल. एसबीआरमार्फत अद्याप आर्थिक स्टेटमेन्ट नोंदविणे मोठे उद्योग आणि मध्यम आकाराच्या गट रचनांचे बंधन नाही. कारण या व्यवसायांना आवश्यकतेच्या जटिल संचाचा सामना करावा लागतो. अपेक्षित अशी अपेक्षा आहे की या व्यवसायांना 2017 पासून एसबीआरद्वारे दाखल करणे किंवा विशिष्ट युरोपियन स्वरूपात दाखल करणे या दरम्यान निवडण्याची संधी असेल.\nअपवाद वगळता कोणतेही नियम नाहीत\nएखादा अपवाद वगळता नियम नसल्यास नियम असू शकत नाही. दोन, अचूक असणे. नेदरलँड्सच्या बाहेरील नोंदणीकृत कार्यालय असलेल्या कायदेशीर संस्था आणि कंपन्यांना आर्थिक स्टेटमेन्ट दाखल करण्याबाबतचे नवीन नियम लागू नाहीत, जे हँडलसग्रीस्टरबेस्लुइट २०० 2008 (कमर्शियल रजिस्टर रेझोल्यूशन २००)) च्या आधारे आर्थिक कागदपत्रे दाखल करण्याचे बंधन आहेत चेंबर ऑफ कॉमर्स येथे, नोंदणीकृत कार्यालयाच्या देशात हे कागदपत्रे उघड करणे आवश्यक आहे. दुसरा अपवाद जारीकर्त्यांसाठी (डब्ल्यूएफटी (वित्तीय पर्यवेक्षण कायदा)) च्या लेख 2008: 1 मध्ये परिभाषित केल्यानुसार आणि जारीकर्त्याच्या सहाय्यक कंपन्या, जर ते स्वतः जारीकर्ता असतील तर. जारीकर्ता अशी कोणतीही अशी आहे जी सिक्युरिटीज जारी करू इच्छित असेल किंवा सिक्युरिटीज जारी करू इच्छित असेल.\nतरीही, इतकेच नाही. कायदेशीर संस्थांनी स्वतः महत्वाच्या काही अतिरिक्त बाबींची नोंद घेणे आवश्यक आहे. या पैकी एक पैलू कायद्याच्या अनुषंगाने आर्थिक स्टेटमेन्ट भरण्यासाठी कायदेशीर अस्तित्व जबाबदार राहील ही वस्तुस्थिती आहे. इतरांपैकी, याचा अर्थ असा आहे की वित्तीय विधाने अशी अंतर्दृष्टी निर्माण करण्यास सक्षम असणे आवश्यक आहे की एखाद्यास कायदेशीर घटकाच्या आर्थिक स्थितीचे पुरेसे मूल्यांकन केले जाऊ शकते. म्हणूनच मी प्रत्येक कंपनीला वित्तीय स्टेटमेन्टमधील डेटा काळजीपूर्वक तपासण्यासाठी सल्ला देतो की ते नेहमी नोंदविण्यापूर्वी असतात. शेवटचे परंतु किमान नाही, विहित केलेल्या पद्धतीने निवेदने दाखल करण्यास नकार देणे, वेट ओप डी इकॉनॉमीचे डेलिक्टन (आर्थिक गुन्हा कायदा) च्या आधारे गुन्हा ठरवेल याकडे लक्ष द्या. ऐवजी सोयीस्करपणे, याची पुष्टी केली गेली आहे की एसबीआर पद्धतीने तयार केलेली आर्थिक स्टेटमेन्ट ही शेअर्सधारकांच्��ा बैठकीद्वारे ही विधाने स्थापित करण्यासाठी वापरली जाऊ शकतात. ही खाती डच सिव्हिल कोडच्या कलम 2: 393 नुसार एका अकाउंटंटद्वारे ऑडिट करण्याच्या अधीन असू शकतात.\nव्यावसायिक नोंदणी व संबंधित ठरावावर इलेक्ट्रॉनिक दाखल करण्याबाबत कायदा लागू केल्याने सरकारने पुरोगामीचा एक छानसा नमुना दर्शविला आहे. परिणामी, कंपनी अपवादांपैकी एकाच्या कक्षेत येत नाही तर, लघु व मध्यम आकाराच्या व्यवसायांना अनुक्रमे २०१ and आणि २०१ years या वर्षांत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आर्थिक स्टेटमेन्ट जमा करणे अनिवार्य होईल. फायदे असंख्य आहेत. तरीही, मी सर्व कंपन्यांना सल्ला देतो की त्यांची जबाबदारी कायम ठेवावी कारण अंतिम जबाबदारी अद्याप जबाबदार-टू-फाइल कंपन्यांकडेच आहे आणि कंपनी संचालक म्हणून, आपल्याला नक्कीच त्याचे दुष्परिणाम सोडवायचे आवडत नाही.\nहा लेख वाचल्यानंतर आपल्याकडे आणखी काही प्रश्न किंवा टिप्पण्या असतील तर श्रीमतीशी संपर्क साधा. मॅक्सिम होडाक, मुखत्यार-ए-लॉ Law & More द्वारे [ईमेल संरक्षित] किंवा श्री. टॉम मेव्हिस, -टर्नी-अ‍ॅट-लॉ Law & More द्वारे [ईमेल संरक्षित] किंवा आम्हाला +31 (0) 40-3690680 वर कॉल करा.\nमागील पोस्ट डच कायदेशीर क्षेत्रात पालन\nपुढील पोस्ट एक परिवहन कंपनी सुरू करीत आहे आपल्याला हे माहित असले पाहिजे ते येथे आहे\nइमिग्रेशन- आणि माइग्रेशन कायदा\nयुरोपिया आणि सीआयएस डेस्क\nफार्म आणि लाइफ सायन्स\nअधिक माहिती आवश्यक आहे \nआमचे वकील तुमच्या सेवेत आहेत.\nकिंवा आपला तपशील खाली द्या\nटी. + एक्सएनयूएमएक्स एक्सएनएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स\nटी. + एक्सएनयूएमएक्स एक्सएनएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%86%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81-%E0%A4%AD%E0%A4%AF%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-30T08:27:29Z", "digest": "sha1:NGESDM67QU6YLTPN5YXCQLO53OICXHD4", "length": 14990, "nlines": 137, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "आध्यत्मिक गुरु भय्यू महाराज यांची गोळी झाडून आत्महत्या! | महाराष्ट्र News24", "raw_content": "शुक्रवार, 30 जुलै 2021\nआध्यत्मिक गुरु भय्यू महाराज यांची गोळी झाडून आत्महत्या\nआध्यत्मिक गुरु भय्यू महाराज यांची गोळी झाडून आत्महत्या\nइंदोर : रायगड माझा वृत्त\nअाध्यात्मिक गुरू भय��यूजी महाराज यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांनी त्यांच्या राहत्या घरीच डोक्यात गोळी झाडली. त्यानंतर त्यांना इंदूरच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. ते 50 वर्षांचे होते.\nगेल्या काही दिवसांपासून ते निराशेच्या अवस्थेत होते अशीही माहिती आहे. त्या निराशेतूनच त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच मध्यप्रदेश सरकारनं राज्यातल्या विविध संत मंडळींना मंत्रीपदाचा दर्जा दिला होता त्यात भय्यूजी महाराज यांचाही समावेश होता.\nमॉडेलिंग ते आध्यात्मिक गुरू असा त्यांचा चढता आलेख होता. 1968 मध्ये त्यांचा जन्म झाला होता. सर्वच पक्षांमधल्या राजकारण्यांशी त्यांचे जवळचे संबंध होते. विविध आंदोलनांमध्ये मध्यस्त्याची भूमिकाही त्यांनी निभावली होती.\nकोण आहेत भय्यूजी महाराज\nस्वयंघोषित आध्यात्मिक गुरू (राजकीय गुरू)\nनाव : डॉ. उदयसिंह देशमुख\nजन्म : 29 एप्रिल 1968\nजन्मगाव : सृजलपूर, इंदूर\n20 व्या वर्षी मॉडेलिंग\nदृष्टांत झाल्यानंतर आध्यात्मिक क्षेत्रात प्रवेश\n1996 मध्ये सूर्योदय परिवार आणि आश्रमाची स्थापना\nवेगवेगळ्या संस्थांच्या स्थापनेत वाटा\nअनेमिक रुग्णांसाठी विशेष काम\nभारतभरात 11,11,111 झाडं लावण्याचा संकल्प\nविलासराव देशमुख आणि अनेक नेत्यांचे गुरू\n2 वर्षांपूर्वी पत्नीचं हृदयविकाराने निधन\nअनेकदा यशस्वी मध्यस्थी करण्यासाठी भय्यूजी महाराज ओळखले जातात. गुजरातमधलं नरेंद्र मोदींचं सद्भवना उपोषण भय्यूजींच्या मध्यस्थीनेच सोडवण्यात आलं. तर अनेकदा किचकट प्रश्न सोडवण्याकरता राजकीय नेते भय्यूजी महाराजांना मध्यस्थीची विनंती करतात. मराठा आक्षणसाठीच्या मोर्चामागे भय्यूजी महाराज असल्याच्याही चर्चा होत्या.\n2 वर्षांपूर्वी त्यांच्या पहिल्या पत्नीचा हृदयविकाराने मृत्यू झाला. तेव्हापासूनच त्यांच्या कुटुंबातून लग्नाचा आग्रह होता. त्यांनी तो आग्रह आता मान्य केला आहे. पहिल्या पत्नीपासून त्यांना कुहू ही 13 वर्षांची मुलगी आहे.मध्यप्रदेशातल्या 30 वर्षीय डॉ. आयुषी शर्माशी विवाहबद्ध झाले.\nPosted in Uncategorized, क्रिडा, जागतिक, देश, प्रमुख घडामोडी, फोटो, महाराष्ट्र, राजकारण, रायगडTagged आत्महत्या, भय्यू महाराज\nतणावांनी व्यथित झाल्याने आयुष्य संपवतोय.. भय्यूजी महाराजांची सुसाइड नोट\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबारामतीच्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले..\nबारामती : विकास कोकरे उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत गाव कामगार तलाठी याने विहिरींची नोंद लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतले दहा हजार रुपये.. शेतकऱ्यांकडून पैसे घेताना तलाठी मोबाईल...\n कारागृहातून सुटका झालेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक\nपुणे : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त एखादा गुंड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत साथीदारांकडून मिरवणूक काढली जाते. असाच प्रकार...\nमुलगी कोरोनाने मेली असती तर…\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना...\nविजांच्या प्रचंड गडगडाटांसह मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय...\nभांडुप : किशोर गावडे मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु होती.मात्र रात्री साडेतीन नंतर विजांच्या गडगडाटांसहीत जोरदार पाऊस सुरु झाला. पहाटे...\nसंसद भवन परिसरात आंदोलनानंतर आता खासदारांचा मोर्चा\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यसभेत शेती विधेयक सादर करताना काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ घातला होता. यावेळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह...\nमहाड भोर मार्गावरील वरंध घाट वाहतुकीसाठी बंद\nमहाड : प्रसाद पाटील रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दरड कोसळल्याने अनिश्चित काळा करीता बंद करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी वरंध...\nसाईनाथ पवार यांना राज्यपालांनी केले सन्मानित\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट वाटप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील दोन बहीण भाऊच्या निधनानंतर शिवसेनेकडून कुटुंबियांना आर्थिक मदत\nजूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाहून; आदिवासी लोकांचे हाल\nकुशिवली येथील पुरग्रस्तांची जिल्हा परिषद पदाधिकारी,अधिकारी यांच्याकडून पाहणी\nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्���ा व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nसाईनाथ पवार यांना राज्यपालांनी केले सन्मानित\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट वाटप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील दोन बहीण भाऊच्या निधनानंतर शिवसेनेकडून कुटुंबियांना आर्थिक मदत\nजूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाहून; आदिवासी लोकांचे हाल\nसंग्रहण महिना निवडा जुलै 2021 जून 2021 मे 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 डिसेंबर 2019 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 ऑगस्ट 2019 जुलै 2019 जून 2019 मे 2019 एप्रिल 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 जानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 जून 2018 मे 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://satyakamnews.com/%E0%A5%A7%E0%A5%A6%E0%A5%A6-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%A3/", "date_download": "2021-07-30T07:31:07Z", "digest": "sha1:76HYZMX3IO5Y6RS7PKCYDSVIH2ENNYTP", "length": 16638, "nlines": 206, "source_domain": "satyakamnews.com", "title": "१०० कोटीची प्रॉपर्टी असणारी एकमेव व्यक्ती | satyakamnews.com", "raw_content": "\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार…\nमाजी विद्यार्थ्यांच्या सूचना महाविद्यालयाच्या विकासासाठी उपयुक्त असतात:- रोहन परिचारक\nशिवसेना सदस्य नोंदणीला महिला विडी कामगारांचा प्रचंड प्रतिसाद\nHome ताज्या-घडामोडी १०० कोटीची प्रॉपर्टी असणारी एकमेव व्यक्ती\n१०० कोटीची प्रॉपर्टी असणारी एकमेव व्यक्ती\nsatyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम \n१०० कोटीची प्रॉपर्टी असणारी एकमेव व्यक्ती\nजयपूरमध्ये आयकर विभागाला 100 कोटींची अशी मालकीण मिळाली आहे, जीला परिवाराचे पोट भरण्यासाठी एक-एक रूपयांसाठी संघर्ष करावा लागत आहे. आयकर विभागाने जयपूर-दिल्ली हायवेवरील 100 कोटींपेक्षा जास्त किंमतीची 64 एकर जमीन शोधून काढली आहे. या जमीनीची मालकीण एक आदिवासी महिला आहे. विशेष म���हणजे या महिलेला तिने जमीन कधी खरेदी केली आणि कुठे आहे हे देखील माहित नाही. आयकर विभागाने ही जमीन आपल्या ताब्यात घेतली आहे.\nजयपूर-दिल्ली हायवेवरील दंडगाव येथे येणाऱ्या या जमीनीवर आता आयकर विभागाने बॅनर लावला आहे. बॅनरवर लिहिण्यात आले आहे की, बेनामी संपत्ती निषेध अधिनियमाअंतर्गत या जमीनीला बेनामी घोषित करण्यात येत आहे. या बॅनरवर लिहिण्यात आले आहे की, या जमीनीची मालकीन संजू देवी मीणा आहे, जी या जमीनीची मालकीण होऊ शकत नाही. त्यामुळे आयकर विभाग ही जमीन आपल्या ताब्यात घेत आहे.\nआयकर विभागाला तक्रार आली होती की, दिल्ली हायवेवर मोठ्या संख्येंने दिल्ली आणि मुंबईचे उद्योगपती आदिवासींच्या जमीनी हडपत आहेत. या जमीनींचे व्यवहार केवळ कागदांवर होत आहे. कायद्यानुसार, आदिवासींच्या जमीनी केवळ आदिवासीच विकत घेऊ शकतात. कागदांवर खरेदी केल्यानंतर हे लोक आपल्या लोकांच्या नावावर पावर ऑफ एटर्नीकरून ठेवतात. माहिती मिळाल्यानंतर आयकर विभागाने या जमीनीच्या खऱ्या मालकाचा शोध घेण्यास सुरूवात केली असता माहिती मिळाली की, या जमीनीची मालकीण राजस्थानच्या सिकर जिल्ह्यातील दीपावास या गावात राहते.\nजमीनीची मालकीण संजू देवी मीणा यांना याबाबत विचारले असता त्या म्हणाल्या की, त्यांचे पती आणि सासरे मुंबईमध्ये काम करत होते. त्यावेळी 2006 मध्ये जयपूर येथील आमेर येथे नेऊन एका जागेवर त्यांचा आंगठा घेण्यात आला होता. मात्र त्यांच्या पतीचा 12 वर्षांपुर्वी मृत्यू झाला असल्याने त्यांना कोणती जमीन आपल्या नावावर आहे हे माहितच नाही. पतीच्या मृत्यूनंतर कोणीतरी येऊन 5 हजार रूपये खर्चासाठी देऊन जात असे, ज्यातील अडीच हजार त्यांची बहिण तर अडीच हजार त्या ठेवत असे. मला देखील आजच माझ्या नावावर ऐवढी संपत्ती आहे हे माहित पडल्याचे त्यांनी सांगितले.\nसंजू देवी मीणा यांच्याकडे पतीच्या मृत्यूनंतर कमाईचा कोणताच मार्ग नाही. दोन मुलांना सांभाळण्यासाठी त्या स्वतः मजूरी करतात. शेतीबरोबर प्राण्यांचा सांभाळ करत त्या स्वतःचे पोट भरतात.\nPrevious articleमाऊली भगरे यांचा भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश\nNext articleमनसे नेते दिलीप (बापू) धोत्रे यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्��म\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार नदीच्या खोली करणाचे आश्वासन\n#CHIPLUN | सोलापूर मनसेच्या वतीने पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप\nश्री संत ज्ञानेश्वर महाराज सोहळ्याच्या 'श्री'च्या जरी फटक्याच्या अश्वाचे पेठवडगाव येथे जंगी स्वागत\nदेवेंद्र फडणवीस यांनी पाटण तालुक्यातल्या सर्वसामान्यां बरोबर घेतला जेवणाचा आस्वाद\n#PANDHARPUR | पंढरपुर तालूका पोलिस स्टेशनच्या वतीने मोठी कारवाई..\n#KOLAPUR | पूरग्रस्तांना तातडीने १५००० हजार रुपयांची मदत देण्यात यावी:- मा खा धनंजय महाडिक...\n#Solapur | परिसरात डासांची उत्पत्ती रोखा डेंग्यूला दूर हटवा आरोग्य विभागाचे आवाहन...\n#Solapur | शहर उत्तर मधील जनतेचे प्रश्‍न प्राधान्याने सोडवणार:- आ. प्रणिती शिंदे...\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nचिंचोली भोसे ग्रामस्थांनच्या वतीने काझी यांचा सत्कार\nयोग्य संवादाने आजाराचे निदान लवकर होते- बालरोग तज्ञ डॉ. श्रीकांत देवकते\nपंढरपूर नगरपरिषद च्या वतीने सेवानिवृत्त झालेल्या सफाई कामगाराच्या 14 वारसांना आ....\nसोलापुरात आज मराठा समाजाचा आक्रोश मोर्चा\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार...\nविठ्ठलराव शिंदे कारखान्यामार्फत ऊस बिलाचा दूसरा हप्ता 200 रु ऊस पुरवठादारांच्या...\nभीमा सहकारी साखर कारखान्याच्या रोलर पुजन संपन्न.\nश्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा दुसरा हप्ता सभासदांच्या खात्यावर वर्ग.\nविशेष सूचना : • satyakamnews.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून satyakamnews.com चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . satyakamnews.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता satyakamnews.com तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार satyakamnews.com नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाह���त.\n“बळीराजा”नूतन पदाधिकाऱ्यांचा ग्रामस्त वतीने सत्कार संपन्न.\nमुख्यमंत्री कौशल्य विकास कार्यक्रमातून तयार होणार आरोग्य मनुष्यबळ इच्छुकांनी ऑनलाईन माहिती...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/if-the-complaint-is-against-vvpat-jail/", "date_download": "2021-07-30T07:34:54Z", "digest": "sha1:R2AX2MDWMALMLAN34UKLZSKW75Q7TCE3", "length": 10903, "nlines": 122, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "व्हीव्हीपॅट विषयी खोटी तक्रार केल्यास जेलची हवा – Dainik Prabhat", "raw_content": "\nव्हीव्हीपॅट विषयी खोटी तक्रार केल्यास जेलची हवा\nपुणे – ईव्हीएमवर मतदान केल्यानंतर बाजूला असलेल्या व्हीव्हीपॅट ((व्होटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रायल) मशीनच्या प्रिंटरवर मतदाराला आपण नोंदवलेले मत सात सेंकद दिसणार आहे. जर एखाद्या मतदाराने मतदान केलेल्या पक्षाचे चिन्ह व्हीव्हीपॅट मशीनवर दिसले नाही. दुसऱ्याच उमेदवाराचे अथवा पक्षाचे चिन्ह त्याच्यावर दिसले अशी तक्रार केल्यास नाही ती तक्रार खोटी ठरल्यास संबधित मतदाराला जेलची हवा खावी लागणार आहे. याप्रकरणी संबधित मतदाराला सहा महिन्यांची कैद अथवा एक हजार रुपये दंड अशी शिक्षा होऊ शकते.\nशिरूर व मावळ लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी (दि.29) मतदान होणार आहे. दरम्यान पुणे लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी (दि.23 ) अशी तक्रार जिल्हा प्रशासनाकडे दाखल झाली होती. त्या व्यक्तीविरुध्द जिल्हा प्रशासन कारवाई करणार आहे. निवडणुक प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी निवडणुक आयोगाने पावले उचलेली आहेत. ईव्हीएम मशीनच्या वापराबरोबरच आता व्हीव्हीपॅट मशीन जोडण्यात येणार आहे. या सुविधेमुळे मतदाराला आपण नोंदवलेले मत प्रत्यक्ष त्याच उमेदवाराला मिळाले असल्याची खात्री पटणार आहे.\nसर्व मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅट मशीन वापरले जाणार आहे. त्यामुळे मतदारांना आपण नोंदविलेले मत त्याच उमेदवाराला मिळाले का याची खात्री पटणार आहे. मात्र जर एखाद्या मतदाराने मतदानकरतेवेळी या व्हीव्हीपॅट वर आक्षेप नोंदविला आणि ज्या उमेदवारला मत दिले त्या उमेदवाराचे चिन्ह व्हीव्हीपॅट न दिसता दुसऱ्याच उमेदवाराचे चिन्ह दिसले अशी तक्रार केली तर त्या तक्रारीची दखल संबंधित मतदान केंद्रस्तरीत अधिकारी घेणार आहे. संबधित मतदाराला खरच असा प्रकार घडला आहे का, याची विचारणा अधिकारी करणार आहे. जर मतदार त्या तक्रारीवर ठाम असेल तर त्या म���दाराकडून एक अर्ज भरून घेतला जाणार आहे. या अर्जामध्ये जर मतदार खोटे बोलत असेल तर सहा महिने शिक्षा अथवा एक हजार रुपये दंड होऊ शकतो. या नियमाची माहिती या अर्जामध्ये असणार आहे. त्यानंतर त्या मतदाराला पुन्हा टेस्ट व्होट ची संधी दिली जाणार आहे. यावेळी त्या मतदारासोबत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, मतदान केंद्रावरील राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि साक्षीदार उपस्थित राहणार आहे. जर टेस्ट व्होट मध्ये मतदार खोटे बोलत असल्याचे सिध्द झाल्यास त्या मतदाराला जागेवरच पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nदेशभक्‍तीचे स्फुल्लिंग पेटविण्याचे आव्हान\nनिवडणूक कामात हलगर्जीपणा, शिक्षकावर गुन्हा दाखल\n स्वस्त धान्याचा काळा बाजार उघड; ३८ धान्यांचे कट्टे लपवले दुकानातील…\nउपायुक्तांच्या भेटीनंतरही मांजरी बुद्रुक येथील कचराकोंडी कायम \nबैलगाडा शर्यतीसाठी प्रसिध्द पंढरीनाथ फडकेही अटक\nविकएंडला जवळपास लाखाच्या पुढे दंड वसूल\nपुणे – कर्मचाऱ्यांचे हित जपले जाईल\nमालकाला श्‍वानांचा ताबा न्यायालयाने नाकारला\nराज्य मंडळाची वेबसाइट सुरळीत\nपुणे – “ऑन स्पॉट नोंदणी’त अधिकाऱ्यांची “घुसखोरी’\nरताळी खरेदीस नागरिकांची पसंती\nपूरग्रस्त कोकणवासीयांना आमदार सुनील टिंगरे यांची मोठी मदत\nपंतप्रधानांच्या सूचनेनंतर नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्यात भेट; राजकीय चर्चांना उधाण\nकोकणासह पश्चिम महाराष्ट्रात 2 ऑगस्टपर्यंत धो धो पाऊस\nकरोनानंतर आता ‘नॉरोव्हायरस’ची जगाला धडकी; पहा काय आहेत लक्षणं आणि उपाय\nBREAKING NEWS : जीवघेणी चुरस आणि अखेर महिला हॉकीत भारताचे आव्हान कायम\n स्वस्त धान्याचा काळा बाजार उघड; ३८ धान्यांचे कट्टे लपवले दुकानातील कामगारांच्या घरी\nउपायुक्तांच्या भेटीनंतरही मांजरी बुद्रुक येथील कचराकोंडी कायम \nबैलगाडा शर्यतीसाठी प्रसिध्द पंढरीनाथ फडकेही अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/03/ahmednagar_601.html", "date_download": "2021-07-30T07:08:16Z", "digest": "sha1:663VZ6IDUQVCLD4LVNRTS7DENBDQV2KB", "length": 6441, "nlines": 83, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "पुन्हा गुन्हा घडल्यास थेट कारवाई ः सानप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking पुन्हा गुन्हा घडल्यास थेट कारवाई ः सानप\nपुन्हा गुन्हा घडल्यास थेट कारवाई ः सानप\nपुन्हा गुन्हा घडल्यास थेट कारवाई ः सानप\nअहमदनगर ः नगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये सोमवारी (22 मार्च) टू प्लस मधील सर्व आरोपींची प्रत्यक्ष पाहणी करून पुन्हा गुन्हे केल्यास कारवाई केली जाईल, अशी तंबी नगर तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी राजेंद्र सानप यांनी दिली. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात टू प्लस अंतर्गत गुन्हेगारांचा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. नगर तालुका पोलिस स्टेशनमध्ये सोमवारी या टू प्लस मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात नगर तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी राजेंद्र सानप यांनी उपस्थित काही आरोपींना महिन्यातून एकदा नगर तालुका पोलिस ठाण्यात हजेरी लावण्यास सांगितले.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/marathi-actress-celebrated-ganesh-chatrthi/09021411", "date_download": "2021-07-30T07:12:05Z", "digest": "sha1:RUCSCDLERZFONTIWVWPR427I53ZD4LHI", "length": 26672, "nlines": 41, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "मराठी कलाकारांचा गणेशोत्सव - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » मराठी कलाकारांचा गणेशोत्सव\nमुंबईत घर घेतल्यापासून ��ी गणपती बसवायला सुरुवात केली. यंदाचं हे चौथं वर्षं आहे. मागच्या तीन वर्षांप्रमाणेच यंदा सुद्धा आई शाडूच्या मातीची मूर्ती बनवणार आहे आणि त्याचीच स्थापना घरी करणार आहोत. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे यंदा सुद्धा गणेशोत्सव खूप उत्साहात, प्रसन्न वातावरणात साजरा करणार आहे. आई शाडूच्या मातीची मूर्ती चिंचवडच्या घरी बनवते आणि त्याची स्थापना कांदिवलीच्या घरात होते. त्यामुळे चिंचवड आणि मुंबईतील दोन्ही घरांशी बाप्पा जोडला गेला आहे. माझ्या घरी गणेशोत्सव अगदी साध्या पद्धतीनं साजरा केला जातो. सजावटसुद्धा पर्यावरणपूरक, पुनर्वापर करता येईल, अशीच असते, गणपती बाप्पाला आपण मूर्तीच्या रूपात आणतो, परंतु खऱ्या अर्थांने बाप्पा या दिवसांत आपल्या घरी येतो, तो पाहुण्यांच्या रूपात.\nजसं बाप्पाच्या चेहऱ्यावर जे हास्य आपल्याला दिसतं, तसंच हास्य मला घरी आलेल्या पाहुण्यांच्या चेहऱ्यावर बघायचं असतं. या दीड दिवसांत दर्शनासाठी आमच्या घरी भरपूर लोकं येतात. खरं सांगायचं तर मी तितका धार्मिक नाही. तरीही गणपती बाप्पाशी माझं एक वेगळंच नातं आहे. वर्षभरात मी अध्यात्मिक नसतो, त्या वर्षभराची कसर या दीड दिवसांत भरून निघते. खूपच वेगळं वातावरण असतं घरी. आमच्याकडे विसर्जन सुद्धा पर्यावरणपूरक पद्धतीनेच केले जाते. माझ्या घरात असलेल्या मोकळ्या भागात आम्ही बादलीत विसर्जन करतो. त्यासाठी फुलांची सजावट केलेली असते. बादलीतही गुलाब पाणी, अक्षता आणि फुलं असतात. विसर्जन झाल्यावर, बाप्पाची मूर्ती पाण्यात विरघळल्यानंतर त्याच शाडूच्या मातीनं आम्ही दरवर्षी एक हत्तीची प्रतिमा बनवतो. आणि ते हत्तीचं गोंडस रूप आमच्या घरी ठेवतो. यावरून एकही कळतं, की बाप्पाच्या मूर्तीची कुठेही विटंबना झालेली नाही.\nआपल्यामुळे पर्यावरणाला कुठेही त्रास झालेला नाही, हे पाहूनही खूप छान वाटतं. मी रोज देवळात वगैरे जात नसलो तरी दिवसातून एकदा तरी बाप्पाशी संभाषण साधतो. मनातल्या मनात का होईना बोलत असतो. हे कायमच नातं आहे आणि बाप्पा कायम आपल्या सोबत आहे, याची जाणीव असते. तो मार्ग दाखवत असतो, असे नेहमीच वाटते. बाप्पाकडे मी कधीच काहीही मागत नाही. कारण तो जे देतो, ते माझ्या चांगल्यासाठी आहे, यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे. आपण मात्र शंभर टक्के प्रयत्न करायचा, हे लक्षात ठेवून मी आयुष्यात पुढे चालत आहे. बाप्पानेच दाखवलेला हा मार्ग आहे आणि त्याच्यामुळेच मी नवीन जोमाने करू शकतो. हा गणेशोत्सव साजरा करून लगेचच मी माझा आगामी चित्रपट ‘लग्नकल्लोळ’च्या डबिंगच्या कामात व्यस्त होणार आहे.\nगणपती हे माझे आवडते दैवत असल्याने गणेश चतुर्थी माझ्यासाठी खूप खास आहे. माझ्या स्वतःच्या घरी मी अजून गणपती आणण्याची प्रथा सुरु केली नसल्याने मी अजूनही आईकडेच गणेशोत्सव साजरा करते. आमच्याकडची मूर्ती इको फ्रेंडली असते. सध्या ‘टी ट्री गणेशा’ मिळतो, ज्यात गणेशाची मातीची मूर्ती कुंडीत असते. विसर्जनाच्या वेळी फक्त पाणी टाकून ती माती सारख्या पातळीवर आणायची. त्यात एक बी असते. त्याचे नंतर झाड येते. मला ही संकल्पना खूप आवडली. त्यामुळे आमच्याकडे गणेशाची अशा पद्धतीची मूर्ती आणली जाते. सजावटही अगदी साधी असते. ज्यात थर्माकॉल, प्लॅस्टिकचा वापर अजिबात नसतो. नैवैद्यासाठी बाहेरून गोड पदार्थ आणण्यापेक्षा घरी गोडधोड पदार्थ बनवण्याचा आमचा प्रयत्न असतो आणि यात घरातील प्रत्येकाचा सहभाग असतो. या काळात एकंदरच घर आणि मन दोन्ही सकारात्मकतेने भरलेले असते. लहानपणापासूनच मला बाप्पाबद्दल विशेष ओढ आहे.\nकधीकधी अडचणीच्या काळात आपण डोळे बंद करून देवाची आठवण काढतो, तेव्हा सगळ्यात आधी माझ्यासमोर गणपतीचा चेहरा येतो. सिद्धिविनायक माझ्या घराजवळ आहे. मी अनेकदा सिद्धिविनायकला जाते. कॉलेजमध्ये असतानाही मला आठवतंय, मी आणि माझी मैत्रीण आम्ही चालत सिद्धिविनायकला जायचो. तेव्हा मी चर्चगेटला राहायचे. तेव्हा चर्चगेट ते सिद्धिविनायक मी चालत जायचे. आम्ही अडचणींचे निराकरण करण्यासाठी सिद्धाविनायकला जायचो आणि आमच्या इच्छा पूर्णही व्हायच्या. त्यामुळे बाप्पाशी अनेक कारणांनी मी जोडले गेले आहे. मी अनेकदा अथर्वशीर्षं म्हणत असते. दोन वर्षांपूर्वी सिद्धिविनायकला आदेश बांदेकर यांनी अथर्वशीर्षं कथन जपाचे आयोजन केले होते. जिथे अनुराधा पौडवाल त्यांच्या सुमधुर आवाजात अथर्वशीर्षं म्हणणार होत्या आणि आम्ही ‘झी मराठी’च्या काही अभिनेत्री त्यांच्या सोबत अथर्वशीर्षं म्हणणार होतो. त्यावेळचे वातावरण एकंदरच चैतन्यदायी होते. सकारात्मक लहरी सर्वत्र निर्माण झाल्या होत्या. त्यावेळी मला असं वाटलं, की मी आठवीपासून सातत्यानं अथर्वशीर्षंचा जप करत आले आहे, त्याचं मला कुठेतरी हे फळ मिळालं असावं. माझ्यासाठी हा अद्भुत अनुभव होता. गणपती बाप्पा सदैव पाठीशी असतो. यंदाही मी बाप्पाकडे एक मागणं करणार आहे. माझ्या प्रदर्शनाच्या वाटेवर असणाऱ्या ‘लग्नकल्लोळ’ या चित्रपटाला उत्तम प्रस्तिसाद मिळूदे आणि बाप्पा माझं हे मागणं सुद्धा ऐकेल.\nबाप्पासोबतचं माझं नातं शब्दांत व्यक्त करताच येणार नाही. माझ्या चांगल्या- वाईट अशा सगळ्याच प्रसंगामध्ये बाप्पा माझ्या पाठीशी असतो, याचा मला ठाम विश्वास आहे. बाप्पाकड़ून मिळणारी ऊर्जा आणि सकारात्मकता माझ्यासाठी नेहमीच खास असते. आमच्या घरी साधारण ६०-७० वर्षांपासून किंवा त्याच्याही आधीपासून गणेशोत्सव साजरा केला जातो. आमच्याकडे दीड दिवसांचा गणपती असतो आणि वर्षानुवर्षं शिवरेकर पद्धतीचीच मूर्ती आणली जाते. मुळात आमचे सगळे कुटुंबीय एकाच बिल्डिंगमध्ये राहात असल्याने,गणेशोत्सव एकदम जल्लोषात साजरा केला जातो. आधी आम्ही एकाच्या घरी जमतो, त्यांच्याकडे आरती करतो मग दुसरीकडे मग तिथून पुढच्या घरी आरती. असं आमचं सुरूच असतं. वेगळीच मजा असते. एकमेकांकडे नैवेद्यासाठी जातो. या दीड दिवसांत आमच्या सगळ्यांच्याच घराचे दरवाजे उघडे असतात. या काळात एखाद्याला शोधणं, म्हणजे कठीण काम असतं. कधी कधी असं वाटतं, दीड दिवस खूपच कमी आहेत. इतके पटकन हे दिवस संपतात. आधी गणपती येणार म्हणून खूप उत्साह असतो आणि विसर्जनाच्या दिवशी मात्र खूप वाईट वाटते. लहानपणापासूनच मला गणेशोत्सवाचे खूप आकर्षण होते. शाळेत असताना तर विसर्जनाच्या दिवशी मला खूप रडू यायचे. तासनतास मी गणपतीसमोर बसून त्याला न्याहाळत बसायचो. आजही मी अनेकदा गणपतीच्या लोभस मूर्तीकडे बघत बसतो. बाप्पाच्या डोळ्यांतील प्रेमळ भावाचे मला नेहमीच आकर्षण राहिले आहे. आमच्याकडे पूर्वापार शाडूचीच मूर्ती आणली जाते आणि मागील १५-१६ वर्षांपासून आम्ही विसर्जनही गच्चीत मोठ्या टबमध्ये करतो, ज्याने पर्यावरणाचेही संतुलन राखले जाते. नेहमीप्रमाणे यंदाचा गणेशोत्सवही माझ्यासाठी खासच असेल. माझ्या ‘मनाचे श्लोक’ या चित्रपटाचे शूटिंग आता जवळपास संपत आले आहे. त्यामुळे यंदा ‘गणेशोत्सव’ साजरा करण्यासाठी मी बऱ्यापैकी निवांत आहे. त्यामुळे हा गणेशोत्सवही मी अगदी उत्साहात साजरा करेन.\nमाझं आणि गणपतीचं नातं स्पेशल – सुयोग गोऱ्हे\nगणपती बाप्पा आणि माझं नातं स्पेशल आहे. मी मूळचा नाशिकचा असल्यामुळ�� नाशिकमध्ये नवश्या गणपती म्हणून गणपतीचं मंदिर आहे. नाशिकमध्ये असताना मी नेहमी तिथे जायचो. आता जेव्हा कधी मी नाशिकला जातो, तेव्हा मी आधी त्या मंदिरात जातो, त्यामुळे आमचं नातं स्पेशल आहे, असं मी म्हणेन. बाप्पाच्या सगळ्याच मूर्ती मनाला भावतात. आमच्याकडे दोन गणपती बसवले जातात. एक माझ्या घरात आणि दुसरा माझ्या हॉस्पिटलमध्ये. हॉस्पिटलमधील गणपती दहा दिवसांचा असतो परंतु माझ्या घरातील गणपती हा वर्षभर असतो. त्याची वर्षभर पूजा होते. म्हणजेच मागच्या वर्षी आणलेला बाप्पा आम्ही या वर्षी विसर्जित करतो आणि या वर्षी आणलेला गणपती आम्ही पुढच्या वर्षी विसर्जित करणार. गणपतीत आवडीची गोष्ट म्हणजे मोदक आणि करंजी खूप खायला मिळते. हॉस्पिटलमधील गणपतीची तिथले कर्मचारी आणि रुग्ण मनोभावे पूजा, आरती करतात. मी इको फ्रेण्डली गणेशोत्सव साजरा करण्याला प्राधान्य देतो. आमच्या घरीसुद्धा गेल्या दोन तीन वर्षांपासून ट्री गणेशाचे आगमन होतेय. खरं तर या वर्षीचा बाप्पा माझ्यासाठी खास आहे. कारण यावर्षी मी हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘सातारचा सलमान’ या ११ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.\n– अमित चारी यंदाचा गणेशोत्सव दणक्यात\nआमच्याकडे दीड दिवसांचा गणपती असतो आणि गणपती येण्याच्या एक महिना आधीपासूनच मी उपवास करतो. खरंतर कामाच्या व्यापामुळे अनेकदा वेळ मिळत नाही. मात्र गणपती आगमनाच्या चार दिवस आधीपासून मी वेळात वेळ काढून गणपतीच्या तयारीला लागतो. आमच्याकडे वर्षानुवर्षं शाडूची मूर्ती आणली जाते. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे आमचा विशेष कल असतो. या दीड दिवसात आमच्या घरातील प्रत्येक व्यक्ती आपली काम बाजूला ठेवून, बाप्पाच्या सेवेत तत्पर असतो. अनेक जण दर्शनासाठी येतात त्यामुळे एकंदरच प्रसन्न वातावरण असते. घरात एक सकारात्मक ऊर्जा आलेली असते. प्रसादाची, गोडधोड पदार्थांची अगदी रेलचेल असते. ज्या बाप्पाची आपण इतक्या आतुरतेने वर्षभर वाट पाहत असतो, त्याचे विसर्जन होताना मात्र मन खिन्न होते. यंदाचा गणेशोत्सव माझ्यासाठी विशेष आहे. व्यवसायात यश मिळाल्यानंतर आता माझा ‘बाप्पा मोरया’ हा पहिला मराठी अल्बमही नुकताच प्रदर्शित झाला आहे. बाप्पाच्याच आशीर्वादाने त्याला भरभरून प्रतिसादही मिळत आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव जरा दणक्यातच साजरा होणार आहे.\nमाझ्या आयुष्यात बाप्पाचं स्थान हे सगळ्यात उच्च आहे. बाप्पा आणि माझ्या नात्याबाबत सांगायचे, तर त्या मागे एक कारण आहे. मी आठवीत असताना माझे आजोबा वारले होते. तोपर्यंत मी तशी नास्तिक होते. माझा या गोष्टींवर फारसा विश्वासच नव्हता. मात्र आजोबा गेल्यानंतर मला काही गोष्टी आपसूकच जाणवू लागल्या आणि अचानक माझ्यात गणपती बाप्पाबद्दल ओढ निर्माण झाली. इतकी, की मी अक्षरशः गप्पा मारायचे बाप्पासोबत. त्यामुळे आई-बाबासुद्धा चकित झाले होते. आतापर्यंत देवाला न मानणारी मी, अचानक देवाविषयी इतकी भक्ती कशी निर्माण झाली माझ्यात हे कसं झालं हे मला सुद्धा माहित नाही. परंतु बाप्पा आणि माझ्यात एक वेगळंच नातं निर्माण झालं आहे. सगळ्यांनाच गणपती खूप जवळचा वाटतो. माझ्यासाठी गणपती बाप्पा म्हणजे सकारात्मक ऊर्जा देणारा एक स्रोत आहे. माझ्या घरी सात दिवसांचा गणपती असतो. पूर्वी आमच्याकडे खूप सोवळं पाळायचे, जे आजही पाळले जाते.\nफक्त पुरुषांनीच गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करावी, अशा पूर्वापार चालत आलेल्या परंपरेला मात्र मी खंड दिला. त्यासाठी मी घरी भांडले, आई – बाबांकडे हट्ट केला आणि अखेर मी जिंकले. बाप्पाची माझ्याकडून प्राणप्रतिष्ठा होणारे हे पाचवे वर्षं आहे. आमच्याकडे गौरीही असते. त्यामुळे गौरी -गणपती खूप जोरदार साजरे होतात. अर्थातच सगळं हे इको फ्रेंडली असते. मी गेल्या तीन वर्षांपासून फक्त विटांचा वापर करून जी सजावट करता येईल, ती करते. बाप्पाची माझ्यावर भरपूर कृपा आहे. चांगल्या -वाईट प्रत्येक प्रसंगात तो माझ्या पाठीशी असतो. माझ्या प्रत्येक निर्णयात तो मला सद्बुद्धी देतो, जेणे करून चुकीच्या निर्णयापासून मी लगेच ‘यु टर्न’घेऊ शकेन. त्याच्यामुळेच माझ्या पहिल्या ‘यु टर्न’ या वेबसिरीजबाबतीतही अनेक चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत. त्याच्याच कृपेने मला आजपर्यंत अनेक चांगली कामं मिळाली, चांगली माणसं मिळाली. अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात, अनेक वेगवेगळ्या माध्यमात मला काम करण्याची संधी मिळाली. त्याचा आशिर्वाद पुढेही माझ्यावर असाच राहू दे.\n← तुमसर-सिहोरा सड़क की दुर्दशा दयनीय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.osmanabadtoday.com/2021/02/Osmanabad-crime-news2-25-feb.html", "date_download": "2021-07-30T07:25:52Z", "digest": "sha1:5RB66SAL3SE77CKP46E3C63R3UWNKCNB", "length": 15156, "nlines": 94, "source_domain": "www.osmanabadtoday.com", "title": "--> उस्मानाबाद जिल्ह्यात जुगार आणि अवैध मद्य विरोधी कारवाया | Osmanabad Today", "raw_content": "\nउस्मानाबाद जिल्ह्यात जुगार आणि अवैध मद्य विरोधी कारवाया\nउस्मानाबाद - उस्मानाबाद पोलीस दलाने 24 फेब्रुवारी रोजी जुगार खेळणाऱ्यांविरुध्द कारवाई करुन जुगार साहित्य व रक्कम जप्त करुन महाराष्ट्र जुगार...\nउस्मानाबाद - उस्मानाबाद पोलीस दलाने 24 फेब्रुवारी रोजी जुगार खेळणाऱ्यांविरुध्द कारवाई करुन जुगार साहित्य व रक्कम जप्त करुन महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अंतर्गत खालीलप्रमाणे 5 गुन्हे नोंदवले आहेत.\n1)उमरगा बसस्थानकाजवळील विद्युत उपकेंद्राच्या बाजूस उमरगा पोलीसांना छापा टाकला असता मटका चालक- बशीर शेख, रा. हमीदनगर, उमरगा हे ज्ञानेश्वर पवार, कोंडीबा कोळी, अक्षय मोरे, विजय याटे, विनोद सुर्यवंशी, अशोक सुरवसे असे 7 पुरुष कल्याण मटका जुगार खेळत असतांना जुगार साहित्य व रोख रक्कम 28,830 ₹ सह आढळले.\n2)रोहिदास सुरवसे, रा. चिंचोली (भुयार), ता. उमरगा हे राहत्या घरासमोर कल्याण मटका जुगार साहित्य व 310 ₹ रोख रक्कम बाळगले असतांना मुरुम पो.ठा. च्या पथकास आढळले.\n3)लहु घुले, रा. तेरखेडा, ता. वाशी हे गावातील मारुती मंदीरामागे कल्याण मटका जुगार साहित्य व 1,330 ₹ रोख रक्कम बाळगले असतांना येरमाळा पोलीसांना आढळले.\n4)विनोद जगताप, रा. तुळजापूर हे तुळजापूरातील कणे कॅन्टीनच्यामागे मिलन नाईट मटका जुगार साहित्य व 1,430 ₹ रोख रक्कमेसह तर लखन थोरात, रा. काक्रंबा व दत्ता बनसोडे, रा. तीर्थ (खु.) हे दोघे तुळजापूर येथील मलबा हॉस्पीटल परिसरात लॅपटॉपवर फन टारगेट हा ऑनलाईन जुगार खेळत असतांना लॅपटॉपसह जुगार साहित्य व 4,980 ₹ रोख रक्कम बाळगले असतांना तुळजापूर पोलीसांना आढळले.\nअवैध मद्य विरोधी कारवाया\nउस्मानाबाद - अवैध मद्य बाळगून महाराष्ट दारु बंदी कायदा कलम- 65 (ई) चे उल्लंघन करणाऱ्या 4 व्यक्तींविरुध्द उस्मानाबाद पोलीसांनी 24 फेब्रुवारी रोजी खालीलप्रमाणे कारवाया करुन गुन्ह्यातील अवैध दारु जप्त केली आहे.\n1) पिपळा (बु.) येथील ज्योतीराम पाटील व दुष्यंत शिरसाट हे आपापल्या घरा शेजारी अनुक्रमे 10 लि. व 9 लि. गावठी दारु बाळगले असतांना तामलवाडी पोलीसांना आढळले.\n2) सतिश डोलारे, रा. केशेगांव हे आपल्या शेतात देशी दारुच्या 10 बाटल्या विनापरवाना बाळगले असतांना बेंबळी पोलीसांना आढळले.\n3) महादेवी तेलंग, रा. त्रिक��ळी या आपल्या राहत्या घरासमोर 15 लि. गावठी दारु बाळगल्या असतांना उमरगा पोलीसांना आढळले.\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nकार चालकाला हृदयविकाराचा झटका आणि जिल्हाधिकाऱ्यांचे प्रसंगावधान\nउस्मानाबाद - उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांच्या कार चालकास धावत्या कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला. मात्र, प्रसंगाव...\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबादेतील इंग्लंड रिटर्न तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह\nउस्मानाबाद - इंग्लंडहून उस्मानाबादेत परतलेल्या एका ३५ तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तरुणावर उस्मानाबादच्य...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nसरकारी कामगार अधिकारी कार्यालय बनले दलालांचा अड्डा\nअभियंत्यांसह ठेकेदारांचे बनावट शिक्के वापरून कामगारांच्या नोंदी उस्मानाबाद - उस्मानाबादचे सरकारी कामगार अधिकारी कार्यालय म्हणजे दलालांचा अ...\nसुंदर माझे कार्यालय उपक्रमाचा उस्मानाबादच्या जिल्हा परिषदेत उत्साहात प्रारंभ\nउस्मानाबाद - विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या संकल्पनेतील जिल्हा परिषदातंर्गत ‘सुदंर माझे कार्यालय ’ हा उपक्रमात मराठवाडयातील आठही जिल...\nउस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने घेतले आणखी दोन बळी @ २०\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्याचे ठिकाण असलेले उस्मानाबा��� शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे...\nउस्मानाबादेत दोन अपघातात एक ठार, दोन जखमी\nउस्मानाबाद - आनंदनगर पो.ठा. अकस्मात मृत्यु क्र. 37 / 2020 सीआरपीसी कलम 174 च्या चौकशीत स्वरुपा संजय पोतदार, रा. समता कॉलनी, उस्मानाबाद यांन...\nउस्मानाबाद : रुग्णाची लूट करणाऱ्या सह्याद्री हॉस्पीटलला १० हजार दंड\nरॅपिड अँटिजेन टेस्टसाठी जादा आकारण्यात आलेली रक्कम रुग्णाच्या बँक खात्यावर जमा करण्याचा आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचा दणका ...\nकसबे तडवळे शिवारात अज्ञात व्यक्तीचा खून\nदगड बांधून मृतदेह विहिरीत फेकला कसबे तडवळे - कसबे तडवळे शिवारात एका ४० वर्षीय अनोखळी व्यक्तीचा खून करून मृतदेह दगड बांधून विहिरीत फेकून दे...\nसीना कोळेगाव प्रकल्प ते पांढरेवाडी धरणापर्यंत कालवा बनवा.- खा. ओमराजे\nपरंडा (राहूल शिंदे) - सीना-कोळेगाव उपसा सिंचन योजनेतून पांढरेवाडी तलावात पाणी सोडण्याबाबत (कालवा) उपाययोजना करावी, अशी मागणी जिल्ह्...\nVIDEO,4,उस्मानाबाद जिल्हा,127,उस्मानाबाद शहर,30,एडिटर डेस्क,2,खुले व्यासपीठ,9,ताज्या बातम्या,53,देश - विदेश,3,महाराष्ट्र,20,मुख्य बातमी,91,स्पेशल न्यूज,15,\nOsmanabad Today : उस्मानाबाद जिल्ह्यात जुगार आणि अवैध मद्य विरोधी कारवाया\nउस्मानाबाद जिल्ह्यात जुगार आणि अवैध मद्य विरोधी कारवाया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://nashikcalling.com/msedcl-meter-reading-and-bill-dustribution-started/", "date_download": "2021-07-30T08:15:38Z", "digest": "sha1:HKARTN3EHWYFGY4KM4LMBWZQ7U7VO4SM", "length": 8135, "nlines": 34, "source_domain": "nashikcalling.com", "title": "मीटर रीडिंग आणि वीज बिलाचं वितरण सुरु होणार ! – Nashik News – Nashik Calling", "raw_content": "\nमीटर रीडिंग आणि वीज बिलाचं वितरण सुरु होणार \nमीटर रीडिंग आणि वीज बिलाचं वितरण सुरु होणार \nनाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यातील महावितरणच्या नाशिक शहर व मालेगाव मंडळातील कोरोना प्रतिबंधित क्षेत्र वगळता विद्युत ग्राहकांना वीज वापराचे योग्य व अचूक वीज बिल देण्यासाठी ग्राहकांचे मीटर रिडींग करण्याबरोबरच वीज बिलाची छपाई करून बिल वितरीत करण्याला महावितरणला जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे ग्राहकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोव्हीड -१९ विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मार्च महिन्यापासून ग्राहकांचे मीटर वाचन बंद करण्याबरोबरच व��ज देयकाची छपाई आणि वितरणही बंद करण्यात आले होते. मात्र या काळात ग्राहकांना अचूक बिलासाठी महावितरणच्या मोबाईल अँपवरून मिटर रिडींग पाठविण्याचे व ऑनलाईन देयक भरण्याचे आवाहन केले होते, ज्या ग्राहकांचे मीटर रिडींग मिळाले नाही त्यांना मागील वीज बिलाच्या रिडिंगच्या आधारे सरासरी वीज बिल देण्यात आले आणि सदर वीज बिल एसएमएस व्दारे ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईलवर पाठविण्यात आले.\nनाशिक जिल्हाधिकारी महोदय यांना संबंधित कार्यासाठी अधिक्षक अभियंता यांनी परवानगी मागितली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधित क्षेत्र वगळता कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या उपाययोजनाच्या आधीन राहून योग्य ती काळजी घेत सदर कार्ये सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार संबंधितांनी कार्याच्या ठिकाणी स्वच्छता, मास्क व सॅनीटायझरचा वापर, सुरक्षित शारिरिक अंतर ठेवणे याबाबत सूचना दिल्या आहेत. विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना व नियमाचे काटेकोर पालन करीत वीज ग्राहकांना वीज वापराचे अचूक वीज बिल देण्यासाठी मीटर वाचन,बिल छपाई आणि वीज बिलाचे वितरण करण्यात येणार आहे. संबंधित एजन्सीला याबाबत सूचना व निर्देश महावितरणकडून देण्यात आले आहेत.\nमागील दोन महिन्यांपासून सर्वजण घरी असल्यामुळे आणि तापमानामुळे विद्युत उपकरणांचा वापर जास्त झाला आहे. त्यामुळे मागील देयके प्रत्यक्ष रिडींग न मिळाल्यामुळे सरासरी देण्यात आली होती. मात्र यावेळी वीज वापराचे वास्तविक रिडींग मिळणार असल्यामुळे अचूक देयक मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे या काळातील वीज वापराचा विचार करता आपल्या मिटरवरील रिडींग व देयक याची आपणच खात्री करावी, कुठल्याही कारणाने आपले रिडींग न घेतले गेल्यास आपल्याला मेसेज आल्यानंतर रिडींग मोबाईलअँप मधून पाठवू शकतात. यासोबतच जिल्ह्यात विद्युत भरणा केंद्रे सुद्धा सुरू करण्यात आलीअसून ऑनलाईन देयके भरण्याची सुविधा सुद्धा आहे. त्यामुळे ग्राहकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे असे आवाहन महावितरणने केले आहे.\nनाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि. २० जुलै २०२१) कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांच्या संख्येत मोठी घट\nसंभाव्य तिसऱ्या लाटेत बालके बाधित होवू नये यासाठी द्विस्तरीय कोविड रुग्���ालयांचे नियोजन\nनाशिक जिल्ह्यामध्ये रुग्णांच्या संख्येनुसार रेमडेसिविरचा साठा द्यावा\nनाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. २३ जुलै) इतक्या हजार रुग्णांवर उपचार सुरु \nविवाह सोहळ्यांना शनिवार, रविवार परवानगीची मागणी\nमहापालिकेच्या बिटको रुग्णालयात १५ व्हेंटिलेटर धूळ खात….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-lalitgate-nitin-gadkari-meets-vasundhara-raje-5030330-NOR.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-07-30T07:14:23Z", "digest": "sha1:TUYD2UWJED57FOUF2JTLIIOUVLEVYKJN", "length": 4523, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Lalitgate: Nitin Gadkari meets Vasundhara Raje | नितीन गडकरी-वसुंधरा राजेंची भेट, भाजपचा पूर्ण पाठिंबा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनितीन गडकरी-वसुंधरा राजेंची भेट, भाजपचा पूर्ण पाठिंबा\nजयपूर - ललित मोदी प्रकरणात सोमवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची भेट घेतली. भाजप तसेच केंद्र सरकार त्यांच्या पूर्ण पाठीशी असल्याची ग्वाही त्यांनी दिली. राजे यांच्यावरील आरोप बिनबुडाचे आहेत, असे गडकरी यांनी म्हटले आहे.\nराजे यांनी काहीही चुकीचे कृत्य केलेले नाही. अशा मुद्द्यावरून खरे तर राजकारण करण्याचा अजिबात प्रयत्न व्हायला नको. त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपाला कोणताही आधार नाही. कायद्याने तसेच तर्क किंवा नैतिकदृष्ट्या त्यात काहीही तथ्य दिसून येत नाही. म्हणूनच काहीही चूक नसताना त्यांच्यावर केेवळ आरोप केले जात आहेत, असे रस्ते आणि वाहतूक मंत्री गडकरी यांनी म्हटले आहे.\nदुष्यंत यांना क्लीन चिट, जेटली लक्ष्य : वसंुधरा राजे यांचे पुत्र तथा खासदार दुष्यंत यांना क्लीन चिट दिल्यावरून काँग्रेसने सोमवारी अर्थमंत्री अरुण जेटली यांना लक्ष्य केले. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद म्हणाले, सरळ सरळ सारवासारव करण्याचा प्रकार आहे. दुष्यंत सिंह यांना वाचवण्यासाठी जेटली तपास प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आम्ही आरोप करतो. माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांच्यासोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ईडी अर्थ मंत्रालयाच्या आधीन असताना जेटली यांनी वसुंधरा यांच्या मुलास क्लीन चिट का दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2021-07-30T08:34:41Z", "digest": "sha1:O3ZYL6KWYAEKMXOGYAC7IRBRXZ3KBZX5", "length": 10004, "nlines": 145, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "तारा सुतारिया - विकिपीडिया", "raw_content": "\nभारतीय गायक आणि अभिनेत्री\nनोव्हेंबर १९, इ.स. १९९५\nतारा सुतारिया (जन्म -१९ नोव्हेंबर, १९९५) ही एक भारतीय बॉलिवूड अभिनेत्री आहे[१]. २०१० मध्ये बाल कलाकार म्हणून तिने आपल्या दूरचित्रवाणी कारकीर्दीची सुरुवात केली[२]. २०१९ मध्ये ताराने स्टुडंट ऑफ द ईयर २ या चित्रपटात एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे पात्र साकारून चित्रपटांत प्रवेश केला[३][४].\nतारा ती सात वर्षांची असतानापासून व्यावसायिक गायिका आहे, तेव्हापासून तिने ओपेरा आणि स्पर्धांमध्ये गाणी गायली आहेत. तिला सेंट अँड्र्यूज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स येथून मास मीडियामध्ये स्नातक पदवी मिळाली[५].\nचित्रपट आणि मालिका [संपादन]\nस्टुडन्ट ऑफ द इयर २ २०१९\nतडप २०२१ आत्ता चित्रपटग्रहात आले नाही\nएक विलन रिटर्नस् २०२२\nबिग बडा बूम २०१०\nइंटरटाइन्टमेन्ट के लिए कुछ भी करेगा २०११\nबेस्ट ऑफ लक निकी २०१२\nसुट लाइफ ऑफ करण आणि कबीर २०१२\nशेक इट अप २०१३\nइ.स. १९९५ मधील जन्म\nCS1 इंग्रजी-भाषा स्रोत (en)\nविकिडाटा माहितीचौकट वापरणारी पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ मे २०२१ रोजी १८:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0", "date_download": "2021-07-30T08:09:38Z", "digest": "sha1:WYY3GYCUSWUM73SMGPVDA3HF6R2ERRZL", "length": 4197, "nlines": 114, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भागलपूर - विकिपीडिया", "raw_content": "\nभागलपुर भारताच्या बिहार राज्यातील एक शहर आहे.\nहे शहर भागलपुर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ फेब्रुवारी २०१४ रोजी ००:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रिय���टीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/tag/entertenment/", "date_download": "2021-07-30T07:44:31Z", "digest": "sha1:VFVHZFJO3ZWBVQVRT45WWAUANSZFL4E7", "length": 4539, "nlines": 93, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "Entertenment | गोवा खबर", "raw_content": "\nपाकप्रेमी मिकाला मनसेचा इशारा\nव्हिडिओ टि्वटरवरून 'चला भारत आणि आपल्या पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन साजरा करू या,' असं आवाहन करणाऱ्या प्रसिद्ध गायक मिका सिंगला मनसेने दमच भरला आहे. 'अमेरिकेत...\nकटलास एक्स्प्रेस – 21 नौदल सरावात भारतीय नौसेनेच्या वतीने आयएनएस तलवार...\nजागतिक व्याघ्र दिनानिमित्त पंतप्रधानांनी सर्व वन्यजीव प्रेमींना दिल्या शुभेच्छा\nराज्य/केंद्रशासित प्रदेश आणि खासगी रुग्णालयांकडे अद्याप 2.88 कोटींपेक्षा अधिक मात्रा उपलब्ध\nभारतात कोविड – 19 प्रतिबंधक लसीकरणाने 45 कोटींचा टप्पा ओलांडला\nप्रमाणित पोल्ट्री उत्पादनांच्या प्रवेशास सरकारची परवानगी\nकिया मोटर्सतर्फे गोवा मध्‍ये डिझाईन टूरदरम्‍यान जागतिक दर्जाच्‍या कार्सचे प्रदर्शन\nमायकल लोबोंचे लोकायुक्तांचा अपमान करणारे वक्तव्य म्हणजे घटनात्मक संस्था नष्ट करण्याच्या...\nपंतप्रधानांनी सरहद्दीवर जवानांसोबत केली दिवाळी साजरी\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://digitaldiwali2016.com/2016/10/25/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%95-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83/", "date_download": "2021-07-30T06:13:22Z", "digest": "sha1:RMH6XQMD3JYQI6DIM7Y7VA2RNOVN4C3E", "length": 31077, "nlines": 166, "source_domain": "digitaldiwali2016.com", "title": "सर्वसमावेशक खाद्यसंस्कृती – सुरिनाम – डिजिटल दिवाळी २०१६", "raw_content": "\nसर्वसमावेशक खाद्यसंस्कृती – सुरिनाम\nजगात कुठेही गेलात तरी त्या त्या देशाची खरी ओळख ही तिथल्या विशिष्ट अशा खाद्यपदार्थातूनच होते हे एक अलिखित सत्यच म्हणायला हवं. आणि काही देश असे असतात, ज्यांची नावं आणि भौगोलिक स्थानंच फक्त आपल्याला माहिती असतात आणि बाकी फारशी काही माहिती नसते. असाच एक देश म्हणजे ‘सुरिनाम’. दक्षिण अमेरिका खंडातला, क्षेत्रफळ व लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान आणि नेदरलँड्सव्यतिरिक्त जेथे डच भाषा वापरली जाते असा हा देश. साधारण १९७० सालापर्यंत सुरिनाम ही डच लोकांची वसाहत होती, पण तरीही गंमत म्हणजे आता सुरिनाममधले जवळजवळ ३७% लोक हे भारतीय वंशाचे आहेत. १९व्या शतकात उत्तर प्रदेश, बिहारमधून आलेले अनेक कामगार येथे स्थायिक झाले. यांच्याशिवाय क्रेऑल (किंवा आफ्रो-सुरिनामी), जाव्हानीज, मरून आणि अमरेन्डीयन लोकसुद्धा इथे राहतात. म्हणजे आफ्रिका, इंडोनेशिया, चीन, भारत अशा ठिकाणच्या खाद्यसंस्कृतीचा प्रभाव असलेली अशी ही सुरिनामी खाद्यसंस्कृती आहे\n१९७५ साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुमारे १/३ सुरिनामी जनता सध्याच्या नेदरलँड्समध्ये वास्तव्यास आली आणि तेव्हापासून सुरिनाममध्ये राहणाऱ्या लोकांच्या दैनंदिन आहारात मोठा फरक पडला. म्हणजे गहू, ऑलिव ऑइल, बीफ, पोर्क, चिकन, बियर आणि वाईनची ओळखसुद्धा सुरिनामला १९७५ नंतर झाली आणि स्वयंपाकासाठी ओव्हनचा वापरसुद्धा सुरिनामी लोकांसाठी त्यावेळी एक विशेष अशी गोष्ट होती समुद्रकिनारी आणि उष्णकटिबंधातला देश असल्यामुळे सुरिनाममध्ये फळं आणि मासे व इतर सीफूड हेच मुख्य अन्न आहे. पण याशिवायचे प्रमुख शाकाहारी अन्नघटक म्हणजे रोटी, कसाव्हा, भात, बटाटे, रताळी, कडधान्यं, केळी, भाज्या आणि तायेर/टारो (एक प्रकारचे कंदमूळ); तर मांसाहारी पदार्थांमध्ये मासे, लॅम्ब, बीफ, पोर्क खाल्लं जातं. टोमॅटो, मका, भोपळा, ढोबळी मिरची, काजू, बदाम, अननस, आंबे, पेरू, लिंबू, नारळ हेही सुरिनामी लोक पसंत करतात.\nआश्चर्य म्हणजे सुरिनामी लोक ताजं दूध फारच कमीवेळा पितात आणि जास्त भर मिल्क पावडरच्या वापरावर असतो. केक, पेस्ट्री, पॉरिज यासाठी तर आटवलेलं दूध वापरलं जातं. सुरिनामी लोक दिवसातून तीन वेळा पोटभर खातात – दोन जेवणं आणि मध्ये कधीतरी स्नॅक्स. ब्रेकफास्ट हा ब्रेड रोल्स (सुरिनामी पुंत्च्यस्) किंवा ब्रेड-चीज-जॅम / पीनट बटर आणि सोबत चहा, कॉफी किंवा फळांचा रस इतका साधा असतो.\nआपल्याकडे जसा बासमती तांदूळ प्रसिद्ध आहे, तसा सुरिनामी राईस ही तांदळाची जात सुरिनाममध्ये पसंत केली जाते. या शिवाय बामी (नूडल्स) आणि किनोआ, कुसकुस (तांदळासार���े प्रकार) देखील अनेक पदार्थांमध्ये वापरले जातात. आलेसी भात (बिर्याणीसारखा प्रकार), चिकन आणि झ्युरगुड (लोणची) असं अनेक स्त्रिया दुपारच्या जेवणासाठी बनवून ठेवतात. झ्युरगुडसाठी व्हिनेगर / पाणी / साखरमिश्रित बिलीम्बी (काकडी सदृश भाजी), काकडी, कांदे आणि काही मसाले वापरले जातात. बऱ्याचवेळा तर लोक घरात जे काही उरलं-सुरलं अन्न-धान्य असेल त्यातूनच काही पदार्थ बनवतात. असं असलं तरीही चिकन आणि भात यालाच सर्वात जास्त पसंती आहे\nसुरिनामची राजधानी पॅरामारीबो इथे चिनी व जाव्हानीज् रेस्टॉरंट्स खूप आहेत. साधारणतः सुरिनामी पदार्थ मसालेदार असतात. त्यामुळे तमालपत्र, काळी मिरी, सेलरी, धने, जिरे, जायफळ असे मसाले पदार्थांमध्ये हमखास वापरलेले आढळतात. समोर आलेली डिश पुरेशी तिखट, चमचमीत, मसालेदार नसेल तर सांबाल सॉसबरोबर ती डिश फस्त होते बाहेर कधी काही खायला म्हणून तुम्ही गेलात तर रस्त्यावर कुठेही तुम्हांला केक, फळं, आइस्क्रीम, कोल्ड्रिंक्स, सँडविचेस, सॉसेजेस् खायला मिळतील. सुरिनामी लोकांनां रंगांचं विशेष वेड बाहेर कधी काही खायला म्हणून तुम्ही गेलात तर रस्त्यावर कुठेही तुम्हांला केक, फळं, आइस्क्रीम, कोल्ड्रिंक्स, सँडविचेस, सॉसेजेस् खायला मिळतील. सुरिनामी लोकांनां रंगांचं विशेष वेड आपल्याकडे जसे बर्फाचे गोळे मिळतात तसेच लाल, हिरवे, पिवळे गोळे सुरिनाममध्ये पण मिळतात.\nइथला जवळजवळ संपूर्ण मासेमारी उद्योग कोळंबी उत्पादन आणि निर्यात यावर आधारित आहे. त्यामुळे कोळंबी माशांचे पदार्थ इथे खायला मिळतातच, पण त्याशिवाय कॅटफिश (शिंगळा मासा), ग्रुपर, म्युलेट, शार्क, स्नॅपर, पर्च, स्नूक, अँचोविस अश्या माशांपासून बनलेले पदार्थसुद्धा अस्सल खवय्यांना आकर्षित करतात. त्यातले बाक्कलाऊ, बाक्कलाऊ व तेलोह्, सुरिनामी फिश मसाला हे पदार्थ प्रसिद्ध आहेत.\nसुरिनामी लोक अत्यंत अगत्यशील आहेत. कुठल्याही विशेष प्रसंगी (उदा. लग्नसमारंभ, वाढदिवस, कुठलाही महोत्सव साजरा करताना – बिगी यारी ) सढळ हाताने अन्न वाढण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. अशा प्रसंगी अतिशय आवडीने बनवला जाणारा पदार्थ म्हणजे पॉम पॉमचा सर्वात पहिला उल्लेख ‘एन्सायक्लोपेदी व्हान नेदरलँड्श वेस्ट-इंडी’ (१९१४-१९१७) या पुस्तकात आढळतो. बटाट्याऐवजी तायेर या कंदमूळाचा वापर या डिशसाठी केला जातो आणि चिकन आणि लिंबाचा रस हे इतर मुख्य घटक पदार्थ. ‘पॉमशिवाय वाढदिवस नाही’ या सुरिनामी म्हणीतूनच त्या पदार्थाचं त्या प्रसंगी असणारं महत्त्व लक्षात येतं. तिथल्या जाव्हानी लोकांमध्ये काही विशेष प्रसंगी (उदा. लग्नसमारंभ, वाढदिवस, मृत्यू नंतर) “साद्जेन” व “स्लामेतन” मेनू बनवला जातो, ज्यामध्ये पुन्हा भात, चिकन, उकडलेली अंडी, फळं, त्या मोसमातल्या भाज्या आणि सोबत चहा, कॉफी किंवा विशिष्ट चवीचं पाणी यांचा समावेश असतो. स्थानिक हेर्नहटर्स ह्या ख्रिस्ती बांधवांमध्ये, मृत्यूनंतरच्या विधींमध्ये भात, बीफ, तायेर या पदार्थांनी युक्त जेवणाचा समावेश असतो.\n१९७५ साली नेदरलँड्समध्ये स्थलांतर केल्यानंतर सुरिनामी लोकांनी त्यांच्या आवडीचे पदार्थ त्यांना उपलब्ध असलेल्या घटक पदार्थांपासून बनवून बघितले. पण मूळची चव नसल्याने म्हणा किंवा जुन्या आठवणींमुळे म्हणा, हे लोक उदास आणि अस्वस्थ होते. त्यावेळी प्रचलित असणाऱ्या ‘ब्राऊन बोनेन मेत राईस” (ब्राऊन बीन्स विथ राईस) आणि ‘ओह् नेदरलांद गेफ मै राईस मेत कुसेनबांद’ (प्लीज नेदरलँड्स गिव्ह मी राईस विथ यार्ड–लॉंग बीन्स) या गाण्यांमधून ही अस्वस्थता किंवा उदासीनता स्पष्ट दिसते. आता मात्र हे स्थलांतरित सुरिनामी लोक अत्यंत समाधानकारक आयुष्य जगताना दिसतात.\nभारताशी असलेल्या नात्यामुळे काही भारतीय पदार्थ (उदा. नान, बारा (वडा), हिंदी चित्रपट, गाणी, भारतीय नृत्यप्रकार या सगळ्यांचा आस्वाद हे लोक घेतात. आता ज्याप्रमाणे भारताशी नातं आहे, तसंच नातं इतक्या वर्षांनंतर नेदरलँड्सशीदेखील जुळलं आहेच नेदरलँड्समध्ये राहून इतकी वर्षं लोटल्यानंतर दोन खास असे सण सुरिनामी लोक आजही साजरे करतात. त्यातला एक जो आपल्याही जवळचा आहे, तो म्हणजे होळी नेदरलँड्समध्ये राहून इतकी वर्षं लोटल्यानंतर दोन खास असे सण सुरिनामी लोक आजही साजरे करतात. त्यातला एक जो आपल्याही जवळचा आहे, तो म्हणजे होळी आणि दुसरा जो सुरिनामी लोकांसाठी विशेष महत्त्वाचा आहे तो म्हणजे केटीकोटीचा सण (हा सण क्वाकू या नावाने देखील ओळखला जातो). १ जुलै १८६३ हा त्यांचा स्वतंत्रता किंवा मुक्ती दिवस जेव्हा सुरिनामी लोक गुलामगिरीतून मोकळे झाले. या दोन्ही सणांच्या दिवशी मेजवान्या दिल्या जातात आणि त्यात डच लोकदेखील सहभागी होतात. माझ्या एका कलिगला जेव्हा मी सुरिनामी खाद्यसंस्कृतीबद्दल असलेलं ड�� लोकांचं सर्वसाधारण मत विचारलं, तेव्हा तिची प्रतिक्रिया ऐकण्यासारखी होती. सध्या फक्त अॅम्स्टरडॅममध्येच कमीत कमी १२० सुरिनामी रेस्टॉरंट्स आहेत; यावरून त्या खाद्यपदार्थांची लोकप्रियता लक्षात येते. जसे डच लोकांना सुरिनामी पदार्थ आवडतात, तसेच खास डच असे जे पदार्थ आहेत उदा. रोकवोर्स्ट (मांस, मसाले आणि मीठ मिसळून आणि कोलॅजेननी बांधलेले सॉसेजेस्), पॉफेर्त्च्यस् (गोड अप्प्यांसारखा पदार्थ), स्टॅम्पोट् (बटाटे, नवलकोल कुस्करून बनवलेला भरीतसदृश पदार्थ), चिरलेल्या कांद्यासोबत खातात तो ताजा हेरिंग मासा हे सगळे आता सुरिनामी लोकांच्या खाद्यपदार्थांमध्ये समाविष्ट झाले आहेत.\nएकूणच अनेक संस्कृतींचा संगम असलेले डच-सुरिनामी खाद्यपदार्थ एक लज्जतदार जेवणाचा अनुभव देऊन जातात.\nकाही प्रसिद्ध सुरिनामी पदार्थ –\nपॉम (कसाव्हा, चिकन, कांदा, टोमॅटो, लिंबाचा रस घालून केलेला पाय्) पास्ते (चिकन, गाजर, मटार घालून केलेला पाय्), मसाला किप करी (चिकन करी), बाकबाना (पीठ लावून तळलेले केळे व सोबतीला पीनट सॉस), गुदांगन (सॅलाड), बोजो केक (नारळ, कसाव्हा, दालचिनी आणि रम घालून केलेला केक), तेलोह् (तळलेले कसाव्हा काप), लुम्पिया (स्प्रिंग रोल्स), बाक्कलाऊ (वाळवलेल्या आणि खारवलेल्या कॉड माशाची डिश), हेरीहेरी (बाक्कलाऊ, केळे, भाज्या, कसाव्हा, रताळी वापरून बनलेली डिश).\n१ कि. तायेर (कंदमूळ)\n८ मध्यम आकाराचे चिरलेले टोमॅटो\n१ टे. स्पू. साखर\n१/२ कप वनस्पती तेल\nबोन-लेस चिकन धुऊन त्याचे तुकडे करून घ्या. (बोन्स असल्यास तसेच्या तसे तुकडे वापरू शकता) व मीठ, मिरपूड आणि जायफळ घालून सिझनिंग करा.\nएका पॅनमध्ये तेल घ्या, काही मिनिटे चिकनचे तुकडे, सॉसेज तळून घ्या व बाजूला काढून ठेवा.\nत्याच कढईत ७-८ मिनिटे कांदा परता. टोमॅटो, लसूण आणि सेलरी घाला.\nचिकनचे तुकडे, सॉसेज आणि पाणी घालून झाकून ठेवा. चवीनुसार लाल तिखट किंवा लाल मिरची घाला.\n२५-३० मिनिटे झाकून, मध्यम आचेवर शिजवून घ्या. शिजताना चिकन व इतर मिश्रणातून वेगळं झालेलं पाणी काढून बाजूला ठेवा.\nतायेरची भाजी स्वच्छ धुऊन हाताने किंवा फूडप्रोसेसरमधून बारीक करून घ्या. चिकन शिजताना वेगळ्या झालेल्या पाण्यामध्ये साखर, संत्र्याचा व लिंबाचा रस घालून नीट मिसळून त्याचा कणकेसारखा गोळा करून घ्या.\nबेकिंग डिशमध्ये आधी तुपाचा हात फिरवून घ्या व त्यात वरील मिश्रणातलं जवळपास अर्धं मिश्रण घालून डिशमध्ये नीट पसरून घ्या. त्यावर चिकन-सॉसेजचं मिश्रण पसरवून घ्या आणि मग उरलेलं तायेर मिश्रण पसरा.\nहे सर्व मिश्रण ४२५° फॅ. वर एक तास झाकून आणि ३५०° फॅ. वर एक तास न झाकता ओव्हनमधून शिजवून घ्या.\n१ कच्चे (हिरवे) केळे\n१ पिकलेले (पिवळे) केळे\n१ टीस्पून मीठ (प्रत्येक पाव कप पाण्यामागे)\n२५० ग्रॅम चायनीज टारो (काप करून)\n२५० ग्रॅम तायेर (काप करून)\n४०० ग्रॅम कसाव्हा (काप करून)\n४०० ग्रॅम नापी (रताळ्यासारखा पदार्थ, काप करून)\n४०० ग्रॅम रताळी (काप करून)\n४०० ग्रॅम बाक्कलाऊ (वाळवलेले आणि खारवलेला कॉड मासा)\nसर्वप्रथम एका मोठ्या पातेल्यात / भांड्यात पाणी उकळून घ्यावे.\nप्रमाणानुसार मीठ घालून त्यात कच्चे व पिकलेले केळे साल काढून टाकावे आणि उकळी काढावी.\nचायनीज टारो, तायेर, कसाव्हा, नापी, रताळी यांचे काप त्या भांड्यात घालावेत.\nसुमारे अर्ध्या तासानंतर त्यातली केळी काढून घेऊन बाजूला ठेवावीत व बाकीची कंदमुळे, भाज्या अजून १/२ तास (मऊ होईपर्यंत) शिजवून घ्याव्यात.\nहे सर्व होत असताना, एकीकडे खारवलेला कॉड मासा गार पाण्याने धुऊन घ्यावा व सुमारे १० मिनिटे गरम पाण्यात शिजवून घ्यावा.\n१० मिनिटांनंतर शिजलेला मासा बाहेर काढून वेगळा ठेवून द्यावा.\nमाशाचे तुकडे करून इतर भाज्या व केळ्यांच्या कापांबरोबर सर्व्ह करावेत.\n२ कप किसलेलं खोबरं\n१/४ कप नारळाचं दूध\n१ टे. स्पून व्हॅनिला\n२ टीस्पून बदामाचा अर्क\n४ टे. स्पून बटर\nबेदाणे रात्रभर रममध्ये भिजवून ठेवावे.\nओव्हन ३२५° फॅ. ला प्रीहीट करून घ्या.\nकेक करायच्या भांड्याच्या तळाला तुपाचा हात लावून घ्यावा व उपलब्ध असल्यास बटर पेपर अंथरावा.\nकसाव्हा किसून घ्यावा आणि किसलेलं खोबरं, दालचिनी व साखरेसोबत एका मोठ्या भांड्यात घेऊन हे मिश्रण नीट मिसळून घ्यावे.\nएका लहान भांड्यात अंडी, नारळाचे दूध, व्हॅनिला, बदामाचा अर्क आणि मीठ एकत्र करून नीट फेटून घ्यावे.\nलहान भांड्यातले मिश्रण आता मोठ्या भांड्यातल्या कसाव्हा-खोबऱ्याच्या मिश्रणात घालून घ्यावे. त्यात वितळलेले बटर, रम आणि बेदाणे घालून हे संपूर्ण मिश्रण ढवळून एकसंध करून घावे.\nसर्व मिश्रण केकच्या भांड्यात घालून घेउन नीट पसरावे.\nसाधारण १ तास ओव्हनमध्ये बेकिंगसाठी हे मिश्रण ठेवावे.\nकेकचा वरचा थर ब्राऊन होईस्तोवर बेक होऊ द्यावे.\nमूळचा पुण्याचा. बीएस्सी आणि एमएस्��ी ‘मायक्रोबायोलॉजी’ या विषयात केल्यानंतर इरास्मस मुंडूस शिष्यवृत्ती घेऊन ‘युनिव्हर्सिटी ऑफ अॅम्स्टरडॅम’ इथे ‘मायक्रोबायोलॉजी आणि फूड सेफ्टी’ या विषयात ४ वर्षं पीएचडी केली. सध्या ‘युनिव्हर्सिटी ऑफ अॅम्स्टरडॅम’मध्येच पोस्ट-डॉक्टरल रिसर्चर म्हणून काम करतो. संगीताची, वाचनाची, पर्यटनाची आणि फोटोग्राफीची आवड. नेदरलँड्स मराठी मंडळाचा अध्यक्ष म्हणून कार्यरत.\nफोटो – विश्वास अभ्यंकर व्हिडिओ – YouTube\nऑनलाइन दिवाळी अंकऑनलाइन मराठी अंकखाद्यसंस्कृती विशेषांकजागतिक खाद्यसंस्कृती विशेषांकडिजिटल कट्टाडिजिटल दिवाळी अंकडिजिटल दिवाळी २०१६मराठी दिवाळी अंकसुरिनाम खाद्यसंस्कृतीDigital Diwali 2016Digital KattaMarathi Diwali AnkMarathi Diwali IssueMarathi Food Culture IssueOnline Diwali AnkOnline diwali issueOnline Diwali Magazine\nPrevious Post मुलं आणि पौष्टिक खाणं\nNext Post ठकूच्या स्वैपाकाची गोष्ट\nकॅनडातल्या आईस वाईन November 9, 2016\nआखाती देशांतले गोड पदार्थ November 9, 2016\nछेनापोडं आणि दहीबरा November 7, 2016\nकॉर्न आणि मिरचीचं जन्मस्थान – मेक्सिको November 7, 2016\nडेन काऊंटी फार्मर्स मार्केट, यूएसए November 5, 2016\nजॉर्जिया आणि दुबई स्पाइस सूक November 5, 2016\nकाही युरोपिय पदार्थ November 5, 2016\nमासे, तांदूळ आणि नारळ – केरळ November 2, 2016\nलोप पावत चाललेली खाद्यसंस्कृती – हिमाचल प्रदेश October 31, 2016\nDr.Revati Garge on सिंधु ते ब्रह्मपुत्र – ख…\nअशोक नायगावकर on शहर आणि खाद्यसंस्कृती –…\narun tingote on गुटेन आपेटिट – जर्मनी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/author/harish-khare", "date_download": "2021-07-30T08:27:50Z", "digest": "sha1:UWXONMQ7RFCTXPGI65EUXYMD7VEWYELA", "length": 7074, "nlines": 80, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "हरीश खरे, Author at द वायर मराठी", "raw_content": "\nमंत्रिमंडळात फेरबदल; मात्र चांगल्या प्रशासनाची ग्वाही नाहीच\nमंत्रिमंडळात बुधवारी झालेले मोठे फेरबदल म्हणजे कॅबिनेट प्रणालीकडे परत जाण्यासारखे आहे. असेही पंतप्रधानपदाच्या सात वर्षांच्या अतिअधिपत्याने व्यवस्थेचे ...\nवॉशिंग्टनमधल्या घटनेतून भारताने काय धडे घ्यावेत\nसर्व ठिकाणच्या लोकशाहींनी आणि ‘शक्तिशाली नेत्यांच्या’ प्रेमात अंध झालेल्यांनी त्यांचे हे प्रेम आता विसरले पाहिजे. ...\nअहमद पटेल: सोनियांच्या विश्वासातील सुक्ष्मविवेकी नेते\nअहमद पटेल 'काँग्रेस समिती’चे चालतेबोलते प्रतीक होते. पक्षाच्या राजकीय हिताहून आणि पर्यायाने राष्ट्राच्या हिताहून कोणताही हितसंबंध किंवा कल्पना मोठी ना ...\nआपले प्रजासत्ताक आणि त्यांचे रिपब्लिक\nरिपब्लिक प्रकरणात ‘माध्यमांच्या स्वातंत्र्यावर हल्ला’ झाल्याचा कांगावा करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाल ...\nपुष्पवृष्टीने उभे केलेले काटेरी प्रश्न\nलष्कराचे काम हे केवळ पारंपरिक व अपारंपरिक शत्रूंपासून राष्ट्राचे संरक्षण करणे हे आहे आणि म्हणूनच चीअरलीडरचे काम त्यांच्या संस्थात्मक कर्तव्यात बसत नाह ...\nनेतृत्व राहुल गांधी करू शकत नाहीत\nघटनात्मक मूल्यांच्या बचावासाठी लोकशाहीवादीचेतना जागृत होत असताना, राहुल गांधींना पुन्हा काँग्रेस नेतृत्वपदी आणण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. ...\nसरकारी बाबू, भक्तीची वेळ संपली बर का\n२०१९ ची लोकसभा निवडणूक न्याय्य आणि मोकळ्या वातावरणात व्हावी यासाठी निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय यांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. ...\nआरक्षण आणि नरेंद्र मोदी: श्रीयुत दहा टक्के\n१० % आरक्षणाची खेळी खेळून देखील, मोदींच्या विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्या राज्यात प्रशासनाची संपूर्ण प्रक्रिया एक आधुनिक कावेबाज व ...\nगर्भपात औषधे; अॅमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस\n‘केंद्राने पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने द्यावी’\nझारखंडमध्ये न्यायाधीशाचा संशयित मृत्यू; एसआयटीची स्थापन\nअस्थानांच्या नियुक्तीला दिल्ली विधानसभेचा विरोध\nआशा, संताप आणि लोकशाही…\n‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा\nसर्वांनी मिळून भाजपला हरवणे गरजेचेः ममता\nअन्न अत्यावश्यक नाही, तर दुसरे काय\nलॉकडाऊन : पर्यटन व्यवसायात २ कोटी १५ लाख बेरोजगार\n‘झारखंड सरकार पाडण्याच्या कटात विदर्भ भाजपाचे २ नेते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2021-07-30T08:49:25Z", "digest": "sha1:KHQS4CUUMDM45ZSUYYWMRQ3D6A3PZVMH", "length": 32290, "nlines": 106, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "शिवनेरी - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nछत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान\nविकिपीडियातील इतिहासविषयक लेखात पाळावयाचे लेखनसंकेत\nहा ऐतिहासिक विषयाशी संदर्भातील लेख असून,विकिपीडियावरील लेखन विश्वकोशिय आणि मराठी विकिपीडिया लेखनाचे मानदंडास अनुसरून असणे अभिप्रेत आहे.*कथाकथन अथवा ललित साहित्य लेखनशैली टाळावी,ऐतिहासिक क���ा कादंबर्‍यातील संदर्भ टाळावेत अथवा विशीष्टपणे नमुद करून ललित साहित्यातील उल्लेखांबद्दल वेगळा परिच्छेद बनवावा. *विकिपीडियावर इतिहास-विषयक संदर्भ देताना इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधनांचा उपयोग करून केलेल्या समसमिक्षीत संशोधनाचेच संदर्भांना प्राधान्य देण्याबद्दल सजग रहावे.\nऐतिहासिक परिपेक्षात एकाच (कुटूंबा/घराण्या)तील दोन पिढ्यात एकाच नावाच्या व्यक्ती असु शकतात.कृ.[[अंतर्गत विकिदुवा]] देताना, तो नेमका कोणत्या लेखात उघडतो ते तपासा;घाई आणि गल्लत टाळा.\nविकिपीडियात संदर्भ कसे जोडावेत लेखाकडे चला\nमूळ एतिहासिक दस्तएवज कुठे चढवावेत ते\nआपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. विकिस्रोतावर काय चालेल \nऐतिहासिक ललितेतर दस्तऐवज - तह/करारनामे, जाहीरनामे, आज्ञापत्रे, फतवे, वैयक्तिक दप्तरे/पत्रे, बखरी, न्यायनिवाड्याची निकालपत्रे, सैनिकी मोहिमांचे अहवाल/जमाखर्च इत्यादी.\nऐतिहासिक ललित साहित्य - संतसाहित्य, अन्य भक्तिपर साहित्य, स्तुतिपर कवने.\nऐतिहासिक कलाकॄती - समसमीक्षित (पीअर-रिव्ह्यूड) किंवा संपादित माध्यमांतून प्रकाशित झालेली चित्रे/फोटो; मात्र खास त्यांच्यासाठी आयोजलेल्या प्रदर्शनांतून प्रसिद्ध झालेली नसावीत.\nहा लेख १ मार्च, २०११ रोजी मराठी विकिपीडियावरील उदयोन्मुख सदर होता. २०११चे इतर उदयोन्मुख लेख\nशिवनेरी किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. शिवनेरीचा हा प्राचीन किल्ला महाराष्ट्र राज्यात जुन्नर शहराजवळ, पुण्यापासून १०५ किलोमीटरवर आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ मे, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.[१]\nठिकाण पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत\nसध्याची अवस्था सर्वात चांगली\n१९ फेब्रुवारी १६३० रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी गडावर झाला होता.हा किल्ला खूप प्रसिद्ध आहे.\nया किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून त्याला जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बा��-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत.\nया किल्ल्याचा आकार शंकराच्या पिंडीसारखा आहे.\nशिवनेरी अगदी जुन्नर शहरात आहे. जुन्नरमधे शिरतानाच शिवनेरीचे दर्शन होते. किल्ला तसा फार मोठा नाही. १६७३मध्ये ईस्ट इंडिया कंपनीतील डॉ. जॉन फ्रायर याने या किल्ल्याला भेट दिली होती. त्याने आपल्या साधनग्रंथात, या किल्ल्यावर हजार कुटुंबांना सात वर्षे पुरेल एवढी शिधासामुग्री आहे असा उल्लेख केला आहे...\n२ गडावर जाण्याच्या वाटा\n७ संदर्भ आणि नोंदी\n1)‘जीर्णनगर’, ‘जुन्नेर’ म्हणजेच जुन्नर हे गाव इसवी सन पूर्व काळापासून प्रसिद्ध आहे. ही शक राजा नहपानाची राजधानी होती.\n2)सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा नाश केला आणि जुन्नर व येथील सर्व परिसरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. नाणेघाट हा पुरातन व्यापारी मार्ग. या मार्गावरून फार मोठ्या प्रमाणात वाहतूक चालत असे. यावर नजर ठेवण्यासाठी या मार्गावरील दुर्गांची निर्मिती करण्यात आली. सातवाहनांची सत्ता स्थिरावल्यानंतर त्यांनी येथे अनेक ठिकाणी लेणी खोदवून घेतली.\n3) सातवाहनांनंतर शिवनेरी चालुक्य व राष्ट्रकूट या राजवटींच्या सत्तेखाली होता. ११७० ते १३०८ च्या सुमारास यादवांनी येथे आपले राज्य स्थापन केले. आणि याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले.\n4)इ.स. १४४३ मध्ये मलिक– उल–तुजार याने यादवांचा काळात सेवेत असलेल्या स्थानिक कोळी सरदारांचा पराभव करून किल्ला सर केला. अशा प्रकारे किल्ला बहमनी राजवटीखाली आला. इ.स. १४७० मध्ये मलिक– उल–तुजारचा प्रतिनिधी मलिक महंमद याने किल्ला नाकेबंद करून पुन्हा सर केला. १४४६ मध्ये मलिक महंमदच्या वडिलांच्या मृत्यूनंतर निजामशाहीची स्थापना झाली. पुढे १४९३ मध्ये इथली राजधानी गडावरून अहमदनगरला हलवण्यात आली. इ.स. १५६५ मध्ये सुलतान मूर्तिजा निजामाने आपला भाऊ कासीम याला या गडावर कैदेत ठेवले होते.\n5)यानंतर इ.स. १५९५ मध्ये किल्ला व जुन्नर प्रांत मालोजी राजे भोसले यांच्याकडे आला. जिजाबाईंचे वडील जाधवराव यांच्या हत्येनंतर १६२९ मध्ये जिजामाता गरोदर असताना शहाजीने त्यांना ५०० स्वार त्यांच्या सोबत देऊन रातोरात शिवनेरीवर नेले. ‘शिवनेरी गडावर श्रीभवानीमाता शिवाई ला जीजाऊने नवस केला जर आपल्याला पुत्र झाला तर तुझें नाव ठेवीन.\n6)शके १५५१ शुक्ल नाम संवत्सरे, फाल्गुन वद्य तृतीयेला, शु��्रवारी सूर्यास्तानंतर शिवाजीराजे यांचा जन्म जाला. तारीख होती १९ फेब्रुवारी, इसवी सन १६३०. इ.स. १६३२ मध्ये जिजाबाईने शिवाजीसह गड सोडला आणि १६३७ मध्ये किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला.\n7)सन 1632 मध्ये किल्ल्याचे किल्लेदार सिधोजी विश्वासराव हे होते. त्यांचा कन्याचा विवाह शहाजी पुत्र संभाजी राजे यांचाशी झाला होता.\n8) जुन्नर रणसंग्रामात शहाजीपुत्र थोरले संभाजी राजे यांनी पराक्रम केला होता.(इतिहासात दुर्लक्षित युद्ध ) शायिस्ताखानाने जुन्नर जिकलं पण संभाजी राजांचा अतुलनीय पराक्रमामुळे शिवनेरी जिकंता आलं नाही परिस्थिती अशी होती. जुन्नर मोघलाईत तर शिवनेरी निजामशाहीत अशी होती.\n9) सन १६५० मध्ये मोगलांविरूद्ध येथील महादेव कोळ्यांनी बंड केले.यांचे नेतृत्व सरनाईक आणि किल्ल्याचे किल्लेदार खेमाजी रघतवान यांनी केले. यात मोगलांचा विजय झाला. पुढे इ.स. १६७३ मध्ये शिवनेरीचा किल्लेदार अजीजखान याला फितवून किल्ल्याला माळ लावून सर करण्याचा अयशस्वी प्रयत्‍न राजे शिवाजीने केला.\n10) शिवरायांच्या उत्तरेकडील मोहिमेवेळी पेशवे मोरोपंत पिंगळे यांनी शिवनेरी घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आलं नाही.शिवरायांचा त्यांच्या जीवनात जंजिरा आणि शिवनेरी जिकंता आले नाही अशी नोंद आहे.( पण स्वराज्याचा सीमा ह्या साल्हेर पर्यंत होत्या. त्यामुळे जुन्नर/शिवनेरी सारखा प्रांत नसणे शंकास्पद आहे. तसेच चावंड, हडसर, जीवधन सारखे किल्ले स्वराज्यात होते. तसेच शंभूराजांवेळी औरंगझेबाने रामशेजला वेढा टाकणाऱ्या मोघली सरदारांना जुन्नरवर हल्ला करून ताब्यात घेण्यास सांगितले असे पुरावे आहेत )\n11) मोघलाईत शिवनेरीचे अनेक किल्लेदार होते. अजीजखान, फत्तेखान, मुन्शी काझी या सारखे अनेक होते. आबाभट नावाच्या व्यक्तीने धर्मांतर करून मोघलाईत प्रवेश केला औरंगझेबाने त्याला शिवनेरीचा किल्लेदार म्हणून नेमले. यातील अजीजखान हा पराक्रमी होता.\n12)इ.स. १६७८ मध्ये जुन्नर प्रांत लुटला गेला आणि मराठ्यांनी किल्ला घेण्याचा परत एकदा प्रयत्‍न केला, मात्र अपयश पदरात पडले. पुढे ३८ वर्षांनंतर १७१६ मध्ये शाहूमहाराजांनी किल्ला मराठेशाहीत आणला व नंतर तो पेशव्यांकडे हस्तांतरित करण्यात आला.\n13) इ.स. 1755 च्या पेशवे-आंग्रे युद्धानंतर नाना साहेब पेशव्यानीं तुळाजीला शिवनेरीवर कैदत ठेवले होते. तुळाजींनी सुटकेसाठी स्थानिक कोळी सरदारांची मदत घेतली होती. त्यामुळे नाना साहेबांनी चिडून जाऊन कोळी सरदारचीं वतने,जमिनी,जहागीरदारी जप्त केल्या अशी पेशवे दप्तरात नोंद आहे.\n14) इ.स. 1764 मध्ये माधवराव पेशवे यांनी प्रशासनात केलेल्या बदलाची परिणीती शिवनेरी आणि पुरंदर किल्ल्याचं कोळ्यांनी केलेल्या बंडात झाली.शिवनेरीवरील कोळ्यांना रामचंद्र शिवाजी माने याने कामावरून कमी केले होते. रामचंद्र माने याने 15 सप्टेंबर 1764 रोजी शनिवारवाड्यावर राघोबादादा यांस बंड मोडून काढणे अवघड जात असल्याबद्दलची माहिती पत्राद्वारे कळवली होती. महादेव कोळी समाज एकत्रित जमाव करून अचानक हल्ला करतात अश्याच प्रकारे गनिमी काव्याप्रमाणे त्यानी जीवधन, चावंड, हडसर यासारख्या किल्लांचा ताबा घेतला होता. नंतर पुढे शिवनेरीवरील उधो विश्वेश्वराचे धोरणांना विरोध करण्यासाठी बंड केले.\n15)सन 1765 मध्ये महादेव कोळ्यांनी दुसरे बंड केले. या बंडाचे नेतृत्व जुन्नरच्या मावळतील देशमुख/नाईक संताजी शेळकंदे यांनी केले. या मध्ये त्यांनी शिवनेरीचा ताबा घेतला. हे बंड मोडून काढण्यासाठी पुण्याहून बारभाईंनी आणि सवाई माधवरावांनी उधो विश्वेश्वरच्या मदतीला गारद्यांना पाठवले.पुढे बंड मोडून काढले आणि महादेव कोळी सरदारांना शिक्षा करण्यात आली. संताजी मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले. वारंवारं होणाऱ्या बंडामुळे पेशवे हैराण झाले. पुढे सन 1771 मध्ये नाना फडणीसांनी संताजी बरोबर तह केला आणि त्यांना सरदारकी बहाल केली आणि शिवनेरीवर पुन्हा कोळ्यांना सेवेत रुजू केले.\n16) पेशवे काळात शिवनेरीचा उपयोग कैद्यांसाठी केला जात होता. शिवनेरी किल्ल्यावरील कैद्यांना काही आनंदाच्या प्रसंगी सोडूनदेखील देण्यात येत होते.18 एप्रिल 1774 रोजी सवाई माधवराव यांचा जन्म झाला. या आनंदाप्रीत्यार्थ बारभाई मंडळाने शिवनेरी आणि नारायणगड यांवरील कैद्यांना सोडून देण्यात आले होते.अशी नोंद आहे काळाच्या ओघात शिवनेरीवरील कैदखानाची पडझड होऊन गेली.\n17) सन 10 मे 1818 मध्ये मेजर एल्ड्रिजनने शिवनेरी किल्ल्याला वेढा घातला. किल्लेदाराने काही काळ किल्ला लढवला. नंतर त्याने किल्ला सोडून हडसर च्या किल्ल्याचा किल्लेदाराकडे आश्रय घेतला अशी इतिहासात नोंद आहे.\nशिवाजी महाराजांच्या पुणे परिसरातील कारवाया आदिलशाहीला खुपत होत्या. मोगलांना जरी त्या ठाऊक असल्या तरी अजून त्यांना त्याचा थेट उपसर्ग होत नव्हता. त्याच सुमाराला काही महादेव कोळी लोकांनी मोगलांविरुद्ध आघाडी उघडून जुन्नर व शिवनेरीचा ताबा घेतला. ह्यापूर्वी हा भाग निजामशाहीकडे होता. निजामशाही पडल्यानंतर सीमाभागाकडे आदिलशाहीचे व मोगलांचे थोडे दुर्लक्ष होत होते. कदाचित ह्याचा फायदा घेऊन ह्या महादेव कोळ्यांनी त्या प्रांतावर अधिकार स्थापित केला असावा. मोगलांनी ह्यावर लगेच उपाययोजना करण्यासाठी व महादेव कोळ्यांना परास्त करण्यासाठी एक भली मोठी फौज पाठवली. शिवनेरीला वेढा पडला व लवकरच महादेव कोळ्यांच्या नवख्या सैन्याने बलाढ्य मोगल सैन्यापुढे नांगी टाकली. सुमारे १५०० महादेव कोळ्यांना जेरबंद करण्यात आले. त्यांचे अतोनात हाल करून नंतर माथ्यावरच्या एका चौथऱ्यावर त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. ह्या नरसंहाराची आठवण म्हणून आज त्या चौथऱ्याला कोळी चौथरा म्हणतात. नंतर त्या चौथऱ्यावर एक घुमटी बांधली गेली व त्यावर पारसीमधे दोन शिलालेखदेखील आहेत. या उठावाचे नेतृत्व सरनाईक व किल्ल्याचे किल्लेदार खेमाजी रघतवान यांनी केले.यात सरनाईकाच्या कुटूंबाला,नातेवाईकांना तसेच 52 मावळातील देशमुख/नाईकांना यांची धरपकड करून शिरछेद करण्यात आला. यात लहान मुले तसेच स्त्रियांचा देखील समावेश होता. आपली दहशत बसावी म्हणून तसेच पुन्हा उठाव होऊ नये म्हणून मोघलांनी असे भयानक दुष्कृत्य केले. [२]\nगडावर जाण्याच्या वाटासंपादन करा\nगडावर जाण्याच्या दोन प्रमुख वाटा जुन्नर गावातूनच जातात. पुणेकरांना तसेच मुंबईकरांना एका दिवसात शिवनेरी पाहून घरी परतता येते.\nया वाटेने गडावर यायचे झाल्यास जुन्नर शहरात शिरल्यानंतर नव्या बसस्टँड समोरील रस्त्याने छत्रपति शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ यावे. येथे चार रस्ते एकत्र मिळतात. डाव्या बाजूस जाणार्‍या रस्त्याने साधारणतः एक किलोमीटर गेल्यावर रस्त्याच्या उजव्या कडेला एक मंदिर लागते. मंदिरासमोरून जाणारी मळलेली पायवाट थेट शिवनेरी किल्ल्याच्या एका कातळभिंतीपाशी घेऊन जाते. भिंतीला लावलेल्या साखळीच्या आणि कातळात खोदलेल्या पायर्‍यांच्या साह्याने वर पोहचता येते. ही वाट थोडी अवघड असून गडावर पोहचण्यास पाऊण तास लागतो.\nसात दरवाज्यांची वाट :\nछत्रपति शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून डाव्या बाजूच्या रस्त्याने चालत सुटल्यास डांबरी रस्ता आपणास गडाच्या पायर्‍यार्‍यांपाशी घेऊन जातो. या वाटेने गडावर येताना सात दरवाजे लागतात. पहिला महादरवाजा, दुसरा पीर दरवाजा, तिसरा परवानगीचा दरवाजा, चौथा हत्ती दरवाजा, पाचवा शिपाई दरवाजा, सहावा फाटक दरवाजा आणि सातवा कुलाबकर दरवाजा. या मार्गे किल्ल्यावर पोहचण्यासाठी दीड तास लागतो.\nजुन्नरला येतांना माळशेज घाट पार केल्यावर ८ ते ९ किलोमीटर.मी.’ अशी एक पाटी रस्त्याच्या कडेला लावलेली दिसते. हा मार्ग गणेश खिंडीतून शिवनेरी किल्ल्यापर्यंत जातो. या मार्गाने गडावर पोहचण्यास मुंबईपासून एक दिवस लागतो\nपुणे मधून नारायणगाव पर्यंत साधारणतः 75 कि.मी. अंतरावर पुणे-नाशिक मार्गे व त्यानंतर नारायणगाव-जुन्नर मार्गे 15 कि.मी.\nशिवनेरीची जीवनगाथा : शिवनेरीचा इतिहास सांगणारे पुस्तक लेखक - डॉ. लहू कचरू गायकवाड\nमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या आरामदायक विनाथांबा बससेवेला शिवनेरी असे नाव दिलेले आहे.\nसंदर्भ आणि नोंदीसंपादन करा\n^ \"गॅझेट नोटिफिकेशन\" (PDF) (इंग्रजी भाषेत). १२ ऑक्टोबर, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\nशिवनेरी किल्ला माहिती - प्रवास मित्र\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १९ जुलै २०२१ रोजी २१:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/editorial-on-rashtrasant-tukdoji-maharaj/", "date_download": "2021-07-30T06:54:01Z", "digest": "sha1:YA6G6BTAVHJ4HBSOKBI3UI4KDZWFEQ6O", "length": 15487, "nlines": 131, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अभिवादन : गोवंश राष्ट्राचे अधिष्ठान : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज – Dainik Prabhat", "raw_content": "\nअभिवादन : गोवंश राष्ट्राचे अधिष्ठान : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज\nमहाराष्ट्राच्या संत परंपरेमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी भरीव कार्य केले. भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर क���ून समाजप्रबोधनाचे कार्य केले. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीतेतून मांडले. ग्राम विकास, ग्राम स्वच्छता, शेतीविकास, गोधन याविषयी ग्रामगीतेतून विचार मांडले. त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली. खंजिरी भजनाला लोकप्रियता मिळवून दिली. देशभर हिंडून त्यांनी अध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन केले. 30 एप्रिल हा त्यांचा जन्मदिन.\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेच्या पंधराव्या अध्यायात गोवंश सुधारविषयक विचार मांडले आहेत. गायीचे महत्त्व पटवून देताना धार्मिक कारणापेक्षा गाई शेतीसाठी व आरोग्यासाठी उपयुक्‍त आहे, असे विचार त्यांनी परखडपणे मांडले. दुधाच्या भेसळीविषयीचे प्रश्‍न आध्यायाच्या पहिल्या चरणात मांडले आहेत. आजच्या परिस्थितीत दुधाला बाजारभाव नाही. सततचा दुष्काळ आणि शेतकरी हमीभावाची वाट पाहत आहे. असे ग्रामीण व्यवस्थेचे चित्रण तुकडोजी महाराजांनी अगदी वैशिष्ट्येपूर्ण मांडले आहे. याविषयी ते म्हणतात की, हा देश गोपाळांचा होता. आज मात्र गायी कमी झाल्या आहेत. काही कसायाला विकताहेत. चाराही महाग झाला आहे. मनुष्याला रोजगार राहिला नाही मग गायी कशा पाळणार असा प्रश्‍न उपस्थित केला आहे. गोसंवर्धनाविषियी विचार मांडताना त्यांनी गो महत्त्वही विशद केले आहे.\nशेतीसाठी गोवंश बैल महत्त्वाचा आहे. आधुनिक यंत्र असतानाही बैलांद्वारे शेती उत्तम होते. शिवाय गायीच्या दुधात जो सत्वांश आहे. तो कोणत्याच पदार्थात नाही. पूर्वी गायी, बैल ज्या शेतकऱ्याच्या दिमतीला होते तेथे आजारपण नव्हते आणि गरिबीही नव्हती. गाव कशी स्वयंपूर्ण होती हे ग्राम गीतेतून लक्षात येते. आज नको ते साथीचे आजार पसरत आहेत. शिवाय प्रत्येक मनुष्याची रोग प्रतिकारकशक्‍ती कमी होताना दिसत आहे. जनावरांच्या मलमूत्रापासून शेताला सुबकता येत होती. त्यामुळे धनधान्य मुबलक होते. आज पशुसंवर्धन करताना देशी गाय मात्र नाहिशी होत चालली आहे. शिवाय बैलाविना गायीला संकर कृत्रिम पद्धतीने (कृत्रिम रेतन पद्धतीने गर्भधारणा) होत आहे. दुधाचा उपयोग चहा कॉफीसाठी होऊ लागला आहे. माणूस मांस भक्षण करू लागला आहे. दुभती जनावरे विकून आराम करू लागल्याने माणूस सुखाच्या दिवसाला मुकला अशी आज माणसाची अवस्था झाल्याचे तुकडोजी महाराज सांगतात.\nगोमातेची सेवा ही शेतकरीच न���्हे तर श्रीकृष्ण, भगवान शिवशंकर, वशिष्ठ ऋषी, दत्तदिगंबर, दिलीप राजा व शिवछत्रपती यांनीही गोसेवा केली. अनेक संत महात्म्यांनी गायीची महती विशद केली आहे. त्यांनी गायीची अपार सेवा केली आहे. त्यामुळे त्यांचा नावलौकिक मागे राहिला. ज्यांनी घरादाराचा त्याग केला, भिक्षा मागितली, भटकंती केली, स्वतः उपाशी राहिले तरीही गोसेवेचे विसरणे झाले नाही. महाराजांनी गोमातेतील देवत्वही विशद केले आहे.\nगायीच्या दुधाचा वापर हा मनुष्याबरोबर प्राणीमात्रालाही होतो. गायीच्या दुधाची महती सांगताना महाराज म्हणतात, दुधाने शक्‍ती व बुद्धीत वाढ होते म्हणून दुधात सरस्वतीचा वास आहे. दुधाने शरीर निरोगी राहते म्हणून धन्वंतरीची दृष्टी आहे. ताक पोटासाठी उपयुक्‍त, तूप मस्तक शांत ठेवते म्हणून सूर्य चंद्र आहेत तर शेणाने खत म्हणून शेत उत्तम पिकते, धनप्राप्ती होते म्हणून लक्ष्मी आहे. बैल श्रम मूर्ती आहे. गोमूत्र विविध आजारांवर उपयुक्‍त आहे. महाराजांनी गायीबरोबर गोवंश सुधारणेवर लक्ष दिले आहे. विविध गुण असलेली गाय ही देशाचे अधिष्ठान आहे. तिचक महत्त्व विशद करताना उपयुक्‍तता मांडली आहे.\nगावोगावी व्हावी गो-उपासना / गोसेवा, गोदुग्ध मंदिर स्थापना /\nरुची लावावी थोर लहान/ गो दुग्धाची परोपरी //\nसर्व करावे जे जे करणे / परी सुधारावे सात्विक खाणे /\nत्या वाचोनि सद्‌बुद्धि येणे / कठीण वाटे //\nग्राम व्यवस्थेत गोशाळा, गो उपासना, गो दुग्धमंदिर म्हणजे दुग्ध संस्था होय. यातून गायी पाळण्याची गोडी वाढवावी तसेच समृद्ध सदृढ बालकासाठी दुधाची गोडी लावावी, असे महाराज सांगतात. पुढे ते म्हणतात, गो रक्षणासाठी शक्‍य ते करावे. सात्विक आहार घ्यावा. सात्विकतेतून चांगली शक्‍ती, सद्‌बुद्धी व उत्तम आरोग्य लाभेल. शक्‍ती नसेल तर संपत्तीही लाभणार नाही. पुढे महाराज उत्तम मल्ल, उत्तम व्यायाम, आहार, विहार, पौष्टिक खाद्य, दिनचर्या, आरोग्यविषयक मार्गदर्शन करतात. गोसेवा ही देशसेवा व ईश्‍वरसेवा मानतात.\nमहाराज सांगतात की, प्रत्येक व्यक्‍ती जर याप्रमाणे वागला तर त्यास रोग होणार नाही. खेडे असो की शहर असो ते निरोगी झाल्याशिवाय राहणार नाही. आज अतिशय धकाधकीच्या जीवनात आपण जीवनमूल्य हरवत चाललो आहे. यावर ग्रामगीता हस उत्तम उपाय आहे.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nसनी देओल 87 कोटींच्या ���ंपत्तीचा मालक\n“सांड की आंख’साठी 15 ऍक्‍टर्सचा नाकार\nअग्रलेख : लोकशाहीच्या रक्षणासाठी\nलक्षवेधी : चायनीज कॉड\nदखल : गरज मुबलक उपलब्धतेची\nज्ञानदीप लावू जगी : परी न पविजे माते\n48 वर्षांपूर्वी प्रभात : राष्ट्रोद्धारासाठी जीवनाचाही त्याग करावा\nअबाऊट टर्न : बोध\nअग्रलेख : राज्यपालांचे राजकारण\nविदेशरंग : तालिबान राजवट\nनोंद : “विक्रांत’ लवकरच…\nज्ञानदीप लावू जगी : विटे जो कां सकळ विषयां\nकोकणासह पश्चिम महाराष्ट्रात 2 ऑगस्टपर्यंत धो धो पाऊस\nकरोनानंतर आता ‘नॉरोव्हायरस’ची जगाला धडकी; पहा काय आहेत लक्षणं आणि उपाय\nBREAKING NEWS : जीवघेणी चुरस आणि अखेर महिला हॉकीत भारताचे आव्हान कायम\nअमरावतीमध्ये कारचा भीषण अपघात मृतदेह उडाले चक्क हवेत; एक मृतदेह झाडावर तर दुसरा पडला नाल्यात…\n#HBD: ‘सोनू सूद’ द रियल लाईफ हिरो\nअग्रलेख : लोकशाहीच्या रक्षणासाठी\nलक्षवेधी : चायनीज कॉड\nदखल : गरज मुबलक उपलब्धतेची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.hdbandage.com/bamboo-tongue-depressor-product/", "date_download": "2021-07-30T07:03:51Z", "digest": "sha1:ONUM7REVRBFU2HOK2RLHYKHDAVGUWD7S", "length": 7148, "nlines": 176, "source_domain": "mr.hdbandage.com", "title": "घाऊक बांबू जीभ निराशा करणारे उत्पादन व पुरवठादार | हाँगडे", "raw_content": "\nकस्टम किड्स चिल्ड्रन कार्टून 3 प्लाय फेस मास्क कानसह ...\nनॉन-विणलेल्या सेल्फ hesडसिव्ह पट्टी\n100% कॉटन क्रेप पट्टी\nकापसाचे किंवा रेशमाचे तलम पारदर्शक कापड रोल\nप्रथमोपचार किट एचडी 812\nप्रथमोपचार किट एचडी 807\nप्रथमोपचार किट एचडी 802\nरंगीबेरंगी उच्च लवचिक पट्टी\nआम्हाला ईमेल पाठवा पीडीएफ म्हणून डाउनलोड करा\n१०० पीसी / बॉक्स, box० बॉक्स / बॉक्स देखील ग्राहकांच्या मागणीनुसार सानुकूलित केले जाऊ शकतात.\nEst. वेळ (दिवस) 30 वाटाघाटी करणे\n1. उच्च प्रतीची बांबू जीभ Depressor2. थेट कारखाना 3. पर्यावरणीय सुरक्षा. 4. गुळगुळीत Sanded पृष्ठभाग हस्तकला 5. लोगो 6 मध्ये सानुकूल आकार. नमुने विनामूल्य आहेत आणि 1 × 40′HQ साठी 25 दिवस लीड टाइम आहेत\nवर्णन बांबू जीभ निराशाजनक\nस्वरूप रंग: नैसर्गिक रंग\nपृष्ठभाग: गुळगुळीत वाळूचा पृष्ठभाग\nसार्वत्रिक कालावधी लांबी 90-150 मिमी, रुंदी 16.5 मिमी, जाडी 1.9 मिमी\nपॅकेजिंग पिशव्या पॅकेजिंग, बॉक्स पॅकेजिंग, पुठ्ठा पॅकेजिंग\nमागील: प्रथमोपचार किट एचडी 817\nपुढे: सीई / आयएसओ प्रमाणपत्रांसह मेडिकल फेस मास्क / डिस्पोजेबल मास्क आणि सर्जिकल फेस मास्क\nइमारत क्रमांक 1,3,4,5, बांबू ���द्योगिक क्षेत्र, झियाओफेंग टाउन, अंजी काउंटी, हुझहौ सिटी, झेजियांग, पीआरसी पीसी: 313300\nसदस्यता घ्या आमचे वृत्तपत्र\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आमच्याकडे सोडा आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/arnab-goswami-love-horoscope.asp", "date_download": "2021-07-30T08:52:40Z", "digest": "sha1:25QPRJRIWWNMGY77DRFEXDGHMC2VARVC", "length": 12309, "nlines": 303, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "अर्नब गोस्वामी प्रेम कुंडली | अर्नब गोस्वामी विवाह कुंडली indian, journalist", "raw_content": "\nRashifal/ आज का राशिफल\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » अर्नब गोस्वामी 2021 जन्मपत्रिका\nअर्नब गोस्वामी 2021 जन्मपत्रिका\nरेखांश: 91 E 52\nज्योतिष अक्षांश: 28 N 3\nमाहिती स्रोत: Dirty Data\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nअर्नब गोस्वामी प्रेम जन्मपत्रिका\nअर्नब गोस्वामी व्यवसाय जन्मपत्रिका\nअर्नब गोस्वामी जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nअर्नब गोस्वामी 2021 जन्मपत्रिका\nअर्नब गोस्वामी ज्योतिष अहवाल\nअर्नब गोस्वामी फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nकाम आणि खेळांबाबत तुम्ही जितके उत्साही असता तेवढेच उत्साही प्रेमाबाबतही असता. तुम्ही जेव्हा प्रेमात पडता तेव्हा तुम्हाला सतत त्या व्यक्तीचा सहवास हवा असतो. तुम्ही कामाकडे दुर्लक्ष करत नाही. पण जेव्हा काम संपते तेव्हा तुम्ही ठरवलेल्या ठिकाणी वेळत पोहचण्यासाठी घाई करता. लग्न झाल्यावर मात्र घरात तुमची सत्ता असावी, असे तुम्हाला वाटत असते. केवळ आक्रमकपणे सत्ता गाजवणे गरजेचे नाही, चांगल्या प्रकारेही सत्ता गाजवता येते. तुम्ही स्त्री असाल तर तुम्ही तुमच्या पतीला व्यवसायात मदत कराल आणि तुम्ही हे काम अत्यंत कौशल्याने पार पाडाल.\nअर्नब गोस्वामीची आरोग्य कुंडली\nतुम्ही कसे वागता यावर तुम्ही किती वर्ष जगाल हे अवलंबून आहे. तुमच्यात दीर्घायुष्य जगण्याची क्षमता आहे. हे प्रत्यक्षात उतरवायचे असेल तर तुम्हाला तुमच्या फुफ्फुसांची काळजी घेणे आवश्यक आहे. जेवढी ताजी हवा घेऊ शकता, तेवढी घ्या आणि मोकळ्या हवेत जेवढे राहता येईल तेवढे राहण्याचा प्रयत्न करा. नियमित चालण्याचा सराव करा आणि चालताना डोके वर आणि छाती पुढे असू दे. सर्दी आणि खोकल्याकडे दुर्लक्ष करू नका. आर्द्रता तुमच्यासाठी ख���पच अपायकारक आहे. त्याचप्रमाणे तुमच्या पचनाकडेही लक्ष द्या. पचण्यास जड अन्न खाऊन पचनसंस्थेवर जास्त ताण देऊ नका. सपक आहार सर्वात उत्तम.\nअर्नब गोस्वामीच्या छंदाची कुंडली\nतुम्हाला परिश्रम करायला लावणारे छंद आहेत. क्रिकेट, फूटबॉल, टेनिस यासारखे खेळ तुम्हाला आवडतात. तुम्ही दिवसभर तुमच्या व्यवसायात काम कराल आणि संध्याकाळी गोल्फ, टेनिस, बॅडमिंटन इत्यादी खेळ खेळाल. तुम्हाला अॅथलेटिक खेळांमध्ये सहभागी होण्याची भरपूर इच्छा आहे. तुम्ही खेळांमध्ये अनेक बक्षीसे मिळविली असतील. खेळांबाबत तुमच्यातील चैतन्य आणि उर्जा वाखाणण्याजोगी आहे.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/technology/tricks-of-whatsapp-new-feature-how-to-stop-getting-notification-from-unwanted-chat-for-always-gh-497958.html", "date_download": "2021-07-30T07:47:47Z", "digest": "sha1:TVAGNZIIY2IDRE55DH3BWNFNDBLIL7FJ", "length": 7905, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "WhatsAppवरील अनावश्यक मेसेजच्या नोटिफिकेशनपासून मुक्ती; सेटिंग्जमध्ये असे करा बदल– News18 Lokmat", "raw_content": "\nWhatsAppवरील अनावश्यक मेसेजच्या नोटिफिकेशनपासून मुक्ती; सेटिंग्जमध्ये असे करा बदल\nWhatsApp Pay सर्व्हिस नेमकं आहे काय - WhatsApp Pay चं भारतात गेल्या दोन वर्षांपासून बीटा टेस्टिंग सुरू आहे. पेमेंट प्रक्रियेत येणाऱ्या काही अडचणींमुळे भारतात WhatsApp Pay अद्याप अधिकृतपणे लाँच करण्यात आलेलं नाही. पण आता लवकरच व्हॉट्सअ‍ॅप पे भारतात लाँच होणार आहे. ही सर्व्हिस यूपीआयवर (UPI)आधारित आहे. ही सर्व्हिस सुरू झाल्यानंतर युजर्सला कधीही आणि कुठेही पैसे पाठवता येणार आहेत.\nकामात असताना व्हॉट्सॲप (WhatsApp) मेसेजचं नोटिफिकेशन येतं आणि आपण हातालं काम बाजूला करुन आधी व्हॉट्सॲप बघतो. पण नंतर समजतं की हा मेसेज आत्ता महत्वाचा नव्हता. अशा नको त्या नोटिफिकेशनपासून तुम्हाला मुक्तता मिळणार आहे. व्हॉट्सॲपने तुमच्यासाठी एक खास फिचर आणलं आहे.\nमुंबई, 19 ऑक्टोबर: व्हॉट्सॲपवर (WhatsApp) बर्‍याच वेळा नको असलेल्या मेसेजच्या नोटिफिकेशनमुळे आपल्याला बराच त्रास सहन करावा लागतो. हे बऱ्याच वेळा ग्रूप चॅट बाबतीत घडते. ज्यात एखादी व्यक्ती व्हॉट्सॲपवर सतत मेसेज पाठवत राहते आणि आपल्या फोनवर वारंवार त्याचे नोटिफिकेशन्स येत राहतात. या गोष्��ी लक्षात घेऊन व्हॉट्सॲपवर आता 'Mute' चा ऑप्शन देण्यात आलेला आहे. व्हॉट्सॲपवर आतापर्यंत म्यूट हा ऑप्शन फक्त एका वर्षासाठी उपलब्ध होता परंतु तो आता 'Always mute' हा पर्याय आपल्यासाठी उपलब्ध केलेला आहे. ज्यामध्ये हे तुम्हाला आता अनावश्यक मेसेज नोटिफिकेशनपासून कायमची मुक्तता मिळणार आहे. ऑलवेज म्यूट व्यतिरिक्त 8 तास आणि एक आठवड्यासाठी आपल्याला चॅट म्यूट करण्याचा पर्यायदेखील उपलब्ध आहे. हे नवीन फिचर अँड्रॉइड आणि आयओएसमध्ये कसं वापरायचं ते जाणून घेऊया. अँड्रॉइड फोनमध्ये हे फिचर कसं अक्टिव्हेट करावं Always mute ऑप्शन वापरण्यासाठी युझर्सना त्यांचे व्हॉट्सॲप उघडावे लागणार आहे. त्यानंतर जे चॅट किंवा ग्रूप म्यूट करायचं आहे तो उघडायचं. उजव्या बाजूच्या वरच्या तीन टिपक्यांवर टॅप करा आणि म्यूट ऑप्शन सिलेक्ट करा. त्यात तुम्हाला 3 पर्याय दिसतील यात आठ तास, एक आठवडा आणि ऑलवेज म्यूट यांचा समावेश आहे. ऑलवेज म्यूटवर ओके करून निवडलेला चॅट तुम्ही कायमच म्यूट करुन ठेवू शकता. आयओएस फोनमध्ये फिचर कसं अक्टिव्हेट करावं Always mute ऑप्शन वापरण्यासाठी युझर्सना त्यांचे व्हॉट्सॲप उघडावे लागणार आहे. त्यानंतर जे चॅट किंवा ग्रूप म्यूट करायचं आहे तो उघडायचं. उजव्या बाजूच्या वरच्या तीन टिपक्यांवर टॅप करा आणि म्यूट ऑप्शन सिलेक्ट करा. त्यात तुम्हाला 3 पर्याय दिसतील यात आठ तास, एक आठवडा आणि ऑलवेज म्यूट यांचा समावेश आहे. ऑलवेज म्यूटवर ओके करून निवडलेला चॅट तुम्ही कायमच म्यूट करुन ठेवू शकता. आयओएस फोनमध्ये फिचर कसं अक्टिव्हेट करावं तुम्हाला म्यूट करण्याची इच्छा असलेले चॅट किंवा ग्रुप प्रथम उघडा. त्यांच्या नावावर टॅप करा येथे तुम्हाला म्यूटचा पर्याय दिसेल‌. तेथे म्यूट वर टॅप केल्यानंतर वापरकर्त्यांना आठ तास, एक आठवडा आणि ऑलवेज म्यूट असे तीन पर्याय दिसतील. या पर्यायामध्ये ऑलवेज म्यूट पर्याय निवडून वापरकर्ते हवे असलेलं चॅट किंवा ग्रुप कायमचं म्यूट करू शकतात.\nWhatsAppवरील अनावश्यक मेसेजच्या नोटिफिकेशनपासून मुक्ती; सेटिंग्जमध्ये असे करा बदल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%80_(%E0%A4%AC%E0%A4%9F%E0%A5%81_%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9)", "date_download": "2021-07-30T08:48:49Z", "digest": "sha1:P5M3GW7BMJ7C2577Y2LDOSJIFJZPJ6EV", "length": 3086, "nlines": 32, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "माकीमाकी (बटु ग्रह) - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nमाकीमाकी (अधिकृत नाव: (१३६४७२) माकीमाकी) हा कायपर पट्ट्यातील एक बटु ग्रह आहे. तो आकारमानाने प्लुटोच्या २/३ आहे.\nहबल दुर्बीणीने घेतलेले माकीमाकीचे छायाचित्र\nखगोल शास्त्र विषयाशी संबंधित हा लेख अपूर्ण आहे. हा लेख पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता.\nहा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.\n'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१५ रोजी १९:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%93%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8/", "date_download": "2021-07-30T07:08:52Z", "digest": "sha1:VD7CTOVP6QH4GA6Y4CZ75VIX7KDSVAAS", "length": 7930, "nlines": 121, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "विषारी दारूचे ओडिशात तीन बळी – Dainik Prabhat", "raw_content": "\nविषारी दारूचे ओडिशात तीन बळी\nभद्रक – ओडिशा राज्यातील भद्रक जिल्ह्यात विषारी दारूने तीन जणांचे बळी गेले असून या दारूची अन्य 29 जणांना बाधा झाल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील बाधितांनी सांगितले की लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्याच्या निमीत्ताने मतदारांना जे पैसे वाटण्यात आले त्यातून आम्ही ही दारू विकत घेतली. लोकल मार्केट मधून त्यांनी ही दारू विकत घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.\nइलेक्‍शन नंतरची पार्टी म्हणून काहीं जणांनी एकत्रितपणे हे मद्यप्राशन केल्यानंतर त्यांना हा विषबाधेचा त्रास झाला. या घटनेचीमाहिती मिळताच संतप्त गावकऱ्यांनी भद्रक-चंदाबली रस्त्यावर रास्तारोको आंदोलन केले. यातील बाधितांवर भद्रकच्या जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असून काहींची दृष्टीही अधु झाल्याचे सांगण्यात येते.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\n“नव्या पक्षांसाठी एनडीएची दारे कायमच खुली”\n23 मे रोजी गुजरातमधील भाजपचे सरकारही पडणार ज्येष्ठ नेते शंकरसिंग वाघेला यांचा दावा\nप्रशांत किशोर यांना कॉंग्रेसमध्ये कुठला रोल द्यावा\n‘लॉकडाउन सरकारला फार आवडतेय’ – राज ठाकरेंनी लगावला टोला\n‘…तर मोदी सरकारच्या हातात राष्ट्र सुरक्षित नाहीच’ संजय राऊतांनी…\nनुकसानग्रस्तांना १० हजारांची तात्काळ मदत – वडेट्टीवार\n देशात सलग दुसऱ्या दिवशी बधितांचा आकडा 40 हजारांवर\ncoronavirus : अमेरिकेत मास्क पुन्हा अनिवार्य\n देशात करोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ; मंगळवारपेक्षा आज ४७ टक्के अधिक रुग्ण\ncorona vaccine : पुढच्या महिन्यापासून लहान मुलांनाही लस\n लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही २६ वर्षीय डॉक्टर ‘दोन’दा पॉझिटिव्ह\nटीकेची झोड उठल्यानंतर केंद्र सरकारला जाग; ऑक्सिजन अभावी झालेल्या मृत्यूंची नोंद होणार\nकोकणासह पश्चिम महाराष्ट्रात 2 ऑगस्टपर्यंत धो धो पाऊस\nकरोनानंतर आता ‘नॉरोव्हायरस’ची जगाला धडकी; पहा काय आहेत लक्षणं आणि उपाय\nBREAKING NEWS : जीवघेणी चुरस आणि अखेर महिला हॉकीत भारताचे आव्हान कायम\nअमरावतीमध्ये कारचा भीषण अपघात मृतदेह उडाले चक्क हवेत; एक मृतदेह झाडावर तर दुसरा पडला नाल्यात…\n#HBD: ‘सोनू सूद’ द रियल लाईफ हिरो\nप्रशांत किशोर यांना कॉंग्रेसमध्ये कुठला रोल द्यावा\n‘लॉकडाउन सरकारला फार आवडतेय’ – राज ठाकरेंनी लगावला टोला\n‘…तर मोदी सरकारच्या हातात राष्ट्र सुरक्षित नाहीच’ संजय राऊतांनी लगावला टोला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/salute-kavita-raorane-who-become-lieutenant-375978", "date_download": "2021-07-30T08:56:54Z", "digest": "sha1:3VHMXQISAICERKAPH46E6YEK26BMSUZI", "length": 7901, "nlines": 123, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | सॅल्युट ! कनिका रावराणे लेफ्टनंट", "raw_content": "\nमेजर कौस्तुभ रावराणे हे ऑगस्ट 2018 मध्ये काश्‍मिरमधील गुरेज सेक्‍टरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले. ज्यावेळी ते शहीद झाले त्यावेळी त्यांव्या मुलाचे वय अवघे दोन वर्ष होते\nवैभववाडी ( सिंधुदुर्ग ) - शहीद मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या पत्नी कनिका रावराणे या लेफ्टनंट झाल्या आहेत. चेन्नईच्या अधिकारी प्रशिक्षण अकादमीत नऊ महिन्याचे खडतर प्रशिक्षण त्यांनी पुर्ण केले आहे.\nमेजर कौस्तुभ रावराणे हे ऑगस्ट 2018 मध्ये काश्‍मिरमधील गुरेज सेक्‍टरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले. ज्यावेळी ते शहीद झाले त्यावेळी त्यांव्या मुलाचे वय अवघे दोन वर्ष होते. त्यांची पत्नी ��निका ही मुंबईत एका ठिकाणी नोकरीला होती; परंतु मुलगा लहान असताना देखील सैन्यात काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर त्या सैन्याची परिक्षा चांगल्या गुणवत्तेने पास झाल्या. मुलाखतीत देखील त्या अग्रेसर होत्या. दरम्यान, गेले नऊ महिने त्या चेन्नई येथील अधिकारी प्रशिक्षण अकादमीत प्रशिक्षण घेत होत्या. प्रशिक्षणाचा हा खडतर टप्पा त्यांनी यशस्वीपणे पार पाडीत आता त्या लेफ्टनंट झाल्या आहेत.\nकौस्तुभ रावराणे यांचे मुळ गाव सडुरे (ता. वैभववाडी) हे आहे. त्यांचे बालपण, शिक्षण मुंबईत झाले. त्यानंतर ते सैन्यात भरती झाले. एक एक टप्पा यशस्वीपणे पार करीत ते सैन्यात मेजर पदापर्यत पोहोचले. ज्यावेळी कौस्तुभ रावराणे हे शहीद झाले त्यावेळी संपुर्ण तालुक्‍यावर शोककळा पसरली होती. त्यांचा अस्थिकलश तालुक्‍यातील अनेक गावांमध्ये दर्शनासाठी आणण्यात आला होता. दरम्यान, आता त्यांच्या पत्नी कनिका यांनी कठिण परिस्थितीतुन बाहेर पडत त्या सैन्यात लेफ्टनंटपदी रूजु झाल्यामुळे त्यांच्यावर तालुक्‍यातुन कौतुकाचा वर्षाव होत आहे.\n\"\" देशासाठी लढताना आमचा कौस्तुभ शहीद झाला. त्यावेळी कुटुंब अक्षरक्षः कोलमडुन पडले होते; परंतु देशासाठी शहीद होणे ही बाब अभिमानास्पद असली तरी कुटुंबाला त्यातुन सावरताना खुप वेळ जात असतो. तरीदेखील कौस्तुभची पत्नी कनिका ही दोन वर्षाचा मुलगा असताना देखील तिने सैन्यात जाण्याचा घेतलेला निर्णय आमच्यासाठी निश्‍चितच कौतुकास्पद आहे. गेली दीड दोन वर्ष ती या सर्व प्रक्रियेतुन जात होती. आता ती लेफ्टनंट झाली याचा आम्हाला खरोखरच आनंद आहे.''\n- विजय रावराणे, कौस्तुभचे काका, (सडुरे, ता. वैभववाडी)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/young-man-commits-suicide-accusing-police-nashik-crime-news-415097", "date_download": "2021-07-30T08:47:33Z", "digest": "sha1:OOLPHPMKT6TMKK7F4EDXNGVGCLZLYLNE", "length": 11404, "nlines": 132, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | पोलिसांवर आरोप करत नाशिकमध्ये तरुणाची आत्महत्या; आत्महत्येपूर्वीचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल", "raw_content": "\nजुने नाशिक परिसरातील सराईत गुन्हेगार योगेश हिवाळे या तरुणाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान योगेशचा आत्महत्येपुर्वीचा व्हिडिओ सोशल मिडीयामध्ये व्हायरल झाला असून, त्यामध्ये त्याने आत्महत्येचे कारण सांगीतले असून त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली...\nपोलिसांवर आरोप करत नाशिकमध्ये तरुणाची आत्महत्या; आत्महत्येपूर्वीचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल\nनाशिक : जुने नाशिक परिसरातील सराईत गुन्हेगार योगेश हिवाळे या तरुणाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान योगेशचा आत्महत्येपुर्वीचा व्हिडिओ सोशल मिडीयामध्ये व्हायरल झाला असून, त्यामध्ये त्याने आत्महत्येचे कारण सांगीतले असून त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली...\nयोगेश सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरुद्ध भद्रकाली आणि सरकारवाडा पोलिसात अनेक गुन्हे दाखल आहे. यापूर्वीही त्यास तडीपार करण्यात आले होते. त्याने ती रद्द करुन आणली होती. त्यानंतरही त्याने गुन्हे करणे सुरुच ठेवले होते. त्यामुळे पुन्हा एकदा त्याचा तडीपारीचा प्रस्ताव पोलिस उपायुक्ताना पाठविण्यात आला आहे. त्यासंदर्भात त्यास नोटीसही बजावण्यात आल्याचे पोलिसानी सांगीतले.\nकाय आहे व्हायरल व्हिडिओमध्ये\nमोबाईल फोनमध्ये रेकॉर्ड केलेल्या या एक मिनीटाच्या व्हिडिओमध्ये योगेशने \"मी योगेश धुराजी हिवाळे.. मी फाशी घेतोय.. एस एस वऱ्हाडे, भद्रकाली माता साहेबानी माला प्रचंड त्रास दिलेला आहे, मला कधीही जातायेता धमक्या दिल्या आहेत. तुझ्याकडे थोडे दिवस बाकी आहे, तुला जेवढे जगायचे आहे, तेवढे जगून घे...त्यांनी मला खुप त्रास दिला आहे, त्यांनी फाशी घ्यायला मला मजबुर केलं आहे, माझ्या आई-वडीलांना, भावाला त्रास करु नका, वऱ्हाडे साहेबांनीच मला त्रास दिला आहे, बाकी कुणी नाही; असे सांगताना दिसत आहे. भद्रकाली पोलिस ठाण्यातील साहाय्यक पोलिस निरीक्षक संदिप वऱ्हाडे यांच्या जाचास कंटाळून आत्महत्या करत असल्याचे सांगीतले आसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.\nहेही वाचा - लग्नबेडीपुर्वीच हाती पडल्या पोलिसांच्या बेड्या नवरदेवाचे ते स्वप्न अपुरेच..\nभिमवाडी परिसरत प्रचंड तणाव\nसकाळी कुटुंबीय त्यास झोपेतून उठविण्यासाठी गेले असता. घडलेला प्रकार उघडकीस आल्याची माहिती परिसरातील रहिवास्यानी दिली. योगेशने तयार केलेला व्हिडीओ सोशल मिडीयावरुन शहरासह तो राहत असलेल्या परिसरात पसरताच रहिवास्यानी भिमवाडी परिसरात एकच गर्दी केली. त्यामुळे तणावाचे वातावरण पसरले. भद्रकाली पोलिसाना माहिती मिळात ते घटनास्थळी दाखल. दरम्यान पोलिस उपायुक्त अमोल तांबे, साहाय्यक पोलिस आयुक्त दीपाली खन्ना, प्रदीप जाधव, मुंबईनाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ, पोलिस निरीक्षक दत्ता पवार यानी घटनास्थळी भेट दिली. मयतच्या कुटूंबीयांशी चर्चा केली. दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे मृताची आई आणि भाऊ यानी सांगीतले. त्यामुळे परिसरत प्रचंड तणाव पसरला. ताबे यांनी त्यांची समजूत काढली. वरिष्ठ पातळीवर तपास सुरु आहे.\nघटनेचे गांभीर्य लक्षात घेता गुन्हेशाखेकडे तपास वर्ग करण्यात आला आहे. त्यांच्याकडून अधिक चौकसी सुरु आहे. तपासाअंती योग्य ती कारवाई होणार.\nअमोल तांबे (पोलिस उपायुक्त)\nपोलिस नेहमी येवून त्रास देत असत. गुन्हा केला नाही. तरी योगेशचे नाव घेत त्यांच्यावर कारवाईची धमकी देत होते.\nयेनुबाई हिवाळे (मृताची आई)\nहेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना\nयोगेश व्हिडीओ प्रसारीत केला आहे. त्यात पोलिस अधिकाऱ्याचे नाव घेतले आहे. त्यांच्या जाचास कंटाळून आत्महत्या करत असल्याचे सांगीतले आहे. त्यामुळे त्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.\nबाबासाहेब हिवाळे (मृताचा भाऊ)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha-news/nagpur/first-turf-volleyball-ground-vidarbha-manishnagar-nagpur-362159", "date_download": "2021-07-30T07:24:41Z", "digest": "sha1:JD2OSB7JKCH3F4ACS7J2D5KUTV7QWLLA", "length": 9542, "nlines": 125, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | विदर्भातील पहिले कृत्रिम व्हॉलीबॉल मैदान नागपूच्या मनीषनगरात", "raw_content": "\nपरिसरातील क्रीडाप्रेमींनी दोन वर्षांपूर्वी मैदानाचा प्रस्ताव दिल्यानंतर तत्कालिन मुख्यमंत्री व दक्षिण- पश्चिम नागपूरचे आमदार देवेंद्र फडणवीस यांनी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्या निधीतूनच महानगरपालिकेच्या पायल पल्लवी सोसायटी मैदानावर हे व्हॉलीबॉल कोर्ट तयार करण्यात आले आहे.\nविदर्भातील पहिले कृत्रिम व्हॉलीबॉल मैदान नागपूच्या मनीषनगरात\nनागपूर : युवा व्हॉलीबॉलपटूंना दर्जेदार मैदानावर सराव करता यावा तसेच शहरात विशेषतः दक्षिण- पश्चिम नागपुरात व्हॉलीबॉलचे उत्तम कल्चर निर्माण व्हावे, या उद्देशाने मनीषनगर येथे कृत्रिम (टर्फ) व्हॉलीबॉल मैदान विकसित करण्यात आले आहे. नागपुरातच नव्हे, संपूर्ण विदर्भात अशा प्रकारचे हे पहिलेच कृत्रिम मैदान ठरले आहे. मैदानामुळे भविष्यात या परिसरात व्हॉलीबॉलला बूस्ट मिळणार असून, सरावासोबतच स्पर्धाही होऊ शकणार आहेत.\nपरिसरातील क्रीडाप्रेमींनी दोन वर्षांपूर्वी मैदानाचा प्रस्ताव दिल्यानंतर तत्कालिन मुख्यमंत्री व दक्षिण- पश्चिम नागपूरचे आमदार देवेंद्र फडणवीस यांनी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्या निधीतूनच महानगरपालिकेच्या पायल पल्लवी सोसायटी मैदानावर हे व्हॉलीबॉल कोर्ट तयार करण्यात आले आहे. मैदान परिसरात दोन खोल्या, ट्रॅक, बगीचा, पिण्याच्या पाण्यासह सरावासाठी येणाऱ्या खेळाडूंसाठी सर्व आवश्यक सोयीसुविधा पुरविण्यात आल्या आहेत. खेळाडूंना रात्री सराव करता यावा, यासाठी भविष्यात येथे प्रेक्षक गॅलरी व फ्लडलाईट्सही लावण्यात येणार आहे. मैदानासाठी प्रभाग ३५ च्या नगरसेविका विशाखा मोहोड, प्रभागाच्या महिला आघाडी अध्यक्षा किर्ती धोंगडे, माजी राष्ट्रीय व्हॉलीबॉलपटू नीलेश मते, भूषण केसकर, सुधीर पंचवारे, रमेश सोमकुंवर, गौरव कडे यांचेही विशेष सहकार्य लाभले आहे.\nहेही वाचा : *आईने टाकलेल्या बाळासाठी मंगेशी झाली माई; उमेद संकल्प संस्थेने घेतले दत्तक*\nनागपूर व विदर्भातील या पहिल्या कृत्रिम व्हॉलीबॉल मैदानाचे उद्घाटन नुकतेच नगरसेविका विशाखा मोहोड यांच्या हस्ते झाले. उदघाटनानंतर खेळाडूंचा सरावही सुरू झालेला आहे. सध्यास्थितीत येथे सकाळी व संध्याकाळी पन्नासच्यावर खेळाडू सरावासाठी येत असून, नीलेश मते व अन्य प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनात सराव करीत आहेत. कोरोनामुळे खेळाडूंची संख्या मर्यादित असली तरी, लवकरच येथील गर्दी वाढण्याची शक्यता आहे. या मैदानामुळे नागपूरच्या युवा खेळाडूंना खूप फायदा होणार आहे. विशेषतः दक्षिण- पश्चिम नागपुरात व्हॉलीबॉलची क्रेझ वाढणार आहे. खेळाडूंना केवळ सरावाचीच संधी मिळणार नाही, तर भविष्यात येथे स्पर्धाही होण्याची शक्यता आहे.\n''खेळाडूंना प्रॅक्टिससाठी चांगले दर्जेदार मैदान असावे, अशी अनेक दिवसांपासूनची क्रीडाप्रेमींची आग्रही मागणी होती. सुदैवाने माजी मुख्यमंत्र्यांच्या मदतीमुळे त्यांची ही इच्छा आता पूर्ण झाली आहे. परिसरातील युवा खेळाडू या संधीचा पुरेपूर फायदा घेतील, अशी अपेक्षा आहे. ''\n-किर्ती धोंगडे, प्रभागाच्या महिला आघाडी अध्यक्षा\nसंपादन : नरेश शेळके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://satyakamnews.com/%E0%A4%85%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B6%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%A8/", "date_download": "2021-07-30T07:01:13Z", "digest": "sha1:DLWUJMLFPRTIKKRH3JW2CD5NYVJB4FQK", "length": 17423, "nlines": 208, "source_domain": "satyakamnews.com", "title": "‘अशी ही बनवाबनवी’मधील शंतनू मानेने अचानक घेतला जगाचा निरोप | satyakamnews.com", "raw_content": "\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार…\nमाजी विद्यार्थ्यांच्या सूचना महाविद्यालयाच्या विकासासाठी उपयुक्त असतात:- रोहन परिचारक\nशिवसेना सदस्य नोंदणीला महिला विडी कामगारांचा प्रचंड प्रतिसाद\nHome ताज्या-घडामोडी ‘अशी ही बनवाबनवी’मधील शंतनू मानेने अचानक घेतला जगाचा निरोप\n‘अशी ही बनवाबनवी’मधील शंतनू मानेने अचानक घेतला जगाचा निरोप\nsatyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम \n‘अशी ही बनवाबनवी’मधील शंतनू मानेने अचानक घेतला जगाचा निरोप\n१९८८ साली रिलीज झालेला चित्रपट अशी ही बनवा बनवी प्रदर्शित झाला. त्यावेळी या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. आज या चित्रपटाला ३३ वर्षे उलटलेली असतानाही आजही या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या चित्रपटातील प्रत्येक पात्र आजही प्रेक्षकांच्या चांगलेच लक्षात आहेत. अगदी अशोक सराफ यांच्यापासून ते लक्ष्मीकांत बेर्डे आणि सचिन पिळगावकर यांच्यापासून अश्विनी भावेंपर्यंत सगळ्यांनीच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे.\nया चित्रपटात अशोक सराफ, सचिन पिळगावकर आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत आणखीन एका व्यक्तीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले होते. हे पात्र म्हणजे दुसरे तिसरे कुणी नाही तर शंतनू माने. अशोक सराफ यांच्या म्हणजेच धनंजय मानेच्या भावाची म्हणजेच शंतनूची भूमिका साकारली होती अभिनेता सिद्धार्थ रेने.\nसिद्धार्थ रे याने १९७७ मध्ये रिलीज झालेल्या ‘चानी’ चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले. १९८० साली रिलीज झालेल्या ‘थोडीशी बेवफाई’ या चित्रपटातून अभिनेता म्हणून त्याने चित्रपटसृष्टीत पर्दापण केले. या चित्रपटात त्याला पद्मिनी कोल्हापुरे यांच्यासोबत काम करण्याची सं���ी मिळाली. त्याने ९० च्या दशकात काही हिंदी सिनेमात अभिनय केला.\n‘पनाह’, ‘तिलक’, ‘गंगा का वचन’ यासारख्या चित्रपटात त्याने काम केले. मात्र मनी रत्नम यांच्या ‘वंश’ चित्रपटात त्याला विशेष भूमिका मिळाली. त्यानंतर तो प्रेक्षकांच्या खरा लक्षात राहिला तो ‘बाजीगर’ चित्रपटामुळे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला होता. त्याने शाहरुख खानसोबत सहाय्यक कलाकाराची भूमिका केली होती.\nसिद्धार्थ रेने १९९९ मध्ये लोकप्रिय अभिनेत्री शांतीप्रिया हिच्यासोबत विवाह केला होता. शांतिप्रिया हिने अनेक तामिळ आणि हिंदी सिनेमात काम केले आहे. अक्षय कुमारचा सौगंध या पहिल्याच चित्रपटात शांतीप्रिया अभिनेत्री होती. ती साऊथची लोकप्रिय अभिनेत्री भानुप्रिया हिची छोटी बहीण आहे.\nलग्नाला जेमतेम ५ वर्ष झाली असतील आणि अचानक ८ मार्च २००४ रोजी वयाच्या अवघ्या ४१ व्या वर्षी सिद्धार्थचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांना दोन मुले असून मुलाचे नाव शुभम आणि मुलीचे नाव शिष्या आहे.\nसिद्धार्थच्या मृत्यूनंतर शांतिप्रियाने चित्रपटात काम करणे कमी केले होते. मात्र आता काही काळ उलटल्यानंतर तिने आपल्या अभिनयाच्या सेकंड इनिंगला सुरुवात केली आहे. आता ती हिंदी मालिंकमध्ये काम करते आहे.\nPrevious articleशिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या कारचा अपघात\nNext articleओबीसी ना हक्काचं आरक्षण मिळवून देऊ अन्यथा मोठया संख्येनं रस्त्यावर उतरू : भानुदास माळी , प्रदेश अध्यक्ष ओबीसी\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार नदीच्या खोली करणाचे आश्वासन\n#CHIPLUN | सोलापूर मनसेच्या वतीने पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप\nश्री संत ज्ञानेश्वर महाराज सोहळ्याच्या 'श्री'च्या जरी फटक्याच्या अश्वाचे पेठवडगाव येथे जंगी स्वागत\nदेवेंद्र फडणवीस यांनी पाटण तालुक्यातल्या सर्वसामान्यां बरोबर घेतला जेवणाचा आस्वाद\n#PANDHARPUR | पंढरपुर तालूका पोलिस स्टेशनच्या वतीने मोठी कारवाई..\n#KOLAPUR | पूरग्रस्तांना तातडीने १५००० हजार रुपयांची मदत देण्यात यावी:- मा खा धनंजय महाडिक...\n#Solapur | परिसरात डासांची उत्पत्ती रोखा डेंग्यूला दूर हटवा आरोग्य विभागाचे आवाहन...\n#Solapur | शहर उत्तर मधील जनतेचे प्रश्‍न प्राधान्याने सोडवणार:- आ. प्रणिती शिंदे...\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nमहाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कुंभार समाजातील गणेश मूर्तीकारांना शासनाने नुकसान भरपाई...\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nराजकीय कार्यक्रमात मरणाची गर्दी आणि पंढरीच्या वारीला पोलिसांची वर्दी\nआमदार यशवंत मानेंना धक्का : जातप्रमाणपत्रा प्रकरणी आठवड्यात म्हणणे मांडण्याची नोटीस\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार...\nविठ्ठलराव शिंदे कारखान्यामार्फत ऊस बिलाचा दूसरा हप्ता 200 रु ऊस पुरवठादारांच्या...\nभीमा सहकारी साखर कारखान्याच्या रोलर पुजन संपन्न.\nश्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा दुसरा हप्ता सभासदांच्या खात्यावर वर्ग.\nविशेष सूचना : • satyakamnews.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून satyakamnews.com चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . satyakamnews.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता satyakamnews.com तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार satyakamnews.com नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nआई रुक्मिणी माता विदर्भातील इतर दिंड्यांना पदरात घ्यातील का \nपंढरीत पैशासाठी पोलीसांचा तगादा, विविध गुन्ह्यात अडकवण्याची दिली धमकी, युवकाचा आत्मदहनाचा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%A1%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81-%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%8D/", "date_download": "2021-07-30T07:44:03Z", "digest": "sha1:R5MA56OGE4ERHBLL2CEULB4N6HM7EUYI", "length": 15340, "nlines": 112, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "जेएसडब्ल्यु कंपनीच्या ब्लास्ट फर्निस प्लांटमध्ये स्फोट; स्पोटात 7 जखमी | महाराष्ट्र News24", "raw_content": "शुक्रवार, 30 जुलै 2021\nजेएसडब्ल्यु कंपनी���्या ब्लास्ट फर्निस प्लांटमध्ये स्फोट; स्पोटात 7 जखमी\nजेएसडब्ल्यु कंपनीच्या ब्लास्ट फर्निस प्लांटमध्ये स्फोट; स्पोटात 7 जखमी\nपेण : देवा पेरवी\nपेण तालुक्यांतील डोलवी येथील जेएसडब्ल्यु कंपनीतील ब्लास्ट फर्निस प्लांटमध्ये स्फोट होऊन त्यात सात कामगार भाजले आहेत. त्यापैकी अत्यवस्थ चौघानां ऐरोली येथील रुग्णालयात हलविण्यात आले असून उर्वरित पेण येथील वैरागी हॉस्पिटल मध्ये उपचार घेत आहेत. जेएसडब्ल्यु कंपनीत शुक्रवारी सकाळी पहील्या पाळीतील कामगार ब्लास्ट फर्निस प्लांटमध्ये काम करत असताना लाईट गेल्याने व तांत्रिक बिघाड झाल्याने अचानक प्लांटमध्ये स्फोट झाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली.\nया स्फोटांत स्थानिक कामगार अरुण तांबोळी, वय 40, रा.आमटेम, सुनील म्हात्रे, वय 30, रा.वढाव, शिवदास म्हात्रे, रा.बोरी, गणेश शेळके, रा.अलिबाग, बुद्धीराम लल्लान रा.अलिबाग, यशवंत रहाटे, रा.पेण, इरशाद खान हे कामगार भाजले आहेत. त्यांना पेण येथील डाॅ.सचिन वैरागी यांच्या रुग्णालयात आणण्यात आले. मात्र त्यापैकी सुनिल म्हाञे, रा.वढाव व शिवदास म्हाञे, रा.बोरी यांच्यावर डाॅ. वैरागी यांच्या दवाखान्यात उपचार सुरु आहेत. तर गंभीर जखमी असलेले अरुण तांबोली, रा.आमटेम, गणेश शेळके, रा.अलिबाग, बुध्दिराम लल्लान रा.अलिबाग, यशवंत रहाटे ( शीप्ट इनचार्ज ), इरशाद खान हे अधिक भाजल्याने त्यांना पुढील उपचारासाठी ऐरोली येथील नॅशनल बर्न्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जेएसडब्ल्यु कंपनीत असे स्फोट नेहमीच होत असतात मात्र अनेकवेळा परप्रांतीय कामगार असल्याने त्याचा सुगावाही अनेकवेळा लागत नाही. व अनेकवेळा स्थानिक पोलीस स्टेशनला नोंदही नसते.\n” जेएसडब्ल्यु डोळवी प्लांटला विजवीतरण कंपनीकडून होणार वीज पुरवठा सकाळी 11 वाजता अचानक खंडित झाला, त्यामुळे ब्लास्ट फर्निस युनिट सहित संपूर्ण प्लांट मध्ये विद्युत पुरवठा खंडित झाल्याने युनिट मध्ये ऑपरेशन प्रोसेस थांबल्याने स्लॅग प्रोसेसिंग कार्यप्रणाली बंद पडली त्यामुळे गरम असलेला स्लॅग काहीअंशी इतरत्र पसरला. गरम असलेल्या स्लॅगचे खडे तिथे उपस्थित असलेल्या 7 कर्मचाऱ्यावर पडले. त्यात काही कर्मचाऱ्याना भाजल्याने इजा झाली आहे. परंतु कोणत्याही कर्मचाऱ्याला मोठी इजा झालेली नाही. 7 कर्मचाऱ्यापैकी 4 कर्मचाऱ्याना नॅशनल बर्न सेंटर ऐरोली येथे व उर्वरित कर्मचाऱ्याना पेण येथील डॉ.वैरागी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जेएसडब्ल्यु कंपनी व्यवस्थापन या सर्व कर्मचाऱ्याची पूर्ण पणे काळजी घेत असल्याचे कंपनी तर्फे अरुण शिर्के यांनी सांगितले आहे.\nPosted in Uncategorized, प्रमुख घडामोडी, महामुंबई, महाराष्ट्र, रायगड\nमुलींची राज्य अजिंक्‍यपद सॉफ्टबॉल स्पर्धा शनिवारपासून\nवाहतूकदारांच्या आंदोलनामुळे शेतमालाचे चारशे कंटेनर बंदरातच\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबारामतीच्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले..\nबारामती : विकास कोकरे उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत गाव कामगार तलाठी याने विहिरींची नोंद लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतले दहा हजार रुपये.. शेतकऱ्यांकडून पैसे घेताना तलाठी मोबाईल...\n कारागृहातून सुटका झालेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक\nपुणे : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त एखादा गुंड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत साथीदारांकडून मिरवणूक काढली जाते. असाच प्रकार...\nमुलगी कोरोनाने मेली असती तर…\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना...\nविजांच्या प्रचंड गडगडाटांसह मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय...\nभांडुप : किशोर गावडे मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु होती.मात्र रात्री साडेतीन नंतर विजांच्या गडगडाटांसहीत जोरदार पाऊस सुरु झाला. पहाटे...\nसंसद भवन परिसरात आंदोलनानंतर आता खासदारांचा मोर्चा\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यसभेत शेती विधेयक सादर करताना काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ घातला होता. यावेळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह...\nमहाड भोर मार्गावरील वरंध घाट वाहतुकीसाठी बंद\nमहाड : प्रसाद पाटील रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दरड कोसळल्याने अनिश्चित काळा करीता बंद करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी वरंध...\nसाईनाथ पवार यांना राज्यपालांनी केले सन्मानित\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट वाटप\nमुख्यमंत���री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील दोन बहीण भाऊच्या निधनानंतर शिवसेनेकडून कुटुंबियांना आर्थिक मदत\nजूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाहून; आदिवासी लोकांचे हाल\nकुशिवली येथील पुरग्रस्तांची जिल्हा परिषद पदाधिकारी,अधिकारी यांच्याकडून पाहणी\nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nसाईनाथ पवार यांना राज्यपालांनी केले सन्मानित\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट वाटप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील दोन बहीण भाऊच्या निधनानंतर शिवसेनेकडून कुटुंबियांना आर्थिक मदत\nजूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाहून; आदिवासी लोकांचे हाल\nसंग्रहण महिना निवडा जुलै 2021 जून 2021 मे 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 डिसेंबर 2019 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 ऑगस्ट 2019 जुलै 2019 जून 2019 मे 2019 एप्रिल 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 जानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 जून 2018 मे 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/tag/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0", "date_download": "2021-07-30T06:09:17Z", "digest": "sha1:AFLQNCR73QP5JISZQRA2GXMNTEODBRXM", "length": 8576, "nlines": 91, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "काश्मीर Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nकाश्मीरात जि.प. निवडणुका नोव्हेंबरमध्ये\nश्रीनगरः जम्मू व काश्मीर निवडणूक आयोगाने गुरुवारी २० जिल्ह्यांमध्ये जिल्हा विकास परिषदांच्या निवडणुका व पंचायत पोटनिवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. या ...\nकाश्मीरमधील ऐतिहासिक भूसुधारणा कायदा मोडीत\nनवीन व्यवस्थेखाली जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशात बिगरकृषी जमीन खरेदी करण्यासाठी अधिवास किंवा कायमस्वरूपी निवास प्रमाणपत्राची आवश्यकता उरणार नाही. ...\n१४ महिन्यांनंतर मेहबुबा मुफ्ती यांची सुटका\nश्रीनगरः १४ महिन्यांपूर्वी जम्मू व काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम संसदेने रद्द केल्यानंतर नजरकैदेत असलेल्या जम्मू व काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री ...\nशोपियन एन्काउंटरमधील मजूर गरीब : ग्रामस्थांचा दावा\nशोपियन (जम्मू व काश्मीर)- राजौरी जिल्ह्यातल्या इम्तियाज अहमद या मजुराने १६ जुलैला राष्ट्रीय रायफल्सच्या शोपियन नजीकच्या चौगाम कॅम्पनजीक भाड्याने एक छ ...\nपाकिस्तानचे काश्मीर धोरण कल्पनेच्या नंदनवनातले\nपाकिस्तानचा नवीन नकाशा पाहून, यात दिल्ली किंवा चीनचाही समावेश होऊ शकतो, असा विनोद अनेकांनी केला. ५ ऑगस्ट रोजी काश्मीरसाठी एक मिनिट मौन पाळण्याचा पाकिस ...\nमेहबुबांची ३ महिन्यांनी नजरकैद वाढवली\nश्रीनगरः जम्मू व काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री व पीडीपीच्या अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती यांची नजरकैद ३ महिन्यांनी वाढवली आहे. जम्मू व काश्मीरला विशेष दर्जा ...\n‘काश्मीर प्रश्न भारताचा अंतर्गत प्रश्न, आम्ही हस्तक्षेपाच्या विरोधात’\nश्रीनगर : जम्मू व काश्मीरच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आलेल्या युरोपियन युनियनच्या संसद सदस्यांनी बुधवारी आमच्या दौऱ्याचा उद्देश काश्मीर प्रश्नात दखल व ...\nपरदेशी शिष्टमंडळाच्या काश्मीर दौऱ्याचे गौडबंगाल\n‘द श्रीवास्तव ग्रुप’ स्वत:ला व्यावसायिक म्हणून सांगत असला तरी ‘आरओसी’च्या (ROC) वेबसाइटवर गेल्यास या कंपनीच्या कोणत्याही आर्थिक उलाढाली दिसत नाहीत. अस ...\n१० ऑक्टोबरपासून काश्मीर पर्यटकांना खुले\n२ ऑगस्टपासून पर्यटकांसाठी बंद असलेले काश्मीर खोरे १० ऑक्टोबरपासून खुले होण्याची शक्यता आहे. तशा सूचना जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केल् ...\nदुपारी चहा-कॉफी घेता का\nकाश्मीरमधील प्रसारमाध्यमांत येणाऱ्या बातम्यांनी सरकार अस्वस्थ होऊ नये म्हणून काळजी घेतली जात आहे. पण अग्रलेख व ओपेड पानांवर प्रसिद्ध होणाऱ्या लेखांवरह ...\nगर्भपात औषधे; अॅमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस\n‘केंद्राने पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने द्यावी’\nझारखंडमध्ये न्यायाधीशाचा संशयित मृत्यू; एसआयटीची स्थापन\nअस्थानांच्या नियुक्तीला दिल्ली विधानसभेचा विरोध\nआशा, संताप आणि लोकशाही…\n‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा\nसर्वांनी मिळून भाजपला हरवणे गरजेचेः ममता\nअन्न अत्यावश्यक नाही, तर दुसरे काय\nलॉकडाऊन : पर्यटन व्यवसायात २ कोटी १५ लाख बेरोजगार\n‘झारखंड सरकार पाडण्याच्या कटात विदर्भ भाजपाचे २ नेते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%95_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%80", "date_download": "2021-07-30T08:29:55Z", "digest": "sha1:VPWUFZWACGUBKVRDGBOCUBV2M7A7YG6C", "length": 8801, "nlines": 92, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विश्लेषणात्मक यामिकी - विकिपीडिया", "raw_content": "\nसैद्धांतिक भौतिकशास्त्र आणि गणितीय भौतिकशास्त्रातील विश्लेषणात्मक यामिकी वा सैद्धांतिक यामिकी ही पारंपारिक यामिकीतील संकल्पनांची पर्यायी व सूत्रबद्ध मांडणी होय. न्यूटनच्या यामिकीनंतरच्या काळातील विशेषकरून १८ व्या शतकानंतरच्या काळातील अनेक शास्त्रज्ञ व गणितज्ञांनी त्यात मोलाचे योगदान दिले. न्यूटनची यामिकी ही गतीच्या सदीश (दिशेवर अवलंबून असलेल्या) गुणांचा – म्हणजेच त्या वस्तूच्या विविध विभागांना प्राप्त झालेल्या त्वरणाचा (वेगवाढीचा दर), संवेगाचा(वेगातील उचल, उबळ वा चालना), व कार्यरत असलेल्या बळांचा -विचार करत असल्यामुळे न्यूटनचे तसेच युलरचे नियम ज्या यामिकीमध्ये अभ्यासले जातात त्या शाखेला सदीश यामिकी असेही म्हटले जाते.\nविश्लेषणात्मक यामिकीमध्ये गतीच्या अदीश(दिशेवर अवलंबून नसलेल्या) गुणांचा – म्हणजे तिची संपूर्ण गतीज ऊर्जा व स्थितीज ऊर्जा- यांचा विचार ती वस्तू एकसंध आहे असे मानून केला जातो. त्यामध्ये न्यूटनच्या यामिकीप्रमाणे त्या वस्तूच्या विभागांवर लावल्या गेलेल्या बळांचा वेगवेगळा विचार होत नाही. अदिश ही केवळ एक संख्या असते तर सदिशाला एक संख्या व दिशाही असते. यातील गतीची समीकरणे ही अदीशात बदल घडवून आणणाऱ्या तत्त्वाला लक्षात घेऊन अदीशामध्ये घडून येणाऱ्या बदलावर बेतलेली असतात.\nविश्लेषणात्मक यामिकीमध्ये समीकरणाची उकल शोधण्यासाठी वस्तूवरील मर्यादांचा वापर केला जातो. या मर्यादांमुळे वस्तूच्या स्वातंत्र्याला मर्यादा पडतात व मर्यादांचा वापर करून ती वस्तू ज्या अवकाशात विहार करेल त्या अवकाशाच्या सहनिर्देशकांची काटछाट करून त्या गतीचे मोजमाप करण्यात सोपेपणा आणते. या प्रकारची पद्धती ही जेव्हा सहनिर्देशक हे स्वैरपणे निवडले जातात तेव्हा योग्य ठरते. वस्तूच्या गतीज व स्थितीज ऊर्जेला व्यक्त करण्यासाठी या स्वैर सहनिर्देशकांचा वा संवेगाचा वापर केला जातो व त्या द्वारे गतीसमीकरणांची मांडणी सहजतेने होऊ शकते. अशारितीने विश्लेषणात्मक यामिकीच्या सहाय्याने अनेक यामिकीशी संबंधित प्रश्न हे सदीश पद्धतींपेक्षा अधिक कार्यक्षमतेने सोडविले जाऊ शकतात. ही समीकरणे बदलणाऱ्या बळांच्या बाबतीत वा घर्षणासारख्या बळाचा अपव्यय करणाऱ्या बळांच्या बाबतीत लागू होतीलच असे नाही. या परिस्थितीत न्यूटनच्या यामिकीकडे परत जाणे वा उडवाडिया-कलाबा समीकरणाचा वापर करणे हे दोनच पर्याय राहतात.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ जानेवारी २०१७ रोजी ०२:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/7943", "date_download": "2021-07-30T07:46:17Z", "digest": "sha1:CF2C32POX62YJCVBXCCVDO34FUUFEZP7", "length": 14184, "nlines": 177, "source_domain": "www.maayboli.com", "title": "ब्राझिलच्या गप्पा | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /ब्राझिलच्या गप्पा\nRedmond (WA, US) मधे कोणी मा.बो. कर आहेत का\n\"प्रतिसाद पाहुनी मी झालो पसार नाही, मी कोडगा कवी जो विझण्या तयार नाही\nगेले अनेक वाचक सांगून रोज मजला, पण बंद लेखणी मी करण्या तयार नाही\n(सौजन्य : माननीय मिपाकर श्रीयुत केशवसुमार)\nत्या सिरीयलचे नाव Caminhoes das Indias असे आहे. (तुमच्या नवर्‍याची मैत्रीण तुम्हाला थापा मारते असं दिसतय. :). काही काही आपले शब्द वापरतात. आरे बाबा, ठिक है, शुक्रिया, वगैरे.\nहा बराच मोठा देश आहे आणि ३/४ मराठी कसे भागते राव तुमचे \nआलिया भोगासी असावे सादर, चित्ती असू द्यावे समाधान.\nतुमचं नाशिक काय म्हणतंय. उन्हाळा संपला का या वर्षी द्राक्षांचं पीक उत्तम आलं होतं म्हणे.\nते विमानाचे नक्की काय झाले हो\nअजून पत्ता नाही. इलेक्ट्रिकल वादळ म्हणतात.\nसगळ्यानी हात जोडा रे.... तर\nसगळ्यानी हात जोडा रे....\nतर देवा म्हाराज्या रवळनाथा,\nतू आज आमचो राखणकर्तो. तुका समोर उबो करून सगळ्या गजालीकार लवांगुळीक एक करून गाराणां घालतो... (होय म्हाराज्या.....)\nदरवर्षी परमाणा या वर्षाक दिवाळी अंक काडुच��ं ठरला असान या वर्षीचो अंक आपलो विक्रमी मेंडीचो (धावो) अंक आसा. विश्वष्टकावर दिवाळी अंक काडण्याचो पयलो मान हो आमच्या मायबोलीचो आसा. गेली नऊ वर्षां एकापेक्षा एक अश्या उत्कॄष्ट साहित्यान आणि कलेन नटलेलो अंक 'गोंविदा, गोविंदा गो s s s s विंदा' असा म्हणताना हातीत दिलेलो आसा. असो अंक काडण्यात आपल्या लिवणार्‍या, वाचणार्‍या आणि अंकाची कामा करणार्‍या सगळ्यांचो हात आसा.\nकोण चित्रां काडतत, कोण कविता पाडतत, कोण कवनां गातत, तर कोण इनोद मारतत. कोणाची कला, कोणाची लीला, कोणाची खाणां तर कोणाचां गाणां. आता तर गाणां ऐकाची सोय आसा, तर विनोद बगुची पण सोय झाली आसा.\nतर म्हाराज्या, यावर्षी पण असोच एक सुंदर अंक काडुचो असां ठरलां आसा, आणि त्यासाठी तुमच्या सगळ्या लेकरांच्या कलाकॄतींची गरज आसा.\nम्हाराष्ट्राक आता पन्नास वर्षा पुरी झाली आसत तेवां मराठी मानसां, मराठी संस्कॄती, मराठी कला आणि मराठीपणा साठी विषेश विभाग ठेवलेलो आसा. कला तर आपल्या नशीत भरलेली आसा, तेव्हा लेखणी घेवा आणि लिवाक लागा.\nतर देवा म्हाराज्या, ह्या सगळ्या लेकरांका नवीन नवीन विषय सुचान लिवाची बुध्दी दी, ५ सप्टेंबराच्या आदी तां लिखाण आमका पाठवची बुध्दी दी आणि बरोबर जोडलेले किमान नियम पाळूची बुध्दी दी.\nआणि सगळ्यांचा भला करून बरां कर रे देवा म्हाराज्या..... (होय म्हाराज्या.....)\n. जां काय पाठवश्यात ता नयां होयां. आदी प्रसिध्द झालेलां नको.\n. लिवताना देव नाय घरी (देवनागरी) वापरा.\n. प्रकाशचित्रां वापरूची असतीत तर ती स्वत:ची वापरा. दुसर्‍याची असतीत तर वापरूची परवानगी घेवान मगच वापरा...\nअरे आजुनय खंय परकास नाय पडलो तर - टिचकी पडो रे हेच्यार.\nनमस्कआर मअन्दलि, मि सध्या\nनमस्कआर मअन्दलि, मि सध्या ब्रझिल मधिल चुरितिबा मध्ये आहे. . कोनि आहे क तिथे मरआथि \nनमस्कार श्रियश, मी आहे\nमी आहे ब्राझिल मध्ये.\nमला इ मेल पाठवा मायबोलीच्या माध्यमातून. किवा फोन करा. ०१५ ९७५९ २८११.\nसंयुक्ता मातृदिन २०१२ उपक्रम\nदरवर्षी जगाच्या कानाकोपर्‍यांत मे महिन्याच्या दुसर्‍या रविवारी 'मदर्स डे' किंवा 'मातृदिन' मोठ्या उत्साहात साजरा होतो. मातृशक्तीला, मातृत्वाला साजरे करण्याचा हा दिवस\nमायबोलीकरांनो, या निमित्ताने संयुक्तातर्फे सुरु केलेल्या खालील धाग्यांवर आपले प्रतिसाद स्वागतार्ह आहेत. हे धागे सर्वांसाठी खुले आहेत. तरी तुम्ही तिथे आपले ���नुभव अवश्य मांडावेत यासाठी हे आवाहन\nआई शाळेत जाते (संयुक्ता मातृदिन २०१२)\nआई बिझी आहे (संयुक्ता मातृदिन २०१२)\nआईची भूमिका जगतांना (संयुक्ता मातृदिन २०१२)\nमायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो, तुमच्या छोटुकल्यांना जसं बाप्पाला पत्र लिहायचं आहे, तसंच तुम्हालाही (मात्र वेगळे नियम असलेलं पत्र) लिहायचं आहे.\nटी-शर्ट घेऊन हातभार लावताय\nटी-शर्ट घेऊन हातभार लावताय ना\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nसुरुवात : मे 21 2009\nया ग्रूपचे सभासद व्हा\nतडका - महापुरूषांचे स्मारक vishal maske\nतडका - कुकर्माचे दणके,... vishal maske\nतडका - धर्माचा वापर vishal maske\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B5/", "date_download": "2021-07-30T06:50:33Z", "digest": "sha1:YK6MDG57TROOMVJ65UPNIBXHP7WP6YNP", "length": 12347, "nlines": 112, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "पिंपरी:रहाटणीत गोळीबार; व्यावसायिकाचा खून | महाराष्ट्र News24", "raw_content": "शुक्रवार, 30 जुलै 2021\nपिंपरी:रहाटणीत गोळीबार; व्यावसायिकाचा खून\nपिंपरी:रहाटणीत गोळीबार; व्यावसायिकाचा खून\nपिंपरी : रायगड माझा\nरहाटणी येथील प्रभात कॉलनीच्या मुख्य रस्त्यावर व्यावसायिकाचा गोळ्या झाडून खून करण्यात आला. ही घटना काल रात्री पावणेबाराच्या सुमारास घडली.\nअनिल रघुनाथ धोत्रे (वय ४४, रा. प्रभात कॉलनी, राहटणी) असे खून झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धोत्रे यांचे काळेवाडीतील पाचपीर चौकात ज्योती टूर्स अँड ट्रॅव्हल्स नावाचे दुकान आहे. रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी येत असताना त्यांच्यावर दुचाकीवर आलेल्या दोघांनी हल्ला केला. हल्ल्यानंतर शेजाऱ्यांनी त्यांना तात्काळ थेरगाव येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.\nधोत्रे यांच्याकडे दररोज दुकानाची सुमारे दोन ते तीन लाखांची रोकड असायची. त्यामुळे चोरट्यांनी पाळत ठेऊन लुटीच्या उद्देशाने हा हल्ला केला असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच उपायुक्त गणेश शिंदे, सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते यांच्यासह वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सतीश माने, निरीक्षक सुनील पिंजण यांच्यासह अधिकारी दाखल झाले.\nPosted in Uncategorized, प्रमुख घडामोडी, फोटो, महाराष्ट्र, राजकारण\nनेरळ निर्माण नगरी परिसरात घाणीचे साम्राज्य\nलोअर परळ रेल्वे पूल बंद असल्याने प्रवाशांची कोंडी\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबारामतीच्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले..\nबारामती : विकास कोकरे उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत गाव कामगार तलाठी याने विहिरींची नोंद लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतले दहा हजार रुपये.. शेतकऱ्यांकडून पैसे घेताना तलाठी मोबाईल...\n कारागृहातून सुटका झालेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक\nपुणे : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त एखादा गुंड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत साथीदारांकडून मिरवणूक काढली जाते. असाच प्रकार...\nमुलगी कोरोनाने मेली असती तर…\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना...\nविजांच्या प्रचंड गडगडाटांसह मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय...\nभांडुप : किशोर गावडे मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु होती.मात्र रात्री साडेतीन नंतर विजांच्या गडगडाटांसहीत जोरदार पाऊस सुरु झाला. पहाटे...\nसंसद भवन परिसरात आंदोलनानंतर आता खासदारांचा मोर्चा\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यसभेत शेती विधेयक सादर करताना काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ घातला होता. यावेळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह...\nमहाड भोर मार्गावरील वरंध घाट वाहतुकीसाठी बंद\nमहाड : प्रसाद पाटील रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दरड कोसळल्याने अनिश्चित काळा करीता बंद करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी वरंध...\nसाईनाथ पवार यांना राज्यपालांनी केले सन्मानित\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट वाटप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील दोन बहीण भाऊच्या निधनानंतर शिवसेनेकडू�� कुटुंबियांना आर्थिक मदत\nजूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाहून; आदिवासी लोकांचे हाल\nकुशिवली येथील पुरग्रस्तांची जिल्हा परिषद पदाधिकारी,अधिकारी यांच्याकडून पाहणी\nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nसाईनाथ पवार यांना राज्यपालांनी केले सन्मानित\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट वाटप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील दोन बहीण भाऊच्या निधनानंतर शिवसेनेकडून कुटुंबियांना आर्थिक मदत\nजूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाहून; आदिवासी लोकांचे हाल\nसंग्रहण महिना निवडा जुलै 2021 जून 2021 मे 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 डिसेंबर 2019 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 ऑगस्ट 2019 जुलै 2019 जून 2019 मे 2019 एप्रिल 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 जानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 जून 2018 मे 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%82-%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-30T07:47:04Z", "digest": "sha1:RC4O7Y4FKGQWYFAA3UNKRXHDIGFEBDJ5", "length": 14283, "nlines": 112, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "बेन स्टोक्सनं फेसबुकच्या माध्यमातून केलं न्यूझीलंड ‘हे’ आवाहन। | महाराष्ट्र News24", "raw_content": "शुक्रवार, 30 जुलै 2021\nबेन स्टोक्सनं फेसबुकच्या माध्यमातून केलं न्यूझीलंड ‘हे’ आवाहन\nबेन स्टोक्सनं फेसबुकच्या माध्यमातून केलं न्यूझीलंड ‘हे’ आवाहन\nICC Cricket World Cup स्पर्धेत अंतिम सामन्यात बेन स्टोक्सनं सामनावीर पुरस्कार पटकावला होता. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात रंगलेल्या सुपर ओव्हरच्या थरारात चौकार षटकारांच्या जोरावर यजमानांनी बाजी मारली. इंग्लंडच्या बेन स्टोक्सला न्यूझीलंडने न्यूझीलंड ऑफ द इयरसाठी नामांकन दिलं आहे. मात्र, स्टोक्सने त्याच्याऐवजी केन विल्यम्सनला हा पुरस्कार देण्याची मागणी केली आहे.\nबेन स्टोक्स आणि केन विल���यम्सनसह 10 खेळाडूंचे न्यूझीलंड ऑफ द इयरसाठी नामांकन झाले आहे. दरम्यान, स्टोक्सनं केन विल्यम्सन या पुरस्काराचा खरा मानकरी असल्याचं म्हटलं आहे. बेन स्टोक्स इंग्लंडसाठी खेळत असला तरी इथले लोक त्याला न्यूझीलंडचे मानतात असं न्यूझीलंड ऑफ द इयर पुरस्काराचे चीफ जज कॅमरॉन बेनट यांनी म्हटलं आहे. त्याच्याशिवाय 10 जणांचे नामांकन असून यामध्ये न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनचा समावेश आहे. डिसेंबर महिन्यात हा पुरस्कार देण्यात येणार आहे. अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सनं सोशल मीडियावर म्हटलं आहे की, न्यूझीलंड ऑफ द इयरसाठी नामांकन मिळाल्यानं आनंदी आहे.\nमला माझ्या मातृभूमीवर गर्व आहे पण या पुरस्कारासाठी मी योग्य नाही. माझ्याशिवाय अनेक लोक आहेत ज्यांनी न्यूझीलंडसाठी खूप काही केलं आहे. मी इंग्लंडला वर्ल्ड कप जिंकून देण्यासाठी मदत केली. सध्या ब्रिटनमध्ये वास्तव्य करत आहे. जेव्हा मी 12 वर्षाचा होतो तेव्हापासून इथं राहत आहे. मला वाटतं की पूर्ण देशानं न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनला पाठिंबा दिला पाहीजे. त्याला न्यूझीलंडचा दिग्गज खेळाडू म्हणून पुरस्कार मिळाला पाहिजे. त्यानं वर्ल्ड कपमध्ये संघाचे नेतृत्व केलं.विल्यम्सन वर्ल्ड कपमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला आहे.केन विल्यम्सनच या पुरस्काराचा खरा अधिकारी असून न्यूझीलंडच्या लोकांनी त्याला समर्थन द्यावं. माझंही मत त्यालाच जाईल.\nPosted in क्रिडा, देश, प्रमुख घडामोडी, लाइफस्टाईल, व्यवसायTagged बेन स्टोक्स\nपालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडून प्रस्तावित काशीद जेट्टीची पाहणी\nमुंबई पुणे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी; 8 दिवस ‘या’ गाड्या बंद राहणार\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबारामतीच्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले..\nबारामती : विकास कोकरे उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत गाव कामगार तलाठी याने विहिरींची नोंद लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतले दहा हजार रुपये.. शेतकऱ्यांकडून पैसे घेताना तलाठी मोबाईल...\n कारागृहातून सुटका झालेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक\nपुणे : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त एखादा गुंड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत सा��ीदारांकडून मिरवणूक काढली जाते. असाच प्रकार...\nमुलगी कोरोनाने मेली असती तर…\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना...\nविजांच्या प्रचंड गडगडाटांसह मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय...\nभांडुप : किशोर गावडे मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु होती.मात्र रात्री साडेतीन नंतर विजांच्या गडगडाटांसहीत जोरदार पाऊस सुरु झाला. पहाटे...\nसंसद भवन परिसरात आंदोलनानंतर आता खासदारांचा मोर्चा\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यसभेत शेती विधेयक सादर करताना काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ घातला होता. यावेळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह...\nमहाड भोर मार्गावरील वरंध घाट वाहतुकीसाठी बंद\nमहाड : प्रसाद पाटील रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दरड कोसळल्याने अनिश्चित काळा करीता बंद करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी वरंध...\nसाईनाथ पवार यांना राज्यपालांनी केले सन्मानित\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट वाटप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील दोन बहीण भाऊच्या निधनानंतर शिवसेनेकडून कुटुंबियांना आर्थिक मदत\nजूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाहून; आदिवासी लोकांचे हाल\nकुशिवली येथील पुरग्रस्तांची जिल्हा परिषद पदाधिकारी,अधिकारी यांच्याकडून पाहणी\nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nसाईनाथ पवार यांना राज्यपालांनी केले सन्मानित\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट वाटप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील दोन बहीण भाऊच्या निधनानंतर शिवसेनेकडून कुटुंबियांना आर्थिक मदत\nजूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाहून; आदिवासी लोकांचे हाल\nसंग्रहण महिना निवडा जुलै 2021 जून 2021 मे 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मार्च 2020 फ��ब्रुवारी 2020 जानेवारी 2020 डिसेंबर 2019 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 ऑगस्ट 2019 जुलै 2019 जून 2019 मे 2019 एप्रिल 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 जानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 जून 2018 मे 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.filmibhonga.com/mumbawood/actress-flora-sainis-debut-in-marathi-film-pari-hoon-main/", "date_download": "2021-07-30T08:00:02Z", "digest": "sha1:HEAIVABID4AA3NLSMW5MXVHMLFCQS5CT", "length": 9214, "nlines": 46, "source_domain": "marathi.filmibhonga.com", "title": "अभिनेत्री फ्लोरा सैनीचे ‘परी हूँ मैं’ मधून मराठी चित्रपटात पदार्पण | FilmiBhonga Marathi", "raw_content": "\nअभिनेत्री फ्लोरा सैनीचे ‘परी हूँ मैं’ मधून मराठी चित्रपटात पदार्पण\nअभिनेत्री फ्लोरा सैनीचे ‘परी हूँ मैं’ मधून मराठी चित्रपटात पदार्पण\nमराठी चित्रपट त्याच्या आशय संपन्नतेसाठी देश पातळीवर ओळखला जातो. आशयसंपन्न आणि वेगळेपण यामुळेच विविध प्रादेशिक सिनेमा आणि बॉलीवूड मधील आघाडीचे कलाकारही मराठीमध्ये काम करण्यास उत्सुक असतात. दाक्षिणात्य आणि बॉलीवूड मध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण केलेली अभिनेत्री फ्लोरा सैनी आता मराठी चित्रपटात दिसणार आहे. योगायतन फिल्मस प्रस्तुत ‘परी हूँ मैं’ या आगामी मराठी चित्रपटातून फ्लोरा सैनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.\nउर्जा, पोर्ट, रिअल इस्टेट, निर्यात, टाउनशीप आदी क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या योगायतन ग्रुपचे प्रमुख डॉ. राजेंद्र प्रताप सिंह आणि शीला सिंह यांनी ‘परी हूं मैं’ची निर्मिती केली असून रोहित शिलवंत या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. चित्रपटाची कथा इरावती कर्णिक यांची असून संगीत समीर सप्तीसकर यांचे आहे.\nREAD ALSO : या गुणी कलाकारांनी घेतली अकाली एक्झिट\nफ्लोरा सैनी या चित्रपटात एका सिने अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे, तिने आपल्या कारकीर्दीची सुरुवात तेलगु चित्रपटातून केली, त्यानंतर तमिळ, कन्नड, पंजाबी आणि हिंदी भाषेत ५० हून अधिक चित्रपटातून वैविध्यपूर्ण भूमिका साकारत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘लव्ह इन नेपाल’, ‘दबंग २’, ‘बेगमजान’, ‘धनक’ आदी हिंदी चित्रपटातील फ्लोराच्या भूमिका विशेष गाजल्या. दिघे कुटुंब आणि टीव्ही मालिका, रियालीटी शो भोवती फिरणाऱ्या अत्यंत मनोरंजक अशा ‘परी हूँ मैं’ मध्ये फ्लोरा सैनीसह अभिनेते नंदू माधव, देविका दफ��तरदार, बालकलाकार श्रुती निगडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.\nटीव्हीच्या छोट्या पडद्याने सामान्य माणसाचे जीवन व्यापून टाकले आहे, याच ग्लॅमरस दुनियेची अत्यंत हटके सफर घडविणारा ‘परी हूँ मैं’ हा मराठी चित्रपट येत्या ७ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.\nअमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष\nअमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...\nवैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील\n'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...\n‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण\nपळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...\n‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी\nमला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ). 'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...\nपळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री\nपळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:BotMultichill", "date_download": "2021-07-30T08:32:13Z", "digest": "sha1:KVELHVMSJNLTDT2PIJHMEDPDA4O7MKJN", "length": 8938, "nlines": 79, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सदस्य चर्चा:Multichill - विकिपीडिया", "raw_content": "\n(सदस्य चर्चा:BotMultichill या पानावरून पुनर्निर्देशित)\nस्वागत Multichill, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे\nआवश्यक मार्गदर्शन Multichill, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.\nमराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ७७,७७३ लेख आहे व २०३ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.\nनवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.\nकृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.\nशुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे\nआपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा\nआपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.\nदृश्यसंपादक सजगता मालिका :\nआपणास विकिपीडियावर तांत्रिक गोष्टी कठीण जातात नव्याने उपलब्ध यथादृश्य संपादक (जसेदृश्य संपादक) ही सुलभ संपादन पद्धती सुविधा येथे टिचकी मारून कार्यान्वीत करून पहावी तसेच अडचणींची नोंद विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/प्रतिसाद येथे करत जावी अशी विनंती आहे. दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)\nविकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्याल���ला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ जून २००७ रोजी ०१:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://satyakamnews.com/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A2%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0/", "date_download": "2021-07-30T06:30:53Z", "digest": "sha1:RDSYXUYN6DYPKZNVSRN6QYB27OTDAYKV", "length": 13513, "nlines": 188, "source_domain": "satyakamnews.com", "title": "पंढरपूरच्या पायी वारीसाठी राज्यपालांचा पुढाकार, निर्णयाबाबत मुख्य सचिवांकडे नाराजी. | satyakamnews.com", "raw_content": "\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार…\nमाजी विद्यार्थ्यांच्या सूचना महाविद्यालयाच्या विकासासाठी उपयुक्त असतात:- रोहन परिचारक\nशिवसेना सदस्य नोंदणीला महिला विडी कामगारांचा प्रचंड प्रतिसाद\nHome ताज्या-घडामोडी पंढरपूरच्या पायी वारीसाठी राज्यपालांचा पुढाकार, निर्णयाबाबत मुख्य सचिवांकडे नाराजी.\nपंढरपूरच्या पायी वारीसाठी राज्यपालांचा पुढाकार, निर्णयाबाबत मुख्य सचिवांकडे नाराजी.\nsatyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम \nपंढरपूरच्या पायी वारीसाठी राज्यपालांचा पुढाकार, निर्णयाबाबत मुख्य सचिवांकडे नाराजी.\nपंढरपूरच्या पायी वारीच्या मागणीसाठी वारकरी संप्रदायाचे शिष्टमंडळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटल्यावर राज्यपालांनी याप्रकरणात थेट हस्तक्षेप करून मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना दूरध्वनी करून सरकारच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली.\nवारकरी संप्रदायाची मोजक्या संख्येत नियमांसह पायी वारीची मागणी रास्त असून परंपरा जोपासण्यासाठी सकारात्मक विचार करा, अशा सूचना दिल्यावर मुख्य सचिवांनी तातडीने या शिष्टमंडळाशी चर्चा केली.\nराज्य सरकारने यावर्षी करोनाच्या पार्श्वभूमीवर १० प्रमुख संतांच्या पादुका बसने नेण्याचा निर्णय घेतला आहे.\nहा निर्णय संस्थानांनी नाईलाजाने स्वीकारला असला तरी तो वारकरी संप्रदायाला मान्य नाही.\nअनेक वारकरी संघटनांनी पायीच वारी करण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर वारकरी संप्रदायाच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली.\nया भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आचार्य तुषार भोसले म्हणाले की, सरकारने निर्बंधांसह ५० वारकऱ्यांच्या पायी वारीला परवानगी द्यावी.\nआमच्या ज्ञानोबा-तुकोबांसह ५० वारकऱ्यांना सुरक्षा देणे राज्य सरकारला झेपत नसेल, तर त्यांनी केंद्राकडून सुरक्षा मिळवून पायी वारी करावी.\nPrevious articleविडी उद्योग वाचविण्यासाठी २३ जून रोजी कामगार सेनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य निदर्शने\nNext articleराज्यात पावसाची विश्रांती, पाच दिवस काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार नदीच्या खोली करणाचे आश्वासन\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nदिंडी मधे सोबत असणाऱ्या 22 वारकऱ्यांवर गुन्हे दाखल होऊ नये म्हणून...\n१५ जुलैपासून राज्यातील शाळा सुरू होणार; सरकाराची नवी नियमावली जाहिर.\nराज्यात आजपासून 30 ते 44 वयोगटातील नागरिकांच्याही लसीकरणास सुरुवात – राजेश...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचे बंधू प्रल्हाद मोदी यांच्या हस्ते अमोलराजे इंगळे कोरोना...\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार...\nविठ्ठलराव शिंदे कारखान्यामार्फत ऊस बिलाचा दूसरा हप्ता 200 रु ऊस पुरवठादारांच्या...\nभीमा सहकारी साखर कारखान्याच्या रोलर पुजन संपन्न.\nश्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा दुसरा हप्ता सभासदांच्या खात्यावर वर्ग.\nविशेष सूचना : • satyakamnews.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून satyakamnews.com चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . satyakamnews.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता satyakamnews.com तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार satyakamnews.com नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nमुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन\nसोलापूर येथील सर्व डॉक्टर्स बांधवांचा मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/akola/asha-swayamsevaks-agitation-for-pending-demands", "date_download": "2021-07-30T08:30:26Z", "digest": "sha1:MBMDD35LJ2HF2UKMG6LPGBWZVUDQLIG7", "length": 9958, "nlines": 132, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | प्रलंबित मागण्यांसाठी आशा स्वयंसेविकांचे आंदोलन", "raw_content": "\nप्रलंबित मागण्यांसाठी आशा स्वयंसेविकांचे आंदोलन\nअकोला ः कोरोना काळात सार्वत्रिक लसीकरण व अन्य अत्यावश्यक कार्यात आपली सेवा देत असणाऱ्या आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक महिलावर्गाचे मानधन व अन्य प्रलंबित मागण्यासाठी आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक महिला वर्गाने राज्यव्यापी आंदोलन प्रारंभ केले आहे. या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्हाधिकारी यांना आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आशा वर्कर्स व गट प्रवर्तक संघटना, अकोला वाशिम सीटूच्या वतीने निवेदन देण्यात आले. (Asha Swayamsevak's agitation for pending demands)\nकरोना महामारीच्या काळात आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक महिलांना रात्रंदिवस कर्तव्य करावे लागत आहे. प्रत्येक घरी जावून रुग्ण तपासणी, रिकॉर्ड ठेवणे, कोरोना लसीकरण मोहीम अंतर्गत शिबिर लावणे आदी काम करावे लागत आहेत. या व्यतिरिक्त शासनाच्या सर्व योजनांच्या सर्वेचे काम आशा व गट पर्यवेक्षिका देण्यात येत आहे. शासनाने या प्रलंबित समस्या त्वरित सोडविण्याची मागणी निवेदनात करण्यात आली.\nहेही वाचा: जिल्हा परिषद पोटनिवडणुकीसाठी चाचपणी सुरू\nयावेळी आशा वर्कर्स व गट प्रवर्तक संघटना अकोला वाशिम सीटूचे अध्यक्ष राजन गावंडे, सचिव संध्या डीवरे, उपाध्यक्ष संतोष चीपडे, कोषाध्यक्ष रूपाली धांडे, रेणुका भारस्कर, बबीता जाधव, माधुरी पतंगे, संगीता खंडारे, पद्मा खोलगडे, अर्चना मानकर, अलका तायडे, उमा ईसायकर, अनिता वानखेडे, मिरा थोटे, रूपाली कोल्हे, आशा म्हसने, इंदुताई पाचपोहे, ज्योति पतोंड, सुकेशनी तायडे, सुमित्रा कांबळे समवेत बहुसंख्य आशा सेविका व गट प्रवर्तक उपस्थित होते.\nहेही वाचा: शेतकऱ्यांची फसवणूक करून होतेय बी-बियाणे व खतांची विक्री\n- आशा कर्मचारी यांना ३० जून २०२० रोजीच्या पत्रानुसार कोविड-१९ च्या कामाचे माहे ऑगस्ट २०१० पासून ४३३ रुपये रोज या प्रमाणे आदा करण्यात यावे.\n- आशा कर्मचारी यांना ४ कामांवर आधारित एकत्रीत माहे ऑगस्ट २०२० पासूनचा मोबदला १६ सप्टेंबर २०१९ शासन निर्णया प्रमाणे ५ तारखेच्या आत अदा करावा.\n- आशा कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामांवर आधारित मोबदला प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेच्या आत अदा करण्यात यावा. तशी पाचे पावती त्यांना देण्यात यावी.\n- आशा कर्मचारी यांनी तयार केलेल्या अहवालाची दुय्यम (ओ.सी) प्रत देण्यात यावी.\n- आशा कर्मचारी यांच्या अहवालात त्रुटी असल्यास त्रुटी पूर्ण करण्याकरिता २ दिवसांचा कालावधी देण्यात यावा, यासह इतर मागण्यांचा उपल्लेख करण्यात आला आहे.\nहेही वाचा: युट्युब चॅनलला सिल्व्हर प्ले बटन मिळवणारे बच्चू कडू ठरले पहिले नेते\nआशांच्या मागण्यांसाठी आयटक संघटक संघटनेच्या वतीने मंगळवारी (ता. १५) महापालिकेबाहेर निदर्शने करण्यात आली. यावेळी आशांच्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, आयुक्त यांच्या नावे माहपालिकेचे उपायुक्त जावळे यांना देण्यात आले. सदर आंदोलन आयटकचे नयन गायकवाड यांच्या नेतृत्वात करण्यात आले. आंदोलनात आशा स्वयंसेविका मायावती बोरकर, छाया वारके, सविता प्रधान, बादल पवनिकर, प्रीति नाईसे, रेखा जोहरी, प्रज्ञा प्रधान, वैशाली पडसपगार, सुरेखा वाहने, सुजाता गंवई, संध्या गायकवाड, शालु नाईक उपस्थित होत्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mr.hdbandage.com/non-woven-self-adhesive-bandage-2-product/", "date_download": "2021-07-30T08:10:44Z", "digest": "sha1:DZ4K2EQATXDUDX5ZCC2V7RCUJT3ICLS4", "length": 8897, "nlines": 197, "source_domain": "mr.hdbandage.com", "title": "घाऊक नॉन-विणलेले सेल्फ hesडसिव्ह पट्टी उत्पादन आणि पुरवठादार | हाँगडे", "raw_content": "\nकस्टम किड्स चिल्ड्रन कार्टून 3 प्लाय फेस मास्क कानसह ...\nनॉन-विणलेल्या सेल्फ hesडसिव्ह पट्टी\n100% कॉटन क्रेप पट्टी\nकापसाचे किंवा रेशमाचे तलम पारदर्शक कापड रोल\nप्रथमोपचार किट एचडी 812\nप्रथमोपचार किट एचडी 807\nप्रथमोपचार किट एचडी 802\nरंगीबेरंगी उच्च लवचिक पट्टी\nनॉन-विणलेल्या सेल्फ hesडसिव्ह पट्टी\nआम्हाला ईमेल पाठवा पीडीएफ म्हणून डाउनलोड करा\nआयटम सेल्फ hesडझिव्ह नॉन विणलेल्या कोसिव्ह पट्टी\nसाहित्य कापूस आणि स्पॅन्डेक्स / विणलेले\nप्रमाणपत्रे सीई, आयएसओ 13485, एफडीए\nवितरण तारीख 20 दिवस\nआकार (30 ग्रॅम / मी 2) रोल्स / सीटीएन एनडब्ल्यू (केजी) जीडब्ल्यू (केजी) सीटीएन आकार (मुख्यमंत्री)\nआमची कंपनी अंजी हाँगडे मेडिकल प्रॉडक्ट्स कं, लि.चीनमधील एक व्यावसायिक वैद्यकीय ड्रेसिंग उत्पादने उत्पादक आहे. आमच्या प्राथमिक उत्पादनांमध्ये मलमपट्टी, लवचिक पट्टी, गॉझ पट्टी प्लास्टर ऑफ पॅरिस पट्टी (पीओपी पट्टी), लवचिक पट्टी, सूती पट्टी, ट्यूबलर पट्टी (चमकदार पॉलीप्रॉपिलिन मलमपट्टी), गॉझ मालिका, कास्ट पॅडिंग आणि प्लास्टर स्प्लिंट्स यांचा समावेश आहे.\n२, मऊ, आरामदायक आणि श्वास घेण्यायोग्य आणि उच्च लवचिकता\n3, सतत अनावश्यक तणाव\n4, प्रकाश संक्षेप द्या, रक्ताभिसरण कटिंग टाळण्यासाठी लागू करा.\n5, रंग आणि आकार ग्राहकांच्या मागणीचे अनुसरण करू शकतात\n1. उच्च गुणवत्ता आणि उत्कृष्ट पॅकिंग\n2. मजबूत आसंजन, गोंद लेटेक्स मुक्त आहे\n3. विविध आकार, साहित्य, कार्ये आणि नमुने.\nBet. अधिक चांगली किंमत (आम्ही सरकारच्या मदतीने कल्याणकारी कंपनी आहोत)\nमागील: प्रथमोपचार किट एचडी 817\nपुढे: सीई / आयएसओ प्रमाणपत्रांसह मेडिकल फेस मास्क / डिस्पोजेबल मास्क आणि सर्जिकल फेस मास्क\n100% कॉटन क्रेप पट्टी\nनैसर्गिक पांढरा स्पॅन्डेक्स क्रेप पट्टी\nइमारत क्रमांक 1,3,4,5, बांबू औद्योगिक क्षेत्र, झियाओफेंग टाउन, अंजी काउंटी, हुझहौ सिटी, झेजियांग, पीआरसी पीसी: 313300\nसदस्यता घ्या आमचे वृत्तपत्र\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आमच्याकडे सोडा आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-KZHK-the-most-controversial-photographs-ever-taken-5392956-PHO.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-07-30T08:48:09Z", "digest": "sha1:AN4N6ACJL3V7MROSGKR3XG73YFJZS4A5", "length": 4786, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "The Most Controversial Photographs Ever Taken | 9/11 RECALL: मरत होते लोक अन् यांची सुरू होती \\'मस्ती\\', बघा वादग्रस्त PHOTOS - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n9/11 RECALL: मरत होते लोक अन् यांची सुरू होती \\'मस्ती\\', बघा वादग्रस्त PHOTOS\n9/11 च्या वेळी क्लिक केला गेलेला विवादित फोटो...\n9/11 ला अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला झाला. यात अनेक लोक मारले गेले. याच वेळी जर्मनीच्या एका फोटोग्राफरने एक फोटो क्लिक केला होता. हा फोटो त्याने साधारणपणे 5 वर्षांपर्यंत दाबून ठेवला. हा फोटो होता, हल्ला झालेल्या घटनेपासून काही अंतरावर बसलेल्या लोकांचे. या फोटोमध्ये जळत्या इमारतीतून निघणारे धुराचे लोट स्पष्टपणे दिसत आहेत. मात्र तेथे उपस्थित असलेले लोक एकदम 'आरामात गप्पा मारताना दिसात आहेत. थॉमस होएपकरने हा फोटो पब्लिश केल्यानंतर 2006मध्ये यावर मोठा वादंग उभा राहिला होता.\nकाय म्हणाले फोटोत दिसणारे लोक...\nहा फोटो पाहिल्यानंतर अनेक लोकांनी आपापली मते मांडली. काही लोक म्हणाले की, अमेरिका अद्यापही एक राष्ट्र म्हणून विकसित होऊ शकले नाही. कारण कुठे काय सुरू आहे याच्याशी कुणालाच काही घेणे-देणे दिसत नाही. मात्र या फोटोत दिसणारे लोक स्वतःचा बचाव करताना म्हाणाले की, त्यांना न सांगताच हा फोटो क्लिक केला गेला आहे. ते म्हणाले की, त्यांना या घटनेची माहिती होती आणि त्यांच्यावर या घटनेचा मोठा आघात झाला होता. ते म्हणाले की, फोटोग्राफरने आमची सिच्यूएशन चुकीच्या पद्धतीने मांडली.\nपुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS...\n(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-akhilesh-yadav-and-mulayam-singh-yadav-party-meetng-after-up-election-result-201-5549654-PHO.html", "date_download": "2021-07-30T08:42:38Z", "digest": "sha1:7DY3CCEBPGZNMAKJXFVWNRTGZKKWASGF", "length": 6249, "nlines": 60, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Akhilesh Yadav And Mulayam Singh Yadav Party Meetng After UP Election Result 2017 | मुलायमसिंहांच्या पाया पडले अखिलेश यादव, काहीही न बोलता निघून गेले नेताजी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमुलायमसिंहांच्या पाया पडले अखिलेश यादव, काहीही न ��ोलता निघून गेले नेताजी\nसमाजवादी पक्षाच्या पराभवानंतर 12 मार्च रोजी अखिलेश यादव यांनी जनेश्वर मिश्र ट्रस्ट येथे पक्ष कार्यकर्त्यांची भेट घेतली.\nलखनऊ - उत्तर प्रदेश विधानसभेत समाजवादी पक्षाच्या झालेल्या दारुन स्थितीनंतर अखिलेश यादव यांनी जनेश्वर मिश्र ट्रस्ट येथे कार्यकर्त्यांची भेट घेतली. यावेळी पक्षाचे संरक्षक मुलायमसिंह यादव देखील होळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आले होते. अखिलेश वडिलांच्या पाया पडले, त्यानंतर अवघ्या 5 मिनिटांत ते घरी निघून गेले.\nअखिलेश यांना पाहिल्यानंतर निघून गेले मुलायमसिंह\n- समाजवादी पक्षाच्या पराभवानंतर 12 मार्च रोजी अखिलेश यादव यांनी जनेश्वर मिश्र ट्रस्ट येथे पक्ष कार्यकर्त्यांची भेट घेतली.\n- अखिलेश पक्ष प्रवक्ते राजेंद्र चौधरी यांच्यासोबत बोलत असताना मुलायमसिंह तेथे पोहोचले.\n- मुलायमसिंहांना माहित नव्हते की अखिलेशही येथे आलेले असतील.\n- मुलायमसिंहांनी जनेश्वर मिश्र ट्रस्ट येथे उपस्थित कार्यकर्त्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या.\n- सूत्रांच्या माहितीनुसार, नेताजी आत येतात. अखिलेश आधीपासून तेथे बसलेले असतात. वडील आल्यानंतर अखिलेश त्यांचे चरणस्पर्ष करतात. त्यानंतर मुलायमसिंहांनी पाच मिनिटात तेथून काढता पाय घेतला.\nअखिलेश यादवांनी मागवला बूथ डाटा\n- मुलायमसिंह गेल्यानंतरही अखिलेश बराचवेळ कार्यकर्त्यांसोबत चर्चा करत होते.\n- त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले, की अखिलेश म्हणाले, आज होळी साजरी करा. पक्षात काय आणि कसे बदल करायचे ते नंतर पाहू.\n- अखिलेश यांनी प्रत्येक बुथचा डाटा मागवला आहे.\n- उत्तर प्रदेशा विधानसभेत समाजवादी आणि काँग्रेस आघाडीला 54 जागा मिळाल्या आहे.\n- भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांना 325 जागांवर विजय मिळाला. त्यात 312 भाजप उमेदवार आहेत.\n- उत्तर प्रदेशात 37 वर्षानंतर प्रथमच एखाद्या पक्षाला 300 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळाला आहे.\n(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://kalaapushpa.com/2020/04/26/sanskrit_subhashite/", "date_download": "2021-07-30T06:10:50Z", "digest": "sha1:QQPNUKMNT7ZRUXZCZ4CTA4POWEMTQE76", "length": 3751, "nlines": 62, "source_domain": "kalaapushpa.com", "title": "संस्कृत सुभाषिते (मराठी अर्थासहित) – कलापुष्प", "raw_content": "\nसंस्कृत सुभाषिते (मराठी अर्थासहित)\nभाषा – संस्कृत, मराठी\nसंकलक – श्रीकृष्ण वैद्य\nशाळेतून – Jack and Jill, Humpty Dumpty, Hickory Dickory Dock वगैरे निरर्थक कविता शिकण्यापेक्षा संस्कार करणारी, नीती शिकवणारी, common sense चे धडे देणारी संस्कृत सुभाषिते जरूर शिकायला हवीत. आई-वडिलांनी, आजी-आजोबांनी स्वत: वाचावीत व मुलांनाही वाचून दाखवावीत अशी सुभाषिते.\nनिवडक संस्कृत सुभाषितांचा कोश, मराठी अर्थासहित. या पुस्तकातील काही सुभाषिते –\nभाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाणभारती \nतस्यां हि काव्यम् मधुरमं तस्मादपि सुभाषितम् \nभाषेतील मुख्य अशी मधुर भाषा देवांची भाषा संस्कृत आहे. त्यातील काव्य मधुर आहे आणि त्याहूनही त्यातील सुभाषिते जास्त मधुर आहेत.\nद्राक्षा म्लानमुखी जाता शर्करा आश्मतां गता \nसुभाषितरसस्याग्रे सुधा भीता दिवं गता \nसुभाषिताची गोडी इतकी आहे की द्राक्षे म्लानमुखी झाली (कोमेजली), साखरेचे खडे झाले आणि अमृत देवाघरी स्वर्गांत गेलं.\nPrevious Post: शोधयात्रा भारताची #६ – सरस्वती सिंधू संस्कृतीचा अंत\nNext Post: शोधयात्रा भारताची #७ – आर्य कोण होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2021-07-30T06:50:25Z", "digest": "sha1:F3HBOEGBKHYHN4T2SZLJPHHMKFOSNPOV", "length": 9095, "nlines": 103, "source_domain": "ejanshakti.com", "title": "एमपीएससी बोर्डासंदर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णय | Janshakti Newspaper", "raw_content": "\nएमपीएससी बोर्डासंदर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णय\nएमपीएससी बोर्डासंदर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णय\nमुंबई : एमपीएससीची मुलाखत होत नसल्यामुळे निराश होऊन स्वप्नील लोणकर या २४ वर्षीय युवकाने आत्महत्या केली. या घटनेमुळे राज्यभर निर्माण झालेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ३१ जुलैपर्यंत एमपीएसचीमार्फत पदभरती करण्याची घोषणा केली. त्यानंतर आज दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी यासंदर्भात विधानपरिषदेत निवेदन केलं.\nयावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एमपीएससी बोर्डावरील सदस्यसंख्या वाढण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा केली. “महाराष्ट्राप्रमाणेच इतर राज्यांमध्ये देखील एमपीएससीसारखे त्या त्या राज्याचे बोर्ड आहेत. या बोर्डावरील सदस्यसंख्या काही ठिकाणी १०, १२, १४ अशी आहे. महाराष्ट्रात ही संख्या ६ आहे. एमपीएससी बोर्डावर ११ किंवा १३ सदस्य असावेत असं आम्ही मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिलं. त्यानुसार त्याला मुख्यमंत्र्यांनी तत्वत: मान्यता दिली आहे. एक सदस्य दिवसभरात फक्त १५ लोकांच्या मुलाखती घेऊ शकतो. त्यामुळे देखील मुलाखतीला उशीर होऊ शकतो. त्यासोबतच न्यायालयाच्या आदेशांमुळे देखील प्रक्रिया थांबवावी लागते”, असं अजित पवार यांनी सांगितलं.\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\n“भरती व्यवस्थित होईल आणि कोणत्याही घटकावर अन्याय होणार नाही, असं नियोजन करण्यात आलं आहे. सदस्यांच्याही जागा ६ वरून १२ पर्यंत वाढवण्यात येणार आहे. वाढीव ६ पैकी २ भरल्या गेल्या असून २ ची प्रक्रिया सुरू आहे. उर्वरीत दोन लवकरच भरल्या जातील”, असं ते म्हणाले.\nही घटना अतिशय दुर्दैवी : अजित पवार\n“ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. कुणाच्याच बाबतीत अशी भावना मनात येता कामा नये. स्वप्नील लोणकर या तरुणाने २०१९मध्ये एमपीएससीच्या राज्य अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा दिली. मुख्य परीक्षा २४ नोव्हेंबर २०१९ रोजी झाली. या परीक्षेचा निकाल २८ जुलै २०२० रोजी लागला. या परीक्षेला ३६७१ उमेदवार पात्र ठरले होते. १२०० पदांसाठी ही परीक्षा झाली. मात्र, ९ सप्टेंबर २०२० रोजी न्यायालयाने एसईबीसीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली म्हणून प्रक्रिया थांबवावी लागली. म्हणून मुलाखती होऊ शकल्या नाहीत. ५ मे २०२१ रोजी न्यायालयाने याबाबतचा अंतिम आदेश दिला”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.\n१२ आमदारांच्या निलंबनाविरोधात भाजपा उच्च न्यायालयात जाणार\nऑगस्टमध्ये कोरोनाची तिसरी लाट\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या सात दुचाकी जप्त\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\n‘समजू नका ढगा हे साधेसुधे बि���ाणे’ गझलेने महाराष्ट्रभर…\nऑलिम्पिकमध्ये भारताचं आणखी एक पदक निश्चित\nखरचं मोदी विरुध्द देश अशी निवडणूक होणार\nमुंबईत राष्ट्रवादीच्या बैठकीत शिवसेनेविषयी नाराजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A4%B2_%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%B2%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%88", "date_download": "2021-07-30T08:40:22Z", "digest": "sha1:VDANX2IB2RGHUGBPTGMBCHGOI6HN4KQU", "length": 237512, "nlines": 320, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "कॉरल समुद्राची लढाई - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nदुसरे महायुद्ध ह्या युद्धाचा भाग\nमे ४-मे ८, इ.स. १९४२\nजपानचा विजय, पण दोस्त राष्ट्रांचा व्यूहात्मक विजय, जपानचे आक्रमण थोपवून धरले गेले\nजॉर्ज ब्रेट शीगेयोशी इनोऊ\n१ विमानवाहू नौका, ९ क्रुझर, १३ विनाशिका, २ तेलनौका, १ समुद्रीविमानसेवक नौका, १२८ विमाने[१] २ मोठ्या विमानवाहू नौका, १ छोटी विमानवाहू नौका, ९ क्रुझर, १५ विनाशिका, ५ माइनस्वीपर, २ माइनलेयर, २ पाणबुडी पाठलाग करणाऱ्या नौका, ३ गनबोट, १ तेलनौका, १ समुद्रीविमानसेवक नौका, १२ सैनिकवाहू नौका, १२७ विमाने.[२]\n१ विमानवाहू नौका बुडवली, १ विनाशिका, १ तेलनौका, १ विमानवाहू नौकेचे नुकसान, ६९ विमाने.[३]\n६५६ सैनिक/खलाशी[४] १ छोटी विमानवाहू नौका, ५ युद्धनौका, १ मोठ्या विमानवाहू नौका, १ विनाशिका, १ सैनिकवाहू नौकांचे नुकसान, ९२ विमाने.[५]\nकॉरल समुद्राची लढाई दुसऱ्या महायुद्धादरम्यान कॉरल समुद्रात लढली गेलेली आरमारी लढाई होती.\nमे ४-८, इ.स. १९४२ दरम्यान झालेली ही लढाई जपानी आरमार व अमेरिका व ऑस्ट्रेलियाच्या आरमारांत लढली गेली. दोन्हीपक्षांकडून विमानवाहू नौकांचा वापर झालेली ही पहिलीच लढाई होती. तसेच या लढाई दरम्यान दोन्हीकडील नौकांनी शत्रूच्या नौका दृष्टिआड असताना त्यांच्यावर मारा केला.\nआपल्या साम्राज्याची दक्षिण प्रशांत महासागरातील बचावात्मक आघाडी पक्की करण्यासाठी जपानी आरमाराने न्यू गिनीचे पोर्ट मोरेस्बी तसेच सोलोमन द्वीपांतील तुलागीवर हल्ला चढवून बळकावण्याचा घाट घातला होता. ऑपरेशन मो या नावाने शीगेयोशी इनोऊच्या नेतृत्त्वाखाली सुरू झालेल्या या मोहीमेत जपानी आरमारातील मोठ्या नौका सहभागी झाल्या. यात तीन विमानवाहू नौका व त्यांवरील विमानांचाही समावेश होता. अमेरिकेला या मोहीमेची खबर पकडलेल्या बिनतारी संदेशांतून कळली व जपानी आरमाराचे पारिपत्य क��ण्यासाठी त्यांनी फ्रॅंक जॅक फ्लेचरच्या नेतृत्त्वाखाली आपले दोन टास्क फोर्स तसेच एक ऑस्ट्रेलियन-अमेरिकन क्रुझर फोर्स धाडले.\nमे ३ आणि मे ४ दरम्यान हल्ला करून जपानी सैन्याने तुलागीवर ताबा मिळवला. या दरम्यान अमेरिकेच्या यु.एस.एस. यॉर्कटाउन या नौकेवरील विमानांनी त्यांची अनेक छोटी जहाजे बुडवली. यामुळे जपान्यांना तेथील परिसरात असलेल्या अमेरिकेचा बळाचा अंदाज आला व त्यांनी आपल्याही विमानवाहू नौका रणांगणात उतरवल्या. मे ७पासून दोन्हीकडील विमानवाहू नौकांवरील विमानांनी एकमेकांवर हल्ले सुरू केले. यात पहिल्याच दिवशी जपानचे शोहो हे छोटे विमानवाहू जहाज बुडले तर अमेरिकेने एक विनाशिका गमावली आणि एक तेलपूरक नौकेचे मोठे नुकसान झाले. या नौकेला नंतर जलसमाधी देण्यात आली. दुसऱ्या दिवशी जपानची शोकाकु ही विवानौकेला मोठे नुकसान पोचले तर अमेरिकेने आपली बुडत चाललेली यु.एस.एस. लेक्झिंग्टन या विवानौकेला जलसमाधी दिली. असे दोन्हीकडील आरमारांचे अतोनात नुकसान झाल्याने दोघांनी माघार घेतली व कॉरल समुद्रातून काढता पाय घेतला. विवानौकांवरील विमानांचे रक्षाकवच नाहीसे झाल्याने अ‍ॅडमिरल इनोउने पोर्ट मोरेस्बीवर चालून जाणाऱ्या जपानी सैन्याला परत बोलावून घेतले व ही चढाई त्याने पुढे ढकलली.\nगमावलेल्या नौका व सैनिक पाहता या लढाईत जपानचा जय झाला असला तरी व्यूहात्मक दृष्ट्या हा दोस्त राष्ट्रांसाठी विजयच ठरला. तोपर्यंतच्या जपानच्या बेधडक आगेकूचला येथे पहिली खीळ बसली. या लढाईत जखमी झालेल्या शोकाकु आणि आपली बहुसंख्य विमाने गमावलेली झुइकाकु या विवानौका यानंतर महिन्याभरात घडलेल्या मिडवेच्या लढाईत भाग घेऊ शकल्या नाहीत व त्यामुळे जपानचे दोस्त राष्ट्रांविरुद्धचे तोपर्यंत वरचढ असलेले पारडे तेथे समतोल झाले. तत्कारणी अमेरिकेच्या आरमाराला मिडवेच्या लढाईत विजय मिळवणे सोपे झाले. याचा फायदा घेत दोस्त राष्ट्रांनी दोन महिन्यांत ग्वादालकॅनाल आणि न्यू गिनीवर हल्ला केला. कॉरल समुद्रातील पीछेहाटीमुळे जपानला दोस्त राष्ट्रांच्या या आक्रमक हालचालीविरुद्ध जोरदार पावले उचलता आली नाहीत आणि येथून त्यांची पूर्ण दक्षिण प्रशांत महासागरातील रणांगणात पीछेहाट सुरू झाली.\n१.२ दोस्त राष्ट्रांचे प्रत्युत्तर\n२.३ शोधाशोध आणि व्यूहरचना\n२.४ झटापटी - दिवस १\n२.५ झटापट��� - दिवस २\n२.५.१ जपानी विवानौकांवरील हल्ले\n२.५.२ अमेरिकन विवानौकांवरील हल्ले\n२.६ गोळाबेरीज, सर्वेक्षण आणि माघार\n४.१ आरमारी युद्धातील प्रगती\n४.२ टॅक्टिकल[मराठी शब्द सुचवा] आणि व्यूहात्मक परिणाम\n४.४ दक्षिण प्रशांतातील युद्ध\n५ संदर्भ आणि नोंदी\nडिसेंबर १९४१ ते एप्रिल १९४२ दरम्यानच्या जपानी आरमाराच्या हालचाली\nडिसेंबर ६, इ.स. १९४१ रोजी जपानने विमानवाहू नौकांवरील विमानांद्वारे अमेरिकेच्या हवाई बेटांतील पर्ल हार्बर स्थित पॅसिफिक आरमारावर हल्ला केला. यात पॅसिफिक आरमाराच्या बहुतांश युद्धनौका नष्ट पावल्या किंवा दुरुस्तीपलीकडील अवस्थेत गेल्या. जपानचा बेत या युद्धघोषणेसह अमेरिकन आरमार नामशेष करण्याचा होता. पर्ल हार्बरवरील हल्ल्याच्याच सुमारास जपानने मलायावरही हल्ला केला. यात प्रशांत महासागर व हिंदी महासागरातील नैसर्गिक संपत्तीची लुट करण्याचा त्यांचा मार्ग मोकळा करून घेण्याचा जपानचा आराखडा होता. नोव्हेंबर १, इ.स. १९४१ रोजी जारी करण्यात आलेल्या जपानच्या शाही आरमाराच्या गुप्त आदेश क्र. एक अनुसार या हल्ल्यांचे प्रमुख लक्ष्य अमेरिकन आणि ब्रिटिश सैन्यांना डच ईस्ट इंडीझ आणि फिलिपाईन्समधून हाकलून देण्याचा होता. यामुळे जपानला आर्थिक व नैसर्गिक संपत्तीसाठी स्वावलंबी होणे शक्य होते.[७]\nहे उद्दीष्ट गाठण्यासाठी जपानने मलायासह फिलिपाईन्स, थायलंड, सिंगापूर, डच ईस्ट इंडीझ, वेक आयलंड, न्यू ब्रिटन, गिल्बर्ट द्वीपसमूह आणि गुआम वर हल्ला करून तेथे ठाण मांडले. जपानचा बेत ही सर्व ठिकाणे आपल्या साम्राज्याच्या सीमा करून शत्रूला तेथ थोपवून धरण्याचा होता. यामुळे जपानच्या द्वीपसमूहाला संरक्षण तर मिळणार होतेच पण या सीमांच्या आतील प्रदेशांतील नैसर्गिक व मानवी संपत्तीचा युद्धासाठी पूरेपूर उपयोग करून घेण्यास त्यांना कोणाचाही मज्जाव उरणार नव्हता.[८] सीमावर्ती भागातच लढल्याने जे काही नुकसान झाले असते ते तेथील (परक्या) भूप्रदेशाचेच झाले असते.\n१९४१मध्ये युद्ध सुरू झाल्याझाल्या जपानच्या उच्च आरमारी अधिकाऱ्यांनी उत्तर ऑस्ट्रेलियावर हल्ला करून तेथे तळ उभारण्याचा सल्ला दिला होता. यामुळे ऑस्ट्रेलिया वर इतर दोस्त राष्ट्रांकडून प्रशांत महासागरातील जपानी आरमाराला असलेला धोका टळला असता. जपानच्या भूसैन्याच्या उच्चाधिकाऱ्यांनी सैन्यबळ त��ेच नौकाबळ नसल्याचे कारण सांगून हा सल्ला धुडकावून लावला. त्यानंतर जपानच्या शाही आरमाराच्या चौथ्या तांड्याच्या कमांडर व्हाइस अ‍ॅडमिरल शिगेयोशी इनोउ याने सोलोमन द्वीपसमूहातील तुलागी आणि न्यू गिनीतील पोर्ट मोरेस्बी काबीज करण्याचा बेत पुढे केला. ही दोन ठिकाणे हातात आल्यावर उत्तर ऑस्ट्रेलियातील सगळी ठिकाणे जपानी बॉम्बफेकी विमानांच्या पल्ल्यात आली असती. इनोउच्या मते या दोन ठिकाणांवरील वर्चस्वामुळे न्यू ब्रिटनमधील रबौल येथे असलेला जपानचा मोठा तळ सुरक्षित झाला असता. जपानी आरमार आणि भूसैन्याच्या अधिकाऱ्यांनी इनोउचा बेत मान्य केला आणि त्यात काही सुधारणा केल्या. त्यानुसार ही ठिकाणे नुसती काबीज करणेच नव्हे तर तेथे तळ उभारुन न्यू कॅलिडोनिया, फिजी आणि सामोआ घेणे अभिप्रेत होते. असे झाल्यावर ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेमधील रसद तुटली असती व ऑस्ट्रेलियातून जपानला असलेला धोका टळला असता.[९]\nशिगेयोशी इनोउ, जपानच्या शाही आरमाराच्या चौथ्या तांड्याचा कमांडर\nएप्रिल १९४२मध्ये जपानी आरमार आणि सैन्याने ऑपरेशन मो नावाने मोहीम आखली. यानुसार पोर्ट मोरेस्बीवर समुद्रातून चढाई करून मे १०पर्यंत शहराचा ताबा मिळवला जाणार होता. याआधी मे २-३च्या रात्री तुलागीवर वर्चस्व मिळविले जाणार होते. तुलागी हातात आल्यावर तेथे समुद्री विमानांचा तळ उभारुन पुढील कारवायांना मदत केली जाणार होती. ऑपरेशन मो संपल्यावर ऑपरेशन आरवाय या मोहिमेंतर्गत मोमधील लढाऊ नौका घेउन नौरू आणि बनाबा द्वीपे बळकावण्यात येणार होती. या दोन्ही द्वीपांतील फॉस्फेटचा साठा मे १५पर्यंत हातात येणे अपेक्षित होते. या दोन्ही मोहिमा संपल्यावर त्यातील सैन्यबळ घेउन ऑपरेशन एफएस ही मोहीमही आखण्यात आली होती. यासगळ्या दरम्यान विमानांचे रक्षाकवच असावे यासाठी इनोउने मुख्य आरमाराकडे विमानवाहू नौकांसाठी मागणी पाठवली. इनोउला ऑस्ट्रेलियातील टाउन्सव्हिल आणि कूकटाउन येथील दोस्त राष्ट्रांच्या लढाऊ विमानांची भीती होती. या दोन्ही तळांविरुद्ध इनोउच्या विमानांचा पल्ला कमी पडत होता व विवानौकांवरील विमानांमुळे इनोउला त्यांसमोर बचावात्मक धोरण आखता आले असते.[१०]\nयाच सुमारास जपानच्या मुख्य आरमाराचा मुख्याधिकारी अ‍ॅडमिरल इसोरोकु यामामोतोने वेगळीच मोही आखली होती. पर्ल हार्बरवरील हल्ल्यात बच���वलेल्या अमेरिकेच्या विमानवाहू नौकांना मिडवे अटॉलजवळ खेचून आणायचे आणि एकाच निर्णायक लढाईत त्यांचा धुव्वा उडवायचा बेत रचलेला होता. त्याआधी यामामोतोने आपल्या अधिकारातील दोन मोठ्या विवानौका, एक छोटी विवानौका, एक क्रुझर विभाग आणि दोन विनाशिका विभाग इनोउकडे धाडल्या आणि इनोउला ऑपरेशन मोचा मुख्याधिकारी नेमले.[११]\nदोस्त राष्ट्रांचे प्रत्युत्तरसंपादन करा\nअमेरिकन टास्क फोर्स १७चा कमांडर फ्रॅंक जॅक फ्लेचर\nइकडे अमेरिकेच्या आरमारी हेरखात्याने अनेक वर्षांपूर्वीच जपानी गुप्त संदेशांचे कोडे सोडवलेले होते. मार्च १९४२च्या सुमारास अमेरिकेने पकडलेल्या जपानी गुप्तसंदेशांपैकी जेएन-२५बी या प्रणालीनुसार गुप्त केले गेलेले १५% संदेश त्यांना उकलता येत होते.[१२] याच सुमारास अमेरिकेला ऑपरेशन मोची कुणकुण लागली. एप्रिल ५ला जपानी आरमाराचा एक विवानौका आणि इतर मोठ्या लढाऊ जहाजांना इनोउच्या हाताखाली दिले जाउन तो असेल तेथे जाण्याचा हुकुम अमेरिकेच्या हाती लागला. एप्रिल १३ रोजी ब्रिटिश हेरखात्याने इनोउला शोकाकु, झुइकाकु आणि पाचव्या विवाविभागाच्या इतर नौकांचे आधिपत्य देत असल्याचा संदेश पकडला. या संदेशात या नौका फॉर्मोसाकडून ट्रुक मार्गे इनोउकडे येत असल्याचे कळवलेले होते. ब्रिटिश हेरखात्याने हा संदेश व जपानी आरमार पोर्ट मोरेस्बीवर हल्ला करणार असल्याचा इशारा अमेरिकेस दिला.[१३]\nदोस्त राष्ट्रांनी आपल्या पुढील मोहीमांसाठी पोर्ट मोरेस्बी येथे तळ उभारणे सुरू केले होते व त्यामुळे त्याचा बचाव करणे महत्त्वाचे होते. हे संदेश मिळाल्यावर पॅसिफिक रणांगणात दोस्त राष्ट्रांच्या सरसेनापतीपदी नुकतीच नियुक्ती झालेल्या चेस्टर निमित्झ आणि त्याच्या सहकाऱ्यांनी निष्कर्ष काढला की पोर्ट मोरेस्बीवर जपानचा हल्ला होणे अटळ होते तसेच पुढे सामोआ आणि फिजीतील सुवा येथे असलेल्या दोस्त तळांवरही जपानी हल्ले होण्याची शक्यता होती. दरम्यान एप्रिल २७पर्यंत अमेरिकेला ऑपरेशन मो आणि ऑपरेशन आरवाय अंतर्गत जवळजवळ सगळे जपानी मनसूबे कळलेले होते.[१४]\nएप्रिल २९ला या हल्ल्यांचा प्रतिकार करण्याचा निर्णय घेउन निमित्झने आपल्या अधिकारातील चारही विवानौका कॉरल समुद्रात धाडल्या. पैकी टास्क फोर्स १७ या तांड्यात यु.एस.एस. यॉर्कटाउन, तीन क्रुझर आणि चार विनाशिका तसेच दोन ��ेलपूरक जहाजे आणि इतर दोन विनाशिका होत्या. हा तांडा एप्रिल २७लाच टोंगाटाबूहून कॉरल समुद्राकडे निघालेला होता. याचे नेतृत्त्व रियर अ‍ॅडमिरल फ्रॅंक जॅक फ्लेचरकडे होते. टास्क फोर्स ११चे नेतृत्त्व रियर अ‍ॅडमिरल ऑब्रे फिचकडे होते व त्या विवानौका यु.एस.एस. लेक्झिंग्टन, दोन क्रुझर आणि पाच विनाशिका होत्या. हा तांडा फिजी आणि न्यू कॅलिडोनियाच्या मध्ये स्थित होता. व्हाइस अ‍ॅडमिरल विल्यम एफ. हाल्सीच्या नेतृत्त्वाखालील टास्क फोर्स १६ हा तांडा डूलिटल झडप घालून पर्ल हार्बरला नुकताच परतला होता आणि लढाई सुरू होईपर्यंत कॉरल समुद्रात पोचणे अशक्य होते. यात यु.एस.एस. एंटरप्राइझ आणि यु.एस.एस. हॉर्नेट या दोन विवानौका तसेच इतर जहाजे होती. हाल्सी कॉरल समुद्रात येईपर्यंत निमित्झने फ्लेचरला या आरमारी बलाचे अधिकार दिले.[१५] खरेपाहता कॉरल समुद्र हा डग्लस मॅकआर्थरच्या आधिपत्यात होता पण निमित्झने फ्लेचर आणि हाल्सीला आदेश दिला की कॉरल समुद्रात असेपर्यंत या दोघांनी थेट निमित्झशीच संपर्क ठेवावा. मॅकआर्थरला या लढाईतून बाजूलाच ठेवण्यात आले.[१६]\nजपानने पर्ल हार्बरला परत येत असलेल्या टास्क फोर्स १६ आणि मुख्यालयातील संदेश पकडले व त्यावरुन त्यांची अशी समजूत झाली की अमेरिकेच्या एक वगळता सगळ्या विवानौका कॉरल समुद्राजवळ नसून मध्य प्रशांत महासागरात कुठेतरी होत्या. उरलेली एक विवानौका नेमकी कोठे आहे हे ठाऊक नसले तरी तिच्याकडून कॉरल समुद्रात लगेचच प्रतिकार होईल अशी अपेक्षा जपान्यांना नव्हती.[१७]\nएप्रिलअखेर जपान्यांनी आपल्या दोन पाणबुड्या आर.ओ. ३३ आणि आर.ओ.-३४ कॉरल समुद्रात पाठवून टेहळणी केली होती. याचा रोख रॉसेल द्वीप, डेबॉइन बंदर, लुईझिएड द्वीपसमूह, जोमार्ड खाडी आणि पोर्ट मोरेस्बीच्या पूर्वेस होता. दोस्त आरमारातील एकही जहाज न दिसता या पाणबुड्या एप्रिल २३ आणि २४ रोजी रबौलला परतल्या.[१८]\nपोर्ट मोरेस्बीवर चढाई करण्यासाठी जपानने रियर अ‍ॅडमिरल कोसो अबेच्या नेतृत्त्वाखाली ११ सैनिकवाहू नौकांतून ५,००० सैनिक तयार केले. याशिवाय समुद्रातून जमिनीवर चढाई करण्यात पटाईत असे ५०० सैनिकही त्यांच्या बरोबर दिले होते. या नौकांना सोबत म्हणून एक हलकी क्रुझर आणि सहा विनाशिका घेउन रियर अ‍ॅडमिरल सादामिची काजिओकाचे दल होते. अबेच्या तांड्याने मे ४ रोजी प्रयाण केले तर का��िओकाचा तांडा पुढील दिवशी त्यांना येउन मिळाला. रबौल ते पोर्ट मोरेस्बी हा ८४० समुद्री मैलांचा प्रवास सरासरी ताशी ८ नॉटच्या गतीने कापत हा तांडा जोमार्ड खाडी, लुईझिएड द्वीपसमूह मार्गे न्यू गिनीच्या दक्षिण टोकाला वळसा घालून मे १०पर्यंत पोर्ट मोरेस्बीला पोचणे अपेक्षित होते.[१९]\nमे ३-९ दरम्यानच्या हालचाली[२०]\nपोर्ट मोरेस्बीमध्ये दोस्त राष्ट्रांची ५,३३३ माणसे पण त्यातील फक्त अर्धिअधिक सैनिक होते आणि तेही प्रशिक्षणात कमकुवतच होते. त्यांच्याकडील युद्धसामग्रीही तुटपुजी होती.[२१]\nइकडे तुलागीवर हल्ला करण्यासाठी रियर अ‍ॅडमिरल कियोहिदे शिमा दोन सुरुंगपेरक नौका, सहा सुरुंग झाडणाऱ्या नौका, दोन विनाशिका, दोन पाणबुडीविरोधी नौका आणि एका सैनिकवाहू नौकेतून ४०० पटाईत सैनिक घेउन निघाला. यांना सोबतीला रियर अ‍ॅडमिरल अरितोमो गोतोच्या नेतृत्त्वाखाली एक छोटी विमानवाहू नौका शोहो, चार मोठ्या क्रुझर आणि एक विनाशिका होत्या. याशिवाय रियर अ‍ॅडमिरल कुनिनोरी मरुमो दोन छोट्या क्रुझर, समुद्री विमानांची देखभाल करणारे कामिकावा मारू हे जहाज आणि तीन लढाऊ होड्या घेउन समुद्रात लांबवरुन रक्षण देत होता. मे ३-४च्या सुमारास तुलागी हातात आल्यावर मरुमो पोर्ट मोरेस्बीवर हल्ला करणाऱ्या तांड्याला रक्षण देण्यासाठी रवाना होणार होता.[२२] याच सुमारास इनोउ आपली क्रुझर कशिमा घेउन रबौलहून ट्रुकला दाखल झाला.[२३]\nगोतो आपला तांडा घेउन एप्रिल २८ रोजी सॉलोमन द्वीपातील बोगनव्हिल द्वीप आणि चॉइस्यूल द्वीपांच्या मधून न्यू जॉर्जिया द्वीपाजवळ येउन बसला. मरुमोचा तांडा न्यू आयर्लंड द्वीपातून एप्रिल २९ला तुलागीकडे निघाला. शिमाचा तांडा पुढच्या दिवशी रबौलहून निघाला[२४]\nव्हाइस अ‍ॅडमिरल ताकेओ ताकागी आपल्या क्रुझर म्योकोसह विवानौका झुइकाकु आणि शोकाकु, अजून एक मोठी क्रुझर आणि सहा विनाशिका ट्रुकहून मे १ रोजी निघाला. झुइकाकुवरील रियर अ‍ॅडमिरल चुइची हारा या तांड्यातील विमानांचे नेतृत्त्व करीत होता. सॉलोमन द्वीपांच्या पूर्व बाजूने ग्वादालकॅनालच्या दक्षिणेस कॉरल समुद्रात येण्याचा मार्ग धरुन येणारी ही विमाने चढाई करणाऱ्या सैन्याला हवाई रक्षण देणार होती. याशिवाय पोर्ट मोरेस्बीतील दोस्त विमानतळ, तेथील विमाने नष्ट करणे तसेच कॉरल समुद्रात येणारी इतर विमाने टिपणे हे त्या���ना दिलेले काम होते.[२५]\nताकागी आपल्या विमानवाहू नौका घेउन येताना वाटेत आपल्या विमानांपैकी नऊ ए६एम झीरो लढाऊ विमाने रबौलला उतरवून येणार होता. रबौलपासून २४० समुद्री मैलांवरुन त्याने ही विमाने पाठवलीहे पण ऐनवेळी आलेल्या वादळात विवानौकेवरुन निघालेल्या या विमानांना दोनदा तसेच परत यावे लागले. इतकेच नव्हे तर यातील एक विमान समुद्रार्पणही करावे लागले. यामागे अधिक वेळ न घालवता आपले वेळापत्रक राखण्यासाठी ताकागीने विमाने न उतरवण्याचा निर्णय घेतला व आपला तांडा पुढे सॉलोमन द्वीपांकडे हाकारला. येथे त्याला इंधन मिळणार होते.[२६]\nयुद्ध सुरू होण्यापूर्वी यॉर्कटाउनवरील विमानी कवायती. मागे एक तेलपूरक जहाज दिसत आहे.\nआपले आरमार कॉरल समुद्रात पोचेपर्यंत वाटेत दोस्त आरमार आडवे आले तर त्याचा सुगावा लागण्यासाठी जपान्यांनी आपल्या आय-२२, आय-२४, आय-२८ आणि आय-२९ या पाणबुड्या पुढे पाठवलेल्या होत्या. या पाणबुड्या ग्वादालकॅनालच्या नैऋत्येस ४- समुद्री मैल रांग लावून पाळत ठेवीत बसलेल्या होत्या. फ्लेचरच्या सुदैवाने त्याचा तांडा या पाणबुड्या येण्यापूर्वीच तेथून कॉरल समुद्रात पसार झालेल्या होत्या त्यामुळे जपान्यांना फ्लेचर कॉरल समुद्रात पोचल्याचा अंदाज नव्हता. आय-२१ ही पाणबुडी नूमेआजवळ दोस्तांचा वास घेत फिरत होती तेव्हा ती यु.एस.एस. यॉर्कटाउनवरील विमानांच्या नजरेस पडली व त्यांनी या पाणबुडीवर हल्ला चढवला. आय-२१ने तेथून पळ काढला पण त्यातील अधिकाऱ्यांच्या लक्षात आले नाही की हल्ला करणारी विमाने विवानौकेवरील होती व याचा अर्थ ही विवानौकाही जवळपासच होती. मे ५च्या सुमारास आरओ-३३ आणि आरओ-३४ या दोन पाणबुड्या पोर्ट मोरेस्बीजवळ पोचल्या व तेथील बंदराजवळ दबा धरुन बसल्या या दोन्ही पाणबुड्यांना दोस्तांची एकही लढाऊ नौका दिसली नाही.[२७]\nमे १च्या सकाळी टास्क फोर्स १७ आणि टास्क फोर्स११ची न्यू कॅलिडोनियाच्या वायव्येस ३०० समुद्री मैलावर गाठ पडली.[२८] फ्लेचरने त्यांना लगेचच इंधन भरून घेउन तयार होण्यास फर्मावले. टास्क फोर्स ११ यु.एस.एस. टिप्परकनू तर टास्क फोर्स १७ यु.एस.एस. नियोशोकडून इंधन भरावयास लागले. १७ दुसऱ्या दिवशी तयार होता पण ११ला अजून दोन तरी दिवस लागणार होते. फ्लेचर टॅफी १७ला घेउन लुईझियेड्सकडे निघाला आणि टॅफी ११ला सिडनीहून निघालेल्या टास्क फोर्�� ४४शी सूत जमविण्यास सांगितले. टॅफी ११चे इंधन भरून झाल्यावर टिप्परकनू एफाटेकडे रवाना झाले. टॅफी ४४मध्ये रियर अ‍ॅडमिरल जॉन ग्रेगरी क्रेसच्या नेतृत्त्वाखाली ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेची संयुक्त संस्थाने अशा दोन्ही देशांच्या लढाऊ नौका होत्या व त्या डग्लस मॅकआर्थरच्या आधिपत्याखाली होत्या. या तांड्यात एच.एम.ए.एस. ऑस्ट्रेलिया, एच.एम.ए.एस. होबार्ट आणि यु.एस.एस. शिकागो या क्रुझर आणि शिवाय तीन विनाशिका होत्या.[२९]\nमुख्य पान: तुलागीवरील आक्रमण (मे १९४२)\nमे ३च्या पहाटे अ‍ॅडमिरल शिमाचा तांडा तुलागीजवळ पोचला. जपानी सैनिकांनी लगेचच शहर ताब्यात घेण्यास सुरुवात केली. याआधी येथे असलेल्या ऑस्ट्रेलियाचे कमांडो पथक आणि रॉयल ऑस्ट्रेलियन एर फोर्सच्या टेहळणी पथकांनी शिमा पोचण्याआधीच तुलागीतून काढता पाय घेतलेला होता. शहर ताब्यात येताच जपान्यांनी बंदराजवळ समुद्री विमानांचा तळ तसेच दळणवळण केंद्र उभारण्यास सुरुवात केली. यादरम्यान शोहो या विवानौकेवरील विमाने त्यांना संरक्षण देत होती. दोस्तांकडून काही प्रतिकार होत नाही असे पाहून ही विमाने दुपारी अ‍ॅडमिरल गोतोच्या तांड्याला अधिक संरक्षण देण्यास रवाना झाली. गोतो या सुमारास बोगनव्हिलला इंधन भरून घेउन पोर्ट मोरेस्बीवरील चढाईची तयारी करीत होता.[३०]\nमे ३ला संध्याकाळी ५ वाजता जपानी सैन्य सॉलोमन द्वीपांतून तुलागीकडे चालून जात असल्याचे फ्लेचरला कळवण्यात आले. यावेळी टास्क फोर्स ११चे इंधन भरून झालेले होते व जपान्यांना आडवे जाण्यास हा तांडा तयार होता. फ्लेचरच्या जहाजापासून अवघ्या ६० समुद्री मैलांवर असूनही ही तयारी फ्लेचरला कळली नाही कारण त्याच्याच हुकुमानुसार दोस्तांच्या नौकांमधील रेडियोसंकेत बंद करण्यात आलेले होते. इकडे टास्क फोर्स १७ दुसऱ्या दिवशी तुलागीवर हल्ला करण्यासाठी ग्वादालकॅनालकडे वाटचाल करू लागला.[३१] २७ नॉटच्या गतीने मजल कापत हा तांडा मे ४च्या सकाळी ग्वादालकॅनालच्या दक्षिणेस १०० समुद्री मैलावर पोचला व येथून ६० विमाने तीन लाटांमध्ये तुलागीत ठाण मांडलेल्या जपान्यांवर हल्ला करण्यास सरसावली. पैकी यॉर्कटाउनवरच्या विमानांनी किकुझुकी या विनाशिकेवर कडाडून हल्ला चढवला व तिच्यासोबत तीन माइनस्वीपर्सना समुद्रतळाशी धाडले. याशिवाय त्यांनी चार इतर जहाजे व चार समुद्री विमानां��ाही नुकसान पोचवले. जपान्यांनी अमेरिकेचे एक डाइव्ह बॉम्बर[मराठी शब्द सुचवा] व दोन लढाऊ विमाने तोडून पाडली. दिवसभर हल्ले चढवून टास्क फोर्स १७ संध्याकाळी पुन्हा दक्षिणेकडे पसार झाला. इकडे जपान्यांनी आपला समुद्री विमानांचा तळ उभारण्याचे काम सुरूच ठेवले व दोन दिवसांत तेथून टेहळणीसाठी विमाने पाठवण्यास सुरुवातही केली.[३२]\nइकडे अ‍ॅडमिरल ताकागीचा तांडा तुलागीच्या उत्तरेस ३५० समुद्री मैलावर रसद घेत होता. तुलागीवरील हल्ल्याची खबर मिळताच ताकागीने रसद चढवणे थांबवले व आपला तांडा घेउन तो निघाला. सॉलोमन द्वीपांच्या पूर्वेस अमेरिकन सैन्य दबा धरुन बसल्याचा अंदाज बांधून त्याने तेथे आपली टेहळणी विमाने पाठवली पण ती रिकाम्या हातानेच परतली.[३३]\nशोधाशोध आणि व्यूहरचनासंपादन करा\nमे ५ला सकाळी सव्वाआठच्या सुमारास टॅफी १७, टॅफी ११ आणि टॅफी ४४ ठरल्याप्रमाणे ग्वादालकॅनालच्या दक्षिणेस ३२० समुद्री मैलावर एकमेकांस भेटले. त्याच सुमारास यॉर्कटाउनवरील चार एफ४एफ वाइल्डकॅट विमानांना जपानच्या २५व्या तरंगत्या वायुदलाचे टेहळणी विमान दिसले व ते त्यांनी तोडून पाडले. जपानी वैमानिकाला हा तांडा व त्यातील विमाने दिसल्याचा संदेश पाठवता आला नाही पण ते विमान परतले नाही तेव्हा जपानी सेनापतींना कळून चुकले की अमेरिकन विमानवाहूनौका आता परिसरात पोचलेल्या आहेत.[३४] इकडे पर्ल हार्बरस्थित अमेरिकन मुख्यालयाकडून फ्लेचरला संदेश आला की त्यांच्या मते जपानी सैन्य पोर्ट मोरेस्बीवर मे १०ला आक्रमण करणार आहे आणि त्या वेळी जपानी विवानौका आसपासच असतील. हे कळल्यावर फ्लेचरने टॅफी १७ला पुन्हा एकदा नियोशोकडून रसद घेउन तयार राहण्यास फर्मावले. ६ मेपर्यंत तयारी करून ७ मेला लढाईला तोंड फोडायचा फ्लेचरचा बेत होता.[३५]\nमे ५, १९४२ रोजी झुइकाकुवरील खलाशी विमानांची डागडुजी करीत आहेत\nदरम्यान ताकागी आपल्या विवानौका घेउन सॉलोमन द्वीपांना उजवी घालून सान क्रिस्टोबल द्वीपाशी पश्चिमेकडे वळला आणि मे ६च्या पहाटे ग्वादालकॅनाल आणि रेनेल द्वीपांच्या मधून आपला तांडा त्याने कॉरल समुद्रात घातला. तुलागीपासून १८० समुद्री मैलावर ठाण मांडून त्याने सगळ्या जहाजांना इंधन व रसद घेण्याचा हुकुम दिला. ताकागीलाही ७ मेलाच लढाई सुरू होईल असा अंदाज होता.[३६] इकडे फ्लेचरने टास्क फोर्स ११ आणि टास्��� फोर्स ४४ला आपल्या टास्क फोर्स १७मध्ये विलीन करून घेतले. त्याच्या मते जपानी विवानौका अजूनही बोगनव्हिलच्या उत्तरेसच होत्या त्यामुळे त्याने आपला रसदपुरवठा चालूच ठेवला. आसपास टेहळणीसाठी पाठवलेल्या विमानांनाही ताकागीचा तांडा दिसला नाही कारण ताकागी त्यांच्या नजरेच्या टप्प्याच्या अगदी थोडा बाहेर उभा होता.[३७]\n६ मेला सकाळी तुलागीतून निघालेल्या एका कावानिशी प्रकारच्या समुद्री विमानाला फ्लेचरचा तांडा दिसला व त्याने ही बातमी टाकोटाक मुख्यालयाला कळवली. पाउण तासात हा संदेश ताकागीला मिळाला. त्या दोघांतील ३०० समुद्री मैलाचे अंतर ताकागीच्या विमानांच्या पल्ल्यात जेमतेम बसत होते आणि त्याच्या युद्धनौका अजून इंधन व रसद चढवीत असल्याने अचानक चाल करून जाणे ताकागीला शक्य नव्हते. टेहळ्याच्या बातमीनुसार फ्लेचर दक्षिणेस म्हणजे ताकागीपासून लांबलांब चाललेला होता अणि शिवाय त्या भागात वादळी हवामान होते. या सगळ्यांचा विचार करून ताकागी व त्याच्या अधिकाऱ्यांनी एकदम सगळा तांडा घेउन चाल करण्याच्या ऐवजी दोन विमानवाहू नौका आणि दोन विनाशिकांना फ्लेचरवर चाल करून जाण्याचा आदेश दिला. साधारण पुढील पहाटे फ्लेचरशी गाठ होईल या गतीने या नौका निघाल्या आणि ताकागीच्या इतर नौकांनी रसद चढवणे चालू ठेवले.[३८]\nमे ६-८ दरम्यानच्या दोन्ही आरमारांच्या हालचाली\nअ‍ॅडमिरल गोतो चाल करून येत असल्याचे कळल्यावर ऑस्ट्रेलियास्थित अमेरिकन बोईंग बी-१७ विमानांनी लगेच पोर्ट मोरेस्बीकडे प्रयाण केले व तेथून गोतोवर हल्ला चढवण्याचा निष्फळ प्रयत्न केले.[३९] डग्लस मॅकआर्थरच्या मुख्यालयातून या हल्ल्यांचे व जपानी आक्रमकांचा ठावठिकाणा सांगणारे संदेश फ्लेचरला पाठवण्यात आले. त्याच वेळी फ्लेचरच्या तांड्यातील विमानांनी एक जपानी जपानी विवानौका (शोहो) त्याच्यापासून वायव्येस ४२५ समुद्रीमैलांवर असल्याचेही कळवले. आता फ्लेचरची खात्री पटली की जपानी सैन्य विमानवाहू नौकांसह मोठा हल्ला करणार आहे.[४०]\nसंध्याकाळी सहाच्या सुमारास फ्लेचरच्या टास्क फोर्स १७ने आपली इंधनभरती संपवली व तेलपूरक जहाज नियोशो व विनाशिका यु.एस.एस. सिम्स या दोन नौका दक्षिणेकडे निघाल्या. टास्क फोर्स १७ वायव्येस अ‍ॅडमिरल गोतो व हाराच्या तांड्याकडे रॉसेल द्वीपाच्या बाजूस निघाला. गोतो तिकडून नैऋत्येस ���्लेचरला गाठायला निघाला. आठ वाजायच्या सुमारास दोन्ही तांडे एकमेकांपासून फक्त ७० समुद्री मैलांवर होते पण दोघांनाही याची कल्पना नव्हती. आठ वाजता अ‍ॅडमिरल हारा दिशा बदलून ताकागीच्या ताज्या दमाच्या तांड्याशी संधान बांधण्यासाठी उलट फिरला.[४१]\nमे ६-७च्या मधल्या रात्री जपानी नौका कामिकावा मारूने पोर्ट मोरेस्बीजवळ समुद्री विमानांचा तळ उभारणे पूर्ण केले व त्यानंतर तिच्याबरोबरच्या इतर नौका दांत्रेकास्तू द्वीपांजवळ अ‍ॅडमिरल अबेच्या तांड्याला सुरक्षाकवच म्हणून ठाण मांडून बसल्या.[४२]\nझटापटी - दिवस १संपादन करा\nमे १७च्या पहाटे साडेसहा वाजता टॅफी १७ रॉसेल द्वीपाच्या दक्षिणेस ११५ समैलावर होता. याच सुमारास फ्लेचरने क्रेसच्या हाताखाली क्रुझर आणि विनाशिकांचा एक तांडा टास्क फोर्स १७.३ या नावाने दिला आणि त्याला जोमार्डच्या खाडीकडे पिटाळले. फ्लेचरच्या विवा नौका जपान्यांच्या मागावर असल्याने या तांड्याला विमानांचे संरक्षण नव्हतेच पण आता क्रुझर आणि विनाशिका दूर गेल्यामुळे फ्लेचरच्या स्वतःच्या नौकांवरील जपानी विमानांचा धोका वाढला. जपान्यांना पोर्ट मोरेस्बीपर्यंत इतर मार्गांनी पोचण्यापासू परावृत्त करण्यासाठी फ्लेचरला असे करणे भागच होते.[४३]\nअमेरिकन आरमाराच्या शोधात असलेली जपानी बॉम्बफेकी विमाने\nयासुमारास फ्लेचरने यु.एस.एस. यॉर्कटाउनवरील १० एस.बी.डी. डॉंटलेस प्रकारच्या बॉम्बफेकी विमानांना आपल्या उत्तरेस टेहळणीसाठी पाठवले. ताकागी तेथे असल्यास त्याचे पारिपत्य करण्यासाठीची ही चाल होती. पण ताकागी तेथे नव्हताच. त्याचा तांडा फ्लेचरच्या पूर्वेस ३०० समैलांवर होता व त्यानेही फ्लेचरचा माग काढण्यासाठी आपली १२ नाकाजिमा बी५एन विमाने दक्षिणेकडे पाठवली. इकडे गोतोच्या किनुगासा आणि फुरुताका या दोन क्रुझरांवरुन चार कावानिशी ई७के प्रकारची चार समुद्री विमाने लुईझिएड्सच्या आग्नेयेस निघाली. याशिवाय डेबॉइन द्वीपस्थित अनेक विमाने, तुलागीस्थित चार कावानिशी विमाने आणि रबौलस्थित तीन मित्सुबिशी जी४एम प्रकारची विमानेही फ्लेचरच्या आरमाराचा शोध घेत होती. एकदा शत्रूचा तांडा नजरेत आला की उरलेल्या विमानांना त्यांच्यावर सोडायचे असा दोन्ही पक्षांचा बेत होता.[४४]\nजपानी डाइव्ह बॉम्बरच्या हल्ल्यात आग लागून बुडू पाहणारी यु.एस.एस. नियोश���.\nसाडेसातच्या सुमारास शोकाकुवरील एका विमानाला अमेरिकन तांडा ताकागीच्या दक्षिणेस १६३ समैलावर दिसला. पावणेआठ वाजता त्याने दुसऱ्या संदेशात एक विवानौका, एक क्रुझर आणि तीन विनाशिका तेथे असल्याचे कळवले. अजून एका विमानानेही अशीच बातमी दिल्यावर ताकागीला फ्लेचरचा ठावठिकाणा नक्की कळला.[४५] पण या नौका फ्लेचरच्या मुख्य तांड्याचा भाग नव्हत्याच. त्यापासून वेगळ्या निघालेल्या यु.एस.एस. नियोशो आणि यु.एस.एस. सिम्सला जपानी वैमानिकांनी चुकून विवानौका आणि क्रुझर समजण्याची घोडचूक केली. अ‍ॅडमिरल हाराने या नौका म्हणजेच फ्लेचरचा मुख्य तांडा असल्याचे समजून ताकागीच्या संमतीने आपली सगळी लढाऊ विमाने तिकडे सोडली. ठीक आठ वाजता १८ झीरो, ३६ ऐची डी३ए आणि २४ टॉरपेडोफेकी अशी एकूण ७८ विमाने शोकाकु आणि झुइकाकुवरुन निघाली. सव्वाआठ पर्यंत ही सगळी ७८ विमाने फ्लेचरच्या शिकारीवर निघालेली होती. [४६]\nसव्वाआठनंतर फुरुताकावरुन निघालेल्या एका विमानाला फ्लेचरच्या विवा नौका दिसल्या. त्याने टाकोटाक ही खबर रबौलला कळवली. रबौलने ही माहिती ताकागीला दिली. साडेआठला किनुगासा प्रकारच्या समुद्री विमानाने याला पुष्टी दिली. साडेसातच्या बातमीनंतर ही बातमी आल्याने हारा आणि ताकागी संभ्रमात पडले की फ्लेचर नक्की होता कोठे त्यांनी अमेरिकन आरमार द्विपक्षी हल्ला चढवण्याच्या बेतात असल्याची अटकळ लावली आणि त्यांनी सकाळी निघालेल्या विमानांच्या थव्याला दक्षिणेकडे जात राहण्याचे सांगितले परंतु आपला तांडा ईशान्येकडे वळवला. आता मुख्य जपानी प्रहारशक्ती दक्षिणेकडे दोन नौकांकडे चाललेली होती तर नाविक शक्ती ईशान्येकडे, जेथे फ्लेचरची जवळजवळ सगळी शक्ती एकवटलेली होती.[४७]\nसव्वाआठलाच यॉर्कटाउनवरील वैमानिक जॉन एल. नील्सनला जपानी आरमाराचे सुरक्षा कवच असलेला गोतोचा तांडा दिसला. नील्सननेही जपानी वैमानिकांप्रमाणे चुकीचा अंदाज बांधला व दोन विमानवाहू नौका व चार जड क्रुझर टॅफी १७च्या वायव्येस २२५ समुद्री मैलांवर असल्याचे कळवले.[४८] फ्लेचरने हाच मुख्य जपानी तांडा असल्याचे ठरवून आपली सगळी वमाने त्या दिशेला पिटाळण्याचा हुकुम सोडला. सव्वा दहापर्यंत ९३ विमाने जपान्यांच्या शिकारीला निघाली. यात १८ एफ४एफ वाइल्डकॅट, ५३ एसबीडी डाइव्ह बॉम्बर आणि २२ टीबीडी डेव्हास्टेटर टॉरपेडोफेकी विमाने होती. ही विमाने निघाल्यावर पाचच मिनिटात नील्सन यॉर्कटाउनवर उतरला व आपण पाठवलेल्या संदशातील चूक त्याला कळून आली. नील्सनला शोहो आणि त्याबरोबरच्या नौकापाहून त्या दोन क्रुझर आणि चार विनाशिका असल्याचे वाटले होते पण त्याने संदेश पाठवताना तिसराच पाठवला होता. शेवटची विमाने निघत असतानाच फ्लेचरला अमेरिकेच्या पायदळाच्या तीन बी-१७ विमानांकडून[४९] एक विवानौका, दहा सैनिकवाहू नौका आणि इतर १६ लढाऊ नौका दिसल्याचे कळले. हा तांडा म्हणजे नील्सनने पाहिलेल्या नौका अधिक पोर्ट मोरेस्बीवर चालून जाणाऱ्या नौका असा समूह होता. आता फ्लेचरची खात्री पटली की हाच मुख्य जपानी तांडा आहे आणि त्याने सगळ्या विमानांना त्यावर चाल करून जाण्यास फर्मावले.[५०]\nसव्वानऊ वाजता जपानी विमानांनी नियोशो आणि सिम्सला गाठले आणि तथाकथित विवानौकांचाही ते शोध घेऊ लागले. अकरापर्यंत काहीही हाती न लागल्यावर त्यांना कळून चुकले की आपली दिशाभूल झालेली आहे. ताकागीच्या हेही लक्षात आले आहे की अमेरिकन आरमार आता त्याच्या आणि पोर्ट मोरेस्बीवर हल्ला करणाऱ्या तांड्याच्या मध्ये घुसलेले होते. यावेळी जर अमेरिकनांनी या तांड्यावर हल्ला केला असता तर त्याचे रक्षण करण्यासाठी पुरेसा समुद्री फौजफाटा आसपासही नव्हता. ताकागीने आपल्या विमानांना नियोशो आणि सिम्सचा फडशा पाडून लगेचच आपापल्या विवानौकांवर परतण्यास सांगितले. सव्वाअकराच्या सुमारास ३६ विमानांनी या दोन नौकांवर हल्ला केला तर इतर विमाने आपापल्या नौकांकडे परतली.[५१]\nशोकाकुवर परतताना समुद्रात कोसळलेले जपानी टॉरपेडोविमान. जून ९चे छायाचित्र.\nछत्तीसपैकी चार विमानांनी सिम्सवर हल्ला चढवला तर ३२ विमाने नियोशोच्या मागे लागली. तीन बॉम्बनी सिम्सचा वेध घेतला व या विनाशिकेचे दोन तुकडे होऊन ती बघताबघता बुडाली. तीवरील १९२ पैकी १७८ सैनिक व खलाशी तिच्याबरोबर समुद्रतळी गेले. नियोशोला सात बॉम्ब लागले आणि एक जपानी विमानही तीवर कोसळले. जबरदस्त नुकसान झालेली व इंजिने बंद पडलेली नियोशोसुद्धा बुडू लागली. बुडण्याआधी तिने फ्लेचरला आपल्यावर हल्ला झाल्याची बातमी दिली पण कोणत्या प्रकारे हल्ला झाला याची बातमी फ्लेचरला नीट कळली नाही. तसेच आपण कोठी आहोत याचे गुणकही चुकीचे पाठवले गेले.[५२]\nअमेरिकन बॉम्ब आणि टॉरपेडोनी त्रस्त झालेली शोहो.\nइकडे ���ावणेअकरा वाजता जपानी विमानांनी शोहोला मिसिमा द्वीपाच्या ईशान्येस पाहिले व त्यांनी हल्ल्याची तयारी सुरू केली. शोहोवरील सहा झीरो आणि दोन मित्सुबिशी ए५एम प्रकारची विमाने आसपास गस्त घालत होती तर इतर विमाने नियोशो आणि सिम्सचे पारिपत्य करण्यासाठी तयारीत म्हणून खालच्या डेकवर[मराठी शब्द सुचवा] होती. याशिवाय गोतोच्या आधिपत्याखालील क्रुझराही शोहोच्या चारही बाजूंनी ३-५ किमीचे अंतर राखून चाललेल्या होत्या.[५३]\nशोहोवर टाकलेल्या बॉम्ब आणि टॉरपेडोंचे मानचित्र\nयु.एस.एस. लेक्झिंग्टनवरील विमानांनी कमांडर विल्यम बी. ऑल्टच्या नेतृत्त्वाखाली शोहोवर पहिला हल्ला चढवला आणि १,००० पाउंडचे दोन बॉम्ब आणि पाच टॉरपेडो शोहोवर टाकण्यात यश मिळवले. शोहोवर लागलेल्या आगीने ही विवानौका बंद पडली आणि त्यानंतर लगेचच यु.एस.एस. यॉर्कटाउनवरील विमानांनी तिच्यावर हल्ला चढवला आणि अजून अकरा १,००० पाउंडचे बॉम्ब शोहोवर चढवले. इतक्या हल्ल्यांनी विच्छिन्न झालेली शोहो साडेअकराच्या सुमारास बुडाली. ताकागीने आपला तांडा उत्तरेकडे फिरवला आणि साझानामी या विनाशिकेला सुमद्रातील जगल्या-वाचल्यांना उचलण्यासाठी पाठवले. शोहोवरील ८३४पैकी ६३१ सैनिक व खलाशी मृत्यू पावले. अमेरिकन विमानांपैकी लेक्झिंग्टनवरील दोन एसबीडी विमाने आणि यॉर्कटाउनवरील एक विमान नष्ट झाले. शोहोवरील सगळी १८ विमाने नष्ट झाली परंतु त्यांपैकी तीन विमाने डेबॉइनपर्यंत कशीबशी पोचली व त्यातील वैमानिक बचावले. सव्वाबारा वाजता लेक्झिंग्टनवरील स्क्वॉड्रन कमांडर रॉबर्ट ई. डिक्सनने टॅफी १७ ला संदेश पाठवला - स्क्रॅच वन फ्लॅट टॉप साइन्ड बॉब. (एका विवानौकेच्या नावावर काट मारा. -- बॉब). [५४]\nअमेरिकेची विमाने हल्ला करून दुपारी दीड पर्यंत आपापल्या विमानवाहू नौकांवर उतरली. पाउण तासातच डागडुजी करून घेउन, नवीन दारुगोळा भरून घेउन ही विमाने पोर्ट मोरेस्बीवर चालून जाणाऱ्या तांड्यावर हल्ला चढवण्यास तयार होती. परंतु अ‍ॅडमिरल फ्लेचरने त्यांना रोखून धरले. त्याला वाटत होते की ऑपरेशन मो अंतर्गत चारेक जपानी विवानौका आसपास असतील व त्यांचा नेमका ठावठिकाणा लागल्याशिवाय डावपेच बांधणे धोक्याचे होते. त्यांना शोधण्यासाठी सगळी दुपार तरी गेली असती आणि त्यानंतर विमानांनिशी हल्ला करणे सुज्ञपणाचे नव्हते. असे असता फ्लेचरने त्यावेळी आलेल्या दाट ढगांच्या खाली दडी मारुन बसणे शहाणपणाचे ठरवून आपल्या विमानांना पुढच्या दिवसापर्यंत थांबवून धरले. त्याने टास्क फोर्स १७ला आग्नेयेस जाण्यास सांगितले.[५५]\nइकडे इनोऊला शोहो बुडाल्याचे समजल्यावर त्याने पोर्ट मोरेस्बीवर चालून जाणाऱ्या तांड्याला तात्पुरते उत्तरेकडे माघार घेण्यास सांगितले व टॅफी १७च्या पूर्वेस असलेल्या ताकागीला फ्लेचरवर चालून जाण्यास फर्मावले. उत्तरेकडे जाणाऱ्या पोर्ट मोरेस्बीवर तांड्यावर अमेरिकन सैन्यदलाच्या बी १७ बॉम्बफेकी विमानांनी हल्ला चढवला पण त्यात काही नुकसान झाले नाही. याचवेळी अ‍ॅडमिरल गोतो आणि अ‍ॅडमिरल काजिओका हे दोघे आपापला तांडा सावरायला लागले. रॉसेल द्वीपाच्या दक्षिणेस रात्रीत अमेरिकन नौका दिसल्या तर त्यांच्यावर अंधारातही हल्ला करण्याचा त्यांचा बेत होता.[५६]\nदुपारी पाउण वाजता एका जपानी विमानाला अ‍ॅडमिरल क्रेसचा ताफा डेबॉइनच्या दक्षिणेकडे ७८ समुद्री मैलांवर दिसला. सव्वा वाजता रबौलच्या एका विमानालाही हा ताफा दिसला पण त्याने ही माहिती पुरवताना क्रेस डेबॉइनच्या नैऋत्येस ११५ समैलांवर असून त्याच्या ताफ्यात दोन विवानौकाही असल्याचे (चुकीचे) कळवले. ताकागी अजूनही नियोशोवर हल्ला करण्यास गेलेल्या विमानांच्या परतण्याची वाट पहात होता पण ही माहिती मिळताच त्याने दीड वाजता आपल्या विवानौका पश्चिमेस वळवल्या व तीन वाजता इनोऊला कळवले की अमेरिकन विवानौका त्याच्यापासून चारेकशे समैल लांबवर असून त्या दिवशी हल्ला करणे शक्य नव्हते.[५७]\nएच.एम.ए.एस. ऑस्ट्रेलिया व टॅफी १७ मधील इतर नौकांवर हल्ला होत असताना\nइनोऊने रबौलमधून निघालेल्या विमानांच्या दोन थव्यांना क्रेसच्या ताफ्याकडे वळवले. पहिल्या थव्यात १२ टॉरपेडोफेकी विमाने तर दुसऱ्या थव्यात १९ मित्सुबिशी जी३एम प्रकारची बॉम्बफेकी विमाने होती. दोन्ही थव्यांनी अडीचच्या सुमारास क्रेसवर कडाडून हल्ला चढवला आणि कॅलिफोर्निया प्रकारची युद्धनौका बुडवल्याचे तर अजून एक युद्धनौका व क्रुझरला जायबंदी केल्याचे इनोऊला कळवले. खरे म्हणजे क्रेसच्या सगळ्या नौका सुरक्षित होत्या इतकेच नव्हे तर त्यांनी चार टॉरपेडोफेकी विमानेही पाडलेली होती. या गोंधळात अमेरिकन सैन्याच्या तीन बी १७ विमानांनीही क्रेसवर बॉम्बफेक केली पण सुदैवाने त्या�� काही हानी झाली नाही.[५८]\nसाडेतीन वाजता क्रेसने फ्लेचरला संदेश पाठवला की स्वतःची मोहीम पार पाडण्यासाठी त्याला विमानांकडून रक्षण मिळणे अत्यावश्यक होते आणि त्याने आपला तांडा पोर्ट मोरेस्बीपासून २२० समैलांवर नेउन ठेवला. असे केल्याने तो जपानी विमानांच्या कचाट्यातून लांब होता पण जोमार्डच्या खाडीतून किंवा चीनी सामुद्रधुनीतून लुईझिएड्सकडे येऊ पाहणाऱ्या जपानी नौकांनाही शह देणे त्याला शक्य होती. क्रेसच्या नौकांतील इंधन आता संपत आलेले होते आणि त्याला फ्लेचर कोठे/कसा असल्याची किंवा त्याचा पुढील बेत काय आहे याची कल्पना नव्हती.[५९]\nइकडे तीनच्या सुमारास झुइकाकुला (चुकीचे) कळले की क्रेसचा तांडा आग्नेयेकडे पळ काढीत आहे. ताकागीने यावरुन अंदाज बांधला की क्रेसने फ्लेचरच्या आसपास राहण्यासाठी दिशाबदल केली आहे. जर हे खरे असले तर रात्रीपर्यंत क्रेस व फ्लेचर दोन्ही ताकागीच्या विमानांच्या माऱ्यात आले असते. ताकागी आणि हारा यांनी नुसत्याच बॉम्बफेकी विमानांचा थवा तयार करण्यास फर्मावले व संध्याकाळनंतर हल्ला चढवण्याचा बेत आखला. लढाऊ विमानांची संगत नसताना व परत येईपर्यंत रात्र होणार असली तरीही हा असा अचानक हल्ला चढवून खळबळ माजवण्याचा ताकागीचा बेत होता.[६०]\nअमेरिकन विवानौकांचा ठावठिकाणा पक्का करण्यासाठी हाराने सव्वातीन वाजता आठ टॉरपेडोफेकी विमानांना पश्चिमेस पिटाळले व त्यांना साधारण २०० समैलांपर्यंत टेहळणी करीतत राहण्यास सांगितले. याच सुमारास सिम्स आणि नियोशोचा फडशा पाडून आलेली बॉम्बफेकी विमाने झुइकाकुवर उतरली. या दमलेल्या वैमानिकांपैकी सहा वैमानिकांना लागोलाग या पुढील मोहीमेसाठी तयार राहण्यास आले. या आणि इतर अनुभवी सहा वैमानिकांनिशी बारा बॉम्बफेकी विमाने व १५ टॉरपेडोफेकी विमाने सव्वाचार वाजता पश्चिमेकडे निघाली. टेहळणीसाठी पाठवलेली आठ विमाने आपल्या नियोजित अंतरापर्यंत पोचली पण त्यांना क्रेस किंवा फ्लेचरचा मागमूसही लागला नाही.[६१]\nपावणेसहाच्या सुमारास दाट ढगांच्या आडोश्याने वावरणाऱ्या टॅफी १७ला ही जपानी बॉम्बफेकी विमाने आपल्याकडे चाल करून येत असल्याचे दिसले. हे पाहत्या त्यांनी आपला मोर्चा आग्नेयेकडे वळवला आणि ११ वाइल्डकॅट विमाने यांचे पारिपत्य करण्यासाठी पाठवली. जेम्स एच. फ्लॅटली शामिल असलेल्या या थव्याने ���पानी विमानांना अचानक गाठले आणि तीन वाइल्डकॅट गमावताना आठ टॉरपेडोफेकी तर एक बॉम्बफेकी विमाने पाडली.[६२]\nअचानक झालेल्या या हल्ल्यात मोठे नुकसान झाल्याने जपानी विमाने इतस्ततः विखुरलेली पाहून जपानी सेनानायकांनी ताकागी आणि हाराशी मसलत करून हल्ला करण्याचा बेत रद्द केला. आपला दारुगोळा समुद्रार्पण करून त्यांनी आपापल्या विवानौकांकडे पळ काढला. साडेसहा वाजता सूर्यास्त झाल्याने ते काळोखातच प्रवास करीत होते. सातच्या सुमारास त्यांना खाली विवानौका दिसल्यावर त्यांवर उतरण्यासाठी ही जपानी विमाने घिरट्या घालू लागली पण या विवानौका म्हणजे क्रेसचा ताफा होता. विमानविरोधी तोफांच्या माऱ्यात जपानी विमानांना पळता भुई (समुद्र) थोडी झाली. हे ऐकून ताकागीने आपल्या विवानौकांवरील शोधझोत लावून विमानांना खुणावले. दहा वाजेपर्यंत बचावलेली अठरा विमाने ताकागीच्या ताफ्यात परत सहभागी झाली. या हालचालींदरम्यान आठच्या सुमारास ताकागी आणि क्रेसमध्ये जेमतेम १०० समुद्री मैलांचे अंतर उरलेले होते.[६३]\nयाआधी सव्वातीन वाजता नियोशोने टॅफी १७ला आपल्यावरील हल्ल्याची हकीगत कळवली होती व सव्वापाच वाजता आपण बुडत असल्याचे कळवले होते. शेवटच्या संदेशात नियोशोने आपले ठिकाण चुकीचे कळवले, त्यामुळे त्यावरील खलाशांना वाचवण्यात अडसर निर्माण झाला. फ्लेचरला हे ही कळून चुकले की आपल्याकडील एकमेव इंधनसाठा विनाश पावला आहे.[६४]\nरात्र पडल्यावर विमानांच्या हालचाली मंदावल्यानंतर फ्लेचरने टॅफी १७ला पश्चिमेकडून सुरुवात करीत चक्राकार शोधमोहीम सुरू करण्यास सांगितले. क्रेस लुईझिएड्सच्या टप्प्यात होताच. इनोऊने ताकागीला पुढच्या दिवशी अमेरिकन तांड्यावर हल्ला करून त्याचा विनाश करण्याचा हुकुम दिला आणि पोर्ट मोरेस्बीवरील आक्रमण मे १२पर्यंत पुढे ढकलले. ताकागी आपला तांडा घेउन उत्तरेस १२० समैल गेला. सकाळी दक्षिण आणि पश्चिमेस शोध चालवून अमेरिकनांवर हल्ला चढवण्याचे तसेच पोर्ट मोरेस्बीवर चाल करून जाणाऱ्या नौकांना रक्षण देण्यासाठी ही त्याची चाल होती. गोतो आणि काजिओका आपले तांडे घेउन ताकागीच्या संगतीला येणार होते पण ते त्यांना शक्य झाले नाही.[६५]\nदोन्ही पक्षांना कळून चुकले होते की सकाळी धुमश्चक्री होणार. त्यांनी रात्रभर आपल्या विमानांची डागडुजी करणे चालू ठेवले तर दिवस���राचे दमलेले वैमानिक काही तास का होईना झोपण्यास गेले.\nया दिवशी घडलेल्या घटनांचे जपानी पृथक्करण युद्धापश्चात प्रसिद्ध झाले. हे वाचून अमेरिकेच्या व्हाइस अ‍ॅडमिरल एच.एस. डकवर्थने मे ७, इ.स. १९४२चे कॉरल समुद्राचे रणांगण म्हणजे जगाच्या इतिहासातील सगळ्यात जास्त गोंधळ असलेले रणांगण होते. अशी टिप्पणी केली.[६६] लढाई संपल्यावर अ‍ॅडमिरल हाराने अ‍ॅडमिरल यामामोतोच्या मदतनीसास सांगितले की या दिवशी जपान्यांचे इतके कमनशीब पाहून तो (हारा) इतका वैतागला की आपण खलाशीगिरी सोडून द्यावी असे त्याला वाटले.[६७]\nझटापटी - दिवस २संपादन करा\nजपानी विवानौकांवरील हल्लेसंपादन करा\nमे ८ला पहाटे उजाडताना अ‍ॅडमिरल हारा रॉसेल द्वीपाच्या पूर्वेस १०० समुद्री मैलावर स्थित होता. सव्वा सहा वाजता त्याने सात टॉरपेडोफेकी विमाने आपल्या नैऋत्येपासून आग्नेयेपर्यंत २५० स.मैलांच्या परिघात टेहळणी साठी पाठवली. त्यांना संगतीला तुलागीतून तीन कावानिशी टाइप ९७ आणि रबौलमधून चार बॉम्बफेकी विमाने होती. सात वाजता हारा ईशान्येकडे निघाला आणि तेथे त्याला अ‍ॅडमिरल गोतोच्या तांड्यातील किनुगासा आणि फुरुताका या दोन क्रुझरा येउन मिळाल्या. यांचे काम आता मुख्या तांड्यापासून लांब राहून त्यावर चालून येणाऱ्या शत्रूला तेथेच थोपवणे हे होते. इकडे पोर्ट मोरेस्बीवर चालून जाणारा ताफा, अ‍ॅडमिरल गोतो आणि अ‍ॅडमिरल काजिओका वूडलार्क द्वीपाच्या पूर्वेस पूर्वनियोजित स्थळ गाठण्यासाठी निघाले. हारा आणि क्रेसच्या बळांतील लढाईचे पर्यवसान पाहून त्यांची पुढील चाल ठरणार होती. आदल्या दिवशी अमेरिकन नौका ज्या ढगांच्या आड लपतछपत फिरत होत्या ते ढग आता ईशान्येस सरकले होते आणि त्याचा फायदा जपान्यांना मिळाला. त्या परिसरातील दृष्टिपथ ३-१५ किमी इतका कमी झाला ज्याने अमेरिकन टेहळ्यांना जपानी जहाजे शोधणे कठीण झाले.[६८]\n८ मे, १९४२च्या पहाटे यॉर्कटाउन वरुन दिसणारी लेक्झिंग्टन\nइकडे टॅफी १७चे नेतृत्त्व अ‍ॅडमिरल क्रेसने रात्री अ‍ॅडमिरल ऑब्रे फिचकडे तात्पुरते दिलेले होते. पहाट होताना हा तांडा लुईझिएड्सच्या आग्नेयेस १८० स.मैलांवर होता. साडेसहा वाजता फिचने १८ विमाने २०० स.मैलांच्या परिघात चारही बाजूंना टेहळणीसाठी सोडली. आता अमेरिकनांना ढगांचा आश्रय नव्हता आणि २०-२२ किमी पर्यंतचा दृष्टिपथ मोकळा होता.[६९]\nआठ वाजून वीस मिनिटांनी यु.एस.एस. लेक्झिंग्टनवरुन निघालेल्या जोसेफ जी. स्मिथ या वैमानिकाला योगायोगाने ढगातील फटीतून जपानी तांडा दिसला आणि त्याने तसे टॅफी १७ला कळवले. दोनच मिनिटांत शोकाकुवरुन निघालेल्या केंझो कान्नो या टेहळ्याला टॅफी १७ दिसला व त्याने ही बातमी हाराला कळवली. या क्षणी या दोन्ही सेना एकमेकांपासून २१० समुद्री मैलांवर होत्या व पहिला हल्ला चढवण्यासाठी विमाने तयार करून पाठवण्यासाठी दोघांचीही लगीनघाई सुरू झाली.[७०]\nबॉम्बफेकी विमानांच्या माऱ्यातून बचावासाठी तीव्र वळणे घेत चाललेली शोकाकु. नौकेवर आगीचा डोंब उसळलेला दिसत आहे.\nसव्वानऊ वाजता जपानी विमानांचा थवा लेफ्टनंट कमांडर काकुइची ताकाहाशीच्या नेतृत्त्वाखाली फ्लेचरच्या नौकांकडे निघाला. यात १८ लढाऊ, ३३ बॉम्बफेकी आणि १८ टॉरपेडोफेकी विमाने शामिल होती. अमेरिकन विवानौकांनी दोन वेगवेगळे थवे रचले. यॉर्कटाउनवरुन सहा लढाऊ, २४ बॉम्बफेकी आणि नऊ टॉरपेडोफेकी विमाने सव्वानऊ वाजताच निघाली. दहा मिनिटांनी लेक्झिंग्टनवरची नऊ लढाऊ, १५ बॉम्बफेकी आणि बारा टॉरपेडोफेकी विमाने रवाना झाली. विमाने निघाल्यावर दोन्ही पक्षांच्या नौका सर्वशक्तिनिशी शत्रूकडे चाल करून निघाल्या. हल्ला करून परतणाऱ्या विमानांचा पल्ला कमी करणे हा त्यातील एक उद्देश होता.[७१]\nयॉर्कटाउनवरील बॉम्बफेकी विमाने घेउन विल्यम ओ. बर्च १०:३२ला जपान्यांचा दृष्टिक्षेपात आला पण त्याच्याबरोबर निघालेली टॉरपेडोफेकी विमाने आपल्या मंदगतीने अजून आलेली नव्हती. यावेळी शोकाकु आणि झुइकाकु एकमेकांत एक किमी अंतर राखून चाललेल्या होत्या पण झुइकाकु अगदी समुद्रास टेकलेल्या दाट ढगांच्या आडोश्यात लपलेली होती. त्यांच्या रक्षाणासाठी १६ झीरो विमाने तयार होती. पंचवीस मिनिटे घिरट्या घातल्यावर सगळ्या अमेरिकन विमानांनी शोकाकुवर एकदम हल्ला चढवला. आडवीतिडवी वळणे घेत चाललेल्या या विवानौकेवर टॉरपेडोफेकी विमानांचे सगळे बार वाया गेले. पण बॉम्बफेकीतील दोन ४५० किग्रॅचे बॉम्ब शोकाकुवर टाकण्यात अमेरिकनांना यश आले. या स्फोटात शोकाकुचे फोरकॅसल[मराठी शब्द सुचवा] पार उद्ध्वस्त झाले आणि फ्लाइट डेक[मराठी शब्द सुचवा] आणि हॅंगर डेक[मराठी शब्द सुचवा]चेही मोठे नुकसान झाले.[७२]\nहे वादळ घोंगावत असतानाच लेक्झिंग्टनवरुन निघालेला थव�� साडेअकरा वाजता जपानी विवानौकांजवळ येउन थडकला. त्यातील दोन बॉम्बफेकी विमानांनी शोकाकुवर अजून एक ४५० किलोचा बॉम्ब टाकण्यात यश मिळवले. इतर दोन विमानांनी झुइकाकुवर बॉम्ब फेकले पण दोन्ही वाया गेले. तोपर्यंत दोन्ही विवानौका ढगांच्या आड गेल्या आणि बाकीच्या अमेरिकन विमानांना त्या दिसल्या नाहीत. तशातही सोडलेले अकरा टॉरपेडोसुद्धा वाया गेले. यात तीन अमेरिकन वाइल्डकॅट विमानांना जपानी झीरो विमानांनी तोडून पाडले.[७३]\nशोकाकुवरील स्फोटांमध्ये २२३ सैनिक व खलाशी मृत्यू पावले किंवा गंभीर जखमी झाले तसेच त्यावरील फ्लाइट डेकही निकामी झाला. याने शोकाकुवरील विमानांना उड्डाण घेणे अशक्य झाले. असे असता शोकाकुच्या कॅप्टन ताकात्सुगु जोजिमाने ताकागी आणि हाराकडे रणांगणातून माघार घेण्याची परवानगी मागितली. सव्वाबारा वाजता शोकाकुने आपल्याबरोबर दोन क्रुझरा घेउन ईशान्येकडे काढता पाय घेतला.[७४]\nअमेरिकन विवानौकांवरील हल्लेसंपादन करा\nजपानी विमानांच्या हल्ल्यांनी बेजार यु.एस.एस. लेक्झिंग्टन\nजपानी हल्ल्यानंतरची लेक्झिंग्टनवरील ५ इंची तोफांची अवस्था\nशोकाकु आणि झुइकाकुवर अमेरिकन विमानांचा हल्ला सुरू असतानाच १०:५५ वाजता जपानी विमानांचा थवा अमेरिकन तांड्यावर चालून आला. ही विमाने रडारक्षेपात आल्याआल्या लेक्झिंग्टनने नऊ वाइल्डकॅट विमानांना जपान्यांविरुद्ध सोडले. आक्रमक विमाने टॉरपेडोफेकी असल्याचे लक्षात आल्याने यातली सहा विमाने लेक्झिंग्टनपासून काही अंतरावर आक्रमकांचा प्रतिकार करण्यास फार उंच न जाता खालीच दबा धरून बसली होती. पण जपानी विमाने उंचावरुन निघून गेली व पार लेक्झिंग्टनपर्यंत पोचली.[७५] आदल्या रात्री बरीच विमाने गमावल्यामुळे लेफ्टनंट कमांडर शिगेकाझु शिमाझाकीच्या नेतृत्त्वाखालील या जपानी धाडीत पाहिजे तितकी विमाने नव्हती. चौदा विमानांनी लेक्झिंग्टनवर हल्ला केला तर चार यॉर्कटाउन वर चालून गेली. यॉर्कटाउनच्या आसपास राहणाऱ्या विमानांनी चार जपानी विमाने पाडली तर चार अमेरिकन विमाने नष्ट झाली.[७६] सव्वा अकरा वाजता हा जपानी हल्ला सुरू झाला तेव्हा यॉर्कटाउन आणि लेक्झिंग्टन तीन किमी अंतर राखून होत्या. विमाने जवळ येताच त्यांच्यावरील विमानविरोधी तोफांनी मारा सुरू केला. यात चार जपानी विमाने पडली. यॉर्कटाउनवरील चारही विम��नांचे हल्ले निष्फळ गेले. लेक्झिंग्टनवर चालून आलेल्या चौदा विमानांनी दोन फळ्या रचल्या व नौकेच्या दोन बाजूंनी एकदम हल्ला चढवला. यात दोन टॉरपेडोंचे फटके लेक्झिंग्टनला बसले. एका फटक्यात डावीकडील इंधनटाकी मोडली पण त्याचा स्फोट झाला नाही. परंतु खलाशांच्या नकळत या टाकीतून पेट्रोलची बाष्प गळायला लागली आणि आसपासच्या भागात पसरली. दुसरा टॉरपेडो डावीकडच्याच भागातील जलनलिकेला बसला व इंजिनांकडे जाणारे शीतक त्यामुळे कमी झाले. असे असता काही इंजिने गरम झाली व ती बंद करावी लागली. तरीही लेक्झिंग्टनला ताशी २४ नॉट (४० किमी) वेग कायम ठेवता आला.[७७]\nयु.एस.एस. यॉर्कटाउनवर हल्ला करणाऱ्या थव्याचा नेता तामोत्सु एमा\nउरलेली ३३ जपानी बॉम्बफेकी विमाने या तांड्याला वळसा घालून उलट बाजूने आली आणि टॉरपेडोफेकी विमानांच्या हल्ल्यानंतर ३-४ मिनिटांत त्यांनी १४,००० फुटांवरुन बुड्या मारायला सुरुवात केली. ताकाहाशीच्या नेतृत्त्वाखाली १९ विमाने लेक्झिंग्टन वर तर तामोत्सु एमाच्या नेतृत्त्वाखाली उरलेली १४ विमाने यॉर्कटाउनवर चालून आली. यांच्या संगतीला असलेली झीरो विमाने अमेरिकन लढाऊ विमानांना थोपवून धरत होती. तरीही दोन वाइल्डकॅट विमानांना एमाच्या फॉर्मेशन[मराठी शब्द सुचवा]मध्ये गोंधळ घालण्यात यश आले. ताकाहाशीच्या थव्याने यॉर्कटाउनवर दोन बॉम्ब टाकून आगी लावल्या पण अमेरिकनांनी तासाभरात त्या विझवून टाकल्या. यॉर्कटाउनच्या फ्लाइटडेकच्या मध्यावर अजून एक चिलखतभेदी बॉम्ब पडला व चार डेकांच्या आरपार जात पाचव्या डेकवर त्याचा स्फोट झाला. यात ६६ अमेरिकन सैनिक व खलाशी ठार झाले तसेच विमानांचे भाग ठेवलेल्या गोदामाचीही नासधूस झाली. इतर बारा बॉम्ब जरी नौकेवर पडले नसले तरी आसपास पडून त्यांचे स्फोट झाले व यॉर्कटाउनचे जलरेषेच्या खाली नुकसान झाले.[७८]\nदोन्ही विवानौकांवर जबरी हल्ले चढवून जपानी विमाने आपल्या तांड्याकडे परतायला लागली तेव्हा उरल्यासुरल्या अमेरिकन विमानांनी त्यांना गाठले व तेथे तुंबळ हवाईयुद्ध माजले. यात तीन अमेरिकन टॉरपेडोफेकी विमाने (ज्यांच्यात खरे म्हणजे मशीनगन सोडून इतर विमानांशी झुंजण्यासाठीची शस्त्रास्त्रे नव्हती) आणि तीन वाइल्डकॅट लढाऊ विमाने पडली तर तीन जपानी टॉरपेडोफेकी विमाने, एक बॉम्बफेकी विमान आणि एक लढाऊ विमान कामी आली. मध्���ाह्नापर्यंत दोन्ही बाजूंची विमाने आपला दारुगोळा शत्रूवर टाकून परत आपल्या गोटाकडे निघाली होती. वाटेत त्यांची एकमेकांशी गाठ पडली आणि पुन्हा एकदा मारामारी सुरू झाली. यात कान्नो आणि ताकाहाशी दोघांची विमाने पडून ते स्वतः मृत्यू पावले.[७९]\nगोळाबेरीज, सर्वेक्षण आणि माघारसंपादन करा\nहल्ला करून आलेली ही विमाने आपापल्या विवानौकांवर पाउण ते अडीचच्या दरम्यान उतरली. यातील बरीचशी जायबंदी झालेली होती. आपल्या फ्लाइट डेकचे नुकसान झालेले असून सुद्धा लेक्झिंग्टन आणि यॉर्कटाउनवर बरीचशी विमाने सुखरूप उतरली पण त्यातील सात टॉरपेडोफेकी आणि एक वाइल्डकॅट विमान समुद्रात पडली. जपान्यांपैकी दोन झीरो लढाऊ विमाने, पाच बॉम्बफेकी आणि एक टॉरपेडोफेकी विमाने त्यांच्या विवानौकांवर उतरू शकली नाहीत. जपानी थव्यातील ६९ पैकी ४६ विमाने उतरली पण त्यातीलही तीन झीरो, चार बॉम्बफेकी आणि पाच टॉरपेडोफेकी विमाने गंभीररीत्या जायबंदी झालेली असल्यामुळे त्यांना समुद्रातच ढकलून देण्यात आले.[८०]\nफ्लेचरने आपल्या हताहतांची गोळाबेरीज केली असता त्याच्या लक्षात आले की जपान्यांच्या एका विवानौकेचे (शोकाकु) मोठे नुकसान झाले असले तरी दुसरी विवानौका खंबीर होती. दोन्ही अमेरिकन विवानौका कुचकामी झाल्या होत्या तसेच त्यांवरील विमानांपैकी मोठा भाग नष्ट पावला होता किंवा पुढील काही तास/दिवस न वापरण्याजोगा झाला होती. नियोशो बुडल्यामुळे इंधनभरती करून घेणे शक्य नव्हते आणि असलेल्या इंधनाचा साठाही खाली गेलेला होता. त्यात भर म्हणून अडीचच्या सुमारास ऑब्रे फिचकडून फ्लेचरला दोन्ही जपानी विवानौका सुरक्षित असल्याची खबर आली. जपान्यांच्या पकडलेल्या संदेशातूनही हेच ध्वनित होत होते. असे असता बळाचे पारडे मोठ्या प्रमाणात जपान्यांकडे झुकलेले होते आणि पुन्हा झटापट झाल्यास अमेरिकनांची खैर नव्हती असे फ्लेचरला वाटले. एकंदर परिस्थिती पाहून त्याने रणांगणातून माघार घेणे हाच रास्त उपाय असल्याचे ठरवले व टॅफी १७ला लांब नेण्यास हुकुम सोडले. त्याने डग्लस मॅकआर्थरला शोकाकु आणि झुइकाकुचा ठावठिकाणा कळवला आणि त्यांवर जमिनीवरील बॉम्बफेकी विमानांसह हल्ला करण्यास सुचवले.[८१]\nअडीच वाजताच अ‍ॅडमिरल हाराने ताकागीला कळवले की शोकाकु आणि झुइकाकुवर मिळून फक्त २४ झीरो लढाऊ विमाने, आठ बॉम्बफेकी तर चार टॉरपेडोफेकी विमानेच वापरण्याजोगी उरलेली होती. ताकागीलाही इंधनसाठ्याची काळजी लागलेली होती. त्याच्या क्रुझरा अर्ध्या तर काही विनाशिका एक पंचमांश इंधनसाठ्यावर आलेल्या होत्या. तीन वाजता ताकागीने इनोऊला कळवले की जपान्यांनी दोन्ही अमेरिकन विवानौका बुडवल्या होत्या पण जपानी शक्ती कमी झाल्यामुळे पोर्ट मोरेस्बीवरील आक्रमणास वायुसुरक्षाकवच पाठवणे अशक्य होते. इनोऊच्या टेहळ्यांना अ‍ॅडमिरल क्रेसचा तांडा जवळपासच असल्याचे दिसले होते म्हणून त्याने या आक्रमकदलाला रबौलला परत बोलावून घेतले व ऑपरेशन मो जुलै ३पर्यंत पुढे ढकलली. ताकागीला त्याने सॉलोमन द्वीपसमूहाच्या ईशान्येस जाउन ऑपरेशन आरवायची तयारी करण्यास सांगितले. याबरहुकुम झुइकाकु आणि संगतीच्या नौका रबौलकडे निघाल्या तर शोकाकु जपानकडे निघाली.[८२]\nदुपारपर्यंत लेक्झिंग्टनवर लागलेली आग विझवण्यात अमेरिकनांना यश आलेले होते आणि ही विवानौका परत पूर्वस्थितीत येऊ लागलेली होती. साधारण पाउण वाजता जेथे टॉरपेडोच्या फटक्यामुळे पेट्रोलबाष्पगळती झालेली होती तेथील विद्युतमोटरींतून ठिणग्या पडून भडका उडाला. या स्फोटात २५ खलाशी ठार झाले आणि आगीचा मोठा डोंब उसळला. पावणेतीन वाजता अजून एक मोठा स्फोट झाला तर अडीच वाजता तिसरा. पावणेचार वाजता अग्निशमकांनी ही आग आटोक्यात येणारी नसल्याचे कप्तानाला कळवले. कॅप्टन फ्रेडरिक सी. शेर्मनने पाच वाजता नौका सोडून देण्याचा हुकुम दिला. कॅप्टन शेर्मन तसेच ऑब्रे फिच यांच्यासह उरलेल्या सगळ्या खलाशी, सैनिकांना वाचवण्यात आले. संध्याकाळी सव्वासात वाजता यु.एस.एस. फेल्प्सने लेक्झिंग्टनवर पाच टॉरपेडो मारले. ही महाकाय विवानौका ४० मिनिटांत १४,०० फूट खोल पाण्यात बुडाली. तिच्यावर असलेल्या २,९५१ खलाश्यांपैकी २१६ आणि ३६ विमानांनाही जलसमाधी मिळाली. लेक्झिंग्टन बुडाल्यावर लगेच फेल्प्स आणि संगतीच्या नौकांनी तडक यॉर्कटाउनला गाठले आणि उरलासुरला टॅफी १७ नैऋत्येकडे चालता झाला. संध्याकाळी डग्लस मॅकआर्थरने फ्लेचरला कळवले की त्याच्या बॉम्बफेकी विमानांनी जपान्यांना गाठून हल्ला केला होता व जपानी तांडा वायव्येकडे पळत सुटलेला होता.[८३]\nउशीरा संध्याकाळी क्रेसने आपल्या तांड्यातील इंधनसाठा संपत आलेली एच.ए.एम.एस होबार्ट आणि इंजिनात बिघाड झालेली यु.एस.एस. व��क यांना वेगळे काढून टाउन्सव्हिलकडे रवाना केले. क्रेसला असे कळले की जपानी तांडा परत फ्लेचरच्या मागावर लागलेला आहे. त्याला अजून माहिती नव्हते की फ्लेचर आपल्या नौका घेउन लांब गेलेला होता म्हणून त्याने आपण असलेल्याच ठिकाणी राहून स्वतःला शत्रु आणि फ्लेचर तसेच पोर्ट मोरेस्बी यांच्या मध्ये ठेवणे पसंत केले.[८४]\nमे ९ रोजी टॅफी १७ने पूर्व दिशा धरली व न्यू कॅलिडोनियाच्या दक्षिणेचा रस्ता धरून हा तांडा कॉरल समुद्राच्या बाहेर पडला. अ‍ॅडमिरल निमित्झने फ्लेचरला टोंगाटाबु येथे यॉर्कटाउनमध्ये इंधन भरून घेउन टाकोटाक पर्ल हार्बरला येण्यास फर्मावले. त्याच दिवशी अमेरिकन सैन्याच्या बॉम्बफेकी विमानांनी डेबॉइन वर हल्ला केला. इकडे क्रेसला टॅफी १७च्या हालचालींबद्दल दोन दिवस काही कळले नसल्याने त्याने अंदाज बांधला की टॅफी १७ कॉरल समुद्रातून बाहेर पडलेला आहे. जपानी तांड्यांचीही काही हालचाल नसल्याचे पाहून मे १०च्या पहाटे एक वाजता क्रेस आपला तांडा घेउन ऑस्ट्रेलियाकडे निघाला आणि ११ तारखेस टाउन्सव्हिलजवळ व्हिटसंडे द्वीपांत येउन पोचला.[८५]\nमे ८ला रात्री १० वाजताच इसोरोकु यामामोतोने शिगेयोशी इनोउला शत्रूचा विनाश करून पोर्ट मोरेस्बी काबीज करण्याचा हुकुम दिला होता. तरीही इनोउने पोर्ट मोरेस्बीवरील चढाई थांबवली पण ताकागी आणि गोतोला अमेरिकनांचा पाठलाग करण्यास फर्मावले. तोपर्यंत ताकागीच्या जहाजातील इंधन पार तळाला गेलेले होते. मे ९चा पूर्ण दिवस ताकागीने आपल्या तेलपूरक जहाज तोहो मारुमधून इंधन भरून घेण्यात घालवला आणि रात्रीच्या सुमारास गोतोच्या संगतीने आग्नेयेकडे निघाला. तेथून नैऋत्येकडे वळत तो परत कॉरल समुद्रात आला. डेबॉइनस्थित विमानांनीही टॅफी १७चा शोध घेण्यास सुरुवात केली होती. मे १०ला दुपारपर्यंत शत्रु न दिसल्यावर ताकागीने होरा मांडला की टॅफी १७ने रणांगणातून पळ काढलेला होता. नंतर तो रबौलकडे परत निघाला. यामामोतोने ताकागीला पाठिंबा दिला आणि झुइकाकुला जपानला परत बोलावून घेतले.[८६] मे ११च्या दुपारी अमेरिकन आरमाराच्या पी.बी.वाय. कॅटेलिनाला भरकटत चाललेली नियोशो दिसली. मदतीसाठीच्या हाकेला अमेरिकन विनाशिका यु.एस.एस. हेनलीने उत्तर दिले आणि नियोशोवरील १०९ तसेच सिम्सवरील १४ खलाशी व सैनिकांना वाचवले. त्यानंतर संध्याकाळी नियोशोला जलसमाधी देण्यात आली.[८७]\n१० मे रोजी पोर्ट मोरेस्बीवर ऑपरेशन आरवाय ही मोहीम सुरू झाली. १२ मे रोजी अमेरिकेच्या यु.एस.एस. एस-४२ या पाणबुडीने या मोहीमेची ध्वजनौका ओकिनोशिमा बुडवल्यावर सैनिकांना उतरवणे मे १७पर्यंत स्थगित केले गेले. दरम्यान विल्यम एफ. हाल्सी, जुनियरचा टास्क फोर्स १६ एफाटेजवळ पोचला आणि मे १३ला त्याने उत्तरेकडे दिशा बदलून नौरू आणि ओशन आयलंडची वाट धरली. तेथून येऊ पाहणाऱ्या जपानी तांड्यांना शह देण्याचा त्याचा मनसूबा होता. चेस्टर निमित्झला कुणकुण लागलेली होती की जपानचा मोठा आरमारी जमाव मिडवे द्वीपावर चालून येणार आहे. त्याने हाल्सीला कळवले की तो (हाल्सी) नक्की कोठे आहे हे जपान्यांना मुद्दामहून कळू द्यायचे आणि मग पुढे न जाता तडक पर्ल हार्बर गाठायचे. मे १५ला सकाळी सव्वादहा वाजता तुलागीहून निघालेल्या टेहळ्यांनी टॅफी १६ला सोलोमन द्वीपसमूहाच्या पूर्वेस ४४५ स.मैलांवर टिपले. लगेच हाल्सीने पर्ल हार्बरची दिशा धरली. ही झुकांडी बरोबर कामी आली. पोर्ट मोरेस्बीवरील आक्रमकांवर विमानवाहू नौकांसह अमेरिकन चालून येत असल्याचे पाहून इनोउने लगेच ती मोहीम रद्द केली आणि आपल्या नौका परत रबौल आणि ट्रुकला परत बोलावून घेतल्या. टॅफी १६ एफाटेला इंधन भरून घेउन २९ मेला पर्ल हार्बरला पोचला. यॉर्कटाउन आणि तिच्या संगतीच्या नौका पुढच्या दिवशी तेथे आल्या.[८८]\nशोकाकुच्या पुढच्या भागाचे आणि फ्लाइट डेकचे झालेले नुकसान\nमे १७ला शोकाकु कुरे येथे पोचली. लढाईत झालेल्या नुकसानामुळे वाटेत लागलेल्या वादळात ही जवळजवळ बुडण्यास आली होती. झुइकाकु ट्रुकमार्गे मे २१ रोजी कुरेला पोचली. अमेरिकनांना या दोन्ही विवानौकांचा जपानला परतायचा मार्ग कळलेला असल्याने त्यांच्या आठ पाणबुड्या वाटेत दबा धरुन बसलेल्या होत्या पण या सगळ्यांना हूल देत शोकाकु आणि झुइकाकु जपानला सुखरूप पोचल्या. शोकाकु दुरुस्त करून तीवर दुसरी विमाने बसवण्यास दोन-तीन महिने लागण्याचा अंदाज होता. या दोन्ही जायबंदी विवानौकांना मिडवेच्या लढाईत भाग घ्यायला जाणे अशक्यच झाले. या नौका जुलै १४ला दुरुस्त होऊन परत युद्धात शामिल झाल्या. ऑपरेशन मोमध्ये शामिल असलेल्या पाणबुड्यांना ती आठवड्यांनी सिडनीवर हल्ला करून दोस्तांची रसद कापण्याचे काम सोपवले गेले. तेथे जात असताना आय-२८ या पाणबुडीला अमेरिकेच्या यु.एस.एस. टॉटोग या पाणबुडीने तीवरील सर्व खलाशांसह बुडवले.[८९]\nआरमारी युद्धातील प्रगतीसंपादन करा\nया लढाईत पहिल्यांदाच दोन्ही पक्षाच्या युद्धनौका एकमेकांच्या दृष्टिआड राहून झुंजल्या. त्यांनी एकमेकांवर थेट हल्लेही चढवले नाहीत. त्याऐवजी दोन्ही पक्षांच्या विमानांनी तोफांची जागा घेतली. विवानौका विरुद्ध विवानौका असलेली ही पहिलीच लढाई होती आणि सगळ्यांच सेनापतींचा हा पहिलाच अनुभव होता. कसे डावपेच घालावे किंवा काय व्यूह रचावे याची काहीच ऐतिहासिक नोंद नव्हती. असे असता दोन्ही पक्षांनी अनेक चुका केल्या. लढाईचा वेग युद्धनौकांच्या वेगाने (साधारण ४० नॉट) मर्यादित न राहता विमानांच्या वेगाने (३००+ नॉट) झाला पण संदेशवहनाची साधने अजूनही जुनीपुराणीच होती. त्यामुळे निर्णय घेण्यासाठी मिळणारा वेळ अनेकपटींनी कमी झाला. पूर्वीच्या लढायांमध्ये सदृश परिस्थितींमध्ये उचललेली पावले या लढाईत कुचकामी ठरली नव्हे तर काही अंशी अंगाशीही आली.[९०] भराभर निर्णय घेउन अमलात आणणे हे जरुरी झाले आणि या बाबतीत जपान्यांची गैरसोय झाली कारण अ‍ॅडमिरल इनोउ प्रत्यक्ष रणांगणावर नसून लांब रबौलमध्ये बसला होता व तेथून नौका हलविणे किंवा पुढील चाल ठरवणे त्याला अवघड होते. रणांगणात असलेले जपानी सेनापतींकडूनही एकमेकांना माहिती पुरविण्यात कुचराई झाल्याचे आढळून येते. याउलट दोस्तांचे सेनापती फ्लेचर, क्रेस, फिच, इ. आपापल्या विवानौकांवरुन स्वतः लढत होते.[९१]\nजपानी विवानौकांवरील वैमानिक व खलाशांना अमेरिकन वैमानिक व खलाशांपेक्षा युद्धानुभव जास्त होता. यामुळे विमानांच्या संख्येत जरी दोघेही तुल्यबळ असले तरी जपानी विमाने जास्त घातक ठरली. मे ८च्या हल्ल्यात जपानी विमाने वरचढ ठरली पण त्यांचे ९० वैमानिक ठार झाले तर अमेरिकेचे ३५. जपानी वैमानिकांनी यापूर्वी अनेक लढायांत भाग घेतला होता व त्यांचे युद्धप्राविण्य त्यांच्याबरोबरच संपले. जपानी वैमानिकांमध्ये जास्त अनुभवी वैमानिकांनाच शक्यतो युद्धात धाडण्याची रीत होती, ज्यामुळे नवीन किंवा लहान वयाच्या वैमानिकांना युद्धानुभव क्वचितच मिळत असे. हे अनुभवी वैमानिक कॉरल समुद्रात मृत्यू पावल्यावर त्यांची जागा घेण्यासाठी त्यांच्याइतके तयार वैमानिक जपान्यांकडे उरले नाहीत. हे त्यांना उरलेल्या युद्धभर नडले.[९२]\nअमेरिकन आरमार जरी सुरुवातीस कमी पडले असले तरी त्यांनी लढाई सुरू असतानाच धडे घेतले व आपल्या डावपेचांमध्ये आवश्यक ते भराभर बदल केले. यात विवानौका हाकारणे, त्यांवरील यंत्रसामग्री हाताळणे, लढाऊ विमानांची हल्ला करण्याची पद्धत, हल्ला करतानाचे संदेश आवागमन, टॉरपेडोफेकी अशा आक्रमक तर विमानविरोधी तोफांसारख्या बचावात्मक डावपेचांचा समावेश होता. हे धडे त्यांनी लढाईच्या दुसऱ्या दिवशीच नव्हे तर तद्नंतरच्या पूर्ण युद्धात गिरवले. अमेरिकनांची रडारयंत्रणा जपान्यापेक्षा किंचित सरस होती पण या लढाईत त्याचा फारसा फरक पडला नाही. तरीही येथील चुका सुधारून नंतरच्या युद्धात रडारचा जास्त चांगला उपयोग कसा करावा हे त्यांनी येथे शिकून घेतले. लेक्झिंग्टन गमावल्यावर लढाऊ नौकांमधील इंधन कसे जतन करावे व हल्ल्यांमधील नुकसान कमीत कमी कसे होऊ द्यावे यासाठी त्यांनी अनेक प्रणाली अमलात आणल्या.[९३] या लढाईत अमेरिकन आरमार आणि दोस्त राष्ट्रांच्या जमिनीवरील वायुसेनेतील संयोजन अगदीच सुमार होते पण याची नोंद घेउन हळूहळू ते सुधारण्यात आले.[९४]\nमे १३, १९४२ रोजी जपान टाइम्स या इंग्लिश भाषेतील जपानी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेले व्यंगचित्र. यात व्यथित झालेला अंकल सॅम आणि विन्स्टन चर्चिल दोस्तांच्या युद्धनौकांची थडगी उभारत आहेत.\nया लढाईनंतरच्या मिडवे, पूर्व सोलोमन, सांता क्रुझ द्वीपे आणि फिलिपाइन्सच्या समुद्रातील लढाईत पुन्हा एकदा अमेरिका आणि जपानच्या विमानवाहू नौकांची एकमेकांशी गाठ पडणार होती. यातील प्रत्येक लढाई प्रशांत महासागरातील युद्धाची परिणती ठरण्यात व्यूहात्मकदृष्ट्या महत्त्वाची होती. कॉरल समुद्राच्या लढाईत मिळालेले धडे दोन्ही पक्षांनी या लढायांत राबवले.[९५]\nटॅक्टिकल[मराठी शब्द सुचवा] आणि व्यूहात्मक परिणामसंपादन करा\nलढाई संपल्यावर दोन्ही पक्षांनी आपलाच जय झाल्याचे जाहीर केले. गमावलेल्या नौका व सैनिक पाहता लढाईत जपानची सरशी झाली होती. त्यांनी अमेरिकेची एक मोठी विमानवाहू नौका, एक तेलपूरक नौका आणि एक विनाशिका बुडवली तर स्वतःची एक छोटी विमानवाहू नौका, एक विनाशिका आणि काही छोट्या लढाऊ नौका गमावल्या. प्रशांत महासागरात अमेरिकेकडे त्यावेळी फक्त चार विवानौका होत्या आणि त्यातील एक, यु.एस.एस. लेक्झिंग्टन, बुडवण्यात जपानला यश आले.[९६] जपानने आपल्य�� जनतेस लढाईचा अहवाल सांगताना तिखटमीठ पेरुन आपली झाल्यापेक्षा जास्त सरशी झाल्याचे सांगितले.[९७]\nया लढाईत जपानने पारडे जरी जड झाले असले तरी व्यूहात्मकदृष्ट्या दोस्त राष्ट्रांचीही सरशी झाली. या लढाईमुळे पोर्ट मोरेस्बीवरील जपानी चढाई पुढे पडली. त्याने दोस्तांच्या रसदपुरवठ्यावरचा धोका टळला. लेक्झिंग्टन बुडली आणि यॉर्कटाउनने माघार घेतल्यामुळे जपानी नौकांना कॉरल समुद्रात मोकळे रान मिळाले परंतु त्यांच्या पुढच्या मोहीमा लांबणीवर पडल्या.[९८]\nजपानने सुरू केलेली मोहीम अर्धवट टाकून परत फिरल्याचा हा पहिलाच प्रसंग होता. आधीच्या मोहीमांत सडकून मार खाल्लेल्या दोस्त राष्ट्रांचे मनोबल यामुळे उंचावले. पोर्ट मोरेस्बीतील तुटपुंज्या शिबंदीला जपानी आक्रमण थोपवून धरणे शक्यच नव्हते पण आक्रमण न झाल्यामुळे दोस्तांची झाकली मूठ शाबूत राहिली आणि तेथून त्यांनी पुढील हालचाली सुरू ठेवल्या. जपानप्रमाणेच दोस्तांनीही आपली बाजूच जिंकल्याचे आपल्या जनतेस सांगितले.[९९][१००]\nया लढाईचा दोन्ही बाजूंच्या डावपेचांवर मोठा परिणाम झाला. जर दोस्तांना न्यू गिनीतून पळ काढावा लागला असता तर त्यानंतरच्या तेथील मोहीमा झाल्या त्याहून अधिक कठीण झाल्या असत्या.[१०१] जपानी सेनापतींना ही लढाई तात्पुरतीच हार वाटली. जपानी जनतेचा समज कायम झाला की अमेरिकेचे आरमार अगदीच कमकुवत आहे आणि जपानी आरमार कधीही त्याचा नाश करण्यास समर्थ आहे.[१०२]\nयामामोतोने मिडवेच्या लढाईत शोकाकु आणि झुइकाकु वापरण्याचा बेत केला होता पण या लढाईत जायबंदी झाल्यामुळे मिडवेतील जपानी बळ कमी झाले. जपानी सैनिकांना पाठबळ देण्यासाठी वापरण्यात येणार होती ती विमानवाहू नौका, शोहो, बुडल्यामुळे तोही बेत अडचणीत आला. जपान्यांचा समज झाला होता की त्यांनी लेक्झिंग्टनबरोबरच यु.एस.एस. यॉर्कटाउन सुद्धा बुडवली होती आणि एंटरप्राइझ आणि हॉर्नेट या दोनच विवानौका अमेरिकेकडे शिल्लक होत्या. असे असले तरी नौकांवरील एकूण विमाने अधिक ऑस्ट्रेलिया आणि न्यू गिनीतील विमाने धरता त्यांची संख्या जपान्यांना उपलब्ध असलेल्या विमानांपेक्षा अधिकच होती. हकीगत म्हणजे दोन नाही तर तीन अमेरिकन विवानौका धडधाकट होत्या कारण यॉर्कटाउनने लढाईनंतर तडक पर्ल हार्बर गाठले आणि तेथील अमेरिकन तळावर २७-३०मे या चार दिवसांत तिची डागडुज��� करून परत लढाईत येण्यास ती तयार होती. मिडवेच्या लढाईत यॉर्कटाउनने दोन जपानी विवानौका बुडवल्या इतकेच नव्हे तर उरलेल्या दोन विवानौकांपुढे ती ढाल म्हणून उभी राहिली.[१०३]\nपर्ल हार्बर बंदरात दुरुस्ती होत असलेली यॉर्कटाउन\nइकडे अमेरिकन यॉर्कटाउनची दुरुस्ती करण्यासाठी जीवतोड प्रयत्न करीत असताना जपानला मात्र झुइकाकु किंवा शोकाकुला दुरुस्त करण्याची काहीही घाई दिसत नव्हती. जहाजे दुरुस्त करणे तर दूरच, जायबंदी शोकाकुवरील विमाने आणि वैमानिकांनी इतर विवानौकांवर पाठवण्याचाही प्रयत्न जपान्यांनी केला नाही. शोकाकुचे फ्लाइट डेक उद्ध्वस्त झाल्यामुळे त्यावरुन विमाने उडणे तर शक्य नव्हतेच पण ती दुरुस्त होण्यासाठीही जपान्यांनी तीन महिने लावले. परिणामी मिडवेच्या लढाईत या नौका तसेच त्यावरील विमाने आणि वैमानिकही लढू शकले नाही.[१०४]\nअनेक इतिहासकारांच्या मते यामामोतोने कॉरल समुद्रात दोस्तांशी झुंजण्यातच घोडचूक केली. जर त्याला एकाच लढाईत युद्धाचा सोक्षमोक्ष लावायचा होता तर त्याने कॉरल समुद्रात आपल्या विवानौका इरेस लावणे उचित नव्हते. कॉरल समुद्रात थोडे मोहरे लावल्यामुळे मिडवेत त्याला पूर्ण शक्तिनिशी लढता आले नाही. तसे न केले तर त्याने कॉरल समुद्रात तरी आपली सगळी शक्ती पणाला लावायला हवी होती. दोन्ही लढाया अर्धवट शक्तिनिशी लढल्यामुळे दोन्ही ठिकाणी त्याचा जय निश्चित नव्हता. इतकेच नव्हे तर मिडवेच्या लढाईचा परिणाम आता जपानी सैन्याचे कॉरल समुद्रात किती नुकसान होते त्यावर अवलंबून होते.[१०५]\nदक्षिण प्रशांतातील युद्धसंपादन करा\nकॉरल समुद्रातील लढाई संपल्यावर अमेरिकन आणि ऑस्ट्रेलियन सेनापतींना फारसा काही हर्ष झाला नाही. त्यांच्या मते ही लढाई म्हणजे ऑस्ट्रेलियावर जपानच्या आक्रमणाची नांदीच होती आणि जरी कॉरल समुद्रात जपानने पाउल मागे घेतले असले तरी ते पुन्हा नव्या जोमानिशी पोर्ट मोरेस्बी आणि नंतर ऑस्ट्रेलियावर चालून येणार होते. मे १९४२च्या अखेरी डग्लस मॅकआर्थरने ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांशी भेट घेउन निराशाजनक अहवाल दिला. मॅकआर्थरच्या मते प्रशांत महासागरातील युद्धातील प्रत्येक लढाईत अपयश आले असून जपानी आरमाराच्या साहाय्याने जपानी सैन्य कधीही ऑस्ट्रेलियावर चालून येण्याची शक्यता कायम होती.[१०६]\nमिडवेच्या लढाईत अनेक ���िमानवाहू नौका गमावल्याने जपानने पोर्ट मोरेस्बीवर आरमारी चढाई करण्याचा बेत अजून पुढे ढकलला आणि त्यांनी २१ जुलैला आपले सैन्य बुना आणि गोना येथे उतरवून कोकोदा मार्गाने पोर्ट मोरेस्बीकडे सरकवले. तोपर्यंत दोस्तांनी ऑस्ट्रेलियातून शिबंदी आणून बळकट केली होती. त्यामुळे जपानची खुश्की मार्गाची आगेकूच मंदावून शेवटी थांबली. सप्टेंबरमध्ये जपान्यांनी चढवलेल्या हल्ल्याला मिल्ने बेच्या लढाईत परतवून लावला आणि पोर्ट मोरेस्बीवरील संकट टळले.[१०७]\nयाआधी कॉरल समुद्रात आणि मिडवे येथे मिळालेल्या जोमानिशी दोस्तांनी तुलागी आणि ग्वादालकॅनाल वर लक्ष केंद्रित केले.[१०८] ऑगस्ट ७, १९४२ रोजी ११,००० अमेरिकन मरीन सैनिक तुलागीवर तर अजून ३,००० मरीन आसपासच्या बेटांवर चालून गेले.[१०९] आता तुलागीतील जपानी शिबंदी अगदीच तोकडी झालेली होती. तुलागी आणि गावुतु-तानांबोगोच्या लढाईत तेथील एकूण एक जपानी सैनिक मारला गेला. ग्वादालकॅनालवर चालून गेलेल्या सैन्याने तेथील जपान्यांनी बांधलेला होनियारा आंतरराष्ट्रीय विमानतळ काबीज केला.[११०] येथून ग्वादालकॅनाल आणि सोलोमन द्वीपांच्या लढाईला तोंड फुटले. पुढचे संपूर्ण वर्ष दोन्ही पक्ष समद्रात आणि जमिनीवर झुंजत राहिले. यात जपान्यांची परिस्थिती हळूहळू कमकुवत झाली आणि शेवटी जपानला दक्षिण प्रशांतातून पळ काढावा लागला.[१११]\nसंदर्भ आणि नोंदीसंपादन करा\n^ मे ७च्या सकाळी अमेरिकन विमानवाहू नौकांवरील विमानांचे पृथक्करण: लेक्झिंग्टन- ३५ एस.बी.डी. डॉंटलेस डाइव्ह बॉम्बर, १२ टी.बी.डी. डेव्हास्टेटर टॉरपेडोफेकी विमाने, १९ वाइल्डकॅट लढाऊ विमाने; यॉर्कटाउन- ३५ डॉंटलेस, १० डेव्हास्टेटर, १७ एफ४एफ-३ लढाऊ विमाने(लंडस्ट्रॉम, पर्ल हार्बर टू मिडवे, पृ. १९०).\n^ छोट्या लढाऊ नौकांमध्ये पाच सुरुंगशोधक, दोन सुरुंगपेरक, २ पाणबुड्यांचा पाठलाग करणाऱ्या आणि तीन गनबोटी होत्या. जपानी विवानौकांवरील विमानांचे पृथक्करण: शोकाकु- २१ ऐची डी३ए टाइप ९९ कान्बाकु डाइव्ह बॉम्बर, १९ नाकाजिमा बी५एन टाइप ९७ कान्को टॉरपेडोफेकी विमाने, १८ ए६एम झीरो लढाऊ विमाने; झुइकाकु- २१ कान्को, २२ कान्बाकु, २० झीरो; शोहो- ६ कान्को, ४ मित्सुबिशी ए५एम टाइप ९६ लढाऊ विमाने, ८ झीरो (लंडस्ट्रॉम, पर्ल हार्बर टू मिडवे, पृ. १८८; मिलॉट, पृ. १५४.) क्रेसमन (पृ.९३)च्या अनुसार शोहोवर सगळ्या प्रकारची मिळून १३ लढाऊ विमाने होती.\n^ विल्मॉट (१९८३), पृ. २८६; क्रेव्ह, पृ. ४४९; गिलिसन, पृ. ५१८-५१९. यॉर्कटाउनवरील १६ तर लेक्झिंग्टनवरची ५१ विमाने नष्ट झाली. यात ३३ एस.बी.डी. डॉंटलेस, १३ टी.बी.डी. डेव्हास्टेटर आणि २१ एफ४एफ वाइल्डकॅट शामिल होती. रॉयल ऑस्ट्रेलियन एरफोर्सचे एक पीबीवाय कॅटेलिना प्रकारचे समुद्री टेहळणी विमान ४ मे आणि अजून एक ६ मेला पडले (गिलिसन). याशिवाय ४०व्या टेहळणी स्क्वॉड्रनचे एक बी-१७ प्रकारचे विमान ७ मेला मोहीमेवरुन परतत असताना इंधन संपल्याने कोसळले. (सालेकर, पृ. १८१).\n^ विमानवाहू नौकांवरील मृत्यू: यॉर्कटाउन-१४, लेक्झिंग्टन-२१. लढाऊ नौकांवरील खलाशी: लेक्झिंग्टन-२१६, यॉर्कटाउन-४०, सिम्स-१७८, नियोशो-१७५, शिकागो-२ (फिलिप्स; ONI, पृ. २५-४५). ऑस्ट्रेलियाच्या विमानांतील १० वैमानिक व सैनिक.\n^ लंडस्ट्रॉम, ग्वादालकॅनाल कॅंपेन, पृ. ९२; विल्मॉट (१९८३), पृ.२८६; मिलॉट, पृ.१६०. विवानौकांवरील नष्ट झालेली विमाने: १९ झीरो, १९ कान्बाकु, ३१ कान्को. मिलॉटच्या अनुसार याशिवाय दोन कावानिशी एच६के समुद्री टेहळणी विमाने, पाच मित्सुबिशी जी४एम (टाइप १), तीन छोटी समुद्रीविमाने, आणि ८७ विवानौकांवरील विमाने नष्ट झाली होती\n^ मृत सैनिकांची संख्या: विवानौकांवरील विमानराखे-९०, शोहो-६३१, शोकाकु-१०८, तुलागी आक्रमणसेना-८७, इतर छोट्या विमानांतील सैनिक व वैमानिक-५० (पीटी, पृ.१७४-१७५; गिल, पृ.४४; टुली, आयजेएन शोहो आणि आयजेएन शोकाकु).\n^ पार्कर, पृ.३; मिलॉट, पृ.१२-१३.\n^ मरे, पृ.१६९-१९५; विल्मॉट (१९८२), पृ.४३५; विल्मॉट (२००१), पृ. ३–८; मिलॉट, पृ.१२-१३; हेन्री, पृ.१४; मॉरिसन, पृ.६.\n^ अमेरिकन सैन्यदल सेनाइतिहास केंद्र (USACMH) (खंड दुसरा), पृ. 127; पार्कर, पृ. 5; फ्रॅंक, पृ. 21–22; विल्मॉट (1983), पृ. 52–53, विल्मॉट (2002), पृ. 10–13; हायाशी, पृ. 42–43; डल, पृ. 122–125; मिलॉट, पृ. 24–27; दाल्बास, पृ. 92–93; हेन्री, पृ. 14–15; मॉरिसन, पृ. 10; पार्शाल, पृ. 27–29. The सेन्शी सोशोअनुसार पोर्ट मोरेस्बीवर चढाई करण्याचा निर्णय इनोऊचा नव्हता, तर जपानच्या आरमार आणि सैन्यांनी जानेवारी 1942मध्ये हे आपापसात ठरवले होते.(बुलार्ड, पृ. 49).\n^ गिल, पृ. 39, हॉइट, पृ. 8–9; विल्मॉट (1983), पृ. 84; विल्मॉट (2002), पृ. 12–13 आणि 16–17; हायाशी, पृ. 42–43 आणि 50–51; डल, पृ. 122–125; मिलॉट, पृ. 27–31; लंडस्ट्रॉम (2006), पृ. 138; बुलार्ड, पृ. 50; पार्शाल, पृ. 27–29 आणि 31–32. मिडवे द्वीप आणि ॲल्युशियन द्वीपसमूहांचा ताबा मिळे पर्यंत फिजी आणि सामोआवर हल्ला न करण्याचा ��िर्णय जपानी सैन्य आणि आरमाराने संयुक्तपणे घेतला होता.(हायाशी, पृ. 50). सेन्शी सोशोअनुसार जपानी आरमाराने समाराई द्वीप जिंकून लुईझिएड्समधून चीनच्या खाडीवर आधिपत्य मिळवण्याचा बेत केलेला होता(बुलार्ड, पृ. 56).\n^ जर्सी, पृ. 57, विल्मॉट (2002), पृ. 16–17, डल, पृ. 122–124; लंडस्ट्रॉम (2006), पृ. 121–122; दाल्बास, पृ. 94; मॉरिसन, पृ. 11; पार्शाल, पृ. 57–59. सुरुवातीस ऑपरेशन मोमध्ये कागा ही जपानी विवानौका देण्यात आली होती पण एकच विवानौका असण्यावर ॲडमिरल इनोउने नापसंती दर्शवली. त्यामुळे उच्चाधिकाऱ्यांनी मग पाचवा तांडा या मोहीमेवर धाडला(लंडस्ट्रॉम आणि पार्शाल).\n^ पार्कर, पृ. २०-२२; विल्मॉट, (२००२), पृ. २१-२२; पार्शाल, पृ. ६०. अज्ञात कारणास्तव जपानी आरमाराने आपला वापरात असलेला कूटसंदेशकोड आरओ १ एप्रिल १९४२ च्या ऐवजी २७ मेला बदलला. (विल्मॉट, पृ. २१-२२; लंडस्ट्रॉम (२००६), पृ. ११९). अमेरिकेचे कूटसंदेशउकलन पथक वॉशिंग्टन डी.सी. आणि पर्ल हार्बर तर ऑस्ट्रेलियाचे असेच पथक मेलबर्नमध्ये कार्यरत होते.(प्रादोस, पृ. 300–303).\n^ प्रादोस, पृ. 301.\n^ पार्कर, पृ. 24; प्रादोस, पृ. ३०२–३०३; हॉइट, पृ. 7; विल्मॉट (2002), पृ. 22–25; लंडस्ट्रॉम, पर्ल हार्बर टू मिडवे, पृ. 167; क्रेसमन, पृ. 83; मिलॉट, पृ. 31–32; लंडस्ट्रॉम (2006), पृ. 121–122, 125, आणि 128–129; हेन्री, पृ. 14–15; होम्स, पृ. 69–72; मॉरिसन, पृ. 11–13; पार्शाल, पृ. 60–61; क्रेव्ह, पृ. ४४७. ब्रिटिशांनी श्रीलंकेत कोलंबो येथे बिनतारी संदेश धरण्यासाठीचे केंद्र उभारले होते. भाषांतरातील चुकांमुळे सुरुवातीस अमेरिकनांचा समज झाला की शोहो ही रायुकाकु ही ८४ विमाने असलेली विवानौका होती (होम्स, पृ. 70). मिडवेच्या लढाईत पकडलेल्या जपानी सैनिकाकडून बरोबर भाषांतर कळल्यावर त्यांचा गैरसमज दूर झाला (लंडस्ट्रॉम आणि मॉरिसन, पृ. ११). जपान्यांनी लुईझिएड्समधील बेटांना सांकेतिक नावे दिलेली नव्हती, त्यामुळे त्यांच्या कूटसंदेशातील उल्लेख पाहून अमेरिकनांना हे संदेश उकलणे सोपे झाले (होम्स, पृ. ६५). पार्करच्या मते (पृ. २२-२३) या संदेशांवर डग्लस मॅकआर्थरचा विश्वास नव्हता. जेव्हा त्याच्या विमानांना जपानी युद्धनौका लुईझिएड्स आणि न्यू गिनीच्या जवळ दिसल्या तेव्हा कोठे त्याला पटले की जपानी सैन्य पोर्ट मोरेस्बीवर चालून जाणार आहे.\n^ विल्मॉट (2002), पृ. 25–26; लंडस्ट्रॉम (2006), पृ. 139; स्पेक्टर, पृ. 157.\n^ हाशिमोतो (1954), पृ. 54; हॅकेट आणि किंग्सेप \"RO-33\" आणि \"RO-34\".\n^ मिलॉट, पृ. 37; लंडस्ट्र��म (2006), पृ. 147.\n^ मॉरिसन, पृ. 20.\n^ लंडस्ट्रॉम, पर्ल हार्बर टू मिडवे, पृ. 181–182; हॉइट, पृ. 35; डल, पृ. 130; लंडस्ट्रॉम (2006), पृ. 155–156.\n^ लंडस्ट्रॉम, पर्ल हार्बर टू मिडवे, पृ. 190; क्रेसमन, पृ. 95; डल, पृ. 130; लंडस्ट्रॉम (2006), पृ. 166.\n^ लंडस्ट्रॉम, पर्ल हार्बर टू मिडवे, पृ. 190–191; हॉइट, पृ. 38; क्रेसमन, पृ. 95; मिलॉट, पृ. 58–59; लंडस्ट्रॉम (2006), पृ. 166. झुइकाकुवरील टॉरपेडोफेकी विमानांचे नेतृत्तव शिगेकाझु शिमाझाकीकडे होते.\n^ लंडस्ट्रॉम, पर्ल हार्बर टू मिडवे, पृ. 207–208; डल, पृ. 132; लंडस्ट्रॉम (2006), पृ. 169; गिलison, पृ. 519.\n^ लंडस्ट्रॉम, पर्ल हार्बर टू मिडवे, पृ. 219–220; हॉइट, पृ. 64 आणि 77; क्रेसमन, पृ. 101; Hoehling, पृ. 47; मिलॉट, पृ. 78–79; डल, पृ. 132; लंडस्ट्रॉम (2006), पृ. 171 आणि 180–182.\n^ लंडस्ट्रॉम, पर्ल हार्बर टू मिडवे, पृ. 278; हॉइट, पृ. 132–133; मिलॉट, पृ. 106; डल, पृ. 134; लंडस्ट्रॉम (2006), पृ. 195–196; दाल्बास, पृ. 108.\n^ विल्मॉट (२००२), पृ.३७-३८\n^ विल्मॉट (२००२), पृ.३७-३८; मिलॉट, पृ. ११४, ११७-११८; डल, पृ१३५; लंडस्ट्रॉम (२००६), पृ. १३५; दाल्बास, पृ. १०१; इतो, पृ. ४८; मॉरिसन, पृ. ६३-६४.\n^ विल्मॉट (१९८३), पृ. २८६-२८७, ५१५; मिलॉट, पृ. १०९-१११, १६०; क्रेसमन, पृ. ११८-११९; डल, पृ. १३५; स्टिल, पृ. ७४-७६; पीटी, पृ. १७४-१७५.\n^ ओनी, पृ. ४६-४७; मिलॉट, पृ. ११३-११५, ११८; डल, पृ. १३५; स्टिल, पृ. ४८-५१; पार्शल, पृ. ४०७. यॉर्कटाउनवर खलाशी असलेल्या ऑस्कार डब्ल्यु. मायर्स या मशिनिस्टच्या लक्षात आले की यॉर्कटाउन बुडण्यामागे हॅंगर डेकवर असलेल्या पेट्रोलला लागलेली आग हे मोठे कारण होते. त्याने एक अशी यंत्रणा विकसित केली ज्याने पेट्रोलच्या नलिकांचा वापर करून झाला की त्यातील पेट्रोल परत टाकीत जाईल आणि नलिका आपोआप परत कर्बवायूने भरल्या जातील. असे केल्याने नलिकांना व तात्पर्याने हॅंगर डेकला आग लागण्याची शक्यता अनेक पटीने कमी झाली. ही यंत्रणा लवकरच अमेरिकेच्या पूर्ण आरमारात लावण्यात आली. (पार्शल, पृ.४०७).\n^ क्रेव्ह, पृ. ४५१; गिलिसन, पृ. ५२३-५२४. गिलिसनच्या अनुसार क्रेसवर दोस्तांनीच चढवलेला हल्ला फ्लेचर आणि मॅकआर्थरमधील गोंधळाचा परिणाम होता.\n^ दाल्बास, पृ. १०२; स्टिल, पृ. ४-५, ७२-७८. अमेरिकन आरमाराने नंतर या लढाईच्या स्मृतिप्रीत्यर्थ आपल्या एका विमानवाहू नौकेचे नाव यु.एस.एस. कॉरल सी असे ठेवले.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी ०८:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://raigad.gov.in/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-30T08:00:13Z", "digest": "sha1:LHTLA3KXCXWOWIUBVFALQABH6PJ4GXVL", "length": 11597, "nlines": 163, "source_domain": "raigad.gov.in", "title": "आमच्याशी संपर्क साधा | जिल्हा रायगड, महाराष्ट्र शासन | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nकोव्हिड-19 हॉस्पिटल बेड उपलब्धता\nकोव्हीड-19 प्रसिद्धीपत्रक / डॅशबोर्ड\nरायगड जिल्हा लस वितरण प्रसिद्धीपत्रक\nमाझे कुटुंब – माझी जबाबदारी\nमा. जिल्हाधिकारी रायगड यांचा संदेश\nमा. जिल्हाधिकारी रायगड यांचे आदेश\nउपविभागीय अधिकारी कार्यालयांकडून जारी करण्यात आलेले कंटेनमेंट झोन आदेश\nकोव्हीड-१९ संबंधित ई-शासन — ऑनलाईन सॉफ्टवेअर्स\nसी. क्यू. एम. एस.\nकोविड-19 हॉस्पिटल बेड उपलब्धता माहिती (पनवेल महानगरपालिका )\nआरोग्य सेतु अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी लिङ्क (URL)\nकोविड -19 ई-पास सुविधा\nसंपर्क, आवाहन आणि प्रेस नोट\nमहाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग\nभारत सरकार स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय संकेतस्थळ\nजन माहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी\nतहसिल आणि पोलीस ठाणे\nआपले सरकार सेवा केंद्र (सी एस सी)\nमहाराष्ट्र शासन दिनदर्शिका(ई-बुक), सार्वजनिक व स्थानिक सुट्ट्या\nडिजिटल पेमेंट – ई – दान पेटी\nश्री क्षेत्र हरिहरेश्वर येथील इ-दानपेटी बाबत नागरिकांच्या प्रतिक्रिया\nअष्टविनायक मंदिर, महड येथील इ-दानपेटी बाबत नागरिकांच्या प्रतिक्रिया\nरास्त भाव दुकानातील भीम ऍपद्वारे कॅशलेस सुविधेबाबत म्हसळा येथील नागरिकांच्या प्रतिक्रिया\nरायगड जिल्हा पर्यटन ऍप\nरायगड जिल्हा वेबसाइटवर अपलोड करण्यासाठीचे नमुना पत्र\nएसटीडी आणि पिन कोड\nइत्तर ऑनलाईन सॉफ्टवेअर प्रोजेक्ट\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (पीएम – किसान)\nजिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच\nरायगड जिल्हा पर्यटन ऍप\nरायगड पर्यटन विविधा ( फ्लिपिंग ई-बुक)\nरायगड पर्यटन विविधा पीडीएफ बुक (सुलभ अभिगम्यतेसाठी (For navigation) हायपरलिंक क���लेले अनुक्रमणिका व इतर पाने)\nरायगड जिल्ह्यातील धार्मिक स्थळे\nरायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध समुद्रकिनारे\nरायगड जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण\nरायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाणे\nवेबसाईटवर माहिती होस्ट करण्यासाठीचे पत्र\nसार्वजनिक सुविधा प्रणाली (नियतन व वितरण)\nमायक्रोसॉफ्ट इंडिक इनपुट टूल मराठी\nमराठी यूनिकोड टायपिंग वापरण्याविषयी माहिती – पुस्तक\nमायक्रोसॉफ्ट इंडिक इनपुट टूल हिंदी\nहिंदी युनिकोड टायपिंग वापरण्याविषयी माहितीपुस्तक\nसार्वजनिक व स्थानिक सुट्ट्या\nठाणे-पालघर-रायगड या प्रादेशिक योजनेतील विकास केंद्राची अधिसूचना, अहवाल व नकाशे\nहे संकेतस्थळ राष्ट्रीय सूचना-विज्ञान केंद्र (एन.आय.सी.) यांच्याद्वारे विकसित करण्यात आली आहे आणि या संकेतस्थळावरील माहिती ही संबंधित विभागाकडून प्राप्त झालीली आहे. जर तुम्हाला ह्या संकेतस्थळाबद्दल काही शंका असेल, तर आपण संकेतस्थळ माहिती व्यवस्थापक, रायगड जिल्हा संकेतस्थळ व निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, अलिबाग-रायगड, यांना लिहू शकता. संकेतस्थळावरील माहिती, डिझाइन किंवा तंत्रज्ञानाशी संबंधित कोणताही अभिप्राय आपण अभिप्राय पृष्ठवर जाऊन देऊ शकतात. आपण खालील पत्त्यावर आमच्याशी संपर्क साधू शकता:\nसंकेतस्थळ माहिती व्यवस्थापक (डब्लू.आय.एम.) रायगड जिल्हा संकेतस्थळासाठी आणि\nनिवासी उप-जिल्हाधिकारी व अपर जिल्हा दंडाधिकारी,\nजिल्हा – रायगड (महाराष्ट्र)\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हाधिकारी रायगड , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jul 23, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/nagpur-news-marathi/devendra-fadnavis-he-had-said-i-will-come-again-will-the-prophecy-come-true-nagpurkars-were-curious-nrat-149981/", "date_download": "2021-07-30T07:04:31Z", "digest": "sha1:WPP74N77SF2WBRCEDMNWF6LPMXF65INX", "length": 13389, "nlines": 177, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "नागपूर | देवेंद्र फडणवीस : ‘मी पुन्हा येईल’, असं म्हणाले होते; भविष्यवाणी खरी ठरणार का? नागपुरकरांना लागली उत्सुकता | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nजन्मदरवाढीसाठीचा अट्टाहास : जितकी मुले, तितके जास्त पैसे मिळणार; चीनचे ‘हे’ शहर मुलामागे पैसे देणार, जाणून घ्या नेमकं प्रकरण\nGoogle Doodle सोबत ��रा टोक्यो ऑलिम्पिकचे स्वागत, युजर्सला मिळणार ॲनिमेटेड गेम्स खेळण्याची संधी\n…पण लक्षात कोण घेतो, पालकांची काळजी वाढवणारे लहानग्यांचे ‘महाजाल’\nCM ठाकरे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर, पूरस्थितीची पाहणी करून घेणार आढावा बैठक\nपरळीत पूरग्रस्तांसाठी पंकजा मुंडेंची मदतफेरी\nघाटकोपर-मानखुर्दला जोडणाऱ्या उड्डाण पुलाला छत्रपती शिवाजी महाराज यांचेच नांव प्रस्ताव मंजूर\nनागपूरदेवेंद्र फडणवीस : ‘मी पुन्हा येईल’, असं म्हणाले होते; भविष्यवाणी खरी ठरणार का\nपंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या मंत्रिमंडळात (Union Cabinet) महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांची वर्णी लागणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणावर आता देवेंद्र फडणवीस यांनी अधिकृतपणे प्रतिक्रिया दिली आहे.\nनागपूर (Nagpur). महाराष्ट्राचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते (The Leader of the Opposition in the Maharashtra Legislative Assembly) आणि माजी मुख्यमंत्री (Former Chief Minister) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू आहे. विशेष म्हणजे, नागपुरकरांना याविषयी अधिक उत्सुकता लागलेली आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या मंत्रिमंडळात (Union Cabinet) महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांची वर्णी लागणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणावर आता देवेंद्र फडणवीस यांनी अधिकृतपणे प्रतिक्रिया दिली आहे.\nनागपूर/ भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ लसीची लहान मुलांवर प्राथमिक चाचणी सुरू; चार ठिकाणी होणार ‘क्लिनिकल ट्रायल’\nकाय म्हणाले देवेंद्र फडणवीस \nनागपूर येथे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी दिल्ली ला जाईल अशी चर्चा नेहमीच असते, मात्र आमच्या पक्षात आमचे नेते पीएम मोदीजी जे आदेश करतात ते शिरोधार्य असतो. मात्र, ज्याला भाजप आणि महाराष्ट्राचा राजकारण ज्याला कळतं त्याला हे लक्षात येईल की मी महाराष्ट्राच्या बाहेर जाण्याची सुतराम शक्यता नाहीये.\nशुभचिंतकांना वाटते, मी दिल्लीला जावे \nहे माझे शुभचिंतक आहेत त्यांना वाटतंय की, मला दिल्लीमध्ये काहीतरी मिळालं तर त्यांना आनंद होईल. मात्र माझ्या दिल्लीला जाण्याची शक्यता काही नाही. त्यांना असं वाटतं की मी दिल्लीला गेलो तर बल�� टळेल… मात्र बला टळणार नाहीये हे स्पष्ट सांगतो असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारला एक सूचक इशाराच दिला आहे.\nविधानसभा अध्यक्षपदावर फडणवीसांची प्रतिक्रिया\nनागपुरात देवेंद्र फडणवीस यांना याबाबत पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, आधी निवडणूक होऊ द्या, अजून निवडणूक जाहीर झालेली नाही. निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजप आपली रणनीती सर्वांसमोर आणेल. आधी त्यांना निवडणूक घेण्याचा निर्णय करू द्या. ही गुंतागुंत काय ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोडवायची आहे. जोवर त्यांचा अध्यक्षपदाचा निर्णय होत नाही तोवर आम्ही काहीही प्रतिक्रिया देणार नाही, जेव्हा ते निवडणूक जाहीर करतील तेव्हा आमची रणनिती तुमच्या समोर येईल.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nअर्ध्या वेतनांवर ५ वर्षांची सुटीमहाराष्ट्र सरकारनेही या योजनेचा विचार करावा\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nऑनलाइन शिक्षणामुळे पालकांची चिंता वाढते आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.vishvasnews.com/marathi/politics/fact-check-a-picture-from-2018-candle-march-goes-viral-with-fake-claims/", "date_download": "2021-07-30T06:56:38Z", "digest": "sha1:7S62IB35QQPANGRE6L6B4TXKHBJHRKAM", "length": 15883, "nlines": 109, "source_domain": "www.vishvasnews.com", "title": "Fact check: Pictures from 2018 candle march go viral with fake claims - Fact Check: २०१८ च्या कॅण्डल मार्च चे छायाचित्र आता होत आहे खोट्या दाव्यासह व्हायरल", "raw_content": "\nFact Check: २०१८ च्या कॅण्डल मार्च चे छायाचित्र आता होत आहे खोट्या दाव्यासह व्हायरल\nनिष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात, व्हायरल पोस्ट खोटी ठरली. गुलनाज ला न्याय मिळ्वण्याच्यानावावर व्हायरल होत असलेले छायाचित्र २ वर्षं जुने आहे.\nनवी दिल्ल��� (विश्वास न्यूज): बिहार च्या गुलनाज हत्याकांड नंतर सोशल मीडिया वर एक छायाचित्र व्हायरल होत आहे. या छायाचित्रात तेजस्वी यादव कॅण्डल मार्च काढताना दिसतात. या छायाचित्रावरून यूजर्स दावा करत आहे कि, गुलनाज ला न्याय मिळवून देण्याकरता, तेजस्वी यादव यांनी रस्त्यावर उतरून कॅण्डल मार्च काढले.\nविश्वास न्यूज ने व्हायरल दाव्याचा तपास केला, तपासादरम्यान हा दावा खोटा असल्याचे समजले. तेजस्वी यादव चे जुने छायाचित्र आता गुलनाज ला न्याय मिळवण्यासाठी काढण्यात आलेल्या कॅण्डल मार्च च्या नावाने व्हायरल होत आहे.\nकाय होत आहे व्हायरल\nफेसबुक यूजर युवाराजद बड़हरिया ने १६ नोव्हेंबर एक फोटो अपलोड करून लिहले, “बिहार की बेटी गुलनाज़ के इंसाफ के लिए Tejashwi Yadav कैंडल मार्च के साथ सड़क पर उतर गए हैं देखते हैं अपराधी कब तक फांसी पर लटकते हैं देखते हैं अपराधी कब तक फांसी पर लटकते हैं\nअर्थात: बिहार ची मुलगी गुलनाज ला न्याय मिळावा यासाठी तेजस्वी यादव, कॅण्डल मार्च घेऊन रस्त्यावर उतरले. आता बघूया अपराध्यांना कधी फासी वर लटकावतात.\nफेसबुक सोबतच इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स देखील हे छायाचित्र याच दाव्यासह व्हायरल होत आहे.\nया फेसबुक पोस्ट चे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.\nविश्वास न्यूज ने सगळ्यात आधी व्हायरल छायाचित्राला निरखून बघितले, त्यात एका पण व्यक्तीने मास्क लावला नव्हता. कोरोनाव्हायरस महामारी दरम्यान हे शक्य नाही. या नंतर आम्ही हे छायाचित्र, गूगल रिव्हर्स इमेज सर्च मध्ये अपलोड करून इंटरनेट वर शोधले. हे छायाचित्र आम्हाला बऱ्याच वेग-वेगळ्या ठिकाणी सापडले.\nABP Live च्या वेबसाईट वर आम्हाला या संबंधित एक न्यूज मिळाली. यात सांगितले गेले होते कि पटना मध्ये एक मोठे कारोबरी गुंजन खेमका यांच्या हत्येच्या विरोधात व्यावसायिकांनी कॅण्डल मार्च काढले, त्यात तेजस्वी यादव हे देखील सहभागी झाले. पटना च्या जेपी गोलंबर ते डाकबंगला चौकापर्यंत शांतीपूर्ण कॅण्डल मार्च काढला गेला. या कॅण्डल मार्च मध्ये मोठ्या संख्येत व्यावसायिक सहभागी झालेत. हि बातमी २४ डिसेंबर २०१८ रोजी प्रकाशित झाली होती. हि संपूर्ण बातमी इथे वाचा.\nसर्च च्या वेळी आम्हाला तेजस्वी यादव च्या ट्विटर हॅन्डल वर काही जुने छायाचित्र देखील मिळाले. डिसेंबर २०१८ रोजी केलेल्या या ट्विट मध्ये लिहले गेले होते, “‘व्यवसायी ग��ंजन खेमका की हत्या और बिहार में बढ़ते अपराध के विरोध में आज शाम पटना में विभिन्न सामाजिक, व्यावसायिक और औधोगिक संगठनों द्वारा आयोजित कैंडल मार्च में भाग लेकर शांतिपूर्ण विरोध प्रदर्शन किया कैंडल मार्च पटना के जेपी गोलंबर से डाकबंगला चौराहे तक निकाला गया कैंडल मार्च पटना के जेपी गोलंबर से डाकबंगला चौराहे तक निकाला गया\nव्यवसायी गुंजन खेमका की हत्या और बिहार में बढ़ते अपराध के विरोध में आज शाम पटना में विभिन्न सामाजिक, व्यावसायिक और औधोगिक संगठनों द्वारा आयोजित कैंडल मार्च में भाग लेकर शांतिपूर्ण विरोध प्रदर्शन किया कैंडल मार्च पटना के जेपी गोलंबर से डाकबंगला चौराहे तक निकाला गया कैंडल मार्च पटना के जेपी गोलंबर से डाकबंगला चौराहे तक निकाला गया\nतपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही जागरण डॉट कॉम चे प्रभारी अमित आलोक यांच्या सोबत संपर्क केला. त्यांनी व्हायरल छायाचित्रावरून सांगितले कि हे २०१८ चे आहे, जेव्हा पटना चे मोठे व्यावसायिक गुंजन खेमका यांच्या हत्येच्या विरोधात व्यावसायिकांनी कॅण्डल मार्च काढले होते. यात तेजस्वी यादव देखील सहभागी झाले होते. हे व्हायरल छायाचित्र तेव्हाचे आहे.\nशेवटी आम्ही व्हायरल पोस्ट शेअर करणारे फेसबुक यूजर, युवाराजद बड़हरिया यांचे अकाउंट तपासले, त्यात आम्हाला कळले कि हा पेज सिवान वरून चालवला जातो.\nनिष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात, व्हायरल पोस्ट खोटी ठरली. गुलनाज ला न्याय मिळ्वण्याच्यानावावर व्हायरल होत असलेले छायाचित्र २ वर्षं जुने आहे.\nनिष्कर्ष: निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात, व्हायरल पोस्ट खोटी ठरली. गुलनाज ला न्याय मिळ्वण्याच्यानावावर व्हायरल होत असलेले छायाचित्र २ वर्षं जुने आहे.\nClaim Review : बिहार ची मुलगी गुलनाज ला न्याय मिळावा यासाठी तेजस्वी यादव, कॅण्डल मार्च घेऊन रस्त्यावर उतरले. आता बघूया अपराध्यांना कधी फासी वर लटकावतात.\nClaimed By : युवाराजद बड़हरिया\nFact Check: मुंबई दवाखान्याच्या डीन च्या नावाने व्हायरल होत असलेला दावा खोटा\nFact Check : उर्मिला मातोंडकर नाही आहे मोहन भागवत ची भाच्ची, व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे\nFact Check: भारतात विकल्या जाणाऱ्या कॅडबरी प्रॉडक्ट्स मध्ये बीफ असल्याचा व्हायरल दावा खोटा\nFact Check : दवाखान्याच्या उदघाटनाचे ६ वर्ष जुने छायाचित्र आता खोट्यादाव्यांसह होत आहे व्हायरल\nFact-Check: जेवणात काळ्या मिरची चा उपयोग केल्यानी कोरोनाव्हायरस चा उपचार किंवा बचाव शक्य नाही, व्हायरल पोस्ट खोटी आहे\nFact Check: मुंबई दवाखान्याच्या डीन च्या नावाने व्हायरल होत असलेला दावा खोटा\nFact Check : उर्मिला मातोंडकर नाही आहे मोहन भागवत ची भाच्ची, व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे\nFact Check: भारतात विकल्या जाणाऱ्या कॅडबरी प्रॉडक्ट्स मध्ये बीफ असल्याचा व्हायरल दावा खोटा\nFact Check: प्रियंका चतुर्वेदी यांचा ‘नमो अगेन’ स्लोगन चा कुर्ता घातलेले छायाचित्र खोटे\nFact-check: चीन च्या पुराचे जुने छायाचित्र आत्ताचे सांगून व्हायरल\nFact Check: मुंबई च्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या मृत्यू ची व्हायरल पोस्ट खोटी आहे\nFact Check: बाबरी मस्जिद निर्माण वर अखिलेश यादव ने ट्विट केले नाही, व्हायरल पोस्ट खोटी आहे\nFact Check: सिलेंडर वर केंद्र सरकार पेक्षा जास्ती टॅक्स वसूल करायचा दावा खोटा\nFact Check: अमित शाह आणि ओवैसी चे हे छायाचित्र खोटे, आधी देखील व्हायरल झाले होते एडिटेड छायाचित्र\nFact Check: कृषी मंत्र्यांना पदावरून काढल्याचे आणि कृषी कायदा बदलल्याचे खारीज करणारी पोस्ट खोटी आहे\nआरोग्य 12 राजकारण 254 विश्व 2 व्हायरल 257 समाज 56 स्वास्थ्य 8\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://chaitapari.com/author/chris-pullen945/", "date_download": "2021-07-30T06:48:39Z", "digest": "sha1:F5JFZ2IYGROY3CX6TP4F5EUV262J2OS3", "length": 4595, "nlines": 100, "source_domain": "chaitapari.com", "title": "chris.pullen945, Author at Chai Tapari", "raw_content": "\nमहाराष्ट्राचे दैवत महाराजांच्या हातांचे व पायांचे ठसे असणारे एकमेव ठिकाण\nसंपूर्ण महाराष्ट्र ज्यांच्या नावाने ओळखला जातो, ज्यांचे फक्त नाव कानावर पडताच अंगावर शहारा (काटा) येतो, प्रत्येक मराठी माणसाच्या सळसळणाऱ्या रक्तामध्ये ताकद निर्माण होते ते...\nइंडोनेशिया देशाच्या चलनात भगवान गणेशाचा फोटो का आहे\nइंडोनेशिया हा एक इस्लामी देश आहे आणि बहुसंख्य लोक इस्लाम धर्म मानतात. सुमारे 89 टक्के लोक मुस्लिम आणि 3 टक्के हिंदू आहेत, परंतु हजारो...\nछत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार नक्की कुठे आहे\nजगाच्या पाठीवर फक्त आणि फक्त रयतेसाठी स्वराज्याची स्थापना करणारा आणि आपले राज्य हे फक्त रयतेसाठी चालवणारा राजा एकमेव राजा म्हणजे \"छत्रपती शिवाजी महाराज\" असा...\nकोव्हिड-19 पासून संरक्षण कसं करायचं\nकोरोना विषाणू आहे काय सुरुवातीच्या रुग्णांमधून घेतलेल्या या विषाणूच्या सॅम्पलची प्रयोगशाळेत चाच���ी करण्यात आली. त्यानंतर चीनचे अधिकारी आणि जागतिक...\nमरणानंतर तृतीयपंथां सोबत काय होते\nतृतीयपंथ (छक्का ) म्हणजे फक्त एक शब्द नाही तर यासोबत जोडली जाते ती म्हणजे घृणा, तिरस्कार, असहाय्य अशी पीडा, मनुष्य असूनही जनावरासारखी वागणूक जसे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.filmibhonga.com/mumbawood/genelia-to-debut-in-marathi-movie/", "date_download": "2021-07-30T07:32:15Z", "digest": "sha1:MBGD7RBNRLLH6LB4ESWZMXX4N5LB6QSS", "length": 11911, "nlines": 47, "source_domain": "marathi.filmibhonga.com", "title": "जेनेलिया देशमुखचे पुनरागमन पहिला चित्रपट मराठी असेल अशी रितेश देशमुखची इच्छा. | FilmiBhonga Marathi", "raw_content": "\nजेनेलिया देशमुखचे पुनरागमन पहिला चित्रपट मराठी असेल अशी रितेश देशमुखची इच्छा.\nजेनेलिया देशमुखचे पुनरागमन पहिला चित्रपट मराठी असेल अशी रितेश देशमुखची इच्छा.\nमाऊली चित्रपटाच्या प्रमोशन च्या निमित्तानं सध्या रितेश छोट्या पडद्यावर आणि बऱ्याच कार्यक्रमात झळकतोय. लै भारी नावाच्या सिनेमातून रितेश देशमुख ह्या बॉलिवूड च्या अभिनेत्याने मराठीत दमदार आगमन केलेलं आहेच. पण त्याची पत्नी जेनेलिया डिसुझा म्हणजेच देखमुखांची सून आणि सगळ्यांची जेनेलिया वहिनी सुद्धा मराठीत पदार्पण करेल अशी फिल्मी वर्तुळात चर्चा आहे. तुझे मेरी कसम ह्या चित्रपटात एकत्र काम केलेली ही जोडगोळी म्हणजे मराठमोळा आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांच्या मुलगा रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुझा. ह्यांची केमिस्ट्री तर आपण पाहिलीच आहे. तुझे मेरी कसम व्यतिरिक्त मस्ती सिनेमात सुद्धा ह्याचीच जोडी दिसून आली.\nरितेशने हिंदी सिनेसृष्टीत बऱ्यापैकी आपला जम बसवलाय. मराठमोळा, मजेदार, हॅपी गो लकी हिरो ते ‘एक व्हिलन’ सिनेमातील थंड रक्ताचा क्रूर खलनायक देखील रितेशने सादर केला आणि कायमच चाहत्यांचे प्रेम मिळवले आहे. लोभसवाण्या चेहऱ्याच्या जेनेलियाला मात्र हिंदी मध्ये फारसा ठसा उमटवता आला नाही. तरीही दक्षिणेकडे मात्र ती स्टार आहे. भरपूर दाक्षिणात्य चित्रपटात ती झळकली असून ते चित्रपट सुपर हिट झालेले आहेत. मात्र रितेशशी लग्न झाल्या पासून तिने सिनेमांना जणू रामराम ठोकला आहे.\nREAD ALSO : अनिकेत विश्वासराव चढणार बोहल्यावर\nआता २ मुलांच्या जन्मानंतरही जेनेलिया तितकीच सुंदर दिसते जितकी १० वर्षांपूर्वी पदार्पणाच्या वेळी सुंदर दिसायची. रितेशच्या मराठी चित्रपटांसाठी तिने निर���मितीमध्ये मदतही केलेली आहे. इतकेच नव्हे तर लै भारी आणि आगामी माऊली ह्या रितेशच्या मराठी सिनेमांमध्ये एकेका मराठी गाण्यात तिने नृत्य आणि अभिनय सादर केलाच आहे. रितेश बरोबर इतकी वर्षे संसार करून ती मराठी भाषेत पारंगत ही झालेली असणार. निदान मराठी काळात तर नक्कीच असणार. म्हणजे तिला मराठी चित्रपटांची रस्ता धरता येऊ शकतो. मराठी जमलेच नाही तर डबिंगची सोय देखील असतेच. त्यामुळे जेनेलिया च्या मराठी चाहत्यांना तिने मराठी चित्रपटात देखील काम करावे असे वाटते. आणि ह्याला दुजोरा खुद्द तिचाच नवरा रितेशही देताना दिसतो.\nरितेश म्हणतो जेनेलियाने आता चित्रपटांमध्ये पदार्पण करावे. आणि पाहिले मराठी चित्रपटातच. म्हणजे तिच्या होकारानंतर लगेच तो कामाला सुद्धा लागेल.रितेश च्या मराठीप्रेमामुळे तो नवनवीन सिनेमे काढत राहणार ह्यात शंका नाही. आणि जर जेनेलिया ने होकार दिलाच तर चांगली पटकथा शोधून रितेश सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवातही करेल कदाचित. आता नवऱ्याच्या ह्या गोड इच्छेला जेनेलिया हसून टाळते की दोन्ही मुलांना सांभाळून नवीन सिनेमाला हात घालते हे पाहणे खूप औत्सुक्यपूर्ण ठरेल.\nजेनेलिया आणि रितेशच्या जोडी मराठीत एक दमदार सिनेमातून पाहायला मिळणार असेल तर चाहत्यांना पर्वणीच ठरणार आहे. तर जेनेलियाने रितेशच्या ह्या मागणीला दुजोरा द्यावा अशी अपेक्षा करूयात.. नजीकच्या भविष्यात ‘तुला माझी शपथ’ असे काहीसे नाव असलेला सिनेमाही बघायला मिळू शकतो..\nअमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष\nअमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...\nवैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील\n'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...\n‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण\n��ळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...\n‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी\nमला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ). 'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...\nपळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री\nपळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/ahmednagar/minister-thorat-criticizes-fadnavis-374639", "date_download": "2021-07-30T08:41:05Z", "digest": "sha1:4GOF5KAD5X33354YKNKAJRRQH3CG3HM6", "length": 9002, "nlines": 124, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | मंत्री थोरात फडणवीसांवर बरसले ः काँग्रेस गुपकरमध्ये नाही, मुफ्तींसोबत जाऊन तुम्हीच देशप्रेम गुंडाळले", "raw_content": "\nमहेबूबा मुफ्तींसोबत काश्मीरची सत्ता उपभोगताना भाजपने आपले देशप्रेम खुंटीला टांगून ठेवले होते का असा संतप्त सवाल थोरात यांनी केला.\nमंत्री थोरात फडणवीसांवर बरसले ः काँग्रेस गुपकरमध्ये नाही, मुफ्तींसोबत जाऊन तुम्हीच देशप्रेम गुंडाळले\nसंगमनेर ः सातत्याने खोटे बोलून जनतेची फसवणूक आणि दिशाभूल करण्याच्या सवयीमुळे राज्यातील जनतेने भाजपला सत्तेवरुन दूर केले. मात्र, भाजप नेत्यांची खोटे बोलण्याची सवय गेली नाही. याच सवयीला जागून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत काश्मीरबद्दल बोलताना, पुन्हा एकदा काँग्रेस पक्षावर खोटे आरोप करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याची घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.\nप्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे, विरोधीपक्ष नेत्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस पक्ष गुपकर डिक्लेरेशनमध्ये सहभागी असल्याचे खोटे विधान केले आहे. काँग्रेस पक्षाचा गुपकर डिक्लेरेशनशी कोणताही संबंध नाही. मात्र, फडणवीस यांना काँग्रेस पक्ष गुपकर डिक्लेरेशनमध्ये सहभागी असल्याचा साक्षात्कार झाला व त्यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर टीका करण्याचा प्रयत्न केला.\nकाँग्रेसवर आरोप करण्याचा नादात आपण खोटे बोलत आहोत, याचे भानही त्यांना राहिले नाही. बोलण्याच्या अगोदर त्यांनी जरा माहिती घेतली असती तर बरे झाले असते, असेही थोरात म्हणाले. काँग्रेस पक्षाने देशाच्या स्वातंत्र्याची लढाई लढली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी आपल्या प्राणांची बाजी लावली आहे.\nइंदिरा गांधी व राजीव गांधी यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांनी देशासाठी बलिदान दिले आहे. देशप्रेम हे काँग्रेसच्या नसानसात आहे. महेबूबा मुफ्ती यांनी तिरंग्याच्या विरोधात केलेल्या विधानाचा, 52 वर्ष आपल्या मुख्यालयात तिरंगा न फडकवणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक फडणवीस आता विलाप करीत आहेत. परंतु 2017 साली याच महेबूबा मुफ्ती यांनी तिरंग्याच्या विरोधात विधान केले होते, त्यावेळेला भाजप त्यांच्याबरोबर सत्तेत होता. काँग्रेसने यासंदर्भात त्यांचा राजीनामा मागितला होता. तेव्हा मात्र भाजप सत्तेला चिकटून बसली होती. हेच त्यांचे स्ट्रॅटेजीक अलायन्स होते का\nमहेबूबा मुफ्तींसोबत काश्मीरची सत्ता उपभोगताना भाजपने आपले देशप्रेम खुंटीला टांगून ठेवले होते का असा संतप्त सवाल थोरात यांनी केला. काश्मीरमध्ये लोकशाही अस्तित्वात रहावी आणि भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर यावा यासाठी काँग्रेस पक्ष तेथील निवडणुकांमध्ये सहभागी झाला आहे. त्याचा गुपकर डिक्लेरेशनशी कोणताही संबंध नसल्याचे थोरात म्हणाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/kolhapur/police-escort-near-shiv-sena-and-ncp-office-belgaum-374277", "date_download": "2021-07-30T06:23:41Z", "digest": "sha1:2DOYNFW2NIVPQZAF6ACDR7UCZVYEUM5J", "length": 9785, "nlines": 125, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | सीमाभागात तणाव; शिवसेना, राष्ट्रवादीच्या कार्यालयाजवळ पोलिस बंदोबस्त", "raw_content": "\nमुख्यमंत्री बी. एस. येडीयुराप्पा यांच्यासह कर्नाटकातील अन्य नेत्यांनीही अजित पवार यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे\nसीमाभा���ात तणाव; शिवसेना, राष्ट्रवादीच्या कार्यालयाजवळ पोलिस बंदोबस्त\nबेळगाव - सीमाप्रश्‍नासंदर्भात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेले वक्तव्य व त्यानंतर कन्नड संघटनांनी केलेले आंदोलन या पार्श्‍वभूमीवर सीमाभागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे बेळगाव शहरातील महाराष्ट्र एकीकरण समिती, शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यालयाजवळ पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.\nमुख्यमंत्री बी. एस. येडीयुराप्पा यांनी 14 नोव्हेंबर रोजी मराठा विकास प्राधिकरणची स्थापना केली. त्यासाठी 50 कोटी रूपयांची तरतूद केली. एकीकडे भारतीय जनता पक्षाकडून त्याबाबत आनंदोत्सव साजरा केला जात असतानाच कन्नड संघटनांनी या प्राधिकरण स्थापनेलाही विरोध केला आहे. या निर्णयाच्या विरोधात मुख्यमंत्री येडीयुराप्पा यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले आहे.\nराज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर सीमाप्रश्‍नाबाबतच्या पाठपुराव्याला वेग आला आहे. त्यामुळेच मंगळवारी (ता.17) दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सीमालढ्याबाबत मोठे वक्तव्य केले. बेळगाव, कारवारसह कर्नाटकातील मराठीबहुलभाग महाराष्ट्रात आणण्याचे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्याची घोषणा त्यांनी केली. त्याचे पडसाद बेळगावात व कर्नाटकात उमटले आहेत. बुधवारी (ता.18) काही कन्नड संघटनांनी अजित पवार यांच्या विरोधात मोर्चा काढला. त्यांच्या प्रतिमेचे दहन येथील चन्नम्मा चौकात केले. राज्यात अन्य काही ठिकाणीही असे आंदोलन करण्यात आले आहे.\nमुख्यमंत्री बी. एस. येडीयुराप्पा यांच्यासह कर्नाटकातील अन्य नेत्यांनीही अजित पवार यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. त्यामुळे सीमाप्रश्‍नावरून सीमाभागातील वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. 1 नोव्हेंबर रोजी सीमाभागात मराठी भाषिक काळा दिन साजरा करतात. त्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्राचे सीमा समन्वयमंत्री एकनाथ शिंदे यांनी काळ्या दिनी महाराष्ट्राचे सर्व मंत्री काळ्या फिती बांधून कामकाज करणार असल्याचे जाहीर केले होते. त्याचे पडसादही बेळगावसह कर्नाटकात उमटले होते. यासंदर्भात प्रसारमाध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांची ज���भ घसरली होती. सूर्य चंद्र असेपर्यंत बेळगावसह सीमाभाग कर्नाटकातच राहिल असेही ते म्हणाले. सवदी यांच्या या वक्तव्याचा महाराष्ट्रात निषेध झाला होता.\nहे पण वाचा - कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना झोंबले महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांचे वक्तव्य\nकाळ्या दिनी सीमाभागात कानडी पोलिसांनी दडपशाही केली होती. त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली होती. आता पुन्हा तणाव निर्माण झाला आहे. मराठा विकास प्राधिकरण स्थापनेला विरोध झाल्यानंतर आता भारतीय जनता पक्ष व कॉंग्रेस या दोन पक्षांमध्येही आरोप प्रत्योरोप सुरू झाले आहेत. त्यातून सीमावाद पुन्हा चर्चेत आला आहे.\nसंपादन - धनाजी सुर्वे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra-news/nashik/now-bike-will-run-lpg-petrol-nashik-marathi-news-331604", "date_download": "2021-07-30T08:47:44Z", "digest": "sha1:75XAGZMPDYQIWRDCFNDAFHVUMDAG6RNS", "length": 10100, "nlines": 136, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | महागाईच्या काळात ‘मन्सुरा’चा सुखद धक्का; आता बाईक धावणार एलपीजीवर", "raw_content": "\nसमाजातील गरजा ओळखून नवनवीन प्रयोग केले जातात. आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या कुठल्याही बाबीला समाज प्राधान्य देतो. नवी पिढी तंत्रज्ञानात अशाच नव्या शोधांकडे वळत आहे. इंधनाच्या दरात होणारी वाढ, वाहनांचा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. अशा वेळी इलेक्ट्रॉनिक्स दुचाकीकडे ग्राहक ओढला जातोय. त्यामुळे गरज ही शोधाची जननी असल्याची प्रचिती या विद्यार्थ्यांनी दिली आहे.\nमहागाईच्या काळात ‘मन्सुरा’चा सुखद धक्का; आता बाईक धावणार एलपीजीवर\nनाशिक/ मालेगाव कॅम्प : समाजातील गरजा ओळखून नवनवीन प्रयोग केले जातात. आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या कुठल्याही बाबीला समाज प्राधान्य देतो. नवी पिढी तंत्रज्ञानात अशाच नव्या शोधांकडे वळत आहे. इंधनाच्या दरात होणारी वाढ, वाहनांचा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. अशा वेळी इलेक्ट्रॉनिक्स दुचाकीकडे ग्राहक ओढला जातोय. त्यामुळे गरज ही शोधाची जननी असल्याची प्रचिती या विद्यार्थ्यांनी दिली आहे.\nग्रामीण भागातही घरोघरी दुचाकी\nममौलाना मुख्तार अहमद नदवी टेक्निकलच्या मॅकेनिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी कमी इंधनात जास्त चालणारी मिनी बाइक निर्माण केली आहे. राज्यभरात गाजणाऱ्या मन्सुरा काढाने प्रसिद्ध आलेल्या मन्सुरा कॅम्पसची ही नवी घोडदौड गौरवास्पद आहे. वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात मोटारसायकल ही समाजाची प्राथमिक गरज बनली आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातही घरोघरी दुचाकी अशी स्थिती आहे. मात्र सर्वत्र महागडे पेट्रोल व डिझेलने सर्वसाधारण जनतेचे कंबरडे मोडत आहे.\nशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थी समाजातील समस्येचे निराकरण करतात. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी ‘मिनी बाइक’ हा नावीन्यपूर्ण प्रयोग यशस्वी करत समाजातील सर्वच घटकांना महागाईच्या काळात सुखद धक्का दिला आहे. मन्सुरा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील मोहम्मद अनस, शफिक अहमद, मोहम्मद जुनेद, यमान, अब्दुल अजीज यांनी हा प्रयोग यशस्वी केला.\nहेही वाचा - थरारक नांदगाव हत्याकांडाने जाग्या केल्या सुपडू पाटील हत्याकांडच्या स्मृती..आजही ग्रामस्थांमध्ये संतप्त भावना\nअतिशय कमी खर्चात निर्मिती\nया मिनी बाइकसाठी प्रा. शहजाद मह्वी यांचे मार्गदर्शन लाभले. ही मोटारसायकल पेट्रोलसह एलपीजीवर चालणारी आहे. ती तयार करण्यासाठी साधारणपणे एका आठवड्याचा कालावधी लागतो. अतिशय कमी खर्चात ही मिनी बाइक बनविल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे. या नव्या संशोधनाचे संस्थेचे अध्यक्ष अर्षद मुख्तार, सचिव राशीद मुख्तार, प्राचार्य डॉ. ए. के. कुरेशी, उपप्राचार्य डॉ. मोहम्मद रमजान यांनी कौतुक केले.\nखर्च : २२ हजार रुपये\nवजन : ७० किलो\nइंजिन : १०० सीसीएसआय\nएक लिटर पेट्रोलमध्ये ६५ किलोमीटर तर एक लिटर एलपीजीमध्ये ११० किलोमीटर धावणार.\nहेही वाचा > नांदगाव हादरले...एकाच कुटुंबातील सर्वांची निघृण हत्या; मोठी खळबळ\nमहागाईच्या वणव्यात विद्यार्थी संशोधक वृत्तीने समाजाच्या गरजा ओळखण्याचे काम करतात. अशाप्रकारे नवनवीन तंत्रज्ञान वापरून कौशल्याद्वारे ही निर्मिती जनसामान्यांना पूरक आहे. संस्था या बाइकच्या पेटंटसाठी प्रयत्न करून या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देतील.\n- डॉ. ए. के. कुरेशी\nसंपादन - रोहित कणसे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://nashikcalling.com/nashik-new-covid-19-positive-patients-amid-covid-19/", "date_download": "2021-07-30T06:38:48Z", "digest": "sha1:NQY5AV6VILP65SHEC6LHNB37JGGNHW64", "length": 3060, "nlines": 31, "source_domain": "nashikcalling.com", "title": "नाशिक जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढली; शहरात 2, देवळाली 7 आणि येवला 16 पॉझिटीव्ह – Nashik News – Nashik Calling", "raw_content": "\nनाशिक जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढली; शहरात 2, देवळाली 7 आणि येवला 16 पॉझि���ीव्ह\nनाशिक जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढली; शहरात 2, देवळाली 7 आणि येवला 16 पॉझिटीव्ह\nनाशिक (प्रतिनिधी): आज (दि. 5 मे 2020) रात्री 9.57 मिनिटांनी प्राप्त झालेल्या अहवालानुसार धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. नाशिक शहर 75 वर्षीय महिला, निर्माण सोसायटी, कॅनडा कॉर्नर, तर 55 वर्षीय पुरुष, गंगापूर रोड पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. त्याचप्रमाणे देवळाली येथील 7 पॉझिटीव्ह तर येवला येथील 16 रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. तर मालेगाव येथील मालेगाव येथील 17 अहवाल पॉझिटीव्ह आढळून आले आहेत.\nनाशिक महानगरपालिका ९० हजार रॅपिड टेस्टिंग किट खरेदी करणार \nरामकुंडाजवळ ट्रायल बोअरला दीड इंचावर पाणी; सिमेंट काँक्रीट काढण्याचा मार्ग मोकळा \nगरज भासल्यास महानगरात एकदाच पाणीपुरवठा….\nदुर्दैवी : रामशेज किल्ल्यावरील कुंडात पडून युवकाचा मृत्यू…..\nजलकुंभावर चढून, नगरसेवकाने केले शोले स्टाईल आंदोलन \nमहापालिकेच्या बिटको रुग्णालयात १५ व्हेंटिलेटर धूळ खात….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=437&Itemid=627&limitstart=6", "date_download": "2021-07-30T07:20:06Z", "digest": "sha1:UBACQ2TRIFTBBPFWUH6SVSUUEGLXJZQR", "length": 5024, "nlines": 31, "source_domain": "saneguruji.net", "title": "गोड निबंध-भाग १", "raw_content": "शुक्रवार, जुलै 30, 2021\nनिर्भयपणें व शांतपणें उत्तर दिलें पाहिजे कीं 'साहेब, कांग्रेसचा झेंडा आम्हीं मिरवणार, हरिपुर्‍याला जाणार. ते दरडावण्याचे दिवस आतां गेले. आतां आम्हीं मेंढरें राहिलों नसून माणसें होत आहोंत.' परंतु असें उत्तर न देतां मारवड गांवासारख्या भरण्याच्या गांवच्या लोकांनीं उगीच चरफडत बसणें हें योग्य नाहीं. सह्यांचें पत्रक काढून जर असें कोणी अधिकारी बोलला असेल तर त्याचा निषेध केला पाहिजे. आज निर्भयता पाहिजे. मंत्री मुरारजीभाई खान्देशांत दीड महिन्यापूर्वी आले होते. त्यांनीं सर्व सभांतून हेंच सांगितलें. 'निर्भय व्हा. अन्याय होत असतील ते निर्भयपणें बोला. पुरावे द्या. भिऊं नका. असें न कराल तर आम्हांस कांहींही करतां येणार नाहीं.' हा संदेश मंत्री मुरारजीभाई ह्यांनीं दिला. जळगांव तालुक्यांतील भादली गांवचे पाटील त्रास देतात. त्याची चौकशी करावयास फौजदार जातात, तर लोक गप्प बसतात. पारोळें तालुक्यांतील जंगल्यांच्या कांही तक्रारी काँग्रेसकडे येतात. तर पोलिसांना उलट साह्यहि तेच लोक देतात. अशा भित्रेपणानें का��� कसें होणार आपण भीति सोडणार नाहीं तर गुलाम राहण्यासच आपण लायक ठरूं. लायकीप्रमाणें सरकार मिळत असतें. आपण भ्याडाप्रमाणें वागूं तर इंग्रजांच्या जोखडाखालीं राहावयांसंच आपण लायक ठरूं.\nनिर्भय बना. स्वराज्य मिळवावयाचें आहे. आज काँग्रेसमंत्रिमंडळाचें छत्र डोक्यावर आहे. आज भय कां धरावें दीडशें वर्षात भय रोमरोमांत भिनलें आहे. भीतीची संवय आपणांस सोडावयाची आहे. एवढ्यासाठीं मंत्रिमंडळ आहे. मंत्रिमंडळ सांगतें 'भय सोडा' तुम्ही जर तें सोडणार नाहीं तर मग काय मिळालें दीडशें वर्षात भय रोमरोमांत भिनलें आहे. भीतीची संवय आपणांस सोडावयाची आहे. एवढ्यासाठीं मंत्रिमंडळ आहे. मंत्रिमंडळ सांगतें 'भय सोडा' तुम्ही जर तें सोडणार नाहीं तर मग काय मिळालें निर्भयपणा ही मंत्रिमंडळाची सर्वांत थोर देणगी तुम्हांला मिळत आहे. मान वर करा. अन्याय प्रकट करा. काँग्रेसची संघटना वाढवा. झेंडा नाचवा. असें करीत गेलेत तरच गुढीपाडवा साजरा होणार निर्भयपणा ही मंत्रिमंडळाची सर्वांत थोर देणगी तुम्हांला मिळत आहे. मान वर करा. अन्याय प्रकट करा. काँग्रेसची संघटना वाढवा. झेंडा नाचवा. असें करीत गेलेत तरच गुढीपाडवा साजरा होणार नाहीं तर त्या गुढ्यांत राम काय नाहीं तर त्या गुढ्यांत राम काय गुढघ्यांत भित्रेपणानें मान घालून बसणार्‍यांसाठीं गुढीपाडवा नाहीं.\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/232696", "date_download": "2021-07-30T06:13:03Z", "digest": "sha1:OVF3NAOA4OPWBJVHANDFRWPKY44UMGVD", "length": 5621, "nlines": 42, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"संयुक्त महाराष्ट्र चळवळ\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"संयुक्त महाराष्ट्र चळवळ\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nसंयुक्त महाराष्ट्र चळवळ (स्रोत पहा)\n१२:२५, ११ मे २००८ ची आवृत्ती\n११५ बाइट्सची भर घातली , १३ वर्षांपूर्वी\n१२:२३, ११ मे २००८ ची आवृत्ती (स्रोत पहा)\nमहाराष्ट्र एक्सप्रेस (चर्चा | योगदान)\n१२:२५, ११ मे २००८ ची आवृत्ती (स्रोत पहा)\nमहाराष्ट्र एक्सप्रेस (चर्चा | योगदान)\nडिसेंबर १९५३ रोजी फाजलअली यांच्या अध्यक्षेतेखाली राज्य पुनर्रचना आयोगाची नियुक्ती झाली. संयुक्त महाराष्ट्राच्या वतीने एस.एम.जोशी,धनंजय गाडगीळसह इतरांनी आयोगासमोर आपली बाजू मांडली. १९५५ रोजी आयो��ाचा निवाडा जाहीत झाला. पुनर्रचनेबाबत पायाभूत तत्व सगळ्यांना सारखी लागू केलेली नव्हती आणि त्यात मोठी विसंगती होती. [[हैद्राबाद|हैद्राबादसाठी]] एक भाषिकाच तत्व तर मुंबईसाठी द्वैभाषिकाचं. मुंबई प्रांतात गुजरातीभाषिकगुजराती भाषिक [[सौराष्ट्र जिल्हा|सौराष्ट्र]] समाविष्ट करुन मराठीभाषिकमराठी भाषिक [[विदर्भ]] ,[[बेळगाव]]-[[कारवार]] बाहेर ठेवले गेले. मुंबईच्या विकासासाठी तिला [[गुजरात|गुजरातपासून]] वेगळे ठेवणे योग्य नाही व बेळगाव भाग कर्नाटकाशी 'आर्थिकदृष्ट्या' जोडला असल्याचे तसेच [[विदर्भ]] महाराष्ट्रात घातल्याघातल्यास [[नागपूर]] शहराचे महत्व कमी होईल असे अहवालात नमूद करण्यात आले. आयोगाला या द्वैभाषिकात मराठी भाषिकांची संख्या गुजराती भाषिकांपेक्षा जास्त होऊ द्यायची नव्हती असेच या विसंगतीचे कारण म्हणावे लागेल.\nया आयोगाच्या विरोधात महाराष्ट्रभर असंतोषाचा डोंब उसळला. नेहरूनी त्यामुळे सौराष्ट्रासह गुजरात, विदर्भासह महाराष्ट्र व स्वतंत्र मुंबई अशा त्रिराज्य योजना जाहीर केली. त्रिराज्य योजनेत महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्यामुळे अन्यायाची भावना मराठीजनांत पसरली व संयुक्त महाराष्ट्र चळवळीने पेट घेतला. 'मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे' हे या आंदोलनाचे घोषवाक्य बनलं.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/show?id=483", "date_download": "2021-07-30T08:42:17Z", "digest": "sha1:X45QZZFRUYTIPMMZPUHXRS2EQEBZB3GB", "length": 2650, "nlines": 53, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "पुनर्जन्माचं सत्य| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nपुनर्जन्म हा एक वादाचा विषय आहे . काही लोकं ह्यावर विश्वास ठेवतात तर काही ठेवत नाहीत. परंतु अशा गोष्टी समोर आल्यात ज्या आमचा पुनर्जन्मावरचा विश्वास पक्का करतात . चला , काही पुनर्जन्म आणि त्यांच्या कथा जाणून घेऊया . READ ON NEW WEBSITE\nहिंदू धर्मानुसार पुनर्जन्माचे कारण\nजॉन राफेल आणि टावर पेड\nनौसेनेचा लढाऊ पायलट -जेम्स ३\nबर्रा बॉय -कॅमेरॉन मकाउले\nभूत : सत्य की असत्य\nभारत देशातील विचित्र रेस्टोरेंट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.chinimandi.com/loss-of-labor-in-front-of-the-farmers-in-marathi/", "date_download": "2021-07-30T07:24:52Z", "digest": "sha1:EC4D55ENMC2LIDM2RH2W6REFXOISN4UH", "length": 11730, "nlines": 226, "source_domain": "www.chinimandi.com", "title": "शेतकर्‍यांसमोर ऊस तोडणीसाठी मजुरांच्या तुटवडा - ChiniMandi", "raw_content": "\nHome Marathi Indian Sugar News in Marathi शेतकर्‍यांसमोर ऊस तोडणीसाठी मजुरांच्या तुटवडा\nशेतकर्‍यांसमोर ऊस तोडणीसाठी मजुरांच्या तुटवडा\nशामली, उत्तर प्रदेश: शेतकर्‍यांच्या समोर समस्या कायमच्याच आ वासून उभ्या आहेत. साखर कारखाने सुरु असू देत, अथवा नसू देत, पण ऊसतोडणीचे काम सुरु झाले आहे. मजुरांची खूपच कमी आहे. ते मिळत जरी असले तरी अधिक अ‍ॅडव्हान्स मागत आहेत.\nजिल्ह्यामध्ये बहुसंख्य शेतकर्‍यांजवळ ठेके किंवा नोकरीवर बिहार, झारखंड आणि पश्‍चिम बंगाल मधून मजूर येतात. लॉकडाउन लागू झाल्यावर मजूर आपल्या घराकडे परत गेले होते. शेतकरी ठेकेदारांशी संपर्क करत आहेत, पण अजूनही स्थिती ही आहे की, अधिक मजूर यायला तयार नाहीत. आणि जे तयार आहेत, त्यांना मजुरी आणि ठेक्याच्या दरात वाढ करुन दिली आहे. गेल्या वर्षी 40 रुपये प्रति क्विंटल दराने मजुर ऊसाची तोडणी करत होते आणि आता 45 ते 50 रुपये मागत आहेत. शेतकर्‍यांचा नाइलाज आहे, पण कुणाला चार मजुरांची गरज आहे, तर त्यांना एक किंवा दोनच मिळत आहेत. अशामध्ये शेतकर्‍यांच्या कपाळावर चिंता आहे. कोरोना च्या प्रकोपामुळे आता खूपच कमी रेल्वे ची वाहतूक होत आहे. अशामध्ये मजूर आले तर त्यांच्या येण्याचा खर्च वाढेल, कारण ट्रेनच्या तुलनेत खाजगी वाहनाचे भाडे अधिक आहे.\nपहिल्यांदा ऊसाच्या हंगामामध्ये मजूर कमी पैसे घेत होते. हंगाम संपल्यावर हिशेब होत होता. पण आता प्रति मजूर 20 हजार रुपयार्पंत अ‍ॅडव्हान्स मागितले जात आहेत. दहा हजार रुपये केवळ येण्या जाण्याचा खर्च सांगितला जात आहे आणि काही उर्वरीत ठेकेदार यांचे कमीशन.\nबुटराडा येथील एक मजूर दानिश यांच्या येण्याचा खर्च आणि ठेकेदारचे कमीशन असे एकूण 18 ते 24 हजार रुपयांपर्यंत मागतिले जात आहेत. ठेक्यावर तोडणी करतील तेव्हा 50 रुपये क्विंटल आणि पगारावर ठेवतील तर सात ते आठ हजार रुपये महिना द्यावे लागतील. मजुरांसाठी रेशन आदीचा खर्चही शेतकर्‍यांना करावा लागतो.\nअनिल मलिक, राष्ट्रीय महासचिव, भाकियू भानू यांच्या मते ऊस उत्पादनाचे मूल्य तर पहिल्यांदाच खूप वाढले आहे. आता ऊस तोडणीचा खर्चही खूप वाढला जाईल. शेतकर्‍यांना मजूर मिळण्यामध्ये खूप अडचणी येत आहेत. सरकारकडून ऊस मूल्यामध्ये सर्व बाबी लक्षात घेता वाढ केली जावी. खूपच कमी स्थानिक मजूर ऊस तोडणीचे काम करत आहेत.\nहि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.\nनेपाल में किसान गन्ने की खेती से जा रहे है दूर\nतमिलनाडु में गन्ना मूल्य 4,000 रुपये प्रति टन करने की मांग\nनेपाल में किसान गन्ने की खेती से जा रहे है दूर\nकाठमांडू: गन्ना किसान संघर्ष समिति ने चेतावनी दी है की, यदि सरकार और मिल मालिकों ने 5 अगस्त तक 40 करोड़ रुपये की बकाया...\nतमिलनाडु में गन्ना मूल्य 4,000 रुपये प्रति टन करने की मांग\nतंजावुर: बकाया भुगतान की मांग को लेकर गन्ना किसानों ने गुरुवार को अरिगनर अन्ना चीनी मिल, कुरुंगुलम के सामने धरना दिया\nनेपाल में किसान गन्ने की खेती से जा रहे है दूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/the-conveyance-of-the-thurgaon-route-is-difficult/", "date_download": "2021-07-30T08:27:41Z", "digest": "sha1:BNGKPC2NG3IK6IYD4C5T65OQAWYYD2NI", "length": 10768, "nlines": 124, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "थेऊरगाव मार्गाची वहिवाट बिकट – Dainik Prabhat", "raw_content": "\nथेऊरगाव मार्गाची वहिवाट बिकट\nTop Newsपुणे जिल्हामुख्य बातम्या\nअधिकाऱ्यांचा संपर्क होऊ शकला नाही\nथेऊर- कोलवडी गावाला जोडणाऱ्या मुळा मुठा नदीवरील पुलाच्या रस्त्यावर खड्ड्यांमुळे वाहनांची कोंडी होत आहे. रस्त्याच्या दुरुस्तीकडे बांधकाम विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाल्याची भावना नागरिकांतून उमटत आहे. पुलावरील कोलवडी गावाच्या दिशेने भरावालाही खड्ड्यांचे ग्रहण लागले आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभाग अभियंता अधिकाऱ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.\nथेऊर – हवेली तालुक्‍यातील थेऊरगांव ते थेऊरफाटा या रस्त्यावर सुमारे एक ते दीड फुटांचे खड्डे पडल्याने सुमारे ,पाच किलोमीटर रस्त्याची चाळण झाली आहे. नुकत्याच झालेल्या पावसाने या रस्त्याची वहिवाट बिकट झाली आहे. साईडपट्टयाही खचल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. वाहनचालकांना त्याचा अंदाज येत नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारी करूनही याकडे अधिकारी डोळेझाक करीत असल्याचा आरोप हवेली तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरचिटणीस लक्ष्मण चव्हाण व चिंतामणी प्रासादिक दिंडीचे अध्यक्ष पुरुषोत्तम कुंजीर यांनी केला. या रस्त्याची डागडुजी सार्वजनिक बांधकाम विभागाने न केल्यास आंदोलनाचा इशाराही दिला आहे.\nपुणे सोलापूर महामार्गावरून थेऊर-कोलवडीमार्गे पुणे-नगर महामार्गाकडे जाण्य��साठी हा नजीकचा रस्ता आहे. नगर रस्त्यावर लोणीकंद, कोरेगाव-भीमा, सणसवाडी, शिक्रापूर, रांजणगाव, कोरेगाव परिसरात औद्योगिक कंपन्या असल्याने जड वाहतुकीसाठी या रस्त्याचा वापर होतो. अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्री चिंतामणीचे मंदिर थेऊर येथे आहे.\nयाठिकाणी वर्षभर भाविक व पर्यटकांची गर्दी असते. बांधकाम विभाग व तत्कालीन आमदार अशोक पवार यांच्या प्रयत्नातून रस्त्याचे काम काही वर्षापूर्वी झाले होते. काही ठिकाणी साकव तयार केले आहेत. मात्र, त्यावेळी रस्त्याच्या दुतर्फा साईडपट्ट्या मजबूत केल्या नसल्यामुळे त्या पुन्हा खचल्या आहेत.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nसरपंचांच्या घरासमोर रस्त्यावर खड्डेच खड्डे\nऐतिहासिक कामगिरी : पायलटने विंगसुट घालून केले स्कायडाव्हिंग\nइंदापूर | राष्ट्रवादीच्या स्वीकृत नगरसेवकपदी विजय वाघमोडे यांची निवड\n उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात २५ टक्के क्षमतेने अत्यावश्यक सेवतील कामकाज…\nसरडेवाडी येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्ताने रक्तदान शिबिर संपन्न\nतौक्‍ते वादळाचा पुणे जिल्ह्यातही जोरदार तडाखा; खेड तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात नुकसान\nइंदापूर तालुक्यात मंगळवारपासून अनलॉक; ‘या’ वेळेतच दुकाने चालू राहणार\n करोनामुळे अनाथ आश्रमाचे आर्थिक गणित कोलमडले; एकाच ‘कॉल’वर प्रवीण…\n उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अवैध दारु विक्रीवर धडक कारवाई\nमांजरी बुद्रुक येथे कोव्हीड सेंटर सुरू करण्याची मागणी\nशेतात काम करणाऱ्या तरूणाचा अंगावर वीज पडून मृत्यू\nदीपिका कुमारीला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्यात पुन्हा अपयश; स्पर्धेतून बाहेर\nपूरग्रस्त कोकणवासीयांना आमदार सुनील टिंगरे यांची मोठी मदत\nपंतप्रधानांच्या सूचनेनंतर नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्यात भेट; राजकीय चर्चांना उधाण\nकोकणासह पश्चिम महाराष्ट्रात 2 ऑगस्टपर्यंत धो धो पाऊस\nकरोनानंतर आता ‘नॉरोव्हायरस’ची जगाला धडकी; पहा काय आहेत लक्षणं आणि उपाय\nइंदापूर | राष्ट्रवादीच्या स्वीकृत नगरसेवकपदी विजय वाघमोडे यांची निवड\n उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात २५ टक्के क्षमतेने अत्यावश्यक सेवतील कामकाज सुरु\nसरडेवाडी येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्ताने रक्तदान शिबिर संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2018/06/Shikshanik-sahitya-vatap.html", "date_download": "2021-07-30T07:33:40Z", "digest": "sha1:N6D4526CX4USDIWIZWLF5H4RQ6YDRGR2", "length": 6902, "nlines": 73, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "पालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप - JPN NEWS.in", "raw_content": "\nHome mumbai पालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप\nपालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप\nमुंबई - महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना गणवेश व इतर शैक्षणिक साहित्य वेळेवर मिळत नाही अशी तक्रार दरवर्षी केली जायची. मात्र गेल्या दोन वर्षात शाळेच्या पहिल्याच दिवशी शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जात आहे. या वर्षीही शाळेच्या पहिल्याच दिवशी शैक्षणिक साहित्य व नववीच्या विद्यार्थ्यांना टॅब वाटप करण्यात आले.\nमुंबई महापालिकेच्या 1195 शाळा आहेत. या शाळांत शिकणा-या मुलांना पालिका गणवेशासह 27 शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाते. त्यासाठी पालिकेकडून दरवर्षी कोट्यवधी रुपयाची तरतूद केली जाते. मागील वर्षी साहित्य वस्तूसाठी 120 कोटी तर गणवेशासाठी 31 कोटी रुपयाचा खर्च करण्यात आला होता. या शाळांत शिकणारी बहुतांशी मुले झोपडपट्ट्यांतील मोलमजुरी करणा-या पालकांची असतात. या मुलांना पालिकेकडून आवश्यक शैक्षणिक साहित्य दिले जाते. मात्र यापूर्वी गणवेश व साहित्यासाठी मुलांना वर्षभऱ प्रतीक्षा करावी लागे. शिक्षण विभागाची ही प्रथा अनेक वर्षापासून सुरू होती. यावरून पालिकेच्या स्थायी समिती, महासभेत अनेकेवळा वादही झाले. वाद शिगेला पोहचल्यानंतर प्रशासनाने मागील दोन वर्षापासून पहिल्याच दिवशी गणवेश व शालेय साहित्य शाळेच्या पहिल्याच दिवशी दिले जाते असल्याने पालकांना दिलासा मिळाला आहे. यंदाही वेऴेत साहित्य मिऴेल अशी तयारी पालिकेने केली होती. पालिका शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांनी याबाबत विशेष लक्ष घालून वेळेत वस्तू मिळतील यासाठी प्रयत्न केला. शुक्रवारी शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर, उपआयुक्त मिलीन सावंत, शिक्षणाधिकारी महेश पालकर, स्थानिक नगरसेवक आदी उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://kalaapushpa.com/2019/05/31/vt_priya_baba/", "date_download": "2021-07-30T07:07:55Z", "digest": "sha1:MGKMR5ZOPDRFAXG4342FEZ6A54T4BGOM", "length": 33899, "nlines": 90, "source_domain": "kalaapushpa.com", "title": "प्रिय बाबा … – कलापुष्प", "raw_content": "\n२८ मे १९ ला तुम्हाला जाऊन पाच वर्षं झाली .या पाच वर्षांत अनेकदा वाटलं तुम्हावर लिहावं.पण तुमचं माझं असं जे काही आहे, ते इतकं मौल्यवान आहे, की ते धन मला लुटावं नाही वाटत .आत स्पंद पावणारं जे काही आहे ते तुमचं अस्तित्वच तर आहे \nपण तुम्ही शरीर सोडून गेलात त्याच्याशी काही घटना घट्ट बांधल्या गेल्यात .आजचा दिवस ही तुम्हाला तुमच्या नव्या आयुष्याच्या पाचव्या वर्षाची सर्वात सुंदर भेट असणार आहे, म्हणून आज लिहावं वाटतंय.\n२०१४ च्या निवडणुकांच्या निकालाचा दिवस होता. तुम्हाला खुबा फ्रॅक्चर झाल्यामुळं कोल्हापूरला हलवायचं होतं. मी नि चेतन अॅम्ब्युलन्समधे तुमच्या सोबत होतो. तुम्हाला प्रचंड वेदना होत होत्या. कातळासारखं खंबीर काळीज म्हणून तुम्ही सोसत होता. पण रस्ते .. तुम्हाला बसणार्‍या हादर्‍यागणिक कळवळायला होत होतं तुम्हाला. आम्ही काही करु शकत नव्हतो. आणि अचानक चेतनला मेसेज आला. निवडणुकांचे कल कळू लागले. तो आकडा तुम्हाला सांगितला आणि तुमचा चेहरा जो काही खुलला तुम्हाला बसणार्‍या हादर्‍यागणिक कळवळायला होत होतं तुम्हाला. आम्ही काही करु शकत नव्हतो. आणि अचानक चेतनला मेसेज आला. निवडणुकांचे कल कळू लागले. तो आकडा तुम्हाला सांगितला आणि तुमचा चेहरा जो काही खुलला सगळी वेदना क्षणात पुसली गेली. मग लहान मुलाला गुंगवल्यासारखं तो रस्ताभर तुम्हाला निकालांचे अपडेट देत राहिला. तुम्ही एकेका विजयाबरोबर वेदनेचा एकेक घोट पीत राहिलात. तिथं गेल्यावर आयसीयूतच न्यावं लागलं. तिथं टीव्ही असतो का सगळी वेदना क्षणात पुसली गेली. मग लहान मुलाला गुंगवल्यासारखं तो रस्ताभर तुम्हाला निकालांचे अपडेट देत राहिला. तुम्ही एकेका विजयाबरोबर वेदनेचा एकेक घोट पीत राहिलात. तिथं गेल्यावर आयसीयूतच न्यावं लागलं. तिथं टीव्ही असतो का हा तुमचा पहिला प्रश्न हा तुमचा पहिला प्रश्न मग संध्याकाळपर्यंत निकाल लागले. मोदी पंतप्रधान होणार हे चित्र स्पष्ट झालं. तुमच्या डोळ्यात अश्रू होते. केवळ तुमचीच नाही हजारो संघस्वयंसेवकांची तपश्चर्या तुमच्या डोळ्यातून सार्थक होऊन वहात होती. तुम्ही आत पेपर वाचत होता. आम्ही बाहेर टीव्हीवर बातम्या पहात होतो. ते दोन दिवस आपण जणू तुमचं दुखणं विसरलोच. आत भेटायला सोडलं की तुमच्या प्रकृतीबद्दल बोलणं बाजू���ाच रहायचं .कुठल्या राज्यात किती जागा ,शपथविधीची काय तयारी यावरच चर्चा मग संध्याकाळपर्यंत निकाल लागले. मोदी पंतप्रधान होणार हे चित्र स्पष्ट झालं. तुमच्या डोळ्यात अश्रू होते. केवळ तुमचीच नाही हजारो संघस्वयंसेवकांची तपश्चर्या तुमच्या डोळ्यातून सार्थक होऊन वहात होती. तुम्ही आत पेपर वाचत होता. आम्ही बाहेर टीव्हीवर बातम्या पहात होतो. ते दोन दिवस आपण जणू तुमचं दुखणं विसरलोच. आत भेटायला सोडलं की तुमच्या प्रकृतीबद्दल बोलणं बाजूलाच रहायचं .कुठल्या राज्यात किती जागा ,शपथविधीची काय तयारी यावरच चर्चा मग मोदींचं सारं गतआयुष्य सांगितलं जात होतं. मा. लक्ष्मणराव इनामदारांवर एक स्पेशल फीचर झालं. ते ऐकून तुम्ही किती समाधानानं हसला होता \nवरुन हसत होता तरी आतून कोसळायला लागलं होतं तुमचं शरीर. मोदींचे फोटो दाखवून तुम्ही आतल्या स्टाफला सांगत होता, मी यांना अोळखतो. मी भेटलोय त्यांना. तेही मला नावानं ओळखतात . सिस्टर आम्ही आत गेल्यावर गंभीरपणे हे सांगून म्हणाली, बहुतेक आता त्यांना भ्रम सुरु झालेत. त्याही स्थितीत आम्हाला अगदी जोरात हसू आलं आम्ही म्हणालो, अहो ते खरंच एकमेकांना ओळखतात. एका शिबिरात राहिलेत ते …\nमोदी गुजराथचे मुख्यमंत्री असताना तुम्ही एका कामासाठी त्यांना भेटला होता .तेव्हा त्यांनीच तुम्हाला ‘वसंतराव मी तुम्हाला अोळखतो , आपण अमुक शिबिरात एकत्र होतो’ वगैरे सांगून तुम्हाला चकित केलेलं पण तुमच्यातल्या विजिगीषू योद्ध्यावर एका तृप्त स्वयंसेवकानं मात केली का पण तुमच्यातल्या विजिगीषू योद्ध्यावर एका तृप्त स्वयंसेवकानं मात केली का तुम्ही थांबला नाहीत ..पाच वर्षात तुमची आठवण पावलोपावली येत राहिली …\nआताच्या निवडणुकापण किती हिरीरीनं अनुभवल्या असत्या तुम्ही वाटलं ,यांनी या पाच वर्षात कायकाय केलं हे सांगायला हवं तुम्हाला .\nनिवडणुकांमधली चिखलफेक अंगाला लावून घेऊ नये हे मनाला कळतं. शहाणे म्हणणारे लोक सुद्धा सभेतल्या आवेशाच्या भरात काहीतरी अनपेक्षित बोलून जातात. पण काही बारीक गोष्टीपण उगाच जिव्हारी लागतात. तशी अनेक तुसं बोचली परक्यांकडून, क्वचित आपल्यांकडून सुद्धा. बरीचशी निकालानंतर गळून पडली, पण एक सल राहिला. तुमची आठवण अजून गडद करणारा.\nउर्मिला मातोंडकरच्या मुलाखतीतला. ती पडल्यानंतर कशाला लिहा, असं वाटलं होतं पण आजही तावातावानं पराभवाचं विश्लेषण करताना खुळ्या तर्कशास्रामागं लपणारे बुद्धिवंत पाहून वाईट वाटतंय, हसूही येतंय. म्हणून तो सल उच्चारावा वाटला. उर्मिला म्हणाली होती, “मला लहानपणापासून इंदिराजी आवडत होत्या. मान्य, की त्यांनी आणीबाणी आणली. अहो ,पण ते बरं ती निदान सांगून सवरून, घटनेच्या एका कलमाचा आधार घेऊन आणलेली आणीबाणी होती,\nतीही देशाच्या हिताकरता. पण आजचं काय ही परिस्थिती किती भयंकर झालीये. कुणीही बोलू शकत नाहीये ….” वगैरे वगैरे तीच रेकॉर्ड. हे बोलतानाचा तिचा अभिनिवेश पाहून कधी नव्हे तो तीव्र संताप आला .आणीबाणी बरी ही परिस्थिती किती भयंकर झालीये. कुणीही बोलू शकत नाहीये ….” वगैरे वगैरे तीच रेकॉर्ड. हे बोलतानाचा तिचा अभिनिवेश पाहून कधी नव्हे तो तीव्र संताप आला .आणीबाणी बरी आजची स्थिती आणीबाणीपेक्षा भयंकर आजची स्थिती आणीबाणीपेक्षा भयंकर तिला सांगावं वाटलं बये, हे त्यांना जाऊन विचार ज्यांनी आणीबाणी सोसलीय. उर्मिलाच्या अगदीच नकळत्या वयात आणीबाणी पर्व आल्यामुळं तिला कदाचित ती ‘रंगीली’ वाटत असेल. पण आपण किती बुद्धिमान आहोत नि कसं विचारपूर्वक उतरलो आहोत हे सांगणारीला आणीबाणीचं गांभीर्य कळू नये तिला सांगावं वाटलं बये, हे त्यांना जाऊन विचार ज्यांनी आणीबाणी सोसलीय. उर्मिलाच्या अगदीच नकळत्या वयात आणीबाणी पर्व आल्यामुळं तिला कदाचित ती ‘रंगीली’ वाटत असेल. पण आपण किती बुद्धिमान आहोत नि कसं विचारपूर्वक उतरलो आहोत हे सांगणारीला आणीबाणीचं गांभीर्य कळू नये मला माझ्या घरी कसं स्वातंत्र्य मिळालं ,लहानपणापासून कसं आईवडिलांनी प्रोत्साहन दिलं हे ती कौतुकानं सांगत होती ..\nत्यावेळी मला आठवत होतं आपलं घर. तिच्याच वयाचा असेल चेतन. तुम्ही तुरुंगात आहात याचं गांभीर्यही कळत नव्हतं, इतका लहान होता तो. जेमतेम तीन वर्षांचा. पूर्ण एकवीस महिने तुम्ही आत होता. विसापूर जेलमधे, येरवडा जेलमधे तुम्हाला भेटायला आल्याचं अंधुक आठवतं. चेतन तेव्हा जेलरची टोपी घालून छडी हातात घेऊन खेळायचा आम्ही दोघंही टायफाईडनं आजारी पडलो म्हणून पॅरॉलवर तुम्हाला येता यावं याचा अर्ज केला होता. मुलं खरंच आजारी आहेत का हे पहायला पोलीस घरी आले, तेव्हा खेळत असलेल्या आम्हाला दामटून झोपवलं होतं, कारण जवळपास दीड महिना उलटून गेला होता अर्जाला आम्ही दोघंही टायफाईडनं आजारी पडलो म्हणून पॅ���ॉलवर तुम्हाला येता यावं याचा अर्ज केला होता. मुलं खरंच आजारी आहेत का हे पहायला पोलीस घरी आले, तेव्हा खेळत असलेल्या आम्हाला दामटून झोपवलं होतं, कारण जवळपास दीड महिना उलटून गेला होता अर्जाला घरची आवक पूर्ण थांबलेली. कधीही संग्रह वृत्ती नसल्यानं पुंजी काहीही नाही. स्वतःचा व्यवसाय असल्यानं कारखान्याचेही किमान खर्च सुरु अशी परिस्थिती. पंढरपूरच्या रखुमाईकडून उसनं आणलेलं प्रसन्न हसू त्याही काळात आईनं चेहर्‍यावर पांघरलेलं सतत. तेवढंच लेणं उरलं नंतर तिच्याकडं .त्या काळाची तप्तमुद्रा इतकी ठळक होती की ती पुसली जायला कितीतरी वर्षं जावी लागली. कितीतरी. तुमच्या वयाच्या चाळीशीच्याही आधीची उमेदीची दोन वर्षं तुमच्या आमच्या आयुष्यातून बाईंनं ओरबाडून घेतली. असे हजारो संसार उद्ध्वस्त झाले. आणि ही बाई म्हणत होती ‘अहो ती आणीबाणी बरी घरची आवक पूर्ण थांबलेली. कधीही संग्रह वृत्ती नसल्यानं पुंजी काहीही नाही. स्वतःचा व्यवसाय असल्यानं कारखान्याचेही किमान खर्च सुरु अशी परिस्थिती. पंढरपूरच्या रखुमाईकडून उसनं आणलेलं प्रसन्न हसू त्याही काळात आईनं चेहर्‍यावर पांघरलेलं सतत. तेवढंच लेणं उरलं नंतर तिच्याकडं .त्या काळाची तप्तमुद्रा इतकी ठळक होती की ती पुसली जायला कितीतरी वर्षं जावी लागली. कितीतरी. तुमच्या वयाच्या चाळीशीच्याही आधीची उमेदीची दोन वर्षं तुमच्या आमच्या आयुष्यातून बाईंनं ओरबाडून घेतली. असे हजारो संसार उद्ध्वस्त झाले. आणि ही बाई म्हणत होती ‘अहो ती आणीबाणी बरी\nगेल्या वर्षी आणीबाणीतील स्वयंसेवकांना मानधन द्यावे अशा चर्चा सुरु झाल्यावर ‘त्या आणीबाणीत खचलेल्या व्यवसायाला वर आणण्यात माझंही निम्मं आयुष्य गेलं’ असं म्हणणारा तुमचा लेक, ‘असं मानधन देणं चूक आहे ‘ असं पत्र देऊन आला. त्याहीवेळी तुमचे डोळे भरले असतील ना आम्ही तीघांनीही एकमुखानं तितक्याच सहजपणे तो विचार फेटाळला, जितका तातडीनं तुम्ही लाथाडला असता. आणीबाणीत सोसलेले हाल हा आपल्या मार्केटिंगचा विषय कधीच नव्हता. पण आज संघ स्वयंसेवकांच्या या तपश्चर्येची फळं दिसू लागल्यावरही विश्लेषकांना या विजयाच्या मागची खरी कारणं दिसत नाही आहेत याचं वैषम्य वाटतंय \nआणि मग बाबा, अशा कारणांची मालिकाच मनात सुरु झाली. या देशात बुद्धिवादी -पुरोगामी वगैरे शब्द ज्यांनी डागाळलेत अशा कंपूला ��ा देश समजलाच नाहीये. अर्थात हे त्यांचं दुर्दैव .भले हा समाज जातीनिहाय मोर्चे काढत असेल पण “भारत माता की जय ” या घोषणेची अवहेलना झाली, ती त्याला आवडली नाही. हजारो वर्षं प्राणपणानं हिंदूंनी धर्म जपला म्हणजे नेमकं काय केलं हे ‘त्यांना’ कळलंच नाहीये. लोकांनी देवासोबत राष्ट्रभावही जपला. या निखळ राष्ट्रभक्तांची थट्टा साध्या माणसालापण झोंबली.\nआमचा धर्म परिपूर्ण नाहीये, अनेक त्रुटी दूर करायला हव्या आहेत हे आम्हाला कळतंय .पण म्हणून त्यावर ऊठसूट होणारे आघात समाज कसा सहन करेल हिंदू धर्मातल्या अनेक अंधश्रद्धा आपल्यालाही खटकतात. त्या आपण मानत वा पाळत नाही, फक्त त्याचे जाहीर वाभाडे न काढता आपल्या वागण्यातून ते बदल दाखवत जातो. परंपरा बदलायच्या तर हंटर चालवून चालत नाही.\nसमाजाला पुढं न्यायचं तर आपण समाजाच्या पुढं चालावं लागतं .तेही ‘एक पाऊल पुढे नि एकच पाऊल पुढे ‘या संघमंत्रानं कूर्मगतीनं पण काल सुसंगत असे बदल हिंदू समाज आणि अगदी संघही आचरणात आणतो आहे, आणि म्हणून दोन्ही टिकून आहेत, हे यांना समजत नाही. संघाची पाचसहा तपांची तपश्चर्या निःस्वार्थी स्वयंसेवकांच्या पिढ्या हा या विजयाचा खरा बेस आहे. राबणार्‍या स्वयंसेवकांना, प्रवासी कार्यकर्त्यांना आईच्या मायेनं जेवू घालणार्‍या पडद्याआड राहून काम करणार्‍या ‘वहिनी सिस्टीम’चं हे यश आहे.\nमोदींच्या यशासाठी झालेल्या खर्चाचं मोजमाप हे लोक कसं करणार आहेत बाबा विनामोबदला कामं करणारे नि श्रमपरिहार म्हणून चहाभडंगावर तृप्त होऊन परत आपापल्या कार्यक्षेत्रात जाणारे, केवळ मोदींचा शपथविधी पाहिला की कष्ट वसूल झाले असं मानणारे हजारो कार्यकर्ते , ही आहेत या विजयवृक्षाची मुळं.\nस्वतःच्या घरचे खर्च मागं टाकून संघकार्य करणारी किती घरं दाखवू स्वतःच्या पोटचं मूल संघकार्यात गमावल्यावर किंवा एकुलता एक लेक आजन्म प्रचारक गेल्यावर , इथली शाखेवर येणारी सगळी आमचीच लेकरं म्हणून आपला मायेचा पदर विस्तारणारी किती घरं पसरलीत देशभर स्वतःच्या पोटचं मूल संघकार्यात गमावल्यावर किंवा एकुलता एक लेक आजन्म प्रचारक गेल्यावर , इथली शाखेवर येणारी सगळी आमचीच लेकरं म्हणून आपला मायेचा पदर विस्तारणारी किती घरं पसरलीत देशभर कट्टर धर्मवादी घरात वा अगदी ग्रामीण भागात , जात न विचारता थेट स्वयंपाकघरात माऊली जेवायला वाढत�� आहे वर्षानुवर्षं कट्टर धर्मवादी घरात वा अगदी ग्रामीण भागात , जात न विचारता थेट स्वयंपाकघरात माऊली जेवायला वाढते आहे वर्षानुवर्षं यांचे ‘मनुवादी संघटना’, ‘जातीअंताची लढाई ‘ वगैरे शब्दही इतके चलनी झाले नव्हते तेव्हापासून शिबिरात येणारी ,गळ्यात गळे घालणारी ,एका ताटात जेवणारी पोरं आम्ही यांचे ‘मनुवादी संघटना’, ‘जातीअंताची लढाई ‘ वगैरे शब्दही इतके चलनी झाले नव्हते तेव्हापासून शिबिरात येणारी ,गळ्यात गळे घालणारी ,एका ताटात जेवणारी पोरं आम्ही आजही आम्हाला खूप काळ एकत्र काम केलेल्या कार्यकर्त्याची नेमकी जातच माहिती नाही \nबाबा ,तुम्ही तर कधी स्वतःला ब्राह्मण म्हणवून घेतलं नाही .ना आमच्या कुणाच्या मनात कधी काही आलं .पण अखेर जातीचं घाणेरडं राजकारण करणार्‍यांना आमची ‘भारतमाता’ या एका आईला मानणारी लेकरं पुरून उरली जातीवाचक शिव्यांनी कधी मन दुखलं नाही त्यामुळं बाबा ; पण या चारपाच वर्षांत अनेक अपमान जिव्हारी लागले .\nमोदींवरची विखारी टीका ,थट्टा म्हणजे स्वयंसेवकांच्याच नव्हे सामान्य माणसाच्याही मनात असलेल्या स्वाभाविक सच्चेपणाची ,सद्भावनेची थट्टा होती. प्रामाणिक, निःस्वार्थी कार्यकर्ता ही वस्तूच ज्यांना माहिती नाही अशा वाचाळवीरांनी मोदींवर केलेली चिखलफेक ही तुमच्यासारख्या लाखो तळमळीच्या देशभक्तांवर उडवलेली राळ होती .सावरकरांचा अपमान या देशानं मुकाट्यानं गिळला आहे या भ्रमात ते राहिले .वंदेमातरम च्या उद्घोषात आजही देशाला एक करण्याचं सामर्थ्य आहे हे त्यांना कळलं नाही.\nत्यांच्या तोंडून होणारे बिनबुडाचे आरोप ,भ्रष्ट हातांनी केलेली चिखलफेक, ही आमच्या नेत्यावर नाही तर या देशातल्या सामान्य माणसाच्या सत्प्रवृत्तीवरच्या विश्वासावर होत होती.\nराजकारणात धर्मकारणात काही अपप्रवृत्ती शिरत आहेत, आजची निवडणुकीची ,प्रचाराची पद्धत काही आदर्श नाही, पण या स्थितीला यायला काही हिंदुत्ववादी कार्यकर्ते जबाबदार नाहीत विद्यापीठांच्या वा वर्तमानपत्रांच्या मनोर्‍यात बसून हिंदू धर्म, जीवनपद्धती, संस्कृती याला नावं ठेवली म्हणून सामान्य माणसाला भावणारा ,रोज भेटणारा धर्म ,त्याला बहात्तर हजारांपेक्षा अधिक महत्वाचा वाटतो आहे .परवा तुमच्या शेजारी रहाणारी भेळवाली आजी ‘गंगेचं शुद्धीकरण ‘ या मुद्द्यावर मी मत दिलं असं घरी येऊन सां��ून गेली ,तेव्हा परत जाणवलं या देशातल्या सामान्य माणसांच्या श्रद्धा ,या देशाचं भावविश्व ते समजू शकले नाहीत हे त्याचं दुर्दैव .\nसामान्य माणूस ऊठसूट त्याच्या श्रद्धेवरचे आघात सहन करेल असं कसं समजले हे लोक \nदेशापासून तुटू पहाणार्‍या पूर्वोत्तर राज्यांत अनेक दशके मूकपणे काम करणारे नि प्रसंगी जीव गमावलेले कार्यकर्ते , केरळ व अन्य कम्युनिस्ट राजवटीत पडलेले बळी ,यांच्या सांडलेल्या रक्ताची किंमत बुद्धीवाद्यांनी व मीडियानं केली नाही म्हणून ती त्या स्तरातल्या कार्यकर्त्यांना ,त्यांच्या परिवारांना सलत नाही वा त्याचे परिणाम दिसणार नाहीत असं वाटलं आज जे नेते पटलावर दिसत आहेत त्या एकेका नावामागे लाखो कार्यकर्ते आहेत .हजारो जण शांतपणे सेवाकार्यात गुंतलेले आहेत .\nभारतमातेच्या लेकरांचं दैन्य दूर करणं एवढंच त्यांना दिसतं. कुणीतरी भडक बोलणारा, टोकाची भूमिका मांडणारा यांना दिसला ,त्याचं त्यांनी भांडवल केलं. पण तुमच्यासारखे गाजावाजा न करता, एका ओसाड खेडेगावात जाऊन, संघाच्या ध्वजाला साक्ष ठेवून, विचार आणि रोजगारातून एखाद्या खेड्याचं रूप पालटणारे स्वयंसेवक कुणाला दिसलेच नाहीयेत अजूनही ..\nत्यांनी भावुक होणार्‍या प्रधानसेवकाची निर्दय थट्टा केली. पण भारतमातेचं चिंतन पूजन करणार्‍या संघटनेत काम करताना अशा उदात्त भावनेनं एकत्र डोळे भरुन यावेत असं भाग्य लाभलेले ,ती दिव्य अनुभूती घेतलेले लाखो कार्यकर्ते आहेत ; ही भावुकता त्यांच्याखेरीज अन्य कुणाला समजणारच नाही \nतुम्ही अत्यंत अडचणीत असतानाही संघकाम सोडलं नाही.तुम्हाला तुमच्या निराशेच्या काळात बळ देणार्‍या ओळी तुम्ही पेन्सिलनं तुमच्या मोत्यासारख्या अक्षरात भिंतीवर लिहिल्या होत्या .तोच तुमचा देव होता. त्या काळात कधीच देवदेव, नवस सायास केले नाहीत तुम्ही दोघांनीही.\nबांध कटि हो अब खडे हम,\nशक्तिसंग्रह कर बढे हम\nचल रहे बाधा हटाते ,\nभक्त के भगवान आगे ॥\nया ओळींकडे पहात तुम्ही लढत होता आणि ‘जेथे राघव तेथे सीता अशी निरपवाद साथ आई देत होती. या ओळींनी काय बळ मिळतं , अशी अनेक गीतं गाताना मातृभूमीला परमवैभवाला नेणं एवढा एकच भाव मनात ठेवून जेव्हा सुरात सूर मिसळतात तेव्हाचे रोमांच ,यांना कसे कळतील बाबा कुठल्याही कुळाचारांचं अवडंबर न केलेल्या तुमचं माझ्या मनातलं सर्वात लाडकं रूप कोणतं असेल ��र पूर्ण गणवेशात हातात बिगुल वा घोषदंड घेतलेलं कुठल्याही कुळाचारांचं अवडंबर न केलेल्या तुमचं माझ्या मनातलं सर्वात लाडकं रूप कोणतं असेल तर पूर्ण गणवेशात हातात बिगुल वा घोषदंड घेतलेलं त्यावेळी तुमच्या शरीरात जे दिव्यत्व संचारायचं, तेच आज मी पहाणार आहे \nविचारपद्धतीत, विकासाच्या मॉडेल बद्दल मतभेद असू शकतात. कार्यपद्धती भिन्नता असू शकते .\nकाही चुकाही होऊ शकतात. पण हेतूवर शंका घेणं प्रामाणिक माणसाच्या जिवाला लागतं. या मातीत प्रामाणिक स्वयंसेवकांच्या अनेक पिढ्यांचा घाम, अश्रू, रक्त मिसळलेलं आहे, त्याचा अपमान झाला बाबा, आणि तो भोवला तो तसा झाल्याचं फारसं कुणी बोलूनही दाखवलंही नाही. पण सर्वांचं मिळून एक जे राष्ट्रमानस तयार झालं त्याची धडकन हे सत्य जाणून होती .त्या एका समूहमनानं आजचं चित्र रंगवलं आहे .\nतुम्ही गेल्यानंतर भेटायला येणार्‍या लोकांतील कितीतरी जणांनी सांगितलं की आमचे वडील म्हणत आहेत की आता आम्ही डोळे मिटायला मोकळे झालो … तरीही बाबा , ‘पथका अंतिम लक्ष नही है\nसिंहासन चढते जाना ‘ हे आम्ही जाणून आहोत .’सब समाज को लिए साथमे आगे है बढते जाना ‘ हे काम निरंतर सुरुच रहाणार आहे .\n‘जो समाज आपल्याला जगवतो तो सन्मानाने जगला पाहिजे ‘ हे तुमचं व्यवसायाचं ब्रीदवाक्य होतं .\n‘या देशात आता दोनच वर्ग असतील, एक गरीब, व दुसरा गरीबी संपवण्यास कटिबद्ध असलेला ‘असं परवा मोदी म्हणालेत. आज ते शपथ घेतील तेव्हा मनातल्या मनात लाखो स्वयंसेवक तीच शपथ घेऊन कामाला भिडणार आहेत .\nआज होणार्‍या या सामूहिक शपथविधीचा आनंद, ही जबाबदारीची जाणीव ही तुमच्यापर्यंत पोचतेय, याची खात्री आहे. कुणातरी ‘शिशुवसंत’ च्या रुपात आज तुम्ही ध्वजप्रणाम करत असाल, शपथविधीचा आनंद लुटायची इच्छा असली तरी तुम्ही शाखा थोडीच चुकवाल \nPrevious Post: चरण तुझे लागले\nNext Post: सावरकरांच्या अप्रसिद्ध कविता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A8_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7", "date_download": "2021-07-30T08:54:13Z", "digest": "sha1:7Q4CI556TQP47F7W5MIFADZ4ENMSV7LX", "length": 4737, "nlines": 120, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:डॉमिनिकन प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष - विकिपीडिया", "raw_content": "\n\"डॉमिनिकन प्रजासत्ताकाचे राष्ट्रा���्यक्ष\" वर्गातील लेख\nएकूण ४ पैकी खालील ४ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ जुलै २०१५ रोजी १२:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://nashikcalling.com/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-30T07:16:50Z", "digest": "sha1:W3FFVYK4QIMG3IV55AP37MJQOSXUUD3I", "length": 5599, "nlines": 34, "source_domain": "nashikcalling.com", "title": "नाशिकमध्ये मराठा आरक्षणाबाबत बैठक ; तीन दिवसांत पुनर्विचार करण्याची मागणी…. – Nashik News – Nashik Calling", "raw_content": "\nनाशिकमध्ये मराठा आरक्षणाबाबत बैठक ; तीन दिवसांत पुनर्विचार करण्याची मागणी….\nनाशिकमध्ये मराठा आरक्षणाबाबत बैठक ; तीन दिवसांत पुनर्विचार करण्याची मागणी….\nनाशिक (प्रतिनिधी) : नाशिकमध्ये सकल मराठा समाजाची बैठक घेण्यात आली. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार गंभीर नाही. सर्वोच्च न्यायालयात सक्षम बाजू न मांडल्यामुळे अपेक्षित निर्णय लागला नसून राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात तीन दिवसांत पुनर्विचार करावा. तत्पूर्वी आरक्षणाबाबत वटहुकूम जारी करावा. अशा मागण्या या बैठकीत करण्यात आल्या.\nजिल्हा शासकीय विश्रामगृहावर ही बैठक झाली, राज्यसरकारला मराठा आरक्षणाबाबत तीन दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. त्याचबरोर गनिमी कावा आंदोलन करू असा इशाराही दिला आहे. मराठा आरक्षणाचा लाभ मिळाला असता तर शैक्षणिक प्रवेश सुलभ झाला असता, काही प्रमाणात बेरोजगारी दूर होऊन नोकरी मिळण्याची अपेक्षा अनेकांना होती मात्र सगळ्यांच्या अपेक्षांचा भंग झाला.\nवकिलांना सक्षम बाजू मांडण्यासाठी राज्य सरकारने योग्य सूचना व तारखांची माहिती पुरवली नाही, वकिलांना मराठीतील कागदपत्रे वेळेवर इंग्रजीतून भाषांतरित करून देण्यात आली नाही. मराठा क्रांती मोर्चाने याबाबतीत आवाज उठवल्यावर आता मात्र, सरकार सारवासारव करत आहे. मराठा ���माजाच्या आरक्षणाची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी अधिकृत पत्राद्वारे राज्य सरकार सहकार्य करत नसल्यामुळे योग्य ती बाजू मांडता येत नसल्याचे कळवले आहे.\nमराठा आरक्षणाचे अभ्यासक, वकील, सरकारचे प्रतिनिधी, इत्यादींची बैठक न घेता ऑनलाइन बैठक झाली असं सांगून परस्पर निर्णय घेतला गेला असा आरोप राज्य सरकारवर केला असून तरी सरकारने वटहुकूम काढावा व पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी मागणी या बैठकीत करण्यात आली.\nसंभाव्य तिसऱ्या लाटेत उद्योगांसह वैद्यकीय ऑक्सिजन साठ्याचे नियोजन करावे\nनाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि. १५ जून) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू\nइमारती वरून पडून कामगार युवकाचा दुर्दैवी मृत्यू\nमास्कच्या दंडाविषयी आयुक्तांचा नवीन फंडा\nम्हणून दोघा चिमुकल्यांना संपवून आईनेही केली आत्महत्या….\nमहापालिकेच्या बिटको रुग्णालयात १५ व्हेंटिलेटर धूळ खात….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=437&Itemid=627&limitstart=8", "date_download": "2021-07-30T06:28:37Z", "digest": "sha1:2GKBBKZLFSGZO65ZXXWENDI4FOYKKNSD", "length": 8139, "nlines": 36, "source_domain": "saneguruji.net", "title": "गोड निबंध-भाग १", "raw_content": "शुक्रवार, जुलै 30, 2021\nरामनवमी साजरी करणारे हरिजनांना हृदयाशीं धरावयास तयार आहेत का नाशिक येथें राममंदिरांत त्यांना येऊं दिलें का नाशिक येथें राममंदिरांत त्यांना येऊं दिलें का अंमळनेरच्या वाडींत हरिजनांना येऊं दिलें का अंमळनेरच्या वाडींत हरिजनांना येऊं दिलें का पुण्याच्या तुळशीबागेंत हरिजनांना प्रेमानें येऊं दिलें का पुण्याच्या तुळशीबागेंत हरिजनांना प्रेमानें येऊं दिलें का हरिजनांना सर्वत्र बंदी. आणि रामनवमी साजरी करितात हरिजनांना सर्वत्र बंदी. आणि रामनवमी साजरी करितात रामाला वानर प्रिय होते. माणसें तरी आहेत कीं नाहीं अशी ज्यांची दुर्दशा वरिष्ठ वर्गांनीं केली होती, त्यांचे अश्रू पुसावयास राम उभा होता. रामाला शेट सावकार प्रिय नव्हते; भटभिक्षुक, शास्त्रीपंडित प्रिय नव्हते. त्या सर्वांना सोडून तो भिल्लांची भेट घ्यावयास आला. तो कोळयांना कुरवाळावयास आला. तो वानरांना वंदावयास आला. आणि राम अयोध्येंत गेला तेव्हां वानरांनीं वेष्टित असा गेला. रामाच्या भोंवतीं वानर आहेत असें पाहून वसिष्ठ ऋषि पळाले नाहींत. रामाला प्रायश्चित्त देण्यासाठीं त्यांनीं गोमूत्र भरून आण���ें नाहीं. रामावर कोणी बहिष्कार घातला नाहीं. सर्व पददलितांची मान उंच करून, त्यांना विमानांत स्वत: बरोबर घेऊन राम अयोध्येंत आला. त्या रामाची जयंति आज हिंदुस्थानांत कशी होत आहे \nजोंपर्यंत पददलितांना तुम्हीं जवळ करीत नाहीं, तोंपर्यंत रामजन्म तुम्हांला कळला नाहीं. जोंपर्यंत हरिजनांना जवळ करीत नाहीं, त्यांना पाणी भरूं देत नाहीं, त्यांना घरींदारीं येऊं देत नाहीं, त्यांच्यांत बंधुभावानें जात नाहीं, त्यांना मंदिरांत येऊं देत नाहीं, तोंपर्यंत या भारतांत रामजन्म होणें शक्य नाहीं. तोंपर्यंत या भारतांत रावणांचेच जन्म होणार.\nजोंपर्यंत शेतकर्‍याचें दु:ख दूर व्हावें, त्याला पोटभर धान्य उरावें, रहावयाला लहानसें घर असावें, असें आम्हांस वाटत नाहीं तोंपर्यंत रामजन्म आम्हांस कळला नाहीं.\nजोंपर्यंत कामगारांची कष्टदशा पाहून आम्हीं कळवळून उठत नाहीं, त्यांना माणसांसारखें वागवलें जात नाहीं, हें पाहून आम्हीं पेटत नाहीं, त्यांना उंदीरघुशींप्रमाणें लहान बिळांत रहावें लागतें हें पाहून संतापत नाहीं, तोंपर्यंत रामजन्म आम्हांला कळला असें वाटत नाहीं.\n रामजन्म खरोखरच पाहिजे असेल तर हरिजनांचें प्रेम येऊं दे. सध्यां प्रखर उन्हाळा आहे. गांवोगांव हरिजन बंधूंना नीट पाणीहि मिळत नाहीं. अरे रामाच्या भक्तांनो कसें हें तुम्हांला पाहवतें कसें हें तुम्हांला पाहवतें अमळनेर तालुक्यांतील अमळगांवचे कांहीं तरुण मित्र माझ्याकडे आले व म्हणाले 'गुरुजी अमळनेर तालुक्यांतील अमळगांवचे कांहीं तरुण मित्र माझ्याकडे आले व म्हणाले 'गुरुजी आमचे गांवाला हरिजनांना नीट पाणी मिळत नाहीं. आम्हीं आमच्या आडांवर भरूं दिलें तर गांवांतील लोक ओरडतील. काय करावें आमचे गांवाला हरिजनांना नीट पाणी मिळत नाहीं. आम्हीं आमच्या आडांवर भरूं दिलें तर गांवांतील लोक ओरडतील. काय करावें ' मी त्यांना सांगितलें, 'तुम्हाला हृदय असेल तर हरिजनांना पाणी भरूं द्या. पुकारूं दे गावकर्‍यांना बहिष्कार. अत:पर तरुणांनीं तरी रूढिधर्म जाळावयास व माणुसकीची पूजा करावयास उभें राहिलें पाहिजे.'\n अरे तुम्ही रामाचे व कृष्णाचे ना भक्त मग अशी कसाबकरणी कशी करतां मग अशी कसाबकरणी कशी करतां रामाचा खरा भक्त आपलें घर, आपली विहीर, आपलें मंदिर, आपलें हृदय सर्वांसाठी मोकळें करील. त्यानेंच देशांत व स्वत:च्या हृदयांत ��ाम आणला. बाकीच्यांनीं रामाचा वध केला; समाजाचा व देशाचा रामबोलो केला \nसर्व उदार मनाच्या तरुणांनो तुम्ही खरे रामभक्त बना. हरिजनांसाठीं उठा. त्यांना भेटा. त्यांना पाणी द्या. तें रामाला पाणी दिल्यासारखें होईल. तडफडणारा राम जिवंत होईल. आणि भारतांत राम जिवंत झाला म्हणजे रावणांचा अंत झाल्याशिवाय कसा राहील \nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lawandmore.org.in/news-en/smartphone-become-essential-part-dutch-streetscape/", "date_download": "2021-07-30T08:21:08Z", "digest": "sha1:HP6BAACPWH6GGSPWJSQBSWV4N345EEFX", "length": 7506, "nlines": 128, "source_domain": "lawandmore.org.in", "title": "स्मार्टफोनचा एक आवश्यक भाग झाला आहे ...", "raw_content": "ब्लॉग » हा स्मार्टफोन डच स्ट्रीसकेपचा एक आवश्यक भाग झाला आहे…\nइमिग्रेशन- आणि माइग्रेशन लॉअर\nअंतर्देशीय मालमत्ता (आयपी) कायदेशीर\nसमाजोपयोगी संस्था आणि धर्मादाय सूत्रे\nयुरोपिया आणि सीआयएस डेस्क\nफार्म आणि लाइफ सायन्स\nनेदरलँड्स डच बार असोसिएशन\nनोकरी - व्यवसायाच्या संधी\nहा स्मार्टफोन डच स्ट्रीसकेपचा एक आवश्यक भाग झाला आहे…\nहा स्मार्टफोन डच पथकावरील अत्यावश्यक भाग बनला आहे. तथापि, हे स्थिर घटक बनू नये; विशेषतः व्यावसायिक वातावरणात नाही. अलीकडेच, एक डच न्यायाधीशांनी असा निर्णय दिला की कामाच्या तासांमध्ये व्हॉट्सअ‍ॅपचा वापर 'काम नाही, वेतन' या तत्त्वाच्या कक्षेत येत नाही. या प्रकरणात, नव्याने काढून टाकलेल्या कर्मचार्‍यांनी अर्ध्या वर्षात 1,255 पेक्षा कमी प्रेमळ संदेश पाठविला नाही, जे डच कोर्टाच्या म्हणण्यानुसार - अद्याप थकित-थकित-पे-आउटमधून - एकूण 1500 डॉलर्स वजा करणे योग्य आहे. थकबाकी सुट्टीचा हक्क. म्हणूनच, तो फोन आपल्या डेस्कवरून घेण्यापूर्वी दोनदा विचार करा.\nमागील पोस्ट 1 जानेवारी रोजी फ्रेंच कायदा अंमलात आला…\nपुढील पोस्ट अनिवार्य कायद्याचे सार सामान्यतः असे होते की एखादी व्यक्ती केवळ अपमानित करू शकत नाही…\nइमिग्रेशन- आणि माइग्रेशन कायदा\nयुरोपिया आणि सीआयएस डेस्क\nफार्म आणि लाइफ सायन्स\nअधिक माहिती आवश्यक आहे \nआमचे वकील तुमच्या सेवेत आहेत.\nकिंवा आपला तपशील खाली द्या\nटी. + एक्सएनयूएमएक्स एक्सएनएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स\nटी. + एक्सएनयूएमएक्स एक्सएनएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्य���साठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://newschecker.in/mr/fact-check/unrelated-images-of-sachin-vaze-house", "date_download": "2021-07-30T06:18:12Z", "digest": "sha1:XKSQZLDW5BTJ37AWRYLASJVXBFWEA6ZE", "length": 15402, "nlines": 175, "source_domain": "newschecker.in", "title": "व्हायरल फोटो सचिन वाझेच्या फ्लॅटमधून जप्त केलेल्या अमाप संपत्तीचे आहेत का?", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरFact checkव्हायरल फोटो सचिन वाझेच्या फ्लॅटमधून जप्त केलेल्या अमाप संपत्तीचे आहेत का\nव्हायरल फोटो सचिन वाझेच्या फ्लॅटमधून जप्त केलेल्या अमाप संपत्तीचे आहेत का\nअॅंटिलिया स्फोटक प्रकरणात अटकेत असलेल्या सचिन वाझेच्या फ्लॅटमधून अमाप सपंत्ती जप्त करण्यात आल्याचा फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. या फोटोत सोन्याची बिस्किटे दागिने आणि 2000 रुपयांच्या नोटांचा ढिग दिसत आहे.\nआमच्या एका वाचकाने व्हाट्सअपद्वारे हे फोटो आम्हाला पाठवून याबाबत सत्यता पडताळणी करण्याची विनंत केली.\nव्हायरल फोटो सचिन वाझेच्या घरातून जप्त केलेल्या संपत्तीचा असल्याचा दावा केला जात आहे.\nअधिक शोध घेतला असता आम्हाला ही एक फेसबुक पोस्ट देखील याच दाव्याने शेअर करण्यात आल्याची दिसून आली.\ncrowdtangle वर या पोस्टच्या संदर्भात 30 इंट्रेक्शन्स आढळून आले आहेत.\nसचिन वाझेच्या ठाण्यातील फ्लॅटमध्ये खरंच एवढी संपत्ती आढळून आली आहे का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला असता आम्हाला ईटीव्ही भारतची बातमी आढळून आली यात म्हटले आहे की, मनसुख हिरेन मृत्युप्रकरणात एटीएस पथकाने दोन आरोपीना अटक केल्यानंतर आणि त्यांना ३० मार्च पर्यंत पोलीस कोठडीत ठेवल्याने आता चौकशीत धक्कादायक खुलासे आणि अनेकांची नावे पुढे येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एटीएसच्या दोन पथकांनी ठाण्यात सचिन वाझे यांच्या व्यावसायिक ऑफिस आणि गाळे यांच्यावर छापेमारी केली. त्यांच्या मोटोजर्सन ऑटोमोबाईल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या भिवंडीतील गोदामावरही छापेमारी केली.\nमात्र या बातमीत कुठेही अमाप संपत्ती जप्त केल्याची माहिती दिलेली नाही. त्यामुळे आम्ही व्हायरल पोस्टमधील फोटो नेमके कुठले आहेत याता शोध घेण्याचा प्रयत्न केला. Google Reverse Image च्या साहाय्याने या फोटोंचा शोध घेतला असता हे फोटो सचिन वाझेच्या फ्लॅटवरील कारवाई दरम्यानचे नसल्याचे सत्य समोर आले.\nहा फोटो द्रमुक पक्षाचे अध्यक्ष स्टॅलिन यांच्या जावयाच्या चेन्नईमधील आॅफिसवर आयकर विभागाने टाकलेल्या धाडी दरम्यानचा आहे. याबाबत The Hindu या वेबसाईटवर हा फोटो आढळून आला.\nहा फोटो तेलंगणात नोटा बदलून देणा-या टोळीडून जप्त करण्यात आलेल्या 2000 रुपयांच्या नोटांचा आहे.\nहा फोटो तामिळनाडूमध्ये दोन वर्षापूर्वी टाकलेल्या धाडीचा आहे. इंडिया टिव्हीच्या बातमीनुसार तामिळनाडूच्या वेल्लोर येथील प्राप्तिकर विभागाच्या पथकाने सिमेंटच्या गोदामात छापा टाकला, तेथून त्याला प्रचंड रक्कम मिळाली. जात आहे की हे प्रकरण डीएमके नेत्याशी संबंधित आहे, परंतु याची पुष्टी झालेली नाही. गोदामात सापडलेल्या रोख रकमेचा अंदाज अनेक पोत्यात आणि पुठ्ठ्यांच्या बॉक्समध्ये भरलेल्या नोटांवरुन काढता येतो.\nफोटो तामिळनाडूमधील रस्ते बांधकाम फर्मच्या एका जागेवर छापे टाकून प्राप्तिकर विभागाने १33 कोटी रुपयांची रोकड आणि सुमारे 100 किलो ज्वेलरी जप्त केली असल्याचा आहे. ही कारवाई 2018 मध्ये करण्यात आली होती. outlook ने याबाबत वृत्त दिले होते.\nहा फोटो कर्नाटकमधील हुबळी जिल्ह्यात जिल्ह्यात 2016 साली आयकर विभागाच्या धाडीत जप्त केलेल्या 5. 17 कोटींच्या नव्या 2000 रुपयांच्या नोटा जप्त केल्याचा आहे. याबाबत डेक्कन हेराल्डने वृत्त दिले होते.\nआमच्या पडताळणीत स्पष्ट झाले की, व्हायरल फोटो सचिन वाझेच्या फ्लॅटवरील कारवाई दरम्यान सापडेल्लाय घबाडाचे नसून देशात वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या धाडी दरम्यान मिळालेल्या पैशांचे व ज्वेलरीचे आहेत.\nRead More : शेतकरी नेते राकेश टिकेत यांना राजस्थानात काळे फासण्यात आले आहे का\nClaim Review: सचिन वाझेच्या ठाण्यातील फ्लॅटमधून घबाड जप्त\nकोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.\nपूर्वीचा लेखगुजरातमधील स्मशानभुमीतील प्रेतांच्या रांगेचा व्हिडिओ जळगावच्या नावाने व्हायरल\nपुढील लेखटाटा हेल्थ कंपनीने घरगुती कोविड-19 मेडिकल किट सुचविले आहे का\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nतेलंगणातील अल्पसंख्यक नेते फिरोज खान यांनी भाजपात प्रवेश केलेला नाही,चुकीची बातमी व्हायरल\nनीरव मोदीने काॅंग्रेसच्या नेत्यांना खरंच लाच दिली काय आहे व्हायरल दाव्याचे सत्य\nराष्ट्रवादीचे आमदार संजय शिंदे सुखरुप, इंडिया टिव्हीने दिले चुकीचे वृत्त\nपोलिसांनी अर्णव गोस्वामीला मारहाण केल्याचा नाही व्हायरल फोटो, हे आहे सत्य\nअहमदाबादमध्ये ट्रम्प यांच्या स्वागतासाठी रंगवलेल्या भिंतीवर विचित्र संदेश लिहिले आहेत का\nगरम पाण्याची वाफ घेतल्याने कोरोना नष्ट होत असल्याचा दावा व्हायरल, हे आहे सत्य\nमासिक पाळीदरम्यान महिलांनी कोरोना लस घेऊ नये हे आहे व्हायरल मेसेजचे सत्य\nनॅशनल जिओग्राफिकने कव्हर पेजवर आंदोलक शेतक-याचा फोटो छापलेला नाही, चुकीचा दावा व्हायरल\nपडताळणी साठी सबमिट करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/death-of-some-brothers-in-a-horrific-accident/", "date_download": "2021-07-30T08:16:50Z", "digest": "sha1:YIAAWSW6OLBNSCFT3IZ74QLIEFWVZRSN", "length": 7900, "nlines": 121, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भीषण अपघातात सख्ख्या भावांचा मृत्यू – Dainik Prabhat", "raw_content": "\nभीषण अपघातात सख्ख्या भावांचा मृत्यू\nम्हसवड – म्हसवड मायणी रोडवर दुचाकी व बोलेरो गाडीच्या भीषण अपघातामध्ये दोघा सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कुडलिंक दादासो जानकर आणि शशिकांत दादासो जानकर (भेंडवडे ता. खानापुर) अशी या दोघा भावांची नावे आहेत.\nकुंडलिक दादासा जानकर (वय 28) आणि शशिकांत दादासो जानकर हे दोघे सख्खे भाऊ आपल्या दुचाकीवरुन म्हसवडहून मायणीच्या दिशेने निघाले होते. त्यांची दुचाकी दिवड गावच्या हद्दीत आली असता समोरुन येणाऱ्या बोलेरो या गाडीने त्यांना जोरदार धडक दिली. दरम्यान, समोरुन येणारी बोलेरी कार आणि जानकर यांची दुचाकीही भरधाव वेगात असल्याने दुचाकीचा या अपघातात अक्षरश: चक्काचूर झाला आहे. बोलेरोच्या या भीषण धडकेत दोघेही गंभीर जखमी झाले. दरम्यान, कुंडलिक दादासो जानकर हा गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर शशिकांत जानकर घटनास्थळावरील उपस्थिातांनी रुग्णालयात दाखल केले मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nरत्नागिरी सांगून कर्नाटकी “माथी’\nदोन लाखांच्या बदल्यात 22 लाखांची वसुली\nसात कोटींची रॉयल्टी न भरल्याने रोडवे सोल्युशन कंपनीचा क्रशर सील\nसातारा : पालिका हद्दीत आलेल्या भागात सुविधांची वानवा\nफलटणमधील ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादीचेच वर्चस्व हवे – रामराजे\nमल्हारपेठ-पंढरपूर मार्गावरील पूल गेला वाहून\nसातारा – जिल्ह्यातील नऊ ��ाधितांचा मृत्यू\nपावसामुळे विडणीजवळ तेरा तास वाहतूक ठप्प\nएसटी सेवेपासून अनेक गावे वंचित\nअतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा\nपुराच्या पाण्यात अडकलेल्या व्यक्तीची सुखरूप सुटका\nदीपिका कुमारीला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्यात पुन्हा अपयश; स्पर्धेतून बाहेर\nपूरग्रस्त कोकणवासीयांना आमदार सुनील टिंगरे यांची मोठी मदत\nपंतप्रधानांच्या सूचनेनंतर नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्यात भेट; राजकीय चर्चांना उधाण\nकोकणासह पश्चिम महाराष्ट्रात 2 ऑगस्टपर्यंत धो धो पाऊस\nकरोनानंतर आता ‘नॉरोव्हायरस’ची जगाला धडकी; पहा काय आहेत लक्षणं आणि उपाय\nसात कोटींची रॉयल्टी न भरल्याने रोडवे सोल्युशन कंपनीचा क्रशर सील\nसातारा : पालिका हद्दीत आलेल्या भागात सुविधांची वानवा\nफलटणमधील ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादीचेच वर्चस्व हवे – रामराजे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/jharkhand-high-court-grants-bail-to-rjd-leader-lalu-prasad-yadav-in-fodder-scam-case-dumka-treasury", "date_download": "2021-07-30T07:08:10Z", "digest": "sha1:Y5GQPIZCEJ363ZIVZ6RXXE7P43B5K6SW", "length": 8449, "nlines": 125, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | चारा घोटाळा : लालूप्रसाद यादव लवकरच तुरुंगाबाहेर, जामीन मंजूर", "raw_content": "\nचारा घोटाळा : लालूप्रसाद लवकरच तुरुंगाबाहेर, जामीन मंजूर\nनवी दिल्ली - देशातील बहुचर्चित चारा घोटाळ्याप्रकरणी शिक्षा भोगत असलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना मोठा दिलासा मिळाला आहे. रांची उच्च न्यायालयाने काही अटींवर आरजेडीचे सुप्रिमो लालूप्रसाद यांना जामीन दिला आहे. वास्तविक या प्रकरणावर 9 एप्रिल रोजी सुनावणी होणार होती. परंतु, सीबीआयने आपला जबाब दाखल करण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला होता. सध्या त्यांच्यावर दिल्लीतील एम्समध्ये उपचार सुरु आहेत. दुमका कोषागारमधून अवैधरित्या पैसे काढल्याप्रकरणी त्यांना जामीन मिळाला आहे. कोरोना नियमांमुळे लालूप्रसाद यांना कारागृहातून बाहेर येण्यास काही काळ लागू शकतो. जामीन बाँड भरल्यानंतर त्यांना कारागृहातून बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरु होईल.\nलालूप्रसाद यांना मोठा दिलासा\nआपण अर्धी शिक्षा भोगली आहे, असे लालूप्रसाद यादव यांच्याकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेत म्हटले होते. आपले वय खूप आहे. त्याचबरोबर विविध गंभीर आजाराने ग्रस्त आहोत, त्यामुळे जामीन दिला जावा, अशी मागणी त्यांनी केली होती. या प्रकरणात अर्धी शिक्षा भोगलेल्या इतर दोषींना जामीन मिळाला आहे, असा उल्लेख ही त्यांनी आपल्या अर्जात केला होता. रांची उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. परंतु, जामीनासाठी त्यांना अनेकवेळा अर्ज दाखल करावा लागला होता.\nदिल्लीतील एम्समध्ये उपचार सुरु\nलालूप्रसाद यांना चाईबासा कोषागारशी निगडीत दोन प्रकरणात आणि देवघरच्या एक प्रकरणात यापूर्वीच जामीन मिळालेला आहे. दुमका कोषागारमधील अवैधरित्या पैसे काढण्याच्या प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर त्यांना कारागृहातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लालूप्रसाद यांच्यावर सध्या दिल्लीतील एम्समध्ये उपचार सुरु आहेत. न्यायालयाच्या आदेशाची प्रत मिळताच ती कारागृह अधिक्षकांना दिली जाईल, असे त्यांच्या वकिलांनी सांगितले. ही प्रक्रिया एक ते दोन दिवसांत होण्याची शक्यता आहे.\nहेही वाचा: मृतदेहांबरोबर रॅली काढा, ममतादीदींची ऑडिओ क्लिप व्हायरल\nन्यायालयाने एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. त्याचबरोबर दंडाच्या रुपात 10 लाख रुपये जमा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांना आपला पासपोर्टही जमा करावा लागणार आहे. न्यायालयाच्या परवानगीशिवाय त्यांना विदेशात जाता येणार नाही. आपला पत्ता आणि मोबाइल नंबरही बदलायचा नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.\nहेही वाचा: कुंभमेळ्याची सांगता करा, पंतप्रधानांचे आवाहन ते अभिनेता विवेक यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%8F%E0%A4%A8%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%AD%E0%A5%8D/", "date_download": "2021-07-30T06:45:42Z", "digest": "sha1:HCMS75HHX6AQSH4OM643FZXRXGSOMUO5", "length": 10474, "nlines": 118, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "‘आयएनएसव्ही तारीणी’ जगभ्रमंती करुन आज परतणार गोव्यात | गोवा खबर", "raw_content": "\nHome देश खबर ‘आयएनएसव्ही तारीणी’ जगभ्रमंती करुन आज परतणार गोव्यात\n‘आयएनएसव्ही तारीणी’ जगभ्रमंती करुन आज परतणार गोव्यात\nगोवा खबर : गोव्याहून गेल्या सप्टेंबरमध्ये सहा महिला नौदल अधिका-यांचा समावेश असलेली ‘आयएनएसव्ही तारीणी’ही शिडाची बोट जगभ्रमंतीवर निघाली होती ही बोट आज गोव्यात परतणार आहे. स्वदेशी बनावटीच्या शिडाच्या बोटीवर स्वार होऊन नौदलाच्या महिला अधिकारी ‘नाविका सागर परिक्रमा’ अंतर्गत गेल्या १0 सप्टेंबर रोजी जग भ्रमंतीसाठी निघाल्या होत्या. त्या आज गोव्यात परतणार असून संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन या त्यांचे स्वागत करण्यासाठी खास उपस्थित राहणार आहेत.\nसध्या ही बोट भारतीय समुद्र हद्दीत आलेली असून गोव्यापासून अवघ्या काही सागरी मैल अंतरावर आहे. वारा नसतानाही बोटीने १२ तासात २0 सागरी मैल अंतर पार केल्याचे आढळून आले आहे.आज ही बोट गोव्यात पोचेल, असे नौदलाचे प्रवक्ते कॅप्टन डी. के. शर्मा यांनी कळवले आहे.\nदक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन हे या भ्रमंतीतील अखेरचे बंदर घेतल्यानंतर मार्चमध्ये ही बोट परतीच्या प्रवासाला निघाली आहे. या प्रवासात महिला नौदल अधिकारी २१,६00 सागरी मैल अंतर पार करणार आहेत. आशियातील महिलांचा समुद्री मार्गाने पृथ्वी परिक्रमा करण्याची ही पहिलाच प्रयत्न आहे. यासाठी गेल्या दोन वर्षांपासून तयारी चालू होती. महिला अधिकाऱ्यांच्या या चमूमध्ये लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी, लेफ्टनंट कमांडर प्रतिभा जामवाल, लेफ्टनंट कमांडर पद्रपल्ली स्वाती, लेफ्टनंट ऐश्वर्या बोध्दापती, लेफ्टनंट शोरगप्पन् विजया, लेफ्टनंट पायल गुप्ता यांचा समावेश आहे.\nया महिला अधिकाऱ्यांना वाटेत अनेकदा खराब हवामानाला तोंड द्यावे लागले. ७ मिटरपर्यंत उंचीच्या लाटा तसेच ताशी ६0 किलोमिटर वाऱ्याच्या प्रचंड वेगाचाही सामना करावा लागला. आॅस्ट्रेलिया, न्युुझिलॅण्ड, फॉकलँड आणि दक्षिण आफ्रि केत मिळून चार बंदरांवर या बोटीने थांबे घेतले. ही बोट ५५ फूट लांबीची असून गोव्यातच अ‍ॅक्वारिस शिपयार्डने ती बांधली आहे.समुद्रातील जैव विविधता, पर्यावरण याचा या अधिकाऱ्यांनी अनुभव घेतला.उद्या संरक्षण मंत्री सीतारामन यांच्या उपस्थितीत फ्लैग इन सोहळा पार पडणार आहे.\nPrevious articleआता काँग्रेसने म्हादई बाबत आपली भूमिका जाहीर करावी:शिवसेना\nNext articleगोव्यातल्या दर्दी सिने रसिकांची दाद लाखमालाची:फडतरे\nकटलास एक्स्प्रेस – 21 नौदल सरावात भारतीय नौसेनेच्या वतीने आयएनएस तलवार सहभागी होणार\nजागतिक व्याघ्र दिनानिमित्त पंतप्रधानांनी सर्व वन्यजीव प्रेमींना दिल्या शुभेच्छा\nराज्य/केंद्रशासित प्रदेश आणि खासगी रुग्णालयांकडे अद्याप 2.88 कोटींपेक्षा अधिक मात्रा उपलब्ध\nकटलास एक्स्प्रेस – 21 नौदल सरावात भारतीय नौसेनेच्या वतीने आयएनएस तलवार...\nजागतिक व्याघ्र दिनानिमित्त पंतप्रधानांनी सर्व वन्यजीव प्रेमींना दिल्या शुभेच्छा\nराज्य/केंद्रशासित प्रदेश आणि खासगी रुग्णालयांकडे अद्याप 2.88 कोटींपेक्षा अधिक मात्रा उपलब्ध\nभारतात कोविड – 19 प्रतिबंधक लसीकरणाने 45 कोटींचा टप्पा ओलांडला\nनीती आयोगाने सुरू केले ‘पीच टू मूव्ह’ गतिशीलता क्षेत्रातील उद्योन्मुख स्टार्टअप्ससाठी...\nनौदलाच्या विमानाने 60,000 मास्क दिल्लीहून गोव्यात आणले\nमगोने सरकारमधून बाहेर पडावे आणि नंतरच नेतृत्वाच्या प्रश्नाविषयी भूमिका घ्या:गावडे\nश्रीपाद नाईक १६ रोजी पेडणे मतदारसंघात\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nकोविड लसीकरणात स्थानिकांना प्राधान्य मिळणे गरजेचे : विजय सरदेसाई\nबायोमेट्रिक प्रमाणीकरण केलेले लाभधारक रेशन धान्यास पात्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.osmanabadtoday.com/2019/03/blog-post_20.html", "date_download": "2021-07-30T08:11:56Z", "digest": "sha1:LOOV44AAVFTKGARA5IQKZOMRECEOD2CO", "length": 13493, "nlines": 91, "source_domain": "www.osmanabadtoday.com", "title": "--> उस्मानाबाद राष्ट्रवादीकडेच ! | Osmanabad Today", "raw_content": "\nउस्मानाबाद - शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष आपला उमेदवार जाहीर करीत नसल्याने उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात वातावरण अद्याप थंड आहे...\nउस्मानाबाद - शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष आपला उमेदवार जाहीर करीत नसल्याने उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात वातावरण अद्याप थंड आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी ४० अर्जाची विक्री झाली आहे.\nशिवसेनेच्या उमेदवारीसाठी विद्यमान खासदार प्रा. रवींद्र गायकवाड आणि माजी आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरु आहे. दोन्ही गट आमने सामने भिडले असून, ऐन निवडणुकीत सेनेतील गटबाजी उफाळून आली आहे. सेनेची उमेदवारी कोणाला मिळते, याबाबत प्रचंड औत्सुक्य आहे.\nदुसरीकडे सेनेचा उमेदवार जाहीर झाल्यानंतरच राष्ट्रवादी आपला पत्ता ओपन करणार आहे. गायकवाड यांना सेनेची उमेदवारी मिळाल्यास जिल्हा परिषद उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील तर ओमराजेंना उमेदवारी मिळाल्यास आमदार राणा जगजीतसिंह पाटील हे निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे कळते.\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे जाणार असल्या��ी बातमी एका चॅनलवर झळकली होती. मात्र या बातमीत तथ्य नसल्याचे राष्ट्रवादीच्या एका नेत्याने सांगितले. हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडेच राहणार असून, उमेदवार मात्र सेनेच्या निर्णयानंतर जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nमंगळवारपासून उमेदवारी अर्जाची विक्री सुरु झाली आहे. पहिल्या दिवशी २३ जणांनी ४२ अर्ज नेले आहेत. मात्र एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही.\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nकार चालकाला हृदयविकाराचा झटका आणि जिल्हाधिकाऱ्यांचे प्रसंगावधान\nउस्मानाबाद - उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांच्या कार चालकास धावत्या कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला. मात्र, प्रसंगाव...\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबादेतील इंग्लंड रिटर्न तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह\nउस्मानाबाद - इंग्लंडहून उस्मानाबादेत परतलेल्या एका ३५ तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तरुणावर उस्मानाबादच्य...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nसरकारी कामगार अधिकारी कार्यालय बनले दलालांचा अड्डा\nअभियंत्यांसह ठेकेदारांचे बनावट शिक्के वापरून कामगारांच्या नोंदी उस्मानाबाद - उस्मानाबादचे सरकारी कामगार अधिकारी कार्यालय म्हणजे दलालांचा अ...\nसुंदर माझे कार्यालय उपक्रमाचा उस्मानाबादच्या जिल्हा परिषदेत उत्साहात प्रारंभ\nउस्मानाबाद - विभागीय आय���क्त सुनिल केंद्रेकर यांच्या संकल्पनेतील जिल्हा परिषदातंर्गत ‘सुदंर माझे कार्यालय ’ हा उपक्रमात मराठवाडयातील आठही जिल...\nउस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने घेतले आणखी दोन बळी @ २०\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्याचे ठिकाण असलेले उस्मानाबाद शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे...\nउस्मानाबादेत दोन अपघातात एक ठार, दोन जखमी\nउस्मानाबाद - आनंदनगर पो.ठा. अकस्मात मृत्यु क्र. 37 / 2020 सीआरपीसी कलम 174 च्या चौकशीत स्वरुपा संजय पोतदार, रा. समता कॉलनी, उस्मानाबाद यांन...\nउस्मानाबाद : रुग्णाची लूट करणाऱ्या सह्याद्री हॉस्पीटलला १० हजार दंड\nरॅपिड अँटिजेन टेस्टसाठी जादा आकारण्यात आलेली रक्कम रुग्णाच्या बँक खात्यावर जमा करण्याचा आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचा दणका ...\nकसबे तडवळे शिवारात अज्ञात व्यक्तीचा खून\nदगड बांधून मृतदेह विहिरीत फेकला कसबे तडवळे - कसबे तडवळे शिवारात एका ४० वर्षीय अनोखळी व्यक्तीचा खून करून मृतदेह दगड बांधून विहिरीत फेकून दे...\nसीना कोळेगाव प्रकल्प ते पांढरेवाडी धरणापर्यंत कालवा बनवा.- खा. ओमराजे\nपरंडा (राहूल शिंदे) - सीना-कोळेगाव उपसा सिंचन योजनेतून पांढरेवाडी तलावात पाणी सोडण्याबाबत (कालवा) उपाययोजना करावी, अशी मागणी जिल्ह्...\nVIDEO,4,उस्मानाबाद जिल्हा,127,उस्मानाबाद शहर,30,एडिटर डेस्क,2,खुले व्यासपीठ,9,ताज्या बातम्या,53,देश - विदेश,3,महाराष्ट्र,20,मुख्य बातमी,91,स्पेशल न्यूज,15,\nOsmanabad Today : उस्मानाबाद राष्ट्रवादीकडेच \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://nashikcalling.com/%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2/", "date_download": "2021-07-30T08:30:08Z", "digest": "sha1:EOMAC7O3JC2VXS6U4P3DBJFDXV7GLKH6", "length": 3998, "nlines": 32, "source_domain": "nashikcalling.com", "title": "तर मराठा क्रांती मोर्चाला नोटीस बजावणार नाही…. – Nashik News – Nashik Calling", "raw_content": "\nतर मराठा क्रांती मोर्चाला नोटीस बजावणार नाही….\nतर मराठा क्रांती मोर्चाला नोटीस बजावणार नाही….\nनाशिक (प्रतिनिधी) : मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ता तथा पदाधिकाऱ्यांनी कायदा पाळला तर नाशिक शहर पोलिसांकडून कलम १४९ अनव्ये पोलीस नोटीस बजावणार नाही. तसेच संभाव्य आंदोलनात सार्वजनिक शांतता भंग होणार नाही आणि कायदा व सुव्यवस्थचे प्रश्न निर्माण होणार नाही याची जबाबदारी मराठा क्रांती मोर��चाच्या समन्वयकांनी घ्यावी. असे आवाहन नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी केले आहे.\nमराठा समाजाच्या आरक्षणासाठी मोर्चा आक्रमक झाला असून लोकप्रतिनिधींना शहराची कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे आंदोलन मराठा क्रांती मोर्चाकडून होऊ नये यासाठी पोलीस सतर्क झाले आहेत. शहर पोलिसांनी समन्वयकांना १४९ ची नोटीस दिली आहे. नाशिक जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या समन्व्यकांची पोलीस आयुक्तलयात बैठक झाली. या बैठकीत आयुक्त दीपक पांडे यांनी यावेळी मोर्चाच्या समन्व्यकांशी संवाद साधला.\nकोरोना: नागरिकांच्या सोयीसाठी मनपाच्या विभागनिहाय वॉररूम्स.. हेल्पलाईन नंबर्स\nजिवे ठार मारण्याचा प्रयत्न; चार आरोपींना सात वर्षांची शिक्षा\nमनपाच्या ‘या’ रुग्णालयांमध्ये मोफत आरटीपीसीआर चाचणी \nनोकरी लावून देण्याच्या बहाण्याने साडे पाच लाख रुपयांची फसवणूक\nनाशिक शहरात बुधवारी (दि. 23 सप्टेंबर) 786 कोरोना पॉझिटिव्ह; 9 जणांचा कोरोनामुळे मृत्यू\nमहापालिकेच्या बिटको रुग्णालयात १५ व्हेंटिलेटर धूळ खात….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtralivenews.com/local/%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7/", "date_download": "2021-07-30T07:32:09Z", "digest": "sha1:2E3PGDJSED3LZ3QOONW5SRFDTHLRSF2F", "length": 15915, "nlines": 180, "source_domain": "www.maharashtralivenews.com", "title": "पन्हाळा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पेट्रोल दरवाढी विरोधात वाघबिळ येथे चूल पेटवा आंदोलन – Maharashtra Live News", "raw_content": "\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\nयुवक सेवा फाउंडेशन च्या वतीने ८०० वृक्षांचे वृक्षारोपण\nएडी सायंटिफिक इंडेक्स संस्थेने घेतलेल्या सर्वेक्षणात डॉ. अनिल गोरे यांना मिळाले जगातील नामांकित शास्त्रज्ञांमध्ये स्थान\nपेठ वडगांव येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे, वडगांव शहर काँग्रेसची मागणी\nज��तिबा डोंगरावरील आरोग्य विभागाचा प्रश्न मार्गी न लागल्यास मनसे करणार आंदोलन\nअवघ्या १३ तासांमध्ये कोरोनाने अख्ख कुटुंब संपवलं\nHome/गावकट्टा/पन्हाळा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पेट्रोल दरवाढी विरोधात वाघबिळ येथे चूल पेटवा आंदोलन\nपन्हाळा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पेट्रोल दरवाढी विरोधात वाघबिळ येथे चूल पेटवा आंदोलन\nमहाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर.\nवाढत्या पेट्रोलच्या दरवाढी विरोधात पन्हाळ राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी महिला आघाडीच्या वतीने वाघबीळ येथिल पेट्रोल पंपांवर चूल पेटवा आंदोलन करण्यात आले पन्हाळा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने वाघबीळ येथील दिपराज पेट्रोल पंपामध्ये जाऊन चूल मांडण्यात आली केंद्र सरकारचा निषेध करून\nवाढत्या पेट्रोल दरवाढीला केंद्र सरकार जबाबदार असून पेट्रोलचे दर कमी करावे यासठी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या\nयावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हा सरचिटणीस राधिका शेलार ,पन्हाळा तालुका अध्यक्षा राधा बुने ,सरचिटणीस इंद्रायणी चौगले, आनंद धडेल,दादा पाटील (जाफळे) व महिला उपस्थित होत्या\nकासारवाडी येथे विज कोसळुन एकजण ठार\nजोतिबा डोंगर येथे नियमित पूर्ववत एस.टी. सेवा सुरू : मनसेच्या पाठपुराव्याला यश\nजोतिबा डोंगरवर फायनान्स कंपन्यांकडून महिलांशी असभ्य वर्तन\nअंबपवाडी येथे शिवसैनिकांच्या कडून घरफाळा व पाणीपट्टी माफ करण्याची मागणी\nटोप मध्ये जागतिक महिला दिनानिमित्त अंतर्गत महिला शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न\nजोतिबा डोंगर येथे महिला दिनानिमित्त महिला सुरक्षा जणजागरण कार्यक्रम संपन्न\nरोट्रॅक्ट क्लब ऑफ दख्खनचा राजा मार्फत जोतिबा डोंगरावर कचरा पेट्या बसवल्या\nजोतिबा मंदिर भाविकांसाठी खुले\nपाडळी येथे कामधेनु दूध संस्थेच्या वतीने जनावरांचे प्रदर्शन\nपाडळी येथे कामधेनु दूध संस्थेच्या वतीने जनावरांचे प्रदर्शन\nकासारवाडी येथे विज कोसळुन एकजण ठार\nजोतिबा डोंगर येथे नियमित पूर्ववत एस.टी. सेवा सुरू : मनसेच्या पाठपुराव्याला यश\nजोतिबा डोंगरवर फायनान्स कंपन्यांकडून महिलांशी असभ्य वर्तन\nअंबपवाडी येथे शिवसैनिकांच्या कडून घरफाळा व पाणीपट्टी माफ करण्याची मागणी\nटोप मध्ये जागतिक महिला दिनानि��ित्त अंतर्गत महिला शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न\nजोतिबा डोंगर येथे महिला दिनानिमित्त महिला सुरक्षा जणजागरण कार्यक्रम संपन्न\nरोट्रॅक्ट क्लब ऑफ दख्खनचा राजा मार्फत जोतिबा डोंगरावर कचरा पेट्या बसवल्या\nजोतिबा मंदिर भाविकांसाठी खुले\nपाडळी येथे कामधेनु दूध संस्थेच्या वतीने जनावरांचे प्रदर्शन\nपाडळी येथे कामधेनु दूध संस्थेच्या वतीने जनावरांचे प्रदर्शन\nशिरोली येथे महाराष्ट्र पान व चहा व्यावसायिक धारक सेवा मंडळाच्या नामफलकाचे अनावरण\nदानेवाडी येथील पाणंद चाळीस वर्षानंतर झाली खुली\nकासारवाडी येथे शेती दिनानिमित्त शेतकरी शास्त्रज्ञ संवाद\nजोतिबा डोंगरावर सातारी कंदी चहा शाखेचे उदघाटन\nजोतिबा डोंगरावर सापडला दुर्मिळ जातीचा “विटेकरी बोवा सर्प”\nभुदरगड तालुक्यातील जोगेवाडीतील धनगरवाड्यात एक तासभर अवकाळी गारांच्या पावसामुळे २० बकऱ्या जखमी\nजोतिबा डोंगरावर सातारी कंदी चहा शाखेचे उदघाटन\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\nदख्खनचा राजा श्री जोतिबांची मकर संक्रांती निमित्त दुपारी बैठी राजेशाही अलंकारिक विशेष महापूजा बांधण्यात आली.\nदख्खनचा राजा जोतिबाची नवरात्रीउत्सवामध्ये सोहन कमळ पुष्पातील महापूजा का बांधली जाते \nएडी सायंटिफिक इंडेक्स संस्थेने घेतलेल्या सर्वेक्षणात डॉ. अनिल गोरे यांना मिळाले जगातील नामांकित शास्त्रज्ञांमध्ये स्थान\nजोतिबा डोंगरावर सापडला दुर्मिळ जातीचा “विटेकरी बोवा सर्प”\nउद्या होणार आयपीएल चा पहिला रंगतदार सामना .\nमहाराष्ट्र लाईव्ह न्यूज या पोर्टल द्दवारे आम्ही सत्य ,निर्भिड आणि निपक्षपणे माहिती देन्याचे काम करत आहोत. यामध्ये राजकिय ,सामाजिक, राष्ट्रीय ,धार्मिक , क्रीडा, प्रकारच्या बातम्या आम्ही प्रसारित करतो.\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%91%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%B0_%E0%A5%AB", "date_download": "2021-07-30T06:09:36Z", "digest": "sha1:2CNJRKFXPSXSI2SSD356EERAST6R5TEH", "length": 7773, "nlines": 88, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "ऑक्टोबर ५ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n<< ऑक्टोबर २०२१ >>\nसो मं बु गु शु श र\n१ २ ३ ४\n५ ६ ७ ८ ९ १० ११\n१२ १३ १४ १५ १६ १७ १८\n१९ २० २१ २२ २३ २४ २५\n२६ २७ २८ २९ ३० ३१\nऑक्टोबर ५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २७८ वा किंवा लीप वर्षात २७९ वा दिवस असतो.\n१ ठळक घटना आणि घडामोडी\nठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा\n१८६४ - कोलकात्यावर आलेल्या चक्रीवादळात ६०,००० मृत्युमुखी.\n१९१० - पोर्तुगाल प्रजासत्ताक झाले.\n१९४८ - अश्गाबादमध्ये भूकंप. १,००,००० मृत्युमुखी.\n१८२९ - चेस्टर ए. आर्थर, अमेरिकेचा २१वा राष्ट्राध्यक्ष.\n१८८२ - रॉबर्ट गॉडार्ड, अमेरिकन रॉकेटतज्ञ.\n१८९० - किशोरीलाल घनश्यामलाल मशरुवाला, हिंदी पत्रकार, संपादक.\n१९३२ - माधव आपटे, भारतीय क्रिकेट खेळाडू.\n१९३४ - डेव्हिड आर. स्मिथ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१९३५ - जिमी बिंक्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१९३६ - वाक्लाव हावेल, चेक प्रजासत्ताकचा नाटककार व राष्ट्राध्यक्ष.\n१९३८ - तेरेसा हाइन्झ केरी, अमेरिकन उद्योगपती.\n१९४० - बॉब काउपर, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.\n१९४१ - एदुआर्दो दुहाल्दे, आर्जेन्टीनाचा राष्ट्राध्यक्ष.\n१९६१ - डेरेक स्टर्लिंग, न्यू झीलॅंडचा क्रिकेट खेळाडू.\n१९६३ - टोनी डोडेमेड, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.\n१९६३ - ह्यु मॉरिस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१९६४ - सरदिंदू मुखर्जी, भारतीय क्रिकेट खेळाडू.\n१९७५ - केट विन्स्लेट, अमेरिकन अभिनेत्री.\n५७८ - जस्टीन दुसरा, बायझेन्टाईन सम्राट.\n८७७ - टकल्या चार्ल्स, फ्रांसचा राजा व पवित्र रोमन सम्राट.\n१०५६ - हेन्री तिसरा, पवित्र रोमन सम्राट.\n१२१४ - आल्फोन्सो आठवा, कॅस्टिलचा राजा.\n१२८५ - फिलिप तिसरा, फ्रांसचा राजा.\n१५६५ - लोडोव्हिको फ��रारी, इटालियन गणितज्ञ.\n१९१८ - रोलॉॅं गॅरो, फ्रेंच वैमानिक.\n१९९१ - रामनाथ गोएंका, भारतीय वृत्तपत्रसंचालक.\n१९९२ - परशुराम भवानराव पंत, भारतीय राजनैतिक मुत्सद्दी.\n१९९६ - सेमूर क्रे, अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ.\n२००१ - थॉमस वॉटरफील्ड, ब्रिटिश-भारतीय साहित्यिक.\n२००३ - विल्सन जोन्स, भारतीय बिलियर्ड्सपटू.\n२००४ - रॉडनी डेंजरफील्ड, अमेरिकन अभिनेता.\n२०११ - स्टीव्ह जॉब्स, अमेरिकन उद्योगपती, ॲपल कम्प्युटर्स चे सहसंस्थापक\nप्रजासत्ताक दिन - पोर्तुगाल.\nबीबीसी न्यूजवर ऑक्टोबर ५ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nऑक्टोबर ३ - ऑक्टोबर ४ - ऑक्टोबर ५ - ऑक्टोबर ६ - ऑक्टोबर ७ - ऑक्टोबर महिना\nLast edited on ३० सप्टेंबर २०२०, at ०६:२९\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३० सप्टेंबर २०२० रोजी ०६:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%AA_%E0%A4%8F%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%A5%E0%A4%BE", "date_download": "2021-07-30T07:31:59Z", "digest": "sha1:6ZJ2JQCXFNQEALXPFCLURH6D3JTHP6CO", "length": 5458, "nlines": 145, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पोप एड्रियान चौथा - विकिपीडिया", "raw_content": "\nपोप एड्रियान चौथा (इ.स. ११००:हर्टफोर्डशायर, इंग्लंड - सप्टेंबर १,इ.स. ११५९:अनान्यी, इटली) हा बाराव्या शतकातील पोप होता.\nयाचे मूळ नाव निकोलस ब्रेकस्पियर असे होते.\nपोप अनास्तासियस चौथा पोप\nडिसेंबर ५, इ.स. ११५४ – सप्टेंबर १, इ.स. ११५९ पुढील:\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. ११०० मधील जन्म\nइ.स. ११५९ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ सप्टेंबर २०१७ रोजी १०:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/despite-resident-schools-other-open-osamanabad-district-said-collector-devegaonkar-375415", "date_download": "2021-07-30T07:25:29Z", "digest": "sha1:2NFFUF7FKK3QVH73HN4IBB3JEYHVZPQ2", "length": 9980, "nlines": 126, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | उस्मानाबाद जिल्ह्यातील निवासी शाळा वगळता इतर शाळा सुरु होणार, जिल्हाधिकारी दिवेगावकरांचा निर्णय", "raw_content": "\nउस्मानाबाद जिल्ह्यामध्ये निवासी शाळा वगळता इतर शाळा सुरू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी घेतला आहे.\nउस्मानाबाद जिल्ह्यातील निवासी शाळा वगळता इतर शाळा सुरु होणार, जिल्हाधिकारी दिवेगावकरांचा निर्णय\nउस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये निवासी शाळा वगळता इतर शाळा सुरू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी घेतला आहे. जिल्ह्यातील शिक्षकांच्या चाचण्या पूर्ण झाल्या असुन त्यातील साधारण एकच टक्के शिक्षकांना संसर्ग असुन सुदैवाने सर्वांची प्रकृती उत्तम आहे. संसर्ग होऊ नये, यासाठी नियमावली तयार करुन शाळांनी त्याची कडक अंमलबजावणी होण्यासाठी स्वतःजिल्हाधिकारी दिवेगावकर हे नजर ठेवणार आहेत. एक आठवड्यानंतर निश्चितपणाने परिस्थितीचा अंदाज येईल. त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचेही श्री. दिवेगावकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.\nSuccess Story : रिक्षाचालकाच्या मुलाने जिद्दीतून मिळविले यश, तांड्यावरचा पोरगा होणार डॉक्टर\nगेल्या काही सात ते आठ महिन्यांपासून शाळांची घंटा वाजलेली नाही. आता शाळा सुरू करण्याबाबत शासनाने स्थानिक पातळीवर अधिकार घेण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. जिल्ह्याची परिस्थिती पाहता सध्या रुग्णाची संख्या अत्यंत कमी आहे. कोरोनाचे संकट काही प्रमाणात टळलेले असले तरी यंत्रणा अजूनही सतर्क असल्याचे दिसुन येत आहे. शाळा सुरू करण्यापूर्वी जिल्ह्यातील शाळातील शिक्षकांची चाचणी करण्यात आली. साडेतीन हजार शिक्षकांच्या चाचणीनंतर जिल्ह्यात साधारण तीस ते ३२ शिक्षकांना संसर्ग असल्याचे लक्षात आले आहे. हे प्रमाण एक टक्क्यांच्या आसपास आहे.\nत्यामुळे चिंता करण्याची आवश���यकता नाही. मात्र काही महिन्यांपूर्वी हेच प्रमाण टक्केवारीत २० टक्के इतके होते. त्यामुळे त्या तुलनेत आता प्रमाणही कमी झाले असुन लोकामध्ये जागृती निर्माण झालेली आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील शाळा सुरु करुन पहिल्या चार ते पाच दिवसांमध्ये परिस्थितीचा अंदाज येणार आहे. त्यानंतर संसर्ग वाढल्यास वेगळा निर्णय घेण्याचा विचारही प्रशासनाने केला आहे. पण त्या अगोदर काळजी घेण्याची तयारी प्रशासनाने घेतली आहे. शाळांच्या बाबतीत अधिकाधिक चांगली उपाययोजना तसेच पालकांनीही पाल्यांच्या आरोग्याच्या काळजीबाबत नियमावली जाहीर करण्यात येणार आहे. त्यानुसार त्याची अंमलबजावणी केल्यास धोका होणार नसल्याचा विश्वास सध्या तरी व्यक्त होत आहे.\nऊर्जामंत्र्यांनी राजीनामा देऊन महावितरणात क्लार्कची नोकरी करावी, प्रवीण दरेकरांनी नितीन राऊतांना लगावला टोला\nजिल्ह्यातील शाळा सूरु करण्यासाठी प्रशासनाने संपुर्ण तयारी केलेली आहे. संसर्गाचा विचार केल्यास काहीप्रमाणात शिक्षकांना कोरोनाची लागन झाली आहे. त्याचे प्रमाण अत्यल्प असुन त्यामुळे काही दिवस शाळा सूरु करुन परिस्थितीचा अंदाज घेतला जाणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये निवासी शाळा सूरु करण्यात येणार नाहीत. त्या ठिकाणी मुल निवासी असल्याने ते स्वतःची काळजी घेण्यासाठी तितके सक्षम नसल्याने त्याबाबतीत धोका उद्भवण्याची शक्यता गृहित धरुन त्यावर काही दिवसांनी निर्णय घेतला जाणार आहे.\n- कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हाधिकारी\nसंपादन - गणेश पिटेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.kalnirnay.com/blog/category/food-corner/recipes/", "date_download": "2021-07-30T06:35:27Z", "digest": "sha1:OYNAVSA4MPKR7SBONDDR4YMC5FWSYTGZ", "length": 11852, "nlines": 142, "source_domain": "www.kalnirnay.com", "title": "Recipes Archives - Kalnirnay", "raw_content": "\nआयुर्वेदिक मुखवास | प्रियांका महाले, ठाणे\nआयुर्वेदिक मुखवास साहित्य :५-६ लिंबांची साले, २ ते ३ मोसंबी-डाळिंबांची साले, सालीसह किसलेले १/२ सफरचंद, ४-५ चमचे किसलेल्या कलिंगडाचा पांढरा भाग, ५-६ चमचे किसलेला आवळा, ३-४ चमचे भाजलेले जवस, ११/२ मोठा चमचा ओवा, ५-६ पुदिन्याची पाने, ३-४ चमचे काळे तीळ, काळे मनुके, १ मोठा चमचा भाजलेले मिरे-जिरे पूड,५-६ ज्येष्ठमधाच्या काड्या, २ चमचे खडीसाखर, ४-५ चमचे\nस्वीट कॉर्न झुणका मोदक | कुसुम झरेकर, पुणे\nस्वीट कॉर्न झुणका मोदक साहित्य : २ वाट्या वाफवलेले स्वीट कॉर्न,२ वाट्या तांदळाचे पीठ, ५-६ सुक्या लाल मिरच्यांची पेस्ट,१/२ चमचा जिरे पेस्ट, ३/४ चमचा हळद, १ चमचा चिरलेली कोथिंबीर, १ चमचा लिंबूरस, चवीपुरते मीठ व कांदा, तेल. कृती : स्वीट कॉर्न मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. पॅनमध्ये तेल घालून मिरची पेस्ट, वाटलेले स्वीट कॉर्नचे मिश्रण, लिंबूरस,\nआरोग्य लाडू | आदिती पाध्ये, डोंबिवली\nआरोग्य लाडू साहित्य : ७०० ग्रॅम बाजरी, १०० ग्रॅम मेथीदाणे, १०० ग्रॅम हिरवे मूग, १०० ग्रॅम ज्वारी, १०० ग्रॅम सुके खोबरे, १०० ग्रॅम खारीक पावडर, ५० ग्रॅम खसखस, ५ ग्रॅम सुंठ पावडर, ५० ग्रॅम अक्रोड, ५० ग्रॅम बदाम, ५० ग्रॅम अळशी, ५० ग्रॅम डिंक, १ किलो किसलेला गूळ, १ किलो गाईचे तूप, १ चमचा वेलची,\nकलिंगडाच्या सालीचे थालीपीठ | सुनीता मोरवाडकर, पुणे | Watermelon Rind Recipe | Sunita Morwadkar, Pune\nकलिंगडाच्या सालीचे थालीपीठ साहित्य : १/२ कप कलिंगडाच्या साली, ५-६ मिरच्या, आले-लसूण पेस्ट, कोथिंबीर, १ वाटी गहू, ज्वारी, तांदूळ पीठ, १/२ वाटी बेसन, १ चमचा तीळ, १/२ चमचा ओवा, १ मोठा बारीक चिरलेला कांदा, १/२ चमचा धणे-जिरे पूड, १/२ चमचा हळद, तेल, तूप, मीठ‧ कृती : कलिंगडाच्या सालीचा पांढरा भाग किसून घ्या. कढईत तेल घेऊन\nआलू साबूदाना ब्रेडरोल | Potato Sago Breadroll\nआलू साबूदाना ब्रेडरोल सामग्री : व्हाइट ताजा ब्रेड के स्लाइस, उबले हुए आलू, एक या दो बारीक कटे प्याज, लहसुन अदरक का पेस्ट, बारीक कटी हरी मिर्च, बारीक कटी हरी धनिया, साबूदाना, नमक, घोल बनाने के लिए मैदा या बेसन,भिगोया हुआ साबूदाना,ऑलिव ऑयल बनाने की विधि : उबले आलुओं को मैश कर लें, कडाह़ी में\nपोटॅटो कॉर्न बॉल्स साहित्य : १ वाटी मक्याचे दाणे, २ बटाटे, २ कांदे, ५-६ हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, १ चमचा गरम मसाला, १ आल्याचा तुकडा, १ चमचा लाल तिखट, १ चमचा धणे पावडर, १ चमचा जिरे पावडर, १ चमचा साखर, १ चमचा तांदळाचे पीठ, १ चमचा लिंबूरस, २ चमचे रवा, मीठ, तळण्यासाठी तेल. कृती : सर्वप्रथम मक्याचे दाणे\nमूगडाळ सँडविच | नंदिका रावराणे, मुंबइ | Moongdal Sandwich\nमूगडाळ सँडविच साहित्य : १ वाटी मूगडाळ, १ आल्याचा तुकडा, २ हिरव्या मिरच्या, १ कप बारीक चिरलेला कांदा-कोथिंबीर, १ कप उकडलेले मकादाणे, १ चमचा काळी मिरी पावडर, १ कप स्मॅश पनीर, १/२ चमचा खायचा सोडा, चवीनुसार मीठ, आवश्यकतेनुसार तेल. कृती : मूगडाळ चार तास पाण्यात भिजत ठेवा. भिजवलेल्या मूगडाळीत पाणी न घालता आले, हिरव्या मिरच्या घालून वाटून घ्या.\nएनर्जी बार ��ाहित्य : १ कप काळ्या मनुका, १/२ कप पिवळ्या मनुका, ३/४ कप बटर / मार्गारिन, १/२ कप साखर, १ अंडे (ऐच्छिक), ११/४ कप गव्हाचे पीठ, १/४ कप टोस्टेड व्ही जर्म (ऐच्छिक), १/२ कप दुधाची पावडर, १/२ कप काकवी, १/२ कप बदामाचे काप, १ कप ओट्स, १/२ कप दूध, १/२ छोटा चमचा किसलेले आले, १/२ छोटा चमचा\nमक्याच्या रव्याची खरवस वडी साहित्य : १ वाटी मका रवा, ३/४ वाटी साखर, ४ वाट्या नारळाचे दूध, १/२ छोटा चमचा वेलची पूड, १/४ वाटी काजू-बदाम पूड, आवश्यकतेनुसार तूप. सजावटीसाठी : ड्रायफ्रूट्स व पेरूचे पान. कृती : सर्वप्रथम गॅसवर कढई ठेवून त्यात रवा, दूध व साखर घेऊन हे मिश्रण पाच मिनिटे उकळत ठेवा. मंद आचेवर हे मिश्रण ढवळत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/sangli-news-marathi/we-too-will-fight-the-mumbai-municipal-corporation-elections-on-our-own-nrpd-154725/", "date_download": "2021-07-30T07:15:36Z", "digest": "sha1:LTPCWHKBBZYQG4MKPELNFRAGKEMRBXY6", "length": 12155, "nlines": 171, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "सांगली | ....आम्हीही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावरच लढू | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nजन्मदरवाढीसाठीचा अट्टाहास : जितकी मुले, तितके जास्त पैसे मिळणार; चीनचे ‘हे’ शहर मुलामागे पैसे देणार, जाणून घ्या नेमकं प्रकरण\nGoogle Doodle सोबत करा टोक्यो ऑलिम्पिकचे स्वागत, युजर्सला मिळणार ॲनिमेटेड गेम्स खेळण्याची संधी\n…पण लक्षात कोण घेतो, पालकांची काळजी वाढवणारे लहानग्यांचे ‘महाजाल’\nCM ठाकरे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर, पूरस्थितीची पाहणी करून घेणार आढावा बैठक\nपरळीत पूरग्रस्तांसाठी पंकजा मुंडेंची मदतफेरी\nघाटकोपर-मानखुर्दला जोडणाऱ्या उड्डाण पुलाला छत्रपती शिवाजी महाराज यांचेच नांव प्रस्ताव मंजूर\nसांगली….आम्हीही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावरच लढू\nराज्यातील महाविकास आघाडी सरकार अंर्तगत वादानेच पडेल त्यासाठी आम्हाला काही कारण्याची गरज भासणार नाही.\nयेत्या काळात होणाऱ्या सर्व निवडणुका महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांप्रमाणे भाजपही स्वबळावर लढवणार असल्याचं सूतोवाच भाजप नेते, आमदार ॲड.आशिष शेलार यांनी केलं आहे. त्यामुळं आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मनसे व भाजप यांच्यामध्ये युतीचे होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. आशिष शेलार यांनी सांगली दौऱ्यात पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली आहे.\n‘मुंबई महापालिका निवडणूक तुम्ही मनसेला सोबत घेऊन लढणा��� का असा सवाल करण्यात आला. त्याला शेलार यांनी नाही असं उत्तर दिलं. त्यामुळं महापालिका निवडणुकीत भाजप मनसेला सोबत घेणार नसल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. यामुळं मुंबई महापालिका निवडणूक बहुरंगी होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.\nराज्यातील महाविकास आघाडी सरकार अंर्तगत वादानेच पडेल त्यासाठी आम्हाला काही कारण्याची गरज भासणार नाही. तसेच काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हवामान बदलाप्रमाणे आपली वक्तव्य बदलताना दिसतात अशी टीकाही त्यांनी केली आहे.\nसरकारने मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा केला आहे. फडणवीस सरकारने आरक्षण दिलं. कायद्यात रुपांतर केलं. प्रत्यक्ष फायदा झाला. मुंबई न्यायालयात सर्व युक्तिवाद झाल्यावरही आरक्षण टिकलं. तरीही हे आरक्षण गेलं कसं, असा सवाल करतानाच हे आरक्षण रद्द होण्यामागे महाविकास आघाडी सरकारचा कुटील डाव कालही होता, आजही आहे. सरकारने कोर्टात योग्य रणनीतीच्या आधारे बाजू मांडली नाही हा आमचा आरोप आहे. बाजू मांडताना सर्व कागदपत्रे कोर्टाला दिली नाहीत. जोडपत्राचं इंग्लिशमध्ये भाषांतर केलंच नाही. त्यामुळे ती सर्वोच्च न्यायालयात मांडली नाही. म्हणून कोर्टाला वाटलं हा अहवाल एकतर्फी आहे. त्यामुळे कोर्टाने अहवाल फेटाळला. मुकुल रोहतगी यांनीही महाराष्ट्र सरकार योग्य माहीत देत नसल्याने बाजू मांडता येत नसल्याचं कोर्टात म्हटलं. याचा अर्थ आरक्षण न देणे हा सरकारचा कुटील डाव होता, असा दावा त्यांनी केला आहे\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nअर्ध्या वेतनांवर ५ वर्षांची सुटीमहाराष्ट्र सरकारनेही या योजनेचा विचार करावा\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nऑन���ाइन शिक्षणामुळे पालकांची चिंता वाढते आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.osmanabadtoday.com/2019/03/blog-post_30.html", "date_download": "2021-07-30T08:07:16Z", "digest": "sha1:4UUXHY74H6ZPPTJEYSN6KN335WAFV4OQ", "length": 17579, "nlines": 91, "source_domain": "www.osmanabadtoday.com", "title": "--> सोसायटीच्या साठ बनावट सदस्यांचे सभासादत्व रद्द | Osmanabad Today", "raw_content": "\nसोसायटीच्या साठ बनावट सदस्यांचे सभासादत्व रद्द\nउस्मानाबाद - तालुक्यातील कामेगाव येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणुक होऊन साडेतीन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र अद्...\nउस्मानाबाद - तालुक्यातील कामेगाव येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणुक होऊन साडेतीन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र अद्याप मतमोजणी प्रक्रिया पार पडलेली नाही. निवडणूक प्रक्रियेत तब्बल ५२ बनावट सभासदांनी मतदान केले आहे. मतदार यादीतील ६० बनावट सभासद सोसायटीने वगळले होते. त्यांचा हक्क अबाधित ठेवण्यात यावा याकरिता देशमुख गटाने जिल्हा निबंधक कार्यालयात दाद मागितली होती. दुय्यम निबंधक विभागाच्या वतीने तक्रारीची सुनावणी घेऊन त्यात तथ्य असल्याचे नोंदवित त्या बोगस सभासदांना रद्द ठरविले होते. निबंधक कार्यालयाने दिलेल्या आदेशाच्या विरोधात जिल्हा बँकेचे संचालक तथा सेनेचे पदाधिकारी संजय देशमुख यांच्या गटाचे अनिकेत कदम यांनी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता.\nउच्च न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तुळजापूर येथील सहाय्यक तालुका निबंधक व्ही. बी. माने यांना अधिकार बहाल केले होते. प्रकरणाची सखोल तपासणी करून विहित कालावधीत अहवाल दुय्यम निबंधक कार्यालयास सादर करण्याचेही उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात म्हटले होते.\nसोसायटीच्या तत्कालीन अध्यक्षांनी संगनमताने संस्थेची बनावट कागदपत्रे वापरून संस्थेच्या सभासद नसलेल्या ६० व्यक्तींना सभासद म्हणून मतदार यादीत सहभागी करवून घेतले असल्याचे चौकशीत उघड झाले आहे. त्यातील अनेक सभासदांचे वय त्यावेळी १८ वर्षांपेक्षा कमी असल्याचेही अहवालात म्हटले आहे. अनेक महिला सदस्यांना लग्नापूर्वी सभासद करवून घेतले गेले. अहवालात त्यांच्या लग्नपत्रिका जोडून हा सर्व बनाव उघड करण्यात आला आहे.\nखोट्या मतदार यादीचा आधार घेऊन प्रोसिडिंगमध्ये खाडाखोड करून ६० जण सभासद ��सल्याचा बनाव करण्यात आला आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम ४६५, ४६८ आणि ४७१ नुसार हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. त्यामुळे असे गैरकृत्य करणाराविरोधात संबंधित पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा नोंद करण्यात यावा असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.\nउस्मानाबाद - लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला उच्च न्यायालयाने चांगलाच झटका दिला आहे. जिल्हा बँकेचे संचालक संजय देशमुख यांच्या विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीने खोटे बनावट रजिस्टर तयार करून साठ जणांना सभासद करून घेतल्याचे उघड झाले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सहाय्यक तालुका निबंधक व्ही. बी. माने यांनी तसा अहवाल सादर केला आहे. संगनमताने खोट्या कागदपत्रांचा आधार घेऊन बनावट सभासद नोंदणी करणारे तत्कालीन अध्यक्ष आणि साठ सभासदांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी शिफारसदेखील या अहवालात करण्यात आली आहे.\nसाडेतीन महिन्यानंतर मतमोजणीचा मार्ग मोकळा\nबोगस सभासदांनी मतदान केल्यामुळे सोसायटीच्या मतदानाला साडेतीन महिन्यांचा कालावधी लोटला तरी देखील मतमोजणी होऊ शकली नव्हती. मूळ मतदार यादीत २२४ सभासद आहेत. आणि आगाऊ साठ सभासदांची बोगस नोंद करण्यात आली आहे. २२४ पैकी १९४ आणि ६० पैकी ५२ जणांनी प्रत्यक्ष मतदान केले आहे. या अहवालामध्ये ६० जणांना बोगस ठरविण्यात आल्याने ५२ जणांच्या मतांची मोजणी रद्दबातल ठरविले आहे. सेनेच्या गटाला थेट निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेसने चांगलीच धोबीपछाड दिली आहे.\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nकार चालकाला हृदयविकाराचा झटका आणि जिल्हाधिकाऱ्यांचे प्रसंगावधान\nउस्मानाबाद - उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांच्या कार चालकास धावत्या कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला. मात्र, प्रसंगाव...\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यास���ठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबादेतील इंग्लंड रिटर्न तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह\nउस्मानाबाद - इंग्लंडहून उस्मानाबादेत परतलेल्या एका ३५ तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तरुणावर उस्मानाबादच्य...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nसरकारी कामगार अधिकारी कार्यालय बनले दलालांचा अड्डा\nअभियंत्यांसह ठेकेदारांचे बनावट शिक्के वापरून कामगारांच्या नोंदी उस्मानाबाद - उस्मानाबादचे सरकारी कामगार अधिकारी कार्यालय म्हणजे दलालांचा अ...\nसुंदर माझे कार्यालय उपक्रमाचा उस्मानाबादच्या जिल्हा परिषदेत उत्साहात प्रारंभ\nउस्मानाबाद - विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या संकल्पनेतील जिल्हा परिषदातंर्गत ‘सुदंर माझे कार्यालय ’ हा उपक्रमात मराठवाडयातील आठही जिल...\nउस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने घेतले आणखी दोन बळी @ २०\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्याचे ठिकाण असलेले उस्मानाबाद शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे...\nउस्मानाबादेत दोन अपघातात एक ठार, दोन जखमी\nउस्मानाबाद - आनंदनगर पो.ठा. अकस्मात मृत्यु क्र. 37 / 2020 सीआरपीसी कलम 174 च्या चौकशीत स्वरुपा संजय पोतदार, रा. समता कॉलनी, उस्मानाबाद यांन...\nउस्मानाबाद : रुग्णाची लूट करणाऱ्या सह्याद्री हॉस्पीटलला १० हजार दंड\nरॅपिड अँटिजेन टेस्टसाठी जादा आकारण्यात आलेली रक्कम रुग्णाच्या बँक खात्यावर जमा करण्याचा आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचा दणका ...\nकसबे तडवळे शिवारात अज्ञात व्यक्तीचा खून\nदगड बांधून मृतदेह विहिरीत फेकला कसबे तडवळे - कसबे तडवळे शिवारात एका ४० वर्षीय अनोखळी व्यक्तीचा खून करून मृतदेह दगड बांधून विहिरीत फेकून दे...\nसीना कोळेगाव प्रकल्प ते पांढरेवाडी धरणापर्यंत कालवा बनवा.- खा. ओमराजे\nपरंडा (राहूल शिंदे) - सीना-कोळेगाव उपसा सिंचन योजनेतून पांढरेवाडी तलावात पाणी सोडण्याबाबत (कालवा) उपाययोजना करावी, अशी मागणी जिल्ह्...\nVIDEO,4,उस्मानाबाद जिल्हा,127,उस्मानाबाद शहर,30,एडिटर डेस्क,2,खुले व्यासपीठ,9,ताज्या बातम्या,53,देश - विदेश,3,महाराष्ट्र,20,मुख्य बातमी,91,स्पेशल न्यूज,15,\nOsmanabad Today : सोसायटीच्या साठ बनावट सदस्यांचे सभासादत्व रद्द\nसोसायटीच्या साठ बनावट सदस्यांचे सभासादत्व रद्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-nashik/bhujbals-tweezers-thump-bjp-leaders-nashik-politics-79362", "date_download": "2021-07-30T06:23:18Z", "digest": "sha1:EGO6OQ6KJHXLWPYK2LTT6SCPQMDWLCFT", "length": 19640, "nlines": 218, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "भुजबळांच्या कोपरखळ्यांनी देवेंद्र फडणवीसांना ठसके? - Bhujbal`s tweezers thump bjp leaders, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nभुजबळांच्या कोपरखळ्यांनी देवेंद्र फडणवीसांना ठसके\nभुजबळांच्या कोपरखळ्यांनी देवेंद्र फडणवीसांना ठसके\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी\nपुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल\nभुजबळांच्या कोपरखळ्यांनी देवेंद्र फडणवीसांना ठसके\nगुरुवार, 8 जुलै 2021\nबारा आमदारांच्या निलंबनानंतर आज शहरात महापालिकेच्या बससेवेच्या कार्यक्रमासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ एकाच व्यासपीठावर आले होते. त्यामुळे ते काय बोलतात, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. या वेळी फडणवीस यांनी आपल्या भाषणात राजकीय भाष्य टाळले. मात्र भुजबळांच्या खास शैलीतील कोपरखळ्यांनी भाजप नेत्यांना ठसके लागले.\nनाशिक : बारा आमदारांच्या निलंबनानंतर आज शहरात महापालिकेच्या बससेवेच्या कार्यक्रमासाठी (Inuaguration of Bus service) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ (After 12 MLA suspension BJP leader Devndra Fadanvis and Minister Chhagan Bhujbal came on one dias firsttime) एकाच व्यासपीठावर आले होते. त्यामुळे ते काय बोलतात, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. या वेळी फडणवीस यांनी आपल्या भाषणात राजकीय भाष्य टाळले. (Fadanvis avoide Political statements) मात्र भुजबळांच्या खास शैलीतील कोपरखळ्यांनी भाजप नेत्यांना ठसके लागले.\nश्री. भुजबळ यांनी भाषणातून सत्ताधारी भाजपच्या नेत्यांना काढलेले शाब्दिक चिमटे चर्चेचा विषय ठरले. महापौर सतीश कुलकर्णी यांनी कोरोनावर मात करण्यासाठी जलनेती क्रिया स्वीकारण्याचे आवाहन केले. त्याला अनुसरून ते म्हणाले, की कोरोनामुळे अडचणीत आलेल्या लोकांच्या नाका-तोंडात पाणी गेले आहे. त्यामुळे नाकातून पाणी काढणारी जलनेती काय करणार. भुजबळांच्या या सवालाने सभागृहात अगदी भाजपच्या नेत्यांसह सगळ्यांनाच आपले हसू लपवता आले नाही.\nअभिनेते दिलीपकुमार यांच्या निधनाने नाशिककरांच्या एका डोळ्यात असू, तर डॉ. भारती पवार यांना मंत्रिपद मिळाल्याने दुसऱ्या डोळ्यात हसू असल्याचा उल्लेख त्यांनी केला. ते म्हणाले, की दिंडोरी लोकसभा मतदारसंघात आता दोन मंत्रिपदे आहेत. त्यामुळे मला दुहेरी आनंद झाला आहे. आरोग्य मंत्रिपद मिळाल्याने आता तिसऱ्या लाटेचा सामना करण्यास मदत मिळू शकते. रेमडेसिव्हिर व म्युकरमायकोसिस आजारावरच्या औषधांसाठी मीदेखील आता हक्काने फोन करू शकतो, असा चिमटा त्यांनी काढला.\nश्री. फडणवीस यांनी सीएनजी, इथेनॉल इंधनाचा वापर करण्याचा सल्ला दिला होता. त्यावर भुजबळ म्हणाले, की डिझेलच्या किमती वाढल्याने फडणवीस यांच्या सल्ल्याचा विचार करण्याचे आवाहन मी स्वतः करतो, त्यांच्या या वाक्यानंतर फडणवीसांसह व्यासपीठावरील सगळ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुटले.\nयावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे ऑनलाईन उपस्थित होते. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विशेष संदेश पाठवला. महापौर सतीष कुलकर्णी, उपमहापौर भिकुबाई बागूल, माजी मंत्री गिरीष महाजन, माजी मंत्री जयकुमार रावल, स्थायी समितीचे अध्यक्ष गणेश गिते, महापालिकचे आयुक्त कैलास जाधव, आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे, आमदार राहूल ढिकले, माजी आमदार बाळासाहेब सानप, कमलेश बोडके, गटनेते अरुण पवार, शिवसेनेचे गटनेते अजय बोरस्ते, विलास शिंदे, दिक्षा लोंढे उपस्थित होते.\nभारती पवारांचे मंत्रीपद... सांगितले बंगलोरला अन् गेल्या दिल्लीला\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nआजोबांचा सल्ला फक्त राज्यपाल व फडणवीसांसाठी होता\nपुणे : राज्यातील पुरग्रस्तांसाठी विविध पातळीवरुन मदतीचा ओघ सुरु झाला आहे. विविध राजकीय पक्षाचे नेते पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी दैारे करीत आहे...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nआम्ही तुमचे भाऊ आहोत; देवेंद्र फडणवीसांनी दिला आंबेघर बाधितांना धीर\nमोरगिरी : आंबेघर येथील भूस्खलनाच्या दुर्घटनेत सर्वस्व गमावलेल्या कुटुंबातील लोकांशी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला. त्यांचे दुःख...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nराज्यपालांच्या पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यात फक्त आशिष शेलारच का\nकराड : मुसळधार पावसामुळे कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात पूरपरिस्थिती निर्माण झाली. यात ठिकठिकाणी दरड कोसळल्याने नागरिकांचे जीव गेले, अनेक गाव...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nराजकारणाची ही वेळ नाही; शरद पवारांची सूचना योग्यच : फडणवीस\nकऱ्हाड : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलेली सुचना योग्य आहे. बचाव कार्यात अडथळा येवू नये, यासाठी त्यांनी केलेली सुचना महत्वाची आहे, असे मत विरोधी...\nबुधवार, 28 जुलै 2021\nनाशिकला मनसे स्वबळावर; भाजपच आमचा प्रतिस्पर्धी\nनाशिक : महापालिका निवडणुकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक नाशिक घेण्याची घोषणा केली, (Devendra Fadanvis adopted nashik in last...\nबुधवार, 28 जुलै 2021\nफडणविसांच्या बालेकिल्ल्यातच भाजपला धक्का : माजी आमदार 'हात' पकडण्याच्या तयारीत...\nनागपूर : यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी येथील भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार राजू तोडसाम Former MLA Raju Todsam यांची भाजप सोडून राष्ट्रवादी...\nबुधवार, 28 जुलै 2021\nराष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश अन् लगेच तालुकाध्यक्षपदी वर्णी\nपिंपरी : पक्षातील काहींशी सूर न जुळल्यानेच भाजपमध्ये प्रवेश केल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे खेड (जि.पुणे) तालुक्याचे माजी अध्यक्ष शांताराम भोसले (...\nबुधवार, 28 जुलै 2021\nशरद पवारांचा सल्ला योग्यच..पण मी दौरा करणार\nमुंबई : राज्यातील पुरग्रस्तांसाठी विविध पातळीवरुन मदतीचा ओघ सुरु झाला आहे. ''मोठ्या नेत्यांनी दौरे करू नयेत. यंत्रणा आपल्या भोवती ठेवणे योग्य...\nमंगळवार, 27 जुलै 2021\nबावनकुळे तुला पक्षानं तिकीट दिलं नाही...मित्रा, कशाला बढाया मारतो\nजळगाव : चंद्रशेखर बावनकुळे हा माझा चांगला मित्र आहे. मित्रा, तुला त्या भाजपने विधानसभेचे तिकीट दिले नाही, तरी तू बढाया मारतोस, तू पहिलं पक्षात तुझं...\nरविवार, 25 जुलै 2021\nभाजपची महानगरपालिकेतील सत्ता उलथवण्यासाठी नाना पटोले लागले कामाला...\nनागपूर : दिल्ली येथे राहुल गांधी Rahul Gandhi यांची भेट घेऊन आल्यानंतर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले State president of congress Nana...\nशनिवार, 24 जुलै 2021\nपंकजा मुंडे नाराज नाहीत : चंद्रकांत पाटील\nनगर : ‘‘पंकजा मुंडे या पक्षामध्ये कोणावरही नाराज नाहीत. खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न दिल्याने त्यांचे कार्यकर्ते नाराज झाले होते. पंकजा मुंडे...\nशनिवार, 24 जुलै 2021\nखडसेंचा अपमान करण्याची ताकद आमच्यात नव्हती : बावनकुळे यांचं वक्तव्य\nजळगाव : एकनाथ खडसे यांना भारतीय जनता पक्षात कधीही अपमानजनक वागणूक देण्यात आली नाही. देवेंद्र फडणवीस हे सुध्दा त्यांना नेतेच मानत होते. त्यांच्याच...\nशुक्रवार, 23 जुलै 2021\nदेवेंद्र फडणवीस devendra fadnavis छगन भुजबळ chagan bhujbal भाजप bus mla suspension bjp bjp leader chhagan bhujbal विषय topics कोरोना corona मात mate दिलीपकुमार भारत भारती पवार लोकसभा लोकसभा मतदारसंघ lok sabha constituencies आरोग्य health सामना face फोन इथेनॉल ethanol इंधन एकनाथ शिंदे eknath shinde बाळ baby infant बाळासाहेब थोरात balasaheb thorat उपमहापौर जयकुमार रावल jaikumar raval आमदार सीमा हिरे seema hire देवयानी फरांदे devyani pharande बाळासाहेब सानप balasaheb sanap अजय बोरस्ते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://satyakamnews.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%8C%E0%A4%B6%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8/", "date_download": "2021-07-30T07:06:39Z", "digest": "sha1:J3R2SAKPFW4P75SLXEVIS47LMJZZK66X", "length": 14987, "nlines": 206, "source_domain": "satyakamnews.com", "title": "मुख्यमंत्री कौशल्य विकास कार्यक्रमातून तयार होणार आरोग्य मनुष्यबळ इच्छुकांनी ऑनलाईन माहिती भरण्याचे आवाहन | satyakamnews.com", "raw_content": "\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार…\nमाजी विद्यार्थ्यांच्या सूचना महाविद्यालयाच्या विकासासाठी उपयुक्त असतात:- रोहन परिचारक\nशिवसेना सदस्य नोंदणीला महिला विडी कामगारांचा प्रचंड प्रतिसाद\nHome ताज्या-घडामोडी मुख्यमंत्री कौशल्य विकास कार्यक्रमातून तयार होणार आरोग्य मनुष्यबळ इच्छुकांनी ऑनलाईन माहिती भरण्याचे...\nमुख्यमंत्री कौशल्य विकास कार्यक्रमातून तयार होणार आरोग्य मनुष्यबळ इच्छुकांनी ऑनलाईन माहिती भरण्याचे आवाहन\nsatyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम \nमुख्यमंत्री कौशल्य विकास कार्यक्रम��तून तयार होणार आरोग्य मनुष्यबळ इच्छुकांनी ऑनलाईन माहिती भरण्याचे आवाहन\nकोविड-19 च्या पार्श्वभूमीवर आरोग्य आणि वैद्यकीय क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची कमतरता आहे. ही कमतरता भरून काढण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण हा कार्यक्रम आणला आहे. यामध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध असणाऱ्या शासकीय, खाजगी दवाखाने आणि वैद्यकीय संस्थांमध्ये आरोग्याचे मनुष्यबळ जिल्ह्यातच तयार होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन भरण्याचे आवाहन कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकताचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी केले आहे.\nजिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या 18 ते 45 वयोगटातील युवक-युवतींना मोफत प्रशिक्षणाची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी https://forms.gle/NppJHa48WwArbLQj8 या लिंकवर उपलब्ध असणाऱ्या गुगल फॉर्मच्या माध्यमातून माहिती भरावी.\nअधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ड्रॉईंग हॉल इमारत, महाराष्ट्र राज्य तांत्रिक प्रशाला, (नॉर्थकोट) पार्क चौक, सोलापूर, दूरध्वनी क्र.0217- 2950956, ईमेल solapurrojgar1@gmail.com यावर संपर्क साधण्याचे आवाहन श्री. जाधव यांनी केले आहे.\nPrevious articleपशुसंवर्धनच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन\nNext articleआषाढी वारी प्रथा, परंपरेनुसार होणार जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार नदीच्या खोली करणाचे आश्वासन\n#CHIPLUN | सोलापूर मनसेच्या वतीने पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप\nश्री संत ज्ञानेश्वर महाराज सोहळ्याच्या 'श्री'च्या जरी फटक्याच्या अश्वाचे पेठवडगाव येथे जंगी स्वागत\nदेवेंद्र फडणवीस यांनी पाटण तालुक्यातल्या सर्वसामान्यां बरोबर घेतला जेवणाचा आस्वाद\n#PANDHARPUR | पंढरपुर तालूका पोलिस स्टेशनच्या वतीने मोठी कारवाई..\n#KOLAPUR | पूरग्रस्तांना तातडीने १५००० हजार रुपयांची मदत देण्यात यावी:- मा खा धनंजय महाडिक...\n#Solapur | परिसरात डासांची उत्पत्ती रोखा डेंग्यूला दूर हटवा आरोग्य विभागाचे आवाहन...\n#Solapur | शहर उत्तर मधील जनतेचे प्रश्‍न प्राधान्याने सोडवणार:- आ. प्रणिती शिंदे...\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nमहाडिक गटाचा सहकार पॅनल ला जाहीर पाठिंबा\nभाजपाच्या मोहोळ शहराध्यक्षपदी मा.सुशील (भैय्या) क्षीरसागर यांची पुनश्च एकदा फेरनिवड..\nमा. खासदार धनंजय महाडिक यांचे फेसबुक पोस्टद्वारे कोल्हापुरकरांना भावनिक आवाहन\nकोविड लस शिल्लकच नाही. मग विडी कामगारांनी लस कोठून घ्यावे. प्रशासनाला...\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार...\nविठ्ठलराव शिंदे कारखान्यामार्फत ऊस बिलाचा दूसरा हप्ता 200 रु ऊस पुरवठादारांच्या...\nभीमा सहकारी साखर कारखान्याच्या रोलर पुजन संपन्न.\nश्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा दुसरा हप्ता सभासदांच्या खात्यावर वर्ग.\nविशेष सूचना : • satyakamnews.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून satyakamnews.com चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . satyakamnews.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता satyakamnews.com तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार satyakamnews.com नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nकोरोना बेकारी महागाईची चिंता कोणाला \nपंढरपूरमध्ये तीन दिवसांची संचारबंदी करावी – आ. आवताडे व आ.परिचारक यांची...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.konkanvruttant.com/category/home", "date_download": "2021-07-30T06:06:34Z", "digest": "sha1:UQOSOTF7LLNT5EQJ5H4DZ4JNCW5WJSTL", "length": 10830, "nlines": 181, "source_domain": "www.konkanvruttant.com", "title": "महत्वाचे वृत्त - कोंकण वृत्तांत", "raw_content": "\nझाडाझुडपांनी व्यापल्याने उल्हास नदीवरील पूलाला...\nमोहन अल्टिझा गृहसंकुलामुळे केडीएमसीचा नियंत्रणशून्य...\nकेडीएमसी; पूर परिस्थितीत सापडलेल्या नागरिकांची...\nस्थानिक स्वराज्य संस्थांच्या पथदिवे, पाणीपुरवठा...\nटी-10 क्र��केटच्या पूल बी स्पर्धेत मुंबई झोन संघाचा...\nविकास फाउंडेशन आयोजित मोफत लसीकरणाला कल्याणकरांचा...\nठाण्यात दोन अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nमुलांना दिवसातून दोन ते तीन तासच मोबाईल वापरू...\nडोंबिवलीमध्ये शिवसेना पुरस्कृत घरेलु कामगार संघटना...\nरोटरी क्लबतर्फे कल्याणमधील पूरग्रस्तांना अन्नधान्याची...\nदेशी-विदेशी झाडे : संशयकल्लोळ आणि निरसन\nताटातले विक आणि माग भिक\nफुटपाथ जेव्हा स्टेज होतो...\nमाथेरानच्या गार्बेट पॉईंटवरील चढाई...\nझाडाझुडपांनी व्यापल्याने उल्हास नदीवरील पूलाला धोका\nमोहन अल्टिझा गृहसंकुलामुळे केडीएमसीचा नियंत्रणशून्य कारभार...\nकेडीएमसी; पूर परिस्थितीत सापडलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी...\nस्थानिक स्वराज्य संस्थांच्या पथदिवे, पाणीपुरवठा योजनांची...\nटी-10 क्रिकेटच्या पूल बी स्पर्धेत मुंबई झोन संघाचा सहभाग\nडोंबिवली पूर्व-पश्चिम जोडणारा कोपर पुल ऑगस्टअखेर वाहतुकीला...\nकेडीएमसीचा बल्याणी रस्त्यावर ‘इलाजापेक्षा उपाय भयंकर’\nकेडीएमसी’ने कार्यारंभ आदेश न देताच सव्वातीन कोटींची नालेसफाई\nशेतकऱ्यांना अधिक बाजारभाव देणारे उत्पादन घेण्यासाठी प्राधान्य...\nआधारवाडी कारागृहातील कैदी, पोलीस कुटुंबांना कोविशील्डची...\nकेडीएमसीची ‘ती’ ५३० कोटींची थकबाकी वसूल होईपर्यंत वाढीव...\nराजगड, एकवीरा देवी मंदिर होणार रोपवे - कृषी पर्यटन\nकोकण किनारपट्टीत धुवांधार पावसाचा अंदाज; 'रेड अलर्ट' जारी\nनवी मुंबईतील विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव देण्यासाठी...\nठाणे जिल्हयात धबधबे, तलाव, धरण क्षेत्रात जाण्यास मनाई आदेश\nकल्याण रिंगरूट प्रकल्पाची खासदारांनी केली पाहणी; गोवेलीपर्यंत...\n... येथे सापडली शेकडो बनावट निवडणूक ओळखपत्रे\nनवीन दुर्गाडी पुलाच्या मार्गिकांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते...\nमराठा समाजाला न्याय-हक्क मिळवून देण्यासाठी मराठा सेना कटिबद्ध-...\nकेडीएमसीच्या व्यापारी संकुलाच्या आवारात कचऱ्याचे साम्राज्य\nव्यंगचित्र पाहण्यासाठी इथे क्लिक करा\nठाणे जिल्हयात धबधबे, तलाव, धरण क्षेत्रात जाण्यास मनाई आदेश\nताटातले विक आणि माग भिक\nफुटपाथ जेव्हा स्टेज होतो...\nकल्याण शहराचा गौरव ‘राजा हॉटेल’\nतरुण मंडळीच भजनाची परंपरा पुढे सुरू ठेवतील- नरेश म्हस्के\nजीवनावश्यक वस्तूंची दुकाने २४ तास सुरु राहणार\nतोक्ते चक्रीवादळग्रस्तां��ा नुकसानभरपाई देणार- उद्धव ठाकरे\nराजकीय गणितांना छेद देत कांबा ग्राम पंचायतीवर गावदेवी पॅनलची...\nभातसा कालवा पुलाचे गेट बंद राहिल्याने नेवाडे येथील भातशेतीचे...\nमराठा सेवा संघाच्या ३० वा वर्धापन दिन राज्यभर साजरा\nठाणे जिल्ह्यातील विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांसमवेत...\nकोकणातील पर्यटनाला व्यापक चालना देणार - आदित्य ठाकरे\nराजगड, एकवीरा देवी मंदिर होणार रोपवे - कृषी पर्यटन\nज्येष्ठ पत्रकार अभेराजभाई चौधरी यांचे दु:खद निधन\n'कोंकण वृत्तांत' - कोकणचे स्वतंत्र मराठी डिजिटल बातमीपत्र.\nकोविड-19 संसर्गाबाबत जनजागृतीसाठी धिरेश हरड़ यांचा विशेष...\n‘मिस टिन वर्ल्ड’ सुश्मिता सिंगचा कल्याणमध्ये भव्य नागरी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%94%E0%A4%B7%E0%A4%A7-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B2/", "date_download": "2021-07-30T06:56:51Z", "digest": "sha1:4IWBG7LNLNAAFLHVPUUCQJX6YEZXSWBQ", "length": 5250, "nlines": 94, "source_domain": "ejanshakti.com", "title": "औषध पाठवण्याच्या नावाखाली मेडिकल चालकाची फसवणूक | Janshakti Newspaper", "raw_content": "\nऔषध पाठवण्याच्या नावाखाली मेडिकल चालकाची फसवणूक\nऔषध पाठवण्याच्या नावाखाली मेडिकल चालकाची फसवणूक\nयावल : विविध औषधी पाठविण्याच्या नावाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जे.टी. महाजन व्यापारी संकुलातील मेडीकल स्टोअर्स चालकाची 48 हजारात फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. सुनील मोतीराम भांरबे यांनी ऑक्सीमीटर व मास्क मागवणण्यासाठी मानसा एन्टरप्रायजेस, बंग्लोर कंपनीकडे ऑनलाईन 48 हजार सातशे सोळा रुपयांचा भरणा केला मात्र कंपनीने कोणतेही साहित्य न पाठविता मेडीकल व्यवसायीक सुनील भारंबे यांची आर्थिक फसवणूक केली. भारंबे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कंपनीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.\nभुसावळातील कुविख्यात शेख भावंडांवर ‘एमपीडीए’\nफैजपूरच्या तरुणाचा अपघाती मृत्यू\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या सात दुचाकी जप्त\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\n‘समजू नका ढगा हे साधेसुधे बियाणे’ गझलेने महाराष्ट्रभर…\nऑलिम्पिकमध्ये भारताचं आणखी एक पदक निश्चित\nखरचं मोदी विरुध्द देश अशी निवडणूक होणार\nमुंबईत राष्ट्रवादीच्या बैठकीत शिवसेनेविषयी नाराजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2021-07-30T06:26:04Z", "digest": "sha1:2CBUCAFYLHLM5PA6ZIOIY7T4A3Y5XTVZ", "length": 13362, "nlines": 114, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "मराठा आरक्षण : मराठा क्रांती मोर्चाचा आज राज्यभर ‘जेलभरो’ | महाराष्ट्र News24", "raw_content": "शुक्रवार, 30 जुलै 2021\nमराठा आरक्षण : मराठा क्रांती मोर्चाचा आज राज्यभर ‘जेलभरो’\nमराठा आरक्षण : मराठा क्रांती मोर्चाचा आज राज्यभर ‘जेलभरो’\nमुंबई : रायगड माझा वृत्त\nमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समजाच्यावतीने आज राज्यभरात जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. मुंबईतील आझाद मैदानातून सकाळी 11 वाजता या आंदोलनाला सुरुवात होत आहे. या आंदोलनासाठी सकल मराठा समाजाकडून काही मागण्या प्रामुख्याने समोर ठेवण्यात आल्या आहेत. मराठा समाजाच्या वतीने चालू असलेल्या आंदोलनाची पुढील दिशा म्हणून 1 ऑगस्टला जेल भरो आंदोलन होणार असल्याचे सकल मराठा समाजाच्यावतीने सांगण्यात आले.\nमुंबई बंदच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजातील कार्यकर्त्यांकडून मुंबईसह ठाणे व इतर ठिकाणी जाळपोळ आणि तोडफोड करण्यात आली. त्यानंतर राज्य सरकारने आंदोलकांवर गुन्हे दाखल केले. आंदोलकांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्या, लाठीमार करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा, अशी मागणी सकल मराठा समाजाने केली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटल यांनी मराठा समाजाची माफी मागावी, समाजासाठी ज्यांनी प्राण गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्येकी 50 लाख रुपये व जखमींना 10 लाख रुपये देण्यात यावेत. कळंबोली येथे महिला वर केलेल्या बेछुट लाठीचार्ज आणि गोळीबार संदर्भात सदर अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी, व त्यांना त्वरीत निलंबित करावे. अशा मागण्या आहेत.\nदरम्यान, आपल्या मागण्या घेऊन मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्यात 1 ऑगस्ट 2018 पासून जेल भरो आंदोलन सुरू होईल, असे सकल मराठा समाजाच्यावतीने सांगण्यात आले आहे.\nPosted in प्रमुख घडामोडी, फोटो, महामुंबई, महाराष्ट्र, राजकारण, रायगडTagged जेलभरो, मराठा आंदोलन, मराठा आरक्षण\nगणेश दर्शनावरुन परतत असताना विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू\nसात महिन्यांत दक्षिण काश्मीरमधील ८७ युवक दहशतवादी संघटनांमध्ये सामील\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबारामतीच्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले..\nबारामती : विकास कोकरे उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत गाव कामगार तलाठी याने विहिरींची नोंद लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतले दहा हजार रुपये.. शेतकऱ्यांकडून पैसे घेताना तलाठी मोबाईल...\n कारागृहातून सुटका झालेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक\nपुणे : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त एखादा गुंड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत साथीदारांकडून मिरवणूक काढली जाते. असाच प्रकार...\nमुलगी कोरोनाने मेली असती तर…\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना...\nविजांच्या प्रचंड गडगडाटांसह मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय...\nभांडुप : किशोर गावडे मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु होती.मात्र रात्री साडेतीन नंतर विजांच्या गडगडाटांसहीत जोरदार पाऊस सुरु झाला. पहाटे...\nसंसद भवन परिसरात आंदोलनानंतर आता खासदारांचा मोर्चा\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यसभेत शेती विधेयक सादर करताना काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ घातला होता. यावेळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह...\nमहाड भोर मार्गावरील वरंध घाट वाहतुकीसाठी बंद\nमहाड : प्रसाद पाटील रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दरड कोसळल्याने अनिश्चित काळा करीता बंद करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी वरंध...\nसाईनाथ पवार यांना राज्यपालांनी केले सन्मानित\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट वाटप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील दोन बहीण भाऊच्या निधनानंतर शिवसेनेकडून कुटुंबियांना आर्थिक मदत\nजूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाहून; आदिवासी लोकांचे हाल\nकुशिवली येथील पुरग्रस्तांची जिल्हा परिषद पदाधिकारी,अधिकारी यांच्याकडून पाहणी\nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nसाईनाथ पवार यांना राज्यपालांनी केले सन्मानित\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट वाटप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील दोन बहीण भाऊच्या निधनानंतर शिवसेनेकडून कुटुंबियांना आर्थिक मदत\nजूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाहून; आदिवासी लोकांचे हाल\nसंग्रहण महिना निवडा जुलै 2021 जून 2021 मे 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 डिसेंबर 2019 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 ऑगस्ट 2019 जुलै 2019 जून 2019 मे 2019 एप्रिल 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 जानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 जून 2018 मे 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/?option=com_content&view=section&layout=blog&id=328&Itemid=531&limitstart=3&fontstyle=f-larger", "date_download": "2021-07-30T07:04:27Z", "digest": "sha1:WLN2YWVD5BB7K6JU6M3UYEIE6ZOVCHDN", "length": 4415, "nlines": 55, "source_domain": "saneguruji.net", "title": "मामाकडे", "raw_content": "शुक्रवार, जुलै 30, 2021\n''हो चालता. म्हणे फार आवडलें. पैसे आण बापाजवळून.''\n''मग त्यांच्याजवळून आण पैसे. हीं चित्रें का फुकट वांटायला ठेवली आहेत मी नीघ येथून. नेशील फाडून बिडून. पोलीसांच्या ताब्यांत देईन बघ. हो दूर.''\nरंगाला अशीं बोलणीं अनेकदां ऐकावीं लागत. फुलपांखराप्रमाणें तो हिंडत राही, चित्रें बघत राही. कोणी हांकललें तर निघून जाई.\nआज रविवार होता. रंगाचा आज वाढदिवस होता. आईनें देवांना गूळ ठेवला. रंगाला अंगारा लावला. दुसरें ती माउली काय करणार \n''रंगा, तेल जा आण. हे घे बारा आणे. नीट सांभाळून आण. लौकर ये'' मामीनें सांगितलें.\nहातांत आलीमेलीची बरणी घेऊन रंगा निघाला. जुना बाजार भरलेला होता. रंगा चित्रें बघत निघाला. एका पुस्तकविक्याजवळ फारच सुंदर एक अंक होता. त्यांत काश्मीरचे ��ेखावे होते. दुसरींहि चित्रें होतीं. झोंक्यावर झोंके घेण्यार्‍या एका मुलाचें चित्र होतें. रंगा रंगला. तो तेल वगैरे विसरला.\n''या अंकाची काय किंमत \nरंगानें अंक विकत घेतला. नदीकिनारीं जाऊन बसला. तीं चित्रें तो पुन्हां पुन्हां बघत होता. तिकडे आकाशांत रंगशाळा उघडली. देवच्या घरीं किती रंग. परंतु मला कोण देणार आज माझा वाढदिवस. बाबा रंगाची पेटी देणार होते. कोठें गेले बाबा आज माझा वाढदिवस. बाबा रंगाची पेटी देणार होते. कोठें गेले बाबा देवानें त्यांना का नेलें देवानें त्यांना का नेलें ते चांगले होते म्हणून आणि आम्ही का सारीं वाईट ते चांगले होते म्हणून आणि आम्ही का सारीं वाईट तो लहान मुलगा विचारांत होता.\nतो उठला. ती बरणी हलवित तो घराकडे वळला.\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/category/science", "date_download": "2021-07-30T08:16:42Z", "digest": "sha1:R2YDV3UTOPOA6C4TIAIPCVROE37AT674", "length": 8162, "nlines": 91, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "विज्ञान Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nगर्भपात औषधे; अॅमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस\nमुंबई: गर्भपाताकरीता वापरात येणाऱ्या औषधाची (Medical Termination of Pregnancy Kit (MTP) KIT ) ऑनलाईन विक्री होत असल्याप्रकरणी राज्याच्या अन्न व औषध प् ...\nराज्यात लसीचे २ डोस घेतलेल्यांची संख्या १ कोटींवर\nमुंबई: कोरोना विरुद्धच्या लढाईत महाराष्ट्रात एक कोटीहून अधिक नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देऊन त्यांना संपूर्ण संरक्षण देण्यात आले असून संपूर्ण देशात ए ...\nराज्याने गाठला ४ कोटी लस मात्रांचा टप्पा\nमुंबई: कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने मंगळवारी पुन्हा विक्रम प्रस्थापित करत लस मात्रांचा ४ कोटींचा टप्पा पार केला. मंगळवार दुपारपर्यंत झा ...\nआम्हाला पत्रकारांची काळजी, आरोपांची चौकशी करूः एनएसओ\nनवी दिल्लीः पीगॅसस स्पायवेअर संबंधित मानवाधिकार भंगाच्या कोणत्याही प्रकरणाची आम्ही चौकशी करू असे आश्वासन इस्रायल सर्विलान्स कंपनी एनएसओचे समूह सह-संस् ...\nअंथरुणाला खिळलेल्या रुग्णांना घरातच लस मिळणार\nमुंबई: अंथरुणाला खिळून असणारे (बेड रिडन) रुग्ण, व्यक्तींना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची विशेष सुविधा आरोग्य विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे ...\nकोरोनाची तिसरी लाट अपरिहार्यः आयएमए\nनवी दिल्लीः सार्वजनिक ठिकाणी नागरिकांकडून होणार��� गर्दी, वाहनांची वर्दळ, कोविड-१९ मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन, सरकारने लॉकडाऊनमध्ये आणलेली शिथिलता व धा ...\nनियमित लसीकरणात आता न्यूमोनियावरची पीसीव्ही लस\nमुंबई: बालकांना विविध आजारांपासून संरक्षण मिळावे यासाठी राज्यात नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत विविध लसी दिल्या जातात. त्यामध्ये आता न्यूमोकोकल कॉन्जु ...\nकेरळमध्ये झिका विषाणू आढळले\nकेरळमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये झिका विषाणूंचे रुग्ण आढळले असून, केंद्र सरकारने निरीक्षणासाठी टीम पाठवली आहे. ...\nवर्षभरात कोविडने शिकविलेले धडे\nएका वर्षातील वैज्ञानिक यश आणि राजकीय अपयश यांतून भविष्यासाठी आपण काय शिकू शकतो\nबनावट लसीकरण दहशतवादाहून अधिक घातक: ममता\nकोलकाता: लसीकरण घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आलेला देबांजन देब \"दहशतवाद्याहून अधिक घातक” आहे अशी टिप्पणी करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ...\nगर्भपात औषधे; अॅमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस\n‘केंद्राने पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने द्यावी’\nझारखंडमध्ये न्यायाधीशाचा संशयित मृत्यू; एसआयटीची स्थापन\nअस्थानांच्या नियुक्तीला दिल्ली विधानसभेचा विरोध\nआशा, संताप आणि लोकशाही…\n‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा\nसर्वांनी मिळून भाजपला हरवणे गरजेचेः ममता\nअन्न अत्यावश्यक नाही, तर दुसरे काय\nलॉकडाऊन : पर्यटन व्यवसायात २ कोटी १५ लाख बेरोजगार\n‘झारखंड सरकार पाडण्याच्या कटात विदर्भ भाजपाचे २ नेते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur/second-football-gurukula-country-maharashtra-kolhapur-marathi-news", "date_download": "2021-07-30T08:42:30Z", "digest": "sha1:WR3EOMUWUYGE4F6MN4DSXCP2YKEJSE3P", "length": 9191, "nlines": 125, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | देशातील दुसरे फुटबॉल गुरुकुल महाराष्ट्रात... \"या' शहरात 19 एकरात साकारणार प्रकल्प", "raw_content": "\nशालेय स्तरावर टॅलेंटेड खेळाडूंना निवडून तंत्रशुद्ध प्रशिक्षणासह सोयी-सुविधा देवुन अव्वल दर्जाचे खेळाडू घडवण्याची संकल्पना परदेशात राबविली जाते. दोन वर्षांपूर्वी एआयएफएफने त्याच धरतीवर भारतीय फुटबॉलमध्ये ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला.\nदेशातील दुसरे फुटबॉल गुरुकुल महाराष्ट्रात... \"या' शहरात 19 एकरात साकारणार प्रकल्प\nगडहिंग्लज : नैसर्गिक गुणवत्तेला पैलू पाडण्यासाठी देशातील दुसरे फुटबॉल सेंटर ऑफ एक्‍सलन्स (गुरुकुल) महाराष्ट्रात होणार आहे. महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (एआयएफएफ) यांच्या माध्यमातून नवी मुंबईत हा महत्वकांक्षी प्रकल्प साकारणार आहे. पहिल्या गुरुकुलची उभारणी फुटबॉल पंढरी कोलकत्यात सुरू आहे. वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या (विफा) पुढाकाराने एकोणीस एकर परिसरातील या गुरुकुलात प्रशिक्षणाच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व सोयी-सुविधा असणार आहेत. याचा लाभ राज्यातील फूटबॉल खेळाडूंना मिळणार आहे.\nशालेय स्तरावर टॅलेंटेड खेळाडूंना निवडून तंत्रशुद्ध प्रशिक्षणासह सोयी-सुविधा देवुन अव्वल दर्जाचे खेळाडू घडवण्याची संकल्पना परदेशात राबविली जाते. दोन वर्षांपूर्वी एआयएफएफने त्याच धरतीवर भारतीय फुटबॉलमध्ये ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला. कोलकत्यात राज्य सरकारच्या मदतीने पहिल्या फुटबॉल गुरुकुलची उभारणी सुरु आहे. राज्य शासनाने पायाभूत सुविधा निर्माण करायच्या आणि त्यानंतर राष्ट्रीय संघटनेतर्फे व्यवस्थापन अशी गुरुकुलची योजना आहे.\nया गुरूकुलात निवासी स्वरूपात विविध वयोगटांतील संघ असणार आहेत. यात खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी चार अद्यावत मैदाने, खेळाडू आणि प्रशिक्षकासाठी आधुनिक निवासस्थाने, जलतरण तलाव असणार आहे. त्याचबरोबर व्यायामशाळा, वैद्यकीय उपचार केंद्र यांचाही समावेश आहे. यात 10000 प्रेक्षक क्षमतेच्या गॅलरीचाही समावेश आहे.\nगेल्याच आठवड्यात एआयएफएफने देशात चांगल्या काम करणाऱ्या राज्य संघटनाचे मानांकन जाहीर केले. त्यात महाराष्ट्राने तुल्यबळ केरळला मागे टाकून बंगाल पाठोपाठ दुसरे स्थान पटकाविले. आता देशातील दुसऱ्या गुरुकुलसाठी मंजुरी मिळाल्याने महाराष्ट्राच्या फुटबॉलला अधिक बळ मिळणार आहे. खासकरून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रशिक्षण सोयीसुविधांचा लाभ राज्यातील खेळाडूंना होणार आहे.\nवेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष खासदार प्रफुल पटेल आणि उपाध्यक्ष व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी या केंद्राच्या उभारणीसाठी प्राथमिक स्तरावरील सर्व निकष पूर्ण केले आहेत. पटेल एआयएफएफचे अध्यक्ष आणि आशियाई फुटबॉल महासंघाचे (एएफसी) उपाध्यक्ष असल्याने एएफसी आणि जागतिक फुटबॉल महासंघ (फिफा) यांच्यातर्फे या गुरूकुलसाठी मदत मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. ठाकरे हे राज्य शासनाच्या माध्यमातून मदत करत आहेत.\nसंपादन - सचिन चराटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/shirur-107-year-old-grandfather-fitness-secrets-408463", "date_download": "2021-07-30T08:44:00Z", "digest": "sha1:CSCGW3PP3MGOEDM3HI27OX3TKPGHLPJM", "length": 8411, "nlines": 128, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | जबरदस्त : शिरूरच्या भगत आजोबांचा 107व्या वर्षी कमालीचा फिटनेस", "raw_content": "\nआजच्या धकाधकीच्या जीवनात कितीही काळजी घेतली, तरी भेसळयुक्त आहारामुळे मानवी आरोग्याची चांगलीच हेळसांड होते. त्यामुळे ऐन तारुण्यातच तरुणांना अनेक आरोग्यविषयक आजार व समस्यांना तोंड द्यावे लागते.\nजबरदस्त : शिरूरच्या भगत आजोबांचा 107व्या वर्षी कमालीचा फिटनेस\nगुनाट - आजच्या धकाधकीच्या जीवनात कितीही काळजी घेतली, तरी भेसळयुक्त आहारामुळे मानवी आरोग्याची चांगलीच हेळसांड होते. त्यामुळे ऐन तारुण्यातच तरुणांना अनेक आरोग्यविषयक आजार व समस्यांना तोंड द्यावे लागते. मात्र, सकस आहाराच्या जोरावर ‘जुनं ते सोनं’ या उक्तीचा प्रत्यय देत गुनाट (ता. शिरूर) येथील भाऊसाहेब भगत हे १०७ वर्षांचे आजोबा आजही भल्या पहाटे ज्वारी काढत आहेत. ते देखील नव्या जोमाने आणि थकव्याचा मागमूसही त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत नाही.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nभगत आजोबांनी राखलेला शारीरिक फिटनेस व शेतातील कष्ट सध्या परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. विशेष म्हणजे हे आजोबा शाकाहारी आहेत. त्यांच्या कामाचा आवाका पाहून ग्रामस्थ त्यांना आदराने ‘बिगबी’ या विशेष नावाने संबोधत आहे. १९१४ साली जन्म झालेले भाऊसाहेब भगत हे आजही भल्या पहाटे उठून संपूर्ण शेताला फेरफटका मारणे, नामस्मरण करणे, जनमानसात मिसळणे, सकस आहार घेणे असा त्यांचा दिनक्रम आहे.\nचहासाठी घरात आली आणि दागिने लुटून गेली\nबैलांच्या साहाय्याने कोळपणी, पाळी घालणे, नांगर धरणे, मजुरांबरोबर काही काळ का होईना शेतकाम करणे आदी कामे ते आजही लीलया करतात. अनेकदा त्यांनी आळंदी, पंढरपूर, पिंपळनेर येथील वाऱ्या पायीच केला आहेत. त्यामुळे आजही ते शारीरिक व मानसिकदृष्ट्या पूर्णतः तंदुरुस्त असून या वयात त्यांना कोणतीही शारीरिक व्याधी नाही. आजच्या काळात जिमला जाऊन, औषधांच्या साहाय्याने शारीरिक कस वाढवण्यापेक्षा ‘सकस आहार हाच श्रेष्ठ आहार’ हे या आजोबांच्या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.\nपुण्याला देशातील सर्वाधिक पर्यावरणपूरक शहर बनवणार: देवेंद्र फडणवीस\nपूर्वीच्या काळी शारीरिक अंगमेहनतीची कामे जास्त होती. मात्र, त्याच्या साथीला सकस आहार मुबलक प्रमाणात उपलब्ध होता. पैशांपेक्षा शरीरसंपत्ती हीच मोलाची मानली जात होती. आहारातील आमूलाग्र बदलामुळे जुनी पिढी व आजची पिढी यांच्या आरोग्यमानात जमीन आसमानाचा फरक आढळतो. पैसा व खोट्या प्रतिष्ठेच्या मागे धावण्यापेक्षा तरुणांनी आता आरोग्याच्या मागे धावणे गरजेचे आहे.\n- भाऊसाहेब भगत, शेतकरी, गुनाट.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/satana-mayor-resignation-goes-viral-nashik-marathi-news-411048", "date_download": "2021-07-30T07:45:51Z", "digest": "sha1:OABVLY4KPV435G4KLRLEJYQNGCLV33UQ", "length": 8313, "nlines": 127, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | सटाणा नगराध्यक्षांचा राजीनामापत्र व्हायरल! सोशल मीडियावर व्हायरल; पालिकेच्या वर्तुळात खळबळ", "raw_content": "\nनगराध्यक्षांनी पदाचा राजीनामापत्र सोशल मीडियावर व्हायरल केल्याने पालिकेच्या वर्तुळात खळबळ उडाली असून, चर्चेला उधाण आले आहे\nसटाणा नगराध्यक्षांचा राजीनामापत्र व्हायरल सोशल मीडियावर व्हायरल; पालिकेच्या वर्तुळात खळबळ\nसटाणा (जि.नाशिक) : येथील नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी गुरुवारी (ता. १८) पदाचे राजीनामापत्र सोशल मीडियावर व्हायरल केल्याने पालिकेच्या वर्तुळात खळबळ उडाली असून, चर्चेला उधाण आले आहे.\nसटाणा नगराध्यक्ष मोरे यांचे राजीनामापत्र व्हायरल\n२०१६ मध्ये झालेल्या थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत स्थानिक शहर विकास आघाडी स्थापन करून सुनील मोरे यांनी सत्ता काबीज केली होती. निवडणुकीत दिलेल्या वचननाम्याप्रमाणे शहराला संजीवनी ठरणारी पुनंद पाणीपुरवठा योजना मार्गी लागल्याने साहजिकच मोरे यांची प्रतिमा उंचावून त्यांनी नावलौकिक मिळविला असताना गुरुवारी अचानक मोरे यांनी सोशल मीडियावर राजीनामापत्र व्हायरल केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. श्री. मोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात वैयक्तिक प्रकृतिअस्वास्थ्यामुळे मला अध्यक्षपदाचे कामकाज करणे शक्य नसल्याने मी पदाचा राजीनामा देत आहे, तो स्वीकारावा, असा उल्लेख आहे. त्या पत्राची प्रत मुख्याधिकारी हेमलता डगळे यांच्याकडेही दिली आहे.\nहेही वाचा - अखेर 'त्या' तरुणीच्या मृ्त्यूचे गूढ उकलले; प��लिसांकडून २४ तासात संशयितांना बेड्या\nनॉट रिचेबल; अधिकाऱ्यांकडून दुजोरा नाही\nसुनील मोरे यांनी व्हायरल केलेल्या राजीनामापत्राबाबत मोरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा मोबाईल रात्री उशिरापर्यंत नॉट रिचेबल होता, तर पालिकेच्या मुख्याधिकारी हेमलता डगळे-हिले यांच्याशी संपर्क साधला असता हा प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांशी निगडित असून, माझ्याकडे या राजीनामापत्राची कोणतीही प्रत इनवर्ड झालेली नसल्याने याबाबत आपण अनभिज्ञ असल्याचे डगळे यांनी स्पष्ट केले.\nहेही वाचा - इगतपुरीच्या ३०० फूट खोल दरीत तब्बल ११ तासांचा थरार अखेर रेस्क्यू टिमच्या प्रयत्नांना यश\nसटाणा शहरात नगराध्यक्ष मोरे यांच्या राजीनामानाट्याची सर्व स्तरांत चर्चा होती. ३ फेब्रुवारीला झालेल्या राज्यपालांच्या हस्ते देवमामलेदारांच्या स्मारकाच्या खर्चाच्या प्रकरणावरून तर राजीनामा झाला नसेल ना, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. दुसरीकडे श्री. मोरे यांचे राजीनामानाट्य ही निव्वळ स्टंटबाजी असल्याचे बोलले जात आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-stamped-in-godavari-river-pushkaralu-27-pilgrims-dies-in-andhra-pradesh-5052937-PHO.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-07-30T07:44:18Z", "digest": "sha1:XPZZEAWYMUX6RICVAUOG6PGLYRMAGZO6", "length": 4168, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Stamped In Godavari River Pushkaralu 27 Pilgrims Dies In Andhra Pradesh | आंध्र प्रदेश: 144 वर्षांत एकदा येणाऱ्या महापुष्कर मेळ्यात चेंगराचेंगरी, 27 ठार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआंध्र प्रदेश: 144 वर्षांत एकदा येणाऱ्या महापुष्कर मेळ्यात चेंगराचेंगरी, 27 ठार\nराजमुंद्री - आंध्र प्रदेशच्या राजमुंद्रीमध्ये सुरू असलेल्या पुष्कर मेळ्यात मंगळवारी चेंगराचेंगरी होऊन २७ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये १३ महिलांचा समावेश आहे. अनेक लोक जखमी झाले आहेत. ही घटना गोदावरी नदीच्या किनारी सकाळी ७.३० ते आठ वाजेच्या दरम्यान घडली. दर १२ वर्षांनी भरणारा हा मेळा १२ दिवस चालणार आहे.\nराजमुंद्रीचे उपजिल्हाधिकारी विजया रामाराजू यांनी सांगितले की, जखमींना सरकारी आणि स्थानिक रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. त्यांनी सांगितले की, काही लोकांचा मृत्यू गुदमरल्याने झाला असावा, अशी शक्यता आहे. मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू हेही गोदास्नानासाठी आले होते. त्यांनी सांगितले की, भाविकांसाठी केलेल्या व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी मी अनेकदा येथे आलो होतो. बनवलेल्या व्यवस्थेचे योग्य पद्धतीने पालन न केल्याने ही दुर्घटना घडली.\n१४४ वर्षांनी पुष्कर याेग\nमंगळवारी महापुष्कर स्नानाचा योग १४४ वर्षांनंतर आला होता. या वेळी गुरू सिंह राशीत प्रवेश करतो. १४४ वर्षांपूर्वी असाच मुहूर्त होता. म्हणून त्याला महापुष्करालु म्हणतात.असा पुढचा योग आणि महापुष्करालु २१५९ मध्ये येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80_%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2021-07-30T06:32:58Z", "digest": "sha1:LAKATAIBERRHAKAMUYKVQX5BF3I3CSDC", "length": 4391, "nlines": 41, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "जपानचे शाही आरमार - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(शाही जपानी आरमार या पानावरून पुनर्निर्देशित)\nजपानचे शाही आरमार (क्युजिताई: 大日本帝國海軍, शिंजिताई: 大日本帝国海軍; दै निप्पॉन तैकोकु कैगुन, जपानी: 日本海軍; निप्पॉन कैगुन) किंवा बृहद् जपानचे शाही आरमार हे इ.स. १८६९ ते इ.स. १९४७ पर्यंत जपानचे नौसैन्य होते. जपानच्या नवीन संविधानानुसार याचे विघटन केले गेले. जपानच्या समुद्री स्वसंरक्षण दलाने आता याची जागा घेतली आहे.[१]\nस्थापना इ.स. १८६९ - १९४७\nहे सुद्धा पहासंपादन करा\nसंदर्भ आणि नोंदीसंपादन करा\n^ \"नॅशनल सिक्युरिटी > सेल्फ-डिफेन्स फोर्सेस > अर्ली डेव्हलपमेंट (राष्ट्रीय सुरक्षा > स्वसंरक्षक बले > आरंभीची वाटचाल)\" (इंग्लिश भाषेत). CS1 maint: unrecognized language (link)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nLast edited on २६ एप्रिल २०२०, at १६:२७\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १६:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/bhima-koregaon-violence-case-stan-swamy-in-holy-family-hospital-till-july-7-nrat-150627/", "date_download": "2021-07-30T07:06:28Z", "digest": "sha1:GCOTBMQIAOSI3YMNU2OO5XZSWRMYXO33", "length": 13068, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "मुंबई | भीमा कोरेगाव हिसांचार प्रकरण: स्टॅन स्वामीं ७ जुलैपर्यंत होली फॅमिली रुग्णालयातच | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nजन्मदरवाढीसाठीचा अट्टाहास : जितकी मुले, तितके जास्त पैसे मिळणार; चीनचे ‘हे’ शहर मुलामागे पैसे देणार, जाणून घ्या नेमकं प्रकरण\nGoogle Doodle सोबत करा टोक्यो ऑलिम्पिकचे स्वागत, युजर्सला मिळणार ॲनिमेटेड गेम्स खेळण्याची संधी\n…पण लक्षात कोण घेतो, पालकांची काळजी वाढवणारे लहानग्यांचे ‘महाजाल’\nCM ठाकरे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर, पूरस्थितीची पाहणी करून घेणार आढावा बैठक\nपरळीत पूरग्रस्तांसाठी पंकजा मुंडेंची मदतफेरी\nघाटकोपर-मानखुर्दला जोडणाऱ्या उड्डाण पुलाला छत्रपती शिवाजी महाराज यांचेच नांव प्रस्ताव मंजूर\nमुंबईभीमा कोरेगाव हिसांचार प्रकरण: स्टॅन स्वामीं ७ जुलैपर्यंत होली फॅमिली रुग्णालयातच\nभीमा-कोरेगाव हिंसाचार (the Bhima-Koregaon violence) आणि एल्गार परिषद (Elgar Parishad cases) प्रकरणात अटक करण्यात आलेले सामाजिक कार्यकर्ते फादर स्टैन स्वामी (८४) (Father Stan Swamy) यांना पुढील मंगळवारपर्यंत खासगी रुग्णालयात उपचारासाठी ठेवण्याचे आदेश शनिवारी मुंबई उच्च न्यायालयाने दिले.\nमुंबई (Mumbai). भीमा-कोरेगाव हिंसाचार (the Bhima-Koregaon violence) आणि एल्गार परिषद (Elgar Parishad cases) प्रकरणात अटक करण्यात आलेले सामाजिक कार्यकर्ते फादर स्टैन स्वामी (८४) (Father Stan Swamy) यांना पुढील मंगळवारपर्यंत खासगी रुग्णालयात उपचारासाठी ठेवण्याचे आदेश शनिवारी मुंबई उच्च न्यायालयाने दिले.\nकौतुकास्पद निर्णय/ आई-वडिलांना कोरोनामुळे गमावलेल्या विद्यार्थ्यांचे १०० टक्के शुल्क विद्यापीठाकडूुन माफ; गाडेगाबाबांच्या विचारांतील उदारतेचा दिला परिचय\nभीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आलेले स्टॅन स्वामी तळोजा कारागृहात शिक्षा भोगत असून त्यांना पार्किन्सन्सचा आजार आहे. स्वामी यांनी आजारपणाच्या मुद्द्यावर विशेष एनआयए सत्र न्यायालयात दाखल केलेला सुटकेसाठीचा अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे स्वामी यांनी उच्च न्यायालयात अपील केले आहे. त्यांची तब्येत ढासळती तब्येत पाहता न्यायालयाने स्वामी यांना १५ दिवस होली फॅमिली खासगी रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश दिले होते.\nत्यात आपणखी वाढ करून करण्���ात आली होती. या जामीन अर्जावर शनिवारी न्या. एस.एस. शिंदे आणि न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठासमोर व्हिसीमार्फत सुनावणी पार पडली. यावेळी अ‍ॅड. मिहिर दसाई यांनी स्वामी यांच्यावर आयसीसीयूमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती दिली. न्यायालयाने याची दखल घेत ७ जुलैपर्यंत त्यांना रूगणालयातच राहू देण्याचे निर्देश कारागृह प्रशासन आणि राज्य सरकारला देत सुनावणी ६ जुलै पर्यंत तहकूब केली.\nयाच प्रकरणात अटकेत असलेल्या प्रा. आनंद तेलतुंबडे आणि वर्नान गोंन्साव्हिस यांच्या पत्नींनी तळोजा कारागृह अधिक्षकांविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. कारागृह अधिक्षक हे तेलतुंबडे आणि गोंन्साव्हिस यांना त्यांच्या पत्नी तसेच वकिलांना पत्र लिहिण्यास मनाई करत आहेत. अधिक्षकांचे कृत्य हेतु पुरस्सर आणि द्वेषपूर्ण असून कैद्यांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारे असल्याचा दावा याचिकेतून केला असून अधीक्षकांची चौकशी कऱण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. त्याची दखल घेत खंडपीठाने प्रतिवादींना नोटीस बजावत सुनावणी १४ जुलैपर्यत तहकूब केली.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nअर्ध्या वेतनांवर ५ वर्षांची सुटीमहाराष्ट्र सरकारनेही या योजनेचा विचार करावा\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nऑनलाइन शिक्षणामुळे पालकांची चिंता वाढते आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanwadnews.com/2019/10/blog-post_84.html", "date_download": "2021-07-30T06:27:10Z", "digest": "sha1:SMLJYXXDIFZAQ4VSR2NJ25HXAQYSHX3F", "length": 10884, "nlines": 73, "source_domain": "www.sanwadnews.com", "title": "स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी सत्ताधारी पक्षाचा आमदार निवडून द्या- ���पमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी - Sanwad News", "raw_content": "\nलवकरच येत आहे संवाद न्यूज टीव्ही चॅनेल\nबुधवार, १६ ऑक्टोबर, २०१९\nHome पंढरपूर मंगळवेढा महाराष्ट्र सोलापूर स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी सत्ताधारी पक्षाचा आमदार निवडून द्या- उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी\nस्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी सत्ताधारी पक्षाचा आमदार निवडून द्या- उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी\nMahadev Dhotre ऑक्टोबर १६, २०१९ पंढरपूर, मंगळवेढा, महाराष्ट्र, सोलापूर,\nमंगळवेढा(प्रतिनिधी ) राज्यात पुन्हा भाजपाचे केंद्रातील सत्तेप्रमाणे राज्यातही भाजपाचे सरकार येणार असल्यामुळे रखडलेल्या इथल्या स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी सत्ताधारी पक्षाचा आमदार निवडून द्यावा कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी व्यक्त केले.\nभारतीय जनता पार्टी, शिवसेना, रयत क्रांती, रिपाई,महासंग्राम मित्रपक्षांचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रचाराच्या निमित्ताने तालुक्यातील हुलजंती व बोराळे येथे प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते यावेळी आ. प्रशांत परिचारक,चरणू काका पाटील,माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, पक्षनेते नितीन पाटील, रयत क्रांती चे राज्याचे नेते दीपक भोसले विश्रांती भुसनर शिवानंद पाटील शशिकांत चव्हाण भारत पाटील धनाजी गडदे\nयावेळी बोलताना ते म्हणाले की या मतदारसंघात विरोधी पक्षाचे आमदार निवडून देऊन या तालुक्याचा विकास होणार आहे का असा सवाल करत\nया मतदारसंघाच्या समस्या सोडण्यासाठी वयाने ज्येष्ठ असलेले निष्कलंक ब्रह्मचारी संत रूपाने लाभलेल सुधाकरपंत परिचारक यांना विधानसभेत पाठवणे गरजेचे आहे राज्यात येणाऱ्या सत्तेमुळे रखडलेल्या प्रश्नाला तेच न्याय देऊ शकतात म्हणून त्यांना निवडून द्यावे.\nTags # पंढरपूर # मंगळवेढा # महाराष्ट्र # सोलापूर\nBy Mahadev Dhotre येथे ऑक्टोबर १६, २०१९\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: पंढरपूर, मंगळवेढा, महाराष्ट्र, सोलापूर\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nनागेश भोसलेंची जबाबदारी परिचारकांवर तर सिध्देश्वर आवताडेंची मोहिते- पाटलांवर\nमंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक अर्ज माघारी घेण्यासाठी ३ एप्रिल शेवटची मुदत आहे. त्यानंतर खरे चित्र स्पष्ट होणार असलेतरी भ...\nभाजपचे समाधा��� आवताडे यांचे वार्षिक उत्पन्न ५ कोटी, राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांचे वार्षिक उत्पन्न १३ लाख तर अपक्ष उमेदवार शैला गोडसे १ कोटी ३० लाख शपथपत्रात नमुद\nमंगळवेढा(प्रतिनिधी)पंढरपूर -मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरताना सर्व उमेदवारांनी शपथपत्र सादर केले आहेत. यामध्ये भाजपाचे उ...\nमहाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना टोल माफी;केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची घोषणा\nमुंबई(विशेष प्रतिनिधी) राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणांतर्गत उभारण्यात आलेल्या टोलनाक्यांवर महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना टोलमाफी, त्...\nमंगळवेढा तालुक्यातील बठाण,तामदर्डी, सिद्धापूर,तांडोर या ठिकाणीच्या वाळू घाटांचे लिलाव होण्याची शक्यता येत्या आठ दिवसात पर्यावरण विभागाची मंजुरी मिळणार\nसोलापूर(प्रतिनिधी ) सोलापूर जिल्ह्यातील नऊ वाळू ठिकाणांचा लिलाव होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने पर्यावरण मंत...\nराष्ट्रवादीकडुन जयश्री भालके यांचे तर भाजपाकडुन साधना भोसले जवळपास निश्चित\nमंगळवेढा(प्रतिनिधी )राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणू...\nआरोग्य टेक्नॉलजी पंढरपूर मंगळवेढा महाराष्ट्र राजकीय शेती विषयक सोलापूर\nआपले बरेच प्रश्न आणि समस्या चर्चेतून सुटू शकतात. जर संवाद झाला तर प्रश्न आणि समस्या ह्या उद्भवणारच नाहीत. त्यासाठी चांगल्या लोकांचे विचार, प्रयत्न , मेहनत हे समाजापुढे योग्य रीतीने मांडावे लागतील. सध्या असलेले डिजिटल मीडिया , प्रिंट मीडिया आणि टीव्ही मीडिया बर्‍यापैकी आर्थिक गणिते जुळवताना याचे भान ठेवताना दिसत नाहीत.\nपरंतु संवाद न्यूज हे पुर्णपणे डिजिटली चालणारे पोर्टल असल्यामुळे आम्ही कोणत्याही प्रकारच्या जाहिराती आणि जबरदस्तीच्या शुभेच्छा मागणार नाही त्यामुळे कोणताही आर्थिक मोबदला मागितला जाणार नाही.\nआपल्या कार्यक्रमाची माहिती ,फोटो आपण ईमेल , व्हाट्सअप् वर पाठवावी\nचला सामाजिक संवाद घडवण्यासाठी एक पाऊल आपण उचलूया.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://satyakamnews.com/%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95/", "date_download": "2021-07-30T08:22:40Z", "digest": "sha1:47I7DZ4CXBUFQTNABBDOWOPXM6FHHKRI", "length": 19112, "nlines": 207, "source_domain": "satyakamnews.com", "title": "न्यु सातारा पॉलिटेक्निक कोर्टी येथे इ. १० वी व इ. १२ वी नंतरच्या ‘डिप्लोमा इंजिनिअरिंग’ कोर्स च्या प्रवेश प्रक्रियेला उत्स्फूर्त सुरुवात | satyakamnews.com", "raw_content": "\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार…\nमाजी विद्यार्थ्यांच्या सूचना महाविद्यालयाच्या विकासासाठी उपयुक्त असतात:- रोहन परिचारक\nशिवसेना सदस्य नोंदणीला महिला विडी कामगारांचा प्रचंड प्रतिसाद\nHome ताज्या-घडामोडी न्यु सातारा पॉलिटेक्निक कोर्टी येथे इ. १० वी व इ. १२ वी...\nन्यु सातारा पॉलिटेक्निक कोर्टी येथे इ. १० वी व इ. १२ वी नंतरच्या ‘डिप्लोमा इंजिनिअरिंग’ कोर्स च्या प्रवेश प्रक्रियेला उत्स्फूर्त सुरुवात\nsatyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम \nन्यु सातारा पॉलिटेक्निक कोर्टी येथे इ. १० वी व इ. १२ वी नंतरच्या ‘डिप्लोमा इंजिनिअरिंग’ कोर्स च्या प्रवेश प्रक्रियेला उत्स्फूर्त सुरुवात\nकोर्टी ता. पंढरपूर येथे न्यु सातारा पॉलिटेक्निक मध्ये प्रथम व थेट द्वितीय वर्ष प्रवेश प्रक्रियेसाठी डायरेक्टोरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन, मुंबई यांचेकडून फॅसिलेटेशन सेंटर (एफ. सी.) क्रमांक ६७२५ ला मान्यता मिळाली असून बुधवार (दि. ३० जून २०२१ ) पासून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे, कागदपत्रे पडताळणे व अर्ज निश्चित करून यादी प्रक्रिया सुरु झाली असून शुक्रवार (दि. २३ जुलै २०२१) पर्यंत चालणार आहे. सदर डिप्लोमा प्रवेश प्रक्रिया इ. १० वी च्या निकालापूर्वीच सुरु झाली असून यासाठी विद्यार्थ्यांना फक्त दहावीच्या परीक्षेचा आसन क्रमांक संबंधित शाळेकडून घेऊन डिप्लोमासाठी प्रवेश अर्ज भरता येणार आहे. तसेच या प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना जन्म प्रमाणपत्र किंवा रहिवाशी दाखला आवश्यक आहे, अशी माहिती प्राचार्य श्री. विक्रम लोंढे यांनी दिली.\n‘डिप्लोमा इंजिनिअरिंग’ सन २०२१-२२ करिता प्रवेशासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे, भरलेले अर्ज स्वीकारून प्रमाणपत्रे, कागदपत्राची तपासणी, छाननी व नोंदणी आदी प्रक्रिया करण्याकरिता मुंबई येथील मा. संचालक, तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन यांनी अधिकृत केंद्र (एफ. सी. क्र. ६७२५) म्हणून न्यु सातारा पॉलिटेक्निक ला मान्यता दिली आहे. पंढरपूर पंचक्रोशीतील व इतर ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालक यांच्यासाठी प्रथम आणि थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेचे मार्गदर्शन, पालकांच्या मनामधील संभ्रम, संबंधित कागदपत्रे मिळताना येणाऱ्या अडचणी याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी सुविधा केंद्र सुरु केले आहे. यावर्षी न्यु सातारा पॉलिटेक्निकचे हे १२ वे वर्ष असून या कॉलेजने उज्वल निकालाची व सर्व इच्छुक विद्यार्थ्यांना नोकरी उपलब्ध करून देण्याची परंपरा कायम राखली आहे.\nदि. ३० जून ते २३ जुलै २०२१ (सायं. ५ वा.) पर्यंत विद्यार्थ्याच्या अर्ज नोंदणी व छाननी प्रक्रियेनंतर कॅपराउंड साठी ऑपशन फॉर्म भरण्याची ऑनलाईन प्रक्रिया चालू होणार आहे, तरी या प्रवेश प्रक्रियेचा लाभ १० वी व १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन संस्था प्रतिनिधी मा. श्री. ज्ञानेश्वर शेडगे यांनी केले आहे. डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेसंबंधी अधिक माहितीसाठी प्रा. विशाल बाड – ९९७००२००८४, प्रा. बाळासाहेब ननवरे – ७७२००३१८१५ यांच्याशी संपर्क साधावा.\nकॉलेजचे चेअरमन मा. श्री. राजाराम(नाना) निकम सो. यांच्या मार्गदर्शनाखाली व प्राचार्य श्री. विक्रम लोंढे, रजिस्ट्रार श्री. सतिश दिंडूरे यांच्या नेतृत्वाखाली उच्चशिक्षित प्राध्यापकांच्या सहकार्याने उत्कृष्ट निकाल, शिस्त आणि करिअर च्या दृष्टीने सर्वोत्तम शिक्षण देण्याची परंपरा कायम राखल्यामुळे गरीब व होतकरू विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या मनामध्ये न्यु सातारा पॉलिटेक्निक ची चांगली ओळख निर्माण झाली आहे. या सर्व गोष्टींवरून शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या पॉलिटेक्निक प्रवेशासाठी फॅसिलेटेशन सेंटर (एफ. सी.)मध्ये सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे दिसून येते.\nPrevious articleडिसले गुरुजींची ‘इनोव्हेशन इन एजुकेशन’चे सदिच्छादूत म्हणून निवड\nNext articleखा. धनंजय महाडिक व मा.खा.राजू शेट्टी यांच्यामध्ये बंद दाराआड खलबते\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार नदीच्या खोली करणाचे आश्वासन\n#CHIPLUN | सोलापूर मनसेच्या वतीने पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप\nश्री संत ज्ञानेश्वर महाराज सोहळ्याच्या 'श्री'च्या जरी फटक्याच्या अश्वाचे पेठवडगाव येथे जंगी स्वागत\nदेवेंद्र फडणवीस यांनी पाटण तालुक्यातल्या सर्वसामान्यां बरोबर घेतला जेवणाचा आस्वाद\n#PANDHARPUR | पंढरपुर तालूका पोलिस स्टेशनच्या वतीने मोठी कारवाई..\n#KOLAPUR | पूरग्रस्तांना तातडीने १५००० हजार रुपयांची मदत देण्यात यावी:- मा खा धनंजय महाडिक...\n#Solapur | परिसरात डासांची उत्पत्ती रोखा डेंग्यूला दूर हटवा आरोग्य विभागाचे आवाहन...\n#Solapur | शहर उत्तर मधील जनतेचे प्रश्‍न प्राधान्याने सोडवणार:- आ. प्रणिती शिंदे...\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nसोलापूर शहर काँग्रेस पक्ष समन्वय समितीची पुनर्रचना करण्यात यावे – माजी...\nसुशील भैय्या क्षिरसागर यांच्याकडून सामाजिक बांधिलकीचे दर्शन\nडॉक्टर डे च्या निमित्ताने इनरव्हिल क्लब ऑफ पल्स पंढरपूर यांच्या वतीने.\n१५ जुलैपासून राज्यातील शाळा सुरू होणार; सरकाराची नवी नियमावली जाहिर.\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार...\nविठ्ठलराव शिंदे कारखान्यामार्फत ऊस बिलाचा दूसरा हप्ता 200 रु ऊस पुरवठादारांच्या...\nभीमा सहकारी साखर कारखान्याच्या रोलर पुजन संपन्न.\nश्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा दुसरा हप्ता सभासदांच्या खात्यावर वर्ग.\nविशेष सूचना : • satyakamnews.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून satyakamnews.com चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . satyakamnews.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता satyakamnews.com तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार satyakamnews.com नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nराज साहेब ठाकरे यांच्या 53 व्या वाढदिवसाचे औचित्य साधत सर्व गोरगरीब...\nनामदेव प्रतिष्ठानच्या वतीने कोरोना योध्द्यांचा सन्मान \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://digitaldiwali2016.com/tag/%E0%A4%93%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2021-07-30T08:41:50Z", "digest": "sha1:H7CKTNUVWY6AKFSEPVGYJMD6ZZDBQRH6", "length": 3245, "nlines": 47, "source_domain": "digitaldiwali2016.com", "title": "ओरिसा खाद्यसंस्कृती – डिजिटल दिवाळी २०१६", "raw_content": "\nभूषण कोरगांवकर चविष्ट, पौष्टिक आणि स्वस्त या तीन शब्दांत ओरिसाच्या, मी अनुभवलेल्या, खाद्यसंस्कृतीचं वर्णन होऊ शकेल. भात, सर्व डाळी, दही, भाज्या, मांस, मासे (विशेषतः गोड्या पाण्याचे), राईचं तेल, पनीर, खवा, साखर या पदार्थांचा इथल्या आहारात प्रामुख्याने समावेश असतो. चव, साहित्य आणि कृती या तिन्ही बाबतीत बंगाली खाद्यसंस्कृतीही बरंच साधर्म्य असलं तरी ओडिया पदार्थ हे आपली वेगळी, थोडीशी गावरान चव राखून आहेत. शिवाय चिंच, कढीपत्ता, डोशांचे प्रकार,…\nकॅनडातल्या आईस वाईन November 9, 2016\nआखाती देशांतले गोड पदार्थ November 9, 2016\nछेनापोडं आणि दहीबरा November 7, 2016\nकॉर्न आणि मिरचीचं जन्मस्थान – मेक्सिको November 7, 2016\nडेन काऊंटी फार्मर्स मार्केट, यूएसए November 5, 2016\nजॉर्जिया आणि दुबई स्पाइस सूक November 5, 2016\nकाही युरोपिय पदार्थ November 5, 2016\nमासे, तांदूळ आणि नारळ – केरळ November 2, 2016\nलोप पावत चाललेली खाद्यसंस्कृती – हिमाचल प्रदेश October 31, 2016\nDr.Revati Garge on सिंधु ते ब्रह्मपुत्र – ख…\nअशोक नायगावकर on शहर आणि खाद्यसंस्कृती –…\narun tingote on गुटेन आपेटिट – जर्मनी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-obama-aviod-news-chennel-entertain-to-other-chennel-3666517-NOR.html", "date_download": "2021-07-30T08:50:48Z", "digest": "sha1:O47NOQTYEVH6JC5D3HCT7WXN5WM5XXWV", "length": 4228, "nlines": 44, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "obama aviod news chennel, entertain to other chennel | मीडियाला टाळले; ओबामांचे मनोरंजन वाहिन्यांना प्राधान्य - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमीडियाला टाळले; ओबामांचे मनोरंजन वाहिन्यांना प्राधान्य\nवॉशिंग्टन- अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा आखाडा आता आरोप-प्रत्यारोपांच्या दिशेने जात आहे. राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना लक्ष्य करताना रिपब्लिकन गटाने त्यांच्यावर मीडियाला टाळत असल्याचा आरोप केला. अनेक गंभीर प्रश्न आहेत. त्यावर ओबामा मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमांना मुलाखती देण्याऐवजी मनोरंजन वाहिन्यांशी चर्चा करत असल्याचा टीक��� करण्यात आली आहे.\nरिपब्लिकन गटाकडून ओबामांना असा सवाल करणारे पोस्टर जारी करण्यात आले आहे. ओबामा मीडियाला का टाळत आहेत ते खोटी आश्वासने देत आहेत. हे विडंबन नव्हे. सत्य आहे, असा आशय असलेल्या पोस्टरचे शुक्रवारी रॉमनी यांच्या गटाने प्रकाशन केले. ओबामा यांनी आतापर्यंत ईएसपीएन, एन्टरटेन्मेंट टुनाइट, पीपल मॅगझिन, एफएम रेडिओंना अशा वाहिन्यांना मुलाखती दिल्या आहेत. अन्न तसेच इतर महत्त्वाचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देणा-या ओबामा यांचे वागणे खोटे असल्याचा आरोप रॉमनी गटाकडून या मोहिमेतून करण्यात येत आहे. ओबामा यांनी 8 जून रोजी एक अधिकृत पत्रकार परिषद घेतली होती. ही पत्रकार परिषद त्यांची शेवटची होती. त्या वेळी जी-20 संमेलन सुरू असताना त्यांनी एकापाठोपाठ एक मुलाखतींचा सपाटा लावला होता याकडे रॉमनी गटाने नागरिकांचे लक्ष वेधले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-news-about-aurangabad-municipalty-5723804-NOR.html", "date_download": "2021-07-30T07:20:29Z", "digest": "sha1:IZM7VQ5NKIZNOS6C5323EH3SHJDNJCYU", "length": 7224, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "news about aurangabad municipalty | ‘घड’माेड: शेवटच्या सभेतही महापौरांनी केले ऐनवेळचे प्रस्ताव मंजूर - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n‘घड’माेड: शेवटच्या सभेतही महापौरांनी केले ऐनवेळचे प्रस्ताव मंजूर\nऔरंगाबाद - धोरणात्मक निर्णयाचे अशासकीय प्रस्ताव ऐनवेळी मंजूर झाल्याचे दाखवून महापौर भगवान घडमोडे यांनी खळबळ उडवून दिली. त्यांचे ‘ऐनवेळच्या’ प्रस्तावांवर चर्चा शहरभर सुरू असताना आपल्या कारकीर्दीतील समारोपाच्या सभेतही घडमोेडेंना राहावले नाही. येथेही त्यांनी ऐनवेळचे काही प्रस्ताव मंजूर केल्याचे समोर आले आहे.\nविशेष म्हणजे, त्यातील एक प्रस्ताव शासकीय म्हणजेच प्रशासनाकडून आलेला आहे. शेवटच्या सभेत घडमोडेंनी नेमक्या किती प्रस्तावाची ‘शाळा’ केली हे लवकरच समोर येईल. त्यांच्याशी संपर्क साधला असता, किती प्रस्ताव मंजूर झाले ते तुम्ही इतिवृत्तात बघा, असे सांगत ऐनवेळी आणखी काही प्रस्ताव मंजूर झाल्याच्या शक्यतेला त्यांनीच दुजोरा दिला.\nएका वरिष्ठ अधिकाऱ्याला २०१२ मध्ये सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. शासनाकडून ही बडतर्फी रद्द ठरवण्यात आल्यानंतर त्यांना जानेवारी २०१६ मध्ये पुन्हा सेवेत घेण्यात आले. त्यांना विभागीय चौकशी प्रक्रियेतून दोषमुक्त करण्यात येत असल्याबद्दलचा हा प्रस्ताव आहे. तो शासकीय प्रस्ताव आहे आणि तो आयुक्तांनी विधिवत विषय पत्रिकेवर ठेवायला हवा होता. तसे झाले असते तर सदस्यांकडून यास विरोध होणार हे स्पष्ट होते. त्यामुळे घडमोडे यांनी तो ऐनवेळी घेतला. यापूर्वी घडमोडे यांनी जे प्रस्ताव ऐनवेळी मंजूर केले, त्याच्या प्रती कोणालाही उपलब्ध होणार नाहीत, याची खबरदारी घेतली. एन-९ मधील शाळेची जागा कायमस्वरूपी भाडेतत्त्वावर देण्याचा प्रस्ताव परस्पर मंजूर झाल्याचे दाखवले.\nकोणालाही याची माहिती नसताना अधिकाऱ्यांकडून जागेचा ताबा त्या शाळेला देण्याची प्रक्रियाही सुरू केली. हा प्रकार चव्हाट्यावर आल्यानंतर ती प्रक्रिया थांबली होती. यात मोठी बदनामी झाल्याने यापुढे ऐनवेळचे प्रस्ताव घडमोडे घेणार नाहीत, असे अनेकांना वाटत होते. परंतु त्यांनी प्रशासकीय प्रस्ताव ऐनवेळी घेतला अन् मंजूरही केला. त्याचबरोबर ऐनवेळी आणखी विषय मंजूर झाल्याचे दाखवण्याची तयारी त्यांनी दोन दिवसांपूर्वीच केल्याचे समजते. इतिवृत्तात तुम्हाला काय ते कळेलच, हे घडमोडे यांचे वक्तव्य तसेच सांगून जाते.\nपक्षाला पुन्हा खोटे बोलले\nयापुढेमी ऐनवेळचा एकही विषय घेणार नाही, असे घडमोडे यांनी पक्षनेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले होते. परंतु त्यानंतरही ते बधले नाहीत. ऐनवेळचा प्रशासकीय प्रस्ताव मंजूर करून त्यांनी ते स्वत:चेच करणार हे दाखवून दिले. ऐनवेळी मंजूर केलेला प्रस्ताव हा १३२९ क्रमांकाचा आहे. इतिवृत्तात यापुढील प्रस्तावाचे किती क्रमांक लागतात, यावर सर्वजण लक्ष ठेवून आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/elder-bajirao-peshwas-memorial-site-in-danger-it-will-be-sink-in-dam-126219294.html", "date_download": "2021-07-30T08:39:30Z", "digest": "sha1:3IBCECIX74R6FZJIHCXHJGS7KC7GIJAF", "length": 10584, "nlines": 61, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Elder Bajirao Peshwa's memorial site in danger, it will be sink in dam | थोरले बाजीराव पेशवे यांच्या स्मृतिस्थळाला जलसमाधी मिळण्याचा धोका - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nथोरले बाजीराव पेशवे यांच्या स्मृतिस्थळाला जलसमाधी मिळण्याचा धोका\nमहाराष्ट्रातील राज्यकर्ते किंवा पेशव्यांच्या वंशजांनाही याच्याशी देणेघेणे नाही\nस्मृतिस्थळाच्या संवर्धनासाठी मस्तानीच्या वंशजाकड��ून मात्र आटोकाट प्रयत्न\nरावेरखेडी (मध्य प्रदेश) - जगाच्या इतिहासातील दुसरे मोठे युद्ध म्हणून नोंद असणाऱ्या पानिपत युद्धावर आधारित चित्रपट आज प्रदर्शित होत आहे. मात्र, मराठा साम्राज्याला सर्वोच्च शिखरावर पोहोचवणाऱ्या याच पेशव्यांचे पूर्वज थोरले बाजीराव पेशवे यांच्या स्मृतिस्थळाकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे. मध्य प्रदेशातील रावेरखेडी येथे बाजीरावांचे स्मृतिस्थळ असून त्यास माहेश्वरी धरणात जलसमाधी मिळण्याचा धोका निर्माण झाला आहे. मराठीच्या मुद्द्यावर राजकारण करणारे महाराष्ट्रातील राज्यकर्ते किंवा पेशव्यांच्या वंशजांनाही याच्याशी काही देणेघेणे नाही. उलट या स्मृतिस्थळाच्या संवर्धनासाठी मस्तानीचे वंशज मात्र आटोकाट प्रयत्न करत आहेत.\nडिसेंबर २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या “बाजीराव मस्तानी’ चित्रपटाने देशभरात बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली. त्यानंतर आता आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित “पानिपत ‘ हा ऐतिहासिक चित्रपट आज प्रदर्शित होत आहे. मराठा साम्राज्याची घोडदौड हा या चित्रपटाचा विषय आहे. नेहमीप्रमाणेच ऐतिहासिक कथानक असणाऱ्या चित्रपटांसोबत होतात तसेच वाद पानिपतबाबतही झाले. त्यावर मात करत चित्रपट रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाला आहे.\nमध्य प्रदेश : पेशव्यांची समाधी\nबाजीराव मस्तानी चित्रपटानंतर थोरल्या बाजीरावांचे कार्य जगासमोर आले. वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी बाजीरावांना पेशवेपद मिळवले. अवघ्या वीस वर्षांच्या काळात सुमारे ३६ लढाया जिंकून “अपराजित हिंदू सेनानी’ अशी उपाधी त्यांनी मिळवली. बाजीरावाच्या मृत्यूच्या वीस वर्षांनी पानिपत घडले. मराठा साम्राज्याला सर्वोच्च शिखरावर पोचवणारा आणि त्याच्या मृत्यूनंतरही आपली दहशत कायम ठेवणाऱ्या पहिल्या बाजीरावाची समाधी मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील रावेरखेडी येथे त्यांच्या उत्तुंग पराक्रमाची साक्ष देते.\nसंघर्षातून खडतर मार्ग सुकर\nमराठी माणसाला थोरल्या बाजीरावांचे समाधिस्थान फार परिचयाचे नसले तरी मध्य प्रदेशातील सनावद येथील नागरिकांसाठी तो आस्थेचा विषय आहे. काही वर्षापूर्वीपर्यंत बाजीरावांच्या समाधीपर्यंत जाण्याचा मार्ग खडतर होता. सनावद येथील काही बाजीरावप्रेमींनी हा मुद्दा उचलून धरला. त्यांनी “थोरले बाजीराव पेशवा सडक बनाव संघर्ष अभियान’ राबवले आणि त्यांच्या संघर्षातून येथे रस्ता तयार झाला. आता समाधीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग बऱ्यापैकी सुकर झाला आहे. ही वास्तू पुरातत्त्व खात्याने आपल्या ताब्यात ठेवल्यामुळे तेथे एक केअरटेकरही नेमला आहे. वास्तू पाहिल्यानंतर मराठा साम्राज्याच्या या योद्ध्याचे स्मरण आणि स्फुरण चढल्याशिवाय राहत नाही.\nइतिहासात अत्यंत मानाचे स्थान असणाऱ्या या वीर योद्ध्याच्या समाधिस्थळाकडे शासनाचे कायम दुर्लक्ष रािहले आहे. यामुळेच येथून जवळच असलेल्या माहेश्वरी धरणाच्या संचित पाण्यात ती बुडण्याचा धोका निर्माण झाला आहे. काही वर्षापूर्वी समाधिस्थळात एक फूट पाणी साचले होते. मावेजा घेऊन हे समाधिस्थळ मोकळे करावे असे प्रयत्न धरण व्यवस्थापनाकडून झाले. पण “मावेजा नको समाधी वाचवा’ अशी आग्रही मागणी स्थानिकांनी केली. पुरातत्त्व विभागानेही हीच मागणी लावून धरली. त्यामुळे समाधीच्या बाजूने संरक्षण भिंत उभारण्याच्या निर्णयापर्यंत केंद्र शासन पोचल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र अद्याप यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी रमेश पवार यांच्या म्हणाले, “समाधी पाण्यात बुडणार नाही असा आम्ही प्रयत्न करत आहोत. सुरक्षा भिंत बांधण्यासाठी पुरातत्त्व विभागाने पुढाकार घेतला आहे.\nपर्यावरणाच्या संरक्षणासाठी भूमी पेडणेकरने सुरू केले 'क्लायमेट वॉरियर' अभियान\nप्रिया प्रकाश वारियर आणि सीनू सिद्धार्थच्या रोमँटिक स्टाईलने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ, दीड लाख लोकांनी पहिला व्हिडीओ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://satyakamnews.com/%E0%A4%86%E0%A4%88-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-30T06:10:51Z", "digest": "sha1:OGJVXBAHJC3EIK7WCNNIQH4QETKUL6TA", "length": 18114, "nlines": 209, "source_domain": "satyakamnews.com", "title": "आई रुक्मिणी माता विदर्भातील इतर दिंड्यांना पदरात घ्यातील का ? | satyakamnews.com", "raw_content": "\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार…\nमाजी विद्यार्थ्यांच्या सूचना महाविद्यालयाच्या विकासासाठी उपयुक्त असतात:- रोहन परिचारक\nशिवसेना सदस्य नोंदणीला महिला विडी कामगारांचा प्रचंड प्रतिस���द\nHome ताज्या-घडामोडी आई रुक्मिणी माता विदर्भातील इतर दिंड्यांना पदरात घ्यातील का \nआई रुक्मिणी माता विदर्भातील इतर दिंड्यांना पदरात घ्यातील का \nsatyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम \nआई रुक्मिणी माता विदर्भातील इतर दिंड्यांना पदरात घ्यातील का \nसमन्वयातून मार्ग काढला तर विदर्भातून ऐतिहासिक सोहळा होऊ शकतो\nकौंडण्यपूर विठ्ठल रुक्मिणी विश्वस्त मंडळी, पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि प्रशासनाने सर्वांच्या समन्वयातून आणि वारकरी संघटनांना विश्वासात घेऊन जर आई रुक्मिणी मातेच्या पालखी सोहळ्या सोबत इतरही दिंड्यांना स्थान प्राप्त करून दिले तर विदर्भामध्ये आई रुक्मिणी मातेने सर्व संतांना पदरात घेऊन आपल्या सोबत आषाढी वारीला पंढरपूरला नेऊन सर्व संतांची वारी घडऊन आणल्यामुळे हा एक ऐतिहासिक सोहळा होऊ शकतो\nआषाढी वारी निमित्त महाराष्ट्रातून मानाच्या फक्त दहा पालख्या वाहनाने जाणार आहेत आणि त्यामध्ये विदर्भातील आई रुक्मिणी मातेच्या पालखी सोहळ्याचा समावेश आहे पण विदर्भा मधून इतरही काही दिल्या शेकडो वर्षाची पायी जाण्याची परंपरा जोपासत आहेत म्हणून इतरही दिंड्यांना वाहनाने का होईना पण आषाढी वारी मध्ये सहभागी होता यावे याकरिता विश्व वारकरी सेनेने पालकमंत्री यशोमती ठाकूर व माननीय नाना पटोले साहेब यांना विनंती करून प्रशासकीय मीटिंग लावण्यात आली होती\nआणि त्या मीटिंगमध्ये आई रुक्मिणी माता कौंडण्यपूर संस्थान यांच्या पालखी सोहळ्या सोबत इतर प्रत्येक दिंडीतील किमान एक वारकरी विणेकरी स्वरूपात सहभागी करून घ्यावा ही विनंती करण्यात आली होती व वारकऱ्यांच्या मागणीचा गांभीर्याने विचार करून विदर्भातील इतरही दिंड्यांना आषाढी वारी मध्ये सहभागी होण्याची संधी प्राप्त करून देण्यात येईल असे आश्वासन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केले होते\nविदर्भातील बऱ्याच दिंड्यांचे प्रतिनिधी विश्व वारकरी सेनेच्या संपर्कात असून वेळोवेळी आषाढी वारी मध्ये आम्हाला संधी मिळेल की नाही अशी विचारणा करत असल्यामुळे आज पालकमंत्री यशोमती ठाकूर, विठ्ठल रुक्मिणी संस्थान कौंडण्यपूर, जिल्हाधिकारी साहेब अमरावती यांना स्मरण पत्र पाठवण्यात आलेला आहे\nआम्ही निवेदनाद्वारे नम्र विनंती करतो की विठ्ठल रुक्मिणी समिती कौंडण्यपूर ,जिल्हाधिकारी साहेब अमरावती आणि पालक मंत्री यशोमती ठाकूर यांनी समन्वयाची भूमिका घेऊन कौंडण्यपूर समितीच्यावतीने वीस वारकरी, किमान 15 दिंडीचे प्रत्येकी एक पंधरा प्रतिनिधी विणेकरी स्वरूपात आणि पाच वारकरी संघटनांचे पाच प्रतिनिधी असे एकूण 40 वारकरी आषाढी वारी मध्ये सहभागी करून घेण्यात यावे ही विनंती करण्यात आलेली आहे\nजर आई रुक्मिणी मातेच्या सोबत इतर संतांच्या पादुका पंढरपूरला गेल्या तर महाराष्ट्रा मधून हा एक ऐतिहासिक सोहळा निर्माण होऊ शकतो म्हणून आम्ही विश्व वारकरी सेनेच्या वतीने केलेली ही विनंती कौंडण्यपूर संस्थान, पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि प्रशासनाने मान्य करावी अशी विनंती ह.भ.प. गणेश महाराज शेटे विश्व वारकरी सेना संस्थापक अध्यक्ष यांच्यावतीने करण्यात आलेली आहे\nPrevious articleमा.खा.राजू शेट्टी यांचे साखर आयुक्तांना विविध मागण्यांसाठी निवेदन सादर\nNext articleपायी वारी ही कोणत्याही परिस्थितीत होणारच:तुषार भोसले\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार नदीच्या खोली करणाचे आश्वासन\n#CHIPLUN | सोलापूर मनसेच्या वतीने पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप\nश्री संत ज्ञानेश्वर महाराज सोहळ्याच्या 'श्री'च्या जरी फटक्याच्या अश्वाचे पेठवडगाव येथे जंगी स्वागत\nदेवेंद्र फडणवीस यांनी पाटण तालुक्यातल्या सर्वसामान्यां बरोबर घेतला जेवणाचा आस्वाद\n#PANDHARPUR | पंढरपुर तालूका पोलिस स्टेशनच्या वतीने मोठी कारवाई..\n#KOLAPUR | पूरग्रस्तांना तातडीने १५००० हजार रुपयांची मदत देण्यात यावी:- मा खा धनंजय महाडिक...\n#Solapur | परिसरात डासांची उत्पत्ती रोखा डेंग्यूला दूर हटवा आरोग्य विभागाचे आवाहन...\n#Solapur | शहर उत्तर मधील जनतेचे प्रश्‍न प्राधान्याने सोडवणार:- आ. प्रणिती शिंदे...\n#KOLAPUR | खासदार धनंजय महाडिक यांनी दुरदृष्टी ठेवुन बाॅस्केट ब्रिज चा प्रस्ताव दिला होता...\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nयुवा उद्योजक ॠषिकेश नाळे यांच्या वाढदिवसानिमित्त पटवर्धन कुरोलीत वृक्षारोपण संपन्न.\nबार मालकांकडून वसूल केलेले तीन कोटी देशमुखांनी संस्थेच्या नावे वळवले, ई.डी.\nदिलीप सोपल यांचे थेट साधला थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संवाद\nउजनी १८.३२ टक्के पल्स मध्ये, दौंडचा विसर्ग ६९ हजार क्युसेक\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार...\nविठ्ठलराव शिंदे कारखान्यामार्फत ऊस बिलाचा दूसरा हप्ता 200 रु ऊस पुरवठादारांच्या...\nभीमा सहकारी साखर कारखान्याच्या रोलर पुजन संपन्न.\nश्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा दुसरा हप्ता सभासदांच्या खात्यावर वर्ग.\nविशेष सूचना : • satyakamnews.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून satyakamnews.com चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . satyakamnews.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता satyakamnews.com तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार satyakamnews.com नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nमाऊली भगरे यांचा भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश\nठाकरे सरकारने केलेले विकास कामाचे माहिती घराघरात पोहचवा :- पुरुषोत्तम बरडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/machine-owners-expect-turnover-growth-diwali-malegaon-nashik-marathi", "date_download": "2021-07-30T08:48:18Z", "digest": "sha1:FGS4U3P5J4FAF4YTVOTWTWKS56HFNZIK", "length": 10905, "nlines": 129, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | यंत्रमागधारकांना दिवाळीत उलाढाल वाढीची अपेक्षा! गुजरात-राजस्थानमधील प्रोसेसिंग युनिट सुरू", "raw_content": "\nकोरोनाच्या पहिल्या टप्प्यात मालेगावच्या मुस्लिम बहुल भागात शिरकाव केला. त्यामुळे जवळपास तीन महिने यंत्रमागाचा खडखडाट बंद होता. या उद्योगावर राज्यातील जवळपास पंधरा लाख कामगार बेरोजगार झाले होते. यंत्रमागाचा खडखडाट सुरू झाल्यानंतर कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न निकाली निघाला. यंत्रमागाचे उत्पादन होत असतानाच बाजारपेठा बंद असल्याने मालाला उठाव नव्हता.\nयंत्रमागधारकांना दिवाळीत उलाढाल वाढीची अपेक्षा गुजरात-राजस्थानमधील प्रोसेसिंग युनिट सु��ू\nमालेगाव (जि.नाशिक) : लॉकडाउनमुळे बंद झालेल्या यंत्रमागाचा खडखडाट सुरू झाल्यानंतर आता गुजरात, राजस्थान व मुंबईतील या उद्योगावरील प्रोसेसिंग युनिट सुरू झाल्यामुळे उद्योगाला मोठा दिलासा मिळाला. नवरात्रोत्सव साध्या पद्धतीने होणार असला तरी कापड उत्पादन मोठ्या प्रमाणात सुरू असून, यंत्रमागधारकांना दिवाळीतील उलाढालीची अपेक्षा आहे. दिवाळीत कपड्यांचा बाजार फुलला तर या उद्योगापुढचे मोठे संकट दूर होणार आहे.\nपंधरा लाख कामगार बेरोजगार झाले होते\nराज्यातील मालेगाव, भिवंडी, इचलकरंजी व सोलापूर येथील यंत्रमाग व्यवसाय लॉकडाउनमुळे डबघाईस आला होता. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात मालेगावच्या मुस्लिम बहुल भागात शिरकाव केला. त्यामुळे जवळपास तीन महिने यंत्रमागाचा खडखडाट बंद होता. या उद्योगावर राज्यातील जवळपास पंधरा लाख कामगार बेरोजगार झाले होते. यंत्रमागाचा खडखडाट सुरू झाल्यानंतर कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न निकाली निघाला. यंत्रमागाचे उत्पादन होत असतानाच बाजारपेठा बंद असल्याने मालाला उठाव नव्हता. त्यातच यंत्रमागावरील गुजरात, राजस्थान व मुंबईतील प्रोसेसिंग युनिट बंद असल्याने कापड गुदामात पडले होते.\nगुजरात-राजस्थानमधील प्रोसेसिंग युनिट सुरू\nमालेगावातील दोन लाख यंत्रमागावरील कापड प्रोसेसिंगसाठी राजस्थानातील पाली, बालोत्रा व जेधपूर, तसेच गुजरातमधील सुरत व अहमदाबाद येथे जातो. भिवंडीतील कापडाची प्रोसेसिंग मुंबईला होते. प्रोसेसिंग युनिट सुरू न झाल्याने यंत्रमागावरील कापडाचे उत्पादन बंद करावे लागले असते. महिन्यापासून सर्वच प्रोसेसिंग युनिट सुरू झाल्याने मोठे संकट टळले आहे. सध्या कापड बाजारात बऱ्यापैकी व्यवहार होऊ लागले आहेत. नवरात्र ते दिवाळी हा कापड उद्योगाचा महत्त्वाचा सिझन असतो. नवरात्र साध्या पद्धतीने होत असला तरी दिवाळीत खरेदीची धूम नक्कीच दिसून येईल. दिवाळीच्या खरेदीतून गुदामातील माल कमी होईल. तसेच उलाढालीतून या व्यवसायाला उभारी मिळेल, अशी अपेक्षा यंत्रमागधारक बाळगून आहेत.\nहेही वाचा > चेष्टामस्करीने गेला तरुणाचा जीव काँप्रेसरने भरली गुदद्वारात हवा; नऊ दिवसांनंतर घटनेचा खुलासा\nलाखो मजुरांनाही बऱ्यापैकी काम मिळू लागले\nराज्यातील सर्वच भागातील यंत्रमाग सुरू आहेत. मालेगावात ८० टक्के, सोलापूरमधील ७० ��क्के, तर भिवंडी व इचलकरंजीमधील ६० टक्के यंत्रमाग सुरू आहेत. मजुरांच्या रोजीरोटीसाठी काही ठिकाणी आठवड्यातील चार ते पाच दिवस उत्पादन घेतले जाते. कोरोना परिस्थितीवर मात करून यंत्रमाग उद्योग पुन्हा उभारी घेत आहे. यंत्रमाग कामगारांखेरीज या व्यवसायावर अलंबून असलेल्या इतर लाखो मजुरांनाही बऱ्यापैकी काम मिळू लागले आहे.\nहेही वाचा > भावनिक मेसेज वाचून मदत करायला जात असाल तर सावधान\nप्रोसेसिंग युनिट सुरू झाल्यामुळे मालाचे उत्पादन वाढत आहे. शासन हळूहळू निर्बंध उठवित आहे. दिवाळीत कापड बाजारांमध्ये गर्दी वाढली तर उत्पादीत माल विक्री होऊन व्यवसाय पूर्वपदावर येण्यास मदत होईल. -युसूफ इलियास, अध्यक्ष, मालेगाव पॉवरलूम ॲक्शन कमिटी\nसंपादन - भीमराव चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/business-news-marathi/bank-holidays-in-july-21-know-the-details-nrvb-154392/", "date_download": "2021-07-30T06:14:47Z", "digest": "sha1:4GN6PBBL4QI2TV2STKXODPWQWGETMEOH", "length": 11897, "nlines": 183, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "आता घाई करूच नका | कामे वेळेतच उरकायला हवी होती पण आता सणांमुळे बँका सोमवार ते पुढचा शनिवार एकूण ९ दिवस राहणार बंद ; जाणून घ्या सुट्ट्यांची यादी | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nGoogle Doodle सोबत करा टोक्यो ऑलिम्पिकचे स्वागत, युजर्सला मिळणार ॲनिमेटेड गेम्स खेळण्याची संधी\n…पण लक्षात कोण घेतो, पालकांची काळजी वाढवणारे लहानग्यांचे ‘महाजाल’\nCM ठाकरे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर, पूरस्थितीची पाहणी करून घेणार आढावा बैठक\nपरळीत पूरग्रस्तांसाठी पंकजा मुंडेंची मदतफेरी\nघाटकोपर-मानखुर्दला जोडणाऱ्या उड्डाण पुलाला छत्रपती शिवाजी महाराज यांचेच नांव प्रस्ताव मंजूर\nआता घाई करूच नकाकामे वेळेतच उरकायला हवी होती पण आता सणांमुळे बँका सोमवार ते पुढचा शनिवार एकूण ९ दिवस राहणार बंद ; जाणून घ्या सुट्ट्यांची यादी\nशनिवारपासून काही दिवस बँका वेगवेगळ्या राज्यात बंद राहणार आहे. त्यामुळे बँकेत जाण्याआधी तुम्ही त्यांच्या सुट्टींबाबत जाणून घ्यायला पाहिजे. दुसरी शनिवार असल्याने १० जुलैला सुट्टी होती. तर रविवार असल्याने ११ आणि १८ जुलै रोजी बँका बंद राहणार आहे.\nनवी दिल्ली : बँकेशी संबंधित आपल्याला काही काम करायचे असेल, बराच वेळ वाट पाहावी लागते. कधी कधी तर एक काम करण्यासाठी दोन-दोन दिवसही लागतात. आता बँका जुलै महिन्यात १५ दिवस बंद राहणार आहे, त्यामुळे लवकरात लवकर बँकेतील काम करणे गरजेचे आहे.\nशनिवारपासून काही दिवस बँका वेगवेगळ्या राज्यात बंद राहणार आहे. त्यामुळे बँकेत जाण्याआधी तुम्ही त्यांच्या सुट्टींबाबत जाणून घ्यायला पाहिजे. दुसरी शनिवार असल्याने १० जुलैला सुट्टी होती. तर रविवार असल्याने ११ आणि १८ जुलै रोजी बँका बंद राहणार आहेत.\nनवरीने रागातच नवऱ्याच्या गळ्यात घालण्याऐवजी सरळ फेकून दिला हार; पुढे काय घडलं तुम्हीच वाचा सविस्तर\nतसेच बँका सोमवार ते पुढच्या शनिवारी एकूण ९ दिवस बंद राहतील. १५ जुलैला सुट्टी नाही. या बँकेचा सुट्टीचा निर्णय वेगवेगळ्या राज्यांनुसार घेतला जातो. ज्या राज्यांमध्ये सुट्ट्या निश्तिच करण्यात आल्या आहे. त्याच राज्यांमध्ये बँक काम करणार नाहीये.\n पुरुष ‘गुगल’वर काय शोधतात.. संशोधनातून समोर आलं सत्य, वाचून बसेल धक्का, जाणून घेण्यासाठी क्लिक करा\n११ जुलै २०२१ रविवार\n१२ जुलै २०२१ सोमवार- कांग (राजस्थान), रथयात्रा (भुवनेश्वर, इंफाळ)\n१३ जुलै २०२१ मंगळवार भानु जयंती (शहीद दिवस- जम्मू-काश्मीर, सिक्कीम)\n१४ जुलै २०२१ द्रपका त्शेची (गंगटोक)\n१६ जुलै २०२१ गुरुवार हरेला पूजा (देहरादून)\n१७ जुलै २०२१ खारची पूजा (अगरताळा, शिलाँग)\n१८ जुलै २०२१ रविवार\n१९ जुलै २०२१ गुरु रिम्पोछे थुंगकर त्शेचु (गंगटोक)\n२० जुलै २०२१ मंगळवार ईद अल अधा (देशभर)\n२१ जुलै २०२१ बुधवार बकरी ईद (देशभर)\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nअर्ध्या वेतनांवर ५ वर्षांची सुटीमहाराष्ट्र सरकारनेही या योजनेचा विचार करावा\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nऑनलाइन शिक्षणामुळे पालकांची चिंता वाढते आहे, असे वाटते का\nएक नजर बातम���यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.osmanabadtoday.com/2020/07/Osmanabad-Tuljapur-MLA-Bjp-Ranajagjeetsinha-patil.html", "date_download": "2021-07-30T06:12:17Z", "digest": "sha1:677TJLVQJOHMLAJHT4CQEZSCCGEEIMSO", "length": 20900, "nlines": 91, "source_domain": "www.osmanabadtoday.com", "title": "--> कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा “नॅशनल इन्फ्रा पाइपलाइन” या योजनेत समावेश करण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवा | Osmanabad Today", "raw_content": "\nकृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा “नॅशनल इन्फ्रा पाइपलाइन” या योजनेत समावेश करण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवा\n-आ.राणाजगजीतसिंह पाटील उस्मानाबाद जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाचा असणारा कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प तातडीने पूर्णत्वाकडे जावा यासा...\nउस्मानाबाद जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाचा असणारा कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प तातडीने पूर्णत्वाकडे जावा यासाठी \"नॅशनल इन्फ्रा पाइपलाइन\" या योजनेत याचा समावेश होणेसाठी राज्य सरकारकडून सविस्तर प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविणे गरजेचे आहे. या अनुषंगाने संबंधित अधिकार्‍यांची बैठक बोलवण्यात यावी, त्यांना योग्य ते निर्देश देण्यात यावेत व कृष्णा मराठवाडा प्रकल्पाचा \"नॅशनल इन्फ्रा पाइपलाइन\" च्या ६५०० प्रकल्पांमध्ये समावेश व्हावा यासाठी केंद्र सरकारकडे आवश्यक प्रस्ताव तातडीने पाठविण्यात यावा अशी मागणी आ.राणाजगजीतसिंह पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.\nउस्मानाबाद जिल्हा निती आयोगाने निवडलेल्या देशातील ११५ आकांक्षित जिल्ह्यांपैकी एक आहे. जिल्ह्याचे अर्थकारण केवळ शेतीवर अवलंबून आहे. अनेक वर्षे सलग कमी पर्जन्यमान, भूगर्भातील पाण्याची पातळी कमी होणे, जिल्ह्यात शेतकरी आत्महत्त्याचे प्रमाण वाढणे अशा अनेक संकटाना सामोरे जात येथील शेतकरी उभा आहे.शेतीला शाश्वत सिंचन उपलब्ध होण्यासाठी कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प हा एकमेव पर्याय असल्याचे आ.पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे.\nउस्मानाबाद जिल्हयासाठी कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प अत्यंत महत्वाचा आहे. सदर प्रकल्पाची किंमत रुपये ४८४५.०५ कोटी असून यातील पहिल्या टप्यातील ७ टि.एम.सी. पाणी वापरासाठी रुपये २३४९.१० कोटीचे काम ‍दि.२७.०८.२००९ च्या शासन निर्णयान्वये देण्यात आलेल्या प्रशासकीय मान्यतेने चालु आहे. परंतू सध्यस्थितिला शासनाने आखून दिलेल्या प्रकल्पाच्या कामांच्या प्राधान्य क्रमामध��ये लिंक-५, उध्दट बॅरेज, जेऊर बोगदा व उपसा टप्पा क्रं. १ ची कामे पूर्ण करावीत असे नमुद करण्यात आले आहे. त्यामुळे टप्पा क्रं. २ अंतर्गत पांगरदरवाडी साठवण तलाव ते रामदरा साठवण तलाव ही कामे अद्याप बाकी असल्याची माहिती आ.पाटील यांनी दिली आहे.\nआ.पाटील यांनी या प्रकल्पाच्या कामासाठी निधी मिळावा म्हणून जिल्ह्यातील १ लाख शेतकऱ्यांच्या सह्यांचे दिलेले निवेदन, निधी उपलब्ध करून देण्यासाठी मा.राज्यपाल महोदय यांना भेटून घातलेलं साकडे ,विधिमंडळात याबाबत सातत्याने उठवलेला आवाज , तत्कालीन मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री यांना भेटून सदर प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्प घोषित करून त्याला केंद्र सरकारच्या माध्यमातून निधी मिळवण्याबाबत केलेली मागणी आदींचा पत्रात उल्लेख केला आहे.\nतत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांसाठी व उर्वरित महाराष्ट्रातील अवर्षणप्रवण भागातील सिंचन प्रकल्पाची बळीराजा सिंचन योजना तयार करून त्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर केला व केंद्र सरकारची मान्यता मिळाल्यावर दि.०८.०८.२०१९ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील ५२ सिंचन कल्पासाठी रुपये १५००० कोटींचे कर्ज घेण्यासाठी मान्यता देत कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा यात समावेश केला होता व त्यासाठी रुपये ३१०० कोटींहून अधिक वित्तीय तरतूद कण्याचे नियोजन केले होते.तत्कालीन सरकारच्या या निर्णयामुळे रखडलेल्या कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाला गती मिळेल व तो लवकर पूर्ण होईल अशी या भागातील शेतकऱ्यांना आशा निर्माण झाली होती असे आ.पाटील यांनी म्हटले आहे.\nप्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी साहेबांनी दि.१५.०८.२०१९ रोजी लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित करताना पुढील पाच वर्षांत रुपये १०० लाख कोटींची गुंतवणूक पायभूत सुविधांमध्ये करू, अशी घोषणा केली आहे.यात आरोग्य, शिक्षण, रेल्वे, विमानतळ, मेट्रो, सिंचन, महामार्ग अशा विविध क्षेत्रांमध्ये मिळून ६५०० प्रकल्पांची एक मालिकाच तयार केली असून येत्या पाच वर्षांमध्ये \"नॅशनल इन्फ्रा पाइपलाइन\" अंतर्गत रुपये १०० लाख कोटींची तरतूद करण्यात येणार आहे. \"नॅशनल इन्फ्रा पाइपलाइन\" ही योजना थेट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याने याला श��श्वत निधी उपलब्ध असणार आहे.त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाचा असणारा कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प तातडीने पूर्णत्वाकडे जावा यासाठी \"नॅशनल इन्फ्रा पाइपलाइन\" या योजनेत याचा समावेश होणेसाठी राज्य सरकारकडून सविस्तर प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवा अशी मागणी आ.राणाजगजीतसिंह पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nकार चालकाला हृदयविकाराचा झटका आणि जिल्हाधिकाऱ्यांचे प्रसंगावधान\nउस्मानाबाद - उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांच्या कार चालकास धावत्या कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला. मात्र, प्रसंगाव...\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबादेतील इंग्लंड रिटर्न तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह\nउस्मानाबाद - इंग्लंडहून उस्मानाबादेत परतलेल्या एका ३५ तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तरुणावर उस्मानाबादच्य...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nसरकारी कामगार अधिकारी कार्यालय बनले दलालांचा अड्डा\nअभियंत्यांसह ठेकेदारांचे बनावट शिक्के वापरून कामगारांच्या नोंदी उस्मानाबाद - उस्मानाबादचे सरकारी कामगार अधिकारी कार्यालय म्हणजे दलालांचा अ...\nसुंदर माझे कार्यालय उपक्रमाचा उस्मानाबादच्या जिल्हा परिषदेत उत्साहात प्रारंभ\nउस्मानाबाद - विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या सं���ल्पनेतील जिल्हा परिषदातंर्गत ‘सुदंर माझे कार्यालय ’ हा उपक्रमात मराठवाडयातील आठही जिल...\nउस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने घेतले आणखी दोन बळी @ २०\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्याचे ठिकाण असलेले उस्मानाबाद शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे...\nउस्मानाबादेत दोन अपघातात एक ठार, दोन जखमी\nउस्मानाबाद - आनंदनगर पो.ठा. अकस्मात मृत्यु क्र. 37 / 2020 सीआरपीसी कलम 174 च्या चौकशीत स्वरुपा संजय पोतदार, रा. समता कॉलनी, उस्मानाबाद यांन...\nउस्मानाबाद : रुग्णाची लूट करणाऱ्या सह्याद्री हॉस्पीटलला १० हजार दंड\nरॅपिड अँटिजेन टेस्टसाठी जादा आकारण्यात आलेली रक्कम रुग्णाच्या बँक खात्यावर जमा करण्याचा आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचा दणका ...\nकसबे तडवळे शिवारात अज्ञात व्यक्तीचा खून\nदगड बांधून मृतदेह विहिरीत फेकला कसबे तडवळे - कसबे तडवळे शिवारात एका ४० वर्षीय अनोखळी व्यक्तीचा खून करून मृतदेह दगड बांधून विहिरीत फेकून दे...\nसीना कोळेगाव प्रकल्प ते पांढरेवाडी धरणापर्यंत कालवा बनवा.- खा. ओमराजे\nपरंडा (राहूल शिंदे) - सीना-कोळेगाव उपसा सिंचन योजनेतून पांढरेवाडी तलावात पाणी सोडण्याबाबत (कालवा) उपाययोजना करावी, अशी मागणी जिल्ह्...\nVIDEO,4,उस्मानाबाद जिल्हा,127,उस्मानाबाद शहर,30,एडिटर डेस्क,2,खुले व्यासपीठ,9,ताज्या बातम्या,53,देश - विदेश,3,महाराष्ट्र,20,मुख्य बातमी,91,स्पेशल न्यूज,15,\nOsmanabad Today : कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा “नॅशनल इन्फ्रा पाइपलाइन” या योजनेत समावेश करण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवा\nकृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा “नॅशनल इन्फ्रा पाइपलाइन” या योजनेत समावेश करण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://nashikcalling.com/nashik-city-reports-received-1-october-2020-amid-covid19/", "date_download": "2021-07-30T07:40:12Z", "digest": "sha1:P7J6JEEJWW6JQV2DCO7TS6CTSDCL4FEN", "length": 4497, "nlines": 33, "source_domain": "nashikcalling.com", "title": "नाशिक शहरात गुरुवारी (दि. १ ऑक्टोबर) ६४७ कोरोना पॉझिटिव्ह; ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू – Nashik News – Nashik Calling", "raw_content": "\nनाशिक शहरात गुरुवारी (दि. १ ऑक्टोबर) ६४७ कोरोना पॉझिटिव्ह; ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू\nनाशिक शहरात गुरुवारी (दि. १ ऑक्टोबर) ६४७ कोरोना पॉझिटिव्ह; ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू\nनाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात गुरुवारी (दि. १ ऑक्टोबर) ६४७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – १९११, एकूण कोरोना रुग्ण:-५२,११९, एकूण मृत्यू:-७४२ (आजचे मृत्यू ०४), घरी सोडलेले रुग्ण :- ४७,७७३, उपचार घेत असलेले रुग्ण:- ३६०४ अशी संख्या झाली आहे.\nनाशिक जिल्ह्यात आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची परिसरनिहाय यादी डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा..\nनाशिक शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती: १) समर्थ द्वारका, त्रिकोणी गार्डन समोर,काठे गल्ली, द्वारका नाशिक येथील ८३ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. २) प्लॉट क्र.४६,सिद्धि हनुमान मंदिर, अशोक नगर, नाशिक येथील ५६ वर्षीय महिलेचे निधन झालेले आहे. ३ )रविवार कारंजा, नाशिक येथील ८६ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ४) ४,साई पार्क अपार्टमेंट,जुना आग्रारोड, जनलक्ष्मी बँके मागे नाशिक येथील ६५ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे.\nनाशिक: गांधी तलावातील बोटी जाळल्या\nनाशिक: कुलूप तोडून घरफोडी, पाच लाखांचा ऐवज लंपास\nज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच आजारी व्यक्तींसाठी महापालिकेतर्फे अन्न व औषधांची व्यवस्था \nपहिल्या टप्प्यात १० हजार कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देणार \nनाशिक शहरात शनिवारी (दि. ८ ऑगस्ट) 409 कोरोना पॉझिटिव्ह; कोरोनामुळे एकही मृत्यू नाही\nमहापालिकेच्या बिटको रुग्णालयात १५ व्हेंटिलेटर धूळ खात….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://satyakamnews.com/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-30T08:31:56Z", "digest": "sha1:EFNFM3IIMIVZOHVTB4DNTZGJIS7UIJVL", "length": 14333, "nlines": 205, "source_domain": "satyakamnews.com", "title": "सोलापुरात रविवारी मराठा क्रांती आक्रोश मोर्चा निघणार; नरेंद्र पाटलांची घोषणा | satyakamnews.com", "raw_content": "\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार…\nमाजी विद्यार्थ्यांच्या सूचना महाविद्यालयाच्या विकासासाठी उपयुक्त असतात:- रोहन परिचारक\nशिवसेना सदस्य नोंदणीला महिला विडी कामगारांचा प्रचंड प्रतिसाद\nHome ताज्या-घडामोडी सोलापुरात रविवारी मराठा क्रांती आक्रोश मोर्चा निघणार; नर���ंद्र पाटलांची घोषणा\nसोलापुरात रविवारी मराठा क्रांती आक्रोश मोर्चा निघणार; नरेंद्र पाटलांची घोषणा\nsatyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम \nसोलापुरात रविवारी मराठा क्रांती आक्रोश मोर्चा निघणार; नरेंद्र पाटलांची घोषणा\nमराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने रविवार ४ जुलै २०२१ रोजी सकाळी ११ वाजता सोलापुरात विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. राज्यातील हा सर्वात मोठा मोर्चा राहणार असल्याची माहिती अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडाळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिला आहे.\nकेवळ मराठा समाजच नाही तर शेतकरीही या मोर्चात सहभागी होणार आहेत. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाला सुरुवात होईल. या मोर्चासाठी आम्ही खासदार नारायण राणे, छत्रपती उदयनराजे, छत्रपती संभाजीराजे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना निमंत्रण दिल्याचे नरेंद्र पाटील यांनी सांगितले. याशिवाय केंद्रीय कायदा मंत्री यांची भेटीसाठी वेळ घेऊन त्यांना मराठा आरक्षणाबाबत कायदा करण्यासाठी विनंती करणार असल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले.\nPrevious articleआमदार यशवंत मानेंना धक्का : जातप्रमाणपत्रा प्रकरणी आठवड्यात म्हणणे मांडण्याची नोटीस\nNext articleसुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार कोविड पीडित कुटुंबांना भरीव आर्थिक मदत द्या – प्रा. संग्राम चव्हाण, किसान कॉंग्रेस\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार नदीच्या खोली करणाचे आश्वासन\n#CHIPLUN | सोलापूर मनसेच्या वतीने पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप\nश्री संत ज्ञानेश्वर महाराज सोहळ्याच्या 'श्री'च्या जरी फटक्याच्या अश्वाचे पेठवडगाव येथे जंगी स्वागत\nदेवेंद्र फडणवीस यांनी पाटण तालुक्यातल्या सर्वसामान्यां बरोबर घेतला जेवणाचा आस्वाद\n#PANDHARPUR | पंढरपुर तालूका पोलिस स्टेशनच्या वतीने मोठी कारवाई..\n#KOLAPUR | पूरग्रस्तांना तातडीने १५००० हजार रुपयांची मदत देण्यात यावी:- मा खा धनंजय महाडिक...\n#Solapur | परिसरात डासांची उत्पत्ती रोखा डेंग्यूला दूर हटवा आरोग्य विभागाचे आवाहन...\n#Solapur | शहर उत्तर मधील जनतेचे प्रश्‍न प्राधान्याने सोडवणार:- आ. प्रणिती शिंदे...\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nपुण्याच्या राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेने योगदिनानिमित, प्रादेशिक लोकसंपर्क विभागाच्या सहकार्याने 100 दिवसांची...\nशहर उत्तर मधील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी कॉंग्रेस पक्षाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे...\nनिंबोळी अर्क ठरेल कीटकनाशकला पर्याय- मानसी गोडसे\nगुंजेगाव येथील माजी सैनिकाची कन्या बनली गोंदियाची जिल्हाधिकारी\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार...\nविठ्ठलराव शिंदे कारखान्यामार्फत ऊस बिलाचा दूसरा हप्ता 200 रु ऊस पुरवठादारांच्या...\nभीमा सहकारी साखर कारखान्याच्या रोलर पुजन संपन्न.\nश्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा दुसरा हप्ता सभासदांच्या खात्यावर वर्ग.\nविशेष सूचना : • satyakamnews.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून satyakamnews.com चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . satyakamnews.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता satyakamnews.com तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार satyakamnews.com नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nकोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत दक्ष रहा:पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सूचना\nमहेश कोठे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा अखेर मुहूर्त ठरला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1679951", "date_download": "2021-07-30T08:48:55Z", "digest": "sha1:AL7VODA7FJ5KVKUQNHMILXY3KTBCKGUQ", "length": 5088, "nlines": 40, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"मधुमालती\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"मधुमालती\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१८:२७, १४ एप्रिल २०१९ ची आवृत्ती\n६० बाइट्सची भर घातली , २ वर्षांपूर्वी\n१८:१८, १४ एप्रिल २०१९ ची आवृत्ती (संपादन)\nज (चर्चा | योगदान)\n१८:२७, १४ एप्रिल २०१९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nज (चर्चा | योगदान)\nमधुमालती ( इंग्रजी नाव - Rangoon Creeper) हा एक सुंदर फुलांचा बहुवर्षायू वेल आहे.\nमधुमालती हा(शास्त्रीय एकनाव - Combretum indicum) हा आशियात सर्वत्र आढळणारा एक सुंदर फुलांचा सदाहरित वेल आहे. उत्तम वाढीसाठी त्याला चांगल्या आधाराची गरज असते. घराचे उंच छप्पर, आसपासची उंच झाडे, कुंपण, प्रवेशदारापुढील मांडव असा कोणताही आधार मिळाल्यास तो आठ ते दहा मीटरपर्यंत विस्तारू शकतो. बहराच्या काळात लालपांढऱ्या फुलांनी बहरलेला हा वेल शोभिवंत दिसतो तसेच पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन असल्यास त्याची आणखी विशेष काळजी घ्यावी लागत नाही.{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/balmaifalya-news/rangoon-creeper-flower-plant-1512364/|शीर्षक=|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|archive-url=|archive-date=|dead-url=|अॅक्सेसदिनांक=}} त्यामुळे तो बागांमध्ये तसेच घराच्या आसपास मुद्दाम लावला जातो.\nह्या वेलाच्या मधुमालती ह्या नावाची इतरही काही झाडांशी गल्लत होण्याची शक्यता असते. माधवी ( Hiptage Benghalensis) ह्या झाडालाही भारतात काही ठिकाणी मधुमालती हे नाव आहे{{जर्नल स्रोत|last=\"Hiptage benghalensis\". issg.org; Global Invasive Species Database. Retrieved 2007-06-27.|first=|date=|title=|url=|journal=|volume=|pages=|via=}}. गणेशपूजेसाठी जी २१ प्रकारची पत्री वाहिली जाते त्यांमध्ये मधुमालती असे नाव आहे पण प्रत्यक्षात ते झाड मालती किंवा चमेली ( Jasminum Gradiflorum) म्हणजे ह्या मधुमालतीपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे.{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80|शीर्षक=|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|archive-url=|archive-date=|dead-url=|अॅक्सेसदिनांक=}}\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%8F%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%9F", "date_download": "2021-07-30T08:31:43Z", "digest": "sha1:XARRTEZHWGCAFOQMLM7ZZ2UFSIEMSFP2", "length": 7819, "nlines": 93, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "टेक्स्टएडिट - विकिपीडिया", "raw_content": "\nसार्वजनिक बीटा · १०.० \"चीता\" · १०.१ \"पुमा\" · १०.२ \"जॅग्वार\" · १०.३ \"पँथर\" · १०.४ \"टायगर\" · १०.५ \"लेपर्ड\" · १०.६ \"स्नो लेपर्ड\" · १०.७ \"लायन\" · १०.८ \"माउंटन लायन\"\nअ‍ॅड्रेस बुक · ऑटोमॅटर · गणकयंत्र · बुद्धिबळ · डॅशबोर्ड · शब्दकोश · डीव्हीडी प्लेयर · फेसटाइम · फाइंडर · पुढील रांग · ग्राफर · आयकॅल · आयचॅट · आयसिन्क · आयट्यून्स (आवृत्त्यांचा इतिहास) · मॅक अ‍ॅप स्टॉअर · मेल · फोटो बूथ · प्रिव्ह्यू · क्विकटाईम · सफारी (आवृत्त्यांचा इतिहास) · स्टिकिज · टेक्स्टएडिट\nअ‍ॅक्टिविटी मॉनिटर · एरपोर्ट युटिलिटी · अर्काइव्ह युटिलिटी · ऑडियो मिडी सेटअप · ब्लूटूथ संचिका देवाणघेवाण · कलरसिन्क · कन्सोल · क्रॅश रिपोर्टर · डिजिटलकलर मीटर · डिरेक्टरी युटिलिटी · डिस्कइमेजमाउंटर · डिस्क यूटिलिटी · फॉन्ट बुक · ग्रॅब · मदत दर्शक · इमेज कॅप्चर · इन्स्टॉलर · कीचेन अ‍ॅक्सेस · मायग्रेशन असिस्टंट · नेटवर्क यूटिलिटी · ओडीबीसी प्रबंधक · रिमोट इन्स्टॉल मॅक ओएस एक्स · स्क्रीन शेरिंग · सॉफ्टवेअर अपडेट · सिस्टिम पसंती · सिस्टिम प्रोफायलर · टर्मिनल · युनिव्हर्सल अ‍ॅक्सेस · व्हॉइसओव्हर · एक्स११.एपीपी\nकमांड की · ऑप्शन की · अ‍ॅपल मेनू · अ‍ॅपलस्क्रिप्ट · अ‍ॅक्वा · ऑडियो युनिट्स · बाँजॉर · बूट कॅम्प · बूटएक्स · ब्रश्ड मेटल · कार्बन · कोकोआ · कलरसिन्क · कोअर अ‍ॅनिमेशन · कोअर ऑडियो · कोअर डाटा · कोअर फाउंडेशन · कोअर इमेज · कोअर ओपनजीएल · कोअर टेक्स्ट · कोअर व्हीडियो · कप्स · कव्हर फ्लो · डार्विन · डॉक · एक्स्पोझ · फाईलव्हॉल्ट · ग्रँड सेंट्रल डिस्पॅच · आयसीएनएस · इंकवेल · आय/ओ किट · कर्नल पॅनिक · कीचेन · मॅच-ओ · मॅकरुबी · मेन्यू एक्स्ट्रा · ओपनसीएल · प्रेफरन्स पेन · प्रॉपर्टी लिस्ट · क्वार्ट्झ · क्विकटाईम · क्विक लूक · रोझेट्टा · स्पेसेस · स्पीकेबल आयटेम्स · स्पॉटलाइट · स्टॅक्स · टाइम मशीन · युनिफॉर्म टाईप आयडेंटिफायर · युनिव्हर्सल बायनरी · वेबकिट · एक्सग्रिड · एक्सएनयू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ ऑक्टोबर २०१५ रोजी २३:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/03/ahmednagar_897.html", "date_download": "2021-07-30T07:59:32Z", "digest": "sha1:FTJ75KJQ3BE2G5YZIDL7OGZM7Q4A477H", "length": 9422, "nlines": 85, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "खो-खो खेळाचे प्रशिक्षण केंद��र सुरू व्हावे : आ. संग्राम जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking खो-खो खेळाचे प्रशिक्षण केंद्र सुरू व्हावे : आ. संग्राम जगताप\nखो-खो खेळाचे प्रशिक्षण केंद्र सुरू व्हावे : आ. संग्राम जगताप\nखेलो महाराष्ट्र योजनेचा प्रस्ताव तयार करण्याची मागणी\nखो-खो खेळाचे प्रशिक्षण केंद्र सुरू व्हावे : आ. संग्राम जगताप\nअहमदनगर ः विद्यार्थ्याला शिक्षणाबरोबर क्रीडा क्षेत्रातही आपले करिअर करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. नगर शहर व जिल्ह्यात चांगल्या दर्जाचे खेळाडू आहेत. यासाठी केंद्र सरकारच्या महत्वकांक्षी असलेली खेलो इंडिया योजनेप्रमाणे खेलो महाराष्ट्र या योजनेचे प्रस्ताव तयार करुन राज्य सरकारकडे पाठवावे. ही योजना मंजूर करुन घेण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करु. खेलो इंडिया योजनेअंतर्गत देशामध्ये 100 प्रशिक्षण केंद्र सुरु करण्याचे निश्चित झाले आहे. त्यानुसार राज्यात सर्व जिल्ह्यात लोकप्रिय असलेल्या व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू असलेल्या खेळाचे प्रशिक्षण सुरू करण्याबाबत शासनाचे आदेश आहेत. आपल्या कार्यालयाने कबड्डी, ज्युदो, आर्चरी, जलतरण इत्यादी खेळांचे प्रस्ताव तयार केल्याचे समजते. अहमदनगर शहरात व जिल्ह्यात खो-खो या खेळाचे आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे शेकडो खेळाडू आपल्याकडे आहेत. तसेच राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त खेळाडूही आपल्याकडे आहेत. तरी अहमदनगर शहरात खो-खो या खेळाचे प्रशिक्षण केंद्राचा प्रस्ताव प्राधान्याने तयार करून शासनास पाठविण्याची मागणी आ. संग्राम जगताप यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांच्याकडे केली आहे.\nयावेळी बोलताना शेखर पाटील म्हणाले की, एप्रिल महिन्यापासून खो-खो क्रीडा खेळाच्या प्रशिक्षण सुरु करण्याच्या मागणीला मी मान्यता दिली आहे. चांगल्या दर्जाचे मैदान निर्माण करु व एक चांगले प्रशिक्षक नेमून शहरासह जिल्ह्यातील खेळाडू निर्माण करु. याचबरोबर वाडियापार्क येथे इतर खेळांचेही प्रशिक्षण केंद्र लवकरात लवकर सुरु करण्याचा मानस आहे, असे ते म्हणाले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे, माजी जिल्हा क्रीडा अधिकारी अजय पवार, प्रा. श्रीकांत निंबाळकर, लक्ष्मीकांत क्षीरसागर, वैभव जगताप, अशोक बाबर आदी उपस्थित होते.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 म��� पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://nashikcalling.com/nashik-covid-19-patient-history-23-may-2020/", "date_download": "2021-07-30T08:25:06Z", "digest": "sha1:GLRAEBPKMIWS7MMCTJLYFF2OBCBOXLT4", "length": 3320, "nlines": 32, "source_domain": "nashikcalling.com", "title": "शनिवारी आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची हिस्ट्री – Nashik News – Nashik Calling", "raw_content": "\nशनिवारी आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची हिस्ट्री\nशनिवारी आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची हिस्ट्री\nनाशिक(प्रतिनिधी): शहरात शनिवारी आढळून आलेल्या रुग्णांची हिस्ट्री आपण जाणून घेऊ या..\nनाईकवाडी पुरा येथील महिलेच्या संपर्कात ४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून (त्यात २९ वर्षीय पुरुष असून २१ वर्षीय २ व ७८ वर्षीय अश्या ३ महिलांचा समावेश आहे.) शिवाजीवाडी येथील किराणा दुकानदार रुग्णाच्या संपर्कातील एका १७ वर्षीय युवकाचा अहवाल कोरोना बाधीत असल्याचा आला असून आगर टाकळी येथील रहिवाशी आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रातील कार्यरत आरोग्य सेवकाचा आज दि.२३ मे २०२० रोजी अहवाल कोरोना बाधीत असल्याचा आला असून त्यांचे निधन काल दि.२२ मे २०२० रोजी झालेले आहे.\nजिल्ह्यात आजपर्यंत ८२ हजार ५०८ रुग्ण कोरोन���मुक्त; ६ हजार ४४० रुग्णांवर उपचार सुरू\nनाशिकला हिवाळ्यात कोरोनाची दुसरी लाट येणार का \n१ एप्रिलपासून नाशिक मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग \nकॉलेजरोडवर बिबट्याचा महिलेवर ह ल्ला..\n४० हजारांच्या टोसिलीझुमॅब इंजेक्शनची २ लाख ६० हजारांना विक्री; चौघांना अटक\nमहापालिकेच्या बिटको रुग्णालयात १५ व्हेंटिलेटर धूळ खात….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1679952", "date_download": "2021-07-30T08:45:55Z", "digest": "sha1:GBTKMCPSQHR3OUJD2DBG2NQMV4Z6QQ3J", "length": 8426, "nlines": 42, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"मधुमालती\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"मधुमालती\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१८:३०, १४ एप्रिल २०१९ ची आवृत्ती\n२६ बाइट्सची भर घातली , २ वर्षांपूर्वी\n१८:२७, १४ एप्रिल २०१९ ची आवृत्ती (संपादन)\nज (चर्चा | योगदान)\n१८:३०, १४ एप्रिल २०१९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nज (चर्चा | योगदान)\nमधुमालती (शास्त्रीय नाव - Combretum indicum) हा आशियात सर्वत्र आढळणारा एक सुंदर फुलांचा सदाहरित वेल आहे. उत्तम वाढीसाठी त्याला चांगल्या आधाराची गरज असते. घराचे उंच छप्पर, आसपासची उंच झाडे, कुंपण, प्रवेशदारापुढील मांडव असा कोणताही आधार मिळाल्यास तो आठ ते दहा मीटरपर्यंत विस्तारू शकतो. बहराच्या काळात लालपांढऱ्या फुलांनी बहरलेला हा वेल शोभिवंत दिसतो तसेच पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन असल्यास त्याची आणखी विशेष काळजी घ्यावी लागत नाही.{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/balmaifalya-news/rangoon-creeper-flower-plant-1512364/|शीर्षक=|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|archive-url=|archive-date=|dead-url=|अॅक्सेसदिनांक=}} त्यामुळे तो बागांमध्ये तसेच घराच्या आसपास मुद्दाम लावला जातो.\nह्या वेलाच्या मधुमालती ह्या नावाची इतरही काही झाडांशी गल्लत होण्याची शक्यता असते. माधवी ( Hiptage Benghalensis) ह्या झाडालाही भारतात काही ठिकाणी मधुमालती हे नाव आहे{{जर्नल स्रोत|last=\"Hiptage benghalensis\". issg.org; Global Invasive Species Database. Retrieved 2007-06-27.|first=|date=|title=|url=|journal=|volume=|pages=|via=}}. गणेशपूजेसाठी जी २१ प्रकारची पत्री वाहिली जाते त्यांमध्ये मधुमालती असे नाव आहे पण प्रत्यक्षात ते झाड मालती किंवा चमेली ( Jasminum Gradiflorum) म्हणजे ह्या मधुमालतीपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे.{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80|शीर्षक=|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|archive-url=|archive-date=|dead-url=|अॅक्सेसदिनांक=}}\nमधुमालतीची पाने गर्द हिरवी आणि फांदीवर समोरासमोर असतात. पानांचा आकार एकूणच लंबवर्तुळाकार म्हणजे देठाकडे गोलाकार पण टोकाला निमुळता होत गेलेला ( acuminate) असून लांबी साधारण ७ ते १५ सें मी असते.\nमधुमालतीला वर्षभर तुरळक फुले येतात पण मुख्य बहर उन्हाळ्यात असतो. फुले फांदीच्या टोकावर गुच्छाने येतात आणि झाडावर दोन तीन दिवस टिकतात. मधुमालतीच्या फुलांना गोलाकार पाच पाकळ्या आणि हिरवा लांब देठ असतो. फुलांची लांबी अडीच ते तीन सें मी असते. फुले रात्री उमलतात. उमलताना त्यांचा रंग पांढरा असतो पण हळूहळू एक दोन दिवसात तो बदलत बदलत फिकट गुलाबी, गुलाबी आणि शेवटी तांबडा होतो. त्यामुळे झाडावर एकच वेळी पांढरी, फिकट गुलाबी, गुलाबी आणि तांबडी फुले दिसतात आणि असा बहरलेला वेल बहुरंगी दिसतो. सुरुवातीस फुले आडवी असतात पण नंतर ती जमिनीकडे झुकतात. फुलांचे परागीभवन कीटकांद्वारे व पक्षांद्वारे होते. वेगवेगळ्या रंगांच्या फुलामुळे वेगवेगळे कीटक व पक्षी फुलांकडे आकर्षित होतात. फुले सुवासिक असतात आणि त्यांचा आसमंतात दरवळणारा सुगंध दूरवरही जाणवतो.\nफुले गळून पडल्यावर त्याजागी फळे येतात. मात्र महाराष्ट्रात ह्या झाडाला फळे आलेली क्वचितच पाहायला मिळतात. त्यामुळे बियांमुळे नवीन झाड तयार करता येत असले तरी महाराष्ट्रात मात्र फांदीपासून छाट कलमाने नवीन रोपे तयार केली जातात. ह्या झाडाच्या मुळाला नवीन फुटवे येतात ते तेथून काढून दुसरीकडे लावल्यास नवीन झाड तयार होऊ शकते. हीह्या वेलीची फळे चीन, इंडोनेशिया अशा काही देशातदेशांत औषधी समजली जातात.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%A3%E0%A5%87_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87", "date_download": "2021-07-30T08:43:14Z", "digest": "sha1:3ZMIJJYD3PBTZXXVKWPEFDWNCMUSC25J", "length": 11409, "nlines": 120, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मुकणे राजघराणे - विकिपीडिया", "raw_content": "\nजव्हार संस्थान ची स्थापना करणारे जयदेवराव (जयबाजीराजे) हे क्षत्रिय महादेव कोळी समाजाचे राजे होते. इ.स. १४व्या शतकात जयबाजीराजे मुकणे यांनी प्रथम या संस्थानाची स्थापना केली. आणि जवळपास ६०० वर्षे मुकणे राजघराण्याची या संस्थानावर सत्ता होती. त्यानंतर १९४७ मध्ये यशवंतराव मुकणे यांनी जव्हार स��स्थान भारतात विलीन केले.\nमहाराजा यशवंतराव मार्तंडराव मुकणे\n२ मुकणे राजघराण्यातील शासनकर्ते\n४ हे सुद्धा पहा\nमुकणे राजघराण्याचे प्रथम शासक जयबाजीराव मुकणे यांनी डहाणू येथील महालक्ष्मी मंदिर बांधले. [१][२]\nजायबाजीराव च्या मुलाने म्हणजे, नेमशाह मुकणे यांनी तब्बल २२ किल्ले जिंकून साम्राज्यविस्तार केला. यामुळे ५ जून १३४३ रोजी दिल्लीचा तत्कालीन सुल्तान मुहम्मद बिन तुघलक ने महाराज नेमशाह यांना शाह ही उपाधि देऊन सम्मानित केले आणि प्रथमच स्वतंत्र राज्याचा दर्जा दिला.[३] त्यानंतर नेमशाह चा नातू महाराजा देवबारराव मुकणे यांनी बहामनी सल्तनत चे सुल्तान अहमदशहा (अल्लाउद्दीन) बहमानी विदार च्या किल्ल्यावर युद्ध केले. युद्ध कळताच ते बहामनी सल्तनत च्या राजकुमारीच्या प्रेमात पडले आणि तिच्याशी लग्न करून जव्हार ला परत आले.[३]\nजव्हार संस्थान वर राज्य केलेल्या मुकणे राजघराण्यातील महाराजांची यादी पुढीलप्रमाणे आहे[४][५]\n2)श्रीमंत धुळाबाराव उर्फ नेमशाह मुकणे(इ.स.1337-1388)\n3)श्रीमंत भीमराव उर्फ भीमशहा मुकणे(इ.स.1388-1429)\n4)श्रीमंत देवबाराव उर्फ महंमदशहा मुकणे(इ.स.1429-1492)\n5)श्रीमंत कृष्णाराव मुकणे प्रथम(इ.स.1492-1560)\n6)श्रीमंत नेमशाह मुकणे द्वितीय(इ.स.1560-1630)\n7)श्रीमंत विक्रमशाह मुकणे प्रथम(इ.स.1630-1678)\n8)श्रीमंत पतंगशाह मुकणे प्रथम(इ.स.1678-1694)\n9)श्रीमंत कृष्णशहा मुकणे द्वितीय(इ.स.1694-1710)\n10)श्रीमंत विक्रमशहा मुकणे द्वितीय(इ.स.1710-1742)\n11)श्रीमंत कृष्णशहा मुकणे तृतीय(इ.स.1742-1758)\n12)श्रीमंत गंगाधरराव उर्फ पतंगशहा द्वितीय(इ.स.1758-1798)\n13)श्रीमंत मालोजीराव उर्फ विक्रमशहा तृतीय(इ.स.1798-1821)\n14)श्रीमंत हनुमंतराव उर्फ पतंगशाह तृतीय(इ.स.1821-1865)\n15)श्रीमंत नारायणराव उर्फ माधवराव उर्फ विक्रमशहा चतुर्थ(इ.स.1865-1865)\n16)श्रीमंत मल्हारराव उर्फ पतंगशहा चतुर्थ(इ.स.1865-1905)\n17)श्रीमंत गणपतराव उर्फ कृष्णशहा चतुर्थ(इ.स.1905-1917)\n18)श्रीमंत मार्तंडराव उर्फ विक्रमशहा पंचम(इ.स.1918-1927)\n19)श्रीमंत यशवंतराव मार्तंडराव मुकणे उर्फ पतंगशहा सहावे (इ.स.1927-1978)\n20)श्रीमंत दिग्विजयसिंहराजे मुकणे (इ.स.1978-1992)\n21)श्रीमंत महेंद्रसिंहराजे मुकणे (इ.स1992)\nमहाराजा यशवंतराव मुकणे(उजवीकडे), दिग्विजयसिंहराव मुकणे (डावीकडे) आणि राजकुमार महेंद्रसिंहराव मुकणे\nलहानपणीचे महाराजा यशवंतराव मुकणे\nमहाराजा यशवंतराव मुकणे तरुणपणी\nमहाराजा यशवंतराव मुकणे वृद्धावस्था\nजव्हार संस्��ान (मुकणे राजघराणे) ची मुद्रा\nमहाराजा महेंद्रसिंहराव मुकणे (जव्हार संस्थान) आणि देवेंद्र फडणवीस\nराजा गणपतराव मल्हारराव मुकणे\n^ \"महालक्ष्मी के इस मंदिर में चढ़ती है पहली फसल रहस्य जानकर चौंक जाएंगे आप - mobile\". punjabkesari. 2018-12-21. 2021-02-21 रोजी पाहिले.\nCS1 इंग्रजी-भाषा स्रोत (en)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ एप्रिल २०२१ रोजी १८:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://satyakamnews.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A2%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A5%AB-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%82/", "date_download": "2021-07-30T08:00:03Z", "digest": "sha1:BU42ZOGIR7OYJ4N4XOBK4LQ6MVQATYSG", "length": 14640, "nlines": 205, "source_domain": "satyakamnews.com", "title": "पुढच्या ५ दिवसांत मान्सूनचं कमबॅक, ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज | satyakamnews.com", "raw_content": "\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार…\nमाजी विद्यार्थ्यांच्या सूचना महाविद्यालयाच्या विकासासाठी उपयुक्त असतात:- रोहन परिचारक\nशिवसेना सदस्य नोंदणीला महिला विडी कामगारांचा प्रचंड प्रतिसाद\nHome ताज्या-घडामोडी पुढच्या ५ दिवसांत मान्सूनचं कमबॅक, ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज\nपुढच्या ५ दिवसांत मान्सूनचं कमबॅक, ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज\nsatyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम \nपुढच्या ५ दिवसांत मान्सूनचं कमबॅक, ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज\nराज्यात मान्सूनचे आगमन होताच मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. मान्सूनची चाहूल लागताच शेतकऱ्यांनी पेरणीला ही सुरुवात केली. पण आठवड्याभराने आता पुन्हा पाऊस सक्रिय होताना दिसत आहे. ���ठ ते नऊ जुलैपर्यंत पावसाचं पुनरागमन होईल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवण्यात आली.\nहवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या पाच दिवसात पावसाची शक्यता आहे. सात आणि आठ जुलै रोजी काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हा पाऊस सामान्यदेखील असू शकतो. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि पूर्व विदर्भामध्ये या दोन्ही दिवशी ढगांच्या गडगडाटासह पाऊस हजेरी लावेल अशी शक्‍यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.\nयामुळे शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज घेत पेरणीला सुरुवात करावी आणि दुबार पेरणी करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. भारतीय हवामान विभागातील वरिष्ठ वैज्ञानिक आणि मुंबई प्रादेशिक हवामान विभागाचे माजी उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करून आजच्या हवामानाबद्दल माहिती दिली आहे.\nPrevious articleआ. समाधानदादा आवताडे यांच्या अटकेच्या निषेर्धात पंढरपूरमध्ये आंदोलन\nNext articleइथून पुढे प्रशासनाला व सरकारला कोणतीही माहिती न देता मोर्चा काढणार:- नरेंद्र पाटील\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार नदीच्या खोली करणाचे आश्वासन\n#CHIPLUN | सोलापूर मनसेच्या वतीने पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप\nश्री संत ज्ञानेश्वर महाराज सोहळ्याच्या 'श्री'च्या जरी फटक्याच्या अश्वाचे पेठवडगाव येथे जंगी स्वागत\nदेवेंद्र फडणवीस यांनी पाटण तालुक्यातल्या सर्वसामान्यां बरोबर घेतला जेवणाचा आस्वाद\n#PANDHARPUR | पंढरपुर तालूका पोलिस स्टेशनच्या वतीने मोठी कारवाई..\n#KOLAPUR | पूरग्रस्तांना तातडीने १५००० हजार रुपयांची मदत देण्यात यावी:- मा खा धनंजय महाडिक...\n#Solapur | परिसरात डासांची उत्पत्ती रोखा डेंग्यूला दूर हटवा आरोग्य विभागाचे आवाहन...\n#Solapur | शहर उत्तर मधील जनतेचे प्रश्‍न प्राधान्याने सोडवणार:- आ. प्रणिती शिंदे...\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\n“आजोबांचा सल्ला डावलून नातू दौऱ्यावर” सदाभाऊ खोतांचा शरद पवारांवर निशाणा\nजातीवाचक गावे, रस्ते, वस्त्यांची नावे बदलण्याचा प्रस्ताव त्वरित सादर करा –...\n26 व्हाईट कॉलर लोकांचं प्रतिष्ठित लोकांना जुगार खेळताना पोलिसांनी केले रंगेहात...\nआमदार यशवंत मानेंना धक्का : जातप्रमाणपत्रा प्रकरणी आठवड्यात म्हणणे मांडण्याची नोटीस\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार...\nविठ्ठलराव शिंदे कारखान्यामार्फत ऊस बिलाचा दूसरा हप्ता 200 रु ऊस पुरवठादारांच्या...\nभीमा सहकारी साखर कारखान्याच्या रोलर पुजन संपन्न.\nश्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा दुसरा हप्ता सभासदांच्या खात्यावर वर्ग.\nविशेष सूचना : • satyakamnews.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून satyakamnews.com चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . satyakamnews.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता satyakamnews.com तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार satyakamnews.com नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nदिनकर भाऊ मोरे यांच्या शुभहस्ते रोलर पूजनाचा झाला कार्यक्रम.\nलसीकरणाचे नियोजन नसल्यानेच विडी कामगारांवर आली उपासमारीची वेळ:- विष्णु कारमपुरी (महाराज)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtralivenews.com/local/%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%AA-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BF/", "date_download": "2021-07-30T06:11:50Z", "digest": "sha1:JKXIN73FJDIEOS4NQYVWEFO5IKBQMZF7", "length": 16439, "nlines": 179, "source_domain": "www.maharashtralivenews.com", "title": "टोप मध्ये जागतिक महिला दिनानिमित्त अंतर्गत महिला शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न – Maharashtra Live News", "raw_content": "\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरा��� लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\nयुवक सेवा फाउंडेशन च्या वतीने ८०० वृक्षांचे वृक्षारोपण\nएडी सायंटिफिक इंडेक्स संस्थेने घेतलेल्या सर्वेक्षणात डॉ. अनिल गोरे यांना मिळाले जगातील नामांकित शास्त्रज्ञांमध्ये स्थान\nपेठ वडगांव येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे, वडगांव शहर काँग्रेसची मागणी\nजोतिबा डोंगरावरील आरोग्य विभागाचा प्रश्न मार्गी न लागल्यास मनसे करणार आंदोलन\nअवघ्या १३ तासांमध्ये कोरोनाने अख्ख कुटुंब संपवलं\nHome/गावकट्टा/टोप मध्ये जागतिक महिला दिनानिमित्त अंतर्गत महिला शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न\nटोप मध्ये जागतिक महिला दिनानिमित्त अंतर्गत महिला शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न\nमहाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा: जोतिबा डोंगर\nघराचा गाबा स्त्री असुन ती सुशिक्षीत झाल्यास घर सुधारते त्यामुळे एक कुटुंबसह गाव सुधारते, स्त्री ने मनात आनले तर खुप गोष्टी शक्य आहेत असे डाँ.विजय मगरे (वरिष्ट पशु अधिकारी गोकुळ संघ) यांनी टोप येथे जागतीक महिला दिनानिमित्त अंतर्गत महिला शेतकरी प्रक्षिशन कार्यक्रम बोलत होते. अध्यक्ष स्थानी टोपच्या सरपंच रुपाली तावडे होत्या.\nयावेळी डाँ.प्रिती दातीर यांनी महिलांचे नेतृत्व सामाजिक, राजकिय शेत्रात राखुन आपले आरोग्य कसे राखायचे यांची सविस्तर माहिती दिली तर विस्तार अधिकारी अर्चना कारंडे यांनी सेद्रिंय शेती व बायोगँस विषयी माहिती महिलांना सागितले.\nयावेळी नंदकुमार मिसाळ (मंडळ कृषी अधीकारी), अभिजीत घोरपडे (कृषी अधीकारी), महादेव जाधव (कृषी सहाय्यक), संतोष पाटील ( कृषी सहाय्यक), वसिम मुल्ला (ता.तंत्रन्यान व्यवस्थापक आत्मा), सुनिता पाटील, उपसरपंच संग्राम लोहार, रंजना पाटील, अंजना सुतार, ग्रामविकास अधिकारी डी.आर देवकाते तसेच गावातील आशा सेविका, अंगणवाडी सेविका, महिला शेतकरी गट उपस्थित होते.\nकासारवाडी येथे विज कोसळुन एकजण ठार\nजोतिबा डोंगर येथे नियमित पूर्ववत एस.टी. सेवा सुरू : मनसेच्या पाठपुराव्याला यश\nजोतिबा डोंगरवर फायनान्स कंपन्यांकडून महिलांशी असभ्य वर्तन\nअंबपवाडी येथे शिवसैनिकांच्या कडून घरफाळा व पाणीपट्टी माफ करण्याची मागणी\nजोतिबा डोंगर येथे महिला दिनानिमित्त महिला सुरक्षा जणजागरण कार्यक्रम संपन्न\nरोट्रॅक्ट क्लब ऑफ दख्खनचा राजा मार्फत जोतिबा डोंगरावर कचरा पेट्या बसवल्या\nजोतिबा मंदिर भाविकांसाठी खुले\nपन्हाळा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पेट्रोल दरवाढी विरोधात वाघबिळ येथे चूल पेटवा आंदोलन\nपाडळी येथे कामधेनु दूध संस्थेच्या वतीने जनावरांचे प्रदर्शन\nपाडळी येथे कामधेनु दूध संस्थेच्या वतीने जनावरांचे प्रदर्शन\nकासारवाडी येथे विज कोसळुन एकजण ठार\nजोतिबा डोंगर येथे नियमित पूर्ववत एस.टी. सेवा सुरू : मनसेच्या पाठपुराव्याला यश\nजोतिबा डोंगरवर फायनान्स कंपन्यांकडून महिलांशी असभ्य वर्तन\nअंबपवाडी येथे शिवसैनिकांच्या कडून घरफाळा व पाणीपट्टी माफ करण्याची मागणी\nजोतिबा डोंगर येथे महिला दिनानिमित्त महिला सुरक्षा जणजागरण कार्यक्रम संपन्न\nरोट्रॅक्ट क्लब ऑफ दख्खनचा राजा मार्फत जोतिबा डोंगरावर कचरा पेट्या बसवल्या\nजोतिबा मंदिर भाविकांसाठी खुले\nपन्हाळा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पेट्रोल दरवाढी विरोधात वाघबिळ येथे चूल पेटवा आंदोलन\nपाडळी येथे कामधेनु दूध संस्थेच्या वतीने जनावरांचे प्रदर्शन\nपाडळी येथे कामधेनु दूध संस्थेच्या वतीने जनावरांचे प्रदर्शन\nशिरोली येथे महाराष्ट्र पान व चहा व्यावसायिक धारक सेवा मंडळाच्या नामफलकाचे अनावरण\nकासारवाडी येथे शेती दिनानिमित्त शेतकरी शास्त्रज्ञ संवाद\nजोतिबा डोंगरावर सातारी कंदी चहा शाखेचे उदघाटन\nजोतिबा डोंगरावर सापडला दुर्मिळ जातीचा “विटेकरी बोवा सर्प”\nश्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथील यमाई बाग परिसरात स्वच्छता मोहिम*\nदानेवाडी येथील पाणंद चाळीस वर्षानंतर झाली खुली\nजोतिबा डोंगरावर सापडला दुर्मिळ जातीचा “विटेकरी बोवा सर्प”\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\nदख्खनचा राजा श्री जोतिबांची मकर संक्रांती निमित्त दुपारी बैठी राजेशाही अलंकारिक विशेष महापूजा बांधण्यात आली.\nदख्खनचा राजा जोतिबाची न���रात्रीउत्सवामध्ये सोहन कमळ पुष्पातील महापूजा का बांधली जाते \nएडी सायंटिफिक इंडेक्स संस्थेने घेतलेल्या सर्वेक्षणात डॉ. अनिल गोरे यांना मिळाले जगातील नामांकित शास्त्रज्ञांमध्ये स्थान\nजोतिबा डोंगरावर सापडला दुर्मिळ जातीचा “विटेकरी बोवा सर्प”\nउद्या होणार आयपीएल चा पहिला रंगतदार सामना .\nमहाराष्ट्र लाईव्ह न्यूज या पोर्टल द्दवारे आम्ही सत्य ,निर्भिड आणि निपक्षपणे माहिती देन्याचे काम करत आहोत. यामध्ये राजकिय ,सामाजिक, राष्ट्रीय ,धार्मिक , क्रीडा, प्रकारच्या बातम्या आम्ही प्रसारित करतो.\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtralivenews.com/2021/01/", "date_download": "2021-07-30T06:56:18Z", "digest": "sha1:SIE3GVCMWBVLCUZ7DPNKSBIJPZXDAN7C", "length": 8515, "nlines": 112, "source_domain": "www.maharashtralivenews.com", "title": "January 2021 – Maharashtra Live News", "raw_content": "\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\nयुवक सेवा फाउंडेशन च्या वतीने ८०० वृक्षांचे वृक्षारोपण\nएडी सायंटिफिक इंडेक्स संस्थेने घेतलेल्या सर्वेक्षणात डॉ. अनिल गोरे यांना मिळाले जगातील नामांकित शास्त्रज्ञांमध्ये स्थान\nपेठ वडगांव येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे, वडगांव शहर काँग्रेसची मागणी\nजोतिबा डोंगरावरील आरोग्य विभागाचा प्रश्न मार्गी न लागल्यास मनसे करणार आंदोलन\nअवघ्या १३ तासांमध्ये कोरोनाने अख्ख कुटुंब संपवलं\n*खानापुरमध्ये आमदार प्रकाश आबिटकर गटाची सत्ता*\nगारगोटी दि.१८(प्रतिनिधी) महाराष्ट्राच्या चर्चेत असणारी भुदरगड तालुक्यातील खानापुर ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार प्रकाश आबिटकर गटाने सत्ता खेचून आणली संत्तातर घडवून आणले.आमदार…\nजोतिबा डोंगरावर सातारी कंदी चहा शाखेचे उदघाटन\nमहाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा :जोतिबा डोंगर जोतिबा डोंगरावर सातारीकंदी चहाच्या शाखेचे उदघाटन झाले,भारत कांबळे व अक्षय कांबळे यांनी या शाखेचे प्रतिनिधित्व…\nवारणानगर येथे पश्चिम महाराष्ट्र प्रादेशिक सहकारी संघ यांच्या वतीने सहकारी जगतच्या विशेषांकाचे प्रकाशन\nमहाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा: जोतिबा डोंगर टोप प्रतिनिधी: सहकारी संस्थांन मधील होणारे बदल आणि धोरणात्मक परिवर्तन याचा आढावा सहकारी जगतच्या माध्यमातून…\nअथणी शुगर लि.भुदरगड युनिटची ३१ डिसेंबरपर्यंतची ऊस बिले बँकेत जमा\nमहाराष्ट्र लाईव्ह न्युज वृत्तसेवा: जोतिबा डोंगर सौजन्य: निप्पानी नगरी न्युज अथणी शुगर लि. भुदरगड युनिट कारखान्याचे आज अखेर दोन लाख…\nदख्खनचा राजा श्री जोतिबांची मकर संक्रांती निमित्त दुपारी बैठी राजेशाही अलंकारिक विशेष महापूजा बांधण्यात आली.\nमहाराष्ट्र लाईव्ह न्युज वृत्तसेवा : जोतिबा डोंगर १४जानेवारी २०२०. कोरोना संसर्ग सुरू झाल्यानंतर तब्बल सहा महिने सर्व धार्मिक स्थळे प्रशासनाने…\nमहाराष्ट्र लाईव्ह न्यूज या पोर्टल द्दवारे आम्ही सत्य ,निर्भिड आणि निपक्षपणे माहिती देन्याचे काम करत आहोत. यामध्ये राजकिय ,सामाजिक, राष्ट्रीय ,धार्मिक , क्रीडा, प्रकारच्या बातम्या आम्ही प्रसारित करतो.\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtralivenews.com/category/national/", "date_download": "2021-07-30T08:36:42Z", "digest": "sha1:OSDVMVY23CRBDGKRCLBYFGCTGOOZ6BDL", "length": 7026, "nlines": 97, "source_domain": "www.maharashtralivenews.com", "title": "राष्��्रीय – Maharashtra Live News", "raw_content": "\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\nयुवक सेवा फाउंडेशन च्या वतीने ८०० वृक्षांचे वृक्षारोपण\nएडी सायंटिफिक इंडेक्स संस्थेने घेतलेल्या सर्वेक्षणात डॉ. अनिल गोरे यांना मिळाले जगातील नामांकित शास्त्रज्ञांमध्ये स्थान\nपेठ वडगांव येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे, वडगांव शहर काँग्रेसची मागणी\nजोतिबा डोंगरावरील आरोग्य विभागाचा प्रश्न मार्गी न लागल्यास मनसे करणार आंदोलन\nअवघ्या १३ तासांमध्ये कोरोनाने अख्ख कुटुंब संपवलं\nएडी सायंटिफिक इंडेक्स संस्थेने घेतलेल्या सर्वेक्षणात डॉ. अनिल गोरे यांना मिळाले जगातील नामांकित शास्त्रज्ञांमध्ये स्थान\nमहाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर, राशिवडे प्रतिनिधी : सुहास निल्ले दि.०२/०६/२०२१. एडी सायंटिफिक इंडेक्स संस्थेने घेतलेल्या सर्वेक्षणात (World…\nटोल नाक्यावर आजपासून Fastag अनिवार्य करण्यात आला.\nमहाराष्ट्र लाईव्ह न्युज नेटवर्क : जोतिबा डोंगर दि.१५/०२/२०२१. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरनाने रविवारी रात्री 12 वाजल्यापासून सर्व टोल नाक्यावर fastag च्या…\nकेंद्र सरकारने दिली डिजिटल मीडियाला मान्यता\nनवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने नुकतेच डिजिटल मीडियाला मान्यता दिली आहे. परिणामी या माध्यमाच्या नियमनाचा मार्गही खुला केला…\nमहाराष्ट्र लाईव्ह न्यूज या पोर्टल द्दवारे आम्ही सत्य ,निर्भिड आणि निपक्षपणे माहिती देन्याचे काम करत आहोत. यामध्ये राजकिय ,सामाजिक, राष्ट्रीय ,धार्मिक , क्रीडा, प्रकारच्या बातम्या आम्ही प्रसारित करतो.\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस���वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2020/12/covid-19-xmas.html", "date_download": "2021-07-30T06:40:44Z", "digest": "sha1:6TABSHG7BC3QVX7KRTGUYWURTYDGNG2D", "length": 8407, "nlines": 76, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "कोविडच्या पार्श्वभूमीवर नाताळ साधेपणाने साजरा करा - गृहमंत्री - JPN NEWS.in", "raw_content": "\nHome maharashtra कोविडच्या पार्श्वभूमीवर नाताळ साधेपणाने साजरा करा - गृहमंत्री\nकोविडच्या पार्श्वभूमीवर नाताळ साधेपणाने साजरा करा - गृहमंत्री\nमुंबई - कोविड-19 मुळे उद्‌भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता, यावर्षी नाताळ उत्सव (Christmas) साध्या पद्धतीने व गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार साजरा करावा, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.\nख्रिश्चन बांधवांनी या वर्षीचा नाताळचा सण साध्या पद्धतीने साजरा करावा. नाताळ सणानिमित्त चर्चमध्ये जास्तीत जास्त 50 लोकांच्या उपस्थितीत विशेष प्रार्थना सभेचे आयोजन करावे. चर्चमध्ये त्यावेळी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व शारिरीक अंतर (फिजिकल डिस्टन्सिंग) राखले जाईल, याची प्रामुख्याने काळजी घ्यावी. विशेष म्हणजे चर्चमध्ये निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी, मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचेही गृहमंत्री देशमुख यांनी आवाहन केले आहे.\nनाताळ सणाच्या दरम्यान चर्चमध्ये प्रभू येशूंच्या जीवनावरील देखावे, ख्रिसमस ट्री असे काही वस्तू ठेवल्या जातात. ते पाहण्यासाठी भाविक गर्दी करतात. त्या ठिकाणी देखील शारिरीक अंतर (फिजिकल डिस्टन्सिंग) व स्वच्छतेचे नियम पाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात. चर्चमध्ये प्रभू येशू ख्रिस्त यांचे स्तुतीगीत (Choir) गाण्यासाठी जास्तीत जास्त 10 गायकांचा (Chorister's) समावेश करण्यात यावा. त्यावेळी वेगवेगळ्या माईकचा वापर करुन फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात यावे, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.\nघरामध्येच साजरा करा नाताळ -\nआपल्या घरातील 60 वर्षावरील नातेवाईक तसेच 10 वर्षाखालील लहान बालक यांच्या सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने त्यांची काळजी घेण आवश्यक आहे. शक्यतोवर त्यांनी घराबाहेर जाणे टाळावे व नाताळ घरामध्येच साजरा करावा. आयोजकांनी त्यांच्यासाठी ऑनलाईन प्रार्थनेची (Online Masses) सुविधा उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था करावी. ज्याचा लाभ घरी असणाऱ्या व्यक्तींनाही होईल. त्याचप्रमाण कोणत्याही प्रकारे गर्दी आकर्षित होणार नाही अशा धार्मिक/सांस्कृतिक कार्यक्रमाचे अथवा मिरवणुकांचे आयोजन करण्यात येऊ नये, फटाक्याची आतिषबाजी करु नये. ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतूदींचे काटेकोर पालन करावे. 31 डिसेंबर रोजी चर्चमध्ये आयोजित करण्यात येणारी प्रार्थना (Thanks Giving Mass) ही मध्यरात्री आयोजित न करता संध्याकाळी 7.00 वाजता किंवा त्यापूर्वी घेण्याचे नियोजन करता येईल का हे पहावे, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/HAL-skin-hair-and-healh-benefits-by-baking-soda-uses-in-for-many-recipes-5046294-PHO.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-07-30T08:41:45Z", "digest": "sha1:OKM5YVSVZGXDVJCKSSWSYCH6Y7CMALW4", "length": 4566, "nlines": 63, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Skin, Hair And Healh Benefits By Baking Soda, Uses In For Many Recipes | बेकिंग सोड्याचे ११ फायदे, डोक्यापासुन तर पायापर्यंत वाढवते सौंदर्य - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nबेकिंग सोड्याचे ११ फायदे, डोक्यापासुन तर पायापर्यंत वाढवते सौंदर्य\nकेक, पेस्ट्री, इडली आणि अश्या अनेक पदार्थांना बनवण्यासाठी वापरण्यात येणारा बेकिंग सोडा हा सर्वांच्या किचनमध्ये सहज मिळतो. चिमुडभर बेकिंग सोडा पदार्थांची चव वाढवतो. परंतु खुप कमी लोकांना माहीत असेल की, बेकिंग सोडा पदार्थांसोबतच दांतांपासुन तर त्वचा आणि केसांनासुध्दा चांगले ठेवते.\nचेह-या सोबतच शरीरालादेखील स्क्रबिंगची गरज असते. यामुळे शरीराची छिद्रे उघडतात आणि ऑक्सीजनचा प्रवाह योग्य प्रकारे होते. हे शरीराच्या योग्य फंक्शनिंगसाठी गरजेचे असते. पाण्यात बेकिंग सोडा टाकुन पेस्ट तयार करा आणि स्क्रब म्हणुन वापरा. यामुळे त्वचेची चमक वाढेल.\n२. जळालेल्या आणि कापलेल्या जखमेवर\nछोट्या-छोट्या जखमांवर आग होत असेल तर ही समस्या दुर करता येईल. यासाठी पाण्यात बेकिंग सोडा मिळवुन पेस्ट करा. आणि जखमे वर टाका. वाळल्यावर गार पाण्याने धुवून घ्या. जास्त मोठ्या जखमेवर वापरु नका.\nपुढील स्लाईडवर वाचा..... बेकिंग पावडर अजुन कोणत्या गोष्टींचे सौंदर्य वाढवते...\nचॉकलेट खा, तणाव पळवा...चॉकलेटचे फाय��े जाणून घ्या...\nओठांना कोमल आणि गुलाबी ठेवण्यासाठी काही घरगुती उपाय\nHEALTH: शरीराचे हे संकेत सांगतात, तुमचे आरोग्य किती उत्तम आहे\nHealth Tips: असा चहा आहे आरोग्यासाठी उत्तम, अनेक आजारांवर गुणकारी उपाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87/", "date_download": "2021-07-30T07:32:13Z", "digest": "sha1:2Z6ZLZI74LGQ4TPLVPBOBSJG4Q6FSSHP", "length": 6587, "nlines": 104, "source_domain": "ejanshakti.com", "title": "क्षत्रिय मराठा युवा सेनेतर्फे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा | Janshakti Newspaper", "raw_content": "\nक्षत्रिय मराठा युवा सेनेतर्फे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा\nक्षत्रिय मराठा युवा सेनेतर्फे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा\nनंदुरबार: येथील क्षत्रिय मराठा युवा सेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४६ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धकृती पुतळ्यास पंचामृताने अभिषेक व मार्ल्यापणाने अभिवादन करण्यात आले.\nमुंबईत राष्ट्रवादीच्या बैठकीत शिवसेनेविषयी नाराजी\nअज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळमधील पिता ठार, तर मुलगी गंभीर…\nकोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे सोशल डिस्टनचे पालन करुन मोजक्या कार्यकर्त्यांना घेवून क्षत्रिय मराठा युवा सेनेतर्फे राज्याभिषेक सोहळा पार पडला. मराठा क्षत्रिय युवा सेनेचे अध्यक्ष प्रविण महेश मराठे यांच्या हस्ते जुन्या नगरपालिकेजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धकृती पुतळ्यास मंचामृताने अभिषेक व मार्ल्यापण करुन अभिवादन करण्यात आले. छत्रपती महाराजांच्या नावाच्या गर्जनेने जयघोष करीत राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.\nयावेळी तेजस मराठे, दिपक मराठे, यश लुळे, विक्की जाधव, कल्पेश बडगुजर, सचिन मराठे, कुणाल मराठे, आदित्या चौधरी, निखिल बोरसे, जयेश शिंदे, यशवराज मराठे, पंकज मराठे, निलेश चौधरी आदी उपस्थित होते.\nअक्कलकुवा तालुक्यात 1 हजार गरजु कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप\nपुणे जिल्ह्यातील धरण परिसरात वर्षा पर्यटणावर बंदी\nमुंबईत राष्ट्रवादीच्या बैठकीत शिवसेनेविषयी नाराजी\nअज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळमधील पिता ठार, तर मुलगी गंभीर जखमी\nठाकरे सरकार फक्त मुंबई लिमिटेड सरकार\nविद्यापीठाजवळ अपघात; कुसुंब्यातील दुचाकीस्वार जागीच ठार\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\n‘समजू नका ढगा हे साधेसुधे बियाणे’ गझलेने महाराष्ट्रभर…\nऑलिम्पिकमध्ये भारताचं आणखी एक पदक निश्चित\nखरचं मोदी विरुध्द देश अशी निवडणूक होणार\nमुंबईत राष्ट्रवादीच्या बैठकीत शिवसेनेविषयी नाराजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/astrology/horoscope-2021-predictions-gemini-horoscope-2021-mithun-rashi-love-health-career-gh-509933.html", "date_download": "2021-07-30T06:22:07Z", "digest": "sha1:BXAW54YDTE6DJBHJUZXYTHD74LLEN4BN", "length": 10070, "nlines": 79, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Gemini Horoscope Year 2021: मिथुन राशीला वर्ष फलदायी; पण आरोग्याची काळजी घ्या– News18 Lokmat", "raw_content": "\nGemini Horoscope Year 2021: मिथुन राशीला वर्ष फलदायी; पण आरोग्याची काळजी घ्या\nNew Year 2021 Rashifal : मिथुन राशीच्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती एप्रिलनंतर सुधारणार आहे. जोडीदाराच्या मदतीने अडचणी सोडवाल. नोकरी, व्यवसाय आणि आरोग्यासाठी कसं असेल या राशीच्या (Gemini) व्यक्तींचं वर्ष\nNew Year 2021 Rashifal : मिथुन राशीच्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती एप्रिलनंतर सुधारणार आहे. जोडीदाराच्या मदतीने अडचणी सोडवाल. नोकरी, व्यवसाय आणि आरोग्यासाठी कसं असेल या राशीच्या (Gemini) व्यक्तींचं वर्ष\nनववर्षाचे स्वागत करण्यासाठी प्रत्येकजण तयार आहे. जुन्या वर्षाच्या गोष्टी सोडून नवीन वर्ष आपल्यासाठी चांगले जाऊदे असे प्रत्येकाला वाटते. त्यामुळे अनेकजण प्रयत्न देखील करत असतात. 2021 या वर्षात चांगल्या गोष्टी घडो आणि आपली प्रगती होवो असे प्रत्येकाला वाटत असते. जुन्या वर्षापेक्षा नवीन वर्ष चांगले बनविण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत आहे. येणाऱ्या वर्षातील अडचणी आणि समस्या कोणत्या हे कळलं तर त्यावर तोडगा काढणं अधिक सोपं होतं. यासाठी आम्ही तुम्हाला यावर्षी तुमचे राशिभविष्य कसे असणार आहे हे सांगणार आहोत. मिथुन राशीचं भविष्य असं असेल. व्यवसाय आणि करिअर कसं असेल मिथुन राशीच्या व्यक्तींना करिअरच्या दृष्टीनी हे वर्ष अनुकूल असणार आहे. नोकरीच्या ठिकाणी उत्कृष्ट कामगिरीमुळे आपल्या कौशल्याचे खूप कौतुक होईल. त्याचबरोबर सहकारी देखील तुमच्या कामाचं कौतुक करणार आहेत. परंतु या वर्षी मध्यानंतर नोकरीमध्ये आपल्या कौशल्याचे कौतुक होत नसल्यानं तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करू श��ता. त्याचबरोबर सहकारी तुमच्याविरोधात कारस्थान करण्याची शक्यता असल्याने यावर्षी सांभाळून राहण्याची गरज आहे. व्यापाराच्या दृष्टिकोनातून बघता भागीदारी व्यवसायासाठी हे वर्ष विशेष अनुकूल नसल्याने भागीदारी व्यवसाय करणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. आपण जर एकट्यानेच व्यापार करत असल्यास हे वर्ष आपल्यासाठी अत्यंत लाभदायी ठरणारे आहे. त्यामुळे नोकरी आणि व्यवसायाच्या दृष्टीने एकंदरीतच हे वर्ष संमिश्र असणार आहे. आर्थिक आणि कौटुंबिक जीवन कसं असेल खर्चात सतत वाढ होत राहिल्याने वर्षाच्या सुरवातीच्या काही महिन्यात आर्थिक स्थिती काहीशी नाजूक असेल.वर्षाच्या सुरुवातीला काही महिन्यात तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. परंतु एप्रिलनंतर आपली आर्थिक स्थिती सुधारणार असून जोडीदाराच्या मदतीने तुम्ही या संकटातून बाहेर पडू शकता. खर्चावर नियंत्रण ठेवून तुम्ही यातून बाहेर पडू शकता. आपल्या वैवाहिक जीवनात आपणास अनेक चांगले अनुभव येतील. कुटुंबातील आई किंवा वाडे यांची प्रकृती ठीक नसल्यास यावर्षी ती ठीक होणार आहे. त्याचबरोबर कुटुंबासोबत आपण यावर्षी फिरायला जाण्याचं नियोजन देखील करू शकता. प्रेम आणि वैवाहिक जीवनासाठी कसं असेल नवीन वर्ष मिथुन राशीच्या जीवन यावर्षी अतिशय उत्तम असणार आहे. वर्षाच्या सुरुवातीला तुम्ही तुम्ही तुमच्या जीडीदाराबरोबर कुठेतरी फिरायला जाऊ शकता. यावर्षी तुमचा जोडीदार देखील तुमच्या भावना समजून घेणार असून प्रेमप्रकरणांमधे असणाऱ्या अडचणी देखील यावर्षी दूर होणार आहेत. त्यामुळे एकूणच प्रेम आणि वैवाहिक आयुष्याच्या दृष्टीने हे वर्ष या राशीच्या व्यक्तींना लाभदायक ठरणार आहे. शिक्षण आणि आरोग्य शिक्षणाच्या दृष्टीने विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष खास ठरणार आहे. परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आगामी वर्ष हे उत्तम राहणार असून यावर्षी तुम्हाला उत्तम संधी आहे. त्याचबरोबर या राशीच्या व्यक्तींना आगामी वर्षात आपल्या आरोग्यावर लक्ष द्यावं लागणार असून पोटात गॅस होणं आणि रक्तासंबंधी अडचणी भासू शकतात.\nGemini Horoscope Year 2021: मिथुन राशीला वर्ष फलदायी; पण आरोग्याची काळजी घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/39201", "date_download": "2021-07-30T07:03:49Z", "digest": "sha1:6XXS5AMRTUADMWWJOFBUXT76AXPZOEL4", "length": 5223, "nlines": 125, "source_domain": "www.maayboli.com", "title": "ध्यान प्रयोग | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /ध्यान प्रयोग\nजमेना पण ..काही केल्या\nप्राणाला आधार ... तो ही मिळेना\nत्याने ही फार ...फरक पडेना\nआणि रेटूनी ...घेतले नाम\nउतरेना मनी ...काही केल्या\nसोडिले शब्दान... परी भाव\nते हे भजन .. माझे आता\nयावे धावून ... दत्तात्रेया\nन्यावे चालवून ... अवगुण्या या\nसुंदरच. हाताला धरून कृपेच्या\nन्यावे चालवून ... अवगुण्या या >>> अशी प्रार्थना मनापासून घडली की झाले आपलं काम, बाकी सारं तो बघून घेईलच.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nजगण्याचा संदर्भ घडे. अनिकेत भांदककर\nकांहीच होत नाही निशिकांत\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.osmanabadtoday.com/2020/09/Osmanabad-JanataDal-Revan-Bhosale.html", "date_download": "2021-07-30T07:58:52Z", "digest": "sha1:22W3MCNPREPODYW6ZAMV4NXMFMHEKAGO", "length": 15331, "nlines": 86, "source_domain": "www.osmanabadtoday.com", "title": "--> चालू शैक्षणिक वर्षापासून 70: 30 हे वैद्यकीय सूत्र रद्द करा - ॲड रेवण भोसले | Osmanabad Today", "raw_content": "\nचालू शैक्षणिक वर्षापासून 70: 30 हे वैद्यकीय सूत्र रद्द करा - ॲड रेवण भोसले\nउस्मानाबाद - मराठवाड्यातील विद्यार्थ्यावर वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशाबाबत घोर अन्याय होत असल्यामुळे महाराष्ट्र शासनाने सध्याचे 70: ...\nउस्मानाबाद - मराठवाड्यातील विद्यार्थ्यावर वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशाबाबत घोर अन्याय होत असल्यामुळे महाराष्ट्र शासनाने सध्याचे 70: 30 हे वैद्यकीय प्रवेशाचे सूत्र चालू शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून रद्द करण्याची मागणी जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रवक्ते ॲड रेवण भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.\nमराठवाड्यात वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या कमी आहे. त्यामुळे मराठवाड्यातील अनेक गुणवंत विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशापासून दरवर्षी वंचित राहात आहेत. मराठवाड्यातील वैद्यकीय महाविद्यालयात 70 :30 या सुत्रा मुळे इतरांना प्रवेश मिळत आहे. पूर्वी वैद्यकीय महाविद्यालये संबंधीत विद्यापीठाशी संलग्न असत. महाराष्ट्रातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये एकाच विद्यापीठाशी म्हणजे महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाशी संलग्न आहेत .त्यामुळे 70: 30 हे वैद्यकीय प्रवेशाचे सूत्र कालबाह्य ठरते. वैद्यकीय प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावर नीट ही प्रवेश परीक्षा घेतली जाते .त्या आधारेच प्रवेश दिले जातात. मात्र महाराष्ट्रत प्रादेशिक आरक्षणाच्या आधारे गुणवत्ता याद्या 70 :30 सूत्रानुसार तयार केल्या जातात. त्यामुळे जास्त गुण असूनही मराठवाड्यातील गुणवंत विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशापासून वंचित राहतात. मराठवाड्यात शासकीय व खाजगी वैद्यकीय 6 महाविद्यालये असून फक्त 900 जागा आहेत .विदर्भात शासकीय व खाजगी अशी एकूण 9 महाविद्यालये असून 1450 जागा आहेत तर उर्वरित महाराष्ट्रात शासकीय व खाजगी अशी एकूण 26 वैद्यकीय महाविद्यालये असून 3950 जागा आहेत .येथेही प्रादेशिक असमतोल आहे. पश्चिम महाराष्ट्र व विदर्भातील विद्यार्थ्यांपेक्षा जास्त गुण नीट परीक्षेत मिळवूनही मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळत नाही. हा अन्याय दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने चालू शैक्षणिक वर्षापासून 70 :30 चे सुत्र रद्द करून वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश द्यावेत अशी मागणी व स्पष्ट मत ॲड भोसले यांनी व्यक्त केले आहे..\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nकार चालकाला हृदयविकाराचा झटका आणि जिल्हाधिकाऱ्यांचे प्रसंगावधान\nउस्मानाबाद - उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांच्या कार चालकास धावत्या कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला. मात्र, प्रसंगाव...\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबादेतील इंग्लंड रिटर्�� तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह\nउस्मानाबाद - इंग्लंडहून उस्मानाबादेत परतलेल्या एका ३५ तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तरुणावर उस्मानाबादच्य...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nसरकारी कामगार अधिकारी कार्यालय बनले दलालांचा अड्डा\nअभियंत्यांसह ठेकेदारांचे बनावट शिक्के वापरून कामगारांच्या नोंदी उस्मानाबाद - उस्मानाबादचे सरकारी कामगार अधिकारी कार्यालय म्हणजे दलालांचा अ...\nसुंदर माझे कार्यालय उपक्रमाचा उस्मानाबादच्या जिल्हा परिषदेत उत्साहात प्रारंभ\nउस्मानाबाद - विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या संकल्पनेतील जिल्हा परिषदातंर्गत ‘सुदंर माझे कार्यालय ’ हा उपक्रमात मराठवाडयातील आठही जिल...\nउस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने घेतले आणखी दोन बळी @ २०\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्याचे ठिकाण असलेले उस्मानाबाद शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे...\nउस्मानाबादेत दोन अपघातात एक ठार, दोन जखमी\nउस्मानाबाद - आनंदनगर पो.ठा. अकस्मात मृत्यु क्र. 37 / 2020 सीआरपीसी कलम 174 च्या चौकशीत स्वरुपा संजय पोतदार, रा. समता कॉलनी, उस्मानाबाद यांन...\nउस्मानाबाद : रुग्णाची लूट करणाऱ्या सह्याद्री हॉस्पीटलला १० हजार दंड\nरॅपिड अँटिजेन टेस्टसाठी जादा आकारण्यात आलेली रक्कम रुग्णाच्या बँक खात्यावर जमा करण्याचा आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचा दणका ...\nकसबे तडवळे शिवारात अज्ञात व्यक्तीचा खून\nदगड बांधून मृतदेह विहिरीत फेकला कसबे तडवळे - कसबे तडवळे शिवारात एका ४० वर्षीय अनोखळी व्यक्तीचा खून करून मृतदेह दगड बांधून विहिरीत फेकून दे...\nसीना कोळेगाव प्रकल्प ते पांढरेवाडी धरणापर्यंत कालवा बनवा.- खा. ओमराजे\nपरंडा (राहूल शिंदे) - सीना-कोळेगाव उपसा सिंचन योजनेतून पांढरेवाडी तलावात पाणी सोडण्याबाबत (कालवा) उपाययोजना करावी, अशी मागणी जिल्ह्...\nVIDEO,4,उस्मानाबाद जिल्हा,127,उस्मानाबाद शहर,30,एडिटर डेस्क,2,खुले व्यासपीठ,9,ताज्या बातम्या,53,देश - विदेश,3,महाराष्ट्र,20,मुख्य बातमी,91,स्पेशल न्यूज,15,\nOsmanabad Today : चालू शैक्षणिक वर्ष���पासून 70: 30 हे वैद्यकीय सूत्र रद्द करा - ॲड रेवण भोसले\nचालू शैक्षणिक वर्षापासून 70: 30 हे वैद्यकीय सूत्र रद्द करा - ॲड रेवण भोसले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-mumbai-nashik/democracy-danger-we-should-protect-it-mumbai-politics-80208", "date_download": "2021-07-30T08:01:55Z", "digest": "sha1:S2WCEBBKUSDAOI3FCG4GIUGJFPORTOD5", "length": 20603, "nlines": 226, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "लोकशाही धोक्यात आली, ती वाचवली पाहीजे! - Democracy in danger, we should protect it; Mumbai Politics | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nलोकशाही धोक्यात आली, ती वाचवली पाहीजे\nलोकशाही धोक्यात आली, ती वाचवली पाहीजे\nलोकशाही धोक्यात आली, ती वाचवली पाहीजे\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी\nपुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल\nलोकशाही धोक्यात आली, ती वाचवली पाहीजे\nगुरुवार, 22 जुलै 2021\nपेगासेस सॅाफ्टवेअरच्या माध्यमातून राज्यात व देशात फोन टॅपींग सुरु आहे. त्यामुळे लोकशाही धोक्यात आली आहे. याबाबत तातडीने कारवाई करावी या मागणीसाठी आज काँग्रेसतर्फे राजभवन परिसरात घोषणा देत आंदोलन करण्यात आले. यावेळी घोषणांणी परिसर दणाणूण सोडला.\nमुंबई : पेगासेस सॅाफ्टवेअरच्या माध्यमातून राज्यात व देशात फोन टॅपींग सुरु आहे. (In maharashtra & country phone tapping is on with pegasus Software) त्यामुळे लोकशाही धोक्यात आली आहे. (due to phone tapping Democracy in danger) याबाबत तातडीने कारवाई करावी या मागणीसाठी आज काँग्रेसतर्फे (Congress agitation at Rajbhavan) राजभवन परिसरात घोषणा देत आंदोलन करण्यात आले. यावेळी घोषणांणी परिसर दणाणूण सोडला.\nप्रदेशाध्यक्ष नान पटोले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांसह विविध नेत्यांनी या आंदोलनात भाग घेतला. यावेळी त्यांनी देशात पत्रकार व राजकीय नेत्यांचे फोन टॅप करून हेरगिरी केली जात आहे. महागाई वाढली आहे. सध्या जे काही सुरू आहे त्यामुळे लोकशाही धोक्यात आली आहे. त्यामुळे राज्यपालांनी त्यात तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी करण्यात आली.\nकाँग्रेस नेत्यांनी राजभवनचा परिसर दणाणू�� सोडला होता. अचानक हे आंदोलन झाले. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांसह लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांसह ते राजभवनमध्ये दाखल झाले. त्यानंतरही कार्यकर्त्यांची घोषणाबाजी सुरुच होती. यावेळी एकतीस जणांच्या शिष्टमंडळाने राज्यपालांना निवेदन देऊन चर्चा केली.\nयावेळी श्री. पटोले म्हणाले, पेगासेस यंत्रणेचा गैरवापर करून राज्यात व देशात फोन टॅपिंग केले जात आहे. या प्रकरणी आणि महागाई विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे शिष्टमंडळाने निवेदन दिले. राजभवनासमोर आंदोलन केल्यावर ते राज्यपालांना भेटले.\nयावेळी मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप, आमदार, नगरसेवक सहभागी\nझाले. राज्यपालांनी परवानगी दिल्यावर काँग्रेसचे ३१ जणांचे शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला गेले. यावेळी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.\nते पुढे म्हणाले, राज्यात देखील फोन टॅपिंग केली जात आहे. राज्यपालांना निवेदन दिले आहे.. देशातील व राज्यातील अनेक नेते, पत्रकारांचे फोन टॅप केले होते. लोकशाहीचा खुन करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आम्ही विरोध केला आहे. आज लोकशाही धोक्यात आली आहे. ती वाचवली पाहीजे. त्यासाठी याबाबत तातडीने चौकशी झाली पाहीजे. महाराष्ट्र सरकारने याबाबत एका समितीची स्थापना केली आहे. राज्यपाल यांनी याबाबत सांगतो असे बोलले आहेत.\nते पुढे म्हणाले, विधीमंडळाचे कामकाज महत्वाचे आहे. विधानसभेत जो गोंधळ झाला, त्यानंतर तालिका अध्यक्षांना त्यांच्या कक्षात जाऊन भाजप सदस्यांनी शिव्या दिल्या आहेत. ही लोकशाहीला काळीमा फासण्याचे काम त्यांनी केले. विरोधक जरी कोर्टात गेले असले, तरी विधानभवनाकडे काही अधिकार आहेत.\nयावेळी महसूलमंत्री थोरात म्हणाले, राज्यात ठिकठिकाणी पूरस्थिती आहे. या आपत्तीच्या काळात नागरिकांच्या मदतीसाठी यंत्रणा काम करते आहे. मुंबईसह पूरस्थिती असलेल्या भागात राष्ट्रीय आपत्ती निवारण संस्थेचे जवान पोहचले आहेत. कोस्टल टीम देखील पोचली काहे. संकटाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कोकणात दोनदा चक्रीवादळ आले, तेव्हा सरकारने मदत केली. नैसर्गिक संकटात सरकार जनतेसोबत आहे.\nआम्ही पाणी मागितले, अजितदादांनी धरण दिले\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\n‘बालाजी पार्टीकल’मध्ये मोठा घोळ, याचिका दाखल; खासदार गवळी अडचणीत...\nनागपूर : यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी MP Bhawna Gawali यांनी बालाजी सहकारी पार्टीकल बोर्ड कारखान्याच्या विक्रीत कोट्यवधींचा...\nबुधवार, 28 जुलै 2021\nदहावी उतीर्ण झालेल्या पुष्कराज सातवचे सोनिया, प्रियंका गांधींकडून कौतुक..\nऔरंगाबाद ः काॅंग्रेसचे दिवगंत नेते खासदार राजीव सातव यांचे चिरंजीव पुष्कराज हा दहावीमध्ये ९८.३३ टक्के एवढे गुण मिळवून उतीर्ण झाला. त्यांच्या या यशाचे...\nरविवार, 25 जुलै 2021\nसार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी आणा \nमुंबई : कोरोनाच्या (Corona) संभाव्य तिसऱ्या लाटेची भीषणता लक्षात घेता गर्दीच्या राजकीय आणि धार्मिक कार्यक्रमांवर केंद्रानेच बंदी घालण्याचे...\nशुक्रवार, 16 जुलै 2021\nभाजप आमदार लाड यांच्याकडून ११० कोटींचा घोटाळा\nपिंपरी : भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि विधानपरिषदेतील आमदार प्रसाद लाड (BJP MLC Prasad Lad) यांचे कुटुंबिय संचालक असलेल्या कंपनीने पिंपरी-चिंचवड...\nरविवार, 4 जुलै 2021\nपेट्रोल-डिझेल-गॅसची भरमसाठ दरवाढ करत, मोदी सरकारची दरोडेखोरी : काॅंग्रेसचा हल्लाबोल..\nमुंबई ः केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या किमती भरमसाठ वाढवल्या आहेत. पेट्रोलने १०० रुपये लिटरचा टप्पा पार केला असून डिझेल ९२...\nरविवार, 6 जून 2021\nकेंद्राने प्रत्येक कुटुंबाकडून 27 हजार रुपये जादा वसूल केलेत : रोहित पवारांनी असा मांडला हिशोब\nपुणे : गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेल दरात सातत्याने वाढ होत असून पुण्यात पेट्रोलच्या दराने नुकतंच शतक पूर्ण केलं आणि डिझेलही कधीच...\nशुक्रवार, 4 जून 2021\nआरोग्य कर्मचाऱ्यांना मिळणार एक महिन्याचा अतिरिक्त पगार\nपटना : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी विविध उपाय योजना जाहीर केल्या आहेत. यामध्ये नाईट कर्फ्यूपासून शाळा...\nसोमवार, 19 एप्रिल 2021\nखुलासे काय करता, नागपूरकरांना वैद्यकीय उपचार मिळवून द्या; उपकाराची भाषा करू नका...\nमुंबई : नागपूरमध्ये कोरोना महामारीची भयानक परिस्थिती असताना भाजपाशासीत महानगरपालिकेच्या आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजले असल्याचे वास्तव...\nशुक्रवार, 16 एप्रिल 2021\nपुणेकरांनो, आजपासून सायंकाळी सहाच्या आत घरात; अन्यथा…\nपुणे : पुणे जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या चिंताजनकरित्या वाढते आहे. कोरोनाचा हा वाढता आलेख रोखण्यासाठी आजपासून (ता. ३) पासून सायंकाळी...\nशनिवार, 3 एप्रिल 2021\nपिंपरी चिंचवडमध्ये एकाच दिवसात आढळले अडीच हजार कोरोना रुग्ण\nपिंपरी : कोरोनाचा कहर पिंपरी चिंचवडमध्ये सुरूच असून शुक्रवारी (ता. २ एप्रिल) दोन हजार ४६३ रुग्ण आढळले, तर १९ बळी गेले आहेत. सलग तिसऱ्या दिवशी शहरात...\nशनिवार, 3 एप्रिल 2021\nपिंपरीत ऑनलाईन निवडणुकीचा ऑफलाईन जल्लोष भोवला \nपिंपरीः उपमहापौरपदाची निवडणूक बिनविरोध जिंकल्यानंतर केलेला मोठा जल्लोष पिंपरी-चिंचवडमधील भाजपला भोवला आहे. त्यांच्या उपमहापौरांच्या मुलासह सत्तर...\nशुक्रवार, 26 मार्च 2021\n\"नगर अर्बन'च्या शाखाधिकाऱ्यांसह तिघांना अटक\nनगर : नगर अर्बन बॅंकेतील तीन कोटी रुपयांच्या अपहारप्रकरणी आज पोलिसांनी तीन जणांना अटक केली. यात बॅंकेच्या मुख्य शाखेचे शाखाधिकारी घनश्‍याम अच्युत...\nशुक्रवार, 12 मार्च 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/facebooks-ankhi-das-resigns-hate-speech", "date_download": "2021-07-30T08:09:41Z", "digest": "sha1:6ACQZGJRPBN6QVSQUTQNZIMK6O7VQCJ7", "length": 9341, "nlines": 72, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "‘फेसबुक इंडिया’च्या आंखी दास यांचा राजीनामा - द वायर मराठी", "raw_content": "\n‘फेसबुक इंडिया’च्या आंखी दास यांचा राजीनामा\nनवी दिल्लीः भारतातील आपल्या व्यवसायाला धोका होऊ नये म्हणून भाजपचा राजकारणी व हिंदू राष्ट्रवादी गट आणि व्यक्ती यांना सोशल मीडियाचे द्वेषपूर्ण भाषणाचे नियम लावण्यास विरोध करणार्या फेसबुक इंडियाच्या भारतातील प्रमुख धोरण अधिकारी आंखी दास यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. आपल्या राजीनामा देण्यामागचे कारण त्यांनी यापुढे आपण सार्वजनिक जीवनात काम करणार आहोत असे दिले आहे. फेसबुक इंडियाने त्यांच्या राजीनाम्याची पुष्टी केली आहे.\nनरेंद्र मोदी यांच्याबरोबर आंखी दास आणि फेसबुकचे अधिकारी.\nगेले एक दशक त्या फेसबुक कंपनीच्या भारत, दक्षिण व मध्य आशियासाठी काम करत होत्या. आपल्या कार्यकाळात त्यांनी कंपनीच्या सार्वजनिक धोरणाची धुरा अधिक काळ सांभाळली होती. फेसबुकने त्यांच्या एक दशकाच्या कारकिर्दीचे योगदान अमूल्य असल्याचे म्हटले आहे.\nगेल्या शुक्रवारी आँखी दास या संसदेच्या संयुक्त समितीपुढे हजर राहिल्या होत्या आणि त्यांनी संसद सदस्यांच्या अवघड प्रश्नांना उत्तरे दिली ���से सूत्रांनी सांगितले होते.\nया बैठकीत संसद सदस्यांनी फेसबुककडून जमा केलेल्या माहितीबाबत प्रश्न विचारले. ग्राहकांची माहिती गोळा करून आपले व्यावसायिक हित फेसबुकने जपू नये, असे सांगण्यात आल्याचे समजले होते. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला.\nगेल्या ऑगस्टमध्ये अमेरिकेतील वॉल स्ट्रीट जर्नलने फेसबुकविरोधात वादळ उठवणारे वृत्त दिले होते. भारतातील आपल्या व्यवसायाला धोका होऊ नये म्हणून भाजपचा राजकारणी व हिंदू राष्ट्रवादी गट आणि व्यक्ती यांना सोशल मीडियाचे द्वेषपूर्ण भाषणाचे नियम लावण्यास फेसबुकच्या भारतातील वरिष्ठ अधिकारी आंखी दास यांनी विरोध केल्याचे वृत्त ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने प्रसिद्ध केले होते. या वृत्तात भाजपचे तेलंगणचे आमदार टी राजा सिंह यांच्या द्वेषपूर्ण भाषणाचा उल्लेख होता. हे आमदार धर्मांध भाषणे व वादग्रस्त वक्तव्ये करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्याविरोधात आंखी दास यांनी फेसबुकने निर्धारित केलेली चिथावणीखोर भाषणांविरोधातील नियमावली लावू नये अशी भूमिका घेतली होती.\n“मोदी यांच्या पक्षातील नेत्यांच्या विरोधात कारवाई केल्यास त्याचा फेसबुकच्या भारतातील व्यवसाय संधींवर परिणाम होऊ शकेल, असे फेसबुकच्या वतीने भारत सरकारबरोबर लॉबींग करण्याची जबाबदारी असणाऱ्या दास यांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगितल्याचे ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने वृत्तात म्हटले होते. हे वृत्त फेसबुकच्या काही माजी आणि सध्या कार्यरत असणार्या कर्मचाऱ्यांच्या हवाल्याने देण्यात आले होते.\nबिहारमध्ये नितीश विरोधासोबत बेरोजगारीची लाट\nमेळघाटमध्ये ‘अपलिफ्टमेंट’साठी पुण्यातून ‘लिफ्ट’\nगर्भपात औषधे; अॅमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस\n‘केंद्राने पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने द्यावी’\nझारखंडमध्ये न्यायाधीशाचा संशयित मृत्यू; एसआयटीची स्थापन\nअस्थानांच्या नियुक्तीला दिल्ली विधानसभेचा विरोध\nआशा, संताप आणि लोकशाही…\n‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा\nसर्वांनी मिळून भाजपला हरवणे गरजेचेः ममता\nअन्न अत्यावश्यक नाही, तर दुसरे काय\nलॉकडाऊन : पर्यटन व्यवसायात २ कोटी १५ लाख बेरोजगार\n‘झारखंड सरकार पाडण्याच्या कटात विदर्भ भाजपाचे २ नेते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A5%87/", "date_download": "2021-07-30T07:43:19Z", "digest": "sha1:7EBNGSOG6LY5COG63NY2OS63H3QLOXZB", "length": 13242, "nlines": 111, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "प्रेक्षकांच्या भेटीला येतोय ‘दे धक्का’चा सिक्वल | महाराष्ट्र News24", "raw_content": "शुक्रवार, 30 जुलै 2021\nप्रेक्षकांच्या भेटीला येतोय ‘दे धक्का’चा सिक्वल\nप्रेक्षकांच्या भेटीला येतोय ‘दे धक्का’चा सिक्वल\nमराठी चित्रपटसृष्टीमध्ये एक उत्कृष्ठ अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून महेश मांजरेकर यांना ओळखले जाते. प्रेक्षक नेहमी महेश मांजरेकर यांच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतात. आता महेश लवकरच ‘दे धक्का’ या चित्रपटाचा सिक्वल घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटाचे नाव ‘दे धक्का २’ असे आहे.\nचाहत्यांसाठी हा सुखद धक्काच आहे.नुकताच महेश मांजरेकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘दे धक्का २’ चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये अभिनेते शिवाजी साटम, मेधा मांजरेकर, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव आणि इतर कलाकार लंडनच्या रस्त्यावर बंद पडलेल्या कारमध्ये बसलेले पाहायला मिळतायेत. तसेच हा चित्रपट ३ जानेवारी २०२०मध्ये प्रदर्शित होणार असून चित्रपटाचे चित्रीकरण लंडनमध्ये करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. ‘दे धक्का’ हा चित्रपट २००८मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट हॉलिवूडमधील २००६मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लिटिल मिस सनशाइन’ या चित्रपटावर आधारित होता. या चित्रपटाचा कन्नडमध्ये ‘क्रेझी कुटुंब’ म्हणून रिमेक करण्यात आला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुदेश मांजरेकर आणि अतुल काळे यांनी केले होते.आता ‘दे धक्का २’चे दिग्दर्शन महेश मांजरेकर आणि सुदेश मांजरेकर करणार आहेत. तसेच चित्रपटाची निर्मिती यतिन जाधव आणि स्वाती खोपकर करणार आहेत.\nPosted in देश, प्रमुख घडामोडी, मनोरंजन, लाइफस्टाईल, व्यवसायTagged अतुल काळे, मकरंद अनासपुरे, महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, शिवाजी साटम, सिद्धार्थ जाधव\nपावसाअभावी कापसाची पिके धोक्यात; दुबार पेरणीचे संकट\nपालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडून प्रस्तावित काशीद जेट्टीची पाहणी\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबारामतीच्या महसूल खात्यातील अधिकाऱ��यांचे हात बरबटलेले..\nबारामती : विकास कोकरे उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत गाव कामगार तलाठी याने विहिरींची नोंद लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतले दहा हजार रुपये.. शेतकऱ्यांकडून पैसे घेताना तलाठी मोबाईल...\n कारागृहातून सुटका झालेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक\nपुणे : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त एखादा गुंड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत साथीदारांकडून मिरवणूक काढली जाते. असाच प्रकार...\nमुलगी कोरोनाने मेली असती तर…\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना...\nविजांच्या प्रचंड गडगडाटांसह मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय...\nभांडुप : किशोर गावडे मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु होती.मात्र रात्री साडेतीन नंतर विजांच्या गडगडाटांसहीत जोरदार पाऊस सुरु झाला. पहाटे...\nसंसद भवन परिसरात आंदोलनानंतर आता खासदारांचा मोर्चा\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यसभेत शेती विधेयक सादर करताना काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ घातला होता. यावेळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह...\nमहाड भोर मार्गावरील वरंध घाट वाहतुकीसाठी बंद\nमहाड : प्रसाद पाटील रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दरड कोसळल्याने अनिश्चित काळा करीता बंद करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी वरंध...\nसाईनाथ पवार यांना राज्यपालांनी केले सन्मानित\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट वाटप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील दोन बहीण भाऊच्या निधनानंतर शिवसेनेकडून कुटुंबियांना आर्थिक मदत\nजूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाहून; आदिवासी लोकांचे हाल\nकुशिवली येथील पुरग्रस्तांची जिल्हा परिषद पदाधिकारी,अधिकारी यांच्याकडून पाहणी\nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nसाईनाथ पवार यांना राज्यपालांनी केले सन्मानित\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील पूरग्���स्त नागरिकांना ब्लँकेट वाटप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील दोन बहीण भाऊच्या निधनानंतर शिवसेनेकडून कुटुंबियांना आर्थिक मदत\nजूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाहून; आदिवासी लोकांचे हाल\nसंग्रहण महिना निवडा जुलै 2021 जून 2021 मे 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 डिसेंबर 2019 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 ऑगस्ट 2019 जुलै 2019 जून 2019 मे 2019 एप्रिल 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 जानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 जून 2018 मे 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/mumbai-rajya-jilha/give-half-concession-school-fees-naseem-khans-demand-government-78402", "date_download": "2021-07-30T06:28:41Z", "digest": "sha1:NM2FKB5RKPCWKG5QGHEAI2TBZLSLAHMS", "length": 18105, "nlines": 224, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "शालेय शुल्कात निम्मी सवलत द्या : नसीम खान यांची सरकारकडे मागणी - Give half concession in school fees: Naseem Khan's demand to the government | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशालेय शुल्कात निम्मी सवलत द्या : नसीम खान यांची सरकारकडे मागणी\nशालेय शुल्कात निम्मी सवलत द्या : नसीम खान यांची सरकारकडे मागणी\nशालेय शुल्कात निम्मी सवलत द्या : नसीम खान यांची सरकारकडे मागणी\nशालेय शुल्कात निम्मी सवलत द्या : नसीम खान यांची सरकारकडे मागणी\nशालेय शुल्कात निम्मी सवलत द्या : नसीम खान यांची सरकारकडे मागणी\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी\nपुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल\nशालेय शुल्कात निम्मी सवलत द्या : नसीम खान यांची सरकारकडे मागणी\nमंगळवार, 22 जून 2021\nमागील दिड वर्षांपासून राज्यातील सर्व शाळा बंद असून शासनाच्या आदेशानुसार ऑनलाईन वर्ग सुरु आहेत. तर दुसरीकडे विद्यार्थ्यांची पूर्ण फी भरण्याचा तगादा शाळा प्��शासन व संचालकांकडून लावला जात आहे.\nमुंबई : कोरोना साथीमुळे मोठ्या संकटात सापडलेल्या सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी विद्यार्थ्यांच्या शालेय शुल्कात निम्मी सवलत द्यावी अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान Naseem Khan यांनी शिक्षणमंत्र्यांकडे केली आहे. इतके दिवस शालेय शुल्कात सवलत देण्याची मागणी भारतीय जनता पक्षातर्फे तसेच शिक्षक संघटनांतर्फे केली जात होती. मात्र आता सत्तेतील घटकपक्ष असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांनीच ही मागणी केल्याने शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड Varsha Gaikawad तसेच राज्य सरकार त्यावर काय भूमिका घेते हे पाहणे उत्कंठावर्धक ठरेल, असे शिक्षक संघटना दाखवून देत आहेत. Give half concession in school fees: Naseem Khan's demand to the government\nकोरोनाच्या फैलावात लोकांसमोर मोठे संकट उभे ठाकले असून अनेकांचे रोजगार हिरावले गेले आहेत. सर्वसामान्य लोकांबरोबरच नोकरी, व्यवसाय करणारे तसेच मध्यमवर्गही कठीण आर्थिक संकटाला तोंड देत आहे. त्यांना जगणेच कठीण झाले असताना शाळेची फी भरण्यासाठी शाळा प्रशासनाकडून पालकांवर दबाव टाकला जात आहे. कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या बहुसंख्य पालकांना शाळेची फी भरणे शक्य होत नाही. याचा विचार करून शालेय शुल्क 50 टक्के कमी करून उर्वरित फी टप्प्याटप्प्याने भरण्याची सवलत द्यावी, अशी मागणी नसीम खान यांनी केली आहे.\nहेही वाचा : मातोश्रीवरुन सूत्र हलली ; भाजपला दणका, दहा फुटीर नगरसेवकांवर टांगती तलवार\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना पाठवलेल्या पत्रात नसीम खान पुढे म्हणतात की, मागील दिड वर्षांपासून राज्यातील सर्व शाळा बंद असून शासनाच्या आदेशानुसार ऑनलाईन वर्ग सुरु आहेत. तर दुसरीकडे विद्यार्थ्यांची पूर्ण फी भरण्याचा तगादा शाळा प्रशासन व संचालकांकडून लावला जात आहे. पालकांची आर्थिक स्थिती पाहता विद्यार्थ्यांचेही नुकसान होणार नाही याचा विचार राज्य सरकारने करावा. ज्या शाळा जबरदस्तीने शालेय फी वसूल करतील त्यांच्यावर कारवाई करावी आणि पालक व विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, असे खान यांनी म्हटले आहे.\nआवश्य वाचा : सरनाईकांनी मुख्यमंत्र्यांना पत्र का लिहिलं, राऊतांनी सांगितलं कारण\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nअमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नाशिकच्या निवडण��का\nनाशिक : महापालिकेच्या निवडणुका मनसे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच लढू, (Upcoming NMC elections in Amit Thakre leadership) असे स्पष्टीकरण...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\nगोरठेकरांची राष्ट्रवादीत घरवापसी; खासदार चिखलीकरांना धक्का..\nनांदेड ः विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये गेलेले आणि भोकरमधून निवडणूक लढलेले बापूसाहेब गोरठेकर यांची घरवापसी झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nमहसूलमंत्री थोरात यांनी संगमनेरसाठी मंजूर केले पाच कोटी\nसंगमनेर : काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य, विधिमंडळ गटनेते व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nराज्यातील आदिवासी सोसायट्यांचे पुनर्जीवन करणार\nगुरुवार, 29 जुलै 2021\nनिवडणुकीच्या तयारीसाठी अमित ठाकरेंचा नाशिकमध्ये मुक्काम\nनाशिक : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मनसे नेते अमित ठाकरे यांनी चार दिवसांच्या (MNS leader Amit Thakre once again came in nashik after...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nमुख्यमंत्री महोदय, आम्हाला वेळ द्या, राज्य डबघाईला चालले आहे..\nऔरंगाबाद ः राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पदभार घेऊन पावणे दोन वर्ष उलटली आहेत, पण या दोन वर्षात आपण विरोधी पक्षाच्या आमदारांना वेळच दिलेला नाही. कोरोना...\nबुधवार, 28 जुलै 2021\nसंकटात धावून जाऊन मदत करणे ही महाराष्ट्राची संस्कृती : रोहित पवार\nकोयनानगर : ज्या ज्यावेळी महाराष्ट्रातील कोणत्याही कोपऱ्यातील व्यक्ती, गाव, शहरावर अडचण येते. त्यावेळी अख्खा महाराष्ट्र मदतीसाठी धावून जातो. ही आपली...\nबुधवार, 28 जुलै 2021\nपवार-गडकरी एकत्र येताच आमदार क्षीरसागरांनी महामार्गाचा प्रश्न सोडवून घेतला\nबीड : धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे विस्तारीकरण झाले आणि शहरातून जाणाऱ्या १२ किलोमिटर अंतराच्या रस्त्याचा प्रश्न उभा राहीला. परंतु, आता हा...\nबुधवार, 28 जुलै 2021\n`या`मुळे नाशिकच्या जनतेची मान शरमेने खाली जाते\nनाशिक : गोदावरी नदी प्रदूषित झाल्याने (Godawari river badly polluated) नाशिकच्या जनतेची मान शरमेने खाली जाते. (This goes down ours head down with...\nबुधवार, 28 जुलै 2021\nनाशिकला मनसे स्वबळावर; भाजपच आमचा प्रतिस्पर्धी\nनाशिक : महापालिका निवडणुकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक नाशिक घेण्याची घोषणा केली, (Devendra Fadanvis adopted nashik in last...\nबुधवार, 28 जुलै 2021\nफडणविसांच्या बालेकिल्ल्य��तच भाजपला धक्का : माजी आमदार 'हात' पकडण्याच्या तयारीत...\nनागपूर : यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी येथील भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार राजू तोडसाम Former MLA Raju Todsam यांची भाजप सोडून राष्ट्रवादी...\nबुधवार, 28 जुलै 2021\nमुकुल वासनिक समर्थक यादव यांचे माजी राज्यमंत्री मुळकांवर गंभीर आरोप, राजकारण तापले...\nनागपूर : प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले State President of congress Nana patole पक्ष सोडून गेलेल्या जुन्या आणि नवीन नेत्यांची मोट...\nबुधवार, 28 जुलै 2021\nवर्षा varsha प्रशासन administrations मुंबई mumbai कोरोना corona शिक्षण education भारत शिक्षक संघटना unions सरकार government school रोजगार employment व्यवसाय profession मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thakare\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/yuvraj-singh/", "date_download": "2021-07-30T08:06:51Z", "digest": "sha1:XJIXQJDPRYMG55CBJIPA454I642ORKAO", "length": 15046, "nlines": 161, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Yuvraj Singh Details - News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n नवजात बाळाच्या पोटात जुळे भ्रूण; डॉक्टरांनी केला धक्कादायक खुलासा\nउद्धव ठाकरेंच्या निरोपानंतर फडणवीस शाहूपूरीत थांबले; वाचा काय झाली चर्चा\nश्रीलंकेत टीम इंडियांवर COVID-19 चं सावट, 2 महत्त्वाच्या खेळाडूंना कोरोनाची लागण\nपत्नीला भेटायला आला अन् गजाआड पोहोचला; पुण्यातील सराईत गुन्हेगार अटकेत\nदरड कोसळली, जीव मुठीत घेऊन लोकांनी काढला पळ, पाहा LIVE VIDEO\nCBSE बारावीचा निकाल आज, या वेबसाईटवर पाहा निकाल\nमहापौराची गोळ्या झाडून हत्या; BJP आमदाराचं कनेक्शन आलं समोर\n'सल्लू' गावाबद्दल ऐकलंय का अविवाहित युवकांची लागलीये रांग, मुली का देतायेत नकार\nVIDEO: 'देवमाणूस'...'लगबग माझ्या रायाची'; पुन्हा डॉक्टरच्या प्रेमात पडली चंदा\n'मनोज वाजपेयी चारित्र्यहीन माणूस'; सुनील पालच्या टीकेवर अभिनेत्याचं सणसणीत उत्तर\n'तू माझं पहिलं प्रेम'; निलपरी अमृता खानविलकरला पाहून त्यानं सांगितलं गुपित\nमीडियावर भडकली, शिल्पा शेट्टीची थेट हायकोर्टात धाव\nश्रीलंकेत टीम इंडियांवर COVID-19 चं सावट, 2 महत्त्वाच्या खेळाडूंना कोरोनाची लागण\nहसरंगानं वाढदिवशी दिली टीम इंडियाला मोठी जखम, 'ही' कामगिरी करणारा पहिलाच बॉलर\nTokyo Olympics : भारताला मोठा धक्का, दीपिका कुमारीचे आव्हान संपुष्टात\nTokyo Olympics : महिला हॉकी टीमचा पहिला विजय, पदकाची आशा कायम\nरेकॉर्ड स्तरापेक्षा 7817 रुपये स्वस्त आहे सोनं, आज या भावाने करा खरेदी\nबिटकॉइन्समध्ये गुंतवणूक करायची आहे जाणून घ्या Cryptocurrency बाबत सर्वकाही\n PNB या ग्राहकांना देत आहे 1 ते 25 लाख रुपये,तुम्हाला असा मिळू शकतो फायदा\nसोनंखरेदीसाठी कमी पडतायंत पैसे आवडीचे दागिने खरेदी करा EMI वर; वाचा सविस्तर\nWeight Loss: चपातीला भाकरीचा पर्याय; ‘ही’ 5 पिठं करतात वजन कमी\nनिरोगी केसांसाठी बदला वाईट सवयी; नाही घ्यावी लागणार कोणतीही Treatment\nराशीभविष्य: मिथुन, कर्क, मकर, कुंभ राशीला आजचा दिवस चांगला\nझटकेदार मिरचीचेही आहेत बरेच फायदे; डायबेटिस असणाऱ्यांनी तर खायलाच हवी\nExplainer: आसाम-मिझोराम वादाचं मूळ कशात काय आहे ब्रिटीश कनेक्शन\nExplainer : ...तर काही वर्षात पृथ्वीचा विनाश निश्चित\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nCloudburst: ढगफुटी म्हणजे नेमकं काय आभाळ कसं फाटतं, जाणून घ्या...\nश्रीलंकेत टीम इंडियांवर COVID-19 चं सावट, 2 महत्त्वाच्या खेळाडूंना कोरोनाची लागण\nराज्यातील 'हे' 25 जिल्हे होणार UNLOCK, वाचा संपूर्ण यादी\nCoronavirus: कसा तयार होतो कोरोनाचा नवा व्हेरिएंट\nकोरोना लशीचा डोस घेतल्यावर मेसेज आला नाही तर Vaccine Certificate कसं मिळवायचं\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\nEuro Cup: भारतीय तरुणीचा जलवा; या टीमला सपोर्ट करण्यासाठी भाषानं शेअर केले PHOTO\nPHOTOS: वयाच्या 11 व्या वर्षी मुलीनं दिला बाळाला जन्म, कुटुंबीयांनाही नव्हती भनक\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nदरड कोसळली, जीव मुठीत घेऊन लोकांनी काढला पळ, पाहा LIVE VIDEO\nVIDEO: कोल्हापुरातील महापुरात ट्रॅकखालील जमीन गेली वाहून\nनाशकात दोघा भावांवर जीवघेणा हल्ल्याचा Live Video;रस्त्यावर पडला होता रक्ताचा सडा\nVIDEO:भूस्खलनामुळे घर ढिगाऱ्याखाली गाडलं; मालकाला पाहण्यासाठी मुक्या जीवाची धडपड\n नवजात बाळाच्या पोटात जुळे भ्रूण; डॉक्टरांनी केला धक्कादायक खुलासा\nVIDEO: सजलेलं बेड पाहून नवरीनं विचारला विचित्र प्रश्न; ऐकूनच नवरदेवाचा हिरमोड\nलग्नानंतर पहिल्याच रात्री फरार झाली पत्नी; विवाहाची अजब कहाणी ऐकून पोलिसही हैराण\nमहिलेनं हातामध्ये पकडला भलामोठा किंग कोब्रा अन्..; अंगावर काटा आणणारा VIDEO\nनितीश राणावर भडकले युवराजचे चाहते, 'शार्दुल' सारखीच मोठी चूक केली\nश्रीलंका दौऱ्यासाठी नितीश राणा (Nitish Rana) याची भारतीय टीममध्ये निवड करण्यात आली. पहिल्या वनडेमध्ये नितीश राणाला संधी मिळाली नसली, तरी तो वादात सापडला आहे.\nआजच्याच दिवशी बदललं भारतीय क्रिकेट, ही ऐतिहासिक घटना प्रत्येक भारतीयाच्या मनात\nहा खेळाडू होईल टीम इंडियाचा कर्णधार, युवराजची भविष्यवाणी\nT20 मध्ये होणार सिक्सचा वर्षाव युवराज, डीव्हिलियर्स आणि गेल खेळण्याच्या तयारीत\nयुवराजनं धुलाई केल्यानं धोक्यात आलं करियर आता गाठली नवी उंची\nसलग 6 सिक्सनंतर मैदानात काय घडलं... युवराजनं केला खुलासा\n'कॅप्टन होण्याची अपेक्षा होती, पण...' युवराजनं सांगितलं संधी हुकण्याचं कारण\nकोण जिंकणार WTC Final युवराज सिंगने केली भविष्यवाणी\nकोरोना संकटात युवराज सिंगचा पुढाकार, गरजूंना अशी करणार मदत\n7 वर्ष 12 वा खेळाडू राहिलो, पण... युवराजने सांगितलं पुढच्या जन्मी काय करायचंय\nVIDEO : युवराजनं दिल्या सचिनला शुभेच्छा, World Cup विजेतेपदाची सांगितली गोष्ट\nICC World Cup 2011 : युवराजनं धोनीला वाचवलं आणि सचिन मसाज टेबलवरुन उठला नाही\nसचिनला कोरोना झाल्यावर पीटरसनचं ट्वीट, चाहत्यांनी केलं ट्रोल, युवीचं प्रत्युत्तर\n नवजात बाळाच्या पोटात जुळे भ्रूण; डॉक्टरांनी केला धक्कादायक खुलासा\nउद्धव ठाकरेंच्या निरोपानंतर फडणवीस शाहूपूरीत थांबले; वाचा काय झाली चर्चा\nश्रीलंकेत टीम इंडियांवर COVID-19 चं सावट, 2 महत्त्वाच्या खेळाडूंना कोरोनाची लागण\nVIDEO: सजलेलं बेड पाहून नवरीनं विचारला विचित्र प्रश्न; ऐकूनच नवरदेवाचा हिरमोड\nVIDEO: 'देवमाणूस'...'लगबग माझ्या रायाची'; पुन्हा डॉक्टरच्या प्रेमात पडली चंदा\n'तू माझं पहिलं प्रेम'; निलपरी अमृता खानविलकरला पाहून त्यानं सांगितलं गुपित\nHBD: वडिलांसोबत लग्नात गायचा गाणी, सोनू निगम असा झाला प्रसिद्ध गायक\n'Dhadak girl' जान्हवीचा बोल्ड अंदाज; हॉलिवूड अभिनेत्रीशी होतेय तुलना\nफोटोशूट करतानाच नवरीनं धक्का देत नवरदेवाला पाण्यात ढकललं अन्...; पाहा VIDEO\n'पन्नाशीतही कपडे घालायचा सेन्स नाही'; स्पोर्ट्स ब्रा लुकमुळे मलायका पुन्हा ट्रोल\nक्षणार्धात आगीनं धारण केलं रौद्ररुप; रेल्वे स्टेशनवरील थरारक घटनेचा VIDEO\nWeight Loss: चपातीला भाकरीचा पर्याय; ‘ही’ 5 पिठं करतात वजन कमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80_(%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80)", "date_download": "2021-07-30T07:58:10Z", "digest": "sha1:WYIEHGOPQHJNYR2BSNAIHXZXXBLJAWKR", "length": 2153, "nlines": 28, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "लक्ष्मी (अभिनेत्री) - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथ��ल मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २४ जुलै २०२१ रोजी १२:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/horoscope/daily-horoscope-july-08-2021-people-with-this-horoscope-sign-are-more-likely-to-get-a-job-promotion-know-your-horoscope-for-today-nrat-152203/", "date_download": "2021-07-30T07:50:33Z", "digest": "sha1:WZP7DWLPUHNJ62Z2MDSGGRJQREZMQLA7", "length": 15818, "nlines": 202, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "दैनिक राशीभविष्य : | ०८ जुलै २०२१; ‘या’ राशीच्या लोकांना नोकरीत पदोन्नती मिळण्याची संभावना आहे.; जाणून घ्या तुमचे आजचे राशिभविष्य! | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nकोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलींचा लग्नाचा खर्च करणार योगी सरकार; दर महिन्याला किती पैसे देणार घ्या जाणून\nजन्मदरवाढीसाठीचा अट्टाहास : जितकी मुले, तितके जास्त पैसे मिळणार; चीनचे ‘हे’ शहर मुलामागे पैसे देणार, जाणून घ्या नेमकं प्रकरण\nGoogle Doodle सोबत करा टोक्यो ऑलिम्पिकचे स्वागत, युजर्सला मिळणार ॲनिमेटेड गेम्स खेळण्याची संधी\n…पण लक्षात कोण घेतो, पालकांची काळजी वाढवणारे लहानग्यांचे ‘महाजाल’\nCM ठाकरे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर, पूरस्थितीची पाहणी करून घेणार आढावा बैठक\nपरळीत पूरग्रस्तांसाठी पंकजा मुंडेंची मदतफेरी\nघाटकोपर-मानखुर्दला जोडणाऱ्या उड्डाण पुलाला छत्रपती शिवाजी महाराज यांचेच नांव प्रस्ताव मंजूर\nदैनिक राशीभविष्य :०८ जुलै २०२१; ‘या’ राशीच्या लोकांना नोकरीत पदोन्नती मिळण्याची संभावना आहे.; जाणून घ्या तुमचे आजचे राशिभविष्य\nदिवस अतिशय खास बनविण्यासाठी तुम्ही कुटुंबासोबत वेळ घालवाल, मन प्रसन्न होईल. तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. काही नवीन काम सापडेल.\nआजचा शुभ रंग आणि अंक : पांढरा, 5\nमंगल कार्यांसाठी बुधवार शुभ असेल. तुमचं मन प्रसन्न होईल. बर्‍याच दिवसानंतर तुम्हाला कुणाला तरी भेटण्याची संधी मिळेल. नवीन काम सुरू करणे फायद्याचे ठरेल. कोर्टाच्या खटल्यांमधून सुटका होऊ शकते. दिवस चांगल्या बातमीने प्रारंभ होणार आहे.\nआजचा शुभ रंग आणि अंक : पिवळा, 4\nशिक्���ण घेण्याऱ्यांसाठी बुधवार चांगला दिवस आहे. परिश्रमानुसार यश मिळेल. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची योजना यशस्वी होईल. दिवसाची सुरुवात आत्मविश्वासाने होईल. कुटुंबाचं प्रेम आणि सहकार्य मिळेल.\nआजचा शुभ रंग आणि अंक : भगवा, 1\nतुमचा दिवस चांगला सुरू होणार आहे. तुम्हाला व्यवसायात देखील फायदा होणार आहे. याशिवाय नोकरीत पदोन्नती मिळेल. उधार दिलेले पैसे परत मिळतील. मित्र किंवा कुटुंबियांसह तुमचा चांगला प्रवास होईल, एकमेकांशी चांगला वेळ घालवाल.\nआजचा शुभ रंग आणि अंक : आकाशी, 2\nव्यापारी वर्गाला विशेषत: चांगले परिणाम मिळतील, ज्यामुळे धन लाभ मिळण्यास मदत होईल. तुमच्या कामाच्या ठिकाणी मोठा बदल होऊ शकतो. आपण कुटुंबाच्या वतीने निश्चिंत रहाल. तुम्ही तुमच्या हुशारीने काम पूर्ण कराल.\nआजचा शुभ रंग आणि अंक : हिरवा, 6\nतुमचा दिवस चांगला जाईल. व्यवसायात फायदा होईल. नोकरीची परिस्थिती देखील चांगली राहील. तुम्हाला हवं तसं कामाचं फळ तुम्हाला मिळेल. कार्यक्षेत्रात आज पैशाची प्राप्ती होईल. मित्र, कुटुंबातील सदस्य आणि सहकारी तुम्हाला मदत करतील.\nआजचा शुभ रंग आणि अंक : लाल, 7\nहुशारीचा वापर करून काम केलं तर त्यात तुम्हाला नक्की यश मिळेल. आपल्या इच्छेनुसार कामाच्या योजना पूर्ण कराल. नशीब तुमच्या सोबत आहे. कार्यक्षेत्रात तुम्हाला चांगलं यश मिळेल. घरी पाहुण्यांच्या आगमनाने दिवस सुखद राहील.\nआजचा शुभ रंग आणि अंक : जांभळा, 9\nकामाच्या ठिकाणी प्रभाव पडेल. चांगले पैसे मिळतील. कुटुंबाच्या गरजांची पूर्ण काळजी घ्याल. दिवसभर स्फुर्ती राहून प्रत्येक कार्य अगदी सहजपणे पूर्ण कराल. विद्यार्थ्यांना परीक्षा-स्पर्धेत यश मिळेल.\nआजचा शुभ रंग आणि अंक : निळा, 8\nबुधवार तुमच्यासाठी चांगला दिवस असेल. कामात यश मिळवून लाभ होईल. तुम्ही स्तुतीस पात्र ठरेल. भाग्य तुमच्या सोबत असणार आहे. कार्यक्षेत्रात तुम्हाला अपेक्षित लाभाचा आनंद मिळेल. या काळात विवाहित जीवनाचं आनंद तुमच्यासाठी चांगला असेल.\nआजचा शुभ रंग आणि अंक : गुलाबी, 4\nतुम्ही दिवसभर खूप आनंदी व्हाल. तुमची अंतर्ज्ञान वाढेल आणि तुमचं विचार दृढ होतील. संभाषणाचं कौशल्य आणि आपल्या हुशारीचा वापर करून तुमचं कार्ये पूर्ण कराल. कुटुंबातील सदस्यांकडून आनंद व सहकार्य मिळेल.\nआजचा शुभ रंग आणि अंक : केशरी, 6\nतुमचा दिवस उत्साहाने भरलेला असेल. मं��ल कार्यात तुम्ही भाग घ्याल. कार्यक्षेत्रात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक केलं जाईल. शिक्षण आणि स्पर्धा क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल. कुटुंबातील सदस्यांकडून सर्व शक्य सहकार्य मिळेल.\nआजचा शुभ रंग आणि अंक : तांबडा, 3\nकुटुंबाकडून आज सुख मिळेल. मंगल कार्य किंवा समारंभात सामील व्हाल. एखाद्या विशेष व्यक्तीशी भेटणं आठवणीत राहील. कामासाठी दिवस चांगला आहे, नवीन उत्साह आणि उत्साह मनामध्ये दिसेल. प्रेम संबंधात यश मिळेल.\nआजचा शुभ रंग आणि अंक : निळा, 7\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nअर्ध्या वेतनांवर ५ वर्षांची सुटीमहाराष्ट्र सरकारनेही या योजनेचा विचार करावा\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nऑनलाइन शिक्षणामुळे पालकांची चिंता वाढते आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%8B%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9A-%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9/", "date_download": "2021-07-30T06:33:43Z", "digest": "sha1:ZV2Y5SWPTZVRGIC3FCZPI7OQKA3JXEV2", "length": 12657, "nlines": 111, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "सर्वोच्च न्यायालयाची व्हॉट्स अॅपला नोटीस | महाराष्ट्र News24", "raw_content": "शुक्रवार, 30 जुलै 2021\nसर्वोच्च न्यायालयाची व्हॉट्स अॅपला नोटीस\nसर्वोच्च न्यायालयाची व्हॉट्स अॅपला नोटीस\nरायगड माझा वृत्त :\nलोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्स अॅपच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज (सोमवारी) व्हॉट्स अॅपला फटकारलं आणि नोटीस जारी करुन अद्याप भारतात तक्रार निवारण अधिकाऱ्याची नेमणूक का करण्यात आलेली नाही याचं स्पष्टीकरण देण्यास सांगितलं आहे. व्हॉट्स अॅपसोबतच संचार आणि माहिती तं��्रज्ञान मंत्रालय व अर्थमंत्रालयालाही ही नोटीस पाठवण्यात आली असून नोटिशीला उत्तर देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने चार आठवड्यांची मुदत दिली आहे.\nगेल्या आठवड्यात व्हॉट्स अॅपचे सीईओ ख्रिस डॅनियल्स हे भारत दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांची भेट घेतली होती. या भेटीत भारतात व्हॉट्स अॅपचे कार्यालय सुरु करावे, भारतात तक्रार निवारणासाठी अधिकारी नेमावेत तसेच भारतीय कायद्याचे पालन करावे या तीन मुख्य सूचना भारत सरकारने केल्या होत्या. गेल्या काही महिन्यांमध्ये व्हॉट्स अॅपवरुन पसरवल्या जाणाऱ्या अफवा आणि फेक न्यूज रोखण्यासाठी केंद्र सरकारने व्हॉट्स अॅपला तंबी दिल्यानंतर ही भेट झाली होती.\nPosted in जागतिक, टेकनॉलॉजी, देश, प्रमुख घडामोडीTagged व्हॉट्स अॅपला नोटीस, सर्वोच्च न्यायालय\nवाजपेयींचे निधन नक्की कधी झाले, शिवसेना नेते संजय राऊत यांचा सवाल\nहातावर राखी बांधून कर्तव्यावर निघालेल्या जवानाचा मृत्यू\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबारामतीच्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले..\nबारामती : विकास कोकरे उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत गाव कामगार तलाठी याने विहिरींची नोंद लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतले दहा हजार रुपये.. शेतकऱ्यांकडून पैसे घेताना तलाठी मोबाईल...\n कारागृहातून सुटका झालेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक\nपुणे : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त एखादा गुंड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत साथीदारांकडून मिरवणूक काढली जाते. असाच प्रकार...\nमुलगी कोरोनाने मेली असती तर…\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना...\nविजांच्या प्रचंड गडगडाटांसह मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय...\nभांडुप : किशोर गावडे मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु होती.मात्र रात्री साडेतीन नंतर विजांच्या गडगडाटांसहीत जोरदार पाऊस सुरु झाला. पहाटे...\nसंसद भवन परिसरात आंदोलनानंतर आता खासदारांचा मोर्चा\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज��यसभेत शेती विधेयक सादर करताना काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ घातला होता. यावेळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह...\nमहाड भोर मार्गावरील वरंध घाट वाहतुकीसाठी बंद\nमहाड : प्रसाद पाटील रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दरड कोसळल्याने अनिश्चित काळा करीता बंद करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी वरंध...\nसाईनाथ पवार यांना राज्यपालांनी केले सन्मानित\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट वाटप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील दोन बहीण भाऊच्या निधनानंतर शिवसेनेकडून कुटुंबियांना आर्थिक मदत\nजूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाहून; आदिवासी लोकांचे हाल\nकुशिवली येथील पुरग्रस्तांची जिल्हा परिषद पदाधिकारी,अधिकारी यांच्याकडून पाहणी\nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nसाईनाथ पवार यांना राज्यपालांनी केले सन्मानित\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट वाटप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील दोन बहीण भाऊच्या निधनानंतर शिवसेनेकडून कुटुंबियांना आर्थिक मदत\nजूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाहून; आदिवासी लोकांचे हाल\nसंग्रहण महिना निवडा जुलै 2021 जून 2021 मे 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 डिसेंबर 2019 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 ऑगस्ट 2019 जुलै 2019 जून 2019 मे 2019 एप्रिल 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 जानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 जून 2018 मे 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/made-mumbai-say-namaste-app-launching-give-competition-zoom-app-284396", "date_download": "2021-07-30T07:53:34Z", "digest": "sha1:OCGHO4O7J6ADJ4AAPSYIM7U2V6XVZXQ7", "length": 10792, "nlines": 137, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | रा.. रा.. रा... 'झूम'ला टक्कर देण्यासाठी येतंय १०० टक्के भारतीय 'से नमस्ते' ऍप, जाणून घ्या फीचर्स...", "raw_content": "\nह��� ऍप्लिकेशन वापरताना तुम्हाला तुमच्या मोबाईलचा मागचा किंवा पुढचा कोणताही कॅमेरा वापरता येणार आहे, तशी सुविधा या ऍपमध्ये देण्यात आली आहे.\nरा.. रा.. रा... 'झूम'ला टक्कर देण्यासाठी येतंय १०० टक्के भारतीय 'से नमस्ते' ऍप, जाणून घ्या फीचर्स...\nमुंबई - सध्या आपण लॉक डाऊनमध्ये आहोत. अशात अनेक जण घरातून काम करतायत. ऑफिस मिटिंगसाठी अनके कंपन्यांकडून त्याचसोबत अनेक शैक्षणिक संस्था किंवा कोचिंग क्लासेसकडून देखील झूम या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग ऍप्लिकेशनचा वापर करण्यात येतोय. मात्र या ऍप्लिकेशनच्या सेक्युरिटीबद्दल अनके प्रश्न उपस्थित केले गेलेत. 'झूम'मधून व्हिडीओ कॉन्फरन्सिंग डेटा लीक झाल्याच्या अनेक घटना समोर आल्यात. यानंतर भारतात देखील सरकारकडून अधिकृत बैठकांसाठी झूम वापरणार नसल्याचं स्पष्ट केलं गेलं.\nजगभरातून झूम ऍपला आता वाळीत टाकण्यात येतंय. झूम वापरताना तुमच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये ज्यांना निमंत्रण नाही अशी व्यक्ती देखील जॉईन होऊ शकते, याची कल्पना होस्टला देखील नसते. अशात हॅकिंगसाठी स्क्रिन रेकॉर्ड करून किंवा तुमचा खासगी डेटा डार्क वेबवर विकण्यात येतो. याच पार्श्वभूमीवर आता एक मेड इन इंडिया ऍप्लिकेशन आता आकार घेतंय. या ऍप्लिकेशनचं नाव आहे ' से नमस्ते'.\nवाईन शॉप्स सुरु करा; राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंकडे मागणी...\n'से नमस्ते' हे ऍप सध्या बीटा व्हर्जन म्हणजेच टेस्टिंग व्हर्जनमध्ये आहेत. हे ऍप्लिकेशन मोबाईल आणि डेस्कटॉप दोघांवरून वापरता येणार आहे. अश्या या ऍप्लिकेशनला प्रचंड मागणी असल्याने आणि हे ऍप्लिकेशन बीटा व्हर्जनमध्ये असल्याने या 'ऍप'च्या साईटवर \"We are facing tremendous demand for NAMASTE and hence you may face some temporary connectivity issues. Please check back soon\" म्हणजेच काही तांत्रिक कारणामुळे तुम्हाला हे ऍप्लिकेशन वापरण्यास त्रास होतोय, कृपया थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा असा संदेश दिसतोय.\nया भारतीय ऍप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही झूम सारख्या व्हिडीओ मिटिंग होस्ट करू शकतात. मात्र यामध्ये एकाच वेळी कितीजण एकत्रित व्हिडीओ कॉन्फरन्सिंग करू शकतात याबाबत माहिती देण्यात आलेली नाही.\nलॉकडाऊनचा कंटाळा आला म्हणून १५ कोटींच्या कंपनीचा मालक बनला डिलेव्हरी बॉय\nकाय आहेत या ऍप्लिकेशनचे फीचर्स :\nहे ऍप्लिकेशन वापरताना तुम्हाला तुमच्या मोबाईलचा मागचा किंवा पुढचा कोणताही कॅमेरा वापर���ा येणार आहे, तशी सुविधा या ऍपमध्ये देण्यात आली आहे.\nया ऍप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला केवळ ऑडियो कॉन्फरन्सिंग करायचं असेल तर तो देखील ऑप्शन उपलब्ध आहे.\nएकाच वेळी किती जणांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंग करता येईल हे अद्याप गुलदस्त्यात आहे.\nमुंबईतील 'इनस्क्रिप्ट' नामक एका वेब ऍप्लिकेशन आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करणाऱ्या कंपनीने हे ऍप बनवलंय. येत्या आठवड्यात हे ऍप्लिकेशन अँड्रॉईड आणि आयओएस साठी लॉन्च करण्यात येणार असल्याचं बोललं जातंय.\nएकीकडे लॉक डाऊन तर दुरीकडे भारत-पाकिस्तानात समुद्रात युद्ध \nकसं वापराल नमस्ते ऍप्लिकेशन\n\"Create new meeting\" ऑप्शन वापरून तुम्ही मिटिंग तयार करू शकतात.\nई-मेल किंवा कॉन्टॅक्टच्या माध्यमातून मीटिंगमध्ये सहभागी होणाऱ्यांची नाव ऍड करू शकतात.\nयानंतर, तुम्हाला मिटिंग URL, मिटिंग ID आणि मिटिंग कोड मिळेल\nकॉपी पेस्ट करून तुम्ही मिटिंग आयडी किंवा मिटिंग URL शेअर करू शकतात, या माध्यमातून इतर लोकं मिटिंग जॉईन करू शकतील.\nदरम्यान हे ऍप्लिकेशन सध्या टेस्टिंग आणि बीटा व्हर्जनमध्ये असल्याने याच्या सेक्युरिटीबाबत काही माहिती समोर आलेली नाही. हे ऍप्लिकेशन झूमपेक्षा जास्त सेफ आहे की नाही याबद्दल अद्याप माहिती नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.kalnirnay.com/shop-page/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%95-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A8%E0%A5%A6-diwali-ank-2020/", "date_download": "2021-07-30T06:37:29Z", "digest": "sha1:QN2KDVWFKEGSIBSAON2UXHSZQJXHVAAT", "length": 7384, "nlines": 146, "source_domain": "www.kalnirnay.com", "title": "दिवाळी अंक २०२० | कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक २०२० | Diwali Ank", "raw_content": "\nकालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक २०२०\nकालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक २०२०\nकालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी २०२०\nCategory: दिवाळी अंक, दिवाळी अंक २०२०\nPublication: कालनिर्णय दिवाळी अंक\nकालनिर्णय दिवाळी अंक २०२०\nचित्रकार बाबुराव सडवेलकर यांचा चित्रप्रवास, बाउल गानपरंपरेची प्रतिष्ठा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवणाऱ्या पार्वती बाउल यांची कलासाधना, एका शतकापूर्वीची निर्मिती असलेला आणि आजही वापरात असणारा झॅप्फिनो हा टाइपफेस व त्याचे निर्माते हर्मन झाप्फ यांची महती, पाश्चात्त्य संगीताचा आस्वाद घेण्यासाठी बाख, बिथोवेन, मोझार्ट, वागनर, माहलर, होल्स्ट या दिग्गजांच्या रचना वारंवार कशा ऐकायच्या याचा ‘कान’मंत्र, कलेचा समृद्ध वारसा ज��णाऱ्या कलाकाराबद्दल एका मित्राच्या भावना, बेर्टोल्ट बेष्ट लिखित ‘द थ्रीपेनी ऑपेरा’ या अजरामर नाट्यकृतीचा रंगमंचीय प्रवास, निशिकांत कामत या उमद्या दिग्दर्शकाचा ‘फायनल कट’, टाटा-बिर्ला आणि एकंदर उद्योजगताने स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात देशाच्या प्रगतीस लावलेला हातभार, सन २००० साली येणाऱ्या दशकाबाबत केलेल्या भाकितांचा लेखाजोखा, २०२० या वर्षी महाराष्ट्राची परिस्थिती कशी असेल या विषयावर मांडलेल्या मतांचा घेण्यात आलेला आढावा, वांशिक भेद दाखवून देणाऱ्या भिंतींमागची जिप्सींच्या आयुष्याची शोकांतिका, निसर्गाच्या पोटात दडलेली अनेक गुपिते, वारुळाच्या आतील मुंग्यांचे जग, तसेच पाकनिर्णय स्पर्धेतील १८ उत्तेजनार्थ पाककृती, कथा, कविता, व्यंगचित्र, राशिभविष्य, मामंजी यांचे विनोदी किस्से, अठरा श्लोकी मराठी भगवद् गीता असा भरगच्च मजकूर वाचकांना यंदाच्या कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक २०२० या अंकात वाचता येईल.\nअजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.\nमानसोपचार तज्ञ नसेल तिथे\nश्री दासबोध (मराठी) | रामदास स्वामी | दासबोध ग्रंथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanwadnews.com/2019/10/blog-post_48.html", "date_download": "2021-07-30T06:18:00Z", "digest": "sha1:U2JWBPVEENEQTJ3YQJFPKVU72DHBM5PW", "length": 27995, "nlines": 82, "source_domain": "www.sanwadnews.com", "title": "हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेचे स्वप्न साकार करण्यासाठी नवी मुंबईत विजय चौगुले यांच्या शिवाय पर्याय नाही-कट्टर शिवसैनिक - Sanwad News", "raw_content": "\nलवकरच येत आहे संवाद न्यूज टीव्ही चॅनेल\nशनिवार, १२ ऑक्टोबर, २०१९\nHome पंढरपूर महाराष्ट्र राजकीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेचे स्वप्न साकार करण्यासाठी नवी मुंबईत विजय चौगुले यांच्या शिवाय पर्याय नाही-कट्टर शिवसैनिक\nहिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेचे स्वप्न साकार करण्यासाठी नवी मुंबईत विजय चौगुले यांच्या शिवाय पर्याय नाही-कट्टर शिवसैनिक\nMahadev Dhotre ऑक्टोबर १२, २०१९ पंढरपूर, महाराष्ट्र, राजकीय,\nहिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेचे स्वप्न साकार करण्यासाठी नवी मुंबईत विजय चौगुले यांच्या शिवाय पर्याय नाही असे शिवसैनिक करत आहेत. विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांचे महत्त्व कमी करण्याच्या नादात दुसऱ्या पक्षातून आलेल्या नेत्यांनी स्वतःचे व शिवसेनेचे अस्थितव कमी करण्यातच धन्यता मानत गेले .\nनवी मुंबईत शिवसेना पक्षाच्या उभारणीसाठी जी मेहनत त्यांनी घेतली,त्यांचा थोडा देखील विचार कुणी केला नाही,स्वतःचा भावाचा बळी गेला तरी ते डगमगले नाही ,विरोधकांना अंगावर घेऊन धडाडीने शिवसेना पक्ष बांधणी करू लागले.विजय चौगुले न घाबरता नेटाने पक्षाची बांधणी केली व महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे १७ नगरसेवक निवडुन आणले ते शिवासेना नेते संजय राऊत, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पण नवी मुंबईतील संकुचित शिवसेना नेत्यांना या गोष्टी पचल्या नाहीत त्यांनी त्यांचा खेळ सुरु केला प्रत्येक वेळेला विजय चौगुले यांना कसे डावलता येईल याकडे लक्ष केंद्रित केले व तशा बातम्या वरिष्ठांच्या कानावर टाकुन ते मातोश्री ,सेनाभवन येते नेहमी गाराणी मांडली गेली. याचाच परिणाम विजय चौगुले यांना जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा द्यावा लागला.या सर्व प्रकारच्या गोष्टी लक्षात घेऊन विजय चौगुले यांनी संपुर्ण महाराष्ट्रातील आपला वडार समाज एकत्र करून मोठी ताकद उभी केली व सोलापुर जिल्ह्यात सिद्धरामेश्वर च्या पावन नगरीत इतिहासात नोंद असा समाजाचा मेळावा घेतला त्या मेळ्याव्यास स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,भाजपा प्रदेशध्याक्ष चंद्रकांत दादा पाटील,केंद्रीय मंत्री रामदास आठवले,ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे,खा. राजन विचारे,सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यासह अनेक नेते या मेळाव्याचे साक्षीदार होते.एवढा मोठा समाज पाहुन मुख्यमंत्र्यांनी व्यासपीठावर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत स्वतंत्र वडार समाजासाठी एक समिती नेमून त्यास राज्यमंत्रीपदाचा दर्जा देऊन त्या समितीचे अध्यक्ष म्हणून विजय चौगुले यांची नियुक्ती केले. हा आहे त्यांचा सन्मान पण नवी मुंबईतील नेत्यांना त्यांची ताकद कळलीच नाही विजय चौगले मास लिडर आहेत. पक्षाला नेहमीच फायदा होईल याचा विचार कुणी केलाच नाही. नव्या मुबईतील नेत्यांनी तर कहरच केला त्यांचा फोटोच बँनेरवर न लावण्याचा निर्णय घेतला, कांही लोकांनी ते अमलात देखील आणले .\nबेलापूर ते दिघा म्हणजेच नवी मुंबई महानगरपालिका परिसर म्हणजे नवी मुंबई जिल्हा प्रमुख याचे दोन भाग करून बेलापूर व ऐरोली असे दोन ��िल्हा प्रमुख तयार केले गेले. एक विठ्ठल मोरे बेलापूर विधानसभा दुसरे द्वारकानाथ भोईर ऐरोली विधानसभा या सगळ्यांचे बॉस विजय नाहटा ,जे काय करायचे ते नाहटा यांना विचारूनच करायचे\nनाहटानी तर काय केले विजय चौगुलेंनी तयार केलेले बेलापूर विभागातील कार्यकर्ते घेऊनच संघटना बांधण्यास सुरवात केली पण पुर्णपणे विजय चौगुले यांना डावलुनच त्यात त्यांचा स्वार्थ होताच की त्यांना सेनेकडुन आमदारकी ची तिकीट मिळावी बस या पलिकडे कांहीच नाही,ते उपनेते नव्या मुंबईचे बेलापूर व ऐरोली विधानसभा या दोनी मतदारसंघात लक्ष केंद्रित केले पाहिजे होते.पण नाही त्यांनी स्वतः पुरते मर्यादित अंथरूण पांघरूण पाहिले त्यांना संघटनेशी काय घेणे देणे, उपनेते म्हणुन संपुर्ण नव्या मुंबईत लक्ष घालायला पाहिजे होते ते त्यांनी का नाही केले.शिवसेना उपनेते म्हणुन ऐरोली मतदारसंघात त्यांचे वैयक्तिक पातळीवर काम शुन्य आहे,आज निवडणुकीच्या तोंडावर चार सहा महिने कांही सामाजिक उपक्रम राबविले व थोड्याफार प्रमाणात कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहिले ,मातोश्री ,सेनाभवन मधील नेत्यांच्या संपर्कात राहिले म्हणजे झाले. आपण निवडुन येणार ही भावना त्यांनी उराशी बाळगली आहे .फक्त नेरुळ, बेलापुर, सी बी डी या पलिकडे काय वाशी, करावा, धारावा, दिवाळे, तुर्भे ,सानपाडा, त्यात विजय चौगुले यांना ही मानणारी लोक बेलापुर मध्ये आहेत, याचा त्यांना विसर पडला आहे. राजकारणात हा नको तो नको ही भुमिका घेऊन जाणे म्हणजे विनाशकली विपरीत बुध्दी आज काय परस्थिती पक्षात नेते,पदाधिकारी,भरपुर पण कोणी कोणाला विचारात घेत नाही मान सन्मान नाही. प्रत्येक पावला पावलांवर पदाधिकारी झाले. व्यासपीठावरील खुर्च्या जास्त व कार्यकर्ते कमी झाले.\nऐरोली मतदारसंघात विजय चौगुले यांना प्रतिस्पर्धी कोणी यांनीच तयार केले,जे विजय चौगुले निवडुन येण्याचे शंभर टक्के दावेदार आहेत ,ते निवडणुकीच्या संदर्भात मौन बाळगतात ज्यांना माहीत आहे आपण विधानसभा निवडणुक जिंकु शकत नाही ते मात्र उतावळा नवरा गुढग्याला बाशिंग. त्या इच्छुक उमेदवारांना देखील माहीत आहे की, खरे दावेदार विजय चौगुलेच आहेत, कारण दांडगा जनसंपर्क, मासलिडर,भरपुर खर्चकरण्याची दानत,सर्व जाती धर्मातील लोकांशी हित संबंध,कार्यकर्त्यांची मोठी फौज,विरोधकांना मध्ये त्यांच्या नावाची असणारी दहशत ,वैयक्तिक असणारे व्यक्तिमत्त्व ,विजय चौगुले नावाचे असणारे वलय,जनतेची सध्याची असणारी मागणी.तरीसुद्धा विनाकारण विरोधाला विरोध या सर्व कारणांमुळे विजय चौगुले यांनी मौन बाळगले आहे.ते वेट अँड वॉच या भूमिकेत असून त्यांनी नव्या मुंबईतील इतर शिवसेना नेत्याना पदाधिकारी ,कार्यकर्ते ,महिला आघाडी यांना संघटना बांधण्याची एक प्रकारे संधीच दिली आहे ते कुणाच्या कार्यक्रमात ढवळाढवळ ही करत नाहीत कुणी बोलवलं तर कार्यक्रमाला जतात बँनरवर फोटो टाका नका टाकु काहीच बोलत नाही,कुणालाही संघटनेचे कार्यक्रम आयोजित करण्यास रोखले नाही ,मग पुर्वी सारखे कार्यक्रम का होत नाही , पक्षासाठी कुणी पुढे होऊन खर्च करत नाही. पक्षश्रेष्ठींनी दिलेला आदेश सगळ्यांना बंधनकारक आहे मान्य\nपक्षश्रेठी देतील तो उमेदवार विजय चौगुले ऎवजी दुसरा उमेदवार दिला तर शिवेसनेचा पराभाव निश्चितच म्हणजेच काय शिवसेना 10 वर्षे मागे जाणार नक्की.\nया सर्व गोष्टीचा संघटनेला तर नुकसान आहेच .पण इथल्या सर्व कार्यकर्त्यांची परस्थिती म्हणजे कुत्रे हाल खात नाही ,त्यांना कुणीच विचारत नाही ,फक्त नशिबी ससेहोलपट जवळ जवळ अस्थितव संपल्यात जमा त्यांनी कुणा कडे बघायचे ,त्यांना कुणाचा आधार ,मग ज्याला मार्ग मिळेल त्या मार्गाने जातात त्यांना कोण मार्गदर्शन करणार\nसध्या बीजेपी मध्ये मेघा भरती सुरू आहे जर उद्या ऐरोली, व बेलापूर ची सीट बीजेपी ला गेली तर बंड करून उमेदवारी लढवण्याची धमक दाखवुन अन्याविरुद्ध आवाज उठवण्याचे धाडस एकात तर आहे का कारण हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुखांनी आपल्या भाषणात सतत ठामपणे सांगितले अन्याय होत असेल न्याय मिळत नसेल तर गधारी करण्या पेक्ष्या बंड करून न्याय मिळावा . अस तुकाराम काते जे सध्या आमदार आहेत त्यांनी केले होते धाडस\nजे इच्छुक आहे ते करतील का हे धाडस.की गुपचुप पक्ष श्रेष्ठींनी दिलेला आदेश स्थिरस्तावर मानुन\nएकेकाळच्या विरोधकांचा झेंडा खांद्यावर घेऊन फिरतील .\nतेंव्हा कुठे जाईल एकमेकांचा विरोध एकमताने,एकसंघाने राहिले असते तर हक्काची सीट सोडण्याची वेळ आली नसती ,ही नामुसकी पत्कारावी लागली नसती .थोडक्यात काय एकातएक नाही बापात लेक नाही\nबेलापुर ऐरोली या दोनी जागा मागण्यांसाठी 10 दिवसांनी आचारसंहिता जाहीर होण्याची वेळ आली तेंव्हा मोजकया लो��ांची बैठक घेऊन सर्व नगरसेवक राजीनामा देणार असा पक्ष श्रेष्ठीवर दबाव आणण्यासाठी प्रयत्न करता ,निर्णय घेता शिवसेनेचे सर्व नगरसेवक पदाचा राजीनामा देणार ,काय सर्व नगरसेवक म्हणजे संपुर्ण नवी मुंबई शिवसेना असे गृहीत धरले आहे का शिवसैनिकांना एखादा मेळावा घेऊन विचार विनिमय करावा असे वाटले नाही ,शिवसैनिक काय फक्त झेंडे पथाके ,लावणे बँनेर लावणे घोषणा देणे शिवसैनिकांची किंमत काय बाळासाहेब ठाकरे म्हणायचे माझा शिवसैनिक माझा प्राण आहे ,माझ्यासाठी सर्व श्रेष्ठ आहे,संघटनेत सगळ्यात मोठे शिवसैनक पण सध्याच्या काळात त्यांची परिस्थिती न घर का ना घाट का नवीन पदाधिकारी झालेत यांना त्याचे काय सोयर सुतक नाही\nज्या विजय चौगुले साहेबांकडे कार्यकर्ते ,शिवसैनिक आशेने बघत होते त्यांची अवस्था नवी मुंबईतील नेत्यांनी अशी करून ठेवली त्यांना कुठेच लक्ष घालु देत नाही पदाधिकारी निवडताना, विचारात घेतले नाही, कुठेच लक्ष घालु दिले नाही .त्यांनी स्वतः पुढाकार घेतला तर डावळण्याचा प्रयत्न झाला प्रत्येक वेळेला राजकारण,तक्रार काय करावं त्या माणसांनी तरी आपलेच होट आपलेच दात असे झाले आहे. विज चौगुले वडार समाज समन्वय समितीचे अध्यक्ष (राज्यमंत्री) झाल्यापासुन तर त्यांच्या कडे बघण्याचा दृष्टिकोनच नवी मुंबई नेत्यांचा बदलला त्यामुळे त्यांनी स्वतःचा योगेवेळी योग्य निर्णय घेतील. त्याला सर्वस्वी जबाबदार नवी मुंबईतील नेते आहेत. पण शिवसैनिकांना विश्वास आहे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख चे स्वप्न साकार करण्यासाठी आदरणीय उध्दव साहेब जो निर्णय घेतील ते मान्य करतील\nआत्ता सर्व सामान्य कार्यकर्ते ,शिवसैनिक यांना विजय चौगुले शिवाय दुसरा कुणी वाली नाही.\nTags # पंढरपूर # महाराष्ट्र # राजकीय\nBy Mahadev Dhotre येथे ऑक्टोबर १२, २०१९\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: पंढरपूर, महाराष्ट्र, राजकीय\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nनागेश भोसलेंची जबाबदारी परिचारकांवर तर सिध्देश्वर आवताडेंची मोहिते- पाटलांवर\nमंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक अर्ज माघारी घेण्यासाठी ३ एप्रिल शेवटची मुदत आहे. त्यानंतर खरे चित्र स्पष्ट होणार असलेतरी भ...\nभाजपचे समाधान आवताडे यांचे वार्षिक उत्पन्न ५ कोटी, राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांचे वार्षिक उत्पन्न १३ लाख तर अपक्ष उमेदवार शैला गोडसे १ कोटी ३० लाख शपथपत्रात नमुद\nमंगळवेढा(प्रतिनिधी)पंढरपूर -मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरताना सर्व उमेदवारांनी शपथपत्र सादर केले आहेत. यामध्ये भाजपाचे उ...\nमहाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना टोल माफी;केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची घोषणा\nमुंबई(विशेष प्रतिनिधी) राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणांतर्गत उभारण्यात आलेल्या टोलनाक्यांवर महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना टोलमाफी, त्...\nमंगळवेढा तालुक्यातील बठाण,तामदर्डी, सिद्धापूर,तांडोर या ठिकाणीच्या वाळू घाटांचे लिलाव होण्याची शक्यता येत्या आठ दिवसात पर्यावरण विभागाची मंजुरी मिळणार\nसोलापूर(प्रतिनिधी ) सोलापूर जिल्ह्यातील नऊ वाळू ठिकाणांचा लिलाव होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने पर्यावरण मंत...\nराष्ट्रवादीकडुन जयश्री भालके यांचे तर भाजपाकडुन साधना भोसले जवळपास निश्चित\nमंगळवेढा(प्रतिनिधी )राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणू...\nआरोग्य टेक्नॉलजी पंढरपूर मंगळवेढा महाराष्ट्र राजकीय शेती विषयक सोलापूर\nआपले बरेच प्रश्न आणि समस्या चर्चेतून सुटू शकतात. जर संवाद झाला तर प्रश्न आणि समस्या ह्या उद्भवणारच नाहीत. त्यासाठी चांगल्या लोकांचे विचार, प्रयत्न , मेहनत हे समाजापुढे योग्य रीतीने मांडावे लागतील. सध्या असलेले डिजिटल मीडिया , प्रिंट मीडिया आणि टीव्ही मीडिया बर्‍यापैकी आर्थिक गणिते जुळवताना याचे भान ठेवताना दिसत नाहीत.\nपरंतु संवाद न्यूज हे पुर्णपणे डिजिटली चालणारे पोर्टल असल्यामुळे आम्ही कोणत्याही प्रकारच्या जाहिराती आणि जबरदस्तीच्या शुभेच्छा मागणार नाही त्यामुळे कोणताही आर्थिक मोबदला मागितला जाणार नाही.\nआपल्या कार्यक्रमाची माहिती ,फोटो आपण ईमेल , व्हाट्सअप् वर पाठवावी\nचला सामाजिक संवाद घडवण्यासाठी एक पाऊल आपण उचलूया.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://digitaldiwali2016.com/2016/10/26/%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A4%82/", "date_download": "2021-07-30T08:45:56Z", "digest": "sha1:YTGJE7RWACBYWAUOLJ56HBIVZR554G56", "length": 4824, "nlines": 83, "source_domain": "digitaldiwali2016.com", "title": "बलुतं – डिजिटल दिवाळी २०१६", "raw_content": "\nदलित आत्मकथनं हा मराठी साहित्यात��ा एक ठेवा आहे. दया पवार यांच्या ‘बलुतं’ पुस्तकाने दलित आत्मचरित्राचा पाया घातला. ‘बलुतं’ने दलितांचं जे जगणं व्यक्त झालं त्याने मराठी वाचक हादरून गेले. त्यानंतर आलेल्या आत्मकथनांमुळे दलितांचा जीवनसंघर्ष व्यापकपणे सर्वांसमोर आला.\nया पुस्तकातला दलित खाद्यसंस्कृतीचं आकलन करून देणारा भाग वाचला आहे कौशल इनामदार यांनी.\nसंगीतकार-गायक. मराठीच्या संवर्धनासाठी काम करणारे शिलेदार.\nAbhivachanअभिवाचनऑनलाइन दिवाळी अंकऑनलाइन मराठी अंकजागतिक खाद्यसंस्कृतीजागतिक खाद्यसंस्कृती विशेषांकडिजिटल कट्टाडिजिटल दिवाळी अंकडिजिटल दिवाळी २०१६दया पवारबलुतं अभिवाचनमराठी अभिवाचनमराठी खाद्यसंस्कृतीमराठी दिवाळी अंकBalutaDaya PawarDigital Diwali 2016Digital KattaMarathi AbhivachanMarathi Diwali AnkMarathi Diwali IssueMarathi Food Culture IssueOnline Diwali AnkOnline diwali issueOnline Diwali Magazine\nकॅनडातल्या आईस वाईन November 9, 2016\nआखाती देशांतले गोड पदार्थ November 9, 2016\nछेनापोडं आणि दहीबरा November 7, 2016\nकॉर्न आणि मिरचीचं जन्मस्थान – मेक्सिको November 7, 2016\nडेन काऊंटी फार्मर्स मार्केट, यूएसए November 5, 2016\nजॉर्जिया आणि दुबई स्पाइस सूक November 5, 2016\nकाही युरोपिय पदार्थ November 5, 2016\nमासे, तांदूळ आणि नारळ – केरळ November 2, 2016\nलोप पावत चाललेली खाद्यसंस्कृती – हिमाचल प्रदेश October 31, 2016\nDr.Revati Garge on सिंधु ते ब्रह्मपुत्र – ख…\nअशोक नायगावकर on शहर आणि खाद्यसंस्कृती –…\narun tingote on गुटेन आपेटिट – जर्मनी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-BSP-infog-5-ways-to-become-a-millionaire-while-working-for-someone-else-5725236-PHO.html", "date_download": "2021-07-30T08:08:22Z", "digest": "sha1:JRUYN6CGC65XBBLZD2T4A5SPYK3UEDTK", "length": 3211, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "5 ways to become a millionaire while working for someone else | तुम्हीही होऊ शकता करोडपती, या आहेत श्रीमंत होण्याच्या 5 टिप्स - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nतुम्हीही होऊ शकता करोडपती, या आहेत श्रीमंत होण्याच्या 5 टिप्स\nनवी दिल्ली - आयुष्यात प्रत्येकाला करोडपती व्हायचे आहे. मात्र, प्रत्येजकण करोडपती होऊ शकत नाही. कारण, ते आयुष्यभर दुसऱ्यांसाठी काम करतात. दुसऱ्यांसाठी काम करतांनाही तुम्ही करोडपती होऊ शकता. त्यासाठी आहेत या 5 टिप्स. या टिप्स वापरून तुमचा करोडपती होण्याचा मार्ग नक्कीच मोकळा होईल.\nसाईड बिझनेस सुरु करा\nऑफिस संपल्यानंतर तुम्ही उरलेल्या वेळता साईड बिझनेस सुरु करून एक्स्ट्रा इनकम कमावू शकता. इंटरनेटच्या या दुनियेत तुमच्याकडे ��संख्य पर्याय उपलब्ध आहेत. तुम्हाला जी फिल्ड आवडते त्याच फिल्डमध्ये तुम्ही बिझनेस सुरु करू शकता. त्यामुळे नोकरीशिवाय साईड बिझनेसमधून उत्पन्न सुरु होईल. त्यामुळे आर्थिक स्थैर्य येण्यास मदत होईल.\nपुढील स्लाईडवर वाचा - ही आहे दुसरी पद्धत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-features-on-no-rain-maha-3495811.html", "date_download": "2021-07-30T07:48:48Z", "digest": "sha1:B2N3ZBJBISFMQF4GR5CYBJRAQ3IS4W32", "length": 16284, "nlines": 44, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "features on no rain maha | नेमेचि यावा असा दुष्काळ - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनेमेचि यावा असा दुष्काळ\nराज्यातील दुष्काळी परिस्थितीला बहुतांशी पाऊस जबाबदार असला तरी त्यापेक्षाही जास्त जबाबदार लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ सनदी अधिकारी असल्याचे नाकारता येणार नाही. राज्याला वारंवार वाकुल्या दाखवणारा आणि शेतकºयांच्या आणि नागरिकांच्या डोळ्यात पाणी आणणारा दुष्काळ निसर्गनिर्मित असण्यापेक्षा तो मानवनिर्मितच अधिक असण्याची शक्यता आपण नाकारू शकणार नाही.\nजुलै महिन्याच्या मध्यावर आपण पोहोचलो आहोत. मात्र, राज्यातील दुष्काळी परिस्थिती अजूनही आटोक्यात नाही. एकीकडे मंत्रालयात लागलेल्या आगीत प्रशासकीय शहाणपणाची राखरांगोळी झालेली असताना राज्यातील जनता अजूनही दुष्काळाच्या झळा सहन करते आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थितीला बहुतांशी पाऊस जबाबदार असला तरी त्यापेक्षाही जास्त जबाबदार लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ सनदी अधिकारी असल्याचे नाकारता येणार नाही. राज्याला वारंवार वाकुल्या दाखवणारा आणि शेतकºयांच्या आणि नागरिकांच्या डोळ्यात पाणी आणणारा दुष्काळ निसर्गनिर्मित असण्यापेक्षा तो मानवनिर्मितच अधिक असण्याची शक्यता आपण नाकारू शकणार नाही. राज्यात यंदा पडलेल्या दुष्काळाने सरकारी भाषेत सांगायचे तर टंचाईसदृश परिस्थितीने 1972 च्या दुष्काळाची आठवण जागी झाल्याचे जाणते सांगतात. फरक इतकाच की, 1972 मध्ये माणसांना पिण्याचे पाणीही मिळत नव्हते. रोजगार नव्हता की खायला धान्य नव्हते. यंदा केवळ पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने दुष्काळाची तेवढी तीव्रता नसल्याचे पाणीपुरवठामंत्री लक्ष्मणराव ढोबळे सांगतात. दोन दुष्काळांची तुलना करताना या दोन दुष्काळांच्या मध्ये वाहून गेलेल्या चाळीस वर्षांच्या कालखंडात दुष्काळाला पायबंद घालणाºया किती उपाययोजना करण्यात आपण यशस्वी ठरलो याबाबत मात्र लोकप्रतिनिधी सोयीस्कररीत्या बोलत नाहीत. नव्हे, हा दुष्काळ म्हणजे गेल्या चाळीस वर्षांत राजकारण्यांच्या नियोजनशून्यतेचे फलित आहे याबाबत बोलायला कुणीही तयार नाही. दरवर्षी पाऊस आला की, ‘नेमेचि येतो पावसाळा’ हा शाळा-महाविद्यालयातल्या निबंधांचा जसा विषय असतो तसाच ‘नेमेचि यावा दुष्काळ’ याची जणू सरकारने तजवीज करून ठेवली आहे. गेल्या चाळीस वर्षांत दुष्काळाची तीव्रता सर्वात जास्त कोणत्या भागात जाणवते याची कल्पना सरकारला आली नाही असे म्हणावे का सांगली आणि सातारा जिल्ह्यातील खटाव, माण, जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, तसेच सोलापूर आणि मराठवाडा, विदर्भातील कोणत्या तालुक्यांत दरवर्षी पाऊस दडी मारतो हे सरकार आणि प्रशासनाला ठाऊक नाही का सांगली आणि सातारा जिल्ह्यातील खटाव, माण, जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, तसेच सोलापूर आणि मराठवाडा, विदर्भातील कोणत्या तालुक्यांत दरवर्षी पाऊस दडी मारतो हे सरकार आणि प्रशासनाला ठाऊक नाही का या काळात किती मुख्यमंत्री या भागातील झाले आणि ते किती काळ पदावर होते याचा विचार केला तर हा दुष्काळ कायमस्वरूपी निवारण्यापेक्षा त्याचेच राजकारण करणे सोपे असल्याचे या मंडळींनी दाखवून दिले आहे. सध्या राज्यातील अस्तित्वात असलेल्या धरणांमध्ये केवळ नऊ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी 26 टक्क्यांवर असलेला हा साठा आता राखीव साठाही ओलांडून पुढे गेला आहे. त्यामुळे पावसाची अवकृपा आणखी काही दिवस राहिली तर राज्याला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र, दुष्काळ कायमस्वरूपी संपुष्टात यावा यासाठी राज्यातील किती भागात पाणी साठवणुकीच्या किती योजना तत्परतेने करण्यात आल्या याकडे लक्ष दिले तर त्याची जाणीव आपल्याला होते. वानगीदाखल सांगली जिल्ह्यातील ताकारी म्हैसाळ आणि टेंभू प्रकल्पांची चर्चा करता येईल. या धरणांचा या भागातील जनतेला लगेचच फायदा होईल, याची जाणीव असतानाही या योजना वीस ते पंचवीस वर्षे रेंगाळत राहिल्या. हे दुष्काळाला जाणीवपूर्वक दिलेले आमंत्रण नव्हे काय या काळात किती मुख्यमंत्री या भागातील झाले आणि ते किती काळ पदावर होते याचा विचार केला तर हा दुष्काळ कायमस्वरूपी निवारण्यापेक्षा त्याचेच राजकारण करणे सोपे असल्याचे य�� मंडळींनी दाखवून दिले आहे. सध्या राज्यातील अस्तित्वात असलेल्या धरणांमध्ये केवळ नऊ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी 26 टक्क्यांवर असलेला हा साठा आता राखीव साठाही ओलांडून पुढे गेला आहे. त्यामुळे पावसाची अवकृपा आणखी काही दिवस राहिली तर राज्याला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र, दुष्काळ कायमस्वरूपी संपुष्टात यावा यासाठी राज्यातील किती भागात पाणी साठवणुकीच्या किती योजना तत्परतेने करण्यात आल्या याकडे लक्ष दिले तर त्याची जाणीव आपल्याला होते. वानगीदाखल सांगली जिल्ह्यातील ताकारी म्हैसाळ आणि टेंभू प्रकल्पांची चर्चा करता येईल. या धरणांचा या भागातील जनतेला लगेचच फायदा होईल, याची जाणीव असतानाही या योजना वीस ते पंचवीस वर्षे रेंगाळत राहिल्या. हे दुष्काळाला जाणीवपूर्वक दिलेले आमंत्रण नव्हे काय मात्र, दुष्काळाच्या नावाने हाकाटी करीत जास्तीत जास्त पैसा आपल्या भागात न्यायचा त्याचा विनियोग योग्य कारणासाठी न करता तो पैसा अन्यत्र वळवायचा पुन्हा नव्याने त्याच कारणासाठी पैसा मागायला लोकप्रतिनिधी तयार. या असल्या मानसिकतेतून दुष्काळ निवारण कधीतरी होणे शक्य आहे का. शंभर वर्षांपूर्वी छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी धरणाची उभारणी करून पाण्याचे नियोजन आणि वास्तुकलेचा उत्तम नमुना या राज्यात सादर केला. गेल्या पन्नास वर्षांत राज्य सरकारने आपल्या नमुनेदारपणाचे दर्शन घडवले आहे. कर्नाटकने अलामट्टी धरणाची उंची वाढवली म्हणून सातत्याने ओरड करणाºया राज्य सरकारला आपल्या वाट्याचे कृष्णेचे पाणी विहित मुदतीत अडवता आले नाही, यापेक्षा मोठे दुर्दैव कोणते. याच नावाखाली सुरू केलेल्या कृष्णा खोºयातील कामांची अवस्था आज काय आहे त्यासाठी वेगळा मंत्री निर्माण केला म्हणजे कामे पूर्ण होतील, असाच समज सरकारचा असल्याचे दिसते. पाण्याचे सुनियोजन करून राज्यात लघुपाटबंधारे योजना राबवून दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी दीर्घकालीन उपापययोजनांची गरज आहे त्यादृष्टीने प्रयत्न करण्याऐवजी तत्कालिक मलमपट्टी करतानाच सरकार दिसते. याचे कारण म्हणजे दुष्काळाचे राजकारण आणि आपल्या पदरात फायदा पाडून घेणे हे समीकरण झाल्याने काही लोकांसाठी हा सुकाळ असल्याचेच सिद्ध होते. यात स्थानिक राजकारण्यांच्���ा मदतीने लुटालुटीचे कार्यक्रम सुरू होतात. पिके जळालेल्या शेतकºयांच्या आणेवारीपासून याची सुरुवात होेते. इंग्रजांनी नेमून दिलेल्या आणेवारी पद्धतीचाच अवलंब आजही होत असल्याने पैसेवारी काढण्याचाच खेळ होेतो. अल्पभूधारक शेतकºयांना या राज्यात तसे कोणीच वाली नसल्याने त्यांच्या शेतात ही पैसेवारी लागूच होत नाही. धनिकांची मात्र सर्वच पिके जळून गेल्याचे प्रत्येक दुष्काळात पाहायला मिळते. पैसेवारीचीही पद्धत बदलण्यासाठी राज्यातील सर्वच लोकांनी सातत्याने आग्रह धरला असतानाही सरकार त्याला भीक घालत नसल्याचे पाहायला मिळते. दुष्काळातील तातडीच्या उपाययोजना म्हणचे चारापाण्याची सोय. चारा छावण्यांना पुरवल्या जाणाºया निकृष्ट दर्जाच्या चाºयाचे कंत्राट स्थानिक लोकप्रतिनिधीच्या नातेवाइकाला हमखास मिळते. छावणीत चारा पोहोचला नाही आणि त्यात ओल्या चाºयाचा समावेश नसला तरी पैशाचा सुकाळ असतो. कारण दुष्काळात पैसा कमी पडू दिला जाणार नाही हे सरकारचे स्थायी आदेश असतात. दुष्काळाच्या नावाखाली आपल्या हितसंंबंधातील पाणीपुरवठा योजनांची थकीत बिले माफ करून त्या पुन्हा सुरू करण्याच्या सूचना सहज देता येतात. पाणीपुरवठ्याच्या योजना मार्गी लावता येतात. त्यावरील खर्चाला मान्यता देण्यासाठी फारशी खळखळ होत नाही आणि वेळेची गरज दाखवून कितीही बिले मंजूर करता येतात. पाण्याचे दुर्भिक्ष टाळण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा करावाच लागतो. मात्र, त्याची मोजदाद करणाºया यंत्रणेला हाताशी धरून किती घागरीत पाणी गेले यापेक्षा कागदावर अ‍ॅँकरच्या किती फेºया झाल्या यावरून पाणीपुरवठा मोजला जातो. त्यामुळे आपसूकच पाणीमाफिया पर्यायाने दुष्काळमाफियांची या काळात चलती असते. इतके सर्व भव्य दिव्य दुष्काळाने होणार असेल तर कुणी का म्हणू नये ‘नेमेचि यावा दुष्काळ.’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VID-AKO-akola-st-depot-start-akola-pune-new-bus-4424814-NOR.html", "date_download": "2021-07-30T08:06:47Z", "digest": "sha1:GXUKQPB56P3KI4EWSBQCH45YEXGLKPR2", "length": 4353, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "akola st depot start akola pune new bus | परिवहन महामंडळाची प्रवाशांना दिवाळी भेट - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपरिवहन महामंडळाची प्रवाशांना दिवाळी भेट\nअकोला- राज्य परिवहन मंडळाच्या अकोला आगाराने प्रवाशांना दिवाळी भेट म्हणून अकोला-पुणे, अशी विशेष बस सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सोमवारी सायंकाळी आगार व्यवस्थापक ए. एम. शेंडे यांच्या हस्ते या जादा बसेसच्या सुविधेचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी या उपक्रमाचे प्रमुख जी. एम. अभ्यंकर प्रामुख्याने उपस्थित होते.\nखासगी बसेसधारकांकडून होणारी प्रवाशांची लूट टाळण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक पी. पी. भुसारी यांच्या संकल्पनेतून पुण्यासाठी जादा बसेस सोडण्याची सुविधा सुरू करण्याचे ठरले. त्यानुसार हा उपक्रम सुरू करण्यात आला. याप्रसंगी सहायक वाहतूक अधिकारी सुभाष भिवटे, वाहतूक नियंत्रक बी. एम. गिरी, करुण सिरसाठ यांच्यासह परिवहन मंडळाचे अधिकारी, कर्मचार्‍यांसह प्रवासी उपस्थित होते.\nअकोला-पुणे या मार्गावर दिवाळीनिमित्त 4 ते 13 नोव्हेंबरदरम्यान, एकूण 45 बसेस जादा सोडण्यात येत आहेत. सायंकाळी 6 ते रात्री 12 वाजेदरम्यान या बसेस पुण्यासाठी वेगवेगळ्या वेळेत रवाना होत आहेत. प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आगार व्यवस्थापक ए. एम. शेंडे यांनी केले आहे.\nअकोला-पुणे प्रवासासाठी 554 रुपये भाडे आकारण्यात येत आहे. आरक्षणावर अतिरिक्त भार म्हणून चार रुपये, असे एकूण 559 रुपये भाडे आहे. खासगी बसेसपेक्षा या भाड्याची रक्कम अर्धी आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-SOTH-india-reached-in-semi-final-of-kabaddi-world-cup-5442138-NOR.html", "date_download": "2021-07-30T08:44:00Z", "digest": "sha1:2JPZCYYU33JRPGAHG3OXX43WSNQJMFMM", "length": 3410, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "India Reached in Semi Final of Kabaddi world Cup | विश्वचषक कबड्डी : इंग्लंडचा धुव्वा; भारत उपांत्य फेरीत, ६९-१८ ने विजय - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nविश्वचषक कबड्डी : इंग्लंडचा धुव्वा; भारत उपांत्य फेरीत, ६९-१८ ने विजय\nअहमदाबाद - दाेन वेळच्या चॅम्पियन भारतीय संघाने मंगळवारी विश्वचषक कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. यजमान संघाने उपांत्यपूर्व सामन्यात इंग्लंडचा धुव्वा उडवला. भारताने ६९-१८ अशा फरकाने शानदार विजय संपादन केला.\nप्रदीप नारवाल (१३ गुण) अाणि अजय ठाकूर (११) यांच्या सुरेख कामगिरीच्या बळावर भारताने सामना जिंकला. याशिवाय संघाच्या विजयात सुरजित (६) अाणि संदीप नारवाल (७) यांनीही माेलाचे याेगदान दिले. यासह भारताला अाव्हान कायम ठेवताना अंतिम चारमधील अापला प्रवेश निश्चित करता अाला. इंग्लंडकडून साेमेश्वर कालियाने ७ गुणांची कमाई केली. मात्र, त्याला पराभव टाळता अाला नाही. भारताने दमदार सुरुवात करताना अाघाडी घेतली.\nकेनियाने रंगतदार सामन्यात अमेरिकेवर मात केली. या टीमने ७४-१९ अशा फरकाने एकतर्फी विजय मिळवला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.filmibhonga.com/mumbawood/awesome-director-giving-a-dream-sketch/", "date_download": "2021-07-30T08:24:43Z", "digest": "sha1:FSWRXP5L4CPQ6JSUGHDGRCUTOHOJXALV", "length": 11625, "nlines": 46, "source_domain": "marathi.filmibhonga.com", "title": "स्वप्नमय कलाकृती देणारी अप्रतिम दिग्दर्शिका | FilmiBhonga Marathi", "raw_content": "\nस्वप्नमय कलाकृती देणारी अप्रतिम दिग्दर्शिका\nस्वप्नमय कलाकृती देणारी अप्रतिम दिग्दर्शिका\nमराठी चित्रपटसृष्टीत आता केवळ पुरुषांची मक्तेदारी राहिली नसून अनेक स्त्री दिग्दर्शिकासुद्धा पुढे आल्या आहेत. दादासाहेब फाळके यांनी जेव्हा चित्रपटनिर्मितीची सुरुवात केली त्यावेळी त्यांनी चित्रपटनिर्मितीची कला त्यांच्या पत्नीससुद्धा शिकवली होती. चित्रपट निर्मितीच्या प्रक्रियेत पुरुषांबरोबर स्त्रियांनीदेखील काम करावे अशी त्यांची इच्छा होती. हि त्यांची इच्छा कालांतराने पूर्ण झाली ज्यावेळी स्त्रियांनी चित्रपट निर्मितीक्षेत्रात पावूल ठेवले. आज आपण अशाच एका स्त्री दिग्दर्शिकेविषयी जाणून घेणार आहोत. टीव्ही मालिकांच्या क्षेत्रात नावारुपाला आल्यानंतर ज्यांनी मराठी चित्रपट दिग्दर्शनाची धुरा हाती घेतली आणि ती यशस्वीरित्या पार पाडली. स्वप्ना वाघमारे जोशी हे नाव टीव्ही हिंदी आणि मराठी मालिका विश्वात खूप प्रसिद्ध आहे.\nREAD ALSO : ‘मुळशी पॅटर्न’ – समृद्ध करणारा अनुभव – क्षितीश दाते\nस्वप्ना यांनी दमादम या मराठी चित्रपटाने मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण केले. या चित्रपटाने अपेक्षेपेक्षा खूप कमी यश मिळवले. त्याची काही इतकी चर्चा झाली नाही पण त्यानंतर आलेला ‘मितवा’ हा चित्रपट खूप गाजला. त्या चित्रपटाने स्वप्ना वाघमारे जोशी यांचे नाव यशाच्या शिखरावर नेवून पोहचवले. या चित्रपटाचे प्रमुख कलाकार होते स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहेरे, सोनाली कुलकर्णी. या चित्रपटाच्या भरघोस यशानंतर त्या घेऊन आल्या फुगे हा मराठी चित्रपट. या चित्रपटाचे कथानक थोडे हटके होते. हा चित्रपट विनोदी वळणाने पुढे जाणारा चित्रपट होता. पुढे गूढ आणि रहस्यमयी चित्रपट त्��ांनी दिला आणि तो म्हणजे ‘लाल इश्क़’. एका रहस्यमयी खुनाच्याभोवती फिरणारे कथानक व नेमका खुनी कोण हि उत्सुकता वाढवणारा हा चित्रपट. चित्रपटाचा बाज हा जरा वेगळा होता पण दिग्दर्शिका प्रेक्षकांची उत्स्तुकता ताणून धरण्यात यशस्वी झाल्या.\n२०१८ हे वर्ष त्यांच्य्साठी खूपच भाग्यादायी असावे कारण त्यांनी ह्या वर्षी ‘सविता दामोदर परांजपे’ या मराठी नाटकावर आधारित चित्रपट ‘सविता दामोदर परांजपे’ हा चित्रपट दिग्दर्शित केला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसदप मिळाला. या चित्रपटातून जेष्ठ दिवंगत अभिनेते मधुकर तोरडमल यांच्या मुलीने म्हणजे तृप्ती तोरडमल हिने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटानंतर त्या घेवून येते आहेत नवीन मराठी चित्रपट ‘माधुरी’ या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे सोनाली कुलकर्णी आणि पहिल्यांदाच सोनाली कुलकर्णीबरोबर शरद केळकर अभिनय करत आहे. या दोघांची खास केमिस्ट्री या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. अजून एक महत्वाची बाब म्हणजे या चित्रपटात त्यांची कन्या संहिता जोशी ही मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. आई दिग्दर्शिका आणि मुलगी अभिनेत्री असे हे मराठी चित्रपटसृष्टीत कदाचित पहिल्यांदाच पाहायला मिळत असावे.\nस्वप्ना वाघमारे जोशी तुम्हाला तुमच्या आगामी माधुरी या चित्रपटासाठी फिल्मिभोंगा मराठीकडून खूप खूप शुभेच्छा…\nअमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष\nअमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...\nवैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील\n'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...\n‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण\nपळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...\n‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी\nमला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ). 'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...\nपळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री\nपळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-honor-kiling-hit-immersed-in-the-tank-then-threw-the-bodies-in-the-canal-5053572-NOR.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-07-30T08:32:10Z", "digest": "sha1:6I3GUFDRKM4FOGCIYHVAJYTR7LLQEPO2", "length": 5601, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Honor Kiling: Hit Immersed In The Tank, Then Threw The Bodies In The Canal | HONOUR KILLING: सासर-माहेरच्या नातेवाइकांनी केली प्रेमीयुगुलाची हत्या - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nHONOUR KILLING: सासर-माहेरच्या नातेवाइकांनी केली प्रेमीयुगुलाची हत्या\nपानीपत/फतेहाबाद- हरियाणातील फतेहाबादमध्ये ऑनर किलिंगची घटना उघडकीस आली आहे. 32 वर्षीय विवाहीत महिला आणि तिचा 22 वर्षीय प्रियकराची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मृत महिलेच्या सासर आणि माहेरच्या नातेवाइकांनी हे दुहेरी हत्याकांड केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दोन्ही कुटुंबियांनी प्रेमीयुगुलाची पाण्याच्या टाकीत बुडवून निर्घृण हत्या केली. एवढेच नव्हे तर दोघांचे मृतदेह एका कालव्यात फेकून दिले.\nप्रेमीयुगुल करणार होते विवाह\nफतेहाबादमधील जांडला कला गावात ही घटना घटली आहे. मृत युवकाचे नाव विश्वजीत असून त्याचे गावातील एक विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध होते. प्रेमीयुगुल 11 जुलैला विवाह करणार असल्याची माहिती मिळाली आहे. दोघे मे महिन्यात गावातून पळून गेले होते. महिलेच्या सासरच्या मंडळीने विश्वजितविरुद��ध पोलिसांत तक्रार दाखल केली होती. महिलेला त्याने पळवून नेल्याचे तक्रारीत म्हटले होते.\nदुसरीकडे, विश्वज‍ितच्या आईनेही तो बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात दाखल केली होती. याप्रकरणी पोलिसांनी मंगळवारी पाच जणांना ताब्यात घेतले. प्रेमयुगुल हैदराबादला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी 2 जून, 2015ला दोघांना हैदराबाद येथून ताब्यात घेतले. परंतु, महिला सासरी जाण्यास तयार नव्हती. त‍िला विश्वजितसोबत विवाह करायचा होता. आपण स्वखुशीने विश्वजितसोबत आल्याचाही जबाब तिने कोर्टात दिला. यामुळे कोर्टने महिलेला करनाल येथील नारी निकेतनमध्ये पाठवले. परंतु महिला नारी निकेतन मधून आणि विश्वचित गावातून अचानक गायब झाले. पोलिसांनी पुन्हा दोघांचा शोध घेतला. परंतु दोघे सापडले नाही. याप्रकरणी महिलेचे सासरचे आणि माहेरच्या नातेवाइकांना चौकशीसाठी बोलवते. पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला.\nपुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, संबंधित फोटो...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%B5-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D/", "date_download": "2021-07-30T08:43:29Z", "digest": "sha1:NY53A2B2WIZZCHMTZQ3YYSLJD5HYEKFA", "length": 5526, "nlines": 102, "source_domain": "ejanshakti.com", "title": "केशव मित्रमंडळातर्फे रक्तदान शिबीर | Janshakti Newspaper", "raw_content": "\nकेशव मित्रमंडळातर्फे रक्तदान शिबीर\nकेशव मित्रमंडळातर्फे रक्तदान शिबीर\nजळगाव – शिव कॉलनीमधील केशव मित्र मंडळातर्फे नुकतेच रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी 32 जणांनी रक्तदान केले. या उपक्रमासाठी माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढीचे सहकार्य लाभले.\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nशिबीरप्रसंगी प्रा. नितीन बारी, आनंद साळी, अनिल पाटील, राजू देवगावकर, नितीन पिले, संजय जाधव, मनीष सातपुते, शैलेश बारी, प्रशांत महाजन, मनोज सावंत, यश सोनार, श्रीकृष्ण बारी, अमित महाबळ, सुनीत बारी, अथर्व साळी, रवि सोनवणे आदी उपस्थित होते. भाजपाचे पदाधिकारी दीपक सूर्यवंशी यांच्याहस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.\nलोको पायलटसह गार्डच्या आरोग्याची काळजी\nयावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात उद्या शोकसभा\nपूरग्रस्त भागांचा दौ��ा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले आमने-सामने; त्यानंतर घडलं असं…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या सात दुचाकी जप्त\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\n‘समजू नका ढगा हे साधेसुधे बियाणे’ गझलेने महाराष्ट्रभर…\nऑलिम्पिकमध्ये भारताचं आणखी एक पदक निश्चित\nखरचं मोदी विरुध्द देश अशी निवडणूक होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%A6-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%80/", "date_download": "2021-07-30T08:10:23Z", "digest": "sha1:PICUDEITZI62TKBAGUS4OVIGEKESP3BZ", "length": 6162, "nlines": 103, "source_domain": "ejanshakti.com", "title": "विधान परिषद उपसभापतीपदी पुन्हा नीलम गोऱ्हे यांची नियुक्ती | Janshakti Newspaper", "raw_content": "\nविधान परिषद उपसभापतीपदी पुन्हा नीलम गोऱ्हे यांची नियुक्ती\nविधान परिषद उपसभापतीपदी पुन्हा नीलम गोऱ्हे यांची नियुक्ती\nमुंबई: विधान परिषद उपसभापती पदाची निवडणूक आज मंगळवारी विधिमंडळ अधिवेशनात झाली. यात महाविकास आघाडीकडून आमदार नीलम गोऱ्हे यांच्या नावाचा प्रस्ताव दाखल केला. या प्रस्तावाला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अनुमोदन दिले. प्रस्ताव मंजूर करण्यात येऊन शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांची पुन्हा एकमताने बिनविरोध निवड झाली. आमदार डॉ.नीलम गोऱ्हे या युती सरकारच्या काळात देखील उपसभापती होत्या. त्यांनाच पुन्हा संधी देण्यात आली.\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nभाजपने मात्र या निवडीवर आक्षेप घेतला आहे. भाजपकडून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. कोरोनामुळे भाजपचे अनेक सदस्य सभागृहात हजर राहू शकत नाही, त्यामुळे मतदानाच्या अधिकारापासून ते वंचित राहिले असल्याने त्यांनी याचिका दाखल केली आहे.\nमोठी घोषणा: वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेचा ७०-३० फॉर्म्युला रद्द\nराज्य सरकारला विकासापेक्षा बदल्यांमध्ये अधिक रस; फडणवीसांचे घणाघाती\nअट्ट�� दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या सात दुचाकी जप्त\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\n‘समजू नका ढगा हे साधेसुधे बियाणे’ गझलेने महाराष्ट्रभर…\nऑलिम्पिकमध्ये भारताचं आणखी एक पदक निश्चित\nखरचं मोदी विरुध्द देश अशी निवडणूक होणार\nमुंबईत राष्ट्रवादीच्या बैठकीत शिवसेनेविषयी नाराजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%93%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%8B", "date_download": "2021-07-30T08:47:38Z", "digest": "sha1:IZ7AI7ZGCJO5F4HPAUQCAUDYFJ5VWOMT", "length": 5841, "nlines": 69, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "ओहायो - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nओहायो (इंग्लिश: Ohio) हे अमेरिकेच्या मध्य भागातील एक राज्य आहे. ओहायो हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ३४वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने सातव्या क्रमांकाचे राज्य आहे.\nटोपणनाव: द बकाय स्टेट (The Buckeye State)\nअमेरिकेच्या नकाशावर चे स्थान\nसर्वात मोठे महानगर क्लीव्हलंड महानगर, सिनसिनाटी महानगर\nक्षेत्रफळ अमेरिकेत ३४वा क्रमांक\n- एकूण १,१६,०९६ किमी²\n- रुंदी ३५५ किमी\n- लांबी ३५५ किमी\n- % पाणी ८.७\nलोकसंख्या अमेरिकेत ७वा क्रमांक\n- एकूण १,१५,३६,५०४ (२०१० सालच्या गणनेनुसार)\n- लोकसंख्या घनता ९८.९/किमी² (अमेरिकेत ९वा क्रमांक)\nसंयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश १ मार्च १८०३ (१७वा क्रमांक)\nओहायोच्या उत्तरेला ईरी सरोवर व मिशिगन, पश्चिमेला इंडियाना, दक्षिणेला केंटकी, आग्नेयेला वेस्ट व्हर्जिनिया तर पूर्वेला पेनसिल्व्हेनिया ही राज्ये आहेत. कोलंबस ही ओहायोची राजधानी असून सिनसिनाटी व क्लीव्हलंड ही दोन मोठी महानगरे आहेत.\nअमेरिकेच्या मध्य-पश्चिम भागातील औद्योगिक पट्ट्याचा ओहायो हा एक महत्त्वाचा भाग आहे. मिशिगन मधील वाहन उद्योगासाठी सुटे भाग उत्पादन करणारे अनेक कारखाने ओहायोमध्ये आहेत.\nप्रमुख शहरे व लोकसंख्यासंपादन करा\nओहायो राज्य संसद भवन\nओहायोचे प्रतिनिधीत्व करणारे २५ सेंट्सचे नाणे.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहे���:\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी ०६:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lawandmore.org.in/glossary-lawyer/what-are-the-different-types-of-law/", "date_download": "2021-07-30T07:14:47Z", "digest": "sha1:5LUQ7LQZQRVLTZJM6T5CTG3LRXKJ2THB", "length": 5871, "nlines": 89, "source_domain": "lawandmore.org.in", "title": "कायदा विविध प्रकार आहेत | Law & More B.V. | आयंडोवेन आणि ...", "raw_content": "पारिभाषिक शब्दावली वकील » कायदा विविध प्रकार आहेत\nइमिग्रेशन- आणि माइग्रेशन लॉअर\nअंतर्देशीय मालमत्ता (आयपी) कायदेशीर\nसमाजोपयोगी संस्था आणि धर्मादाय सूत्रे\nयुरोपिया आणि सीआयएस डेस्क\nफार्म आणि लाइफ सायन्स\nनेदरलँड्स डच बार असोसिएशन\nनोकरी - व्यवसायाच्या संधी\nकायदा विविध प्रकार आहेत\nअसे अनेक प्रकारचे कायदे आहेत ज्याचा अभ्यास केला जाऊ शकतो आणि त्याचा विचार केला जाऊ शकतो, परंतु सार्वजनिक कायदे आणि खाजगी कायदे त्यांना दोन मूलभूत विभागांमध्ये विभागणे बहुतेक वेळा सर्वात सोपा असते. नागरिकांचे वर्तन चांगल्याप्रकारे व्यवस्थित व नियमित करण्यासाठी शासनाने स्थापन केलेले सार्वजनिक कायदे ज्यात अनेकदा गुन्हेगारी कायदे आणि घटनात्मक कायदे यांचा समावेश असतो. खाजगी कायदे हे असेच असतात जे व्यक्तींमधील व्यवसाय आणि खाजगी करार नियमित करण्यास मदत करतात, सहसा अत्याचार कायदा आणि मालमत्ता कायद्यांसह. कायदा हे एक व्यापक तत्व आहे म्हणून कायदा कायद्याच्या पाच भागात विभागला गेला आहे; घटनात्मक कायदा, प्रशासकीय कायदा, फौजदारी कायदा, नागरी कायदा आणि आंतरराष्ट्रीय कायदा.\nटी. + एक्सएनयूएमएक्स एक्सएनएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स\nटी. + एक्सएनयूएमएक्स एक्सएनएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://raigad.gov.in/notice/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97-10/", "date_download": "2021-07-30T07:19:37Z", "digest": "sha1:Y3QPVZEGKCMLEEOHRJMIPCE6UGV7PX7F", "length": 12234, "nlines": 163, "source_domain": "raigad.gov.in", "title": "नवी मुंबई प्रकल्पांतर्गत मौजे- जासई ता – उरण नवीन भूसंपादन कलम अधिनियम 2013 चे कलम 23 क प्रमाणे अंतिम संमती निवाडे. | जिल्हा रायगड, महाराष्ट्र शासन | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nकोव्हिड-19 हॉस्पिटल बेड उपलब्धता\nकोव्हीड-19 प्रसिद्धीपत्रक / डॅशबोर्ड\nरायगड जिल्हा लस वितरण प्रसिद्धीपत्रक\nमाझे कुटुंब – माझी जबाबदारी\nमा. जिल्हाधिकारी रायगड यांचा संदेश\nमा. जिल्हाधिकारी रायगड यांचे आदेश\nउपविभागीय अधिकारी कार्यालयांकडून जारी करण्यात आलेले कंटेनमेंट झोन आदेश\nकोव्हीड-१९ संबंधित ई-शासन — ऑनलाईन सॉफ्टवेअर्स\nसी. क्यू. एम. एस.\nकोविड-19 हॉस्पिटल बेड उपलब्धता माहिती (पनवेल महानगरपालिका )\nआरोग्य सेतु अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी लिङ्क (URL)\nकोविड -19 ई-पास सुविधा\nसंपर्क, आवाहन आणि प्रेस नोट\nमहाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग\nभारत सरकार स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय संकेतस्थळ\nजन माहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी\nतहसिल आणि पोलीस ठाणे\nआपले सरकार सेवा केंद्र (सी एस सी)\nमहाराष्ट्र शासन दिनदर्शिका(ई-बुक), सार्वजनिक व स्थानिक सुट्ट्या\nडिजिटल पेमेंट – ई – दान पेटी\nश्री क्षेत्र हरिहरेश्वर येथील इ-दानपेटी बाबत नागरिकांच्या प्रतिक्रिया\nअष्टविनायक मंदिर, महड येथील इ-दानपेटी बाबत नागरिकांच्या प्रतिक्रिया\nरास्त भाव दुकानातील भीम ऍपद्वारे कॅशलेस सुविधेबाबत म्हसळा येथील नागरिकांच्या प्रतिक्रिया\nरायगड जिल्हा पर्यटन ऍप\nरायगड जिल्हा वेबसाइटवर अपलोड करण्यासाठीचे नमुना पत्र\nएसटीडी आणि पिन कोड\nइत्तर ऑनलाईन सॉफ्टवेअर प्रोजेक्ट\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (पीएम – किसान)\nजिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच\nरायगड जिल्हा पर्यटन ऍप\nरायगड पर्यटन विविधा ( फ्लिपिंग ई-बुक)\nरायगड पर्यटन विविधा पीडीएफ बुक (सुलभ अभिगम्यतेसाठी (For navigation) हायपरलिंक केलेले अनुक्रमणिका व इतर पाने)\nरायगड जिल्ह्यातील धार्मिक स्थळे\nरायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध समुद्रकिनारे\nरायगड जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण\nरायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाणे\nवेबसाईटवर माहिती होस्ट करण्यासाठीचे पत्र\nसार्वजनिक सुविधा प्रणाली (नियतन व वितरण)\nमायक्रोसॉफ्�� इंडिक इनपुट टूल मराठी\nमराठी यूनिकोड टायपिंग वापरण्याविषयी माहिती – पुस्तक\nमायक्रोसॉफ्ट इंडिक इनपुट टूल हिंदी\nहिंदी युनिकोड टायपिंग वापरण्याविषयी माहितीपुस्तक\nसार्वजनिक व स्थानिक सुट्ट्या\nठाणे-पालघर-रायगड या प्रादेशिक योजनेतील विकास केंद्राची अधिसूचना, अहवाल व नकाशे\nनवी मुंबई प्रकल्पांतर्गत मौजे- जासई ता – उरण नवीन भूसंपादन कलम अधिनियम 2013 चे कलम 23 क प्रमाणे अंतिम संमती निवाडे.\nनवी मुंबई प्रकल्पांतर्गत मौजे- जासई ता – उरण नवीन भूसंपादन कलम अधिनियम 2013 चे कलम 23 क प्रमाणे अंतिम संमती निवाडे.\nनवी मुंबई प्रकल्पांतर्गत मौजे- जासई ता – उरण नवीन भूसंपादन कलम अधिनियम 2013 चे कलम 23 क प्रमाणे अंतिम संमती निवाडे.\nनवी मुंबई प्रकल्पांतर्गत मौजे- जासई ता – उरण नवीन भूसंपादन कलम अधिनियम 2013 चे कलम 23 क प्रमाणे अंतिम संमती निवाडे.\nनवी मुंबई प्रकल्पांतर्गत मौजे- जासई ता – उरण नवीन भूसंपादन कलम अधिनियम 2013 चे कलम 23 क प्रमाणे अंतिम संमती निवाडे.\n22/07/2021 22/07/2022 View (4 MB) तरल मनुभाई नाकराणी निवाडा (4 MB) ललिता आत्माराम म्हात्रे व.4 निवाडा (4 MB) जयंती आबा चौधरी निवाडा (3 MB) हिरजी देवजी वावीया निवाडा (4 MB) प्रकाश कृष्णाजी घरत निवाडा (4 MB) श्याम बाळाराम पाटील व.६ निवाडा (5 MB) जनार्दन मोरू म्हात्रे अंतिम निवाडा (6 MB) नित्यानंद सुंदर ठाकूर निवाडा (4 MB) हौसाबाई विठ्ठल भगत निवाडा (1) (5 MB) सतिश रामचंद्र घरत निवाडा (5 MB) अनिल पांडुरंग भगत निवाडा (4 MB) वर्षा प्रशांत ठाकूर निवाडा (6 MB)\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हाधिकारी रायगड , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jul 23, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/nagpur-news-marathi/the-doctor-will-not-treat-the-beating-patients-the-ima-warned-nrat-143735/", "date_download": "2021-07-30T07:14:45Z", "digest": "sha1:A6RT7OR2KOZQNNTCMWQYJUUDRE64SIYY", "length": 13021, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "नागपूर | मारहाण करणाऱ्या रुग्णांचा डाॅक्टर उपचार करणार नाही; ‘आयएमए’ने दिला इशारा | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nजन्मदरवाढीसाठीचा अट्टाहास : जितकी मुले, तितके जास्त पैसे मिळणार; चीनचे ‘हे’ शहर मुलामागे पैसे देणार, जाणून घ्या नेमकं प्रकरण\nGoogle Doodle सोबत करा टोक्यो ऑलिम्पिकचे स्वागत, युजर्सला मिळणार ॲनिमे��ेड गेम्स खेळण्याची संधी\n…पण लक्षात कोण घेतो, पालकांची काळजी वाढवणारे लहानग्यांचे ‘महाजाल’\nCM ठाकरे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर, पूरस्थितीची पाहणी करून घेणार आढावा बैठक\nपरळीत पूरग्रस्तांसाठी पंकजा मुंडेंची मदतफेरी\nघाटकोपर-मानखुर्दला जोडणाऱ्या उड्डाण पुलाला छत्रपती शिवाजी महाराज यांचेच नांव प्रस्ताव मंजूर\nनागपूरमारहाण करणाऱ्या रुग्णांचा डाॅक्टर उपचार करणार नाही; ‘आयएमए’ने दिला इशारा\nरुग्णाचा मृत्यू (Death of Patient) झाल्यास किंवा योग्य उपचार न केल्याच्या नावाखाली जीव धोक्यात घालून रुग्णसेवा देणाऱ्या डाॅक्टरांवर हल्ला (attacks on doctors) होण्याच्या घटना सातत्याने वाढत आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनने (The Indian Medical Association) या घटनांची गंभीर दखल घेतली आहे.\nनागपूर (Nagpur). रुग्णाचा मृत्यू (Death of Patient) झाल्यास किंवा योग्य उपचार न केल्याच्या नावाखाली जीव धोक्यात घालून रुग्णसेवा देणाऱ्या डाॅक्टरांवर हल्ला (attacks on doctors) होण्याच्या घटना सातत्याने वाढत आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनने (The Indian Medical Association) या घटनांची गंभीर दखल घेतली आहे. असे कृत्य करणाऱ्या रुग्णांचा उपचार न करण्याचा विचार असोसिएशनकडून केला जात आहे. नागपूर शाखेचे अध्यक्ष डाॅ. संजय देवतळे (Dr. Sanjay Devtale) यांनी याविषयी माहिती दिली.\nन्यायालयाचा दणका/ नोकरीत आवडत्या स्थळी बदलीसाठी वारंवार याचिका; शिक्षकास ठोठावला ५ हजारांचा दंड\nकोरोनाकाळात (During the Corona period) डाॅक्टरांनी (doctors) आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना रूग्णांची सेवा केली. कोरोना महामारीत अनेक डाॅक्टर आणि परिचारिकांनी आपले जीव देखील गमावले आहेत. कोरोनामुळे मृत्यु झाल्यानं रूग्णांच्या नातेवाईकांनी रूग्णालयात गोंधळ घालून डाॅक्टरांना मारहाण केल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यानंतर डाॅक्टरांनी संपावर जाण्याचा देखील इशारा दिला होता.\nडॉक्टरांवर हल्ले करणाऱ्यांवर आणि त्यांच्या नातेवाईकांवर सरकारी किंवा खासगी रुग्णालयात डॉक्टर उपचार करणार नाहीत, असा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नागपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. संजय देवतळे यांनी दिला आहे. डॉक्टर व रुग्णालये यांच्यावरील हल्ल्यांच्या निषेधार्थ येत्या 18 जून रोजी देशभर निषेध दिन पाळण्यात येणार असल्याची माहिती डॉ. संजय देवतळे यांनी दिली आहे.\nमृत्युदर कमी राखण्यात राजकीय निर्णय, प्रशासकीय अंमलबजावणी यासह आरोग्य यंत्रणेचा अधिकचा वाटा आहे, हे नाकारून चालणार नाही. जीवाची पर्वा न करता डॉक्टर रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करीत असताना काही समाजकंटक डॉक्टरांवरच हल्ला करीत असल्यानं डॉक्टरांचे मनोधैर्य खचत आहे, असंही डॉ. संजय देवतळे यांनी म्हटलं आहे.\nदरम्यान, इंदोरमध्ये काही दिवसांपुर्वीच डाॅक्टरांवर हल्ल्याची गंभीर घटना घडली होती. त्यामुळे रूग्णालयात भीतीचं वातावरण तयार झालं होतं. डाॅक्टरांवर हल्ला करणाऱ्यांना कडक शिक्षा झाली पाहीजे, अशा भावना डाॅक्टर व्यक्त करत आहेत.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nअर्ध्या वेतनांवर ५ वर्षांची सुटीमहाराष्ट्र सरकारनेही या योजनेचा विचार करावा\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nऑनलाइन शिक्षणामुळे पालकांची चिंता वाढते आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.osmanabadtoday.com/2020/10/Osmanabad-RTI-Balasaheb-Subhedar-Birthday.html", "date_download": "2021-07-30T07:24:20Z", "digest": "sha1:HFMAJCU4BRGJPJFDW3PA5N6YMPSM4LST", "length": 50635, "nlines": 133, "source_domain": "www.osmanabadtoday.com", "title": "--> वज्रापेक्षा कठोर आणि मेणाहून मऊ - बाळासाहेब सुभेदार | Osmanabad Today", "raw_content": "\nवज्रापेक्षा कठोर आणि मेणाहून मऊ - बाळासाहेब सुभेदार\nकायद्याची पदवी नसली तरी कायद्याचा पूर्णपणे अभ्यास असलेले उस्मानाबादचे सुप्रसिद्ध माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांचा आज वाढदिव...\nकायद्याची पदवी नसली तरी कायद्याचा पूर्णपणे अभ्यास असलेले उस्मानाबादचे सुप्रसिद्ध माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांचा आज वाढदिवस. वज्रापेक्षा कठोर आणि मेणाहून मऊ असलेले सुभेदार यांनी, माहितीच्या अधिकारात अनेक प्रकरणे उघडकीस आणून उस्मानाबादच्या भ्रष्ट शासकीय आणि निमशासकीय अधिकाऱ्यांना सळो की पळो करून सोडले आहे. त्यांच्यामुळे अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई झाली आहे. त्यामुळे उस्मानाबादच्या शासकीय कार्यालयात चालणाऱ्या भ्रष्टाचाराला बराच आळा बसला आहे.\nमहाराष्ट्रात मराठवाडा आणि मराठवाड्यात उस्मानाबाद जिल्हा सर्वात मागास जिल्हा म्हणून ओळखला जातो. शहराची लोकसंख्या १ लाख २१ हजार असून एक सुधारित खेडे म्हणून उस्मानाबादची ओळख आहे. सतत पडणारा दुष्काळ, दळणवळणाचा अभाव यामुळे उस्मानाबादचा विकास खुंटला आहे. केवळ सरकारी कार्यालय आणि या कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर शहराची आर्थिक उलाढाल सुरु आहे. त्यांमुळे उस्मानाबादेत सरकारी सुट्टीच्या दिवशी अघोषित संचारबंदी असते.\nउस्मानाबादच्या एकंदरीत अवस्थेकडे पाहून कोणताही महसूल आणि पोलीस दलाचा मोठा अधिकारी आणि कर्मचारी उस्मानाबाद नको म्हणून सांगतो. इतकेच काय तर उस्मानाबादला येण्यास धजावत नाहीत पण येथे नाइलाजास्तव आल्यानंतर खाबुगिरीची चटक लागल्यानंतर लवकर हालत नाहीत, उलट उस्मानाबाद पाहिजे म्हणून आग्रह धरतात. काही अधिकारी उस्मानाबादेत येवून बरीच माया जमवून गेल्याच्या रसभरीत कहाण्या आहेत. माहितीचा अधिकार येण्यापूर्वी सरकारी कार्यालयात चालणारा गैरव्यवहार झाकला जात होता. मात्र माहितीचा अधिकार आल्यापासून तो चव्हाट्यावर येवू लागला आहे.\nसरकारी कार्यालयात चालणारा गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार लोकांना नवा नाही. मात्र माहितीच्या अधिकारात माहिती काढून, त्याचा पाठपुरावा करून अनेक शासकीय आणि निमशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई, त्यांना दंड तसेच सरपंचापासून अनेक पदाधिकाऱ्यांवर न्यायालयात गुन्हे दाखल करण्याचे कुणी काम करत असेल तर सुप्रसिद्ध आरटीआय कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार एखाद्या शासकीय कार्यालयात सुभेदार यांचा माहितीच्या अधिकाराखाली अर्ज आला की शासकीय अधिकाऱ्यांच्या मनात धडकी भरते. कारण सुभेदार यांनी एखाद्या प्रकरणात हात घातला की, शेवटपर्यंत सोडत नाहीत.\nमाहितीच्या अधिकारात एखाद्या प्रकरणात माहिती मिळाली नाही की सुभेदार वरिष्ठांकडे अपील करतात, तेथेही माहिती मिळाली नाही की राज्य माहिती आयोगाकडे दाद मागतात. तेथे वकील न लावता स्वतःची बाजू स्वत�� मांडतात. माहितीच्या अधिकारातील सर्व कलमे, उपकलमे याचा तोंडपाठ अभ्यास बाळासाहेब सुभेदार यांना आहे. त्यामुळेच त्यांनी अनेक प्रकरणाला वाचा फोडली आहे. सुभेदार यांनी पोलीस अधीक्षक, उपअधीक्षक, जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तसेच पंचायत समिती गटविकास अधिकारी, आरटीओ आदी अधिकाऱ्यांचाही कथित भ्रष्टाचार, गैरव्यवहार काढून तो चव्हाट्यावर मांडला आहे. अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई तसेच दंड करण्याचे काम सुभेदार यांनी केले आहे.\nसुभेदार यांचे मूळ गाव उस्मानाबाद तालुक्यातील दाऊतपूर. मात्र सन २०१२ पासून उस्मानाबादेत जाधववाडी रोडलगत असलेल्या छत्रपती संभाजीराजे कॉलनी मध्ये राहत आहेत.त्यापूर्वी ते शिक्षक कॉलनी मध्ये भाड्याने राहत होते. सध्या त्यांचे वय ३३ असले तरी अनेकांची अक्कल दाडेसह तेहतीशी काढण्याचे काम सुभेदार यांनी केले आहे. सुरुवातीला कपड्यांच्या दुकानात सेल्समन तसेच वृत्तपत्र एजंट म्हणून काम करता करता त्यांना वृत्तपत्र वाचण्याचे वेड लागले. त्यातून संघर्ष करण्याची उर्मी प्राप्त झाली. जाधववाडी रोडवर सुभेदार यांना त्यांच्या मामांनी सन २००७ मध्ये एक प्लॉट घेऊन दिला आहे. त्यामध्ये सन २०१२ मध्ये मामांनीच त्यांना राहण्यासाठी शेड मारुन दिले परंतु त्यांमध्ये महावितरण कंपनीचे भ्रष्ट अधिकारी विज कनेक्शन देत नव्हते. अनेक हेलपाटे घालूनही महावितरणचे अधिकारी दाद देत नव्हते. त्यामुळे त्यांनी माहितीचा अधिकार अर्जातून वीज कनेक्शन का देत नाहीत याची माहिती मागितली. त्यातून वरिष्ठाकडे तक्रार केली. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर दंडाची कारवाई झाली परंतु ती सुभेदार यांना मान्य नसल्यामुळे त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांवर न्यायालयातून गुन्हे दाखल केले. स्वतःवर झालेल्या अन्यायातून दुसऱ्याचा अन्याय दूर करण्याची त्यांना एक प्रेरणा मिळाली. त्याला जोड मिळाली, माहितीचा अधिकार \nसुभेदार यांनी एखाद्या प्रकरणात लक्ष घातले आणि त्यात संबंधित अधिकाऱ्यावर प्रशासकीय कारवाई झाली नाही असे कधी घडले नाही. त्यांमुळे गेल्या पाच ते सहा वर्षात किमान दोन ते तीन हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई झाली आहे. मोठमोठ्या अधिकाऱ्यांची प्रकरणे बाहेर काढ��� असताना त्यांना त्रास देण्याचा उद्योग काही भ्रष्ट बड्या अधिकाऱ्यांकडून तर काही गावगुंड प्रवृत्तीच्या राजकीय पुढाऱ्यांकडून झाला मात्र त्याला न डगमगता त्यांनी मोठ्या धाडसाने तोंड दिले. कुणी निंदा अथवा वंदा , माहितीच्या अधिकारात माहिती काढून अधिकाऱ्यांना दंड करणे हाच माझा धंदा असे सुभेदार यांचे अलौकिक कार्य आहे.\nसुभेदार यांच्या या कार्याची दखल घेऊन पुण्याच्या सजग नागरिक मंच च्या वतीने देण्यात येणारा सजग नागरिक माहिती अधिकार पुरस्कार हरियाणातील आयएएस अधिकारी तथा प्रधान सचिव अशोक खेमका यांच्या हस्ते १ मार्च २०२० रोजी प्रदान करण्यात आला आहे.\nसुभेदार यांच्यामुळे खालील अधिकाऱ्यावर कारवाई झाली आहे.\n*कनिष्ठ लेखाधिकारी पदभरती घोटाळा प्रकरणी डॉ.प्रशांत भोलानाथ नारनवरे तत्कालीन जिल्हाधिकारी,उस्मानाबाद,सुमन मदणसिंग रावत तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद,उस्मानाबाद,डॉ.अंकुश रामभाऊ नवले,तत्कालीन मुख्य लेखा व वित्त अधिकारी,जिल्हा परिषद,उस्मानाबाद,शिवानंद कृष्णाथ मिणगिरे तत्कालीन सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण,उस्मानाबाद,संजय राम गुरव सहाय्यक संचालक,रोजगार व स्वंयरोजगार मार्गदर्शन केंद्र,उस्मानाबाद,नंदकिशोर अर्जुनराव कोळगे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, उस्मानाबाद डी.एन.लोणे प्रकल्प अधिकारी,आदिवासी विकास प्रकल्प,सोलापूर,डॉ.दिपाली बाळासाहेब कांबळे तत्कालीन पशुधन विकास अधिकारी (तां),जिल्हा परिषद, उस्मानाबाद, मुजाहिदीन हुसेन सय्यद तत्कालीन उप अभियंता,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा,उस्मानाबाद,राजेंद्र नागोराव साळुंके जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, उस्मानाबाद, शिरीष दत्तात्रय बनसोडे,तत्कालीन उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.),जिल्हा परिषद,उस्मानाबाद, के.बी.तावडे वरिष्ठ लेखाधिकारी, जिल्हा परिषद,अर्थ विभाग, उस्मानाबाद,आर.यु.शिंदे सेवानिवृत लेखाधिकारी,जिल्हा परिषद,अर्थ विभाग,उस्मानाबाद,बब्रुवान गुंडाजी बलवंडे सेवानिवृत सहाय्यक लेखाधिकारी,जिल्हा परिषद,अर्थ विभाग,उस्मानाबाद, शरद ए.माळी कनिष्ठ लेखाधिकारी, जिल्हा परिषद,अर्थ विभाग, उस्मानाबाद,डी.एन.शिंदे वरिष्ठ सहाय्यक (ले.),जिल्हा परिषद,अर्थ विभाग,उस्मानाबाद,डॉ.संजय कोलते मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद,उस्मानाबाद,अनुप शेंगुलवार तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद,उस्मानाबाद,सुरेश गंगाधरराव केंद्रे मुख्य लेखा व वित्त अधिकारी,जिल्हा परिषद, उस्मानाबाद,शेंखर शेंटे तत्कालीन मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद,उस्मानाबाद व सचिन व्यंकटराव कवठे उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी,जिल्हा परिषद,उस्मानाबाद यांचे विरुध्द पोलीस स्टेशन,आनंद नगर, उस्मानाबाद येथे भा.द.वि.कलम १६६,१६६(अ),१६७,१७७,२०१, २०२,२०३,२१७,२१८,४०९,४२०, ४६७,४६८ व ४७१ सह ३४ अन्वये फिर्याद दाखल*\n*शिल्पा नरसिंह करमरकर तत्कालीन उप जिल्हाधिकारी (भूसंपादन),मध्यम प्रकल्प क्र.२,उस्मानाबाद यांची विभागीय चोकशी प्रस्तावित*\n*मोतिचंद राठोड उप विभागीय पोलीस अधिकारी,उस्मानाबाद यांचे विरुध्द शिस्त भंगाची कार्यवाही प्रस्तावित करण्याचे राज्य माहिती आयोग,खंडपीठ औरंगाबाद यांचे आदेश*\n*सोनाली तुळशीराम साळुखे तत्कालीन कारकुन,तहसिल कार्यालय,उस्मानाबाद यांचा माहे सप्टेंबर २०१७ पासून घरभाडे भत्ता बंद*\n*सुनिता रामचंद्र पाटील तत्कालीन तलाठी,इर्ला यांची एक वेतनवाढ कायमस्वरुपी बंद*\n*बाजीराव पाटील प्राथमिक शाळा,उस्मानाबाद ची मान्यता रध्द*\n*न्यु किड्स किगड्म इंग्लिश स्कुल,उस्मानाबाद ची मान्यता रध्द करणेबाबत शिक्षणाधिकारी (प्राथमिक ),जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांनी शिक्षण संचालक (प्राथमिक),महाराष्ट्र राज्य,पुणे यांच्याकडे पाठविला प्रस्ताव*\n*एस.यु.वाकुरे तत्कालीन कार्यकारी अभियंता,सर्व शिक्षा अभियान, जिल्हा परिषद,उस्मानाबाद यांनी केलेला शासकीय रक्कमेचा अपहार रक्कम रुपये-१८२६५/- त्यांच्याकडून वसूल करण्यात आली*\n*नागेश अनंतराव जोशी सेवानिवृत लिपीक,नगर परिषद,उस्मानाबाद यांच्या दोन वेतन वाढी रोकण्यात आल्या*\n*ग्राम पंचायत नमुना ८ अ ला नियमबाह्य नोंद घेतले प्रकरणी दिप्ती दिवाकर कुलकर्णी तत्कालीन ग्रामसेवक,ग्राम पंचायत कार्यालय, दाऊतपूर यांची एक वार्षिक वेतन वाढ थोपवण्यांत आली*\n*भास्कर कोल्हे वरिष्ठ सहाय्यक व तानाजी जाधव परिचर,बांधकाम विभाग,जिल्हा परिषद,उस्मानाबाद तसेच पी.आर.बेंद्रे वरिष्ठ सहाय्यक (बांधकाम),जिल्हा परिषद, उपविभाग,कळंब यांना ठपका ही शिक्षा देण्यात आलेली आहे*\n*मालन दिलीप सोलनकर तत्कालीन सरपंच,दिप्ती दिवाकर कुलकर्णी तत्कालीन ग्रामसेवक, गणेश नामदेव देशमुख तत्कालीन ग्रामसेवक,ग्राम पंचायत कार्यालय, दाऊतपूर व भागवत रामभाऊ ढवळशंख तत्कालीन प्रभारी गट विकास अधिकारी,पंचायत समिती,उस्मानाबाद यांचे विरुध्द पो.स्टे.ढोकी येथे भा.द.वि. कलम- ४०९,४२०,४६४,४६७,४६८ सह ३४ अन्वये गुन्हा दाखल*\n*वसंत जनार्धन थेटे सेवानिवृत्त उप अवेक्षक,यशवंत भिमराव डांगे तत्कालीन मुख्याधिकारी,प्रेमनाथ दगडोबा दळवी सेवानिवृत्त लेखापाल,अजय राजाराम चारठाणकर तत्कालीन मुख्याधिकारी,सर्व नगर परिषद,उस्मानाबाद व उदय सदाशिव कुरवलकर तत्कालीन जिल्हा प्रशासन अधिकारी,नगर विकास शाखा,उस्मानाबाद तसेच डी.व्ही.बारबोले ठाणे अंमलदार, पो.स्टे.उस्मानाबाद (शहर) यांचे विरुध्द पो.स्टे. उस्मानाबाद (शहर), येथे भा.द.वि. कलम-४२०,४०९, ४६४,४६७,४६८ सह ३४ अन्वये गुन्हा दाखल*\n*रावसाहेब विठ्ठल चकोर तत्कालीन गट विकास अधिकारी,पंचायत समिती,उस्मानाबाद यांचेवर शिस्त भंग विषयक कारवाई प्रस्तावित करणे कामी मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांनी शासनाकडे केले दोषारोप सादर*\n*अजिंक्य पवार उप मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद,उस्मानाबाद व एस.जी.केंद्रे मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद,उस्मानाबाद यांना सक्त ताकीद देणे व ठपका ठेवणे ही शिक्षा ठोठावणे बाबत जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांना निर्देश*\n*गणेश माळी तहसिलदार, उस्मानाबाद, सुजित नरहरे, तत्कालीन तहसिलदार, उस्मानाबाद, प्रियंका धोंडीराम लोखंडे नायब तहसिलदार (महसूल), तहसिल कार्यालय, उस्मानाबाद, निलम जगताप लिपिक, तहसिल कार्यालय, उस्मानाबाद व रितू दिलीप बसोले व्यवस्थापकीय संचालक, रुद्राणी इन्फोटेक लि.लातूर यांचे विरुध्द पोलीस स्टेशन, आनंद नगर, उस्मानाबाद येथे भा.द.वि.कलम ४२०,१६६,१६७,१७७,१९१,१९२, २०१,२०२,२०३ व २१८ सह ३४ अन्वये फिर्याद दाखल*\n*विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. दाऊतपूर ता. उस्मानाबाद या संस्थेचे सांप्रतचे संचालक मंडळ महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ७८ (१) मधील तरतुदी नुसार बरखास्त करुन संस्थेचे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी टी.एस. गडकर शाखा तपासणीस, उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, शाखा समुद्रवाणी यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती*\n*मौजे दाऊतपूर रास्त भाव दुकानाची व किरकोळ केरोसीन परवाना संपूर्ण अनामत रक्��म जप्त करुन, परवाना निलंबित केलेला आहे*\n*शितल अंगद आकोसकर तलाठी, तलाठी सज्जा, हिंगळजवाडी ता.जि. उस्मानाबाद यांना शासन सेवेतून सेवामुक्त करुन त्यांनी तलाठी पदावर घेतलेले किंवा प्राप्त केलेले इतर कोणतेही लाभ काढून घेऊन शासनाने भत्ता किंवा इतर वित्तीय लाभ यांचे स्वरूपात आकोसकर यांना दिलेली कोणतीही रक्कम संबंधिताकडून जमीन महसूलाच्या थकबाकी प्रमाणे वसूल करणे बाबत उपविभागीय अधिकारी, उस्मानाबाद यांचे तहसिलदार, उस्मानाबाद यांना आदेश*\n*शितल अंगद आकोसकर तलाठी, तलाठी सज्जा, काजळा व रेशमा बंजरंग पाटील तलाठी, तलाठी सज्जा पाटोदा ता.जि.उस्मानाबाद यांना देय असलेली १ (एक) वार्षिक वेतनवाढ पुढील वेतन वाढीवर परिणाम न होता एक वर्षासाठी तात्पूरत्या स्वरुपात रोखण्यात आलेली आहे*\n*उस्मानाबाद जिल्ह्यातील तलाठी मंडळ अधिकारी व इतर महसूल कर्मचारी हे मुख्यालयी राहत नसल्यामुळे त्यांचे माहे जुलै, २०१७ पासून घरभाडे भत्ता बंद केलेला आहे*\n*दत्तात्रय विठ्ठल चौरे सेवानिवृत सहाय्यक प्रशासन अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांनी त्यांचे राहत्या घराचे अवैध बांधकाम केले प्रकरणी त्यांचे विरुध्द पोलीस स्टेशन, उस्मानाबाद (शहर), येथे महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ५३(१) अन्वये गुन्हा दाखल*\n*निलांबरी मनिष कुलकर्णी अतिरिक्त कार्यकारी अभियंता, महावितरण उपविभाग, उस्मानाबाद (शहर), व मकरंद मनोहर खडके रा. सांजा रोड, उस्मानाबाद यांनी त्यांचे घराचे अवैध बांधकाम केले प्रकरणी त्यांचे विरुध्द पोलीस स्टेशन, उस्मानाबाद (शहर), येथे महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ५३(१) अन्वये गुन्हा दाखल*\n*अमोल जगन्नाथ शिंदे व प्रमोद जगन्नाथ शिंदे (दोघे शिक्षक) यांनी त्यांचे राहत्या घराचे अवैध बांधकाम केले प्रकरणी त्यांचे विरुध्द पोलीस स्टेशन, उस्मानाबाद (शहर), येथे महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ५३ अन्वये गुन्हा दाखल*\n*उस्मानाबाद नगर परिषदेने न्यू किड्स किंगडम इंग्लीश स्कूल, उस्मानाबाद या शाळेकरिता क्रिडांगण म्हणून ११००० चौरस फुटाचा ओपन स्पेस देण्यासाठी सभागृहाने मंजूर केलेला ठराव महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ३०८ अन्वये तहकुब करण्यात आला आहे*\n*मालन दिलीप सोलंकर माजी सरपंच, व दिप्ती दिवाकर कुलकर्णी ग्रामसेवक, ग्राम पंचायत कार्यालय, दाऊतपूर ता.जि.उस्मानाबाद यांनी शासनाची फसवणूक करुन, शासकीय रक्कमेचा अपहार केले प्रकरणी त्यांचे विरुध्द पोलीस स्टेशन, ढोकी येथे भा.द.वि. कलम ४०९,४२० सह ३४ अन्वये गुन्हा दाखल*\n*मौजे दाऊतपूर ता.जि.उस्मानाबाद येथील सरपंच व ग्रामसेवक यांनी मोबाईल कंपनीच्या उभारण्यात आलेल्या मनोरे (टॉवर) यावर कर आकारणी करत नसले प्रकरणी दिप्ती दिवाकर कुलकर्णी तत्कालीन ग्रामसेवक, ग्राम पंचायत कार्यालय, दाऊतपूर यांची एक वेतनवाढ पुढील वार्षिक वेतन वाढीवर परिणाम न होता एक वर्षापूर्ती तात्पूरत्या स्वरुपात थोपविण्यात आलेली आहे*\n*प्रकाश विश्वनाथ पिंपळे सेवानिवृत्त स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, पंचायत समिती, उस्मानाबाद यांनी कर्तव्यात कसूर केले प्रकरणी त्यांची एक वेतनवाढ पुढील वार्षिक वेतन वाढीवर परिणाम न होता एक वर्षापूर्ती तात्पूरत्या स्वरुपात थोपविण्यात आलेली आहे*\n*मालन दिलीप सोलनकर माजी सरपंच व दिप्ती दिवाकर कुलकर्णी व गणेश नामदेव देशमुख तत्कालीन ग्रामसेवक, ग्राम पंचायत कार्यालय, दाऊतपूर ता.जि.उस्मानाबाद तसेच कुंडलिक कैलास गायकवाड शाखा अभियंता (बांधकाम), जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांनी स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी शासकीय कामे निकृष्ट दर्जाचे करुन शासकीय रक्कमेचा गैरवापर करुन शासनाची फसवणूक केले प्रकरणी त्यांचे विरुध्द पोलीस स्टेशन, ढोकी येथे भा.द.वि.कलम ४०९,४०६ व ४२० सह ३४ अन्वये गुन्हा दाखल तसेच सदर प्रकरणी स्वतःच्या पत्नीवर गुन्हा दाखल करता येऊ नये या उद्देशाने पंचायत समिती, उस्मानाबाद मधून फाईल चोरुन नेहणारे उस्मानाबाद पंचायत समितीचे माजी सदस्य दिलीप नामदेव सोलनंकर यांचे विरुध्द पोलीस स्टेशन, आनंद नगर, उस्मानाबाद येथे भा.द.वि.कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल*\n*संग्राम संजीव काळे व गजानन व्यंकटराव वाघमारे सहाय्यक अभियंता, महावितरण उपविभाग उस्मानाबाद (शहर शाखा क्रमांक २) यांना प्रतेकी रुपये ५०,५००/- (अक्षरी रुपये पन्नास हजार पाचशे मात्र) दंड*\n*दत्तात्रय विठ्ठल चौरे तत्कालीन जन माहिती अधिकारी तथा सेवानिवृत्त सहाय्यक प्रशासन अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांना रुपये ६८,०००/- (अक्षरी रुपये आडोसष्ट हजार मात्र) दंड*\n*रोहिणी कुंभार तत्कालीन जन माहिती अधिकारी तथा उप शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांना रुपये ८०००/- (अक्षरी रुपये आठ हजार मात्र) दंड*\n*व्ही.जे.राठोड तत्कालीन सहाय्यक जन माहिती अधिकारी तथा कृषी अधिकारी, पंचायत समिती, उस्मानाबाद यांना रुपये ५०००/- (अक्षरी रुपये पाच हजार मात्र) दंड*\n*हरिभाऊ रामचंद्र शेगर तत्कालीन जन माहिती अधिकारी तथा उप कार्यकारी अभियंता (बांधकाम), जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांना रुपये ५०००/- (अक्षरी रुपये पाच हजार मात्र) दंड*\n*मनिषा रामचंद्र कदम तत्कालीन जन माहिती अधिकारी तथा रोखपाल, नगर परिषद, उस्मानाबाद यांना रुपये १०,०००/- (अक्षरी रुपये दहा हजार मात्र) दंड*\n*नागेश अनंतराव जोशी तत्कालीन जन माहिती अधिकारी तथा सेवानिवृत्त सभा कामकाज लिपीक, नगर परिषद, उस्मानाबाद यांना रुपये १०,०००/- (अक्षरी रुपये दहा हजार रुपये मात्र) दंड*\n*युनूस सय्यद तत्कालीन जन माहिती अधिकारी तथा मोटार वाहन निरिक्षक, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, उस्मानाबाद यांना रुपये १०,०००/- (अक्षरी रुपये दहा हजार रुपये मात्र) दंड*\n*ए.आर.निबाळकर तत्कालीन जन माहिती अधिकारी तथा पोलीस उप निरीक्षक, मोटार परिवहन विभाग, उस्मानाबाद यांना रुपये १०,०००/- (अक्षरी रुपये दहा हजार रुपये मात्र) दंड*\n*नरसिंग जाधव तत्कालीन जन माहिती अधिकारी तथा नायब तहसिलदार (पुरवठा), तहसिल कार्यालय, उस्मानाबाद यांना रुपये १०,०००/- (अक्षरी रुपये दहा हजार मात्र) दंड*\n*एन.डी.जाधव व एस.एस.सातपुते तत्कालीन जन माहिती अधिकारी तथा वन परिक्षेत्र अधिकारी, बार्शी ता. बार्शी जि. सोलापूर यांना प्रत्येकी रुपये २५,०००/- (अक्षरी रुपये पंचवीस हजार फक्त) दंड*\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nकार चालकाला हृदयविकाराचा झटका आणि जिल्हाधिकाऱ्यांचे प्रसंगावधान\nउस्मानाबाद - उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा म���धोळ - मुंडे यांच्या कार चालकास धावत्या कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला. मात्र, प्रसंगाव...\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबादेतील इंग्लंड रिटर्न तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह\nउस्मानाबाद - इंग्लंडहून उस्मानाबादेत परतलेल्या एका ३५ तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तरुणावर उस्मानाबादच्य...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nसरकारी कामगार अधिकारी कार्यालय बनले दलालांचा अड्डा\nअभियंत्यांसह ठेकेदारांचे बनावट शिक्के वापरून कामगारांच्या नोंदी उस्मानाबाद - उस्मानाबादचे सरकारी कामगार अधिकारी कार्यालय म्हणजे दलालांचा अ...\nसुंदर माझे कार्यालय उपक्रमाचा उस्मानाबादच्या जिल्हा परिषदेत उत्साहात प्रारंभ\nउस्मानाबाद - विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या संकल्पनेतील जिल्हा परिषदातंर्गत ‘सुदंर माझे कार्यालय ’ हा उपक्रमात मराठवाडयातील आठही जिल...\nउस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने घेतले आणखी दोन बळी @ २०\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्याचे ठिकाण असलेले उस्मानाबाद शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे...\nउस्मानाबादेत दोन अपघातात एक ठार, दोन जखमी\nउस्मानाबाद - आनंदनगर पो.ठा. अकस्मात मृत्यु क्र. 37 / 2020 सीआरपीसी कलम 174 च्या चौकशीत स्वरुपा संजय पोतदार, रा. समता कॉलनी, उस्मानाबाद यांन...\nउस्मानाबाद : रुग्णाची लूट करणाऱ्या सह्याद्री हॉस्पीटलला १० हजार दंड\nरॅपिड अँटिजेन टेस्टसाठी जादा आकारण्यात आलेली रक्कम रुग्णाच्या बँक खात्यावर जमा करण्याचा आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचा दणका ...\nकसबे तडवळे शिवारात अज्ञात व्यक्तीचा खून\nदगड बांधून मृतदेह विहिरीत फेकला कसबे तडवळे - कसबे तडवळे शिवारात एका ४० वर्षीय अनोखळी व्यक्तीचा खून करून मृतदेह दगड बांधून विहिरीत फेकून दे...\nसीना कोळेगाव प्रकल्प ते पांढर���वाडी धरणापर्यंत कालवा बनवा.- खा. ओमराजे\nपरंडा (राहूल शिंदे) - सीना-कोळेगाव उपसा सिंचन योजनेतून पांढरेवाडी तलावात पाणी सोडण्याबाबत (कालवा) उपाययोजना करावी, अशी मागणी जिल्ह्...\nVIDEO,4,उस्मानाबाद जिल्हा,127,उस्मानाबाद शहर,30,एडिटर डेस्क,2,खुले व्यासपीठ,9,ताज्या बातम्या,53,देश - विदेश,3,महाराष्ट्र,20,मुख्य बातमी,91,स्पेशल न्यूज,15,\nOsmanabad Today : वज्रापेक्षा कठोर आणि मेणाहून मऊ - बाळासाहेब सुभेदार\nवज्रापेक्षा कठोर आणि मेणाहून मऊ - बाळासाहेब सुभेदार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%B3-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6/", "date_download": "2021-07-30T06:18:21Z", "digest": "sha1:XWDKWYKP4UGOPOJNMTAI735VEPKPEFJG", "length": 13538, "nlines": 112, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "नेरळ स्थानकातील जुना पादचारी पूल तोडण्यासाठी मेगाब्लॉक | महाराष्ट्र News24", "raw_content": "शुक्रवार, 30 जुलै 2021\nनेरळ स्थानकातील जुना पादचारी पूल तोडण्यासाठी मेगाब्लॉक\nनेरळ स्थानकातील जुना पादचारी पूल तोडण्यासाठी मेगाब्लॉक\nबदलापूर-कर्जत स्थानकादरम्यान होणार मेगाब्लॉक\nनेरळ : रायगड माझा वृत्त\nमध्य रेल्वेच्या नेरळ स्थानकातील जुना पादचारी पूल तोडण्यासाठी रविवारी, ३ जून रोजी विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. बदलापूर ते कर्जत स्थानकांमध्ये रविवार, ३ जून रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २.२० वाजेपर्यंत हा ब्लॉक राहील. या कालावधीत लोकल, मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वाहतुकीत काही प्रमाणात बदल केले जाणार आहेत.\nब्लॉकदरम्यान, डाऊन मार्गावरील लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीडी)-काकीनाडा एक्स्प्रेस, मुंबई-तिरुनवेली नागरकोवील एक्स्प्रेस, मुंबई-हैदराबाद एक्स्प्रेस या गाड्या दिवा-कर्जत-पनवेलमार्गे चालविल्या जातील. त्यामुळे त्या सुमारे अर्धा तास उशिराने धावतील. मुंबई-तिरुनवेली नागरकोवील एक्स्प्रेस आणि मुंबई-हैदराबाद एक्स्प्रेसला लोकल प्रवाशांच्या सुविधेसाठी दिवा स्थानकात थांबा देण्यात येणार आहे. अप मार्गावरील हैदराबाद-मुंबई एक्स्प्रेस, चेन्नई-मुंबई एक्स्प्रेस, कोइम्बतूर-एलटीटी एक्प्रेस कर्जत-पनवेलमार्गे चालविण्यात येणार आहे. या गाड्यांना दिवा स्थानकात थांबा देण्यात येणार असल्याने त्या सुमारे ३० मिनिटे उशिराने धावणार आहेत.\nसीएसएमटी-कर्जत स. ९.०१ ची लोकल अंबरनाथ स्थानकापर्यंत, सीएसएमटी-कर्जत स.९.३�� वा., ठाणे-कर्जत स. १०.३८ वा. आणि सीएसएमटी-खोपोली दु. १२.२२ ची लोकल बदलापूरपर्यंतच चालविण्यात येणार आहे. अप मार्गावर कर्जत-सीएसएमटी स. १०.४५, स. ११.१९, दु. १२.०१, दु. १.०१ आणि कर्जत-ठाणे दु.१.२७ ची लोकल बदलापूर स्थानकातून तर कर्जत-सीएसएमटी दु.१.०१ची लोकल अंबरनाथ स्थानकातून सोडली जाईल.\nPosted in प्रमुख घडामोडी, महामुंबई, महाराष्ट्र, रायगडTagged madhya relve, नेरळ रेल्वे स्थानक, मध्य रेल्वे, मरे, मेगाब्लॉक\nदुग्धाभिषेकाने नाशिकला शेतकरी संपाला सुरवात\nविरोधी पक्षाचा नारा : रस्ते टिकवा आणि माथेरानला वाचवा \nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबारामतीच्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले..\nबारामती : विकास कोकरे उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत गाव कामगार तलाठी याने विहिरींची नोंद लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतले दहा हजार रुपये.. शेतकऱ्यांकडून पैसे घेताना तलाठी मोबाईल...\n कारागृहातून सुटका झालेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक\nपुणे : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त एखादा गुंड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत साथीदारांकडून मिरवणूक काढली जाते. असाच प्रकार...\nमुलगी कोरोनाने मेली असती तर…\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना...\nविजांच्या प्रचंड गडगडाटांसह मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय...\nभांडुप : किशोर गावडे मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु होती.मात्र रात्री साडेतीन नंतर विजांच्या गडगडाटांसहीत जोरदार पाऊस सुरु झाला. पहाटे...\nसंसद भवन परिसरात आंदोलनानंतर आता खासदारांचा मोर्चा\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यसभेत शेती विधेयक सादर करताना काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ घातला होता. यावेळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह...\nमहाड भोर मार्गावरील वरंध घाट वाहतुकीसाठी बंद\nमहाड : प्रसाद पाटील रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दरड कोसळल्याने अनिश्चित काळा करीता बंद करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी वरंध...\nसाईनाथ पवार यांना राज्यपालांनी केले सन्मानित\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्य��� वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट वाटप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील दोन बहीण भाऊच्या निधनानंतर शिवसेनेकडून कुटुंबियांना आर्थिक मदत\nजूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाहून; आदिवासी लोकांचे हाल\nकुशिवली येथील पुरग्रस्तांची जिल्हा परिषद पदाधिकारी,अधिकारी यांच्याकडून पाहणी\nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nसाईनाथ पवार यांना राज्यपालांनी केले सन्मानित\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट वाटप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील दोन बहीण भाऊच्या निधनानंतर शिवसेनेकडून कुटुंबियांना आर्थिक मदत\nजूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाहून; आदिवासी लोकांचे हाल\nसंग्रहण महिना निवडा जुलै 2021 जून 2021 मे 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 डिसेंबर 2019 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 ऑगस्ट 2019 जुलै 2019 जून 2019 मे 2019 एप्रिल 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 जानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 जून 2018 मे 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/776946", "date_download": "2021-07-30T08:45:59Z", "digest": "sha1:H773V6MMNXUYT2GX2X5QWWP6OACC6RDP", "length": 5967, "nlines": 64, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"रंजना देशमुख\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"रंजना देशमुख\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१२:३५, १७ जुलै २०११ ची आवृत्ती\n६२४ बाइट्सची भर घातली , १० वर्षांपूर्वी\n१८:४५, १६ जुलै २०११ ची आवृत्ती (संपादन)\n१२:३५, १७ जुलै २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\n'''रंजना देशमुख''' (अन्य नाव: रंजना;) (जन्मतारीख अज्ञात, [[इ.स. १९५५]] - [[३ मार्च]], [[इ.स. २०००]]; [[मुंबई]], [[महाराष्ट्र]]) ही लोकप्रिय [[मराठा|मराठी]] अभिनेत्री होती. एकोणीसशे सत्तर आणि एकोणीसशेइ.स. ऐंशीच्या१९७०-१९८०च्या दशकांत अनेक मराठी चित्रपटांत ति���े अभिनय केला. प्रसिद्ध मराठी अभिनेत्री [[संध्या]] ही रंजना हिची आत्या होय. आपल्या आत्येप्रमाणेच रंजना हिने [[व्ही. शांताराम]] निर्मित व [[किरण शांताराम]] दिग्दर्शित ''[[चंदनाची चोळी, अंग अंग जाळी]]'' या चित्रपटातून [[इ.स. १९७५]] साली मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. पुढे व्ही. शांताराम यांच्या ''झुंज'' या चित्रपटात तिने मुख्य नायिकेची भूमिका साकारली. [[अरे संसार संसार]] या चित्रपटातील भूमिकेसाठी रंजनेला राज्यसरकारचा [[इ.स. १९८०]] सालचा 'उत्कृष्ट अभिनेत्री' पुरस्कार मिळाला. [[इ.स. १९८३]] साली हाच पुरस्कार तिला [[गुपचुप गुपचुप]] या चित्रपटासाठी मिळाला. ''सुशीला'', ''गोंधळात गोंधळ'', ''मुंबईचा फौजदार'', ''जखमी वाघीण'', ''भुजंग'', ''एक डाव भुताचा'', ''चानी'' हे तिचे आणखी काही उल्लेखनीय चित्रपट होत.\n[[इ.स. १९८७]] साली तिला झालेल्या अपघातामुळे तिची चित्रपट कारकीर्द अकाली संपुष्टात आली. 'फक्त एकदाच' या मराठी नाटकातून तिने मराठी रंगभूमीवर पदार्पण केले. [[इ.स. २०००]] साली, [[मुंबई]] येथे हृदय बंद पडून तिचा मृत्यू झाला{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.tribuneindia.com/2000/20000304/nation.htm | शीर्षक = ''मराठी अ‍ॅक्ट्रेस डेड'' (''मराठी अभिनेत्री वारली'') | प्रकाशक = ट्रिब्यून इंडिया | दिनांक = ४ मार्च, इ.स. २००० | अ‍ॅक्सेसदिनांक = १७ जुलै, इ.स. २०११ | भाषा = इंग्लिश}}.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad/resident-tied-quarrelsome-husband-and-throw-road-aurangabad-385842", "date_download": "2021-07-30T06:29:02Z", "digest": "sha1:XQQ3YTCXYA7SBMLVT3Q43SYGGHUYH7TF", "length": 8197, "nlines": 125, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | मारकुट्या पतीला नागरिकांनीच हातपाय बांधून टाकले रस्त्यावर! पत्नीला द्यायचा रोजच त्रास", "raw_content": "\nपती चोवीस तास नशेत असायचा. पत्नीला शिवीगाळ, मारहाण करणे तर नित्याचेच. इतकेच नव्हे तर शेजाऱ्यापाजाऱ्यांना, पूर्ण गल्लीतील नागरिकांना अश्‍लील भाषेत शिवीगाळ करत त्याची संध्याकाळ होत असे.\nमारकुट्या पतीला नागरिकांनीच हातपाय बांधून टाकले रस्त्यावर पत्नीला द्यायचा रोजच त्रास\nऔरंगाबाद : पती चोवीस तास नशेत असायचा. पत्नीला शिवीगाळ, मारहाण करणे तर नित्याचेच. इतकेच नव्हे तर शेजाऱ्यापाजाऱ्यांना, पूर्ण गल्लीतील नागरिकांना अश्‍लील भाषेत शिवीगाळ करत त्याची संध्याकाळ होत असे. सोमवारी मात्र मारकुट्या पतीने पत्नीला मारहाण करत गल्लीत ओढत आणले अन् गळ्याला चाकू लावून चिरण्याचा प्रयत्न करू लागला. त्याचा हा प्रताप पाहून गल्लीतील नागरिकांनी त्याचा चांगलाच समाचार घेत अद्दल घडविण्यासाठी चक्क हातपाय बांधून रस्त्यावर टाकून दिले. पुंडलिकनगर पोलिसांच्या हद्दीतील या घटनेत अखेर पतीची कीव आल्याने पत्नीनेच दामिनी पथकाला संपर्क केला अन् पथकाने त्याची सुटका करत पोलिसाच्या हवाली केले.\nवादग्रस्त वक्तव्यावर प्रश्न विचारताच रावसाहेब दानवेंनी काढला पत्रकार परिषदेतून पळ\n२७ वर्षीय विजयमाला (काल्पनिक नाव) ही पुंडलिकनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत झोपडपट्टी परिसरात राहते. तिला तीन गोंडस मुली. पती प्रचंड व्यसनी, चिमुकल्यांकडे पाहून तरी चांगले राहा असा वारंवार पत्नीने दिलेला सल्ला नशेत राहणाऱ्या पतीला कधी रुचलाच नाही. संसाराचा गाडा हाकण्यासाठी ती धुणीभांडी करते. पती रोज व्यसन करून तिच्यासह मुलींनाही मारहाण करतो. सोमवारी दुपारीही त्याने तसेच केले. पत्नीला बेदम मारहाण करत गल्लीत ओढत आणले अन् तिच्या गळ्याला चाकू लावून चिरण्याचा प्रयत्न करत होता. हा प्रकार पाहून गल्लीतील लोकांनी त्याला अडवले असता, तो त्यांनाही अश्‍लील शिवीगाळ करतच होता.\nशेतकरी आंदोलनावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर दानवे म्हणाले, मी हाडाचा शेतकरी\nशेवटी ‘ती’लाच कीव आली\nगल्लीतील नागरिकांनी संतापून त्याला चोप दिला अन् हातपाय बांधून त्याला रस्त्यावर टाकून दिले. अखेर पत्नीलाच त्याची कीव आली अन् त्याच्या सुटकेसाठी तिने थेट महिला भरोसा सेलच्या दामिनी पथकाला संपर्क केला. भरोसा सेलच्या पोलिस निरीक्षक किरण पाटील यांनी तत्काळ दामिनी पथकप्रमुख उपनिरीक्षक स्नेहा करेवाड आणि त्यांच्या चमूला घटनास्थळी पाठविले. पथकाने त्याला पुंडलिकनगर पोलिसांच्या हवाली केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%9C-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2021-07-30T06:33:05Z", "digest": "sha1:LAZ6MXTVBCVUNTPCA4I2CEWTKWPQKYGC", "length": 7181, "nlines": 116, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "तितलीची तीव्रता आज संध्याकाळपर्यंत कमी होणार | गोवा खबर", "raw_content": "\nHome देश खबर तितलीची तीव्रता आज संध्याकाळपर्यंत कमी होणार\nतितलीची तीव्रता आज संध्याकाळपर्यंत कमी होणार\nगोवा खबर: तितली चक्रीव��दळ आंध्र प्रदेश आणि ओदिशाच्या पश्चिमेकडे सरकले असून गोपाळपूरपासून 90 कि.मी. अंतरावर तर फुलबानीपासून 60 कि.मी. अंतरावर आहे. पुढल्या 12 तासात ते वायव्येकडे सरकण्याची शक्यता असून दुपारपर्यंत त्याची तीव्रती कमी होईल.\nअरबी समुद्रातील पश्चिम मध्य भागातील लुबान हे चक्रीवादळ आग्नेय दिशेकडे सरकले असून ओमानपासून 500 कि.मी. अंतरावर आहे. पुढील चार दिवसात याची तीव्रता वाढणार असून ते येमेन आणि दक्षिण ओमानच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे.\nPrevious articleयुवकांचे नैराश्य ग्रासण्यापासून संरक्षण करण्यासाठी कुटुंब व्यवस्था हे सर्वोत्तम औषध:उपराष्ट्रपती\nकटलास एक्स्प्रेस – 21 नौदल सरावात भारतीय नौसेनेच्या वतीने आयएनएस तलवार सहभागी होणार\nजागतिक व्याघ्र दिनानिमित्त पंतप्रधानांनी सर्व वन्यजीव प्रेमींना दिल्या शुभेच्छा\nराज्य/केंद्रशासित प्रदेश आणि खासगी रुग्णालयांकडे अद्याप 2.88 कोटींपेक्षा अधिक मात्रा उपलब्ध\nकटलास एक्स्प्रेस – 21 नौदल सरावात भारतीय नौसेनेच्या वतीने आयएनएस तलवार...\nजागतिक व्याघ्र दिनानिमित्त पंतप्रधानांनी सर्व वन्यजीव प्रेमींना दिल्या शुभेच्छा\nराज्य/केंद्रशासित प्रदेश आणि खासगी रुग्णालयांकडे अद्याप 2.88 कोटींपेक्षा अधिक मात्रा उपलब्ध\nभारतात कोविड – 19 प्रतिबंधक लसीकरणाने 45 कोटींचा टप्पा ओलांडला\nप्रमोद सावंत हे एक कमकुवत मुख्यमंत्री आहेत : आप\nराष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या खजिन्यांत ’16 एमएम’ मधील 71 चित्रपटांची नव्याने भर\nकळंगुट पोलिसांकडून 3 अल्पवयीन मुलांची सुटका;अपना घर मध्ये केली रवानगी\nवार्षिक स्टार्ट अप इंडिया उद्यम भांडवल परिषदेचे आज उदघाटन\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nसर्व विद्यापीठांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानासह विविध विषय आपापल्या मातृभाषेत शिकवायला हवे-...\nसुपर स्पेशलीटीमधील समस्यांबाबत याचिकेतून लोकांच्या समस्या सूटतील : म्हांबरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/03/ahmednagar_419.html", "date_download": "2021-07-30T06:40:07Z", "digest": "sha1:C3QPSB25NG4YAJFAQKVCY7JOQYMKPC2M", "length": 7007, "nlines": 81, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "हिंदू धर्मरक्षक स्व. माजी आमदार अनिल राठोड यांच्��ा जयंतीनिमित्त स्विकृत नगरसेवक मदन आढाव यांच्या वतीने मातोश्री वृध्दाश्रमातील वृध्दांना मिष्ठान भोजन व फळाचे वाटप करण्यात आले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar हिंदू धर्मरक्षक स्व. माजी आमदार अनिल राठोड यांच्या जयंतीनिमित्त स्विकृत नगरसेवक मदन आढाव यांच्या वतीने मातोश्री वृध्दाश्रमातील वृध्दांना मिष्ठान भोजन व फळाचे वाटप करण्यात आले\nहिंदू धर्मरक्षक स्व. माजी आमदार अनिल राठोड यांच्या जयंतीनिमित्त स्विकृत नगरसेवक मदन आढाव यांच्या वतीने मातोश्री वृध्दाश्रमातील वृध्दांना मिष्ठान भोजन व फळाचे वाटप करण्यात आले\nहिंदू धर्मरक्षक स्व. माजी आमदार अनिल राठोड यांच्या जयंतीनिमित्त स्विकृत नगरसेवक मदन आढाव यांच्या वतीने मातोश्री वृध्दाश्रमातील वृध्दांना मिष्ठान भोजन व फळाचे वाटप करण्यात आले. यावेळी शहरप्रमुख दिलीप सातपुते, प्रथम महापौर भगवान फुलसौंदर, माजी महापौर अभिषेक कळमकर, गिरीश जाधव, बाळासाहेब बोराटे, विक्रम राठोड, अशोक दहीफळे, आकाश कातोरे,मदन आढाव, निलेश भाकरे अनिल शिंदे, योगिराज गाडे, संतोष गेनप्पा, संजय शेंडगे, दत्ता जाधव, आदी. (छाया ः उदय जोशी)\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.vishvasnews.com/marathi/viral/fact-check-zee-news-did-not-make-any-such-claim-regarding-lockdown/", "date_download": "2021-07-30T08:18:56Z", "digest": "sha1:GFKIVZXIATXL5FZHPZGRDAA3GW5NHEND", "length": 13177, "nlines": 105, "source_domain": "www.vishvasnews.com", "title": "Fact-Check: Zee New ने नाही चालवली १५ जून पासून संपूर्ण लॉकडाउन ची बातमी, खोटी पोस्ट होत आहे व्हायरल - Vishvas News", "raw_content": "\nFact-Check: Zee New ने नाही चालवली १५ जून पासून संपूर्ण लॉकडाउन ची बातमी, खोटी पोस्ट होत आहे व्हायरल\nनिष्कर्ष: विश्‍वास न्‍यूज च्या तपासात व्हायरल झालेले ग्राफिक खोटे असल्याचे समजले. झी न्यूज ने लॉकडाउन बाबत अशी कुठलीही बातमी आपल्या वाहिनी वर प्रसारित केली नाही.\nनवी दिल्ली (विश्‍वास न्‍यूज) संपूर्ण देशात आज झी न्युज च्या नावानी एक पोस्ट व्हायरल होत आहे. त्यात असा दावा केला जातोय कि १५ जून पासून संपूर्ण देशात परत एकदा लॉकडाउन हू शकतो. ह्या पोस्ट ला जवळपास सगळ्याच सोशल मीडिया वेबसाईट वर शेअर करण्यात आले आणि तसेच हे व्हाट्सअँप वर देखील व्हायरल झाले. विश्वास न्यूज च्या तपासात असे कळले कि झी न्यूज ने अशी कुठलीही बातमी चालवली नाही. कोणीतरी झी न्यूज ची ब्रेकिंग न्यु ची प्लेट वापरून हि चुकीची पोस्ट मुद्दाम बनवली आहे. पोस्ट मध्ये सांगितल्या प्रमाणे, १० जून पर्यंत लॉकडाउन ची कुठलीही बातमी उपलब्ध नव्हती.\nकाय होत आहे व्हायरल\nफेसबुक यूजर Gayas Ahamad ने ९ जून रोजी एक ग्राफिक अपलोड केले. त्यात लिहले होते, “पन्द्रह जून के बाद फिर से हो सकता है सम्पूर्ण लॉकडॉउन गृह मंत्रालय ने दिये संकेत ट्रेन और हवाई सफर पे लगेगा ब्रेक\nअर्थात: पंधरा जून नंतर परत संपूर्ण देशात लोकडाउन हू शकतं. गृहमंत्रालयाने दिला इशारा, ट्रेन आणि विमान प्रवासाला लागू शकतात ब्रेक\nफेसबुक यूजर Gayas Ahamad ने ९ जून रोजी एक ग्राफिक अपलोड केले. त्यात लिहले होते, “पन्द्रह जून के बाद फिर से हो सकता है सम्पूर्ण लॉकडॉउन गृह मंत्रालय ने दिये संकेत ट्रेन और हवाई सफर पे लगेगा ब्रेक\nअर्थात: पंधरा जून नंतर परत संपूर्ण देशात लोकडाउन हू शकतं. गृहमंत्रालयाने दिला इशारा, ट्रेन आणि विमान प्रवासाला लागू शकतात ब्रेक\nविश्‍वास न्‍यूज ने सगळ्यात आधी व्हायरल पोस्ट मधले मजकूर गूगल सर्च केले. आम्हाला अशी बातमी कुठेही सापडली नाही.\nतपासादरम्यान आम्हाला झी न्यूज ची वे���साईट zeenews.india.com वर एक याच संदर्भात बातमी आढळली. या पोस्ट बद्दल त्या बातमीत लिहले होते कि कसे चॅनेल चे नाव घेऊन एक खोटी पोस्ट व्हायरल करण्यात येत आहे. तसेच त्यात, झी न्युज नि अशी कुठलीही बातमी आपल्या चॅनेल वर चालवली नाही याचे देखील स्पष्टीकरण दिले. टीव्ही स्क्रीन चे दिलेले छायाचित्र खोटे आहे.\nया नंतर विश्‍वास न्‍यूज ने चॅनेल चे संपादक सुधीर चौधरी यांना संपर्क केला. त्यांना आम्ही व्हायरल होत असलेल्या पोस्ट बद्दल विचारले. त्यांनी आम्हाला ती खोटी असल्याचे सांगितले. झी न्युज ने अशी कुठलीही बातमी आपल्या वाहिनी वर प्रसारित केली नाही.\nशेवटच्या टप्प्यात आम्ही हि पोस्ट शेअर करणाऱ्या फेसबुक यूजर चे अकाउंट तपासले. Gayas Ahamad च्या सोशल स्‍कैनिंग मध्ये आम्हला समजले, Gayas हे उत्तर प्रदेश चे रहिवासी आहेत आणि त्यांच्या वॉल वर ते नेहमीच व्हायरल होत असलेले मजकूर शेअर करतात.\nनिष्कर्ष: निष्कर्ष: विश्‍वास न्‍यूज च्या तपासात व्हायरल झालेले ग्राफिक खोटे असल्याचे समजले. झी न्यूज ने लॉकडाउन बाबत अशी कुठलीही बातमी आपल्या वाहिनी वर प्रसारित केली नाही.\nClaim Review : पन्द्रह जून के बाद फिर से हो सकता है सम्पूर्ण लॉकडॉउन गृह मंत्रालय ने दिये संकेत ट्रेन और हवाई सफर पे लगेगा ब्रेक \nFact Check: मुंबई दवाखान्याच्या डीन च्या नावाने व्हायरल होत असलेला दावा खोटा\nFact Check : उर्मिला मातोंडकर नाही आहे मोहन भागवत ची भाच्ची, व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे\nFact Check: भारतात विकल्या जाणाऱ्या कॅडबरी प्रॉडक्ट्स मध्ये बीफ असल्याचा व्हायरल दावा खोटा\nFact Check : दवाखान्याच्या उदघाटनाचे ६ वर्ष जुने छायाचित्र आता खोट्यादाव्यांसह होत आहे व्हायरल\nFact-Check: जेवणात काळ्या मिरची चा उपयोग केल्यानी कोरोनाव्हायरस चा उपचार किंवा बचाव शक्य नाही, व्हायरल पोस्ट खोटी आहे\nFact Check: मुंबई दवाखान्याच्या डीन च्या नावाने व्हायरल होत असलेला दावा खोटा\nFact Check : उर्मिला मातोंडकर नाही आहे मोहन भागवत ची भाच्ची, व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे\nFact Check: भारतात विकल्या जाणाऱ्या कॅडबरी प्रॉडक्ट्स मध्ये बीफ असल्याचा व्हायरल दावा खोटा\nFact Check: प्रियंका चतुर्वेदी यांचा ‘नमो अगेन’ स्लोगन चा कुर्ता घातलेले छायाचित्र खोटे\nFact-check: चीन च्या पुराचे जुने छायाचित्र आत्ताचे सांगून व्हायरल\nFact Check: मुंबई च्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या मृत्यू ची व्हायरल ���ोस्ट खोटी आहे\nFact Check: बाबरी मस्जिद निर्माण वर अखिलेश यादव ने ट्विट केले नाही, व्हायरल पोस्ट खोटी आहे\nFact Check: सिलेंडर वर केंद्र सरकार पेक्षा जास्ती टॅक्स वसूल करायचा दावा खोटा\nFact Check: अमित शाह आणि ओवैसी चे हे छायाचित्र खोटे, आधी देखील व्हायरल झाले होते एडिटेड छायाचित्र\nFact Check: कृषी मंत्र्यांना पदावरून काढल्याचे आणि कृषी कायदा बदलल्याचे खारीज करणारी पोस्ट खोटी आहे\nआरोग्य 12 राजकारण 254 विश्व 2 व्हायरल 257 समाज 56 स्वास्थ्य 8\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4/", "date_download": "2021-07-30T08:45:48Z", "digest": "sha1:LVJPJMM4BX675C3QYFOYIS4DSQHX6XCK", "length": 7245, "nlines": 103, "source_domain": "ejanshakti.com", "title": "कुटुंब नियोजनाची जबरदस्ती नाही; केंद्र सरकारकडून कोर्टात प्रतिज्ञापत्र | Janshakti Newspaper", "raw_content": "\nकुटुंब नियोजनाची जबरदस्ती नाही; केंद्र सरकारकडून कोर्टात प्रतिज्ञापत्र\nकुटुंब नियोजनाची जबरदस्ती नाही; केंद्र सरकारकडून कोर्टात प्रतिज्ञापत्र\nनवी दिल्ली: भारतात कुटुंब नियोजनाची सक्ती हवी असे मत नेहमीच व्यक्त केले जाते. सरकारने यात हस्तक्षेप करून सक्ती करावे अशी मागणी देखील होते. दरम्यान भारतात जबरदस्तीने कुटुंब नियोजन करण्याचा केंद्र सरकारने विरोध केला आहे. अपत्य जन्माला घालण्याचा विचार स्वत: पती-पत्नी यांनी करायला हवा यासाठी केंद्र सरकार नागरिकांवर जबरदस्तीने नियम लादू शकत नाही, असे केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात म्हटले आहे. सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे.\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nदेशात कुटुंब नियोजन करणे हे स्वैच्छिक आहे. त्यामुळे आपले कुटुंब किती मोठे असावे याचा निर्णय दाम्पत्यांनी स्वत:हून घायची आहे असे सरकारने प्रतिज्ञापत्रात नमूद केलं आहे.\nदेशातील नागरिकांवर कुटुंब नियोजनाबाबत जबरदस्तीने नियम लादण्याच्या आम्ही विरोधात आहोत, असं सरकारने नमूद केलं आहे. देशातील वाढत्या लोकसंख्येला नियंत्रण घालण्यासंदर्भात भाजपच्या अश्विनी उपाध्याय यांनी जनहित याचिका दाखल केली होती. दिल्ली हायकोर्टाने उपाध्याय यांची याचिका फेटाळून लावली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. त्यावर उत्तर देताना केंद्राने आपली बाजू मांडली आहे.\nहैद्राबादमध्ये केमिकल केमिकल फॅक्टरीला भीषण आग; ८ कामगार गंभीर\nपवारांच्या वाढदिवसाला दिसलेली ‘दिलजमाई’ खरी की खोटी\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले आमने-सामने; त्यानंतर घडलं असं…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या सात दुचाकी जप्त\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\n‘समजू नका ढगा हे साधेसुधे बियाणे’ गझलेने महाराष्ट्रभर…\nऑलिम्पिकमध्ये भारताचं आणखी एक पदक निश्चित\nखरचं मोदी विरुध्द देश अशी निवडणूक होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B9%E0%A4%B0-%E0%A4%95/", "date_download": "2021-07-30T06:49:23Z", "digest": "sha1:AZZL2RPQQYQKISMLZAXHCU4VOZLGZY3S", "length": 5076, "nlines": 102, "source_domain": "ejanshakti.com", "title": "जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम: आज पुन्हा 117 पॉझिटिव्ह | Janshakti Newspaper", "raw_content": "\nजिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम: आज पुन्हा 117 पॉझिटिव्ह\nजिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम: आज पुन्हा 117 पॉझिटिव्ह\nजळगाव : जिल्ह्यात 117 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले असून एकुण कोरोबाधीतांची संख्या 2971 झाली आहे.\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nजिल्ह्यात गुरुवारी एकूण 117 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. यात भडगाव 21 , जळगाव शहर-54 ; जळगाव ग्रामीण- 3; भुसावळ-6; एरंडोल-1; पारोळा- 4, यावल-10; चोपडा-3; जामनेर 2, अमळनेर-4; धरणगाव-1 व रावेर 8 असे कोरोनाबाधीत आढळुन आले आहेत.\nजम्मू-काश्मीर:अवंतीपोरात तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nरुग्ण संख्या, बेड संख्येची माहिती नागरिकांना मोबाइलवर द्या: शरद पवार\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या सात दुचाकी जप्त\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\n‘समजू नका ढगा हे साधेसुधे बियाणे’ गझलेने महाराष्ट्रभर…\nऑलिम्पिकमध्ये भारताचं आणखी एक पदक निश्चित\nखरचं मोदी विरुध्द देश अशी निवडणूक होणार\nमुंबईत राष्ट्रवादीच्या बैठकीत शिवसेनेविषयी नाराजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/nanded/distress-of-national-highway-work-at-tamsa-nanded-news", "date_download": "2021-07-30T08:52:24Z", "digest": "sha1:ZYASSFCKPANELSRCRF2N3YMQ3RJEE654", "length": 10448, "nlines": 124, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | 'एक रस्ता बारा भानगडी'; तामसा येथील राष्ट्रीय महामार्ग कामाची व्यथा", "raw_content": "\n'एक रस्ता बारा भानगडी'; तामसा येथील राष्ट्रीय महामार्ग कामाची व्यथा\nतामसा ( जिल्हा हदगाव ) : तामसा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग कामातील अडथळ्यांची शर्यत लांबतच असून संबंधित यंत्रणेची गुळमूळ भूमिका बघता शहरातील महामार्गाची अवस्था 'एक रस्ता बारा भानगडी' अशी झाली आहे. वीज वितरण कार्यालय परिसर ते भोकर वळणरस्त्यापर्यंत राष्ट्रीय महामार्ग कामाचे चौपदरीकरण काम दोन वर्षापासून चालू आहे. शंभर फूट रुंद असलेल्या या रस्त्याचे काम संथ गतीने सुरु आहे. प्रस्तावित चौपदरी रस्त्यात कोणाची मालकी जागा नसल्याने रस्त्याचे काम निर्धोक होणे आवश्यक होते. पण सुरुवातीपासूनच संबंधित एजन्सीने इस्टिमेटनुसार काम करण्याचे टाळत सूचना ऐकण्याची घेतलेली भूमिका आता मात्र डोकेदुखीची ठरत आहे.\nअनेक ठिकाणी एजन्सीने मात्तब्बरांच्या अतिक्रमित जागा, बांधकाम, ओटे आदी आदींना हात न लावता रस्त्याची रुंदी कमी केल्याच्या आरोपांचे अद्यापही खंडन करण्याचे धाडस केले नाही. कामाच्या बाबतीत एजन्सीने ऐकण्याला सुरु करताच सांगणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली. अनेक ठिकाणी महामार्गाच्या नालीवर नव्याने अतिक्रमण झाले आहे. अतिक्रमणधारकांनी आठ दिवसापर्यंत रस्ता महामार्ग कामाला थांबविण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. महामार्गातील जुने घरगुती बोअर शाबूत बघून मागील आठवड्यात महामार्गतच नवा बोअर खोदण्याचे धाडस झाले आहे. रस्त्यातील बांधकामाचा अडथळा दूर करण्याला एजन्सी अद्यापही धजावत नाही.\nहेही वाचा - बिलोली दौऱ्यात सोशल डिस्टंसिंगचा फज्जा, शासकिय कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांपेक्षा नेते, कार्यकर्त्यांचीच गर्दी. शिवसेनेकडून काळे झेंडे\nस्थानिक राजकीय समाजसेवकांच्या कमालीच्या हस्तक्षेपापुढे एजन्सी व शासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी ऐकण्याची घेतलेली भूमिका आता त्रासदायक ठरत आहे. अतिक्रमणधारकाडून रात्रीतून सोयीच्या नाल्या उभारण्याच्या प्रकारावरुन रात्री वाद होण्याची घटना घडली आहे. नव्याने होत असलेल्या या महामार्गाचे नियोजन केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी व्यापक दृष्टिकोन ठेवून केले आहे. राज्य व आंतरराज्य वाहतूकीच्या दृष्टीने हा महामार्ग महत्त्वाचा असून तामसा शहराच्या विकासासाठी उपयुक्त ठरणारा आहे. पण स्वार्थापायी या महामार्गाचे काम अर्धे पूर्ण झाल्यानंतर दुर्देवाने अनावश्यक विरोध होत आहे. काहींनी महामार्गातील प्रस्तावित दुभाजक वगळण्याची अप्रस्तुत मागणी पुढे केली आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूचा पंधरा ते वीस फुटाचा सर्विसरोड अनेकांनी ढापला आहे.\nयेथे क्लिक करा - भाजपने सत्तेच्या काळात चुकीचे कायदे केले- अशोक चव्हाण\nअतिक्रमण वाढविण्याच्या हेतूने काही ठिकाणी वीजखांब महामार्गमध्ये बसविण्यात अनेकांना यश आल्याची चर्चा आहे. हा प्रकार पैशाच्या जोरावर झाल्याची शक्यता आहे. ज्यांनी आपले अतिक्रमण वाचवण्यात यश मिळविले, ते मात्र सहीसलामत सुटल्याच्या समाधानात आहेत. ज्यांच्या कुटुंबीयांची पोटे हातावरील कामावर आहेत, त्यांच्यासाठी मात्र दुकाने उठल्यामुळे दुर्दैवी वेळ येणार आहे. महामार्ग कामाशी संबंधित एजन्सी व शासन विभाग मात्र रस्ता रुंदीकरणातील भेदभावाच्या आरोपाचे खंडन करत नसल्यामुळे पाणी चांगलंच मुरल्याचा 'अर्थ' काढला जात आहे. रस्ता रुंदीकरणाचे शंभर फुटाचे मोजमाप स्वतंत्र एजन्सीकडून करीत याकामी कथित कर्तव्यकसूर करणाऱ्याविरुद्ध कार्यवाही होण्याची मागणी होत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%87%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A4%BF%E0%A4%A4/", "date_download": "2021-07-30T08:07:19Z", "digest": "sha1:BJIKPMKDUBKWODLLS3GGFQCV4VGNYNOV", "length": 9838, "nlines": 122, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "इफ्फीसारख्या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात माझ्या चित्रपटाची उद्‌घाटनासाठी निवड होणे हा माझ्यासाठी खरा गौरव- ज्युलियन लॅन्डिस | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर इफ्फीसारख्या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात माझ्या चित्रपटाची उद्‌घाटनासाठी निवड होणे हा माझ्यासाठी खरा...\nइफ्फीसारख्या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात माझ्या चित्रपटाची उद्‌घाटनासाठी निवड होणे हा माझ्यासाठी खरा गौरव- ज्युलियन लॅन्डिस\nइफ्फीचा उद्‌घाटन चित्रपट “द अस्पर्न पेपर्स” च्या दिग्दर्शकाचा पत्रकारांशी संवाद\nगोवा खबर:सर्व सिनेरसिक ज्याची आतुरतेने वाट पाहत असतात असा 49 वा आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव इफ्फी उद्यापासून गोव्यातल्या पणजी येथे सुरु होत आहे. या महोत्सवाचा शुभारंभ ‘द अस्पर्न पेपर्स’ या चित्रपटाने होणार आहे. या निमित्त इफ्फीच्या पूर्वसंध्येला चित्रपटाचे दिग्दर्शक ज्युलियन लॅन्डिस आणि कलाकार निकोलस हाऊ, बार्बरा मिअर आणि लुईस रॉबिन्स यांनी पत्रकारांशी संवाद साधला.\nया चित्रपटाचे कलावंतही आज या महोत्सवात सहभागी होत आहेत. याचा आम्हाला विशेष आनंद होत असल्याचे महोत्सवाच्या संचालकांनी यावेळी सांगितले. या चित्रपटाचा प्रिमियर शो उद्या या महोत्सवात होणार आहे. शुभारंभाच्या चित्रपटासह इफ्फीचे सर्व आठ दिवस अविस्मरणीय ठरतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘द अस्पर्न पेपर्स’ च्या सर्व कलावंतांचे त्यांनी स्वागत केले. चित्रपटाचे दिग्दर्शक ज्युलियन लॅन्डिस यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या प्रतिष्ठित महोत्सवाच्या शुभारंभासाठी हा चित्रपट निवडला जाणे माझ्यासाठी गौरवास्पद असल्याचे ते म्हणाले. हेनरी जेम्स यांच्या प्रसिद्ध कादंबरीवर हा चित्रपट आधारलेला आहे असे त्यांनी सांगितले. व्हेनिसमधल्या 19 व्या शतकातल्या कथेविषयी हा चित्रपट असून पूरातन आणि भव्य गोष्टींच्या होणाऱ्या ऱ्हासाविषयी हा चित्रपट भाष्य करतो.\nचित्रपटातल्या अभिनेत्री लुईस रॉबिन्स यांनीही यावेळी आपले चित्रीकरणाचे अनुभव सांगितले. पहिल्यांदाच भारतात आलेल्या रॉबिन्स यांनी भारत आणि गोव्यातल्या आतिथ्याचे कौतुक केले.\nया चित्रपटात गोल्डन ग्लोब पुरस्कार विजेते जोनाथन राइस मेअर्स प्रमुख भुमिकेत आहेत. त्याशिवाय अत्यंत नावाजलेले कलाकार या चित्रपटात आहेत.\nPrevious article49 व्या इफ्फी चित्रपट महोत्सवाचा उद्या होणार दिमाखदार सोहळ्यात शुभारंभ\nकटलास एक्स्प्रेस – 21 नौदल सरावात भारतीय नौसेनेच्या वतीने आयएनएस तलवार सहभागी होणार\nजागतिक व्याघ्र दिनानिमित्त पंतप्रधानांनी सर्व वन्यजीव प्रेमींना दिल्या शुभेच्छा\nराज्य/केंद्रशासित प्रदेश आणि खासगी रुग्णालयांकडे अद्याप 2.88 कोटींपेक्षा अधिक मात्रा उपलब्ध\nमहिलांच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील : परुळेकर\nबंगाली समुदायाने गोव्यात गुंतवणूक करावी:मुख्यमंत्री\nविकास व पर्यावरणासाठी एकात्मिक दृष्टीकोन बाळगण्याची गरज: नितीन गडकरी\n‘हिरकणी’ एक प्रेरणादायी दस्तऐवज :गोविंद गावडे\nपणजीतील सुज्ञ मतदार भाजप सोबत:तेंडुलकर\n29 व्या राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सप्ताहाचे नीतीन गडकरी यांच्या हस्ते उद्‌घाटन\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nगोवा टपाल विभागात विमा एजंट पदासाठी थेट मुलाखती\nभारतीय विज्ञान महोत्सवाचे १६ ते २० जानेवारी २०१८ दरम्यान आयोजन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathiebatmya.com/covid-19-cases-3663-death-39-rajesh-tope/", "date_download": "2021-07-30T06:58:11Z", "digest": "sha1:7YLV6TQIUNP7V3KN323IY5F4X5POOOD3", "length": 25699, "nlines": 258, "source_domain": "www.marathiebatmya.com", "title": "कोरोना: महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या, वाचा आणि काळजी घ्या", "raw_content": "\nशालेय फी मध्ये १५ टक्के सवलतीची शिक्षणमंत्र्यांची घोषणा म्हणजे निव्वळ धूळफेक\nपूरग्रस्तांना विम्याची किमान ५० टक्के रक्कम तातडीने द्या: मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी\nपर्यटकांसाठी एमटीडीसीच्या जमिनीवरही आता पीपीपी खाली पंचतारांकित सुविधा\nअजित पवारांचा टोला, जिल्हाधिकारी मामलेदारांना बघायला आलात की नुकसान झालेल\nमराठा, कुणबी विद्यार्थ्यांसाठी खुषखबर विद्यावेतनासह मोफत ऑनलाईन प्रशिक्षण\nअत्याचार पिडित आणि वाट चुकलेल्या बालगृहातील मुलांनी मिळविले लक्षणीय यश\nकोरोना काळातही वाढतेय गर्भपातांचे प्रमाण : गुन्हे दाखल\nराज्यातील अनाथांना मिळणार बीपीएल रेशनकार्ड\nआता राज्यातील सेंद्रीय शेती करणाऱ्यांसाठी सेंद्रीय प्रमाणीकरण यंत्रणेची स्थापना\nशरद पवारांच्या सूचनांवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली ही ग्वाही\nकृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना दिलासाः शैक्षणिक शुल्कात सवलत\nतुम्हाला माहिती आहे का राज्यात ��िती हेक्टर जमिनीवर पेरण्या झाल्या\nठेवीदारांनो आता घाबरू नका बँक बुडाली तर पाच लाख मिळणार\nCorona 3rd Wave: मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांशी केली याप्रश्नांवर चर्चा\n२ लाख कोटीच्या तूटीसह अर्थमंत्र्यांनी जाहीर केले आर्थिक पॅकेज, कोणाला काय दिले\nनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची मालकीही आता अदानीकडे\nहोमिओपॅथी डॉक्टरांना दिलासाः राज्यात होमिओपॅथीचे दवाखाने सुरु होणार\nकोरोना : ४ आठवड्यानंतर राज्याची रूग्णसंख्या ६ हजारावर तर मुंबईची ३७३\n५० खाटांवरील रुग्णालयांना स्वत:ची ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा बंधनकारक\nअंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांचेही होणार लसीकरण फक्त नाव मेल करा\nआशाताईंना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’\nअभिनयाचे विद्यापीठ असलेल्या दिलीप कुमारांची जगाच्या पडद्यावरून एक्झिट\nविजय पाटील यांच्या निधनाने संगीतातील राम-लक्ष्मण युगाचा अस्त\nख्यातनाम संगीतकार वनराज भाटीया यांचे निधन\nशेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले \nआमदार निवासाच्या इमारतीवर चढून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nमाजी मंत्र्यांचा आरोप, सामाजिक न्यायाची भूमिका घेताना सरकारचा अन्याय.. व्हिडिओ पाहा\nसुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणी सलमान, करण, एकतावर आरोप, पहा कोणी केला आरोप\nशालेय फी मध्ये १५ टक्के सवलतीची शिक्षणमंत्र्यांची घोषणा म्हणजे निव्वळ धूळफेक\nपूरग्रस्तांना विम्याची किमान ५० टक्के रक्कम तातडीने द्या: मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी\nपर्यटकांसाठी एमटीडीसीच्या जमिनीवरही आता पीपीपी खाली पंचतारांकित सुविधा\nअजित पवारांचा टोला, जिल्हाधिकारी मामलेदारांना बघायला आलात की नुकसान झालेल\nआशाताईंना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’\nआता राज्यातील सेंद्रीय शेती करणाऱ्यांसाठी सेंद्रीय प्रमाणीकरण यंत्रणेची स्थापना\nमहानगरपालिका, नगरपालिकांच्या कर्मचाऱ्यांनाही आता ५० लाखाचे विमा कवच\nसर्वोच्च न्यायालयाच्या दट्यानंतर अखेर शाळा फि कमी करण्याचा सरकारचा निर्णय\nराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ब्रीच कॅण्डीत\nठेवीदारांनो आता घाबरू नका बँक बुडाली तर पाच लाख मिळणार\nकोरोना: महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या, वाचा आणि काळजी घ्या ३ हजार ६६३ नवे बाधित, २७०० जण बरे तर ३९ मृतकांची नोंद\nमागील २४ तासात २,७०० रुग्ण बरे झाल्याने घरी गेल्याने राज्यात आजपर्यंत एकूण १९ लाख ८१ हजार ४०८ रूग्ण बरे होवून घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.६६% एवढे झाले आहे. तर आज राज्यात ३ हजार ६६३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून ३७ हजार १२५ अॅक्टीव्ह रूग्ण राज्यात असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.\nदिवसभरात राज्यात आज ३९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.४९ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,५३,९६,४४४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २०,७१,३०६ (१३.४५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १,८२,९७० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १,७२६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.\nराज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –\nअ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू\nदैनंदिन एकूण दैनंदिन एकूण\n१ मुंबई महानगरपालिका ४६१ ३१५०३० ३ ११४२५\n२ ठाणे ५६ ४१९७५ ४ ९९३\n३ ठाणे मनपा ८८ ६०८२० १ १२५३\n४ नवी मुंबई मनपा ९९ ५८३५३ १ १११८\n५ कल्याण डोंबवली मनपा ५७ ६५२९५ ० १०४०\n६ उल्हासनगर मनपा ८ ११७६५ २ ३४८\n७ भिवंडी निजामपूर मनपा १ ६९०० ० ३४१\n८ मीरा भाईंदर मनपा १५ २८२०९ ० ६६६\n९ पालघर ३ १७०५३ ० ३२०\n१० वसईविरार मनपा २ ३१३४४ ० ६१८\n११ रायगड २७ ३७९१३ ० ९९०\n१२ पनवेल मनपा ४५ ३१६४६ ० ६००\nठाणे मंडळ एकूण ८६२ ७०६३०३ ११ १९७१२\n१३ नाशिक ३७ ३७८७० २ ७९४\n१४ नाशिक मनपा १८५ ८१३९० ० १०६५\n१५ मालेगाव मनपा २ ४८३४ ० १६४\n१६ अहमदनगर ५१ ४७०८० १ ७११\n१७ अहमदनगर मनपा २५ २६२३५ ० ४०३\n१८ धुळे १४ ८८३२ ० १८७\n१९ धुळे मनपा ८ ७५२० ० १५०\n२० जळगाव ३५ ४४९२५ ० ११६४\n२१ जळगाव मनपा १४ १३२४६ ० ३२८\n२२ नंदूरबार ३१ १०००१ २ २१५\nनाशिक मंडळ एकूण ४०२ २८१९३३ ५ ५१८१\n२३ पुणे १९४ ९५०४६ २ २१३८\n२४ पुणे मनपा ३११ २०१९०७ ० ४५५६\n२५ पिंपरी चिंचवड मनपा १४५ ९८७५४ ० १३२०\n२६ सोलापूर ३६ ४३६०८ २ १२१२\n२७ सोलापूर मनपा २४ १३२९० ० ६१९\n२८ सातारा ३९ ५७५५३ २ १८३३\nपुणे मंडळ एकूण ७४९ ५१०१५८ ६ ११६७८\n२९ कोल्हापूर ९ ३४७१० ० १२५७\n३० कोल्हापूर मनपा १० १४६७४ ० ४१७\n३१ सांगली ७ ३३०५८ २ ११६०\n३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ७ १८०३१ ० ६२८\n३३ सिंधुदुर्ग ६ ६५४२ ० १७६\n३४ रत्नागिरी ३२ ११८०७ ० ४०४\nकोल्हापूर मंडळ एकूण ७१ ११८८२२ २ ४०४२\n३५ औरंगाबाद ���४ १५७०४ ० ३२७\n३६ औरंगाबाद मनपा ७३ ३४४६३ ० ९२६\n३७ जालना २१ १३७५० ० ३६७\n३८ हिंगोली ९ ४४९८ ० १००\n३९ परभणी ७ ४५४० ० १६४\n४० परभणी मनपा २४ ३५६४ ० १३२\nऔरंगाबाद मंडळ एकूण १४८ ७६५१९ ० २०१६\n४१ लातूर ११ २१७१५ ० ४६६\n४२ लातूर मनपा ९ ३२६५ ० २२५\n४३ उस्मानाबाद १६ १७७३२ ० ५५७\n४४ बीड २० १८५५८ ० ५५६\n४५ नांदेड ९ ९०३२ ० ३८३\n४६ नांदेड मनपा ५ १३५९९ ० २९५\nलातूर मंडळ एकूण ७० ८३९०१ ० २४८२\n४७ अकोला ७ ४७८६ ० १३५\n४८ अकोला मनपा ६७ ७९५७ ० २३७\n४९ अमरावती ८२ ९०४८ ० १८१\n५० अमरावती मनपा ३१० १७४६८ ० २३१\n५१ यवतमाळ ७१ १६४६९ ४ ४६४\n५२ बुलढाणा ८९ १५९०६ ३ २५३\n५३ वाशिम ३६ ७५७१ १ १६१\nअकोला मंडळ एकूण ६६२ ७९२०५ ८ १६६२\n५४ नागपूर ९६ १६५११ २ ७६४\n५५ नागपूर मनपा ५०२ १२४८६४ ५ २६७३\n५६ वर्धा ६२ ११५३३ ० ३०१\n५७ भंडारा १९ १३६९० ० ३१३\n५८ गोंदिया २ १४४५४ ० १७३\n५९ चंद्रपूर ६ १५१४० ० २४६\n६० चंद्रपूर मनपा ४ ९२२७ ० १६४\n६१ गडचिरोली ८ ८९०० ० ९९\nनागपूर एकूण ६९९ २१४३१९ ७ ४७३३\nइतर राज्ये /देश ० १४६ ० ८५\nएकूण ३६६३ २०७१३०६ ३९ ५१५९१\nआज नोंद झालेल्या एकूण ३९ मृत्यूंपैकी १७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २२ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.\nPrevious कोरोनाच्या पार्श्वभूमी मुख्यमंत्री ठाकरे , उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले हे आदेश\nNext आदिवासी समाजातील १० व १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी सरकारची खास योजना\nहोमिओपॅथी डॉक्टरांना दिलासाः राज्यात होमिओपॅथीचे दवाखाने सुरु होणार होमिओपॅथी वैद्यकीय व्यावसायिकांच्या मागण्यांबाबत राज्यशासन सकारात्मक - आरोग्यमंत्री राजेश टोपे\nकोरोना : ४ आठवड्यानंतर राज्याची रूग्णसंख्या ६ हजारावर तर मुंबईची ३७३ नवे बाधित ६ हजार ७५३, ५ हजार ९७९ बरे झाले तर १६७ मृत्यूची नोंद\n५० खाटांवरील रुग्णालयांना स्वत:ची ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा बंधनकारक वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती\nअंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांचेही होणार लसीकरण फक्त नाव मेल करा आरोग्य विभागामार्फत लसीकरणाची सुविधा\nन्युमोनियापासून बचावासाठी दरवर्षी १९ लाख बालकांना देणार पीव्हीसी लस राज्याच्या नियमित लसीकरण कार्यक्रमात पीसीव्ही लसीचा समावेश\nलसीकरणात महाराष्ट्राची पुन्हा विक्रमी कामगिरी दिवसभरात सुमारे आठ लाख नागरिकांचे लसीकरण\nअजित पवारांनी दिला इशारा… कोरोनाची ३ री लाट ३० वर्षाच्या आतील तर��णांसाठी धोकादायक\nकोरोना: बाधित रूग्णांच्या संख्येत विक्रमी घट अवघे ६ हजार ७०० ६ हजार ७२७ नवे बाधित, १० हजार ८१२ बरे तर १०१ मृतकांची नोंद\nराज्य सरकारचा इशारा, ४ ते ६ आठवड्यात कोरोनाची संभाव्य तिसरी लाट तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जारी केल्या प्रतिबंधात्मक सूचना\nतिसऱ्या लाटेची शक्यता पाहता घाईघाईने निर्बंध शिथिल करू नका, धोका पत्करू नका ऑक्सिजन,आयसीयू बेड्स ,फिल्ड रुग्णालयांच्या सुविधांचे नियोजन करून देण्याचे आरोग्य विभागाला निर्देश\nआशा वर्करना १ जुलैपासून १५०० रुपयांची वाढ आणि स्मार्टफोन मिळणार : संप मागे कृती समिती आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या चर्चेनंतर माहिती\nग्रामीण भागात नव्या आरोग्य केंद्रांबरोबर पद भरतीसही मान्यता द्या ग्रामीण आरोग्य केंद्रांच्या पायाभूत सुविधांची कामे करताना प्राधान्यक्रम ठरवा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nपॉझिटीव्हीटी दरात घट झाल्याने ऑक्सिजन यंत्रणा आठवडा बंद कोविड पॉझिटीव्हिटीच्या दराबरोबरच ऑक्सिजन वापरातही घट\nउपमुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश : या वैद्यकीय उपकरणे-औषधांच्या GST त कपात जीएसटी कमी करण्याचा शिफारस अहवाल जीएसटी परिषदेत मान्य\nराज्यात १६ दिवसात राज्यात ८ हजार जणांचा मृत्यू : रिक्नलेशनमधील माहिती कोरोना रुग्ण आणि मृत्यू संख्येबाबत कोणतीही आकडेवारी लपविण्यात येत नाही-आरोग्य विभागाची माहिती\nराज्यात १६ जूनपर्यंत दृष्टी दिन सप्ताह : दोन्ही डोस घेतलेले ५० लाख नागरीक म्युकरमायकोसीसबाबत जनजागृती करण्याचे आरोग्यमंत्र्यांचे आवाहन\nकोरोना दिलासादायक बातमी: राज्याचा रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांवर तीन महिन्यानंतर आज प्रथमच सर्वात कमी कोरोना रुग्णांचे निदान\nम्युकरमायकोसीसवरील उपचारासाठी राज्य सरकारने केले दर निश्चित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अधिसूचनेस मंजुरी\nतिस-या लाटेत मुलांना बाधा होणार हा केवळ अंदाज, त्याची भीती अनाठायी एकात्मिक साथरोगचे प्रमुख डॉ.प्रदीप आवटे यांचा खास लेख\nकोविडची तिसरी लाट येणार आणि या लाटेमध्ये लहान मुलांना सर्वाधिक बाधा होणार, अशा भाकिताची भीती, …\nभाजपा, शिवसेना आणि सपाचे हे आमदार घेतात नगरसेवक पदाचाही पगार\nबीडीडीच्या दुसऱ्या भूमिपूजनाचा कार्यक्रम रद्द \nबीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ���ा दिवशी होणार भूमिपूजन\nपरमबीर सिंग यांच्याविरोधात खंडणी वसुलीप्रकरणी गुन्हा दाखल\nमुसळधार पावसामुळे आजचा दुर्घटना (रवि) वार\nपुढील चार दिवस या जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंजचा इशारा\nमुंबई, कोकणसह राज्यातील या जिल्ह्यात ५ दिवस पावसाची हजेरी\nराज्यातील प्राचीन झाडे आणि वृक्षांच्या संरक्षणासाठी सरकारचे नवे धोरण\nआनंदाची बातमी: १ जूनला केरळात मान्सूनचे आगमन\nपंढरपूरातील मृतकांना मदतीचे निर्देश देत, यंत्रणांनो हाय अलर्टवर रहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.osmanabadtoday.com/2019/03/blog-post_7.html", "date_download": "2021-07-30T07:35:40Z", "digest": "sha1:HD5SFP2SHUDRJE6PFAMTFLV5UH5V4TNO", "length": 13462, "nlines": 89, "source_domain": "www.osmanabadtoday.com", "title": "--> चार गावचा पाणी प्रश्न पेटला | Osmanabad Today", "raw_content": "\nचार गावचा पाणी प्रश्न पेटला\nउस्मानाबाद – तेर, ढोकी , कसबे तडवळे आणि येडशी गावाच्या पाणी प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी या चार गावातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यानी उस्माना...\nउस्मानाबाद – तेर, ढोकी , कसबे तडवळे आणि येडशी गावाच्या पाणी प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी या चार गावातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यानी उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयसमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. महावितरणच्या थकीत बिलाची रक्कम भरण्यास जिल्हा परिषदेचे पदाधिकारी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.\nतेर,ढोकी, कसबे तडवळे आणि येडशी या चार गावाला पूर्वी तेरणा धरणातून पाणी पुरवठा करण्यात येत होता. मात्र काही वर्षांपूर्वी वीज बिल थकल्यामुळे या गावचा पाणी पूरवठा बंद झाला. त्यानंतर अनेक ठिकाणी पाईप लाईन चोरीला गेली तर काही ठिकाणी पाईप गांजले आहेत. तसेच विद्युत मोटारी जळाल्या आहेत.\nया गावाला सुरळीत पाणी पुरवठा होण्यासाठी राज्य सरकारने ४ कोटी ४१ लाख रुपये मंजूर केले असून, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ने वर्क ऑर्डर मंजूर केली आहे. मात्र लाईट बिलाचे सहा लाख रुपये जिल्हा परिषदेकडे पडून असून ते भरत नसल्यामुळे कामाला सुरुवात होत नाही, असा आरोप उपोषणकर्त्यानी केला आहे.\nतेर,ढोकी, कसबे तडवळे आणि येडशी या चार गावचा कायमस्वरूपी पाणी प्रश्न सुटण्यासाठी आपणच राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता.त्यामुळेच ४ कोटी ४१ लाख निधी मंजूर झाला. वीज बिल भरून पाणी पुरवठा सुरु होणार नाही तर त्यासाठी दुरुस्ती करावी लागेल आणि या कामाची वर्क ऑर्डर निघाली आहे. श्रेय मिळू नये म्हणून केवळ राजकारण केले जात आहे.\n– अर्चनाताई पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nकार चालकाला हृदयविकाराचा झटका आणि जिल्हाधिकाऱ्यांचे प्रसंगावधान\nउस्मानाबाद - उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांच्या कार चालकास धावत्या कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला. मात्र, प्रसंगाव...\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबादेतील इंग्लंड रिटर्न तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह\nउस्मानाबाद - इंग्लंडहून उस्मानाबादेत परतलेल्या एका ३५ तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तरुणावर उस्मानाबादच्य...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nसरकारी कामगार अधिकारी कार्यालय बनले दलालांचा अड्डा\nअभियंत्यांसह ठेकेदारांचे बनावट शिक्के वापरून कामगारांच्या नोंदी उस्मानाबाद - उस्मानाबादचे सरकारी कामगार अधिकारी कार्यालय म्हणजे दलालांचा अ...\nसुंदर माझे कार्यालय उपक्रमाचा उस्मानाबादच्या जिल्हा परिषदेत उत्साहात प्रारंभ\nउस्मानाबाद - विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या संकल्पनेतील जिल्हा परिषदातंर्गत ‘सुदंर माझे कार्यालय ’ हा उपक्रमात मराठवाडयातील आठही जिल...\nउस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने घेतले आणखी दोन बळी @ २०\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्याचे ठिकाण असलेले ��स्मानाबाद शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे...\nउस्मानाबादेत दोन अपघातात एक ठार, दोन जखमी\nउस्मानाबाद - आनंदनगर पो.ठा. अकस्मात मृत्यु क्र. 37 / 2020 सीआरपीसी कलम 174 च्या चौकशीत स्वरुपा संजय पोतदार, रा. समता कॉलनी, उस्मानाबाद यांन...\nउस्मानाबाद : रुग्णाची लूट करणाऱ्या सह्याद्री हॉस्पीटलला १० हजार दंड\nरॅपिड अँटिजेन टेस्टसाठी जादा आकारण्यात आलेली रक्कम रुग्णाच्या बँक खात्यावर जमा करण्याचा आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचा दणका ...\nकसबे तडवळे शिवारात अज्ञात व्यक्तीचा खून\nदगड बांधून मृतदेह विहिरीत फेकला कसबे तडवळे - कसबे तडवळे शिवारात एका ४० वर्षीय अनोखळी व्यक्तीचा खून करून मृतदेह दगड बांधून विहिरीत फेकून दे...\nसीना कोळेगाव प्रकल्प ते पांढरेवाडी धरणापर्यंत कालवा बनवा.- खा. ओमराजे\nपरंडा (राहूल शिंदे) - सीना-कोळेगाव उपसा सिंचन योजनेतून पांढरेवाडी तलावात पाणी सोडण्याबाबत (कालवा) उपाययोजना करावी, अशी मागणी जिल्ह्...\nVIDEO,4,उस्मानाबाद जिल्हा,127,उस्मानाबाद शहर,30,एडिटर डेस्क,2,खुले व्यासपीठ,9,ताज्या बातम्या,53,देश - विदेश,3,महाराष्ट्र,20,मुख्य बातमी,91,स्पेशल न्यूज,15,\nOsmanabad Today : चार गावचा पाणी प्रश्न पेटला\nचार गावचा पाणी प्रश्न पेटला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-KZHK-amazing-photos-of-most-stunning-cliff-side-towns-and-villages-4814884-PHO.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-07-30T08:33:28Z", "digest": "sha1:6UQHRWWLTM2LVLM5HUTCH6HW5BTI5TGL", "length": 3970, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Amazing Photos Of Most Stunning Cliff-Side Towns And Villages | Photos: खडकांवर वसलेली आहेत ही 30 शहरे, दुरुनच वेधून घेतात लक्ष - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nPhotos: खडकांवर वसलेली आहेत ही 30 शहरे, दुरुनच वेधून घेतात लक्ष\nजगातील अनेक शहरे आणि उंचच उचं खडकांवर वसलेले आहेत. यांचे सौंदर्य दुरवरुन दिसून येते. लोकांना आकर्षित करणारी ही गावे-शहरे खूप कमी प्रमाणात दिसतात. या शहरांकडे पाहून वाटते, जणूकाही आपण जन्नतची सैर करत आहोत. काहीं शहरांच्या किना-यावर समुद्र किंवा नद्यासुध्दा दिसतात.\nइटली, फ्रान्स, बुल्गरिया, पोर्तुगिल, ग्रीक, यमन, स्पेनसह अनेक देशांत अशाप्रकारचे शहर वसलेले आहेत. खडकावर वसलेले हे शहरे दूरुनच लोकांना आकर्षित करतात.\nखडकांवर शहर स्थायिक करणे खूप कठिण आहे. परंतु लोकांनी केवळ शहरच वसवले नाही त्यांना सुंदर आर्किटेक्टने आकर्षितसुध्दा केले. बोरपंडा डॉट कॉमने लोकांना खडकांवर वसलेल्या शहरांची छायाचित्रे पोस्ट करण्यास आणि लोकांना व्होट करण्यास सांगितले, की टॉप शहरांची निवड करू शकतील. या व्होटींगच्या आधारे इटलीचे रियोमॅग्गियोर शहर पहिल्या क्रमांकावर आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच 30 शहरांची ओळख करून देणार आहोत, जे व्होटींगच्या आधारे टॉप शहरांमध्ये सामील झाले आहेत.\nपुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा व्होटींगच्या आधारे टॉप 29 शहरांची आणि गावांची छायाचित्रे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D/", "date_download": "2021-07-30T08:28:50Z", "digest": "sha1:FQ5K6RU24JEVWU6ZQETMBY7GZE6A7FQN", "length": 11319, "nlines": 108, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "जमीन विक्री प्रकरणी राष्ट्रवादीच्या दोन बड्या नेत्यांवर गुन्हा दाखल | महाराष्ट्र News24", "raw_content": "शुक्रवार, 30 जुलै 2021\nजमीन विक्री प्रकरणी राष्ट्रवादीच्या दोन बड्या नेत्यांवर गुन्हा दाखल\nजमीन विक्री प्रकरणी राष्ट्रवादीच्या दोन बड्या नेत्यांवर गुन्हा दाखल\nपंढरपूर : रायगड माझा\nजगदंबा सूत गिरणी जमीन विक्री प्रकरणी राष्ट्रवादीचे दोन बडे नेते अडचणीत सापडले आहेत. राष्ट्रवादीचे माजी खासदार संदिपान थोरात यांच्यासह विद्यमान आमदार बबनराव शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nसामाजिक कार्यकर्ते नागनाथ कदम यांनी याप्रकरणी माढा न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर न्यायालयाने पोलिसांना आदेश दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हे दाखल केले.\nया प्रकरणात बबनराव शिंदे यांचा मुलगा रणजित शिंदे याचा देखील समावेश आहे. तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने याप्रकरणी चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.\nविधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक जाहीर\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाच्या संशयाची सुई मुंबई-पुण्यात\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबारामतीच्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले..\nबारामती : विकास कोकरे उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत गाव कामगार तलाठी याने विहिरींची नोंद लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतले दहा हजार रुपये.. शेतकऱ्यांकडून पैसे घेताना तलाठी मोबाईल...\n कारागृहातून सुटका झालेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक\nपुणे : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त एखादा गुंड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत साथीदारांकडून मिरवणूक काढली जाते. असाच प्रकार...\nमुलगी कोरोनाने मेली असती तर…\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना...\nविजांच्या प्रचंड गडगडाटांसह मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय...\nभांडुप : किशोर गावडे मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु होती.मात्र रात्री साडेतीन नंतर विजांच्या गडगडाटांसहीत जोरदार पाऊस सुरु झाला. पहाटे...\nसंसद भवन परिसरात आंदोलनानंतर आता खासदारांचा मोर्चा\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यसभेत शेती विधेयक सादर करताना काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ घातला होता. यावेळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह...\nमहाड भोर मार्गावरील वरंध घाट वाहतुकीसाठी बंद\nमहाड : प्रसाद पाटील रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दरड कोसळल्याने अनिश्चित काळा करीता बंद करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी वरंध...\nसाईनाथ पवार यांना राज्यपालांनी केले सन्मानित\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट वाटप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील दोन बहीण भाऊच्या निधनानंतर शिवसेनेकडून कुटुंबियांना आर्थिक मदत\nजूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाहून; आदिवासी लोकांचे हाल\nकुशिवली येथील पुरग्रस्तांची जिल्हा परिषद पदाधिकारी,अधिकारी यांच्याकडून पाहणी\nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nसाईनाथ पवार यांना राज्यपालांनी केले सन्मानित\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट वाटप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील दोन बहीण भाऊच्या निधनानंतर शिवसेनेकडून कुटुंबियांना आर्थिक मदत\nजूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाह��न; आदिवासी लोकांचे हाल\nसंग्रहण महिना निवडा जुलै 2021 जून 2021 मे 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 डिसेंबर 2019 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 ऑगस्ट 2019 जुलै 2019 जून 2019 मे 2019 एप्रिल 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 जानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 जून 2018 मे 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2021-07-30T08:31:55Z", "digest": "sha1:JHZ5FTTX5FA2B2GBKY7L2POOPKFXAHZE", "length": 4442, "nlines": 75, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नायजेल जोन्स - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआयर्लंड संघ - क्रिकेट विश्वचषक, २०११\n१ पोर्टरफील्ड(ना.) •१४ विल्सन •२ बोथा •३ क्युसॅक •४ डॉकरेल •५ जॉन्स्टन •६ जोन्स •७ जॉईस •८ मूनी •९ केव्हिन •१० नायल •११ रँकिन • १२ स्टर्लिंग •१३ मर्व •१५ व्हाइट •प्रशिक्षक: सिमन्स\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ जुलै २०१७ रोजी २१:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%95", "date_download": "2021-07-30T08:56:34Z", "digest": "sha1:UCH5HB5B7VIIJ7FAQMGCYFCT6RF6DOFH", "length": 4280, "nlines": 90, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:तमिळनाडूमधील वाहतूक - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३ उपवर्ग आहेत.\n► चेन्नईमधील वाहतूक‎ (१ क, ५ प)\n► तमिळनाडूमधील रेल्वे वाहतूक‎ (१ क, १७ प)\n► तमिळनाडूमधील विमानतळ‎ (७ प)\n\"तमिळनाडूमधील वाहतूक\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ मे २०१५ रोजी १५:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathitrendingstatus.in/2020/09/marathi-love-status.html", "date_download": "2021-07-30T07:44:27Z", "digest": "sha1:HUA2UUFYSNWQD32KSPVJDPDTH4FFNWLP", "length": 7006, "nlines": 58, "source_domain": "www.marathitrendingstatus.in", "title": "मला भेटलेली अफलातून व्यक्ती, Marathi Story", "raw_content": "\nमुख्यपृष्ठMarathi Motivational Storyमला भेटलेली अफलातून व्यक्ती, Marathi Story\nमला भेटलेली अफलातून व्यक्ती, Marathi Story\nशून्यात असलेली नजर अचानक भानावर येते. स्वप्ऩांतून जागं केल्याबद्दल आईला जरा जास्तंच बोलले आज. पण तरिही काही न बोलता टेबलावर नाश्ता अगदी वेळेत हजर. माझं सारं काही मायेनं, आपुलकीने केलं. अर्थात ती माया, वात्सल्य कळायचं वयंच न्हवतं माझं. डोक्यावरुन हात फिरवत ती बोलली खरी..\"सॉरी हं बाळा.. पण नुसती स्वप्ऩं पाहून तुला आनंद मिळत असेल तर त्या स्वप्ऩांना कसलाही अर्थ नाही. त्यासाठी लागणारे कष्ट तुलाच तर घ्यावे लावतील ना..\nएरव्ही मला तिचा सतत राग यायचा पण आज मात्र तिचे शब्दं कानात घुमू लागले. सतंतचं घड्याळ्याच्या काट्यानुसार वागणं. नियमबद्ध जगणं या साऱ्याच्या कचाट्यातून बाहेर पडायला होतं हल्ली. पण तिनं मात्र सतत कसं सहन केलंय आजवर तिलाच माहीती. तिलाही वाटतं नसेल का.. की तिच्याही इच्छा मनातंच राहिल्यात का.. की तिच्याही इच्छा मनातंच राहिल्यात का.. असे असंख्य विचार यायचे मनात. पण बाबा नसताना पुरेसं शिक्षण नसूनही जी जबाबदारी उचलली ती खरंतर भल्याभल्यांना जमलीच नसती कधी. शिवाय या जगात एकट्या बाईने राहाणं म्हणजे अनेक संकटांना आमंत्रण. पण तरिही न डगमगता मला इथंवर आणून पोहोचवलं. त्याबद्दल कधीही कुरकुर केलेली आठवतं नाही कधी. आज त्या साऱ्याचं भरभरुन कौतुक करण्याचं अप्रूप वाटतंय. निष्ठेने काम करुन मोठ्या कष्टानं मला मोठं केलं आणि मार्गी लावलं व माझ्या स्वतःच्या पायावर उभा केलं. हे सगळं आठवलं की आज मात्र डोळ्यातून झरलेली आसवं तिच्या हातावर पडत होती. आणि माझ्या भावना न दिसताही तिच्या मनापर्यंत पोहोचंत होत्या .एक मात्र खात्री द्यावीशी वाटते तिला.. 'तुझ्या डोळ्यांमधल्या प्रत्येक अश्रुंचा थेंब हा मोत्यात बनवून दाखवेन हे नक्की.'\nगुडी पाडव्याच्या हार्दिक शुभेचा २०२१\nदेव दगडात असतो कि नसतो\nदसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा|Happy Dashara| दसरा शुभेच्छा | दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा\nदसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा|Happy Dashara| दसरा शुभेच्छा\nनमस्कार मित्रांनो, अपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या मराठी ट्रेंडिंग स्टेटस वरती. मित्रांनो तुम्हाला आमचा हा ब्लॉग कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. आणि हो आम्ही आमच्या ब्लॉग वरती दररोज नवनवीन स्टेटस घेऊन येत असतो तर ब्लॉगला अशीच भेट देत रहा ....................... जय महाराष्ट्र जय शिवराय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://nashikcalling.com/%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%AB%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-30T07:25:42Z", "digest": "sha1:UFOEAWGZO7VKK5UYAGCJ2W7RVSQJ6J7R", "length": 3604, "nlines": 32, "source_domain": "nashikcalling.com", "title": "कॅफे मध्ये सुरु असलेल्या हुक्का पार्लर वर छापा… – Nashik News – Nashik Calling", "raw_content": "\nकॅफे मध्ये सुरु असलेल्या हुक्का पार्लर वर छापा…\nकॅफे मध्ये सुरु असलेल्या हुक्का पार्लर वर छापा…\nनाशिक (प्रतिनिधी) : मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या गुप्त बातमीदाराकडून नाशिक शहरात चोरून लपून हुक्का पार्लर चालू असल्याची माहिती गुन्हेशोध पथकाला मिळाली. तसेच या परिसरातून अनेक तक्रारी सुद्धा येत होत्या. त्यामुळे रविवारी (दि.२) रात्रीच्या सुमारास गुन्हे शोध पथकाने या परिसरातील ‘अजीज मेन्शन कॅफे’ येथे छापा टाकून कॅफे मालकासोबत १८ आरोपींना ताब्यात घेतले.\nकोरोनाचा संसर्ग पसरवण्याचा संभव असल्याची जाणीव असून सुद्धा, विना परवानगी हुक्का कॅफे सुरु ठेवला म्हणून बंदी असलेले सुगंधी तंबाखूजन्य पदार्थ आणि हुक्का पार्लरचे साहित्य जप्त करण्यात आले आहेत. याविरोधात कॅफे चालक अल्ताफ ईस्माईल सैय्यद आणि शहीद दस्तगीर खान यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.\n62 लाख लोकसंख्येच्या नाशिक जिल्ह्यात केवळ 360 कोरोना रुग्ण हे प्रशासनाचे यश\nनाशिककरांनो रविवारच्या (दि. 11 जुलै) लसीकरणाबाबत मह��्वाची बातमी..\nजिल्ह्यात आजपर्यंत ७३ हजार १११ रुग्ण कोरोनामुक्त; ८ हजार ९७९ रुग्णांवर उपचार सुरू\nनाशिक शहरातील या ठिकाणी भाजीपाला व फळ विक्रीस परवानगी\n‘या’ व्यवसायांना आणि लोकांना लॉकडाऊनमधून सूट \nमहापालिकेच्या बिटको रुग्णालयात १५ व्हेंटिलेटर धूळ खात….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lawandmore.org.in/glossary-business/what-is-b2b-mean/", "date_download": "2021-07-30T07:48:08Z", "digest": "sha1:4GAXTKWHDMHV7QC44HRNG2FGPRRCBCJG", "length": 4738, "nlines": 89, "source_domain": "lawandmore.org.in", "title": "बी 2 बी म्हणजे काय | Law & More B.V. | आयंडोवेन आणि आम्सटरडॅम", "raw_content": "शब्दकोष व्यवसाय » बी 2 बी म्हणजे काय\nइमिग्रेशन- आणि माइग्रेशन लॉअर\nअंतर्देशीय मालमत्ता (आयपी) कायदेशीर\nसमाजोपयोगी संस्था आणि धर्मादाय सूत्रे\nयुरोपिया आणि सीआयएस डेस्क\nफार्म आणि लाइफ सायन्स\nनेदरलँड्स डच बार असोसिएशन\nनोकरी - व्यवसायाच्या संधी\nबी 2 बी म्हणजे काय\nबी 2 बी ही व्यवसाय-ते-व्यवसायासाठी आंतरराष्ट्रीय संज्ञा आहे. हे अशा कंपन्यांना संदर्भित करते जे इतर कंपन्यांसह विशेषतः व्यवसाय करतात. उत्पादनांमध्ये तयार होणारी कंपन्या, घाऊक विक्रेते, गुंतवणूक बँका आणि खासगी बाजारात ऑपरेट न करणा hosting्या होस्टिंग कंपन्यांची उदाहरणे.\nटी. + एक्सएनयूएमएक्स एक्सएनएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स\nटी. + एक्सएनयूएमएक्स एक्सएनएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/author/girish-phonde", "date_download": "2021-07-30T08:29:58Z", "digest": "sha1:CVBEYCNTMRUFOCQD3OBKWIUUM6M7JMNL", "length": 4236, "nlines": 55, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "गिरीश फोंडे, Author at द वायर मराठी", "raw_content": "\nइस्रायल-पॅलेस्टाइन संघर्षः साम्राज्यवादाचे अपत्य\nजेरुसलेममध्ये चार धर्मांची प्रार्थनास्थळे आहेत. प्रार्थना स्थळे असणे हा कमजोर दुवा नसून तो पूर्ण जगाला शांतता संदेश देण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. जेरुस ...\nनवे शिक्षण धोरणः शालेय शिक्षणाचे पूर्ण खाजगीकरण\nनव्या शैक्षणिक धोरणात स्कूल कॉम्प्लेक्स/क्लस्टर योजना मांडली आहे. ही योजना म्हणजे गल्लीतील छोटे-छोटे रेशन धान्य दुकाने बंद करून शहरांमध्येच एकच मेगा म ...\n‘आत्मनिर्भर’मध्ये परदेशी विद्यापीठांना आमंत्रण का\nनव्या शैक्षणिक धोरणात जगातील सर्वात्कृष्ट १०० परदेशी विद्��ापीठांना भारतात येण्याची परवानगी दिली जाणार आहे. पण या निर्णयामुळे परदेशातील विद्यापीठांकडेच ...\nगर्भपात औषधे; अॅमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस\n‘केंद्राने पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने द्यावी’\nझारखंडमध्ये न्यायाधीशाचा संशयित मृत्यू; एसआयटीची स्थापन\nअस्थानांच्या नियुक्तीला दिल्ली विधानसभेचा विरोध\nआशा, संताप आणि लोकशाही…\n‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा\nसर्वांनी मिळून भाजपला हरवणे गरजेचेः ममता\nअन्न अत्यावश्यक नाही, तर दुसरे काय\nलॉकडाऊन : पर्यटन व्यवसायात २ कोटी १५ लाख बेरोजगार\n‘झारखंड सरकार पाडण्याच्या कटात विदर्भ भाजपाचे २ नेते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A1-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5/", "date_download": "2021-07-30T06:50:17Z", "digest": "sha1:ZEWL674WWGMPPZA4PFX2VLMT6NUKAZR7", "length": 8339, "nlines": 120, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वरवंड ग्राम शिक्षण संस्थेत उच्च शिक्षणही उपलब्ध – Dainik Prabhat", "raw_content": "\nवरवंड ग्राम शिक्षण संस्थेत उच्च शिक्षणही उपलब्ध\nयवत / वरवंड, दि. 1 (वार्ताहर) – वरवंड (ता. दौंड) आणि पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या मुलांना गावातच दर्जेदार शिक्षण मिळावे ही संकल्पना घेऊन 1 ऑगस्ट 1963 मध्ये कै. एकनाथ सीताराम दिवेकर यांनी वरवंड ग्राम शिक्षण संस्थेची स्थापना करून माध्यमिक शिक्षणाचे कार्य सुरू केले. या संस्थेचा 56 वा वर्धापन दिन आज (दि. 1) उत्सहात साजरा करण्यात आला. यावेळी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. एकनाथ सिताराम दिवेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.\n1993 मध्ये एकनाथ सीताराम दिवेकर या नावाने वरिष्ठ महाविद्यालय सुरू झाले असून, आता कला, वाणिज्य, विज्ञान, बीबीए, बीसीए, तसेच एमए, एमकॉम, एमएस्सी असे पदव्युत्तर अभासक्रमही या महाविद्यालयात सुरू आहेत. संस्थेचे अध्यक्ष संजय दिवेकर, डॉ. विजय दिवेकर, तसेच विश्वस्त मंडळाने 2019 या शैक्षणिक वर्षामध्ये फार्मसी कॉलेजची स्थापना केली आहे. यावेळी महाविद्यालय विकास समिती सदस्या योगिनी दिवेकर, संस्थेचे विश्वस्त गणपतराव दिवेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. के शितोळे, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nपृ��्वी शॉ बद्दल सुनील शेट्टी म्हणाला…\nभोर-स्वारगेट मार्गावर एसटी बस उलटली\n‘मेट्रो’मुळे पुण्याला नवी, आधुनिक ओळख मिळणार : उपमुख्यमंत्री\nकोकणासह पश्चिम महाराष्ट्रात 2 ऑगस्टपर्यंत धो धो पाऊस\nसीबीएसई बोर्डाचा 12वीचा निकाल आज दुपारी\nकरोनानंतर आता ‘नॉरोव्हायरस’ची जगाला धडकी; पहा काय आहेत लक्षणं आणि उपाय\n#Video बायकोशी भांडण तरुणाने गाठली थेट सासुरवाडी अन् विद्युत टॉवरवर जाऊन केला…\n‘राज कुंद्राने कुठला चित्रपट…’ नितेश राणेंच्या ‘या’…\nकेसनंद येथे लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवा ग्रामपंचायत सदस्य प्रमोद हरगुडे पाटील यांची…\nBREAKING NEWS : जीवघेणी चुरस आणि अखेर महिला हॉकीत भारताचे आव्हान कायम\nअमरावतीमध्ये कारचा भीषण अपघात मृतदेह उडाले चक्क हवेत; एक मृतदेह झाडावर तर दुसरा पडला…\n#HBD: ‘सोनू सूद’ द रियल लाईफ हिरो\nकोकणासह पश्चिम महाराष्ट्रात 2 ऑगस्टपर्यंत धो धो पाऊस\nकरोनानंतर आता ‘नॉरोव्हायरस’ची जगाला धडकी; पहा काय आहेत लक्षणं आणि उपाय\nBREAKING NEWS : जीवघेणी चुरस आणि अखेर महिला हॉकीत भारताचे आव्हान कायम\nअमरावतीमध्ये कारचा भीषण अपघात मृतदेह उडाले चक्क हवेत; एक मृतदेह झाडावर तर दुसरा पडला नाल्यात…\n#HBD: ‘सोनू सूद’ द रियल लाईफ हिरो\n‘मेट्रो’मुळे पुण्याला नवी, आधुनिक ओळख मिळणार : उपमुख्यमंत्री\nकोकणासह पश्चिम महाराष्ट्रात 2 ऑगस्टपर्यंत धो धो पाऊस\nसीबीएसई बोर्डाचा 12वीचा निकाल आज दुपारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/and-if-modi-does-not-become-the-prime-minister-again-bjp-leader/", "date_download": "2021-07-30T07:43:33Z", "digest": "sha1:DPRD6R7MEG22N24EEE4AFJB6HFYSDMJN", "length": 8599, "nlines": 121, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "…तर मोदी पुन्हा पंतप्रधान बनणार नाहीत – भाजप नेते – Dainik Prabhat", "raw_content": "\n…तर मोदी पुन्हा पंतप्रधान बनणार नाहीत – भाजप नेते\nTop Newsठळक बातमीमुख्य बातम्या\nनवी दिल्ली – लोकसभा निवडणूक शेवटच्या टप्प्यात असताना भाजप वरिष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान पदाच्या उमेदवारीत बदल होण्याची शक्यता वर्तवली आहे. स्वामी यांच्या मतानुसार, नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान बनले नाही तर त्यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी चांगला पर्याय ठरू शकतात. दरम्यान, हा निर्णय निवडणुकीच्या निकालावर अवलंबून आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत स्वामींनी हे भाष्य केले.\nसुब्रमण्यम स्वामी म्हणाले कि, भ���जपने २३० अथवा २२० जागा जिंकल्या आणि एनडीएच्या मित्रपक्षांना ३० जागा मिळाल्या. तर हा आकडा २५० पर्यंत पोहचेल. तरीपण आम्हाला ३० जागांची गरज असेल, असे त्यांनी सांगितले. या स्थितीत नरेंद्र मोदी पंतप्रधान बनतील का या प्रश्नावर स्वामी म्हणाले, हा निर्णय एनडीएमधील इतर मित्रपक्षांवरही अवलंबून असेल. ३० अथवा ४० जागांचे असणारे मित्रपक्ष यांनी समर्थन दिले नाही तर ते (नरेंद्र मोदी) पंतप्रधान बानू शकणार नाहीत. पंतप्रधान मोदींना नितीन गडकरी चांगला पर्याय ठरू शकतील, असेही मत स्वामींनी व्यक्त केले.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nममता बॅनर्जींचा बायोपिक ‘वाघिणी’वर निवडणूक आयोगाची बंदी\n…अन् ‘चलिए-चलिए’ म्हणत तिथून निसटला अक्षय कुमार\nकरोनानंतर आता ‘नॉरोव्हायरस’ची जगाला धडकी; पहा काय आहेत लक्षणं आणि उपाय\n“मंत्रीपद मिळण्यासाठी मला ४२ वर्ष लागली पण तुम्हाला सहा महिन्यात पद…\n‘बिहारी गुंडा’ म्हटल्याच्या आरोपावरून वादंग\nवाघोलीत रस्त्यांच्या कामांसाठी भाजपची स्टंटबाजी रामभाऊ दाभाडे यांचा आरोप\n‘लॉकडाउन सरकारला फार आवडतेय’ – राज ठाकरेंनी लगावला टोला\nबैल मुततो तशा भूमिका मी बदलत नाही : राज ठाकरे\nशिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना दिलासा\n“भाजपा आमदारांचा एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता…\nपेगाससप्रकरणी कोणतीही तडजोड नाहीच; राहुल गांधींचा इशारा\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल…\nपूरग्रस्त कोकणवासीयांना आमदार सुनील टिंगरे यांची मोठी मदत\nपंतप्रधानांच्या सूचनेनंतर नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्यात भेट; राजकीय चर्चांना उधाण\nकोकणासह पश्चिम महाराष्ट्रात 2 ऑगस्टपर्यंत धो धो पाऊस\nकरोनानंतर आता ‘नॉरोव्हायरस’ची जगाला धडकी; पहा काय आहेत लक्षणं आणि उपाय\nBREAKING NEWS : जीवघेणी चुरस आणि अखेर महिला हॉकीत भारताचे आव्हान कायम\nकरोनानंतर आता ‘नॉरोव्हायरस’ची जगाला धडकी; पहा काय आहेत लक्षणं आणि उपाय\n“मंत्रीपद मिळण्यासाठी मला ४२ वर्ष लागली पण तुम्हाला सहा महिन्यात पद मिळालं”\n‘बिहारी गुंडा’ म्हटल्याच्या आरोपावरून वादंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mr.lybhmachine.com/oilsludge-pyrolysis-plant-product/", "date_download": "2021-07-30T07:15:13Z", "digest": "sha1:STX3GBXDGPC3VK7YSRL7MMYAAUIGTQ3Z", "length": 23257, "nlines": 248, "source_domain": "mr.lybhmachine.com", "title": "चीन ऑइलस्लज पायरोलिसीस प्लांट फॅक्टरी आणि उत्पादक | एलवायबीएच", "raw_content": "\nकचरा टायर पायरोलिसिस प्लांट\nबॅच प्रकार टाकावू टायर पायरोलिसिस प्लांट\nसतत कचरा टायर पायरोलिसिस प्लांट\nकचरा प्लास्टिक पायरोलिसिस वनस्पती\nघरगुती कचरा पायरोलिसिस वनस्पती\nकार्बन ब्लॅक ग्राइंडिंग उपकरणे\nटाकाऊ टायर क्रशिंग उपकरणे\nकचरा प्लास्टिक क्रशिंग उपकरणे\nकचरा टायर पायरोलिसिस प्लांट\nबॅच प्रकार टाकावू टायर पायरोलिसिस प्लांट\nसतत कचरा टायर पायरोलिसिस प्लांट\nकचरा प्लास्टिक पायरोलिसिस वनस्पती\nघरगुती कचरा पायरोलिसिस वनस्पती\nकार्बन ब्लॅक ग्राइंडिंग उपकरणे\nटाकाऊ टायर क्रशिंग उपकरणे\nकचरा प्लास्टिक क्रशिंग उपकरणे\nबॅच प्रकार टाकावू टायर पायरोल ...\nकचरा प्लास्टिक पायरोलिसिस वनस्पती\nघरगुती कचरा पायरोलिसिस वनस्पती\nटाकाऊ टायर क्रशिंग उपकरणे\nहे माती उपाय सुधारण्यासाठी गाळ कमी करणे, निरुपद्रवी उपचार आणि संसाधनाच्या वापरासाठी वापरले जाते. मातीपासून गाळातील पाणी आणि सेंद्रिय पदार्थांचे पृथक्करण करून, क्रॅकिंग उपचारानंतर घन उत्पादनातील खनिज तेलाचे प्रमाण 0% पेक्षा कमी असते. सुरक्षितता, पर्यावरणीय संरक्षण आणि सतत आणि स्थिर ऑपरेशनच्या अंतर्गत गाळ कमी करणे, निरुपद्रवी उपचार आणि स्त्रोत वापर.\nसतत स्प्लिट क्रॅकिंग फर्नेस, ज्याला यू-टाइप क्रॅकिंग फर्नेस देखील म्हटले जाते, ते तेल गाळ तेल वाळू आणि सांडपाणी प्रक्रिया प्लांट गाळ तयार केले आहे, मुख्य भट्टी दोन भागात विभागली आहे: कोरडी भट्टी, कार्बोनाइझेशन फर्नेस. सामग्री प्रथम कोरडे भट्टी, प्राथमिक कोरडे, पाण्याचे प्रमाण बाष्पीभवन, आणि नंतर सतत उत्पादन मिळविण्यासाठी कार्बनीकरण फर्नेस क्रॅकिंग, तेलाची सामग्री वर्षाव, आणि नंतर अवशेष मानक स्त्रावमध्ये प्रवेश करते.\nफायदे: वाजवी रचना, लवचिक स्थापना, भट्टीची भिंत स्लॅग करणे सोपे नाही, साहित्य उपचार पूर्णपणे इ.\n1. संपूर्ण हीटिंग प्रक्रियेदरम्यान पायरोलिसिस अणुभट्टी खुल्या ज्योतशी संपर्क साधत नाही, जे उपकरणाच्या सेवा जीवनात मोठ्या प्रमाणात सुधारणा करते;\n२. उत्प्रेरक पायरोलिसिसच्या आधारे कच्च्या मालाचे तेलाचे उत्पादन सुमारे 10% वाढवा;\n3. इतर उपकरणांद्वारे उत्पादित उत्पादनांच्या तुलनेत, उत्पादनांची घनता, एकाग्रता आणि तरलता, जलाशय भौगोलिक परिस्थितीत दीर्घ काळासाठी स्थिर भौतिक आणि रासायनिक गुणधर्म राखू शकते;\nLow. कमी अपवित्र सामग्री, काढण्यास सुलभ, शुद्ध करणे सोपे आणि निकृष्ट करण्यास सोपे;\n5. पर्यावरणास अनुकूल आणि प्रदूषणमुक्त, डसल्फ्युरायझेशन आणि धूळ काढून टाकणे, धूम्रपान आणि धूळ मधील आम्ल वायू आणि धूळ काढून टाकणे, \"Condक्सेस शर्ती\" च्या आवश्यकतांची पूर्तता उत्सर्जन;\n6. प्रगत तंत्रज्ञानासह स्वयंचलित सतत उत्पादन. औद्योगिक सतत उत्पादन साकारले जाते. दैनंदिन उपचार 50-100 टन आहे आणि ऑपरेट करण्यासाठी केवळ 3-5 लोकांना आवश्यक आहे. पायरोलिसिसपासून तयार केलेला कचरा गॅस ज्वलनाच्या आधारावर परत मिळवता येतो.\nThe. केंद्रीय कन्सोल ऑपरेट करणे सोपे आहे, श्रम वाचवते, उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात कमी करते आणि कामकाजाचे वातावरण आणि कामगारांची श्रम तीव्रता सुधारते.\n1 उपकरणाचा प्रकार बीएचपी -16\n2 साहित्य सर्व प्रकारचे रबर, प्लास्टिक उत्पादने, तेल गाळ, तेल वाळू\n3 स्ट्रक्चरल फॉर्म क्षैतिज फिरविणे\n4 क्रॅकिंग केटलीचे आकार Φ1700 * 8800 मिमी; Φ1700 * 11000 मिमी\n5 साहित्य / 24 एच 35 मीटर; 45 मीट; 55Mt\n6 कामाचा ताण नकारात्मक दबाव\n7 शक्ती 60-75 केडब्ल्यू / ता\n8 शीतकरण मोड पाणी फिरत आहे\n9 ड्रायव्हिंग पद्धत बाह्य गिअर रिंग ड्राइव्ह\n12 कार्यरत फॉर्म सतत ऑपरेशन\n13 वजन (एमटी) 90\nअ. स्वयंचलित बुडलेले-आर्क वेल्डिंग तंत्रज्ञान स्वीकारणे.\nबी. वेल्डिंगची गुणवत्ता आणि वेल्डिंग आकार सुनिश्चित करण्यासाठी सर्व वेल्डिंग अल्ट्रासोनिक नॉनड्रस्ट्रक्टिव चाचणी पद्धतीने शोधले जाईल.\nसी. गुणवत्तेवर उत्पादन प्रक्रिया नियंत्रण प्रणाली स्वीकारणे, प्रत्येक उत्पादन प्रक्रिया, उत्पादन तारीख इ.\nडी. एंटी-स्फोट यंत्र, सुरक्षा झडप, आपत्कालीन झडप, दबाव व तापमान मीटर, तसेच भयानक प्रणालीसह सुसज्ज\nअ. उत्सर्जन मानक: धुरापासून आम्ल वायू आणि धूळ काढण्यासाठी विशेष गॅस स्क्रबर्सचा अवलंब करणे.\nऑपरेशन दरम्यान गंधरस: ऑपरेशन दरम्यान पूर्णपणे बंद.\nपाण्याचे प्रदूषण: कोणतेही प्रदूषण मुळीच नाही.\nडी. घन प्रदूषण: पायरोलिसिस नंतर घन म्हणजे क्रूड कार्बन ब्लॅक आणि स्टीलच्या तारा ज्यावर खोल प्रक्रिया केली जाऊ शकते किंवा त्याच्या मूल्यासह थेट विकली जाऊ शकते.\n1. गुणवत्ता हमी कालावधी: पायरोलिसिस मशीनच्या मुख्य अणुभट्टीसाठी एक वर्षाची वारंटी आणि मशीनच्या स���पूर्ण संचासाठी आजीवन देखभाल.\n२.आमची कंपनी खरेदीदाराच्या जागेवर ऑपरेशन, देखभाल इत्यादींच्या कौशल्यांचे प्रशिक्षण यासह खरेदीदारांच्या जागेवर स्थापना आणि कार्यान्वयन करण्यासाठी अभियंता पाठवते.\n3. खरेदीदाराच्या कार्यशाळेच्या अनुषंगाने पुरवठा लेआउट आणि जमीन, नागरी कामांची माहिती, ऑपरेशन मॅन्युअल इत्यादी.\nThe. वापरकर्त्यांनी झालेल्या नुकसानीसाठी, आमची कंपनी भाग आणि किंमती किंमतीसह उपकरणे प्रदान करते.\n5. आमचे फॅक्टरी ग्राहकांना किंमतीच्या किंमतीसह परिधान केलेले भाग पुरवते.\nपुढे: घरगुती कचरा पायरोलिसिस वनस्पती\nस्क्रॅप टायर रीसायकल पायरोलिसिस\nवापरलेली टायर रीसायकलिंग मशीन\nकचरा प्लास्टिक पायरोलिसिस वनस्पती\nवेस्ट प्लास्टिक ते तेल पायरोलिसिस मशीन\nकचरा प्लास्टिक टायर पायरोलिसिस उपकरणे\nकचरा प्लास्टिक टायर पायरोलिसिस प्लांट\nकचरा टायर रीसायकलिंग वनस्पती\nकचरा टायर श्रेडर मशीन\nतेलापासून टाकाऊ टायर पायरोलिसिस प्लांट\nकचरा टायर रीसायकलिंग मशीन\nकचरा टायर पायरोलिसिस मशीन\nतुमचा संदेश इथे लिहा आणि तो आम्हाला पाठवा\nबॅच प्रकार टाकावू टायर पायरोलिसिस प्लांट\n1. दरवाजा पूर्णपणे उघडा: सोयीस्कर आणि वेगवान लोडिंग, वेगवान थंड, सोयीस्कर आणि वेगवान वायर बाहेर. 2. कंडेन्सरचे संपूर्ण थंड, उच्च तेलाचे उत्पादन दर, चांगल्या तेलाची गुणवत्ता, दीर्घ सेवा जीवन आणि सुलभ स्वच्छता. Water. मूळ वॉटर मोड डेसल्फ्युरायझेशन आणि धूळ काढून टाकणे: ते आम्ल वायू आणि धूळ प्रभावीपणे काढून टाकू शकतात आणि संबंधित राष्ट्रीय मानके पूर्ण करू शकतात. 4. भट्टीच्या दाराच्या मध्यभागी डिस्लॅगिंग काढणे: हवाबंद, स्वयंचलित डिलगिंग, स्वच्छ आणि धूळ मुक्त, वेळ वाचविणे. Safety. सुरक्षा: ऑटोमॅटि ...\nअधिक उत्पादने पहा >\nसतत कचरा टायर पायरोलिसिस प्लांट\nपॅकॉलिसिसद्वारे सतत पायरोलिसिस सिस्टममध्ये नकारात्मक दाब करण्यासाठी बेल्ट कन्व्हेयर, बेल्ट स्केल, स्क्रू कन्वेयर इत्यादीनंतर टायरचे तुकडे तुकडे होतील आणि व्हॅक्यूम फास्ट पायरोलिसिसच्या स्थितीत गॅस फेज प्रतिक्रिया तापमान 450-550 after नंतर प्रणालीत संपूर्ण उत्पादनासाठी पायरॉलिसिस तेल, कार्बन ब्लॅक, पायरोलिसिस वायर आणि ज्वलनशील वायू, तेल आणि वायू पुनर्प्राप्ती युनिटद्वारे पृथक्करण करून दहनशील गॅस तयार करणे, संपूर्ण उत्पादनासाठी ...\nअधिक उत्पादने पहा >\nघरगुती कचरा पायरोलिसिस वनस्पती\nमुख्य रहिवासी कचरा वर्गीकरणानंतर, मल्टी-लेयर ड्रम ड्रायरने वाळवल्यानंतर कचरा प्लास्टिक असलेले, गॅसिफायरला खाद्य पॅक केलेल्या टॉवरमधील पाण्याव्यतिरिक्त, बॉयलर फर्नेस ज्वलनशील वायू स्टीम करण्यासाठी, बॉयलरमधून स्टीम टर्बाइन जनरेटरद्वारे वीज निर्मितीसाठी स्टीम वापरल्यास नागरिकांना वीज वापरता येईल. तो ...\nअधिक उत्पादने पहा >\nकचरा प्लास्टिक पायरोलिसिस वनस्पती\nउत्पादनाचे तपशीलः प्रीट्रीमेंट सिस्टम (ग्राहकांनी प्रदान केलेले) कचरा प्लास्टिक निर्जलीकरण, वाळलेल्या, कुचल्या आणि इतर प्रक्रियेनंतर योग्य आकार प्राप्त करू शकते. फीडिंग सिस्टम प्रीट्रीएटेड कचरा प्लास्टिक संक्रमण टोकरीमध्ये नेले जाते. सतत पायरोलिसिस सिस्टम पायरोलिसिससाठी फीडरद्वारे कचरा प्लास्टिक सतत पायरोलिसिस अणुभट्टीमध्ये दिली जाते. हीटिंग सिस्टम हीटिंग डिव्हाइस इंधन प्रामुख्याने कचराच्या पायरोलिसिसद्वारे निर्मित न-संक्षेप्त ज्वालाग्राही वायूचा वापर करते ...\nअधिक उत्पादने पहा >\n513 गुआंगझौ नॉर्थ रोड, जिओझहौ सिटी, किनिंगदाओ, चीन\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nवैशिष्ट्यीकृत उत्पादने - साइट मॅप\nटायर पायरोलिसिस, बॅच पायरोलिसिस प्लांट, सतत पायरोलिसिस वनस्पती, कचरा टायर रीसायकलिंग मशीन, प्लास्टिक रीसायकलिंग मशीन, कचरा प्लास्टिक रिफायनरी,\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%86%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%8D/", "date_download": "2021-07-30T07:02:16Z", "digest": "sha1:5UYBO7MR4CELC3X6NR3BRFQZDYDBX2R7", "length": 6288, "nlines": 100, "source_domain": "ejanshakti.com", "title": "महाविकास आघाडी मध्ये आता महाबिघाडी ? | Janshakti Newspaper", "raw_content": "\nमहाविकास आघाडी मध्ये आता महाबिघाडी \nमहाविकास आघाडी मध्ये आता महाबिघाडी \nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nमुंबई – पदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्यावर महाविकास आघाडी मध्ये आत्ता मोठी बिघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. समोर येत असलेल्या वृत्तानुसार ,पदोन्नतीतील आरक्��ण रद्द करण्याचा जीआर मागे घेतला नाही तर काँग्रेसनं ही टोकाची भूमिका घेण्याचं ठरवलं असल्याचं काँग्रेसमधील वरिष्ठ सूत्रांचं म्हणणं आहे. त्यामुळेच पदोन्नतीतील आरक्षणावर मुख्यमंत्री काय भूमिका घेणार यावर मविआ सरकार टिकून असल्याची चर्चा आहे.\nअनुसूचित जाती, जमाती, भटके विमुक्त व विशेष मागास प्रवर्गांसाठीचा महाराष्ट्रातील पदोन्नतीमधील ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा गेली चार वर्षे रखडलेला होता. २०१७मध्ये मुंबई उच्च न्यायालयाकडून पदोन्नतीतील सर्व टप्प्यांवर आरक्षण देण्याचा महाराष्ट्राचा २५ मे २००४ चा ‘शासन निर्णय’ (जीआर) रद्द झाला. तेव्हापासून पदोन्नतीमधील आरक्षण थांबले होतं. याचा फटका हजारो मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना बसला.\nहोमगार्डला वाद घालत शिवीगाळ : भुसावळातील फळ विक्रेत्याविरुद्ध गुन्हा\nरामदेव वाडीतील तरुणाचा ट्रॅक्टरखाली दबून जागीच मृत्यू\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या सात दुचाकी जप्त\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\n‘समजू नका ढगा हे साधेसुधे बियाणे’ गझलेने महाराष्ट्रभर…\nऑलिम्पिकमध्ये भारताचं आणखी एक पदक निश्चित\nखरचं मोदी विरुध्द देश अशी निवडणूक होणार\nमुंबईत राष्ट्रवादीच्या बैठकीत शिवसेनेविषयी नाराजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%95", "date_download": "2021-07-30T08:51:32Z", "digest": "sha1:R7PY34EW7O26RHYPC2U5VIRWNGEMLWR7", "length": 4745, "nlines": 87, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सुप्रिया पाठक - विकिपीडिया", "raw_content": "\nसुप्रिया पाठक (७ जानेवारी, १९६१:मुंबई, महाराष्ट्र - ) ही बॉलिवूड अभिनेत्री आहे. हिने मासूम, सरकार, सरकार राज, वेक अप सिड सह अनेक चित्रपटांत आणि दूरचित्रवाणी मालिकांमधून काम केलेले आहे. पाठकला तीन फिल्मफेर पुरस्कार सह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.\nपाठक ही अभिनेत्री दीना पाठकची मुलगी आहे. तिने अभिनेता-दिग्दर्शक पंकज कपूरशी लग्न केले. हिची ���ुलगी सना कपूर आणि बहीण रत्ना पाठक सुद्धा चित्रपटांतून अभिनय करतात.\nइ.स. १९६१ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ जुलै २०२१ रोजी १५:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.osmanabadtoday.com/2020/08/Osmanabad-Mulberry-Farmers-Outline.html", "date_download": "2021-07-30T07:52:16Z", "digest": "sha1:W2COPTG25HJ7SQZVRF6EASWWIYWEST5T", "length": 14851, "nlines": 87, "source_domain": "www.osmanabadtoday.com", "title": "--> इच्छुक शेतकऱ्यांनी मनरेगा अंतर्गत तुती लागवड करण्यासाठी कृती आराखडा सादर करावा | Osmanabad Today", "raw_content": "\nइच्छुक शेतकऱ्यांनी मनरेगा अंतर्गत तुती लागवड करण्यासाठी कृती आराखडा सादर करावा\nउस्मानाबाद :- जिल्हा रेशीम कार्यालयाकडून असे आवाहन करण्यात येते की, रेशीम उद्योगासाठी जिल्ह्यात पोषक वातावरण असून हा उद्योग अतिशय...\nउस्मानाबाद :- जिल्हा रेशीम कार्यालयाकडून असे आवाहन करण्यात येते की, रेशीम उद्योगासाठी जिल्ह्यात पोषक वातावरण असून हा उद्योग अतिशय कमी पाण्यावर मोठ्या प्रमाणात उत्पन्न देणारा आहे. या उद्योगासाठी मनरेगा अंतर्गत ३.२६ लक्ष रुपये रक्कम तीन वर्षासाठी अनुदानाचा लाभ देय आहे. यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सन २०२१-२२ साठी मनरेगा अंतर्गत तुती लागवड करण्यासाठी दिनांक १५ ऑगष्टच्या होणाऱ्या ग्रामसभेत अथवा कोविड मुळे सभा न झाल्यास इच्छुक शेतकऱ्यांचे लेखी स्वरुपात अर्ज ग्राम पंचायतीकडे सादर करुन सहभाग नोंदविण्याचे शासनाचे निर्देश आहेत.\nतेव्हा एका गावात किमान दहा शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा आणि त्याप्रमाणे प्रति लाभार्थी ३.२६ लक्ष रुपये याप्रमाणे ३२.६० लक्षचा कृती आराखडा (Labour Budget) तयार करुन घेणे अपेक्षित आहे. यासाठी लाभार्थी हा अल्पभूधारक, जॉबकार्ड धारक, ओलीताची व्यवस्था असलेला व १८ ते ६० वर्ष वयोगटातील असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांनी सन २०२०-२१ मध्ये रेशीम उद्योग कर���्यासाठी तुती लागवड केलेली आहे. परंतु गाव पातळीवर सन २०२०-२१ च्या कृती आराखड्यात नाव समावेश नाही. त्या लाभार्थ्यांनी त्यांची पण नावे पूरक कृती आराखड्यात समाविष्ठ करण्यासाठी ग्रामपंचायतीकडे अर्ज सादर करावा.\nतेव्हा इच्छुक शेतकऱ्यांनी मनरेगा अंतर्गत तुती लागवड करण्यासाठी ग्रामसभेत ठराव घेवून त्याबाबतचा कृती आराखडा ग्रामपंचायतमार्फत पंचायत समितीकडे सादर करावा व त्याची प्रत रेशीम कार्यालयाकडे सादर करावी. अधिक माहितीसाठी जिल्हा रेशीम कार्यालय, मजूर फेडरेशन बिल्डींग, उस्मानाबाद दूरध्वनी क्रमांक– ०२४७२-२२३८८५ येथे संपर्क साधावा, असे आवाहन रेशीम विकास अधिकारी श्रेणी-1, उस्मानाबाद यांनी केले आहे.\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nकार चालकाला हृदयविकाराचा झटका आणि जिल्हाधिकाऱ्यांचे प्रसंगावधान\nउस्मानाबाद - उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांच्या कार चालकास धावत्या कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला. मात्र, प्रसंगाव...\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबादेतील इंग्लंड रिटर्न तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह\nउस्मानाबाद - इंग्लंडहून उस्मानाबादेत परतलेल्या एका ३५ तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तरुणावर उस्मानाबादच्य...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nसरकारी कामगार अधिकारी कार्यालय बनले दलालांचा अड्डा\nअभियंत्यांसह ठेकेदारांचे बनावट शिक्के वापरून कामगारांच्या नोंदी उस्मानाबाद - उस्मानाबादचे सरकारी कामगार अधिकारी कार्यालय म्हणजे दलालांचा अ...\nसुंदर माझे कार्यालय उपक्रमाचा उस्मानाबादच्या जिल्हा परिषदेत उत्साहात प्रारंभ\nउस्मानाबाद - विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या संकल्पनेतील जिल्हा परिषदातंर्गत ‘सुदंर माझे कार्यालय ’ हा उपक्रमात मराठवाडयातील आठही जिल...\nउस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने घेतले आणखी दोन बळी @ २०\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्याचे ठिकाण असलेले उस्मानाबाद शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे...\nउस्मानाबादेत दोन अपघातात एक ठार, दोन जखमी\nउस्मानाबाद - आनंदनगर पो.ठा. अकस्मात मृत्यु क्र. 37 / 2020 सीआरपीसी कलम 174 च्या चौकशीत स्वरुपा संजय पोतदार, रा. समता कॉलनी, उस्मानाबाद यांन...\nउस्मानाबाद : रुग्णाची लूट करणाऱ्या सह्याद्री हॉस्पीटलला १० हजार दंड\nरॅपिड अँटिजेन टेस्टसाठी जादा आकारण्यात आलेली रक्कम रुग्णाच्या बँक खात्यावर जमा करण्याचा आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचा दणका ...\nकसबे तडवळे शिवारात अज्ञात व्यक्तीचा खून\nदगड बांधून मृतदेह विहिरीत फेकला कसबे तडवळे - कसबे तडवळे शिवारात एका ४० वर्षीय अनोखळी व्यक्तीचा खून करून मृतदेह दगड बांधून विहिरीत फेकून दे...\nसीना कोळेगाव प्रकल्प ते पांढरेवाडी धरणापर्यंत कालवा बनवा.- खा. ओमराजे\nपरंडा (राहूल शिंदे) - सीना-कोळेगाव उपसा सिंचन योजनेतून पांढरेवाडी तलावात पाणी सोडण्याबाबत (कालवा) उपाययोजना करावी, अशी मागणी जिल्ह्...\nVIDEO,4,उस्मानाबाद जिल्हा,127,उस्मानाबाद शहर,30,एडिटर डेस्क,2,खुले व्यासपीठ,9,ताज्या बातम्या,53,देश - विदेश,3,महाराष्ट्र,20,मुख्य बातमी,91,स्पेशल न्यूज,15,\nOsmanabad Today : इच्छुक शेतकऱ्यांनी मनरेगा अंतर्गत तुती लागवड करण्यासाठी कृती आराखडा सादर करावा\nइच्छुक शेतकऱ्यांनी मनरेगा अंतर्गत तुती लागवड करण्यासाठी कृती आराखडा सादर करावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-GOS-shahid-kapoor-wont-invite-his-ex-girlfriends-in-marriage-5031925-NOR.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-07-30T07:16:41Z", "digest": "sha1:YTIMRQYS226X5V7O64N5UD3FUKRHZEZF", "length": 4408, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Shahid Kapoor Wont Invite His Ex Girlfriends In Marriage | एक्स-गर्लफ्रेंड्सना शाहिद देणार नाही लग्नाचे निमंत्रण! - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्��ा बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nएक्स-गर्लफ्रेंड्सना शाहिद देणार नाही लग्नाचे निमंत्रण\nएन्टरटेन्मेंट डेस्कः पुढील महिन्यात अभिनेता शाहिद कपूर लग्नगाठीत अडकणारेय. लग्नात सहभागी होणा-या पाहुण्यांची यादी तयार झाली आहे. लग्नात शाहिदच्या कुटुंबीयांसह जवळचे काही मित्र सहभागी होणार आहेत. मात्र 12 जुलै रोजी होणा-या रिसेप्शनमध्ये बॉलिवूडमधील बरीच मंडळी सहभागी होणार असल्याचे समजते.\nरिसेप्शनला शाहिद त्याची एक्स गर्लफ्रेंड करीना कपूर खानला आमंत्रित करणार असल्याची शक्यता होती. शिवाय प्रियांका चोप्रा आणि सोनाक्षी सिन्हा यांच्याही नावाचा समावेश होता. मात्र या तिघींनाही शाहिद रिसेप्शनमध्ये बोलावणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.\nशाहिदच्या जवळच्या एका मित्राने दिलेल्या माहितीनुसार, तो आपल्या कोणत्याही एक्स गर्लफ्रेंडला लग्नात बोलावणार नाहीये. प्रेमात तो अपयशी ठरला. आता तो आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहे, त्यामुळे भूतकाळाची सावली त्याला त्याच्या वर्तमानकाळावर पडू द्यायची नाहीये.\nशाहिद कपूरला लग्नात एक दोन नव्हे तीन-तीन आईवडिलांचा मिळणार आशीर्वाद\n'मुन्नाभाई'मध्ये अनुष्का, 'ताल'मध्ये दिसला होता शाहिद, असा होता स्टार्सचा Struggle\nशाहिद कपूरचे तीन 'वडील', लग्नात देणार त्याला आशीर्वाद\nविदेशात नव्हे, दिल्लीत होणार शाहिद-मीराचे लग्न, तारखेत झाला बदल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/moderna-corona-vaccine-efficacy-was-94-1-percent-100-percent-effective-against-severe-covid-19-mhpl-501294.html", "date_download": "2021-07-30T06:16:49Z", "digest": "sha1:7MLG5BQESH6L2AMAANFS7RHZJIQEW5Z7", "length": 8257, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Moderna कंपनीनं दिली GOOD NEWS! गंभीर कोरोनावर 100% प्रभावी ठरली लस– News18 Lokmat", "raw_content": "\n गंभीर कोरोनावर 100% प्रभावी ठरली लस\nजगाला सध्या फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर हवं आहे. आणि तो प्रश्न म्हणजे कोरोनावर लस केव्हा येणार जगातले अनेक देश यावर संशोधन करत असून अनेक लशींच्या चाचण्या या अंतिम टप्प्यात आल्या आहेत.\nमॉडर्नाच्या (Moderna) कोरोना लशीला (Corona vaccine) लवकरच आपात्कालीन वापरासाठी मंजुरी मिळण्याचीही शक्यता आहे.\nवॉशिंग्टन, 30 नोव्हेंबर : अमेरिकेतील मॉडर्ना (Moderna Inc.) कंपनीनं आपल्या कोरोना लशीच्या (Corona vaccine) क्लिनिकिल चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यातील अहवाल जारी केला आहे. ट्रायलमध्ये आपली लस 94.1% परिणामकारक असल्याचं मॉडर्नानं सांगितलं आहे. तर गंभीर कोरोनावर ही लस 100 टक्के प्रभावी ठरली आहे, असा दावाही केला आहे. मॉडर्नानं तिसऱ्या टप्प्यात 30,000 लोकांवर आपल्या लशीची चाचणी केली. त्यामध्ये 196 कोव्हिड 19 रुग्णांचा समावेश होता. त्यापैकी 30 रुग्ण गंभीर होते. आणि या रुग्णांवर ही लस 100 टक्के परिणामकारक असल्याचं दिसून आलं. लस 94.1% परिणामकारक असून त्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. याआधी मॉडर्नानं 16 नोव्हेंबरला या चाचणीचा अंतरिम अहवाल सादर केला होता. त्यामध्ये आपली लस 94.5 टक्के परिणामकारक असल्याचं म्हटलं होतं. आता जारी केलेल्या रिपोर्टमध्ये हा परिणाम थोडा कमी म्हणजे 94.1% आहे. पण फारसा फरक नाही आहे. लशीचा परिणाम समोर आल्यानंतर या लशीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळावी यासाठी मॉडर्नानं हालचाली सुरू केल्या आहेत. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाकडे (US Food and Drug Administration) परवानगी मागितली जाणार आहे. अमेरिकेच्या एफडीएनं (US FDA) कोणत्याही लशीला आपात्कालीन वापरासाठी परवानगी देण्यासाठी ती लस 50 टक्के परिणामकारक असावी असं सांगितलं आहे. मॉडर्नाच्या लशीचा परिणाम 90 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे कदाचित या लशीच्या आपात्कालीन वापरासाठी मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. हे वाचा - तुमच्यापर्यंत कशी पोहोचणार CORONA VACCINE एका क्लिकवर पाहा मोदी सरकारचा प्लॅन ही लस लवकरच उपलब्ध होईल. भारतही मॉडर्नाच्या संपर्कात आहे. या लशीसाठी सरकारला प्रति डोस 25 डॉलर (1854 रुपये) ते 37 डॉलर (2744 रुपये) दरम्यान किंमत मोजावी लागणा आहे. यासंदर्भात मॉडर्ना कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीफन बॅन्सेल यांनी एका जर्मन वृत्तपत्राला सांगितले की या लसीची किंमत देखील त्याच्या ऑर्डरच्या प्रमाणात अवलंबून असेल. स्टीफन यांनी सांगितलं की, मॉडर्नाने तयार केलेल्या लशीची किंमत साधारण फ्लूच्या लशीएवढी आहे. हे वाचा - Covidshield वर आरोप, 40 वर्षीय वॉलेंटियरवर सीरमकडून 100 कोटींचा मानहानीचा दावा आता Covid Vaccine च्या खरेदीसाठी देशा-देशांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. भारतात यापैकी किती लशी पोहोचणार आणि कधी हा खरा प्रश्न आहे. लशीसंदर्भात चांगली बातमी अशी की भारताने अगोदरच 150 कोटींहून अधिक लशींचे डोस मिळावेत म्हणून अॅडव्हान्स बुकिंग करत नंबर लावलेला आहे.\n गंभीर कोरोनावर 100% प्रभावी ठरली लस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/show/376", "date_download": "2021-07-30T07:31:13Z", "digest": "sha1:2UT5XUMJKM7C3XCSUTJJE5CNZTF6DG52", "length": 3994, "nlines": 78, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "समाधिमार्ग| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nसमाधिमार्ग फार प्राचीन आहे. आळार कालाम आणि उद्दक रामपुत्त हे दोघे समाधिमार्गाचे पुरस्कर्ते होते, व त्यांचा पंथ कोसल देशात बुद्धसमकाली अस्तित्वात होता. READ ON NEW WEBSITE\nसमाधिला प्रतिबंधकारक गोष्टी 1\nसमाधिला प्रतिबंधकारक गोष्टी 2\nसमाधिला प्रतिबंधकारक गोष्टी 3\nसमाधिला प्रतिबंधकारक गोष्टी 4\nसमाधिला प्रतिबंधकारक गोष्टी 5\nसमाधिला प्रतिबंधकारक गोष्टी 6\nसमाधिला प्रतिबंधकारक गोष्टी 7\nसमाधिला प्रतिबंधकारक गोष्टी 8\nसमाधिला प्रतिबंधकारक गोष्टी 9\nकायगतास्मृति आणि अशुभे 1\nकायगतास्मृति आणि अशुभे 2\nकायगतास्मृति आणि अशुभे 3\nकायगतास्मृति आणि अशुभे 4\nकायगतास्मृति आणि अशुभे 5\nअनुस्मृति, संज्ञा आणि व्यवस्थान 1\nअनुस्मृति, संज्ञा आणि व्यवस्थान 2\nअनुस्मृति, संज्ञा आणि व्यवस्थान 3\nअनुस्मृति, संज्ञा आणि व्यवस्थान 4\nअनुस्मृति, संज्ञा आणि व्यवस्थान 5\nअनुस्मृति, संज्ञा आणि व्यवस्थान 6\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/the-problem-of-slums-area-during-covid-situation-in-nashik-nashik-marathi-news", "date_download": "2021-07-30T07:17:21Z", "digest": "sha1:SEOHELBVSGZZKGBNRR24CF5V7ZSN7CBM", "length": 11117, "nlines": 128, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | घरात राहण्यासाठी जागा नाही, होम आयसोलेट कुठून होणार ?", "raw_content": "\nघरात राहण्यासाठी जागा नाही, होम आयसोलेट कुठून होणार \nनाशिक : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने रुग्णालयांमध्ये जागा नाही, त्यामुळे ८४ टक्के कोरोनाबाधितांचे होम आयसोलेशन करण्यात आल्याचा दावा असला तरी जुने नाशिक, सिडको, तसेच झोपडपट्ट्यांमध्ये राहण्यासाठी जागा नाही, तेथे कसले आले होम आयसोलेशन. घरात जागा नसल्याने नाईलाजाने बाहेर फिरणारे कोरोनाबाधित सुपर स्प्रेडर्स ठरत असल्याची बाब ‘सकाळ’च्या पाहणीतून समोर आली आहे.\nहोम आयसोलेशन खरंच पाळतात का \nनाशिक शहरात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या एक लाख ८२ हजारांच्या घरात पोचली आहे. कोरोना संसर्ग वाढीचा वेग लक्षात घेता एप्रिलअखेरपर्यंत दोन लाखांचा आकडा पार होईल, असे दिसते. सध्या २७ हजार ७९७ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत, असे महापालिकेची आकडेवारी सांगते. त्यातील ८४ टक्के लोकांवर घरीच म्हणजेच होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आल्याचा दावा महापालिकेच्या वतीने करण्यात आला आहे. होम आयसोलेशन करताना रुग्णाला स्वतंत्र खोली व स्वतंत्र बाथरूमची व्यवस्था असणे गरजेचे आहे. परंतु ८४ टक्के होम आयसोलेशनमध्ये असलेल्या किती लोकांना अशा प्रकारच्या सुविधा आहे, याचा विचार महापालिकेने न करता एचआरसीटी, ऑक्सिजन लेव्हल नियंत्रणात असलेल्या लोकांना होम आयसोलेशन केले आहे. होम आयसोलेशनमधील किती रुग्णांना राहण्यासाठी स्वतंत्र जागा आहे, याचा अभ्यास ‘सकाळ’च्या वतीने करण्यात आला असता, त्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.\nहेही वाचा: कोविड सेंटरमध्ये 'नो स्टंटबाजी'; एकाच पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये पेटला वाद\nजुने नाशिक ठरतेय कोरोना स्प्रेडर्स\nपूर्व विभागात एकूण ८३ हजार ७४९ मिळकती आहेत. त्यातील जुने नाशिक, भद्रकाली भागात ८० टक्के मिळकती असून, एकूण दोन लाख ३६ हजार ७५५ लोकसंख्येपैकी ७५ टक्के लोकसंख्या या भागात सामावलेली आहे. जुने वाड्यांमुळे घरांची घनता या भागात जास्त आहे. एका चौरस किलोमीटरला सुमारे सहा हजार लोकसंख्या सामावली आहे. ५७ टक्के लोक सार्वजनिक शौचालयांचा वापर करतात. एक कुटुंब चार ते पाच लोकांचे आहे. एक ते दोन खोल्यांच्या घरात कोरोनाबाधित रुग्णाला तेही पंधरा दिवस स्वतंत्रपणे ठेवता येणे शक्य नाही. त्यामुळे घराबाहेर राहणे हाच एकमेव पर्याय असल्याने या भागातील कोरोना रुग्ण सुपर स्प्रेडर्स ठरत आहेत.\nशहरात १६७ झोपडपट्ट्या असून, यात एक लाख ९६ हजार ६०५ लोकसंख्या आहे. लो रिस्क कोरोनाबाधिताना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्याच्या सूचना आहेत. झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांचे आधीच घराचे वांदे, त्यात होम आयसोलेशनच्या सूचना असल्या तरी घराबाहेर राहण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे झोपडपट्ट्यांमधील होम आयसोलेशनमधील लोक कोरोना स्प्रेडर्स ठरताय.\nपंचवटी विभागात प्रभाग क्रमांक चारची लोकसंख्या ४६ हजार ३०५ आहे. या प्रभागात फुलेनगर झोपडपट्टी असून, फुलेनगरमध्येही अनेक उपनगरे आहेत. एकूण लोकसंख्येपैकी पन्नास टक्के लोकसंख्या झोपडपट्टीमध्ये वास्तव्याला आहे. प्रभाग सहामध्ये रामवाडी परिसर, सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक अकरा मध्ये ४४ हजार ४०१ पैकी जवळपास ८० टक्के लोकसंख्या झोपडपट्टी व गावठाणात वास्तव्याला आहे. प्रभाग बारामध्ये शरणपूर गावठाण, सर्वाधिक घराला घर लागून असलेले व सर्���ाधिक दीड लाख लोकसंख्या असलेल्या प्रभाग बारा ते चौदामध्ये कोरोना स्प्रेडर्स धोकेदायकरितीने वावरताना दिसत आहेत. प्रभाग सोळामध्ये ८० भाग झोपडपट्टीचा आहे. प्रभाग १८ मध्ये उपनगर कॅनॉल ही सर्वांत मोठी झोपडपट्टी आहे. सिडकोतील प्रभाग क्रमांक २४, २५, २७, २९ मध्ये घरांची घनता अधिक असल्याने हे प्रभाग कोरोना स्प्रेडर्स ठरण्याची दाट शक्यता आहे.\nहेही वाचा: लेकाच्या डोक्यावर अक्षता टाकून कृषिमंत्री लगेच ऑन फिल्ड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/03/nevasa_27.html", "date_download": "2021-07-30T08:09:52Z", "digest": "sha1:OM2QHJGUX6UPWEHP2634V67SUZRKVM76", "length": 10417, "nlines": 90, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "शेतकर्‍यांनी पुकारलेल्या देशव्यापी बंदला नेवाशात उत्स्फूर्त प्रतिसाद - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking शेतकर्‍यांनी पुकारलेल्या देशव्यापी बंदला नेवाशात उत्स्फूर्त प्रतिसाद\nशेतकर्‍यांनी पुकारलेल्या देशव्यापी बंदला नेवाशात उत्स्फूर्त प्रतिसाद\nशेतकर्‍यांनी पुकारलेल्या देशव्यापी बंदला नेवाशात उत्स्फूर्त प्रतिसाद\nकाँग्रेसच्या जाहीर पाठिंबा शेतकर्‍यांसह तहसील कार्यालयावर मोर्चा\nजोपर्यंत केंद्र सरकार अन्यायी कायदे मागे घेत नाही तोपर्यंत काँग्रेस पक्ष शेतकर्‍यांच्या पाठिशी ठाम उभा राहिल व अविरत लढा देईल, नेवासा तालुक्यात पक्ष भेद बाजूला ठेवून सर्वांनी शेतकरी बांधवांच्या पाठिशी उभे राहून शेतकर्‍यांना साथ दयावी. - संभाजी माळवदे अध्यक्ष काँग्रेस कमिटी नेवासा\nनेवासा ः केंद्र सरकारने आणलेले अन्यायकारक कृषी कायदे मागे घेण्यात यावे यासाठी देशभरात शेतकरी संघटना कडुन आज देशव्यापी बंद पुकारण्यात आला होता या देशव्यापी बंदला काँग्रेस पक्षाने जाहीर पाठिंबा देऊन सहभागी नोंदवला.\nनेवासा तालुक्यात आज उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला या बंदला नेवासा काँग्रेस पक्षाने जाहीर पाठिंबा दिला तसेच विविध शेतकरी संघटना व शेतकरी बांधवांसह पंचायत समिती पासून तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला.यावेळीं केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली व जाहीर निषेध करण्यात आला.\nयावेळी नेवासा काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी माळवदे यांनी केंद्र सरकारने आणलेले अन्यायी कृषि कायदे तातडीने मागे घ्यावेत, इंधन दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी करून, काँग्रेस पक्ष हा नेहमीच शेतकरी बांधवांच्या पाठिशी उभा राहिला आहे, जर कायदे मागे घेतले नाही आक्रमक भूमिका काँग्रेस पक्ष घेईल असा इशारा त्यांनी दिला.\nअखिल भारतीय किसान संघर्ष समितीचे बन्सी सातपुते यांनी केंद्राने आणलेले कृषि कायदे शेतकरी बांधवांसाठी किती हानिकारक आहेत, त्याचे भविष्यात शेतकर्‍यांवर होणारे दुष्परिणाम व शेतीचे भांडवली करण मोदी सरकार करत असल्याचा आरोप केला.\nकॉम्रेड बाबा अरगडे यांनी यापुढे हा लढा अधिक तीव्र करून शेतकर्‍यांनी पूर्ण ताकदीने या लढाईत समावेश होण्याचे आवाहन शेतकरी बांधवाना केले.\nयावेळीं काँग्रेसचे जिल्हा सेक्रेटरी सुदमराव कदम,तालुका प्रसिद्धी प्रमुख सचिन बोर्डे , सरचिटणीस प्रवीण तिरोडकर, संदीप मोटे, कार्याध्यक्ष कमलेश गायकवाड, सतिष तर्‍हाळ, युवक काँग्रेसचे आकाश धनवटे, सौरभ कासावणे, तन्वीर शेख, नंदकुमार कांबळे, रमेश जाधव, आदींसह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी बांधव उपस्थित होते, यावेळीं नेवासा तहसीलदार रुपेशकुमार सुराणा याना कृषी कायदे मागे घेण्यात यावे आशा आशयाचे निवेदन देण्यात आले.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://nashikcalling.com/nashik-city-reports-received-23-july-2020-amid-covid19/", "date_download": "2021-07-30T07:44:22Z", "digest": "sha1:7IKVE2LGWXV6TLPP437CX37G4KSDROFT", "length": 5414, "nlines": 33, "source_domain": "nashikcalling.com", "title": "नाशिक शहरात गुरुवारी (दि. 23 जुलै) दिवसभरात 377 कोरोनाबाधीतांची नोंद; 9 जणांचा कोरोनाने मृत्यू – Nashik News – Nashik Calling", "raw_content": "\nनाशिक शहरात गुरुवारी (दि. 23 जुलै) दिवसभरात 377 कोरोनाबाधीतांची नोंद; 9 जणांचा कोरोनाने मृत्यू\nनाशिक शहरात गुरुवारी (दि. 23 जुलै) दिवसभरात 377 कोरोनाबाधीतांची नोंद; 9 जणांचा कोरोनाने मृत्यू\nनाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात गुरुवारी (दि. २३ जुलै) दिवसभरात ३७७ कोरोनाबाधीतांची नोंद झाली आहे तर ९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – २६६ एकूण कोरोना रुग्ण:-६७९३ एकूण मृत्यू:-२३०(आजचे मृत्यू ०९) घरी सोडलेले रुग्ण :- ४८८८ उपचार घेत असलेले रुग्ण:- १६७५ अशी संख्या झाली आहे.\nसदर बातमी प्रसिद्ध करेपर्यंत कोरोनाबाधीतांची परिसरनिहाय यादी प्राप्त झाली नव्हती, प्राप्त होताच कमेंट बॉक्समध्ये डाउनलोडची लिंक देऊ…\nकोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती: १) जुने नाशिक येथील ४८ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. २) इंदिरानगर नाशिक येथील ७६ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ३) सातपूर नाशिक येथील ५६ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ४) दिंडोरी नाका, पंचवटी नाशिक येथील ७८ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ५) सातपूर, नाशिक येथील ९२ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ६) जय भवानी रोड,नाशिकरोड येथील ७२ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ७) अग्रवालवाडी, कृष्णनगर,पंचवटी, नाशिक येथील ४९ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ८)पार्थ पूजा सोसायटी,राजराजेश्वरी मंगल कार्यालयाजवळ, जेलरोड येथील ७८ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ९)इंदिरा नगर, नाशिक येथील ७६ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.\nकॉलेजरोडवर बिबट्याचा महिलेवर ह ल्ला..\nनाशिक शहर संपूर्ण लॉकडाऊनच्या दिशेने; पालकमंत्र्यांचा इशारा\nनाशिककरांनो रविवारच्या (दि. 11 जुलै) लसीकरणाबाबत महत्वाची बातमी..\nपोलिस कोविड सेंटरमध्ये सूर्यस्नान आणि जलनेतीचा कोरोनाबाधित ��० रुग्णांना लाभ\nनाशिक शहरात बुधवारी (दि. 25 नोव्हेंबर) एका दिवसात 170 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद \nमहापालिकेच्या बिटको रुग्णालयात १५ व्हेंटिलेटर धूळ खात….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://satyakamnews.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A1-19-%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5/", "date_download": "2021-07-30T07:00:15Z", "digest": "sha1:7U5R6TFHWDL6QNZRQDBONTDDGOU3XWIB", "length": 16562, "nlines": 217, "source_domain": "satyakamnews.com", "title": "कोविड-19 मृत्यु पावलेल्या वारसांना एन.एस.एफ.डी.सी. मार्फत व्यवसाय कर्ज | satyakamnews.com", "raw_content": "\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार…\nमाजी विद्यार्थ्यांच्या सूचना महाविद्यालयाच्या विकासासाठी उपयुक्त असतात:- रोहन परिचारक\nशिवसेना सदस्य नोंदणीला महिला विडी कामगारांचा प्रचंड प्रतिसाद\nHome ताज्या-घडामोडी कोविड-19 मृत्यु पावलेल्या वारसांना एन.एस.एफ.डी.सी. मार्फत व्यवसाय कर्ज\nकोविड-19 मृत्यु पावलेल्या वारसांना एन.एस.एफ.डी.सी. मार्फत व्यवसाय कर्ज\nsatyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम \nकोविड-19 मृत्यु पावलेल्या वारसांना एन.एस.एफ.डी.सी. मार्फत व्यवसाय कर्ज\nअनुसूचित जातीच्या कुटुंबप्रमुखाचा कोविड-19 आजाराने मृत्यू झाल्यास कुटुंबियांचे पुनर्वसन करण्यासाठी एन.एस.एफ.डी.सी. नवी दिल्ली यांच्या माध्यमातून महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत व्यवसायासाठी कर्ज देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे.\nमृत्यू झालेल्या कुटुंबियांचे पुनर्वसन करण्यासाठी उपजीविका आणि उपक्रमांसाठी मार्जिनलाइज्ड व्यक्तींसाठी समर्थन (Support for Marginalized Individuals for Livelihoods and Enterprise (SMILE)) ही व्यवसायासाठी कर्ज देण्याची योजना आहे.\nयोजनेची माहिती आणि अटी व शर्ती\nतपशील / प्रकल्प (मूल्य रुपये 1.00 लाख ते 5.00 लाखापर्यंत) (एन.एस.एफ.डी.सी.) सहभाग 80 टक्के, भांडवल 20 टक्के, व्याजदर 6 टक्के, परतफेडीचा कालावधी 6 वर्षे आहे.\nअर्जदार अनुसूचित जातीतील असावा.\nअर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रुपये 3.00 लाखापर्यंत असावे. अर्जदार हा कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या कुटुंबातील सदस्य असावा. (कुटुंब प्रमुखाच्या रेशनकार्डवर सदस्याचे नाव असणे बंधनकारक).\nमृत्यू पावलेल्या व्यक्तीचे वय 18 ते 60 दरम्यान असावे.\nमृत्यू पावलेल्या कुटुंब प्रमुखाची मिळकत कुटुंबाच्या एकूण मिळकतीपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.\nकोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे पुढीलपैकी एक दस्तावेज आवश्यक आहेत.\nमहानगरपालिका / नगरपालिका यांनी दिलेले मृत्यू प्रमाणपत्र. स्मशानभूमी प्राधिकरणाने दिलेली पावती. एखाद्या गावात स्मशानभूमी नसल्यास गट विकास अधिकाऱ्याने दिलेले मृत्यू प्रमाणपत्र.\nमृत व्यक्तीचे नाव व पत्ता, आधारकार्ड, उत्पन्नाचा दाखला (तीन लाखापर्यंत), कोविड-19 मुळे मरण पावलेल्या व्यक्तीचा मृत्यूचा दाखला, रेशनकार्ड, वयाचा पुरावा.\nकोविड – 19 च्या प्रादुर्भावामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबातील व्यक्तीने संपूर्ण माहिती महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात अथवा या लिंकवर http://forms.gle/7mG8CMecLknWGt6K7 भरण्यात यावी, असे जिल्हा व्यवस्थापक महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग) सोलापूर यांनी कळविले आहे.\nPrevious articleकोविडमुळे निराधार झालेल्या बालकांच्या पुनर्वसनासाठी राज्य शासनासोबत एनजीओंचे सहकार्य मोलाचे – महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर\nNext articleअनुदान, बीजभांडवल योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार नदीच्या खोली करणाचे आश्वासन\n#CHIPLUN | सोलापूर मनसेच्या वतीने पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप\nश्री संत ज्ञानेश्वर महाराज सोहळ्याच्या 'श्री'च्या जरी फटक्याच्या अश्वाचे पेठवडगाव येथे जंगी स्वागत\nदेवेंद्र फडणवीस यांनी पाटण तालुक्यातल्या सर्वसामान्यां बरोबर घेतला जेवणाचा आस्वाद\n#PANDHARPUR | पंढरपुर तालूका पोलिस स्टेशनच्या वतीने मोठी कारवाई..\n#KOLAPUR | पूरग्रस्तांना तातडीने १५००० हजार रुपयांची मदत देण्यात यावी:- मा खा धनंजय महाडिक...\n#Solapur | परिसरात डासांची उत्पत्ती रोखा डेंग्यूला दूर हटवा आरोग्य विभागाचे आवाहन...\n#Solapur | शहर उत्तर मधील जनतेचे प्रश्‍न प्राधान्याने सोडवणार:- आ. प्रणिती शिंदे...\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nपंढरपूर तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा\nविद्यार्थी संघर्ष यात्रेचे भा��पा विद्यार्थी आघाडी च्या वतीने पेठ नाका येथे...\nराष्ट्रवादीच्या गटनेत्याचे मनपा आयुक्तांकडे निवेदन सादर\nचोवीस तारखेपर्यंत पायी वारीचा फेरविचार न झाल्यास माझी वारी माझी जबाबदारी...\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार...\nविठ्ठलराव शिंदे कारखान्यामार्फत ऊस बिलाचा दूसरा हप्ता 200 रु ऊस पुरवठादारांच्या...\nभीमा सहकारी साखर कारखान्याच्या रोलर पुजन संपन्न.\nश्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा दुसरा हप्ता सभासदांच्या खात्यावर वर्ग.\nविशेष सूचना : • satyakamnews.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून satyakamnews.com चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . satyakamnews.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता satyakamnews.com तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार satyakamnews.com नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nनामसंकीर्तन सभागृहाचे बांधकामासाठी नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे लवकरच निधी उपलब्ध...\nकोल्हापूर, सांगली, साताऱ्याची चिंता कायम, शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा संसर्ग...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%A7%E0%A5%AB%E0%A5%AF%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2021-07-30T08:06:29Z", "digest": "sha1:BR5NFEUODJ24YAZ5FITDI2SAVXOQKSJW", "length": 2876, "nlines": 36, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स.चे १५९० चे दशक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइ.स.चे १५९० चे दशक\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १५ वे शतक - १६ वे शतक - १७ वे शतक\nदशके: १५६० चे १५७० चे १५८० चे १५९० चे १६०० चे १६१० चे १६२० चे\nवर्षे: १५९० १५९१ १५९२ १५९३ १५९४\n१५९५ १५९६ १५९७ १५९८ १५९९\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १०:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/tag/atm-thief/", "date_download": "2021-07-30T08:32:26Z", "digest": "sha1:TYILM4OET2MTZO35N2OFYIQNIHAGF7K3", "length": 4593, "nlines": 93, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "atm thief | गोवा खबर", "raw_content": "\nमडगावात एटीएम मशीनमध्ये हेराफेरी करणाऱ्या 2 रोमानीयन नागरीकांना अटक\nगोवा खबर:मडगाव येथील एसबीआयच्या एटीएम मशीन मध्ये स्किमर बसवून मिळालेल्या डाटाच्या आधारे पैसे काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन रोमानीयन नागरीकांचा फिल्मी स्टाइलने भल्या पहाटे पाठलाग...\nकटलास एक्स्प्रेस – 21 नौदल सरावात भारतीय नौसेनेच्या वतीने आयएनएस तलवार...\nजागतिक व्याघ्र दिनानिमित्त पंतप्रधानांनी सर्व वन्यजीव प्रेमींना दिल्या शुभेच्छा\nराज्य/केंद्रशासित प्रदेश आणि खासगी रुग्णालयांकडे अद्याप 2.88 कोटींपेक्षा अधिक मात्रा उपलब्ध\nभारतात कोविड – 19 प्रतिबंधक लसीकरणाने 45 कोटींचा टप्पा ओलांडला\nरॉय फर्नांडिसवरील हल्ल्याचा युवा कॉंग्रेसने केला निषेध\nकेंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू भाजपच्या प्रचारासाठी 16 रोजी गोव्यात\nसहित’ला प्रकाशक संघाचा पुरस्कार\nदिल्लीतील अरविंद केजरीवाल यांच्याप्रमाणे कोरोनाकाळात सामान्य माणसाला आर्थिक दिलासा द्या :...\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/03/ahmednagar_534.html", "date_download": "2021-07-30T08:06:33Z", "digest": "sha1:6VAIUZKTIM2JLNUAG2RCSMBOWGIXVGTA", "length": 6193, "nlines": 83, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "कोरोनाचा उद्रेक कायम... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\n24 तासात वाढले 1100 रुग्ण\nअहमदनगर- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक कायम असून चोवीस तासांत तब्बल 1100 रुग्ण वाढले आहेत. नगर शहरात सर्वाधिक 399 रुग्ण आढळले. त्या खालोखाल संगमनेर तालुक्यात रुग्णसंख्य�� आहे. तिथे 100 एवढी आहे. तालुकानिहाय सविस्तर आकडेवारी पुढीलप्रमाणे ः अहमदनगर शहर 399, राहाता 64, संगमनेर 100, श्रीरामपूर 79, नेवासे 27, नगर तालुका 42, पाथर्डी 18, अकोले 62, कोपरगाव 17, कर्जत 08, पारनेर 27, राहुरी 50, भिंगार शहर 75, शेवगाव 40, जामखेड 71, श्रीगोंदे 16 आणि इतर जिल्ह्यातील 05 जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले. जिल्हा रुग्णालयानुसार 332, खाजगी प्रयोगशाळेनुसार 395 आणि रॅपिड चाचणीमध्ये 373 जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-BNE-slapping-controversies-of-bollywood-4962961-PHO.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-07-30T08:42:14Z", "digest": "sha1:V5EVEYYFVPOCTALJ2MTW4M3RP6Z2USPM", "length": 4156, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Slapping Controversies Of Bollywood | मीकाच नव्हे, गोविंदा, राखीसह या स्टार्सनीही सार्वजनिक ठिकाणी मारली आहे थोबाडीत - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमीकाच नव्हे, गोविंदा, राखीसह या स्टार्सनीही सार्वजनिक ठिकाणी मारली आहे थोबाडीत\nमुंबई- प्रसिध्द गायक मीका सिंगने अलीकडेच एका इव्हेंटदरम्यान डॉक्टराच्या थोबाडीत मारली आहे. मीका सिंग पुन्हा एकदा एका नव्या वादाने समोर आला आहे. शनिवारी (11 एप्रिल) रात्री नवी दिल्लीमध्ये आजोजित एका सोशल इव्हेंटमध्ये हे प्रकरण घडले. बातम्यांनुसार, या कार्यक्रमादरम्यान मीकाने सुरुवातीला डॉक्टरला स्टेजवर बोलावले आणि जोरात एक कानशिलात लगावली.\nमीकाच्या सांगण्यानुसार, डॉक्टरला नकार देऊनसुध्दा महिलांच्या घोळक्यात नाचत होता. या प्रकरणाचा व्हिडिओसुध्दा समोर आला आहे. त्यामध्ये मीका डॉक्टराच्या थोबाडीत मारताना दिसत आहे.\nबॉलिवूडमध्ये असे पहिल्यांदाच होत नाहीये. यापूर्वी अनेक सेलेब्सनी सार्वजनिक ठिकाणी दुस-यांच्या कानशिलात लगावली आहे. यामधील अनेक प्रकरणे खूप चर्चेत आले होते. पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या अशाच सेलेब्सविषयी...\n\\'अंदाज अपना-अपना\\'च्या मुहूर्त शॉटमध्ये पोहोचले होते सेलेब्स, अशी झाली होती सुरुवात\nपत्नीसोबत आमिरने अटेंड केली Screenign, श्रध्दा-कल्कीसह पोहोचले सेलेब्स\nमुला-मुलीसोबत रॅम्पवर अवतरले बिग बी, शत्रुघ्न, अनेक सेलेब्स दिसले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-TAN-worship-method-for-hanuman-5027195-PHO.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-07-30T08:39:59Z", "digest": "sha1:Q6DE7UFDE676W2ZTT2MNGJJS264VM5CW", "length": 4187, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Worship Method For Hanuman | शनिवारी करा हे प्राचीन उपाय, दूर होऊ शकते दरिद्रता - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nशनिवारी करा हे प्राचीन उपाय, दूर होऊ शकते दरिद्रता\nहिंदू धर्म ग्रंथांमध्ये शनिदेवाला न्यायाधीशाचे पद देण्यात आले आहे, म्हणजे मनुष्याच्या चांगल्या-वाईट कर्माचे फळ देण्याचे काम शनिदेव करतात. कुंडलीत शनिदेव चुकीच्या स्थानामध्ये असतील तर त्या मनुष्याला जीवनात अडचणींचा सामना करावा लागतो. ज्योतिष आणि तंत्र शास्त्रामध्ये शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी काही प्राचीन उपाय सांगण्यात आले आहेत,जे आजही चमत्कारिक फळ प्रदान करतात.\nहनुमानाच्या भक्तांना शनिदेव त्रास देत नाहीत, कारण की...\nभगवान शनीला तेल अर्पण केले जाते. या संदर्भात एक कथा प्रचलित आहे. एकदा हनुमान आणि शनिदेवामध्ये भयंकर युद्ध झाले आणि युद्धामध्ये शनिदेव पराभूत झाले. युद्धामध्ये हनुमानाने केलेल्या प्रहारामुळे शनिदेवाच्या शरीराला असह्य वेदना होऊ लागल्या. या वेदना शांत करण्यासा���ी हनुमानाने त्यांना तेल दिले. तेल लावताच शनिदेवाच्या सर्व वेदना शांत झाल्या. तेव्हापासून शनिदेवाला तेल अर्पण करण्याची प्रथा सुरु झाली. शनिदेवाला जो व्यक्ती तेल अर्पण करतो, त्याच्या जीवनातील सर्व अडचणी समाप्त होतात आणि पैशांची तंगी दूर होते. हनुमानाच्या कृपेने शनिदेवाची पिडा दूर झाली, याच कारणामुळे आजही हनुमानाच्या भक्तांवर शनीची विशेष कृपा राहते.\nपुढे जाणून घ्या, इतर काही खास उपाय...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://digitaldiwali2016.com/2016/10/25/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%A4%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%AC-%E0%A4%8F-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-30T06:47:03Z", "digest": "sha1:LHLCUKSNKVYLRK6CGZWLFPBCRITKXU2B", "length": 31582, "nlines": 110, "source_domain": "digitaldiwali2016.com", "title": "अरेबिक तहजीब-ए-जायका – डिजिटल दिवाळी २०१६", "raw_content": "\nमला असं वाटतं, श्वासाएवढंच महत्वाचं असतं खाणं. मोरोकोपासून पर्शियन गल्फपर्यंत पसरलेल्या बावीस देशातल्या वीस कोटी अरब लोकांच्या बाबतीत ते वेगळं कसं असू शकतं\nआखाती अरबांचं आजचं खाद्यजीवन हा पर्शियन, भारतीय, लेबनीज, चिनी, टर्किश अशा विविध खाद्यसंस्कृतींचा मिलाफ आहे. सततची भटकंती, टोळीयुद्धं, लूटमार, आक्रमणं, जीवघेण्या सागरसफरी, हवामानातले उतार-चढाव असे विविध टप्पे पार करत करत खाद्यसंस्करणाचे विविध पाडाव येत गेले. प्रत्येक पाडावावर त्या काळच्या राजवटीनुसार वेगवेगळे संस्कार होत गेले. तसं बघता, आखाती भूभाग बदायुनी जमातींचा. त्यांचं पारंपरिक काम समुद्रातील मोती काढणं. भला मोठा दर्या अंगाखांद्यावर खेळवत, भयंकर तापमान रिचवत, प्रसंगी वाळवंटी तुफान अंगाशी लपेटत, टोळक्या-टोळक्याने राहणारे लोक खाणार काय तर समुद्री मासे आणि इतर तत्सम प्रकार.\nसुरुवातीला आपल्या छोट्याछोट्या दावूतुन समुद्री सफरी करणारे बदायुनी पुढे शिडाच्या मोठमोठया जहाजांतून पार पश्चिमेला उत्तर आफ्रिकन देशांत, तर पूर्वेला भारतीय महाद्वीपापर्यंत जाऊ लागले. व्यापारामुळे संपर्ककक्षा दूर दूर फैलावत गेल्या. तसा रोमन, पर्शियन, भारतीय, ऑट्टोमन अशा राजवटींचा प्रभाव खाण्यातून दिसू लागला होता. कोणे काळी, पेटलेल्या निखार्‍यात, ओल्या मांसाचा भाजका दर्प आणि भातात घातलेल्या खड्या मसाल्यांचा सुगंध, विसावलेल्या रात्रीत, विस्तीर्ण वाळवंटात, वारा जाईल तिथपार घुमत होता. वाळवंटात तंबू लावून मेहमानांची सरबराई केली जात होती. शिजलेला भात एका भल्या मोठ्या पर्शियन कोरीव नक्षीच्या पसरट परातीत अंथरून त्यावर भाजलेलं बोकड ठेवलं जात होतं. ती परात गोलाकार बसलेल्या पाहुण्यांच्या मधोमध ठेवली जात होती. तीच प्रथा आजही कायम आहे.\nआता लेबनॉन संस्कृतीचे लाबान आलं (घट्ट ताक), मूलतः पर्शियन सभ्यतेचं देणं असलेले ऑट्टोमन राजवटीतले कबाब, बदायुनीचे खजूर, दूध आणि मांस, मोरक्कोने शिकवलेलं सुका मेवा घालून भाजलेलं चिकन, भारतीय मसाले आणि बासमती तांदूळ अरब संस्कृतीत कायमसाठी स्थिरावलं आहे. मसाल्यांच्या सुगंधाने मोहीत झालेले अरब खाण्यामध्ये त्यांचा कल्पकतेने वापर करू लागले. त्यामुळेच कदाचित, ‘दीर्घकाळ अत्यंत विपरीत परिस्थितीत राहून रासवटलेल्या अरब टोळ्या, सुवासिकतेच्या संमोहनाने, अदबीत येऊ लागल्या’, असं लेखिका आफ़नांन आर झायनींने तिच्या Taste of the Arabian Gulf या पुस्तकात म्हटलं आहे. अरोमायुक्त मसालेदार सुगंधित भोजन ही भारतीय अर्वाचीन खाद्यसंस्कृतीची अमूल्य देणगी कित्येक शतकांनंतर अरबांना आजही खूप प्यारी आहे. सुवासिकतेचं अरबांच्या नसानसात भिनलेले वेड आजतागायत कायम आहे.\nमला आठवतंय, कतारमध्ये, एकदा मैत्रिणीच्या घरी दावतसाठी आमंत्रित केलं होतं. पहिलाच प्रसंग असल्याने थोडं दबकायला झालं होतं. पण खरं सांगते – वातावरणातला मसाल्यांचा वास, उदचा दरवळ, आल्हाददायक गुलाबाचा सुगंध, तरतरी आणणारा लिंबाचा गंध, झिंग आणणारा ओल्या पुदिनाचा सुवास आणि केशरगंध… या सगळ्यामुळे बावरलेलं मन असं काही संमोहित झालं…\nचला.. अरबी स्वयंपाकघरात शिरण्याआधी आपण त्यांच्या पारंपरिक बाजारपेठेचा फेरफटका मारूया असं म्हणतात की, कुठल्याही खाद्यसंस्कृतीच्या खुणा तिथल्या बाजारपेठेत सापडतात. आधीची सवय होती, आपल्या बाजारांची. ते कसे असं म्हणतात की, कुठल्याही खाद्यसंस्कृतीच्या खुणा तिथल्या बाजारपेठेत सापडतात. आधीची सवय होती, आपल्या बाजारांची. ते कसे नीचे जमीन उपर आस्मान, त्यात मळ्यातून आलेल्या ताज्या ताज्या हिरव्याकंच भाज्या, ताजी रसाळ फळं आणि बरंच काही. अरब लोकांचे पारंपरिक बाजार म्हणजे ‘सुक’. सुक थाटलेला असतो बंदिस्त, मजबूत, दगडा-मातीच्या विस्तृत मंडपात. आतमध्ये शिरल्यावर, प्रथम समोर येतात त्या हलक्या हलक्या अंधारलेल्या, लांबच लांब गल्ल्यांचा भूलभुलैया नीचे जमीन उपर आस्मान, त्यात मळ्यातून आल���ल्या ताज्या ताज्या हिरव्याकंच भाज्या, ताजी रसाळ फळं आणि बरंच काही. अरब लोकांचे पारंपरिक बाजार म्हणजे ‘सुक’. सुक थाटलेला असतो बंदिस्त, मजबूत, दगडा-मातीच्या विस्तृत मंडपात. आतमध्ये शिरल्यावर, प्रथम समोर येतात त्या हलक्या हलक्या अंधारलेल्या, लांबच लांब गल्ल्यांचा भूलभुलैया उभ्या आडव्या सुस्तावलेल्या. त्यांच्या दोन्ही बाजूला, दाटीवाटीने एकमेकांना खेटून रेटून उभी असलेली, पारंपरिक सामानाने खच्चून भरलेली छोटी छोटी कायमस्वरूपी दुकानं. मुख्य भर सुक्या मेव्यावर. शिगोशीग भरून विक्रीसाठी ठेवलेला विविध प्रकारचा सुका मेवा.\nकिराणायादीत शेंगदाणे, डाळी सहज लिहाव्यात तसे काजू, बदाम, पिस्ते, आक्रोड, खजूर इथे सहज खरीदले जातात. त्यातही पिस्ते विशेष आवडीचे. मेवा आणि मसाले. काजू, किशमिश, बदाम, टरबुजाच्या बिया, अक्रोड, इलायची, मिरे, केशर, जिरे, दालचिनी, लवंग, खडी हळद, शाही जीरा, तेज पत्ता, जायपत्री, जायफळ, खसखस, बेसिल, झात्तर, सौफ अशी भरपूर विविधता आहेच. एक गोष्ट आपलं लक्ष वेधून घेते – दुकानांच्या बाहेर रचून ठेवलेल्या गोण्या. त्यात सुकवलेल्या सुपारीच्या आकाराएवढ्या लहान लहान गुलाबी गुलाबकळ्या. त्यालाच बिलगून लिंबाच्या, पुदिनाच्या, हिरव्या कोथिंबिरीच्या कोरड्या पानांची पोती. ही सारी सुवासिक बिर्याणी बनविण्याची सामग्री.\nहे सगळं येतं इराणच्या बाजारातून. इराण्यांचं आधिपत्य या बाजारपेठांवर आहे. इथले बहुतांश दुकानदार आजही इराणी आहेत. आपण भारतीय आहोत, हे ओळखून तो इराणी दुकानदार आपल्याशी पर्शियन लहेजातलं हिंदी बोलतो, आपुलकी दर्शवतो, तेव्हा आठवतं ते आपल्या दूर राहिलेल्या देशीचं इराण्याचं दुकान, तिथला चहा,बन-मस्का… सगळं नॉस्टॅल्जिक होऊन जातं. काहीतरी मागे सुटतंय.. की आतून काही तुटतंय\nतशीच कावरीबावरी नजर दुकानातली प्रत्येक छोटी मोठी वस्तू स्कॅन करत सुटते आणि स्थिरावते मसाला कॉर्नरवर. उंची अस्सल खानदानी मसाल्याच्या विविधतेने सजलेलं दालन बघताना आपण आधी सुवासानेच सुखावतो. नंतर समाधान वाटतं, ते त्यांवर लिहिलेल्या ‘क्वालिटी इंडियन स्पायसेस’ या शब्दांनी. मोठा कालखंड सरला, तरी अरबांचं भारतीय मसाल्यावरचं प्रेम तसूभरसुद्धा कमी झालेलं नाही. रचून ठेवलेले मसाल्यांचे विविध प्रकार, त्यांचा दरवळ आणि अरबी पेहेरावातले दुकानदार हे दृश्य एकत्रित असा का���ी परिणाम घडवून आणतं की, लहानपणी वाचलेल्या अरेबियन नाइट्सच्या रंजक समुद्री सफरींवर निघालेच म्हणून समजा कोणत्या तरी जन्मात मसाल्यांच्या निमित्ताने देशोदेशी मुशाफिरी करणारा, हाच अरब असावा का कोणत्या तरी जन्मात मसाल्यांच्या निमित्ताने देशोदेशी मुशाफिरी करणारा, हाच अरब असावा का असेलही कदाचित. आणि आपण असेलही कदाचित. आणि आपण इथे परक्या भूमीत येऊन आपल्याच देशाचे मसाले खरेदी करतोय. कदाचित आवर्तन इथेच पूर्ण होत असावं. याच ऋणानुबंधाच्या गाठी.\nबाहेरचा नको-नकोसा तीव्र पाढंराभक्क उष्ण सूर्यप्रकाश, अंगांगाला खरपूस भाजायला निघालेला असतो, तेव्हा पारंपरिक पद्धतीचे सुक, तिथे येणाऱ्या प्रत्येक हौशा-नवशा खरेदीदाराला, मायेने अलगद आपल्या कुशीत घेतात. बाहेरच्या दाहकतेत सावली देतात. आणि नकळत तिथल्या सुवासिक वातावरणाची मंद मंद जादुई-भूल चढत जाते.\nसुरुवातीला आम्ही ‘सुक’ शब्दावरून शेरेबाजी करायचो. ‘सुक’मध्ये खरंच सुखाने ओलावतो. ‘सुक’मध्ये सगळं सुकं मिळतं म्हणून त्याला सुक म्हणतात… वगैरे. नंतर कळलं की सुक ही कशाचीही बाजारपेठ असू शकते. चकाकत्या लखलखीत सोन्याचीसुद्धा दुबईची झगमगती ‘गोल्ड सुक’ बघायला नाही का लोक धडपडतात\nमेहेमाननवाजी हे अरबी खाद्यसंस्कृतीच्या कोंदणातलं झळाळतं रत्न. घरी येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत सुंदरशा टर्किश सजावटीच्या ट्रेमध्ये सुका मेवा देऊन केलं जातं. त्यातही अंजीर, खजूर, आक्रोड, पिस्ते हे विशेष आवडीने दिले जातात. घरी आलेल्या पाहुण्यांची सरबराई शाही अंदाजातच होते. काही सर्वसामान्य लोक सोडले, तर बरीचशी अरब मंडळी इथे, अत्यंत अत्याधुनिक सेजोसामानाने मंडित, अरबी पद्धतीच्या महालात राहतात. दिवाणखाने अत्यंत महाग दुर्मीळ उंची कलात्मक वस्तूंनी सजलेले असतात. दिवाणखान्याच्या सजावटीच्या दर्जावरून मेजवानीचा सरंजाम केवढा असेल, ते लक्षात येतंच.\nप्रत्यक्ष जेवणाचं शाही मेज ढीगभर पदार्थांनी भरलेलं असतं. तो सरंजाम बघून मन व्याकुळतं, ते जगातल्या असंख्य उपाशीपोटी राहाणार्‍या लोकांसाठी. ज्यांना ताटभर मिळतंय त्यांनी उष्ट सोडू नये, अन्न वाया घालवू नये ही आपली भारतीय संस्कृती. या उलट सगळं ताट चाटून-पुसून खाऊ नये, ताटात थोडं खाणं शिल्लक सोडावं, त्याने तुम्ही खात्या-पित्या घरचे आहात असं मानलं जातं; ही अरब वृत्ती. टेबलावरच�� बरेच पदार्थ नंतर खाल्लेही जात नाहीत, वाया जातात. शोकान्तिका बघा, ज्या वाळवंटात काही उगवत नाही तिथे मेजवानीसाठी अन्नाची वारेमाप उधळण आणि आपल्या कृषीप्रधान देशात सुपीक मातीत वर्षभर राबून धान्य पिकवणाऱ्या शेतकर्‍यांना आत्महत्या कराव्या लागतायत. कुपोषित बालके, कुपोषित अल्पवयीन माता हे वास्तव आहेच.\nमांसाहाराचं प्रचंड वेड अख्ख्या जगात आखाती प्रदेशाइतकं कुठेच नसेल. यत्र, तत्र, सर्वत्र नॉन व्हेज. कोपर्‍यावरच्या छोट्या सुपर मार्केटपासून मोठमोठाल्या मॉल्सपर्यंत सगळीकडे तेच. मी पक्की शाकाहारी. या मांसाहारी प्रदेशात खाण्यावरून कधी कधी कोंडी होतेच. जेव्हा केव्हा कॉन्फरन्स प्रेझेंटेशन्स ऐकून-ऐकून, पिकलेल्या कानांना, सुस्तावलेल्या मनाला, कुंदलेल्या बुद्धीला आणि भुकेलेल्या पोटाला, ऑफिशिअल भूक लागते, तेव्हा मला मात्र पहिल्या रंगीबेरंगी सजावटीच्या अरेबिक सॅलडच्या टेबलावरून सरळ शेवटचा डेझर्टचा टप्पा गाठावा लागतो. “अगं मग तू फिश का नाही खात फिश तर वेजिटेरिअन आहे ना फिश तर वेजिटेरिअन आहे ना” माझी शाकाहारी खाण्याची तर्‍हा इथे झालेल्या मैत्रिणींना विचित्र वाटते. लेबनीज आणि ट्युनिशियन मैत्रिणी केविलवाण्या नजरेने माझ्याकडे बघत होत्या; जणू मी पालापाचोळा खाऊन सर्व्हाइव्ह तरी कशी करतेय” माझी शाकाहारी खाण्याची तर्‍हा इथे झालेल्या मैत्रिणींना विचित्र वाटते. लेबनीज आणि ट्युनिशियन मैत्रिणी केविलवाण्या नजरेने माझ्याकडे बघत होत्या; जणू मी पालापाचोळा खाऊन सर्व्हाइव्ह तरी कशी करतेय हा त्यांचा मूक प्रश्न.\nकामाच्या निमित्ताने बॅचलर्स इथे खूप मोठ्या संख्येने येत असतात. खाण्याची तशी गैरसोय नसते. ज्यांचं पोळीशिवाय भागत नाही अशांना, अफगाण पठाणांच्या छोट्या कॉर्नर बेकरीत गरम गरम ‘खुबूस’, कुठलीही भाजी, किंवा ऑलिव, ढोबळी मिरची, गाजर इत्यादींची कच्ची लोणची (हा इथला विशेष प्रकार) यासह खाऊन वेळ मारून नेता येते. खुबूस भाजण्याआधी किंवा शेकण्याआधी ‘झात्तर’ शिंपडलं की मग चव झालीच अप्रतिम हे झात्तर प्रकरण फारच मस्त आहे. सुगंधित औषधी हर्ब्स वाळवून एकत्रित जाडसर भरडून बरणीत ठेवून दिल्या जातात. हवं तेव्हा त्यात ऑलीव ऑइल टाकून खा. एकदम भन्नाट. इथे भारतीय रेस्टॉरंट्स, विशेषतः केरळी हॉटेल्स, बरीच असल्याने कोणी भारतीय उपाशी राहात नाही.\nअरबांच्या रोजच्या जेवणात वापरण्यात येणारे पदार्थ आहेत योगर्ट, लाबान, मायोनिसे, ऑलिव्हज, क्रीम, बटर, लेमन, पार्सेली, ताहिनी (तिळाची पेस्ट), पुदिना, बारीक कांदा, लसूण इत्यादी. घरोघरी स्वयंपाकासाठी ऑलिव ऑइल किंवा तिळाचं तेल वापरलं जातं. फलाफल हा अरबस्थानातला आपल्या सगळ्यांनाच आवडेल असा मस्त वडे प्रकार. तसा तो प्राचीन. त्याचं उगमस्थान अलेक्झांड्रिया हे बंदर. इथे येणारे दूरदूरचे नाविक, खलाशी परतीच्या प्रवासात रुचकर कुरकुरीत फलाफल नेत, तेच पुढे मध्य आशिया भागात अत्यंत आवडीने खाल्लं जाऊ लागलं. नव्यानेच येणाऱ्याला इथे आकर्षित करतात फळांचे रस. पृथ्वीतलावर असणारी फळं आणि त्यांचे ज्युसेस, मैलोन्‍मैल प्रवास करून इथल्या अद्यययावत मॉलमध्ये फ्रुट, ज्यूस कॉर्नरला विराजमान होतात.\nइथले शासक प्राचीन वास्तू, रस्ते, पेठा पुनरुज्जीवित करत आहेत. भूतकाळ पुढयात उभा ठाकतो आहे. अशा गतकाळाच्या स्मरणरंजनात संध्याकाळचा फेरफटका मारणं, हा एक वेगळाच अनुभव ठरतो. हातात मोठ्ठाले कॉफीचे मग्ज, पुरुष ट्रोब आणि स्त्रिया आबाया पहनलेल्या. आपापल्या कळपाने फिरतायत. दगडी पायवाटेच्या दोन्ही बाजूने आपल्यासारख्या खाऊगल्लीतली खाण्यापिण्याची दुकानं गजबजलेली. त्यात कुनाफाह, बेसबॉऊस, बक्लावा, महलाबिया, उम्म अली, मोलोकहिता, मान्साफ, गाईमत, खाबीस, असिधा, कब्स, घुझी, हुम्मुस, मोटाबेल असे पारंपरिक खाण्याचे पदार्थ.\nमजलीसांमध्ये अरब पुरुष टोळक्याटोळक्याने बसलेले, सल्लामसलती झडत असतात. मधोमध निखार्‍याचा स्टोव्ह धगधगत असतो. गरमागरम कॉफी आणि काहवाची पर्शियन बनावट सुराहीने पेश केली जात असते. कुठे कुठे दिसतात टेबलाभोवती पारंपरिक वेशभूषेत, स्त्रीपुरुषांमधलं अंतर नेमकेपणाने सांभाळत बसलेली कुटुंबं. मिठायांच्या साथीने अरेबियन कॉफी आणि काहवाचा गरम घोट एक-एक करून झिरपत असतो. हर्ब्स आणि मसाल्याचा सुगंध वातावरण व्यापून असतो. कुठेतरी मधेच गूढ धुंद भासणारे हुक्के. शीशाच्या मुगलकालीन सजावटीचे मयखान्यासारखे देसणारे बार आणि त्याभोवती घोटाळणारी जीन्स संस्कृतीतली तरुण मंडळी.\nआज पारंपरिकतेची जागा आधुनिकतेने घेतली आहे. त्याला अरब आखात अपवाद कसं असेल तरी जी अदब, रईसी, खानदानी मेहमानवजी इथे अनुभवायला मिळते ती मनाच्या तिजोरीत, सोनेरी कप्प्यात अलगद बंदिस्त होऊन जाते. कायमची\nकतार युनि���्हर्सिटी, बिझनेस कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर. बँकिंग अँड फायनान्समध्ये पीएचडी. वाचन, लेखन, गायन, संगीत, स्वयंपाक, शिकवणं, भटकणं असं सगळं करायला आवडतं.\nफोटो – अरूणा धाडे व्हिडिओ – YouTube\nऑनलाइन दिवाळी अंकऑनलाइन मराठी अंकखाद्यसंस्कृती विशेषांकजागतिक खाद्यसंस्कृतीजागतिक खाद्यसंस्कृती विशेषांकडिजिटल कट्टाडिजिटल दिवाळी अंकडिजिटल दिवाळी २०१६मराठी दिवाळी अंकDigital Diwali 2016Digital KattaMarathi Diwali AnkMarathi Diwali IssueMarathi Food Culture IssueOnline Diwali AnkOnline diwali issueOnline Diwali Magazine\nPrevious Post वाईन आणि चीजचा प्रदेश – फ्रान्स\nNext Post शिकाम्बा-मशाम्बा – मोझांबिक\nकॅनडातल्या आईस वाईन November 9, 2016\nआखाती देशांतले गोड पदार्थ November 9, 2016\nछेनापोडं आणि दहीबरा November 7, 2016\nकॉर्न आणि मिरचीचं जन्मस्थान – मेक्सिको November 7, 2016\nडेन काऊंटी फार्मर्स मार्केट, यूएसए November 5, 2016\nजॉर्जिया आणि दुबई स्पाइस सूक November 5, 2016\nकाही युरोपिय पदार्थ November 5, 2016\nमासे, तांदूळ आणि नारळ – केरळ November 2, 2016\nलोप पावत चाललेली खाद्यसंस्कृती – हिमाचल प्रदेश October 31, 2016\nDr.Revati Garge on सिंधु ते ब्रह्मपुत्र – ख…\nअशोक नायगावकर on शहर आणि खाद्यसंस्कृती –…\narun tingote on गुटेन आपेटिट – जर्मनी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://khultabadmahaulb.maharashtra.gov.in/UlbChairPerson/ulbchairpersonindex", "date_download": "2021-07-30T07:11:03Z", "digest": "sha1:UEYMJF3U6XRAZGTMC5BJF7YQWZADV5BQ", "length": 7495, "nlines": 110, "source_domain": "khultabadmahaulb.maharashtra.gov.in", "title": "UlbChairPerson", "raw_content": "\nमुख्य घटकाला जा |\nनगरपरिषद प्रशासकीय कार्यालय इमारत / नागरी सुविधा केंद्र\nगृहनिर्माण व गलीछ्ह वस्ती\nसन २०११ नुसार जनगणना\nनिवडून आलेल्या सदस्यांची माहित\nसार्वजनिक आरोग्य विषयक सेवा\nशहरात उपलब्ध शैक्षणिक सुविधा\nशहरात उपलब्ध उच्च शैक्षणिक सुविधा\nमुलभूत सोयी सुविधा स्थिती\nकर संकलन विषयक बाबी\nउत्पन्न आणि खर्च खाते\nप्रभागनिहाय निवडून आलेले सदस्य\nतुम्ही आता येथे आहात : मुख्यपृष्ठ / आमच्या विषयी / निवडून आलेले सदस्य / पदाधिकारी\nशासन निर्णय नगर विकास विभाग नगरपालिका प्रशासन संचालनालय कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळास प्रतिबंध ऑनलाइन तक्रार व्यवस्थापन प्रणाली\nभारत सरकार महाराष्ट्र शासन राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र\nस्वच्छ भारत अभियान रा. श. आजीविका मिशन\nकर आकारणी नगरपरिषदेद्वारे वितरित केलेल्या विविध सेवांसाठी शुल्क बी. पी. एम. एस. माहिती शासन निर्णय मालमत्ता व पाणी देय माहिती\nआपत्ती व्यवस्थापन आराखडा महत्वाचे दूरध्वनी क्रमांक\nअँड.सय्यद मुखीमोद्दिन जियायोद्दीन् सय्यद अध्यक्ष\nसुरेश बाबुराव मरकड उपाध्यक्ष\nफुलारे रुख्मणबाई आसाराम समिती अध्यक्ष, महिला व बालकल्याण समिती\nसुरेश बाबुराव मरकड समिती अध्यक्ष, बांधकाम व नियोजन समिती\nअँड.सय्यद मुखीमोद्दिन जियायोद्दीन् सय्यद समिती अध्यक्ष, स्थायी समिती\nबावस्कर दिलीप दौलतराव समिती अध्यक्ष, आरोग्य व विद्युत समिती\nबावस्कर दिलीप दौलतराव समिती अध्यक्ष, पाणीपुरवठा समिती\nअध्यक्ष उपाध्यक्ष मुख्याधिकारी समिती\nअभियान प्रकल्प योजना स्वच्छ भारत अभियान रा. श. आजीविका मिशन\nनिविदा जाहिराती महाराष्ट्र नगरपरिषद सेवा (संवर्ग) पदभरती परीक्षा - २०१८\nमहा-जी.आय.एस पोर्टल बी.पी.एम.एस. पोर्टल नगरपरिषद वेबसाईट शहरी पथ विक्रेता पोर्टल\nकायदे धोरण नियम स्थायी निदेश\nआपले सरकार सेवा हमी कायदा महा योजना तक्रार निवारण माहितीचा अधिकार संयुक्त नागरी सेवा पोर्टल\nअंतिम पुनरावलोकन आणि सुधारणा : ३०-०७-२०२१\nएकूण दर्शक : ९३७१४\nप्रकाशन हक्क © २०१७ , नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासनाचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.\nहे वेब पोर्टल राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र , पुणे यांनी विकसित केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/auto-and-tech/the-car-will-get-airbags-on-both-sides-the-decision-of-modi-government-mhss-509299.html", "date_download": "2021-07-30T06:37:14Z", "digest": "sha1:Z2GMPJ5NN3KSPMFSZAWYBXY7K6T3OE7J", "length": 6753, "nlines": 79, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मोदी सरकारचा महत्त्वाचा निर्णय, कारमध्ये 'हे' फिचर्स आता बंधनकारक!– News18 Lokmat", "raw_content": "\nमोदी सरकारचा महत्त्वाचा निर्णय, कारमध्ये 'हे' फिचर्स आता बंधनकारक\nया निर्णयामुळे गाड्यांच्या किंमतीत वाढ होण्याची चिन्ह आहे.\nया निर्णयामुळे गाड्यांच्या किंमतीत वाढ होण्याची चिन्ह आहे.\nनवी दिल्ली, 29 डिसेंबर : गाड्यांच्या सुरक्षितेच्या दृष्टीकोनातून मोदी सरकारने (Modi Goverment) आता आणखी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कारमध्ये दोन्ही बाजूने एअर बॅग्स (air bags )लावणे आता बंधणकारक असणार आहे, असा आदेशच रस्ते, परिवहन मंत्रालयाने ( Ministry of Road Transport & Highways Government of India) काढला आहे. या निर्णयामुळे गाड्यांच्या किंमतीत वाढ होण्याची चिन्ह आहे. राज्य परिवहन मंत्रालयाने याबद्दल एक अध्यादेश जारी केला आहे. या अध्यादेशानुसार, या पुढे देशातील प्रत्येक कार उत्पादक कंपन्यांना कारमध्ये च��लक आणि त्यांच्या बाजूने असलेल्या सीटवर एअर बॅग्स देणे बंधणकारक असणार आहे. भाजपला मोठा धक्का, गुजरातमध्ये 'या' खासदारांनं दिली पक्षाला सोडचिठ्ठी 1 एप्रिल 2021 पासून या आदेशाची अंमलबाजवणी केली जाणार आहे. त्यामुळे 1 एप्रिलनंतर बाजारात येणाऱ्या प्रत्येक कारमध्ये तुम्हाला चालकासह बाजूच्या सीटवर सुद्धा एअर बॅग्स मिळणार आहे. तसंच, जी वाहनं सध्या बाजारात येण्यास तयारी झाली आहे, त्या वाहनांमध्ये 1 जून 2021 पर्यंत एअर बॅग्स सुविधा कार उत्पादक कंपन्यांना द्यावी लागणार आहे. कुठे हरवली माणुसकी तरुणावर हल्ला होत असताना गर्दी VIDEO काढण्यात दंग कार चालक आणि त्याच्या बाजूच्या सीटवर जर दोन्ही बाजूने एअर बॅग्स दिली तर कारच्या उत्पादनात खर्च वाढणार आहे. परिणामी याचे पडसाद हे कारच्या किंमतीवर होणार आहे. त्यामुळे कारच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. 'जर कारच्या दोन्ही बाजूने एअर बॅग्स दिले तर कारच्या किंमतीत 4 हजार ते 6 हजार रुपये वाढ होण्याची शक्यता आहे', असं कार उत्पादन क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले आहे. याआधाही कारमध्ये एअर बॅग्स देणे बंधणकारकच होते. पण, चालकाच्या समोरील सीटवर एअर बॅग दिली जात होती. काही कार उत्पादक कंपन्या या दोन्ही बाजूने कारमध्ये एअर बॅग्सची सुविधा देत होते. पण, आता कारच्या समोरील दोन्ही सीट्स समोर एअर बॅग्स द्यावीच लागणार आहे.\nमोदी सरकारचा महत्त्वाचा निर्णय, कारमध्ये 'हे' फिचर्स आता बंधनकारक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%97%E0%A4%A1-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A5%A7%E0%A5%A6%E0%A5%A9-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%A1%E0%A4%97%E0%A5%8D/", "date_download": "2021-07-30T08:43:15Z", "digest": "sha1:FWNUCQSZV7TJVYNGMMXABSDWOHCOJB3U", "length": 13570, "nlines": 105, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "रायगड जिल्हयात १०३ दरडग्रस्त गावे घोषीत | महाराष्ट्र News24", "raw_content": "शुक्रवार, 30 जुलै 2021\nरायगड जिल्हयात १०३ दरडग्रस्त गावे घोषीत\nरायगड जिल्हयात १०३ दरडग्रस्त गावे घोषीत\nजिल्हयात आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी शासन सज्ज\nम्हसळा : निकेश कोकचा\nजिल्हयांत २००५ मध्ये दरडी कोसळून बाधीत झालेल्या आपत्तीच्या अनुभवावरुन शासनाचा महसुल विभाग व भारतीय भूवैज्ञानिक विभागाने जिल्हयातील ११ तालुक्यांतील १o३ गावे दरडग्रस्त गावे म्हणून जाहीर केली आहेत. त्या गावामध्ये अपत्तीपूर्व, आपत्तीकालीन व आपत्ती पश्चात अशा त्रिसूत्रींवर आधारीत जनजागृती करण्यासाठी १०मे ला महाड, ११ मे ला पोलादपूर , ८ मे ला रोहा व सुधागड रोहा येथे होणार आहे. तर माणगाव मध्ये माणगांव, म्हसळा, श्रीवर्धन व तळा तालुक्यासाठी घेण्यात येणार आहे. पनवेल येथे पनवेल, खालापूर व कर्जत तालुक्यांसाठी होणार आहे. मान्सूनपूर्व संभाव्य धोक्याबाबत एकदिवसीय जनजागृती कार्यशाळेसाठी संबंधीत भागातील उप- विभागीय अधिकारी, तहसीलदार, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, मुख्याध्यापक, शिक्षक, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी व प्रतिष्ठीत नागरिकाना बोलावले आहे.\nभारतीय भूवैज्ञानिक विभागाने भू- सर्वेक्षणाद्वारे धोक्याच्या तीव्रतेनुसार गावांची वर्गवारी केली आहे. त्यानुसार वर्ग १ मध्ये ९, वर्ग २ मध्ये ११ व वर्ग ३मध्ये ८३ गावांचा समावेश आहे. वर्ग १ मध्ये म्हसळा तालुक्यातील वावे ( शेख मोहलला), आमशेत , महाड तालुक्यातील तुडील(लोअर ), टोळ खुर्दे( बौद्धवाडी), मोरे वाडी ( शिंगर कोंड ),पतेरेवाडी. ( अंबीवली बु ), कोंडीवत, कर्जत तालुक्यातील मुदरे ( बु ) अशी ९ गावे आहेत.\nरायगड जिल्ह्यांत फार मोठ्या प्रमाणात विकासाची कामे सुरु आहेत. मोठ्या प्रमाणात उत्खनन होत असते त्यामुळे शासन विशेष सर्तक असते. २४ व २७ जुलै २oo५ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे वरील ठीकाणी फार मोठया दरडी कोसळल्या होत्या त्या वेळी १९७७ कुटुंबातील ११,६१९ व्यक्तीना स्थलांतरीत केले होते.\nउघड्या रोहित्र (ट्रान्सफर डीपी)मुळे जीवितास धोका:विद्युत कर्मचारी यांचे दुर्लक्ष\nजामीन मिळाल्यानंतर पहिला फोन शरद पवारांचा….\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबारामतीच्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले..\nबारामती : विकास कोकरे उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत गाव कामगार तलाठी याने विहिरींची नोंद लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतले दहा हजार रुपये.. शेतकऱ्यांकडून पैसे घेताना तलाठी मोबाईल...\n कारागृहातून सुटका झालेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक\nपुणे : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त एखादा गुंड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत साथीदारांकडून मिरवणूक काढली जाते. असाच प्रकार...\nमुलगी कोरोनाने मेली असती तर…\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना...\nविजांच्या प्रचंड गडगडाटांसह मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय...\nभांडुप : किशोर गावडे मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु होती.मात्र रात्री साडेतीन नंतर विजांच्या गडगडाटांसहीत जोरदार पाऊस सुरु झाला. पहाटे...\nसंसद भवन परिसरात आंदोलनानंतर आता खासदारांचा मोर्चा\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यसभेत शेती विधेयक सादर करताना काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ घातला होता. यावेळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह...\nमहाड भोर मार्गावरील वरंध घाट वाहतुकीसाठी बंद\nमहाड : प्रसाद पाटील रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दरड कोसळल्याने अनिश्चित काळा करीता बंद करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी वरंध...\nसाईनाथ पवार यांना राज्यपालांनी केले सन्मानित\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट वाटप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील दोन बहीण भाऊच्या निधनानंतर शिवसेनेकडून कुटुंबियांना आर्थिक मदत\nजूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाहून; आदिवासी लोकांचे हाल\nकुशिवली येथील पुरग्रस्तांची जिल्हा परिषद पदाधिकारी,अधिकारी यांच्याकडून पाहणी\nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nसाईनाथ पवार यांना राज्यपालांनी केले सन्मानित\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट वाटप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील दोन बहीण भाऊच्या निधनानंतर शिवसेनेकडून कुटुंबियांना आर्थिक मदत\nजूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाहून; आदिवासी लोकांचे हाल\nसंग्रहण महिना निवडा जुलै 2021 जून 2021 मे 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 डिसेंबर 2019 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 ऑगस्ट 2019 जुलै 2019 जून 2019 मे 2019 एप्रिल 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 जानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 जून 2018 मे 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://satyakamnews.com/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%A4/", "date_download": "2021-07-30T06:50:53Z", "digest": "sha1:TJUAUM5V3MLWZY6W5L5NUDXCWYTKJ2HS", "length": 20674, "nlines": 193, "source_domain": "satyakamnews.com", "title": "समाजात अनुचित प्रकार घडत आहेत ते उलगडण्याची ताकद पत्रकारांच्या लेखणीत – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | satyakamnews.com", "raw_content": "\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार…\nमाजी विद्यार्थ्यांच्या सूचना महाविद्यालयाच्या विकासासाठी उपयुक्त असतात:- रोहन परिचारक\nशिवसेना सदस्य नोंदणीला महिला विडी कामगारांचा प्रचंड प्रतिसाद\nHome ताज्या-घडामोडी समाजात अनुचित प्रकार घडत आहेत ते उलगडण्याची ताकद पत्रकारांच्या लेखणीत – राज्यपाल...\nसमाजात अनुचित प्रकार घडत आहेत ते उलगडण्याची ताकद पत्रकारांच्या लेखणीत – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी\nsatyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम \nसमाजात अनुचित प्रकार घडत आहेत ते उलगडण्याची ताकद पत्रकारांच्या लेखणीत – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी\nपत्रकारांनी आवश्यक त्या ठिकाणी आपली लेखणीची धार थोडी अधिक तीव्र करावी, पत्रकार हा आपल्या विचारांनी समाज घडवत असतो. समाजात ज्या ठिकाणी अनुचित प्रकार घडत आहेत ते उलगडण्याची ताकद पत्रकारांच्या लेखणीत आहे, असे मत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.\nमंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्यावतीने देण्यात येणारा २०२० चा जीवनगौरव पुरस्कार आणि उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराचे वितरण राजभवन येथे राज्यपाल श्री.कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माहिती व जनसंपर्क, पर्यटन व राजशिष्टाचार राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे, ज्येष्ठ पत्रकार तथा माजी खासदार भारतकुमार राऊत, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष मंदार पारकर, कार्यवाह प्रमोद डोईफोडे,नेहा पुरव सह इतर कार्यकारिणी सदस्य आणि विविध मान्यवर उपस्थित होते.\nमंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्यावतीने २०२० सालचा कृ.पां.सामक जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ जोशी यांना प्रदान करण्यात आला. राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार इंडिया टुडेचे किरण तारे, न्यूज १८ लोकमत औरंगाबादचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांना तर उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार दै.पुढारीचे चंदन शिरवाळे यांना प्रदान करण्यात आला.\nराज्यपाल यावेळी म्हणाले,पत्रकारिता ही जोखीम असली तरी समाज घडविण्यासाठी ही जोखीम महत्त्वाची आहे.समाजातील चांगल्या गोष्टी ज्या प्रमाणे पुढे आल्या पाहिजेत तेवढेच वाईटदेखील समोर आले पाहिजे. त्यामुळे पत्रकारांनी समग्र दृष्टीकोनातून पत्रकारिता केली तर ती समाजाला निश्चितच मार्गदर्शक असेल. एक सुसंस्कृत समाज घडविण्यासाठी अशी पत्रकारिता महत्त्वाची आहे. पुरस्कार विजेत्या पत्रकारांचे यावेळी राज्यपालांनी अभिनंदन केले.\nपत्रकारांसोबत संवाद वाढविण्यावर भर देणार : राज्यमंत्री आदिती तटकरे\nमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत पत्रकारांसोबत संवाद वाढविण्यावर भर देऊन, पत्रकारांसाठी आपण या विभागामार्फत ज्या काही योजना अथवा नव्याने सुचविण्यात येणारे उपक्रम प्राधान्याने राबविणार असल्याची ग्वाही माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी देत सर्व पुरस्कार विजेत्या पत्रकारांचे त्यांनी अभिनंदन केले. लोकप्रतिनिधी म्हणून काही निर्णय घेताना आपण कुठे चुकत आहोत असे सुचविणाऱ्या बातम्यादेखील खुप महत्वाच्या असतात असेही त्या म्हणाल्या .\nज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ जोशी यांचा पत्रकार ते चित्रकार हा प्रवास थक्क करणारा : भारतकुमार राऊत\nज्येष्ठ पत्रकार तथा माजी खासदार भारतकुमार राऊत म्हणाले,मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचा सदस्य ते आज कार्यक्रमाला प्रमुख पाहुणा म्हणून येणे हे निश्चितच खुप आनंदाची गोष्ट आहे.त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ जोशी या माझ्या सहकाऱ्याला मिळत असलेला ‘जीवनगौरव पुरस्कार’ ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. एक पत्रकार ते चित्रकार हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे.श्री.जोशी यांच्याकडे पाहिल्यानंतर निश्चितच एक गोष्ट लक्षात येते की पत्रकारांनी पत्रकारितेबरोबरच इतर आपल्याला आवडणाऱ्या क्षेत्रातही लक्ष दिल्यास निश्चितच यश मिळू शकते.\nजीवनगौरव पुरस्कारामुळे भारावून गेलो – प्रकाश बाळ जोशी\nज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ जोशी म्हणाले,मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाकडून जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित होणे ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे.या पुरस्कारामुळे मी भारावून गेलो आहे. पत्रकारिता सोडून दहा वर्षे उलटून गेली आहेत, आज चित्रकार म्हणूनच माझी ओळख आहे. आमच्या वेळी पत्रकारितेची मर्यादित साधने होती आज मात्र मुद्रित व इलेक्ट्रॉनिक माध्यमांसोबत सोशल मिडीयाचाही प्रभाव वाढला आहे. आजच्या माध्यमांसमोर फेक न्यूज हे मोठे आव्हान आहे. आज सर्व पत्रकारांनी मी फेक न्यूज करणार नाही अशा प्रकारची शपथ घेण्याची वेळ आली आहे असे मतही ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ जोशी यांनी व्यक्त केले.\nपुरस्कार विजेत्या पत्रकारांची संपुर्ण माहिती असलेली ध्वनिचित्रफित यावेळी उपस्थितांसमोर दाखविण्यात आली.\nकार्यक्रमाचे प्रास्ताविक मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष मंदार पारकर यांनी केले. ज्येष्ठ पत्रकार प्रकाश जोशी बाळ जोशी यांना प्रदान करण्यात आलेल्या मानपत्राचे वाचन मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे माजी अध्यक्ष अनिकेत जोशी यांनी केले. सूत्रसंचालन कार्यकारिणी सदस्य मिलिंद लिमये यांनी केले. आभार कार्यकारिणी सदस्य महेश पावसकर यांनी मानले.\nPrevious articleउजनीत ८ हजार ४०० क्युसेक्सने पाणी येण्यास सुरुवात\nNext articleविडी कामगारांच्या पाठिंब्यामुळेच मी तीन वेळा आमदार झाले – आ. प्रणिती शिंदे\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार नदीच्या खोली करणाचे आश्वासन\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nसाहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन कार्यक्रम\nअॅड. दीपक पवार यांनी सहकार मंत्र्यांची भेट..\nसोलापूर मनसेच्या वतीने पूरग्रस्तांना 1 हजार चादरीची मदत\nपंढरपूरमध्ये तीन दिवसांची संचारबंदी करावी – आ. आवताडे व आ.परिचारक यांची...\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार...\nविठ्ठलराव शिंदे कारखान्यामार्फत ऊस बिलाचा दूसरा हप्ता 200 रु ऊस पुरवठादारांच्या...\nभीमा सहकारी साखर कारखान्याच्या रोलर पुजन संपन्न.\nश्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा दुसरा हप्ता सभासदांच्या खात्यावर वर्ग.\nविशेष सूचना : • satyakamnews.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून satyakamnews.com चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . satyakamnews.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता satyakamnews.com तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार satyakamnews.com नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nआर.बी.आय.(R.B.I.) चा आमदार, खासदारांना नागरी बँकांचे संचालक होण्यास प्रतिबंध; शरद पवारांनी...\nशेतक-यांची ऊस बिले त्वरीत द्या; बळीराजा संघटनेची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/03/ahmednagar_313.html", "date_download": "2021-07-30T06:37:29Z", "digest": "sha1:O6NAYMUR7NTOZ4QPVD7H4Z7F5NZUP4PX", "length": 9390, "nlines": 85, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "महेश मध्यान पदाच्या माध्यमातून समाजोन्नत्तीने काम करतील- विक्रम राठोड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking महेश मध्यान पदाच्या माध्यमातून समाजोन्नत्तीने काम करतील- विक्रम राठोड\nमहेश मध्यान पदाच्या माध्यमातून समाजोन्नत्तीने काम करतील- विक्रम राठोड\nलोढा हाईटस् व्यापारी असो. व शिवसेनेच्यावतीने सत्कार\nमहेश मध्यान पदाच्या माध्यमातून समाजोन्नत्तीने काम करतील- विक्रम राठोड\nअहमदनगर ः नगरमध्ये सिंधी समाज मोठ्या प्रमाणात आहे, नगरकरांचा एक अविभाज्य भाग असलेल्या या समाजाने नेहमीच विविध क्षेत्रात योगदान दिले आहे. सिंधी जनरल पंचायतचे अध्यक्ष असलेल्या स्व.लालूशेठ मध्यान यांनी नगरच्या सामाजिक कार्यातही सहभागी असत. समाजचे संघटन करुन दिशा देण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या अकस्मिक निधनाने मोठी हानी झ���ली आहे. मध्यान कुटूंबियांने नेहमीच समाज उन्नत्तीचे काम केले आहे. महेश मध्यान हेही समाजातील विविध उपक्रमात नेहमीच सक्रिय राहून कार्य करत आहेत. चाली हो उत्सवाबरोबरच धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे कार्य सर्वांना परिचित आहेत. आता अध्यक्षपदाची सोपवलेली जबाबदारी ते सर्वांना बरोबर घेऊन पार पाडतील. समाजातील प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देतील. त्यांच्या कार्यास सहकार्य देऊ, असे प्रतिपादन शिवसेना युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड यांनी केले.\nसिंधी जनरल पंचायतच्या अध्यक्षपदी महेश मध्यान यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा लोढा हाईटस् व्यापारी असोसिएशनच्यावतीने अध्यक्ष व शिवसेना युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी राजु गुरुनानी, रमेश तनवानी, महेश कुकरेजा, पपी नागपाल, संजय तनवानी, मनिष गोपलानी, जयराम मेहतानी, ठाकूर चुग, दिलीप आहुजा, हरेश वाधवानी, जगदीश आहुजा, कन्हैय्यालाल लुथिया, विनोद कुकरेजा आदि उपस्थित होते. सत्कारास उत्तर देतांना महेश मध्यान म्हणाले, समाजसेवेचा वारसा आपल्याला घरातून मिळालेला असल्याने आपण सामाजिक कार्यात सक्रिय आहोत. समाजातील विविध उपक्रमातील सक्रिय सहभागातून समाजाचे देणे लागतो, या भावनाने काम करत आहोत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कन्हैय्यालाल लुथिया यांनी केले तर आभार राजू गुरुनानी यांनी मानले.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/04/Parnar_77.html", "date_download": "2021-07-30T07:39:51Z", "digest": "sha1:RXKHQ3ELOQHXF7CPQ4C2GHLK47TH7SES", "length": 9801, "nlines": 85, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "खासदार सुजय विखे यांच्या निधीतून वराळ जनसेवा फौंडेशनला रुग्णवाहिका - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar खासदार सुजय विखे यांच्या निधीतून वराळ जनसेवा फौंडेशनला रुग्णवाहिका\nखासदार सुजय विखे यांच्या निधीतून वराळ जनसेवा फौंडेशनला रुग्णवाहिका\nखासदार सुजय विखे यांच्या निधीतून वराळ जनसेवा फौंडेशनला रुग्णवाहिका\nनिघोज येथे रुग्णवाहिकेचे विखे यांच्या हस्ते भूमिपूजन\nपारनेर ः रूग्ण सेवा ही ईश्वर सेवा असून सेवाभावी कामांच्या माध्यमातून संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनने निघोज आळकुटी जिल्हा परिषद गटात सामाजिक कामांच्या माध्यमातून चांगले काम केले असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील यांनी व्यक्त केले आहे. खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील यांनी खासदार निधीतून संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनला रुग्णवाहिका दिली या रुण्गवाहीकेचे पूजन सरपंच चित्राताई सचिन वराळ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.सभापती गणेश शेळके, राहुल शिंदे, भाजपचे माजी तालुका अध्यक्ष विश्वनाथ कोरडे, डॉ सुनिल कदम, डॉक्टर बाळासाहेब घोगरे, विक्रम वराळ, डॉ पांडुरंग थोरात , डॉ जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ रोहिणी डोणे आदी तसेच विविध संस्थांचे अधिकारी पदाधिकारी संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे सदस्य, संदीप पाटील युवामंचचे सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.खासदार विखे पाटील यावेळी म्हणाले राजकारण करण्यापेक्षा सामाजिक कामांना प्राधान्य देणे गरजेचे आहे.\nकोरोना काळात संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनने घरपोच किराणा, भाजीपाला व औषध तसेच लोकपयोगी वस्तू स्वस्त दरात उपलब्ध करून शिवाय घरपोहोच करीत लॉकडाउन काळात देउन जनतेला मोठ्या प्रमाणात पाठबळ दिले आहे रात्री अपरात्री कधीही फोन आला तरी सचिन पाटील वराळ व त्यांचे सहकारी रुण्गाला वैद्यकीय सुविधा तातडीने मिळण्यासाठी प्रयत्नशील असतात.संदीप पाटील वराळ यांनी दहा वर्षात जो सेवाभाव केला तोच सेवाभाव गेली चार वर्षात संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे सदस्य करीत आहेत गेली सहा वर्षांपासून हजारो कुटूंबांना दिवाळीचा आनंद देण्यासाठी लोकसहभागातून काम केले आहे अशाप्रकारे रुण्ग सेवा ही ईश्वर सेवा या उद्देशाने काम करणारे हे कार्यकर्ते असल्याने त्यांना आपण खासदार निधीतून रुग्णवाहिका दिली असून समाजसेवेच्या माध्यमातून ते चांगले काम करतील अशी ग्वाही खासदार डॉ विखे पाटील यांनी दिली आहे.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-NAS-LCL-686-crores-loan-waiver-in-district-5913297-NOR.html", "date_download": "2021-07-30T08:12:29Z", "digest": "sha1:XXJJDKRYWPLU3ARIAS7RQYJUONQSTDRF", "length": 6210, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "686 crores loan waiver in district | जिल्ह्याला ६८६ काेटींची 'कर्जमाफी'; दाेन लाख ५६ हजार ५५६ शेतकऱ्यांना मिळाला लाभ - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nजिल्ह्याला ६८६ काेटींची 'कर्जमाफी'; दाेन लाख ५६ हजार ५५६ शेतकऱ्यांना मिळाला लाभ\nनाशिक- राज्य शासनाने गतवर्षी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान याेजना' अाणली हाेती. या याेजनेमधून ९ जुलैपर्यंत जिल्ह्यातील २ लाख ५६ हजार ५५६ शेतकऱ्यांना लाभ मिळाला अाहे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बंॅक अाणि इतर बॅँकांना या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी, प्राेत्साहन अनुदान यापाेटी ६८६ काेटी ६४ लाख ९६हजार रुपयांचा निधी मिळाला अाहे. यापैकी सर्वाधिक ५८० काेटी ५४ लाख ६३ हजारांचा निधी एकट्या जिल्हा बँकेला मिळाला अाहे. जिल्हा बँकेच्या १ लाख १४ हजार ६९१ खातेदारांना अात्तापर्यंत या कर्जमाफीचा लाभ मिळाल्याचे समाेर अाले अाहे.\nगतवर्षी विराेधकांच्या रस्त्यावरील संघर्ष यात्रा अाणि विधिमंडळातील कर्जमाफीची जाेरदार मागणी, शेतकऱ्यांची अांदाेलने या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ही कर्जमाफी याेजना अाणली हाेती. तिला कर्जमाफी नाव न देता शेतकरी सन्मान याेजना असे नाव दिले गेले हाेते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत या याेजनेचा लाभ पाेहाेचेल, असे स्पष्ट केले हाेते. यामुळेच या याेजनेला अात्तापर्यंत तीन वेळा मुदतवाढही दिली गेल्याचे मानले जाते. शासनाच्या या याेजनेंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ, २५ हजारांपर्यंतचे प्राेत्साहन अनुदान अाणि दीड लाखावरील थकीत कर्जाची रक्कम भरल्यास दीड लाख रुपयांचे कर्ज माफ अशा तीन प्रकारांत शेतकऱ्यांना लाभ मिळत अाहे.\nमालेगाव तालुक्याला सर्वाधिक लाभ\nजिल्ह्यात मालेगाव तालुक्यात सर्वाधिक म्हणजे ९० काेटी ९५ लाख रूपयांच्या कर्जमाफीचा लाभ ३५ हजार ९६८ शेतकऱ्यांना मिळाला. अादिवासी बहुल समजल्या जाणाऱ्या पेठ तालुक्यात केवळ ३ हजार ९१५ शेतकऱ्यांना ५ काेटी २८ लाखांच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला अाहे. मालेगाव पाठाेपाठ सटाणा तालुक्यातील २५ हजार ९३ शेतकऱ्यांना ७३ काेटी ७५५ लाखांचा तर येवला तालुक्यातील २२ हजार ४५८ शेतकऱ्यांना ५५ काेटी २३ लाख ९८ हजार रूपयांचा लाभ मिळाला अाहे. लाभाची ही रक्कम हे खातेदार ज्या बँकांचे सभासद अाहेत, त्यांच्या खात्यात शासनाने वर्ग केलेली अाहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/woman-doctor-suicide-by-jumping-over-building-at-kalyan-new-319812.html", "date_download": "2021-07-30T07:17:13Z", "digest": "sha1:6YV22QQZYONBZIS5LBK4XVIOPTJPYUOC", "length": 5589, "nlines": 79, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "CCTV VIDEO : महिला डॉक्टरची आत्महत्या; 8व्या मजल्यावरून मारली उडी– News18 Lokmat", "raw_content": "\nCCTV VIDEO : महिला डॉक्टरची आत्महत्या; 8व्या मजल्यावरून मारली उडी\nघरगुती वादातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असावं, अशी शक्यता खडकपाडा पोलिसांनी वर्तवलीय.\nघरगुती वादातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असावं, अशी शक्यता खडकपाडा पोलिसांनी वर्तवलीय.\nकल्याण, 27 नोव्हेंबर : महिला डॉक्टरने इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये मंगळवारी घडली. या घटनेत महिला डॉक्टरचा जागीच मृत्यू झाला. प्राजक्ता कुलकर्णी असं या मृत महिला डॉक्टरचं नाव आहे. घरगुती वादातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असावं अशी शक्यता पोलिसांनी वर्तवलीय. प्राजक्ता कुलकर्णी यांचे पती प्रणव कुलकर्णी हे देखील डॉक्टर आहेत. कल्याणच्या उच्चभ्रू खडकपाडा परिसरातील 'महावीर हाईट्स' या इमारतीत हे दाम्पत्य दोन मुलं आणि सासू-सासऱ्यासह राहत होतं. मंगळवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास प्राजक्ता कुलकर्णी या त्यांच्या तिसऱ्या मजल्यावरील घरातून आठव्या मजल्यावर गेल्या आणि तिथून त्यांनी खाली उडी मारली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कदम यांनी न्यूज18 लोकमतला दिली. घटनेची माहिती मिळताच खडकपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेमुळे कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली असून, इमारतीमधील कुणीही काहीही बोलायला तयार नसल्याचं बाळासाहेब कदम यांनी सांगितलं. LIVE VIDEO : दिवसाढवळ्या लुटली दागिन्यांची शोरूम\nCCTV VIDEO : महिला डॉक्टरची आत्महत्या; 8व्या मजल्यावरून मारली उडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtralivenews.com/social/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%A6%E0%A4%BF/", "date_download": "2021-07-30T06:28:16Z", "digest": "sha1:6CHGV6BEL3TM56VQVLHJ2BISWOGMBAEP", "length": 17207, "nlines": 179, "source_domain": "www.maharashtralivenews.com", "title": "पालक मंत्र्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संभापुर मध्ये रक्तदान आणि आरोग्य तपासण�� शिबिर संपन्न – Maharashtra Live News", "raw_content": "\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\nयुवक सेवा फाउंडेशन च्या वतीने ८०० वृक्षांचे वृक्षारोपण\nएडी सायंटिफिक इंडेक्स संस्थेने घेतलेल्या सर्वेक्षणात डॉ. अनिल गोरे यांना मिळाले जगातील नामांकित शास्त्रज्ञांमध्ये स्थान\nपेठ वडगांव येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे, वडगांव शहर काँग्रेसची मागणी\nजोतिबा डोंगरावरील आरोग्य विभागाचा प्रश्न मार्गी न लागल्यास मनसे करणार आंदोलन\nअवघ्या १३ तासांमध्ये कोरोनाने अख्ख कुटुंब संपवलं\nHome/सामाजिक/पालक मंत्र्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संभापुर मध्ये रक्तदान आणि आरोग्य तपासणी शिबिर संपन्न\nपालक मंत्र्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संभापुर मध्ये रक्तदान आणि आरोग्य तपासणी शिबिर संपन्न\nमहाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर\nकोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त संभापूर गावामध्ये आज सोमवार १२ एप्रिल रोजी बंटी पाटील युवा मंच व सावकर ग्रुप यांच्यामार्फत तसेच लोकनियुक्त सरपंच प्रकाश झिरंगे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिर तसेच गावातील महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.\nयावेळी सुमारे ५१ रक्तदात्यांनी रक्तादान केले तर ४५ महिलांनी आपले आरोग्य तपासणी केली. अर्पण ब्लड केंद्र कडुन या रक्तदान शिबिराचे नियोजन करण्यात आले होते.\nयावेळी देवदुत झिरंगे, तानाजी भोसले, आकाश माडेकर, दिनेश निखम, सूरज झिरंगे, प्रमोद झिरंगे, अवधूत झिरंगे, तुकाराम झिरंगे, हेमंत पाटील, सचिन झिरंगे, शंकर झिरंगे, सनी पाटील, ग्रामसेविका आस्मा मुल्ला, ग्रामपंचायत कर्मचारी अंगणवाडी सेविका आणि कार्यकर्ते उपस्थित होते.\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन ���पली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\nयुवक सेवा फाउंडेशन च्या वतीने ८०० वृक्षांचे वृक्षारोपण\nपेठ वडगांव येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे, वडगांव शहर काँग्रेसची मागणी\nजोतिबा डोंगरावरील आरोग्य विभागाचा प्रश्न मार्गी न लागल्यास मनसे करणार आंदोलन\nअवघ्या १३ तासांमध्ये कोरोनाने अख्ख कुटुंब संपवलं\nकासारवाडी येथील मारुती दूध संस्थेची सभासदांना लाॅकडांऊनमध्ये मदत\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\nयुवक सेवा फाउंडेशन च्या वतीने ८०० वृक्षांचे वृक्षारोपण\nपेठ वडगांव येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे, वडगांव शहर काँग्रेसची मागणी\nजोतिबा डोंगरावरील आरोग्य विभागाचा प्रश्न मार्गी न लागल्यास मनसे करणार आंदोलन\nअवघ्या १३ तासांमध्ये कोरोनाने अख्ख कुटुंब संपवलं\nकासारवाडी येथील मारुती दूध संस्थेची सभासदांना लाॅकडांऊनमध्ये मदत\nलगोरी फाऊंडेशन चा हळदी कुंकूवाचा कार्यक्रम सखीच्या जल्लोषात साजरा\nरूग्णालयीन बेड्स व रूग्णवाहिका उपलब्धतेसाठी नवी मुंबईकरांसाठी हेल्पलाईन सुविधा\nजात वैधता प्रमाणपत्राकरिता निवडणूक विभागात अर्ज करण्याचे आवाहन- नवी मुंबई महानगरपालिका आयु्क्त तथा निवडणूक अधिकारी अभिजीत बांगर\nप्रत्येकाने शाश्वत सुखासाठी नात्यातील सामंजस्यपूर्ण गोडवा जपणे आवश्यक आहे.असे मत सौ.स्मिता जोशी यांनी व्यक्त केले.\nस्थानिक कुकशेत गावातील तरूणांना बेरोजगार करणाऱ्या हर्डीलिया कंपनी विरोधात उपोषण\nदख्खनचा रा���ा मालिकेचा मुद्दा राज दरबारी\nवारणानगर येथे पश्चिम महाराष्ट्र प्रादेशिक सहकारी संघ यांच्या वतीने सहकारी जगतच्या विशेषांकाचे प्रकाशन\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\nदख्खनचा राजा श्री जोतिबांची मकर संक्रांती निमित्त दुपारी बैठी राजेशाही अलंकारिक विशेष महापूजा बांधण्यात आली.\nदख्खनचा राजा जोतिबाची नवरात्रीउत्सवामध्ये सोहन कमळ पुष्पातील महापूजा का बांधली जाते \nएडी सायंटिफिक इंडेक्स संस्थेने घेतलेल्या सर्वेक्षणात डॉ. अनिल गोरे यांना मिळाले जगातील नामांकित शास्त्रज्ञांमध्ये स्थान\nजोतिबा डोंगरावर सापडला दुर्मिळ जातीचा “विटेकरी बोवा सर्प”\nउद्या होणार आयपीएल चा पहिला रंगतदार सामना .\nमहाराष्ट्र लाईव्ह न्यूज या पोर्टल द्दवारे आम्ही सत्य ,निर्भिड आणि निपक्षपणे माहिती देन्याचे काम करत आहोत. यामध्ये राजकिय ,सामाजिक, राष्ट्रीय ,धार्मिक , क्रीडा, प्रकारच्या बातम्या आम्ही प्रसारित करतो.\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathiebatmya.com/health-minister-tope-said-corona-positivity-rate-reduced-by-5/", "date_download": "2021-07-30T07:07:24Z", "digest": "sha1:5TT5ZVE6RVM2PBUZ2D4KZYBKXZKPB5HH", "length": 25865, "nlines": 187, "source_domain": "www.marathiebatmya.com", "title": "राज्यात २१ जिल्ह्यांमध्ये वाढ असली तरी बाधितांमध्ये ५ टक्क्यांची घट", "raw_content": "\nशालेय फी मध्ये १५ टक्के सवलतीची शिक्षणमंत्र्यांची घोषणा म्हणजे निव्वळ धूळफेक\nपूरग्रस्तांना विम्याची किमान ५० टक्के रक्कम तातडीने द्या: मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी\nपर्यटकांसाठी एमटीडीसीच्या जमिनीवरही आता पीपीपी खाली पंचतारांकित सुविधा\nअजित पवारांचा टोला, जिल्हाधिकारी मामलेदारांना बघायला आलात की नुकसान झालेल\nमराठा, कुणबी विद्यार्थ्यांसाठी खुषखबर विद्यावेतनासह मोफत ऑनलाईन प्रशिक्षण\nअत्याचार पिडित आणि वाट चुकलेल्या बालगृहातील मुलांनी मिळविले लक्षणीय यश\nकोरोना काळातही वाढतेय गर्भपातांचे प्रमाण : गुन्हे दाखल\nराज्यातील अनाथांना मिळणार बीपीएल रेशनकार्ड\nआता राज्यातील सेंद्रीय शेती करणाऱ्यांसाठी सेंद्रीय प्रमाणीकरण यंत्रणेची स्थापना\nशरद पवारांच्या सूचनांवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली ही ग्वाही\nकृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना दिलासाः शैक्षणिक शुल्कात सवलत\nतुम्हाला माहिती आहे का राज्यात किती हेक्टर जमिनीवर पेरण्या झाल्या\nठेवीदारांनो आता घाबरू नका बँक बुडाली तर पाच लाख मिळणार\nCorona 3rd Wave: मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांशी केली याप्रश्नांवर चर्चा\n२ लाख कोटीच्या तूटीसह अर्थमंत्र्यांनी जाहीर केले आर्थिक पॅकेज, कोणाला काय दिले\nनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची मालकीही आता अदानीकडे\nहोमिओपॅथी डॉक्टरांना दिलासाः राज्यात होमिओपॅथीचे दवाखाने सुरु होणार\nकोरोना : ४ आठवड्यानंतर राज्याची रूग्णसंख्या ६ हजारावर तर मुंबईची ३७३\n५० खाटांवरील रुग्णालयांना स्वत:ची ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा बंधनकारक\nअंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांचेही होणार लसीकरण फक्त नाव मेल करा\nआशाताईंना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’\nअभिनयाचे विद्यापीठ असलेल्या दिलीप कुमारांची जगाच्या पडद्यावरून एक्झिट\nविजय पाटील यांच्या निधनाने संगीतातील राम-लक्ष्मण युगाचा अस्त\nख्यातनाम संगीतकार वनराज भाटीया यांचे निधन\nशेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले \nआमदार निवासाच्या इमारतीवर चढून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nमाजी मंत्र्यांचा आरोप, सामाजिक न्यायाची भूमिका घेताना सरकारचा अन्याय.. व्हिडिओ पाहा\nसुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणी सलमान, करण, एकतावर आरोप, पहा कोणी केला आरोप\nशालेय फी मध्ये १५ टक्के सवलतीची शिक्षणमंत्र्यांची घोषणा म्हणजे निव्वळ ���ूळफेक\nपूरग्रस्तांना विम्याची किमान ५० टक्के रक्कम तातडीने द्या: मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी\nपर्यटकांसाठी एमटीडीसीच्या जमिनीवरही आता पीपीपी खाली पंचतारांकित सुविधा\nअजित पवारांचा टोला, जिल्हाधिकारी मामलेदारांना बघायला आलात की नुकसान झालेल\nआशाताईंना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’\nआता राज्यातील सेंद्रीय शेती करणाऱ्यांसाठी सेंद्रीय प्रमाणीकरण यंत्रणेची स्थापना\nमहानगरपालिका, नगरपालिकांच्या कर्मचाऱ्यांनाही आता ५० लाखाचे विमा कवच\nसर्वोच्च न्यायालयाच्या दट्यानंतर अखेर शाळा फि कमी करण्याचा सरकारचा निर्णय\nराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ब्रीच कॅण्डीत\nठेवीदारांनो आता घाबरू नका बँक बुडाली तर पाच लाख मिळणार\nराज्यात २१ जिल्ह्यांमध्ये वाढ असली तरी बाधितांमध्ये ५ टक्क्यांची घट १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणासाठी १८ लाख डोस खरेदीचे आदेश-आरोग्यमंत्री राजेश टोपे\nराज्यातील सुमारे १५ जिल्ह्यांमध्ये दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या कमी होत असून अन्य काही जिल्ह्यांमध्ये त्यात वाढही होत आहे. राज्यात बाधित रूग्ण होण्याचे प्रमाण २७ टक्के होते. त्यात ५ टक्क्याने घट झाली असून सध्याचा दर हा २२ टक्के आहे. तसेच लसीकरणाला वेग देण्यासाठी लसींचा पुरवठा आवश्यक असून आज राज्यात कोविशिल्डचे ९ लाख डोस प्राप्त झाले आहेत. त्याद्वारे ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरण केले जाईल. तर १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणासाठी सुमारे १८ लाख डोसेससाठी खरेदी आदेश देण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. मंत्रालयात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना ते बोलत होते.\nराज्यात ४५ वर्षांवरील सुमारे १ कोटी ६५ लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे. कालपर्यंत राज्यात या वयोगटाच्या लसीकरणासाठी केवळ २५ हजार डोस शिल्लक होते. त्यामुळे अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र बंद होते. आज राज्याला ९ लाख डोस मिळाले आहेत. त्यातून ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण केले जाईल. ४५ वर्षांवरील सुमारे ३.५ कोटी लोकसंख्येपैकी ४५ टक्के नागरिकांना लसीकरण झाल्याचेही त्यांनी सांगितले.\n१ मेपासून १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणास सुरूवात झाली. आतापर्यंत या वयोगटातील सुमारे १ लाख नागरिकांना लस देण्यात आली आहे. त्यांच्या लसीकरणाला गती येण्यासाठी कोविशिल���ड लसीचे १३ लाख ५८ हजार तर कोवॅक्सिन लसीच्या ४ लाख ८९ हजार असे एकूण १८ लाखांहून अधिक डोसेस खरेदी करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत. स्पुतनिक लस भारतात आली असून तिच्या दराबाबत चर्चा सुरू असून ते निश्चित झाल्यानंतर त्याचे डोस राज्यात मागविले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nतरुणाईने लसीकरणासाठी गर्दी करू नये.पोर्टलवर नोंदणी आणि दिनांक, वेळ निश्चिती नंतरच लस दिली जाईल. त्यामुळे संयम आणि शिस्त पाळण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले.\nराज्य शासनाने रेमडेसीवीर, ऑक्सिजन यासाठी काढलेल्या जागतिक निविदेला कंपन्यांकडून प्रतिसाद मिळाला आहे. मदत व पुर्नवसन विभागाकडून त्याची छाननी आणि पुढील कार्यवाही सुरू आहे. या जागतिक निविदेच्या माध्यमातून राज्याला साडेतीन लाख रेमडेसीवीर, २० हजार ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर, २७ स्टोरेज टॅंक उपलब्ध होतील. जेणे करून ऑक्सिजनचा बफर साठा करून ठेवता येईल. राज्यात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत १५० ऑक्सिजन प्लांट (हवेतून ऑक्सिजन शोषून घेणारे) खरेदीसाठी कार्यादेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यांमध्य ऑक्सिजन निर्मितीच्या प्रकल्पासाठी जिल्हा विकास व नियोजन आणि राज्य आपत्ती पुर्नवसन निधी यामधून निधी घेण्याचे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे त्यांनी सांगितले.\nकेंद्र शासनाकडून राज्याला जे १० पीएसए प्लांट मंजीर आहेत त्यातील ९ प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. सध्या केंद्र शासनाकडून राज्याला दररोज ४० हजाराच्या आसपास रेमडीसीवीर मिळत आहे. वाढत्या मागणीमुळे ते कमी पडत आहेत. पुरवठा झालेले रेमडेसीवीर जिल्ह्यांच्या रुग्णसंख्येच्या प्रमाणात जिल्हाधिकाऱ्यांना वाटप केले जात आहेत. राज्यातील नांदेड, धुळे, मुंबई, भंडारा, ठाणे, नाशिक, लातूर, नंदूरबार, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, रायगड, उस्मानाबाद, चंद्रपूर आणि गोंदीया या जिल्ह्यांमधील दैनंदिन नवीन रुग्णसंख्या कमी झाली आहे. महाराष्ट्राचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देशाच्या प्रमाणापेक्षा अधिक असल्याचे त्यांनी सांगितले.\nPrevious मुख्यमंत्री म्हणाले, त्या “विकास”ने आपल्याला तोंड दाखवायला जागा ठेवली नाही\nNext फणसळकर यांच्यासह तीन आयपीएस अधिकाऱ्यांना पदोन्नती\nहोमिओपॅथी डॉक्टरांना दिलासाः राज्यात होमिओपॅथीचे दवाखाने सुरु होणार होमिओपॅथी वैद्यकीय व्यावसायिकांच्या मागण्यांबाबत राज्यशासन सकारात्मक - आरोग्यमंत्री राजेश टोपे\nकोरोना : ४ आठवड्यानंतर राज्याची रूग्णसंख्या ६ हजारावर तर मुंबईची ३७३ नवे बाधित ६ हजार ७५३, ५ हजार ९७९ बरे झाले तर १६७ मृत्यूची नोंद\n५० खाटांवरील रुग्णालयांना स्वत:ची ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा बंधनकारक वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती\nअंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांचेही होणार लसीकरण फक्त नाव मेल करा आरोग्य विभागामार्फत लसीकरणाची सुविधा\nन्युमोनियापासून बचावासाठी दरवर्षी १९ लाख बालकांना देणार पीव्हीसी लस राज्याच्या नियमित लसीकरण कार्यक्रमात पीसीव्ही लसीचा समावेश\nलसीकरणात महाराष्ट्राची पुन्हा विक्रमी कामगिरी दिवसभरात सुमारे आठ लाख नागरिकांचे लसीकरण\nअजित पवारांनी दिला इशारा… कोरोनाची ३ री लाट ३० वर्षाच्या आतील तरूणांसाठी धोकादायक\nकोरोना: बाधित रूग्णांच्या संख्येत विक्रमी घट अवघे ६ हजार ७०० ६ हजार ७२७ नवे बाधित, १० हजार ८१२ बरे तर १०१ मृतकांची नोंद\nराज्य सरकारचा इशारा, ४ ते ६ आठवड्यात कोरोनाची संभाव्य तिसरी लाट तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जारी केल्या प्रतिबंधात्मक सूचना\nतिसऱ्या लाटेची शक्यता पाहता घाईघाईने निर्बंध शिथिल करू नका, धोका पत्करू नका ऑक्सिजन,आयसीयू बेड्स ,फिल्ड रुग्णालयांच्या सुविधांचे नियोजन करून देण्याचे आरोग्य विभागाला निर्देश\nआशा वर्करना १ जुलैपासून १५०० रुपयांची वाढ आणि स्मार्टफोन मिळणार : संप मागे कृती समिती आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या चर्चेनंतर माहिती\nग्रामीण भागात नव्या आरोग्य केंद्रांबरोबर पद भरतीसही मान्यता द्या ग्रामीण आरोग्य केंद्रांच्या पायाभूत सुविधांची कामे करताना प्राधान्यक्रम ठरवा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nपॉझिटीव्हीटी दरात घट झाल्याने ऑक्सिजन यंत्रणा आठवडा बंद कोविड पॉझिटीव्हिटीच्या दराबरोबरच ऑक्सिजन वापरातही घट\nउपमुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश : या वैद्यकीय उपकरणे-औषधांच्या GST त कपात जीएसटी कमी करण्याचा शिफारस अहवाल जीएसटी परिषदेत मान्य\nराज्यात १६ दिवसात राज्यात ८ हजार जणांचा मृत्यू : रिक्नलेशनमधील माहिती कोरोना रुग्ण आणि मृत्यू संख्येबाबत कोणतीही आकडेवारी लपविण्यात येत नाही-आरोग्य विभागाची माहिती\nराज्यात १६ जूनपर्यंत दृष्टी दिन सप्ताह : दोन्ही डोस घेतलेले ५० लाख नागरीक म्युकरमायकोसीसबाबत जनजागृती करण्याचे आरोग्यमंत्र्यांचे आवाहन\nकोरोना दिलासादायक बातमी: राज्याचा रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांवर तीन महिन्यानंतर आज प्रथमच सर्वात कमी कोरोना रुग्णांचे निदान\nम्युकरमायकोसीसवरील उपचारासाठी राज्य सरकारने केले दर निश्चित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अधिसूचनेस मंजुरी\nतिस-या लाटेत मुलांना बाधा होणार हा केवळ अंदाज, त्याची भीती अनाठायी एकात्मिक साथरोगचे प्रमुख डॉ.प्रदीप आवटे यांचा खास लेख\nकोविडची तिसरी लाट येणार आणि या लाटेमध्ये लहान मुलांना सर्वाधिक बाधा होणार, अशा भाकिताची भीती, …\nभाजपा, शिवसेना आणि सपाचे हे आमदार घेतात नगरसेवक पदाचाही पगार\nबीडीडीच्या दुसऱ्या भूमिपूजनाचा कार्यक्रम रद्द \nबीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या दिवशी होणार भूमिपूजन\nपरमबीर सिंग यांच्याविरोधात खंडणी वसुलीप्रकरणी गुन्हा दाखल\nमुसळधार पावसामुळे आजचा दुर्घटना (रवि) वार\nपुढील चार दिवस या जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंजचा इशारा\nमुंबई, कोकणसह राज्यातील या जिल्ह्यात ५ दिवस पावसाची हजेरी\nराज्यातील प्राचीन झाडे आणि वृक्षांच्या संरक्षणासाठी सरकारचे नवे धोरण\nआनंदाची बातमी: १ जूनला केरळात मान्सूनचे आगमन\nपंढरपूरातील मृतकांना मदतीचे निर्देश देत, यंत्रणांनो हाय अलर्टवर रहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.osmanabadtoday.com/2020/07/Osmanabad-Bhum-Corona-News-Update.html", "date_download": "2021-07-30T06:27:21Z", "digest": "sha1:SAIGYUGBUXDN52LHX3L3XEQQIJBSOG7L", "length": 14988, "nlines": 88, "source_domain": "www.osmanabadtoday.com", "title": "--> थाटामाटात विवाह सोहळा : वधूपिता निघाला कोरोना पॉजिटीव्ह | Osmanabad Today", "raw_content": "\nथाटामाटात विवाह सोहळा : वधूपिता निघाला कोरोना पॉजिटीव्ह\nसांगवी ( राळे) गावात आतापर्यंत १८ जण कोरोना पॉजिटीव्ह भूम : तालुक्यातील सांगवी ( राळे) येथे थाटामाटात विवाह सोहळा पार पडणारा व...\nसांगवी ( राळे) गावात आतापर्यंत १८ जण कोरोना पॉजिटीव्ह\nभूम : तालुक्यातील सांगवी ( राळे) येथे थाटामाटात विवाह सोहळा पार पडणारा वधूपिता कोरोना पॉजिटीव्ह निघाला आहे. तसेच या गावात जवळपास १८ जणांना कोरोनाने घेरले आहे. पोलिसांनी पंधरा दिवसानंतर विनापरवाना विवाह सोहळा आयोजीत करुन गर्दी जमवली म्हणून गुन्हा न���ंद केला आहे.\nलॉकडाऊन असताना देखील कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता दोनशेहुन अधिक वऱ्हाडी मंडळी, नातेवाईक एकत्र करत राळेसांगवी या गावातच मोठ्या थाटामाटात झाला होता. विवाह सोहळा झाल्यानंतर चार दिवसानी मुलाचे वडील तनपुरे यांना त्रास होऊ लागल्याने मुलीचे वडील दत्तात्रय टाळके भूम येथे दवाखन्यात घेऊन आले होते. यावेळी तनपुरे व टाळके यांना कोव्हीड सेंटरमध्ये क्वारांटाईन करण्यात आले. दि. ३ जुलै रोजी दोघांचे स्वॅब घेण्यात आले. यानंतर दि. ५ जुलै रोजी मुलीच्या वडिलांचा आहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने लग्न समारंभाला उपस्थित असलेल्यांमध्ये धाकधूक वाढली. यानंतर त्यांच्या संपर्कातील साठ ते सत्तर जणांची यादी काढून क्वारंटाईन करून स्वॅब घेतले यामध्ये १७ जणांचे आहवाल कोरोना पॉझिटीव आले. राळेसांगवीची कोरोनाची संख्या १ वरून १८वर जाऊन पोहचली. आणखी यांच्या संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब घेतले असून त्यांचे अहवाल येणे शिल्लक आहे.\nकोविड- 19 साथीमुळे विवाह सोहळ्याच्या आयोजनास जिल्हा प्रशासनाची परवानगी व व्यक्तींची संख्या निश्चीती- बंधनकारक करण्यात आली आहे. याचे उल्लंघन करुन दत्ता पुंडलीक टाळके, वय 47 वर्षे, रा. सांगवी (राळे), ता. भुम यांनी दि. 29.06.2020 रोजी दुपारी 12.00 वा. मौजे सांगवी (राळे) येथे विवाह सोहळ्याचे आयोजन केले. तसेच सोहळ्यात उपस्थितांची गर्दी निर्माण करुन कोविड- 19 आजाराच्या संसर्गाची शक्यता निर्माण केली. यावरुन संबंधीत गावच्या ग्रामसेविका- श्रीमती सुषमा गणेश स्वामी यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन दत्ता टाळके यांच्याविरुध्द पो.ठा. भुम येथे दि. 14.07.2020 रोजी गुन्हा नोंदवला आहे.\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nकार चालकाला हृदयविकाराचा झटका आणि जिल्हाधिकाऱ्यांचे प्रसंगावधान\nउस्मानाबाद - उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांच्या कार चालकास धावत्या कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला. मात्र, प्रसंगाव...\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबादेतील इंग्लंड रिटर्न तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह\nउस्मानाबाद - इंग्लंडहून उस्मानाबादेत परतलेल्या एका ३५ तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तरुणावर उस्मानाबादच्य...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nसरकारी कामगार अधिकारी कार्यालय बनले दलालांचा अड्डा\nअभियंत्यांसह ठेकेदारांचे बनावट शिक्के वापरून कामगारांच्या नोंदी उस्मानाबाद - उस्मानाबादचे सरकारी कामगार अधिकारी कार्यालय म्हणजे दलालांचा अ...\nसुंदर माझे कार्यालय उपक्रमाचा उस्मानाबादच्या जिल्हा परिषदेत उत्साहात प्रारंभ\nउस्मानाबाद - विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या संकल्पनेतील जिल्हा परिषदातंर्गत ‘सुदंर माझे कार्यालय ’ हा उपक्रमात मराठवाडयातील आठही जिल...\nउस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने घेतले आणखी दोन बळी @ २०\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्याचे ठिकाण असलेले उस्मानाबाद शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे...\nउस्मानाबादेत दोन अपघातात एक ठार, दोन जखमी\nउस्मानाबाद - आनंदनगर पो.ठा. अकस्मात मृत्यु क्र. 37 / 2020 सीआरपीसी कलम 174 च्या चौकशीत स्वरुपा संजय पोतदार, रा. समता कॉलनी, उस्मानाबाद यांन...\nउस्मानाबाद : रुग्णाची लूट करणाऱ्या सह्याद्री हॉस्पीटलला १० हजार दंड\nरॅपिड अँटिजेन टेस्टसाठी जादा आकारण्यात आलेली रक्कम रुग्णाच्या बँक खात्यावर जमा करण्याचा आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचा दणका ...\nकसबे तडवळे शिवारात अज्ञात व्यक्तीचा खून\nदगड बांधून मृतदेह विहिरीत फेकला कसबे तडवळे - कसबे तडवळे शिवारात एका ४० वर्षीय अनोखळी व्यक्तीचा खून करून मृतदेह दगड बांधून विहिरीत फेकून दे...\nसीना कोळेगाव प्रकल्प ते पांढरेवाडी धरणापर्यंत कालवा बनवा.- खा. ओमराजे\nपरंडा (राहूल शिंदे) - सीना-कोळेगाव उपसा सिंचन योजनेतून पांढरेवाडी तलावात पाणी सोडण्याबाबत (कालवा) उपाययोजना करावी, अशी मागणी जिल्ह्...\nVIDEO,4,उस्मानाबाद जिल्हा,127,उस्मानाबाद शहर,30,एडिटर डेस्क,2,खुले व्यासपीठ,9,ताज्या बातम्या,53,देश - विदेश,3,महाराष्ट्र,20,मुख्य बातमी,91,स्पेशल न्यूज,15,\nOsmanabad Today : थाटामाटात विवाह सोहळा : वधूपिता निघाला कोरोना पॉजिटीव्ह\nथाटामाटात विवाह सोहळा : वधूपिता निघाला कोरोना पॉजिटीव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.osmanabadtoday.com/2020/12/Osmanabad-Revan-Bhosale-Students-Examination-fee.html", "date_download": "2021-07-30T06:34:49Z", "digest": "sha1:AOKBXALMNESNCYFXLK6R4VR4KLKHKXJT", "length": 15196, "nlines": 88, "source_domain": "www.osmanabadtoday.com", "title": "--> गतवर्षीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचे शुल्क परत करा - ॲड रेवण भोसले | Osmanabad Today", "raw_content": "\nगतवर्षीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचे शुल्क परत करा - ॲड रेवण भोसले\nउस्मानाबाद - गतवर्षीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा महाविद्यालयांनीच घेतलेले असल्यामुळे या परीक्षासाठी विद्यापीठांनी वसूल केलेले परीक्षा शुल्क...\nउस्मानाबाद - गतवर्षीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा महाविद्यालयांनीच घेतलेले असल्यामुळे या परीक्षासाठी विद्यापीठांनी वसूल केलेले परीक्षा शुल्क परत करण्याची मागणी जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रवक्ते ॲड रेवण भोसले यांनी केली आहे.\nगतवर्षीच्या( शैक्षणिक वर्ष 2019 20) पदवीच्या अंतिम वर्षाच्या (तृतीय वर्ष) परीक्षा कोरोनामुळे वेळेवर होऊ शकल्या नव्हत्या. अनेक वेळा पुढे ढकलल्या नंतर या परीक्षा घेण्याची जबाबदारी अंतिमतः त्या-त्या महाविद्यालयावर सोपविण्यात आली. त्यानुसार अगदी प्रश्नपत्रिका तयार करणे, ऑनलाइन परीक्षा घेणे तसेच उत्तरपत्रिका तपासणी ही सर्वच काम त्या-त्या महाविद्यालयांनी केली आहेत यासाठी त्यांना व व्यवस्थापनाला पदरचे पैसे खर्च करावे लागले आहेत.\nप्रत्यक्षात विद्यापीठांनी महाविद्यालयाकडून परीक्षा शुल्क म्हणून सालाबाद प्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्यांमागे सुमारे एक हजार रुपये शुल्क घेतले होते .यातून विद्यापीठाकडे करोडो रुपये जमा झाले. प्रत्यक्षात मात्र परीक्षा घेण्याचे काम हे महाविद्यालय यांनीच केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेषत ग्रामीण भागातील महाविद्यालयांना कामकाज चालवताना आर��थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.\nयंदाच्या वर्षी विद्यार्थ्याकडून शैक्षणिक शुल्क वसूल करणे ही दुरापास्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर गतवर्षीचे परीक्षा शुल्क त्या-त्या महाविद्यालयांना विद्यापीठांनी परत करावे( किमान 80 टक्के रक्कम तरी) तसेच या वर्षी ही आत्तापर्यंतची परिस्थिती लक्षात घेता विद्यापीठे परीक्षा घेऊ न शकण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविद्यालयांना परीक्षा शुल्क भरण्यास भाग पाडू नये अथवा विद्यापीठ परीक्षा घेणार असल्यास परीक्षा शुल्कात पन्नास टक्के कपात करावी अशा दोन मागण्याही विद्यापीठांचे कुलपती आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे एका निवेदनाद्वारे ॲड भोसले यांनी केली आहे.\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nकार चालकाला हृदयविकाराचा झटका आणि जिल्हाधिकाऱ्यांचे प्रसंगावधान\nउस्मानाबाद - उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांच्या कार चालकास धावत्या कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला. मात्र, प्रसंगाव...\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबादेतील इंग्लंड रिटर्न तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह\nउस्मानाबाद - इंग्लंडहून उस्मानाबादेत परतलेल्या एका ३५ तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तरुणावर उस्मानाबादच्य...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nसरकारी कामगार अधिकारी कार्��ालय बनले दलालांचा अड्डा\nअभियंत्यांसह ठेकेदारांचे बनावट शिक्के वापरून कामगारांच्या नोंदी उस्मानाबाद - उस्मानाबादचे सरकारी कामगार अधिकारी कार्यालय म्हणजे दलालांचा अ...\nसुंदर माझे कार्यालय उपक्रमाचा उस्मानाबादच्या जिल्हा परिषदेत उत्साहात प्रारंभ\nउस्मानाबाद - विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या संकल्पनेतील जिल्हा परिषदातंर्गत ‘सुदंर माझे कार्यालय ’ हा उपक्रमात मराठवाडयातील आठही जिल...\nउस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने घेतले आणखी दोन बळी @ २०\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्याचे ठिकाण असलेले उस्मानाबाद शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे...\nउस्मानाबादेत दोन अपघातात एक ठार, दोन जखमी\nउस्मानाबाद - आनंदनगर पो.ठा. अकस्मात मृत्यु क्र. 37 / 2020 सीआरपीसी कलम 174 च्या चौकशीत स्वरुपा संजय पोतदार, रा. समता कॉलनी, उस्मानाबाद यांन...\nउस्मानाबाद : रुग्णाची लूट करणाऱ्या सह्याद्री हॉस्पीटलला १० हजार दंड\nरॅपिड अँटिजेन टेस्टसाठी जादा आकारण्यात आलेली रक्कम रुग्णाच्या बँक खात्यावर जमा करण्याचा आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचा दणका ...\nकसबे तडवळे शिवारात अज्ञात व्यक्तीचा खून\nदगड बांधून मृतदेह विहिरीत फेकला कसबे तडवळे - कसबे तडवळे शिवारात एका ४० वर्षीय अनोखळी व्यक्तीचा खून करून मृतदेह दगड बांधून विहिरीत फेकून दे...\nसीना कोळेगाव प्रकल्प ते पांढरेवाडी धरणापर्यंत कालवा बनवा.- खा. ओमराजे\nपरंडा (राहूल शिंदे) - सीना-कोळेगाव उपसा सिंचन योजनेतून पांढरेवाडी तलावात पाणी सोडण्याबाबत (कालवा) उपाययोजना करावी, अशी मागणी जिल्ह्...\nVIDEO,4,उस्मानाबाद जिल्हा,127,उस्मानाबाद शहर,30,एडिटर डेस्क,2,खुले व्यासपीठ,9,ताज्या बातम्या,53,देश - विदेश,3,महाराष्ट्र,20,मुख्य बातमी,91,स्पेशल न्यूज,15,\nOsmanabad Today : गतवर्षीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचे शुल्क परत करा - ॲड रेवण भोसले\nगतवर्षीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचे शुल्क परत करा - ॲड रेवण भोसले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2018/06/Dr-Ambedkar-smarak.html", "date_download": "2021-07-30T07:48:01Z", "digest": "sha1:VERAW4LIMRIMZBU57RGTRJHCAFK267IS", "length": 7319, "nlines": 73, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "डॉ. आंबेडकर स्मारकाबाबत जनतेची फसवणूक - प्रकाश गजभिये - JPN NEWS.in", "raw_content": "\nHome maharashtra डॉ. आंबेडकर स्मारकाबाबत जनतेची फसवणूक - प्रकाश गजभिये\nडॉ. आं��ेडकर स्मारकाबाबत जनतेची फसवणूक - प्रकाश गजभिये\nमुंबई - चैत्यभूमी येथे होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी जमीन हस्तांतरित झालेली नसताना तसेच नकाशाही मंजूर झालेला नसताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिपूजन केले होते. विधान भवनात झालेल्या विनंती अर्ज समितीच्या बैठकीत ही बाब उघड झाल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी सांगितले. सरकारने आंबेडकरी जनतेची ही फसवणूक केल्याचा आरोपही गजभिये यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत केला.\nप्रकाश गजभिये यांनी विधान परिषदेत याबाबतचा प्रश्न विविध मुद्द्यांद्वारे उपस्थित केला होता. विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी गजभिये यांच्या विनंती अर्जानुसार विधान भवनात बैठक बोलावली होती. इंदूमिलची संपूर्ण जागा ४.८४ हेक्टर असून त्यापैकी २.०३ हेक्टर जागा अजूनही सी.आर.झेड. क्षेत्रामध्ये आहे. त्यामुळे त्या जागेस अजूनही मंजुरी नाही व सी.आर.झेड. क्षेत्राबाहेरील २.८३ हेक्टर क्षेत्र हे प्रस्तावित स्मारकाच्या आरक्षणाच्या निर्माणाबाबतची सूचना निर्गमित करण्यात आल्याचे सरकारच्या वतीने यात स्पष्ट करण्यात आले. एमएमआरडीएकडे जागा अद्यापि हस्तांतरित झालेली नाही. टीडीआरचाही निधी वस्त्रोद्योग महामंडळाला मिळालेला नाही. यामुळे हस्तांतरणाचीही प्रक्रिया रखडलेली असल्याचे गजभिये यांनी सांगितले. जोपर्यंत राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाकडून प्रस्ताव प्राप्त होत नाही, तोपर्यंत हस्तांतरणाबाबतची औपचारिकता पूर्ण होऊ शकत नाही. यामुळे आतापर्यंत जागेचे हस्तांतरण न झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या बांधकामाचा नकाशासुद्धा मंजूर झालेला नाही. हेसुद्धा एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितल्याचे गजभिये म्हणाले. उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्यासह आ. प्रा. जोगेंद्र कवाडे, आ. शरद रणपिसे, आ. हुस्नबानो खलिफे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/106-suspects-arrested-in-sri-lankan-bomb-blast-case/", "date_download": "2021-07-30T07:53:57Z", "digest": "sha1:NUYVVLE2N7HRBDUJIQJJGFL5PNXRHJKD", "length": 9426, "nlines": 124, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "श्रीलंकेतील बॉम्बस्फोट प्रकरणी 106 संशयितांना अटक – Dainik Prabhat", "raw_content": "\nश्रीलंकेतील बॉम��बस्फोट प्रकरणी 106 संशयितांना अटक\nतामिळी माध्यमाच्या एका शिक्षकाचाही समावेश\nकोलोंबो – श्रीलंकेत ईस्टरच्या दिवशी झालेल्या आत्मघातकी साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी आतापर्यंत 106 संशयितांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये तामिळ माध्यमाच्या एका शाळेतील शिक्षकाचाही समावेश आहे. या शिक्षकाकडून 50 सीम कार्ड आणि अन्य गुन्हेगारी साहित्य जप्त करण्यात आले आहे.\nकालपितिया पोलिस आणि श्रीलंकेच्या नौदलाने केलेल्या संयुक्‍त कारवाईत या शिक्षकाला अटक करण्यात आले आहे. वावुनिया गावामध्ये पोलिस आणि लष्कराने केलेल्या संयुक्‍त कारवामध्ये अन्य 10 संशयितांनाही अटक करन्यात आली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे तीन तास केलेल्या शोधमोहिमेसाठी या परिसरातील रस्तेही बंद करण्यात आले होते.\nदरम्यान गेलमधील दामगेदारा भागात आणखी दोन संशयितांना अटक करण्यात आली. “एनटीजे’च्या माध्यमातून एक शाळाही चालवली जाते, असे समजल्यावर येथे शोधमोहिम घेतली गेली. अटक केलेला एक जण हा या शाळेचा मुख्याध्यापक तर दुसरा एक डॉक्‍टर आहे.\nश्रीलंकेने शनिवारी “एनटीजे’ आणि इसिसशी संबंधित एका फुटीरगटावर बंदी घातली. शुक्रवारी केलेल्या शोधमोहिमेदरम्यानच्या चकमकीत 15 जण ठार झाले होते. त्यात 6 लहान मुले आणि 3 महिलांचाही समावेश आहे. तर 3 दहशतवाद्यांनी आत्मघातकी स्फोटाने स्वतःला उडवून दिले. चकमकीच्या ठिकाणी मोठा शस्त्रसाठा आढळून आला आहे.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nसाप्ताहिक राशी-भविष्य : 29 एप्रिल ते 5 मे 2019 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे\nभाजप म्हणजे देशाला 440 व्होल्टसारखा धोका – ममता बॅनर्जी यांच्याकडून टीका\nस्पेस वेडींगचे स्वप्न होणार साकार; मोजावे लागणार तब्बल ‘इतके’ लाख रुपये\n फायझर आणि जॉन्सन लस डेल्टा प्लसवर प्रभावी\nस्वर्गाचा पत्ता टाकून आठ वर्षीय चिमुकलीने लिहलं दिवंगत वडिलांना पत्र\n करोनानंतर आता मंकीपॉक्स; जाणून घ्या लक्षणं…\nप्रयोगशाळेत मातेचे दूध बनवण्यात यश; इस्त्राईलमधील संशोधकांची कामगिरी\n अपुऱ्या झोपेमुळे वाढतो हृदयविकाराचा धोका; वाचा सविस्तर बातमी…\nशतकाच्या अखेरीपर्यंत 30 टक्के स्थानिक भाषा होणार नष्ट\nतेराशे मैल प्रतितास वेग असलेली सुपरसॉनिक विमाने पुन्हा उड्डाण घेणार\nपतीच्या पहिल्या पत्नीला केले किडनी दान; लग्नाच्या दुसऱ्या ���िवशीच दुसऱ्या पत्नीचा…\nजर्मनीमध्ये मानवी तस्करीविरोधात छापासत्र; देहविक्रयास भाग पडणाऱ्या दोन महिलांना अटक\nपूरग्रस्त कोकणवासीयांना आमदार सुनील टिंगरे यांची मोठी मदत\nपंतप्रधानांच्या सूचनेनंतर नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्यात भेट; राजकीय चर्चांना उधाण\nकोकणासह पश्चिम महाराष्ट्रात 2 ऑगस्टपर्यंत धो धो पाऊस\nकरोनानंतर आता ‘नॉरोव्हायरस’ची जगाला धडकी; पहा काय आहेत लक्षणं आणि उपाय\nBREAKING NEWS : जीवघेणी चुरस आणि अखेर महिला हॉकीत भारताचे आव्हान कायम\nस्पेस वेडींगचे स्वप्न होणार साकार; मोजावे लागणार तब्बल ‘इतके’ लाख रुपये\n फायझर आणि जॉन्सन लस डेल्टा प्लसवर प्रभावी\nस्वर्गाचा पत्ता टाकून आठ वर्षीय चिमुकलीने लिहलं दिवंगत वडिलांना पत्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/cancel-the-candidature-of-sadhvi-pragya-singh-the-demand-of-former-government-officials/", "date_download": "2021-07-30T06:55:51Z", "digest": "sha1:4VXNLSDUP7MEEDXKQSR6XLIVXJSLR7S6", "length": 9798, "nlines": 123, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "साध्वी प्रज्ञासिंहची उमेदवारी रद्द करा – माजी सरकारी अधिकाऱ्यांची मागणी – Dainik Prabhat", "raw_content": "\nसाध्वी प्रज्ञासिंहची उमेदवारी रद्द करा – माजी सरकारी अधिकाऱ्यांची मागणी\nनवी दिल्ली – देशभरातील ७१ माजी सरकारी अधिकाऱ्यांनी एका खुल्या पत्राद्वारे साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरची लोकसभा निवडणुकांमधील उमेदवारी रद्द करण्यात यावी अशी मागणी केली आहे. काही दिवसांपूर्वीच साध्वी प्रज्ञासिंहने, ‘महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांचा मृत्यू आपण दिलेल्या शापामुळेच झाला’ असं विवादित वक्तव्य केलं होतं. साध्वीच्या वक्तव्यानंतर देशभरातून तिच्यावर टीकेची झोड उठली होती.\nदरम्यान आता याच पार्श्ववभूमीवर देशभरातील ७१ माजी सरकारी अधिकाऱ्यांनी साध्वी प्रज्ञासिंहची आगामी लोकसभा निवडणुकांमधील उमेदवारी रद्द करण्यात यावी अशी मागणी करत एक पत्र लिहिले असून त्याद्वारे ते म्हणतात, “मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात जामिनावर बाहेर असलेल्या प्रज्ञासिंह ठाकूरने राजकीय व्यासपीठाचा वापर करत आपले कट्टरतावादी विचार पसरविण्याचा प्रयत्न तर केलाच परंतु आपल्या वक्तव्याद्वारे तिने कर्तव्य बजावताना धारातीर्थी पडलेल्या हेमंत करकरे यांचा अपमान देखील केला.”\n“साध्वी प्रज्ञासिंहने केलेलं वक्तव्य हे आपल्या कार्यतत्परतेसाठी ओळखल्या ज��णाऱ्या अधिकाऱ्याचा घोर अपमान असून साध्वीचे वक्तव्य ऐकून आम्हा सर्वांना धक्का बसला आहे. भारतीय जनतेने हेमंत करकरे यांचे बलिदान स्मरून अशा क्रूर विचारसरणीच्या लोकांना करकरेंचा अपमान करण्यापासून रोखायला हवं.”\nहे पत्र लिहिणाऱ्या ७१ माजी सरकारी अधिकाऱ्यांमध्ये पंजाबचे माजी पोलीस महासंचालक ज्युलियो रिबेरियो, पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर, प्रसार भारतीचे माजी सीईओ जवाहर सरकर यांचा समावेश आहे.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nशाहरुख 20 वर्षांनंतर पुन्हा व्हिलन\nमी लोकांकडे लक्ष देत नाही\nप्रशांत किशोर यांना कॉंग्रेसमध्ये कुठला रोल द्यावा\n‘लॉकडाउन सरकारला फार आवडतेय’ – राज ठाकरेंनी लगावला टोला\n‘…तर मोदी सरकारच्या हातात राष्ट्र सुरक्षित नाहीच’ संजय राऊतांनी…\nनुकसानग्रस्तांना १० हजारांची तात्काळ मदत – वडेट्टीवार\n देशात सलग दुसऱ्या दिवशी बधितांचा आकडा 40 हजारांवर\ncoronavirus : अमेरिकेत मास्क पुन्हा अनिवार्य\n देशात करोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ; मंगळवारपेक्षा आज ४७ टक्के अधिक रुग्ण\ncorona vaccine : पुढच्या महिन्यापासून लहान मुलांनाही लस\n लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही २६ वर्षीय डॉक्टर ‘दोन’दा पॉझिटिव्ह\nटीकेची झोड उठल्यानंतर केंद्र सरकारला जाग; ऑक्सिजन अभावी झालेल्या मृत्यूंची नोंद होणार\nकोकणासह पश्चिम महाराष्ट्रात 2 ऑगस्टपर्यंत धो धो पाऊस\nकरोनानंतर आता ‘नॉरोव्हायरस’ची जगाला धडकी; पहा काय आहेत लक्षणं आणि उपाय\nBREAKING NEWS : जीवघेणी चुरस आणि अखेर महिला हॉकीत भारताचे आव्हान कायम\nअमरावतीमध्ये कारचा भीषण अपघात मृतदेह उडाले चक्क हवेत; एक मृतदेह झाडावर तर दुसरा पडला नाल्यात…\n#HBD: ‘सोनू सूद’ द रियल लाईफ हिरो\nप्रशांत किशोर यांना कॉंग्रेसमध्ये कुठला रोल द्यावा\n‘लॉकडाउन सरकारला फार आवडतेय’ – राज ठाकरेंनी लगावला टोला\n‘…तर मोदी सरकारच्या हातात राष्ट्र सुरक्षित नाहीच’ संजय राऊतांनी लगावला टोला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/former-president-pranab-mukherjee-will-be-honored-with-the-book-bharat-ratna-on-august-8/", "date_download": "2021-07-30T08:05:25Z", "digest": "sha1:RDADYJEM2H2E64PFNJVGSU7Z7OVE4KCA", "length": 9306, "nlines": 122, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींचा 8 ऑगस्टला ‘भारतरत्न’ किताबाने होणार सन्मान – Dainik Prabhat", "raw_content": "\nमाजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींचा 8 ऑगस्टला ‘भारतरत्न’ किताबाने होणार सन्मान\nTop Newsठळक बातमीमुख्य बातम्या\nभूपेन हजारिका आणि नानाजी देशमुख यांचाही होणार गौरव\nनवी दिल्ली : देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना येत्या 8 ऑगस्ट रोजी देशाचा सर्वोच्च नागरी किताब भारतरत्न प्रदान करण्यात येणार आहे. त्याचबरोबर आसामचे दिवंगत प्रसिद्ध गायक भूपेन हजारिका आणि सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुख यांना मरणोत्तर भारतरत्नने गौरविण्यात येणार आहे. या किताबासाठी जानेवारी महिन्यांतच या तिघांच्या नावांची घोषणा करण्यात आली होती. या तिघांच्या नावाची घोषणा जानेवारीमध्येच करण्यात आली होती. त्यामुळे आता येत्या ऑगस्टमध्ये हा कितबा देण्यात येणार आहे.\nभारतरत्नने आजवर 45 जणांना सन्मानित करण्यात आले आहे. यापूर्वी 2015 मध्ये माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि पंडित मदन मोहन मालवीय यांना मरणोत्तर या किताबाने सन्मानित करण्यात आले होते. प्रणव मुखर्जी यांच्या नावाची भारतरत्नसाठी घोषणा होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले होते. दरम्यान, हजारिका आणि देशमुख यांच्यासह 12 जणांना मरणोत्तर भारतरत्नने गौरविण्यात आले आहे. सुरुवातीला भारतरत्न मरणोत्तर देण्याची तरतूद नव्हती. मात्र, त्यानंतर 1955 पासून मरणोत्तरही या सन्मानाने सन्मानित केले जाऊ लागले.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nदिल्लीत काश्‍मिरच्या भाजप नेत्यांची महत्वाची बैठक\nभांबोली बाजाराची जागा खासगी व्यक्तिला देण्याचा घाट; ग्रामस्थ आक्रमक\nकरोनानंतर आता ‘नॉरोव्हायरस’ची जगाला धडकी; पहा काय आहेत लक्षणं आणि उपाय\nशिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना दिलासा\nपेगाससप्रकरणी कोणतीही तडजोड नाहीच; राहुल गांधींचा इशारा\nआसाम-मिझोराममधील संघर्ष: दोन शतकांचा वाद आणि वांशिक किनार\n एका दिवसात करोनाबाधितांच्या संख्येत वाढ; ‘या’…\nबसवराज बोम्मई यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ; बनले २३ वे मुख्यमंत्री\nममता बॅनर्जी-सोनिया गांधी भेट संजय राऊत म्हणाले, “भेटीगाठी…”\nजम्मू-काश्मीर; किश्तवाडमध्ये ढगफुटीमुळे ४ ठार तर ४० जण बेपत्ता; बचावकार्य सुरू\n अगोदर करोना मृताचा मृतदेह स्वीकारण्यास नकार नंतर आर्थिक…\nGold Silver Price: तीन दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण; वाचा किती रुपयांनी झाली घट\nदीपिका कुमारीला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्यात पुन्हा अपयश; स्पर्धेतून बाहेर\nपूरग्रस्त कोकणवासीयांना आमदार सुनील टिंगरे यांची मोठी मदत\nपंतप्रधानांच्या सूचनेनंतर नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्यात भेट; राजकीय चर्चांना उधाण\nकोकणासह पश्चिम महाराष्ट्रात 2 ऑगस्टपर्यंत धो धो पाऊस\nकरोनानंतर आता ‘नॉरोव्हायरस’ची जगाला धडकी; पहा काय आहेत लक्षणं आणि उपाय\nकरोनानंतर आता ‘नॉरोव्हायरस’ची जगाला धडकी; पहा काय आहेत लक्षणं आणि उपाय\nशिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना दिलासा\nपेगाससप्रकरणी कोणतीही तडजोड नाहीच; राहुल गांधींचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/03/ahmednagar_289.html", "date_download": "2021-07-30T06:31:06Z", "digest": "sha1:77QKWL4AEQY7VPUBDWG6QGEKA26BFS3D", "length": 9831, "nlines": 85, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "शेतकरीविरोधी, कामगारविरोधी कायदे मागे घेण्यासाठी लढणे हेच भगतसिंह यांना खरे अभिवादन ः देसाई - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking शेतकरीविरोधी, कामगारविरोधी कायदे मागे घेण्यासाठी लढणे हेच भगतसिंह यांना खरे अभिवादन ः देसाई\nशेतकरीविरोधी, कामगारविरोधी कायदे मागे घेण्यासाठी लढणे हेच भगतसिंह यांना खरे अभिवादन ः देसाई\nशेतकरीविरोधी, कामगारविरोधी कायदे मागे घेण्यासाठी लढणे हेच भगतसिंह यांना खरे अभिवादन ः देसाई\nअहमदनगर ः आज देश मोठ्या संकटात सापडलेला असुन शेतकरी, कामगार, सर्वसामान्य माणुस तसेच बँक कर्मचारी यात भरडले जात आहेत. खाजगीकरणाचे संकट दारावर उभे आहे. शहीद भगतसिंह, सुखदेव, राजगुरू यांचा स्वातंत्र्य चळवळीतील संघर्ष हा निव्वळ भारत स्वातंत्र्य व्हावा एवढ्यापुरताच मर्यादित नव्हता तर देशातील सर्व प्रकारचे शोषण नष्ट व्हावे व शोषणमुक्त समाजाची निर्मीती व्हावी यासाठी होता. सध्याचे केंद्र सरकार तर सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर जाणिवपूर्वक आंधळे आणि बहीर्‍याचे सोंग घेणारे आहे, त्यामुळे कष्टकरी आणि शेतकरी वर्गाला आपला आवाज आणखी बुलंद करावा लागणार आहे. आजच्या शहीद दिनी अभिवादन करताना ज्या शेतकरीविरोधी आणि कामगारविरोधी कायद्यांमुळे सर्वसामान्य जनतेचे प्रचंड शोषण होणार आहे ते कायदे मागे घेण्यासाठी लढा करणे हेच शहीद भगतसिंह यांना खरे क्रांतिकारी अभिवादन ठरेल, असे प्रतिपादन बँक ���र्मचारी नेते उल्हास देसाई यांनी केले.\n23 मार्च शहीद दिनी शहरातील भगतसिंह स्मारक येथील पुतळ्यास कॉ.उल्हास देसाई आणि कॉ.दिपकराव शिरसाठ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.\nयावेळी प्रा.डॉ.कॉ.महेबुब सय्यद म्हणाले कि भारत हा तरूणांचा देश असुन भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू हे आदर्श आहेत. पण आजच्या काळात शेतकरीपुत्रांनी हा वारसा विसरता कामा नये. शेतकरीविरोधी, कामगारविरोधी कायद्यांचा धोका ध्यानात घेऊन आंदोलनात आणखी सक्रीय होणे गरजेचे आहे. यावेळी पीस फौंडेशनचे आर्किटेक्ट अर्षद शेख, बँक कर्मचारी संघटनेचे भरत गुजराथी, एआयवायएफचे रामदास वागस्कर, प्रा.डॉ. बाळासाहेब पवार, अ.भा.किसान सभेचे बन्सी सातपुते, भ्रष्टाचार निर्मुलनचे अशोक सब्बन, सिटू संघटनेचे महादेव पालवे, लहूजी लोणकर, रहेमत सुलतान फौंडेशनचे युनुसभाई तांबटकर, उर्जिता फौंडेशनच्या संध्याताई मेढे, एआयवायएफचे शहरजिल्हाध्यक्ष फिरोज चाँद शेख, अमोल चेमटे, सुनिल ठाकरे आदी उपस्थित होते.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/04/ambajogai.html", "date_download": "2021-07-30T08:14:39Z", "digest": "sha1:V56JWL2QKRYNK4DWECS3AK5UOWESQJF7", "length": 8313, "nlines": 83, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "एकाचवेळी 8 जणांवर अंत्यसंस्काराची नामुष्की. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Breaking Maharashtra एकाचवेळी 8 जणांवर अंत्यसंस्काराची नामुष्की.\nएकाचवेळी 8 जणांवर अंत्यसंस्काराची नामुष्की.\nएकाचवेळी 8 जणांवर अंत्यसंस्काराची नामुष्की.\nआंबाजोगाई ः राज्यात कोरोना परिस्थिती अक्षरशः भयावह होत चालली आहे. ज्याप्रमाणे इतर देशांमध्ये उदाहरणार्थ ब्राझीलमध्ये जी परिस्थिती उद्भवली आहे, तशी काहीशी परिस्थिती राज्यातल्या एका भाग दिसून आली आहे. ब्राझीलमध्ये सध्या कोरोना मृत्यूची संख्या वाढत असल्यामुळे दफन करण्यासाठी जागा नाही आहे. असेच काहीसे दृश्य बीडमध्ये दिसत आहे. हा फोटो ब्राझीलमधला नसून बीडमधला आहे. बीडमध्ये दहा दिवसांचा लॉकडाऊन लावूनही कोरोना कहर मात्र नियंत्रणात आलेला नाही आहे. एकाचवेळी 8 जणांवर अंत्यसंस्काराची दुर्दैवी वेळ आली आहे.\nकोरोना विषाणूमुळे माणूस माणसापासून दुरावला आहे. प्रत्येकाला आपल्या माणसाला मृत्यू आधी शेवटचं पाहण्याची खूप इच्छा असते. पण कोरोनामुळे हिच इच्छा आता पूर्ण होत नाही आहे. बीडमध्ये अशीच एक दुर्दैवी घटना घडली आहे. एकाच सरणावर 8 कोरोनाच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. अंबाजोगाईतील मांडवा रोडवरील स्मशानभूमीत हे दृश्य आहे. या दृश्यामध्ये तुम्ही पाहू शकता एकाच सरणावरती 8 कोरोना रुग्णांवर अग्नी डाग दिला. यापूर्वी 6 सप्टेंबर 2020ला बीडमध्ये अंबाजोगाईमधल्या स्मशानभूमीत 8 मृतांवर एकाच सरणावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. 7 महिन्यांनंतर तीच दुर्दैवी परिस्थिती बीडमध्ये उद्भवली आहे. बीडमध्ये काल दिवसभरात 716 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तसेच कोरोना मृतांची संख्या देखील वाढताना दिसत आहे. त्यामुळे आता रात्री पुन्हा एकदा बीड जिल्हाधिकार्यांनी जिल्ह्यात कडक निर्बंध लावले आहेत.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.vishvasnews.com/marathi/politics/fact-check-mumbai-police-did-not-issue-audio-clip-regarding-aadhar-card/", "date_download": "2021-07-30T06:39:08Z", "digest": "sha1:NWN55EANCWML4IR5TBKLRQCWMQZDZA46", "length": 17223, "nlines": 121, "source_domain": "www.vishvasnews.com", "title": "Fact Check: आधार कार्ड बद्दल मुंबई पोलिसांच्या नावावर खोटी ऑडिओ क्लिप होत आहे व्हायरल - Vishvas News", "raw_content": "\nFact Check: आधार कार्ड बद्दल मुंबई पोलिसांच्या नावावर खोटी ऑडिओ क्लिप होत आहे व्हायरल\nनिष्कर्ष: आधार कार्ड वरून होत असलेल्या फसवेगिरी बद्दल शेअर करण्यात येणारी ऑडिओ क्लिप खोटी आहे. मुंबई पोलिसांनी अशी कुठलीही ऑडिओ क्लिप प्रसारित केली नाही.\nनवी दिल्ली (विश्वास टीम)\nविविध सोशल मीडिया वेबसाईट्स वर सध्या एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. असा दावा केला जात आहे कि हि ऑडिओ क्लिप मुंबई पोलिसांद्वारे प्रसारित करण्यात आली आहे. या क्लिप मध्ये आधार कार्ड च्या वापराबाबत सूचना देण्यात आल्या आहे.\nविश्वास न्यूज च्या तपासात ऑडिओ क्लिप बाबत केलेला दावा खोटा ठरला. मुंबई पोलिसांनी अशी कुठलीही ऑडिओ क्लिप प्रसारित केली नाही.\nकाय होत आहे व्हायरल\nफेसबुक पेज, ‘Sky News India‘ ने ऑडिओ क्लिप (आर्काइव लिंक) शेअर केले आणि लिहले, “आधार कार्ड बने हुए उनके लिए जरूरी सुचना | GOV. OF INDIA | Mumbai Police\nजिनके आधार कार्ड बने हुए उनके लिए जरूरी सुचना – सभी सावधान रहे और ये रिकॉर्डिंग जरूर सुने और जल्दी से जल्दी आगे पहुँचाया जाये प्लीज़ – धन्यवाद\nअर्थात: “ज्यां���े आधार कार्ड आहे त्यांच्यासाठी महत्वाची सूचना. GOV. OF INDIA | Mumbai Police\nज्यांचे आधार कार्ड आहेत त्यांच्यासाठी महत्वाची सूचना, सगळॆ सावध रहा आणि हि रेकॉर्डिंग नक्की ऐका आणि बाकी लोकांपर्यंत देखील पोहोचावा – धन्यवाद.”\nव्हायरल होत असलेली ऑडिओ क्लिप मराठी मध्ये आहे, ज्यात नमूद केलेला मजकूर खालील प्रमाणे आहे:\n‘एक महत्वपूर्ण सूचना: तुमच्या मोबाइल वर आधार कार्ड वेरिफिकेशनशी निगडित एक कॉल कुठल्याही क्षणी येऊ शकतो. त्याच क्षणी आपण सावध हुन जा, तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर विचारला जाईल आणि सांगण्यात येईल कि ते आईडिया, एयरटेल किंवा वोडाफोन च्या मुख्य ऑफिस मधून संपर्क करीत आहे. समोरचा व्यक्ती हिंदी भाषेत बोलू शकतो. बोलताना ते तुम्हाला एक बटन दाबायला सांगतील आणि त्यानंतर तुम्हाला फोन वर आलेला एक OTP नंबर विचारण्यात येईल आणि दुसऱ्याच क्षणाला तुमच्या बँकेच्या खात्यातील सगळे पैसे काढून घेण्यात येतील. यानंतर कॉल कट करण्यात येईल. तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी त्या नंबर वर परत संपर्क होणार नाही. मित्रांनो हि वस्तुस्तिथी आहे. अश्या खोट्या आणि बोगस कॉल्स पासून स्वतःचे रक्षण करा. आपल्या कुटुंबाचे रक्षण करा. आपला आधार नंबर कोणालाही सांगू नका. खूप मेहनतीने कमावलेले पैसे तुमच्या एका चुकीने तुम्ही गमावू शकता. जर कुठल्या मोबाइल कंपनी ला किंवा बँकेला आधार कार्ड नंबर ची आवश्यकता असेल ता ते त्याची एक प्रत आपल्या ऑफिस मध्ये जमा करण्यास सांगतात. तुम्हाला स्वतः त्या ऑफिस ला जावं लागत. पण अश्या फसवणाऱ्या कॉल्स पासून तुम्हाला सावध राहण्याची आवश्यकता आहे. या ऑडिओ ला अजून लोकांपर्यंत पोहोचवा. तुमचा विनम्र,\nलाइव महाराष्ट्र मधून किशोर गावडे, भांडुप मधून.”\nमुंबई पोलीस आपल्या वेरिफाइड ट्विटर अकाउंट वरून महत्वाच्या सूचना लोकांपर्यंत पोहोचवत असतात. त्यांनी २५ जुन रोजी ट्विट करून लोकांना ई-मेल वरून होणाऱ्या फसवेगिरीपासून सावध राहण्यास सांगितले.\nव्हायरल होत असलेल्या ऑडिओ क्लिप बद्दल आम्हाला कुठलाही ट्विट त्यांच्या प्रोफाइल वर दिसला नाही.\nयानंतर आम्ही मुंबई पोलीस चे प्रवक्ता आणि डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस प्रणय अशोक यांच्या सोबत संपर्क साधला, त्यांनी मुंबई पोलिसांनी अशी कुठलीच ऑडिओ क्लिप प्रसारित केले नसल्याचे सांगितले.\nआधार कार्ड बनवणारी संस्था यूनिक आइ��ेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI), वेळोवेळी लोकांना आधार कार्ड आणि त्यासोबत निगडित फ्रॉड बाबत लोकांना सावध करत असते. आम्ही त्यांचे वेरिफाइड ट्विटर प्रोफाइल देखील तपासले त्यावर आम्हाला १७ मार्च २०१८ रोजी केलेला एक ट्विट सापडला. त्यात त्यांनी नमूद केले कि, जर तुम्ही इंटरेट वर आधार कार्ड ला घेऊन कुठल्या सर्व्हिस चा वापर करत असाल तर सावधगिरी बाळगा. डिजिटल ट्रांजैक्शंस करताना सावध रहा.\nUIDAI प्रमाणे, ‘आधार हे इतर ओळखपत्रांप्रमाणेच ओळखपत्र आहे आणि कोणत्याही गोपनीय कागदासारखे याला पहिल्या जाऊ शकत नाही. केवळ आधार क्रमांक जाणून घेऊन कुणालाही फसवल्या जाऊ शकत नाही. यासाठी बायोमेट्रिक माहितीची पडताळणी आवश्यक आहे. ‘\nव्हायरल ऑडिओ शेअर करणाऱ्या पेज ला दोन हजार लोकं फॉलो करतात.\nनिष्कर्ष: निष्कर्ष: आधार कार्ड वरून होत असलेल्या फसवेगिरी बद्दल शेअर करण्यात येणारी ऑडिओ क्लिप खोटी आहे. मुंबई पोलिसांनी अशी कुठलीही ऑडिओ क्लिप प्रसारित केली नाही.\nClaim Review : आधार कार्ड बने हुए उनके लिए जरूरी सुचना | GOV. OF INDIA | Mumbai Police जिनके आधार कार्ड बने हुए उनके लिए जरूरी सुचना – सभी सावधान रहे और ये रिकॉर्डिंग जरूर सुने और जल्दी से जल्दी आगे पहुँचाया जाये प्लीज़ – धन्यवाद\nFact Check: मुंबई दवाखान्याच्या डीन च्या नावाने व्हायरल होत असलेला दावा खोटा\nFact Check : उर्मिला मातोंडकर नाही आहे मोहन भागवत ची भाच्ची, व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे\nFact Check: भारतात विकल्या जाणाऱ्या कॅडबरी प्रॉडक्ट्स मध्ये बीफ असल्याचा व्हायरल दावा खोटा\nFact Check : दवाखान्याच्या उदघाटनाचे ६ वर्ष जुने छायाचित्र आता खोट्यादाव्यांसह होत आहे व्हायरल\nFact-Check: जेवणात काळ्या मिरची चा उपयोग केल्यानी कोरोनाव्हायरस चा उपचार किंवा बचाव शक्य नाही, व्हायरल पोस्ट खोटी आहे\nFact Check: मुंबई दवाखान्याच्या डीन च्या नावाने व्हायरल होत असलेला दावा खोटा\nFact Check : उर्मिला मातोंडकर नाही आहे मोहन भागवत ची भाच्ची, व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे\nFact Check: भारतात विकल्या जाणाऱ्या कॅडबरी प्रॉडक्ट्स मध्ये बीफ असल्याचा व्हायरल दावा खोटा\nFact Check: प्रियंका चतुर्वेदी यांचा ‘नमो अगेन’ स्लोगन चा कुर्ता घातलेले छायाचित्र खोटे\nFact-check: चीन च्या पुराचे जुने छायाचित्र आत्ताचे सांगून व्हायरल\nFact Check: मुंबई च्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या मृत्यू ची व्हायरल पोस्ट खोटी आहे\nFact Check: बाबरी मस्जिद निर्माण वर अखिलेश यादव ने ट्विट केले नाही, व्हायरल पोस्ट खोटी आहे\nFact Check: सिलेंडर वर केंद्र सरकार पेक्षा जास्ती टॅक्स वसूल करायचा दावा खोटा\nFact Check: अमित शाह आणि ओवैसी चे हे छायाचित्र खोटे, आधी देखील व्हायरल झाले होते एडिटेड छायाचित्र\nFact Check: कृषी मंत्र्यांना पदावरून काढल्याचे आणि कृषी कायदा बदलल्याचे खारीज करणारी पोस्ट खोटी आहे\nआरोग्य 12 राजकारण 254 विश्व 2 व्हायरल 257 समाज 56 स्वास्थ्य 8\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-OCU-britains-fattest-man-carl-thompson-died-at-33-age-5029543-PHO.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-07-30T08:47:27Z", "digest": "sha1:G4LAUQ6L4AC4ZWO46KOWGTVVUHGNAORP", "length": 3271, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Britain\\'s Fattest Man Carl Thompson Died At 33 Age | ब्रिटनच्या अति लठ्ठ व्यक्तिचे निधन, डॉक्टरांच्या इशा-याकडे केले दुर्लक्ष - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nब्रिटनच्या अति लठ्ठ व्यक्तिचे निधन, डॉक्टरांच्या इशा-याकडे केले दुर्लक्ष\nलंडन - ब्रिटनचा सर्वात लठ्ठ व्यक्ति कार्ल थॉम्पसनचे केंट येथील राहत्या घरी शनिवारी(ता.20) निधन झाले. कार्ल हा अवघ्‍या 33 वर्षांचा होता. निधनाची वार्ता समजल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले होते. त्यांच्या माहितीनुसार, कार्लचा मृत्यू संशयस्पद नाही.\nमेंदूच्या आजाराने 2012 मध्‍ये झालेल्या आईच्या मृत्यूमुळे कार्लच्या वजनात भरच पडत गेली. वजन कमी केले नाहीतर, तुला जगाचा निरोप घ्‍यावा लागेल, असे डॉक्टरांनी त्याला बजावले होते. त्याच्या समोर असलेले कोणतेही खाद्यपदार्थ तो खाऊन टाकायचा. तो घराबाहेर निघायचा नाही.\nवास्तवातील ज्युरासिक पार्क, पाहा महाकाय कोमोडो ड्रॅगन्सची झुंज\nPHOTOS: अफगाणिस्तान ते कझाकस्तान, असा साजरा झाला योग दिवस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AF%E0%A5%A6_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2021-07-30T06:48:05Z", "digest": "sha1:HXB56FQ4OAH362U552RODZDMPKNIEBNI", "length": 6971, "nlines": 250, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९९० मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १९९० मधील मृत्यू\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► इ.स. १९९० मध्ये मृत क्रिकेट खेळाडू‎ (२ प)\n\"इ.स. १९९० मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nएकूण ३६ पैकी खालील ३६ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाह���)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी ११:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://nashikcalling.com/people-should-obey-the-rules-given-by-government/", "date_download": "2021-07-30T07:21:17Z", "digest": "sha1:RXKNFVUPZW3CALZHTX3UOLD6WHOSPVJ6", "length": 7123, "nlines": 34, "source_domain": "nashikcalling.com", "title": "नाशिककरांनो आता तरी आपण सुधारणार आहोत का ? – Nashik News – Nashik Calling", "raw_content": "\nनाशिककरांनो आता तरी आपण सुधारणार आहोत का \nनाशिककरांनो आता तरी आपण सुधारणार आहोत का \nलॉकडाऊन शिथिलीकरण काही प्रशासकीय नियमांच्या अंतर्गत ३ मे ला करण्यात आले. या लॉकडाऊनच्या शिथिलीकरणाचा उद्देश हा भारतीय अर्थव्यवस्थेला चालना मिळणे असा आहे. पण बऱ्याच लोकांनी याचा अर्थ ‘कोरोना गेला’ असाच घेतलेला दिसतो. नाशिकची सद्य परिस्थिती बघता ग्रोसरी शोप्स, भाजी मार्केट, मेडिकल्स, वाईन दुकानांच्या बाहेर ज्या पद्धतीने कोणतेही फिजिकल डिस्टंसिन्ग न पाळता किंवा मास्क न वापरता लोकं वावरत आहेत, खरं तर नाशिककरांसाठी अत्यंत हे चिंताजनक आहे. बऱ्याच ठिकाणी तर असंच दिसतंय.\nही लोकं अक्षरश: गाडी भरून इकडून तिकडे फिरताय… शासनाने स्पष्ट आदेश दिले आहेत, की चार चाकीमध्ये ड्रायवहारसह तीन लोकं प्रवास करू शकतात तर दुचाकीवर एकच. त्यासोबतच शासनाने हे देखील सांगितले आहे कि लहान मुले आणि वयोवृद्ध लोकं यांनी घराबाहेर पडू नये. पण ज्या पद्धतीने समाज किंवा सुशिक्षित लोक या सर्व सूचनांकडे दुर्लक्ष करत आहेत, तो शुद्ध अडाणीपणाच आहे. आतापर्यंत नाशिकमध्ये किंवा अन्य ठिकाणी बऱ्याच कोरोनाबाधितांना कुठलीही लक्षणे दिसून आली नव्हती, अशा पेशंटला सायलेंट कॅरीअर म्हंटले गेले. म्हणजेच असे समाजात कितीतरी सायलेंट कॅरीअर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हेच सायलेंट कॅरीअर जेव्हा कमी इम्युनिटी असणाऱ्या लहान मुलं, वृद्ध किंवा इतरांच्या संपर्कात आले तर नक्कीच या लोकांना कोरोनाचा धोका अधिक होऊ शकतो.. त्याला जबाबदार कोण असणार��� वारंवार कम्युनिटी स्प्रेडबद्दल माध्यमांद्वारे सांगितलं जात असूनही लोकं काही सुधरायला तयार नाहीत.. “आपली इम्युनिटी स्ट्रॉंग आहे, आपल्याला काही होत नाही” अशा आविर्भावात अनेकजण आहेत… पण तुमच्यामुळे तुमच्या जवळचे, घरातले, समाजातले अनेक लोक एफेक्ट होऊ शकतात याची भीती कशी बरं वाटत नाही वारंवार कम्युनिटी स्प्रेडबद्दल माध्यमांद्वारे सांगितलं जात असूनही लोकं काही सुधरायला तयार नाहीत.. “आपली इम्युनिटी स्ट्रॉंग आहे, आपल्याला काही होत नाही” अशा आविर्भावात अनेकजण आहेत… पण तुमच्यामुळे तुमच्या जवळचे, घरातले, समाजातले अनेक लोक एफेक्ट होऊ शकतात याची भीती कशी बरं वाटत नाही आणि हे सगळं होत असतांना पोलीस, जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग यांच्यावरसुद्धा ताण पडतोय, हे आपण लक्षात घ्यायला हवं.. अर्थचक्र तर सुरु राहायलाच हवं पण शासनाने दिलेले नियम पाळून..\nजर हे बेजबाबदार वागणं असंच सुरु राहिलं, तर नाशिकमध्ये लवकरच सर्वत्र कंटेनमेन्ट झोन दिसतील आणि येत्या एक महिन्यात नाशिकची परिस्थिती अतिशय धक्कादायक आणि भयावह असू शकते. आजच म्हणजे ९ मे २०२० कोरोनाचा अजून एक बळी गेलाय.. आता तरी आपण सुधारणार आहोत का परिस्थितीला गांभीर्याने घेणार आहोत का \nऑक्सिजन पुरवठा सुरळीत होण्यासाठी आता तीन स्वतंत्र मदत आणि माहिती कक्ष\n आता या भागातील व्यावसायिकांनीही घेतला दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय \nनाशिकच्या गिर्यारोहणातील पितामह हरपला… अविनाश जोशी यांचे निधन\nजुन्या नाशकात प्राथमिक आरोग्य सुविधा देण्यासाठी खासगी डॉक्टर पुढे सरसावले\nखळबळजनक : घराजवळ बसण्याच्या किरकोळ वादातून पिता-पुत्राचा खून….\nमहापालिकेच्या बिटको रुग्णालयात १५ व्हेंटिलेटर धूळ खात….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/crime/madhya-pradesh-man-fire-his-wife-petrol-crime-news-mhkk-502558.html", "date_download": "2021-07-30T08:27:02Z", "digest": "sha1:S62BOTL3VUJZF56YBNIPIFLOIMZLQRUK", "length": 7052, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भयंकर! मासेमारीला जाण्यासाठी केला विरोध, पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं– News18 Lokmat", "raw_content": "\n मासेमारीला जाण्यासाठी केला विरोध, पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं\nमासे पकडण्यासाठी सोबत जाण्यास पत्नीनं नकार दिला आणि त्यातून झालेल्या वादातून पतीनं धक्कदायक पाऊल उचललं आहे.\nमासे पकडण्यासाठी सोबत जाण्यास पत्नीनं नकार दिला आणि त��यातून झालेल्या वादातून पतीनं धक्कदायक पाऊल उचललं आहे.\nछिंदवाडा, 5 डिसेंबर : मासे पकडण्यासाठी सोबत जाण्यास पत्नीनं नकार दिला आणि त्यातून झालेल्या वादातून पतीनं धक्कदायक पाऊल उचललं आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. पत्नीनं मासेमारीसाठी सोबत जाण्यास नकार दिला म्हणून पतीनं वाद घातला. हा वाद टोकाला गेल्यानं पतीच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्यानं पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिलं. सर्वात धक्कादायक बाबा म्हणजे यामध्ये पत्नी गंभीर होरपळल्यानं तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल कऱण्यात आलं. उपचारासाठी दाखल करण्यात आलेली पीडित पत्नी अर्ध्याहून अधिक भाजल्यानं तिचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच चर्चा सुरू झाली. पत्नीने मासेमारीसाठी एकत्र जाण्यास नकार दिल्यानं पतीने तिला मारहाण केली आणि नंतर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले. ही घटना मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील आहे. छिंदवाडा इथल्या तामिया पोलीस ठाण्याच्या परिसरातील डेलखरी गावची ही खळबळजनक घटना आहे. नवा मोहल्ला येथे राहणारी बलि कहार याची पत्नी गोमतीबाईसोबत रात्री खूप वाद झाला आणि त्यावरून पतीच्या डोक्यात राग गेला. हे वाचा-साताऱ्यात साखर कारखान्यात बॉयलरचा स्फोट, कामगाराचा होरपळून मृत्यू यांचा पत्नी गोमतीबाई कहार (वय 40) यांच्याशी वाद झाला. तो पत्नीबरोबर वादात भांडतही असे. गुरुवारी मासेमारीवरून दोघांमध्ये वाद झाला. पतीनं आपल्या पत्नीला एकत्र मासेमारीसाठी जाण्यास सांगितले असता तीने नकार दिला आणि त्यानंतर पतीनं हे टोकाचं उचललं आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते तिथे पोहोचले. अर्ध्याहून अधिक भाजलेल्या अवस्थेत पत्नी तडफडत होती. तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं मात्र तिचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील चौकशी आणि तपास सुरू आहे. पतीविरोधात कलम 302 विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\n मासेमारीला जाण्यासाठी केला विरोध, पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://npnews24.com/marathi/2019/09/24/rbis-financial-restrictions-on-punjab-maharashtra-co-operative-bank/", "date_download": "2021-07-30T07:00:41Z", "digest": "sha1:TJNREQE455PSYZLH5TWFKXSV7PINHSKM", "length": 7267, "nlines": 69, "source_domain": "npnews24.com", "title": "rbis financial restrictions on punjab maharashtra co operative bank | PMC बँकेवर RBI चे निर्बंध, 6 महिन्यात फक्‍त 1000 रूपये काढता येणार | npnews24.com", "raw_content": "\nPMC बँकेवर RBI चे निर्बंध, 6 महिन्यात फक्‍त 1000 रूपये काढता येणार\nPMC बँकेवर RBI चे निर्बंध, 6 महिन्यात फक्‍त 1000 रूपये काढता येणार\nमुंबई : एनपीन्यूज24 – तुम्ही जर मुंबईतील पंजाब अॅण्ड महाराष्ट्र को ऑपरेटीव्ह बँकचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे, कारण या बॅकेच्या व्यवहारांवर बंधने लावण्यात आली आहे. मंगळवारी भारतीय रिझर्व बँकने मुंबईतील पंजाब अॅण्ड को ऑपरेटीव्ह बँक लिमिटेडच्या सर्व प्रकारच्या व्यापारिक व्यवहारांवर बंधने लावली. ज्यामुळे बँकेच्या गुंतवणूकदारांना आणि शहरातील व्यवसायिक वर्गाला मोठा फटका बसला आहे.\nया बँक शाखेचे मुख्य महाप्रबंधक योगेश द्याल यांनी सांगितले की, आरबीआय निर्देशांनुसार, खातेधारक आपल्या बचत, करंट आणि इतर खात्यातून 1,000 रुपयांपेक्षा जास्त रुपये काढू शकणार नाहीत. आरबीआयने आणलेल्या निर्बंधानंतर व्यवहार कठोर केले आहेत. त्यामुळे खातेदारांना आता बँकेतून आवश्यक तेवढे पैसे काढता येणार नाहीत. बँकेचे व्यवहार देखील कठोर करण्यात आले आहेत.\n1 सप्टेंबर पासून बँक व्यवहाराशी निगडीत ‘हे’ 7…\nपीएमसी बँकेवर आरबीआयच्या अग्रिम मंजुरी नंतर कर्जाशिवाय आणि रक्कम यावर रिन्यू करणे, कोणत्याही प्रकारची गुंतवणूक, डिपॉजिट स्विकारणे यावर रोख लावण्यात आली आहे.\n‘डेंग्यू’ पासून संरक्षण करतील ‘पपईची पाने’, जाणून घ्या कसा करावा उपाय\n दूध उप्तादनावर होतो वाईट परिणाम\nडेंग्यूच्या डासांची ‘ही’ माहिती आवश्य जाणून घ्या,\nलहान बाळाला सर्दी झाली तर करा ‘हे’ उपाय, जाणून घ्या पद्धत\nडासांमुळे मलेरियासह होऊ शकतात ‘हे’ आजार, वेळीच घ्या काळजी\nअनेक आजारांवर अडुळसा आहे ‘रामबाण औषध’, जाणून घ्या उपाय\n‘डेंग्यू’ पासून संरक्षण करतील ‘पपईची पाने’, जाणून घ्या कसा करावा उपाय\n दूध उप्तादनावर होतो वाईट परिणाम\nडेंग्यूच्या डासांची ‘ही’ माहिती आवश्य जाणून घ्या,\nलहान बाळाला सर्दी झाली तर करा ‘हे’ उपाय, जाणून घ्या पद्धत\nडासांमुळे मलेरियासह होऊ शकतात ‘हे’ आजार, वेळीच घ्या काळजी\nअनेक आजारांवर अडुळसा आहे ‘रामबाण औषध’, जाणून घ्या उपाय\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीच्या व्यक्तींवर आज ‘लक्ष्मीचा’ आशिर्वाद, होणार भरभरुन ‘धनलाभ’\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीच्या ‘विद्यार्थ्यांना’ मिळणार ‘यश’, ‘य��’ राशीच्या व्यक्तींनी मात्र काम करताना ‘सावध’ रहा\nइन्कम टॅक्सच्या कायद्यामध्ये 1 सप्टेंबरपासून होणार ‘हे’ 7 मोठे बदल, जाणून…\n‘ATM’ मधून 10000 पेक्षा जास्त रक्कम काढताना लागणार ‘OTP’,…\n 31 ऑगस्ट पुर्वी ‘हे’ करा अन्यथा Paytm आणि G-Pay सारख्या…\n1 सप्टेंबर पासून बँक व्यवहाराशी निगडीत ‘हे’ 7 नियम बदलणार, दैनंदिन…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/marathwada/man-swallows-toothbrush-doctors-remove-after-surgery-at-aurangabad-mhsp-509467.html", "date_download": "2021-07-30T07:10:15Z", "digest": "sha1:U6OCJFTJQS56XEGHMKQGJO6KFSGG7VZP", "length": 8539, "nlines": 81, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कोणी पिना, नाणे गिळतं... तरुणानं गिळला अख्खा टूथब्रश, डॉक्टरही झाले चकीत– News18 Lokmat", "raw_content": "\nकोणी पिना, नाणे गिळतं... तरुणानं गिळला अख्खा टूथब्रश, डॉक्टरही झाले चकीत\nलहान मुलं खेळताना फळांच्या बिया, पिना, टिकल्या, नाणे गिळल्याचं तुम्ही ऐकलं असेल.\nलहान मुलं खेळताना फळांच्या बिया, पिना, टिकल्या, नाणे गिळल्याचं तुम्ही ऐकलं असेल.\nऔरंगाबाद, 30 डिसेंबर: लहान मुलं खेळताना फळांच्या बिया, पिना, टिकल्या, नाणे गिळल्याचं तुम्ही ऐकलं असेल. पण एका तरुणानं लांबलचक टूथब्रशच (Toothbrush) गिळाला, हे वाचून तुम्ही चकीत झाला असाल. होय, हे खरं आहे. औरंगाबाद शहरात (Aurangabad City) एका 33 वर्षीय तरुणानं चक्क टूथब्रशच गिळल्याचं समोर आलं आहे. पोटात वेदना सुरू झाल्यानं त्यानं घाटी रुग्णालयात धाव घेतली. तपासणीत पोटात अख्खा टूथब्रश पाहून डॉक्टरही चकीत झाले. गुंतागुंतीचीशस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी टूथब्रश काढला आहे. हेही वाचा...राजकारणात नवा ट्विस्ट आदित्यनं आईविरोधात उभं केलं वडिलांचं पॅनल रविवार बाजार परिसरातील हा रुग्ण आहे. 26 डिसेंबर रोजी सकाळी दात घासताना त्यानं टूथब्रशच गिळला. पोट दुखू लागल्याने सदर रुग्ण सकाळी 11 वाजता घाटी रुग्णालयात दाखल झाला. रुग्णाची अवस्था पाहून तत्काळ उपचार सुरु झाले. उपचारासाठी रुग्णाचा सीटी स्कॅन करण्यात आला. तेव्हा रुग्णाच्या पोटात टूथब्रश दिसला. हा प्रकार पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला. हा ब्रश कसा गिळला असेल, असा प्रश्न डॉक्टरांनाही पडला. डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करून हा दूशब्रश पोटातून काढला. शस्त्रक्रियेनंतर तरुणाची प्रकृती स्थिर आहे. त्याला पुढील एक-दोन दिवसांत डिस्चार्ज मिळेल, असंही समजतं. दीड वर्षाच्या मुलानं गिळला मोत्यांचा हार गेल्या काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील अशीच एक घटना समोर आली होती. दीड वर्षाच्या एका मुलानं मोत्यांचा हार गिळला होता. त्यामुळे हा हार बाळाच्या पोटातून बाहेर कसा काढायचा आदित्यनं आईविरोधात उभं केलं वडिलांचं पॅनल रविवार बाजार परिसरातील हा रुग्ण आहे. 26 डिसेंबर रोजी सकाळी दात घासताना त्यानं टूथब्रशच गिळला. पोट दुखू लागल्याने सदर रुग्ण सकाळी 11 वाजता घाटी रुग्णालयात दाखल झाला. रुग्णाची अवस्था पाहून तत्काळ उपचार सुरु झाले. उपचारासाठी रुग्णाचा सीटी स्कॅन करण्यात आला. तेव्हा रुग्णाच्या पोटात टूथब्रश दिसला. हा प्रकार पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला. हा ब्रश कसा गिळला असेल, असा प्रश्न डॉक्टरांनाही पडला. डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करून हा दूशब्रश पोटातून काढला. शस्त्रक्रियेनंतर तरुणाची प्रकृती स्थिर आहे. त्याला पुढील एक-दोन दिवसांत डिस्चार्ज मिळेल, असंही समजतं. दीड वर्षाच्या मुलानं गिळला मोत्यांचा हार गेल्या काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील अशीच एक घटना समोर आली होती. दीड वर्षाच्या एका मुलानं मोत्यांचा हार गिळला होता. त्यामुळे हा हार बाळाच्या पोटातून बाहेर कसा काढायचा हा प्रमुख प्रश्न कुटुंबीयांसमोर होता. त्यानंतर त्यांनी लखनऊमधील गोमतीनगर येथील ACADIS रुग्णालयात धाव घेतली. येथील डॉक्टरांच्या पथकाने 5 तासांच्या प्रदीर्घ प्रयत्नातून हे ऑपरेशन केलं. लखनऊमधील दीड वर्षाच्या मुलानं 65 मणी असलेला मोत्याचा हार गिळंकृत केला होता. त्यामुळं कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली ते प्रचंड अस्वस्थ झाले. काय करावं काही सुचतं नव्हतं. त्यानंतर त्यांनी रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधला असता, डॉक्टरांनासुद्धा सुरूवातीला धक्का बसला. हेही वाचा...समझनेवाले को इशारा काफी है हा प्रमुख प्रश्न कुटुंबीयांसमोर होता. त्यानंतर त्यांनी लखनऊमधील गोमतीनगर येथील ACADIS रुग्णालयात धाव घेतली. येथील डॉक्टरांच्या पथकाने 5 तासांच्या प्रदीर्घ प्रयत्नातून हे ऑपरेशन केलं. लखनऊमधील दीड वर्षाच्या मुलानं 65 मणी असलेला मोत्याचा हार गिळंकृत केला होता. त्यामुळं कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली ते प्रचंड अस्वस्थ झाले. काय करावं काही सुचतं नव्हतं. त्यानंतर त्यांनी रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधला असता, डॉक्टरांनासुद्धा सुरूवातीला धक्का बसला. हेही व��चा...समझनेवाले को इशारा काफी है संजय राऊत यांचं भाजप नेत्यांना ओपन चॅलेंज या गुंतागुंतीचं ऑपरेशन करणाऱ्या बालरोग तज्ज्ञ डॉ. सायमा खान म्हणाल्या की हा मुलगा जेव्हा आमच्याकडे आला तेव्हा तो सतत रडत आणि उलट्या करीत होता. जेव्हा आम्ही त्याची तपासणी केली तेव्हा त्याच्या पोटात मोत्याचा हार असल्याचं लक्षात आलं. तसेच या मण्यांमध्ये चुंबकीय गुण होते. त्यामुळं हे ऑपरेशन खूपच गुंतागुंतीचं बनलं होत, पण शेवटी आम्ही आणि आमच्या टीमनं हे करून दाखवलं.\nकोणी पिना, नाणे गिळतं... तरुणानं गिळला अख्खा टूथब्रश, डॉक्टरही झाले चकीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.osmanabadtoday.com/2020/09/Osmanabad-News.html", "date_download": "2021-07-30T08:27:27Z", "digest": "sha1:FVSVDVURWJADOYKGZPCZ5QYB46MMVWL7", "length": 16965, "nlines": 90, "source_domain": "www.osmanabadtoday.com", "title": "--> महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत ऑनलाईन उखाणे स्पर्धाचे आयोजन | Osmanabad Today", "raw_content": "\nमहिला आर्थिक विकास महामंडळामार्फत ऑनलाईन उखाणे स्पर्धाचे आयोजन\nउस्मानाबाद :- उखा णा घेणे हा महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेच्या जीवनातील जिव्हाळ्याचा व आवडीचा विषय आहे . असं म्हटलं तर वावग ठरणार नाह...\nउस्मानाबाद :-उखाणा घेणे हा महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेच्या जीवनातील जिव्हाळ्याचा व आवडीचा विषय आहे. असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. याच गोष्टीला नजरेसमोर ठेऊन कोविडच्या सध्याच्या निराशामय काळात महिलांचा उत्साह वाढविण्यासाठी गौरी गणपती आणि येणारी नवरात्र या पार्श्वभूमीवर राज्यातील महिलांसाठी महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत ऑनलाईन उखाणे स्‍पर्धा आयोजित करण्यात आली आहे.\nसदर स्‍पर्धा सर्व महिलांसाठी खुली असून ती निशुल्क आहे. ज्या महिलांना या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे. त्यांनी नाविण्‍यपूर्ण, जनजागृती करणारे, सामाजिक आशय असणारे तसेच ऐतिहासिक मूल्य असणारे यापैकी एका उखाण्याचा कमीत कमी दीड ते जास्तीत जास्त तीन मिनिटांच्या कालावधीचा व्हिडीओ तयार करून माविमच्या जिल्हा कार्यालयाकडे दिनांक 10 सप्‍टेंबर, 2020 पर्यंत पाठवावा.\nउखाणे निवडीचे निकष पूढील प्रमाणे असतील: उखाणे नाविण्यपूर्ण असावेत. त्यांचा आशय सामाजिक, ऐतिहासिक व प्रबोधनात्मक असावा. उखाणे हा 'मौखिक साहित्यिक प्रकार आहे. तरी सदर स्पर्धेसाठी त्यातील आशय हा प्रागतिक विचारांना पुढे नेणारा असावा. आपण सर्वसाधाणपण��� आपल्या यजमानांच्या नावाभोवती उखाणे गुंफत असतो. पण या स्पर्धेत आपणाला उखाणे समाजसुधारक, ऐतिहासिक व्यक्तीरेखा ( विशेषत: स्त्री व्यक्तीरेखा), कोविड काळातील अत्यावश्यक सेवा यांच्या पैकी अथवा यासारखे तत्समयांच्या भोवती गुंफणे अपेक्षित आहे. उखाणा स्त्री पुरुष समानता या मुल्यांचा पुरस्कार करणारा असावा. उखाणा कमीत कमी दीड ते जास्तीत जास्त तीन मिनिटांचा लांब असावा. उखाणा मुखोदगत /पाठ असावा.\nजिल्ह्यात प्राप्त उखाण्याची जिल्हा स्तरावर परीक्षकाकडून छाननी करून त्यापैकी पात्र माविमच्‍या महिलांचे 03 क्रमांक व माविमेत्‍तर महिलांचे 03 क्रमांक काढून 06 व्हिडीओ विभागीय स्तरावर पाठविण्यात येतील. प्रति जिल्हा 06 याप्रमाणे साधारण एकूण 36 पात्र व्हिडीओ एका विभागीय स्तरावर प्राप्त होतील. ज्यामधून परीक्षकाकडून छाननी करून त्यापैकी पात्र माविमच्‍या महिलांचे 03 क्रमांक व माविमेत्‍तर महिलांचे 03 क्रमांक काढून 06 व्हिडीओ मुख्यालयाकडे पाठविले जातील.06 विभागाचे मिळून 36 पात्र व्हिडीओ या मधून राज्यस्तरावर केवळ माविमच्‍या महिलांचे 03 क्रमांक व माविमेत्‍तर महिलांचे 03 असे 06 क्रमांक काढले जातील, मात्र विभागीय स्तरावर 36 पात्र महिलांना स्‍पर्धेत सहभागाबाबत प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्‍यात येईल. राज्‍यस्‍तरीय विजेत्या 06 महिलांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनात उखाणा सादरीकरणासाठीची संधी देण्‍यात येर्इल. याशिवाय प्रत्येक सहभागी स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.\nसदरील स्पर्धेसाठी संपर्क क्रमांक पूढील प्रमाणे आहेत. जिल्हा समन्वय अधिकारी, उस्मानाबाद, मोबाईल क्रमांक -9822799680\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nकार चालकाला हृदयविकाराचा झटका आणि जिल्हाधिकाऱ्यांचे प्रसंगावधान\nउस्मानाबाद - उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांच्या कार चालकास धावत्या कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला. मात्र, प्रसंगाव...\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबादेतील इंग्लंड रिटर्न तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह\nउस्मानाबाद - इंग्लंडहून उस्मानाबादेत परतलेल्या एका ३५ तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तरुणावर उस्मानाबादच्य...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nसरकारी कामगार अधिकारी कार्यालय बनले दलालांचा अड्डा\nअभियंत्यांसह ठेकेदारांचे बनावट शिक्के वापरून कामगारांच्या नोंदी उस्मानाबाद - उस्मानाबादचे सरकारी कामगार अधिकारी कार्यालय म्हणजे दलालांचा अ...\nसुंदर माझे कार्यालय उपक्रमाचा उस्मानाबादच्या जिल्हा परिषदेत उत्साहात प्रारंभ\nउस्मानाबाद - विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या संकल्पनेतील जिल्हा परिषदातंर्गत ‘सुदंर माझे कार्यालय ’ हा उपक्रमात मराठवाडयातील आठही जिल...\nउस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने घेतले आणखी दोन बळी @ २०\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्याचे ठिकाण असलेले उस्मानाबाद शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे...\nउस्मानाबादेत दोन अपघातात एक ठार, दोन जखमी\nउस्मानाबाद - आनंदनगर पो.ठा. अकस्मात मृत्यु क्र. 37 / 2020 सीआरपीसी कलम 174 च्या चौकशीत स्वरुपा संजय पोतदार, रा. समता कॉलनी, उस्मानाबाद यांन...\nउस्मानाबाद : रुग्णाची लूट करणाऱ्या सह्याद्री हॉस्पीटलला १० हजार दंड\nरॅपिड अँटिजेन टेस्टसाठी जादा आकारण्यात आलेली रक्कम रुग्णाच्या बँक खात्यावर जमा करण्याचा आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचा दणका ...\nकसबे तडवळे शिवारात अज्ञात व्यक्तीचा खून\nदगड बांधून मृतदेह विहिरीत फेकला कसबे तडवळे - कसबे तडवळे शिवारात एका ४० वर्षीय अनोखळी व्यक्तीचा खून करून मृतदेह दगड बांधून विहिरीत फेकून दे...\nसीना कोळेगाव प्रकल्प ते पांढरेवाडी धरणापर्यंत कालवा बनवा.- खा. ओमराजे\nपरंडा (राहूल शिंदे) - सीना-कोळेगाव उपसा सिंचन योजनेतून पांढरेवाडी तलावात पाणी सोडण्याबाबत (कालवा) उपाययोजना करावी, अशी मागणी जिल्ह्...\nVIDEO,4,उस्मानाबाद जिल्हा,127,उस्मानाबाद शहर,30,एडिटर डेस्क,2,खुले व्यासपीठ,9,ताज्या बातम्या,53,देश - विदेश,3,महाराष्ट्र,20,मुख्य बातमी,91,स्पेशल न्यूज,15,\nOsmanabad Today : महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत ऑनलाईन उखाणे स्पर्धाचे आयोजन\nमहिला आर्थिक विकास महामंडळामार्फत ऑनलाईन उखाणे स्पर्धाचे आयोजन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://nashikcalling.com/", "date_download": "2021-07-30T06:51:22Z", "digest": "sha1:P5SWYIPKUAZKW67JC5WV7F2BA7WT4QNV", "length": 3699, "nlines": 42, "source_domain": "nashikcalling.com", "title": "Nashik News – Nashik Calling – Nashik News in Marathi In Just One Click", "raw_content": "\nनाशिक जिल्ह्यात गुरुवारी (दि. २९ जुलै २०२१) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू\nनाशिक: कोरोनामुळे पालक गमावलेल्या 24 बालकांना इतक्या लाखांची आर्थिक मदत मंजूर \nगंगापूर धरणातून गुरुवारी ३००० क्युसेक्सचा विसर्ग पाणी कपात रद्द होणार का \nसिडकोत टाेळक्याकडून युवकाचा दगडाने ठेचून खून\nजिल्ह्यात आजपर्यंत इतके लाख रुग्ण कोरोनामुक्त \nनाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. २८ जुलै) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू\nBREAKING: ब्रम्हगिरी परिसरातील इको सेन्सिटिव्ह झोनची सीमा निश्चित होणार\nनाशिकमध्ये भाईगिरी वाढली: जुन्या भांडणाची कुरापत; टोळक्याचा प्राणघातक हल्ला\nया कारणामुळे नाशिकमध्ये रिलायन्स, एमएनजीएलच्या रस्ते खोदकामास लागणार ब्रेक\nधक्कादायक खुलासा: नोट प्रेसमधील पाच लाख रुपयांची चोरी झालीच नाही.. तर…\nनाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. २8 जुलै) इतक्या हजार रुग्णांवर उपचार सुरु \nनाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि. २७ जुलै) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू\nनाशिक: चिकन विक्रीचा वाद,पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचा राग आणि मग झाले कोयत्याने वार\nधक्कादायक: मुलानेच केली जन्मदात्या पित्याची निर्घ्रूण हत्या\nनाशिक शहरात या तीन ठिकाणी महापालिका उभारणार अद्ययावत रुग्णालये \nमहापालिकेच्या बिटको रुग्णालयात १५ व्हेंटिलेटर धूळ खात….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/about-harry-styles-who-is-harry-styles.asp", "date_download": "2021-07-30T07:59:01Z", "digest": "sha1:QDSPL5NBI4K6HWFME4HOIUUAVWRNFFV5", "length": 16128, "nlines": 317, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "हैरी स्टाइल��स जन्मतारीख | हैरी स्टाइल्स कोण आहे हैरी स्टाइल्स जीवनचरित्र", "raw_content": "\nRashifal/ आज का राशिफल\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » Harry Styles बद्दल\nरेखांश: 1 W 50\nज्योतिष अक्षांश: 52 N 30\nमाहिती स्रोत: Dirty Data\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nहैरी स्टाइल्स प्रेम जन्मपत्रिका\nहैरी स्टाइल्स व्यवसाय जन्मपत्रिका\nहैरी स्टाइल्स जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nहैरी स्टाइल्स 2021 जन्मपत्रिका\nहैरी स्टाइल्स ज्योतिष अहवाल\nहैरी स्टाइल्स फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nकोणत्या वर्षी Harry Stylesचा जन्म झाला\nHarry Stylesची जन्म तारीख काय आहे\nHarry Stylesचा जन्म कुठे झाला\nHarry Stylesचे वय किती आहे\nHarry Styles चा जन्म कधी झाला\nHarry Styles चे राष्ट्रीयत्व काय आहे\nही माहिती उपलब्ध नाही.\nHarry Stylesच्या चारित्र्याची कुंडली\nतुमचा मूळ स्वभाव शांत राहण्याचा आहे आणि यामुळेच तुमच्या सहकाऱ्यांच्या नजरेत तुम्ही सक्षम आणि निश्चयी असता. त्यामुळे तुम्ही तुमच्या मार्गाने पुढे जाऊ शकता.तुम्ही संवेदनशील आणि भावनाप्रधान व्यक्ती आहाता. जगात होणाऱ्या काही अप्रिय घटनांचा इतरांच्या तुलनेत तुमच्यावर जास्त परिणाम होतोत आणि त्यामुळे तुम्ही आयुष्यातला काही आनंदाला मुकता. दुसऱ्या व्यक्ती तुमच्याबद्दल काय विचार करतात आणि बोलतात, याबाबत तुम्ही फार मनाला लावून घेता. त्यामुळे काही गोष्टींमुळे तुम्हाला दु:ख होते, पण त्याबाबत खरे तर एवढी काळजी करण्याची गरज नसते.तुम्ही जेवढा विचार करता तेवढे तुम्ही व्यक्त होत नाही आणि जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा तो योग्य प्रकारे असतो. एखाद्या बाबतीत तुमचे मत विचारात घेणे आवश्यक ठरते. त्यामुळे लोक तुमच्याकडून सल्ला घेण्यास उत्सुक असतात.तुमच्यात अनेक उत्तम गूण आहेत. तुमच्याकडे भरपूर सहानुभूती आहे, त्यामुळे तुम्ही चांगले मित्र असता. तुम्ही प्रामाणिक आणि देशभक्त आहात आणि एक उत्तम नागरीक आहात. तुम्ही अत्यंत मायाळू पालक असाल. तुमच्या जोडीदाराच्या अपेक्षेप्रमाणेच तुम्ही आता आहात किंवा भविष्यात असाल. त्यामुळे इतरांपेक्षा तुम्ही नेहमीच काकणभर अधिक सरस आहात.\nHarry Stylesची आनंदित आणि पूर्तता कुंडली\nतुमच्यामध्ये उत्तम स्फुर्ती आहे आणि तुम्ही आयुष्यात काहीतरी मिळवण्याची इच्छा बाळगतात, परंतु तुम्ही स्वतःला बनवा विरोधाभासात फसून तुम्ही Harry Styles ल्या शिक्षणापासून विमुख होऊ शकत���त अशामध्ये तुम्हाला या सर्व गोष्टींचा त्याग करून मोकळ्या मनाने विचार केला पाहिजे. तुम्हाला हे समजले पाहिजे जे तुम्ही आहात, त्या-पेक्षाही तुम्ही अधिक चांगले होऊ शकतात आणि त्यासाठी तुम्हाला तुमच्या शिक्षणाची व्याप्ती वाढवावी लागेल. जर तुम्ही एक योजना बनवून शिक्षण प्राप्त केले तर एक उत्तम यश प्राप्त कराल. तुम्हाला जी काही माहिती आहे त्याला अन्य लोकांच्या समोर प्रस्तुत करणे पसंत करतात असे केल्याने ते तुमच्या चित्राच्या रूपात स्मृतीमध्ये अंकित होते आणि हेच तुम्हाला तुमच्या शिक्षणात मदत करेल. तुम्ही वास्तवात असे शिक्षण प्राप्त कराल जे आयुष्यात तुम्हाला चांगले वळण देण्यात मदत करेल. आणि तुम्हाला मानसिक रूपात संतृष्टी मिळेल.तुमच्यात आत्मविश्वास आणि सकारात्मकता पुरेपुर भरलेली आहे. सर्व काही ठीक होईल, असाच विचार तुम्ही नेहमी करता आणि तसे घडविण्यासाठीची क्षमता तुमच्यात आहे. तुम्ही दयाळू आणि सहनशील आहात. तुम्ही अत्यंत व्यवहारी आहात आणि कोणतेही काम करताना त्यातील प्रत्येक बारकावे तुम्ही नीट तपासून पाहाता. तुम्ही श्रद्धाळू आणि आयुष्याकडे तुम्ही तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहता. याच दृष्टिकोनामुळे तुम्ही प्रत्येक कसोटी पार करता आणि आनंद मिळविण्यासाठीची क्षमता तुमच्यात निर्माण होते.\nHarry Stylesची जीवनशैलिक कुंडली\nतुम्ही बरेचदा दुःखी असता कारण तुम्हाला दुसऱ्याबद्दल काय वाटते हे तुम्ही त्यांना सांगत नाही. त्यामुळे तुमच्यातील वैर वाढत जाते. तुम्हाला दुसऱ्याबद्दल काय वाटते, ते लगेचच व्यक्त करा. असे केल्यास इतरांशी असलेले तुमचे नाते अधिक वृद्धिंगत होईल.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/boris-johnson-is-the-new-president-of-the-great-britain-1563885307.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-07-30T08:43:37Z", "digest": "sha1:TCXDUSCQMVQLDFBVXFQQ3EO3YX7WPDFR", "length": 5636, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Boris Johnson is the new president of the great britain | New UK PM / ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान होणार बोरिस जॉन्सन, निवडणुकीत जेरेमी हंट यांना केले पराभूत - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nNew UK PM / ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान होणा�� बोरिस जॉन्सन, निवडणुकीत जेरेमी हंट यांना केले पराभूत\nलंडन - बोरिस जॉन्सन यांची ब्रिटनच्या पंतप्रधान पदी निवड करण्यात आली आहे. युरोपियन युनियनपासून ब्रिटनच्या एक्झिटवरून सुरू असलेल्या पेचप्रसंगात 7 जून रोजी थेरेसा मे यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला होता. त्याच ठिकाणी कंझर्वेटिव्ह पक्षाने जेरेमी हंट किंवा बोरिस जॉन्सन यापैकी एकाला पंतप्रधान पद मिळवून देण्यासाठी नामनिर्देशित केले होते. यानंतर सत्ताधारी पक्षाने एकमताने बोरिस यांना आपला नेता निवडले आहे.\nब्रिटनच्या पंतप्रधान पदासाठी सत्ताधारी पक्ष कंझर्वेटिव्हने नेता निवडण्याची प्रक्रिया सोमवारीच पूर्ण केली. यामध्ये पार्टीचे 1.60 लाख कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यात आली. यापैकी 92,153 जणांनी बोरिस यांना आणि 46,656 जणांनी जेरेमी हंट यांना पसंती दिली होती. पक्षाच्या एकूण पदाधिकाऱ्यांपैकी 87.4% लोकांनी या मतदानात सक्रीय सहभाग नोंदवला. ब्रिटनचे पंतप्रधान होण्यापूर्वी बोरिस लंडनचे मेअर आणि ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री देखील होते. त्यांनी मंगळवारी निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वांचे आभार मानले. सोबतच आता काम करण्याची वेळ आहे असे ते म्हणाले.\nबोरिस जॉन्सन यांनी ब्रेक्झिट अर्थात ब्रिटनच्या युरोपियन युनियनमधून एक्झिटवर म्हटले, की एका दैनिकात वाचले की कुठल्याही नेत्याने एवढ्या भयंकर परिस्थितीचा सामना केलेला नाही. त्यांनी लोकांनाच विचारले, तुम्हाला भीती वाटते का मला तर तुम्ही मुळीच घाबरलेले वाटत नाहीत. थेरेसा मे यांच्या राजीनाम्यानंतर बोरिस जॉन्सन पंतप्रधान पदासाठी सर्वात पुढे होते. अनेक मुलाखतींमध्ये त्यांनी पंतप्रधान होण्याची आणि ब्रिटनला चांगला ब्रेक्झिट करार मिळवून देण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्यात आणि जेरेमी हंट यांच्यात एका महिन्यापासून पंतप्रधान पदावरून शर्यत सुरू होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lawandmore.org.in/glossary-divorce/child-custody-after-divorce/", "date_download": "2021-07-30T08:20:20Z", "digest": "sha1:D747XNJQSFSIKK6XG6LXZEUFJR5SKQ7I", "length": 6136, "nlines": 90, "source_domain": "lawandmore.org.in", "title": "घटस्फोटानंतर मुलाचा ताबा | Law & More B.V. | आयंडोवेन आणि ...", "raw_content": "शब्दकोष तलाक » घटस्फोटानंतर मुलाचा ताबा\nइमिग्रेशन- आणि माइग्रेशन लॉअर\nअंतर्देशीय मालमत्ता (आयपी) कायदेशीर\nसमाजोपयोगी संस्था आणि धर्मादाय सूत्रे\nयुरोपिया आणि सीआयएस डेस्क\nफार्म आणि लाइफ सायन्स\nनेदरलँड्स डच बार असोसिएशन\nनोकरी - व्यवसायाच्या संधी\nमुलाच्या ताब्यात पालकांनी त्याच्या किंवा तिच्या अल्पवयीन मुलाचे पालनपोषण आणि काळजी घेणे हे त्यांचे कर्तव्य आणि हक्क दोन्ही समाविष्ट करते. हे अल्पवयीन मुलाचे शारीरिक कल्याण, सुरक्षितता आणि विकास संबंधित आहे. संयुक्त पालक अधिकाराचा वापर करणारे पालक घटस्फोटासाठी अर्ज करण्याचा निर्णय घेतात, तेव्हा पालक, तत्वतः, पालकांचा संयुक्तपणे संयुक्तपणे वापर करत राहतील.\nअपवाद शक्य आहेतः कोर्टाने निर्णय घ्यावा की पालकांपैकी एखाद्यास पालकांचा पूर्ण अधिकार आहे. तथापि, हा निर्णय घेताना, मुलाचे सर्वोत्तम हित सर्वोपरि आहेत. ही परिस्थिती अशी आहे की जेव्हा एखादी अस्वीकार्य जोखीम असते की मूल आई-वडील यांच्यात अडकले किंवा हरवले जाईल (आणि त्या परिस्थितीत अल्पावधीत ते पुरेसे सुधारण्याची शक्यता नाही) किंवा जेथे कोठडी बदलल्यास सर्वोत्तम हितसंबंध साध्य करण्यासाठी आवश्यक असेल अशा ठिकाणी मुलाचे.\nटी. + एक्सएनयूएमएक्स एक्सएनएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स\nटी. + एक्सएनयूएमएक्स एक्सएनएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/videsh/pakistan-imran-khan-government-will-provide-assistance-to-26-11-mastermind-zakiur-rehman-lakhvi-up-od-504121.html", "date_download": "2021-07-30T08:13:01Z", "digest": "sha1:FN2R65XG3AZODLV3AQV75ERSMUUYFATD", "length": 9205, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "26/11 हल्ल्याच्या मास्टरमाईंडला इम्रान खान सरकार दरमहा देणार 'पॉकेटमनी'!– News18 Lokmat", "raw_content": "\n26/11 हल्ल्याच्या मास्टरमाईंडला इम्रान खान सरकार दरमहा देणार 'पॉकेटमनी'\nभारतावर दहशतवादी हल्ला (Terrorist attack) करणाऱ्या संघटनांना पाकिस्तानमधील इम्रान खान (Imran Khan) सरकार आता उघडपणे पाठिंबा देत आहे. मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड झकीउर रहमान लख्वीशी (Zakiur Rehman Lakhvi) संबंधित एक प्रकरण नुकतंच उघड झालं आहे.\nभारतावर दहशतवादी हल्ला (Terrorist attack) करणाऱ्या संघटनांना पाकिस्तानमधील इम्रान खान (Imran Khan) सरकार आता उघडपणे पाठिंबा देत आहे. मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड झकीउर रहमान लख्वीशी (Zakiur Rehman Lakhvi) संबंधित एक प्रकरण नुकतंच उघड झालं आहे.\nइस्लामाबाद, 11 डिसेंबर: भारतावर दहशतवादी हल्ला (Terrorist attack) करणाऱ्या संघटनांना पाकिस्तानमधील इम्रान खान (Imran Khan) सरकार आता उघडपणे पाठिंबा देत आहे. मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड झकीउर रहमान लख्वीशी (Zakiur Rehman Lakhvi) संबंधित एक प्रकरण नुकतंच उघड झालं आहे. पाकिस्तान सरकार भोजन, औषधं आणि वकिलाच्या खर्चासाठी लख्वीला दरमहा भक्कम रक्कम देणार आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानने यासाठी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या (UNSC) समितीची देखील परवानगी घेतली आहे. लख्वीला मिळणार भक्कम मदत पाकिस्तान सरकार लख्वीला दरमहा भोजन खर्चासाठी 50 हजार, औषधांसाठी 45 हजार, सार्वजनिक खर्चासाठी 20 हजार आणि प्रवासासाठी 15 हजार रुपये देणार आहे. लख्वीवर वेगवेगळे खटले सुरु आहेत. या खटल्यातील वकिलांचा खर्चही सरकारी तिजोरीतून होणार आहे. वकिलांची फिस देण्यासाठी लख्वीला दरमहा 20 हजार रुपये मिळतील. आर्थिक मदतीसाठी वेगवेगळ्या देशांच्या दारात याचिका करणारं इम्रान खान सरकार लख्वीला दर महिन्याला एकूण दीड लाख रुपये देणार आहे. संयुक्त राष्ट्राची मान्यता पाकिस्तान सरकारने लख्वीला अधिकृतपणे पैसे देता यावे यासाठी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेकडं विनंती केली होती. ही विनंती सुरक्षा परिषदेनं मान्य केलीय. विशेष म्हणजे मुंबईवर झालेल्या हल्ल्यानंतर लख्वीला संयुक्त राष्ट्रानं दहशतवादी म्हणून घोषित केलं आहे. (हे वाचा-शरद पवार यूपीएचे अध्यक्ष झाले तर..., संजय राऊतांनी दिला काँग्रेसला सल्ला) त्यानंतर तो काही काळ रावळपिंडीच्या जेलमध्ये होता. लख्वीची अटक म्हणजे निव्वळ धूळफेक असल्याचं तेंव्हा स्पष्ट झालं होतं. राळपिंडीच्या जेलमध्ये असतानाच त्याला एक मुलगा देखील झाला. लख्वीला 2015 साली जामीन मिळाला असून तेंव्हापासून तो बाहेर आहे. लादेनच्या मित्राला मिळणार मदत पाकिस्तान सरकारनं लख्वीप्रमाणेच आणखी एक खतरनाक अतिरेकी महमूद सुलतान बशीरुद्दीनला मासिक खर्च देण्यासाठी संयुक्त राष्ट्राची परवानगी मिळवली आहे. महमूद हा पाकिस्तानचा अणू शास्त्रज्ञ होता. त्यानंतर त्याने अफगाणिस्तानात जाऊन ओसामा बिन लादेनची भेट घेतली. महमूदनं तामीर-ए-नाऊ ही दहशतवादी संघटना स्थापन केली असून त्या संघटनेवर संयुक्त राष्ट्रानं बंदी घातली आहे. पाकिस्तान सरकार त्यालाही लख्वीप्रमाणे दरमहा दीड लाख रुपयांची मदत करणार आहे. (हे वाचा-माझ्या सगळ्या माणसांना फोडू नका...' पंकजा मुंडेंचा रोहित पवारांना टोला) पाकिस्तान सरकारच्या आश्रयात राहत असलेला आणखी एक मुंबई हल्ल्याचा मास्टर माईंड हाफिज सईदला बँक खात्यामधील पैसा वापरण्यास संयुक्त राष्ट्राने 2019 साली परवानगी दिली आहे.\n26/11 हल्ल्याच्या मास्टरमाईंडला इम्रान खान सरकार दरमहा देणार 'पॉकेटमनी'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AE_%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE,_%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A8_%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9F", "date_download": "2021-07-30T08:35:28Z", "digest": "sha1:LEPIB5XWZ5RK2V5PVK5JYDTVGCR4JTBV", "length": 6907, "nlines": 168, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विल्हेल्म पहिला, जर्मन सम्राट - विकिपीडिया", "raw_content": "विल्हेल्म पहिला, जर्मन सम्राट\n१८ जानेवारी १८७१ – ९ मार्च १८८८\n२ जानेवारी १८६१ – ९ मार्च १८८८\n२२ मार्च १७९७ (1797-03-22)\n९ मार्च, १८८८ (वय ९०)\nविल्हेल्म पहिला (जर्मन: Wilhelm Friedrich Ludwig; २२ मार्च १७९७ - ९ मार्च १८८८) हा प्रशियाचा राजा व जर्मनीच्या एकत्रीकरणनंतर स्थापन झालेल्या जर्मन साम्राज्याचा पहिला सम्राट (Deutscher Kaiser) होता. १८७१ सालच्या फ्रान्स-प्रशिया युद्धामध्ये प्रशियाचा सपशेल विजय झाल्यानंतर १८ जानेवारी १८७१ रोजी फ्रान्समधील व्हर्सायच्या राजवाड्यात जर्मन साम्राज्याची निर्मिती झाली व विल्हेल्मला सम्राटाच्या गादीवर बसवण्यात आले.\nपहिल्या विल्हेल्मने नियुक्त केलेला ओटो फॉन बिस्मार्क हा जर्मनीचा पहिला चान्सेलर जर्मन साम्राज्याला एक महासत्ता बनवण्यात कारणीभूत होता.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nइ.स. १७९७ मधील जन्म\nइ.स. १८८८ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ मार्च २०१५ रोजी १७:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/606163", "date_download": "2021-07-30T09:02:54Z", "digest": "sha1:M5I3N2HV4DAHGJ6ZT2R7SLTRBWOYUAS2", "length": 2696, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"इ.स. १५८\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"इ.स. १५८\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१७:१७, २३ सप्टेंबर २०१० ची आवृत्ती\n११ बाइट्सची भर घातली , १० वर्षांपूर्वी\n२३:४५, ११ सप्टेंबर २०१० ची आवृत्ती (संपादन)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: pnb:158)\n१७:१७, २३ सप्टेंबर २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: vi:158)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.vishvasnews.com/marathi/politics/fact-check-khalistan-flag-was-not-hoisted-at-red-fort-viral-claim-fake/", "date_download": "2021-07-30T07:29:43Z", "digest": "sha1:QH7ZOYV73KTAYKKMSJFBHAHIT75J4FVM", "length": 17260, "nlines": 114, "source_domain": "www.vishvasnews.com", "title": "Fact Check: Claims of Khalistani flag being hoisted at Red Fort false. - Fact Check: लाल किल्ल्यावर खलिस्तान चा झेंडा फडकावल्याचा दावा खोटा", "raw_content": "\nFact Check: लाल किल्ल्यावर खलिस्तान चा झेंडा फडकावल्याचा दावा खोटा\nलाल किल्ल्याच्या प्राचीर वर लाहारावणारा तिरंगा काढून त्याच्या जागी खलिस्तान चा झेंडा लावल्याचा दावा खोटा आहे. लाल किल्ल्यावर प्रदर्शन करणाऱ्यांनी जो झेंडा लावला तो निशान साहिब आहे, जो शिखांचा धार्मिक प्रतीक आहे. सगळ्या गुरुद्वारांमध्ये हा झेंडा प्रतीक चिन्ह स्वरूपात लावण्यात येतो.\nविश्वास न्यूज (नवी दिल्ली): २६ जानेवारी रोजी गणतंत्र दिवस समारोहानंतर ट्रैक्टर परेड च्या वेळी झालेल्या उपद्रव ला घेऊन सोशल मीडिया वर बरेच व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहेत, ज्यात दावा केला जात आहे कि ऐतिहासिक लाल किल्ल्यावर खलिस्तान चा झेंडा फडकावला गेला.\nविश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा असल्याचे समजले. लाल किल्ल्यावर फडकत असलेला तिरंगा काढून त्या जागी खलिस्तान चा झेंडा फडकावला गेला हा दावा करण्यात येत आहे. लाल किल्ल्यावर लोकांनी जो झेंडा लावला तो निशान साहिब आहे, जे शिखांचे धार्मिक प्रतीक आहे. सगळ्या गुरुदवारांमध्ये हा झेंडा प्रतीक चिन्ह स्वरूपात लावला जातो.\nकाय होत आहे व्हायरल\nट्विटर यूजर ‘Sumit Kadel’ यांनी न्यूज एजेन्सी ANI च्या ट्विट ला (आर्काइव्ह लिंक) शेअर करून लिहले, “Khalistani Flag hoisted on Red Fort.. BlACK DAY FOR INDIA ..”\nसोशल मीडिया वर बऱ्याच यूजर्स ने हा व्हिडिओ आणि मिळते जुळते फुटेज याच दाव्यासह शेअर केले आहे.\nव्हायरल पोस्ट मध्ये न्यूज एजेंसी ANI चे २६ जानेवारी चे ट्��िट रिट्विट करून लिहले गेले कि लाल किल्ल्यावर खलिस्तान चा झेंडा लहरवला गेला. सर्च मध्ये आम्हाला एएनआई च्या वेरिफाइड ट्विटर हॅन्डल वर २६ जानेवारी रोजी पोस्ट केलेला मूळ व्हिडिओ सापडला, ज्याचा वापर बऱ्याच व्हायरल पोस्ट मध्ये करण्यात आला आहे.\nआम्ही या व्हिडिओ ला बारकाई ने बघितले. एक मिनिट, ३ सेकंड च्या या व्हिडिओ मध्ये एक व्यक्ती हातात झेंडा घेऊन लाल किल्ल्याच्या प्राचिर समोर असलेल्या खांबावर लावताना दिसतो. व्हिडिओ मध्ये एक मिनिट १ सेकंड ते एक मिनिट ३ सेकंड पर्यंत प्राचिर वर तिरंगा फडकताना दिसतो. याचाच अर्थ, तिरंगा काढून तिथे कोणताच झेंडा लावण्यात आला नाही.\nलाल घेऱ्यात लाल किल्ल्याच्या प्राचिर वर तिरंगा लेहरवताना दिसतो. जेव्हा उपद्रवी झेंडा लावत होते, ज्या पोल वर निशान साहिब लावण्याचा दावा करण्यात येत आहे, त्याचा तपास आम्ही परत बारकी ने केला. पिवळ्या रंगाच्या झेंड्या वर असलेल्या चिन्हा ला बघितल्यावर असे समजले कि तो खलिस्तान चा झेंडा नाही, निशान साहिब म्हणजे शिखांचे धार्मिक प्रतीक आहे. हे चिन्ह सगळ्या गुरुदवारांमध्ये धार्मिक प्रतीक चिन्ह च्या स्वरूपात लावले जाते.\nइमेज सर्च मध्ये आम्हाला अमृतसर च्या स्वर्ण मंदिर च्या परिसरातले बरेच छायाचित्र मिळाले, ज्यात या झेंड्याचा प्रयोग केला गेला आहे. स्वर्ण मंदिरावर लागलेल्या निशान साहिब चा रंग केसरी आहे आणि लाल किल्ल्याच्या प्राचिर वर लागलेल्या झेंड्याचा रंग पिवळा आहे.\nया दाव्यावरून आम्ही दैनिक जागरण चे सहयोगी अमृतसर चे प्रभारी आणि वरिष्ठ संवाददाता अमृतपाल सिंह यांना संपर्क केला. त्यांनी सांगितले, “लाल किल्ल्यावर जो झेंडा दिसत आहे तो निशान साहिब आहे, खलिस्तान चा झेंडा नाही. हे चिन्ह तसे केसरी रंगात बनवले जाते पण लोकं या चिन्हाला विविध रंगात बनवतात. निहंग शीख निशान साहिब निळ्या रंगात बनवतात, पण बऱ्याच ठिकाणी हे चिन्ह पिवळ्या आणि काळ्या रंगाच्या देखील कापडावर बनवण्यात येते.”\n२७ जानेवारी रोजी प्रकाशित झालेल्या बऱ्याच बातम्या आम्हाला मिळाल्या ज्यात या घटनेबद्दल सविस्तर सांगण्यात आले होते. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ च्या वेबसाईट वर २७ जानेवारी रोजी प्रकाशित रिपोर्ट मध्ये सांगितले गेले कि, “What is Nishan Sahib It’s found flying atop every gurdwara”. म्हणजे हे धार्मिक चिन्ह आहे जे सगळ्याच गुरुद्वाऱ्यांवर\nन्यूज सर���च मध्ये आम्हाला एएनआई तर्फे २७ जानेवारी रोजी पोस्ट केलेला एक ट्विट देखील मिळाला, ज्यात वाशिंगटन डीसी मध्ये असलेल्या भारतीय दूतावास समोर खलिस्तान्यांनी प्रदर्शन केल्याचे छायाचित्र आहेत. या छायाचित्रांमध्ये खलिस्तान चा झेंडा दिसतो, ज्यात प्रतीक चिन्हाच्या खाली स्पष्ट काळ्या अक्षरात ‘KHALISTAN’ (खलिस्तान) लिहल्याचे दिसते.\nव्हायरल पोस्ट खोट्या दाव्यासह ज्या यूजर ने शेअर केले त्याने आपल्या प्रोफाइल वर स्वतःला फिल्म ट्रेड अनॅलिस्ट सांगितले आहे. त्यांच्या प्रोफाइल ला एक लाख लोकं फोल्लो करतात.\nनिष्कर्ष: लाल किल्ल्याच्या प्राचीर वर लाहारावणारा तिरंगा काढून त्याच्या जागी खलिस्तान चा झेंडा लावल्याचा दावा खोटा आहे. लाल किल्ल्यावर प्रदर्शन करणाऱ्यांनी जो झेंडा लावला तो निशान साहिब आहे, जो शिखांचा धार्मिक प्रतीक आहे. सगळ्या गुरुद्वारांमध्ये हा झेंडा प्रतीक चिन्ह स्वरूपात लावण्यात येतो.\nClaim Review : लाल किल्ल्यावर खलिस्तान चा झेंडा फडकावला\nFact Check: मुंबई दवाखान्याच्या डीन च्या नावाने व्हायरल होत असलेला दावा खोटा\nFact Check : उर्मिला मातोंडकर नाही आहे मोहन भागवत ची भाच्ची, व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे\nFact Check: भारतात विकल्या जाणाऱ्या कॅडबरी प्रॉडक्ट्स मध्ये बीफ असल्याचा व्हायरल दावा खोटा\nFact Check : दवाखान्याच्या उदघाटनाचे ६ वर्ष जुने छायाचित्र आता खोट्यादाव्यांसह होत आहे व्हायरल\nFact-Check: जेवणात काळ्या मिरची चा उपयोग केल्यानी कोरोनाव्हायरस चा उपचार किंवा बचाव शक्य नाही, व्हायरल पोस्ट खोटी आहे\nFact Check: मुंबई दवाखान्याच्या डीन च्या नावाने व्हायरल होत असलेला दावा खोटा\nFact Check : उर्मिला मातोंडकर नाही आहे मोहन भागवत ची भाच्ची, व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे\nFact Check: भारतात विकल्या जाणाऱ्या कॅडबरी प्रॉडक्ट्स मध्ये बीफ असल्याचा व्हायरल दावा खोटा\nFact Check: प्रियंका चतुर्वेदी यांचा ‘नमो अगेन’ स्लोगन चा कुर्ता घातलेले छायाचित्र खोटे\nFact-check: चीन च्या पुराचे जुने छायाचित्र आत्ताचे सांगून व्हायरल\nFact Check: मुंबई च्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या मृत्यू ची व्हायरल पोस्ट खोटी आहे\nFact Check: बाबरी मस्जिद निर्माण वर अखिलेश यादव ने ट्विट केले नाही, व्हायरल पोस्ट खोटी आहे\nFact Check: सिलेंडर वर केंद्र सरकार पेक्षा जास्ती टॅक्स वसूल करायचा दावा खोटा\nFact Check: अमित शाह आणि ओवैसी चे हे छायाचि���्र खोटे, आधी देखील व्हायरल झाले होते एडिटेड छायाचित्र\nFact Check: कृषी मंत्र्यांना पदावरून काढल्याचे आणि कृषी कायदा बदलल्याचे खारीज करणारी पोस्ट खोटी आहे\nआरोग्य 12 राजकारण 254 विश्व 2 व्हायरल 257 समाज 56 स्वास्थ्य 8\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/507560", "date_download": "2021-07-30T08:08:21Z", "digest": "sha1:224D5O26WS5U2HFRJWTP2YSC2VNRQCGF", "length": 2953, "nlines": 66, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"वर्ग:इ.स.चे ३०० चे दशक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"वर्ग:इ.स.चे ३०० चे दशक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nवर्ग:इ.स.चे ३०० चे दशक (संपादन)\n०६:५५, १९ मार्च २०१० ची आवृत्ती\nआकारात कोणताही बदल नाही , ११ वर्षांपूर्वी\n०१:४४, ८ फेब्रुवारी २०१० ची आवृत्ती (संपादन)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: lv:Kategorija:300. gadi)\n०६:५५, १९ मार्च २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\n[[वर्ग:इ.स.चे ४ थे शतक]]\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur/sharad-pawa-said-about-book-of-shankarrao-pujari-in-mumbai", "date_download": "2021-07-30T07:23:54Z", "digest": "sha1:ILHO6K45BWK5CHPGZUIBEPMWLOZ5JEWT", "length": 5757, "nlines": 120, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | भारतीय कुस्तीच्या इतिहासाच्या महत्त्वपूर्ण दस्तावेजाची निर्मिती", "raw_content": "\nभारतीय कुस्तीच्या इतिहासाच्या महत्त्वपूर्ण दस्तावेजाची निर्मिती\nमुंबई : भारतीय कुस्तीला मोठा इतिहास आणि परंपरा आहे. कुस्तीतील बारकावे पैलवान शंकरराव पुजारी यांनी आयुष्यभर जपले. कुस्ती समलोचनाच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहचवले. आज पुस्तकाच्या स्वरूपात कुस्तीचा तोच इतिहास संकलन करून एक ऐतिहासिक दस्तावेजाची निर्मिती झाली आहे. हे फार मोठे काम आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. ज्येष्ठ कुस्ती समलोचक पै. शंकरराव पुजारी यांच्या 'भारतीय कुस्ती - इतिहास आणि परंपरा' या पुस्तकाच्या प्रकाशन वेळी ते बोलत होते.\nहेही वाचा: मराठा समाजाच्या मागण्या मान्य न झाल्यास आमचं ठरलयं \nशरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी हा कार्यक्रम झाला. गेल्या 60 वर्षांतील समकालीन कुस्ती विश्वाचे समग्र चित्रण या पुस्तकात सचित्र मांडलेले आहे. भारतीय कुस्तीची प��ंपरा, कुस्ती विश्वाचे बदलते स्वरूप यांचा संपुर्ण थांडोळा सचित्र, रंगीत पारदर्शिकतून या पुस्तकातून मांडलेला आहे. यावेळी लेखक पै. शंकरराव पुजारी, कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष व्ही.बी.पाटील, तेजस प्रकाशन चे प्रमुख रावसाहेब पुजारी, शिरोळच्या पसायदानचे संचालक संजीव पुजारी, रविकिरण ढवळे आदी उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/tag/micky-pacheko/", "date_download": "2021-07-30T06:18:38Z", "digest": "sha1:S4STJDVADVLYMIEZWS3HS4EX3BJLE72Z", "length": 4359, "nlines": 93, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "micky pacheko | गोवा खबर", "raw_content": "\nमिकींचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज\nगोवाखबर:माजी पर्यटनमंत्री मिकी पाशेको हे निर्बधित असलेल्या किनारपट्टीवर बेदरकारपणे गाडी चालविल्यामुळे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. या प्रकरणात अटक होईल या भीतीने त्यांनी दक्षिण...\nकटलास एक्स्प्रेस – 21 नौदल सरावात भारतीय नौसेनेच्या वतीने आयएनएस तलवार...\nजागतिक व्याघ्र दिनानिमित्त पंतप्रधानांनी सर्व वन्यजीव प्रेमींना दिल्या शुभेच्छा\nराज्य/केंद्रशासित प्रदेश आणि खासगी रुग्णालयांकडे अद्याप 2.88 कोटींपेक्षा अधिक मात्रा उपलब्ध\nभारतात कोविड – 19 प्रतिबंधक लसीकरणाने 45 कोटींचा टप्पा ओलांडला\nकोविडवर उपचार करणारी खाजगी हॉस्पिटल ताब्यात घ्या:काँग्रेस\nकेंद्र सरकारने एलटीटीईवरील बंदी पाच वर्षांनी वाढवली\nभारत-बांग्लादेशदरम्यान विविध सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathiebatmya.com/after-one-year-mumbais-haffkine-institute-gets-nod-to-produce-corona-vaccine/", "date_download": "2021-07-30T08:27:06Z", "digest": "sha1:UUD3BSDLKLTFOXJKDNMIYNLJJDVERGAY", "length": 28356, "nlines": 189, "source_domain": "www.marathiebatmya.com", "title": "एक वर्षानंतर मोदी सरकारने दिली राज्याच्या कोरोना लस निर्मितीला परवानगी", "raw_content": "\nशालेय फी मध्ये १५ टक्के सवलतीची शिक्षणमंत्र्यांची घोषणा म्हणजे निव्वळ धूळफेक\nपूरग्रस्तांना विम्याची किमान ५० टक्के रक्कम तातडीने द्या: मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी\nपर्यटकांसाठी एमटीडीसीच्या जमिनीवरही आता पीपीपी खाली पंचतारांकित सुविधा\nअजित पवारांचा टोला, जिल्हाधिकारी ��ामलेदारांना बघायला आलात की नुकसान झालेल\nमराठा, कुणबी विद्यार्थ्यांसाठी खुषखबर विद्यावेतनासह मोफत ऑनलाईन प्रशिक्षण\nअत्याचार पिडित आणि वाट चुकलेल्या बालगृहातील मुलांनी मिळविले लक्षणीय यश\nकोरोना काळातही वाढतेय गर्भपातांचे प्रमाण : गुन्हे दाखल\nराज्यातील अनाथांना मिळणार बीपीएल रेशनकार्ड\nआता राज्यातील सेंद्रीय शेती करणाऱ्यांसाठी सेंद्रीय प्रमाणीकरण यंत्रणेची स्थापना\nशरद पवारांच्या सूचनांवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली ही ग्वाही\nकृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना दिलासाः शैक्षणिक शुल्कात सवलत\nतुम्हाला माहिती आहे का राज्यात किती हेक्टर जमिनीवर पेरण्या झाल्या\nठेवीदारांनो आता घाबरू नका बँक बुडाली तर पाच लाख मिळणार\nCorona 3rd Wave: मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांशी केली याप्रश्नांवर चर्चा\n२ लाख कोटीच्या तूटीसह अर्थमंत्र्यांनी जाहीर केले आर्थिक पॅकेज, कोणाला काय दिले\nनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची मालकीही आता अदानीकडे\nहोमिओपॅथी डॉक्टरांना दिलासाः राज्यात होमिओपॅथीचे दवाखाने सुरु होणार\nकोरोना : ४ आठवड्यानंतर राज्याची रूग्णसंख्या ६ हजारावर तर मुंबईची ३७३\n५० खाटांवरील रुग्णालयांना स्वत:ची ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा बंधनकारक\nअंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांचेही होणार लसीकरण फक्त नाव मेल करा\nआशाताईंना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’\nअभिनयाचे विद्यापीठ असलेल्या दिलीप कुमारांची जगाच्या पडद्यावरून एक्झिट\nविजय पाटील यांच्या निधनाने संगीतातील राम-लक्ष्मण युगाचा अस्त\nख्यातनाम संगीतकार वनराज भाटीया यांचे निधन\nशेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले \nआमदार निवासाच्या इमारतीवर चढून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nमाजी मंत्र्यांचा आरोप, सामाजिक न्यायाची भूमिका घेताना सरकारचा अन्याय.. व्हिडिओ पाहा\nसुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणी सलमान, करण, एकतावर आरोप, पहा कोणी केला आरोप\nशालेय फी मध्ये १५ टक्के सवलतीची शिक्षणमंत्र्यांची घोषणा म्हणजे निव्वळ धूळफेक\nपूरग्रस्तांना विम्याची किमान ५० टक्के रक्कम तातडीने द्या: मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी\nपर्यटकांसाठी एमटीडीसीच्या जमिनीवरही आता पीपीपी खाली पंचतारांकित सुविधा\nअजित पवारांचा टोला, जिल्हाधिकारी मामलेदारांना बघाय��ा आलात की नुकसान झालेल\nआशाताईंना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’\nआता राज्यातील सेंद्रीय शेती करणाऱ्यांसाठी सेंद्रीय प्रमाणीकरण यंत्रणेची स्थापना\nमहानगरपालिका, नगरपालिकांच्या कर्मचाऱ्यांनाही आता ५० लाखाचे विमा कवच\nसर्वोच्च न्यायालयाच्या दट्यानंतर अखेर शाळा फि कमी करण्याचा सरकारचा निर्णय\nराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ब्रीच कॅण्डीत\nठेवीदारांनो आता घाबरू नका बँक बुडाली तर पाच लाख मिळणार\nएक वर्षानंतर मोदी सरकारने दिली राज्याच्या कोरोना लस निर्मितीला परवानगी हाफकिन बंद करण्याच्या हालचाली झाल्या थंड\nसंपूर्ण देशभरात कोरोनाची पहिली लाट आल्यानंतर गतवर्षी मार्च-एप्रिल महिन्यात कोरोना संसर्ग आजाराला पायबंद करण्यासाठी लस निर्मिती आणि संशोधन करण्यासाठी राज्याला परवानगी द्यावी अशी मागणी महाविकास आघाडी सरकारकडे केली. परंतु त्यावेळी केंद्रांतील मोदी सरकारने राज्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर तब्बल एक वर्षानंतर सबंध देशभरात कोरोनाची पुन्हा दुसरी लाट आल्यानंतर आणि लसींचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर राज्याने पुन्हा मागणी केल्यानंतर आता राज्य सरकारला कोविड लस निर्मितीस मोदी सरकारने परवानगी दिली. तसेच आता हाफकिन इन्स्टीट्युट बंद करण्याच्या हालचालींनाही आता पूर्णविराम मिळाला.\nकोरोनाच्या पहिल्या लाटेत राज्यातील बाधित रूग्णांच्या संख्येत २ ते ३ आणि नंतर ४ ते ५ हजाराच्या पटीत वाढ होत होती. तसेच राज्याच्या मालकीची औषध क्षेत्रातील हाफकिन संस्थेच्या संशोधनाच्या बळावर देशात महाराष्ट्राने पुढाकार घेत पहिल्यांदा लस निर्मितीच्या अनुषंगाने संशोधन करण्याची तयारी दाखविली. त्यासाठी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली काही निवडक आयएएस अधिकाऱ्यांची आणि हाफकिन संशोधन संस्थेच्या काही वरिष्ठ संशोधकांच्या उपस्थितीत एक बैठकही पार पडली. त्यानंतर वैद्यकिय आणि आरोग्य विभागाच्यावतीने केंद्राच्या आरोग्य विभागाला कोरोनावरील लस निर्मितीसाठी संशोधन करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी करणारे पत्र पाठविण्यात आले. यासंबधीचे वृत्त सर्वप्रथन मराठी e-बातम्या.कॉम www.marathiebatmya.com प्रकाशित केले होते.\nपरंतु र���ज्य सरकारने केलेल्या या मागणीकडे केंद्र सरकारने साफ दुर्लक्ष केले. तसेच लस निर्मिती करण्याबाबत आयसीएमआय आणि भारत बायोटेक्स या कंपनीला परवानगी दिली. त्याशिवाय सीरम इन्स्टीट्युटकडून तयार करण्यात येत असलेल्या कोविशिल्ड या लस निर्मितीस परवानगी दिली. आता केंद्र सरकारने लस निर्मितीला परवानगी दिल्याने हाफकिन आणि भारत बायोटेक्स कंपनीच्या संयुक्त विद्यमाने कोरोनावरील कोव्हॅक्सीन लसीची निर्मिती करणार आहे.\nवास्तविक पाहता राज्याच्या मालकीच्या हाफकिन संशोधन संस्थेकडे पोलिओ लस, एड्स आजारावरील लस, श्वासदंशावरील रेबीज लस, इबोला या विषाणूवरील लस निर्मिती आणि संशोधनात वर्ल़्ड हेल्थ ऑर्गनायझेशबरोबर लस संशोधनाचा चांगला अनुभव गाठीशी आहे. त्याचबरोबर स्वातंत्र्यपूर्व काळात पुणे आणि मुंबईत आलेल्या प्लेग या साथीच्या रोगावरील औषधाची निर्मितीही याच ठिकाणी करण्यात आली होती. त्यामुळे हाफकिन संस्थेला यापूर्वीच लस संशोधन आणि निर्मितीस परवानगी दिली असती तर हाफकिनकडून अधिक चांगल्या दर्जाच्या लसीची निर्मिती झाली असती असा दावा हाफकिन संसोधन संस्थेतील एका वरिष्ठ संशोधकाने नाव न छापण्याच्या अटीवर माहिती दिली.\nतसेच सर्पदंश, विंचूदंश, श्वानदंश यांचे प्रतिविष (अँटीव्हेनम), धनुर्वात प्रतिबंधक लस, अँटी गॅस गँगरीनसारखी जीवरक्षक औषधे यासह अनेक लहान-मोठय़ा आजारांवरील गोळ्या, टॅब्लेट्स, कॅप्सूल्स इ.चे उत्पादन करून महामंडळ त्यांचा वाजवी दरात शासनाला पुरवठा करते. त्यामुळे गरीब लोकांना ही औषधे शासकीय रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अतिशय स्वस्त दरात उपलब्ध होतात. स्नेक अँटी व्हेनम आणि अँटी रेबीज यांना देशभरातून भरपूर मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.\nदरम्यान कोरोना संसर्गजन्य रोगाची सुरुवात होण्याआधी राज्यातील काही अल्पदृष्टीच्या राज्यकर्त्यांनी हाफकिन संस्थेचा आता उपयोग नसल्याचे दाखवित हि संस्थाच बंद करण्याचा हालचाली युध्द पातळीवर सुरु केल्या होत्या. इतकेच नव्हे तर तत्कालीन भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारने तर परळ येथील हाफकिनच्या आवारात असलेली मोकळी जमिन एका खाजगी कंपनीला विकण्याचा घाट घातला. मात्र हाफकिनच्या कर्मचाऱ्यांनी आणि प्रसारमाध्यमातून होत असलेल्या टीकेच्या भीतीमुळे सदरची जागा विकण्याऐवजी टा��ा हॉस्पीटलला भाड्याने दिली.\nहाफकिन संशोधन संस्थेचा पुरेपुर उपयोग करून घेण्याच्यादृष्टीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोरोना लस निर्मितीसाठी राज्याला परवानगी मिळावी यासाठी सातत्याने केंद्राकडे विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठपुरावा केल्याने अखेर मोदी सरकारनेही लस निर्मितीसाठी हाफकिन संस्थेला परवानगी देण्याचा निर्णय घेतला. केंद्राने आता लसीनिर्मितीला मान्यता दिल्याने वेगाने लस निर्मिती होऊन हाफकीन खऱ्या अर्थाने आता कात टाकणार आहे.\nPrevious खाजगी दवाखान्यांनी सरकारी दरानेच उपचार करावेत\nNext पंढरपूर- मंगळवेढ्याला जायचाय मग यापैकी एक गोष्ट सोबत ठेवा\nहोमिओपॅथी डॉक्टरांना दिलासाः राज्यात होमिओपॅथीचे दवाखाने सुरु होणार होमिओपॅथी वैद्यकीय व्यावसायिकांच्या मागण्यांबाबत राज्यशासन सकारात्मक - आरोग्यमंत्री राजेश टोपे\nकोरोना : ४ आठवड्यानंतर राज्याची रूग्णसंख्या ६ हजारावर तर मुंबईची ३७३ नवे बाधित ६ हजार ७५३, ५ हजार ९७९ बरे झाले तर १६७ मृत्यूची नोंद\n५० खाटांवरील रुग्णालयांना स्वत:ची ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा बंधनकारक वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती\nअंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांचेही होणार लसीकरण फक्त नाव मेल करा आरोग्य विभागामार्फत लसीकरणाची सुविधा\nन्युमोनियापासून बचावासाठी दरवर्षी १९ लाख बालकांना देणार पीव्हीसी लस राज्याच्या नियमित लसीकरण कार्यक्रमात पीसीव्ही लसीचा समावेश\nलसीकरणात महाराष्ट्राची पुन्हा विक्रमी कामगिरी दिवसभरात सुमारे आठ लाख नागरिकांचे लसीकरण\nअजित पवारांनी दिला इशारा… कोरोनाची ३ री लाट ३० वर्षाच्या आतील तरूणांसाठी धोकादायक\nकोरोना: बाधित रूग्णांच्या संख्येत विक्रमी घट अवघे ६ हजार ७०० ६ हजार ७२७ नवे बाधित, १० हजार ८१२ बरे तर १०१ मृतकांची नोंद\nराज्य सरकारचा इशारा, ४ ते ६ आठवड्यात कोरोनाची संभाव्य तिसरी लाट तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जारी केल्या प्रतिबंधात्मक सूचना\nतिसऱ्या लाटेची शक्यता पाहता घाईघाईने निर्बंध शिथिल करू नका, धोका पत्करू नका ऑक्सिजन,आयसीयू बेड्स ,फिल्ड रुग्णालयांच्या सुविधांचे नियोजन करून देण्याचे आरोग्य विभागाला निर्देश\nआशा वर्करना १ जुलैपासून १५०० रुपयांची वाढ आणि स्मार्टफोन मिळणार : संप मागे कृती समिती आणि आरोग्यमंत्���ी राजेश टोपे यांच्या चर्चेनंतर माहिती\nग्रामीण भागात नव्या आरोग्य केंद्रांबरोबर पद भरतीसही मान्यता द्या ग्रामीण आरोग्य केंद्रांच्या पायाभूत सुविधांची कामे करताना प्राधान्यक्रम ठरवा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nपॉझिटीव्हीटी दरात घट झाल्याने ऑक्सिजन यंत्रणा आठवडा बंद कोविड पॉझिटीव्हिटीच्या दराबरोबरच ऑक्सिजन वापरातही घट\nउपमुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश : या वैद्यकीय उपकरणे-औषधांच्या GST त कपात जीएसटी कमी करण्याचा शिफारस अहवाल जीएसटी परिषदेत मान्य\nराज्यात १६ दिवसात राज्यात ८ हजार जणांचा मृत्यू : रिक्नलेशनमधील माहिती कोरोना रुग्ण आणि मृत्यू संख्येबाबत कोणतीही आकडेवारी लपविण्यात येत नाही-आरोग्य विभागाची माहिती\nराज्यात १६ जूनपर्यंत दृष्टी दिन सप्ताह : दोन्ही डोस घेतलेले ५० लाख नागरीक म्युकरमायकोसीसबाबत जनजागृती करण्याचे आरोग्यमंत्र्यांचे आवाहन\nकोरोना दिलासादायक बातमी: राज्याचा रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांवर तीन महिन्यानंतर आज प्रथमच सर्वात कमी कोरोना रुग्णांचे निदान\nम्युकरमायकोसीसवरील उपचारासाठी राज्य सरकारने केले दर निश्चित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अधिसूचनेस मंजुरी\nतिस-या लाटेत मुलांना बाधा होणार हा केवळ अंदाज, त्याची भीती अनाठायी एकात्मिक साथरोगचे प्रमुख डॉ.प्रदीप आवटे यांचा खास लेख\nकोविडची तिसरी लाट येणार आणि या लाटेमध्ये लहान मुलांना सर्वाधिक बाधा होणार, अशा भाकिताची भीती, …\nभाजपा, शिवसेना आणि सपाचे हे आमदार घेतात नगरसेवक पदाचाही पगार\nबीडीडीच्या दुसऱ्या भूमिपूजनाचा कार्यक्रम रद्द \nबीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या दिवशी होणार भूमिपूजन\nपरमबीर सिंग यांच्याविरोधात खंडणी वसुलीप्रकरणी गुन्हा दाखल\nमुसळधार पावसामुळे आजचा दुर्घटना (रवि) वार\nपुढील चार दिवस या जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंजचा इशारा\nमुंबई, कोकणसह राज्यातील या जिल्ह्यात ५ दिवस पावसाची हजेरी\nराज्यातील प्राचीन झाडे आणि वृक्षांच्या संरक्षणासाठी सरकारचे नवे धोरण\nआनंदाची बातमी: १ जूनला केरळात मान्सूनचे आगमन\nपंढरपूरातील मृतकांना मदतीचे निर्देश देत, यंत्रणांनो हाय अलर्टवर रहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/03/Nagar_137.html", "date_download": "2021-07-30T07:43:29Z", "digest": "sha1:RFVHDIC2P4RTXYGEDV5CCDDLE2RZGVD5", "length": 10943, "nlines": 87, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "माध्यमिक शिक्षक सोसायटी ऑनलाईन सभेमुळे गोंधळ टळला - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar माध्यमिक शिक्षक सोसायटी ऑनलाईन सभेमुळे गोंधळ टळला\nमाध्यमिक शिक्षक सोसायटी ऑनलाईन सभेमुळे गोंधळ टळला\nमाध्यमिक शिक्षक सोसायटी ऑनलाईन सभेमुळे गोंधळ टळला\nसेवानिवृत्त सभासदांना संस्थेचे सभासदत्व देण्यास विरोध\nअहमदनगर ः माध्यमिक शिक्षक संस्थेच्या ऑनलाईन सभेत सेवानिवृत्त सभासदांना संस्थेचे अ वर्ग सभासदत्व देण्यास सभासदांनी विरोध दर्शविला असून संस्थेनेही असा कोणताच प्रस्ताव नसल्याचे स्पष्ट केले.मयत सभासद निधीत चार लाखावरून पाच लाख करणे,40 टक्के अनुदावावरील सभासदांना संस्थेचे सभासद करून घेणे आणि कर्जावरील व्याजदर अर्धा टक्के कमी करणे असे विषय आजच्या सभेत मंजूर करण्यात आले.\nमाध्यमिक शिक्षक संस्थेची 77 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज अध्यक्ष चांगदेव खेमनार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.यावेळी जेष्ठ संचालक प्रा. भाऊसाहेब कचरे, व्हाईस चेअरमन जनार्धन काळे , सूर्यकांत डावखर, सुरेश मिसाळ, दिलीप काटे, काकासाहेब घुले, अशोक ठुबे, संजय कोळसे सत्यवान थोरे, अनिल गायकर कैलास रहाणे, मनीषा मस्के, अशा कराळे,अप्पासाहेब शिंदे,धनजय म्हस्के,महेंद्र हिंगे,बाबासाहेब बोडखे तसेच इतर संचालक यावेळी उपस्थित होते.ऑनलाईन सभेमुळे ऑफलाईन प्रमाणे होणारा गोंधळ,घोषणाबाजी यावेळी झाली नाही.यावेळी सभासदांनी सेवानिवृत्त सभासद व ठेवीदारांना संस्थेचे अ वर्ग सभासद करून घेण्यास विरोध केला.तसेच सभासदांनी आपले प्रश्न ऑनलाईन विचारून सभेत भाग घेतला.\nयावेळी सभासदाच्या प्रश्नांना उत्तरे देताना कचरे म्हणाले कि,जून 2020 ऐवजी आपली सभा मार्च 2021 मध्ये होत आहे.सेवा निवृत्त सभासदांना संस्थेचे मूळ सभासद करण्याचा कोणताच प्रस्ताव नसल्याचे स्पष्ट केले.तसेच संस्थेने कर्जमर्यादा 14 लाख करूनही कर्ज घेण्याचे प्रमाण कमी असल्याने यापुढे जामीन कर्जावरील व्याजदर साडे आठ टक्क्यावरून आठ टक्के करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.त्याची अंमलबजावणी लगेच सुरु होणार असल्याचे कचरे यांनी जाहीर केले.ज्या शिक्षकांना व इतर कर्मचारी यांना शासनाचे 40 टक्के अनुदान मंजूर झाले आहे त्यांना संस्थेचे सभासद करून घेण्यात येणार आहे.मयत निधी��ी वर्गणी 150 रुपयावरून 200 रुपये करण्यात येणार आहे . तसेच सभासदांच्या कायम ठेवीवरील व्याज मे महिन्यातच त्यांच्या खात्यात वर्ग होणार आहे .\nप्राताविक अध्यक्ष चांगदेव खेमनार यानी केले .यावेळी विरोधी संचालक आप्पासाहेब शिंदे व बाबासाहेब बोडखे यांनी सर्वसाधारण सभेत होणारे काही विषय इतिवृत्तात येत नसल्याची नाराजी व्यक्त केली तसेच संस्थेचे ऑनलाईन कामकाज अजून पूर्ण का होत नसल्याचा जाब विचारला.यावेळी सुनील दानवे,संतोष ठाणगे,किरण धाडगे,मंगेश काळे,राहुल बोरुडे,दादा साळुंके,विजय साळवे आदींनी सभेत सक्रीय सहभाग घेतला.सचिव स्वप्नील इथापे यांनी मागील इतिवृत्ताचे वाचन केले.यावेळी सर्व विषय मंजूर करण्यात आले.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/tiger-shroff-on-ganpat-upcoming-bollywood-movie-nrst-145835/", "date_download": "2021-07-30T07:05:29Z", "digest": "sha1:QRGPOQETOSE6MQND6Z4OGXEBFLN4Z7AQ", "length": 10094, "nlines": 167, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "मनोरंजन | 'गणपत' ऑन फ्लोअर, टायगर श्रॉफ झळकणार मुख्य भूमिकेत! | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nजन्मदरवाढीसाठीचा अट्टाहास : जितकी मुले, तितके जास्त पैसे मिळणार; चीनचे ‘हे’ शहर मुलामागे पैसे देणार, जाणून घ्या नेमकं प्रकरण\nGoogle Doodle सोबत करा टोक्यो ऑलिम्पिकचे स्वागत, युजर्सला मिळणार ॲनिमेटेड गेम्स खेळण्याची संधी\n…पण लक्षात कोण घेतो, पालकांची काळजी वाढवणारे लहानग्यांचे ‘महाजाल’\nCM ठाकरे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर, पूरस्थितीची पाहणी करून घेणार आढावा बैठक\nपरळीत पूरग्रस्तांसाठी पंकजा मुंडेंची मदतफेरी\nघाटकोपर-मानखुर्दला जोडणाऱ्या उड्डाण पुलाला छत्रपती शिवाजी महाराज यांचेच नांव प्रस्ताव मंजूर\nमनोरंजन‘गणपत’ ऑन फ्लोअर, टायगर श्रॉफ झळकणार मुख्य भूमिकेत\n२० सप्टेंबरपासून या चित्रपटाचं शूट सुरू करण्याची बहल यांची योजना असल्याची माहिती मिळाली आहे. या चित्रपटात टायगर मुख्य भूमिकेत झळकणार आहे.\nसध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला टायगर श्रॉफ लवकरच आणखी एका नवीन चित्रपटाच्या शूटिंगचा श्रीगणेशा करणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बऱ्याच चित्रपटांना बसला तसा तो विकास बहल यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाऱ्या ‘गणपत’लाही सहन करावा लागला आहे. हळुहळू परिस्थिती सुधारत असल्यानं बहल पुन्हा ‘गणपत’च्या तयारीला लागले आहेत.\n२० सप्टेंबरपासून या चित्रपटाचं शूट सुरू करण्याची बहल यांची योजना असल्याची माहिती मिळाली आहे. या चित्रपटात टायगर मुख्य भूमिकेत झळकणार आहे. पूर्वतयारी झाल्यानंतर कोरोनाचे सर्व नियम पाळून प्रत्यक्ष शूटिंगला सुरुवात करण्यात येणार असल्याचं समजतं. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ‘गणपत’ची सुरुवात करण्यासाठी विकास तयार आहे. या चित्रपटासाठी गणपत बनलेला टायगर बॉक्सिंग करताना दिसणार आहे.\nयात टायगरची मुंबैया स्टाइल पहायला मिळणार असल्याचं समजतं. यासाठी टायगरनं खास मार्शल आर्टससोबतच बॉक्सिंगच्या विविध प्रकारांचं प्रशिक्षणही घेतलं आहे.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nअर्ध्या वेतनांवर ५ वर्षांची सुटीमहाराष्ट्र सरकारनेही या योजनेचा विचार करावा\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nऑनलाइन शिक्षणामुळे पालकांची चिंता वाढते आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.osmanabadtoday.com/2020/07/Osmanabad-Young-Love-story.html", "date_download": "2021-07-30T06:16:40Z", "digest": "sha1:E3HK7D6P3MF4DTFTFZ2YSBJWSK5VZRNQ", "length": 16199, "nlines": 91, "source_domain": "www.osmanabadtoday.com", "title": "--> पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात पडणाऱ्या उस्मानाबादच्या प्रेमवीराला पोलीस कस्टडी | Osmanabad Today", "raw_content": "\nपाकिस्तानी मुलीच्या प्रेमात पडणाऱ्या उस्मानाबादच्या प्रेमवीराला पोलीस कस्टडी\nउस्मानाबाद - पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात पडून तिच्यासाठी थेट पाकिस्तानला निघालेल्या उस्मानाबादच्या प्रेमविराला कच्छमध्ये क्वारंटाइन करण...\nउस्मानाबाद - पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात पडून तिच्यासाठी थेट पाकिस्तानला निघालेल्या उस्मानाबादच्या प्रेमविराला कच्छमध्ये क्वारंटाइन करण्यात आले आहे तसेच त्याच्यावर देशाची सीमा बेकायदेशीर ओलांडली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या हा प्रेमवीर पोलीस कस्टडी मध्ये असून, उस्मानाबादचे पथक वापस आले आहे, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी मोतीचंद राठोड यांनी दिली.\nउस्मानाबादचा तरुण झिशान सिद्दिकी पाकिस्तानमधील तरुणीच्या प्रेमात पडला होता, सोशल मीडियावरून सुरू झालेल्या या प्रेमाला मूर्त रूप देण्यासाठी व त्या तरुणीला भेटण्यासाठी हा तरुण चक्क दुचाकी घेऊनच पाकिस्तानला निघाला होता. पण सीमा सुरक्षा दलाने पाकिस्तानी सीमेवर मागील आठवड्यात 11 तारखेला गुरुवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास ताब्यात घेतले.सलीम सिद्दीकी या मुलांच्या वडिलाने आपला मुलगा हरवला असल्याची तक्रार उस्मानाबाद शहर पोलिसात दिली होती. पोलिसांनी तपास सुरू केला व त्याचे सोशल मीडियावर अकाउंट चेक केले असता तो पाकिस्तान मुलीच्या प्रेमात असल्याचे लक्षात आले.\nपोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता तो तिला भेटण्यासाठी पाकिस्तानला गेला असल्याचे पोलिसांना समज��े. उस्मानाबाद पोलिसांनी त्यांनी तात्काळ लोकेशन ट्रेस करत गुजरातमधील कच्छ पोलिसांनीशी संपर्क केला. रात्री त्याला पाकिस्तानमधील सीमेमध्ये प्रवेश करत असताना त्याला गुजरात पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचं कळालं.\nत्यानंतर या पठ्ठ्याला आणायला उस्मानाबाद पोलीस देखील गेले. पण, त्याला ताब्यात घेता आले नाही. कोरोनाच्या काळात सगळं लॉकडाउन असताना हा तरुण थेट भारत पाकिस्तान सीमेपर्यंत गेला कसा का आणखी काही या कथेला जोडणारा वेगळा दुवा आहे का याच ही तपास दोन्ही पोलीस करत आहेत.\nउस्मानाबादचे पोलीस या तरुणाला ताब्यात घेण्यासाठी गेले होते.\nपण रिकाम्या हाताने मागे परतावे लागले\nउस्मानाबादच्या या प्रेमविराला कच्छमध्ये क्वारंटाइन करण्यात आले आहे. पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले आहे. उस्मानाबादचे पोलीस या तरुणाला ताब्यात घेण्यासाठी गेले होते. पण रिकाम्या हाताने मागे परतावे लागले आहे. या तरुणाने प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश केल्याने कारवाई करण्यात आली आहे. त्याच्याविरोधा कलम 3 (1)(6)नुसार तसंच कलम 188नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्वारंटाइन केल्यामुळे पुढील 14 दिवस या पठ्ठ्याचा मुक्काम हा कच्छमध्येच असणार आहे.\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nकार चालकाला हृदयविकाराचा झटका आणि जिल्हाधिकाऱ्यांचे प्रसंगावधान\nउस्मानाबाद - उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांच्या कार चालकास धावत्या कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला. मात्र, प्रसंगाव...\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबादेतील इंग्लंड रिटर्न तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह\nउस्मानाबाद - इंग्लंडहून उस्मानाबादेत परतलेल्या एका ३५ तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तरुणावर उस्मानाबादच्य...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nसरकारी कामगार अधिकारी कार्यालय बनले दलालांचा अड्डा\nअभियंत्यांसह ठेकेदारांचे बनावट शिक्के वापरून कामगारांच्या नोंदी उस्मानाबाद - उस्मानाबादचे सरकारी कामगार अधिकारी कार्यालय म्हणजे दलालांचा अ...\nसुंदर माझे कार्यालय उपक्रमाचा उस्मानाबादच्या जिल्हा परिषदेत उत्साहात प्रारंभ\nउस्मानाबाद - विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या संकल्पनेतील जिल्हा परिषदातंर्गत ‘सुदंर माझे कार्यालय ’ हा उपक्रमात मराठवाडयातील आठही जिल...\nउस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने घेतले आणखी दोन बळी @ २०\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्याचे ठिकाण असलेले उस्मानाबाद शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे...\nउस्मानाबादेत दोन अपघातात एक ठार, दोन जखमी\nउस्मानाबाद - आनंदनगर पो.ठा. अकस्मात मृत्यु क्र. 37 / 2020 सीआरपीसी कलम 174 च्या चौकशीत स्वरुपा संजय पोतदार, रा. समता कॉलनी, उस्मानाबाद यांन...\nउस्मानाबाद : रुग्णाची लूट करणाऱ्या सह्याद्री हॉस्पीटलला १० हजार दंड\nरॅपिड अँटिजेन टेस्टसाठी जादा आकारण्यात आलेली रक्कम रुग्णाच्या बँक खात्यावर जमा करण्याचा आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचा दणका ...\nकसबे तडवळे शिवारात अज्ञात व्यक्तीचा खून\nदगड बांधून मृतदेह विहिरीत फेकला कसबे तडवळे - कसबे तडवळे शिवारात एका ४० वर्षीय अनोखळी व्यक्तीचा खून करून मृतदेह दगड बांधून विहिरीत फेकून दे...\nसीना कोळेगाव प्रकल्प ते पांढरेवाडी धरणापर्यंत कालवा बनवा.- खा. ओमराजे\nपरंडा (राहूल शिंदे) - सीना-कोळेगाव उपसा सिंचन योजनेतून पांढरेवाडी तलावात पाणी सोडण्याबाबत (कालवा) उपाययोजना करावी, अशी मागणी जिल्ह्...\nVIDEO,4,उस्मानाबाद जिल्हा,127,उस्मानाबाद शहर,30,एडिटर डेस्क,2,खुले व्यासपीठ,9,ताज्या बातम्या,53,देश - विदेश,3,महाराष्ट्र,20,मुख्य बातमी,91,स्पेशल न्यूज,15,\nOsmanabad Today : पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात पडणाऱ्या उस्मानाबादच्या प्रेमवी��ाला पोलीस कस्टडी\nपाकिस्तानी मुलीच्या प्रेमात पडणाऱ्या उस्मानाबादच्या प्रेमवीराला पोलीस कस्टडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://satyakamnews.com/%E0%A5%A7%E0%A5%AB-%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%88%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B6/", "date_download": "2021-07-30T08:11:09Z", "digest": "sha1:OSCKVQ6LLRFV2XNV6USBEAG76JIKZ3AS", "length": 16229, "nlines": 205, "source_domain": "satyakamnews.com", "title": "१५ जुलैपासून राज्यातील शाळा सुरू होणार; सरकाराची नवी नियमावली जाहिर. | satyakamnews.com", "raw_content": "\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार…\nमाजी विद्यार्थ्यांच्या सूचना महाविद्यालयाच्या विकासासाठी उपयुक्त असतात:- रोहन परिचारक\nशिवसेना सदस्य नोंदणीला महिला विडी कामगारांचा प्रचंड प्रतिसाद\nHome ताज्या-घडामोडी १५ जुलैपासून राज्यातील शाळा सुरू होणार; सरकाराची नवी नियमावली जाहिर.\n१५ जुलैपासून राज्यातील शाळा सुरू होणार; सरकाराची नवी नियमावली जाहिर.\nsatyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम \n१५ जुलैपासून राज्यातील शाळा सुरू होणार; सरकाराची नवी नियमावली जाहिर.\nराज्यातील कोविड मुक्त झालेल्या विभागात पहिल्या टप्प्यात इयत्ता पहिली ते बारावीचे वर्ग सुरळीतपणे सुरु करण्याबाबतचा शासन निर्णय आज शिक्षण विभागाने जाहीर केला आहे. विद्यार्थांना शाळेतील नियमित शिक्षणाचा लाभ मिळावा यासाठी कोविड मुक्त क्षेत्रात शाळा सुरु करण्याची बाब विचाराधीन होती. राज्यातील कोविड- मुक्त क्षेत्रातील ग्रामपंचायती /स्थानिक स्वराज्य संस्थाच्या ठरावांनी कोविड निकषांच्या आधारे पहिल्या टप्प्यात शाळेतली इय्यता आठवी ते बारावीचे वर्ग सुरु करुण्यास शासन मान्यता शिक्षण विभागाकडून दिली आहे. पालकांशी चर्चा करुन ठराव करावा आणि स्थानिक प्रशासनाच्या सल्यानुसार मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.\nज्या गावात आठवी ते बारावी वर्ग सुरू करायचे आहेत त्या गावात किमान महिनाभर आधीपासून एकही कोविड रुग्ण नसावा. शिवाय,ग्रामपंचायत स्तरावर सरपंचाच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करून निर्णय घेण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. सोबतच, शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षकांच्या लसी���रणाला प्राधान्य देऊन जिल्हाधिकारी यांनी नियोजन करावे, असे सुद्धा शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहेत. दोन दिवसांपूर्वी शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याबाबतचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला होता. मात्र काही तांत्रिक बाबींमुळे हा शासन निर्णय स्थगित करून आज पुन्हा नव्याने आठवी ते बारावी वर्गाच्या शाळा सुरू करण्याचा शासन निर्णय जाहीर झाला आहे\nशाळा सुरू करत असताना मुलांना टप्प्याटप्प्याने शाळेत बोलवण्यात यावी. केंद्र व राज्य सरकारने दिलेल्या आरोग्य सूचनांचे पालन करून वर्ग घेण्यात यावे अशी सूचना दिल्या आहेत . एका बाकावर एकच विद्यार्थी व दोन बाकामध्ये मध्ये सहा फुटाचे अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त पंधरा ते वीस विद्यार्थी असावे. शाळेत विद्यार्थ्यांनी सतत साबणाने हात धुणे, मास्कचा वापर करणे, कोरोना सदृश्य कोणतीही लक्षणे दिसल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठवणे आणि त्याची योग्य ती चाचणी करावी, अस मार्गदर्शन सूचनामध्ये नमूद करण्यात आले आहे.\nPrevious articleआषाढीच्या पार्श्वभूमिवर श्री विठ्ठल मंदीरात दररोज स्वच्छता..\nNext articleखासदार नारायण राणे झाले ‘केंद्रीय मंत्री’\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार नदीच्या खोली करणाचे आश्वासन\n#CHIPLUN | सोलापूर मनसेच्या वतीने पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप\nश्री संत ज्ञानेश्वर महाराज सोहळ्याच्या 'श्री'च्या जरी फटक्याच्या अश्वाचे पेठवडगाव येथे जंगी स्वागत\nदेवेंद्र फडणवीस यांनी पाटण तालुक्यातल्या सर्वसामान्यां बरोबर घेतला जेवणाचा आस्वाद\n#PANDHARPUR | पंढरपुर तालूका पोलिस स्टेशनच्या वतीने मोठी कारवाई..\n#KOLAPUR | पूरग्रस्तांना तातडीने १५००० हजार रुपयांची मदत देण्यात यावी:- मा खा धनंजय महाडिक...\n#Solapur | परिसरात डासांची उत्पत्ती रोखा डेंग्यूला दूर हटवा आरोग्य विभागाचे आवाहन...\n#Solapur | शहर उत्तर मधील जनतेचे प्रश्‍न प्राधान्याने सोडवणार:- आ. प्रणिती शिंदे...\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nकोरोना बेकारी महागाईची चिंता कोणाला \nवडकबाळ बंधाऱ्याची उंची वाढविण्याऐवजी ब्रीज कम बंधारा बांधा जलसंपदामंत्री जयंत पाटील...\nशिवशाहीर बळवंत मोरेश्वर ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे यांचा शंभरावा वाढदिवस संपन्न\nपंढरपूर मध्ये भिमा नदिपाञात दोघेजण बुडाले एकाला वाचवण्यात यश\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार...\nविठ्ठलराव शिंदे कारखान्यामार्फत ऊस बिलाचा दूसरा हप्ता 200 रु ऊस पुरवठादारांच्या...\nभीमा सहकारी साखर कारखान्याच्या रोलर पुजन संपन्न.\nश्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा दुसरा हप्ता सभासदांच्या खात्यावर वर्ग.\nविशेष सूचना : • satyakamnews.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून satyakamnews.com चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . satyakamnews.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता satyakamnews.com तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार satyakamnews.com नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nश्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा दुसरा हप्ता सभासदांच्या खात्यावर वर्ग.\nजुलै महिन्याचे नियतन प्राप्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lawandmore.org.in/%E0%A4%95%E0%A5%8C%E0%A4%9F%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%B2/", "date_download": "2021-07-30T07:53:05Z", "digest": "sha1:EPU4FCSISSR6EV3ZYOTEGRDCXQIW2SZP", "length": 35573, "nlines": 180, "source_domain": "lawandmore.org.in", "title": "नेदरलँड्स मधील आंतरराष्ट्रीय कौटुंबिक वकील - Law & More", "raw_content": "\nइमिग्रेशन- आणि माइग्रेशन लॉअर\nअंतर्देशीय मालमत्ता (आयपी) कायदेशीर\nसमाजोपयोगी संस्था आणि धर्मादाय सूत्रे\nयुरोपिया आणि सीआयएस डेस्क\nफार्म आणि लाइफ सायन्स\nनेदरलँड्स डच बार असोसिएशन\nनोकरी - व्यवसायाच्या संधी\nकधीकधी आपल्याला कौटुंबिक कायद्याच्या क्षेत्रात कायदेशीर समस्येचा सामना करावा लागू शकतो. कौटुंबिक कायद्याच्या प्रॅक्टिसमध्ये सर्वात सामान्य कायदेशीर समस्या म्हणजे घटस्फोट. घटस्फोटाची कार्यवाही आणि आमच्या घटस्फोटाच्या वकिलांविषयी अधिक माहिती आमच्या घटस्फ���टाच्या पृष्ठावर आढळू शकते. घटस्फोटाव्यतिरिक्त, आपण विचार करू शकता, उदाहरणार्थ, आपल्या मुलाची ओळख, पालकत्व नाकारणे, आपल्या मुलांना ताब्यात घेणे किंवा दत्तक प्रक्रिया…\nकौटुंबिक मालक LAW & MORE\nआपल्याकडे समर्थन पाहिजे आहे का मग आमच्याशी संपर्क साधा\nकधीकधी आपल्याला कौटुंबिक कायद्याच्या क्षेत्रात कायदेशीर समस्येचा सामना करावा लागू शकतो. कौटुंबिक कायद्याच्या प्रॅक्टिसमध्ये सर्वात सामान्य कायदेशीर समस्या म्हणजे घटस्फोट.\nघटस्फोटाची कार्यवाही आणि आमच्या घटस्फोटाच्या वकिलांविषयी अधिक माहिती आमच्या घटस्फोटाच्या पृष्ठावर आढळू शकते. घटस्फोटाव्यतिरिक्त, आपण विचार करू शकता, उदाहरणार्थ, आपल्या मुलाची ओळख, पालकत्व नाकारणे, आपल्या मुलांना ताब्यात घेणे किंवा दत्तक प्रक्रिया. हे असे मुद्दे आहेत जे आपणास नंतर समस्या येण्यापासून रोखण्यासाठी योग्यरित्या नियमन केले पाहिजेत. आपण कौटुंबिक कायद्यासाठी खास लॉ फर्म शोधत आहात का मग आपल्याला योग्य स्थान सापडले आहे. Law & More कौटुंबिक कायद्याच्या क्षेत्रात आपल्याला कायदेशीर सहाय्य प्रदान करते. आमचे कौटुंबिक कायदे वकील वैयक्तिक सल्ल्यासह आपल्या सेवेत आहेत.\nपोचपावती, ताब्यात घेणे, पितृत्व नाकारणे आणि दत्तक घेण्याशी संबंधित मुद्द्यांव्यतिरिक्त, आमचे कौटुंबिक कायदे वकील आपल्या मुलाच्या जागेवर आणि देखरेखीशी संबंधित प्रक्रियेत आपली मदत करू शकतात. जर आपण यापैकी एक किंवा अधिक समस्यांचा सामना करीत असाल तर कौटुंबिक कायद्याच्या वकीलाची मदत घेणे हे शहाणपणाचे आहे जे आपल्याला कायदेशीर सेटलमेंट करण्यास मदत करेल.\nपावती मुलाची आणि मुलाची कबुली देणारी व्यक्ती यांच्यात कौटुंबिक कायद्याचे नाते निर्माण करते. त्यानंतर पतीला वडील, पत्नीला आई म्हटले जाऊ शकते. जो व्यक्ती मुलास ओळखतो त्याला जैविक पिता किंवा मुलाची आई असू शकत नाही. आपण आपल्या मुलास जन्माच्या आधी, जन्माच्या घोषणेदरम्यान किंवा नंतरच्या काळात पोच देऊ शकता.\nकौटुंबिक वकिलाची गरज आहे\nघटस्फोटाचा मुलांवर मोठा परिणाम होतो. म्हणूनच आम्ही आपल्या मुलांच्या हितासाठी चांगले मूल्य जोडतो\nआमच्याकडे वैयक्तिक दृष्टिकोन आहे आणि आम्ही योग्य समाधानासाठी आपल्यासह कार्य करतो\nआपण पोटगी भरणार की मिळणार आहात आणि किती आम्ही यास मार्गदर्शन आणि मदत करतो\n��ुम्हाला वेगळे रहायचे आहे का आम्ही तुम्हाला मदत करतो\nमुलाची पावती देण्याच्या अटी\nआपण एखाद्या मुलास कबूल करू इच्छित असल्यास आपल्याला काही अटी पूर्ण कराव्या लागतील. उदाहरणार्थ, एखाद्या मुलाची ओळख पटविण्यासाठी आपण 16 वर्ष किंवा त्यापेक्षा मोठे असणे आवश्यक आहे. परंतु यापेक्षा अधिक अटी आहेत. आपल्याला आईकडून परवानगी आवश्यक आहे. जोपर्यंत मुल 16 वर्षांपेक्षा मोठा नसतो. जेव्हा मूल 12 वर्ष किंवा त्यापेक्षा मोठे असेल तेव्हा आपल्याला मुलाकडून लेखी परवानगी देखील आवश्यक असते. याव्यतिरिक्त, जर तुम्हाला आईशी लग्न करण्याची परवानगी नसेल तर आपण मुलाची ओळख पटवू शकत नाही. उदाहरणार्थ, आपण आईचे रक्ताचे नातेवाईक आहात. याउप्पर, ज्या मुलास आपण कबूल करू इच्छित आहात त्याचे आधीच दोन कायदेशीर पालक असू शकत नाहीत. आपण पालकत्व अंतर्गत ठेवले आहेत अशावेळी आपणास प्रथम उपजिल्हा कोर्टाची परवानगी घ्यावी लागेल.\nगर्भधारणेदरम्यान मुलाचे कबूल करणे\nयाचा अर्थ न जन्मलेल्या बाळाची पोचपावती आहे. आपण नेदरलँड्सच्या कोणत्याही नगरपालिकेत मुलास मान्यता देऊ शकता. (गर्भवती) आई आपल्याबरोबर येत नसेल तर तिने पोचपावतीसाठी लेखी परवानगी देणे आवश्यक आहे. तुमचा जोडीदार जुळ्या मुलांसह गर्भवती आहे का मग पावती त्या दोन्ही मुलांना लागू होते ज्या त्या वेळी आपला साथीदार गर्भवती आहे.\nजन्माच्या घोषणेदरम्यान मुलाचे कबूल करणे\nआपण जन्माची नोंद नोंदवली तर आपण आपल्या मुलास पोच देखील देऊ शकता. आपण ज्या नगरात जन्म घेतला त्या नगरपालिकेस आपण जन्माची माहिती नोंदवावी. जर आई आपल्याबरोबर येत नसेल तर तिने पोचपावतीसाठी लेखी परवानगी देणे आवश्यक आहे.\nनंतरच्या तारखेला मुलाचे कबूल करणे\nहे कधीकधी असेही घडते की लहान मुले मोठ्या होईपर्यंत किंवा वयाच्या होईपर्यंत मुलांना मान्यता दिली जात नाही. त्यानंतर पावती नेदरलँड्सच्या प्रत्येक पालिकेत शक्य आहे. वयाच्या 12 व्या वर्षापासून आपल्याला मुलाकडून आणि आईकडून लेखी परवानगी आवश्यक असेल. जर मुल आधीच 16 वर्षाचे असेल तर आपल्याला फक्त मुलाच्या परवानगीची आवश्यकता आहे.\nमुलाची कबुली देताना नाव निवडणे\nआपल्या मुलाची पावती देणे ही एक महत्वाची बाब आहे, ती म्हणजे नावे निवडणे. पोचपावती दरम्यान आपल्या मुलाचे आडनाव निवडायचे असल्यास आपण आणि आपल्या जोडीदाराने एकत���र पालिकेत जाणे आवश्यक आहे. पोचपावती देण्याच्या वेळी मुलाचे वय 16 वर्षांपेक्षा जास्त असेल तर मुलाला त्याला किंवा तिचे कोणते आडनाव घ्यायचे ते निवडेल.\nआपण मुलास मान्यता दिल्यास आपण मुलाचे कायदेशीर पालक बनता. त्यानंतर आपल्याकडे काही अधिकार आणि जबाबदा .्या असतील. मुलाचा कायदेशीर प्रतिनिधी होण्यासाठी, आपण पालकांच्या अधिकारासाठी देखील अर्ज केला पाहिजे. मुलाचे पोचपावती म्हणजे पुढील गोष्टी:\nThe मुलाची आणि मुलाची ओळख पटविणार्‍या व्यक्तीमध्ये कायदेशीर बंधन तयार होते.\nHe मुलाचे व तिचे वय 21 वर्षापर्यंत पोचण्यापर्यंत आपली देखभाल करण्याचे बंधन आहे.\n• आपण आणि मूल एकमेकांचे कायदेशीर वारस व्हा.\nLed पोचपावतीच्या वेळी आपण आईसमवेत मुलाचे आडनाव निवडता.\nमूल आपले राष्ट्रीयत्व घेऊ शकेल. आपण ज्या देशाचे राष्ट्रीयत्व आहात त्या देशाच्या कायद्यावर हे अवलंबून आहे.\nआपण आपल्या मुलास पोच देणे आवडेल आणि तरीही आपल्याकडे पोचपावती प्रक्रियेबद्दल काही प्रश्न आहेत आमच्या अनुभवी कौटुंबिक कायदा वकिलांशी मोकळ्या मनाने संपर्क साधा.\nजेव्हा मुलाची आई लग्न करते, तिचा नवरा मुलाचा पिता होतो. हे नोंदणीकृत भागीदारीवर देखील लागू होते. पालकत्व नाकारणे शक्य आहे. उदाहरणार्थ, जोडीदार मुलाचे जैविक पिता नाही. पालकत्व नाकारण्याची विनंती वडील, आई किंवा स्वतः मुलाद्वारे केली जाऊ शकते. कायदेशीर कायदेशीर वडिलांना वडील म्हणून मानत नाही याचा परिणाम नाकारण्याचा असतो. हे पूर्वमागून लागू होते. कायदेत असे भासवले जाते की कायदेशीर वडिलांचे पितृत्व कधीही अस्तित्त्वात नाही. त्याचा वारस कोण आहे याचा उदाहरणार्थ परिणाम होऊ शकतो.\nतथापि, अशी तीन प्रकरणे आहेत ज्यात पालकत्व नाकारणे शक्य नाही (किंवा यापुढे):\nThe कायदेशीर वडील देखील मुलाचे जैविक पिता असल्यास;\nThe कायदेशीर वडिलांनी आपली पत्नी गरोदर राहिलेल्या कृत्यास सहमती दिली असेल तर;\nMarriage कायदेशीर वडिलांना लग्नाआधी आधीच माहित असेल की त्याची भावी पत्नी गरोदर आहे.\nThe शेवटच्या दोन घटनांमध्ये अपवाद केला जातो जेव्हा आई मुलाच्या जैविक वडिलांबद्दल प्रामाणिक नसते.\nपालकत्व नाकारणे हा एक महत्त्वाचा निर्णय आहे. च्या कौटुंबिक वकील Law & More आपण हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यापूर्वी आपल्यास शक्य तितक्या चांगल्या मार्गाने सल्ला देण्यास तयार आहात.\nअल���पवयीन मुलास स्वत: काही निर्णय घेण्याची परवानगी नाही. म्हणूनच मूल एका किंवा दोघांच्याही पालकांच्या अधिकाराखाली आहे. बर्‍याचदा, पालकांना आपोआप त्यांच्या मुलांचा ताबा मिळतो, परंतु काहीवेळा आपल्याला कोर्टाच्या प्रक्रियेद्वारे किंवा अर्ज फॉर्मद्वारे कोठडी द्यावी लागते.\nआपल्याकडे मुलाचा ताबा असल्यास:\nOf आपण मुलाची काळजी व संगोपन करण्यास जबाबदार आहात.\n• आपल्याकडे जवळजवळ नेहमीच एक देखभाल करण्याचे बंधन असते, याचा अर्थ असा की आपल्याला काळजी आणि शिक्षण खर्च (18 वर्षापर्यंत) आणि जगण्याचा आणि अभ्यासाचा खर्च (18 ते 21 वयोगटातील) द्यावा लागेल.\nThe आपण मुलाचे पैसे आणि सामग्री व्यवस्थापित करा;\nHis आपण त्याचे किंवा तिचे कायदेशीर प्रतिनिधी आहात.\nमुलाच्या ताब्यात ठेवण्याची व्यवस्था दोन प्रकारे केली जाऊ शकते. जेव्हा एखाद्या व्यक्तीची कोठडी असते, तेव्हा आम्ही एका मस्तक असलेल्या कोठडीबद्दल बोलतो आणि जेव्हा दोन लोकांची कोठडी असते तेव्हा ती संयुक्त कोठडीची असते. जास्तीत जास्त दोन लोक कोठडी घेऊ शकतात. म्हणूनच, दोन लोकांकडे आधीच मुलाचा ताबा असल्यास आपण पालकांच्या अधिकारासाठी अर्ज करू शकत नाही.\nएखाद्या मुलाचा ताबा कधी मिळतो\nआपण विवाहित आहात की आपल्याकडे नोंदणीकृत भागीदारी आहे मग दोन्ही पालकांच्या मुलाची संयुक्त कोठडी असेल. जर अशी स्थिती नसेल तर केवळ आईलाच आपोआप ताब्यात देण्यात येईल. आपल्या मुलाच्या जन्मानंतर आपण पालक म्हणून लग्न करता मग दोन्ही पालकांच्या मुलाची संयुक्त कोठडी असेल. जर अशी स्थिती नसेल तर केवळ आईलाच आपोआप ताब्यात देण्यात येईल. आपल्या मुलाच्या जन्मानंतर आपण पालक म्हणून लग्न करता किंवा आपण नोंदणीकृत भागीदारीमध्ये प्रवेश करता किंवा आपण नोंदणीकृत भागीदारीमध्ये प्रवेश करता अशा परिस्थितीत आपणास स्वयंचलित पालक अधिकार देखील प्राप्त होईल. एक अट अशी आहे की आपण मुलाला पिता म्हणून स्वीकारले आहे. पालकांचा अधिकार मिळविण्यासाठी, आपण 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या असू शकत नाही, पालकत्वात असाल किंवा मानसिक विकार होऊ नये. १ of किंवा १ years वर्षे वयाची अल्पवयीन आई मुलाची ताब्यात घेण्यासाठी वय जाहीर करण्यासाठी कोर्टाकडे अर्ज करू शकते. पालकांपैकी कोणाचाही ताब्यात नसल्यास न्यायाधीशांनी पालकांची नेमणूक केली.\nघटस्फोटाच्या प्रकरणात संयुक्त कोठडी\nघटस्फोटाचा आधार म्हणजे दोन्ही पालक एकत्रित कोठडी ठेवतात. काही प्रकरणांमध्ये, मुलांच्या हिताचे असेल तर कोर्टाने हा नियम हटविला आहे.\nआपण आपल्या मुलावर ताब्यात घेऊ इच्छिता की आपल्याकडे पालकांच्या अधिकाराबद्दल इतर प्रश्न आहेत मग कृपया आमच्या एका अनुभवी कौटुंबिक वकीलाशी संपर्क साधा. आम्हाला आपल्यासह विचार करण्यात आनंद झाला आहे आणि पालकांच्या अधिकारासाठी अर्ज करण्यात मदत करण्यास आम्ही आपल्याला मदत करतो\nज्या कोणालाही नेदरलँड्स किंवा परदेशातून मूल दत्तक घ्यायचे असेल त्याने काही अटी पाळल्या पाहिजेत. उदाहरणार्थ, आपण दत्तक घेऊ इच्छिता त्या मुलापेक्षा आपण कमीतकमी 18 वर्ष मोठे असले पाहिजे. नेदरलँड्सकडून मुलाला दत्तक घेण्याच्या अटी परदेशातल्या मुलाला दत्तक घेण्याच्या परिस्थितीपेक्षा भिन्न असतात. उदाहरणार्थ, नेदरलँड्समध्ये दत्तक घेणे आवश्यक आहे की दत्तक घेणे मुलाच्या हिताचे असेल. याव्यतिरिक्त, मूल एक अल्पवयीन असणे आवश्यक आहे. आपण दत्तक घेऊ इच्छित मुलाचे वय 12 वर्षे किंवा त्याहून मोठे असेल तर दत्तक घेण्याकरिता त्याची किंवा तिची संमती आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, नेदरलँड्सकडून मूल दत्तक घेण्याची महत्वाची अट अशी आहे की आपण कमीतकमी एका वर्षासाठी मुलाची काळजी घेतली आणि त्यांचे पालनपोषण केले. उदाहरणार्थ पालक पालक, पालक किंवा सावत्र-पालक म्हणून.\nपरदेशातून मुलाला दत्तक घेण्यासाठी, आपण अद्याप वयाच्या 42 व्या वर्षी पोहोचलेले नाही हे महत्वाचे आहे. विशिष्ट परिस्थितीत, अपवाद असू शकतो. याव्यतिरिक्त, परदेशातून मुलाला दत्तक घेण्यासाठी खालील अटी लागू होतात:\n• आपण आणि आपल्या जोडीदाराने ज्युडिशियल डॉक्युमेंटेशन सिस्टम (जेडीएस) ची तपासणी करण्यासाठी परवानगी देणे आवश्यक आहे.\nOld सर्वात जुन्या दत्तक पालक आणि मुलामध्ये वयाचा फरक 40 वर्षांपेक्षा जास्त नसेल. विशिष्ट परिस्थितीत, अपवाद देखील केला जाऊ शकतो.\nHealth आपले आरोग्य दत्तक घेण्यास अडथळा ठरू शकत नाही. आपण वैद्यकीय तपासणी करून घेणे आवश्यक आहे.\n• आपण नेदरलँड्समध्ये रहाणे आवश्यक आहे.\nChild जेव्हा परदेशी मूल नेदरलँड्सला निघते तेव्हापासून आपण मुलाची देखभाल व पालनपोषणासाठी खर्च करणे भाग पडेल.\nज्या देशातून दत्तक मूल येते त्या देशात दत्तक घेण्याच्या अटी देखील लागू केल्या जाऊ शकतात. उदाहरणार्थ, आपल्या आरोग्याबद्दल, वय किंवा उत्पन्नाबद्दल. तत्वत :, पुरुष आणि स्त्री विवाहित असल्यासच परदेशातून मुलास घेऊन जाऊ शकतात.\nआपण नेदरलँड्स किंवा परदेशातून मूल दत्तक घेऊ इच्छिता तसे असल्यास, प्रक्रियेबद्दल आणि आपल्या परिस्थितीला लागू असलेल्या विशिष्ट परिस्थितीबद्दल चांगली माहिती द्या. च्या कौटुंबिक कायद्याचे वकील Law & More या प्रक्रिये दरम्यान आपल्याला सल्ला आणि मदत करण्यास तयार आहेत.\nएक आउटप्लेसमेंट एक अतिशय कठोर उपाय आहे. आपल्या मुलाच्या संरक्षणाकरिता थोडावेळ इतरत्र रहाणे अधिक चांगले होईल तेव्हा याचा वापर केला जाऊ शकतो. एक बाह्यभाग नेहमीच देखरेखीसाठी हातात असतो. एखाद्या प्लेसमेंटचा उद्देश असा आहे की आपल्या मुलास ठराविक कालावधीनंतर पुन्हा घरी राहता येईल.\nआपल्या मुलास घराबाहेर ठेवण्याची विनंती बाल देखभाल व बाल संरक्षण मंडळाने बाल न्यायाधीशांकडे सादर केली जाऊ शकते. जागेचे विविध प्रकार आहेत. उदाहरणार्थ, आपल्या मुलास एक पालक कुटुंब किंवा केअर होम मध्ये ठेवले जाऊ शकते. हे देखील शक्य आहे की आपल्या मुलास कुटूंबासह ठेवले गेले आहे.\nअशा परिस्थितीत आपण विश्वास ठेवणारा वकील घेऊ शकता हे महत्वाचे आहे. येथे Law & More, आपल्या आवडी आणि आपल्या मुलाच्या गोष्टी सर्वोपरि आहेत. आपल्याला या प्रक्रियेमध्ये मदतीची आवश्यकता असल्यास, उदाहरणार्थ आपल्या मुलास घरापासून दूर ठेवण्यापासून रोखण्यासाठी आपण योग्य ठिकाणी आला आहात. आमच्या वकीलांनी मुलांच्या न्यायाधीशांना जागेची मागणी सादर केली असल्यास किंवा ती सादर केली असल्यास आपल्यास आणि आपल्या मुलास मदत करू शकेल.\nच्या कौटुंबिक कायद्याचे वकील Law & More कौटुंबिक कायद्याच्या सर्व बाबी चांगल्या पद्धतीने व्यवस्थित करण्यास मार्गदर्शन आणि मदत करू शकतात. आमच्या वकिलांना कौटुंबिक कायद्याच्या क्षेत्रात विशेष ज्ञान आहे. आम्ही आपल्यासाठी काय करू शकतो याबद्दल आपल्याला उत्सुकता आहे मग संपर्क साधा Law & More.\nआपण काय जाणून घेऊ इच्छिता Law & More आइंडोवेन मध्ये कायदेशीर संस्था म्हणून आपल्यासाठी करू शकता\nमग आमच्याशी फोनवर संपर्क साधा +31 40 369 06 80 किंवा यावर ईमेल पाठवा:\nश्री. टॉम मेव्हिस, अ‍ॅड Law & More - [ईमेल संरक्षित]\nश्री. मॅक्सिम होडक, अ‍ॅडव्होकेट अ‍ॅन्ड मोरे - [ईमेल संरक्षित]\nटी. + एक्सएनयूएमएक्स एक्सएनएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्स���नयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स\nटी. + एक्सएनयूएमएक्स एक्सएनएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/former-army-chief-dalbir-singh-suhag-appointed-as-high-commissioner-of-seychelles-india/", "date_download": "2021-07-30T07:30:25Z", "digest": "sha1:M76HQUTPGQF5JXMANVU7H5ACPEL4DFI7", "length": 5443, "nlines": 101, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पूर्व सेना प्रमुख दलबीर सिंह सुहाग यांची सेशेल्स येथील भारताचे उच्चायुक्तपदी नियुक्ती – Dainik Prabhat", "raw_content": "\nपूर्व सेना प्रमुख दलबीर सिंह सुहाग यांची सेशेल्स येथील भारताचे उच्चायुक्तपदी नियुक्ती\nनवी दिल्ली – भारतीय सेनादलाचे निवृत्त अधिकारी जनरल दलबीर सिंह सुहाग यांची प्रजासत्ताक सेशेल्स येथील भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. जुलै २०१४ ते डिसेंबर २०१६ दरम्यान दलबीर सिंह सुहाग हे भारतीय थल सेनेचे प्रमुख म्हणून कार्यरत होते.\n२९ सप्टेंबर २०१६ च्या पाकिस्तानवरील सर्जिकल स्ट्राईकच्या दरम्यान दलबीर सिंह सुहाग हे थल सेना प्रमुख म्हणून कार्यरत होते.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nसाध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे आणखी वादग्रस्त विधान \nबिहारी माणूस बनला “या’ राष्ट्राचा प्रमुख\nपूरग्रस्त कोकणवासीयांना आमदार सुनील टिंगरे यांची मोठी मदत\nपंतप्रधानांच्या सूचनेनंतर नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्यात भेट; राजकीय चर्चांना उधाण\nकोकणासह पश्चिम महाराष्ट्रात 2 ऑगस्टपर्यंत धो धो पाऊस\nकरोनानंतर आता ‘नॉरोव्हायरस’ची जगाला धडकी; पहा काय आहेत लक्षणं आणि उपाय\nBREAKING NEWS : जीवघेणी चुरस आणि अखेर महिला हॉकीत भारताचे आव्हान कायम\nबिहारी माणूस बनला “या’ राष्ट्राचा प्रमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad/house-broke-bajajnagar-aurangabad-news-365670", "date_download": "2021-07-30T06:34:11Z", "digest": "sha1:353V6YZUVWUQQQ4SR46T2E5TVXEVUFUS", "length": 7092, "nlines": 125, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | बजाजनगरामध्ये घरफोडी, दागिन्यांसह साडेसहा लाखांचा ऐवज लंपास", "raw_content": "\nरात्री बंद असलेल्या एका घराचा कडीकोंडा तोडून कपाटात ठेवलेले रोख ४ लाख २० हजार रुपयांसह सोन्याचे दागिने मिळून ६ लाख ५३ हजार ६४० रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.\nबजाजनगरामध्ये घरफोडी, दागिन्यांसह साडेसहा लाखांचा ऐवज लंपास\nवाळूज (जि.औरंग���बाद) : रात्री बंद असलेल्या एका घराचा कडीकोंडा तोडून कपाटात ठेवलेले रोख ४ लाख २० हजार रुपयांसह सोन्याचे दागिने मिळून ६ लाख ५३ हजार ६४० रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. ही चोरीची घटना गुरुवारी (ता.२९) सकाळी साडेसातच्या सुमारास उघडकीस आली.छोटूलाल दादाजी हेमाडे (वय ४६) हे कुटुंबासह बजाजनगर येथील जय भगवान हाऊसिंग सोसायटीत घर क्रमांक ३२ मध्ये राहतात.\nभोळसर महिलेने बाळाला गटाराचे पाणी पाजले अन् कडेवरूनही फेकले पोलिस धावले, जीव वाचला\nवडिलांचा वर्षश्राद्धाचा कार्यक्रम असल्याने ते सोमवारी (ता. २६) पत्नीसह मूळगावी खुदाने ता. साक्री जि. धुळे येथे गेले होते. तर त्यांच्या दोन्ही मुली व एक मुलगा असे तिघे पत्नीचे मामा परशुराम सावळे यांच्याकडे बजाजनगर येथे होते. त्यामुळे हेमाडे यांचे घर सोमवार ते गुरुवारपर्यंत बंद होते. गुरुवारी (ता.२९) सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास हेमाडे यांचा भाडेकरू ज्ञानेश्वर देवकर यांचा हेमाडे यांना फोन आला. त्यांनी चोरी झाल्याची माहिती दिली. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.\nबजाजनगर येथील या चोरीची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक विजय घेरडे यांच्यासह गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड, ठसे तज्ञ व श्‍वान पथक मच्छिंद्र तनपुरे, के.बी.वाघुळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटना स्थळापासून स्वीटीने अंदाजे एक किलोमीटरपर्यंत चोरट्यांचा माग काढला. मात्र त्यानंतर श्‍वान तेथेच घुटमळल्याने पुढील मार्ग मिळाला नाही.\nसंपादन - गणेश पिटेकर\nसंपादन - गणेश पिटेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%AE2019-%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80/", "date_download": "2021-07-30T07:59:46Z", "digest": "sha1:UOHODWR6AFLCXMO36PYJA7ZKGCXG3QWN", "length": 15340, "nlines": 257, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "गोमचिम2019 चे वेळापत्रक जाहीर | गोवा खबर", "raw_content": "\nHome Uncategorized गोमचिम2019 चे वेळापत्रक जाहीर\nगोमचिम2019 चे वेळापत्रक जाहीर\nगोवा खबर:28,29 आणि 30 जून रोजी विन्सन वर्ल्ड आणि फक्त मराठी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 12 व्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.28 रोजी सायंकाळी 5 वाजता उद्धाटन सोहळा होणार असून 29 पासून सिनेमांचे प्रदर्शन केले जाणार आहे.\nउद्धाटन सोहळ्याला मुख्यमंत्री प्रमोद सावंत,कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे,शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यासह बॉलीवुडचे प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई उपस्थित राहणार आहेत.\nउद्धाटन सोहळ्यात सिनेसृष्टीत उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांना चतुरस्र अभिनेता, अभिनेत्री, फक्त मराठी अभिमान पुरस्कार, समाजरत्न पुरस्कार, कला गौरव, विशेष गौरव या विभागात पुरस्कार देऊन गौरवान्वित करण्यात येणार आहे.कृतज्ञता पुरस्कार यंदा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांना प्रदान केला जाणार आहे.फक्त मराठीच्या संयुक्त विद्यमाने यंदा दिग्गज कलाकारांच्या सहभागाने मनोरंजनाचा तीन तासांचा कार्यक्रम आयोजित केला जाणार असून त्यात गोमचिम गौरव पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.\nया महोत्सवात चित्रपट कलाकारांची मांदियाळी असणार आहे. या महोत्सवासाठी मेघा धाडे, सई ताह्मणकर, श्रुती मराठे, सई देवधर, दिलीप प्रभावळकर, नागराज मंजुळे, मृणाल कुलकर्णी, मिलिंद गुणाजी,नेहा महाजन, रिंकू राजगुरू, सोनल अरोरा, कृतिका तुळसकर, मृण्मयी देशपांडे, भार्गवी चिरमुले, आदी दिग्गज कलाकारांची उपस्थिती असणार आहे.\nगोमचिम 2019 मध्ये प्रदर्शित केले जाणारे सिनेमा,त्यांचे थिएटर आणि वेळ पुढीलप्रमाणे…\nशनिवार 29 जून 2019\nसकाळी 10 ते दुपारी 12\nदुपारी 12.30 ते 2.30\nदुपारी 3 ते सायंकाळी 5\nसायंकाळी 6.30 ते रात्री 8\nसकाळी 9 ते 11\nसकाळी 11.30 ते दुपारी 1.30\nदुपारी 2.05 ते सायंकाळी 4.20\nसायंकाळी 5 ते 6.30\nसायंकाळी 7 ते रात्री 8.40\nदुपारी 12.05 ते 2.05\nदुपारी 2.40 ते 4.45\nसायंकाळी 5.15 ते 6.55\nसायंकाळी 7.30 ते 9.05\nसकाळी 10 ते दुपारी 12.05\nदुपारी 3.15 ते सायंकाळी 5\n(दिग्दर्शक:विनोद कांबळे,गणेश शेलकर,शेखर रणखांबे)\nसायंकाळी 5.30 ते 7.55\nसकाळी 9 ते 11.15\nसायंकाळी 4.30 ते 6.30\nरविवार 30 जून 2019\nसकाळी 11.35 ते दुपारी 1.15\nदुपारी 1.45 ते 3.10\nदुपारी 3.40 ते 5.40\nसकाळी 9 ते 11.15\nसकाळी 11.45 ते दुपारी 1.55\nदुपारी 2.25 ते सायंकाळी 4.45\nसायंकाळी 5.17 ते सायंकाळी 7\nसायंकाळी 7.30 ते रात्री 9.35\nसायंकाळी 9.15 ते 10.45\nसकाळी 11.20 ते दुपारी 12.50\n(दिग्दर्शक:विनोद कांबळे,गणेश शेलकर,शेखर रणखांबे)\nदुपारी 1.20 ते दुपारी 2.50\nदुपारी 3.20 ते सायंकाळी 5.20\nसायंकाळी 5.50 ते 7.50\nदुपारी 12 ते दुपारी 2.05\nदुपारी 2.30 ते सायंकाळी 4.30\nसायंकाळी 5 ते सायंकाळी 7\nसकाळी 10 ते दुपारी 12\nरात्री 9 ते 11.15\nPrevious articleगोमचिम 2019 मध्ये पडणार मराठी सिनेमांचा पाऊस\nNext articleरेल्व�� चालकाने इमर्जन्सी ब्रेक दाबून वाचवले शेकडो प्रवाशांचे प्राण\nसरकारने कोविड-१९ वर अवलंविलेले सक्रीय उपाय\nपंतप्रधान येत्या 22 फेब्रुवारीला आसाम आणि पश्चिम बंगालचा दौरा करणार\n51 व्या इफ्फीच्या आजच्या समापन सोहळ्यात सुवर्ण मयूर पुरस्काराची घोषणा होणार\nकटलास एक्स्प्रेस – 21 नौदल सरावात भारतीय नौसेनेच्या वतीने आयएनएस तलवार...\nजागतिक व्याघ्र दिनानिमित्त पंतप्रधानांनी सर्व वन्यजीव प्रेमींना दिल्या शुभेच्छा\nराज्य/केंद्रशासित प्रदेश आणि खासगी रुग्णालयांकडे अद्याप 2.88 कोटींपेक्षा अधिक मात्रा उपलब्ध\nभारतात कोविड – 19 प्रतिबंधक लसीकरणाने 45 कोटींचा टप्पा ओलांडला\nपंतप्रधान मोदी यांची मॉरिशसच्या पंतप्रधानांशी चर्चा\nकोविड व्यवस्थापनात फेल झालेले मुख्यमंत्री गोव्याला आणखी किती लाजेत घालू पाहतात\nमॉनस्टर्स’ चित्रपट समाज ज्या गोष्टी राक्षसी मानतो त्यावर भाष्य करतो-दिग्दर्शक मारेस...\nपाच नगरपालीका निवडणूकांत भाजपचा पराभव होणार हे नक्की : दिगंबर कामत\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nहिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात करणी सेना तुमच्यासमवेत आहे \nनेशनवाइड पुरस्कार 2019 तर्फे 100 गुणवत्तापूर्ण व्यावसायिक आणि उद्योजकांचा सन्मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://dimag-kharab.blogspot.com/2011/11/", "date_download": "2021-07-30T06:54:45Z", "digest": "sha1:5FLMMVIHJ35THFSBFGXSJQ25ASJTCO2T", "length": 6107, "nlines": 71, "source_domain": "dimag-kharab.blogspot.com", "title": "माझ्या गजाल्या: November 2011", "raw_content": "\nसाहित्य :- एक शेर तसरे मुळे (एक शिपी), कांदा-सुके खोबरे वाटण १ वाटी, आले लसूण पेस्ट १ चमचा, लसूण पाकळ्या ३-४, लाल तिखट ३ चमचे, हळद १/४ चमचा, मीठ (चवीनुसार), गरम मसाला १/२ चमचा, कोथिंबीर (आवडीनुसार), फोडणीसाठी तेल.\nकृती :- प्रथम मुळे धुवून घेऊन विळीवर उभे चिरून (दुभागून) घ्यावेत. शिपी चिरल्यावर त्यातून पांढरऱ्या रंगाचे पाणी (काट) येईल ते टाकून देवू नये.\nत्याची एक शिपी काढून घ्यावी (शिपीच्या आतील मांस एकाच शिपीला आले पाहिजे. त्यासाठी शिपी कशी फिरवावी ते बरोबरच्या व्हिडीओ मध्ये दाखवले आहे). नीट केलेल्या शिप्या (काटसकट) एकत्र कराव्यात.\nकांदा आणि सुक्या खोबऱ्याचे वाटण करून घ्यावे. एका कढईमध्���े फोडणीसाठी तेल गरम करून त्यात लसूण पाकळ्या चिरून टाकाव्यात, लालसर झाल्यानंतर त्यात कांदा-सुक्या खोबऱ्याचे वाटण टाकावे आणि ते परतत राहावे.\nपरतून झाल्यानंतर त्यात आले लसूण पेस्ट, हळद, मीठ, लाल तिखट क्रमाने टाकावे. हे सगळे मिश्रण (कढईला करपू न देता) व्यवस्थित शिजले की नीट केलेली एकशिपी त्यात टाकावी आणि त्यात प्रमाणानुसार पाणी घालावे. वरती झाकण ठेऊन मंद आचेवर शिजवावे. आवडीनुसार गरम मसाला टाकून पुन्हा थोडे शिजू द्यावे. शेवटी कोथिंबीर पेरून गरमागरम वाढावे.\nशिजण्यासाठी लागणारा वेळ :- १५-२० मिनिटे\nता.क. - चिरण्याआधी सुरुवातीलाच मुळे एकदा चांगले धुवून घ्यावेत. एक शिपी काढून झाल्यावर शिजायला टाकताना त्यात जे पाणी (काट) आले असेल व्यवस्थित गाळून शिजायला टाकावे नाहीतर शिपीचा कच (शिपीचे बारीक तुकडे) त्यात जाण्याची शक्यता असते.\n'मोगरा फुलला २०११' च्या ई-दीपावली अंकात पूर्वप्रकाशित\nLabels: आवडी-निवडी, खादडी, मस्त्याहार\nहापूस, रायवळ आंबे, काजू, फणस, करवंद या सगळ्या कोकण मेव्याबरोबरच कोकणातल्या समुद्र किनार्‍यावरच्या खार्‍या हवेवर आणि खारवलेल्या माश्यांवर पोसलेला माणूस. कोकणात वाढल्यामुळे सहाजिकच जिभेचे वळण तिरके. तिरकस विचार आणि बोलणे जरा जास्तच रोखठोक. मालवणीसारख्या शिवराळ भाषेवर मनापासून प्रेम. तर आंतरजालावरच्या गाववाल्यांनू मी जा काय लिवनार हाय ता ग्वाड मानून घ्या नाहीतर जावा ****... काय समजलावं\nगजालवाडीतल्या कट्ट्यावर किती लोकं चकाट्या पिटतं आहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-FTF-funny-photos-of-ms-dhoni-that-are-viral-nowadays-in-social-media-5547514-PHO.html", "date_download": "2021-07-30T06:46:54Z", "digest": "sha1:34N47LCQA2ER6IUYTDFBTM27ACZPYCV5", "length": 2700, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Funny Photos Of MS Dhoni That Are Viral Nowadays In Social Media | इंटरनेटवर वायरल झाले धोनीचे असे Funny Photos, एकदा पाहाच! - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nइंटरनेटवर वायरल झाले धोनीचे असे Funny Photos, एकदा पाहाच\nशेतात मजूरी करणारा दाखवलेला धोनी....\nस्पोर्ट्स डेस्क- टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनी एखाद्या सुपरस्टारपेक्षा कमी नाही. ज्या पद्धतीने बॉलिवूड स्टार्सचे फोटोशॉप एडिटेड फोटोज सोशल मीडियात फिरतात त्याचप्रमाणे आता धोनीचे एडिटेड Funny फोटोज वायरल होत आहेत. या फोटोजमध्ये धोनी अनेक मजेशीर कॅरेक्टर्समध्ये तुम���हाला दिसून येईल. एखाद्यात फोटोत तो केस कापताना दिसेल तर कुठे मजूरी करताना दाखवले गेले.\nपुढे स्लाईड्सद्वारे पाहा, धोनीचे असेच काही मजेशीर फोटोज जे सध्या सोशल मीडियात वायरल होत आहेत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-sania-mirza-sushil-kumar-and-pakistani-cricketers-say-salam-sachin-4433115-PHO.html", "date_download": "2021-07-30T07:08:20Z", "digest": "sha1:JROUXQCBLIN5RP255DXBF53TWOUCA4I3", "length": 3966, "nlines": 45, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Sania Mirza Sushil Kumar And Pakistani Cricketers Say Salam Sachin | पाकिस्‍तानवरून आला शोएब अख्‍तर, सानिया मिर्झाबरोबर म्‍हणाला- \\'सलाम सचिन !\\' - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपाकिस्‍तानवरून आला शोएब अख्‍तर, सानिया मिर्झाबरोबर म्‍हणाला- \\'सलाम सचिन \nमुंबई- मास्‍टर ब्‍लास्‍टर सचिन तेंडुलकरच्‍या शेवटच्‍या कसोटीपूर्वी सर्वचजण त्‍याच्‍या शानदार करिअरला सलाम करीत आहेत. त्‍याला सलाम करण्‍यासाठी पाकिस्‍तानचे क्रिकेटपटूही मागे नाहीत. शोएब अख्‍तरने वाघा बॉर्डर पार करून सचिनच्‍या सन्‍मानार्थ आयोजित समारोहात सहभाग नोंदवला.\nटेनिस स्‍टार सानिया मिर्झा आणि ऑलिम्पिक चॅम्पियन सुशील कुमारही टीम इंडियाच्‍या स्‍टार खेळाडूंबरोबर या खास कार्यक्रमात नजरेस पडले. कार्यक्रमाची थीमच होती- सलाम सचिन \nसचिन तेंडुलकरच्‍या अखेरच्‍या कसोटीवरून त्‍याचे कुटुंबिय आणि कोट्यवधी चाहते भावूक झाले आहेत. तर जगभरातील दिग्‍गजांचीही हीच भावना दिसून येत आहे. सचिनचे टीममधील सहकारी, मैदानावरील विरोधी संघातील खेळाडू राहिलेले आणि कुटुंबातील सदस्‍य मुंबईच्‍या वानखेडे स्‍टेडिअममध्‍ये 14 ते 18 नोव्‍हेंबरपर्यंत सामना पाहण्‍यासाठी मैदानात उपस्थित असतील. सचिनच्‍या रिटायरमेंटवरून होत असलेल्‍या कार्यक्रमांमुळे सचिनही खूप खूश आहे. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा, या खास कार्यक्रमाची निवडक छायाचित्रे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AC%E0%A5%AE%E0%A5%A7", "date_download": "2021-07-30T08:49:57Z", "digest": "sha1:47HTSBVFJUG3E6D3B27R7TZ7Z3LV6AVR", "length": 4497, "nlines": 140, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. ६८१ - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► इ.स. ६८१ मधील मृत्यू‎ (१ प)\n\"इ.स. ६८१\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ जानेवारी २०१४ रोजी १९:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://satyakamnews.com/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A3-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2021-07-30T06:46:10Z", "digest": "sha1:UESQJRNEX4477LNYOMI3DFNGXJ7DLLBW", "length": 13833, "nlines": 185, "source_domain": "satyakamnews.com", "title": "ग्रामीण जागरूकता अभियान कृषीकन्या मानसी गोडसे यांनी ग्रामीण भागात रजविले! | satyakamnews.com", "raw_content": "\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार…\nमाजी विद्यार्थ्यांच्या सूचना महाविद्यालयाच्या विकासासाठी उपयुक्त असतात:- रोहन परिचारक\nशिवसेना सदस्य नोंदणीला महिला विडी कामगारांचा प्रचंड प्रतिसाद\nHome ताज्या-घडामोडी ग्रामीण जागरूकता अभियान कृषीकन्या मानसी गोडसे यांनी ग्रामीण भागात रजविले\nग्रामीण जागरूकता अभियान कृषीकन्या मानसी गोडसे यांनी ग्रामीण भागात रजविले\nsatyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम \nग्रामीण जागरूकता अभियान कृषीकन्या मानसी गोडसे यांनी ग्रामीण भागात रजविले\nभारत हा कृषिप्रधान देश आहे तसेच कृषी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे.शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया आहे पण डिजिटल शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा भक्कम पाया आहे असे मत कृषीकन्या मानसी मधुकर गोडसे हिने महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्नित,रत्नाई कृषी महाविद्यालय,अकलूज आयोजित ग्रामीण जागरूकता कार्यानुभव अंतर्गत व्यक्त केले.\nमानसी हिने शेतीविषयक ॲप शेतकऱ्याच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून ॲप विषयी पुर्ण माहिती शेतकऱ्यांना दिली त्यामध्ये तिने कृषी नेटवर्क ॲप, कॅटल मॅनेजर ॲप,फुले जल ॲप याविषयी माहिती देताना ॲप मध्ये असलेले सर्व मुद्दे जसे की हवामानाचा अंदाज कसा पहावा,पिकांवर येणारे रोग,कीड याचे व्यवस्थापन ॲप च्या साहाय्याने कसे करावे, गायींच्या दैनंदिन दुधाचे संकलन कसे करावे,शेतातील पाणी व्यवस्थापन कसे करावे,ॲप मध्ये सर्व माहिती कशी भरावी याबद्दल प्रात्यक्षिक घेऊन मार्गदर्शन केले त्याकरिता अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील,रत्नाई कृषी महावद्यालयाचे समन्वयक डॉ. डी. पी.कोरटकर, प्राचार्य आर.जी. नलवडे, प्रा.एस. एम. एकतपुरे, प्रा. एस. आर. आडत,प्रा. डी. एस. मेटकरी,प्रा. एस.एस.भोसले,प्रा.डी.एस.ठवरे यांचे मार्गदर्शन लाभले.\nयावेळी कान्हापूरी गावातील प्रगतशील शेतकरी पोपट फराडे,संतोष फराडे, सोमनाथ गुलाब शिंदे,शुभम फराडे, सोमनाथ श्रीरंग शिंदे इ शेतकरी उपस्थित होते.\nPrevious articleराष्ट्रवादी उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेशदादा फाटे यांचे मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांना दिले निवेदन\nNext articleशेतक-यांची ऊस बिले त्वरीत द्या; बळीराजा संघटनेची मागणी\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार नदीच्या खोली करणाचे आश्वासन\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nसचिव दिलीप पांढरपट्टे यांची पंढरपूर उपमाहिती कार्यालयाला भेट\nमुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना प्रहार संघटनेच्या वतीने निवेदन सादर\nलेबर फेडरेशनचे व खाण चालकांचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार – आ. समाधान...\nउद्योग व व्यापार विभागाच्या राज्यप्रमुखपदी नागेश फाटे यांची नियुक्ती\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार...\nविठ्ठलराव शिंदे कारखान्यामार्फत ऊस बिलाचा दूसरा हप्ता 200 रु ऊस पुरवठादारांच्या...\nभीमा सहकारी साखर कारखान्याच्या रोलर पुजन संपन्न.\nश्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा दुसरा हप्ता सभासदांच्या खात्यावर वर्ग.\nविशेष सूचना : • satyakamnews.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून satyakamnews.com चे संपादक , प्रकाशक आ���ि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . satyakamnews.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता satyakamnews.com तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार satyakamnews.com नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nठाकरे सरकारने केलेले विकास कामाचे माहिती घराघरात पोहचवा :- पुरुषोत्तम बरडे\nपंढरपूरच्या पायी वारीसाठी राज्यपालांचा पुढाकार, निर्णयाबाबत मुख्य सचिवांकडे नाराजी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.chinimandi.com/south-africa-violence-hits-sugar-industry-in-marathi/", "date_download": "2021-07-30T08:35:38Z", "digest": "sha1:OPOIOY26VZM3DG5XHMT3FIYRG3AS7KRR", "length": 12130, "nlines": 220, "source_domain": "www.chinimandi.com", "title": "दक्षिण आफ्रीका: देशातील हिंसाचारामुळे साखर उद्योगाला फटका - ChiniMandi", "raw_content": "\nHome Marathi International Sugar News in Marathi दक्षिण आफ्रीका: देशातील हिंसाचारामुळे साखर उद्योगाला फटका\nदक्षिण आफ्रीका: देशातील हिंसाचारामुळे साखर उद्योगाला फटका\nकेप टाउन : माजी राष्ट्रपती जेकब जुमा यांना तुरुंगवासात पाठविण्यात आल्यानंतर दक्षिण आफ्रिकेत हिंसाचार भडकला आहे. साखर उत्पादनाचे मुख्य क्षेत्र असलेल्या क्वाजुलू नटालमध्ये आंदोलनकर्त्यांनी ऊसाने भरलेले ट्रक पळवून नेले. याशिवाय, ऊसाची शेती जाळून टाकली. साखर उद्योगातील प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे ३ लाख टन ऊस जाळून टाकला आहे. दक्षिण आफ्रिकेतील शेतकरी अनेक दिवसांपासून अशांतता आणि लुटमारीला सामोरे जात आहेत. उत्पादन घेऊन जाणारे ट्रक बाजारात रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे धान्य, खाद्यपदार्थांच्या तुटवड्याची धास्ती आहे.\nमाजी राष्ट्रपती जेकब जुमा यांना गेल्या आठवड्यात तुरुंगात टाकल्यानंतर संतप्त जमावाने पोलिसांशी संघर्ष सुरू केला आहे. शॉपिंग मॉलमध्ये तोडफोड केली जात आहे. या दंगलीत डझनभर लोकांचा मृत्यू झाला आहे. देशातील प्रमुख राज्यमार्ग बंद आहेत. देशाचे मुख्य कृषी संस्था अॅग्रीसाचे कार्यकारी संचालक क्रिस्टो वॅन डेर रीडे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना आधीच मोठे नुकसान झाले आहे. त्यांना आपला शेतीमाल स्थानिक बाजारपेठ, द���कानदारांकडे पोहोचवता येत नाही. अॅग्रीसाच्या शेतकऱ्यांनी आधीच पिकांचे सुमारे ३० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती दिली आहे.\nदक्षिण आफ्रिका क्रेनग्रोवर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी थॉमस फन्के यांनी सांगितले की आतापर्यंत ३ लाख टन ऊस जाळण्यात आला आहे. साखर उत्पादक तोंगाट हुलेट यांनी सांगितले की, आता त्यांचे कारखाने, रिफायनरी बंद आहे. साइट्रस ग्रोअर्स असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जस्टिन चाडविक यांनी सांगितले की, साइट्रसची निर्यातही रोखण्यात आली आहे. डर्बन बंदराला जाण्यासाठी रस्त्याचा वापर करणे अशक्य आहे.\nचीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा\nजिल्ह्यात आजपासून सुरू होणार ऊसाच्या सर्व्हेचे प्रदर्शन\nमवाना साखर कारखान्याकडून १२ कोटींची बिले अदा\nजिल्ह्यात आजपासून सुरू होणार ऊसाच्या सर्व्हेचे प्रदर्शन\nपीलीभीत : जिल्ह्यातील साखर कारखान्याच्या क्षेत्रातील विविध गावांमध्ये ऊस विभाग आणि साखर कारखान्यांच्यावतीने सर्व्हेच्या पाहणी अहवालाची मांडणी केली जाणार आहे. ऊस विभागाने याची तयारी...\nमवाना साखर कारखान्याकडून १२ कोटींची बिले अदा\nमवाना साखर कारखान्याने गुरुवारी गळीत हंगाम २०२०-२१ मधील एक एप्रिल २०२१ पर्यंत खरेदी केलेल्या उसापोटी १२ कोटी रुपयांची बिले शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये पाठविण्यात आली...\nनेपाल में किसान गन्ने की खेती से जा रहे है दूर\nकाठमांडू: गन्ना किसान संघर्ष समिति ने चेतावनी दी है की, यदि सरकार और मिल मालिकों ने 5 अगस्त तक 40 करोड़ रुपये की बकाया...\nतमिलनाडु में गन्ना मूल्य 4,000 रुपये प्रति टन करने की मांग\nतंजावुर: बकाया भुगतान की मांग को लेकर गन्ना किसानों ने गुरुवार को अरिगनर अन्ना चीनी मिल, कुरुंगुलम के सामने धरना दिया\nजिल्ह्यात आजपासून सुरू होणार ऊसाच्या सर्व्हेचे प्रदर्शन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/coronavirus-global/coronavirus-china-detailed-investigation-us-donald-trump-286432", "date_download": "2021-07-30T08:58:07Z", "digest": "sha1:X6QTG3LP5YKYMALFIH7OWE76ZJH7MJHB", "length": 7941, "nlines": 126, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | चीनच्या अडचणी वाढल्या; कोरोनाप्रकरणी गांभीर्याने तपास सुरू", "raw_content": "\nकोरोनाच्या प्रसाराला चीनच कारणीभूत असल्याचा अमेरिकेचा दावा असून त्याबाबत अत्यंत गांभीर्याने तपास सुरु असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज सांगितले. तसेच, जर्मनीने नुकसानभरपाई म्हणून चीनकडे मागितलेल्या पैशांहून अधिक पैसे अमेरिका मागणार आहे, असे ट्रम्प यांनी सूचित केले.\nचीनच्या अडचणी वाढल्या; कोरोनाप्रकरणी गांभीर्याने तपास सुरू\nवॉशिंग्टन Coronavirus - कोरोनाच्या प्रसाराला चीनच कारणीभूत असल्याचा अमेरिकेचा दावा असून त्याबाबत अत्यंत गांभीर्याने तपास सुरु असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज सांगितले. तसेच, जर्मनीने नुकसानभरपाई म्हणून चीनकडे मागितलेल्या पैशांहून अधिक पैसे अमेरिका मागणार आहे, असे ट्रम्प यांनी सूचित केले.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n‘व्हाइट हाऊस’मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेवेळी ट्रम्प यांनी माहिती दिली. कोरोनामुळे जगभरात दोन लाखांहून अधिक नागरिकांचा बळी गेला असून त्यातील एक चतुर्थांश एकट्या अमेरिकेतील आहेत. कोरोनाच्या प्रसारावरून अमेरिका आणि चीन एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. चीनने योग्य वेळी माहिती दिली असती तर आतापर्यंत झालेले आणि अजूनही होत असलेले मानवी आणि वित्तीय नुकसान टाळता आले असते, असे अमेरिका आणि जर्मनीसह युरोपातील बहुतेक देशांचा दावा आहे.\nCoronavirus : पाकिस्तानला कोणत्याच देशाकडून मदत नाही\nयामुळेच ते चीनकडून नुकसान भरपाई मागण्याची भाषा करत असून जर्मनी १३० अब्ज डॉलरची मागणी करणार आहे. अमेरिकाही असेच करणार का, असे पत्रकारांनी विचारले असता ट्रम्प म्हणाले की, अमेरिका सरकार अधिक सोप्या पद्धतीने वसूली करणार आहे. नुकसानभरपाईची रक्कम आम्ही अद्याप निश्‍चित केली नाही, पण ती जर्मनीपेक्षा खूप अधिक असेल. चीनविरोधात गांभीर्याने तपास सुरु असून त्याबाबत लवकरच माहिती दिली जाईल.\nकोरोनाला हरवून जॉन्सन पुन्हा कार्यालयात हजर\n‘किम यांच्या प्रकृतीबाबत माहिती आहे’\nउत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांच्या प्रकृतीबाबत उलटसुलट चर्चा सुरु असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र, ‘किम यांच्या प्रकृती कशी आहे, याबाबत मला निश्‍चित माहिती आहे,’ असा दावा केला. मात्र, हे सांगतानाच ‘ती माहिती मी तुम्हाला देणार नाही’, असेही सांगितले. ते लवकर बरे व्हावेत, एवढेच मी म्हणेन, असे ट्रम्प म्हणाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha-news/nagpur/really-government-will-farmers-celebrate-diwali-367045", "date_download": "2021-07-30T07:11:33Z", "digest": "sha1:M7LLB52ELGOS3FR5IN34TUKRPEJOYMBM", "length": 10034, "nlines": 132, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | खरंच का सरकार! शेतकऱ्यांची दिवाळी साजरी होईल का?", "raw_content": "\nज्या पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण होऊन अहवाल शासनदरबारी पाठविण्यात आला, त्या पिकांच्या नुकसानभरपाईच्या अनुदानाची शेतकरी मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहे. त्यात मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेली मदत नरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार काय, या संभ्रमात शेतकरी आहेत. अशावेळी शेतकऱ्यांची दिवाळी साजरी होईल कशी होईल, हा प्रश्‍न आहे.\n शेतकऱ्यांची दिवाळी साजरी होईल का\nजलालखेडा (जि.नागपूर): तालुक्यातील महत्वाचे पीक म्हणजे कापूस, सोयाबीन, संत्रा व मोसंबी आहे. या सर्व पिकांचे नुकसान झाले आहे. तरीपण सर्वेक्षणातून कापूस वगळल्यामुळे आधीच बऱ्याच शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. ज्या पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण होऊन अहवाल शासनदरबारी पाठविण्यात आला, त्या पिकांच्या नुकसानभरपाईच्या अनुदानाची शेतकरी मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहे. त्यात मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेली मदत नरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार काय, या संभ्रमात शेतकरी आहेत. अशावेळी शेतकऱ्यांची दिवाळी साजरी होईल कशी होईल, हा प्रश्‍न आहे.\nअधिक वाचाः अचानक का गुदमरतोय श्‍वास उमरेडकरांना आता नकोसे झाले वायुप्रदूषण \nविविध नवीन रोगांमुळे अतोनात नुकसान\nनरखेड व काटोल तालुक्यातील शेतकऱ्यांचे या वर्षातील खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस या पिकांचे सतत होणाऱ्या पावसामुळे व विविध नवीन रोगांमुळे अतोनात नुकसान झाले. तसेच संत्रा व मोसंबी फळपिकांचाही आंबिया बहार गळाला, तर मृग बहार बहरलाच नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला. नरखेड तालुक्यात १५ हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी सोयाबीन या पिकांची पेरणी केली होती. या पिकाचे ऑगस्टमध्ये आलेल्या सततच्या पावसामुळे व येलो मोझाक किडीमुळे १०० टक्के नुकसान झाले आहे. पिकांची कापणी करून काढणी नुकसानाची ठरत असल्यामुळे शेतकरी पिकावरच रोटावेटर चालवीत आहे. कापूस पिकावर आलेल्या मर रोगांमुळे व अति पावसामुळे पिकाच्या बोन्ड्या सडत आहेत. तसेच पावसामुळे फुटलेला कापूसही ओला झाला असून तो अव्वाच्या सव्वा भावात विकावा लागत आहे. यामुळे आता कापसाच्या उत्पादनात कमालीची घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.नरखेड तालुक्यात ���५ हजार हेक्टरवर संत्रा तर ६ हजार हेक्टरवर मोसंबीचे पिक घेतल्या जाते. मृगात पडलेल्या पावसाच्या अनियमितपणामुळे मृग बहार बहरलाच नाही तर असलेला आंबिया बहराचे फळाचे मोठ्या प्रमाणात बुरशीमुळे गळती झाली.\nपिकाचे नाव हेक्टरमधील लागवड शेतकरी अपेक्षित अनुदान (रुपयांमध्ये)\n२३०२८ १० कोटी ५४ लाख\nफळपिक ११८३४.०७ १३७११ २१ कोटी ३० लाख\nअधिक वाचाः कारखान्याचे दूषित पाणी, तरिही संथ वाहते ‘वेणा’ माई \nशेतकऱ्यांना त्वरित आर्थिक सहकार्य करावे\nनुकसानीची माहिती शासाकडे पोहचली आहे. यामुळे आता शासनाने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी निधीची तरतूद करावी जेणेकरून रब्बी हंगामात शेतकऱ्यांना आर्थिक मदत प्राप्त होऊ शकेल. शेतकऱ्यांची आजची परिस्थिती ही अतिशय भीषण आहे. खरीप हंगामातील पिक विक्रीसाठी नसल्यामुळे त्याचे आर्थिक बजेट बिघडले आहे. यामुळे आता शेतकऱ्यांचा दिवाळी सणसुद्धा अंधारात जाणार आहे. लोकप्रतिनिधींनी खरे वास्तव्य मुख्यमंत्र्यांना सांगावे व शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक सहकार्य करावे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/inspection-of-immersion-system-by-commissioner-bangar-health-chairman-kukreja/09061813", "date_download": "2021-07-30T07:41:22Z", "digest": "sha1:AZ7Y3CPT36CXWCWENTYKOY3GOFLGHLWO", "length": 8443, "nlines": 32, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "आयुक्त बांगर, आरोग्य सभापती कुकरेजा यांनी केली विसर्जन व्यवस्थेची पाहणी - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » आयुक्त बांगर, आरोग्य सभापती कुकरेजा यांनी केली विसर्जन व्यवस्थेची पाहणी\nआयुक्त बांगर, आरोग्य सभापती कुकरेजा यांनी केली विसर्जन व्यवस्थेची पाहणी\nनागपूर : श्री गणेश विसर्जन पर्यावरणपूरक व्हावे, जलप्रदूषण टाळले जावे यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे विविध ठिकाणी कृत्रिम तलावांची आणि निर्माल्य कलशांची व्यवस्था करण्यात आली आहे. या संपूर्ण व्यवस्थेची पाहणी मनपा आयुक्त अभिजीत बांगर, उपमहापौर दीपराज पार्डीकर आणि आरोग्य सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी केली.\nसक्करदरा तलाव येथील पाहणीदरम्यान उपमहापौर दीपराज पार्डीकर, आरोग्य सभापती वीरेंद्र कुकरेजा, आमदार सुधाकर कोहळे, नेहरूनगर झोन सभापती समिता चकोले, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, सहायक आयुक्त स्नेहा करपे, नगरसेविका रिता मुळे, स्नेहल बिहारे, कार्यकारी अभियंता अमीन अख्तर, ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तुभ चॅटर्जी, सुरभी जैस्वाल उपस्थित होते.\nनागपूर महानगरपालिका प्रशासनातर्फे सक्करदरा तलाव मूर्ती विसर्जनासाठी बंद करण्यात आला आहे. विसर्जनासाठी तलावासमोर २० बाय ४० आकाराचे तीन खड्डे खणण्यात आले असून विसर्जनासाठी विहीरीचे पाणी टाकण्यात आले आहे. ३८ कृत्रिम टँक तलाव परिसरात लावण्यात आले असून कमी उंचीचे आणि घरगुती गणपतीचे विसर्जन त्या ठिकाणी करता येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. संपूर्ण नागपूर शहरात सुमारे ३०० कृत्रिम टँक घरगुती गणेश विसर्जनासाठी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.\nसक्करदरा तलाव परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने कठडे लावण्यात आले असून वेळोवेळी सूचना देण्यासाठी साऊंड सिस्टीमची व्यवस्था करण्यात आली आहे. नियंत्रणासाठी तीन स्टेज तयार करण्यात आले असून निर्माल्य एकत्रित करण्यासाठी परिसरात ठिकठिकाणी कलश ठेवण्यात आले आहेत. गणपती नोंदणी कक्ष, प्रमाणपत्र वाटप केंद्रही तयार करण्यात आले आहे. याठिकाणी क्लिन ॲण्ड ग्रीन फाऊंडेशन, सुर्योदय कॉलेज, अद्वेत फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक मदतीकरिता सेवा देतील, अशी माहितीही यावेळी पदाधिकाऱ्यांना देण्यात आली.\nयानंतर नाईक तलाव आणि गांधीसागर येथील व्यवस्थेचीही पाहणी करण्यात आली. मनपा आयुक्त अभिजीत बांगर, उपमहापौर दीपराज पार्डीकर, आरोग्य सभापती दीपराज पार्डीकर यांनी तयारीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना आवश्यक ते निर्देश दिलेत.\nगणेश विसर्जन नागपुरात शांततेत व्हावे, यासाठी नागरिकांनी स्वत: पुढाकार घेण्याचे आवाहन नागपूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. नागपूर शहर हरित आणि स्वच्छ ठेवण्यासाठी मनपा कटिबद्ध आहे. गणेश विसर्जनाच्या निमित्ताने जलप्रदूषण टाळण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने फुटाळा व्यतिरिक्त अन्य ठिकाणी गणेश विसर्जनासाठी बंदी घातली आहे. ठिकठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती केली आहे. निर्माल्य कलशही ठेवण्यात आले आहे. नागरिकांनी आपले शहर स्वच्छ, सुंदर ठेवण्यासाठी या व्यवस्थेचा लाभ घ्यावा. कृत्रिम तलावातच मूर्तींचे विसर्जन करावे, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेच्या वतीने महापौर नंदा जिचकार, आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.\n← होमगार्ड के साथ अन्याय के…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.osmanabadtoday.com/2020/07/Osmanabad-Lockdown.html", "date_download": "2021-07-30T08:23:41Z", "digest": "sha1:D54LPPTJVG4PQTO3NPIWEQ2TEU5CZ4QJ", "length": 16966, "nlines": 97, "source_domain": "www.osmanabadtoday.com", "title": "--> श्रावण महिन्यात होणाऱ्या यात्रा, जत्रा, धार्मिक कार्यक्रमांना स्थगिती | Osmanabad Today", "raw_content": "\nश्रावण महिन्यात होणाऱ्या यात्रा, जत्रा, धार्मिक कार्यक्रमांना स्थगिती\nआदेश न पाळणाऱ्या विश्वस्त व आयोजकाविरुध्द कायदेशीर कारवाईचा जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा उस्मानाबाद - जिल्ह्यामध्ये कोर...\nआदेश न पाळणाऱ्या विश्वस्त व आयोजकाविरुध्द\nकायदेशीर कारवाईचा जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा\nउस्मानाबाद - जिल्ह्यामध्ये कोरोना कोविड-19 या संसर्गजन्य विषाणूचा प्रादुर्भाव व प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजनेचा एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये लागू करण्यात आलेला आहे.\nउस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना कोविड-19 या संसर्गजन्य विषाणूचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात होत आहे. जिल्ह्यात श्रावण महिन्यात विविध ठिकाणी देवस्थानच्या वतीने यात्रा, जत्रा, धार्मिक कार्यक्रम, लग्न समारंभ, इतर सभासंमेलने यांचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात येते. याबाबत दि.29 जून 2020 रोजी आदेश काढून मनाई करण्यात आली आहे.\nत्याअनुषंगाने श्रावण महिन्यात देवस्थानच्या ठिकाणी भाविकांची व लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते परिणामी कोरोना कोविड-19 या रोगाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्या कार्यक्षेत्रात श्रावण महिन्यात होणाऱ्या यात्रा, जत्रा, धार्मिक कार्यक्रम यांना स्थगिती देण्याबाबत देवस्थानचे विश्वस्त व आयोजक यांच्या त्वरित बैठका घेवून सूचना देण्यात याव्यात.\nतसेच या व्यतिरिक्त लग्न समारंभ व अंत्यविधीमध्ये 50 पेक्षा अधिक व्यक्ती निदर्शनास आल्यास विश्वस्त व आयोजकांविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्षा दीपा मुधोळ-मुंडे यांनी केले आहे.\nश्रावण महिन्यात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करु नये\nदेवस्थानचे अर्चक, पुजारी यांना रुढी परंपरेनुसार\nधार्मिक विधी, पुजा करण्यास अटी व शर्तीच्या अधीन राहून परवानगी\nउस्मानाबाद - जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोना कोविड-19 या संसर्गजन्य विषाणूचा संसर्ग झालेले रुग��ण मोठया प्रमाणावर आढळून येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आगामी श्रावण महिन्यात विविध ठिकाणी देवस्थानच्या वतीने यात्रा, जत्रा, धार्मिक कार्यक्रम, इतर सभासंमेलने याचे आयोजन करण्याबाबत दि.29 जून 2020 रोजी आदेश काढून मनाई करण्यात आली आहे.\nत्याअनुषंगाने श्रावण महिन्यात देवस्थानाच्या ठिकाणी भाविकांची व लोकांची मोठया प्रमाणात गर्दी होत असते परिणामी कोरोना कोविड-19 या रोगाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे देवस्थानचे विश्वस्त व आयोजकांनी श्रावण महिन्यात होणाऱ्या यात्रा, जत्रा, धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करु नये, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी केले आहे.\nतसेच सॅनिटायझरचा वापर करुन, सामाजिक अंतर ठेवून व तोंडाला मास्क, स्वच्छ रुमाल बांधून देवस्थानचे अर्चक, पुजारी यांना रुढी परंपरेनुसार धार्मिक विधी, पुजा करण्यासाठी परवानगी असेल.\nया व्यतिरिक्त लग्न समारंभ व अंत्यविधीमध्ये 50 पेक्षा अधिक व्यक्ती निदर्शनास आल्यास आयोजकांवर कायदेशीर करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nकार चालकाला हृदयविकाराचा झटका आणि जिल्हाधिकाऱ्यांचे प्रसंगावधान\nउस्मानाबाद - उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांच्या कार चालकास धावत्या कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला. मात्र, प्रसंगाव...\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबादेतील इंग्लंड रिटर्न तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह\nउस्मानाबाद - इंग्लंडहून उस्मानाबादेत परतलेल्या एका ३५ तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तरुणावर उस्मानाबादच्य...\n���स्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nसरकारी कामगार अधिकारी कार्यालय बनले दलालांचा अड्डा\nअभियंत्यांसह ठेकेदारांचे बनावट शिक्के वापरून कामगारांच्या नोंदी उस्मानाबाद - उस्मानाबादचे सरकारी कामगार अधिकारी कार्यालय म्हणजे दलालांचा अ...\nसुंदर माझे कार्यालय उपक्रमाचा उस्मानाबादच्या जिल्हा परिषदेत उत्साहात प्रारंभ\nउस्मानाबाद - विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या संकल्पनेतील जिल्हा परिषदातंर्गत ‘सुदंर माझे कार्यालय ’ हा उपक्रमात मराठवाडयातील आठही जिल...\nउस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने घेतले आणखी दोन बळी @ २०\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्याचे ठिकाण असलेले उस्मानाबाद शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे...\nउस्मानाबादेत दोन अपघातात एक ठार, दोन जखमी\nउस्मानाबाद - आनंदनगर पो.ठा. अकस्मात मृत्यु क्र. 37 / 2020 सीआरपीसी कलम 174 च्या चौकशीत स्वरुपा संजय पोतदार, रा. समता कॉलनी, उस्मानाबाद यांन...\nउस्मानाबाद : रुग्णाची लूट करणाऱ्या सह्याद्री हॉस्पीटलला १० हजार दंड\nरॅपिड अँटिजेन टेस्टसाठी जादा आकारण्यात आलेली रक्कम रुग्णाच्या बँक खात्यावर जमा करण्याचा आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचा दणका ...\nकसबे तडवळे शिवारात अज्ञात व्यक्तीचा खून\nदगड बांधून मृतदेह विहिरीत फेकला कसबे तडवळे - कसबे तडवळे शिवारात एका ४० वर्षीय अनोखळी व्यक्तीचा खून करून मृतदेह दगड बांधून विहिरीत फेकून दे...\nसीना कोळेगाव प्रकल्प ते पांढरेवाडी धरणापर्यंत कालवा बनवा.- खा. ओमराजे\nपरंडा (राहूल शिंदे) - सीना-कोळेगाव उपसा सिंचन योजनेतून पांढरेवाडी तलावात पाणी सोडण्याबाबत (कालवा) उपाययोजना करावी, अशी मागणी जिल्ह्...\nVIDEO,4,उस्मानाबाद जिल्हा,127,उस्मानाबाद शहर,30,एडिटर डेस्क,2,खुले व्यासपीठ,9,ताज्या बातम्या,53,देश - विदेश,3,महाराष्ट्र,20,मुख्य बातमी,91,स्पेशल न्यूज,15,\nOsmanabad Today : श्रावण महिन्यात होणाऱ्या यात्रा, जत्रा, धार्मिक कार्यक्रमांना स्थगिती\nश्रावण महिन्यात होणाऱ्या यात्रा, जत्रा, धार्मिक कार्यक्रमांना स्थगिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://satyakamnews.com/%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87/", "date_download": "2021-07-30T07:38:30Z", "digest": "sha1:KKYBMEBC3VFQN4TTZNXM7CIHWE5A2GFF", "length": 15571, "nlines": 208, "source_domain": "satyakamnews.com", "title": "पत्रकार सुरक्षा समितीचे पोलीस अधीक्षक यांना निवेदन | satyakamnews.com", "raw_content": "\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार…\nमाजी विद्यार्थ्यांच्या सूचना महाविद्यालयाच्या विकासासाठी उपयुक्त असतात:- रोहन परिचारक\nशिवसेना सदस्य नोंदणीला महिला विडी कामगारांचा प्रचंड प्रतिसाद\nHome ताज्या-घडामोडी पत्रकार सुरक्षा समितीचे पोलीस अधीक्षक यांना निवेदन\nपत्रकार सुरक्षा समितीचे पोलीस अधीक्षक यांना निवेदन\nsatyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम \nपत्रकार सुरक्षा समितीचे पोलीस अधीक्षक यांना निवेदन\nउत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण येथील पत्रकार संतोष धोत्रे यांना बातमी साठी फोटो काढल्याने कळमण गावात चार ते पाच इसमानी 19 जून रोजी लाथाबुक्क्याने मारहाण करून जखमी करून पत्रकार संतोष धोत्रे व त्यांच्या आईवर गुन्हे दाखल केले होते या घटनेचा पत्रकार सुरक्षा समिती वतीने निषेध व्यक्त करून\nपत्रकार संतोष धोत्रे यांना मारहाण करणाऱ्या इसमावर कारवाई करावी व खोटा गुन्हा पाठीमागे घेण्याबाबत पत्रकार सुरक्षा समिती ने अप्पर पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन निवेदन सादर केले होते\nहल्ली पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करणे व मारहाण करणे चे प्रमाण वाढले असून बातमी लावण्यावरून जर मारहाण व खोटे गुन्हे दाखल होत असतील तर पत्रकारिता करायची कशी असा प्रश्न प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी उपस्थित करून या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी अप्पर पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन लावून धरली होती\nपत्रकार सुरक्षा समितीच्या निवेदन ची अप्पर पोलीस अधीक्षक यांनी गंभीर दखल घेतली असून पत्रकार संतोष धोत्रे मारहाण व खोटे गुन्हे दाखल बाबत तालुका पोलीस स्टेशन चे पोलीस अधिकाऱ्यांना योग्य ती कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे\nयावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे राज्य उपाध्यक्ष मल्लिनाथ जळकोटे जिल्हा कार्याध्यक्ष शब्बीर मणियार मोहोळ तालुका अध्यक्ष अमर पवार सचिव ज्ञानेश्वर गवळी सोलापूर शहर अध्यक्ष वैजिनाथ बिराजदार प्रसिद्धी प्रमुख भास्कर बोधूल नारायण म्हंता नागेश बंडी ऋषिकेश ढेरे श्रीनिवास वंगा अक्षय बबलाद नयन यादवाड इस्माईल शेख नंदू कांबळे दत्तात्रय पवार विष्णू पवार, गजानन शिंदे वामन निंबाळकर, नागनाथ गणपा, लक्ष्मण गणपा, अशोक माचन, हरी भिसे, इम्तियाज अक्कलकोटकर श्रीनिवास बुरा, अरुण सिडगीद्दी प्रसाद ठक्का उपस्थित होते\nPrevious articleचंद्रभागेच्या पात्रात महिलेची रात्रीच्या अंधारात सहा तास मृत्यूशी झुंज\nNext articleजिओ करणार 5G लाँचसह अनेक महत्वाच्या घोषणा\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार नदीच्या खोली करणाचे आश्वासन\n#CHIPLUN | सोलापूर मनसेच्या वतीने पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप\nश्री संत ज्ञानेश्वर महाराज सोहळ्याच्या 'श्री'च्या जरी फटक्याच्या अश्वाचे पेठवडगाव येथे जंगी स्वागत\nदेवेंद्र फडणवीस यांनी पाटण तालुक्यातल्या सर्वसामान्यां बरोबर घेतला जेवणाचा आस्वाद\n#PANDHARPUR | पंढरपुर तालूका पोलिस स्टेशनच्या वतीने मोठी कारवाई..\n#KOLAPUR | पूरग्रस्तांना तातडीने १५००० हजार रुपयांची मदत देण्यात यावी:- मा खा धनंजय महाडिक...\n#Solapur | परिसरात डासांची उत्पत्ती रोखा डेंग्यूला दूर हटवा आरोग्य विभागाचे आवाहन...\n#Solapur | शहर उत्तर मधील जनतेचे प्रश्‍न प्राधान्याने सोडवणार:- आ. प्रणिती शिंदे...\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nस्व. वनश्री नानासाहेब महाडीक यांच्या तैलचित्राचे खासदार निलेश राणे यांच्या हस्ते...\n9 वारकरी संघटनांनी एकत्र येऊन घेतला ठोस निर्णय केले पायदळ दिडी...\nलसीकरणाचे नियोजन नसल्यानेच विडी कामगारांवर आली उपासमारीची वेळ:- विष्णु कारमपुरी (महाराज)\n“त्या” आंदोलनास तुर्तास स्थगिती\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार...\nविठ्ठलराव शिंदे कारखान्यामार्फत ऊस बिलाचा दूसरा हप्ता 200 रु ऊस पुरवठादारांच्या...\nभीमा सहकारी साखर कारखान्याच्या रोलर पुजन सं��न्न.\nश्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा दुसरा हप्ता सभासदांच्या खात्यावर वर्ग.\nविशेष सूचना : • satyakamnews.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून satyakamnews.com चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . satyakamnews.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता satyakamnews.com तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार satyakamnews.com नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nदोन कोटींची लाच मागणाऱ्या DySP च्या घरावर छापा; २५ लाख इतकी...\nकोविड-19 मृत्यु पावलेल्या वारसांना एन.एस.एफ.डी.सी. मार्फत व्यवसाय कर्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/twitter-taken-down-nageswara-rao-good-riddance-tweet-on-swami-agnivesh-death", "date_download": "2021-07-30T08:03:26Z", "digest": "sha1:L6DNRHE6VXY5ZTLSQKLXOT5HJTLVGTGD", "length": 7711, "nlines": 70, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "नागेश्वर राव यांचे गलिच्छ ट्विट हटवले - द वायर मराठी", "raw_content": "\nनागेश्वर राव यांचे गलिच्छ ट्विट हटवले\nनवी दिल्लीः ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांच्या निधनावर अत्यंत गलिच्छ प्रतिक्रिया देणारे सीबीआयचे माजी हंगामी संचालक व माजी आयपीएस अधिकारी एम. नागेश्वर राव यांचे ट्विट त्यांच्या अकाउंटवरून ट्विटरने हटवले आहे. स्वामी अग्निवेश यांचे निधन झाल्यानंतर राव यांनी ‘बरं झाले सुटलो आम्ही. तुम्ही भगव्या पोशाखातले हिंदूविरोधी संन्यासी होता. तुम्ही हिंदू धर्माचे अतोनात नुकसान केले आहे. तुम्ही तेलुगू ब्राह्मण असल्याची मला शरम वाटते. इतकी वर्षे यमराज का थांबला, अशी माझी यमराजाकडे तक्रार आहे’ असे वादग्रस्त ट्विट केले होते.\nया ट्विटमुळे राव यांच्यावर सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली व त्यांच्यावर टीका झाली. अखेर ट्विटरने राव यांचे वर्तन दुर्दैवी असून दुसर्यांना वेदना देणारे असल्याने ते नियमाचे उल्लंघन करणारे असल्याचे सांगत त्यांच्या अकाउंटमधील काही सेवा बंद केल्याचा निर्णय घेतला.\nनागेश्वर राव हे ओदिशा काडरचे १९८६चे आयपीएस असून गेल��या ३१ जुलैला ते होमगार्ड महासंचालक म्हणून निवृत्त झाले होते.\nराव यांच्या ट्विटवरून इंडियन पोलिस फाउंडेशन या आयपीएस अधिकार्यांच्या संघटनेने, अशा अभद्र मजकूराने राव यांनी पोलिस वर्दीचा अपमान केला असून सरकारची मानही खाली घातली आहे. राव यांनी पोलिस दल विशेषतः तरुण अधिकार्यांचे मनोबल असे ट्विट करून कमी केले आहे, अशी प्रतिक्रिया दिली.\nनागेश्वर राव यांची कारकीर्द पूर्वी अनेक घटनांनी वादग्रस्त होती. बिहारमध्ये मुझफ्फरपूर येथील बालिका गृहातील अत्याचार प्रकरणात एका पोलिस अधिकार्याची बदली केल्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आपला अवमान झाल्याचे सांगत राव यांना दोषी धरले होते. त्यांना एक दिवस न्यायालयात कोपर्यात उभे राहण्यास सांगितले होते. तसेच दोन लाख रु.चा दंडही भरायला सांगितला होता.\nअफगाण शांतता चर्चेत शस्त्रसंधी, महिला हक्कांवर भर\nदंगलीमागे विचारवंत, प्राध्यापक, कलावंतः दिल्ली पोलिस\nगर्भपात औषधे; अॅमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस\n‘केंद्राने पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने द्यावी’\nझारखंडमध्ये न्यायाधीशाचा संशयित मृत्यू; एसआयटीची स्थापन\nअस्थानांच्या नियुक्तीला दिल्ली विधानसभेचा विरोध\nआशा, संताप आणि लोकशाही…\n‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा\nसर्वांनी मिळून भाजपला हरवणे गरजेचेः ममता\nअन्न अत्यावश्यक नाही, तर दुसरे काय\nलॉकडाऊन : पर्यटन व्यवसायात २ कोटी १५ लाख बेरोजगार\n‘झारखंड सरकार पाडण्याच्या कटात विदर्भ भाजपाचे २ नेते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%AC%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2021-07-30T08:55:41Z", "digest": "sha1:T2PI7ICW2OFIXRWCT72GWX777RTNNHRC", "length": 4660, "nlines": 114, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.चे २०६० चे दशक - विकिपीडिया", "raw_content": "इ.स.चे २०६० चे दशक\nसहस्रके: इ.स.चे ३ रे सहस्रक\nशतके: २० वे शतक - २१ वे शतक - २२ वे शतक\nदशके: २०३० चे २०४० चे २०५० चे २०६० चे २०७० चे २०८० चे २०९० चे\nवर्षे: २०६० २०६१ २०६२ २०६३ २०६४\n२०६५ २०६६ २०६७ २०६८ २०६९\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nइ.स.चे २०६० चे दशक\nइ.स.च्या २१ व्या शतकातील दशके\nइ.स.च्या ३ र्‍या सहस्रकातील दशके\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १०:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-desh/former-cm-trivendra-singh-rawat-says-muslims-avoiding-covid-vaccination%C2%A0-77936", "date_download": "2021-07-30T08:31:00Z", "digest": "sha1:NU3QRF3E7KTSBCONX6WZN2L5LCSGK6YU", "length": 17087, "nlines": 216, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "माजी मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान..\"मुस्लिम समाज लसीकरणापासून दूर पळत आहेत..\" - former cm trivendra singh rawat says muslims avoiding covid vaccination | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमाजी मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान..\"मुस्लिम समाज लसीकरणापासून दूर पळत आहेत..\"\nमाजी मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान..\"मुस्लिम समाज लसीकरणापासून दूर पळत आहेत..\"\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी\nपुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल\nमाजी मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान..\"मुस्लिम समाज लसीकरणापासून दूर पळत आहेत..\"\nमंगळवार, 15 जून 2021\nमुस्लिम समाजात लसीकरणाबाबत अनेक गैरसमज आहेत. ते दूर करणे गरजचे आहे.\nऋषिकेश : उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी मुस्लिम समाजाबाबत वादग्रस्त विधान केल्याने ते वादात सापडले आहेत. एका कार्यक्रमात ते म्हणाले की, \"देशात मुस्लिम समाज कोरोना लसीकरणापासून दूर पळत आहेत. मुस्लिम समाजात लसीकरणाबाबत अनेक गैरसमज आहेत. ते दूर करणे गरजचे आहे. याबाबत जनजागृती करणं गरजेचं आहे,\" असे त्रिवेंद्र सिंह रावत म्हणाले.\nऋषिकेश येथे रक्तदान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात रावत बोलत होते. ते म्हणाले की कोरोना महामारीपासून वाचण्यासाठी लशीकरण महत्वाचे आहे. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होऊ शकेल. सामाजिक संघटना आणि प्रसारमाध्यमांनी मुस्लिम समाजात याबाबत जनजागृती करणं गरजेचे आहे.\nत्रिवेंद्र सिंह रावत यांनी मुस्लिम समाजाला सांगितले की, जर तुम्ही लस घेतली नाही तर कोरोना कसा संपणार, आपण लस घेतली नाही तर आपल्याला कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. आपण सुपर स्प्रेडर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तुम्ही लसीकरण मोहीमेत सहभागी व्हा.\n\"पाकिस्तान सरकारने लस न घेणाऱ्यांचे फोन ब्लॅाक करणे, पगार रोखणे अशी कारवाई करण्यास सुरवात केली आहे, अशी कारवाईने लसीकरणाबाबत जनजागृती होऊ शकेल,\" असेही रावत म्हणाले. \"युवकांनी कोरोना लस घेण्यापूर्वी रक्तदान करावे,\" असे आवाहन त्यांनी केलं आहे.\nमंत्रीपदाचा गैरवापर करुन अनिल परबांनी खरेदीखत केलं...\nमुंबई : शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी टि्वट करीत निशाणा साधला आहे. अनिल परब यांनी मंत्रीपदाचा गैरवापर करुन दापोली येथील साई रिसॅार्टचे खरेदी खत जुन्या तारखेने रजिस्टर केले. हे रजिस्ट्रेशन त्यांनी त्यांचा मित्र सदानंद कदम यांच्या नावावर केले असून पेमेंटबाबत कुठलीही नोंद न केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nयोगी सरकारमधील मंत्र्याकडून मुनव्वर राणा यांना एन्काऊंटरची धमकी\nलखनौ : देशाच्या 1947 मध्ये झालेल्या फाळणीनंतर जे लोक भारतात थांबले, तेच आता देशाला तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. जे भारताच्या विरोधात उभे राहतील,...\nबुधवार, 21 जुलै 2021\n1930 पासून मुस्लिमांची संख्या सुनियोजितपणे वाढवली; मोहन भागवतांचं मोठं विधान\nगुवाहाटी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत यांनी बुधवारी आसाममध्ये मोठं वक्तव्य केलं आहे. आज त्यांनी मुस्लिम आणि पाकिस्तानच्या...\nबुधवार, 21 जुलै 2021\nबच्चू कडूंनी पाठींबा दिलेला विवाह झाला, सोहळा मात्र रद्द\nनाशिक : दोन्ही कुटुंबांच्या सहमतीने येथे होऊ घातलेला आंतरधर्मीय विवाहाचा सोहळा (Both Family supported inter religion marriage ceremoney...\nसोमवार, 19 जुलै 2021\nईडी, सीबीआयला ओवेसी बंधूंची संपत्ती दिसत नाही का\nसोलापूर : भारतीय जनता पक्ष आणि एमआयएम हे दोघे एकच आहेत. केंद्र सरकार ईडी व सीबीआयचा उपयोग भाजप विरोधी नेत्यांना टार्गेट करण्यासाठी कर��� आहे. एमआयएमचे...\nशनिवार, 17 जुलै 2021\nसंघाच्या शाखा आता मुस्लिम वस्त्यांमध्येही; मोहन भागवतांची मोठी घोषणा\nचित्रकूट : राष्ट्रीय स्वयंसेवका संघाचा (RSS) पुढील काळात मोठा विस्तार केला जाणार असून त्याचेच संकेत सरसंघचालक मोहन भागवत यांनी मंगळवारी दिले....\nमंगळवार, 13 जुलै 2021\nभाजप नेत्या साध्वी प्राची यांचं मोहन भागवतांना प्रत्यूत्तर; सर्वांचा डीएनए सारखा, पण...\nदिल्ली : 'सर्व भारतीयांचा डीएनए सारखाच आहे,' असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकतंच केलं होतं. विरोधकांनी...\nरविवार, 11 जुलै 2021\nप्रणिती शिंदेंनी आपल्या खबऱ्यांचा पगार वाढवावा; कारण...\nसोलापूर : कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी आपल्या खबऱ्यांचा पगार वाढवावा. कारण, हे खबरी आपणास चुकीची माहिती देत आहेत. प्रणिती शिंदे यांनी...\nसोमवार, 5 जुलै 2021\nपंढरपूरची वारी, गणेशोत्सव, बकरी ईदला परवानगी द्या; धार्मिक भावनांचा आदर करा..\nऔरंगाबाद : एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी पंढरपूरला जाण्याऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीला, गणेश उत्सव तसेच बकरी ईद धार्मिक परंपरेनुसार साजरी करण्यास...\nसोमवार, 5 जुलै 2021\nमुख्यमंत्री पदाबाबत ओवैसींनी दिलेलं आव्हान योगींनी स्वीकारलं\nलखनऊ : उत्तरप्रदेशात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. भाजपसह सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. बिहार...\nरविवार, 4 जुलै 2021\nअसदुद्दीन ओवैसींच्या दाव्याचे ओमप्रकाश राजभर यांनी केले खंडन\nनवी दिल्ली : सुहेलदेव भारतीय समाज पार्टी (SBSP) चे प्रमुख ओमप्रकाश राजभर यांनी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM)चे अध्यक्ष...\nबुधवार, 30 जून 2021\nअबू आझमींनी एमआयएममध्ये प्रवेश करावा, इम्तियाज जलील यांची आॅफर..\nऔरंगाबाद ः उत्तर प्रदेशातील येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमने शंभर जागा लढवण्याची घोषणा केली आहे. यानंतर समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी...\nमंगळवार, 29 जून 2021\nउत्तरप्रदेशात 'एआयएमआयएम' 100 जागा लढणार ; 'बसप युतीची चर्चा खोटी'\nलखनौ : बिहार विधानसभा निवडणुकीत विरोधकांची चांगली दमछाक करणाऱ्या आँल इंडिया मजजिल-ए- इत्तेहादुल मुस्लिमीन(एआयएमआयएम) आता उत्तर प्रदेश विधानसभा...\nसोमवार, 28 जून 2021\nमुस्लिम मुख्यमंत्री सिंह कोरोना corona लसीकरण पाकिस्तान फोन अनिल परब anil parab खत fertiliser मुंबई mumbai भारत खासदार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://nashikcalling.com/agriculture-business-should-run-in-nashik-district/", "date_download": "2021-07-30T06:19:39Z", "digest": "sha1:TK25YN7OAZMM6RMQLQUB7ZFNSKT4EOYR", "length": 4340, "nlines": 32, "source_domain": "nashikcalling.com", "title": "कृषी व कृषीपुरक उद्योग व्यवसायाला चालना; जिल्हाधिकारी मांढरे – Nashik News – Nashik Calling", "raw_content": "\nकृषी व कृषीपुरक उद्योग व्यवसायाला चालना; जिल्हाधिकारी मांढरे\nकृषी व कृषीपुरक उद्योग व्यवसायाला चालना; जिल्हाधिकारी मांढरे\nनाशिक(प्रतिनिधी): संचारबंदीत ग्रामीण व कृषी जीवनावर परिणाम होवू नये, त्यासाठी विशेष काळजी घेण्यात येत असून अनुषंगाने कृषी क्षेत्रातील व्यवहारांवर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून समन्वय ठेवला जात आहे. त्यामुळे ग्रामीण अर्थचक्र सुरू राहुन लॉकडाउनच्या काळात नागरीकांना दैनंदिन भाजीपाला, अन्नधान्य पुरविण्यासाठी चांगलाच हातभार लागला आहे. तसेच एका दिवसात ४.६७ लाख लिटर दुधाचे संकलन करण्यात येत आहे.\nत्यापैकी शहरात २.२१ लाख लिटर दुधाची विक्री करण्यात आली आहे. शेतीसाठी आवश्यक बाबींसाठी किटकनाशके, खते, बियाणे यांची प्रत्येकी ५९१ केंद्र सुरू असून द्राक्ष निर्यातदार व पॅक हाऊसची चार युनिट कार्यान्वित करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील १७ बाजार समित्यांपैकी ९ बाजार समित्यांमध्ये शेतमालाचे लिलाव करण्यात आले आहेत. त्यातील ८ बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव झाले असून या लिलावाच्या वेळी बाजार समित्यात ५० हजार ६२५ क्विंटल कांद्याची आवक झाली आहे, अशी माहिती मांढरे यांनी दिली आहे.\nरेल्वे पार्सलचे आरक्षण १२० दिवस आधी ; अशा असतील सुविधा आणि नियम….\nसराफ बाजारातील चोरीचे पोलिसांच्या हाती लागले धागेदोरे…\nसिन्नर, येवला, नाशिक शहर आणि मालेगावमधील रुग्णसंख्या वाढली \nयंदा गणेशोत्सवाच्या मंडपासाठी ऑनलाईन परवानगी…\nजिल्ह्यात आजपर्यंत ४६ हजार ४०५ रुग्ण कोरोनामुक्त ; १० हजार ४७६ रुग्णांवर उपचार सुरू\nमहापालिकेच्या बिटको रुग्णालयात १५ व्हेंटिलेटर धूळ खात….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/birthday-special-anna-love-story-started-before-his-filmy-career-read-some-facts-about-sunil-shetty-1565506163.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-07-30T08:49:49Z", "digest": "sha1:JJFCBY6AVEV62H2YEYRZOG4SYL4SNJDU", "length": 2986, "nlines": 46, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Birthday Special : 'Anna' Love Story started Before his filmy Career, Read Some Facts About Sunil Shetty | Birthday Special : फिल्म करिअ��आधीच सुरू झाली होती 'अण्णा'ची Love Story, वाचा सुनील शेट्टीविषयीचे काही Facts - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nBirthday Special : फिल्म करिअरआधीच सुरू झाली होती 'अण्णा'ची Love Story, वाचा सुनील शेट्टीविषयीचे काही Facts\nएंटरटेनमेंट डेस्क : बॉलीवूडचा अण्णा म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता सुनील शेट्टी आज (11 ऑगस्ट) रोजी वाढदिवस साजरा करत आहे. तो 58 वर्षांचा झाला आहे. 90 च्या दशकामध्ये रुपेरी पडद्यावर राज्य करणाऱ्या सुनील शेट्टीने त्याच्या करिअरची सुरुवात बलवान नावाच्या चित्रपटाने केली होती. अॅक्शन हिरो म्हणून करिअर करणाऱ्या सुनील शेट्टीच्या खऱ्या आयुष्याची कथाही रंजक आहे. त्याच्याबाबतच अशाच काही सर्वांना माहिती नसणाऱ्या बाबी आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.\nपुढील स्लाइड्सवर वाचा, सुनील शेट्टीच्या Love Story बाबत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%96%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%85/", "date_download": "2021-07-30T06:45:12Z", "digest": "sha1:45RT7UASDLB5GSHKNGNUL4S4WGEANFF2", "length": 8712, "nlines": 105, "source_domain": "ejanshakti.com", "title": "खडवली-वसिंद दरम्यान ट्रॅफिक, पॉवर ब्लॉक | Janshakti Newspaper", "raw_content": "\nखडवली-वसिंद दरम्यान ट्रॅफिक, पॉवर ब्लॉक\nखडवली-वसिंद दरम्यान ट्रॅफिक, पॉवर ब्लॉक\nभुसावळ : खडवली आणि आटगाव दरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील आरएच गर्डर काढण्यासाठी रात्र कालीन ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक मंगळवारी रात्री घेण्यात आल्याने अप-डाऊन मार्गावरील सहा गाड्या विलंबाने धावणार आहेत. मध्य रेल्वे मुंबई विभागातर्फे रोड क्रेन वापरुन हा ब्लॉक घेण्यात आला आहे शिवाय या ब्लॉकमुळे काही गाड्यांच्या मार्गात परीवर्तन करण्यात आला आहे.\nमंगळवारी रात्री ते बुधवारी पहाटेपर्यत ब्लॉक\nलेव्हल क्रॉसिंग क्रमांक 61 (खडवली व वसिंद दरम्यान) आणि क्रमांक 68 (आसनगाव व आटगाव दरम्यान) येथे आरएच गर्डरच्या उभारण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ब्लॉक घेतला असून तो मंगळवारी रात्री 12.50 ते बुधवारी सकाळी 4.50 पर्यंत (चार तास) असणार आहे. टिटवाला ते आटगाव दरम्यान अप-डाऊन मार्गावर ब्लॉकचे नियोजन केले आहे. ब्लॉकमुळे 02106 गोंदिया-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष गाडी 18 मे रोजी दोन तास विलंबाने सुटली तर दुपारी 2.40 वाजता सुटणारी ही गाडी दुपारी 4.40 वाजता सुटली.\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिस��ंच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nमुंबईकडे येणार्‍या मेल जळगावकडे वळवण्यात येणार\n02104 गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस स्पेशल (17 मे रोजी सुटलेली तसेच 02810 हावडा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष 17 मे रोजी सुटलेली) या मुंबईकडे येणार्‍या गाड्या जळगाव-सुरत मार्गे वळविण्यात आल्या आहेत तर कल्याण परीसरातील प्रवाशांसाठी भिवंडी रोड स्थानकावर थांबा देण्यात येईल.\nसहा गाड्या धावणार विलंबाने\nबुधवार, 19 रोजी मुंबईकडे येणार्‍या अप मेल/एक्स्प्रेस विविध सेक्शनमध्ये थांबवल्या जातील शिवाय दोन ते तीन तास विलंबाने धावतील. त्यात 02102 हावडा-लोकमान्य टिळक टर्मिनस स्पेशल, 01074 प्रतापगड लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष, 05547 रक्सौल लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष सेक्शनमध्ये थांबवण्यात येईल तर डाऊन मार्गावर 18 व 19 म ेरोजी लोकमान्य टिळक टर्मिनस/छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणारी 02141 लोकमान्य टिळक टर्मिनस पाटलिपुत्र विशेष, 02193 मुंबई वाराणसी विशेष गाडी तसेच 02538 लोकमान्य टिळक टर्मिनस गोरखपूर विशेष गाडी एक्सप्रेस सेक्शनमध्ये थांबवली जाईल.\nमेडिकल विक्रेत्यांना म्युकरमायकोसिस आजारावरील इंजेक्शन साठ्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना द्यावी लागणार\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या सात दुचाकी जप्त\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\n‘समजू नका ढगा हे साधेसुधे बियाणे’ गझलेने महाराष्ट्रभर…\nऑलिम्पिकमध्ये भारताचं आणखी एक पदक निश्चित\nखरचं मोदी विरुध्द देश अशी निवडणूक होणार\nमुंबईत राष्ट्रवादीच्या बैठकीत शिवसेनेविषयी नाराजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathiebatmya.com/covid-19-cases-2779-death-50-rajesh-tope/", "date_download": "2021-07-30T06:42:36Z", "digest": "sha1:465LIFJD4UYGLB722WXWZNNQG7ZKZP4X", "length": 30353, "nlines": 298, "source_domain": "www.marathiebatmya.com", "title": "कोरोना : होम क्वारंटाईन असलेल्यांची संख्या आजही लाखोंच्या घरात", "raw_content": "\nशालेय फी मध्ये १५ टक्के सवलतीची शिक्��णमंत्र्यांची घोषणा म्हणजे निव्वळ धूळफेक\nपूरग्रस्तांना विम्याची किमान ५० टक्के रक्कम तातडीने द्या: मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी\nपर्यटकांसाठी एमटीडीसीच्या जमिनीवरही आता पीपीपी खाली पंचतारांकित सुविधा\nअजित पवारांचा टोला, जिल्हाधिकारी मामलेदारांना बघायला आलात की नुकसान झालेल\nमराठा, कुणबी विद्यार्थ्यांसाठी खुषखबर विद्यावेतनासह मोफत ऑनलाईन प्रशिक्षण\nअत्याचार पिडित आणि वाट चुकलेल्या बालगृहातील मुलांनी मिळविले लक्षणीय यश\nकोरोना काळातही वाढतेय गर्भपातांचे प्रमाण : गुन्हे दाखल\nराज्यातील अनाथांना मिळणार बीपीएल रेशनकार्ड\nआता राज्यातील सेंद्रीय शेती करणाऱ्यांसाठी सेंद्रीय प्रमाणीकरण यंत्रणेची स्थापना\nशरद पवारांच्या सूचनांवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली ही ग्वाही\nकृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना दिलासाः शैक्षणिक शुल्कात सवलत\nतुम्हाला माहिती आहे का राज्यात किती हेक्टर जमिनीवर पेरण्या झाल्या\nठेवीदारांनो आता घाबरू नका बँक बुडाली तर पाच लाख मिळणार\nCorona 3rd Wave: मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांशी केली याप्रश्नांवर चर्चा\n२ लाख कोटीच्या तूटीसह अर्थमंत्र्यांनी जाहीर केले आर्थिक पॅकेज, कोणाला काय दिले\nनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची मालकीही आता अदानीकडे\nहोमिओपॅथी डॉक्टरांना दिलासाः राज्यात होमिओपॅथीचे दवाखाने सुरु होणार\nकोरोना : ४ आठवड्यानंतर राज्याची रूग्णसंख्या ६ हजारावर तर मुंबईची ३७३\n५० खाटांवरील रुग्णालयांना स्वत:ची ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा बंधनकारक\nअंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांचेही होणार लसीकरण फक्त नाव मेल करा\nआशाताईंना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’\nअभिनयाचे विद्यापीठ असलेल्या दिलीप कुमारांची जगाच्या पडद्यावरून एक्झिट\nविजय पाटील यांच्या निधनाने संगीतातील राम-लक्ष्मण युगाचा अस्त\nख्यातनाम संगीतकार वनराज भाटीया यांचे निधन\nशेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले \nआमदार निवासाच्या इमारतीवर चढून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nमाजी मंत्र्यांचा आरोप, सामाजिक न्यायाची भूमिका घेताना सरकारचा अन्याय.. व्हिडिओ पाहा\nसुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणी सलमान, करण, एकतावर आरोप, पहा कोणी केला आरोप\nशालेय फी मध्ये १५ टक्के सवलतीची शिक्षणमंत्र्यांची घोष��ा म्हणजे निव्वळ धूळफेक\nपूरग्रस्तांना विम्याची किमान ५० टक्के रक्कम तातडीने द्या: मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी\nपर्यटकांसाठी एमटीडीसीच्या जमिनीवरही आता पीपीपी खाली पंचतारांकित सुविधा\nअजित पवारांचा टोला, जिल्हाधिकारी मामलेदारांना बघायला आलात की नुकसान झालेल\nआशाताईंना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’\nआता राज्यातील सेंद्रीय शेती करणाऱ्यांसाठी सेंद्रीय प्रमाणीकरण यंत्रणेची स्थापना\nमहानगरपालिका, नगरपालिकांच्या कर्मचाऱ्यांनाही आता ५० लाखाचे विमा कवच\nसर्वोच्च न्यायालयाच्या दट्यानंतर अखेर शाळा फि कमी करण्याचा सरकारचा निर्णय\nराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ब्रीच कॅण्डीत\nठेवीदारांनो आता घाबरू नका बँक बुडाली तर पाच लाख मिळणार\nकोरोना : होम क्वारंटाईन असलेल्यांची संख्या आजही लाखोंच्या घरात २ हजार ७७९ नवे बाधित, ३ हजार ४१९ बरे झाले तर ५० मृतकांची नोंद\nराज्यात एकाबाजूला अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या सातत्याने कमी होत असताना होम क्वारंटाईन अर्थात घरगुती विलगीकरणात असलेल्या रूग्णांच्या संख्या २ लाख १३ हजार ४१४ इतकी असल्याचे आढळून आले आहे. साधारणत: दोन महिन्यापूर्वी हीच संख्या ३ ते ५ लाखाच्या घरात होती. मात्र आता त्यात घट होवून ही संख्या आता २ लाख २५ हजाराच्या खाली आलेली आहे. परंतु संस्थात्मक विलगीकरणात काही दिवसांपूर्वी असलेली १० हजाराहून अधिक असलेल्या संख्येत घट होवून ही संख्या २ हजार १९ वर आलेली आहे.\nमागील २४ तासात ३,४१९ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने राज्यात आजपर्यंत एकूण १९,०६,८२७ करोना बाधित रुग्ण बरे झाले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.१७% एवढे झाले आहे. तर आज राज्यात २,७७९ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ४४ हजार ९२६ इतकी असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.\nराज्यात आज ५० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.५३% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,४०,८०,९३० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २०,०३,६५७ (१४.२३ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आल्याचे त्यांनी सांगितले.\nराज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे-\nअ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू\nदैनंदिन एकूण दैनंदिन एकूण\n१ मुंबई महानगरपालिका ४८३ ३०५१३६ ९ ११२८७\n२ ठाणे ४८ ४०९३७ ४ ९८३\n३ ठाणे मनपा १०२ ५८७८१ १ १२६५\n४ नवी मुंबई मनपा ५५ ५६५७७ ० ११०४\n५ कल्याण डोंबवली मनपा ८२ ६३५२१ १० १०२८\n६ उल्हासनगर मनपा ११ ११६१८ ० ३४६\n७ भिवंडी निजामपूर मनपा ६ ६८४४ ० ३४६\n८ मीरा भाईंदर मनपा १८ २७७०७ ० ६५४\n९ पालघर १० १६७८१ ० ३२१\n१० वसईविरार मनपा १९ ३०९४६ ० ५९८\n११ रायगड ९ ३७४३२ १ ९३४\n१२ पनवेल मनपा २८ ३०७४३ ० ५८६\nठाणे मंडळ एकूण ८७१ ६८७०२३ २५ १९४५२\n१३ नाशिक ३८ ३६४९४ ० ७६३\n१४ नाशिक मनपा ७८ ७८६४७ ३ १०४८\n१५ मालेगाव मनपा १ ४७१७ ० १६४\n१६ अहमदनगर ५३ ४५४९९ ३ ६८५\n१७ अहमदनगर मनपा १५ २५५९७ ० ३९३\n१८ धुळे ६ ८६६३ ० १८९\n१९ धुळे मनपा ० ७३३६ ० १५५\n२० जळगाव ३४ ४४३१४ १ ११५५\n२१ जळगाव मनपा २९ १२८५६ ३ ३१९\n२२ नंदूरबार ५४ ९४१७ ० १८९\nनाशिक मंडळ एकूण ३०८ २७३५४० १० ५०६०\n२३ पुणे १६९ ९१३३२ ० २११६\n२४ पुणे मनपा २३४ १९६८६२ १ ४४६७\n२५ पिंपरी चिंचवड मनपा १६३ ९६२५५ २ १३०५\n२६ सोलापूर २९ ४२७४९ ० १२०८\n२७ सोलापूर मनपा १५ १२७१५ ० ६०३\n२८ सातारा ७० ५५८९६ २ १८०१\nपुणे मंडळ एकूण ६८० ४९५८०९ ५ ११५००\n२९ कोल्हापूर ३ ३४५६७ ० १२५८\n३० कोल्हापूर मनपा १९ १४४८५ ० ४१२\n३१ सांगली १३ ३२८१६ ० ११५४\n३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ५ १७८६८ १ ६२५\n३३ सिंधुदुर्ग १६ ६३११ ० १६८\n३४ रत्नागिरी १० ११४३१ ० ३८८\nकोल्हापूर मंडळ एकूण ६६ ११७४७८ १ ४००५\n३५ औरंगाबाद १० १५४१२ ० ३१८\n३६ औरंगाबाद मनपा ३४ ३३६२९ ० ९२०\n३७ जालना २४ १३२०१ ३ ३५६\n३८ हिंगोली ९ ४३८२ ० ९७\n३९ परभणी ६ ४४४६ ० १५९\n४० परभणी मनपा ७ ३४२६ १ १३४\nऔरंगाबाद मंडळ एकूण ९० ७४४९६ ४ १९८४\n४१ लातूर ४१ २१२३८ ० ४६६\n४२ लातूर मनपा २२ २९०८ ० २२२\n४३ उस्मानाबाद २४ १७३६२ ० ५५२\n४४ बीड ३८ १७८१८ १ ५४२\n४५ नांदेड ३ ८७९४ ० ३७७\n४६ नांदेड मनपा १३ १३२५६ ० २९४\nलातूर मंडळ एकूण १४१ ८१३७६ १ २४५३\n४७ अकोला १८ ४३६८ ० १३४\n४८ अकोला मनपा ३० ७०८२ ० २२८\n४९ अमरावती ४९ ७८०२ ० १७४\n५० अमरावती मनपा ३५ १३५७५ १ २१८\n५१ यवतमाळ ६२ १४९९३ ० ४२१\n५२ बुलढाणा ४७ १४५९२ १ २३६\n५३ वाशिम २१ ७१४३ ० १५२\nअकोला मंडळ एकूण २६२ ६९५५५ २ १५६३\n५४ नागपूर ५८ १५१४६ १ ७१९\n५५ नागपूर मनपा २१९ ११८२६९ ० २६००\n५६ वर्धा २९ १०३८४ ० २८९\n५७ भंडारा १५ १३३९९ ० ३०१\n५८ गोंदिया ९ १४२४५ ० १७४\n५९ चंद्रपूर ७ १४९१३ ० २४३\n६० चंद्रपूर मनपा १९ ९०७७ ० १६६\n६१ गडचिरोली ५ ८७९७ ० ९४\nनागपूर एकूण ३६१ २०४२३० १ ४५८६\nइतर राज्ये /देश ० १५० १ ८१\nएकूण २७��९ २००३६५७ ५० ५०६८४\nआज नोंद झालेल्या एकूण ५० मृत्यूंपैकी २८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १४ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १४ मृत्यू ठाणे- ९, नाशिक -२, अमरावती- १, नागपूर- १ आणि मध्य प्रदेश- १ असे आहेत.\nराज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –\nअ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण\n१ मुंबई ३०५१३६ २८६५१० ११२८७ ८९७ ६४४२\n२ ठाणे २६५९८५ २५२३९० ५७२६ ६१ ७८०८\n३ पालघर ४७७२७ ४६३८७ ९१९ १७ ४०४\n४ रायगड ६८१७५ ६५९७७ १५२० ७ ६७१\n५ रत्नागिरी ११४३१ १०८५७ ३८८ २ १८४\n६ सिंधुदुर्ग ६३११ ५८५२ १६८ १ २९०\n७ पुणे ३८४४४९ ३६३५९७ ७८८८ ३८ १२९२६\n८ सातारा ५५८९६ ५३३५८ १८०१ १० ७२७\n९ सांगली ५०६८४ ४८४२१ १७७९ ३ ४८१\n१० कोल्हापूर ४९०५२ ४७२०७ १६७० ३ १७२\n११ सोलापूर ५५४६४ ५२७५१ १८११ १९ ८८३\n१२ नाशिक ११९८५८ ११६६६५ १९७५ १ १२१७\n१३ अहमदनगर ७१०९६ ६८८७६ १०७८ १ ११४१\n१४ जळगाव ५७१७० ५५१२९ १४७४ २० ५४७\n१५ नंदूरबार ९४१७ ८५८५ १८९ १ ६४२\n१६ धुळे १५९९९ १५४५२ ३४४ ३ २००\n१७ औरंगाबाद ४९०४१ ४७२७२ १२३८ १५ ५१६\n१८ जालना १३२०१ १२६६५ ३५६ १ १७९\n१९ बीड १७८१८ १६८५० ५४२ ७ ४१९\n२० लातूर २४१४६ २२८९१ ६८८ ४ ५६३\n२१ परभणी ७८७२ ७४०९ २९३ ११ १५९\n२२ हिंगोली ४३८२ ४१४१ ९७ १४४\n२३ नांदेड २२०५० २०९८७ ६७१ ५ ३८७\n२४ उस्मानाबाद १७३६२ १६४९३ ५५२ ३ ३१४\n२५ अमरावती २१३७७ २०४३५ ३९२ २ ५४८\n२६ अकोला ११४५० १०७३३ ३६२ ५ ३५०\n२७ वाशिम ७१४३ ६८१८ १५२ २ १७१\n२८ बुलढाणा १४५९२ १३७४८ २३६ ६ ६०२\n२९ यवतमाळ १४९९३ १४१६२ ४२१ ४ ४०६\n३० नागपूर १३३४१५ १२५८९९ ३३१९ ४० ४१५७\n३१ वर्धा १०३८४ ९८०५ २८९ १३ २७७\n३२ भंडारा १३३९९ १२८०८ ३०१ २ २८८\n३३ गोंदिया १४२४५ १३८६७ १७४ ६ १९८\n३४ चंद्रपूर २३९९० २३२४५ ४०९ २ ३३४\n३५ गडचिरोली ८७९७ ८५८५ ९४ ६ ११२\nइतर राज्ये/ देश १५० ० ८१ २ ६७\nएकूण २००३६५७ १९०६८२७ ५०६८४ १२२० ४४९२६\nPrevious सिरमची लस सुरक्षित, लस उत्पादनाला फटका नाही\nNext सरकारचा मोठा निर्णय : आदिवासी विद्यार्थ्यांच्या परदेशी शिक्षणाचा खर्च सरकार उचलणार\nहोमिओपॅथी डॉक्टरांना दिलासाः राज्यात होमिओपॅथीचे दवाखाने सुरु होणार होमिओपॅथी वैद्यकीय व्यावसायिकांच्या मागण्यांबाबत राज्यशासन सकारात्मक - आरोग्यमंत्री राजेश टोपे\nकोरोना : ४ आठवड���यानंतर राज्याची रूग्णसंख्या ६ हजारावर तर मुंबईची ३७३ नवे बाधित ६ हजार ७५३, ५ हजार ९७९ बरे झाले तर १६७ मृत्यूची नोंद\n५० खाटांवरील रुग्णालयांना स्वत:ची ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा बंधनकारक वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती\nअंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांचेही होणार लसीकरण फक्त नाव मेल करा आरोग्य विभागामार्फत लसीकरणाची सुविधा\nन्युमोनियापासून बचावासाठी दरवर्षी १९ लाख बालकांना देणार पीव्हीसी लस राज्याच्या नियमित लसीकरण कार्यक्रमात पीसीव्ही लसीचा समावेश\nलसीकरणात महाराष्ट्राची पुन्हा विक्रमी कामगिरी दिवसभरात सुमारे आठ लाख नागरिकांचे लसीकरण\nअजित पवारांनी दिला इशारा… कोरोनाची ३ री लाट ३० वर्षाच्या आतील तरूणांसाठी धोकादायक\nकोरोना: बाधित रूग्णांच्या संख्येत विक्रमी घट अवघे ६ हजार ७०० ६ हजार ७२७ नवे बाधित, १० हजार ८१२ बरे तर १०१ मृतकांची नोंद\nराज्य सरकारचा इशारा, ४ ते ६ आठवड्यात कोरोनाची संभाव्य तिसरी लाट तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जारी केल्या प्रतिबंधात्मक सूचना\nतिसऱ्या लाटेची शक्यता पाहता घाईघाईने निर्बंध शिथिल करू नका, धोका पत्करू नका ऑक्सिजन,आयसीयू बेड्स ,फिल्ड रुग्णालयांच्या सुविधांचे नियोजन करून देण्याचे आरोग्य विभागाला निर्देश\nआशा वर्करना १ जुलैपासून १५०० रुपयांची वाढ आणि स्मार्टफोन मिळणार : संप मागे कृती समिती आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या चर्चेनंतर माहिती\nग्रामीण भागात नव्या आरोग्य केंद्रांबरोबर पद भरतीसही मान्यता द्या ग्रामीण आरोग्य केंद्रांच्या पायाभूत सुविधांची कामे करताना प्राधान्यक्रम ठरवा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nपॉझिटीव्हीटी दरात घट झाल्याने ऑक्सिजन यंत्रणा आठवडा बंद कोविड पॉझिटीव्हिटीच्या दराबरोबरच ऑक्सिजन वापरातही घट\nउपमुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश : या वैद्यकीय उपकरणे-औषधांच्या GST त कपात जीएसटी कमी करण्याचा शिफारस अहवाल जीएसटी परिषदेत मान्य\nराज्यात १६ दिवसात राज्यात ८ हजार जणांचा मृत्यू : रिक्नलेशनमधील माहिती कोरोना रुग्ण आणि मृत्यू संख्येबाबत कोणतीही आकडेवारी लपविण्यात येत नाही-आरोग्य विभागाची माहिती\nराज्यात १६ जूनपर्यंत दृष्टी दिन सप्ताह : दोन्ही डोस घेतलेले ५० लाख नागरीक म्युकरमायकोसीसबाबत जनजागृती करण्याचे आरोग्यमंत्र्यांचे आवाहन\nकोरोना दिलासादायक बातमी: राज्याचा रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांवर तीन महिन्यानंतर आज प्रथमच सर्वात कमी कोरोना रुग्णांचे निदान\nम्युकरमायकोसीसवरील उपचारासाठी राज्य सरकारने केले दर निश्चित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अधिसूचनेस मंजुरी\nतिस-या लाटेत मुलांना बाधा होणार हा केवळ अंदाज, त्याची भीती अनाठायी एकात्मिक साथरोगचे प्रमुख डॉ.प्रदीप आवटे यांचा खास लेख\nकोविडची तिसरी लाट येणार आणि या लाटेमध्ये लहान मुलांना सर्वाधिक बाधा होणार, अशा भाकिताची भीती, …\nभाजपा, शिवसेना आणि सपाचे हे आमदार घेतात नगरसेवक पदाचाही पगार\nबीडीडीच्या दुसऱ्या भूमिपूजनाचा कार्यक्रम रद्द \nबीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या दिवशी होणार भूमिपूजन\nपरमबीर सिंग यांच्याविरोधात खंडणी वसुलीप्रकरणी गुन्हा दाखल\nमुसळधार पावसामुळे आजचा दुर्घटना (रवि) वार\nपुढील चार दिवस या जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंजचा इशारा\nमुंबई, कोकणसह राज्यातील या जिल्ह्यात ५ दिवस पावसाची हजेरी\nराज्यातील प्राचीन झाडे आणि वृक्षांच्या संरक्षणासाठी सरकारचे नवे धोरण\nआनंदाची बातमी: १ जूनला केरळात मान्सूनचे आगमन\nपंढरपूरातील मृतकांना मदतीचे निर्देश देत, यंत्रणांनो हाय अलर्टवर रहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2018/06/E-ticket-insurance.html", "date_download": "2021-07-30T08:06:20Z", "digest": "sha1:PUZTRQYKBULP7VUJC6A553FUGPLHGGOP", "length": 7181, "nlines": 74, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "ई-रेल्वे तिकीटमधून विमा कंपन्यांना २ वर्षांत मिळाले ३७ कोटी - JPN NEWS.in", "raw_content": "\nHome national-international ई-रेल्वे तिकीटमधून विमा कंपन्यांना २ वर्षांत मिळाले ३७ कोटी\nई-रेल्वे तिकीटमधून विमा कंपन्यांना २ वर्षांत मिळाले ३७ कोटी\nमध्य प्रदेश / इंदोर - ऑनलाईन तिकीट विमा योजनेच्या माध्यमातून गत दोन वर्षांत खासगी क्षेत्रातील तीन कंपन्यांना ३७.१४ कोटींचा प्रीमियम मिळाला. तर या कालावधीत सदरील कंपन्यांनी विम्याचे ४८ दावे मंजूर करीत ४.३४ कोटींची नुकसानभरपाई दिल्याची माहिती आरटीआयमधून समोर आली आहे..\nरेल्वेच्या ऑनलाईन तिकीट विमा योजनेत किती प्रीमियम मिळाला आणि किती जणांना विम्याचा लाभ मिळाला याविषयीची माहिती मध्य प्रदेशातील नीमचचे सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर गौड यांनी मागविली होती. याच्या उत्तरात आयआरसीटीसीच्या एखा संयुक्त महाव्यवस्��ापकांनी वरील माहिती दिल्याचे गौड म्हणाले. आर्थिक वर्ष २०१६-१७ ते २०१७-१८ दरम्यान ई-तिकीट बुक करणाऱ्या ४३.५७ कोटी प्रवाशांना विमा योजनेचे संरक्षण प्रदान करण्यात आले. या कालावधीत आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्सला १२.४० कोटी, रॉयल सुंदरम जनरल इन्शुरन्सला १२.३६ कोटी व श्रीराम जनरल इन्शुरन्सला १२.३८ कोटींचा प्रीमियम मिळाला. या कालावधीत तिन्ही कंपन्यांना विम्याचे १५५ दावे मिळाले. यापैकी कंपन्यांनी ४८ दावे मंजूर करीत एकुण ४.३४ कोटींची नुकसानभरपाई दिली. याच कालावधीत ५५ दावे बंद करण्यात आले तर ५२ दाव्यांवर विचार केला जात असल्याचेही यातून समोर आले आहे.\nऑनलाईन रेल्वे तिकिटांवर विम्याची योजना सप्टेंबर २०१६ मध्ये सुरू करण्यात आली होती. यानंतर १० डिसेंबर २०१६ पासून ऑनलाईन तिकीट बुक करणाऱ्या सर्व रेल्वे प्रवाशांचा प्रीमियम सरकारकडून भरण्यात येतो. सध्या ऑनलाईन रेल्वे तिकीट बुक करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या विमा प्रीमियमपोटी सरकारकडून संबंधित कंपनीला ६८ पैसे दिले जातात. विम्याचे संरक्षण प्राप्त प्रवासी रेल्वे दुर्घटनेदरम्यान जखमी किंवा मृत झाल्यास योजनेअंंतर्गत कमाल १० लाख रुपयांपर्यंत नुकसानभरपाईची तरतूद आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-BPAR-bollywood-celebs-in-britannia-filmfare-pre-awards-party-5219095-PHO.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-07-30T08:49:02Z", "digest": "sha1:LDDBRUWINMXIKO2MD3KU7WZH2L3NU5JR", "length": 3598, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Bollywood Celebs In Britannia Filmfare Pre-Awards Party! | Filmfare: प्री-अवॉर्ड पार्टीत पोहोचले सेलेब्स, एक्स 'GF'ला असा भेटला रणवीर - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nFilmfare: प्री-अवॉर्ड पार्टीत पोहोचले सेलेब्स, एक्स 'GF'ला असा भेटला रणवीर\nडावीकडून रणवीरची गळाभेट घेताना अनुष्का, उजवीकडे सोनम कपूर\nशनिवारी (9 जानेवारी) मुंबईमध्ये फिल्मफेअर प्री-अवॉर्ड पार्टी झाली. यानिमित्त अनेक सेलेब्स उपस्थित होते. त्यामध्ये रणवीर सिंह, सोनम कपूर, अनुष्का शर्मा, भूमी पेडणेकर, अथिया शेट्टी, सूरज पंचोली, करन जोहर, सोनाक्षी सिन्हासह अनेक सेलेब्स सामील होते.\n'बाजीराव-मस्तानी'साठी प्रशंसा मिळवून रणवीर खूप आनंदी दिसला. रेड कार्पेटवर त्याने मनीष पॉलसोबत धमाल-मस्ती केली. इव्हेंटचा दुसरा सर्वात मोठे अट्रॅक्शन होती अनुष्का शर्मा, तिने अलीकडेत सलमान खानच्या अपोझिट 'सुल्तान' सिनेमात काम करण्यास होकार दिला आहे.\nयादरम्यान एक्स-कपल रणवीर सिंह आणि अनुष्का शर्माची केमिस्ट्री पाहण्यासारखी होती. दोघांनी सर्वाचं लक्ष वेधले होते. दोघे अगदी जूने मित्र असल्याचे एकमेकांच्या गळ्यात पडले.\nपुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या इव्हेंटमध्ये पोहोचलेल्या सेलेब्सचे PHOTOS...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2", "date_download": "2021-07-30T07:43:42Z", "digest": "sha1:VD2BWOL3RAMBFDDMUTHKRHZKTUIR5HRV", "length": 3005, "nlines": 30, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "निकोलाय गोगोल - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनिकोलाय व्हासिलियेविच गोगोल (रशियन: Николай Васильевич Гоголь, युक्रेनी: Микола Васильович Гоголь, Mykóla Vasýl’ovych Hóhol’) (मार्च ३१, इ.स. १८०९ - मार्च ४, इ.स. १८५२) हा युक्रेनमध्ये जन्मलेला रशियन लेखक होता.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ९ जुलै २०१९ रोजी २०:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/repeated-notice-by-the-election-commission-on-sadhvi-pragya-singh/", "date_download": "2021-07-30T08:08:49Z", "digest": "sha1:ATXUJIXEDKNPGIPWXVVWNZU54NMYL7SW", "length": 8320, "nlines": 123, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "निवडणूक आयोगातर्फे साध्वी प्रज्ञा सिंह यांना पुन्हा नोटीस – Dainik Prabhat", "raw_content": "\nनिवडणूक आयोगातर्फे साध्वी प्रज्ञा सिंह यांना पुन्हा नोटीस\nभोपाळ – साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी काही दिवसांपूर्वी बाबरी मस्जिद पाडल्याचा आपल्याला अभिमान आहे असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. साध्वी यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला होता. आचार संहितेचा भंग केल्या प्रकरणी निवडणूक आयोगातर्फे त्य���ंच्यावर ३ दिवसांसाठी प्रचारबंदीची कारवाई करण्यात आली होती. तरीदेखील साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी निवडणुकीच्या प्रचारात सहभाग नोंदवल्याने आज पुन्हा साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांना निवडणूक आयोगातर्फे नोटीस बजावण्यात आली आहे. निवडणूक आयोगातर्फे ३ दिवसांसाठी प्रचारबंदी असतानादेखील प्रचारात उतरल्याने निवडणूक आयोगाने साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांना नोटीस बजावत उत्तर देण्यास सांगितले आहे.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nखासगी शाळांचे शिक्षक विद्यार्थ्यांसाठी घरोघरी; फीमध्ये सवलत देण्याचे आश्‍वासन\nबारामतीतील घरगुती खानावळीत सिलिंडर स्फोट\nपेट्रोल-डिझेलवरील करामधून केंद्राची मोठी कमाई\n‘राष्ट्रीय किसान मंच’ उत्तर प्रदेशात सर्व जागा लढवणार\nउच्च न्यायालयाच्या अंतरीम आदेशाला ममतांचे आव्हान\nराजकारण | प्राधान्य कामगिरीला की व्यक्‍तिनिष्ठेला\n“सध्या राजकारणात पैसा फेको तमाशा देखो हा नवा खेळ सुरु झालाय”; शिवसेनेची…\n सांगली जिल्ह्यात प्रचाराला येताय कृष्णेचे उमेदवार अन् प्रमुख…\nनिवडणूक आयोगासमोर आणखी एक परीक्षा; पुढील वर्षी पाच राज्यांत रणधुमाळी\nसिरियाच्या अध्यक्षपदी सलग चौथ्यांदा बशर अल असद यांची निवड\nकृष्णेची निवडणूक पुढे ढकलावी; पुरोगामी समविचारी पक्ष संघटनांची मागणी\nमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच ममता बॅनर्जींकडून राज्यात मोठे बदल\nदीपिका कुमारीला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्यात पुन्हा अपयश; स्पर्धेतून बाहेर\nपूरग्रस्त कोकणवासीयांना आमदार सुनील टिंगरे यांची मोठी मदत\nपंतप्रधानांच्या सूचनेनंतर नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्यात भेट; राजकीय चर्चांना उधाण\nकोकणासह पश्चिम महाराष्ट्रात 2 ऑगस्टपर्यंत धो धो पाऊस\nकरोनानंतर आता ‘नॉरोव्हायरस’ची जगाला धडकी; पहा काय आहेत लक्षणं आणि उपाय\nपेट्रोल-डिझेलवरील करामधून केंद्राची मोठी कमाई\n‘राष्ट्रीय किसान मंच’ उत्तर प्रदेशात सर्व जागा लढवणार\nउच्च न्यायालयाच्या अंतरीम आदेशाला ममतांचे आव्हान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/those-girls-were-abused/", "date_download": "2021-07-30T07:06:42Z", "digest": "sha1:LA744BH6IOXSDJQZHZ4HSCHNFXNWGVYI", "length": 9684, "nlines": 123, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“त्या’ बालिकांवर झाला होता अत्याचार – Dainik Prabhat", "raw_content": "\n“त्या’ बालिकांवर झा���ा होता अत्याचार\nपिंपरी – भोसरी मधील नूर मोहल्ल्‌यात रविवारी जन्मदात्या आईनेच आपल्या पोटच्या तीन चिमुकल्यांना निर्दयीपणे फासावर लटकवून स्वत: गळफास घेवून आत्महत्या केली होती. या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. सात आणि नऊ वर्षांच्या या बालिकांवर लैंगिक अत्याचार झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी मुलींचा पिताच संशयांच्या घेऱ्यात असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.\nनऊ व सात वर्षांच्या दोन अल्पवयीन मुली तसेच सहा वर्षांच्या मुलाला गळफास लावून त्यांच्या जन्मदात्या आईने स्वत: आत्महत्या केली. या घटनेने मोठी खळबळ उडाली होती. सुरुवातीला गरीबीला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात होते. मात्र, शवविच्छेदन अहवालानंतर गळफास दिलेल्या दोन्ही मुलींवर लैगिंक अत्याचार झाल्याचे उघड झाले आहे.\nत्यामुळे, या घटनेला आता वेगळेच वळण मिळाले आहे. आपल्या निष्पाप लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर आईने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची माहिती समोर आली आहे. चिमुकलींवर जन्मदात्या बापानेच अत्याचार केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून चिमुकलीच्या बापाला पोलिसांनी ताब्यात घेवून त्याची चौकशी सुरु केली आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्येपूर्वी कोणतीही चिठ्ठी लिहून ठेवली नव्हती. तसेच पोलिसांनी घराची तपासणी केली, मात्र त्यांना संशयास्पद काही सापडलेले नव्हते. मात्र, रविवारी वायसीएम रुग्णालयात चौघांचे शवविच्छेदन करण्यात आले. तेव्हा दोन्ही अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे शवविच्छेदनाच्या अहवालातून स्पष्ट झाले. त्यांनतर पोलिसांनी चिमुकलीच्या पित्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरु केली केली आहे.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nनिवडणुकीपूर्वी रुपी बॅंकेचे विलीनीकरण व्हावे\nआपत्ती व्यवस्थापन विभाग आयएमडीच्या यंत्रणेवर अवलंबून\nपिंपरी : कोंडलेल्या श्‍वासासाठी उद्योगांना हवा “ऑक्‍सिजन’\nपिंपरी चिंचवड : आकुर्डीत टोळी युद्धाचा भडका;खूनी हल्ल्याचे परस्पर विरोधी गुन्हे दाखल\nभोसरी : चंद्रकांत पाटील यांचे रिकाम्या खुर्च्यांना संबोधन\nपिंपरी चिंचवड : आठ किलोमीटर रस्त्यावर सांडले ऑईल\nपिंपरी: निवडणुकांचे “सारथ्य’ पार्थ पवारांच्या हाती\nमहापौर उषा ढोरे झाल्या अवघ्या शहराच्याच “माई’\nग्रामीण भागांना शहराशी जोडणारा विकाससेतुचा निर्माता – नितीन काळजे\n“ग्रीन ऍण्ड क्‍लीन सिटी’ चा एव्हरग्रीन नेता \nवडिलांच्या पाऊलवाटांवर दमदार वाटचाल : सयंमी, जबाबदार नेतृत्व – माजी महापौर…\nकोकणासह पश्चिम महाराष्ट्रात 2 ऑगस्टपर्यंत धो धो पाऊस\nकरोनानंतर आता ‘नॉरोव्हायरस’ची जगाला धडकी; पहा काय आहेत लक्षणं आणि उपाय\nBREAKING NEWS : जीवघेणी चुरस आणि अखेर महिला हॉकीत भारताचे आव्हान कायम\nअमरावतीमध्ये कारचा भीषण अपघात मृतदेह उडाले चक्क हवेत; एक मृतदेह झाडावर तर दुसरा पडला नाल्यात…\n#HBD: ‘सोनू सूद’ द रियल लाईफ हिरो\nपिंपरी : कोंडलेल्या श्‍वासासाठी उद्योगांना हवा “ऑक्‍सिजन’\nपिंपरी चिंचवड : आकुर्डीत टोळी युद्धाचा भडका;खूनी हल्ल्याचे परस्पर विरोधी गुन्हे दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur/girl-create-mashroom-farm-home-367880", "date_download": "2021-07-30T08:48:29Z", "digest": "sha1:6PMBMW32P6U3WCXJQ5UCIKJ6FTA76JHL", "length": 10986, "nlines": 129, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Success Story: तरुणीने फुलवला मशरूमचा मळा; कृषी शाखेच्या विद्यार्थिनीचा नाविन्यपूर्ण उपक्रम", "raw_content": "\nकोरोनाच्या महामारीसोबतच ग्रामीण भागातील अर्थकारण ज्या शेतीवर अवलंबून असते ती शेती सुद्धा हवामानाच्या बेतालपणामुळे साथ सोडू लागली खरीप हंगामातील सोयाबीन ची अतिवृष्टीने राखरांगोळी केली\nSuccess Story: तरुणीने फुलवला मशरूमचा मळा; कृषी शाखेच्या विद्यार्थिनीचा नाविन्यपूर्ण उपक्रम\nउमरेड (जि. नागपूर) : जगभरात कोरोनाने विळखा घातला त्यात अनेकांचे रोजगार हिरावले , आर्थिकदृष्ट्या लोकांचे पार कंबरडे मोडले त्यातून अनेकांनी स्वतःला सावरून घेतलं तर काहींचे खच्चीकरण झाले , मनोधैर्य खचले .बऱ्याच लोकांना आपलं आवडीचं क्षेत्र सोडून पोटाचा प्रश्न सोडविण्यासाठी रस्त्यावर भाजी विकावी लागली तर कुणी आपल्या शिक्षणाचा , कौशल्याचा वापर करत तग धरून राहिले.\nकोरोनाच्या महामारीसोबतच ग्रामीण भागातील अर्थकारण ज्या शेतीवर अवलंबून असते ती शेती सुद्धा हवामानाच्या बेतालपणामुळे साथ सोडू लागली खरीप हंगामातील सोयाबीन ची अतिवृष्टीने राखरांगोळी केली तर परतीच्या पावसाने कापसाचे पीक भिजवले . पण या व्यतिरिक्त काहींनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून शेतात नवनवे प्रयोग करून शेती पिकवली .\nसविस्तर वाचा - विवाहितेची कमाल जिवंत पतीला मृत दाखवून लाटले शासकीय अनुदान अन् केले दुसरे लग्न\nअशीच एक अनोखी कहाणी आहे उमरेड तालुक्यातील आपतूर गावातील राहिवासी असलेले चव्हाण कुटुंब त्या घरातील मुलगी ही परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठात बीएस्सी अग्रीकल्चर विभागात कृषी विषयी शास्त्रशुद्ध पद्धतीने शिक्षण पूर्ण करून नुकतीच गावी परतली होती ,सध्या ती आई सोबत उमरेड ला वास्तव्यास आहे तिचे नाव सुप्रिया चव्हाण असून गावातील ४एकर जमिनीत तिचे वडील राबतात परंतु सततच्या नापिकीमुळे वैतागून रोजमजुरीच्या कामाला जातात,तिचा भाऊ सुद्धा रोजमजुरी करतो .\nसुप्रियाच्या मनात आधीपासूनच आधुनिक शेती व्यवसाय करून घरच्यांना हातभार लावायची ईच्छा होती ,तिने घरातील एका सहा बाय सहा च्या खोलीत मशरूम ची शेती प्रायोगिक तत्त्वावर करण्याचे ठरविले .\n२०० लिटर च्या ड्रम मध्ये १०० लिटर पाणी घेऊन त्यात दहा ते बारा ग्रॅम बविस्टीन रसायन आणि १२५ मिली लिटर फॉर्मलीन अशे घटक टाकायचे त्याने पाणी निर्जंतुक होईल आणि अनावश्यक बुरशी चा नाश होऊन आवश्यक तीच बुरशी वाढण्यास मदत होईल त्यानंतर त्या पाण्यात गव्हाचा भुसा ( गव्हांडा) घालून अठरा तास भिजत ठेवून तो ड्रम हवाबंद करून अठरा तासांच्या कालावधीनंतर गव्हाचा भुसा बाहेर काढून त्यास पसरवून एक दिवस वाळत ठेवायचा आणि मग गव्हांडा आणि मशरूम च्या बियाण्याचे चार ते पाच थर घेऊन ते प्लास्टिक च्या पिशवीत बंद करायचे जेणेकरून त्यास वारा आणि प्रकाश मिळणार नाही ते तसेच १५ दिवस हवाबंद करून ठेवल्यानंतर ते बेड बाहेर काढून दोरीच्या साहाय्याने झूला बनवून त्यात ते अठरा दिवस लटकवून ठेवायचे आणि दररोज २-२तास त्या खोलीत बाहेरची हव येईल अशी सोय करायची आणि दिवसातून २-३ वेळा पाणी द्यायचे .\nअसा सगळा प्रकार करून मशरूम चे पहिले पीक निघेल आणि हळूहळू दुसरे आणि तिसरे पीक आहे एकंदरीत ४०-५०दिवसात ताज्या मशरूम चे पीक कमी खर्चात जास्त उत्पन्न घेता येऊ शकते सुप्रिया ने सांगितले .\nमशरूम ची मागणी मोठ्या प्रमाणात असून त्याची भाजी , सामोसे , पिझ्झा , पुलाव ,औषधीम्हणून वापरात येणारे पावडर इ साठी उपयोगात येते आणि मशरूम मध्ये औषधी गुण असल्याने त्याचे मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे तिने सांगितले . जीवनसत्व , प्रथिने मुबलक प्रमाणात मशरूम मध्ये असल्याने लोकांची मागणी असते पुढे हा मशरूम चा व्यवसाय मोठ्या प्रमाणात करून ती आपल्या कुटुंबाचे अर्थकारण सुधारण्यास मदत करणार आहे .\nसंपादन - अथर्व महांकाळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/07/blog-post_81.html", "date_download": "2021-07-30T07:18:03Z", "digest": "sha1:OPPS22GKS3XAFGBDQ24OQO6G6XP6DVSZ", "length": 10998, "nlines": 86, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "लसीकरण केंद्रावरील...गोंधळ थांबवा! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar लसीकरण केंद्रावरील...गोंधळ थांबवा\nपालकमंत्री हसन मुश्रीफांचे आवाहन\nअहमदनगर जिल्ह्यात फक्त 6% नागरिकांचे लसीकरण.\nअहमदनगर ः जिल्ह्यात 38 लाख 86 हजार 576 जणांना लसीकरणाचे उद्दीष्ट आहे. यापैकी 7 लाख 70 हजार 715 जणांना पहिला डोस दिला आहे. तर, 2 लाख 24 हजार 874 जणांना दुसरा डोस मिळाला आहे. याचाच अर्थ जिल्ह्यात फक्त सहा टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. केंद्र सरकारने लस कंपन्यांना 25 टक्के लस खाजगी रुग्णालयांना विकण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे ज्यांची ऐपत आहे, त्यांनी विकत लस घेऊन लसीकरणाचे उद्दीष्ट पूर्ण करण्यास हातभार लावावा. हे उद्दिष्ट पूर्ण करत असतानाच लसीकरण केंद्रावर जो गोंधळ होत आहे. तो थांबवून लसीकरण केंद्रावर सुसूत्रता आणण्याचे आवाहन नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे.\nमुश्रीफ हे आज नगर जिल्ह्याच्या दौर्‍यावर होते. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना व लसीकरण याच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली. श्री मुश्रीफ पुढे म्हणाले की, नगर जिल्ह्यामध्ये फक्त सहा टक्के नागरिकांचे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झाले आहे. लसीचा अपुरा पुरवठा होत असल्यामुळे अपेक्षित वेगाने लसीकरण होत नाही. जोपर्यंत 70 टक्के नागरिकांचे लसीकरण होणार नाही, तोपर्यंत संपूर्ण अनलॉक शक्य नाही.जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. तिसर्‍या लाटेची भिती व्यक्त होत आहे. या लाटेला तोंड देण्यासाठी जिल्ह्यात पुरेपुर तयारी करण्यात आली आहे. 14 ऑक्सिजन प्लांट, लहान मुलांसाठी स्वतंत्र वार्ड, बेडची संख्या दुप्पट ते तिप्पट करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत, असेही ते म्हणाले. जिल्ह्यात पहिल्या लाटेत 75 हजार रुग्ण आढळले असून 1 हजार 143 जणांचा मृत्यू झाला. तर, दुसर्‍या लाटेत तब्बल 2 लाख 6 हजार रुग्ण आढळले, तर या लाटेत 4 हजार 997 जणांचा मृत्यू झाल्याची माहितीही मुश्रीफ यांनी दिली. विधानसभा अधिवेशनाबाबत प्रश्न विचारता मुश्रीफ म्हणाले. भाजपला सत्तेत येण्याची घाई झाल्यामुळे विधीमंडळात गोंधळ घालणे, तालिका अधिकार्यांना अपशब्द वापरणे असे प्रकार करण्यात येत आहेत. प्रतिविधानसभा हा त्यातीलच एक प्रकार आहे, असेही ते म्हणाले.शिर्डी देवस्थानवर विश्वस्त नियुक्त करतांना त्यांना कोणत्याही क्षेत्रातील दहा वर्षाचा अनुभव असावा असे निर्देश न्यायालयाने दिलेले आहेत. दहा ऐवजी पाच वर्षांचा अनुभव असावा असे सरकारचे प्रयत्न आहेत. त्यासाठी कार्यवाही सुरु असुन 31 जुर्लपर्यंत विश्वस्त मंडळ नियुक्त करण्यात येईल असे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. या बैठकीला आमदार संग्राम जगताप, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, पोलिस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुनिल पोखरणार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदीप सांगळे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचीत आदी उपस्थित होते.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/pune/how-important-was-javadekar-minister-people-pune-79336", "date_download": "2021-07-30T07:58:49Z", "digest": "sha1:BA4CAKYOW5WVF7DUHAO5EVA7YEXZPSB5", "length": 10455, "nlines": 174, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "पुणेकरांसाठी जावडेकर मंत्री म्हणून किती महत्वाचे होते ? - How important was Javadekar as a minister for the people of Pune? | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपुणेकरांसाठी जावडेकर मंत्री म्हणून किती महत्वाचे होते \nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी\nपुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल\nपुणेकरांसाठी जावडेकर मंत्री म्हणून किती महत्वाचे होते \nगुरुवार, 8 जुलै 2021\nमुळात जावडेकर केंद्रीय मंत्री होते तरी त्यांचा पुण्यात वावर नव्हताच.\nपुणे : केंद्र सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारात पुणे आणि पश्‍चिम महाराष्ट्राच्या हाती भोपळा मिळाला. नावापुरते का होईना पण प्रकाश जावडेकर (prakash javadekar) यांच्या रूपाने पुणे आणि पश्‍चिम महाराष्ट्राचे केंद्रीय मंत्रीमंडळात प्रतिनिधीत्व होते. जावडेकर यांना वगळल्याने केंद्रात पश्‍चिम महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व उरले नाही. पुणेकरांच्या दृष्टीने जावडेकर मंत्री होते का हाच प्रश्‍न असल्याने त्यांना वगळल्यानंतरही कसलीच प्रतिक्रिया उमटत नाही हे विशेष.(How important was Javadekar as a minister for the people of Pune हाच प्रश्‍न असल्याने त्यांना वगळल्यानंतरही कसलीच प्रतिक्रिया उमटत नाही हे विशेष.(How important was Javadekar as a minister for the people of Pune\nमुळात जावडेकर केंद्रीय मंत्री होते तरी त्यांचा पुण्यात वावर नव्हताच. त्यांच्या मंत्रीपदाचा पुण्याला किंवा पश्‍चिम महाराष्ट्राला गेल्या सात वर्षात काय उपयोग झाला हे शोधावे लागेल. राजकारणाची सुरवात पुण्यातून केलेल्या जावडेकरांना २०१४ पासून सातत्याने सात वर्षे केंद्रात विविध खात्याचे मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. मात्र, या संधीचा उपयोग पुणे शहराला करून देता आला नाही.त्यामुळे पुणेकरांच्या दृष्टीने त्यांचे मंत्रीपद गेले काय आणि राहिले काय अशीच स्थिती आहे.\nभारतीय जनता पार्टीची केंद्रातील सत्ता आणि संघटना व पक्षशिस्त दोन वेगळ्या गोष्टी आहेत, असे सांगत जावडेकर यांचा बचाव त्यांचा पक्ष करीलही. मात्र, त्यांच्या मंत्रीपदाच्या काळात पुणेकरांना आणि पश्‍चिम महाराष्ट्राला काय मिळाले हा प्रश्‍न उरतोच. या काळात पुण्यासाठी जावडेकर यांच्या प्रयत्नाने एकही योजना आलेली नाही.पुण्यातील नदी सुधारणेसाठी जायकाकडून मदत मिळविण्याच्या कामातील पाठपुरावा सोडला तर गेल्या सात वर्षात जावडेकर यांच्या नावावर पुण्यासाठी केलेले एकही काम नाही हे दुर्देवाने म्हणावे लागत आहेत.\nजावडेकर सात वर्षे मंत्री राहिले आणि आता पायउतार झाले इतकेच. मधल्या सात वर्षाच्या काळात पुण्यासाठी काही भरीव करण्याची संधी त्यांनी गमावली. उलट या काळात आयआयएम, नॅशनल लॉ स्कूल यासारख्या पुण्यात येऊ शकणाऱ्या अनेक राष्ट्रीय संस्था इतरत्र गेल्या. पुण्यासाठी म्हणून जावडेकर केंद्रात आग्रही राहिले असते तर पुण्याला किमान एखादी तरी चांगली संस्था किंवा योजना मिळाली असती. त्यामुळे जावडेकरांचे सात वर्षे मंत्री म्हणून राहणे किंवा आता मंत्रीपदावरून जाणे पुणे आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील नागरीकांसाठी ना अभिमानाची ना कौतुकाची बाब राहिली आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://nashikcalling.com/new-centers-arrangments-by-nashik-district-administration-amid-covid19/", "date_download": "2021-07-30T08:05:40Z", "digest": "sha1:DDEJUDIC5UP3OWOS5NXW5YUMCLOKIIOZ", "length": 13638, "nlines": 39, "source_domain": "nashikcalling.com", "title": "कोरोनाच्या व्यवस्थापनासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला हा महत्वाचा निर्णय – Nashik News – Nashik Calling", "raw_content": "\nकोरोनाच्या व्यवस्थापनासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला हा महत्वाचा निर्णय\nकोरोनाच्या व्यवस्थापनासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला हा महत्वाचा निर्णय\nनाशिक (प्रतिनिधी): जिल्ह्यातील कोरोनाच्या वैद्यकीय व्यवस्थापनासाठी आता स्वतंत्र इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर कार्यान्वित करण्यात येत असून सर्व यंत्रणांच्या समन्वयातून साकारलेल्या या सेंटरच्या माध्यमातून कोरोना संसर्ग व आरोग्य सेवांच्या संचलन व सनियंत्रणाबरोबरच त्यासाठीचा ॲक्शन प्लान तयार केला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.\nयासंदर्भात आज जिल्ह्यातील प्रमुख आरोग्या यंत्रणांमधील अधिकारी व डॉक्टर्स यांची यासंदर��भात एक बैठक आयोजित करून त्यांच्या सूचना विचारात घेवून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.\nयासंदर्भात अधिक माहिती देताना जिल्हाधिकारी मांढरे म्हणाले, आजपर्यंत कोरोना व्यवस्थापनात आपल्या जिल्ह्यांत झालेले कामकाज, सांख्यिक माहिती सुव्यवस्थितरित्या पोर्टलवर भरली जाणे, कोरोना व्यवस्थापनाचे जे विशिष्ट घटक आहेत त्यांचा आढावा घेवून त्याची जबाबदारी विशिष्ट अधिकाऱ्यांवर कशा प्रकारे देता येईल , जेणेकरून त्यांना त्याचा आवाका येईल व ते त्यांचे काम व्यवस्थितरित्या करू शकतील. तसेच या सर्वांवर नियंत्रणासाठीची व्यवस्था कशा प्रकारची असेल यासाठीच्या अनेक विषयांचा आज आढावा घेण्यात आला.\nप्रामुख्याने महात्मा फुले जन आरोग्य योजनेची अंमलबजावणी प्रभावीरित्या करणे. त्यात जे हॉस्पिटल या जनआरोग्य योजनेशी संबंधीत आहेत, कोविड हॉस्पिटलमध्ये समाविष्ट करणे. कोविड हॉस्पिटल म्हणू घोषित केलेल्या हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजना लागू करणे. तसेच आयसीयु चे व्यवस्थापन अधिक प्रभावी करणे, त्यात सिनियर्स डॉक्टरांशी व्हिडिओ कॉन्फरन्स, व्हाट्स ॲप ग्रुप, ऑडियो कॉल्सच्या माध्यमातून चर्चा सतत चालू ठेवणे व पोर्टलवर वेळेत सतत माहिती भरणे, त्यासाठी विशिष्ट लोकांवर ती जबाबदारी सोपवणे व मॅसेजेसच्या माध्यमातून त्यावर नियंत्रण ठेवण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले आहे.\nलॅबरोटरीमधून २४ तासाच्या आत अहवाल मिळतील व तीनही लॅबला योग्य प्रमाणात सॅंपल्स पाठवले जातील. तसेच तेथून वेळेत रिपोर्ट प्राप्त करून जलद गतीने कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्याच्या सूचनाही देण्यात आले असल्याचे सांगून जिल्हाधिकारी . मांढरे यांनी सांगितले की, जुन्या बैठकांमधील झालेल्या निर्णयांचे पूर्तता अहवाल वेळेत प्राप्त करून घेणे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव यांनी आजाराच्या हताळणीबाबत ज्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत त्यात प्रामुख्याने आजाराची हताळणी, त्याचे व्यवस्थापन, औषोधोपचार या सर्वांची अंमलबजावणी होतेय का नाही याबातही सर्व यंत्रणांनी सजग राहून काम करण्याची गरज आहे.\nखाजगी रुग्णालयांचा वापर आता कोविड च्या उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर होतो आहे. त्या नियमित रूग्णालयांवरती निगराणी ठेवण्यात या���ी. तेथील पेशंटला उपचारासाठीचे दर वाजवी आकारले जात आहेत का, त्याला उपचार योग्य पद्धतीने दिले जात आहेत किंवा कसे याची नियमितपणे पाहणी करणे, त्याबद्दल काही तक्रारी असतील तर त्यावर देखील तक्रार नियंत्रणाची व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. पेशंटच्या मॅनेजमेंटच्या दृष्टिने तो योग्य ठिकाणीच म्हणजे सीसीसी, डीएचसी, तसेच आवश्यकता असेल तरच हॉस्पिटमध्ये त्याला पाठवण्यासाठी वेळेवर निर्णय घेणे व त्याप्रमाणे त्या ठिकाणीच तो पेशंट जाईल याची काळजी घेण्याच्या व त्यासठीचे नियोजन करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत, असे मांढरे यांनी सांगितले.\nतसेच या त्रिस्तरीय रचनेच्या उपचारपद्धतीत सर्व वैद्यकीय साधने, उपकरणे, कर्मचारी वेळेवर मिळताहेत किंवा कसे यावरही निगराणी ठेवण्यात येणार असून त्यात प्रत्येक स्तरावर तक्रार निवारण कक्ष निर्माण करण्यात येणार असून प्रसारमाध्यमांना वेळेवर माहिती मिळतेय का हे पाहण्यासाठी एक व्यवस्था निर्माण केली जाणार आहे, असेही ते म्हणाले.\nजिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून कोविड साठी निधी उपलब्ध केली गेलाय, संभाव्य परिस्थितीचा अंदाज घेवून कोरोना साठीची खरेदी तातडीने करणेसाठी स्वतंत्र व्यवस्थाही स्थापित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोविड उपचारासोबत इतर आजारांवरील सार्वजनिक उपचारही त्यासोबतच तातडीने सामान्य रुग्णालयातून दिले जाण्यासाठीचे व्यवस्थापन, पावसाळ्यातील संभाव्य आजारांवरील उपचार व्यवस्थापन योग्य राहील यासाठीचे नियोजन तसेच सर्व स्तरावरील आरोग्य यंत्रणांना वेळेत कर्मचारी मिळतील त्यासाठी कंत्राटी पद्धतीने व इतर जिल्ह्यातून प्रतिनियुक्तीवर मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाईल यासाठीचेही नियोजन करण्यात आले आहे.\nत्याचबरोबर बायोमेडिकल्स वेस्टची विल्हेवाट लावण्यासाठीचे नियंत्रण ठेवणे व सर्व प्रकारच्या अत्यावश्यक सेवा, शस्त्रक्रियांचे व्यवस्थापन करणे यासाठीच्या व्यापक व्यवस्थापनासाठी सदैव समर्पित व सतर्क टीम कार्यान्वित राहतील त्यावरही वारंवार नियंत्रण व निरीक्षण केले ठेवले जाईल. त्यांचे वेळोवेळी कार्य अहवालांचे मुल्यमापन करण्यासाठी आठवड्यातून एकदा बैठक घेवून जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त स्तरावर घेण्यात येईल व त्यातून सर्व विभागांचा समन्वय निट राहील, अ��ेही जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले.\nनाशिकमध्ये अतिरिक्त 640 बेडच्या व्यवस्थेसह आवश्यक सुविधांमध्ये वाढ\nनाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. ७ जुलै) इतक्या हजार रुग्णांवर उपचार सुरु \nआधार लिंक नसलेल्यांचे रेशन मार्चपासून होणार बंद\n जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून सूचना जारी \nनाशिक जिल्ह्यात गुरुवारी (दि. १ जुलै) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू\nमहापालिकेच्या बिटको रुग्णालयात १५ व्हेंटिलेटर धूळ खात….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtralivenews.com/tag/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AC/", "date_download": "2021-07-30T06:54:17Z", "digest": "sha1:FRKMAEN5OJCMOMXJRNG4SJ6MN6P4JD6H", "length": 5921, "nlines": 88, "source_domain": "www.maharashtralivenews.com", "title": "दुर्मिळ जातीचा विटेकरी बोवा सर्प – Maharashtra Live News", "raw_content": "\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\nयुवक सेवा फाउंडेशन च्या वतीने ८०० वृक्षांचे वृक्षारोपण\nएडी सायंटिफिक इंडेक्स संस्थेने घेतलेल्या सर्वेक्षणात डॉ. अनिल गोरे यांना मिळाले जगातील नामांकित शास्त्रज्ञांमध्ये स्थान\nपेठ वडगांव येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे, वडगांव शहर काँग्रेसची मागणी\nजोतिबा डोंगरावरील आरोग्य विभागाचा प्रश्न मार्गी न लागल्यास मनसे करणार आंदोलन\nअवघ्या १३ तासांमध्ये कोरोनाने अख्ख कुटुंब संपवलं\nHome/दुर्मिळ जातीचा विटेकरी बोवा सर्प\nदुर्मिळ जातीचा विटेकरी बोवा सर्प\nजोतिबा डोंगरावर सापडला दुर्मिळ जातीचा “विटेकरी बोवा सर्प”\nदि.२९/१०/२०२०. श्री जोतिबा डोंगरावर गर्द घनदाट झाडी विखुरलेली आहे. यामध्ये विविध प्रकारच्या वनस्पती आहेत तसेच साप ,घोनस ,नाग ,फुरसे…\nमहाराष्ट्र लाईव्ह न्यूज या पोर्टल द्दवारे आम्ही सत्य ,निर्भिड आणि निपक्षपणे माहिती देन्याचे काम करत आहोत. यामध्ये राजकिय ,सामाजिक, राष्ट्रीय ,धार्मिक , क्रीडा, प्रकारच्या बातम्या आम्ही प्रसारित करतो.\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lawandmore.org.in/blog/bill-on-modernization-of-partnerships/", "date_download": "2021-07-30T08:38:58Z", "digest": "sha1:2FAG5YPFKWPKSLF66AJGBP6W2Z6YUCFE", "length": 22350, "nlines": 133, "source_domain": "lawandmore.org.in", "title": "भागीदारीच्या आधुनिकीकरणावर विधेयक | Law & More B.V.", "raw_content": "ब्लॉग » भागीदारीच्या आधुनिकीकरणावर बिल\nइमिग्रेशन- आणि माइग्रेशन लॉअर\nअंतर्देशीय मालमत्ता (आयपी) कायदेशीर\nसमाजोपयोगी संस्था आणि धर्मादाय सूत्रे\nयुरोपिया आणि सीआयएस डेस्क\nफार्म आणि लाइफ सायन्स\nनेदरलँड्स डच बार असोसिएशन\nनोकरी - व्यवसायाच्या संधी\nआजवर, नेदरलँड्सकडे भागीदारीचे तीन कायदेशीर प्रकार आहेत: भागीदारी, सामान्य भागीदारी (व्हीओएफ) आणि मर्यादित भागीदारी (सीव्ही). ते मुख्यतः लघु आणि मध्यम आकाराचे उद्योग (एसएमई), कृषी क्षेत्र आणि सेवा क्षेत्रात वापरले जातात. भागीदारीचे तीनही प्रकार १ 1838 to21 पासूनच्या नियमांवर आधारित आहेत. कारण दायित्व किंवा भागीदारांच्या प्रवेश आणि निर्गमनाची बातमी येते तेव्हा विद्यमान कायदा खूप जुना मानला जातो आणि उद्योजक आणि व्यावसायिकांच्या गरजा भागविण्यासाठी पुरेसा नसतो, अ भागीदारीच्या आधुनिकीकरणावरील विधेयक २१ फेब्रुवारी २०१ the पासून टेबलवर आहे. या विधेयकामागील उद्दीष्ट मुख्यतः आधुनिक प्रवेशयोग्य योजना तयार करणे आहे जे उद्योजकांना सुविधा देते, लेनदारांना योग्य संरक्षण आणि व्यापारासाठी सुरक्षितता प्रदान करते.\nआपण नेदरलँड्समधील 231,000 भागीदारीपैकी एक भागीदार आहात किंवा आपण भागीदारी सेट करण्याचा विचार करत आहात किंवा आपण भागीदारी सेट करण्याचा विचार करत आहात तर भागीदारीच्या आधुनिकीकरणाच्या विधेयकावर नजर ठेवणे शहाणपणाचे आहे. हे विधेयक तत्त्वतः 1 जानेवारी 2021 रोजी अंमलात येणार असले तरी प्रतिनिधी सभागृहात त्यावर अद्याप मतदान झाले नाही. भागीदारी आधुनिकीकरणावरील विधेयक, जे इंटरनेट सल्लामसलतदरम्यान सकारात्मकपणे प्राप्त झाले होते, ते सध्याच्या स्वरुपात प्रतिनिधित्वाच्या सभागृहातून प्रत्यक्षात स्वीकारले गेले तर भविष्यात उद्योजक म्हणून आपल्यासाठी काही गोष्टी बदलतील. खाली प्रस्तावित अनेक महत्त्वपूर्ण बदलांविषयी खाली चर्चा केली जाईल.\nव्यवसाय आणि व्यवसाय यांच्यात फरक करा\nसर्व प्रथम, तीनऐवजी केवळ दोन कायदेशीर फॉर्म भागीदारी अंतर्गत येतील, म्हणजे भागीदारी आणि मर्यादित भागीदारी, आणि यापुढे भागीदारी आणि व्हीओएफ दरम्यान वेगळेपणा दर्शविला जाणार नाही. जोपर्यंत नावाचा संबंध आहे तोपर्यंत भागीदारी आणि व्हीओएफ कायम राहील, परंतु त्यातील फरक अदृश्य होतील. बदलाच्या परिणामी, व्यवसाय आणि व्यवसाय यांच्यातील विद्यमान फरक अस्पष्ट होईल. आपण उद्योजक म्हणून भागीदारी सेट करू इच्छित असल्यास, आपल्या क्रियाकलापांचा एक भाग म्हणून आपण कोणता कायदेशीर फॉर्म निवडणार आहात याचा विचार करणे आवश्यक आहे. तरीही, भागीदारीसह एक सहकार्य आहे ज्यास व्यावसायिक व्यायामाची चिंता असते, तर व्हीओएफमध्ये एक व्यवसाय चालते. एक व्यवसाय मुख्यत: स्वतंत्र व्यवसायांशी संबंधित असतो ज्यात काम करणार्‍या व्यक्तीचे वैयक्तिक गुण मध्यवर्ती असतात, जसे की नोटरी, अकाउंटंट, डॉक्टर, वकील. कंपनी व्यावसायिक क्षेत्रात अधिक आहे आणि नफा कमविणे हे त्याचे मुख्य उद्दीष्ट आहे. भागीदारीच्या आधुनिकीकरणावर विधेयक अस्तित्वात आल्यानंतर ही निवड वगळता येईल.\nदोन ते तीन भागीदारीमधून संक्रमणामुळे, दायित्वाच्या संदर्भातील फरक देखील अदृश्य होईल. याक्षणी, सामान्य भागीदारीचे भागीदार केवळ समान भागांसाठी जबाबदार आहेत, तर व्हीओएफचे भागीदार पूर्ण रकमेसाठी जबाबदार असू शकतात. भागीदारीच्या आधुनिकीकरणावरील विधेयकात प्रवेश करण्याच्या परिणामी, भागीदार (कंपनी व्यतिरिक्त) सर्व संयुक्तपणे आणि पूर्णपणे संपूर्ण रकमेसाठी जबाबदार असतील. ज्याचा अर्थ असा होतो “माजी सामान्य भागीदारी” साठी, उदाहरणार्थ, अकाउंटंट्स, सिव्हिल-लॉ नोटरी किंवा डॉक्टर. तथापि, जर एखादी असाइनमेंट दुसर्‍या पक्षाने केवळ एका भागीदाराकडे सोपविली असेल तर, इतर भागीदारांचा अपवाद वगळता दायित्व देखील पूर्णपणे या भागीदारावर (कंपनीसह) अवलंबून ��सते.\nभागीदार म्हणून भागीदारीचे आधुनिकीकरण विधेयक अस्तित्त्वात आल्यानंतर आपण भागीदारीत सामील होता का अशा परिस्थितीत, बदलाच्या परिणामी, आपण केवळ कंपनीच्या एंट्रीनंतर उद्भवणा will्या कर्जासाठी जबाबदार आहात आणि आपण प्रवेश करण्यापूर्वी आधीपासून घेतलेल्या कर्जासाठी यापुढे जबाबदार नाही. आपण भागीदार म्हणून पद सोडू इच्छिता अशा परिस्थितीत, बदलाच्या परिणामी, आपण केवळ कंपनीच्या एंट्रीनंतर उद्भवणा will्या कर्जासाठी जबाबदार आहात आणि आपण प्रवेश करण्यापूर्वी आधीपासून घेतलेल्या कर्जासाठी यापुढे जबाबदार नाही. आपण भागीदार म्हणून पद सोडू इच्छिता मग कंपनीच्या जबाबदा .्यांवरील जबाबदा ter्या संपुष्टात आल्यानंतर आपल्याला पाच वर्षांनंतर सोडण्यात येईल. योगायोगाने, कोणत्याही थकीत कर्जासाठी लेनदारास प्रथम भागीदारीचा दावा करावा लागेल. केवळ कंपनी कर्जे भरण्यास असमर्थ असल्यास, लेनदार संयुक्त आणि भागीदारांच्या कित्येक दायित्वाकडे जाऊ शकतात.\nकायदेशीर अस्तित्व, पाया आणि सातत्य\nभागीदारीच्या आधुनिकीकरणावर विधेयकात, भागीदारी नंतर सुधारितांच्या संदर्भात आपोआप त्यांची स्वतःची कायदेशीर संस्था नियुक्त केली जाते. दुसर्‍या शब्दांतः एनव्ही आणि बीव्हीप्रमाणेच भागीदारी अधिकार व दायित्वांचे स्वतंत्र धारक बनतात. याचा अर्थ असा की भागीदार यापुढे वैयक्तिकरित्या बनणार नाहीत परंतु संयुक्त मालमत्तेच्या मालमत्तांचे संयुक्त मालक आहेत. कंपनीला स्वतंत्र मालमत्ता आणि लिक्विड मालमत्ता देखील प्राप्त होतील जी भागीदारांच्या खासगी मालमत्तेत मिसळली जात नाहीत. अशाप्रकारे, भागीदारी स्वतंत्रपणे कंपनीच्या नावे झालेल्या करारांद्वारे अचल मालमत्तेची मालक देखील होऊ शकते, ज्यात प्रत्येक वेळी सर्व भागीदारांची स्वाक्षरी असणे आवश्यक नसते आणि त्या सहजपणे त्या स्वतः हस्तांतरित करू शकतात.\nएनव्ही आणि बीव्हीच्या विपरीत, विधेयकात भागीदारीच्या भागीदारीसाठी नोटरीय डीडद्वारे किंवा प्रारंभ भांडवलाच्या माध्यमातून नोटरी हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही. नोटरीच्या हस्तक्षेपाशिवाय कायदेशीर अस्तित्व स्थापित करण्याची सध्या कोणतीही कायदेशीर शक्यता नाही. पक्ष एकमेकांशी सहकार्य करार करून भागीदारी सेट करू शकतात. कराराचा फॉर्म विनामूल्य आहे. ऑनलाइन शोधणे आणि डाउनलोड करणे एक सामान्य सहकार्य करार आहे. तथापि, भविष्यात अनिश्चितता आणि महागड्या प्रक्रियेस टाळण्यासाठी, सहकार कराराच्या क्षेत्रात एक विशेष वकील गुंतवणे चांगले. आपणास सहकार्य कराराबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे काय नंतर संपर्क साधा Law & More विशेषज्ञ\nशिवाय, भागीदारीचे आधुनिकीकरण विधेयक विधेयकामुळे उद्योजकांना दुसरा भागीदार खाली आल्यानंतर कंपनी सुरू ठेवणे शक्य करते. भागीदारी यापुढे प्रथम विरघळली जाण्याची आवश्यकता नाही आणि अन्यथा मान्य नसल्यास अस्तित्वात राहील. जर भागीदारी विरघळली तर उर्वरित जोडीदारास कंपनीची संपूर्ण मालकी म्हणून चालू ठेवणे शक्य आहे. क्रियांच्या सुरूवातीच्या अंतर्गत विघटन झाल्यामुळे सार्वत्रिक शीर्षकाखाली स्थानांतरण होईल. या प्रकरणात, विधेयकात पुन्हा नोटरियल डीडची आवश्यकता नाही, परंतु नोंदणीकृत मालमत्तेच्या हस्तांतरणासाठी वितरणासाठी आवश्यक असलेल्या औपचारिक आवश्यकतांचे पालन करणे आवश्यक आहे.\nथोडक्यात, जर हे बिल सध्याच्या स्वरूपात मंजूर झाले तर उद्योजक म्हणून केवळ भागीदारीच्या स्वरूपात कंपनी सुरू करणे आपल्यास सोपे नाही तर ते चालू ठेवणे आणि निवृत्तीद्वारे शक्यतो ते सोडणे देखील सोपे जाईल. तथापि, भागीदारीच्या आधुनिकीकरणाच्या विधेयकात प्रवेश करण्याच्या संदर्भात कायदेशीर अस्तित्व किंवा दायित्व यासंबंधित बर्‍याच महत्त्वाच्या बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत. येथे Law & More आम्हाला समजले आहे की या नवीन कायद्यामुळे बदलांच्या भोवती अजूनही बरेच प्रश्न आणि अनिश्चितता असू शकतात. आपल्या कंपनीसाठी आधुनिकीकरण भागीदारी विधेयकात प्रवेश म्हणजे काय हे आपल्याला जाणून घेऊ इच्छित आहे किंवा आपण या विधेयकाबद्दल आणि कॉर्पोरेट कायद्याच्या क्षेत्रात संबंधित इतर कायदेशीर घडामोडींबद्दल माहिती ठेऊ इच्छिता किंवा आपण या विधेयकाबद्दल आणि कॉर्पोरेट कायद्याच्या क्षेत्रात संबंधित इतर कायदेशीर घडामोडींबद्दल माहिती ठेऊ इच्छिता मग संपर्क साधा Law & More. आमचे वकील कॉर्पोरेट कायद्यातील तज्ञ आहेत आणि वैयक्तिक दृष्टीकोन घेतात. आपल्याला अधिक माहिती किंवा सल्ला प्रदान करण्यात त्यांना आनंद झाला\nमागील पोस्ट मालक म्हणून आपण आपल्या कर्मचा ्याला आजारी असल्याचे सांगण्यास नकार देऊ शकता\nपुढील पोस्ट पालकांचा अधिकार\nइमिग्रे��न- आणि माइग्रेशन कायदा\nयुरोपिया आणि सीआयएस डेस्क\nफार्म आणि लाइफ सायन्स\nफॉर्म पाठविला आहे. धन्यवाद.\nटी. + एक्सएनयूएमएक्स एक्सएनएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स\nटी. + एक्सएनयूएमएक्स एक्सएनएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/mahalakshmi-express-evacuated-of-all-passengers-safely/", "date_download": "2021-07-30T08:30:50Z", "digest": "sha1:WN32JK7TSNJQTECKQLODIZX5PFL2SLX6", "length": 8405, "nlines": 123, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महालक्ष्मी एक्सप्रेस : सर्व प्रवाशांची सुखरूप सुटका – Dainik Prabhat", "raw_content": "\nमहालक्ष्मी एक्सप्रेस : सर्व प्रवाशांची सुखरूप सुटका\nमुंबई – पुरात अडकलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून सर्व प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सुटकेसाठी युद्धपातळीवर बचावकार्य करण्यात आले. प्रवाशांसाठी 37 डॉक्टर्स आणि अॅम्ब्युलन्सही घटनास्थळी तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच 14 बस आणि 3 टेम्पोच्या सहाय्याने प्रवाशांना सह्याद्री मंगल कार्यालय येथे पाठविण्यात येत असून याठिकाणी त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.\nदरम्यान बदलापूर येथून प्रवाशांना त्यांच्या घरांकडे रवाना करता येईल. ज्या प्रवाशांना कोल्हापूरला जायचे आहे, अशा प्रवाशांसाठी कल्याण येथून विशेष ट्रेन सुटणार आहे.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nबाजाराचा मूड पाहून मालमत्ता विक्रीचा निर्णय (भाग-1)\nपुणे-मुंबई रेल्वे मार्गाला पावसाचा फटका, अनेक गाड्या रद्द\n“संपूर्ण गावाने एकत्र येऊन पुनर्वसनाची मागणी करा, नाही तर…”;उद्धव…\nपंतप्रधानांच्या सूचनेनंतर नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्यात भेट; राजकीय चर्चांना उधाण\nअमरावतीमध्ये कारचा भीषण अपघात मृतदेह उडाले चक्क हवेत; एक मृतदेह झाडावर तर दुसरा पडला…\n“मंत्रीपद मिळण्यासाठी मला ४२ वर्ष लागली पण तुम्हाला सहा महिन्यात पद…\n“पर्यावरणमंत्री आहात ना तुम्ही, कोकणात काय चाललंय बघा जरा’, तुम्ही कधी…\nकोकण दौऱ्यात नारायण राणेंनी अधिकाऱ्यांना फटकारल्यानंतर आता सांगितले कारण\n पुढच्या चार दिवासात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता\n“पाकड्यांच्या दहशतवादप्रेमाचा ढळढळीत पुरावा त्यांनी स्वतःच जगाला दिला”;…\nपालकांना ठाक��े सरकारचा मोठा दिलासा करोना काळात खासगी शाळांचे शुल्क कमी करण्याचा…\n“भाजपा आमदारांचा एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता…\nदीपिका कुमारीला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्यात पुन्हा अपयश; स्पर्धेतून बाहेर\nपूरग्रस्त कोकणवासीयांना आमदार सुनील टिंगरे यांची मोठी मदत\nपंतप्रधानांच्या सूचनेनंतर नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्यात भेट; राजकीय चर्चांना उधाण\nकोकणासह पश्चिम महाराष्ट्रात 2 ऑगस्टपर्यंत धो धो पाऊस\nकरोनानंतर आता ‘नॉरोव्हायरस’ची जगाला धडकी; पहा काय आहेत लक्षणं आणि उपाय\n“संपूर्ण गावाने एकत्र येऊन पुनर्वसनाची मागणी करा, नाही तर…”;उद्धव ठाकरेंनी…\nपंतप्रधानांच्या सूचनेनंतर नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्यात भेट; राजकीय चर्चांना उधाण\nअमरावतीमध्ये कारचा भीषण अपघात मृतदेह उडाले चक्क हवेत; एक मृतदेह झाडावर तर दुसरा पडला नाल्यात…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/pune-choice-number-now-online/", "date_download": "2021-07-30T07:26:05Z", "digest": "sha1:6GAS74HER2GE5BF2NXO636OGZERDHREW", "length": 10166, "nlines": 125, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे – चॉइस नंबरही आता ऑनलाइन – Dainik Prabhat", "raw_content": "\nपुणे – चॉइस नंबरही आता ऑनलाइन\nआरटीओकडून सुविधा : कामकाजाचा खोळंबा थांबणार\nपुणे – दुचाकी आणि चारचाकी वाहनमालकांकडून आकर्षक वाहन क्रमाकांची मागणी करण्यात येते. वाहनमालकांना अपेक्षित असणाऱ्या क्रमांकासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये राबविण्यात येणारी “ऑफलाइन’ प्रक्रिया आता “ऑनलाइन’ करण्यात येणार आहे.\nदुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी नव्या मालिकेतील आकर्षक क्रमाकांची वाहनचालकांकडून वारंवार करण्यात येते. वाहन नोंदणीची नवी मालिका सुरू झाल्यानंतर वाहनमालकांकडून प्रामुख्याने 1, 111, 214, 1212, 1000, 9999 आदी विविध क्रमांकांची मागणी करण्यात येते. हे क्रमांक राखून ठेवण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून अर्ज मागविण्यात येतात. ही प्रक्रिया पुणे कार्यालयामध्ये साधारणपणे दर महिन्याने राबविण्यात येते. या यंत्रणेमुळे परिवहन कार्यालयांचे कर्मचारी विनाकारण अडकून राहत होते. परिणामी, अन्य कामांसाठी कार्यालयामध्ये आलेल्या नागरिकांचा खोळंबा होत होता. अनेकदा या प्रक्रियेमुळे वाहननोंदणी थांबविण्याचे प्रकार देखील घडत होते.\nनव्याने सुरू होणारी प्रक्रिया “अपडेट’ असल��याने संपूर्ण प्रक्रिया घरबसल्या करता येणार आहे. आकर्षक क्रमांकासाठी नोंदणी करताना “ऑनलाइन’ अर्ज आणि नोंदणी शुल्क स्वीकारले जाणार आहे. यासह विशेष क्रमांकासाठी अर्जांची संख्या जास्त असल्यास “ऑफलाइन’ पद्धतीने होणारा लिलाव देखील ऑनलाइन होणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून देण्यात आली.\nआकर्षक क्रमांकाच्या नोंदणी प्रक्रियेसाठी दोन-तीन दिवस लागत होते. ही प्रक्रिया वेळखाऊ असल्याने वाहनमालक आणि कार्यालयांतील कर्मचाऱ्यांचा अधिक वेळ जात होता. नागरिकांसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया अधिक जलद आणि सोयीस्कर होणार आहे. या विकसित प्रणालीमुळे प्रशासकीय कर्मचाऱ्यांवरचा ताण देखील कमी होणार आहे. या प्रक्रियेची चाचणी सुरु असून, लवकरात लवकर नागरिकांना याचा लाभ घेता यावा यासाठी कार्यालयाकडून प्रयत्न सुरू आहेत.\n– संजय राऊत, प्रादेशिक परिवहन अधिकारी\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nपुणे – समन्वयातूनच टंचाईवर मात शक्‍य\nएमटीडीसी मागविणार पर्यटकांच्या सूचना\n स्वस्त धान्याचा काळा बाजार उघड; ३८ धान्यांचे कट्टे लपवले दुकानातील…\nPune Accident : भरधाव वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू\nउपायुक्तांच्या भेटीनंतरही मांजरी बुद्रुक येथील कचराकोंडी कायम \nबैलगाडा शर्यतीसाठी प्रसिध्द पंढरीनाथ फडकेही अटक\nविकएंडला जवळपास लाखाच्या पुढे दंड वसूल\nपुणे – कर्मचाऱ्यांचे हित जपले जाईल\nमालकाला श्‍वानांचा ताबा न्यायालयाने नाकारला\nराज्य मंडळाची वेबसाइट सुरळीत\nपुणे – “ऑन स्पॉट नोंदणी’त अधिकाऱ्यांची “घुसखोरी’\n पंतप्रधानांच्या सूचनेनंतर नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्यात भेट; राजकीय चर्चांना उधाण\nकोकणासह पश्चिम महाराष्ट्रात 2 ऑगस्टपर्यंत धो धो पाऊस\nकरोनानंतर आता ‘नॉरोव्हायरस’ची जगाला धडकी; पहा काय आहेत लक्षणं आणि उपाय\nBREAKING NEWS : जीवघेणी चुरस आणि अखेर महिला हॉकीत भारताचे आव्हान कायम\nअमरावतीमध्ये कारचा भीषण अपघात मृतदेह उडाले चक्क हवेत; एक मृतदेह झाडावर तर दुसरा पडला नाल्यात…\n स्वस्त धान्याचा काळा बाजार उघड; ३८ धान्यांचे कट्टे लपवले दुकानातील कामगारांच्या घरी\nPune Accident : भरधाव वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू\nउपायुक्तांच्या भेटीनंतरही मांजरी बुद्रुक येथील कचराकोंडी कायम \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/rajdeep-sardesai-sadesati-report.asp", "date_download": "2021-07-30T07:11:55Z", "digest": "sha1:CDA6SXDHMDUB5KLPYAYSTOB6VMX7FBE2", "length": 17395, "nlines": 337, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "राजदीप सरदेसाई शनि साडे साती राजदीप सरदेसाई शनिदेव साडे साती indian, journalist", "raw_content": "\nRashifal/ आज का राशिफल\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » शनि साडेसाती अहवाल\nराजदीप सरदेसाई जन्मपत्रिका आणि ज्योतिष\nराजदीप सरदेसाई शनि साडेसाती अहवाल\nलिंग पुस्र्ष तिथी अष्टमी\nराशि कुंभ नक्षत्र शतभिषा\nएस.एन. साडे साती/ पानोती शनि राशी आरंभ तारीख अंतिम तारीख कला\n2 साडे साती मीन 04/09/1966 11/02/1966 अस्त पावणारा\n4 साडे साती मीन 12/20/1966 06/16/1968 अस्त पावणारा\n5 साडे साती मीन 09/28/1968 03/07/1969 अस्त पावणारा\n14 साडे साती मीन 06/02/1995 08/09/1995 अस्त पावणारा\n16 साडे साती मीन 02/17/1996 04/17/1998 अस्त पावणारा\n25 साडे साती मीन 03/30/2025 06/02/2027 अस्त पावणारा\n26 साडे साती मीन 10/20/2027 02/23/2028 अस्त पावणारा\n35 साडे साती मीन 05/15/2054 09/01/2054 अस्त पावणारा\n37 साडे साती मीन 02/06/2055 04/06/2057 अस्त पावणारा\nशनि साडे साती: आरोहित कला\nराजदीप सरदेसाईचा शनि साडेसातीचा आरंभ काल आहे. या काळात शनि चंद्रातून बाराव्या घरात संक्रमण करेल. ह्याची लक्षणे असतात आर्थिक नुकसान, लुप्त वैर्यांकडून धोके, दिशाहीन प्रवास, वाद आणी आर्थिक दुर्बल्य. ह्या कालावधीत राजदीप सरदेसाईचे गुप्त दुश्मन त्रास निर्माण करतील. सहकार्यांशी नाती बिघडतील, राजदीप सरदेसाईचा कार्यात सहकारी विघ्ने आणतील. कौटुंबिक पातळीवर देखील अडचणी येतील. याने ताण तणाव वाढेल. खर्चावर ताबा ठेवला नाही तर मोठी आर्थिक संकटे उद्भवतील. लांबचे प्रवास या काळात उपयुक्त ठरणार नाहीत. शनीचा स्वभाव विलंब व दुखः देणारा आहे परंतु अखेरीस फळ मिळेल त्यामुळे धीर बाळगून वात पहावी. ही शिकण्याची संधी समजून कार्य करत राहावे - सर्व काही ठीक होईल. या काळात धंद्यामध्ये अवास्तव जोखीम घेऊ नये.\nशनि साडे साती: शिखर कला\nराजदीप सरदेसाईचा शनि साडेसातीचा उच्च बिंदू आहे. साधारणतः शनिची ही दशा सर्वात कठीण असते. चंद्रातून संक्रमण करणाऱ्या शनिची लक्षणे आहेत - आरोग्य विकार, चरित्र्यहनन, नात्यांतील अडचणी, मानसिक तक्रारी व दुःखं. या कालावधीत यश मिळणे कठीण होईल. परिश्रमांचे फळ मिळणार नाही व कुचंबणा होईल. राजदीप सरदेसाईची घडण व प्रतिकारशक्ती कमकुवत असेल. पहिले घर आरोग्याचे घर असल्यामुळे नियमित व्यायाम करणे व आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे, अन्यथा दीर्घकालीन आजारांना बळी पडाल. अवसादावस्था, भिती व भयगंड यांना सामोरे जावे लगेल. चोख विचार, कार्य व निर्णय घेण्याच्या क्षमतेत पारदर्शकता राहणार नाही. राजदीप सरदेसाईचा कल अध्यात्मिक बाबींकडे वळेल आणी निसर्गातील गूढ तुम्हाला आकर्षित करतील. सर्व स्वीकार करण्याची वृत्ती बाळगली तर या सर्वातून ताराल.\nशनि साडे साती: अस्त पावणारा कला\nहा शनि साडेसातीची मावळती दशा आहे. शनि चंद्रातून दुसऱ्या घरात प्रवेश करेल, जेणेकरून आर्थिक व घरगुती संकटे उद्भवतील. साडेसातीच्या दोन दशा संपल्यानंतर काहीसा आराम मिळेल. तरीही, गैरसमज व आर्थिक तणाव कायम राहतील. खर्च वाढतच राहतील व राजदीप सरदेसाईला त्यावर ताबा ठेवावा लगेल. अचानक आर्थिक झटका बसण्याचा किंवा चोरी होण्याचा देखील संभव आहे. निराशावादी असाल, तर नैराश्य झटकून उत्साहाने व्यवहार करा. कुटुंबाकडे नीट लक्ष ठेवा अन्यथा मोठे त्रास उद्भवू शकतील. विद्यार्थ्यांसाठी - शिक्षणावर किंचित परिणाम होईल. पूर्वी सारखे गुण मिळवण्यासाठी अधिक परिश्रम घ्यावे लागतील. फळ मिळण्यास विलंब होईल. हा काळ धोक्याचा आहे - विशेष करून वाहन चालवताना काळजी घ्यावी. शक्य असल्यास, शनीला खूष ठेवण्यासाठी मासाहारी पदार्थ व मद्यपान टाळावे. समजुतदारपणे आर्थिक व कौटुंबिक बाबी हाताळल्यास ह्या काळातून सुखरूप पार पडाल.\nराजदीप सरदेसाई मांगलिक / मांगलिक दोष अहवाल\nराजदीप सरदेसाई दशा फल अहवाल\nराजदीप सरदेसाई पारगमन 2021 कुंडली\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A4%B0", "date_download": "2021-07-30T07:49:20Z", "digest": "sha1:KQAARSWY7UDTMMWWYP7H75PP4FJSWIXU", "length": 4328, "nlines": 75, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:डॉलर - विकिपीडिया", "raw_content": "\nडॉलर हे नाव वापरणारी चलने\nऑस्ट्रेलियन डॉलर • अमेरिकन डॉलर • बहामास डॉलर • बार्बाडोस डॉलर • बेलिझ डॉलर • बर्म्युडा डॉलर • ब्रुनेई डॉलर • कॅनेडियन डॉलर • केमन द्वीपसमूह डॉलर • कूक द्वीपसमूह डॉलर • पूर्व कॅरिबियन डॉलर • फिजीयन डॉलर • गयानीझ डॉलर • हाँग काँग डॉलर • जमैकन डॉलर • किरिबाटी डॉलर • लायबेरियन डॉलर • नामिबियन डॉलर • न्���ू झीलँड डॉलर • सिंगापूर डॉलर • सॉलोमन द्वीपसमूह डॉलर • सुरिनाम डॉलर • नवा तैवान डॉलर • त्रिनिदाद व टोबॅगो डॉलर • तुवालूअन डॉलर\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी २१:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/we-love-options-says-ravi-shastri-254793", "date_download": "2021-07-30T08:31:07Z", "digest": "sha1:LVYKOALEKCH5G6OCYRB432HUENBJZSP4", "length": 8789, "nlines": 130, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | वनडेतून करणार टी-20 वर्ल्डकपची तयारी : रवी शास्त्री", "raw_content": "\nभारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यासाठी ऑकलंडमध्ये पोहोचला आहे.\nभारतीय संघाला सध्या फक्त टी-20 विश्वकरंडक जिंकण्याच्या विचाराने व्यापले असल्याचे प्रशिक्षक रवी शास्त्रींनी सांगितले. तसेच आता होणाऱ्या एकदिवसीय मालिकेतूनही भारतीय संघ टी20 विश्वकरंडकाचीच तयारी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nवनडेतून करणार टी-20 वर्ल्डकपची तयारी : रवी शास्त्री\nऑकलंड : भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यासाठी ऑकलंडमध्ये पोहोचला आहे. भारतीय संघाला सध्या फक्त टी-20 विश्वकरंडक जिंकण्याच्या विचाराने व्यापले असल्याचे प्रशिक्षक रवी शास्त्रींनी सांगितले. तसेच आता होणाऱ्या एकदिवसीय मालिकेतूनही भारतीय संघ टी20 विश्वकरंडकाचीच तयारी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nते म्हणाले, ''यावर्षी होणाऱ्या प्रत्येत एकदिवसीय सामन्यातून आम्ही टी-20 विश्वकरंडकाची तयारी करणार आहोत. समोर कोणताही प्रतिस्पर्धी असला तरी कोणत्याही देशात आम्ही त्याच ईर्षेने खेळणार आहोत आणि हेच आमचे ध्येय आहे. टी-20 विश्वकरंडकाने संघातील प्रत्येकाचे मन व्यापले आहे आणि हे लक्ष्य आम्ही गाठणारच.''\nम्हणून त्यांनी मुलाचे नावच ठेवले 'काँग्रेस'\nसंघातील प्रत्येक खेळाडू इतरांच्या चांगल्या कामगिरीबद्दल आनंद साजरा करतो आणि हेच संघाच्या यशाचे गमक असल्���ाचेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, \"आमच्या शब्दकोशात मी हा शब्दच नाही. संघ नेहमी आम्ही म्हणूनच विचार करतो. कोणताही सामना संघाने जिंकलेला असतो म्हणून संघ नेहमी एकमेकांच्या आनंदात आनंद मानतो.''\nचाळीस रुपये डझन; काम मात्र लाखमोलाचे\nभारतीय संघ खूपच चांगल्या मनस्थितीत असल्याचेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, ''पहिला सामना मोठ्या फरकाने गमावल्यावर एकाही खेळाडू खचला नाही की आत्मविश्वास गमावला नाही. सगळ्यांनी बसून विचार केला आणि बेधडक खेळ करायचा मनोदय पक्का केला. दुसर्‍या सामन्यात विजय मिळवून 1-1 बरोबरी साधल्यावर बंगळूरला ज्या प्रकारे आपण चांगल्या धावसंख्येचा दमदार फलंदाजी करून पाठलाग केला ते बघता मालिकेतील विजय अजून गोड झाला. महत्त्वाची बाब म्हणजे पूर्ण ताकदीच्या ऑस्ट्रेलियन संघाला आपण हरवले त्याचे समाधान मोठे आहे.''\nलोकेश राहुलच्या रुपात भारतीय संघाकडे यष्टीरक्षणासाठी पर्याय उपलब्ध झाला आहे. त्याबद्दल बोलताना ते म्हणाले, ''आम्हाला पर्याय आवडतात. मात्र, धवनसाख्या मॅच विनरला दुखापत झाल्याचे फार वाईट वाटते.\nगेले अनेक दिवस केदार जाधव संघातून बाहेर आहे. त्याबद्दल बोलताना शास्त्री म्हणाले, ''केदार एकदिवसीय संघाचा महत्वाचा भाग आहे आणि तो न्यूझीलंडमध्ये नक्कीच खेळेल. संघातील इतर खेळाडूंप्रमाणेच त्यालाही महत्व दिले जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.osmanabadtoday.com/2019/04/blog-post_70.html", "date_download": "2021-07-30T08:24:24Z", "digest": "sha1:UKU55ALRTYQISNLEWLAM4XCEDYAWMUXL", "length": 15481, "nlines": 87, "source_domain": "www.osmanabadtoday.com", "title": "--> खरीप २०१८ च्या हंगामात झालेल्या नुकसानीपोटी मिळणार पीकविमा- राणाजगजीतसिंह पाटील | Osmanabad Today", "raw_content": "\nखरीप २०१८ च्या हंगामात झालेल्या नुकसानीपोटी मिळणार पीकविमा- राणाजगजीतसिंह पाटील\nउस्मानाबाद- खरीप हंगाम २०१८ मध्ये सोयाबीन पिकाच्या विम्यापोटी उस्मानाबाद जिल्ह्याला सुमारे ३७५ कोटी हुन अधिकचा विक्रमी विमा आपल्या जि...\nउस्मानाबाद- खरीप हंगाम २०१८ मध्ये सोयाबीन पिकाच्या विम्यापोटी उस्मानाबाद जिल्ह्याला सुमारे ३७५ कोटी हुन अधिकचा विक्रमी विमा आपल्या जिल्ह्यासाठी मंजूर झाला आहे. अल्पपर्जन्यमान व संभाव्य दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पीकविमा भरावा असे आवाहन त्यावेळी केले होते. या आवाहनास प्��तिसाद देत जिल्ह्यातील ३२६३६० शेतकऱ्यांनी खरीप हंगामात २ लाख ७४ हजार १९५ हेक्टर वरील सोयाबीन पिकासाठी तब्बल २२ कोटी ८७ लाख रुपयाचा पीकविमा हफ्ता भरला होता. सध्याच्या तीव्र दुष्काळी परिस्थिती शेतकऱ्यांचे अर्थकारण पूर्णतः कोलमडून गेले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत मिळावी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. तसेच दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यास आलेल्या केंद्रीय पथकाकडे लवकर मदत मिळण्यासाठी नेहमी तकादा लावला होता. या प्रयत्नांना शेवटी यश मिळाले असून आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भलीमोठी रक्कम मिळवून देण्यात यश आले आहे.\nखरीप हंगाम २०१७ मध्ये उस्मानाबाद व लोहारा तालुक्यातील ७५००० शेतकऱ्यांना प्रशासनाच्या चुकीमुळे पीकविमा मिळण्यापासून वंचित राहावे लागले होते.त्यामुळे यावेळी पिक कापणी प्रयोग सुरु असताना उंबरठा उत्पन काढते वेळी काळजी घेतली गेली होती. शेतकऱ्यांनी पिक कापणी प्रयोगावेळी शेतात आवर्जून थांबावे व वस्तुनिष्ठ अहवाल पाहूनच त्यावर स्वाक्षरी करावी असेही आवाहन त्यावेळी केले होते. त्यामुळेच जिल्ह्यासाठी घवघवीत विमा रक्कम मिळण्यास मदत झाली आहे.\nयेत्या ४- ५ दिवसात सदर रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे यामुळे दुष्काळामुळे त्रस्त असणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निश्चितच मोठा दिलासा मिळणार आहे.\nउस्मानाबाद व लोहारा तालुक्यातील खरीप २०१७ मध्ये प्रशानाच्या चुकीमुळे पीकविमा मिळण्यापासून वंचित राहिलेल्या ७५००० शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सध्या मा.उच्च न्यायालय औरंगाबाद येथे सुनावणी चालू आहे व या शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत आपला लढा चालूच राहणार आहे.\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nकार चालकाला हृदयविकाराचा झटका आणि जिल्हाधिकाऱ्यांचे प्रसंगावधान\nउस्मानाबाद - ���स्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांच्या कार चालकास धावत्या कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला. मात्र, प्रसंगाव...\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबादेतील इंग्लंड रिटर्न तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह\nउस्मानाबाद - इंग्लंडहून उस्मानाबादेत परतलेल्या एका ३५ तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तरुणावर उस्मानाबादच्य...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nसरकारी कामगार अधिकारी कार्यालय बनले दलालांचा अड्डा\nअभियंत्यांसह ठेकेदारांचे बनावट शिक्के वापरून कामगारांच्या नोंदी उस्मानाबाद - उस्मानाबादचे सरकारी कामगार अधिकारी कार्यालय म्हणजे दलालांचा अ...\nसुंदर माझे कार्यालय उपक्रमाचा उस्मानाबादच्या जिल्हा परिषदेत उत्साहात प्रारंभ\nउस्मानाबाद - विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या संकल्पनेतील जिल्हा परिषदातंर्गत ‘सुदंर माझे कार्यालय ’ हा उपक्रमात मराठवाडयातील आठही जिल...\nउस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने घेतले आणखी दोन बळी @ २०\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्याचे ठिकाण असलेले उस्मानाबाद शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे...\nउस्मानाबादेत दोन अपघातात एक ठार, दोन जखमी\nउस्मानाबाद - आनंदनगर पो.ठा. अकस्मात मृत्यु क्र. 37 / 2020 सीआरपीसी कलम 174 च्या चौकशीत स्वरुपा संजय पोतदार, रा. समता कॉलनी, उस्मानाबाद यांन...\nउस्मानाबाद : रुग्णाची लूट करणाऱ्या सह्याद्री हॉस्पीटलला १० हजार दंड\nरॅपिड अँटिजेन टेस्टसाठी जादा आकारण्यात आलेली रक्कम रुग्णाच्या बँक खात्यावर जमा करण्याचा आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचा दणका ...\nकसबे तडवळे शिवारात अज्ञात व्यक्तीचा खून\nदगड बांधून मृतदेह विहिरीत फेकला कसबे तडवळे - कसबे तडवळे शिवारात एका ४० वर्षीय अनोखळी व्यक्तीचा खून करून मृतदेह दगड बांधून विहिरीत फेक��न दे...\nसीना कोळेगाव प्रकल्प ते पांढरेवाडी धरणापर्यंत कालवा बनवा.- खा. ओमराजे\nपरंडा (राहूल शिंदे) - सीना-कोळेगाव उपसा सिंचन योजनेतून पांढरेवाडी तलावात पाणी सोडण्याबाबत (कालवा) उपाययोजना करावी, अशी मागणी जिल्ह्...\nVIDEO,4,उस्मानाबाद जिल्हा,127,उस्मानाबाद शहर,30,एडिटर डेस्क,2,खुले व्यासपीठ,9,ताज्या बातम्या,53,देश - विदेश,3,महाराष्ट्र,20,मुख्य बातमी,91,स्पेशल न्यूज,15,\nOsmanabad Today : खरीप २०१८ च्या हंगामात झालेल्या नुकसानीपोटी मिळणार पीकविमा- राणाजगजीतसिंह पाटील\nखरीप २०१८ च्या हंगामात झालेल्या नुकसानीपोटी मिळणार पीकविमा- राणाजगजीतसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/tag/pmo/", "date_download": "2021-07-30T07:13:30Z", "digest": "sha1:EOELQRGT3KP6W6MDPJIPLUVQ4MOWU7AL", "length": 6153, "nlines": 108, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "pmo | गोवा खबर", "raw_content": "\nमानवाच्या सबलीकरणासाठी स्वच्छ पर्यावरण : पंतप्रधान मोदी\nसंयुक्त राष्ट्रांनी काल मला’ चॅम्पियन्स ऑफ दी अर्थ ‘या पुरस्काराने सन्मानित केले. अतिशय विनम्रपणे मी हा पुरस्कार स्वीकारत आहे. हा केवळ एका व्यक्तीचा पुरस्कार...\nबापूंच्या स्वप्नपूर्तीसाठी भारत एकवटला\nआज आपण आपल्या प्रिय बापूंच्या दीडशेव्या जयंती वर्षाचा शुभारंभ करत आहोत. समानता, सन्मान, समावेश आणि सक्षमीकरणाने परिपूर्ण असे आयुष्य जगू इच्छिणाऱ्या जगातील लक्षावधी लोकांसाठी...\nपर्यावरण स्नेही गणेशोत्सव साजरा करण्याचे पंतप्रधानांचे आवाहन\nगोवा खबर:पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी निसर्गाचे संरक्षण आणि जनत करण्याची प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या ‘मन की बात’ या...\nपंतप्रधानांनी केला फिटनेस व्हिडीओ शेअर, पोलीस अधिकाऱ्यांना दिले फिटनेस चॅलेंज\nकटलास एक्स्प्रेस – 21 नौदल सरावात भारतीय नौसेनेच्या वतीने आयएनएस तलवार...\nजागतिक व्याघ्र दिनानिमित्त पंतप्रधानांनी सर्व वन्यजीव प्रेमींना दिल्या शुभेच्छा\nराज्य/केंद्रशासित प्रदेश आणि खासगी रुग्णालयांकडे अद्याप 2.88 कोटींपेक्षा अधिक मात्रा उपलब्ध\nभारतात कोविड – 19 प्रतिबंधक लसीकरणाने 45 कोटींचा टप्पा ओलांडला\nटाळेबंदी शिथीलकरणानंतर रेल्वे मालवाहतुकीमध्ये प्रचंड वाढ\nगोवा दूरदर्शनवर १० रोजी “स्वयंपूर्ण गोवा” विषयावर मुख्यमंत्र्यांची मुलाखत\nदहावीच्या परीक��षा 21 मे पासून\nधार्मिक स्थळामध्ये कोविड प्रतिबंधक लसीकरण सुविधा उपलब्ध करा : साधले\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtralivenews.com/2021/02/", "date_download": "2021-07-30T06:34:29Z", "digest": "sha1:IXYFHDRCOD5IEX3NGALRJ5MUNEHTYFVN", "length": 11454, "nlines": 143, "source_domain": "www.maharashtralivenews.com", "title": "February 2021 – Maharashtra Live News", "raw_content": "\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\nयुवक सेवा फाउंडेशन च्या वतीने ८०० वृक्षांचे वृक्षारोपण\nएडी सायंटिफिक इंडेक्स संस्थेने घेतलेल्या सर्वेक्षणात डॉ. अनिल गोरे यांना मिळाले जगातील नामांकित शास्त्रज्ञांमध्ये स्थान\nपेठ वडगांव येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे, वडगांव शहर काँग्रेसची मागणी\nजोतिबा डोंगरावरील आरोग्य विभागाचा प्रश्न मार्गी न लागल्यास मनसे करणार आंदोलन\nअवघ्या १३ तासांमध्ये कोरोनाने अख्ख कुटुंब संपवलं\nपाडळी येथे कामधेनु दूध संस्थेच्या वतीने जनावरांचे प्रदर्शन\nमहाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर दि.२८/०२/२०२१. पाडळी (ता.हातकणंगले) येथे कामधेनू सह. दूध संस्था व गोदरेज अँग्रोवेटच्या वतीने जातीवंत जनावरांचे…\nपाडळी येथे कामधेनु दूध संस्थेच्या वतीने जनावरांचे प्रदर्शन\nमहाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर दि.२८/०२/२०२१. पाडळी (ता.हातकणंगले) येथे कामधेनू सह. दूध संस्था व गोदरेज अँग्रोवेटच्या वतीने जातीवंत जनावरांचे…\nसीताराम कुंटे यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती\nमहाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर मुंबई प्रतिनिधी : पांडुरंग पाटील दि.२८/०२/२०२१. मुंबई :- राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून…\nश्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथील यमाई बाग परिसरात स्वच्छता मोहिम*\nमहाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर दि.२६/०२/२०२१ श्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथील श्री यमाई मंदिर परिसरातील यमाई बाग येथे युवा…\nश्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथील खेटे यात्रा रद्द :जिल्हाधिकारी यांची घोषणा\nमहाराष्ट्र लाईव्ह वृत्त सेवा : जोतिबा डोंगर दि.२६/०२/२०२१ श्री क्षेत्र जोतिबा डोंगर ,वाडीरत्नागिरी येथे दि.२८ फेब्रुवारी पासून खेटे…\nजात वैधता प्रमाणपत्राकरिता निवडणूक विभागात अर्ज करण्याचे आवाहन- नवी मुंबई महानगरपालिका आयु्क्त तथा निवडणूक अधिकारी अभिजीत बांगर\nमहाराष्ट्र लाईव्ह वृत्त सेवा : जोतिबा डोंगर मुंबई प्रतिनिधी : पांडुरंग पाटील नवी मुंबई: दि .२४/०२/२०२१ नवी मुंबई महानगरपालिकेच्या सहाव्या…\nकासारवाडी येथे शेती दिनानिमित्त शेतकरी शास्त्रज्ञ संवाद\nमहाराष्ट्र लाईव्ह वृत्त सेवा : जोतिबा डोंगर दि.२४/०२/२०२१ कासारवाडी :- हातकणंगले तालुक्यातील कासारवाडी येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग राष्ट्रीय अन्नसुरक्षा…\n नियम पाळा लॉकडाऊन टाळा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nमहाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर मुंबई प्रतिनिधी : पांडुरंग पाटील मुंबई:- राज्यामध्ये कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा दररोज झपाट्याने…\nपुण्यात रात्रीच्या संचारबंदीचा निर्णय\nमहाराष्ट्र लाईव्ह न्युज : जोतिबा डोंगर मुंबई प्रतिनिधी : पांडुरंग पाटील पुणे:- कोरोना साथीला नियंत्रणात ठेवण्यास राज्यांस मोठ्या प्रमाणात…\nराज्यातील ग्रामपंचायती होणार मालामाल – १५ व्या वित्त आयोगाव्यतिरिक्त राज्य सरकारकडून मिळणार वेगळा निधी\nमहाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर मुंबई प्रतिनिधी : पांडुरंग पाटील पुणे:- आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार पुणे…\nमहाराष्ट्र लाईव्ह न्यूज या पोर्टल द्दवारे आम्ही सत्य ,निर्भिड आणि निपक्षपणे माहिती देन्याचे काम करत आहोत. यामध्ये राजकिय ,सामाजिक, राष्ट्रीय ,धार्मिक , क्रीडा, प्रकारच्या बातम्या आम्ही प्रसारित करतो.\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडे��नच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanwadnews.com/2019/09/blog-post_5.html", "date_download": "2021-07-30T06:59:13Z", "digest": "sha1:BQ2UW5XYZAOIB6WQQT5XKATPYNSDGZIQ", "length": 10748, "nlines": 71, "source_domain": "www.sanwadnews.com", "title": "मा.श्री.प्रज्वल शिंदे यांची अखिल भारतीय छावा संघटनेच्या सोलापूर विभागीय जिल्हाध्यक्ष पदी निवड - Sanwad News", "raw_content": "\nलवकरच येत आहे संवाद न्यूज टीव्ही चॅनेल\nगुरुवार, ५ सप्टेंबर, २०१९\nHome पंढरपूर मंगळवेढा राजकीय सोलापूर मा.श्री.प्रज्वल शिंदे यांची अखिल भारतीय छावा संघटनेच्या सोलापूर विभागीय जिल्हाध्यक्ष पदी निवड\nमा.श्री.प्रज्वल शिंदे यांची अखिल भारतीय छावा संघटनेच्या सोलापूर विभागीय जिल्हाध्यक्ष पदी निवड\nsanwad news सप्टेंबर ०५, २०१९ पंढरपूर, मंगळवेढा, राजकीय, सोलापूर,\nछावा संघटना केंद्रीय अध्यक्ष मा.श्री.नानासाहेब जावळे-पाटील यांच्या आदेशावरुन व प.महा.अध्यक्ष मा.प्रतापसिंह कांचन-पाटील व जिल्हाध्यक्ष मा.नागेश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर विभागीय जिल्हाध्यक्ष पदी मा.श्री.प्रज्वल शिंदे यांची निवड करण्यात आली.\nयावेळी मनोगत व्यक्त करताना नवनियुक्त जिल्हाध्यक्ष प्रज्वल शिंदे म्हणाले तालुकाध्यक्ष पदावरून जिल्हाध्यक्ष पदावर पद्दोनत्ती झाली असताना हे मला मी आत्तापर्यंत केलेल्या सामाजिक कार्याचे संघटनेने व वरिष्ठांनी दिलेले फळ असून यापुढे ही असच संघटनेशी प्रामाणिक व एकनिष्ठ राहून काम करत राहीन व हे करत असताना सर्व पदाधिकारी सदस्यांना सोबत घेऊन काम करीन तसेच संघटनेच्या पदाचा जो गैरवापर करेल त्याची गय केली जाणार नाही तसेच गोरगरीब सामान्य जनतेवर होणारे अन्याय सहन केले जाणार नाहीत कायम सामान्य नागरिकांच्या,शेतकऱ्यांच्या सोबत राहून त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध त्यांना न्याय मिळवुन देण्याचा प्रयत्न करीन असे प्रज्वल शिंदे म्हणाले. यावेळी जिल्हाकार्यध्यक्ष विशाल आडगळे,श्रीकांत वाघमारे,परमेश्वर राणे,श्रीकांत कांबळे आदि पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.\nTags # पंढरपूर # मंगळवेढा # राजकीय # सोलापूर\nBy sanwad news येथे सप्टेंबर ०५, २०१९\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: पंढरपूर, मंगळवेढा, राजकीय, सोलापूर\n��वीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nनागेश भोसलेंची जबाबदारी परिचारकांवर तर सिध्देश्वर आवताडेंची मोहिते- पाटलांवर\nमंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक अर्ज माघारी घेण्यासाठी ३ एप्रिल शेवटची मुदत आहे. त्यानंतर खरे चित्र स्पष्ट होणार असलेतरी भ...\nभाजपचे समाधान आवताडे यांचे वार्षिक उत्पन्न ५ कोटी, राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांचे वार्षिक उत्पन्न १३ लाख तर अपक्ष उमेदवार शैला गोडसे १ कोटी ३० लाख शपथपत्रात नमुद\nमंगळवेढा(प्रतिनिधी)पंढरपूर -मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरताना सर्व उमेदवारांनी शपथपत्र सादर केले आहेत. यामध्ये भाजपाचे उ...\nमहाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना टोल माफी;केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची घोषणा\nमुंबई(विशेष प्रतिनिधी) राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणांतर्गत उभारण्यात आलेल्या टोलनाक्यांवर महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना टोलमाफी, त्...\nमंगळवेढा तालुक्यातील बठाण,तामदर्डी, सिद्धापूर,तांडोर या ठिकाणीच्या वाळू घाटांचे लिलाव होण्याची शक्यता येत्या आठ दिवसात पर्यावरण विभागाची मंजुरी मिळणार\nसोलापूर(प्रतिनिधी ) सोलापूर जिल्ह्यातील नऊ वाळू ठिकाणांचा लिलाव होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने पर्यावरण मंत...\nराष्ट्रवादीकडुन जयश्री भालके यांचे तर भाजपाकडुन साधना भोसले जवळपास निश्चित\nमंगळवेढा(प्रतिनिधी )राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणू...\nआरोग्य टेक्नॉलजी पंढरपूर मंगळवेढा महाराष्ट्र राजकीय शेती विषयक सोलापूर\nआपले बरेच प्रश्न आणि समस्या चर्चेतून सुटू शकतात. जर संवाद झाला तर प्रश्न आणि समस्या ह्या उद्भवणारच नाहीत. त्यासाठी चांगल्या लोकांचे विचार, प्रयत्न , मेहनत हे समाजापुढे योग्य रीतीने मांडावे लागतील. सध्या असलेले डिजिटल मीडिया , प्रिंट मीडिया आणि टीव्ही मीडिया बर्‍यापैकी आर्थिक गणिते जुळवताना याचे भान ठेवताना दिसत नाहीत.\nपरंतु संवाद न्यूज हे पुर्णपणे डिजिटली चालणारे पोर्टल असल्यामुळे आम्ही कोणत्याही प्रकारच्या जाहिराती आणि जबरदस्तीच्या शुभेच्छा मागणार नाही त्यामुळे कोणताही आर्थिक मोबदला मागितला जाण���र नाही.\nआपल्या कार्यक्रमाची माहिती ,फोटो आपण ईमेल , व्हाट्सअप् वर पाठवावी\nचला सामाजिक संवाद घडवण्यासाठी एक पाऊल आपण उचलूया.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.vishvasnews.com/marathi/politics/fact-check-no-vikas-dubey-did-not-seek-blessings-from-up-cm-viral-image-fake/", "date_download": "2021-07-30T06:25:13Z", "digest": "sha1:U32UW3Y675MMLYO52NXJMQY6RQIVEIMH", "length": 15185, "nlines": 110, "source_domain": "www.vishvasnews.com", "title": "Fact Check: योगी आदित्यनाथ यांच्यासोबत हा व्यक्ती विकास दुबे नाही, दिशाभूल करणाऱ्या दाव्यांसह जुने छायाचित्र व्हायरल - Vishvas News", "raw_content": "\nFact Check: योगी आदित्यनाथ यांच्यासोबत हा व्यक्ती विकास दुबे नाही, दिशाभूल करणाऱ्या दाव्यांसह जुने छायाचित्र व्हायरल\nविकास दुबे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा आशीर्वाद घेतला असा दावा करणारे छायाचित्र खोटे आहे. त्यांचा आशीर्वाद घेताना विकास दुबे नाहीत तर एक पोलीस अधिकारी आहे.\nनवी दिल्ली (विश्वास न्यूज): कानपूर प्रकरणातील मुख्य आरोपी विकास दुबे याचा पोलिस चकमकीत मृत्यू झाल्यानंतर एक छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. छायाचित्रात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ एका व्यक्तीला आशीर्वाद देताना दिसतात. असा दावा केला जात आहे की ती व्यक्ती इतर कोणी नाही तर विकास दुबे आहे.\nविश्वास न्यूजच्या तपासणीत हा दावा खोटा ठरला. विकास दुबे म्हणून ज्याचे छायाचित्र व्हायरल होत आहे, ते एक पोलीस ऑफिसर आहेत.\nकाय होत आहे व्हायरल\nफेसबुक यूजर ‘Reyan Khan’ याने व्हायरल छायाचित्र (आर्काइव लिंक) शेअर करून लिहले, “Vikas dubey with yogi.. Chor chor Mausere bhai.”\nतपास करे पर्यंत या पोस्ट ला हजार पेक्षा जास्ती लोकांनी शेअर केले होते.\nचित्राकडे बारकाईने बघितले तर ज्या व्यक्तीला विकास दुबे म्हणून संबोधले जात आहे, त्याने पोलिसांचा गणवेश घातला आहे. पण हे उल्लेखनीय आहे, कि विकास दुबे हा एक हिस्ट्रीशीटर होता, ज्याच्या विरुद्ध बरेच गुन्हे नोंदवले गेले आहे.\nयानंतर आम्ही गुगल रिव्हर्स इमेज सर्च ची मदत घेतली. आम्हाला हे छायाचित्र ndtv.com च्या वेबसाइटवर 28 जुलै 2018 रोजी प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्ट मध्ये आढळले.\nरिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार, गोरखपूरमधील एक पोलीस अधिकारी मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा आशीर्वाद घेताना दिसतात. हि घटना २७ जुलै २०१८ रोजी घडली. मुख्यमंत्र्यांसोबत काढलेले सगळे छायाचित्र, प्रवीण कुमार सिंह यांनी आपल्या फेसबुक प्रोफाइलवर अपलोड केले होते.\nरिपोर्टप्रमाणे प्रवीणकुमार सिंह हे गोरखनाथ परिसराचे सर्कल ऑफिसर आहेत. सिंह यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले की ते गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने योगी आदित्यनाथ यांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेले होते आणि ते मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आहे म्हणून नाही तर ते गोरखनाथ मंदिराचे प्रमुख आहेत म्हणून त्यांनी आशीर्वाद घेतला. रिपोर्ट मध्ये पुढे म्हंटले गेले आहे कि त्यांनी नंतर हि पोस्ट डिलीट केली.\nम्हणजेच, ज्या व्यक्तीला विकास दुबे सांगून छायाचित्र व्हायरल केले जात आहे तो एक पोलीस अधिकार आहे.\nयोगी आदित्यनाथ यांचे वयक्तिक छायाचित्रकार, विनय तिवारी यांनी विश्वास न्यूज ला सांगितले, “मुख्यमंत्र्यांची प्रतिमा खराब करण्यासाठी कोणीतरी हे जाणून बुजून केले आहे. विकास दुबे पोलिसांच्या गणवेशात कसा असू शकतो” तिवारी यांनी सांगितले कि २०१८ साली गुरुपौर्णिमेच्या दिवशी हे छायाचित्र गोरखपूर येथे घेण्यात आले होते.\nउल्लेखनीय आहे कि, कानपूरच्या बिकरु गावात आठ पोलिसांच्या मृत्यूचा विकास दुबे हा मुख्य आरोपी होता, जो उत्तर प्रदेश पोलिसांच्या हातानी ‘एन्काऊंटर’ मध्ये मारला गेला. न्यूज एजेंसी च्या बातमीनुसार १० जुलै रोजी, कानपूरच्या जवळ झालेल्या एन्काऊंटर मध्ये तो मारला गेला.\nयापूर्वी, व्हायरल झालेल्या बर्‍याच छायाचित्रांनी असा दावा केला होता की विकास दुबे वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांसमवेत होते. अलीकडे असेच एक चित्र व्हायरल झाले असून, त्यात विकास दुबे हा भाजपचे प्रवक्ता संबित पात्रा यांच्यासोबत असल्याचा दावा देखील केला गेला. विश्वास न्यूजच्या तपासणीत हा दावा देखील चुकीचा ठरला. संपूर्ण रिपोर्ट तुम्ही येथे वाचू शकता.\nनिष्कर्ष: विकास दुबे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा आशीर्वाद घेतला असा दावा करणारे छायाचित्र खोटे आहे. त्यांचा आशीर्वाद घेताना विकास दुबे नाहीत तर एक पोलीस अधिकारी आहे.\nFact Check: मुंबई दवाखान्याच्या डीन च्या नावाने व्हायरल होत असलेला दावा खोटा\nFact Check : उर्मिला मातोंडकर नाही आहे मोहन भागवत ची भाच्ची, व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे\nFact Check: भारतात विकल्या जाणाऱ्या कॅडबरी प्रॉडक्ट्स मध्ये बीफ असल्याचा व्हायरल दावा खोटा\nFact Check : दवाखान्याच्या उदघाटनाचे ६ व��्ष जुने छायाचित्र आता खोट्यादाव्यांसह होत आहे व्हायरल\nFact-Check: जेवणात काळ्या मिरची चा उपयोग केल्यानी कोरोनाव्हायरस चा उपचार किंवा बचाव शक्य नाही, व्हायरल पोस्ट खोटी आहे\nFact Check: मुंबई दवाखान्याच्या डीन च्या नावाने व्हायरल होत असलेला दावा खोटा\nFact Check : उर्मिला मातोंडकर नाही आहे मोहन भागवत ची भाच्ची, व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे\nFact Check: भारतात विकल्या जाणाऱ्या कॅडबरी प्रॉडक्ट्स मध्ये बीफ असल्याचा व्हायरल दावा खोटा\nFact Check: प्रियंका चतुर्वेदी यांचा ‘नमो अगेन’ स्लोगन चा कुर्ता घातलेले छायाचित्र खोटे\nFact-check: चीन च्या पुराचे जुने छायाचित्र आत्ताचे सांगून व्हायरल\nFact Check: मुंबई च्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या मृत्यू ची व्हायरल पोस्ट खोटी आहे\nFact Check: बाबरी मस्जिद निर्माण वर अखिलेश यादव ने ट्विट केले नाही, व्हायरल पोस्ट खोटी आहे\nFact Check: सिलेंडर वर केंद्र सरकार पेक्षा जास्ती टॅक्स वसूल करायचा दावा खोटा\nFact Check: अमित शाह आणि ओवैसी चे हे छायाचित्र खोटे, आधी देखील व्हायरल झाले होते एडिटेड छायाचित्र\nFact Check: कृषी मंत्र्यांना पदावरून काढल्याचे आणि कृषी कायदा बदलल्याचे खारीज करणारी पोस्ट खोटी आहे\nआरोग्य 12 राजकारण 254 विश्व 2 व्हायरल 257 समाज 56 स्वास्थ्य 8\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=124&Itemid=310", "date_download": "2021-07-30T07:41:39Z", "digest": "sha1:5PMMQONE2ZF2FTZB3CVNIJI4EV6YWV7H", "length": 5685, "nlines": 39, "source_domain": "saneguruji.net", "title": "*शेवट", "raw_content": "शुक्रवार, जुलै 30, 2021\nमाईजींनी कनोजच्या राजाला ही सर्व हकीगत लिहून कळवली आणि राजाला आग्रहाने राजगृहाला लिहून, तेथील मठातील महंतांस ही हकीगत कळवून सेवानंदास संसारात शिरण्याची परवानगी पुन्हा मिळेल, असे करण्याविषयी कळकळीने त्या पत्रात प्रार्थिले होते. ती सर्व हकीगत वाचून राजाही द्रवला. त्याच्या कन्येलाही वाईट वाटले.\nराजाने राजगृहाच्या महाराजांस लिहिले. तेथील महाराजही चकित झाले. त्यांनी मठाधिपतींस बोलावून सर्व हकीगत निवेदिली. मठाधिपतींनी विचार करून उत्तर दिले, 'मी संसारात शिरण्याची अनुज्ञा देतो. भगवंताची लीला.'\nपुन्हा एकदा त्या नवीन बुध्दमंदिरात भव्य सभा भरली. शेकडो स्त्रीपुरुष आले होते. सेवानंदाने सारी वार्ता सांगितली आणि शेवटी ते अनुज्ञापत्र वाचून दाखवले,\nसेवानंद यांस सप्रेम प्रणाम.\nसर्व वार्ता समजली. तुम्ही पुन्हा संसारात प्रवेश करणेच इष्ट. तुम्ही संसारच परमार्थमय कराल, यात शंका नाही. तुमचे विजय नाव सार्थ आहे. तुम्ही संसारातही विजय व्हाल. संसारात राहूनही तुम्ही कमलपुष्पाप्रमाणे पवित्र राहाला. तुम्ही संसारास शोभा आणाल. एक गोष्ट ध्यानात धरा. कधी निराश नका होऊ. आशावंत व आनंदी राहून आसमंतात आशा व आनंद निर्माण करा. हेच धर्माचे सार. ते संसारात राहून करा व संसाराच्या बाहेर राहून करा. अधिक काय लिहू तुमच्या मुक्तास सप्रेम आशीर्वाद. पूज्य माईजींस प्रणाम. मठवासीयांस सप्रेम प्रणाम.\nअसे ते पत्र वाचून दाखवल्यावर सेवानंदाने किती तरी वेळ भाषण केले. सर्वांच्या भावना उचंबळल्या होत्या. शेवटी तो म्हणाला.\n'मित्रांनो, मी तुमचा विजय म्हणून पुन्हा तुमच्यात येत आहे. विजय या नावाने वावरूनच जो सेवेचा आनंद लुटता येईल, तो मी लुटीन; आपण आपले गाव आदर्श करू या. भेदभाव दूर करू या. प्रेमाचा पाऊस पाडू या. कोणी दुःखी नको, निराश नको. उपाशी नको, अज्ञानी नको. आनंद पिकवू. आपल्या गावाचे नाव शिरसमणी. खरोखरच सर्व गावांच्या शिरोभागी शोभेल असा आपला गाव करू. या विजयला पदरात घ्या. सर्वांना प्रणाम, प्रणाम.'\nअसे म्हणून सेवानंदाचा विजय होऊन तो लोकांत मिसळला. मुक्ता एकदम त्याच्याजवळ आली. विजयने तिज्याजवळचा शशिकांत ओढून घेतला व त्याचे अगणित मुके घेतले.\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2021-07-30T07:28:39Z", "digest": "sha1:Z4TVHNKZBNCACMIS2N7QFYVLCLJEKGHQ", "length": 7325, "nlines": 104, "source_domain": "ejanshakti.com", "title": "अधिवेशनाला सुरुवात मात्र अनेकांचे रिपोर्ट्स प्राप्त नाही; विधानभवनात गोंधळ | Janshakti Newspaper", "raw_content": "\nअधिवेशनाला सुरुवात मात्र अनेकांचे रिपोर्ट्स प्राप्त नाही; विधानभवनात गोंधळ\nअधिवेशनाला सुरुवात मात्र अनेकांचे रिपोर्ट्स प्राप्त नाही; विधानभवनात गोंधळ\nविधानसभा अध्यक्षांसह ३५ आमदारांना कोरोनाची लागण\nमुंबई: आजपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. कोरोनामुळे केवळ दोन दिवसांचेच हे अधिवेशन आहे. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी आणि अधिकारी, कर्मचारी यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात विधानसभा अध्यक्षांसह ३५ आमदारांना कोरोनाची लागण झ��ल्याचे समोर आले आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना यापूर्वीच कोरोनाची लागण झाली होती, मात्र त्यानंतर अधिवेशानानिमित्त करण्यात आलेल्या चाचणीत अनेक आमदार पॉझिटिव्ह आले आहेत.\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nकोरोना चाचणी निगेटिव्ह असल्यासच विधान भवनात प्रवेश दिला जातो आहे, मात्र आज अधिवेशनाला सुरुवात होत असतांना अनेकांचे रिपोर्ट प्राप्त झालेले नाही, त्यामुळे विधानभवन परिसरात गोंधळ उडाला आहे. हा प्रकार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या लक्षात आणून देण्यात आले आहे. त्यानंतर अजित अपवर यांनी प्रशासनाला तातडीने रिपोर्ट मागवून घेण्याचे आदेश दिले.\nदोन दिवसांपूर्वी मतदारसंघात वैयक्तिक कोरोना चाचणी केलेली आमदारांना निगेटिव्ह असतानाही प्रवेश दिला जात नव्हता, हा प्रकार अजित पवारांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले. दोन दिवसांपूर्वी चाचणी केलेली आहे, त्यांना प्रवेश द्या अशा सूचना अजित पवारांनी केल्या.\nजिल्ह्यात नव्याने 773 कोरोनाबाधीत\nनव्या शैक्षणिक वर्षाचे काय\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या सात दुचाकी जप्त\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\n‘समजू नका ढगा हे साधेसुधे बियाणे’ गझलेने महाराष्ट्रभर…\nऑलिम्पिकमध्ये भारताचं आणखी एक पदक निश्चित\nखरचं मोदी विरुध्द देश अशी निवडणूक होणार\nमुंबईत राष्ट्रवादीच्या बैठकीत शिवसेनेविषयी नाराजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A5%AB%E0%A5%A6-%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A5%8D/", "date_download": "2021-07-30T07:24:55Z", "digest": "sha1:Q3AFUJ5E6HH4CL5TEZXLRSRPBYIXI4N2", "length": 5911, "nlines": 96, "source_domain": "ejanshakti.com", "title": "शिक्षकांना ५० टक्के उपस्थिती; राज्य सरकारचा निर्णय | Janshakti Newspaper", "raw_content": "\nशिक्षकांना ५० टक्के उपस्थिती; राज्य सरकारचा निर्णय\nशिक्षकांना ५० टक्के उपस्थिती; राज्य सरकारचा निर्णय\nमुंबई: कोरोनामुळे राज्यातील शाळा, महाविद्यालये बंद आहेत. अद्याप शाळा सुरु होण्याबाबतचे चिन्ह दिसत नाहीये. मात्र राज्यातील शाळांमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थिती ५० टक्के करण्याचा निर्णय हा ठाकरे सरकारने घेतला आहे. करोना आणि लॉकडाउन यामुळे राज्यातील शाळा १५ जून २०२० ला सुरु होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे १५ जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरु करुन स्थानिक परिस्थितीनुसार प्रत्यक्ष शाळा टप्प्या-टप्प्याने सुरु करण्यात आल्या. त्यासाठीचे निर्णय संबंधित जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त यांच्या सहमतीने घेतले गेले. राज्यात मिशन बिगिन अगेन अंतर्गत सर्व आस्थापना टप्प्या-टप्प्याने सुरु करण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत आता शाळांमधली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती ही ५० टक्के करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.\nगुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचे निधन\nठाकरे सरकारमधील आणखी एका मोठ्या मंत्र्याला कोरोनाची लागण\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या सात दुचाकी जप्त\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\n‘समजू नका ढगा हे साधेसुधे बियाणे’ गझलेने महाराष्ट्रभर…\nऑलिम्पिकमध्ये भारताचं आणखी एक पदक निश्चित\nखरचं मोदी विरुध्द देश अशी निवडणूक होणार\nमुंबईत राष्ट्रवादीच्या बैठकीत शिवसेनेविषयी नाराजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lawandmore.org.in/immigration-lawyer/highly-skilled-migrant/", "date_download": "2021-07-30T06:29:38Z", "digest": "sha1:2LFJLPPLQZOPRW7MQLT5LOCPM5ZTLGXG", "length": 19128, "nlines": 135, "source_domain": "lawandmore.org.in", "title": "आपण अत्यंत कुशल प्रवासी म्हणून अर्ज सबमिट करू इच्छिता?", "raw_content": "इमिग्रेशन वकील » अत्यंत कुशल प्रवासी - कायमचे वास्तव्य करण्यासाठी परदेशातून येणे वकील\nइमिग्रेशन- आणि माइग्रेशन लॉअर\nअंतर्देशीय मालमत्ता (आयपी) कायदेशीर\nसमाजोपयोगी संस्था आणि धर्मादाय सूत्रे\n��ुरोपिया आणि सीआयएस डेस्क\nफार्म आणि लाइफ सायन्स\nनेदरलँड्स डच बार असोसिएशन\nनोकरी - व्यवसायाच्या संधी\nडच परदेशीयांच्या धोरणांतर्गत ज्ञान स्थलांतरित योजना कंपन्यांना तुलनेने द्रुत आणि सुलभतेने ज्ञान स्थलांतरित करण्यास आकर्षित करते. युरोपियन युनियन बाहेरील देशांचे उच्च पात्र कर्मचारी नेदरलँड्समध्ये उदाहरणार्थ वरिष्ठ व्यवस्थापन स्थितीत किंवा योजनेच्या अनुकूल परिस्थितीत विशेषज्ञ म्हणून काम करू शकतात.\nबॅनर एका अत्युत्तम कुशल समुदायासाठी अर्ज करा\nसंपर्क साधा LAW & MORE\nअत्यंत कुशल प्रवासी - कायमचे वास्तव्य करण्यासाठी परदेशातून येणे वकील\nउच्च कौशल्यीकृत स्थलांतर करणारी व्यक्ती - इमिग्रेशन वकील\nडच परदेशीयांच्या धोरणांतर्गत ज्ञान स्थलांतरित योजना कंपन्यांना तुलनेने द्रुत आणि सुलभतेने ज्ञान स्थलांतरित करण्यास आकर्षित करते. युरोपियन युनियन बाहेरील देशांचे उच्च पात्र कर्मचारी नेदरलँड्समध्ये उदाहरणार्थ वरिष्ठ व्यवस्थापन स्थितीत किंवा योजनेच्या अनुकूल परिस्थितीत विशेषज्ञ म्हणून काम करू शकतात. तथापि, ज्ञान प्रवासी आणि मालक या दोघांनाही बर्‍याच अटी पूर्ण केल्या पाहिजेत.\n> अत्यंत कुशल प्रवासी स्थिती\n> ज्ञान स्थलांतरितांची विनंती करा\n> युरोपियन ब्लू कार्ड\nअत्यंत कुशल प्रवासी स्थिती\nआपण एक ज्ञान प्रवासी आहात आणि आपण डच ज्ञान अर्थव्यवस्थेत योगदान देऊ इच्छिता तसे असल्यास आपणास प्रथम निवासी परवान्याची आवश्यकता असेल. निवास परवाना मंजूर होण्यापूर्वी, आपल्याकडे नेदरलँड्समधील नियोक्ता किंवा संशोधन संस्थेबरोबर रोजगार करार असणे आवश्यक आहे जो आयएनडीने मान्यताप्राप्त प्रायोजक म्हणून नियुक्त केला आहे आणि मान्यताप्राप्त प्रायोजकांच्या सार्वजनिक रजिस्टरमध्ये समाविष्ट केलेला आहे. आपण देखील पुरेसे उत्पन्न मिळवणे आवश्यक आहे आणि आपण आपल्या नियोक्तासह बाजारपेठेनुसार पगारावर सहमती दर्शविली पाहिजे.\nयाव्यतिरिक्त, एक अत्यधिक कुशल परप्रवासी म्हणून आपल्याला बर्‍याच (अतिरिक्त) अटी लागू होतात. कोणत्या परिस्थिती आपल्या वैयक्तिक परिस्थितीवर नक्की अवलंबून असते. येथे Law & More, कायमचे वास्तव्य करण्यासाठी परदेशातून येणे वकिलांची वेगवान आणि वैयक्तिक दृष्टीकोन आहे. आपल्या अनुप्रयोगास मदत करण्यात त्यांना आनंद होईल. अर्जावर प्रक्रिया करण्यापूर्वी, आमचे विशेषज्ञ आपल्याला सर्व आवश्यक माहिती प्रदान करतील जेणेकरून आपल्याला कोणत्याही आश्चर्याचा त्रास होऊ नये.\nकेवळ आपणच नाही, परंतु ज्या कंपनीवर आपण काम करणार आहात त्या कंपनीलाही काही अटी पूर्ण कराव्या लागतात. तुम्ही अशी कंपनी आहात जी अत्यधिक कुशल परप्रवासी भाड्याने घेऊ इच्छित आहे त्या प्रकरणात, आपणास प्रथम प्रायोजक म्हणून IND ने मान्यता दिली पाहिजे. आपल्या कंपनीची विश्वसनीयता आणि सातत्य महत्त्वपूर्ण आहे. आपली कंपनी प्रायोजक म्हणून ओळखली गेली आहे त्या प्रकरणात, आपणास प्रथम प्रायोजक म्हणून IND ने मान्यता दिली पाहिजे. आपल्या कंपनीची विश्वसनीयता आणि सातत्य महत्त्वपूर्ण आहे. आपली कंपनी प्रायोजक म्हणून ओळखली गेली आहे त्या प्रकरणात, आपल्या कंपनीचे खालील बंधनांचे पालन करणे आवश्यक आहे: प्रशासन कर्तव्य, माहिती आणि काळजी कर्तव्य प्रदान करण्यासाठी कर्तव्य. आपली कंपनी असे करण्यात अपयशी ठरते त्या प्रकरणात, आपल्या कंपनीचे खालील बंधनांचे पालन करणे आवश्यक आहे: प्रशासन कर्तव्य, माहिती आणि काळजी कर्तव्य प्रदान करण्यासाठी कर्तव्य. आपली कंपनी असे करण्यात अपयशी ठरते तसे असल्यास, यामुळे प्रायोजक म्हणून मान्यता मागे घ्यावी लागेल.\nआमचे कायमचे वास्तव्य करण्यासाठी परदेशातून येणे वकील आपल्यासाठी सज्ज आहेत\nनिवास परवान्यासाठी अर्ज करणे\nआपण नेदरलँड्स मध्ये राहू इच्छिता\nआम्ही आपल्याला मदत करू शकतो\nआपण आपल्या कुटुंबासह नाही किंवा आपले कुटुंब आपल्याबरोबर नाही आम्ही तुमच्यासाठी काय करू शकतो ते शोधा\nतुला काम करायचे आहे आणि नेदरलँड्स रहायचे आहे का आम्ही संपूर्ण अर्ज प्रक्रिया व्यवस्थित करू शकतो\nकायमचे वास्तव्य करण्यासाठी परदेशातून येणे वकील\nतुला नेदरलँड्सला जायचे आहे का कायदेशीर मदतीसाठी कॉल करा\nबैठक, एक स्पष्ट योजना\nज्ञान स्थलांतरितांची विनंती करा\nतुम्हाला निवास परवानगी देण्यात आली आहे का तसे असल्यास, आपल्या निवास परवान्याच्या वैधतेचा कालावधी आपल्या रोजगार कराराच्या जास्तीत जास्त 5 वर्षांच्या कालावधीइतका असेल. परवानगी अनिश्चित काळासाठी वाढविली जाऊ शकते.\nआपल्या निवास परवान्याच्या वैधतेच्या कालावधी दरम्यान आपण नियोक्ता अत्यंत कुशल प्रवासी म्हणून बदलू शकता आणि आयएनडीने प्रायोजक म्हणून मान्यता प्राप्त असलेल्या दुसर्‍या कंपनीमध्ये सामील होऊ शकता. जुन्या आणि नवीन नियोक्ता दोघांनीही आपल्या नोकरीतील बदलांची नोंद चार आठवड्यांत IND ला करणे आवश्यक आहे.\nआपण अत्यंत कुशल प्रवासी म्हणून बेरोजगार आहात अशा परिस्थितीत, आपण आपला रोजगार संपुष्टात आल्यानंतरच्या दिवसापासून तीन महिन्यांच्या शोध कालावधीसाठी पात्र आहात. शोध कालावधीत आपण अत्यंत कुशल प्रवासी म्हणून दुसर्‍या मालकास (प्रायोजक) सामील होऊ शकत नसल्यास, आयएनडी आपली परवानगी मागे घेईल.\nजून २०११ पर्यंत, अत्यंत कुशल परप्रवासी ईयू ब्लू कार्ड (ईयू ब्लू कार्ड) साठी आवश्यक निवास परवान्याव्यतिरिक्त अर्ज करण्यास सक्षम असतील. युरोपियन युनियन ब्लू कार्ड हे युरोपियन युनियनच्या कोणत्याही सदस्य देशाचे राष्ट्रीयत्व नसलेल्या अति-कुशल स्थलांतरितांसाठी एकत्रित निवास आणि वर्क परमिट आहे.\nयुरोपियन ब्लू कार्ड अत्यंत कुशल परप्रांतीयांना बरेच फायदे प्रदान करते. सर्व प्रथम, अत्यंत कुशल परप्रांतीयांच्या मालकास आयएनडीने प्रायोजक म्हणून मान्यता दिली पाहिजे असे नाही. याव्यतिरिक्त, एक अत्यंत कुशल परप्रांतीय म्हणून, ज्यात युरोपियन ब्लू कार्ड देखील आहे, आपण नेदरलँड्समध्ये १ months महिने काम केल्यावर आपण दुसर्‍या मेंबर स्टेटमध्ये काम करू शकता, जर तुम्ही त्या सदस्याच्या स्थितीतील अटींची पूर्तता केली तर.\nयुरोपियन ब्ल्यू कार्डसाठी पात्र होण्यासाठी, उच्च रहिवासी परवाना म्हणून राहण्याची परवानगी घेण्याऐवजी तुम्ही कठोर अटींची पूर्तता केली पाहिजे. उदाहरणार्थ, आपल्याकडे 12 महिने किंवा त्याहून अधिक काळ नोकरी करार असणे आवश्यक आहे, उच्च शिक्षण (एचबीओ) मध्ये कमीतकमी 3 वर्षाचा बॅचलर प्रोग्राम पूर्ण केला असेल आणि कमीतकमी दरमहा ब्लू कार्डचा वेतन थ्रेशोल्ड प्राप्त करा.\nआमची कायमचे वास्तव्य करण्यासाठी परदेशातून येणे कायदा वकीलांची टीम आपल्याला मार्गदर्शन करेल आणि आपल्यासाठी IND वर अर्ज सबमिट करेल. आपल्याला हे आवडेल की आपल्याकडे इतर प्रश्न आहेत आणि आपल्याला सल्ला आवडेल काय कृपया संपर्क साधा Law & More. आम्ही आपल्याला मदत करण्यात आनंद होईल.\nआपण काय जाणून घेऊ इच्छिता Law & More आइंडोवेन मध्ये कायदेशीर संस्था म्हणून आपल्यासाठी करू शकता\nनंतर आमच्याशी फोनद्वारे +31 40 369 06 80 स्टुअर ईन ई-मेल नार यांच्याशी संपर्क साधा:\nश्री. टॉम मेव्हिस, अ‍ॅड Law & More - [ईमेल संरक्षित]\nश्री. मॅक्सिम होडक, अ‍ॅडव्होकेट अ‍ॅन्ड मोरे - [ईमेल संरक्षित]\nटी. + एक्सएनयूएमएक्स एक्सएनएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स\nटी. + एक्सएनयूएमएक्स एक्सएनएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:Infobox_requested", "date_download": "2021-07-30T06:45:29Z", "digest": "sha1:VCZCH4N6RLOJNNO7QEBSYOMWK5RFWHDD", "length": 6348, "nlines": 110, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:Infobox requested - विकिपीडिया", "raw_content": "\nया लेखात माहितीचौकटीचा अभाव आहे. जर आपण योग्य अशी एखादी माहितीचौकट या लेखात जोडली तर, तो लेख या विषयाशी संबंधित दर्जेदार लेखात येउ शकतो. याचे चर्चापानात, एखाद्या संबंधित प्रकल्पाचा फलकही(बॅनर) असू शकतो, जो आपणास अशा प्रकारच्या लेखासाठी असलेली एक दर्जेदार माहितीचौकट दर्शवू शकतो. कृपया, यासमवेतच वर्ग:माहितीचौकट साचे, व विकिपीडिया:प्रकल्प/माहितीचौकट साचे हे ही बघा.\nसाचा दस्तावेजीकरण[बघा] [संपादन] [इतिहास] [पर्ज करा]\nवरील दस्तावेजीकरण हे साचा:Infobox requested/doc पासून आंतरविन्यासित आहेत. (संपादन | इतिहास)\nसंपादक हे या साच्याच्या धूळपाटी (तयार करा | प्रतिबिंब) व चाचणी (तयार करा) पानात प्रयोग करुन बघु शकतात.\nकृपया वर्ग हे /doc उपपानावर टाकावेत. या साच्याची उपपाने बघा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३१ ऑगस्ट २०१८ रोजी १९:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtralivenews.com/local/%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%BE-%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A6/", "date_download": "2021-07-30T08:17:39Z", "digest": "sha1:QMJIA6E3JS3KANXMGMYG76IIZCP2GZS2", "length": 16778, "nlines": 178, "source_domain": "www.maharashtralivenews.com", "title": "जोतिबा डोंगर येथे महिला दिनानिमित्त महिला सुरक्षा जणजागरण कार्यक्रम संपन्न – Maharashtra Live News", "raw_content": "\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\nयुवक सेवा फाउंडेशन च्या वतीने ८०० वृक्षांचे वृक्षारोपण\nएडी सायंटिफिक इंडेक्स संस्थेने घेतलेल्या सर्वेक्षणात डॉ. अनिल गोरे यांना मिळाले जगातील नामांकित शास्त्रज्ञांमध्ये स्थान\nपेठ वडगांव येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे, वडगांव शहर काँग्रेसची मागणी\nजोतिबा डोंगरावरील आरोग्य विभागाचा प्रश्न मार्गी न लागल्यास मनसे करणार आंदोलन\nअवघ्या १३ तासांमध्ये कोरोनाने अख्ख कुटुंब संपवलं\nHome/गावकट्टा/जोतिबा डोंगर येथे महिला दिनानिमित्त महिला सुरक्षा जणजागरण कार्यक्रम संपन्न\nजोतिबा डोंगर येथे महिला दिनानिमित्त महिला सुरक्षा जणजागरण कार्यक्रम संपन्न\nमहाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर\nजोतिबा डोंगर येथे ८मार्च जागतिक महिला दिनानिमित्त महिला सुरक्षा जणजागरण कार्यक्रम महिला राष्ट्रवादी पार्टीच्या प्रदेशाअध्यक्षा सौ रुपालीताई चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रवादी महिला पन्हाळा तालुका अध्यक्षा आणि वाडीरत्नागिरी च्या प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच सौ.राधा कृष्णात बुने यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.यावेळी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला.\nघराचा गाभा स्त्री असून ती सुशिक्षित झाल्यास घर सुधारते, आणि घर सुधारले की गाव सुधारते यासाठी स्त्रियांनी प्रथम शिक्षित आणि कर्तत्ववान व्हावे असे मनोगत सरपंच सौ.राधा बुने यांनी व्यक्त केले.\nया कार्यक्रमाला वाडीरत्नागिरी येथील प्रथम महिला पोलीस स्वाती झुगर, ऍडव्होकेट कु.स्नेहल सांगळे,बचत गटाच्या एस.आर.पी.सौ छाया सांगळे,MSRLMBCC आदित्या कंदूरकर, डॉ.नीता मोहिते, प्राथमिक आरोग्य केंद्र सिस्टर सौ. शशिकला धंगेकर या सर्व कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत वाडीरत्नागिरी चे ग्रामसेवक श्री जयसिंग बिडकर, तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या महिला उपस्थित होत्या.\nकासारवाडी येथे विज कोसळुन एकजण ठार\nजोतिबा डोंगर येथे नियमित पूर्ववत एस.टी. सेवा सुरू : मनसेच्या पाठपुराव्याला यश\nजोतिबा डोंगरवर फायनान्स कंपन्यांकडून महिलांशी असभ्य वर्तन\nअंबपवाडी येथे शिवसैनिकांच्या कडून घरफाळा व पाणीपट्टी माफ करण्याची मागणी\nटोप मध्ये जागतिक महिला दिनानिमित्त अंतर्गत महिला शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न\nरोट्रॅक्ट क्लब ऑफ दख्खनचा राजा मार्फत जोतिबा डोंगरावर कचरा पेट्या बसवल्या\nजोतिबा मंदिर भाविकांसाठी खुले\nपन्हाळा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पेट्रोल दरवाढी विरोधात वाघबिळ येथे चूल पेटवा आंदोलन\nपाडळी येथे कामधेनु दूध संस्थेच्या वतीने जनावरांचे प्रदर्शन\nपाडळी येथे कामधेनु दूध संस्थेच्या वतीने जनावरांचे प्रदर्शन\nकासारवाडी येथे विज कोसळुन एकजण ठार\nजोतिबा डोंगर येथे नियमित पूर्ववत एस.टी. सेवा सुरू : मनसेच्या पाठपुराव्याला यश\nजोतिबा डोंगरवर फायनान्स कंपन्यांकडून महिलांशी असभ्य वर्तन\nअंबपवाडी येथे शिवसैनिकांच्या कडून घरफाळा व पाणीपट्टी माफ करण्याची मागणी\nटोप मध्ये जागतिक महिला दिनानिमित्त अंतर्गत महिला शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न\nरोट्रॅक्ट क्लब ऑफ दख्खनचा राजा मार्फत जोतिबा डोंगरावर कचरा पेट्या बसवल्या\nजोतिबा मंदिर भाविकांसाठी खुले\nपन्हाळा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पेट्रोल दरवाढी विरोधात वाघबिळ येथे चूल पेटवा आंदोलन\nपाडळी येथे कामधेनु दूध संस्थेच्या वतीने जनावरांचे प्रदर्शन\nपाडळी येथे कामधेनु दूध संस्थेच्या वतीने जनावरांचे प्रदर्शन\nजोतिबा डोंगरावर सापडला दुर्मिळ जातीचा “विटेकरी बोवा सर्प”\nजोतिबा डोंगरावर सातारी कंदी चहा शाखेचे उदघाटन\nकासारवाडी येथे शेती दिनानिमित्त शेतकरी शास्त्रज्ञ संवाद\nशिरोली येथे महाराष्ट्र पान व चहा व्यावसायिक धारक सेवा मंडळाच्या नामफलकाचे अनावरण\nभुदरगड तालुक्यातील जोगेवाडीतील धनगरवाड्यात एक तासभर अवकाळी गारांच्या पावसामुळे २० बकऱ्या जखमी\nदानेवाडी येथील पाणंद चाळीस वर्षानंतर झाली खुली\nश्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथील यमाई बाग परिसरात स्वच्छता मोहिम*\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\nदख्खनचा राजा श्री जोतिबांची मकर संक्रांती निमित्त दुपारी बैठी राजेशाही अलंकारिक विशेष महापूजा बांधण्यात आली.\nदख्खनचा राजा जोतिबाची नवरात्रीउत्सवामध्ये सोहन कमळ पुष्पातील महापूजा का बांधली जाते \nएडी सायंटिफिक इंडेक्स संस्थेने घेतलेल्या सर्वेक्षणात डॉ. अनिल गोरे यांना मिळाले जगातील नामांकित शास्त्रज्ञांमध्ये स्थान\nजोतिबा डोंगरावर सापडला दुर्मिळ जातीचा “विटेकरी बोवा सर्प”\nउद्या होणार आयपीएल चा पहिला रंगतदार सामना .\nमहाराष्ट्र लाईव्ह न्यूज या पोर्टल द्दवारे आम्ही सत्य ,निर्भिड आणि निपक्षपणे माहिती देन्याचे काम करत आहोत. यामध्ये राजकिय ,सामाजिक, राष्ट्रीय ,धार्मिक , क्रीडा, प्रकारच्या बातम्या आम्ही प्रसारित करतो.\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.osmanabadtoday.com/2019/03/blog-post_0.html", "date_download": "2021-07-30T08:18:48Z", "digest": "sha1:HNESSAPQZ2MJSGDRCPYC23L7KURD7VRB", "length": 14183, "nlines": 88, "source_domain": "www.osmanabadtoday.com", "title": "--> २ हजाराची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | Osmanabad Today", "raw_content": "\n२ हजाराची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात\nउस्मानाबाद : अपघाताचा पंचनामा देण्यासाठी २ हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या बेंबळी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाला अ‍ॅन्टी करप्शनच्या ...\nउस्मानाबाद : अपघाताचा पंचनामा ��ेण्यासाठी २ हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या बेंबळी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (शुक्रवार) करण्यात आली. योगेश गोविंद पवार असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी २७ वर्षीय तरुणाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली आहे.\nयोगेश पवार हे उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. ३ मार्च रोजी बेंबळी ठाण्याच्या हद्दीत झालेल्या अपघाताची नोंद पोलीस ठाण्यात घेण्यात आली होती. या अपघाताच्या पंचनाम्याची प्रत तक्रारदाराने योगेश पवार यांच्याकडे मागितली होती. या कामासाठी पवार यांनी तक्रारदाराकडे दोन हजार रुपये मागितले.\nयाची तक्रार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. पथकाने आज पंचासमक्ष पडताळणी केली. यामध्ये योगेश पवार याने तक्रारदाराकडून लाच स्विकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. पथकाने पोलीस ठाण्यात सापळा रचला. पवार याला पोलीस ठाण्यातच लाच स्विकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने योगेश पवार यांना रंगेहात पकडले. याप्रकरणी बेंबळी ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nसरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधावा.\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nकार चालकाला हृदयविकाराचा झटका आणि जिल्हाधिकाऱ्यांचे प्रसंगावधान\nउस्मानाबाद - उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांच्या कार चालकास धावत्या कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला. मात्र, प्��संगाव...\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबादेतील इंग्लंड रिटर्न तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह\nउस्मानाबाद - इंग्लंडहून उस्मानाबादेत परतलेल्या एका ३५ तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तरुणावर उस्मानाबादच्य...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nसरकारी कामगार अधिकारी कार्यालय बनले दलालांचा अड्डा\nअभियंत्यांसह ठेकेदारांचे बनावट शिक्के वापरून कामगारांच्या नोंदी उस्मानाबाद - उस्मानाबादचे सरकारी कामगार अधिकारी कार्यालय म्हणजे दलालांचा अ...\nसुंदर माझे कार्यालय उपक्रमाचा उस्मानाबादच्या जिल्हा परिषदेत उत्साहात प्रारंभ\nउस्मानाबाद - विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या संकल्पनेतील जिल्हा परिषदातंर्गत ‘सुदंर माझे कार्यालय ’ हा उपक्रमात मराठवाडयातील आठही जिल...\nउस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने घेतले आणखी दोन बळी @ २०\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्याचे ठिकाण असलेले उस्मानाबाद शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे...\nउस्मानाबादेत दोन अपघातात एक ठार, दोन जखमी\nउस्मानाबाद - आनंदनगर पो.ठा. अकस्मात मृत्यु क्र. 37 / 2020 सीआरपीसी कलम 174 च्या चौकशीत स्वरुपा संजय पोतदार, रा. समता कॉलनी, उस्मानाबाद यांन...\nउस्मानाबाद : रुग्णाची लूट करणाऱ्या सह्याद्री हॉस्पीटलला १० हजार दंड\nरॅपिड अँटिजेन टेस्टसाठी जादा आकारण्यात आलेली रक्कम रुग्णाच्या बँक खात्यावर जमा करण्याचा आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचा दणका ...\nकसबे तडवळे शिवारात अज्ञात व्यक्तीचा खून\nदगड बांधून मृतदेह विहिरीत फेकला कसबे तडवळे - कसबे तडवळे शिवारात एका ४० वर्षीय अनोखळी व्यक्तीचा खून करून मृतदेह दगड बांधून विहिरीत फेकून दे...\nसीना कोळेगाव प्रकल्प ते पांढरेवाडी धरणापर्यंत कालवा बनवा.- खा. ओमराजे\nपरंडा (राहूल शिंदे) - सीना-कोळेगाव उपसा सिंचन योजनेतून पांढरेवाडी तलावात पाणी सोडण्याबाबत (कालवा) उपाययोजना करावी, अशी मागणी जिल्ह्...\nVIDEO,4,उस्मानाबाद जिल्हा,127,उस्मानाबाद शहर,30,एडिटर डेस्क,2,खुले व्यासपीठ,9,ताज्या बातम्या,53,देश - विदेश,3,महाराष्ट्र,20,मुख्य बातमी,91,स्पेशल न्यूज,15,\nOsmanabad Today : २ हजाराची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात\n२ हजाराची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtralivenews.com/social/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%A6%E0%A4%BF/", "date_download": "2021-07-30T07:23:30Z", "digest": "sha1:IOPK4YJE7VYG3F6GVPJKGJBTHRZ4GZJT", "length": 16837, "nlines": 179, "source_domain": "www.maharashtralivenews.com", "title": "पालक मंत्र्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संभापुर मध्ये रक्तदान आणि आरोग्य तपासणी शिबिर संपन्न – Maharashtra Live News", "raw_content": "\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\nयुवक सेवा फाउंडेशन च्या वतीने ८०० वृक्षांचे वृक्षारोपण\nएडी सायंटिफिक इंडेक्स संस्थेने घेतलेल्या सर्वेक्षणात डॉ. अनिल गोरे यांना मिळाले जगातील नामांकित शास्त्रज्ञांमध्ये स्थान\nपेठ वडगांव येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे, वडगांव शहर काँग्रेसची मागणी\nजोतिबा डोंगरावरील आरोग्य विभागाचा प्रश्न मार्गी न लागल्यास मनसे करणार आंदोलन\nअवघ्या १३ तासांमध्ये कोरोनाने अख्ख कुटुंब संपवलं\nHome/सामाजिक/पालक मंत्र्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संभापुर मध्ये रक्तदान आणि आरोग्य तपासणी शिबिर संपन्न\nपालक मंत्र्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संभापुर मध्ये रक्तदान आणि आरोग्य तपासणी शिबिर संपन्न\nमहाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर\nकोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त संभापूर गावामध्ये आज सोमवार १२ एप्रिल रो���ी बंटी पाटील युवा मंच व सावकर ग्रुप यांच्यामार्फत तसेच लोकनियुक्त सरपंच प्रकाश झिरंगे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिर तसेच गावातील महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.\nयावेळी सुमारे ५१ रक्तदात्यांनी रक्तादान केले तर ४५ महिलांनी आपले आरोग्य तपासणी केली. अर्पण ब्लड केंद्र कडुन या रक्तदान शिबिराचे नियोजन करण्यात आले होते.\nयावेळी देवदुत झिरंगे, तानाजी भोसले, आकाश माडेकर, दिनेश निखम, सूरज झिरंगे, प्रमोद झिरंगे, अवधूत झिरंगे, तुकाराम झिरंगे, हेमंत पाटील, सचिन झिरंगे, शंकर झिरंगे, सनी पाटील, ग्रामसेविका आस्मा मुल्ला, ग्रामपंचायत कर्मचारी अंगणवाडी सेविका आणि कार्यकर्ते उपस्थित होते.\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\nयुवक सेवा फाउंडेशन च्या वतीने ८०० वृक्षांचे वृक्षारोपण\nपेठ वडगांव येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे, वडगांव शहर काँग्रेसची मागणी\nजोतिबा डोंगरावरील आरोग्य विभागाचा प्रश्न मार्गी न लागल्यास मनसे करणार आंदोलन\nअवघ्या १३ तासांमध्ये कोरोनाने अख्ख कुटुंब संपवलं\nकासारवाडी येथील मारुती दूध संस्थेची सभासदांना लाॅकडांऊनमध्ये मदत\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\nयुवक सेवा फाउंडेशन च्या वतीने ८०० वृक्षांचे वृक्षारोपण\nपेठ वडगांव येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे, वडगांव शहर काँग्रेसची मागणी\nजोतिबा डोंगरावरील आरोग्य विभागाचा प्रश्न मार्गी न लागल्यास मनसे करणार आंदोलन\nअवघ्या १३ तासांमध्ये कोरोनाने अख्ख कुटुंब संपवलं\nकासारवाडी येथील मारुती दूध संस्थेची सभासदांना लाॅकडांऊनमध्ये मदत\nमहाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा सर्वाधिक मृत्यूदर\nनवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 10 अनधिकृत शाळा\n10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन पध्दतीनेच होणार :- शिक्षणमंत्री\nलगोरी फाऊंडेशन चा हळदी कुंकूवाचा कार्यक्रम सखीच्या जल्लोषात साजरा\nवारणानगर येथे पश्चिम महाराष्ट्र प्रादेशिक सहकारी संघ यांच्या वतीने सहकारी जगतच्या विशेषांकाचे प्रकाशन\nसंभापूर मध्ये ग्रामपंचायत तर्फे महिलादिन कार्यक्रम संपन्न\nस्थानिक कुकशेत गावातील तरूणांना बेरोजगार करणाऱ्या हर्डीलिया कंपनी विरोधात उपोषण\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\nदख्खनचा राजा श्री जोतिबांची मकर संक्रांती निमित्त दुपारी बैठी राजेशाही अलंकारिक विशेष महापूजा बांधण्यात आली.\nदख्खनचा राजा जोतिबाची नवरात्रीउत्सवामध्ये सोहन कमळ पुष्पातील महापूजा का बांधली जाते \nएडी सायंटिफिक इंडेक्स संस्थेने घेतलेल्या सर्वेक्षणात डॉ. अनिल गोरे यांना मिळाले जगातील नामांकित शास्त्रज्ञांमध्ये स्थान\nजोतिबा डोंगरावर सापडला दुर्मिळ जातीचा “विटेकरी बोवा सर्प”\nउद्या होणार आयपीएल चा पहिला रंगतदार सामना .\nमहाराष्ट्र लाईव्ह न्यूज या पोर्टल द्दवारे आम्ही सत्य ,निर्भिड आणि निपक्षपणे माहिती देन्याचे काम करत आहोत. यामध्ये राजकिय ,सामाजिक, राष्ट्रीय ,धार्मिक , क्रीडा, प्रकारच्या बातम्या आम्ही प्रसारित करतो.\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखे��� सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%82%E0%A4%AE%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A8", "date_download": "2021-07-30T07:26:50Z", "digest": "sha1:BYO5INZOARCGCW6U5TYID7F2V7DJBLUJ", "length": 7798, "nlines": 265, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nr2.7.3) (संतोष दहिवळने वाढविले: pa:ਬਲੂਮਫੋਂਟੈਨ\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: az:Blumfonteyn\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: am:ብሉምፎንቴይን\nr2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: zu:IBloemfontein\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: sh:Bloemfontein\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ckb:بلۆیمفۆنتین\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: nap:Bloemfontein\nसांगकाम्याने वाढविले: be:Горад Блумфантэйн\nसांगकाम्याने वाढविले: uk:Блумфонтейн बदलले: la:Bloemfontein\nनवीन पान: '''ब्लूमफाँटेन''' दक्षिण आफ्रिकेतील महत्वाचे शहर आ...\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/corona-sauce-holi-festival-267500", "date_download": "2021-07-30T08:33:56Z", "digest": "sha1:BEGWBX63CBGV2FMDVOAVTJANXXED47TR", "length": 9822, "nlines": 126, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | होळीच्या सणावर कोरोनाचे सावट", "raw_content": "\nनैसर्गिक घटकांपासून तयार केलेल्या रंगांची जागा रासायनिक रंगांनी घेतली. त्या तुलनेत स्वस्त आणि दीर्घकाळ टिकणारे रंग सर्रासपणे विकले जाऊ लागले. ओले रंग, पेस्ट, पावडर आणि वॉरनिशचा रंगपंचमीनिमित्त उपयोग वाढला. मात्र त्याचे परिणाम ऐकले तर कोणाचाही थरकाप उडेल.\nहोळीच्या सणावर कोरोनाचे सावट\nअचलपूर : शोसल मीडिया कधी कोणाचा गेम करेल याचा नेम नाही. काही दिवसांपूर्वी चिकन खाल्ल्याने कोरोना होत असल्याचा मॅसेज व्हायरल झाला होता, तर आता चायनाचे रंग, फुगे, पिचकाऱ्या आदी वस्तू वापरल्यास कोरोना व्हायरसचा धोका निर्माण होऊ शकतो, अशा प्रकारचा मॅसेज वेगाने व्हायरल होत आहे. यामुळे व्यावसायिक तथा रंगपंचमी साजरी करणारे चांगलेच धास्तावलेले आहेत.\nसोशल मीडियावर आधी पोल्ट्रीफॉर्म\nरंगपंचमीचा सण देशभरात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. यानिमित्ता��े बाजारात रंगांची दुकाने सजली आहेत. सर्वजण या रंगात न्हाऊन निघतात. मात्र, यंदा बाजारातून महागडे रंग आणणार असाल तर सावधान. कारणही तसेच आहे. सध्या सोशल मीडियावर एक मॅसेज वेगाने व्हायरल होत आहे. या मॅसेजमुळे रंगपंचमी खेळण्याच्या आनंदावर विरजण पडण्याची चिन्हे दिसून येत आहेत. बाजारपेठेत मिळणारे बहुतांश रंग, फुगे, पिचकाऱ्या आदी वस्तू चायनावरून येत असल्याचे म्हटले आहे. सध्या चीनमध्ये कोरोना व्हायरस धुमाकूळ घालतोय. अशातच तेथील वस्तू किंवा रंग वापल्यास आपल्यालाही कोरोना व्हायरसचा धोका निर्माण होऊ शकतो. या मॅसेजमुळे अनेकांच्या मनात आतापासूनच धडकी भरली आहे. यापूर्वीसुद्धा चिकनच्या संबंधित मॅसेज व्हायरल झाला होता. त्याचा परिणाम म्हणून चिकन व्यावसायिकांचा खप अर्ध्यावर आला आहे. कुक्कुटपालनाच्या व्यवसायाला आर्थिक नुकसान सहन करावे लागले. सध्याही चिकनचा खप पाहिजे तसा वाढला नाही, आता धूलिवंदन येत्या चार-पाच दिवसांवरच येऊन ठेपले असतानाच नवा मॅसेज व्हायरल होत आहे.\nहे वाचा—बहिणीच्या प्रेमविवाहाला भावाचाच विरोध अन्‌ दारूच्या नशेत केले हे कृत्य...\nरासायनिक रंगांचे दूरगामी परिणाम\nनैसर्गिक घटकांपासून तयार केलेल्या रंगांची जागा रासायनिक रंगांनी घेतली. त्या तुलनेत स्वस्त आणि दीर्घकाळ टिकणारे रंग सर्रासपणे विकले जाऊ लागले. ओले रंग, पेस्ट, पावडर आणि वॉरनिशचा रंगपंचमीनिमित्त उपयोग वाढला. मात्र त्याचे परिणाम ऐकले तर कोणाचाही थरकाप उडेल. या रंगांमध्ये शरीरासाठी अत्यंत घातक अशी ऑक्‍साइड, कॉपर सल्फेट, ऍल्युमिनिअम ब्रोमाइड, पर्शियन नीड, मर्क्‍युरी सल्फाइड आदी विषारी रसायने टाकलेली असतात. या रसायनांमुळेच हे रंग अधिक गडद होतात व दीर्घकाळ टिकतात. मात्र या रंगांचे काही परिणाम तात्काळ दिसून येतात, तर काही दीर्घकाळाने जाणवतात. या रंगांमुळे त्वचेची आग होते तर डोळ्यांची जळजळही तत्काळ जाणवते. मात्र दूरगामी परिणाम यापेक्षा गंभीर आहेत.\nरासायनिक रंगांमुळे त्वचेचे विविध आजार होऊ शकतात. डोळ्यांना सूज व तात्पुरतेच आंधळेपणा यासारखे घातक परिणाम होऊ शकतात. सोबतच त्वचेचा कर्करोगही या रंगांमुळे होऊ शकतो. मात्र जल्लोषाच्या तयारीत असलेली मंडळी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते. यंदा नैसर्गिक रंगाची रंगपंचमी साजरी करा अन्‌ आरोग्याचीही काळजी घ���या.\n-डॉ. हर्षराज डफडे, त्वचारोग तज्ज्ञ.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathiebatmya.com/sharad-pawar-hospitalized-for-gall-bladder/", "date_download": "2021-07-30T08:42:16Z", "digest": "sha1:I37S5NB2JOLETKXKMRNTEO4QVYAQMNZU", "length": 18932, "nlines": 185, "source_domain": "www.marathiebatmya.com", "title": "शरद पवार ब्रीच कँण्डीत दाखल", "raw_content": "\nशालेय फी मध्ये १५ टक्के सवलतीची शिक्षणमंत्र्यांची घोषणा म्हणजे निव्वळ धूळफेक\nपूरग्रस्तांना विम्याची किमान ५० टक्के रक्कम तातडीने द्या: मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी\nपर्यटकांसाठी एमटीडीसीच्या जमिनीवरही आता पीपीपी खाली पंचतारांकित सुविधा\nअजित पवारांचा टोला, जिल्हाधिकारी मामलेदारांना बघायला आलात की नुकसान झालेल\nमराठा, कुणबी विद्यार्थ्यांसाठी खुषखबर विद्यावेतनासह मोफत ऑनलाईन प्रशिक्षण\nअत्याचार पिडित आणि वाट चुकलेल्या बालगृहातील मुलांनी मिळविले लक्षणीय यश\nकोरोना काळातही वाढतेय गर्भपातांचे प्रमाण : गुन्हे दाखल\nराज्यातील अनाथांना मिळणार बीपीएल रेशनकार्ड\nआता राज्यातील सेंद्रीय शेती करणाऱ्यांसाठी सेंद्रीय प्रमाणीकरण यंत्रणेची स्थापना\nशरद पवारांच्या सूचनांवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली ही ग्वाही\nकृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना दिलासाः शैक्षणिक शुल्कात सवलत\nतुम्हाला माहिती आहे का राज्यात किती हेक्टर जमिनीवर पेरण्या झाल्या\nठेवीदारांनो आता घाबरू नका बँक बुडाली तर पाच लाख मिळणार\nCorona 3rd Wave: मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांशी केली याप्रश्नांवर चर्चा\n२ लाख कोटीच्या तूटीसह अर्थमंत्र्यांनी जाहीर केले आर्थिक पॅकेज, कोणाला काय दिले\nनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची मालकीही आता अदानीकडे\nहोमिओपॅथी डॉक्टरांना दिलासाः राज्यात होमिओपॅथीचे दवाखाने सुरु होणार\nकोरोना : ४ आठवड्यानंतर राज्याची रूग्णसंख्या ६ हजारावर तर मुंबईची ३७३\n५० खाटांवरील रुग्णालयांना स्वत:ची ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा बंधनकारक\nअंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांचेही होणार लसीकरण फक्त नाव मेल करा\nआशाताईंना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’\nअभिनयाचे विद्यापीठ असलेल्या दिलीप कुमारांची जगाच्या पडद्यावरून एक्झिट\nविजय पाटील यांच्या निधनाने संगीतातील राम-लक्ष्मण युगाचा अस्त\nख्यातनाम संगीतकार वनराज भाटीया यांचे निधन\nशेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले \nआमदार निवासाच्या इमारतीवर चढून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nमाजी मंत्र्यांचा आरोप, सामाजिक न्यायाची भूमिका घेताना सरकारचा अन्याय.. व्हिडिओ पाहा\nसुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणी सलमान, करण, एकतावर आरोप, पहा कोणी केला आरोप\nशालेय फी मध्ये १५ टक्के सवलतीची शिक्षणमंत्र्यांची घोषणा म्हणजे निव्वळ धूळफेक\nपूरग्रस्तांना विम्याची किमान ५० टक्के रक्कम तातडीने द्या: मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी\nपर्यटकांसाठी एमटीडीसीच्या जमिनीवरही आता पीपीपी खाली पंचतारांकित सुविधा\nअजित पवारांचा टोला, जिल्हाधिकारी मामलेदारांना बघायला आलात की नुकसान झालेल\nआशाताईंना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’\nआता राज्यातील सेंद्रीय शेती करणाऱ्यांसाठी सेंद्रीय प्रमाणीकरण यंत्रणेची स्थापना\nमहानगरपालिका, नगरपालिकांच्या कर्मचाऱ्यांनाही आता ५० लाखाचे विमा कवच\nसर्वोच्च न्यायालयाच्या दट्यानंतर अखेर शाळा फि कमी करण्याचा सरकारचा निर्णय\nराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ब्रीच कॅण्डीत\nठेवीदारांनो आता घाबरू नका बँक बुडाली तर पाच लाख मिळणार\nशरद पवार ब्रीच कँण्डीत दाखल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची माहिती\nकाही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पोट दुखीवर उपचार घेतल्यानंतर आज त्यांना आज रविवारी पुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.\nत्यांच्यावर उद्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या अगोदर डॉक्टरांनी त्यांना सात दिवसांची विश्रांती करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर १५ दिवसांनंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार असल्याने त्यांना आज ब्रीच कँण्डी रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.\nPrevious लसीकरण केंद्रे बंद असताना कसला ‘लस महोत्सव’ साजरा करता\nNext मुख्यमंत्र्याचे टास्क फोर्सला निर्देश: या सुविधांमध्ये वाढ करा\nभाजपा, शिवसेना आणि सपाचे हे आमदार घेतात नगरसेवक पदाचाही पगार आमदार पराग शाह, रईस शेख, दिलीप लांडे यांची नावे माहिती अधिकारात उघडकीस\nबीडीडीच्या दुसऱ्या भूमिपूजनाचा कार्यक्रम रद्द पूर आणि दरड कोसळण्याच्या घटनांमुळे कार्यक्रम रद्द होणार\nबीडीडी चाळ पुनर्वि��ास प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या दिवशी होणार भूमिपूजन गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांची माहिती\nपरमबीर सिंग यांच्याविरोधात खंडणी वसुलीप्रकरणी गुन्हा दाखल ८ पैकी २ पोलिस अधिकाऱ्यांना अटक बाकिच्यांनाही लवकरच अटक\nमुसळधार पावसामुळे आजचा दुर्घटना (रवि) वार दरड, भिंत कोसळून २२ जणांचा मृत्यू\nमत्स्य व्यवसायात उपाय सुचविणाऱ्यांसाठी ‘महाराष्ट्र ग्रँड चॅलेंज’ मंत्री नवाब मलिक, अस्लम शेख यांच्या उपस्थितीत उपक्रमाचा शुभारंभ\nमुंबईतल्या ५०० गृहनिर्माण सोसायट्या प्रशासकांची एसआयटीमार्फत चौकशी करा भाजपा नेते माजी मंत्री आमदार अॅड आशिष शेलार यांची सहकार आयुक्तांकडे मागणी\nसंपूर्ण शहराचा पुनर्विकास करणारे ठाणे शहर हे देशातील पहिले शहर ठरणार क्लस्टर पु्र्नविकासाच्या यशस्वी अंमलबजावणीने वाटचाल शाश्वत विकासाकडे\n१६ महिन्यात तब्बल १५५ कोटी रूपयांचा ठाकरे सरकारने केला प्रसिध्दीवर खर्च माहिती अधिकारात उघडकीस\nमनपाच्या शाळांमध्ये आयबीचा अभ्यासक्रम होणार सुरु पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे प्रतिपादन\nयुनोतून परतलेले प्रविण परदेशी आता या विभागाचे अप्पर मुख्य सचिव ७ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nमुख्यमंत्री ठाकरेंनी बीडीडी चाळीतील रहिवाश्यांसाठी केली मोठी घोषणा पोलिसांच्या निवासस्थांनाबाबत मंत्रीस्तरीय समिती निर्णय घेणार\nमुंबईत २४ जुलैपर्यंत शस्त्र व जमावबंदी पोलिसांकडून आदेश जारी\nपत्राचाळीच्या पुनर्विकासाचा भार म्हाडावर मात्र ३ विकासकांशी करार करून कालबद्धरितीने पुनर्वसन करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना\nराम मंदिरप्रकरणी फटकार मोर्चा भाजपाचा मात्र फटके दिले शिवसेनेने शिवसेनाभवनासमोर भाजपा-शिवसैनिकात राडा\nमुंबई महानगर प्रदेशातील धोकादायक इमारतींचा क्लस्टर पुर्नविकास धोकादायक इमारतीत राहणाऱ्या लोकांसाठी ट्रान्झिट कॅम्प उभारण्याचेही महानगरपालिकांना निर्देश\n सत्ताधीशांचा हा वसूलीचा नाद खुळा भाजपा नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांची नालेसफाईवरुन सत्ताधाऱ्यांवर टीका\nनवे गृहनिर्माण सचिव म्हैसकर, यांच्यासह ६ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या एमएमआरडीएच्या आयुक्त पदी श्रीनिवास तर गृहनिर्माण सचिव पदी म्हैसकर\nमत्स्य व्यावसायिकांना मिळाली सहा महिन्यांची मुदतवाढ मत्स्यव्��वसाय मंत्री अस्लम शेख यांची माहिती\nमुंबई : प्रतिनिधी कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मच्छिमार, मत्स्यसंवर्धक व मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना आर्थिक …\nभाजपा, शिवसेना आणि सपाचे हे आमदार घेतात नगरसेवक पदाचाही पगार\nबीडीडीच्या दुसऱ्या भूमिपूजनाचा कार्यक्रम रद्द \nबीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या दिवशी होणार भूमिपूजन\nपरमबीर सिंग यांच्याविरोधात खंडणी वसुलीप्रकरणी गुन्हा दाखल\nमुसळधार पावसामुळे आजचा दुर्घटना (रवि) वार\nपुढील चार दिवस या जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंजचा इशारा\nमुंबई, कोकणसह राज्यातील या जिल्ह्यात ५ दिवस पावसाची हजेरी\nराज्यातील प्राचीन झाडे आणि वृक्षांच्या संरक्षणासाठी सरकारचे नवे धोरण\nआनंदाची बातमी: १ जूनला केरळात मान्सूनचे आगमन\nपंढरपूरातील मृतकांना मदतीचे निर्देश देत, यंत्रणांनो हाय अलर्टवर रहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lawandmore.org.in/blog/divorce-and-the-situation-around-the-corona-virus/", "date_download": "2021-07-30T06:20:28Z", "digest": "sha1:V46BE5DFF2OTDL7P6U73JU7VCEZ6LRVP", "length": 15798, "nlines": 130, "source_domain": "lawandmore.org.in", "title": "घटस्फोट आणि कोरोना विषाणूची परिस्थिती | Law & More B.V.", "raw_content": "ब्लॉग » घटस्फोट आणि कोरोना विषाणूची परिस्थिती\nइमिग्रेशन- आणि माइग्रेशन लॉअर\nअंतर्देशीय मालमत्ता (आयपी) कायदेशीर\nसमाजोपयोगी संस्था आणि धर्मादाय सूत्रे\nयुरोपिया आणि सीआयएस डेस्क\nफार्म आणि लाइफ सायन्स\nनेदरलँड्स डच बार असोसिएशन\nनोकरी - व्यवसायाच्या संधी\nघटस्फोट आणि कोरोना विषाणूची परिस्थिती\nकोरोनाव्हायरसचे आपल्या सर्वांसाठी दूरगामी परिणाम आहेत. आम्ही शक्य तितक्या घरी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि घरीही काम केले पाहिजे. हे सुनिश्चित करते की आपण आपल्या जोडीदाराबरोबर पूर्वीपेक्षा जास्त दिवस घालविला आहे. बर्‍याच लोकांना दररोज एकत्र जास्त वेळ घालवण्याची सवय नसते. काही कुटुंबांमध्ये ही परिस्थिती आवश्यक तणाव निर्माण करते. खासकरुन त्या भागीदारांसाठी ज्यांना कोरोना संकटाच्या आधीपासूनच संबंधांच्या समस्येस सामोरे जावे लागले होते, सद्य परिस्थिती एक असमर्थनीय परिस्थिती निर्माण करू शकते. काही भागीदार असा निष्कर्ष काढू शकतात की घटस्फोट घेणे चांगले आहे. पण कोरोना संकटाच्या त्या परिस्थितीबद्दल काय कोरोनाव्हायरस शक्य तितक्या घरी राहण्यासाठी काही उपाय असूनही घटस्फोटासाठी आपण अर्ज करु शकता\nआरआयव्हीएमचे कठोर उपाय असूनही, आपण अद्याप घटस्फोटाची प्रक्रिया सुरू करू शकता. च्या घटस्फोट वकील Law & More या प्रक्रियेत सल्ला आणि मदत करू शकतो. घटस्फोटाच्या प्रक्रियेसाठी, संयुक्त विनंतीवरून घटस्फोट आणि एकतर्फी तलाक यांच्यात फरक असू शकतो. संयुक्त विनंतीवरून घटस्फोटाच्या बाबतीत आपण आणि आपला (माजी) जोडीदार एकच याचिका सादर करतात. याउप्पर, आपण सर्व व्यवस्थांवर सहमत आहात. घटस्फोटासाठी एकतर्फी विनंती म्हणजे दोन भागीदारांपैकी एकाने लग्नात विरघळण्यासाठी न्यायालयात विनंती केली. संयुक्त विनंतीवरून घटस्फोट घेण्याच्या बाबतीत सहसा कोर्टाची सुनावणी आवश्यक नसते. घटस्फोटासाठी एकतर्फी विनंती केल्यास, लेखी फेरीनंतर कोर्टाकडे तोंडी सुनावणी करणे सामान्य बाब आहे. घटस्फोटाविषयी अधिक माहिती आमच्या घटस्फोट पृष्ठावर आढळू शकते.\nकोरोनाव्हायरसच्या उद्रेकाच्या परिणामी, न्यायालये, न्यायाधिकरण आणि विशेष महाविद्यालये शक्य तितक्या दूरवर आणि डिजिटल पद्धतीने कार्य करत आहेत. कोरोनाव्हायरसच्या संबंधात कौटुंबिक खटल्यांसाठी, एक तात्पुरती व्यवस्था आहे ज्या अंतर्गत जिल्हा न्यायालय केवळ तत्त्वतः टेलिफोनद्वारे (व्हिडिओ) कनेक्शनद्वारे अत्यंत निकड मानल्या गेलेल्या प्रकरणांचा तोंडी निपटारा करतात. उदाहरणार्थ, जर कोर्टाचे असे मत असेल की मुलांच्या सुरक्षेला धोका आहे. त्वरित कौटुंबिक खटल्यांमध्ये न्यायालयीन प्रकरणांचे स्वरूप लेखी हाताळण्यास योग्य आहे की नाही याचे मूल्यांकन करतात. जर अशी स्थिती असेल तर पक्षांना यास सहमती देण्यास सांगितले जाईल. लेखी प्रक्रियेवर पक्षांचा आक्षेप असल्यास, न्यायालय अद्याप दूरध्वनी (व्हिडिओ) कनेक्शनद्वारे तोंडी सुनावणीचे वेळापत्रक ठरवू शकते.\nआपल्या परिस्थितीसाठी याचा अर्थ काय आहे\nआपण एकमेकांशी घटस्फोट प्रक्रियेबद्दल चर्चा करण्यास सक्षम असल्यास आणि एकत्र व्यवस्था करणे देखील शक्य असल्यास आम्ही शिफारस करतो की आपण संयुक्त घटस्फोटाची विनंती करण्यास प्राधान्य द्या. आता यास सहसा कोर्टाच्या सुनावणीची आवश्यकता नसते आणि घटस्फोटाचा लेखी तोडगा निघू शकतो, हे कोरोना संकटात घटस्फोट घेण्याचा सर्वात योग्य मार्ग आहे कोरोना संकटातही न्या���ालये कायद्याद्वारे निश्चित केलेल्या वेळ मर्यादेत संयुक्त अनुप्रयोगांवर निर्णय घेण्याचा प्रयत्न करतात.\nआपण आपल्या (माजी) जोडीदाराशी करार करण्यास अक्षम असल्यास, आपल्याला एकतर्फी तलाकची प्रक्रिया सुरू करण्यास भाग पाडले जाईल. कोरोना संकटाच्या वेळीही हे शक्य आहे. एकतर्फी विनंतीवरील घटस्फोटाची प्रक्रिया याचिका सादर करण्यापासून सुरू होते ज्यात घटस्फोट आणि कोणत्याही सहाय्यक तरतुदी (पोटगी, मालमत्ता विभागणे इ.) भागीदारांपैकी एकाच्या वकिलाद्वारे विनंती केली जाते. यानंतर ही याचिका अन्य भागीदारास बेलिफद्वारे सादर केली जाते. त्यानंतर दुसरा भागीदार 6 आठवड्यांच्या आत लेखी संरक्षण सादर करू शकतो. यानंतर, तोंडी सुनावणी सामान्यत: अनुसूचित केली जाते आणि तत्त्वानुसार, निकाल नंतर येतो. कोरोना उपायांच्या परिणामी, केस लिखित स्वरुपात हाताळू शकत नसल्यास तोंडी सुनावणी होण्यापूर्वी घटस्फोटासाठी एकतर्फी अर्ज घेण्यास जास्त वेळ लागू शकतो.\nया संदर्भात कोरोना संकटातही घटस्फोटाची प्रक्रिया सुरू करणे शक्य आहे. ही एकतर संयुक्त विनंती किंवा घटस्फोटासाठी एकतर्फी अर्ज असू शकते.\nयेथे कोरोना संकट दरम्यान ऑनलाइन घटस्फोट Law & More\nतसेच या विशेष काळात घटस्फोटाचे वकील Law & More आपल्या सेवेत आहेत. आम्ही दूरध्वनी कॉल, व्हिडिओ कॉल किंवा ई-मेलद्वारे आपल्याला सल्ला आणि मार्गदर्शन करू शकतो. आपल्यास आपल्या घटस्फोटाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया आमच्या कार्यालयात संपर्क साधण्यास अजिबात संकोच करू नका. आम्ही आपल्याला मदत केल्याबद्दल खूश आहे\nमागील पोस्ट आक्षेप प्रक्रिया\nपुढील पोस्ट दिवाळखोरीची विनंती\nइमिग्रेशन- आणि माइग्रेशन कायदा\nयुरोपिया आणि सीआयएस डेस्क\nफार्म आणि लाइफ सायन्स\nफॉर्म पाठविला आहे. धन्यवाद.\nटी. + एक्सएनयूएमएक्स एक्सएनएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स\nटी. + एक्सएनयूएमएक्स एक्सएनएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/madhya-pradesh-kamalnath-goverment-16-march-floor-test-in-mp-assembly-at-11-am-mhkk-441456.html", "date_download": "2021-07-30T07:29:31Z", "digest": "sha1:GSIPPGPN7EX5VS34VPADQTVXJ3VL23RT", "length": 7779, "nlines": 84, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "MP Crisis: कमलनाथ यांच्याकडे सरकार वाचवण्यासाठी फक्त 24 तास– News18 Lokmat", "raw_content": "\nMP Crisis: कमलनाथ यांच्याकडे सरकार वाचवण्यासाठी फक्त 24 तास\nमध्य प्रदेशातील राजकारणाची समीकरणं ज्योतिरादित्य शिंदेंच्या एका निर्णयानं बदलताना पाहायला मिळत आहेत.\nमध्य प्रदेशातील राजकारणाची समीकरणं ज्योतिरादित्य शिंदेंच्या एका निर्णयानं बदलताना पाहायला मिळत आहेत.\nभोपाळ, 15 मार्च : मध्य प्रदेशातील राजकारणाची समीकरणं ज्योतिरादित्य शिंदेंच्या एका निर्णयानं बदलताना पाहायला मिळत आहेत. ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह 22 आमदारांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपची साथ दिल्यानं कमलनाथ सरकारला मोठा धक्का बसला आहे. असं असलं तरीही मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आपल्याकडे बहुमत आहे आणि त्यामुळे आपलं सरकार पडणार नाही असा दावा केला आहे. काँग्रेसचं सरकार पाडण्याचा केंद्रातील भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचा डाव यशस्वी होणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. याचं कारण म्हणजे उद्यापर्यंत मुख्यमंत्री कमलनाथ यांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. मध्य प्रदेशातील काँग्रेसचं सरकार अल्पमतात असल्यानं पडेल असा दावा भाजपच्या नेत्यांनी केला आहे. मुख्यमंत्री कमलनाथ यांनी मध्य प्रदेशचे राज्यपाल लालाजी टंडन यांची भेट घेतली होती. सोमवारी सकाळी कमलनाथ सरकारची प्लोअर टेस्ट होणार आहे. यामध्ये जर काँग्रेस आपलं बहुमत सिद्ध करू शकलं नाही तर कमलनाथ सरकार कोसळण्याची शक्यता आहे. प्लोअर टेस्ट संदर्भात राज्यपालांनी निर्देश जारी केले आहेत. विधानसभेत सकाळी विधानसभा अध्यक्षांच्या अभिभाषणानंतर 11 वाजता प्लोअर टेस्टला सुरुवात होईल असं राज्यपालांनी सांगितलं आहे. ही प्लोअर टेस्ट आमदारांनी आपल्या जागेवरील असलेलं बटन दाबून हो किंवा नाही हा पर्याय निवडायचा आहे. त्यावरून बहुमताचा निकाल येणार आहे. हे वाचा-दुष्काळात तेरावा महिना; 'कोरोना'सह आता बर्ड फ्लू, स्वाइन फ्लूचा कहर\nमध्य प्रदेशात सुरू असलेल्या राजकीय नाट्याच्या दरम्यान मुख्यमंत्री कमलनाथ यांनी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले आहे. बंगळुरुमध्ये असलेले 22 काँग्रेसचे आमदार मध्य प्रदेशात सुखरूप परत येऊ शकतात आणि 16 मार्चपासून सुरू होणार्‍या विधानसभा अधिवेशनात कोणत्याही प्रकारची भीती न घेता सहभागी होऊ शकतात याची काळजी घ्यावी, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांना केली आहे. हे वाचा-Corona ची 'आपत्ती' - कायदा मोडणाऱ्यांना तुरुंगवास; मृतांच्या कुटुंबांना 4 लाख\nMP Crisis: कमलनाथ यांच्याकडे सरकार वाचवण्यासाठी फक्त 24 तास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtralivenews.com/social/%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%81/", "date_download": "2021-07-30T07:03:06Z", "digest": "sha1:UYSVK3BZTUI4S2Z7S2PGD33DNLPWC5BN", "length": 18500, "nlines": 180, "source_domain": "www.maharashtralivenews.com", "title": "भोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ – Maharashtra Live News", "raw_content": "\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\nयुवक सेवा फाउंडेशन च्या वतीने ८०० वृक्षांचे वृक्षारोपण\nएडी सायंटिफिक इंडेक्स संस्थेने घेतलेल्या सर्वेक्षणात डॉ. अनिल गोरे यांना मिळाले जगातील नामांकित शास्त्रज्ञांमध्ये स्थान\nपेठ वडगांव येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे, वडगांव शहर काँग्रेसची मागणी\nजोतिबा डोंगरावरील आरोग्य विभागाचा प्रश्न मार्गी न लागल्यास मनसे करणार आंदोलन\nअवघ्या १३ तासांमध्ये कोरोनाने अख्ख कुटुंब संपवलं\nHome/सामाजिक/भोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमहाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर,\nराशिवडे प्रतिनिधी : सुहास निल्ले\nशाहूनगर परिते ता करवीर येथील भोगावती सारख्या ग्रामीण भागातील रामकृष्ण मल्टीस्पेशालिटी हाँस्पिटलमध्ये एका महिला रुग्णांवर अत्यंत अवघड शस्त्रक्रिया करुन सुमारे सहा किलो वजनाची गर्भाशयाच्या पिशवीची गाठ (कँन्सर) यशस्वीरीत्या काढण्यात यश आले.अशी माहिती रामकृष्ण चँरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ अरुण कणबरकर यांनी दिली.\nग्रामीण भागातील पहिलीच ठरली असणारी ही अवघड शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉ अभिषेक कणबरकर,डॉ एस व्हि पेंढारकर व भूलतज्ञ डॉ केळवकर मँडम यांना सुमारे तीन तास अथक प्रयत्न करावे लागले.ग्रामीण भागात अत्यावश्यक सुविधा नसतानाही अशा अवघड शस्त्रक्रिया करणे ही मोठी जोखमीची बाब ठरते.तरीही रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अशा अवघड शस्त्रक्रिया नियमित करण्यात येत असतात.\nशिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू कै आर के कणबरकर यांचे डॉ अरुण कणबरकर हे चिरंजीव आहेत.सन १९७६ ला कोल्हापूर शहर सोडून ग्रामीण भागात दवाखाना चालू करणारे ते पहिलेच स्त्रीरोगतज्ञ ठरले आहेत.भोगावती येथे सुमारे २५ वर्षे भोगावती साखर कारखान्याच्या जागेत त्यांचा दवाखाना चालू होता.तर भोगावती येथेच स्वमालकीच्या जागेवर १५ वर्षांपूर्वी त्यांनी मल्टीस्पेशालिटी हाँस्पिटलची उभारणी केली आहे.डॉ कणबरकर यांच्या पत्नी सौ सुवर्णा या होमिओपॅथी डॉक्टर आहेत.तर चिरंजीव अभिषेक एम एस सर्जन डॉक्टर असून कँन्सर व दुर्बिणीतून शस्त्रक्रिया तज्ञ आहेत.तसेच सून सौ मधूजा भूलतज्ञ एम डी डाँक्टर आहेत.\nशासनाच्या महात्मा फुले आरोग्य योजनेसह कामगार आरोग्य योजना (ईसीएस),पोलिस कल्याण आरोग्य योजना व सर्व आरोग्य विमा कंपण्यांची कँशलेस सुविधा येथे उपलब्ध आहेत.\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\nयुवक सेवा फाउंडेशन च्या वतीने ८०० वृक्षांचे वृक्षारोपण\nपेठ वडगांव येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे, वडगांव शहर काँग्रेसची मागणी\nजोतिबा डोंगरावरील आरोग्य विभागाचा प्रश्न मार्गी न लागल्यास मनसे करणार आंदोलन\nअवघ्या १३ तासांमध्ये कोरोनाने अख्ख कुटुंब संपवलं\nकासारवाडी येथील मारुती दूध संस्थेची सभासदांना लाॅकडांऊनमध्ये मदत\nमहाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा सर्वाधिक मृत्यूदर\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज ���नेक्शन अखेर सुरू\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\nयुवक सेवा फाउंडेशन च्या वतीने ८०० वृक्षांचे वृक्षारोपण\nपेठ वडगांव येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे, वडगांव शहर काँग्रेसची मागणी\nजोतिबा डोंगरावरील आरोग्य विभागाचा प्रश्न मार्गी न लागल्यास मनसे करणार आंदोलन\nअवघ्या १३ तासांमध्ये कोरोनाने अख्ख कुटुंब संपवलं\nकासारवाडी येथील मारुती दूध संस्थेची सभासदांना लाॅकडांऊनमध्ये मदत\nमहाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा सर्वाधिक मृत्यूदर\nज्येष्ठ नागरीक सेवा संघ, टोप व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान टोप यांच्या संयुक्त विद्यमाने रक्त तपासणी शिबीर\nरेशन ची माहिती आता मोबाईल वर कळणार\nसन 2021-22 च्या आर.टी.ई.एक्ट. 2009 अंतर्गत आरक्षित 25 टक्के प्रवेशाच्या ऑनलाईन प्रक्रियेला सुरुवात\nमनसेचे चव्हाणवाडी केंद्र शाळेच्या धोकादायक वर्ग खोल्या दुरुस्तीसाठी पन्हाळा पंचायत समिती समोर आंदोलन.\n नियम पाळा लॉकडाऊन टाळा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nनवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 10 अनधिकृत शाळा\n18 वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरण रजिस्ट्रेशन आज संध्याकाळी 4 वाजतापासून सुरु होणार\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\nदख्खनचा राजा श्री जोतिबांची मकर संक्रांती निमित्त दुपारी बैठी राजेशाही अलंकारिक विशेष महापूजा बांधण्यात आली.\nदख्खनचा राजा जोतिबाची नवरात्रीउत्सवामध्ये सोहन कमळ पुष्पातील महापूजा का बांधली जाते \nएडी सायंटिफिक इंडेक्स संस्थेने घेतलेल्या सर्वेक्षणात डॉ. अनिल गोरे यांना मिळाले जगातील नामांकित शास्त्रज्ञांमध्ये स्थान\nजोतिबा डोंगरावर सापडला दुर्मिळ जातीचा “विटेकरी बोवा सर्प”\nउद्या होणार आयपीएल चा पहिल��� रंगतदार सामना .\nमहाराष्ट्र लाईव्ह न्यूज या पोर्टल द्दवारे आम्ही सत्य ,निर्भिड आणि निपक्षपणे माहिती देन्याचे काम करत आहोत. यामध्ये राजकिय ,सामाजिक, राष्ट्रीय ,धार्मिक , क्रीडा, प्रकारच्या बातम्या आम्ही प्रसारित करतो.\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathiebatmya.com/supreme-court-asked-centre-to-examine-the-issue-religiously/", "date_download": "2021-07-30T06:43:39Z", "digest": "sha1:5UXXMW4JUBFGZ2ZNZEVNCUKVMFU2HZYA", "length": 26308, "nlines": 190, "source_domain": "www.marathiebatmya.com", "title": "परिस्थितीकडे गांभीर्याने पहा न्यायालयाचे केंद्राला आदेश", "raw_content": "\nशालेय फी मध्ये १५ टक्के सवलतीची शिक्षणमंत्र्यांची घोषणा म्हणजे निव्वळ धूळफेक\nपूरग्रस्तांना विम्याची किमान ५० टक्के रक्कम तातडीने द्या: मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी\nपर्यटकांसाठी एमटीडीसीच्या जमिनीवरही आता पीपीपी खाली पंचतारांकित सुविधा\nअजित पवारांचा टोला, जिल्हाधिकारी मामलेदारांना बघायला आलात की नुकसान झालेल\nमराठा, कुणबी विद्यार्थ्यांसाठी खुषखबर विद्यावेतनासह मोफत ऑनलाईन प्रशिक्षण\nअत्याचार पिडित आणि वाट चुकलेल्या बालगृहातील मुलांनी मिळविले लक्षणीय यश\nकोरोना काळातही वाढतेय गर्भपातांचे प्रमाण : गुन्हे दाखल\nराज्यातील अनाथांना मिळणार बीपीएल रेशनकार्ड\nआता राज्यातील सेंद्रीय शेती करणाऱ्यांसाठी सेंद्रीय प्रमाणीकरण यंत्रणेची स्थापना\nशरद पवारांच्या सूचनांवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली ही ग्वाही\nकृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना दिलासाः शैक्षणिक शुल्कात सवलत\nतुम्हाला माहिती आहे का राज्यात किती हेक्टर जमिनीवर पेरण्या झाल्या\nठेवीदारांनो आता घाबरू नका बँक बुडाली तर पाच लाख मिळणार\nCorona 3rd Wave: मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांशी केली याप्रश्नांवर चर्चा\n२ लाख कोटीच्या तूटीसह अर्थमंत्र्यांनी जाहीर केले आर्थिक पॅकेज, कोणाला काय दिले\nनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची मालकीही आता अदानीकडे\nहोमिओपॅथी डॉक्टरांना दिलासाः राज्यात होमिओपॅथीचे दवाखाने सुरु होणार\nकोरोना : ४ आठवड्यानंतर राज्याची रूग्णसंख्या ६ हजारावर तर मुंबईची ३७३\n५० खाटांवरील रुग्णालयांना स्वत:ची ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा बंधनकारक\nअंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांचेही होणार लसीकरण फक्त नाव मेल करा\nआशाताईंना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’\nअभिनयाचे विद्यापीठ असलेल्या दिलीप कुमारांची जगाच्या पडद्यावरून एक्झिट\nविजय पाटील यांच्या निधनाने संगीतातील राम-लक्ष्मण युगाचा अस्त\nख्यातनाम संगीतकार वनराज भाटीया यांचे निधन\nशेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले \nआमदार निवासाच्या इमारतीवर चढून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nमाजी मंत्र्यांचा आरोप, सामाजिक न्यायाची भूमिका घेताना सरकारचा अन्याय.. व्हिडिओ पाहा\nसुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणी सलमान, करण, एकतावर आरोप, पहा कोणी केला आरोप\nशालेय फी मध्ये १५ टक्के सवलतीची शिक्षणमंत्र्यांची घोषणा म्हणजे निव्वळ धूळफेक\nपूरग्रस्तांना विम्याची किमान ५० टक्के रक्कम तातडीने द्या: मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी\nपर्यटकांसाठी एमटीडीसीच्या जमिनीवरही आता पीपीपी खाली पंचतारांकित सुविधा\nअजित पवारांचा टोला, जिल्हाधिकारी मामलेदारांना बघायला आलात की नुकसान झालेल\nआशाताईंना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’\nआता राज्यातील सेंद्रीय शेती करणाऱ्यांसाठी सेंद्रीय प्रमाणीकरण यंत्रणेची स्थापना\nमहानगरपालिका, नगरपालिकांच्या कर्मचाऱ्यांनाही आता ५० लाखाचे विमा कवच\nसर्वोच्च न्यायालयाच्या दट्यानंतर अखेर शाळा फि कमी करण्याचा सरकारचा निर्णय\nराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ब्रीच कॅण्डीत\nठेवीदारांनो आता घाबरू नका बँक बुडाली तर पाच लाख मिळणार\nपरिस्थितीकडे गांभीर्याने पहा न्यायालयाचे केंद्राला आदेश लसीकरणावरून मोदी सरकारला झापलं\nदेशात कोरोनाचा कहर सुरु आहे. अस्ट्रा झेनका ही लस अमेरिकेत स्वस्त दरात मिळत असताना त्याच लसीसाठी भारतात मात्र जास्त दराने का घ्यायची असा थेट सवाल सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला करत कोरोनाचा सामना करण्यासाठी नॅशनल इम्युनेशन प्रोगाम राबवावा आणि याक��े गांभीर्याने लक्ष द्यावे असे आदेशही न्यायालयाने केंद्र सरकारला केली.\nकोरोनाला रोखण्यासाठी लसीकरणावरून देशात सध्या गोंधळ सुरु आहे. तसेच लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून वेगवेगळे दर आकारले जात आहेत. त्यापार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने या गोंधळाची स्वत:हून दख घेत सुणावनी घेण्यास सुरुवात केली.\nसर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश डि.वाय.चंद्रचूड, एल.नागेस्वरा राव आणि रविंद्र भट या तीन सदस्यीय खंडपीठासमोर सुणावनी झाली.\nअस्ट्रा झेनका ही लस अमेरिकेतील जनतेला अंत्यत स्वस्त दरात उपलब्ध होत आहे. मात्र तीच लस भारतात खरेदी करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत. हे जास्तीचे पैसे देवून ही लस का खरेदी करायची ही लस बनविणारे केंद्र सरकारसाठी १५० रूपये आकारत आहेत तर राज्य सरकार खरेदी करणार असेल तर ३०० किंवा ४०० रूपये आकारले जात आहेत. या किंमतीमुळे ३० ते ४० हजार कोटींचा फरक येत असून इतकी रक्कम आम्ही देश म्हणून का द्यायची ही लस बनविणारे केंद्र सरकारसाठी १५० रूपये आकारत आहेत तर राज्य सरकार खरेदी करणार असेल तर ३०० किंवा ४०० रूपये आकारले जात आहेत. या किंमतीमुळे ३० ते ४० हजार कोटींचा फरक येत असून इतकी रक्कम आम्ही देश म्हणून का द्यायची असा सवालही न्यायालयाने केंद्राला केला.\nराज्य घटनेतील कलम १९ आणि २० अन्वये केंद्र सरकारने लसीच्या किंमतींवर नियंत्रण ठेवावे अशी सूचनाही केली.\nया सुणावनीवेळी न्यायमुर्ती भट यांनी केंद्र आणि राज्यांच्या दरम्यान असलेल्या को-ऑपरेटीव्ह फेडरलिझम स्ट्रक्चरकडे दिशादर्शक पध्दतीने पहावे असे सांगत सध्याची वेळ ही सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील आणीबाणीची वेळ असल्याचेही त्यांनी केंद्राच्या निदर्शनास आणून दिले.\nसध्या देशात १० सार्वजनिक यंत्रणा आहेत ज्याच्या माध्यमातून लसींचे निर्मिती करता येवू शकते. तसेच पेटंट कंट्रोलरकडून तुम्हाला लस तयार करण्याचा परवाना मिळू शकतो आणि त्या मॅन्युफॅक्चर करू शकता असे तुम्हीच तुमच्या प्रतिज्ञा पत्रातून सांगितल्याची आठवण करून देत आम्ही त्यासंदर्भात काही आदेश देत नाही परंतु तुम्हीच त्याकडे पहा अशी सूचनाही न्यायालयाने केली.\nसद्यपरिस्थितीत एकजण जर लसींची खरेदी करत असेल तर दुसऱ्या राज्याला प्राथमिकते लससाठा उपलब्ध होवू शकेल का ५० टक्के लसींची खरेदी राज्यांकडून करण्यात येणार असल्याचे केंद्राने सांगितले, परंतु या खरेदीत लस तयार करणाऱ्यांकडून समानतेचे धोरण कसे स्विकारले जाणार ५० टक्के लसींची खरेदी राज्यांकडून करण्यात येणार असल्याचे केंद्राने सांगितले, परंतु या खरेदीत लस तयार करणाऱ्यांकडून समानतेचे धोरण कसे स्विकारले जाणार असा सवाल करत केंद्र सरकार नॅशनल इम्युनेशन प्रोगाम पॉलिसीचा अवलंब का करत नाही…तसेच लसींची खरेदी एकाच ठिकाणी तर त्याचे वितरण मात्र डिसेस्ट्रालायज पध्दतीने का करत नाही असा सवालही न्यायमुर्ती डि.वाय. चंद्रचूड सिंग यांनी केंद्राला केला.\nयाशिवाय ते पुढे म्हणाले की, ९२ कलमानुसार पेटंट कायद्याखाली उत्पादक कंपन्यांना रॉयल्टीचा प्रश्न निकाली काढून कंपलसरी परवाने द्यावेत. तसेच हे परवाने देताना सनसेट अर्थात संसर्गजन्स आजार असे पर्यंत हे परवाने राहतील आणि हा आजार गेला की औषध उत्पादनासाठी दिलेला परवाना आपोआप रद्द होतील. तसेच दोहा येथे झालेल्या ट्रिप्स (TRIPS) डिक्लरेशननुसार अशा सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील आपादकालीन परिस्थितीत सरकार अशा पध्दतीचा निर्णय घेवू शकते याची आठवणही केंद्र सरकारला आठवण करून दिली.\nPrevious मुख्यमंत्री सहाय्यता निधीला राष्ट्रवादीचा खारीचा वाटा ; दोन कोटीची मदत…\nNext केंद्र मोफत लस देणार म्हणणाऱ्यांनी माहिती तपासून घ्या; १८ ते ४४ ची जबाबदारी राज्यांवर\nअजित पवारांचे आदेश: एमपीएससीमार्फत नोकर भरती होणार, रिक्त पदांची माहिती पाठवा शासन निर्णयांतून पद भरतीसाठी सूट-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय\n पूर- दरडबाधितांच्या मदतीकरीता फक्त २० कोटींचा निधी नुकसान भरपाईसाठी निधी कोठून आणायचा वित्त विभागाला पडला प्रश्न\nटोकियो ऑलिंपिकमध्ये भारताला वेटलिफ्टींगमध्ये पहिले रौप्यपदक उपमुख्यमंत्री तथा राज्य ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांच्याकडून अभिनंदन\nअतिवृष्टीचा फटका ८९० गावांना: जाणून घ्या कोठे किती मृत्यू आणि स्थलांतरीतांची संख्या अद्यापही ५९ अद्यापही बेपत्ता ७६ मृत्यू; सुमारे ९० हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविले\nदुर्घटनाग्रस्तांसाठी मदत द्यायचीय तर या क्रमांकावर संपर्क साधा : या ठिकाणी कोसळल्या दरडी नागरिकांना जीवनावश्यक साहित्यासाठी मदत करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन\nपवार-मुंडे नंतर दोन प्रतिस्पर्ध्यांचे वाढदिवस एकाच दिवशी : कोणत्या आहेत जमेच्या बाजू उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वाढदिवस एकाच दिवशी\nआता बौध्दधर्मियांना शाळेत प्रवेश घेताना धर्माच्या रकाण्यात हिंदू लिहिण्याची गरज नाही अनुसूचित जातीचे फायदेही मिळणार-सामाजिक न्याय विभागाचे सर्व आस्थापनांना पत्र\n१० वी निकालाच्या संकेतस्थळाबरोबर विद्यार्थीही झाले हँग : ६ तासानंतरही बंदच ५ तासानंतरही १० वी निकालाचे संकेतस्थळ अद्यापही विद्यार्थी-पालकांसाठी बंद\nअखेर फडणवीसांच्या सूचनेसमोर मविआ सरकार झुकलेः ओबीसींचे सर्वेक्षण होणार भटक्या विमुक्तांचे स्वतंत्र लोकसंख्येवर आधारित सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण करणार-विजय वडेट्टीवार यांची माहिती\nकोरोना लस निर्मितीसाठी हाफकिनला प्रतिक्षा केंद्राच्या निधीची राज्य सरकारकडून निधीची तरतूद मात्र केंद्राचे निधीबाबत कोणतेच उत्तर नाही\nराज्याचे महत्वाकांक्षी इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२१ जाहीर: काय आहे नेमके मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली घोषणा\n मग पाठवा आपला अर्ज या लिंकवर खाद्य संस्कृतीला चालना देण्यासाठी पर्यटन संचालनालयामार्फत स्पर्धा\nराज्य सरकारचे आदेश: मालमत्ता जाहिर करा अन्यथा कारवाईला सामोरे जा सामान्य प्रशासन विभागाचे सर्व विभाग, महानगरपालिका, मंडळे, नगर परिषदा, महामंडळांना निमशासकिय संस्थांना आदेश\nसर्वोच्च न्यायालय म्हणते, माहिती अधिकारातील कागदपत्रे विश्वासहार्य नसतात ए.एम.खानविलकर आणि संजीव खन्ना खंडपीठाने केली टिपण्णी\nराज्य सरकारकडून बदल्यांसाठी नवे आदेश: फक्त १५ आणि १० टक्केच होणार राज्य सरकारकडून शासन निर्णय जारी\n…आणि मंत्र्यांनीच केला नर्सेसचा सत्कार तुम्ही लोकांसाठी अहोरात्र झटताय... म्हणत मंत्री जयंतराव पाटलांनी परिचारिकांचा केला सत्कार\nबेरोजगार शिक्षकांसाठी खुषखबर: एसईबीसी आरक्षणासह शिक्षण सेवकांची होणार भरती तीन हजार पदे भरण्यास सामान्य प्रशासन विभागाचे मंजूरी\nमंत्रिमंडळ विस्तार: मोदींचे मागासवर्गीय, आदीवासी, ओबीसी आणि अल्पसंख्याक कार्ड ४३ नव्या मंत्र्यांचा राष्ट्रपती भवनात शपथविधी\nनीती आयोगाच्या माजी सल्लागाराकडून पंतप्रधान मोदींवर टीकेचा भडीभार आर्थिक निती आणि कोविड परिस्थितीवरून डॉ.अरिंदम चौधरीचा हल्लाबोल\nमुंबई: प्रतिनिधी देशाच्या नियोजन आयोगाचे नाव बदलून नीती आयोगाची स्थापना केल्यानंतर आर्थिक आणि इतर क्षेत्रातील …\nभाजपा, शिवसेना आणि सपाचे हे आमदार घेतात नगरसेवक पदाचाही पगार\nबीडीडीच्या दुसऱ्या भूमिपूजनाचा कार्यक्रम रद्द \nबीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या दिवशी होणार भूमिपूजन\nपरमबीर सिंग यांच्याविरोधात खंडणी वसुलीप्रकरणी गुन्हा दाखल\nमुसळधार पावसामुळे आजचा दुर्घटना (रवि) वार\nपुढील चार दिवस या जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंजचा इशारा\nमुंबई, कोकणसह राज्यातील या जिल्ह्यात ५ दिवस पावसाची हजेरी\nराज्यातील प्राचीन झाडे आणि वृक्षांच्या संरक्षणासाठी सरकारचे नवे धोरण\nआनंदाची बातमी: १ जूनला केरळात मान्सूनचे आगमन\nपंढरपूरातील मृतकांना मदतीचे निर्देश देत, यंत्रणांनो हाय अलर्टवर रहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%9B%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE-%E0%A4%86/", "date_download": "2021-07-30T06:47:21Z", "digest": "sha1:RZNVRWNBLR5ISYJBGTCHVD7WT63RLTRZ", "length": 8308, "nlines": 103, "source_domain": "ejanshakti.com", "title": "भुसावळात जुगारावर छापा : आठ जुगार्‍यांसह सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त | Janshakti Newspaper", "raw_content": "\nभुसावळात जुगारावर छापा : आठ जुगार्‍यांसह सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त\nभुसावळात जुगारावर छापा : आठ जुगार्‍यांसह सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त\nभुसावळ : रंगात आलेला जुगाराचा डाव बाजारपेठ पोलिसांच्या डीबी पोलिसांनी उधळत आठ जुगारींच्या मुसक्या आवळत सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जाम मोहल्ला भागातील अमरदीप लॉजमध्ये मंगळवारी रात्री सव्वा नऊ वाजता ही कारवाई करण्यात आली. अटकेतील संशयीतांची नंतर जामिनावर सुटका करण्यात आली.\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nगोपनीय माहितीवरून पोलिसांची कारवाई\nशहरातील जाम मोहल्ला भागातील अमरदीप लॉजमध्ये जुगाराचा डाव सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर बाजारपेठ डीबी शाखेने कारवाई करीत आठ संशयीतांना ताब्यात घेतले. अटकेतील संशयीतांमध्ये जावेद खान आकिब खान (37, खडका रोड, उस्मानिया कॉलनी), विनोद प्रभाकर चौधरी (45, शनी मंदिर, शेख तासलीम शेख मनवर (42, खडका रोड, रामदेव बाबा मंदिराजवळ), अब्दुल नदीम अब्दुल रौफ (40, जाम मोहल्ला, नईम पहेलवान यांच्या घराजवळ), चिरोगोद्दीन शेख अहमद (40, खडका चौफुली, मन्नत अपार्टमेंट), रहिम शेख गनी (44, फकीर वाडा), सिराज मोहम्मद शेख (36, फकीर वाडा, जाम मोहल्ला) फिरोजशहा बशीर शहा (29, मुस्लिम कॉलनी) यांचा समावेश असून सर्व आरोपी भुसावळातील रहिवासी आहेत. कॉन्स्टेबल प्रशांत रमेश परदेशी यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींच्या ताब्यातून 45 हजार 270 रुपये जुगाराचे साहित्य व मोबाईल फोन मिळून एक लाख 25 हजार 270 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.\nयांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या\nही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक अनिल मोरे, पोलीस नाईक रवींद्र बिर्‍हाडे, कॉन्स्टेबलदिनेश कापडणे, परेश बिर्‍हाडे, सुभाष साबळे आदींच्या पथकाने केली. अधिक तपास सहा.निरीक्षक गणेश धुमाळ करीत आहेत.\nभुसावळात विरोधी पक्ष नेते देवेद्र फडणवीस यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण\nजिल्ह्यात केळीचे १५० कोटीचे नुकसान\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या सात दुचाकी जप्त\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\n‘समजू नका ढगा हे साधेसुधे बियाणे’ गझलेने महाराष्ट्रभर…\nऑलिम्पिकमध्ये भारताचं आणखी एक पदक निश्चित\nखरचं मोदी विरुध्द देश अशी निवडणूक होणार\nमुंबईत राष्ट्रवादीच्या बैठकीत शिवसेनेविषयी नाराजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://newschecker.in/mr/fact-checks-mr/weekly-wrap-top-5-fact-checks-6", "date_download": "2021-07-30T07:10:05Z", "digest": "sha1:HYCDVJFSERWRUTFOZRDN5RCVP3S2JEXP", "length": 14150, "nlines": 158, "source_domain": "newschecker.in", "title": "Weekly Wrap: घरगुती कोविड-19 मेडिकल किट ते आॅक्सिजन पातळीवाढीसाठी पोटली", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरFact ChecksWeekly Wrap: घरगुती कोविड-19 मेडिकल किट ते आॅक्सिजन पातळीवाढीसाठी पोटली\nWeekly Wrap: घरगुती कोविड-19 मेडिकल क���ट ते आॅक्सिजन पातळीवाढीसाठी पोटली\nया सप्ताहात Newschecker.in ने सोशल मीडियात व्हायरल झालेला अनेक फेक न्यूजचा पर्दाफाश केला. टाटा हेल्थ कंपनीने कोविडसाठी घरगुती मेडिकल किट सुचविले असल्याचा दावा व्हायरल झाला तर काॅंग्रेसचे दिवंगत नेते विलास राव देशमुख यांचा लहानपणीचा फोटो डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने व्हायरल झाला. शिवाय कोरोना रुग्णांना गळा दाबून जीवे मारले जात असल्याचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियात शेअर होत आहे. तसेच सध्या आॅक्सिजन पातळी वाढण्यासासाठी लवंग, कापूरची पोटलीचा वास घ्यावा या उपाय सुचविणारी पोस्ट देखील व्हायरल होत आहे.\nयाशिवाय इतर काही दावे WhatsApp आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर व्हायरल होत आहेत. कदाचित आपणास देखील हे दावे पहायला मिळाले असतील. आपण इथे या सप्ताहातील टाॅप फेक न्यूज वाचू शकता.\nटाटा हेल्थ कंपनीने घरगुती कोविड-19 मेडिकल किट सुचविले असल्याचा एक मॅसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोरोनाचे टप्पे, कोणती औषधे घरात बाळगावीत तसेच कोरोना होऊ नये म्हणून नेमके काय करावे आहार काय घ्यावा इत्यादी माहिती यात देण्यात आली आहे.\nटाटा हेल्थ कंपनीने घरगुती कोविड-19 मेडिकल किट सुचविले असल्याचा दावा\nटाटा हेल्थ कंपनीने घरगुती कोविड-19 मेडिकल किट सुचविले असल्याचा एक मॅसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोरोनाचे टप्पे, कोणती औषधे घरात बाळगावीत तसेच कोरोना होऊ नये म्हणून नेमके काय करावे आहार काय घ्यावा इत्यादी माहिती यात देण्यात आली आहे. पण हे सत्य नाही. पोस्टमधील माहिती चुकी आहे. याचे फॅक्ट चेकिंग इथे वाचा.\nडाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा लहानपणीचा नाही व्हायरल फोटो, हे आहे सत्य\nसोशल मीडियात एका लहान मुलाचा फोटो व्हायरल झाला आहे. हा फोटो डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा लहानपणीचा असल्याचा दावा केला जात आहे. ब्लॅक अॅंड व्हाईट फोटोत एक लहान मुलगा दिसत आहेत ते लहानपणीचे डाॅ. आंबेडकर असल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे. पण हे सत्य नाही हा फोटो काॅंग्रेसच्या दिवंगत नेत्याच्या लहानपणीचा आहे. याचे फॅक्ट चेकिंग इथे वाचा.\nडाॅक्टरने कोरोना रुग्णाला गळा दाबून मारले नाही, व्हायरल व्हिडिओचे हे आहे सत्य\nडाॅक्टर कोरोना रुग्णाला गळा दाबून मारत असल्याचा दाव्याने एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक व्यक्ती खाटेवर झो���ून आहे तर दुसरा मास्क लावलेला व्यक्ती त्याच्याशी झटापट करताना दिसत आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे की, कोरोनाच्या नावाखाली लोकांना मारत आहेत. पण हे सत्य नाही. हा व्हिडिओ कोरोना रुग्ण आणि डाॅक्टरचा नाही. याचे फॅक्ट चेकिंग इथे वाचा.\nकापूर,लवंगेच्या पोटलीमुळे आॅक्सिजन पातळी वाढते का\nकापूर,लवंगेच्या पोटलीमुळे आॅक्सिजन पातळी वाढते असा दावा करणारी एक पोस्ट सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. सध्या कोरोनाची दुसरी लाट सुुरु असून यात आॅक्सिजन पातळी अभावी अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. अशातच आॅक्सिजन पातळी वाढविण्यासाठी या आयुर्वेदिक पोटलीचा उपयोग करावा असा सल्ला या पोस्टमधून देण्यात आला आहे. याचे फॅक्ट चेकिंग इथे वाचा.\nकोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.\nपूर्वीचा लेखकापूर,लवंगेच्या पोटलीमुळे आॅक्सिजन पातळी वाढते का\nपुढील लेखमासिक पाळीदरम्यान महिलांनी कोरोना लस घेऊ नये हे आहे व्हायरल मेसेजचे सत्य\nसंघ स्वयंसेवकांच्या मदतकार्याचा जुना फोटो चुकीच्या दाव्याने व्हायरल, जाणून घ्या सत्य\nकेंद्र सरकारकडून राज्यातील पूरग्रस्त शेतक-यांना 701 कोटींची मदत, हे आहे सत्य\nव्हायरल व्हिडिओ लोणावळा-खंडाळा घाटातील विहंगम दृश्याचा नाही, हे आहे सत्य\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nराज्य सरकारने आॅक्सिजन प्लान्टचा निधी गायब केला\nव्हायरल व्हिडिओ हैद्राबादमधील मेट्रो पुलाचा नाही, हे आहे सत्य\nव्हायरल व्हिडिओतील आत्महत्या करणारा इसम शेतकरी नाही, जाणून घ्या सत्य\nराष्ट्रवादीचे आमदार संजय शिंदे सुखरुप, इंडिया टिव्हीने दिले चुकीचे वृत्त\nWeekly Wrap : बॅंकांकडून पैसे भरणे, काढण्यासाठी शुल्क आकारणी ते अहमदाबादच्या हाॅस्पिटलमध्ये एंट्री फी\nअंत्ययात्रेला मुस्लिमांनी खांदा दिल्याचा फोटो पुण्यातील नाही, वाचा सत्य\nजम्मू-काश्मीरमध्ये कालवा तयार करत असताना सोन्याची नाणी सापडलेली नाहीत, चुकीचा दावा व्हायरल\nनीता अंबानींच्या बनावट अकाऊंटवरुन खोट्या पोस्ट झाल्या व्हायरल, जाणून घ्या काय आहे प्रकरण \nपडताळणी साठी सबमिट करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/covid-19-vaccine-in-india-will-have-100-mn-by-next-week-says-adar-poonawalla-serum-institute-waiting-a-not-from-modi-government-509803.html", "date_download": "2021-07-30T06:41:53Z", "digest": "sha1:DFJRBBPNJWFFX6LLAZ2GCXDMHVR2IIL4", "length": 10152, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कोरोना लशींचे साडेसात कोटी डोस तयार; मोदी सरकारच्या होकाराची फक्त प्रतीक्षा - पुनावाला– News18 Lokmat", "raw_content": "\nकोरोना लशींचे साडेसात कोटी डोस तयार; मोदी सरकारच्या होकाराची फक्त प्रतीक्षा - पुनावाला\nप्रत्येक राज्याने आपापल्या राजधानीच्या शहरात दोन ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर लसीकरण करू शकू अशा जागा निवडायच्या आहेत. तिथे लसीकरणाचं ड्राय रन होईल. तुमच्यापर्यंत कधी पोहोचणार कोरोना लस (Coronavirus Vaccine) \nप्रत्येक राज्याने आपापल्या राजधानीच्या शहरात दोन ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर लसीकरण करू शकू अशा जागा निवडायच्या आहेत. तिथे लसीकरणाचं ड्राय रन होईल. तुमच्यापर्यंत कधी पोहोचणार कोरोना लस (Coronavirus Vaccine) \nनवी दिल्ली, 31 डिसेंबर: भारतात कोरोना लस (Coronavirus Vaccine) कधी ये याबद्दल good news नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच यायची शक्यता आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक हाय लेव्हल मीटिंग घेऊ कोरोनाचं लसीकरण कधी सुरू करायचं याविषयी चर्चा केली. औषध नियंत्रण महासंचालकांच्या (DCGI) कार्य़ालयातल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नव्या वर्षाच्या स्वागतालाच आपल्याकडे चांगली बातमी येऊ शकते. दुसरीकडे भारतातले सर्वात मोठे लसउत्पादक असणाऱ्या पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रमुख आदर पुनावाला (adar poonawalla serum institute of india ) यांनी आपल्याकडे 7.50 कोटी डोस तयार असल्याची माहिती दिली. लशीला परवानगी मिळताच पुढच्या आठवड्याभरात 100 मिलियन म्हणजे 10 कोटी डोस तयार असतील, असं त्यांनी सांगितलं आहे. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी (Oxford university) आणि अॅस्ट्राझेनकानं (Astra Zeneca ) तयार केलेल्या कोरोना लशीला यूकेमध्ये परवानगी देण्यात आली आहे. भारतात पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचा (pune serum institue of india) या लशीत सहभाग आहे. भारतात ही लस कोव्हिशिल्ड (COVISHEILD) नावानं ओळखली जातं. NEW Covid Strain in India: ‘वेगानं पसरतोय व्हायरस, काळजी घ्या,’ कोरोना लशीला (Covid-19 vaccine) हिरवा कंदील कधी द्यायचा याविषयी चर्चा करायला केंद्रीय मंत्रालयाने मोठी बैठक आयोजित केली आहे. ही बैठक संपल्यानंतर कदाचित भारतात लस उपलब्ध करण्याविषयी माहिती बाहेर येऊ शकेल. दरम्यान लसीकरणाची रंगीत तालीम काही राज्यांमध्ये करण्य���त आली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. आता यापुढे प्रत्येक राज्याने आपापल्या राजधानीच्या शहरात दोन ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर लसीकरण करू शकू अशा जागा निवडायच्या आहेत. आरोग्य मंत्रालयाने प्रत्येक राज्याला या जागांची माहिती देण्यास सांगितलं आहे. ब्रिटनहून आलेल्या नव्या Coronavirus च्या आणखी 5 केसेस सापडल्या या ठिकाणी लसीकरण मोहिमेला (Dry Run) सुरुवात होईल. या ड्राय रन नंतर मोठ्या प्रमाणावर देशभरात कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात होईल. कोविशिल्ड लशीबद्दल या महत्वाच्या 9 गोष्टी तुम्हाला माहित आहेत का याबाबत अधिक माहितीसाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी www.mohfw.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. कोविड-19 (Covid-19) लस ही एकाचवेळी सर्वांना दिली जाणार का याबाबत अधिक माहितीसाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी www.mohfw.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. कोविड-19 (Covid-19) लस ही एकाचवेळी सर्वांना दिली जाणार का लशींची सध्याची उपलब्धता बघता केंद्र सरकारने ज्या गटांना अधिक धोका आहे, अशा गटांची प्राधान्याने लशीकरणासाठी निवड केली आहे. यामध्ये आरोग्य कर्मचारी (Health workers) आणि फ्रंटलाईन वर्कर्सचा (Frontline Workers) समावेश आहे. त्यानंतरच्या दुसऱ्या टप्प्यात 50 वर्षांवरील व्यक्ती तसेच 50 पेक्षा कमी वयाच्या परंतु अन्य गंभीर आजार (comorbid) असणाऱ्या व्यक्तींना प्राधान्याने लस दिली जाणार आहे. कोरोना लस सर्वांनी घेणं बंधनकारक आहे का लशींची सध्याची उपलब्धता बघता केंद्र सरकारने ज्या गटांना अधिक धोका आहे, अशा गटांची प्राधान्याने लशीकरणासाठी निवड केली आहे. यामध्ये आरोग्य कर्मचारी (Health workers) आणि फ्रंटलाईन वर्कर्सचा (Frontline Workers) समावेश आहे. त्यानंतरच्या दुसऱ्या टप्प्यात 50 वर्षांवरील व्यक्ती तसेच 50 पेक्षा कमी वयाच्या परंतु अन्य गंभीर आजार (comorbid) असणाऱ्या व्यक्तींना प्राधान्याने लस दिली जाणार आहे. कोरोना लस सर्वांनी घेणं बंधनकारक आहे का कोविड-19 वरील लस घेणं ऐच्छिक असणार आहे. पण या रोगापासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी वेळापत्रकानुसार कोरोनाचं लशीकरण करून घेणं आवश्यक आहे. कुटुंबातील सदस्य, मित्र, नातेवाईक आणि सहकारी तसंच संपर्कातील व्यक्तींमध्ये या रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून लशीकरण करून घेण्याचा सल्ला सरकारनं दिला आहे.\nPublished by:अरुंधती रानडे जोशी\nकोरोना लशींचे साडेसात कोटी डोस तयार; मोदी सरकारच्या होकाराची फक्त प्रतीक्षा - पुनावाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/cricket-south-african-player-corona-positive-before-england-series-three-players-in-isolation-mhsd-498120.html", "date_download": "2021-07-30T07:50:52Z", "digest": "sha1:SO4T5D5YVNCGIN7YUSYM7W43GXXLDLDQ", "length": 7088, "nlines": 82, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "इंग्लंडविरुद्धच्या सीरिजआधी दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूला कोरोना, तीन क्रिकेटपटू विलगिकरणात– News18 Lokmat", "raw_content": "\nइंग्लंडविरुद्धच्या सीरिजआधी दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूला कोरोना, तीन क्रिकेटपटू विलगिकरणात\nइंग्लंडविरुद्धच्या सीरिजआधी दक्षिण आफ्रिकेच्या टीमला धक्का बसला आहे. दक्षिण आफ्रिका (South Africa) टीमच्या खेळाडूची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.\nइंग्लंडविरुद्धच्या सीरिजआधी दक्षिण आफ्रिकेच्या टीमला धक्का बसला आहे. दक्षिण आफ्रिका (South Africa) टीमच्या खेळाडूची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.\nकेप टाऊन, 19 नोव्हेंबर : इंग्लंडविरुद्धच्या सीरिजआधी दक्षिण आफ्रिकेच्या टीमला धक्का बसला आहे. दक्षिण आफ्रिका टीमच्या खेळाडूची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. या खेळाडूच्या संपर्कात आलेल्या इतर दोन खेळाडूंना आता विलगिकरणात ठेवण्यात आलं आहे. या तिन्ही खेळाडूंमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. तीन खेळाडूंना विलगिकरणात ठेवलं गेलं असलं, तरी दक्षिण आफ्रिकेचं क्रिकेट बोर्ड या खेळाडूंच्या बदली दुसऱ्या खेळाडूंची टीममध्ये निवड करणार नाही. क्रिकेट दक्षिण आफ्रिका (Cricket South Africa) कडून देण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार 'एका खेळाडूची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. कोरोना झालेला खेळाडू आणि त्याच्या संपर्कात आलेल्या दोन खेळाडूंची देखभाल मेडिकल टीम करत आहे. या तिन्ही खेळाडूंना केप टाऊनमध्ये विलगिकरणात ठेवण्यात आलं आहे. तिन्ही खेळाडूंमध्ये कोरोनाची लक्षणं नाहीत. दक्षिण आफ्रिका टीमचे डॉक्टर या खेळाडूंवर लक्ष ठेवून आहेत.' 'या परिस्थितीमध्ये बदली खेळाडू दिला जाणार नाही, पण सरावासाठी दोन खेळाडूंना टीममध्ये समाविष्ट करण्यात आलं आहे. टीम एकमेकांविरुद्ध 21 नोव्हेंबरला सराव सामना खेळणार आहे,' असं बोर्डाने सांगितलं.\nदक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने केपटाऊनमध्ये बायो सिक्युर बबलमध्ये प्रवेश करण्याआधी खेळाडू आणि सहकारी कर्मचारी अशा एकूण 50 जणांच्या कोरोना टेस्ट केल्या. इंग्लंडच्या सगळ्या खेळाडूंची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली. दक्षिण आफ��रिका आणि इंग्लंड यांच्यात तीन मॅचची टी-20 सीरिज आणि तीन मॅचची वनडे सीरिज होणार आहे. या सीरिजच्या मॅच केप टाऊनमधील न्यूलँड्स आणि पार्लमधील बोलँड या ठिकाणी होणार आहेत.\nइंग्लंडविरुद्धच्या सीरिजआधी दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूला कोरोना, तीन क्रिकेटपटू विलगिकरणात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2021-07-30T08:33:18Z", "digest": "sha1:7GONVYJPTTSUCFD2PWQHEVAUC4G6TQV4", "length": 4633, "nlines": 86, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "युक्रझालिझ्नित्सिया - विकिपीडिया", "raw_content": "\nक्यीव-द्नेप्रोपेत्रोव्स्क मार्गावरील राजधानी एक्सप्रेस\nयुक्रझालिझ्नित्सिया ही युक्रेनमधील सरकारी मालकीची रेल्वेकंपनी आहे. युक्रेनमधील लोहमार्गांवर एकाधिकार असलेल्या या कंपनीचे लोहमार्ग २३,००० किमी लांबीचे आहेत. त्यानुसार ही जगातील १४वी मोठी कंपनी ठरते.\nयुक्रझालिझ्नित्सिया प्रवासीसंख्येनुसार जगातील ७व्या तर मालवाहतूकीत ६व्या क्रमांकाची रेल्वेकंपनी आहे.\nरशियन यादवीनंतर १९९१ साली या कंपनीची स्थापना झाली.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ मे २०१६ रोजी २१:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mukamar.blogspot.com/p/mukamar.html", "date_download": "2021-07-30T06:11:13Z", "digest": "sha1:RRIAJFFJ7ZEEBEPXSNCLFD4STP2A6ML5", "length": 1482, "nlines": 40, "source_domain": "mukamar.blogspot.com", "title": "मुकामार: mukamar", "raw_content": "\nजगता जगता रोज आपण किती मुकामार सहन करत असतो... ब~याचदा असा मार आपल्या लक्षातच येत नाही किंवा तो अंगवळणी पडलेला असतो. अशा मुकामाराविषयीचं हे बोलणं...\n२५९. टु बर्मा: विथ लव्ह\nभाऊ पाध्ये Bhau Padhye\nदावेदार : नवीन आवृत्ती\nनपेक्षा. . . अशोक शहाणे\nकुठला पुरुष किंवा स्त्री म्हणेल की बलात्कार व्हायल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://time.astrosage.com/holidays/american-samoa/thanksgiving?year=2021&language=mr", "date_download": "2021-07-30T08:42:44Z", "digest": "sha1:FLKYQLQCZQMU3I3ECO47JJX37OUZORFZ", "length": 2488, "nlines": 52, "source_domain": "time.astrosage.com", "title": "Thanksgiving 2021 in American Samoa", "raw_content": "\n2019 गुरु 28 नोव्हेंबर Thanksgiving सार्वजनिक सुट्टी\n2020 गुरु 26 नोव्हेंबर Thanksgiving सार्वजनिक सुट्टी\n2021 गुरु 25 नोव्हेंबर Thanksgiving सार्वजनिक सुट्टी\n2022 गुरु 24 नोव्हेंबर Thanksgiving सार्वजनिक सुट्टी\n2023 गुरु 23 नोव्हेंबर Thanksgiving सार्वजनिक सुट्टी\n2024 गुरु 28 नोव्हेंबर Thanksgiving सार्वजनिक सुट्टी\n2025 गुरु 27 नोव्हेंबर Thanksgiving सार्वजनिक सुट्टी\nगुरु, 25 नोव्हेंबर 2021\nगुरु, 24 नोव्हेंबर 2022\nगुरु, 26 नोव्हेंबर 2020\nइतर वर्षांसाठी तारखांची सूची\nआमच्या बाबतीत | संपर्क करा | अटी आणि नियम | निजता संबंधित नीती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/world-cup-shooting-championships/", "date_download": "2021-07-30T08:26:22Z", "digest": "sha1:NIPC555QWL27HX5CWSB6TSD2ZCRWDVWQ", "length": 8495, "nlines": 123, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "विश्‍वचषक नेमबाजी स्पर्धा : नेमबाजीत भारताची सुवर्ण कामगिरी – Dainik Prabhat", "raw_content": "\nविश्‍वचषक नेमबाजी स्पर्धा : नेमबाजीत भारताची सुवर्ण कामगिरी\nबीजिंग – विश्‍वचषक नेमबाजी स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी भारताकडून आज सुवर्ण कामगिरी पाहायला मिळाली. भारताच्या मनू भाकर आणि सौरभ चौधरी व अंजुम मौदगिल आणि दिव्यांश सिंग पवार यांनी सुवर्णपदक पटकावले.\nबीजिंग येथे सुरू असलेल्या विश्‍वचषक नेमबाजी स्पर्धेत मनू आणि सौरभ यांनी चांगला फॉर्म कायम राखला आहे. यापूर्वी नवी दिल्ली येथे झालेल्या स्पर्धेतही या दोघांनी नेत्रदीपक कामगिरी केली होती. मनू आणि सौरभ यांनी यजमान चीनच्या खेळाडूंच्या जोडीला अंतिम फेरीत 16-6 असे पराभूत करत सुवर्णपदकाला गवसणी घातली.\nमनू आणि सौरभ यांनी पात्रता फेरीमध्ये 482 गुण पटकावले होते. त्यामुळे मनू आणि सौरभ यांना पात्रता फेरीत पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. मनूने मिश्र दुहेरीमध्ये सुवर्णपदक पटकावले असले तरी तिला महिलांच्या 10 मी. एअर पिस्तुल प्रकारात चांगली कामगिरी करता आली नाही. या स्पर्धेच्या पात्रता फेरीचा अडथळाही तिला पार करता आला नव्हता. पण मिश्र दुहेरी प्रकारामध्ये मात्र मनूने सौरभबरोबर खेळताना ही कसर भरून काढली.\nयापूर्वी भारताच्या अंजुम मौदगिल आणि दिव्यांश सिंग पवार यांनी सुवर्णपदक पटकावले होते. भारताचे या स्पर्धेतील हे पहिले सुवर्णपदक होते. अंजुम आणि दिव्यांश या जोडीने चीनच्या लिऊ रुक���‍सुअन आणि यांग हाओरन यांच्यावर अटीतटीच्या लढतीत 17-15 असा विजय मिळवला.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nमृणाल, अमोद, निशिता, रितिका, सिमरन यांचे सनसनाटी विजय\nकतरिना कैफ आता ऍथलिटच्या रोलमध्ये\nTokyo Olympics : पी. व्ही. सिंधू पदकाच्या समीप\nक्रिकेट काॅर्नर : विचारांची पातळीही खालावली आहे का\nTokyo Olympics : बॉक्‍सर सतीश कुमार उपांत्यपूर्व फेरीत\nTokyo Olympics : बॉक्‍सर पूजा राणीसह लोवलिनाही उपांत्यपूर्व फेरीत\n#ENGvIND : अजिंक्‍य रहाणे ठरला तंदुरुस्त\nगैरवर्तनामुळे इंग्लंडच्या क्रिकेटपटूला अटक\nTokyo Olympics : मनिका बत्रावरही कारवाई होणार\nTokyo Olympics : मीराबाईसह प्रशिक्षकांचाही गौरव\nक्रिकेट काॅर्नर : जीवाशी खेळ थांबवा\nTokyo Olympics : पिछाडीनंतरही दीपिकाचा विजय\nदीपिका कुमारीला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्यात पुन्हा अपयश; स्पर्धेतून बाहेर\nपूरग्रस्त कोकणवासीयांना आमदार सुनील टिंगरे यांची मोठी मदत\nपंतप्रधानांच्या सूचनेनंतर नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्यात भेट; राजकीय चर्चांना उधाण\nकोकणासह पश्चिम महाराष्ट्रात 2 ऑगस्टपर्यंत धो धो पाऊस\nकरोनानंतर आता ‘नॉरोव्हायरस’ची जगाला धडकी; पहा काय आहेत लक्षणं आणि उपाय\nTokyo Olympics : पी. व्ही. सिंधू पदकाच्या समीप\nक्रिकेट काॅर्नर : विचारांची पातळीही खालावली आहे का\nTokyo Olympics : बॉक्‍सर सतीश कुमार उपांत्यपूर्व फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathiebatmya.com/american-singer-rihanna-bollywood-pm-modi-government/", "date_download": "2021-07-30T08:32:10Z", "digest": "sha1:BESLCYUI3THDJFK6QOJ4DLKPCW6M25VV", "length": 21796, "nlines": 197, "source_domain": "www.marathiebatmya.com", "title": "अमेरिकन गायिकेच्या ट्विटने बॉलीवूडबरोबर केंद्र सरकारही हादरले", "raw_content": "\nशालेय फी मध्ये १५ टक्के सवलतीची शिक्षणमंत्र्यांची घोषणा म्हणजे निव्वळ धूळफेक\nपूरग्रस्तांना विम्याची किमान ५० टक्के रक्कम तातडीने द्या: मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी\nपर्यटकांसाठी एमटीडीसीच्या जमिनीवरही आता पीपीपी खाली पंचतारांकित सुविधा\nअजित पवारांचा टोला, जिल्हाधिकारी मामलेदारांना बघायला आलात की नुकसान झालेल\nमराठा, कुणबी विद्यार्थ्यांसाठी खुषखबर विद्यावेतनासह मोफत ऑनलाईन प्रशिक्षण\nअत्याचार पिडित आणि वाट चुकलेल्या बालगृहातील मुलांनी मिळविले लक्षणीय यश\nकोरोना काळातही वाढतेय गर्भपातांचे प्रमाण : गुन्हे दाखल\nराज्यातील अनाथांना मिळणार बीपीएल ���ेशनकार्ड\nआता राज्यातील सेंद्रीय शेती करणाऱ्यांसाठी सेंद्रीय प्रमाणीकरण यंत्रणेची स्थापना\nशरद पवारांच्या सूचनांवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली ही ग्वाही\nकृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना दिलासाः शैक्षणिक शुल्कात सवलत\nतुम्हाला माहिती आहे का राज्यात किती हेक्टर जमिनीवर पेरण्या झाल्या\nठेवीदारांनो आता घाबरू नका बँक बुडाली तर पाच लाख मिळणार\nCorona 3rd Wave: मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांशी केली याप्रश्नांवर चर्चा\n२ लाख कोटीच्या तूटीसह अर्थमंत्र्यांनी जाहीर केले आर्थिक पॅकेज, कोणाला काय दिले\nनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची मालकीही आता अदानीकडे\nहोमिओपॅथी डॉक्टरांना दिलासाः राज्यात होमिओपॅथीचे दवाखाने सुरु होणार\nकोरोना : ४ आठवड्यानंतर राज्याची रूग्णसंख्या ६ हजारावर तर मुंबईची ३७३\n५० खाटांवरील रुग्णालयांना स्वत:ची ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा बंधनकारक\nअंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांचेही होणार लसीकरण फक्त नाव मेल करा\nआशाताईंना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’\nअभिनयाचे विद्यापीठ असलेल्या दिलीप कुमारांची जगाच्या पडद्यावरून एक्झिट\nविजय पाटील यांच्या निधनाने संगीतातील राम-लक्ष्मण युगाचा अस्त\nख्यातनाम संगीतकार वनराज भाटीया यांचे निधन\nशेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले \nआमदार निवासाच्या इमारतीवर चढून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nमाजी मंत्र्यांचा आरोप, सामाजिक न्यायाची भूमिका घेताना सरकारचा अन्याय.. व्हिडिओ पाहा\nसुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणी सलमान, करण, एकतावर आरोप, पहा कोणी केला आरोप\nशालेय फी मध्ये १५ टक्के सवलतीची शिक्षणमंत्र्यांची घोषणा म्हणजे निव्वळ धूळफेक\nपूरग्रस्तांना विम्याची किमान ५० टक्के रक्कम तातडीने द्या: मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी\nपर्यटकांसाठी एमटीडीसीच्या जमिनीवरही आता पीपीपी खाली पंचतारांकित सुविधा\nअजित पवारांचा टोला, जिल्हाधिकारी मामलेदारांना बघायला आलात की नुकसान झालेल\nआशाताईंना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’\nआता राज्यातील सेंद्रीय शेती करणाऱ्यांसाठी सेंद्रीय प्रमाणीकरण यंत्रणेची स्थापना\nमहानगरपालिका, नगरपालिकांच्या कर्मचाऱ्यांनाही आता ५० लाखाचे विमा कवच\nसर्वोच्च न्यायालयाच्या दट्यानंतर अखेर शाळा फि कमी करण्याचा सरकारच�� निर्णय\nराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ब्रीच कॅण्डीत\nठेवीदारांनो आता घाबरू नका बँक बुडाली तर पाच लाख मिळणार\nअमेरिकन गायिकेच्या ट्विटने बॉलीवूडबरोबर केंद्र सरकारही हादरले बॉलीवूड अभिनेत्यांचा कॉल फॉर युनिटीचा नारा तर केंद्राचा ट्विटरला इशारा\nकेंद्राच्या कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेची जगविख्यात गायिका रिहान्ना (Rihanna) हिने ट्विट करत भारतासह आंतरराष्ट्रीयस्तरावरील अनेक कलावंताना प्रश्न केला. तिच्या या ट्विटमुळे बॉलीवूडमधील अनेक नामवंत अभिनेते, अभिनेत्री आणि चित्रपट निर्माते, गायकांनी कॉल फॉर युनिटीचा नारा देत केंद्र सरकारवर विश्वास दाखविला. तर केंद्र सरकारने चक्क ट्विटरला नोटीस बजावत प्रश्न उपस्थित करणारे ट्विट तात्काळ बंद करावेत असे बजावले.\nरिहान्नाच्या ट्विटमुळे बॉलीवूडमधील प्रसिध्द निर्माता दिग्दर्शक करण जोहर, एकता कपूर अभिनेता अक्षय कुमार, अजय देवगण, सुनिल शेट्टी आणि गायक कैलाश खेर यांनी केंद्र सरकारवर विश्वास दाखवत खोटी माहिती प्रसारीत करणाऱ्यांपासून दूर राहण्याचे आवाहन ट्विट करत केले.\nतर दुसऱ्याबाजूला केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक खुलासा करण्यात आला असून ट्विटरच्या माध्यमातून काहीजण भारताची प्रतिमा आंतरराष्ट्रीयस्तरावर मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली परेदशातील फुटीरवादी संघटनांची मदत घेवू पहात आहेत. अशा व्यक्तीचे ट्विटर खाते तात्काळ बंद करावेत असे आवाहन करत सरकारच्या म्हणण्यानुसार कारवाई न केल्यास ट्विटरला कारवाई करण्यात येईल असा इशाराही केंद्राने दिला.\nवाचा कोणी काय ट्विट केले…\nPrevious कोरोना : दोन महिन्यात २ ऱ्यांदा सर्वाधिक रूग्ण घरी\nNext पटोलेंच्या राजीनाम्याने विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी राष्ट्रवादीकडे\nआशाताईंना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’ हा राज्य शासनाचा बहुमानच- सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख\nअभिनयाचे विद्यापीठ असलेल्या दिलीप कुमारांची जगाच्या पडद्यावरून एक्झिट वयाच्या ९८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास\nविजय पाटील यांच्या निधनाने संगीतातील राम-लक्ष्मण युगाचा अस्त हद्यविकाराच्या झटक्याने वयाच्या ७८ व्या वर्षी निधन\nख्यातनाम संगीतकार वनराज भाटीया यांचे ��िधन वार्धक्यामुळे वयाच्या ९३ व्या वर्षी अखेरचा श्वास\nज्येष्ठ बॉलिवूड आणि टि.व्ही अभिनेत्री शशिकला यांचं निधन वयाच्या ८८ वर्षी घेतला अखेरचा श्वास\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर बनल्या शासनाच्या समन्वयक उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली नेमणूक\nअभिनेते राजीव कपूर यांचे निधन वयाच्या ५८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास\nनसीरूद्दीन बॉलीवूडवाल्यांना म्हणाले, सात पिढ्या खातील इतके कमावले तरी… अमेरिकन गायिका रेहान्नाच्या ट्विटवर एकसारखे दिलेल्या उत्तरावर दिली प्रतिक्रिया\nसर्वोच्च न्यायालयाचा तांडव टिमला सल्ला त्या सर्व उच्च न्यायालयात जा अंतरीम दिलासा नाहीच\nयारा ओ यारा आणि चलो बुलावा गाण्याचे गायक नरेंद्र चंचल यांचे निधन वयाच्या ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास\nतांडवचे निमित्त…मात्र ५ वर्षातील राजकिय घटनांचा इतिहास तत्कालीन परिस्थितीवर भाष्य करणारी वेबसीरीज\nनव्या नाटकांचे नाट्यनिर्मितीचे अनुदान पुढील आठवड्यात मिळणार सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची माहिती\nएनसीबीला २ महिन्याच्या शोधानंतर सापडली ही कॉमेडियन अभिनेत्री आणि तिचा पती भारती सिंह आणि हर्षला गांजा बाळगल्याप्रकरणी अटक\nमहाविकास आघाडी सरकार राज्यात परवडणारी सिनेमागृहे उभारणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती\nराज नी शॉन कॉनरी यांना वाहिली अनोख्या पध्दतीने श्रध्दांजली; वाचा त्यांच्याच शब्दात बॉन्ड म्हणजे शॉन कॉनरी\nचित्रपट, टि.व्ही.सीरीयल यासह मनोरंजन क्षेत्रासाठी लवकरच स्वतंत्र धोरण सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांची घोषणा\nभारताला ऑस्कर मिळवून देणाऱ्या मराठमोळ्या वेषभूशाकार भानू अथैय्या यांचे निधन दिर्घ आजाराने कुलाबा येथील घरी घेतला शेवटचा श्वास\nया फिल्म स्टार्सच्या कंपन्यांची रिपब्लिक, टाईम्स नाऊसह चारजणांच्या विरोधात याचिका दिल्ली उच्च न्यायालयात केली दाखल\nमुंबईसह महाराष्ट्रातील चित्रीकरणाच्या परवानगीसाठी एक खिडकी योजनेचे विस्तारीकरण सांस्कृतिक व कार्यमंत्री अमित देशमुख यांची माहिती\nमुंबई : प्रतिनिधी मुंबई व उपनगर परिसरात चित्रपट निर्मिती, दूरचित्रवाणी मालिका, जाहिराती, माहितीपट, वेबसिरीज इत्यादीच्या चित्रीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या …\nभाजपा, शिवसेना आणि सपाचे हे आमदार घेतात नगरसेवक पदाच��ही पगार\nबीडीडीच्या दुसऱ्या भूमिपूजनाचा कार्यक्रम रद्द \nबीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या दिवशी होणार भूमिपूजन\nपरमबीर सिंग यांच्याविरोधात खंडणी वसुलीप्रकरणी गुन्हा दाखल\nमुसळधार पावसामुळे आजचा दुर्घटना (रवि) वार\nपुढील चार दिवस या जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंजचा इशारा\nमुंबई, कोकणसह राज्यातील या जिल्ह्यात ५ दिवस पावसाची हजेरी\nराज्यातील प्राचीन झाडे आणि वृक्षांच्या संरक्षणासाठी सरकारचे नवे धोरण\nआनंदाची बातमी: १ जूनला केरळात मान्सूनचे आगमन\nपंढरपूरातील मृतकांना मदतीचे निर्देश देत, यंत्रणांनो हाय अलर्टवर रहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.osmanabadtoday.com/2020/08/Osmanabad-Corona-News-Update.html", "date_download": "2021-07-30T07:15:11Z", "digest": "sha1:GLIXF7TIRGZEETUBIGP3ARQ6JKMHP2S5", "length": 12798, "nlines": 92, "source_domain": "www.osmanabadtoday.com", "title": "--> कोरोना : दिवसभरात १७ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले | Osmanabad Today", "raw_content": "\nकोरोना : दिवसभरात १७ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले\nउस्मानाबाद - जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या १६१३ गेली आहे. पैकी ५३९ बरे झाले असून, उपचाराखाली रुग्णाची संख्या १०१५ आहे. तसेच ५९ जणांचा बळ...\nउस्मानाबाद - जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या १६१३ गेली आहे. पैकी ५३९ बरे झाले असून, उपचाराखाली रुग्णाची संख्या १०१५ आहे. तसेच ५९ जणांचा बळी गेला आहे. मंगळवारी दिवसभरात १७ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत.\nजिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथून काल दि. 03/08/2020 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथील प्रयोशाळेत 175 व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र उस्मानाबाद येथील प्रयोशाळेत 64 असे एकूण 239 स्वाब नमुने तपासणी साठी पाठवण्यात आलेले आहेत, त्याचा स्वाब अहवाल रात्री उशिरापर्यंत प्राप्त होईल.\n🔷 आज दिवसभरात पूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात 17 रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत.\n🔹 जिल्ह्यातील एकूण रुग्ण - 1613 (* 7 पॉझिटिव्ह रुग्णांचे स्वाब डबल प्राप्त झाले होते)\n🔹 जिल्ह्यातील एकूण बरे होऊन घरी गेलेले रुग्ण - 539\n🔹 जिल्ह्यातील एकूण उपचारा खालील रुग्ण - 1015\n🔹 जिल्ह्यातील एकूण मृत्यू - 59\n◼️वरील माहिती. दि 04/08/2020 रोजी सायंकाळी 07:00 वाजेपर्यंतची आहे.\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nकार चालकाला हृदयविकाराचा झटका आणि जिल्हाधिकाऱ्यांचे प्रसंगावधान\nउस्मानाबाद - उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांच्या कार चालकास धावत्या कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला. मात्र, प्रसंगाव...\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबादेतील इंग्लंड रिटर्न तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह\nउस्मानाबाद - इंग्लंडहून उस्मानाबादेत परतलेल्या एका ३५ तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तरुणावर उस्मानाबादच्य...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nसरकारी कामगार अधिकारी कार्यालय बनले दलालांचा अड्डा\nअभियंत्यांसह ठेकेदारांचे बनावट शिक्के वापरून कामगारांच्या नोंदी उस्मानाबाद - उस्मानाबादचे सरकारी कामगार अधिकारी कार्यालय म्हणजे दलालांचा अ...\nसुंदर माझे कार्यालय उपक्रमाचा उस्मानाबादच्या जिल्हा परिषदेत उत्साहात प्रारंभ\nउस्मानाबाद - विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या संकल्पनेतील जिल्हा परिषदातंर्गत ‘सुदंर माझे कार्यालय ’ हा उपक्रमात मराठवाडयातील आठही जिल...\nउस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने घेतले आणखी दोन बळी @ २०\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्याचे ठिकाण असलेले उस्मानाबाद शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे...\nउस्मानाबादेत दोन अपघातात एक ठार, दोन जखमी\nउस्मानाबाद - आनंदनगर पो.ठा. अकस्मात मृत्यु क्र. 37 / 2020 सीआरपीसी कलम 174 च्या चौकशीत स्वरुपा संजय पोतदार, रा. समत�� कॉलनी, उस्मानाबाद यांन...\nउस्मानाबाद : रुग्णाची लूट करणाऱ्या सह्याद्री हॉस्पीटलला १० हजार दंड\nरॅपिड अँटिजेन टेस्टसाठी जादा आकारण्यात आलेली रक्कम रुग्णाच्या बँक खात्यावर जमा करण्याचा आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचा दणका ...\nकसबे तडवळे शिवारात अज्ञात व्यक्तीचा खून\nदगड बांधून मृतदेह विहिरीत फेकला कसबे तडवळे - कसबे तडवळे शिवारात एका ४० वर्षीय अनोखळी व्यक्तीचा खून करून मृतदेह दगड बांधून विहिरीत फेकून दे...\nसीना कोळेगाव प्रकल्प ते पांढरेवाडी धरणापर्यंत कालवा बनवा.- खा. ओमराजे\nपरंडा (राहूल शिंदे) - सीना-कोळेगाव उपसा सिंचन योजनेतून पांढरेवाडी तलावात पाणी सोडण्याबाबत (कालवा) उपाययोजना करावी, अशी मागणी जिल्ह्...\nVIDEO,4,उस्मानाबाद जिल्हा,127,उस्मानाबाद शहर,30,एडिटर डेस्क,2,खुले व्यासपीठ,9,ताज्या बातम्या,53,देश - विदेश,3,महाराष्ट्र,20,मुख्य बातमी,91,स्पेशल न्यूज,15,\nOsmanabad Today : कोरोना : दिवसभरात १७ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले\nकोरोना : दिवसभरात १७ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-ARO-AYU-infog-acharya-balkrishna-aloevera-health-tips-5665264-PHO.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-07-30T08:15:15Z", "digest": "sha1:5RG5NTV4AR6HGUNRULAIUEJVVROGHFZU", "length": 3776, "nlines": 63, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Acharya Balkrishna Aloevera Health Tips | यूज करा फक्त एक चमचा एलोवेरा, होतील हे 10 Amazing फायदे - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nयूज करा फक्त एक चमचा एलोवेरा, होतील हे 10 Amazing फायदे\nबाबा रामदेवचे शिष्य आचार्य बालकृष्ण सांगतात की, एलोवेरा म्हणजेच घृतकुमारी अनेक हेल्थ प्रॉब्लम टाळण्यात मदत करतात. आपल्या वेबसाइट आणि फेसबुक पेजव्यतिरिक्त यू-ट्यूबवर आचार्य बालकृष्ण यांनी अॅलोवेराचे अनेक आरोग्य फायदे सांगितले आहेत. यामधील काही फायदे आम्ही तुम्हाला सांगत आहोत...\nपुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या एलोवेराचे आरोग्य फायदे...\n(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)\nपुरुषांनी ट्राय कराव्यात महिलांच्या या 7 टिप्स, मिळेल नॅचरल स्किन...\nबेसनाचे 10 घरगुती उपाय : स्किन होईल हेल्दी आणि ब्यूटीफुल\nतुमची स्क��न देते या 7 आजारांचे संकेत, यांना करु नका इग्नोर...\nफेयर स्किन आणि ब्लॅक हेयरसाठी असा करा टोमॅटोचा वापर, होतील इतरही खास फायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%A4-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2021-07-30T08:17:04Z", "digest": "sha1:YCM3ISAIABQUCS3443I62JLIJWXI4JNL", "length": 15376, "nlines": 115, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "लोकसभेसाठी सेनेसोबत युती- शाह | महाराष्ट्र News24", "raw_content": "शुक्रवार, 30 जुलै 2021\nलोकसभेसाठी सेनेसोबत युती- शाह\nलोकसभेसाठी सेनेसोबत युती- शाह\nभाजपा कडून शिवसेनेला गोंजरण्याचे प्रयत्न सुरूच\nबंगळुरू : रायगड माझा\nविधान परिषद निवडणुकीत पडद्यामागे भाजपसोबत युती करतानाच शिवसेनेने स्वबळाचा नारा देऊन सातत्याने भाजपवर टीकास्त्र सुरू ठेवल्याने दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाची परिस्थिती आहे. त्याचवेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती कायम राहील, असे स्पष्ट केल्याने नाराज शिवसेनेला पुन्हा गोंजारण्याचे काम भाजपचे नेते करीत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.\nपालघर लोकसभा मतदारसंघातील घडामोडींवरुन महाराष्ट्रात भाजप आणि सेनेमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘शिवसेनेचं हे वागणं बरं नव्हं’ अशा शब्दात कानपिचक्या देत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या मतदारसंघात आता सेना आणि भाजप असा युतीतील मित्रपक्षांतच सामना रंगणार असताना दुसरीकडे पक्षाध्यक्ष अमित शाहा मात्र सेनेला गोंजारण्याचे प्रयत्न करीत असल्याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.\nभाजपाकडून वारंवार डावलले जात असल्याने शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे नाराज शिवसेनेला गोंजारण्याचे काम भाजपचे नेते करीत आहेत. शिवसेना आणि भाजपा एकत्रित लोकसभा निवडणूक लढवतील, असे अमित शाह यांनी म्हटले आहे. तेलुगू देसम पक्ष स्वत:हून एनडीएतून बाहेर पडला. मात्र शिवसेना आमच्यासोबत कायम राहील. आम्ही पुढील निवडणूक एकत्र लढवू, असा विश्वास शाह यांनी कर्नाटकातील एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला.\nशाह यांना नाराज घटक पक्षांविषयी विचारण्यात आले. त्यावर त्यांनी शिवसेना एनडीएमध्ये कायम राहील, असे सांगित��े. ओदिशात भाजपा आणि बीजेडीमध्ये थेट लढत होईल. कोलकात्यात तृणमूल काँग्रेसकडून भाजपावर हल्ले केले जात आहेत. स्वत:च अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे, असे शाह यांनी सांगितले.\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळेल, असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला. कर्नाटक निवडणुकीतील विजयाने भाजपासाठी दक्षिणेचे द्वार उघडेल. त्यामुळे ही निवडणूक भाजपासाठी महत्त्वाची आहे, असे शाह यांनी सांगितले. यावेळी त्यांनी कर्नाटकमधील काँग्रेस सरकारवर तोंडसुख घेतले. काँग्रेसने गेल्या पाच वर्षांमध्ये कोणतीही कामे केलेली नाहीत. शेतक-यांच्या आत्महत्यांमध्ये १७३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. भाजपचे सरकार आल्यास १० दिवसांमध्ये शेतक-यांचे १ लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्यात येईल, असेही शाह म्हणाले.\nPosted in Uncategorized, देश, प्रमुख घडामोडी, महाराष्ट्र, राजकारण\nनुसत्या भाषणांनी पोट भरत नाही, सोनिया गांधींची नरेंद्र मोदींवर टीका\nएक्सप्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्याने बदलापूर-कर्जत दरम्यानची रेल्वेसेवा पूर्णपणे ठप्प\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबारामतीच्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले..\nबारामती : विकास कोकरे उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत गाव कामगार तलाठी याने विहिरींची नोंद लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतले दहा हजार रुपये.. शेतकऱ्यांकडून पैसे घेताना तलाठी मोबाईल...\n कारागृहातून सुटका झालेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक\nपुणे : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त एखादा गुंड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत साथीदारांकडून मिरवणूक काढली जाते. असाच प्रकार...\nमुलगी कोरोनाने मेली असती तर…\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना...\nविजांच्या प्रचंड गडगडाटांसह मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय...\nभांडुप : किशोर गावडे मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु होती.मात्र रात्री साडेतीन नंतर विजांच्या गडगडाटांसहीत जोरदार पाऊस सुरु झाला. पहाटे...\nसंसद भवन परिसरात आंदोलनानंतर आता खासदारांचा मोर्चा\n���वी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यसभेत शेती विधेयक सादर करताना काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ घातला होता. यावेळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह...\nमहाड भोर मार्गावरील वरंध घाट वाहतुकीसाठी बंद\nमहाड : प्रसाद पाटील रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दरड कोसळल्याने अनिश्चित काळा करीता बंद करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी वरंध...\nसाईनाथ पवार यांना राज्यपालांनी केले सन्मानित\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट वाटप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील दोन बहीण भाऊच्या निधनानंतर शिवसेनेकडून कुटुंबियांना आर्थिक मदत\nजूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाहून; आदिवासी लोकांचे हाल\nकुशिवली येथील पुरग्रस्तांची जिल्हा परिषद पदाधिकारी,अधिकारी यांच्याकडून पाहणी\nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nसाईनाथ पवार यांना राज्यपालांनी केले सन्मानित\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट वाटप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील दोन बहीण भाऊच्या निधनानंतर शिवसेनेकडून कुटुंबियांना आर्थिक मदत\nजूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाहून; आदिवासी लोकांचे हाल\nसंग्रहण महिना निवडा जुलै 2021 जून 2021 मे 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 डिसेंबर 2019 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 ऑगस्ट 2019 जुलै 2019 जून 2019 मे 2019 एप्रिल 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 जानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 जून 2018 मे 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/show/1085", "date_download": "2021-07-30T07:32:00Z", "digest": "sha1:QQPY7RF4J4MK7GHAHCRVGQLXX3FNH4VY", "length": 2355, "nlines": 49, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "काय आहे भीष्म पितामहांचे सत्य...| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nकाय आहे भीष्म पितामहांचे सत्य... (Marathi)\nभीष्म पितामह कोणाला माहिती नाहीत महाभारतातील एक उत्कृष्ट पात्र भिस्म्ह यांची प्रतिज्ञा आज देखील उदाहरण म्हणून आचरणात आणली जाते.... READ ON NEW WEBSITE\nभीष्म आणि परशुराम यांचे युद्ध\nवेद व्यास यांच्याकडून पुत्र प्राप्ती\nनेहमी आनंदी रहा -१६ सोपे मार्ग\nनेहमी पडणारी स्वप्न आणि त्यांचे अर्थ\nमहाभारतातील ऐकिवात नसलेल्या कथा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/sapna-pabbi-sadesati-report.asp", "date_download": "2021-07-30T08:11:17Z", "digest": "sha1:7IO4NZICQW2ETJKUTZQMYZ6M27OBYESM", "length": 16860, "nlines": 336, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "Sapna Pabbi शनि साडे साती Sapna Pabbi शनिदेव साडे साती Actress", "raw_content": "\nRashifal/ आज का राशिफल\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » शनि साडेसाती अहवाल\nSapna Pabbi जन्मपत्रिका आणि ज्योतिष\nSapna Pabbi शनि साडेसाती अहवाल\nलिंग स्त्री तिथी त्रयोदशी\nराशि वृषभ नक्षत्र कृतिका\nएस.एन. साडे साती/ पानोती शनि राशी आरंभ तारीख अंतिम तारीख कला\n5 साडे साती मिथुन 07/23/2002 01/08/2003 अस्त पावणारा\n7 साडे साती मिथुन 04/08/2003 09/05/2004 अस्त पावणारा\n8 साडे साती मिथुन 01/14/2005 05/25/2005 अस्त पावणारा\n18 साडे साती मिथुन 05/31/2032 07/12/2034 अस्त पावणारा\n25 साडे साती मिथुन 07/11/2061 02/13/2062 अस्त पावणारा\n27 साडे साती मिथुन 03/07/2062 08/23/2063 अस्त पावणारा\n28 साडे साती मिथुन 02/06/2064 05/09/2064 अस्त पावणारा\n38 साडे साती मिथुन 09/19/2090 10/24/2090 अस्त पावणारा\n40 साडे साती मिथुन 05/21/2091 07/02/2093 अस्त पावणारा\nशनि साडे साती: आरोहित कला\nSapna Pabbiचा शनि साडेसातीचा आरंभ काल आहे. या काळात शनि चंद्रातून बाराव्या घरात संक्रमण करेल. ह्याची लक्षणे असतात आर्थिक नुकसान, लुप्त वैर्यांकडून धोके, दिशाहीन प्रवास, वाद आणी आर्थिक दुर्बल्य. ह्या कालावधीत Sapna Pabbiचे गुप्त दुश्मन त्रास निर्माण करतील. सहकार्यांशी नाती बिघडतील, Sapna Pabbiचा कार्यात सहकारी विघ्ने आणतील. कौटुंबिक पातळीवर देखील अडचणी येतील. याने ताण तणाव वाढेल. खर्चावर ताबा ठेवला नाही तर मोठी आर्थिक संकटे उद्भवतील. लांबचे प्रवास या काळात उपयुक्त ठरणार नाहीत. शनीचा स्वभाव विलंब व दुखः देणारा आहे परंतु अखेरीस फळ मिळेल त्यामुळे धीर बाळगून वात पहावी. ही शिकण्याची संधी समजून कार्य करत राहावे - सर्व काही ठीक होईल. या काळात धंद्यामध्ये अवास्तव जोखीम घेऊ नये.\nशनि साडे साती: शिखर कला\nSapna Pabbiचा शनि साडेसातीचा उच्च बिंदू आहे. साधारणतः शनिची ही दशा सर्वात कठीण असते. चंद्रातून संक्रमण करणाऱ्या शनिच�� लक्षणे आहेत - आरोग्य विकार, चरित्र्यहनन, नात्यांतील अडचणी, मानसिक तक्रारी व दुःखं. या कालावधीत यश मिळणे कठीण होईल. परिश्रमांचे फळ मिळणार नाही व कुचंबणा होईल. Sapna Pabbiची घडण व प्रतिकारशक्ती कमकुवत असेल. पहिले घर आरोग्याचे घर असल्यामुळे नियमित व्यायाम करणे व आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे, अन्यथा दीर्घकालीन आजारांना बळी पडाल. अवसादावस्था, भिती व भयगंड यांना सामोरे जावे लगेल. चोख विचार, कार्य व निर्णय घेण्याच्या क्षमतेत पारदर्शकता राहणार नाही. Sapna Pabbiचा कल अध्यात्मिक बाबींकडे वळेल आणी निसर्गातील गूढ तुम्हाला आकर्षित करतील. सर्व स्वीकार करण्याची वृत्ती बाळगली तर या सर्वातून ताराल.\nशनि साडे साती: अस्त पावणारा कला\nहा शनि साडेसातीची मावळती दशा आहे. शनि चंद्रातून दुसऱ्या घरात प्रवेश करेल, जेणेकरून आर्थिक व घरगुती संकटे उद्भवतील. साडेसातीच्या दोन दशा संपल्यानंतर काहीसा आराम मिळेल. तरीही, गैरसमज व आर्थिक तणाव कायम राहतील. खर्च वाढतच राहतील व Sapna Pabbiला त्यावर ताबा ठेवावा लगेल. अचानक आर्थिक झटका बसण्याचा किंवा चोरी होण्याचा देखील संभव आहे. निराशावादी असाल, तर नैराश्य झटकून उत्साहाने व्यवहार करा. कुटुंबाकडे नीट लक्ष ठेवा अन्यथा मोठे त्रास उद्भवू शकतील. विद्यार्थ्यांसाठी - शिक्षणावर किंचित परिणाम होईल. पूर्वी सारखे गुण मिळवण्यासाठी अधिक परिश्रम घ्यावे लागतील. फळ मिळण्यास विलंब होईल. हा काळ धोक्याचा आहे - विशेष करून वाहन चालवताना काळजी घ्यावी. शक्य असल्यास, शनीला खूष ठेवण्यासाठी मासाहारी पदार्थ व मद्यपान टाळावे. समजुतदारपणे आर्थिक व कौटुंबिक बाबी हाताळल्यास ह्या काळातून सुखरूप पार पडाल.\nSapna Pabbi मांगलिक / मांगलिक दोष अहवाल\nSapna Pabbi दशा फल अहवाल\nSapna Pabbi पारगमन 2021 कुंडली\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AE%E0%A5%AF%E0%A5%A8", "date_download": "2021-07-30T08:43:20Z", "digest": "sha1:BIXD37AVVH4AIE6O4UALQH3HZ7LCPK6W", "length": 6425, "nlines": 211, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ८९२ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ८ वे शतक - ९ वे शतक - १० वे शतक\nदशके: ८७० चे - ८८० चे - ८९० चे - ९०० चे - ९१० चे\nवर्षे: ८८९ - ८९० - ८९१ - ८९२ - ८९३ - ८९४ - ८९५\nव��्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nख्मेर सम्राट पहिल्या यशोवर्मनने त्याच्या पूर्वाधिकारी पहिल्या इंद्रवर्मनने सुरू केलेले इंद्रतटक हे सरोवर बांधून पूर्ण केले.\nइ.स.च्या ८९० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ९ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ डिसेंबर २०१७ रोजी ०१:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%87", "date_download": "2021-07-30T07:04:42Z", "digest": "sha1:R52GHFU3CM4UCINPDISJXYWFGRKK5QNB", "length": 5955, "nlines": 186, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कांसे - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nचौल राजवटीतील कांशाची नटराजाची मूर्ती. ही सध्या मेट्रोपोलिटन म्युझियम ऑफ आर्ट, न्यूयॉर्क येथे आहे.\nकांशाचे एक जुने काम\nकांशाचे जुने, सातव्या शतकातील एक पात्र\nएक मिश्रधातू. तांबे आणि जस्त या धातूंच्या मिश्रणातून कांसे आणि पितळ हे मिश्रधातू बनतात.कासे या धातूपासून अनेक प्रकारचे भांडे ,मूर्ती तयार केले जातात.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ जानेवारी २०१८ रोजी १२:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/sports-news-127/", "date_download": "2021-07-30T08:25:44Z", "digest": "sha1:PJ3KH5D4KFTDUR3TKFI2B5QP6FDMBX35", "length": 10183, "nlines": 126, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ब्रीज स्पर्धा : अक्‍यूरीयस संघाला विजेतेपद तर बेंद्रे संघ उपविजेता – Dainik Prabhat", "raw_content": "\nब्रीज स्पर्धा : अक्‍यूरीयस संघाला विजेतेपद तर बेंद्रे संघ उपविजेता\nपुणे : 39व्या सुहास वैद्य मेमोरियल महाराष्ट्र राज्य ब्रीज स्पर्धेत विजेतेपद मिळविणाऱ्या अक्‍यूरीयस संघाला पारितोषिक प्रदान करताना मिलिंद भडभडे, हेमंत पांडे व मान्यवर.\n39 वी सुहास वैद्य मेमोरियल महाराष्ट्र राज्य ब्रीज स्पर्धा\nपुणे – पुण्याच्या मिलिंद भडभडेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या अक्‍यूरीयस संघाने तिन्ही राऊंडमध्ये संयमाने खेळ करत सर्वाधिक 41.29 गुण मिळवून 39व्या सुहास वैद्य मेमोरियल महाराष्ट्र राज्य ब्रीज स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. तर कौस्तुभ बेंद्रेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या बेंद्रे संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.\nबेंद्रे संघाला पहिल्या राऊंडमध्ये कमी गुण मिळाले. परंतु नंतरच्या दोन राऊंडमध्ये आपल्या जोडीदाराशी चांगला समन्वय राखत 29.66 गुण मिळविले. याच प्रकारात हेमा देवरा यांच्या पेन-पल संघाने चांगली लढत देत 27.59 गुण मिळविले. परंतु त्यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. तर रवी रमणच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या समाधान संघाने पहिले दोन दिवस चांगली कामगिरी केली होती. परंतु अंतिम राऊंड रॉबिनमध्ये त्यांना 21.46 गुण मिळवता आले. त्यामुळे त्यांना चौथे स्थान मिळाले.\nमहाराष्ट्र ब्रीज असोसिएशनच्या वतीने आणि पुणे जिल्हा ब्रीज असोसिएशन आणि पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या सहकार्याने आयोजित 39व्या सुहास वैद्य मेमोरियल महाराष्ट्र राज्य ब्रीज स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी पहिल्या चार संघादरम्यान स्वीस लीगचे तीन राऊंड खेळविले गेले.\nआयएमपी पेअर्स या प्रकारात पेअर्समध्ये दिवसभर राऊंड खेळविण्यात आले. या राऊंडनंतर या पेअर्समधून गुणानुक्रमे पहिल्या 24 पेअर्सना फ्लाईट “अ’ या मुख्य फेरीत प्रवेश देण्यात आला. उर्वरित पेअर्सचा फ्लाइट “ब’ या दुसऱ्या गटात समावेश केला गेला. या दोन गटात पुन्हा गटवार साखळी राऊंड खेळविण्यात आले.\nयामध्ये फ्लाइट “अ’ गटातून रवि रंमण आणि एस. भावनानी या मुंबईच्या जोडीने 74.00 गुणांसह विज��तेपद मिळविले. तर मुंबईच्याच विजय पाथरकर आणि टी. व्ही. रामाणी यांनी 67.00 गुण मिळवून उपविजेतेपद मिळाले. या स्पर्धेची तांत्रिक बाजू टूर्नामेंट डायरेक्‍टर बी. जी. दक्षिणदास यांनी सांभाळली.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nशिवसेनेला मिळणार सत्तेत वाटा\nपुणे – आणखी 125 ई-बस येणार मार्गावर\nTokyo Olympics : पी. व्ही. सिंधू पदकाच्या समीप\nक्रिकेट काॅर्नर : विचारांची पातळीही खालावली आहे का\nTokyo Olympics : बॉक्‍सर सतीश कुमार उपांत्यपूर्व फेरीत\nTokyo Olympics : बॉक्‍सर पूजा राणीसह लोवलिनाही उपांत्यपूर्व फेरीत\n#ENGvIND : अजिंक्‍य रहाणे ठरला तंदुरुस्त\nगैरवर्तनामुळे इंग्लंडच्या क्रिकेटपटूला अटक\nTokyo Olympics : मनिका बत्रावरही कारवाई होणार\nTokyo Olympics : मीराबाईसह प्रशिक्षकांचाही गौरव\nक्रिकेट काॅर्नर : जीवाशी खेळ थांबवा\nTokyo Olympics : पिछाडीनंतरही दीपिकाचा विजय\nदीपिका कुमारीला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्यात पुन्हा अपयश; स्पर्धेतून बाहेर\nपूरग्रस्त कोकणवासीयांना आमदार सुनील टिंगरे यांची मोठी मदत\nपंतप्रधानांच्या सूचनेनंतर नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्यात भेट; राजकीय चर्चांना उधाण\nकोकणासह पश्चिम महाराष्ट्रात 2 ऑगस्टपर्यंत धो धो पाऊस\nकरोनानंतर आता ‘नॉरोव्हायरस’ची जगाला धडकी; पहा काय आहेत लक्षणं आणि उपाय\nTokyo Olympics : पी. व्ही. सिंधू पदकाच्या समीप\nक्रिकेट काॅर्नर : विचारांची पातळीही खालावली आहे का\nTokyo Olympics : बॉक्‍सर सतीश कुमार उपांत्यपूर्व फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad/anil-deshmukh-photo-criminals-viral-social-media-aurangabad-news-404875", "date_download": "2021-07-30T08:41:44Z", "digest": "sha1:WENN6Y6WWUQQAAVO2CA652AIDZEQHI7K", "length": 5728, "nlines": 122, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | गुन्हेगारांसोबतचा गृहमंत्री अनिल देशमुखांचा फोटो व्हायरल, विरोधकांनी केली टीका", "raw_content": "\nगृहमंत्री देशमुख तीन गुन्हेगारांसोबत उपस्थित असल्याचे दिसत आहे. यावर विरोधकांकडून टीका होत आहे.\nगुन्हेगारांसोबतचा गृहमंत्री अनिल देशमुखांचा फोटो व्हायरल, विरोधकांनी केली टीका\nऔरंगाबाद : गृहमंत्री अनिल देशमुख सध्या चर्चेत आहेत. गेल्या महिन्यात औरंगाबादच्या दौऱ्यातील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात गृहमंत्री देशमुख तीन गुन्हेगारांसोबत उपस्थित असल्याचे दिसत आहे. यावर विरोधकांकडून टीका होत आहे. फोटोतील कलीम कुरेशी, सय्यद मतीन, ज��र बिल्डर या तिन्ही गुन्हेगारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. असे असताना राज्याच्या गृहमंत्र्यांना त्यांच्याबरोबर उपस्थित राहणे किती संयुक्तिक यावर सध्या राज्यात चर्चा सुरु आहे.\nसहायक पोलिस निरीक्षक ताईतवाले यांच्यावर औरंगाबादेत जीवघेणा हल्ला, रुग्णालयात उपचार सुरु\nयावर गृहमंत्री अनिल देशमुख माध्यमांशी बोलताना म्हणाले, की मी औरंगाबादला दौऱ्यावर गेलो होतो. दौऱ्यावर गेल्यानंतर हजारो लोक भेटण्यासाठी येत असतात, निवेदन देत असतात. अशा वेळी कोणती व्यक्ती, त्याचा व्यवसाय याची माहिती नसते. पण अवश्य यापुढे दक्ष राहीन. कलीम कुरेशी, सय्यद मतीन आणि जफर बिल्डर यांच्यावर औरंगाबाद शहरातील पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.\nसंपादन - गणेश पिटेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://satyakamnews.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%9C/", "date_download": "2021-07-30T07:55:48Z", "digest": "sha1:FZ7RYN2PIR3FVGOMZHAUF5I6VBE5BG3N", "length": 15591, "nlines": 203, "source_domain": "satyakamnews.com", "title": "माऊली भगरे यांचा भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश! | satyakamnews.com", "raw_content": "\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार…\nमाजी विद्यार्थ्यांच्या सूचना महाविद्यालयाच्या विकासासाठी उपयुक्त असतात:- रोहन परिचारक\nशिवसेना सदस्य नोंदणीला महिला विडी कामगारांचा प्रचंड प्रतिसाद\nHome ताज्या-घडामोडी माऊली भगरे यांचा भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश\nमाऊली भगरे यांचा भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश\nsatyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम \nमाऊली भगरे यांचा भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश\nअंकोली तालुका मोहोळ येथील राष्ट्रवादीचे धडाडीचे व सामाजिक कार्यकर्ते श्री. माऊली भगरे यांनी व त्यांच्या अनेक सहका-यांनी भारतीय जनता पार्टीवर व सोलापूर जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज दादा डोंगरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेउन भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. यावेळी मोहोळ तालुका भारतीय जनता पार्टीचे नेते लोकसेवक संजय आण्णा क्षीरसागर .मोहोळ तालुका भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष सुनील दादा चव्हाण. तालुका सरचिटणीस सतीश दादा पाटील. मोहोळ शहर अध्यक्ष सुशील भैय्या क्षीरसागर. माजी तालुकाध्यक्ष तथा जेष्ठ नेते माऊली आण्णा जगताप. जिल्हा उपाध्यक्ष पांडूरंग आण्णा बचुटे. अनुसूचित जाती मोर्चाचे तालुकाध्यक्ष तथा सरपंच दिपक गवळी. विशाल पवार. अल्पसंख्याक आघाडीचे माजी तालुकाध्यक्ष मुजीब भाई मुजावर.माजी तालुकाअध्यक्ष कालीदास पाटील. बुवा जगताप सोहळे. जगन्नाथ वसेकर. सिकंदर टाकळीचे माजी सरपंच अनुसे. सोहळ्याचे उपसरपंच जगताप. भारत दिगंबर पवार. चंद्रकांत पुजारी. अभिजीत उर्फ नानासाहेब पवार. रणजीत सज्जन पवार. समाधान सुरवसे. धनंजय आवताडे. नानासाहेब देशमुख. अशोक पवार. रामराव पवार. किरण गायकवाड. अरुण पवार. सचीन डोके. शशी धुमाळ. सुधाकर पवार. अजिंक्य भोसले. पांडूरंग पवार. सचीन गायकवाड.संजय पाटील ( आगलावे ) अनिल लिगाडे. कुमार लिगाडे. पप्पू कुंभार. गुरू गव्हाणे. धनंजय पुजारी. अभिजीत पुजारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. यावेळी विजयराज दादा डोंगरे. व लोकसेवक संजय आण्णा क्षीरसागर. सुनील दादा चव्हाण. यांनी मनोगत व्यक्त करून भाजपा मध्ये प्रवेश केल्याबद्दल त्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तालुका सरचिटणीस सतीश दादा पाटील यांनी केले. प्रस्तावना व आभार प्रदर्शन माऊली भगरे यांनी केले.\nPrevious articleग्रामीण भागातील रस्ते दुरूस्तीसाठी भरीव निधी देणार – आ. आवताडे\nNext article१०० कोटीची प्रॉपर्टी असणारी एकमेव व्यक्ती\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार नदीच्या खोली करणाचे आश्वासन\n#CHIPLUN | सोलापूर मनसेच्या वतीने पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप\nश्री संत ज्ञानेश्वर महाराज सोहळ्याच्या 'श्री'च्या जरी फटक्याच्या अश्वाचे पेठवडगाव येथे जंगी स्वागत\nदेवेंद्र फडणवीस यांनी पाटण तालुक्यातल्या सर्वसामान्यां बरोबर घेतला जेवणाचा आस्वाद\n#PANDHARPUR | पंढरपुर तालूका पोलिस स्टेशनच्या वतीने मोठी कारवाई..\n#KOLAPUR | पूरग्रस्तांना तातडीने १५००० हजार रुपयांची मदत देण्यात यावी:- मा खा धनंजय महाडिक...\n#Solapur | परिसरात डासांची उत्पत्ती रोखा डेंग्यूला दूर हटवा आरोग्य विभागाचे आवाहन...\n#Solapur | शहर उत्तर मधील जनतेचे प्रश्‍न प्राधान्याने सोडवणार:- आ. प्रणिती शिंदे...\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nभीमा सहकारी साखर कारखान्याच्या रोलर पुजन संपन्न.\nग्रामीण भागातील रस्ते दुरूस्तीसाठी भरीव निधी देणार – आ. आवताडे\nस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीणा आम्ही आता इथून पुढे स्वतंत्र लढणार:- नानाभाऊ...\nपंढरपूरच्या पायी वारीसाठी राज्यपालांचा पुढाकार, निर्णयाबाबत मुख्य सचिवांकडे नाराजी.\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार...\nविठ्ठलराव शिंदे कारखान्यामार्फत ऊस बिलाचा दूसरा हप्ता 200 रु ऊस पुरवठादारांच्या...\nभीमा सहकारी साखर कारखान्याच्या रोलर पुजन संपन्न.\nश्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा दुसरा हप्ता सभासदांच्या खात्यावर वर्ग.\nविशेष सूचना : • satyakamnews.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून satyakamnews.com चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . satyakamnews.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता satyakamnews.com तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार satyakamnews.com नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nश्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा दुसरा हप्ता सभासदांच्या खात्यावर वर्ग.\nकोरोना बेकारी महागाईची चिंता कोणाला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://digitaldiwali2016.com/2016/10/25/%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AD%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%8F%E0%A4%B2-%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%85%E0%A4%A1%E0%A5%8B/", "date_download": "2021-07-30T07:01:46Z", "digest": "sha1:VULK3TGNMWKXDLPMTXO7ESETURIWAK7K", "length": 38633, "nlines": 131, "source_domain": "digitaldiwali2016.com", "title": "खाद्यभ्रमंतीचं एल डोरॅडो! – पेरू – डिजिटल दिवाळी २०१६", "raw_content": "\n(अनुवाद साहाय्य – नीलेश अग्निहोत्री)\nएल डोरॅडो – संपन्न, समृद्ध असं काल्पनिक शहर\n१९९३ सालापासून ‘Word Travel Awards’ हे जागतिक पर्यटन ���द्योगात विशेष मान्यताप्राप्त आणि अत्यंत प्रतिष्ठेचे समजले जाणारे पुरस्कार आहेत. या पुरस्कारांच्या निवड समितीवर विविध क्षेत्रातल्या मान्यवर व्यक्ती असतात. २०१२ ते २०१५ अशी सलग चार वर्षं ‘World’s Leading Culinary Destination’ हा सन्मान मिळवणारा देश कोणता असेल उपजतच असलेल्या सौंदर्यदृष्टीचा, आपल्या पाककलेशी मोहक असा मेळ घालणारा फ्रान्स उपजतच असलेल्या सौंदर्यदृष्टीचा, आपल्या पाककलेशी मोहक असा मेळ घालणारा फ्रान्स आपल्या सुबक पाककृतींनी रसग्रंथींचा ठाव घेणारा इटली आपल्या सुबक पाककृतींनी रसग्रंथींचा ठाव घेणारा इटली पारंपरिक मसाल्यांच्या मांदियाळीने खवय्यांची मनं जिंकणारा भारतीय उपखंडातला एखादा देश पारंपरिक मसाल्यांच्या मांदियाळीने खवय्यांची मनं जिंकणारा भारतीय उपखंडातला एखादा देश की नजाकतभरी (Kaiseki) काईसेकी पेश करणारा जपान असा काहीतरी तुमचा अंदाज असू शकतो. पण खरं उत्तर ऐकून तुम्ही बुचकळ्यात पडल्याशिवाय राहणार नाही. या सगळ्यांना मागे टाकत, सलग चार वर्षं हा पुरस्कार पटकावणारा देश आहे – पेरू \nपेरू – दक्षिण अमेरिका खंडाच्या वायव्येला, पॅसिफिक महासागराला रेलून निवांत पहुडलेला देश. या देशाला शतकानुशतकांच्या अभिजात संस्कृतीचा संपन्न वारसा लाभला आहे. काळाच्या ओघात या देशाने इतर अनेक संस्कृतीही आपल्याशा केल्या, पण या संस्कृती सामावून घेताना त्यांना खास पेरूवियन संस्कृतीचा सफाईदार मुलामाही चढवला. तसं बघायला गेलं तर दक्षिण अमेरिकेतील बोलिव्हिया, ब्राझिल, चिले, आणि कोलंबिया या इतर भावंडांमध्ये पेरू ही धाकटी पाती. या थोरल्या भावंडांची संस्कृती आणि पाककला जगाला अधिक ओळखीची असली तरीही पेरूच्या खाद्यसंस्कृतीने खवय्येगिरीत विशारद असलेल्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.\nनुकताच काही मित्रांबरोबर पेरू या देशाला भेट देण्याचा योग आला, तेव्हा व्हिसासाठी वकिलातीत गेल्यावर तिथला मुख्य अधिकारी, Senor Miguel Angel Velásquez García, याने स्वतः आमची मुलाखत घेतली. हा अनुभव, इतर काही देशांच्या वकिलातीत येणाऱ्या उलट तपासणीसदृश अनुभवापेक्षा भलताच सुखद, अगदी घरगुती गप्पा मारल्यासारखा होता. “भारत आणि चीनसारख्या देशांनी information technology सारखं क्षेत्र, जगात आपला ठसा उमटवण्यासाठी निवडलं आणि ओघातच हे देश जगाचे ‘brainy powerhouse’ झाले. पण पेरूने मात्र जगातला सर्वोत्कृष्ट मुदपाकखाना होण्याचं ठरवलं. जेणेकरून आमच्या खाद्यसोहळ्यात सहभागी होण्यासाठी आम्हांला सगळ्या जगाला आमंत्रण देता येईल” हे सांगत असतानाचा त्याचा सूर मिश्किल होता आणि यावरून तिथे गेल्यावर आपल्या पानात काय वाढून ठेवलंय याचा अंदाज सियॅटलमधल्या पेरूच्या वकिलातीतच आला. पुढे पेरूमधल्या वास्तव्यात अनुभवलेलं आदरातिथ्य, प्रेमळपणा आणि सळसळता उत्साह याची एक झलकच इथे मिळाली.\nलिमा हे पेरूच्या राजधानीचं शहर. आमची भटकंती लिमापासूनच सुरू झाली. या शहरात फिरताना त्याच्या होणाऱ्या विविधांगी दर्शनातून ते आपल्यापुढे उलगडत जातं. इथल्या खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेण्याचा उत्तम मार्ग म्हणजे इथली प्रसिद्ध ‘Food Tour’. चार तासांची ही Food Tour आपल्याला जगातील पारंपरिक खाद्यसंस्कृतींपैकी एक असलेल्या पेरूवियन खाद्यसंस्कृतीची सफर घडवते.\nपेरूवियन खाद्यसंस्कृती ही अभिजात इन्का, युरोपियन (स्पॅनिश, जर्मन आणि इटालियन), आफ्रिकन आणि आशियाई (चीन व जपान) यांचं मिश्रण आहे. या खाद्यसंस्कृतीला सुमारे ५०० वर्षांचा इतिहास आहे. पेरूवियन खाद्यसंस्कृतीची उत्क्रांती ही एक देश म्हणून पेरूत होत गेलेल्या बदलांशी सुसंगत आहे. अगदी आरंभीच्या काळात इथे स्थायिक झालेल्या लोकांनी भवतालाशी जुळवून घेत निसर्गतः जे उपलब्ध होतं त्यावरच आपलं पोट भरलं. त्यांच्या जेवणात मुख्यतः मका, बटाटा, शेंगा (legumes), राजगिरा (Amaranth) व किनवा (Quinoa) यांचा समावेश असे. अॅंडीज पर्वतरांगांमध्ये पिकणाऱ्या जांभळ्या मक्याचं (purple corn) पेरू हे जणू माहेरघरच. पेरूत पिकणारा मक्याचा दाणा हा अमेरिकेतल्या मक्याच्या दाण्यापेक्षा अधिक मोठा आणि चविष्ट असतो. मक्याइतक्याच इथे पिकणाऱ्या Fava Beans या शेंगाही प्रसिद्ध आहेत. या शेंगा उन्हात वाळवून त्याचा चुरमुऱ्यासारखा एक प्रकार करतात. त्याला ‘हाबास’ (Habas) असं म्हणतात. हाबासची लोकप्रियता व्यसनाधीनतेच्या सीमारेषेवर रेंगाळते; ती इतकी की पेरूतल्या विमानकंपन्यादेखील प्रवाशांना हाबास खायला घालतात. पेरूत बटाट्याचे सुमारे ३,८०० प्रकार पिकतात. आमच्या चार दिवसाच्या कॅंपिंगमध्ये आम्हांला त्यातले जवळजवळ २० प्रकार चाखता आले. पेरूच्या मूळ रहिवाशांच्या आहारात आपल्या चिकू व रामफळासारखी दिसणारी अनुक्रमे Lucuma आणि Cherimoya, पपनस, पपई इत्यादी फळांचा समावेश असे.\nनंतर स्पॅनिश लोकांनी आपल्याबरोबर युरोपियन गहू, भात, का���ुली चणे, लवंग, वेलदोडा, केशर, काळी मिरी, बडीशेप यांसारखे मसाल्याचे पदार्थ आणि बीफ, पोर्क व चिकनसारखा मांसाहार आणला. त्यांनी आपल्याबरोबर पश्चिम आफ्रिकेतून अनेक गुलामही आणले. या गुलामांचं खाद्य हे कठोर अंगमेहनतीला पूरक असं होतं. गुलामांनी आणलेल्या आफ्रिकन संस्कृतीची पाळंमुळं आता पेरुवियन संस्कृतीत घट्ट रुजली आहेत. पेरुतल्या या आफ्रिकन खाद्यसंस्कृतीबद्दल एक कथा सांगितली जाते ती अशी –\n(डावीकडे) आंतिकुचो दे कोरासोन, सोबत चिचा मोरादा. (उजवीकडे) सेविचे, पेरूचे राष्ट्रीय खाद्यपदार्थ.\nकमालीच्या दारिद्र्यामुळे गुलामांना मांस विकत घेणे परवडत नसे. उपलब्ध असलेलं आणि चांगल्या प्रतीचं सगळं मांस हे गुलामांच्या मालकांकडे म्हणजे स्पॅनिश लोकांकडे जात असे. त्यामुळे स्पॅनिश लोकांनी फेकून दिलेले प्राण्यांचे अवयव (Organ Meat) तेवढे गुलामांच्या नशिबी येत. पण गरज ही शोधाची जननी असते या तत्त्वाला अनुसरून या आफ्रिकन गुलामांनी, आपली कल्पकता वापरून स्वतंत्र मांसाहारी पाककृती तयार केल्या; ज्या आज पेरूवियन खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग बनल्या आहेत. अशीच एक अत्यंत लोकप्रिय पाककृती म्हणजे ‘Anticuchos’ (आंतिकुचोस्). बीफची कलेजी आफ्रिकन मसाल्यांमध्ये घोळवून, सळयांना टोचून, शीश कबाबप्रमाणे कोळशावर खरपूस भाजली की ‘Anticuchos’ तयार होतं. हे मुख्यतः ‘स्ट्रीट फूड’आहे. आपल्या कल्पकतेने प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याच्या मनुष्यजातीच्या कौशल्याचा हा एक उत्तम नमुना आहे. या पदार्थाबरोबर उकडलेलं मक्याचं कणीस आणि बटाटा वाढण्याची पद्धत आहे.\nआफ्रिकन माणसांना गुलाम म्हणून पेरूत आणलं गेलं असलं तरी चिनी आणि जपानी माणसं मात्र चांगल्या जीवनशैलीच्या शोधात स्वतःहून इथे स्थलांतरित झाली. ही माणसं स्पॅनिश लोकांच्या मालकीच्या शेतांवर मजुरी करत असत. पेरू आणि चीनच्या खाद्यसंस्कृतीच्या संकरातून ‘शीफा’(Chifa) या खाद्यसंस्कृतीचा जन्म झाला. मंदारिन भाषेत शीफाचा अर्थ ‘भात खाणे. अस्सल चिनी पाककृतींसाठी लागणारं साहित्य पेरूमध्ये सहज मिळत नसे. त्यामुळे चिनी लोकांनी नाईलाजाने पेरूत उपलब्ध असलेले पदार्थ वापरून नव्या पाककृती निर्माण केल्या. या पाककृतींना पुढे जाऊन १९व्या शतकात लिमामधील अनेक खानदानी कुटुंबांमध्ये प्रतिष्ठा प्राप्त झाली. शीफाने लवकरच संपूर्ण देशाला झपाटून टाकल���. आज लिमा आणि आजूबाजूच्या प्रदेशात, जिथे चिनी लोकांची प्रामुख्याने वस्ती आहे, तिथे ‘शीफा’मिळणारी अनेक ठिकाणं आहेत.\nजपानी लोकांनी आपल्याबरोबर नजाकतदार आणि नैसर्गिक चवीचा मान ठेवणाऱ्या, विशेषतः मत्स्याहारातील सुशी/साशिमीसारख्या पाककृती आणल्या. पेरूमध्ये सुमारे २००० वर्षांपासून मासे साठवून ठेवण्याचं एक तंत्र वापरलं जातं. यात ‘चिचा’(chicha) नावाच्या मक्यापासून तयार केलेल्या आणि आंबवलेल्या पेयात मासे घोळवले जातात. पेरुवियन आणि जपानी पाककृतींचा मेळ तिथे मिळणाऱ्या Ceviche (सेविचे) या पदार्थात अनुभवता येतो. समुद्रातल्या, मुख्यतः Sea Bass सारख्या माशांचे तुकडे लिंबाच्या रसात घोळवून मग वाळवले की हा पदार्थ तयार होतो. लिंबाच्या रसातल्या ॲसिड्समुळे माशांमध्ये असलेल्या प्रथिनांचं (proteins) विघटन होतं. याला ‘Denaturing’ असं म्हणतात. या प्रक्रियेमुळे कच्चा असला तरी मासा शिजल्यासारखा लागतो. Aji-peppers हा पेरूमध्ये पिकणाऱ्या मिरच्यांचा एक प्रकार. Cevicheला अधिक चविष्ट करण्यासाठी त्यात Aji-peppersचे बारीक तुकडे मिसळतात. कच्चा कांदा, उकडलेला गोड बटाटा आणि भाजलेलं मक्याचं कणीस हे त्याचे साथीदार या पदार्थाची रंगत वाढवण्याचं काम चोखपणे पार पाडतात. ही पेरूची राष्ट्रीय पाककृती आहे. जिथे Ceviche मिळत नाही असं रेस्टॉरंट पेरूमध्ये क्वचितच सापडेल \nपेरू हा गोडघाशांचाही देश आहे. इथे घरोघरी Arroz con Leche हे पारंपरिक स्पॅनिश पक्वान्न केलं जातं. हे आपल्या तांदळाच्या खिरीसारखं लागतं. भात शिजवून तो दुधात भिजवतात आणि त्यात मनुका, दालचिनी, जायफळ इत्यादी मिसळून Arroz con Leche तयार होतं. ‘Mazzamora Morada’ किंवा ‘Purple Jelly’ म्हणूनही ओळखला जाणारा अजून एक गोड पदार्थ मुख्यतः इथल्या ‘स्ट्रीट फूड’चा भाग आहे. हा पदार्थ जांभळ्या मक्यापासून तयार करतात. आधी वर्णन केलेल्या Anticuchosच्या बरोबरीने जांभळ्या मक्याच्या दाण्यांपासून तयार केलेलं ‘Chichaa Morada’ नावाचं एक गोड पेयही मिळतं. लिमामधल्या आमच्या ‘Food Tour’ मध्ये या सगळ्या पदार्थांशी आमची चांगलीच ‘तोंडओळख’ही झाली पण आम्हांला सर्वाधिक आवडलेला प्रकार म्हणजे खास पेरूवियन खाद्यसंस्कृतीला साजेशा ढंगाने पेश केलेले पारंपरिक स्पॅनिश डोनट्स – Picarones. मका आणि लाल भोपळ्याच्या पिठाचं मिश्रण करून ते डोनट्सच्या आकारात तळतात. ते साखरेच्या पाकासारख्या गोड सॉसबरोबर खायचे असतात. आम्ही Picarones खाल्ले ते ’fig-honey’ म्हणजेच अंजिराच्या चवीच्या सिरपबरोबर.\nपेरूवियन health-juice चा आस्वाद घेताना माझा मित्र मकरंद.\nपेरूच्या ‘स्ट्रीट फूड’चं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे जागोजागी असलेली ज्यूसची दुकानं. फेरीवाल्यांच्या गाड्यांवर ताजी फळं, फळांचे अर्क आणि Vitamins व इतर supplementsच्या पावडर रचून ही दुकानं थाटलेली असतात. कोरफडीचा अर्क हा ज्यूसचा मुख्य घटक असतो. एका मोठ्या पातेल्यात कोरफडीचा गर टाकून पाणी उकळत ठेवतात. आणि मग गिऱ्हाईकाच्या ऑर्डरप्रमाणे तो विक्रेता ताज्या फळांचा गर, vitamin powder आणि इतर काही पारंपरिक औषधं एकत्र करून ज्यूस तयार करतो. हे ज्यूस जरासं औषधासारखं लागत असलं तरी ते चविष्ट असतं आणि या ज्यूसचा एक संपूर्ण ग्लास रिचवणं हे एकट्या माणसाच्या आवाक्याबाहेरचं काम आहे.\nपेरूमध्ये प्रसिद्ध असलेलं अजून एक पेय ‘Pisco’, म्हणजे पेरूवियन बनावटीची द्राक्षांपासून तयार केलेली ब्रँडी. Ceviche हे जसं पेरूचं राष्ट्रीय खाद्य आहे तस Pisco हे पेरूचं राष्ट्रीय पेय आहे. अत्यंत महागड्या ते स्वस्तातल्या स्वस्त अशा सर्व श्रेणीच्या बुटिक्स, सुपर मार्केट्स आणि दुकानांत Pisco मिळतं. Piscoचं कॉकटेल हा त्याचा सर्वात लोकप्रिय अवतार. ‘Pisco Sour’ नावाचं कॉकटेल, Pisco, लिंबाचा रस, साखर आणि egg white एकत्र घुसळून, त्यात बर्फाचा चुरा टाकून तयार करतात. आमचा टूर गाईड, Julio आम्हांला Pisco Sourबद्दल एक गंमत सांगत होता. तो म्हणाला, “या कॉकटेलचा एक ग्लास एखाद्या पर्यटकाने प्यायला तर तो आनंदी होतो. दोन ग्लास प्यायला तर नाचायला लागतो आणि तीन ग्लास प्यायला तर स्पॅनिशमध्ये बोलायलाच सुरुवात करतो” हे ऐकून मी आनंदी होण्यातच समाधान मानलं\nअॅंडीज पर्वतरांगामधल्या आणि समुद्रसपाटीपासून उंचावर असलेल्या प्रदेशात प्यायलं जाणारं अजून एक पेय म्हणजे कोकोचा चहा (Mate de coca). कोकोची वाळलेली पानं सुमारे पाच मिनिटं पाण्यात उकळली की चहा तयार होतो. तिथे असा एक समज आहे की कोकोच्या पानात असलेल्या अल्कलाईड्समुळे समुद्रसपाटीपासून उंचावर गेल्यावर विरळ ऑक्सिजनमुळे होणारा त्रास (altitude sickness) काही प्रमाणात कमी होण्यास मदत होते. कोकोची पानं चघळण्याचीसुद्धा इथे पद्धत आहे. ग्रीन टीसारखी ही पानं चवीला थोडी कडसर असतात. ज्यांना असा चहा किंवा पानं चघळणं आवडत नसेल त्यांच्यासाठी कोकोच्या अर्कापासून तयार केलेले चॉकलेट्स, गोळ्या किंवा अगदी दारूसुद्धा मिळते. कोको���्या औषधी गुणधर्माचं राहू द्या, पण त्याच्या केवळ चवीसाठी आम्ही कोको चहाचे अनेक कप रिचवले आणि त्याच्या पानांच्या अनेक चिमटी तंबाखूसारख्या दिवसभरात चघळल्या\nलिमा आणि पेरूच्या इतर भागांतला खाद्यानुभवही विलक्षण आनंददायी होता. जगातल्या आश्चर्यांपैकी एक असलेल्या ‘माचु पिचु’ला जाताना, आमच्या कॅंपमध्ये आम्हांला स्थानिक पदार्थांची मेजवानी मिळाली. ‘माचु पिचु’च्या ट्रेकमध्येसुद्धा आमच्यासाठी सूप, ॲपेटायझर्स (starters), किमान तीन ते चार मेन कोर्सेस आणि वर कोको चहा असं साग्रसंगीत जेवण दिलं जायचं. शाकाहारींसाठी खास निरामिष पदार्थ असायचे आणि कधी कधी ते सामिष पदार्थांपेक्षाही अधिक चविष्ट असायचे. यात वांग्याच्या कापांसारखा असलेल्या Fried Eggplant याचा विशेष उल्लेख करावा लागेल. Lake Sandoval या काहीशा दुर्गम असलेल्या ठिकाणी तर नाश्त्यासाठी बाजूच्या जंगलातली ताजी फळं आम्हांला दिली होती.\nकॅंपसाईटवर तयार केलेला फ्रूट केक\nआधीच माहीत असलेल्या घटकांपासून तयार केलेले नवीन पदार्थ हा तर आम्हांला आश्चर्याचा धक्काच होता. उदाहरणच द्यायचं झालं तर किनवाचं अननस घालून केलेलं ज्यूस फारच अप्रतिम होतं एका कँपमध्ये तर आमच्या आचाऱ्याने दोन तास निवांतपणे सरपणाच्या मंद आचेवर अप्रतिम केक बनवला. आमच्या प्रवासात भरपूर हसणं-खिदळणं, चविष्ट जेवणं आणि अनेक आश्चर्ये यांनी आमची संगत कधीच सोडली नाही. प्रत्येक जेवणानंतर मिळणारी तृप्ती, उद्या जेवायला काय असेल या उत्सुकतेच्या आडही कधी आली नाही. कोणत्याही भपकेबाजपणाशिवाय ताज्या पदार्थांनी सिद्ध केलेली पाककृती किती उच्च दर्जाची असू शकते याचा प्रत्यय या प्रवासात आला.\nपेरूवियन पारंपरिक खाद्यसंस्कृतीची ध्वजा मुख्यतः इथल्या ‘स्ट्रीट फूड’ने उंचावून धरली असली तरी सध्या या खाद्यसंस्कृतीने ‘Fine Dining’ हीच ओळख असलेल्या अनेक उच्चभ्रू रेस्टॉरंस्ट्समध्येही मानाचं पान मिळवलं आहे. अनेक पदार्थांनी आकर्षकपणे सजवलेली एखादी डीश ही जिव्हा आणि उदराइतकीच नजरेलाही तृप्त करून जाते. पेरू हे जगातल्या अनेक उच्च मानांकित रेस्टॉरंट्सचं माहेरघर आहे. ही रेस्टॉरंट्स म्हणजे पेरूचे साधे स्थानिक पदार्थ, पाककलेची नाविन्यपूर्ण तंत्रं आणि त्याचं मोहक सादरीकरण यांचा अप्रतिम संगम आहे.\nपेरूवियन लोक कोणतीही पाककृती मनापासून तयार करतात. तिचं सादरी���रण कमालीचं विचारपूर्वक आणि काटेकोर असतं. समोर येणारे पदार्थ नेहमी चविष्ट, ताजेतवाने आणि आल्हाददायकच असतात. मग ते Morena Peruvian Kitchen सारखं Fine Dining रेस्टॉरंट असो किंवा El Tabuco सारखं अगदी लहानशा गाळ्यातलं पिझ्झा मिळणारं ठिकाण असो, किंवा Café Organika सारखं आजच्या जमान्यातलं पर्यावरणाची बूज राखण्याच्या कल्पनेतून साकारलेलं रेस्टॉरंट असो. आपल्या खाद्यश्रीमंतीने पाहुण्यांना आपलंसं करण्याचं पेरूचं हे कसब ‘स्ट्रीट फूड’, ते Fine Dine रेस्टॉरंट्स असं सर्वव्यापी आहे पेरूवियन खाद्यश्रीमंतीचा अनुभव घेताना वेळोवेळी Senor Garcia चे ते शब्द आमच्या कानात घुमत होते. त्यात काहीच अतिशयोक्ती नव्हती.\nपेरूचा ‘Culinary Destination of the World’ हा सन्मान यथोचितच आहे. आम्हांला असं जाणवलं की पेरूमधली खाद्यभ्रमंती हा केवळ उदरभरणाचा उपचार नाही, तर ती पंचेंद्रियांना परितृप्त करणारी एक अनुभूती आहे. या खाद्यश्रीमंतीला पेरूच्या माणसांच्या अगत्यशीलतेची उचित जोड आहे. पेरूच्या खाद्यसंस्कृतीने आम्हांला जिंकून घेतलं हे वेगळं सांगायची गरज नाही.\nपुष्पक कर्णिक (अनुवाद सहाय्य – नीलेश अग्निहोत्री)\nपुष्पक हा व्यवसायानं कॉम्प्युटर तज्ज्ञ आहे पण त्याला अभिव्यक्तीचे वेगवेगळे प्रकार आवडतात. त्याला प्रवासाची प्रचंड आवड आहे. तो सध्या सिएटलजवळच्या Sammamish या उपनगरात राहातो.\nफोटो – पुष्पक कर्णिक व्हिडिओ – YouTube\nऑनलाइन दिवाळी अंकखाद्यसंस्कृती विशेषांकजागतिक खाद्यसंस्कृती विशेषांकडिजिटल कट्टाडिजिटल दिवाळी अंकडिजिटल दिवाळी २०१६पेरू खाद्यसंस्कृतीमराठी दिवाळी अंकDigital Diwali 2016Digital KattaMarathi Diwali AnkMarathi Diwali IssueOnline Diwali AnkOnline Diwali Magazine\nPrevious Post टर्किश डिलाइट – २\nNext Post डिस्कव्हरिंग घाना\nकोकोच्या पानांचे पेय नसावे तर कोकाच्या पानांचे पेय असावे. मराठी translation किंवा transliteration मध्ये घोळ झालेला वाटतोय. कोको म्हणजे सर्वसाधारणपणे ज्यापासून चॉकोलेट बनवतात ते फळ किंवा त्याच्या बिया. कृपया तपासावे. बाकी लेख अतिशय सुंदर. वाचून एकदा तरी पेरूला गेलेच पाहिजे असे वाटले.\nलेख आवडला, चांगले वर्णन केलेय\nकॅनडातल्या आईस वाईन November 9, 2016\nआखाती देशांतले गोड पदार्थ November 9, 2016\nछेनापोडं आणि दहीबरा November 7, 2016\nकॉर्न आणि मिरचीचं जन्मस्थान – मेक्सिको November 7, 2016\nडेन काऊंटी फार्मर्स मार्केट, यूएसए November 5, 2016\nजॉर्जिया आणि दुबई स्पाइस सूक November 5, 2016\nकाही युरोपिय पदार्थ November 5, 2016\nमासे, तांदूळ आणि नारळ – केरळ November 2, 2016\nलोप पावत चाललेली खाद्यसंस्कृती – हिमाचल प्रदेश October 31, 2016\nDr.Revati Garge on सिंधु ते ब्रह्मपुत्र – ख…\nअशोक नायगावकर on शहर आणि खाद्यसंस्कृती –…\narun tingote on गुटेन आपेटिट – जर्मनी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/urmila-matondkar-tweet-on-kangana-ranaut-after-she-said-my-beloved-mumbai-mhpl-509337.html", "date_download": "2021-07-30T07:19:32Z", "digest": "sha1:4CJYK3OUIBVPQMVXLHHPSP5KJHXC6QHS", "length": 9823, "nlines": 86, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'बाईंच्या डोक्यावर अपघात झाला की काय?', कंगनाचं मुंबई प्रेम पाहताच उर्मिला यांनी मारला टोमणा– News18 Lokmat", "raw_content": "\n'बाईंच्या डोक्यावर अपघात झाला की काय', कंगनाचं मुंबई प्रेम पाहताच उर्मिला यांनी मारला टोमणा\nमुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या अभिनेत्री कंगना रणौतचं (Kangana Ranaut) मुंबई प्रेम अचानकपणे उफाळून आलं आहे. यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.\nमुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या अभिनेत्री कंगना रणौतचं (Kangana Ranaut) मुंबई प्रेम अचानकपणे उफाळून आलं आहे. यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.\nमुंबई, 29 डिसेंबर : मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या अभिनेत्री कंगना रणौतचं (Kangana Ranaut) मुंबई प्रेम अचानकपणे उफाळून आलं आहे. कंगना मुंबईत आली आहे. एरवी मुंबईविरोधात बोलणारी कंगना आता मात्र मुंबईचं कौतुक करू लागली आहे. माझी प्रेमळ मुंबई असा उल्लेख तिनं केला आहे. यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. विशेषतः काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत आलेल्या अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर (urmila matondkar) यांनी यावरून कंगनाला चांगलंच लक्ष्य केलं आहे. चित्रपटांपेक्षा वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहणारी बॉलिवूडची पंगा क्वीन कंगना रणौत मुंबईत परतली आहे. ती मुंबा देवी आणि सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेली. यावेळी हिरव्या रंगाची साडी आणि नाकात नथ अशा मराठमोळ्या रूपात ती दिसली. \"माझ्या लाडक्या मुंबईसाठी उभे राहिल्यामुळे मला किती शत्रूंचा सामना करावा लागला. मी आज मुंबा देवी आणि श्री सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेले आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. मला खूप प्रेम मिळालं. आता मला सुरक्षित वाटतं आहे\", असं ट्विट कंगनानं केलं आहे.\nमाझ्या लाडक्या मुंबईसाठी उभे राहिल्यामुळे कंगनाचं हेच वाक्य पकडून उर्मिला यांनी कंगनाला टोला लगावला आहे. उर्मिला यांनी कंगनानं मुंबईबाबत केलेल्या ट्वीटवर ही प्रतिक्रिया दिली आहे.\n\"माझ्या लाडक्या मुंबईसाठी उभं राहिल्याबद्दल. बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे का हो भाऊ, असं खोचक ट्वीट उर्मिला यांनी केलं आहे. हे वाचा - त्यादिवशी झालेल्या चुकीबद्दल अमिताभ बच्चननी महिलेची हात जोडून मागितली माफी काही दिवसांपूर्वी कंगना आणि राज्य सरकार यांच्यामध्ये चांगलाच वाद रंगला होता. कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अतिशय बोचरी टीका केली होती. तसंच मुंबईला ‘पाकव्याप्त काश्मीर’ (POK) असंही म्हटलं होतं. कंगनाच्या या वक्तव्यानंतर केवळ सरकारच नाही तर सामान्य मुंबईकरांचं मनही दुखावलं गेलं होतं. मुंबईतील रोष पाहता गेल्या वेळी कंगना आली होती तेव्हा तिच्यासाठी झेड सिक्युरिटी देण्यात आली होती. मात्र यावेळी तिची Z सिक्युरिटी काढून घेण्यात आली होती. शेतकरी आंदोलनावरूनही पुन्हा ती ट्रोल झाली होती. पंजाबी गायक दिलजीत दोसांझ आणि तिच्यामध्ये ट्विटर वॉर रंगलं होतं. प्रियांका चोप्रा, स्वरा भास्कर, मिका सिंग यांच्याविरोधातही कंगनाने काही वक्तव्य केली होती. हे वाचा - रजनीकांत यांची राजकीय मैदानातून माघार, हे आहे कारण काही दिवसांपूर्वी थलायवी सिनेमाचं शूटिंग पूर्ण करुन कंगना सुट्ट्यांचा आनंद घेत होती. तिच्या हातात सध्या तेजस आणि धाकड असे दोन चित्रपट आहेत. थलायवी आणि तेजस हे तिचे महत्वाकांक्षी प्रोजेक्ट मानले जातात. कंगना मुंबईत आल्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.\n'बाईंच्या डोक्यावर अपघात झाला की काय', कंगनाचं मुंबई प्रेम पाहताच उर्मिला यांनी मारला टोमणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.filmibhonga.com/mumbawood/lata-mangeshkars-last-album/", "date_download": "2021-07-30T07:42:27Z", "digest": "sha1:ZMDLLNMRNFVUT3B6HIUZNKVGGZRTTISW", "length": 10517, "nlines": 50, "source_domain": "marathi.filmibhonga.com", "title": "लतादीदींचे: आता विसाव्याचे क्षण | FilmiBhonga Marathi", "raw_content": "\nलतादीदींचे: आता विसाव्याचे क्षण\nलतादीदींचे: आता विसाव्याचे क्षण\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर ज्यांना भारताची गानकोकिळा असंही म्हटलं जातं. ज्यांनी आजवर भारतीय चित्रपटसृष्टीला असंख्य अजरामर गाणी दिली. मराठी चित्रपटसृष्टीतदेखील अगदी ब्लॅक अँड व्हाईट काळापासून त्यांच्या गाण्यांनी सर्वच रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे. ‘धुंद मधुमती रात रे नाथ रे’ हे गाणे एका जुन्या चित्रपटातील असले तरीही ते आजही आपण तितक्याच तल्लीनतेने ऐकू शकतो.\nREAD ALSO : मराठी गाण्यांची सदाबहार मैफल भाग ५\n‘या चिमण्यांनो परत फिरा रे, घराकडे अपुल्या, जाहल्या तिन्हीसांजा जाहल्या.’ ‘चाफा बोलेना, चाफा चालेना चाफा खंत करी काही केल्या फुलेना, गेले ‘आंब्याच्या’ बनी म्हंटली मैनांसवें गाणी आम्ही गळ्यांत गळे मिळवून रे’ रुसव्या फुगव्यात अगदी सहजपणे ओठावर येणारी अशी ही त्यांची काही गाणी. लता मंगेशकर यांच्या आवाजातील जादू आपल्याला त्यांच्या प्रत्येक गाण्यातून अनुभवायला मिळते.\n‘उठा उठा हो सकळिक, वाचे स्मरावा गजमुख ऋद्धि-सिद्धिचा नायक,सुखदायक भक्तांसी ‘ बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला, चिमणी मैना, चिमणा रावा, चिमण्या अंगणी, चिमणा चांदवा.’ एका सुरेल भातुकलीच्या खेळाची आठवण करून देत हे गाणे. त्यांचे प्रत्येक गाणे हे लोकप्रियच आहे.\n‘मी रात टाकली, मी कात टाकली, मी मोडक्या संसाराची बाई लाज टाकली, ‘लेक लाडकी या घरची, होणार सून मी त्या घरची’, ‘लटपट लटपट लटपट लटपट, तुझ चालणं गं मोठ्या नखऱ्याचं, बोलणं गं मंजुळ मैनेचं, नारी गं, नारी गं’, ‘घन ओथंबून येती बनात राघू ओघिरती पंखावरती सर ओघळती झाडातुनी झडझडती’. अशा बऱ्याच गाण्यांनी आपण दिवसाची सुरुवात करत असतो.\nलता मंगेशकर भारताला लाभलेलं एक वरदान म्हणता येईल कारण असा आवाज पुन्हा होणे नाही. त्यांचा सुमधुर आवाज त्यांनी इतक्या वर्ष जपला आहे हेसुद्धा एक आश्चर्यच म्हणायला हवं. नुकतेच लतादीदींच्या आवाजात एका गाण्याचे रेकोर्डिंग करण्यात आले. ‘आता विसाव्याचे क्षण’ हे गाणं त्यांच्या वयाच्या ८९ व्या वर्षी ध्वनिमुद्रित करण्यात आले. ‘यापुढे काहीच रेकोर्डिंग करणार नाही असं त्यांनी सांगितलं आहे. हे गाणे ऐकल्यावर त्यांनी व्यक्त केलेली निरोपाची भावना खूप अस्वस्थ करणारी आहे. विलक्षण आर्तता, अतिशय जड अंत:करणाने दिलेला निरोप, विरहाची भावना, यात व्यक्त होते. शब्द अपुरे पडतात अशा भावना यात व्यक्त केल्या आहेत. सलील कुलकर्णी यांनी संगीत दिलेले हे गाणे आहे.\nहे गाणं ऐकून नकळतच त्यांचे एक अजरामर गाणे अलगद ओठावर रुंजी घालू लागतं….\n‘नाम गुम जायेगा, चेहरा ये बदल जायेगा\nमेरी आवाज़ ही, पहचान है,गर याद रहे’\nअमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष\nअमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार अस���ेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...\nवैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील\n'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...\n‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण\nपळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...\n‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी\nमला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ). 'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...\nपळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री\nपळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97_%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A1_%E0%A4%9C%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8_%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95", "date_download": "2021-07-30T08:31:19Z", "digest": "sha1:QDH7RMJZ5RFAIHRYZRTL2IBFLQYDXTEC", "length": 9172, "nlines": 178, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रचना रिंग रोड जंक्शन मेट्रो स्थानक - विकिपीडिया", "raw_content": "रचना रिंग रोड जंक्शन मेट्रो स्थानक\nरचना रिंग रोड जंक्शन मेट्रो स्थानक\nरचना रिंग रोड मेट्रो स्थानक\nनागपूर मेट्रो अ‍ॅक्वा मार्गिका (पूर्व-पश्चिम)\nरचना रिंग रोड जंक्शन\nरचना रिंग रोड जंक्शन मेट्रो स्थानक हे नागपूर मेट्रोच्या अ‍ॅक्वा मार्गिकेवरील सतरावे स्थानक आहे. हा मार्ग नागपुरातून पूर्व-पश्चिम असा गेला आहे. हे स्थानक उन्नत (एलिव्हेटेड) आहे. या मार्गिकेहून निळ्या मार्गिकेवर असणाऱ्या स्थानकावर जाण्यासाठी अदला-बदली (इंटरचेंज)[मराठी शब्द सुचवा] स्थानक हे सिताबर्डी येथे आहे.[१])\n^ \"Project Report\". मेट्रोरेलनागपूर हे संकेतस्थळ (इंग्रजी मजकूर). २४-१२-२०१८ रोजी पाहिले. |access-date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\nभारतामधील जलद रेल्वे परिवहन\nदिल्ली मेट्रो • कोलकाता मेट्रो • बंगळूरू मेट्रो • रॅपिड मेट्रोरेल गुरगांव • चेन्नई मेट्रो • हैदराबाद मेट्रो • जयपूर मेट्रो • कोची मेट्रो • मुंबई मेट्रो • नागपूर मेट्रो • नोएडा मेट्रो\nइंदूर मेट्रो • नवी मुंबई मेट्रो • पुणे मेट्रो • भोपाळ मेट्रो • आग्रा मेट्रो • पाटणा मेट्रो\nश्रीनगर मेट्रो • जम्मू मेट्रो • गुवाहाटी मेट्रो • नाशिक मेट्रोनिओ • ठाणे मेट्रो • सुरत मेट्रो\nरचना रिंग रोड जंक्शन\nतिरपी नावे ही अदलाबदली (इंटरचेंज) स्थानके आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० जून २०२० रोजी १८:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://satyakamnews.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9A/", "date_download": "2021-07-30T07:05:49Z", "digest": "sha1:FUI77XIWHB5RNY3LPDWXWCY753LZPEN6", "length": 20910, "nlines": 205, "source_domain": "satyakamnews.com", "title": "कोरोना बेकारी महागाईची चिंता कोणाला ? | satyakamnews.com", "raw_content": "\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार…\nमाजी विद्यार्थ्यांच्या सूचना महाविद्यालयाच्या विकासासाठी उपयुक्त असतात:- रोहन परिचारक\nशिवसेना सदस्य नोंदणीला महिला विडी कामगारांचा प्र��ंड प्रतिसाद\nHome ताज्या-घडामोडी कोरोना बेकारी महागाईची चिंता कोणाला \nकोरोना बेकारी महागाईची चिंता कोणाला \nsatyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम \nकोरोना बेकारी महागाईची चिंता कोणाला \nप्रतिनिधी – लक्ष्मण राजे\nमहागाई केवळ बोलण्यासाठीच आहे. आपण याविरुद्ध काहीच कृती करू शकत नाही हे वारंवार सिद्ध होत आहे. पेट्रोल दर वाढले, गॅस दर वाढले, केवळ राजकीय पक्षांना आंदोलनाचा विषय झाला आहे. त्यातही विरोधी बाकांवर असलेल्यांना ही एक संधीच असते. जनता या आंदोलनात कितपत सहभागी होते तर हे प्रमाण एक टक्काही नाही. 106 (एकशे सहा रुपयांपर्यंत) शहरात पेट्रोल पोहोचलं. तर 98 (अठ्यांनऊ रूपयांपर्यंत) गेलेले डीझेल हि पंधरा दिवसात सेंचुरी मारेल यात मुळीच शंका नाही. गॅसचे दर तब्बल पंचवीस रुपयांनी एकदम वाढले. सबसिडी बंद होऊन दोन वर्षे लोटली. खाण्याच्या तेलाचे दर वाढले. दुधाची दरवाढ झाली.तसेच डाळ,साखरही महाग झाली.फक्त स्वस्त आहे केवळ पालेभाजी आणि थोडी फळफळावळ, तसेच आंबाही विनाकारण महागतो असंच दिसतंय. आंब्याचा उत्पादन खर्च आणि आंब्याची मागणी या सार्‍याचा विचार झाला तर आंबा इतर फळांच्या तुलनेत महागच आहे. कलिंगड इतर फळांच्या तुलनेत आरोग्यदायी ते मात्र स्वस्त आहे. आंब्यापेक्षा आकाराने मोठेही आहे.अर्थात आंब्याचे गुणधर्मही आहेतच. पण भुकेलेला माणूस महागाईमध्ये गुणवत्तेपेक्षा पोट कशाने भरेल याची अधिक खबरदारी घेत असतो. महागाईच्या विरोधात केंद्रात भाजपा सरकार जबाबदार तर राज्यात दोन्ही काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार जबाबदार आहे.एकंदरीत सर्व प्रमुख पक्ष महागाईला कुठे न कुठे जबाबदार आहेत. यामुळे कुणाचं पाप कमी तर कुणाचं पाप जास्त इतकाच काय तो हिशोब मांडला आहे.तसेच एकमेकांकडे बोट करणार्‍यांना स्वतःही महागाई का रोखू शकत नाही हे सांगता येत नाही का पेट्रोलजन्य पदार्थावर राज्याचे कर अधिक आहेत. राज्यातील अनेक व्यापारी साठेबाजी करून किरकोळ विक्रेत्यांना महाग माल देतात आणि मग हीच मालिका पुढे लोकांपर्यंत पोहोचते. प्रवासी आणि मालवाहतुकीच्या दरात भरमसाठ वाढ होत आहे. याला कारणीभूत पेट्रोलजन्य पदार्थांची दरवाढ हेच आहे. एकीकडे शेतकरी मालाला भाव मिळत नाही म्हणून हवालदिल झाला आहे. दुसर्‍या बाजूला ज��वनावश्यक वस्तु प्रचंड महाग म्हणून सर्वसामान्य नागरिक बेचैन झाले आहेत.पण सरकारमध्ये असलेल्या पुढार्‍यांना आणि त्यांच्या समर्थकांना महागाई समर्थनाचे मुद्दे शोधण्यातच आनंद वाटतो. पूर्वीच्या सरकारांनी थोडी दर वाढ केल्यावर सध्या सत्तेत असलेल्या तत्कालीन विरोधी पक्षांनी कसा आकांडतांडव केला होता ते थोडसं आठवावं. निदान मनाची नाही तर जनाची तरी बाळगा असे म्हणण्याची वेळ आली आहे. भाजीपाला, फळफळावळ स्वस्त असून उपयोग नाही. धान्य ही स्वस्त मिळायला पाहिजे. स्वस्त नाही मिळालं तर ते किमान भावात तरी मिळालं पाहिजे. धान्य आणि कडधान्याच्या किंमती अफाट वाढत आहेत. खाण्याचं तेल महाग होत आहे. लोकांना त्रास होणारच. कधीही चैनीच्या वस्तूंच्या किंमती वाढल्यावर तक्रार होत नाही पण सर्वसामान्यांचे बजेट ढासळणार्‍या जीवनावश्यक वस्तूचे भाव वाढले तर त्रास होणारच. गॅस एक हजार रुपये करा, पेट्रोल, डिझेलचे भावही निश्चित करा आणि त्या प्रमाणात लोकांचे रोजगार, पगार निश्चित करा. सर्वसामान्य शेतकर्‍यांच्या उत्पादनाला सध्या महागाईच्या दृष्टिकोनातून विचार करून भाव निश्चित करा. म्हणजे महागाई विरोधात होणारी ओरड कायमस्वरूपी थांबली जाईल. अर्थात हे अवघड असलं तरी कधीतरी यावर विचार झालाच पाहिजे. महागाई विरोधातील आंदोलन म्हणजे फोटो छाप आंदोलन होत आहेत. सरकार किंवा ज्या जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला जातो ते निवेदन किमान वाचतात तरी का पेट्रोलजन्य पदार्थावर राज्याचे कर अधिक आहेत. राज्यातील अनेक व्यापारी साठेबाजी करून किरकोळ विक्रेत्यांना महाग माल देतात आणि मग हीच मालिका पुढे लोकांपर्यंत पोहोचते. प्रवासी आणि मालवाहतुकीच्या दरात भरमसाठ वाढ होत आहे. याला कारणीभूत पेट्रोलजन्य पदार्थांची दरवाढ हेच आहे. एकीकडे शेतकरी मालाला भाव मिळत नाही म्हणून हवालदिल झाला आहे. दुसर्‍या बाजूला जीवनावश्यक वस्तु प्रचंड महाग म्हणून सर्वसामान्य नागरिक बेचैन झाले आहेत.पण सरकारमध्ये असलेल्या पुढार्‍यांना आणि त्यांच्या समर्थकांना महागाई समर्थनाचे मुद्दे शोधण्यातच आनंद वाटतो. पूर्वीच्या सरकारांनी थोडी दर वाढ केल्यावर सध्या सत्तेत असलेल्या तत्कालीन विरोधी पक्षांनी कसा आकांडतांडव केला होता ते थोडसं आठवावं. निदान मनाची नाही तर जनाची तरी बाळगा असे म्हणण���याची वेळ आली आहे. भाजीपाला, फळफळावळ स्वस्त असून उपयोग नाही. धान्य ही स्वस्त मिळायला पाहिजे. स्वस्त नाही मिळालं तर ते किमान भावात तरी मिळालं पाहिजे. धान्य आणि कडधान्याच्या किंमती अफाट वाढत आहेत. खाण्याचं तेल महाग होत आहे. लोकांना त्रास होणारच. कधीही चैनीच्या वस्तूंच्या किंमती वाढल्यावर तक्रार होत नाही पण सर्वसामान्यांचे बजेट ढासळणार्‍या जीवनावश्यक वस्तूचे भाव वाढले तर त्रास होणारच. गॅस एक हजार रुपये करा, पेट्रोल, डिझेलचे भावही निश्चित करा आणि त्या प्रमाणात लोकांचे रोजगार, पगार निश्चित करा. सर्वसामान्य शेतकर्‍यांच्या उत्पादनाला सध्या महागाईच्या दृष्टिकोनातून विचार करून भाव निश्चित करा. म्हणजे महागाई विरोधात होणारी ओरड कायमस्वरूपी थांबली जाईल. अर्थात हे अवघड असलं तरी कधीतरी यावर विचार झालाच पाहिजे. महागाई विरोधातील आंदोलन म्हणजे फोटो छाप आंदोलन होत आहेत. सरकार किंवा ज्या जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला जातो ते निवेदन किमान वाचतात तरी का असा प्रश्न पडतो. सार्‍यांच्या संवेदना संपल्या आहेत. ज्याला महिन्याला एक लाख रुपये पगार आहे त्याला महागाईची चिंता काय असा प्रश्न पडतो. सार्‍यांच्या संवेदना संपल्या आहेत. ज्याला महिन्याला एक लाख रुपये पगार आहे त्याला महागाईची चिंता काय पण वर्षभरात लाख रुपये पाहायलाही मिळत नाही तो गरीब गरजू मजुर रडतोय.अर्थात मध्यमवर्गीयांची दुखणी वेगळी आहेत.अत्यंत गरीब असणार्‍यांची व्यथा वेगळी आहे.एकंदरीत असं सारं चित्र आहे. महागाई रोखली जात नाही आणि कुणी रोखण्याच्या मनस्थितीत नाही हे ही तितकंच खरं आहे.कोरोना महामारी पार्श्वभूमीवरील कठीण परिस्थिती आणि त्यातच महागाई यामुळे सर्व सामान्य जनता हतबल झाली आहे.\nPrevious articleअनेक महिन्यांपासून फरारी असलेल्या आरोपीस पोलीसांनी केली अटक\nNext articleअवैध रित्या दारू विक्रीसफाळे पोलीस ठाणे व्दारा कारवाई\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार नदीच्या खोली करणाचे आश्वासन\n#CHIPLUN | सोलापूर मनसेच्या वतीने पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप\nश्री संत ज्ञानेश्वर महाराज सोहळ्याच्या 'श्री'च्या जरी फटक��याच्या अश्वाचे पेठवडगाव येथे जंगी स्वागत\nदेवेंद्र फडणवीस यांनी पाटण तालुक्यातल्या सर्वसामान्यां बरोबर घेतला जेवणाचा आस्वाद\n#PANDHARPUR | पंढरपुर तालूका पोलिस स्टेशनच्या वतीने मोठी कारवाई..\n#KOLAPUR | पूरग्रस्तांना तातडीने १५००० हजार रुपयांची मदत देण्यात यावी:- मा खा धनंजय महाडिक...\n#Solapur | परिसरात डासांची उत्पत्ती रोखा डेंग्यूला दूर हटवा आरोग्य विभागाचे आवाहन...\n#Solapur | शहर उत्तर मधील जनतेचे प्रश्‍न प्राधान्याने सोडवणार:- आ. प्रणिती शिंदे...\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nअनिल देशमुखांच्या घरांवर ‘ईडी’ची धाड; दोन मालमत्तांची अधिकाऱ्यांकडून झाडाझडती\nबावची येथे लांडग्याच्या हल्ल्यात सहाजण गंभीर जखमी;वनविभागाचे दुर्लक्ष\nसोलापूर शहर कॉंग्रेसच्या वतीने लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास...\nपदोन्नतीमधील मागासवर्गीयांच्या आरक्षणासंदर्भात महाराष्ट्र विधानमंडळाच्या अनुसुचित जाती कल्याण समिती मा. मुख्यमंत्र्यांना...\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार...\nविठ्ठलराव शिंदे कारखान्यामार्फत ऊस बिलाचा दूसरा हप्ता 200 रु ऊस पुरवठादारांच्या...\nभीमा सहकारी साखर कारखान्याच्या रोलर पुजन संपन्न.\nश्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा दुसरा हप्ता सभासदांच्या खात्यावर वर्ग.\nविशेष सूचना : • satyakamnews.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून satyakamnews.com चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . satyakamnews.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता satyakamnews.com तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार satyakamnews.com नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nप्रलंबित ॲट्रॉसिटी गुन्ह्यांचा तपास त्वरित करा – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे...\nसंत ��्ञानेश्वरमहाराज आषाढी पायी वारी पालखी सोहळ्याच्या ‘श्रीं’च्या जरीपटक्याच्या अश्वांचे, पेठवडगांव,...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/yuvak/career-options-after-12th-standard-medical-and-engineering-80069", "date_download": "2021-07-30T07:55:53Z", "digest": "sha1:G2LCYQTR24HY6JD66F6YSSCEKE5M74SZ", "length": 19447, "nlines": 220, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "बारावीनंतर काय? मेडिकल, इंजिनिअरिंगसह करिअरसाठी अनेक मार्ग - Career options after 12th standard in Medical and Engineering | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n मेडिकल, इंजिनिअरिंगसह करिअरसाठी अनेक मार्ग\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी\nपुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल\n मेडिकल, इंजिनिअरिंगसह करिअरसाठी अनेक मार्ग\nमंगळवार, 20 जुलै 2021\nकरिअरची निवड करताना आपली आवड व पालकांची भूमिका या दोन गोष्टी महत्त्वपूर्ण ठऱत असतात.\nदहावीनंतर बारावीचं वर्ष विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचं असतं. पदवीसाठी प्रवेश घेण्यासाठी किंवा पुढे करिअरचा मार्ग ठरवताना बारावी टर्निंग पॉइंट ठरतो. दहावीचा निकाल लागल्यानंतर आता बारावीचा निकाल कधी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, बारावीनंतर काय असा प्रश्‍न विद्यार्थ्यांसह पालकांनाही सतावत चालला आहे. बदलत्या प्रवाहात आपला पाल्य टिकून राहील का असा प्रश्‍न विद्यार्थ्यांसह पालकांनाही सतावत चालला आहे. बदलत्या प्रवाहात आपला पाल्य टिकून राहील का त्यासाठी कोणता अभ्यासक्रम निवडावा लागेल, असे असंख्य प्रश्‍न पालकांना पडत आहेत. बारावीनंतर कोणकोणते अभ्यासक्रम आहेत, त्याची माहिती जाणून घेऊया. (Career options after 12th standard in Medical and Engineering)\nखरं तर करिअरची निवड करताना आपली आवड व पालकांची भूमिका या दोन गोष्टी महत्त्वपूर्ण ठऱत असतात. आज विद्यार्थ्यांना करिअर करण्यासाठी अनेक क्षेत्रांमध्ये संधी उपलब्ध आहेत. आज प्रत्येकाला वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी यासारख्या क्षेत्रांमध्ये करिअर करण्याची अनेकांची इच्छा असते.पण याशिवाय इतर अनेक क्षेत्रांमध्ये विद्यार्थी करिअर करू शकतात. अशा क्षेत्रांची माहिती आपण जाणून घेऊया.\nवैद्यकीय क्षेत्र : सर्व आरोग्यविज्ञान अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘नीट’ परीक्षा द्यावी लागते.\nएमबीबीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस : हे अभ्यासक्रम पाच वर्षे सहा महिन्याचे असून पूर्ण केल्यानंतर स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय किंवा रुग्णालयातही नोकरीची संधी असते.\nबीडीएस : हा अभ्यासक्रम चार वर्षांचा असून पुढे एमडीएस हा अभ्यासक्रमही करता येतो.\nबीएससी इन नर्सिंग : हा चार वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर रुग्णालयात नर्स म्हणून नोकरीची संधी आहे.\nबीव्हीएससी अँड एएच : हा अभ्यासक्रम पाच वर्षाचा असून पूर्ण केल्यानंतर जनावरांचे रुग्णालय, प्राणी संग्रहालय, अभयारण्यात नोकरीची संधी आहे. स्वतःचा व्यवसायही करू शकता.\nडिफार्म : हा अभ्यासक्रम तीन वर्षांचा असून औषधनिर्मिती कारखान्यात नोकरीची संधी असते.\nबीफार्म : चार वर्षांचा अभ्यासक्रम असून औषध कंपनी किंवा औषध संशोधन संस्थेमध्ये नोकरीची संधी आहे.\nअभियांत्रिकी क्षेत्र : या क्षेत्रात इयत्ता दहावीनंतर पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो. तर बारावीनंतर पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो. यासाठी ‘सीईटी’ परीक्षा द्यावी लागते. ‘आयआयटी’ प्रवेशासाठी ‘जेईई’ ही प्रवेश परीक्षा घेतली जाते.\nकृषीक्षेत्र : बारावीनंतर कृषिक्षेत्रामध्ये ॲग्रीकल्चर, फॉरेस्ट्री, फिशरीज, फूड सायन्स आदींचा अभ्यासक्रम पूर्ण करू शकतो.\nऔषध निर्माण शास्त्र : बारावीनंतर ‘डी.फार्मसी’ हा दोन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम आहे. यात औषध उत्पादन, संधोधन आदीमध्ये करिअर करता येते. त्यानंतर बी.फार्म ही पदवीही घेता येते.\nयाशिवाय पशुवैद्यकशास्त्र, आर्किटेक्चर, पॅरामेडिकल, बायोटेक्नॉलॉजी, हॉटेल मॅनेजमेंट, मनोरंजन, संरक्षण दल यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांना करिअर करण्याच्या अनेक संधी आहेत. याचबरोबर बारावीनंतर बीबीए, बीसीए, बीसीएस यासारख्या अभ्यासक्रमांतूनही संगणकीय क्षेत्रामध्ये करिअर करण्याची संधी उपलब्ध आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nसंधी करिअरच्या : वाणिज्य शाखा निवडताना\nदहावीनंतर विद्यार्थ्यांना शास्त्र, वाणिज्य व कला यांपैकी एका शाखेची निव��� करून आपल्या भविष्याची पायाभरणी करावी लागते. आपल्या सध्याच्या शिक्षणपद्धतीत...\nबुधवार, 28 जुलै 2021\nहेल्थकेअरमध्ये करिअरची संधी; टेक महिंद्रा फाउंडेशनचे सर्टिफिकेट आणि डिप्लोमा कोर्स\nमुंबई : हेल्थकेअर प्रोफेशनल्ससाठी टेक महिंद्रा फाउंडेशनने Tech Mahindra Foundation विविध कोर्स विद्यार्थ्यांसाठी सुरू केले आहेत. यामध्ये सहा...\nसोमवार, 26 जुलै 2021\nदहावी उतीर्ण झालेल्या पुष्कराज सातवचे सोनिया, प्रियंका गांधींकडून कौतुक..\nऔरंगाबाद ः काॅंग्रेसचे दिवगंत नेते खासदार राजीव सातव यांचे चिरंजीव पुष्कराज हा दहावीमध्ये ९८.३३ टक्के एवढे गुण मिळवून उतीर्ण झाला. त्यांच्या या यशाचे...\nरविवार, 25 जुलै 2021\n टेक महिंद्रा फाउंडेशनचा smart पर्याय\nजगभरात सध्या हेल्थकेअर (Healthcare) क्षेत्रात प्रोफेशनल्सची मागणी वाढल्याचं आपण पाहिलं आहे. त्यात टेक महिंद्रा फाउंडेशनने (Mahindra Foundation)...\nरविवार, 25 जुलै 2021\nमहाराष्ट्रातला सर्वात मोठा ऑनलाइन शैक्षणिक मार्गदर्शन मेळावा; नोंदणी सुरु\nकोरोनामुळे गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ सर्व काही ठप्प झालं आहे. याचा शिक्षण क्षेत्रावरही मोठा परिणाम झाला आहे. शाळा ऑनलाइन सुरु असून यंदा दहावी,...\nरविवार, 25 जुलै 2021\nकरिअरच्या नव्या वाटा : दहावी, बारावीनंतर पुढे काय\nपुणे : दहावी, बारावीनंतर पुढे काय, असा एकेकाळी हमखास विचारला जाणारा प्रश्‍न आता क्वचितच ऐकायला मिळतो. कारण, उच्च शिक्षणासाठी जाण्यापूर्वी कौशल्य...\nशुक्रवार, 23 जुलै 2021\nपोलिसांच्या मारहाणीत ठवकरचा मृत्यू : पीएसआयसह तीन पोलिस निलंबित..\nनागपूर : पारडी नाक्यावर पोलिसांच्या नाकाबंदीदरम्यान गाडी न थांबवल्याच्या कारणावरून पोलिसांनी दिव्यांग मनोज ठवकरला Manoj Thawkar जबर मारहाण केली...\nसोमवार, 19 जुलै 2021\nकोरोना संकटातील ऑनलाइन शिक्षण आणि विद्यार्थ्यांसमोरील अनेक प्रश्न\nकोरोना महामारीच्या (Corona Pandemic) पार्श्वभूमीवर यावर्षी अनेक वर्गाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना...\nशनिवार, 17 जुलै 2021\nदेवेंद्र फडणवीस म्हणाले, सीआयडी चौकशी लावून सीपींनी योग्यच केले; पण...\nनागपूर : पोलिसांनी केलेल्या बेदम मारहाणीत दिव्यांग मनोज हरिभाऊ ठवकर Manoj Haribhat Thavkar (वय ३५ रा.शारदा चौक) याचा मृत्यू झाला, असा आरोप...\nसोमवार, 12 जुलै 2021\nपदभार घेताच आयुष मंत्री म्हणाले, कोरोनापासून बचावासाठी मोदींचा योगा महत्वा���ा\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार केल्यानंतर आज बहुतेक नवीन मंत्र्यांनी पदभार स्वीकारला आहे. खासदार मुंजपारा महेंद्रभाई...\nगुरुवार, 8 जुलै 2021\nबांधकाम कामगारांच्या खात्यात जमा केले १५००, घरेलू कामगारांनाही मदत देणार...\nनागपूर : देशासाठी शेतकरी जेवढा महत्वाचा आहे, तेवढाच महत्वाचा कामगार आहे. कामगारांनी हात थांबवले की, देशही ठप्प होऊ शकतो. त्यामुळे राज्य सरकार...\nसोमवार, 3 मे 2021\nमिशावाल्या आजोबांचे चिमुरडीला भावनिक पत्र...\nकऱ्हाड : अक्कडबाज मिशांमुळे लक्षात राहणारे रूबाबदार व्यक्तिमत्त्व म्हणजे खासदार श्रीनिवास पाटील. वेगवेगळ्या पातळींवर त्यांची वेगवेगळी ओळख असेलही, पण...\nरविवार, 25 एप्रिल 2021\nकरिअर career medical engineering अभियांत्रिकी व्यवसाय profession नोकरी संग्रहालय अभयारण्य औषध drug पदवी कृषी agriculture हॉटेल entertainment\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2018/06/parsik-tunnel.html", "date_download": "2021-07-30T06:52:43Z", "digest": "sha1:MAINPCIWFJSZMTXGCDDHM6EIRUL6MQDH", "length": 6626, "nlines": 73, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "पारसिक बोगद्याची नोव्हेंबरपर्यंत दुरुस्ती - JPN NEWS.in", "raw_content": "\nHome mumbai पारसिक बोगद्याची नोव्हेंबरपर्यंत दुरुस्ती\nपारसिक बोगद्याची नोव्हेंबरपर्यंत दुरुस्ती\nमुंबई - मध्य रेल्वेच्या मेन लाईन मार्गावरील आशिया खंडातील सर्वात जुना बोगदा म्हणून पारसिक टनेलची ओळख आहे. पारसिक बोगदा हा दिवसेंदिवस धोकादायक ठरू लागलेला आहे. या बोगद्याला गेल्या काही वर्षांपासून गळती लागल्यामुळे तो धोकादायक होत आहे. १८७३ मध्ये बांधलेला पारसिक बोगदा आशियातील सर्वात जुन्या बोगद्यांपैकी एक अहे. या बोगद्यांच्या दुरुस्तीचे काम मायनिंग ॲण्ड फ्युएल इंजिनीअरिंग संस्थेमार्फत करण्यात येणार आहे. त्याची डेडलाईन नोव्हेंबरपर्यंत आहे.\nमध्य रेल्वेच्या ठाणे आणि डोंबिवली जलद रेल्वे मार्गाच्या दरम्यान हा बोगदा आहे. सुमारे १.३ किलोमीटरचा बोगदा १८७३ मध्ये ठाण्याच्या पारसिक हिलमध्ये बांधण्यात आला होता. त्यामुळे ठाणे ते दिवा हे अंतर ९.६ किलोमीटरहून ७ किलोमीटरपर्यंत कमी झाले. एकेकाळी हा बोगदा आशियातील तिसरा सर्वात मोठा बोगदा म्हणून गणला जात होता. विद्युतीकरणानंतर या बोगद्यामध्ये दुहेरी मार्गिका टाकण्यात आली. या बोगद्यामध्ये नैसर्गिक पाण्याचे झरे आहेत, त्यामुळे या भागातून लोकलवर पाणी ���डत असते. या टप्प्यात लोकलच्या वेगावर निर्बंध घालण्यात येत असल्याने प्रत्येक लोकलची सरासरी तीन मिनिटे वाया जातात. बोगद्यात असलेल्या २५ हजार व्होल्टेजच्या ओव्हरहेड वायरमुळे छताला सिमेंटचा जादा थर देणे कठीण बनले आहे. कारण त्यामुळे ओव्हरहेड वायरसाठी आवश्यक अंतर कमी होण्याची भीती आहे. त्यामुळे मायनिंग ॲण्ड फ्युएल रीसर्च इंजिनीअरिंग इ्स्टिटट्यूटच्या मदतीने दुरुस्तीचे काम पूर्ण केले जाणार असून नोव्हेंबरपर्यंत काम पूर्ण होईल, अशी माहिती मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक एस. के. जैन यांनी स्पष्ट केले..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/analysis-of-satara-constituency-125907832.html", "date_download": "2021-07-30T08:48:20Z", "digest": "sha1:U6CH4IOZNKZBHFJM433OB2WXET5U77SX", "length": 19189, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "analysis of satara constituency | कृष्णाकाठ कुणाचा... आघाडीचा की महायुतीचा ? - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकृष्णाकाठ कुणाचा... आघाडीचा की महायुतीचा \nसातारा - सातारा लोकसभा पोटनिवडणूक व जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांत २१ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीच्या प्रचारात अनेक नेत्यांनी रान उठवले आहे. आघाडी व महायुतीच्या बाजूने दिग्गज नेते प्रचारात उतरले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, शरद पवार हे जिल्ह्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींची गुरुवारी सभा झाली. महायुतीबद्दल नाराजी आहे, पण नरेंद्र मोदींच्या सभेमुळे काही फरक पडेल असे महायुतीच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे. त्यामुळे कृष्णाकाठ कुणाचा... आघाडीचा की महायुतीचा यावर सध्या चर्चा सुरू आहे.\nसंथ वाहते कृष्णामाई... ही सातारकरांची कृष्णा नदीबद्दल असणारी भावना, ही कृष्णामाई महाबळेश्वरमध्ये उगम पावते आणि वाई, सातारा, कोरेगाव, कराड तालुक्यांतून पुढे सांगली जिल्ह्यात जाते. साताऱ्यातून वाहत असताना कृष्णेचा प्रवास सुरू असताना कुडाळी, वेण्णा, वंगणा, उरमोडी, तारळी, उत्तर मांड, दक्षिण मांड, कोयना या नद्या येऊन मिळतात.\nसातारा जिल्ह्याच्या राजकारणाचाच नव्हे, तर एकेकाळी राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू कृष्णाकाठ राहिल्याचे दिसून येते. कृष्णा आणि तिला मिळणाऱ्या नद्यांच्या पाण्यावर येथील शेती आणि शेतीपूरक उद्योग बहरला. साखर कारखानदारी, दूध संघ, सोसायट्या, शिक्षण संस्था हे सर���व उभं राहिलं. यातूनच महाराष्ट्राच्या राजकारणात कृष्णाकाठचं प्राबल्य राहिलेले आहे. क्रांतिसिह नाना पाटील, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, किसन वीर, यशवंतराव मोहिते, बाळासाहेब देसाई, विलासराव पाटील उंडाळकर, लक्ष्मणराव पाटील ते पृथ्वीराज चव्हाण यांच्या राजकीय वाटचालीत कृष्णाकाठाचा महत्त्वाचा वाटा राहिला.\n२०१९ च्या सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीत हा कृष्णाकाठ कुणाच्या बाजूने कौल देतो हे यावर कृष्णाकाठ कुणाचा... आघाडीचा की महायुतीचा हे ठरणार आहे. कृष्णाकाठ ताब्यात घेताना महायुतीला मात्र बंडखोरीचा सामना करायला लागणार आहे.\nवाई विधानसभा मतदारसंघ : कृष्णा नदीचा उगम या विधानसभा मतदारसंघात होतो. सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठा विधानसभा मतदारसंघ असणारा वाई-खंडाळा -महाबळेश्वर मतदारसंघ येथे मकरंद पाटील यांनी एकदा अपक्ष आणि एकदा राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदारपदाची जबाबदारी पार पाडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यावरच पुन्हा विश्वास दाखवला आहे. विरोधी गटात काय स्थिती आहे पाहूया. महायुतीच्या जागावाटपात हा विधानसभा मतदारसंघ पूर्वी शिवसेनेच्या ताब्यात होता. येथून शिवेसेनेचे पुरुषोत्तम जाधव इच्छुक होते. मात्र, जागावाटपात ही जागा भाजपकडे गेली. काही महिन्यांपूर्वी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले मदन भोसले यांना उमेदवारी मिळाली. ते भाजपच्या चिन्हावर निवडणूक रिंगणात आहेत. पुरुषोत्तम जाधव लोकसभेचे तिकीट मिळेल या आशेपोटी भाजपमधून शिवसेनेत गेले होते. तसे ते पूर्वीचे शिवसेनेचेच. लोकसभेचे तिकीट मिळाले नाही तरी त्यांना विधानसभा उमेदवारी मिळेल अशी आशा होती. मात्र, इथेही त्यांच्या पदरी निराशा आली. त्यांनी आता थेट बंडाचे निशाण फडकावले आहे. सातारा लोकसभा आणि वाई विधानसभा दोन्ही मतदारसंघांत त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केले, पण अखेरच्या दिवशी त्यांनी तलवार म्यान केली.\nकृष्णाकाठावरचा दुसरा मतदारसंघ म्हणजे सातारा जावळी - तीन टर्म राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार असणारे आमदार शिवेंद्रराजे भोसले राजीनामा देऊन भाजपवासी झाले. आता इथे भाजपचे शिवेंद्रराजे भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक पवार यांच्यात प्रामुख्याने लढत होणार आहे. दोन्ही उमेदवारांची चिन्हे बदलली आहेत, एवढाच काय तो बदल सातारा -जावळी व��धानसभा मतदारसंघात होणार आहे. इथे महायुतीच्या वाटेत बंडखोरीचा धोका जाणवणार नाही. नेहमी काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादीला मतदान करणारा मतदार या वेळी कमळाच्या चिन्हाकडे वळतो का यावर साताऱ्याचा निकाल अवलंबून असणार आहे.\nकोरेगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात आहेत. महायुतीच्या जागावाटपात ही जागा शिवसेनेकडे गेल्याने ऐनवेळी उमेदवार आयात करून भाजपच्या महेश शिंदे यांना तिकीट द्यावे लागले. महेश शिंदे यांनी भाजपकडून तयारी केली होती. शशिकांत शिंदे यांनी उमेदवारी अर्ज भरताना शक्तिप्रदर्शन करत मतदारसंघात आपली ताकद असल्याचे दाखवून दिले आहे. या मतदारसंघात महायुतीचे महेश शिंदे यांचे आव्हान शशिकांत शिंदे यांना किती प्रमाणात मिळते यावर मतदारसंघाचा निकाल अवलंबून असणार आहे.\nकृष्णाकाठावरील चौथा मतदारसंघ म्हणजे कराड उत्तर. कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील. तीन वेळा राष्ट्रवादी काँग्रेस, तर एकदा अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. बाळासाहेब पाटील यांच्याविरोधात भाजपच्या मनोज घोरपडे यांनी गेली ५ वर्षे तयारी केली. ऐनवेळी हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेला. काँग्रेसचे धैर्यशील कदम यांनी पक्षाचा राजीनामा दिला. उद्धव ठाकरे यांची भेट घेत शिवबंधन हाती बांधले आणि उमेदवारी मिळवली. मनोज घोरपडे यांनी अन्याय झाल्याची भावना व्यक्त केलीय आणि बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. बाळासाहेब पाटील यांना मतविभाजनाचा फायदा होईल, अशी परिस्थिती आहे. कृष्णाकाठावरचा पाचवा मतदारसंघ म्हणजे कराड दक्षिण मतदारसंघ. पुनर्रचनेनंतर २००९ मध्ये विलासकाका उंडाळकर त्यांच्यानंतर २०१४ मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे विजय मिळवला. पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसकडून, तर भाजप नेते डॉ.अतुल भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अॅड. उदयसिंह पाटीलदेखील कराड दक्षिणच्या मैदानात उतरले आहेत. इथे महायुतीपेक्षा आघाडीलाच मतविभाजानाचा फटका बसण्याची शक्यता आहे. पाटणमध्ये जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार शंभुराज देसाई यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे सत्यजितसिंह पाटणकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. इथली लढत पारंपरिक आहे. पाटणची लढत नेहमीच अटीतटीची राहिलेली आहे. इथे पक्षापेक्षा शंभुराज देसाई यांचा वैयक्तिक करिष्मा महत्त्वाचा ठरतो.\nमाढा लोकसभा मतदारसंघातील फलटण मध्ये राष्ट्रवादीचे दीपक चव्हाण त्यांच्याविरोधात महायुतीचे दिंगबर आगवणे निवडणूक रिंगणात आहेत. ही लढत रामराजे नाईक निंबाळकर व खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रतिष्ठेची आहे. माण-खटाव विधानसभा मतदारसंघाची, तर बातच न्यारी, काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देऊन जयकुमार गोरे भाजपमध्ये गेले, तर राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शेखर गोरे शिवसेनेत गेले. माण मतदारसंघासाठी सेना युती तोडेल अशा वल्गना केल्या गेल्या. माणमध्ये भाजपकडून जयकुमार गोरे, सेनेकडून शेखर गोरे, अपक्ष म्हणून माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांची उमेदवारी आहे. ही लढत रंगतदार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जयकुमार गोरे यांच्यासाठी प्रचारसभा घेऊन गेलेत. आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे येत्या १८ रोजी सभा घेणार आहेत.\nसातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक विधानसभेसोबतच होत आहे. इथं भाजपच्या उदयनराजे भोसले यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून श्रीनिवास पाटील मैदानात आहेत. विधानसभेसोबतच लोकसभेची पोटनिवडणूक असल्याने जिल्ह्यात रंगत निर्माण झालीय. पुढच्या पाच-सहा दिवसांत प्रचाराचा धुरळा उडवला जाईल. एकमेकांवर शाब्दिक चिखलफेक केली जाईल. साताऱ्याच्या कृष्णाकाठानं एकेकाळी देशाचं आणि राज्याचं नेतृत्व केलं. कृष्णाकाठ नेहमी पुरोगामी विचांराच्या मागे उभा राहिला. वारं बदललं तसं नेत्यांनी राजकीय पक्ष बदलले. कृष्णाकाठ या वेळी महायुतीच्या की आघाडीच्या पाठीमागे उभा राहील हे येता काळच ठरवेल. काळ बदलला आता रोज नवनवीन बदल होताहेत. नवी आव्हानं निर्माण होताहेत. पुण्या-मुंबईत, कोल्हापुरात गेलात तर बरेच जण साताऱ्याचे दिसतात. रोजगार मिळावा म्हणून युवकांना जिल्ह्याबाहेर जावे लागतेय. जिल्ह्यातील रस्ते, शेती, पाणी, दुष्काळी तालुके, शिक्षणाचे प्रश्न तसेच आहेत. हे प्रश्न नव्याने निवडून येणाऱ्या कारभाऱ्यांनी लक्षात घेऊन सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. संथ वाहणारी कृष्णामाईदेखील रौद्ररूप धारण करत असल्याचे येथील नागिरकांनी अनुभवले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/sanjay-raut-tweets-on-current-political-sitaution-in-poetic-style-indirectly-targetting-centre-126392853.html", "date_download": "2021-07-30T08:40:11Z", "digest": "sha1:BIHVQFGJBB3ZCBDIDAYFLGDEZO7SXLKL", "length": 5000, "nlines": 61, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "sanjay raut tweets on current political sitaution in poetic style indirectly targetting centre | 'इतना भी मत डराओ कि डर ही खत्म हो जाए!' देशातील परिस्थितीवर संजय राउत यांचे ट्विट - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n'इतना भी मत डराओ कि डर ही खत्म हो जाए' देशातील परिस्थितीवर संजय राउत यांचे ट्विट\nमुंबई - नेहमीच चर्चेत राहणारे शिवसेना खासदार आणि नेते संजय राउत आपल्या ट्विटमुळे आणखी चर्चेत आहेत. त्यांनी सोशल मीडियावर दोन हिंदी वाक्य ट्विट करून अप्रत्यक्षरित्या केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. पहिल्या ट्विटमध्ये राउत म्हणाले, की लोकांना इतकीही भीती घालू नका की भीतीच संपून जाईल. तर दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले, की वादळांमध्ये बोटी आणि अंहाकारात मोठे लोक नेहमीच बुडतात. संजय राउत यांनी केलेले हे दोन्ही ट्विट देशातील एकूणच राजकीय परिस्थितीशी जोडून पाहिले जात आहेत.\nसंजय राउत यांचे भीतीवर ट्विट...\nउल्लेखनीय बाब म्हणजे, देशभर नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात निदर्शने सुरू आहेत. एनआरसी आणि नागरिकत्व कायद्यावरून काँग्रेससह अनेक विरोधी पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकावर निशाणा साधत आहेत. केंद्र सरकार देशात भीतीचे वातावरण निर्माण करत आहे. तसेच हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न केले जात आहेत असे आरोप या विरोधकांकडून केले जात आहेत.\nपाकिस्तानने लवरात-लवकर हाफिज सईदवर कारवाई करावी, अमेरीकेचा पाकिस्तानला इशारा\nकुणी सरकारी नाेकरी साेडून, तर कुणी व्यवसायातून राजकीय आखाड्यात\n'सहकारी बँकांकडून फसवणूक होत असल्यावर ना सरकारचं नियंत्रण, ना रिझर्व्ह बँकेचे', दहिसरमध्ये 'राज'गर्जना\n‘एक रुपया द्या, तुमचे सरकार आणा’ वा ‘नोटा’चे बटण दाबा, अपक्षांचे सरकार आणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A3/", "date_download": "2021-07-30T07:16:42Z", "digest": "sha1:H7TPS3OJTKAFNCJLCLWLEYCC6LKYHAZQ", "length": 5302, "nlines": 97, "source_domain": "ejanshakti.com", "title": "आतरराष्ट्रीय मंदीचा परिणाम; सोन्या, चांदीचे दर घसरले | Janshakti Newspaper", "raw_content": "\nआतरराष्ट्रीय मंदीचा परिणाम; सोन्या, चांदीचे दर घसरले\nआतरराष्ट्रीय मंदीचा परिणाम; सोन्या, चांदीचे दर घसरले\nनवी दिल्��ी: आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदीचा परिणाम भारतीय बाजारावर दिसून आला आहे. त्यामुळे सोन्या, चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. एमसीक्सवर डिसेंबरच्या सोन्याच्या वायदा भावात 0.55 टक्क्यांची घट झाली. यामुळे सोने 50826 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले. 253 रुपयांनी सोन्याची किंमत कमी झाली आहे. तीन दिवसांनंतर आज मंगळवारी सोन्याचे दर घसरले आहेत. चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. चांदी 1.2 टक्क्यांनी घसरून 62343 रुपये प्रति किलोवर आली आहे. गेल्या सत्रात सोन्याच्या किंमतीत 0.55 टक्के वाढ आणि चांदीच्या किंमतीत 0.26 टक्के वाढ झाली होती.\nआशादायक: कोरोना ओसरतोय; रुग्ण संख्येत प्रचंड मोठी घट\nहाथरस बलात्कार प्रकरण: सीबीआय पथक घटनास्थळी दाखल\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या सात दुचाकी जप्त\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\n‘समजू नका ढगा हे साधेसुधे बियाणे’ गझलेने महाराष्ट्रभर…\nऑलिम्पिकमध्ये भारताचं आणखी एक पदक निश्चित\nखरचं मोदी विरुध्द देश अशी निवडणूक होणार\nमुंबईत राष्ट्रवादीच्या बैठकीत शिवसेनेविषयी नाराजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lawandmore.org.in/glossary-lawyer/what-is-a-white-shoe-law-firm/", "date_download": "2021-07-30T06:15:59Z", "digest": "sha1:CWWKALQIZUXGYKVPQAHP46O2OXB2IIPO", "length": 5810, "nlines": 89, "source_domain": "lawandmore.org.in", "title": "एक पांढरा जोडा काय लॉ फर्म काय आहे | Law & More B.V. | आयंडोवेन आणि ...", "raw_content": "पारिभाषिक शब्दावली वकील » एक पांढरा जोडा काय लॉ फर्म काय आहे\nइमिग्रेशन- आणि माइग्रेशन लॉअर\nअंतर्देशीय मालमत्ता (आयपी) कायदेशीर\nसमाजोपयोगी संस्था आणि धर्मादाय सूत्रे\nयुरोपिया आणि सीआयएस डेस्क\nफार्म आणि लाइफ सायन्स\nनेदरलँड्स डच बार असोसिएशन\nनोकरी - व्यवसायाच्या संधी\nएक पांढरा जोडा काय लॉ फर्म काय आहे\nएक पांढरा शू फर्म ही एक अग्रगण्य व्यावसायिक सेवा फर्म आहे जी बर्‍याच काळापासून आहे - आणि बर्‍याच उच्चभ्रू कंपन्यांचे प्रतिनिधित्व करते. हा शब्द इतर देशांपेक्षा अमेरिकेत अधिक वापरला जातो. ब���्‍याच प्रकरणांमध्ये, हा कायदा, लेखा, बँकिंग, दलाली किंवा व्यवस्थापन सल्लागार संस्था आहे. असे मानले जाते की या शब्दाची सुरूवात पांढर्‍या बोकड ऑक्सफोर्ड शूजच्या सुरुवातीच्या प्रीपे शैलीमध्ये झाली आहे. 1950 च्या दशकात येल युनिव्हर्सिटी आणि इतर आयव्ही लीग कॉलेजांमधील विद्यार्थ्यांमध्ये हे लोकप्रिय होते. बहुधा, उच्चभ्रू शाळांमधील या निर्दोष पोशाख विद्यार्थ्यांनी पदवीधर झाल्यावर प्रतिष्ठित संस्थांमध्ये नोकरी मिळण्याची खात्री होती.\nटी. + एक्सएनयूएमएक्स एक्सएनएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स\nटी. + एक्सएनयूएमएक्स एक्सएनएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/delhi-bengaluru-indigo-flight-emergency-land-for-4-months-old-baby-mhkk-509724.html", "date_download": "2021-07-30T07:48:32Z", "digest": "sha1:IUGNWWATI2KOFOV3UF6MIHNLDZHJ2HBP", "length": 6975, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "4 महिन्यांच्या चिमुकल्याची तब्येत बिघडल्यानं विमानाचं इमरजन्सी लँडिंग पण...– News18 Lokmat", "raw_content": "\n4 महिन्यांच्या चिमुकल्याची तब्येत बिघडल्यानं विमानाचं इमरजन्सी लँडिंग पण...\nइंडिगो विमान 6E 2248 संध्याकाळी 5.35 वाजता दिल्लीहून बंगळुरूला निघालं मात्र इंदूरमध्ये इमरजन्सी लँडिंग करावं लागलं.\nइंडिगो विमान 6E 2248 संध्याकाळी 5.35 वाजता दिल्लीहून बंगळुरूला निघालं मात्र इंदूरमध्ये इमरजन्सी लँडिंग करावं लागलं.\nइंदौर, 31 डिसेंबर : विमानाचं उड्डाण झाल्यानंतर काही वेळानं 4 महिन्यांच्या चिमुकल्याची तब्येत अचानक बिघडली आणि विमानाचं इमरजन्सी लँडिंग करावं लागलं. या चिमुकल्याला रुग्णालयात दाखल करेपर्यंत कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला होता. या चिमुकल्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. दिल्ली-बंगळुरू विमानाने इंदूरच्या देवी अहिल्याबाई होळकर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावी लागली. 4 महिन्यांचा एक मुलगा देखील फ्लाइटमध्ये प्रवास करीत होता, अचानक त्याला त्रास होऊ लागला. या चिमुकल्याला रुग्णालयात घेऊन जात असतानाच त्या मुलाचा मृत्यू झाला आहे. डॉक्टरांच्या मते मुलाला हायड्रो सिफिलस नावाचा आजार होता. या आजारावर उपचार करण्यासाठी आई-वडील मुलासह दिल्लीहून बंगळुरुला विमानाने ��िघाले होते. हे वाचा-घरच्यांशी बंड करत ही झाली जम्मू-काश्मीरमधली पहिली महिला ट्रक ड्रायव्हर मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगो फ्लाइट 6E 2248 संध्याकाळी 5.35 वाजता दिल्लीहून बंगळुरूला निघाली. विमानात गोरखपूर येथील दुर्गेश जयस्वाल आणि अनु जैस्वाल हे चार महिन्यांचा मुलगा देव जयस्वाल यांच्यासह प्रवास करीत होते. उड्डाण दरम्यान मुलाची तब्येत ठीक होती, पण उड्डाणानंतर काही वेळानं त्याची तब्येत खालवली. इंदूरमध्ये संध्याकाळी विमानाचं इमरजन्सी लँडिंग करण्यात आलं आणि तातडीनं तीन मिनिटांवर असलेल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या रुग्णालयानं शैल्बी रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला आणि तिथून अरबिंदो रुग्णालयात दाखल कऱण्याचा सल्ला देण्यात आला. तिथे पोहोचेपर्यंत या 4 महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी या चिमुकल्याला मृत घोषित केलं होतं. शवविच्छेदन अहवालानंतर चिमुकल्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.\n4 महिन्यांच्या चिमुकल्याची तब्येत बिघडल्यानं विमानाचं इमरजन्सी लँडिंग पण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/technology/reliance-jio-has-accused-vodafone-idea-and-airtel-of-spreading-false-news-admid-farmers-protest-mhkb-505178.html", "date_download": "2021-07-30T08:11:38Z", "digest": "sha1:4DP3IPKAOREASOUDFGBBTIWK7L4DTQP2", "length": 6802, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शेतकरी आंदोलनात Airtel आणि Vodafone Idea कडून खोटा प्रचार; Jio चा आरोप– News18 Lokmat", "raw_content": "\nशेतकरी आंदोलनात Airtel आणि Vodafone Idea कडून खोटा प्रचार; Jio चा आरोप\nJio ने सांगितलं की, या कंपन्या सतत अशा प्रकारच्या खोट्या आणि शुल्लक अफवांना सातत्याने, अप्रत्यक्षरित्या समर्थन देत आहेत की, रिलायन्सला कृषी कायद्याचा फायदा होईल. Jio ने या अफवा कँपेनला, मोठ्या संख्येत नंबर पोर्ट रिक्वेस्टसाठीही जबाबदार ठरवलं आहे.\nJio ने सांगितलं की, या कंपन्या सतत अशा प्रकारच्या खोट्या आणि शुल्लक अफवांना सातत्याने, अप्रत्यक्षरित्या समर्थन देत आहेत की, रिलायन्सला कृषी कायद्याचा फायदा होईल. Jio ने या अफवा कँपेनला, मोठ्या संख्येत नंबर पोर्ट रिक्वेस्टसाठीही जबाबदार ठरवलं आहे.\nनवी दिल्ली, 15 डिसेंबर : रिलायन्स जिओ इंफोकॉमने (Reliance Jio Infocom-RJio) एयरटेल (Airtel) आणि वोडाफोन-आयडियावर (VI) खोट्या बातम्या पसरवण्याचे आरोप केले आहेत. कंपनीने टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाकडे (TRAI) कडक कारवाईची मागणी केली आहे. जिओचा असा आरोप आहे की, एयरटेल आणि वोडाफोन-आयडियाने शेतकरी आंदोलनादरम्यान अनैतिकरित्या अशा अफवा पसरवल्या की, नव्या कृषी कायद्यामुळे जिओला फायदा होणार आहे. नंबर पोर्ट रिक्वेस्टमधील वाढीसाठी एयरटेल आणि VI ला जबाबदार ठरवलं - Jio ने सांगितलं की, या कंपन्या सतत अशा प्रकारच्या खोट्या आणि शुल्लक अफवांना सातत्याने, अप्रत्यक्षरित्या समर्थन देत आहेत की, रिलायन्सला कृषी कायद्याचा फायदा होईल. Jio ने या अफवा कँपेनला, मोठ्या संख्येत नंबर पोर्ट रिक्वेस्टसाठीही जबाबदार ठरवलं आहे. Jio ने दिलेल्या माहितीनुसार, ग्राहक आपला नंबर पोर्ट करण्यावेळी या कँपेनचा संदर्भ देत आहेत. या कारणाशिवाय ग्राहकांनी त्यांना Jio कडून कोणत्याही सर्व्हिस संबंधी समस्या नसल्याचं सांगितल्याचं, जिओने म्हटलं आहे. TRAI कडे करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये जिओने सांगितलं की, एयरटेल-VI या फूट पाडणाऱ्या कँपेनला आपल्या कर्मचारी, एजेंट्स, रिटेलर्सद्वारे समर्थन देत आहेत. एयरटेल-VI ग्राहकांना असं सांगतात की, Jio चा नंबर दुसऱ्या कंपनीत पोर्ट करणं म्हणजे शेतकरी आंदोलनाप्रति समर्थन प्रदर्शित करणं आहे. त्याशिवाय जिओने आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्यांवर शेतकरी आंदोलनाचा वापर करून आपली प्रतिमा डागाळण्याचा आरोपही केला आहे.\nशेतकरी आंदोलनात Airtel आणि Vodafone Idea कडून खोटा प्रचार; Jio चा आरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/amravati-news-marathi/deepali-chavan-suicide-case-vinod-shivkumar-bail-was-rejected-again-nrat-145004/", "date_download": "2021-07-30T08:15:14Z", "digest": "sha1:MYA3AP2RMKCNTX5HYGLC6IHWWTBKRCIS", "length": 12202, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "अमरावती | दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण; विनोद शिवकुमार यांचा जामीन पुन्हा फेटाळला | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nकोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलींचा लग्नाचा खर्च करणार योगी सरकार; दर महिन्याला किती पैसे देणार घ्या जाणून\nजन्मदरवाढीसाठीचा अट्टाहास : जितकी मुले, तितके जास्त पैसे मिळणार; चीनचे ‘हे’ शहर मुलामागे पैसे देणार, जाणून घ्या नेमकं प्रकरण\nGoogle Doodle सोबत करा टोक्यो ऑलिम्पिकचे स्वागत, युजर्सला मिळणार ॲनिमेटेड गेम्स खेळण्याची संधी\n…पण लक्षात कोण घेतो, पालकांची काळजी वाढवणारे लहानग्यांचे ‘महाजाल’\nCM ठाकरे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर, पूरस्थितीची पाहणी करून घेणार आढावा बैठक\nपरळीत पूरग्रस्तांसाठी पंकज�� मुंडेंची मदतफेरी\nघाटकोपर-मानखुर्दला जोडणाऱ्या उड्डाण पुलाला छत्रपती शिवाजी महाराज यांचेच नांव प्रस्ताव मंजूर\nअमरावतीदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण; विनोद शिवकुमार यांचा जामीन पुन्हा फेटाळला\nअमरावती (Amravati). हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणातील (Deepali Chavan Suicide Case) मुख्य आरोपी विनोद शिवकुमार (Vinod Shivkumar) याचा जामीन (the bail) पुन्हा न्यायालयाने फेटाळला आहे.\nअमरावती (Amravati). हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणातील (Deepali Chavan Suicide Case) मुख्य आरोपी विनोद शिवकुमार (Vinod Shivkumar) याचा जामीन (the bail) पुन्हा न्यायालयाने फेटाळला आहे. यामुळे आरोपी शिवकुमार याच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली आहे.\nनागपूर/ वयोवृद्ध आजीच्या गळत्या घराला पोलिसांनी दिला छताचा आधार; नागपूर पोलिसांचे होतेय कौतुक\nमेळघाटातील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी आरोपी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याच्या जाचाला कंटाळून हरिसाल येथील शासकीय निवासस्थानी स्वतःवर गोळ्या झाडून आपली जीवनयात्रा संपवली होती.\nयाप्रकरणी कारागृहात असलेला निलंबीत उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याने जामीन मिळवण्यासाठी अचलपूर न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर शनिवारी पहिले तदर्थ व सत्र न्यायाधीश एस के मुंगीनवार यांनी शिवकुमारचा जामीन अर्ज फेटाळला.\nदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी गुरुवार १७ जून रोजी दीपालीचे पती राजेश मोहिते यांच्या वतीने न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. तर न्यायालयाने जामिनावरील युक्तिवाद लक्षात घेत शनिवार दि. 19 जून ही तारीख निश्चित केली होती. यावर पहिले तदर्थ व सत्र न्यायाधीश एस के मुंगीनवार यांच्या न्यायालयाने दोषारोप पत्र दाखल झाल्यानंतर विनोद शिवकुमार याचा जामीन अर्ज फेटाळून लावला.\nविशेष म्हणजे २३ एप्रिल रोजी न्यायालयाने अटकपूर्व जामिनावर निर्णय देत हा अर्ज फेटाळला होता. आता पुन्हा न्यायालयीन जामीन अर्ज फेटाळल्याने अडीच महिन्यांपासून कारागृहात असणारा आरोपी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याच्या अडचणीत वाढ झाली आहे. सरकारच्या वतीने अभियोक्ता धनंजय नवले यांनी या प्रकरणात युक्तिवाद केला.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\n��लिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nअर्ध्या वेतनांवर ५ वर्षांची सुटीमहाराष्ट्र सरकारनेही या योजनेचा विचार करावा\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nऑनलाइन शिक्षणामुळे पालकांची चिंता वाढते आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=46&Itemid=233&limitstart=6", "date_download": "2021-07-30T08:19:54Z", "digest": "sha1:QPFRWNNQWKAIOVKUPW45F4U23M3EYU4X", "length": 5038, "nlines": 39, "source_domain": "saneguruji.net", "title": "वामन भटजींची गाय", "raw_content": "शुक्रवार, जुलै 30, 2021\n‘सावळ्ये, दोन महिन्यांनी मी येईन हो. दु:खी नको होऊ. कष्टी नको होऊ. चारा खात जा, पाणी पीत जा. हट्ट नको करू. पिलंभटजी तुझी काळजी घेतील हो बये.’ असे ते तिला म्हणाले.\nमोठ्या दु:खाने त्यांनी तिचे दावे सोडून हातात धरले. गाय घेऊन आले. त्यांच्या गोठ्यात त्यांनी सावळीला बांधले. तिच्यापुढे आपल्या हातांनी त्यांनी चारा घातला. पाठीवरून हात फिरवून. मानेखालून हात घालून, तिला निरवून ते निघाले.\nवामनभटजी गेले. दूर दूर गेले. सावळी हंबरत राही. जणू आपल्या प्रेमळ वत्साला, प्रेमळ भक्ताला हाका मारी. तिला तिचा प्रेमळ भक्त दिसेना. ती ना खाई नीट चारा, ना पिई नीट पाणी आणि पिलंभटजी तिच्याजवळ प्रेमाने थोडेच बोलणार ते आपल्या गाईम्हशींना नीट चारा घालीत. जाडा भरडा सावळीला घालीत. तो दुजाभाव सावळीला असह्य होई. तो अपमान होता परंतु अपमान गिळून तू दिवस कंठीत होती.\nपिलंभटजी पाच शेरांचा लोटा हातात घेऊन दूध काढायला बसत; परंतु सावळीला पान्हाच फुटेना. कास भरून येईना. पिलंभटजी संतापत व ‘वामनभटजी म्हणजे गप्पाड्या’ असे म्हणत. आपल्या भक्ताची टिंगल सावळीला खपत नसे. ती मग थोडेसे तरी दूध देई.\n‘अहो, तिला दोन सोटे मारीत जा व दूध काढायला बसत जा.’ धोंडभटजी म्हणाले.\n‘माझ्याही मनात तेच आहे. ढोराला शेवटी चाबूकच हवा’, पिलंभटजी म्हणाले.\nआणि आता दुधाच्या लोट्याबरोबर ते सोटाही घेऊन जात. आधी दोन सोटे मारून मग ते कासेला हात लावीत; परंतु ती तेजस्वी गाय मग एकदम लाथा मारी. पिलंभटजी रागावे व भराभरा वाटेल तितके मारी. कळवळे ती गाय\nहळूहळू सावळी अजिबात आटली. एक थेंबसुद्धा दुधाचा निघेना. तिला आता खाणेपिणेही पोटभर मिळेना. तिचे डोळे खोल गेले. हाडे दिसू लागली. सावळी दोन महिने केव्हा होतात याची वाट पाहात होती.\nतिकडे वामनभटजींस रोज सावळीची आठवण यायची. पानात एक लहानसा घास सावळीसाठी काढून ठेवायचे. सावळीसाठी रामरक्षा म्हणायचे. सावळी सुखरूप असो म्हणून देवाची प्रार्थना करायचे.\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtralivenews.com/local/%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/", "date_download": "2021-07-30T08:19:44Z", "digest": "sha1:RDLGBUSEZOAY6ADIT2GRKOPYMUM65XYH", "length": 15179, "nlines": 178, "source_domain": "www.maharashtralivenews.com", "title": "जोतिबा मंदिर भाविकांसाठी खुले – Maharashtra Live News", "raw_content": "\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\nयुवक सेवा फाउंडेशन च्या वतीने ८०० वृक्षांचे वृक्षारोपण\nएडी सायंटिफिक इंडेक्स संस्थेने घेतलेल्या सर्वेक्षणात डॉ. अनिल गोरे यांना मिळाले जगातील नामांकित शास्त्रज्ञांमध्ये स्थान\nपेठ वडगांव येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे, वडगांव शहर काँग्रेसची मागणी\nजोतिबा डोंगरावरील आरोग्य विभागाचा प्रश्न मार्गी न लागल्यास मनसे करणार आंदोलन\nअवघ्या १३ तासांमध्ये कोरोनाने अख्ख कुटुंब संपवलं\nHome/धार्मिक/जोतिबा मंदिर भाविकांसाठी खुले\nजोतिबा मंदिर भाविकांसाठी खुले\nमहाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर\nजोतिबा मंदिर भाविकांसाठी सोमवारी खुले करण्यात आले रविवारी खेट्या च्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने दिला होता यानुसार गेल्या रविवारी व पुढील चार रविवार मंदिर बंद राहणार असून सोमवार ते शनिवार शासनाने दिलेल्या नियमानुसार व वेळेनुसार मंदिर चालू राहणार आहे .रविवारी मंदिर बंद असल्याने सोमवारी भाविकांनी जोतीबा दर्शनासाठी गर्दी केली.\nश्री क्षेत्र जोतिबा डोंगर\nकासारवाडी येथे विज कोसळुन एकजण ठार\nजोतिबा डोंगर येथे नियमित पूर्ववत एस.टी. सेवा सुरू : मनसेच्या पाठपुराव्याला यश\nजोतिबा डोंगरवर फायनान्स कंपन्यांकडून महिलांशी असभ्य वर्तन\nअंबपवाडी येथे शिवसैनिकांच्या कडून घरफाळा व पाणीपट्टी माफ करण्याची मागणी\nटोप मध्ये जागतिक महिला दिनानिमित्त अंतर्गत महिला शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न\nजोतिबा डोंगर येथे महिला दिनानिमित्त महिला सुरक्षा जणजागरण कार्यक्रम संपन्न\nरोट्रॅक्ट क्लब ऑफ दख्खनचा राजा मार्फत जोतिबा डोंगरावर कचरा पेट्या बसवल्या\nपन्हाळा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पेट्रोल दरवाढी विरोधात वाघबिळ येथे चूल पेटवा आंदोलन\nपाडळी येथे कामधेनु दूध संस्थेच्या वतीने जनावरांचे प्रदर्शन\nपाडळी येथे कामधेनु दूध संस्थेच्या वतीने जनावरांचे प्रदर्शन\nकासारवाडी येथे विज कोसळुन एकजण ठार\nजोतिबा डोंगर येथे नियमित पूर्ववत एस.टी. सेवा सुरू : मनसेच्या पाठपुराव्याला यश\nजोतिबा डोंगरवर फायनान्स कंपन्यांकडून महिलांशी असभ्य वर्तन\nअंबपवाडी येथे शिवसैनिकांच्या कडून घरफाळा व पाणीपट्टी माफ करण्याची मागणी\nटोप मध्ये जागतिक महिला दिनानिमित्त अंतर्गत महिला शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न\nजोतिबा डोंगर येथे महिला दिनानिमित्त महिला सुरक्षा जणजागरण कार्यक्रम संपन्न\nरोट्रॅक्ट क्लब ऑफ दख्खनचा राजा मार्फत जोतिबा डोंगरावर कचरा पेट्या बसवल्या\nपन्हाळा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पेट्रोल दरवाढी विरोधात वाघबिळ येथे चूल पेटवा आंदोलन\nपाडळी येथे कामधेनु दूध संस्थेच्या वतीने जनावरांचे प्रदर्शन\nपाडळी येथे कामधेनु दूध संस्थेच्या वतीने जनावरांचे प्रदर्शन\nजोतिबा डोंगरावर सातारी कंदी चहा शाखेचे उदघाटन\nकासारवाडी येथे शेती दिनानिमित्त शेतकरी शास्त्रज्ञ संवाद\nजोतिबा डोंगरावर सापडला दुर्मिळ जातीचा “विटेकरी बोवा सर्प”\nभुदरगड तालुक्यातील जोगेवाडीतील धनगरवाड्यात एक तासभर अवकाळी गारांच्या पावसामुळे २० बकऱ्या जखमी\nभुदरगड तालुक्यातील जोगेवाडीतील धनगरवाड्यात एक तासभर अवकाळी गारांच्या पावसामुळे २० बकऱ्या जखमी\nदानेवाडी येथील पाणंद चाळीस वर्षानंतर झाली खुली\nशिरोली येथे महाराष्ट्र पान व चहा व्यावसायिक धारक सेवा मंडळाच्या नामफलकाचे अनावरण\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\nदख्खनचा राजा श्री जोतिबांची मकर संक्रांती निमित्त दुपारी बैठी राजेशाही अलंकारिक विशेष महापूजा बांधण्यात आली.\nदख्खनचा राजा जोतिबाची नवरात्रीउत्सवामध्ये सोहन कमळ पुष्पातील महापूजा का बांधली जाते \nएडी सायंटिफिक इंडेक्स संस्थेने घेतलेल्या सर्वेक्षणात डॉ. अनिल गोरे यांना मिळाले जगातील नामांकित शास्त्रज्ञांमध्ये स्थान\nजोतिबा डोंगरावर सापडला दुर्मिळ जातीचा “विटेकरी बोवा सर्प”\nउद्या होणार आयपीएल चा पहिला रंगतदार सामना .\nमहाराष्ट्र लाईव्ह न्यूज या पोर्टल द्दवारे आम्ही सत्य ,निर्भिड आणि निपक्षपणे माहिती देन्याचे काम करत आहोत. यामध्ये राजकिय ,सामाजिक, राष्ट्रीय ,धार्मिक , क्रीडा, प्रकारच्या बातम्या आम्ही प्रसारित करतो.\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/ed-summons-rhea-chakraborty-to-question-her-about-sushant-singh-rajput-death-mhjb-469936.html", "date_download": "2021-07-30T08:24:20Z", "digest": "sha1:YD3MTNPJQULTOJNOPMPXEGNNG2JSBPQ6", "length": 9665, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "SSR Death : उ��्या ईडीकडून होणार रियाची चौकशी, अभिनेत्रीच्या सीएला देखील EDचे समन्स– News18 Lokmat", "raw_content": "\nSSR Death : उद्या ईडीकडून होणार रियाची चौकशी, अभिनेत्रीच्या सीएला देखील EDचे समन्स\nसुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सध्या वेगळ्या वळणावर येऊन पोहोचला आहे. याप्रकरणी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraborty) अंमलबजावणी संचलनालयाने समन्स बजावून 7 ऑगस्ट रोजी चौकशीकरता हजर राहण्याचे आदेश दिले आहेत\nसुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सध्या वेगळ्या वळणावर येऊन पोहोचला आहे. याप्रकरणी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraborty) अंमलबजावणी संचलनालयाने समन्स बजावून 7 ऑगस्ट रोजी चौकशीकरता हजर राहण्याचे आदेश दिले आहेत\nमुंबई, 06 ऑगस्ट : सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या (Sushant Singh Rajput Death) घटनेला जवळपास 2 महिने पूर्ण होत आले आहेत. याप्रकरणाचा तपास सध्या वेगळ्या वळणावर येऊन पोहोचला आहे. न्यूज 18 इंडियाच्या सूत्रानुसार याप्रकरणी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraborty) अंमलबजावणी संचलनालयाने (Enforcement Department ED) समन्स बजावून 7 ऑगस्ट रोजी चौकशीकरता हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. ईडीच्या मुंबई कार्यालयामध्ये ही चौकशी होणार आहे. दरम्यान आज रियाचा सीए रितेश शाहची देखील ईडीकडून चौकशी केली जाणार आहे. दरम्यान याआधीही रितेशला समन्स बजावण्यात आले होते, मात्र तो चौकशीला सामोरे गेला नव्हता. याआधी रियाचा जवळचा मित्र ज्याचे बिहार पोलिसांच्या एफआयआरमध्ये नाव आहे, त्या सॅम्युअल मिरांडाची देखील ईडीने चौकशी केली होती. तर सुशांत सिंह राजपूतचा सीए संदीप श्रीधरची (Sandeep Shridhar) देखील ईडीने चौकशी केली आहे. श्रीधरच्या चौकशीनंतर रियाला देखील समन्स बजावण्यात आले आहेत. सुशांतचे आर्थिक व्यवहार आणि त्याने संस्थापित केलेल्या कंपन्यांसंदर्भात श्रीधरची चौकशी करण्यात आली होती. (हे वाचा-सुशांत व दिशा प्रकरणात सूरज पांचोलीने सोडलं मौन; तीव्र शब्दात व्यक्त केला संताप) रियाच्या दोन मालमत्तांविषयी ED ने प्रश्न उपस्थित केले आहेत. 7 ऑगस्टला रियाला मुंबईत ED च्या कार्यालयात हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सुशांत सिंह राजपूत आणि रिया चक्रवर्ती यांनी एकत्रितपणे काही कंपन्या आणि मालमत्ता विकत घेतल्या होत्या. यामध्ये रियापेक्षा सुशांतचेच पैसे अधिक होते, असे आरोप आहेत. ED ���े नेमक्या कुठल्या मालमत्तांविषयी प्रश्न उपस्थित केले आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण रिया चक्रवर्तीच्या संपत्तीचा आणि मालमत्तेच्या स्पष्ट हिशोब नाही, हे यावरून उघड झालं आहे. 28 जुलै रोजी सुशांत सिंह राजपूतचे वडील केके सिंह (KK Singh) यांनी रिया आणि तिच्या कुटुंबीयांविरोधात पाटणा पोलिसांत स्वतंत्र एफआयआर दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आणि फसवणुकीचा आरोप केला आहे. कमी कालावधीमध्ये रियाने सुशांतच्या खात्यातून 15 कोटी काढल्याचा आरोप देखील त्यांनी यामध्ये केला होता. (हे वाचा-'तारक मेहता'मध्ये दयाबेनची पुन्हा एंट्री स्पेशल एपिसोडमध्ये दिसण्याची शक्यता) या कथित आत्महत्या प्रकरणात आता केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात CBI च्या चौकशीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. याबाबत नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहेत. सीबीआयच्या सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, केंद्र सरकारकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सांगितलं की, बिहार सरकारने या प्रकरणाची CBI चौकशीची शिफारस केली होती. केंद्राने बिहार सरकारची शिफारस मान्य केली आहे. आता या प्रकरणाची चौकशी CBI करणार आहे.\nSSR Death : उद्या ईडीकडून होणार रियाची चौकशी, अभिनेत्रीच्या सीएला देखील EDचे समन्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95/", "date_download": "2021-07-30T07:02:59Z", "digest": "sha1:IY25JMIX3VZ4VUWUGF3OOIZXEPCMQ4CX", "length": 11627, "nlines": 103, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "सिंदखेडराजाला होणाऱ्या केजरीवाल यांच्या सभेला परवानगी नाकारली | महाराष्ट्र News24", "raw_content": "शुक्रवार, 30 जुलै 2021\nसिंदखेडराजाला होणाऱ्या केजरीवाल यांच्या सभेला परवानगी नाकारली\nसिंदखेडराजाला होणाऱ्या केजरीवाल यांच्या सभेला परवानगी नाकारली\nदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सिंदखेड राजा येथे होणाऱ्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव ही परवानगी नाकारण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.\nराजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त 12 जानेवारी रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे येणार होते. जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त केजरीवालांच्या उपस्थितीत शेतकरी मेळ्याव्याचे आयोजनही करण्यात आले होते. मात्र, आता पोलिसांनी कार्यक्रमाला परवानीच नाकारली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव ही परवानगी नाकारण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारल्याने ‘आप’चे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी पोलिस स्टेशनसमोर आंदोलन सुरु केले आहे.\nउदयनराजेंकडून भिडे गुरुजींची पाठराखण\nबारामुल्लामध्ये दहशतवाद्यांनी घडवलेल्या स्फोटात ४ पोलिसांचा मृत्यू\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबारामतीच्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले..\nबारामती : विकास कोकरे उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत गाव कामगार तलाठी याने विहिरींची नोंद लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतले दहा हजार रुपये.. शेतकऱ्यांकडून पैसे घेताना तलाठी मोबाईल...\n कारागृहातून सुटका झालेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक\nपुणे : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त एखादा गुंड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत साथीदारांकडून मिरवणूक काढली जाते. असाच प्रकार...\nमुलगी कोरोनाने मेली असती तर…\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना...\nविजांच्या प्रचंड गडगडाटांसह मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय...\nभांडुप : किशोर गावडे मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु होती.मात्र रात्री साडेतीन नंतर विजांच्या गडगडाटांसहीत जोरदार पाऊस सुरु झाला. पहाटे...\nसंसद भवन परिसरात आंदोलनानंतर आता खासदारांचा मोर्चा\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यसभेत शेती विधेयक सादर करताना काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ घातला होता. यावेळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह...\nमहाड भोर मार्गावरील वरंध घाट वाहतुकीसाठी बंद\nमहाड : प्रसाद पाटील रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दरड कोसळल्याने अनिश्चित काळा करीता बंद करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी वरंध...\nसाईनाथ पवार यांना राज्यपालांनी केले सन्मानित\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट वाटप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील दोन बहीण भाऊच्या निधनानंतर शिवसेनेकडून कुटुंबियांना आर्थिक मदत\nजूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाहून; आदिवासी लोकांचे हाल\nकुशिवली येथील पुरग्रस्तांची जिल्हा परिषद पदाधिकारी,अधिकारी यांच्याकडून पाहणी\nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nसाईनाथ पवार यांना राज्यपालांनी केले सन्मानित\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट वाटप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील दोन बहीण भाऊच्या निधनानंतर शिवसेनेकडून कुटुंबियांना आर्थिक मदत\nजूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाहून; आदिवासी लोकांचे हाल\nसंग्रहण महिना निवडा जुलै 2021 जून 2021 मे 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 डिसेंबर 2019 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 ऑगस्ट 2019 जुलै 2019 जून 2019 मे 2019 एप्रिल 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 जानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 जून 2018 मे 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/womens-corner/article-about-nikita-patil-actress-372380", "date_download": "2021-07-30T08:57:05Z", "digest": "sha1:GDTSOL5USYQBCYQC7GQXVAW5GCOFHAJV", "length": 10792, "nlines": 126, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | माझी आई ‘ऑल राउंडर’", "raw_content": "\nमाझी आई मनीषा प्रकाश पाटील-कडलग. ती पहिल्यापासूनच सामाजिक कार्यात सहभागी होत आहे. संघटनकौशल्य, उत्कृष्ट वक्तृत्व, धारिष्ट्य असलेली; संयमी आणि पाठबळ देणारी.\nमाझी आई ‘ऑल राउंडर’\nआपल्या घरातलं वातावरण कसं असतं, यावरच मुलांची जडणघडण होते. त्यात सर्वांत मोठा वाटा असतो तो आईचा. खरं तर प्रत्येकासाठी आई ही आयडॉल असते. माझ्यासाठीही ती आयडॉल आहे. माझी आई मनीषा प्रकाश पाटील-कडलग. ती पहिल्यापासूनच सामाजिक कार्यात सहभागी होत आहे. संघटनकौशल्य, उत्कृष्ट वक्तृत्व, धारिष्ट्य असलेली; संयमी आणि पाठबळ देणारी. सतत क्रियाशील असणारी माझी आई गेल्या २२ वर्षांपासून सर्वधर्मसमभाव जोपासत चाळीसगाव येथील जिजाई महिला मंडळ, महिला दक्षता समिती, इनरव्हील क्लब ऑफ मिल्क सिटी आदी संस्थांमध्ये कार्यरत आहे. त्याचबरोबर गेल्या पंधरा वर्षांपासून ती शहरी व ग्रामीण भागातील शाळांमध्ये जाऊन मुलींसाठी ‘उमलती कळी’ या कार्यक्रमाअंतर्गत मुलींच्या मानसिक व शारीरिक बदलाबद्दल व तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना होणारे संभाव्य धोके व घ्यावयाची दक्षता, याबद्दल मार्गदर्शन करत आहे.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nमाझ्या अभिनयाची प्रथम गुरू तसेच प्रथम कोरिओग्राफर माझी आईच आहे. शाळेतील प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमात तिनं मला सहभाग घ्यायला लावला. त्यासाठी ती तयारी करून घेत होती. तिला खरं तर इंजिनिअर व्हायचं होतं; पण ते स्वप्न अपूर्ण राहिलं. त्यामुळे तिनं मला पुण्यातील जेएसपीएम कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिलं. इंजिनिअरिंग करताना मला अभिनयाचीही गोडी लागली आणि मी त्यासाठी प्रयत्न करू लागले. वयाच्या पाचव्या वर्षी मी कथक क्लासला गेले. चाळीसगावसारख्या शहरात तेव्हा कोणतेही पालक या क्षेत्रात मुलींना पाठवत नव्हते; पण माझ्या आई-वडिलांनी मला सपोर्ट केला. मी स्वभावानं लाजरी, कमी बोलणारी होते. त्यामुळे माझ्यात स्टेज डेअरिंग येण्यासाठी दोघांनीही प्रयत्न केले. आई मला कथक क्लासला घेऊन जात होती. क्लास संपेपर्यंत तिथं थांबत होती. माझी बहीण लहान असतानाही आईनं मला कथक विशारद करायला प्रोत्साहन दिलं.\nजगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nमला लागलेली अभिनयाची गोडी पाहून आई-वडिलांनी स्पर्श फिल्म प्रायव्हेट लिमिटेड हे होम प्रॉडक्शन सुरू केलं. त्यातली पहिली शॉर्टफिल्म नेत्रदान व देहदान या विषयावर केली. त्यात मी अंध मुलीची भूमिका साकारली. तिथूनच मला कॅमेऱ्याचं तंत्रज्ञान शिकायला मिळालं. त्यानंतर ‘आइस्क्रीम’, ‘एक रुपया’ या शॉर्टफिल्‍म्स केल्या. ‘आसूड’ शॉर्टफिल्मच्या निमित्तानं मी मोटारसायकल चालवायला शिकले.\nदेशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nइंजिनिअरिंग करत असताना ‘शिवभक्त’ व ‘पारधाड’ चित्रपट केले. आईनं मला फक्त शिक्षणच कर, असा आग्रह धरला नाही, तर जिथं ऑडिशन असतील तिथं जाण्यासाठी भाग पाडलं. अनेकदा ती माझ्याबरोबरही आली. हे करत असताना माझे वडील डॉ. प्रकाश पाटील आणि बहीण सिव्हिल इंजिनिअर परमेश्वरी पाटील यांनी मला पाठबळ दिलं. मी नाट्यशास्त्राचा कोर्स केल्यामुळे ‘वऱ्हाड आलंय लंडनहून’ या नाटकात फॉरेनर मुलीची भूमिका साकारली. त्याचे अनेक प्रयोगही झाले. त्याचबरोबर अनेक जाहिरातींमध्येही काम केलं.\nमी सध्या ‘स्टार प्रवाह’ या वाहिनीवरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेमध्ये भिंगरीची भूमिका साकारत आहे. भिंगरी ही घरभर वावरणारी, निरागस, स्पष्टवक्ती, चुलबुली, सर्वांची काळजी घेणारी अशा पद्धतीची आहे. या भूमिकेमुळे माझ्यातील कलागुणांना वाव मिळाला. आगामी काळातही मी अशाच प्रकारे विविधांगी भूमिका साकारणार आहे.(शब्दांकन : अरुण सुर्वे)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://nashikcalling.com/saraf-bajar-to-be-closed-till-14-july-2020-amid-covid19/", "date_download": "2021-07-30T07:10:13Z", "digest": "sha1:TFD4WH65CUEOXM7BUJVYOQU2FTW3G7RQ", "length": 2785, "nlines": 31, "source_domain": "nashikcalling.com", "title": "मंगळवार (७ जुलै) पासून ८ दिवस सराफ बाजार बंद ठेवण्याचा निर्णय – Nashik News – Nashik Calling", "raw_content": "\nमंगळवार (७ जुलै) पासून ८ दिवस सराफ बाजार बंद ठेवण्याचा निर्णय\nमंगळवार (७ जुलै) पासून ८ दिवस सराफ बाजार बंद ठेवण्याचा निर्णय\nनाशिक (प्रतिनिधी): नाशिकची वाढती कोरोनाबाधीतांची संख्या बघता बाजारपेठेत वाढत असलेली गर्दी ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे हा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नाशिक जिल्हा सराफ असोसिएशनने मंगळवारपासून (दि.७ जुलै) सराफ बाजार आठ दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही व्यापाऱ्यांनी रविवारपासूनच आपली दुकानं बंद ठेवायला सुरुवातही केली आहे. हा बंद १४ जुलैपर्यंत असणार आहे.\nसावकाराच्या वसूलीचा थरार; बंदुकीचा धाक दाखवत केली मारहाण \nब्लूटूथ स्पिकर दिले नाही म्हणून चाकूने वार\nडिस्काउंट दिला नाही म्हणून हॉटेलचालकास मारहाण\nई-पास काढून देतो सांगत हजारोंचा गंडा\nनाशिक: खासगी रुग्णालयात लस घ्यायची आहे \nमहापालिकेच्या बिटको रुग्णालयात १५ व्हेंटिलेटर धूळ खात….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=46&Itemid=233&limitstart=8", "date_download": "2021-07-30T07:02:43Z", "digest": "sha1:GR6LREEPT54E2HLGDMA7EZPDYNVHGFET", "length": 2724, "nlines": 39, "source_domain": "saneguruji.net", "title": "वामन भटजींची गाय", "raw_content": "शुक्रवार, जुलै 30, 2021\nभांड्यात धार वाजली. भरभर दूध निघू लागले. भांड्यात दुधाच्या धारा भरत होत्या आणि वामनभटजींच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा सुटत होत्या. भांडे भरले\n‘दुसरे भांडे आणा पिलंभटजी, दुसरे आणा.’ मुले ओरडली.\nदुसरे भांडे आले. तेही भरले आणि ‘पुरे हो सावळ्ये, पोट भरले,’ असे म्हणून वामनभटजी उठले.\n‘खरी कामधेनू आहे.’ आयाबाया म्हणाल्या.\n‘गाईगुरेही प्रेम ओळखतात.’ लोक म्हणाले.\n’ कोणी उपहासाने म्हणाले.\nवामनभटजींनी सावळीचे दावे सोडले.\n‘चल सावळ्ये’ ते म्हणाले व निघाले. सावळी पाठोपाठ आली. आपल्या पहिल्या घरी ती आली. वामनभटजींनी तिला चारा घातला, पाणी पाजले. वेदमंत्र म्हणत किती तरी वेळ तिच्या अंगावरून ते हात फिरवीत उभे होते, मानेखालची पोळी खाजवीत होते.\nवामनभटजी व त्यांची गाय म्हणजे पालगड गावाची एक कौतुकाची वस्तू होऊन राहिली आहे\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/international/news/cprona-outbreak-in-world-goat-fruit-samples-in-chinese-testing-kit-in-tanzania-also-positive-inquiry-order-127275901.html", "date_download": "2021-07-30T07:19:41Z", "digest": "sha1:NLQR3HXIXYXW22C2NXTJBR6FPRAM67PJ", "length": 7187, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Cprona outbreak in world | Goat, fruit samples in Chinese testing kit in Tanzania also positive, inquiry order | टांझानियामध्ये चायनीज टेस्टिंग किटमध्ये बकरी,फळांचे नमुनेही पॉझिटिव्ह, चौकशीचे आदेश - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदिव्य मराठी विशेष:टांझानियामध्ये चायनीज टेस्टिंग किटमध्ये बकरी,फळांचे नमुनेही पॉझिटिव्ह, चौकशीचे आदेश\nडोडोमा (टांझानिया)एका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था\nपूर्व आफ्रिकेतील देश कोरोनामुळे बेहाल, विरोधकांचा आकडे दडपण्याचा आरोप\nकोरोना संसर्गामुळे आधीच त्रस्त असलेल्या पूर्व आफ्रिकेतील टांझानियामध्ये बकरी व एक विशिष्ट फळ पॉपॉ देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. फळ व जनावरांचे नमुने तपासणी करण्यासाठी पाठवले होते. हे अहवाल आल्यानंतर राष्ट्रपती जॉन मागुफुली यांनी अहवाल फेटाळून टेस्ट किट योग्य नसल्याचे म्हटले. त्याचबरोबर या प्रकरणाच्या चौकशीचे देखील आदेश दिले आहेत.\nपाठवण्यात आलेले नमुने बकरी तसेच फळाचे आहेत. याची माहिती प्रयाेगशाळेला देण्यात आली नव्हती. नमुन्यांचा अहवाल पाॅझिटिव्ह असल्याचे आढळून आल्यानंतर ही माहिती उजेडात आली. टांझानिया रविवारपर्यंत संसर्गाचे ४८० रुग्ण समाेर आले तर १६ जणांचा ��ृत्यू झाला आहे.\nराष्ट्राध्यक्ष जाॅन मागुफुली म्हणाले, आपल्याकडे चीनहून काेराेना विषाणूची तपासणी किट आलेली आहे. त्यात गडबड आहे. पाॅपाॅ फळे, बकरीदेखील काेराेना पाॅझिटिव्ह असल्याचे सिद्ध झाले. हे कसे काय हाेऊ शकेल असा प्रश्न करून राष्ट्रपती मागुफुली यांनी लष्कराला या किटच्या चाैकशीचे आदेश दिले आहेत. तपासणी करणाऱ्या लाेकांनी माणसाशिवाय इतर गाेष्टींचेही नमुने संकलित केले हाेते. काेराेना विषाणू संसर्ग प्रकरणात दबाव वाढवत असल्याचा आराेप विराेधी पक्षाने सत्ताधारी सरकारवर केला आहे.\nदेशात लाॅकडाऊन किंवा इतर कडक निर्बंध लागू करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे सरकारकडूनच अशा प्रकारच्या गाेष्टी करून दबाव वाढवण्याचे प्रयत्न हाेत असल्याचा आराेप विराेधी पक्षाने केला आहे. टांझानियामध्ये अंत्यसंस्कार तसेच इतर सामुदायिक कार्यक्रमांवर बंदी लागू आहे. संसर्ग झालेल्यांचा खरा आकडा सरकार दडवत असल्याचाही आराेप विराेधी पक्षाने केला आहे.\nराष्ट्रपतींनी मादागास्करहून मागवली हर्बल आैषधी\nराष्ट्रपती मागुफुली म्हणाले, मादागास्कर येथून काेविड-१९ ची हर्बल आैषधी मागवली आहे. तेथील राष्ट्रपती स्वत: त्यास प्रमाेट करत आहेत. मादागास्करचे राष्ट्रपती अँड्रे राजाेलिना यांच्याशी या मुद्यावर चर्चा झाली अाहे. ही आैषधी आणण्यासाठी एक विमानही पाठवण्यात येणार आहे. अशा हर्बल आैषधीला ‘काेविड आॅर्गेनिक्स’ असे नाव देण्यात आले आहे. मालागासी इन्स्टिट्यूट फाॅर अप्लाइड रिसर्चने आर्ताेमिसियाच्या एका राेपट्याद्वारे तयार केले आहे. अातापर्यंत या आैषधीची प्रयाेगशाळेत चाचणी झालेली नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/rajya-sabha-high-drama-mamata-banerjee-tmc-party-mp-snatches-pegasus-statement-from-it-minister-ashwini-vaishnaw-128727896.html", "date_download": "2021-07-30T07:37:09Z", "digest": "sha1:L2B5ARQSQC2QGGYIV36FC64POLLPQ7EM", "length": 5903, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Rajya Sabha High Drama; Mamata Banerjee | TMC Party MP Snatches Pegasus Statement From IT Minister Ashwini Vaishnaw | ​​​​​​​तृणमूल खासदाराने आयटी मंत्र्यांच्या हातातून निवेदन हिसकावून फाडले, मंत्र्यांना आपले बोलणेही करु दिले नाही पूर्ण - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपेगासस प्रकरणांवरुन राज्यसभेत रणकंदन:​​​​​​​तृणमूल खासदाराने आयटी मंत्र्यांच्या हातातून निवेदन हिसकावून फाडले, मंत्र्यांना आपले बोलणेही करु दिले नाही पूर्ण\nRJD ने म्हटले- मंत्र्यांचा व्यवहार दुर्भाग्यपूर्ण\nपावसाळी अधिवेशनादरम्यान संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ सुरूच आहे. गुरुवारी, विरोधी पक्षातील सदस्यांनी पेगासस हेरगिरी घोटाळ्यासह अनेक विषयांवर निदर्शने केली. पेगासस प्रकरणावरून राज्यसभेत झालेल्या गदारोळामुळे आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांना आपले मतही मांडता आले नाही आणि त्यांना त्यांचे भाषण लवकर आटोपून घ्यावे लागले. हे प्रकरण इथेच थांबले नाही तर निवदेन हिसकावून घेण्यापर्यंत हे प्रकरण गेले.\nआयटी मंत्री जेव्हा पेगासस विषयावर आपले मत मांडण्यासाठी उभे राहिले, तेव्हा ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचे तृणमूलचे खासदार शांतनु सेन यांनी आयटी मंत्र्यांच्या हातातील निवेदन पत्रक हिसकावून ते फाडले आणि हवेत फेकले. यादरम्यान, गोंधळ सुरू असताना आयटी मंत्री सतत बोलत राहिले, परंतु त्यांना त्यांचे मत पूर्णपणे मांडता आले नाही. यानंतर भाजप आणि तृणमूलचे खासदार यांच्यात जोरदार वाद झाला आणि परिस्थिती हाताळण्यासाठी मार्शल बोलवावे लागले.\nत्यानंतर राज्यसभा उद्यापर्यंत तहकूब करण्यात आली. ही तिसरी वेळ होती जेव्हा सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. यापूर्वी सकाळी कारवाई सुरू परंतु गोंधळामुळे दुपारी 12 वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब करावी लागली होती. दुसरीकडे लोकसभेची कार्यवाही देखील आज संध्याकाळी चार वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.\nRJD ने म्हटले- मंत्र्यांचा व्यवहार दुर्भाग्यपूर्ण\nराज्यसभेतील घटनेविषयी आरजेडीचे खासदार मनोज झा म्हणतात की, गदारोळादरम्यान आयटी मंत्र्यांनी ज्या पद्धतीने निवेदन दिले त्यावरून सरकारला केवळ मुद्द्यांची खिल्ली उडवायची आहे असे दिसते. मंत्र्यांची ही वृत्ती दुर्दैवी होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/HAL-6-health-benefits-of-eating-dark-chocolate-everyday-5214467-PHO.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-07-30T08:50:31Z", "digest": "sha1:52XH524L7R4AZF7K2HLOLMM5BXBJK5WW", "length": 3818, "nlines": 61, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "6 health benefits of eating dark chocolate everyday | चॉकलेट खाऊन कमी करा तणाव आणि हृदयरोग, वाचा फायदे... - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nचॉकलेट खाऊन कमी करा तणाव आणि हृदयरोग, वाचा फायदे...\nकोकोने बनलेले चॉकलेट आपले गुण आणि चवीच्या कारणामुळे 100 वर्षांपासुन टेस्टी ड्रिंक्स आणि चॉकलेट बारच्या रुपात फेमस आहे. चॉकलेट प्रेमी जाणतात की, चॉकलेट मूड चांगला आणि तनाव दूर करते. याव्यतिरिक्त चॉकलेट खाण्याचे कोणकोणते फायदे आहेत हे जाणुन घेऊया...\n2010 मध्ये झालेल्या सर्वे नुसार, चॉकलेट हाय ब्लड प्रेशर कंट्रोल करते. यामुळे चॉकलेट खाल्ल्याने आजार होण्याची शक्यता खुप कमी असते. यूरोपीय सोसायटी ऑफ कार्डियोलॉजी व्दारे केकेल्या शोधमध्ये सिध्द झाले आहे की, जास्त प्रमाणात चॉकलेट खाल्ल्याने हृदय रोगांपासुन वाचवता येऊ शकते.\nपुढील स्लाईडवर क्लिक करुन सविस्तर जाणुन घ्या चॉकलेटच्या फायद्याविषयी...\nशुगर फ्री ब्लॅक कॉफी पिण्याचे हे आहेत 10 चमत्कारी फायदे...\nहिवाळ्यात लसनाची फक्त एक पाकळीखाल्ल्याने होतील हे 8 चमत्कारी फायदे...\nअवाढव्य पोट झटपट कमी करायचे ना, वापरा मधाचे हे 5 चमत्कारी उपाय...\nगार दूध घेण्याचे हे आहेत 9 चमत्कारी फायदे, जाणून घ्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-dairy-business-affected-the-farmers-in-trouble-5474693-NOR.html", "date_download": "2021-07-30T07:27:14Z", "digest": "sha1:2MTW7YZIC3KXA4Y2FQJOMECLQLBNR4FO", "length": 7501, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "dairy business affected, the farmers in trouble | नोटाबंदीचा दुग्ध व्यवसायाला फटका, शेतकऱ्यांची कोंडी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनोटाबंदीचा दुग्ध व्यवसायाला फटका, शेतकऱ्यांची कोंडी\nईट - केंद्र शासनाने चलनातून ५०० व १००० च्या नोटा रद्द केल्याची घोषणा ८ नोव्हेंबर रोजी केली. या नोटाबंदीचा सध्या भूम तालुक्यातील दुग्ध व्यवसायाला मोठा फटका बसताना दिसत आहे. नोटाबंदीच्या आदेशापासून दुग्ध व्यावसायिकांकडून बंद झालेल्या नोटा दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न होत आहे. परंतु, त्या स्वीकारण्यास शेतकरी तयार नसल्याने महिनाभरापासूनचे पेमेंट थकले आहे. पेमेंट नसल्याने खिशात सुटे पैसही नाहीत. परिणामी जागोजागी दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत अाहे.\nभूम तालुक्यातील ईट व परिसरात शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. यातून प्रत्येक आठवड्याला लाखोंची उलाढाला होते. या व्यवसायामुळे अनेक बेरोजगारांनाही स्वयंरोजगार मिळाला आहे. तसेच दुधालाही बाजारपेठ मिळाली आहे. दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांना डेअरी व खवा भट्टीधारकांकडून प्रत्येक महिन्याच्या ५, १५ व २५ तारखेला पैसे अदा केले जातात. यातूनच मिळणाऱ्या रकमेतून आठवडाभराचा घरखर्च भागवला जातो. परंतु, ८ नोव्हेंबर रोजी नोटाबंदीचा निर्णय झाल्यापासून दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांना व्यावसायिकांकडून पाचशे व हजाराच्या नोटा दिल्या जात आहेत. सदरील नोटा बाजारपेठेत चालत नसल्याने शेतकऱ्यांकडून त्या नाकारल्या जात आहेत. परिणामी महिनाभरापासून पेमेंटच झालेले नसून याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. एकीकडे शेतकऱ्यांकडून जुन्या नोटा स्वीकारण्यास विरोध होत असल्याचे बरोबर असले तरी दुसरीकडे खात्यावर पैसे जमा करण्यास शेतकऱ्यांकडून विरोध होत असल्याने शेतकरी व व्यावसायिक यांच्यामध्ये संघर्ष उडताना दिसत आहे. शेतकऱ्यांकडून ५० व १०० च्या नोटांची मागणी होत आहे. यामुळे खवाभट्टी चालक व दूध संकलन करणाऱ्यांपुढे प्रश्न निर्माण होत आहे.\nपगार थकल्याने उधारी वाढतेय : शेतकऱ्यांचा पगार थकल्याने त्यांची दुकानासह विविध ठिकाणी उधारी वाढत चालली आहे. तर काही शेतकरी अडचण लक्षात घेऊन खाते क्रमांक देत आहेत. परंतु, अनेकांना बँकेसमोर रांगेत उभे राहूनही पैसे मिळत नाहीत.\nदूध संकलन केंद्राकडून ५०० च्या नोटा येतात किंवा खात्यावर पगार करू असे सांगितले जाते. शेतकरी खात्यावर पैसे जमा करण्यास तसेच ५०० च्या नोटाही स्वीकारण्यास तयार नाही. एवढी रक्कम कोणत्याच बँकेतून मला रोख मिळत नाही. एवढे सुटे पैसे आणायचे कोठून\nआकाश भोसले, दुग्ध संकलन केंद्रचालक.\nतीन आठवडे झाले, मात्र अजूनही पगार झाला नाही. यामुळे अनेकांचे देणे बाकी आहे. या नोटबंदीचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. पगार नसल्यामुळे घरप्रपंच कसा भागवायचा, असा प्रश्न त्यांच्यासमोर पडत आहे.\nसोमनाथ डोके, दुग्ध उत्पादक शेतकरी, ईट.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-news-about-annabhau-sathe-scam-case-5548175-NOR.html", "date_download": "2021-07-30T08:43:25Z", "digest": "sha1:ELDRILGCGAMW5USKY5XSMIDTC32SJZVN", "length": 5136, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "news about Annabhau Sathe scam case | रमेश कदमांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश, अण्णाभाऊ साठे महामंडळातील घोटाळा प्रकरण - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nरमेश कदमांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश, अण्णाभाऊ साठे महामंडळातील घोटाळा प्रकरण\nमुंबई - लोकशाहीर अण्णाभाऊ ���ाठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष असताना काेट्यवधी रुपयांचा अार्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे निलंबित आमदार रमेश कदम यांची तब्बल १३५ काेटी रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त करण्याचे आदेश मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. डी. टंकीवाले यांनी शुक्रवारी दिले आहेत.\nत्यानुसार राज्याचा गुन्हे अन्वेषण विभाग राज्यातील विविध शहरांत असलेल्या ५४ मालमत्तांवर टाच अाणणार आहे. यात त्यांच्या २२ बँक खात्यांतील २ कोटी २३ लाख रुपये व रोख सापडलेले २० लाख ८६ हजार रुपये याचा समावेश आहे. कदम यांनी मुंबई, औरंगाबाद, सोलापूर आणि नाशिक येथील घरे, शेतजमिनी, भूखंड अशी काेट्यवधी रुपयांची माया जमवली. तसेच त्यांच्या विविध २० बँक खात्यांमध्येही लाखाे रुपये अाहेत. या सर्व मालमत्तेची सध्याच्या बाजारभावाने एकूण किंमत १३५ काेटी १६ लाख ८२ हजार ६०८ रुपये इतकी अाहे. हा सर्व पैसा कदम यांनी महामंडळात जवळपास ४०० कोटी रुपयांचा घोटाळा करून कमावल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. कदम यांच्या विरोधात राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाने गुन्हा दाखल केल्यानंतर यापैकी बहुतांश मालमत्ता तपासादरम्यान ताब्यात घेण्यात आली आहे. यापूर्वी सक्तवसुली संचालनालयानेही कदम यांची काही मालमत्ता जप्त केली होती. सध्या अामदार रमेश कदम हे अटकेत अाहेत. अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाद्वारे लाभार्थींच्या बोगस नावांवर कर्जांचे वाटप करणे, लाभार्थींचे धनादेश परस्पर वटवणे, खोटी कागदपत्रे तयार करणे असे आणखीही अारोप त्यांच्यावर आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://khultabadmahaulb.maharashtra.gov.in/ULBInfoEst/pagenew", "date_download": "2021-07-30T06:37:56Z", "digest": "sha1:HWXFRNUUPMIODBGQRAUB7V3UU5PVTTIH", "length": 7335, "nlines": 120, "source_domain": "khultabadmahaulb.maharashtra.gov.in", "title": "ULBInfoEst", "raw_content": "\nमुख्य घटकाला जा |\nनगरपरिषद प्रशासकीय कार्यालय इमारत / नागरी सुविधा केंद्र\nगृहनिर्माण व गलीछ्ह वस्ती\nसन २०११ नुसार जनगणना\nनिवडून आलेल्या सदस्यांची माहित\nसार्वजनिक आरोग्य विषयक सेवा\nशहरात उपलब्ध शैक्षणिक सुविधा\nशहरात उपलब्ध उच्च शैक्षणिक सुविधा\nमुलभूत सोयी सुविधा स्थिती\nकर संकलन विषयक बाबी\nउत्पन्न आणि खर्च खाते\nप्रभागनिहाय निवडून आलेले सदस्य\nतुम्ही आता येथे आहात : मुख्यपृष्ठ / आमच्या विषयी / प्रशासन / नगरपरिषद प्रशासन\nशासन निर्णय नगर विकास विभाग नगरपालिका प्रशासन संचालनालय कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळास प्रतिबंध ऑनलाइन तक्रार व्यवस्थापन प्रणाली\nभारत सरकार महाराष्ट्र शासन राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र\nस्वच्छ भारत अभियान रा. श. आजीविका मिशन\nकर आकारणी नगरपरिषदेद्वारे वितरित केलेल्या विविध सेवांसाठी शुल्क बी. पी. एम. एस. माहिती शासन निर्णय मालमत्ता व पाणी देय माहिती\nआपत्ती व्यवस्थापन आराखडा महत्वाचे दूरध्वनी क्रमांक\nनगरपरिषद कर्मचारी आकृतिबंध मंजुरीचा आदेश क्रमांक व दिनांक\nआदेश क्र. /15एयु /५/ प्रलंबित पदनि / प्र.क्र. ७०५/२००4/ का 10 दिनांक १८/११/२००४ / ०४-NOV-१८\nवर्ग ३ ( न. प. संवर्ग सोडून )\nवर्ग ४ (सफाई कर्मचारी सह )\nकेवळ न. प. संवर्ग\n२७ १३ ४० ३८ १४ ० ३०\n० ० ० ० ० ० ०\n२७ १३ ४० ३८ १४ ० ३०\nकार्यरत रोजंदारी कर्मचारी संख्या\n० ० ० ० ० ० ०\nअध्यक्ष उपाध्यक्ष मुख्याधिकारी समिती\nअभियान प्रकल्प योजना स्वच्छ भारत अभियान रा. श. आजीविका मिशन\nनिविदा जाहिराती महाराष्ट्र नगरपरिषद सेवा (संवर्ग) पदभरती परीक्षा - २०१८\nमहा-जी.आय.एस पोर्टल बी.पी.एम.एस. पोर्टल नगरपरिषद वेबसाईट शहरी पथ विक्रेता पोर्टल\nकायदे धोरण नियम स्थायी निदेश\nआपले सरकार सेवा हमी कायदा महा योजना तक्रार निवारण माहितीचा अधिकार संयुक्त नागरी सेवा पोर्टल\nअंतिम पुनरावलोकन आणि सुधारणा : ३०-०७-२०२१\nएकूण दर्शक : ९३६९४\nप्रकाशन हक्क © २०१७ , नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासनाचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.\nहे वेब पोर्टल राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र , पुणे यांनी विकसित केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/viral/uttar-pradesh-man-in-bmw-car-fire-on-biker-video-viral-ghaziabad-mhkk-498046.html", "date_download": "2021-07-30T06:51:15Z", "digest": "sha1:GBOIAZ4S7DX6H23Q5D3LG2VH7PGHA2MR", "length": 7381, "nlines": 83, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "BMW कारमधून जाणाऱ्या तरुणांची गुंडगिरी, भरचौकात दाम्पत्यावर चालवली गोळी, पाहा LIVE VIDEO– News18 Lokmat", "raw_content": "\nBMW कारमधून जाणाऱ्या तरुणांची गुंडगिरी, भरचौकात दाम्पत्यावर चालवली गोळी, पाहा LIVE VIDEO\nया घटनेचा व्हिडीओ मागच्या गाडीतील चालकानं कॅमेऱ्यात कैद केला असून तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. BMW कारमधून फिरणाऱ्या तरुणांनी हैदोस घातल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.\nया घटनेचा व्हिडीओ मागच्या गाडीतील चालकानं कॅमेऱ्यात कैद केला अस��न तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. BMW कारमधून फिरणाऱ्या तरुणांनी हैदोस घातल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.\nगाझियाबाद, 19 नोव्हेंबर : BMW कारने जाणाऱ्या तरुणांनी परिसरात बंदुकीचा धाक दाखवून हैदोस घातला आहे. दुचाकीवरून जात असलेल्या दाम्पत्यासोबत झालेल्या वादातून BMWमधून जाणाऱ्या अज्ञात तरुणांनी गोळीबार केला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. या घटनेचा व्हिडीओ मागच्या गाडीतील चालकानं कॅमेऱ्यात कैद केला असून तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. BMW कारमधून फिरणाऱ्या तरुणांनी हैदोस घातल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गाझियाबाद पोलिसांनी या प्रकरणी BMW कार आणि गुंडगिरी करणाऱ्या तरुणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. सुदैवानं दुचाकीस्वाराच्या अंगाला गोळी घासून गेली त्यामुळे त्याचा जीव वाचला नाहीतर मोठा अनर्थ घडला असता. भररस्त्यात हा प्रकार घडल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. हा संपूर्ण प्रकार उत्तर प्रदेशातील गाझियाबाद पोलीस स्टेशन कविनगर भागातील अवंतिका परिसरातील असल्याचं सांगितलं जात आहे. कारमधून थेट गोळीबार केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. रस्त्यानं जात असताना दुचाकीस्वाराची धडक कारला झाली. दुचाकीस्वार कार चालकाची माफी मागण्यासाठी पुढे सरसावला पण चालकानं थेट गोळीबार केला.\nसुदैवानं दुचाकीस्वाराला गोळी लागली नाही. गोळीबार केल्यानंतर कार घेऊन चालक फरार झाला आहे. या प्रकरणी व्हिडीओच्या आधारे पोलिसांनी तक्रार दाखल केली असून चालकाचा तपास सुरू आहे. दुचाकीस्वाराला ही गोळी लागली नाही. मागून येणाऱ्या चालकानं दुचाकीस्वाराला गोळी लागली का विचारणा केली आणि पोलीस तक्रार दाखल कऱण्याचा सल्लाही दिला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेपूर्वी देखील BMW कारमधून जाणाऱ्या तरुणांनी दोन ठिकाणी गोळीबार केला होता.\nBMW कारमधून जाणाऱ्या तरुणांची गुंडगिरी, भरचौकात दाम्पत्यावर चालवली गोळी, पाहा LIVE VIDEO\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4", "date_download": "2021-07-30T08:42:50Z", "digest": "sha1:4V7PNUCFD7UW645US4ZSVK4URLCWYGPB", "length": 25074, "nlines": 105, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "संत - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n२ ख्रिश्चन धर्मातील सन्तपदे\n२.१ मदर तेरेसा आणि सन्तपद\n३ चमत्काराने आजार बरे होण्यातला धोका\n�� सन्तदर्शन चरित्रग्रन्थ संचातली पुस्तके\n५ हे सुद्धा पहा\nसन्त या शब्दाचा धात्वर्थ सद्‌वस्तू असा आहे. तीनही काळी जिच्या स्वरूपात बदल होत नाही आणि जिचा अभाव कोणत्याही काळी सिद्ध होत नाही अशी जी चैतन्य वस्तू, तिलाच सन्त असे म्हणतात. देहाहंकाराशी लढून, त्याचा निःपात करून, कार्यकारण उपाधीवर विजय मिळवून जो आत्मरूप बनला आहे, त्याला मिळणारी एक महान पदवी म्हणजे सन्तत्व होय. साधू, सन्त, सज्जन आणि भगवद्‌भक्त हे साधारणपणे एकच असतात. भगवद्‍गीतेमधील दुसर्‍या अध्यायातील स्थितप्रज्ञ, सहाव्या अध्यायातील योगी, बाराव्या अध्यायातील ज्ञानोत्तर भक्त, चौदाव्या अध्यायातील गुणातीत आणि अठराव्या अध्यायातील कर्मसंन्यासी, हे सर्व एकच. ब्रह्मनिष्ठ किंवा ईश्‍वरभावाला प्राप्त झालेल्या विभूतींची नावे जरी भिन्न असली तरी वृत्ती सारखीच असते. भागवतात अशा महात्म्यांना \"भागवत' किंवा भागवतोत्तम सन्त असे म्हणतात. हे भागवतोत्तम सत्पुरुष समदर्शी असतात. सम याचा एक अर्थ व्यावहारिकाच्या म्हणजे उपाधीच्या पलीकडचा, तर सम शब्दाचा दुसरा अर्थ ब्रह्म म्हणजेच सर्वच ब्रह्म किंवा ईश्‍वर पाहणारा, असा आहे. मुण्डकोपनिषदात \"श्रोत्रियं ब्रह्मनिष्ठं' अशी सन्तांची लक्षणे सांगितली आहेत. श्रुतिसम्पन्नता आणि ब्रह्मनिष्ठता याबरोबरच कृपाळूपणा हा सन्तांचा महत्त्वाचा गुण. श्रुतिसम्पन्नतेने ब्रह्मनिष्ठ झालेले सन्त कृपेचा वर्षाव करतात.\nसन्ताची अभंगवाणी हे महाराष्ट्राचे आणि मराठीचे परमभूषण आहे.सन्ताची अभंगवाणी हे महाराष्ट्राच्या मराठी भाषेचे अक्षर लेणे होय.\nआणि सन्तकृपेनेच ही भूलोकीच्या वैकुण्ठाची वाट गवसते.\nख्रिश्चन धर्मातील सन्तपदेसंपादन करा\nमहाराष्ट्रात सन्तपरम्परेमध्ये चमत्काराला नकार देणारी आणि मानवतेच्या सेवेला खरे सन्तत्व मानणारी 'जे का रंजले गांजले' म्हणणारे सन्त तुकाराम, तसेच तुकडोजी महाराज, गाडगेबाबा अशी मोठी परम्परा आहे. युरोपात पाहिले तरी चमत्काराला आव्हान देणारी प्रबोधनाची प्रचण्ड मोठीच परम्परा तेथे आहे. गॅलिलिओला दिलेल्या शिक्षेबद्दल तीनशे वर्षांनी का होईना माफी मागून सत्यशोधनाविषयी आस्था दाखवण्याचे धारिष्ट्य तेथे दाखवण्यात आले.\nअसे असले तरी ख्रिश्चन धर्मात सन्तपद देण्यासाठी चमत्काराची अट ठेवली आहे.\nमदर तेरेसा आणि सन्तपदसंपादन क���ा\nमदर तेरेसा ह्यांचा मृत्यू १९९७ साली झाला. त्यांच्या मृत्यूनंतर, सन्तपद देण्यासाठी २००३ साली पहिला चमत्कार झाल्याचा दावा करण्यात आला होता. 'मोनिका बसेरा', नावाच्या पश्चिम बंगाल येथील तरुणीच्या पोटातील कर्करोगाची गाठ मदर तेरेसांच्या फोटोमधून दिव्य शक्ती मिळाल्यामुळे बरी झाल्याचा हा दावा होता. आता विज्ञानाच्या कसोटीवर विचार करायचे ठरवले तर एखादी व्यक्ती मृत्यूनन्तर देखील इतर लोकांच्या जीवनावर प्रभाव टाकू शकते, हीच गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवर टिकत नाही. थोडे पुढे जाऊन ह्या दाव्यातील वास्तव समजून घेतले, तर अनेक गोष्टी लक्षात येतात. प्रत्यक्षात कुठलेही साक्षी पुरावे न देता हा दावा करण्यात आला होता. चौकशीमध्ये पुढे हे देखील समोर आले होते की प्रत्यक्षात मोनिका बसेरा ह्यांना क्षयरोगाचा उपचार चालू होता आणि त्यांच्या पोटातील गाठ देखील क्षयरोगातून झालेली होती आणि क्षयरोगाच्या उपचारांनी ती गाठ बरी झाली होती. त्या वेळी डॉ. नरेन्द्र दाभोलकर ह्यांच्या नेतृत्वाखाली 'महा. अंनिस'ने ह्या चमत्काराच्या दाव्याला विरोध केला होता आणि वास्तव समाजापुढे ठेवले होते. आत्ता देखील त्याच पद्धतीने, २००८ मध्ये केवळ मदर तेरेसा ह्यांचे नाव घेऊन प्रार्थना केल्यामुळे ब्राझीलमधील एका व्यक्तीच्या मेन्दूतील गाठी ब‍ऱ्या झाल्याचा चमत्कार घडल्याचा दावा केला जात आहे. ही व्यक्ती कोण आहे, त्याला नक्की कोणता आजार होता, प्रार्थनेमुळेच हा आजार बरा झाला, हे कशावरून सिद्ध होते, यांपैकी कोणत्याही प्रश्नांचे समाधानकारक उत्तर न देता केवळ चमत्कार झाला, असे सांगणे हे विज्ञानाच्या प्राथमिक कसोट्यांवर देखील उतरत नाही.\nचमत्काराने आजार बरे होण्यातला धोकासंपादन करा\nकर्करोगासारखे आजार हे चमत्काराने बरे होतात, असा समज लोकांमध्ये पसरणे हे अतिशय गम्भीर आहे. असे समज जेव्हा समाजातील प्रतिष्ठित लोकांच्या नावाने पसरवले जातात, तेव्हा ते समज ह्या व्यक्तींना शास्त्रीय उपचारांच्या पासून दूर नेणारे आणि त्यामुळेच हानिकारक देखील ठरू शकतात. म्हणून एखाद्या व्यक्तीला 'सन्त' जाहीर करण्यासाठी चमत्कारांची अट ही केवळ विज्ञान विरोधीच नाही, तर लोकांच्या शोषणाला देखील कारणीभूत ठरू शकणारी आहे.सन्त हे मानव समाजास उपकारक काम करतात\nआधुनिक सन्त (बालसाहित्य, डॉ. कृ.ज्ञा. भिंगा��कर)\nआपले सन्त (अरुण गोखले)\n१०१ सन्तवचने - भाग : १, २. (शीला निपुणगे)\nकलियुगातले सन्त भाग १ ते ४. (शंकर पाण्डुरंग गुणाजी)\nजाईं सन्ताचिया गांवा (शीला निपुणगे)\nतुकाराम दर्शन (सदानन्द मोरे)\nपाच सन्त चरित्रे - ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, रामदास, नामदेव. (गो.नी. दाण्डेकर)\nभक्तिकोश : भारतीय सन्त (दोन खण्ड; हिन्दी-मराठी)- लेखक : शंकर अभ्यंकर\nभारतीय सन्त (दिनेश काळे)\nभारतीय स्त्री सन्त, रत्ने (सुमती अरकडी)\nमराठी सन्तकवयित्री (प्राचार्य मा.के. यादव)\nमराठी सन्तवाणीचे मन्त्राक्षरत्व (ह.श्री. शेणोलीकर]]\nमहाराष्ट्राचा भागवतधर्म ज्ञानदेव आणि नामदेव (डॉ. शं. दा. पेण्डसे)\nमहाराष्ट्रातील सन्त कवयित्री (प्रा. आरती दातार)\nमहाराष्ट्रातील सन्त कवी (प्रा. आरती दातार)\nमहाराष्ट्रीय सन्तमण्डळीचे ऐतिहासिक कार्य (गं.बा. सुण्ठणकर)\nभक्तीचा ध्वज उभारणाऱ्या महिला सन्त (विजय यंगलवार)\nवारी एक आनन्दयात्रा (सन्देश भण्डारे)\nसन्त आणि सायन्स (प्रा. मा.का. देशपाण्डे)\nसन्तकृपा (कादम्बरी, सुमन भडभडे )\nश्री सन्त गाथा (त्र्यम्बक हरि आपटे). हे पुस्तक डिजिटल स्वरूपात मसापच्या संकेतस्थळावर उतरवून घेण्यासाठी उपलब्ध आहे.\nश्री सन्तगाथा (साखरे महाराज)\nसन्त चरित्रमाला संच (लीला पाटील) : (सन्त चोखा मेळा, सन्त तुकाराम, सन्त मुक्ताबाई, सन्त गोरा कुम्भार व इतर , महायोगिनी बहिणाबाई, एकनाथ, भागवतधर्मी सन्त नामदेव आणि सन्त रामदास यांची लघुचरित्रे)\nसन्तदर्शन चरित्रग्रन्थ संच (१३ पुस्तके, सम्पादन- डॉ. सदानन्द मोरे, अभय टिळक), श्री गन्धर्ववेद प्रकाशन (पुणे).\nसन्त, लोक आणि अभिजन (डॉ. रा.चिं. ढेरे\nसन्त वचन सुधा (ज्ञानेश्वर, निळोबा, एकनाथ, नामदेव, जनाबाई, तुकाराम इत्यादी सन्तांच्या निवडक अभंगांचा संग्रह + अभंगसूची व कठिण शब्दांच्या कोशासह) - वरदा प्रकाशन (पुणे). (सम्पादन बहुधा ल.रा. पांगारकर)\nसन्तसाहित्य : काही अनुबन्ध (डॉ. अशोक कामत)\nसन्त साहित्य : सन्दर्भ कोश (अनेक खण्ड, डॉ. मु.श्री. कानडे\nसन्तसाहित्य नवचिन्तन (डॉ.यू. म. पठाण)\nसन्तसाहित्य : शोध आणि बोध (डॉ.यू. म. पठाण)\nसन्त साहित्यातील बण्डखोरी (डाॅ. कल्पना बोरकर); विजय प्रकाशन (नागपूर).\nसन्त सुभाषित कोश - सन्त ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, रामदास, तुकाराम (रा.शं. नगरकर)\nसन्तांची अमृतवाणी (१० भाग, सम्पादक - ह.अ. भावे\nसन्तांचा प्रसाद (विनोबा भावे)\nसन्तांची मान्दियाळी (संकलक - मुक्ता क��णेकर. ‘सन्तांची मान्दियाळी’ या उपक्रमाच्या व्याख्यानमालेतील निवडक व्याख्यानांचे संकलन)\nसन्तांचे आन्दोलन (प्रा. गौतम निकम)\nसन्ताचे भक्तिवैभव (नारायण कदम)\nसन्तांच्या अम्लान कथा (ललित लेख, प्रा. माधव ना. आचार्य)\nसाधू व सन्त (डॉ. प्र. न. जोशी)\nसन्तदर्शन चरित्रग्रन्थ संचातली पुस्तकेसंपादन करा\nकाळजयी कबीर (अंशुमनी दुनाखे) : सन्त कबीर यांच्यावरील लिहिलेला चरित्रग्रन्थ.\nचार भावंडे (डॉ. सदानन्द मोरे) : ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या भावंडांवर आधारित पुस्तक. लेखकाने या पुस्तकात या चार अलौकिक सन्तांच्या कार्यकर्तृत्वाचे विस्तृत आणि मूलगामी चिन्तन मांडले आहे. ज्ञानदेवांच्या काळातील राजकीय, सामाजिक परिस्थिती, धर्मकारण, प्रथा परम्परा, लोकव्यवहार, अन्य उपासना, सम्प्रदाय, त्यांच्यातील अनुबन्ध, वादविवाद, आक्षेप यांचा चिकित्सक आढावा तर पुस्तकात घेतला आहेच; शिवाय त्यांच्या जीवन चरित्रांतील प्रत्येक घटनेचं विश्लेषण करताना अनेक महत्त्वाच्या ग्रन्थांचा सन्दर्भ देत अनेक वादग्रस्त मुद्दय़ांचे तर्कशुद्ध खण्डनही केले आहे. त्यांचे हे सारभूत लेखन वाचकांचा दृष्टिकोन अधिक प्रगल्भ करणारे आहे.\nतुकाराम महाराजांचा शिष्यपरिवार (शोभा घोलप) : तुकोबांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडून त्यांच्या वाङ्मयाचे जीवावर उदार होऊन जतन करणाऱ्या सन्ताजी जगनाडे, तुकयाबन्धु कान्होबा, सन्त नारायण महाराज, कचेश्वर आणि रामेश्वरभट वाघोलीकर यांची चरित्रे व त्यांची काव्याबद्दलची दुर्मीळ माहिती या ग्रन्थात आली आहे.\nनामदेवांची प्रभावळ (शिवाजीराव मोहिते) या पुस्तकात संत गोरा कुम्भार, राका कुुुम्भार, परिसा भागवत, नरहरि सोनार, जोगा परमानन्द, जगन्मित्र नागा नामदेवांच्या कुटुम्बातील सदस्य यांच्या चरित्र आणि अभंग सम्पदेविषयीची दुर्मीळ माहिती मिळते.\nबहिणी फडकती ध्वजा (रूपाली शिन्दे) : वारकरी सम्प्रदायात सन्त बहिणाबाईंच्याविषयी व त्यांच्या कार्याबद्दल सविस्तर माहिती देणारे पुस्तक. तत्कालीन सामाजिक बन्धन आणि रूढींना टक्कर देत परमार्थ साधताना स्त्री म्हणून करावा लागलेला संघर्ष बहिणाबाईंच्या आत्मचरित्रपर अभंगांत दिसून येतो, त्याचा अभ्यासू आढावा या पुस्तकात आहे.\nभाग्य आम्ही तुका देखियला (अभय टिळक).\nमंगळवेढय़ाची मान्दियाळी (अप्पासाहेब पुजारी) या चरित्रग्रन्थात सन्त कान्होपात्रा, कर्ममेळा, निर्मळा, बंका, दामाजीपन्त यांच्या दुर्मीळ चरित्र-काव्याचा विस्तृतपणे परिचय होतो.\nसन्त शेख महम्मद महाराज (अनिल सहस्रबुद्धे). या ग्रन्थात भागवत धर्म आणि मुस्लिम सूफी तत्त्वज्ञान यांचा महासमन्वय घडवून आणण्याचे लोकोत्तर कार्य करणाऱ्या शेख महम्मदांची अत्यन्त प्रतिभासम्पन्न आणि विठ्ठलभक्तीने ओतप्रोत भरलेली काव्यसम्पदा वर्णन केली आहे. ग्रन्थात त्यांचे असामान्य कार्य आणि काव्यरचनांचा विस्तृत आढावा घेतला आहे. शेख महम्मदांनी भागवत परम्परेतील भक्तीचा प्रसार करण्यासाठी स्वीकारलेला कीर्तनाचा मार्ग, त्यासाठी केलेली भ्रमन्ती, अभंग आणि लोकरूपकांची रचना यांविषयीची माहिती पुस्तकात आहे.\nहे सुद्धा पहासंपादन करा\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ८ जुलै २०२१ रोजी १२:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathiebatmya.com/now-not-essential-bio-metric-e-pause-for-taking-ration-food-grain/", "date_download": "2021-07-30T06:33:09Z", "digest": "sha1:GBQBH5V2K3PIEC3HRDCB2JSXYB7JDY3A", "length": 23352, "nlines": 186, "source_domain": "www.marathiebatmya.com", "title": "रेशनिंग दुकानातून माल घ्यायचाय? मग आता अंगठा लावण्याची गरज नाही", "raw_content": "\nशालेय फी मध्ये १५ टक्के सवलतीची शिक्षणमंत्र्यांची घोषणा म्हणजे निव्वळ धूळफेक\nपूरग्रस्तांना विम्याची किमान ५० टक्के रक्कम तातडीने द्या: मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी\nपर्यटकांसाठी एमटीडीसीच्या जमिनीवरही आता पीपीपी खाली पंचतारांकित सुविधा\nअजित पवारांचा टोला, जिल्हाधिकारी मामलेदारांना बघायला आलात की नुकसान झालेल\nमराठा, कुणबी विद्यार्थ्यांसाठी खुषखबर विद्यावेतनासह मोफत ऑनलाईन प्रशिक्षण\nअत्याचार पिडित आणि वाट चुकलेल्या बालगृहातील मुलांनी मिळविले लक्षणीय यश\nकोरोना काळातही वाढतेय गर्भपातांचे प्रमाण : गुन्हे दाखल\nराज्यातील अनाथांना मिळणार बीपीएल रेशनकार्ड\nआता राज्यातील सेंद्रीय शेती करणाऱ��यांसाठी सेंद्रीय प्रमाणीकरण यंत्रणेची स्थापना\nशरद पवारांच्या सूचनांवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली ही ग्वाही\nकृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना दिलासाः शैक्षणिक शुल्कात सवलत\nतुम्हाला माहिती आहे का राज्यात किती हेक्टर जमिनीवर पेरण्या झाल्या\nठेवीदारांनो आता घाबरू नका बँक बुडाली तर पाच लाख मिळणार\nCorona 3rd Wave: मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांशी केली याप्रश्नांवर चर्चा\n२ लाख कोटीच्या तूटीसह अर्थमंत्र्यांनी जाहीर केले आर्थिक पॅकेज, कोणाला काय दिले\nनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची मालकीही आता अदानीकडे\nहोमिओपॅथी डॉक्टरांना दिलासाः राज्यात होमिओपॅथीचे दवाखाने सुरु होणार\nकोरोना : ४ आठवड्यानंतर राज्याची रूग्णसंख्या ६ हजारावर तर मुंबईची ३७३\n५० खाटांवरील रुग्णालयांना स्वत:ची ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा बंधनकारक\nअंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांचेही होणार लसीकरण फक्त नाव मेल करा\nआशाताईंना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’\nअभिनयाचे विद्यापीठ असलेल्या दिलीप कुमारांची जगाच्या पडद्यावरून एक्झिट\nविजय पाटील यांच्या निधनाने संगीतातील राम-लक्ष्मण युगाचा अस्त\nख्यातनाम संगीतकार वनराज भाटीया यांचे निधन\nशेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले \nआमदार निवासाच्या इमारतीवर चढून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nमाजी मंत्र्यांचा आरोप, सामाजिक न्यायाची भूमिका घेताना सरकारचा अन्याय.. व्हिडिओ पाहा\nसुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणी सलमान, करण, एकतावर आरोप, पहा कोणी केला आरोप\nशालेय फी मध्ये १५ टक्के सवलतीची शिक्षणमंत्र्यांची घोषणा म्हणजे निव्वळ धूळफेक\nपूरग्रस्तांना विम्याची किमान ५० टक्के रक्कम तातडीने द्या: मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी\nपर्यटकांसाठी एमटीडीसीच्या जमिनीवरही आता पीपीपी खाली पंचतारांकित सुविधा\nअजित पवारांचा टोला, जिल्हाधिकारी मामलेदारांना बघायला आलात की नुकसान झालेल\nआशाताईंना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’\nआता राज्यातील सेंद्रीय शेती करणाऱ्यांसाठी सेंद्रीय प्रमाणीकरण यंत्रणेची स्थापना\nमहानगरपालिका, नगरपालिकांच्या कर्मचाऱ्यांनाही आता ५० लाखाचे विमा कवच\nसर्वोच्च न्यायालयाच्या दट्यानंतर अखेर शाळा फि कमी करण्याचा सरकारचा निर्णय\nराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक���ष जयंत पाटील ब्रीच कॅण्डीत\nठेवीदारांनो आता घाबरू नका बँक बुडाली तर पाच लाख मिळणार\nरेशनिंग दुकानातून माल घ्यायचाय मग आता अंगठा लावण्याची गरज नाही राज्य सरकारचा निर्णय\nराज्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव, कोरोनाची दुसरी लाट व त्याच्या संसर्गाने बाधित होत असलेल्या रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनामार्फत वेळोवेळी सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचा विचार करता सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील लाभार्थी तसेच रास्त भाव दुकानदार यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रास्तभाव दुकानांमधून अन्नधान्याचे वितरण करतांना लाभार्थ्यांची बायोमेट्रीक पडताळणी न करता रास्तभाव दुकानदारांनी त्यांचे स्वत:चे आधार अधिप्रमाणित करुन धान्य वाटप करण्याची सुविधा १ मे, २०२१ पासून एक महिन्याच्या कालावधीसाठी कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे आता लाभार्थ्यांना ई-पॉस मशिनवर अंगठा लावण्याची आवश्यकता राहणार नाही. मात्र लाभार्थ्याने स्वत: रास्तभाव दुकानात उपस्थित राहणे आवश्यक आहे. असे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातर्फे प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले आहे.\nकेंद्र शासनाच्या सूचनांनुसार एक देश एक रेशन कार्ड योजनेंतर्गत पोर्टेबिलिटीद्वारे अन्नधान्य वितरण करताना लाभार्थ्यांचे आधार प्रमाणित करुनच ई-पॉस मशिनद्वारे धान्य वितरित करण्यात येणार आहे .\nमागील ३ ते ६ महिन्यात ज्या लाभार्थ्यांनी अन्न धान्याची उचल केलेली नाही अशा लाभार्थ्यांच्या शिधापत्रिकांवर अन्नधान्याचे वाटप झाल्याचे तसेच मागील 3 महिन्यांच्या धान्य वितरणाच्या सरासरीपेक्षा जास्त प्रमाणात धान्याचे वितरण केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित रास्तभाव दुकानांची तपासणी करण्याच्या सूचनाही क्षेत्रिय निरीक्षकांना देण्यात आल्या आहेत\nराज्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचे सुमारे ७.०० कोटी लाभार्थी तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांमधील ४० लाख एपीएल शेतकरी लाभार्थ्यांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत स्वत:चे आधार प्रमाणित करुन ई-पॉस मशिनद्वारे अन्नधान्याचे वितरण करण्यात येते.\nPrevious परमबीर सिंगाच्या अनेक भुमिका ���ंशयास्पद असल्यानेच बदली\nNext मुख्यमंत्र्यांचा सवाल, आरक्षणप्रश्नी वर्षभर पंतप्रधानांनी वेळ का दिला नाही\nअजित पवारांचे आदेश: एमपीएससीमार्फत नोकर भरती होणार, रिक्त पदांची माहिती पाठवा शासन निर्णयांतून पद भरतीसाठी सूट-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय\n पूर- दरडबाधितांच्या मदतीकरीता फक्त २० कोटींचा निधी नुकसान भरपाईसाठी निधी कोठून आणायचा वित्त विभागाला पडला प्रश्न\nटोकियो ऑलिंपिकमध्ये भारताला वेटलिफ्टींगमध्ये पहिले रौप्यपदक उपमुख्यमंत्री तथा राज्य ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांच्याकडून अभिनंदन\nअतिवृष्टीचा फटका ८९० गावांना: जाणून घ्या कोठे किती मृत्यू आणि स्थलांतरीतांची संख्या अद्यापही ५९ अद्यापही बेपत्ता ७६ मृत्यू; सुमारे ९० हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविले\nदुर्घटनाग्रस्तांसाठी मदत द्यायचीय तर या क्रमांकावर संपर्क साधा : या ठिकाणी कोसळल्या दरडी नागरिकांना जीवनावश्यक साहित्यासाठी मदत करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन\nपवार-मुंडे नंतर दोन प्रतिस्पर्ध्यांचे वाढदिवस एकाच दिवशी : कोणत्या आहेत जमेच्या बाजू उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वाढदिवस एकाच दिवशी\nआता बौध्दधर्मियांना शाळेत प्रवेश घेताना धर्माच्या रकाण्यात हिंदू लिहिण्याची गरज नाही अनुसूचित जातीचे फायदेही मिळणार-सामाजिक न्याय विभागाचे सर्व आस्थापनांना पत्र\n१० वी निकालाच्या संकेतस्थळाबरोबर विद्यार्थीही झाले हँग : ६ तासानंतरही बंदच ५ तासानंतरही १० वी निकालाचे संकेतस्थळ अद्यापही विद्यार्थी-पालकांसाठी बंद\nअखेर फडणवीसांच्या सूचनेसमोर मविआ सरकार झुकलेः ओबीसींचे सर्वेक्षण होणार भटक्या विमुक्तांचे स्वतंत्र लोकसंख्येवर आधारित सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण करणार-विजय वडेट्टीवार यांची माहिती\nकोरोना लस निर्मितीसाठी हाफकिनला प्रतिक्षा केंद्राच्या निधीची राज्य सरकारकडून निधीची तरतूद मात्र केंद्राचे निधीबाबत कोणतेच उत्तर नाही\nराज्याचे महत्वाकांक्षी इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२१ जाहीर: काय आहे नेमके मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली घोषणा\n मग पाठवा आपला अर्ज या लिंकवर खाद्य संस्कृतीला चालना देण्यासाठी पर्यटन संचालनालयामार्फत स्पर्धा\nराज्य सरकारचे आदेश: मालमत्ता जा���िर करा अन्यथा कारवाईला सामोरे जा सामान्य प्रशासन विभागाचे सर्व विभाग, महानगरपालिका, मंडळे, नगर परिषदा, महामंडळांना निमशासकिय संस्थांना आदेश\nसर्वोच्च न्यायालय म्हणते, माहिती अधिकारातील कागदपत्रे विश्वासहार्य नसतात ए.एम.खानविलकर आणि संजीव खन्ना खंडपीठाने केली टिपण्णी\nराज्य सरकारकडून बदल्यांसाठी नवे आदेश: फक्त १५ आणि १० टक्केच होणार राज्य सरकारकडून शासन निर्णय जारी\n…आणि मंत्र्यांनीच केला नर्सेसचा सत्कार तुम्ही लोकांसाठी अहोरात्र झटताय... म्हणत मंत्री जयंतराव पाटलांनी परिचारिकांचा केला सत्कार\nबेरोजगार शिक्षकांसाठी खुषखबर: एसईबीसी आरक्षणासह शिक्षण सेवकांची होणार भरती तीन हजार पदे भरण्यास सामान्य प्रशासन विभागाचे मंजूरी\nमंत्रिमंडळ विस्तार: मोदींचे मागासवर्गीय, आदीवासी, ओबीसी आणि अल्पसंख्याक कार्ड ४३ नव्या मंत्र्यांचा राष्ट्रपती भवनात शपथविधी\nनीती आयोगाच्या माजी सल्लागाराकडून पंतप्रधान मोदींवर टीकेचा भडीभार आर्थिक निती आणि कोविड परिस्थितीवरून डॉ.अरिंदम चौधरीचा हल्लाबोल\nमुंबई: प्रतिनिधी देशाच्या नियोजन आयोगाचे नाव बदलून नीती आयोगाची स्थापना केल्यानंतर आर्थिक आणि इतर क्षेत्रातील …\nभाजपा, शिवसेना आणि सपाचे हे आमदार घेतात नगरसेवक पदाचाही पगार\nबीडीडीच्या दुसऱ्या भूमिपूजनाचा कार्यक्रम रद्द \nबीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या दिवशी होणार भूमिपूजन\nपरमबीर सिंग यांच्याविरोधात खंडणी वसुलीप्रकरणी गुन्हा दाखल\nमुसळधार पावसामुळे आजचा दुर्घटना (रवि) वार\nपुढील चार दिवस या जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंजचा इशारा\nमुंबई, कोकणसह राज्यातील या जिल्ह्यात ५ दिवस पावसाची हजेरी\nराज्यातील प्राचीन झाडे आणि वृक्षांच्या संरक्षणासाठी सरकारचे नवे धोरण\nआनंदाची बातमी: १ जूनला केरळात मान्सूनचे आगमन\nपंढरपूरातील मृतकांना मदतीचे निर्देश देत, यंत्रणांनो हाय अलर्टवर रहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://raigad.gov.in/notice_category/%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2021-07-30T07:53:30Z", "digest": "sha1:BGPGSLHZLMFBYGWAPCRESV57RSNLAF2Z", "length": 11118, "nlines": 165, "source_domain": "raigad.gov.in", "title": "भरती | जिल्हा रायगड, महाराष्ट्र शासन | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nकोव्हिड-19 हॉस्पिटल बेड उपलब्धता\nकोव्हीड-19 प्रसिद्धीपत्रक / डॅशबोर्ड\n���ायगड जिल्हा लस वितरण प्रसिद्धीपत्रक\nमाझे कुटुंब – माझी जबाबदारी\nमा. जिल्हाधिकारी रायगड यांचा संदेश\nमा. जिल्हाधिकारी रायगड यांचे आदेश\nउपविभागीय अधिकारी कार्यालयांकडून जारी करण्यात आलेले कंटेनमेंट झोन आदेश\nकोव्हीड-१९ संबंधित ई-शासन — ऑनलाईन सॉफ्टवेअर्स\nसी. क्यू. एम. एस.\nकोविड-19 हॉस्पिटल बेड उपलब्धता माहिती (पनवेल महानगरपालिका )\nआरोग्य सेतु अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी लिङ्क (URL)\nकोविड -19 ई-पास सुविधा\nसंपर्क, आवाहन आणि प्रेस नोट\nमहाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग\nभारत सरकार स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय संकेतस्थळ\nजन माहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी\nतहसिल आणि पोलीस ठाणे\nआपले सरकार सेवा केंद्र (सी एस सी)\nमहाराष्ट्र शासन दिनदर्शिका(ई-बुक), सार्वजनिक व स्थानिक सुट्ट्या\nडिजिटल पेमेंट – ई – दान पेटी\nश्री क्षेत्र हरिहरेश्वर येथील इ-दानपेटी बाबत नागरिकांच्या प्रतिक्रिया\nअष्टविनायक मंदिर, महड येथील इ-दानपेटी बाबत नागरिकांच्या प्रतिक्रिया\nरास्त भाव दुकानातील भीम ऍपद्वारे कॅशलेस सुविधेबाबत म्हसळा येथील नागरिकांच्या प्रतिक्रिया\nरायगड जिल्हा पर्यटन ऍप\nरायगड जिल्हा वेबसाइटवर अपलोड करण्यासाठीचे नमुना पत्र\nएसटीडी आणि पिन कोड\nइत्तर ऑनलाईन सॉफ्टवेअर प्रोजेक्ट\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (पीएम – किसान)\nजिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच\nरायगड जिल्हा पर्यटन ऍप\nरायगड पर्यटन विविधा ( फ्लिपिंग ई-बुक)\nरायगड पर्यटन विविधा पीडीएफ बुक (सुलभ अभिगम्यतेसाठी (For navigation) हायपरलिंक केलेले अनुक्रमणिका व इतर पाने)\nरायगड जिल्ह्यातील धार्मिक स्थळे\nरायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध समुद्रकिनारे\nरायगड जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण\nरायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाणे\nवेबसाईटवर माहिती होस्ट करण्यासाठीचे पत्र\nसार्वजनिक सुविधा प्रणाली (नियतन व वितरण)\nमायक्रोसॉफ्ट इंडिक इनपुट टूल मराठी\nमराठी यूनिकोड टायपिंग वापरण्याविषयी माहिती – पुस्तक\nमायक्रोसॉफ्ट इंडिक इनपुट टूल हिंदी\nहिंदी युनिकोड टायपिंग वापरण्याविषयी माहितीपुस्तक\nसार्वजनिक व स्थानिक सुट्ट्या\nठाणे-पालघर-रायगड या प्रादेशिक योजनेतील विकास केंद्राची अधिसूचना, अहवाल व नकाशे\nप्रकाशन दिनांक प्रारंभ तारीख शेवटची तारीख\nजिल्हा शल्यचिकित्सक रायगड अलिबाग यांच्या अधिपत्याखालील उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अधिपत्याखालील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांच्या रिक्त पदे थेट मुलाखतीद्वारे कंत्राटी पद्धतीने भरणेबाबत\nजिल्हा शल्यचिकित्सक रायगड अलिबाग यांच्या अधिपत्याखालील उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अधिपत्याखालील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांच्या रिक्त पदे थेट मुलाखतीद्वारे कंत्राटी पद्धतीने भरणेबाबत\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हाधिकारी रायगड , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jul 23, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/lgbt-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A1-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%8D/", "date_download": "2021-07-30T08:40:08Z", "digest": "sha1:J7VPD67XGDAUD74NCUXDGQ7LDNGNPDQB", "length": 6153, "nlines": 115, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "LGBT प्राईड राइडला गोव्यात प्रतिसाद | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर LGBT प्राईड राइडला गोव्यात प्रतिसाद\nLGBT प्राईड राइडला गोव्यात प्रतिसाद\nपणजी: लेस्बियन,गे, बाय सेक्शुअल,आणि ट्रांस जेंडर लोकांना समाजाने अजुन पूर्णतः स्वीकारलेले नाही.समाजाकडून होणारी हेळसांड थांबावी आणि प्रेमाने स्वीकारावे अशी अपेक्षा बाळगत गोव्यातील एलजीबीटीच्या जवळपास 300 सदस्यांनी पणजी बस स्थानक ते मीरामार किनाऱ्या पर्यंत प्राईड राइड काढून लोकांचे लक्ष वेधुन घेतले.प्रेम म्हणजे प्रेम असते तुमचे आमचे सेम असते अशा घोषणा देत जेव्हा ही मंडळी जात होती तेव्हा सगळ्यांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले जात होते.या प्राईड राइड मध्ये काही विदेशी नागरिक देखील सहभागी झाले होते.\nPrevious articleसेक्स रॅकेटप्रकरणी मार्सेलो पॅलेस गेस्ट हाऊसला सील\nकटलास एक्स्प्रेस – 21 नौदल सरावात भारतीय नौसेनेच्या वतीने आयएनएस तलवार सहभागी होणार\nजागतिक व्याघ्र दिनानिमित्त पंतप्रधानांनी सर्व वन्यजीव प्रेमींना दिल्या शुभेच्छा\nराज्य/केंद्रशासित प्रदेश आणि खासगी रुग्णालयांकडे अद्याप 2.88 कोटींपेक्षा अधिक मात्रा उपलब्ध\nश्रीपाद नाईक यांनी घेतली उपराष्ट्रपतींची भेट\nभाजपा सर्वसामान्य कार्��कर्त्यांचा पक्ष : तानावडे\nकाँग्रेसच्या उपवासाला भाजपचे धरणे आंदोलनाने उत्तर\nसरकार भ्रष्टाचाऱ्यांना शासन करत असून प्रामाणिक व्यक्तींचा आदर करत आहे-पंतप्रधान मोदी\nलोकसभे बरोबर जाहीर होणार गोव्याच्या पोटनिवडणुका\nमुख्यमंत्र्यांनी बोलावली भाजप आमदारांची बैठक\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nगोव्यात दिवसभरात विक्रमी14 जणांचा कोविडने मृत्यू\nशाळेच्या पहिल्या दिवशी पावसाची हजेरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathiebatmya.com/mva-government-trying-get-foreign-corona-vaccine/", "date_download": "2021-07-30T07:01:14Z", "digest": "sha1:TGW5I3EGEVDZRSF6G5Y3YPSXWO6XCLCA", "length": 23865, "nlines": 185, "source_domain": "www.marathiebatmya.com", "title": "राज्यातील जनतेला मिळणार मॉडर्ना, फायझर, स्पुतनिक, जॉन्सन अँड जॉन्सन लस?", "raw_content": "\nशालेय फी मध्ये १५ टक्के सवलतीची शिक्षणमंत्र्यांची घोषणा म्हणजे निव्वळ धूळफेक\nपूरग्रस्तांना विम्याची किमान ५० टक्के रक्कम तातडीने द्या: मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी\nपर्यटकांसाठी एमटीडीसीच्या जमिनीवरही आता पीपीपी खाली पंचतारांकित सुविधा\nअजित पवारांचा टोला, जिल्हाधिकारी मामलेदारांना बघायला आलात की नुकसान झालेल\nमराठा, कुणबी विद्यार्थ्यांसाठी खुषखबर विद्यावेतनासह मोफत ऑनलाईन प्रशिक्षण\nअत्याचार पिडित आणि वाट चुकलेल्या बालगृहातील मुलांनी मिळविले लक्षणीय यश\nकोरोना काळातही वाढतेय गर्भपातांचे प्रमाण : गुन्हे दाखल\nराज्यातील अनाथांना मिळणार बीपीएल रेशनकार्ड\nआता राज्यातील सेंद्रीय शेती करणाऱ्यांसाठी सेंद्रीय प्रमाणीकरण यंत्रणेची स्थापना\nशरद पवारांच्या सूचनांवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली ही ग्वाही\nकृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना दिलासाः शैक्षणिक शुल्कात सवलत\nतुम्हाला माहिती आहे का राज्यात किती हेक्टर जमिनीवर पेरण्या झाल्या\nठेवीदारांनो आता घाबरू नका बँक बुडाली तर पाच लाख मिळणार\nCorona 3rd Wave: मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांशी केली याप्रश्नांवर चर्चा\n२ लाख कोटीच्या तूटीसह अर्थमंत्र्यांनी जाहीर केले आर्थिक पॅकेज, कोणाला काय दिले\nनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची मालकीही आता अदानीकडे\nहोमिओपॅथी डॉक्टरांना द���लासाः राज्यात होमिओपॅथीचे दवाखाने सुरु होणार\nकोरोना : ४ आठवड्यानंतर राज्याची रूग्णसंख्या ६ हजारावर तर मुंबईची ३७३\n५० खाटांवरील रुग्णालयांना स्वत:ची ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा बंधनकारक\nअंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांचेही होणार लसीकरण फक्त नाव मेल करा\nआशाताईंना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’\nअभिनयाचे विद्यापीठ असलेल्या दिलीप कुमारांची जगाच्या पडद्यावरून एक्झिट\nविजय पाटील यांच्या निधनाने संगीतातील राम-लक्ष्मण युगाचा अस्त\nख्यातनाम संगीतकार वनराज भाटीया यांचे निधन\nशेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले \nआमदार निवासाच्या इमारतीवर चढून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nमाजी मंत्र्यांचा आरोप, सामाजिक न्यायाची भूमिका घेताना सरकारचा अन्याय.. व्हिडिओ पाहा\nसुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणी सलमान, करण, एकतावर आरोप, पहा कोणी केला आरोप\nशालेय फी मध्ये १५ टक्के सवलतीची शिक्षणमंत्र्यांची घोषणा म्हणजे निव्वळ धूळफेक\nपूरग्रस्तांना विम्याची किमान ५० टक्के रक्कम तातडीने द्या: मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी\nपर्यटकांसाठी एमटीडीसीच्या जमिनीवरही आता पीपीपी खाली पंचतारांकित सुविधा\nअजित पवारांचा टोला, जिल्हाधिकारी मामलेदारांना बघायला आलात की नुकसान झालेल\nआशाताईंना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’\nआता राज्यातील सेंद्रीय शेती करणाऱ्यांसाठी सेंद्रीय प्रमाणीकरण यंत्रणेची स्थापना\nमहानगरपालिका, नगरपालिकांच्या कर्मचाऱ्यांनाही आता ५० लाखाचे विमा कवच\nसर्वोच्च न्यायालयाच्या दट्यानंतर अखेर शाळा फि कमी करण्याचा सरकारचा निर्णय\nराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ब्रीच कॅण्डीत\nठेवीदारांनो आता घाबरू नका बँक बुडाली तर पाच लाख मिळणार\nराज्यातील जनतेला मिळणार मॉडर्ना, फायझर, स्पुतनिक, जॉन्सन अँड जॉन्सन लस परदेशी लसींच्या खरेदीच्या अनुषंगाने चाचपणी\nमुंबई : विशेष प्रतिनिधी\n१ मे महाराष्ट्र दिनापासून राज्यातील १८ ते ४४ वर्षावरील नागरीकांचे मोफत लसीकरण सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून जरी घेण्यात आलेला असला तरी त्यासाठी लागणारा लसींचा पुरवठा सध्या तरी भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टीट्युटकडून उपलब्ध होणे शक्य होताना दिसत नाही. त्यामुळे राज्यातील जनतेसाठी अमेरिकन मॉर्डना, फायझर, जॉन्सन अॅड जॉन्सन, रशियाची स्पुतनिक आदी लस उपलब्ध करण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरु करण्यात आल्याची माहिती मंत्रालयातील एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने दिली.\nकेंद्र सरकारकडून फ्रंटलाईन वर्कर, आरोग्य विभागातील कर्मचारी यांच्यासह ४५ ते ८० वर्षे वयोगटातील व्यक्तींच्या लसीकरणासाठी सध्या विविध राज्यांना लसींचा साठा उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच कोमॉर्बिडीटी असलेल्या व्यक्तींसाठीही लसीकरण मोहिम राबविली जात आहे. या गटातील व्यक्तींचेच अद्याप लसीकरण पूर्ण झालेली नाही. त्यामुळे इतर वयोगटातील व्यक्तींसाठी सध्या तरी लस उपलब्ध होताना दिसत नाही. महाराष्ट्राला सध्या १ लाख लसींचा पुरवठा होत असला तरी केंद्राने निर्धारीत केलेल्या वयोगटातील व्यक्तींचे पूर्णत: लसीकरण झालेली नाही. यापार्श्वभूमीवर आता १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींसाठी लस उपलब्ध होईल का नाही याबाबत साशंकता असल्याचे त्यांनी सांगितले.\nयापार्श्वभूमीवर राज्यातील सरकारने निर्धारीत केलेल्या वयोगटातील व्यक्तींसाठी परदेशी लस उपलब्ध करण्यासंदर्भात चाचपणी करण्यात येत आहे. तर सीरम इस्टीट्युट आणि भारत बायोटेक यांच्याशी लसींचा साठा उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने चर्चा सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.\nदरम्यान, राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, राज्यात सर्वांचं मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र लगेच मोठ्या प्रमाणावर लस मिळणार नसल्याने राज्यात १ मे रोजी लसीकरण करण्यात येणार नाही. मे अखेरीपर्यंत व्हॅक्सीन मिळाली तर लसीकरण करता येईल, असं सांगतानाच लसीकरणासाठी वयोगटाचे टप्पे करण्याचा विचार सुरू आहे. त्यानुषंगाने प्रत्येकाला लस मिळेल. तसेच येत्या सहा महिन्यात हे लसीकरण पूर्ण करण्याचा आमचा संकल्प आहे.\nPrevious अखेर मुख्यमंत्री ठाकरेंची घोषणा ५.७१ कोटी जनतेला मिळणार मोफत लस\nNext सीरम इन्स्टीट्युटने लसीच्या किंमतीत केली घट: राज्य सरकारला दिलासा\nअजित पवारांचे आदेश: एमपीएससीमार्फत नोकर भरती होणार, रिक्त पदांची माहिती पाठवा शासन निर्णयांतून पद भरतीसाठी सूट-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय\n पूर- दरडबाधितांच्या मदतीकरीता फक्त २० कोटींचा निधी नुकसान भरपाईसाठी निधी कोठून आणायचा वित्त विभागाला पडला प्रश्न\nटोकियो ऑलिंपिकमध्ये भारताला वेटलिफ्टींगमध्ये पहिले रौप्यपदक उपमुख्यमंत्री तथा राज्य ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांच्याकडून अभिनंदन\nअतिवृष्टीचा फटका ८९० गावांना: जाणून घ्या कोठे किती मृत्यू आणि स्थलांतरीतांची संख्या अद्यापही ५९ अद्यापही बेपत्ता ७६ मृत्यू; सुमारे ९० हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविले\nदुर्घटनाग्रस्तांसाठी मदत द्यायचीय तर या क्रमांकावर संपर्क साधा : या ठिकाणी कोसळल्या दरडी नागरिकांना जीवनावश्यक साहित्यासाठी मदत करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन\nपवार-मुंडे नंतर दोन प्रतिस्पर्ध्यांचे वाढदिवस एकाच दिवशी : कोणत्या आहेत जमेच्या बाजू उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वाढदिवस एकाच दिवशी\nआता बौध्दधर्मियांना शाळेत प्रवेश घेताना धर्माच्या रकाण्यात हिंदू लिहिण्याची गरज नाही अनुसूचित जातीचे फायदेही मिळणार-सामाजिक न्याय विभागाचे सर्व आस्थापनांना पत्र\n१० वी निकालाच्या संकेतस्थळाबरोबर विद्यार्थीही झाले हँग : ६ तासानंतरही बंदच ५ तासानंतरही १० वी निकालाचे संकेतस्थळ अद्यापही विद्यार्थी-पालकांसाठी बंद\nअखेर फडणवीसांच्या सूचनेसमोर मविआ सरकार झुकलेः ओबीसींचे सर्वेक्षण होणार भटक्या विमुक्तांचे स्वतंत्र लोकसंख्येवर आधारित सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण करणार-विजय वडेट्टीवार यांची माहिती\nकोरोना लस निर्मितीसाठी हाफकिनला प्रतिक्षा केंद्राच्या निधीची राज्य सरकारकडून निधीची तरतूद मात्र केंद्राचे निधीबाबत कोणतेच उत्तर नाही\nराज्याचे महत्वाकांक्षी इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२१ जाहीर: काय आहे नेमके मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली घोषणा\n मग पाठवा आपला अर्ज या लिंकवर खाद्य संस्कृतीला चालना देण्यासाठी पर्यटन संचालनालयामार्फत स्पर्धा\nराज्य सरकारचे आदेश: मालमत्ता जाहिर करा अन्यथा कारवाईला सामोरे जा सामान्य प्रशासन विभागाचे सर्व विभाग, महानगरपालिका, मंडळे, नगर परिषदा, महामंडळांना निमशासकिय संस्थांना आदेश\nसर्वोच्च न्यायालय म्हणते, माहिती अधिकारातील कागदपत्रे विश्वासहार्य नसतात ए.एम.खानविलकर आणि संजीव खन्ना खंडपीठाने केली टिपण्णी\nराज्य सरकारकडून बदल्यांसाठी नवे आदेश: फक्त १५ आणि १० टक्केच होणार राज्य सरकारकड���न शासन निर्णय जारी\n…आणि मंत्र्यांनीच केला नर्सेसचा सत्कार तुम्ही लोकांसाठी अहोरात्र झटताय... म्हणत मंत्री जयंतराव पाटलांनी परिचारिकांचा केला सत्कार\nबेरोजगार शिक्षकांसाठी खुषखबर: एसईबीसी आरक्षणासह शिक्षण सेवकांची होणार भरती तीन हजार पदे भरण्यास सामान्य प्रशासन विभागाचे मंजूरी\nमंत्रिमंडळ विस्तार: मोदींचे मागासवर्गीय, आदीवासी, ओबीसी आणि अल्पसंख्याक कार्ड ४३ नव्या मंत्र्यांचा राष्ट्रपती भवनात शपथविधी\nनीती आयोगाच्या माजी सल्लागाराकडून पंतप्रधान मोदींवर टीकेचा भडीभार आर्थिक निती आणि कोविड परिस्थितीवरून डॉ.अरिंदम चौधरीचा हल्लाबोल\nमुंबई: प्रतिनिधी देशाच्या नियोजन आयोगाचे नाव बदलून नीती आयोगाची स्थापना केल्यानंतर आर्थिक आणि इतर क्षेत्रातील …\nभाजपा, शिवसेना आणि सपाचे हे आमदार घेतात नगरसेवक पदाचाही पगार\nबीडीडीच्या दुसऱ्या भूमिपूजनाचा कार्यक्रम रद्द \nबीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या दिवशी होणार भूमिपूजन\nपरमबीर सिंग यांच्याविरोधात खंडणी वसुलीप्रकरणी गुन्हा दाखल\nमुसळधार पावसामुळे आजचा दुर्घटना (रवि) वार\nपुढील चार दिवस या जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंजचा इशारा\nमुंबई, कोकणसह राज्यातील या जिल्ह्यात ५ दिवस पावसाची हजेरी\nराज्यातील प्राचीन झाडे आणि वृक्षांच्या संरक्षणासाठी सरकारचे नवे धोरण\nआनंदाची बातमी: १ जूनला केरळात मान्सूनचे आगमन\nपंढरपूरातील मृतकांना मदतीचे निर्देश देत, यंत्रणांनो हाय अलर्टवर रहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-nashik/ncp-start-political-movements-no-upcoming-elections-nashik-politics-79508", "date_download": "2021-07-30T07:49:03Z", "digest": "sha1:SFRPW622I63YKEG6Z6GFC34TMAELZ73G", "length": 17164, "nlines": 217, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीने सुरु केली बेरीज! - NCP start political movements no the upcoming elections, Nashik politics | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनिवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीने सुरु केली बेरीज\nनिवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीने सुरु केली बेरीज\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हा��ुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी\nपुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल\nनिवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीने सुरु केली बेरीज\nरविवार, 11 जुलै 2021\nआगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शनिवारी विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्यांचा प्रवेश सोहळा पार पडला. माजी खासदार समीर भुजबळ व शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला.\nनाशिक : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शनिवारी विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्यांचा प्रवेश सोहळा पार पडला. (Various social workers joine NCP on Saturday) माजी खासदार समीर भुजबळ (Sameer Bhujbal) व शहराध्यक्ष रंजन ठाकरे (Ranjan Thakre) यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला.\nकोरोना महामारीची गंभीर परिस्थिती महाविकास आघाडी सरकारने मोठ्या अडचणीचा सामना करत योग्यरीतीने हाताळली. केंद्र सरकारकडून अपेक्षित मदत झाली नाही. या परिस्थितीमध्ये आघाडी सरकारने वाट काढली. त्यामुळे जनता महाविकास आघाडीकडे आकर्षित होऊ लागली आहे. नाशिकच्या विकासासाठी पालकमंत्री छगन भुजबळ पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत.\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह विविध विकासकामांना सुरवात झाली आहे. त्यामुळे निवडणुकीत राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून येतील, असा दावा समीर भुजबळ यांनी केला. निवृत्त पोलिस निरीक्षक पांडुरंग पाटील, निवृत्त मुख्याधापक विश्वनाथ पवार, दिलीप नागरे, निवृत्त पाटबंधारे अधिकारी शंकर शिंदे, प्रवीण वानखेडे, लक्ष्मण मोरे, शरद पाटील, प्रकाश माळी, पोपटराव शिंदे, हरिभाऊ काळे, नारायण म्हस्के, माणिक ढग, महादू गवई, चिरायू कोल्हे, सिद्धार्थ आंभोरे, लखन कारके, शुभम गायकवाड, नागजी येथील शाहरुख सय्यद, विकार शेख रज्जाक, वडाळागाव येथील फारुख शहा आदींनी पक्षात प्रवेश केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहर सरचिटणीस संजय खैरनार यांनी केले.\nयावेळी माजी खासदार देवीदास पिंगळे, प्रदेश पदाधिकारी नाना महाले, दिलीप खैरे, अर्जुन टिळे, कोंडाजी आव्हाड, निवृत्ती अरिंगळे, कविता कर्डक, मधुकर मौले, अंबादास खैरे, गौरव गोवर्धने, धनंजय निकाळे, सलीम शेख, सोनिया होळकर, समा���ान जेजुरकर आदी या वेळी उपस्थित होते.\nमोदीजी, मंत्री बदलण्यापेक्षा इंधन दरवाढ कमी करा\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nनगर जिल्ह्यातील निवडणुकांबाबत संजय राऊत काय देणार कानमंत्र\nसोनई : शनैश्वर देवस्थान ट्रस्ट संचलित शनैश्वर ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन ऑक्सिजन प्रकल्पाचा प्रारंभ शनिवारी (ता. 31) शिवसेना नेते खासदार...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\nगोरठेकरांची राष्ट्रवादीत घरवापसी; खासदार चिखलीकरांना धक्का..\nनांदेड ः विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये गेलेले आणि भोकरमधून निवडणूक लढलेले बापूसाहेब गोरठेकर यांची घरवापसी झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nकाॅंग्रेसच्या विचारधारेमुळे देशाची लोकशाही टिकून ः थोरात\nअकोले : काँग्रेस पक्ष हा गोरगरीब व सर्वसामान्यांच्या विकासासाठी कायम कटिबद्ध आहे. या पक्षाच्या विचार धारेमुळे देशाची लोकशाही टिकून आहे म्हणून...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nनिवडणुकीच्या तयारीसाठी अमित ठाकरेंचा नाशिकमध्ये मुक्काम\nनाशिक : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मनसे नेते अमित ठाकरे यांनी चार दिवसांच्या (MNS leader Amit Thakre once again came in nashik after...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nनाशिकला मनसे स्वबळावर; भाजपच आमचा प्रतिस्पर्धी\nनाशिक : महापालिका निवडणुकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक नाशिक घेण्याची घोषणा केली, (Devendra Fadanvis adopted nashik in last...\nबुधवार, 28 जुलै 2021\nठाकरे सरकारची बदनामी करणं एसटी कर्मचाऱ्याला पडलं महागात\nयवतमाळ : ठाकरे सरकारची बदनामी करणं एका एसटी कर्मचाऱ्यांला महागात पडलं आहे. याप्रकरणी त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. यवतमाळ आगारातील प्रविण...\nबुधवार, 28 जुलै 2021\nमहापौरांनी भाजप नेत्यांच्या विकासकामांना लावली कात्री\nनाशिक : शहरातील त्रिमूर्ती चौक, मायको सर्कल येथे दोन उड्डाणपूल तयार होत आहेत. (Two Flyover bridg`s work is on in the city) असे असताना, पंचवटीमध्ये...\nमंगळवार, 27 जुलै 2021\nनारायण राणे यांना बोलण्यासाठीच केंद्रात मोठा लाडू मिळाला : गुलाबराव पाटील\nजळगाव : नारायण राणे यांना बोलण्यासाठीच केंद्रात मोठा लाडू मिळाला आहे, त्यांना बोलणे गरजेचे आहे. बोलण्याकरताच त्यांना मंत्री केले आहे, ही...\nसोमवार, 26 जुलै 2021\n‘युवा वॉरियर्स’द्वारे भाजपची तरुणांना साद, उत्तर महाराष्ट्रात दोनशेहून अधिक शाखा\nशिर्डी : जनसंघ, आणीबाणी व श्���ीराम मंदिर हे भाजपच्या (BJP) वाटचालीतील महत्त्वाचे टप्पे व त्याचे महत्त्व सध्याच्या तरुणाईला फारसे ठाऊक नाही. अशा...\nसोमवार, 26 जुलै 2021\nराणे, लाड यांना भाजपनं दिली नवी जबाबदारी\nमुंबई : मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यास फेब्रुवारी २०२२ मध्ये होणारी निवडणूक घेण्यावर मुंबई महापालिका ठाम आहे. राज्य निवडणूक आयोगानेही पालिका...\nशनिवार, 24 जुलै 2021\nप्रताप ढाकणेंना शह देण्यासाठी आमदार राजळेंना पंकजा मुंडे ताकद देणार\nनगर : खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रीपद न मिळाल्याने नाराज असलेल्या भाजपच्या पाथर्डीतील कार्यकर्त्यांची नाराजी काढण्यात माजी मंत्री पंकजा मुंडे...\nशनिवार, 24 जुलै 2021\nचंद्रशेखर बावनकुळे नगरमधील भाजप कार्यकर्त्यांना आज देणार निवडणुकीचा गुरुमंत्र\nनगर : जिल्ह्यात निवडणूका दूर असल्या तरी भाजपने जोरदार तयारी सुरू केलेली दिसून येते. त्याचाच भाग म्हणून भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष...\nशनिवार, 24 जुलै 2021\nआग राष्ट्रवादी काँग्रेस nationalist cogress party काँग्रेस indian national congress खासदार समीर भुजबळ samir bhujbal ncp विकास सामना face छगन भुजबळ chagan bhujbal पोलिस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtralivenews.com/political/%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9C-%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-30T07:01:07Z", "digest": "sha1:A5GVKOMRMCGKXURBPWDZMJ76CNWKBQR5", "length": 14249, "nlines": 148, "source_domain": "www.maharashtralivenews.com", "title": "वीज तोडणी तूर्तास थांबवा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभागृहात घोषणा – Maharashtra Live News", "raw_content": "\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\nयुवक सेवा फाउंडेशन च्या वतीने ८०० वृक्षांचे वृक्षारोपण\nएडी सायंटिफिक इंडेक्स संस्थेने घेतलेल्या सर्वेक्षणात डॉ. अनिल गोरे यांना मिळाले जगातील नामांकित शास्त्रज्ञांमध्ये स्थान\nपेठ वडगांव येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे, वडगांव शहर काँग्रे���ची मागणी\nजोतिबा डोंगरावरील आरोग्य विभागाचा प्रश्न मार्गी न लागल्यास मनसे करणार आंदोलन\nअवघ्या १३ तासांमध्ये कोरोनाने अख्ख कुटुंब संपवलं\nHome/राजकीय/वीज तोडणी तूर्तास थांबवा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभागृहात घोषणा\nवीज तोडणी तूर्तास थांबवा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभागृहात घोषणा\nमहाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर\nमुंबई: सध्या वाढीव वीज बिलाबाबत सर्वजण त्रस्त झालेले दिसून येत आहेत, त्यामुळे राज्यभरात भाजपनं आंदोलन केल्यानंतर आज विधिमंडळात भाजप ने आक्रमक भूमिका घेतली, त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वीज तोडणी तूर्तास थांबवा असे आदेश दिले.\nअजित पवार म्हणाले जोपर्यंत वीज बिलावर सभागृहात चर्चा होऊन त्यावर तोडगा होत नाही तोपर्यंत राज्यातील घरगुती ग्राहक, आणि शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडले जाणार नाही, अशा प्रकारची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.\nविरोधी पक्षनेते फडणवीस म्हणाले वीज बिलाबाबत चर्चा करावी. इतर सर्व विषय बाजूला ठेवावेत अशीच आमची भूमिका आहे. सभागृहात भाजप आक्रमक झाल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की ,दोन्ही बाजूच्या सभासदांचे सामाधान झाल्यानंतर विजेबाबत निर्णय होईल, तोपर्यंत वीज तोडता येणार नाही. वीज कनेक्शन बाबत चर्चा करण्याची तयारी आहे, असे ते म्हणाले.\nयावर फडणवीस म्हणाले की ,या निर्णयाबद्दल दादांचे आभार अशी त्यांनी भूमिका मांडली आणि ज्यांचे कनेक्शन तोडली आहेत त्यांची कनेक्शन जोडून द्या, असे प्रतिपादन त्यांनी केले.\nजरा मुंबईकडून शिका – सुप्रीम कोर्टाने फटकारले\nशे.का.पक्षाचे केरबा भाऊ पाटील यांचा गोकुळ निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज\nसीताराम कुंटे यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती\nराज्यातील ग्रामपंचायती होणार मालामाल – १५ व्या वित्त आयोगाव्यतिरिक्त राज्य सरकारकडून मिळणार वेगळा निधी\nनवी मुंबई महानगरपालिकेचा सन 2020-21 चा सुधारित व सन 2021-22 चा मूळ लोकाभिमुख अर्थसंकल्प\nतब्बल अकरा महिन्यानंतर सर्व महाविद्यालये झाली सुरू\n*खानापुरमध्ये आमदार प्रकाश आबिटकर गटाची सत्ता*\nमहाराष्ट्रात दिवाळीनंतरच शाळा सुरु होणार;\nजरा मुंबईकडून शिका – सुप्रीम कोर्टाने फटकारले\nशे.का.पक्षाचे केरबा भाऊ पाटील यांचा गोकुळ निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज\nसीताराम कुंटे यां��ी राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती\nराज्यातील ग्रामपंचायती होणार मालामाल – १५ व्या वित्त आयोगाव्यतिरिक्त राज्य सरकारकडून मिळणार वेगळा निधी\nनवी मुंबई महानगरपालिकेचा सन 2020-21 चा सुधारित व सन 2021-22 चा मूळ लोकाभिमुख अर्थसंकल्प\nतब्बल अकरा महिन्यानंतर सर्व महाविद्यालये झाली सुरू\n*खानापुरमध्ये आमदार प्रकाश आबिटकर गटाची सत्ता*\nमहाराष्ट्रात दिवाळीनंतरच शाळा सुरु होणार;\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\nदख्खनचा राजा श्री जोतिबांची मकर संक्रांती निमित्त दुपारी बैठी राजेशाही अलंकारिक विशेष महापूजा बांधण्यात आली.\nदख्खनचा राजा जोतिबाची नवरात्रीउत्सवामध्ये सोहन कमळ पुष्पातील महापूजा का बांधली जाते \nएडी सायंटिफिक इंडेक्स संस्थेने घेतलेल्या सर्वेक्षणात डॉ. अनिल गोरे यांना मिळाले जगातील नामांकित शास्त्रज्ञांमध्ये स्थान\nजोतिबा डोंगरावर सापडला दुर्मिळ जातीचा “विटेकरी बोवा सर्प”\nउद्या होणार आयपीएल चा पहिला रंगतदार सामना .\nमहाराष्ट्र लाईव्ह न्यूज या पोर्टल द्दवारे आम्ही सत्य ,निर्भिड आणि निपक्षपणे माहिती देन्याचे काम करत आहोत. यामध्ये राजकिय ,सामाजिक, राष्ट्रीय ,धार्मिक , क्रीडा, प्रकारच्या बातम्या आम्ही प्रसारित करतो.\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/satara/akash-shelke-from-nimbodi-has-been-selected-as-a-lieutenant-in-the-indian-army", "date_download": "2021-07-30T07:50:29Z", "digest": "sha1:VMTOJVH6CCAOYSSCGYSUAZQRQ3EXJ6KC", "length": 6743, "nlines": 123, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | वाह, क्या बात है! निंबोडीच्या 'आकाश'ची लेफ्टनंट पदाला गवसणी", "raw_content": "\nनिंबोडी (ता. खंडाळा) गावचे सुपुत्र आकाश संजय शेळके यांची नुकतीच भारतीय सैन्य दलात लेफ्टनंटपदी नियुक्ती झाली आहे.\nवाह, क्या बात है निंबोडीच्या 'आकाश'ची लेफ्टनंट पदाला गवसणी\nलोणंद (सातारा) : निंबोडी (ता. खंडाळा) गावचे सुपुत्र आकाश संजय शेळके (Akash Shelke) यांची नुकतीच भारतीय सैन्य दलात (Indian Army) लेफ्टनंटपदी नियुक्ती झाली आहे. सेवानिवृत्त सुभेदार मेजर व ऑनररी (मानद) लेफ्टनंट संजय तुकाराम शेळके यांचे चिरंजीव, तर निंबोडीचे माजी सरपंच तुकाराम राजाराम शेळके यांचे ते नातू आहेत. भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट (lieutenant in Indian Army) पदाला गवसणी घालणारा निंबोडी व लोणंद परिसरातील तो पहिला युवक ठरला आहे. (Akash Shelke From Nimbodi Has Been Selected As A Lieutenant In The Indian Army)\nडेहराडून येथील इंडियन मिलिटरी ॲकॅडमी (Indian Military Academy In Dehradun) येथे लेफ्टनंट जनरल आर. पी. सिंग यांच्या उपस्थितीत नुकतीच पासिंग आउट परेड झाली. त्या वेळी गोपनीयतेची शपथ देऊन आकाश यांची लेफ्टनंटपदी नियुक्ती करण्यात आली. त्याचे पाचवीपर्यंतचे शिक्षण आर्मी पब्लिक स्कूलमध्ये (Army Public School), तर सहावी ते बारावीपर्यंतचे शिक्षण सातारा येथील सैनिक स्कूलमध्ये (Satara Military School) झाले.\nहेही वाचा: स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी क्लासेसची गरज नाही : तेजस्विनी चोरगे\nनांदेड येथील शासकीय महाविद्यालयात अभियंता शिक्षण घेताना केंद्रीय लोकसेवा आयोगाची (Central Public Service Commission) तयारी केली. २०१६ मध्ये युपीएससी परीक्षा पास झाल्यानंतर २०१७ मध्ये खडकवासला (पुणे) येथील नॅशनल डिफेन्स ॲकॅडमी येथे प्रशिक्षण घेतले. त्या वेळीच त्याने पदवीचे शिक्षणही पूर्ण केले. त्यानंतर भारतीय सैन्य दलाच्या डेहराडून येथील इंडियन मिलिटरी ॲकॅडमी येथे एक वर्षाचे मिलिटरी ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर आज त्यांची सैन्य दलात लेफ्टनंटपदी नियुक्ती झाली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/04/Srigonda.html", "date_download": "2021-07-30T08:20:51Z", "digest": "sha1:5IKNKFZD6TZITQZQNXZ4S2PA7EXED7CT", "length": 8339, "nlines": 86, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "प्रहार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी सुरेश सुपेकर यांची निवड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar प्रहार संघटन���च्या तालुकाध्यक्षपदी सुरेश सुपेकर यांची निवड\nप्रहार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी सुरेश सुपेकर यांची निवड\nप्रहार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी सुरेश सुपेकर यांची निवड\nश्रीगोंदा ः श्रीगोंदा तालुका प्रहार संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदी अटीतटीच्या लढतीत शहरातील उद्योजक सुरेश सूपेकर यांची निवड झाल्याने तालुकाध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेले लोणी व्यंकनाथ येथील राजेंद्र काकडे यांना माघार घ्यावी लागली.\nया बाबत सविस्तर असे की अहमदनगर येथे झालेल्या प्रहार संघटनेच्या श्रीगोंदा तालुकाध्यक्ष कृष्णा खामकर यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने रिक्त झालेल्या पदासाठी प्रदेश संघटक संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत तालुकाध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेले शहरातील उद्योजक सुरेश सुपेकर आणि लोणी व्यंकनाथ येथील राजेंद्र काकडे यांच्यात झालेल्या निवडीत सुरेश सुपेकर यांची बहुमतांनी निवड करण्यात आली.\nसुरेश सुपेकर यांचे संघटन कौशल्य व सामजिक कामाची दखल घेत निवड केल्याचे यावेळी प्रदेश संघटक संतोष पवार यांनी सांगितले.\nनिवड झाल्यानंतर सुपेकर यांनी सांगितले की आगामी काळात तालुक्यात मोर्चे बांधणी करत प्रहार संघटनेच्या गाव तेथे शाखा तयार करून संघटना वाढीसाठी प्रयत्न करणार आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष विनोद परदेशी, जिल्हा सचिव प्रकाश बेरड, जिल्हा उपाध्यक्ष वामनभाउ भदे, पप्पु येवले, माजी तालुकाध्यक्ष कृष्णा खामकर, शहराध्यक्ष माधव बनसोडे, साहेबराव रासकर, कांतिलाल कोकाटे, भूषण साळवे, योगेश खलाटे, राजेन्द्र काकडे, जिल्हा सल्लगार मालोजी शिकारे, यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारां��ा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://mr.hdbandage.com/custom-kids-children-cartoon-3ply-face-mask-with-ear-loop-product/", "date_download": "2021-07-30T06:08:51Z", "digest": "sha1:CGYBMJ6DQYH6PP6YWYDRWZO4FEQMQU77", "length": 9099, "nlines": 206, "source_domain": "mr.hdbandage.com", "title": "घाऊक कस्टम किड्स चिल्ड्रन कार्टून 3 प्लाय फेस मास्क विथ इयर लूप मॅन्युफॅक्चरिंग अँड सप्लायर | हाँगडे", "raw_content": "\nकस्टम किड्स चिल्ड्रन कार्टून 3 प्लाय फेस मास्क कानसह ...\nनॉन-विणलेल्या सेल्फ hesडसिव्ह पट्टी\n100% कॉटन क्रेप पट्टी\nकापसाचे किंवा रेशमाचे तलम पारदर्शक कापड रोल\nप्रथमोपचार किट एचडी 812\nप्रथमोपचार किट एचडी 807\nप्रथमोपचार किट एचडी 802\nरंगीबेरंगी उच्च लवचिक पट्टी\nइयर लूपसह सानुकूल किड्स चिल्ड्रन कार्टून 3 प्लाय फेस मास्क\nआम्हाला ईमेल पाठवा पीडीएफ म्हणून डाउनलोड करा\nप्रकार: वैद्यकीय मुखवटा, मलमपट्टी आणि सामग्रीसाठी काळजी\nमूळ ठिकाण: झेजियांग, चीन\nजंतुनाशक प्रकार: काहीही नाही\nशेल्फ लाइफ: 2 वर्ष\nगुणवत्ता प्रमाणपत्र: सीई आयएसओ\nसाधन वर्गीकरण: वर्ग II\nसाहित्य: नॉन विणलेले फॅब्रिक + मेल्टब्लॉउन कापड + न विणलेले फॅब्रिक, नॉन विणलेले फॅब्रिक + मेल्टब्लॉउन कापड + नॉन विणलेले फॅब्रिक\nगुणधर्म: वैद्यकीय साहित्य आणि सहयोगी\nक्षमता: दररोज 600000 पीसी\nसीई प्रमाणित.वही 2020-01-10 पासून 2049-12-31 पर्यंत\nपुरवठा क्षमता: 600000 तुकडा / तुकडे दररोज\nपॅकेजिंग तपशील 50 पीसी प्रति बॉक्स, प्रति पेटी 1000 पीसी\nबंदर शांघाय किंवा निंग्बो\nEst. वेळ (दिवस) 10 वाटाघाटी करणे\nआयटम लहान मुलांचा मुखवटा\nसाहित्य नॉन विणलेले फॅब्रिक + मेल्टब्लॉउन कापड + न विणलेले फॅब्रिक\nप्रमाणपत्रे सीई, आयएसओ 13485\nवितरण तारीख 20 दिवस\nवैशिष्ट्ये 1. त्वचेवर आणि केसांना चिकटून राहू नका. पिन आणि क्लिप्स 3 आवश्यक नाहीत. लोकप्रिय रंग उपलब्ध आहे\n50pcs / बॉक्स 1000pcs / ctnmatory 1 ला ��्तर: 25g पीपी नॉन-विणलेल्या 2 थर: 50g वितळणे blown3rd स्तर: 220g सुई पंच कापड\nमागील: सीई / आयएसओ प्रमाणपत्रांसह मेडिकल फेस मास्क / डिस्पोजेबल मास्क आणि सर्जिकल फेस मास्क\nवैद्यकीय चेहरा मुखवटा / डिस्पोजेबल मुखवटा आणि शल्यक्रिया ...\nइमारत क्रमांक 1,3,4,5, बांबू औद्योगिक क्षेत्र, झियाओफेंग टाउन, अंजी काउंटी, हुझहौ सिटी, झेजियांग, पीआरसी पीसी: 313300\nसदस्यता घ्या आमचे वृत्तपत्र\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आमच्याकडे सोडा आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-food-inflation-issue-mumbai-4313019-NOR.html", "date_download": "2021-07-30T08:46:51Z", "digest": "sha1:NV3R356URKIKMIPFLMQHGTRHPT4WFLHL", "length": 7007, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "food inflation issue mumbai | महागाईवर ‘रेडी टू ईट’चा पर्याय - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमहागाईवर ‘रेडी टू ईट’चा पर्याय\nमुंबई - टोमॅटो, कांदा, बटाटा, काकडी, फळे, भाजी... अवघी महागाई माझी... या सध्याच्या अवस्थेमुळे भाजी करावी तरी कोणती, या प्रश्नाने गृहिणींची झोप उडाली आहे. महिन्याचे बजेट कोलमडून टाकणार्‍या भाजीपाल्याच्या किमती कमी होण्याची सध्या तरी कोणतीच शाश्वती नसल्याचे अखेर ‘रेडी टू कुक’ आणि ‘रेडी टू ईट’चा आधार घेणे गृहिणींनी पसंत केले आहे.\nअगदी साधी काकडी आणि कोथिंबीरही महागल्याने जेवण बनवायचे तरी कसे, असा गहन प्रश्न महिलांना पडला आहे. फळांची चव चाखावी तर तीही परवडण्याच्या पलीकडे गेल्याने मध्यम आणि निम्न मध्यमवर्गीयांची सध्या फारच कुचंबणा झाली आहे. जवळपास अशा 55 टक्के कुटुंबांनी तयार खाद्यपदार्थांना पसंती दिली असल्याचे ‘असोचेम’ ने अलीकडेच केलेल्या एका सर्वेक्षणात दिसून आले आहे.\nयंदा पाऊस चांगला होत असल्यामुळे दिलासा मिळाला असला तरी वरुणराजाच्या अशा बरसण्याचा सध्या तरी तमाम गृहिणींना राग आला आहे. उत्तराखंडमधील जलप्रलयासह अन्य काही राज्यांमध्ये धुवाधार पडलेल्या पावसामुळे भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. त्यातच डिझेलच्या किमती वाढल्यामुळे मालवाहतुकीच्या किमती वाढण्याची भर पडली आहे. या सगळ्या गोष्टींमुळे शेतकर्‍याच्या जमिनीतून बाहेर पडलेला भाजीपाला, फळे डायनिंग टेबलवर येईपर्यंत त्यांच्या किमती जवळपास 300 टक्क्यांनी वाढत असल्याचे या सर्वेक्षणात म्हटले आहे.\nमुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, अहमदाबाद, हैदराबाद पुणे, चंदिगड, डेहराडून, बंगळुरू आणि अन्य काही शहरांमधील 500 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. पावसाच्या लहरीपणामुळे झालेल्या महागाईमुळे कौटुंबिक बजेट आटोक्यात ठेवणे भाग पडत असल्याचे जवळपास 88 टक्के मध्यम आणि अल्प उत्पन्न गटातील व्यक्तींनी सांगितले.\n०पावसाळी हंगामात येणारी वेगवेगळी फळे आणि भाजीपाला खरेदीला मुरड घालावी लागत असल्याचे सांगणारे\n०फळे आणि भाजीपाल्यामुळे घरच्या जमाखर्चाची मिळवणी करणे जिकिरीचे झालेले मत व्यक्त करणार्‍या गृहिणी.\n० केवळ भाजीपाल्यामुळे कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबांचे महिन्याचे बजेट कोलमडण्याचे प्रमाण\n० खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमतींमुळे जीवन जगणे कठीण झाल्याचे मत व्यक्त करणार.\nगेल्या तीन वर्षांमध्ये सामान्य माणसाच्या वेतनात सरासरी 10 ते 15 टक्के वाढ झाली. परंतु भाजीपाल्याचे दरही त्यासोबत जवळपास 250 ते 300 टक्क्यांनी वाढले असल्याचे या सर्वेक्षणात म्हटले आहे.\nभाजीपाल्याच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या असून त्याचा सगळ्यात जास्त फटका सामान्यांच्या खिशाला बसला आहे. - डी. एस. रावत, महासचिव, असोचेम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-JAL-child-harassment-cases-in-dhule-4434969-NOR.html", "date_download": "2021-07-30T06:15:49Z", "digest": "sha1:USMEYGXZPV37YPEW5J4NHLPXWJOTKLSI", "length": 8546, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "child harassment cases in dhule | दहा महिन्यांत बाललैंगिक शोषणाचे 21 गुन्हे उघड! - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदहा महिन्यांत बाललैंगिक शोषणाचे 21 गुन्हे उघड\nधुळे - निष्पाप व अजाणतेचा फायदा घेऊन होणार्‍या लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढच होत आहे. जिल्ह्यात 15 पोलिस ठाण्यांमध्ये दहा महिन्यात बाललैंगिक शोषणाचे तब्बल 21 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. यावरून या प्रकरणांची गंभीरता लक्षात येते. या बाबीला चाप लावण्यासाठी कठोर धोरणाची तसेच शिक्षेची तरतूद करण्यात आली असली तरी अन्याय-अत्याचाराचे प्रकार थांबलेले नाहीत. बालदिनाच्या पार्श्वभूमीवर बाललैंगिकतेचे गंभीर प्रकार रोखण्याची गरज निर्माण झाली आहे.\nलहान मुलांवरील लैंगिक शोषणाच्या बीभत्स प्रकाराला आळा घालण्यासाठी शासनाने सन 2012मध्ये बालकांच्या लैंगिक छळास प्रतिबंध अधिनियम (द प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन्स फ्रॉम सेक्श्युअल ऑफेन्सेस अँक्ट) ची तरतूद केली आहे. असे असताना बालकांच्या लैंगिक शोषणाचे प्रमाण कमी झालेले नाही. धुळे जिल्ह्याची जानेवारी 2013 पासूनची आकडेवारी पाहता हा धक्कादायक प्रकार लक्षात येतो.\nमागील साडेदहा महिन्यांत शहर परिसरातील विविध 15 पोलिस ठाण्यांत असे 21 गुन्हे दाखल झाल्याची नोंद गोपनीय विभागाकडे आहे. यापैकी आठ गुन्हे हे केवळ धुळे शहरात घडले आहेत. तर उर्वरित 13 गुन्हे हे ग्रामीण भागातील आहेत. त्याबाबत संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. यापैकी जवळपास सर्वच गुन्ह्यांचा पोलिसांनी तपास लावला आहे. बालकांच्या लैंगिक शोषणाची 2012 मधील आकडेवारी पाहता अशा स्वरूपाचे सुमारे 20 गुन्हे दाखल झाले होते.\n2013मध्ये महिनानिहाय आकडेवारी पाहता जानेवारी, मार्च, एप्रिल, जून, जुलै या महिन्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल झाला आहे. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये प्रत्येकी तीन तर ऑक्टोबर महिन्यात पाच गुन्हे दाखल झाले आहेत. केवळ नोव्हेंबर महिन्यात दाखल गुन्ह्यांची संख्या पाचपर्यंत गेली आहे. गेल्या साडेदहा महिन्यांत केवळ फेब्रुवारी व मे महिन्यात अशा स्वरूपाचा कोणताही गुन्हा दाखल झाल्याची पोलिस दप्तरी नोंद नसल्याचे पोलिस प्रशासनातर्फे सांगण्यात आले.\nकायदा कठोर झाला असला तरी त्याची अंमलबजावणीही तेवढीच कठोरपणे होत आहे. अशा गुन्ह्यांमध्ये न्यायालयही गांभीर्य ओळखून योग्य तो निर्णय देते. कायद्यातील तरतुदीमुळे असल्या घटनांना नक्कीच चाप बसेल. अँड. एन. डी. सूर्यवंशी, ज्येष्ठ विधिज्ञ, धुळे.\nया नवीन कायद्यानुसार दोषींवरील आरोप न्यायालयात सिद्ध झाल्यास किमान तीन वर्षांपासून 10 वर्षांपर्यंतच्या सक्तमजुरीची शिक्षा होऊ शकते. शिवाय गुन्ह्याचा प्रकार अतिगंभीर स्वरूपाचा असल्यास दोषीला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.\n21 गुन्ह्यांपैकी दोन गुन्ह्यांमध्ये नात्यातील व्यक्तीने अत्याचार केला असल्याचे समोर आले आहे. दोन्ही गुन्ह्यातील नातलग पीडितांच्या जवळचे आहेत. उर्वरित 19 प्रकारांमधील संशयित हे पीडितांचे नातलग नसले तरी त्यांच्या कुटुंबाच्या परिचयातील असल्याचे समोर आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.\n17 वर्षांपर्यंतच्या पीडितांनी दिलेल्या तक्रारीवरून अशा स्वरूपाचे ��ुन्हे दाखल झाले आहेत. या कायद्यान्वये केवळ मुलीच नव्हे तर मुलांवरही अत्याचार केल्यास संबंधिताला कठोर कायद्यान्वये शिक्षेला सामोरे जावे लागू शकते. दरम्यान सर्व 21 घटनांमध्ये मात्र पीडित केवळ मुलीच आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-live-india-vs-west-indies-kolkata-test-live-score-tendulkar-special-4425534-PHO.html", "date_download": "2021-07-30T07:53:15Z", "digest": "sha1:PH5X47CLZR7ECSLNTEJYLPXP4TKCQHRU", "length": 5489, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "LIVE India Vs West Indies Kolkata Test Live Score Tendulkar Special | कोलकात्यात पहिल्या दिवशी चमकला सचिन, कसोटी पदार्पणात शमीने घेतले 4 बळी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकोलकात्यात पहिल्या दिवशी चमकला सचिन, कसोटी पदार्पणात शमीने घेतले 4 बळी\nकोलकाता - कसोटी पदार्पण करत असलेला मोहम्मद शमी आणि फिरकीपटू आर. आश्विन यांच्या अचूक गोलंदाजीपुढे वेस्ट इंडिज संघाचा पहिला डाव 234 धावांवरच रोखला गेला. शमीने 71 धावा देत 4 गडी बाद केले तर, अश्विनने 52 धावा दिल्या आणि वेस्ट इंडिजच्या दोन मोह-यांना टिपले.\nदिवस अखेर भारतीय संघाने एकही गडी न गमावता 37 धावा केल्या. शिखर धवन 21 आणि मुरली विजय16 धावा काढून नाबाद राहिले.\nवेस्ट इंडिजकडून मार्लन सॅम्‍युल्‍सलाने 11 चौकार आणि 2 षटकार ठोकत 65 धावांची खेळी केली. 149 वी कसोटी खळणारा शिवनारायण चंद्रपॉलने 79 चेंडूंचा सामना करत 36 धावा केल्या.\nसचिन तेंडुलकरच्‍या 199व्‍या कसोटी सामन्‍यामुळे संपूर्ण कोलकाता सचिनमय झाला आहे. मोहम्मद शमीने आपल्‍या पहिल्‍याच सामन्‍यात अचूक टप्‍प्‍यावर गोलंदाजी करीत पाहुण्‍या विंडीज फलंदाजांना बांधून ठेवले. स्विंगचा अचूक फायदा घेत त्‍याने आघाडीच्‍या चार विकेट घेतल्‍या. अर्धशतकवीर सॅम्‍युल्‍सला बाद केल्‍यानंतर त्‍याने लगेचच रामदीनचा 4 धावांवर त्रिफळा उडवला. तत्‍पूर्वी डॅरेन ब्राव्‍हो चोरटी धाव घेताना 23 धावांवर बाद झाला.\nकर्णधार धोनीने चहापाना आधीच्या शेवटच्या षटकासाठी सचिनकेड चेंडू दिला. त्याच्या हातात चेंडू येताच संपूर्ण स्टेडियममध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. त्याने चौथ्याच चेंडूवर शेन शिलिंगफोर्डला पायचित केले.\nसचिनने पहिला चेंडू लेग ब्रेक टाकला, दुसरा गुगली आणि चौथा सरळ रेषेत टाकत शेनला फसवले. शेनने 5 धावा केल्या आणि आपले नाव इतिहासात कायमचे नोंदवले.\nकोलकात्यात कसोटी कारकीर्दीतील सचिनची ही पाचवी विकेट आहे. 21 मार्च 2001 ला ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने 31 धावा देत तीन गडी बाद केले होते. 16 फेब्रुवारी 1999 रोजी त्याने कोलकात्यात पहिली विकेट घेतली होती. तेव्हा त्याची शिकार ठरला होता पाकिस्तानचा मोईन खान.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/the-mht-cet-exam-will-be-held-from-april-13-to-23-pcm-and-pcb-group-exams-on-different-days-126376381.html", "date_download": "2021-07-30T08:16:38Z", "digest": "sha1:U75INKGOULRQC44TFKMR4YB2LUYOISNN", "length": 6863, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "The MHT-CET exam will be held from April 13 to 23; PCM and PCB group exams on different days | एमएचटी-सीईटी परीक्षा 13 ते 23 एप्रिलदरम्यान हाेणार; पीसीएम आणि पीसीबी गटाच्या परीक्षा वेगवेगळ्या दिवशी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nएमएचटी-सीईटी परीक्षा 13 ते 23 एप्रिलदरम्यान हाेणार; पीसीएम आणि पीसीबी गटाच्या परीक्षा वेगवेगळ्या दिवशी\nजळगाव : इंजिनिअरिंग, फार्मसी, एमबीए, हॉटेल मॅनेजमेंट, कृषीसह विविध १४ प्रकारच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा अनिवार्य अाहेत. महाराष्ट्र राज्य प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर झाले. येत्या १३ ते २३ एप्रिलदरम्यान एमएचटी सीईटी परीक्षा पार पडणार आहे.\nविद्यार्थ्यांना परीक्षांच्या तारखांची पूर्वकल्पना येऊन परीक्षेची तयारी करण्यासाठी सीईटी सेलकडून उच्च शिक्षणाच्या आठ व्यावसायिक आणि तंत्रशिक्षणाच्या सहा अभ्यासक्रमांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाची मानली जाणारी एमएचटी-सीईटी परीक्षा १३ ते २३ एप्रिलदरम्यान होणार आहे. एमबीएची सीईटी परीक्षा १४ आणि १५ मार्च रोजी होणार आहे. एलएलबी तृतीय वर्षाची सीईटी २८ जून आणि एलएलबी पाच वर्ष १२ एप्रिल रोजी होणार आहे. राज्य प्रवेश परीक्षा कक्षाची प्रवेश नियंत्रण प्राधिकरणासमवेत नुकतीच बैठक पार पडली. या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळावरील वेळापत्रक व माहितीवर विश्वास ठेवावा, असे आवाहन सीईटी सेलतर्फे करण्यात आले आहे. दरम्यान, संभाव्य वेळापत्रक जाहीर केल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेचे नियाेजन करणे साेपे हाेणार अाहे.\nसंकेतस्थळावर परीक्षेची सविस्तर माहिती उपलब्ध\nयंदाही सर्व परीक्षांचे नि���ाल हे पर्सेन्टाइल पद्धतीने घोषित करण्यात येणार आहेत. एमएचटी-सीईटी परीक्षा १३ ते २३ एप्रिलदरम्यान होणार आहे. एमबीएची सीईटी परीक्षा १४ आणि १५ मार्च रोजी होईल. तर www.mahacet.org या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना सर्व माहिती उपलब्ध असेल. पीसीएम आणि पीसीबी गटाच्या परीक्षा १३ ते १७ एप्रिल आणि २० ते २३ एप्रिल या दरम्यान होतील.\nअशा होणार १४ प्रकारच्या अभ्यासक्रमांसाठी परीक्षा\nएमएचटी सीईटी - १३ ते २३ एप्रिल २०२०, एमबीए / एमएमएस - १४ आणि १५ मार्च २०२०, एमसीए - २८ मार्च २०२०, मास्टर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट - १६ मे २०२०, बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट - १० मे २०२०, एलएलबी ५ वर्षे - १२ एप्रिल २०२०, एलएलबी ३ वर्षे - २८ जून २०२०, बीपीएड - ११ मे २०२०, बीएड / एमएड - १२ मे २०२०, एमपीएड - १४ मे २०२०, बीए / बीएससी बीएड - २० मे २०२०, एमएड - २६ मे २०२०.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/videsh/us-criminal-brandon-bernard-executed-federal-execution-in-lame-duck-period-after-130-years-od-504234.html", "date_download": "2021-07-30T07:27:59Z", "digest": "sha1:XNSGDTZLYEMGXJV3GNA5E5DKGJS2UAWD", "length": 8524, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "130 वर्षांनी ट्रम्प प्रशासनाने घेतला वादग्रस्त निर्णय; विरोधाला न जुमानता दिला मृत्युदंड– News18 Lokmat", "raw_content": "\n130 वर्षांनी ट्रम्प प्रशासनाने घेतला वादग्रस्त निर्णय; विरोधाला न जुमानता दिला मृत्युदंड\nअमेरिकेतील (U.S.) ट्रम्प प्रशासनानं (Trump Government ) lame-duck period मध्ये मृत्युदंडाच्या शिक्षेची अंमलबजावणी केली. प्राणघातक इंजेक्शन देऊन मारलेला हा सर्वांत लहान वयाचा गुन्हेगार ठरला आहे.\nअमेरिकेतील (U.S.) ट्रम्प प्रशासनानं (Trump Government ) lame-duck period मध्ये मृत्युदंडाच्या शिक्षेची अंमलबजावणी केली. प्राणघातक इंजेक्शन देऊन मारलेला हा सर्वांत लहान वयाचा गुन्हेगार ठरला आहे.\nन्यूयॉर्क, 11 डिसेंबर: अमेरिकेतील (U.S.) अध्यक्षपदाच्या निवडणुकीत (Presidential Election) डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचा पराभव झाला आहे. आता ट्रम्प व्हाईट हाऊसमधून बाहेर पडण्यासाठी मोजकेच दिवस शिल्लक राहिले आहेत. अमेरिकेत एक अध्यक्ष पायउतार झाल्यानंतर दुसरा अध्यक्ष अधिकापदावर येईपर्यंतच्या कालावधीला लेम डक पिरियड (lame-duck period) असं म्हटलं जातं. या कालावधीत गेल्या 130 वर्षांत कुणीही न घेतलेला निर्णय ट्रम्प प्रशासनानं घेतला. ट्रम्प प्रशासनानं मोठ्या विरोधाची पर्वा न करता ब्रँडन बर्नार्ड या 40 वर्षांच्या व्यक्तीच्या मृत्यूदंडाच्या शिक्षेची (Federal Execution) अंमलबजावणी केली आहे. टेक्सास प्रांतातील एका जोडप्याचा 22 वर्षांपूर्वी खून केल्याचा आरोप सिद्ध झाल्यानं ब्रँडनला ही शिक्षा सुनावण्यात आली होती. गुन्हा केला त्या वेळी ब्रँडन 18 वर्षांचा होता. त्यामुळे त्याची शिक्षा जन्मठेपेत रुपांतरित करावी, अशी मागणी होत होती. अध्यक्षपद सोडण्याची औपचारिकता पूर्ण करण्यास एक महिन्यांचा कालावधी उरलेला असतानाच ट्रम्प यांनी हा वादग्रस्त निर्णय घेतला आहे. मृत्युदंडाला होता मोठा विरोध ब्रँडनच्या शिक्षेचे जन्मठेपेत रुपांतर करावं या मागणीसाठी अमेरिकेत मोठी मोहीम राबवण्यात आली होती. सोशल मीडियावरही अनेकांनी त्याची मृत्यूदंडाची शिक्षा रद्द करण्याची मागणी केली होती. (हे वाचा-लेकीला सोडायला गेले अन् घरावर पडला दरोडा, तब्बल दीड कोटींचं सोनं लुटलं) डोनाल्ड ट्रम्प प्रशासानानं मृत्यूदंडाची शिक्षा रद्द करावी अशी मागणी अभिनेत्री किम कार्दशियनसह अनेक प्रतिष्ठीत व्यक्ती तसेच डेमोक्रॅट पक्षाच्या सदस्यांनी केली होती. ब्रँडनची शिक्षा दोन आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात यावी यासाठी अमेरिकन सुप्रीम कोर्टात याचिका देखील दाखल करण्यात आली होती. सुप्रीम कोर्टानं ही याचिका फेटाळताच ट्रम्प प्रशासनानं शिक्षेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. 'न्याय मिळाल्याची भावना' ब्रँडननं मृत्यूपूर्वीच्या शेवटच्या मनोगतामध्ये त्याचे कुटंबीय तसंच त्यानं ज्या जोडप्याची हत्या केली त्या बॅगली कुटुंबीयाची माफी मागितली आहे. ब्रँडनच्या शिक्षेची अंमलबजावणी केल्याबद्दल बॅगली कुटुंबानं ट्रम्प प्रशासनाचे आभार मानलेत. ‘गेल्या दोन दशकांपासून आम्ही ज्या न्यायाची प्रतीक्षा करत होतो तो न्याय आम्हाला मिळाला’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.\n130 वर्षांनी ट्रम्प प्रशासनाने घेतला वादग्रस्त निर्णय; विरोधाला न जुमानता दिला मृत्युदंड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/tag/arundhati-roy", "date_download": "2021-07-30T06:31:18Z", "digest": "sha1:WJOQJBRTUMRFJPJAMSOJHM4KKXD3MZ7P", "length": 5638, "nlines": 70, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "Arundhati Roy Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nअपयशी नव्हे; मोदी सरकार गुन्हेगार आहे\n२०१७ मध्ये उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक प्रचाराने ध्रुवीकरणाचा कळस गाठलेला असताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दफनभूमीवर अधिक खर्च केल्याचा आरोप तत् ...\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघ ब्राह्मणवादाचे नेतृत्व करत आहे – अरुंधती रॉय\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघ या शतकात ब्राह्मणवादाचे नेतृत्व करत आहे. देशाची सत्ता त्यांच्याच हातात असून, गोमुत्र हे त्यांचे अमृत पेय असल्याची टीका प्रसिद् ...\n५ ऑगस्ट २०१९ आणि ५ ऑगस्ट २०२० यांच्यातील वर्षाचा आढावा तसा सोपा आहे- काश्मीरचे भारतात एकात्मीकरण, सीएए आणि एनआरसी संमत होणे आणि राममंदिराची पायाभरणी. ...\nमोदी खोटे बोलू शकतात आणि आम्ही हसलो तर गुन्हा\n‘हसून असहकाराचे’ आवाहन केल्याबद्दल त्यांना अटक करण्यात यावी या मागणीबाबत अरुंधती रॉय यांचे उत्तर. ...\nआता तुम्ही आम्हाला थांबवू शकणार नाही: अरुंधती रॉय\nआज प्रेम आणि एकता धर्मांधता आणि फासीवादासमोर छातीठोकपणे उभे राहिले आहेत. ...\nशासनाचे खरे लक्ष्य प्रशांत भूषण नव्हे तर पारदर्शी न्यायसंस्था होय \nसर्वोच्च न्यायालय ही बंदिस्त संस्था असल्याने केवळ ‘प्रसारमाध्यमे आणि वकील’ हेच समाजासाठी माहितीचे स्त्रोत ठरतात. ...\nगर्भपात औषधे; अॅमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस\n‘केंद्राने पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने द्यावी’\nझारखंडमध्ये न्यायाधीशाचा संशयित मृत्यू; एसआयटीची स्थापन\nअस्थानांच्या नियुक्तीला दिल्ली विधानसभेचा विरोध\nआशा, संताप आणि लोकशाही…\n‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा\nसर्वांनी मिळून भाजपला हरवणे गरजेचेः ममता\nअन्न अत्यावश्यक नाही, तर दुसरे काय\nलॉकडाऊन : पर्यटन व्यवसायात २ कोटी १५ लाख बेरोजगार\n‘झारखंड सरकार पाडण्याच्या कटात विदर्भ भाजपाचे २ नेते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathitrendingstatus.in/2020/09/Marathi-Prem-Kavita.html", "date_download": "2021-07-30T06:38:45Z", "digest": "sha1:BICBZZNYRRPUFWWXSBUPHJPXBJ2ENUQU", "length": 22744, "nlines": 356, "source_domain": "www.marathitrendingstatus.in", "title": "Marathi Prem Kavita || love poems Marathi || मराठी प्रेम कविता", "raw_content": "\nMarathi Prem Kavita|| मराठी प्रेम कविता|| चारोळ्या\nअनुभवते मी बीजा च\nजणु, सोज्वळ ती फुलराणी\nतुझे काय ते तुला माहित\nप्रेम माझे खरे होते\nतुला ओळखता नाही आले\nमी तर सर्वस्व तुला वाहिले होते\nपण तुझ होकारानेच सुरु होइल\nमाझ्या आयुष्याचा प्रवास नविन \nमन होतं माझं कुठेतरी हरवलेलं,\nपण तरी ते तुलाच शोधत होतं,\nतुला खरच ओळखता नाही आलं,\nते फक्त तुझ्यासाठीच झुरत होतं.\nमनातले सारे तिला सांगण्याचे\nमी नेहमीच ठरवत होतो\nसमोर ति आल्यावर मात्र\nनेहमीच मी घाबरलो होतो\nआहे साक्ष तु आठवल्याचं.\nमाझा वेडा चातक पक्षी इथे,\nओल्या तुझ्या त्या स्पर्शाला,\nमंद-मंद असा सुवास आहे,\nआजही आठवतोय तोच पाऊस,\nअडकलेला ज्या मध्ये माझा श्वास आहे.\nडोळे भरून पाहावंसं वाटत.\nडोळ्यातला पाणी टचकन खाली येत .\nतिची तक्रार आहे कि,\nमी प्रत्येक मुलीकडे बघून हसतो\nकस सांगू तिला कि,\n♥ प्रत्येक मुलीमध्ये मला तिचाच चेहरा दिसतो\nतू अस्स कशी पाहिलास कि वाटल,\nखरच पाऊस पडायला हवा,\nमी अंग चोरताना तुझा,\nधिटाईचा स्पर्श घडायला हवा.\nपाहशील जिथे जिथे नजर उचलून\nमीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन\nआलेत कधी जर तुझ्या डोळ्यात दुखांचे अश्रू\nतुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन\nमी मुद्दामच छत्री आणत नाही,\nतू छत्रीत घेणार म्हणून\nदुसरी कुठलीच तोड नाही ......\nतुझ्या आठवण झऱ्यां इतकी\nतर साखरही गोड नाही \nसवय जुनी आहे .....\n\"या सौद्यातील नफा तोटा\nनाहीच तसा लपण्यासारखा .....\nतुझ्या प्रेमात मला मिळाला\nदूर राहून ही प्रेमाची\nकाही थेंब तुझ्या ओठांवर थांबले.... :)\nमग क्षण भर मी पाहतच राहिलो...\nआणि आयुष्यात पहिल्यांदा मला थेंब व्हावेसे वाटले.\nअज़ून तरी मी तुला\nकाही निरुत्तर केले नाही....\nतू कधि उत्तर दिले नाही....\nअजुन ही मला कळत नाही\nतु अशी का वागतेस\nप्रत्येक गोष्ट तुझीच असुन\nसाथ तुझी हवी आहे,\nहाथ तुझा हवा आहे,\nविश्वास फक्त तुझा हवा आहे…\nप्रीतीचा एक अर्थ आहे\nमाझे प्रेम नि:स्वार्थ आहे..\nअर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात,\nखोटं प्रेम करुन जे मन भुलवतात,\nमन भरल्यावर मात्र ओळख विसरतात,\nअशानांच लोक \"सभ्य\" म्हणुन ओळखतात..\nतुझा हात तू माझ्या हातात दिला होतास\nकाहि काळ का असो\nमाझ्या खान्द्याचा तू आधार घेतला होतास\nअलगद धरलेला हात तू\nआणि स्वप्नात बांधलेला संसार\nतू अलगदच मोडला होतास\nअवघं अंग फितूर होतं\nकोणीच आपलं राहत नाही\nप्रेमात डोळा दुसर्या कुणाचं\nसाधं स्वप्नही पाहत नाही\nअसं कधीच नाही होणार ,\nकारण एका शब्दाचा अर्थ सांगायला ,\nदुस-या शब्दाची मदत घ्यावीच लागणार\nअसंच तू माझ्या डोळ्यांतं पाहावं आणि मी तुझ्या अस़चं\nतू माझ्या डोळ्यांत पाहावं आणि मी तुझ्या पाहत पाहत\nकारण प्रेम हे अंधळच असतं म्हणतात \nकसं सांगू तुला किती जड झालंय जगायला एकेक महिना\nतुझा चेहरा नाही मिळत बघायला.\nअसायला हवी अशी एखादी तरी .\nजिच्यात मी हरवून जावे .......\nरागावले जरी तिला कोणीही\nघाव माझ्��ा हृदयात व्हावे\n... इजा झाली माझ्या अंगी तर आईग\n.... तिने म्हणावे .......\nअसायला हवी अशी एखादी तरी .\nजिच्यात मी हरवून जावे .......\nजुळले असतील तुझ्या आयुष्यात…\nएक बंध माझ्याही मैत्रीचे\nजपशील का शेवट पर्यंत तुझ्या मनात…\nहृदय हे जगातील सर्वात मोठे सुंदर मंदिर आहे\nहसणाऱ्या चेहऱ्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा ...,\nहसणाऱ्या हृदयावर विश्वास ठेवावा\nकारण असे हृदय फारच कमी लोकांजवळ असते\nआंस तुला संपण्याची जरी\nमज आंस तुला बघण्याची\nजळतो जरी विरहात तरी\nमी बघतो तुला दुरुनी\nआकाशाला टेकतील असे हात नाही माझे .........\nचंद्र -सूर्य साठून ठेवीन असे डोळे नाहीत माझे ...........\nपण तुझी मैत्री साठून ठेवेन एवढे हृदय नक्कीच आहे माझे\nआज एक चूक घडली,\nतुझीच सवय झाली आहे,\nकाहिशी रंगत आली आहे.\nआज तु पुन्हा प्रेमाची जाणीव करुन दिलीस\nजे कधी माझ्या नशिबातुन हरवले होते\nआज तेच प्रेम तु सावरुन घेऊन आलीस..\nआली आहेस तर तुला एकच मागणे मागतो\nतुझे हे प्रेम माझ्यासाठी असेच जपुन ठेव..\nजगण्याचे कारण आहे प्रेम तुझे\nअसेच ते जपुन ठेव..\nमाझे आयुष्य तर कधीच संपले होते\nमाझा प्राण बनुन तु आलीस..\nमरेल ग तु दुर गेलीस तर\nमला तुझ्या मिठित ठेव..\nआज तु पुन्हा प्रेमाची जाणिव करुन दिलीस\nशब्द अपुरे पडत आहेत,\nमाझ्या भावना व्यक्त करण्यासाठी\nशब्दच शब्द शोधात आहेत.\nआज पुन्हा तुझी आठवण आली\nआणि मी उगीच हसु लागलो\nकळलेच नाही, कधी रडु लागलो...\nआज सारे विसरली तू\nनावही न येई ओठांवर.....\nकसे मानू तू कधी\nखरे प्रेम करशील कुणावर......\nआज ही माझी सकाळ\nतुझे नाव घेऊन होते\nआणि तुझ्याच स्वप्नां मध्दे\nमाझी सर्व रात्र जाते\nआजच कदाचित तुझ्या नसण्याचे\nम्हणूनच गणित जीवनाचे आज\nमाझ्या शोधात सैरावैरा पळतील\nजेव्हा त्याला प्रेमाने बघशील\nतेव्हा तुला मी दिसेन...\nत्याला शोधणा-या तुझ्या नजरेत\nतेव्हा फक्त मी असेन...\nतेव्हा तुला माझे शब्द पटतील\nमाझ्यासाठी रडणारे ते अश्रू\nकारण तुझ्या गालांवर टिपणारे त्यांना\nते ओठ तेव्हा माझे नसतील...\nआठवणी तर नेहमी पाझरतात कधी डोळ्यांतून तर कधी कवितेतून\nअस वाटत कोणीतरी साद घालतय आपल्याला आपल्याच शरीराच्या आतून\nआठवणी या अशा का असतात ..\nओंझळ भरलेल्या पाण्यासारख्या ..\nनकळत ओंझळ रीकामी होते ..\nआणी ...मग उरतो फक्त ओलावा ..\nकाहीच न बोलता आठवणी निघूनही जातात......\nतरी आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात...\nआठवणी सांभाळणे सोप्प अस��,\nकारन मनात त्या जपून ठेवता येतात,\nपण क्षण सांभाळणे फार अवघड असत,\nकारण क्षणांच्या आठवणी होतात.\nकि माझं असंच होतं.\nडोळे पान्हावलेले असले तरी\nमंद गालातल्या गालात हसायचं असतं.\nतुला ईतरांपासुन लपवु कसे\nभरभरुन वाहणा-या अश्रुंना थोपवुन,\nखोटे हासु आणायचे तरी कसे\nतुझ्या आठवणीतच माझे चालणे\nआता तरी हो बोल..\nतरसवतात मला तुझे ते ओठ अबोल..\nकसं सांगू तुला सजनी\nतु माझ्यासाठी आहेस किती अनमोल \nआधीच नाक तुझं एवढे एवढे,\nत्यावर रागाचे ऒझे केवढे.\nनजर तर अशी करारी,\nकि काळजाला नुसते जखमांचे धडे\nआपण घालवलेला एकही क्षण\nविसरायला सांगू नकोस ......\nत्यात मला मोजू नकोस \nआपली पहीली भेट.. नवी ओळख..\nएक सुगंध मनात ठेऊन गेली.\nतसं पाहीलं तर अनोळखीच होतो आपण,\nतरी एक बंध मनात ठेऊन गेली.\nआपल्याला प्रेम करता येते\nकोणताच तेढ न ठेवता\nमग आपण ते व्यक्त का करत नाही\nकोणतेच आढेवेढे न घेता \nसरळ दार लावून घ्यावं\nआयुष्य हे एकदाच असते\nत्यात कोणाचे मन दु;खवायचे नसते\nत्यालाच प्रेम समजायचे असते.\nतू ह्रदयात असता ,\nनवीन सुरुआत करावी लागेल\nआयुष्यात प्रेम तसं ,\nम्हणूनच प्रेम फार ,\nमित्रांनो तुम्हाला जर आमचा हा Marathi Prem Kavita || love poems Marathi || मराठी प्रेम कविता लेख आवडला असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा.\nUnknown २७ सप्टेंबर, २०२० रोजी १:५६ PM\nगुडी पाडव्याच्या हार्दिक शुभेचा २०२१\nदेव दगडात असतो कि नसतो\nदसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा|Happy Dashara| दसरा शुभेच्छा | दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा\nदसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा|Happy Dashara| दसरा शुभेच्छा\nनमस्कार मित्रांनो, अपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या मराठी ट्रेंडिंग स्टेटस वरती. मित्रांनो तुम्हाला आमचा हा ब्लॉग कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. आणि हो आम्ही आमच्या ब्लॉग वरती दररोज नवनवीन स्टेटस घेऊन येत असतो तर ब्लॉगला अशीच भेट देत रहा ....................... जय महाराष्ट्र जय शिवराय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D/", "date_download": "2021-07-30T07:11:52Z", "digest": "sha1:4VB6C7IFBCBDQRHSYT7NMHWSHBC6IXOB", "length": 12882, "nlines": 111, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "पुणे नोकरीच्या संधी निर्माण करण्यात देशात सहाव्या क्रमांकावर | महाराष्ट्र News24", "raw_content": "शुक्रवार, 30 जुलै 2021\nपुणे नोकरीच्या संधी निर्माण करण्यात देशात सहाव्या क्रमांकावर\nपुणे नोकर��च्या संधी निर्माण करण्यात देशात सहाव्या क्रमांकावर\nपुणे : रायगड माझा वृत्त\nराज्याची सांस्कृतीक राजधानी म्हणून ओळख असलेले पुणे नोकरीच्या संधी निर्माण करण्यात देशात सहाव्या क्रमांकावर आहे. पुण्यात ३ महिन्यात ४९ हजार नोकरीच्या संधी उपलब्ध होत्या. नोकरीच्या एकूण संधींमध्ये सहा टक्के वाटा हा पुण्याचा असल्याचा द असोसिएटेड चेंबर्स ऑॅफ कॉमर्स अँड इन्डस्ट्रीज ऑॅफ इंडिया संघटनेने सांगितले आहे. देशात तीन महिन्यात साडे आठ लाख नोकरीच्या संधी निर्माण झाल्या होत्या.\nपुणे सदेशातील नोकरीच्या संधी निर्माण करणा-या शहरांमध्ये हाव्या स्थानावर असून पुण्यासह दिल्ली, बंगळुरू, मुंबई, अहमदाबाद, चेन्नई, हैदराबाद आणि कोलकता या शहरांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले आहे. देशात सर्वाधिक अडीच लाख नोकरीच्या संधी दिल्लीमध्ये होत्या तर अहमदाबादमध्ये सर्वात कमी म्हणजे २० हजार ५०० संधी होत्या. मुंबई या यादीत तिस-या स्थानावर असून साधारण दीड लाख संधी मुंबईत निर्माण झाल्या होत्या. बंगळुरू, चेन्नई आणि हैदराबाद ही शहरे पुण्यापेक्षा आघाडीवर आहेत.कोणत्या क्षेत्रात किती संधी निर्माण झाल्या याचाही अभ्यास करण्यात आला. एकूण नोक-यांपेकी ६० टक्के संधी या माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानाला पूरक असणा-या क्षेत्रात होत्या. त्या खालोखाल सेवाक्षेत्रात संधी असल्याचे दिसून आले.\nPosted in टेकनॉलॉजी, देश, प्रमुख घडामोडी, महाराष्ट्र, व्यवसाय\nआगामी निवडणुकांसाठी काँग्रेस- राष्ट्रवादीची आघाडी निश्चित\nनागपूर प्रादेशिक मनोरुग्णालय; सहा महिन्यात १८ मनोरुग्णांचा मृत्यू\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबारामतीच्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले..\nबारामती : विकास कोकरे उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत गाव कामगार तलाठी याने विहिरींची नोंद लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतले दहा हजार रुपये.. शेतकऱ्यांकडून पैसे घेताना तलाठी मोबाईल...\n कारागृहातून सुटका झालेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक\nपुणे : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त एखादा गुंड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत साथीदारांकडून मिरवणूक काढली जाते. असाच प्रकार...\nमुलगी कोरोनाने मेली असती तर…\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना...\nविजांच्या प्रचंड गडगडाटांसह मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय...\nभांडुप : किशोर गावडे मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु होती.मात्र रात्री साडेतीन नंतर विजांच्या गडगडाटांसहीत जोरदार पाऊस सुरु झाला. पहाटे...\nसंसद भवन परिसरात आंदोलनानंतर आता खासदारांचा मोर्चा\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यसभेत शेती विधेयक सादर करताना काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ घातला होता. यावेळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह...\nमहाड भोर मार्गावरील वरंध घाट वाहतुकीसाठी बंद\nमहाड : प्रसाद पाटील रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दरड कोसळल्याने अनिश्चित काळा करीता बंद करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी वरंध...\nसाईनाथ पवार यांना राज्यपालांनी केले सन्मानित\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट वाटप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील दोन बहीण भाऊच्या निधनानंतर शिवसेनेकडून कुटुंबियांना आर्थिक मदत\nजूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाहून; आदिवासी लोकांचे हाल\nकुशिवली येथील पुरग्रस्तांची जिल्हा परिषद पदाधिकारी,अधिकारी यांच्याकडून पाहणी\nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nसाईनाथ पवार यांना राज्यपालांनी केले सन्मानित\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट वाटप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील दोन बहीण भाऊच्या निधनानंतर शिवसेनेकडून कुटुंबियांना आर्थिक मदत\nजूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाहून; आदिवासी लोकांचे हाल\nसंग्रहण महिना निवडा जुलै 2021 जून 2021 मे 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 डिसेंबर 2019 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 ऑग��्ट 2019 जुलै 2019 जून 2019 मे 2019 एप्रिल 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 जानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 जून 2018 मे 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/show?id=525", "date_download": "2021-07-30T06:21:11Z", "digest": "sha1:RXMYPCFMU2BJFB2UDYLS4I5IIAITL4C4", "length": 2022, "nlines": 41, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "७ भारतीय रहस्ये| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\n७ भारतीय रहस्ये (Marathi)\nहि १० अशी भारतीय रहस्ये आहेत ज्याबद्दल लोक बलायला सुद्धा कचरतात. अनेक देशी विदेशी लोकांनी ह्यांना सोडवायचा प्रयत्न केला पण यश आज पर्यंत आले नाही. READ ON NEW WEBSITE\nमंकी मेन किंवा वानर माणूस\nनेताजी बोस ह्यांचा मृत्यू\nसिद्धाश्रम किंवा ज्ञानगंज - हिमालयातील गुप्त स्थान\nसंभाजी महाराज - चरित्र (Chava)\nस्त्री शरीराची वैज्ञानिक रहस्ये\nहे आपणास माहीत आहे का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/inauguration-agricultural-exhibition-indapur-251665", "date_download": "2021-07-30T08:54:22Z", "digest": "sha1:QWKBWHBIJJJWY4I25MUDTPVMMUGCPFJ3", "length": 8420, "nlines": 127, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | सत्तेचा फुगा लवकरच फुटेल - देवेंद्र फडणवीस", "raw_content": "\nइंदापूरकरांनी विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांना १५०० मते जास्त दिली असती; तर मी व ते माजी मंत्री झालो नसतो. आम्ही सत्तेचा घोडेबाजार केला नाही, त्यामुळे आम्ही विरोधात बसलो. मात्र, सत्ताधाऱ्यांचा सत्तेचा फुगा लवकरच फुटेल,’’ असे भाकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.\nसत्तेचा फुगा लवकरच फुटेल - देवेंद्र फडणवीस\nइंदापूर - इंदापूरकरांनी विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांना १५०० मते जास्त दिली असती; तर मी व ते माजी मंत्री झालो नसतो. आम्ही सत्तेचा घोडेबाजार केला नाही, त्यामुळे आम्ही विरोधात बसलो. मात्र, सत्ताधाऱ्यांचा सत्तेचा फुगा लवकरच फुटेल,’’ असे भाकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nइंदापूर बाजार समितीने आयोजिलेल्या ‘इंदापूर कृषी महोत्सव २०००’ या पाचदिवसीय कृषी प्रदर्शनाचा समारोप फडणवीस यांच्या हस्ते झाला, त्या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना सुरू केली आहे. शेतकऱ्यांसाठी ५० हजार कोटी रुपये केंद्र सरकारने दिले, आम्ही १९ हजार क���टी रुपयांची कर्जमाफी दिली आहे. मात्र, सध्या राज्यात सत्तेवर असलेले सरकार शेती, सहकार व शेतकऱ्यांकडे पाहण्यास तयार नाही. त्यांची कर्जमाफी सर्वसमावेशक नसल्याने फसवी आहे. ज्या वेळी आम्ही सत्तेत येऊ, त्या वेळी आम्ही तुम्हा शेतकऱ्यांबरोबर राहू.’’\nबाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी चांगले काम केले असून, त्यांच्या शब्दास मंत्रालयात महत्त्व आहे. त्यामुळे आमच्या १४ मागण्या मंजूर करण्यासाठी आणि शेतकरी निवास बांधण्यासाठी २५ ते ३० लाख रुपये मिळवून द्यावेत.’’\nया वेळी माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील, आमदार राहुल कुल, पृथ्वीराज जाचक, जालिंदर कामठे, पुष्पा रेडके, अंकिता पाटील, राजवर्धन पाटील, रंजन तावरे, मंगेश पाटील, भरत शहा, नानासाहेब शेंडे, कृष्णाजी यादव, माउली चवरे, तानाजी थोरात, मुरलीधर निंबाळकर आदी उपस्थित होते. रघुनाथ पन्हाळकर यांनी सूत्रसंचालन केले. सचिन भाग्यवंत यांनी आभार मानले.\nविद्यमान सरकारचे बंगले, दालने, खाती व पालकमंत्रिपदाचे वाद सहा महिन्यांत मिटणार नाहीत. त्यामुळे हे सरकार जितके दिवस चालेल; तितके दिवस आम्ही सक्षम विरोधक म्हणून काम करू.\n- देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री\nसलग ३ वर्षे कृषी प्रदर्शन घेऊन इंदापूर बाजार समितीने आपला ब्रॅंड तयार केला आहे. त्यामुळे लाखो शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला आहे.\n- हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/vishleshan/navjot-singh-sidhu-named-punjab-congress-chief-79992", "date_download": "2021-07-30T07:19:18Z", "digest": "sha1:PHPYIAY2D4VOQCIWL2LAXHAZ2GC7SQR7", "length": 18123, "nlines": 213, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "नवज्योतसिंग सिद्धू जिंकले..बनले पंजाबचे कॅप्टन! - navjot singh sidhu named as punjab congress chief | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनवज्योतसिंग सिद्धू जिंकले..बनले पंजाबचे कॅप्टन\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी\nपुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आ���डीयल कॉलनीदरम्यान ट्रायल\nनवज्योतसिंग सिद्धू जिंकले..बनले पंजाबचे कॅप्टन\nसोमवार, 19 जुलै 2021\nपंजाब काँगेसमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढू लागला होता. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या विरोधात नवज्योतसिंग सिद्धू यांनी उघड बंड पुकारले होते.\nनवी दिल्ली : पंजाबमध्ये (Punjab) मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग (Amarinder Singh) यांच्या विरोधात काँग्रेस (Congress) नेते नवज्योतसिंग सिद्धू (Navjyot Singh Sidhu) यांनी उघड बंड पुकारले होते. हे बंड शमवण्यात अखेर पक्ष नेतृत्वाला यश आले आहे. सिद्धू यांना प्रदेशाध्यक्षपदी बढती देण्यात आला असून, याला मुख्यमंत्र्यांनीही होकार दर्शवला आहे.\nपक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस के.सी.वेणूगोपाल यांनी सिद्धू यांची पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केल्याचे पत्र काढले आहे. याचबरोबर चार कार्यकारी अध्यक्ष नेमण्यात आले आहेत. हिंदू आणि दलित असा समतोल साधत या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यात संगतसिंग गिलझियान, सुखविंदरसिंग डॅनी, कुलजित नागरा आणि पवन गोयल यांचा समावेश आहे.\nसिद्धू यांना प्रदेशाध्यक्षपद देण्याच्या प्रस्ताव पक्षाने ठेवला होता. यावर कॅप्टन नाराज झाले आहेत. त्यांनी याबद्दल पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पत्र लिहिले होते. कॅप्टन यांनीही नुकतीच सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी पक्षाच्या अध्यक्षा सांगतील तो तोडगा मान्य असेल, असे म्हटले होते. कॅप्टन यांचे पत्र मिळताच पक्ष नेतृत्वाने तातडीने रावत यांनी चॉपरने पंजाबमध्ये मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांच्या भेटीसाठी पाठवले होते. रावत यांच्या भेटीनंतर अखेर कॅप्टन यांनी हा प्रस्ताव मान्य केला होता.\nपंजाबमधील अंतर्गत वाद विधानसभा निवडणुकीआधी पक्षाला परवडणारा नसल्याने नेतृत्वाने पावले उचलण्यास सुरवात केली आहे. सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपद मागितले होते. पक्षाने मात्र, त्यांना प्रचारप्रमुखाची जबाबदारी देण्याची तयारी दर्शविली होती. सिद्धू हे प्रदेशाध्यक्षपदावर ठाम होते. अखेर सिद्धू यांची मागणी पक्षाच्या नेतृत्वाने मान्य केली आहे. विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांना हटवले गेले आहे. सिद्धू यांच्यासोबत चार कार्यकारी अध्यक्ष दिले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.\nहेही वाचा : पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार पेट्रोलियम मंत्र्���ांचा थेट सौदीच्या युवराजांना फोन\nमुख्यमंत्री अमरिंदरसिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात मागील 2017 च्या विधानसभा निवडणुकीपासून वाद सुरू आहे. भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या सिद्धू यांनी काँग्रेसच्या विजयानंतर पंजाबमध्ये उपमुख्यमंत्रिपद मिळेल, अशी शक्यता होती. परंतु, मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी याला विरोध केल्याने सिद्धू यांना दुसरे मंत्रालय देण्यात आले होते. तेव्हापासून दोघांचा वाद सुरू असून, आता सिद्धू यांनी उघड बंड पुकारले आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\n स्वतंत्र्य लढणार ; राष्ट्रवादीला दिल्या शुभेच्छा\nमुंबई : येत्या वर्षाच्या सुरवातीला पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका ( Assembly Election 2022 ) होत आहेत. या निवडणुकांच्या तयारीला वेग आला आहे...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nठेवीदारांना मोठा दिलासा; बँक बुडाल्यास 90 दिवसांत मिळतील पाच लाख\nनवी दिल्ली : मागील काही वर्षांत विविध कारणांमुळं दिवाळखोरीत निघालेल्या किंवा बंद पडलेल्या बँकांमुळे अनेक खातेदारांची आर्थिक कोंडी झाली. आता बचत...\nबुधवार, 28 जुलै 2021\nपंडित नेहरुंना कमकुवत समजणाऱ्यांनी वाजपेयी, मोदींना सुद्धा तोच न्याय लावावा\nमुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी Bhagat Singh Koshyari यांनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू Pandit Nehru यांच्याबाबत केलेल्या...\nमंगळवार, 27 जुलै 2021\nकाँग्रेसमधील कुरघोड्या संपेनात; पक्षाचे प्रभारी म्हणाले, सर्व वाद मिटलेच नाहीत\nनवी दिल्ली : पंजाबमध्ये (Punjab) मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग (Amarinder Singh) आणि काँग्रेस (Congress) नेते नवज्योतसिंग सिद्धू (Navjyot Singh...\nसोमवार, 26 जुलै 2021\nह्यांचा जन्म झाला त्यावेळी मी सीमेवर लढत होतो\nनवी दिल्ली : पंजाबमध्ये (Punjab) मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग (Amarinder Singh) आणि काँग्रेस (Congress) नेते नवज्योतसिंग सिद्धू (Navjyot Singh...\nशुक्रवार, 23 जुलै 2021\nनवीन इनिंग सुरू होताच सिद्धू म्हणाले, ज्यादा नही बोलना सी, पर विस्फोटक बोलना सी\nनवी दिल्ली : पंजाबमध्ये (Punjab) मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग (Amarinder Singh) आणि काँग्रेस (Congress) नेते नवज्योतसिंग सिद्धू (Navjyot Singh...\nशुक्रवार, 23 जुलै 2021\nप्रदेशाध्यक्षांच्या पदग्रहणासाठी जात असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बसला भीषण अपघात; 3 ठार 60 जखमी\nनवी दिल्ली : पंजाब (Punjab) काँग्रेसच्या (Congress) प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार नवज्योतसिंग सिद्��ू (Navjyot Singh Sidhu) हे आज स्वीकारत आहेत. या...\nशुक्रवार, 23 जुलै 2021\nएका चहाने संपला मुख्यमंत्री अन् प्रदेशाध्यक्षांमधील चार महिन्यांचा दुरावा...\nनवी दिल्ली : पंजाबमध्ये (Punjab) मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग (Amarinder Singh) आणि काँग्रेस (Congress) नेते नवज्योतसिंग सिद्धू (Navjyot Singh...\nशुक्रवार, 23 जुलै 2021\nसिद्धूंनी आशीर्वाद मागताच कॅप्टन अमरिंदरसिंगांची 'टी डिप्लोमसी'\nनवी दिल्ली : पंजाबमध्ये (Punjab) मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग (Amarinder Singh) आणि काँग्रेस (Congress) नेते नवज्योतसिंग सिद्धू (Navjyot Singh...\nगुरुवार, 22 जुलै 2021\nनवज्योतसिंग सिद्धू यांच्यासोबत असलेले काँग्रेसचे आमदार सीआयडीच्या रडारवर\nनवी दिल्ली : पंजाबमध्ये (Punjab) मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग (Amarinder Singh) आणि काँग्रेस (Congress) नेते नवज्योतसिंग सिद्धू (Navjyot Singh...\nगुरुवार, 22 जुलै 2021\n1930 पासून मुस्लिमांची संख्या सुनियोजितपणे वाढवली; मोहन भागवतांचं मोठं विधान\nगुवाहाटी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत यांनी बुधवारी आसाममध्ये मोठं वक्तव्य केलं आहे. आज त्यांनी मुस्लिम आणि पाकिस्तानच्या...\nबुधवार, 21 जुलै 2021\nकाँग्रेस आमदारांनीच मुख्यमंत्र्यांविरोधात ठोकला शड्डू\nचंदीगड : पंजाबमध्ये (Punjab) मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग (Amarinder Singh) यांच्या अडचणी वाढू लागल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच...\nबुधवार, 21 जुलै 2021\nपंजाब मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग नवज्योतसिंग सिद्धू punjab amarinder singh काँग्रेस indian national congress congress\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/coronavirus-desh/coronavirus-6-indian-companies-working-covid-19-vaccine-281648", "date_download": "2021-07-30T06:56:45Z", "digest": "sha1:EIEN2723OWO5P2TLZYGD2D6UGPEYE6K4", "length": 6381, "nlines": 127, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | आता कोरोनावर यशस्वी उपचार होणार?", "raw_content": "\n- भारत बायोटेकसह काही कंपन्यांकडून होतीये निर्मिती\n- लसींची निर्मिती कमी\nआता कोरोनावर यशस्वी उपचार होणार\nनवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे यावर लस निर्मितीसाठी प्रयत्न केले जात आहेत. पण आता भारतीय कंपन्यांनी सर्वांनाच मोठा दिलासा दिला आहे. भारतातील ६ कंपन्यांनी कोरोनावर औषध शोधले असून, त्याचा माणसांवर वापर करून परीक्षण करण्यात येत आहे.\nकोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यासाठी औषध किंवा लस अद्य���प उपलब्ध झाली नाही. पण वैद्यकीय तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढविणे यातील एक पर्याय असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्याचदृष्टीने औषध निर्मिती करण्याचे नियोजन आहे.\nकोरोना व्हायरसवर प्रभावी म्हणून लस या कंपन्यांना बनविता आली तरीदेखील 2021 पूर्वी हे औषध मोठ्या प्रमाणावर तयार होण्याची शक्यता फारच कमी आहे.\nभारतातील या कंपन्यांनी कोरोना व्हायरसच्या विरोधात लढण्यासाठी जवळपास ७० प्रकारच्या लसी शोधल्या आहेत. त्याची चाचणी सुरु असून, यातील तीन औषधे माणसांवरील परीक्षणाच्या टप्प्यामध्ये पोहोचली आहेत. या लसींच्या यशस्वी चाचण्या झाल्यानंतर कोरोनापासून सुटका मिळण्याची शक्यता आहे.\nभारत बायोटेकसह काही कंपन्यांकडून होतीये निर्मिती\nभारत बायोटेक, मिनवॅक्स, जॉयडस कॅडिला, सीरम इन्स्टिट्यूट, बायोलॉजिकल ई आणि इंडियन इम्युनोलॉजिकल या कंपन्या कोरोना व्हायरसवर औषधांची निर्मिती करत आहेत. यातील कॅडिला ही कंपनी दोन औषधांवर काम करत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://nashikcalling.com/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8/", "date_download": "2021-07-30T08:14:21Z", "digest": "sha1:H6BEBDVVSU6YD22LQN5GHMCKAWVF5DZV", "length": 7570, "nlines": 37, "source_domain": "nashikcalling.com", "title": "नाशिकमधील वाढत्या विमानसेवेने पर्यटन विकासाला मिळणार चालना- पालकमंत्री भुजबळ – Nashik News – Nashik Calling", "raw_content": "\nनाशिकमधील वाढत्या विमानसेवेने पर्यटन विकासाला मिळणार चालना- पालकमंत्री भुजबळ\nनाशिकमधील वाढत्या विमानसेवेने पर्यटन विकासाला मिळणार चालना- पालकमंत्री भुजबळ\nनाशिक (प्रतिनिधी): नाशिक विमानतळावरुन हैद्राबाद, पुणे, अहमदाबाद, नाशिक अहमदाबाद,नवी दिल्ली,हैद्राबाद, बंगरुळ याबरोबरच आजपासून नाशिक बेळगांव विमान सेवा सुरु झाली आहे. नाशिकमधील वाढत्या विमानसेवेने उद्योग व पर्यटन विकासाला चालना मिळणार असल्याचे प्रतिपादन, राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.\nओझर विमानतळ येथे स्टार एअर कंपनीच्या नाशिक बेळगांव विमान सेवेचे उद्घाटन पालकमंत्री छगन भुजबळ यांचे हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार हेमंत गोडसे, खासदार डॉ.भारती पवार, एच ए एल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.व्ही.शेषगिरीराव, सामान्य व्यवस्थापक ए.बी.प्रधान, दिपक सिंघल, दिंडोरी प्रांत अधिकारी संदीप आहेर, स्टार एअर कंपनीचे सहाय्यक व्यवस्थापक सी.ए.बोपन्ना, उद्योजक मनिष रावल उपस्थित होते.\nपालकमंत्री भुजबळ म्हणाले, नाशिक बेळगांव विमान सुरु होणे हे जिल्ह्यासाठी अतिशय आनंदाची बाब आहे. कारण या विमानसेवेमुळे गाडीपेक्षाही कमी खर्चात व कमी वेळेत प्रवाशांना बेळगांवला जाणे सोयीस्कर व आरामदायी होणार आहे. तसेच नाशिकमध्ये होणाऱ्या 94 व्या अखिल मराठी साहित्य संमेलनास देशभरातून येणाऱ्या साहित्यिकांना देखील या विमानसेवेचा लाभ होणार असल्याचे पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले.\nनाशिक विमानतळ हे राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने कमी पैशात उत्कृष्ट असे तयार केलेले देशातील एकमेव विमानतळ आहे. तसेच येणाऱ्या काळात या विमानतळाच्या विकासासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.\nनाशिकमधील विमानसेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद\nनाशिक विमानतळावरुन हैद्राबाद, पुणे, अहमदाबाद, नाशिक अहमदाबाद,नवी दिल्ली,हैद्राबाद, बंगरुळ तसेच आजपासून सुरु झालेल्या बेळगांव विमानसेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. त्यामुळे येत्या काळात पर्यटन व उद्योगवाढीला चालना देण्यासाठी तसेच नाशिकमध्ये राहणाऱ्या विविध प्रातांच्या लोकांसाठी अजून विमानसेवा वाढल्या पाहिजेत असा अशावाद, पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.\nपालकमंत्री यांचे हस्ते यावेळी स्टार एअर कार्यालयाचे, चेक इन कॉऊंटरचे उद्घाटन करण्यात आले. तसेच बोर्डींग पासचे अनावरण पालकमंत्र्याच्या हस्ते राधाकृष्ण झडप व सुमन झडप या दाम्पत्यांला देवून करण्यात आले.\nनाशिक जिल्ह्यात सोमवारी (दि. २८ जून) इतके पॉझिटीव्ह; इतके मृत्यू\nदोन उड्डाणपूल जोडणीसाठी पुढील महिन्यापासून वाहतूक व्यवस्थेमध्ये होणार बदल \nमालेगावातील गरजूंना ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप\nनिवृत्तीवेतन धारकांनी घरपोच ‘जीवनप्रमाण’ योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन\nशहर बससेवा आमची जबाबदारी नाही म्हणत महामंडळाने केले वर हात\nमहापालिकेच्या बिटको रुग्णालयात १५ व्हेंटिलेटर धूळ खात….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-GOS-shahid-kapoor-spotted-at-pvr-mumbai-5033011-PHO.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-07-30T08:03:27Z", "digest": "sha1:VHLF77OJQ5VUVSRKOKC4IVQPULWQBGIC", "length": 4250, "nlines": 60, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Shahid Kapoor Spotted At PVR, Mumbai | PHOTOS: अरेरे हे काय! चक्क तोंड लपवून PVR मध्ये पोहोचला शाहिद कपूर - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nPHOTOS: अरेरे हे काय चक्क तोंड लपवून PVR मध्ये पोहोचला शाहिद कपूर\n(पीव्हीआर थिएटरमध्ये दाखल होत असताना शाहिदने चेहरा लपवला)\nमुंबई- बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर बुधवारी पीव्हीआर थिएटरमध्ये पोहोचला होता. मात्र मीडियाचे लक्ष पडू नये, यासाठी शाहिद चक्क तोंड लपवून थिएटरमध्ये दाखल झाला. पण परत येताना मीडियाने शाहिदला घेरले. मीडियाने शाहिदला त्याच्या लग्नाविषयी प्रश्न विचारले. पण शाहिदने त्यांच्या एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही. मीडियाच्या प्रश्नांची उत्तरे न देताच तो तेथून निघून गेला. यावेळी काही फोटोज क्लिक झाली. यामध्ये शाहिद चेहरा लपवताना दिसतोय.\nशाहिद गेल्या काही दिवसांपासून शाहिद लग्नामुळे चर्चेत आहे. 5 ते 8 जुलै रोजी दिल्लीत शाहिद मीरा राजपूतसोबत लग्नगाठीत अडकणारेय. त्यानंतर 12 जुलै रोजी मुंबईत ग्रॅण्ड रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे.\nपुढील स्लाईड्समध्ये पाहा पीव्हीआरमध्ये पोहोचलेल्या शाहिदची निवडक छायाचित्रे...\nएक्स-गर्लफ्रेंड्सना शाहिद देणार नाही लग्नाचे निमंत्रण\nशाहिद कपूरला लग्नात एक दोन नव्हे तीन-तीन आईवडिलांचा मिळणार आशीर्वाद\n'मुन्नाभाई'मध्ये अनुष्का, 'ताल'मध्ये दिसला होता शाहिद, असा होता स्टार्सचा Struggle\nशाहिद कपूरचे तीन 'वडील', लग्नात देणार त्याला आशीर्वाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad/two-groups-beaten-each-other-sillod-aurangabad-latest-news-399011", "date_download": "2021-07-30T06:38:17Z", "digest": "sha1:N2JY6MIPFZLAWVC235BKMMVGVQALTKT3", "length": 5544, "nlines": 122, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | सिल्लोड तालुक्यातील पळशीत दोन गटांत तुंबळ हाणामारी, ग्रामपंचायत निवडणुकीच्या रागातून भांडण", "raw_content": "\nसकाळच्या सुमारास गावातील दोन गटांत कुरबुर होऊन धक्काबुक्कीचा प्रकार घडला. त्याचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत झाले.\nसिल्लोड तालुक्यातील पळशीत दोन गटांत तुंबळ हाणामारी, ग्रामपंचायत निवडणुकीच्या रागातून भांडण\nसिल्लोड (जि.औरंगाबाद) : दोन दिवसांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर रविवारी (ता.१७) पळशी (ता.सिल्लोड) येथे सक��ळी दोन गटांत तुंबळ हाणामारीचा प्रकार घडला आहे. घटनेननंतर गावात भयावह शांतता पसरली होती. सकाळच्या सुमारास गावातील दोन गटांत कुरबुर होऊन धक्काबुक्कीचा प्रकार घडला. त्याचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत झाले. नेमका प्रकार समोर आला नसून, ग्रामपंचायत निवडणुकीच्या रागाची किनार भांडणास असल्याचे बोलले जात आहे.\nकोरोनाची लस आली म्हणून नारळ फोडणे पटत नाही, माझ्यावर दाभोलकरांचे संस्कार झाले आहेत: सुप्रिया सुळे\nघटनेनंतर पळशी गावात राज्य राखीव दलाची (एसआरएफ) तुकडी, सिल्लोड ग्रामीणचे पोलीस ठाण्याचे पोलिस कर्मचारी दाखल झाले होते. प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.विशाल नेहुल, ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक किरण बिडवे यांनी गावात भेट देऊन शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.\nसंपादन - गणेश पिटेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://raigad.gov.in/document-category/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B5-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%8D/", "date_download": "2021-07-30T06:54:10Z", "digest": "sha1:ULX6QLEMYDQDMZSJCDPRX5R3KB4XWZYP", "length": 12318, "nlines": 167, "source_domain": "raigad.gov.in", "title": "सार्वजनिक व स्थानिक सुट्ट्या | जिल्हा रायगड, महाराष्ट्र शासन | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nकोव्हिड-19 हॉस्पिटल बेड उपलब्धता\nकोव्हीड-19 प्रसिद्धीपत्रक / डॅशबोर्ड\nरायगड जिल्हा लस वितरण प्रसिद्धीपत्रक\nमाझे कुटुंब – माझी जबाबदारी\nमा. जिल्हाधिकारी रायगड यांचा संदेश\nमा. जिल्हाधिकारी रायगड यांचे आदेश\nउपविभागीय अधिकारी कार्यालयांकडून जारी करण्यात आलेले कंटेनमेंट झोन आदेश\nकोव्हीड-१९ संबंधित ई-शासन — ऑनलाईन सॉफ्टवेअर्स\nसी. क्यू. एम. एस.\nकोविड-19 हॉस्पिटल बेड उपलब्धता माहिती (पनवेल महानगरपालिका )\nआरोग्य सेतु अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी लिङ्क (URL)\nकोविड -19 ई-पास सुविधा\nसंपर्क, आवाहन आणि प्रेस नोट\nमहाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग\nभारत सरकार स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय संकेतस्थळ\nजन माहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी\nतहसिल आणि पोलीस ठाणे\nआपले सरकार सेवा केंद्र (सी एस सी)\nमहाराष्ट्र शासन दिनदर्शिका(ई-बुक), सार्वजनिक व स्थानिक सुट्ट्या\nडिजिटल पेमेंट – ई – दान पेटी\nश्री क्षेत्र हरिहरेश्वर येथील इ-दानपेटी बाबत नागरिकांच्या प्रतिक्रिया\nअष्टविनायक मंदिर, महड येथील इ-दानपेटी बा���त नागरिकांच्या प्रतिक्रिया\nरास्त भाव दुकानातील भीम ऍपद्वारे कॅशलेस सुविधेबाबत म्हसळा येथील नागरिकांच्या प्रतिक्रिया\nरायगड जिल्हा पर्यटन ऍप\nरायगड जिल्हा वेबसाइटवर अपलोड करण्यासाठीचे नमुना पत्र\nएसटीडी आणि पिन कोड\nइत्तर ऑनलाईन सॉफ्टवेअर प्रोजेक्ट\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (पीएम – किसान)\nजिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच\nरायगड जिल्हा पर्यटन ऍप\nरायगड पर्यटन विविधा ( फ्लिपिंग ई-बुक)\nरायगड पर्यटन विविधा पीडीएफ बुक (सुलभ अभिगम्यतेसाठी (For navigation) हायपरलिंक केलेले अनुक्रमणिका व इतर पाने)\nरायगड जिल्ह्यातील धार्मिक स्थळे\nरायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध समुद्रकिनारे\nरायगड जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण\nरायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाणे\nवेबसाईटवर माहिती होस्ट करण्यासाठीचे पत्र\nसार्वजनिक सुविधा प्रणाली (नियतन व वितरण)\nमायक्रोसॉफ्ट इंडिक इनपुट टूल मराठी\nमराठी यूनिकोड टायपिंग वापरण्याविषयी माहिती – पुस्तक\nमायक्रोसॉफ्ट इंडिक इनपुट टूल हिंदी\nहिंदी युनिकोड टायपिंग वापरण्याविषयी माहितीपुस्तक\nसार्वजनिक व स्थानिक सुट्ट्या\nठाणे-पालघर-रायगड या प्रादेशिक योजनेतील विकास केंद्राची अधिसूचना, अहवाल व नकाशे\nसार्वजनिक व स्थानिक सुट्ट्या\nसार्वजनिक व स्थानिक सुट्ट्या\nदस्तऐवजांचा श्रेणीनुसार क्रम लावा\nसर्व आपत्ती व्यवस्थापन ई-नागरिक सुविधा केंद्र जनगणना 2021 जनजागृती संबंधीत जिल्हा वेबसाइटवर अपलोड करण्यासाठीचे नमुना पत्र ठाणे-पालघर-रायगड या प्रादेशिक योजनेतील विकास केंद्राची अधिसूचना, अहवाल व नकाशे नवीन करोनाविषाणू आजराबाबत (COVID - 19) प्रतिबंधात्मक उपाय योजनांबाबत सार्वजनिक व स्थानिक सुट्ट्या\nसार्वजनिक व स्थानिक सुट्ट्या\nसन २०२१ या वर्षाकरिता जिल्हाधिकारी रायगड यांनी जाहीर केलेल्या स्थानिक सुट्ट्यांची यादी 01/04/2021 View (521 KB)\nसन २०२१ या वर्षाकरिता महाराष्ट्र शासनाद्वारे जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्ट्यांची यादी 01/01/2021 View (5 MB)\nसन २०२० या वर्षाकरिता जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेल्या स्थानिक सुट्ट्या 04/03/2020 View (132 KB)\nसन २०२० या वर्षाकरिता महाराष्ट्र शासनाद्वारे जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्ट्यांची यादी 17/02/2020 View (171 KB)\nसन २०१९ या वर्षाकरिता जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेल्या स्थानिक सुट्ट्या 25/06/2019 View (476 KB)\nसन 2019 या वर्षाकरिता महाराष्ट्र शासनाद्वारे जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्ट्यांची यादी 06/03/2019 View (127 KB)\nसन २०१८ या वर्षाकरिता जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेल्या स्थानिक सुट्ट्या 05/07/2018 View (2 MB)\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हाधिकारी रायगड , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jul 23, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/prepare-the-security-outside-the-counting-center/", "date_download": "2021-07-30T06:20:19Z", "digest": "sha1:KEE37JV4KNCTDDATANIOE5RWY67QFREK", "length": 9852, "nlines": 124, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मतमोजणी केंद्राबाहेरील सुरक्षेची व्युहरचना तयार – Dainik Prabhat", "raw_content": "\nमतमोजणी केंद्राबाहेरील सुरक्षेची व्युहरचना तयार\nपुणे – लोकसभा मतमोजणी दरम्यान राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून कोणत्याही प्रकारचा अनूचित प्रकार घडू नये, यासाठी पुणे पोलिसांकडून दक्षता घेण्यात येणार आहे. मतमोजणी केंद्राबाहेर प्रमुख राजकीय पक्षांचे कार्यकर्ते समोरासमोर येणार नाहीत, अशी व्युहरचना करण्यात आली आहे. हा प्रयोग कराड येथे विधानसभा निवडणूक मतमोजनीवेळी राबवण्यात आला होता.\nलोकसभा निवडणुकीची मतमोजणी येत्या 23 मे रोजी होणार आहे. मतमोजणीच्या ठिकाणी विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते केंद्राबाहेर मोठ्या संख्येने उपस्थित असतात. मतमोजणीतील चढ-उतार लक्षात घेऊन घोषणाबाजी, एकमेकांना डिवचणे आदी प्रकारांतून अनेकदा राडाही होतो. यातूनच गंभीर स्वरुपाचा गुन्हाही घडण्याची दाट शक्‍यता असते. ही बाब लक्षात घेऊन पुणे पोलिसांकडून वेगळ्या पद्धतीचा प्रयोग राबविण्यात येत आहे.\nमतमोजणी केंद्राबाहेर परस्परविरोधी प्रमुख राजकीय पक्षांचे कार्यकर्ते एकत्रीत येऊ न देता, त्यांना थांबण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त मितेश घट्टे हे चिपळूण व कराड येथे पोलीस उपअधिक्षकपदी कार्यरत असताना त्यांनी चिपळून नगरपालिका व त्यानंतर कराड विधानसभा निवडणुकीसाठी असा प्रयोग राबविला होता. त्यामुळे कोणत्याही प्रकारची अनूचित घटना घडली नाही. चिपळूण, कराडमध्ये राबविलेला हा वेगळा प्रयोग लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यानही राबविण्यात येणार आहे. याला पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशन यांनी हिरवा कंदील दाखवला आहे.\n“लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीवेळी कार्यकर्त्यांमध्ये वादाचे प्रकार घडू नयेत, यासाठी आम्ही चिपळून व कराड येथे राबवलेला प्रयोग येथे राबवणार आहोत. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होणार नाही. तसेच, निवडणुकीप्रमाणेच मतमोजणीही शांततेत पार पडेल.’\n– मितेश घट्टे, पोलीस उपायुक्त, विशेष शाखा\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nविद्युत अभियांत्रिकी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर\n स्वस्त धान्याचा काळा बाजार उघड; ३८ धान्यांचे कट्टे लपवले दुकानातील…\nउपायुक्तांच्या भेटीनंतरही मांजरी बुद्रुक येथील कचराकोंडी कायम \nबैलगाडा शर्यतीसाठी प्रसिध्द पंढरीनाथ फडकेही अटक\nविकएंडला जवळपास लाखाच्या पुढे दंड वसूल\nपुणे – कर्मचाऱ्यांचे हित जपले जाईल\nमालकाला श्‍वानांचा ताबा न्यायालयाने नाकारला\nराज्य मंडळाची वेबसाइट सुरळीत\nपुणे – “ऑन स्पॉट नोंदणी’त अधिकाऱ्यांची “घुसखोरी’\nरताळी खरेदीस नागरिकांची पसंती\nकरोनानंतर आता ‘नॉरोव्हायरस’ची जगाला धडकी; पहा काय आहेत लक्षणं आणि उपाय\nBREAKING NEWS : जीवघेणी चुरस आणि अखेर महिला हॉकीत भारताचे आव्हान कायम\nअमरावतीमध्ये कारचा भीषण अपघात मृतदेह उडाले चक्क हवेत; एक मृतदेह झाडावर तर दुसरा पडला नाल्यात…\n#HBD: ‘सोनू सूद’ द रियल लाईफ हिरो\n“मंत्रीपद मिळण्यासाठी मला ४२ वर्ष लागली पण तुम्हाला सहा महिन्यात पद मिळालं”\n स्वस्त धान्याचा काळा बाजार उघड; ३८ धान्यांचे कट्टे लपवले दुकानातील कामगारांच्या घरी\nउपायुक्तांच्या भेटीनंतरही मांजरी बुद्रुक येथील कचराकोंडी कायम \nबैलगाडा शर्यतीसाठी प्रसिध्द पंढरीनाथ फडकेही अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%B8/", "date_download": "2021-07-30T06:17:29Z", "digest": "sha1:AEC4UTFFSZQQ2SGH3TULRR3SOMB2ZMUP", "length": 10780, "nlines": 123, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "जिल्हा पंचायतींचा निधी सरकार दुप्पट करणार:मुख्यमंत्री | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर जिल्हा पंचायतींचा निधी सरकार दुप्पट करणार:मुख्यमंत्री\nजिल्हा पंचायतींचा निधी सरकार दुप्पट करणार:मुख्यमंत्री\nगोवा खबर:दोन्ही जिल्हा पंचायतींवर भाजपची बहुमताने सत्ता येणार आहे.जिल्हा पंचायतींना अधिक सक्षम करण्यासाठी सरकार जिल्हा पंचायतींचा निधी दुप्पट करून ग्रामीण विकासाला प्राधान्य देण्याचे आपले धोरण कायम ठेवणार,आहे असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.\n२२ मार्च रोजी होऊ घेतलेल्या जिल्हा पंचायत निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सध्या राज्यभर दौरा करून भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत.काल सायंकाळी आणि आज सकाळी पेडणे तालुक्यातील भाजपच्या उमेदवारांचा प्रचार मुख्यमंत्री सावंत यांनी केला.\nमुख्यमंत्री म्हणाले,केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असल्याने राज्याच्या विकासासाठी काहीच कमी पडू दिले जाणार नाही.राज्याच्या भविष्यातील गरजा ओळखून विकास कामे हाती घेतली गेली आहेत.राज्य सरकार बरोबर केंद्र सरकारच्या मदतीने देखील अनेक कामे सुरु आहेत.\nमोपा विमानतळ जलदगतीने पूर्ण केला जाणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले,मोपा सुरु झाल्या नंतर हजारो रोजगार उपलब्ध होणार असून त्याचा लाभ गोमंतकीयांना होणार आहे.\nमुख्यमंत्री म्हणाले,येत्या दोन दिवसात स्टाफ सिलेक्शन कमीशनतर्फे 8 ते 10 हजार सरकारी नोकऱ्यांसाठी भरती केली जाणार आहे.त्याशिवाय खाजगी क्षेत्रात किमान 30 ते 40 हजार रोजगार निर्मिती होणार असून हे रोजगार प्राधान्याने स्थानिकांना मिळावेत यासाठी आवश्यक ती कायदेशीर तरतुद केली जाणार आहे.\nमुख्यमंत्री म्हणाले,खाणी सुरु करण्यासाठी सगळे प्रयत्न सुरु आहेत.लवकरच त्यातून मार्ग निघू शकेल,अशी आशा बाळगुया.म्हादई प्रश्नी आपले सरकार गंभीर आहे.गोव्यावर म्हादई प्रश्नी अन्याय होऊ देणार नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला आश्वस्त केले आहे.\nविरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्यामुळेच राज्यात खाणीचा आणि म्हादईचा प्रश्न निर्माण झाला असल्याचा आरोप देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.\nभाजपने केलेल्या विकास कामांवर जनतेचा विश्वास आहे.भाजपचा जनाधार वाढतच आहे.त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे.दोन्ही जिल्हा पंचायती भाजपच जिंकणार असून विरोधकांना त्यांची जागा या निवडणुकीत दाखवून द्या,असे आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी केले आहे.\nPrevious articleसार्क क्षेत्रात कोविड-19 चा सामना करण्यासाठी सार्क नेत्यांशी पंतप्रधानांचा संवाद\nNext articleजिल्हा पंचायत निवडणुकीत रूपेश नाईक सर्वाधिक माताधिकक्याने विजयी होतील:तानावडे\nकटलास एक्स्प्रेस – 21 नौदल सरावात भारतीय नौसेनेच्या वतीने आयएनएस तलवार सहभागी होणार\nजागतिक व्याघ्र दिनानिमित्त पंतप्रधानांनी सर्व वन्यजीव प्रेमींना दिल्या शुभेच्छा\nराज्य/केंद्रशासित प्रदेश आणि खासगी रुग्णालयांकडे अद्याप 2.88 कोटींपेक्षा अधिक मात्रा उपलब्ध\nराज्यपालांचे एडीसी स्कॉड्रन लिडर राजवीर सिंग राठोड यांना विंग कमांडरपदी बढती\nसमुद्रकिनाऱ्यांवरील शॅक वाटप प्रक्रिया वेळेवर – पर्यटन मंत्री आजगांवकर\nमद्यधुंद अवस्थेत समुद्रात पोहोण्याविरोधात कडक कायदे – पर्यटनमंत्री मनोहर आजगांवकर\nअलिकडच्या काळात गाण्याच्या श्रृती बरेचदा हरवून जातात : हरिहरन\nगोवा बोर्डाचा बारावीचा निकाल 89.59 टक्के: यंदाही मुलींची बाजी\nसर्वोत्कृष्ट चित्रपटाची निवड करणे ही सर्वांना उद्‌भवणारी समस्या-इफ्फी 2018 मधील इंडियन पॅनोरमाचे ज्युरी सदस्य\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nसागरी कृषी मेळाव्याचे 2 मार्च रोजी आयोजन\nनवभारत’ निर्मितीत आघाडीची भूमिका बजावण्याचे संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचे मुलांना...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/tag/naredra-savekar/", "date_download": "2021-07-30T07:15:51Z", "digest": "sha1:OXVBG2GNWG73EFTZ4WUYLRBZ7HMRSMVL", "length": 4627, "nlines": 93, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "naredra savekar | गोवा खबर", "raw_content": "\nमाजी मंत्री तवडकरांची घरवापसी भाजपच्या पथ्यावर\nगोवा खबर: माजी क्रीडामंत्री आणि काणकोणचे माजी आमदार रमेश तवडकर यांनी सोमवारी घरवापसी करत भाजपात प्रवेश केला. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत काणकोण मतदारसंघातून भाजपाने...\nकटलास एक्स्प्रेस – 21 नौदल सरावात भारतीय नौसेनेच्या वतीने आयएनएस तलवार...\nजागतिक व्याघ्र दिनानिमित्त पंतप्रधानांनी सर्व वन्यजीव प्रेमींना दिल्या शुभेच्छा\nराज्य/केंद्रशासित प्रदेश आणि खासगी रुग्णालयांकडे अद्याप 2.88 कोटींपेक्षा अधिक मात्रा उपलब्ध\nभारतात कोविड – 19 प्रतिबंधक लसीकरणाने 45 कोटींचा टप्पा ओलांडला\nशिक्षणासाठी असंख्य आव्हाने; डिफिकल्ट डायलॉग्स फोरम 2019 येथे तज्ज्ञांद्वारे चर्चा\nकिरकोळ विक्रेते आणि इमारत व बांधकाम व्यावसायिकांनी एमएसएमई म्हणून नोंदणी करण्याच्य��...\nस्वत:ला वाळूत गाडून घेत युवक काँग्रेसने केला सरकारचा निषेध\nप्रदेश महिला काँग्रेस अध्यक्ष कुतिन्हो यांच्या विरोधात गुन्हा नोंद\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://nashikcalling.com/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-30T07:47:54Z", "digest": "sha1:4727YJPAVIMW7XVK2JRDAYAMOIW2YNOS", "length": 4417, "nlines": 32, "source_domain": "nashikcalling.com", "title": "अंजनेरी पर्वतावर होणारा प्रस्तावित रस्ता रद्द – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंची घोषणा ! – Nashik News – Nashik Calling", "raw_content": "\nअंजनेरी पर्वतावर होणारा प्रस्तावित रस्ता रद्द – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंची घोषणा \nअंजनेरी पर्वतावर होणारा प्रस्तावित रस्ता रद्द – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंची घोषणा \nनाशिक (प्रतिनिधी) : अंजनेरीचा रस्ता बांधल्याने येथील जैवविविधता धोक्यात येईल म्हणून हा रस्ता बांधण्याचा प्रस्ताव रद्द करावा अशी मागणी नाशिककरांकडून आणि निसर्गप्रेमींकडून करण्यात येत होती. मात्र पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, वनमंत्री संजय राठोड यांसह नाशिकचे लोकप्रतिनिधी व सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे दरवाजे ठोठावूनही प्रस्ताव रद्द झालेला नाही. केवळ पर्यटनाच्या अट्टहासापोटी अंजनेरीच्या रस्त्याला प्रोत्साहन दिले जात असल्याचे बोलले जात होते.\nअखेर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी अंजनेरी पर्वतावर होणारा रस्ता रद्द करण्यात आल्याचे ट्वीट करत सांगितले. आदित्य ठाकरे म्हणाले “अंजनेरी, नाशिक हे भगवान हनुमानाचे जन्मस्थान आहे. पर्यावरणाला त्रास किंवा नाश होऊ नये आणि या ठिकाणची पवित्रता आणि शुद्धता बदलू देऊ नये असा आमचा मानस आहे. प्रस्तावित आणि चर्चा केलेला रस्ता होणार नाही.”\nसारी आणि इतर आजार शोधण्यासाठी महापालिकेची मोहीम ; १९ लाख लोकांची होणार तपासणी…\n२ लाखांचा मद्यसाठा चोरीला गेल्याचा बनाव करणाऱ्या दोघांना अटक\n62 लाख लोकसंख्येच्या नाशिक जिल्ह्यात केवळ 360 कोरोना रुग्ण हे प्रशासनाचे यश\nकिसान रेल्वे आता शेतमालासाठी लासलगावलाही थांबणार\nमहिला अत्याचाराच्या निषेधार्थ आंदोलन; आमदार देवयानी फारां���ेसह आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल….\nमहापालिकेच्या बिटको रुग्णालयात १५ व्हेंटिलेटर धूळ खात….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%85%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%AE%E0%A5%80", "date_download": "2021-07-30T09:02:24Z", "digest": "sha1:GII3NPCKH556GIGVAGPGE6DDFIMZE7MB", "length": 4631, "nlines": 147, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: pa:ਸਾਹਿਤ ਅਕਾਦਮੀ\nसांगकाम्याने वाढविले: pl:Sahitya Akademi\nसांगकाम्याने बदलले: te:సాహిత్య అకాడమీ\nअवर्गीकृत साचा हटविला. वर्गीकरण झालेले आहे.\nअवर्गीकृत साचा हटविला. वर्गीकरण झालेले आहे.\nसांगकाम्याने वाढविले: te:కేంద్ర సాహిత్య అకాడమీ\nसांगकाम्याने वाढविले: en:Sahitya Akademi\nनवीन पान: साहित्य अकादमी ही एक भारतीय भाषांचे संवर्धन करणारी भारतीय संस्था...\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%A7_%E0%A4%91%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%93%E0%A4%AA%E0%A4%A8", "date_download": "2021-07-30T08:50:03Z", "digest": "sha1:3WMJL2NZZKFVYQBRRS43F27BQTPDITBX", "length": 4811, "nlines": 92, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "२००१ ऑस्ट्रेलियन ओपन - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n१९७० · १९७१ · १९७२ · १९७३ · १९७४ · १९७५ · १९७६ · (जाने) १९७७ (डिसें) · १९७८ · १९७९\n१९८० · १९८१ · १९८२ · १९८३ · १९८४ · १९८५ · नाही · १९८७ · १९८८ · १९८९\n१९९० · १९९१ · १९९२ · १९९३ · १९९४ · १९९५ · १९९६ · १९९७ · १९९८ · १९९९\n२००० · २००१ · २००२ · २००३ · २००४ · २००५ · २००६ · २००७ · २००८ · २००९\n२०१० · २०११ · २०१२ · २०१३ · २०१४ · २०१५ · २०१६ · २०१७ · २०१८\nइ.स. २००१ मधील खेळ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑक्टोबर २०१३ रोजी २०:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमत�� देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/newly-married-couple-quarantined-police-298280", "date_download": "2021-07-30T08:48:01Z", "digest": "sha1:3O4IBHK5ESHKBAW7AQPUAGGAFIFK2J6O", "length": 8867, "nlines": 125, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | तिथीचा अट्टहास नडला, नवदाम्पत्याला बसला फटका... वाचा काय आहे प्रकार", "raw_content": "\nबहुतांश जणांना कोरोना विषाणूचे गांभीर्य कळले नाही, हेच आजघडीला दिसून येते. असाच काहीसा प्रकार आंबेतलाव येथे घडला.\nतिथीचा अट्टहास नडला, नवदाम्पत्याला बसला फटका... वाचा काय आहे प्रकार\nगोरेगाव (जि. गोंदिया) : कोरोना विषाणूबाधित रुग्ण आढळल्याने आंबेतलाव गाव कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले. संचारबंदी लागू करण्यात आली. तरीही कुठल्याही परिस्थितीत नववधू घरी आणण्याचे वर व त्यांचे कुटुंबीयांनी ठरवले. मध्य प्रदेशात जाऊन विवाह आटोपला. मात्र, परतीच्या वेळी पोलिसांनी त्यांना गावसीमेवर गाठले. सर्वांना क्वारंटाइन करीत गुन्हा दाखल केला. हा प्रकार रविवार, 24 मे रोजी घडला.\nकोरोना विषाणूने गोंदिया जिल्ह्यातही आपले पाय घट्ट केले आहेत. रुग्णसंख्या पन्नासच्या घरात येऊन पोहोचल्याने जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे. बाधित रुग्ण ज्या गावात आढळत आहेत, त्या गावांना कंटेन्मेंट झोन तर आसपासची गावे बफर झोन म्हणून घोषित केली जात आहेत. नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसह गुन्हेही दाखल केले जात आहेत. असे असताना बहुतांश जणांना कोरोना विषाणूचे गांभीर्य कळले नाही, हेच आजघडीला दिसून येते. असाच काहीसा प्रकार आंबेतलाव येथे घडला.\nमिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी आंबेतलाव येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने जिल्हाधिकारी व उपविभागीय दंडाधिकारी यांच्या आदेशान्वये आंबेतलाव येथे प्रतिबंधात्मक उपाययोजनेनुसार, गाव कंटेनटमेंट झोन घोषित करण्यात आले. तरी मुलाचे लग्न नियोजित तारखेला पार पाडण्याचे मुलाचे वडील आणि कुटुंबीयांनी ठरविले. नियोजित तारखेला वर काही जणांना घेऊन रविवारी (ता. 24) पोलिसांची नजर चुकवूत वधू मंडपी पोहोचला.\nकेवळ 20 मिनिटात मुंबई पोलिसांनी वाचवले कोलकात्याच्या तरूणीने प्राण... वाचा हा थरार\nलग्नसोहळा पार पडला. त्यानंतर सायंकाळी नवरदेव नववधूला आंबेतलाव येथे घेऊन येताच पोलिसांनी त्या तिघांविरोध���त कंटेन्मेंट झोन आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिस पाटील किशोर खोब्रागडे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नववधू, नवरदेव व वरपित्याला गावातच क्वारंटाइन करण्यात आले. पोलिस निरीक्षक सुरेश नारनवरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस हवालदार अरुण ईलमे, तिलगाम तपास करीत आहेत.\nतीस वर्षीय युवकाने स्वतःच्या लग्न सोहळ्याचे स्वप्न पाहिले होते. ते साकार करण्यासाठी वडील तसेच ज्येष्ठ मंडळींच्या संमतीने लग्नाची तारीख ठरवली. पण, हे स्वप्न कोरोनाने उद्‌ध्वस्त केले. धूमधडाक्‍यात बॅण्डच्या तालावर मित्र, नातलग गावकरी यांच्या उपस्थितीत लग्नसोहळा पार न पाडता वडिलांना सोबत घेऊन लग्न केले. मात्र, नवरदेव वधू आणि वडिलांना गावातील सेंटरवर क्वारंटाइन व्हावे लागले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://satyakamnews.com/%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B2-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A5%85%E0%A4%B8-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A1-3/", "date_download": "2021-07-30T08:20:39Z", "digest": "sha1:HCT7WXSD7Z4WD2BUFDR5MYGE2ZBH4GVR", "length": 17198, "nlines": 205, "source_domain": "satyakamnews.com", "title": "पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर, दरवाढ करणाऱ्या मोदी सरकार विरोधात सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीने स्वाक्षरी मोहिमेची सुरुवात आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. | satyakamnews.com", "raw_content": "\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार…\nमाजी विद्यार्थ्यांच्या सूचना महाविद्यालयाच्या विकासासाठी उपयुक्त असतात:- रोहन परिचारक\nशिवसेना सदस्य नोंदणीला महिला विडी कामगारांचा प्रचंड प्रतिसाद\nHome ताज्या-घडामोडी पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर, दरवाढ करणाऱ्या मोदी सरकार विरोधात सोलापूर शहर काँग्रेसच्या...\nपेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर, दरवाढ करणाऱ्या मोदी सरकार विरोधात सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीने स्वाक्षरी मोहिमेची सुरुवात आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.\nsatyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम \nपेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर, दरवाढ करणाऱ्या मोदी सरकार विरोधात सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीने स्वाक्षरी मोहिमेची सुरुवात आमदार प्रणिती शिंदे या��च्या हस्ते करण्यात आले.\nदेशातील जनता महागाई, बेरोजगारीने त्रस्त झालेली असताना जनतेला आधार देण्याऐवजी मोदी सरकार स्वतःच्या तिजोऱ्या भरण्यात मग्न आहे. जनता जगली काय किंवा मेली काय याच्याशी त्यांना काडीमात्र घेणेदेणे नाही. महागाईच्या आगडोंबात जनतेला होरपळवणाऱ्या मोदी सरकारच्या विरोधात जनतेचा रोष व्यक्त करण्यासाठी सोलापूर शहर कॉंग्रेसच्या वतीने पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरच्या दरवाढीच्या विरोधात आज बुधवार दिनांक 14 जुलै 2021रोजी कॉंग्रेस भवन येथे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते स्वाक्षरी मोहीम कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला\nयावेळी अध्यक्ष प्रकाश वाले, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, मनोज यलगुलवार, अरुण शर्मा, नगरसेवक प्रवीण निकाळजे, विनोद भोसले, नगरसेविका अनुराधा काटकर, महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, NSUI जिल्हा अध्यक्ष गणेश डोंगरे, भटक्या विमुक्त अध्यक्ष भारत जाधव, ब्लॉक अध्यक्ष बाबुराव म्हेत्रे, देवाभाऊ गायकवाड, लक्ष्मीकांत साका, भटक्या विमुक्त युवक अध्यक्ष पवन गायकवाड, सेवादलचे अशोक कलशेट्टी, भीमाशंकर टेकाळे, अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष उमेश सुरते, तिरुपती परकीपंडला, अनुसूचित जाती महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, सुमन जाधव, प्रवक्ते नागनाथ कदम, युवक कार्याध्यक्ष युवराज जाधव, अंबादास गुत्तीकोंडा, अनिल मस्के, हारून शेख, उत्तर विधानसभा युवक अध्यक्ष विवेक कन्ना, सूर्यकांत शेरखाने, अनुपम शहा, सुशील बंदपट्टे, श्रीधर काटकर, उपेंद्र ठाकर, नूर अहमद नालवार, मनोज दरेकर, सोमनाथ व्हटकर, संजय गायकवाड, राहुल बोळकोटे, प्रियांका डोंगरे, श्रद्धा हुल्लेनवरू, हरिष गायकवाड, महेशकुमार मस्के, मोनिका सरकार, सुभाष वाघमारे, अभिषेक गायकवाड, अंबादास गायकवाड, शिवा म्हेत्रे, VD गायकवाड, सोपान थोरात, श्रीकांत दासरी, चंद्रकांत टिक्के, प्रशांत गायकवाड, वेदभाऊ म्हेत्रे, अनिता भालेराव, यांच्यासह पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते\nह्या स्वाक्षरी मोहिमेस नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे.\nPrevious articleभीमा सभासद महाडीक साहेबांना एक्सपान्शन-कोजनची 100% ‘पोहोच पावती’ निश्चित देतील\nNext articleजे मुघलांना, इंग्रजांना जमले नाही ते सरकारने करुन दाखविले- शंकर गायकर\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा त��बा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार नदीच्या खोली करणाचे आश्वासन\n#CHIPLUN | सोलापूर मनसेच्या वतीने पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप\nश्री संत ज्ञानेश्वर महाराज सोहळ्याच्या 'श्री'च्या जरी फटक्याच्या अश्वाचे पेठवडगाव येथे जंगी स्वागत\nदेवेंद्र फडणवीस यांनी पाटण तालुक्यातल्या सर्वसामान्यां बरोबर घेतला जेवणाचा आस्वाद\n#PANDHARPUR | पंढरपुर तालूका पोलिस स्टेशनच्या वतीने मोठी कारवाई..\n#KOLAPUR | पूरग्रस्तांना तातडीने १५००० हजार रुपयांची मदत देण्यात यावी:- मा खा धनंजय महाडिक...\n#Solapur | परिसरात डासांची उत्पत्ती रोखा डेंग्यूला दूर हटवा आरोग्य विभागाचे आवाहन...\n#Solapur | शहर उत्तर मधील जनतेचे प्रश्‍न प्राधान्याने सोडवणार:- आ. प्रणिती शिंदे...\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nविजयसिंह मोहिते-पाटील यांना अखेर उच्च न्यायालयाकडून न्याय\nसचिवास 100 रूपयांची लाच घेताना पकडले\nविणेकरी केशव कोलते ठरले यंदाच्या आषाढी वारीतील मानाचे वारकरी\nआ. समाधानदादा आवताडे यांच्या अटकेच्या निषेर्धात पंढरपूरमध्ये आंदोलन\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार...\nविठ्ठलराव शिंदे कारखान्यामार्फत ऊस बिलाचा दूसरा हप्ता 200 रु ऊस पुरवठादारांच्या...\nभीमा सहकारी साखर कारखान्याच्या रोलर पुजन संपन्न.\nश्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा दुसरा हप्ता सभासदांच्या खात्यावर वर्ग.\nविशेष सूचना : • satyakamnews.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून satyakamnews.com चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . satyakamnews.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता satyakamnews.com तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार satyakamnews.com नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पंढरपूर न्याया���यांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nदोन कोटींची लाच मागणाऱ्या DySP च्या घरावर छापा; २५ लाख इतकी...\nशहरातील रूग्णालयांनी जादा आकारलेले 2 कोटी अडीच लाख केले कमी लेखापरीक्षकांनी वाचविले...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/tag/covid19", "date_download": "2021-07-30T07:06:14Z", "digest": "sha1:LVWWZH7P4LTCICUCHPWDHFYRHQYW4HOI", "length": 8392, "nlines": 91, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "covid19 Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nवर्षभरात सरकारने काय केले\nनवी दिल्लीः देशभरात कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. कोर ...\nकुंभमेळ्याच्या गर्दीकडे मोदी सरकार, मीडियाचे सोयीस्कर दुर्लक्ष\nमरकज व कुंभ मेळा यांची तुलना करणे भलेही चुकीचे असले तरी कुंभ मेळ्याच्या तुलनेत मरकजची गर्दी ही एक दशांशहून कमी होती व हा कार्यक्रम कोरोना भारतात शिरका ...\nलसींची परिणामकारकता म्हणजे किती टक्के लोकांना कोव्हिड-१९ होऊ शकतो असा त्याचा अर्थ नाही. हॉस्पिटलमध्ये दाखल व्हायला लागू नये आणि मृत्यू होऊ नये एवढीच ...\nदुसऱ्या लाटेने ‘कोवॅक्स’चा पुरवठा मंदावला\nकोविड-19चा मुकाबला जगाने एकाच वेळी करावा यासाठी ‘कोवॅक्स’ योजना गेल्या फेब्रुवारीच्या अखेरीस राबवण्यात सुरूवात झाली होती. त्यानुसार 32 कोटी कोविड-19च् ...\nकोरोना रोखण्यासाठी गायत्री मंत्र उपचाराला परवानगी\nनवी दिल्लीः देशात कोरोना रुग्णांची संख्या एकीकडे वाढत असताना विज्ञान व तंत्रज्ञान खात्याने कोरोनावर उपचार म्हणून गायत्री मंत्राचा जप व प्राणायम सारख्य ...\nकोरोनाचे एक वर्षः आपण बरेच काही शिकलो पण..\nभविष्यात एक “महामारी-तत्पर राष्ट्र” म्हणून व्हायचे असेल तर पायरीपायरीने आणि शाश्वत विकासाच्या प्रयत्नांमधून वैज्ञानिक समाज विकसित करणे आणि वैज्ञानिक व ...\n१ वर्षानंतरही कोविड-१९चे संकट कायम\nगेल्या वर्षी ११ मार्चला जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organisation - WHO) कोविड-१९ ही पृथ्वीवर पसरलेली महासाथ असल्याची घोषणा केली होती. कोविड-१ ...\nआयुक्त साहेब.. प्रश्न १५ दिवस भाजी न खाण्याचा नाही\nप्रश्न १५ दिवस भाजी न खाण्याचा नाही... कारण सनदी अधिकार्‍यांना जाणीव नाहीये की, लॉकडाऊनमुळे अनेक गरीबांना एक वेळची भाकरही मिळाली नाहीये. ...\nकोविड-१९महासाथीत १० हजार कंपन्या ���ंद\nनवी दिल्लीः एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ या दरम्यान देशभरातले १० हजाराहून अधिक कंपन्या बंद पाडल्या. या कंपन्या बंद पडण्यामागचे महत्त्वाचे कारण कोविड ...\nमहाराष्ट्रासह देशभरात कोविड संसर्गामध्ये जोरदार वाढ\nनवी दिल्ली: भारतातील कोविड-१९ रुग्णांची संख्या पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक जणांना कोविडचा संसर्ग होत आहे. गेल्या २४ त ...\nगर्भपात औषधे; अॅमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस\n‘केंद्राने पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने द्यावी’\nझारखंडमध्ये न्यायाधीशाचा संशयित मृत्यू; एसआयटीची स्थापन\nअस्थानांच्या नियुक्तीला दिल्ली विधानसभेचा विरोध\nआशा, संताप आणि लोकशाही…\n‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा\nसर्वांनी मिळून भाजपला हरवणे गरजेचेः ममता\nअन्न अत्यावश्यक नाही, तर दुसरे काय\nलॉकडाऊन : पर्यटन व्यवसायात २ कोटी १५ लाख बेरोजगार\n‘झारखंड सरकार पाडण्याच्या कटात विदर्भ भाजपाचे २ नेते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/tag/modi", "date_download": "2021-07-30T06:42:00Z", "digest": "sha1:COD2T2P2YL43POG243FODPWL5DS3AUS5", "length": 8752, "nlines": 91, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "Modi Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nगृहराज्यमंत्री प्रामाणिक बांगलादेशी असल्याचा आरोप\nनवी दिल्लीः शैक्षणिक पात्रतेच्या सत्यतेवरून चर्चेत आलेले नवनियुक्त केंद्रीय गृहराज्यमंत्री व भाजपचे कुचबिहारचे लोकसभा खासदार निसिथ प्रामाणिक यांचे नाग ...\nपंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी ड्रोनहल्ल्याची शक्यता मोदींकडे वर्तवली होती\nनवी दिल्ली: संशयित ड्रोन्सद्वारे टाकलेल्या स्फोटकांद्वारे रविवारी जम्मू येथील हवाईतळावर झालेल्या हल्ल्यामुळे सुरक्षा यंत्रणा गोंधळून गेल्या असतानाच, प ...\nमोदी सरकार देशाला घातकः काँग्रेसचा आरोप\nनवी दिल्लीः सत्तेत आलेल्या मोदी प्रणित भाजप सरकारला ७ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने रविवारी मोदी सरकारवर तोंडसुख घेतल ...\nमोदी सरकार : लस उत्पादन क्षमतेबाबत अतिशयोक्ती\n२० एप्रिल २०२१ रोजी उपलब्ध माहितीनुसार, जगभरात ९२६.६८ दशलक्ष कोविड लशी दिल्या गेल्या आहेत. भारतात आत्तापर्यत १२७.१३ दशलक्ष डोस दिले गेले आहेत. केवळ अम ...\nमोदींना वाचवण्यासाठी माध्यमांचे लक्ष्य शेतकरी\nजेव्हा दिल्ली, महाराष्��्र व उर्वरित राज्ये ऑक्सिजनसाठी केंद्रापुढे याचना करत होते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एकूण नेतृत्वाची खोलवर चिकित्सा सुरू ...\n‘हिंदू-मुस्लिम करणाऱ्या मोदींवर किती गुन्हे दाखल झाले\nनवी दिल्लीः प. बंगालच्या विधानसभा प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या धार्मिक टिप्पण्ण्यांवर केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांच्यावर किती खटले ...\nसरकारी मालमत्तांची घाऊक विक्री मोदींना महागात पडणार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राजकीय आर्थिक सुधारणांबाबतचा २०१५ सालचा दृष्टिकोन, २०२१ सालच्या, दृष्टिकोनापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. या दोन परस्परविरुद् ...\nमोदींना क्लिन चीट देणाऱ्या याचिकेवर १३ एप्रिलला सुनावणी\nनवी दिल्लीः २००२च्या गुजरात दंगल प्रकरणात तत्कालिन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कथित सहभागाबद्दल एसआयटीने दिलेल्या क्लिन चीटला आक्षेप घेणारी जाकिय ...\nमुंबईसह ४ विमानतळांचे उर्वरित हिस्सेही विकणार\nनवी दिल्लीः दिल्ली, मुंबई, बंगळुरू व हैदराबाद येथील विमानतळांमध्ये जो काही आपला हिस्सा उरला आहे तो विक्रीस काढण्याची योजना केंद्र सरकारने तयार केली आह ...\nकायद्याचे पालन करा; ट्विटरला सरकारचा इशारा\nनवी दिल्लीः शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून अनेक ट्विट खात्यांद्वारे विखारी प्रचार व चिथावणीखोर मजकूर प्रसारित केला जात असून अशी खाती ट्विटरने त्वरित बं ...\nगर्भपात औषधे; अॅमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस\n‘केंद्राने पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने द्यावी’\nझारखंडमध्ये न्यायाधीशाचा संशयित मृत्यू; एसआयटीची स्थापन\nअस्थानांच्या नियुक्तीला दिल्ली विधानसभेचा विरोध\nआशा, संताप आणि लोकशाही…\n‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा\nसर्वांनी मिळून भाजपला हरवणे गरजेचेः ममता\nअन्न अत्यावश्यक नाही, तर दुसरे काय\nलॉकडाऊन : पर्यटन व्यवसायात २ कोटी १५ लाख बेरोजगार\n‘झारखंड सरकार पाडण्याच्या कटात विदर्भ भाजपाचे २ नेते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/653862", "date_download": "2021-07-30T07:05:45Z", "digest": "sha1:T4J62FZQU4PWCISPUIFXDXIZOQHECVGG", "length": 3005, "nlines": 42, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.व्ही.के.एस. इलांगोवन\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.व्ही.के.एस. इलांगोवन\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०९:५३, ८ जानेवारी २०११ ची आवृत्ती\n५५ बाइट्सची भर घातली , १० वर्षांपूर्वी\n२०:३८, ११ नोव्हेंबर २०१० ची आवृत्ती (संपादन)\nसांगकाम्या संकल्प (चर्चा | योगदान)\nछो (moving to category वर्ग:भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नेते using AWB)\n०९:५३, ८ जानेवारी २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nसांगकाम्या संकल्प (चर्चा | योगदान)\n'''इरोड वेंकट कृष्णस्वामी संपथ इलांगोवन''' (तमिळ: ஈ.வெ.கி.ச.இளங்கோவன்) हे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत.ते [[२००४]] च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तमिळनाडू राज्यातील [[गोबीचेट्टीपलायम]] लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-mumbai-nashik/bacchu-kadu-says-political-disputes-are-not-factual-nashik-politics", "date_download": "2021-07-30T07:36:31Z", "digest": "sha1:OOYW2UGGC5NJC2TGAKSFXZI2HMAVQT6N", "length": 18326, "nlines": 223, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "बच्चू कडू म्हणतात, राजकारणातील वाद कुठे खरे असतात? - Bacchu kadu says, Political disputes are not factual, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबच्चू कडू म्हणतात, राजकारणातील वाद कुठे खरे असतात\nबच्चू कडू म्हणतात, राजकारणातील वाद कुठे खरे असतात\nबच्चू कडू म्हणतात, राजकारणातील वाद कुठे खरे असतात\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी\nपुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल\nबच्चू कडू म्हणतात, राजकारणातील वाद कुठे खरे असतात\nशुक्रवार, 16 जुलै 2021\nकेवळ मीडियाला दाखविण्यापुरता महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये संर्घष सुरु असतो. वादाच्या चर्चा सगळ्या खोट्या आहेत. राजकीय नेत्यांमध्ये कोणते वाद खरे असतात का. राज्यातील महाविकास आघाडीत देखील तसेच आहे. कुठलेही मतभेद नाहीत, असा दावा शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला.\nनाशिक : केवळ मीडियाला दाखविण्यापुरता महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये संर्घष सुरु अ��तो. (Controversy between Leaders are for to show media) वादाच्या चर्चा सगळ्या खोट्या आहेत. (Disputes in political leaders are not not factual) राजकीय नेत्यांमध्ये कोणते वाद खरे असतात का. राज्यातील महाविकास आघाडीत देखील तसेच आहे. कुठलेही मतभेद नाहीत, असा दावा शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी केला.\nराज्यमंत्री कडू आज सकाळी नाशिकच्या न्यायालयात सुनावणीसाठी हजर होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. अपंगाच्या योजनांच्या अंमलबजावणीतील दिरंगाईसह भरतीबाबतच्या वादातून २०१७ मध्ये नाशिक महापालिकेतील प्रहार संघटनेने आंदोलन केले होते. त्या खटल्यात न्यायलयात हजर नसल्याने त्यांच्या विरोधात अटक वॉरट निघाले होते.\nते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार मधील घटक पक्षात कुरुबूरी सुरु आहेत. कॉग्रेस पक्षाकडून स्वबळाची भाषा केली जाते. आघाडीतील घटक पक्षात कायमच कुरुबुर सुरु असते. गाठीभेटी, बैठकातून कायमच अस्वस्थतेचे वातावरण आहे, त्यामुळे राजकीय अस्वस्थता असल्याची कारणे विचारली असता, त्याचा त्यांनी स्पष्ट शब्दात इन्कार केला.\nते म्हणाले की, महाविकास आघाडीतील नेत्यांमधील संघर्ष किंवा कुरुबुरीचे चित्र हा केवळ देखावा आहे. हा संघर्ष वरवर दाखविण्यापुरता आहे. त्यात कधी तत्थ्य असते का असा उलट प्रश्न त्यांनी केला. राज्यातील सरकार कोसळेल असे चित्र वारंवार निर्माण केले जात असले, तरीही प्रत्यक्षात हा सगळा देखावा आहे. महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांमध्ये कुठलेही मतभेद नाहीत. सरकार भक्कम आहे, असा दावा त्यांनी केला.\nमहापालिकेत २०१७ मध्ये राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेतर्फे आंदोलन झाले होते. अपंगासाठीच्या ३ टक्के निधी अपंगासाठी खर्च होत नसल्याच्या कारणावरून झालेल्या आंदोलनादरम्यान श्री. कडू यांच्यासह त्यांच्या समर्थकांवर शासकीय कामकाजात अडथळा आणल्याचा गुन्हा सरकारवाडा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. यात त्यांना अटक झाली होती. मात्र या दरम्यान, जामीनदाराचा मृत्यू झाला. त्यामुळे न्यायालयाने त्यांच्या विरोधात अटक वॉरट जारी केले होते.\nदरम्यान, पुढील सुनावणीला येताना जिल्ह्यातील अंपगाच्या प्रश्नाबाबत बैठक घेऊ. त्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढला जाईल. त्याचवेळी खटल्याला हजर राहणार आहे, असे ते म्हणाले.\nसहकारमंत्र्यांचे आदेश : `नासाका`ची सात दिवसांत ई-निविदा\nअधिक राजक���य बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nरस्त्याच्या कामाची मुदत संपली, ठेकेदाराला ठोठावला सव्वा कोटींचा दंड\nराशीन : अडीचशे कोटी खर्चून हायब्रिड अॅन्युइटी योजनेतून सुरू असलेल्या बारामती-अमरापूर रस्त्याच्या कामापैकी खेड ते कर्जत या ३५ किलोमीटरच्या कामाला...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\nनगर जिल्ह्यातील निवडणुकांबाबत संजय राऊत काय देणार कानमंत्र\nसोनई : शनैश्वर देवस्थान ट्रस्ट संचलित शनैश्वर ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन ऑक्सिजन प्रकल्पाचा प्रारंभ शनिवारी (ता. 31) शिवसेना नेते खासदार...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\n‘यिन’चे नाशिकमध्ये आजपासून अधिवेशन\nनाशिक : ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या (Sakal media Group) ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’च्या (यिन) (Young inspirator network) माध्यमातून राज्यभरातील...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\nकाॅंग्रेसच्या विचारधारेमुळे देशाची लोकशाही टिकून ः थोरात\nअकोले : काँग्रेस पक्ष हा गोरगरीब व सर्वसामान्यांच्या विकासासाठी कायम कटिबद्ध आहे. या पक्षाच्या विचार धारेमुळे देशाची लोकशाही टिकून आहे म्हणून...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nमहसूलमंत्री थोरात यांनी संगमनेरसाठी मंजूर केले पाच कोटी\nसंगमनेर : काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य, विधिमंडळ गटनेते व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nकोरोनामुळे पालक गमावलेल्या २४ बालकांना आर्थिक मदत\nनाशिक : कोरोना संसर्गामुळे दोन्ही पालकांचा मृत्यू (Both Guardian lost due to corona) झालेल्या २४ बालकांना प्रत्येकी ५ लाखांची मदत आज झालेल्या (24...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nराज्यातील आदिवासी सोसायट्यांचे पुनर्जीवन करणार\nगुरुवार, 29 जुलै 2021\nराज्यपालांच्या पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यात फक्त आशिष शेलारच का\nकराड : मुसळधार पावसामुळे कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात पूरपरिस्थिती निर्माण झाली. यात ठिकठिकाणी दरड कोसळल्याने नागरिकांचे जीव गेले, अनेक गाव...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nगोदावरी अन्‌ ब्रह्मगिरीच्या संरक्षणासाठी अजिबात तडजोड नाही\nनाशिक : गोदावरीचा उगम म्हणून ब्रह्मगिरीला वाचवायला हवे, (Bramhgiri Mountain is source of Godavari river) अशी पर्यावरण रक्षणाविषयीची भूमिका...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nमुख्यमंत्री महोदय, आम्हाला वेळ द्या, राज्य डबघाईला चालले आहे..\nऔरंगाबाद ः राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पदभार घेऊन पावणे दोन वर्ष उलटली आहेत, पण या दो�� वर्षात आपण विरोधी पक्षाच्या आमदारांना वेळच दिलेला नाही. कोरोना...\nबुधवार, 28 जुलै 2021\nआवर्तनाबाबत स्नेहलता कोल्हे यांचे अभियंत्यांना आदेश\nकोपरगाव : नांदूर मधमेश्वर जलद प्रकल्पांतर्गत भावली धरण ओव्हरफ्लो झाले असून, याभागात पावसाने दडी मारल्याने तातडीने पाण्याचे आवर्तन सोडून त्याद्वारे...\nबुधवार, 28 जुलै 2021\nपवार-गडकरी एकत्र येताच आमदार क्षीरसागरांनी महामार्गाचा प्रश्न सोडवून घेतला\nबीड : धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे विस्तारीकरण झाले आणि शहरातून जाणाऱ्या १२ किलोमिटर अंतराच्या रस्त्याचा प्रश्न उभा राहीला. परंतु, आता हा...\nबुधवार, 28 जुलै 2021\nविकास शिक्षण education बच्चू कडू नाशिक nashik media सकाळ आंदोलन agitation सरकार government मका maize पोलिस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.vishvasnews.com/marathi/viral/fact-check-mumbai-polce-has-not-issued-this-statement-do-not-fall-for-this-fake-post/", "date_download": "2021-07-30T06:21:13Z", "digest": "sha1:6KVH5PE7NXKDFA3IR2OTJ23X7ELIZLLJ", "length": 20400, "nlines": 137, "source_domain": "www.vishvasnews.com", "title": "Fact-Check: महाराष्ट्र पोलिसांनी हा संदेश प्रसारित केला नाही, जाणून घ्या त्या मागचं सत्य! - Vishvas News", "raw_content": "\nFact-Check: महाराष्ट्र पोलिसांनी हा संदेश प्रसारित केला नाही, जाणून घ्या त्या मागचं सत्य\nनिष्कर्ष: ‘आतां या पुढे म्हणजे 8/6/2020 पासून लॉकडाउन अंशतः / पूर्णपणे काढल्यास – फार काळजी घ्यावी लागणार आहे.’ अश्या आशयाचा मजकूर महाराष्ट्र पोलिसांनी प्रसारित केला नाही.\nनवी दिल्ली, विश्वास न्यूज: काही दिवसांपासून एक संदेश विविध व्हाट्सअँप ग्रुप आणि सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे. लोकडाऊन निर्बंध शिथिल केल्या नंतर सामान्य माणसाने घरातून बाहेर पडताना अनेक सावधगिरीचे पावले उचलायला हवी असे असताना महाराष्ट्र ‘पोलिसांतर्फे प्रसारित केले’, असा दावा करणारा एक संदेश व्हायरल होतोय, पण विश्वास न्यूज च्या तपासात तो दावा खोटा असल्याचा आढळला. महाराष्ट्र पोलिसांनी असा कुठलाही संदेश प्रसारित केला नाही.\nहा खालील मजकूर ‘Daily Amravati Mandal‘ या पेज नि फेसबुक वर शेअर केला आहे.\nआपल्या ग्रुप मधील सर्व लोक जबाबदार आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेणारे जेष्ठ नागरीक आहात, याचा *अभिमान आहे.\nआतां या पुढे म्हणजे 8/6/2020 पासून लॉकडाउन अंशतः / पूर्णपणे काढल्यास – फार काळजी घ्यावी लागणार आहे. *या पुढे खालील प्रकार घडू शकतात…\nया कालावधीत बर्‍याच जणांची धंदा नोकरी गमावल्यामुळे / व्���वसायावर परिणाम झाल्यामुळे, काही विक्षिप्त लोकांकडून *गुन्हे घडण्याची‌ शक्यता आहे.\nघराबाहेर रहदारीच्या नियमांचे पालन करण्यात, आपण स्वतःची व आपल्या वस्तूंचे संरक्षण करण्यात कृतीशील असणे आवश्यक आहे.\nआपण खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.\nमहागडी घड्याळे घालू नका.\nचैन, साखळ्या, घरातील महिलाना सोन्याचे कानातले बांगड्या घालू नका.\nआपल्या हाताच्या पिशव्यांबाबत सावधगिरी बाळगा.\nआपल्या मोबाईल फोनचा जास्त उपयोग गर्दीत लोकांमध्ये करु नका.\nसार्वजनिक ठिकाणी मोबाइल वापर कमीत कमी करण्याचा प्रयत्न करा.\nआवश्यक पैशापेक्षा जास्त पैसे कॅश जव़ळ ठेऊ नका.\nआपण बाहेर‌ जात असताना आपले क्रेडिट आणि डेबिट कार्ड सुरक्षित ठेवा.\nआपल्या वडीलधारी, पत्नी, मुले सुरक्षीत आहेत की नाही हे पहाण्यासाठी, वेळीच कॉल करा.\nघराच्या लोकांना सूचना द्या की दरवाजा ऊघडताना, मुख्य दरवाजापासून एक सुरक्षित अंतर ठेवा, शक्य असल्यास ग्रील गेट्स, ग्रिलच्या जवळ जाऊ नका.\nमुलांना वेळोवेळी शक्य तितक्या लवकर घरी परत जाण्याची सूचना द्या.\nघरी पोहोचण्यासाठी निर्जन किंवा शॉर्ट कट रस्ते घेऊ नका, प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त मुख्य रस्ते वापरा.\nजेव्हा आपण बाहेर असाल तेव्हा आपल्या आसपासच्या हालचालींवर लक्ष ठेवा. मोबाईल वर गुंतू नका.\nनेहमी आपत्कालीन मदत क्रमांक जवळ हाताला ठेवा.\nलोकांपासून जास्तीत जास्त सुरक्षित अंतर ठेवा.\nसगळेच जण‌ बहुधा मुखवटा परिधान करणारे असतील‌ त्यामुळे गुन्हेगार ओळखणे कठीण जाईल.\nजे कॅब टॅक्सी सेवा वापरतात, त्यांनी प्रवासाचा तपशील आपले पालक, भावंड, नातेवाईक मित्र, संरक्षकांसह सामायिक करा. प्रत्येक वेळी कॅब क्रमांक त्यांना मेसेज करा.\nकमीत कमी रोख व्यवहार करा, सुटे पैसे जवळ ठेवा.\nआवश्यकता नसल्यास खरेदी करू नका.\nमोठे व्यवहार शक्यतो एकट्याने करू नका.\nवाहनांमध्ये लॉक मध्ये कोणतीही मौल्यवान सोडू नका, काचा फोडल्या जाऊ शकतात.\n*विनाकारण बाहेर भटकू नका.\nपुढील काही महिन्यांपर्यंत किंवा एकंदरीत परिस्थिती सुधारण्यापर्यंत याचे पालन करावे लागेल.\nमहाराष्ट्र पोलिसां तर्फे सार्वजनिक हितासाठी प्रसारीत…\nविश्वास न्यूज ने खरंच महाराष्ट्र पोलिसांतर्फे असा कुठला संदेश सार्वजनिक हितासाठी प्रसारित केला का याचा तपास केला. आम्ही सगळ्यात आधी पोलिसांच्या ट्विटर हॅन्डल वर ���सा कुठला संदेश शेअर करण्यात आला का ते बघितले. असे कुठेही आढळले नाही. महाराष्ट्र पोलिसांच्या ट्विटर हॅन्डल वर मात्र खालील विडिओ पोस्ट केल्याचे दिसले:\nलॉकडाऊनचे नियम शिथिल झाले आहेत, कोरोनाचा धोका नाही\nआवश्यकता नसल्यास घराबाहेर जाऊ नका, आणि गेलाच तर ह्या काही गोष्टी लक्षात ठेवा. कोरोनाव्हायरसपासून सुरक्षित राहा.#StaySafe pic.twitter.com/i8ZIHhg88B\nपण त्यात व्हायरल संदेशात सांगितलेल्या कुठल्याहि गोष्टीचा उल्लेख यात केलेला नव्हता. त्यात त्यांनी आपली कोरोनाव्हायरस वरची लढाई इथेच संपलेली नाही असे सांगितले. त्यात लोकांना कापड किंवा मास्क ने नाक आणि तोंड झाकण्यास देखील सांगितले. इतरांपासून ६ फूट अंतर ठेवा, कामाच्या ठिकाणी डिस्टंसिंग पाळा, परवानगी असलेल्या ठिकाणी वैयक्तिक व्यायाम करा, खरेदी करताना अनावश्यक वस्तूंना हाथ लावू नका, सार्वजनिक वाहतुकीचे साधन वापरताना गर्दी करू नका, परवानगी असलेल्या ठिकाणी आणि वेळेतच बाहेर जा, केवळ अत्यावश्यक गोष्टींसाठीच बाहेर जा असे काही मुद्दे त्या व्हिडिओमार्फत लोकांना सांगण्यात आले आहेत.\nनंतर आम्ही, मुंबई पोलीस चे पीआरओ डीसीपी प्रणय अशोक यांना संपर्क केला, त्यांनी हा संदेश मुंबई पोलिसांनी शेअर केला नसल्याचे सांगितले. तसेच आम्ही नागपूर आणि पुणे इथल्या सायबर सेल ला पण संपर्क केला.\nनागपूर सायबर सेल चे अएपीआय विशाल माने यांनी हा संदेश पोलिसांनी प्रसारित केले नसल्याचे सांगितले. तसेच, पुणे सायबर सेल च्या, पोलीस इन्स्पेक्टर राधिका फडके यांनी यांनी त्यांच्या सोशल मीडिया टीम सोबत आम्हाला संपर्क प्रस्थापित करून दिला. पुणे पोलिसांकडून असा संदेश प्रसारित झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे हा व्हायरल पोलिसांनी प्रसारित केला नाही असे विश्वास न्युज च्या तपासात कळले.\n‘Daily Amravati Mandal’ या पेजवर हा मजकूर शेअर केला असल्याने, विश्वास न्यूज ने अमरावती चे पोलीस आयुक्त, संजयकुमार बाविस्कर यांच्या सोबत देखील संवाद साधला. त्यांनी हा व्हायरल संदेश, अमरावती पोलिसांनी प्रसारित केले नाही असे स्पष्ट केले. त्यांनी हा संदेश खोटा असल्याचे सांगितले.\nया पोस्ट ला फेसबुक वर ८८ प्रतिक्रिया मिळाल्या आहेत आणि ७ जणांनी त्याला शेअर देखील केले आहे. Daily Amravati Mandal या फेसबुक पेज चा तपास घेतल्यास असे कळले कि या पेज ला ३९,००० लोकं फोल्लो करतात. आण�� हे पेज एक हिंदी दैनिक चे पेज आहे असे त्यात नमूद केले आहे .\nनिष्कर्ष: निष्कर्ष: ‘आतां या पुढे म्हणजे 8/6/2020 पासून लॉकडाउन अंशतः / पूर्णपणे काढल्यास – फार काळजी घ्यावी लागणार आहे.’ अश्या आशयाचा मजकूर महाराष्ट्र पोलिसांनी प्रसारित केला नाही.\nClaim Review : सावधान:पोलीस आयुक्तांकडून सूचना आपल्या ग्रुप मधील सर्व लोक जबाबदार आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेणारे जेष्ठ नागरीक आहात, याचा *अभिमान आहे.\nFact Check: मुंबई दवाखान्याच्या डीन च्या नावाने व्हायरल होत असलेला दावा खोटा\nFact Check : उर्मिला मातोंडकर नाही आहे मोहन भागवत ची भाच्ची, व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे\nFact Check: भारतात विकल्या जाणाऱ्या कॅडबरी प्रॉडक्ट्स मध्ये बीफ असल्याचा व्हायरल दावा खोटा\nFact Check : दवाखान्याच्या उदघाटनाचे ६ वर्ष जुने छायाचित्र आता खोट्यादाव्यांसह होत आहे व्हायरल\nFact-Check: जेवणात काळ्या मिरची चा उपयोग केल्यानी कोरोनाव्हायरस चा उपचार किंवा बचाव शक्य नाही, व्हायरल पोस्ट खोटी आहे\nFact Check: मुंबई दवाखान्याच्या डीन च्या नावाने व्हायरल होत असलेला दावा खोटा\nFact Check : उर्मिला मातोंडकर नाही आहे मोहन भागवत ची भाच्ची, व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे\nFact Check: भारतात विकल्या जाणाऱ्या कॅडबरी प्रॉडक्ट्स मध्ये बीफ असल्याचा व्हायरल दावा खोटा\nFact Check: प्रियंका चतुर्वेदी यांचा ‘नमो अगेन’ स्लोगन चा कुर्ता घातलेले छायाचित्र खोटे\nFact-check: चीन च्या पुराचे जुने छायाचित्र आत्ताचे सांगून व्हायरल\nFact Check: मुंबई च्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या मृत्यू ची व्हायरल पोस्ट खोटी आहे\nFact Check: बाबरी मस्जिद निर्माण वर अखिलेश यादव ने ट्विट केले नाही, व्हायरल पोस्ट खोटी आहे\nFact Check: सिलेंडर वर केंद्र सरकार पेक्षा जास्ती टॅक्स वसूल करायचा दावा खोटा\nFact Check: अमित शाह आणि ओवैसी चे हे छायाचित्र खोटे, आधी देखील व्हायरल झाले होते एडिटेड छायाचित्र\nFact Check: कृषी मंत्र्यांना पदावरून काढल्याचे आणि कृषी कायदा बदलल्याचे खारीज करणारी पोस्ट खोटी आहे\nआरोग्य 12 राजकारण 254 विश्व 2 व्हायरल 257 समाज 56 स्वास्थ्य 8\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://nashikcalling.com/nashik-district-total-update-received-10-august-2020-amid-covid19/", "date_download": "2021-07-30T07:52:48Z", "digest": "sha1:PQQ3CWD2MOZ5VC7LTKBPUTD767VYIQJB", "length": 5958, "nlines": 38, "source_domain": "nashikcalling.com", "title": "जिल्ह्यात आजपर्यंत 14 हजार 864 रुग्ण कोरोनामुक्त; 4 हजार 513 रुग्णांवर उपचार सुरू �� Nashik News – Nashik Calling", "raw_content": "\nजिल्ह्यात आजपर्यंत 14 हजार 864 रुग्ण कोरोनामुक्त; 4 हजार 513 रुग्णांवर उपचार सुरू\nजिल्ह्यात आजपर्यंत 14 हजार 864 रुग्ण कोरोनामुक्त; 4 हजार 513 रुग्णांवर उपचार सुरू\nनाशिक (प्रतिनिधी): जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १४ हजार ८६४ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ४ हजार ५१३ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत ५९७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.\nउपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:\nनाशिक ग्रामीण मध्ये नाशिक २९६, चांदवड ३९, सिन्नर २१४, दिंडोरी ६९, निफाड १८७, देवळा ७६, नांदगांव ७७, येवला ०६, त्र्यंबकेश्वर ०५, सुरगाणा १२, पेठ ००, कळवण ०३, बागलाण ५७, इगतपुरी ४८, मालेगांव ग्रामीण ८८ असे एकूण ११७७ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ३ हजार ०३४, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात २९१ तर जिल्ह्याबाहेरील ११ असे एकूण ४ हजार ५१३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात १९ हजार ९७४ रुग्ण आढळून आले आहेत.\nरुग्ण बरे होण्याची टक्केवारी:\nजिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ७२.१४, टक्के, नाशिक शहरात ७४.९७ टक्के, मालेगाव मध्ये ७५.६४ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८२.३२ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ७४.४२ इतके आहे.\nआजपर्यंत कोरोनामुळे झालेले मृत्यू:\nनाशिक ग्रामीण १५०, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ३३७, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ८९ व जिल्हा बाहेरील २१ अशा एकूण ५९७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.\n(वरील आकडेवारी सोमवारी (दि. १० ऑगस्ट) सकाळी ११.०० वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)\nहृदयद्रावक: बिबट्याचा ३ वर्षाच्या चिमुकलीवर ह’ल्ला; उपचारादरम्यान मृत्यू\nनाशिकमधील उद्योग व पर्यटनाच्या वाढीसाठी विमानसेवा उपयुक्त ठरेल- पालकमंत्री भुजबळ\nउद्या खा. शरद पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा नाशिक दौरा \nदुर्गम भागातील नागरिकांच्या लसीकरणासाठी आवश्यक सुविधा द्या: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nनाशिकमध्ये जीवनावश्यक आस्थापनांवर सुद्धा वेळेचे बंधन; जाणून घ्या सविस्तर\nमहापालिकेच्या बिटको रुग्णालयात १५ व्हेंटिलेटर धूळ खात….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%A7%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8B/", "date_download": "2021-07-30T07:49:25Z", "digest": "sha1:Y2MZU5P4F7TPYQDDSLVKFYWKZKDERRQH", "length": 6711, "nlines": 103, "source_domain": "ejanshakti.com", "title": "धोनीची कोरोना टेस्ट; रिपोर्ट... | Janshakti Newspaper", "raw_content": "\nधोनीची कोरोना टेस्ट; रिपोर्ट…\nधोनीची कोरोना टेस्ट; रिपोर्ट…\nनवी दिल्ली: सध्या जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनामुळे यावेळीची आयपीएल स्पर्धा होणार की नाही याबाबत शंका होती. मात्र १३ व्या मोसमातील आयपीएल स्पर्धा यूएईत होणार आहे. आयपीएल स्पर्धा 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. त्यासाठी भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी सज्ज झाला आहे. परंतु संघाच्या कॅम्पमध्ये दाखल होण्यापूर्वी धोनीला कोरोना टेस्ट करावी लागली आहे. धोनीने केलेल्या कोरोना टेस्टचा रिपोर्ट आला असून तो निगेटिव्ह आहे. त्यामुळे धोनीचा कॅम्पमध्ये दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. वन डे वर्ल्ड कपनंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहेत. लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून तो रांची येथील फार्महाऊसवर आहे.\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nकेंद्र सरकारनंही परवानगी दिल्यानंतर सर्व फ्रँचायझींनी आपापल्या खेळाडूंना एका ठिकाणी एकत्रित आणण्याची तयारी सुरू केली आहे. माजी विजेत्या चेन्नई सुपर किंग्सनंही कॅम्प बोलावले आहे. त्यासाठी धोनीनं कोरोना चाचणी केली आणि त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे धोनी लवकरच CSKच्या कॅम्पमध्ये दाखल होणार आहे.\nराजकीय पदाधिकार्‍याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार\n‘जणू काही झालेच नव्हते’; पायलट, गेहलोत पुन्हा एकत्र\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या सात दुचाकी जप्त\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तर��णास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\n‘समजू नका ढगा हे साधेसुधे बियाणे’ गझलेने महाराष्ट्रभर…\nऑलिम्पिकमध्ये भारताचं आणखी एक पदक निश्चित\nखरचं मोदी विरुध्द देश अशी निवडणूक होणार\nमुंबईत राष्ट्रवादीच्या बैठकीत शिवसेनेविषयी नाराजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/if-sharad-pawar-becomes-the-president-of-upa-sanjay-raut-advised-to-congress-mumbai-mhss-504134.html", "date_download": "2021-07-30T06:24:13Z", "digest": "sha1:KQ4Z6MUOH7DOAYIJFA5RDDV62G3KADUK", "length": 7057, "nlines": 83, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शरद पवार यूपीएचे अध्यक्ष झाले तर..., संजय राऊतांनी दिला काँग्रेसला सल्ला– News18 Lokmat", "raw_content": "\nशरद पवार यूपीएचे अध्यक्ष झाले तर..., संजय राऊतांनी दिला काँग्रेसला सल्ला\n'सध्या राजकारणाच्या परिस्थितीत सर्व विरोधी पक्षांना मजबुतीचे निर्णय घ्यावे लागतील'\n'सध्या राजकारणाच्या परिस्थितीत सर्व विरोधी पक्षांना मजबुतीचे निर्णय घ्यावे लागतील'\nमुंबई, 12 डिसेंबर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे यूपीएचे अध्यक्ष होणार अशी राजकीय चर्चा रंगली आहे. 'जर शरद पवार हे यूपीएचे अध्यक्ष झाले तर आम्हाला आनंदच आहे', अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) दिली. तसंच यूपीएला मजबूत करण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र आले पाहिजे, असंही राऊत म्हणाले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज 80 वा वाढदिवस आहे. मुंबईत पत्रकारांशी बोलत असताना संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली. शरद पवार हे जर यूपीएचे अध्यक्ष झाले तर ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. पण, पवार यांनी स्पष्ट केले आहे की, या वृत्तामध्ये कोणतेही तथ्य नाही. याबाबत अजून कोणता प्रस्ताव आला नाही तर त्याबाबत बोलणे चुकीचं आहे' असं संजय राऊत म्हणाले.\nपवार साहब अगर UPA के चेयरमैन बनने जा रहे हैं तो ये हमारे लिए खुशी की बात है, पवार साहब ने खुद इससे इनकार किया है कांग्रेस बड़ी पार्टी है लेकिन कांग्रेस लोकसभा में नेता प्रतिपक्ष का पद भी हासिल नहीं कर सकी कांग्रेस बड़ी पार्टी है लेकिन कांग्रेस लोकसभा में नेता प्रतिपक्ष का पद भी हासिल नहीं कर सकी हम सबको साथ आकर UPA को मजबूत बनाना होगा: संजय राउत, शिवसेना pic.twitter.com/W1BpXDYpZB\nतसंच, 'काँग्रेस हा मोठा पक्ष आहे. परंतु, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला विरोधीपक्षही मिळवता आले नाही, हेही सत्य आहे. सध्या राजकारणाच्या परिस्��ितीत सर्व विरोधी पक्षांना मजबुतीचे निर्णय घ्यावे लागतील. त्यामुळे विरोक्षी पक्षांनी एकत्र येऊन यूपीएला मजबूत केले पाहिजे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी आहे. देशात एक मजबूत फ्रंट हवा आहे, याच नेतृत्व कोण करणार ही एक मोठी गोष्ट आहे, असं सूचक विधानही संजय राऊत यांनी केले. 'माणूस हा जंगली जनावरापेक्षा हिंसक झाला आहे. पुण्यात रानगव्याच्या मागे इतकी लोकं लागले शेवटी तो मृत्यू पावला. जंगल खात्याच्या लोकांना प्रशिक्षण देण गरजेचं आहे. परंतु, विधान परिषद निवडणुकीत पुणेकरांनी आणि नागपूरकरांनी रानगव्यांना त्यांची जागा दाखवली आहे' असं म्हणत राऊत यांनी भाजपला सणसणीत टोला लगावला.\nशरद पवार यूपीएचे अध्यक्ष झाले तर..., संजय राऊतांनी दिला काँग्रेसला सल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%A2/", "date_download": "2021-07-30T08:14:06Z", "digest": "sha1:3BGXQNEWL7YZCBC73NT5HWRWMGN6K6KG", "length": 15190, "nlines": 120, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "तुमच्या प्रार्थना मला लढण्यासाठी उर्जा देतात.’ – इरफान खान | महाराष्ट्र News24", "raw_content": "शुक्रवार, 30 जुलै 2021\nतुमच्या प्रार्थना मला लढण्यासाठी उर्जा देतात.’ – इरफान खान\nतुमच्या प्रार्थना मला लढण्यासाठी उर्जा देतात.’ – इरफान खान\nअभिनेता इरफान खान त्याच्या हटके अंदाजातील अभिनयाने प्रसिद्ध आहे. बॉलिवूड ते हॉलिवूड असा त्याचा खुप मोठा फॅन क्लब नेहमीच त्याला विविध भूमिकांमध्ये बघायला आतूर असतो. सध्या कर्करोगाशी झुंज देत असलेला इरफान मात्र या आजाराने खचला आहे. आपल्या वेदनांना वाट मोकळी करुन देत इरफानने लिहीलेले भावनिक पत्र नुकताच त्याने शेअर केलं आहे. इरफानला न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर झाला आहे. सध्या इंग्लड येथे त्याच्यावर उपचार सुरु आहे. हे पत्रं टाइम्स ऑफ इंडियाने प्रकाशित केलं आहे. त्याच्या आजाराबद्दलचा त्रास आणि उपचार याविषयी तो या पत्रातून व्यक्त झाला आहे.\nकाय लिहिले आहे इरफान खानने पत्रात :\n‘न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर हे नावच माझ्यासाठी नवीन होतं. या दुर्धर आजाराविषयी फार माहिती उपलब्ध नसल्याने उपचार काय करावा हे निश्चित नव्हते. मी एका प्रयोगाचाच हिस्सा जणू झालो होतो. आजारापुर्वी मी एका वेगळ्याच खेळाचा भाग होतो. माझ्यासोबत खूप अपेक्षा, स्वप्न, इच्छा, ध्येय ��ोती. ते पूर्ण करण्याच्या मी प्रवासात होतो आणि अचानक मला टीसीनं सांगितलं, तुम्ही उतरण्याचं ठिकाण आलंय, आता खाली उतरा.\nमला होणाऱ्या वेदना भयंकर आहेत. त्यावेळी फक्त आणि फक्त वेदनाच जाणवतात. संपूर्ण विश्व त्यावेळी एक होतं आणि त्यावेळी केवळ एकच गोष्ट तीव्रतेने जाणवते ती म्हणजे वेदना. ज्या रुग्णालयात माझ्यावर उपचार सुरु आहेत, त्याच्यासमोर लॉर्ड्स स्टेडियमची मागची बाजू दिसते. मला जाणवणाऱ्या वेदनांमध्ये विव्हियन रिचर्ड्सचा हसऱ्या चेहऱ्याचा पोस्टर मला दिसतो. पण ते जग माझं राहिलंच नाही असं वाटू लागलं. जीवन-मरणाच्या या खेळात केवळ एकच मार्ग आहे. एका बाजूला रुग्णालय आणि दुसऱ्या बाजूला स्टेडियम. कुठेच कोणत्याही गोष्टीची शाश्वती नाही आणि हीच गोष्ट माझ्या मनाला खूप दुखावते आहे. या जगात एकच गोष्ट निश्चित आहे ती म्हणजे अनिश्चितता. हेच मला त्यावेळी जाणवलं. माझी ताकद काय आहे, शक्ती काय आहे हे ओळखून हा खेळ अधिक चांगल्या प्रकारे खेळणं. इतकंच काय ते माझ्या हातात आता राहिलं आहे.\nजगभरातून अनेक मंडळी माझ्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत. त्यापैकी अनेकांना तर मी ओळखत सुद्धा नाही. या प्रार्थनांमुळे मला बळ मिळू लागलं आहे. तुमच्या प्रार्थना मला लढण्यासाठी उर्जा देतात.’ – इरफान खान\nPosted in Uncategorized, जागतिक, देश, प्रमुख घडामोडी, फोटो, मनोरंजन, महामुंबई, लाइफस्टाईलTagged इरफान खान, कर्करोग, न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर\nरेती उत्खनन बंद असनातासुद्धा बांधकामासाठी रेती कोठून उपलब्ध होते\nशिशिर शिंदे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबारामतीच्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले..\nबारामती : विकास कोकरे उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत गाव कामगार तलाठी याने विहिरींची नोंद लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतले दहा हजार रुपये.. शेतकऱ्यांकडून पैसे घेताना तलाठी मोबाईल...\n कारागृहातून सुटका झालेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक\nपुणे : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त एखादा गुंड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत साथीदारांकडून मिरवणूक काढली जाते. असाच प्रकार...\nमुलगी कोरोनाने मेली असती तर…\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना...\nविजांच्या प्रचंड गडगडाटांसह मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय...\nभांडुप : किशोर गावडे मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु होती.मात्र रात्री साडेतीन नंतर विजांच्या गडगडाटांसहीत जोरदार पाऊस सुरु झाला. पहाटे...\nसंसद भवन परिसरात आंदोलनानंतर आता खासदारांचा मोर्चा\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यसभेत शेती विधेयक सादर करताना काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ घातला होता. यावेळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह...\nमहाड भोर मार्गावरील वरंध घाट वाहतुकीसाठी बंद\nमहाड : प्रसाद पाटील रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दरड कोसळल्याने अनिश्चित काळा करीता बंद करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी वरंध...\nसाईनाथ पवार यांना राज्यपालांनी केले सन्मानित\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट वाटप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील दोन बहीण भाऊच्या निधनानंतर शिवसेनेकडून कुटुंबियांना आर्थिक मदत\nजूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाहून; आदिवासी लोकांचे हाल\nकुशिवली येथील पुरग्रस्तांची जिल्हा परिषद पदाधिकारी,अधिकारी यांच्याकडून पाहणी\nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nसाईनाथ पवार यांना राज्यपालांनी केले सन्मानित\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट वाटप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील दोन बहीण भाऊच्या निधनानंतर शिवसेनेकडून कुटुंबियांना आर्थिक मदत\nजूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाहून; आदिवासी लोकांचे हाल\nसंग्रहण महिना निवडा जुलै 2021 जून 2021 मे 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 डिसेंबर 2019 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 ऑगस्ट 2019 जुलै 2019 जून 2019 मे 2019 एप्रिल 2019 मार्च 2019 फेब्���ुवारी 2019 जानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 जून 2018 मे 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A8%E0%A5%85%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%B2_%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2_%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%8F%E0%A4%B6%E0%A4%A8", "date_download": "2021-07-30T08:36:44Z", "digest": "sha1:XIFYPNNZW3ZACQMXBT4ZXZVRJXLJDSJQ", "length": 4945, "nlines": 140, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनमधील संघ‎ (२ क, ३० प)\n\"नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nअमेरिकेतील व्यावसायिक सांघिक खेळ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी ११:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.osmanabadtoday.com/2020/09/Osmanabad-corona-news-update.html", "date_download": "2021-07-30T06:44:36Z", "digest": "sha1:KZ23UUKXHR7BXRVQQWPBJG6GMSB4NJW7", "length": 15914, "nlines": 91, "source_domain": "www.osmanabadtoday.com", "title": "--> सर्व सीसीसी व डीसीएच मध्ये ऑक्सीजनचा पुरवठा सुरळीत राहावा म्हणुन समन्वय अधिकारी नियुक्त | Osmanabad Today", "raw_content": "\nसर्व सीसीसी व डीसीएच मध्ये ऑक्सीजनचा पुरवठा सुरळीत राहावा म्हणुन समन्वय अधिकारी नियुक्त\nउस्मानाबाद - महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र कोविड 19 उपाययोजना नियम, 2020\" प्रसिद्ध केले असून यातील नियम क्र. 3 नुसार क...\nउस्मानाबाद - महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र कोविड 19 उपाययोजना नियम, 2020\" प्रसिद्ध केले असून यातील नियम क्र. 3 नुसार करोना विषाणुमुळे (COVID-19) उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण यासाठी जिल्हाधिकारी यांना त्यांचे कार्यक्षेत्रात सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे.\nउस्मानाबाद जिल्ह्यामधील कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या प्रत��बंधात्मक उपाययोजनांचे अनुषंगाने उभारण्यात आलेल्या जिल्ह्यातील सर्व CCC, DCH व DCHC च्या ठिकाणी रुग्णांना देण्यात येणा-या ऑक्सीजनचा पुरवठा सुरळीत रहावा. यासाठी जिल्हा उदयोग केंद्राचे महाव्यवस्थापक भी.हानबर(9604530230) यांची समन्वय अधिकारी म्हणुन जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्रधिकरणचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी नियुक्ती केली आहे.\nसमन्वय अधिकारी यांनी खालीलप्रमाणे कामकाज करावे.\nजिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद व जिल्हा आरोग्य अधिकारी, जि. प. उस्मानाबाद यांचेशी समन्वय ठेवून जिल्ह्यातील सर्व CCC, DCH, DCHC या ठिकाणी रुग्णांना देण्यात येणा-या ऑक्सीजनची मागणी, उपलब्धता, आवश्यकतेनुसार पुरवठा इ. चे अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करणे. उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व CCC, DCH, DCHC याठिकाणी रुग्णांना देण्यात येणा-या ऑक्सीजनच्या पुरवठादारांचे जिल्ह्यातील कारखान्यांना भेटी देणे व त्यांचेशी समन्वय ठेवून मागणी व आवश्यकतेनुसार ऑक्सीजन पुरवठा नियमित व सुरळीत सुरु राहील याची दक्षता घेणे.\nजिल्ह्यातील सर्व CCC, DCH, DCHC या ठिकाणी ऑक्सीजन पुरवठा कमी पडू नये. यासाठी आवश्यतेनुसार जिल्हयातील व इतर जिल्हयांतील ऑक्सीजन पुरवठादारांशी संपर्क साधून आवश्यतेनुसार मागणी नोंदविणे व मागणीनुसार विहित वेळेत ऑक्सीजनचा पुरवठा होईल. याअनुषंगाने आवश्यक ती सर्व कार्यवाही करणे 4.वरीलप्रमाणे कार्यवाही करुन नियमितपणे जिल्हाधिकारी,उस्मानाबाद यांचेकडे दैनंदिन अहवाल सादर करणे.\nया आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 ते 60 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 व इतर लागू होणाऱ्या कायदेशीर तरतुदींनुसार दंडनीय, कायदेशीर कारवाईस पात्र राहील.\nया आदेशाची अंमलबजावणी आदेशाच्या दिनांकापासून तात्काळ लागू करण्यात येत आहे, असे ही आदेशात नमुद केले आहे.\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nकार चालकाला हृदयविकाराचा झटका आणि जिल्हाधिकाऱ्यांचे प्रसंगावधान\nउस्मानाबाद - उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांच्या कार चालकास धावत्या कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला. मात्र, प्रसंगाव...\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबादेतील इंग्लंड रिटर्न तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह\nउस्मानाबाद - इंग्लंडहून उस्मानाबादेत परतलेल्या एका ३५ तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तरुणावर उस्मानाबादच्य...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nसरकारी कामगार अधिकारी कार्यालय बनले दलालांचा अड्डा\nअभियंत्यांसह ठेकेदारांचे बनावट शिक्के वापरून कामगारांच्या नोंदी उस्मानाबाद - उस्मानाबादचे सरकारी कामगार अधिकारी कार्यालय म्हणजे दलालांचा अ...\nसुंदर माझे कार्यालय उपक्रमाचा उस्मानाबादच्या जिल्हा परिषदेत उत्साहात प्रारंभ\nउस्मानाबाद - विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या संकल्पनेतील जिल्हा परिषदातंर्गत ‘सुदंर माझे कार्यालय ’ हा उपक्रमात मराठवाडयातील आठही जिल...\nउस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने घेतले आणखी दोन बळी @ २०\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्याचे ठिकाण असलेले उस्मानाबाद शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे...\nउस्मानाबादेत दोन अपघातात एक ठार, दोन जखमी\nउस्मानाबाद - आनंदनगर पो.ठा. अकस्मात मृत्यु क्र. 37 / 2020 सीआरपीसी कलम 174 च्या चौकशीत स्वरुपा संजय पोतदार, रा. समता कॉलनी, उस्मानाबाद यांन...\nउस्मानाबाद : रुग्णाची लूट करणाऱ्या सह्याद्री हॉस्पीटलला १० हजार दंड\nरॅपिड अँटिजेन टेस्टसाठी जादा आकारण्यात आलेली रक्कम रुग्णाच्या बँक खात्यावर जमा करण्याचा आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचा दणका ...\nकसबे तडवळे शिवारात अज्ञात व्यक्तीचा खून\nदगड बांधून मृतदेह विहिरीत फेकला कसबे तडवळे - कसबे तडवळे शिवारात एका ४० वर्षीय अनोखळी व्यक्तीचा खून करून मृतदेह दगड बांधून विहिरीत फेकून दे...\nसीना कोळेगाव प्रकल्प ते पांढरेवाडी धरणापर्यंत कालवा बनवा.- खा. ओमराजे\nपरंडा (राहूल शिंदे) - सीना-कोळेगाव उपसा सिंचन योजनेतून पांढरेवाडी तलावात पाणी सोडण्याबाबत (कालवा) उपाययोजना करावी, अशी मागणी जिल्ह्...\nVIDEO,4,उस्मानाबाद जिल्हा,127,उस्मानाबाद शहर,30,एडिटर डेस्क,2,खुले व्यासपीठ,9,ताज्या बातम्या,53,देश - विदेश,3,महाराष्ट्र,20,मुख्य बातमी,91,स्पेशल न्यूज,15,\nOsmanabad Today : सर्व सीसीसी व डीसीएच मध्ये ऑक्सीजनचा पुरवठा सुरळीत राहावा म्हणुन समन्वय अधिकारी नियुक्त\nसर्व सीसीसी व डीसीएच मध्ये ऑक्सीजनचा पुरवठा सुरळीत राहावा म्हणुन समन्वय अधिकारी नियुक्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/desh/diesel-priced-decreased-first-time-last-three-months-79582", "date_download": "2021-07-30T07:28:31Z", "digest": "sha1:XVOYKMT37W44CV2E3CQ5UA4XKWX757OD", "length": 17148, "nlines": 214, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "इंधन दरवाढीवर फुंकर...तीन महिन्यांत पहिल्यांदाच डिझेलच्या दरात कपात - diesel priced decreased first time last three months | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nइंधन दरवाढीवर फुंकर...तीन महिन्यांत पहिल्यांदाच डिझेलच्या दरात कपात\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी\nपुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल\nइंधन दरवाढीवर फुंकर...तीन महिन्यांत पहिल्यांदाच डिझेलच्या दरात कपात\nसोमवार, 12 जुलै 2021\nदेशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.\nनवी दिल्ली : देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Petrol) दरवाढीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. आजही पेट्रोलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. परंतु, तीन महिन्यांत प्रथमच डिझेलच्या दरात कपात करण्यात आली आहे.\nदेशभरात आज पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 28 पैसे वाढ करण्यात आली. डिझेलच्या दरात आज प्रतिलिटर 16 पैसे कपात करण्यात आली. मागील तीन महिन्यांत प्रथमच डिझेलच्या दरात कपात झाली आहे. सध्या देशात इंधनाचे दर आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर पोचले आहेत. अर्ध्या देशात पेट्रोलचा दर 100 रुपयांवर पोचला आहे.\nदिल्लीत आज पेट्रोलचा दर 101.19 रुपये तर मुंबई 107.20 रुपयांवर गेला आहे. डिझेलचा दर दिल्लीत 89.72 रुपये आणि मुंबईत 97.29 रुपयांवर आला आहे. देशातील चार राज्ये व एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या निकाल लागल्यानंतर 2 मेपासून 40 वेळा पेट्रोलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. यामुळे दोन महिन्यांत पेट्रोलच्या दरात 10.87 रुपये वाढ झाली आहे.\nहेही वाचा : पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीमुळे जनता वैतागलीय; गडकरींचा सरकारला घरचा आहेर\nदेशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला आहे. यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. पेट्रोलच्या दरासोबत डिझेलनेही शंभरचा टप्पा ओलांडण्यास सुरवात केली आहे.यातच आता एलपीजी सिलिंडर दरवाढीची भर पडली आहे. अशातच आता स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. मागील 6 महिन्यांत एलपीजी सिलिंडरच्या दरात तब्बल 140 रुपयांची वाढ झाली आहे. याचबरोबर विमान इंधनाच्या दरातही वाढ करण्यात आली आहे.\nहेही वाचा : रजनीकांत यांचा अखेर राजकारणाला फुल स्टॉप\nविशेष म्हणजे नवीन पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी 8 जुलैला पेट्रोलियम मंत्रालयाचा पदभार स्वीकारला होता. त्यावेळी पुरी म्हणाले होते की, पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीबाबत मला माहिती घ्यावी लागेल. यासाठी मला थोडा वेळ द्या. मी आताच या मंत्रालयात पाऊल ठेवले असून, इंधन दरवाढीवर बोलणे योग्य ठरणार नाही.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nकाॅंग्रेसच्या विचारधारेमुळे देशाची लोकशाही टिकून ः थोरात\nअकोले : काँग्रेस पक्ष हा गोरगरीब व सर्वसामान्यांच्या विकासासाठी कायम कटिबद्ध आहे. या पक्षाच्या विचार धारेमुळे देशाची लोकशाही टिकून आहे म्हणून...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nमाजी आमदाराने एसटीसाठी सात एकर जमीन दिली.. पण त्यांच्या तीन पिढ्यांचे घरासाठी अजूनही हेलपाटे\nकेडगाव (जि.पुणे) : कोणाचा विश्वास बसणार नाही परंतु दौंडमधील काँग्रेसच्या दिवंगत आमदारांचे कुटुंब अजूनही भाड्याच्या घरात रहात आहे. दिवंगत...\nमंगळवार, 20 जुलै 2021\nपेट्रोल, डिझेलवरील करातून ��ोदी सरकार मालामाल; वर्षभरात साडेतीन लाख कोटींची कमाई\nनवी दिल्ली : देशात पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Petrol) दरवाढीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. इंधन दरवाढीमुळे जनता कंगाल होत असताना मोदी सरकार...\nमंगळवार, 20 जुलै 2021\nthank you modiji : इंधन दरवाढीवरून वाहनचालकांची भन्नाट शक्कल\nपुणे : इंधन दरवाढीने त्रस्त आहात... त्याचा निषेधही करायचाय... मग तुम्हाला हे चॅलेंज स्वीकारावं लागेल. त्यासाठी वाहनचालकांनी एक भन्नाट शक्कल...\nसोमवार, 19 जुलै 2021\nनवीन पेट्रोलियम मंत्र्यांची कमाल...पेट्रोल, डिझेल ऑगस्टपासून होणार स्वस्त\nनवी दिल्ली : देशात पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Petrol) दरवाढीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी नवीन पेट्रोलियममंत्री...\nसोमवार, 19 जुलै 2021\n`भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्वप्न पडणे म्हणजे मानसिक आजार`\nनवी दिल्ली : महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे चालणार आहे. भाजप आणि राष्ट्रवादी मिळून सरकार स्थापन होणार, अशी स्वप्ने पडणे आजार आहे, अशा शब्दांत...\nरविवार, 18 जुलै 2021\nपेट्रोल, डिझेल स्वस्त होणार नवीन पेट्रोलियम मंत्र्यांचा थेट सौदीच्या युवराजांना फोन\nनवी दिल्ली : देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Petrol) दरवाढीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. आजही पेट्रोल दरात वाढ...\nशनिवार, 17 जुलै 2021\nपेट्रोल तर आता शुद्ध तुपापेक्षा जास्त महाग झालंय\nनवी दिल्ली : देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Petrol) दरवाढीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. आजही पेट्रोल दरात वाढ...\nशनिवार, 17 जुलै 2021\nकॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल\nसोलापूर : कोरोना प्रतिबंध नियमांचे तसेच जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून आंदोलन केल्याप्रकरणी कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह पक्षाच्या...\nशनिवार, 17 जुलै 2021\nलालपरीचं तिकीट महागणार; परिवहन मंत्र्यांकडून संकेत..\nऔरंगाबाद : कोरोना काळात नागरिक प्रवास करत नसल्याने एसटीची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मालवाहतूक,...\nशुक्रवार, 16 जुलै 2021\nजयंत पाटलांचा पंतप्रधानांवर निशाणा ...तर महाराष्ट्राचं किती कौतुक व्हायला हवं याचा विचार करतोय\nमुंबई : आपल्या टप्प्यात आला की कार्यक्रम करतोच, हे जयंतराव पाटील यांचं वाक्य सर्वश्रुत आहे. त���यामुळे उत्तरप्रदेश सरकारच्या कोरोना...\nगुरुवार, 15 जुलै 2021\nयुवक काॅंग्रेसची एक कोटी स्वाक्षरी मोहीम सुरू, सत्यजीत तांबे यांचा पुढाकार\nसंगमनेर : इंधन व गॅस दरवाढीविरोधात काँग्रेस (Congress) पक्ष आक्रमक झाला असून, याकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभर आंदोलनास सुरवात झाली आहे...\nमंगळवार, 13 जुलै 2021\nपेट्रोल दिल्ली petrol इंधन मुंबई mumbai एलपीजी सिलिंडर गॅस gas राजकारण politics मंत्रालय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://nashikcalling.com/ngo-distributed-ppe-kits-sanitisers-for-people/", "date_download": "2021-07-30T08:13:43Z", "digest": "sha1:XZ3IN3DA3BZNJIMRNLF3DYXA57DBLHWR", "length": 5910, "nlines": 34, "source_domain": "nashikcalling.com", "title": "अशोका बिल्डकॉन: 10 स्वॅब टेस्टिंग कक्ष, आर्ट ऑफ लिव्हींगमार्फत 140 पीपीई किट्स – Nashik News – Nashik Calling", "raw_content": "\nअशोका बिल्डकॉन: 10 स्वॅब टेस्टिंग कक्ष, आर्ट ऑफ लिव्हींगमार्फत 140 पीपीई किट्स\nअशोका बिल्डकॉन: 10 स्वॅब टेस्टिंग कक्ष, आर्ट ऑफ लिव्हींगमार्फत 140 पीपीई किट्स\nराज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत शंभर सॅनिटायझर कॅनची मदत\nनाशिक(प्रतिनिधी) : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रसार लक्षात घेता कोरोना बाधित रुग्णांच्या सेवेकरिता अहोरात्र तैनात असलेल्या डॉक्टरांसाठी व आरोग्य कर्मचारी यांचा विचार करुन मालेगांव येथील कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता कर्तव्य बजावणाऱ्या डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी अशोका बिल्डकॉनमार्फत देण्यात आलेल्या 10 स्वॅब तपासणी कक्ष, आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे 140 पीपीइ किटस व राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत विविध विभागांसाठी 5 लिटर याप्रमाणे 100 सॅनिटायझर कॅन उपलब्ध करुन देण्यात आले आहे.\nजिल्हाधिकारी मांढरे म्हणाले, अशोका बिल्डकॉनमार्फत देण्यात आलेल्या 10 स्वॅब तपासणी कक्षांपैकी 6 कक्ष मालेगांव येथे व 4 कक्ष जिल्हा सामान्य रुग्णालय नाशिकसाठी देण्यात आलेले आहेत. या स्वॅब तपासणी कक्षामुळे कोरोना संशयित रुग्णाचे स्वॅब नमुने सुरक्षितरित्या घेणे हे डॉक्टरांसाठी सहज शक्य होणार असल्याने हे कक्ष अत्यंत उपयुक्त आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत देण्यात आलेल्या प्रत्येकी 5 लिटरच्या 100 कॅन पैकी 20 कॅन मालेगांव येथील विविध विभागांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. कोरोनाच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी विविध स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती, औद्योगिक आस्थापना मदतीसाठी पुढे येत असुन स्वॅब तपासणी कक्षासाठी अशोक कटारिया यांचे सहकार्य लाभले आहे, असे मत जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केले.\nयावेळी अपर जिल्हाधिकारी निलेश सागर, उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे, आर्ट ऑफ लिव्हींगचे विजय हाके व राहूल पाटील उपस्थित होते.\nशहरातील हे दोन कोविड सेंटर्स पुढील आठवड्यात सुरु होणार\nनाशिक शहरात गुरुवारी (दि. ८ ऑक्टोबर) ३९४ कोरोना पॉझिटिव्ह; ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू\nरेमडीसिवीरच्या काळा बाजार प्रकरणी टोळीच्या मुख्य सूत्रधाराला अटक\nविद्यार्थ्यांनी बहरणार शाळा; या तारखेपासून सुरू होणार ५ वी ते ८ वी चे वर्ग \nरुग्णाला आकारलेले अतिरिक्त बिल सात दिवसांच्या आत परत करण्याची या हॉस्पिटलला नोटीस\nमहापालिकेच्या बिटको रुग्णालयात १५ व्हेंटिलेटर धूळ खात….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-OCU-HDLN-VART-model-posed-undressed-near-western-wall-in-jerusalem-revealed-5907742-PHO.html", "date_download": "2021-07-30T08:51:41Z", "digest": "sha1:NEYA3FPM2EJB2H3M3PGFKQQ262HXQGJ5", "length": 7410, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Model Posed Undressed Near Western Wall In Jerusalem Revealed | धार्मिकस्थळी मॉडेलच्या न्यूड Photo Shootमुळे खळबळ, धर्मगुरूंच्या आक्षेपावर मॉडेल म्हणते- हे शरीर ईश्वराचीच निर्मिती! - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nधार्मिकस्थळी मॉडेलच्या न्यूड Photo Shootमुळे खळबळ, धर्मगुरूंच्या आक्षेपावर मॉडेल म्हणते- हे शरीर ईश्वराचीच निर्मिती\nमॉडेलने धार्मिक स्थळी नग्न फोटोशूट केल्याने जगभरातून संताप व्यक्त होत आहे.\nइंटरनॅशनल डेस्क, जेरुसलेम - इस्रायलच्या पवित्र धार्मिक स्थळावर मॉडेलच्या न्यूड फोटोशूटवरून गोंधळ उडाला आहे. बेल्जियमच्या मॉडेल मरिसा पापेन यांनी जेरुसलेममध्ये ज्यूंच्या पवित्र स्थळी वेलिंग वॉलवर नग्न पोज दिल्या. तिने हे फोटोज आपल्या वेबसाइटवर पोस्ट केले आहेत. यावरून जगभरात संताप व्यक्त होत आहे. तथापि, गतवर्षीच मरिसा या मॉडेलला इजिप्तच्या लक्सरमधील प्राचीन मंदिरात नग्न फोटो काढल्याने जेलची हवा खावी लागली होती.\nधर्मगुरू म्हणाले- हे फोटोशूट लाजिरवाणे\nमरिसा पापेन इस्रायलच्या 70व्या वर्धापनानिमित्त 3 दिवसांच्या सहलीवर आली होती. तिने आपल्या वेबसाइटवर ट्रिपचे जे फोटोज पोस्ट केले आहेत, त्यात मृत समुद्रापासून ते फ्लॅगपोलपर्यंतचे फोटोज सामील आहेत. तथापि, मरिसाच्या ज्या फ���टोंमुळे गोंधळ माजला आहे, त्यात तिने वेस्टर्न वॉलजवळ नग्न पोज दिलेली होती. वेस्टर्न वॉलचे रब्बी (ज्यू धर्मगुरू) सॅम्युअल राबिनोविच यांनी फोटोशूटची कडक शब्दांत निंदा केली आहे. ते म्हणाले की, ही खूप लाजिरावाणी तसेच गंभीर बाब आहे. यामुळे या जागेचे पावित्र्य तर भंग केलेच, शिवाय येथे येणाऱ्या जगभरातील भाविकांच्या भावनांना ठेच पोहोचवली आहे.\nमरिसाने सांगितले की, जर आम्ही वेलिंग वॉलसमोर फोटोज काढले, तरच आमच्या या सहलीचा उद्देश पूर्ण होणार होता. ट्रिपदरम्यान आमची भेट एका भल्या माणसाशी झाली, त्याने मुस्लिम धर्म स्वीकारला होता. त्याने आम्हाला त्याच्या घरी आमंत्रित केले. त्याचे घर वेलिंग वॉलच्या ठीक समोर होते. तेव्हा मरिसा आणि तिचा फोटोग्राफर मॅथियास यांनी त्याला जेव्हा घराच्या छतावर फोटोशूट करण्याची परवानगी मागितली, तेव्हा तो खूप खुश झाला आणि लगेच होकार दिला. यानंतरच हे फोटोशूट करण्यात आले.\nवादावर काय म्हणतेय मॉडेल\nफोटोग्राफवरून उडालेल्या गोंधळामुळे मरिसाने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले की, ज्या ईश्वराने शरीराची निर्मिती केली, ते दाखवण्यात अपमान कसा काय होऊ शकतो\nकाय आहे वेलिंग वॉल (Wailing Wall)\nयाला वेस्टर्न वॉलही म्हणतात. हे ज्यू धर्मीयांच्या पवित्र स्थळांपैकी एक आहे. याची निर्मिती ख्रिस्त जन्माआधी किंग हेराल्डने ओल्ड सिटी ऑफ जेरूसलेममध्ये केली होती. ज्यूंच्या पवित्र धार्मिक स्थळांपैकी एक 'सेकंड ज्यूइश टेम्पल'च्याच एक्स्टेंशनच्या रूपात याची निर्मिती करण्यात आली होती. ही वॉल तब्बल 488 मीटर लांब आणि 19 मीटर उंच आहे.\nपुढच्या स्लाइडवर पाहा, वादग्रस्त Nude Photoshoot बाबत Video व Photos...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-DIS-UTLT-infog-life-management-of-shukra-niti-5829367-PHO.html", "date_download": "2021-07-30T06:32:28Z", "digest": "sha1:I52D23JQFY2IZUH2TMHUETZKXMJF7AF6", "length": 2347, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Life Management Of Shukra Niti | हे 4 काम करताच सुरु होतो व्यक्तीचा वाईट काळ - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nहे 4 काम करताच सुरु होतो व्यक्तीचा वाईट काळ\nअनेक लोकांना काही गोष्टींची सवय असते, याच सवयी हळूहळू अंगवळणी पडतात. मनुष्याला सामान्य वाटणाऱ्या काही सवयीसुद्धा तुमच्या कुळाचा नाश करू शकतात. शुक्रनीतीमध्ये 4 अशाच सवयींविषयी सांगितले आहे, ज्यापासून प्रत्येकाने दूर राहावे.\nअनृतात् पारदार्याच्च तथाभक्ष्यस्य भक्षणात्\nअगोत्रधर्माचरणात् क्षिप्रं नश्यति वै कुलम्\nया श्लोकाच्या माध्यमातून पुढे जाणून घ्या, कोणत्या आहेत या सवयी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://khultabadmahaulb.maharashtra.gov.in/ULBInfoMedical/pagenew", "date_download": "2021-07-30T06:09:54Z", "digest": "sha1:E2UI4YZR6TGTQLO5CPQC55UZEOFTVUCF", "length": 7063, "nlines": 116, "source_domain": "khultabadmahaulb.maharashtra.gov.in", "title": "ULBInfoMedical", "raw_content": "\nमुख्य घटकाला जा |\nनगरपरिषद प्रशासकीय कार्यालय इमारत / नागरी सुविधा केंद्र\nगृहनिर्माण व गलीछ्ह वस्ती\nसन २०११ नुसार जनगणना\nनिवडून आलेल्या सदस्यांची माहित\nसार्वजनिक आरोग्य विषयक सेवा\nशहरात उपलब्ध शैक्षणिक सुविधा\nशहरात उपलब्ध उच्च शैक्षणिक सुविधा\nमुलभूत सोयी सुविधा स्थिती\nकर संकलन विषयक बाबी\nउत्पन्न आणि खर्च खाते\nप्रभागनिहाय निवडून आलेले सदस्य\nतुम्ही आता येथे आहात : मुख्यपृष्ठ / आमच्या विषयी / सामाजिक सुविधा / वैद्यकीय सुविधा\nशासन निर्णय नगर विकास विभाग नगरपालिका प्रशासन संचालनालय कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळास प्रतिबंध ऑनलाइन तक्रार व्यवस्थापन प्रणाली\nभारत सरकार महाराष्ट्र शासन राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र\nस्वच्छ भारत अभियान रा. श. आजीविका मिशन\nकर आकारणी नगरपरिषदेद्वारे वितरित केलेल्या विविध सेवांसाठी शुल्क बी. पी. एम. एस. माहिती शासन निर्णय मालमत्ता व पाणी देय माहिती\nआपत्ती व्यवस्थापन आराखडा महत्वाचे दूरध्वनी क्रमांक\nNUHM अतर्गत नागरी स्वास्थ्य केंद्र\nशासकीय आरोग्य सेवा अंतर्गत उपलब्ध सुविधा\nकामगार विमा रुग्णालय होय/नाही\nअध्यक्ष उपाध्यक्ष मुख्याधिकारी समिती\nअभियान प्रकल्प योजना स्वच्छ भारत अभियान रा. श. आजीविका मिशन\nनिविदा जाहिराती महाराष्ट्र नगरपरिषद सेवा (संवर्ग) पदभरती परीक्षा - २०१८\nमहा-जी.आय.एस पोर्टल बी.पी.एम.एस. पोर्टल नगरपरिषद वेबसाईट शहरी पथ विक्रेता पोर्टल\nकायदे धोरण नियम स्थायी निदेश\nआपले सरकार सेवा हमी कायदा महा योजना तक्रार निवारण माहितीचा अधिकार संयुक्त नागरी सेवा पोर्टल\nअंतिम पुनरावलोकन आणि सुधारणा : ३०-०७-२०२१\nएकूण दर्शक : ९३६८२\nप्रकाशन हक्क © २०१७ , नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासनाचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.\nहे वेब पोर्टल राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र , पुणे यांनी विकसित केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%87%E0%A4%9D_%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2021-07-30T06:20:35Z", "digest": "sha1:BUZECXBPZATVDN3CX5Z6D4TPVSZKGGS2", "length": 6508, "nlines": 152, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लुइझ फेलीपे स्कोलारी - विकिपीडिया", "raw_content": "\n९ नोव्हेंबर, १९४८ (1948-11-09) (वय: ७२)\n* क्लब पातळीवरील सामने व गोल. † खेळलेले सामने (गोल).\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nब्राझील संघ - २०१४ फिफा विश्वचषक\n१ जेफरसन • २ डॅनियल अल्वेस • ३ थियागो सिल्वा (क) • ४ दाव्हिद लुईझ • ५ फर्नांदिन्हो • ६ मार्सेलो व्हियेरा • ७ हल्क • ८ पाउलिन्हो • ९ फ्रेड • १० नेयमार • ११ ऑस्कार • १२ हुलियो सेझार • १३ दांते • १४ माक्सवेल कावेलिनो आंद्रादे • १५ एन्रिके • १६ रामिरेस • १७ लुईझ गुस्ताव्हो • १८ एर्नानेस • १९ विलियान • २० बेर्नार्द • २१ झो • २२ व्हिक्तोर • २३ मैकों • प्रशिक्षक: स्कोलारी\nइ.स. १९४८ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०८:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/delhi-news-marathi/gold-falls-sharply-for-third-day-in-a-row-nrms-144463/", "date_download": "2021-07-30T06:31:48Z", "digest": "sha1:LHVSMX4C66I7NWM3ABYLCRAE7EHCJQXN", "length": 9774, "nlines": 170, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Gold Rate Today | सोन्याच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी मोठी घसरण ; जाणून घ्या | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nजन्मदरवाढीसाठीचा अट्टाहास : जितकी मुले, तितके जास्त पैसे मिळणार; चीनचे ‘हे’ शहर मुलामागे पैसे देणार, जाणून घ्या नेमकं प्रकरण\nGoogle Doodle सोबत करा टोक्यो ऑलिम्पिकचे स्वागत, युजर्सला मिळणार ॲनिमेटेड गेम्स खेळण्याची संधी\n…पण लक्षात कोण घेतो, पालकांची काळजी वाढवणारे लहानग्यांचे ‘महाजाल’\nCM ठाकरे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर, पूरस्थितीची पाहणी करून घेणार आढावा बैठक\nपरळीत पूरग्रस्तांसाठी पंकजा मुंडेंची मदतफेरी\nघाटकोपर-मानखुर्दला जोडणाऱ्या उड्डाण पुलाला छत्रपती शिवाजी महाराज यांचेच नांव प्रस्ताव मंजूर\nGold Rate Todayसोन्याच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी मोठी घसरण ; जाणून घ्या\nसोन्याप्रमाणेच चांदीच्या दरात देखील आज घट झाली आहे. आज प्रति किलो चांदीच्या किंमतीत 1141 रुपयांची घसरण झाली आहे. इंडियन बुलीयन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार चांदीची किंमत 68 हजार 379 रुपये प्रति किलो झाली आहे. तर आंतराष्ट्रीय बाजारात आज चांदीचा दर 26.35 डॉलर प्रति औंस आहे.\nनवी दिल्ली : आज सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. आज प्रति तोळा सोन्याच्या दरात 355 रुपयांची घसरण झाली आहे. इंडियन बुलीयन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार आज 24 कॅरेट सोन्याची किंमत 47 हजार 266 रुपये प्रति तोळ्यावर आली आहे. तर सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 1791 डॉलर प्रति औंसवर आहे.\nन्यूझीलंडने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय\nसोन्याप्रमाणेच चांदीच्या दरात देखील आज घट झाली आहे. आज प्रति किलो चांदीच्या किंमतीत 1141 रुपयांची घसरण झाली आहे. इंडियन बुलीयन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार चांदीची किंमत 68 हजार 379 रुपये प्रति किलो झाली आहे. तर आंतराष्ट्रीय बाजारात आज चांदीचा दर 26.35 डॉलर प्रति औंस आहे.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nअर्ध्या वेतनांवर ५ वर्षांची सुटीमहाराष्ट्र सरकारनेही या योजनेचा विचार करावा\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nऑनलाइन शिक्षणामुळे पालकांची चिंता वाढते आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/satara-news-marathi/the-talking-walls-of-the-school-await-the-students-nrab-145696/", "date_download": "2021-07-30T06:36:47Z", "digest": "sha1:GZY35EIDV3OQ7PBWGXMOOW4ORGWOFRKE", "length": 12530, "nlines": 169, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "सातारा | शाळेच्या बोलक्या भिंती विद्यार्थ्यांच्या प्रतिक्षेत ; चिमुकल्यांना शाळा सुरु होण्याची लागली उत्सुकता | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nजन्मदरवाढीसाठीचा अट्टाहास : जितकी मुले, तितके जास्त पैसे मिळणार; चीनचे ‘हे’ शहर मुलामागे पैसे देणार, जाणून घ्या नेमकं प्रकरण\nGoogle Doodle सोबत करा टोक्यो ऑलिम्पिकचे स्वागत, युजर्सला मिळणार ॲनिमेटेड गेम्स खेळण्याची संधी\n…पण लक्षात कोण घेतो, पालकांची काळजी वाढवणारे लहानग्यांचे ‘महाजाल’\nCM ठाकरे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर, पूरस्थितीची पाहणी करून घेणार आढावा बैठक\nपरळीत पूरग्रस्तांसाठी पंकजा मुंडेंची मदतफेरी\nघाटकोपर-मानखुर्दला जोडणाऱ्या उड्डाण पुलाला छत्रपती शिवाजी महाराज यांचेच नांव प्रस्ताव मंजूर\nसाताराशाळेच्या बोलक्या भिंती विद्यार्थ्यांच्या प्रतिक्षेत ; चिमुकल्यांना शाळा सुरु होण्याची लागली उत्सुकता\nसध्या आॅनलाईन शिक्षण सुरु आहे.माञ या उपक्रमातुन विद्यार्थ्थांना शैक्षणिक वातावरण मिळत नसल्याने त्यांचे अपेक्षित ज्ञानार्जन होत नाही. तसेच ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था अजूनही तितकीशी सदृढ नसल्याने प्रत्येक पालकाकडे स्मार्ट फोन सुविधा नाही.तर काही पालकांकडे नेटवर्क नसल्याने आॅनलाईन शिक्षण घेता येत नाही.\nवावरहिरे : कोरोना महामारीने गेली दिड वर्षापेक्षा जास्त काळ शाळा बंद आहेत.चिमुकल्या विद्यार्थ्यांनी अंगणवाडी,बालवाडी,पहिलीला फक्त प्रवेश घेतले.परंतु गत वर्षापासून विद्यार्थ्यांना शाळा पहाण्याचा योग्य आलाच नाही.घरीच थांबून, खेळून , बागडून कंटाळल्यामुळे चिमुकल्यांना आता शाळाची उत्सुकता लागली आहे.बच्चे कंपनी शाळा, अंगणवाडीच्या बोलक्या भिंतीकडे कुतुहलाने पहात आनंदी होताना दिसत आहेत.\nसध्या आॅनलाईन शिक्षण सुरु आहे.माञ या उपक्रमातुन विद्यार्थ्थांना शैक्षणिक वातावरण मिळत नसल्याने त्यांचे अपेक्षित ज्ञानार्जन होत नाही. तसेच ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था अजूनही तितकीशी सदृढ नसल्याने प्रत्येक पालकाकडे स्मार्ट फोन सुविधा नाही.तर काही पालकांकडे नेटवर्क नसल्याने आॅनलाईन शिक्षण घेता येत नाही.तसेच नेमक्याच विद्यार्थ्यांना आॅनलाईन शिक्षण व्यवस्था मिळत असल्याने मनामध्ये भेदभावाचे विचार ञासदायक ठरत आहेत.त्यासाठी सर्वांना समान न्याय मिळावा यासाठी शाळा सुरु होणे गरजेचे आहे.शाळा नसल्याने विद्यार्थी वर्ग अभ्यासात रमत नाहित.दिवसभर मिञाबरोबर खेळण्यात व्यस्त असतात. पालकसुद्धा आपल्या कामात व्यस्त असल्याने त्यांना आपल्या पाल्याकडे लक्ष द्यायला पुरेशा वेळ मिळत नाही.घरी बसुन विद्यार्थीही आता कंटाळल्याने त्यांना आता शाळा कधी सुरु होतेय यांची उत्सुकता लागलीय.चिमुकल्यांना शाळेसह अंगणवाडीच्या बोलक्या भिंतीकडे पहाताना आनंद होताना दिसत आहे.माञ शाळा कधी सुरु होणार हे निश्चित नसल्याने सध्यातरी बोलक्या भितींकडे पाहुनच समाधान मानावे लागत आहे. विशेष म्हणजे या हि शैक्षणिक वर्षात शाळेत बसुन शिक्षणासह मौज मजा करता येईल का असा प्रश्न चिमुकल्या विद्यार्थ्यांना पडला आहे.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nअर्ध्या वेतनांवर ५ वर्षांची सुटीमहाराष्ट्र सरकारनेही या योजनेचा विचार करावा\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nऑनलाइन शिक्षणामुळे पालकांची चिंता वाढते आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagpur/i-will-definitely-go-if-called-chief-minister-and-deputy-chief-minister-79602", "date_download": "2021-07-30T07:40:07Z", "digest": "sha1:GZU4CGEKTWOA7P7NAN3D5HL4D7WI574F", "length": 20528, "nlines": 221, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बोलावले तर नक्की जाईन… - i will definitely go if called by chief minister and deputy chief minister | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बोलावले तर नक्की जाईन…\nमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बोलावले तर नक्की जाईन…\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी\nपुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल\nमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बोलावले तर नक्की जाईन…\nसोमवार, 12 जुलै 2021\nमहाराष्ट्रात सुडबुद्धीचे राजकरण केले जात नाही. सर्व पक्ष आपआपल्या विभागांच्या भल्याचा विचार करून एकत्र येतात आणि आपली भूमिका ठरवतात. उद्वव ठाकरे यांनी भाजपसोबत न जाण्याचे मत मांडले आहे.\nनागपूर : ‘माझ्यावर पाळत ठेवली जात आहे’, हे वक्तव्य मी केले. तेव्हापासून महाआघाडीत धुसफुस सुरू असल्याच्या वावड्या उठविल्या जात आहेत. त्यावरून अजितदादांना Dupty Chief Minister Ajit Pawar नाराजीचा सूर काढल्याचेही काही जण सांगतात. पण प्रत्यक्षात तसे काहीच नाही आणि यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Chief Minister Uddhav Thackeray किंवा अजितदादांनी मला बोलावले तर नक्कीच त्यांना भेटायला जाईन, असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले State President of Congress Nana Patole आज येथे एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले.\nनाना म्हणाले, मी जे वक्तव्य केले आणि त्यात काही पाप नाही. आमचे टारगेट भाजप आहे. भाजप देश विकायला निघाला आहे. त्यांच्या विरोधात आमची लढाई आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी या चर्चांना काही अर्थ नाही. त्यांना करायच्या असतील, तर त्यांनी खुशाल कराव्या. राज्यातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांची काही नाराजी असेलही तर ती दूर करण्यात येईल. कार्यकर्ता हाच पक्षाची ताकद आहे.\nराज्यात पक्षाचा प्रमुख म्हणून मी काम करतो आहे. आता कार्यकर्ते आशावादी आहेत. पक्ष एक झाला आहे. ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत, आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात दिल्लीत जाऊन आले. ते विभागाच्या बैठकीसाठी गेले होते आणि नितीन राऊत अनुसूचित जाति मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांच्या कामासाठी ते नियमीत दिल्लीला जात असतात. त्यामुळे त्यांच्या दिल्लीवारीचा वेगळा अर्थ काढण्याची अजिबात गरज नाही.\nआमच्याजवळही अनेक भास्करजाधव आहेत...\nपावसाळी अधिवेशनात भाजपच्या १२ आमदारांना निलंबित केल्यानंतर आमदार भास्कर जाधव अचानक प्रकाशझोतात आहे. त्यानंतर त्यांनी विधानसभा अध्यक्ष होण्याची इच्छा व्यक्त केली. हे करताना शिवसेनेकडे असलेले वनमंत्रीपद कॉंग्रेसला देण्याबाबतही ते बोलले. त्यावर आमच्याजवळही अनेक भास्करजाधव आहेत. महाविकास आघाडीत ठरलेल्या सूत्रानुसार विधानसभेचे अध्यक्षपद आमच्याकडे आहे आणि ठरल्यानुसार ते राहणारच असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.\n...तर पहिल्याच दिवशी मंत्रिपद घेतलं असतं \nमला मंत्रिपदच घ्यायच असतं, तर पहिल्याच दिवशी घेतलं असत. दबाव टाकून किंवा सौदे करून राजकरण मी कधीच केले नाही. मी राजकीय व्यापारी नाही. सामान्य परिवारातून पुढे आलेलो असल्यामुळे व्यावसायीक राजकारण मला कळतही नाही, असे सांगताना त्यांनी चिनबद्दलही काळजी व्यक्त केली. उद्या चिनने हमला केला तर आपण कुठे राहू. याची काळजी प्रत्येक देशवासीयाने आज केली पाहिजे. मोदींमुळे देश विकला जात आहे. आता चिनच्या हमल्याची भिती आहे आणि हे मी अत्यंत जबाबदारीने बोलत असल्याचेही नाना म्हणाले.\nहेही वाचा : भाजप शिवसेना एकत्र येणार का, त्यावर नारायण राणे म्हणाले...\nमहाराष्ट्रात सुडबुद्धीचे राजकरण केले जात नाही. सर्व पक्ष आपआपल्या विभागांच्या भल्याचा विचार करून एकत्र येतात आणि आपली भूमिका ठरवतात. उद्वव ठाकरे यांनी भाजपसोबत न जाण्याचे मत मांडले आहे. त्यांच्या पक्षाचा काय निर्णय होतो, तो आमचा विषय नाही. पण शिवसेना भाजपसोबत जाणार नाही, हे आमचे मत आहे. आमची समन्वय समिती आहे आणि समितीमध्ये उत्तम समन्वय आहे. आम्ही देशभर महागाईच्या विरोधात आंदोलन करत आहोत. त्यासाठी आमचे वरिष्ठ राज्यात आले आहेत. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेमध्ये कुठलीही गॅप नाही. हे सरकार ५ वर्ष चालेल, यात दुमत असण्याचे काहीही कारण नाही, असेही पटोले म्हणाले.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nदुसरं तळीये टाळण्यासाठी सरकारनं उचललं मोठं पाऊल\nअलिबाग : महाड व पोलादपूर तालुक्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमध्ये ठिकठिकाणी दरड कोसळून ९५ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\nरस्त्याच्या कामाची मुदत संपली, ठेकेद��राला ठोठावला सव्वा कोटींचा दंड\nराशीन : अडीचशे कोटी खर्चून हायब्रिड अॅन्युइटी योजनेतून सुरू असलेल्या बारामती-अमरापूर रस्त्याच्या कामापैकी खेड ते कर्जत या ३५ किलोमीटरच्या कामाला...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\n‘यिन’चे नाशिकमध्ये आजपासून अधिवेशन\nनाशिक : ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या (Sakal media Group) ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’च्या (यिन) (Young inspirator network) माध्यमातून राज्यभरातील...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\nकृषी कर्ज माफीबाबत भागवत कराडांनी संसदेत स्पष्टच सांगितलं...\nनवी दिल्ली : देशातील शेतकऱ्यांवरील थकित कृषी कर्जाचा आकडा जवळपास 17 लाख कोटी रूपयांपर्यंत वाढला आहे. त्यातच कोरोना महामारी, पुर, वादळांसारखी नैसर्गिक...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nफडणवीस आडनाव कसे पडले राज ठाकरेंनी सांगितला इतिहास\nपुणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांनी वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण केले त्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nनरहरी झिरवाळ यांच्या हस्ते भावली धरणाचे जलपूजन\nनाशिक : इगतपुरी तालुक्यातील भावली धरण पूर्ण भरल्याने (Bhavli damm of Igatpuri overflow) आज विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते जलपूजन...\nगुरुवार, 29 जुलै 2021\n''पंकजाताई, भाजप सोडा, शिवसेनेत प्रवेश करा'' सोशल मीडियावर मोहीम\nजळगाव : भारतीय जनता पक्षाच्या नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे Pankaja Munde यांच्यावर भारतीय जनता पक्ष अन्याय करीत असल्याची भावना वंजारी समाज...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nआजोबांचा सल्ला फक्त राज्यपाल व फडणवीसांसाठी होता\nपुणे : राज्यातील पुरग्रस्तांसाठी विविध पातळीवरुन मदतीचा ओघ सुरु झाला आहे. विविध राजकीय पक्षाचे नेते पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी दैारे करीत आहे...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nकोकणातील पुरग्रस्तांना दोन हजार कोटी अर्थसाह्य करा\nनाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोकण पुरग्रस्तांच्या मदीतासाठी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी काम करावे अशा सूचना दिल्या आहेत...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nमुख्यमंत्रीपदासाठी अजित पवार सक्षम आहेत का\nमुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा वाढदिवस नुकलाच झाला. या दोन्ही नेत्यांचा...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nराज्यपालांच्या पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यात फक्त आशिष शेलारच का\nकराड : मुसळधार पावसा��ुळे कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात पूरपरिस्थिती निर्माण झाली. यात ठिकठिकाणी दरड कोसळल्याने नागरिकांचे जीव गेले, अनेक गाव...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nमहापूरानंतर आता चिखलाच्या महापूरात ग्रामस्थांनी धरली गावाची वाट\nसांगली : गेल्या आठवड्यापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला. अनेक जिल्ह्यांमध्ये महापूर आल्याने गावंच्या गावं पाण्याखाली...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nमहाराष्ट्र विभाग भाजप नागपूर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाना पटोले विकास नितीन राऊत बाळ बाळासाहेब थोरात दिल्ली वारी आमदार भास्कर जाधव व्यापार राजकारण विषय आंदोलन सरकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://digitaldiwali2016.com/2016/10/25/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2021-07-30T06:34:19Z", "digest": "sha1:MIJCYS6RAEFRXVFVBAQBAQ7QFNONKYHG", "length": 34286, "nlines": 146, "source_domain": "digitaldiwali2016.com", "title": "अमे गुजराती – डिजिटल दिवाळी २०१६", "raw_content": "\nलहानपणी मला महाराष्ट्राबाहेर जाण्याचा आणि तिथल्या निरनिराळ्या स्थानिक चवींचा आस्वाद घेण्याचा कधीही योग्य आला नाही. पण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तिथल्या पदार्थांची चव मात्र चाखता आली. अर्थात मुंबईत रहात असल्यामुळे निरनिराळ्या देशी विदेशी पदार्थांची चव जागोजागी असणाऱ्या उपाहारगृह, खाऊगल्ल्यांमध्ये अगदी मनमुराद चाखता आली. या सगळ्यांत गुजराती खाद्यसंस्कृती स्वतःचं विशेष स्थान ठेवून आहे. अगदी रोजच्या खाण्यापासून सणासुदीच्या जेवणापर्यंत आणि नाष्टयापासून जेवणानंतरच्या मुखवासापर्यंत तुम्हाला इतकी विविधता खचितच मिळेल. कदाचित म्हणूनच ‘गुजराती थाळी’ इतकी लोकप्रिय आहे.\nलग्नानंतर काही काळ मला गुजरातमधल्या अहमदाबाद शहरात राहण्याचा योग्य आला आणि अस्सल गुजराती खाद्यसंस्कृतीचा आस्वाद मला मनमुराद घेता आला. गुजराती माणूस व्यापारी आणि व्यवहारी असला तरी मूळचा रसिक आणि खवय्या. तुम्ही जगाच्या पाठीवर कुठून कुठेही प्रवास करा, जर तुमचा सहप्रवासी गुजराती असेल तर तो सहसा तुम्हाला खाताना आणि गप्पा मारतांना दिसेल. ही मंडळी घरचे डबे न घेता प्रवास करतांना सहसा दिसणारच नाहीत.\nमलाही हा अनुभव माझ्या मुंबई-अहमदाबाद प्रवासात आला. आपल्याकडे प्रवासाला जातांना सहसा आपण पोळी भाजी, दशम्या, धपाटे किंवा ब्रेड वगैरे पदार्थ शिदोरीत घेतो. प्रवासात ���ूक लागली तर खाण्याचे साहित्य एवढाच त्याचा उद्देश असतो. या उलट गुजराती माणसासाठी प्रवास ही जणू खाण्याची संधीच असते. तुम्ही गुजरातकडे जाणार्‍या ट्रेन, बसने प्रवास केलात तर गुजराथी बांधवांची पूर्णान्न शिदोरी बघून थक्क होऊन जाल. मलाही नेहमीच गुजराथीसह प्रवाशांचे कौतुकमिश्रीत आश्चर्य वाटले. प्रवासात ठेपले-छुंदा, फुलके-साग, दही भात, ताक, चवाणु म्हणजे गाठीया-फरसाण, फाफडा इत्यादि सर्व वस्तू व्यवस्थितपणे ‘कॅरी’ करून त्याचा हसत खेळत आस्वाद घेणारी ही मंडळी आहेत.\nभारतातील प्रत्येक राज्याचे, तेथील खाद्य संस्कृतीचे त्यातील वेगळेपण दर्शवणारे एक वैशिष्ट्य आहे. गुजराती जेवणाचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण शाकाहारी आणि कमीत कमी मसाले वापरून शिजवलेले रुचकर व स्वादिष्ट जेवण. या वैशिष्ट्यामुळेच पित्त, कफ, वात यापैकी कोणत्याही शरीर प्रकृतीला मानवणारे आणि तरीही जिभेचे चोचले पुरवणारे हे मिष्टान्न म्हणायला हरकत नाही.\nजगाच्या कानाकोपर्‍यात जिथे जिथे भारतीय वस्ती आहे तिथे तिथे गुजराती जेवण मिळणारे रेस्टॉरंट, फुड जाॅईंट्स सर्वत्र लोकप्रिय झाली आहेत. गुजराथी समाज हा प्रामुख्याने व्यापारधंद्यासाठी ओळखला जातो. वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यापार उद्योगात हा समुदाय जगाच्या पाठीवर जागोजागी प्रस्थापित झाला व आपल्या बरोबर त्यांनी आपली खाद्यसंस्कृतीदेखील नेली. कमी तिखट, सात्विक, संपूर्ण शाकाहारी म्हणजे गुजराती जेवण अशी या जेवणाची साधी सरळ व्याख्या करता येईल.\nगुजराती दैनंदिन आहारातील पदार्थ भाजी रोटी, खिचडी, कढी, ढोकला, खांडवी, ठेपला, खाकरा हे आहेत. मोसमाप्रमाणे मिळणार्‍या पालेभाज्या, फळभाज्या, कडधान्ये, डाळी, कोशिंबीरी या सर्वांचा मुबलक वापर, कमी अगदी गरजेपुरताच तेला-तूपाचा वापर हे प्रमुख वैशिष्ट्य. आणि म्हणूनच कदाचित इतर भाषिक खवय्येही बरेचदा गुजराती जेवणालाच प्राधान्य देतात.\nआपल्याकडे महाराष्ट्रात जसे वैदर्भीय, कोकणस्थ, देशस्थ, घाटी, मराठवाडी, खानदेशी, मालवणी अशा जेवणाच्या निरनिराळ्या पध्दती आणि प्रकार आहेत तसेच गुजरातमध्येही प्रामुख्याने उत्तर गुजराती, काठियावाडी, सुरती अशा जेवणाच्या पध्दती आहेत. काठियावाडी खाद्यसंस्कृती ही मुळची राजस्थानची. परंतु गुजराती खाद्यपरंपरेत ती अगदी दुधसाखरेसारखी विरघळून गेली आहे. त्यामुळे गुजरातबद्दल बोलायचे असेल तर ओघाने काठियावाडी जेवणाचाही उल्लेख करायलाच हवा.\nपारंपरिक गुजराती किंवा सुरती थाळीबद्दल बोलायचं झालं तर प्रत्येक भागात तुम्हाला थाळीत जवळपास तेच पदार्थ दिसतील पण चवीत फरक मात्र जाणवेल. तिथल्या स्थानिक मसाल्यांना आणि काही पदार्थांनाही गुजराती थाळीत स्थान मिळालेलं पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल.\nमुळात गुजराती थाळी इतकी भरगच्च असते की, जेवणापूर्वीच तुमचं मन तृप्त होऊन जातं. एकाच थाळीत रोटी, भाज्या, भात, फरसाण, गोड पदार्थ, चटण्या, लोणची, सॅलड, ताक ह्यांसारख्या अनेक पदार्थांची रेलचेल असते. गुजराती थाळीचेच स्टार्टर्स म्हणता येईल असे पदार्थ म्हणजे खांडवी, मसाला पुरी, मुगाची भजी, ढोकळा, दालवडा, आणि मटार व भाज्यांचं सारण भरलेली करंजी (जिला गुगरा असं म्हणतात). हया सर्व खाद्य पदार्थांना या ताटात अढळ स्थान असते.\nत्यानंतर मुख्य जेवणात गव्हाची पोळी, बाजरीची भाकरी (किंवा) आणि ठेपला अशा तीन प्रकारच्या रोटी वा भाक-या असतात. त्याच्या जोडीला तीन भाज्या, यात एक हिरवी पालेभाजी, एक फळभाजी आणि एक उसळ भाजी. मग साधा भात, खिचडी आणि पुलाव असे भाताचे प्रकार, याशिवाय वेगवेगळ्या प्रकारच्या आणि रंगांच्या गोड, तिखट, आंबट चटण्या, ताक असा सारा सरंजाम असतो.\nएवढं सगळं खाऊन झाल्यावर गोड हवं असेल, तर या थाळीत दोन प्रकारचे गोड पदार्थ असतात. यात एक मिठाई दुधाची, दुसरी शुद्ध तुपातली असते. इकडची लोकप्रिय मिठाई म्हणजे इमरती आणि राजभोग.\nथाळीवर यथेच्छ ताव मारल्यानंतर मीठा पान खाण्याची मजा काही औरच.\nगुजराती जेवण गोडसर असतं. पण काठियावाडी जेवणाचं वैशिष्ट्य म्हणजे ते तिखट, मसालेदार, झणझणीत असतं. या थाळीत बेसन घालून केलेली मेथीची भाजी किंवा दुधी मुठीया, भरपूर लसूण घालून केलेलं वांग्याचं भरीत, ‘सेव टमाटर’ म्हणजे टोमॅटोच्या रशात भावनगरीसारखी शेव टाकून केलेली चटकदार भाजी हमखास असतेच. ही पातळ भाजी चपाती किंवा रोटलो म्हणजे भाकरी, कशाबरोबरही खाल्ली तरी मस्त लागते.\nपंजाबी प्रकारच्या त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर या काठियावाडी भाज्यांची चव चाखायलाच हवी.\nभाकरी (रोटलो)चे तर इथे ज्वारी, बाजरी, तांदूळ, नाचणी आणि मिश्र धान्य असे अनेक प्रकार असतात. लसणिया रोटलो असाही एक प्रकार आहे. बाजरीच्या पिठात लसूण मिसळून केलेली ही भाकरी लसूणप्रेमींना आवडेल अशी आहे. भाकरीचा आणखी एक नवा प्रकार म्हणजे फ्राय रोटलो. भाकरीचे तुकडे ग्रेव्हीत टाकून त्याला फोडणी देऊन बनवला जाणारा हा प्रकार आवर्जून चाखावा असा आहे.\nयाच पद्धतीने बनवलेली फ्राय खिचडीही अप्रतिम भरपूर तेलात जिरेमोहरीची फोडणी करून त्यात लसूण खरपूस भाजून त्यावर बटाटा, कांदा, टोमॅटो, सिमला मिरची, कोथिंबीर, हिरवी मिरची, आले आणि मोसमाप्रमाणे मिळणार्‍या मटार, गाजर, घेवडा, फ्लॉवर, पातीचा कांदा हे सर्व तेल सुटेपर्यंत छान परतून घेतले जाते. मग त्यात समप्रमाणात स्वच्छ धुतलेले तांदूळ आणि तुरडाळ व मसुरडाळीचे मिश्रण घातले जाते. ही खिचडी मंद आचेवर शिजवली जाते. कुकरच्या दोन शिट्या की तीन शिट्या हे मोजमाप इकडे मुळीच उपयोगाचे नाही. अगदी माजघरापर्यंत खमंग सुवास दरवळेस्तोवर ही खिचडी शिजवली जाते. ही फ्राय खिचडी तिथल्याच लोकप्रिय खिचीया पापड आणि छुंद्याबरोबर सर्व्ह केली जाते.\nखिचीया पापड हा देखील एक एकदम चविष्ट खाद्य प्रकार. उकडीच्या तांदळाचा भला मोठा पापड भाजून त्याचे मोठे तुकडे करुन त्यावर उकडलेला बटाटा, टोमॅटो, काकडी, मग हिरवी चटणी आणि लाल चटणी पसरवून त्यावर भरपूर कोथिंबीर घालायची आणि त्याही वर मग पिवळीधम्मक बारीक शेव व डाळ. अहाहा नुसतं वर्णन ऐकूनच जर तोंडाला पाणी सुटलं असेल तर चव घेऊन पाहायलाच हवी. मुंबईत काळबादेवी, माटुंगा या भागातील खाऊ गल्लीत खिचीया पापडचा आस्वाद घेता येईल.\nचूरमा लाडू आणि पुरणपोळी ह्या पदार्थांनाही काठियावाडी थाळीत महत्वाचं स्थान आहे. गव्हाच्या जाडसर पिठात तूप-गूळ टाकून केलेला चुरमा लाडूही जेवणाचा शेवट गोड करणारा असतो. आपल्याकडे पुरणपोळीत चणाडाळीचं पुरण केलं जातं, तर काठियावाडीत पुरणासाठी तुरीची डाळ वापरली जाते. तसंच बाहेरचं आवरण मैद्याचं न करता गव्हाच्या कणकेचं केलं जातं. भरपूर तूप आणि पुरणाने गच्च भरलेली ही गरमागरम पोळी नुसती समोर जरी आली तरी क्षुधाशांतीआधीच नजरेचे पारणे फिटतं.\nछुंदा हा लोणच्याचा प्रकार तुम्हाला घरीही करता येईल. कैरीचा कीस आणि साखर एका कढईत घेऊन छान एकत्र करायचं व हे मिश्रण गॅसवर ठेवायचं. इथे कैरीच्या आंबटपणावर साखरेचं प्रमाण ठरतं. गॅस मध्यम आचेवर ठेऊन मिश्रण ढवळत रहायचं. त्यात दालचिनी,वेलदोड्याचे दाणे, जिरे यांची बारीक पूड, तिखट,मीठ, लाल सुक्या मिरच्यांचे तुकडे घालायचे आणि छान ढवळायचे की झाला छुंदा तयार\nमकर संक्रांत आणि उंधियो\nपौष महिन्यातील मकर संक्रांत हा गुजराथी बांधवांचा महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा सण या सणाला उत्तरायण किंवा पतंगउत्सव असंही म्हटलं जातं. या सुमारास वसंत ऋतुचे आगमन झालेलं असतं. नव्याने पेरणी झालेली वेगवेगळी पिकं आता कापणीसाठी तयार असतात. आणि हिरव्यागार शेतात सर्वत्र सुजल सुफल असं दृश्य दिसतं. हाच आनंदोत्सव गुजरातवासी रंगीबेरंगी पतंग आकाशात उडवून साजरा करतात. ‘कायपोचे’ ह्या हिंदी चित्रपटातील तीन मित्रांच्या कहाणीत याच सणाची पार्श्वभूमी घेण्यात आली होती.\nवैविध्यपूर्ण रंगाचे पतंग विविधतेत एकता, आनंद, उत्साह आणि परस्पर स्नेह-सौहार्द याचं प्रतीक मानले जातात. या सणाच्या निमित्ताने घरोघरी केला जाणारा उंधियो हा पदार्थ म्हणजे अगदी जीव की प्राण असं म्हटलं तर ती मुळीच अतिशयोक्ती नाही. उंधियो हा झटपट शिजणारा पदार्थ नव्हे. आरोग्यास उत्तम अशा पौष्टिक आणि चविष्ट भाज्यांचा समावेश यात केला जातो. थोडासा क्लिष्ट वाटणारा आणि भरपूर तेलातुपात शिजायला निवांत वेळ घेणारा, असा हा पदार्थ आहे. परंतु वर्षातून एकदा येणाऱ्या मकर संक्रांतीच्या दिवशी पानात हक्काचं स्थान असणारा उंधियो न कंटाळता आणि अगदी प्रेमाने रांधला वाढला जातो.\nसढळ हाताने मोजमाप न करता तेल पातेल्यात घालून त्यात प्रथम ओवा, हिंग व हळद घालून तुरीचे दाणे, वालाचे दाणे, सुरती पापडी हे फोडणीला घालावं. वाफ काढून मध्यम शिजल्यावर, बटाटे, छोटी वांगी, कच्ची केळी, रताळी, कंद सगळ्या भाज्या घालाव्या, मग मिक्सरमध्ये आले, लसुण, मिरची, खोबरे, कोथिंबीर जाडसर वाटून त्यात घालावं. हे सर्व थोडं परतून मग त्यावर हळद, तिखट, मीठ, साखर, धणेजिरे पूड आणि लिंबू पिळून भाज्या शिजण्यासाठी थोडंसंच पाणी घातलं जातं. खरं म्हणजे उंधियोमध्ये अजिबात पाणी घालत नाहीत, फक्त तेलात शिजवतात.\nहा पदार्थ अधिक रुचकर करण्यासाठी भाज्या शिजल्यावर त्यात तळलेले मुठिये घातले जातात. मुठिये म्हणजे बारीक चिरलेल्या मेथीत, बेसन, तिखट, मीठ, हळद, धणेजिरे पूड, आले, मिरची व थोडे तेल हे सारे एकत्र करून थोडे थोडे पाणी घालून घट्ट भिजवून, छोटे छोटे गोळे करून कुरकुरीत होईपर्यंत तळले जातात. याला मुठिया म्हणतात. मग हे मुठिये घालून परत थोडे पाणी घालून भाजी शिजवावी म्हणजे मुठिये थोडे मऊ होतात. बस असा हा रुचकर उ��धियो तय्यार.\nआपल्याकडची म्हणजे महाराष्ट्रातील लावणी जसा पारंपारिक नृत्यप्रकार तसाच गुजराथी बांधवांचा गरबा जागोजागी, घरोघरी नऊ रात्री नऊ दिवस अंबामातेची आराधना केली जाते आणि सगळा आसमंत भक्तीमय होतो. गरबा किंवा दांडिया रास ही परंपरा जिव्हाळ्याची असण्याचं कारणही तसेच जागोजागी, घरोघरी नऊ रात्री नऊ दिवस अंबामातेची आराधना केली जाते आणि सगळा आसमंत भक्तीमय होतो. गरबा किंवा दांडिया रास ही परंपरा जिव्हाळ्याची असण्याचं कारणही तसेच गुजरातमध्ये आजही बर्‍याच घरात एकत्र कुटुंबपद्धती आहे. मोठमोठी घरं आणि नातेवाईकही बरेच गुजरातमध्ये आजही बर्‍याच घरात एकत्र कुटुंबपद्धती आहे. मोठमोठी घरं आणि नातेवाईकही बरेच लग्नाआधी मुलींचे कितीही लाड केले, हट्ट पुरवले तरी लग्नानंतर आजही डोक्यावर घुंगट ही संकल्पना अस्तित्वात आहे. त्यामुळे या व्यस्त आणि जबाबदारीच्या आयुष्यातून घरच्या लेकीसुनांना चार घटका मनसोक्तपणे सणाचा आस्वाद घेता यावा. सख्यांबरोबर मन रमवता यावं म्हणूनच नवरात्र आणि ओघाने गरबा साजरा करण्याची संकल्पना अस्तित्वात आली.\nदसऱ्याच्या दिवशी गुजरातमध्ये जिलेबी फाफडा खाण्याची पद्धत आहे. गोड गरमागरम जलेबी आणि पपईच्या चटणी बरोबर वाढलेला फाफडा ही एक चविष्ट जोडी आहे. नवमीला गरबा संपल्यानंतर खवय्यांनी रस्त्यावर, गल्लोगल्ली जिलेबी फाफडा घेण्यासाठी रांगा लावलेल्या पाहायला मिळतात.\nअशा या विविधरंगी खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घ्यायला एकदा तरी गुजरातला भेट द्यायलाच हवी.\n२ वाट्या ताक, मिरच्या चवीप्रमाणे, आल्याचा लहान तुकडा, १ टेबलस्पून डाळीचे पीठ (बेसन), मीठ, थोडासा गूळ, २ लवंगा, दालचिनीचा तुकडा, १/२ चमचा मोहरी\nमिरच्या, आले, मोहरी, लवंग, दालचिनी हे पदार्थ वाटून घ्यावेत व ताकात घालावेत. डाळीचे पीठ थोड्या पाण्यात कालवून घ्यावे व ताकात घालावे. गूळ व मीठ घालून कढीला उकळी आणावी. थोडा कढीपत्ता व कोथिंबीर टाकावी. नंतर हिंग, जिरे व ५-६ छोट्या लाल मिरच्या घालून तुपाची ( तेलाची नव्हे ) फोडणी द्यावी. ही कढी थोडी दाटच असते. हळद अजिबात घालू नका.\n१ वाटी तूर डाळ, १ वाटी हरभर्‍याची डाळ, १ वाटी उडदाची डाळ, १/२ वाटी मसुराची डाळ, मीठ, २ कांदे बारीक चिरून, आले लसूण पेस्ट चवीप्रमाणे, हळद, मीठ, तळण्यासाठी तेल, हिंग\nसर्व डाळी एकत्र रात्री भिजत घालाव्यात. सकाळी बारीक वाटून ���्याव्यात. नंतर त्यात मीठ, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, आले लसुण पेस्ट, हिंग-हळद घालून चांगले कालवावे. बारीक चिरलेला कांदा घालून, लहान-लहान वडे तळून काढावेत.\nअळूची पाने, बेसन, तिखट, हळद, मीठ, ओवा, तीळ, तळण्यासाठी तेल\nप्रथम अळूची पानं धुऊन घ्या. बेसन भिजवताना त्यात हळद, तिखट, चवीपुरते मीठ, ओवा, तीळ व तेलाचे मोहन घालून घटृ भिजवा. ते मिश्रण अळूच्या पानाला लावून रोल तयार करा काही वेळ ते वाळू द्या. नंतर त्याच्या गोल चकत्या कापा व मंद आचेवर तळा.\nब्लॉगर आणि सामाजिक कार्यकर्ती. ब्लॉग पत्ता – majheviewsanireviews.blogspot.in\nफोटो – प्रज्ञा पंडित उंधियो फोटो – सायली राजाध्यक्ष व्हिडिओ – YouTube\nऑनलाइन दिवाळी अंकऑनलाइन मराठी अंकगुजरात खाद्यसंस्कृतीजागतिक खाद्यसंस्कृतीजागतिक खाद्यसंस्कृती विशेषांकडिजिटल कट्टाडिजिटल दिवाळी अंकडिजिटल दिवाळी २०१६भारतीय खाद्यसंस्कृतीमराठी दिवाळी अंकDigital Diwali 2016Digital KattaMarathi Diwali AnkMarathi Diwali IssueOnline Diwali AnkOnline diwali issueOnline Diwali Magazine\nPrevious Post लंडन खाद्यनामा\nगुजराती पदार्थांचे तंतोतंत वर्णन केले आहे. शाकाहारी जेवणातील वैविध्या साठी थाली प्रसिद्ध आहे.\nकॅनडातल्या आईस वाईन November 9, 2016\nआखाती देशांतले गोड पदार्थ November 9, 2016\nछेनापोडं आणि दहीबरा November 7, 2016\nकॉर्न आणि मिरचीचं जन्मस्थान – मेक्सिको November 7, 2016\nडेन काऊंटी फार्मर्स मार्केट, यूएसए November 5, 2016\nजॉर्जिया आणि दुबई स्पाइस सूक November 5, 2016\nकाही युरोपिय पदार्थ November 5, 2016\nमासे, तांदूळ आणि नारळ – केरळ November 2, 2016\nलोप पावत चाललेली खाद्यसंस्कृती – हिमाचल प्रदेश October 31, 2016\nDr.Revati Garge on सिंधु ते ब्रह्मपुत्र – ख…\nअशोक नायगावकर on शहर आणि खाद्यसंस्कृती –…\narun tingote on गुटेन आपेटिट – जर्मनी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://dimag-kharab.blogspot.com/2011/12/", "date_download": "2021-07-30T08:17:52Z", "digest": "sha1:K2ENHKBOF6YRFYKP45OKSF5AEXLVGS6H", "length": 9720, "nlines": 69, "source_domain": "dimag-kharab.blogspot.com", "title": "माझ्या गजाल्या: December 2011", "raw_content": "\nगेले काही दिवस थंडीचा कडाका वाढलेला. रोज घरी येताना कुडकुडत यावे लागतेय. आज तर कहरच झाला. तामिळनाडूत 'थेन' वादळ येवून गेले आणि त्याचा परिणाम म्हणून इथे बंगलोरमध्ये अचानक पाऊस सुरु झाला. संध्याकाळी ऑफिसमधून बाहेर पडलो तर आधीच थंडी त्यात रिमझिम पाऊस आणि त्यात भरीस भर म्हणून पावसामुळे अडलेल्या ट्राफिकमधला गारवा. घरी पोहोचेपर्यंत साडेसात वाजून गेलेले. वाटेत पूर्ण भिजायला झाले होतेच आणि ट्राफिकमध्ये रा���गून रांगून थोडीफार भूक पण लागलेली. रात्रीच्या जेवणाला फार वेळ नसल्याने त्याआधी काही गरमा गरम करून मिळेल याची आशा नव्हती. थंडीतून आल्याने चहा तर हवाच होता. त्यामुळे चहा आणि भूक या दोन्हीवर एकच उपाय होता मसाला चहा...\nमसाला चहाची कृती एकदम सोप्पी...\nसाहित्य :- एक कप दूध, एक टी-स्पून चहा पूड, एक चमचा साखर, लवंग, दालचिनी, काळी मिरी, वेलची, असे काय काय मिळतील ते मसाल्याचे प्रकार आणि हो सगळ्यात शेवटचे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे फरसाण... तुमच्याकडे फरसाण नसेल तर घेवून या (गुजरात्याकडचे असेल तर अतिउत्तम) आणि जवळपास मिळत नसेल तर पुढे वाचू नका. निषेधाच्या फालतू प्रतिक्रिया स्वीकारल्या जाणार नाहीत.\nकृती :- नेहमीप्रमाणे गॅसवर चहाच्या भांड्यात एक कप दूध, चहा पूड आणि साखर टाकून चहा बनवून घ्यावा. कुडकुडणार्‍या थंडीतून येवून तुम्ही हा चहा प्राशन करणार असल्याने उगाच माज दाखवण्यासाठी त्याला अमृततुल्य चहा असे संबोधावे. आत्ता मघाशी साहित्यामध्ये जमवलेले मसाले चहात टाकायचेच राहिले असे तुम्हांला आठवले असेल तर काळजी नसावी. त्या मसाल्याचे खरे काम चहा उकळल्यानंतरच आहे. तर उकळलेला अमृततुल्य चहा, ओट्यावर न सांडता, नीट कपात गाळून घ्यावा. एका छानश्या ट्रेमध्ये हा चहाचा कप आणि मघाचचे मसाले नीट मांडावे. ह्या सगळ्या साहित्याचा 'मसाला चहा' ह्या सदरात टाकण्यासाठी एक छानसा फोटो काढावा. झाले... मसाल्याचे काम संपले. आत्ता हा काढलेला मसाला म्हणजे लवंग, दालचिनी, काळी मिरी, वेलची इत्यादी इत्यादी ज्या छोट्या छोट्या तोंडांच्या पिशव्यांमधून काढला असेल त्या छोट्या छोट्या पिशव्यांच्या छोट्या छोट्या तोंडातून पुन्हा भरून ठेवावा (हे लै वेळ काढू आणि कटकटीचे काम आहे, पण नाही केले तरी कटकट होईलच त्यामुळे कुठली कटकट जास्त सोईची हे तुमचे तुम्ही ठरवा. मी मुळातच व्यवस्थित आणि टापटीप असल्याने मी नेहमीच पहिला पर्याय स्वीकारतो)\nतर आत्ता लागलेली सौम्य भूक आणि थंडी यावर उतारा म्हणून अमृततुल्य चहाचे मसाला चहामध्ये रूपांतर करायला घ्यावे. सगळ्यात आधी थंडीचा कडाका कमी व्हावा म्हणून दोन घोट चहा पिऊन घ्या. त्यामुळे थोडी हुशारी येईलच पण अजून एक फायदा म्हणजे मघाशी साहित्यात गोळा केलेला महत्वाचा पदार्थ म्हणजे फरसाण चहाच्या कपात टाकण्यासाठी थोडी जागा देखील होईल. आत्ता थोडीफार भूक लागल��ली भूक भागेल आणि रात्रीचे जेवण होईपर्यंत तग धरता येईल अश्या हिशोबाने फरसाण चहात मिक्स करा.\nचमच्याने ते फरसाण चहात नीट बुडवून घ्या आणि नीट फुंकर मारून चहा गार होण्याआधी चवीचवीने मिटक्या मारीत खावे. फरसाण खावून झाले की उरलेल्या चहावर छानसा मसालेदार तवंग आलेला दिसेल. अश्या प्रकारे तुम्ही बनवलेला अमृततुल्य चहा मसाला चहामध्ये परिवर्तीत होवून तुमच्या हातातील कपात अवतरलेला दिसेल.\nहापूस, रायवळ आंबे, काजू, फणस, करवंद या सगळ्या कोकण मेव्याबरोबरच कोकणातल्या समुद्र किनार्‍यावरच्या खार्‍या हवेवर आणि खारवलेल्या माश्यांवर पोसलेला माणूस. कोकणात वाढल्यामुळे सहाजिकच जिभेचे वळण तिरके. तिरकस विचार आणि बोलणे जरा जास्तच रोखठोक. मालवणीसारख्या शिवराळ भाषेवर मनापासून प्रेम. तर आंतरजालावरच्या गाववाल्यांनू मी जा काय लिवनार हाय ता ग्वाड मानून घ्या नाहीतर जावा ****... काय समजलावं\nगजालवाडीतल्या कट्ट्यावर किती लोकं चकाट्या पिटतं आहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur/prakash-ambedkar-participate-in-tomorrow-maratha-andolan-in-kolhapur", "date_download": "2021-07-30T08:38:37Z", "digest": "sha1:XGZUNQBGPFODOA72OPO4UVWYF7JWGG2V", "length": 6267, "nlines": 122, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | कोल्हापूर : मराठा मुक आंदोलनात प्रकाश आंबेडकर होणार सहभागी", "raw_content": "\nकोल्हापूर : मराठा मुक आंदोलनात प्रकाश आंबेडकर होणार सहभागी\nकोल्हापूर : मराठा आरक्षण प्रश्नी उद्या (१६) मुक आंदोलनाची सुरुवात कोल्हापूरातून होणार आहे. खासदार संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी मराठा आरक्षणप्रश्नी (maratha reservation) आंदोलनाची हाक दिली आहे. आता या आंदोलनात वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) सहभागी होणार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.\nउद्या कोल्हापुरातून सुरु होणाऱ्या मुक आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर सहभागी होणार आहेत. १६ जून रोजी कोल्हापुरात मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नी खा. संभाजी राजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली आयोजित मराठा आरक्षणप्रश्नी मुक आंदोलनात सहभागी होणार असल्याचे त्यांनी जाहिर केले आहे. वंचित आघाडीने ट्वीट करून याबद्दल माहिती दिली आहे.\nहेही वाचा: मराठा आरक्षण : कोल्हापुरात उद्यापासून आंदोलन; स्वरुप कसं\nदरम्यान संभाजीराजे यांनी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष ���रद पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रकाश आंबेडकर यांचीही भेट घेतली होती. त्यांच्यासोबतच्या भेटीमुळे नवीन आघाडीचा फॉर्म्युला तयार केला जात असल्याची चर्चा रंगली होती. आता खुद्द प्रकाश आंबेडकर यांच्या सहभागामुळे राज्यातील राजकारणाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.\nउद्याच्या मुक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांनी लोकप्रतिनिधींना सन्मानपूर्वक वागणूक देऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मराठा समाजाने सज्ज व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%B9/", "date_download": "2021-07-30T08:01:19Z", "digest": "sha1:D5YKQFOUXZXPI6CSOPZVTSJZ6CRRI5IP", "length": 13963, "nlines": 117, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "गोवा मुक्तीदिनापूर्वी ‘हातकातरो खांबा’च्या जर्जर चौथर्‍याची डागडूजी करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू ! – राष्ट्रप्रेमी नागरिकांची चेतावणी | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर गोवा मुक्तीदिनापूर्वी ‘हातकातरो खांबा’च्या जर्जर चौथर्‍याची डागडूजी करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू...\nगोवा मुक्तीदिनापूर्वी ‘हातकातरो खांबा’च्या जर्जर चौथर्‍याची डागडूजी करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू – राष्ट्रप्रेमी नागरिकांची चेतावणी\nडावीकडून श्री. भाई पंडित, श्री. शैलेंद्र वेलिंगकर, श्री. जयेश थळी आणि श्री. राज बोरकर\nपणजी – वाहनाने धडक दिल्यानंतर जर्जर अवस्थेत असलेल्या हातकातरो खांबाच्या चौथर्‍याला एक वर्ष पूर्ण झाले तरीही दुरुस्तीकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. अजून अपघात झाल्यास हे स्मारक नामशेष होण्याची भीती आहे. आपल्या पूर्वजांच्या बलिदानाच्या या प्रतिकाची येत्या गोवा मुक्तीदिनापूर्वी डागडुजी न केल्यास आंदोलन उभारण्यात येईल, अशी चेतावणी राष्ट्रप्रेमी नागरिकांनी पत्रकार परिषदेत केली. या पत्रकार परिषदेला गोमंतक मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघाचे अध्यक्ष चंद्रकांत (भाई) पंडित, संस्कृती रक्षा दल समितीचे शैलेंद्र वेलिंगकर, हिंदु जनजागृती समितीचे जयेश थळी आणि चिंबल येथील राष्ट्रप्रेमी नागरिक राज बोरकर उपस्थित होते.\nशासनाने या खांबाकडे दुर्लक्ष करून या खांबाच्या दुरुस्ती करण्याची वेळ राष्ट्रप्रेमींवर आणू नये, अशी विनंती या वेळी करण्यात आली.वेलि��गकर म्हणाले, ‘‘प्रसिद्ध लेखक अ.का. प्रियोळकर यांच्या ‘इन्क्विझिशन इन् गोवा’ या ग्रंथात या ‘हातकातरो खांबा’च्या ऐतिहासिक महत्त्वाविषयी स्पष्टपणे उल्लेख आहे. बाटाबाटीच्या (इन्क्विझिनच्या) वेळी गोमंतकातील हिंदू लोकांचे हात कलम होत असतानाचा हा खांब महत्त्वाचा साक्षीदार आहे. या हाताकातरो खांबाची डागडुजी करणे हे शासनाने प्रथम कर्तव्य आहे. तसे न करणे हे गोमंतकातील स्वातंत्र्यलढ्याचे आणि स्वातंत्र्यसैनिकांचा अवमान आहे आणि हा अवमान स्वाभिमानी गोमंतकीय कधीच सहन करणार नाहीत. यासाठी वेळप्रसंगी कुठल्याही तर्‍हेचा त्याग करण्याची आमची सिद्धता आहे.’’ थळी म्हणाले, ‘‘पोर्तुगिजांनी गोमंतकीय हिंदूंना छळाने बाटवले. हिंदू आणि नवख्रिस्ती यांचे हिंदु धर्माचे आचरण रोखण्यासाठी पोर्तुगिजांनी ‘इन्क्विझिशन अर्थात धर्मसमीक्षणद्वारे केलेल्या अत्याचाराची साक्ष देणारा एकमेव ‘हातकातरो खांब’ नष्ट करण्याचे कारस्थान गोमंतकात चालू आहे. ते हाणून पाडण्यसाठी उभे राहाण्यार्‍या समस्त राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या आंदोलनात हिंदु जनजागृती समितीचा नेहमीच सहभाग राहिल. हाताकातरो खांब राष्ट्रीय वारसा घोषित व्हावा यासाठी हिंदु जनजागती समितीच्या वतीने गेली ३ वर्षे सातत्याने राज्य आणि केंद्रीय स्तरावर पाठपुरावा केला जात आहे. वर्ष २००६ मध्ये वाहतूक विभागाला हातकातरो खांबाच्या स्थलांतराची अनुमती नाकारतांना पुरातत्व विभागाने म्हटले होते की, ‘हा खांब इन्क्विझिशनच्या काळातील एकमेव महत्त्वपूर्ण साक्षीदार अन् पुरातन ठेवा आहे.’; मात्र तोच पुरातत्व विभाग आता अशा महत्त्वाच्या ठेव्याकडे दुर्लक्ष का करत आहे गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक, मंत्री फ्रान्सिस डिसोझा, जयेश साळगावकर, उपजिल्हाधिकारी आदी अनेक नेत्यांकडे गेल्या वर्षभरात हा विषय समितीच्या वतीने पोहोचवण्यात आलेला आहे. शासन जुने गोवे परिसरासाठी साधनसुविधायुक्त ‘वारसा मास्टर प्लॅन’ तयार करत आहे आणि यामध्ये ‘प्लॅन’मध्ये जुने गोवे येथील ऐतिहासिक ‘हातकातरो खांबा’चा समावेश केला आहे का गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक, मंत्री फ्रान्सिस डिसोझा, जयेश साळगावकर, उपजिल्हाधिकारी आदी अनेक नेत्यांकडे गेल्या वर्षभरात हा विषय समितीच्या वतीने पोहोचवण्यात आलेला आहे. शासन जुने गोवे परिसरासाठी सा���नसुविधायुक्त ‘वारसा मास्टर प्लॅन’ तयार करत आहे आणि यामध्ये ‘प्लॅन’मध्ये जुने गोवे येथील ऐतिहासिक ‘हातकातरो खांबा’चा समावेश केला आहे का.’’ पंडित म्हणाले, ‘‘गोवा शासन अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करण्यास मागेपुढे पहात नाही; मात्र राष्ट्रीय खांबाकडे दुर्लक्ष करते. जूने गोवे शहरात फेस्त भरवण्यासाठी साधनसुविधांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा खर्च करणारे शासन याच शहरात असलेल्या हातकातरो खांबाकडे का दुर्लक्ष करत आहे.’’ पंडित म्हणाले, ‘‘गोवा शासन अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करण्यास मागेपुढे पहात नाही; मात्र राष्ट्रीय खांबाकडे दुर्लक्ष करते. जूने गोवे शहरात फेस्त भरवण्यासाठी साधनसुविधांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा खर्च करणारे शासन याच शहरात असलेल्या हातकातरो खांबाकडे का दुर्लक्ष करत आहे\nकटलास एक्स्प्रेस – 21 नौदल सरावात भारतीय नौसेनेच्या वतीने आयएनएस तलवार सहभागी होणार\nजागतिक व्याघ्र दिनानिमित्त पंतप्रधानांनी सर्व वन्यजीव प्रेमींना दिल्या शुभेच्छा\nराज्य/केंद्रशासित प्रदेश आणि खासगी रुग्णालयांकडे अद्याप 2.88 कोटींपेक्षा अधिक मात्रा उपलब्ध\nप्राथमिक शाळा बंद केल्याबद्दल आम आदमी पार्टीने सावंत सरकारला फटकारले; प्रत्येकाला शिक्षणाची दारं खुली करण्याच्या भाऊसाहेब बांदोडकर यांच्या स्वप्नाच्या विरूद्ध राज्यसरकारचा निर्णय\nपंतप्रधान मोदींनी व्हीआयपी लाल दिव्याची परंपरा मोडीत काढून गरीबांपर्यंत वीज पोचवण्याचे काम केले:नक्वी\nसर्व हॉस्पिटलमधील खाटा भरल्या, कोविड रुग्णांचा जमिन, स्ट्रेचर्स व खुर्चीवर उपचार, आता मुख्यमंत्री सरण व कबरींची तयारी करतात का\n“लस सुरक्षा” द्या, त्यानंतर इयत्ता बारावीची “परीक्षा” घ्या : आप\nकृषी खात्यातर्फे शेतकर्‍यांसाठी मार्गदर्शिका\nकोरोना योद्ध्यांसाठी जाहिर केलेली २० टक्के वेतनवाढ आहे तरी कुठे : आप\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nनाविका सागर परिक्रमा उपक्रम , संरक्षणमंत्री सीतारामन दाखवणार हिरवा बावटा\nमांडवी, झुआरी नदीत वाजपेयींच्या अस्थिकलशांचे विसर्जन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/04/blog-post_83.html", "date_download": "2021-07-30T06:22:31Z", "digest": "sha1:GVBSXR2OSUPORFSW5JXGVCH7Q7WKNNVV", "length": 11525, "nlines": 87, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "ठराविक वेळेत सर्व दुकानं उघडण्याची अनुमती द्यावी- बाळासाहेब बोराटे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar ठराविक वेळेत सर्व दुकानं उघडण्याची अनुमती द्यावी- बाळासाहेब बोराटे\nठराविक वेळेत सर्व दुकानं उघडण्याची अनुमती द्यावी- बाळासाहेब बोराटे\nठराविक वेळेत सर्व दुकानं उघडण्याची अनुमती द्यावी- बाळासाहेब बोराटे\nअहमदनगर ः अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकानं बंद असल्याने दुकानदार, कारागिरांच्या रोजगारावर गदा आल्याने करोनाशी लढतांना प्रपंच कसा चालवायचा याची चिंता या सर्वसामान्यांना भेडसावत असुन, यातील अनेक जण रस्त्यावर येऊन चिंतन करीत, चर्चेत असल्याचे निदर्शनात येते. त्यामुळे मिनि लॉकडाऊन मधुन दुकानदारांना दुकानं उघडण्याची सवलत द्यावी, अशी मागणी नगरसेवक श्री. बाळासाहेब बोराटे यांनी केले आहे.\nओबीसी,व्ही.जे,एन.टी जनमोर्चाच्या अहमदनगर शहर जिल्हा शाखेच्या कार्यकारिणीची सभा संघटनेचे अध्यक्ष श्री.बाळासाहेब भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली आणि माझी महापौर भगवान फुलसौंदर, माजी नगरसेवक सुनिल भिंगारे, डॉ. सुदर्शन गोरे, डॉ. श्रीकांत चेमटे, सौ. अनुरिता झगडे, सौ. वनिता बिडवे अदिंच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी श्री बोराटे बोलत होते.\nतांगेगल्ली येथील संपर्क कार्यालयात सुरक्षित अंतर राखुन मोजक्या पदाधिकायांमध्ये ही बैठक झाली. यावेळी झालेल्या चर्चेत सद्याच्या परिस्थितीत उपेक्षितांनी घरगुती छोटे छोटे व्यवसाय सुरु करून देता येईल का अपेक्षितांना मदत देता येईल, सरकारने पुन्हा एकदा रेशनवर 8 रू, 10 रू. किलो धान्य उपलब्ध करून द्यावे, गरजवंत रूग्णांना कमी खर्चात उपचार, औषधे मिळवून देणे, लोकांना प्रतिकार शक्ति वाढविण्यासाठीच्या घरगुती उपय योजनांचा प्रचार करणे, अदि सुचना यावेळी सदस्यांनी केल्या, या सुचनाचा आढावा घेतांना श्री. फुलसौंदर व श्री. भुजबळ यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री आणि ओबीसीचे नेते ना. विजय वड्डेटीवार तसेच ओबीसी,व्हीजे,एनटी जन मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष श्री.बाळासाहेब सानप यांना निवेदन पाठवुन या प्रश्नांचा पाठपुरावा करण्यात येईल असे सांगितले. जिल्हाधिकारी आणि प्रशासनाकडे सर्व प्रश्न मांडून परिस्थिची कल्पना देण्याचे यावेळी ठरविण्यात आले.\nआपण सर्व समन्वय व सुरक्षित अंतर राखून या सर्व सुचनांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरविले आहे. या बैठकीचा अहवाल ना. विजय वड्डेटीवार आणि जनमोर्चाचे संस्थापक श्री. बाळासाहेब सानप यांना त्वरीत पाठविण्यात येणार असुन, त्यांच्या सुचना मार्गदर्शन मागविण्यात येईल. या वरिष्ठांच्या सुचनांनुसार महिलाध्यक्ष, युवाध्यक्ष आणि नगर शहर ग्रामीण परिसरातील सदस्यांच्या नियुक्त्या या दोन- चार दिवसात कण्यात येणार असुन, त्याबाबत ही प्राथमिक चर्चा यावेळी करण्यात आली.\nसंघटनेचे शहरजिल्हा उपाध्यक्ष तथा बाराबलुतेदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. माऊली गायकवाड, जनमोर्चाचे शहर जिल्हा उपाध्यक्ष रमेश सानप, जनमोर्चाचे सरचिटणीस सर्व श्री.रमेश बिडवे, प्रकाश सैंदर, अनिल इवळे, शामराव औटी, शशिकांत पवार, अभिजीत कांबळे, शेख नईम, विनोंद पुंड, फिरोज खान, सदस्य अशोक तुपे व माध्यम प्रमुख पत्रकार राजेश सटाणकर अदिंनी यावेळी चर्चेत भाग घेतला.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/msedcl-review-sancalakayancekaduna-esaenadielaca/05111043", "date_download": "2021-07-30T06:17:33Z", "digest": "sha1:4K5DMUWT2DNDNWI4BMD2YL2HWC3XJYGU", "length": 8020, "nlines": 30, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "महावितरणचे संचालकयांचेकडून एसएनडीएलचा आढावा - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » महावितरणचे संचालकयांचेकडून एसएनडीएलचा आढावा\nमहावितरणचे संचालकयांचेकडून एसएनडीएलचा आढावा\nशाश्वत वीजपुरवठ्यासाठी कृती आराखडा सादर करण्याच्या सुचना\nनागपूर: मेसर्स एसएनडीएल क्षेत्रातील ग्राहकांना शाश्वत, अखंडित आणि दर्जेदार वीजपुरवठा मिळावा यासाठी येत्या 15 दिवसांत कृती आराखडा सादर करण्याच्या सुचना महावितरणचे संचालक (संचलन) श्री दिनेशचंद्र साबू यांनी शुक्रवार रोजी घेतलेल्या आढावा बैठकीप्रसंगी दिल्या. यावेळी श्री साबू यांनी मेसर्स एसएनडीएल क्षेत्रात सुरु असलेल्या विविध विकासकार्यांची प्रत्यक्ष पाहणी आणि आढावाही घेतला.\nमेसर्सएसएनडीएल क्षेत्रातील वीज ग्राहकांच्या तक्रारी आणि त्यांच्या सोडवणुकीसाठी प्रत्येक 15 दिवसांत महावितरण आणि मे. एसएनडीएलच्या वरिष्ठ अधिका-यांची संयुक्त बैठक घेण्याच्या सुचना करतांनाच श्री साबू यांनी वर्षभरातील देखभाल व दुरुस्तीच्या कामांचे नियोजन करण्यात यावे, आयपीडीएस, कॅपेक्स, जिल्हा नियोजन योजनेंतर्गत मंजूर कामांची विस्तृत माहिती घेतली. अपघात प्रवण क्षेत्रातील अपघातांचे प्रमाण कमी होण्याकरिता आवश्यक त्या उपाययोजना त्वरीत करण्यात याव्यात. वीज यंत्रणा देखभाल व दुरुस्तीसाठी प्रस्तावित वीज खंडित करण्याची (आऊटेज) पुर्वसुचना ग्राहकांना देण्यात यावी, सोबतच एका वाहिनीवर एका महिन्यात केवळ एकदाच आऊटेज घेण्यात यावा, या भागातील ग्राहकांना दर्जेदार वीजपुरवठयाला प्राधान्य देण्यात यावे यासाठी उपकेंद्रांना वीजपुरवठ्याचा अतिरिक्त स्त्रोताची उपलब्धता करून देण्यात यावे, सर्व उपकेंद्रे एकमेकांशी जोडण्याचे काम त्वरीत सुरु करण्यात यावे, उपकेंद्रातील अति भारीत वीज रोहीत्राच्या ठिकाणी वाढिव क्षमतेची वीज रोहीत्रे तात्काळ बसविण्यात यावी, सोबतच प्रलंबित वीज जोडण्या त्वरीत देणे, वारंवार वीजपुरवठा खंडित होणा-या भागातील बिघाडांचे विश्लेषण करून ते टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सुचनाही श्री साबू यांनी यावेळी केल्या.\nयावेळी सोनल खुराणा यांनी मेसर्स एसएनडीएलच्या कामाबाबत विस्तृत सादरीकरणामार्फ़त कंपनीच्या एकूणच कामकाजाबाबतची माहिती उपस्थितांना दिली. उपकेंद्रांवरील भार कमी व्हावा यासाठी सुरु असलेल्या उपाययोजना, कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांची तपासणी, वीजचोरीचे आणि वीज अपघातांचे प्रमाण अधिक असलेल्या भागात राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी यावेळी दिली.\nया बैठकीला महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक तथा नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री दिलीप घुगल, अधिक्षक अभियंते सर्वश्री उमेश शहारे, दिलीप दोडके, नारायण आमझरे,मेसर्स एसएनडीएलतर्फ़े राजेश तुरकर, दिपक लाबडे, शेषराव कुबडे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आढावा बैठकीपश्चात श्री साबू यांनी मेसर्स एसएनडीएलचे सेमिनेरी हिल्स उपकेंद्र, जयहिंद उपकेंद्र, ग्राहक सुविधा केंद्र, कॉल सेंटर या ठिकाणी भेट देत तेथील कामांची पाहणीही केली.\n← शहराबाहेरील पाच कि.मी. नदीचीही होणार…\nबंगलूरू से दिल्ली जा रहे… →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/heartbreaker-4-bullock-carts-hit-by-truck-sugarcane-workers-die-on-the-spot-at-indapur-mhss-501182.html", "date_download": "2021-07-30T07:24:53Z", "digest": "sha1:3VNBJZJQIU7PVX76MZMTSP22ZHELDFPU", "length": 6849, "nlines": 79, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "ह्रदयद्रावक! भरधाव ट्रकची 4 बैलगाड्यांना धडक, ऊसतोड मजुराचा जागीच मृत्यू– News18 Lokmat", "raw_content": "\n भरधाव ट्रकची 4 बैलगाड्यांना धडक, ऊसतोड मजुराचा जागीच मृत्यू\nछत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या बैलगाड्या बेलवाडी- थोरातवाडी परिसरातील ऊस तोडणी करण्यासाठी आज पहाटे निघाल्या होत्या.\nछत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या बैलगाड्या बेलवाडी- थोरातवाडी परिसरातील ऊस तोडणी करण्यासाठी आज पहाटे निघाल्या होत्या.\nमधुकर गलांडे, प्रतिनिधी इंदापूर, 30 नोव्हेंबर : पोटासाठी एका गावातून दुसऱ्या गावात जाऊन धडपडणार्‍या ऊसतोड मजुरांवर काळाने घाला घातला आहे. बारामती इंदापूर राज्य महामार्गांवर (Baramati Indapur State Highway) भरधाव ट्रकने 4 बैलगाड्यांना जोरात धडक दिल्याची ह्रदयद्रावक घटना घडली आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या बैलगाड्या बेलवाडी- थोरातवाडी परिसरातील ऊस तोडणी करण्यासाठी आज पहाटे निघाल्���ा होत्या. बेलवाडी जवळ पोहोचले असता एका भरधाव ट्रक चालकाने चार बैलगाड्यांना जोराची धडक दिली. यामध्ये एका ऊसतोड मजूर जागीच ठार झाला. तर एक बैलही मृत्युमुखी पडला आहे. तर चार बैल जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, भरधाव ट्रकने धडक दिल्यामुळे बैलगाड्या महामार्गावरून खाली फेकल्या गेल्या. या अपघातात भाऊराव उत्तम कांबळे या ऊसतोड मजुराचा मृत्यू झाला आहे. भाऊराव कांबळे हे बीड जिल्ह्यातील आष्टी इथं राहणारे होते. महामार्गावरील बेलवाडी ओढ्यावरील पुलावर हा अपघात झाला असून अतिशय वेदनादायी घटना असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहे. भिवंडीत भीषण अपघात, 1 ठार 5 जखमी दरम्यान, भिवंडी तालुक्यातील अंबाडी-वसई रोडवरील सावरोली इथं सुसाट वेगात असलेल्या हायवा डंपरची तब्बल चार वाहनांना जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कार, टेम्पो, बाईक या तीन वाहनाचा चक्काचूर झाला आहे. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून 5 जण गंभीर जखमी झाले आहे. या रोडवर रोजच रेती, खडी भरून हायवा डंपर सुसाट वेगात जात असतात. पोलिसांचे मात्र दुर्लक्ष होत असल्याने नेहमीच अपघाताच्या घटना घडत आहे.\n भरधाव ट्रकची 4 बैलगाड्यांना धडक, ऊसतोड मजुराचा जागीच मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/tag/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2021-07-30T08:25:49Z", "digest": "sha1:AV4GGTM3CI26P4IICYLZ7E25JH5INX5V", "length": 8519, "nlines": 91, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "अमेरिका Archives - द वायर मराठी", "raw_content": "\n‘इस्लामिक अमिरात ऑफ अफगाणिस्तान’ला विरोधचः भारत\nअफगाणिस्तानात तालिबानचे ‘इस्लामिक अमिरात’चे सरकार येत असेल तर भारताचा त्याला पाठिंबा नसेल अशी स्पष्ट भूमिका भारताने घेतली आहे. अफगाणिस्तानमधील तालिबान ...\nओबामा यांचं आत्मचरित्र ‘ए प्रॉमिस्ड लँड’\n'ए प्रॉमिस्ड लँड' हे प्रेसिडेंट बराक ओबामा यांचं आत्मचरित्र आहे. ओसामा बिन लादेनला मारलं तिथवर ओबामा या पुस्तकात थांबले आहेत. आणखी दोन खंड ते लिहितील ...\nअमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत उमेदवारांमधील जाहीर चर्चा हे एक मोठ्ठं प्रकरण असतं. दोन उमेदवार कॅमेऱ्यासमोर असतात, एकादा पत्रकार किवा प्राध्यापक चर्च ...\nकाळ्यांना क्रूरपणे वागवलं जातं, म्हणजे नेमकं काय होतं\nकाळ्यांवर होणारा अन��याय एकीकडं अमेरिकन राज्यव्यवस्थेमधेच अंगभूत आहे. पण त्या बरोबरच गोऱ्यांच्या मनातही काळ्यांबद्दल दुरावा आणि गैरसमज आहेत. समाजात ७० ...\nट्रम्प यांच्या महाभियोग चौकशीस संसदेची मंजुरी\nवॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोग लावण्याअगोदर त्यांची चौकशी करणाऱ्या प्रस्तावास गुरुवारी डेमोक्रेटिक पक्षाचे बहुमत असले ...\nनकोसं वाटणारं सत्य सांगणारा पत्रकार – सिमोर हर्श\nपत्रकाराचं काम असतं ” महत्वाचं आणि लोकांना नकोसं वाटणारं सत्य सांगून देश अधिक ज्ञानी करणं. “ हे अवतरण आहे सिमोर हर्श यांच्या रिपोर्टर : अ मेमॉयर (Repo ...\nपरवानगी नाकारल्यानंतर अमेरिकन सदस्यांची पाकव्याप्त काश्मीरला भेट\nइस्लामाबाद : जम्मू व काश्मीर राज्याला राज्यघटनेकडून मिळालेला ३७० कलमाचा विशेष दर्जा भारतीय संसदेने रद्द केल्यानंतर या प्रदेशातील परिस्थिती पाहण्यासाठी ...\nअण्णांच्या आंदोलनात संघपरिवाराचा फॅसिझम सहज घुसला, तो एका व्हायरस सारखा पसरला. या व्हायरसमुळे अण्णांमध्ये स्फुरण चढले ते थेट संसदीय लोकशाहीला आव्हान द ...\nअसांज यांच्या अटकेमुळे शोध पत्रकारिता धोक्यात \nकायद्याच्या भौगोलिक मर्यादा असूनही अमेरिकेचे रहिवासी नसलेल्या परदेशी नागरिकांवर अमेरिकी कायदा लादणे ही साम्राज्यवादाच्या मग्रुरीची परिसीमा आहे. महासत ...\nसामाजिक स्वास्थ्य/जनहित आणि बौद्धिक संपदा : भाग २\n२३ आणि २६ एप्रिल हे स्वामित्व हक्क दिवस आणि आंतरराष्ट्रीय बौध्दिक संपदा दिवस म्हणून साजरे केले जातात. त्या निमित्ताने या हक्कांचे स्वरूप, त्यांची मर्य ...\nगर्भपात औषधे; अॅमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस\n‘केंद्राने पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने द्यावी’\nझारखंडमध्ये न्यायाधीशाचा संशयित मृत्यू; एसआयटीची स्थापन\nअस्थानांच्या नियुक्तीला दिल्ली विधानसभेचा विरोध\nआशा, संताप आणि लोकशाही…\n‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा\nसर्वांनी मिळून भाजपला हरवणे गरजेचेः ममता\nअन्न अत्यावश्यक नाही, तर दुसरे काय\nलॉकडाऊन : पर्यटन व्यवसायात २ कोटी १५ लाख बेरोजगार\n‘झारखंड सरकार पाडण्याच्या कटात विदर्भ भाजपाचे २ नेते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.osmanabadtoday.com/2020/12/The-Prime-Minister-should-apply-for-the-Micro-Food-Industry-Upgradation-Scheme.html", "date_download": "2021-07-30T07:00:45Z", "digest": "sha1:225SU6NL7542X7S4NCD73SJKJSD6D2PK", "length": 12743, "nlines": 86, "source_domain": "www.osmanabadtoday.com", "title": "--> प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उदयोग उन्नयन योजनेसाठी अर्ज करावेत | Osmanabad Today", "raw_content": "\nप्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उदयोग उन्नयन योजनेसाठी अर्ज करावेत\nउस्मानाबाद -केंद्र शासनाने आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सुक्ष्म खादय उदयोग उन्नयन योजना ही केंद्र पुरस्कृत योजना सन 2020-...\nउस्मानाबाद -केंद्र शासनाने आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सुक्ष्म खादय उदयोग उन्नयन योजना ही केंद्र पुरस्कृत योजना सन 2020-2021 ते 2024 ते 2025 या पाच वर्षांच्या कालावधीत राबविण्याचे नियोजन केलेले आहे.यासाठी उस्मानाबाद जिल्हयातील अनुसुचित जातीच्या व नवबौध्द घटकातील सुक्ष्म अन्न प्रक्रिया उदयोगामध्ये कार्यरत वैयक्तिक लाभार्थी,शेतकरी उत्पादक संस्था,स्वयंसहाय्यता गट आणि सहकारी उत्पादक यांना लाभ देण्यात येणार आहे.\nत्याअनुषंगाने सदयस्थितीत सुक्ष्म अन्न प्रक्रिया उदयोंगामध्ये कार्यरत अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांतील वैयक्तिक लाभार्थी,शेतकरी उत्पादक संस्था,स्वयंसहाय्यता गट आणि सहकारी उत्पादक यांनी कार्यालयीन वेळेत निम्न स्वाक्षरीत यांचे कार्यालयास अर्ज करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण,उस्मानाबाद यांचे कार्यालयामार्फत करण्यात येत आहे.\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nकार चालकाला हृदयविकाराचा झटका आणि जिल्हाधिकाऱ्यांचे प्रसंगावधान\nउस्मानाबाद - उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांच्या कार चालकास धावत्या कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला. मात्र, प्रसंगाव...\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पा��्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबादेतील इंग्लंड रिटर्न तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह\nउस्मानाबाद - इंग्लंडहून उस्मानाबादेत परतलेल्या एका ३५ तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तरुणावर उस्मानाबादच्य...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nसरकारी कामगार अधिकारी कार्यालय बनले दलालांचा अड्डा\nअभियंत्यांसह ठेकेदारांचे बनावट शिक्के वापरून कामगारांच्या नोंदी उस्मानाबाद - उस्मानाबादचे सरकारी कामगार अधिकारी कार्यालय म्हणजे दलालांचा अ...\nसुंदर माझे कार्यालय उपक्रमाचा उस्मानाबादच्या जिल्हा परिषदेत उत्साहात प्रारंभ\nउस्मानाबाद - विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या संकल्पनेतील जिल्हा परिषदातंर्गत ‘सुदंर माझे कार्यालय ’ हा उपक्रमात मराठवाडयातील आठही जिल...\nउस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने घेतले आणखी दोन बळी @ २०\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्याचे ठिकाण असलेले उस्मानाबाद शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे...\nउस्मानाबादेत दोन अपघातात एक ठार, दोन जखमी\nउस्मानाबाद - आनंदनगर पो.ठा. अकस्मात मृत्यु क्र. 37 / 2020 सीआरपीसी कलम 174 च्या चौकशीत स्वरुपा संजय पोतदार, रा. समता कॉलनी, उस्मानाबाद यांन...\nउस्मानाबाद : रुग्णाची लूट करणाऱ्या सह्याद्री हॉस्पीटलला १० हजार दंड\nरॅपिड अँटिजेन टेस्टसाठी जादा आकारण्यात आलेली रक्कम रुग्णाच्या बँक खात्यावर जमा करण्याचा आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचा दणका ...\nकसबे तडवळे शिवारात अज्ञात व्यक्तीचा खून\nदगड बांधून मृतदेह विहिरीत फेकला कसबे तडवळे - कसबे तडवळे शिवारात एका ४० वर्षीय अनोखळी व्यक्तीचा खून करून मृतदेह दगड बांधून विहिरीत फेकून दे...\nसीना कोळेगाव प्रकल्प ते पांढरेवाडी धरणापर्यंत कालवा बनवा.- खा. ओमराजे\nपरंडा (राहूल शिंदे) - सीना-कोळेगाव उपसा सिंचन योजनेतून पांढरेवाडी तलावात पाणी सोडण्याबाबत (कालवा) उपाययोजना करावी, अशी मागणी जिल्ह्...\nVIDEO,4,उस्मानाबाद जिल्हा,127,उस्मानाबाद शहर,30,एडिटर डेस्क,2,खुले व्यासपीठ,9,ताज्या बातम्या,53,देश - विदेश,3,महाराष्ट्र,20,मुख्य बातमी,91,स्पेशल न्यूज,15,\nOsmanabad Today : प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उदयोग उन्नयन योजनेसाठी अर्ज करावेत\nप्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उदयोग उन्नयन योजनेसाठी अर्ज करावेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2021/02/cm-on-lockdown.html", "date_download": "2021-07-30T06:15:58Z", "digest": "sha1:X77PTA44YK4RG32LSZPRZZHGRAO2HOYS", "length": 12599, "nlines": 87, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "नियमांचे पालन करा अन्यथा लॉकडाऊनला सामोरे जा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - JPN NEWS.in", "raw_content": "\nHome maharashtra नियमांचे पालन करा अन्यथा लॉकडाऊनला सामोरे जा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nनियमांचे पालन करा अन्यथा लॉकडाऊनला सामोरे जा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nमुंबई, दि. १६: कोरोना विषयक सर्वत्र दाखविल्या जाणाऱ्या बेफिकीरीबाबत चिंता व्यक्त करतानाच कोरोना नियंत्रणासाठी लागू असलेल्या नियमावलीची (एसओपी ) कडक अंमलबजावणी करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले. मास्क वापरा, गर्दी टाळा अन्यथा पुन्हा एकदा लॉकडाऊनला सामोरे जावे लागेल, असेही ते म्हणाले. सार्वजनिक कार्यक्रम, सभा, विवाह समारंभ आदींमध्ये उपस्थितांची संख्या मर्यादीत ठेवतानाच मास्क वापरणे बंधनकारक आहे. जे नियमाचे पालन करणार नाही त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.\nराज्यात काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा पोलिस प्रमुख यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव संजय कुमार, टास्क फोर्सचे सदस्य आदी उपस्थित होते.\nजिल्ह्यांचा आढावा घेऊन मुख्यमंत्री म्हणाले, गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट आल्याने नागरिकांमध्ये बेफीकीरी आली आहे त्यामुळे कोरोना प्रतिबंधासाठीच्या सूचनांचे पालन होताना दिसत नाही. लोकांमध्ये जरी शिथीलता आली असी तरी यंत्रणांमध्ये ती येऊ देऊ नका. नियमांची कडक अंमलबजावणी करा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.\nराज्यात सार्वजनिक ठिकाणी कोरोना नियमांचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळे आंदोलने, सभा, मिरवणुका यांना परवानगी देऊ नये. विवाह समारंभामध्ये उपस्थितांच्या मर्यादेचे पालन केले ��ाते का याची यंत्रणेकडून तपासणी झाली पाहिजे. ज्या भागात रुग्ण संख्या वाढतेय तेथे कंटनेमेंट झोन करायची तयारी ठेवावी, असेही त्यांनी सांगितले.\nराज्यात महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना सर्वसामान्यांना लागू असून त्याला दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी साांगितले. कोरोना उपचारासाठी जी क्षेत्रिय रुग्णालये करण्यात आली आहे त्यांचे स्ट्रक्चरल ऑडीट करून घ्या असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. स्थानिक स्वराज्य संस्थांनी ग्रामीण आणि शहरी भागात सार्वजनिक ठिकाणांचे, शौचालयांचे, बसस्थानके, उद्याने याठिकाणी निर्जंतुकीकरणाचे काम हाती घ्यावे. नियमांचे पालन करायचे की पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने जायचे याची निवड लोकांच्या हातात आहे. त्यामुळे पुढच्या काळात अधिकची खबरदारी घ्यावी, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.\nकोरोना नियंत्रणासाठी जिल्ह्यांना जो निधी देण्यात आला आहे त्यातील शिल्लक असलेला निधी ३१ मार्चपर्यंत वापरायला परवानगी देण्यात आली आहे,असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.\nजनारोग्य योजनेला मार्चपर्यंत मुदतवाढ देतानाच ज्या भागात जास्त रुग्ण आढळून येत आहेत तेथील सार्वजनिक कार्यक्रमांमधील गर्दी नियंत्रणात राहण्यासाठी प्रशासनाने लक्ष देण्याची सूचना आरोग्यमंत्री. टोपे यांनी केली.\n• कोरोनाचा संसर्ग वाढत असेल त्या भागात किंवा परिसरात टार्गेटेड पद्धतीने तपासण्या करा, एकेका रुग्णांचे किमान 20 तरी संपर्क शोधलेच पाहिजेत\n• मधल्या काळात आपण माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम राबवून राज्याचा आरोग्य नकाशा तयार केला. यातील सह व्याधी रुग्णांची परत आरोग्य कर्मचाऱ्यांनी विचारपूस सुरू करा\n• ज्या ज्या व्यावसायिक संस्था, संघटना लॉक डाऊन उठविण्यासाठी आपणाकडे येत होत्या त्या सर्व संबंधित संस्था, संघटना यांच्याशी परत एकदा बोलून एसओपीची काटेकोर अंमलबजावणी होईल याची खात्री करून घ्या\n• जिथे कंटेनमेंट आवश्यक आहे तिथे ते करा व त्याची अंमलबजावणी करा\n• बँक्वेट हॉलमध्ये कोणी विनामास्क आढळल्यास हॉल मालकावर कारवाई करावी.\n• ज्या भागात रुग्ण आढळून येत आहेत तेथे जाऊन कोरोना चाचणी करावी\n• विवाह समारंभासाठी पोलिस परवानगी आवश्यक\nबैठकीस मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, गृह विभागाचे अ��र मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशीषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जऱ्हाड, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव सौरव विजय आदी उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/delhi-scrap-admission-in-nursery-due-to-coronavirus-gh-507998.html", "date_download": "2021-07-30T08:22:14Z", "digest": "sha1:GOWL2BB7EI5O6KYZCULNXFSS7QGN6CUW", "length": 8430, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नर्सरीचे अॅडमिशन यावर्षी रद्द? कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 'या' राज्याचा मोठा निर्णय– News18 Lokmat", "raw_content": "\nनर्सरीचे अॅडमिशन यावर्षी रद्द कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 'या' राज्याचा मोठा निर्णय\nजुलैपर्यंत शाळा सुरु होणार नाहीत. त्यामुळं नर्सरीचे अ‍ॅडमिशन (Nursery Admission) होण्याची शक्यता कमी आहे. त्याचबरोबरच शाळा सुरू झाल्यादेखील तरीही लहान मुलांना सर्वात शेवटी शाळेत बोलावले जाणार आहे.\nजुलैपर्यंत शाळा सुरु होणार नाहीत. त्यामुळं नर्सरीचे अ‍ॅडमिशन (Nursery Admission) होण्याची शक्यता कमी आहे. त्याचबरोबरच शाळा सुरू झाल्यादेखील तरीही लहान मुलांना सर्वात शेवटी शाळेत बोलावले जाणार आहे.\nनवी दिल्ली, 24 डिसेंबर : कोरोनाच्या (covid 19) संकटाचा विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला असून काही महिन्यांपासून शाळा ऑनलाईन सुरु आहेत. कोरोना रुग्णांची संख्या दिल्लीमध्ये (Delhi) पुन्हा एकदा वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांचं हे वर्ष ऑनलाईन शिक्षणातच जाणार आहे. लस बाजारात कधी येणार आहे याची देखील अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध नाही. त्यामुळं जुलै अगोदर शाळा सुरु होण्याची शक्यता नसल्याचं दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodiya) यांनी म्हटलं होतं. त्यामुळं आता पुन्हा एकदा दिल्ली सरकार नवीन निर्णय घेण्याच्या तयारीत असून यावर्षी दिल्लीमध्ये नर्सरी अ‍ॅडमिशन (Nursery Admission) रद्द होण्याची शक्यता आहे. दिल्ली सरकार यावर विचार करत असून लवकरच खासगी शाळांना देखील हा प्रस्ताव पाठवला जाणार आहे. यावर्षी जुलैपर्यंत शाळा सुरु होणार नाहीत. त्यामुळं नर्सरीचे अ‍ॅडमिशन (Nursery Admission) होण्याची शक्यता कमी आहे. त्याचबरोबरच शाळा सुरू झाल्यादेखील तरीही लहान मुलांना सर्वात शेवटी शाळेत बोलावले जाणार आहे. त्यामुळं यावर्षी त्यांना घरी बसून ऑनलाईन शिक्षण घ्यावं लागणार आहे. म्हणून अ‍ॅडमिशन न करण्याचा पर्याय विचारात असून सरकारने यासंदर्भात तयारी सुरू केली आहे. या विषयी बोलताना सिसोदिया यांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना संकटात न टाकता शाळा सुरु करणे आणि परीक्षा घेणे हे आमचे लक्ष्य असल्याचे म्हटले. कोरोनाची लस फेब्रुवारीमध्ये जरी बाजारात आली तरीही जुलैपर्यंत सर्वांना लसीकरण करणे शक्य नाही. त्यामुळे यावर्षी शाळा सुरु होण्याची शक्यता नसल्यानं नर्सरीचे अ‍ॅडमिशन रद्द करण्याचा सरकार विचार करत आहे. हे वाचा- धक्कादायक ब्रिटनहून आलेल्या प्रवाशांपैकी 2 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बेपत्ता दरम्यान, दिल्लीमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसून येत असून मंगळवारी दिल्लीमध्ये 803 रुग्ण आढळून आले आहेत. परंतु यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे मागील चार महिन्यांत पहिल्यांदा हा आकडा हजाराच्या खाली आला आहे. त्याचबरोबर पॉजिटिव्हिटी रेट देखील कमी झाला आहे. 1.29% टक्के पॉजिटिव्हिटी रेट आढळून आला असून मागील 10 ते 12 दिवसांत 2 टक्क्याच्या देखील खालीच हा रेट राहिला आहे. त्यामुळं पुढील काही दिवसांमध्ये ही आकडेवारी कशी राहते यावर सर्व गणिते अवलंबून आहेत.\nनर्सरीचे अॅडमिशन यावर्षी रद्द कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 'या' राज्याचा मोठा निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/tag/rafel-audio-tape/", "date_download": "2021-07-30T08:24:25Z", "digest": "sha1:3DFYJNULMI7DBEHPDH6K7M4C25BWIIFK", "length": 4664, "nlines": 93, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "rafel audio tape | गोवा खबर", "raw_content": "\nमुख्यमंत्री पर्रिकरांचा जोश पाहुन राहुल गांधी थक्क\nराहुल गांधींनी केली विधानसभेत जाऊन केली मुख्यमंत्र्यांच्या तब्बेची चौकशी गोवा खबर:गेले 2 दिवस विश्रांतीसाठी गोव्यात असलेल्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज विधानसभेत येऊन मुख्यमंत्री...\nकटलास एक्स्प्रेस – 21 नौदल सरावात भारतीय नौसेनेच्या वतीने आयएनएस तलवार...\nजागतिक व्याघ्र दिनानिमित्त पंतप्रधानांनी सर्व वन्यजीव प्रेमींना दिल्या शुभेच्छा\nराज्य/केंद्रशासित प्रदेश आणि खासगी रुग्णालयांकडे अद्याप 2.88 कोटींपेक्षा अधिक मात्रा उपलब्ध\nभारतात कोविड – 19 प्रतिबंधक लसीकरणाने 45 कोटींचा टप्पा ओलांडला\nप्रसिद्ध साहित्यिक माजी आमदार विष्णू सूर्या वाघ यांचे निधन\nधमकीप्रकरणी विश्‍वजित राणेंना दीड लाख रुपये भरण्याचे आदेश\nराष्ट्रीय चित्रप�� संग्रहालयाच्या खजिन्यांत ’16 एमएम’ मधील 71 चित्रपटांची नव्याने भर\nपेडणे बोगडयात दरड कोसळली; कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक अन्य मार्गे वळवली\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/tag/samiksha-desai/", "date_download": "2021-07-30T08:28:04Z", "digest": "sha1:SM4O6ULA6DPARSJFBYED4WTKJEOG3YEX", "length": 4634, "nlines": 93, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "samiksha desai | गोवा खबर", "raw_content": "\nपणजीमध्ये राष्ट्रीय सिल्क एक्स्पोचा प्रारंभ\nगोवाखबर: ग्रामीण हस्तकला विकास समितीद्वारे राष्ट्रीय सिल्क एक्स्पोचे गोव्यात आयोजन करण्या आले असून त्यात देशभरातील कारागीर सहभागी होऊन अस्सल पारंपरिक व शुद्ध रेशमी आणि...\nकटलास एक्स्प्रेस – 21 नौदल सरावात भारतीय नौसेनेच्या वतीने आयएनएस तलवार...\nजागतिक व्याघ्र दिनानिमित्त पंतप्रधानांनी सर्व वन्यजीव प्रेमींना दिल्या शुभेच्छा\nराज्य/केंद्रशासित प्रदेश आणि खासगी रुग्णालयांकडे अद्याप 2.88 कोटींपेक्षा अधिक मात्रा उपलब्ध\nभारतात कोविड – 19 प्रतिबंधक लसीकरणाने 45 कोटींचा टप्पा ओलांडला\nभाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीसांकडून गोव्यातील निवडणूक तयारीचा आढावा\nभाजप सरकारला भ्रष्टाचाराचा “कामगिरी अहवाल” जाहिर करण्याचा राज्यपालांनी आदेश द्यावा:काँग्रेस\nमहाप्रलयंकारी चक्रीवादळ ‘फोनी’ येत्या 12 तासात ओदिशा किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता\nभारत माझा देश आहे , सगळे भारतीय माझे बांधव आहेत…\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2021/05/vaccination-action-plan.html", "date_download": "2021-07-30T07:20:23Z", "digest": "sha1:N64XTOKC2PNI74PLYLQAVFQRDCUUWZRI", "length": 8446, "nlines": 76, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "ज्येष्ठांचे मृत्यू रोखण्यासाठी पालिकेचा अॅक्शन प्लॅन - JPN NEWS.in", "raw_content": "\nHome Unlabelled ज्येष्ठांचे मृत्यू रोखण्यासाठी पालिकेचा अॅक्शन प्लॅन\nज्येष्ठांचे मृत्यू रोखण्यासाठी पालिकेचा अॅक्शन प्लॅन\nमुंबई - मुंबईत कोरोना बाधित रुग्ण संख्येत घट होत असली तरी ज्येष्ठ नागरिकांच्या मृत्यूत वाढ होत आहे. त्यामुळे सोमवारपासून ६० वर्षांवरील व्यक्तींना पहिला व दुसरा डोस देत ज्येष्ठांचे मृत्यू रोखण्यासाठी पालिकेने अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. दरम्यान, बारा आठवडे झालेल्या ज्येष्ठांना सोमवारपासून कोव्हिशिल्डचा दुसरा डोस देण्यात येईल, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. तर ४५ वर्षांवरील लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोसही देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nमुंबईत १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. यामध्ये आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कस आणि ६० वर्षांवरील ज्येष्ठ, ४५ वर्षांवरील सहव्याधी असणाऱ्यांनंतर १८ वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले होते. मात्र डोसच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे लसीकरण मोहिमेला ब्रेक लागला आहे. त्यामुळे काही दिवसांसाठी १८ वर्षांवरील सर्वांसाठी सुरू करण्यात आलेले लसीकरण थांबवण्यात आले असून सद्यस्थितीत केवळ ६० वर्षांवरील ज्येष्ठांना लस दिली जात आहे. यामध्ये पालिका-राज्य सरकारच्या मिळून सुमोर ४० आणि चार खासगी लसीकरण केंद्रांवर हे लसीकरण सुरू आहे. दरम्यान, मुंबईत आतापर्यंत सर्व गटाचे मिळून सुमारे ३० लाख डोस देण्यात आले आहेत.\nतीन दिवस नोंदणी, तीन दिवस वॉक इन -\nसोमवारपासून होणाऱ्या लसीकरणात तीन दिवस कोविन अॅपवर नोंदणीने आणि तीन दिवस ‘वॉक इन’ पद्धतीने डोस देण्यात येणार आहेत. पहिले तीन दिवस ज्येष्ठ आणि दिव्यांगांना सोमवार, मंगळवार, बुधवार ‘वॉक इन’ पद्धतीने तर गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार असे तीन दिवस ४५ वर्षांवरील लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस ‘कोविन अॅप’वर नोंदणी केल्यानंतरच दिला जाणार आहे. तर ६० वर्षांवरील ज्येष्ठांना कोव्हिशिल्डचा पहिला डोस देण्याची प्रक्रिया सुरूच राहणार आहे. रविवारी लसीकरण बंद राहणार आहे.\nआतापर्यंत ८ लाख ज्येष्ठांना डोस -\nमुंबईत ११ लाख ज्येष्ठ नागरिक आहेत. यातील ८ लाख जणांना कोव्हिशिल्ड लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. कोरोनाचा धोका ज्येष्ठांना सर्वाधिक आणि कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता यामुळे या वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण वेगाने करण्यात येणार आहे.\n७० हजार लसींचा साठा -\nगेल्या काही दिवसांत मुंबईत लसींचा तुटवडा जाणवत आहे. सध्या मुंबई महापालिकेकडे कोव्हिशिल्��� व कोवॅक्सीनचे ७० हजार लसीचे डोस उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://digitaldiwali2016.com/tag/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2021-07-30T06:06:46Z", "digest": "sha1:X4Z5VYH5OIVMXXYMFICCCH75DFH2AVA5", "length": 2845, "nlines": 42, "source_domain": "digitaldiwali2016.com", "title": "निसर्गोपचार – डिजिटल दिवाळी २०१६", "raw_content": "\nमेधा कुळकर्णी आम्ही चौघीजणी भोजनगृहात आपापली जेवणाची ताटं घेऊन बसलो होतो. एक गरम भाकरी. सोबत खूपशी ओली हिरवी चटणी, मोठी वाटी भरून शेवग्याचं सूप, तेवढ्याच वाटीत मधुर चवीचं ताक, आणखी एक वाटी भरून तोंडल्याची रसदार भाजी, आमच्यातल्या एकीला भाकरीसोबत लोणीही मिळालं होतं. दोन- तीन घासांची चव घेतल्यावर आमचे शेरे सुरू झाले. सगळं तसं बरं आहे…..पण….\nकॅनडातल्या आईस वाईन November 9, 2016\nआखाती देशांतले गोड पदार्थ November 9, 2016\nछेनापोडं आणि दहीबरा November 7, 2016\nकॉर्न आणि मिरचीचं जन्मस्थान – मेक्सिको November 7, 2016\nडेन काऊंटी फार्मर्स मार्केट, यूएसए November 5, 2016\nजॉर्जिया आणि दुबई स्पाइस सूक November 5, 2016\nकाही युरोपिय पदार्थ November 5, 2016\nमासे, तांदूळ आणि नारळ – केरळ November 2, 2016\nलोप पावत चाललेली खाद्यसंस्कृती – हिमाचल प्रदेश October 31, 2016\nDr.Revati Garge on सिंधु ते ब्रह्मपुत्र – ख…\nअशोक नायगावकर on शहर आणि खाद्यसंस्कृती –…\narun tingote on गुटेन आपेटिट – जर्मनी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/HUM-top-30-funny-juggadu-people-who-took-laziness-to-another-level-5037786-PHO.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-07-30T08:26:11Z", "digest": "sha1:4VAPJKZD5GIHXSEWIYGF22PKEIODTJTN", "length": 3178, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "top 30 Funny Juggadu people who took laziness to another level | FUNNY: कधी पाहिलाय का असा \\'गावठी रिमोट\\', पाहा, डोक्याचे दही करणारे 30 JUGGAD - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nFUNNY: कधी पाहिलाय का असा \\'गावठी रिमोट\\', पाहा, डोक्याचे दही करणारे 30 JUGGAD\nजुगाडू लोकांच्या डोक्यात केव्हा काय शिजेल हे कोणीच सांगू शकत नाही. ते अशी काही तरी जुगाड करतात ज्यामुळे त्यांचे काम सोपे होते. मात्र त्यांच्या या जुगाडामुळे इतरांची मात्र पंचाईत होते. काही काही वेळेस हे जुगाड एवढे FUNNY असतात की, पाहाणाऱ्याचा हसून हसून जीव जातो. आज आम्ही तुमच्यासाठी असेच काही भन्नाट जुगाडूंचे आणले आहेत...\nपुढील स्लाईडवर पाहा, इतर डोक्याचे दही करणारे FUNNY JUGGAD\nFUNNY: देऊ का लाथ ठेवून पाहा खळखळून हसवणारे PHOTOS\nFUNNY ZOO: इथे आहे वाघासारखी खारूताई आणि माक���ासारखा सिंह, पाहून डोके चक्रावेल\nFUNNY: पाहा, असे JUGAAD जे पाहून खळखळून दातखिळच बसेल\nFunny on Road: पुढे बघ भाऊ.. आपटशील कुठेतरी, पाहा धमाकेदार फोटो...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://khultabadmahaulb.maharashtra.gov.in/ULBInfoDrainage/pagenew", "date_download": "2021-07-30T07:49:39Z", "digest": "sha1:BMHY2CWULRB3BVRALCDT4FRRS763UKSR", "length": 7659, "nlines": 125, "source_domain": "khultabadmahaulb.maharashtra.gov.in", "title": "ULBInfoDrainage", "raw_content": "\nमुख्य घटकाला जा |\nनगरपरिषद प्रशासकीय कार्यालय इमारत / नागरी सुविधा केंद्र\nगृहनिर्माण व गलीछ्ह वस्ती\nसन २०११ नुसार जनगणना\nनिवडून आलेल्या सदस्यांची माहित\nसार्वजनिक आरोग्य विषयक सेवा\nशहरात उपलब्ध शैक्षणिक सुविधा\nशहरात उपलब्ध उच्च शैक्षणिक सुविधा\nमुलभूत सोयी सुविधा स्थिती\nकर संकलन विषयक बाबी\nउत्पन्न आणि खर्च खाते\nप्रभागनिहाय निवडून आलेले सदस्य\nतुम्ही आता येथे आहात : मुख्यपृष्ठ / आमच्या विषयी / सोयी सुविधा / जलनिस्सारण\nशासन निर्णय नगर विकास विभाग नगरपालिका प्रशासन संचालनालय कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळास प्रतिबंध ऑनलाइन तक्रार व्यवस्थापन प्रणाली\nभारत सरकार महाराष्ट्र शासन राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र\nस्वच्छ भारत अभियान रा. श. आजीविका मिशन\nकर आकारणी नगरपरिषदेद्वारे वितरित केलेल्या विविध सेवांसाठी शुल्क बी. पी. एम. एस. माहिती शासन निर्णय मालमत्ता व पाणी देय माहिती\nआपत्ती व्यवस्थापन आराखडा महत्वाचे दूरध्वनी क्रमांक\nशहराचे रहिवासी भागापैकी किती प्रमाणात क्षेत्र\nअसल्यास प्रक्रिया केंद्राची क्षमता\nदश लक्ष लिटर / प्रतीदिन\nनसल्यास प्रस्तावित योजनेची सद्द्स्थिती\nकाम चालू / प्रस्ताव सुरु / प्रस्ताव नाही\nशहरातील उघड्या गटारींची लांबी (बांधलेल्या)\nपैकी सुरक्षा भिंतीद्वारे संरक्षित केलेले\nजलनिस्सारणाची व्यवस्था उपलब्ध नसलेल्या घरांचे प्रमाण\nजलनिस्सारण व्यवस्था नसलेली घरे\nअध्यक्ष उपाध्यक्ष मुख्याधिकारी समिती\nअभियान प्रकल्प योजना स्वच्छ भारत अभियान रा. श. आजीविका मिशन\nनिविदा जाहिराती महाराष्ट्र नगरपरिषद सेवा (संवर्ग) पदभरती परीक्षा - २०१८\nमहा-जी.आय.एस पोर्टल बी.पी.एम.एस. पोर्टल नगरपरिषद वेबसाईट शहरी पथ विक्रेता पोर्टल\nकायदे धोरण नियम स्थायी निदेश\nआपले सरकार सेवा हमी कायदा महा योजना तक्रार निवारण माहितीचा अधिकार संयुक्त नागरी सेवा पोर्टल\nअंतिम पुनरावलोकन आणि सुधारणा : ३०-०७-२०२१\nएकूण दर्शक : ९३७३७\nप्रकाशन हक्क © २०१७ , नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासनाचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.\nहे वेब पोर्टल राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र , पुणे यांनी विकसित केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0_%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B8_%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B8", "date_download": "2021-07-30T08:47:26Z", "digest": "sha1:G5LA567KD2VTYNNEJPIU6E6KAX355HYJ", "length": 3907, "nlines": 46, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "व्हिक्टर फ्रान्सिस हेस - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nभौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकविजेता शास्त्रज्ञ.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nव्हिक्टर फ्रान्सिस हेस हे शास्त्रज्ञ आहेत.\nपूर्ण नाव व्हिक्टर फ्रान्सिस हेस\nपुरस्कार भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक\nनोबेल प्रतिष्ठानाच्या संकेतस्थळावरील व्हिक्टर फ्रान्सिस हेस यांचे संक्षिप्त चरित्र (इंग्रजी मजकूर)\nLast edited on २ ऑक्टोबर २०१८, at १७:२२\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २ ऑक्टोबर २०१८ रोजी १७:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AA%E0%A5%A7%E0%A5%A7", "date_download": "2021-07-30T09:00:48Z", "digest": "sha1:FQZJTY5C3S3WW4XNH5UYWLSUPDOYRXG3", "length": 6211, "nlines": 216, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १४११ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १४ वे शतक - १५ वे शतक - १६ वे शतक\nदशके: १३९० चे - १४०० चे - १४१० चे - १४२० चे - १४३० चे\nवर्षे: १४०८ - १४०९ - १४१० - १४११ - १४१२ - १४१३ - १४१४\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nअहमद शाह पहिला, गुजरातचा सुलतान झाला.\nपोपच्या फतव्यानुसार सेंट ॲंड्रुझ विद्यापीठाची स्थापना झाली.\nइ.स.च्या १४१० च्या द��कातील वर्षे\nइ.स.च्या १५ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी ०३:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/coronavirus-pune/i-swear-pimpri-chinchwadkar-281816", "date_download": "2021-07-30T08:56:26Z", "digest": "sha1:5H4DNNOZKNNXL276MUZP3M7J4E3VFKOP", "length": 8502, "nlines": 122, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Coronavirus : शपथ ! मी पिंपरी चिंचवडकर", "raw_content": "\nपिंपरी शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच संख्येत भर पडत असल्याने अवघे शहर \"रेडझोन'मध्ये आले आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, सामान्य नागरीकांनी घरात बसूनच व्हायरसच्या विरोधात शपथ घेण्यास सुरवात केली आहे. \"मी पिंपरी चिंचवडकर शपथ घेतो की माझे शहर रेड झोनमधून ऑरेंज झोनमध्ये व तेथून ग्रीन झोन मध्ये 30 एप्रिल पर्यंत घेऊन जाण्यासाठीचे सर्वतोपरी प्रयत्न करणार' ही टॅगलाईन घेवून सोशल मीडियावर मोहिम राबविली जात आहे. व्हॉट्‌सऍप डीपी, स्टेटस्‌, फेसबुकवर या बाबतचे फोटो मोठ्या प्रमाणात झळकत आहेत.\nआपल्या शहराला ग्रीन झोनमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन सोशल मीडियावरून फिरताहेत संदेश\nपिंपरी - शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच संख्येत भर पडत असल्याने अवघे शहर \"रेडझोन'मध्ये आले आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, सामान्य नागरीकांनी घरात बसूनच व्हायरसच्या विरोधात शपथ घेण्यास सुरवात केली आहे. \"मी पिंपरी चिंचवडकर शपथ घेतो की माझे शहर रेड झोनमधून ऑरेंज झोनमध्ये व तेथून ग्रीन झोन मध्ये 30 एप्रिल पर्यंत घेऊन जाण्यासाठीचे सर्वतोपरी प्रयत्न करणार' ही टॅगलाईन घेवून सोशल मीडियावर मोहिम राबविली जात आहे. व्हॉट्‌सऍप डीपी, स्टेटस्‌, फेसबुकवर या बाबतचे फोटो मोठ्या प्रमाणात झळकत आहेत.\nबातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nपिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाने चांगलेच डोके वर काढले आहे. दीड महिन्यात 52 रूग्ण रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 3 मेपर्यंत देशभरात लॉकडाऊन आहे. तसेच संचारबंदी देखील लागू केली आहे. यामुळे नागरिक घरात बसून आहेत. सर्वांपासून अलिप्त राहणे आणि स्वत:ची काळजी घेणे या दोन प्रमुख उपाययोजना प्रत्येकाने केल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही. याबाबत महापालिकेकडून जनजागृती केली जात असतानाही काही नागरिक कोरोनाला गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी रूग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे पुन्हा नागरिकांनी जनजागृतीबाबत पुढाकार घेत \"मी पिंपरी-चिंचवडकर' ही सोशल मीडियावर मोहिम तीव्र केली आहे. \" मी पिंपरी चिंचवडकर शपथ घेतो की माझे शहर रेड झोन मधून ऑरेंज झोनमध्ये व तेथून ग्रीन झोन मध्ये 30 एप्रिल पर्यंत घेऊन जाण्यासाठीचे सर्वतोपरी प्रयत्न करणार' या आशयाचे संदेश व्हायरल केले जात आहेत. सोशल मिडीयावरील या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. या संदेशाचे नागरिक आपले व्हॉट्‌सऍप डीपी, स्टेटस्‌, फेसबुकवर टाकत असल्याचे दिसून येतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathiebatmya.com/maharashtras-industrial-production-sensex-will-see-on-web-portal/", "date_download": "2021-07-30T08:35:23Z", "digest": "sha1:KPE2MESQ7ZQ57FHWM7BLZIY7ECCWQXD3", "length": 24488, "nlines": 186, "source_domain": "www.marathiebatmya.com", "title": "‘महाराष्ट्र राज्य औद्योगिक उत्पादन निर्देशांक’ दिसणार आता वेब पोर्टलवर", "raw_content": "\nशालेय फी मध्ये १५ टक्के सवलतीची शिक्षणमंत्र्यांची घोषणा म्हणजे निव्वळ धूळफेक\nपूरग्रस्तांना विम्याची किमान ५० टक्के रक्कम तातडीने द्या: मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी\nपर्यटकांसाठी एमटीडीसीच्या जमिनीवरही आता पीपीपी खाली पंचतारांकित सुविधा\nअजित पवारांचा टोला, जिल्हाधिकारी मामलेदारांना बघायला आलात की नुकसान झालेल\nमराठा, कुणबी विद्यार्थ्यांसाठी खुषखबर विद्यावेतनासह मोफत ऑनलाईन प्रशिक्षण\nअत्याचार पिडित आणि वाट चुकलेल्या बालगृहातील मुलांनी मिळविले लक्षणीय यश\nकोरोना काळातही वाढतेय गर्भपातांचे प्रमाण : गुन्हे दाखल\nराज्यातील अनाथांना मिळणार बीपीएल रेशनकार्ड\nआता राज्यातील सेंद्रीय शेती करणाऱ्यांसाठी सेंद्रीय प्रमाणीकरण यंत्रणेची स्थापना\nशरद पवारांच्या सूचनांवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली ही ग्वाही\nकृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना दिलासाः शैक्षणिक शुल्कात सवलत\nतुम्हाला माहिती आहे का राज्यात किती हेक्टर जमिनीवर पेरण्या झाल्या\nठेवीदारांनो आता घाबरू नका बँक बुडाली तर पाच लाख मिळणार\nCorona 3rd Wave: मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांशी केली याप्रश्नांवर चर्चा\n२ लाख कोटीच्या तूटीसह अर्थमंत्र्यांनी जाहीर केले आर्थिक पॅकेज, कोणाला काय दिले\nनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची मालकीही आता अदानीकडे\nहोमिओपॅथी डॉक्टरांना दिलासाः राज्यात होमिओपॅथीचे दवाखाने सुरु होणार\nकोरोना : ४ आठवड्यानंतर राज्याची रूग्णसंख्या ६ हजारावर तर मुंबईची ३७३\n५० खाटांवरील रुग्णालयांना स्वत:ची ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा बंधनकारक\nअंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांचेही होणार लसीकरण फक्त नाव मेल करा\nआशाताईंना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’\nअभिनयाचे विद्यापीठ असलेल्या दिलीप कुमारांची जगाच्या पडद्यावरून एक्झिट\nविजय पाटील यांच्या निधनाने संगीतातील राम-लक्ष्मण युगाचा अस्त\nख्यातनाम संगीतकार वनराज भाटीया यांचे निधन\nशेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले \nआमदार निवासाच्या इमारतीवर चढून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nमाजी मंत्र्यांचा आरोप, सामाजिक न्यायाची भूमिका घेताना सरकारचा अन्याय.. व्हिडिओ पाहा\nसुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणी सलमान, करण, एकतावर आरोप, पहा कोणी केला आरोप\nशालेय फी मध्ये १५ टक्के सवलतीची शिक्षणमंत्र्यांची घोषणा म्हणजे निव्वळ धूळफेक\nपूरग्रस्तांना विम्याची किमान ५० टक्के रक्कम तातडीने द्या: मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी\nपर्यटकांसाठी एमटीडीसीच्या जमिनीवरही आता पीपीपी खाली पंचतारांकित सुविधा\nअजित पवारांचा टोला, जिल्हाधिकारी मामलेदारांना बघायला आलात की नुकसान झालेल\nआशाताईंना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’\nआता राज्यातील सेंद्रीय शेती करणाऱ्यांसाठी सेंद्रीय प्रमाणीकरण यंत्रणेची स्थापना\nमहानगरपालिका, नगरपालिकांच्या कर्मचाऱ्यांनाही आता ५० लाखाचे विमा कवच\nसर्वोच्च न्यायालयाच्या दट्यानंतर अखेर शाळा फि कमी करण्याचा सरकारचा निर्णय\nराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ब्रीच कॅण्डीत\nठेवीदारांनो आता घाबरू नका बँक बुडाली तर पाच लाख ��िळणार\n‘महाराष्ट्र राज्य औद्योगिक उत्पादन निर्देशांक’ दिसणार आता वेब पोर्टलवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन\nउद्योग क्षेत्रात महाराष्ट्र हे देशात अग्रेसर राज्य आहे. महाराष्ट्र राज्य औद्योगिक उत्पादन निर्देशांक या वेब पोर्टलच्या माध्यमातून राज्यातल्या औद्योगिक क्षेत्राच्या वाढीचा कल लक्षात येईल. राज्याच्या अर्थचक्राला गती देण्यासाठी राज्याचे उद्योग धोरण ठरवून ते प्रभावीपणे राबवण्यासाठी तसेच धोरणांचा नियमित आढावा घेण्यासाठी, हे वेब पोर्टल निश्चितच उपयोगी ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज व्यक्त केला.\nमंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्ष सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नियोजन विभागाच्या अर्थ व सांख्यिकी महासंचालनालय व उद्योग विभागाच्या उद्योग संचालनालयाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र राज्य औद्योगिक उत्पादन निर्देशांक वेब पोर्टल’चे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई (व्हिसीद्वारे), उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे (व्हिसीद्वारे), अप्पर मुख्य सचिव (नियोजन) देबाशिष चक्रवर्ती, अप्पर मुख्य सचिव (उद्योग) बलदेव सिंह यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.\nराज्यातील ‘कोरोना’ संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यात ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत निर्बंध लावण्यात आले आहेत. या कालावधीत सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने साडे पाच हजार कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज दिले. उद्योग क्षेत्र हे देशाच्या सकल उत्पन्नात महत्वाची भूमिका बजावणारे आणि सर्वाधिक रोजगार निर्मिती करणारे क्षेत्र आहे. औद्योगिक उत्पादन निर्देशांक हे राज्याच्या भौगोलिक क्षेत्रातील औद्योगिक प्रगतीचे मापन करणारे महत्वाचे साधन आहे. राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय उत्पन्न काढताना या निर्देशांकाचा उपयोग होतो. या निर्देशांकाचा उपयोग करुन आपण राज्यासाठी प्रभावी धोरण आखू आणि राबवू शकणार आहोत. त्याचप्रमाणे आपल्या धोरणांचा आपल्याला नियमित आढावा घेता येणार आहे. याचा उपयोग शासनाबरोबरच, उद्योग आणि या क्षेत्रातील संशोधन तसेच उत्पादन करणाऱ्या संस्थांना होणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nउद्योग मं���्री सुभाष देसाई म्हणाले, महाराष्ट्र हे देशात उद्योग क्षेत्रात अग्रेसर राज्य आहे. राज्याच्या उद्योग क्षेत्राची प्रगती समजण्यासाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक निर्देशांक वेबसाईटचा मोठा उपयोग होणार आहे. या निमित्ताने उद्योग क्षेत्रातील महाराष्ट्राचे निश्चित स्थान आपल्याला समजणार आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असणारे उद्योग विभागाचे अधिकारी आवश्यक माहिती या वेब पोर्टलवर अद्ययावत करण्याचे काम करणार आहेत. उद्योग क्षेत्राच्या प्रगतीसाठी आणि उत्पादनांच्या नियोजनासाठी ही वेब पोर्टल उपयुक्त ठरेल.\n‘महाराष्ट्र राज्य औद्योगिक उत्पादन निर्देशांक वेब पोर्टल’च्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला राज्यातील उद्योग तसेच सांख्यिकी विभागाचे अधिकारी, उद्योजकांचे प्रतिनिधी ऑनलाईन उपस्थित होते.\nPrevious काँग्रेस आमदार १ महिन्याचे तर मंत्री थोरात वर्षाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला\nNext आता भारत बायोटेकनेही केली लसीच्या किंमतीत कपात\nठेवीदारांनो आता घाबरू नका बँक बुडाली तर पाच लाख मिळणार अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची माहिती\nCorona 3rd Wave: मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांशी केली याप्रश्नांवर चर्चा उद्योगांचा कोव्हिडविषयक टास्क फोर्स उत्पादनांवर परिणाम होऊ देणार नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n२ लाख कोटीच्या तूटीसह अर्थमंत्र्यांनी जाहीर केले आर्थिक पॅकेज, कोणाला काय दिले देशातील अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी दिड वर्षानंतर दुसरे पॅकेज\nनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची मालकीही आता अदानीकडे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कंपनीच्या मालकी हक्कात बदल करण्यास मान्यता\nकरदाते आणि जीएसटी भरणाऱ्यांचे वाद आता होणार कमी महाराष्ट्र वस्तु व सेवाकर (सुधारणा) विधेयक २०२१ च्या प्रारुपास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता\nराज्यातील बंद उद्योगांना ‘अभय’ पुनरुज्जीवन होऊन रोजगार वाढीला चालना- सुभाष देसाई\nरेपो रेट आणि कर्जाचा दर जैसे थे तर अंदाजित विकासदरात एक टक्क्याची घट रिझर्व्ह बँकेकडून द्विमासिक धोरण जाहिर\nव्यापार, उद्योग क्षेत्रांच्या मदतीसाठी वाणिज्य मंत्रालयात वॉर रूम मदतीची केंद्र सरकारची भूमिका - पियुष गोयल\nराज्याच्या तिजोरीत किती जमा आणि खर्च येणार तर तूट किती वाचा केंद्राकडून ७० हजार कोटी न दिल्यास तूट वाढू शक��े अशी भीती\nराज्यातील जनतेसाठी अर्थसंकल्पातून अजित पवार यांनी काय दिले क्लिक करा संपूर्ण अर्थसंकल्प आपल्यासाठी\nदेशाबरोबर राज्याच्या अर्थव्यवस्थेची गाडी रूळावरून घसरली उणे ८ टक्के वाढीचा अंदाज आर्थिक पाहणी अहवालात अंदाज\n…तरच आपण आत्मनिर्भर बनू, केंद्राने धोरण तयार करावे मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी पंतप्रधानांना बैठकीतच ठणकावले\nलघु उद्योग महामंडळ, खादी ग्रामोद्योगच्या या वस्तू आता फ्लिपकार्टवर या दोन संस्थांबरोबर सामंजस्य करार- उद्योग मंत्री देसाई\nजाणून घ्या काय स्वस्त होणार काय महागणार तर ज्येष्ठ नागरीकांना करातून सूट-केद्रिय अर्थमंत्री सीतारामन यांची घोषणा\nआत्मनिर्भर अर्थसंकल्पातील जाणून घ्या महत्वाच्या घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केल्या या घोषणा\nआत्मनिर्भर अर्थसंकल्प : सरकारी कंपन्या विक्रीला- जनतेच्या आरोग्यासाठी नव्या योजना केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडला अर्थसंकल्प\nराज्यातील पाच लाख युवक-युवतींच्या सुक्ष्म व लघु उद्योगासाठी अर्थसंकल्पात तरतूद 'मुख्यमंत्री रोजगार निर्मिती' कार्यक्रमाअंतर्गत 'माझा व्यवसाय माझा हक्क' उपक्रमांचा शुभारंभ\nउद्योगांचे वीज दर कमी होणार ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची ग्वाही\nपंतप्रधान मोदींच्या या जवळच्या उद्योगपती आणि त्याच्या कंपन्यांना सेबीने केला दंड रिलायन्स आणि मुकेश अंबानीवर पेट्रोल घोटाळ्याप्रकरणी कारवाई\nमुंबई : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खास उद्योजकांच्या यादीत असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडसह अन्य …\nभाजपा, शिवसेना आणि सपाचे हे आमदार घेतात नगरसेवक पदाचाही पगार\nबीडीडीच्या दुसऱ्या भूमिपूजनाचा कार्यक्रम रद्द \nबीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या दिवशी होणार भूमिपूजन\nपरमबीर सिंग यांच्याविरोधात खंडणी वसुलीप्रकरणी गुन्हा दाखल\nमुसळधार पावसामुळे आजचा दुर्घटना (रवि) वार\nपुढील चार दिवस या जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंजचा इशारा\nमुंबई, कोकणसह राज्यातील या जिल्ह्यात ५ दिवस पावसाची हजेरी\nराज्यातील प्राचीन झाडे आणि वृक्षांच्या संरक्षणासाठी सरकारचे नवे धोरण\nआनंदाची बातमी: १ जूनला केरळात मान्सूनचे आगमन\nपंढरपूरातील मृतकांना मदतीचे निर्द��श देत, यंत्रणांनो हाय अलर्टवर रहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.osmanabadtoday.com/2020/06/Osmanabad-Bjp-Satish-Dandnaik.html", "date_download": "2021-07-30T07:31:10Z", "digest": "sha1:F6HM6YGEHRRHKXICRVHREF4A2YTSR74O", "length": 14701, "nlines": 114, "source_domain": "www.osmanabadtoday.com", "title": "--> मगच काँग्रेसने आंदोलन करावे - सतीश दंडनाईक | Osmanabad Today", "raw_content": "\nमगच काँग्रेसने आंदोलन करावे - सतीश दंडनाईक\nउस्मानाबाद - महाराष्ट्र काँग्रेसने पहिले राज्य सरकारला पेट्रोल,डिझेल वर आकारण्यात येणारा कर कमी करायला सांगावा आणि मगच आंदोलन करावे, अ...\nउस्मानाबाद - महाराष्ट्र काँग्रेसने पहिले राज्य सरकारला पेट्रोल,डिझेल वर आकारण्यात येणारा कर कमी करायला सांगावा आणि मगच आंदोलन करावे, असे प्रति आव्हान संचालक जिल्हा मध्यवर्ती बँक सतीश दंडनाईक यांनी दिले आहे.\nमहाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलवर आकारण्यात येणारा मूल्यवर्धीत कर (VAT) देशात सर्वाधिक आहे.राज्यात पेट्रोलवर ३८.११ % तर डिझेलवर २१.८९ % व्हॅट आकारला जातो.त्यामुळेच महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा सर्वाधिक झटका बसतो. राज्याचा सुमारे १४ टक्के म्हणजे वर्षाला २५००० कोटी रुपये महसूल जवळपास पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करातून येतो.\nपेट्रोल ची मूळ किंमत केवळ ₹ ३९.२१ प्रति लिटर इतकी आहे त्यावर महाराष्ट्र सरकार प्रति लिटरला ₹ २५.३० इतका कर आकारते तर डिझेलला प्रति लिटरला ₹ १७.०५ इतका कर आकारते. केंद्र सरकार पेट्रोल व डिझेल वर प्रति लिटरला अनुक्रमे ₹ १९.४८ व ₹ १५.३३ इतका कर आकारते यातून मिळालेले उत्पन्न देशातील सर्व राज्यांना विकास कामांसाठी वितरित केले जातो.\nराज्यातील महाविकास आघाडीत काँग्रेस हा मुख्य घटक आहे.काँग्रेसने इंधन दरवाढीविरोधात उद्या आंदोलन पुकारले असल्याची माहिती आहे.आमचं काँग्रेसच्या सर्व नेत्यांना व कार्यकर्त्यांना आवाहन आहे की जर तुम्हाला खरंच जनतेची चाड असेल,तुमच्याकडे थोडी जरी नैतिकता असेल तर तुम्ही राज्य सरकार मध्ये असलेल्या आपल्या नेत्यांना पेट्रोल,डिझेल वर राज्य सरकारकडून आकारला जाणार कर कमी करायला सांगा आणि मगच आंदोलन करा.त्यामुळे आधीच कर्जमाफी आणि सातव्या वेतन आयोगासारखे मोठे खर्च अंगावर असताना ही करकपात करणे राज्याला अजिबात परवडणारं नाही.\nमहाराष्ट्र व त्याच्या शेजारील राज्यात पेट्रोल डिझेल वर आकारला जाणाऱ्या व्हॅट चा तुलनात्���क तक्ता\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nकार चालकाला हृदयविकाराचा झटका आणि जिल्हाधिकाऱ्यांचे प्रसंगावधान\nउस्मानाबाद - उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांच्या कार चालकास धावत्या कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला. मात्र, प्रसंगाव...\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबादेतील इंग्लंड रिटर्न तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह\nउस्मानाबाद - इंग्लंडहून उस्मानाबादेत परतलेल्या एका ३५ तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तरुणावर उस्मानाबादच्य...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nसरकारी कामगार अधिकारी कार्यालय बनले दलालांचा अड्डा\nअभियंत्यांसह ठेकेदारांचे बनावट शिक्के वापरून कामगारांच्या नोंदी उस्मानाबाद - उस्मानाबादचे सरकारी कामगार अधिकारी कार्यालय म्हणजे दलालांचा अ...\nसुंदर माझे कार्यालय उपक्रमाचा उस्मानाबादच्या जिल्हा परिषदेत उत्साहात प्रारंभ\nउस्मानाबाद - विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या संकल्पनेतील जिल्हा परिषदातंर्गत ‘सुदंर माझे कार्यालय ’ हा उपक्रमात मराठवाडयातील आठही जिल...\nउस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने घेतले आणखी दोन बळी @ २०\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्याचे ठिकाण असलेले उस्मानाबाद शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे...\nउस्मानाबादेत दोन अपघातात एक ठार, दोन जखमी\nउस्मानाबाद - आनंदनगर पो.ठा. अकस्मात मृत्यु क्र. 37 / 2020 सीआरपीसी कलम 174 च्या चौकशीत स्वरुपा संजय पोतदार, रा. समता कॉलनी, उस्मानाबाद यांन...\nउस्मानाबाद : रुग्णाची लूट करणाऱ्या सह्याद्री हॉस्पीटलला १० हजार दंड\nरॅपिड अँटिजेन टेस्टसाठी जादा आकारण्यात आलेली रक्कम रुग्णाच्या बँक खात्यावर जमा करण्याचा आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचा दणका ...\nकसबे तडवळे शिवारात अज्ञात व्यक्तीचा खून\nदगड बांधून मृतदेह विहिरीत फेकला कसबे तडवळे - कसबे तडवळे शिवारात एका ४० वर्षीय अनोखळी व्यक्तीचा खून करून मृतदेह दगड बांधून विहिरीत फेकून दे...\nसीना कोळेगाव प्रकल्प ते पांढरेवाडी धरणापर्यंत कालवा बनवा.- खा. ओमराजे\nपरंडा (राहूल शिंदे) - सीना-कोळेगाव उपसा सिंचन योजनेतून पांढरेवाडी तलावात पाणी सोडण्याबाबत (कालवा) उपाययोजना करावी, अशी मागणी जिल्ह्...\nVIDEO,4,उस्मानाबाद जिल्हा,127,उस्मानाबाद शहर,30,एडिटर डेस्क,2,खुले व्यासपीठ,9,ताज्या बातम्या,53,देश - विदेश,3,महाराष्ट्र,20,मुख्य बातमी,91,स्पेशल न्यूज,15,\nOsmanabad Today : मगच काँग्रेसने आंदोलन करावे - सतीश दंडनाईक\nमगच काँग्रेसने आंदोलन करावे - सतीश दंडनाईक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-mahila-nashik/dr-bharti-pawar-will-be-first-centre-minister-nashik-nashik-politics", "date_download": "2021-07-30T06:52:30Z", "digest": "sha1:XUUU5FQCLU4SA5XUPRXQWL2NVDZXELNY", "length": 22959, "nlines": 224, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "भारती पवारांमुळे नाशिकला पहिल्यांदाच दिल्लीत मानाचे पान! - Dr Bharti Pawar will be the first centre minister of Nashik, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nभारती पवारांमुळे नाशिकला पहिल्यांदाच दिल्लीत मानाचे पान\nभारती पवारांमुळे नाशिकला पहिल्यांदाच दिल्लीत मानाचे पान\nभारती पवारांमुळे नाशिकला पहिल्यांदाच दिल्लीत मानाचे पान\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी\nपुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल\nभारती पवारांमुळे नाशिकला पहिल्यांदाच दिल्लीत मानाचे पान\nबुधवार, 7 जुलै 2021\n`हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धाऊ गेला` राजकारणातील ही बहुचर्चीत म्हण संरक्षण मंत्री (कै) यशवंतराव चव्हाणांमुळे नाशिकशी संबंधीत आहे. मात्र थेट नाशिकला आजवर केंद्रात मंत्रीपद मिळालेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या मंत्रीमंडळ विस्तारात दिंडोरीच्या डॅा भारती पवार यांना संधी मिळाल्याने ते नाशिकला दिल्लीत पहिले मानाचे पान ठरले.\nनाशिक : `हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धाऊ गेला` राजकारणातील ही बहुचर्चीत म्हण संरक्षण मंत्री (कै) यशवंतराव चव्हाणांमुळे (Y. B. Chavan became Unopposed M.P From nashik) नाशिकशी संबंधीत आहे. मात्र थेट नाशिकला आजवर केंद्रात मंत्रीपद मिळालेले नाही. (Nashik didn`t get portfolio in center ever) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या मंत्रीमंडळ विस्तारात दिंडोरीच्या डॅा भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांना संधी मिळाल्याने ते नाशिकला दिल्लीत पहिले मानाचे पान ठरले..\nपंतप्रधान मोदी यांनी सात मंत्र्यांचे राजीनामा घेत मंत्रीमंडळाचा मेगा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना व अन्य कारणांमुळे नरेंद्र मोदी यांची घसरत चाललेली लोकप्रियता, यांसह आगामी मुंबई महापालिका निवडणुका व राज्यातील महाविकास आघाडीच्या वारूला रोखण्यासाठी नव्या दमाची टीम म्हणून त्याकडे पाहिले जाते. यामध्ये दिंडोरी (नाशिक) मतदारसंघातून पहिल्यांदाच लोकसभेवर निवडून गेलेल्या डॅा पवार यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांना आज तातडीने दिल्लीला बोलावून घेतले आहे. त्यामुळे त्यांना शपथविधीसाठी बोलावल्याने डॅा. पवार समर्थकांत त्यामुळे उत्साहाचे वातावरण आहे.\nनाशिक जिल्ह्यातील नेत्याला केंद्रात मंत्री म्हणून अद्याप संधी मिळालेली नाही. नाशिकहून गो. ह. देशपांडे, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सुरवातीच्या काळातील खासदार होते. १९६२ मध्ये भारत- चीन युद्धानंतर पंतप्रधान पंडीत नेहरू यांनी यशवंतराव चव्हाण यांना दिल्लीत बोलावून घेऊन संरक्षणमंत्री केले. तेव्हा झालेल्या पोटनिवडणूकीत परस्पर सहमतीने श्री. चव्हाण नाशिक मतदारसंघातून बिनविरोध निवडून गेले. त्यासाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी निवडणूकीतून माघार घेतली. त्याची परतफेड म्हणून नाशिकला ओझर येथे एचएएल प्रकल्प श्री. चव्हाण यांच्या प्रयत्नाने झाला.\nत्यानंतर आण्णासाहेब कवडे, विठ्ठलराव हांडे, प्रतापराव वाघ, मुरलीधर माने, डॅा. ���संतराव पवार हे सर्व काँग्रेसचे, माधवराव पाटील, देवीदास पिंगळे, समीर भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे, भाजपचे डॅा. डी. एस. आहेर, शिवसेनेचे राजाभाऊ गोडसे, अॅड उत्तमराव ढिकले, हेमंत गोडसे खासदार झाले. दिंडोरीतून काँग्रेसचे झ़ेड. एम कहांडोळे, जनता दलाचे हरिभाऊ महाले, भाजपचे हरिश्चंद्र चव्हाण व सध्याच्या डॅा भारती पवार यांनी प्रतिनिधीत्व केले. याशिवाय सुरगाणा संस्थानचे महाराज धैर्यशीलराव पवार सलग पंचवीस वर्षे राज्यसभेवर होते. देवळालीचे बाळासाहेब देशमुख हे देखील राज्यसभा सदस्य होते. यातील बहुतांश नेते समाजात मोठा प्रभाव असलेले होते. मात्र केंद्रीय मंत्रीपदावर त्यांची वर्णी झाली नव्हती. आजच्या विस्तारात डॅा पवार यांना संधी मिळाल्यास त्या नाशिकच्या पहिल्या केंद्रीय मंत्री ठरल्या आहेत.\nडॅा. भारती पवार या मळच्या कळवण या आदिवासी तालुक्यातील आहेत. त्यांचे माहेर व सासर दोन्ही नाशिकचे. कळवण तालुक्यातील. त्यांचे सासरे ए. टी. पावर हे अत्यंत लोकप्रिय व विकासकामांमुळे परिचीत झालेले नेते होते. ते कळवण या मतदारसंघातून सलग पाच वेळा विधानसभेत गेले. त्यांना दोन वेळा राज्यमंत्री पद मिळाले. त्यांचा वारसा म्हणून डॅा. भारती पवार सलग दोन वेळा उमराणे व मानूर गटातून जिल्हा परिषद सदस्य झाल्या.\nडॅा. भारती पवार यांचा कुपोषणावर अभ्यास आहे. त्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. त्यांनी पुण्याच्या भारती विद्यापीठातून वैद्यकीय शाखेची पदवी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या त्या सक्रीय व आक्रमक पदाधिकारी राहिल्या आहेत. २०१४ मध्ये त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभेची उमेदवारी दिली. त्यात त्यांचा परावभव झाला. २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने माजी आमदार धनराज महाले यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेल्या पवार यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत उमेदवारी मिळवली. त्यात निवडून आल्या. त्यांचे पती प्रवीण पवार हे अभियंता आहेत.\nवाजपेयी असते तर, या भाजप आमदारांना घरी पाठवले असते\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nअमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नाशिकच्या निवडणुका\nनाशिक : महापालिकेच्या निवडणुका मनसे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच लढू, (Upcoming NMC elections in Amit Thakre leadership) असे स्पष्टीकरण...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\nमुलांच्या लग्नातील गर्दीवर आमदार राऊत म्हणाले, तर लाखभर लोक आले असते\nसोलापूर : कोरोनाविषयक (Covid) निर्बंध (Lockdown) असतानाही बार्शी (Barshi) विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांनी त्यांच्या...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nमुंडे, राजळे यांनी मंजूर केलेल्या योजनेचे नव्याने सर्वेक्षण कशासाठी ती माहिती खोटी होती का\nपाथर्डी : भगवानगड व परिसरातील पस्तीस गावाला जायकवाडी धरणापासून पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी मी व समविचारी मित्रांनी 2014 साली प्रयत्न सुरु केले होते...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nपंकजा मुंडे यांच्या सोबतचे नाते कसे आहे फडणवीसांनी दिले हे उत्तर\nपुणे : केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये बीडच्या खासदार प्रीतम मुंडे (Pankaja Munde) यांना मंत्रिपद मिळणार अशी जोरदार चर्चा रंगली होती. मात्र, त्यांना...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nकिरीट सोमय्या अडचणीत...सरनाईकांनी केला 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा\nठाणे : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Saranaik) यांच्यावर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी विविध आरोप केले होते. सोमय्या...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nमुख्यमंत्रीपदासाठी अजित पवार सक्षम आहेत का\nमुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा वाढदिवस नुकलाच झाला. या दोन्ही नेत्यांचा...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nडाॅ. शिंगणेंनी ठोके तपासले आणि ब्रीच कॅंडित जाण्याचा मुख्यमंत्र्यांचा जयंतरावांना सल्ला\nमुंबई : जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांना मंत्रीमंडळाच्या बैठकीतच त्रास सुरू झाल्याने त्यांना ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात...\nबुधवार, 28 जुलै 2021\nमुख्यमंत्री महोदय, आम्हाला वेळ द्या, राज्य डबघाईला चालले आहे..\nऔरंगाबाद ः राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पदभार घेऊन पावणे दोन वर्ष उलटली आहेत, पण या दोन वर्षात आपण विरोधी पक्षाच्या आमदारांना वेळच दिलेला नाही. कोरोना...\nबुधवार, 28 जुलै 2021\nराजकारणाची ही वेळ नाही; शरद पवारांची सूचना योग्यच : फडणवीस\nकऱ्हाड : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलेली सुचना योग्य आहे. बचाव कार्यात अडथळा येवू नये, यासाठी त्यांनी केलेली सुचना महत्वाची आहे, असे मत विरोधी...\nबुधवार, 28 जुलै 2021\nफडणविसांच्या बालेकिल्ल्यातच भाजपला धक्का : माजी आमदार 'हात' पकडण्याच्या तयारीत...\nनागपूर : यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी येथील भारतीय जनता पक्षाचे माजी आम���ार राजू तोडसाम Former MLA Raju Todsam यांची भाजप सोडून राष्ट्रवादी...\nबुधवार, 28 जुलै 2021\nराष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश अन् लगेच तालुकाध्यक्षपदी वर्णी\nपिंपरी : पक्षातील काहींशी सूर न जुळल्यानेच भाजपमध्ये प्रवेश केल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे खेड (जि.पुणे) तालुक्याचे माजी अध्यक्ष शांताराम भोसले (...\nबुधवार, 28 जुलै 2021\n'वारे गुरुजी, तुम्ही राजीनामा मागे घ्या..' मी मुख्यमंत्र्यांना भेटतो\nशिक्रापूर : गेल्या काही दिवसांपासून वाबळेवाडी शाळेबाबत वाद निर्माण झाला आहे. शाळा प्रवेशावरुन सुरू झालेल्या वादानंतर मुख्याध्यापक दत्तात्रय वारे,...\nबुधवार, 28 जुलै 2021\nराजकारण politics यशवंतराव चव्हाण नरेंद्र मोदी narendra modi दिंडोरी dindori भारत भारती पवार दिल्ली नाशिक nashik nashik portfolio आग मुंबई mumbai महापालिका विकास खासदार चीन पोटनिवडणूक निवडणूक ओझर ozar वाघ समीर भुजबळ samir bhujbal हेमंत गोडसे hemant godse हरिश्चंद्र चव्हाण harishchandra chavan देवळाली बाळ baby infant राज्यसभा जिल्हा परिषद कुपोषण पदवी आमदार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%88_%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B2%E2%80%93%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%88%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%B0_%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8", "date_download": "2021-07-30T08:29:31Z", "digest": "sha1:QM7GGF76YXRHNSMMFBXDFECI43H2P6AN", "length": 5605, "nlines": 72, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चेन्नई सेंट्रल–म्हैसूर शताब्दी एक्सप्रेस - विकिपीडिया", "raw_content": "चेन्नई सेंट्रल–म्हैसूर शताब्दी एक्सप्रेस\nचेन्नई सेंट्रल–म्हैसूर शताब्दी एक्सप्रेसचा\nचेन्नई सेंट्रल–म्हैसूर शताब्दी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची अतिजलद प्रवासी रेल्वेसेवा आहे. शताब्दी एक्सप्रेस ह्या प्रतिष्ठित गाड्यांच्या श्रेणीमधील एक असलेली ही शताब्दी एक्सप्रेस तमिळनाडूतील चेन्नई व कर्नाटकातील म्हैसूर शहरांदरम्यान आठवड्यातून सहा दिवस धावते. दक्षिण रेल्वेद्वारे चालवल्या जाणाऱ्या ह्या गाडीला वेल्लूर व बंगळूर हे दोनच थांबे असून ती चेन्नई व म्हैसूर दरम्यानचे ४९७ किमी अंतर केवळ ७ तासांत पूर्ण करते.\nइतर शताब्दी एक्सप्रेस गाड्यांप्रमाणे चेन्नई सेंट्रल–म्हैसूर शताब्दी एक्सप्रेसमध्ये केवळ बसण्याची सोय असून तिला साधारणपणे १ प्रथम श्रेणी तर८ वातानुकुलित खुर्ची याने असतात.\nचेन्नई सेंट्रल रेल्वे स्थानक\nबंगळूर सिटी रेल्वे स्थानक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ ऑक्टोबर २०१६ रोजी ००:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%97_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97", "date_download": "2021-07-30T08:33:30Z", "digest": "sha1:TXDJ3L5KVRBFTVRIEL6BGNUEU57QKJPE", "length": 5176, "nlines": 130, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लुआंग प्रबांग - विकिपीडिया", "raw_content": "\nलुआंग प्रबांग (लाओ भाषा: ຫຼວງພຣະບາງ;अभयमुद्रेतील बुद्धप्रतिमा) हे उत्तर लाओसमधील शहर आहे.\nव्हियेंतियेन शहराच्या उत्तरेस अंदाजे ३०० किमी अंतरावर वसलेल्या या शहराची लोकसंख्या सुमारे ५०,००० आहे. हे शहर मेकाँग नदी आणि नाम खान नदी यांच्या संगमावर आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी १२:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AB%E0%A5%AA", "date_download": "2021-07-30T08:51:50Z", "digest": "sha1:3JD5HSWPLV462VSSV7XO4HDGO7Z4FG5G", "length": 4479, "nlines": 142, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. ५४ - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► इ.स. ५४ मधील मृत्यू‎ (१ प)\n\"इ.स. ५४\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी १४:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0/", "date_download": "2021-07-30T07:15:03Z", "digest": "sha1:IVZE47NOXX4ASXLI2N7AEAJQIGOL7WTC", "length": 9778, "nlines": 124, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "मुख्यमंत्री पर्रीकरांवर गोमेकॉत उपचार सुरु,आज डिस्चार्ज मिळणार | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर मुख्यमंत्री पर्रीकरांवर गोमेकॉत उपचार सुरु,आज डिस्चार्ज मिळणार\nमुख्यमंत्री पर्रीकरांवर गोमेकॉत उपचार सुरु,आज डिस्चार्ज मिळणार\nगोवा खबर:मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना शुक्रवारी रात्री उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे.त्यांच्यावर जीआय एंडोस्कोपी करून ४८ तास देखरेखीखाली ठेवले जाणार आहे.सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती असल्याचे मुख्यमंत्री कार्यालया कडून कळवण्यात आले आहे.\nमुख्यमंत्र्यांना गोमेकॉत दाखल केल्याचे समजताच आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी गोमेकॉत धाव घेत पर्रिकर यांच्या तब्बेतीची चौकशी केली. पर्रिकर यांची तब्बेत स्थीर असून उद्या त्यांना डिस्चार्ज मिळेल आणि ते घरी जातील अशी माहिती आरोग्यमंत्री राणे यांनी पर्रिकर यांना भेटून आल्या नंतर पत्रकारांशी बोलताना दिली.राणे म्हणाले, आपण पर्रिकर यांच्याशी बोललो.पर्रिकर यांच्यावर कोणतीही सर्जरी किंवा एंडोस्कोपी झालेली नाही.नियमित तपासणीसाठी त्यांना गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे.चिंता करण्याचे कोणतेच कारण नाही.पर्रिकर यांनी आपल्याला घरी जायला सांगितले असून ते डॉक्टरांच्या देखरेखी खाली आहेत.उद्या त्यांना डिस्चार्ज मिळू शकतो.\nदोन दिवसांपूर्वी पर्रिकर यांची प्रकृती थोड़ी बिघड़ली होती.काही काळ त्यांना ऑक्सीजनवर ठेवण्यात आले होते.त्यानंतर त्यांची प्रकृती स्थीर होती.काल त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन 26 फाइल्स क्लियर केल्या होत्या.आज सायंकाळी कृषीमंत्री विजय सरदेसाई यांनी त्यांची भेट घेऊन मडगाव मधील विकास कामांबाबत चर्चा केली होती.त्यानंतर पर्रिकर यांची तब्बेत स्थीर असल्याचा निर्वाळा सरदेसाई यांनी दिला होता.त्याला काही तास उलटायच्या आतच पर्रिकर यांना गोमेकॉ मध्ये दाखल करावे लागले आहे.\nPrevious articleड्रग्सच्या लागवडीसह एटीएमफोडी करणाऱ्या 4 रशियन पर्यटकांना मांद्रेत अटक;७लाखांचे ड्रग्स जप्त\nकटलास एक्स्प्रेस – 21 नौदल सरावात भारतीय नौसेनेच्या वतीने आयएनएस तलवार सहभागी होणार\nजागतिक व्याघ्र दिनानिमित्त पंतप्रधानांनी सर्व वन्यजीव प्रेमींना दिल्या शुभेच्छा\nराज्य/केंद्रशासित प्रदेश आणि खासगी रुग्णालयांकडे अद्याप 2.88 कोटींपेक्षा अधिक मात्रा उपलब्ध\nखाण पेचप्रसंगावरील मौन भाजपने आता सोडावे : शिवसेनेची मागणी\nगोव्यामध्ये भारतातील पहिल्या तरंगत्या जेट्टीचे लोकार्पण\nकाँग्रेसने आम्हाला शहाणपण शिकवू नये-भाजप\nपणजीत उद्यापासून भरणार पुरुमेंताचे फेस्त\nवैद्यकीय आणि अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेऊ इच्छीणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रशियन शासकीय विद्यापीठांनी जाहीर केल्या शिष्यवृत्ती\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nआंतरराष्ट्रीय बालिका दिन -2020 निमित्त अ‍ॅनिमेशन आणि डॉक्युमेंटरी चित्रपटांचे स्क्रीनिंग\nरोहिंग्या मुसलमानांना भारतात शरण देऊ नका आणि रोहिंग्यांचे समर्थन करणार्‍या गोव्यातील...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%8B_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B2", "date_download": "2021-07-30T08:41:39Z", "digest": "sha1:BTWYSNW6XKPV5OD7J6IHKLGOEXMHL5HG", "length": 13000, "nlines": 60, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "क्योटो प्रोटोकॉल - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nजपान देशातील क्योटो शहरात जगातील प्रमुख देशांची जागतिक वातावरण बदलाच्या नियंत्रणासाठी १९९७ साली बैठक झाली, त्या बैठकीत झालेल्या कराराला क्योटो प्रोटोकॉल असे संबोधले जाते. ११ डिसेंबर १९९७ रोजी क्योटो प्रोटोकॉल स्वीकारण्यात आला.\n२ कराराची रूपरेषा व अंमलबजावणी\n५ सामील देश व भूमिका\n८ संदर्भ व नोंदी\n१९९�� साली संयुक्त राष्ट्रसंघातर्फे पर्यावरण व विकास या विषयावर रिओ डि जानेरो येथे एक परिषद भरवण्यात आली होती. त्या परिषदेत युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्वेन्शन ऑन क्लायमेट चेंज (यु एन् एफ् सी सी) या युनायटेड नेशन्सच्या छत्राखालील नवीन विभागाची स्थापना करण्यात आली. हा संयुक्त राष्ट्रसंघाच्या सदस्य देशांनी संयुक्त रित्या घेतलेला निर्णय होता, व १९९५ पासून या निर्णयात सहभागी देशांचे प्रतिनिधी दरवर्षी भेटू लागले. जागतिक वातावरण बदलाच्या सद्यस्थितीचा, आणि त्याला तोंड देण्यासाठी केल्या जात असलेल्या प्रयत्नांचा आढावा घेणे हा या वार्षिक परिषदांचा हेतू असतो. १९९७ सालची क्योटो परिषद ही त्यात झालेल्या करारामुळे ऐतिहासिक महत्त्वाची ठरली.\nजागतिक वातावरण बदल व त्यामुळे होणारी जागतिक तापमानवाढ ही पूर्णतः मानवनिर्मित असून त्यामुळे जर पृथ्वीवर असमतोल निर्माण झाल्यास त्याला केवळ मानवजात जवाबदार असणार आहे. ही तापमानवाढ मुख्यत्वे हरितगृह परिणामामुळे होत आहे. जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी जागतिक पातळीवर आमूलाग्र प्रयत्न होण्याची गरज आहे. क्योटो प्रोटोकॉल हा त्या प्रयत्नांचा एक महत्त्वाचा टप्पा आहे.\nकराराची रूपरेषा व अंमलबजावणीसंपादन करा\nया करारामध्ये त्यावेळी विकसित मानल्या जाणाऱ्या ३७ देशांनी मान्य केले की ते २००५ ते २०१२ या कालावधीत आपापल्या देशातील हरितगृह वायूंचे उत्सर्जन इ.स. १९९० सालच्या पातळीपेक्षा साधारण ५ टक्के खाली इतके कमी करतील. अमेरिकेची संयुक्त संस्थाने हा हरितगृह वायूंचे सर्वात जास्त उत्सर्जन करणारा देश आहे. पण या देशाने या करारात सहभाग घेतला नाही. तसेच ऑस्ट्रेलिया हा विकसित देशही २००७ नंतर करारात सहभागी झाला.\nक्योटो प्रोटोकॉल अंतर्गत हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्याची हमी दिलेले देश हिरव्या (पक्की उद्दिष्टे) व पिवळ्या (लवचिक उद्दिष्टे) रंगात दाखवले आहेत. लाल रंगातील देशांमध्ये उत्सर्जन करण्यास नकार दिलेले तसेच ज्यांचे उत्सर्जन फार नसल्यामुळे कोणतेही बंधन न घातलेले अशा सर्व देशांचा समावेश आहे. (२००८ सालची स्थिती)\nकराराप्रमाणे अनेक देशांनी कमी-अधिक प्रयत्न केले. युरोपियन संघामधील देशांनी काही प्रमाणात आपले उत्सर्जन कमी केले, त्यात जर्मनी आघाडीवर आहे[१]. याचे मुख्य कारण म्हणजे हरित वायूंचे उत्सर्जन एवढ्या पटकन कमी करणे म्हणजे आर्थिक प्रगतीला खीळ घालणे. विकसनशील देशांत नवीकरणीय ऊर्जेसाठीचे तंत्रज्ञान व आर्थिक सहाय्य देऊन अप्रत्यक्ष रित्या आपले उत्सर्जन कमी करण्याचा पर्यायही विकसित देशांना उपलब्ध होता. यातूनच कार्बन बाजार (कार्बन मार्केट)[२] उभा राहिला. पण याच काळातील जागतिक आर्थिक मंदी, इतर राजकीय कारणे, तसेच कार्बन बाजाराच्या संकल्पनेतील त्रुटी अशा बऱ्याच कारणांमुळे याही मार्गाला अपेक्षेपेक्षा कमी यश मिळाले. त्यामुळे २०१२ साली कराराची मुदत संपली तेव्हा कराराचा दुसरा टप्पा २०२० सालापर्यंत मंजूर करण्यात आला आहे. दरम्यानच्या काळात २०२० सालानंतरच्या नव्या कराराची रचना तयार करणे यु एन एफ सी सी सी खालील सर्व देशांनी मान्य केले. त्यानुसार लागू करण्याचा नवीन करार २०१५ मध्ये पॅरिस येथे झालेल्या बैठकीत करण्यात आला आहे. [३]\nजागतिक हवामान बदलास मुख्यत्वे अमेरिकेची संयुक्त संस्थाने, युरोप, जपान हे पूर्वीपासून जबाबदार देश आहेत. गेल्या दशकभरात चीन या देशाचीही त्यात भर पडली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर होणारा खनिज इंधनांवर आधारित उर्जेचा वापर व त्यामुळे मोठ्या प्रमाणावर होणारे हरितगृह वायूंचे उत्सर्जन. परंतु जागतिक हवामान बदलाचा सर्वात जास्त फटका एकंदरीत उष्ण कटीबंधीय देशांना बसणार आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी दीर्घकालीन जागतिक प्रयत्नांची गरज आहे.\nउद्दिष्टे Kyoto protocolसंपादन करा\nसामील देश व भूमिकासंपादन करा\nक्योटो प्रोटोकॉलच्या अंतर्गत ३७ औद्योगिक देश, आणि युरोपियन समुदाय ( १५ देश) यांनी हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्यासाठी बांधिलकी स्वीकारली आहे.\nसंदर्भ व नोंदीसंपादन करा\n^ [German response to Kyoto Protocol| जर्मनीचे क्योटो प्रोटोकॉल चे पालन विकी लेख]\nLast edited on १८ फेब्रुवारी २०२१, at २०:३२\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १८ फेब्रुवारी २०२१ रोजी २०:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्��ेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/latur-super-specialty-hospital-news-health-ministry-maharashtra-news-249766", "date_download": "2021-07-30T08:52:52Z", "digest": "sha1:BIZUUTNQMJ64OGM2R5MAT7ZXV6DGZ2HF", "length": 9609, "nlines": 134, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | लातूरच्या `सुपर स्पेशालिटी`च्या पद मंजुरीत राजकारण", "raw_content": "\nव्यथा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची\nएक हजार पदांची मागणी\nअर्थ विभागाकडे ४६५ पदांचाच प्रस्ताव\nलातूरच्या `सुपर स्पेशालिटी`च्या पद मंजुरीत राजकारण\nलातूर : केंद्र शासनाच्या पंतप्रधान स्वास्थ सुरक्षा योजनेतून येथे १५० कोटी रुपये खर्च करून सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल उभारण्यात आले आहे. या रुग्णालयाला लागणाऱ्या पदांच्या मंजुरीत राजकारण आणले जात आहे.\nया रुग्णालयासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने एक हजार सात पदांचा प्रस्ताव पाठवला. पण त्यातील पदात कपात करीत करीत केवळ ४६५ पदांचा प्रस्ताव अर्थ विभागाकडे पाठवला आहे. तो मंजूर झाला तर इतक्या कमी पदावर रुग्णालय कसे चालवाचे हा प्रश्न महाविद्यालयाला पडला आहे. उदघाटनाच्या पूर्वीच हे रुग्णालयाचे भवितव्य अंधारात दिसू लागले आहे.\nमहाराष्ट्रासह कर्नाटकातील रुग्णांना फायदा\nयेथे झालेले सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल यवतमाळपासून ते कोल्हापूर या मार्गावर कोठेही नाही. याचा फायदा लातूर, उस्मानाबाद, नांदेड, यवतमाळ, सोलापूर, हिंगोली, परभणी, बीड या जिल्ह्यासह कर्नाटकातील लातूरलगत असलेल्या जिल्ह्यातील रुग्णांचा होणार आहे. इतके महत्वाचे हे रुग्णालय आहे.\nया रुग्णालयात न्युरोलॉजी, न्युरोसर्जरी, कार्डिओलॉजी, सीव्हीटीएस, नेफ्रोलॉजी, निओनेटॉलॉजी, बर्न आणि प्लास्टिक सर्जरी असे विभाग कार्यान्वित होणार आहेत. सहा मोड्युलर ऑपरेशन थिएटर सहा आहेत. सर्व विभागासाठी अतिदक्षता विभाग राहणार आहे. स्वतंत्र कॅथलॅब राहणार आहे. या सर्व आजाराने ग्रासलेल्या रुग्णावर येथे उपचार करण्याची सुविधा उपलब्ध होत आहे.\n५४२ पदावर मारली फुली\nया रुग्णालयासाठी एमसीआयच्या मानकाप्रमाणे एक हजार सात कर्मचारी आवश्यक आहेत. याचा प्रस्ताव दोन वर्षापूर्वी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने वैद्यकीय संचालकांकडे पाठवला होता. या संचालकानी या प्रस्तावातील पदात राजकारण केले.\nअसे का घडले : तीन प्रकारचे इंजेक्‍शन घेत गोल्ड मेडलिस्ट तरुण डॉक्‍टरची आत्महत्या\nमहाविद्यालयाच्या प्रस्तावातील २२७ पदांची कपात करून ७८० पदांचा प्रस्ताव वैद्यकीय सचिवांकडे वैद्यकीय सचिवांना वैद्यकीय संचालकांनी पाठवलेल्या प्रस्तावातील पदानाही फुली मारली. ३१५ पदे कमी करत ४६५ पदांचाच प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवला आहे. तोही लालफितीत अडकून पडलेला आहे. त्यामुळे ५४२ पदावर फुली मारण्यात आली आहे.\nवीज उपकेंद्राचा पत्ताच नाही\nया रुग्णालयाकरिता स्वतंत्र वीज उपकेंद्र लागणार आहे. महाविद्यालयाने याकरिता जागाही आरक्षित करून ठेवली आहे. शासनाने या उपकेंद्राकरिता दोन कोटी ७७ लाख रुपयांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. पण निधी दिला नाही. हे उपकेंद्र झाल्याशिवाय हे रुग्णालयच सुरु होणार नाही.\nजाणून घ्या : विद्यार्थ्यांना पोलिसांनी रोखल्याने रस्ता रोको....वाचा कुठे\nइमारत उभी राहिली आहे. सर्व इक्युपमेंट बसली आहेत. पण वीज उपकेंद्रचा पत्ता नाही. या सर्व अडचणी लक्षात घेता रुग्णालय सुरु होण्यापूर्वीच त्याचे भवितव्य अंधारात दिसू लागले आहे. हे रुग्णालय पांढरा हत्ती होवू नये याची काळजी घेण्याची गरज आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://chaitapari.com/tag/bhavani-talwar/", "date_download": "2021-07-30T07:16:02Z", "digest": "sha1:TXKW6AGVNXVACW7URRTYN6LSPOYRK357", "length": 4835, "nlines": 97, "source_domain": "chaitapari.com", "title": "Bhavani Talwar Archives - Chai Tapari", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार नक्की कुठे आहे\nजगाच्या पाठीवर फक्त आणि फक्त रयतेसाठी स्वराज्याची स्थापना करणारा आणि आपले राज्य हे फक्त रयतेसाठी चालवणारा राजा एकमेव राजा म्हणजे \"छत्रपती शिवाजी महाराज\" असा...\nमहाराष्ट्राचे दैवत महाराजांच्या हातांचे व पायांचे ठसे असणारे एकमेव ठिकाण\nसंपूर्ण महाराष्ट्र ज्यांच्या नावाने ओळखला जातो, ज्यांचे फक्त नाव कानावर पडताच अंगावर शहारा (काटा) येतो, प्रत्येक मराठी माणसाच्या सळसळणाऱ्या रक्तामध्ये ताकद निर्माण होते ते...\nइंडोनेशिया देशाच्या चलनात भगवान गणेशाचा फोटो का आहे\nइंडोनेशिया हा एक इस्लामी देश आहे आणि बहुसंख्य लोक इस्लाम धर्म मानतात. सुमारे 89 टक्के लोक मुस्लिम आणि 3 टक्के हिंदू आहेत, परंतु हजारो...\nछत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार नक्की कुठे आहे\nजगाच्या पाठीवर फक्त आणि फक्त रयतेसाठी स्वराज्याची स्थापना करणारा आणि आपले राज्य हे फक्त रयतेसाठी चालवणारा राजा एकमेव राजा म्हणजे \"छत्रपती शिवाजी महा���ाज\" असा...\nकोव्हिड-19 पासून संरक्षण कसं करायचं\nकोरोना विषाणू आहे काय सुरुवातीच्या रुग्णांमधून घेतलेल्या या विषाणूच्या सॅम्पलची प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आली. त्यानंतर चीनचे अधिकारी आणि जागतिक...\nमरणानंतर तृतीयपंथां सोबत काय होते\nतृतीयपंथ (छक्का ) म्हणजे फक्त एक शब्द नाही तर यासोबत जोडली जाते ती म्हणजे घृणा, तिरस्कार, असहाय्य अशी पीडा, मनुष्य असूनही जनावरासारखी वागणूक जसे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/know-about-planet-marathi-founder-akshay-badrapurkar-nrst-158961/", "date_download": "2021-07-30T08:21:26Z", "digest": "sha1:DHEZ6EN24P6JPKK5PXX56HSGNKLQK3G3", "length": 27452, "nlines": 180, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "मनोरंजन | मराठीला ग्लोबल बनवण्याचा 'प्लॅनेट मराठी'चा वसा! | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nकोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलींचा लग्नाचा खर्च करणार योगी सरकार; दर महिन्याला किती पैसे देणार घ्या जाणून\nजन्मदरवाढीसाठीचा अट्टाहास : जितकी मुले, तितके जास्त पैसे मिळणार; चीनचे ‘हे’ शहर मुलामागे पैसे देणार, जाणून घ्या नेमकं प्रकरण\nGoogle Doodle सोबत करा टोक्यो ऑलिम्पिकचे स्वागत, युजर्सला मिळणार ॲनिमेटेड गेम्स खेळण्याची संधी\n…पण लक्षात कोण घेतो, पालकांची काळजी वाढवणारे लहानग्यांचे ‘महाजाल’\nCM ठाकरे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर, पूरस्थितीची पाहणी करून घेणार आढावा बैठक\nपरळीत पूरग्रस्तांसाठी पंकजा मुंडेंची मदतफेरी\nघाटकोपर-मानखुर्दला जोडणाऱ्या उड्डाण पुलाला छत्रपती शिवाजी महाराज यांचेच नांव प्रस्ताव मंजूर\nमनोरंजनमराठीला ग्लोबल बनवण्याचा ‘प्लॅनेट मराठी’चा वसा\n'नवराष्ट्र'शी विशेष संवाद साधत 'प्लॅनेट मराठी'चे सीएमडी अक्षय बर्दापूरकर यांनी आजवरचा प्रवास व आगामी योजनांबाबत माहिती दिली.\nओटीटी हे आजच्या काळातील माध्यम असल्याचं आता सिद्ध झालं आहे. जगभरातील आघाडीच्या ओटीटी प्लॅटफॅार्मच्या खांद्याला खांदा लावून मराठीला ग्लोबल बनवण्यासाठी आणि जागतिक पातळीवर मराठीचा झेंडा फडकवण्यासाठी ‘प्लॅनेट मराठी’ या केवळ मराठीला वाहिलेल्या ओटीटीची निर्मिती करण्यात आली आहे. इथं प्रदर्शित झालेल्या ‘जून’ या पहिल्या वहिल्या चित्रपटाचं कौतुक झाल्यानंतर ‘नवराष्ट्र’शी विशेष संवाद साधत ‘प्लॅनेट मराठी’चे सीएमडी अक्षय बर्दापूरकर यांनी आजवरचा प्रवास व आगामी योजनांबाबत माहित�� दिली.\nअक्षय बर्दापूरकर यांच्याबाबत थोडक्यात माहिती द्यायची झाली तर त्यांची सुरुवात ‘रेगे’ या गाजलेल्या मराठी चित्रपटापासून झाली. २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची सहनिर्मिती केल्यानंतर ‘एबी आणि सीडी’, ‘गोष्ट एका पैठणीची’, ‘चंद्रमुखी’ या चित्रपटांची निर्मिती अक्षय यांनी केली आहे. ‘प्लॅनेट मराठी’च्या संकल्पनेबाबत अक्षय म्हणाले की, मराठी मनोरंजन विश्वात ओटीटी प्लॅटफॅार्म नव्हता. २०२०मध्ये आम्ही जेव्हा ‘एबी आणि सीडी’ रिलीज केला, त्यावेळी तो पूर्णत: रिलीज होऊ शकला नाही. कारण रिलीज झाला त्याच दिवशी लॅाकडाऊन लागला. आमचा चित्रपट अॅमेझॅाननं विकत घेतल्यानं थोडीफार भरपाई झाली. त्यात आम्हाला डिजिटल पोटेंशियल खूप दिसलं. त्या वेळी लॅाकडाऊन नेमकं काय आहे किती दिवस चालेल हे स्पष्ट नव्हतं. लॅाकडाऊन जसा वाढत गेला तसा आमचा आत्मविश्वास वाढत गेला. पुढील किमान १० वर्षे तरी ओटीटी गाजवणार यावर शिक्कामोर्तब झालं. टेलिव्हीजनचा एक वेगळा आॅडीयन्स आहे यात शंका नाही, पण टीव्हीदेखील आता अॅपवर आला आहे. त्यामुळं अॅपवर टीव्ही पाहण्याऐवजी नवीन जनरेशनला खास या प्लॅटफॅार्मसाठी बनवलेले काँटेंट खुणावत होतं. यात फक्त मराठी मिस होत होतं. ठोस प्लॅटफॅार्म नसल्यानं मराठी वेब सिरीजही विखुरल्या गेल्या होत्या. त्यांना एकाच प्लॅटफॅार्मवर आणण्यासाठी ‘प्लॅनेट मराठी’ची संकल्पना समोर आली.\nकेवळ वेब सिरीजच नव्हे तर गाणी, चित्रपट, टॅाक शो असा स्वतंत्र मराठी काँटेंट देणारा प्लॅटफॅार्म करावंसं वाटलं. माझ्यासारख्या निर्मात्याला जर अॅमेझॅान नुकसानापासून वाचवू शकलं तर आपण स्वतंत्र प्लॅटफॅार्म बनवून इतरांना वाचवू शकत नाही का हा विचार मनात आला. त्यावेळी उत्तर मिळालं, होय, ‘जून’ हा चित्रपट याचं उत्तम उदाहरण आहे. हेच व्हिजन ठेवून आता पुढल्या काही वर्षांमध्ये वाटचाल केली जाणार आहे. उद्या कितीही भयावह परिस्थिती आली तरी मराठी एन्टरटेन्मेंट लोकांपर्यंत पोहोचवणं अवघड जाणार नाही. मराठीच्या कक्षा रुंदावण्याचं काम नेहमीच प्लॅनेट मराठीनं केलं आहे. मराठीला ग्लोबल सिनेमा बनवण्याचा वसा प्लॅनेट मराठीनं घेतला आहे. ‘चंद्रमुखी’सारखा एक उत्तम विषय घेऊन त्याला प्रसाद ओक आणि अजय-अतुलची जोड देणं असो, वा ‘गोष्ट एका पैठणीची’ हा चित्रपट असो प्लॅनेट मराठीनं पद��र्पणातच वेगळे चित्रपट देण्याचा धडाका सुरू केला आहे. सोनाली कुलकर्णीचा ‘छत्रपती ताराराणी’ हा देखील याच वाटेवरचा चित्रपट असेल. यासोबतच इतरांचेही चित्रपट आणि वेब सिरीज रिलीज करणारं ‘प्लॅनेट मराठी’ हे सध्याचं एकमेव माध्यम आहे. ‘जॅाबलेस’, ‘सोपं नसतं काही’, ‘बाप बिप बाप’, ‘परीस’, ‘अनुराधा’ या वेगवेगळ्या विषयांवरील वेब सिरीज आॅगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला येतील.\nअशी सुरू झाली प्रोसेस\nमागच्या वर्षी मे महिन्यात आता काय करायचं पुढे सिनेमांचं काय होणार पुढे सिनेमांचं काय होणार अशी सर्वत्रच चर्चा सुरू होती. एकदा असाच पुष्कर श्रोत्रीसोबत बोलत असताना मराठी ओटीटी नसण्याबाबत विषय छेडला गेला. ते करण्यासाठी आवश्यक असणारं ज्ञान, स्टॅटेस्टीक्स, फिगर्स आणि फॅक्टस जाणून घेण्यासाठी आदित्य ओक, सौम्या वेळेकर (को-फाऊंडर) यांच्यासोबत पुष्करचे आणि माझे बरेच झूम कॅाल्स झाले. मागच्या वर्षी जून अखेरपर्यंत आपण करूया या विचारावर ठाम झालो होतो. ही युनिक आयडीया घेऊन आम्ही चांगल्या इन्व्हेस्टर्सपर्यंत पोहोचलो. फर्स्ट मुव्हर्स अॅडव्हान्टेज आम्हाला मिळाला. प्लॅनेट मराठीची घोषणा केल्यानंतर इंडस्ट्रीचाही सपोर्ट मिळाला आणि फायनान्सलाही हातभार लाभला. एखादा चित्रपट बनवण्यासाठी जो खर्च येतो त्याच्या निम्म्या किंवा त्याहीपेक्षा अर्ध्या किंमतीत एखादी वेब सिरीज करून देणं हे आम्हाला सपोर्ट मिळाल्याची पावती होती. त्यांचा आमच्यावर विश्वास असल्यानंच ते आमच्या सोबत आले. अमित भंडारी (काँटेंट हेड आणि सिनीयर वाईस प्रेसिडेंट) आणि जयंती वाघधरे (असिस्टंट वाईस प्रेसिडेंट सोशल मीडिया) हे जाणकार आमच्यासोबत आल्यानं काम आणखी सोपं झालं आहे.\nमराठीत नव्या पर्वाची सुरुवात\nप्लॅनेट मराठीचा फायदा संपूर्ण मराठी सिनेसृष्टीला होणार आहे. जर आम्ही महिन्याला दोन अशाप्रकारे वर्षाला २४ वेब सिरीज घेऊन आलो, तर मोठ्या प्रमाणात कास्टिंग होईल, नवोदितांना संधी मिळेल, प्रस्थापितांनासोबतच तंत्रज्ञ आणि कामगारांच्याही हाताला काम मिळेल. हे केवळ वेब सिरीजबाबत झालं. याखेरीज काही सिनेमे करू, काही चॅट शो करू, काही गाणी करू. अशा प्रकारे इंडस्ट्रीसाठी रोजगाराची नवी संधी निर्माण करत आहोत. हे वेगवेगळ्या विषयांवरील मनोरंजन आपण अत्यंत अल्प दरात लोकांना देणार आहोत. दिवसाला केवळ एक रुपया, महिन्याला ३० रुपये आणि वर्षाला ३६५ रुपयांमध्ये रसिकांना मनसोक्त मराठमोळं मनोरंजन मिळणार आहे. दिवसाला एक रुपया खर्च करणं महाराष्ट्रातील कोणत्याही मराठी माणसाला अवघड जाईल असं मला वाटत नाही.\nरिसर्च करून उतरलो आहोत\nमराठी इंडस्ट्रीला अद्यापही हवं तसं यश मिळालेलं नाही. एखाद-दुसरा सिनेमा वगळता बाकी इतरांची कमाई जेमतेम होते. या तुलनेत हिंदीत सिनेमा बनवायला गेल्यावर फायनान्स करायला बरेच लोक पुढाकार घेतील. याचा प्रेक्षकवर्गही मोठा आहे, पण आम्हाला रिसर्च करताना एक गोष्ट समजली की, भारतामध्ये सेकंड लार्जेस्ट स्टेट आणि सेकंड लार्जेस्ट स्पिकींग लँग्वेज मराठी आहे. जगात ही तिसऱ्या-चौथ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्राची लोकसंख्याही खूप आहे. पहिल्या नंबरवर बंगाली इंडस्ट्री आहे, पण त्यांना बांग्लादेशचा फायदा होतो. दुसऱ्या क्रमांकावर असलेला मराठी आॅडीयन्स बॅालिवूडला प्रतिसाद देत असेल, तर तो मराठीत त्याच तोडीचा काँटेंट आल्यावर प्रतिसाद देणार नाही का ‘समांतर’ याचं उत्तम उदाहरण आहे. सर्वांनी न पाहता केवळ एक-दोन कोटी लोकांनी जरी पाहिला तरी आर्थिक गणितं सुटू शकतात याची खात्री होती. इन डिटेल आणि इन डेप्थ अभ्यास केल्यानं हे जगातलं पहिलं मराठी ओटीटी असल्याचं आम्ही समजावून सांगू शकलो. आज तुलना करण्यासाठी आमच्या बरोबर कोणीच नाही. पहिला असल्याचा हा फायदाच म्हणावा लागेल.\nमहाराष्ट्र खूप मोठा असून, मनोरंजनाच्या सर्व सुविधांनी सज्ज आहे. इथं वाय-फाय आहे, शूटिंग एरीया आहे, शिकलेल्या प्रेक्षकांची संख्या खूप असल्यानं अॅप पहाणं मराठी प्रेक्षकांसाठी फार सोपं आहे. त्यामुळं हा बिझनेस डेफिनेटली प्रॅाफिटेबल असेल. चांगला काँटेंट बनवणं ही आता आमची जबाबदारी आहे. तुम्ही कितीही सुंदर अॅप बनवला किंवा फुकट काँटेंट दिला आणि त्याला दर्जा नसेल तर लोकं तुमच्या प्लॅटफॅार्मवर येणार नाहीत. आले तरी तेवढं ट्रॅक्शन मिळणार नाही. या सर्व गोष्टी आम्ही इन्व्हेस्टींग कंपनीला कन्व्हेन्स केल्या आणि मराठी इंडस्ट्रीतूनही सपोर्ट मिळाल्यानं प्लॅनेट मराठीनं ही गरुडझेप घेतली आहे. आमच्या गौरवगीतामध्ये सचिन पिळगावकरांपासून विक्रम गोखलेंपर्यंत टॅापचे ४० आर्टिस्ट आहेत. हेच प्लॅनेट मराठीचं वैभव आहे. इथं आपुलकीची भावना आहे.\nमराठी ओटीटीच्या स्पर्धेतही कॅाम्पिटीशन असायलाच हवी. त्याशिवाय तुम्ही तुमचं काम चांगलं करू शकत नाही. एकमेव असताना आपण जे करतोय तेच चांगलं आहे असं वाटत असतं. आज एखादा चित्रपट प्लॅनेट मराठीकडे विक्रीसाठी आला आणि तोच इतर कोणत्याही प्लॅटफॅार्मकडे गेला, तर किंमतीची चढाओढ सुरू होते. ही हेल्दी कॅाम्पिटीशन असते. ज्यातून आपल्याला आपल्या दरामध्ये चांगलं काँटेंट असलेलं प्रोडक्ट घेता येतं. दुसरी गोष्ट म्हणजे जो बनवतो त्याला पर्याय मिळतो. तिसरी गोष्ट म्हणजे ग्राहकांना म्हणजे प्रेक्षकांना आॅप्शन मिळतो. जे कोणी मराठी ओटीटी बनवू इच्छितात ते आपापला रिसर्च करून येतील, पण केवळ अॅप बनवणं किंवा केवळ कंपनी सुरू करणं कदाचित कोणीही करू शकतं, पण उत्तम देता येणं गरजेचं आहे. आमच्यासोबत जशी संपूर्ण इंडस्ट्री उभी आहे, तसं त्यांनीही इंडस्ट्रीला सोबत घेऊन काम केलं तर त्यांना यश मिळू शकतं. सध्या बऱ्याच विषयांवर काम सुरू आहे. यात अवॅार्ड फंक्शन करणार आहोत. प्लॅनेट मराठीचं एक दिवसाचं कॅानक्लेव्ह करणार आहोत. असे विविध उपक्रम राबवणार आहोत. भविष्यात संजय जाधवचा ‘तमाशा लाईव्ह’ आणि सोनाली कुलकर्णीचा ‘छत्रपती ताराराणी’ हे महत्त्वाचे चित्रपट येतील.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nअर्ध्या वेतनांवर ५ वर्षांची सुटीमहाराष्ट्र सरकारनेही या योजनेचा विचार करावा\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nऑनलाइन शिक्षणामुळे पालकांची चिंता वाढते आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-delivery-boy-raped-a-lonely-girl-see-what-happen-next-5054558-PHO.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-07-30T08:44:30Z", "digest": "sha1:CTEN2L5XOHFGDNBOUK74MOTXKDNZDQSN", "length": 3491, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Delivery boy raped a lonely girl, see what happen next | VIDEO: तरुणीला एकटी बघून डिलिव्हरी बॉयने केला बलात्कार, नंतर त्याला बसला धक्का - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nVIDEO: तरुणीला एकटी बघून डिलिव्हरी बॉयने केला बलात्कार, नंतर त्याला बसला धक्का\nनवी दिल्ली- घरी एकटी असलेल्या तरुणीचा डिलिव्हरी बॉयने विनयभंग केल्याची घटना नुकतीच घडली होती. त्यानंर सर्वच डिलिव्हरी बॉयवर संशय व्यक्त करणारी चर्चा सुरु झाली होती. या पार्श्वभूमिवर Matinee Masala नावाच्या युट्युब चॅनलने सिस्टर नावाची\nसमाजप्रबोधन करणारी शॉर्टफिल्म तयार केली आहे. त्यात ही घटना मांडण्यात आली आहे. पण त्यानंतर जे काही घडते ते बघून आपल्याला धक्काच बसतो. एवढेच नव्हे तर डिलिव्हरी बॉयच्या पायाखालची वाळूच सरकते.\nपुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, या व्हिडिओचे घटना मांडणारे फोटोज.... हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करुन जनजागृती करा....\n\\'आई, मी कॉलेजला जाते\\', असे सांगून घरुन निघाली तरुणी, हॉटेलमध्ये सापडला मृतदेह\nरक्ताच्या थारोळ्यात पडला होता तरुणीचा मृतदेह, तरुणाने केली होती आत्महत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtralivenews.com/2021/03/", "date_download": "2021-07-30T06:13:12Z", "digest": "sha1:37FZMDGBY3L45CYRMZYEUJ6536X7TB26", "length": 11403, "nlines": 143, "source_domain": "www.maharashtralivenews.com", "title": "March 2021 – Maharashtra Live News", "raw_content": "\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\nयुवक सेवा फाउंडेशन च्या वतीने ८०० वृक्षांचे वृक्षारोपण\nएडी सायंटिफिक इंडेक्स संस्थेने घेतलेल्या सर्वेक्षणात डॉ. अनिल गोरे यांना मिळाले जगातील नामांकित शास्त्रज्ञांमध्ये स्थान\nपेठ वडगांव येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे, वडगांव शहर काँग्रेसची मागणी\nजोतिबा डोंगरावरील आरोग्य विभागाचा प्रश्न मार्गी न लागल्यास मनसे करणार आंदोलन\nअवघ्या ��३ तासांमध्ये कोरोनाने अख्ख कुटुंब संपवलं\nशे.का.पक्षाचे केरबा भाऊ पाटील यांचा गोकुळ निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज\nमहाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर, राधानगरी प्रतिनिधी : सुहास निल्ले दि.२६/०३/२०२१. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ तथा…\nजोतिबा डोंगर येथे नियमित पूर्ववत एस.टी. सेवा सुरू : मनसेच्या पाठपुराव्याला यश\nमहाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर, दि.२३/०३/२०२१. जोतिबा डोंगर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दि.१०/०३/२०२१ रोजी जोतिबा भाविकांच्या संदर्भात कोल्हापूर एस.टी…\n10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन पध्दतीनेच होणार :- शिक्षणमंत्री\nमहाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर, मुंबई प्रतिनिधी: पांडुरंग पाटील, दि.२२/०३/२०२१. मुंबई : बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा 29 एप्रिल…\nजोतिबा डोंगरवर फायनान्स कंपन्यांकडून महिलांशी असभ्य वर्तन\nमहाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर, दि.१८/०३/२०२१, जोतिबा डोंगरावर फायनान्स कंपन्यांकडून महिलांशी असभ्य वर्तनाचा प्रकार गुरुवारी घडला…\nरेशन ची माहिती आता मोबाईल वर कळणार\nमहाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर, मुंबई प्रतिनिधी: पांडुरंग पाटील मुंबई ,दि.१८/०३/२०२१. रेशनिंगबाबतच्या वाढत्या तक्रारी व शिधाधारकांना रेशनिंगची माहिती मिळावी…\nकलिंगड लागवडीतून घेतले दोन महिन्यात लाखाचे उत्पादन.\nमहाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर, दि.१७/०३/२०२१. मादळे प्रतिनिधी करवीर तालुक्यातील मादळे येथील शेतकरी जालिंदर पवार यांनी २०…\nसंभापूर मध्ये ग्रामपंचायत तर्फे महिलादिन कार्यक्रम संपन्न\nमहाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर दि.०९/०३/२०२१. टोप प्रतिनिधी कुटुंबाची जडणघडण व संस्कारशील समाजाच्या निर्मितीत महिलांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असून…\nज्येष्ठ नागरीक सेवा संघ, टोप व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान टोप यांच्या संयुक्त विद्यमाने रक्त तपासणी शिबीर\nमहाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर दि. १३/०३/२०२१. टोप प्रतिनिधी रक्त शरिरातील मुख्य घटक असुन रक्त जर चांगले राहिले तर…\nनवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 10 अनधिकृत शाळा\nमहाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर मुंबई प्रतिनिधी : पांडुरंग पाटील नेरुळ : – नवी मुंबई महानगरपालिका क्षे���्रात 10…\nदख्खनचा राजा श्री जोतिबाची आज महाशिवरात्री निमित्त विशेष महापूजा\nमहाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर दि.११/०३/२०२१. जोतिबा डोंगर, श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी जोतिबा डोंगर येथील श्री दख्खनचा राजा जोतिबाची…\nमहाराष्ट्र लाईव्ह न्यूज या पोर्टल द्दवारे आम्ही सत्य ,निर्भिड आणि निपक्षपणे माहिती देन्याचे काम करत आहोत. यामध्ये राजकिय ,सामाजिक, राष्ट्रीय ,धार्मिक , क्रीडा, प्रकारच्या बातम्या आम्ही प्रसारित करतो.\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/jai-bhavani-jai-shivaji-serial-on-star-pravah-main-charecter-is-bhushan-pradhan-nrst-151846/", "date_download": "2021-07-30T06:20:20Z", "digest": "sha1:3JCIW6LSNCAVHIYKUJKP5Q24N5STWTTI", "length": 10837, "nlines": 166, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "मनोरंजन | आता उत्सुकता 'जय भवानी जय शिवाजी'ची, लवकरच मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीला! | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nGoogle Doodle सोबत करा टोक्यो ऑलिम्पिकचे स्वागत, युजर्सला मिळणार ॲनिमेटेड गेम्स खेळण्याची संधी\n…पण लक्षात कोण घेतो, पालकांची काळजी वाढवणारे लहानग्यांचे ‘महाजाल’\nCM ठाकरे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर, पूरस्थितीची पाहणी करून घेणार आढावा बैठक\nपरळीत पूरग्रस्तांसाठी पंकजा मुंडेंची मदतफेरी\nघाटकोपर-मानखुर्दला जोडणाऱ्या उड्डाण पुलाला छत्रपती शिवाजी महाराज यांचेच नांव प्रस्ताव मंजूर\nमनोरंजनआता उत्सुकता ‘जय भवानी जय शिवाजी’ची, लवकरच मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nदशमी क्रिएशन्सची निर्मिती असलेल्या या भव्यदिव्य मालिकेविषयी स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अखंड महाराष्ट्राचंच नव्हे, तर आपल्या देशाचं आराध्य दैवत.\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या वीर मावळ्यांची शौर्यगाथा सांगणारी ‘जय भवानी जय ��िवाजी’ ही मालिका स्टार प्रवाहवर सुरू होणार आहे. या मालिकेत नेतोजी पालकर, बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशिद, जीवा महाला, तान्हाजी मालुसरे, कान्होजी जेधे, प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते, मुरारबाजी देशपांडे, कोंढाजी फर्जंद या शूरवीरांनी गाजवलेला पराक्रम पहायला मिळणार आहे.\nस्वराज्यासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या या लवढय्यांच्या शौर्याला समर्पित असलेल्या या मालिकेत भूषण प्रधान छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार असून, अजिंक्य देव बाजीप्रभू देशपांडे, तर कश्यप परुळेकर नेतोजी पालकरांची भूमिका साकारणार आहे. दशमी क्रिएशन्सची निर्मिती असलेल्या या भव्यदिव्य मालिकेविषयी स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अखंड महाराष्ट्राचंच नव्हे, तर आपल्या देशाचं आराध्य दैवत.\nमहाराजांवर अनेक कथा, कादंबऱ्या, नाटक, मालिका आणि चित्रपट निर्माण झाले आहेत. यातून महाराजांची यशोगाथा आपण पाहिली आहे. ती वर्णावी तेवढी थोडीच आहे. या महान राजाच्या सेवेत अनेक रत्न होती, ज्यांनी महाराजांच्या शब्दासाठी आपल्या देव देश आणि धर्मापायी प्राणांची आहुती दिली. अशा शिलेदारांची गोष्ट सांगणारी मालिका ‘जय भवानी जय शिवाजी’ सादर करताना अभिमान वाटतो आहे.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nअर्ध्या वेतनांवर ५ वर्षांची सुटीमहाराष्ट्र सरकारनेही या योजनेचा विचार करावा\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nऑनलाइन शिक्षणामुळे पालकांची चिंता वाढते आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-priyanka-gandhi-vadra-on-one-day-raebareli-visit-5005417-PHO.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-07-30T07:47:19Z", "digest": "sha1:OCIUI7TTMYQ4TLMBW7Q4ZATBHMH5DCFR", "length": 6929, "nlines": 67, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Priyanka Gandhi Vadra On One Day Raebareli Visit | अमेठीत IIT का नाही? प्रियंका गांधींचा केंद्रीय मंत्री स्मृती इराणींना सवाल - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअमेठीत IIT का नाही प्रियंका गांधींचा केंद्रीय मंत्री स्मृती इराणींना सवाल\nहैबतपूर खुर्द गावी महिलांच्या समस्या जाणून घेताना प्रियंका गांधी\nरायबरेली - काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या कन्या प्रियंका गांधी - वढेरा बुधवारपासून दोन दिवसांच्या रायबरेली दौऱ्यावर आहेत. हा सोनिया गांधींचा लोकसभा मतदारसंघ आहे. प्रियंका यांनी रायबरेलीमध्ये येताच केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृति इराणी यांच्यावर निशाणा साधला आहे. मंगळवारी अमेठी दौऱ्यावर असलेल्या स्मृती इराणी यांनी स्वतःला अमेठीची कन्या म्हटले होते. त्याचा समाचार घेत प्रियंका म्हणाल्या, 'स्मृति यांनी स्वतःला अमेठीची मुलगी म्हटले आहे. मग त्यांनी सांगितले पाहिजे, की येथे अजून आयआयटी का सुरु झाले नाही जर त्या रायबरेली आणि अमेठीच्या शुभचिंतक आहेत तर त्यांनी अमेठीत आयआयटी सुरु करावे यामुळे येथील तरुणांचा मोठा फायदा होईल.' यावेळी फुडपार्क बद्दल मात्र त्यांनी सोईस्कर मौन बाळगले. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्या म्हणाल्या, या बद्दल माझे भाऊ तुम्हाला अधिक चांगली माहिती देऊ शकतात.\nझोपडीत जाऊन जाणून घेतल्या समस्या\nरायबरेलीमध्ये प्रियंका यांनी सर्वप्रथम चंद्रीमंडिकाखेडा या गावी जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यानंतर हैबतपूर खुर्द या गावी गेल्या. तिथे एका झोपडीत जाऊन त्यांनी तेथील लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या. राजकुमार माली यांच्या झोपडीत प्रियंकांसोबत बोलण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. त्यात एक अजीबाई पडल्या. त्यांना प्रियंकानी सहारा देऊन उठवून बसवले आणि त्यांचे गाऱ्हाणे ऐकले. प्रियंका म्हणाल्या, तुमच्या गावाचे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळेच मी येथे येण्याचे ठरवले होते.\nप्रियंकाच्या ताफ्याला धडकला होता बाइकस्वार\nप्रियंका गांधी - वढेरा यांचा ताफा रायबरेलीकडे निघाला असताना उन्नाव येथे त्यांच्या ताफ्यातील कारला एक युवक धडकला. मात्र त्याला फार मार लागला नाही. सुरक्षा रक्षकांनी त्याला लागलीच उचलले आणि ताफा पुढे रवाना झाला.\nपुढील स्लाइडमध्ये, प्रियंका यांनी गावात फिरून जाणून घेतल्या समस्या\nजमिनीबाबत माहिती उघड केल्यास, जिवितास धोका होऊ शकतो : प्रियंका गांधी\nबहिणीच्या इच्छेनुसार राहुल पक्षाध्यक्षपद स्वीकारणार\nEXCLUSIVE : जाणून घ्या रंगभूमीवरच्या \\'इंदिरा गांधी\\'बद्दल...\n'वन रँक वन पेन्शन' प्रकरणी सरकारवर दबाव वाढवू : राहुल गांधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-fashion-designer-shirin-win-beauty-contest-5625107-PHO.html", "date_download": "2021-07-30T08:39:06Z", "digest": "sha1:OFYRVYOSKHLD4D3GAIXNTKQWGYVYWHWR", "length": 6416, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "fashion designer shirin win beauty contest | लग्नानंतर या सौदर्यवतीने जिंकली ब्यूटी कॉन्टेस्ट; वडिलांची इच्छा होती तिला डॉक्टर बनविण्याची - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nलग्नानंतर या सौदर्यवतीने जिंकली ब्यूटी कॉन्टेस्ट; वडिलांची इच्छा होती तिला डॉक्टर बनविण्याची\nशिरीन ही फॅशन डिझायनर आहे.\nफरिदाबाद (हरियाणा)- फॅशन डिझायनर असणाऱ्या शिरीनने 10 जून रोजी म्हैसुर येथे झालेली एलीट मिसेस इंडिया-2017 ही सौदर्य स्पर्धा जिंकली आहे. शिरीन ही एका डॉक्टर कुटुंबातील असून तिचे कुटुंबियांची तिनेही डॉक्टर व्हावे अशी इच्छा बाळगली होती. तिचे स्वप्न काही वेगळेच असल्याने तिने शिक्षणाबरोबरच आपले स्वप्नही जीवंत ठेवले. याच दरम्यान तिचे लग्नही झाले. तरीही तिने आपले स्वप्न कायम ठेवले.\nवडिलांनी दिला होता दुसऱ्या क्षेत्रात करिअर करण्याचा सल्ला\n- शिरीन ही सुप्रसिध्द सर्जन डॉ. नरेंद्र घई व डॉ. मीनाक्षी यांची मुलगी आहे. त्यांची मोठी मुलगी देखील डॉक्टर आहे. शिरीनची मात्र वेगळ्या क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा होती. फॅशनमध्ये करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या शिरीनने आपल्या घरातच कॅटवॉकची प्रॅक्टीस केली.\n- तिने आपली फॅशन क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा आपल्या वडिलांना सांगितली असता त्यांना याचे आश्चर्य वाटले. त्यांनी तिला अन्य क्षेत्रात करिअर करण्याचा सल्ला दिला. आपल्या वडिलांच्या सल्ल्याचा मान राखत तिने आपले शिक्षण चालु ठेवले. आपले फॅशन डिझायनर बनण्याचे स्वप्न मात्र तिने कायम ठेवले.\n- शिक्षण पुर्ण झाल्यानंतर शिरीनचे लग्न उद्योगपती सनप्रीत सिंह यांच्यासोबत झाले. लग्नानंतर शिरीनने फॅशन स्टोअर सुरु के���े. याच दरम्यान तिला मिसेस फरीदाबाद-2017 या स्पर्धेविषयी माहिती मिळाली.\nपती आणि कुटुंबियांनी दिला सपोर्ट\n- पाच वर्षाच्या मुलाची आई असणाऱ्या शिरीनला पती आणि तिच्या कुटुंबियांनी पुर्ण सपोर्ट दिला. मिसेस फरीदाबाद-2017 या स्पर्धेत तिने पहिल्या तीन विजेत्यांमध्ये स्थान पटकावले. त्यामुळे शिरीनला थेट एलीट मिसेस इंडिया-2017 स्पर्धेत प्रवेश मिळाला. या स्पर्धेत तिने एलीट मिसेस इंडिया-2017 हा किताब पटकावला.\n- शिरीनने 21 ने 35 वयोगटातील 25 महिलांना मागे टाकत हा किताब पटकावला. हा किताब पटकविल्यानंतर डॉ. घई यांनी आपल्याला आपल्या मुलीचा अभिमान असल्याचे म्हटले आहे.\n- आपल्या मुलांना ज्या क्षेत्राची आवड आहे त्या क्षेत्रात त्यांना करिअर करु द्यावे असे मत त्यांनी व्यक्त केले.\nस्लाईडमध्ये पाहा या सौदर्यवतीच्या मनमोहक अदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-JYO-today-marathi-horoscope-tuesday-12-may-2015-4990449-PHO.html", "date_download": "2021-07-30T06:35:38Z", "digest": "sha1:UQO3JCVQZWO5FBVMDXW6DLPTUKLKGTPF", "length": 3235, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Tuesday Moon Astrology Zodiac Rashifal Of Shubh Ashubh Yog And Planets Position | काय लिहिले आहे तुमच्या राशीत, काहीसा असा राहील मंगळवार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकाय लिहिले आहे तुमच्या राशीत, काहीसा असा राहील मंगळवार\nमंगळवारी सूर्य आणि चंद्र इंद्र नावाचा शुभ योग तयार करत आहेत. हा योग जवळपास दिवसभर राहील. याच्या शुभ प्रभावाने दिवस चांगला राहील. या योगाच्या प्रभावाने भौतिक सुख आणि धन लाभ होईल. आज काही लोकांना कार्य क्षेत्रामध्ये धनलाभ होऊ शकतो. काही लोकांना अडकेलेला पैसा सरकारकडून मिळू शकतो. हा शुभ योगाच्या प्रभावाने लोकांची मदत मिळते.\nमंगळवारी चंद्र घनिष्ठा आणि शतभिषा नक्षत्रामध्ये राहील. हे दोन्ही नक्षत्र मंगळवारी असू नयेत. यामुळे अशुभ योग जुळून येतात. या नक्षत्रांच्या प्रभावाने आज काही लोक त्रस्त होतील. ज्या लोकांसाठी चंद्राची स्थिती ठीक नसेल त्यांना मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोणत्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%82%E0%A4%9F_%E0%A4%B9%E0%A5%85%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%8F%E0%A4%9F_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2021-07-30T08:45:18Z", "digest": "sha1:ZRCWWO5KRR4SPKTXWMSBEK63NYMRYFHB", "length": 7572, "nlines": 111, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "माऊंट हॅरिएट राष्ट्रीय उद्यान - विकिपीडिया", "raw_content": "माऊंट हॅरिएट राष्ट्रीय उद्यान\nमाउंट हॅरीएट राष्ट्रीय उद्यान\n११° ४२′ ५७.९६″ N, ९२° ४४′ ०२.०४″ E\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n• भारतातील राष्ट्रीय उद्याने •\nआंशी • इंदिरा गांधी • एराविकुलम • कँपबेल बे • करियन शोला • करीम्पुळा • काझीरंगा • कान्हा • कुद्रेमुख • केवलदेव घाना • कॉर्बेट • गलाथिया • गुगामल • ग्रास हिल्स • चांदोली • ताडोबा • दाचीगाम • दुधवा • नवेगाव • नागरहोळे • पलानी पर्वतरांग • पेंच • पेरियार • बांदीपूर • बांधवगड • नामढापा • मरू(वाळवंट) • मानस • मुकुर्थी • मुदुमलाई • रणथंभोर • वासंदा • व्हॅली ऑफ फ्लॉवर्स • संजय गांधी • सायलंट व्हॅली • इंद्रावती • कांगेर • संजय\nअंदमान आणि निकोबार द्वीपसमूह\nविकिडाटा माहितीचौकट वापरणारी पाने\nनकाशासह विकिडाटा माहितीचौकट वापरणारी पाने\nकार्टोग्राफर नकाशे असलेली पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ मे २०२० रोजी २०:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.osmanabadtoday.com/2021/02/Osmanabad-Crime-News-25-feb.html", "date_download": "2021-07-30T08:02:34Z", "digest": "sha1:HPDKRJXZCSDVB6YFJD5TND34WIYQU32B", "length": 15438, "nlines": 94, "source_domain": "www.osmanabadtoday.com", "title": "--> उस्मानाबाद जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी धोकादायकपणे वाहन उभे करणाऱ्या 5 चालकांवर गुन्हे दाखल | Osmanabad Today", "raw_content": "\nउस्मानाबाद जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी धोकादायकपणे वाहन उभे करणाऱ्या 5 चालकांवर गुन्हे दाखल\nउस्मानाबाद - सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस कोंडी व मानवी जिवीतास धोका निर्माण होईल अशा धोकादायक अवस्थेत वाहने उभी करणाऱ्या व मानवी जिवीतास ...\nउस्म���नाबाद - सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस कोंडी व मानवी जिवीतास धोका निर्माण होईल अशा धोकादायक अवस्थेत वाहने उभी करणाऱ्या व मानवी जिवीतास धोका निर्माण होईल अशा प्रकारे वाहनांत मालवाहून नेणाऱ्या 5 चालकांविरुध्द भा.दं.सं. कलम- 283 अंतर्गत खालीलप्रमाणे 5 गुन्हे 24 फेब्रुवारी रोजी नोदवण्यात आले.\nचालक- 1)रमेश सुतार, रा. येणेगुर 2)लखन जाधव, रा. उमरगा यांनी आपापल्या ताब्यातील ॲपे रिक्षा उमरगा बसस्थानकासमोरील महामार्गावर उभे करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केल्याने उमरगा येथे दोन गुन्हे नोंदवण्यात आले.\nचालक- धनंजय माने, रा. खामकरवाडी, ता. वाशी यांनी आपले पिकअप वाहन येडशी येथील महामार्गावर उभे करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केल्याने उस्मानाबाद (ग्रा.) येथे गुन्हा नोंदवण्यात आला.\nचालक- सखाराम जाधव, रा. परंडा यांनी आपले पिकअप वाहन वारदवाडी चौकातील रस्त्यावर उभे करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केल्याने परंडा येथे गुन्हा नोंदवण्यात आला.\nचालक- भिमाशंकर घोडके, रा. नळदुर्ग यांनी टाटा एस वाहना बाहेर आलेल्या अवस्थेत लोखंडी सळयांची नळदुर्ग बसस्थानकासमोरील महामार्गावरुन वाहतूक करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केल्याने नळदुर्ग येथे गुन्हा नोंदवण्यात आला.\nमनाई आदेशांचे उल्लंघन 33 पोलीस कारवायांत 9,600/-रु. दंड वसूल\nउस्मानाबाद : कोविड- 19 संबंधी प्रशासनाने काढलेल्या मनाई आदेशांचे उल्लंघन केल्यास वाढीव दंड वसुलीचा मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष- आपत्ती निवारण प्राधिकरण यांचा आदेश आहे. त्या मनाई आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द दि. 24 फेब्रुवारी 2021 रोजी उस्मानाबाद पोलीस दलातर्फे खालील दंडात्मक कारवाया करण्यात आल्या.\n1)सार्वजनिक स्थळी थुंकणे: 9 कारवायांत- 1,800/- रु. दंड प्राप्त झाला आहे.\n2)सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणे: 10 कारवायांत- 5,000/-रु. दंड प्राप्त झाला आहे.\n3)सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तीत सुरक्षीत अंतर न राखणे: सोशल डिस्टन्सींग टाळुन दुकाना समोर गर्दी निर्माण केली इत्यादी प्रकरणांत 14 कारवायांत 2,800/-रु. दंड प्राप्त झाला आहे.\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०���९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nकार चालकाला हृदयविकाराचा झटका आणि जिल्हाधिकाऱ्यांचे प्रसंगावधान\nउस्मानाबाद - उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांच्या कार चालकास धावत्या कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला. मात्र, प्रसंगाव...\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबादेतील इंग्लंड रिटर्न तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह\nउस्मानाबाद - इंग्लंडहून उस्मानाबादेत परतलेल्या एका ३५ तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तरुणावर उस्मानाबादच्य...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nसरकारी कामगार अधिकारी कार्यालय बनले दलालांचा अड्डा\nअभियंत्यांसह ठेकेदारांचे बनावट शिक्के वापरून कामगारांच्या नोंदी उस्मानाबाद - उस्मानाबादचे सरकारी कामगार अधिकारी कार्यालय म्हणजे दलालांचा अ...\nसुंदर माझे कार्यालय उपक्रमाचा उस्मानाबादच्या जिल्हा परिषदेत उत्साहात प्रारंभ\nउस्मानाबाद - विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या संकल्पनेतील जिल्हा परिषदातंर्गत ‘सुदंर माझे कार्यालय ’ हा उपक्रमात मराठवाडयातील आठही जिल...\nउस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने घेतले आणखी दोन बळी @ २०\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्याचे ठिकाण असलेले उस्मानाबाद शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे...\nउस्मानाबादेत दोन अपघातात एक ठार, दोन जखमी\nउस्मानाबाद - आनंदनगर पो.ठा. अकस्मात मृत्यु क्र. 37 / 2020 सीआरपीसी कलम 174 च्या चौकशीत स्वरुपा संजय पोतदार, रा. समता कॉलनी, उस्मानाबाद यांन...\nउस्मानाबाद : रुग्णाची लूट करणाऱ्या सह्याद्री हॉस्पीटलला १० हजार दंड\nरॅपिड अँटिजेन टेस्टसाठी जादा आकारण्यात आलेली रक्कम रुग्णाच्या बँक खात्यावर जमा करण्याचा आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचा दणका ...\nकसबे तडवळे शिवारात अज्ञात व्यक्तीचा खून\nदगड बांधून मृतदेह विहिरीत फेकला कसबे तडवळे - कसबे तडवळे शिवारात एका ४० वर्षीय अनोखळी व्यक्तीचा खून करून मृतदेह दगड बांधून विहिरीत फेकून दे...\nसीना कोळेगाव प्रकल्प ते पांढरेवाडी धरणापर्यंत कालवा बनवा.- खा. ओमराजे\nपरंडा (राहूल शिंदे) - सीना-कोळेगाव उपसा सिंचन योजनेतून पांढरेवाडी तलावात पाणी सोडण्याबाबत (कालवा) उपाययोजना करावी, अशी मागणी जिल्ह्...\nVIDEO,4,उस्मानाबाद जिल्हा,127,उस्मानाबाद शहर,30,एडिटर डेस्क,2,खुले व्यासपीठ,9,ताज्या बातम्या,53,देश - विदेश,3,महाराष्ट्र,20,मुख्य बातमी,91,स्पेशल न्यूज,15,\nOsmanabad Today : उस्मानाबाद जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी धोकादायकपणे वाहन उभे करणाऱ्या 5 चालकांवर गुन्हे दाखल\nउस्मानाबाद जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी धोकादायकपणे वाहन उभे करणाऱ्या 5 चालकांवर गुन्हे दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://nashikcalling.com/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A6%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9/", "date_download": "2021-07-30T07:06:22Z", "digest": "sha1:3BB5URZP3CEYONJIB5FEUVPCSEBFXWKT", "length": 4202, "nlines": 33, "source_domain": "nashikcalling.com", "title": "पंचवटी परिसरातील दंत साहित्य विक्रीच्या दुकानाला आग ! – Nashik News – Nashik Calling", "raw_content": "\nपंचवटी परिसरातील दंत साहित्य विक्रीच्या दुकानाला आग \nपंचवटी परिसरातील दंत साहित्य विक्रीच्या दुकानाला आग \nनाशिक (प्रतिनिधी) : शहरातील पंचवटी परिसरातील टकलेनगर भागात असलेल्या व्यावसायिक संकुलातील तळमजल्यावरील दंत दवाखान्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या दुकानाला रात्री आग लागली. दरम्यान, आग विझवण्यासाठी पंचवटी व कोणार्कनगर भागातील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.\nमुंबई आग्रा महामार्गावरील व्यापारी संकुलात असलेले हे खुश डेन्ट डेंटल सिस्टीम नावाचे दुकान, या दुकानात दाताच्या दवाखान्यासाठी लागणाऱ्या साहित्याची विक्री केली जात होती. मात्र, (दि.११ जानेवारी ) रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अचानक या दुकानाला भीषण आग लागली. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी याची माहिती तात्काळ अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर पंचवटी व कोणार्कनगर अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन, अवघ्या तासाभरातच आग आटोक्यात आणली.\nआग कशामुळे लागली याचे क��रण अद्याप समजले नाही. तर, या आगीमुळे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सुदैवाने या आगीमुळे जीवितहानी झाली नाही.\nक्राईम ब्रांचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांना राष्ट्रपती पदक जाहीर\nनाशिक शहर लॉकडाऊन करण्याबाबत स्वत: मुख्यमंत्री निर्णय घेणार\nनायलॉन मांजाने गळा कापला गेल्याने महिलेचा मृत्यू\nनाशिक शहरात मंगळवारी (दि. 16 जून) दिवसभरात एकूण 73 कोरोनाबाधित;एकाचा मृत्यू\nनाशिक शहरात सोमवारी (दि. ९ मे) लसीकरण कशा पद्धतीने होणार…\nमहापालिकेच्या बिटको रुग्णालयात १५ व्हेंटिलेटर धूळ खात….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%A1/", "date_download": "2021-07-30T08:23:07Z", "digest": "sha1:4HHCGDOE3NKRO65ELMTVU7KB2F6T7I33", "length": 8995, "nlines": 106, "source_domain": "ejanshakti.com", "title": "प्रवाशास मारहाण करत रोकडसह मोबाईल लांबविणार्‍याला अटक | Janshakti Newspaper", "raw_content": "\nप्रवाशास मारहाण करत रोकडसह मोबाईल लांबविणार्‍याला अटक\nप्रवाशास मारहाण करत रोकडसह मोबाईल लांबविणार्‍याला अटक\nजळगाव: रिक्षातून एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा येथे जात असतांना अभिजित राजू मराठे यांना रिक्षाचालकासह रिक्षात मागे बसलेल्या तीन जणांनी मारहाण करुन\nत्यांच्याकडील मोबाईल तसेच 2400 रुपयांची रोकड लांबविल्याची घटना घटना 30 रोजी रात्री इच्छादेवी चौफुली येथे घडली होती. घटनेनंतर मराठे यांना गणपती हाॅस्पिटलजवळ उतरवून तिघांनी पोबारा केला होता. याप्रकरणी दाखल गुन्ह्यात रामानंदनगर पोलिसांनी रिक्षाचालक वसीम शेरअली तेली वय 28 रा. गजानन पार्क, फातीमा नगर यास रविवारी ताब्यात घेतले आहे. त्याने गुन्ह्याची कबूली दिली असून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा तसेच 2400 रुपयांची रोकडपैकी 800 रुपये हस्तगत करण्यात आली आहे.\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nरिक्षा बसविले अन् काही अंतरावर मारहाण करुन लुटले\nपिंपळकोठा येथील अभिजित मराठे हे 30 रोजी इच्छादेवी चौफुली येथे आले. त्यांना पिंपळकोठा येथे जाण्यासाठी रिक्षाचालकास विचारणा केली. रिक्षाचालकाने होकार दिल्यावर मराठे हे रिक्षात बसले. रिक्षात यापूर्वीच तीन जण बसले होते. महामार्गावरुन रि��्षाने जात असतांना गणपती हॉस्पिटलजवळ रिक्षाचालकासह तिघांनी मराठे यांना मारहाण करुन त्याच्या खिशातील 2400 रुपयांची रोकड तसेच मोबाईल घेवून पोबारा केला होता. याप्रकरणी अभिजित मराठे यांच्या फिर्यादीवरुन रामानंदनगर पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता.\nया पथकाने केली अटक\nगुन्ह्यातील संशयिताबाबत पोलीस निरिक्षक अनिल बडगुजर यांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी गुन्हे शोध पथकातील सहाय्यक फौजदार गोपाळ चौधरी, पोलीस नाईक रविंद्र पाटील, विजय खैरे, शिवाजी धुमाळ, रविंद्र चौधरी, उमेश पवार, हरिष डोईफोडे, संतोष गीते, सागर देवरे यांच्या पथकाने संशयित वसीम शेरअली तेली यास ताब्यात घेतले. त्यास गुन्ह्यात वापरलेली एम.एच.19 व्ही.5841 क्रमांकाची रिक्षा जप्त करण्यात आली आहे. या गुन्ह्यात आणखी दोन संशयित निष्प्पन्न झाले असून त्यांनाही पथकाकडून लवकरच अटक करर्णयात येणार आहे. पुढील तपास सहाय् यक फौजदार गोपाळ चौधरी हे करीत आहेत.\nपाच लाखांच्या वाहनासह गुटखा जप्त; शहर पोलिसांची कारवाई\nफडणवीसांच्या काळातील पुन्हा एक निर्णय बदलला; मंत्री सत्तार यांची घोषणा\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले आमने-सामने; त्यानंतर घडलं असं…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या सात दुचाकी जप्त\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\n‘समजू नका ढगा हे साधेसुधे बियाणे’ गझलेने महाराष्ट्रभर…\nऑलिम्पिकमध्ये भारताचं आणखी एक पदक निश्चित\nखरचं मोदी विरुध्द देश अशी निवडणूक होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/50-percent-waiver-electricity-bill-demand-union-minister-state-ramdas-athavale-375121", "date_download": "2021-07-30T08:37:54Z", "digest": "sha1:GFSZTINLVDB47E4WBZUUARHJOOPD6D52", "length": 5870, "nlines": 124, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | वीजबिल 50 टक्के माफ करा; केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची मागणी", "raw_content": "\nकोरोनाच्या संकट काळात राज्य सरकार ने मागील 8 महिने लॉकडाऊन केले त्या लॉकडाऊनच्या काळात कोणताही रोजगार कामधंदा नसल्याने सामान्य जनता दुर्धर आर्थिक संकटाला तोंड देत आहे.\nवीजबिल 50 टक्के माफ करा; केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची मागणी\nमुंबई ः कोरोनाच्या संकट काळात राज्य सरकार ने मागील 8 महिने लॉकडाऊन केले त्या लॉकडाऊनच्या काळात कोणताही रोजगार कामधंदा नसल्याने सामान्य जनता दुर्धर आर्थिक संकटाला तोंड देत आहे. अशा काळात राज्य सरकार ने जनतेच्या पाठीशी उभे राहिणे आवश्यक असून वीजबिलाची मोठी रक्कम जनता भरू शकत नाही त्यामुळे सरसकट सामान्य जनतेला वीजबिल 50 टक्के माफ करावे अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.\nहेही वाचा - तीन बांगलादेशी नागरिकांना घाटकोपरमधून अटक; एटीएसची कारवाई\nवीज वापरली हे खरे असले तरी लॉकडाऊनच्या काळात जनतेला रोजगार काम धंदा आर्थिक उत्पन्न नसल्याने गरीब सामान्य माणसांचे हित पाहणे राज्य सरकार चे काम आहे. त्यामुळे वीज वापरली आहे तर सर्व वीज बिल भरा ही राज्य सरकार ची भूमिका चुकीचा आहे. जोपर्यंत वीज बिल 50 टक्के माफ होत नाही तो पर्यंत जनतेने वीज बिल भरू नये असं आवाहन रामदास आठवले यांनी केलं.\n( संपादन - तुषार सोनवणे )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtralivenews.com/social/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8-%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%B2/", "date_download": "2021-07-30T06:43:22Z", "digest": "sha1:DAKO473YBKIMV5NFWZUEXKADWC6Y4QVE", "length": 18039, "nlines": 186, "source_domain": "www.maharashtralivenews.com", "title": "रेशन ची माहिती आता मोबाईल वर कळणार – Maharashtra Live News", "raw_content": "\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\nयुवक सेवा फाउंडेशन च्या वतीने ८०० वृक्षांचे वृक्षारोपण\nएडी सायंटिफिक इंडेक्स संस्थेने घेतलेल्या सर्वेक्षणात डॉ. अनिल गोरे यांना मिळाले जगातील नामांकित शास्त्रज्ञांमध्ये स्थान\nपेठ व��गांव येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे, वडगांव शहर काँग्रेसची मागणी\nजोतिबा डोंगरावरील आरोग्य विभागाचा प्रश्न मार्गी न लागल्यास मनसे करणार आंदोलन\nअवघ्या १३ तासांमध्ये कोरोनाने अख्ख कुटुंब संपवलं\nHome/सामाजिक/रेशन ची माहिती आता मोबाईल वर कळणार\nरेशन ची माहिती आता मोबाईल वर कळणार\nमहाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर,\nमुंबई प्रतिनिधी: पांडुरंग पाटील\nरेशनिंगबाबतच्या वाढत्या तक्रारी व शिधाधारकांना रेशनिंगची माहिती मिळावी यासाठी हेल्पलाईन व ई-मेल आयडी शासनाकडून जनतेला यापूर्वीच उपलब्ध करून देण्यात आले आहेत. शिधावस्तू उपलब्धतेच्या सनियंत्रणमध्ये पारदर्शकता यावी. तसेच जनतेत जागरूकता यावी यासाठी शासनाकडून नवनवीन प्रयत्न केले जात आहेत. आता तर सर्व माहिती मेरा रेशन अँप (Mera Ration App) च्या माध्यमातून जनतेला मिळणार आहे.\nकेंद्र सरकारने वन नेशन वन रेशन कार्ड या धोरणाची नुकतीच अंबालबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. या धोरणामुळे देशातील सर्व रेशन कार्ड एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मखाली आणली जात असल्यामुळे रेशनकार्ड धारकांना याचा फायदा होणार आहे. वन नेशन वन रेशनकार्डच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे आपल्याला किती धान्य मिळणार आहे, कधी घेतले होते इत्यादीची माहिती मेरा रेशन अँप (Mera Ration App) च्या माध्यमातून घरबसल्या मिळणार आहे.\nमेरा रेशन अँप (Mera Ration App) हे आपल्या मोबाईलमध्ये चालू कसे करायचे त्याची माहिती आपण घेऊया.\n१) Mera Ration App प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करा. गुगल प्ले स्टोस्वर तुम्हाला Central AEPDS Team ने डेव्हलप केलेले अॅप मिळेल.\n२) App डाऊनलोड झाल्यानंतर आपला मोबाईल नंबर यात रजिस्टर करा. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुमचा रेशन कार्ड नंबर मागितला जाईल.\n३) नंबर टाकल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.\n४) मग तुम्हाला रेशन कार्डसंबंधी सर्व माहिती समोर दिसू शकेल.\n५) तसेच या अॅपवर युजर्सना गेल्या सहा महिन्यातील ट्रान्झॅक्शन आणि आधार सीडिंगची पूर्ण माहिती मोबाईलवर मिळू शकेल.\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाह�� महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\nयुवक सेवा फाउंडेशन च्या वतीने ८०० वृक्षांचे वृक्षारोपण\nपेठ वडगांव येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे, वडगांव शहर काँग्रेसची मागणी\nजोतिबा डोंगरावरील आरोग्य विभागाचा प्रश्न मार्गी न लागल्यास मनसे करणार आंदोलन\nअवघ्या १३ तासांमध्ये कोरोनाने अख्ख कुटुंब संपवलं\nकासारवाडी येथील मारुती दूध संस्थेची सभासदांना लाॅकडांऊनमध्ये मदत\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\nयुवक सेवा फाउंडेशन च्या वतीने ८०० वृक्षांचे वृक्षारोपण\nपेठ वडगांव येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे, वडगांव शहर काँग्रेसची मागणी\nजोतिबा डोंगरावरील आरोग्य विभागाचा प्रश्न मार्गी न लागल्यास मनसे करणार आंदोलन\nअवघ्या १३ तासांमध्ये कोरोनाने अख्ख कुटुंब संपवलं\nकासारवाडी येथील मारुती दूध संस्थेची सभासदांना लाॅकडांऊनमध्ये मदत\nटोल फ्री क्रमांकाची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून उमेदवारांना नवीन सुविधा उपलब्ध\nवारणानगर येथे पश्चिम महाराष्ट्र प्रादेशिक सहकारी संघ यांच्या वतीने सहकारी जगतच्या विशेषांकाचे प्रकाशन\n नियम पाळा लॉकडाऊन टाळा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nजात वैधता प्रमाणपत्राकरिता निवडणूक विभागात अर्ज करण्याचे आवाहन- नवी मुंबई महानगरपालिका आयु्क्त तथा निवडणूक अधिकारी अभिजीत बांगर\nपुण्यात रात्रीच्या संचारबंदीचा निर्णय\nस्थानिक कुकशेत गावातील तरूणांना बेरोजगार करणाऱ्या हर्डीलिया कंपनी विरोधात उपोषण\nरूग्णालयीन बेड्स व रूग्णवाहिका उपलब्धतेसाठी नवी मुंबईकरांसाठी हेल्पलाईन सुविधा\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित के���ेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\nदख्खनचा राजा श्री जोतिबांची मकर संक्रांती निमित्त दुपारी बैठी राजेशाही अलंकारिक विशेष महापूजा बांधण्यात आली.\nदख्खनचा राजा जोतिबाची नवरात्रीउत्सवामध्ये सोहन कमळ पुष्पातील महापूजा का बांधली जाते \nएडी सायंटिफिक इंडेक्स संस्थेने घेतलेल्या सर्वेक्षणात डॉ. अनिल गोरे यांना मिळाले जगातील नामांकित शास्त्रज्ञांमध्ये स्थान\nजोतिबा डोंगरावर सापडला दुर्मिळ जातीचा “विटेकरी बोवा सर्प”\nउद्या होणार आयपीएल चा पहिला रंगतदार सामना .\nमहाराष्ट्र लाईव्ह न्यूज या पोर्टल द्दवारे आम्ही सत्य ,निर्भिड आणि निपक्षपणे माहिती देन्याचे काम करत आहोत. यामध्ये राजकिय ,सामाजिक, राष्ट्रीय ,धार्मिक , क्रीडा, प्रकारच्या बातम्या आम्ही प्रसारित करतो.\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathiebatmya.com/sanen-goat-minister-sunil-kedar/", "date_download": "2021-07-30T08:24:49Z", "digest": "sha1:SGGYWOOQJYVPM6HJ2Q34GNBV2ACKBYLQ", "length": 19466, "nlines": 183, "source_domain": "www.marathiebatmya.com", "title": "गीरगायीच्या धर्तीवर राज्यात १२ लीटर दूध देणारी सानेन शेळी आणणार", "raw_content": "\nशालेय फी मध्ये १५ टक्के सवलतीची शिक्षणमंत्र्यांची घोषणा म्हणजे निव्वळ धूळफेक\nपूरग्रस्तांना विम्याची किमान ५० टक्के रक्कम तातडीने द्या: मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी\nपर्यटकांसाठी एमटीडीसीच्या जमिनीवरही आता पीपीपी खाली पंचतारांकित सुविधा\nअजित पवारांचा टोला, जिल्हाधिकारी मामलेदारांना बघायला आलात की नुकसान झालेल\nमराठा, कुणबी विद्यार्थ्यांसाठी खुषखबर विद्यावेतनासह मोफत ऑनलाईन प्रशिक्षण\nअत्याचार पिडित आणि वाट चुकलेल्या बालगृहातील मुलांनी मिळविले लक्षणीय यश\nकोरोना काळातही वाढतेय गर्भपातांचे प्रमाण : गुन्हे दाखल\nराज्यातील अनाथांना मिळणार बीपीएल रेशनकार्ड\nआता राज्यातील सेंद्रीय शेती करणाऱ्यांसाठी सेंद्रीय प्रमाणीकरण यंत्रणेची स्थापना\nशरद पवारांच्या सूचनांवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली ही ग्वाही\nकृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना दिलासाः शैक्षणिक शुल्कात सवलत\nतुम्हाला माहिती आहे का राज्यात किती हेक्टर जमिनीवर पेरण्या झाल्या\nठेवीदारांनो आता घाबरू नका बँक बुडाली तर पाच लाख मिळणार\nCorona 3rd Wave: मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांशी केली याप्रश्नांवर चर्चा\n२ लाख कोटीच्या तूटीसह अर्थमंत्र्यांनी जाहीर केले आर्थिक पॅकेज, कोणाला काय दिले\nनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची मालकीही आता अदानीकडे\nहोमिओपॅथी डॉक्टरांना दिलासाः राज्यात होमिओपॅथीचे दवाखाने सुरु होणार\nकोरोना : ४ आठवड्यानंतर राज्याची रूग्णसंख्या ६ हजारावर तर मुंबईची ३७३\n५० खाटांवरील रुग्णालयांना स्वत:ची ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा बंधनकारक\nअंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांचेही होणार लसीकरण फक्त नाव मेल करा\nआशाताईंना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’\nअभिनयाचे विद्यापीठ असलेल्या दिलीप कुमारांची जगाच्या पडद्यावरून एक्झिट\nविजय पाटील यांच्या निधनाने संगीतातील राम-लक्ष्मण युगाचा अस्त\nख्यातनाम संगीतकार वनराज भाटीया यांचे निधन\nशेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले \nआमदार निवासाच्या इमारतीवर चढून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nमाजी मंत्र्यांचा आरोप, सामाजिक न्यायाची भूमिका घेताना सरकारचा अन्याय.. व्हिडिओ पाहा\nसुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणी सलमान, करण, एकतावर आरोप, पहा कोणी केला आरोप\nशालेय फी मध्ये १५ टक्के सवलतीची शिक्षणमंत्र्यांची घोषणा म्हणजे निव्वळ धूळफेक\nपूरग्रस्तांना विम्याची किमान ५० टक्के रक्कम तातडीने द्या: मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी\nपर्यटकांसाठी एमटीडीसीच्या जमिनीवरही आता पीपीपी खाली पंचतारांकित सुविधा\nअजित पवारांचा टोला, जिल्हाधिकारी मामलेदारांना बघायला आलात की नुकसान झालेल\nआशाताईंना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’\nआता रा���्यातील सेंद्रीय शेती करणाऱ्यांसाठी सेंद्रीय प्रमाणीकरण यंत्रणेची स्थापना\nमहानगरपालिका, नगरपालिकांच्या कर्मचाऱ्यांनाही आता ५० लाखाचे विमा कवच\nसर्वोच्च न्यायालयाच्या दट्यानंतर अखेर शाळा फि कमी करण्याचा सरकारचा निर्णय\nराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ब्रीच कॅण्डीत\nठेवीदारांनो आता घाबरू नका बँक बुडाली तर पाच लाख मिळणार\nगीरगायीच्या धर्तीवर राज्यात १२ लीटर दूध देणारी सानेन शेळी आणणार पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री सुनिल केदार यांची माहिती\nभारतातून नेलेल्या गीरगाईचा गोवंश वाढवून ब्राझीलने धवलक्रांती घडवून आणली. ब्राझीलमध्ये ही जात आजही सर्वोच्च उत्पादन देणारी जात बनली आहे. याच धर्तीवर राज्यात १२ लीटर दूध देणारी सानेन शेळी आणून त्यावर संशोधन करून क्रांतिकारी वाटचाल करण्याचा मानस असल्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांनी सांगितले.\nदुग्ध उत्पादनात महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. आणखी उत्पादन वाढविण्यासाठी शासन नवनवीन प्रयोग करत आहे. यासाठी शेळी संवर्धनाकडे भर देण्यात येत आहे. कॅनडामध्ये सानेन नावाच्या शेळीची एक नवीन विकसित जात आहे. ही शेळी दिवसाला १२ लिटर दूध देते. अशी शेळी जर राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिली तर आपल्या शेतकऱ्यांचे अर्थकारण बदलून जाईल. याकरीता राज्यात काही भागात लवकरच हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nPrevious लोकशाहीवादी विचाराच्या प्रसारासाठी झटणारे माजी न्या.पी.बी.सावंत यांचे निधन\nNext ‘आयत्या बिळावर नागोबा’ चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांची मापं काढणे बंद करावे\nआता राज्यातील सेंद्रीय शेती करणाऱ्यांसाठी सेंद्रीय प्रमाणीकरण यंत्रणेची स्थापना राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय\nशरद पवारांच्या सूचनांवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली ही ग्वाही फलोत्पादनाच्या सूचनांवर सकारात्मक निर्णय घेऊन अंमलबजावणी करणार-\nकृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना दिलासाः शैक्षणिक शुल्कात सवलत राज्यातील ४५ हजार विद्यार्थ्यांना होणार लाभ\nतुम्हाला माहिती आहे का राज्यात किती हेक्टर जमिनीवर पेरण्या झाल्या खरीपाच्या ७० टक्के पेरण्या पूर्ण- कृषीमंत्री दादाजी भुसे\nवेगळेपण दिसण्यासाठी बदल करण्याऐवजी केंद्राचा कृ���ी कायदा आहे तसा लागू करा भाजपा किसान मोर्चा राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. अनिल बोंडे यांची टीका\nपीक कर्ज वसुलीस ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ पण कर्ज फेड केल्यास व्याज सवलत सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती\nमुख्यमंत्र्यांनी दिली शेतकऱ्यांना ही ग्वाही म्हणाले… मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कृषी संजीवनी मोहिमेचा समारोप\nकृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी नेत्यांनी घेतली शरद पवार, अजित पवारांची भेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंत्रालयात भेट\nऊसाप्रमाणे दुधासाठीही एफआरपी कायदा: दुधालाही मिळणार हमी भाव शेतकरी नेत्यांच्या बैठकीत मंत्री सुनिल केदार यांचे आश्वासन\n१ जुलैपर्यंत राज्यभर कृषी संजीवनी मोहिम कृषीमंत्री दादाजी भुसे यांची माहिती\nफळबाग विमाचा पुढील २ वर्षाचा करार रद्द २०१९ च्या निकषाप्रमाणे नवीन निविदा काढाव्यात-डॉ. अनिल बोंडे यांची मागणी\nशेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी प्रयोगशाळांनो कालमर्यादेत तपासणी अहवाल द्या कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे आवाहन\nनियमित परतफेड कऱणाऱ्या शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यतचे कर्ज शून्य टक्के व्याजाने राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय\nशरद पवारांच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांच्या हिताचे कृषी विधेयक आणणार मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने घेतली माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची भेट\nपंतप्रधान मोदींचा आता शेतकऱ्यांना झटका: पवार म्हणाले, निर्णय तात्काळ मागे घ्या कृषी खतांच्या किंमती कमी करा\nशेतकऱ्यांना धानाच्या भरडाईकरिता विशेष अनुदान मंजूर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय\nशेतकऱ्यांना खत पुरवठ्यासाठी युरीयाचा दीड लाख मेट्रीक टन साठा खरीप हंगामासाठी खतं पुरवठ्याबाबत कृषीमंत्र्यांकडून आढावा\nपेरणीपूर्वी बियाण्याची गावपातळीवर उगवणक्षमता तपासणी करावी कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे कृषी विभागाला निर्देश\nतीन लाख शेतकऱ्यांच्या सहभागातून राज्यात स्थापन होणार दहा हजार कंपन्या कृषी मंत्री दादाजी भुसे यांची माहिती\nमुंबई : प्रतिनिधी राज्यात दहा हजार शेतकरी उत्पादक कंपन्या तयार करण्यासाठीची योजना यशस्वी करण्याकरीता पीक …\nभाजपा, शिवसेना आणि सपाचे हे आमदार घेतात नगरसेवक पदाचाही पगार\nबीडीडीच्या दुसऱ्या भूमिपूजनाचा कार्यक्रम रद्द \nबीडीडी चाळ पुनर्विका��� प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या दिवशी होणार भूमिपूजन\nपरमबीर सिंग यांच्याविरोधात खंडणी वसुलीप्रकरणी गुन्हा दाखल\nमुसळधार पावसामुळे आजचा दुर्घटना (रवि) वार\nपुढील चार दिवस या जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंजचा इशारा\nमुंबई, कोकणसह राज्यातील या जिल्ह्यात ५ दिवस पावसाची हजेरी\nराज्यातील प्राचीन झाडे आणि वृक्षांच्या संरक्षणासाठी सरकारचे नवे धोरण\nआनंदाची बातमी: १ जूनला केरळात मान्सूनचे आगमन\nपंढरपूरातील मृतकांना मदतीचे निर्देश देत, यंत्रणांनो हाय अलर्टवर रहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://nashikcalling.com/nashik-district-updates-received-14-december-2020-amid-covid19/", "date_download": "2021-07-30T07:16:04Z", "digest": "sha1:ARVYBKH2QGEPJCYIT7X3TKAKF6KCSCP7", "length": 5946, "nlines": 38, "source_domain": "nashikcalling.com", "title": "जिल्ह्यात आजपर्यंत ९९ हजार ९५९ रुग्ण कोरोनामुक्त; ३ हजार ५१२ रुग्णांवर उपचार सुरू – Nashik News – Nashik Calling", "raw_content": "\nजिल्ह्यात आजपर्यंत ९९ हजार ९५९ रुग्ण कोरोनामुक्त; ३ हजार ५१२ रुग्णांवर उपचार सुरू\nजिल्ह्यात आजपर्यंत ९९ हजार ९५९ रुग्ण कोरोनामुक्त; ३ हजार ५१२ रुग्णांवर उपचार सुरू\nनाशिक (प्रतिनिधी): जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ९९ हजार ९५९ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ३ हजार ५१२ रुग्णांवर उपचार सुरू असून आत्तापर्यंत १ हजार ८६४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.\nउपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:\nनाशिक ग्रामीण मध्ये नाशिक २२२, चांदवड ६४, सिन्नर २३०,दिंडोरी ६५, निफाड २१३, देवळा २०, नांदगांव ६७, येवला ०९, त्र्यंबकेश्वर २०, सुरगाणा ०१, पेठ ००, कळवण ३५, बागलाण १४७, इगतपुरी १८, मालेगांव ग्रामीण २० असे एकूण १ हजार १३१ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात २ हजार २०४, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १५२ तर जिल्ह्याबाहेरील २५ असे एकूण ३ हजार ५१२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात १ लाख ५ हजार ३३५ रुग्ण आढळून आले आहेत.\nरुग्ण बरे होण्याची टक्केवारी:\nजिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ९३.९९, टक्के, नाशिक शहरात ९५.४७ टक्के, मालेगाव मध्ये ९२.७२ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९२.��० टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९४.९० इतके आहे.\nकोरोनामुळे आतापर्यंत झालेले मृत्यू:\nनाशिक ग्रामीण ७१५ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ९३३, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून १७२ व जिल्हा बाहेरील ४४ अशा एकूण १ हजार ८६४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.\n(वरील आकडेवारी आज दि. १४ डिसेंबर २०२० सकाळी ११.००वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)\nपोलिसांना माहिती दिली म्हणून युवकाला घरात घुसून मारहाण…\nखासगी डॉक्टर संपावर जाण्याच्या मार्गावर\nमहात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये कोविड-१९ चाही समावेश….\nसुरत-चेन्नई ग्रिनफिल्ड प्रकल्पाच्या बाधितांना तुलनात्मकरित्या जास्तीत जास्त भरपाई देणार\nजिल्ह्यात आजपर्यंत १९ हजार ९५१ रुग्ण कोरोनामुक्त; ४ हजार ६३३ रुग्णांवर उपचार सुरू\nमहापालिकेच्या बिटको रुग्णालयात १५ व्हेंटिलेटर धूळ खात….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtralivenews.com/social/%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2021-07-30T06:25:03Z", "digest": "sha1:T233GBNYFNPCZZWT7CSIF22KOKKPRAFQ", "length": 18772, "nlines": 181, "source_domain": "www.maharashtralivenews.com", "title": "मनसेचे चव्हाणवाडी केंद्र शाळेच्या धोकादायक वर्ग खोल्या दुरुस्तीसाठी पन्हाळा पंचायत समिती समोर आंदोलन. – Maharashtra Live News", "raw_content": "\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\nयुवक सेवा फाउंडेशन च्या वतीने ८०० वृक्षांचे वृक्षारोपण\nएडी सायंटिफिक इंडेक्स संस्थेने घेतलेल्या सर्वेक्षणात डॉ. अनिल गोरे यांना मिळाले जगातील नामांकित शास्त्रज्ञांमध्ये स्थान\nपेठ वडगांव येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे, वडगांव शहर काँग्रेसची मागणी\nजोतिबा डोंगरावरील आरोग्य विभागाचा प्रश्न मार्गी न लागल्यास मनसे करणार आंदोलन\nअवघ्या १३ तासांमध्ये कोरोन���ने अख्ख कुटुंब संपवलं\nHome/सामाजिक/मनसेचे चव्हाणवाडी केंद्र शाळेच्या धोकादायक वर्ग खोल्या दुरुस्तीसाठी पन्हाळा पंचायत समिती समोर आंदोलन.\nमनसेचे चव्हाणवाडी केंद्र शाळेच्या धोकादायक वर्ग खोल्या दुरुस्तीसाठी पन्हाळा पंचायत समिती समोर आंदोलन.\nशालेय गणवेश आणि पाठीवर दफ्तर घेऊन कार्यकर्त्यांचे अनोखे आंदोलन.\nमहाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर\nपन्हाळा तालुक्यातील चव्हाणवाडी केंद्र शाळेची इमारत गेले कित्येक महिने धोकादायक अवस्थेत असून तेथील बाल विद्यार्थ्यांना चक्क उघड्यावर उन्हात बसवले जाते. यासंदर्भात मनसे पदाधिकाऱ्यांकडे दाद मागितल्यानंतर झालेल्या विलंबास, व तात्काळ नवीन खोल्या निधी उपलब्ध करण्यासंदर्भात पन्हाळा मनसे तालुकाध्यक्ष विशाल मोरे यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती, पन्हाळा समोर अनोखे असे शालेय गणवेशात बोंब मारो, आंदोलन घेण्यात आले. यावेळी 2019 पासून कसा गलथान कारभार चालू आहे हा प्रश्न चव्हाट्यावर आणण्यात आला.\nदीड वर्षांपूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निर्लेखन आदेश देऊन सुद्धा त्याची अंमलबजावणी का झाली नाही याचा जाब विचारण्यात आला. प्रश्नांची सरबत्ती चालू झाल्यानंतर घाम फुटलेले गट विकास अधिकारी तुळशीदास शिंदे व शिक्षण विस्तार अधिकारी यांनी शिष्टमंडळास अखेर लेखी आश्वासन दिल्यानंतर तातडीने त्याची प्रत जिल्हा परिषदेकडे पाठवली त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले…\nया अनोख्या आंदोलनात जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटील,तालुका उपाध्यक्ष नयन गायकवाड,अमर बचाटे, तालुका सचिव लखन लादे, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष सनी लोखंडे,रोजगार सेना जिल्हा उपाध्यक्ष रमेश मेनकर, कळे पंचायत समिती विभाग प्रमुख रविंन्द्र पाटील, उपविभाग प्रमुख लक्ष्मण पाटील, कळे जिल्हा परिषद विभाग प्रमुख सतीश कुंभार,चित्रपट सेनेचे जिल्हा सचिव रोहित मिटके उपाध्यक्ष राहुल भाट, कोडोली शहर उपाध्यक्ष अक्षय बुगले, अक्षय बुगले महाराष्ट्र सैनिक विशाल कांबळे, पन्हाळा तालुक्यातील तमाम मनसैनिक उपस्थित होते\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्���े अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\nयुवक सेवा फाउंडेशन च्या वतीने ८०० वृक्षांचे वृक्षारोपण\nपेठ वडगांव येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे, वडगांव शहर काँग्रेसची मागणी\nजोतिबा डोंगरावरील आरोग्य विभागाचा प्रश्न मार्गी न लागल्यास मनसे करणार आंदोलन\nअवघ्या १३ तासांमध्ये कोरोनाने अख्ख कुटुंब संपवलं\nकासारवाडी येथील मारुती दूध संस्थेची सभासदांना लाॅकडांऊनमध्ये मदत\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\nयुवक सेवा फाउंडेशन च्या वतीने ८०० वृक्षांचे वृक्षारोपण\nपेठ वडगांव येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे, वडगांव शहर काँग्रेसची मागणी\nजोतिबा डोंगरावरील आरोग्य विभागाचा प्रश्न मार्गी न लागल्यास मनसे करणार आंदोलन\nअवघ्या १३ तासांमध्ये कोरोनाने अख्ख कुटुंब संपवलं\nकासारवाडी येथील मारुती दूध संस्थेची सभासदांना लाॅकडांऊनमध्ये मदत\nस्थानिक कुकशेत गावातील तरूणांना बेरोजगार करणाऱ्या हर्डीलिया कंपनी विरोधात उपोषण\nलगोरी फाऊंडेशन चा हळदी कुंकूवाचा कार्यक्रम सखीच्या जल्लोषात साजरा\nटोल फ्री क्रमांकाची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून उमेदवारांना नवीन सुविधा उपलब्ध\n नियम पाळा लॉकडाऊन टाळा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nज्येष्ठ नागरीक सेवा संघ, टोप व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान टोप यांच्या संयुक्त विद्यमाने रक्त तपासणी शिबीर\nकामधेनू दूध संस्थेच्यावतीने दूध उत्पादकांना ११ लाख ७० हजार रुपयांचे वाटप\nसंभापूर मध्ये ग्रामपंचायत तर्फे महिलादिन कार्यक्रम संपन्न\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्��ा लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\nदख्खनचा राजा श्री जोतिबांची मकर संक्रांती निमित्त दुपारी बैठी राजेशाही अलंकारिक विशेष महापूजा बांधण्यात आली.\nदख्खनचा राजा जोतिबाची नवरात्रीउत्सवामध्ये सोहन कमळ पुष्पातील महापूजा का बांधली जाते \nएडी सायंटिफिक इंडेक्स संस्थेने घेतलेल्या सर्वेक्षणात डॉ. अनिल गोरे यांना मिळाले जगातील नामांकित शास्त्रज्ञांमध्ये स्थान\nजोतिबा डोंगरावर सापडला दुर्मिळ जातीचा “विटेकरी बोवा सर्प”\nउद्या होणार आयपीएल चा पहिला रंगतदार सामना .\nमहाराष्ट्र लाईव्ह न्यूज या पोर्टल द्दवारे आम्ही सत्य ,निर्भिड आणि निपक्षपणे माहिती देन्याचे काम करत आहोत. यामध्ये राजकिय ,सामाजिक, राष्ट्रीय ,धार्मिक , क्रीडा, प्रकारच्या बातम्या आम्ही प्रसारित करतो.\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-BPAR-priyanka-sonakshi-shilpa-raj-and-other-celebs-at-bajrangi-bhaijaan-screening-5055756-PHO.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-07-30T06:34:29Z", "digest": "sha1:FBPWL7PCUMRGDMTP7Z6R45RAXBNECJT4", "length": 5454, "nlines": 63, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Priyanka, Sonakshi, Shilpa, Raj And Other Celebs At \\'Bajrangi Bhaijaan\\' Screening | \\'बजरंगी...\\'च्या स्क्रिनिंगला स्टार्सची मांदियाळी, प्रियांका-शिल्पा-राजसह पोहोचले अनेक सेलेब्स स्टार्स - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n\\'बजरंगी...\\'च्या स्क्रिनिंगला स्टार्सची मांदियाळी, प्रियांका-शिल्पा-राजसह पोहोचले अनेक सेलेब्स स्टार्स\nप्रियांका चोप्रा, सोनाक्षी सिन्हा, शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा\nमुंबईः आयपीएलमध्ये बॅन झालेल्या राजस्थान रॉयल्स टीमचे को-ओनर राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी गुरुवारी सलमान खानच्या 'बजरंगी भाईजान'च्या स्क्रिनिंगला पोहोचले. याशिवाय अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि सोनाक्षी सिन्हा यासुद्धा स्क्रिनिंगला हजेरी लावताना दिसल्या.\nकबीर खान दिग्दर्शित या सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगला सलमान खान, रणवीर सिंह, अरबाज खान, सुनील शेट्टी, आयुष्मान खुराना, इमरान हाशमी, अनिल कपूर, नील नितिन मुकेश, सूरज पंचोली, डीनो मोरिया, प्रिटी जिंटा, कृति सेनन, सोनाक्षी सिन्हा, प्रियांका चोप्रा, एली अवराम, डेजी शाह, संगीता बिजलानी, स्नेहा उलाल, टिस्का चोप्रा, ईशा गुप्ता, अथिया शेट्टी, परिणीती चोप्रासह अनेक स्टार्सची मांदियाळी जमली होती.\nसलमान खानची धाकटी बहीण अर्पिता पती आयुष शर्मासोबत गिसली. याशिवाय दिग्दर्शक मोहित सूरी, पुनीत मल्होत्रा, फराह खान, गायक अनू मलिकसुद्धा येथे दिसले.\nसलमान खान आणि करीना कपूर खान स्टारर 'बजरंगी भाईजान' हा सिनेमा 17 जुलै रोजी थिएटरमध्ये दाखल झाला आहे.\nपुढील स्लाईड्समध्ये पाहा, सलमानच्या सिनेमाच्या स्क्रिनिंगला जमलेली स्टार्सची मांदियाळी...\n7 REASONS: या कारणांमुळे पाहता येईल सलमानचा \\'बजरंगी भाईजान\\'\nसलमान शिकणार शुभंकर-मोनाकडून शिल्पकला, \\'बजरंगी भाईजान\\'चे हँडमेड पोस्टर भावले\nOn location: काश्मिरमध्ये कडाक्याच्या थंडीत झाले \\'बजरंगी भाईजान\\'चे शूटिंग, पाहा छायाचित्रे\nFRIDAY RELEASE : मराठीत \\'बायोस्कोप\\', हिंदीत \\'बजरंगी भाईजान\\'ची बॉक्स ऑफिसवर टक्कर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-MP-honor-killings-the-killing-of-young-couple-in-mp-5019749-NOR.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-07-30T08:42:26Z", "digest": "sha1:6YVYZHY3GH3HKQK23FV72SNNNLDSIAYJ", "length": 5335, "nlines": 62, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Honor Killings: The Killing Of Young Couple in MP | ऑनर किलिंग? चुलत भाऊ-बहिणीची निर्घृण हत्या, आज होता तरुणीचा विवाह - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n चुलत भाऊ-बहिणीची निर्घृण हत्या, आज होता तरुणीचा विवाह\nमृत चंद्रभान सिंह (23) आणि बडी राजा (21)\nभोपाळ- मध्य प्रदेशातील टीकमगड जिल्ह्यात एका प्रेमी युगुलाची गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्‍यात आली आहे. मृत तरुण-तरुणी चुलत भाऊ-बहीण आहेत. दोघांचे मृतदेह गावापासून एक किलोमीटर अंतरावर एका शेतात आज (गुर���वार) सकाळी आढळून आले आहेत. मृत तरुणीचा गुरुवारी विवाह आयोजित करण्‍यात आला होता.\nमिळालेली माहिती अशी की, टीकमगड जिल्ह्यातील मोहनगड तालुक्यातील हनुपुरा गावातील चंद्रभान सिंह (23) आणि बडी राजा (21) हे चुलत भाऊ-बहिण बुधवारी रात्री 10 वाजेपासून बेपत्ता होते. गावाबाहेरील शेतात एका झाडाखाली दोघांचा मृतदेह गुरुवारी सकाळी आढळून आले. दोघांची गोळ्या घालून हत्या करण्‍यात आली.\nतरुणीचे तिच्या चुलत भावावर प्रेम असल्याची माहिती म‍िळाली आहे. त्यामुळे नातेवाइकांनीच दोघांची निर्घृण हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, मृत तरूण बेकायदा गांजा बाळगल्याप्रकरणातील आरोपी आहे. दोन दिवसांपूर्वीच तो तुरुगांतून बाहेर आला होता.\nसूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, मृत बडी राजा या तरुणीचे पूर्वी रंजीत नामक एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. रंजीत हा तरुण मागील काही महिन्यांपासून बेपत्ता आहे. त्यामुळे या हत्याकांडाचा गुंता आणखी वाढला आहे. पोलिस तरुणीचे जुने प्रेमसंबंध आणि ऑनर किलिंग अशा दोन्ही बाजूने तपास करत आहेत.\nपुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा,संबंधित फोटो...\n पब्लिक पार्कमध्ये विवस्त्र आढळले युवक- युवतीचा मृतदेह\n गर्भवती युवती आणि विवाहित प्रियकराला मारून झाडाला टांगले\nऑनर किलिंग: वडिलांनी विटेने ठेचला तरुणीचा चेहरा तर तीन तरुणांना गाडीत जिवंत जाळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-SOTH-amitabh-bachchan-to-sing-national-anthem-at-pro-kabbadi-opening-ceremony-5056896-PHO.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-07-30T06:49:43Z", "digest": "sha1:XMBWE2N35VTNUCZR2FX7DTHINB7YMV6O", "length": 7307, "nlines": 70, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Amitabh Bachchan To Sing National Anthem At Pro Kabbadi Opening Ceremony | प्रो कबड्डी : उद्घाटन सोहळ्यात बिग बीचे राष्‍ट्रगीत गायन, आमिर, अभिषेकसह मुख्‍यमंत्र्यांची उपस्‍थिती - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nप्रो कबड्डी : उद्घाटन सोहळ्यात बिग बीचे राष्‍ट्रगीत गायन, आमिर, अभिषेकसह मुख्‍यमंत्र्यांची उपस्‍थिती\nप्रो कबड्डी स्पर्धेच्‍या उद्घाटन समारंभात अमिताभ बच्‍च्‍ान आणि मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस.\nमुंबई - महानायक अमिताभ बच्चन यांनी प्रो कबड्डी स्‍पर्धेच्‍या उद्घाटन सोहळ्यात राष्‍ट्रगीताचे गायन केले. स्‍पर्धेच्‍या प्रचाराचे गीतही त्‍यांनी यावेळी म्‍हटले. मुख्‍यमंत्री देवेंद्��� फडणवीस, अभिनेत्री जया बच्‍चन, श्‍वेता नंदा, अभिनेता अामिर खान आणि मुंबई टीमचा मालक अभिषेक बच्‍चन यांची या कार्यक्रमाला प्रामुख्‍याने उपस्‍थिती होती.\nअमिताभ यांनी यापूर्वी ब्‍लाॅगवरून नियोजित कार्यक्रमाची माहिती दिली होती. त्‍यांनी लिहीले होते की, ‘शनिवारच्या उद्घाटनप्रसंगी राष्ट्रगीत गाण्यासाठी मला सांगण्यात आले आहे. या स्पर्धेमध्‍ये सर्व नामवंत पाहुणे, गायक मंडळी व संगीतकारांसोबत थेट गाता येणार आहे. राष्ट्रीयत्वाची ओळख करून देणार्‍या या क्षणाचा मी घटक होणार आहे, ही भाग्याची बाब आहे.’\n8 संघ 60 सामने\nप्रो कबड्डी स्पर्धेमध्‍ये आठ वेगवेगळ्या शहरातील संघांमध्‍ये एकूण 60 सामने खेळल्‍या जाणार आहेत. दररोज सायंकाळी 8 वाजता दोन सामने होतील. यामध्‍ये 56 लीग , दाने उपांत्‍य सामने, तीस-या आणि चौथ्‍या स्थानावरील संघासाठी एक सामना अाणि अंतिम सामना होणार आहे.\nमागील वर्षी 43 कोटींवर होते दर्शक\nप्रो कबड्डी स्‍पर्धेची 2014 मधील पहिली मालिका चांगलीच गाजली. आयपीएलनंतर दुस-या क्रमांकावर दर्शकांची पसंती मिळवणारी ही स्‍पर्धा ठरली. मागील वर्षी पहिल्‍याच आठवड्यात स्‍पर्धेचे दर्शक 43 कोटी 50 लाख एवढे होते. तर, आयपीएलच्‍या दर्शकांची संख्‍या 55 कोटी 20 लाख होती.\nजागतिक स्‍तरावरील दर्शकांना आकर्षित करण्‍यासाठी स्‍टार स्‍पोटर्स ही वाहिनी कबड्डी खेळणा-या 34 देशांच्‍या संपर्कात आहे. ज्‍या देशातील लोकांमध्‍ये कबड्डी विषयी आवड निर्माण केली जाऊ शकते अशा 15 ते 16 इतर देशांसोबतही वाहिनीने संपर्क केला अाहे. स्टार स्पोर्ट्स आपले चॅनल दोन, तीन, एचडी दोन, एचडी तीन आणि हॉट स्‍टारवर या सामन्‍याचे प्रसारण करणार आहे. प्रसारण इंग्रजी, हिन्दी, तेलगू, कन्नड आणि मराठी भाषेत होणार आहे.\nपुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, उद्घाटन सोहळ्यातील काही खास फोटो..\nआधुनिक पद्धतीच्या सादरीकरणात प्रो कबड्डी यशस्वी\nप्रो कबड्डीचा दुसरा हंगाम १८ जुलैपासून रंगणार\nकबड्डी दिन विशेष : मराठमाेळी कब‌ड्डी ‘बाेनस’च्या प्रतीक्षेत\nआंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धा परभणीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AD%E0%A5%A8_%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9A_%E0%A4%93%E0%A4%AA%E0%A4%A8", "date_download": "2021-07-30T08:54:25Z", "digest": "sha1:2Q62FURAUU356AOXEVIRXJFSPJ73XIYK", "length": 6693, "nlines": 124, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "१९७२ फ्रेंच ओपन - विकिपी���िया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n१९७० १९७१ १९७२ १९७३ १९७४ १९७५ १९७६ १९७७ १९७८ १९७९\n१९८० १९८१ १९८२ १९८३ १९८४ १९८५ १९८६ १९८७ १९८८ १९८९\n१९९० १९९१ १९९२ १९९३ १९९४ १९९५ १९९६ १९९७ १९९८ १९९९\n२००० २००१ २००२ २००३ २००४ २००५ २००६ २००७ २००८ २००९\n२०१० २०११ २०१२ २०१३ २०१४ २०१५ २०१६ २०१७ २०१८\nइ.स. १९७२ मधील खेळ\nविकिडाटा माहितीचौकट वापरणारी पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० ऑक्टोबर २०२० रोजी ०९:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/satara/corona-review-meeting-of-mla-jayakumar-gore-at-dahivadi-satara-news", "date_download": "2021-07-30T08:18:07Z", "digest": "sha1:WNQ4UQTRYFKFU4CPLTMQLGV7KSIZBF2Q", "length": 8546, "nlines": 123, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | अधिकाऱ्यांनो, माणुसकीच्या नात्याने लक्ष द्या; प्रशासनाच्या हलगर्जीपणावर आमदार गोरेंची नाराजी", "raw_content": "\nअधिकाऱ्यांनो, माणुसकीच्या नात्याने लक्ष द्या; प्रशासनाच्या हलगर्जीपणावर आमदार गोरेंची नाराजी\nदहिवडी (सातारा) : सध्याच्या आणीबाणीच्या काळात सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांनी माणुसकीच्या नात्याने दक्ष राहून लक्ष देऊन काम करावे, अशी अपेक्षा आमदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केली. या प्रतिकूल आणि बिकट परिस्थितीत सुरू असलेल्या प्रशासनाचा हलगर्जीपणावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.\nयेथील विश्रामगृहात आयोजित माण आणि खटाव तालुक्‍यांच्या कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी, परिविक्षाधिन प्रांताधिकारी जनार्दन कासार, तहसीलदार बाई माने व किरण जमदाडे, पोलिस उपअधीक्षक डॉ. निलेश देशमुख, गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील व रमेश काळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. युनुस शेख, डॉ. ��क्ष्मण कोडलकर आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. आमदार गोरे म्हणाले, \"कोरोनामुळे माण व खटावमधील रुग्णांना वैद्यकीय उपचार, ऑक्‍सिजन मिळविण्यासाठी नातेवाईकांना जिवाच्या आकांताने धावाधाव करावी लागत आहे. मात्र, दोन्ही तालुक्‍यांत सुरू असलेल्या कोरोना उपचार केंद्रांमध्ये रुग्णांवर व्यवस्थित उपचार होत आहेत की नाही वेळेवर आणि पुरेसा ऑक्‍सिजन पुरवठा होतोय की नाही वेळेवर आणि पुरेसा ऑक्‍सिजन पुरवठा होतोय की नाही अत्यावश्‍यक औषधे आणि इंजेक्‍शन्स दिली जातात की नाही अत्यावश्‍यक औषधे आणि इंजेक्‍शन्स दिली जातात की नाही याकडे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. रुग्णांना वेळेवर बेड्‌स उपलब्ध करून देण्याकडेही लक्ष दिले जात नाही.''\nसर्वाधिक रुग्णसंख्येने धास्तावले सातारकर; लाॅकडाउनच्या दिशेने पावले\nतसेच, वीज वितरणचा बेजबाबदार कारभार अत्यवस्थ रुग्णांच्या जिवावर बेतण्याची शक्‍यता आहे. वारंवार लाइट जाण्यामुळे ऑक्‍सिजन कॉन्संट्रेटरचे काम ठप्प होत आहे. ऑक्‍सिजन संपल्याने काही रुग्णांचा जीव धोक्‍यात आला होता. आम्ही तातडीने मदत केल्याने एक कटू प्रसंग टळला असल्याचेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, \"शासकीय असो किंवा खासगी असो, प्रत्येक उपचार केंद्राला ऑक्‍सिजन पुरविण्याची जबाबदारी शासनाने पेलली पाहिजे. पोलिसांनी ऑक्‍सिजन वाहतूक करणाऱ्या वाहनांना सुरक्षा दिली पाहिजे. ऑक्‍सिजन वाहतूक करणाऱ्या चालकांना दिलेल्या सूचनांचे पालन होत नाही. मतदारसंघातील सर्वच उपचार केंद्रांमधील व्हेंटिलेटर, ऑक्‍सिजन आणि सर्वसाधारण बेड्‌सची माहिती लोकांना मिळण्यासाठी हेल्पलाइन नंबर सुरू करा.'' डॉ. देशमुख यांनी ऑक्‍सिजन वाहतूक तसेच इतर लागेल त्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त देण्याची ग्वाही दिली.\nतेरे जैसा यार कहाँ वडुजात मित्राच्या मदतीला धावली 'मैत्री'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5/", "date_download": "2021-07-30T08:38:35Z", "digest": "sha1:V4KLSMYNNTRHLPQW6CRJEXDJNYFS5POE", "length": 9055, "nlines": 137, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "पंतप्रधान उद्या राजस्थान दौऱ्यावर | गोवा खबर", "raw_content": "\nHome देश खबर पंतप्रधान उद्या राजस्थान दौऱ्यावर\nपंतप्रधान उद्या राजस्थान दौऱ्यावर\nगोवा खबर:पंतप्रधान नरेंद्र मोदी 7 जुलै 2018 रोजी राजस्थानातील जयपूरला भेट देणार आहेत.\nएका भव्य जनसभेत पंतप्रधानांसमोर केंद्र सरकार आणि राजस्थान सरकारच्या योजनांचे 12 लाभार्थी त्यांचे अनुभव दृकश्राव्य माध्यमातून सांगणार आहेत. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे या सादरीकरणाला उपस्थित राहणार आहेत.\nराष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम\nभमाशाह आरोग्य विमा योजना\nमुख्यमंत्री जल स्वावलंबन अभियान\nछात्र स्कूटी वितरण योजना\nदीनदयाळ उपाध्याय वरिष्ठ नागरिक तीर्थयात्रा योजना\nपंतप्रधान 2,100 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या 13 शहरी पायाभूत प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत. यातील प्रमुख प्रकल्प पुढीलप्रमाणे\nउदयपूरसाठी एकात्मिक पायाभूत पॅकेज\nअजमेरसाठी उन्नत रस्ते प्रकल्प\nअजमेर, भिलवाडा, बिकानेर, हनुमान गड, सिकार आणि माऊंट अबूमधील पाणीपुरवठा आणि सांडपाणी व्यवस्था प्रकल्प\nढोलपूर, नागौर, अलवार आणि जोधपूरमधील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचा दर्जा सुधारणा\nबुंदी, अजमेर आणि बिकानेर जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत प्रकल्प (शहरी)\nदसरा मैदान (टप्पा-2), कोटा\nपंतप्रधान जनसभेलाही संबोधित करणार आहेत.\nPrevious articleसर्व विद्यापीठांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानासह विविध विषय आपापल्या मातृभाषेत शिकवायला हवे- उपराष्ट्रपती\nNext articleविन्सन वर्ल्डच्या ‘स्थलपुराण’ मराठी चित्रपटाचा मुहूर्त संपन्न\nकटलास एक्स्प्रेस – 21 नौदल सरावात भारतीय नौसेनेच्या वतीने आयएनएस तलवार सहभागी होणार\nजागतिक व्याघ्र दिनानिमित्त पंतप्रधानांनी सर्व वन्यजीव प्रेमींना दिल्या शुभेच्छा\nराज्य/केंद्रशासित प्रदेश आणि खासगी रुग्णालयांकडे अद्याप 2.88 कोटींपेक्षा अधिक मात्रा उपलब्ध\nकटलास एक्स्प्रेस – 21 नौदल सरावात भारतीय नौसेनेच्या वतीने आयएनएस तलवार...\nजागतिक व्याघ्र दिनानिमित्त पंतप्रधानांनी सर्व वन्यजीव प्रेमींना दिल्या शुभेच्छा\nराज्य/केंद्रशासित प्रदेश आणि खासगी रुग्णालयांकडे अद्याप 2.88 कोटींपेक्षा अधिक मात्रा उपलब्ध\nभारतात कोविड – 19 प्रतिबंधक लसीकरणाने 45 कोटींचा टप्पा ओलांडला\nआम आदमी पक्षाच्या युवा आघाडीत विद्यार्थी आणि युवक नेत्यांचा प्रवेश\nभाजप सरकारने कोंकणी ज्ञान आणि किमान १५ वर्षे गोव्यातील रहिवासी, हे...\nइंडिया/भारत 2020 संदर्भ ग्रंथाचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्त�� प्रकाशन\nत्या परप्रांतीयांची पोलिसांकडून हकालपट्टी\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nभाजपकडून शिक्षक विभागाची स्थापना\nकोविड लसीकरण मोहीम आणि आत्मनिर्भर भारत अभियानचा मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-nashik-features/good-news45k-agriculture-students-fee-will-be-waive-state-politics", "date_download": "2021-07-30T07:33:17Z", "digest": "sha1:HK5DGNSWGA5HADFZIBAWR3BTOHW2A5QR", "length": 20735, "nlines": 222, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "गुड न्यूज... `कृषी`च्या ४५ हजार विद्यार्थ्याना शुल्कमाफी - Good news...45k agriculture students fee will be waive, State Politics | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगुड न्यूज... `कृषी`च्या ४५ हजार विद्यार्थ्याना शुल्कमाफी\nगुड न्यूज... `कृषी`च्या ४५ हजार विद्यार्थ्याना शुल्कमाफी\nगुड न्यूज... `कृषी`च्या ४५ हजार विद्यार्थ्याना शुल्कमाफी\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी\nपुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल\nगुड न्यूज... `कृषी`च्या ४५ हजार विद्यार्थ्याना शुल्कमाफी\nबुधवार, 14 जुलै 2021\nकोरोना प्रादुर्भावामुळे राज्यातील अकृषी विद्यापीठाच्या धर्तीवर चारही कृषी विद्यापीठांनी शासकीय व खासगी कृषी महाविद्यालयातील पदवी, पदव्युत्तर आणि आचार्य अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शुल्क सवलत देण्याचा निर्णय कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी आज जाहीर केला. ४५ हजार विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होणार आहे.\nमुंबई : कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यातील अकृषी विद्यापीठाच्या धर्तीवर (All Agriculture university students non agriculture universities of the state) चारही कृषी विद्यापीठांनी शासकीय व खासगी कृषी महाविद्यालयातील पदवी, पदव्युत्तर आणि आचार्य अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शुल्क (Fees will be waive) सवलत देण्याचा निर्णय कृषीमंत्री दादाजी भुसे (Agriculture minister Dada Bhuse) यांनी आज जाहीर केला. ४५ हजार विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होणार आहे.\nकृषीमंत्री भुसे यांच्या उपस्थितीत कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक झाली. त्यामुळे राज्यातील ३८ शासकीय, १५१ विनाअनुदानित अशा एकुण १८९ महाविद्यालयातील ४५ हजार विद्यार्थ्यांना शुल्क माफीचा लाभ मिळणार आहे. ज्या विद्यार्थ्याचे आई-वडील, पालक यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असेल अशा विद्यार्थ्यांचे सुरू असलेले पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होईपर्यंतच्या संपूर्ण शुल्कात सुट देण्याचा निर्णयही कृषीमंत्र्यांनी घेतला.\nविद्यार्थ्यांकडे शुल्क थकीत असेल तर सत्र नोंदणी आणि परिक्षेचा अर्ज करण्यास अडवु नये. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश कृषीमंत्र्यांनी यावेळी दिले. राज्यातील कृषी विद्यापीठांच्या अधिनस्त शासकीय व अशासकीय सर्व महाविद्यालयांचे सर्व पदवी, पदव्युत्तर व आचार्य या अभ्यासक्रमाचे विविध शुल्कामध्ये सवलत देण्याबाबत आज कृषीमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरूंची बैठक झाली.\nबैठकीत अनुदानित महाविद्यालये व कृषी विद्यापीठ विभागातील सर्व अभ्यासक्रमांसाठी आकारण्यात येणाऱ्या इतर शुल्कांमधील विद्यार्थी मदत निधी, विद्यार्थी सुरक्षा विमा शुल्क, वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ शुल्क, महाविद्यालय नियतकालिक, अश्वमेध/क्रीडा महोत्सव शुल्क, विद्यार्थी वैद्यकीय तपासणी शुल्क, ओळखपत्र, विद्यार्थी सहायता / मदत / कल्याण निधी, स्नेहसंमेलन, गुण पत्रिका शुल्क, नोंदणी शुल्क, अशा ज्या बाबींवर कोणत्याही प्रकारचे खर्च करण्यात आलेला नाही, त्याबाबीसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कात १०० टक्के सुट देण्याचा निर्णय घेण्यात आला.\nजिमखाना, खेळ व इतर उपक्रम आणि ग्रंथालय यांची देखभाल व ग्रंथालयामध्ये ई-कन्टेंट विकत घेण्यासाठी खर्च करण्यात आला असल्याने याबाबतच्या शुल्कामध्ये ५० टक्के सुट देण्यात येईल. विद्यार्थ्यांकडून वसतिगृहाचा उपयोग करण्यात येत नसल्याने वसतिगृह शुल्का पोटी आकरण्यात येणाऱ्या शुल्कात पुर्ण पणे सुट देण्यात येणार आहे. कायम विनाअनुदानित महाविद्यालयांनी आकारण्यात येणारे विकास शुल्क ( डेव्हलपमेंट फी) यामध्ये ५० टक्के सुट देण्यात यावी. विद्यार्थ्यांकडे मागील सत्रामध्ये प्रलंबित असलेले शुल्क ३ ते ४ हप्त्यात भरण्याची सवलत देण्यात यावी.\nयावेळी कृषि विभागाचे सचिव एकनाथ डवले, कृषि परिषदेचे महासंचालक विश्वजीत माने, संचालक डॉ. हरिहर कौसडीकर, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण, राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत पाटील, दापोली येथील डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत तसेच अधिष्ठाता समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक फरांदे उपस्थित होते.\nएकनाथ खडसेंचा मानसिक छळ थांबवा\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nफडणवीसांच्या दौऱ्यात कोरोना नियम बसवले धाब्यावर\nकोल्हापूर : पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सध्या कोल्हापूर (Kolhapur)...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\nनगर तिसऱ्या लाटेच्या तोंडावर दिवसभरात आढळले हजारावर कोरोना पाॅझिटिव्ह\nनगर : जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालल्याने आता सर्वांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. दुसऱ्या लाटेत झालेली परिस्थिती लक्षात घेऊन...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\nअमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नाशिकच्या निवडणुका\nनाशिक : महापालिकेच्या निवडणुका मनसे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच लढू, (Upcoming NMC elections in Amit Thakre leadership) असे स्पष्टीकरण...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\nमुलांच्या लग्नातील गर्दीवर आमदार राऊत म्हणाले, तर लाखभर लोक आले असते\nसोलापूर : कोरोनाविषयक (Covid) निर्बंध (Lockdown) असतानाही बार्शी (Barshi) विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांनी त्यांच्या...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nराज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन 'जैसे थे' तर 25 जिल्हे होणार अनलॉक\nमुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना (Covid-19) रुग्णांची संख्या कमी होत असल्याने लॉकडाऊनचे निर्बंध शिथील करण्याचा मोठा निर्णय राज्य...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nआमदार राऊतांच्या दोन्ही मुलांवर लग्नानंतर चारच दिवसांत गुन्हा दाखल\nसोलापूर : कोरोनाविषयक (Covid) निर्बंध (Lockdown) असतानाही बार्शी (Barshi) विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांनी त्यांच्या...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nगँगस्टर छोटा राजनची प्रकृती ढासळली; तातडीने एम्समध्ये हलवले\nनवी दिल्ली : अंडरवर्ल्ड ��ॉन राजेंद्र निकाळजे ऊर्फ छोटा राजन (Chhota Rajan) याची प्रकृती ढासळली आहे. त्यामुळे त्याला दोन दिवसांपूर्वीच दिल्लीतील अखिल...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nलशीशिवाय कोरोनाशी लढा म्हणजे विनापात्याच्या तलवारीने युद्ध\nमुंबई : देशातील लसीकरणाच्या संथ गतीबद्दल प्रदेश काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष नसीम खान (Naseem Khan) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nछगन भुजबळ म्हणाले, `तूर्तास वीकेंड लॉकडाउन कायम`\nनाशिक : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने शनिवारचा वीकेंड लॉकडाउन शिथिल करण्याचा विचार सध्या सुरू आहे. (Since covid19 contagion is reducing...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nमुख्यमंत्री महोदय, आम्हाला वेळ द्या, राज्य डबघाईला चालले आहे..\nऔरंगाबाद ः राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पदभार घेऊन पावणे दोन वर्ष उलटली आहेत, पण या दोन वर्षात आपण विरोधी पक्षाच्या आमदारांना वेळच दिलेला नाही. कोरोना...\nबुधवार, 28 जुलै 2021\nआवर्तनाबाबत स्नेहलता कोल्हे यांचे अभियंत्यांना आदेश\nकोपरगाव : नांदूर मधमेश्वर जलद प्रकल्पांतर्गत भावली धरण ओव्हरफ्लो झाले असून, याभागात पावसाने दडी मारल्याने तातडीने पाण्याचे आवर्तन सोडून त्याद्वारे...\nबुधवार, 28 जुलै 2021\nठेवीदारांना मोठा दिलासा; बँक बुडाल्यास 90 दिवसांत मिळतील पाच लाख\nनवी दिल्ली : मागील काही वर्षांत विविध कारणांमुळं दिवाळखोरीत निघालेल्या किंवा बंद पडलेल्या बँकांमुळे अनेक खातेदारांची आर्थिक कोंडी झाली. आता बचत...\nबुधवार, 28 जुलै 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://nashikcalling.com/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%8B-%E0%A4%89%E0%A4%B2%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%8B-%E0%A4%A4/", "date_download": "2021-07-30T06:45:36Z", "digest": "sha1:6KD4DHQWV6ZWK5224OEHWKRCV5FT2DLQ", "length": 3207, "nlines": 32, "source_domain": "nashikcalling.com", "title": "दारूचा टेम्पो उलटला आणि नको तेच घडलं… – Nashik News – Nashik Calling", "raw_content": "\nदारूचा टेम्पो उलटला आणि नको तेच घडलं…\nदारूचा टेम्पो उलटला आणि नको तेच घडलं…\nनाशिक (प्रतिनिधी) : नाशिकहून ताहाराबाद येथे देशी दारू घेऊन जाणारा टेम्पो उलटल्याने चार जण गंभीर जखमी झाले. तसेच हजारो रुपयांची दारू रस्त्यावर वाहून गेली. गुरुवारी (दि.२९) दुपारच्या सुमारास नाशिकमधल्या विंचूर-प्रकाशा या महामार्गावर हा प्रकार घडला. टेम्पोचे डाव्या बाजूचे टायर फुटल्याने टेम्पो एका बाजूला उलटला. याचा मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिक रस्त्याव��� आले.\nएवढेच नाही तर तळीरामांनी मात्र ही स्वतःहून चालून आलेली सोन्याची संधी सोडली नाही. रस्त्याने येण्या-जाणाऱ्या तळीरामांनी दारूच्या बाटल्या पळवत आपला हात साफ केला.\nनाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. ३० जून) इतक्या हजार रुग्णांवर उपचार सुरु \nजिल्ह्यात आजपर्यंत ३८ हजार ६६८ रुग्ण कोरोनामुक्त; ९ हजार ५२१ रुग्णांवर उपचार सुरू\nधनगर समाज कृती समितीची आरक्षणासाठी मागणी\nजिल्ह्यात आजपर्यंत 6 हजार 970 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज; 2 हजार 682 रुग्णांवर उपचार सुरू\nतर तो व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करेन…\nमहापालिकेच्या बिटको रुग्णालयात १५ व्हेंटिलेटर धूळ खात….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://nashikcalling.com/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%9F%E0%A5%89%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%9D/", "date_download": "2021-07-30T06:50:25Z", "digest": "sha1:YKDLPLX3UONJOZAK6ZPCSJB7YEX4WOT4", "length": 10724, "nlines": 37, "source_domain": "nashikcalling.com", "title": "रेमडेसिव्हीर आणि टॉसिलिझुमॅब औषधे नाशिकमध्ये उपलब्ध – Nashik News – Nashik Calling", "raw_content": "\nरेमडेसिव्हीर आणि टॉसिलिझुमॅब औषधे नाशिकमध्ये उपलब्ध\nरेमडेसिव्हीर आणि टॉसिलिझुमॅब औषधे नाशिकमध्ये उपलब्ध\nकाळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करणार…\nनाशिक (प्रतिनिधी) : देशात, राज्यात तसेच जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेमडेसिव्हीर आणि टॉसिलिझुमॅब या औषधांचा साठा मर्यादीत असला तरी तो मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे, ज्या १९ औषध वितरकांकडे ही औषधे उपलब्ध आहेत त्यांची यादी जाहिर करण्यात येत आहे.तसेच औषध वितरणातील होणारा काळाबाजार रोखण्यासाठी संबंधितांवर कठोर कायदेशीर करण्यात येणार असून, या औषधांच्या काळाबाजाराबाबत काही माहिती असल्यास अन्न व औषध प्रशासनाच्या टोल फ्री क्र. 1800222365 वर देण्यात यावी, असे आवाहन नाशिक विभागाच्या अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त दुष्यंत भामरे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.\nया संदर्भात आज जारी केलेल्या या प्रसिद्धी पत्रकात श्री. भामरे म्हणतात, मुंबई शहरातील काही औषध वितरक व रुग्णालय यांना, मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन या औषधांची उपलब्धता, त्यांचे वितरण व आकारण्यात येणारी किंमत यांची माहिती घेतली. तसेच आयुक्तालयामध्ये मे. सिप्ला व मे. हेट्रो हेल्थकेअर या उत्पादकाचे प्रतिनिधी, वितरक, विक्रेत�� यांच्या समवेत बैठक घेऊन सध्या असणारा उपलब्ध साठा, भविष्यात उपलब्ध होणारा साठा तसेच वितरण प्रणाली व त्यातील दोष दुर करणे या बाबत सविस्तर चर्चा केली. यासंदर्भात, मुंबई व ठाणे मधील कार्यरत औषध निरीक्षक, सहायक आयुक्त (औषधे), सह आयुक्त (औषधे) यांची बैठक घेण्यात आली. कोरानाचा प्रार्दुभाव वाढत असल्याने रेमडेसिव्हीर आणि टॉसिलिझुमॅब या औषधांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र या औषधांचे उत्पादन व पुरवठा मर्यादित आहे. त्यासाठी या औषधांची मुबलक प्रमाणात उपलब्धता करून, वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करणे आणि या संदर्भातील काळाबाजार रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे, यांनी दिल्या आहेत.\nसदर औषधांचा मुबलक प्रमाणात पुरवठा होण्यासाठी मे. हेट्रो हेल्थकेअर रेमडेसिव्हीर चे उत्पादन हैद्राबाद येथे करीत असून, लवकरच नवसारी गुजरात येथे करणार आहे. तसेच मे. सिप्ला यांचे रेमडेसिव्हीर चे उत्पादन बडोदा, गुजरात येथे सुरू असुन भविष्यात गोवा येथे करणार आहे. मे. मायलॉन लि. या कंपनीला सुद्धा या औषधाचे उत्पादन करण्यासाठी केंद्रशासनाकडून अनुमती मिळालेली आहे व यांचे उत्पादन बाजारात लवकरच उपलब्ध होणार आहे,त्यामुळे या औषधांचा पुरवठा वाढण्यास मदत होईल. रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी सदर औषधे महाराष्ट्रभर समप्रमाणात उपलब्ध करुन देण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले आहेत. तसेच ह्या औषधांचे वितरण काही ठराविक वितरकांकडून न करता, त्यांची विक्री अधिक वितरकांद्वारे करण्याच्या सुचनाही संबंधीत कंपनीला देण्यात आल्या आहेत.\nमहाराष्ट्रासाठी रेमडेसिव्हीर या औषधाचे साधारणतः 21 हजार 500 व्हाईल्स उपलब्ध होणार आहेत. तसेच टॉसिलिझुमॅब या औषधाची जागतिक स्तरावर अधिक मागणी असल्या कारणाने जगभरात तुटवडा निर्माण झालेला आहे. तरीसुध्दा या औषधाचा जास्तीत जास्त साठा आयात करून जिल्ह्यात अधिक प्रमाणात साठा उपलब्ध करण्यासाठी वितरक कंपनीने प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या आहेत असेही या प्रसिद्धी पत्रकाद्वारे सहआयुक्त श्री. भामरे यांनी कळविले आहे.\nपिंक फार्मसी सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड: 9371530890, सुर्या मेडिकल ॲण्ड जनरल स्टोअर्स: 9371281999, सिक्स सिगमा मेडीकल ॲण्ड रिसर्च लिमिटेड: 9823063095, सुरभी मेडिकल ॲण्ड जनरल ���्टोअर्स: 9890626624, व्होकार्ट हॉस्पिटल लिमिटेड: 9763339842, पायोनिर मेडिकल: 9011524620, जयराम मेडिकल: 9552501508, सहृदया हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड: 8669370177, हॉस्पिकेअर एजन्सी: 9689884548, भगवती डिस्ट्रीब्युटर्स: 9850986885, सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल: 7588557735, चौधरी ॲण्ड कंपनी: 9545774545, कुचेरीया मेडीकल एजन्सी: 8888803222, ‍शितल फार्मा: 9822057242, रूद्राक्ष फार्मा: 9518314781, पुनम एन्टरप्राईजेस: 9921009001, महादेव एजन्सी: 9989908555, करवा फार्मासुटिकल्स: 9822478110, सरस्वती मेडिकल ॲन्ड जनरल स्टोअर्स: 9422259685,\nनाशिक शहरात बुधवारी (दि. १९ ऑगस्ट) ६१० कोरोना पॉझिटिव्ह; ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू\nखाद्यपदार्थांचे स्टॉल्स आणि हातगाडे सायंकाळी ७ वाजेपर्यंतच \nनाशिक शहरात कोरोनामुळे अजून एका रुग्णाचा बळी\nनाशिक शहरात या वेळेत सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास नागरिकांना मनाई…\nदिलासा; कोरोनामुक्तांचा आकडा १ लाखावर\nमहापालिकेच्या बिटको रुग्णालयात १५ व्हेंटिलेटर धूळ खात….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtralivenews.com/social/%E0%A4%B8%E0%A4%A8-2021-22-%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B0-%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%88-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F-2009-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D/", "date_download": "2021-07-30T07:11:59Z", "digest": "sha1:JZFOGZ4ZCVOOFYXA3VUZYJZO73U7GKN6", "length": 16921, "nlines": 180, "source_domain": "www.maharashtralivenews.com", "title": "सन 2021-22 च्या आर.टी.ई.एक्ट. 2009 अंतर्गत आरक्षित 25 टक्के प्रवेशाच्या ऑनलाईन प्रक्रियेला सुरुवात – Maharashtra Live News", "raw_content": "\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\nयुवक सेवा फाउंडेशन च्या वतीने ८०० वृक्षांचे वृक्षारोपण\nएडी सायंटिफिक इंडेक्स संस्थेने घेतलेल्या सर्वेक्षणात डॉ. अनिल गोरे यांना मिळाले जगातील नामांकित शास्त्रज्ञांमध्ये स्थान\nपेठ वडगांव येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे, वडगांव शहर काँग्रेसची मागणी\nजोतिबा डोंगरावरील आरोग्य विभागाचा प्रश्न मार्गी न लागल्यास मनसे करणार आंदोलन\nअवघ्या १३ तासांमध्ये कोरोनाने अख्ख कुटुंब संपवलं\nHome/सामाजिक/सन 2021-22 च्या आर.टी.ई.एक्ट. 2009 अंतर्गत आरक्षित 25 टक्के प्रवेशाच्या ऑनलाईन प्रक्रियेला सुरुवात\nसन 2021-22 च्या आर.टी.ई.एक्ट. 2009 अंतर्गत आरक्षित 25 टक्के प्रवेशाच्या ऑनलाईन प्रक्रियेला सुरुवात\nमहाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर,\nमुंबई प्रतिनिधी: पांडुरंग पाटील\nबालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 मधील कलम 21 (अ) नुसार सन 2021-22 शैक्षणिक वर्षाकरीता अल्प संख्यांक शाळावगळून मान्यता प्राप्त खाजगी प्राथमिक शाळांध्ये वंचित गटातील व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना इयत्ता 1ली च्या वर्गात 25% आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे.\nत्यानुसार सन 2021-22 या शैक्षणिक वर्षामधील नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्रवेशासाठीच्या पात्र शाळांची यादी, शाळेचा प्रवेशस्तर, आर.टी.ई. प्रवेशाची क्षमता व मदत केद्रांची यादी www.nmmc.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. तसेच सदर माहिती शासनाच्या www.student.maharashtra.gov.in या संकेत स्थळावरही उपलब्ध आहे.\nपालकांनी आपल्या पाल्याचे अर्ज दिनांक 03 मार्च 2021 ते 21 मार्च 2021 पर्यंत ऑनलाईन स्वरुपातwww.student.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दिलेल्या मार्गदर्शक सुचनानुसार दाखल करावेत.\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\nयुवक सेवा फाउंडेशन च्या वतीने ८०० वृक्षांचे वृक्षारोपण\nपेठ वडगांव येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे, वडगांव शहर काँग्रेसची मागणी\nजोतिबा डोंगरावरील आरोग्य विभागाचा प्रश्न मार्गी न लागल्यास मनसे करणार आंदोलन\nअवघ्या १३ तासांमध्ये कोरोनाने अख्ख कुटुंब संपवलं\nकासारवाडी येथील मारुती दूध संस्थेची सभासदांना लाॅकडांऊनमध्ये मदत\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अ���ेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\nयुवक सेवा फाउंडेशन च्या वतीने ८०० वृक्षांचे वृक्षारोपण\nपेठ वडगांव येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे, वडगांव शहर काँग्रेसची मागणी\nजोतिबा डोंगरावरील आरोग्य विभागाचा प्रश्न मार्गी न लागल्यास मनसे करणार आंदोलन\nअवघ्या १३ तासांमध्ये कोरोनाने अख्ख कुटुंब संपवलं\nकासारवाडी येथील मारुती दूध संस्थेची सभासदांना लाॅकडांऊनमध्ये मदत\nस्थानिक कुकशेत गावातील तरूणांना बेरोजगार करणाऱ्या हर्डीलिया कंपनी विरोधात उपोषण\nज्येष्ठ नागरीक सेवा संघ, टोप व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान टोप यांच्या संयुक्त विद्यमाने रक्त तपासणी शिबीर\nनवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 10 अनधिकृत शाळा\nपालक मंत्र्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संभापुर मध्ये रक्तदान आणि आरोग्य तपासणी शिबिर संपन्न\n नियम पाळा लॉकडाऊन टाळा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nमनसेचे चव्हाणवाडी केंद्र शाळेच्या धोकादायक वर्ग खोल्या दुरुस्तीसाठी पन्हाळा पंचायत समिती समोर आंदोलन.\nसंभापूर मध्ये ग्रामपंचायत तर्फे महिलादिन कार्यक्रम संपन्न\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\nदख्खनचा राजा श्री जोतिबांची मकर संक्रांती निमित्त दुपारी बैठी राजेशाही अलंकारिक विशेष महापूजा बांधण्यात आली.\nदख्खनचा राजा जोतिबाची नवरात्रीउत्सवामध्ये सोहन कमळ पुष्पातील महापूजा का बांधली जाते \nएडी सायंटिफिक इंडेक्स संस्थेने घेतलेल्या सर्वेक्षणात डॉ. अनिल गोरे यांना मिळाले जगातील नामांकित शास्त्रज्ञांमध्ये स्थान\nजोतिबा डोंगरावर सापडला दुर्मिळ जात��चा “विटेकरी बोवा सर्प”\nउद्या होणार आयपीएल चा पहिला रंगतदार सामना .\nमहाराष्ट्र लाईव्ह न्यूज या पोर्टल द्दवारे आम्ही सत्य ,निर्भिड आणि निपक्षपणे माहिती देन्याचे काम करत आहोत. यामध्ये राजकिय ,सामाजिक, राष्ट्रीय ,धार्मिक , क्रीडा, प्रकारच्या बातम्या आम्ही प्रसारित करतो.\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://digitaldiwali2016.com/2016/10/25/%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2021-07-30T08:38:47Z", "digest": "sha1:JCULCQAUNQDWS2BVXFFP5RPG6TCMC4VG", "length": 45308, "nlines": 210, "source_domain": "digitaldiwali2016.com", "title": "दस्तरखान – डिजिटल दिवाळी २०१६", "raw_content": "\nदस्तरखानचा शब्दशः अर्थ जेवताना (मेजवानीच्या वेळी) खाली अंथरण्याचा गालिचा. पण हा शब्द एकूणच जेवणाची तयारी, खाण्याची जागा, जेवणाचा सरंजाम यासाठी वापरला जातो.\nसाधारण सात वर्षांपूर्वी पहिल्यांदा कानपूरला राहायला यायचं पक्कं झालं तेव्हा, ‘माझं कसं होणार ’ हा प्रश्न पडण्याइतकी अल्लड मी नव्हते. पण उत्तर प्रदेश, तिथलं हवामान, राहणीमान याबद्दल आपण बरेचदा फारसं चांगलं ऐकून नसतो. मनाची पाटी शक्य तेवढी स्वच्छ पुसून इथे यायचं ठरवलं. रेल्वे प्रवासात दिसणारे डोंगर मागे पडले, आजूबाजूला दूरवर फक्त सपाट मैदानं दिसू लागली. झाशी आली तसं आपण उत्तर प्रदेशात पोचलो याची जाणीव झाली. झाशी गेल्यावर थोड्याच वेळात डब्यात एक प्रकारची चुळबूळ दिसू लागली. पुणे – मुंबई प्रवासात कर्जत स्टेशन येण्याआधी जसे आपण दबा धरून बसतो तशीच काहीशी हालचाल जाणवू लागली.\nउरई स्टेशन आलं. लोक भराभर खाली उतरले आणि मधमाश्या घोंघावत असलेल्या एका ठेल्याभोवती गर्दी झाली. मी उत्सुकतेने त्यांच्याकडे बघत होते. खरेदी करून बाहेर पडणाऱ्या लोकांच्या हातात मातीचे कुल्हड होते. मला त्यात काय आहे दिसत नव्हतं. गाडी किती वेळ थांबेल याचा अंदाज नव्हता. नाहीतर स्वतः खाली ��तरून काय आहे ते पाहिलं असतं. माझ्या चेहऱ्यावरची हजारो प्रश्नचिन्ह वाचून समोर बसलेली एक प्रौढा म्हणाली, ‘‘“यहाँ बढिया गुलाबजामुन और रसगुल्ले मिलते है”.’’ मनात उरई आणि गुलाबजाम हे समीकरण पक्कं करून प्रवास संपवला. हे गुलाबजाम प्रत्यक्ष खाण्याची वेळ फार उशिरा आली, पण इथलं खानपान समजून घेण्याच्या प्रवासाची सुरुवात अशी गोड झाली. मग अनेकदा इथे गरमागरम गुलाबजाम चाखले. हो, उत्तरेत जिलबी, गुलाबजाम, गाजर हलवा ही पक्वान्नं अगदी गरम ‘परोसली’ जातात. उत्तरेतले गुलाबजाम अस्सल खव्यापासून बनवलेले, मोठे, अतिशय गोड आणि पोटभरीचे असतात. वेलचीचा सढळ वापर आणि आतपर्यंत मुरलेला घट्ट पाक हे इथल्या गुलाबजामचं वैशिष्ट्य.\nउत्तर प्रदेश म्हणजे अवधी आणि मुगलाई खाद्यपरंपरा असं एक ढोबळमानाने डोक्यात होतं. लखनवी कबाब आणि बिर्याणी जगप्रसिद्ध आहेच. मुगलाई बिर्याणी ही हैदराबादी बिर्याणीपेक्षा अगदी वेगळी असते. तिच्यात नावालाही तिखटपणा नसतो, मसाल्यांचा भडिमार नसतो. हळुवार आणि नेमका स्वाद हेच त्याचं विशेष. तिला केवड्याचा मोहक सुगंध असतो आणि मातीचा हलका स्पर्श. बिर्याणी इथे बरेचदा मातीच्या छोट्या मडक्यात दम आणायला ठेवली जाते. ‘दम देऊन’ पदार्थ शिजवण्याची पद्धत अवधमध्ये विकसित झाली असं मानलं जातं. कबाबचे अनेक भन्नाट प्रकार इथे चाखायला मिळतात. ‘टुंडे के कबाब’ नावाचं एक साधारण १०० वर्षं जुनं दुकान लखनौमध्ये आहे. तिथे एक प्रसिद्ध थोटा आचारी होता, त्यावरून हे नाव पडलं असं सांगतात. इथे मिळणाऱ्या कबाबमध्ये तब्बल १६० प्रकारचे मसाले वापरले जातात अशी वदंता आहे. उत्तरेत हे सारं भेटलं आणि भावलं. तरीपण मी शोधत होते प्रेमचंदांच्या कथेतली अस्सल देहाती जेवणं. मला भुरळ पाडली ती इथल्या साध्या शाकाहारी पदार्थांनी, रोजच्या जेवणातल्या पदार्थांनी. इतर प्रांतातले लोक सणासुदीला काय खातात यापेक्षा ते रोज काय जेवतात हे बघणं मला नेहमीच जास्त आवडतं.\nभूक भूक करणाऱ्या मुलाला इथली आई रोटी बनवत असलेल्या तव्यावर झटकन आलू ‘चलाके’ देते. म्हणजे काय तर एखादा उकडलेला बटाटा तव्यावर तिखट- मीठ आणि हाताशी असेल तो मसाला टाकून परतायचा. असा खमंग बटाटा पोटाबरोबरच प्रेमाची भूकही भागवतो.\nबटाटा तर इथल्या खाद्यजीवनाचा प्राण आहे. जवळ जवळ प्रत्येक भाजीत इथे भरीला बटाटा घातला जातो. इथला बटाटा हि���ूळ असतो. त्यामुळे बटाट्याच्या बऱ्याच पाककृतीत गरम मसाला हमखास वापरला जातो. आपल्याकडे आग्रा बटाटा घ्यायला फारसे कोणी उत्सुक नसते ते यामुळेच.\nबटाट्याच्या असंख्य तर्‍हा इथे खायला मिळतात. जीरा-आलू म्हणजे आपली जवळ जवळ उपासाची बटाट्याची भाजीच असते, पण त्यात दाण्याचं कूट न घालता भरपूर जिरं आणि थोडा गरम मसाला पेरतात. आलू भुजिया म्हणजे बटाट्याच्या काचऱ्या. कोणतीही भाजी पीठ पेरून किंवा नुसती परतून केली तर तिला भुजिया म्हणतात. मध्यप्रदेशात शेवेला भुजिया म्हणतात. दम-आलू, आलू-मटर, आलू-गोबी, व्रतवाले आलू, आलू-मेथी, आलू-पालक अशी किती नावं घेऊ \n‘डुबकीवाले आलू’ ही माझ्या घरची सगळ्यात आवडती डिश. गंगेमध्ये डुबकी मारून आल्यावर खायचे म्हणून म्हणे हे डुबकीवाले आलू ती बनवताना ताजा गरम मसाला बनवावा लागतो. त्यात बडीशेप, वेलची, दालचिनी लवंग आणि मिरे असतात. रश्याला घट्टपणा येण्यासाठी बटाटे जरा कुस्करले जातात. गरमागरम पुरी किंवा कचोरीबरोबर ही भाजी खाल्ली जाते.\nकानपूरची अजून एक खासियत म्हणजे ‘चटनीवाले आलू’. जेव्हा नवा बटाटा येतो तेव्हा अख्खे छोटे बटाटे वापरून हा केला जातो. एरवी बटाट्याच्या फोडी पण वापरतात. भरपूर कोथिंबीर, पुदिना आणि हिरवी मिरची यांच्या चटणीमध्ये उकडलेले बटाटे मुरवले जातात. दिल्लीची आलू चाट साधारण अशीच असते, पण त्यात बटाट्याच्या फोडी तळून घेतात. कानपुरी चटनीवाले आलू, तेलाचा अजिबात वापर न करता तितकेच चविष्ट लागतात. निखाऱ्यावर भाजलेले बटाटे आणि रताळी यांची पण मस्त चाट इथे मिळते. त्याला शक्करकंद की चाट म्हणतात.\nआपल्याकडे कचोरी नावाने एक भलाभक्कम असा पोटभरू पदार्थ मिळतो. त्याची आणि इथल्या कचोरीची तुलनाच होऊ शकत नाही. इथली कचोरी पुरीच्या जवळ जाणारी असते. कचोरीत उडदाच्या डाळीचं सारण भरतात. भिजवून वाटलेल्या डाळीत हिंग, बडीशेप, मिरची, कोथिंबीर आणि आलं घालून कचोरी बनवतात. पूर्वी त्या न लाटता हातानेच बनवल्या जात असत. इथे कचोरीला बरेचदा नुसतंच खस्ता देखील म्हणतात. खस्ता म्हणजे खुसखुशीत. चाट बनवताना जो खस्ता वापरला जातो तो निमकीसारखा असतो. चौघडी घातलेल्या या खुसखुशीत पुऱ्यांवर पांढरे वाटाणे आणि बाकीचे मसाले शिवरून चाट बनवतात. इथे राहायचं म्हणजे किती ‘खस्ता खाव्या लागतात’ असं आम्ही गमतीने म्हणतो.\nकच्चा – पक्का खाना\nपुरी तर इथलं पूर्���ान्न आहे. आपल्याकडे सणासुदीला केली जाणारी पुरी इथे रोजच्या नाश्त्याला केली जाते. बरेचदा ती फक्त मैद्याची पण करतात. भोपळ्याची आंबटगोड भाजी किंवा चने कि घुगनी. सोबत पुरी खाल्ल्याने त्याची लज्जत दुणावते. तळलेला पराठा हा या पुरीच्या प्रेमातूनच जन्माला आला असावा. पुरी, कचोरी, पराठा म्हणजे ‘पक्का खाना’ या उलट पोळी-भाजी, भात म्हणजे कच्चा खाना.\nव्रत, उत्सव या दिवशी ‘पक्का खाना’ बनतो. काही विशिष्ट सणांना मात्र कच्चा खाना बनतो. जसं की संक्रांत. या सणालाच इथे ‘खिचडी’ म्हणतात. या दिवशी उडदाच्या डाळीची खिचडी बनवतात. यासाठी सालासकट उडीद डाळ वापरतात. १ वाटी उडीद डाळीला सव्वा वाटी तांदूळ घेतले जातात. बरोबर दुप्पट पाणी घालून मोकळी खिचडी बनवली जाते. यात कोणतेही मसाले न घालता फक्त तुपात हिंग जिऱ्याची फोडणी आणि आलं-लसूण घालतात. “खिचडी तेरे चार यार, घी, पापड, दही, आचार” या चार दोस्तांशिवाय खिचडी छान लागत नाही, असं म्हटलं जातं.\nरोजच्या जेवणात अरहर(तूर), चनादाल, मूंग अशा अनेक डाळी वापरत असले तरी खास लखनवी डाळ करताना मात्र फक्त मसुराची डाळ वापरतात. ह्या डाळीत मलई वापरतात. त्यातूनच मग ‘ये मुह और डाल मसूर की’ सारखी म्हण तयार झाली असावी. १९५७ सालच्या ‘बारीश’ या चित्रपटातील नूतन आणि देव आनंद यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं आवर्जून पहा. “जरा देखो तो सुरत हुजूर की ये मुह और डाल मसूर की …”\nबुकनू हा एक अस्सल ‘कानपुरीया’ पदार्थ मला एक दिवस अचानकच समजला. माझा लेक बुकनू हा शब्द घोकतच घरी आला. ‘आई मला पण बुकनू देत जा ना गं डब्यात’, हा हट्ट पुरवताना बुकनूचा शोध सुरू झाला. जवळच्याच दुकानात चौकशी केल्यावर तो मिळालाही. हा एक प्रकारचा चाट मसाला असतो. प्रत्येक घरात तो विशिष्ट पारंपरिक पद्धतीने बनवला जातो. त्याची चव आपल्या हिंगाष्टकाच्या जवळ जाणारी असते. गरम गरम अजवायन (ओवा) पराठ्यावर सढळ हाताने तूप सोडायचं. मग त्याबरोबर बुकनू अफलातून लागतो. कढी-भात, डाळ-भात याबरोबर तो आवर्जून खाल्ला जातो. पाचक म्हणूनही त्याचा वापर केला जातो. यात आमचूर, सेंधव, जिरे, मिरे, वेलची, हळद, हिंग, सुंठ असे अनेक घटक असतात. हा मसाला खास कानपुरी आहे.\n‘गर्मीमे थंडा, सर्दीमे अंडा’ असं लिहिलेल्या गाड्या बघून मला गंमत वाटायची. या गाड्यांवर उन्हाळ्यात मसाला कोल्ड्रिंक, शिकंजी वगैरे मिळते आणि थंडीत अंड्याचे ���िविध पदार्थ. मुळात इथे उन्हाळा आणि थंडी दोन्ही कडाक्याचं. त्यामुळे त्या त्या ऋतुनुसार वेगवेगळे पदार्थ खाण्याची पद्धत दिसून येते. मी पुण्याची असल्याने तापमानातले इतके बदल अंगवळणी पडायला बरीच शक्ती खर्च होते. उन्हाळ्यात रस्तोरस्ती सर्रास मिळणारा पेठा थंडीत गायब होतो. (आग्र्यात तो बाराही महिने मिळतो.) भाजलेल्या शेंगा, गजक (तिळगूळ), लाह्या हे थंडीचे खास पदार्थ ते उन्हाळ्यात सहज मिळणार नाहीत. याउलट बेलाचा मुरंबा, सरबत, पेठा हे उन्हाळ्यातच.\nताजमहाल बनवताना उन्हातान्हात काम करणाऱ्या कामगारांचा थकवा दूर करण्यासाठी पहिल्यांदा पेठा बनवला गेला अशी एक आख्यायिका आहे. इथल्या भीषण गर्मीचा सामना करण्यासाठी आग्र्याच्या गल्लोगल्ली पेठे बनवले जातात. गाढवावर लादून नेले जाणारे कोहळे छोट्या छोट्या गल्यातून सर्रास दिसतात. पंछी नावाचे पेठ्याचे एक प्रसिद्ध दुकान आहे, पण तुम्ही अगदी कोणत्याही दुकानात शिरून पेठा घेतलात तरी इथे अप्रतिम पेठाच मिळतो. त्यातला माझा सर्वांत आवडता प्रकार म्हणजे पान-पेठा. पेठाच्या पातळ अशा आवरणात पानाचा मसाला भरलेला असतो. आणि त्याला मस्त विड्याचा आकार देऊन वरून वर्ख लावतात.\nकृष्णाच्या या प्रदेशात दूध-दुभतं भरपूर. मग ते साठवून ठेवण्यासाठी खवा बनवला गेला आणि त्या खव्यापासून पेढा. मथुरेचा पेढा भारतभर वाखाणला जातो. खवा, साखर आणि वेलची इतके तीन साधे घटक पदार्थ वापरून जी कलाकृती बनते ती म्हणजे पेढा. तसं पाहायला गेलं तर हेच तीन घटक पदार्थ वापरून आपण किती वेगवेगळी पक्वान्नं बनवतो. अगदी गुलाबजाम, श्रीखंड, बासुंदीपासून रसमलाई, रसगुल्ल्यापर्यंत सारे पदार्थ याच तीन मूळ घटकांपासून बनतात.\nइथे आल्यावर पहिल्यावहिल्या मेजवानीतच ‘मलाई माखन’शी ओळख झाली. यालाच मलय्यो किंवा निमिष पण म्हणतात. गुलाबजाम, पेढे, जलेबी अशी बटबटीत चवींची शेकडो पक्वान्नं यावरून ओवाळून टाकावी. इतकं हलकंफुलकं आणि शाही पक्वान्न साऱ्या भारतभरात चाखायला मिळणार नाही. फक्त थंडीत बनणारं हे मलाई माखन इथल्या जगण्या-वागण्यातली आदब, नजाकत याचा चाखाता येण्याजोगा नमुना आहे. हे बनवण्याची प्रक्रिया बरीच गुंतागुंतीची आणि अवघड आहे. पहाटे पडणाऱ्या दवाशी याचा संबंध आहे. थंड केलेलं दूध घुसळून आलेल्या फेसापासून हे मलाई माखन बनतं. हा फेस दवात फुलायला ठेवतात आणि मग तो दाबून त्यावर साखर, केशर आणि सुकामेवा पसरतात. गुलाबी थंडीत, धुक्यात हरवून जाण्यात जे सुख आहे, तेच या चवीत आहे.\n‘छप्पन भोग’बद्दल मी ऐकून होते. मला असं वाटायचं की देवासमोर छप्पन्न प्रकारचे नैवेद्य ठेवणं म्हणजे छप्पन भोग. पण जरा शोधल्यावर त्यामागची कथा कळली. ती अशी – कृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून घेतला आणि सर्व गावकऱ्यांना त्याखाली आश्रय दिला आणि त्यांचे रक्षण केले; ही कथा सर्वश्रुत आहे. तो वादळी पाऊस सलग ७ दिवस पडत होता आणि कृष्ण सलग सात दिवस पर्वत उचलून उभा होता. म्हणजे सात दिवस तो उपाशी राहिला. कृष्ण रोज ८ प्रहरांना जेवण घेत असे. तेव्हा त्याची एकूण (७ गुणिले ८) अशी छप्पन जेवणं हुकली. ती एकत्रितपणे त्याच्या समोर मांडली जातात. त्यालाच छप्पन भोग म्हणतात. यात भाताचे, भाजीचे, डाळींचे, मिठायांचे विविध प्रकार असतात. अगदी कृष्णाचा आवडता विडासुद्धा यात असतो. आता याचं तितकं पारंपरिक राहिलेलं नाही. आपल्याकडील अन्नकूटाप्रमाणेच यात बर्गर, चायनीज पदार्थांपासून सारं काही मांडलेले असतं. आणि आजकाल फक्त कृष्णच नव्हे तर इतर देवांनापण छप्पन्न भोग दाखवले जातात.\nपाणीपुरी भारतात वेगवेगळ्या नावांनी वेगवेगळ्या स्वरूपात मिळते. कलकत्त्यात तिला गोलगप्पा म्हणतात. इकडे तिचे नाव ‘पानी के बतासे’. भय्या बतासे खिलाना अशी ऑर्डर दिल्यावर भय्या त्याच्याकडे असलेल्या विविध पाण्यांची एक-एक पुरी आपल्याला देतो. मग जे पाणी जास्त आवडेल, त्याची आपण परत द्यायला सांगायची. प्रत्येक भय्याकडे किमान ३-४ प्रकारचं पाणी तयार असतं. यात हिंग, जिरे, पुदिना अशा निरनिराळ्या चवी असतात. पाण्यात हिरव्या मिरचीचा वापर कमी असतो. आंबटपणासाठी चिंचेऐवजी आमचूर वापरतात.\nएकदा खरेदीसाठी गेलो असताना खूप भूक लागली म्हणून आम्ही एका ठेल्यावर भेळ खायला थांबलो. जागतिक साखळ्या असणारी अनेक खाद्य-दुकानं समोर असली, तरी त्यातले बेचव पदार्थ खाण्यापेक्षा मला चटपटीत भेळ जास्त प्रिय. इकडे खरंतर चांगली भेळ मिळत नाही. बॉम्बे भेळपुरी नावाने ते जे काही विकतात, ते आपल्याकडच्या भेळेची अत्यंत वाईट अशी नक्कल असते. पण तरी आम्ही धीर करून भेळ बनवायला सांगितली आणि एकीकडे आमच्या गप्पा चालू होत्या. थोड्यावेळाने भेळ म्हणून जो पदार्थ हातात आला त्याच्या चवीने एक सुखद धक्का दिला. अगदी तशीच्या तशी नाही, पण आपल्या भेळे���्या बरीच जवळ जाणारी भेळ आम्ही खात होतो. लगेच त्याला पावती दिली, भेळ मस्त झालीये अशी. “आप महाराष्ट्रसे है ना हम आपकी भाषा से पहचान गये. मी बॉम्बेमध्ये ४ साल राहिलो आहे, असं म्हणत तो चक्क मराठीवर उतरला. भेळेबरोबर एक पुरी फ्री दिली. महाराष्ट्रात भेळ पुरीने खातात म्हणून. आता जेव्हाही आम्ही त्याच्याकडे भेळ खायला जातो तेव्हा, खूप दिवसांनी आलात म्हणत आमचं मराठीत स्वागत करतो. परगावी गाववाला भेटल्याचा आनंद हम आपकी भाषा से पहचान गये. मी बॉम्बेमध्ये ४ साल राहिलो आहे, असं म्हणत तो चक्क मराठीवर उतरला. भेळेबरोबर एक पुरी फ्री दिली. महाराष्ट्रात भेळ पुरीने खातात म्हणून. आता जेव्हाही आम्ही त्याच्याकडे भेळ खायला जातो तेव्हा, खूप दिवसांनी आलात म्हणत आमचं मराठीत स्वागत करतो. परगावी गाववाला भेटल्याचा आनंद चविष्ट भेळ चाखण्यासाठी आम्ही आता वारंवार त्याच्याकडे जातो.\nमोठी शहरं सोडली तर एकूण उत्तरेत, कानपूरमध्येसुद्धा, आपण ज्याला मराठीत हॉटेल म्हणतो तशी साधी स्वच्छ हॉटेलं कमी आढळतात. एकतर महागडी, पॉश रेस्टॉरंटस् किंवा सडककिनारेवाले ठेले. याच्या मधलं काही नाहीच. याची सवय व्हायला वेळ लागला. पण हळूहळू इथल्या साध्या, अशिष्ट अशा जीवनशैलीच्या मी प्रेमात पडत गेले.\nयासाठी आधी ताजा मसाला वाटावा लागेल. त्यासाठी ३-४ वेलदोडे, १०-१२ मिरीदाणे, पेरभर दालचिनीचा तुकडा, ३-४ लवंगा, २-३ हिरव्या मिरच्या, दोन पेरं आलं मिक्सरऐवजी खलबत्त्यात मस्त भरड किंवा ‘दरदरा’ वाटून घ्यायचं. इतक्या मसाल्यासाठी साधारण चार मध्यम आकाराचे बटाटे सोलून फोडी करून घ्यायचे.\nशुद्ध तुपात फोडणी करायची. त्यात जिरं, हळद आणि सुकी लाल मिरची टाकायची आणि वर वाटलेला मसाला. फार परतायचं नाही. लगेचच फोडी केलेले कच्चे बटाटे टाकायचे आणि थोडं पाणी घालून ते मसाल्यातच शिजवायचे. आधीच उकडलेले बटाटे वापरले तर मसाल्याची चव आतपर्यंत मुरत नाही. एक वाफ आली की त्यात थोडं सैंधव मीठ, थोडं साधं मीठ, जराशी आमचूर पावडर टाकायची आणि परत बटाटे शिजेपर्यंत झाकून ठेवायचं. काहीजण यात टोमॅटो घालतात. पण मला टोमॅटो न घालता त्याची चव जास्त आवडते. बटाटे शिजले की ते डावाने जरा ठेचून घ्यायचे. म्हणजे रस्सा दाटसर होतो. रस्त्यावरील ठेल्यांवर ही भाजी मिळते. त्यात चक्क मैदा पाण्यात भिजवून दाटपणासाठी लावला जातो. मग आवडीनुसार पाणी घालून रस्सा करायचा.\nही भाजी पुरी किंवा कचोरीबरोबरच खावी.\nलेखात मी ज्या कचोरीचा उल्लेख केला आहे ती पारंपरिक साधी कचोरी. पण तिचा एक चमचमीत अवतार पण असतो. त्याची कृती अशी.\nअर्धी वाटी बिनसालीची उडद डाळ ३-४ तास भिजवायची. मिक्सरमध्ये वाटायची. मग किंचित तेलात हिंग घालून जरा परतायची. मग (पूर्वी पाट्यावर वाटल्यामुळे ती कोरडी वाटली जात असे आणि न परतता तशीच कचोरीत भरता येत असे.) त्यात सेंधव आणि साधं मीठ, कसुरी मेथी, आमचूर पावडर, जिरेपूड आणि थोडी धनेपूड टाकून मिश्रण चांगलं कोरडं होईपर्यंत परतायचं.\nपारीसाठी निम्मी कणिक आणि निम्मा मैदा भरपूर मोहन घालून घट्ट भिजवायचा. मग पुरीइतकी लाटी घेऊन ती हाताने पसरवून उंडा करून घ्यायचा. त्यात लाटीच्या साधारण पाउणपट सारण भरायचं. मग हलक्या हाताने लाटून तेलात तळून घ्यायची. मसाला घातल्यामुळे ही कचोरी नुसती पण चांगली लागते.\nवाटीभर ताजे हिरवे मटार, हिरवी मिरची, आलं आणि मीठ टाकून वाटून घ्यायचे. थोडं तेल/तूप गरम करून त्यात जिरं तडतडवायचं. मग हा वाटलेला मसाला घालून चांगला कोरडा होईस्तोवर परतून घ्यायचं. थोडी मिरपूड भुरभुरवायची. खमंग वास आला की पाणी घालून हवा तितका रसदार करायचा. यात भरीला एखादा उकडलेला बटाटा किंवा मुगाचे सांडगे (मंगोडी) घालून पण मस्त लागतात.\nअशाच प्रकारे सोलाणे (हिरवे हरभरे) वापरून पण निमोना बनवतात.\nमराठी साहित्यात बीए. इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट, बंगलोर येथून ग्रंथालय व माहिती शास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण. ‘अंगत-पंगत’ नावाचे एक फेसबुक पेज आणि त्याच नावाचा एक ब्लॉग लिहिते. खायला, खाऊ घालायला, खाण्याविषयी वाचायला, ऐकायला, बोलायला आणि लिहायला आवडतं. पदार्थ ताटात कसा वाढावा आणि त्याचा सुरेख फोटो कसा काढावा याविषयी ममत्व. कार्विंग, फूड प्लेटिंग आणि फूड फोटोग्राफी हे छंद. लहान मुला-मुलींनी स्वयंपाकात रस घ्यावा म्हणून आय. आय. टी., कानपूर परिसरातल्या मुलांसाठी कार्यशाळांचे आयोजन.\nफोटो – प्राची सोमण व्हिडिओ – YouTube\nउत्तर प्रदेश खाद्यसंस्कृतीऑनलाइन दिवाळी अंककानपूर खाद्यसंस्कृतीखाद्यसंस्कृती विशेषांकजागतिक खाद्यसंस्कृती विशेषांकडिजिटल कट्टाडिजिटल दिवाळी अंकडिजिटल दिवाळी २०१६मराठी दिवाळी अंकDigital Diwali 2016Digital KattaMarathi Diwali AnkMarathi Diwali IssueOnline Diwali AnkOnline Diwali Magazine\nNext Post झणझणीत खाद्यपदार्थांची रेलचेल – आंध्र प्रदेश\nमी सुद्धा वेस्टर्न यूपी मध्ये राहिलेय. मला हे वर्णन खूप आवडले. कच्ची रसोई- पक्की रसोई, बटाट्याचा जास्त वापर, अगदी परफेक्ट वर्णन. मला जुने दिवस आठवले\nतसा उत्तर प्रदेशात मी कामानिमित्ताने बऱ्याच वेळा जात असतो. लखनवी बिर्याणी खाल्ल्यानंतर पहिल्यांदाच त्यात विशेष काही असू शकतं हे कळलं होतं. डुबकी वाले आलू बऱ्याच वेळा खायला मिळाले होते पण त्याचे हे नाव पहिल्यांदाच कळले. आता पुढच्या वेळेस खाद्य भ्रमंती हा लेख परत वाचून अधिक लक्ष देऊन करेन. धन्यवाद\nधमाल आली वाचायला. लिहायची शैलीही अतिशय आवडली. मलैयो आताच बनारसला गेले होते तेव्हा खाल्लंय, अजून चव तोंडावर आहे. आलू करून पाहणार आता नक्की. धन्यवाद.\n असे प्रतिसाद किती हुरूप देतात \nलेख खुपच छान आहे. रेसिपीज पण छान आहेत. डुबकीवाले आलू केले काल. मस्त झाले.\n करून पाहिलेत याचा खूप आनंद झाला.\nएकदम सुरेख वर्णन आणि तोंडाला पाणी सुटेल अशी पदार्थांची चित्रं\nडुबकी वाले आलू करून बघणार नक्की\nनक्की करून पहा आणि आवडले का सांगा.\nकॅनडातल्या आईस वाईन November 9, 2016\nआखाती देशांतले गोड पदार्थ November 9, 2016\nछेनापोडं आणि दहीबरा November 7, 2016\nकॉर्न आणि मिरचीचं जन्मस्थान – मेक्सिको November 7, 2016\nडेन काऊंटी फार्मर्स मार्केट, यूएसए November 5, 2016\nजॉर्जिया आणि दुबई स्पाइस सूक November 5, 2016\nकाही युरोपिय पदार्थ November 5, 2016\nमासे, तांदूळ आणि नारळ – केरळ November 2, 2016\nलोप पावत चाललेली खाद्यसंस्कृती – हिमाचल प्रदेश October 31, 2016\nDr.Revati Garge on सिंधु ते ब्रह्मपुत्र – ख…\nअशोक नायगावकर on शहर आणि खाद्यसंस्कृती –…\narun tingote on गुटेन आपेटिट – जर्मनी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/satara/satara-marathi-news-corona-update-972-patients-karad-jawali", "date_download": "2021-07-30T06:26:52Z", "digest": "sha1:FF5IZRRUB5WX7LQR6MFB5KGY5TW4X5TQ", "length": 6516, "nlines": 124, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Corona : खटाव, क-हाडसह साता-यात रुग्णसंख्या वाढली 26 बाधितांचा मृत्यू", "raw_content": "\nखटाव, क-हाडसह साता-यात रुग्णसंख्या वाढली; 26 बाधितांचा मृत्यू\nसातारा : सातारा जिल्ह्यात 972 नागरिकांचे अहवाल कोरोना (coronavirus) बाधित आले आहेत. याबराेबरच 26 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठल्ये यांनी दिली. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने दिलासादायक चित्र आहे. मात्र, कोरोना बाधितांच्या (covid19 patients) संख्येचा आलेख कमी- जास्त होताना दिसत आहे. ��ेल्या आठवड्यात रुग्ण संख्या आठशे पर्यंत पाेचली हाेती. परंतु ही संख्या पुन्हा वाढताना दिसू लागली आहे. यामुळे जिल्ह्याचा पाॅझिटिव्हीट रेट ही कमी जास्त हाेत आहे. (satara-marathi-news-corona-update-972-patients-karad-jawali)\nसातारा जिल्ह्यात आज 972 कोरोनाबाधित व 26 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 40 (8174), कराड 154 (25035), खंडाळा 67 (11341), खटाव 139 (18480), कोरेगांव 98 (15886), माण 53 (12498), महाबळेश्वर 15 (4197), पाटण 42 (7813), फलटण 80 (27664), सातारा 224 (38411), वाई 46 (12219) व इतर 14 (1210) असे आज अखेर एकूण 182928 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.\n डेंगीचा प्रादुर्भाव वाढला; विलासपूरकर आंदाेलन छेडणार\nआज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0 (185), कराड 7 (737), खंडाळा 0 (146), खटाव 2 (457), कोरेगांव 3 (365), माण 2(247), महाबळेश्वर 0 (44), पाटण 2 (176), फलटण 1 (274), सातारा 7 (1167), वाई 2(322) व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 4120 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.\nहेही वाचा: उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरा; उपमुख्यमंत्र्यांना साकडे\nकाही सुखद बातम्या वाचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.osmanabadtoday.com/2020/09/Osmanbad-BJP-Ramdas-Kolage-Selection.html", "date_download": "2021-07-30T06:11:12Z", "digest": "sha1:7WJIYXPGCGYTWPFCSU7IUPV6AXVG76VA", "length": 15672, "nlines": 88, "source_domain": "www.osmanabadtoday.com", "title": "--> भाजपाच्या किसान आघाडीच्या पुर्व मराठवाडा संपर्क प्रमुख पदी रामदास कोळगे | Osmanabad Today", "raw_content": "\nभाजपाच्या किसान आघाडीच्या पुर्व मराठवाडा संपर्क प्रमुख पदी रामदास कोळगे\nउस्मानाबाद - भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास कोळगे यांची महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी किसान आघ...\nउस्मानाबाद - भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास कोळगे यांची महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी किसान आघाडीच्या मराठवाडा पुर्व संपर्क प्रयुख पदी निवड करण्यात आली आहे. किसान आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे माजी कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे, किसान आघाडीचे प्रभारी तथा प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकुर यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांच्या मान्यतेने दि 1 सप्टेंबर 2020 रोजी ही घोषणा केली. विदयार्थी दशेपासून भाजपाच�� निष्ठावंत म्हणून ओळख असलेले रामदास कोळगे यांच्या या निवडीमुळे भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकत्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.\n1989 पासून भारतीय जनता पार्टीच्या सक्रीय कामास सुरुवात केलेल्या रामदास कोळगे यांनी भाजपा पक्ष संघटनेमध्ये गाव कार्यकर्ता ते जिल्हा उपाध्यक्ष असा प्रवास करत भाजपाच्या अनेक पदावर काम करीत असताना त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. यामध्ये भाजपा तालुका सरचिटणीस, तालुका अध्यक्ष, भारतिय जनता युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस, जिल्हाध्यक्ष, प्रदेश कार्यकारिणी सदस्य तसेच भाजपा जिल्हा सरचिटणीस व आता जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम करीत आहेत.\nग्रामिण भागात शेतकरी, शेतमजुर, जनसामान्य यांची कायम नाळ जोडून ते पक्षाचे काम करीत असल्यामुळे सलग तीन वेळा पंचायत समितीवर निवडून आले. त्या काळात दोन वर्ष उपसभापती म्हणून ही काम पाहिले. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून येवून पक्षाला मोठे यश मिळवून दिले. पडत्याकाळात भाजप पक्ष ग्रामीण भागात तेवत ठेवण्याचे केवळ काम न करता पक्षाच्या पदरी यश मिळवण्यातही ते यशस्वी झाले.\nसत्ताकाळात महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागाकडून मराठवाडयासाठी अटल अर्थसहाय्य योजनेवर विभागीय सदस्य पदी त्यांची निवड करुन पक्षाने त्यांना संधी दिली. सतत 31 वर्ष भाजपाचे निष्ठावंत, निष्कलंक व प्रामाणिकपणे ते काम करत असल्याची दखल घेऊन राज्य नेतृत्वाने त्यांना भाजपा महाराष्ट्र प्रदेश किसान आघाडीच्या पुर्व मराठवाडा संपर्क प्रमुख पदी संधी दिली आहे. त्यांच्या या निवडीमुळे शेतक­यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यात आनंद व्यक्त होत आहे.\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nकार चालकाला हृदयविकाराचा झटका आणि जिल्हाधिकाऱ्यांचे प्रसंगावधान\nउस्मानाबाद - उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यां��्या कार चालकास धावत्या कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला. मात्र, प्रसंगाव...\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबादेतील इंग्लंड रिटर्न तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह\nउस्मानाबाद - इंग्लंडहून उस्मानाबादेत परतलेल्या एका ३५ तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तरुणावर उस्मानाबादच्य...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nसरकारी कामगार अधिकारी कार्यालय बनले दलालांचा अड्डा\nअभियंत्यांसह ठेकेदारांचे बनावट शिक्के वापरून कामगारांच्या नोंदी उस्मानाबाद - उस्मानाबादचे सरकारी कामगार अधिकारी कार्यालय म्हणजे दलालांचा अ...\nसुंदर माझे कार्यालय उपक्रमाचा उस्मानाबादच्या जिल्हा परिषदेत उत्साहात प्रारंभ\nउस्मानाबाद - विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या संकल्पनेतील जिल्हा परिषदातंर्गत ‘सुदंर माझे कार्यालय ’ हा उपक्रमात मराठवाडयातील आठही जिल...\nउस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने घेतले आणखी दोन बळी @ २०\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्याचे ठिकाण असलेले उस्मानाबाद शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे...\nउस्मानाबादेत दोन अपघातात एक ठार, दोन जखमी\nउस्मानाबाद - आनंदनगर पो.ठा. अकस्मात मृत्यु क्र. 37 / 2020 सीआरपीसी कलम 174 च्या चौकशीत स्वरुपा संजय पोतदार, रा. समता कॉलनी, उस्मानाबाद यांन...\nउस्मानाबाद : रुग्णाची लूट करणाऱ्या सह्याद्री हॉस्पीटलला १० हजार दंड\nरॅपिड अँटिजेन टेस्टसाठी जादा आकारण्यात आलेली रक्कम रुग्णाच्या बँक खात्यावर जमा करण्याचा आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचा दणका ...\nकसबे तडवळे शिवारात अज्ञात व्यक्तीचा खून\nदगड बांधून मृतदेह विहिरीत फेकला कसबे तडवळे - कसबे तडवळे शिवारात एका ४० वर्षीय अनोखळी व्यक्तीचा खून करून मृतदेह दगड बांधून विहिरीत फेकून दे...\nसीना कोळेगाव प्रकल्प ते पांढरेवाडी धरणापर्य��त कालवा बनवा.- खा. ओमराजे\nपरंडा (राहूल शिंदे) - सीना-कोळेगाव उपसा सिंचन योजनेतून पांढरेवाडी तलावात पाणी सोडण्याबाबत (कालवा) उपाययोजना करावी, अशी मागणी जिल्ह्...\nVIDEO,4,उस्मानाबाद जिल्हा,127,उस्मानाबाद शहर,30,एडिटर डेस्क,2,खुले व्यासपीठ,9,ताज्या बातम्या,53,देश - विदेश,3,महाराष्ट्र,20,मुख्य बातमी,91,स्पेशल न्यूज,15,\nOsmanabad Today : भाजपाच्या किसान आघाडीच्या पुर्व मराठवाडा संपर्क प्रमुख पदी रामदास कोळगे\nभाजपाच्या किसान आघाडीच्या पुर्व मराठवाडा संपर्क प्रमुख पदी रामदास कोळगे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://digitaldiwali2016.com/2016/10/26/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%87-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8/", "date_download": "2021-07-30T08:08:37Z", "digest": "sha1:ZCCFXEIINWRXVZK6DMG3DXAP43EZFH27", "length": 5019, "nlines": 83, "source_domain": "digitaldiwali2016.com", "title": "माझे खाद्यजीवन – डिजिटल दिवाळी २०१६", "raw_content": "\nपु.ल.देशपांडे यांचं एक एव्हरग्रीन पुस्तक हसवणूक. रोजच्या जगण्यातल्या गंमतीदार निरीक्षणांमधून पुलंचा विनोद निर्माण होतो. ‘माझे खाद्यजीवन’ हे हसवणूक पुस्तकातलं प्रकरण खळखळून हसवणारं. जेवणातले विविध रंग, विविध चवी यांचं तितकंच चविष्ट वर्णन पुलंनी आपल्या या लेखातून केलं आहे.\nपुलंच्या लेखातल्या भागाचं वाचन करायचं तर अतुल परचुरेंशिवाय कोण करणार\nअतुल परचुरे हे अभिनेता आहेत. अनेक नाटकांमधून, चित्रपटांमधून, मालिकांमधून आणि जाहिरातींमधून त्यांनी काम केलेलं आहे,\nAbhivachanअभिवाचनऑनलाइन दिवाळी अंकऑनलाइन मराठी अंकजागतिक खाद्यसंस्कृतीजागतिक खाद्यसंस्कृती विशेषांकडिजिटल कट्टाडिजिटल दिवाळी अंकडिजिटल दिवाळी २०१६पु.ल.देशपांडेमराठी अभिवाचनमराठी खाद्यसंस्कृतीमराठी दिवाळी अंकहसवणूकDigital Diwali 2016Digital KattaMarathi AbhivachanMarathi Diwali AnkMarathi Diwali IssueMarathi Food Culture IssueOnline Diwali AnkOnline diwali issueOnline Diwali Magazine\nNext Post मद्यपान – एक चिंतन\nकॅनडातल्या आईस वाईन November 9, 2016\nआखाती देशांतले गोड पदार्थ November 9, 2016\nछेनापोडं आणि दहीबरा November 7, 2016\nकॉर्न आणि मिरचीचं जन्मस्थान – मेक्सिको November 7, 2016\nडेन काऊंटी फार्मर्स मार्केट, यूएसए November 5, 2016\nजॉर्जिया आणि दुबई स्पाइस सूक November 5, 2016\nकाही युरोपिय पदार्थ November 5, 2016\nमासे, तांदूळ आणि नारळ – केरळ November 2, 2016\nलोप पावत चाललेली खाद्यसंस्कृती – हिमाचल प्रदेश October 31, 2016\nDr.Revati Garge on सिंधु ते ब्रह्मपुत्र – ख…\nअशोक नायगावकर on शहर आणि खाद्यसंस्कृती –…\narun tingote on गुटेन आपेटिट – जर्मनी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-BNE-salman-khans-on-his-way-to-hollywood-5001841-PHO.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-07-30T08:40:46Z", "digest": "sha1:ATUOEVUPFTXNWERRMEOZY6GZXVYOCTF6", "length": 6744, "nlines": 66, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Sylvester Stallone Thanks Salman Khan for Compliment, Says 'Maybe Let's Do New ‎Expendables‬ Together | EXPENDABLES मध्ये सलमानसोबत काम करण्यास हॉलिवूड स्टार स्टेलॉन इच्छूक - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nEXPENDABLES मध्ये सलमानसोबत काम करण्यास हॉलिवूड स्टार स्टेलॉन इच्छूक\nमुंबईः हॉलिवूड स्टार सिल्व्हेस्टर स्टेलॉनने अभिनेता सलमान खानसोबत अॅक्शन सिनेमात काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सोशल नेटवर्किंग साइट ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी म्हटले, की सलमान खानसोबत त्याच्या आणि माझ्या फॅन्ससाठी एक अॅक्शन सिनेमा करु इच्छितो. आम्हा दोघांत नवीन एक्सपेडेंबल्सची शक्यता असल्याचे त्यांनी Sylvester Stallone @TheSlyStallone या ट्विटर अकाउंटवर म्हटले आहे.\n'रॉकी', 'रॅम्बो' यांसारख्या अॅक्शनपटात झळकलेले सिल्व्हेस्टर स्टेलॉन 'एक्सपेंडेबल्स' सीरिजच्या तीन सिनेमांत झळकले आहेत. विशेष म्हणजे सलमानसुद्धा स्टेलॉन यांचा फॅन असून त्याने शुक्रवारी ट्विट केले, की तुम्हाला जर कुणाला फॉलो करायचे असेल तर हीरोचा हीरो सिल्व्हेस्टर स्टेलॉनला फॉलो करा. त्यानंतर स्टेलॉन यांनी सलमानला थँक्स म्हणत हे ट्विट केले.\nकाय म्हटले होते सलमानने...\nबॉलिवूडमध्ये आपल्या फिटनेस आणि पिळदार शरीरयष्टीसाठी ओळखल्या जाणा-या सलमानने शुक्रवारी एका रहस्यावरुन पडदा उचलला. सलमान कुणाला आपला हीरो मानतो, हे त्याने उघड केले. त्याने ट्विट केले, ''जर कुणाला फॉलो करायचे आहे तर @TheSlyStallone ला फॉलो करा. तुमच्या हीरोचा हीरो सिल्व्हेस्टर स्टेलॉन.''\nसिल्व्हेस्टर स्टेलॉन हॉलिवूडमधील अॅक्शनपटांसोबतच बॉडी बिल्डींगसाठी ओळखले जातात.\nसिल्व्हेस्टर स्टेलॉन यांनी सलमानला म्हटले इंडियन सुपरस्टार\nसलमानने ट्विटरवर केलेले कौतुक स्टेलॉन यांनी स्वीकारले. त्यांनी एक ट्विट करुन सलमानचे तोंडभरुन कौतुक केले. त्यांनी आपल्या पहिल्या ट्विट मध्ये म्हटले, \"मी सुपर टॅलेंटेड इंडियन सुपरस्टारला थँक्स म्हणू इच्छितो. त्याने माझ्यासाठी जे ट्विट केले, त्यासाठी थँक्स. आम्हा दोघांना एक अॅक्शन सिनेमा एकत्र करायला हवा.\"\nपुढे स्टेलॉन म्हणाले, \"सलमान मी तुझ्या डीवोटेड फॅन्समुळे प्रभावित झालोय. एखादा अॅक्शन सिनेमा यशस्वी ठरावा यासाठी तुला पाठिंबा देणा-या ग्रेट फॅन्सची गरज असते.\"\nपुढील स्लाईड्समध्ये पाहा : सलमान आणि सिल्व्हेस्टर स्टेलॉन यांचे ट्विट्स...\nसलमान-सोनाक्षीचा Dubsmash Video, 16 तासांत 10 लाखांहून अधिकांनी पाहिला\nPHOTOS: काश्मिरमधील शूटिंग पूर्ण करून मुंबईला परतले सलमान-करीना\nकाश्मिरमध्ये असा वेळ घालवताय करीना-सलमान, पाहा सेटवरील Selfies\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-JAL-jalgaon-sand-mafia-4436849-NOR.html", "date_download": "2021-07-30T08:37:31Z", "digest": "sha1:RMRMZHQNUZGU6KMBPHQMIDYNTNUVGFLF", "length": 4612, "nlines": 46, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Jalgaon Sand Mafia | प्रशासनातील वाळूमाफिया शोधण्याचे आव्हान ! - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nप्रशासनातील वाळूमाफिया शोधण्याचे आव्हान \nजळगाव - वाळूमाफियांच्या हल्ल्यामुळे जागे झालेल्या प्रशासनापुढे यंत्रणेतीलच वाळूमाफियांना आवर घालण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. तहसीलदारांनी पडकलेल्या ट्रॅक्टरच्या मालकीबाबत तलाठय़ावर संशय असताना आता वाळूमाफिया पोलिसांची वाहनेही जप्त करण्यात आली आहेत. चालक आणि मालक उपलब्ध नसले तरी ती वाहने शासकीय सेवेतील माफियांची असल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, पुरावे नसल्याने प्रशासन हतबल झाल्याची स्थिती आहे. महसूल आणि पोलिसातील माफियांचा शोध घेण्याचे आव्हान जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांपुढे आहे.\nपकडलेले डंपर तलाठी सत्यजित नेमाने यांचे असल्याचा संशय आल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी यंत्रणेतील माफियांचा शोध घेण्यासाठी स्वत: मोहीम उघडली आहे. शुक्रवारी रात्री त्यांनी थेट गिरणा नदीचे पात्र गाठले. रात्री 11 ते 2.30 वाजेपर्यंत पात्रात पायी फिरून त्यांनी पाहणी केली. पोलिसदेखील वाळूच्या धंद्यात भागीदार असल्याने त्यांच्या शोधासाठी पोलिस अधीक्षकांची त्यांना मदत घ्यावी लागणार आहे. वाळूसाठी नेमण्यात आलेल्या पथकाला त्यांनी सूचना दिल्या आहेत. पथकातील अधिकारी, कर्मचार्‍यांच्या हालचालींची, कारवाईची माहिती कार्यालयातून दिली जात असल्याचा संशयही आता व्यक्त केला जात आहे.\nगुरुवारी रात्री पकडण्यात आलेले डंपर हे तलाठी सत्यजित नेमाने यांचे आहे का त्यांची यात भागीदारी आहे त्यांची यात भागीदारी आहे यासंदर्भात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी तहसीलदारा��ना दिले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%B2-%E0%A4%AD-2/", "date_download": "2021-07-30T08:41:08Z", "digest": "sha1:QXNPO4GAONSTZTTVCUBQW5LXUOZLJ6JM", "length": 12255, "nlines": 102, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "अलिबाग तालुक्यातील चौल भाट्टगल्ली येथील महिलांनी वृक्षरोपण करत अनोख्या पद्धतीने साजरी केली वटपौर्णिमा | महाराष्ट्र News24", "raw_content": "गुरूवार, 29 जुलै 2021\nअलिबाग तालुक्यातील चौल भाट्टगल्ली येथील महिलांनी वृक्षरोपण करत अनोख्या पद्धतीने साजरी केली वटपौर्णिमा\nअलिबाग तालुक्यातील चौल भाट्टगल्ली येथील महिलांनी वृक्षरोपण करत अनोख्या पद्धतीने साजरी केली वटपौर्णिमा\nअलिबाग : मिथुन वैद्य\nअलिबाग तालुक्यातील चौल भाट्टगल्ली येथील महिलांनी अनोख्या पध्दतीने वटपौर्णिमा साजरी केली. कोरोनाचे संकट अजूनही कायम आहे. आशा वेळी तसेच अनेक महिला नोकरी व्यवसाय निमित्त कुटंबाला हातभार लावण्या साठी घरा बाहेर जातात त्यातच परंपरा कायम ठेवण्याकरता अनेक महिला वडाच्या झाडांची फंदी आणून पूजन करतात. मात्र यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडते, मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा ऱ्हास होतो. याबाबी लक्षात घेत अलिबाग तालुक्यातील चौल येथील महिलांनी कोरोनाचे नियम पाळून चौल परिसरातील डोंगराळ भागत ८० हून आधिक विविध प्रकारच्या वृक्षाची लागवड करून एक प्रकारे अनोखा उपक्रम राबविला. सोबत पर्यावरणाचे संतुलन राखण्याचा प्रयत्न देखील केला आहे. वटपौर्णिमा निमित्त चौल भाट्टगल्ली येथील महिलांनी वृक्षरोपण करत सामजिक संदेश दिला असून या प्रसंगीं परिसरातील महिलांनी सहभाग दर्शवला होता.\nयुवासैनिकांनो कोणी समोरून आ रे केलं तर आपल्याकडून का रे झालेचे पाहिजे; युवासेना सचिव वरूण सरदेसाई\nआत्करगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रदीप शिंदे यांची बिनविरोध निवड\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबारामतीच्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले..\nबारामती : विकास कोकरे उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत गाव कामगार तलाठी याने विहिरींची नोंद लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतले दहा हजार रुपये.. शेतकऱ्यांकडून पैसे घेताना तलाठी मोबाईल...\n कारागृहातून सुटका झा���ेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक\nपुणे : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त एखादा गुंड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत साथीदारांकडून मिरवणूक काढली जाते. असाच प्रकार...\nमुलगी कोरोनाने मेली असती तर…\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना...\nविजांच्या प्रचंड गडगडाटांसह मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय...\nभांडुप : किशोर गावडे मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु होती.मात्र रात्री साडेतीन नंतर विजांच्या गडगडाटांसहीत जोरदार पाऊस सुरु झाला. पहाटे...\nसंसद भवन परिसरात आंदोलनानंतर आता खासदारांचा मोर्चा\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यसभेत शेती विधेयक सादर करताना काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ घातला होता. यावेळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह...\nमहाड भोर मार्गावरील वरंध घाट वाहतुकीसाठी बंद\nमहाड : प्रसाद पाटील रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दरड कोसळल्याने अनिश्चित काळा करीता बंद करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी वरंध...\nसाईनाथ पवार यांना राज्यपालांनी केले सन्मानित\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट वाटप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील दोन बहीण भाऊच्या निधनानंतर शिवसेनेकडून कुटुंबियांना आर्थिक मदत\nजूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाहून; आदिवासी लोकांचे हाल\nकुशिवली येथील पुरग्रस्तांची जिल्हा परिषद पदाधिकारी,अधिकारी यांच्याकडून पाहणी\nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nसाईनाथ पवार यांना राज्यपालांनी केले सन्मानित\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट वाटप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील दोन बहीण भाऊच्या निधनानंतर शिवसेनेकडून कुटुंबियांना आर्थिक मदत\nजूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाहून; आदिवासी लोकांचे हाल\nसंग्रह�� महिना निवडा जुलै 2021 जून 2021 मे 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 डिसेंबर 2019 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 ऑगस्ट 2019 जुलै 2019 जून 2019 मे 2019 एप्रिल 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 जानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 जून 2018 मे 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%95/", "date_download": "2021-07-30T08:19:14Z", "digest": "sha1:MF3XUAZPQWO2RWFF4BYXSE3EZEGK7JFX", "length": 15145, "nlines": 116, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "पुण्यात आंदोलनाला हिंसक वळण; जिल्हाधिकारी कार्यलयाची तोडफोड | महाराष्ट्र News24", "raw_content": "गुरूवार, 29 जुलै 2021\nपुण्यात आंदोलनाला हिंसक वळण; जिल्हाधिकारी कार्यलयाची तोडफोड\nपुण्यात आंदोलनाला हिंसक वळण; जिल्हाधिकारी कार्यलयाची तोडफोड\nपुणे : रायगड माझा वृत्त\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाला पुण्यात हिंसक वळण लागलं. आंदोलन संपल्यानंतर आंदोलकांनी आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड केली. तसंच आंदोलकांनी भिंतीवर चढून घोषणाबाजी दिल्या. भिंतीवरील दिवेही फोडले. एवढंच नाही तर या संपूर्ण घटनेचं वृत्तांकन करणाऱ्या मीडियाच्या प्रतिनिधींनाही धक्काबुक्की केली. तसंच आंदोलकांनी पत्रकारांच्या कॅमेऱ्यावर हात ठेवून वृत्तांकन रोखण्याचा प्रयत्न केला.\nदुपारी एक-सव्वा एकच्या सुमारास मराठा क्रांती मोर्चाचे आयोजक राजेंद्र कोंढरे, शांताराम कुंजीर, तुषार काकडे हे निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्याच्या पाचव्या मजल्यावरील कार्यालयात निघाले. मात्र आंदोलनातील एका गटाची मागणी होती की जिल्हाधिकाऱ्यांनी खाली येऊन निवेदन स्वीकारावे. आयोजकांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आणि त्यानंतर खाली तोडफोड सुरु झाली.\n“जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी खाली येऊन निवेदन स्वीकारावं, अशी मागणी आम्ही केली होती. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी यास नकार दिल्याने तोडफोड केल्याचा दावा मराठा आंदोलकांनी केला होता.मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी हा आरोप फेटाळला आहे. “निवदेन स्वीकारल्यानंतर आंदोलक हिंसक झाले आणि त्यान���तर तोडफोड केली,” असं स्पष्टीकरण जिल्हाधिकाऱ्यांनी दिलं.\nजिल्हाधिकारी म्हणाले की, “निवेदन कसं देणार याबाबत आधीच चर्चा झाली होती. त्यानुसार रितसर निवेदन स्वीकारलं. ऑफिसमध्ये 30 ते 40 जण आले आणि निवेदन दिलं. मी हे निवेदन मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवेन असंही आंदोलकांना सांगितलं. यावेळी सर्व परिस्थिती सुरळीत होती. पण त्यामधील काही जणांनी क्षणातच तोडफोडीला सुरुवात केली.””खाली येऊन निवेदन घ्या, अशी मागणी कोणीही केली नव्हती. मी त्यांच्या सतत संपर्कात होतं. मी निवेदन स्वीकारलं नाही, हे चुकीचं आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे,” असंही जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी सांगितलं.\nआंदोलकांचा एक गट अजूनही कार्यालयाबाहेरच्या भिंतीवर चढून आहे. मराठा समन्वयकांकडून आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. परंतु आंदोलकांचा आक्रमक पवित्रा कायम आहे. पुण्याचे सहआयुक्त घटनास्थळी दाखल झाले असून आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत.\nPosted in प्रमुख घडामोडी, फोटो, महामुंबई, महाराष्ट्र, राजकारण, रायगडTagged मराठा आंदोलन, मराठा आरक्षण, मराठा समन्वयक\nविद्यार्थ्यांना टोकदार वस्तू टोचणारा मानसिक रुग्ण पोलिसांच्या ताब्यात\nराज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर आज तिसऱ्या दिवशी मागे\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबारामतीच्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले..\nबारामती : विकास कोकरे उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत गाव कामगार तलाठी याने विहिरींची नोंद लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतले दहा हजार रुपये.. शेतकऱ्यांकडून पैसे घेताना तलाठी मोबाईल...\n कारागृहातून सुटका झालेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक\nपुणे : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त एखादा गुंड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत साथीदारांकडून मिरवणूक काढली जाते. असाच प्रकार...\nमुलगी कोरोनाने मेली असती तर…\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना...\nविजांच्या प्रचंड गडगडाटांसह मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय...\nभांडुप : किशोर गावडे मुंबई आणि उपनगर परिसरामध���ये मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु होती.मात्र रात्री साडेतीन नंतर विजांच्या गडगडाटांसहीत जोरदार पाऊस सुरु झाला. पहाटे...\nसंसद भवन परिसरात आंदोलनानंतर आता खासदारांचा मोर्चा\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यसभेत शेती विधेयक सादर करताना काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ घातला होता. यावेळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह...\nमहाड भोर मार्गावरील वरंध घाट वाहतुकीसाठी बंद\nमहाड : प्रसाद पाटील रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दरड कोसळल्याने अनिश्चित काळा करीता बंद करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी वरंध...\nसाईनाथ पवार यांना राज्यपालांनी केले सन्मानित\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट वाटप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील दोन बहीण भाऊच्या निधनानंतर शिवसेनेकडून कुटुंबियांना आर्थिक मदत\nजूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाहून; आदिवासी लोकांचे हाल\nकुशिवली येथील पुरग्रस्तांची जिल्हा परिषद पदाधिकारी,अधिकारी यांच्याकडून पाहणी\nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nसाईनाथ पवार यांना राज्यपालांनी केले सन्मानित\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट वाटप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील दोन बहीण भाऊच्या निधनानंतर शिवसेनेकडून कुटुंबियांना आर्थिक मदत\nजूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाहून; आदिवासी लोकांचे हाल\nसंग्रहण महिना निवडा जुलै 2021 जून 2021 मे 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 डिसेंबर 2019 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 ऑगस्ट 2019 जुलै 2019 जून 2019 मे 2019 एप्रिल 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 जानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 जून 2018 मे 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lawandmore.org.in/blog/revision-of-nv-law-and-the-male-female-ratio/", "date_download": "2021-07-30T06:36:40Z", "digest": "sha1:HMAUKGBPHSRMBGLCS7H7M5F2AYFZAZRL", "length": 24084, "nlines": 138, "source_domain": "lawandmore.org.in", "title": "एनव्ही-कायदा आणि पुरुष / महिला गुणोत्तर सुधारणे | Law & More B.V.", "raw_content": "ब्लॉग » एनव्ही-कायदा आणि पुरुष / महिला प्रमाण सुधारणे\nइमिग्रेशन- आणि माइग्रेशन लॉअर\nअंतर्देशीय मालमत्ता (आयपी) कायदेशीर\nसमाजोपयोगी संस्था आणि धर्मादाय सूत्रे\nयुरोपिया आणि सीआयएस डेस्क\nफार्म आणि लाइफ सायन्स\nनेदरलँड्स डच बार असोसिएशन\nनोकरी - व्यवसायाच्या संधी\nएनव्ही-कायदा आणि पुरुष / महिला प्रमाण सुधारणे\n२०१२ मध्ये, बीव्ही (खाजगी कंपनी) कायदा सुलभ केला गेला आणि अधिक लवचिक बनविला गेला. बीव्ही कायद्याची सरलीकरण व लवचिकता या कायद्याच्या अंमलबजावणीनंतर, भागधारकांना परस्पर संबंधांचे नियमन करण्याची संधी देण्यात आली, जेणेकरून कंपनीची रचना कंपनीच्या स्वरुपाशी आणि सहकारी संबंधांशी जुळवून घेण्यासाठी अधिक खोली तयार केली गेली. भागधारकांची. बीव्ही कायद्याच्या या सरलीकरणाच्या आणि लवचीकरणानुसार, एनव्ही (पब्लिक लिमिटेड कंपनी) कायद्याचे आधुनिकीकरण आता पाइपलाइनमध्ये आहे. या संदर्भात, एनव्ही कायद्याचे आधुनिकीकरण करणे आणि एक अधिक संतुलित पुरुष / महिला गुणधर्म विधान प्रस्तावाचे प्रथम उद्दीष्ट एनव्ही कायदा सुलभ आणि अधिक लवचिक बनविणे आहे, जेणेकरून बर्‍याच मोठ्या सार्वजनिक मर्यादित (एनव्ही) कंपन्यांच्या सध्याच्या गरजा सूचीबद्ध आहेत किंवा नाही , भेटले जाऊ शकते. याव्यतिरिक्त, विधेयक प्रस्तावाचे उद्दीष्ट आहे की मोठ्या कंपन्यांमधील शीर्षस्थानी असलेल्या पुरुष आणि स्त्रियांमधील संख्या अधिक संतुलित बनविणे. उद्योजक नजीकच्या भविष्यकाळात ज्या दोन थीम्सच्या संदर्भात अपेक्षा करू शकतात त्या खाली चर्चा केल्या आहेत.\nएनव्ही कायद्यातील पुनरावृत्तीचे विषय\nप्रस्तावाच्या स्पष्टीकरणात्मक नोट्सनुसार उद्योजकांना व्यावहारिकरित्या अनावश्यकपणे प्रतिबंधात्मक म्हणून अनुभवल्या जाणार्‍या नियमांशी संबंधित साधारणपणे एनव्ही कायद्याचे पुनरावलोकन केले जाते. अशा अडथळ्यांपैकी एक म्हणजे उदाहरणार्थ, अल्पसंख्याक भागधारकांची स्थिती. सध्या अस्तित्त्वात असलेल्या संघटनेच्या मोठ्या स्वातंत्र्यामुळे बहुसंख्य लोकांचे दुर्लक्ष होण्याची जोखीम त्यांच्यात असते, विशेषत: जेव्हा सर��वसाधारण सभेत निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा बहुमताचे पालन करावे लागते. (अल्पसंख्याक) भागधारकांचे महत्त्वपूर्ण हक्क धोक्यात येण्यापासून रोखण्यासाठी किंवा बहुसंख्य भागधारकांच्या हिताचा गैरवापर होण्यापासून रोखण्यासाठी, आधुनिकीकरण एनव्ही कायदा प्रस्तावाद्वारे अल्पसंख्यक भागधारकाचे संरक्षण केले जाते, उदाहरणार्थ, त्याच्या संमतीची आवश्यकता असते.\nआणखी एक अडथळा आहे अनिवार्य भाग भांडवल. या टप्प्यावर, प्रस्ताव एक सहजता प्रदान करतो, म्हणजे असोसिएशनच्या लेखात दिलेली हिस्सा भांडवल, एकूण समभागांच्या नाममात्र मूल्यांची बेरीज असल्यामुळे, यापुढे अनिवार्य राहणार नाही, त्याचप्रमाणे. बीव्ही सह. यामागील कल्पना अशी आहे की हे बंधन संपुष्टात आल्यानंतर, सार्वजनिक नियमन कंपनी (एनव्ही) चे कायदेशीर स्वरूप वापरणारे उद्योजकांना भांडवल जमा करण्यासाठी अधिक जागा असतील, त्यातील कायद्यात प्रथम सुधारणा न करता. असोसिएशनच्या लेखांमध्ये भाग भांडवल असल्यास त्यातील पाचवा भाग नवीन नियमांतर्गत जारी केला गेला पाहिजे. जारी केलेल्या आणि पेड-अप भांडवलाची पूर्ण आवश्यकता सामग्रीच्या बाबतीत कायम राहिली आहे आणि ती € 45,000 इतकीच असणे आवश्यक आहे.\nयाव्यतिरिक्त, बीव्ही कायद्यातील एक सुप्रसिद्ध संकल्पनाः विशिष्ट पदनामांचे शेअर्स नवीन एनव्ही कायद्यात देखील ठेवले जाईल. शेअर्सचा एक (किंवा अधिक) वर्गांमध्ये शेअर्सचा नवीन हक्क जोडण्यासाठी विशिष्ट पदवी वापरली जाऊ शकते, शेअर्सचा नवीन वर्ग तयार न करता. त्यात नेमके काय हक्क आहेत याचा उल्लेख असोसिएशनच्या लेखात करावा लागेल. भविष्यात, उदाहरणार्थ, विशेष पदनाम असलेल्या सामान्य समभागधारकांना असोसिएशनच्या लेखात वर्णन केल्यानुसार विशेष नियंत्रित अधिकार मिळू शकतो.\nएनव्ही-कायद्याचा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, या प्रस्तावात समाविष्ट असलेल्या दुरुस्तीची चिंता आहे तारण व उपयोगकर्त्यांचे मतदानाचे हक्क. हा बदल या घटनेमुळे झाला आहे की नंतरच्या काळात एखाद्या तारणदाराला किंवा गहाणखतदाराला मतदानाचा हक्क देखील देणे शक्य होईल. ही दुरुस्ती सध्याच्या बीव्ही कायद्याच्या अनुषंगाने देखील आहे आणि प्रस्तावाच्या स्पष्टीकरणात्मक नोट्सनुसार, काही काळापासून प्रत्यक्षात चालू असलेल्या गरजांची पूर्तता केली जाते. याव्यतिर���क्त, प्रस्तावाचे या संदर्भात आणखी स्पष्टीकरण देणे हे आहे की शेअर्सवर तारण ठेवण्याच्या हक्काच्या बाबतीत मतदानाचा हक्क देणे देखील घटस्थापनेनंतर एखाद्या संशयास्पद परिस्थितीत होऊ शकते.\nयाव्यतिरिक्त, एनव्ही कायद्याच्या आधुनिकीकरणाच्या प्रस्तावामध्ये अनेक बदल समाविष्ट आहेत निर्णय घेणे. बदलांच्या महत्त्वपूर्ण बाबींपैकी एक, उदाहरणार्थ, बैठकीच्या बाहेर निर्णय घेणे, जे विशेषत: ग्रुपमध्ये जोडलेल्या एनव्हीसाठी महत्वाचे आहे. सध्याच्या कायद्यानुसार, असोसिएशनच्या लेखांनी परवानगी दिली तरच बैठकीबाहेर ठराव घेता येऊ शकतात, जर कंपनीचे शेअर्सचे शेअर्स आहेत किंवा प्रमाणपत्र दिले गेले असेल तर ते मुळीच शक्य नाही आणि एकमताने ठराव घ्यावा. भविष्यात या प्रस्तावाची अंमलबजावणी झाल्यास, बैठकीबाहेर निर्णय घेण्यास प्रारंभिक बिंदू म्हणून शक्य होईल, जर सभेचे हक्क असणार्‍या सर्व व्यक्तींनी यास सहमती दिली असेल तर. शिवाय, नवीन प्रस्तावामध्ये नेदरलँड्सच्या बाहेर बैठक होण्याची शक्यतादेखील आहे, जे आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत एनव्हीज असलेल्या उद्योजकांसाठी फायदेशीर आहे.\nशेवटी, गुंतवणूकीशी संबंधित खर्च प्रस्ताव चर्चा आहेत. यासंदर्भात, एनव्ही कायद्याच्या आधुनिकीकरणावरील नवीन प्रस्तावामुळे कंपनी या खर्चाचा समावेश कंपनीच्या करारावर करण्यास भाग पाडेल. परिणामी, मंडळाने समावेश करण्याच्या संबंधित कृतींचे स्वतंत्र अनुमोदन काढून टाकले जाते. या बदलासह, बीव्हीसमवेत घडल्याप्रमाणेच, वाणिज्यक रजिस्टरला लागत खर्च घोषित करण्याची जबाबदारी एनव्हीसाठी हटविली जाऊ शकते.\nएक अधिक संतुलित पुरुष / महिला प्रमाण\nअलिकडच्या वर्षांत, शीर्षस्थानी असलेल्या महिलांची बढती ही मध्यवर्ती थीम आहे. तथापि, निकालांच्या संशोधनात असे दिसून आले आहे की ते काहीसे निराश आहेत, जेणेकरुन डच मंत्रिमंडळाने एनव्ही कायद्याचे आधुनिकीकरण आणि पुरुष / महिला प्रमाणानुसार अधिक संख्येने महिलांच्या उद्दीष्टासाठी या समुदायाचा उपयोग करण्यास उद्युक्त केले. . यामागील कल्पना अशी आहे की शीर्ष कंपन्यांमधील विविधता यामुळे चांगले निर्णय आणि व्यवसायाचे निकाल मिळू शकतात. व्यवसाय जगात प्रत्येकासाठी समान संधी आणि प्रारंभिक स्थिती मिळविण्यासाठी संबंधित प्रस्तावात दोन उपाय केले जातात. प्रथम, मोठ्या सार्वजनिक मर्यादित कंपन्यांना देखील व्यवस्थापन मंडळ, पर्यवेक्षी मंडळ आणि उप-टॉपसाठी योग्य आणि महत्वाकांक्षी लक्ष्य आकडे तयार करणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, प्रस्तावानुसार, त्यांनी या अंमलबजावणीसाठी आणि प्रक्रियेबाबत पारदर्शक असणे आवश्यक आहे. सूचीबद्ध कंपन्यांच्या पर्यवेक्षी मंडळामध्ये पुरुष-महिला प्रमाण पुरुषांच्या संख्येच्या कमीतकमी एक तृतीयांश आणि महिलांच्या संख्येच्या एक तृतीयांश पर्यंत वाढणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, कमीतकमी एक माणूस आणि एक महिला असल्यास तीन व्यक्तींचे पर्यवेक्षी बोर्ड संतुलित पद्धतीने तयार केले जातात. या संदर्भात, उदाहरणार्थ, पर्यवेक्षी मंडळाच्या सदस्याची नेमणूक जो कमीतकमी 30% मीटर / फ चे प्रतिनिधित्व करण्यास योगदान देत नाही, ही नियुक्ती निरर्थक आहे. तथापि, याचा अर्थ असा नाही की अवैध पर्यवेक्षी मंडळाच्या सदस्याने घेतलेल्या निर्णयाच्या निर्णयावर अशक्तपणाचा परिणाम होतो.\nसर्वसाधारणपणे, एनव्ही कायद्याचे पुनरीक्षण आणि आधुनिकीकरण म्हणजे बर्‍याच सार्वजनिक मर्यादित कंपन्यांच्या विद्यमान गरजा पूर्ण करणार्‍या कंपनीचा सकारात्मक विकास होय. तथापि, हे मर्यादित नाही की सार्वजनिक मर्यादित कंपनी (एनव्ही) चे कायदेशीर स्वरूप वापरणार्‍या कंपन्यांसाठी बर्‍याच गोष्टी बदलतील. आपल्या कंपनीसाठी ठोस अटींमध्ये या आगामी बदलांचा अर्थ काय आहे किंवा आपल्या कंपनीतील पुरुष / महिला गुणोत्तरांची काय परिस्थिती आहे हे जाणून घेऊ इच्छिता आपल्यास या प्रस्तावाबद्दल काही प्रश्न आहेत का आपल्यास या प्रस्तावाबद्दल काही प्रश्न आहेत का किंवा आपण फक्त एनव्ही कायद्याच्या आधुनिकीकरणाबद्दल माहिती राहू इच्छिता किंवा आपण फक्त एनव्ही कायद्याच्या आधुनिकीकरणाबद्दल माहिती राहू इच्छिता मग संपर्क साधा Law & More. आमचे वकील कॉर्पोरेट कायदा क्षेत्रातील तज्ञ आहेत आणि आपल्याला सल्ला देण्यात आनंदित आहेत. आम्ही आपल्यासाठी पुढील घडामोडींवर लक्ष ठेवू\nमागील पोस्ट व्यापार रहस्ये संरक्षण: आपल्याला काय माहित असावे\nपुढील पोस्ट पदवी धारणा\nइमिग्रेशन- आणि माइग्रेशन कायदा\nयुरोपिया आणि सीआयएस डेस्क\nफार्म आणि लाइफ सायन्स\nअधिक माहिती आवश्यक आहे \nआमचे वकील तुमच्या सेवेत आहेत.\nकिंवा आपला तपशील खाली द्या\nटी. + एक्सएनयूएमए���्स एक्सएनएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स\nटी. + एक्सएनयूएमएक्स एक्सएनएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/viral/miracle-escape-for-woman-who-fall-from-60ft-after-attempting-yoga-pose-on-sixth-floor-balcony-gh-509647.html", "date_download": "2021-07-30T08:30:35Z", "digest": "sha1:LX7LNFPU3W25TSBLHL4W6DPMZFE6EAWH", "length": 7021, "nlines": 79, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "80 फूट उंचावर बाल्कनीच्या रेलिंगवर तरुणी करत होती योगा; पाय घसरला आणि...– News18 Lokmat", "raw_content": "\n80 फूट उंचावर बाल्कनीच्या रेलिंगवर तरुणी करत होती योगा; पाय घसरला आणि...\nबाल्कनीच्या रेलिंगवर योगासनं करणं तरुणीला चांगलंच महागात पडलं आहे.\nबाल्कनीच्या रेलिंगवर योगासनं करणं तरुणीला चांगलंच महागात पडलं आहे.\nमेक्सिको, 30 डिसेंबर : सोशल मीडियावर (Social Media) आपण प्रसिद्ध व्हावं यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. त्यामुळे आपले असे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करायचे याकडे कल असतो. यासाठी जीवघेणे असे स्टंटही (Dangerous Stunt) केले जातात. असाच स्टंट करणं मेक्सिकोमधल्या (Mexico) 23 वर्षांच्या तरुणीला चांगलं महागात पडलं. 80 फूट उंचावर असलेल्या बाल्कनीच्या रेलिंगवर ती स्टंट करत होती आणि तिथून कोसळली. स्टंटचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अॅलेक्सा टेरेसस असं या तरुणीचं नाव आहे. ती सहाव्या मजल्यावर राहते. तिच्या बाल्कनीतल्या रेलिंगच्या आधाराने ती योगासनं करत होती. तिचा तो फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. रेलिंगवर उलटी लटकून ती स्टंट करत होती. त्यावेळी तिचा पाय सटकला आणि ती 80 फूट उंचीवरून खाली कोसळली. अपघातानंतर तिला लगेचच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तिच्यावर तब्बल 11 तास सर्जरी सुरू होती. एवढं होऊनही सुदैवाने तिचे प्राण वाचले. मात्र या अपघातामुळे तिला इतकी गंभीर दुखापत (Serious Injury) झाली आहे, की पुढची किमान तीन-चार वर्षं तरी ती चालू शकणार नाही. अपंगत्व तिच्या नशिबी आलं. अर्थात हे स्वतःहून ओढवून घेतलेलं संकट असल्यामुळे तिला चांगलाच धडा मिळाला. रेल्वेसमोरून उडी मारण्याचं फेसबुक लाइव्ह करणे किंवा गाडी चालवतानाचा व्हिडिओ स्ट्रीम करणं असले भलते उद्योग कोणी ना कोणी तरी करत असतं. स्वतः जखमी होत असतं किंवा जीव गमावत असतं, शिवाय दुसऱ्याचा जीवही टांगणीला लावत असतं. ��शा स्टंटमुळे सोशल मीडियावर तात्पुरती प्रसिद्धी मिळते खरी पण 'सर सलामत तो पगडी पचास' या म्हणीनुसार आपला आणि दुसऱ्याचाही जीव धोक्यात घालून मिळवलेली प्रसिद्धी वाईटच. कारण कदाचित स्टंटच्या फोटोला किंवा व्हिडिओला खूप लाइक्स मिळतील. पण त्या स्टंटमुळे काही दुर्घटना घडली, तर साधी विचारपूस करायलाही यापैकी कोणीही येणार नाही, ही गोष्ट खरी. त्यामुळे सोशल मीडियावरच्या प्रसिद्धीचा हव्यास धरणं चूकच. हा धडा या निमित्ताने पुन्हा एकदा मिळाला आहे.\n80 फूट उंचावर बाल्कनीच्या रेलिंगवर तरुणी करत होती योगा; पाय घसरला आणि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8-jio-%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%87/", "date_download": "2021-07-30T07:50:24Z", "digest": "sha1:4VJIJOYJIPC2TXLDUZQBAWYDRQUQ6ZNU", "length": 14106, "nlines": 122, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "आजपासून jio च्या जुन्या फोनेच्या बदल्यात मिळणार नवा jio हॅंडसेट | महाराष्ट्र News24", "raw_content": "शुक्रवार, 30 जुलै 2021\nआजपासून jio च्या जुन्या फोनेच्या बदल्यात मिळणार नवा jio हॅंडसेट\nआजपासून jio च्या जुन्या फोनेच्या बदल्यात मिळणार नवा jio हॅंडसेट\nनवी दिल्ली :रायगड माझा वृत्त\nरिलायन्स इंडस्ट्री कंपनीच्या जियोने शुक्रवारी मान्सून हंगामा ऑफर सुरू केलीयं. यानुसार जियोचे ग्राहक आपल्या जुन्या मोबाईलच्या बदल्यात ५०१ रुपये देऊन नवा हॅंडसेट घेऊ शकतात. जुना हॅंडसेट कोणत्याही कंपनीच असलेला चालणार आहे.. २१ जुलैपासून ही ऑफर सुरू होणार असल्याचे RILL च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सांगण्यात आले होते. पण एक दिवस आधीच ही ऑफर सुरू झाली आहे.\n२००३ मध्ये याच किंमतीत ऑफर\nरिलायन्सने पहिल्यांदाच मोबाईल सेवा सुरू केली तेव्हा ५०१ रुपयांत हॅंडसेट देण्यास सुरूवात केली होती. २००३ मध्ये कंपनीने ही ऑफर आणली होती. त्या कंपनीचे नाव रिलायंस इन्फोकॉम असे होते. ते नंतर रिलायंस कम्युनिकेशन झाले. त्यानंतर ग्राहकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. २००५ मध्ये ही कंपनी अनिल अंबानी यांच्याकडे आली होती.\n२.४ इंच QVGA डिस्‍प्ले\n४GB इंटरनल स्‍टोरेज, 128GB पर्यंत वाढणार\n२ मेगापिक्‍सल रेयर कॅमरा आणि VGA फ्रंट फेसिंग कॅमरा\nजुन्या फोनपेक्षा काय वेगळं \nसध्याच्या जिओ फोनमध्ये फेसबुक, व्हॉट्सअॅप वापरता येत नाही. पण नव्या फोनमध्ये ही सुविधा असेल. जुना फोन अपग्��ेड होणार असल्याचे डायरेक्टर ईशा अंबानीने घोषणा केली. वॉईस कमांड देऊन व्हिडिओ प्ले करता येणार आहे. १५ ऑगस्टपासून हे सारे फिचर्स उपलब्ध होतील.\nकसा मिळेल हा फोन \nजर तुम्हाला हा स्मार्टफोन घ्यायचा असेल तर वेबसाइटवर जाऊन स्वत:ची नोंदणी करावी लागेल. आपला फोन नंबर, पत्ता अशी माहिती तुम्हाला द्यावी लागेल. कंपनीतर्फे ईमेल किंवा मेसेज करून तुम्हाला कन्फर्मेशन दिले जाणार आहे. बुकिंग संदर्भातील महत्त्वाची माहितीदेखील मेल किंवा मेसेजद्वारे मिळणार आहे.\nPosted in जागतिक, देश, प्रमुख घडामोडीTagged नवीन जिओ फोन, मान्सून हंगामा, रिलायन्स\nसुपारी अडकली जागेच्या ‘अडीकत्यात’ श्रीवर्धनमधील राज्याच्या सुपारी संशोधन केंद्राला जागेची चणचण, प्रयोग करण्यास अडचणी\n‘जय मल्‍हार’ फेम देवदत्त नागे याचे बॉलिवूडमध्‍ये पदार्पण\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबारामतीच्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले..\nबारामती : विकास कोकरे उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत गाव कामगार तलाठी याने विहिरींची नोंद लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतले दहा हजार रुपये.. शेतकऱ्यांकडून पैसे घेताना तलाठी मोबाईल...\n कारागृहातून सुटका झालेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक\nपुणे : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त एखादा गुंड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत साथीदारांकडून मिरवणूक काढली जाते. असाच प्रकार...\nमुलगी कोरोनाने मेली असती तर…\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना...\nविजांच्या प्रचंड गडगडाटांसह मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय...\nभांडुप : किशोर गावडे मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु होती.मात्र रात्री साडेतीन नंतर विजांच्या गडगडाटांसहीत जोरदार पाऊस सुरु झाला. पहाटे...\nसंसद भवन परिसरात आंदोलनानंतर आता खासदारांचा मोर्चा\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यसभेत शेती विधेयक सादर करताना काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ घातला होता. यावेळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह...\nमहाड भोर मार्गावरील वरंध घाट वाहतुकीसाठी बं��\nमहाड : प्रसाद पाटील रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दरड कोसळल्याने अनिश्चित काळा करीता बंद करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी वरंध...\nसाईनाथ पवार यांना राज्यपालांनी केले सन्मानित\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट वाटप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील दोन बहीण भाऊच्या निधनानंतर शिवसेनेकडून कुटुंबियांना आर्थिक मदत\nजूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाहून; आदिवासी लोकांचे हाल\nकुशिवली येथील पुरग्रस्तांची जिल्हा परिषद पदाधिकारी,अधिकारी यांच्याकडून पाहणी\nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nसाईनाथ पवार यांना राज्यपालांनी केले सन्मानित\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट वाटप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील दोन बहीण भाऊच्या निधनानंतर शिवसेनेकडून कुटुंबियांना आर्थिक मदत\nजूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाहून; आदिवासी लोकांचे हाल\nसंग्रहण महिना निवडा जुलै 2021 जून 2021 मे 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 डिसेंबर 2019 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 ऑगस्ट 2019 जुलै 2019 जून 2019 मे 2019 एप्रिल 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 जानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 जून 2018 मे 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-7-%E0%A4%9C/", "date_download": "2021-07-30T08:28:10Z", "digest": "sha1:6NAFGNXYIUK5AMIJ5EQEAAASUAQW4BLK", "length": 12375, "nlines": 113, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "रांचीत एकाच कुटुंबातील 7 जणांची आत्महत्या | महाराष्ट्र News24", "raw_content": "शुक्रवार, 30 जुलै 2021\nरांचीत एकाच कुटुंबातील 7 जणांची आत्महत्या\nरांचीत एकाच कुटुंबातील 7 जणांची आत्महत्या\nराजधानी दिल्लीमधील बुराडीची पुनरावृत्ती\nरा��ची – राजधानी दिल्लीमधील बुराडी येथे एकाच कुटुंबातील 11 जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता रांचीमध्येही एकाच कुटुंबातील सात जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.\nमूळ बिहारच्या भागलपूर येथील झा कुटुंबिय रांचीमध्ये भाड्याच्या घरात राहत होते, सकाळी त्यांच्या राहत्या घरातच मृतदेह आढळले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृतांमध्ये दोन चिमुकल्यांचाही समावेश आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून त्यांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलिसांनी सातही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आहे आहेत.\nघरातील आर्थिक परिस्थिती मुळेत्यांनी आत्महत्या केली असावी, अशी प्राथमिक शक्‍यता पोलिसांनी वर्तवली आहे. सकाळी खूप वेळ दरवाजा बंद होता. त्यामुळे शेजाऱ्यांनी घरमालकाला याबाबत माहिती दिली आणि मालकाने याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी दरवाजा तोडला तेव्हा सात लोकांचे मृतदेह आढळून आले. मृतांजवळ कोणतीही सुसाइड नोट आढळलेली नाही.\nPosted in Uncategorized, देश, प्रमुख घडामोडी, फोटो, लाइफस्टाईल\nखराडीजवळ नदीपात्रात आढळले नवजात अर्भक\nफेसबुकवरील मैत्री पडली महागात; अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा पोलिसांच्या ताब्यात\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबारामतीच्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले..\nबारामती : विकास कोकरे उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत गाव कामगार तलाठी याने विहिरींची नोंद लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतले दहा हजार रुपये.. शेतकऱ्यांकडून पैसे घेताना तलाठी मोबाईल...\n कारागृहातून सुटका झालेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक\nपुणे : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त एखादा गुंड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत साथीदारांकडून मिरवणूक काढली जाते. असाच प्रकार...\nमुलगी कोरोनाने मेली असती तर…\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना...\nविजांच्या प्रचंड गडगडाटांसह मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय...\nभांडुप : किशोर गा���डे मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु होती.मात्र रात्री साडेतीन नंतर विजांच्या गडगडाटांसहीत जोरदार पाऊस सुरु झाला. पहाटे...\nसंसद भवन परिसरात आंदोलनानंतर आता खासदारांचा मोर्चा\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यसभेत शेती विधेयक सादर करताना काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ घातला होता. यावेळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह...\nमहाड भोर मार्गावरील वरंध घाट वाहतुकीसाठी बंद\nमहाड : प्रसाद पाटील रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दरड कोसळल्याने अनिश्चित काळा करीता बंद करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी वरंध...\nसाईनाथ पवार यांना राज्यपालांनी केले सन्मानित\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट वाटप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील दोन बहीण भाऊच्या निधनानंतर शिवसेनेकडून कुटुंबियांना आर्थिक मदत\nजूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाहून; आदिवासी लोकांचे हाल\nकुशिवली येथील पुरग्रस्तांची जिल्हा परिषद पदाधिकारी,अधिकारी यांच्याकडून पाहणी\nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nसाईनाथ पवार यांना राज्यपालांनी केले सन्मानित\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट वाटप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील दोन बहीण भाऊच्या निधनानंतर शिवसेनेकडून कुटुंबियांना आर्थिक मदत\nजूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाहून; आदिवासी लोकांचे हाल\nसंग्रहण महिना निवडा जुलै 2021 जून 2021 मे 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 डिसेंबर 2019 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 ऑगस्ट 2019 जुलै 2019 जून 2019 मे 2019 एप्रिल 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 जानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 जून 2018 मे 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad/aurangabad-latest-news-bamu-appointed-151-lecturers-clock-base-401923", "date_download": "2021-07-30T08:06:30Z", "digest": "sha1:22WHLBNOUHCNWP3BTQKLYRJJPOXYFUGP", "length": 7095, "nlines": 124, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | विद्यापीठाचा दिलासा, तासिका तत्त्वावर १५१ प्राध्यापकांची नियुक्ती", "raw_content": "\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मंजूर २५९ प्राध्यापकांच्या जागापैकी १२७ जागा रिक्त आहेत.\nविद्यापीठाचा दिलासा, तासिका तत्त्वावर १५१ प्राध्यापकांची नियुक्ती\nऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने तासिका तत्त्वावर १५१ प्राध्यापकांची नियुक्ती केली आहे. एका बाजूला राज्य शासनाच्या मान्यतेअभावी संलग्नित महाविद्यालयातील प्राध्यापकांची भरती रखडलेली असताना विद्यापीठाने पीएचडी व नेट-सेट धारकांना दिलासा दिला आहे.\nऔरंगाबादकरांची बॅनर लावून गांधीगिरी; पाणी, रस्त्यांची कामे करणाऱ्याला देणार मतदान\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मंजूर २५९ प्राध्यापकांच्या जागापैकी १२७ जागा रिक्त आहेत. या पार्श्वभूमीवर कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी एकत्रित वेतन तसेच तासिका तत्त्वावर प्राध्यापकांची पदे भरण्याचा निर्णय घेतला.\nऔरंगाबादच्या ताज्या बातम्या वाचा\nपदार्थविज्ञान (६), उस्मानाबाद पदार्थविज्ञान (०), इलेक्ट्रॉनिक्स (२), रसायनशास्त्र (१०), जीवरसायनशास्त्र (३), रसायन तंत्रज्ञान (२), दिनदयाळ उपाध्याय कौशल केंद्र (१४), वनस्पतिशास्त्र (७), प्राणिशास्त्र (३), पर्यावरणशास्त्र (०), गणित (२), गणित उस्मानाबाद (२), पत्रकारिता (७), वाणिज्य (२), व्यवस्थापनशास्त्र (१२), व्यवस्थापनशास्त्र उस्मानाबाद (७), पर्यटन प्रशासन (२), मराठी (२), इंग्रजी उस्मानाबाद (१), उर्दू (२), पाली (२), मानसशास्त्र (२), गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र (७), इतिहास (३), भूगोल (४), राज्यशास्त्र (३), उदार कला (३), फुले-डॉ.आंबेडकर विचारधारा (३), नाट्यशास्त्र (३), संगीत (२), ललित कला विभाग (२), विधी (३), शारीरिक शिक्षण (३), स्त्री अभ्यास केंद्र (१), जीवरसायनशास्त्र (१), जैवतंत्रज्ञान (१), जल व भूमी व्यवस्थापन (२), नाट्यशास्त्र (१), शिक्षणशास्त्र (२), शिक्षणशास्त्र उस्मानाबाद (३), प्रीआयएस केंद्र (१०), मॉडेल कॉलेज घनसावंगी (५) याप्रमाणे पदे भरण्यात आली आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.osmanabadtoday.com/2020/07/Osmanabad-Police-crime-news.html", "date_download": "2021-07-30T08:21:35Z", "digest": "sha1:HPC2V2WQH3V6GPJZYTMSH7L5E2UNUAAA", "length": 12792, "nlines": 85, "source_domain": "www.osmanabadtoday.com", "title": "--> कंटेन्मेंट झोन मध्ये प्रवेश करणाऱ्यावर पोलीसांतर्फे गुन्हा दाखल | Osmanabad Today", "raw_content": "\nकंटेन्मेंट झोन मध्ये प्रवेश करणाऱ्यावर पोलीसांतर्फे गुन्हा दाखल\nउस्मानाबाद - उस्मानाबाद शहरातील काळा मारुती चौक परिसरात कोरोना रुग्ण आढुन आल्याने तो परिसर प्रशासनाद्वारे कंटेन्टमेंट झोन घोषीत ...\nउस्मानाबाद - उस्मानाबाद शहरातील काळा मारुती चौक परिसरात कोरोना रुग्ण आढुन आल्याने तो परिसर प्रशासनाद्वारे कंटेन्टमेंट झोन घोषीत करण्यात आला आहे. पो.ठा. उस्मानाबाद (श.) चे पोना- सायलु बिरमवार हे नगरपरिषदेच्या मदतीने दि. 09.07.2020 रोजी कंटेन्टमेंट झोन परिसरात लाकडी अडथळे (बॅरिकेड्स) उभारत होते. यावेळी लखन सतिश ओव्हळ, रा. उस्मानाबाद यांनी त्या ठिकाणाहुन पुढे जायचे असल्याचे सांगीतले. त्यावर बिरमवार यांनी सदर भाग हा कंटेन्मेंट झोन म्हणुन घोषीत केला असुन दुसऱ्या मार्गाने जाण्यास सुचविले. त्यावर नमूद व्यक्तीने बिरमवार यांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करुन कंटेन्मेंट झोन मध्ये प्रवेश केला. यावरुन पोना- बिरमवार यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन लखन ओव्हळ यांच्याविरुध्द भा.दं.सं. कलम- 188 सह, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 (ब) सह, महाराष्ट्र कोविड- 19 उपाययोजना नियम- 11 अन्वये गुन्हा दि. 09.07.2020 रोजी नोंदवला आहे.\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nकार चालकाला हृदयविकाराचा झटका आणि जिल्हाधिकाऱ्यांचे प्रसंगावधान\nउस्मानाबाद - उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांच्या कार चालकास धावत्या कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला. मात्र, प्रसंगाव...\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबादेतील इंग्लंड रिटर्न तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह\nउस्मानाबाद - इंग्लंडहून उस्मानाबादेत परतलेल्या एका ३५ तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तरुणावर उस्मानाबादच्य...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nसरकारी कामगार अधिकारी कार्यालय बनले दलालांचा अड्डा\nअभियंत्यांसह ठेकेदारांचे बनावट शिक्के वापरून कामगारांच्या नोंदी उस्मानाबाद - उस्मानाबादचे सरकारी कामगार अधिकारी कार्यालय म्हणजे दलालांचा अ...\nसुंदर माझे कार्यालय उपक्रमाचा उस्मानाबादच्या जिल्हा परिषदेत उत्साहात प्रारंभ\nउस्मानाबाद - विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या संकल्पनेतील जिल्हा परिषदातंर्गत ‘सुदंर माझे कार्यालय ’ हा उपक्रमात मराठवाडयातील आठही जिल...\nउस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने घेतले आणखी दोन बळी @ २०\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्याचे ठिकाण असलेले उस्मानाबाद शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे...\nउस्मानाबादेत दोन अपघातात एक ठार, दोन जखमी\nउस्मानाबाद - आनंदनगर पो.ठा. अकस्मात मृत्यु क्र. 37 / 2020 सीआरपीसी कलम 174 च्या चौकशीत स्वरुपा संजय पोतदार, रा. समता कॉलनी, उस्मानाबाद यांन...\nउस्मानाबाद : रुग्णाची लूट करणाऱ्या सह्याद्री हॉस्पीटलला १० हजार दंड\nरॅपिड अँटिजेन टेस्टसाठी जादा आकारण्यात आलेली रक्कम रुग्णाच्या बँक खात्यावर जमा करण्याचा आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचा दणका ...\nकसबे तडवळे शिवारात अज्ञात व्यक्तीचा खून\nदगड बांधून मृतदेह विहिरीत फेकला कसबे तडवळे - कसबे तडवळे शिवारात एका ४० वर्षीय अनोखळी व्यक्तीचा खून करून मृतदेह दगड बांधून विहिरीत फेकून दे...\nसीना कोळेगाव प्रकल्प ते पांढरेवाडी धरणापर्यंत कालवा बनवा.- खा. ओमराजे\nपरंडा (राहूल शिंदे) - सीना-कोळेगाव उपसा सिंचन योजनेतून पांढरेवाडी तलावात पाणी सोडण्याबाबत (कालवा) उपाययोजना करावी, अशी मागणी जिल्ह्...\nVIDEO,4,उस्मानाबाद जिल्हा,127,उस्मानाबाद शहर,30,एडिटर डेस्क,2,खुले व्यासपीठ,9,ताज्या बातम्या,53,देश - विदेश,3,महाराष्ट्र,20,मुख्य बातमी,91,स्पेशल न्यूज,15,\nOsmanabad Today : कंटेन्मेंट झोन मध्ये प्रवेश करणाऱ्यावर पोलीसांतर्फे गुन्हा दाखल\nकंटेन्मेंट झोन मध्ये प्रवेश करणाऱ्यावर पोलीसांतर्फे गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://kalaapushpa.com/2020/05/05/shodhayatra-9/", "date_download": "2021-07-30T07:29:39Z", "digest": "sha1:ZRRHU5ODKT2JR5MFBP4XDOABB6SFHIYY", "length": 8946, "nlines": 58, "source_domain": "kalaapushpa.com", "title": "शोधयात्रा भारताची #९ – जनापदांचा उदय – कलापुष्प", "raw_content": "\nशोधयात्रा भारताची #९ – जनापदांचा उदय\nगंगोत्रीला उगम पावून कधी अलकनंदा तर कधी भागीरथीच्या रुपात गंगा अवतरते. साठ हजार सगर पुत्रांना आपल्या आगमनाने आणि स्पर्शाने संजीवनी देणाऱ्या गंगेचा प्रवाह आजूबाजूचा प्रदेश सुजलाम् सुफलाम् करतो. या पवित्र गंगेच्या खोऱ्यात दुसऱ्या नागरीकरणाचा उदय झाला. या नागरीकरणाचा पाया होता लोह. म्हणजे लोहयुगाच्या सुरुवातीनंतर या दुसऱ्या नागरीकरणाचां पाया रचला गेला.\nधातूंचा शोध ही मानवी जीवनातली क्रांतिकारक घटना मानली पाहिजे. कारण त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची अवजारे आणि हत्यारे बनवणे शक्य झाले. ज्या जमातींना या धातूंचा वापर ज्ञात झाला त्यांचे वर्चस्व सर्व क्षेत्रांत प्रस्थापित झाले. भारतामध्ये साधारणपणे इ.स. पूर्व ६०० हा कालखंड या लोहयुगाचा आणि दुसऱ्या नागरीकरणाचा काल मानला जातो. याचा अर्थ या आधी भारतीयांना लोहाचा वापर माहिती नव्हता असे नव्हते. म्हणजे इ. स.पूर्व ८०० आणि त्या आधीही लोहाचा वापर होत असावा असे पुरावे मिळाले आहेत. तर एका मताप्रमाणे उत्तर प्रदेशात सापडलेल्या पुराव्यांवरून लोहाचा वापर कदाचित इ. स.पूर्व १५००-१६०० पासून होत असावा. पण हे मत अजून सर्वमान्य नाही. नागपूर जवळील नयकुंड येथे इ.स. पूर्व ७०० मधली एक लोखंडाची भट्टी (furnace) मिळाली आहे.\nलोहयुगात लोहाचा वापर मुख्यत्वे शेतीच्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या अवजारांसाठी होऊ लागला. याचा परिणाम असा झाला की अवजारांच्या सहाय्याने शेती केल्याने उत्पादन वाढू लागले. आणि जास्तीचा धान्यसाठा होऊ लागला. हा अतिरिक्त धान्यसाठा (surplus production) छोट्या छोट्या देवाणघेवाणीसाठी उपयोगात आणला जाऊ लागला. हळूहळू या देवाणघेवाणीतून विविध कामे करणाऱ्यांची वर्गवारी होऊ लागली. शेतकऱ्यांबरोबर कारागिरांचाही वर्ग उदया��ा आला. कामाच्या वर्गवारीने मानवी वसाहती स्वयंपूर्ण होऊ लागल्या. अधिक होणारे धान्योत्पादन जसे देवाणघेवाणीला चालना देणारे होते तसेच या काळात या व्यापारासाठी अजून एक घटक महत्त्वाचा ठरला, तो म्हणजे मुद्रा किंवा नाणी. या मुद्रांमुळे व्यापार अधिक सहज होऊ लागला. याचा परिणाम असा झाला की, स्वयंपूर्ण वसाहती वेगाने विकसित होऊन वाढू लागल्या. समाजव्यवस्था, शासनव्यवस्था यांच्यामध्ये वर्गवारी होऊ लागली. या स्वयंपूर्ण खेड्यांचे, गावांचे रूप बदलून ते अधिक व्यापक झाले. आता जनपदे (city states) आकार घेऊ लागली होती.\nलोहयुगामधील जनपदांची सुरुवात आणि वाढ ही वेदांमध्ये वर्णन केलेल्या राज्यव्यवस्थेशी मिळतीजुळती आहे. अर्थात वेदोत्तर काळात त्यात काळानुरूप बदल ही होत गेले. वैदिक राज्यव्यवस्था असो किंवा नंतर असणारी जनपदांची व्यवस्था असो, ही व्यवस्था राजा सांभाळत असला तरीही प्राचीन काळापासून कधीही अनियंत्रित नव्हती. राजाचे अधिकार आणि त्याला पूरक (complementary) असणारे सामान्य जनांचे अधिकार कायमच होते.\nवेदोत्तर काळामध्ये अनेक संकल्पना बदलू लागल्या. या काळात वेदांमध्ये वर्णन केलेल्या इंद्र, वरुण वगैरे देवतांचे महत्त्व कमी होऊ लागले होते. वैदिक रुद्राचा अवतार असणाऱ्या शिवाला आणि इंद्राचा सहाय्यक असलेल्या विष्णूला महत्त्वाचे स्थान प्राप्त होऊ लागले होते. याच काळात यज्ञाची कर्मकांडे ही वाढू लागली होती. आणि समाज यज्ञ व्यवस्थेमध्ये अडकू लागला होता. या पार्श्वभूमीवर लवकरच म्हणजे इ.स.पूर्व ६ व्या शतकात दोन नवीन धर्म उदयाला आले.\nPrevious Post: राणी दुर्गावती\nNext Post: शोधयात्रा भारताची #१० – अहिंसा परमो धर्म:\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lawandmore.org.in/blog/parental-authority/", "date_download": "2021-07-30T08:07:05Z", "digest": "sha1:HM7VTIPK2DSJRQQWRCP6VSD4ZJXFOECM", "length": 17876, "nlines": 144, "source_domain": "lawandmore.org.in", "title": "पालकांचा अधिकार | Law & More B.V.", "raw_content": "ब्लॉग » पालकांचा अधिकार\nइमिग्रेशन- आणि माइग्रेशन लॉअर\nअंतर्देशीय मालमत्ता (आयपी) कायदेशीर\nसमाजोपयोगी संस्था आणि धर्मादाय सूत्रे\nयुरोपिया आणि सीआयएस डेस्क\nफार्म आणि लाइफ सायन्स\nनेदरलँड्स डच बार असोसिएशन\nनोकरी - व्यवसायाच्या संधी\nजेव्हा एखादा मूल जन्माला येतो तेव्हा मुलाची आई आपोआपच मुलावर पालकांचा अधिकार ठेवते. त्यावेळी आई स्वत: अजूनही अल्पवयीन आहे अशा घटना वगळता. जर ���ईने तिच्या जोडीदाराशी लग्न केले असेल किंवा मुलाच्या जन्मादरम्यान नोंदणीकृत भागीदारी असेल तर मुलाच्या वडिलांचा आपोआपच मुलावर पालकांचा अधिकार असतो. एखाद्या मुलाचे आई आणि वडील एकत्र राहतात तर संयुक्त कोठडी आपोआप लागू होत नाही. सहवास बाबतीत, मुलाच्या वडिलांनी, त्याची इच्छा असल्यास, त्यांनी पालिकेत मुलास ओळखले पाहिजे. याचा अर्थ असा नाही की जोडीदाराकडे देखील मुलाचा ताबा आहे. यासाठी, पालकांनी संयुक्त कोठडीची विनंती संयुक्तपणे न्यायालयात सादर केली पाहिजे.\nपालकांच्या अधिकाराचा अर्थ काय\nपालकांच्या अधिकाराचा अर्थ असा आहे की पालकांकडे आपल्या अल्पवयीन मुलाच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण निर्णयावर निर्णय घेण्याची शक्ती असते. उदाहरणार्थ, वैद्यकीय निर्णय, शाळेची निवड किंवा मुलाचा मुख्य निवासस्थान असा निर्णय. नेदरलँड्समध्ये आमच्याकडे एकल-डोक्याचे कोठडी आणि संयुक्त कोठडी आहे. एकल-डोके असलेली कोठडी म्हणजे कोठडी एका पालकांकडे असते आणि संयुक्त कोठडी म्हणजे कोठडी ही दोन्ही पालक वापरली जाते.\nसंयुक्त प्राधिकरण एकल-प्रमुख प्राधिकरणात बदलले जाऊ शकते\nमूळ तत्व असा आहे की लग्नाच्या वेळी अस्तित्त्वात असलेली संयुक्त कोठडी घटस्फोटाच्या नंतरही चालू असते. हे सहसा मुलाच्या हितासाठी असते. तथापि, घटस्फोटाच्या प्रक्रियेत किंवा घटस्फोटानंतरच्या प्रक्रियेत, पालकांपैकी एक न्यायालयात एकल-डोक्याच्या ताब्यात घेण्यास सांगू शकतो. ही विनंती फक्त खालील प्रकरणांमध्ये मंजूर होईल:\nजर एखादा अस्वीकार्य जोखीम असेल तर मूल आई-वडील यांच्यात अडकले किंवा हरवले जाईल आणि अपेक्षित भविष्यात हे पुरेसे सुधारेल किंवा नाही;\nताब्यात बदल अन्यथा मुलाच्या हितासाठी आवश्यक असतात.\nव्यावहारिक अनुभवावरून असे दिसून आले आहे की केवळ एकल-डोके असलेल्या अधिकारासाठी विनंत्या केवळ अपवादात्मक प्रकरणातच मंजूर केल्या आहेत. वर नमूद केलेल्या निकषांपैकी एक निकष पूर्ण केला पाहिजे. जेव्हा एकटा-डोके असलेल्या कोठडीसाठी अर्ज मंजूर केला जातो तेव्हा मुलाच्या जीवनात महत्त्वाचे निर्णय घेतले जातात तेव्हा कोठडीत असलेल्या पालकांनी अन्य पालकांचा सल्ला घेण्याची आवश्यकता नसते. ज्या पालकांनी कोठडीपासून वंचित ठेवले आहे त्या मुलाच्या आयुष्यात आता असे काही म्हणत नाही.\n'मुलाचे हितसं��ंध' याविषयी कोणतीही ठोस व्याख्या नाही. ही एक अस्पष्ट संकल्पना आहे जी प्रत्येक कौटुंबिक परिस्थितीच्या परिस्थितीने भरली जाणे आवश्यक आहे. म्हणून न्यायाधीशांना अशा अर्जामधील सर्व परिस्थिती पहाव्या लागतील. सराव मध्ये, तथापि, अनेक निश्चित प्रारंभ बिंदू आणि निकष वापरले जातात. एक महत्त्वाचा प्रारंभ मुद्दा म्हणजे घटस्फोटानंतर संयुक्त प्राधिकरण कायम ठेवणे आवश्यक आहे. पालक एकत्र मुलाबद्दल महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यास सक्षम असावेत. याचा अर्थ असा आहे की पालकांनी एकमेकांशी चांगले संवाद साधण्यास सक्षम असणे आवश्यक आहे. तथापि, कमकुवत संप्रेषण किंवा जवळजवळ कोणतीही संप्रेषण एकट्या ताब्यात घेण्यासाठी पुरेसे नाही. जेव्हा पालकांमधील कमकुवत संवादामुळे मुले त्यांच्या पालकांमध्ये अडकतील आणि जेव्हा थोड्या काळामध्ये त्यात सुधारणे अपेक्षित नसेल तेव्हा धोका निर्माण होईल तेव्हाच न्यायालय संयुक्त कोठडी संपवेल.\nकारवाईच्या वेळी मुलाच्या हिताचे काय आहे हे ठरवण्यासाठी न्यायाधीश कधीकधी एखाद्या तज्ञाचा सल्ला घेऊ शकतो. त्यानंतर तो, उदाहरणार्थ, बाल संरक्षण मंडळास एकल किंवा संयुक्त कोठडी मुलाच्या हितासाठी आहे की नाही याची तपासणी करुन अहवाल पाठवू शकेल.\nप्राधिकरण एकलमुखी व संयुक्त प्राधिकरणात बदलले जाऊ शकते\nजर तेथे एकल-डोक्याचे कोठडी असेल आणि दोन्ही पालकांना ते संयुक्त कोठडीत बदल करायचे असतील तर याची व्यवस्था न्यायालयांमार्फत करता येईल. एखाद्या फॉर्मद्वारे ही विनंती लेखी किंवा डिजिटलीद्वारे केली जाऊ शकते. अशा परिस्थितीत, ताब्यात नोंदवलेल्या मुलाकडे संयुक्त कोठडीत काय परिणाम होईल याची नोंद घ्यावी.\nएकल कोठडीतून संयुक्त कोठडीत बदल होण्याबाबत पालक सहमत नसल्यास, ज्या पालकांची त्यावेळी ताब्यात नाही अशा प्रकरणात ती न्यायालयात दाखल होऊ शकते आणि सह-विमा भरण्यासाठी अर्ज करू शकतो. केवळ वर नमूद केलेली गुप्त आणि गमावलेली निकष असल्यास किंवा मुलाच्या सर्वोत्तम हितासाठी नकार आवश्यक असल्यासच हे नाकारले जाईल. सराव मध्ये, संयुक्त कोठडीत एकमेव कोठडी बदलण्याची विनंती सहसा मंजूर केली जाते. कारण नेदरलँड्समध्ये आपल्याकडे समान पालकत्वाचे तत्व आहे. या तत्त्वाचा अर्थ असा आहे की आपल्या मुलाची देखभाल आणि पालनपोषण करण्यात पिता आणि मातांची समान भूमि��ा असणे आवश्यक आहे.\nमूल वयाच्या 18 व्या वर्षापर्यंत पोचताच पालकांच्या ताब्यात कायद्याच्या ऑपरेशनद्वारे समाप्त होते. त्याच क्षणापासून मूल वयाचे असते आणि स्वतःचे किंवा तिच्या स्वतःच्या आयुष्याचा निर्णय घेण्याची सामर्थ्य असते.\nआपल्याकडे पालकांच्या अधिकाराबद्दल प्रश्न आहेत किंवा आपण एकल किंवा संयुक्त पालकांच्या अधिकारासाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेस सहाय्य करू इच्छिता कृपया आमच्या अनुभवी कौटुंबिक कायद्याच्या एका वकीलाशी थेट संपर्क साधा. येथील वकील Law & More आपल्या मुलाच्या चांगल्या हितासाठी अशा कारवाईत आपल्याला सल्ला देण्यात आणि मदत करण्यास आनंदी असेल.\nमागील पोस्ट भागीदारीच्या आधुनिकीकरणावर बिल\nपुढील पोस्ट नेदरलँड्स मध्ये बिशपचा प्रतिनिधिक दुय्यम\nइमिग्रेशन- आणि माइग्रेशन कायदा\nयुरोपिया आणि सीआयएस डेस्क\nफार्म आणि लाइफ सायन्स\nअधिक माहिती आवश्यक आहे \nआमचे वकील तुमच्या सेवेत आहेत.\nकिंवा आपला तपशील खाली द्या\nटी. + एक्सएनयूएमएक्स एक्सएनएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स\nटी. + एक्सएनयूएमएक्स एक्सएनएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%8D%E0%A4%AF:%E0%A4%85%E0%A4%A5%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B2", "date_download": "2021-07-30T08:46:31Z", "digest": "sha1:7QSPQPB7LPIKEB57RQ3N5ZH3E35TLWXF", "length": 8256, "nlines": 51, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "सहाय्य:अथॉरिटी कंट्रोल - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसंपादनाच्या माहितीसाठी, विकिपीडिया:अथॉरिटी कंट्रोल बघा.\nहे माहितीचे पान आहे.\nते, विकिपीडियाचे नॉर्मस् व प्रघात यातील काही बाबींवर असलेली संपादक-समाजाची एकवाक्यता दर्शविते. यात विकिपीडियाची नीती किंवा मार्गदर्शक तत्त्वे अंतर्भूत नाहीत.\nअथॉरिटी कंट्रोल हे विकिपीडियावरच्या लेखांना, एका अनन्य ओळखणीत एकत्रित करण्याचा मार्ग आहे.हे एकसारख्या शीर्षके अथवा समान गोष्टी असणाऱ्या विविध बाबींना निःसंदिग्ध करण्यात उपयुक्त आहे.तसेच, सामान्यपणे, दोन अथवा अधिक प्रकारच्या शीर्षकांद्वारे ओळखल्या जाणाऱ्या बाबींसाठी, एकच प्रमाण शीर्षक स्थापित करणे याद्वारे शक्य होते. वापरल्या गेल्यास, अथॉरिटी कंट्रोलचे डाटादुवे विकिपीडियाच्या लेखांच्या खालचे बाजूस असतात. ते जगभरातील वेगवेगळ्या ग्रंथविषयक ग्रंथसूचींशी जोडल्या गेलेले असतात.अथॉरिटी कंट्रोल हे बहुदा ग्रंथवृत्तांच्या लेखांत वापरण्यात येते कारण, अनेक व्यक्तिंचे एकसारखे नांव असू शकते. ते (अथॉरिटी कंट्रोल) इतर विषयांमध्येही वापरल्या जाते.\nअथॉरिटी कंट्रोल हे संशोधकांना, मानवीकृत एखाद्या विषयाचे निःसंदिग्धीकरण करत बसण्यापेक्षा, याद्वारे एखाद्या विषयावरील उचित माहितीचा शोध घेणे शक्य करते.उदाहरणार्थ, अथॉरिटी कंट्रोल हे संगीतावरील लेखांत वापरण्यात येते. त्याद्वारे, त्या लेखाची संदर्भ पडताळणी MusicBrainzच्या डाटाबेसशी करता येते.\nह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.\nकृपया, पुढील भाषांतर संकेतांचे पालन आवर्जून करा.\nविकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत अनुसार काही अपवाद वगळता लेख शीर्षके मराठीतच असणे अभिप्रेत आहे.\nएकूण लेख संख्येच्या अंदाजे २% पेक्षा अधिक लेख भाषांतर प्रतिक्षेत (इंग्रजी मसुद्याच्या स्वरूपात) असू नयेत असा संकेत आहे.\nस्वतःच्या संपादन संख्येच्या २% पेक्षा अधिक लेखात मसुदे परभाषेत चिटकवू नयेत.\nLast edited on ८ सप्टेंबर २०१८, at २१:३८\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ८ सप्टेंबर २०१८ रोजी २१:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}