diff --git "a/data_multi/mr/2021-25_mr_all_0398.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2021-25_mr_all_0398.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2021-25_mr_all_0398.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,594 @@ +{"url": "https://mpcnews.in/tag/pmc-latest-news/", "date_download": "2021-06-21T23:00:07Z", "digest": "sha1:BGOKKJRQP23HJUJKY7GQLLIF52JGZVKP", "length": 4940, "nlines": 78, "source_domain": "mpcnews.in", "title": "PMC Latest News Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune News: जम्बो कोविड रुग्णालयात महापालिकेने तैनात केले मनुष्यबळ, ‘रेमडेसिवीर’सह सर्व…\nएमपीसी न्यूज - COEP मैदानावरील जम्बो कोविड रुग्णालयातील रुग्ण व्यवस्थापन करण्यासाठी महापालिकेने मनुष्यबळ उपलब्ध करून दिले आहे. तेथे पुरेसे मनुष्यबळ तैनात केले आहे. तर, आधीच्या एजन्सीला नोटीस बजावण्यात आली आहे. अतिरिक्त…\nPune News: अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी स्वीकारला कार्यभार\nएमपीसी न्यूज - पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ) या पदाचा पदभार शुक्रवारी डॉ. कुणाल खेमनार यांनी अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) रुबल अग्रवाल यांच्याकडून स्वीकारला.याप्रसंगी राजेंद्र मुठे उपायुक्त (दक्षता),…\nPune: राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे मानधन मुख्यमंत्री निधीला – दीपाली धुमाळ\nएमपीसी न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे महानगर पालिकेतील सर्व नगरसेवकाचे एक महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ यांनी दिली. पुणे…\nPimpri News: स्थायी समितीचे माजी अध्यक्ष, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सुरेश सोनवणे यांचे निधन\nSangvi Crime News : रावण गँगकडून हल्ला झाल्यास प्रतिउत्तर देण्यासाठी तडीपार गुंडाने आणली दोन पिस्तूल\nMaval Corona News : दिवसभरात 60 नवे रुग्ण तर 55 जणांना डिस्चार्ज\nPune Crime News : आकर्षक परतावा आणि भिशीच्या नावाखाली गुंतवणूक करण्यास भाग पाडून तीन कोटी 60 लाख रुपयांची फसवणूक…\nPune News : ऐन पावसाळ्यात पुण्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर\nMaval News : मावळातील विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणार 35 टक्के फी सवलत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Janmacha_Ha_Tujsathi", "date_download": "2021-06-21T22:14:12Z", "digest": "sha1:UQAXEUGBVQE52CXUKAGK6QJQXXK4XNFD", "length": 2252, "nlines": 34, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "जन्मच हा तुजसाठी | Janmacha Ha Tujsathi | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nजन्मच हा तुजसाठी, प्रिया रे\nनव्हत्या माहीत मज वेडीला जन्मांतरीच्या गाठी\nमनात आला विनोद केवळ\nबोलून गेले काही अवखळ\nओठी होती अल्लड बोली आपुलकी पोटी\nचुरगळली मी हिरवी पाने\nआज उमटली लालस मेंदी तळहाती बोटी\nआठव होत�� काय लोचनी\nपरिचय झाला प्रणयासाठी, परिणय मग शेवटी\nगीत - ग. दि. माडगूळकर\nसंगीत - सुधीर फडके\nस्वर - आशा भोसले\nचित्रपट - गरिबाघरची लेक\nगीत प्रकार - चित्रगीत\nपरिहास - थट्टा, विनोद.\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/national/new-196427-corona-cases-in-india-in-the-last-24-hours-462645.html", "date_download": "2021-06-21T22:49:28Z", "digest": "sha1:JF7O4ITV5NZTQSXD2T7PKK3RLQQZVOUD", "length": 15621, "nlines": 262, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nCorona Cases in India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा दोन लाखांच्या खाली, रुग्णसंख्येत 26 हजारांनी घट\nभारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 69 लाख 48 हजार 874 वर गेला आहे. (New Corona India 24 hours)\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nनवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे (Corona Cases in India) सलग चौथ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यात घट झाली आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत तब्बल 26 हजारांनी घट झाली आहे. कालच्या दिवसात 1 लाख 96 हजार 427 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. मोठ्या कालावधीनंतर एका दिवसातील रुग्णसंख्या दोन लाखांच्या खाली आली. कालच्या दिवसात 3 हजार 511 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नवे कोरोनाग्रस्त रुग्ण घटले, त्याचप्रमाणे कोरोनाबळींच्या संख्येतही घट झाल्याने दिलासा मिळत आहे. (New 196427 Corona Cases in India in the last 24 hours)\nगेल्या 24 तासात भारतात 1 लाख 96 हजार 427 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 511 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 3 लाख 26 हजार 850 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.\nभारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 69 लाख 48 हजार 874 वर गेला आहे. देशात 2 कोटी 40 लाख 54 हजार 861 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 3 लाख 7 हजार 231 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर 25 लाख 86 हजार 782 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.\nआतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 19 कोटी 85 लाख 38 हजार 999 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.\nदेशातील कोरोना रुग्ण आकडेवारी\nदेशात 24 तासात नवे रुग्ण – 1,96,427\nदेशात 24 तासात डिस्चार्ज – 3,26,850\nदेशात 24 तासात मृत्यू – 3,511\nएकूण डिस्चार्ज – 2,40,54,861\nएकूण मृत्यू – 3,07,231\nएकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 25,86,782\nCorona Virus | कोरोनावरील उपचारांसाठी अँटीबॉडी कॉकटेल, डोसपासून किंमतीपर्यंत जाणून घ्या या औषधाबद्दल सर्व काही\nSputnik V लसीची कमतरता संपणार, ‘ही’ कंपनी भारतातच करणार उत्पादन\nमहाराष्ट्राची चिंता वाढली, राज्यात डेल्टा प्लसचे 21 रुग्ण, रत्नागिरी, जळगावनं टेन्शन वाढवलं\nMaharashtra corona update | राज्यात रुग्णसंख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही शंभरच्या खाली, दिवसभरात 6,270 कोरोनाग्रस्तांची नोंद\nमहाराष्ट्र 7 hours ago\nVideo | इंजेक्शन घेणार नाही म्हणत आजोबा पळाले, नंतर नर्सने जे केलं ते एकदा बघाच \nट्रेंडिंग 9 hours ago\nपिंपरी चिंचवडमध्ये कोरोना निर्बंध शिथील, हॉटेल्स रात्री 10 पर्यंत, कोणकोणते नवे बदल\nVijay Wadettiwar | मुंबईची लोकल कोरोना संपल्याशिवाय सुरु होणार नाही : विजय वडेट्टीवार\nNagpur | नागपुरात ईडीकडून अविनाश भोसलेंचं ली-मेरिडियन हॉटेल सील\nखासगी रुग्णालयातील कोरोना मृत्यूंची सीआयडी चौकशी करा, सफाई कर्मचारी संघटनेचा उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा\nअन्य जिल्हे4 hours ago\nघाटी रुग्णालयात तारीख संपलेल्या केमिकल्सचा वापर \nमहिला कशाप्रकारे सुरू करू शकतात आपला व्यवसाय; जाणून घ्या यशाची गुपिते\nभाजपचा एकही आमदार फुटला नाही, दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रयत्न, सुधीर मुनगंटीवारांचा टोला\n हे तुमच्यासोबतही घडू शकतं, पोलीस असल्याचं सांगून महिलेचे सव्वा तीन लाखांचे दागिने पळवले\nGemini/Cancer Rashifal Today 22 June 2021 | नोकरीत चढउतार असतील, विवाहबाह्य प्रेम प्रकरणांपासून दूर राहा\nAquarius/Pisces Rashifal Today 22 June 2021 | व्यवसायिक दृष्टीकोनातून वेळ अनुकूल, महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी\nVideo | स्वत:ला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न, शेवटी व्हायचं तेच झालं, दोन महिलांचा व्हिडीओ व्हायरल\nSagittarius/Capricorn Rashifal Today 22 June 2021 | चिंता आणि तणाव दूर होईल, आर्थिक स्थिती चांगली असेल\nमराठी न्यूज़ Top 9\nमंत्रालयात बाॅम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल, पुणे पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं\nमहाराष्ट्राची चिंता वाढली, राज्यात डेल्टा प्लसचे 21 रुग्ण, रत्नागिरी, जळगावनं टेन्शन वाढवलं\nGemini/Cancer Rashifal Today 22 June 2021 | नोकरीत चढउतार असतील, विवाहबाह्य प्रेम प्रकरणांपासून दूर राहा\nAquarius/Pisces Rashifal Today 22 June 2021 | व्यवसायिक दृष्टीकोनातून वेळ अनुकूल, महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी\nघाटी रुग्णालयात तारीख संपलेल्या केमिकल्सचा वापर \nLibra/Scorpio Rashifal Today 22 June 2021 | इतरांच्या कार्यात हस्तक्षेप करु नका, अनावश्यक खर्च होईल\nVideo | स्वत:ला सावरण्या��ा पुरेपूर प्रयत्न, शेवटी व्हायचं तेच झालं, दोन महिलांचा व्हिडीओ व्हायरल\nMaharashtra Coronavirus LIVE Update : अकोल्यात आज दिवसभरात 7 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह\nMaharashtra News LIVE Update | सिडको घेराव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत पोलिसांकडून महत्त्वाचे रस्ते बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://agrowonegram.com/category/technology/reserch/", "date_download": "2021-06-21T22:27:54Z", "digest": "sha1:IF4GTINHMVGY2MAZU2HYA2N4QZJKDNKA", "length": 8541, "nlines": 171, "source_domain": "agrowonegram.com", "title": "नवीन शोध Archives - Agrowon E-gram", "raw_content": "\nHome तंत्रज्ञान नवीन शोध\nमराठी पाऊल पडते पुढे जुन्नरच्या सुपुत्राचे कोरोना औषधाच्या निर्मितीत महत्त्वपूर्ण संशोधन\n सलाईनच्या बाटल्यांपासून बनवली ठिबक सिंचन प्रणाली\n जामखेडच्या ‘या’ सुपुत्राने बनवलाय टाकावू वस्तूंपासून व्हेंटीलेटर\nस्वच्छ सूर्यप्रकाश, उष्ण तापमानात मरतो कोरोना व्हायरस; अमेरिकी ‘रिसर्च’चा दावा\nअवघ्या १५ मिनिटांत कोरोनाचे निदान, अकोलेच्या लेकीचा शोध\nशेतकऱ्यांसाठी सरकारने लाँच केले ‘किसान रथ’ अ‍ॅप, पिकांची विक्री होणार सोपी\nसांगलीत बेदाणा मागणीत किंचित वाढ; मिळतोय ‘इतका’ भाव\n‘सोयाबीन पीकविमा घोटाळ्याची चौकशी करा’\n‘या’ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे भात रोपांचे नुकसान\nमान्सूनचा प्रवास वेगाने; राज्यात ढगाळ वातावरण, पावसासाठी पोषक स्थिती\nअॅग्रोवन डिजिटल माध्यमांचा वापर वाढवणार\nकोरोनाशी लढण्यासाठी ग्रामपंचायतींना अधिक निधी गरजेचा\nॲग्रोवन ई-ग्राम ताज्या बातम्या\nपुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा – अजित पवार\n‘आशा वर्कर्सच्या मागण्या मान्य केल्या जातील’\nरायगडला रेड अलर्ट; समुद्र किनारी उसळणार उंच लाटा\n‘शिवराज्यभिषेक दिनी राजगडाकडे कूच करा, मिळेल त्या वाहनाने या’\n‘केंद्र सरकारविरुद्ध ‘भाकप’चा काळा दिवस’; जाणून घ्या नेमकं कारण काय\nआम्ही भारतीय ग्राम विकास माहिती प्रणालीमध्ये आमूलाग्र बदलाचे संकेत देतो आहोत. आम्ही प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण ग्राहकांना सेवा पुरविणारी संस्था म्हणून कार्यरत आहोत. आम्ही ३० हुन अधिक कुशल आई. टी . तंत्रज्ञ ,संशोधक , ग्राहक सेवा अधिकारी आणि व्यवस्थापनतंत्रांसोबत कार्यरत आहोत. संस्थेचे मुख्य कार्यालय पुणे येथे आहे. बदलत्या युगात ग्रामव्यवस्थेला उच्च माहिती तंत्रज्ञानाची जोड मिळण्यासाठी आम्ही \"स्मार्ट व्हिलेज -स्मार्ट महाराष्ट्र \"अभियान आरंभले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गाव स्मार्ट व्हिलेज बनण्याकरिता आम्ही सर्वोत्तम तंत्रज्ञान , प्रशिक्षण आणि मार्गदर्शन पुरविण्याकरिता कटिबद्ध आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82", "date_download": "2021-06-21T23:19:53Z", "digest": "sha1:3GYDIHTZMKBYNLP2RX5N2M5S5GHABCM5", "length": 4810, "nlines": 138, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इटलीचे टेनिस खेळाडू - विकिपीडिया", "raw_content": "\n\"इटलीचे टेनिस खेळाडू\" वर्गातील लेख\nएकूण १४ पैकी खालील १४ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २२:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/environment-ministry-approves-nardawe-irrigation-project/", "date_download": "2021-06-21T21:52:32Z", "digest": "sha1:ATSWTS2G4DXRGFDHSHW6PE4ULKCRESUM", "length": 9147, "nlines": 85, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "नरडवे सिंचन प्रकल्पाला पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nनरडवे सिंचन प्रकल्पाला पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी\nनवी दिल्ली: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नरडवे मध्यम सिंचन प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने आज पर्यावरणीय मंजुरी दिली आहे. या मंजुरीमुळे प्रकल्पाच्या कामाला गती येणार असून परिसरातील 53 गावांतील 8 हजार 84 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.\nसिंधुदुर्ग जिल्हयातील कणकवली तालुक्यात नरडवे गावात ‘नरडवे मध्यम सिंचन प्रकल्प’ असून केंद्राकडे राज्य शासनाने या प्रकल्पाच्या पर्यावरणीय मंजुरीसाठी पाठविलेल्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय वने व पर्यावरण तथा हवामानबदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. या मंजुरीमुळे परिसरातील 53 गावातील शेतकऱ्यांना फायदा होणार असून 8 हजार 84 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.\nनरडवे मध्यम सिंचन प्रकल्पांतर्गत गड नदीवर 123.74 दशलक्ष घन मिटर क्षमतेचे धरण बांधण्यात येत आहे. कोकण पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत येणाऱ्या या प्रकल्पाचा समावेश ‘प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत’ करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे कणकवली तालुक्यातील 40 गाव, कुडाळ तालुक्यातील 5 आणि मालवण तालुक्यातील 8 अशा एकूण 53 गावांतील 8 हजार 84 हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ होणार आहे. या प्रकल्पास मिळालेल्या पर्यावरणीय मंजुरीमुळे प्रकल्पाच्या कामास गती येणार असून त्याचा फायदा स्थानिक शेतकऱ्यांना होणार आहे.\nप्रकाश जावडेकर Prakash Javadekar प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना Pradhan Mantri Krishi Sinchan Yojana Nardawe नरडवे नरडवे धरण\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nनानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, मराठवाडा, विदर्भाच्या लाभार्थींच्या खात्यात 966.30 कोटींचा निधी जमा\n26 हजार शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले खत व बियाणे\nमोदींनी लॉन्च केलं mYoga App जगाला मिळणार योगाचे धडे\n10 गुंठे जमिनीवर दोन लाखाचं उत्पन्न देणाऱ्या स्ट्रॉबेरीवर होणार संशोधन\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण ट���्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/shocking-doctors-mistakenly-amputated-wrong-leg", "date_download": "2021-06-21T23:15:15Z", "digest": "sha1:RDOY5764RBGWOK72ASAX5GXLR3JTZ4PY", "length": 15736, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | भयानक घटना!! डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा रूग्णाला बसला मोठा फटका", "raw_content": "\nडॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा रूग्णाला बसला मोठा फटका\nमाणसातील देव म्हणजे डॉक्टर असं अनेकदा म्हटलं जातं. वेळ-काळ प्रसंग कशाचीही तमा न बाळगता डॉक्टर सदैव रुग्णांच्या मदतीसाठी हजर असतात. परंतु, अनेकदा कामाचा गडबडीत किंवा ताण-तणावामुळे त्यांच्याकडूनही काही चुका घडतात. अशीच एक चूक ऑस्ट्रियामधील डॉक्टरांकडून घडली आहे. रुग्णाच्या डाव्या पायावर (leg) शस्त्रक्रिया करण्याऐवजी त्यांनी चक्क उजव्या पायावर शस्त्रक्रिया केली आहे. त्यामुळे सध्या या रुग्णालयात चांगलाच गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे. (shocking doctors mistakenly amputated wrong leg)\nहेही वाचा: VIDEO: कोरोनावर मात केल्यानंतर टुथब्रश का बदलावा\nऑस्ट्रियामधील फ्रिस्टँड क्लिनिकमध्ये एक ८२ वर्षीय वृद्ध व्यक्ती त्यांच्या पायाची तपासणी करण्यासाठी गेले होते. त्यांच्या डाव्या पायामध्ये प्रचंड वेदना होत होत्या. यावेळी पायाची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. त्यानंतर शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांनी डाव्या पायाऐवजी चक्क उजवा पाय कापला. विशेष म्हणजे दुसऱ्या दिवशी नर्स या रुग्णाच्या पायाचं ड्रेसिंग करायला आली त्यावेळी झालेली चूक तिच्या लक्षात आली.\nदरम्यान, चूक लक्षात आल्यानंतर या नर्सने क्लिनिकच्या उच्च अधिकाऱ्यांना याविषयी माहिती दिली. त्यानंतर रुग्णालयाने आपली चूक मान्य करत संबंधित रुग्णाला नुकसान भरपाई देण्याचं कबूल केलं आहे.\n\"या' पुस्तकामुळे झाला सिव्हिल इंजिनिअर असलेल्या शेतकऱ्यात क्रांतिकारक बदल घडवलाय शंभर टक्के नैसर्गिक शेतीतून चमत्कार\nसोलापूर : \"मी पंढरपूर येथील शेतकरी आहे. गेली पंचवीस वर्षे शेती करतो आहे. द्राक्ष, डाळिंब, कलिंगड, टोमॅटो, ऊस, तुरी अशी पिके पूर्वी रासायनिक पद्धतीने घेत होतो. युरोप मार्केटसाठी एक्‍स्पोर्ट क्वालिटीच्या द्राक्षांचेही उत्पादन घेत होतो. रासायन���क शेती करत असताना वाढत जाणारी कामे, वाढत जाणारा ख\nएक चमत्कार आणि आजींची आत्महत्येची मानसिकता क्षणार्धात बदलली\nडीजीपी नगर (नाशिक) : एक आजी चार चाकी गाड्यांचे समोर येत आत्महत्येचा प्रयत्न (senior citizen trying to suicide) करत होत्या. आजींना विचारल्यास समजले की, मोठ्या प्रमाणावर घरी आणि परिसरात छळ चालू होता. पण असे काही घडले आणि आजींची आत्महत्येची मानसिकता क्षणार्धात बदलली.या घटनेची सर्वत्र चर्चा अस\n 'दत्तक असं' होत नाही; सांगली प्रशासनाकडून इशारा\nसांगली : कोविडच्या महामारीच्या काळात दोन्ही पालक गमवावे लागलेल्या बालकांना बेकायदेशीररित्या दत्तक वा त्यांची विक्रीच्या पोस्ट सध्या समाजमाध्यमांवरून व्हायरल होत आहेत. वस्तुतः असं मुलांना दत्तक देता वा घेता येत नाही. अशा प्रकारांमागे काही दृष्टप्रवृत्ती असू शकतील. त्यामुळेच प्रशासनाने सावधा\nजप्त वाहनांची 1 जूननंतरच सुटका वाहतूक पोलिसांनी सुरू केली कारवाई\nसोलापूर : कडक संचारबंदीतही नागरिकांना आता सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत भाजीपाला, किराणा माल खरेदी करता येणार आहे. मात्र, या वेळेत कोरोनासंबधित नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई (Action) केली जाणार आहे. नियम मोडणाऱ्या वाहनचालकाकडील वाहन जप्त केले जाणार आहे. त्या वाहनाची (vehicles) सुटका 1\nडिलिव्हरीनंतर पाच दिवसांनी पुन्हा दिला जुळ्या बाळांना जन्म\nएखाद्या स्त्रीला एकाच वेळी जुळं किंवा तिळं होणं ही आता सर्वसामान्य घटना मानली जाते. परंतु, एखाद्या स्त्रीने डिलिव्हरीच्या पाच दिवसानंतर पुन्हा दोन बाळांना जन्म दिल्याचं कधी ऐकलं आहे का अर्थात नाही. परंतु, अनेकांना आश्चर्यचकित करणारी घटना न्यूयॉर्कमध्ये घडली आहे. एका महिलेने डिलिव्हरीच्या\n फक्त एका प्रवाशासाठी घेतलं विमानाने उड्डाण\nचीनच्या वुहान प्रांतातून प्रसार झालेल्या कोरोना (coronavirus) विषाणूने गेल्या वर्षभरात संपूर्ण जगाला कवेत घेतलं आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव कमी-अधिक प्रमाणात प्रत्येक देशावर झाला आहे. त्यामुळे हा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक देशांनी आंतरराष्ट्रीय वाहतुकीवर काही निर्बंध लादले आहेत. म\n नो प्रॉब्लेम आता स्मार्टफोनने करा ओपन\nविसरळभोळेपणा हा कमी अधिकप्रमाणात सगळ्यांमध्येच असतो. त्यामुळे कामाच्या घाई गडबडीत आपण अनेकदा काही महत्त्वाची कामंही विसरतो. महत्त्वाची कामच कशाला दैनंदिन जीवनातील अत्यावश्यक गोष्टींचे पासवर्ड, चाव्यादेखील आपण सहज विसरुन जातो. यात मोबाईल पासवर्ड आणि कारच्या चाव्या जर का तुम्ही विसरलात तर चा\nपरीक्षेची प्रश्नपत्रिकासुद्धा विद्यार्थीच करणार तयार\nवर्षभरापूर्वी देशात कोरोना विषाणूने शिरकाव केला आणि पाहता पाहता या विषाणूचं रौद्ररुप साऱ्यांनीच अनुभवलं. सध्या या विषाणूची दुसरी लाट आली असून अनेकांना याचा परिणाम भोगावा लागला आहे. सर्वसामान्य क्षेत्रांप्रमाणेच शैक्षणिक विभागावरही त्याचे पडसाद उमटले असून अनेक परिक्षा रद्द केल्या आहेत. तर,\nकेंद्र सरकारकडून बेरोजगारांना मिळतायेत ३५०० रुपये\nकोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. या काळात अनेक लहान-मोठे उद्योगव्यवसाय ठप्प झाल्यामुळे असंख्य जणांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच हातात कामधंदा नसल्यामुळे तरुणांची पावलं गुन्हेगारीकडे वळतांना दिसत आहेत. यामध्येच सध्या ऑनलाइन फसवणूक, नोकरीचं खो\nस्टंट करणं युट्युबरला पडलं महागात\nसोशल मीडियावर अनेकदा युट्युबर त्यांच्या चित्रविचित्र कारनाम्यांमुळे चर्चेत येत असतात. मात्र, कुत्र्यासोबत स्टंट करणं एका युट्युबरला चांगलंच महागात पडलं आहे. दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) या युट्युबरवर कारवाई केली असून त्याला अटक केली आहे. (delhi-youtuber-arrested-for-making-dog-fly-using\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2020/12/HutatmaBhaiKotwal.html", "date_download": "2021-06-21T23:05:44Z", "digest": "sha1:ASMP3BTIVB5MK6KX3WDQKXXKRJ2WVP3M", "length": 13654, "nlines": 99, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "हुतात्मा भाई कोतवाल यांच्या स्वातंत्र लढ्याची माहिती शालेय पुस्तकात देण्याची वीर हुतात्मा भाई कोतवाल विचारमंचची मागणी - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome कोकण महाराष्ट्र रायगड हुतात्मा भाई कोतवाल यांच्या स्वातंत्र लढ्याची माहिती शालेय पुस्तकात देण्याची वीर हुतात्मा भाई कोतवाल विचारमंचची मागणी\nहुतात्मा भाई कोतवाल यांच्या स्वातंत्र लढ्याची माहिती शालेय पुस्तकात देण्याची वीर हुतात्मा भाई कोतवाल विचारमंचची मागणी\nहुतात्मा भाई कोतवाल यांच्या स्वातंत्र लढ्याची माहिती शालेय पुस्तकात देण्याची वीर हुतात्मा भाई कोतवाल विचारमंचची मागणी\nचंद्रकांत सुतार - माथेरान\nवीर हुतात्मा भाई कोतवाल यांची १०८ वी जयंती भाईंच्या जन्मगावी माथेरान येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दि १डिसेंबर १९१२ रोजी क्रांतिसूर्य विठ्ठल उर्फ भाई कोतवाल यांचा जन्म माथेरान या निसर्गरम्य गावी झाला. शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या हौतात्म्याने प्रेरित होऊन भाई कोतवाल यांनी स्वातंत्र्य लढ्या मध्ये उडी घेतली भाईंनी आझाद दस्ता नावाची संघटना काढून तरुणांची फौज ब्रिटिशांविरोधात तयार केली होती. एकतर स्वातंत्र्य किंवा स्वर्ग या उद्देशाने इंग्रजांन विरोधात भाईंनी लढा दिला. आज सकाळी आठ वाजता विध्यमान नगराध्यक्ष याच्या हस्ते हुतात्मा स्मारक येथे वीर हुतात्मा भाई कोतवाल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून क्रांती ज्योत प्रज्वलित करण्यात आली,हुतात्मा स्मारक येथे श्री गणेश पेंटना कोतवाल यांच्या हस्ते स्वातंत्र सैनिकांच्या नामफलकास पुष्पहार अर्पण करण्यात आला. या स्मारकातून मशाल फेरीचे माधवजी गार्डन कडे प्रस्थान झाले, भाई कोतवाल यांच्या निवास स्थानी त्याच्या प्रतिमेस उपनगराध्यक्ष श्री आकाश चौधरी याच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला , माधवजी गार्डन येथील वीर हुतात्मा भाई कोतवाल यांच्या अर्ध पुतळ्यास कोतवाल ब्रिगेड चे अध्यक्ष रोहिदास क्षीरसागर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला .\nउपस्थिती सन्माननीय लोकप्रतिनिधीनि वीर भाई कोतवाल यांच्या अर्ध पुतळ्यास पुष्पांजली अर्पण केली.स्वातंत्र सैनिकांच्या स्तंभास श्रीमती आशाताई कदम अध्यक्ष अश्वपाल संघटना यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला तर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्ध पुतळ्यास शिवसेना शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. शासकीय कार्यक्रम झाल्या नंतर, हुतात्मा भाई कोतवाल यांच्या स्वातंत्र लढ्याची माहिती शालेय पुस्तकात देण्याची वीर हु. भाई कोतवाल विचारमंच तफे मागणी करण्यात आली.\nवीर हुतात्मा भाई कोतवाल विचारमंच चे अध्यक्ष नगरसेवक शिवाजी शिंदे यांनी भाईंच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले , मंगेश शिंदे, विजय कदम , विठ्ठल पवार व बिलाल महाबले यांनी स्वतंत्र सैनिकांच्या स्तंभास पुष्पहार अर्पण केला. विचारमंच चे उपाध्यक्ष प्रकाश सुतार भास्कर शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार घालून अभिवादन केले.\nसदर अभिवादन कार्यक्रमात नगरसेवक नगरसेविका\nनगरपालिका कर्मचारी वर्ग ,सन्मानीय नागरिक उपस्थित होते.\nमराठी व इंग्रजी माध्यमाच्या पुस्तकात शिक्षण विभागाने भाई कोतवाल यांच्या स्वातंत्र्य लढ्याची सविस्तर माहिती देणाऱ्या धड्याचा समावेश करावा. जेणेकरून भाईंच्या बलिदानाची माहिती नव्या पिढीस मिळू शकेल.\nसुनील शिंदे--विचार मंच सचिव\nTags # कोकण # महाराष्ट्र # रायगड\nTags कोकण, महाराष्ट्र, रायगड\nउल्हास नदीत तरुण गेला वाहून, शोध सुरु , नेरळ येथील घटना\nनेरळ-माथेरान घाटात दरड कोसळली\nनेरळ, कर्जत,खालापूर, पेण,वडखळ इथल्या कारच्या सायलेन्सरची चोरी करणाऱ्या टोळीला कुर्ला येथून अटक\nसांगली वनविभागाचा प्राणीमित्राच्या घरावर छापा:\nशिराळा येथील विद्यार्थीनीने तयार केला गरिबांसाठी व्हेंटिलेटर\nमाथेरान येथे अश्वांचे जंतनाशक लसीकरण व उपचार शिबिर\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ चंद्रपूर जाहिरात ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोर���जन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanatan.org/mr/rakshabandhan-narali-pournima", "date_download": "2021-06-21T22:49:41Z", "digest": "sha1:5KKBQBTOORPBBOJ6XG32NCJYGJDCO3L3", "length": 21707, "nlines": 492, "source_domain": "www.sanatan.org", "title": "रक्षाबंधन (राखी) अन् नारळी पौर्णिमा - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nहिंदुंचे सण आणि उत्सव\nदेवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत\nवाढदिवस कसा साजरा कराल \nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nआध्यात्मिक प्रवासाला आरंभ करा \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडिओ गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिओ गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nहिंदुंचे सण आणि उत्सव\nदेवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत\nवाढदिवस कसा साजरा कराल \nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nआध्यात्मिक प्रवासाला आरंभ करा \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडिओ गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिओ गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nरक्षाबंधन (राखी) अन् नारळी पौर्णिमा\nश्रावण पौर्णिमेला येणार्‍या रक्षाबंधन या सणाच्या दिवशी बहीण आपल्या भावाचे औक्षण करून...\nरक्षाबंधन या सणाचे महत्त्व या लेखाच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊया.\nरक्षाबंधन आणि चंद्रग्रहण एकाच दिवशी असल्यास काय करावे \n७.८.२०१७ च्या रात्री १०.५२ ते १२.४९ वाजेपर्यंत ग्रहण पर्वकाळ असून या ग्रहणाचे...\nराखीच्या माध्यमातून होणारे देवतांचे विडंबन रोखा \nनारळी पौर्णिमा (श्रावण पौर्णिमा)\nनारळी पौर्णिमा (श्रावण पौर्णिमा)\nपौर्णिमेच्या दिवशी समुद्राला भरती अधिक प्रमाणात येते, तर अमावास्येला ओहोटी अधिक प्रमाणात येते. श्रावण पौर्णिमेच्या...\nसण साजरे करण्याच्या योग्य पद्धती आणि शास्त्र\nकौटुंबिक धार्मिक कृती आणि सामाजिक कृती यांमागील शास्त्र\nधार्मिक उत्सव आणि व्रते यांमागील शास्त्र\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञ��ंचे आध्यात्मिक अर्थ\nहिंदुंचे सण आणि उत्सव\nदेवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत\nवाढदिवस कसा साजरा कराल \nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nआध्यात्मिक प्रवासाला आरंभ करा \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडिओ गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिओ गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/crime/melghat-superstition-mantrik-gives-hot-rod-shock-on-baby-stomach-at-amravati-maharashtra-minister-yashomati-thakur-visits-hospital-470481.html", "date_download": "2021-06-21T23:34:07Z", "digest": "sha1:7LS7OJ3ZICCFJDF46N5ASBW3JIBQMREC", "length": 16258, "nlines": 247, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nMelghat Superstition : पुन्हा एकदा चिमुकल्याच्या टिचभर पोटावर गरम सळईचे ढिगभर चटके\nएका 3 वर्षीय बाळाच्या पोटाला चटके दिल्याचा प्रकार समोर आला आहे. मांत्रिकाने डम्मा अर्थात पोटावर लोखंडी सळई गरम करुन चटके दिले.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nअमरावती : अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील आदिवासी समाज अजूनही अशिक्षित आणि अंधश्रद्धेच्या विळख्यात (Melghat Superstition) अडकल्याचं चित्र आहे. कारण निरागस बालकावर वैद्यकीय उपचारांऐवजी अजूनही तिथे बाबा-बुवा किंवा मांत्रिकांकडून अघोरी उपचार होत आहेत. नुकतंच एका 3 वर्षीय बाळाच्या पोटाला चटके दिल्याचा प्रकार समोर आला आहे. मांत्रिकाने डम्मा अर्थात पोटावर लोखंडी सळई गरम करुन चटके दिले. त्यामुळे या कोवळ्या बालकाच्या पोटावर जखमा झाल्या आहेत. (Melghat Superstition Mantrik gives hot rod shock on baby stomach at Amravati Maharashtra Minister Yashomati Thakur visits hospital)\nचिखलदरा तालुक्यातील खटकाली येथील राजरत्न जामुनकर हा 3 वर्षीय बालक आठवडाभरापासून आजारी होता. या बाळाचे आई-वडील परतवाडा परिसरात कामानिमित्त असतात. त्यांनी बाळाला धामणगाव येथील खाजगी डॉक्टराकडे औषधोपचार केले. मात्र बाळाची प्रकृती न सुधारल्याने त्यांनी बाळाला एका मांत्रिकाकडे नेले. मांत्रिकाने पारंपारिक उपचार पद्धत अवलंबत, बाळाच्या पोटावर गरम सळईने चटके दिले. त्यामुळे साहजिकच बाळाची प्रकृती सुधारण्याऐवजी आणखी बिघडली. या बाळाला सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं आहे. तिथे या बाळाची मृत्यूशी झुंज सुरु आहे.\nभुमका बाबाने कोवळ्या निरागस बालकाच्��ा पोटावर डम्मा, डागण्या देवून पोटाची चाळणी केली. बालकावर जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.\nमंत्री यशोमती ठाकूर यांची रुग्णालयाला भेट\nदरम्यान, या प्रकाराची माहिती मिळतात, राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी रुग्णालयात जाऊन बालकाच्या तब्बेतची विचारपूस केली. यशोमती ठाकूर यांनी बाळाच्या आई – वडिलांची भेट घेतली.\nअशा घटना पुन्हा घडू नये यासाठी मेळघाटात जनजागृती करण्यात येणार असून, भोंदूबाबावर पोलिस कारवाई करण्याचे आदेश यशोमती ठाकूर यांनी यावेळी आरोग्य विभागाला दिले.\nAmravati Superstition | टिचभर पोटावर 100 चटके, 8 महिन्याच्या बाळाच्या पोटावर इजा, अंधश्रद्धेचा कहर\nMelghat Superstition | आता 26 दिवसांच्या बाळाच्या पोटावर गरम सळईचे चटके, मेळघाटात अंधश्रद्धेचा कहर\nमेळघाटसारख्या अतिदुर्गम भागात पालेभाज्यांची लागवड, दीड एकर शेतीतून लाखो उत्पन्न\nभाजपला धक्का, माजी मंत्री सुनील देशमुख यांची काँग्रेसमध्ये घरवापसी होणार\nउत्तर प्रदेशमध्ये ‘कोरोना माते’चं मंदिर, जयजयकार करत प्रसाद ठेऊन प्रकोप कमी करण्यासाठी लोकांच्या रांगा\nराष्ट्रीय 1 week ago\nNarendra Modi | पंतप्रधान मोदींची आज केंद्रीय मंत्र्यांसोबत बैठक, मंत्रिमंडळात फेरबदल\nशेतकऱ्यांना बोगस बियाणे विकू नका, सोयाबीन बियाण्याचे दर नियंत्रित करा, वंचित बहुजन आघाडीची मागणी\nअन्य जिल्हे 2 weeks ago\nNagpur | नागपुरात ईडीकडून अविनाश भोसलेंचं ली-मेरिडियन हॉटेल सील\nखासगी रुग्णालयातील कोरोना मृत्यूंची सीआयडी चौकशी करा, सफाई कर्मचारी संघटनेचा उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा\nअन्य जिल्हे5 hours ago\nघाटी रुग्णालयात तारीख संपलेल्या केमिकल्सचा वापर \nमहिला कशाप्रकारे सुरू करू शकतात आपला व्यवसाय; जाणून घ्या यशाची गुपिते\nभाजपचा एकही आमदार फुटला नाही, दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रयत्न, सुधीर मुनगंटीवारांचा टोला\n हे तुमच्यासोबतही घडू शकतं, पोलीस असल्याचं सांगून महिलेचे सव्वा तीन लाखांचे दागिने पळवले\nGemini/Cancer Rashifal Today 22 June 2021 | नोकरीत चढउतार असतील, विवाहबाह्य प्रेम प्रकरणांपासून दूर राहा\nAquarius/Pisces Rashifal Today 22 June 2021 | व्यवसायिक दृष्टीकोनातून वेळ अनुकूल, महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी\nVideo | स्वत:ला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न, शेवटी व्हायचं तेच झालं, दोन महिलांचा व्हिडीओ ��्हायरल\nSagittarius/Capricorn Rashifal Today 22 June 2021 | चिंता आणि तणाव दूर होईल, आर्थिक स्थिती चांगली असेल\nमराठी न्यूज़ Top 9\nमंत्रालयात बाॅम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल, पुणे पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं\nमहाराष्ट्राची चिंता वाढली, राज्यात डेल्टा प्लसचे 21 रुग्ण, रत्नागिरी, जळगावनं टेन्शन वाढवलं\nGemini/Cancer Rashifal Today 22 June 2021 | नोकरीत चढउतार असतील, विवाहबाह्य प्रेम प्रकरणांपासून दूर राहा\nAquarius/Pisces Rashifal Today 22 June 2021 | व्यवसायिक दृष्टीकोनातून वेळ अनुकूल, महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी\nघाटी रुग्णालयात तारीख संपलेल्या केमिकल्सचा वापर \nLibra/Scorpio Rashifal Today 22 June 2021 | इतरांच्या कार्यात हस्तक्षेप करु नका, अनावश्यक खर्च होईल\nVideo | स्वत:ला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न, शेवटी व्हायचं तेच झालं, दोन महिलांचा व्हिडीओ व्हायरल\nMaharashtra Coronavirus LIVE Update : अकोल्यात आज दिवसभरात 7 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह\nMaharashtra News LIVE Update | सिडको घेराव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत पोलिसांकडून महत्त्वाचे रस्ते बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/horticulture/fruit-crop-nursery-management-scope-importance/", "date_download": "2021-06-21T23:10:53Z", "digest": "sha1:VZWL7IOGEARJDAUXPLA5EAZIWFKBHNJV", "length": 17371, "nlines": 138, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "रोपवाटिका उद्योग गरज आणि संधी", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nरोपवाटिका उद्योग गरज आणि संधी\nफळझाडांची अभिवृद्धी करून त्यांची काही काळ काळजीपूर्वक संगोपन करण्यात येणाऱ्या ठिकाणास “रोपवाटिका” असे म्हणतात. वनस्पतीची अभिवृद्धी हे शास्त्र आणि कला यांचा संगम अथवा मिश्रण आहे. चांगल्या झाडाच्या बियापासून चांगली झाडे तयार होतात, हे निसर्गाचे आपल्याला शिकवले आहे. बियापासून(seeds) वृद्धी करण्याचे काम मानवाच्या ध्यानात आल्यानंतर काही काळात त्याच्या असेही लक्षात आले कि, बियापासून वाढविलेली सर्व झाडे एकसारखी वाढत नाहीत आणि फळांच्या गुणवत्तेतही फरक पडतो. गुटी कलमाचा शोध आणि वापर सर्वप्रथम चीन देशात लिचीच्या झाडावर झाला भारतात कंदमुळापासून अभिवृद्धी करण्याचे तंत्र रामायण काळापासून अवगत आहे.\nआंबा(Mango) भेटकलमाची कल्पना मोगलांनी भारतात आणली तर मोसंबीत डोळे भरण्याची कला पोर्तुगीजांनी वृद्धिंगत केल्याचेही नमूद करण्यात आले आहे. उतीसंवर्धन आणि जैविक तंत्रज्ञान शास्त्राने आता चांगलीच गती घेतली असून पुढील काळात जवळजवळ सर्वच फळझाड��� शाखीय अथवा सूक्ष्म पद्धतीने अभिवृधीत केली जातील असे वाटते.\nरोपवाटिकेतून आपणास आयती कलमे-रोपे उपलब्ध होत असल्यामुळे स्वतः कलमे रोपे न करता फळबागा लावता येतात.\nकलमे रोपे तयार करण्यासाठी वेळ, पैसा व श्रम वाया जात नाहीत.\nकलम रोपांच्या गुणवत्तेची खात्री असल्याने शंका राहत नाही.\nदुर्मिळ कलमे सहजासहजी उपलब्ध होऊ शकतात.\nफळबागा लावण्यास एक प्रकारचे प्रोत्साहन मिळते.\nहेही वाचा:पपई पिकावरील रिंग स्पॉट व्हायरस किंवा पपया मोझॅक रोगाचं कसं कराल व्यवस्थापन\nअलीकडे फळांची मागणी वाढत आहे. विविध प्रकारचे नवीन फळझाडेही लागवडीसाठी येत आहेत. तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे आंतरदेशीय बाजारपेठांचे जाळे अधिक बळकट होत आहे. महाराष्ट्र आणि इतर राज्यातूनही रोजगार हमी योजना, फळबाग लागवड योजना, वृक्ष लागवड योजना, औषधी वनस्पती वृद्धी योजना यासारख्या योजना राबविल्या जात आहेत. कोरडवाहू फळपिके, क्षारयुक्त जमिनीत लागवड, डोंगर उतारावर लागवड यामध्ये वाढ होत आहे आणि यामुळे रोपवाटीकेंची गरज वाढत आहे. आज मागणी आणि पुरवठा यात बरच अंतर आहे.\nरोपवाटिका प्रस्थापित करताना पुढील बाबी विचारात घ्याव्यात:\nकोणत्या प्रकारची रोपवाटिका प्रस्थापित करावयची आहे\nकिती कालावधीत रोपवाटिका कार्यरत ठेवायची आहे\nकिती कलमे-रोपे उत्पादित करावयाची आहे\nकिती जमीन हवी आहे\nरोपवाटीकेसाठी मजुरांची उपलब्धता कशी आहे\nकलमे-रोपे करण्यासठी निवारा, आडोसे, गृहे.\nमहत्त्वाच्या पिकांची अभिवृद्धी करण्यासाठी लागणारी खुंट रोपे:\nआंबा: ओलर, बाप्पाकई, चंद्रकरन, कुरुक्कन, गोवा बेल्लरी.\nसंत्री: जांभिरी, कर्णखट्टा, क्लिओपात्रा, रंगपूर लाईम.\nमहत्त्वाच्या पिकांची अभिवृद्धी पद्धत:\nचिकु: शेंडाकलम, भेटकलम, दाबकलम.\nद्राक्षे: फाटे कलम, डोळेभरणे, खोगीर कलम.\nकेळी: मुनवे, कंद, उतीसंवार्धीत.\nरोपवाटीकेशी संबधित अनुदानाची माहिती :\nराष्ट्रीय बागवानी मंडळ: प्रकल्प किमतीच्या २०% अनुदान credit link back ended subsidy (कर्जाशी संलग्न अनुदान) रु. २५,००,०००/- पर्यंत ४ हे. क्षेत्रासाठी.\nएकात्मिक बागवानी विकास अभियान (midh.gov.in): ४ हे. क्षेत्राच्या हाय-टेक नर्सरी साठी रु. २५,००,०००/- प्रती. हे. असा खर्च अपेक्षित धरून प्रकल्प किमतीच्या ४०% अनुदान दिले जाते. जास्तीत जास्त अनुदान रु. ४०,००,०००/- प्रती रोपवाटिका\nमुख्य अट: कमीत कमी ५०,००० कलमे प्रती वर्ष हेक्टर तयार करणे आवश्यक आहे.\nलघुरोपवाटीका (small nursery): १ हेक्टर क्षेत्रासाठी. रु. १५,००,०००/- प्रती हेक्टर असा खर्च अपेक्षित आहे आणि त्यासाठी कमीतकमी रु. ७,५०,०००/- प्रती रोपवाटिका असे अनुदान दिले जाते.\nमुख्य अट: कमीत कमी २५,००० कलमे प्रती वर्ष हेक्टर तयार करणे आवश्यक आहे.\nप्रमाणिकरण करण्याच्या दृष्टीकोनातून रोपवाटीकेचे आधुनीकीकरण करण्यासाठीचे अनुदान: ४ हे. क्षेत्रासाठी रु. १०,००,०००/- पर्यंत अनुदान दिले जाते. खाजगी रोपवाटिका धारकांसाठी ५०% म्हणजेच ४ हे. क्षेत्रासठी रु. ५,००,०००/- पर्यंत अनुदान दिले जाते.\nउत्पादनाचा दर्जा कायम राखण्यासाठी दर्जेदार कलमांची आवश्यकता असते. महाराष्ट्र शासनाने रोपवाटिका व्यवस्थापनातून ग्राहकांची, शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये व महाराष्ट्र राज्य फळपिक उत्पादनात तसेच कलमे रोपे निर्मितीत अग्रेसर राहावे म्हणून १९७६ साली महाराष्ट्र फळांचे रोपमळे नियम हा कायदा राज्यभर लागू केला आहे. या कायद्याअंतर्गत कलमांची निर्मिती, चांगल्या दर्जेदार मुळकांडांचा वापर विवक्षित फळांच्या रोपांची आयात, निर्यात किंवा परिवहन तयार होत असलेल्या कलमांची नोंद ठेवणे या सर्व बाबींवर नियंत्रण केले जाते.\nकु. स्नेहल ग. रगजी, कु. तेजारती प्र. सौदागर, कु. इंद्रायणी गवस, प्रा. महेश कुलकर्णी\n(डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ, दापोली)\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nहा आहे जगातील सर्वात महागडा आंबा, किंमत ऐकाल तर थक्कच व्हाल\nमोसंबी फळा पिकावरील रोग व त्यांचे व्यवस्थापन\nशेतकऱ्याने घेतले एकाच झाडावर वेगवेगळ्या जातींच्या आंब्याचे उत्पन्न\nआंबा झाडावर लागताच विकला जातो, बापरे इतके महाग भाव\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या ��ंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/leader-of-opposition-in-the-assembly-devendra-fadnavis/", "date_download": "2021-06-21T21:58:22Z", "digest": "sha1:A2ZG6GU3KV7IZ7L2XI4ZVY5C4DQXK5RJ", "length": 6900, "nlines": 98, "source_domain": "mpcnews.in", "title": "Leader of Opposition in the Assembly Devendra Fadnavis Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune News : संकटात पुणे महापालिकेने संवेदनशीलपणे परिस्थिती हाताळली : देवेंद्र फडणवीस\nPune News : पंतप्रधानांनी महाराष्ट्राच्या बाबतीत दुजाभाव केलेला नाही – चंद्रकांत पाटील\nएमपीसी न्यूज - चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाबद्दल मदत जाहीर करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या बाबतीत दुजाभाव केलेला नाही. गुजरातचा पाहणी दौरा केल्यानंतर त्यांनी चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या सर्वच राज्यातील मृतांच्या…\nMaratha Reservation News : मराठा आरक्षणासाठी फेरविचार याचिकेला दिरंगाई का ; चंद्रकांत पाटील यांचा…\nKolhapur News : लॉकडाऊनपूर्वी दुर्बल घटकांना आर्थिक मदत करा : चंद्रकांत पाटील\nBhosari news: सरकारला खरेदीचा शौक; खरेदीतील मलिद्यासाठी तिघांमध्ये भांडण – देवेंद्र फडणवीस\nPune News : लोकप्रतिनिधी हा मालक नसून जनतेचा सेवक : देवेंद्र फडणवीस\nChinchwad News: पदवीधरच्या प्रचारासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उद्या शहरात\nएमपीसी न्यूज - पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजप उमेदवार संग्राम देशमुख आणि शिक्षक मतदार संघाचे उमेदवार जितेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उद्या (बुधवारी) शहरात येणार आहेत.चिंचवड येथील प्रा.…\nPune Corona News : पुणेकरांना कुठल्याही प्रकारे बेडची कमतरता भासणार नाही : अजित पवार\nएमपीसी न्यूज - कोरोनाच्या संकट काळात पुणेकरांना कुठल्याही प्रकारे बेडची कमतरता भासणार नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी केले.पुणे महापालिकेच्या बाणेर येथील कोविड रुग्णालयाचे…\nPimpri News: स्थायी समितीचे माजी अध्यक्ष, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सुरेश सोनवणे यांचे निधन\nSangvi Crime News : रावण गँगकडून हल्ला झाल्यास प्रतिउत्तर देण्यासाठी तडीपार गुंडाने आणली दोन पिस्तूल\nMaval Corona News : दिवसभरात 60 नवे रुग्ण तर 55 जणांना डिस्चार्ज\nPune Crime News : आकर्षक परतावा आणि भिशीच्या नावाखाली गुंतवणूक करण्यास भाग पाडून तीन कोटी 60 लाख रुपयांची फसवणूक…\nPune News : ऐन पावसाळ्यात पुण्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर\nMaval News : मावळातील विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणार 35 टक्के फी सवलत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/satara-news-marathi/a-newborn-baby-was-found-in-a-helpless-condition-at-bhirdachiwadi-police-arrested-the-accused-within-a-few-hours-nrab-107669/", "date_download": "2021-06-21T23:13:08Z", "digest": "sha1:B33VM734FZ5DCZXJY3YYGPBMNEZ3OT5E", "length": 15212, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "A newborn baby was found in a helpless condition at Bhirdachiwadi; Police arrested the accused within a few hours nrab | भिरडाचीवाडी येथे बेवारस स्थितीत नवजात बाळ सापडले ; पोलिसांनी काही तासातच आरोपींना केले गजाआड | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जून २२, २०२१\nकाँग्रेसकडून कोणतीही अडचण येणार नाही याची ग्वाही सोनिया गांधींनी दिली आहे : नाना पटोले\nचंद्रकांतदादा आम्ही छातीवर नाही डोक्यावर हात ठेवून सांगतो सुखात आहोत,तुम्ही अस्वस्थ आहात – मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले प्रत्युत्तर\nकंडिशनरच्या जागी तिनं लिहिलं कंडोम आणि वडिलांचा झाला संताप, म्हणाले….\n ई-मेल किंवा मेसेजद्वारे जर जॉब ऑफर मिळत असतील तर गृह मंत्रालयाने दिलेला अलर्ट लक्षात घ्यायलाच हवा\nकोरोना संकट काळात योगच तुम्हाला तारणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nसोशल मीडियाच्या आभासावर अंकुश; खरंच सत्यात उतरेल का\nही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nआंतरराष्ट्रीय योग दिन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार\nआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सोमवारी होणाऱ्या कार्यक्रमाला पंतप्रधान संबोधित करणार\nसाताराभिरडाचीवाडी येथे बेवारस स्थितीत नवजात बाळ सापडले ; पोलिसांनी काही तासातच आरोपींना केले गजाआड\nभुईंज पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहायक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांना याबाबत माहिती मिळाली की, भिरडाचीवाडी (ता. वाई) येथील धर्माच्या ओढया लगतच्या शिवारात दु. २.५० वाजण्याच्या सुमारास एक काही तासापूर्वी जन्म घेतलेले पूरूष जातीच्या बाळाला कोणीतरी अज्ञात लोकांनी तेथील झुडूपात बेवारसरित्या टाकून दिले आहे.\nवाई : वाई तालुक्यातील भुईंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणार्‍या भिरडाची वाडी येथील धर्माच्या ओढयाजवळ दि. २४ रोजी काही तासांपूर्वी जन्माला आलेले पुरूष जातीचे एक अर्भक झुडपात आढळून आले. हे बाळ अज्ञात व्यक्तीने तेथील झुडपामध्ये टाकून निघून गेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. नवजात बालक बेवारस परिस्थितीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. याबाबतची तक्रार भुईंज पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.\nभुईंज पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहायक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांना याबाबत माहिती मिळाली की, भिरडाचीवाडी (ता. वाई) येथील धर्माच्या ओढया लगतच्या शिवारात दु. २.५० वाजण्याच्या सुमारास एक काही तासापूर्वी जन्म घेतलेले पूरूष जातीच्या बाळाला कोणीतरी अज्ञात लोकांनी तेथील झुडूपात बेवारसरित्या टाकून दिले आहे. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे स्वतःसह आपला पोलीस फौजफाटा घेवून घटनास्थळी दाखल झाले. भिरडाचीवाडी येथे गेल्यानंतर त्यांनी काही तासापूर्वी जन्मलेल्या बाळास ताब्यात घेवून त्याला तातडीने भुईंज येथील प्राथमिक केंद्रात दाखल करून त्यावर योग्य असे औषधोपचार केले आणि तेथील उपस्थित डॉक्टरांच्या ताब्यात बालकाला सोपविले\nआजी आजोबांनीच टाकले झुडपात\nपोलिसांनी काही तासातच बाळाच्या आईला आणि बाळाला उघडयावर टाकून जाणार्‍या बाळाच्या आजी-आजोबांना तातडीने ताब्यात घेतले. या घटनेचा छडा लावत पोलिसांनी बापू दत्तू नवसूपे, अश्‍विनी बापू नवसूपे (सध्या रा. भुईंज किसन वीर कारखाना, मुळ रा. ब्रम्हगाव, आष्टी, जिल्हा बिड) यांना ताब्यात घेवून घडल्या प्रकाराची माहिती घेतली असता त्यांच्या तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीने अनैतिक संबंधातून या बाळास जन्म दिल्याची कबूली दिली.\nया घटनेची माहिती कारखान्यावर असणार्‍या व गावाकडील लोकांमध्ये चर्चा झाल्यास अब्रु जाईल या भितीपोटी त्यांनी या अर्भकास धर्माच्या ओढयाजवळील परिसरात झुड���पामध्ये या बाळाला नेवून टाकल्याची कबुली दिल्यामुळे त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. या गंभीर घटनेचा गुन्हा भुईंज पोलीस ठाण्यात दाखल झाला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक आर. एस. भंडारे करीत आहेत.\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nव्हिडिओ गॅलरीFathers day: अक्षयाने शेअर केल्या बाबांच्या आठवणी\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nमंगळवार, जून २२, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/sports/cricket-news/hitman-rohit-sharma-smashes-first-ever-international-century-in-cricket-match-465004.html", "date_download": "2021-06-21T23:39:47Z", "digest": "sha1:TYXSKGB7EWCGIASCF43WWBRFKOJQ4QI4", "length": 16911, "nlines": 257, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nतीन द्विशतकं, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 40 शतकं, रोहित शर्माच्या पहिल्या शतकाची भन्नाट कहाणी\nभारताचा हा सलामीवीर सध्या संघातील सर्वात स्फोटक फलंदाज आहे. त्याचे अनेक रेकॉर्डस आजही कोणता खेळाडू तोडू शकलेला नाही.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंब��� : भारतीय संघाचा महत्त्वाचा फलंदाज हिटमॅन रोहित शर्माने (Hitman Rohit Sharma) आतापर्यंत आपल्या फलंदाजीतून गोलंदाजाना अक्षरश: धु-धू धुतले आहे. अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर करणाऱ्या आणि तिन्ही प्रकारांत मिळून 40 शतकं झळकावणाऱ्या रोहितने आजच्याच दिवशी आपले पहिले आंतरराष्ट्रीय शतक झळकावले होते. आजपासून 11 वर्षांपूर्वी झिम्बॉम्बे ( Zimbabwe) येथील बुलावायो क्रिकेट स्टेडियममध्ये (Bulawayo Cricket Stadium) झिम्बॉम्बे संघाविरोधात रोहितने हे शतक ठोकले होते. रोहितने 119 चेंडूत 114 धावा ठोकत पहिल्या-वहिल्या शतकाला गवासणी घातली होती. (Hitman Rohit Sharma Smashes First Ever International Century in cricket match)\nरोहित शर्माच्या नावावर बरेच रेकॉर्ड आहेत. यातील दोन महत्त्वाचे रेकॉर्ड म्हणजे एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहितने तीन दुहेरी शतकं ठोकली आहेत. तसेच 264 ही त्याने केलेली धावसंख्या आजही एकदिवसीय क्रिकेटमधील एका खेळाडू करुन करण्यात आलेली सर्वोच्च धावसंख्या आहे.\nउजव्या हाताचा फलंदाज असणाऱ्या रोहित शर्माने 20 वर्षाच्या वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 23 जून 2007 रोजी तो आयर्लंड विरोधात पहिला एकदिवसीय सामना खेळला. आजपर्यंत तिन्ही प्रकारांत मिळून रोहित 376 आतंरराष्ट्रीय सामने खेळला आहे. ज्यात त्याने 14 हजार 684 धावा केल्या आहेत. यामध्ये 40 शतकांसह 77 अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय रोहितने कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांत मिळून 4 दुहेरी शतकही झळकावली आहेत. रोहित सुरुवातीच्या काळात गोलंदाजी देखील करायचा, मात्र त्यानंतर त्याने फलंदाजीवर सर्व लक्ष केंद्रीत केल्यामुळे त्याने गोलंदाजी करण सोडून दिलं. विशेष म्हणजे रोहितने आयपीएलमध्ये हैद्राबाद संघाकडून खेळताना हॅट्रीक देखील घेतली आहे.\nमुंबई इंडियन्स संघाकडून अभिनंदन\nरोहित शर्मा इंडियन प्रिमीयर लीगमधील (IPL) सर्वांत यशस्वी संघ असणाऱ्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहे. त्याने 2013, 2015, 2017,2019 आणि 2020 या वर्षांत संघाला विजय मिळवून देत 5 आयपीएल ट्रॉफी मुंबई इंडियन्सच्या खात्यात जमा केली आहेत. दरम्यान मुंबईच्या संघाने आपल्या लाडक्या कर्णधाराचे सोशल मीडियवर पोस्ट करत अभिनंदन केले आहे.\nक्रिकेटला रामराम ठोकून कोण पोलीस बनलं, कोण पत्रकार तर कोण पायलट\nSagar Dhankhar Murder: जमिनीवर पडलेला सागर हात जोडत होता, सुशील कुमार दंडुक्याने मारत होता, मर्डरदिवशीचा Video व्हायरल\nT-20 World Cup 2021 : चार संघ स्पर्धेत धमाकेदार कामगिरी करणार तर विश्चचषक ‘हा’ संघ जिंकणार, पाकच्या खेळाडूचं भाकित\nअवघ्या 6 धावांवर काम तमाम, 10 खेळाडू शून्यावर बाद, 4 चेंडूत निकाल\nफाफ डुप्लेसीसच्या डोक्याला दुखापत, त्यानंतर काहीच आठवेना, नेमकं काय झालं\nVideo : धोनीने लावली घोड्यासोबत शर्यत, पत्नी साक्षीने पोस्ट केलेला हा व्हिडीओ पाहाच\nBirthday Special : भारतात जन्म, इंग्लंडकडून खेळला क्रिकेट, 200 सामन्यांत ठोकली 50 शतक आणि 64 अर्धशतक\nप्रेयसीसोबतची सेक्स टेप लीक, सनथ जयसूर्या अडकला, बदल्यासाठी घृणास्पद कृत्य\nNagpur | नागपुरात ईडीकडून अविनाश भोसलेंचं ली-मेरिडियन हॉटेल सील\nखासगी रुग्णालयातील कोरोना मृत्यूंची सीआयडी चौकशी करा, सफाई कर्मचारी संघटनेचा उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा\nअन्य जिल्हे5 hours ago\nघाटी रुग्णालयात तारीख संपलेल्या केमिकल्सचा वापर \nमहिला कशाप्रकारे सुरू करू शकतात आपला व्यवसाय; जाणून घ्या यशाची गुपिते\nभाजपचा एकही आमदार फुटला नाही, दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रयत्न, सुधीर मुनगंटीवारांचा टोला\n हे तुमच्यासोबतही घडू शकतं, पोलीस असल्याचं सांगून महिलेचे सव्वा तीन लाखांचे दागिने पळवले\nGemini/Cancer Rashifal Today 22 June 2021 | नोकरीत चढउतार असतील, विवाहबाह्य प्रेम प्रकरणांपासून दूर राहा\nAquarius/Pisces Rashifal Today 22 June 2021 | व्यवसायिक दृष्टीकोनातून वेळ अनुकूल, महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी\nVideo | स्वत:ला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न, शेवटी व्हायचं तेच झालं, दोन महिलांचा व्हिडीओ व्हायरल\nSagittarius/Capricorn Rashifal Today 22 June 2021 | चिंता आणि तणाव दूर होईल, आर्थिक स्थिती चांगली असेल\nमराठी न्यूज़ Top 9\nमंत्रालयात बाॅम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल, पुणे पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं\nमहाराष्ट्राची चिंता वाढली, राज्यात डेल्टा प्लसचे 21 रुग्ण, रत्नागिरी, जळगावनं टेन्शन वाढवलं\nGemini/Cancer Rashifal Today 22 June 2021 | नोकरीत चढउतार असतील, विवाहबाह्य प्रेम प्रकरणांपासून दूर राहा\nAquarius/Pisces Rashifal Today 22 June 2021 | व्यवसायिक दृष्टीकोनातून वेळ अनुकूल, महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी\nघाटी रुग्णालयात तारीख संपलेल्या केमिकल्सचा वापर \nLibra/Scorpio Rashifal Today 22 June 2021 | इतरांच्या कार्यात हस्तक्षेप करु नका, अनावश्यक खर्च होईल\nVideo | स्वत:ला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न, शेवटी व्हायचं तेच झालं, दोन महिलांचा व्हिडीओ व्हायरल\nMaharashtra Coronavirus LIVE Update : अकोल्यात आज दिवसभरात 7 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह\nMaharashtra News LIVE Update | सिडको घेराव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत पोलिसांकडून महत्त्वाचे रस्ते बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.webnewswala.com/news/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AE/", "date_download": "2021-06-21T21:50:53Z", "digest": "sha1:56VXHX22Q2FVPVNH6A4ZE4657OAU3X3L", "length": 15204, "nlines": 188, "source_domain": "www.webnewswala.com", "title": "पर्यटनाला मिळणार चालना, मुंबई ते काशीद बोट सेवा होणार सुरू - Team WebNewsWala", "raw_content": "\nआजच्या ताज्या मराठी बातम्या\nपर्यटनाला मिळणार चालना, मुंबई ते काशीद बोट सेवा होणार सुरू\nपर्यटनाला मिळणार चालना, मुंबई ते काशीद बोट सेवा होणार सुरू\nपर्यटनाला मिळणार चालना, मुंबई ते काशीद बोट सेवा होणार सुरू\nमुंबईतून काशीद येथे समुद्रकिनारी जाणाऱ्या पर्यटकांसाठी मोठी खूशखबर आहे. सागरमाला योजनेतून काशीद येथ उभ्या राहत असलेल्या जम्बो जेट्टीचे 60 टक्के काम पूर्ण झाले आहे. 2022 च्या सुरूवातीला ही जेट्टी जलवाहतूकीसाठी खुली होणार आहे. त्यामुळे मुंबई ते काशीद हे अंतर फक्त दोन तासांवर येणार आहे. सध्या मुंबईतून काशीद येथे जाण्यासाठी रस्ते मार्गाने पाच तासांचा कालावधी लागतो.\nमुरूड तालुक्यातील काशीद हे ठिकाण पर्यटनासाठी खूप प्रसिध्द आहे.या पर्यटनस्थळांमध्ये समावेश करण्यात आल्याने येथे परदेशी पर्यटकांची संख्याही मोठी असते. मुंबईमधील लाखो पर्यटक काशीद समुद्रकिनारी फिरण्यासाठी येत असतात.\nवर्षभरात सुमारे सात लाख पर्यटकांची काशीदला भेट\nवर्षभरात सुमारे सात लाख पर्यटक काशीदला भेट देतात.या पर्यटकांना काशीदला पोहचण्यासाठी सध्या अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मुंबईमधील पर्यटकांना एक तर जलमार्गाने मांडवा येथे यावे लागते, नाही तर रस्तेमार्गे अलिबाग येथून प्रवास करावा लागतो. या दोन्ही प्रवासाला अनुक्रमे साडेतीन ते पाच तासांचा कालावधी लागतो. मात्र काशीदमध्ये उभ्या राहत असलेल्या जम्बो जेट्टीमुळे हाच प्रवास आता फक्त दोन तासांवर येणार आहे. पर्यटकांच्या प्रवासाचा सुमारे तीन तासांचा कालावधी वाचणार आहे.\nरायगड किल्ल्याचा रोपवे अडचणीत बेस स्टेशनवर औकिरकर कुटुंबाचा दावा\nमोरा – भाऊचा धक्का सागरी मार्गावरील तिकिट दरात वाढ\nमहाड दुर्घटनाग्रस्तांना मदतीचा हात देणाऱ्या संस्थांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार\nकाशीदच्या जम्बो जेट्टीवर एकूण 112 कोटी रूपये खर्च केले जाणार आहेत.काही तांत्रिक अडचणीमुळे हा प्रकल्प काही काळ रखडला होता. हे काम सध्या वेगात सुरू असून वर्षअखेरपर्यंत पूर्ण करण्याचा सागरी महामंडळाचा प्रयत्न आहे. सध्या 60 टक्के काम पूर्ण झाले आहे. उरलेले काम डिसेंबर 2021 च्या आत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाचे कार्यकारी अभियंता सुधीर देवरे यांनी व्यक्त केल आहे.\nसुट्टीच्या दिवशी दहा हजार पर्यटक\nकाशीदच्या समुद्रकिनाऱ्याचे पर्यटकांना विशेष आकर्षण आहे. साप्ताहिक आणि अन्य सुट्टीच्या दिवशी मुंबई शहरातील दहा हजार पर्यटक काशीदमध्ये असतात. या नवीन जेट्टीमुळे काशीदमधील पर्यटकांची संख्या वाढणार असून पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळणार आहे.\nwebnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या\nआमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.\nपावसाने ‘टायगर 3’ चा सेट उद्ध्वस्त, कोट्यवधींचा फटका\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\nमुंबई लोकल कधी सुरू होणार आदित्य ठाकरे यांचे स्पष्टीकरण\nमुंबई आजपासून अनलॉक जाणून घ्या नवीन बदल\nसचिन तेंडुलकर कडून गोल्फ साठी कोरोना नियमांचं उल्लंघन \nनागिन फेम पर्ल व्ही पुरी बलात्काराच्या आरोपाखाली अटक\nसोमवार पासून अनलॉक सरकारने जारी केली नवी नियमावली\nवसई-विरार महापालिकेचे सहाय्यक आयुक्त बेपत्ता\nफेक ओळखपत्र, मीरा चोप्रा नाहीतर 21 श्रीमंतांच्या पोरांनी घेतली लस\nलवकरच येणार स्वदेशी लस सरकारने दिले 1500 कोटी\nसिरम अडचणीत 5 कोटींच्या नुकसान भरपाई ची मागणी\nवैशाली माडे चा राष्ट्रवादी प्रवेश, दिली महत्वाची जबाबदारी\nआधार क्रमांक किती वेळा वापरले आहे तपासा मोबाईल वरून\nकोस्टल रोड साठी मुंबईच्या समुद्रात महाकाय दगडांचा भराव\nसाडेचार लाखात घरी न्या नवी इलेक्ट्रिक कार Strom R3\nकांदा जेवणातून गायब होणार कांद्याचा दर गगनाला भिडणार\nभाडेवाढीचा मिटर डाऊन, मुंबईत रिक्षा टॅक्सी ची भाडेवाढ\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nदहावी-बारावी परीक्षा निर्णय परिस्थितीनुसार\nwebnewswala आयोजित माझा बाप्पा स्पर्धा 2020\nCorona Virus 10 किलो विषाणूंच्या विळख्यात अख्खे जग\nCorona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी\nमोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर\n6 जून रोजी महाविद्यालये, विद्यापीठांत साजरा होणार शिवस्वराज्य दिन\nउज्जैन महाकाल मंदिर सापडला अनमोल खजिना\nSurya Grahan 2021 | वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण 10 जूनला, ‘रिंग ऑफ फायर’\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nराज्याबाहेर मोदींना धोबीपछाड देण्यास ममता दीदी तयार\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\nआजच्या ताज्या मराठी बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://cmnews.co.in/we-will-never-forget-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F/", "date_download": "2021-06-21T22:17:14Z", "digest": "sha1:L44SWLE5M43DTZLJFTOH2LCBUMEZ6GTM", "length": 19849, "nlines": 205, "source_domain": "cmnews.co.in", "title": "*we will never forget म्हणत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागविल्या 11 सप्टेंबरच्या आठवणी – CMNEWS", "raw_content": "\nओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीसपदी मंगल भुजबळ यांची नियुक्ती\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\nइनामी जमीन घोटाळ्यांमध्ये जिल्हाधिकार्‍यांना विभागीय आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश\nअंबाजोगाई येथील ‘स्वाराती’ रूग्णालयातील व्हेंटिलेटरही तशीच पडून; आ.सतीश चव्हाण यांचा खोचक सवाल\nकलासम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचे निधन\nम्युकर मायकोसिसचे राज्यात पंधराशे रूग्ण; पुढील दहा दिवस अत्यंत महत्त्वाचे :आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती\nखत दरवाढीच्या निषेधार्थ केंद्र सरकारचा पुतळा जाळून स्वाभिमानी शेतकरी संघटना गुरुवारी प्रचंड आक्रमक आंदोलन छेडणार\nHome/ताज्या घडामोडी/*we will never forget म्हणत ��मेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागविल्या 11 सप्टेंबरच्या आठवणी\n*we will never forget म्हणत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागविल्या 11 सप्टेंबरच्या आठवणी\nन्यूयॉर्क दि 11 सप्टेंबर वृत्तसंस्था\n11 सप्टेंबर 2001 रोजी, दहशतवाद्यांनी वर्ल्ड ट्रेड सेंटर वर हल्ला केला.आज या घटनेला 19 वर्षे पूर्ण झाले.या घटनेची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आम्ही हे कधीही विसरणार नाहीत(we will never forget)असे म्हणत ट्विट केले आहे.\nआज 19 वर्षांपूर्वी अमेरिकेतील न्यूयॉर्क मधील वर्ल्ड ट्रेंड सेन्टर वर अतिरेक्यांनी हल्ला चढवून हे जमीनदोस्त केले होते. 11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर दहशतवादी हल्ला हा अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस होता. न्यूयॉर्कची ओळख म्हणून ओळखल्या जाणारा गगनचुंबी इमारत अल-कायदाच्या अतिरेक्यांनी वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये प्रवाशांनी भरलेली दोन विमाने घुसविली. या हल्ल्यामुळे संपूर्ण देश अमेरिकेसह हादरला .9/11 ची ही भयानक घटना करण्यासाठी अल कायदाच्या दहशतवाद्यांनी चार विमाने अपहृत केली होती. यातील दोन विमान वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये सोडण्यात आले. तिसरे विमान पेंटॅगॉनवर तर चौथे विमान जमिनीत खाली आले. या घटनेत विमानात बसलेल्या प्रवाशांसह एकूण 2974 लोक ठार झाले. त्याचवेळी या घटनेमुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला. न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज आणि अमेरिकन स्टॉक एक्सचेंज 11 सप्टेंबर 2001 ते 17 सप्टेंबर या काळात बंद राहिले. उघडल्यावर बाजार खूप खाली होता. अमेरिकेच्या बाजारातील ही सर्वात मोठी घसरण होती. ओसामा बिन लादेन हा अल कायदाचा भयानक दहशतवादी होता. त्याने ही घटना घडवून आणली. लादेनने अमेरिकेच्या भूमीवर सर्वात मोठा दहशतवादी हल्ला केला. त्यावेळी अमेरिकेला एक शोकांतिकेचा सामना करावा लागला होता ज्याची त्याने कधी कल्पनाही केली नव्हती. न्यूयॉर्कच्या नाक म्हणून ओळखल्या जाणार्‍या वर्ल्ड ट्रेड सेंटरची इमारत एका क्षणात कोसळली. हजारो अमेरिकन मरण पावले आहेत. ही इमारत 1970 च्या सुरूवातीस पूर्ण झाली आणि 1973 मध्ये उघडली. 1,300 फूट उंची असलेल्या या इमारती अमेरिकेचा अभिमान बनली होती. त्यावेळी ही जगातील सर्वात उंच इमारत मानली जात असे.\nओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीसपदी मंगल भुजबळ ���ांची नियुक्ती\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीसपदी मंगल भुजबळ यांची नियुक्ती\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\n*वीटेवर उभे करून कोरोना योध्यांना सलाम;महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचा उपक्रम*\n*कोरोनाने बीड जिल्हा व्यापला;गावागावात कोरोना,156 रुग्ण*\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\nइनामी जमीन घोटाळ्यांमध्ये जिल्हाधिकार्‍यांना विभागीय आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश\nअंबाजोगाई येथील ‘स्वाराती’ रूग्णालयातील व्हेंटिलेटरही तशीच पडून; आ.सतीश चव्हाण यांचा खोचक सवाल\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*अखेर नरभक्षक बिबटया जेरबंद; वनविभागाची कामगिरी\n*आष्टीतील तालुक्यातील एकाला कोरोनाची बाधा*\n*राज्यातील शिक्षकांना SCERT देणार गुगल क्लासरूम चे ऑनलाईन प्रशिक्षण*\nओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीसपदी मंगल भुजबळ यांची नियुक्ती\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\nअण्णांच्या राळेगण मध्ये साडी वाटप करताना दोघांना पथकाने पकडले » CMNEWS\nअहमदनगर: १३४ रूग्णांना डिस्चार्ज तर ८३ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर\nदक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांची भेट\nपरळीत कोविड लसीकरण सराव फेरी चा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आरंभ\n१ ली ते इ.१�� वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*अखेर नरभक्षक बिबटया जेरबंद; वनविभागाची कामगिरी\n*आष्टीतील तालुक्यातील एकाला कोरोनाची बाधा*\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*अखेर नरभक्षक बिबटया जेरबंद; वनविभागाची कामगिरी\n*आष्टीतील तालुक्यातील एकाला कोरोनाची बाधा*\n*राज्यातील शिक्षकांना SCERT देणार गुगल क्लासरूम चे ऑनलाईन प्रशिक्षण*\n*राज्यातील शिक्षकांना SCERT देणार गुगल क्लासरूम चे ऑनलाईन प्रशिक्षण*\n*आष्टीतील कोरोना बाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू*\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटचं पुण्यात कनेक्शन, महिलेसह तिघांना अटक*\n*दिवाळी तुमची दवाखान्यात जाणार कायआज जिल्ह्यात 200 कोरोना ग्रस्तांची भर*\n*बीड जिल्ह्याचा कोरोना corona कमी होतोय पण आष्टीचा वाढला\nअण्णांच्या राळेगण मध्ये साडी वाटप करताना दोघांना पथकाने पकडले » CMNEWS\nअहमदनगर: १३४ रूग्णांना डिस्चार्ज तर ८३ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर\nदक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांची भेट\nपरळीत कोविड लसीकरण सराव फेरी चा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आरंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/weather-report-konkan-goa-heavy-rains-likely-in-goa-central-maharashtra-172627/", "date_download": "2021-06-21T21:52:31Z", "digest": "sha1:3I63WAOCWXMBOROGE2ULVV3KKNMLTWDE", "length": 14641, "nlines": 108, "source_domain": "mpcnews.in", "title": "Weather Report : कोकण - गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता - MPCNEWS", "raw_content": "\nWeather Report : कोकण – गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता\nWeather Report : कोकण – गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता\nविदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना �� विजांचा कडकडाट होण्याची शक्‍यता : Konkan - Goa Heavy rains likely in Goa, central Maharashtra\nएमपीसी न्यूज – येत्या 24 तासांत कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रा च्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच, विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्‍यता. महाराष्ट्र किनारपट्टीवर समुद्र खवळलेला असण्याची शक्‍यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.\nगेल्या 24 तासांतील पर्जन्यमान: कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडला.\nगेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) 1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे:\nकोकण आणि गोवा : मडगाव, सांगे 10 प्रत्येकी, दोडा मार्ग 8, केपे 7, लांजा 6, भिरा, माथेरान, पेण, फोंडा, सावंतवाडी, वैभववाडी 5 प्रत्येकी, जव्हार, कल्याण, कर्जत, खालापूर, कुडाळ, म्हापसा, पनवेल, पेडणे, उल्हासनगर 4 प्रत्येकी, अंबरनाथ, कानकोन, चिपळूण, म्हसाळा, पणजी (गोवा), पोलादपूर, राजापूर, रोहा, संगमेश्वर देवरुख, सुधागड-पाली, वाडा 3 प्रत्येकी, अलिबाग, डहाणू, कणकवली, खेड, मंडणगड, मार्मगोवा, पालघर, रत्नागिरी उरण, विक्रमगड 2 प्रत्येकी, बेलापूर (ठाणे), भिवंडी, देवगड, गुहागर, महाड, मालवण, मुंबई (संताक्रूझ), मुरबाड, मुरुड, शहापूर, श्रीवर्धन, तलासरी, वसई, वेंगुर्ला 1 प्रत्येकी.\nमध्य महाराष्ट्र : चांदगड 9, गगनबावडा, राधानगरी 8 प्रत्येकी, वेल्हे 7, लोणावळा (कृषी), महाबळेश्वर 6 प्रत्येकी, आजरा, इगतपुरी, पन्हाळा 5, पाटण, पेठ, शाहुवाडी, शिराळा 3 प्रत्येकी, भोर, गडहिंग्लज कागल, पौड मुळशी 2 प्रत्येकी, आंबेगाव घोडेगाव, कोल्हापूर, कोरेगाव, मुळदे, सातारा, त्र्यंबकेश्वर 1 प्रत्येकी.\nमराठवाडा : लोहा 4, धर्मबाद, कंधार 2 प्रत्येकी, भोकर, मुदखेड, नायगाव खैरगाव 1 प्रत्येकी.\nविदर्भ : तुमसर 6, पारशिवनी, सडक-अर्जुनी, साकोली 5, भामरागड, भंडारा, लाखनी, मोहाडी, रामटेक 4 प्रत्येकी, देवरी, कोरची, मोंदा 2 प्रत्येकी, अहीरी, धरणी, कळमेश्वर, कुही, कुरखेडा, तिरोरा 1 प्रत्येकी.\nघाटमाथा : अम्बोणे 16, शिरगाव 12, कोयना(नवजा), ताम्हिणी 11 प्रत्येकी, दावडी 9, कोयना(पोफळी), लोणावळा(टाटा), डोंगरवाडी 6 प्रत्येकी, लोणावळा(ऑफिस), वळवण 5 प्रत्येकी, खंद 4, शिरोटा, ठाकूरवाडी, खोपोली 3 प्रत्येकी, वाणगाव, भिवपुरी 2 प्रत्येकी.\n08-09 ऑगस्ट : कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शकक्‍्यता.\n10 ऑगस्ट : कोकण गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍्यता.\n11-12 ऑगस्ट : कोकण गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.\n09 ऑगस्ट : कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रा च्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्‍यता. महाराष्ट्र किनारपट्टीवर समुद्र खवळलेला असण्याची शक्‍यता.\n10 ऑगस्ट : कोकण गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.\n11 ऑगस्ट : कोकण गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस तर मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.\n12 ऑगस्ट : कोकण गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस तर मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.\nपुणे आणि आसपासच्या परिसरात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटसह हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता. मुंबई शहर व उपनगरात आकाश सामान्यत: ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊसाची शक्याता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nPimpri Corona News : शहरातील सक्रिय 7080 पैकी 929 रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे, 4307 जणांमध्ये काहीच लक्षणे नाहीत\nChinchwad News: आरोग्य सेवक व स्टाफ नर्स पाठोपाठ बिर्ला हॉस्पिटलच्या डॉक्टरांचे धरणे आंदोलन\nPune News : पुण्यातील गुंठेवारीतील पात्र बांधकामे लवकरच नियमीत\nDehuroad Crime News : जागेच्या वादातून दोन गटात हाणामारी; परस्पर विरोधात गुन्हे दाखल\nPimpri News : पीएमपीएमएलच्या ई-बस चार्जिंगसाठी वीज महावितरणला 98 लाख देणार\nPimpri News : हॉटेल अल्पाईनमध्ये दोन रात्री स्टे केल्यास मोफत कोरोना लस\nBhosari Crime News : बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगल्याप्रकरणी तिघांना अटक; पिस्टलसह चार काडतुसे जप्त\nPune News : अभिमान गीताचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण\nHinjawadi News : रस्त्यावर बसून भाजीविक्री करत असल्याच्या कारणावरून एकास मारहाण\nPune News : ठाकरे सरकारला पाच वर्षे धोका नाही – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले यांचे स्पष्टीकरण\nMaval Corona Update : आज दिवसभरात 121 नवे रुग्ण तर 93 जणांना डिस्चार्ज\nPimpri News: स्थायी समितीचे माजी अध्यक्ष, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सुरेश सोनवणे यांचे निधन\nSangvi Crime News : रावण गँगकडून हल्ला झाल्यास प्रतिउत्तर देण्यासाठी तडीपार गुंडाने आणली दोन पिस्तूल\nMaval Corona News : दिवसभरात 60 नवे रुग्ण तर 55 जणांना डिस्चार्ज\nPune Crime News : आकर्षक परतावा आणि भिशीच्या नावाखाली गुंतवणूक करण्यास भाग पाडून तीन कोटी 60 लाख रुपयांची फसवणूक…\nPune News : ऐन पावसाळ्यात पुण्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर\nMaval News : मावळातील विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणार 35 टक्के फी सवलत\nWeather Update : हवामान खात्याचा सुधारित अंदाज,जून ते सप्टेंबर या कालावधीत देशभरात 101 टक्के पाऊस\nPune Weather Alert : घरातून बाहेर पडणार असाल छत्री अथवा रेनकोट जवळ बाळगा, आज मेघगर्जनेसह पावसाची शक्यता\nWeather Alert : तोक्ते ‘चक्रीवादळामुळे राज्यात ऑरेंज अलर्ट जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.zopin-lcd.com/7-inch-HDMI-LCD-Display.html", "date_download": "2021-06-21T22:47:48Z", "digest": "sha1:BMAEJLO6ULTZW5R3GJARPWH5A6NUA2U5", "length": 18996, "nlines": 246, "source_domain": "mr.zopin-lcd.com", "title": "सानुकूलित 7 इंच एचडीएमआय एलसीडी डिस्प्ले उत्पादक आणि पुरवठादार - चायना फॅक्टरी - शेन्झेन झाओपिन टेक कंपनी, लि.", "raw_content": "\nग्राफिक मोनो एलसीडी डिस्प्ले\nकॅरेक्टर मोनो एलसीडी डिस्प्ले\nघर > उत्पादने > एचडीएमआय एलसीडी डिस्प्ले > 7 इंच एचडीएमआय एलसीडी डिस्प्ले\nग्राफिक मोनो एलसीडी डिस्प्ले\nकॅरेक्टर मोनो एलसीडी डिस्प्ले\n16x2 कॅरेक्टर एलसीडी डिस्प्ले\n20x2 कॅरेक्टर एलसीडी डिस्प्ले\n12232 ग्राफिक एलसीडी डिस्प्ले\n24064 ग्राफिक एलसीडी डिस्प्ले\n7 इंच एचडीएमआय एलसीडी डिस्प्ले\n7 इंचाचा एलसीडी डिस्प्ले, 800x480 रेझोल्यूशन, कॅपेसिटिव्ह टच स्क्रीन एलसीडी, प्रदर्शन करण्यासाठी एचडीएमआय इंटरफेस, टच पॅनेल व पॉवरसाठी मायक्रो-यूएसबी पोर्ट, रास्पबेरी पाई, बीबी ब्लॅक, केळी पाई नॅनो पाय इत्यादीसाठी डिझाइन केलेले आहे; खाली 7 इंच आकार आहे. एचडीएमआय एलसीडी डिस्प्ले संबंधित, मी आशा करतो की आपल्याला 7 इंचाचा एचडीएमआय एलसीडी डिस्प्ले अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यात मदत करेल\n7 इंच एचडीएमआय एलसीडी डिस्प्ले 800x480 ची उत्पादन सूचना\nआम्ही 7 इंच एचडीएमआय एलसीडी डिस्प्���े 800x480 पुरवतो जो 800x480 आहे, 7 इंचाचा कॅपेसिटिव्ह टच स्क्रीन एलसीडी, एचडीएमआय इंटरफेस, विविध सिस्टमचे समर्थन करतो.\n7 इंच एचडीएमआय एलसीडी डिस्प्ले 800x480 चे उत्पादन तपशील\nएलसीडी डिस्प्ले आकार (कर्ण)\noâ € ™ घड्याळ\noâ € ™ घड्याळ\nएचडीएमआय (प्रदर्शन) आणि यूएसबी (स्पर्श)\nलोकप्रिय रास्पबेरी पाई, बीबी ब्लॅक, तसेच सामान्य डेस्कटॉप संगणक यासारख्या मिनी पीसीचे समर्थन करते;\nजेव्हा रास्पबेरी पाई सह कार्य करते, तेव्हा रास्पबियन / उबंटू / काली / रेट्रोपी / डब्ल्यूआयएन 10 आयओटी, ड्राइव्हर मुक्त समर्थन देते;\nसंगणक मॉनिटर म्हणून काम करताना, विंडोज 10 / 8.1 / 8/7, पाच-बिंदू स्पर्श आणि ड्रायव्हर मुक्त समर्थन देते;\nयूएसबी उर्जा पुरवठा, यूएसबी दोन्ही विद्युत पुरवठा इंटरफेस आणि टच इंटरफेस आहे;\nप्रौढ एचडीएमआय डिकोडिंग चिप स्थिर कार्यप्रदर्शनासह;\nकॅपेसिटिव्ह टच स्क्रीन पूर्णपणे नामशेष होणार्‍या टेम्पर्ड ग्लाससह जी + जीची रचना स्वीकारते जी बहुतेक 5 टच पॉईंट्सचे समर्थन करते आणि ग्राहकांचा अनुभव चांगला बनवते;\nविंडोज सिस्टम स्व-अनुकूलन होईल, ग्राहकांना फक्त इतर सिस्टमसाठी एचडीएमआय आउटपुट रिझोल्यूशन कॉन्फिगर करणे आवश्यक आहे. यामुळे एलसीडी ड्रायव्हर डीबग करणा customers्या ग्राहकांसाठी वेळ मोठ्या प्रमाणात वाचू शकेल आणि ग्राहक पटकन त्यांची स्वतःची उत्पादने सोयीस्करपणे विकसित करतील.\nपीसीबीने स्थिर आणि विश्वासार्ह कामगिरीसह दुहेरी बाजूने सोन्याची बुडण्याची प्रक्रिया स्वीकारली.\nग्राहक प्रतिष्ठापन जाहिरात निश्चित करणे सोपे करण्यासाठी पोझिशनिंग होल पीसीबीच्या भोवती आरक्षित आहेत.\nपॅकेज आणि शिपमेंट करण्यापूर्वी, प्रत्येक उत्पादनाची गुणवत्ता चांगली आहे हे सुनिश्चित करण्यासाठी मूळ तंत्रज्ञानाची तपासणी आमच्या तंत्रज्ञ आणि क्यूसी कार्यसंघाद्वारे एक-एक करुन केली जाईल.\nशिपमेंटपूर्वी आम्ही आमच्या मानक तपासणीनुसार वस्तूंची काटेकोरपणे तपासणी करू.\n1 एम यूएसबी प्रकार एक प्लग टू मायक्रो बी प्लग केबल x1\n1). देय अटी: टी / टी, वेस्टर्न युनियन.\n2). शिपिंग: यूपीएस, ईएमएस, डीएचएल, टीएनटी, फेडएक्स किंवा हवाई मार्गाद्वारे तत्काळ वितरण.\n3). वितरण वेळ: स्टॉकमधील वस्तूंसाठी 3 दिवस, मोठ्या प्रमाणात उत्पादनांच्या वस्तूंसाठी 3-4 आठवडे.\n4). पॅकेजिंग तपशील: वाहतुकीची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी फ��म बॉक्ससह अँटी-स्टॅटिक बॅगमध्ये पॅक.\n5). वितरण तपशील: 1 ते 30 दिवस. वितरण शुल्क उत्पादनांचे वजन आणि परिमाणांवर अवलंबून असते.\n6). नमुने: आमची कंपनी दर्जेदार चाचणी किंवा इतर व्यावसायिक हेतूंसाठी नमुने ऑफर करते, परंतु आम्ही आपल्याला नमुने आणि फ्रेटसाठी पैसे देण्यास सांगत आहोत.\nप्रश्नः एमओक्यू म्हणजे काय\nउत्तरः साधारणपणे आपण भिन्न उत्पादने निवडल्यास आमची किमान ऑर्डरची मात्रा देखील भिन्न असेल.\nप्रश्न: वितरण वेळेचे काय\nउत्तरः एलसीडी उत्पादनांना डिपॉझिट मिळाल्यानंतर made ते weeks आठवडे लागतात.\nप्रश्न: आपल्या उत्पादनास काही हमी आहे का\nएक: होय, आम्ही आमच्या उत्पादनांसाठी 12 महिन्यांची वॉरंटी ऑफर करतो. गैरवापर, दुर्दैवी वागणूक आणि अनधिकृत बदल आणि दुरुस्ती यांमुळे होणारे नुकसान आमच्या वॉरंटीद्वारे झाकलेले नाही.\nप्रश्नः आपली देय द्यायची पद्धत कोणती आहे\nउत्तरः आम्ही सहसा देय देण्याच्या पद्धतींमध्ये स्वीकारतो टी / टी, वेस्टर्न युनियन. भरणा रकमेवर शिपिंग करण्यापूर्वी 50-100% आगाऊ ठेव आणि शिल्लक. आपण स्वीकारलेले कोणते पेमेंट मार्ग खरेदीदार निवडू शकतात.\nप्रश्न: आपली शिपिंग पद्धत काय आहे\nउत्तरः आम्ही शिपिंगची सर्वसमावेशक पद्धती प्रदान करतो.\nछोट्या प्रमाणात ऑर्डरसाठी आम्ही यूपीएस एअर-एक्स्प्रेस किंवा डीएचएल / फेडेक्स / टीएनटी / ईएमएस एक्सप्रेस सेवेद्वारे पाठवितो, ते सुरक्षित आणि वेगवान आहे.\nचीनमधील खरेदीदारांच्या मालवाहू एजंटद्वारे आम्ही मोठ्या प्रमाणात ऑर्डर पाठवतो, आम्ही हवाई वाहतूक किंवा समुद्री वाहतुकीद्वारे देखील जहाज पाठवू शकतो.\nप्रश्नः आपण सानुकूल सोल्यूशन ऑफर करता\nएक: होय, मानक उत्पादने खरेदीदाराच्या आवश्यकता पूर्ण करू शकत नसल्यास आम्ही सानुकूल समाधान देऊ शकतो.\nइतर आकारांचे एचडीएमआय एलसीडी डिस्प्ले प्रक्रियेत आहेत.\nगरम टॅग्ज: 7 इंच एचडीएमआय एलसीडी डिस्प्ले, चीन, उत्पादक, पुरवठा करणारे, फॅक्टरी, चीनमध्ये मेड, सानुकूलित, स्टॉकमध्ये, बल्क, कोटेशन, उच्च गुणवत्ता\nकृपया खालील फॉर्ममध्ये आपली चौकशी करण्यास मोकळ्या मनाने. आम्ही 24 तासांत आपल्याला प्रत्युत्तर देऊ.\n4.3 इंच एचडीएमआय एलसीडी डिस्प्ले\n5 इंच एचडीएमआय एलसीडी डिस्प्ले\n7 इंच एचडीएमआय एलसीडी डिस्प्ले 1024x600\n10.1 इंच एचडीएमआय एलसीडी डिस्प्ले\n122x32 ग्राफिक एलसीडी डिस्प्ले\n240x64 ग्राफिक एलसीडी डिस्प्ले\nपत्ता: कक्ष 606, टॉवर बी, शेंहुआ बिल्डिंग, सोनघे उत्तर रोड, सॉन्गगॅंग स्ट्रीट, बाओन जिल्हा, शेन्झेन, गुआंग्डोंग, चीन\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nOLED प्रदर्शन डिझाइनमध्ये वारंवार विचारले जाणारे प्रश्न2019/12/06\nएलईडीपेक्षा ओएलईडीची चमक लक्षणीय जास्त का आहे\nकॉपीराइट 2019 शेन्झेन झाओपिन टेक कंपनी, लि. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur/medical-officers-searched-but-could-not-find-the-patient-in-the-home-isolation", "date_download": "2021-06-21T23:55:22Z", "digest": "sha1:4N2LDUTRGW6BUVBB5NRPCJOYUQEX2LHR", "length": 22044, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | होम आयसोलेशनमधील \"तो' रुग्ण सापडलाच नाही ! उपचार करणारे डॉक्‍टरांचे तोंडावर बोट", "raw_content": "\nहोम आयसोलेशनची परवानगी दिलेला रुग्ण त्याच्या घरी नसल्याबद्दलचा व्हिडिओ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांना पाठवला. तरीही आयुक्त गप्पच बसले.\nहोम आयसोलेशनमधील \"तो' रुग्ण सापडलाच नाही उपचार करणारे डॉक्‍टरांचे तोंडावर बोट\nतात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा\nसोलापूर : येथील किल्ला बागेसमोरील एका कोरोनाग्रस्त (Covid-19) रुग्णाला साबळे नागरी आरोग्य केंद्राने होम आयसोलेशनची (Home isolation) परवानगी दिली. त्या रुग्णाच्या घरी जाऊन वैद्यकीय अधिकारी डॉ. सायली शेंडगे यांनी शोध घेतला. मात्र, त्या ठिकाणी रुग्ण नसल्याचे समोर आले. त्यानंतर त्या रुग्णावरील उपचाराची जबाबदारी घेतलेल्या डॉक्‍टरानेही तोंडावर बोट ठेवत रुग्ण कुठे आहे, याची माहिती नसल्याचे उत्तर दिले. नातेवाईक आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांचा वाद फौजदार चावडी पोलिस ठाण्यापर्यंत (Faujdar Chawdi Police Station) गेला. (Medical officers searched but could not find the patient in the home isolation)\nहेही वाचा: कोरोनाबाधित मित्राच्या पत्नीवर पोलिस मित्राचा अत्याचार \nशहरात सध्या सहा रुग्ण होम आयसोलेशनमध्ये असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. मात्र, बरेच रुग्ण होम आयसोलेशनमध्ये असूनही त्यांची नोंद आरोग्य विभागाकडे नसल्याची चर्चा आहे. शहरात रुग्णसंख्या कमी होत असतानाच अशा बेजबाबदारपणामुळे पुन्हा रुग्णवाढीची भीती व्यक्‍त केली जात आहे. दरम्यान, शहरातील जवळपास 28 हजार रुग्णांपैकी साडेतेराशेहून अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दुसरीक���े शहरातील प्रभाग क्रमांक 22 ते 24 मध्ये रुग्णवाढ मोठी असतानाही महापालिकेकडून काहीच कार्यवाही केली जात नसल्याचीही वस्तुस्थिती आहे.\nहेही वाचा: जिल्हाधिकाऱ्यांना अजितदादांच्या बैठकीची धास्ती पहाटेपर्यंत जागून तयार केला कोरोना रिपोर्ट\nहोम आयसोलेशन केल्यानंतर संबंधित रुग्ण त्या ठिकाणी व्यवस्थित उपचार घेत नाही, कोरोनाचे नियम पाळत नसल्याचा अनुभव अनेक वैद्यकीय अधिकाऱ्यांना आला आहे. अनेकदा संबंधित नागरी आरोग्य केंद्राच्या आरोग्यसेविका होम आयसोलेशनमधील रुग्णाच्या घरी गेल्यानंतर त्यांना रुग्णाची भेट घालून दिली जात नसल्याचीही वस्तुस्थिती आहे. या पार्श्‍वभूमीवर 15 नागरी आरोग्य केंद्रांपैकी बहुतेक केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी होम आयसोलेशन बंद करण्याची मागणी केली आहे. मात्र, आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी त्यावर काहीच ठोस निर्णय घेतलेला नाही, असेही सांगण्यात आले. शेवटी, त्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनीच पोलिस ठाणे गाठले.\n\"तो' रुग्ण नेमका आहे तरी कुठे\nग्रामीण भागात होम आयसोलेशनमधील रुग्णाच्या कुटुंबातील अनेक सदस्यांना कोरोनाची बाधा होत असल्याचे समोर आल्यानंतर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी होम आयसोलेशनमधील रुग्ण कोव्हिड केअर सेंटरमध्ये हलविण्याची कार्यवाही तातडीने सुरू केली. तशीच परिस्थिती शहरातही आहे, तरीही आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी त्यासंबंधीचा निर्णय घेतलेला नाही. दरम्यान, किल्ला बागेसमोरील तो रुग्ण विनीत हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याचे त्याच्या नातेवाइकांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ते हॉस्पिटल गाठले आणि तेथील नोंदवह्या तपासल्या. मात्र, तिथेही रुग्ण उपचारासाठी आला नसल्याचे दिसून आले. नातेवाइकाला पुन्हा विचारले की, रुग्ण कुठे आहे. तरीही, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यासंबंधीचा व्हिडिओ आयुक्‍तांना पाठविण्यात आला. मात्र, त्यावर पुढे काहीच कार्यवाही झाली नसल्याचेही सूत्रांनी सांगितले.\nउपायुक्‍त म्हणाले, होम आयसोलेशन बंद\nसैफुल परिसरातील एका 32 वर्षीय महिलेला होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले. त्यानंतर 11 दिवसांनी त्या महिलेला उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविले. त्यानंतर सर्वोपचार रुग्णालयात त्या महिलेचा 24 मे रोजी मृत्यू झाला. यावर \"सकाळ'ने प्रकाश टाकला होता. त्यानंतर शहरातील कोणत्याही रुग्णाला यापुढे होम आयसोलेशनला परवानगी दिली जाणार नाही, असे महापालिकेचे उपायुक्‍त धनराज पांडे यांनी सांगितले. मात्र, त्यासंबंधीचा कोणताही लेखी आदेश निघाला नसल्याने वैद्यकीय अधिकारीदेखील संभ्रमात आहेत.\nलस घेतल्यानंतर पाळा \"हे' नियम दुसरा डोस घ्या आठ आठवड्यांतच\nसोलापूर : कोरोनावरील प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस सहा ते आठ आठवड्यांतच घेणे गरजेचे आहे. मात्र, अनेकजण दोन महिन्यांनंतर लस टोचण्यासाठी येत असल्याने त्यांना लस द्यायची की नाही, याबाबत प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे. तत्पूर्वी, आधार कार्ड अपडेट नसलेल्यांसाठी दुसरा पर\n आज 40 जणांचा मृत्यू; मृतांमध्ये 14 जणांचे वय 50 पेक्षाही कमी\nसोलापूर : शहरातील व ग्रामीण भागातील रुग्णसंख्या कमी करण्याच्या दृष्टीने प्रशासनाचे प्रयत्न सुरू असतानाच मृतांची संख्या वाढू लागल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. आज कोरोना काळातील सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली असून शहरातील 23 तर ग्रामीणमध्ये 17 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दुसरीकडे,\nगृहमंत्र्यांच्या नावाने बार्शी पोलिसांनी केली पाच लाखांची मागणी \nसोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात कडक निर्बंध लागू आहेत. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात फक्त वैद्यकीय सुविधा सोडता अन्य कोणालाही आस्थापने सुरू ठेवण्यास परवानगी नाही. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्‍यातील अमृतराव गुगळे या सराफ व्यावसायिकाने कडक निर्बंधांमध\nनऊ महिने झाले लग्नाचा बस्ता बांधून शेवटी नवरीच गेली अमेरिकेला अन्‌...\nभाळवणी (सोलापूर) : भारतात कोरोनासारख्या महामारीने थैमान घातले असताना विवाहास अनेक अडचणी येत आहेत. महाराष्ट्रात लॉकडाउन घोषित केल्यानंतर व अवघ्या 50 ऐवजी 25 लोकांमध्येच विवाह सोहळा करावा, असा आदेश काढल्यानंतर लग्न करण्याची मोठी अडचण निर्माण झाली आहे. मात्र लग्नाचा बस्ता बांधून नऊ महिने झाले\nकोरोना मृतांच्या कारणांचा घेतला जाणार शोध आयुक्‍तांनी नेमली डेथ ऑडिट कमिटी\nसोलापूर : शहरात मागील 18 दिवसांत पाच हजार 155 रुग्ण वाढले असून त्यातील 165 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृत्यूदर वाढण्याच्या कारणांचा शोध आता खुद्द महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनीच घ्यायला सुरवात केली आहे. मृत्यू झालेल्या रुग्णांचा इतिहास तपासून तो कोणत्या रुग्णालयात उपचार घेत\nराज्यात होणार आठ दिवसांचा कडक लॉकडाउन जाणून घ्या नेमके कारण\nसोलापूर : कडक संचारबंदी लागू करूनही सात दिवसांत अडीच लखांहून अधिक जणांवर नियमांचे उल्लंघन केल्याची कारवाई झाली आहे. राज्यात मागील सहा दिवसांत तीन लाख 79 हजार 54 रुग्ण आढळले असून दोन हजार 298 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील आरोग्य यंत्रणेवरील वाढता ताण, ऑक्‍सिजनसह अन्य औषधांचा तुटवडा,\nहोम डिलिव्हरीसाठी परवानगी मिळवायचीय का\nसोलापूर : राज्य शासनाच्या आदेशानुसार कोरोनाच्या कडक संचारबंदी काळात होम डिलिव्हरीसाठी व्यक्ती अथवा हॉटेल, ई-कॉमर्ससह अन्य लोकांना ये-जा करण्यासाठी महापालिकेच्या वतीने ई-पास दिले जात आहेत. घरपोच सेवा देणाऱ्यांसाठी एकूण 773 अर्ज प्राप्त झाले होते. त्यामध्ये 647 अर्जांची छाननी पूर्ण झाली असून\nलसीचे महत्त्व पटल्याने पहिल्या व दुसऱ्या डोससाठी गर्दी \nमाळीनगर (सोलापूर) : कोरोनाचा उद्रेक वाढल्याने लस घेणाऱ्यांच्या संख्येत आता मोठी वाढ होऊ लागली आहे. मात्र, लसीच्या तुटवड्यामुळे अनेकांना लसीकरण केंद्रावरून निराश होऊन परतावे लागत आहे. अशातच सध्या लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्याही मोठी असल्याने त्यांना दुसरा डोस घेण्यासाठी प्रतीक्षा करावी\nतर बार्शी तालुक्‍याव्यतिरिक्त इतर रुग्णांना दाखल करून घेणार नाही \nबार्शी (सोलापूर) : बार्शी शहरात कोरोना रुग्णांची संख्या मोठी गंभीर असून, दिवसेंदिवस फैलाव होताना दिसत आहे. उपचाराअभावी मृत्यू होत आहेत. कोव्हिड हॉस्पिटल, कोव्हिड सेंटर येथील बेड शिल्लक नाहीत. ऑक्‍सिजन, रेडमेसिव्हीर इंजेक्‍शन उपलब्ध होत नाहीत. कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी, परिस्थिती हाताब\nकडक लॉकडाउनमध्येही दुकाने राहणार का सुरू 1 मेपर्यंत उघडण्याचे नवे आदेश\nसोलापूर : कडक संचारबंदी काळात बंद असलेली किराणा दुकाने, सर्व खाद्य पदार्थांसह अन्य दुकाने काही तास सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर व जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी तसे नवे आदेश काढले असून, 1 मेपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.webnewswala.com/news/mumbai-metro-to-start-from-tomorrow-big-decision-of-thackeray-government/", "date_download": "2021-06-21T22:39:24Z", "digest": "sha1:VAKIQG7MSTAZGAVJVJRU2QUZK37DJHXF", "length": 18934, "nlines": 197, "source_domain": "www.webnewswala.com", "title": "सोमवारपासून मुंबई मेट्रो सुरु, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय - Team WebNewsWala", "raw_content": "\nआजच्या ताज्या मराठी बातम्या\nसोमवारपासून मुंबई मेट्रो सुरु, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय\nसोमवारपासून मुंबई मेट्रो सुरु, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय\nकरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेला लॉकडाउन राज्य सरकार टप्प्याटप्प्याने शिथील करत आहे. १ ऑक्टोबरपासून अनलॉकच्या पाचव्या टप्प्याला सुरुवात झाली असून ठाकरे सरकारकडून काही निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. दरम्यान राज्य सरकारने गुरुवारपासून मुंबई मेट्रो सुरु करण्यासाठी परवानगी दिली आहे. मुंबई लोकल मात्र अद्यापही बंद राहणार असून प्रतिक्षा करावी लागणार आहे.\nघाटकोपर – वर्सोवा या मार्गावर धावणाऱ्या मेट्रोच्या सुरक्षा तपासण्या आणि चाचण्यांची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी ८.३० पासून मेट्रो प्रवाशांच्या सेवेत रुजू होईल.\nमेट्रो १ च्या व्यवस्थापनाने दोन महिन्यांपूर्वीच उपाययोजना आखण्यास सुरूवात केली होती. अंतरनियम पाळणे, प्लास्टिक टोकनचा वापर कमी करण्यावर भर देण्यात येणार असून, दोन प्रवाशांमध्ये अंतर पाळण्यासाठी आसनव्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे घाटकोपर ते वर्सोवा या टप्प्यात एका वेळी एका मेट्रो गाडीतून केवळ ३०० जण प्रवास करू शकतील. करोनापूर्व काळात याच मेट्रोतून सुमारे १,३५० जण प्रवास करत होते.\nप्रवासासाठी प्लास्टिक टोकन वापरण्याऐवजी मोबाईल अ‍ॅपद्वारे तिकीट काढण्यास प्रोत्साहन दिले जाईल. रिचार्ज कार्डचा वापरही वाढवला जाईल. हे पर्याय वापरता न येणाऱ्यांना छापील तिकीट मिळेल.\nटाळेबंदीपूर्वी रोज सुमारे साडेचार लाख प्रवासी मेट्रो सुविधेचा लाभ घेत होते. गर्दीच्या वेळेस तीन मिनिटांत एक गाडी, तर एरवी पाच मिनिटांत एक गाडी याप्रमाणे दिवसाला ४०० हून अधिक फेऱ्या होत होत्या. सोमवारपासून किती मेट्रो फेऱ्या चालविण्यात येतील, याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचे मेट्रो १ च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.\nराज्य सरकारकडून नवं परिपत्रक प्रसिद्ध\nराज्य सरकारकडून नवं परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे. यामध्ये ग्रंथालयं सुरु करण्यासाठीही परवानगी देण्य��त आली आहे. दरम्यान राज्य सरकारकडून शाळा, महाविद्यालयं सुरु करण्यासाठी अद्यापही परवानगी देण्यात आलेली नाही, मात्र शिक्षकांना ५० टक्के उपस्थितीची मुभा देण्यात आली आहे.\nपरिपत्रकात देण्यात आलेल्या माहितीनुसार, शाळा, महाविद्यालयं तसंच शैक्षणिक आणि प्रशिक्षण संस्था ३१ ऑक्टोबरपर्यंत बंद राहणार आहेत. दरम्यान शाळांना ५० टक्के शिक्षक तसंच इतर कर्मचाऱ्यांना ऑनलाइन शिक्षण, टेली काऊन्सलिंग याशिवाय इतर कामांसाठी शाळेत बोलावण्याची परवानगी देण्यात आली आहे. शाळा शिक्षण विभागाकडून यासंबंधी नियमावली जाहीर केली जाणार आहे.\nसर्व सरकारी आणि खासगी ग्रंथालयांना करोनासंबंधित नियमांचं पालन करुन काम सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. १५ ऑक्टोबरपासून ग्रंथालयं सुरु होणार आहेत. याशिवाय मेट्रोलाही टप्याटप्याने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.\nयाशिवाय आठवडी बाजार भरवण्यासही परवानगी देण्यात आली आहे. १५ ऑक्टोबरपासून कंटेनमेंट झोनच्या बाहेर आठवडी बाजार भरवला जाऊ शकतो असं राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे. याशिवाय दुकानं दोन तास अतिरिक्त उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे दुकानं सकाली ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरु राहू शकतात. राज्य सरकारने परिपत्रकात मुंबई लोकल तसंच धार्मिकस्थळांचा उल्लेख केलेला नाही.\nस्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेला मंजुरी\nसिनेमागृह, स्विमिंग पूल होणार सुरू आज येणार Unlock 5.0 गाइडलाइन्स\nसर्वसामान्यांसाठी लोकलच्या वेळा बदलणार\nशहरात लवकरच धावणार 100 डबलडेकर बस\nराज्य सरकारने याआधी जाहीर केलेली नियमावली –\n– ५ ऑक्टोबरपासून ५० टक्के क्षमतेत उपहारगृहे, फूड कोर्ट आणि बार सुरु करण्यास परवानगी.\n– राज्यांतर्गत रेल्वेसेवा (मुंबई-पुणे, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, नागपूर, रत्नागिरी) सुरु करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी.\n– मुंबईच्या धर्तीवर पुणे शहरातील उपनगरीय रेल्वे सेवा सुरु .\n– मुंबईतील डबेवाल्यांना क्यूआर कोडच्या माध्यमातून रेल्वेतून प्रवास करण्याची परवानगी.\n– मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या हद्दीतील सर्व उद्योग, आस्थापना सुरु करण्यास मुभा.\n-चित्रपटगृहं १५ ऑक्टोबरपासून सुरु कऱण्यासाठी केंद्राने परवानगी दिली आहे. राज्याने मात्र यासाठी नकार दिला आहे.\n– व्यायामशाळा सुरु ��रण्यासाठी केंद्राने याआधीच परवानगी दिली आहे, राज्याने मात्र यासाठी अनुमती दिलेली नाही.\nपावसाने ‘टायगर 3’ चा सेट उद्ध्वस्त, कोट्यवधींचा फटका\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\nWorld record १,२,३… नव्हे तर १० मुलांना दिला जन्म\nमुंबई लोकल कधी सुरू होणार आदित्य ठाकरे यांचे स्पष्टीकरण\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका\nमुंबई आजपासून अनलॉक जाणून घ्या नवीन बदल\nसचिन तेंडुलकर कडून गोल्फ साठी कोरोना नियमांचं उल्लंघन \nनागिन फेम पर्ल व्ही पुरी बलात्काराच्या आरोपाखाली अटक\nसोमवार पासून अनलॉक सरकारने जारी केली नवी नियमावली\nLIC New Scheme 100 रुपयांत 75 हजारांचा विमा\nवसई-विरार महापालिकेचे सहाय्यक आयुक्त बेपत्ता\nफेक ओळखपत्र, मीरा चोप्रा नाहीतर 21 श्रीमंतांच्या पोरांनी घेतली लस\nआमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.\nआंध्रप्रदेश-तेलंगणामध्ये मुसळधार पावसाचा कहर\nवांद्रे-कुर्ला संकुलात लवकरच पर्यावरणस्नेही ट्राम\nभारतीयांसाठी आनंदाची बातमी, H-1B व्हिसा नियमांमध्ये बदल\nपिरॅमिड वरील Tweet मुळे Elon Musk ला इजिप्तचे आमंत्रण\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nदहावी-बारावी परीक्षा निर्णय परिस्थितीनुसार\nwebnewswala आयोजित माझा बाप्पा स्पर्धा 2020\nCorona Virus 10 किलो विषाणूंच्या विळख्यात अख्खे जग\nCorona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी\nमोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर\n6 जून रोजी महाविद्यालये, विद्यापीठांत साजरा होणार शिवस्वराज्य दिन\nउज्जैन महाकाल मंदिर सापडला अनमोल खजिना\nSurya Grahan 2021 | वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण 10 जूनला, ‘रिंग ऑफ फायर’\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nराज्याबाहेर मोदींना धोबीपछाड देण्यास ममता दीदी तयार\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\nआजच्या ताज्या मराठी बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://abhipendharkar.blogspot.com/2007/09/blog-post.html", "date_download": "2021-06-21T23:02:56Z", "digest": "sha1:NWZ3GCMBSPFROOGXB2GUQVI7QBQXDI6Z", "length": 18771, "nlines": 280, "source_domain": "abhipendharkar.blogspot.com", "title": "नस्ती उठाठेव: रामगोपाल वर्माचे \"कोळसे'", "raw_content": "\nजगाच्या उठाठेवी करण्याचं आणि मनाला येईल ते (अर्थात, फक्त स्वतःच) लिहिण्याचं एक खुलं व्यासपीठ\nहा एकाच वेळी \"भव्यदिव्य' आणि (वेगळ्या अर्थानं) \"एकमेवाद्वितीय.'\nतो अभिनयाचा, संवादांचा, कथा-पटकथेचा, सादरीकरणाचा मेरुमण\nअन्‌ हा...या सगळ्याच बाबतीत बटबटीत, भडक, आक्रस्ताळा, आचरट, भीषण आणि विकृत...\n\"शोले'चा \"रीमेक' नाही, असा डंका पिटत \"फ्रेम टू फ्रेम' तस्साच चित्रपट काढण्याची कल्पना रामगोपाल वर्माला कुठल्या अभद्र वेळी सुचली असावी कुणास ठाऊक \"के सरा सरा' नावाचा चित्रपटांचा \"कारखाना' त्यानं सुरू केला, तेव्हाच या भीषण स्थितीची कुणकूण लागली होती, खरं तर \"के सरा सरा' नावाचा चित्रपटांचा \"कारखाना' त्यानं सुरू केला, तेव्हाच या भीषण स्थितीची कुणकूण लागली होती, खरं तर पण ही विकृती \"एक हसीना थी'मधला क्‍लायमॅक्‍स, नवा \"शिवा', किंवा \"जेम्स'मधील हिंसाचाराच्या पातळीपर्यंतच होती. \"आग'मध्ये तिचा कळस गाठलाय आणि \"रंगीला', \"सत्या', \"रात'सारखे अतिशय परिणामकारक चित्रपट देणारा हाच का तो दिग्दर्शक, अशा विचारापर्यंतची वेळ आणलीय.\nतिथे एक पोलिस इन्स्पेक्‍टर...इथेही तोच. त्याचे हात तोडलेले...याची बोटे. तिथे गब्बर...इथे बब्बन. तिथे गावावर संकट...इथे गाव-कम-शहरावर. तिथे खंडणीचा मुद्दा...इथे जमीन लाटण्याचा. गब्बरला पकडले गेल्याचा राग...बब्बनला भाऊ मारला गेल्याचा..तिथे टांगा चालवणारी बसंती...इथे रिक्षा चालवणारी \"घुंगरू.'\n\"शोले'ची फ्रेम न्‌ फ्रेम तशीच ठेवून, काही नवे संदर्भ देऊन रामगोपाल वर्मानं त्याची जशीच्या तशी नक्कल केलीय...ती देखील अत्यंत भ्रष्ट, टाकाऊ आणि टुकार \"शोले'च्या प्रदर्शनाच्या वेळचं वातावरण आणि त्या वेळचा परिणाम अनुभवण्याचं भाग्य आताच्या पिढीला लाभलेलं नाही. \"शोले'बद्दल आधी भरपूर ऐकल्यानंतर मगच चित्रपट पाहणारे बरेच जण असतील. विशिष्ट प्रतिमा मनात घेऊन चित्रपट पाहण्याचा परिणाम वेगळा असतो. \"आग'चा स्वतंत्रपणे विचार केला, तरीही त्याच्याबद्दलचं मत अजिबात बदलत नाही.\n\"शोले'मधला हिंसाचार, दहशत आताच्या काळात अजिबात परिणामकारक वाटत नाही. तरीही, प्रेक्षक त्यात गुंततो. गावातल्या प्र���्येक माणसाच्या डोळ्यांत ती पाहायला मिळते. मुख्य म्हणजे, ती आवश्‍यक तेवढीच आहे आणि विकृत, न पाहवण्यासारखी अजिबात नाही \"आग'मधल्या बब्बनची दहशत मात्र विकृत आहे. करवतीने इन्स्पेक्‍टरची बोटे कापण्याचं दृश्‍य म्हणजे याचा कळसच. त्यातून चित्रपटाला अगदी कर्कश, कानठळ्या बसवणारं पार्श्‍वसंगीत आहे. त्यामुळे संवाद अनेकदा ऐकूच येत नाहीत. ही कसली आग \"आग'मधल्या बब्बनची दहशत मात्र विकृत आहे. करवतीने इन्स्पेक्‍टरची बोटे कापण्याचं दृश्‍य म्हणजे याचा कळसच. त्यातून चित्रपटाला अगदी कर्कश, कानठळ्या बसवणारं पार्श्‍वसंगीत आहे. त्यामुळे संवाद अनेकदा ऐकूच येत नाहीत. ही कसली आग\n\"शोले'च्या कॉपीव्यतिरिक्त वेगळा चेहरा नसल्यामुळं सगळ्याच व्यक्तिरेखा टाकाऊ आहेत. अमिताभनं तर \"बब्बन' साकारून आणखी एका वाईट भूमिकेवर नाव नोंदलंय. मोहनलाल, अजय देवगण यांनी फक्त काम केलंय, एवढंच. प्रशांत राजला अमिताभच्या मूळ भूमिकेत पाहताना त्रास होतो. त्यापेक्षाही त्रास होतो, दस्तुरखुद्द अमिताभला \"गब्बर'च्या भ्रष्ट रूपात पाहताना त्यातल्या त्यात सुश्‍मिता सेनच बरी. पण अमिताभ-जयाच्या संयत, अव्यक्त प्रेमाला उथळ रूप देऊन या भूमिकेचीही नंतर वाट लावलीय. ऊर्मिला मातोंडकरला बऱ्याच दिवसांनी रामगोपाल वर्माच्या चित्रपटात अंगप्रदर्शनाची संधी मिळालीय. (धन्य झाली पोरगी त्यातल्या त्यात सुश्‍मिता सेनच बरी. पण अमिताभ-जयाच्या संयत, अव्यक्त प्रेमाला उथळ रूप देऊन या भूमिकेचीही नंतर वाट लावलीय. ऊर्मिला मातोंडकरला बऱ्याच दिवसांनी रामगोपाल वर्माच्या चित्रपटात अंगप्रदर्शनाची संधी मिळालीय. (धन्य झाली पोरगी\nआता कुणालाही भीती दाखवायला चित्रपटरसिकांना नवं शस्त्र मिळालंय...\"चूप हो जा...वरना \"आग' दिखाने ले जाऊँगा...'\nजे आपल्याला आवडते ते इतरांपर्यंत पोहचले पाहीजे.\nअसा लहानसा प्रयत्न आहे.म्हणूनच मला वाटते .\nकी तू सूद्धा आमच्या अड्डयात सामील व्हावे .\nएकदा येऊन पहा आमच्या ब्लोग अड्डयावर\nमिसळ हा भराभर उरकण्याचा नाश्ता नाही, तर ती एक शास्त्रीय संगीताची बहारदार मैफल आहे. मैफलीच्या आधी तिची जागा निश्चित करावी लागते, श्रोते कोण ...\nआकर्षणाचीच विस्तारित संकल्पना म्हणजे \"क्रेझ'. अमक्‍याची क्रेझ आलेय, तमक्‍याची क्रेझ आलेय, असं आपण नेहमी म्हणत असतो. आपणही अनेकदा त...\nआज भल्या पहाटे पावणेपाच वाजता ��ुण्यात पोचलो. \"शेमी'लक्‍झरीतल्या शेकंडलास्ट शीटमुळे (शेशेशी) पार आपटून-धोपटून निघालो. त्यातनं कोकरूड...\nदाराची कडीसुद्धा वाजणार नाही, याची काळजी घेत ती दबक्या पावलांनी घराबाहेर पडली. तिला प्रचंड धाकधूक वाटत होती. कुणी आपल्याला बघणार तर नाह...\n`` आरती, काय गं , कुठे होतीस एवढे दिवस अचानक गायब झालीस काही फोन नाही, निरोप नाही `` वीणा जराशी वैतागलीच होती. `` बाई अहो गावाला गेल्...\nरत्नागिरीत पत्रकारितेला सुरुवात केली, तेव्हा तिथल्या ` रत्नागिरी एक्स्प्रेस ` या स्थानिक दैनिकात अनिल जोशी या सहकाऱ्याकडे भाषांतराची जबाबद...\nलहानपणी सुट्या लागल्यावर आजोळी शिपोशीत राहायला जायचो. तीन मामेभावंडं आणि मी, असा दंगा असायचा. कधी गुरं राखणं, कधी नदीवर आंघोळ, कधी आंब्याच...\nवाघा border च्या `बीटिंग रिट्रीट` समारंभाचे अनेक फोटो पेप्रात छापले होते, त्याची वर्णनं वाचली आणि ऐकली होती, भाषांतरितही केली होती. तरीही वा...\nनमस्कार. सगळ्यात आधी मी तुम्हाला माझी ओळख करून देतो. माझं नाव आहे, कोटिभास्कर सदाशिव गोडबोले. (हे म्हणजे ` चौथी अ ` यत्तेतल्या मुला...\nभाऊ महाराज बोळात राहत असताना अनंत चतुर्दशी म्हणजे आम्हाला पर्वणी वाटायची. दुपारी बाराला मंडईतून कसबा गणपतीची पालखी रवाना व्हायची. तिला हात...\nभाऊ महाराज बोळात राहत असताना अनंत चतुर्दशी म्हणजे आम्हाला पर्वणी वाटायची. दुपारी बाराला मंडईतून कसबा गणपतीची पालखी रवाना व्हायची. तिला हात...\nइथे काय काय वाचाल\n\"डॉग शो'तला \"कॅट वॉक'\nउमाळे आणि उसासे (8)\nयत्र तत्र कुत्रं... (4)\nमु. पो. पुण्यनगरी, India\nआधी पत्रकारिता करून आता मुक्त लिखाणाच्या क्षेत्रात शक्य होईल ते आणि शक्य होईल तिथे व्यावसायिक लेखनाचा प्रयत्न करतोय. अधूनमधून वेळ मिळालाच, तर हे स्वान्त सुखाय लिखाण.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://cmnews.co.in/land-scam-beed/", "date_download": "2021-06-21T22:10:41Z", "digest": "sha1:Y7T5F2YTNP5EF3GX3VGEC244M2WZ2LHS", "length": 23317, "nlines": 203, "source_domain": "cmnews.co.in", "title": "इनामी जमीन घोटाळ्यांमध्ये जिल्हाधिकार्‍यांना विभागीय आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश – CMNEWS", "raw_content": "\nओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीसपदी मंगल भुजबळ यांची नियुक्ती\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\nइनामी जमीन घोटाळ्यांमध्ये जिल्हाधिकार्‍यांना विभागीय आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश\nअंबाजोगाई येथील ‘स्वाराती’ रूग्णालयातील व्हेंटिलेटरही तशीच पडून; आ.सतीश चव्हाण यांचा खोचक सवाल\nकलासम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचे निधन\nम्युकर मायकोसिसचे राज्यात पंधराशे रूग्ण; पुढील दहा दिवस अत्यंत महत्त्वाचे :आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती\nखत दरवाढीच्या निषेधार्थ केंद्र सरकारचा पुतळा जाळून स्वाभिमानी शेतकरी संघटना गुरुवारी प्रचंड आक्रमक आंदोलन छेडणार\nHome/ताज्या घडामोडी/इनामी जमीन घोटाळ्यांमध्ये जिल्हाधिकार्‍यांना विभागीय आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश\nइनामी जमीन घोटाळ्यांमध्ये जिल्हाधिकार्‍यांना विभागीय आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश\nबीड ( प्रतिनिधी ) सातशे ते आठशे कोटी रुपयांच्या इनामी जमिनीच्या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी अँड. अजित देशमुख यांनी मुख्यमंत्र्याकडे दिनांक ३१ मे २०२१ रोजी केली होती. मुख्यमंत्र्यांनी महसूल विभागाच्या सचिवांना त्याच दिवशी आदेश दिले आणि महसूल विभागाचे प्रधान सचिव यांनी विभागीय आयुक्तांना त्याच दिवशी आदेश देऊन अँड. अजित देशमुख यांच्या तक्रारीवर कारवाई करण्याचे आदेश दिले. अजित देशमुख यांच्या या तक्रारींचे एकाच दिवसात बीड - मुंबई - औरंगाबाद असा प्रवास करून या घोटाळ्याचे गांभीर्य दाखवून दिले. बीड येथील उप जिल्हाधिकारी भूसुधार या पदावर प्रकाश आघाव हे काम करत आहेत. उप जिल्हाधिकारी भूसुधार हे अडगळीला पडलेले पद असायचे. मात्र आघाव या पदावर आल्यानंतर जिल्ह्यातील सर्व उप जिल्हाधिकारी पदा पेक्षा या पदाचे काम वाढले. इनामी जमिनीचा काळाबाजार सुरू झाला. अँड. देशमुख यांच्या तक्रारी पूर्वी एक महिना अगोदर एक तक्रार झाली होती आणि तीन महिने अगोदर आणखी एक तक्रार झाली होती. याशिवाय अन्य अनेक तक्रारी शासन, आयुक्त कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रलंबित आहेत. त्यामुळे यातील काही तक्रारींची चौकशी देखील याच पत्राद्वारे करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील वक्फ बोर्डाच्य�� आणि धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे देवस्थान जमिनीच्या हस्तांतरणाबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. अनेक जमिनी बेकायदेशीर रीतीने हस्तांतरण झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे यातील अनेक संचिका कार्यालयात उपलब्ध नाहीत. अनेक आदेशावर यापूर्वी बीड जिल्ह्यात असणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्यानंतर सह्या केल्या आहेत, अशा तक्रारी आहेत. त्यामुळे या सर्व तक्रारी निकाली काढण्यासाठी जन आंदोलनाचे विश्वस्त ॲड देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडे आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. दिनांक ३१ मे रोजी ची ही तक्रार मुख्यमंत्र्यांना पोहोचल्या नंतर त्याच दिवशी त्यांनी चौकशीचे आदेश महसूल विभागाच्या प्रधान सचिवांना दिले. महसूल विभागाच्या प्रधान सचिव यांनी त्याच दिवशी विभागीय आयुक्त यांना चौकशीचे आदेश दिले. यानंतर दिनांक ४ जून २०२१ रोजी विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकारी, बीड यांना या तक्रारीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. आता शेकड्यावर सर्वे नंबरच्या हस्तांतरित झालेल्या जमिनीची या आदेशान्वये चौकशी होणार आहे. त्यामुळे ज्या ज्या संबंधित लोकांच्या जमिनी उप जिल्हाधिकारी भूसुधार यांच्या चुकीमुळे हातातून गेल्या आहेत, त्या सर्वांनी जिल्हाधिकारी, बीड यांचे कडे रीतसर तक्रार दाखल करून त्याची पोच घ्यावी. आणि त्याची एक प्रत अँड. अजित देशमुख यांना पुढील पाठपुराव्यासाठी द्यावी. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून देवस्थानच्या जमिनी लुटल्या गेल्या आहेत. त्यामुळे ज्या ज्या देवस्थानच्या जमिनीचा काळाबाजार झाला आहे, त्या सर्वांनी आता गांभीर्याने घ्यावे आणि आपल्याला न्याय मिळेल या दृष्टीने रितसर तक्रारी करून पाठपुरावा करावा. अँड. अजित देशमुख एक बैठक घेऊन सर्व तक्रारदारांना विशेष मार्गदर्शनही करणार आहेत. त्यामुळे प्रत्येकाने तक्रार दाखल करून त्याची पोच घ्यावी, असेही आवाहन देशमुख यांनी केले आहे. जन आंदोलनाने कुठलीही तक्रार हाती घेतल्यानंतर त्याचा पाठपुरावा केला जातो. कारवाई होईपर्यंत प्रकरण लावून धरले जाते. हे बीड पासून मुंबई पर्यंत सर्व अधिकाऱ्यांना माहीत असल्याने या सर्वांनी ही तक्रार गांभीर्याने घेतली आहे. त्याच गांभीर्याने आपण पाठपुरावा करणार असल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे. प्रकरणात जिल्हाधिकार्‍यांकडे सक्षमपणे पाठपुरावा करून दोषींन��� जेल मध्ये घालू, असेही देशमुख यांनी म्हटले आहे.\nओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीसपदी मंगल भुजबळ यांची नियुक्ती\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीसपदी मंगल भुजबळ यांची नियुक्ती\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nअंबाजोगाई येथील ‘स्वाराती’ रूग्णालयातील व्हेंटिलेटरही तशीच पडून; आ.सतीश चव्हाण यांचा खोचक सवाल\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\nअंबाजोगाई येथील ‘स्वाराती’ रूग्णालयातील व्हेंटिलेटरही तशीच पडून; आ.सतीश चव्हाण यांचा खोचक सवाल\nकलासम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचे निधन\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*अखेर नरभक्षक बिबटया जेरबंद; वनविभागाची कामगिरी\n*आष्टीतील तालुक्यातील एकाला कोरोनाची बाधा*\n*राज्यातील शिक्षकांना SCERT देणार गुगल क्लासरूम चे ऑनलाईन प्रशिक्षण*\nओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीसपदी मंगल भुजबळ यांची नियुक्ती\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\nअण्णांच्या राळेगण मध्ये साडी वाटप करताना दोघांना पथकाने पकडले » CMNEWS\nअहमदनगर: १३४ रूग्णांना डिस्चार्ज तर ८३ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर\nदक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला लष्करप्रमुख ���नरल एम एम नरवणे यांची भेट\nपरळीत कोविड लसीकरण सराव फेरी चा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आरंभ\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*अखेर नरभक्षक बिबटया जेरबंद; वनविभागाची कामगिरी\n*आष्टीतील तालुक्यातील एकाला कोरोनाची बाधा*\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*अखेर नरभक्षक बिबटया जेरबंद; वनविभागाची कामगिरी\n*आष्टीतील तालुक्यातील एकाला कोरोनाची बाधा*\n*राज्यातील शिक्षकांना SCERT देणार गुगल क्लासरूम चे ऑनलाईन प्रशिक्षण*\n*राज्यातील शिक्षकांना SCERT देणार गुगल क्लासरूम चे ऑनलाईन प्रशिक्षण*\n*आष्टीतील कोरोना बाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू*\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटचं पुण्यात कनेक्शन, महिलेसह तिघांना अटक*\n*दिवाळी तुमची दवाखान्यात जाणार कायआज जिल्ह्यात 200 कोरोना ग्रस्तांची भर*\n*बीड जिल्ह्याचा कोरोना corona कमी होतोय पण आष्टीचा वाढला\nअण्णांच्या राळेगण मध्ये साडी वाटप करताना दोघांना पथकाने पकडले » CMNEWS\nअहमदनगर: १३४ रूग्णांना डिस्चार्ज तर ८३ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर\nदक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांची भेट\nपरळीत कोविड लसीकरण सराव फेरी चा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आरंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%93%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%82", "date_download": "2021-06-21T22:07:13Z", "digest": "sha1:YGLNGUU64PD5ODGMUZN5P6V3W5OCMTQF", "length": 6711, "nlines": 185, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ओर्लेयों - विकिपीडिया", "raw_content": "\nक्षेत्रफळ २७.४८ चौ. किमी (१०.६१ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासून उंची कमाल ४०७ फूट (१२४ मी)\nकिमान ३०० फूट (९१ मी)\n- घनता ४,२३९ /चौ. किमी (१०,���८० /चौ. मैल)\nफ्रान्समधील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे.\nतुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता.\nओर्लेयों (फ्रेंच: Orléans) हे उत्तर-मध्य फ्रान्समधील सॉंत्र ह्या प्रदेशाची व लुआरे विभागाची राजधानी आहे. ओर्लेयों शहर पॅरिसच्या नैऋत्येला १३० किमी अंतरावर स्थित आहे.\nअमेरिका देशाच्या लुईझियाना राज्यामधील न्यू ऑर्लिन्स ह्या शहराचे नाव ओर्लेयोंवरूनच देण्यात आले आहे.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nविकिव्हॉयेज वरील ओर्लेयों पर्यटन गाईड (इंग्रजी)\nफ्रान्स मधील शहरे विस्तार विनंती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी ०६:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0", "date_download": "2021-06-21T23:33:43Z", "digest": "sha1:ESV5STSWDM3U33WRGHRWHTJGYYZYUFD4", "length": 4167, "nlines": 81, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सोनपूर - विकिपीडिया", "raw_content": "\nसोनपूर भारताच्या बिहार राज्यातील शहर आहे. हे शहर गंडकी नदीकाठी वसलेले आहे. येथे कार्तिकी पौर्णिमेस मोठा जनावरबाजार भरतो.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ डिसेंबर २०१७ रोजी ११:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्र���डमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ournagpur.com/60-endangered-species-of-grains-will-grow-on-soil-after-50-years/", "date_download": "2021-06-21T22:59:38Z", "digest": "sha1:YG5W4HSMADF3HJG6NHMNRP2VVC3R6PUD", "length": 12187, "nlines": 161, "source_domain": "ournagpur.com", "title": "लुप्तप्राय झालेल्या धानाच्या प्रजातींपैकी ६० प्रजाती तब्बल ५० वर्षांनंतर मातीवर उगवणार", "raw_content": "\nHome Food लुप्तप्राय झालेल्या धानाच्या प्रजातींपैकी ६० प्रजाती तब्बल ५० वर्षांनंतर मातीवर उगवणार\nलुप्तप्राय झालेल्या धानाच्या प्रजातींपैकी ६० प्रजाती तब्बल ५० वर्षांनंतर मातीवर उगवणार\nनागपूर : देशात एके काळी एक लाख १० हजारांवर धानाच्या प्रजाती होत्या. मागील ५० वर्षांत त्या लुप्तप्राय झाल्या असताना विदर्भासाठी आशादायक बातमी आहे. या लुप्तप्राय झालेल्या धानाच्या प्रजातींपैकी ६० प्रजाती तब्बल ५० वर्षांनंतर भंडारा जिल्ह्यातील मातीवर उगवणार आहेत. भंडारातील ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाला प्रायोगिक तत्त्वावर एनबीपीजीआर आणि भारतीय कृषी विज्ञान केंद्राकडून हे बीज मिळाले आहे. मागील १० वर्षांपासूनच्या त्यांच्या अभ्यासपूर्ण प्रयत्नांना यश आले आहे.\n२०१२ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर जैवविविधतेसंदर्भात परिषद झाली होती. त्यात लुप्त होत चाललेल्या प्रजातींना वाचविण्याचा विचार पुढे आला. त्यातून २०१४ मध्ये केंद्र सरकारचा पायलट प्रोजेक्ट तयार झाला होता. राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोग पुणे यांच्याकडे महाराष्ट्र जनुक कोष उभारण्याचे काम सोपविण्यात आले होते. याअंतर्गत भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर चार जिल्ह्यांत प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प राबविण्यात आला. साकोली, भंडारा, मोरगाव अर्जुनी, सडक अर्जुनी, ब्रह्मपुरी आणि नागभीड या सहा तालुक्यांतील ३०० गावांमध्ये या प्रकल्पांतर्गत काम झाले होते. लुप्त होत चाललेल्या धानाच्या प्रजातीचे संवर्धन आणि बीज उत्पादन आणि लागवड असा यामागील उद्देश होता. यात भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाचाही सहभाग होता.\nया प्रकल्पानंतरही ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाने सतत पाठपुरावा सुरू ठेवला होता. मंडळाचे सचिव अनिल बोरकर यांनी अनेक राष्ट्रीय परिषदांमध्ये सहभागी होऊन प्रेझेंटेशनही सादर केले होते. त्यांच्या प्रयत्नाला आता यश आले असून, एन.बी.पी.जी.आर. (नॅशनल ब्युरो ऑफ प्लॉट जेनेटिक रिस��्च) नवी दिल्ली यांच्याकडून या मंडळाला धानाच्या ६० दुर्मीळ प्रजाती मिळाल्या आहेत. यासोबतच, कर्नाटकातील एका संस्थेला भाजीपाला बियाणे, ओरिसातील संस्थेला भरडधान्य, तर हिमाचल प्रदेशातील संस्थेला मक्याचे प्रकार दिले आहेत. महाराष्ट्रात एकमेव भंडाऱ्यामध्ये यंदाच्या धानाच्या हंगामात हा प्रयोग होणार आहे.\nजवसाच्या ४८, लाखोळीच्या ३२ लुप्त प्रजातीही मिळाल्या\nधानाच्या ६० प्रकारच्या प्रजातींच्या बिजाईसोबत जवसाची ४८ आणि लाखोळीची ३२ प्रकारची बिजाईसुद्धा मिळाली आहे. ही बिजाई प्रत्येकी २० ग्रॅम असून, एन.बी.पी.जी.आर.च्या मुख्य वैज्ञानिक डॉ. प्रतिभा ब्राह्मी यांच्या स्वाक्षरीने ती देण्यात आली. हैदराबादमधील आरआरसी नेटवर्क या प्रयोगशाळेत योग्य तापमानामध्ये ती ठेवण्यात आली असून, रोवणीच्या हंगामात आणली जात आहे.\nभारतीय पारंपरिक कृषी पद्धतीअंतर्गत साडेतीन एकरामध्ये आम्ही ही बिजाई लावणार आहोत. यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण मागील पाच वर्षांत झाले आहे. विदर्भातील धानपट्ट्याला मिळालेली ही उत्तम संधी आहे. आपले हरवलेले धानाचे देशी वाण यातून परत मिळवू शकू, असा विश्वास आहे.\n– अनिल बोरकर, सचिव, भारतीय युवा प्रागितक मंडळ, भंडारा\nप्रत्येक धानाची वेगळी गुणवैशिष्ट्ये आहेत. नैसर्गिक खनिजे, घटक त्यात मूलत: आहेत. मूळ जाती नष्ट झाल्यास जैवविविधतेला धोका आहे. दुर्मीळ प्रजातींच्या संवर्धनासाठी शेतकऱ्यांनी पुढे येण्याची गरज आहे.\nनागपुरात ‘खाकी वर्दी’चा प्रेमळ चेहरा; निराधार आजीच्या गळणाऱ्या छतावर पोलिसांनी टाकली ताडपत्री\nफोटो काढायला गेलेले,शाळकरी मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू\nदाभाडकरांनी तरुणासाठी सोडला नव्हता बेड; माहिती अधिकारात वस्तुस्थिती समोर\n‘ईडी’कडून नागपुरात एकाचवेळी दोन सीए आणि एका कोळसा व्यापाऱ्याच्या घरी छापेमारी\nआता १५ मिनिटात ओळखता येणार … गर्दीतील कोरोना बाधित\nGoogle चं नवं फीचर, आता मिळणार फोटो आणि व्हिडीओ Hide करण्याची सुविधा\n एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या करून आरोपीची आत्महत्या\nफेसबुकवरील मैत्री पडली महागात; महिलेची 2.5 कोटींची फसवणूक\nSIP मध्ये 12% व्याजासह 26 लाखांचा परतावा मिळवा, वाचा सुरुवातीला किती...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/topic/sai-sansthan", "date_download": "2021-06-21T22:52:48Z", "digest": "sha1:NTCWKEW4ROM6LZQRRVCFZBQHYTF63IZC", "length": 2443, "nlines": 76, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Sai sansthan", "raw_content": "\nRT-PCR लॅब व ऑक्सिजन प्लांट युद्धपातळीवर स्थापन करण्याचे उच्च न्यायालयाचे साई संस्थानला आदेश\nसाई संस्थानचे रखडलेले प्रकल्प पूर्ण करा : विजय काळे\nराज्य शासन व साई संस्थानला उच्च न्यायालयाची नोटीस\nशिर्डी : बायोमॅट्रिक दर्शन पास देणारी कंपनी तुपाशी, कामगार उपाशी\nशिर्डी ड्रेसकोड फलक : रोहित पवार म्हणाले...\nकंत्राटी कर्मचार्‍यांना बोनस न मिळाल्यास आमरण उपोषण : गोंदकर\nशिर्डी येथून रेल्वेने 1402 वीटभट्टी कामगार उत्तर प्रदेशकडे रवाना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisocial.com/corona-vaccine-registration-begin-in-maharashtra-from-april-28-for-18-plus-how-to-register/", "date_download": "2021-06-21T22:58:40Z", "digest": "sha1:JFNLSS7I4CASWOZ7FSWW75DWVEJODIRA", "length": 13881, "nlines": 89, "source_domain": "www.marathisocial.com", "title": "Corona Vaccine Registration: कोरोना लसीकरणासाठी कशी कराल ऑनलाईन नोंदणी", "raw_content": "\nCorona Vaccine Registration: कोरोना लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करावी लागणार; कशी कराल नोंदणी\nCorona Vaccine Registration – १८ ते ४४ वर्षांमधील लोकांना कोरोना लसीकरण करण्यासाठी आजपासून ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. सरकारने आधीच सांगितले आहे कि कोणालाही ऑनलाईन रजिस्ट्रेशन न करता लसीकरण केंद्रांवर जाऊन लसीकरण करण्याची सुविधा मिळणार नाही. रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्ही कोविन पोर्टल किंवा आरोग्य सेतु अ‍ॅपचा वापर करु शकता.\n१६ जानेवारीपासून आपल्या देशात कोरोना लसीकरणाची सुरुवात झाली होती. आतापर्यंत एकूण १४.७७ कोटींहून अधिक लसीचे डोस देण्यात आले आहेत. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार मंगळवारी २४ लाखांहून अधिक लोकांना कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत एकूण १४ कोटी ७७ लाख २७ हजार लसीचे डोस देण्यात आले असून शक्य तितक्या लवकर सर्वांना लस मिळावी यासाठी शर्थीचे प्रयत्न चालू आहेत.\nदरम्यान, १ मे २०२१ पासून देशातील १८ वर्ष पूर्ण झालेली व्यक्ती लस घेऊ शकते, अशी घोषणा नुकतीच केंद्रातील मोदी सरकारने केली आहे. देशात करोनाचे रुग्ण वाढत असताना तिसरी लाट येण्याचा धोका सांगितला आहे. अशा परिस्थितीत लसीकरण अनिवार्य असल्याचे सरकारने सांगितले आहे.\nकोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत आजपर्यंत महाराष्ट्राने दीड कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण केले आहे. याबद्दल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन ���रत रोज ८ लाख लसीकरणाचे राज्याने उद्दिष्ट ठेवले असून त्याचा लसींचा पुरवठा वेळेवर व्हावा, अशी मागणी केंद्र शासनाकडे केल्याचे सांगितले.\nकोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी लसीकरण मोहिमेच्या तिसर्‍या टप्प्यात १८ वर्षांवरील नागरिकांना मोफत लस देण्याचा निर्णय घेतला आहे.\nकोरोना लसीकरण ऑनलाईन रजिस्ट्रेशन\nदेशभरात १ मे पासून कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु होणार आहे. यापूर्वी ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना लसीकरणासाठी परवानगी देण्यात आली होती. १८ ते ४४ वर्षांमधील लोकांना कोरोना लसीकरण करण्यासाठी आजपासून ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. सरकारने आधीच सांगितले आहे कि कोणालाही ऑनलाईन रजिस्ट्रेशन न करता लसीकरण केंद्रांवर जाऊन लसीकरण करण्याची सुविधा मिळणार नाही. रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्ही कोविन पोर्टल किंवा आरोग्य सेतु अ‍ॅपचा वापर करु शकता.\nकोरोना लसीकरणासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसे कराल\n१. कोरोना लसीकरणाची नोंदणी करण्यासाठी १८ ते ४४ वयोगटातील व्यक्ती कोविन पोर्टल किंवा आरोग्य सेतु अ‍ॅप वर रजिस्ट्रेशन करु शकतात.\n२. सर्वात आधी तुम्हाला www.cowin.gov.in वर जावे लागेल. या वेबसाइट वर रजिस्टर करण्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर टाकावा लागेल. Register/ Sign in yourself मध्ये तुमचा मोबाईल नंबर टाईप करा. तुम्ही टाकलेल्या मोबाइल नंबरवर एक OTP येईल. तोच OTP टाकून तुम्ही तुमचे अकाउंट व्हेरिफाय करून घ्या.\n३. रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला Registration of Vaccination वर जायचे आहे. या ठिकाणी तुम्हाला फोटो आयडी जसे कि आधार कार्ड, मतदान कार्ड आणि त्याचा नंबर, नाव, जन्म दिनांक, आणि अन्य माहिती भरावी लागणार आहे. यानंतर रजिस्टर बटनवर क्लिक करावे. तुम्हाला SMS द्वारे सर्व आवश्यक माहिती पाठवली जातील. या ठिकाणी तुम्हाला Beneficiary Reference ID दिला जाईल.\n४. आपल्या जवळच्या कोरोना लसीकरण सेंटरला शोधण्यासाठी तुम्हाला www.cowin.gov.in वर जाऊन खाली बाजूस जावे लागेल. या ठिकाणी तुम्हाला तुमच्या जवळचे कोरोना लसीकरण सेंटर, त्याचा पत्ता भेटेल.\n५. तुम्हाला लस कधी घायची आहे ते कन्फर्म करण्यासाठी तुम्हाला अकाउंट डिटेल पेजवर जावे लागेल. यानंतर कॅलेंडर आयकॉन वर जाऊन तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे वॅक्सिनेशन सेंटर निवडू शकता.\n६. तुम्ही कोरोना वॅक्सिनेशन सेंटर निवडले कि तुम्हाला क���णता दिवस, वेळ निवडायची आहे याचा पर्यात दिसेल. यानुसार, स्लॉट निवडा. यानंतर बुक बटनवर क्लिक करा. यानंतर Appointment Confirmation पेज दिसेल . सर्व माहिती परत एकदा चेक करून कन्फर्म बटनवर क्लिक करा. आणि तुम्ही ठरवून दिलेल्या वेळेला लस घ्या.\n७. आपण कोविड १९ लस घेतली आहे याचे प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला cowin.gov.in वर जावे लागेल. तसेच तुम्ही आरोग्य सेतू अ‍ॅपचा सुद्धा वापर करू शकता. आरोग्य सेतू अ‍ॅपवर गेल्यानंतर कोविन च्या पर्यायावर जावे लागेल. यानंतर Vaccination Certificate पर्यायावर जावे लागेल. यानंतर Beneficiary Reference ID टाकला कि Get Certificate बटनवर क्लिक करावे लागेल. या सर्टिफेकट मध्ये तुमचे नाव, जन्म दिनांक, तुमचा Beneficiary Reference ID, फोटो ओळखपत्र, घेतलेल्या लसीचे नाव, हॉस्पिटलचे नाव हि सर्व माहिती दिसेल.\n८. CoWin वेबसाइट वरून सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला https://selfregistration.cowin.gov.in/vaccination-certificate या वेबसाइटवर जावे लागेल. त्यानंतर Beneficiary Reference ID टाकून तुम्ही तुमचे सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता.\nआपल्या आजूबाजूला घडत असलेल्या नवीन गोष्टींबद्दल माहिती करून घेणे आणि सर्वांपर्यंत पोहचवणे, ब्लॉगिंगची आवड आणि मोकळ्या वेळेचा कुठेतरी चांगल्या ठिकाणी सदुपयोग व्हावा यासाठीच केलेला हा अट्टाहास.\nCorona Vaccine: महाराष्ट्रात नागरिकांना मोफत लस मिळणार, उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा\nजंगल तोड एक समस्या मराठी निबंध, Deforestation Essay in Marathi\nMarathi Social on याला म्हणतात शिवसेना आमदार, रेमडीसीविर इंजेक्शन्ससाठी मोडली ९० लाखांची एफ. डी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/politics/whats-wrong-in-meeting-pm-modi-says-cm-uddhav-thackeray-472414.html", "date_download": "2021-06-21T21:36:56Z", "digest": "sha1:MI33PJQYKXSEX5VG5NP7ROJLE34E7L3N", "length": 19253, "nlines": 250, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nVIDEO: मोदी-ठाकरे एकांतात भेटले; ‘ते’ 30 मिनिटे महाराष्ट्राच्या राजकारणाची कूस बदलणार\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज दिल्लीत भेट घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधानांसोबत पावणे दोन तास चर्चा केली.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nनवी दिल्ली: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज दिल्लीत भेट घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधानांसोबत पावणे दोन तास चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री उद्ध��� ठाकरे यांनी मोदींसोबत एकांतात अर्धा तास चर्चा केली. मोदी-ठाकरे यांच्या एकांतात झालेल्या या भेटीमुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची कूस बदलणार का\nमोदी-ठाकरे किती तास भेट\nपंतप्रधान कार्यालयातून भेटीची वेळ मिळाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण पावणे अकरा वाजताच पंतप्रधान कार्यालयात पोहोचले. त्यानंतर 11 वाजता या तिन्ही नेत्यांची मोदींसोबत बैठक सुरू झाली. तब्बल पावणे दोन तास ही भेट झाली. त्यात मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात एकांतात अर्धा तास चर्चा झाली. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.\nउद्धव ठाकरे काय म्हणाले\nया भेटीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र सदन येथे येऊन प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ‘मोदी आणि आमचे व्यक्तिगत संबंध आहेत. हे सर्वांना माहीत आहे. ही गोष्ट लपलेली नाही आणि लपवण्याची गरज नाही. आज आम्ही राजकीयदृष्ट्या एकत्र नाही. पण म्हणून आमचं नातं तुटलेलं नाही. मी मोदींना भेटलो म्हणजे काही तरी चूक केलं असं नाही. मी काही नवाब शरीफांना भेटलो नाही. आताही माझ्या सहकाऱ्यांना सांगून मी मोदींना भेटायला जाऊ शकतो’, असं सांगतानाच सत्तेत एकत्र नसलो तरी नातं तुटलं नाही, असं सूचक विधान मुख्यमंत्र्यांनी केलं.\nनातं कायमस्वरुपी राहिलं पाहिजे: दरेकर\nचांगल्या वातावरणात चर्चा झाली असेल, नातं तुटलं नाही असं उद्धव ठाकरे म्हणत असतील तर हे नातं कायमस्वरुपी असायला हवं. दिल्लीत आले म्हणून पंतप्रधानांबाबत किंवा भाजपबरोबरच्या नात्याबाबतचं वक्तव्य महाराष्ट्राने पाहिलं आहे. मोदींच्या चर्चेवर त्यांना समाधान मिळालं असेल आणि नातं तुटलं नाही असं सांगत असतील तर आम्हाला आनंद आणि अभिमान आहे. महाराष्ट्राच्या हितानेही ते चांगलं आहे, असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितलं. तसेच नात्याच्याबाबतीत मुख्यमंत्र्यांनी नात्याबाबत अशा प्रकारची भूमिका घेतली असेल तर येणाऱ्या काळात कशाप्रकारे पडसाद उमटतील हे पाहायला मिळेल, असं सूचक विधानही त्यांनी केलं.\nराजकीय विश्लेषक काय म्हणतात\nमोदी-ठाकरे भेटीच्या निमित्ताने शिवसेना-भाजप राजकीयदृष्ट्या जवळ येतील असं वाटत नाही. पण मधल्या काळात त्यांच्यात जी कटुता निर्माण झाली होती. ती दूर व्हायला सुरुवात होईल. महाराष्ट्रात आपली सत्ता नसल्याने मोदींकडून महाराष्ट्राची उपेक्षा सुरू आहे. ती अन्यायकारक आहे. ती उपेक्षा थोड्याबहूत प्रमाणात थांबेल, असं राजकीय विश्लेषक प्रमोद चुंचुवार यांनी सांगितलं. तर, मोदी-ठाकरेंच्या या भेटीत सगळं होईल असं वाटत नाही. पण दोन्ही नेत्यांमध्ये जी बॉन्डिंग आहे ती राहणारच आहे. आरएसएससोबतही उद्धव ठाकरेंचे संबंध चांगले आहेत. परंतु, आजच्या भेटीने राजकीय निर्णय होईल असं वाटत नाही. ती वेळही नाही, असं राजकीय पत्रकार अभिमन्यू शितोळे यांनी सांगितलं. (What’s wrong in meeting PM Modi, says CM Uddhav Thackeray)\nमराठा आरक्षण ते मेट्रो कारशेड, मुख्यमंत्र्यांनी मोदींपुढे मांडल्या 11 मागण्या; वाचा सविस्तर\nUdhav Thackeray PM Modi Meet Live | पंतप्रधानांसोबत झालेल्या बैठकीवर तिन्ही पक्षाचे नेते समाधानी: उद्धव ठाकरे\nUddhav Thackeray: मोदींनी सगळं गांभीर्याने ऐकून घेतलंय, आता सकारात्मक पाऊल उचलावं हीच आशा: उद्धव ठाकरे\nNarayan Rane Live | संजय राऊतांनी पूर्वी ठाकरेंवर टीका केली : नारायण राणे\nVideo | 24 मिनिटं, 24 हेडलाईन, पाहा दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या\nआघाडी सरकार आरक्षणविरोधी, मंत्रीच आरक्षणाचा वाद पेटवताहेत; गोपीचंद पडळकरांचा आरोप\nबहुजन समाजाला वेठीस धरणाऱ्या झारीतल्या शुक्राचार्यांचे पितळ उघडं करणार : ऊर्जामंत्री नितीन राऊत\nHeadline | 5 PM | शिवसेना भवनजवळ सेना-भाजपचा जोरदार राडा\nNagpur | नागपुरात ईडीकडून अविनाश भोसलेंचं ली-मेरिडियन हॉटेल सील\nखासगी रुग्णालयातील कोरोना मृत्यूंची सीआयडी चौकशी करा, सफाई कर्मचारी संघटनेचा उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा\nअन्य जिल्हे3 hours ago\nघाटी रुग्णालयात तारीख संपलेल्या केमिकल्सचा वापर \nमहिला कशाप्रकारे सुरू करू शकतात आपला व्यवसाय; जाणून घ्या यशाची गुपिते\nभाजपचा एकही आमदार फुटला नाही, दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रयत्न, सुधीर मुनगंटीवारांचा टोला\n हे तुमच्यासोबतही घडू शकतं, पोलीस असल्याचं सांगून महिलेचे सव्वा तीन लाखांचे दागिने पळवले\nGemini/Cancer Rashifal Today 22 June 2021 | नोकरीत चढउतार असतील, विवाहबाह्य प्रेम प्रकरणांपासून दूर राहा\nAquarius/Pisces Rashifal Today 22 June 2021 | व्यवसायिक दृष्टीकोनातून वेळ अनुकूल, महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी\nVideo | स्वत:ला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न, शेवटी व्हायचं तेच झालं, दोन महिलांचा व्हिडीओ व्हायरल\nSagittarius/Capricorn Rashifal Today 22 June 2021 | चिंता आणि तणाव दूर होईल, आर्थिक स्थिती चांगली असेल\nमराठी न्यूज़ Top 9\nमंत्रालयात बाॅम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल, पुणे पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं\nमहाराष्ट्राची चिंता वाढली, राज्यात डेल्टा प्लसचे 21 रुग्ण, रत्नागिरी, जळगावनं टेन्शन वाढवलं\nGemini/Cancer Rashifal Today 22 June 2021 | नोकरीत चढउतार असतील, विवाहबाह्य प्रेम प्रकरणांपासून दूर राहा\nAquarius/Pisces Rashifal Today 22 June 2021 | व्यवसायिक दृष्टीकोनातून वेळ अनुकूल, महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी\nघाटी रुग्णालयात तारीख संपलेल्या केमिकल्सचा वापर \nLibra/Scorpio Rashifal Today 22 June 2021 | इतरांच्या कार्यात हस्तक्षेप करु नका, अनावश्यक खर्च होईल\nVideo | स्वत:ला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न, शेवटी व्हायचं तेच झालं, दोन महिलांचा व्हिडीओ व्हायरल\nMaharashtra Coronavirus LIVE Update : अकोल्यात आज दिवसभरात 7 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह\nMaharashtra News LIVE Update | सिडको घेराव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत पोलिसांकडून महत्त्वाचे रस्ते बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://todayslive.in/news/t-m-p-councilor-shri-bharat-chavan/", "date_download": "2021-06-21T23:13:19Z", "digest": "sha1:5ZFL45E4QDXNZFO5KZL3MRR36A7TLMLZ", "length": 8128, "nlines": 135, "source_domain": "todayslive.in", "title": "ठा.म.पा नगरसेवक श्री. भरत चव्हाण, रोटरी क्लब ऑफ ठाणे व तारामाऊली सामाजिक सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यातील सर्व डॉक्टर्स व इतर कर्मचाऱ्यांना लागणारे मास्क, ग्लोव्हज व सॅनिटायझर चे वाटप | TodaysLive", "raw_content": "\nठा.म.पा नगरसेवक श्री. भरत चव्हाण, रोटरी क्लब ऑफ ठाणे व तारामाऊली सामाजिक सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यातील सर्व डॉक्टर्स व इतर कर्मचाऱ्यांना लागणारे मास्क, ग्लोव्हज व सॅनिटायझर चे वाटप\nकोरोनाच्या विषाणूशी शास्त्रज्ञांपासून तर डॉक्टर, नर्स, पोलीस, प्रशासकीय यंत्रणा, आरोग्य सेवक असे अनेकजण रात्रं-दिवस दोन हात करत आहेत. या सगळ्या परिस्थितीमध्ये डॉक्टरांनी सुधा त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे, यासाठीच नगरसेवक श्री. भरत चव्हाण, रोटरी क्लब ऑफ ठाणे व तारामाऊली सामाजिक सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यातील सर्व डॉक्टर्स व इतर कर्मचाऱ्यांना लागणारे मास्क, ग्लोव्हज व सॅनिटायझर ठा.म.पा. वैद्यकीय अधिकारी श्री. अनिरुद्ध मालगावकर यांच्या कडे सुपूर्द केले तसेच ठाणे पूर्व येथे विविध भागांमध्ये अति गर्दी असलेल्या भागांमध्ये जंतुनाशक ���वारणी करण्यात आली. अशा परिस्थितीत शिस्त पाळणं, एकमेकांना सहकार्य करणं, गर्दी टाळणं आवश्यक आहे. जगण्यासाठी दररोज लागणाऱ्या भाज्या, दूध, किराणा आणण्यासाठी कोणतीही बंदी नाही, पण शिस्त मात्र आवश्यक आहे, असे आवाहन यावेळी श्री भरत चव्हाण यांच्या वतीने नागरिकांना करण्यात आले. यावेळी रोटरी क्लब ऑफ ठाणे यांच्या वतीने सी ए श्री. सतीश माने व सुधा शंकरनारायण उपस्थित होते.\nकोरोना : ऑक्सिजनची निर्मिती कशी होते ऑक्सिजनसाठी महाराष्ट्राची लढाई, काय आहेत अडचणी आणि उपाय\nगरीब मजुरांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी रेल्वे सेवा सुरू करावी खासदार राजन विचारे यांची रेल्वे प्रशासनाकडे मागणी\nआरोग्य • विशेष घडामोडी\nकोरोनाग्रस्त बरा झाल्यानंतर त्याला डिस्चार्ज कसा देतात \nज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींना ठाणे महानगरपालिकेतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे घरपोच वाटप करण्यात येणार आहे.\nकोरोना : ऑक्सिजनची निर्मिती कशी होते ऑक्सिजनसाठी महाराष्ट्राची लढाई, काय आहेत अडचणी आणि उपाय\nगरीब मजुरांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी रेल्वे सेवा सुरू करावी खासदार राजन विचारे यांची रेल्वे प्रशासनाकडे मागणी\nआरोग्य • विशेष घडामोडी\nकोरोनाग्रस्त बरा झाल्यानंतर त्याला डिस्चार्ज कसा देतात \nआरोग्य • विशेष घडामोडी\nकोरोना आजाराबद्दल काही उपयुक्त माहिती..\nया आठ सवयींमुळे होऊ शकते मेंदूला नुकसान \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://marathwadasathi.com/two-words-about-the-award/", "date_download": "2021-06-21T23:17:07Z", "digest": "sha1:EJVQKXRSRIEQ5V4JT5FNKOJQDEYH4FDE", "length": 9260, "nlines": 184, "source_domain": "marathwadasathi.com", "title": "पुरस्काराबद्दल दोन शब्द.... - Marathwada Sathi", "raw_content": "\nHome परळी वैजनाथ पुरस्काराबद्दल दोन शब्द….\nदर्पण दिनानिमित्त दरवर्षी “रिपोर्टर ऑफ द इअर” हा पुरस्कार कराड हॉस्पिटलच्या वतीने देण्यात येतो. 2021 वर्षाचा हा बहुमान मला आज देण्यात आला. खरे तर डॉ.बालासाहेब कराड सर आणि डॉ.शालिनीताई कराड यांचा मनाचा हा मोठेपणा आहे. समाजाच्या हिताच्या विषयांना न्याय देणे ही लेखणीची जबाबदारीच आहे. मागील काळात मला जे विषय हाताळता आले आहेत किंवा ते मी ऐरणीवर आणले ते केवळ आपल्यावर असलेल्या जाबाबदारीतूनच…. कोरोनासारख्या महामारीच्या काळात ताई आणि सरांनी केलेले काम हेच एका योध्याप्रमाणे आहे. आम्हालाही सतत आधार आणि प्रेरणा देण्याचे काम या दाम्पत्याकडून नेहमीच होत असते. चांगल्या लिखाणाचे नेहमीच त्यांच्याकडून कौतुक होते, कोणत्याही विषयावर ते दोघेही नेहमीच आवर्जून चर्चा करतात… चुकेल तिथे कान टोचतात आणि चांगले असेल तर कौतुकही करतात. अनेक पुरस्कार मला याअगोदर मिळाले, परंतु आजचा पुरस्कार हा माझ्यासाठी कौटुंबिक स्नेहाचा आणि प्रेरणादायी आहे. ताई आणि सरांचा मी अंतःकरणपूर्वक आभारी आहे. त्याच बरोबर माझ्या कामात मला नेहमी प्रोत्साहन देणाऱ्या, सहकार्य करणाऱ्या आणि मार्गदर्शन करणाऱ्या आपल्या सर्वांचाही मी आभारी आहे. हा पुरस्कार मला आगामी काळात अधिक चांगले लिहिण्यासाठी आणि काम करण्यासाठी आत्मविश्वास वाढवणारा आहे.\nवृत्तसंपादक – दै.मराठवाडा साथी\nPrevious articleभारताचा दिग्गज बिलियर्ड्स आणि स्नूकर चॅम्पियन अडकला विवाह बंधनात…\nNext articleपञकार हे लोकशाहीचे आधारस्तंभ- आ.नमिताताई मुंदडा\nपरळीत नियम मेडणाऱ्या दुकानदारांवर प्रशासनाची कारवाई\nराखेच्या ढिगाऱ्यात पडलेल्या मजुराला सहकाऱ्यांनी दिले जीवदान\nप्रभू वैद्यनाथ मंदिरातील दर्शन सेवा काळजीचे उपाय करून सुरू ठेवा -चंदुलाल बियाणी\nवाळूजमधील प्लास्टिक कंपनी आगीत खाक\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nमाणिकचंद पहाडे लॉ कॉलेजच्यावतीने संविधान दिन साजरा\nअनाथ- निराधार मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील - कविता वाघ\nशिशुंचा आहार कसा असावा यावर डॉ अभिजित देशमुख यांचे मार्गदर्शन\nअभिनेत्री अमृता राव ला पुत्ररत्न\nऔरंगाबादेत १४२ नवं कोरोना रुग्णांची भर , तर ४० हजार झाले कोरोनामुक्त\nहै हिम्मत अल्लाह का मज़ाक़ उड़ाने की….. \nशरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात दिल्लीत बैठक; राजकीय वर्तुळात चर्चा\n कोरोनाची लस घेतल्यानंतर शरीराचे झाले चुंबक \nऔरंगाबादकरांच्या सेवेत स्मार्ट सिटी बस पुन्हा धावणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A4%A8", "date_download": "2021-06-21T21:42:21Z", "digest": "sha1:C5BIDUJZSNQFRTFYXDMB3DGDJLE7MP5I", "length": 17008, "nlines": 310, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फॉर्म्युला वन - विकिपीडिया", "raw_content": "\nफॉर्म्युला वन डॉट कॉम\nफॉर्म्युल��� वन शर्यतीची सुरवात\nफॉर्म्युला वन जो एफ 1 या नावाने हि ओळखला जातो हा अतिशय जलद अशा मोटार शर्यतीचा खेळ आहे. हा खेळ अधिकृतरित्या एफआयए फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद ,[१] या नावाने ओळखला जातो.\nफॉर्म्युला वन ग्रांप्री यादी\nफॉर्म्युला वन चालक यादी\nफॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी\nफॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी\nफॉर्म्युला वन सर्किटांची यादी\n२०१९ फॉर्म्युला वन हंगाम\nफॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ\n२०१९ फॉर्म्युला वन हंगाम (सद्द्य)\nलुइस हॅमिल्टन (४१३) • वालट्टेरी बोट्टास (३२६) • मॅक्स व्हर्सटॅपन (२७८) • चार्ल्स लेक्लर्क (२६४) • सेबास्टियान फेटेल (२४०)\nमर्सिडीज-बेंझ (७३९) • स्कुदेरिआ फेरारी (५०४) • रेड बुल रेसिंग-होंडा रेसिंग एफ१ (४१७) • मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ (१४५) • रेनोल्ट एफ१ (९१) •\nरोलेक्स ऑस्ट्रेलियन ग्रांप्री • गल्फ एर बहरैन ग्रांप्री • हेइनकेन चिनी ग्रांप्री • सोकार अझरबैजान ग्रांप्री • एमिरेट्स ग्रान प्रिमीयो डी इस्पाना • ग्रांप्री डी मोनॅको • पिरेली दु कॅनडा • पिरेली ग्रांप्री डी फ्रान्स • माय व्हर्ल्ड ग्रोसर प्रिस वॉन ऑस्टेरीच • रोलेक्स ब्रिटिश ग्रांप्री • मर्सिडीज-बेंझ ग्रोसर प्रिस वॉन डुस्चलँड • रोलेक्स माग्यर नागीदिज • जॉनी वॉकर बेल्जियम ग्रांप्री • ग्रान प्रीमिओ हाइनकेन डी'इटालिया • सिंगापूर एअरलाइन्स सिंगापूर ग्रांप्री • व्हि.टी.बी रशियन ग्रांप्री • जपानी ग्रांप्री • ग्रांडे प्रीमियो दे मेक्सिको • एमिरेट्स युनायटेड स्टेट्स ग्रांप्री • ग्रांडे प्रीमियो हाइनकेन दो ब्राझिल • एतिहाद एअरवेज अबु धाबी ग्रांप्री\nमेलबर्न ग्रांप्री सर्किट • बहरैन आंतरराष्ट्रीय सर्किट • शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट • बाकु सिटी सर्किट • सर्किट डी बार्सिलोना-काटलुन्या • सर्किट डी मोनॅको • सर्किट गिलेस व्हिलनव्ह • सर्किट पॉल रिकार्ड • ए१-रिंग • सिल्वेरस्टोन सर्किट • हॉकेंहिम्रिंग • हंगरोरिंग • सर्किट डी स्पा-फ्रांसोरचॅम्पस • अटोड्रोमो नझिओनल डी मोंझा • मरीना बे स्ट्रीट सर्किट • सोची ऑतोद्रोम • सुझुका आंतरराष्ट्रीय रेसिंग कोर्स • अटोड्रोमो हर्मानोस रॉड्रिगेझ • सर्किट ऑफ द अमेरीकाज • अटोड्रोम जोस कार्लोस पेस • यास मरिना सर्किट\nऑस्ट्रेलियन • बहरैन • चिनी • अझरबैजान • स्पॅनिश • मोनॅको • कॅनेडियन • फ्रेंच • ऑस्ट्रियन • ब्रिटिश • जर्मन • हंगेरियन • बेल्जियम • इटालियन • सिंगापूर • रशियन • जपानी • मेक्सिकन • युनायटेड स्टेट्स • ब्राझिलियन • अबु धाबी\nफॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद\n१९५०-१९५९ १९६०-१९६९ १९७०-१९७९ १९८०-१९८९ १९९०-१९९९ २०००-२००९ २०१०-२०१९ २०२०-\nफॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद\n१९५० • १९५१ • १९५२ • १९५३ • १९५४ • १९५५ • १९५६ • १९५७ • १९५८ • १९५९ • १९६० • १९६१ • १९६२ • १९६३ • १९६४ • १९६५ • १९६६ • १९६७ • १९६८ • १९६९ • १९७० • १९७१ • १९७२ • १९७३ • १९७४ • १९७५ • १९७६ • १९७७ • १९७८ • १९७९ • १९८० • १९८१ • १९८२ • १९८३ • १९८४ • १९८५ • १९८६ • १९८७ • १९८८ • १९८९ • १९९० • १९९१ • १९९२ • १९९३ • १९९४ • १९९५ • १९९६ • १९९७ • १९९८ • १९९९ • २००० • २००१ • २००२ • २००३ • २००४ • २००५ • २००६ • २००७ • २००८ • २००९ • २०१० • २०११ • २०१२ • २०१३ • २०१४ • २०१५ • २०१६ • २०१७ • २०१८ • २०१९\nग्रांप्री यादी • चालक यादी • चालक अजिंक्यपद यादी • कारनिर्माते अजिंक्यपद यादी • सर्किटांची यादी\nतुटलेल्या संचिका दुव्यांसह असलेली पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ मे २०२१ रोजी २२:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/dr-sanjay-oak-told-about-black-fungus-corona-patients/", "date_download": "2021-06-21T23:28:29Z", "digest": "sha1:4GER35LC5A5YD527K67CLSV5TUJ3SOPX", "length": 14864, "nlines": 154, "source_domain": "policenama.com", "title": "...तर कोरोना रुग्णांना काळ्या बुरशीच्या आजाराचा धोका; महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक म्हणाले.. - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून प्रसिद्ध बिल्डर अमित लुंकडला…\nशिवसेनेचा भाजपच्या बालेकिल्ल्यात सर्जिकल स्ट्राईक, 10 नगरसेवक शिवबंधन बांधणार\nपुणे विद्यापीठात यंदाच्या शैक्षणिक वर्षात योगा हा नवा अभ्यासक्रम सुरु\n…तर कोरोना रुग्णांना काळ्या बुरशीच्या आजाराचा धोका; महाराष्ट्र ���ोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक म्हणाले..\n…तर कोरोना रुग्णांना काळ्या बुरशीच्या आजाराचा धोका; महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक म्हणाले..\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लोकांची परिस्थिती अधिक बिकट होत आहे. त्यामध्येच विदर्भ, मराठवाडा येथील कोरोनापासून बरे झालेल्या काही व्यक्तीमध्ये काळ्या बुरशीचा प्रकोप वाढत आहे. अशी माहिती टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी दिलीय. कोव्हीड बाधित रुग्णावर उपचार करताना स्टेरॉइडचा जास्तीचा वापर काळ्या बुरशीच्या आजारासाठी कारणीभूत ठरू शकतो, असे डॉ. संजय ओक यांनी एका मुलाखतीत दिली आहे.\nडॉ. संजय ओक म्हणाले की, मेडिकलच्या भाषेत काळ्या बुरशीला Mucor mycosis असे म्हणतात, हा आजार दुर्मिळ असून, हा तीव्र स्वरूपाचा बुरशीचा आजार आहे. मागील तीन दशकांत या पद्धतीचा आजार सामान्यपणे आढळून आलेला नव्हता. परंतु, मागील एक ते दीड वर्षांमध्ये काळ्या बुरशीचे प्रमाण वाढत असल्याचे दिसते. असे ते म्हणाले. तर काळ्या बुरशीचा आजार हा डोळ्यांजवळ आणि गालावरील हाड याठिकाणी सर्वाधिक सापडतो. हा आजार तीव्र असल्याने त्याचा परिणाम म्हणजे दृष्टी जाऊ शकते, डोळा देखील काढावे लागू शकते. गालावरील हाडाजवळ हा आजार झाल्यास तो भाग काढून टाकावा लागू शकतो. तोंडाजवळ झाल्यास जबडा काढून टाकावा लागू शकतो, अशा प्रमाणे काळ्या बुरशीचा तीव्र परिणाम होऊ शकतो. अथवा मृत्यूस देखील बळी पडू शकतो. असे ओक यांनी म्हटले आहे.\nतसेच, काळ्या बुरशीचा आजार हे अत्यंत पुढचे टोक आहे. परंतु, सर्वाधिक कोव्हीडचा उपचार घेतलेल्यां व्यक्तीमध्ये कँडिडा बुरशी अथवा समान प्रकारच्या बुरशीची सूक्ष्म लक्षणे सापडली आहेत. मुख्यतः म्हणजे जननेंद्रियांच्या बाजूला होणारी बुरशीजन्य संसर्ग सापडले आहेत. तर कोव्हीडवर उपचार घेतल्यानंतर अशा प्रकारचे बुरशीजन्य संसर्ग होण्यापाठीमागे २ ते ३ करणे आहते. अनियंत्रित मधुमेह असणाऱ्या नागरिकांमध्ये हा रोग पाहायला मिळतो. कॅव्हिडच्या आजारात ९ दिवसांपेक्षा जास्त काळ स्टेरॉइड दिली गेली असतील. तर स्टेरॉइड डोसचे प्रमाण अत्यंत मोठ्या स्वरुपात असणार आहे तसेच या प्रकारचा आजार वाढू शकणार आहे. असे डॉ. ओक म्हणले. या दरम्यान. गावोगावच्या डॉक्टरांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अधिक वेळा बै��का घेतल्या. अअनेक वेळा स्टेरॉइडबाबत डॉक्टरांच्या मनात आस्था असल्याचे दिसून येते. म्हणून याचा वापर जास्तच होत असल्याचे दिसते.\nया दरम्यान, डॉ. संजय म्हणाले, नातेवाइक आणि अन्य मंडळी यांचा अनेकदा अमूक एखादे औषध देण्याविषयी आग्रह असतो. याचे एक उदाहरण म्हणजेच रेमडेसिवीर इंजेक्शन. अनेक वेळा डॉक्टर रेमडेसिवीर इंजेक्शन देऊ इच्छित नाहीत. मात्र, नातेवाइकांकडून ते देण्याबाबत दबाव आणला जातोय, असे देखील दिसून आल्याची माहिती डॉ संजय ओक यांनी दिली आहे.\nबिल गेट्स यांच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर मेलिंडा यांना किती मिळाली संपत्ती\n‘अजुन किती थुंकणार आमच्यावर या पेक्षा सरकारने जाहीर विष वाटप करावे…’\narrested TV actresses | चोरीच्या प्रकरणात 2 अभिनेत्रींना…\nNeena Gupta | नीना गुप्ताच्या प्रेग्नंसीदरम्यान जेव्हा…\nActor Chetan Hansraj | … म्हणून प्रसिद्ध अभिनेता चेतन…\nIndia VS New Zealand Final | पूनम पांडेने पुन्हा केलं मोठं…\nRamayan Serial | ‘रामायण’मधील ’सुमंत’चे निधन;…\nमहाराष्ट्राचा ‘दशरथ मांझी’ : 22 दिवसात खोदली 20 फुटांची…\nएक दिवसांच्या दिलाशानंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ \nCovid Symptoms | ‘या’ आयुर्वेदिक औषधाने 7 दिवसात…\nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून…\nपेट्रोल-डिझेलने नव्हे, आता ‘या’ इंधनावर धावणार…\nशिवसेनेचा भाजपच्या बालेकिल्ल्यात सर्जिकल स्ट्राईक, 10…\nAmarnath Yatra Canceled | अमरनाथ यात्रा कोरोना महामारीमुळे…\nपुणे विद्यापीठात यंदाच्या शैक्षणिक वर्षात योगा हा नवा…\nPune Crime News | 11 नागरिकांची तब्बल 3 कोटी 59 लाख रुपयांची…\nमहाराष्ट्राचा ‘दशरथ मांझी’ : 22 दिवसात खोदली 20 फुटांची…\nBank Privatisation | मोदी सरकारचा मोठा निर्णय, देशातील…\npune municipal corporation | पुणे महापालिकेच्या निवडणूक…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून प्रसिद्ध बिल्डर अमित…\nFraud News | लष्करात नोकरीस असल्याचं सांगत भामटयानं तरूणीशी केला…\nमहाराष्ट्राचा ‘दशरथ मांझी’ : 22 दिवसात खोदली 20 फुटांची विहीर, आणि…\nAvinash Bhosle | ईडीकडून प्रसिध्द बिल्डर अविनाश भोसले आणि त्यांच्या…\nDevendra Fadnavis | महाराष्ट्रातील कोरोना मृत्यूच्या आकड्यांची…\nMP Girish Bapat | ‘राष्ट्रवादी पश्चिम महाराष्ट्रातील एक छोटासा पक्ष’\nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून प्रसिद्ध बिल्डर अमित लुंकडला अटक, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण\nPune Crime News | 11 नागरिकांची तब्बल 3 कोटी 59 लाख रुपयांची फसवणूक; बापलेकांना लोणी काळभोर पोलिसांनी पाकिस्तान सीमेवरून…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/04/09/decision-of-10th-12th-class-examination-in-next-5-days-varsha-gaikwad/", "date_download": "2021-06-21T22:11:20Z", "digest": "sha1:2U4BEGCNZK4MGK2TJOXAN62H6MOUT35U", "length": 7898, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "इयत्ता 10 वी, 12 वीच्या परीक्षेचा आगामी 5 दिवसांत निर्णय - वर्षा गायकवाड - Majha Paper", "raw_content": "\nइयत्ता 10 वी, 12 वीच्या परीक्षेचा आगामी 5 दिवसांत निर्णय – वर्षा गायकवाड\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर / कोरोना प्रादुर्भाव, दहावी-बारावी परीक्षा, महाराष्ट्र सरकार, वर्षा गायकवाड, शिक्षणमंत्री / April 9, 2021 April 9, 2021\nमुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यात दररोज हजारोंच्या संख्येने नव्या कोरोनाबाधितांची नोंद केली जात आहे. कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे राज्यात उद्योगधंदे, व्यापार यांना आर्थिक फटका बसत आहे. तसेच आगामी काळात होणाऱ्या राज्यातील वेगवेगळ्या परीक्षांवरसुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.\nकोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे या काळात परीक्षांचे आयोजन करणे योग्य नसल्याच्या प्रतिक्रिया अनेक स्तरातून उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंदर्भात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. आगामी 5 दिवसांत इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेसंदर्भात योग्य निर्णय घेतला जाईल, असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.\nदरम्यान काही दिवसांपूर्वीच पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता त्या पाठोपाठ नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. राज्याच्या शिक्षण विभागाने नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा वाढत कहर पहाता हा निर्णय घेण्यात आला होता.\nपरीक्षेच्या सुमारास गेल्या वर्षी सुरू झालेला कोरोनाचा प्रादुर्भाव यंदाही परीक्षांच्या तोंडावर बळावलेला असल्यामुळे शिक्षण विभागासमो��� पुन्हा परीक्षांबाबत पेच निर्माण झाला. नुकताच पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करून त्यांना सरसकट पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय विभागाने जाहीर केला. त्यानंतर नववी आणि अकरावीच्या वर्गांबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले. या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे सद्य:स्थितीत शक्य नाही. विभागाने यापूर्वी विविध घटकांची मते जाणून घेतली असता या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यास विरोध दर्शवला होता.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/05/05/andhra-pradesh-govt-announces-rs-5000-for-plasma-donors-rs-15000-for-corona-funeral/", "date_download": "2021-06-21T23:46:35Z", "digest": "sha1:4PID4ETQ7WAS2MINLY2XCDIO5NX6KWNQ", "length": 8673, "nlines": 71, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "आंध्र प्रदेश सरकारने केली प्लाझ्मा दान करणाऱ्यांसाठी ५ हजार रुपये, कोरोनामुळे जीव गमावलेल्यांच्या अंत्यविधीसाठी १५ हजार देण्याची घोषणा - Majha Paper", "raw_content": "\nआंध्र प्रदेश सरकारने केली प्लाझ्मा दान करणाऱ्यांसाठी ५ हजार रुपये, कोरोनामुळे जीव गमावलेल्यांच्या अंत्यविधीसाठी १५ हजार देण्याची घोषणा\nकोरोना, देश, मुख्य / By माझा पेपर / आंध्र प्रदेश मुख्यमंत्री, कोरोना प्रादुर्भाव, कोरोनाबळी, जगनमोहन रेड्डी, प्लाझ्मा दान / May 5, 2021 May 5, 2021\nहैदराबाद : प्लाझ्मा दान करणाऱ्यांसाठी पाच हजार रुपये आणि कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांच्या अंतिम विधीसाठी १५ हजार रुपये देण्याची घोषणा आंध्र प्रदेशातील जगनमोहन रेड्डी यांच्या सरकारने केली आहे. राज्य सरकारच्या अंदाजानुसार, आंध्र प्रदेशात प्लाझ्मा दान करण्यासाठी जवळपास ३७००० लोक पात्र आहेत. अशात कोरोना रूग्णांवर योग्य उपचार होऊ शकतील, यासाठी राज्य सरकारने प्लाझ्मा दान करण्यासाठी शिबिर सुरू केले आहे.\nमुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या निर्देशानुसार, या प्लाझ्मा दानसंदर्भातील कार्यक्रमाला चालना देण्यासाठी प्रत्येक प्लाझ्मा दान करणाऱ्या व्यक्तीला पाच रुपये देऊन मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे जीव गमावलेल्यांच्या अंत्यविधीसाठी १५ हजार रुपये देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे.\nराज्य आरोग्य आयुक्त कटमनेनी भास्कर विशेष प्लाझ्मा दान कार्यक्रम मोहिमेविषयी अधिक माहिती देताना म्हणाले की, पात्र प्लाझ्मा दान करणाऱ्यांचा डेटाबेस तयार केला जात असून सध्या प्लाझ्मा असलेल्या ब्लॅड बँकांशी संपर्क साधण्यात येत आहे. पुढे भास्कर यांनी सांगितले की, कोरोनामधून बरे झालेल्या रूग्णांना आरोग्य विभागाच्या कॉल सेंटरमधून कॉल केला जाईल आणि त्यांना प्लाझ्मा देणगी कार्यक्रमाबद्दल सांगितले जाईल. तसेच, त्यांना प्लाझ्मा दान करण्यास आणि इतरांचे प्राण वाचविण्यासाठी प्रवृत्त करेल.\nदरम्यान, आंध्र प्रदेश सरकार सध्या अन्न, गृहनिर्माण, औषधे आणि चाचण्यांसह एकूण कोरोना रुग्णांची व्यवस्था करण्यासाठी दररोज सुमारे १५ कोटी रुपये खर्च करीत आहे. राज्याचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांना नियमितपणे राज्यातील कोरोना स्थितीविषयी अपडेट केले जात आहे.\nमंगळवारी आंध्र प्रदेशात २०,०३४ नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. राज्यातील संक्रमित लोकांची संख्या ११,८४,०२८ च्यावर गेली आहे. हेल्थ बुलेटिनच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत एकूण १०,१६,१४२ लोक कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच, कोरोनामुळे आतापर्यंत ८,२८९ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या राज्यात १,५९,५९७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://cipvl.org/161536-", "date_download": "2021-06-21T23:19:55Z", "digest": "sha1:7OUSH5WJGMX7LQK3BHP6QCIMJSWPOO3Q", "length": 8648, "nlines": 27, "source_domain": "cipvl.org", "title": "आपल्या नफा दुप्पट करण्यासाठी ऍमेझॉन विपणन सेवांचा वापर कसा करावा?", "raw_content": "\nआपल्या नफा दुप्पट करण्यासाठी ऍमेझॉन विपणन सेवांचा वापर कसा करावा\nआपण ऍमेझॉनवर आपल्या उत्पादनांची विक्री करीत असल्यास, आपले प्राथमिक उद्दीष्ट बहुतेक आपल्या संभाव्य ग्राहकांपर्यंत आपले सामान सादर करण्यासाठी आणि कदाचित अधिक कमाई. संपूर्ण अॅमेझॉन रँकिंग अल्गोरिदमची रचना त्यांची प्राधान्ये आणि शोध इतिहासावर आधारित सर्वात अचूक शोध परिणाम असलेल्या खरेदीदारांना प्रदान करण्यासाठी करण्यात आली आहे. तर, आपल्याला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आपल्या लक्षित प्रेक्षकांसमोर आपली उत्पादने दर्शविण्यासाठी ऍमेझॉन मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आहे.\nआपली वर्तमान धोरणे विचारात न घेता, आपल्या पर्यायांचा विचार करण्यावर ते त्रास देत नाही. सुदैवाने, अमेझॅन विविध सेवांसह व्यापारी प्रदान करतो जे त्यांच्या विक्री प्रक्रिया सुलभ बनवू शकतात आणि त्यानंतर ऍमेझॉनला अधिक महसूल मिळवू शकतात. ऍमेझॉन मार्केटिंग सर्विसेस प्रोग्राम ऍमेझॉन विक्रेत्यांसाठी योग्य पर्याय आहे जो त्यांच्या विक्री वाढवण्याच्या आणि एकूणच व्यवसाय महसूलात वाढ करण्याच्या संधी शोधत आहेत.\nतथापि, आपण नवीन विपणन सेवा प्रयत्न करणे किंवा आपल्या सिद्ध पद्धती वापरणे आवश्यक आहे की नाही हे एक प्रश्न वाढत आहे. परंतु जर नवीन मार्केटिंग पद्धती अधिक चांगल्या दिसतील तर म्हणून, मी अमेझॅनच्या ई-कॉमर्स गेमच्या शीर्षस्थानी राहण्यासाठी ऍमेझॉन मार्केटिंग सेवा वापरण्यास योग्य आहे असे मला वाटते. तर, एएमएसच्या फायद्यांबाबत आणि बाधक गोष्टींबद्दल आपण चर्चा करूया की हे मूल्यवर्धक गुंतवणूक आहे किंवा नाही.\nअमेझॅन मार्केटिंग सेवा: कार्यरत तत्त्व\nअमेझॅन मार्केटिंग सर्विसेस (एएमएस) एक प्रति-क्लिक-क्लिक जाहिरात मंच आहे जेथे विक्रेते त्यांचे उत्पादने मिळवू शकतात लक्ष्यित शोध अटी, उत्पादने, प्राधान्ये आणि खरेदी इतिहास यावर आधारित लक्ष्यित प्रेक्षकांसमोर.\nऍमेझॉन मार्केटिंग सर्विसेस प्रोग्राममध्ये व्यवसायासाठी खालील संधी उपलब्ध आहेत:\nपहिल्या एएमएस कार्यक्रमात फक्त अमेझॅन विक्रेतेच उपलब्ध होते. तथापि, नियम बदलले गेले आहेत, आणि आजकाल ते थेट खातेधारक आणि विक्रेता प्रतिनिधी प्रकाशित करण्यासाठी उपलब्ध आहे. तथापि, अ��े नमूद करावे की अमेझॅन मार्केटिंग सेवेत रुची असलेल्या व्यापारी अमेझॅन वेन्डर सेंट्रल प्लॅटफॉर्मचे भाग घेतील. ही जाहिरात सेवा अॅमेझॉन विक्रेत्यांसाठी लक्ष्यित आणि कीवर्ड-आधारित मोहीम प्रदान करण्यासाठी तयार करण्यात आली होती. ऍमेझॉन खरेदीदारांना त्यांचे आवडते जाहिरातींसह जुळण्यासाठी एक प्रचंड डेटाबेस वापरते जेणेकरून गिर्हाईक त्यांचे सहकार्य करतील. ऍमेझॉन ऍमेझॉनसह मागील गिर्हाईचा अनुभव डेटा गोळा करतो आणि एखाद्या प्लॅटफॉर्मवर खरेदीदारांच्या शोधात असलेल्या मार्गांवर नजर ठेवतो. म्हणूनच, या सर्व गोष्टी विचारात घेऊन, आपण आपल्या संभाव्य ग्राहकांपुढे आपल्या जाहिराती प्राप्त करू शकता जे आपल्यासारख्या उत्पादनांमध्ये स्वारस्य असेल.\nआपण ऍमेझॉन विपणन सेवा वापरकर्ता इंटरफेसद्वारे आपली जाहिरात मोहिम व्यवस्थापित करू शकता. हा इंटरफेस आपल्याला आपली कमाई आणि एका क्लिकवर खर्च ट्रॅक करण्याची परवानगी देते ज्यामुळे आपण गुंतवणूकंवर आपल्या परताव्याचा सहजपणे मूल्यांकन करू शकता. शिवाय, आपण जाहिरात विक्रीचा खर्च ट्रॅक करू शकता आणि आपली जाहिरात मोबदला फायदेशीर आहे किंवा नाही हे तपासा.\nतथापि, या ऍमेझॉन प्रोग्राममध्ये देखील त्याची कमतरता आहे. AMS चे इंटरफेस उपयोगकर्ता-अनुकूल नाही. आपण निरस्त केलेल्या जाहिराती देखील हटवू शकत नाही. शिवाय, अहवालाची अद्यतने सहसा खूप धीमे असतात Source .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/care-should-be-taken-not-to-delay-the-work-related-to-kharif-season/", "date_download": "2021-06-21T23:21:56Z", "digest": "sha1:OG3KZQ5FFSKJICL5DQL2OX2I2APEK54V", "length": 9835, "nlines": 86, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "खरीप हंगामाशी निगडीत कामे रखडू नयेत याची दक्षता", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nखरीप हंगामाशी निगडीत कामे रखडू नयेत याची दक्षता\nमुंबई: राज्यात खरीप हंगामासाठी शेतकरी तयारी करीत असताना लॉकडाऊनमध्ये पेरणीपूर्व कामे, शेतमजुरांची ये-जा, खते, बियाण्यांची वाहतूक आणि विक्री व्यवस्था आदी शेतीशी निगडीत कामे लॉकडाऊन परिस्थितीत रखडणार नाहीत, याची खबरदारी जिल्हा प्रशासनाने घ्यावी, असे निर्देश कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिले आहेत. शेतीविषयक कामे रखडू नयेत यासाठी राज्यात सुरू असलेल्या लॉकडाऊनमधून शेतीविषयक साहित्याच्या दुकानांना वगळण्यात आले आहे.\nखरीप हंगामाच्या दृष्टीने सर्व कृषी सेवा केंद्रे तसेच कृषी साहित्याची विक्री आणि दुरुस्ती करणारी दुकाने पूर्ण वेळ उघडी राहतील तसेच या दुकानांवर गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, असे कृषिमंत्र्यांनी सांगितले आहे. अपवादात्मक परिस्थितीत या दुकानांच्या वेळा बदलण्याबाबत स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.\nखरीप हंगामासाठी जिल्हा प्रशासनाने याकाळात कोणती दक्षता घेतली पाहिजे यासाठी मुख्य सचिव अजोय मेहता यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत. शेतमजुरांना कामासाठी ये-जा करणे सहजसुलभ व्हावे तसेच शेतीविषयक व्यवसायातील व्यक्ती आणि संबंधित विभागातील अधिकारीआणि कर्मचारी यांच्यासाठी कृषी विभागाने दिलेली प्रवेश पत्रे ये-जा करण्यासाठी ग्राह्य धरण्यात यावीत. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिस प्रशासनाला योग्य त्या सूचना द्याव्यात, असे निर्देशही मुख्य सचिवांनी दिले आहेत.\nखरीप हंगामासाठी कृषी विभागातील अधिकारी अणि कर्मचारी यांची गरज लक्षात घेता कोरोना प्रतिबंधाच्या कामासाठी या विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची सेवा घेऊ नये, असेही त्यांनी सांगितले आहे.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nनानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, मराठवाडा, विदर्भाच्या लाभार्थींच्या खात्यात 966.30 कोटींचा निधी जमा\n26 हजार शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले खत व बियाणे\nमोदींनी लॉन्च केलं mYoga App जगाला मिळणार योगाचे धडे\n10 गुंठे जमिनीवर दोन लाखाचं उत्पन्न देणाऱ्या स्ट्रॉबेरीवर होणार संशोधन\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://tumchigosht.com/ravindra-devarwade-farmer/", "date_download": "2021-06-21T22:58:59Z", "digest": "sha1:4JIVDKXFIL2UELIIRDGHVE2OLOBDF2MQ", "length": 6805, "nlines": 80, "source_domain": "tumchigosht.com", "title": "शेतकऱ्याचा नादच खुळा! ३० गुंठ्यात १० टन टरबूजांचे उत्पन्न; दोन महिन्यात कमावले लाखो रुपये – Tumchi Gosht", "raw_content": "\n ३० गुंठ्यात १० टन टरबूजांचे उत्पन्न; दोन महिन्यात कमावले लाखो रुपये\n ३० गुंठ्यात १० टन टरबूजांचे उत्पन्न; दोन महिन्यात कमावले लाखो रुपये\nअनेकदा शेतकरी आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करून पाहत असतात. तसेच या नवनवीन प्रयोगामुळे काही शेतकरी भरघोस कमाई करताना आपया दिसून येतात. आजची ही गोष्ट पण अशाच एका शेतकऱ्याची आहे.\nदेवळातल्या एक शेतकऱ्याने शेतीला आधुनिक पद्धतीची जोड देऊन शेती केली आहे. या शेतकऱ्याने ३० गुंठ्यात १० टन टरबूजांचे उत्पादन घेतले आहे. या शेतकऱ्याचे नाव रवींद्र देवरवाडे असे आहे.\nशेतात पीक घेतले तर योग्य भाव मिळत नाही, बाजारपेठ मिळणेही कठीण असते, असे काही शेतकऱ्यांचे म्हणणे असते. असे असताना जर आपण चांगल्या प्रतीचे पीक उत्पादित केले तर चांगल्या बाजारभावासह बाजारपेठही मिळते हे रवींद्र यांनी दाखवून दिले आहे.\nरवींद्र यांनी नोन यु सिड्स अरोही आणि विशाला वानाचे रंगीत टरबूजाचे बियाणे आणून त्याची रुओए तयार केली आहे. नोव्हेंबर महिन्यात त्यांनी याची लागवड केली होती. हिरवे आणि आतून पिवळे असे ४०० रोपे तर वरून पिवळे आणि आतून लाल अशा पाच हजार रोपांची लागवड केली.\n३० गुंठे क्षेत्रात त्यांनी ही लागवड केली होती. तसेच दोन महिन्यात त्यांनी फळाची तोड सुरू करून बाजारात विकण्यास सुरुवात केली. त्यांची फळे देशातल्या वेगवेगळ्���ा शहरांसोबतच त्यांची फळे आता दुबईमध्येही जाऊ लागली आहे.\nया टरबुजाच्या उत्पन्नासाठी रवींद्र यांनी मिश्रा शेतीचा प्रयोग केला आहे. त्यांनी या शेतीत रासानिक, सेंद्रिय आणि जैविक खतांचा वापर त्यांनी केला होता. या लागवडीतून त्यांना दोन महिन्यात दीड लाखांचे उत्पन्न मिळणार आहे.\nfarmingmarathi articleravindra devarwadeटरबूज शेतीमराठी आर्टिकलरविंद्र देवरवाडेशेतकरी\nम्यानमारची २६ वर्षांची हुकूमशाही मोडून काढली होती ‘या’ मुलीने; भारतातच झाले होते तिचे शिक्षण\nरतन टाटा आहेत ‘या’ गाड्यांचे शौकीन, बघा त्यांचे कार कलेक्शन\n‘या’ चमत्कारामुळे ए आर रेहमानने स्विकारला होता मुस्लिम धर्म; नावाचा पण…\nबघा, ‘या’ माणसाने डोकं लावून स्वता:च केली वीज निर्मिती; सोशल मीडियावर…\n दोन्ही डोळे नसूनही ‘या’ मुलीने कळसुबाई शिखर केले सर\nठाण्याची ‘ही’ मराठमोळी मुलगी ठरली ऑस्ट्रेलियाची मिस इंडिया; वाचा तिची…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.webnewswala.com/news/children-at-risk-of-new-illness-as-soon-as-they-recover-from-corona/", "date_download": "2021-06-21T23:28:50Z", "digest": "sha1:B62YDVOX2UUZ7265MCCWX6Q6AGRZGCJM", "length": 15886, "nlines": 188, "source_domain": "www.webnewswala.com", "title": "कोरोनातून सावरताच लहान मुलांना नव्या आजाराचा धोका - Team WebNewsWala", "raw_content": "\nआजच्या ताज्या मराठी बातम्या\nकोरोनातून सावरताच लहान मुलांना नव्या आजाराचा धोका\nकोरोनातून सावरताच लहान मुलांना नव्या आजाराचा धोका\nकोरोनातून सावरताच लहान मुलांना नव्या आजाराचा धोका\nWebnewswala Online Team – संपूर्ण देश सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करतोय. सध्या रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहाण मुलांना लागण होण्याचे प्रमाण सध्या लक्षणीय आहे. या लहान मुलांचे प्राण वाचवण्यासाठी आरोग्यव्यवस्था आटोकाट प्रयत्न करत असताना आता आणखी एक नवे संकट समोर आले आहे. कोरोनामुक्त झालेल्या लहाण बालकांना मल्टी-सिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम (MSI-C) नावाचा आजार होत आहे. तसे लक्षणं असलेले 177 रुग्ण दिल्ली- एनसीआर भागात सापडले आहेत. (Delhi NCR founded 177 children infected with Multi System Inflammatory Syndrome)\nमिळालेल्या माहितीनुसार दिल्ली-एनसीआर भागात 6 महीने ते 15 वर्षे वयोगटातील लहान मुलांना मल्टी-सिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम (MSI-C) नावाचा आजार होत आहे. दिल्ली- एनसीआर भागात एकूण 177 लहान मुलांना हा आजार झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये एकट्या दिल्ली शहरात 109 रुग्णांची नोंद झालीये. तर राजधानी दिल्लीव्यतिरिक्त गुडगाव आणि फरीदाबाद येथे 68 रुग्ण आढळले आहेत.\nसुरुवातीची लक्षणं ताप आणि श्वास घेण्यास त्रास\nसध्या मिळालेल्या माहितीनुसार राजधानी दिल्ली परिसरात मल्टी-सिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम (MSI-C) आजाराचे रुग्ण आढळत आहेत. दिल्लीतील गंगा राम रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ डॉ. धीरेन गुप्ता यांनी याबबत अधिकची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितल्यानुसार जी मुलं कोरोनापासून अधिक प्रभावित झालेली आहेत, त्यांना जास्त प्रमाणात या आजाराची लागण झाल्याचे दिसतेय. या रुग्णांमध्ये निमोनिया तसेच अँटिबॉडीशी संबंधित इन्फ्लेमेशन दिसत आहेत. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास मल्टी-सिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम (MSI-C) झालेल्या मुलांना अंगात ताप भरतो. तसेच हा आजार हृदय, मेंदू आणि फुप्फुस अशा महत्त्वाच्या भागांवर हल्ला करतो. तसेच लहान मुलांमध्ये तीन ते पाच दिवस ताप, तीव्र पोटदुखी तसेच रक्तदाब कमी होणे अशी लक्षणंसुद्धा या आजारात जाणवतात.\nसुप्रीम कोर्टानं सरकारकडे मागितला कोरोना लसींचा हिशोब\nसिरम अडचणीत 5 कोटींच्या नुकसान भरपाई ची मागणी\nसंपणार लसींचे टेन्शन, जून महिन्यात 12 कोटी लस\nव्हिएतनाममध्ये हवेतून कोरोनाचा संसर्ग \nकोरोनाच्या पहिल्या लाटेत 2000 रुग्ण\nकोरोनातून मुक्त झालेल्या लहान मुलांना MIS-C ची लक्षणं दिसत असल्यामुळे डॉक्टरांनी त्यांची विशेष काळजी घेण्याचे सांगितले आहे. तसेच आपले मुल कोरोनामुक्त झाले असले तरी MIS-C या आजाराची लागण होऊ नये म्हणून बाळाकडे लक्ष द्यावे, असे आवाहनही डॉक्टरांनी केले आहे. इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स इंन्टेसिव्ह केअर चॅप्टर ने जारी केलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या पहिल्या लाटेत MIS-C आजाराचे दोन हजार रुग्ण आढळले होते.\nदरम्यान, लहान बालकांमधील कोरोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन त्यांच्यावर कोरोना लसीची चाचणी सरु करण्यात आली आहे. पटणा येथील एम्स रुग्णालयात 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांवर कोव्हॅक्सीन लसीची चाचणी करण्यात येत आहे.\nwebnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या\nआमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटीं��ा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nCorona Virus 10 किलो विषाणूंच्या विळख्यात अख्खे जग\nCryptocurrency ला Infosys अध्यक्षांचा पाठिंबा\nराज्याबाहेर मोदींना धोबीपछाड देण्यास ममता दीदी तयार\nCorona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी\nमोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर\nकिती दिवसानंतर ToothBrush बदलावा जाणून घ्या\nCorona Vaccine या वर्षात उपलब्ध होणार 187 कोटी डोस\nमोदीजी दाढी करा चहावाल्याने पंतप्रधानांना पाठवली मनीऑर्डर\nअमेरिका भारतातील FDI चा दुसर्‍या क्रमांकाचा स्रोत\nकेशरी कार्डधारकांना जून च्या अन्नधान्याचे वितरण\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nCorona Virus 10 किलो विषाणूंच्या विळख्यात अख्खे जग\nनोकरी शोधणाऱ्यांसाठी google चे नवीन app Kormo Jobs\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nदहावी-बारावी परीक्षा निर्णय परिस्थितीनुसार\nwebnewswala आयोजित माझा बाप्पा स्पर्धा 2020\nCorona Virus 10 किलो विषाणूंच्या विळख्यात अख्खे जग\nCorona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी\nमोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर\n6 जून रोजी महाविद्यालये, विद्यापीठांत साजरा होणार शिवस्वराज्य दिन\nउज्जैन महाकाल मंदिर सापडला अनमोल खजिना\nSurya Grahan 2021 | वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण 10 जूनला, ‘रिंग ऑफ फायर’\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nराज्याबाहेर मोदींना धोबीपछाड देण्यास ममता दीदी तयार\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\nआजच्या ताज्या मराठी बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/hotel-businessman-bill-arrears-by-district-administrative-in-corona-period", "date_download": "2021-06-21T23:50:11Z", "digest": "sha1:VFVOTJI2TDU6VN3UKH5L77WQSLJHDVDF", "length": 17134, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | पोट भरणारेच राहिले उपाशी; हॉटेल व्यावसायिकांचे प्रशासनाने थकवले बिल", "raw_content": "\nपोट भरणारेच राहिले उपाशी; हॉटेल व्यावसायिकांचे प्रशासनाने थकवले बिल\nपुणे - कोरोना (Corona) काळात एकीकडे हजारो हात मदतीसाठी (Help) पुढे येत आहेत. एवढेच नव्हे, चूक झाल्याचे लक्षात येताच, चोर��नेदेखील रेमडिसिव्हर इंजेक्शन पुन्हा आणून जागेवर ठेवले. अशी एक ना अनेक उदाहरणे समोर येत असताना, दुसरीकडे मात्र शहरातील सत्तरहून अधिक हॉटेल व्यावसायिकांचे (Hotel Businessman) थकलेले (Arrears) १८ कोटी रुपयांचे बिल केवळ ‘माझे काय’ या कारणासाठी अडवून ठेवले असल्याचे समोर आले आहे. (Hotel Businessman Bill Arrears by District Administrative in Corona Period)\nवारंवार विनंती करून, सर्व प्रकाराच्या मान्यता घेतल्यानंतर आणि साहेबांनी आदेश देऊनदेखील एक अधिकारी मात्र आडून बसला आहे. त्यामुळे शहरातील हॉटेल व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. मागीलवर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रूग्ण पुणे शहरात आढळला. त्यानंतर टप्याटप्प्याने रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली. या काळात कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी डॉक्टर, परिचारिका आणि वॉर्डबॉय यांना एक आठवडा ड्यूटी, तर एक आठवडा क्वारंटाइन ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी शहरातील हॉटेल व्यावसायिकांची मदत घेण्यात आली.\nहेही वाचा: बारामतीतील कोरोना स्थितीबाबत मोठी बातमी\nशहरातील सत्तर हॉटेल व्यावसायिकांनी पुढे येत जिल्हा प्रशासनाला मदतीचा हात पुढे केला. पंचतारांकित हॉटेलचालकांनीदेखील एक ते दोन हजार रुपयांच्या दरावर रूम उपलब्ध करून दिल्या. एवढेच नव्हे, तर दोन वेळचे जेवण, नाष्ट्यासह या आरोग्य कर्मचाऱ्यांना सेवा दिली. जवळपास नोव्हेंबरपर्यंत या हॉटेल व्यावसायिकांनी रूम जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करून दिल्या. त्यानंतर त्यांचे बिल अदा करणे अपेक्षित होते. त्यावेळी मात्र जिल्हा प्रशासनाने ससून रुग्णालयाकडे बोट दाखविले. ससून रुग्णालयाने आम्ही देऊ शकत नाही असे सांगत हात वर केले. शेवटी विभागीय आयुक्तांना हस्तक्षेप करावा लागला. न्यायालयानेही तशा सूचना दिल्या. अखेर जिल्हा प्रशासनाने हे बिल देण्याचे मान्य केले. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बिल मिळेल, या अपेक्षेने हॉटेल व्यावसायिक जिल्हा प्रशासनाकडे चकरा मारत आहेत. परंतु झारीतील काही शुक्राचार्य मात्र ‘माझे काय’ असा प्रश्‍न विचारत बिल देण्यासाठी आडून बसले आहे.\nहॉटेल व्यावसायिकांनी सादर केलेल्या बिलाची तपासणी ससून रुग्णालयाकडून करून घेण्यात येत आहे. त्यांच्याकडून तपासणी करून आल्यानंतर तातडीने बिल अदा करण्यात येईल.\n- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी\nआमच्यावरील निर्बंध अद्याप तसेच कशासाठी\nपुणे - शहरा���ील सर्व दुकाने ठरावीक वेळेसाठी खुली करण्यास पालिका प्रशासनाने (Municipal Administrative) परवानगी (Permission) दिली आहे. तर मग आमच्यावरील निर्बंध अद्याप आहे तसेच का व्यावसायिकांवर आलेल्या आर्थिक संकटाचा विचार करीत, आम्हाला हॉटेल सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी पुणे रेस्ट\nएकोणीस साखर कारखाने अडचणीत; मालमत्ता जप्तीच्या नोटीस\nपुणे - शेतकऱ्यांनी (Farmer) काबाडकष्ट करून साखर कारखान्यांना (Sugar Factory) ऊस (Sugarcane) उपलब्ध करून दिला. परंतु यंदाचा गाळप हंगाम संपत आला तरी राज्यातील १९ साखर कारखान्यांनी त्यांची साडेचारशे कोटींची बिले (Bill) दिलेली नाहीत. उसाचा रास्त व किफायतशीर दर (एफआरपी) (FRP) थकविणाऱ्या या साखर\nराज्यातील २४ कारखान्यांना साखर जप्तीची नोटीस\nपुणे - यंदाचा गाळप हंगाम संपला तरी राज्यातील २४ साखर कारखान्यांनी (Sugar Factory) त्यांची ६५७ कोटींची ऊसबिलाची (Sugarcane Bill) रक्कम दिलेली नाही. उसाचा रास्त व किफायतशीर दर (एफआरपी) (FRP) थकविणाऱ्या (Arrears) या कारखान्यांविरुद्ध आरआरसीची (महसुली वसुली प्रमाणपत्र) कारवाई (Crime) करण्यात आ\nशेतकऱ्यांना ऊसबिलाचे १२७७ कोटी साखर कारखान्यांकडे थकीत\nपुणे - यंदाच्या गाळप हंगामात (Galap Season) राज्यातील शेतकऱ्यांना (Farmer) ऊसबिलापोटी २२ हजार ४३ कोटी रुपये एफआरपीची (FRP) (रास्त व किफायतशीर दर) रक्कम देण्यात आली आहे. तर, एक हजार २७७ कोटी इतकी रक्कम साखर कारखान्यांकडे (Sugar Factory) थकीत (Arrears) आहे, अशी माहिती साखर आयुक्त शेखर गायकवा\nथकबाकी न मिळाल्यास शुक्रवारपासून सीएनजीचा पुरवठा बंद\nपुणे - सीएनजी पुरवठ्याचे (CNG Supply) पैसे (Money) वेळेत दिले नाहीत म्हणून पुन्हा एकदा पुरवठा बंद (Supply Close) करण्याचा इशारा महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (एमएनजीएल) (MNGL) पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) (PMP) दिला आहे. गुरुवारपर्यंत (ता.१७) पैसे न भरल्यास शुक्रवारपासून (ता. १८\nकोरोनाकाळातलं सुरक्षित ग्रामीण जीवन \nदेश सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या तडाख्याचा सामना करत आहे. हा तडाखा अगोदरच्या टप्प्यांपेक्षा कितीतरी पटीने अधिक तीव्र आणि वेगवान आहे. यंदाची सर्वांत अधिक काळजी करण्याची बाब म्हणजे ग्रामीण भागात होत असलेला कोरोनाचा प्रसार. विशेषत: दुर्गम भागातील ग्रामस्थांना कोरोनाची बाधा होण्याचे प्रमा\nकोरोनाकाळात सोनारी मंदिर बंद; माकडांची उपासमार केली दुर\nजुनी सांगवी - कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव रोख���्यासाठी सरकारने (Government) घोषित केलेल्या लॉकडाऊनमुळे (Lockdown) सर्वसामान्य माणसाप्रमाणे मुक्या प्राण्यांनाही (Animal) झळ पोहचत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील (परांडा) सोनारी येथे माकडांचे मोठ्या प्रमाणावर वास्तव्य आहे. येथील काळभैरवनाथ मंदि\nऔरंगाबादनंतर सोलापुरात घडला प्रकार\nसोलापूर : येथील न्यू पाच्छा पेठेतील एसबीआय बॅंकेच्या औद्योगिक शाखेतून चोरट्याने कोणत्याही कार्डचा वापर न करता, एटीएम सेंटरवर न जाता सहा लाख 30 हजारांची रोकड लंपास केली आहे. त्यासाठी समोरील व्यक्‍तीने (कार्ड क्र. 4013472300473988) तब्बल 63 वेळा ट्रान्झेक्‍शन करून शुक्रवारी (ता. 11) रक्‍कम क\nकोरोनाच्या कालावधीत जिल्ह्यात ४८ हजार टन मोफत धान्य वितरित\nपुणे - कोरोनाच्या (Corona) कालावधीत जिल्हा पुरवठा विभागामार्फत जिल्ह्यात ४७ हजार ८५७ मेट्रिक टन गहू (Wheat) आणि तांदूळ (Rice) मोफत वितरित (Free Distribute) करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी उत्तम पाटील यांनी दिली. (48000 Tone Grains Free Distribute in pune Ditrict in Corona\nखासगी रुग्णालयांकडून बिलात दीड कोटीचा झोल\nपुणे - जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोविड रुग्णालयांनी (Covid Hospital) रुग्णांकडून (Patient) उपचारापोटी जास्त रक्कम (Amount) वसूल केल्याचा प्रकार लेखापरीक्षणातून उघडकीस आला आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने ५० दिवसांतील ३ हजार ४५७ रुग्णांच्या बिलाची (Bill) तपासणी करण्यात आली. त्यात या रुग्णालय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/04/29/order-to-purchase-preventive-materials-to-overcome-the-corona-crisis/", "date_download": "2021-06-21T23:43:33Z", "digest": "sha1:PSPCSNM3KZ3Y7ZZE5RZL374IGIFM5ICK", "length": 8077, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "कोरोना संकटावर मात करण्यासाठी प्रतिबंधात्मक साहित्य खरेदीचे आदेश - Majha Paper", "raw_content": "\nकोरोना संकटावर मात करण्यासाठी प्रतिबंधात्मक साहित्य खरेदीचे आदेश\nकोरोना, मुख्य, मुंबई / By माझा पेपर / आरोग्य साहित्य, कोरोना प्रादुर्भाव, मदत व पुनर्वसन मंत्री, महाराष्ट्र सरकार, विजय वडेट्टीवार / April 29, 2021 April 29, 2021\nमुंबई : कोरोना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी सर्व आघाड्यांवर प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी जे-जे लागेल ते सरकार करीत आहे. रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेता आरोग्य कर्मचाऱ्यांना सेवा देताना प्रतिबंधात्मक साहित्यांअभावी व्यत्यय येऊ नये आणि त्यामुळे रुग्णांची हेळसांड होऊ नये म्हणून त्यासाठी लागणारे सर्व साहित्य तात्काळ ��रेदी करण्याचे आदेश आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत.\nकोरोनावर मात करण्यासाठी राज्यात युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहे. वैद्यकीय कर्मचारी दिवसरात्र प्रयत्न करीत आहेत. स्वतःची कुटुंबाची पर्वा न करता सेवा देत आहेत. ही सेवा देताना त्यांच्याकडे पुरेसे प्रतिबंधात्मक साहित्य उपलब्ध असावे यासाठी मंत्री श्री.वडेट्टीवार यांनी आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाकडून १३२ ऑक्सिजन प्लांट (Pressure Swing Adsorption), ४० हजार ७०१ ऑक्सीजन सांद्रित्र (Oxygen concentrator), २७ ISO TANKS, २५ हजार मेट्रिक टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजन, १० लाख रेमडेसिवीर इंजेक्शनच्या कुपी खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत.\nकोरोना विषाणू हे जागतिक संकट आहे. या संकटातूनही आपण बाहेर पडू, या संकटाचा मुकाबला आपण सर्वांनी मिळून एकजुटीने करुया. परंतु या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी गर्दी कमी करणे अत्यंत गरजेचे असून त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत, या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन व प्रशासन वेळीच पावले उचलून विविध आदेशांची अंमलबजावणी करत असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.\nवडेट्टीवार म्हणाले, प्रशासनाच्यावतीने योग्य त्या उपाययोजना गतीने करण्यात येत आहेत. केंद्र व राज्य शासन तसेच विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनांचे नागरिकांनीही काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. या आजारावर वेळीच उपचार झाले आणि रुग्णांनी डॉक्टरांच्या सूचनांचे पालन केले तर हा आजार निश्चित बरा होतो. म्हणून कोणीही या आजाराबाबत अफवा पसरवू नयेत, असेही त्यांनी सांगितले.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=312%3A2011-01-02-16-31-32&id=254714%3A2012-10-09-17-40-19&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=313", "date_download": "2021-06-21T21:39:18Z", "digest": "sha1:5F6X76XMRB2L6JD5CHFVWOYKJTEB4BRL", "length": 7872, "nlines": 4, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "अन्वयार्थ : ‘श्वेतपत्रिका’ आणि ‘काळी यादी’!", "raw_content": "अन्वयार्थ : ‘श्वेतपत्रिका’ आणि ‘काळी यादी’\nबुधवार, १० ऑक्टोबर २०१२\nसिंचन व्यवहारांवर प्रकाश टाकण्यासाठी श्वेतपत्रिकेचा मुद्दा गाजू लागल्याने, या धंद्यासाठी थेट किंवा अप्रत्यक्ष हातमिळवणी करताना ज्यांचे हात काळे झाले आहेत, त्या सर्वाचे धाबे दणाणले असणार, यात शंका नाही. अशा काळ्या धंद्यात मुख्यत: नेते, प्रशासक आणि ठेकेदार यांच्या अभद्र युतीचा संशय असतो. प्रशासनाशी साटेलोटे असले, की लायकी नसतानादेखील एखादा ठेकेदार लाखोंच्या कामाचा ठेका मिळवून कामाची वाट लावतो आणि केवळ पैसा गिळून मोकळा होतो, अशी अनेक उदाहरणे राज्यात जागोजागी दिसू शकतील. मात्र, सामान्य जनता हतबल असते. सत्ता आणि संपत्ती यांच्या युतीशी टक्कर घेण्याची क्षमता सर्वसामान्यांच्या अंगी नसते.\nसमाजात संघटित जाणिवांचा अभाव असला की, अशा युतीला आणखीनच बळ मिळत असते. ही युती मोडून काढण्यासाठी केवळ बोटे मोडून बडबड करणे पुरेसे नाही, तर संघर्षमय कृतीची गरज असते. सध्या काही राजकीय पक्षांमध्ये भ्रष्टाचारांच्या विरोधात बोटे मोडण्याची स्पर्धा सुरू आहे. कुणाची सिंचन घोटाळे, तर कुणाची बांधकाम घोटाळ्यांच्या नावाने आरडाओरड सुरू आहे. ‘श्वेतपत्रिका’ आणि ‘काळी यादी’ या दोन शब्दांना अचानक राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. मंत्रालयापासून महापालिकांपर्यंत सर्वत्र, जिथे जिथे कंत्राटांचा मुद्दा येतो, तेथे तेथे भ्रष्टाचाराचे खड्डे आणि त्यामध्ये मुरणारे साटेलोटय़ाचे पाणी स्पष्ट दिसत असते. भ्रष्टाचार ही समाजाला, सरकारी यंत्रणांना लागलेली कीड आहे, तिचे समूळ उच्चाटन केले पाहिजे, अशा गर्जना राजकीय नेत्यांकडूनच वारंवार ऐकू येत असतात, पण ही कीड नष्ट करण्याची प्रभावी औषधे राजकीय पक्षांकडे नाहीत, हे जनतेलाही कळून चुकले आहे. मुंबईसारख्या महानगराच्या गैरव्यवस्थापनावर बोट ठेवायचे झाले, तर रस्त्यांवर जागोजागी पडणारे खड्डे एवढी एकच बाब पुरेशी आहे. खड्डय़ांनी भरलेले रस्ते ही मुंबईसह राज्याच्या सर्वच शहरांतील करदात्या नागरिकांची कायमची डोकेदुखी असतानाही, त्यावर कायमचा उपाय सापडू नये, हे अलीकडे अनाकलनीय कोडे राहिलेले नाही. ठेकेदार, प���रशासन आणि राजकीय नेते यांचे संगनमत हेच या समस्येचे मूळ आहे, हे सांगण्यासाठी श्वेतपत्रिकांचीही गरज नाही. राजकीय पक्षांकडे तर भ्रष्टाचाराची कीड नष्ट करणारे प्रभावी फवारे उरलेलेच नाहीत, त्यामुळे काळ्या यादीच्या आणि श्वेतपत्रिकांच्या मागण्यांच्या आरोळ्या उठवत आपापले कर्तव्य बजावण्याचा आव ते आणत आहेत. निविदा, फेरनिविदा आणि पुनर्मूल्यांकन ही ठेकेदारी पद्धतीच्या कामातील भ्रष्टाचाराची त्रिसूत्री आहे. ठेकेदारांची साखळी तयार करायची, कामे विभागून वाटायची आणि ‘सोयी’साठी निविदेतच त्रुटी ठेवायच्या या पद्धतीमुळे लहानलहान ठेकेदारही बडय़ा कामांवर डल्ला मारून गल्लाभरूपणा करतात, असा आरोप होतो. ठेकेदारांचा हा कचरा दूर करण्यासाठी आणि पात्र कंत्राटदारांनाच कामे मिळावीत याकरिता निविदांतील त्रुटी दूर करण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची आवश्यकता असते. केवळ काळ्या याद्या किंवा श्वेतपत्रिका हा भ्रष्टाचार संपविण्याचा अंतिम मार्ग नाही, हे सर्वानाच माहीत असतानादेखील कीड नष्ट करणारे नेमके फवारे न मारता, तकलादू फवारेबाजी करण्याने काही साध्य होणार नाही. एकदा ‘काळ्याचे काळे’ आणि ‘पांढऱ्याचे पांढरे’ होऊन जाऊ द्या, अशी कणखर भूमिका घेऊन भ्रष्टाचाराची कीड निपटण्याची वेळ आली आहे. केवळ आरोळ्या आणि घोषणांवर भुलून जावे एवढी राज्यातील जनता दुधखुळी नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://agrowonegram.com/state-goverment-ask-for-30-thousand-cr-ashok-chavan/", "date_download": "2021-06-21T23:24:20Z", "digest": "sha1:BHFSZKRCY534FUJKMB4FSGUXLFEDJEOY", "length": 21522, "nlines": 207, "source_domain": "agrowonegram.com", "title": "राष्ट्रीय महामार्गासाठी 30 हजार कोटींची तरतूद करावी - अशोक चव्हाण - Agrowon E-gram", "raw_content": "\nHome ताज्या बातम्या राष्ट्रीय महामार्गासाठी 30 हजार कोटींची तरतूद करावी – अशोक चव्हाण\nराष्ट्रीय महामार्गासाठी 30 हजार कोटींची तरतूद करावी – अशोक चव्हाण\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या बैठकीत निर्णय\nई ग्राम, मुंबई, दि. 5 : महाराष्ट्रात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामांमध्ये येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांची समिती नेमून दर महिन्याला रस्ते विकासाच्या कामाचा आढावा घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या अ��्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. तसेच राज्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या कामांना गती देण्याच्या सूचनाही यावेळी करण्यात आल्या.\nसह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) अशोक चव्हाण, उद्योगमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री संजय बनसोडे आदी उपस्थित होते.\nराष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे करण्यात येत असलेल्या रस्ते निर्मितीमध्ये येणाऱ्या भूसंपादन, भूसंपादनाचा मोबदला देणे, वन जमिनींचे हस्तांतरण, कंत्राटदारांकडून कामांना होणारा विलंब, विविध परवाने आदी विविध अडचणींवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.\nशेतकरी कर्जमाफीचे आतापर्यंत ९ हजार कोटी जमा @CMOMaharashtra #कर्जमाफी https://t.co/QBPn6OBqsp\nराष्ट्रीय महामार्गाच्या विविध प्रकल्पांमधील अडचणी दूर करून कामे वेगाने मार्गी लागण्यासाठी समिती गठित करण्यात यावी. मुख्यमंत्री अथवा उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्यासह केंद्र व राज्य शासनाचे संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश असणार आहे. राज्याकडील तसेच प्राधिकरणाकडील प्रलंबित विषय सोडविण्यासाठी ही समिती पाठपुरावा करणार असून दर महिन्याला या समितीची आढावा बैठक घेण्यात यावी, असे यावेळी ठरविण्यात आले.\nवाचा: ‘आशा वर्कर्सच्या मागण्या मान्य केल्या जातील’\nयावेळी केंद्रीय मंत्री श्री. गडकरी म्हणाले, राष्ट्रीय महामार्गाच्या राज्यातील कामांना केंद्र शासनाकडून भरपूर प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येईल. राज्य शासनाकडे प्रलंबित भूसंपादन व संपादित जमिनींच्या मोबदल्यासारखे विषय त्वरित पूर्ण झाल्यास कामे वेगाने मार्गी लागतील. भारतमाला अंतर्गत राज्यात सुमारे 3 हजार किमीच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहेत. तसेच येत्या दोन वर्षात पूर्ण करण्यात येणाऱ्या नव्याने घोषित 104 राष्ट्रीय राष्ट्रीय महामार्गासाठीही पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. सध्या सुरू असलेल्या कामांचे सुमारे 1300 कोटी रुपयांचा निधी प्रलंबित होता. त्यातील 700 कोटी रुपये निधीचे कालच वाटप करण्यात आले आहे.\nवाचा: पुण्याचा ���र्यटन विकास आराखडा तयार करा – अजित पवार\nपुणे ते पंढरपूर पालखी मार्गाचे काम तातडीने सुरू करण्याचे निर्देशही श्री. गडकरी यांनी यावेळी दिले. महामार्गावरील नदीवर पूल बांधताना ते बंधारा नि पूल (ब्रिज कम बंधारा ) यानुसार बांधण्यास प्राधान्य द्यावे. जेणेकरून बंधाऱ्यामुळे पाणी संचय होण्यास मदत होईल व पुलाचा वाहतुकीसाठी वापरही होईल. तसेच राज्यातील महामार्गाच्या कामासाठी नदी अथवा तलावातील गाळ वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे पाणीसाठा वाढणार असून पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार आहे. मात्र, या गाळावर राज्याकडून 7 टक्के रॉयल्टी लावण्यात येते. ही रॉयल्टी कमी करून 2.5 टक्के करावी, अशी मागणीही श्री. गडकरी यांनी यावेळी केली. यावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी ही मागणी मान्य करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.\nराज्यात गोंदिया ते बडनेरा, बडनेरा ते रामटेक व नरखेड ते वडसा या मार्गावर लवकरच ब्रॉडगेज मेट्रो सुरू करण्यात येणार आहे. चार डब्याची वातानुकुलित ब्रॉडगेज मेट्रो उभारणीचा खर्च कमी असून वाहतूक जलद होणार आहे. त्यामुळे राज्य शासनाने पुणे ते कोल्हापूर, पुणे ते अहमदनगर अशा इतर मार्गावरही ब्रॉडगेज मेट्रो सुरू करण्याचा विचार करावा, अशी सूचनाही श्री. गडकरी यांनी यावेळी केली.\nवाचा: पुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा – अजित पवार\nराष्ट्रीय महामार्गासाठी 30 हजार कोटींची तरतूद करावी – अशोक चव्हाण\nसार्वजनिक बांधकाममंत्री श्री.चव्हाण यांनी महामार्गाच्या कामांमध्ये होणाऱ्या विलंबासंदर्भातील मुद्दे मांडले. मराठवाड्यातील सुमारे 17 प्रकल्पांचे कामे ठप्प असून राज्यातील इतरही भागात अशीच परिस्थिती असल्याचे सांगून राज्यातील कामांमध्ये दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाईची मागणीही त्यांनी यावेळी केली.\nकेंद्र शासनाने राज्यात 17 हजार 750 किमीच्या नव्या 104 राष्ट्रीय महामार्ग घोषित केले आहेत. या महामार्गाच्या कामांसाठी सुमारे 30 हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे. हा निधी केंद्र शासनाने द्यावा. जेणेकरून ही कामे जलद गतीने मार्गी लागतील, अशी मागणी श्री. चव्हाण यांनी यावेळी केली. तसेच राष्ट्रीय महामार्गावरील टोल भरण्यासाठी सुरू केलेल्या फास्ट टॅगमध्ये अनेक अडचणी आहेत. त्यामुळे टोल नाक्यावर वाहनाच्या मोठ्या रांगा ला��तात. त्यामुळे फास्ट टॅगमधील अडचणी दूर कराव्यात, असेही त्यांनी यावेळी सांगितले.\nयावेळी मुख्य सचिव अजोय मेहता, अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मनोज सौनिक, केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाचे सचिव संजीव रंजन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे महासंचालक सुखबीर सिंग संधू, आय. के. पांडे, यांच्यासह केंद्र व राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.\nआजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nPrevious articleअर्थसंकल्पात आरोग्य सेवेबाबत घोषणा : वाचा सविस्तर\nNext articleपाच वर्षात पाच लाख कृषीपंप बसवणार\nपीक विमा कंपन्यांची होणार चौकशी\nअशोक चव्हाण यांच्या जबाबदारीत वाढ, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय\nभाजपचे काही आमदार महाविकासआघाडीच्या संपर्कात – अशोक चव्हाण\nसांगलीत बेदाणा मागणीत किंचित वाढ; मिळतोय ‘इतका’ भाव\n‘सोयाबीन पीकविमा घोटाळ्याची चौकशी करा’\n‘या’ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे भात रोपांचे नुकसान\nमान्सूनचा प्रवास वेगाने; राज्यात ढगाळ वातावरण, पावसासाठी पोषक स्थिती\nअॅग्रोवन डिजिटल माध्यमांचा वापर वाढवणार\nकोरोनाशी लढण्यासाठी ग्रामपंचायतींना अधिक निधी गरजेचा\nॲग्रोवन ई-ग्राम ताज्या बातम्या\nपुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा – अजित पवार\n‘आशा वर्कर्सच्या मागण्या मान्य केल्या जातील’\nरायगडला रेड अलर्ट; समुद्र किनारी उसळणार उंच लाटा\n‘शिवराज्यभिषेक दिनी राजगडाकडे कूच करा, मिळेल त्या वाहनाने या’\n‘केंद्र सरकारविरुद्ध ‘भाकप’चा काळा दिवस’; जाणून घ्या नेमकं कारण काय\nआम्ही भारतीय ग्राम विकास माहिती प्रणालीमध्ये आमूलाग्र बदलाचे संकेत देतो आहोत. आम्ही प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण ग्राहकांना सेवा पुरविणारी संस्था म्हणून कार्यरत आहोत. आम्ही ३० हुन अधिक कुशल आई. टी . तंत्रज्ञ ,संशोधक , ग्राहक सेवा अधिकारी आणि व्यवस्थापनतंत्रांसोबत कार्यरत आहोत. संस्थेचे मुख्य कार्यालय पुणे येथे आहे. बदलत्या युगात ग्रामव्यवस्थेला उच्च माहिती तंत्रज्ञानाची जोड मिळण्यासाठी आम्ही \"स्मार्ट व्हिलेज -स्मार्ट महाराष्ट्र \"अभियान आरंभले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गाव स्मार्ट व्हिलेज बनण्याकरिता आम्ही सर्वोत्तम तंत्रज्ञान , प्रशिक्षण आणि मार्गदर्शन पुरविण्याकरिता कटिबद्ध आहोत.\nनांदेड ��िल्ह्यात २ लाख शेतकरी पीक कर्जाच्या प्रतिक्षेत\nग्लायफोसेट मसुद्याविरूध्द दाद मागणार; देशपातळीवरील संघटना झाल्या एकत्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://agrowonegram.com/the-effect-of-the-cold-is-somewhat-less-know-the-weather-forecast-in-the-state/", "date_download": "2021-06-21T22:48:46Z", "digest": "sha1:UGRNAWV2ALMCD63QNYKXFQUYWL55MFXQ", "length": 13799, "nlines": 202, "source_domain": "agrowonegram.com", "title": "थंडीचा प्रभाव काहीसा कमी; जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज - Agrowon E-gram", "raw_content": "\nHome चालू घडामोडी थंडीचा प्रभाव काहीसा कमी; जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nथंडीचा प्रभाव काहीसा कमी; जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nपुणे : उत्तर महाराष्ट्र ते लक्षद्वीप या दरम्यान कमी दाबाचा पट्टा असल्याने राज्यातील काही भागांत अंशतः ढगाळ वातावरण आहे. थंडीचा प्रभाव काहीसा कमी झाला आहे. किमान तापमानात वाढ झाली आहे. येत्या काही दिवस थंडी कमीअधिक स्वरूपाची राहील. सोमवारी (ता.२२) सकाळी आठ वाजेपर्यंत मध्य महाराष्ट्रातील निफाड येथे १३.० अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.\nवाचा: राज्यात पुढील ५ दिवस हलक्या पावसाची शक्यता\nउत्तर भारतासह राज्यातील वातावरणात वेगाने बदल होत आहेत. मागील काही दिवस ढगाळ हवामानासह अनेक ठिकाणी अवकाळीसह काही ठिकाणी गारांचा पाऊस पडला. त्यानंतर पावसाने उघडीप देत अचानक हवेत गारवा पसरल्याने किमान तापमान ८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते. त्यानंतर पुन्हा हवेतील गारवा कमी झाल्याने किमान तापमान १३ अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे.\nविदर्भ वगळता उर्वरित सर्वच भागात थंडी कमीअधिक असल्याने किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत पाच अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे. सध्या राज्यात आकाश निरभ्र असले तरी काही भागांत अंशतः ढगाळ वातावरण आहे. यामुळे काही प्रमाणात थंडी पुन्हा कमी झाली आहे.\nवाचा: उत्तर भारतात मॉन्सून वेगाने; हवामानात मोठे बदल\nनियम पाळा, लॉकडाऊन टाळा; मुख्यमंत्र्यांच्या सूचना@MarathiRT @MarathiBrain\nकोकण व मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत चार ते पाच अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे. कोकणात किमान तापमान २१ ते २३ अंश सेल्सिअस, तर मध्य महाराष्ट्रात १३ ते १८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. मराठवाड्यातही काही भागात थंडी कमी झाली आहे. त्यामुळे किमान त���पमानात किंचित वाढ झाली आहे. या भागात किमान तापमान १४ ते १७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते.\nवाचा: ‘लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्याबाबत योग्य नियोजन करा’\nदरम्यान, विदर्भातही अजूनही बऱ्यापैकी थंडी कायम आहे. गोंदिया येथे १३.८ अंश सेल्सिअस एवढे किमान तापमान नोंदविले गेले. उर्वरित भागात १४ ते १७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान किमान तापमान होते.\nआजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nPrevious article‘वेळेत पीक कर्ज फेडणाऱ्यांना परतावा’\nNext articleकृषी कायद्यांवरून केंद्रीय कृषीमंत्र्यांचं ‘हे’ मोठं वक्तव्य\nराज्यात पुढील ५ दिवस हलक्या पावसाची शक्यता\nकोकणात पावसाचा जोर ओसरला; हवामान खात्याची माहिती\nराज्यातील पावसाचा जोर कमी होणार\nसांगलीत बेदाणा मागणीत किंचित वाढ; मिळतोय ‘इतका’ भाव\n‘सोयाबीन पीकविमा घोटाळ्याची चौकशी करा’\n‘या’ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे भात रोपांचे नुकसान\nमान्सूनचा प्रवास वेगाने; राज्यात ढगाळ वातावरण, पावसासाठी पोषक स्थिती\nअॅग्रोवन डिजिटल माध्यमांचा वापर वाढवणार\nकोरोनाशी लढण्यासाठी ग्रामपंचायतींना अधिक निधी गरजेचा\nॲग्रोवन ई-ग्राम ताज्या बातम्या\nपुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा – अजित पवार\n‘आशा वर्कर्सच्या मागण्या मान्य केल्या जातील’\nरायगडला रेड अलर्ट; समुद्र किनारी उसळणार उंच लाटा\n‘शिवराज्यभिषेक दिनी राजगडाकडे कूच करा, मिळेल त्या वाहनाने या’\n‘केंद्र सरकारविरुद्ध ‘भाकप’चा काळा दिवस’; जाणून घ्या नेमकं कारण काय\nआम्ही भारतीय ग्राम विकास माहिती प्रणालीमध्ये आमूलाग्र बदलाचे संकेत देतो आहोत. आम्ही प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण ग्राहकांना सेवा पुरविणारी संस्था म्हणून कार्यरत आहोत. आम्ही ३० हुन अधिक कुशल आई. टी . तंत्रज्ञ ,संशोधक , ग्राहक सेवा अधिकारी आणि व्यवस्थापनतंत्रांसोबत कार्यरत आहोत. संस्थेचे मुख्य कार्यालय पुणे येथे आहे. बदलत्या युगात ग्रामव्यवस्थेला उच्च माहिती तंत्रज्ञानाची जोड मिळण्यासाठी आम्ही \"स्मार्ट व्हिलेज -स्मार्ट महाराष्ट्र \"अभियान आरंभले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गाव स्मार्ट व्हिलेज बनण्याकरिता आम्ही सर्वोत्तम तंत्रज्ञान , प्रशिक्षण आणि मार्गदर्शन पुरविण्याकरिता कटिबद्ध आहोत.\nनगर जिल्ह्यात कांद्याचे ६६ हजार हेक्���र क्षेत्र वाढले\nमहिला बचतगटांचे काम प्रेरणादायी – मुख्यमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/corona-positive/", "date_download": "2021-06-21T23:30:40Z", "digest": "sha1:AS6LFSNHHM4HIUJ5DPSM4HF6JRN7XOI2", "length": 7437, "nlines": 107, "source_domain": "mpcnews.in", "title": "Corona Positive Archives - MPCNEWS", "raw_content": "\nKangana Ranaut : अभिनेत्री कंगना राणावतला कोरोनाची लागण\nMaval Corona News : माजी राज्यमंत्री बाळा भेगडे कोरोना पॉझिटिव्ह\nMaval Corona News : ‘कोरोना प्रतिबंधासाठी मावळात शनिवारी व रविवारी ‘जनता कर्फ्यू’…\nMumbai News: पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे कोरोना पॉझिटीव्ह\nMaharashtra News : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना कोरोनाची लागण\nएमपीसी न्यूज : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांना कोरोनाची लागण झाली आहे. जयंत पाटील यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली. जयंत पाटील परिवार संवाद यात्रेनिमित्त राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत. …\nPimpri corona news: इंग्लंडहून दहा दिवसांपूर्वी शहरात आलेल्या युवकाचे रिपोर्ट पाॅझिटीव्ह\nPimpri News: शिवसेनेतर्फे फळविक्रेत्यांची मोफत कोरोना चाचणी, तिघे पॉझिटीव्ह\nPune News : 33 वर्षीय महिलेचा शोध लागावा यासाठी आईवडिलांचे उपोषण सुरू\nएमपीसी न्यूज - जम्बो कोविड सेंटर येथून बेपत्ता झालेल्या 33 वर्षीय महिलेचा शोध लागावा, यासाठी या महिलेच्या आईवडिलांनी गुरुवार (दि. 24 सप्टेंबर) पासून आमरण उपोषण सुरू केले आहे. त्याला रिपब्लिकन युवा मोर्चाचे पक्ष नेते राहुल डंबाळे, सुवर्णा…\nSangvi Crime : कोरोना आयसीयू वॉर्ड मधून रुग्णाचा मोबाईल फोन चोरीला\nएमपीसी न्यूज - कोरोनाच्या आयसीयु वॉर्ड मधून अज्ञात चोरट्यांनी उपचार घेत असलेल्या रुग्णाचा मोबईल फोन चोरून नेला. उपचार घेत असलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. ही घटना औंध जिल्हा रुग्णालयात घडली आहे.…\nNagpur News : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कोरोना पॉझिटिव्ह\nएमपीसी न्यूज - केंद्रीय परिवहन मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून याबद्दलची माहिती दिली आहे. तसेच संपर्कात आलेल्यांनीही काळजी घ्यावी आणि नियमांचं पालन करावं, असं आवाहन त्यांनी ट्विटरवरून…\nPimpri News: स्थायी समितीचे माजी अध्यक्ष, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सुरेश सोनवणे यांचे निधन\nSangvi Crime News : रावण गँगकडून हल्ला झाल्यास प्रतिउत्तर देण्यास��ठी तडीपार गुंडाने आणली दोन पिस्तूल\nMaval Corona News : दिवसभरात 60 नवे रुग्ण तर 55 जणांना डिस्चार्ज\nPune Crime News : आकर्षक परतावा आणि भिशीच्या नावाखाली गुंतवणूक करण्यास भाग पाडून तीन कोटी 60 लाख रुपयांची फसवणूक…\nPune News : ऐन पावसाळ्यात पुण्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर\nMaval News : मावळातील विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणार 35 टक्के फी सवलत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6_(%E0%A4%8F_%E0%A4%B8%E0%A5%80_%E0%A4%AD%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A4_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80)", "date_download": "2021-06-21T23:39:11Z", "digest": "sha1:67I5KQK7I64NN6QM36F5A7FC6TR5V3T3", "length": 4776, "nlines": 42, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "प्रभुपाद - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(प्रभुपाद (ए सी भक्तिवेदान्त स्वामी) या पानावरून पुनर्निर्देशित)\nकृष्णकृपामूर्ती श्री श्रीमद् अभयचरणारविन्द भक्तिवेदान्त स्वामी प्रभुपाद (१ सेप्टेंबर १८९६ - १४ नोव्हेंबर १९७७) यांनी इस्कॉन संघाची स्थापना १९६६ साली अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात केली. त्यांचा जन्म पश्चिम बंगाल मध्ये झाला. कृष्ण हाच परम ईश्वर आहे व तोच सर्व सृष्टीचे उगमस्थान आहे, अशी प्रभुपादांची मान्यता आहे. चैतन्य महाप्रभूंचा संदेश त्यानी संपूर्ण जगात पसरवला. त्यानी भागवत, भगवद्‌गीता याचे इंग्रजी भाषेत रूपांतर केले.\nकृष्णभावनामृत संंघाचे संस्थापकाचार्य प्रभुपाद\nगौडीय वैष्णव संप्रदायाचा मूलमंत्र.संपादन करा\nहरे कृष्ण हरे कृष्ण |\nकृष्ण कृष्ण हरे हरे ||\nहरे राम हरे राम |\nराम राम हरे हरे ||\nनमः ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले\nश्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने \nनमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे\nनिर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे ॥\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nLast edited on २१ फेब्रुवारी २०२१, at २३:२२\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २१ फेब्रुवारी २०२१ रोजी २३:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE_%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2021-06-21T22:17:47Z", "digest": "sha1:3ES742YAYVI36TUEZNPBYVFIF6LTYA6T", "length": 5325, "nlines": 133, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सेलेंगा नदी - विकिपीडिया", "raw_content": "\nसेलेंगा नदी (मोंगोल:Сэлэнгэ мөрөн सेलेंगे मोरोन; बुर्यात:Сэлэнгэ гол सेलेंगे गोल; रशियन:Селенга́ सेलेंगा) ही मोंगोलिया आणि रशियामधील प्रमुख नदी आहे.\nसेलेंगा नदीवरील उलान-उदे शहराजवळील रेल्वे पूल\nबुर्यातिया प्रजासत्ताकातून वाहणाऱ्या या नदीचा उगम इडेरीन आणि डेल्गेमोरोन या नद्यांच्या संगमापासून होतो आणि ९९२ किमी (६१६ मैल) साधारण ईशान्येस वाहून ही नदी बैकाल सरोवरास मिळते.[१][२]\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १६:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Anukramanika/dd", "date_download": "2021-06-21T23:25:50Z", "digest": "sha1:JD4ROP46ZMQ37UAZDMXY3QDFI3SJJI6P", "length": 3936, "nlines": 72, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "ड | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nडार्लिंग डार्लिंग काय म्हनतोस\nडाव टाका नजर माझी जिंका\nडाव मांडून भांडून मोडू नको\nडोल डोलतंय्‌ वार्‍यावर बाय\nडोळे माझे त्यात तुझे\nडोळे मोडित गौळण राधा\nडोळे हे जुलमि गडे\nडोळ्यापुढे दिसे गे मज\nडोळ्यांत वाकुन बघतोस काय\nडोंगरी शेत माझं ग\nडौल तुझा मोहक प्यारा\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \nगणगौळण झाली- अरुण सरनाईक\nया भारतात- तुकडोजी महाराज\nया मीरेचे भाग्य- सुमन कल्याणपूर\nया विराट गगना- रामदास कामत\nडोळे हे जुलमि- केशवराव भोळे\nटुमदार कुणाची- वसंतराव देशपांडे\nतापल्या आहेत तारा- सुधीर फडके\nनको देवराया- संजीव चिम्मलगी\nमरणांत खरोखर- गजानन वाटवे\nसखि बघ अघटिती- कुंदा बोकिल\nप्रेमसेवा शरण- अब्दुल करीम खाँ\nमैत्रिणिंनो सांगु- सरोज वेलिंगकर\nएक होता काऊ- शमा खळे\nगमाडि गंमत- कुंदा बोकिल\nती पहा बापुजींची- गजानन वाटवे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+6456+ua.php", "date_download": "2021-06-21T22:29:34Z", "digest": "sha1:WVVV7P7UXCCWLDLE3PNJ6YIPM3LTWJDK", "length": 3597, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 6456 / +3806456 / 003806456 / 0113806456, युक्रेन", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडलेला 6456 हा क्रमांक Troyitske क्षेत्र कोड आहे व Troyitske युक्रेनमध्ये स्थित आहे. जर आपण युक्रेनबाहेर असाल व आपल्याला Troyitskeमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. युक्रेन देश कोड +380 (00380) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Troyitskeमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +380 6456 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनTroyitskeमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +380 6456 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00380 6456 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ournagpur.com/two-groom-came-to-marry-bride-then-police-and-villagers-solved-problem/", "date_download": "2021-06-21T22:44:30Z", "digest": "sha1:5QIFE3C53XJ2YCNQWGRBG73LIXXIMMHS", "length": 10190, "nlines": 158, "source_domain": "ournagpur.com", "title": "एका नवरीशी लग्न करण्यासाठी पोहोचले दोन नवरदेव;मग झाले असे...गाववालेही गरगरले", "raw_content": "\nHome Crime एका नवरीशी लग्न करण्यासाठी पोहोचले दोन नवरदेव; मग झाले असे…गाववालेही गरगरले\nएका नवरीशी लग्न करण्यासाठी पोहोचले दोन नवरदेव; मग झाले असे…गाववालेही गरगरले\nकन्नौ��� जिल्ह्यामध्ये तिर्वा पोलीस ठाणे हद्दीत एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली. नवरी एक होती आणि तिच्याशी लग्न करण्यासाठी दोन नवरदेव पोहोचले. एक तरुण लग्न ठरल्याने वरात घेऊन आला तर दुसरा तिचा प्रियकर देखील तिथे वाजत गाजत वरात घेऊन आला. एकाच वेळी दोन दोन वराती पाहून गाववाले देखील दंग झाले. मग काय प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले.\nतासंतास चाललेल्या पंचायतमध्ये नवरीने तिच्या प्रियकराची निवड केली. मात्र, आता अरेंज मॅरेज ठरलेल्या नवरदेवाचे काय करायचे असा प्रश्न निर्माण झाला. तिथेही शेवटी तोडगा काढलाच. नवरदेवाचा पडलेला चेहरा पाहून गावातील एका कुटुंबाने त्यांच्या मुलीचे त्याच्याशी लग्न लावून दिले. गुरुवारी रात्री सौरिख ठाणे क्षेत्रात नवरदेव वरात घेऊन पोहोचला होता.\nझाले असे, दरवाजावर वरात पोहोचताच सर्वांनी खऱ्या नवरदेवाचे स्वागत केले. सर्व कार्यक्रम उरकत नाहीत तोच नवरीचा प्रेमी वरात घेऊन तिच्या गल्लीत पोहोचला. त्याला पाहताच नवरीच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागला. तिने लगेच घरी आलेल्या नवरदेवासोबत लग्नाला नकार दिला. हे कळताच वऱातींनी पोलिसांना याची माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी नवरी आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले. यानंतर दोन्ही पक्षांमध्ये चर्चा होऊ लागली.\nइंटरेस्टिंग म्हणजे त्या प्रियकराचेही लग्न ठरलेले. त्याचे लग्न 23 जूनला होते, त्यांनाही कोणीतरी खबर दिली. ते देखील कोतवाली पोलीस ठाण्यात येऊन पोहोचले आणि या लग्नाला विरोध करू लागले. चार वधू-वराचे पक्ष आणि पोलीस अशी चर्चा होऊ लागली. शेवटी गावची पंचायत बोलविण्यात आली. खूप तास चाललेल्या या बैठकीत नवरीच्या कुटुंबियांनी खऱ्या नवरदेवाने दिलेले दागिने आणि इतर साहित्य परत केले. नवरदेवाने देखील त्यांच्याकडून घेतलेली बाईक मागे दिली.\nप्रकरण एवढ्यावर थांबेल कसे, तिच्या प्रियकराने देखील त्याची ज्यांच्याशी सोय़रिक झालेली त्या चौथ्या पक्षाला सामान परत दिले. तसेच चारही पक्षांमध्ये समजुतीने ठरलेली लग्न रद्द करण्यात आली. आता त्या नवरीचे तिच्या प्रियकराशी लग्न होणार होते. परंतू जो नवरदेव होता त्याची वरात रिकामीच मागे कशी पाठवायची असा प्रश्न निर्माण झाला. शेवटी त्या गावातील एका कुटुंबाने आपल्या मुलीशी त्या नवरदेवाचे लग्न लावून दिले आणि तिढा सोडविल��.\nNext articleनागीन डान्स करून कोरोना दूर करण्याचा दावा; लोकांना लुटणाऱ्या भोंदूबाबाचा पर्दाफाश\n एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या करून आरोपीची आत्महत्या\nफेसबुकवरील मैत्री पडली महागात; महिलेची 2.5 कोटींची फसवणूक\nफोटो काढायला गेलेले,शाळकरी मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू\nसात तासात 23 वेळा एकाच एटीएम कार्डचा वापर, मशीन हॅक करुन लाखो रुपये लंपास, सीसीटीव्हीत घटना कैद\nलग्नास नकार देणाऱ्याविरुद्ध बलात्काराची तक्रार; बार व्यवस्थापकावर आरोप\nआता १५ मिनिटात ओळखता येणार … गर्दीतील कोरोना बाधित\n एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या करून आरोपीची आत्महत्या\nफेसबुकवरील मैत्री पडली महागात; महिलेची 2.5 कोटींची फसवणूक\nSIP मध्ये 12% व्याजासह 26 लाखांचा परतावा मिळवा, वाचा सुरुवातीला किती...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/04/10/weird-but-wonderful-facts-that-will-leave-you-totally-amazed/", "date_download": "2021-06-21T21:35:39Z", "digest": "sha1:ATWDVGDZCEMWNJGR5OB4QPAYGMLZ4UWA", "length": 9747, "nlines": 72, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "तुम्हाला आश्चर्यचकित करीत अशी काही तथ्ये - Majha Paper", "raw_content": "\nतुम्हाला आश्चर्यचकित करीत अशी काही तथ्ये\nजरा हटके, सर्वात लोकप्रिय / By मानसी टोकेकर / अजब गजब, आश्चर्य, तथ्य, रोचक / April 10, 2021 April 10, 2021\nआपल्या जगामध्ये आपल्याला आश्चर्यचकित करतील अशा अनेक गोष्टी आहेत. या वस्तूंशी निगडित तथ्ये अनेकदा आपल्याला नवल वाटायला लावणारी आहेत. एखाद्या देशामध्ये एकच गिनिपिग पाळणे बेकायदेशीर का असावे किंवा एखाद्याने एखादा देश विकण्यास काढल्याची घटना वास्तवात घडली असावी किंवा एखाद्याने एखादा देश विकण्यास काढल्याची घटना वास्तवात घडली असावी आपल्याला आश्चर्यचकित करणाऱ्या अनेक परंपरा आपल्या जगातील अनेक देशांमध्ये अस्तित्वात आहेत. अशाच काही परंपरांच्या विषयी जाणून घेऊ या.\nस्वित्झर्लंड देशामध्ये एकच गिनिपिग पाळणे परंपरेच्याच नाही, तर कायद्याच्याही विरुद्ध आहे. गिनिपिग हा समूहामध्ये अधिक आनंदी राहणारा प्राणी समजला जात असल्याने या प्राण्याला एकट्याने ठेवणे हा अपराध समजला जातो. त्यामुळे गिनिपिग पाळायचीच असतील, तर किमान दोन गिनिपिग पाळली जावीत असा कायदा येथे आहे. गिनिपिग्ज आपापसात अतिशय मिळून मिसळून राहणारे प्राणी असल्याने दोनातील एक गिनिपिग काही कारणाने दगाविले, तर त्याच्या मालकाने तातडीने दुसरे गिनिपिग आणण्याबद्दल स्विस सरकार आग्रही असते.\nदुसऱ्या विश्वयुद्धाच्या काळी शत्रूदेशांचे अनेक सैनिक युद्धकैदी म्हणून पकडले गेले होते. त्यावेळी कैदेमध्ये असताना अनेक ठिकाणी या युद्धकैद्यांना मरणप्राय यातना दिल्या गेल्या होत्या. असेच अनेक जर्मन सैनिक कॅनडामध्ये युद्धकैदी म्हणून राहत होते. मात्र १९४५ साली विश्वयुद्ध संपल्यानंतर या कैद्यांना जेव्हा मुक्त केले गेले तेव्हा यातील तब्बल सहा हाजार सैनिकांनी कॅनडा सोडून मायदेशी परतण्यास नकार दिला. कारण त्याकाळी कॅनडातील युद्धकैद्यांना काम दिले जात असून, केलेल्या कामाचा पुरेसा मोबदला त्यांना दिला जात असे. कामाच्या सोबत या कैद्यांना मनोरंजनाची साधनेही उपलब्ध करून देण्यात आली होती. युद्धकैदी आणि त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी नेमलेले गार्ड्स यांच्यामध्ये आपुलकीचे नाते होते. त्यामुळेच कैदेतून मुक्तता झाल्यानंतर अनेक कैद्यांना आपल्या मायदेशी परतण्याची इच्छा नसून, कैदेतील दिवस आपले सर्वात आनंदाचे दिवस असल्याचे अनेक कैदी म्हणत असत.\nअनेक चित्रविचित्र वस्तू आजकाल ऑनलाईन विक्रीस उपलब्ध असतात. काही काळापूर्वी एका वेबसाईटवर सुप्रसिद्ध अभिनेता-गायक असलेल्या जस्टीन टिम्बरलेकने अर्धवट खाल्लेले सँडविच विक्रीसाठी उपलब्ध होते. यालाही मागे टाकणारी एक गोष्ट ऑनलाईन विक्रीकरिता उपलब्ध होती. ऑस्ट्रेलियामधील ब्रिस्बेन शहरामध्ये राहणाऱ्या एका मनुष्याने २००६ साली चक्क संपूर्ण न्यूझीलंड देशच ऑनलाईन विकण्यास काढला होता. ‘सर्वसामान्य हवामान असलेला’ आणि ‘अमेरिकन चषकाचा विजेता’ असे या विक्रीस उपलब्ध असलेल्या देशाचे वर्णन केले गेले असून, ऑनलाईन सुरु असलेल्या या लिलावाची सुरुवातीची किंमत केवळ एक सेंट होती. सरतेशेवटी बावीसवेळा बोली लावली गेल्यानंतर न्यूझीलंडच्या विक्रीची किंमत तीन हजार डॉलर्सपर्यंत आली होती.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचव���ण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/05/21/chief-minister-uddhav-thackerays-comment-on-the-increased-lockdown-in-the-state/", "date_download": "2021-06-21T23:17:54Z", "digest": "sha1:375O6HCJFJ4IVB3LHOMISITFSDRV45WP", "length": 7081, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "राज्यातील वाढीव लॉकडाऊनवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे भाष्य - Majha Paper", "raw_content": "\nराज्यातील वाढीव लॉकडाऊनवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे भाष्य\nकोरोना, महाराष्ट्र, मुख्य / By माझा पेपर / उद्धव ठाकरे, कोरोना प्रादुर्भाव, महाराष्ट्र मुख्यमंत्री, लॉकडाऊन / May 21, 2021 May 21, 2021\nरत्नागिरी – राज्यातील ठाकरे सरकारकडून कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. राज्य सरकारने याआधी १५ मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला होता, त्यानंतर १ जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला. यावेळी राज्य सरकारने निर्बंधदेखील कठोर केले आहेत.\nदरम्यान जरी राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात येत असली तरी काळ्या बुरशीचे संकट, लसींचा तुटवडा आणि तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी लागणारी तयारी यामुळे लॉकडाऊन वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनसंदर्भात रत्नागिरीत प्रसारमाध्यमांशी बोलताना महत्वपूर्ण भाष्य केले आहे.\nउद्धव ठाकरेंना राज्यातील कोरोना स्थितीसंबंधी विचारण्यात आले असता ते म्हणाले की, कोरोनाबाधितांची संख्या कमी होत हे नक्कीच पण त्यासंबंधी काही बोलणार नाही. गेल्या लाटेच्या वेळी आपण अनुभव घेतला आहे. गेल्यावेळीही आपण कोरोनावर नियंत्रण मिळवले होते. पण थोडीशी शिथिलता आली आणि कोविड चौपटीने वाढला. सध्याचा कोरोना विषाणू फार घातक आहे, अत्यंत वेगाने पसरतो. काही पटींमध्ये लोकांना हा बाधित करत आहे.\nसध्या गेल्या वेळच्या तुलनेत वाईट परिस्थिती आहे हे लक्षात घेतल्यानंतर पुढे कधी आपण निर्बंध शिथील करु तेव्हा मागील अनुभवातून शहाणं व्हावे लागेल. आपल्याला सुरक्षेचे नियम पाळावेच लागतील, असेही ते म्हणाले. दरम्यान लॉकडाऊन वाढणार का असे विचारण्यात आले असता ते म्हणाले की, सध्या परिस्थिती आटोक्यात असून त्यानुसार नंतर निर्णय घेऊ, पण कोणीही गाफील राहू नये.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' म���ाठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/delhi-police-arrested-shahrukh-who-fires-bullets-during-delhi-riot-126896631.html", "date_download": "2021-06-21T21:36:04Z", "digest": "sha1:Z427JCB2XAF2IM6IC54LAOI3POH3ZIGY", "length": 3693, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Delhi police Arrested Shahrukh, Who Fires Bullets during delhi riot | दंगलीदरम्यान गोळीबार करणारा आरोपी मोहम्मद शाहरुख 8 दिवसानंतर पोलिसांच्या ताब्यात - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदंगलीदरम्यान गोळीबार करणारा आरोपी मोहम्मद शाहरुख 8 दिवसानंतर पोलिसांच्या ताब्यात\n24 फेब्रुवारीला दिल्लीतील जाफराबादमध्ये शाहरुखने 8 राउंड फायर केले होते\nबरेली(उत्तरप्रदेश)- उत्तर-पूर्व दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचारादरम्यान गोळीबार करणारा आरोपी मोहम्मद शाहरुखला पोलिसांनी अटक केली आहे. दिल्ली पोलिस आणि क्राइम ब्रांचने आज(मंगळवार) शाहरुखला उत्तर प्रदेशच्या बरेलीमधून ताब्यात घेतले. शाहरुखने 24 फेब्रुवारीला जाफराबादमध्ये पोलिस जवानांनावर बंदुक रोखली होती आणि 8 राउंड फायर केले होते. मागील 8 दिवसांपासून तो फरार होता.\nयापूर्वी क्राइम ब्रांचला शाहरुख बरेलीमध्ये लपला असल्याची माहिती मिळाली होती. यावर दिल्ली पोलिस आणि क्राइम ब्रांचची 10 पथके त्याचा शोध घेत होती. पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार, शाहरुख फायरिंगनंतर पानीपत, कैराना, अमरोहा अशा अनेक शहरात लपत होता. अखेर त्याला बरेलीमधून अटक करण्यात आली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%A9%E0%A5%AB%E0%A5%AD", "date_download": "2021-06-21T23:01:42Z", "digest": "sha1:P4ILFWP7556EULHKEMO2TQ33AUZZV6DR", "length": 5237, "nlines": 154, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. ३५७ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ५ वे शतक - पू. ४ थे शतक - पू. ३ रे शतक\nदशके: पू. ३७० चे - पू. ३६० चे - पू. ३५० चे - पू. ३४० चे - पू. ३३० चे\nवर्षे: पू. ३६० - पू. ३५९ - पू. ३५८ - पू. ३५७ - पू. ३५६ - पू. ३५५ - पू. ३५४\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.पू.चे ३५० चे दशक\nइ.स.पू.चे ४ थे शतक\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १०:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://vikrantjoshi.com/blog-post_21-15/", "date_download": "2021-06-21T23:39:10Z", "digest": "sha1:S5X3GWX646ARLOVDLEMY2LK6R5PMOLBB", "length": 14397, "nlines": 52, "source_domain": "vikrantjoshi.com", "title": "नाहीत गाफील रणजीत पाटील : पत्रकार हेमंत जोशी – Vikrant Joshi", "raw_content": "\nनाहीत गाफील रणजीत पाटील : पत्रकार हेमंत जोशी\nनाहीत गाफील रणजीत पाटील : पत्रकार हेमंत जोशी\nपूर्वीचा काळ वेगळा होता, तो काळ चांगला होता, घरोघरी नवराबायकोला खंडीभर मुलं मुली असायची, हिंदूंच्या दृष्टीने ते चांगले होते, पुन्हा एकदा पूर्वीसारखे घडायला करायला हवे, हिंदूंनी भरमसाठ भरपूर मुलं मुली जन्माला घालावीत अन्यथा या देशातल्या हिंदूंचे काही खरे नाही जसे नेपाळ आता हिंदू राष्ट्र राहिलेले नाही, तेच आपले देखील होईल त्या पारशी जमातीसारखे म्हणजे औषधालाही हिंदू राहणार नाहीत, ठरवायलाच हवे हिंदू जोडप्यांनी केवळ एक किंवा दोन यावर समाधान न मानता मोठ्या संख्यने मुलं मुली जन्माला घालणे गरजेचे आहे, आताच कामाला लागा, संकोच न करता, आजही तशी परिस्थिती गंभीर आहेच, हिंदू मुलांना लग्न करण्यासाठी मुली मिळत नाहीत, वय निघून जाते, कितीतरी अविवाहित म्हणून नाईलाजाने जीवन जगताहेत…\nपूर्वीच्या काळी घरात संख्यने मुलं मुली खूप असायचे शिवाय एकत्र कुटुंब पद्धती असल्याने मुलांची नेमकी नावे लक्षात ठेवणे घरातल्या बुजुर्ग मंडळींना अवघड जायचे जे माझे किंवा अनेकांचे त्या राज्यमंत्री रणजीत पाटील यांच्या बाबतीत होते, घडते म्हणजे त्यांच्याकडे राज्यमंत्री म्हणूनही अनेक विविध खात्यांची जबाबदारी आहे, खाते मग ते नगरविकास असो कि गृह, त्या त्या प्रत्येक खात्यात त्यांची कामगिरी कलेकलेने उंचावत गेलेली त्यामुळेच रणजीत पाटील नेमके कोणत्या खात्याचे राज्यमंत्री आहेत, लक्षात ठेवणे सर्वांनाच अवघड होऊन बसले आहे. रणजीत पाटील आमच्या विदर्भातले असूनही आळशी नाहीत, ते दिवसरात्र राज्याचे भले साधण्यासाठी झटतात म्हणून ते राज्यमंत्री असूनही मोस्ट पॉप्युलर आहेत, एखाद्या दुसऱ्या नेत्याचा अपवाद सोडल्यास सर्वांचे लाडके आहेत, हो, ते त्यांच्या अकोला शहरातल्या त्यांच्याच भाजपा मधल्या काही नेत्यांना नकोसे झाले आहेत म्हणजे डॉ. रणजीत जेव्हा आपली मेडिकल प्रॅक्टिस करायचे तेव्हा ते सतत स्थानिक आमदार गोवर्धन शर्मा किंवा आमदार रणधीर सावरकर किंवा सावरकरांचे मामाश्री खासदार संजय धोत्रे यांना हवेहवेसे भाजपच्या या तिन्ही नेत्यांना हवेहवेसे वाटायचे कधी फॅमिली डॉक्टर म्हणून तर कधी कौटुंबिक मित्र म्हणून पण डॉक्टर राजकारणात उतरले, उतरल्या उतरल्या विधान परिषदेवर निवडून आले राज्यमंत्री झाले यशस्वी राज्यमंत्री ठरले आणि या तिघांचे त्यावर एकमत झाले असावे म्हणजे भलेही रणजीत पाटील मामा भाच्याच्या जातीचे असतील किंवा कौटुंबिक मित्र असतील किंवा त्यांच्या पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणूनही कामाला लागलेले असतील पण ‘तेरी साडी मेरी साडीसे सफेद कैसे, पद्धतीने रणजीत पाटलांचे उत्तम कर्तृत्वातून, कामातून हे असे अचानक सर्वांना डावलून पुढे जाणे म्हणे या तिघांना खटकले असावे आणि कालपर्यंत मित्र असणारे रणजीत पाटील या तिघांनाही थेट अमरीश पुरी प्रेम चोप्रा प्राण शक्ती कपूर मदन पुरी ललिता पवार शशिकला शरद केळकर निळू फुले के. एन सिंग अमजद खान वाटायला लागले आहेत, आता त्या तिघांनाही गेल्या तीन वर्षांपासून रणजीत पाटील व्हिलन आहेत खलनायक आहेत असे जळी स्थळी बसता उठता सतत वाटू लागलेले आहे, चिंतेचे कारण असे कि या तिघांनी राज्यमंत्री रणजीत पाटलांना आधी मुका मग मोका देऊन घट्ट मिठी मारावी यासाठी राज्यातले देशातले कुठलेही भाजपा नेते पुढे आले, असे घडलेले स्थानिक कोणत्याही भाजपा कार्यकर्त्याला, संघ स्वयंसेवकाला न दिसल्याने ते सारे आणि रणजीत पाटील ‘कसे होईल आमच्या पक्षाचे’ या चिंतेने या काळजीने खंगून चालले आहेत, या सर्वांचे एक स्थानिक लाडके नेते आहेत, त्यांना अकोला जि��्ह्यातील भाजपामध्ये मानाचे स्थान आहे, त्यांचे नाव प्रतुल हातवळणे आहे, हे हातवळणे या खालच्या पातळीवर उतरून पेटवून दिलेल्या राजकारणाला एवढे कंटाळले होते कि त्यांनी थेट मुंबई गाठली आणि अंगावर पडेल ते काम आणि दाबून मोबदला पद्धतीची रोजंदारी कामे त्यांनी मंत्रालय परिसरात सुरु केली आहेत, त्यांचे काही चुकले असे वाटत नाही, सारेच त्यांच्या जवळचे, यांच्याकडे गेला कि तो बुक्का गुद्दा मारते आणि त्याच्याकडे प्रतुल गेले रे गेले कि ते गुद्दे बुक्के मारून मारून प्रतुलभाऊंची पार हेकोडी करून ठेवतात म्हणून त्यांनी जवळपास अकोल्यातले राजकारण सोडले आणि या मंबईत येऊन मंत्रालयातल्या रोजगार हमी योजनेवर ते रुजू झाले, त्यांचे, पुन्हा सांगतो, काहीही चुकलेले नाही, इतर आले नाहीत ते येथे आले पण इतर नेत्यांचेही पार भरीत झाले आहे, रणजीत पाटलांकडे गेलेले कोणी दिसले रे दिसले कि त्याले कच्चा भाजून खाल्ल्या जाते ना भाऊ…\nविशेष म्हणजे अकोला जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टी देखील हळूहळू क्षय रोग्यासारखी दिसू लागेल जर हे असेच सुरु ठेवले तर….स्थानिक नेत्यांचे हातवळणे यांना धमकावणे पुढे सांगितलेल्या चुटक्यासारखे आहे,\nआम्ही गेल्या पंचवीस वर्षात एकमेकांशी एकदाही भांडलो नाही, एक मित्र दुसऱ्या मित्राला सांगत होता. तुम्हाला हे कसे जमते किंवा जमले, दुसर्याने विचारल्यावर पहिला म्हणाला, लग्न झाल्या झाल्या लगेच आम्ही महाबळेश्वरला गेलो होतो. तिथे घोडेस्वारी करतांना माझी बायको ज्या घोड्यावर बसली होती त्या घोड्याने उडी मारून बायकोला खाली पाडले…ती उठली व परत घोड्यावर बसली अन घोड्याला म्हणाली, हे तुझे पहिल्यांदा झाले. थोड्यावेळाने पुन्हा तेच घडले तिला घोड्याने खाली पडले, मग तीही तेच म्हणाली, हे तुझे दुसऱ्यांदा झाले….आणि जेव्हा तेच तिसऱ्यांदा घडले, तेव्हा तिने सरळ त्या घोड्याला दरीत ढकलून दिले.मी तिच्यावर ओरडलो, जाम भडकलो, ए बावळट, ए पागल, तू त्या घोड्याला ठार मारलेस..त्यावर ती लालबुंद होत मला म्हणाली, हे तुझे पहिल्यांदा झाले, तेव्हापासून भांडण तर दूर, साधे वाद देखील नाहीत आमच्यात…\nहातवळणे यांचेही हे असे त्या राज्यमंत्री पाटील विरोधकांच्या बाबतीत घडते, हे पाटलांना बिलगले रे बिलगले कि समोरचे म्हणतात, हे असं वारंवार घडायला नको, उपाय नसतो मग हातवळणे इकडे मुंबई�� रणजीत पाटलांचे मुक्यावर मुके घेतात आणि अकोल्यात पोहोचले रे पोहोचले कि गोवर्धन शर्माच्या स्कुटरवर डबलशीट बसून गावभर फिरून येतात, काय करतील, चित भी मेरी अन पट भी मेरी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-dhule-matdar-sangh-maratha-patil-voting-181908", "date_download": "2021-06-21T23:05:09Z", "digest": "sha1:ZXKUXZIWCMSKI5RWVSW3G6WPWVAQL7S7", "length": 13183, "nlines": 132, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Loksabha 2019 : मराठा- पाटील समाजाच्या मतविभाजनाचा धोका!", "raw_content": "\nLoksabha 2019 : मराठा- पाटील समाजाच्या मतविभाजनाचा धोका\nलोकसभेच्या धुळे मतदारसंघात जातीय समीकरणांचे अवलोकन केले, तर मराठा- पाटील समाजाचे सर्वाधिक प्राबल्य दिसते. यंदाच्या निवडणुकीत भाजप व कॉंग्रेसने याच समाजाचे तुल्यबळ उमेदवार दिल्याने मतविभाजन अटळ मानले जाते. याच समीकरणांचा धोका दोन्ही उमेदवारांसमोर असेल. त्यातून ते विजयासाठी कसा मार्ग काढतात, संभ्रमातील मराठा- पाटील समाज कोणत्या उमेदवाराला झुकते माप देतो, याकडे राजकीय धुरिणांचेही लक्ष असेल.\nलो कसभेच्या धुळे मतदारसंघाची 2009 ला पुनर्रचना झाल्यानंतर हा मतदारसंघ खुला झाला. तत्पूर्वी, तो आदिवासी संवर्गासाठी राखीव होता. त्या कालावधीत कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघाचे 2009 नंतर ग्रहमान बदलले. या स्थितीचा लाभ भाजपकडे झुकला. त्यालाही कारण होते. भाजपने जातीय समीकरणांचा आधार घेत मराठा- पाटील समाजाचा उमेदवार देण्यावर भर ठेवला. याउलट प्रतिस्पर्धी कॉंग्रेसने अल्पसंख्याक समाजाला प्रतिनिधित्वाची संधी देत उमेदवारी दिली. ही समीकरणे मतदारसंघाच्या पचनी पडली नाही आणि कॉंग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले.\nमतदारसंघात 2009 मध्ये भाजपने प्रताप सोनवणे आणि 2014 मध्ये शिवसेनेतून भाजप प्रवेश करणारे डॉ. सुभाष भामरे यांना उमेदवारी दिली. त्याचवेळी कॉंग्रेसने माजी शिक्षणमंत्री, शिरपूरचे विधान परिषदेचे आमदार अमरिशभाई पटेल यांना उमेदवारी दिली. जातीय समीकरणांच्या गणितात आमदार पटेल हे \"फेल' झाले. त्यांना एका निवडणुकीत पक्षांतर्गत गटबाजीचाही विरोध, तर दुसऱ्या निवडणुकीत जातीय समीकरणांचे गणित न जुळल्याने पराभव पत्करावा लागला. श्री. सोनवणे हे 19 हजार 419, तर डॉ. भामरे हे एक लाख 30 हजार 723 मतांनी विजयी झाले होते.\nनेते सज्ज, तरीही चिंताक्रांत\nया पार्श्‍वभूमीवर आमदार पटेल यांनी लोकसभा निवडणुकीचा नाद सोडल्याने यंदा कॉंग्रेसतर्फे माजी मंत्री रोहिदास पाटील यांची उमेदवारी निश्‍चित मानली गेली. त्यामुळे निवडणूक अत्यंत चुरशीची होईल, अशी अटकळ मतदारांनीही बांधली. या स्थितीमुळे भाजपच्या गोटातूनही चिंता व्यक्त होत होती. मात्र, ऐनवेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांनी आमदार कुणाल पाटील यांचे नाव निश्‍चित केले. ते प्रथमच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आले आहेत. यात एकमेकांचा पाडाव करण्यासाठी भाजप- शिवसेना युती आणि कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी सज्ज झाली आहे. तरीही युती, आघाडीमधील गटबाजीची चिंता नेत्यांना सतावतच आहे.\nदहा वर्षांनंतर मतदारसंघात मराठा- पाटील समाजाचे दोन तुल्यबळ उमेदवार एकमेकांसमोर आले आहेत. मतदारसंघात साडेअठरा लाखांवर मतदार आहेत. पैकी सरासरी पाच लाख मराठा- पाटील समाजाचे उमेदवार आहेत. गेल्या निवडणुकीत या समाजाचे नेतृत्व करणारे डॉ. भामरे यांना या जातीय समीकरणांचा लाभ झाला. यंदा कॉंग्रेस आघाडीतर्फे आमदार पाटील रिंगणात असल्याने मराठा- पाटील समाजाच्या मतविभागणीचा धोका अटळ मानला जात आहे.\nनेमके कुणाला झुकते माप\nमंत्री डॉ. भामरे आणि आमदार पाटील यांच्यापैकी कोण अधिकाधिक आपल्या समाजाची मते आकृष्ट करण्यासाठी जोर लावतो, यावर त्यांच्या विजयाचे गणित अवलंबून असेल. त्यामुळे मतदारसंघातील ही लढत लक्षवेधी ठरणार आहे. मोठ्या संख्येने असलेल्या मराठा- पाटील समाजाच्या मतांचे विभाजन या निवडणुकीत प्रथमच होणार आहे. त्यामुळे युती व आघाडीमध्ये चिंतेचे वातावरण आहे. प्रत्येक गावात प्रभाव असलेला हा समाज कुठल्या उमेदवाराला झुकते माप देतो याकडे सर्वांच्या बारीक नजरा असणार आहेत.\nमतदारसंघात मराठा- पाटील समाजाच्या बैठकांना जोर आला आहे. यापूर्वी या समाजाचे उमेदवार समोरासमोर आले नव्हते. निवडणुकीत जातीय समीकरण मांडताना नेमक्‍या कुठल्या उमेदवाराला आता पाठिंबा द्यावा या संभ्रमावस्थेत अनेक समाजबांधव आहेत. त्यासाठी बैठकांमधून संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न होताना दिसतो आहे. धुळ्यात सोमवारी किंवा त्यानंतर होणाऱ्या बैठकीत मराठा- पाटील समाज अंतिम निर्णयाप्रत येण्याचे चिन्ह आहे. तोपर्यंत युती, आघाडीच्या उमेदवाराचेही \"टेन्शन' कायम असणार आहे.\nमराठा क्रांती मोर्चाची भूमिका लोकसभा निवडणुकीशी तशी जो��ता येणार नाही. यंदाच्या निवडणुकीतील उमेदवारांना या समाजातील काही प्रतिनिधींकडून दर्शविला जाणारा पाठिंबा हा सोशल मीडियापुरता मर्यादित आहे. तो समाजाचा ठाम निर्णय होऊ शकत नाही. व्यक्ती आणि पक्ष पाहून मत देण्याचे स्वातंत्र्य समाजबांधवांना आहे. त्यानुसार काय ते ठरवतील. तरीही समाजात घडणाऱ्या घडामोडींकडे लक्ष असणार आहे.\n- ज्येष्ठ प्रतिनिधी (नाव न छापण्याच्या अटीवर) मराठा क्रांती मोर्चा, धुळे जिल्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=55%3A2009-07-20-04-00-45&id=247761%3A2012-09-01-17-33-57&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=13", "date_download": "2021-06-21T22:11:09Z", "digest": "sha1:FEIEW66LVNU4AIDALMJWA7EZNAQ7EZYT", "length": 42295, "nlines": 67, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "जल्लोष हवाय, स्पीकरही हवाय..", "raw_content": "जल्लोष हवाय, स्पीकरही हवाय..\nरविवार, २ सप्टेंबर २०१२\nशब्दांकन- अभिजित घोरपडे, विनायक करमरकर, पावलस मुगुटमल, रसिका मुळ्ये, संपदा सोवनी\nसार्वजनिक मंडळांना गणेशोत्सवात जल्लोष हवाय, स्पीकर हवाय, मिरवणुकीच्या दिवशी रात्रभर पारंपरिक वाद्येसुद्धा हवीत. पुण्यातील प्रमुख मंडळांच्या प्रतिनिधींनी ‘लोकसत्ता’च्या ‘लाऊड स्पीकर’ या व्यासपीठावर ही मागणी आक्रमकपणे मांडली. उपस्थित असलेले पोलीस सहआयुक्त संजीवकुमार सिंघल, माजी पोलीस आयुक्त जयंत उमराणीकर व पुणे महापालिकेचे आयुक्त महेश पाठक यांनीही त्यांच्या थेट सवालांना उत्तर दिले. पण, सुरक्षेच्या मुद्दय़ावर सर्वानीच एकमेकांना सहकार्य करण्याचे मान्य केले.\nसार्वजनिक गणेशोत्सवाचा पाया रचला गेला त्या पुण्यातील प्रमुख गणेश मंडळांचे प्रतिनिधी शुक्रवारी ‘लोकसत्ता’ च्या ‘लाऊडस्पीकर’ व्यासपीठावर एकत्र आले. ‘लोकसत्ता’ चे व्यवस्थापकीय संपादक गिरीश कुबेर, पुण्याचे निवासी संपादक मुकुंद संगोराम यांच्याकडे चर्चेची सूत्रे होती. त्यांनी विविध विषय उपस्थित करून सहभागी प्रतिनिधींना बोलते केले. मंडळांकडे आरोपी म्हणून पाहू नका, कायद्याचा जाच नको, असे मंडळांच्या प्रतिनिधींनी सांगितले. विसर्जन मिरवणुकीच्या दिवसापुरते ध्वनिप्रदूषणाचे नियम सैल करा आणि रात्रभर पारंपरिक वाद्यांसह जल्लोषात मिरवणूक पार पडू द्या, अशी आग्रहाची मागणी मंडळांनी केली. याबाबत सवलत न देता कायदा राबवत असल्याचा आरोपही पोलिसांवर केला. त्या वेळी माजी पोलीस आयुक्त उमराणीकर ���ांनी मंडळांच्या भावनांबाबत सहमती दर्शवली, पण ते चुकीच्या ठिकाणी दाद मागत असल्याचे म्हणाले. कायद्याचे पालन केले नाही, तर पोलिसांना घरी जावे लागेल. त्यामुळे कायद्यात सुधारणा केली आणि परवानगी मिळवली तर पोलीसही त्याच्यात सहभागी होतील. पण पोलिसांनी कायद्याकडे कानाडोळा करावा, ही अपेक्षा योग्य नाही. सिंघल यांनीही अशीच भूमिका मांडत ‘मंडळांनी लोकप्रतिनिधींवर दबाव आणून कायद्यात बदल घडवून आणावेत,’ असा सल्ला दिला. ‘लोकमान्य लोकशक्ती’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘लोकसत्ता’ च्या व्यासपीठावर नेहमीप्रमाणे खुल्या वातावरणात आणि रोखठोक चर्चा झाली. या वेळी कळीचा ठरलेल्या सुरक्षिततेच्या मुद्दय़ावर सर्वानीच काळजी घेण्याचे मान्य केले. त्याचबरोबर विसर्जन मिरवणुकीला एक दिवसासाठी रात्रभर पारंपरिक वाद्ये वाजू द्या, त्यासाठी सर्वानी सहकार्य करा, अशी मागणी मंडळांच्या प्रतिनिधींनी केली. ‘गुजरातमध्ये गरब्यासाठी, बंगालमध्ये नवरात्रीसाठी ध्वनिप्रदूषणाचे नियम शिथिल केले जातात, तर महाराष्ट्रात गणपतीसाठी तसे करायला काय हरकत आहे मुंबईत एक नियम असतो मग पुण्यात दुसरा नियम का मुंबईत एक नियम असतो मग पुण्यात दुसरा नियम का’ असा सवालही त्यांनी केला. ढोल-ताशा व पारंपरिक वाद्यांमुळे मिरवणुकांमधील धांगडधिंगा कमी झाला आहे व त्यात शिस्त आली आहे. त्यामुळे या गोष्टींना प्रोत्साहन द्यायला हवे, कार्यकर्त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू नये, अशी कळकळीची मागणी या वेळी कार्यकर्त्यांनी केली.\nपुण्यातील आणि एकूण राज्यातील गणेशोत्सवावर या वेळी दहशतवादाचे सावट आहे. अशा वेळी या विषयाकडे लक्ष देणे आवश्यक आहेच. त्याचबरोबर पोलीस, पालिका यांसारख्या यंत्रणा आणि मंडळांचे प्रतिनिधी यांच्यात सहकार्य असणे आवश्यक आहे. त्यासाठी गणेशोत्सवाच्या तोंडावर त्यांना एकत्र आणण्याचा उद्देश होता. त्यातून काही प्रश्नांची सोडवणूक व्हावी आणि काही प्रश्न मार्गी लागण्यासाठी संवाद सुरू व्हावा, यासाठी ‘लाऊडस्पीकर’ चे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले होते. त्याचा पुरेपूर वापर यंत्रणा व मंडळांच्या प्रतिनिधींनी करून घेतला.\nसवलतीची मागणी खासदार, आमदारांकडे व्हावी\nगणेशोत्सवात ध्वनिक्षेपक सुरू ठेवण्याची वेळ वाढविण्याबाबतचा उपाय पोलिसांकडे नाही. त्यांना कायद्यानेच वागावे लागते. सरकार जसा आदेश काढते तसेच त्यांना वागावे लागते. मंडळांचे लोक आता बोलतात, पण एखादा अधिकारी निलंबित झाल्यास त्याच्या बाजूने कुणी उभे राहात नाही. पोलीस करू शकतील व त्यांच्या हातात असलेल्या गोष्टी मागितल्या तर ते रास्त होईल. गणेशोत्सव मंडळांच्या मागण्या रास्त असल्या, तरी त्यांची मागणी करण्याची जागा मात्र चुकीची आहे. ध्वनिक्षेपकाच्या वेळेबाबत सवलत मिळवून देण्याची मागणी मंडळांनी खासदार, आमदारांकडे केली पाहिजे.\nजयंत उमराणीकर (माजी पोलीस आयुक्त)\nसर्व परवानग्या ४८ तासांत..\nगणेश मंडळांसाठी लागणाऱ्या सर्व परवानग्यांबाबत अर्जाचा नमुना तयार आहे. आवश्यक कागदपत्रांची नोंदही त्यात आहे. हा अर्ज संबंधित पोलीस स्थानकात सादर केल्यास त्याच ठिकाणी संबंधित क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी व वाहतूक पोलिसांच्या परवानगीचे सोपस्कर पूर्ण होऊन ४८ तासांत मंडळांना परवानगी मिळते. त्यासाठी १ सप्टेंबरपासून एक खिडकी यंत्रणा सुरू झाली आहे. गणेश मंडळांनी ध्वनिप्रदूषणाच्या प्रश्नाकडे लक्ष दिले पाहिजे. उत्सवाच्या काळात सर्वाधिक ध्वनिप्रदूषण होते. पर्यावरणावर त्याचा दबाव येतो. ध्वनिक्षेपकाच्या वेळेचे बंधन मंडळांनी पाळलेच पाहिजे. आपल्यासाठी संगीत असणारा घटक कुणासाठी गोंगाट ठरू शकतो. हे भान सर्वानी ठेवलेच पाहिजे. इतर शहरांमध्ये ध्वनिप्रदूषणाची पातळी कमी होत आहे, पुणे शहर मात्र त्याला अपवाद ठरते आहे. आपल्या उत्साहामध्ये कुणाचे नुकसान होऊ नये. रात्री बारानंतर वाद्य किंवा ध्वनिक्षेपक सुरू ठेवण्याची मागणी मान्य झाली तरच गणेशोत्सव चांगला झाला, असे मंडळांना म्हणायचे आहे का\nमहेश पाठक (महापालिका आयुक्त)\nउत्सवातील र्निबध हे लोकांच्या सुरक्षिततेसाठीच\nरात्री बारापर्यंत ध्वनिक्षेपक व वाद्य सुरू ठेवण्याबाबत शासनाला वर्षांतील १५ दिवसांचे अधिकार आहेत. त्यातील तीन दिवस गणेशोत्सवासाठी देण्यात आले आहेत. कायदा हा पोलीस नव्हे, तर सरकार तयार करते. पोलीस केवळ अंमलबजावणी करतात. त्यामुळे वेळांच्या मर्यादेबाबत मंडळांनी कायदे करणाऱ्यांकडे दाद मागितली पाहिजे. कायदा पाळण्यासाठी आम्ही सर्वाचे सहकार्य मागतो आहोत. उत्सवात गणेश मंडळांना त्रास देऊन आम्हाला मजा मिळते असे नाही, तर आम्हाला त्याचा त्रासच होतो. कायद्याच्या पलीकडे जाऊन आम्ही काही करू शकत नाही. ध्वनिक्षेपकाबाबत वेळेच्या मर्यादेबाबत कायद्यातील बदलाबाबत काम करणे योग्य पर्याय आहे. त्यासाठी गणेश मंडळाचे पदाधिकारी सक्षम आहेत. विविध र्निबध हे लोकांच्या सुरक्षिततेसाठी आहेत. सर्वाच्या सहकार्याशिवाय कायदा सुव्यवस्था राखणे शक्य नाही.\nसंजीवकुमार सिंघल (सह पोलीस आयुक्त)\n’ मिरवणूक वेळेत संपायला मदतच होईल\nध्वनिप्रदूषणाच्या संदर्भात मंडळांनी गेल्या दहा वर्षांपासून सकारात्मक पावले उचलली आहेत. मंडळे त्या कामात पुढाकार घेत आहेत. मंडळे प्रबोधनाचेही काम करत आहेत. अनेक विधायक कामे मंडळे वर्षभर करीत असतात. वाद्यांवरील बंदीमुळे रात्री बारा वाजता मिरवणूक थांबली की ती दुसऱ्या दिवशी सकाळी सहापर्यंत तशीच थांबून राहते. यासाठी रात्री पारंपरिक वाद्यांना परवानगी मिळाली, तर मिरवणूक वेळेत संपायला मदतच होणार आहे हा मुद्दा लक्षात घेतला जावा.\nसुहास कुलकर्णी (श्री कसबा गणपती मंडळ)\n’ उत्सवाकडे सकारात्मक दृष्टीने पाहा\nगणरायाचे दर्शन घेण्यासाठी आणि देखावे पाहण्यासाठी लोक मोठय़ा प्रमाणावर उत्सवात रात्री बाहेर पडतात. दर्शनासाठीची योग्य व्यवस्था केली तर उत्सव अतिशय शिस्तबद्ध वातावरणात पार पडू शकतो, असा आमचा अनुभव आहे. या उत्सवाकडे मुळात सकारात्मक दृष्टीने पाहा. उत्सवातील चांगल्या बाजूंकडे पाहिले पाहिजे. मंडळांच्या अनेक मागण्या आहेत. मुख्यत: ध्वनिवर्धकाच्या संदर्भातील मागण्या आहेत. ‘लोकसत्ता’ने ‘लाऊडस्पीकर’च्या माध्यमातून भक्तांचा हा आवाज शासनापर्यंत पोहोचवावा.\nअ‍ॅड. महेश सूर्यवंशी (श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती )\nगणेशोत्सव आल्यावरच कायदा का आठवतो\nदरवर्षी गणेशोत्सव आला की बंधने येतात. मग बैठका घेतल्या जातात आणि सर्व बंधने मंडळांनी पाळावी असा आग्रह धरला जातो. दरवर्षी गणेशोत्सव आल्यावरच सर्वाना नियम आणि कायदा का आठवतो. या प्रकाराच्या विरोधात आता ‘लोकसत्ता’नेच आवाज उठवावा, असे मला वाटते.\nभोला वांजळे (अखिल मंडई मंडळ)\nदेखावे बघितलेच जात नाहीत\nध्वनिवर्धकावरील बंदीमुळे देखावे बघितलेच जात नाहीत असा अनुभव आहे. त्यामुळे उत्सवाच्या शेवटच्या पाच दिवशी प्रत्येक वर्षी रात्री बारापर्यंत ध्वनिवर्धकाला परवानगी असली पाहिजे. हीच सर्व मंडळांची मागणी आहे आणि आमच्या वतीने ‘लोकसत्ता’ने ती राज्य शासनाकडे आग्रहाने मांडावी.\nबाळासाहेब मारणे (बाबू गेनू मंडळ)\nप्लॅस्टर ऑफ पॅरिस हानिकारक नाही\nगणेशोत्सव हा कलाकार घडवणारा उत्सव आहे. अगदी राष्ट्रीय स्तरावर पोहोचलेले आजच्या अनेक कलाकारांच्या कामाचा प्रारंभ गणेशोत्सवातूनच झालेला आहे. या उत्सवात देखावे केल्यामुळे, मूर्ती केल्यामुळे कलाकारांना हिंमत मिळते. बळ मिळते. त्यातून त्यांना कारकीर्द घडवता येते. कलाकार घडवण्याचे काम गणेश मंडळे आणि त्यांचे पदाधिकारी करत असतात. काही ठिकाणी मात्र काही वाईट अनुभवही येतात. त्यामुळे अनेक कलाकार मग या कामाकडे पाठ फिरवतात असाही अनुभव आहे. सध्या प्लॅस्टरच्या मूर्तीऐवजी शाडू मातीच्या मूर्तीचा आग्रह धरला जात आहे. मुळात, प्लॅस्टर ऑफ पॅरिस खराब वा हानिकारक नाही. मूर्तीला दिले जाणारे रंग खराब, हानिकारक असतात, हे लक्षात घेतले पाहिजे.\nविवेक खटावकर (तुळशीबाग मंडळ)\nपरवानग्यांसाठी हेलपाटे मारावे लागतात\nमंडळांना ज्या विविध परवानग्या घ्याव्या लागतात त्यासाठी एक खिडकी योजनेच्या घोषणा दरवर्षी केल्या जातात. मात्र, परवानग्यांसाठी वीस-वीस दिवस हेलपाटे मारावे लागतात असा आमचा अनुभव आहे. फक्त आदेश दिले जातात त्याची अंमलबजावणी स्थानिक स्तरावरचे अधिकारी करतच नाहीत. तीन हजार मंडप शेवटच्या तीन दिवसात उभे करणे अशक्य आहे. त्यामुळे ही कामे आधीपासूनच सुरू करावी लागतात. जाहीर केल्याप्रमाणे एकतरी परवानगी कधी चोवीस तासात दिली गेली का ते प्रशासनाने सांगावे.\nश्याम मानकर (हत्ती गणपती मंडळ)\nएका आळीचा एक गणपती\nवॉर्ड वा प्रभागाचा गणपती ही संकल्पना अवघड आहे; पण एका आळीचा एक गणपती आणि त्या गणपतीचा उत्सव ही संकल्पना संपूर्ण शहरात सुरू झाली तर अनेक प्रश्नांना ते चांगले उत्तर ठरू शकेल. आळीच्या गणपतीचा उत्सव, त्याची विसर्जन मिरवणूक ही संकल्पना अस्तित्वात आणण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. तसे झाल्यास उत्सव आणि मिरवणूकही शिस्तीची होईल. मुख्य म्हणजे मंडळांनी वर्षभर काम केले पाहिजे. उपक्रम केले पाहिजेत. उत्सवाच्या दहा दिवसांमध्ये गणपती पाहणाऱ्यांना पोलीस सिटी पोस्टाकडून सोन्या मारुती चौकाकडे येऊच देत नाहीत. असे बंधन यंदातरी घालू नये. पथारीवाल्यांना योग्य प्रशिक्षण दिले, तर रस्त्यावर ज्या चुकीच्या गोष्टी घडत असतील त्यांच्यावर ते अचूकपणे लक्ष ठेवू शकतील.\nरवींद्र माळवदकर (साखळी पीर तालीम मंडळ)\nवाद्यांवरील बंदीची अंमलबजावणी सन २००५ पासून सुरू झाली आणि तेव्हापासून या उत्सवातील उत्साह संपत चालला आहे. मिरवणूक कशी काढायची हा प्रश्न निर्माण झाला आहे. कार्यकर्त्यांसमोर अनेक प्रश्न उभे राहात आहेत. गुजरातमध्ये गरब्यावर बंदी नाही. बंगालमधील उत्सवात तेथील मिरवणुकांवर बंदी नाही. फक्त महाराष्ट्रात मात्र गणेशोत्सवाच्या मिरवणुकीतील वाद्यांवर बंदी हा काय प्रकार आहे. मंडळे नेहमीच प्रशासनाला सहकार्य करतात. प्रशासनानेही त्याच भूमिकेतून उत्सवात मंडळांना सहकार्य केले तर काय बिघडले.\nसंजय बालगुडे (खडकमाळ आळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ)\nप्रशासनाने तारतम्याने निर्णय घ्यावेत\nकायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बघून प्रशासनाने तारतम्याने निर्णय घ्यावेत. मंडळांसाठी सहकार्याची भूमिका घेतली जात नाही. प्रत्येक मागणीसाठी आंदोलने करावी लागतात. राजकीय दबाव आणावा लागतो. मग एखादी मागणी मान्य होते. असे मंडळांना दरवेळी का करावे लागते याचा विचार झाला पाहिजे.\nशिरीष मोहिते (सेवा मित्र मंडळ)\nकार्यकर्त्यांशी वर्षभर संवाद साधला पाहिजे\nपुण्याच्या गणेशोत्सवाला मोठी परंपरा आहे. या उत्सवासाठी किमान १० ते १५ लाख लोकं एकत्र जमतात. हे एक मोठे व्यासपीठ आहे. लोकांचा उत्स्फूर्त उत्साह या उत्सवात दिसून येतो. त्याला विरोध असू नये. पुण्याच्या गणेशोत्सवाचे जगभर अनुकरण केले जाते. हा उत्सव सुव्यवस्थित व्हावा, कार्यकर्त्यांचा उत्साह टिकावा आणि शिस्तही राखली जावी यासाठी पोलिसांनी गणेशोत्सवाच्या आधी आठ दिवस कामाला न लागता, वर्षभर काम करणे गरजेचे आहे. पोलिसांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांशी वर्षभर संवाद साधला पाहिजे.\nबाळासाहेब रुणवाल (संस्थापक- मेरे अपने संस्था)\nपरिवर्तनामध्ये गणेशोत्सवाचे स्थान मोठे आहे. कार्यकर्ते नेहमीच परिवर्तनाची साथ देत आले आहेत. कार्यकर्त्यांवर फक्त बंधने घालण्यापेक्षा त्यांच्या कल्पकतेला अधिक वाव देणे, त्यांचा उत्साह वाढवणे गरजेचे आहे. अन्यथा येत्या काळात कार्यकर्ता वाचवा मोहीम सुरू करावी लागेल. सुरक्षेचे भान कार्यकर्त्यांनाही आहे, हे प्रशासनानेही लक्षात घेणे गरजेचे आहे. एक वॉर्ड एक गणपती अशांसारखी दिवास्वप्नही बघणे योग्य नाही. मंडळांसाठी नियम करताना किंवा बंधने घालताना ते व्यवहार्य असतील हे पाहणे गरजेचे आहे. बाळबोध नियम केले की, त्याचे हसे होणे स्वाभाविक आहे. एखादा नियम करून तो सरसकटपणे सर्वाना लागू करण्यापेक्षा, कार्यकर्त्यांना प्रक्रियेत सामावून घेऊन, प्रत्येक ठिकाणच्या परिस्थितीनुसार नियम करणे योग्य ठरेल. गणेशोत्सवाची मिरवणूक हा कार्यकर्त्यांच्या उत्साहाचा सर्वोच्च बिंदू असतो. त्याचवेळी दहा दिवस अहोरात्र काम करून पोलीसही दमलेले असतात त्यामुळे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यातील तणाव वाढतो. या परिस्थितीवर उपाय म्हणून समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींचा एक प्रभावगट निर्माण करण्यात यावा, जो मंडळे आणि पोलीस दोघांमध्येही समन्वय घडवून आणेल.\nआनंद सराफ (गणेशोत्सवाचे अभ्यासक)\nकार्यकर्त्यांना आरोपी समजू नका\nगणेशोत्सव हा फक्त कार्यकर्त्यांचा उत्सव नाही, तर त्यामागे एक मोठे अर्थकारण आहे. त्याचबरोबर कार्यकर्त्यांच्या कल्पकतेला मिळालेले एक व्यासपीठ आहे. गणेशोत्सव जवळ आला की, उत्सवापेक्षाही त्याच्या बंधनांवर अधिक चर्चा होते. कार्यकर्त्यांनी, मंडळांनी केलेले नवे प्रयोग, त्यांचे उपक्रम यांवर कुणी चर्चा करत नाही. या उत्सवामध्ये बंधने कशी पाळली जातील किंवा या बंधनातून मार्ग कसे काढता येतील याचाच फक्त विचार करण्यापेक्षा उत्सवाला आलेले बीभत्स स्वरूप नष्ट व्हावे यासाठी एकत्रपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे. उत्सवाला चांगले वळण लागावे आणि त्यातून विधायक गोष्टींची निर्मिती व्हावी यासाठी कार्यकर्ते प्रयत्न करत असतात. एरवी कमानी, मांडव, मिरवणुका, ध्वनिप्रदूषण याबाबतचे नियम तोडणाऱ्यांवर कारवाई होत नाही. मात्र, चांगले काम करणाऱ्यांना आरोपी समजले जाते. कार्यकर्त्यांना आरोपी समजू नका, ते दिशादर्शक आहेत.\nपराग ठाकूर (सचिव, ढोलताशा महासंघ)\nमुंबई आणि पुण्यासाठी वेगळे नियम का\nमुंबईमध्येही रात्री मिरवणूक चालते. मात्र, पुण्याच्या गणेशोत्सवाला मुंबईपेक्षाही मोठी परंपरा असूनही मिरवणुकीवर बंधने लादली जातात. मुंबई आणि पुण्यासाठी वेगळे नियम का मिरवणुकीच्या दिवशी पारंपरिक वाद्यांना परवानगी दिल्यास सकाळी सहा वाजेपर्यंत सर्व मिरवणूक संपेल. मिरवणूक असावी का यावर मतदान घेतल्यास एखादा अपवाद वगळता ९९ टक्के लोक मिरवणुकीच्या बाजूने मतदान करतील. गेल्या पंधरा वर्षांमध्ये उत्सवाला चांगले वळण लागले आहे. आता उत्सवात हुल्लडबाजी दिस�� नाही. गणेशोत्सव हे सामान्य कार्यकर्त्यांला मिळालेले व्यासपीठ आहे. कार्यकर्त्यांच्या उत्साहाला या उत्सवाच्या माध्यमातून वाट मिळत असते. उत्सवावर बंधने घालून, प्रत्येक गोष्टीसाठी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले की, कार्यकर्त्यांचा उत्सवातील उत्साह कमी होतो आणि त्यांच्यातील ऊर्जेला चुकीचे वळण मिळते.\nसूर्यकांत पाठक (अखिल भारतीय ग्राहक पंचायत)\nपारंपरिक वाद्यांसाठी परवानगी मिळावी\nगुजरातमध्ये मोदींनी पुढाकार घेऊन नवरात्रीसाठी परवानगी मिळवली, मग आपल्याकडे हे का शक्य होत नाही गेल्या काही वर्षांमध्ये गणपती उत्सवाचे स्वरूप बदलले आहे. वर्गणी मागणे, मंडळांमधील वादावादी असे गुन्हे जवळपास बंद झाले आहेत. २००५ नंतर मंडळांवर दरवर्षी ध्वनिप्रदूषणाचे खटले दाखल केले जातात. त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह कमी झाला आहे. गणेशोत्सवासाठी कार्यकर्ता किमान दोन महिने सातत्याने कष्ट करत असतो. मात्र, प्रत्येक वर्षी आयत्यावेळी बंधने घातली जातात आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहावर विरजण पडते. मिरवणुकीच्या वेळी कोण आहे हे न पाहताच कार्यकर्ता दिसला की, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येतो. त्यामध्ये मंडळाच्या कार्यकर्त्यांव्यतिरिक्त मिरवणुकीचे रथ सजवणारे कलाकार, इलेक्ट्रिशियन यांच्यावरही गुन्हे दाखल झाले. हा सर्व वाद टाळण्यासाठी शेवटच्या दिवशी पारंपरिक वाद्ये वाजवण्यासाठी मंडळांना परवानगी मिळावी.\nअ‍ॅड. प्रताप परदेशी (गणेश मंडळांचे खटले लढणारे वकील)\nगणपतींची संख्या कमी करायला हवी\nमी पुण्याची महापौर होते तेव्हा लोकांना गणेशोत्सवात गुलाल उधळू नका अशी विनंती सातत्याने करत होते. काही ठिकाणी मला विरोधही झाला. एकदा महापौर मंडपाजवळ एक मंडळ विसर्जन मिरवणूक घेऊन आले असताना मी त्यांना गुलाल न उधळण्याविषयी सांगितले. त्यावेळी त्यांनी जवळपास पोतेभर गुलाल माझ्या डोक्यावर टाकला होता. मात्र काही वर्षांपासून या काळात उधळल्या जाणाऱ्या गुलालाचे प्रमाण जवळजवळ बंद झाले आहे. गुलालाव्यतिरिक्त मला जाणवणारी आणखी एक प्रमुख समस्या म्हणजे गेल्या काही वर्षांत पुण्याचा प्रचंड विस्तार झाला आहे. तरीही पुण्याचा गणेशोत्सव मात्र पुणे शहर आणि पेठांमध्येच साचून राहिला आहे. या भागांत या उत्सवाची वाढ एकवटलेली दिसते. अर्थातच उत्सवाची गर्दीही या मध्���वर्ती भागांतच होते आहे. सुरक्षेचा विचार लक्षात घेऊन गणपतींची संख्या कमी करायला हवी आहे.\nकमल व्यवहारे (महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष)\nलोकांचा मिरवणुकीला विरोध नसतोच\nशहराची भौगोलिक रचना पाहिली तर मध्यवर्ती असणाऱ्या चार चौकांत मिरवणुकीची गर्दी प्रामुख्याने होते. हा सगळा भाग व्यापार व्यावसायिकांचा आहे. या भागात राहणाऱ्यांना मिरवणुकांची सवय झाली आहे. मिरवणुकीचा त्रास होत असेल तर इथली वृद्ध मंडळी शहराच्या दुसऱ्या भागांतील नातलगांकडे राहायला जातात. पण या लोकांचा मिरवणुकीला विरोध नाही. मंडळांना रात्रीच्या वेळी किमान महापौर मंडपापर्यंत तरी वाजत-गाजत मिरवणूक काढण्याची परवानगी मिळाली पाहिजे.\nगोपाळ तिवारी (सदस्य, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी)\nया कार्यक्रमात प्रकाश कदम (अतिरिक्त आयुक्त, पिंपरी महापालिका), नागेश बांदल (कसबा गणपती मंडळ), सुनील रासने (श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट), उल्हास शेट्टी (नगरसेवक, पिंपरी), राजू गोलांडे (माजी नगरसेवक, पिंपरी), सुहास पोफळे, बाबा डफळ (श्रीमतं भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट),संजय मते (अखिल मंडई मंडळ) या मान्यवरांनीही आपली मते मांडली\n‘गणेशोत्सव आणि सुरक्षितता’ या विषयावर पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे व्हिडीओ पाहण्यासाठी www.youtube.com/LoksattaLive येथे भेट द्या .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://agrowonegram.com/bihars-cow-keeper-brajesh-kumar-invite-gujarat-by-pm-narendra-modi/", "date_download": "2021-06-21T22:35:48Z", "digest": "sha1:WL372SGFVNL6WCPUC35VTQOY7EX3TIG6", "length": 17290, "nlines": 213, "source_domain": "agrowonegram.com", "title": "डेअरी व्यवसाय करणारा इंजिनियर देशात कमावतोय नाव; मोदींनी दिले गुजरातला येण्याचे निमंत्रण - Agrowon E-gram", "raw_content": "\nHome जोडधंदा डेअरी व्यवसाय करणारा इंजिनियर देशात कमावतोय नाव; मोदींनी दिले गुजरातला येण्याचे निमंत्रण\nडेअरी व्यवसाय करणारा इंजिनियर देशात कमावतोय नाव; मोदींनी दिले गुजरातला येण्याचे निमंत्रण\nटीम ई ग्राम – माणासाने काम करताना कोणत्याही कामाला कमी लेखू नये. आपल्याला ज्या कामात आनंद मिळेल असेच काम माणसाने करावे. असेच काम काम करून बिहार राज्यातील एका तरूणाने सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे. या तरूणाने इंजिनिअरिंगचा अभ्यास केला परंतु त्याने डेअरी व्यवसायात आपले नाव कमावले आहे. इतकेच नाही तर पंतप्रधान मोदी यांच्यासोबत झालेल्या व्हिडीओ संवादानंतर हा तरूण कोट्यावधी तरुणांसाठी रोल मॉडेल बनला आहे.\nकाही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरेन्सिंगच्या माध्यमातून बिहारमधील डेअरी उद्योग आणि मत्स्य पालन उद्योगाशी निगडीत असणाऱ्या लोकांशी संवाद साधला. या संवादामध्ये बिहारमधील बरौनी येथे राहणाऱ्या ब्रिजेश कुमार याचाही समावेश होता. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी या तरूणाची प्रशंसा केली. पंतप्रधान मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत संकल्पनेवर चालणाऱ्या ब्रिजेश कुमार याचे मोदी यांनी आनंद व्यक्त करत कौतुक केले. मोदींनी त्याचे कौतुक करताना म्हटले की तुमच्या सारख्या तरूणांमुळे आम्हाला प्रोत्साहन मिळते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या तरूणाला गुजरातला येण्याचे निमंत्रण दिले आणि म्हणाले की, तेथील दुग्ध व्यवसाय आणि सहकारी संस्थेच्या यशस्वी योजना पहा.\nवाचा: 'या' गावात दूध दरवाढीसाठी विशेष ग्रामसभा; राज्यातील पहिली ग्रामपंचायत\nब्रिजेश २०१३ पासून पशुपालनाचा व्यवसाय करत असून तो ३० वर्षांचा तरूण आहे. २०१० मध्ये त्याने इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. मात्र, पहिल्यापसूनच काही तरी वेगळे करण्याची त्याची इच्छा होती. २०१३ ला त्याने डेअरी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. ब्रिजेशने सुरुवातीला सुमारे दोन डझन सहिवाल आणि जर्सी जातीच्या गायींपासून डेअरीचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला त्याला या गायींपासून १३० लिटर दुध मिळत होते. हळूहळू डेअरीच्या व्यवसायात त्याचा जम बसत गेला. डेअरी व्यवसायातील त्याने मिळविलेल्या अनुभवाच्या जोरावर तो राष्ट्रीय दुग्धव्यवसाय विकास मंडळ गुजरातच्या मार्गदर्शनाखाली इतर शेतकर्‍यांना प्रशिक्षण देण्याचे काम करू लागला.\nवाचा: पुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा – अजित पवार\nउत्पन्न वाढीसाठी गांडूळ खताची निर्मीती –\nकृषी क्षेत्रात ब्रिजेश कुमार २०१७ पासून काम करत आहे. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे यासाठी तो गांडूळ खत निर्मीतीही करत आहे. ब्रिजेशच्या म्हणण्यानुसार जनावरांना रोग आणि इतर प्रकारच्या समस्यांपासून वाचवण्यासाठी त्यांना मोकळ्या जागेत ठेवले पाहिजे. गोशाळेत स्वच्छता ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. त्याकडेही शेतकऱ्यांनी विशेष लक्ष दिले पाहिजे.\nवाचा: ‘आशा वर्कर्सच्या मागण्या मान्य केल्या जातील’\nगोपालनासाठी ब्रिजेशला पुरस्कारही मिळाले आहेत –\nबेगूसराय डीएम यांच्या हस्ते शेतकरी पुरस्कार\nपशु आणि मत्स्यव्यवसाय विभाग, बिहार सरकारचा पहिला प्रगतिशील शेतकरी पुरस्कार\nराष्ट्रीय पशु विकास योजनेंतर्गत पशु मेळाव्यात द्वितीय पारितोषिक\nडॉ. राजेंद्र प्रसाद मध्यवर्ती विद्यापीठाचा अभिनव शेतकरी पुरस्कार\nमाजी केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांच्या हस्ते २०१८ मध्ये सन्मानित\nदरम्यान, दुग्ध व्यवसायासाठी सरकार बर्‍याच प्रकारच्या योजना राबवते, ज्याचा लाभ शेतकरी घेऊ शकतात.\nआजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nPrevious articleशेतकऱ्यांकडून पीक कर्जावर आकारलेली व्याजाची रक्कम बँकेकडून परत\nNext articleबार्लीच्या शेतीतून कमवा लाखो रुपये; ‘या’ वाणांची करा पेरणी\nकमी भांडवलात सुरू करा स्वताचा व्यवसाय; शासानाचीही मिळेल मदत\nगाढवीणीच्या दुधाची किंमत ७ हजार रूपये लीटर; काय आहे या मागच कारण, वाचा…\nदूधाच्या धारा काढणारे हातच चालवणार डेअरीचा कारभार; डेअरीसाठी महिलांना बँक देतेय कर्ज\nसांगलीत बेदाणा मागणीत किंचित वाढ; मिळतोय ‘इतका’ भाव\n‘सोयाबीन पीकविमा घोटाळ्याची चौकशी करा’\n‘या’ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे भात रोपांचे नुकसान\nमान्सूनचा प्रवास वेगाने; राज्यात ढगाळ वातावरण, पावसासाठी पोषक स्थिती\nअॅग्रोवन डिजिटल माध्यमांचा वापर वाढवणार\nकोरोनाशी लढण्यासाठी ग्रामपंचायतींना अधिक निधी गरजेचा\nॲग्रोवन ई-ग्राम ताज्या बातम्या\nपुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा – अजित पवार\n‘आशा वर्कर्सच्या मागण्या मान्य केल्या जातील’\nरायगडला रेड अलर्ट; समुद्र किनारी उसळणार उंच लाटा\n‘शिवराज्यभिषेक दिनी राजगडाकडे कूच करा, मिळेल त्या वाहनाने या’\n‘केंद्र सरकारविरुद्ध ‘भाकप’चा काळा दिवस’; जाणून घ्या नेमकं कारण काय\nआम्ही भारतीय ग्राम विकास माहिती प्रणालीमध्ये आमूलाग्र बदलाचे संकेत देतो आहोत. आम्ही प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण ग्राहकांना सेवा पुरविणारी संस्था म्हणून कार्यरत आहोत. आम्ही ३० हुन अधिक कुशल आई. टी . तंत्रज्ञ ,संशोधक , ग्राहक सेवा अधिकारी आणि व्यवस्थापनतंत्रांसोबत कार्यरत आहोत. संस्थेचे मुख्य कार्यालय पुणे येथे आहे. बदलत्या युगात ग्रामव्यवस्थेला उच्च माहिती तंत्रज्ञानाची जोड मिळण्यासाठी आ���्ही \"स्मार्ट व्हिलेज -स्मार्ट महाराष्ट्र \"अभियान आरंभले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गाव स्मार्ट व्हिलेज बनण्याकरिता आम्ही सर्वोत्तम तंत्रज्ञान , प्रशिक्षण आणि मार्गदर्शन पुरविण्याकरिता कटिबद्ध आहोत.\nदूध उत्पादकांचा १ ऑगस्टला राज्यव्यापी एल्गार\nवारणा दूध संघामार्फत १ लाख दूध उत्पादकांना होमिओपॅथी औषधांचे वाटप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.zopin-lcd.com/download.html", "date_download": "2021-06-21T21:52:36Z", "digest": "sha1:KN2P5KK42SEAPXOVH7EWXM5IHWCONCWD", "length": 4674, "nlines": 120, "source_domain": "mr.zopin-lcd.com", "title": "डाउनलोड - शेन्झेन झाओपिन टेक कंपनी, लि.", "raw_content": "\nग्राफिक मोनो एलसीडी डिस्प्ले\nकॅरेक्टर मोनो एलसीडी डिस्प्ले\nघर > डाउनलोड करा\nग्राफिक मोनो एलसीडी डिस्प्ले\nकॅरेक्टर मोनो एलसीडी डिस्प्ले\n16x2 कॅरेक्टर एलसीडी डिस्प्ले\n20x2 कॅरेक्टर एलसीडी डिस्प्ले\n12232 ग्राफिक एलसीडी डिस्प्ले\n24064 ग्राफिक एलसीडी डिस्प्ले\nउत्पादनांच्या मापदंडांचे अधिक तपशील, अधिक व्यापक तांत्रिक मार्गदर्शन, कृपया आमच्या पीडीएफचा संदर्भ घ्या किंवा आमच्याशी थेट संपर्क साधा.\nपत्ता: कक्ष 606, टॉवर बी, शेंहुआ बिल्डिंग, सोनघे उत्तर रोड, सॉन्गगॅंग स्ट्रीट, बाओन जिल्हा, शेन्झेन, गुआंग्डोंग, चीन\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nOLED प्रदर्शन डिझाइनमध्ये वारंवार विचारले जाणारे प्रश्न2019/12/06\nएलईडीपेक्षा ओएलईडीची चमक लक्षणीय जास्त का आहे\nकॉपीराइट 2019 शेन्झेन झाओपिन टेक कंपनी, लि. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/why-we-should-not-take-the-vaccine-when-corona-positive-or-after-recovery/", "date_download": "2021-06-21T23:05:15Z", "digest": "sha1:EBOKAOQSPYWSNVMV6XAL77EAYPXASK4Q", "length": 13782, "nlines": 158, "source_domain": "policenama.com", "title": "Corona Vaccination : कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर तसेच Covid मधून बरे झाल्यानंतर लगेचच घेऊ नये Vaccine, जाणून घ्या - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून प्रसिद्ध बिल्डर अमित लुंकडला…\nशिवसेनेचा भाजपच्या बालेकिल्ल्यात सर्जिकल स्ट्राईक, 10 नगरसेवक शिवबंधन बांधणार\nपुणे विद्यापीठात यंदाच्या शैक्षणिक वर्षात योगा हा नवा अभ्यासक्रम सुरु\nCorona Vaccination : कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर तसेच Covid मधून बरे झाल्यानंतर लगेचच घेऊ नये Vaccine, जाणून घ्या\nCorona Vaccination : कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर तसेच Covid मधून बरे झाल्यानंतर लगेचच घेऊ नये Vaccine, जाणून घ्या\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरात लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु होत आहे. कोरोना लसींबाबत गाईडलाईन्सही जारी करण्यात आली आहे. भारतात लसीकरणाबाबत बनवण्यात आलेल्या राष्ट्रीय टेक्नॉलॉजी समूहाकडून (NTAGI) लसीकरणावेळी शिफारस केली गेली. त्यानुसार, कोरोनातून बरे झाल्याच्या 6 महिन्यानंतर कोरोना लस द्यावी, असे म्हटले आहे.\nपण त्यामागची कारणे काय आहेत\n– कोरोनाच्या रिकव्हरीदरम्यान नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती मिळते. त्यांच्या शरीरात अँटिबॉडीजही त्यांना सुरक्षा देते. त्यामुळे रुग्णाने काही आठवड्यानंतर लस घ्यावी.\n– जर कोरोना टेस्ट केल्यानंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर अशा लोकांनीही कोरोना लस घेण्यापासून दूर राहणे गरजेचे आहे. जोपर्यंत तुम्ही कोरोनातून पूर्णपणे बरे होत नाही तोपर्यंत तुम्ही कोरोनाची लस घेऊ नये. जर तुम्ही कोरोनाबाधित असताना लस घेतली तरी फक्त तुम्हालाच नाहीतर लसीकरण केंद्रावर आलेल्या लोकांनाही याचा धोका पोहोचू शकतो.\n– अमेरिकेतील CDC नुसार, जर कोणी लसीचा एकही डोस घेतला नसेल आणि तो संक्रमित झाला असेल तर त्याने लक्षणे दिसल्याच्या किमान 90 दिवसांची प्रतिक्षा करणे गरजेचे आहे. वायरोलॉजिस्ट डॉ. गगनदीप कांग यांनी सांगितले, की UK च्या डाटातून समजले की SARS-CoV-2 इन्फेक्शनपासून बनलेली अँटीबॉडी 80 टक्क्यांपर्यंत सुरक्षा देते.\n– डॉक्टरांचे म्हणणे आहे की, जेव्हा संक्रमणानंतर शरीरात अँटीबॉडी बनणे सुरु होते तेव्हा लसीतून मिळणारा परिणामसोबत असतो. जेव्हा तुम्ही कोरोना संक्रमित होता, तेव्हा तुमच्या शरीरात अँटीबॉडी निर्मिती होऊ शकते. पण जेव्हा तुम्ही लस घेता तेव्हा इम्युन प्रभावी पद्धतीने सक्रीय राहत नाही.\n– याशिवाय भारतात गरोदर महिलांसाठी आत्तापर्यंत कोणतीही गाईडलाईन्स जारी केली गेली नाही. गरोदर महिला आणि स्तनपान करणाऱ्या महिलांना कोरोना लस दिली जात नाही. कारण त्यावर लसींचा अभ्यास केला गेला नाही. तसेच ज्या लोकांनी दुसरी लसही घेतली आहे. त्यांनी कोरोनाची कोव्हॅक्सिन घेऊ नये.\n– तज्ज्ञांनुसार, कोविशिल्डमध्ये इंग्रीडिएंटपासून अ‍ॅलर्जी आहे. त्या लोकांनी कोविशिल्ड घेऊ नये. याशिवाय ज्या लोकांना कोविशिल्ड घेतल्याने अ‍ॅलर्जी होत अ���ेल तर त्यांनी दुसरी लस घेऊ नये.\nप्रकाश आंबेडकरांचे ठाकरे सरकारवर टीकास्त्र, म्हणाले – ‘एकाच लक्ष मुंबईवर अन् दुसऱ्याच बारामतीवर, उर्वरीत महाराष्ट्र वाऱ्यावर’\n उस्मानाबाद कारागृहात कोरोनाचा विस्फोट, 131 कैदी बाधित, तुरुंग प्रशासन हादरले\nNeena Gupta | नीना गुप्ताच्या प्रेग्नंसीदरम्यान जेव्हा…\nIndia VS New Zealand Final | पूनम पांडेने पुन्हा केलं मोठं…\nRamayan Serial | ‘रामायण’मधील ’सुमंत’चे निधन;…\narrested TV actresses | चोरीच्या प्रकरणात 2 अभिनेत्रींना…\nActor Chetan Hansraj | … म्हणून प्रसिद्ध अभिनेता चेतन…\n सोने-चांदीच्या किमतीत मोठी घसरण;…\nCoronavirus in Pune | पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 266…\nPimpri Chinchwad News | भावाने केला ‘प्रेमविवाह’ \nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून…\nपेट्रोल-डिझेलने नव्हे, आता ‘या’ इंधनावर धावणार…\nशिवसेनेचा भाजपच्या बालेकिल्ल्यात सर्जिकल स्ट्राईक, 10…\nAmarnath Yatra Canceled | अमरनाथ यात्रा कोरोना महामारीमुळे…\nपुणे विद्यापीठात यंदाच्या शैक्षणिक वर्षात योगा हा नवा…\nPune Crime News | 11 नागरिकांची तब्बल 3 कोटी 59 लाख रुपयांची…\nमहाराष्ट्राचा ‘दशरथ मांझी’ : 22 दिवसात खोदली 20 फुटांची…\nBank Privatisation | मोदी सरकारचा मोठा निर्णय, देशातील…\npune municipal corporation | पुणे महापालिकेच्या निवडणूक…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून प्रसिद्ध बिल्डर अमित…\nDevendra Fadnavis | महाराष्ट्रातील कोरोना मृत्यूच्या आकड्यांची…\nMaratha Reservation | ‘सरकारने 21 दिवसांची मुदत मागितलीय, पण…\nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून प्रसिद्ध बिल्डर…\n शिवसेनेचा राज ठाकरेंवर पलटवार; म्हणाले –…\nनवीन गाईडलाईन लागू होताच लसीकरण मोहिमेने पकडला वेग, पहिल्या दिवशीच दिले विक्रमी 69 लाखापेक्षा जास्त ‘डोस’\n समलैंगिक मुलीमुळे त्रस्त झाली होती आई, जबरदस्तीने दिले स्पर्मचे इंजेक्शन\nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून प्रसिद्ध बिल्डर अमित लुंकडला अटक, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+052980+ma.php", "date_download": "2021-06-21T22:26:57Z", "digest": "sha1:A66UXCLUVGV62NH7UX46DNTG3J2HH4JA", "length": 3642, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 052980 / +21252980 / 0021252980 / 01121252980, मोरोक्को", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडलेला 052980 हा क्रमांक Marrakech क्षेत्र कोड आहे व Marrakech मोरोक्कोमध्ये स्थित आहे. जर आपण मोरोक्कोबाहेर असाल व आपल्याला Marrakechमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. मोरोक्को देश कोड +212 (00212) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Marrakechमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +212 52980 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनMarrakechमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +212 52980 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00212 52980 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2020/08/blog-post_331.html", "date_download": "2021-06-21T23:15:31Z", "digest": "sha1:3SWGVBM444ZSAES6UQN7GJUCL3RHCYZQ", "length": 10032, "nlines": 97, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "रोहा तांबडी प्रकरणी आवश्यक चौकशी प्रक्रिया पूर्ण करून लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करणार - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome महाराष्ट्र रोहा तांबडी प्रकरणी आवश्यक चौकशी प्रक्रिया पूर्ण करून लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करणार\nरोहा तांबडी प्रकरणी आवश्यक चौकशी प्रक्रिया पूर्ण करून लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करणार\nरोहा तांबडी प्रकरणी आवश्यक चौकशी प्रक्रिया पूर्ण करून लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करणार\nरोहा तांबडी प्रकरणामध्ये आवश्यक ती चौकशी करून, जास्तीत जास्त पुरावे गोळा करून लवकरात लवकर परिपूर्ण आरोपपत्र दाखल केले जाईल, जेणेकरून आरोपींना जास्तीत जास्त कडक शिक्षा होईल, असे प्रतिपाद��� राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज येथे केले.\nमौजे तांबडी, तालुका रोहा येथील रणजित म्हांदळेकर यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख हे म्हांदळेकर कुटुंबियांच्या घरी आले असताना बोलत होते.\nयावेळी पालकमंत्री कु. आदिती तटकरे, खासदार सुनिल तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, माजी आमदार सुरेश लाड, पोलीस महानिरीक्षक निकीत कौशिक, पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, प्रांताधिकारी डॉ.यशवंत माने, पोलीस उपअधीक्षक श्री. किरणकुमार सूर्यवंशी, तहसिलदार कविता जाधव उपस्थित होते.\nयावेळी पुढे बोलताना गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, रोहा तांबडी येथील घटना ही निश्चितच अत्यंत दुर्दैवी घटना आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण करुन लवकरात लवकर दोषारोपपत्र दाखल करण्यात येईल. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्यात येणार असून या खटल्यासाठी प्रख्यात ज्येष्ठ विधीज्ञ ॲड.उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.\nउल्हास नदीत तरुण गेला वाहून, शोध सुरु , नेरळ येथील घटना\nनेरळ-माथेरान घाटात दरड कोसळली\nनेरळ, कर्जत,खालापूर, पेण,वडखळ इथल्या कारच्या सायलेन्सरची चोरी करणाऱ्या टोळीला कुर्ला येथून अटक\nसांगली वनविभागाचा प्राणीमित्राच्या घरावर छापा:\nशिराळा येथील विद्यार्थीनीने तयार केला गरिबांसाठी व्हेंटिलेटर\nमाथेरान येथे अश्वांचे जंतनाशक लसीकरण व उपचार शिबिर\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\n��िकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ चंद्रपूर जाहिरात ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/bharti-singh-with-her-husband-harsh-danced-fiercely-in-choreographer-punit-pathak-wedding-st-63690/", "date_download": "2021-06-21T22:47:53Z", "digest": "sha1:3QFTMSQQ2EHMJM7JG6OQ7EEKF2KHLANO", "length": 14519, "nlines": 183, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Bharti Singh With Her Husband Harsh Danced Fiercely In Choreographer Punit Pathak Wedding st | कोरिओग्राफर पुनीत पाठकच्या लग्नात भारती- हर्षचा धमाकेदार डान्स, ‘माल का कमाल’ नेटकऱ्यांनी दिली प्रतिक्रीया! | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जून २२, २०२१\nकाँग्रेसकडून कोणतीही अडचण येणार नाही याची ग्वाही सोनिया गांधींनी दिली आहे : नाना पटोले\nचंद्रकांतदादा आम्ही छातीवर नाही डोक्यावर हात ठेवून सांगतो सुखात आहोत,तुम्ही अस्वस्थ आहात – मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले प्रत्युत्तर\nकंडिशनरच्या जागी तिनं लिहिलं कंडोम आणि वडिलांचा झाला संताप, म्हणाले….\n ई-मेल किंवा मेसेजद्वारे जर जॉब ऑफर मिळत असतील तर गृह मंत्रालयाने दिलेला अलर्ट लक्षात घ्यायलाच हवा\nकोरोना संकट काळात योगच तुम्हाला तारणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nसोशल मीडियाच्या आभासावर अंकुश; खरंच सत्यात उतरेल का\nही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nआंतरराष्ट्रीय योग दिन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार\nआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सोमवारी होणाऱ्या कार्यक्रमाला पंतप्रधान संबोधित करणार\nनेटकरी संतापलेकोरिओग्राफर पुनीत पाठकच्या लग्नात भारती- हर्षचा धमाकेदार डान्स, ‘माल का कमाल’ नेटकऱ्यांनी दिली प्रतिक्रीया\nडान्स इंडिया डान्स या रिअलिटी शोमधून प्रेक्षकांच्या मना��� जागा निर्माण केलेला डान्सर आणि कोरिओग्राफर पुनीत पाठकने गर्लफ्रेंड निधी मूनी सिंहशी लग्नगाठ बांधली. लोणावळ्यातील एका रिसॉर्टमध्ये हा विवाहसोहळा पार प़डला. पुनीतच्या लग्नाला कॉमेडियन भारती सिंह व तिचा पती हर्ष लिंबाचिया दोघांनी हजेरी लावली होती. पुनीतच्या लग्नात या दोघांनी जोरदार डान्स केला. त्यांचा हा डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.\nडान्स इंडिया डान्स या रिअलिटी शोमधून प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केलेला डान्सर आणि कोरिओग्राफर पुनीत पाठकने गर्लफ्रेंड निधी मूनी सिंहशी लग्नगाठ बांधली. लोणावळ्यातील एका रिसॉर्टमध्ये हा विवाहसोहळा पार प़डला. पुनीतच्या लग्नाला कॉमेडियन भारती सिंह व तिचा पती हर्ष लिंबाचिया दोघांनी हजेरी लावली होती. पुनीतच्या लग्नात या दोघांनी जोरदार डान्स केला. त्यांचा हा डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.\nमात्र या व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर भारतीला डान्स करताना बघून अनेकांनी तिच्यावर निशाणा साधला आहे. ‘माल का कमाल’, असं म्हणत नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका केली आहे. ‘इतकी नाचू नकोस, नाहीतर एनसीबी पुन्हा तुला बोलवून घेईल’ असेही कमेंट्स नेटकऱ्यांनी केले आहेत. याआधी गायक आदित्य नारायणच्या लग्नातही भारती व हर्षने जोरदार डान्स केला होता. तेव्हासुद्धा हे दोघं ट्रोल झाले होते.\nती सध्या काय करतेएका रात्रीत स्टार झालेली रानू मंडल सध्या काय करतेय माहितेयएका रात्रीत स्टार झालेली रानू मंडल सध्या काय करतेय माहितेय रेल्वे स्टेशनवरून मिळालेली बॉलिवूडमध्ये एन्ट्री\nएनसीबीने केली होती अटक\nड्रग पेडलरने दिलेल्या माहितीनंतर भारतीच्या घरावर आणि ऑफिसवर एनसीबीने धाड टाकली होती. त्या धाडीत एनसीबीला ८० ग्रॅमपेक्षा जास्त गांजा मिळाला होता. भारती आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांना ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अटक केली होती. विशेष एनडीएस न्यायालयाने या दोघांना जामीन मंजूर केला.\nबॉलिवूडला आणखी एक धक्काअभिनेत्रीचा राहत्या घरी संशयास्पद मृत्यू, डर्टी पिक्चरमध्ये दिसली होती महत्त्वाच्या भूमिकेत\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nव्हिडिओ गॅलरीFathers day: अक्षयाने शेअर केल्या बाबांच्या आठवणी\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nमंगळवार, जून २२, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanatan.org/mr/a/category/misunderstandings-and-its-contradicts/related-to-women", "date_download": "2021-06-21T22:33:45Z", "digest": "sha1:YB6YZ4TO4M2SOIRZ6RESLCVRBZZAA2HX", "length": 37547, "nlines": 498, "source_domain": "www.sanatan.org", "title": "स्त्रीविषयक Archives - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nहिंदुंचे सण आणि उत्सव\nदेवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत\nवाढदिवस कसा साजरा कराल \nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nआध्यात्मिक प्रवासाला आरंभ करा \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडिओ गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिओ गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nहिंदुंचे सण आणि उत्सव\nदेवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत\nवाढदिवस कसा साजरा कराल \nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nआध्यात्मिक प्रव��साला आरंभ करा \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडिओ गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिओ गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nHome > अपसमज आणि त्यांचे खंडण > स्त्रीविषयक\n‘स्त्री’ ही भगवंताने निर्मिलेली सर्वोत्कृष्ट कलाकृती आहे. आपल्या गर्भात एका जिवाची जपणूक करून पुढील पिढी निर्माण करणे आणि अखिल मानववंश पुढे चालू ठेवणे यांसारखे उदात्त कार्य करण्याची क्षमता स्त्रियांमध्ये उपजतच असते. ‘.\nअविभक्त हिंदु कुटुंबात ज्येष्ठ मुलगी ही कर्ता होऊ शकते का \nस्त्रीला वारसा संपत्तीतील भाग वडील, पती आणि पुत्र या सर्वांकडून मिळतो, हे भारतीय शास्त्रांचे आणि भारतीय कायद्याचे विशेष महत्त्व आहे.\nशबरीमला देवस्थानामध्ये महिलांना प्रवेशबंदी योग्य कि अयोग्य \nशबरीमला देवस्थानात स्त्रियांना प्रवेशबंदी असण्यामागील कारण : भगवान अयप्पा हे भगवान शिव आणि श्रीविष्णुचा मोहिनी अवतार यांच्या तत्त्वापासून निर्माण झालेले आहेत. ते आजीवन ब्रह्मचारी होते, यासाठी …\nनीतीनियमांत सुवर्णमध्य साधणार्‍या हिंदु धर्मातील आचारधर्मांचे श्रेष्ठत्व समजून घ्या \nकाही तथाकथित सुधारणावादी तोकड्या कपड्यांमुळे महिलांवर अत्याचार होतात हे योग्य आहे का , घुंगट पद्धत योग्य आहे का , घुंगट पद्धत योग्य आहे का , असे प्रश्‍न विचारून हिंदुत्ववाद्यांना मागासलेले ठरवण्याचा प्रयत्न करत असतात. अशा वेळी खालील सूत्रांच्या आधारे या सुधारणावाद्यांचा प्रतिवाद करावा.\nकुठल्याही देवतेच्या देवळाच्या गाभार्‍यात कोणी आणि कधी प्रवेश करू नये \nमहिलांना पुरुष पुजार्‍यांच्या बरोबरीने गाभार्‍यातून महालक्ष्मीचे दर्शन घडले पाहिजे, अशी मागणी करत १४.४.२०१२ या दिवशी कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी मंदिराच्या गाभार्‍यात मनसेचे आमदार राम कदम यांनी महिलांसह प्रवेश केला होता\nCategories Select Category अध्यात्म : एक परिपूर्ण शास्त्र (188) अध्यात्माचे महत्त्व आणि लाभ (32) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) अनुभूती (29) मृत्यू आणि मृत्यूनंतर (13) वास्तूशास्त्र (8) विविध साधनामार्ग (97) कर्मयोग (10) गुरुकृपायोग (78) अहं निर्मूलन (5) गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने अनुभवलेला पालट (2) त्याग (4) नाम (17) प्रीती (1) भावजागृती (11) सत्संग (1) सत्सेवा (2) स्वभावदोष निर्मूलन (26) ज्ञानयोग (1) ध्यानयोग (1) भ���्तीयोग (4) हठयोग (1) साधनेसंदर्भात मार्गदर्शन (3) अध्यात्म कृतीत आणा (415) अंधानुकरण टाळा (25) आचारधर्म (111) अलंकार (8) आहार (32) केशभूषा (17) दिनचर्या (32) निद्रा (2) वेशभूषा (18) धार्मिक कृती (50) आरती (2) ओटी (1) औक्षण (2) कुंकू कसे लावावे (3) देवपूजा (10) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (7) प्रार्थना (8) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (35) विविध प्रकार (5) श्राद्धसंबंधी शंकानिरसन (7) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (192) उत्सव (66) गुरुपौर्णिमा (11) दत्त जयंती (1) रंगपंचमी (3) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (27) गणपति विसर्जन (5) विडंबन टाळा (3) देवपूजा (10) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (7) प्रार्थना (8) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (35) विविध प्रकार (5) श्राद्धसंबंधी शंकानिरसन (7) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (192) उत्सव (66) गुरुपौर्णिमा (11) दत्त जयंती (1) रंगपंचमी (3) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (27) गणपति विसर्जन (5) विडंबन टाळा (5) श्री गणेश पुजा विधी (2) सात्त्विक गणेशमूर्ती (5) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (2) होळी (7) व्रते (45) ऋषीपंचमी (2) एकादशी (9) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (13) महाशिवरात्र (2) वटपौर्णिमा (4) श्रावण सोमवार (1) हरितालिका (1) सण (69) गुढीपाडवा (18) दसरा (5) दिवाळी (22) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (74) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (2) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (18) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (11) स्त्रीविषयक (5) आध्यात्मिक उपाय (60) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (46) उतारा (1) दृष्ट काढणे (9) देवतांचे नामजप (19) मंत्र (5) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) व्याधी आणि उपाय (1) आध्यात्मिक त्रास (1) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (21) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (18) आपत्काळासाठी संजीवनी (184) आपत्काळाला तोंड देता येण्यासाठीची पूर्वसिद्धता (15) आपत्काळासंदर्भातील भविष्यवाणी (17) उपचार पद्धती (114) अग्निहोत्र (7) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (59) आयुर्वेदाचे महत्त्व (1) आयुर्वेदीय घरगुती उपचार (11) ऋतूनुसार दिनचर्या (5) तेल मालिश (2) नित्योपयोगी आयुर्वेदीय औषधे (10) निरोगी रहाण्यासाठी हे करा (5) श्री गणेश पुजा विधी (2) सात्त्विक गणेशमूर्ती (5) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (2) होळी (7) व्रते (45) ऋषीपंचमी (2) एकादशी (9) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (13) महाशिवरात्र (2) वटपौर्णिमा (4) श्रावण सोमवार (1) हरितालिका (1) सण (69) गुढीपाडवा (18) दसरा (5) दिवाळी (22) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (74) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (2) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (18) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (11) स्त्रीविषयक (5) आध्यात्मिक उपाय (60) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (46) उतारा (1) दृष्ट काढणे (9) देवतांचे नामजप (19) मंत्र (5) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) व्याधी आणि उपाय (1) आध्यात्मिक त्रास (1) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (21) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (18) आपत्काळासाठी संजीवनी (184) आपत्काळाला तोंड देता येण्यासाठीची पूर्वसिद्धता (15) आपत्काळासंदर्भातील भविष्यवाणी (17) उपचार पद्धती (114) अग्निहोत्र (7) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (59) आयुर्वेदाचे महत्त्व (1) आयुर्वेदीय घरगुती उपचार (11) ऋतूनुसार दिनचर्या (5) तेल मालिश (2) नित्योपयोगी आयुर्वेदीय औषधे (10) निरोगी रहाण्यासाठी हे करा (12) वनस्पति आणि पदार्थांचे औषधी उपयोग (12) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (14) पुष्पौषधी (1) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (5) बिंदूदाबन-उपचार (11) रिकाम्या खोक्यांचे उपाय (1) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (1) होमिओपॅथी (2) नैसर्गिक आपत्तींपासून रक्षण (22) आमच्याविषयी (224) अभिप्राय (219) आश्रमाविषयी (152) मान्यवरांचे अभिप्राय (109) संतांचे आशीर्वाद (39) प्रतिष्ठितांची मते (16) संतांचे आशीर्वाद (33) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (60) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (6) कार्य (215) अध्यात्मप्रसार (116) धर्मजागृती (26) राष्ट्ररक्षण (26) समाजसाहाय्य (52) रामायण (1) लवकरच प्रसिद्ध होत आहे (12) वनस्पति आणि पदार्थांचे औषधी उपयोग (12) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (14) पुष्पौषधी (1) प्रथमोपचार (5) प्राणश���्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (5) बिंदूदाबन-उपचार (11) रिकाम्या खोक्यांचे उपाय (1) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (1) होमिओपॅथी (2) नैसर्गिक आपत्तींपासून रक्षण (22) आमच्याविषयी (224) अभिप्राय (219) आश्रमाविषयी (152) मान्यवरांचे अभिप्राय (109) संतांचे आशीर्वाद (39) प्रतिष्ठितांची मते (16) संतांचे आशीर्वाद (33) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (60) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (6) कार्य (215) अध्यात्मप्रसार (116) धर्मजागृती (26) राष्ट्ररक्षण (26) समाजसाहाय्य (52) रामायण (1) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (659) गोमाता (7) थोर विभूती (188) प्राचीन ऋषीमुनी (13) लोकोत्तर राजे (14) संत (119) अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी (1) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (12) श्रीसमर्थ रामदासस्वामी (7) संत ज्ञानेश्‍वर (2) संत तुकाराम महाराज (5) संत परशराम पांडे महाराज (4) संत भक्तराज महाराज (8) स्वामी विवेकानंद (7) स्वातंत्र्यवीर सावरकर (12) धर्म (63) ज्योतिष्यशास्त्र (22) यज्ञ (4) धर्मग्रंथ (31) श्रीमद्भगवद्गीता (25) भारतीय संस्कृती (118) कुंभमेळा (24) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (15) तीर्थयात्रेतील अनुभव (5) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (45) इंडोनेशिया (12) कंबोडिया (14) थायलंड (1) बांगलादेश (1) मलेशिया (3) श्रीलंका (11) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (19) नामकरण (2) विवाह संस्कार (7) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (659) गोमाता (7) थोर विभूती (188) प्राचीन ऋषीमुनी (13) लोकोत्तर राजे (14) संत (119) अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी (1) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (12) श्रीसमर्थ रामदासस्वामी (7) संत ज्ञानेश्‍वर (2) संत तुकाराम महाराज (5) संत परशराम पांडे महाराज (4) संत भक्तराज महाराज (8) स्वामी विवेकानंद (7) स्वातंत्र्यवीर सावरकर (12) धर्म (63) ज्योतिष्यशास्त्र (22) यज्ञ (4) धर्मग्रंथ (31) श्रीमद्भगवद्गीता (25) भारतीय संस्कृती (118) कुंभमेळा (24) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (15) तीर्थयात्रेतील अनुभव (5) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (45) इंडोनेशिया (12) कंबोडिया (14) थायलंड (1) बांगलादेश (1) मलेशिया (3) श्रीलंका (11) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (19) नामकरण (2) विवाह संस्कार (7) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहातील पावित्र्य कसे जपा��े (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) स्त्री (4) हिंदु देवता (115) अवतार (1) ईश्वर (1) देव (107) इतर देवता (9) दत्त (14) देवी (5) मारुति (11) शनि देव (3) शिव (23) श्री गणपति (19) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (3) श्रीकृष्ण (4) श्रीराम (11) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (26) हिंदूंची श्रद्धास्थाने (94) देवी मंदीरे (29) भगवान शिवाची मंदीरे (10) श्री गणेश मंदीरे (20) श्री दत्त मंदीरे (8) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (60) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (20) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (16) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (4) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (2) सनातन वृत्तविशेष (513) आपत्काळ (73) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (14) प्रसिध्दी पत्रक (6) सनातनला विरोध (2) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (1) स्त्री (4) हिंदु देवता (115) अवतार (1) ईश्वर (1) देव (107) इतर देवता (9) दत्त (14) देवी (5) मारुति (11) शनि देव (3) शिव (23) श्री गणपति (19) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (3) श्रीकृष्ण (4) श्रीराम (11) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (26) हिंदूंची श्रद्धास्थाने (94) देवी मंदीरे (29) भगवान शिवाची मंदीरे (10) श्री गणेश मंदीरे (20) श्री दत्त मंदीरे (8) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (60) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (20) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (16) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (4) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (2) सनातन वृत्तविशेष (513) आपत्काळ (73) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (14) प्रसिध्दी पत्रक (6) सनातनला विरोध (2) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (28) साहाय्य करा (38) हिंदु अधिवेशन (9) सनातन सत्संग (24) सनातनचे अद्वितीयत्व (506) ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ (57) आध्यात्मिक कोडी (प्रहेलिका) (6) गन्धयुक्ती (सुवासिक पदार्थ बनवणे) (4) चित्रकला (2) नृत्यकला (7) फुलांच्या वैविध्यपूर्ण रचना (1) मूर्ती कला (3) वाद्य (5) संगीत (16) सात्त्विक रांगोळी (9) सूक्ष्म चित्रकला (2) आध्यात्मिक संशोधन (130) अध्यात्मविषयक (17) श्री गणपति विषयी (9) श्री दत्तविषयी संशोधन (2) आचार पालनविषयी (7) धार्मिक कृतीविषयक (2) श्राद्धसंबंधी संशोधन (1) हिंदु संस्कृतीविषयक (2) परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (103) अमृत महोत्सव (6) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संतांनी केलेला गौरव (11) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (25) आध्यात्मिकदृष्ट्या (19) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (19) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (9) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (27) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (2) संत घडवणारे उपक्रम (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (32) आश्रमांची वैशिष्ट्ये (24) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (10) सनातनचे संत (128) सनातनचे बालक संत (2) साधकांची वैशिष्ट्ये (53) ६० टक्के पातळीचे साधक (7) दैवी गुणांनी संपन्न (2) उच्च स्वर्गलोक (1) महर्लोक (1) भावामुळे स्फुरणारी कला (37) चित्र (36) सूक्ष्मातील प्रक्रिया जाणणे (5)\nवाराणसी येथील संत कबीर प्राकट्य स्थळाचे छायाचित्रात्मक दर्शन\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nहिंदुंचे सण आणि उत्सव\nदेवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत\nवाढदिवस कसा साजरा कराल \nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nआध्यात्मिक प्रवासाला आरंभ करा \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडिओ गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिओ गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://agrowonegram.com/category/economy/detailing/", "date_download": "2021-06-21T22:23:20Z", "digest": "sha1:K2OZRE4QJRYQPTXEP7SE2Y6HG6L37ZNO", "length": 8480, "nlines": 179, "source_domain": "agrowonegram.com", "title": "विश्लेषण Archives - Agrowon E-gram", "raw_content": "\nसोयाबीन उत्पादकांच्या तक्रारींचा विदर्भात पाऊस\n‘या’ कारणामुळे कांद्याला ‘अच्छे दिन’\nजागतिक स्थितीमुळे कापसात नरमाईचा कल\nकांदा निर्यात बंदी : मोदी देशाला गरीब करत आहेत काय \nपोल्ट्री उद्योगाला हवा सरकारी मदतीचा हात\nसोयामील निर्यात घटल्याने सोयाबीनच्या दरात घसरण\nकोरोनामुळे पोल्‍ट्री उद्योगाचे १२० कोटींचे नुकसान\nकेंद्र सरकारने केली ८० हजार टन हरभऱ्याची आयात, बाजारपेठेमध्ये मंदी.\nसांगलीत बेदाणा मागणीत किंचित वाढ; मिळतोय ‘इतका’ भाव\n‘सोयाबीन पीकविमा घोटाळ्याची चौकशी करा’\n‘या’ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे भात रोपांचे नुकसान\nमान्सूनचा प्रवास वेगाने; राज्यात ढगाळ वातावरण, पावसासाठी पोषक स्थिती\nअॅग्रोवन डिजिटल माध्यमांचा वापर वाढवणार\nकोरोनाशी लढण्यासाठी ग्रामपंचायतींना अधिक निधी गरजेचा\nॲग्रोवन ई-ग्राम ताज्या बातम्या\nपुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा – अजित पवार\n‘आशा वर्कर्सच्या मागण्या मान्य केल्या जातील’\nरायगडला रेड अलर्ट; समुद्र किनारी उसळणार उंच लाटा\n‘शिवराज्यभिषेक दिनी राजगडाकडे कूच करा, मिळेल त्या वाहनाने या’\n‘केंद्र सरकारविरुद्ध ‘भाकप’चा काळा दिवस’; जाणून घ्या नेमकं कारण काय\nआम्ही भारतीय ग्राम विकास माहिती प्रणालीमध्ये आमूलाग्र बदलाचे संकेत देतो आहोत. आम्ही प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण ग्राहकांना सेवा पुरविणारी संस्था म्हणून कार्यरत आहोत. आम्ही ३० हुन अधिक कुशल आई. टी . तंत्रज्ञ ,संशोधक , ग्राहक सेवा अधिकारी आणि व्यवस्थापनतंत्रांसोबत कार्यरत आहोत. संस्थेचे मुख्य कार्यालय पुणे येथे आहे. बदलत्या युगात ग्रामव्यवस्थेला उच्च माहिती तंत्रज्ञानाची जोड मिळण्यासाठी आम्ही \"स्मार्ट व्हिलेज -स्मार्ट महाराष्ट्र \"अभियान आरंभले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गाव स्मार्ट व्हिलेज बनण्याकरिता आम्ही सर्वोत्तम तंत्रज्ञान , प्रशिक्षण आणि मार्गदर्शन पुरविण्याकरिता कटिबद्ध आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/six-militants-of-lashkar-e-toiba-enter-in-tamil-nadu-1566548848.html", "date_download": "2021-06-21T22:49:19Z", "digest": "sha1:LFZAYHJ25RM6HJSCKMGNWHXPJTO7U5OY", "length": 4332, "nlines": 60, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Six militants of Lashkar-e-Toiba enter in Tamil Nadu | तामिळनाडूमध्ये घुसले लष्कर-ए-तोयबाचे 6 दहशतवादी, राज्यात अतिदक्षतेचा इशारा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nतामिळनाडूमध्ये घुसले लष्कर-ए-तोयबाचे 6 दहशतवादी, राज्यात अतिदक्षतेचा इशारा\nकोईम्बतूर : लष्कर-ए-तोयबाचे 6 दहशतवादी सागरी मार्गाने श्रीलंकेतून भारतातील तामिळनाडूमध्ये घुसले असल्याची माहिती समोर आली आहे. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनंतर संपूर्ण राज्यात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास हा अलर्ट शहराचे पोलीस आयुक्त आणि अधीक्षकांना पाठवण्यात आला.\nया अलर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे की, या दहशतवाद्यांमध्ये एक पाकिस्तानी आणि पाच श्रीलंकेतील तमिळ मुस्लीम असून त्यांनी हिंदूंचा पेहराव केला आहे, ते राज्यभरात दहशतवादी हल्ल्याच्या तयारीत असल्याचेही म्हटले आहे.\nगुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, महत्त्वाच्या संरक्षण संस्था, धार्मिक आणि पर्यटन स्थळ तसेच विदेशी दूतावास दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असू शकतात. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील आणि किनारपट्टी भागातील यंत्रणा सक्रिय करण्यात आल्या आहेत.\nTerror Alert: भारतात घुसले आयएसआय एजंट्ससह 4 पाकिस्तानी दहशतवादी, देशभर हायअलर्ट जारी\nअफगाणिस्तानात तालिबानच्या 7 दहशतवाद्यांना अटक, अफगाण नॅशनल पोलिसांची मोठी कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/announcing-the-action-plan-of-examination-planning-of-agricultural-universities-in-maharashtra/", "date_download": "2021-06-21T21:50:59Z", "digest": "sha1:RQMSJCOBRAYGVDT5PZQBUZIYWUH47JXV", "length": 15199, "nlines": 89, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "कृषी विद्यापीठांच्या परीक्षा नियोजनाचा कृती आराखडा जाहीर", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nकृषी विद्यापीठांच्या परीक्षा नियोजनाचा कृती आराखडा जाहीर\nमुंबई: राज्यातील कृषि व संलग्न अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी चारही कृषि विद्यापीठातील परीक्षांच्या नियोजनाचा कृषि अनुसंधान परिषदेने तयार केलेला कृती आराखडा राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी जाहीर केला. कोरोनामुळे राज्यातील सर्वाधिक जिल्हे बाधित आहेत. त्यातील बहुतांश जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. अशा परिस्थितीमध्ये भारतीय कृषि अनुसंधान परिषदेने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे कृषि विद्यापीठातील शैक्षणिक गुणवत्ता अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले.\nकृषिमंत्री श्री. भुसे यांनी आज फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. त्यावेळी या कृती आराखड्याबाबत माहिती देताना मंत्री श्री. भुसे म्हणाले, राज्यातील बहुतेक कृषि महाविद्यालयांची वसतिगृहे जिल्हा प्रशासनाने रुग्णांच्या विलगीकरणासाठी अधिग्रहित केलेली आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित अंतर राखणे, त्यांच्या आरोग्याची दक्षता घेण्यासह कृषि व संलग्न विषयातील सम सत्रातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचे नियोजित आहे. कोरोनाच्या संकटात विद्यार्थ्यांची सुरक्षा, स्वास्थ्य आणि सुरक्षित अंतर अबाधित राखण्याच्या दृष्टीने आणि राज्यातील चारही कृषि विद्यापीठामधील शैक्षणिक गुणवत���ता अबाधित राखण्यासाठी संचालक शिक्षण समन्वय समितीने सत्रनिहाय परीक्षेकरिता कृती आराखडा तयार केला आहे.\nयात प्रामुख्याने कृषि पदविका (दोन वर्ष) अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाद्वारे १०० टक्के गुण देऊन द्वितीय वर्षात प्रवेश देण्यात येईल. तर द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा लॉकडाऊन उघडल्यानंतर संबंधित क्षेत्रातील परिस्थितीनुसार शक्यतो जून महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात घेण्यात येईल.\nकृषि तंत्र निकेतन (तीन वर्ष) अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे १०० टक्के मूल्यमापन अंतर्गत गुणांनुसार करण्यात येईल व व्दितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना मागील वर्षाचे ५० टक्के गुण आणि ५० टक्के अंतर्गत गुणांनुसार तृतीय वर्षात प्रवेश दिला जाईल. तर अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा लॉकडाऊन उघडल्यानंतर जवळपास दि. ८ ते १५ जूनच्या दरम्यान संबंधित क्षेत्रातील परिस्थितीनुसार घेण्यात येईल.\nपदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांना भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या मार्गदर्शक तत्वानुसार पुढील सत्रात प्रवेश देण्यात येईल. त्याकरिता ५० टक्के गुण चालू सत्राच्या विद्यापीठाने स्वीकृत केलेल्या अंतर्गत मूल्यमापनावर आधारित देण्यात येतील आणि उर्वरित ५० टक्के गुण हे मागील सत्रांचे घोषित निकालांच्या सरासरीवर (CGPA) आधारित देण्यात येतील. पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम सत्र परीक्षा (आठव्या सत्रातील) ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने १५ जून २०२० पूर्वी घेण्यात येतील आणि या परिक्षेचा निकाल हा १५ जुलैपूर्वी जाहीर करण्यात येईल.\nपदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची अंतिम सत्र परीक्षा आणि संशोधन घटक (शोधनिबंध) हे भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या सल्ल्याने घेतल्या जातील. त्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धत वापरत लॉकडाऊन उघडल्यानंतर पुढील परिस्थिती आणि वेळेनुरूप मुल्यमापित केले जातील. शोधनिबंध सादर करण्याची अंतिम मुदत ३१ मे २०२० होती अशा विद्यार्थ्यांना शोधनिबंध सादर करण्याकरिता ३१ जुलै २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.\nत्याचप्रमाणे पदवी अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या व पाचव्या सत्राची नोंदणी दि. १ ऑगस्ट २०२० रोजी होणार असून पदवी अभ्यासक्रमाच्या सातव्या सत्राची नोंदणी ही दि. १ जुलै २०२० रोजी होणार आहे. तर पदवी अभ्यासक्रमाच्या नवीन वर्षाचे प्रथम सत्राचे प्रवेश हे दि. १ सप्टेंबर २०२० पासून सुरू होणार असल्याचे त्यांनी कळविले आहे. लॉकडाऊनचा कालावधी वाढल्यास वरील नियोजनामध्ये काही प्रमाणात फेरबदल होऊ शकतात असेही त्यांनी नमूद केले आहे.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nनानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, मराठवाडा, विदर्भाच्या लाभार्थींच्या खात्यात 966.30 कोटींचा निधी जमा\n26 हजार शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले खत व बियाणे\nमोदींनी लॉन्च केलं mYoga App जगाला मिळणार योगाचे धडे\n10 गुंठे जमिनीवर दोन लाखाचं उत्पन्न देणाऱ्या स्ट्रॉबेरीवर होणार संशोधन\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/corona-update-2-thousand-455-case-in-maharashtra-zone-division-of-district/", "date_download": "2021-06-21T21:51:45Z", "digest": "sha1:LBJFWONGVB235HKRW6UYYAOEXLVGHAQP", "length": 12428, "nlines": 87, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "Corona Update : राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा अडीच हजारांवर; जिल्ह्याची विभागणी झोनमध्ये", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nCorona Update : राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा अडीच हजारांवर; जिल्ह्याची विभागणी झोनमध्ये\nदेशातील कोरोनाचे (corona virus) संकट कमी होत नसल्याचे चित्र दिसत आहे. यामुळेच राज्यातील मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन वाढविण्याची घोषणा केली आहे. दरम्यान राज्यातील करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत आज आणखी भर पडली. राज्यात नव्याने १२१ रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले असून एकूण संख्या २हजार ४५५ इतकी झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने यासंदर्भात माहिती दिली आहे.\nत्यापैकी मुंबई ९२, नवी मुंबई १३, रायगड १, ठाणे १० आणि वसई-विरारमध्ये ५ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. दरम्यान दिल्लीतील निजामुद्दीन येथील बंगलेवाली मशिदीत मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या काळात झालेल्या धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर कसून शोध घेण्यात येत आहे. यातील ७५५ रुग्णांची प्रयोगशाळा तपासणी करण्यात आली असून राज्यात या व्यक्तींपैकी ५० जण कोरोना बाधित आढळले आहेत.\nकेंद्राने कोरोनाग्रस्तांच्या संख्येनुसार राज्याचे तीन झोन तयार करण्याच्या सूचना केल्यानंतर आरोग्य विभागाने राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून माहिती गोळा केली आहे. राज्यातील ३६ जिल्ह्यांची रेड, ऑरेंज व ग्रीन झोनमध्ये विभागणी केली आहे. सर्वाधिक रुग्ण असलेल्या मुंबई, पुणे व औरंगाबादचा रेड झोनमध्ये समावेश हाेणार आहे. एकही कोरोनाग्रस्त नसलेले ९ जिल्हे ग्रीन झोनमध्ये असतील. या जिल्ह्यांनी वेळीच जिल्हाबंदी केल्याने अद्याप एकही रुग्ण नसल्याची माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली.\nठाणे - ६, ठाणे मनपा - ६३ तर ३ जणांचा मृत्यू , नवी मुंबई मनपा - ५९ , तीन जणांचा मृत्यू, कल्याण डोंबवली मनपा - ५०, २ जणांचा मृत्यू , उल्हासनगर मनपा - १, भिवंडी निजामपूर मनपा - १, मीरा भाईंदर मनपा ४९ , मृत्यू २ , पालघर ४, मृत्यू १, वसई विरार मनपा - ३१ जण , ३ जणांचा मृत्यू , रायगड - ६ , पनवेल मनपा - ९ , एकाचा मृत्यू , नाशिक मंडळ, नाशिक -३ नाशिक मनपा -१, मालेगाव मनपा - २९ , मृत्यू दोन , अहमदनगर - ११, अहमदनगर मनपा - १६, धुळे - २(मृत्यू - १) , जळगाव - १, जळगाव मनपा - १(मृत्यू - १), पुणे मंडळ , पुणे - ७, पुणे मनपा - २७२, मृत्यू ३१ , पिंपरी चिंचवड मनप - २९, सोलापूर मनपा - १ (मृत्यू -१), सातारा -६ (मृत्यू - २), कोल्हापूर मंडळ - , कोल्हापूर - १, कोल्हापूर मनपा - ५, सांगली - २६, सिंधुदुर्ग - १, रत्नागिरी - ५, मृत्यू १, औरंगाबाद मंडळ-, औरंगाबाद - ३, औरंगाबाद मनपा - २०, मृत्यू - १, जालना - १, हिंगोली - १, लातूर मंडळ, लातूर मनपा - ८, उस्मानाबाद - ४, बीड - १, अकोला मंडळ, अकोला मनपा - १२, अमरावती मनपा - ५ , मृत्यू १, यवतमाळ - ५, बुलढाणा - १७ (मृत्यू - १, वाशिम - १ , नागपूर मंडळ नागपूर - १, नागपूर मनपा - ३८ (मृत्यू -१), गोंदिया - १\nCoronavirus two thousand corona case in maharashtra district division state health department कोरोना व्हायरस दोन हजारांच्यावर कोरोनाग्रस्त महाराष्ट्र राज्य राज्य आरोग्य विभाग\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nनानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, मराठवाडा, विदर्भाच्या लाभार्थींच्या खात्यात 966.30 कोटींचा निधी जमा\n26 हजार शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले खत व बियाणे\nमोदींनी लॉन्च केलं mYoga App जगाला मिळणार योगाचे धडे\n10 गुंठे जमिनीवर दोन लाखाचं उत्पन्न देणाऱ्या स्ट्रॉबेरीवर होणार संशोधन\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रश��सकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/police-raid-illegal-liquor-hingoli-20-thousand-worth-goods", "date_download": "2021-06-21T22:54:06Z", "digest": "sha1:X5S643OZORCDM2VAHCT32QFQFBRA5AHY", "length": 6267, "nlines": 123, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | हिंगोलीत अवैध दारुसाठ्यावर पोलिसांचा छापा; २० हजाराचा माल जप्त", "raw_content": "\nहिंगोलीत अवैध दारुसाठ्यावर पोलिसांचा छापा; २० हजाराचा माल जप्त\nसेनगाव ( जिल्हा हिंगोली ) : तालुक्यातील साखरा पाटीजवळ सुरु असलेल्या अवैध दारुसाठ्यावर छापा टाकून १९ हजार २०० रुपयाचा मुद्देमाल मंगळवारी (ता. २५) जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.\nकोरोना काळात सर्व काही बंद असताना देखील अवैध धंदे खुलेआम सुरु असल्याचे चित्र आहे. सेनगाव तालुक्यात अवैध दारुचा महापुर सुरु असताना दारु विक्रेत्यांवर कार्यवाही केली जात नव्हती. मात्र मंगळवारी (ता. २५) तालुक्यातील साखरा पाटीजवळ एका वेल्डिंगच्या दुकानासमोर एक व्यक्ती अवैध दारु विक्री करीत असताना त्याला रंगेहात पकडण्यात आले.\nहेही वाचा - काही दिवसात हे मैदान नागरिकांसाठी खुले केले जाणार आहे. यासाठी वेळापत्रक भिंतीवर लावले जाणार असल्याचे श्री. जयवंशी यांनी सांगितले\nसेनगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून या ठिकाणी छापा मारुन देशी दारुचे चार बॉक्समध्ये १९२ दारुच्या बाटल्या आढळून आल्या. त्या दारुची किमत १९ हजार २०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. स्थानिक गुन्हा शाखेचे अंमलदार शंकर जाधव यांनी ही कारवाई केली आहे. तालुक्यात इतर ठिकाणी सुध्दा अवैध दारु विक्री सुरु असून यावर कार्यवाही होणार की नाही असा प्रश्न नागरिकांतुन उपस्थित केला जात आहे. रिसोड येथून सेनगाव येथे अवैध दारुसाठा पुरवला जात असल्याची चर्चा होताना दिसून येत आहे. त्यामुळे या अवैध दारु विक्रेत्यांवर कार्यवाही होणे गरजेचे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/04/05/strict-action-against-those-who-blackmail-remdesivir-oxygen-rajendra-shingne/", "date_download": "2021-06-21T23:08:46Z", "digest": "sha1:JC7TVHLP6JWK3VGS3HU4P33S5ECEMKDU", "length": 8736, "nlines": 71, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "रेमडेसिविर, ऑक्सीजनचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई - राजेंद्र शिंगणे - Majha Paper", "raw_content": "\nरेमडेसिविर, ऑक्सीजनचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई – राजेंद्र शिंगणे\nकोरोना, मुख्य, मुंबई / By माझा पेपर / अन्न व औषध प्रशासन मंत्री, ऑक्सिजन, काळाबाजार, महाराष्ट्र सरकार, राजेंद्र शिंगणे, रेमडेसिव्हिर / April 5, 2021 April 5, 2021\nमुंबई : सध्या महाराष्ट्रात कोविडच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असून, संभाव्य वाढणाऱ्या रुग्णांचे हित लक्षात घेऊन मेडिकल ऑक्सिजन व रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिले. या संदर्भात रेमडेसिविर इंजेक्शनचे उत्पादक व मेडिकल ऑक्सीजन उत्पादक यांच्या प्रतिनिधींसमवेत बांद्रा येथील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयात मंत्री शिंगणे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.\nराज्यात केवळ सात दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक आहे. त्यामुळे सर्व रक्तपेढ्यांनी तसेच स्वयंसेवी संस्थांनी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करून रक्तदान शिबिरे आयोजित करावी, असे आवाहनही राजेंद्र शिंगणे यांनी यावेळी केले.\nमहाराष्ट्र राज्यासाठी जास्तीत जास्त रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा व मेडिकल ऑक्सिजनची उपलब्धता यांचे नियोजन करण्याच्या सुचना यावेळी देण्यात आल्या. सर्व उत्पादकांनी प्राधान्याने महाराष्ट्र राज्यासाठी औषधाचा पुरवठा करण्याचे आश्वासन दिलेले असून, सध्या देखील सुमारे 50 ते ६० हजार इंजेक्शनचा साठा दररोज उपलब्ध होत आहे. त्यामुळे राज्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा फारसा तुटवडा नाही.\nराज्यात निर्माण होणाऱ्या ऑक्सीजन साठ्यापैकी 80 टक्के साठा हा वैद्यकीय वापरासाठी राखीव ठेवला आहे. महाराष्ट्र राज्यातील दररोजचे ऑक्सीजनचे उत्पादन 1250 मेट्रीक टन इतके असून त्यापैकी 700 टन साठा वैद्यकीय कारणासाठी वापरला जात आहे. तसेच आवश्यकता भासल्यास जेथे कोविड रुग्ण मोठया संख्येने नाहीत अशा राज्यामधुन देखील ऑक्सिजन प्राप्त करुन घेण्यासाठी प्रशासन स्तरावर चाचपणी सुरु आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.\nऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन कोणत्याही रुग्णास मिळत नसल्यास अथवा त्यांचा काळाबाजार होत असल्यास त्या बाबतची माहिती त्यांनी संबंधित अन्न व औषध कार्यालयाच्या जिल्हा कार्यालयास अथवा प्रशासनाच्या १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. त्यांना औषध मिळवून देण्यास निश्चित मदत केली जाईल व काळाबाजार करणाऱ्या विरुध्द कडक कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत करण्यात आले आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2021-06-21T23:30:53Z", "digest": "sha1:TNR2WWQWIE2LK3A6V7SWZMI55PPXKMHQ", "length": 3828, "nlines": 89, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कोक्राझार - विकिपीडिया", "raw_content": "\nकोक्राझार भारताच्या आसाम राज्यातील एक शहर आहे.\nहे शहर कोक्राझार जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ फेब्रुवारी २०१४ रोजी ११:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://cmnewsindia.com/%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%93%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%8F%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%8F%E0%A4%A8%E0%A4%86%E0%A4%AF-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80/", "date_download": "2021-06-21T21:49:07Z", "digest": "sha1:N3A7QYZPNXWETAV2W7I3MLHI6VUHBJ72", "length": 17006, "nlines": 87, "source_domain": "cmnewsindia.com", "title": "बीओयूएन आणि यूएनआय यांनी आयोजित केलेल्या बेटर बस स्टॉप या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत एसएमईएफ च्या ब्रिक स्कूल ला पीपल्स चॉइस पुरस्कार -", "raw_content": "\nन्यु आर्या फाऊंडेशन च्या वतीने सिंहगड रोड येथील महालक्ष्मी मंदिरामध्ये जागतिक योग दिन साजरा करण्यात आला\nरविंद्र गोलर ठरले सर्वोत्कृष्ट रिजन चेअरपर्सन\nपुण्यातील विद्यार्थ्यांनी सादर केली आसामाच्या माती आखाड्यातील योगासने\nमहा एनजीओ फेडरेशनतर्फे राज्यस्तरीय ‘योगयज्ञात’ १०० ठिकाणी योग शिबीरे- महा एनजीओ फेडरेशन तर्फे पुण्यातून आयोजन : संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी १०० ठिकाणी योगा\nआगामी पुणे महानगरपालिका रासप स्वबळावर लढणार – महादेव जानकर\nबीओयूएन आणि यूएनआय यांनी आयोजित केलेल्या बेटर बस स्टॉप या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत एसएमईएफ च्या ब्रिक स्कूल ला पीपल्स चॉइस पुरस्कार\nबीओयूएन आणि यूएनआय यांनी आयोजित केलेल्या बेटर बस स्टॉप या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत एसएमईएफ च्या ब्रिक स्कूल ला पीपल्स चॉइस पुरस्कार\nपुणे , ४ जून २०२१ :बीओयूएन आणि यूएनआय यांनी आयोजित केलेल्या बेटर बस स्टॉप या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत एसएमईएफ (सतीश मिसाळ एज्युकेशन फाउंडेशन ) च्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी भविष्यातील बस स्टॉप कसे असावेत या विषयावर एक कल्पनाचित्र विकसित केले. त्यांच्या या प्रवेशिकेला जगभरातून आलेल्या २७ प्रवेशिकांमध्ये स्थान मिळाले. या २७ मध्ये ३ भारतातून आल्या होत्या. आश्रय या एसएमईएफ च्या प्रवेशिकेचे सर्वाधिक मते मिळून कौतुक झाले आणि पीपल्स चॉइस पुरस्कार ही मिळाला. “विविध दैनंदिन समस्यांचा सामना करण्याची क्षमता लोकांना मिळावी यासाठी काही सामाजिक दृष्ट्या महत्वाचे उपक्रम संकल्पित करण्याची ब्रिक ची धारणा आहे. यातूनच आमच्या विद्यार्थ्यांना स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबर काम करून आपली डिझाइन विषयीची जण विकसित करण्यास उत्तेजन मिळते,” असे एसएमईएफ च्या ब्रिक शिक्षणसंस्था समूहाच्या संस्थापक संचालक पूजा मिसाळ म्हणाल्या.\nमहाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ पूर्वा केसकर म्हणाल्या, “भारतात बहुतांश बस स्टॉप एका ठराविक डिझाइन चा वापर करतात आणि हेच डिझाईन सर्व शहरांत वापरले जाते. पुणे हे १०० स्मार्ट सिटी प्रकल्पात समाविष्ट असलेले एक महत्वाचे शहर आहे. आमच्या विद्यार्थ्यांना शहराच्या विविध भागातील गरजांचे स्वरूप आणि व्याप्ती समजली आणि त्यावर त्यांनी लोकसहभागाचे उपायही सुचवले याबद्दल आम्हाला समाधान आहे. आमच्या टीम चा आम्हाला अभिमान आहे आणि आम्ही त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करतो.”\nआर्किटेक्ट निनाद रावेतकर यांनी बस स्टॉप चे डिझाइन करताना शून्य ऊर्जा वापर (net-zero energy system) या तत्वाचा अवलंब केल्याचे स्पष्ट केले. “बस स्टॉपच्या छतावरच्या सोलार पॅनल मुळे निर्माण होणा-या उर्जेवर पंप चालतात आणि २४ तास पिण्याचे पाणी लोकांना उपलब्ध होते असे हे आत्मनिर्भर डिझाइन आहे. याच ऊर्जेमुळे बस स्टॉप ची सेन्सर वर आधारित प्रकाशयोजना चालविणा-या बॅटरी चार्ज होतील आणि स्टॉप वर असलेल्या प्रवाशांच्या संख्येनुसार प्रकाश कमीजास्त होईल. याच उर्जेवर क्लोज सर्किट कॅमेरा चालेल आणि त्याने टिपलेली हालचाल कॅमे-याच्या मेमरीत साठविली जाईल. या योजनेमुळे बस स्टॉप आणि त्याचा वापर करणारे प्रवासी या दोघांचीही सुरक्षितता जपली जाईल.”\n“असे बस स्टॉप अगदी कमी वेळात उभारता येतील आणि चिंचोळ्या आणि गर्दीच्या रस्त्यांवरही त्यांचा वापर करता येईल हे ध्यानात घेऊन आम्ही त्यांसाठी ४ फूट गुणिले ४ फूट पोकळ प्रीकास्ट पॅनल वापरण्याचे ठरवले. ही पॅनल हलकी असतात आणि पोस्ट टेन्शन केबल चा वापर करून जाग्यावर जोडता येतात,” असे आदित्य सावलकर यांनी सांगितले.\n“प्री कास्ट पॅनल ला आय सेक्शन फ्रेमवर्क चा आधार दिला आहे आणि या फ्रेमवर्क मध्ये प्रकाश योजना आणि बस येण्याआधी २ मिनिटे प्रवाशांना सूचना देणारी विजेवर चालणारी यंत्रणा बसविण्यात आली आहे. बस स्टॉप चा वापर किती प्रवासी करतात त्यानुसार या फ्रेम्स ची संख्या कमीजास्त करता येते आणि त्यानुसार शहराच्या विविध भागातील गरजांनुसार बस स्टॉप ची लांबी कमीजास्त होऊ शकते,” असे वृषाली रोकडे म्हणाल्या.\nसिद्धार्थ कदम म्हणाला, “या स्पर्धेसाठी तयारी करताना आम्हाला आमचे प्राध्यापक आर्किटेक्ट अभंग कांबळे आणि आर्किटेक्ट भाग्यश्री बांदेकर यांचे मौल्यवान मार्गदर्शन लाभले त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. अभंग सर पुण्याचे रहिवासी असल्यामुळे स्थानिक गरजा समजून घेण्यात त्यांचे आम्हाला विशेष साह्य झाले. आमच्या प्रवेशिकेसाठीचा प्रस्ताव पूर्ण करताना दोघांचेही साह्य मिळाले. ”\nबस स्टॉप चे डिझाइन बरेचदा टॉप डाऊन असा विचार करून केले जाते. यामधे मुख्यतः बस स्टॉप भराभर उभारता येणे आणि त्यांचा वापर लगेच सुरू करणे ही भूमिका असते. यातून अशा बस स्टॉप ना एक सरधोपट स्वरूप येते आणि शहराच्या नकाशावर त्यांचे ��ाही खास स्थान उरत नाही. याउलट बॉटम अप पद्धतीने स्थानिक गरजांनुसार तयार केलेले बस स्टॉप स्थानिक लोकांच्या दृष्टीने जास्त उपयुक्त ठरतो.\n← बालाजी पवार – उपाध्यक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, पुणे शहर यांची विषेश मुलखात\nसोनालिका ने नवी दिल्ली आणि मोहाली येथील हॉस्पिटल मध्ये ३ ऑक्सिजन प्लॅंट सुरू केले →\nलेखापरीक्षण करण्यासाठी अध्यक्ष रामदास शिर्के यांना संपर्क साधावा\nकवी पत्रकार ज्ञा.ग. चौधरी यांचे अमृत महोत्सवीवर्षात पदार्पण\nबेस्ट टीचर अवार्ड महांडूळे यांना प्रदान\nन्यु आर्या फाऊंडेशन च्या वतीने सिंहगड रोड येथील महालक्ष्मी मंदिरामध्ये जागतिक योग दिन साजरा करण्यात आला\nन्यु आर्या फाउंडेशन च्या वतीने जागतिक योगदिन साजरा न्यु आर्या फाऊंडेशन च्या वतीने सिंहगड रोड येथील महालक्ष्मी मंदिरामध्ये जागतिक योग\nरविंद्र गोलर ठरले सर्वोत्कृष्ट रिजन चेअरपर्सन\nन्यु आर्या फाऊंडेशन च्या वतीने सिंहगड रोड येथील महालक्ष्मी मंदिरामध्ये जागतिक योग दिन साजरा करण्यात आला\nन्यु आर्या फाउंडेशन च्या वतीने जागतिक योगदिन साजरा न्यु आर्या फाऊंडेशन च्या वतीने सिंहगड रोड येथील महालक्ष्मी मंदिरामध्ये जागतिक योग\nरविंद्र गोलर ठरले सर्वोत्कृष्ट रिजन चेअरपर्सन\nपुण्यातील विद्यार्थ्यांनी सादर केली आसामाच्या माती आखाड्यातील योगासने\nमहा एनजीओ फेडरेशनतर्फे राज्यस्तरीय ‘योगयज्ञात’ १०० ठिकाणी योग शिबीरे- महा एनजीओ फेडरेशन तर्फे पुण्यातून आयोजन : संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी १०० ठिकाणी योगा\nसदर सी एम न्यूज इंडिया या वेब पोर्टलमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या सर्वच बातम्या आणि जाहिरातींशी मालक, संपादक, उपसंपादक, प्रतिनिधी आणि वार्ताहार सहमत असेलच असे नाही. बातमीमुळे किंवा जाहिरातीमुळे कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. याची वाचक आणि जाहिरातदारांनी नोंद घ्यावी. वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीमध्ये जाहिरात दाराने दिलेल्या आश्वासनान बाबत मालक, संपादक, उपसंपादक, प्रतिनिधी आणि वार्ताहर यापैकी कोणीही जबाबदार राहणार नाही. बातमी किंवा जाहिराती बाबत काही वाद उद्भवल्यास तो संगमनेर न्यायकक्षेत प्रविष्ठ राहील.\nमहाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ठळक\nघडामोडी, बातम्या पाहण्यासाठी लोकप्रिय वेब\nअवश्य भेट द्या आणि\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/lockdown-offer/", "date_download": "2021-06-21T21:33:13Z", "digest": "sha1:XDHXAGUH4SDKCNPVMMR43GUOQJBHLOIK", "length": 3150, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Lockdown Offer Archives - MPCNEWS", "raw_content": "\nLife Style : Samsung ने 17 मेपर्यंत वाढवली ऑफरची मुदत; एसी, फ्रिज-टीव्हीवर ‘बंपर’ कॅशबॅक\nएमपीसी न्यूज - खूषखबर, खूषखबर, खूषखबर ग्राहकांच्या वाढत्या मागणीमुळे सॅमसंग कंपनीने त्यांची Stay Home, Stay Happy ही ऑफर 17 मे पर्यंत वाढवली आहे. लॉकडाउनमध्ये ज्यांना टीव्ही, फ्रिज, एसी, वॉशिंग मशिन किंवा अन्य उपकरण खरेदी…\nPimpri News: स्थायी समितीचे माजी अध्यक्ष, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सुरेश सोनवणे यांचे निधन\nSangvi Crime News : रावण गँगकडून हल्ला झाल्यास प्रतिउत्तर देण्यासाठी तडीपार गुंडाने आणली दोन पिस्तूल\nMaval Corona News : दिवसभरात 60 नवे रुग्ण तर 55 जणांना डिस्चार्ज\nPune Crime News : आकर्षक परतावा आणि भिशीच्या नावाखाली गुंतवणूक करण्यास भाग पाडून तीन कोटी 60 लाख रुपयांची फसवणूक…\nPune News : ऐन पावसाळ्यात पुण्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर\nMaval News : मावळातील विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणार 35 टक्के फी सवलत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.webnewswala.com/news/msedcl-gives-shock-to-eknath-khadse-over-increased-electricity-bill/", "date_download": "2021-06-21T22:57:17Z", "digest": "sha1:HB5IGDYJHINL35IZERHN3QPYOROCP62Q", "length": 13324, "nlines": 179, "source_domain": "www.webnewswala.com", "title": "एकनाथ खडसेंना वाढीव वीज बिलाचा ‘शॉक’ - Team WebNewsWala", "raw_content": "\nआजच्या ताज्या मराठी बातम्या\nएकनाथ खडसेंना वाढीव वीज बिलाचा ‘शॉक’\nएकनाथ खडसेंना वाढीव वीज बिलाचा ‘शॉक’\nजळगाव – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य जनतेला पाठवण्यात आलेल्या वीज बिलाचा आकडा पाहून आश्चर्य व्यक्त होत असतानाच याचा फटका राजकीय नेत्यांनाही बसल्याचे चित्र आता दिसत आहे. जळगावमधील मुक्ताईनगर येथील घरासाठी भाजप नेते एकनाथ खडसे यांना तब्बल १ लाख ४ हजार रुपयांचे बिल पाठवण्यात आले आहे.\nहे बिल एप्रिल ते जुलै अशा चार महिन्यांचे आहे. वापर कमी असूनही ऐवढे वीज बिल आल्याने एकनाथ खडसे यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. याप्रकरणी राज्य सरकारने चौकशी करावी तसेच बिलात सूट दिली गेली पाहिजे, अशी मागणीही एकनाथ खडसे यांनी केली आहे.\nनक्की वाचा >> प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे की, लॉकडाउनच्या या काळात येणारी वीज बिले अवास्तव असून ती न भरण्यासारखी आहेत. अशा पद्दतीने महावितरणने लोकांना वेठीस धरु नये. अवास्तव बिलांची राज्य सरकारने चौकशी केली पाहिजे. तसेच वाढीव बिलामध्ये सवलत दिली पाहिजे, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी यावेळी केली आहे.\nसंपुर्ण सोसायटीचे बिल लावले काय हरभजन सिंग चा सवाल\nराज्यातील करोनाबाधित पोलिस १० हजारांच्या घरात\nअमृता फडणवीसांवर रेणुका शहाणेंची खरमरीत टीका\nदरम्यान उच्च न्यायालयाने बुधवारी लॉकडाननंतर आलेल्या वाढीव वीज बिलात सवलत देण्याचे आदेश आपण देऊ शकत नसल्याचे स्पष्ट केले होते. तसेच याप्रकरणी तक्रार निवारण मंचाकडे ग्राहकांनी दाद मागण्याच्या आपल्या निर्देशांचा पुनरूच्चार केला.\nत्याचबरोबर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठाने वीज नियामक मंडळ तसेच वीजपुरवठादार कंपन्यांना ग्राहकांच्या तक्रारींवर विलंब न करता तातडीने निर्णय देण्याचे आदेशही दिले.\nआमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.\nहॅकॉक पुलाच्या कामात पुनर्वसनाचा अडथळा\nहिंदी बोलताच, A R Rehman ने उडवली अँकरची खिल्ली\nहार्वर्ड बिझिनेस स्कूल डीन पदी श्रीकांत दातार यांची नियुक्ती\nहनुमान जयंती साठी राज्यशासनाकडून मार्गदर्शक सुचना जाहीर\nस्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गरेलपाडा गावात वीज\nस्वातंत्र्यदिनानिमित्त टाइम्स स्क्वेअरवर फडकणार तिरंगा\nस्वातंत्र्य दिन व वामनदादा कर्डक जयंतीनिमित्त ऑनलाइन कवी संमेलन\nस्वप्निल बांदोडकर चा ती रसिकांच्या भेटीला\nस्वदेशी कोवॅक्सिन च्या मानवी चाचणीचा पहिला टप्पा पूर्ण; अपेक्षेनुसार चाचणीचे निष्कर्ष\nस्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेला मंजुरी\nस्थलांतरित मजुरांच्या रोजगारासाठी सोनू सूद ने केला अ‍ॅप लाँच\nसोलापुर भोसले राजघराण्याचा 373 वर्षे जुन्या राजवड्याचा बुरुज ढासळला\nलवकरच गुगलचे हे लोकप्रिय अ‍ॅप होणार बंद\nशाओमी’च्या Mi Browser वर भारताची बंदी\nसिगल पक्षांच्या संरक्षणासाठी Yeur Environmental Society ची जनजागृती मोहीम\nमुंबई, ठाणे क्षेत्रात ‘वन नेशन वन रेशनकार्ड’ योजना राबविणार\nकशेळी ब्रिज जवळ कंटेनर थेट पुलावरून कोसळला खाडीमध्ये\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nदहावी-बारावी परीक्षा निर्णय परिस्थितीनुसार\nwebnewswala आयोजित माझा बाप्पा स्पर्धा 2020\nCorona Virus 10 किलो विषाणूंच्या विळख्यात अख्खे जग\nCorona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी\nमोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर\n6 जून रोजी महाविद्यालये, विद्यापीठांत साजरा होणार शिवस्वराज्य दिन\nउज्जैन महाकाल मंदिर सापडला अनमोल खजिना\nSurya Grahan 2021 | वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण 10 जूनला, ‘रिंग ऑफ फायर’\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nराज्याबाहेर मोदींना धोबीपछाड देण्यास ममता दीदी तयार\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\nआजच्या ताज्या मराठी बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=361%3Astyle-&id=243503%3A2012-08-10-19-05-14&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=364", "date_download": "2021-06-21T21:45:21Z", "digest": "sha1:X2PP6SP6L76I4OZSFXB6KVPKWQWTP7WJ", "length": 8847, "nlines": 15, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "पॅम्पर युवरसेल्फ ...", "raw_content": "\nप्रतिनिधी ,शनिवार, ११ ऑगस्ट २०१२\nस्पा इंडस्ट्री ही अलीकडे फार मोठय़ा प्रमाणात वाढत असलेली दिसत आहे. डे स्पा शहरात ठिकठिकाणी आपल्याला दिसत आहेत. अनेकदा मनात या स्पा इंडस्ट्रीबद्दल विविध शंका असल्यामुळे आपण याकडे बघतही नाही. रोजची धावपळ आणि दगदग यामध्ये शरीराचे हाल खूप होतात. हा शिणवटा घालवण्यासाठी आणि थोडे स्वतचे लाड करून घेण्यासाठी स्पाची पायरी चढायला हरकत नाही. पॅम्पर करून घेणं हे केवळ लहान मुलांचं काम नाही तर पॅम्परिंग करण्याची खरी गरज आपल्या शरीराला आहे. रोजच्या धावपळीच्या आणि दगदगीच्या जीवनशैलीत शरीराला आणि मनाला उसंत मिळणंच कठीण झालेलं आहे.\nमग अशा वेळी कधीतरी वीकेण्डला एखादा चित्रपट पाहाणं किंवा हॉटेलमध्ये जाणं हे होतंच. पण मग शरीराचं काय शरीराचे लाड पुरवणं ही सुद्धा एक गरज आहे. अनेकदा ऋतुमानानुसार आपल्या शरीरावर त्याचे परिणाम होत असतात. पण आपण मात्र बाह्य़सौंदर्यावर अशावेळी भर देतो. शरीराला वंगण हवं असतं याची जाणीव नसल्यामुळे अनेक दुखण्यांना तोंड द्यावं लागतं. पूर्��ीच्या काळी याकरता मसाज हा एक उत्तम उपाय मानला जात असे. थकल्यावर आयुर्वेदिक तेलांचा मसाज हा शरीरासाठी उत्तम ठरतो असं मानणारे अनेकजण आपल्याला आजही माहीत आहेत. सध्या या मसाजला एक वेगळं आणि आधुनिक नाव प्राप्त झालेलं आहे ते म्हणजे ‘स्पा’. स्पाच्या माध्यमातून आपण आपल्या शरीराचे लाड पुरवू शकतो. हे लाड केवळ शरीराचे नाहीत तर सौंदर्याच्या दृष्टीनेही हे लाड तितकेच महत्त्वाचे आहेत.\nस्पामध्ये आज अनेक पर्याय उपलब्ध आहेत. जागोजागी दिसणारी डे स्पा पार्लर्स आपलं लक्ष वेधून घेतात. पण याठिकाणी जाऊन नेमकं काय करायचं याचीच अनेकदा आपल्याला माहीत नसते. त्यामुळेच स्पाकडे न जाण्याचा कल असतो. प्रत्येक स्पाची स्वतची अशी एक खासियत असलेली आपल्याला दिसून येईल. त्यांच्या मसाजचे एकूण प्रकार, मसाज करण्याच्या पद्धती, मसाजसाठी वापरण्यात येणारं तेल या अशा गोष्टी प्रत्येक स्पागणिक बदलताना दिसतील. पण हे असं असलं तरी मुख्य म्हणजे शरीराला मिळणारा आराम हासुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे.\nआयुर्वेदिक स्पा, सिग्नेचर स्पा असे विविध पर्याय उपलब्ध आहेत. केवळ इतकंच नाही तर काही ठिकाणी खास पाठदुखी, अंगदुखी यावरही उपचार केले जातात. त्यामुळे केवळ आरामदायी उपायच नाहीत तर आरोग्याच्या दृष्टीनेही स्पाचे महत्त्व वाढू लागले आहे.\nखास पायाच्या तळव्यांना आराम मिळावा म्हणूनही थाय मसाज आज मुंबईसह अनेक शहरांमध्ये उपलब्ध आहे. तेल लावून मसाज देण्याकरता अरोमा ऑईलचा वापर मोठय़ा प्रमाणावर केला जातो. यामध्ये विविध प्रकारची ऑइल्स बाजारातही उपलब्ध आहेत. प्रत्येक ऋतूंच्या मागणीनुसार स्पामध्ये वापरण्यात येणाऱ्या स्क्रबमध्येही बऱ्यापैकी वैविध्य आणले जाते. आंब्याच्या सीझनमध्ये आंब्याचा स्क्रब वापरला जातो. तर उजळपणा येण्यासाठी चंदन स्क्रबचा वापर केला जातो.\nशहरातील सध्याच्या हवामानात मोठे बदल होत असताना स्पा करवून घेणं हे केव्हाही श्रेष्ठ असं म्हटलं जातं. शरीराच्या निरनिराळ्या तापमानांना अनुसरून वेगवेगळ्या प्रकारच्या थेरपी आणि मसाज आपल्याला मिळत असल्याने या आधुनिक पॅम्पर सेंटरला जाऊन स्वतचे लाड पुरवायलाच हवेत. अलीकडे शहरामध्ये काही स्पा सेंटर्स घरी येऊनही स्पा ट्रिटमेंटस् देऊ लागल्या आहेत. काळाची गरज ओळखूनच आता स्पा आपल्या दारी आपले लाड पुरवण्यासाठी येऊ लागले आहे.\n���ॉट स्टोन मसाज, अ‍ॅन्टी सेल्युलाइट मसाज, हेड मसाज, बॅक मसाज, अरोमा मसाज, डिप टिश्यु मसाज, डि स्ट्रेस मसाज, फुट रिफ्लेक्सोलॉजी याशिवाय इतर अनेक वैशिष्टय़े प्रत्येक डे स्पाची ठरलेली आहेत.\nस्पामध्ये वापरण्यात येणारे स्क्रब\nरोझ पॉलिशिंग, कोकोनट क्रिम, हर्बल, फ्रुट, ब्राऊन शुगर स्क्रब असे विविध पर्याय स्क्रबमध्ये उपलब्ध आहेत.\nस्पामधील काही प्रसिद्ध बॉडीरॅप्स\nचॉकलेट बॉडी रॅपिंग, हायड्रेटिंग रॅप, उटण्याचे रॅप, अ‍ॅन्टी सेल्युलाइट रॅप", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://agrowonegram.com/category/joddhandha/milk/", "date_download": "2021-06-21T22:08:36Z", "digest": "sha1:PZO2FAN6XK4YKA3NFLBKCVGVVE7C6HD2", "length": 10646, "nlines": 208, "source_domain": "agrowonegram.com", "title": "दुग्ध व्यवसाय Archives - Agrowon E-gram", "raw_content": "\nHome जोडधंदा दुग्ध व्यवसाय\n‘या’ गावात दूध दरवाढीसाठी विशेष ग्रामसभा; राज्यातील पहिली ग्रामपंचायत\nदूध उत्पादक शेतकऱ्यांचं ‘या’ दिवशी राज्यभर आंदोलन\nदूध उत्पादकांना रोज ‘इतक्या’ कोटींचा फटका\nलम्पी स्कीनच्या साथीकडे पशुसंवर्धन विभागाचे दुर्लक्ष;शेतकरी चिंतेत\nडेअरी व्यवसाय करणारा इंजिनियर देशात कमावतोय नाव; मोदींनी दिले गुजरातला येण्याचे निमंत्रण\nलॉकडाऊनमध्ये शेतीला आधार दुग्ध व्यवसायाचा\nम्हणून… राजू शेट्टींनी बारामतीत काढला मोर्चा; सांगितले ‘हे’ कारण\nराजू शेट्टींचा शरद पवारांना शह; दूध दरासाठी बारामतीत आंदोलन\n कृत्रिम रेतन प्रक्रियेत डिजिटल तंत्रज्ञान वापरणारी देशातील पहिली...\nदूध दर आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा; किसान सभेची...\nशेतकऱ्यांनो ‘या’ ५ जोडधंद्यातून कमवा लाखोंचे उत्पन्न\n९ पंखे, ८ बल्ब, पाण्याची मोटर, कुट्टी चालूनही विजबील मात्र ‘शुन्य’\nजनावरांना खाऊ घाला चॉकलेट अन् वाढवा दुधाची उत्पादकता\n १० म्हशींच्या डेअरीसाठी सरकार देतयं ७ लाखांचं कर्ज,...\nदूध उत्पादकांचा १ ऑगस्टला राज्यव्यापी एल्गार\nसांगलीत बेदाणा मागणीत किंचित वाढ; मिळतोय ‘इतका’ भाव\n‘सोयाबीन पीकविमा घोटाळ्याची चौकशी करा’\n‘या’ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे भात रोपांचे नुकसान\nमान्सूनचा प्रवास वेगाने; राज्यात ढगाळ वातावरण, पावसासाठी पोषक स्थिती\nअॅग्रोवन डिजिटल माध्यमांचा वापर वाढवणार\nकोरोनाशी लढण्यासाठी ग्रामपंचायतींना अधिक निधी गरजेचा\nॲग्रोवन ई-ग्राम ताज्या बातम्या\nपुण्याचा पर्य���न विकास आराखडा तयार करा – अजित पवार\n‘आशा वर्कर्सच्या मागण्या मान्य केल्या जातील’\nरायगडला रेड अलर्ट; समुद्र किनारी उसळणार उंच लाटा\n‘शिवराज्यभिषेक दिनी राजगडाकडे कूच करा, मिळेल त्या वाहनाने या’\n‘केंद्र सरकारविरुद्ध ‘भाकप’चा काळा दिवस’; जाणून घ्या नेमकं कारण काय\nआम्ही भारतीय ग्राम विकास माहिती प्रणालीमध्ये आमूलाग्र बदलाचे संकेत देतो आहोत. आम्ही प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण ग्राहकांना सेवा पुरविणारी संस्था म्हणून कार्यरत आहोत. आम्ही ३० हुन अधिक कुशल आई. टी . तंत्रज्ञ ,संशोधक , ग्राहक सेवा अधिकारी आणि व्यवस्थापनतंत्रांसोबत कार्यरत आहोत. संस्थेचे मुख्य कार्यालय पुणे येथे आहे. बदलत्या युगात ग्रामव्यवस्थेला उच्च माहिती तंत्रज्ञानाची जोड मिळण्यासाठी आम्ही \"स्मार्ट व्हिलेज -स्मार्ट महाराष्ट्र \"अभियान आरंभले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गाव स्मार्ट व्हिलेज बनण्याकरिता आम्ही सर्वोत्तम तंत्रज्ञान , प्रशिक्षण आणि मार्गदर्शन पुरविण्याकरिता कटिबद्ध आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://cmnews.co.in/nagar-crime-%E0%A4%86%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B2/", "date_download": "2021-06-21T23:05:08Z", "digest": "sha1:IYAZKJHXHSDDM6PYULH6LTYBWDIDR5JU", "length": 16498, "nlines": 204, "source_domain": "cmnews.co.in", "title": "Nagar-crime- *आठवडच्या घाटात ट्रक कठड्यावरून कोसळला;लोकांनी दारू पळविली* – CMNEWS", "raw_content": "\nओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीसपदी मंगल भुजबळ यांची नियुक्ती\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\nइनामी जमीन घोटाळ्यांमध्ये जिल्हाधिकार्‍यांना विभागीय आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश\nअंबाजोगाई येथील ‘स्वाराती’ रूग्णालयातील व्हेंटिलेटरही तशीच पडून; आ.सतीश चव्हाण यांचा खोचक सवाल\nकलासम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचे निधन\nम्युकर मायकोसिसचे राज्यात पंधराशे रूग्ण; पुढील दहा दिवस अत्यंत महत्त्वाचे :आरोग्यमंत���री राजेश टोपे यांची माहिती\nखत दरवाढीच्या निषेधार्थ केंद्र सरकारचा पुतळा जाळून स्वाभिमानी शेतकरी संघटना गुरुवारी प्रचंड आक्रमक आंदोलन छेडणार\nHome/क्राईम/Nagar-crime- *आठवडच्या घाटात ट्रक कठड्यावरून कोसळला;लोकांनी दारू पळविली*\nNagar-crime- *आठवडच्या घाटात ट्रक कठड्यावरून कोसळला;लोकांनी दारू पळविली*\nनगर दि 11 मार्च\nमुंबईकडे मद्य घेउन चाललेला ट्रक रात्री उशिरा आठवडच्या घाटात सरंक्षक भिंत फोडून खाली उलटा झाला.या ट्रक मध्ये प्रीमियम कंपनीच्या विदेशी मद्य होते.\nघटना घडल्यानंतर जवळच्या लोकांनी येथे गर्दी केली.पोलीस येईपर्यंत गाडीतले मद्य लोकांनी लंपास केले .याघटनेत गाडी चालक आणि क्लिनर जखमी झाला .पोलीस घटनास्थळी आल्यानंतर मद्य लांबविणाऱ्यांची गर्दी कमी झाली.सकाळ पर्यंत हा ट्रक इथे पडून होता. मद्याच्या फुटलेल्या बाटल्या तसेच खोके पडलेले होते. मॅक्डोल कंपनीच्या मद्याचे अनेक वेष्टन पडलेले होते .\nओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीसपदी मंगल भुजबळ यांची नियुक्ती\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीसपदी मंगल भुजबळ यांची नियुक्ती\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nPune-korona- *कोरोनाच्या एकुण 4 रूग्णांवर उपचार सुरू- जिल्हाधिकारी नवल किशोर राम*\nAgri-university- *सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी कृषि विद्यापीठ कर्मचार्यांचे 20 मार्चला धरणे आंदोलन*\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\nइनामी जमीन घोटाळ्यांमध्ये जिल्हाधिकार्‍यांना विभागीय आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश\nअंबाजोगाई येथील ‘स्वाराती’ रूग्णालयातील व्हेंटिलेटरही तशीच पडून; आ.सतीश चव्हाण यांचा खोचक सवाल\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*अखेर नरभक्ष��� बिबटया जेरबंद; वनविभागाची कामगिरी\n*आष्टीतील तालुक्यातील एकाला कोरोनाची बाधा*\n*राज्यातील शिक्षकांना SCERT देणार गुगल क्लासरूम चे ऑनलाईन प्रशिक्षण*\nओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीसपदी मंगल भुजबळ यांची नियुक्ती\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\nअण्णांच्या राळेगण मध्ये साडी वाटप करताना दोघांना पथकाने पकडले » CMNEWS\nअहमदनगर: १३४ रूग्णांना डिस्चार्ज तर ८३ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर\nदक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांची भेट\nपरळीत कोविड लसीकरण सराव फेरी चा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आरंभ\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*अखेर नरभक्षक बिबटया जेरबंद; वनविभागाची कामगिरी\n*आष्टीतील तालुक्यातील एकाला कोरोनाची बाधा*\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*अखेर नरभक्षक बिबटया जेरबंद; वनविभागाची कामगिरी\n*आष्टीतील तालुक्यातील एकाला कोरोनाची बाधा*\n*राज्यातील शिक्षकांना SCERT देणार गुगल क्लासरूम चे ऑनलाईन प्रशिक्षण*\n*राज्यातील शिक्षकांना SCERT देणार गुगल क्लासरूम चे ऑनलाईन प्रशिक्षण*\n*आष्टीतील कोरोना बाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू*\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटचं पुण्यात कन���क्शन, महिलेसह तिघांना अटक*\n*दिवाळी तुमची दवाखान्यात जाणार कायआज जिल्ह्यात 200 कोरोना ग्रस्तांची भर*\n*बीड जिल्ह्याचा कोरोना corona कमी होतोय पण आष्टीचा वाढला\nअण्णांच्या राळेगण मध्ये साडी वाटप करताना दोघांना पथकाने पकडले » CMNEWS\nअहमदनगर: १३४ रूग्णांना डिस्चार्ज तर ८३ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर\nदक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांची भेट\nपरळीत कोविड लसीकरण सराव फेरी चा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आरंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://cmnews.co.in/pmcare-ventilators/", "date_download": "2021-06-21T23:07:34Z", "digest": "sha1:KALJ4NWECZEHMWEUUMKXCJ75PIGWMVSH", "length": 20619, "nlines": 208, "source_domain": "cmnews.co.in", "title": "अंबाजोगाई येथील ‘स्वाराती’ रूग्णालयातील व्हेंटिलेटरही तशीच पडून; आ.सतीश चव्हाण यांचा खोचक सवाल – CMNEWS", "raw_content": "\nओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीसपदी मंगल भुजबळ यांची नियुक्ती\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\nइनामी जमीन घोटाळ्यांमध्ये जिल्हाधिकार्‍यांना विभागीय आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश\nअंबाजोगाई येथील ‘स्वाराती’ रूग्णालयातील व्हेंटिलेटरही तशीच पडून; आ.सतीश चव्हाण यांचा खोचक सवाल\nकलासम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचे निधन\nम्युकर मायकोसिसचे राज्यात पंधराशे रूग्ण; पुढील दहा दिवस अत्यंत महत्त्वाचे :आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती\nखत दरवाढीच्या निषेधार्थ केंद्र सरकारचा पुतळा जाळून स्वाभिमानी शेतकरी संघटना गुरुवारी प्रचंड आक्रमक आंदोलन छेडणार\nHome/आरोग्य/अंबाजोगाई येथील ‘स्वाराती’ रूग्णालयातील व्हेंटिलेटरही तशीच पडून; आ.सतीश चव्हाण यांचा खोचक सवाल\nअंबाजोगाई येथील ‘स्वाराती’ रूग्णालयातील व्हेंटिलेटरही तशीच पडून; आ.सतीश चव्हाण यांचा खोचक सवाल\nअंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयास पीएम केअर फंडातून देण्या�� आलेली ज्योती सीएनसी कंपनीचे 25 व्हेंटिलेटर तांत्रिक दुरूस्तीअभावी अद्यापही तशीच पडून आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 मे रोजी पीएम केअर फंडातून राज्यांना देण्यात आलेल्या व्हेंटिलेटरचे ‘ऑडिट’ करण्याचे निर्देश दिले होते. मात्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याची अद्यापही दखल घेतलेली दिसत नाही. केंद्र सरकार व्हेंटिलेटरचे ‘ऑडिट’ निष्पाप नागरिकांचे जीव गेल्यावर करणार का असा खोचक सवाल आ.सतीश चव्हाण यांनी फेसबुक, टिट्‌वरच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.\nकेंद्र सरकारने पीएम केअर फंडातून विविध राज्यांना दिलेल्या व्हेंटिलेटरसंदर्भात अनेक ठिकाणाहून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर याची दखल स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घ्यावी लागली. सदरील व्हेंटिलेटरचे ‘ऑडिट’ करण्याचे निर्देश देखील त्यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला दिले. मात्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याची अद्यापही दखल घेतलेली दिसत नाही. पंतप्रधानाच्या आदेशाला जर ‘केराची टोपली’ दाखवली जात असेल तर सर्वसामान्य लोकांनी पंतप्रधान म्हणून आपल्याकडून कुठल्या न्यायाची अपेक्षा ठेवायची असा प्रश्न आ.सतीश चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. आ.सतीश चव्हाण यांनी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयास मिळालेल्या व्हेंटिलेटरची माहिती घेतली असता या रूग्णालयास पीएम केअर फंडातून ज्योती सीएनसी कंपनीचे 25 व्हेंटिलेटर प्राप्त झाले. मात्र सदरील व्हेंटिलेटरमधून रूग्णासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित होत नसल्याने हे व्हेंटिलेटर मिळाल्यापासून तशीच बंद अवस्थेत पडून असल्याची माहिती आ.सतीश चव्हाण यांनी दिली आहे.\nसदरील रूग्णालयाच्यावतीने कंपनीला या व्हेंटिलेटरची तांत्रिक दुरूस्ती करून देण्याविषयी पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र कंपनीकडून रूग्णालयास अद्यापही काहीच उत्तर मिळाले नसल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी सांगितले. वेळेवर ‘सर्व्हीस’ देता येत नसेल तर कंपनीने व्हेंटिलेटरचा पुरवठा करणे बंद करावा अशी मागणी आ.सतीश चव्हाण यांनी केली आहे.\nपीएम केअर फंडातील व्हेंटिलेटरचे 'ऑडिट' नागरिकांचे जीव गेल्यावर करणार का\nओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीसपदी मंगल भुजबळ यांची नियुक्ती\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीसपदी मंगल भुजबळ यांची नियुक्ती\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nकलासम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचे निधन\nइनामी जमीन घोटाळ्यांमध्ये जिल्हाधिकार्‍यांना विभागीय आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\nइनामी जमीन घोटाळ्यांमध्ये जिल्हाधिकार्‍यांना विभागीय आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश\nकलासम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचे निधन\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*अखेर नरभक्षक बिबटया जेरबंद; वनविभागाची कामगिरी\n*आष्टीतील तालुक्यातील एकाला कोरोनाची बाधा*\n*राज्यातील शिक्षकांना SCERT देणार गुगल क्लासरूम चे ऑनलाईन प्रशिक्षण*\nओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीसपदी मंगल भुजबळ यांची नियुक्ती\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\nअण्णांच्या राळेगण मध्ये साडी वाटप करताना दोघांना पथकाने पकडले » CMNEWS\nअहमदनगर: १३४ रूग्णांना डिस्चार्ज तर ८३ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर\nदक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांची भेट\nपरळीत कोविड लसीकरण सराव फेरी चा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आरंभ\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शै���्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*अखेर नरभक्षक बिबटया जेरबंद; वनविभागाची कामगिरी\n*आष्टीतील तालुक्यातील एकाला कोरोनाची बाधा*\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*अखेर नरभक्षक बिबटया जेरबंद; वनविभागाची कामगिरी\n*आष्टीतील तालुक्यातील एकाला कोरोनाची बाधा*\n*राज्यातील शिक्षकांना SCERT देणार गुगल क्लासरूम चे ऑनलाईन प्रशिक्षण*\n*राज्यातील शिक्षकांना SCERT देणार गुगल क्लासरूम चे ऑनलाईन प्रशिक्षण*\n*आष्टीतील कोरोना बाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू*\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटचं पुण्यात कनेक्शन, महिलेसह तिघांना अटक*\n*दिवाळी तुमची दवाखान्यात जाणार कायआज जिल्ह्यात 200 कोरोना ग्रस्तांची भर*\n*बीड जिल्ह्याचा कोरोना corona कमी होतोय पण आष्टीचा वाढला\nअण्णांच्या राळेगण मध्ये साडी वाटप करताना दोघांना पथकाने पकडले » CMNEWS\nअहमदनगर: १३४ रूग्णांना डिस्चार्ज तर ८३ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर\nदक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांची भेट\nपरळीत कोविड लसीकरण सराव फेरी चा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आरंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathwadasathi.com/use-of-sand-mixed-with-soil-in-the-construction-of-the-historic-fort-of-dharur/", "date_download": "2021-06-21T22:13:20Z", "digest": "sha1:WZGU5CCQ5NPX4TYPISQMWGW3G653YWSU", "length": 10949, "nlines": 187, "source_domain": "marathwadasathi.com", "title": "धारूरच्या ऐतिहासिक किल्ल्याच्या कामात माती मिश्रीत वाळूचा वापर! - Marathwada Sathi", "raw_content": "\nHome बीड धारूरच्या ऐतिहासिक किल्ल्याच्या कामात माती मिश्रीत वाळूचा वापर\nधारूरच्या ऐतिहासिक किल्ल्याच्या कामात माती मिश्रीत वाळूचा वापर\nकिल्ले धारूर – धारूर येथील भुईकोट किल्ल्यातील तीन भिंती पावसाळयात पडल्या या पडलेल्या भिंतींचे काम करण्यास सुरुवात झाली आहे परंतु या कामात सरास माती मिश्रीत वाळूचा वापर होताना दिसत यामुळे धारूरचे वैभव असलेल्या किल्ल्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होताना दिसत आहे या गंभीर बाबीकडे पुरातत्व भागाचे दुर्लक्ष झाले आहे.\nधारूर येथील किल्ल्याचे काम २०१७ मध्ये सुरू करण्यात आले होते काही महिन्यातच किल्ल्याच्या भिंती ढासळल्या सुमारे सात कोटी रुपये खर्चून हे काम पूर्ण करण्यात आले होते काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने भिंती फुगून पडल्या गुत्तेदारावर पुन्हा काम करण्याची नामुष्की ओढवली\nआता सुरू असलेल्या कामावर पत्रकार तसेच नागरिकांनी भेट दिली असता या ठिकाणी माती मिश्रीत वाळूचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसून आले आहे यामुळे पुन्हा एकदा किल्ल्याच्या कामात बोगस गिरी होत असल्याचे समोर आले आहे गुत्तेदार तसेच संबधित विभागाचे अधिकारी उंटावरून शेळ्या राखत आहेत अधिकारी बोगसगिरी करून लोक प्रतिनिधी यांना चुकीची माहिती देत आहेत त्यामुळे धारूरचा ऐतिहासिक वारसा धारूर करांचे वैभव महादुर्ग किल्ला धोक्यात आला आहे या किल्ल्याचे काम दर्जेदार होणे गरजेचे आहे.\nइतिहास प्रेमींनी लक्ष देण्याची गरज\nयेथील किल्ल्याच्या कामा बाबतीत इतिहास प्रेमींनी लक्ष देण्याची गरज आहे पूर्वी झालेले काम दर्जेदार न झाल्याने इतिहास प्रेमी गड प्रेमी नागरिक मध्ये नाराजी पसरली होती आता परत ते काम दर्जेदार करून घेण्याची संधी मिळाली आहे सर्व इतिहास प्रेमींनी लक्ष देवून काम दर्जेदार करून घ्यावे लागेल.\nधारूरकरांना मिळू शकतो रोजगार\nधारूर येथील किल्ल्याचे काम दर्जेदार होवून हे स्थळ पर्यटन स्थळ म्हणून विकसित झाल्यास येथील तरुणांना यातून रोजगार मिळू शकतो यासाठी या क्षेत्राचा विकास होणे गरजेचे आहे लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांनी काम दर्जेदार करून घेण्याकडे लक्ष द्यायला हवे.\nPrevious articleह्युंदाईची नवीन ELITE I-20 B56 दीप ह्युंडाईत दाखल\nNext articleजो बायडन देणार भारतीयांना भेट\nBeed Lockdown : बीडमध्ये लॉकडाऊन कालावधीत शिथिलता, अशा आहेत नवीन वेळा…\nपरळीत नियम मेडणाऱ्या दुकानदारांवर प्रशासनाची कारवाई\nराखेच्या ढिगाऱ्यात पडलेल्या मजुराला सहकाऱ्यांनी दिले जीवदान\nवाळूजमधील प्लास्टिक कंपनी आगीत खाक\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nमाणिकचंद पहाडे लॉ कॉलेजच्यावतीने संविधान दिन साजरा\nअनाथ- निराधार मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील - कविता वाघ\nशिशुंचा आहार कसा असावा यावर डॉ अभिजित देशमुख यांचे मार्गदर्शन\nमायावतींचा जीवन संघर्ष बहुजनांची प्रेरणा– एडो.अमोल डोंगरे\nपहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच वर्चस्वास ; भारताची सुरुवात खराब झाली…\nदत्तात्रय काळे रिपोर्टर ऑफ द इअर पुरस्काराने सन्मानित कराड हॉस्पिटलच्या वतीने पुरस्काराची अखंडित परंपरा...\nठाकरे यांच्या भाषे विरुद्ध आरोप…\nशरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात दिल्लीत बैठक; राजकीय वर्तुळात चर्चा\n कोरोनाची लस घेतल्यानंतर शरीराचे झाले चुंबक \nऔरंगाबादकरांच्या सेवेत स्मार्ट सिटी बस पुन्हा धावणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://ournagpur.com/nagpurs-historical-many-places-are-under-development-news/", "date_download": "2021-06-21T22:28:49Z", "digest": "sha1:Z2OLYIYRB4C47BEVBUJELCUGOFWHOQ4H", "length": 10325, "nlines": 160, "source_domain": "ournagpur.com", "title": "नागपूर : ऐतिहासिक २८ स्थळांचा होतोय विकास", "raw_content": "\nHome English नागपूर : ऐतिहासिक २८ स्थळांचा होतोय विकास\nनागपूर : ऐतिहासिक २८ स्थळांचा होतोय विकास\nनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकासाठी ऐतिहासिक व सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्व असलेल्या स्थळांचा विकास करण्यात येत आहे. मंजूर करण्यात आलेल्या २८ ऐतिहासिक स्थळांचा विकास करण्यासाठी आता पाऊल टाकण्यात आले. काही स्थळांच्या विकास कामांना सुरुवात झाली असल्याचे समितीचे सदस्य आणि कास्ट्राइबचे अध्यक्ष कृष्ण इंगळे यांनी सांगितले.\nऐतिसासिक वास्तूंना व सेवाभावी संस्थांना अनुदान मंजूर करण्यापूर्वी मार्गदर्शक तत्त्वे व मानके ठरविण्यासाठी समिती गठित करण्यात आली होती. समाजकल्याण विभागाच्या संचालकांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली होती. कास्ट्राइबचे अध्यक्ष कृष्णा इंगळे या समितीत सदस्य आहेत. या समितीने २०११ ते २०१५ या काळात ४३ स्थळांना भेटी दिल्या. यापैकी २८ स्थळांच्या विकास प्राधान्याने करण्यात येत असून काही स्थळांच्या कामांना सुरुवातही झाली असल्याचे इंगळे यांनी सांगितले.\nया स्थळांचा होणार विकास\nबुलडाणा जिल्ह्यातील पातुर्डा येथील बुद्धविहार व परिसराच्या नूतनीकरणासाठी ९९ लाख ९२ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुक्काम केला होता. ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन व्हावे, स्मारक तयार व्हावे या उद्देशाने हे काम हाती घेण्यात आले. बुलडाणा जिल्ह्यातील चोखोबांचे गाव मेव्हणा राजा, दोन दिवस डॉ. आंबेडकर यांनी मुक्काम केलेले गडचिरोली जिल्ह्यातील दीक्षाभूमी वडसा, देसाईगंज हे ठिकाण, डॉ. बाबासाहेबांची पहिली सभा झालेले कोल्हापूर जिल्ह्यातील माणगाव, रत्नागिरी जिल्ह्यातील वणंद, ठाणे जिल्ह्यातील आंबेटेंबे या गावांसह एकूण २८ ऐतिसाहिक स्थळांवर ३३ कोटी ७८ लाख ६ हजार २४७ रुपये खर्च करण्यात येणार असल्याचे इंगळे यांनी सांगितले.\nऐतिहासिक स्थळांचा विकास व्हावा, यासाठी येत्या ३१ जुलै रोजी बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथे महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. विकास कामांना गती मिळावी, यावर या बैठकीत भर देण्यात येणार असल्याचे इंगळे यांनी सांगितले. ४१ ऐतिहासिक स्थळांपैकी प्रलंबित असलेल्या १३ प्रस्तावांवरही या बैठकीत चर्चा होणार आहे. निधी मंजूर झाल्याने विकासकामांना गती मिळाली. समाजात नवचैतन्य निर्माण झाले असल्याचे इंगळे यांनी सांगितले.\nअधिक वाचा : शहरातील ११ अनधिकृत प्रार्थनास्थळे पाडली\nPrevious articleनागपूर शहरात पाणी कपातीत एक महिना वाढ\nNext articleनागपूर : कोट्यवधी रुपयांचे कर्ज झाल्याने शहरातील बड्या औषध व्यापाऱ्याची आत्महत्या\nनागपुरात ‘खाकी वर्दी’चा प्रेमळ चेहरा; निराधार आजीच्या गळणाऱ्या छतावर पोलिसांनी टाकली ताडपत्री\nफोटो काढायला गेलेले,शाळकरी मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू\nदाभाडकरांनी तरुणासाठी सोडला नव्हता बेड; माहिती अधिकारात वस्तुस्थिती समोर\n‘ईडी’कडून नागपुरात एकाचवेळी दोन सीए आणि एका कोळसा व्यापाऱ्याच्या घरी छापेमारी\nआता १५ मिनिटात ओळखता येणार … गर्दीतील कोरोना बाधित\nGoogle चं नवं फीचर, आता मिळणार फोटो आणि व्हिडीओ Hide करण्याची सुविधा\n एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या करून आरोपीची आत्महत्या\nफेसबुकवरील मैत्री पडली महागात; महिलेची 2.5 कोटींची फसवणूक\nSIP मध्ये 12% व्याजासह 26 लाखांचा परतावा मिळवा, वाचा सुरुवातीला किती...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/coronavirus-in-pune-comfortable-in-the-last-24-hours-4010-people-have-been-released-in-pune/", "date_download": "2021-06-21T22:06:53Z", "digest": "sha1:HI2WPTEQWPXN2NCAXZJWOCGKTRFBBMVV", "length": 10577, "nlines": 153, "source_domain": "policenama.com", "title": "Coronavirus in Pune : दिलासादायक ! पुण्यात गेल्या 24 तासात 4010 जण झाले 'कोरोना'मुक्त - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून प्रसिद्ध बिल्डर अमित लुंकडला…\nशिवसेनेचा भाजपच्या बालेकिल्ल्यात सर्जिकल स्ट्राईक, 10 नगरसेवक शिवबंधन बांधणार\nपुणे विद्यापीठात यंदाच्या शैक्षणिक वर्षात योगा हा नवा अभ्यासक्रम सुरु\n पुण्यात गेल्या 24 तासात 4010 जण झाले ‘कोरोना’मुक्त\n पुण्यात गेल्या 24 तासात 4010 जण झाले ‘कोरोना’मुक्त\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणेकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या 24 तासात तब्बल 4 हजार 10 जण कोरोनामुक्त झाले आहेत. पण, दिवसभरात तब्बल 74 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुण्याबाहेरील 23 जणांचा तर पुण्यातील 51 जणांचा समावेश आहे. गेल्या 24 तासात पुण्यात कोरोनाचे 1 हजार 165 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.\nसध्या पुण्यातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या 4 लाख 47 हजार 729 वर जाऊन पोहचली आहे. त्यापैकी 4 लाख 9 हजार 484 जण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुण्यात कोरोनाचे 30 हजार 836 रूग्ण अ‍ॅक्टीव्ह आहेत. त्यापैकी 1402 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पुण्यात आतापर्यंत कोरोनामुळं 7 हजार 409 जणांचा बळी गेला आहे. आज दिवसभरात 11 हजार 499 जणांचे स्वॅब घेण्यात आले असून त्यापैकी 1 हजार 165 जणांचा कोरोनाचा अहवाल सकारात्मक आला आहे.\nHome Isolation Tips : होम आयसोलेशनच्या दरम्यान ‘या’ 9 गोष्टींकडे ठेवा विशेष लक्ष, जाणून घ्या\nRupali Chakankar : ‘प्रवीण दरेकरांना महाराष्ट्र द्वेषाने पछाडलंय’\nNeena Gupta | नीना गुप्ताच्या प्रेग्नंसीदरम्यान जेव्हा…\nIndia VS New Zealand Final | पूनम पांडेने पुन्हा केलं मोठं…\narrested TV actresses | चोरीच्या प्रकरणात 2 अभिनेत्रींना…\nWorld Music Day 2021 | वर्ल्ड म्युसिक डे ला राजीव रुईयाने…\nRamayan Serial | ‘रामायण’मधील ’सुमंत’चे निधन;…\nCoronavirus in Pune | पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 266…\nPune News | बंदुकीच्या धाकाने अपहरण करुन पेट्रोल टाकून जीवंत…\nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून…\nपेट्रोल-डिझेलने नव्हे, आता ‘या’ इंधनावर धावणार…\nशिवसेनेचा भाजपच्या बालेकिल्ल्या��� सर्जिकल स्ट्राईक, 10…\nAmarnath Yatra Canceled | अमरनाथ यात्रा कोरोना महामारीमुळे…\nपुणे विद्यापीठात यंदाच्या शैक्षणिक वर्षात योगा हा नवा…\nPune Crime News | 11 नागरिकांची तब्बल 3 कोटी 59 लाख रुपयांची…\nमहाराष्ट्राचा ‘दशरथ मांझी’ : 22 दिवसात खोदली 20 फुटांची…\nBank Privatisation | मोदी सरकारचा मोठा निर्णय, देशातील…\npune municipal corporation | पुणे महापालिकेच्या निवडणूक…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून प्रसिद्ध बिल्डर अमित…\nCorona Wave : कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी चीनकडे गुप्त औषध आहे का\nजबरी चोरी करणाऱ्या आरोपींना रांजणगाव एमआयडीसी पोलीसाकडून अटक; धारदार…\nPune Crime News | 11 नागरिकांची तब्बल 3 कोटी 59 लाख रुपयांची फसवणूक;…\nCoronavirus Vaccine Free | उद्यापासून सर्वांसाठी मोफत कोरोना…\nBank Privatisation | मोदी सरकारचा मोठा निर्णय, देशातील ‘या’ 2 मोठ्या बँकाचेही होणार खासगीकरण, कर्मचारी अन्…\nEarn Money | कमाईची संधी 23 जूनला 290 रूपये लावून तुम्ही बनू शकता लखपती 23 जूनला 290 रूपये लावून तुम्ही बनू शकता लखपती जाणून घ्या कुठे लावायचा आहे पैसा\nBeed News | पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या, बीड जिल्ह्यातील घटना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://shecooksathome.com/tag/macaroni-with-cheese/", "date_download": "2021-06-21T23:32:46Z", "digest": "sha1:XFOAJUZAEVOXIJ6KTFAKJTOFBJH3NAJG", "length": 4901, "nlines": 96, "source_domain": "shecooksathome.com", "title": "Macaroni with Cheese – अन्न हेच पूर्णब्रह्म", "raw_content": "\nकितीही वेगववेगळ्या प्रकारचे पदार्थ केले तरी माझ्या मुलींना असं वाटतं की मी खायला तेच ते करते. मग एखाद्या दिवशी दोघीही जणी आज चांगलं काही तरी खायला कर असं म्हणतात. त्यांच्या भाषेत चांगलं काही तरी म्हणजे, मैदा, बटर, चीज असं रिफांइड साहित्य वापरलेले पदार्थ जे फारसे वापरायला मी तयार नसते. म्हणजे मी रेडीमेड बटरऐवजी घरी केलेलंContinue reading “मॅकरोनी विथ चीज”\nस्वयंपाक एक आवश्यक काम\nअन्न हेच पूर्णब्रह्म फेसबुक लिंक\nआमटी कालवणं रस्से कढी\nपोळ्या पराठे पु-या भाकरी\nरात्रीच्या जेवणाचे सोपे पदार्थ\nसरबत पन्हं मॉकटेल्स पेयं\nअन्न हेच पूर्णब्रह्म, Blog at WordPress.com.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://vikrantjoshi.com/off-record-review-on-some-of-todays_16-4/", "date_download": "2021-06-21T23:42:21Z", "digest": "sha1:UI5TQL46LIDTS3RVGIY4ZZKT2YRNKGVN", "length": 15767, "nlines": 58, "source_domain": "vikrantjoshi.com", "title": "OFF THE RECORD review on some of todays headlines… – Vikrant Joshi", "raw_content": "\nआपल्या गावाकडे एक म्हण आहे, बाप तसा बेटा, कुंभार तसा लोटा .. नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैदकीय कॉलेज आणि हॉस्पिटलच्या (मेयो) अधिष्ठाता (डीन) डॉ. मीनाक्षी गजभिये-वाहणे यांना काल अँटी करप्शनने रु.१६,००० घेताना रंगे हाथ पकडले. इकडे गजभिये अडचणीत सापडल्यात आणि आपल्या मुंबई मध्ये डॉ. लहाने अडचणीत… सहजच म्हण आठवली होती हो, यात काहीही तर्क काढू नये .. नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैदकीय कॉलेज आणि हॉस्पिटलच्या (मेयो) अधिष्ठाता (डीन) डॉ. मीनाक्षी गजभिये-वाहणे यांना काल अँटी करप्शनने रु.१६,००० घेताना रंगे हाथ पकडले. इकडे गजभिये अडचणीत सापडल्यात आणि आपल्या मुंबई मध्ये डॉ. लहाने अडचणीत… सहजच म्हण आठवली होती हो, यात काहीही तर्क काढू नये असो.तक्रारदार हा औषध विक्रेता असून जुलै-२०१५ मध्ये मेयो मध्ये औषध पुरवठा केल्याचे बिल सुमारे २ लाख होते. ते बिल मंजूर करण्यासाठी बाईने लाच मागितली. त्यात त्या पकडल्या गेल्या. एका मराठी पेपरने बाईची बाजू मांडलीय. लाच घेण्यामागे “सिस्टिमच जबाबदार” या मथळ्याखाली हि बातमी छापली. हिवाळी अधिवेशनादरम्यान मुंबईच्या अधिकाऱ्यांसाठी जेवणाचे डब्बे मेयोमधून जायचे. त्या डब्ब्यांचे बिल भरण्यासाठी ही लाच घेतली गेली, असे त्या पेपरचे म्हणणे आहे… कमाल आहे… असे कधी होते का असो.तक्रारदार हा औषध विक्रेता असून जुलै-२०१५ मध्ये मेयो मध्ये औषध पुरवठा केल्याचे बिल सुमारे २ लाख होते. ते बिल मंजूर करण्यासाठी बाईने लाच मागितली. त्यात त्या पकडल्या गेल्या. एका मराठी पेपरने बाईची बाजू मांडलीय. लाच घेण्यामागे “सिस्टिमच जबाबदार” या मथळ्याखाली हि बातमी छापली. हिवाळी अधिवेशनादरम्यान मुंबईच्या अधिकाऱ्यांसाठी जेवणाचे डब्बे मेयोमधून जायचे. त्या डब्ब्यांचे बिल भरण्यासाठी ही लाच घेतली गेली, असे त्या पेपरचे म्हणणे आहे… कमाल आहे… असे कधी होते का आपल्या शासनात साधा चपराशीसुद्धा १५००० घेत नाही हो.. ह्या बाईतर डीन होत्या… पण आता पुढच सांगतो. तक्रादारची कसरत होणार. दीड-दोन वर्षांनी जेव्हा न्यायालयात केस येईल तेव्हा आपले जळगावचे गिरीशभाऊ तोपर्यंत सगळॆ म्यानेज करणार, पब्लिक प्रॉसिक्युटर जे तक्रा���ारच्या बाजूने उभे असतात, तेही तक्रारदारला नको त्या गोष्टी विचारून अडचणीत आणणार आणि बाई सही सलामत बाहेर येणार–एकच दिलासा आहे– कि आता डिड-दोन वर्ष बाई घरी बसवणार..कोणीतरी हा विषय उचलून अँटी करप्शनला बाईच्या घरी छापा मारायला लावला पाहिजे. ही एसीबीची पद्धतच आहे…की एक पथक लाच घेताना पकडत, आणि दुसरं पथक घरी धाड मारत… काय माहीत असं नागपूर यामध्ये घडलं की नाही\nसहकार खात्यात अजित पवार आणि इतरांनी केलेला गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार यांना शेवटी तपास अधिकारी, सहकार क्षेत्रातील बडे अधिकारी, सध्या ए. पी. एम. सी मध्ये मोठ्या पदावर असणारे शिवाजी पहिणकर यांनी अपेक्षेप्रमाणे या नेत्यांना वाचवले आहे.. टाईम्स ऑफ इंडिया ची हि आजची बातमी. वाह शिवाजीराव पहिणकर शासनाने तुम्हला चांगले चांगले पदावर बसावयचे आणि तुम्ही या नेत्यांना दबून, पैसे खाऊन, सर्व- सामान्य माणसाचे पैसे ज्यांनी खाऊन टाकले, त्यांना तुम्ही अभय देता हि लाजिरवाणी गोष्ट आहे…. सहकारी बँकेत गरीब माणूस पैसे ठेवतो, मी नेहमीच म्हणत आलोय, कि बँक, आदिवासी विभाग आणि शिक्षण विभागात जो मस्तवाल होऊन पैसे खातो किंवा भ्रष्टाचार करतो, त्याच्या एवढा नीच कोणीच नसू शकतो…. चला माझे आता सारे लक्ष या पहिणकर बुवा वर असणार आहे… ऐकलं आहे, कि हा भ्रष्ट अधिकारी अगदी चिप लेव्हल वर जाऊन पैसे खातो.. विदर्भातील एका मसाला किंगवर अशीच मेहेरनजर शिवाजीरावांनी केली आहे…प्रकरण लवकरच…\nआजच्या मुंबई मिररने भाजप नेत्यांच्या प्लॅनिंगची वाटच लावून टाकली आहे…येत्या मनपा निवडणुकीसाठी भाजपचे जेष्ठ नेते आपल्या मुलांना तिकीट मिळण्याकरिता आतोनात प्रयत्न करत असून, घरातल्या माणसाला तिकीट देणं, कस पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमिकेशी विसंगत आहे, अशी आज बातमी छापली.. बातमीनुसार खासदार किरीट सोमय्या, मंत्री प्रकाश मेहता, मंत्री विद्या ठाकूर, माजी आमदार रमेश ठाकूर आणि आमदार राज पुरोहित हे आप-आपल्या पोरांसाठी तिकीट मिळण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण हा पेपर मुळातच शिवसेनेला विकेला गेला आहे का अशी शंका निर्माण होत आहे. मी या बातमीच्या विरोधात नाही, पण फक्त भाजपचेच नेते परिवारकरिता तिकिट मिळवण्याकरिता प्रयत्न करत आहेत का शिवसेना, काँग्रेस, मनसे आणि राष्ट्रवादी यात एकही जण आपल्या मुलांना किंवा बायकोसाठी प्रयत्न नाही करत आहे क�� शिवसेना, काँग्रेस, मनसे आणि राष्ट्रवादी यात एकही जण आपल्या मुलांना किंवा बायकोसाठी प्रयत्न नाही करत आहे का काय होत, आता बातमी आली..तेही एका मोठ्या पेपरमध्ये…अश्यामुळे आता या पोरांना आता तिकीट मिळणे कठीण होऊन बसेल…जिथे जिथे आदित्य ठाकरे किंवा शिवसेनेला भाजपची भीती वाटते, खासकरून मुंबई मध्ये, तेव्हा सेनेने गणित सोपे आखून ठेवले आहे… या मिररच्या पत्रकाराला गाठायचे, आणि बातमी लावायची…परत सांगतो, माझा विरोध बातमीला नाहीच आहे… विरोध आहे पेपरच्या आणि त्या पत्रकाराच्या भूमिकेचा… “करून दाखवलं” आदित्यने शेवटी, असं म्हणावे लागेल काय होत, आता बातमी आली..तेही एका मोठ्या पेपरमध्ये…अश्यामुळे आता या पोरांना आता तिकीट मिळणे कठीण होऊन बसेल…जिथे जिथे आदित्य ठाकरे किंवा शिवसेनेला भाजपची भीती वाटते, खासकरून मुंबई मध्ये, तेव्हा सेनेने गणित सोपे आखून ठेवले आहे… या मिररच्या पत्रकाराला गाठायचे, आणि बातमी लावायची…परत सांगतो, माझा विरोध बातमीला नाहीच आहे… विरोध आहे पेपरच्या आणि त्या पत्रकाराच्या भूमिकेचा… “करून दाखवलं” आदित्यने शेवटी, असं म्हणावे लागेल आता तरी कोणीतरी यात “बघेल” का आता तरी कोणीतरी यात “बघेल” का अजून एक सांगतो–या पेपरने सेने विरुद्ध कधी बातम्या छापल्या (जर सेनेला हवं असेल तर तसे पण होते… बर का.. सेनेत कोणीही मोठं होऊ शकत नाही.. कल्पना असेलच तुम्हाला) जर त्या सापडल्या, कृपया मला त्याचे कटिंग पाठवावे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2", "date_download": "2021-06-21T23:13:02Z", "digest": "sha1:VNKCTKOOSM5OKIHMLQ5DBSDYXNRTV4TH", "length": 23589, "nlines": 127, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "भोपाळ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nभारतातील मध्य प्रदेश राज्याची राजधानी व महत्त्वाचे शहर.\n(भोपाल या पानावरून पुनर्निर्देशित)\nभोपाळचे वार्षिक सरासरी तपमान\nमध्य प्रदेश • भारत\n२३° १५′ ००″ N, ७७° २५′ १२″ E\n• उंची ३०८.१४ चौ. किमी\n• मेट्रो १७,९८,२१८[१] (१६व्या) (२००१)\nसंकेतस्थळ: भोपाळ महानगरपालिका संकेतस्थळ\nभोपाळ हे भारतातील मध्य प्रदेश राज्याची राजधानी व महत्त्वाचे शहर आहे.\n२ म्हण : कहाँ राजा भोज और कहाँ गंगू तेली\n८ भोपाळ शहरातील प्रेक्षणीय स्थळे\n९ भोपाळच्या आसपासची प्रेक्षणीय ठिकाणे\nभोपाळ शहराची स्थापना अफगाण शिपाई दोस्त मोहम्मद (१७०८-१७४०) यान�� केली. औरंगजेबाच्या मृत्यूनंतरच्या गडबडगोधळात जेव्हा दोस्त मोहम्मद दिल्लीतून पळाला तेव्हा त्याची ओळख गोंड राणी कमलापती हिच्याशी झाली. नबाबांच्या या शहराचे नाव भूपाल या राजाच्या नावावरून पडले. भोपाळ राज्याची स्थापना परमार राजा भोजाने सन १०००-१०५५ दरम्यान केली. त्या वेळी धार हे राजधानीचे स्थान होते. परमार राजांनंतर भोपाळ शहरात अफगाण शिपाई दोस्त मोहम्मदचे शासन आले म्हणून याला नवाबी शहर म्हणूनही ओळखले जाते. आज पण येथे मुगल संस्कृती पाहायला मिळते. इसवी सन १७२०-२६ मध्ये दोस्त मोहम्मद खानने भोपाळ गावाची किल्लेबंदी करून याला एका शहरात रूपांतरित केले. तसेच त्यांनी नवाब ही पदवी घेतली आणि या प्रकारे भोपाळ राज्याची स्थापना झाली. मुगल दरबारामधील सिद्दिकी बंधूंबरोबर मैत्रीच्या निमित्ताने खानाने हैदराबादच्या मीर कमरुद्दीनबरोबर शत्रुत्व घेतले. सिद्दिकी बंधूंबरोबर निपटारा केल्यावर १७२३मध्ये निजामाने भोपाळ राज्यावर आक्रमण केले आणि दोस्त मोहम्मद खानला भोपाळ राज्याचे आधिपत्य स्वीकार करायला लावले. मराठ्यांनी भोपाळ राज्याकडून कर वसूल केले १७३७ मध्ये मराठ्यांनी मुघलांना भोपाळच्या लढाईत मात दिली. खानच्या वारसदारांनी १८१८मध्ये ब्रिटिश हुकुमतीबरोबर हातमिळवणी केली आणि भोपाळ राज्य ब्रिटिश राज्याची रियासत झाले. १९४७ साली जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भोपाळ राज्याची वारीस आबादी सुलतान या पाकिस्तानला गेल्या व त्यांच्या लहान बहीण बेगम साजिदा सुलतानला उत्तराधिकारी घोषित केले गेले. १ जून १९४९ मध्ये भोपाळ राज्याचे भारतात विलीनीकरण झाले.\nम्हण : कहाँ राजा भोज और कहाँ गंगू तेली\nमध्यप्रदेशात भोपाळपासून सुमारे अडीचशे किलोमीटर दूर धार जिल्हा आहे. त्याला भोजराजाची धारानगरी म्हणतात. हे शहर म्हणजेच ११व्या शतकातील माळवा राज्याची राजधानी. ज्या भोजराजाने हे शहर वसवले त्या राजाची मोठे मोठे विद्वान आजतागायत प्रशंसा करत आले आहेत. भोज राजा हा केवळ प्रतिभावंतच नव्हता तर तो शास्त्र आणि शस्त्र या दोन्हीचा ज्ञाता होता. त्याने वास्तुशास्त्र, व्याकरण, आयुर्वेद, योग, साहित्य आणि धर्म यावर अनेक ग्रंथ लिहिले आणि टीका – टिपण्णी देखील केली आणि ती कोणत्याही विद्वानांच्या तोडीची होती.\nअसे म्हणतात की मध्य प्रदेशची राजधानी असलेले भोप��ळ हे एके काळी \"भोजपाल\" म्हणून ओळखले जाई.\nभोजपाल म्हणजे ज्याचा पालनकर्ता, राजा भोज आहे असे ते. नंतर त्याचा अपभ्रंश होत होत त्यातील ज हे अक्षर जाऊन त्याचं नाव \"भोपाल\" पडले. भोपाळ शहरात प्रवेश करतानाच बड्या तलावापाशी भोज राजाची एक विशाल मूर्ती आपल्या नजरेस पडते. ११ व्या शतकात भोजराजाने कित्येक मंदिरे बांधली. इमारती बांधल्या. त्यातली एक म्हणजे भोजशाळा. भोज राजा सरस्वतीचा उपासक होता. त्याने शिक्षणाच्या प्रसारासाठी भोजशाळा उघडली. भोजशाळेत सरस्वतीच्या एका मूर्तीचीसुद्धा स्थापना केली होती, जी आज लंडनमध्ये आहे.\nपण आज आपण या भोजराजाला ओळखतो ते “कहाँ राजा भोज कहाँ गंगू तेली \" या म्हणीमुळे. तर कोण होता हा गंगू तेली… तर गंमतीची गोष्ट अशी की गंगू तेली अशी कोणी व्यक्ती अस्तित्वातच नव्हती.\n\"गंगू तेली नहीं अपितु गांगेय तैलंग\"\nगंगू तेली नव्हे, तर गांगेय तैलंग\nगंगू म्हणजे गांगेय कलचुरि नरेश आणि तेली म्हणजेच चालुका नरेश तैलय. या दोन्ही राजांनी संयुक्त सेना घेऊन भोजराजावर आक्रमण केले. हे दोघे दक्षिणेकडचे राजे होते. त्यांनी धार नगरीवर आक्रमण केले होते. एकत्र येऊनसुद्धा भोजराजाला ते हरवू शकले नव्हते. त्यांचा या युद्धात सपेशल पराभव झाला. तेव्हा लोक त्यांची खिल्ली उडवण्यासाठी म्हणाली “कुठे राजा भोज आणि कुठे गांगेय तेलंग”. त्याचा अपभ्रंश होऊन नंतर लोक “गंगू तेली” म्हणू लागले. आणि त्यातून “कुठे राजा भोज आणि कुठे गंगू तेली” ही म्हण रूढ झाली.\nभोपाळ येथे भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड कंपनी आणि भारतीय वन प्रबंधन संस्था आहे. ही भारतातील अशा प्रकारची एकमात्र संस्था आहे. भोपाळमध्ये अनेक विश्वविद्यालये आहेत. उदा० एन आय टी, राजीव गांधी प्रौद्योगिक विश्वविद्यालय, बरकतउल्लाह विश्वविद्यालय, अटलबिहारी वाजपेयी हिंदी विश्वविद्यालय, मध्यप्रदेश भोज मुक्त विश्वविद्यालय, माखनलाल चतुर्वेदी पत्रकारिता विश्वविद्यालय, भारतीय राष्ट्रीय विधी विश्वविद्यालय, त्याच बरोबर अनेक राष्ट्रीय संस्था, जसे की नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी आहेत.अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, भारतीय वन प्रबंधन संस्था, भारतीय विज्ञान शिक्षा एवं अनुसंधान संस्था, भोपाळ इंजिनियरिंग महाविद्यालय, गांधी चिकित्सा महाविद्यालय तथा अनेक शासकीय व पब्लिक शाळा आहेत.\nभोपाळ देशातील बऱ्याच ���ागांशी विविध मार्गांनी जोडले आहे.\nभोपाळचा राजा भोज विमानतळ शहरापासून 12 किमी अंतरावर आहे. दिल्ली, मुंबई, इंदूर, अहमदाबाद, चेन्नई, चंदीगड, हैदराबाद, कोलकाता, रायपूर येथून एअर इंडिया आणि इतर खासगी विमान कंपन्यांची नियमित उड्डाणे सेवा आहेत.\nभोपाळचे रेल्वे स्टेशन देशातील विविध रेल्वे स्थानकांशी जोडलेले आहे. हे रेल्वेस्थानक भारतीय रेल्वेच्या दिल्ली-चेन्नई मुख्य मार्गावर येते. शताब्दी एक्सप्रेस भोपाळला थेट दिल्लीशी जोडते. तसेच, हे शहर मुंबई, आग्रा, ग्वाल्हेर, झांसी, उज्जैन, कोलकाता, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद इत्यादी अनेक गाड्यांद्वारे जोडले गेले आहे.\nसांची, इंदूर, उज्जैन, खजुराहो, पंचमाडी, जबलपूर इत्यादी शहरांमधून भोपाळ सहज जाता येते. भोपाळ येथे नियमितपणे मध्य प्रदेश आणि शेजारच्या अनेक शहरांमधून प्रवास करतात.\nजुन्या शहरातील प्रमुख उद्योगांमध्ये विद्युत वस्तू, औषधी, कापूस, रसायने आणि दागिने आहेत. इतर उद्योगांमध्ये सूती आणि कपड्यांचे विणकाम, पीठ गिरणी आणि चित्रकला, तसेच क्रीडा उपकरणे यांचा समाविष्ट आहेत.\nभोपाळ विमानतळापासून मुंबई व दिल्लीला दररोज विमानसेवा उपलब्ध आहे.\nकुशाभाऊ ठाकरे आंतरराज्यीय बस अड्डा (संपूर्ण दृश्य)\n३ डिसेंबर इ.स. १९८४ मध्ये या शहरात अमेरिकी कंपनी 'युनियन कार्बाइड'मधून मिथाइल आइसोसायनेट वायूची गळती झाल्याने जवळजवळ वीस हजार लोक मृत्युमुखी पडले. या भोपाळ वायुदुर्घटनेचा प्रभाव आजवर वायुप्रदूषण, भूमिप्रदूषण, जलप्रदूषण आणि शारीरिक अपंगत्व इत्यादि स्वरूपांमध्ये शिल्लक आहे.\nछोटा तलाव, मोठा तलाव, भीमा सितका, अभयारण्य, शहीद भवन आणि भारत भवन येथे पाहण्यासारखे आहे. भोपाळजवळील सांची स्तूप हे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रही आहे, जे युनेस्कोद्वारे संरक्षित आहे. भोपाळपासून सुमारे 24 कि.मी. अंतरावर असलेले भोजपूर मंदिर हे ऐतिहासिक दर्शनीय स्थळ आहे. बरखेडा येथील भेल येथील श्री राम मंदिर हे एक प्रसिद्ध विश्वास केंद्र आहे.\nभोपाळ शहरातील प्रेक्षणीय स्थळेसंपादन करा\nवनविहार : मोकळ्या जागेत राहणारे जंगली प्राणी आणि पक्षी पहाता येतील असे ठिकाण\nसैरसपाटा (एक उत्तम निगा राखलेले उद्यान)\nकालियासोत, केरवा, भदभदा आणि इतर पाच-सहा धरणे\nभोपाळचा बडा तलाव (आणि छोटा तलाव) आणि मोतिया तलाव वगैरे अनेक तलाव.\nइंदिरा गांधी राष्ट्रीय म��नव संग्रहालय आणि इतर ३-४ संग्रहालये\nमोती मशीद आणि इतर ३-४ मशिदी\nताज उल मस्जिद - यह भारत की विशाल मस्जिदों में से एक हैं\nलक्ष्मीनारायण मंदिर, भोपाळ भोपाळच्या अरेरा टेकडीवर पाच दशकांपूर्वी स्थापन केलेले बिर्ला मंदिर अनेक वर्षांपासून धार्मिक श्रद्धेचे केंद्र आहे. मंदिरात स्थापित भगवान श्रीहरी विष्णू आणि लक्ष्मीजीच्या मूर्ती भक्तांना स्वतःकडे आकर्षित करत आहेत. ७-८ एकर डोंगराळ प्रदेशात पसरलेल्या या मंदिराची प्रतिष्ठा देश आणि राज्यातील विविध शहरांमध्ये पसरली आहे.\nभोपाळच्या आसपासची प्रेक्षणीय ठिकाणेसंपादन करा\nसांचीचा स्तूप (भोपाळपासून ४५ किलोमीटरवर)\nविदिशा (सांचीपासून ९ किलोमीटरवर) : येथे ग्रीक राजा ॲन्टिअल्किडासचा दूत हेलिओडोरस याने बांधलेला स्तंभ आहे.\nउदयगिरी गुंफा (विदिशापासून चार किलोमीटरवर बेस नदीच्या काठी) : येथील भूवराहाचे देऊळ आणि दुसरा चंद्रगुप्त आणि कुमारगुप्त यांचे शिलालेख.\nभीमबेटका (भोपाळच्या दक्षिणेला ४५ किलोमीटरवर) : येथील गुहांमध्ये आदिमानवाने काढलेली चित्रे आहेत.\nभोजपूर गाव (भीमबेटकाच्या दक्षिणेला २५ किलोमीटरवर) : येथे भोजेश्वर महादेवाच्या अतिपुरातन देवळात १८ फूट उंचीची शंकराची पिंडी आहे.\nभोपाल वार्षिक सरासरी तापमान\nLast edited on २७ फेब्रुवारी २०२१, at ११:१८\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २७ फेब्रुवारी २०२१ रोजी ११:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisocial.com/essay-on-spring-season-in-marathi/", "date_download": "2021-06-21T21:33:07Z", "digest": "sha1:NOO5KJXSLMPGUUBMS26W7C6U2EKD5OYQ", "length": 25870, "nlines": 146, "source_domain": "www.marathisocial.com", "title": "वसंत ऋतु वर मराठी निबंध, Essay on Spring Season in Marathi", "raw_content": "\nआजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे वसंत ऋतु वर मराठी निबंध (essay on Spring Season in Marathi). वसंत ऋतुवर लिहिलेला हा निबंध मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.\nआपण आपल्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी वसंत ऋतु वर मराठी निबंध (Spring season essay in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर विषयांवर सुद्धा मराठीमध्ये निबंध आहेत, ते सुद्धा आपण आपण वाचू शकता.\nया ऋतूमध्ये साजरे केले जाणारे सण\nवसंत ऋतू हा आपल्या सर्वांसाठी आनंददायक आहे. भारतात वसंत ऋतू हा मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात असतो. हा ऋतू काडकाच्या थंडीच्या तीन महिन्यांच्या दीर्घ कालावधीनंतर येतो. वसंत ऋतूमध्ये तापमान ओलसर होते. हिरवीगार झाडे, हिरवळ आणि सर्व फुले फुललेली असतात. वसंत ऋतूच्या आगमनानंतर प्रत्येकजण वसंत पंचमीचा सण साजरा करतात.\nवसंत ऋतू हा फुलांचा हंगाम आहे जो हिवाळ्यानंतर आणि उन्हाळ्याच्या आधी येतो, वसंत ऋतू दरम्यान, हवामान आनंददायी होते\nया वेळी वातावरण खूप थंड किंवा खूप गरम नसते आणि आनंददायी आणि उबदार असते.\nवसंत ऋतू दरम्यान, वातावरण खूप प्रसन्न असते, झाडाची पाने चमकत असतात.\nसुंदर फुले, गुंजलेल्या मधमाश्या आणि रंगीबेरंगी फुलपाखरूंनी आजूबाजूचे वातावरण रंगून गेलेले असते\nया हंगामात सर्व लोकांमध्ये आनंद, प्रेरणा आणि सकारात्मकता निर्माण होते.\nवसंत ऋतू हा हंगाम हिवाळ्यानंतर आणि उन्हाळ्याच्या हंगामापूर्वी येतो.\nवसंत ऋतू दरम्यान, दिवस थोडा जास्त मोठा होतो आणि हवामान आनंददायी होते.\nवसंत ऋतू फेब्रुवारीच्या सुरूवातीपासून एप्रिलच्या मध्यापर्यंत असतो.\nतीन महिन्यांच्या दीर्घ थंड हवामानानंतर वसंत ऋतूमध्ये आराम मिळतो.\nवसंत ऋतू दरम्यान, विविध फुले उमलतात आणि पर्यावरणाला हिरवळ आणि सौंदर्याने नाहून टाकतात.\nहिवाळ्याच्या थंडीच्या दीर्घ कालावधीनंतर लोक हलके कपडे घालण्यास सुरवात करतात.\nवसंत ऋतू हवामान छान असते आणि सूर्यप्रकाश सुद्धा आनंददायक वाटतो.\nवसंत ऋतूमध्ये कोकीळ तिच्या गोड आणि मधुर आवाजात गाऊन आपला आनंद व्यक्त करत असते.\nमंद वातावरणामुळे वसंत ऋतू मध्ये सर्वत्र आनंद पसरलेला असतो आणि असे वावरणं सकारात्मक विचार कार्याची संधी देते.\nवसंत ऋतू आपल्या शरीरास मोठ्या आत्मविश्वासाने नवीन गोष्टी सुरू करण्यास ऊर्जा देतो.\nवसंत ऋतु हा सर्वात आनंददायक आणि सर्वांच्या आवडीचा हंगाम आहे. भारतात वसंत ऋतु मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात पडतो. वसंत ऋतु हिवाळ्याच्या हंगामाच्या बर्‍याच महिन्यांनंतर येतो, ज्या दरम्यान लोक थंडीपासून मु���्त होतात. वसंत ऋतु मध्ये सर्वत्र फुलणारी झाडे आणि फुले यामुळे तापमान मध्यम होते आणि सर्वत्र हिरवळ असते आणि सर्व फुले फुलून वातावरण रंगीत झालेले दिसते.\nपावसाळा ऋतू वर मराठी निबंध\nकडाक्याच्या थंडीनंतर बरेच दिवस वाट पाहिल्यानंतर शेवटी वसंत ऋतुचे आगमन होते. या ऋतुमध्ये आपण आपण हलके कपडे घालू लागतो आणि सकाळी सकाळी थंडी नसल्यामुळे बाहेर सुद्धा जाऊ शकतो.लहान मुले पतंग खेळतात. होळीचा सण या हंगामाच्या सुरूवातीला येतो जेव्हा प्रत्येकजण रंग आणि पाण्याने होळी खेळून वसंत ऋतुच्या आगमनाचा आनंद लुटतो.\nवसंत ऋतुच्या आगमनाने वातावरण पूर्णपणे बदलून जाते. कोकिळ पक्षी गाणे गायला लागतात आणि याच ऋतूमध्ये सर्वांच्या आवडीचे आंबे सुद्धा येतात. निसर्ग सर्वत्र फुलांच्या सुगंधाने भरून गेलेले असते, कारण या हंगामात फुले फुलू लागतात, झाडांवर नवीन पाने येतात. आपण असे म्हणू शकतो की सर्वांचा आवडीचा आणि ऋतूंचा राजा वसंत ऋतुचे आगमन होत आहे आणि आपल्याला आता रोज लवकर उठून या ऋतूचा आनंद घेण्याची वेळ आली आहे.\nहिवाळा ऋतु वर मराठी निबंध\nवसंत ऋतुचे सौंदर्य आणि आजूबाजूचा परिसर आपल्याला कलात्मक बनवितो आणि आपण आत्मविश्वासाने नवीन काहीतरी सुरू करण्यासाठी प्रयत्न करतो. सकाळी पक्ष्यांचा आवाज, रात्री शीतल आकाश आणि मंद चंद्रप्रकाश दोन्ही खूप आनंददायी असतात आणि हे बघून मन अगदी प्रसन्न होते. दिवसा आकाश एकदम स्पष्ट दिसत असते आणि हवा खूप थंड असते. शेतकर्‍यांसाठी हा एक अतिशय महत्त्वाचा हंगाम आहे, कारण त्यांची पिके जसे कि गहू, हरभरा, भुईमूग शेतात पिकू लागतात आणि त्यांना काढणीची वेळ आली असते.\nभारतातील वसंत ऋतू मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात हिवाळा आणि उन्हाळ्यामध्ये पडतो. हा सर्व ऋतूंचा राजा म्हणून ओळखला जातो.\nसंपूर्ण वसंत ऋतूमध्ये तापमान एकदम सामान्य राहते, हिवाळ्यासारखे फारच थंड किंवा उन्हाळ्यासारखे गरम नसले तरी, शेवटी हळूहळू गरम होऊ लागते. रात्री हवामान अधिक आनंददायी आणि आरामदायक होते.\nवसंत ऋतू हा खूप प्रभावी आणि आल्हाददायक ऋतू मानला जातो, जेव्हा वसंत ऋतूचे आगमन होते तेव्हा तो निसर्गातील सर्व काही जागृत करतो; उदाहरणार्थ, हिवाळ्याच्या हंगामात कडाक्याच्या थंडीमुळे झाडे, झाडे, गवत, फुले, पिके, प्राणी, मानव आणि इतर सजीव वस्तू जणू काही झोपलेले असतात आणि वसंत ऋतू ये��ाच सगळे जागे होतात. माणसे थंडी निघून गेल्यामुळे हलके कपडे घालतात, झाडांवर नवीन पाने आणि फांद्या येतात आणि फुले ताजे आणि रंगीबेरंगी होतात. मैदाने सर्वत्र हिरव्या गवताने भरलेले असते आणि त्यामुळे संपूर्ण निसर्ग हिरवा आणि ताजा दिसतो.\nउन्हाळा ऋतु वर मराठी निबंध\nवसंत ऋतू चांगली भावना, चांगले आरोग्य आणि वनस्पतींना नवीन जीवन देते. हा सर्वात सुंदर आणि आकर्षक हंगाम आहे, जो फुलांना बहरण्यासाठी चांगला मौसम आहे. मधमाश्या आणि फुलपाखरे फुलांच्या कळ्याभोवती फिरतात आणि मधुर रस शोषून मध बनवण्याचा आनंद घेतो. या हंगामात लोकांना फळांचा राजा आंबा खायला मिळतो. कोकिळ दाट झाडाच्या फांदीवर बसून गात असते आणि अशाप्रकारे हा ऋतू सर्वांची मने जिंकतो.\nसौम्य आणि थंड वारे हे दक्षिणेकडील दिशेने वाहत असतात, ज्यामुळे फुलांचा एक छान सुगंध येतो आणि आपल्या मनाला प्रसन्न करून टाकतो. हा शेतकऱ्यांचा हंगाम आहे, जेव्हा ते आपली नवीन पिके घरात आणतात आणि त्यांना थोडा दिलासा वाटतो. निसर्ग प्रसन्न असल्यामुळे कवी नवनवीन कविता तयार करण्यासाठी निसर्गात फिरतात.\nवसंत ऋतूचे काही तोटे देखील आहेत. जसे कि, हा हंगाम हिवाळ्याच्या शेवटी सुरू होतो आणि उन्हाळ्याच्या सुरूवातीस येतो, ज्यामुळे हवामान खूपच संवेदनशील असते. सर्दी, ताप, गोवर इत्यादींसारख्या बर्‍याच साथीच्या आजारांमुळे लोकांना त्यांच्या आरोग्य जपण्यासाठी काळजी घ्यावी लागते.\nया लेखात आम्ही वसंत ऋतूचे महत्त्व, प्राणी जगतात होणारा परिणाम, वसंत ऋतूचे आगमन, त्याचे फायदे आणि तोटे याबद्दल सांगितले आहे.\nवसंत ऋतूला चैत्र आणि वैशाख म्हणूनही ओळखले जातात. हा हंगाम सर्वात आनंददायी हंगामांपैकी एक आहे कारण या दिवसांत जास्त थंड किंवा जास्त उष्णता येत नाही. म्हणूनच या ऋतूला ऋतूंचा राजा म्हणतात. वसंत ऋतूमध्ये निसर्गात बरेच बदल दिसतात वसंत ऋतूमुळे आयुष्यात खूप आनंद आणि आराम मिळतो.\nवसंत ऋतू खूप आनंददायी आहे. यावेळी जास्तच थंडी किंवा जास्त उष्णता नाही प्रत्येकजण बाहेर जाण्यास तयार असतो. हे या हंगामाचे वैशिष्ट्य आहे.\nकोकिळ, पक्षी गाणे आपल्या मधुर आवाजात गाणी म्हणत असतात आणि सर्वांना त्याच्या आवडीचा गोड आंबा खायला भेटणार असतो. निसर्गात सर्वत्र फुलांचा सुगंध भरलेला असतो. कारण या हंगामात पूर्ण फुलणे सुरू होते.\nझाडांवर नवीन पाने ���ेऊ लागतात, फुले फुलात असतात, सर्व नद्या खळखळ वाहत असतात. वसंत ऋतू हा भारतातील सर्वात लोकप्रिय हंगाम आहे.\nवसंत ऋतूच्या आगमनानंतर नवीन पिके पिकण्यास सुरवात होते. सर्व फुले फुलण्याचा हा हंगाम असतो. गुलाबाची कमळाची फुले अशा प्रकारे फुलतात की त्यांना बघूनच मन प्रसन्न होऊन जाते.\nआकाशातील पक्षी सुद्धा वसंत ऋतूला प्रेमाने अभिवादन करतात. सर्व प्राणी जगतात वसंत ऋतूचे आनंदाने स्वागत करतात. कोकीळ पक्षी त्याच्या मधुर आवाजाने गाणी गातो आणि सर्व वातावरण प्रसन्न करून टाकतो.\nशेतकरी सुद्धा उत्साहाने नाचू लागतो. आपली पिके पाहून शेतकरी आनंदाने भरून जातो. या हंगामात मानवी आरोग्यावर चांगला परिणाम होतो.\nहा हंगाम शेतकऱ्यांसाठी आनंददायक आहे, जेव्हा कापणीनंतर शेतकरी पिके त्यांच्या घरी आणतात तेव्हा त्यांना दिलासा वाटतो. कवींना कवितांची रचना करण्यासाठी नवीन कल्पना सुचतात आणि ते खूप चांगल्या कविता तयार करतात.\nवसंत ऋतूचे काही तोटे देखील आहेत जसे की हा ऋतू हिवाळा संपला कि सुरु होतो, यावेळी हवामान खूपच संवेदनशील असते. लहान मुलांची खूप काळजी घ्यावी लागते. सर्दी, ताप, गोवर इत्यादींसारख्या बर्‍याच साथीच्या आजारांपासून आपला बचाव करण्यासाठी लोकांना अतिरिक्त तयारी करावी लागते.\nया ऋतूमध्ये साजरे केले जाणारे सण\nहोळी, हनुमान जयंती, नवरात्र, गुढी पाडवा हे २ सण सर्व लोक कुटुंबातील सदस्यांसह शेजारी आणि नातेवाईकांसह साजरे करतात.\nवसंत ऋतू आपल्याला आणि निसर्गाच्या संपूर्ण वातावरणाला एक उत्तम देणगी आहे आणि हा ऋतू एक चांगला संदेश देतो की, सुख आणि दु:ख एकामागून एक येतच असतात.\nतर हा होता वसंत ऋतूवर मराठी निबंध, मला आशा आहे की आपणास वसंत ऋतु वर मराठी निबंध (Spring season essay in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडत असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.\nआपल्या आजूबाजूला घडत असलेल्या नवीन गोष्टींबद्दल माहिती करून घेणे आणि सर्वांपर्यंत पोहचवणे, ब्लॉगिंगची आवड आणि मोकळ्या वेळेचा कुठेतरी चांगल्या ठिकाणी सदुपयोग व्हावा यासाठीच केलेला हा अट्टाहास.\nजंगल तोड एक समस्या मराठी निबंध, Deforestation Essay in Marathi\nडॉ. होमी भाभा यांच्यावर मराठी निबंध, Homi Bhabha Information in Marathi\nराष्ट्रीय बालिका दिवस मराठी निबंध, Essay On Balika Din in Marathi\nजंगल तोड एक समस्या मराठी निबंध, Deforestation Essay in Marathi\nMarathi Social on याला म्हणतात शिव��ेना आमदार, रेमडीसीविर इंजेक्शन्ससाठी मोडली ९० लाखांची एफ. डी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.mahaprisons.gov.in/1075/%E0%A4%AA%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%AE-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2021-06-21T22:43:24Z", "digest": "sha1:AB3IG3Z3KUW22BTO7GLCKTS5RB7GGV74", "length": 4471, "nlines": 90, "source_domain": "www.mahaprisons.gov.in", "title": "पश्चिम-क्षेत्र - महाराष्ट्र कारागृह विभाग, महाराष्ट्र राज्य, भारत", "raw_content": "\nन्यायाधीन बंदी (CRPC 436 A)\nलोक माहिती अधिकारी (माहितीचा अधिकार)\nतुम्ही आता येथे आहात :\nपश्चिम विभाग येरवडा पुणे\nयेरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे\n* येरवडा महिला खुले कारागृह\n* कारागृह उपमहानिरीक्षणालय ,पश्चिम विभाग,पुणे\n* कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह\n* अहमदनगर जिल्हा कारागृह\n* कोल्हापूर जिल्हा कारागृह\n* सांगली जिल्हा कारागृह\n* सातारा जिल्हा कारागृह\n* सोलापूर जिल्हा कारागृह\n* विसापूर खुले कारागृह\n* आटपाडी मुक्त वसाहत\n* येरवडा खुले जिल्हा कारागृह\nकोल्हापूर जिल्हा खुले कारागृह\nधोरण आणि उत्तरदायित्वास नकार\nएकूण अभ्यागत : १७२३४६२ आजचे अभ्यागत : ८७ शेवटचा आढावा : ३०-०३-२०१३\nह्या संकेतस्थळाचे स्वामित्व हक्क ' कारागृह विभाग, महाराष्ट्र शासन, भारत, यांच्याकडे सुरक्षित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://cmnews.co.in/424-patients-discharged77-more-patients-added/", "date_download": "2021-06-21T21:40:21Z", "digest": "sha1:N52R7VKWQRASEUXDZTL4X2PCVMN4QC67", "length": 17410, "nlines": 210, "source_domain": "cmnews.co.in", "title": "*४२४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज;नवीन ७७ कोरोना बाधित* – CMNEWS", "raw_content": "\nओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीसपदी मंगल भुजबळ यांची नियुक्ती\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\nइनामी जमीन घोटाळ्यांमध्ये जिल्हाधिकार्‍यांना विभागीय आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश\nअंबाजोगाई येथील ‘स्वाराती’ रूग्णालयातील व्हेंटिलेटरही तशीच पडून; आ.सतीश चव्हाण यांचा खोचक सवाल\nकलासम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचे निधन\nम्युकर मायकोसिसचे राज्यात पंधराश�� रूग्ण; पुढील दहा दिवस अत्यंत महत्त्वाचे :आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती\nखत दरवाढीच्या निषेधार्थ केंद्र सरकारचा पुतळा जाळून स्वाभिमानी शेतकरी संघटना गुरुवारी प्रचंड आक्रमक आंदोलन छेडणार\nHome/ताज्या घडामोडी/*४२४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज;नवीन ७७ कोरोना बाधित*\n*४२४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज;नवीन ७७ कोरोना बाधित*\nअहमदनगर दि 23 प्रतिनिधी\nजिल्ह्यात आज ४२४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १३ हजार ४७८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ८० टक्क्यांहून अधिक असून ते आता ८१.२७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवरी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ७७ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २८८१ इतकी झाली आहे.\nबाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ६२, श्रीरामपूर ०१, कॅन्टोन्मेंट ०४, पारनेर ०१, अकोले ०१, जामखेड ०५ आणि मिलीटरी ह़ॉस्पिटल ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.\nदरम्यान, आज ४२४ रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये, मनपा १९७, संगमनेर २९, राहाता ०९, पाथर्डी ०८, नगर ग्रा.३७, श्रीरामपूर १२, कॅन्टोन्मेंट १४, नेवासा १३, श्रीगोंदा १९, पारनेर ३०, राहुरी ०७, शेवगाव १२, कोपरगाव १७, जामखेड ०२, कर्जत १८ अशा रुग्णांचा समावेश आहे.\n*बरे झालेली रुग्ण संख्या: १३४७८*\n*उपचार सुरू असलेले रूग्ण:२८८१*\nओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीसपदी मंगल भुजबळ यांची नियुक्ती\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीसपदी मंगल भुजबळ यांची नियुक्ती\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\n*अहमदनगर:नव्या ६०३ कोरोना बाधितांची रुग्णसंख्येत भर*\n*अहमदनगर:नव्या ५६६ बाधितांची रुग्णसंख्येत भर*\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्���ा हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\nइनामी जमीन घोटाळ्यांमध्ये जिल्हाधिकार्‍यांना विभागीय आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश\nअंबाजोगाई येथील ‘स्वाराती’ रूग्णालयातील व्हेंटिलेटरही तशीच पडून; आ.सतीश चव्हाण यांचा खोचक सवाल\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*अखेर नरभक्षक बिबटया जेरबंद; वनविभागाची कामगिरी\n*आष्टीतील तालुक्यातील एकाला कोरोनाची बाधा*\n*राज्यातील शिक्षकांना SCERT देणार गुगल क्लासरूम चे ऑनलाईन प्रशिक्षण*\nओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीसपदी मंगल भुजबळ यांची नियुक्ती\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\nअण्णांच्या राळेगण मध्ये साडी वाटप करताना दोघांना पथकाने पकडले » CMNEWS\nअहमदनगर: १३४ रूग्णांना डिस्चार्ज तर ८३ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर\nदक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांची भेट\nपरळीत कोविड लसीकरण सराव फेरी चा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आरंभ\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*अखेर नरभक्षक बिबटया जेरबंद; वनविभागाची कामगिरी\n*आष्टीतील तालुक्यातील एकाला कोरोनाची बाधा*\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*अखेर नरभक्षक बिबटया जेरबंद; वनविभागाच�� कामगिरी\n*आष्टीतील तालुक्यातील एकाला कोरोनाची बाधा*\n*राज्यातील शिक्षकांना SCERT देणार गुगल क्लासरूम चे ऑनलाईन प्रशिक्षण*\n*राज्यातील शिक्षकांना SCERT देणार गुगल क्लासरूम चे ऑनलाईन प्रशिक्षण*\n*आष्टीतील कोरोना बाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू*\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटचं पुण्यात कनेक्शन, महिलेसह तिघांना अटक*\n*दिवाळी तुमची दवाखान्यात जाणार कायआज जिल्ह्यात 200 कोरोना ग्रस्तांची भर*\n*बीड जिल्ह्याचा कोरोना corona कमी होतोय पण आष्टीचा वाढला\nअण्णांच्या राळेगण मध्ये साडी वाटप करताना दोघांना पथकाने पकडले » CMNEWS\nअहमदनगर: १३४ रूग्णांना डिस्चार्ज तर ८३ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर\nदक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांची भेट\nपरळीत कोविड लसीकरण सराव फेरी चा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आरंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://cmnewsindia.com/%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%AE-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8-%E0%A4%8D%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D/", "date_download": "2021-06-21T22:40:46Z", "digest": "sha1:RJVRDXUXYUAU7PIH7PI2COK6XHJCUNIS", "length": 12231, "nlines": 89, "source_domain": "cmnewsindia.com", "title": "होम आयसोलेशन ऍपचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ -", "raw_content": "\nन्यु आर्या फाऊंडेशन च्या वतीने सिंहगड रोड येथील महालक्ष्मी मंदिरामध्ये जागतिक योग दिन साजरा करण्यात आला\nरविंद्र गोलर ठरले सर्वोत्कृष्ट रिजन चेअरपर्सन\nपुण्यातील विद्यार्थ्यांनी सादर केली आसामाच्या माती आखाड्यातील योगासने\nमहा एनजीओ फेडरेशनतर्फे राज्यस्तरीय ‘योगयज्ञात’ १०० ठिकाणी योग शिबीरे- महा एनजीओ फेडरेशन तर्फे पुण्यातून आयोजन : संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी १०० ठिकाणी योगा\nआगामी पुणे महानगरपालिका रासप स्वबळावर लढणार – महादेव जानकर\nहोम आयसोलेशन ऍपचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ\nApril 17, 2021 April 17, 2021 cmnewsindia\t0 Comments\tहोम आयसोलेशन ऍपचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ\nहोम आयसोलेशन ऍपचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ\nपुणे, दि.16: पुणे महानगरपालिकेच्या वतीने कोविड-19 गृह विलगीकरण ऍप्लिकेशन (होम आयसोलेशन ऍप) चा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विधान��वन (कौन्सिल हॉल) मध्ये झाला.. यावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवड च्या महापौर उषा उर्फ माई ढोरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे,\nखासदार श्रीरंग बारणे, खासदार डॉ अमोल कोल्हे, माजी मंत्री तथा आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील आमदार, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रमकुमार, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.\nगृह विलगिकरणात असलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या वापरासाठी व त्यांच्या आरोग्याच्या उपचारावर लक्ष ठेवण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या वतीने हे ऍप विकसित करण्यात आले आहे. या ऍपचा निश्चित चांगला उपयोग होणार असून गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांच्या तब्येतीवर आरोग्य विभागाला लक्ष ठेवण्यासाठी याचा चांगला उपयोग होणार असल्याची प्रतिक्रिया अजित पवार यांनी यावेळी दिली.\nताप, पल्स, ऑक्सिजन, खोकला, सर्दी, थकवा, रक्तदाब, मधुमेह इत्यादी गोष्टींचे मूल्यांकन घरी विलगीकरण केलेला रुग्ण स्वतः ऍपद्वारे साध्या क्लिक द्वारे करू शकतो.\n*स्वतः च्या मदतीसाठी रुग्ण आपत्कालीन सतर्कता संदेश पाठवू शकतो, जो संदेश प्रभागनिहाय हेल्पलाईन क्रमांकावर पोहोचेल. तसेच रुग्णाला विलगीकरण वैद्यकीय किट मागवता येईल.\n*या ऍपच्या प्रभागनिहाय डॅशबोर्डवर तसेच मुख्यालयातील वॉररूम मध्ये एकत्रित डॅशबोर्डवर ऑक्सिजन, ताप इत्यादी सारख्या रुग्णाच्या लक्षणांवर व आरोग्याच्या स्थितीवर निरीक्षण करण्याची सुविधा उपलब्ध आहे.\n*ज्या रुग्णांकडे स्मार्टफोन नाही, त्यांचे आप्तजन आरोग्य विषयक माहिती पाठवू शकतात..\n← रिक्षाचालक फेरीवाले घरकामगार महिला यांची दखल घेतल्याबद्दल कष्टकरी जनतेच्या वतीने आभार : बाबा कांबळे,\nएक गावठी पिस्टल व पॅन्टच्या उजव्या खिश्यात दोन काडतुस मिळुन आले →\nबालाजी पवार – उपाध्यक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, पुणे शहर यांची विषेश मुलखात\nआगामी पुणे महानगरपालिका रासप स्वबळावर लढणार – महादेव जानकर\nराजीव गांधी पुण्यतिथी निमित्त रिक्षा चालकांना मोफत सीएनजी गॅस वाटप\nन्यु आर्या फाऊंडेशन च्या वतीने सिंहगड रोड येथील महालक्ष्मी मंदिरामध्ये जागतिक योग दिन साजरा करण्यात आला\nन्यु आर्या फाउंडेशन च्या वतीने जागतिक योगदिन साजरा न्यु आर्या फाऊंडेशन च्या वतीने सिंहगड रोड येथील महालक्ष्मी मंदिरामध्ये जागतिक योग\nरविंद्र गोलर ठरले सर्वोत्कृष्ट रिजन चेअरपर्सन\nन्यु आर्या फाऊंडेशन च्या वतीने सिंहगड रोड येथील महालक्ष्मी मंदिरामध्ये जागतिक योग दिन साजरा करण्यात आला\nन्यु आर्या फाउंडेशन च्या वतीने जागतिक योगदिन साजरा न्यु आर्या फाऊंडेशन च्या वतीने सिंहगड रोड येथील महालक्ष्मी मंदिरामध्ये जागतिक योग\nरविंद्र गोलर ठरले सर्वोत्कृष्ट रिजन चेअरपर्सन\nपुण्यातील विद्यार्थ्यांनी सादर केली आसामाच्या माती आखाड्यातील योगासने\nमहा एनजीओ फेडरेशनतर्फे राज्यस्तरीय ‘योगयज्ञात’ १०० ठिकाणी योग शिबीरे- महा एनजीओ फेडरेशन तर्फे पुण्यातून आयोजन : संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी १०० ठिकाणी योगा\nसदर सी एम न्यूज इंडिया या वेब पोर्टलमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या सर्वच बातम्या आणि जाहिरातींशी मालक, संपादक, उपसंपादक, प्रतिनिधी आणि वार्ताहार सहमत असेलच असे नाही. बातमीमुळे किंवा जाहिरातीमुळे कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. याची वाचक आणि जाहिरातदारांनी नोंद घ्यावी. वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीमध्ये जाहिरात दाराने दिलेल्या आश्वासनान बाबत मालक, संपादक, उपसंपादक, प्रतिनिधी आणि वार्ताहर यापैकी कोणीही जबाबदार राहणार नाही. बातमी किंवा जाहिराती बाबत काही वाद उद्भवल्यास तो संगमनेर न्यायकक्षेत प्रविष्ठ राहील.\nमहाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ठळक\nघडामोडी, बातम्या पाहण्यासाठी लोकप्रिय वेब\nअवश्य भेट द्या आणि\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-TOP-rekha-touched-jaya-bachchans-feet-at-screen-awards-4500151-PHO.html", "date_download": "2021-06-21T21:52:54Z", "digest": "sha1:G5A7EDAYDD6QMIFP2KY7FL3AYYASKIEW", "length": 4662, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Rekha Touched Jaya Bachchan’S Feet At Screen Awards | स्क्रिन अवॉर्डमध्ये रेखा चक्क जया बच्चन यांच्या पाया पडल्या... - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nस्क्रिन अवॉर्डमध्ये रेखा चक्क जया बच्चन यांच्या पाया पडल्या...\nअलीकडच्या काळात मुंबईत रंगलेल्या स्क्रिन अवॉर्ड सोहळ्यात उपस्थितांना दोन दुर्मिळ क्षणांचे साक्षीदार होण्याची संधी मिळाली होती. पहिला क्षण म्हणजे बिग बी तब्बल 33 वर्षांनी रेखा यांना सार्वजनिकरित्या भेटताना दिसले. तर दुसरा दुर्मिळ क्षण म्हणजे जया बच्चन यांनीही रेखा यांची विशेष भेट घेऊन त्यांनी नेसलेल्या साडीचे कौतुक केले. यावेळी रेखा जया बच्चन यांच्या चक्क पाया पडताना दिसल्या. या आगळ्या भेटीचे साक्षीदार ठरलेल्या समस्त रसिकांनी हा क्षण मोबाइल, कॅमेर्‍यात टिपून घेतला.\nस्क्रीन अवॉर्ड सोहळ्यात मान्यवरांच्या रांगेत अभिनेत्री रेखा बसल्या होत्या. समारंभस्थळी आल्यानंतर अमिताभ स्वत: होऊन रेखा यांच्याकडे गेले. त्यांना नमस्कार केला. रेखा यांनीही हसून प्रतिसाद दिला. जया बच्चन यांनीही रेखा यांची भेट घेतली. त्या दोघींनी तसेच अमिताभ यांनीही रेखासमवेत आवर्जून छायाचित्रे काढून घेतली. अमिताभ-रेखा यांची मैत्री जया यांना आवडत नसल्याने बच्चन परिवार रेखा यांना टाळत असल्याचे चित्र अनेक समारंभांमधून दिसले. अमिताभ आणि रेखा हेदेखील भेटले तरी कधी एकमेकांना बोलताना दिसले नाहीत. या पार्श्वभूमीवर या भेटीमुळे त्यांच्यातील कटुता कमी झाल्याचे म्हटले जात आहे.\nपुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा स्क्रिन अवॉर्ड सोहळ्यात क्लिक झालेली बिग बी, जया बच्चन आणि रेखा यांची छायाचित्रे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-NAS-raj-thackeray-news-in-marathi-mns-lok-sabha-election-nashik-4575292-NOR.html", "date_download": "2021-06-21T22:57:10Z", "digest": "sha1:U6EWGOA65W544ULO7VCBH7BHIX5L34JF", "length": 7925, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Raj Thackeray News In Marathi, MNS, Lok Sabha Election, Nashik | नव्या मुद्यांअभावी राज ठाकरे यांच्या दोन सभांना कात्री - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनव्या मुद्यांअभावी राज ठाकरे यांच्या दोन सभांना कात्री\nनाशिक - राज ठाकरे यांचे वक्तृत्व हा मनसेचा एकखांबी तंबू असताना आता मात्र कुठले नवे मुद्दे घेऊन पुन:पुन्हा मतदारांसमोर जायचे या प्रश्नाचे नेमके उत्तर न मिळाल्याने राज यांच्या येथील प्रस्तावित दोन सभा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. घोटी व पवननगर येथील सभांपाठोपाठ 10 तारखेला राज यांच्या नाशिकरोड व यशवंत महाराज पटांगण अशा दोन सभांचे नियोजन होते. तथापि आता त्याऐवजी अंतिम टप्प्यात थेट गोल्फ क्लब मैदान आणि सिन्नर येथेच सभा होणार असल्याचे पक्षातील सूत्रांकडून समजते.\nशिवसेनेनंतर नाशिकचा बालेकिल्ला मनसेच्या ताब्यात आहे. राज आणि नाशिकचे सख्यही ते शिवसेनेत असल्���ापासूनच आहे. यामुळे तसे पाहिल्यास त्यांची नाशिक भेट आणि इथे होणार्‍या सभा नाशिककरांना तशा नवीन नाहीत. तरीही नाशिककर त्यांच्या प्रत्येक सभेला येतात. सात वर्षांपूर्वी पक्ष स्थापन केल्यानंतर नाशिककडे त्यांनी लक्ष केंद्रित केले होते. सरचिटणीस पदही त्याच अनुषंगाने नाशिकला दिले गेले. महापालिकेच्या सलग दोन निवडणुकांमध्ये मनसेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता या पक्षाकडून नागरिकांनी अपेक्षांची झोळी मोठी केली होती. पण, नाशिककरांच्या या झोळीत अद्यापतरी काहीच आलेले नाही. आधी शिवसेना, त्याआधी असलेल्या कॉँग्रेसप्रमाणेच मनसेचीही वाटचाल राहिली. यामुळे सुतासारखे सरळ करण्याची भाषा करणार्‍या मनसेच्या पदरी नागरिकांच्या निराशाच जास्त पडल्या. अशा स्थितीतच लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना विरोधकांकडून त्याचे भांडवल केले जात आहे. यामुळे त्याचा मुकाबला करताना मनसेच्या तोंडी फेस येऊ लागला आहे. त्याचा प्रत्यय नाशिकमध्ये 5 एप्रिलला झालेल्या जाहीर सभेत आला. बोलण्यासारखे फारसे नवे मुद्देही राज यांच्याकडे नसल्याचे भाषणातून जाणवले. त्याचप्रमाणे मनसेच्या हाती असलेल्या महापालिकेची आर्थिक स्थिती योग्य नसल्याने विकासकामांवर येत असलेल्या मर्यादाही स्पष्ट करण्यावर त्यांनी भर दिला.\nमहाराष्ट्रात दहा ठिकाणी मनसेचे उमेदवार असून, त्यांच्यासाठी राज यांच्या सभांचे नियोजन पक्षातर्फे झाले होते. त्यानुसार बालेकिल्ला असलेल्या नाशकात डॉ. प्रदीप पवार यांच्या प्रचारासाठी पाच सभा राज घेणार असल्याचे सांगण्यात येत होते. तथापि नरेंद्र मोदींना जाहीर पाठिंबा, खासदारांची कामे काय, गारपीटग्रस्त भागाची पाहणी दौरा, परप्रांतीय असे तेच ते मुद्दे सोडल्यास अन्य नवे मुद्दे तूर्त हाती नसल्याने भाषणात तोच तो पणा येण्याचा संभव आहे. त्यामुळेच यशवंत महाराज पटांगण आणि नाशिकरोड येथे होऊ घातलेल्या जाहीर सभा रद्द करण्यात आल्याचे पक्षाच्याच एका नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ‘दिव्य मराठी’ला सांगितले. स्वत: राज यांनीही मनसेच्या स्थानिक पदाधिकार्‍यांशी संपर्क साधून याविषयी चर्चा केली. या चर्चेअंती आता सिन्नर आणि गोल्फ क्लब मैदानावर सभा होणार आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VIDA-NAG-akola-ganesh-festivals-5415954-PHO.html", "date_download": "2021-06-21T21:44:06Z", "digest": "sha1:CAESNBGBFLVC27WTLUZNHQ7S3MQCTSBU", "length": 4473, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "akola ganesh festivals | 11 लाख रुपयांच्‍या कोऱ्या नोटांपासून तयार केली गणरायाची मूर्ती, डोळ्यात तेल घालून सुरक्षा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n11 लाख रुपयांच्‍या कोऱ्या नोटांपासून तयार केली गणरायाची मूर्ती, डोळ्यात तेल घालून सुरक्षा\nअकोला- अकोल्‍यात 11 लाख रुपयांच्या कोऱ्या करकरीत नोटा वापरून श्रीगणेशाची मूर्ती तयार करण्यात आली आहे. गणेश चतुर्थीला मनकर्णा प्लॉटमधील वीर भगतसिंग गणेशोत्सव मंडळाने पूजेच्या गणपतीची स्थापना केली आणि त्यानंतर नोटांपासून गणपती घडवायला सुरुवात केली. चार दिवसांच्या परिश्रमानंतर ही मूर्ती तयार झाली. मूर्तीची सुरक्षा मंडळाचे कार्यकर्ते पोलिस पाहत आहेत. यंदा अशी मूर्ती स्थापन करण्याचा संकल्प पूर्ण झाल्याचे समाधान असल्याचे मंडळाचे अध्यक्ष राजेश उर्फ टिल्लू टावरी, बुढन गाडेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.\n31 वर्षांपासून बांगड्या, रुद्राक्ष, वाळू, कापूस या पासून गणेशाची मूर्ती स्थापन करण्यात येत आहे. दरम्यान, 11 लाख रुपयांच्या नोटांपासून गणेशाची मूर्ती तयार केल्याने सुरक्षा म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे लावले असल्याचे सांगण्यात आले. पोलिस अधीक्षकांनी सुरक्षेची जबाबदारी तुमची असे सांगितले. आम्ही आव्हान स्वीकारले. आता आम्हीच मूर्तीची रक्षण करत आहोत. त्‍यासाठी सुरक्षा फळी उभारली आहे, असे सांगण्यात आले.\nपुढील स्‍लाइड्सवर पाहा, नोटांपासून बनवलेला बाप्‍पा..\nफोटो- नीजर भांगे, अकोला\nपुढे पाहा, नाशिक शहरातील सुंदर गणेशमूर्ती व देखावे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-expensive-helping-62-thousand-500-rupee-stolen-5034834-NOR.html", "date_download": "2021-06-21T21:28:24Z", "digest": "sha1:IRTRXH7X7GCDF3ZC7KX4LLFTLMMFNOPD", "length": 4994, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Expensive Helping, 62 Thousand 500 Rupee Stolen | ‘एटीएम’मधून पैसे काढताना घेतलेली मदत पडली महाग, तरुणाला ६२ हजार ५०० रुपयांना गंडवले - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n‘एटीएम’मधून पैसे काढताना घेतलेली मदत पडली महाग, तरुणाला ६२ हजार ५०० रुपयांना गंडवले\nसोलापूर - अधिक मासानिमित्त बहिणीला भेटण्यासाठी एक तरुण तुळजापूर तालुक्यातून येथे आला. आई-वडीलही सोबत होते. बहिणीला भे���वस्तू घेण्यासाठी पैसे काढण्यासाठी तो बाळीवेसमधील देना बँकेच्या ‘एटीएम’ केंद्रामध्ये गेला. कार्ड आॅपरेट होत नसल्यामुळे बाहेर थांबलेल्या एका तरुणाची मदत घेतली. तो युवक निघाला चक्क महाठक.\nमदत करण्याच्या बहाण्याने कोड नंबर जाणून घेत, कार्डही स्वत:कडे ठेवून घेतले आणि तब्बल ६२ हजार ५०० रुपयांना त्याने गंडविले. ही घटना २३ जून रोजी घडली असून २५ तारखेला रात्री जोडभावी पोलिसात नागनाथ ननवरे (रा. चिंचोळी, आरळी खुर्द, तुळजापूर) यांनी फिर्याद दिली. संशयित चोरांची छबी सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलिस त्या आधारे तपास करीत आहेत.\nननवरे हे पुण्यात बीई पदवी शिक्षण घेतात. अधिक मासानिमित्त ते बहिणीला भेटण्यासाठी आले होते. भेटवस्तूसाठी पैसे काढण्यासाठी वडिलांनी मुलाकडे एटीएम कार्ड दिले. युवकाची मदत घेत त्याने तीन हजार रुपये काढले. पैसे देताना त्या संशयित तरुणाने आपल्याकडील एटीएम कार्ड त्याला दिले. मात्र चालू कार्ड आपल्याकडे ठेवले. त्यानंतर ज्योती टेलिकॉम मोबाइल दुकानातून २५ हजारांचा मोबाइल घेतला. आयसीसीसी बँकेच्या एटीएममधून साडेबारा हजार रुपये काढून घेतले. कालांतराने ननवरे याच्या लक्षात ही बाब आल्यानंतर पोलिसात धाव घेतली. ठकाने ननवरेला दिलेले एटीएमकार्डही बंद असून तो कोल्हापुरातील आहे आणि ब्लॉकही केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-suresh-raina-has-always-been-a-class-act-in-shortest-formatsays-sourav-ganguly-4560553-NOR.html", "date_download": "2021-06-21T22:16:46Z", "digest": "sha1:HUNJQZ5LIWMPHIIH3Y4JHL2PUGPA6KFB", "length": 4653, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Suresh Raina has always been a class act in shortest format,says Sourav Ganguly | सुरेश रैनावर विश्वास होताच : सौरव गांगुली - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसुरेश रैनावर विश्वास होताच : सौरव गांगुली\nमीरपूर - टी-20 चा फलंदाज म्हणून सुरेश रैनाच्या क्षमतेवर प्रश्न निर्माण केले जाऊ शकत नाही. माझा नेहमी त्याच्यावर विश्वास होताच. सध्याच्या आयसीसी टी-20 स्पध्रेतील यशाने त्याचा आत्मविश्वास वाढेलच, असे मत टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने व्यक्त केले. रैनाने सध्याच्या स्पध्रेत दोन सराव सामन्यांसह एकूण चार लढतीत 41, 54, नाबाद 35 आणि नाबाद एक धाव काढली. त्याने या यशाचे र्शेय सौरव गांगुलीला दिले. गांगुलीने त्याला काही खास टिप्स दिल्या होत्या.\nगांगुली म्हण��ला, ‘मला सुरेश रैनाची प्रतिमा आणि योग्यतेवर पूर्वीपासूनच विश्वास होता. तो टी-20 साठी खतरनाक फलंदाज आहे. तो कोणत्याही संघासाठी धोकादायक ठरू शकतो. आयसीसी टी-20 मधील सध्याचा फॉर्म पुढच्या मोठय़ा स्पर्धांतही तो कायम ठेवेल, याचा मला विश्वास आहे.’\nसौरव गांगुली सुरुवातीला युवराजसिंगचा मेंटर होता. गांगुलीच्या मते डावखुरा फलंदाज युवराजसिंगच्या फॉर्माबाबत चिंता करायची गरज नाही. युवराजने सध्याच्या केवळ दोन सामन्यांत धावा केलेल्या नाहीत. ही फार मोठी गोष्ट नाही. तोसुद्धा माणूस आहे. अडचणीच्या काळातून तोसुद्धा जाऊ शकतो. त्याच्यात यातून बाहेर पडण्याची प्रतिभा आणि कुशलता आहे. आघाडीच्या स्तरावर 14, 15 वष्रे खेळून फॉर्म हरवला नाही, असा मला एक तरी खेळाडू शोधून दाखवा. खेळात असे होतच असते. युवी लवकरच फॉर्मात येईल, असे दादाने म्हटले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/agripedia/late-sowing-crop-management/", "date_download": "2021-06-21T22:29:56Z", "digest": "sha1:TOJH6HQLHPJ4NNEODMJZP5LHYV4RMNCS", "length": 17140, "nlines": 163, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "उशिरा पेरणीसाठी पिकांचे नियोजन", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nउशिरा पेरणीसाठी पिकांचे नियोजन\nगतवर्षी प्रमाणे याही वर्षी जिल्ह्यात अद्याप पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने बहुतांश भागात अद्याप पेरण्या झालेल्या नाहीत. काही भागात विखुरलेल्या स्वरुपात पाऊस झाला आहे. पावसाळ्याचा जवळपास महिना उलटून गेला असला तरी अजूनही खरीपाच्या पेरणीला पुरेसा वेग पावसाअभावी आलेला नाही. यंदा पाऊस चांगला होईल असी आशा बळीराजा करत असताना यंदाही पावसाचे आगमन उशिरा झाले आहे त्यामुळे पेरणी थांबली आहे.\nपाऊस लांबल्याने त्याचा परिणाम खरीप लागवडीवर झाला आहे. यानंतर पाऊस झाल्यास आपल्याला पिक नियोजन करावे लागेल. आतापर्यंत पडलेला पाऊस व पुढे येणार पाऊस याचा विचार करून आपल्या जमिनीत किती ओलावा आहे, तो किती काळ टिकू शकेल याचा अंदाज घेऊन पिकाचे नियोजन करावे. जमिनीची खोली व उपलब्ध ओलाव्यावर पिक पद्धतीचा अवलंब उत्पादन वाढीसाठी फायदेशीर ठरेल.\nउशिरा पेरणीसाठी अवर्षणाचा ताण शान करणारे आणि लवकर पक्व होणाऱ्या वाणांचा वापर करावा. बाजरी (धनशक्ती: 74-78 दिवस), तूर फुले, (राजेश्वरी: 145-150 दिवस), सूर्यफुल (फुले भास्कर: 80-84 दिवस), हुलगा (फुले सकस: 90-95 दिवस) या वाणांचा वापर पेरणीसाठी करावा. उशिरा पेरणीसाठी जास्तीत जास्त प्रमाणावर आंतरपिक पद्धतीचा अवलंब करावा.\nबाजरी+तूर (2:1) किंवा सुर्यफुल+तूर (2:1) आंतरपिक घेतल्यास सलग पिकापेक्षा निश्चितच जास्त फायदा मिळतो. सोयाबीन, मुग, मटकी, उडीद, चवळी, घेवडा यासारखी पिके उशिरा (30 जुन नंतर) पेरल्यास या पिकांवर वाढीच्या काळात मावा किडीचा आणि भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. त्याचप्रमाणे ही पिके काढणीच्यावेळी पावसात सापडून उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट येते. त्यामुळे 15 जुलै नंतर या पिकांची पेरणी करू नये.\nपाऊस उशिरा आला किंवा लवकर आला तर शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचे नियोजन हे परिस्थितीचा अंदाज घेऊन करावे. सूर्यफुल, एरंडी यासारखी पिके वगळता बहुतेक पिके हवामान घटकास संवेदनाक्षम असतात त्यामुळे खरीप हंगामात पेरणीस उशीर झाल्यास उत्पादनात घट येते. सोयाबीन, मुग, मटकी, उडीद, चवळी यासारखी कडधान्य पिके उशिरा (30 जुन नंतर) पेरल्यास या पिकांवर वाढीच्या काळात मावा किडीचा आणि भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढतो.\nपावसाच्या आगमनानुसार करावयाचे पिक नियोजन:\n1 ते 15 जुलै दरम्यान पाऊस पडल्यास\nबाजरी, तूर, सूर्यफुल, हुलगा, एरंडी\nमुग, मटकी, उडीद, चवळी, घेवडा 30 जुन नंतर पेरू नयेत.\n15 ते 31 जुलै दरम्यान पाऊस पडल्यास\nबाजरी, तूर, सुर्यफुल, हुलगा, एरंडी\nत्याचप्रमाणे हि पिके काढणीच्यावेळी पावसात सापडून उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट येते. सोयाबीन उशिरा पेरल्यास सप्टेंबर मध्ये तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यामुळे उत्पादनात घट येते म्हणून खरीप हंगामात उशिरा पेरणीसाठी पिकांचे योग्य नियोजन करणे अतिशय महत्वाचे आहे. पावसाचे आगमन लांबले असल्यास खरीप हंगामात कोणती पिके घ्यावीत यासंबंधी माहिती तक्त्यात दिली आहे त्यानुसार पिकांचे नियोजन करावे.\nपिकाची पेरणी करताना योग्य वाणांची निवड, सुधारित व्यवस्थापन आणि रासायनिक खतांचा योग्य वापर करावा. उशिरा पेरणीसाठी मध्यम ते उशिरा पक्व होणारे पिकाचे वाण वापरले तर पिक वाढीसाठी उपलब्ध ओलावा कमी पडून उत्पादनात घट येऊ शकते म्हणून अवर्षणाचा ताण सहन करणारे लवकर पक्व होणारे पिकाचे वाण निवडावेत. उशिरा पेरणीसाठी जास्तीत जास्त प्रमाणावर आंतरपिक पद्धतीचा अवलंब करावा. खरीप हंगामामध्ये 25 ते 45 से.मी. खोलीच्या जमिनीवर आंतरपिक घेण्याची शिफारस केली आहे.\nबाजरी+तूर (2:1) आंतरप��क घेतल्यास सलग पिकापेक्षा निश्चितच जास्त फायदा मिळतो. बाजरी आणि सूर्यफुल हि पिके 90 ते 100 दिवसात तयार होतात, तर तूर पिकाचा कालवधी 145 ते 150 दिवसांचा असल्यामुळे पिकाच्या योग्य वाढीस जमिनीतील उपलब्ध ओलाव्याची गरज वेगवेगळ्या वेळी भागवली जाते. पावसामध्ये खंड पडल्यास कमीत कमी एक पिक तरी निश्चितच पदरात पडते. अवर्षण परिस्थितीवर मात करण्यासाठी मदत होते. याशिवाय सोयाबीन+तूर (3:1), तूर+गवार (1:2), एरंडी+गवार (1:2), सूर्यफुल+तूर (2:1) घेतल्यास सलग पिकापेक्षा निश्चितच अधिक फायदा होतो. अशा रीतीने शेतकरी बंधूनी पावसाचा, जमिनीतील ओलाव्याचा योग्य अंदाज घेऊन पेरणीचे नियोजन करावे.\nपिकांच्या सुधारित जाती, पेरणीचे अंतर व कालावधी:\nसद्यस्थितीत बाजरी, सूर्यफुल, तूर, एरंडी, हुलगा या पिकांचीच पेरणी करावी. मुग, उडीद, मटकी, चवळी, घेवडा या पिकांची लागवड बिलकुल करू नये. कारण हि पिके सप्टेंबरमध्ये होणाऱ्या पावसात सापडतात तसेच भुरी रोगास बळी पडतात त्याचा परिणाम पिक उत्पादनावर मोठ्या प्रमाणावर होतो.\nप्रभारी अधिकारी, मध्यवर्ती रोपवाटिका (बियाणे विभाग)\nमहात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nरेशीम शेती - एक उत्तम जोडधंदा; योजनेचे लाभ घेऊन करा रेशमी शेती\nअशा प्रकारे करावे केळी लागवड आणि व्यवस्थापन,होणार शंभर टक्के फायदा\nसुधारित मूग जातींची निवड आणि त्यांचे व्यवस्थापन\nकापूस पिकातील उगवाणीपूर्वीचे तण नियंत्रण\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोग��त आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/mpc-news-video-bulletin-24th-july-2020-168432/", "date_download": "2021-06-21T22:58:03Z", "digest": "sha1:3RJWDWLLSUR3OCJ2JOFSIWS574RGRCQX", "length": 6262, "nlines": 93, "source_domain": "mpcnews.in", "title": "MPC News Video Bulletin: एमपीसी न्यूज व्हिडिओ बुलेटीन - MPCNEWS", "raw_content": "\nMPC News Video Bulletin: एमपीसी न्यूज व्हिडिओ बुलेटीन\nMPC News Video Bulletin: एमपीसी न्यूज व्हिडिओ बुलेटीन\nएमपीसी न्यूज – पाहा पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील दिवसभरातील घडामोडींचा धावता आढावा…..\nएमपीसी न्यूज तपपूर्ती विशेषांक पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nएमपीसी न्यूज व्हिडिओ बुलेटीन\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nPune : अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या ‘युजीसी’च्या निर्णयाला विद्यार्थ्यांचा विरोध; सुप्रीम कोर्टात याचिका दाखल\nPimpri : सहा महिन्यांत खोदकामात 131 ठिकाणी भूमिगत वीजवाहिन्या तोडल्या\nKiwale Crime News : जागा बिल्डरला देत नसल्याच्या कारणावरून मारहाण करून महिलेचा विनयभंग\nVadgaon Maval News : वडगाव मावळ ते कात्रज या नवीन मार्गावरील बससेवेचा शुभारंभ\nPune News : ठाकरे सरकारला पाच वर्षे धोका नाही – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले यांचे स्पष्टीकरण\nPune News : पुण्यातील गुंठेवारीतील पात्र बांधकामे लवकरच नियमीत\nMaharashtra Corona Update : राज्यात आज नव्या रुग्णापेक्षा दुप्पट रूग्ण कोरोनामुक्त\nPune News : पुणे विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर ‘डिप्लोमा कोर्स’; अर्ज प्रक्रिया सुरु\nPune News : विरोधी टोळीसोबत राहतो म्हणून सराइताकडून तरुणाला मारहाण\nPimpri News : फर्निचर, वैद्यकीय साहित्य तपासणीसाठी 20 लाखांचा खर्च\nPune Crime News : आकर्षक परतावा आणि भिशीच्या नावाखाली गुंतवणूक करण्यास भाग पाडून तीन कोटी 60 लाख रुपयांची फसवणूक…\nPimpri News: स्थायी समितीचे माजी अध्यक्ष, काँग्रेसचे ���ाजी शहराध्यक्ष सुरेश सोनवणे यांचे निधन\nSangvi Crime News : रावण गँगकडून हल्ला झाल्यास प्रतिउत्तर देण्यासाठी तडीपार गुंडाने आणली दोन पिस्तूल\nMaval Corona News : दिवसभरात 60 नवे रुग्ण तर 55 जणांना डिस्चार्ज\nPune Crime News : आकर्षक परतावा आणि भिशीच्या नावाखाली गुंतवणूक करण्यास भाग पाडून तीन कोटी 60 लाख रुपयांची फसवणूक…\nPune News : ऐन पावसाळ्यात पुण्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर\nMaval News : मावळातील विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणार 35 टक्के फी सवलत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://ournagpur.com/acb-action-mode-raids-two-corrupt-officers-same-day-nagpur/", "date_download": "2021-06-21T22:52:26Z", "digest": "sha1:3Y4V7NQUFLNPD5IJNVNKUJMABCJAZK3N", "length": 12917, "nlines": 160, "source_domain": "ournagpur.com", "title": "ACB अ‍ॅक्शन मोडमध्ये, एकाच दिवशी दोन लाचखोर कर्मचाऱ्यांवर धाड टाकून अटक | Our Nagpur", "raw_content": "\nHome Crime ACB अ‍ॅक्शन मोडमध्ये, एकाच दिवशी दोन लाचखोर कर्मचाऱ्यांवर धाड टाकून अटक\nACB अ‍ॅक्शन मोडमध्ये, एकाच दिवशी दोन लाचखोर कर्मचाऱ्यांवर धाड टाकून अटक\nनागपूर – एसीबीच्या पथकाने मंगळवारी कारवाईचा डबल धमाका केला. एकीकडे महापालिकेच्या वरिष्ठ लिपिकाला लाच घेताना रंगेहात पकडून त्याच्या मुसक्या आवळल्या तर दुसरीकडे वाहतूक शाखेच्या पोलिसाला लाच मागण्याच्या आरोपाखाली जेरबंद केले. एसबीने एकाच दिवशी दोघांच्या विकेट घेतल्याने लाचखोरात चांगलीच खळबळ उडाली आहे.\nमहापालिकेत सफाई कर्मचारी म्हणून सेवा देणारे तक्रारदार ३१ मार्चला निवृत्त झाले. त्यांना नंतर आजाराने घेरले. निवृत्तीनंतर त्यांची पत्नी निवृत्तीवेतन आणि ईतर हक्काचे लाभ मिळावे म्हणून धरमपेठ झोन २ च्या आरोग्य विभागातील वरिष्ठ लिपिक राजेंद्र शंकरराव गजभिये (वय ५५) यांच्याकडे चकरा मारू लागली. निवृत्ती वेतनासोबतच शिल्लक सुट्यांचे पैसे वाढवून देण्याची बतावणी करून गजभियेने या महिलेला ३ जून रोजी १० हजारांची मागणी केली.\nविशेष म्हणजे, महिलेचे पती (निवृत्त कर्मचारी) आजारामुळे अंथरूणाला खिळले आहे. तर, सदर महिला नुकतीच कोरोनातून बरी झाल्याने त्यांची तीव्र आर्थिक कोंडी झाली आहे. आमच्यासाठी १० हजारांची रक्कम खूप जास्त आहे, असे सांगून तिने गजभियेला आपल्या हक्काचे लाभ तातडीने मिळावे, यासाठी मागणी केली. मात्र, गजभिये लाचेच्या रक्कमेसाठी अडून बसला होता. त्यामुळे पीडित महिला सरळ एसीबीत पोहचली. तिची तक्रार ऐ��ून घेतल्यानंतर एसीबीच्या अधीक्षक रश्मी नांदेडकर यांनी उपअधीक्षक योगिता चाफले यांना शहानिशा करण्याचे आदेश दिले. चाफले यांनी आज मंगळवारी तक्रारीची शहानिशा केली.\nगजभिये लाचेची रक्कम मागत असल्याचे स्पष्ट झाल्याने अधीक्षक रश्मी नांदेडकर, अतिरिक्त अधीक्षक मिलींद तोतरे यांच्या मार्गदर्शनात आज कारवाईचा सापळा लावला. त्यानुसार, उपअधीक्षक योगिता चाफले यांच्या नेतृत्वात नायक रविकांत डहाट,अनमोल मनघरे, आचल हरगुळे, अस्मिता मेश्राम आणि प्रिया नेवरे यांनी दुपारी ४ वाजता गजिभयेचे कार्यालय गाठले. ठरल्याप्रमाणे महिलेने गजभियेला लाचेचे १० हजार रुपये दिले. त्याने ते स्विकारताच त्याच्या मुसक्या आवळल्यात आल्या. गजिभयेविरुद्ध अंबाझरी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तिकडे एका पथकाने त्याच्या घराचीही झडती घेतली. त्यात फारसे काही हाती लागले नसल्याचे एसीबीच्या अधीकाऱ्यांनी लोकमतला सांगितले.\nऑटोचालकाने घेतली ‘ऑन डिमांड विकेट’\nदुसरी कारवाई प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. तक्रारदाराच्या ऑटोला १० मे रोजी शंकरनगर चाैकाजवळ एका एम्बुलन्सची धडक बसली होती. त्यावेळी ऑटोचे मोठे नुकसानही झाले होते. अशात पोलीस शिपायी बिपीन शंकरराव महाजन (वय ३२) याने ऑटोचालकाला ५०० रुपयांची लाच दे अन्यथा तुझा ऑटो चेंबरला लावून २ हजारांच्या दंडाची कारवाई करेन, अशी धमकी दिली होती. त्यावेळी २०० रुपयांचे चालानही कापले होते. महाजन ५०० रुपयांच्या लाचेसाठी कारवाईची सारखी धमकी देत असल्याने आठ दिवसांपूर्वी ऑटोचालकाने त्याच्याविरुद्ध एसीबीकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी तक्रारीची शहानिशा केल्यानंतर कारवाईचा सापळा लावला. मात्र, संशय आल्यामुळे महाजन लाचेची रक्कम घेण्यास टाळाटाळ करू लागला. तो लाचेची रक्कम स्विकारणार नाही, हे लक्षात आल्यामुळे एसीबीच्या अधीक्षक रश्मी नांदेडकर यांनी आरोपी महाजनविरुद्ध लाच मागण्याची (ऑन डिमांड) कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, मंगळवारी दुपारी उपअधीक्षक नरेश पार्वे यांच्या नेतृत्वात लक्ष्मण परतेती, भागवत वानखेडे, सचिन किन्हेकर आणि शारिक शेख यांनी लाचखोर महाजनला जेरबंद केले.\nPrevious articleउद्धव ठाकरेंची पंतप्रधानांसोबत 12 मुद्यांवर चर्चा\nNext articleSSC GD Constable Recruitment 2021:दहावी पास असणाऱ्यांसाठी एसएससी जीडी कॉन्स्टेबल पदाची भरती\n ���काच कुटुंबातील 5 जणांची हत्या करून आरोपीची आत्महत्या\nफेसबुकवरील मैत्री पडली महागात; महिलेची 2.5 कोटींची फसवणूक\nनागपुरात ‘खाकी वर्दी’चा प्रेमळ चेहरा; निराधार आजीच्या गळणाऱ्या छतावर पोलिसांनी टाकली ताडपत्री\nफोटो काढायला गेलेले,शाळकरी मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू\nसात तासात 23 वेळा एकाच एटीएम कार्डचा वापर, मशीन हॅक करुन लाखो रुपये लंपास, सीसीटीव्हीत घटना कैद\nदाभाडकरांनी तरुणासाठी सोडला नव्हता बेड; माहिती अधिकारात वस्तुस्थिती समोर\n एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या करून आरोपीची आत्महत्या\nफेसबुकवरील मैत्री पडली महागात; महिलेची 2.5 कोटींची फसवणूक\nSIP मध्ये 12% व्याजासह 26 लाखांचा परतावा मिळवा, वाचा सुरुवातीला किती...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.webnewswala.com/news/ipl-2021-will-miss-the-dussehra-moment-of-ipl/", "date_download": "2021-06-21T22:08:02Z", "digest": "sha1:EU2MLBPP7WVNZTCRNCJ2DGU4CFQHDRCX", "length": 15750, "nlines": 189, "source_domain": "www.webnewswala.com", "title": "IPL 2021 Update आयपीएलचा दसऱ्याचा मुहूर्तही चुकणार - Team WebNewsWala", "raw_content": "\nआजच्या ताज्या मराठी बातम्या\nIPL 2021 Update आयपीएलचा दसऱ्याचा मुहूर्तही चुकणार\nIPL 2021 Update आयपीएलचा दसऱ्याचा मुहूर्तही चुकणार\nIPL 2021 Update आयपीएलचा दसऱ्याचा मुहूर्तही चुकणार\nWebnewswala Online Team – IPL 2021 Update Remaining matches : आयपीएल 2021च्या उर्वरित सामने खेळवण्यासाठी बीसीसीआय सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहेत. बीसीसीआयनं 31 सामन्यांच्या आयोजनासाठी संयुक्त अरब अमिरातीची निवड केली आणि तशी अधिकृत घोषणाही केली आहे. सोमवारी बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 19 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत आयपीएलचे सामने खेळवण्यात येतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यानंतर ट्वेंटी-20 वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात येईल. पण, आता आयसीसीने बीसीसीआयला मोठा धक्का देण्याची तयारी केली आहे. InsideSport.co ने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयला 10 ऑक्टोबरपर्यंतचीच मुदत आयसीसीकडून मिळणार आहे. त्यामुळे बीसीसीआयच्या अडचणी वाढणार आहेत.\nआयपीएलचा दसऱ्याचा मुहूर्तही चुकणार\nआयपीएल 2021चे उर्वरित सामने सप्टेंबर-ऑक्टोबर या विंडोत यूएईत होतील अशी घोषणा बीसीसीआयनं मागील महिन्यात केली होती. 29 मे रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला आणि त्याचवेळी बीसीसीआयनं ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या आयोजनसाठी आयसीसीकडे जून अखेरपर्यंत वेळ मागितला आहे. आयपीएल पूर्��� करण्यासाठी बीसीसीआय सर्व प्रयत्न करत आहे आणि त्यासाठी बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी आयसीसीच्या अधिकाऱ्यांशी यूएईत जाऊन भेट घेतली आहे. मागील 10 दिवसांत बीसीसीआयनं अनेक क्रिकेट मंडळांशीही चर्चा केली आहे, परंतु InsideSport.coनं दिलेल्या वृत्तानुसार 10 ऑक्टोबरनंतर एकही दिवस वाढवून देण्यास आयसीसीचा नकार आहे.\nलवकरच भारतीय महिला IPL ची घोषणा – BCCI\nचौदाव्या हंगामात IPL मध्ये दोन नवीन संघ\nचीनला आणखी मोठा झटका, VIVO ची स्पॉन्सरशीप रद्द\nआयपीएलच्या 13 व्या हंगामाचे संपूर्ण वेळापत्रक\n“ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 18 ऑक्टोबरपासून सुरू होणे अपेक्षित आहे आणि अशात 15 ऑक्टोबरपर्यंत आयपीएल कशी खेळवली जाऊ शकते, आयसीसी त्याला परवानगी देणे शक्य नाही. ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणाऱ्या खेळाडूंना संघ 15 ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या आयपीएलमध्ये खेळण्यास कसे काय परवानगी देतील, आयसीसी त्याला परवानगी देणे शक्य नाही. ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणाऱ्या खेळाडूंना संघ 15 ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या आयपीएलमध्ये खेळण्यास कसे काय परवानगी देतील त्यामुळे बीसीसीआयला 10 ऑक्टोबरपलिकडे वेळ देण्याची शक्यता कमी आहे,” असे सूत्रांनी सांगितले.\nजूलै 2020 मध्ये आयसीसीनं जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार ऑक्टोबरच्या मध्यंतरापासून ते 14 नोव्हेंबरपर्यंत ट्वेंटी-20 वर्ल्ड कप खेळवण्यात येईल, असे म्हटले गेले होते. पण, आयसीसीनं अद्यापही संपूर्ण वेळापत्रक जाहीर केलेलं नाही.\nट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी श्रीलंकेचा पर्याय\nANI नं दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआय ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या आयोजनासाठी श्रीलंकेकडे विचारणा करत आहे. आयसीसीच्या नियमानुसार मोठ्या स्पर्धेच्या आयोजनापूर्वी तेथील स्टेडियम 15 दिवस आधी ताब्यात देणे आवश्यक आहे. अशात आयपीएल यूएईत झाल्यास ते शक्य होणार नाही. त्यामुळेच बीसीसीआय हा दुसरा पर्याय शोधत आहे.\nwebnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या\nआमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nCorona Virus 10 किलो विषाणूंच्या विळख्यात अख्खे जग\nओमान ची T 20 World Cup आयोजनाची तयारी\nWorld record १,२,३… नव्हे तर १० मुलांना दिला जन्म\nकर्णधार सुनील छेत्री चा विक्रम लि��नेल मेस्सी ला टाकले मागे\nएका कंपनी मुळे झाला जगातील इंटरनेट ठप्प\nलहान मुलांबाबत दिलासादायक बातमी; संशोधनाने कमी केली चिंता\nबहिरं बनवतोय Corona Virus कानांवरही दुष्परिणाम\nलसीकरण केलेल्या पर्यटकांसाठी फुकेत सज्ज\n2 अब्ज लशींपैकी 60 टक्के लशी अमेरिका, चीन, भारतात वितरित\namzon ने आणली कर्नाटकाच्या झेंडयाची बिकिनी\nWTC 2021 इंग्लंडमध्ये Team India चा लाजीरवाणा रेकॉर्ड 0 रनमध्ये 4 विकेट्स\nबहिरं बनवतोय Corona Virus कानांवरही दुष्परिणाम\nलहान मुलांबाबत दिलासादायक बातमी; संशोधनाने कमी केली चिंता\nतीन धर्मीयांचं श्रद्धास्थान असणाऱ्या जेरुसलेम चा इतिहास प्रत्येकाला माहीत असायला हवा\nअ‍ॅपल ची मोठी घोषणा ‘आयफोन’ मधील ‘I’ आता India\nपिरॅमिड वरील Tweet मुळे Elon Musk ला इजिप्तचे आमंत्रण\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nदहावी-बारावी परीक्षा निर्णय परिस्थितीनुसार\nwebnewswala आयोजित माझा बाप्पा स्पर्धा 2020\nCorona Virus 10 किलो विषाणूंच्या विळख्यात अख्खे जग\nCorona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी\nमोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर\n6 जून रोजी महाविद्यालये, विद्यापीठांत साजरा होणार शिवस्वराज्य दिन\nउज्जैन महाकाल मंदिर सापडला अनमोल खजिना\nSurya Grahan 2021 | वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण 10 जूनला, ‘रिंग ऑफ फायर’\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nराज्याबाहेर मोदींना धोबीपछाड देण्यास ममता दीदी तयार\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\nआजच्या ताज्या मराठी बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://agrowonegram.com/if-devendra-fadnavis-goes-to-delhi-he-will-be-the-happiest-muggantwar-ajit-pawar/", "date_download": "2021-06-21T23:18:03Z", "digest": "sha1:YC6IEG4BDA62PP6K22L4DXKD3JCKVAOV", "length": 13692, "nlines": 186, "source_domain": "agrowonegram.com", "title": "देवेन्द्र फडणवीस दिल्लीत गेले तर सर्वात खुश मुनगंटीवार होतील : अजित पवार - Agrowon E-gram", "raw_content": "\nHome ताज्या बातम्या देवेन्द्र फडणवीस दिल्लीत गेले तर सर्वात खुश मुनगंटीवार होतील : अजित पवार\nदेवेन्द्र फडणवीस दिल्लीत गेले तर सर्वात खुश मुनगंटीवार होतील : अजित पवार\nई ग्राम, मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी सोप्या भाषेत अर्थसंकल्प समजावून सांगण्यासाठी पुस्तक लिहिले आहे. ते चांगले साहित्यिक आहेत. त्यांच्या अभ्यासाचा गौरव म्हणून आम्ही सर्व 288 आमदार त्यांना दिल्लीत पाठविण्यासाठी ठराव करू. म्हणजे सुगीचे दिवस येतील. माजी राज्यपाल राम नाईक यांनी त्यासाठी जरा दिल्लीत बोलावे, अशी टोलेबाजी करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फडणवीस हे दिल्लीत गेले तर सुधीर मुनगंटिवार अधिक खूष होतील, असा चिमटाही काढला.\nवाचा: पुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा – अजित पवार\nमाजी मुख्यमंत्री फडणवीस यानी लिहिलेल्या सोप्या भाषेत अर्थसंकल्प’ या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमती उद्भ ठाकरे, अजित पवार, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोल, विधान परिषदेवे सभापती रामराजे निंबाळकर यांच्यासह बहुसंख्य नेते उपस्थित होते.\nअजित पवार यांनी नेहमीच्या स्टाईलमध्ये भाषण केले. ते म्हणाले, “सहा वर्षांपूर्वीचा प्रसंग मला आजही आठवतोय. मी तेव्हा अर्थसंकल्प मांडत असताना तेव्हा भाजपची मंडळी गोंधळ घालत होते. त्या वेळी एक आमदार मात्र कानात स्पीकर ठेवून माझे भाषण शांतपणे ऐकत होते. ते सदस्य म्हणजे देवेंद्र फडणवीस होते.” अर्थमंत्र्यांचे भाषण शांतपणे ऐकावे, अशी टीप या पुस्तकाल लिहिली आहे, असे म्हणत त्यांनी भाजपच्या मंडळींना टोला मारला.\nवाचा: ‘आशा वर्कर्सच्या मागण्या मान्य केल्या जातील’\nफडणीवसांचा केंद्रीय अर्थमंत्रीपदावर नेम : दरम्यान केंद्रीय अर्थसंकल्प सोप्या भाषेत लिहून देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय अर्थमंत्रीपदावर नेम ठेवला आहे कि काय अशी शंका सूत्र घेत असून मागेच ते भाषांनात म्हणाले होते कि राजकारणात फिल्डिन्ग करण्याचे दिवस आले कि मी पळून जातो. सद्या राज्यात भाजपची सत्ता गेली असल्याने आणि महाविकास आघाडी चे सुरळीत चालू आहे. ५ वर्ष्य परत येण्याची खात्री नसल्याने सत्तापदावर राहण्यासाठी फडणवीसांनी अर्थसंकल्पाची सोपी गोष्ट सांगितली नसेल ना : दरम्यान केंद्रीय अर्थसंकल्प सोप्या भाषेत लिहून देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय अर्थमंत्रीपदावर नेम ठेवला आहे कि काय अशी शंका सूत्र घेत असून मागेच ते भाषांनात म्हणाले होते कि राजकारणात फिल्डिन्ग करण्याचे दिवस आले कि मी पळून जातो. सद्या राज्यात भाजपची सत्ता गेली असल्याने आणि महाविकास आघाडी चे सुरळीत चालू आहे. ५ वर्ष्य परत येण्याची खात्री नसल्याने सत्तापदावर राहण्यासाठी फडणवीसांनी अर्थसंकल्पाची सोपी गोष्ट सांगितली नसेल ना फडणवीसांनंतर राज्य भाजप झालेली पोकळी भरून काढण्यासाठी सुधीर मुनगंटिवार हे योग्य असल्याने अजित पवारांनी वरील कोपरखळी मारलेली दिसत आहे.\nवाचा: ‘आशा वर्कर्सच्या मागण्या मान्य केल्या जातील’\nआजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nPrevious articleकर्मचारी वेळेत हजर मात्र अधिकारी गायब\nNext articleतेरी मेरी यारी, शेतीत उत्पादन घेतलंय भारी\nसांगलीत बेदाणा मागणीत किंचित वाढ; मिळतोय ‘इतका’ भाव\n‘सोयाबीन पीकविमा घोटाळ्याची चौकशी करा’\n‘या’ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे भात रोपांचे नुकसान\nमान्सूनचा प्रवास वेगाने; राज्यात ढगाळ वातावरण, पावसासाठी पोषक स्थिती\nअॅग्रोवन डिजिटल माध्यमांचा वापर वाढवणार\nकोरोनाशी लढण्यासाठी ग्रामपंचायतींना अधिक निधी गरजेचा\nॲग्रोवन ई-ग्राम ताज्या बातम्या\nपुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा – अजित पवार\n‘आशा वर्कर्सच्या मागण्या मान्य केल्या जातील’\nरायगडला रेड अलर्ट; समुद्र किनारी उसळणार उंच लाटा\n‘शिवराज्यभिषेक दिनी राजगडाकडे कूच करा, मिळेल त्या वाहनाने या’\n‘केंद्र सरकारविरुद्ध ‘भाकप’चा काळा दिवस’; जाणून घ्या नेमकं कारण काय\nआम्ही भारतीय ग्राम विकास माहिती प्रणालीमध्ये आमूलाग्र बदलाचे संकेत देतो आहोत. आम्ही प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण ग्राहकांना सेवा पुरविणारी संस्था म्हणून कार्यरत आहोत. आम्ही ३० हुन अधिक कुशल आई. टी . तंत्रज्ञ ,संशोधक , ग्राहक सेवा अधिकारी आणि व्यवस्थापनतंत्रांसोबत कार्यरत आहोत. संस्थेचे मुख्य कार्यालय पुणे येथे आहे. बदलत्या युगात ग्रामव्यवस्थेला उच्च माहिती तंत्रज्ञानाची जोड मिळण्यासाठी आम्ही \"स्मार्ट व्हिलेज -स्मार्ट महाराष्ट्र \"अभियान आरंभले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गाव स्मार्ट व्हिलेज बनण्याकरिता आम्ही सर्वोत्तम तंत्रज्ञान , प्रशिक्षण आणि मार्गदर्शन पुरविण्याकरिता कटिबद्ध आहोत.\nबाजारभाव अपडेट : जाणून घ्या कोबी, फ्लॉवर , मिरची, वांगी, भेंडी,...\nबनावट फ्लॉवर रोपांच्या लागवडीमुळे शेतकऱ्यांची फसवणूक; शेतकरी हवालदिल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathwadasathi.com/strange-the-body-became-a-magnet-after-the-corona-vaccine-things-that-stick-to-the-limbs/", "date_download": "2021-06-21T21:52:15Z", "digest": "sha1:OOA2DYMKQWADPSCZBZVJPG7YSS45UE5C", "length": 10893, "nlines": 185, "source_domain": "marathwadasathi.com", "title": "अजबच ! कोरोनाची लस घेतल्यानंतर शरीराचे झाले चुंबक ! अंगाला चिकटू लागल्या वस्तू - Marathwada Sathi", "raw_content": "\n कोरोनाची लस घेतल्यानंतर शरीराचे झाले चुंबक \n कोरोनाची लस घेतल्यानंतर शरीराचे झाले चुंबक अंगाला चिकटू लागल्या वस्तू\nनाशिक : कोविड प्रतिबंधात्मक लस घेतल्यानंतर नाशिक येथील एका जेष्ठाच्या अंगाला चक्क लोखंड आणि स्टीलच्या वस्तू चिकटू लागल्याचा अजबच प्रकार समोर आला आहे. सिडको भागातील शिवाजी चौकात राहणारे अरविंद जगन्नाथ सोनार यांच्या बाबतीत हा अजब प्रकार घडला असून त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांना देखील धक्का बसला आहे. अरविंद सोनार यांनी ९ मार्च रोजी सपत्नीक कोविशील्ड लसीचा पहिला डोस घेतला आणि त्यानंतर २ जून रोजी दुसरा डोस घेतला आहे. कोविशील्ड लस घेतल्यानंतर एका व्यक्तीच्या अंगाला लोखंडी साहित्य चिकटल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीवर काल रात्री त्यांच्या मुलाने बघितले. हे पाहून त्याने सहज आपल्या आई वडिलांची चाचणी घेतली. तेव्हा आईला असे काही झाले नाही. मात्र वडिलांच्या अंगाला लोखंड आणि स्टीलच्या वस्तू चिकटू लागल्या. त्यामुळे कुटुंबीय, शेजाऱ्यांसह डॉक्टरही चकित झाले. महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नवीन बाजी यांनी देखील आश्चर्य व्यक्त केले आहे. दरम्यान, आज महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे कृष्णा चांदगुडे यांनी तेथे भेट दिली आहे. त्यांनी हा चमत्कार नसून विज्ञानाचाच एक भाग असल्याचे सांगत ज्येष्ठ नागरिकाची वैद्यकीय चाचणी करून निराकरण करता येईल असे स्पष्ट केले आहे.\nलसीचा संबंध लावणे योग्य नाही – डॉ. तात्याराव लहाने\nलसीचा आणि शरीराला स्टीलच्या वस्तू चिकटण्याचा काहीही संबंध नाही. असे राज्याच्या कोविड-19 कृतीदलाचे सदस्य डॉ. तात्याराव लहाने यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या शरीराला स्टील चिकटत असले तरी त्याचा आणि लसीचा कोणताही संबंध नसून या गोष्टीला कोणताही वैज्ञानिक आधार नाहीये. त्यांच्या शरीराला स्टील तसंच लोखंड चिकटते. त्याच्या त्वचेला काहीतरी असावे त्यासाठी नाशिकमध्ये त्यांची तपासणी केली पाहिजे. मात्र, लसीचा संबंध लावणे योग्य नाही. कारण लसीमुळे असे काही घडत नाही.\nPrevious articleऔरंगाबादकरांच्या सेवेत स्मार्ट सिटी बस पुन्हा धावणार\nNext articleशरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात दिल्लीत बैठक; राजकीय वर्तुळात चर्चा\nशरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात दिल्लीत बैठक; राजकीय वर्तुळात चर्चा\nभारतात अल्फा, डेल्टानंतर आढळला नवा व्हेरियंट संसर्ग झाल्यावर 7 दिवसांत घटू शकते वजन \nएकाच वेळी तिने दिला ९ बाळांना जन्म \nवाळूजमधील प्लास्टिक कंपनी आगीत खाक\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nमाणिकचंद पहाडे लॉ कॉलेजच्यावतीने संविधान दिन साजरा\nअनाथ- निराधार मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील - कविता वाघ\nशिशुंचा आहार कसा असावा यावर डॉ अभिजित देशमुख यांचे मार्गदर्शन\nजीवनात कधीच कोणाचं मन दुखावून नाही तर …….\n“मुस्कान ” मुळे पोलीस झाले हिरो\nमहाजनांचे बीएचआर घोटाळ्याचे धागेदोरे उघडकीस\nबातमीमध्ये कॉमेंट करणे वृत्तपत्रांचा अधिकार – केरळ उच्च न्यायालय\nशरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात दिल्लीत बैठक; राजकीय वर्तुळात चर्चा\n कोरोनाची लस घेतल्यानंतर शरीराचे झाले चुंबक \nऔरंगाबादकरांच्या सेवेत स्मार्ट सिटी बस पुन्हा धावणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisocial.com/essay-information-on-makar-sankranti-in-marathi/", "date_download": "2021-06-21T22:45:41Z", "digest": "sha1:3DXMZWQF2PX775JHRKZ6RN4ARSKK753S", "length": 24344, "nlines": 153, "source_domain": "www.marathisocial.com", "title": "मकर संक्रांति मराठी निबंध, Essay on Makar Sankranti in Marathi", "raw_content": "\nआजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मकर संक्राती सणावर मराठी निबंध (essay on Makar Sankranti in Marathi). नवरात्रोत्सव वर लिहिलेला हा निबंध मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.\nतुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी मकर संक्राती सणावर मराठी माहिती निबंध (Makar Sankranti information in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर विषयांवर सुद्धा मराठीमध्ये निबंध आहेत, ते सुद्धा आपण आपण वाचू शकता.\nमकर संक्राती म्हणजे काय\nमकर संक्रांती साजरा करण्याची पद्धत\nमकर संक्रांति सण कधी साजरा केला जातो\nमकर संक्रांतिशी संबंधित धार्मिक आणि पौराणिक श्रद्धा\nआपण मकर संक्रांती कसे साजरे करतो\nभारताच्या वेगवेगळ्या राज्यात साजरी होणारी मकर संक्रांती\nमकर संक्रांती निमित्त बनवण्यात येणारे जेवण\nया विषयावरील माहिती सुद्धा अवश्य वाचा\nमकर संक्रातीचा उत्सव हिंदूंचा एक प्रमुख उत्सव आहे. हा उत्सव त्यांच्या स्वत:च्या धार्मिक श्रद्धा, चालीरिती आणि संस्कृतीच्या आधारे भारताच्या वेगवेगळ्या राज्यात साजरा केला जातो.\nमकर संक्रातीचा हा उत्सव दरवर्षी १४ किंवा १५ जानेवारी रोजी साजरा केला जातो. हा उत्सव विवाह, उपासना, विधी यासारख्या चांगल्या कार्याची सुरूवात दर्शवितो.\nहा उत्सव आनंद आणि समृद्धीचा सण म्हणून शेतकरी वर्ग त्यांची पिके तयार होऊन काढायला आलेली असतात, त्या आनंदात हा सण साजरा केला जातो.\nमकर संक्राती म्हणजे काय\nसूर्याच्या एका राशीमधून दुसऱ्या राशीत जाण्याला संक्रांति म्हणतात. एक संक्रातीमधून दुसऱ्या संक्रातीमध्ये जाण्याला सौर महिना म्हणतात. एकूण १२ सूर्य संक्रांती आहेत, परंतु यापैकी मेष, कर्क, तुळा आणि मकर या प्रमुख संक्रांति आहेत.\nमकर संक्रात या महोत्सवाची विशेष गोष्ट म्हणजे हा सण दरवर्षी १४ जानेवारी रोजी साजरा केला जातो. परंतु कधीकधी तो एक दिवस आधी किंवा नंतर साजरा केला जातो, म्हणजे १३ जानेवारी किंवा १५ जानेवारी रोजी, पण हे फार क्वचितच घडते.\nअशाप्रकारे मकर संक्रातचा थेट संबंध पृथ्वीच्या आणि सूर्याच्या स्थितीशी आहे. जेव्हा जेव्हा सूर्य मकर राशीवर येतो तेव्हा तो दिवस १४ जानेवारीचा असतो आणि लोक मकर संक्रातचा उत्सव साजरा करतात. ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी सूर्य धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो आणि उत्तरायणाला सुरुवात होते.\nसंक्रांतीच्या वेळी सूर्य हा उत्तरायणाकडे असतो, म्हणजेच पृथ्वीचा उत्तर गोलार्ध सूर्याकडे वळतो. विवाहसोहळा, साखरपाण, आणि शुभ कामांची सुरुवात मकर संक्रांतीच्या दिवसापासून सुरू होते.\nदानधर्म सोडून या पवित्र सनाबद्दल असा सुद्धा एक विश्वास आहे की, आज सूर्यदेव आपला स्वत:चा मुलगा शनीला भेटायला आपल्या घरी जातात. शनिदेव हे मकर राशीचे स्वामी असल्याने हा दिवस मकर संक्रांती म्हणून ओळखला जातो.\nयाशिवाय हिंदू धर्मात या महोत्सवाला विशेष महत्त्व दिले जाते. वेदस आणि पुराणामध्ये मकर संक्रातीच्या उत्सवाचा उल्लेख आहे. या दिवशी जप, तप , स्नान, दान इत्यादींसाठी खूप महत्त्व आहे. अ���े मानले जाते की लोक मकर संक्रातीच्या दिवशी गंगासन करतात, त्या लोकांना पुण्य मिळते.\nदरवर्षी प्रयागराज येथे पवित्र गंगा, यमुना आणि सारस्वती यांच्या संगमावर हजारो भाविक या दिवशी स्नान करतात. बरेच भाविक येथे दूरवरून येतात आणि विश्वासात स्नान करून पुण्य प्राप्त करून घेतात. यावेळी इथे एक पूर्ण महिना जत्रा भरलेली असते.\nभारतातील मकर संक्रांतीचा हा पवित्र महोत्सव सर्वत्र वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. जसे दक्षिण भारतात पोंगल म्हणून ओळखले जाते. आंध्र प्रदेश, केरळ आणि कर्नाटकात संक्रांती म्हणतात. गुजरात आणि राजस्थानमध्ये याला उत्तरायण म्हणतात.\nहरियाणा आणि पंजाबमध्ये मकर संक्रांतीला माघी असे म्हणतात. या काळात नवीन पिके आलेली असतात. आणि पंजाबी लोक लोहरी म्हणून हा उत्सव साजरा करतात.\nआसाम मध्ये हा उत्सव बिहू या नावाने संपूर्ण आनंदाने आणि आनंदाने साजरा केला जात आहे. अशाप्रकारे, हा पवित्र उत्सव साजरा करण्याचे नाव आणि पद्धत प्रत्येक प्रांतात भिन्न आहे.\nमकर संक्रांती साजरा करण्याची पद्धत\nया महोत्सवाचे रूप वेगवेगळ्या प्रांतानुसार बदलत राहते, पण परंतु डाळ आणि तांदळाची खिचडी खाणे ही या महोत्सवाची मुख्य ओळख आहे. या दिवशी, खिचडी आणि तूप खाणे महत्वाचे आहे.\nमकर संक्रातीला सर्व लोक सकाळी लवकर उठतात, अंघोळ करतात. यानंतर, कुटुंबातील सर्व लोक सूर्य देवाची उपासना करतात. मकर संक्रातीच्या दिवशी तिळाचे लाडू बनवले जातात. यावेळी विवाहित महिला एकमेकांना साडी, वस्तू भेट देतात. असे मानले जाते की यामुळे आपल्या पतीचे वय वाढते.\nमकर संक्रांति हा उत्सव लोकांना एकत्र जोडण्याचे कार्य करतो, म्हणून मकर संक्रांतीचा हा सण आनंद आणि कठोर आणि ऐक्याचे प्रतीक मानला जातो.\nमकर संक्रांति सण कधी साजरा केला जातो\nमकर संक्रांति सण दरवर्षी १४ आणि १५ जानेवारी रोजी साजरा केला जातो. हिंदू कॅलेंडरच्या मते, जेव्हा जेव्हा सूर्य मकर राशीवर येतो तेव्हा तो दिवस १४ जानेवारीचा असतो आणि लोक मकर संक्रातचा उत्सव साजरा करतात. मकर संक्रात हा एक उत्सव आहे जो सूर्याच्या स्थितीच्या आधारे साजरा केला जातो.\nकधी कधी चंद्राच्या स्थितीत थोडासा बदल झाल्यामुळे १४ जानेवारी आणि कधीकधी १५ जानेवारी रोजी हा उत्सव साजरा केला जातो.\nमकर संक्रांतिशी संबंधित धार्मिक आणि पौराणिक श्रद्धा\nमकर संक्रां���ि सणाशी बऱ्याच धार्मिक आणि पौराणिक कथा संबंधित आहेत. असे बोलले जाते कि गंगा नदी हि याच दिवशी मकर संक्रांतिच्या पवित्र उत्सवाच्या दिवशी पृथ्वीवर आली होती.\nअजून एका विश्वासानुसार, भीष्म पितामह यांनी याच दिवशी आपला देहत्याग केला होता.\nआपण मकर संक्रांती कसे साजरे करतो\nमकर संक्रांतीचा उत्सव स्वत:च्या धार्मिक संस्कृती आणि रीतीरिवाजांसह भारताच्या वेगवेगळ्या राज्यात साजरा केला जातो.\nया दिवशी गुल, तीळ, फळे, इ. दान करण्यासाठी हा दिवस महत्वाचा मानला जातो. या दिवशी पवित्र तीर्थयात्रे आणि नद्यांमध्ये स्नान करण्यासही विशेष महत्त्व आहे. या दिवशी सूर्य देवाची उपासना केली जाते.\nया दिवशी काही ठिकाणी पतंग उडवण्याचे पतंग महोत्सव मोठ्या प्रमाणात आयोजित केले जातात. या दिवशी लोक तीळ, लाडू, आणि इतर गोड पदार्थ बनवतात.\nआनंद आणि समृद्धीच्या या पवित्र महोत्सवात गरीब आणि गरजूंना दान करण्याचे वेगळे महत्त्व आहे.\nया दिवशी विवाहित महिला इतर विवाहित महिलांना दूध, कापड, मीठ आणि इतर वस्तू दान करतात.\nया दिवशी पतंग उडवण्याशी संबंधित खूप धार्मिक कथाही आहेत. असा विश्वास आहे की भगवान रामाने या दिवशी पतंग उडवायला सुरुवात केली, तेव्हापासून ही परंपरा चालविली जाते.\nया निमित्ताने गुजरात, राजस्थान यासह बऱ्याच ठिकाणी पतंग उत्सव आयोजित केले जातात. ज्यात मोठ्या संख्येने लोक भाग घेतात.\nभारताच्या वेगवेगळ्या राज्यात साजरी होणारी मकर संक्रांती\nमकर संक्रांतीचा उत्सव भारताच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो.\nराजस्थानमधील या उत्सवाच्या दिवशी विवाहित स्त्रिया सूर्य देवाची उपासना करतात, कथा ऐकतात आणि त्यांच्या घरात पारंपारिक पदार्थ तयार करतात.\nया दिवशी उत्तर प्रदेश आणि पश्चिम बिहारमधील लोक पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे, दान करणे याला विशेष महत्त्व देतात.\nहा उत्सव तामिळनाडू मध्ये पोंगल उत्सव म्हणून साजरा केला जातो, हा सण ४ दिवस साजरा केला जातो.\nपंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश राज्यात मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी, लोहरी म्हणून साजरा करतात.\nदक्षिण भारतात या उत्सवाच्या वेळी पिकाची कापणी चालू असते. शेतकरी वर्ग आनंदाने हा सण साजरा करतो.\nअशाप्रकारे हा उत्सव साजरा करण्याची पद्धत प्रत्येक राज्यात वेगळी आहे, परंतु सर्वांचे विश्वास आणि महत��त्व समान आहे.\nमकर संक्रांती निमित्त बनवण्यात येणारे जेवण\nमकर संक्रांतीच्या पवित्र सणानिमित्त पारंपारिक पदार्थ देशाच्या वेगवेगळ्या प्रदेशात बनवले जातात.\nखिचडी, गुल, तूप, तीळ, आदी पासून बनवलेले पदार्थ या दिवशी उत्तर भारत आणि बिहारमध्ये खाण्याची परंपरा आहे.\nतांदूळ आणि दुधापासून बनवलेल्या मिठाई या दिवशी दक्षिण भारतात तयार केल्या जातात.\nया दिवशी राजस्थानमध्ये गुळाचे लाडू, जलेबी, तिळगुळ बनविलेले असत\nमकर संक्रांतीचा उत्सव केवळ भारतातच नव्हे तर श्रीलंका, भूतान, बांगलादेश, नेपाळ इत्यादी शेजारील देशात सुद्धा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.\nमकर संक्रांती हा उत्सव आपल्या सर्वांना जोडण्यासाठी कार्य करतो. हा उत्सव आनंद आणि समृद्धी आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो. या उत्सवाचे महत्त्व आपण सर्वांनी समजून घेतले पाहिजे.\nतर हा होता मकर संक्रांती सणावर मराठी निबंध, मला आशा आहे की आपणास मकर संक्रांती मराठी माहिती निबंध (Makar Sankranti festival information in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडत असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.\nया विषयावरील माहिती सुद्धा अवश्य वाचा\nरंगपंचमी वर मराठी निबंध\nअक्षय तृतीया मराठी माहिती\nबैल पोळा मराठी माहिती\nनागपंचमी सण मराठी माहिती\nआपल्या आजूबाजूला घडत असलेल्या नवीन गोष्टींबद्दल माहिती करून घेणे आणि सर्वांपर्यंत पोहचवणे, ब्लॉगिंगची आवड आणि मोकळ्या वेळेचा कुठेतरी चांगल्या ठिकाणी सदुपयोग व्हावा यासाठीच केलेला हा अट्टाहास.\nजंगल तोड एक समस्या मराठी निबंध, Deforestation Essay in Marathi\nडॉ. होमी भाभा यांच्यावर मराठी निबंध, Homi Bhabha Information in Marathi\nराष्ट्रीय बालिका दिवस मराठी निबंध, Essay On Balika Din in Marathi\nजंगल तोड एक समस्या मराठी निबंध, Deforestation Essay in Marathi\nMarathi Social on याला म्हणतात शिवसेना आमदार, रेमडीसीविर इंजेक्शन्ससाठी मोडली ९० लाखांची एफ. डी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/thane-news-marathi/murbad-dewpe-village-news-7057/", "date_download": "2021-06-21T21:56:10Z", "digest": "sha1:GWQF4JVSIQXSRIUBZUMD25LTICJ2YKYY", "length": 13281, "nlines": 171, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "पोटाच्या आगीने बदलली स्मशानाची व्याख्या - शिजले जेवण आणि उठल्या पंक्तीही.. | पोटाच्या आगीने बदलली स्मशानाची व्याख्या - शिजले जेवण आणि उठल्या पंक्तीही.. | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जून २२, २०२१\nकाँग्रेसकडून कोणतीही अडचण येणार नाह�� याची ग्वाही सोनिया गांधींनी दिली आहे : नाना पटोले\nचंद्रकांतदादा आम्ही छातीवर नाही डोक्यावर हात ठेवून सांगतो सुखात आहोत,तुम्ही अस्वस्थ आहात – मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले प्रत्युत्तर\nकंडिशनरच्या जागी तिनं लिहिलं कंडोम आणि वडिलांचा झाला संताप, म्हणाले….\n ई-मेल किंवा मेसेजद्वारे जर जॉब ऑफर मिळत असतील तर गृह मंत्रालयाने दिलेला अलर्ट लक्षात घ्यायलाच हवा\nकोरोना संकट काळात योगच तुम्हाला तारणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nसोशल मीडियाच्या आभासावर अंकुश; खरंच सत्यात उतरेल का\nही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nआंतरराष्ट्रीय योग दिन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार\nआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सोमवारी होणाऱ्या कार्यक्रमाला पंतप्रधान संबोधित करणार\nठाणेपोटाच्या आगीने बदलली स्मशानाची व्याख्या – शिजले जेवण आणि उठल्या पंक्तीही..\nमुरबाड: स्मशानभूमी- अंतिमसंस्कार करण्याचे अपवित्र, अपशकुनी आणि काळजात धडकी भरवणारे ठिकाण. या ठिकाणी अग्नी पेटतो तो फक्त आणि फक्त देहाची राख करण्यासाठी.गुरुवारी अशाच एका स्मशानात अग्नी\nविशाल चंदने, मुरबाड : स्मशानभूमी म्हणजे अंत्यसंस्कार करण्याचे अपवित्र, काळजात धडकी भरवणारे ठिकाण. या ठिकाणी अग्नी पेटतो तो फक्त आणि फक्त देहाची राख करण्यासाठी. गुरुवारी अशाच एका स्मशानात अग्नी पेटला तो भयभीत, केविलवाण्या, भुकेल्या, असहाय आणि हतबल साठ जीवांच्या पोटाची आग विझविण्यासाठी. होय, हे खरं आहे. ही घटना आहे मुरबाड तालुक्यातील देवपे गावातील.\nकोरोनाच्या भीतीने लॉकडाऊनचे पाश तोडत मिळेल त्या वाटेने जो तो गाव शोधीत निघालेला आहे. असाच एक पायपीट करत, भुकेने, पाण्याने कासावीस झालेला आणि थकलेला तांडा बदलापूरमार्गे मुरबाडच्या दिशेने येत होता. ही माहिती देवपे गावातील पंचायत समिती गट नेते श्रीकांत धुमाळ यांना मिळाली. हा थकलेला तांडा त्यांच्या नजरेस पडला. लागलीच त्यांनी त्यांचे सहकारी तुषार कथोरे व मित्रमंडळीला याची कल्पना दिली. गावात या स्थलांतरीतांना प्रवेश देऊन त्यांची जेवणाची सोय करण्याचा या मंडळींनी विचार केला. मात्र या स्थलांतरितांना गावात प्रवेश देण्यावरुन वाद नको. तसेच कोरोनाबाबतीत जोखीमही नको म्हणुन या टीमने शक्कल लढवत या सर्व स्थलांतरितांना रस्त्याच्या ���डेला असणाऱ्या गावच्या स्मशानात आसरा दिला. तात्काळ स्मशानाची साफसफाई करून या ठिकाणी चूल रचली गेली. जेवण बनवले गेले आणि स्मशानभूमीच्या सावलीतच पार पडला हा अग्नीसोहळा. भुकेलेल्या या ६० मजुरांनी तसेच मदतकार्य करणाऱ्यांनी याच ठिकाणी अन्न ग्रहण केले. यानिमित्ताने पोटाच्या आगीने स्मशानाची व्याख्याही बदलून गेली.\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nव्हिडिओ गॅलरीFathers day: अक्षयाने शेअर केल्या बाबांच्या आठवणी\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nमंगळवार, जून २२, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.webnewswala.com/news/give-bharat-ratna-to-punyashlok-ahilya-devi-holkar-demand-of-dhangar-pratishthan/", "date_download": "2021-06-21T22:40:06Z", "digest": "sha1:W4BTLHTKWVS4FV3BZ7ZGYJ2NIFFZYKJG", "length": 14962, "nlines": 184, "source_domain": "www.webnewswala.com", "title": "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना भारतरत्न द्या धनगर प्रतिष्ठानची मागणी - Team WebNewsWala", "raw_content": "\nआजच्या ताज्या मराठी बातम्या\nपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना भारतरत्न द्या धनगर प्रतिष्ठानची मागणी\nपुण्यश्लोक अहिल्यादे���ी होळकर यांना भारतरत्न द्या धनगर प्रतिष्ठानची मागणी\nठाणे : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना भारतरत्न द्या अशी मागणी अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून धनगर प्रतिष्ठान, ठाणे जिल्हा व धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ यांनी सरकारकडे केली आहे.\nकोरोनाचे संकट असल्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी गुरुवारी ठाण्यात अत्यंत साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली.धनगर प्रतिष्ठानच्या वतीने पुण्यतिथी निमित्त प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे यांच्या हस्ते मासुंदा तलाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला .यावेळी उपसचिव तुषार धायगुडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे विरु वाघमारे, संदीप जाधव आदी सह मान्यवर यावेळी उपस्थित होते\nपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर धनगर समाजाच्या आराध्य दैवत आहेत. तसेच त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्यातील माळवा या प्रांताच्या जहागिरदार असलेल्या होळकर घराण्याच्या तत्त्वज्ञानी राणी’ म्हणून ओळखल्या जातात. त्या उचित ज्ञानदानासाठी प्रसिद्ध होत्या.\nराणी अहिल्यादेवी यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले, त्यांचा जिर्णोद्धार केला. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकामही केले. त्यात द्वारका, काशी, उज्जैन, नासिक व परळी वैजनाथ तसेच बारा ज्योतिर्लिंगांच्या निर्मितीचा देखील त्यात प्रामुख्याने समावेश आहे.\nलोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न द्या, शिवसैनिकानं थेट उद्धव ठाकरेंना लिहिलं रक्तानं पत्र\nअमृता फडणवीसांवर रेणुका शहाणेंची खरमरीत टीका\nअहिल्यादेवींनी त्यांच्या मृत्यूपर्यंत माळव्यावर राज्य केले. भारतीय संस्कृतीकोशात अहिल्यादेवी होळकरांनी केलेल्या बांधकामांची यादी आहे. हातात तलवारी घेऊन शत्रूविरुद्ध रणांगणात लढणारी एकमेव विरांगणा म्हणून अहिल्यादेवी होळकर यांची ओळख आहे.\nअशा या वीर मातेच्या कार्याची महती लक्षात घेऊन सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना भारतरत्न देऊन त्यांचा गौरव करावा अशी मागणी धनगर प्रतिष्ठान,ठाणे जिल्हा व धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ यांच्या वतीने सरकारला करण्यात आली आहे.\nआमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.\nहॅकॉक पुलाच्या कामात पुनर्वसनाचा अडथळा\nहिंदी बोलताच, A R Rehman ने उडवली अँकरची खिल्ली\nहार्वर्ड बिझिनेस स्कूल डीन पदी श्रीकांत दातार यांची नियुक्ती\nहनुमान जयंती साठी राज्यशासनाकडून मार्गदर्शक सुचना जाहीर\nस्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गरेलपाडा गावात वीज\nस्वातंत्र्यदिनानिमित्त टाइम्स स्क्वेअरवर फडकणार तिरंगा\nस्वातंत्र्य दिन व वामनदादा कर्डक जयंतीनिमित्त ऑनलाइन कवी संमेलन\nस्वप्निल बांदोडकर चा ती रसिकांच्या भेटीला\nस्वदेशी कोवॅक्सिन च्या मानवी चाचणीचा पहिला टप्पा पूर्ण; अपेक्षेनुसार चाचणीचे निष्कर्ष\nस्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेला मंजुरी\nस्थलांतरित मजुरांच्या रोजगारासाठी सोनू सूद ने केला अ‍ॅप लाँच\nसोलापुर भोसले राजघराण्याचा 373 वर्षे जुन्या राजवड्याचा बुरुज ढासळला\nभारतीयांसाठी आनंदाची बातमी, H-1B व्हिसा नियमांमध्ये बदल\nमराठा आंदोलन बलिदान देणाऱ्यांच्या कुटुंबीयांना नोकरी\nमीरा-भाईंदर महानगरपालिकेत ऑनलाइन माहिती अधिकार प्रक्रिया सुरू\nदेशातील पहिली किसान रेल्वे, शेतकऱ्यांना होणार फायदा\nजागतिक गुंतवणुकदार Reliance industries च्या प्रेमात\nमराठा आंदोलनात बलिदान देणाऱ्यांच्या कुटुंबीयांना नोकरी - Team WebNewsWala September 20, 2020 at 8:11 pm\n[…] पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना भ… […]\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nदहावी-बारावी परीक्षा निर्णय परिस्थितीनुसार\nwebnewswala आयोजित माझा बाप्पा स्पर्धा 2020\nCorona Virus 10 किलो विषाणूंच्या विळख्यात अख्खे जग\nCorona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी\nमोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर\n6 जून रोजी महाविद्यालये, विद्यापीठांत साजरा होणार शिवस्वराज्य दिन\nउज्जैन महाकाल मंदिर सापडला अनमोल खजिना\nSurya Grahan 2021 | वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण 10 जूनला, ‘रिंग ऑफ फायर’\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nराज्याबाहेर मोदींना धोबीपछाड देण्यास ममता दीदी तयार\nपहि��्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\nआजच्या ताज्या मराठी बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/free-st-bus-service-to-citizens-stranded-due-to-lockdown/", "date_download": "2021-06-21T23:01:40Z", "digest": "sha1:ZHEPAQUNMILOXFG2MONVV2S3WTT6K7ZX", "length": 11593, "nlines": 87, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना एसटीची मोफत सेवा", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nलॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना एसटीची मोफत सेवा\nमुंबई: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन जाहीर केला आहे. या कालावधीत आपल्या घरापासून दूर राज्यातील विविध भागांमध्ये अनेक मजूर, कामगार, विद्यार्थी, भाविक, यात्रेकरू अडकले आहेत. त्यांना त्यांच्या घरी जाण्यासाठी राज्य शासनाने काही अटी-शर्तींच्या अधीन राहून एसटीने मोफत बस प्रवास सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लॉकडाऊन कालावधीत अडकलेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. पण कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांना कोणत्याही प्रवासाची मुभा देण्यात येणार नाही, अशी माहिती परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांनी दिली.\nया प्रवासासाठी नागरिकांनी जेथे पोलिस आयुक्तालय आहे, तेथील संबंधित नोडल ऑफिसरचे (त्या परिमंडळाचे पोलीस उपायुक्त-DCP) अनुमती पत्र व इतर ठिकाणी नोडल ऑफिसर म्हणून जिल्हाधिकारी/तहसीलदार यांच्या अनुमतीचे पत्र घेणे आवश्यक आहे. तसेच अशा अनुमती प्राप्त नागरिकांचे २२ जणांचे गट करून संबंधित नोडल ऑफिसरमार्फत प्रवास करणाऱ्यांची यादी एसटीच्या जिल्हा स्तरावरील विभाग नियंत्रकाकडे दिली जाईल. त्यानुसार सदर नागरिकांना महामंडळामार्फत एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात येतील आणि नोडल ऑफिसरमार्फत अनुमती प्राप्त नागरिकांना एसटी बसेसने त्यांच्या जिल्हा/तालुक्याच्या ठिकाणी सुखरूप पोहचविले जाईल.\nज्या नागरिकांना व्यक्तिगत पातळीवर प्रवास करावयाचा आहे त्यांनी नोडल ऑफिसरकडून ऑनलाईन अर्ज करून अनुमतीपत्र प्राप्त करून घ्यावे. सदर पत्र प्राप्त झालेल्यांसाठी सोमवारपासून एसटीचे नवीन पोर्टल सुरू होत आहे. त्यांनी तेथे आपल्या प्रवासाची नोंद करावी. त्यांच्या प्रवास ठिकाणानुसार त्यांचे २२-२२ चे गट करून त्यांना एसटी बसेसची व्यवस्था करून देण्यात येईल.\nया प्रवासासाठी दिलेल्या बसेस सॅनिट��यझरचा वापर करून निर्जंतुक केलेल्या असतील. संपूर्ण प्रवासात सोशल डिस्टसिंगच्या सर्व नियमांचे पालन करण्यात येणार आहे. सध्याच्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे गाडी मध्यंतरी कुठेही थांबणार नसल्यामुळे प्रवाशांनी स्वतःच्या खाण्यापिण्याची व्यवस्था स्वतःच करावी लागणार आहे. असेही श्री. परब यांनी संगितले. लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांच्या प्रवासासाठी एसटी महामंडळाने प्रत्येक आगारात बसेस सज्ज ठेवाव्यात असे आदेश देऊन, प्रवास करणाऱ्या नागरिकांनी गर्दी करू नये, सोशल डिस्टन्सिंगच्या सर्व नियमांचे पालन करावे आणि महामंडळाला सहकार्य करावे, असेही आवाहन श्री. परब यांनी केले आहे.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nनानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, मराठवाडा, विदर्भाच्या लाभार्थींच्या खात्यात 966.30 कोटींचा निधी जमा\n26 हजार शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले खत व बियाणे\nमोदींनी लॉन्च केलं mYoga App जगाला मिळणार योगाचे धडे\n10 गुंठे जमिनीवर दोन लाखाचं उत्पन्न देणाऱ्या स्ट्रॉबेरीवर होणार संशोधन\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्य���ने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/pmpml-bus-accident/", "date_download": "2021-06-21T23:19:11Z", "digest": "sha1:JLZIK5IRJPG7YBP7BGX4XO2SSHDHHIBW", "length": 4087, "nlines": 74, "source_domain": "mpcnews.in", "title": "pmpml bus accident Archives - MPCNEWS", "raw_content": "\nChikhali: भरधाव वेगातील पीएमपीएमएल बसची फॉर्च्युनर कारला धडक; कारमधील पाचजण गंभीर जखमी\nएमपीसी न्यूज- वेगात आलेल्या पीएमपीएमएल बसने फॉर्च्युनर कारला धडक दिली. ही घटना गुरुवारी (दि. 12) पहाटे तीन वाजता कुदळवाडी ओव्हरब्रीज चौक चिखली येथे घडली. यामध्ये कारमधील पाचजण गंभीर जखमी झाले आहेत.अतिश सोमनाथ घोलप (वय 22, रा.…\nPune : ग्राहक पेठ समोर ‘पीएमपीएमएल’ बस वर झाड कोसळलं; बस चालकाचा मृत्यू\nएमपीसी न्यूज - पुण्यात आज सायंकाळी जोरदार पाऊस झाला. शहरात विविध ठिकाणी झाडे कोसळण्याचा घटना घडल्या. टिळक रस्त्यावरील ग्राहक पेठ समोरून जात असलेल्या 'पीएमपीएमएल' बस वर झाड कोसळल्याने बस चालकाचा मृत्यू झाला.विजय निवंगुणे (वय अंदाजे 40)…\nPimpri News: स्थायी समितीचे माजी अध्यक्ष, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सुरेश सोनवणे यांचे निधन\nSangvi Crime News : रावण गँगकडून हल्ला झाल्यास प्रतिउत्तर देण्यासाठी तडीपार गुंडाने आणली दोन पिस्तूल\nMaval Corona News : दिवसभरात 60 नवे रुग्ण तर 55 जणांना डिस्चार्ज\nPune Crime News : आकर्षक परतावा आणि भिशीच्या नावाखाली गुंतवणूक करण्यास भाग पाडून तीन कोटी 60 लाख रुपयांची फसवणूक…\nPune News : ऐन पावसाळ्यात पुण्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर\nMaval News : मावळातील विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणार 35 टक्के फी सवलत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A5%81_%E0%A4%93%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%80", "date_download": "2021-06-21T22:37:12Z", "digest": "sha1:LDIH3MBRIPUOLRZVI6OF3DWEL3QJUNEC", "length": 4280, "nlines": 100, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चिनेदु ओबासी - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया फुटबॉल खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nफुटबॉल खेळाडू विस्तार विनंती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पान��तील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०७:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+0269+ro.php", "date_download": "2021-06-21T22:45:13Z", "digest": "sha1:PBQAOE2DAX4NIMQSLCP2ADOXYXNEB3SI", "length": 3556, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 0269 / +40269 / 0040269 / 01140269, रोमेनिया", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडलेला 0269 हा क्रमांक Sibiu क्षेत्र कोड आहे व Sibiu रोमेनियामध्ये स्थित आहे. जर आपण रोमेनियाबाहेर असाल व आपल्याला Sibiuमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. रोमेनिया देश कोड +40 (0040) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Sibiuमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +40 269 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनSibiuमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +40 269 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0040 269 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2021/06/blog-post_53.html", "date_download": "2021-06-21T21:36:25Z", "digest": "sha1:SNB5H2KBLPTV6UPNHZGA5UAQY5CZKCNC", "length": 16119, "nlines": 100, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "कोरेगाव नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर मागे - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome सातारा कोरेगा��� नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर मागे\nकोरेगाव नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर मागे\nकोरेगाव नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर मागे\nआमदार महेश शिंदे यांची मध्यस्थी यशस्वी;सोमवार पर्यंत होणार पगार\nकोरेगाव : आमदार महेश शिंदे यांनी केलेल्या यशस्वी शिष्टाईनंतर कोरेगाव नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर मागे घेतला . आ . शिंदे यांनी ऑन दि स्पॉट पगाराबाबत तोडगा काढला असून , सोमवारी बँकांचे कामकाज सुरु झाल्यानंतर एका महिन्याचा तर पुढच्या पंधरवड्यात दुसऱ्या महिन्याचा पगार केला जाणार आहे . कोरेगाव नगरपंचायत कर्मचारी संघटनेने गुरुवारी रात्री उशिरा बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता . शुक्रवारी सकाळपासून कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले होते . कोरोना केअर सेंटरमध्ये एकही कर्मचारी गेला नव्हता . कर्मचाऱ्यांच्या अडचणींविषयी राहूल बर्गे , जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किरण बर्गे , माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांनी आमदार महेश शिंदे यांच्याशी चर्चा करुन , वस्तुस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती .\nत्यानंतर आमदार महेश शिंदे यांनी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या ठिकाणी भेट दिली आणि त्यांच्याशी संवाद साधला . कोरोना काळात तुमच्यावर आलेला प्रसंग बाका आहे , हे मी जाणतो , मात्र काही प्रशासकीय अडचणी असल्याने हा विषय प्रलंबित राहिला होता . आता आम्ही यामध्ये लक्ष घातले आहे . माझी जिल्हाधिकारी शेखर सिंह , जिल्हा प्रशासन अधिकारी अभिजित बापट व मुख्याधिकारी विजया घाडगे यांच्याशी चर्चा झालेली आहे . त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे . त्यामुळे सोमवारी बँकांचे कामकाज सुरु झाल्यानंतर एका महिन्याचा पगार केला जाणार आहे , त्यानंतर नगरपंचायतीचे आर्थिक नियोजन पाहून , लवकरात लवकर दुसऱ्या महिन्याचा पगार देखील अदा केला जाणार असल्याचे आ . शिंदे यांनी सांगितले . नगरपंचायत ऐवजी नगरपालिका करण्याचे आपले नियोजन असून , राज्य शासनस्तरावर हा विषय मान्यतेसाठी आहे , नगरपालिका झाल्यास , कर्मचाऱ्यांचा प्रश्न आपसूक सुटणार आहे , नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन ठेवला आहे . लॉकडाऊन नंतर याबाबत त्वरित निर्णय होईल , असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले .\nकर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अ���ित बर्गे , सुरज मदने , प्रताप बुधावले यांनी अडचणी विषद केल्या . मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी नगरपंचायतीचे आर्थिक गणित कसे आहे , याची माहिती दिली . आ . शिंदे यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे कर्मचारी संघटनेने संप मागे घेत असल्याचे जाहीर केले . आ . शिंदे यांनी कर्मचारी संघटनेला वाऱ्यावर सोडणार नाही , त्यांच्या प्रश्नांच्या मुळाशी जाऊन , ते कायमस्वरुपी सोडविणार असल्याचे स्पष्ट केले .बैठकीस जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किरण बर्गे , नगराध्यक्षा रेश्मा कोकरे , राहूल बर्गे , माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे , नगरसेवक सुनील बर्गे , महेश बर्गे , जयवंत पवार , राहूल र . बर्गे , निवास मेरुकर यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते .\n८७ कर्मचाऱ्यांना दोन हजारांचे किराणा सामान\nआमदार महेश शिंदे यांनी कर्मचाऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या . बैठकीत अनेक कर्मचाऱ्यांना परिस्थिती सांगताना आश्रु अनावर झाले होते , तोच धागा पकडत आ . शिंदे यांनी जागेवरच ८७ कर्मचाऱ्यांना आजच्या आज प्रत्येकी दोन हजार रुपयांचे किराणा सामान घरपोहोच करणार असल्याचे जाहीर केले . त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे . आमदार शिंदे यांनी लक्ष घातल्याने आमचे प्रश्न लवकरात लवकर सुटतील , असा विश्वास कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला .\nपदाधिकारी , नगरसेवक आणि मुख्याधिकाऱ्यांनी केले कोरोनाबाधित वृध्देवर अंत्यसंस्कार\nकर्मचारी संपावर गेले असतानाच , शहरातील एका वृध्देचा कोरोनाने मृत्यु झाला , ही बाब समजताच , नगरपंचायत कार्यालयातील बैठक आटोपती घेत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किरण बर्गे , नगराध्यक्षा रेश्मा कोकरे , उपनगराध्यक्षा मंदा बर्गे , माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे , उपजिल्हा रुग्णालयाच्या रुग्णकल्याण समितीचे सदस्य सुनीलदादा बर्गे , नगरसेवक महेश बर्गे , संतोष कोकरे , किशोर बर्गे यांच्यासह मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी स्वत : पीपीई कीट धारण करुन वैकुंठ स्मशानभूमीत वृध्द महिलेवर शासकीय नियमाप्रमाणे अंत्यसंस्कार केले . पदाधिकारी , नगरसेवक आणि मुख्याधिकाऱ्यांनी पुढाकार घेतल्याने शहरवासियांनी त्यांचे अभिनंदन केले .\nउल्हास नदीत तरुण गेला वाहून, शोध सुरु , नेरळ येथील घटना\nनेरळ-माथेरान घाटात दरड कोसळली\nनेरळ, कर्जत,खालापूर, पेण,वडखळ इथल्या कारच्या सायलेन्सरची चो���ी करणाऱ्या टोळीला कुर्ला येथून अटक\nसांगली वनविभागाचा प्राणीमित्राच्या घरावर छापा:\nशिराळा येथील विद्यार्थीनीने तयार केला गरिबांसाठी व्हेंटिलेटर\nमाथेरान येथे अश्वांचे जंतनाशक लसीकरण व उपचार शिबिर\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ चंद्रपूर जाहिरात ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisocial.com/category/maharashtra/politics/", "date_download": "2021-06-21T23:32:31Z", "digest": "sha1:KX4VXDTDO6B4AIQS26YP53KMIXD4FCYR", "length": 5036, "nlines": 81, "source_domain": "www.marathisocial.com", "title": "राजकारण, राजकीय बातम्या, अपडेट्स, ठळक घडामोडी - मराठी Social", "raw_content": "\nअसा आमदार मिळायला भाग्य लागते, ना डोक्याखाली उशी, अंगावर चादर, तरीही कोविड सेंटरमध्येच शांतपणे झोपले आमदार निलेश लंके\nMLA Nilesh Lanke – कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे संपूर्ण राज्यात अक्षरशः हाहा:क���र उडाला आहे. राज्यात रोज हजारो रुग्ण आढळत असल्यामुळे आरोग्य विभागाची झोप उडाली आहे. या पार्श्वभूमीवर बेड्स, …\nआमदार असावा तर असा, आमदार निलेश लंके यांनी उभारले १ हजार बेडचे कोविड सेंटर\nयाला म्हणतात शिवसेना आमदार, रेमडीसीविर इंजेक्शन्ससाठी मोडली ९० लाखांची एफ. डी.\nअनिल देशमुख यांच्या घरी सीबीआयची धाड\nCBI Raids on Anil Deshmukh House – माजी गृहमंत्री आणि महाविकास आघाडीचे महत्वाचे नेते अनिल देशमुख यांच्या घरावर आणि अन्य मालमत्तेवर सीबीआयने छापे टाकले आहेत. मुंबईचे माजी पोलीस …\nजंगल तोड एक समस्या मराठी निबंध, Deforestation Essay in Marathi\nMarathi Social on याला म्हणतात शिवसेना आमदार, रेमडीसीविर इंजेक्शन्ससाठी मोडली ९० लाखांची एफ. डी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/delhi-news-marathi/cbi-arrests-bjp-corporator-demands-ransom-from-builder-sj-60393/", "date_download": "2021-06-21T22:40:34Z", "digest": "sha1:FDXPC7ZWLIAZVNNJ3IYQNV4QAP5TRETZ", "length": 12373, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "CBI arrests BJP corporator, demands ransom from builder sj | भाजपच्या नगरसेवकाला सीबीआयने केली अटक, बिल्डरकडे खंडणी मागितल्याचा आरोप | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जून २२, २०२१\nकाँग्रेसकडून कोणतीही अडचण येणार नाही याची ग्वाही सोनिया गांधींनी दिली आहे : नाना पटोले\nचंद्रकांतदादा आम्ही छातीवर नाही डोक्यावर हात ठेवून सांगतो सुखात आहोत,तुम्ही अस्वस्थ आहात – मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले प्रत्युत्तर\nकंडिशनरच्या जागी तिनं लिहिलं कंडोम आणि वडिलांचा झाला संताप, म्हणाले….\n ई-मेल किंवा मेसेजद्वारे जर जॉब ऑफर मिळत असतील तर गृह मंत्रालयाने दिलेला अलर्ट लक्षात घ्यायलाच हवा\nकोरोना संकट काळात योगच तुम्हाला तारणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nसोशल मीडियाच्या आभासावर अंकुश; खरंच सत्यात उतरेल का\nही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nआंतरराष्ट्रीय योग दिन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार\nआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सोमवारी होणाऱ्या कार्यक्रमाला पंतप्रधान संबोधित करणार\nखंडणी मागितल्यामुळे नगरसेवक आला गोत्यातभाजपच्या नगरसेवकाला सीबीआयने केली अटक, बिल्डरकडे खंडणी मागितल्याचा आरोप\nदिल्लीमधील वसंतकूंजमध्ये अवैध बांधकाम करणाऱ्या बिल्डरकडे (builder) नगरसेवक मनोज यांनी १० लाख खंडणी मागितली होती. परंतु खंडणीचे (ransom) पैसे नगरसेवकाच्या ( BJP corporator) हातात देईल असे बिल्डरने सांगितले. यांनंतर बिल्डरने सीबीआयकडे खंडणीविरोधात तक्रार दाखल केली.\nदिल्ली : सीबीआयने (CBI) खंडणी प्रकरणात भाजपच्या नगरसेवकास अटक (CBI arrests BJP corporator) केली आहे. अवैध बांधकाम करणाऱ्या बिल्डरला धमकावत खंडणीची (ransom ) मागणी भाजप नगरसेवकाने (corporator) केली होती. ही खंडणी घेताना सीबीआयच्या टीमने रंगेहाथ पकडले आहे. सदरची घटना दिल्लीतील वसंतकुंज भागातील आहे. तसेच खंडणी घेणाऱ्या नगरसेवकाचे नाव मनोज महलावत असे आहे.\nकाय आहे घटना, जाणून घ्या\nदिल्लीमधील वसंतकूंजमध्ये अवैध बांधकाम करणाऱ्या बिल्डरकडे नगरसेवक मनोज यांनी १० लाख खंडणी मागितली होती. परंतु खंडणीचे पैसे नगरसेवकाच्या हातात देईल असे बिल्डरने सांगितले. यांनंतर बिल्डरने सीबीआयकडे खंडणीविरोधात तक्रार दाखल केली. सीबीआयच्या टीमसह सापळा रचून नगरसेवकाला रंगेहाथ पकडण्यात आले.\nअनहोनी को होनी कर दे, होनी को अनहोनी ; काव्यात्मक रचनेत अमोल मिटकरींची खोचक टीका\nभाजप नगरसेवक मनोज महलावत यांना सीबीआयने अटक केली असून त्यांना न्यायालयात दाखल केले जाणार असल्याचे सांगितले आहे. तसेच त्यांच्यावर खंडणी मागतिल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nव्हिडिओ गॅलरीFathers day: अक्षयाने शेअर केल्या बाबांच्या आठवणी\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nमंगळवार, जून २२, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/india-news-marathi/self-reliant-india-is-the-mantra-for-the-country-in-the-corona-crisis-21508/", "date_download": "2021-06-21T21:49:42Z", "digest": "sha1:FCOMMSFYTAZ2EPCY5WX2KCVKQCWBNNQH", "length": 13462, "nlines": 171, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "'Self-reliant India' is the mantra for the country in the Corona crisis | कोरोना संकटात ‘आत्मनिर्भर भारत’ हा देशासाठी मंत्र | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जून २२, २०२१\nकाँग्रेसकडून कोणतीही अडचण येणार नाही याची ग्वाही सोनिया गांधींनी दिली आहे : नाना पटोले\nचंद्रकांतदादा आम्ही छातीवर नाही डोक्यावर हात ठेवून सांगतो सुखात आहोत,तुम्ही अस्वस्थ आहात – मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले प्रत्युत्तर\nकंडिशनरच्या जागी तिनं लिहिलं कंडोम आणि वडिलांचा झाला संताप, म्हणाले….\n ई-मेल किंवा मेसेजद्वारे जर जॉब ऑफर मिळत असतील तर गृह मंत्रालयाने दिलेला अलर्ट लक्षात घ्यायलाच हवा\nकोरोना संकट काळात योगच तुम्हाला तारणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nसोशल मीडियाच्या आभासावर अंकुश; खरंच सत्यात उतरेल का\nही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nआंतरराष्ट्रीय योग दिन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार\nआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सोमवारी होणाऱ्या कार्यक्रमाला पंतप्रधान संबोधित करणार\nIndependence Dayकोरोना संकटात ‘आत्मनिर्भर भारत’ हा देशासाठी मंत्र\nआज संपूर्ण देशात कोरोना विषाणूचे संकट उभं राहलं आहे. या कोरोना विषाणूच्या संकटात १३० कोटी भारतीयांनी आत्मनिर्भर भारत बनवण्याचा संकल्प केला आहे. आत्मनिर्भर भारत हे स्वप्न संकल्पमध्ये परिवर्तीत झालं आहे. आत्मनिर्भर भारत एक शब्द नाही, १३० कोटी देशवासियांसाठी मंत्र बनला आहे\nकोरोना विषाणूचे संकट संपूर्ण देशात घोंघावत आहे. यंदाचा स्वातंत्र्यदिन सोहळा थोडा वेगळा असणार आहे. दरवर्षी देशभरातील विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत असतात. परंतु तो कार्यक्रम यंदा होणार नाही. दिल्लीमध्ये कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ७४ व्या स्वातंत���र्यदिनाच्या निमित्ताने लाल किल्ल्यावरुन ध्वजारोहण केलं. तसेच सुरक्षा दलांमधला प्रत्येक जण देशाच्या, देशांच्या नागरिकांचं संरक्षण करतात, आज त्यांना नमन करण्याचा दिवस आहे, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरुन आपल्या भाषणाला सुरूवात केली.\nआज संपूर्ण देशात कोरोना विषाणूचे संकट उभे राहले आहे. या कोरोना विषाणूच्या संकटात १३० कोटी भारतीयांनी आत्मनिर्भर भारत बनवण्याचा संकल्प केला आहे. आत्मनिर्भर भारत हे स्वप्न संकल्पामध्ये परावर्तित झालं आहे. आत्मनिर्भर भारत एक शब्द नाही, १३० कोटी देशवासियांसाठी मंत्र बनला आहे. आत्मनिर्भर होणे अनिवार्य आहे. जे कुटुंबासाठी आवश्यक आहे, ते देशासाठी आवश्यक आहे. भारत आत्मनिर्भर बनून दाखवेल. मला देशाच्या प्रतिभेवर पूर्ण विश्वास आहे.\nतरुणांच्या, महिलांच्या सामर्थ्यावर माझा विश्वास आहे. भारताने एखादी गोष्ट ठरवली की, तो ती करून दाखवतो. म्हणूनच जगाला याबद्दल उत्सुकता आणि अपेक्षा आहेत. जगाच्या अर्थव्यवस्थेत भारतासारख्या देशाचं योगदान वाढणं, ही आजची गरज आहे. देशात मोठया प्रमाणावर नैसर्गिक साधन संपत्ती आहे. त्यात वाढ करण्याची आवश्यकता आहे. कच्चा माल कधीपर्यंत जगामध्ये पाठवत राहणार त्यासाठी आत्मनिर्भर बनणे आवश्यक आहे.\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nव्हिडिओ गॅलरीFathers day: अक्षयाने शेअर केल्या बाबांच्या आठवणी\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागल�� सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nमंगळवार, जून २२, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/agriculture/latur-shivlinga-shivacharya-maharaj-producer-company-laying-foundation-of-cng-png-gas-project-made-from-grass-457110.html", "date_download": "2021-06-21T23:00:06Z", "digest": "sha1:2QEY2RJIXYDK4HJLURNTA5RYMUQUEYNT", "length": 17390, "nlines": 252, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nशेतीमधल्या नव्या वाटा, गवतापासून सीएनजी गॅसची निर्मिती, प्रकल्प नेमका काय\nविशिष्ट प्रकारच्या गवतापासून सीएनजी - पीएनजी गॅस आणि सेंद्रिय खताची निर्मिती करण्यात येणार आहे. CNG PNG gas project\nमहेंद्र जोंधळे, टीव्ही 9 मराठी, लातूर\nलातूरमध्ये गवतापासून गॅस निर्मिती होणार\nलातूर: लातूर जिल्ह्यातल्या शिरूर-अनंतपाळ इथं सेंद्रिय खत आणि सीएनजी गॅस निर्मितीच्या प्रकल्पाचं भूमिपूजन करण्यात आलं आहे. हा प्रकल्प ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. विशिष्ट प्रकारच्या गवतापासून सीएनजी – पीएनजी गॅस आणि सेंद्रिय खताची निर्मिती करण्यात येणार आहे, अशी माहिती शिवलिंग शिवाचार्य महाराज प्रोड्यसर कंपनीचे चेअरमन दत्ता शिवणे यांनी दिली. (Latur Shivlinga Shivacharya Maharaj Producer company laying foundation of CNG PNG gas project made from grass)\nशिवलिंग शिवाचार्य महाराज प्रोड्युसर कंपनीने हा प्रकल्प उभा करण्यासाठी म्हणून दहा हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांची सभासद म्हणून नोंदणी केली आहे . या शेतकऱ्यांना नेपिअर ग्रासची लागवड करायला प्रोत्साहन देऊन त्याची खरेदी केली जाणार आहे .\nपारंपारिक नगदी पिकांना पर्याय ठरणार\nसेंद्रिख खत आणि सीएनजी आणि पीएनजी गॅस निर्मिती ही नेपिअर ग्रास या गवतापासून केली जाणार आहे. यामुळे परिसरातील ऊस आणि सोयाबीन शेतीच्या मागे लागलेल्या शेतकऱ्यांना नेपिअर ग्रासचे उत्पादन पर्याय ठरू शकते.\nप्रकल्प उभारण्यासाठी 60 कोटींचा खर्च\nनेपिअर गवतापासून सेंद्रिय खत आणि सीएनजी, पीएनजी गॅस निर्मितासाठी मोठा खर्च येणार आहे. साधरणतः हा प्रकल्प उभा करण्यासाठी 60 कोटींचा ख��्च येणार आहे. शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला उभा करण्यासाठी चांगला प्रतिसाद दिलेला आहे. त्यामुळे दहा हजार शेतकऱ्यांनी सभासद म्हणून नोंदणी केली आहे, असं शिवलिंग शिवाचार्य महाराज प्रोड्युसर कंपनीचे चेअरमन दत्ता शिवणे यांनी सांगितलं.\nग्रामीण भागाला काय फायदा\nनेपिअर सुपर ग्रासचं बियाणं शेतकऱ्यांना दिलं जाईल. नेपिअर ग्रास शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात येईल. शेतकऱ्यांना यासाठी एका टनाला 1 हजार भाव दिला जाईल. शेतकऱ्यांना एकरी वार्षिक 1 ते 2 लाख रुपयांचं उत्पन्न होईल. या कारखान्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती झालेली दिसेल, असं मत दत्ता शिवणे यांनी व्यक्त केलं.\nशिवलिंग शिवाचार्य महाराज प्रोड्युसर कंपनीचं सभासदत्व स्वीकारलेल्या शेतकऱ्यांना नेपिअर ग्रासचं बियाणं देण्यात येईल. शेतकऱ्यांनी त्याची पेरणी करायची. नेपिअर ग्रासची कापणी करुन कंपनीला दिले जाईल. कंपनी त्यावर प्रक्रिया करेल आणि त्यापासून सेंद्रिय खत, सीएनजी आणि पीएनजी गॅसची निर्मिती होईल.\nस्वस्त सोने खरेदी करायचंय, मग त्वरा करा; ‘या’ डेडलाईनपर्यंतच सोने स्वस्तात खरेदी करता येणार, मग त्वरा करा; ‘या’ डेडलाईनपर्यंतच सोने स्वस्तात खरेदी करता येणार\nLPG नंतर आता CNG आणि PNG गॅसही महागला, इथे वाचा ताजे दर\nIndia’s first CNG Tractor: आता जुन्या ट्रॅक्टरमध्ये CNG किट बसवता येणार, नितीन गडकरींची मोठी घोषणा\n“सीएनजीसाठी रस्त्याच्या मधोमध खोदकाम म्हणजे नाशिककरांच्या कररुपी पैशांची उधळपट्टी”, विरोधक आक्रमक\nलातूरमध्ये सोयाबीन संशोधन केंद्र उभारण्यात येणार, कृषी सचिव-अमित देशमुख यांच्या बैठकीत चर्चा\nअन्य जिल्हे 1 week ago\nलातूरच्या रुग्णालयात 10 ते 12 जणांचा धुडगूस, डॉक्टरांना मारहाण, पोलिसांत गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय\nअन्य जिल्हे 1 week ago\nLatur चा तारा निखळला, आई-वडीलांपाठोपाठ उद्योजक संगमेश्वर बोमणे यांचंही निधन\nलातूरचा आणखी एक तारा निखळला, उद्योजक संगमेश्वर बोमणे यांचं निधन, महिनाभरात घरात तिसरा मृत्यू\nअन्य जिल्हे 2 weeks ago\nNagpur | नागपुरात ईडीकडून अविनाश भोसलेंचं ली-मेरिडियन हॉटेल सील\nखासगी रुग्णालयातील कोरोना मृत्यूंची सीआयडी चौकशी करा, सफाई कर्मचारी संघटनेचा उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा\nअन्य जिल्हे4 hours ago\nघाटी रुग्णालयात तारीख संपलेल्या केमिकल्सचा वापर \nमहिला कशाप्रकारे सुरू करू शकतात आपला व्यवसाय; जाणून घ्या यशाची गुपिते\nभाजपचा एकही आमदार फुटला नाही, दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रयत्न, सुधीर मुनगंटीवारांचा टोला\n हे तुमच्यासोबतही घडू शकतं, पोलीस असल्याचं सांगून महिलेचे सव्वा तीन लाखांचे दागिने पळवले\nGemini/Cancer Rashifal Today 22 June 2021 | नोकरीत चढउतार असतील, विवाहबाह्य प्रेम प्रकरणांपासून दूर राहा\nAquarius/Pisces Rashifal Today 22 June 2021 | व्यवसायिक दृष्टीकोनातून वेळ अनुकूल, महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी\nVideo | स्वत:ला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न, शेवटी व्हायचं तेच झालं, दोन महिलांचा व्हिडीओ व्हायरल\nSagittarius/Capricorn Rashifal Today 22 June 2021 | चिंता आणि तणाव दूर होईल, आर्थिक स्थिती चांगली असेल\nमराठी न्यूज़ Top 9\nमंत्रालयात बाॅम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल, पुणे पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं\nमहाराष्ट्राची चिंता वाढली, राज्यात डेल्टा प्लसचे 21 रुग्ण, रत्नागिरी, जळगावनं टेन्शन वाढवलं\nGemini/Cancer Rashifal Today 22 June 2021 | नोकरीत चढउतार असतील, विवाहबाह्य प्रेम प्रकरणांपासून दूर राहा\nAquarius/Pisces Rashifal Today 22 June 2021 | व्यवसायिक दृष्टीकोनातून वेळ अनुकूल, महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी\nघाटी रुग्णालयात तारीख संपलेल्या केमिकल्सचा वापर \nLibra/Scorpio Rashifal Today 22 June 2021 | इतरांच्या कार्यात हस्तक्षेप करु नका, अनावश्यक खर्च होईल\nVideo | स्वत:ला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न, शेवटी व्हायचं तेच झालं, दोन महिलांचा व्हिडीओ व्हायरल\nMaharashtra Coronavirus LIVE Update : अकोल्यात आज दिवसभरात 7 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह\nMaharashtra News LIVE Update | सिडको घेराव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत पोलिसांकडून महत्त्वाचे रस्ते बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/national/bjp-leader-brijmohan-agrawal-said-congress-party-members-and-voters-leave-food-for-decrease-of-inflation-469718.html", "date_download": "2021-06-21T23:42:49Z", "digest": "sha1:5VTB7M7GGNQIGQD2ZXYTOIJ4MMXNCB6G", "length": 17861, "nlines": 248, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nकाँग्रेसच्या मतदारांनी अन्नत्याग करावा, पेट्रोल वापरणं बंद करावं; महागाई कमी होईल,भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य\nकाँग्रेसला मतदान करणारे आणि काँग्रेसी व्यक्तींनी अन्न त्याग करावं, पेट्रोलचा वापर बंद करावा, असं वक्तव्य भाजप नेत्यानं केलं आहे. BJP Brijmohan Agrawal congress\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nरायपूर: पेट्रोलच्या दरानं शंभरी केव्हाच ओलांडली असून डिझेल देखील नवद्द रुपयांच्यावर गेल��� आहे. खाद्यतेलांच्या किमती देखील गगनाला भिडल्या आहेत. महागाई आणि कोरोनाचं संकट वाढलं असताना राजकीय नेत्यांकडून आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. छत्तीसगडमध्ये तीन वेळा मंत्रिपद भूषवलेल्या वरिष्ठ भाजप नेत्यानं एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ब्रीजमोहन अग्रवाल या भाजप नेत्यानं ” जर काँग्रेसला मतदान करणाऱ्या लोकांनी आणि काँग्रेसी व्यक्तींनी खाणे पिणे सोडले तर महागाई कमी होईल”असं वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यावरुन आता वाद निर्माण झाला असून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. (BJP leader Brijmohan Agrawal said congress party members and voters leave food for decrease of inflation)\nछत्तीसगडमधील भाजप सरकारच्या काळाता तीन वेळा कॅबिनेट मंत्री राहिलेले भाजप आमदार ब्रीजमोहन अग्रवाल यांनी महागाईवरुन काँग्रेसवर निशाणा साधला. ” जर काँग्रेसला मतदान करणाऱ्या लोकांनी आणि काँग्रेसी व्यक्तींनी खाणे पिणे सोडले तर महागाई कमी होईल” असं ते म्हणाले. अग्रवाल यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेस नेते आक्रमक झाले आहेत. त्यांनी अग्रवाल यांच्यावर टीका करायला सुरुवात केली आहे.\nकाँग्रेस अध्यक्ष मोहन मरकाम यांनी महागाईच्या मुद्यावरुन भाजपवर निशाणा साधला. मोहन मरकाम यांनी महागाई ही राष्ट्रीय आपत्ती असल्याचं म्हटलं. गेल्या 7 वर्षात महागाई मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. महागाईमध्ये दुप्पट वाढ झाली आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळं लोकांचं उत्पन्न घटलं आहे. कोरोना लॉकडाऊनमुळं लोकांसमोरील अडचणी वाढल्या असताना महागाई देखील वाढली आहे. भारतातील वाढत्या महागाईला मोहन मरकाम यांनी नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारची धोरण जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.\nकांग्रेस प्रदेश अध्यक्ष मोहन मरकाम यांनी महागाईला नरेंद्र मोदी जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आलं. ब्रीजमोहन अग्रवाल यांनी वेळी महागाई जर राष्ट्रीय आपत्ती असेल असं ज्या लोकांना वाटत असेल त्यांनी खाणे पिणे सोडलं पाहिजे, असं वक्तव्य केलं. काँग्रेसला मतदान करणारे आणि काँग्रेसी व्यक्तींनी अन्न त्याग करावं, पेट्रोलचा वापर बंद करावा. काँग्रेसी आणि काँग्रेसच्या मतदारांनी असं केल्यास महागाई काही प्रमाणात कमी होईल, असं अग्रवाल म्हणाले.त्यांच्याया वक्तव्यानंतर छत्तीसगडचं राजकारण चांगलंच तापलं आहे.\nनाशिकमध्ये म्युकरमायकोसिसचा पेच कायम, रुग्णांसाठी 30700 इंजेक्शनची गरजhttps://t.co/6A8U97H007#Nashik | #Mucormycosis | #Corona\nठाकरे सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि अनेक सुपर मुख्यमंत्री; अनलॉकच्या गोंधळावरून फडणवीसांचा टोला\nत्या प्रीवेडिंगवाल्यांना कशाला अडवताय, ते हनिमूनालाही इथेच आले पाहिजेत, अजितदादांचा प्रेमळ दम\nभाजपचा एकही आमदार फुटला नाही, दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रयत्न, सुधीर मुनगंटीवारांचा टोला\n‘युतीच्या काळात सेनेला मिळालेली वागणूक सर्वज्ञात, शिवसेना भाजपसोबत जाणार नाही’, बाळासाहेब थोरातांचा दावा\nSpecial Report | सरनाईकांचं पत्र भाजपचीच खेळी, राष्ट्रवादीचा हल्लाबोल\nSpecial Report | पवारांचा ‘पॉवर गेम’, मोदींविरोधात तिसरी आघाडी\nमाझ्या घरावर धाड टाकत झडती घेऊन त्रास दिला, आघाडी सरकारच्या आणखी एका मंत्र्याचे भाजपवर गंभीर आरोप\nअन्य जिल्हे 9 hours ago\nNagpur | नागपुरात ईडीकडून अविनाश भोसलेंचं ली-मेरिडियन हॉटेल सील\nखासगी रुग्णालयातील कोरोना मृत्यूंची सीआयडी चौकशी करा, सफाई कर्मचारी संघटनेचा उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा\nअन्य जिल्हे5 hours ago\nघाटी रुग्णालयात तारीख संपलेल्या केमिकल्सचा वापर \nमहिला कशाप्रकारे सुरू करू शकतात आपला व्यवसाय; जाणून घ्या यशाची गुपिते\n हे तुमच्यासोबतही घडू शकतं, पोलीस असल्याचं सांगून महिलेचे सव्वा तीन लाखांचे दागिने पळवले\nGemini/Cancer Rashifal Today 22 June 2021 | नोकरीत चढउतार असतील, विवाहबाह्य प्रेम प्रकरणांपासून दूर राहा\nAquarius/Pisces Rashifal Today 22 June 2021 | व्यवसायिक दृष्टीकोनातून वेळ अनुकूल, महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी\nVideo | स्वत:ला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न, शेवटी व्हायचं तेच झालं, दोन महिलांचा व्हिडीओ व्हायरल\nSagittarius/Capricorn Rashifal Today 22 June 2021 | चिंता आणि तणाव दूर होईल, आर्थिक स्थिती चांगली असेल\nराज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका, लस घेणं अत्यावश्यक; आमदार रमेश पाटलांचे नागरिकांना आवाहन\nनवी मुंबई6 hours ago\nमराठी न्यूज़ Top 9\nमंत्रालयात बाॅम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल, पुणे पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं\nमहाराष्ट्राची चिंता वाढली, राज्यात डेल्टा प्लसचे 21 रुग्ण, रत्नागिरी, जळगावनं टेन्शन वाढवलं\nGemini/Cancer Rashifal Today 22 June 2021 | नोकरीत चढउतार असतील, विवाहबाह्य प्रेम प्रकरणांपासून दूर राहा\nAquarius/Pisces Rashifal Today 22 June 2021 | व्यवसायिक दृष्टीकोनातून वेळ अनुकूल, महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी\nघाटी रुग्णालयात तारीख संप��ेल्या केमिकल्सचा वापर \nLibra/Scorpio Rashifal Today 22 June 2021 | इतरांच्या कार्यात हस्तक्षेप करु नका, अनावश्यक खर्च होईल\nVideo | स्वत:ला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न, शेवटी व्हायचं तेच झालं, दोन महिलांचा व्हिडीओ व्हायरल\nMaharashtra Coronavirus LIVE Update : अकोल्यात आज दिवसभरात 7 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह\nMaharashtra News LIVE Update | सिडको घेराव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत पोलिसांकडून महत्त्वाचे रस्ते बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/photo-gallery/get-maruti-suzuki-nexa-car-with-bumper-discount-of-rs-50000-check-details-of-offer-460249.html", "date_download": "2021-06-21T22:41:34Z", "digest": "sha1:MIMLEBQTPNM4VBVVXEFLN63QZAR5TN5A", "length": 14454, "nlines": 245, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nMaruti Suzuki Nexa गाड्यांवर 50000 रुपयांचा बंपर डिस्काऊंट\nतुम्ही नवी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे एक चांगली संधी आहे, कारण Maruti Suzuki त्यांच्या कारवर बंपर सवलत देत आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nअक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nजर तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे एक चांगली संधी आहे, कारण मारुती सुझुकी (Maruti Suzuki) कंपनी त्यांच्या कारवर बंपर सवलत देत आहे. ज्यामध्ये तुम्ही मारुती नेक्सा (Maruti Nexa) कार 50 हजार रुपयांच्या सवलतीत खरेदी करू शकता. यात तुम्ही Baleno, Ignis, XL6, S-Cross आणि Ciaz सारख्या गाड्या बंपर सवलतीत खरेदी करू शकता.\nMaruti NEXA Baleno वर बंपर डिस्काउंट - यामध्ये तुम्हाला Baleno च्या Sigma आणि Delta व्हेरिएंटवर 28 हजार रुपयांची सवलत मिळेल, ज्यात 15 हजार रुपयांची रोख सवलत, 10 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3 हजार रुपयांची कॉर्पोरेट सूट समाविष्ट आहे.\nMaruti Suzuki NEXA Baleno च्या Zeta आणि Alfa व्हेरिएंटवर 18 हजार रुपयांचा डिस्काऊंट देय़ण्यात आला आहे. ज्यामध्ये 5 हजार रुपये कॅश डिस्काउंट, 10 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस 3 हजार रुपयांच्या कॉर्पोरेट डिस्काउंटचा समावेश आहे. सोबतच CVT व्हेरिएंटवर 10 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3 हजार रुपयांच्या कॉर्पोरेट डिस्काउंटचा समावेश आहे.\nMaruti Suzuki NEXA Ciaz वर एकूण 30,000 रुपयांचा डिस्काउंट मिळेल, ज्यामध्ये 10 हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट, 15 हजार रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि 5 हजार रुपयांच्या कॉर्पोरेट डिस्काउंटचा समावेश आहे.\nMaruti Suzuki NEXA S-Cross च्या SIGMA व्हेरिएंटवर 50,000 रुपयांची सूट देण्यात आली आहे. ज्यामध्ये 30 हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट, 15 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आण�� 5 हजार रुपयांच्या कॉर्पोरेट डिस्काउंटचा समावेश आहे. तसेच याच्या अन्य व्हेरिएंट्सवर 35 हजार रुपयांचा डिस्काउंट मिळेल. ज्यामध्ये 15 हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट, 15 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5 हजार रुपयांच्या कॉर्पोरेट डिस्काउंटचा समावेश आहे.\nजुलैपासून Maruti Suzuki च्या सर्व गाड्या महागणार, त्याआधीच बंपर डिस्काऊंटसह वाहन खरेदीची संधी\n5 नव्या फीचर्ससह Maruti Suzuki Baleno लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या कशी असेल नवी कार\nBaleno, Ciaz, Nexa सह Maruti च्या गाड्यांवर 50000 रुपयांचा बंपर डिस्काऊंट\nMaruti Suzuki Nexa गाड्यांवर 50000 रुपयांचा बंपर डिस्काऊंट\nMaruti Suzuki च्या कार्सवर 57000 रुपयांची धमाकेदार ऑफर, ‘या’ गाड्या स्वस्तात मिळणार\nNagpur | नागपुरात ईडीकडून अविनाश भोसलेंचं ली-मेरिडियन हॉटेल सील\nखासगी रुग्णालयातील कोरोना मृत्यूंची सीआयडी चौकशी करा, सफाई कर्मचारी संघटनेचा उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा\nअन्य जिल्हे4 hours ago\nघाटी रुग्णालयात तारीख संपलेल्या केमिकल्सचा वापर \nमहिला कशाप्रकारे सुरू करू शकतात आपला व्यवसाय; जाणून घ्या यशाची गुपिते\nभाजपचा एकही आमदार फुटला नाही, दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रयत्न, सुधीर मुनगंटीवारांचा टोला\n हे तुमच्यासोबतही घडू शकतं, पोलीस असल्याचं सांगून महिलेचे सव्वा तीन लाखांचे दागिने पळवले\nGemini/Cancer Rashifal Today 22 June 2021 | नोकरीत चढउतार असतील, विवाहबाह्य प्रेम प्रकरणांपासून दूर राहा\nAquarius/Pisces Rashifal Today 22 June 2021 | व्यवसायिक दृष्टीकोनातून वेळ अनुकूल, महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी\nVideo | स्वत:ला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न, शेवटी व्हायचं तेच झालं, दोन महिलांचा व्हिडीओ व्हायरल\nSagittarius/Capricorn Rashifal Today 22 June 2021 | चिंता आणि तणाव दूर होईल, आर्थिक स्थिती चांगली असेल\nमराठी न्यूज़ Top 9\nमंत्रालयात बाॅम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल, पुणे पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं\nमहाराष्ट्राची चिंता वाढली, राज्यात डेल्टा प्लसचे 21 रुग्ण, रत्नागिरी, जळगावनं टेन्शन वाढवलं\nGemini/Cancer Rashifal Today 22 June 2021 | नोकरीत चढउतार असतील, विवाहबाह्य प्रेम प्रकरणांपासून दूर राहा\nAquarius/Pisces Rashifal Today 22 June 2021 | व्यवसायिक दृष्टीकोनातून वेळ अनुकूल, महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी\nघाटी रुग्णालयात तारीख संपलेल्या केमिकल्सचा वापर \nLibra/Scorpio Rashifal Today 22 June 2021 | इतरांच्या कार्यात हस्तक्षेप करु नका, अनावश्यक खर्च होईल\nVideo | स्वत:ला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न, शे��टी व्हायचं तेच झालं, दोन महिलांचा व्हिडीओ व्हायरल\nMaharashtra Coronavirus LIVE Update : अकोल्यात आज दिवसभरात 7 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह\nMaharashtra News LIVE Update | सिडको घेराव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत पोलिसांकडून महत्त्वाचे रस्ते बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.webnewswala.com/news/295-elevated-underpasses-on-wildlife-prosperity/", "date_download": "2021-06-21T23:32:03Z", "digest": "sha1:ZLOB4OEIBN6SZ35PISMW2WF4CGMUJGLU", "length": 16228, "nlines": 189, "source_domain": "www.webnewswala.com", "title": "समृद्धी महामार्ग वन्यप्राण्यांसाठी २९५ उन्नत, भुयारी मार्ग - Team WebNewsWala", "raw_content": "\nआजच्या ताज्या मराठी बातम्या\nसमृद्धी महामार्ग वन्यप्राण्यांसाठी २९५ उन्नत, भुयारी मार्ग\nसमृद्धी महामार्ग वन्यप्राण्यांसाठी २९५ उन्नत, भुयारी मार्ग\nमुंबई : मुंबई-नागपूर हा अतिवेगवान समृद्धी महामार्ग तयार करताना वन्यजीवांच्या सुरक्षित व मुक्त संचाराचा पहिल्यांदाच विचार करण्यात आला आहे. वन्यप्राण्यांना नैसर्गिकरीत्या व निर्धोकपणे रस्ता ओलांडता यावा यासाठी वन क्षेत्रातून जाणाऱ्या या महामार्गावर २९५ ठिकाणी उन्नत, भुयारी मार्ग व इतर व्यवस्था करण्यात येत आहे.\nमहामार्गाच्या आराखडय़ात तसा बदल करण्यात आला आहे. वन्यप्राण्यांना त्रास होऊ नये, याकरिता भुयारी मार्ग व पुलांखाली ध्वनिरोधक यंत्रणा बसविण्यात येणार आहे.\nहिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग तयार करताना वन्यप्राण्यांच्या मुक्त वावराचा विचार\nरस्ते, महामार्ग ओलांडताना वाहनांच्या धडके ने अनेकदा वन्यप्राणी जखमी होतात, दगावतात. हे प्राणी रस्त्यावर येऊ नयेत म्हणून फार तर रस्त्यांच्या महामार्गाच्या दोन्ही बाजूंना जाळ्यांचे कुंपण घातले जाते. परंतु त्यामुळे त्यांचा नैसर्गिक वावर रोखला जातो.\nहिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग तयार करताना वन्यप्राण्यांच्या मुक्त वावराचा विचार करण्यात आला आहे. सुमारे ७०० किलोमीटरचा हा महामार्ग असून\nमृत अजगराचे फोटो व्हायरल सात जणांविरूद्ध गुन्हा\nमजबूत रस्त्यांसाठी प्रा राजशेखर राठोड यांचे नवे तंत्र\nपालघर-सफाळे पर्यायी रस्त्यांची दुरवस्था\nदोन वर्षात टोलनाक्यांपासून मुक्तता : नितीन गडकरीं\nसहा तासांत मुंबईहून नागपूरला\nकेवळ सहा तासांत मुंबईहून नागपूरला पोहोचता येणार आहे. १४ जिल्ह्य़ांतून हा महामार्ग जातो. त्यांपैकी ११८ किलोमीटरचा पट्टा हा वन क्षेत्रातून जातो. भारतीय वन्यजीव महामंडळाने क्षेत्रीय स्तरावर केलेल्या पाहणीनुसार या परिसरात नीलगाय, चिंकारा, भारतीय ससा, साळिंदर, जंगली डुक्कर, काळवीट यांसारखे शाकाहारी प्राणी, तसेच जंगली मांजर, बिबटय़ा, सोनेरी कोल्हा, भारतीय कोल्हा, भारतीय लांडगा, पट्टेवाला तरस, अस्वल यांसारख्या मांसाहारी प्राण्यांचा वावर असल्याचे आढळून आले आहे.\nया वन्यप्राण्यांचा अधिवास असलेल्या भागातून जाण्याऱ्या महामार्गावर त्यांचा मुक्त संचार व्यत्ययविरहित राहावा आणि निर्धोक व नैसर्गिकरीत्या त्यांना महामार्गाच्या या बाजूकडून, त्या बाजूला सहजपणे जाता यावे याकरिता १७९७ संरचना करण्यात येत आहेत. त्यापैकी वन क्षेत्रातून जाणाऱ्या महामार्गावर पाच मोठे पूल, १९ लहान पूल, १९ भुयारी मार्ग, सात उन्नत मार्ग यांसह आणखी लहान-मोठय़ा अशा २९५ संरचना करण्यात येणार आहेत.\nपुलाखाली व भुयाऱ्यात ध्वनिरोधक यंत्रणा\nमहामार्गावरून भरधाव जाणारी वाहने आणि हॉर्नच्या आवाजाने प्राणी बुजतात, त्यामुळेही अपघात होण्याचा धोका असतो. त्याचाही विचार करून पुलाखाली व भुयाऱ्यात ध्वनिरोधक यंत्रणा बसविण्यात येणार आहे. यापुढे राज्याच्या कोणत्याही भागात रस्ता, महामार्ग किंवा पूल बांधायचा झाल्यास आणि आजूबाजूला जंगल असेल तर सर्वात आधी वन्यजीवांच्या येण्याजाण्याचा मार्ग सुरक्षित व निर्धोक करण्यास प्राधान्य राहील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.\nआमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.\nपावसाने ‘टायगर 3’ चा सेट उद्ध्वस्त, कोट्यवधींचा फटका\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\nमहाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू च्या संख्येत दीडपट वाढ\nमुंबई लोकल कधी सुरू होणार आदित्य ठाकरे यांचे स्पष्टीकरण\nGujarat केवडिया शहर बनणार देशातील ई वाहन शहर\nहजार रुपयाला एक Noorjahan Mango नुरजहाँ आंबा\nमुंबई आजपासून अनलॉक जाणून घ्या नवीन बदल\nसचिन तेंडुलकर कडून गोल्फ साठी कोरोना नियमांचं उल्लंघन \nसरकारचा पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रणाचा निर्णय\nनागिन फेम पर्ल व्ही पुरी बलात्काराच्या आरोपाखाली अटक\nसोमवार पासून अनलॉक सरकारने जारी केली नवी नियमावल���\nवसई-विरार महापालिकेचे सहाय्यक आयुक्त बेपत्ता\nभिवंडी आगीचे सत्र सुरूच, यंत्रमाग कारखान्याला आग\nवीजबिल वसुली साठी महावितरण ची अनोखी शक्कल\nयंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे निरूत्साही\nनंदनवन संस्थेची दिव्यांग विद्यार्थिनी सोनम पाटील हिला मिस व्हिलचेअर किताब\nठाणे परदेशात जाणाऱ्या 195 विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nदहावी-बारावी परीक्षा निर्णय परिस्थितीनुसार\nwebnewswala आयोजित माझा बाप्पा स्पर्धा 2020\nCorona Virus 10 किलो विषाणूंच्या विळख्यात अख्खे जग\nCorona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी\nमोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर\n6 जून रोजी महाविद्यालये, विद्यापीठांत साजरा होणार शिवस्वराज्य दिन\nउज्जैन महाकाल मंदिर सापडला अनमोल खजिना\nSurya Grahan 2021 | वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण 10 जूनला, ‘रिंग ऑफ फायर’\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nराज्याबाहेर मोदींना धोबीपछाड देण्यास ममता दीदी तयार\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\nआजच्या ताज्या मराठी बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/brad-pitt-granted-joint-custody-of-children-with-angelina-jolie", "date_download": "2021-06-21T23:43:34Z", "digest": "sha1:RK2UWMZZYFUT7GYCJOIFJZFY3FG3IARJ", "length": 13622, "nlines": 163, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | ब्रॅड पिटला मिळाला मुलांचा संयुक्त ताबा; अँजेलिनाचे प्रयत्न ठरले अयशस्वी", "raw_content": "\nब्रॅड पिटला मिळाला मुलांचा संयुक्त ताबा; अँजेलिनाचे प्रयत्न ठरले अयशस्वी\nगेल्या काही महिन्यांपासून झालेल्या न्यायालयीन सुनावणीनंतर अखेर अभिनेता ब्रॅड पिटला Brad Pitt त्याच्या मुलांचा पत्नी अँजेलिना जोलीसोबत Angelina Jolie संयुक्त ताबा मिळाला आहे. टीएमझेडने दिलेल्या वृत्तानुसार, न्यायाधीशांनी या प्रकरणात तात्पुरता निकाल दिला असून ब्रॅड आणि अँजेलिना यांना त्यांच्या पाच अल्पवयीन मुलांचा संयुक्त ताबा मिळाला आहे. या दोघांना पॅक्स, झहारा, शिलोह, नॉक्स आणि विविने अशी पाच मुलं आहेत. मात्र कायदेशीर बाबींमुळे त्यांच्या १९ वर्षीय मॅडॉक्स या मुलाचा निकालात समावेश करण्यात आला नाही. (Brad Pitt granted joint custody of children with Angelina Jolie)\nब्रॅडला मुलांचा संयुक्त ताबा मिळू नये यासाठी अँजेलिनाने बरेच प्रयत्न केले होते. अँजेलिनाला मुलांचा संपूर्ण ताबा हवा होता आणि यासाठी ती ब्रॅडचा कथित घरगुती हिंसाचाराचा इतिहास सिद्ध करण्यासाठी अनेक साक्षीदारांना न्यायालयासमोर आणत होती.\nहेही वाचा: 'देवमाणूस'चा शेवट इतक्यात नाही; येणार मोठा ट्विस्ट\nब्रॅड आणि अँजेलिना हे हॉलिवूडमधील सर्वांत चर्चेत असलेलं कपल आहे. हे दोघं, त्यांची स्वत:ची मुलं आणि विविध देशांमधून दत्तक घेतलेली मुलं असा भलामोठा त्यांचा परिवार, कुणालाही हेवा वाटावा असा होता. मात्र २०१६ मध्ये या दोघांच्या आयुष्यात मोठं वादळ आलं आणि या जोडीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. २००४ मध्ये ब्रॅड आणि अँजेलिना एकमेकांना डेट करू लागले होते. लग्नाच्या दोन वर्षांनंतर सप्टेंबर २०१६ मध्ये हे दोघं विभक्त झाले. या दोघांना सहा मुलं आहेत.\nमुंबई - हॉलीवूडची प्रसिध्द अभिनेत्री अँजेलिना (angelina jolie) जोली आज तिचा 46 वा जन्मदिवस (happy birthday) साजरा करत आहे. जगभरात लोकप्रिय असणा-या या अभिनेत्रीला तिच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर शुभेच्छा दिल्या आहेत. वयाच्या अकराव्या वर्षांपासून मॉडेलिंगला (modeling) सुरुवात करणा-या अँ\nअँजेलिनाचं अजब फोटोशुट, अंगावर सगळ्या मधमाशा....\nमुंबई - हॉलीवूडची प्रसिध्द अभिनेत्री अँजेलिना जोली (hollywood actress angelina jolie ) तिच्या हटकेपणासाठी प्रसिध्द आहे. तिनं यापूर्वी देखील आपल्या वेगवेगळ्या फोटोशूटनं (photoshoot) सर्वांना धक्का दिला आहे. आताही तिचं एक अजब - गजब फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यामुळे ती चर्चेत आ\n'हॅरी पॉटर'मधील अभिनेत्री हेलेन मॅकक्रॉरीचं कॅन्सरने निधन\n'हॅरी पॉटर' या लोकप्रिय फँटसी फ्रँचाइचीमध्ये ड्रेको मॅलफॉयची आई नार्सिसा मॅलफॉयची भूमिका साकारणारी अभिनेत्री हेलेन मॅकक्रॉरी Helen McCrory यांचे निधन झाले. त्या ५२ वर्षांच्या होत्या. हेलेन यांना कॅन्सरने ग्रासले होते. हेलेन यांचे पती डॅमियन लुईस यांनी ट्विट करत शुक्रवारी ही दु:खद बातमी सां\nFriends: The Reunion: च्या प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी, जाणून घ्या काय\nमुंबई - सध्या सोशल मीडियावर एकाच गोष्टीची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु आहे. ती म्हणजे जगप्रसिध्द फ्रेंडस द रियुनियन (Friends The Reunion ) आता भारतात प्रेक्षकांना पाहता येणार आहे. आजवर ज्या प्रचंड लोकप्रिय टीव्ही शो होऊन गेले आहेत त्यातील सर्वाधिक पॉप्युलर मालिका म्हणून फ्रेंडसचे नाव घेता\n'हॅरी पॉटर' फेम एमा वॉटसनचा साखरपुडा पाहा काय म्हणतेय अभिनेत्री..\n'हॅरी पॉटर' Harry Potter या जगप्रसिद्ध चित्रपटांच्या सीरिजमध्ये हर्माईनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री एमा वॉटसनच्या Emma Watson साखरपुड्याची सध्या चर्चा आहे. ३१ वर्षीय एमाच्या साखरपुड्यासोबतच तिचं करिअर संपुष्टात येत असल्याचंही म्हटलं जातंय. या सर्व चर्चांवर आता खुद्द एमानेच मौन सोडलं आहे.\nप्रसिध्द अभिनेता केविन क्लार्कचा मृत्यू, कारनं दिली धडक\nमुंबई - स्कूल ऑफ रॉक (School Of Rock )या चित्रपटामध्ये ड्रमर स्पॅजी मॅक्गीची (Spezzy )भूमिका करणारा प्रसिध्द अभिनेता केविन क्लार्कचा अपघातात मृत्यू झाला आहे. त्याला एका कारनं धडक दिली. त्यात त्याचा मृत्यु झाला. पोलीस अधिका-यांचे म्हणणे आहे की, तो सायकलवरून चालला असताना एका चारचाकीनं त्याला\n'लग्नाला दोन वर्षे झालीत, सध्या एवढचं सांगेन'...\nमुंबई - केवळ बॉलीवूडच नाही तर हॉलीवूडमध्येही प्रियंकानं (actress priyanka chopra ) आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ती तिकडची आता प्रसिध्द सेलिब्रेटी आहे. प्रियंका मोठी निर्मातीही झाली आहे. तिचा द व्हाईट टायगर (the white tiger) हा निर्मिती असलेला चित्रपट ऑस्करच्या (oscar) शर्यतीतही होता.\nLoki Released; प्रेक्षकांची प्रतिक्षा संपली, सोशल मीडियावर चर्चा\nमुंबई - ज्या मालिकेची प्रेक्षक गेल्या काही दिवसांपासून आतुरतेनं वाट पाहत होते ती लोकी (Loki) नावाची सीरिज (serise) आता प्रदर्शित झाली आहे. सध्या सोशल मीडियावर त्या मालिकेची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु आहे. डिझ्नी हॉटस्टारवर मार्वेल सिनेमॅटिक युनिव्हर्सनं ही मालिका प्रदर्शित केली आहे. साय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2021/05/blog-post_95.html", "date_download": "2021-06-21T23:28:37Z", "digest": "sha1:Q7INCYO5Q5NE5ECQGFC7DH7MKBCZLCY2", "length": 11552, "nlines": 95, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "तौत्के वादळामुळे झालेल्या नुकसानीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठवावा - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome सातारा तौत्के वादळामुळे झालेल्या नुकसानीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठवावा\nतौत्के वादळामुळे झालेल्या नुकसानीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासन���कडे पाठवावा\nतौत्के वादळामुळे झालेल्या नुकसानीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठवावा\nमदतीसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार - गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई\nसातारा कोकण किनार पट्टीवर आलेल्या तौत्के या चक्रीवादळाचा फटका पाटण तालुक्यालाही बसला आहे . त्या वादळासह मुसळधार पावासामुळे ज्यांच्या घरांचे नुकसान झाले . त्यांना तातडीची मदत मिळण्याबाबतचा प्रस्ताव प्रशासना मार्फत पाठवून शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल असे , गृह ( ग्रामीण ) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले . चक्री वादळामुळे व पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत आज गृह राज्यमंत्री यांनी पाटण तालुक्यातील शिरेवाडी , मंद्रळकोळे , चिबेवाडी , केरळ आदि नुकसानग्रस्त गावांना भेट देऊन पाहणी केली व त्यानंतर झालेल्या बैठकीत ते बोलत होते .\nयावेळी उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे , तहसिलदार योगेश टोमपे , गटविकास अधिकारी श्रीमती मीना साळुखे , पोलीस निरिक्षक निंगाप्पा चौखंडे , सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत माझी , उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अजित पाटील , विद्याधर शिंदे उपस्थित होते . सातारा जिल्ह्याला नुकताच चक्रीवादळाचा व मुसळधार पावसाचा फटका बसला . याचा परिणाम पाटण तालुक्यात विशेषत : डोंगरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात झाला आहे . वादळी वारे व मुसळधार पावासाने घरांचे पत्रे उडाले , घरांच्या भिंती पडल्या जनतेचे मोठे नुकसान या वादळामुळे झाले आहे . या पावसामुळे पिण्याच्या पाण्याच्या योजनांचे पाईप वाहुन गेले आहेत . जवळजवळ 300 पेक्षा जास्त विजेचे खांब वाकुन पडले , काही पूर्ण निखळुन पडले . त्यामुळे बऱ्याच ठिकाणी विद्युत पुरवठ खंडीत झाला आहे .वाकलेले विजेचे खांब तातडीने सरळ करुन विद्युत पुरवठा पूर्ववत करण्याच्या सुचना यावेळी त्यांनी दिल्या . उद्या दुपारपर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी केल्या . ज्यांच्या घरांचे नुकसान झाले आहेत . त्यांना तातडीची मदत देण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनाकडे करावा व त्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याबाबत आपण शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले .\nउल्हास नदीत तरुण गेला वाहून, शोध सुरु , नेरळ येथील घटना\nनेरळ-माथेरान घाटात दरड कोसळली\nनेरळ, कर्जत,खालापूर, पेण,व���खळ इथल्या कारच्या सायलेन्सरची चोरी करणाऱ्या टोळीला कुर्ला येथून अटक\nसांगली वनविभागाचा प्राणीमित्राच्या घरावर छापा:\nशिराळा येथील विद्यार्थीनीने तयार केला गरिबांसाठी व्हेंटिलेटर\nमाथेरान येथे अश्वांचे जंतनाशक लसीकरण व उपचार शिबिर\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ चंद्रपूर जाहिरात ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.webnewswala.com/news/top-10-bollywood-movies-that-tell-stories-in-100-minutes/", "date_download": "2021-06-21T22:13:24Z", "digest": "sha1:ZYXPCIPWK5LKTUJG2R54X3QMGRAD7HLI", "length": 19746, "nlines": 205, "source_domain": "www.webnewswala.com", "title": "100 मिनिटांत कथा सांगणारे 10 उत्कृष्ट बॉलीवूडपट - Team WebNewsWala", "raw_content": "\nआजच्या ताज्या मराठी बातम्या\n100 मिनिटांत कथा सांगणारे 10 उत्कृष्ट बॉलीवूडपट\n100 मिनिटांत कथा सांगणारे 10 उत्कृष्ट बॉलीवूडपट\n100 मिनिटांत कथा सांगणार�� 10 उत्कृष्ट बॉलीवूडपट\nबॉलिवूड चित्रपट एकेकाळी खूप मोठे असायचे. हिंदी चित्रपटात गाणी आणि डान्स असलाच पाहिजे नाही तर त्या सिनेमाला काही मज्जा नाही. ३ तासांच्या शोचा जमाना होता म्हणूनच प्रेक्षक ३ ते ६ आणि ९ ते १२ या शोसाठी तिकीट घ्यायचे. तेव्हाचा काळ हा ३ तासांच्या चित्रपटाचा काळ होता. यांवर एक गाणंही आलं, ‘चलती है क्या 9 से 12 बदलत्या काळाबरोबर चित्रपटांचा रनटाईम वेळही कमी होत चालला आहे. आता पहिल्या सारखा ३ तासांचा चित्रपट नाही बनंत तर आता चित्रपट निर्माते कमीत-कमी वेळेत स्टोरी सांगण्याचा प्रयत्न करतात. आज आपण अशा चित्रपटांवर नजर टाकूया ज्यात निर्मात्यांनी 100 मिनिटांच्या आत स्टोरी सांगितली आहे\nओमेर्ता ही एका पाकिस्तानी दहशतवादी ओमर सईद शेखची कहाणी आहे ज्याने भारतातून परदेशी लोकांना पळवून नेलं होतं. या दहशतवाद्याला अटक करण्यात आली आणि नंतर एक्सचेंज प्रोग्राम अंतर्गत सोडण्यात आलं. चित्रपटाचं दिग्दर्शन हंसल मेहता यांनी केलं होतं या सिनेमांत राजकुमार राव मुख्य भूमिकेत दिसला होता.\nहोप और हम या चित्रपटाची कहाणी घरातील ज्येष्ठ सदस्य नागेश Copying Machineच्या Obsession मुळे त्रस्त असतो.. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुदीप बंधोपाध्याय यांनी केलं होतं या सिनेमांत नसीरुद्दीन शाह आणि सोनली कुलकर्णी मुख्य भूमिकेत होते.\nहरमखोर ही एका विद्यार्थ्याची कहाणी आहे. जी आपल्या शिक्षकाच्या प्रेमात पडते. या चित्रपटाचं दिग्दर्शन श्लोक शर्मा यांनी केले असून यात नवाजुद्दीन सिद्दीकी, श्वेता त्रिपाठी, त्रिमला अधिकारी मुख्य भूमिकेत आहेत.\nहा सिनेमा देशातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक सिनेमा आहे. ही एक लहान मुलाची कथा आहे. जो माजी राष्ट्रपती कलाम यांच्यापासून इतका प्रेरणादायक आहे की, त्याने आपलं नावं कलाम ठेवलं नाही तर, आपली हेअर स्टाईलदेखील त्यांच्यासारखी बनविली. हा चित्रपट केवळ वास्तविक नाही तर तितकाच भावनिक देखील आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन निला माधब पांडा यांनी केले असून हर्ष मयर, गुलशन ग्रोव्हर यात मुख्य भूमिकेत आहेत.\nहा चित्रपट त्या काळातल्या प्रत्येक मुलाला आठवेल. जुळ्या बहिणी चुन्नी-मुन्नी आणि चुडैल यांची ही कहाणी आहे. उत्कृष्ट कथा, उत्कृष्ट अभिनय आणि अशी कथा या चित्रपटाचं दिग्दर्शन विशाल भारद्वाज यांनी केले असून यात श्वेता बासु प्रसाद, शबान��� नाझमी, मकरंद देशपांडे हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.\nहिंमत असेल, तर आमीर खान विरुद्ध मोर्चा काढा\nसारा आणि वरुणचा ‘कुली नंबर १’ रिलीज डेट जाहिर\nसलमानच्या राधे ला जॉन च्या सत्यमेव जयते 2 ची टक्कर\nसलमानच्या राधे चा जलवा Zee 5 चा सर्व्हर झाला क्रॅश\n100 मिनिटांत कथा सांगणारे 10 उत्कृष्ट बॉलीवूडपट\nएक विवाहित स्त्री रुग्णालयात वयस्कर प्राध्यापकाला भेटतात जिथे तिचा जोडीदार हॉस्पिटलमध्ये दाखल असतो. आपल्या जोडीदाराच्या बऱ्या होण्याच्या प्रतीक्षेत दोघेही मित्र बनतात. चित्रपटात प्रतीक्षा, प्रेम आणि मैत्रीची कहाणी आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अनु मेनन यांनी केले असून यात कल्की कोचलीन, नसीरुद्दीन शाह, रजत कपूर कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.\nया चित्रपटात, हेमू नावचा मुलगा त्याच्यापेक्षा 8 वर्षांनी मोठी निमो हिच्या प्रेमत् पडतो. स्वप्नं, साधेपण आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भावना, असलेला, हा एक लपलेला खजिना आहे. या सिनेमांचे दिग्दर्शन राहुल गणोरे शंक्ल्या यांनी केलं आहे\nही कहाणी आहे नाथाची. जो शेतकरी भत्ता मिळावा म्हणून आत्महत्या करण्याचा विचार करतो. या घटनेची माहिती देण्यासाठी तिथे मीडिया पोहोचते. हा चित्रपट Tragedy आणि Satire यांचं मिश्रण आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अनुषा रिझवी आणि महमूद फारूकी यांनी केलं असून यात ओंकार दास माणिकपुरी, रघुबीर यादव मुख्य भूमिकेत आहेत.\nमिनिट ही कथा आहे आई-मुलीच्या सुंदर नात्याची. घराची आर्थिक स्थिती नसल्याने आपेक्षाला शिकण्यास आवडत नसते आणि तिची आई चंदा आपल्या मुलीला प्रेरणा देण्याचा प्रयत्न करत असते. अश्विनी अय्यर तिवारी दिग्दर्शित या चित्रपटात स्वरा भास्कर, रिया शुक्ला, पंकज त्रिपाठी आणि रत्न पाठक शाह यांच्या मुख्य भूमिका आहेत.\nCelebral Palsyला झुंज देणारी एक स्त्री. जी कधीच हार मानत नाही. अभ्यासासाठी ती भारतातून न्यूयॉर्कमध्ये पोहोचते. या सगळ्या प्रवासात ती प्रेमात पडते. या चित्रपटाचं दिग्दर्शन शोनाली बोस, निलेश मनियार यांनी केलं असून या चित्रपटात कल्की कोचलीन, रेवती, सयानी गुप्ता आहेत.\nwebnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या\nआमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.\n“हंगामा 2′ देखील होणार OTT वर रिलीज\nअक्षय कुमार च���या ‘पृथ्वीराज’ ला करणी सेनेचा विरोध\nचक्क आयफोनवर संपूर्ण ‘पिच्चर’ चे चित्रीकरण\nराधे नंतर आता ‘मैदान’ OTT Platform वर रिलीज\nसलमानच्या राधे चा जलवा Zee 5 चा सर्व्हर झाला क्रॅश\nसलमानच्या राधे ला जॉन च्या सत्यमेव जयते 2 ची टक्कर\nSaina Poster Trolling वर अमोल गुप्तेंचं सडेतोड उत्तर\nपरिणीती च्या ‘सायना’ चं पहिलं पोस्टर रिलीज\nजॉन अब्राहम इमरान हाशमी यांच्या ‘Mumbai Saga’ चा Teaser Realese\nचिरंजीवीच्या बहुप्रतिक्षीत ‘Acharya’ चा Teaser प्रदर्शित\nशिवाजी महाराजांची शौर्यगाथा; ‘हरिओम’ चं पोस्टर प्रदर्शित\nकरण जोहरच्या ‘Mumbaikar’ चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित\nआहारात मिठाच्या प्रमाणाबद्दल WHO च्या नव्या गाईडलाईन\nतीन धर्मीयांचं श्रद्धास्थान असणाऱ्या जेरुसलेम चा इतिहास प्रत्येकाला माहीत असायला हवा\nख्रिस्तोफर नोलन चा सर्वात मोठा चित्रपट तिसऱ्यांदा लांबणीवर\nपरिणीती च्या ‘सायना’ चं पहिलं पोस्टर रिलीज\nधक्कादायक सलमानला मारण्यासाठी शार्पशूटर मुंबईत\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nदहावी-बारावी परीक्षा निर्णय परिस्थितीनुसार\nwebnewswala आयोजित माझा बाप्पा स्पर्धा 2020\nCorona Virus 10 किलो विषाणूंच्या विळख्यात अख्खे जग\nCorona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी\nमोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर\n6 जून रोजी महाविद्यालये, विद्यापीठांत साजरा होणार शिवस्वराज्य दिन\nउज्जैन महाकाल मंदिर सापडला अनमोल खजिना\nSurya Grahan 2021 | वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण 10 जूनला, ‘रिंग ऑफ फायर’\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nराज्याबाहेर मोदींना धोबीपछाड देण्यास ममता दीदी तयार\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\nआजच्या ताज्या मराठी बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/darshan-nalkande-sadesati-report.asp", "date_download": "2021-06-21T23:15:55Z", "digest": "sha1:RU5RIJUZYEIVVLFGMIWYINPMBUYGY2VI", "length": 16853, "nlines": 335, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "Darshan Nalkande शनि साडे साती Darshan Nalkande शनिदेव साडे साती Darshan Nalkande, cricket", "raw_content": "\nRashifal/ आज का राशिफल\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » शनि साडेसाती अहवाल\nDarshan Nalkande जन्मपत्रिका आणि ज्योतिष\nDarshan Nalkande शनि साडेसाती अहवाल\nलिंग पुस्र्ष तिथी त्रयोदशी\nराशि कुंभ नक्षत्र शतभिषा\nएस.एन. साडे साती/ पानोती शनि राशी आरंभ तारीख अंतिम तारीख कला\n9 साडे साती मीन 03/30/2025 06/02/2027 अस्त पावणारा\n10 साडे साती मीन 10/20/2027 02/23/2028 अस्त पावणारा\n19 साडे साती मीन 05/15/2054 09/01/2054 अस्त पावणारा\n21 साडे साती मीन 02/06/2055 04/06/2057 अस्त पावणारा\n29 साडे साती मीन 03/20/2084 05/21/2086 अस्त पावणारा\n30 साडे साती मीन 11/10/2086 02/07/2087 अस्त पावणारा\n40 साडे साती मीन 05/03/2113 09/21/2113 अस्त पावणारा\n42 साडे साती मीन 01/26/2114 03/29/2116 अस्त पावणारा\nशनि साडे साती: आरोहित कला\nDarshan Nalkandeचा शनि साडेसातीचा आरंभ काल आहे. या काळात शनि चंद्रातून बाराव्या घरात संक्रमण करेल. ह्याची लक्षणे असतात आर्थिक नुकसान, लुप्त वैर्यांकडून धोके, दिशाहीन प्रवास, वाद आणी आर्थिक दुर्बल्य. ह्या कालावधीत Darshan Nalkandeचे गुप्त दुश्मन त्रास निर्माण करतील. सहकार्यांशी नाती बिघडतील, Darshan Nalkandeचा कार्यात सहकारी विघ्ने आणतील. कौटुंबिक पातळीवर देखील अडचणी येतील. याने ताण तणाव वाढेल. खर्चावर ताबा ठेवला नाही तर मोठी आर्थिक संकटे उद्भवतील. लांबचे प्रवास या काळात उपयुक्त ठरणार नाहीत. शनीचा स्वभाव विलंब व दुखः देणारा आहे परंतु अखेरीस फळ मिळेल त्यामुळे धीर बाळगून वात पहावी. ही शिकण्याची संधी समजून कार्य करत राहावे - सर्व काही ठीक होईल. या काळात धंद्यामध्ये अवास्तव जोखीम घेऊ नये.\nशनि साडे साती: शिखर कला\nDarshan Nalkandeचा शनि साडेसातीचा उच्च बिंदू आहे. साधारणतः शनिची ही दशा सर्वात कठीण असते. चंद्रातून संक्रमण करणाऱ्या शनिची लक्षणे आहेत - आरोग्य विकार, चरित्र्यहनन, नात्यांतील अडचणी, मानसिक तक्रारी व दुःखं. या कालावधीत यश मिळणे कठीण होईल. परिश्रमांचे फळ मिळणार नाही व कुचंबणा होईल. Darshan Nalkandeची घडण व प्रतिकारशक्ती कमकुवत असेल. पहिले घर आरोग्याचे घर असल्यामुळे नियमित व्यायाम करणे व आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे, अन्यथा दीर्घकालीन आजारांना बळी पडाल. अवसादावस्था, भिती व भयगंड यांना सामोरे जावे लगेल. चोख विचार, कार्य व निर्णय घेण्याच्या क्षमतेत पारदर्शकता राहणार नाही. Darshan Nalkandeचा कल अध्यात्मिक बाबींकडे वळेल आणी निसर्गातील गूढ तुम्हाला आकर्षित करतील. सर्व स्वीकार करण्याची वृत्ती बाळगली तर या सर्वातून ताराल.\nशनि साडे साती: अस्त ��ावणारा कला\nहा शनि साडेसातीची मावळती दशा आहे. शनि चंद्रातून दुसऱ्या घरात प्रवेश करेल, जेणेकरून आर्थिक व घरगुती संकटे उद्भवतील. साडेसातीच्या दोन दशा संपल्यानंतर काहीसा आराम मिळेल. तरीही, गैरसमज व आर्थिक तणाव कायम राहतील. खर्च वाढतच राहतील व Darshan Nalkandeला त्यावर ताबा ठेवावा लगेल. अचानक आर्थिक झटका बसण्याचा किंवा चोरी होण्याचा देखील संभव आहे. निराशावादी असाल, तर नैराश्य झटकून उत्साहाने व्यवहार करा. कुटुंबाकडे नीट लक्ष ठेवा अन्यथा मोठे त्रास उद्भवू शकतील. विद्यार्थ्यांसाठी - शिक्षणावर किंचित परिणाम होईल. पूर्वी सारखे गुण मिळवण्यासाठी अधिक परिश्रम घ्यावे लागतील. फळ मिळण्यास विलंब होईल. हा काळ धोक्याचा आहे - विशेष करून वाहन चालवताना काळजी घ्यावी. शक्य असल्यास, शनीला खूष ठेवण्यासाठी मासाहारी पदार्थ व मद्यपान टाळावे. समजुतदारपणे आर्थिक व कौटुंबिक बाबी हाताळल्यास ह्या काळातून सुखरूप पार पडाल.\nDarshan Nalkande मांगलिक / मांगलिक दोष अहवाल\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/04/05/%E0%A4%93%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA/", "date_download": "2021-06-21T23:44:09Z", "digest": "sha1:DY7K3EDGWZ6MHBUEH3KMAE4PY6DGPJ6G", "length": 5941, "nlines": 69, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "ओप्पोच्या भारतीय प्रकल्पात तीन सेकंदात बनतो एक स्मार्टफोन - Majha Paper", "raw_content": "\nओप्पोच्या भारतीय प्रकल्पात तीन सेकंदात बनतो एक स्मार्टफोन\nअर्थ, मुख्य, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे / उत्पादन प्रकल्प, ओप्पो, चीनी स्मार्टफोन, भारत / April 5, 2021 April 5, 2021\nचीनी कंपनी ओप्पो स्मार्टफोनला भारतीय बाजारात वाढती मागणी असून गेल्या तीन दिवसात या कंपनीने भारतात २३०० कोटींचा व्यावसाय केला आहे. ओप्पोने त्यांची एफ १९ प्रो सिरीज भारतीय बाजारात उतरविली असून त्यांच्या नॉयडा येथील उत्पादन प्रकल्पात तीन सेकंदाला एक स्मार्टफोन तयार होत आहे.\nओप्पो इंडियाचे अध्यक्ष एल्विस झोउ या संदर्भात माहिती देताना म्हणाले नॉयडा मध्ये कंपनीने ११० एकर जागेत उत्पादन प्रकल्प उभारला आहे. सप्लाय चेन अखंड राहावी यासाठी १२ लाख फोनला लागेल इतके सामान स्टॉक मध्ये ठेवले जात असून येथे ३ सेकंदात एक स्मार्टफोन तयार होतो आहे. या प्रकल्पात १० हजार कर्मचारी काम करत आहेत. महिन्याला आम्ही ६० लाख स्मार्टफोन तयार करत आहोत आणि वर्षाला ५ कोटी स्मार्टफोन तयार केले जात आहेत.\nकंपनीने एफ १९-२ प्रो, प्रो प्लस फाईव्ह जी, मिड रेंज फोन भारतीय बाजारात नुकतेच सादर केले असून त्याला ग्राहकांकडून खुपच चांगला प्रतिसाद मिळत आहे असेही त्यांनी सांगितले. भारतीय बाजारात वाढती मागणी असल्याने उत्पादन क्षमता वाढविण्याचा प्रयत्न कंपनी करत आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%8F%E0%A4%B0_%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%82", "date_download": "2021-06-21T23:25:11Z", "digest": "sha1:MBGHYF4SWUJJ7RRYKPYV3LLZIGVHKXQN", "length": 4394, "nlines": 84, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पिएर कॉशों - विकिपीडिया", "raw_content": "\nबिशप पिएर कॉशों (१३७७:ऱ्हाइम्स, फ्रांस - डिसेंबर, १४४२:रुआं, फ्रांस) हा पंधराव्या शतकातील फ्रेंच बिशप अथवा धर्मगुरू होता. याने जोन ऑफ आर्कला पकडून तिला मृत्यूदंडाची शिक्षा दिली.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी १७:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2021/05/blog-post_71.html", "date_download": "2021-06-21T22:32:39Z", "digest": "sha1:ITNW3CW5WXLXZG365BMVN274DRPF2P2I", "length": 9706, "nlines": 98, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "एमबीबीएस प्रथम श्रेणीत उत्तीर्ण सिद्धांत उत्तम कोळेकरचे यश प्रेरणादायी : अॅड. अमोल भोजने - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome कोकण रत्नागिरी एमबीबीएस प्रथम श्रेणीत उत्तीर्ण सिद्धांत उत्तम कोळेकरचे यश प्रेरणादायी : अॅड. अमोल भोजने\nएमबीबीएस प्रथम श्रेणीत उत्तीर्ण सिद्धांत उत्तम कोळेकरचे यश प्रेरणादायी : अॅड. अमोल भोजने\nएमबीबीएस प्रथम श्रेणीत उत्तीर्ण सिद्धांत उत्तम कोळेकरचे यश प्रेरणादायी : अॅड. अमोल भोजने\nइंडियन सायंटिफिक सोसायटीतर्फे कोरोना कालावधीनंतर भव्य सत्काराचे आयोजन\nएसीबी इंटरनॅशनल स्कुलचे चेअरमन\nअॅड अमोल भोजनेंचे घाटकोपर येथील मित्र सिद्धांत उत्तम कोळेकर याने एमबीबीएस परिक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण यश मिळवून डॉक्टर पदवी संपादन केली आहे.त्यांचे यश आजच्या तरुणांना प्रेरणादायी असेच आहे असे भोजने यांनी शुभेच्छा देताना सांगितले.\nशालेय शिक्षणात प्रथम पासूनच हुशार विद्यार्थी असणाऱ्या सिद्धांत याने सायन हॉस्पिटल येथील वैद्यकीय महाविद्यालयातून ६५ टक्के गुण मिळवून ही पदवी प्राप्त केली आहे.विशेष म्हणजे त्याने सीईटी परीक्षेत २०० पैकी १८५ गुण संपादन करून आपल्या गुणवत्तेची चुणूक दाखवली होती.\nएमबीबीएस परिक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण सिद्धांत उत्तम कोळेकरचा इंडियन सायंटिफिक सोसायटीतर्फे कोरोना कालावधीनंतर भव्य सत्कार करणार असल्याचे देखील भोजने यांनी सांगितले.ज्यामुळे येथील तरुणांना प्रेरणा मिळेल असे त्यांनी शुभेच्छा देताना सांगितले.\nत्याच्या या भरघोस यशाबद्दल नातेवाईक,आतेष्ट तसेच मित्रमंडळी यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.\nTags # कोकण # रत्नागिरी\nउल्हास नदीत तरुण गेला वाहून, शोध सुरु , नेरळ येथील घटना\nनेरळ-माथेरान घाटात दरड कोसळली\nनेरळ, कर्जत,खालापूर, पेण,वडखळ इथल्या कारच्या सायलेन्सरची चोरी करणाऱ्या टोळीला कुर्ला येथून अटक\nसांगली वनविभागाचा प्राणीमित्राच्या घरावर छापा:\nशिराळा येथील विद्यार्थीनीने तयार केला गरिबांसाठी व्हेंटिलेटर\nमाथेरान येथे अश्वांचे जंतनाशक लसीकरण व उपचार शिबिर\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडू�� पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ चंद्रपूर जाहिरात ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/05/01/follow-these-simple-steps-to-apply-pan-card-online/", "date_download": "2021-06-21T22:38:44Z", "digest": "sha1:KEL4QY23Q32CC7P6BOCLY7LG7QBITUZB", "length": 6860, "nlines": 71, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "पॅनसाठी अर्ज करताना शक्यतो 'या' चुका टाळा - Majha Paper", "raw_content": "\nपॅनसाठी अर्ज करताना शक्यतो ‘या’ चुका टाळा\nअर्थ, युवा, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर / अर्ज, काळजी, पॅनकार्ड / May 1, 2021 May 1, 2021\nमुंबई : आयकर परताव्याची प्रक्रिया सुरू झाली असून तुम्ही जर पहिल्यांदा इन्कम टॅक्स भरत असाल तर पॅन कार्ड आणि आधार कार्ड दोन्हींची तुम्हाला गरज लागेल. लोक अनेकदा आधार कार्ड बनवून घेतात पण पॅन कार्ड बनवत नाहीत. पॅन कार्ड बनवताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असून त्यादरम्यान होणाऱ्या चुकाही तुम्ही टाळल्या पाहिजेत.\nतुम्ही पॅन का���्ड तयार करताना इन्कम टॅक्सच्या www.incometaxindia.gov या वेबसाइटवर जा. फॉर्म 49ए पॅन कार्डासाठी भरावा लागतो. हेच नियम भारताबाहेर राहणाऱ्यांसाठीही आहेत. अनेक जण फॉर्म 49 ए भरताना अनेक चुका करतात. त्यामुळे पॅन कार्डासाठी तुम्ही केलेला अर्ज रद्द होऊ शकतो. म्हणून काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.\nफॉर्म 49 ए भरताना तुमची सही बॉक्सच्या आत असायला हवी. बॉक्सच्या बाहेर ती जाता कामा नये. पॅन कार्ड बनवताना अर्जदाराच्या नावावर नसलेल्या घराच्या पत्त्याचा पुरावा कधीच सबमिट करू नका. दिलेल्या बाॅक्समध्ये सहीसोबत तारीख, पद, रँक वगैरे अनावश्यक माहिती भरू नका. पत्नी किंवा पतीचे नाव वडिलांच्या काॅलममध्ये लिहू नका. तुमचे नाव संक्षिप्त लिहा. तुमच्याकडे आधी एक पॅन कार्ड असेल तर दुसऱ्यासाठी अजिबात अर्ज करू नका. दोन पॅन कार्ड बाळगणे गुन्हा आहे. अर्ज करताना फॉर्म 49 ए मध्ये पूर्ण घरचा पत्ता लिहा. पत्त्याच्या काॅलममध्ये कधीही पिन कोड चुकीचा लिहू नका. पिन कोडबरोबर फॉर्म 49 एमध्ये अचूक फोन नंबर किंवा ई मेल आयडी लिहावा लागेल. फॉर्म 49 ए मध्ये कधीही ओव्हरराईट करू नका. महत्त्वाचं म्हणजे फॉर्मवर तुमचा फोटो पिन किंवा स्टेपल करू नका.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.webnewswala.com/news/now-you-can-also-send-money-from-whatsapp/", "date_download": "2021-06-21T22:49:05Z", "digest": "sha1:UIAPTFXZZZXN3F6JATZDAB3U2IUE6PUW", "length": 13948, "nlines": 195, "source_domain": "www.webnewswala.com", "title": "आता WhatsApp वरुन देखील पैसे पाठवता येणार - Team WebNewsWala", "raw_content": "\nआजच्या ताज्या मराठी बातम्या\nआता WhatsApp वरुन देखील पैसे पाठवता येणार\nआता WhatsApp वरुन देखील पैसे पाठवता येणार\nमुंबई : WhatsApp सतत आपल्या यूजर्संना नवीन फीचर्स देत आहे. आता यूजर्स त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवरुन पैसे देखील ट्रान्सफर करू शकतात. व्हॉट्सअ‍ॅपला नुकतीच पेमेंट सेवेमध्ये प्���वेश करण्याची संधी मिळाली. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) फेसबुकच्या मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपला आपल्या २० दशलक्ष ग्राहकांना ही पेमेंट सर्व्हिस देण्यास सांगितले आहे. नंतर, हळूहळू सर्व यूजर्ससाठी ही सेवा उपलब्ध होईल. आता आपण या सेवेद्वारे कोठेही पैसे पाठवू शकता. जाणून घ्या ही सेवा आपण कशी सुरु करु शकता.\nव्हॉट्सअ‍ॅपवरचे व्यवहार फक्त भारतीय बँक खात्यांशी जोडल्या गेलेल्या भारतीय क्रमांकासाठीच\nव्हॉट्सअ‍ॅपद्वारे पेमेंट करण्यापूर्वी आपल्याकडे बँक खाते आणि फोन नंबर असणे आवश्यक आहे. पेमेंट देण्यासाठी आपल्याला एक यूपीआय पासकोड देखील सेट करणे आवश्यक आहे. आपल्याकडे आधीपासून यूपीआय अ‍ॅपसह एक यूपीआय पासकोड असल्यास आपण तो कोड देखील वापरू शकता. हे लक्षात घ्या की व्हॉट्सअ‍ॅपवरचे व्यवहार फक्त भारतीय बँक खात्यांशी जोडल्या गेलेल्या भारतीय क्रमांकासाठीच करता येतात. ज्यांच्याकडे आंतरराष्ट्रीय क्रमांक आहेत ते व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट करू शकत नाहीत.\nव्हॉट्सअ‍ॅप मध्ये पाहता येणार शेअरचॅटचे व्हिडीओ\nभारतीय लष्कराचं नवं App WhatsApp पेक्षा सुरक्षित\nनवीन फिचर्स आणत Telegram ची Wats app ला टक्कर\nअशा प्रकारे आपण व्हॉट्सअ‍ॅपवरून पैसे ट्रान्सफर करू शकता\nआपल्याकडे व्हॉट्सअ‍ॅप असल्यास प्रथम गूगल प्ले स्टोअर किंवा अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवर जाऊन अपडेट करा.\nमग व्हॉट्स अ‍ॅप सेटिंग्जवर जा.\nव्हॉट्सअ‍ॅपवर खाली स्क्रोल करा, त्यानंतर पेमेंट पर्यायावर क्लिक करा. मग आपल्याला स्क्रीनवर बँकांची यादी मिळेल.\nबँकेशी संबंधित आपला मोबाइल नंबर व्हेरिफाय करा.\nएसएमएसद्वारे व्हेरिफाय पर्यायावर जा.\nतुमचा व्हॉट्सअ‍ॅप नंबर आणि बँक खाते समान असले पाहिजे.\nत्यानंतर अ‍ॅपमध्ये आपल्या बँक खात्याचा तपशील जोडला जाईल.\nबँक खात्याचा तपशील जोडल्यानंतर आपण पैसे पाठवू आणि प्राप्त करू शकता.\nआपण ज्याला पैसे पाठवू इच्छित आहात त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप नंबरवरील पेमेंट पर्यायावर जा.\nज्या खात्यात पैसे हस्तांतरित करू इच्छित आहात ते बँक खाते निवडा.\nआपण पाठवू इच्छित असलेली रक्कम प्रविष्ट करा आणि व्यवहार पूर्ण करण्यासाठी यूपीआय पिन प्रविष्ट करा.\nआमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nCryptocurrency ला Infosys अध्यक्षांचा पाठिंबा\nएका कंपनी मुळे झाला जगातील इंटरनेट ठप्प\namzon ने आणली कर्नाटकाच्या झेंडयाची बिकिनी\nDrone गस्त ठरतेय वाहतूक पोलिसांना उपयुक्त\nभारतीय नियमांचं पालन करत TikTok चे भारतात Comeback\nBioMilk Startup प्रयोगशाळेत बनवले आईचे दूध\nराष्ट्रपतींचे Tweet हटविणाऱ्या Twitter ची देशातून हकालपट्टी\nडिझायनर कारप्रेमींना धक्का, दिलीप छाबरियाला अटक\nOnline Shopping करताना सावधान नकली सामान देऊन फसवणूक\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nदहावी-बारावी परीक्षा निर्णय परिस्थितीनुसार\nwebnewswala आयोजित माझा बाप्पा स्पर्धा 2020\nCorona Virus 10 किलो विषाणूंच्या विळख्यात अख्खे जग\nCorona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी\nमोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर\n6 जून रोजी महाविद्यालये, विद्यापीठांत साजरा होणार शिवस्वराज्य दिन\nउज्जैन महाकाल मंदिर सापडला अनमोल खजिना\nSurya Grahan 2021 | वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण 10 जूनला, ‘रिंग ऑफ फायर’\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nराज्याबाहेर मोदींना धोबीपछाड देण्यास ममता दीदी तयार\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\nआजच्या ताज्या मराठी बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.webnewswala.com/news/the-local-market-benefits-from-the-ban-on-tiktok/", "date_download": "2021-06-21T22:29:59Z", "digest": "sha1:CTFT6NU4W3SF2P4FNCNTN6EJZYHCWIVQ", "length": 15100, "nlines": 187, "source_domain": "www.webnewswala.com", "title": "TikTok बंदी - स्थानिक बाजारपेठेला फायदा - Team WebNewsWala", "raw_content": "\nआजच्या ताज्या मराठी बातम्या\nTikTok बंदी – स्थानिक बाजारपेठेला फायदा\nTikTok बंदी – स्थानिक बाजारपेठेला फायदा\nमुंबई : TikTok बंदी स्थानिक बाजारपेठेला फायदा, उलाढालीत झाली ४०% नी वाढ एका अहवालानुसार (Report) जूनमध्ये भारत सरकारद्वारे (Government of India) टिकटॉकसह (TikTok) चीनच्या इतर अ‍ॅप्सवर (Chinese apps) बंदी (ban) आणली गेल्यापासून जोशच्या नेतृत्वात देशी शॉर्ट व्हिडिओ (short video) तयार करणाऱ्या अ‍ॅप्सने आपल्या चिनी प्रतिस्पर्धी असलेल्या टिकटॉकची ४०% बाजार���ेठ (market) आपल्या ताब्यात घेतली आहे. टिकटॉकवरील बंदीनंतर त्याच्यावर एक मोठी फुली बसली होती आणि टिकटॉकचा वापर करणाऱ्या १७० मिलियन लोकांना स्वतःचे मनोरंजन करण्यासाठी इतर अ‍ॅप्सचा शोध घेणे भाग पडले होते.\nभारतीय कंपन्यांनी केले संधीचे सोने अ‍ॅप्स\nजून २०१८मध्ये भारतात टिकटॉकचे साधारण ५ मिलियन उपभोक्ते होते जी संख्या वाढून जून २०२०पर्यंत १६ मिलियनवर गेली. राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव या\nअ‍ॅप्सवर बंदी घातली गेली. या संधीचे सोने करत डेलीहंटसारख्या भारतीय कंटेट खेळाडूंनी (जो जोशचा मालक आहे, जो सध्या एक प्रमुख स्थानिक प्लॅटफॉर्म आहे) एसएक्स टाकाक, रोपोसो, चिंगारी, मोज मिटरन, ट्रेल आणि इतर असे अ‍ॅप्स लाँच केले आहेत. इतकेच नव्हे, तर फेसबुक (रीलो) आणि यूट्यूबनेही (शॉर्ट्स) व्हिडिओ कंटेन्टची वाढती मागणी पाहता आपल्या अ‍ॅप्समध्ये छोटे व्हिडिओ देण्यास सुरुवात केली आहे.\nटिकटॉकपेक्षा उत्तम आहेत भारतीय अ‍ॅप्स\nबंगळुरू इथल्या रेडसीअर या मार्केट कन्सल्टिंग फर्मद्वारे दिलेल्या आकडेवारीनुसार, भारतीय प्लॅटफॉर्म्सनी टिकटॉकच्या ४०% बाजारपेठेवर आपला कब्जा घेतला आहे. जोश अॅप अनेक कारणांमुळे टिकटॉकपेक्षा सरस आहे. या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कुमार म्हणाले, ‘भारतीय खेळाडू दररोज नव्या गुणवत्तेची सामग्री सादर करण्यासाठी नवनवीन प्रयोग करतात. येत्या पाच वर्षात ही गुणवत्ता किमान पाच पटींनी वाढेल अशी आशा आहे.’\nमराठी तरुणाने आणला shareit ला पर्याय SENDit\nभारताचा चीनवर educational स्ट्राईक\nबंदी घातलेल्या चिनी अ‍ॅप्स ची नव्या ‘अवतारात’ एन्ट्री\nपाकिस्तानचा चीनला मोठा झटका चीनच्या अ‍ॅपवर घातली बंदी\nफंडिंगचा वापर कृत्रिम गुणवत्ता आणि उत्पादन वाढवण्यासाठी करणार\nकंपनीने एका वक्तव्यात असे म्हटले आहे की, येणाऱ्या निधीचा वापर हा कृत्रिम गुणवत्ता क्षमता वाढवण्यासाठी आणि उत्पादन वाढवण्यासाठी केला जाईल. रोपोसोला एका अज्ञात रकमेसाठी गेल्यावर्षी प्रमुख लॉकस्क्रीन सामग्री प्लॅटफॉर्म ग्लेन्सद्वारा अधिग्रहित करण्यात आले होते. रेडसीअरच्या माहितीनुसार सध्या भारतात ६०० मिलियन लोक इंटरनेटचा वापर करत आहेत ज्यात शॉर्टफॉर्म कंटेन्ट पाहणारे साधारण ४५% आहेत. येत्या पाच वर्षात ही संख्या ६०० मिलियनवरून वाढून ९७० मिलियनवर जाईल. शॉर्ट मार्केटमध्येह��� एकूण खर्च ४ पटींनी वाढण्याचा अंदाज आहे आणि सध्याच्या ११० बिलियन मिनिटांचा दर एका महिन्यात वाढून ४०० – ४५० बिलियन मिनिटांपर्यंत पोहोचण्याचाही अंदाज आहे.\nआमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nCryptocurrency ला Infosys अध्यक्षांचा पाठिंबा\nएका कंपनी मुळे झाला जगातील इंटरनेट ठप्प\namzon ने आणली कर्नाटकाच्या झेंडयाची बिकिनी\nDrone गस्त ठरतेय वाहतूक पोलिसांना उपयुक्त\nभारतीय नियमांचं पालन करत TikTok चे भारतात Comeback\nBioMilk Startup प्रयोगशाळेत बनवले आईचे दूध\nराष्ट्रपतींचे Tweet हटविणाऱ्या Twitter ची देशातून हकालपट्टी\n२०२१ असणार भयानक, बाबा वेंगा ची भविष्यवाणी\nमुंबईतील शाळा, महाविद्यालये १५ जानेवारीपर्यंत बंदच\nलवकरच गुगलचे हे लोकप्रिय अ‍ॅप होणार बंद\nअमेरिका, चीन आणि रशियाच्या चांद्र मोहिम स्पर्धेत जपान ची उडी\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nदहावी-बारावी परीक्षा निर्णय परिस्थितीनुसार\nwebnewswala आयोजित माझा बाप्पा स्पर्धा 2020\nCorona Virus 10 किलो विषाणूंच्या विळख्यात अख्खे जग\nCorona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी\nमोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर\n6 जून रोजी महाविद्यालये, विद्यापीठांत साजरा होणार शिवस्वराज्य दिन\nउज्जैन महाकाल मंदिर सापडला अनमोल खजिना\nSurya Grahan 2021 | वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण 10 जूनला, ‘रिंग ऑफ फायर’\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nराज्याबाहेर मोदींना धोबीपछाड देण्यास ममता दीदी तयार\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\nआजच्या ताज्या मराठी बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.webnewswala.com/news/whatsapp-on-the-backfoot-after-the-protest/", "date_download": "2021-06-21T22:40:45Z", "digest": "sha1:45REN4FQ6O4CXGION3DPDNLMFRZ5LKTC", "length": 14895, "nlines": 188, "source_domain": "www.webnewswala.com", "title": "विरोधानंतर WhatsApp बॅकफूटवर - Team WebNewsWala", "raw_content": "\nआजच्या ताज्या मराठी बातम्या\nसंवादाचं प्रमुख माध्यम बनलेल्या WhatsApp ने ४ जानेवारीला आपल्या नव्या सेवा शर्ती (टर्म ऑफ सर्व्हिस) जाहीर करत सगळ्यांनाच धक्का दिला होता. ८ फेब्रुवारीपासून या सेवा शर्ती लागू केल्या जाणार होत्या. मात्र, व्हॉट्सअ‍ॅपच्या या नव्या प्राइव्हसी पॉलिसीमुळे सगळीकडे असुरक्षिततेचं वातावरण तयार झालं होतं. त्यावर व्हॉट्सअ‍ॅपकडून खुलासाही करण्यात आला. पण, होत असलेली टीका आणि संशयाचं वातावरण कायम असल्यानं व्हॉट्सअ‍ॅपने एक पाऊल मागे घेत मोठा निर्णय घेतला आहे.\nWhatsApp ने एक पाऊल मागे घेत घेतला मोठा निर्णय\nव्हॉट्सअ‍ॅप नवीन प्राइव्हसी पॉलिसीची घोषणा केली होती. या पॉलिसीमुळे नागरिकांची माहिती सार्वजनिक होणार असल्याची चर्चा सुरू झाली. त्यावरून बराच गदारोळ सुरू झाला आहे. लोकांच्या मनात निर्माण झालेल्या शंकाचं व्हॉट्सअ‍ॅपकडून निरसनही करण्यात आलं होतं. मात्र, संशयाचं व भीतीचं वातावरण कमी होत नसल्याचं चित्र आहे. त्यातच दुसऱ्या अ‍ॅपकडे लोक वळू लागल्यानं व्हॉट्सअ‍ॅपने प्राइव्हसी पॉलिसी लागू करण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे.\nव्हॉट्सअ‍ॅप मध्ये पाहता येणार शेअरचॅटचे व्हिडीओ\nभारतीय लष्कराचं नवं App WhatsApp पेक्षा सुरक्षित\nनवीन फिचर्स आणत Telegram ची Wats app ला टक्कर\nआली EPFO ची WhatsApp हेल्पलाइन सर्व्हिस\nसंशयाचं वातावरण निर्माण झाल्यानं WhatsApp ने घेतला मोठा निर्णय\nफेसबुकची मालकी असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपने शुक्रवारी या निर्णयाची घोषणा केली. चुकीच्या माहितीमुळे लोकांमध्ये चिंतेचं वातावरण असून, त्यामुळे प्राइव्हसी अपडेट करण्याचा निर्णय पुढे ढकलत असल्याचं व्हॉट्सअ‍ॅपने म्हटलं आहे. “ज्या शर्तीची समीक्षा करून त्या स्वीकारण्यासाठी जी तारीख देण्यात आली होती, ती आम्ही मागे घेत आहोत. ८ फेब्रुवारीला कुणीही आपलं अकाऊंट बंद किंवा डिलीट करू शकणार नाही. आम्ही चुकीची माहिती दूर करण्यासाठी आणखी करणार आहोत. व्हॉट्सअ‍ॅप गोपनियता आणि सुरक्षेवर कशापद्धतीनं काम करतेय याविषयी स्पष्टता आणणार आहोत. १५ मे रोजी व्यावसायिक पर्याय उपलब्ध करण्यापूर्वी नव्या प्राइव्हसी पॉलिसीबद्दल जाणून घेण्यासाठी हळूहळू लोकांपर्यंत पोहोचणार आहोत,” असं व्हॉट्सअ‍ॅपनं म्हटलं आहे.\n“व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांना अटींची समीक्षा करण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी भरपूर वेळ मिळावा हे आम्ही निश्चित करत आहोत. या अटींच्या आधारावर अकाऊंट डिलीट करण्याची वा बंद करण्याची आमची कोणतीही योजना नव्हती आणि भविष्यातही नसेल. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप यूजर्संनी निश्चित राहावं, असंही व्हॉट्सअ‍ॅपने स्पष्ट केलं आहे.\nआमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.comआमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nCryptocurrency ला Infosys अध्यक्षांचा पाठिंबा\nराज्याबाहेर मोदींना धोबीपछाड देण्यास ममता दीदी तयार\nCorona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी\nमोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर\nCorona Vaccine या वर्षात उपलब्ध होणार 187 कोटी डोस\nमोदीजी दाढी करा चहावाल्याने पंतप्रधानांना पाठवली मनीऑर्डर\nएका कंपनी मुळे झाला जगातील इंटरनेट ठप्प\nMaha NGO चा स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ पुरस्कार आणि जीवन गौरव पुरस्कार सोहळा संपन्न\nBird Flu च्या पार्श्वभूमीवर राणीबागेतील पक्ष्यांची विशेष काळजी\nएका OTP वर बदला पोस्टपेड मोबाइल प्रीपेडमध्ये\nअ‍ॅपबंदीला वैतागली ByteDance अमेरिकेला विकणार Tik Tok \n‘HotShots’ वेबसिरीज ॲपवर बंदी\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nदहावी-बारावी परीक्षा निर्णय परिस्थितीनुसार\nwebnewswala आयोजित माझा बाप्पा स्पर्धा 2020\nCorona Virus 10 किलो विषाणूंच्या विळख्यात अख्खे जग\nCorona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी\nमोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर\n6 जून रोजी महाविद्यालये, विद्यापीठांत साजरा होणार शिवस्वराज्य दिन\nउज्जैन महाकाल मंदिर सापडला अनमोल खजिना\nSurya Grahan 2021 | वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण 10 जूनला, ‘रिंग ऑफ फायर’\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nराज्याबाहेर मोदींना धोबीपछाड देण्यास ममता दीदी तयार\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\nआजच्या ताज्या मराठी बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://gangte.bharatavani.in/dictionary-surf/?did=189&letter=&language=Kannada&page=2", "date_download": "2021-06-21T23:46:15Z", "digest": "sha1:EJP3AWH3GUTJLYND6GKA2B3BYSAJGJP2", "length": 21712, "nlines": 406, "source_domain": "gangte.bharatavani.in", "title": "Dictionary | भारतवाणी (Gangte) - Part 2", "raw_content": "\nभारतीय भाषा संस्थान (सीआईआईएल), मैसूरु द्वारा कार्यान्वित\nभारतीय भाषाओं द्वारा ज्ञान\nभारतवाणी के बारे में | What is Bharatavani\nराष्ट्रीय सलाराष्ट्रीय सलाहकार समिति (तकनीकी) | National Advisory Committee (Technology)\nसामान्यतः पूछे जाने वाले प्रश्न\nप्रतिलिप्याधिकार संबंधी नीति | Copyright Policy\nगोपनीयता नीति | Privacy Policy\nभारतवाणी > भारतवाणी (Gangte)\nअ आ इ ई उ ऊ ऋ ऌ ऍ ऎ ए ऐ ऑ ऒ ओ औ क ख ग घ ङ च छ ज झ ञ ट ठ ड ढ ण त थ द ध न ऩ प फ ब भ म य र ऱ ल ळ ऴ व श ष स ह\nशब्दकोश के परिचयात्मक पृष्ठों को देखने के लिए कृपया यहाँ क्लिक करें\nक्रिश्चियन् (ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್): जोपायि (ಜೋಪಾಯಿ)\nक्रिश्चियन् (ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್): इंगळो (ಇಂಗಳೊ)\nक्रिश्चियन् (ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್): जिब्बो (ಜಿಬ್ಬೊ)\nक्रिश्चियन् (ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್): स्वीकार (ಸ್ವೀಕಾರ್)\nकोंकण मराठा (ಕೊಂಕಣ ಮರಾಠ): लेकनाशिले (ಲೆಕನಾಶಿಲೆ)\nक्षत्रिय (ಕ್ಷತ್ರಿಯ): लेक्काबाय्र (ಲೆಕ್ಕಾಬಾಯ್ರ)\nखार्वि (ಖಾರ್ವಿ): लेक्काबाय्र (ಲೆಕ್ಕಾಬಾಯ್ರ)\nकुणबि (ಕುಣಬಿ): लेक्मित्नाहल्यें (ಲೆಕ್ ಮಿತ್ ನಾಹಲ್ ಯೆ)\nक्रिश्चियन् (ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್): खोणचे (ಖೋಣಚೆ)\nक्रिश्चियन् (ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್): मस्त् (ಮಸ್ತ್)\nगौड सारस्वत (ಗೌಡ ಸಾರಸ್ವತ): पावचा जाय्नाशिले (ಪಾವಚಾ ಜಾಯನಾಶಿಲೆ)\nदैवज्ञ (ದೈವಜ್ಞ): पावचा जाय्नाशिले (ಪಾವಚಾ ಜಾಯನಾಶಿಲೆ)\nक्रिश्चियन् (ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್): पाव्चा जाय्नाशिले (ಪಾವ್ಚಾ ಜಾಯ್ ನಾಶಿಲೆ)\nकोंकण मराठा (ಕೊಂಕಣ ಮರಾಠ): पावचा जाय्नाशिले (ಪಾವಚಾ ಜಾಯನಾಶಿಲೆ)\nक्षत्रिय (ಕ್ಷತ್ರಿಯ): पावनाशिले (ಪಾವನಾಶಿಲೆ)\nखार्वि (ಖಾರ್ವಿ): पावचाक जानाशिले (ಪಾವಚಾಕ ಜಾನಾಶಿಲೆ)\nक्षत्रिय (ಕ್ಷತ್ರಿಯ): लेकनाशिले (ಲೆಕನಾಶಿಲೆ)\nक्रिश्चियन् (ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್): रोंपो (ರೋಂಪೊ)\nक्रिश्चियन् (ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್): लिप्ते (ಲಿಪ್ತೆ)\nकोंकण मराठा (ಕೊಂಕಣ ಮರಾಠ): दिस्नाशिले (ದಿಸ್ನಾಶಿಲೆ)\nक्षत्रिय (ಕ್ಷತ್ರಿಯ): दिस्नाशिले (ದಿಸ್ನಾಶಿಲೆ)\nखार्वि (ಖಾರ್ವಿ): दिस्नाशिले (ದಿಸ್ನಾಶಿಲೆ)\nभारतीय भाषा संस्थान (सीआईआईएल), मैसूर द्वारा कार्यान्वित, मानव संसाधन विकास मंत्रालय, भारत सरकार की एक परियोजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/kvic-to-promote-indian-palm-industry/", "date_download": "2021-06-21T22:02:33Z", "digest": "sha1:SLITTOFPG6AB4V7KNFIDMOJFLGFDVW3U", "length": 14565, "nlines": 89, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "भारतीय पाम उद्योगास 'केव्हीआयसी' प्रोत्साहन देणार", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nभारतीय पाम उद्योगास 'केव्हीआयसी' प्रोत्साहन देणार\nनवी दिल्ली: खादी व ग्रामोद्योग आयोगाने (केव्हीआयसी) नीरा आणि पामगुळ निर्मितीसाठी एक अनोखा प्रकल्प सुरू केला आहे. यामध्ये देशातील रोजगार निर्मितीची क्षमता अधिक आहे. नीराला सॉफ्ट ड्रिंक्सचा पर्याय म्हणून प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने तसेच आदिवासींना आणि पारंपारिक फासेपारधी यांच्या स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी मंगळवारी महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे हा प्रकल्प सुरू झाला. महाराष्ट्रात 50 लाखाहून अधिक पामची झाडे आहेत.\nकेव्हीआयसी द्वारे 7 दिवसांचे प्रशिक्षण दिलेल्या 200 स्थानिक कारागीरांना, नीरा काढण्यासाठी आणि पामगुळ तयार करण्यासाठी केव्हीआयसीने साधन किट्सचे वितरण केले. 15,000 रुपये किंमतीच्या या साधन किटमध्ये फूड ग्रेड स्टेनलेस स्टील कढई, छिद्रित मोल्ड, कॅन्टीन बर्नर आणि नीरा काढण्यासाठी लागणारी इतर उपकरणे जसे चाकू, दोरी आणि कुऱ्हाड यांचा समावेश आहे. या उपक्रमामुळे 400 स्थानिक पारंपारिक फासेपारधींना थेट रोजगार उपलब्ध होईल.\nसूर्योदयापूर्वी पाम झाडापासून काढलेली नीरा हे सर्वाधिक पोषक तत्व असलेले आरोग्यदायी पेय म्हणून भारतातील अनेक राज्यांमध्ये याचे सेवन केले जाते. तथापि संस्थागत बाजारपेठेचे तंत्र नसल्यामुळे नीराचे व्यावसायिक उत्पादन व मोठ्या प्रमाणात विपणन अद्याप सुरू झाले नाही. केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. व्यावसायिकदृष्ट्या याचा वापर होण्यासाठी राज्यातील काही बड्या खेळाडूंना नीराचे, सॉफ्ट ड्रिंक म्हणून सेवन करण्यासाठी गुंतवणुकीच्या व्यवहार्यतेचाही गडकरी अभ्यास करत आहेत.\nदेशभरात अंदाजे 10 कोटी पाम वृक्ष आहेत. आगामी काळात नीराचे योग्यरित्या विपणन केल्यास कँडीज, मिल्क चॉकलेट्स, पाम कोला, आईस्क्रीम आणि पारंपारिक मिठाई यासारख्या अनेक पदार्थांची निर्मिती केली जाऊ शकते. सध्या देशात पामगुळ, नीराचा 500 कोटी रुपयांचा व्यापार होतो. नीराच्या व्यावसायिक उत्पादनातून उलाढाल अनेक पटींनी वाढण्याची शक्यता आहे.\nकेव्हीआयसीने नीरा आणि पामगुळ (गूळ) यांच्या उत्पादनाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला आहे. नीराला आंबायला ठेवायला प्रतिबंध होऊ नये, यासाठी नियंत्रित परिस्थितीत प्रमाणित संकलन, प्रक्रिया व पॅकिंग सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. शीतगृह साखळीद्वारे प्रक्रिया केलेली नीरा बी2सी पुरवठा साखळीपर्यंत पोचण्याचा हेतू आहे.\n“नारळ पाण्याच्या धर्तीवर, आम्ही नीराला बाजारात उपलब्ध असलेल्या शीतपेयांचा पर्याय म्हणून प्रोत्साहन देण्याचे काम करीत आहोत. नीरा सेंद्रिय आणि पोषक तत्वांनी समृद्ध असून सर्वोत्तम आरोग्यवर्धक पेय आहे. नीराचे उत्पादन आणि विपणन वृद्धिंगत करण्यासह आम्ही ते भारतातील ग्रामीण उद्योग म्हणून स्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहोत,’’ असे केव्हीआयसीचे अध्यक्ष विनय सक्सेना यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कारागिरांना साधन किट्सचे वितरण करताना सांगितले. सक्सेना म्हणाले की, नीराचे उत्पादन विक्रीबरोबरच स्वयंरोजगार तयार करण्याच्या बाबतीतही जास्त आहे. पाम उद्योग हा भारतातील रोजगार निर्मितीचा एक प्रमुख मार्ग असू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वावलंबन आणि स्थानिकांसाठीच्या आवाहनासह हे संरेखित केले आहे, असेही सक्सेना म्हणाले.\nत्याच वेळी, नीराची निर्यात क्षमता अधिक आहे; कारण श्रीलंका, आफ्रिका, मलेशिया, इंडोनेशिया, थायलंड आणि म्यानमारसारख्या देशांमध्येही तिचे सेवन केले जाते. महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि बिहार यासारख्या राज्यात पाम शेती मुबलक प्रमाणात आहे आणि यामुळे भारत जागतिक स्तरावर नीरेचा उत्पादक देश बनू शकतो.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nनानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, मराठवाडा, विदर्भाच्या लाभार्थींच्या खात्यात 966.30 कोटींचा निधी जमा\n26 हजार शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले खत व बियाणे\nमोदींनी लॉन्च केलं mYoga App जगाला मिळण���र योगाचे धडे\n10 गुंठे जमिनीवर दोन लाखाचं उत्पन्न देणाऱ्या स्ट्रॉबेरीवर होणार संशोधन\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/pune-murder-of-husband-through-immoral-relationship-wife-and-boyfriend-arrested-164906/", "date_download": "2021-06-21T22:29:16Z", "digest": "sha1:63PBO43OUKDXA7NJ2YKQJCHUL4FYL3U2", "length": 9231, "nlines": 96, "source_domain": "mpcnews.in", "title": "अनैतिक संबंधातून पतीचा खून; पत्नी आणि प्रियकर गजाआडMPCNEWS", "raw_content": "\nPune : अनैतिक संबंधातून पतीचा खून; पत्नी आणि प्रियकर गजाआड\nPune : अनैतिक संबंधातून पतीचा खून; पत्नी आणि प्रियकर गजाआड\nएमपीसीन्यूज : अनैतिक संबंधात आडकाठी ठरणार्‍या पतीचा पत्नी आणि तिच्या प्रियकराने खून केला. दहा दिवसापूर्वी साप चावल्या मुळे मृत्यू झाल्याचे भासवून आरोपींनी त्याचे अंत्यसंस्कार ही उरकले होते. मात्र, पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी खून केल्याची कबुली दिली. या दोन्ही आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.\nरूपाली कामा मदने आणि प्रियकर दादा कामा महानवर, अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांनी अनैतिक संबंधात आडकाठी ठरणाऱ्या रुपालीचा पती रामा कामा मदने यांचा खून केला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मदने दांपत्य बारामती तालुक्यातील एका शेतात राहत होते. आरोपी रूपाली हिचे दादा कामावर याच्यासोबत अनैतिक संबंध होते. परंतु, रामा हा या दोघांमध्ये आडकाठी ठरत असल्यामुळे दोघांनी मिळून त्याचा काटा काढण्याचे ठरवले.\nत्यानुसार दोघांनी मिळून रामा यांचे तोंड दाबून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याचा खून केला. तसेच साप चावल्यामुळे मृत्यू झाल्याचे भासवून रामा यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारही केले होते.\nदरम्यान, पोलिसांना संशय आल्यानंतर त्यांनी या दोघा आरोपींना ताब्यात घेतले आणि त्यांची कसून चौकशी केली. चौकशीत त्यांनी एकत्र करून खून केल्याची कबुली दिली.\nया दोघांनाही अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nChinchwad : सात वर्षांपासून फरार असलेला आरोपी पोलिसांच्या जाळ्यात; गुन्हे शाखा युनिट पाचची कामगिरी\nMaval Corona Update : 8 नवे रुग्ण, सक्रिय रुग्णांची संख्या 94 वर\nPimpri News : पावसाळ्यातही रस्ते खोदाई, डांबरीकरणाची कामे\nPune Crime News : स्वारगेट परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या चौघांना अटक\nBhosari News: महापालिका उभारणार ऑक्सिजन प्लांट\nPimple Saudagar News : उन्नति सोशल फाउंडेशनच्या वतीने योग दिन उत्साहात साजरा\nChakan Crime News : बेकायदेशीररित्या जनावरांची वाहतूक; एकावर गुन्हा दाखल\nPimpri News: स्थायी समितीचे माजी अध्यक्ष, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सुरेश सोनवणे यांचे निधन\nPune News : स्वच्छ सेवा सहकारी संस्थेचे कचरा संकलनाचे काम खासगी कंपनीला देण्याचा घाट\nPune Corona Update : दिवसभरात 255 रुग्णांना डिस्चार्ज, 266 नवे कोरोनाबाधित\nPimpri Vaccination News : शहरात सोमवारी लसीकरण सुरु; 57 केंद्रांवर मिळणार ‘कोविशील्ड’ तर दोन केंद्रांवर…\nPimpri News: स्थायी समितीचे माजी अध्यक्ष, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सुरेश सोनवणे यांचे निधन\nSangvi Crime News : रावण गँगकडून हल्ला झाल्यास प्रतिउत्तर देण्यासाठी तडीपार गुंडाने आणली दोन पिस्तूल\nMaval Corona News : दिवसभरात 60 नवे रुग्ण तर 55 जणांना डिस्चार्ज\nPune Crime News : आकर्षक परतावा आणि भिशीच्या नावाखाली गुंतवणूक करण्यास भाग पाडून तीन कोटी 60 लाख रुपयांची फसवणूक…\nPune News : ऐन पावसाळ्यात पुण्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर\nMaval News : मावळातील विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणार 35 टक्के फी सवलत\nSangvi Crime News : रावण गँगकडून हल्ला झाल्यास प्रतिउत्तर देण्यासाठी तडीपार गुंडाने आणली दोन पिस्तूल\nDehuroad Crime News : जागेच्या वादातून दोन गटात हाणामारी; परस्पर विरोधात गुन्हे दाखल\nRahatani Crime News : श्रीनगर येथे एक लाखांची घरफोडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ournagpur.com/?s=%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%A8", "date_download": "2021-06-21T23:28:06Z", "digest": "sha1:Q5NH3EYJGUK7MP6LNQ6Z243VGV5WEBML", "length": 22179, "nlines": 212, "source_domain": "ournagpur.com", "title": "You searched for लॉकडाऊन | Our Nagpur", "raw_content": "\nघटस्फोटीत महिला शिक्षिका विद्यार्थ्याला घेऊन झाली फरार; लॉकडाऊनमध्ये दिवसाला ४ तास घ्यायची ट्यूशन\nहरियाणाच्या पानीपत शहरात शिक्षक-विद्यार्थ्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका खासगी शाळेतील शिक्षिकेने १७ वर्षीय विद्यार्थ्याला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्याला घेऊनच फरार झाली...\nलॉकडाऊनमध्ये काय सुरु काय बंद तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं\nकोरोनाची सद्यस्थिती आणि ग्रामीण भागातील वाढते आकडे पाहता, महाराष्ट्रातील लॉकडाऊन (Maharashtra Lockdown) 15 जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. काही नियम शिथील केले असले, तरी जिथे रुग्णसंख्या जास्त...\n१ जून नंतर लॉकडाऊन उठणार की पुन्हा वाढणार आज सरकार घेणार महत्त्वाचा निर्णय\nमुंबई : राज्यात करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं समोर येत आहे. यामुळे १ जून नंतर लॉकडाऊन उठणार की पुन्हा वाढणार यावर सध्या चर्चा सुरू...\nया जिल्ह्यातील लॉकडाऊन 23 मे नंतर होणार शिथिल….\nमुंबई / नाशिक : कोरोनाचा उद्रेक होत असल्याने राज्यात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे कोरोनाबाधिंताची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून...\nMaharashtra Lockdown Extended: राज्यात लॉकडाऊन 1 जूनपर्यंत लागू राहणार\nमुंबई : महाराष्ट्रातील लॉकडाऊनची मुदत 1 जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्याबद्दलचं परिपत्रक शासनाकडून जारी करण्यात आलं आहे. आता ब्रेक द चैनचे...\n१५ मेनंतर लॉकडाऊन वाढणार का; आरोग्यमंत्री यांनी दिली महत्त्वाची माहिती\nमुंबईः करोनाबाधित रुग्णांच्या संख्येनं ५० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यात लॉकडाऊन वाढवणे गरजेचं असल्याचं मत तज्ज्ञानी व्यक्त केलं आहे. सध्या...\nMaharashtra Lockdown Updates: १५ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवले जाणार; ३० एप्रिलला अंतिम निर्णय\nराज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत आज लॉकडाऊनबाबत चर्चा झाली मात्र कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आला न���ही. राज्यातील कोविड स्थिती लक्षात घेता सध्या जे लॉकडाऊनसारखेच कठोर निर्बंध लावण्यात...\nलॉकडाऊनचा फायदा घेत रात्री वाळूची चोरी, पोलिसांनी केले तब्बल 35 लाखांचा मुद्देमाल जप्त\nअलिबाग : रायगड जिल्ह्यातील सावित्री नदी पात्रातील वाळू माफियांचा अड्डा (sand mafia) पोलिसांनी उध्वस्त केला केला आहे. वाळू उत्खननास बंदी असताना आणि लॉकडाऊनचा फायदा...\nसांगली; लॉकडाऊनच्या भीतीपोटी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा\nसांगली : पुढारी वृत्तसेवा दोन दिवसांच्या वीकेंड लॉकडाऊननंतर जिल्ह्यातील प्रमुख शहरांतील बाजारपेठांत नागरिकांनी सोमवारी प्रचंड गर्दी केली होती. गर्दी कमी करण्याचे पोलिस आणि प्रशासनाकडून आवाहन...\nमहाराष्ट्र लॉकडाऊन: काय सुरू, काय बंद\nमहाराष्ट्र लॉकडाऊन कोरोनाचा झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने महाराष्ट्रात शुक्रवार ते रविवार पूर्ण लॉकडाऊन आणि सोमवार ते शुक्रवार अंशतः लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला...\nआधी जीव वाचले पाहिजे, मग पुढचं बघू लॉकडाऊन इशारा देतोय: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nमुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याला संबोधित केलं. महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक होत असल्याने, लॉकडाऊनचा धोका टळलेला नाही असं मुख्यमंत्री म्हणाले. आधी जीव...\nनागपुरात आजपासून आठवडाभर लॉकडाऊन; तब्बल 100 ठिकाणी नाकाबंदी\nनागपूर : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी नागपुरात आजपासून आठवडाभर लॉकडाऊन करण्यात आले आहे. आज सकाळपासूनच पोलीस रस्त्यावर उतरले आहेत. तब्बल 100 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली...\nLockdown in Nagpur : नागपूर शहरात लॉकडाऊन जारी करण्यात आलं\nनागपूर : कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात लॉकडाऊन जारी करण्यात आलं आहे. नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी 15 मार्च ते 21 मार्चपर्यंत लॉकडाऊनची...\nलॉकडाऊनमधील शालेय शुल्क १०० % भरा : सुप्रीम कोर्ट\nमुंबई : कोरोनाच्या लॉकडाऊनमधील महिन्यांची 100% फी पालकांना शाळांमध्ये भरावीच लागेल, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिला. राजस्थानातून आलेल्या याचिकेवर हा निर्णय देण्यात आला...\nलॉकडाऊनमुळे ‘अ‍ॅडव्हान्स’ स्टेजमधील कॅन्सरच्या रुग्णांत वाढ\nनागपूर : लॉकडाऊनच्या काळात उपचार घेऊ न शकणारे रुग्ण गंभीर होऊन येत आहे. विशेषत: कर्करोगाच्या पहिल्या टप्प्यात असलेले रुग्ण आता तिसऱ्या ते चवथ्या टप्प्यात...\nराज्यांना आता केंद्राच्या संमतीविना लॉकडाऊन लावता येणार नाही \nनवी दिल्ली : राज्यांना आता केंद्राच्या संमतीविना लॉकडाऊन लावता येणार नाही. कंटेनमेन्ट झोनमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करता येईल, असे केंद्रीय गृह विभागाने कोरोना प्रतिबंधासाठी...\nलॉकडाऊनदरम्यान चॅटिंगमुळे पती-पत्नीचे अनैतिक संबंध उघडकीस, नागपुरात सहा महिन्यात 600 तक्रारी\nनागपूर : लॉकडाऊनमध्ये चॅटिंगमुळे अनेक जोडप्यांमधील अनैतिक संबंध समोर आले आहेत . नागपूरमध्ये गेल्या सहा महिन्यात पोलिसांकडे 600 पेक्षा अधिक तक्रारी याबाबत आल्या आहेत. एप्रिल,...\nनियम पाळा; लॉकडाऊनची वेळ येऊ देऊ नका महापौर संदीप जोशी\nनागपूर : या शहरात पुन्हा लॉकडाऊन लावायचा की नाही हे पूर्णत: नागरिकांच्या हातात आहे. अजूनही वेळ गेली नाही. नियम पाळले नाही तर नाईलाजास्तव पुन्हा...\nकेंद्रीय गृहमंत्रालयाकडून अनलॉक-2 साठीच्या मार्गदर्शक सूचना जाहीर अनलॉक 2 मध्ये प्रतिबंधित क्षेत्राबाहेर अनेक कामांसाठी...\nनवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्रालयाने आज अनलॉक-2 साठीच्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या. या अनलॉक-2 मध्ये प्रतिबंधित क्षेत्रांच्या बाहेर अनेक कामांसाठी परवानगी देण्यात आली आहे. नव्या...\nमहाराष्ट्रात 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवला, मिशन बिगीन अगेनचे नियम कायम\nमुंबई : महाराष्ट्रात मिशन बिगीन अगेनचा दुसरा टप्पा 31 जुलैपर्यंत वाढवण्यात आला आहे. राज्यात सध्या जे नियम लागू आहेत तेच नियम राहणार आहेत. राज्यात...\nरेड अलर्ट : राज्यात रुग्णसंख्या लाखावर; दिलासा : लॉकडाऊन वाढणार नाही\nमुंबई : महाराष्ट्रात गेल्या २४ तासांमध्ये ३,४९३ कोरोनाबाधित आढळले असून, राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १ लाख १ हजार १४१ इतकी झाली आहे. राज्यात कोरोना रुग्णांची...\nनागपुरातही ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत 30 जूनपर्यंत लॉकडाऊन\nनागपूर, ता. १ : कोव्हिड-१९ च्या पार्श्वभूमीवर आटोपलेल्या चार लॉकडाऊननंतर आता लॉकडाऊनचा पाचवा टप्पा ‘मिशन बिगीन अगेन’ या शीर्षकांतर्गत सुरू झाला आहे, राज्य शासनाने...\nमहाराष्ट्र लॉकडाऊन : अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना झालेल्या सेमिस्टरची सरासरी काढून गुण देणार- उद्धव ठाकरे\n\"लॉकडाऊन हा शब्द आता कचऱ्याच्या टोपलीत फेकायची वेळ आलीये. आता 'मिशन बि��ीन अगेन' सोबत नवीन सुरूवात करायची आहे,\" असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...\nचौथ्या लॉकडाऊनमध्ये कोरोनाच्या संख्येत मोठी वाढ; २४ तासांत ६ हजार नवे रुग्ण\nजगभरात कोरोना विषाणूने अक्षरश: थैमान घातले आहे. या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. तर मागील २४ तासांत देशात तब्बल ६ हजार ०८८...\nलॉकडाऊन दिशानिर्देशांचे पालन करणे संबंधीत आस्थापना प्रमुख व दुकानदारांची जवाबदारी\nनागपूर, ता. २० : राज्य शासनाच्या निर्देशानुसार लॉकडाऊनमध्ये टप्प्याटप्प्याने शिथिलता देऊन शहरातील आर्थिक बाबींना चालना देण्याचे कार्य नागपूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. आतापर्यंत...\nदेशात ३१ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा; काय बंद, काय सुरु राहणार\nनवी दिल्ली : देशभरात 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. देशभरातील लॉकडाऊन वाढविण्याचे निर्देश राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एनडीएमए) जारी केले आहेत....\nमहाराष्ट्र सरकारचे संकेत; या जिल्ह्यांमध्ये 31 मेपर्यंत वाढवला जाऊ शकतो लॉकडाऊन\nमुंबई, 14 मे : महाराष्ट्रात कोरोना संसर्ग (Coronavirus) वाढत आहे. अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhhav Thackray) सरकारने राज्यातील काही जिल्ह्यांत 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचे...\nनागपुरात लॉकडाऊनमध्ये १४ मे पासून काही अंशी शिथिलता\nनागपूर, ता. १३ : राज्य शासनाने दिलेल्या आदेशाच्या अधीन राहून नागपुरात १४ मे पासून ऑनलाईन मद्यविक्रीला नागपुरातही परवानगी देण्यात आली आहे. परंतु यासाठी ग्राहकाजवळ...\nलॉकडाऊनच्या काळात आरोग्य सल्ल्यासाठी मोफत ऑनलाईन ई- संजीवनी ओपीडी\nमुंबई: कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन सुरू आहे त्यामुळे काही ठिकाणी खासगी दवाखाने बंद आहेत अशा परिस्थितीत नागरिकांना आरोग्यविषयक तपासणी, सल्ला घेताना येणारी अडचण लक्षात घेऊन ऑनलाईन ई-संजीवनी...\nलॉकडाऊन-३ मध्ये नागपुरात कुठलिही शिथिलता नाही\nनागपूर, ता. ३ : कोव्हिड-१९ च्या पार्श्वभूमीवर देशभरासाठी तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन जाहीर झाले आहे. लॉकडाऊन 3.O मध्ये केंद्र आणि राज्य शासनाने झोननिहाय काही शिथिलता जाहीर केली आहे. मात्र, नागपूर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.webnewswala.com/news/good-days-to-4-12-lakh-families-including-ambani-and-adani-during-modi-era/", "date_download": "2021-06-21T22:31:24Z", "digest": "sha1:FA24VVADVUBIHBZKRF32M2EDLGXGZCYW", "length": 15478, "nlines": 190, "source_domain": "www.webnewswala.com", "title": "मोदी काळात अदानी, अंबानी सह 4.12 लाख कुटुंबांना अच्छे दिन - Team WebNewsWala", "raw_content": "\nआजच्या ताज्या मराठी बातम्या\nमोदी काळात अदानी, अंबानी सह 4.12 लाख कुटुंबांना अच्छे दिन\nमोदी काळात अदानी, अंबानी सह 4.12 लाख कुटुंबांना अच्छे दिन\nमोदी काळात अदानी, अंबानी सह 4.12 लाख कुटुंबांना अच्छे दिन\nमुंबई – विविध आर्थिक संस्थांच्या अहवालांमध्ये गौतम अदानी, मुकेश अंबानी यासारख्या उद्योगपतींच्या संपत्तीत वाढ झाल्याचे दिसत आहे.यामुळे केवळ उद्योगपतीच श्रीमंत होत असल्याची टीका करणाºयांच्या डोळ्यात हुरून इंडियाच्या अहवालाने अंजन घातले आहे.\nलॉकडाऊन असतानाही देशात ४.१२ लाख नवीन कोट्यधीश\nहुरुन इंडियाच्या वेल्थ रिपोर्ट २०२० नुसार, कोरोनाची साथ आणि त्यामुळे केलेला लॉकडाऊन असतानाही देशात ४.१२ लाख नवीन कोट्यधीश आणि ६.३३ लाख नवीन मध्यमवर्गीय कुटुंबे वाढली आहेत. नव्या कोट्यधीशांमध्ये ३००० कुटुंबे अशी होती, ज्यांची नेटवर्थ १००० कोटी रुपयांपेक्षा जास्त होती.\nते सुपर रिचच्या श्रेणीत समाविष्ट झाले. नवीन मध्यमवर्गीय कुटुंबांकडे आपले घर आणि महाग वाहनेही होती. सामान्य मध्यमवगीर्यांची संख्या ५.६४ कोटी आहे. त्यांची वार्षिक कमाई अडीच लाख रुपये आहे. १६,९३३ कोट्यधीशांसह मुंबई सर्वात श्रीमंत शहर ठरले आहे.\nरोशनी नाडर ठरल्या भारतातील सर्वात श्रीमंत महिला\nमुकेश अंबानी जगातील सर्वात श्रीमंत चौथी व्यक्ती\nकोरोना काळात ही गौतम अदानी यांची बक्कळ कमाई\nएलन मस्क श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर\nकोरोनाच्या साथीनंतर देशात लॉकडाऊन लावण्यात आला. यामुळे अर्थव्यवस्थेवर मंदीचे मळभ आले होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासाठी २० लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले. लघुउद्योगांना सवलती दिल्या.\nआत्मनिर्भर भारत योजनेचा अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम\nआत्मनिर्भर भारत योजनेचा नारा देत भारतीय कंपन्यांना अनेक वस्तूंच्या उत्पादनात प्राधान्य दिले. त्याचा सकारात्मक परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला आहे. त्यामुळेच मध्यमवर्गीय आणि श्रीमंत कुटुंबांची संख्या वाढली आहे.\nदेशातील ६.३३ लाख कुटुंबांनी गरीबीची रेषा पार करून मध्यमवर्गात प्रवेश केला आहे. तर सव्वा चार लाख नवे कोट्याधिश बनले आहेत.\nमुंबईत १६,९३३ कोट्यधीश कु���ुंबे\nमुंबईत १६,९३३ कोट्यधीश कुटुंबे आहेत, त्यांचा देशाच्या जीडीपीत ६.१६ टक्के वाटा आहे. १६ हजार कोट्यधीशांसह नवी दिल्ली दुसºया आणि कोलकाता १० हजार कोट्यधीशांसह तिसºया स्थानी आहे. ५६ हजार श्रीमंतांसह महाराष्ट्र अव्वल आहे. त्यानंतर उत्तर प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक आणि गुजरातचा क्रमांक आहे.\nहुरून इंडियाच्या रिपोर्टनुसार २०१९ च्या तुलनेत ७२ टक्के लोक आता व्यक्तिगत व व्यावसायिक जीवनातही खुश आहेत. त्यांच्यासाठी नेहमीप्रमाणे रिअल इस्टेट आणि शेअर बाजार गुंतवणुकीसाठी सर्वात चांगले साधन ठरले. परदेश प्रवासासाठी स्वित्झर्लंड, अमेरिकेनंतर ब्रिटनला पसंती मिळाली. गुंतवणुकीसाठी सिंगापूर आणि यूएईनंतर अमेरिकेलाच सर्वांची पसंती होती. विदेशात शिक्षणाबाबतही अमेरिकेला सर्वांची पसंती आहे.\nआमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nCryptocurrency ला Infosys अध्यक्षांचा पाठिंबा\nराज्याबाहेर मोदींना धोबीपछाड देण्यास ममता दीदी तयार\nCorona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी\nमोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर\nCorona Vaccine या वर्षात उपलब्ध होणार 187 कोटी डोस\nमोदीजी दाढी करा चहावाल्याने पंतप्रधानांना पाठवली मनीऑर्डर\nकेंद्राची सिरम भारत बायोटेक बायोलॉजिकल-ई ला मोठी ऑर्डर\nCorona vaccine राज्याला मिळणार किती लसी समजून घ्या गणित\nइंधन दरवाढीमुळे पुणेकरांची पसंती e Scooter ला\nलोटे एमआयडीसी केमिकल कंपनीमध्ये भीषण स्फोट\nमराठी भाषादिनी रंगला ठाण्यात Udyam Thane – उद्यम ठाणे परिवाराचा अनोखा सोहळा\nअग्रणी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला राष्ट्रीय जल पुरस्कार\nमहावितरण कोरोनाबाधित वीज कर्मचाऱ्यांना भरपगारी रजा\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nदहावी-बारावी परीक्षा निर्णय परिस्थितीनुसार\nwebnewswala आयोजित माझा बाप्पा स्पर्धा 2020\nCorona Virus 10 किलो विषाणूंच्या विळख्यात अख्खे जग\nCorona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी\nमोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर\n6 जून रोजी महाविद्यालये, विद्यापीठांत साजरा होणार शिवस्वराज्य दिन\nउज्जैन महाकाल मंदिर सापडला अनमोल खजिना\nSurya Grahan 2021 | वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण 10 जूनला, ‘रिंग ऑफ फायर’\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nराज्याबाहेर मोदींना धोबीपछाड देण्यास ममता दीदी तयार\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\nआजच्या ताज्या मराठी बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://cmnews.co.in/shivsangram-nivedan/", "date_download": "2021-06-21T22:09:55Z", "digest": "sha1:KXS5WDKAYQFEA6HNATK2K5UUKYX2UVYZ", "length": 18859, "nlines": 208, "source_domain": "cmnews.co.in", "title": "आष्टीत शिवसंग्रामच्या वतीने सरकारला निवेदन – CMNEWS", "raw_content": "\nओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीसपदी मंगल भुजबळ यांची नियुक्ती\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\nइनामी जमीन घोटाळ्यांमध्ये जिल्हाधिकार्‍यांना विभागीय आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश\nअंबाजोगाई येथील ‘स्वाराती’ रूग्णालयातील व्हेंटिलेटरही तशीच पडून; आ.सतीश चव्हाण यांचा खोचक सवाल\nकलासम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचे निधन\nम्युकर मायकोसिसचे राज्यात पंधराशे रूग्ण; पुढील दहा दिवस अत्यंत महत्त्वाचे :आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती\nखत दरवाढीच्या निषेधार्थ केंद्र सरकारचा पुतळा जाळून स्वाभिमानी शेतकरी संघटना गुरुवारी प्रचंड आक्रमक आंदोलन छेडणार\nHome/ताज्या घडामोडी/आष्टीत शिवसंग्रामच्या वतीने सरकारला निवेदन\nआष्टीत शिवसंग्रामच्या वतीने सरकारला निवेदन\nकडा (प्रतिनिधी )दि.५ मे रोजी सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण नाकारले गेले या मुळे मराठा समाजाला फार मोठा धक्का बसला आहे. समाजातील गरीब, अल्पभूधारक वा भूमिहीन, कष्टकरी, कामगार, वि���्यार्थी इत्यादींचे भले व्हावे यासाठी अनेक वर्षे चाललेला लढा निष्फळ झाला अशी नैराश्याची व संतापाची भावना निर्माण झाली आहे.\nसरकार न्यायालयाचा संबंध नाही व जे पूर्णतः राज्य सरकारच्या अखत्यारीत येतात उदा. सारथी संस्था, फी प्रतिपूर्ती, जिल्हावार वसतिगृह, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ इ. या बाबतीतही सरकार जाणीवपूर्वक कानाडोळा करत आहे.समाजाच्या या उद्रेकाला वाचा फोडण्यासाठी शिवसंग्रामच्या वतीने लढा उभारला आहे.\nसध्याची कोरोनाग्रस्त काळ पाहता, लॉकडाऊन संपल्यावर म्हणजे १जून ते ५जून या दरम्यान “बीड” येथे पहिला “मराठा आक्रोश मोर्चा” काढण्यात येणार आहे.\nराज्य सरकारने आरक्षणा मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात योग्य पावले उचलावीत व प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवावेत यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यासाठी आज शिवसंग्रामच्या वतीने, राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी व सर्व तालुक्यांच्या तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.\nआष्टी तालुका शिवसंग्रामच्या वतीने, आष्टी तहसिल कार्यालयात आज तहसीलदार राजाभाऊ कदम यांना निवेदन देण्यात आले.\nशिवसंग्रामचे आष्टी तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी, राजु म्हस्के , धनंजय फिस्के , शिवसंग्राम विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष बाबू धनवडे , दादा नवले, छोटू घोडके, शिवाजी म्हस्के, तात्या नालकोल, मयुर चव्हाण, भागचंद पोकळे, आदींनी निवेदनावर सह्या करून मराठा आरक्षण इशारा चे निवेदन दिले आहे .\nओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीसपदी मंगल भुजबळ यांची नियुक्ती\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीसपदी मंगल भुजबळ यांची नियुक्ती\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाद्वारे साईबाबा विश्वस्त संस्थानने श्री. साईबाबांची माणूसकीची शिकवण जपली: मुख्यमंत्री ठाकरे\nखत दरवाढीच्या निषेधार्थ केंद्र सरकारचा पुतळा जाळून स्वाभिमानी शेतकरी संघटना गुरुवारी प्रचंड आक��रमक आंदोलन छेडणार\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\nइनामी जमीन घोटाळ्यांमध्ये जिल्हाधिकार्‍यांना विभागीय आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश\nअंबाजोगाई येथील ‘स्वाराती’ रूग्णालयातील व्हेंटिलेटरही तशीच पडून; आ.सतीश चव्हाण यांचा खोचक सवाल\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*अखेर नरभक्षक बिबटया जेरबंद; वनविभागाची कामगिरी\n*आष्टीतील तालुक्यातील एकाला कोरोनाची बाधा*\n*राज्यातील शिक्षकांना SCERT देणार गुगल क्लासरूम चे ऑनलाईन प्रशिक्षण*\nओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीसपदी मंगल भुजबळ यांची नियुक्ती\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\nअण्णांच्या राळेगण मध्ये साडी वाटप करताना दोघांना पथकाने पकडले » CMNEWS\nअहमदनगर: १३४ रूग्णांना डिस्चार्ज तर ८३ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर\nदक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांची भेट\nपरळीत कोविड लसीकरण सराव फेरी चा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आरंभ\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*अखेर नरभक्षक बिबटया जेरबंद; वनविभागाची कामगिरी\n*आष्टीतील तालुक्यातील एकाला कोरोनाची बाधा*\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*अखेर नरभक्षक बिबटया जेरबंद; वनविभागाची कामगिरी\n*आष्टीतील तालुक्यातील एकाला कोरोनाची बाधा*\n*राज्यातील शिक्षकांना SCERT देणार गुगल क्लासरूम चे ऑनलाईन प्रशिक्षण*\n*राज्यातील शिक्षकांना SCERT देणार गुगल क्लासरूम चे ऑनलाईन प्रशिक्षण*\n*आष्टीतील कोरोना बाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू*\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटचं पुण्यात कनेक्शन, महिलेसह तिघांना अटक*\n*दिवाळी तुमची दवाखान्यात जाणार कायआज जिल्ह्यात 200 कोरोना ग्रस्तांची भर*\n*बीड जिल्ह्याचा कोरोना corona कमी होतोय पण आष्टीचा वाढला\nअण्णांच्या राळेगण मध्ये साडी वाटप करताना दोघांना पथकाने पकडले » CMNEWS\nअहमदनगर: १३४ रूग्णांना डिस्चार्ज तर ८३ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर\nदक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांची भेट\nपरळीत कोविड लसीकरण सराव फेरी चा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आरंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/azam-khan-critical-need-10-litre-oxygen-every-minute-says-hospital-doctors/", "date_download": "2021-06-21T23:03:13Z", "digest": "sha1:T6J3FW236B3S3F3QYXAFTOYI36QO2IL7", "length": 12773, "nlines": 154, "source_domain": "policenama.com", "title": "समाजवादी पक्षाचे खा.आझम खान यांची Covid मुळे प्रकृती चिंताजनक ! - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून प्रसिद्ध बिल्डर अमित लुंकडला…\nशिवसेनेचा भाजपच्या बालेकिल्ल्यात सर्जिकल स्ट्राईक, 10 नगरसेवक शिवबंधन बांधणार\nपुणे विद्यापीठात यंदाच्या शैक्षणिक वर्षात योगा हा नवा अभ्यासक्रम सुरु\nसमाजवादी पक्षाचे खा.आझम खान यांची Covid मुळे प्रकृती चिंताजनक \nसमाजवादी पक्षाचे खा.आझम खान यांची Covid मुळे प्रकृती चिंताजनक \nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – समाजवादी पक्षाचे खासदार आझम खान यांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामुळे खान यांची प्रकृती अधिक चिंताजनक झाली आहे. आझम खान यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवले आहे. मुख्यतः म्हणजे खान यांना प्रति मिनिटाला तब्बल १० लीटर प्राणवायूची आवश्यकता भासत असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.\nआझम खान यांना सीतापूर तुरुंगात असतानाच कोरोना झाल्याने त्यांना तुरुंगातून लखनौच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयाच्या क्रिटिकल केअर टीमने खान यांची प्रकृती आणखी बिघडल्याने त्यांना कोविड ICU मध्ये दाखल केलं आहे. तेथे त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू आहेत. खान यांच्यासोबत त्यांचा मुलगा अब्दुल्लाह याचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तोही याच रुग्णालयात आहे.\nआझम खान खान यांच्यावर क्रिटिकल केअर टीम देखरेख करत आहे. मागील आठवड्याभरापासून त्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. सुरुवातीला केलेल्या तपासणीमध्ये त्यांच्यामध्ये कोव्हिडचे मॉडरेट इंफेक्शन पाहायला मिळालं. त्यानंतर आता त्यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले. त्यांची ऑक्सिजन पातळी कमी असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मेदांता रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. राकेश कपूर यांनी दिली आहे. तसेच, डॉक्टरांनी आझम खान यांच्या मुलाची प्रकृती स्थिर आहे. मात्र, त्यालाही डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवले आहे. असे डॉक्टरांनी सांगितले आहे.\nया दरम्यान, आझम खान सध्या उत्तर प्रदेशातील सीतापूर तुरुंगात ते कैद आहेत. त्यांच्यावर ५० हून जास्त गुन्हे दाखल आहेत. यांच्यासोबतच तुरुंगात कैद असणाऱ्या आणखी १३ कैद्यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. असे समजते. तसेच, आझम खान आणि त्यांच्या मुलगा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती तुरुंग प्रशासनाने दिली आहे.\nAB आणि B ब्लड ग्रुप असणार्‍यांना कोरोनाचा अधिक धोका; CSIR रिपोर्टमध्ये दावा\nPune : कोरोनाच्या संकटात सिंहगड रोडवर कचराकोंडीने नागरिक हैराण, मनपाची घंटागाडी ‘बेपत्ता’ \nActor Chetan Hansraj | … म्हणून प्रसिद्ध अभिनेता चेतन…\nWorld Music Day 2021 | वर्ल्ड म्युसिक डे ला राजीव रुईयाने…\narrested TV actresses | चोरीच्या प्रकरणात 2 अभिनेत्रींना…\nRamayan Serial | ‘रामायण’मधील ’सुमंत’चे निधन;…\nNeena Gupta | नीना गुप्ताच्या प्रेग्नंसीदरम्यान जेव्हा…\nCBSE 12th Result 2021 | ऑगस्टमध्ये होतील मुल्यांकन निकालावर…\nPM Kisan Sanman Nidhi | 30 जूनपूर्वी रजिस्ट्रेशन केल्यास…\nभाजपचा पलटवार, म्हणाले – ‘कार्यक्षमता निर्माण…\nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून…\nपेट्रोल-डिझेलने नव्हे, आता ‘या’ इंधनावर धावणार…\nशिवसेनेचा भाजपच्या बालेकिल्ल्यात सर्जिकल स्ट्राईक, 10…\nAmarnath Yatra Canceled | अमरनाथ यात्रा कोरोना महामारीमुळे…\nपुणे विद्यापीठात यंदाच्या शैक्षणिक वर्षात योगा हा नवा…\nPune Crime News | 11 नागरिकांची तब्बल 3 कोटी 59 लाख रुपयांची…\nमहाराष्ट्राचा ‘दशरथ मांझी’ : 22 दिवसात खोदली 20 फुटांची…\nBank Privatisation | मोदी सरकारचा मोठा निर्णय, देशातील…\npune municipal corporation | पुणे महापालिकेच्या निवडणूक…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून प्रसिद्ध बिल्डर अमित…\nMurder News | पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने काढला पतीचा काटा; गुगल सर्च…\nCoronavirus | केंद्राचे राज्यांना निर्देश, डॉक्टरांवर हल्ला…\nMaratha Reservation | मराठा आरक्षण आंदोलनाला १५ आमदारांचा पाठिंबा;…\nPune Crime News | दोन गटातील वादातून स्वारगेट परिसरात टोळक्याकडून…\nMaratha Reservation | ‘सरकारने 21 दिवसांची मुदत मागितलीय, पण आम्ही 1 महिन्याचा कालावधी देतोय’ – खा.…\nनवीन गाईडलाईन लागू होताच लसीकरण मोहिमेने पकडला वेग, पहिल्या दिवशीच दिले विक्रमी 69 लाखापेक्षा जास्त ‘डोस’\npune municipal corporation | पुणे महापालिकेच्या निवडणूक विभाग प्रमुखपदी अजित देशमुख यांची नियुक्ती; निवडणुकीचे पडघम वाजू…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/04/01/shistura-hiranyakeshi-declared-a-biodiversity-site-in-amboli-area-of-sindhudurg-district/", "date_download": "2021-06-21T23:42:20Z", "digest": "sha1:DF2UPQMMAN5FBV4GFM73IWUV5TOI2RZT", "length": 8877, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली क्षेत्रात शिस्टुरा हिरण्यकेशी हे जैविक विविधता स्थळ घोषित - Majha Paper", "raw_content": "\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली क्षेत्रात शिस्टुरा हिरण्यकेशी हे जैविक विविधता स्थळ घोषित\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर / जैविक विविधता वारसास्थळ, दुर्मिळ मासा, देव मासा, महसुल व वन विभाग, महाराष्ट्र सरकार, शिस्टुरा हिरण्यकेशी / April 1, 2021 April 1, 2021\nमुंबई : सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडी तालुक्यातील मौजे आंबोली (हिरण्यकेशी) येथील २.११ हे.आर क्षेत्रामध्ये “शिस्टुरा हिरण्यकेशी” (देवाचा मासा) ही दुर्मिळ प्रजाती आढळून येत असल्याने या क्षेत्रास आता जैविक विविधता वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. यासंबंधीची अधिसुचना महसुल व वन विभागाने प्रसिद्ध केली.\nयापूर्वी शासनाने गडचिरोलीतील ग्लोरी अल्लापल्ली, जळगावचे लांडोरखोरी, पुण्याचे गणेशखिंड, सिंधुदूर्गातील बांबर्डे येथील मायरिस्टीका स्वम्प्स या क्षेत्रांना जैविक विविधता वारसा स्थळे म्हणून घोषित केले आहे. आता शिस्टुरा हिरण्यकेशीची यात भर पडली आहे. शिस्टुरा हिरण्यकेशी (देवाचा मासा) या प्रजातीचे वैशिष्ट्य म्हणजे ही प्रजाती दुर्मिळ असून ती मौजे आंबोली (हिरण्यकेशी) या गावाच्या हिरण्यकेशी नदीच्या उगम स्थानाजवळ आढळून येते.\nया क्षेत्रात पुरातन असे हिरण्यकेशी (महादेव) मंदिर व कुंड आहे. कुंडातील व हिरण्यकेशी नदीच्या पात्रात शिस्टुरा हिरण्यकेशी प्रजातीच्या दुर्मिळ माशांचा अधिवास आहे या क्षेत्रात गवे, हरीण, बिबट, अस्वल, शेकरू, माकड, वानर, मुंगूस, साळींदर, खवले मांजर, भेकर आदी वन्यजीव आढळून येतात. तसेच साग, आंबा, किंजळ, ऐन, जांभा, उंबर, जांभूळ, अंजन, फणस अशा वृक्षप्रजाती, झाडे, झुडपे आणि वेलींचेही याभागात अस्तित्त्व आहे. शिस्टुरा हिरण्यकेशी ही दुर्मिळ माशांची प्रजाती मासेमारीमुळे धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे या प्रजातीचे संरक्षण आणि संवर्धन होण्याच्यादृष्टीने हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे\nवन्यजीव संशोधकांनी ॲक्वा या आंतरराष्ट्रीय मासिकात या दुर्मिळ प्रजातीचा अभ्यास सादर केला आहे. या संशोधनामुळे सह्याद्री विशेषकरून आंबोली परिसरातील जैवविविधता आणि त्याचे महत्व वाढणार आहे जनसामान्यांमध्ये जैवविविधता संवर्धनाबाबत जनजागृती होणे, त्यातून देवाचा मासा या दुर्मिळ प्रजातीचे जतन आणि संवर्धन होण्यास आता मदत होणार असून अशाप्रकारे हेरिटेजचा दर्जा मिळणारे हे देशातील पहिले क्षेत्र ठरले आहे. शिस्टुरा हिरण्यकेशी माशाच्या नव्या प्रजातीचा शोध डॉ. प्रविणराज जयसिन्हा, तेजस ठाकरे, शंकर बालसुब्रमण्यम यांनी केला. या क्षेत्राला जैविक विविधता वारसा स्थळ म्हणून घोषित व्हावे अशी ग्रामस्थांचीही मागणी होती.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/05/22/covaxin-is-not-on-the-whos-list-of-emergency-vaccines/", "date_download": "2021-06-21T21:57:31Z", "digest": "sha1:TUMTFL24KZRVZI33FSCFKPCV7FUB6Y5U", "length": 8333, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "WHOच्या आपत्कालीन लसींच्या यादीत कोव्हॅक्सिनचा नाही समावेश - Majha Paper", "raw_content": "\nWHOच्या आपत्कालीन लसींच्या यादीत कोव्हॅक्सिनचा नाही समावेश\nकोरोना, देश, मुख्य / By माझा पेपर / कोरोना प्रतिबंधक लस, कोव्हॅक्सिन, जागतिक आरोग्य संघटना, भारत बायोटेक / May 22, 2021 May 22, 2021\nनवी दिल्ली : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अनेक देशांनी प्रतिबंधात्मक लसींचा वापर वाढवत लसीकरण मोहिमेला वेग दिल्यानंतर आता काही देशांमध्ये कोरोना बऱ्याच अंशी नियंत्रणात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता काही राष्ट्रांनी याच धर्तीवर सशर्त आंतरराष्ट्रीय प्रवासास मान्यता दिली आहे. यामध्ये कोरोनाच्या लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी देशात प्रवेश देण्यास बहुतांश राष्ट्रांनी मान्यता दिली आहे. पण, भारत बायोटेकने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन या लसीचे दोन्हीही डोस घेतलेल्यांना यापासून मुकावे लागू शकते. कोव्हॅक्सिन घेतलेल्यांना किमान काही महिनेतरी आंतरराष्ट्रीय प्रवास शक्य नसल्याचे चित्र सध्या स्पष्ट दिसत आहे.\nआंतरराष्ट्रीय प्रवासाची कोव्हॅक्सिनची लस घेतलेल्यांना मुभा न मिळण्यामागे महत्त्वाचे कारण आहे. बहुतांश देशांमध्ये त्यांच्या प्रशासनाने मान्यता दिलेल्या किंवा जागतिक आरोग्य संघटनेकडून मान्यता मिळत आपत्कालीन वापरासाठीच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेल्या लसी घेतलेल्या प्रवाशांना प्राधान्य देण्यात येत आहे. पण, जागतिक आरोग्य संघटनेच्या यादीत अद्यापही कोव्हॅक्सिनचा समावेश करण्यात न आल्यामुळे ही अडचण उद्भवत आहे.\nजागतिक आरोग्य संघटनेच्या यादीत आतापर्यंत सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाची कोव्हिशिल्ड, मॉडर्ना, फायझर, अस्ट्राझेन्का, (अमेरिका आणि नेदरलँड्समध्ये) जेन्सेन, सिनोफार्म/ बीबीआयपी अशा लसींचा समावेश करण्यात आला आहे. पण, यामध्ये कुठेही कोव्हॅक्सिनची वर्णी लागलेली नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार या या��ीत आपल्या लसीचा समावेश करण्यासाठी भारत बायोटेकने पुढाकार घेतला आहे, पण अद्यापही काही महत्त्वाची माहिती आवश्यक असल्याचे म्हटले जात आहे.\nयाचसंदर्भात मे महिन्याच्या अखेरीस किंवा जून महिन्यात एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. ज्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेकडे कंपनी डोसियर देणार आहे. प्रत्येक पायरीमध्ये काही आठवड्यांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे किमान काही आठवडे तरी कोव्हॅक्सिन घेतलेल्या भारतीयांच्या आंतरराष्ट्रीय प्रवासावर बंधने असणार आहेत.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-real-life-cinderellas-of-the-world-4764973-PHO.html", "date_download": "2021-06-21T22:18:16Z", "digest": "sha1:4UMS7IGO7KSMRMMJAIR7WZ6NQPL6GKPS", "length": 2920, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Princesses of world who were common people before | जेव्हा सामान्य तरुणी होते राजकुमारी, वाचा Cinderella Stories - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nजेव्हा सामान्य तरुणी होते राजकुमारी, वाचा Cinderella Stories\nलहान मुलांना सांगितल्या जाणा-या गोष्टींपैकी ठरलेली गोष्ट म्हणजे सिंड्रेलाची गोष्ट. एका सर्वसामान्य घरातील मुलगी राजकुमाराचे स्वप्न पाहते आणि तिचे हे स्वप्न सत्यातही उतरते असे आपण या गोष्टीमध्ये ऐकत आणि सांगत आलेलो आहोत. पण प्रत्यक्षातही असे कोणासोबत घडत असेल का तर या प्रश्नाचे उत्तर हो असेच द्यावे लागेल. कारण अशी अनेक उदाहरणे सध्या आपल्यासमोर आहेत. जगातील काही देशांमध्ये, प्रांतांमध्ये अशा जोड्या आपल्याला पाहायला मिळतील. अशाच काही सिंड्रेलांची कहानी आज या माध्यमातून आपल्यासमोर मांडली जाणार आहे.\nपुढील स्लाइड्सवर वाचा या Cinderella Stories\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-JAL-medical-college-in-parbhani-demanding-more-money-4332285-NOR.html", "date_download": "2021-06-21T23:06:51Z", "digest": "sha1:OOWC62TH6SRRL5FUBVKQPHWUDTH2JJJ4", "length": 5696, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "medical college in parbhani demanding more money | परभणीच्या मेडिकल कॉलेजकडून जादा पाच लाख शुल्काची मागणी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपरभणीच्या मेडिकल कॉलेजकडून जादा पाच लाख शुल्काची मागणी\nजळगाव - परभणी येथील सरस्वती धन्वंतरी दंत महाविद्यालयात विद्यार्थ्यांकडून निर्धारित शुल्कापेक्षा पाच लाख रुपये जादा मागितल्याने यासंदर्भात जळगावातील दोन पालकांनी परभणीच्या जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार दाखल केली आहे.\nजळगावातील मधुकर पाटील यांचा मुलगा पंकज याने एमडीएस या पदवी अभ्यासक्रमासाठी धन्वंतरी महाविद्यालयात शासकीय कोट्यातून प्रवेश मिळवला. त्याला एक लाख पंच्याऐंशी हजार दोनशे वीस रुपये शुल्क भरायचे होते. मात्र महाविद्यालयाकडून त्याला 2 लाख होस्टेलसाठी व 3 लाख रुपये सुरक्षित जमा म्हणून असे 5 लाख रुपये अतिरिक्त मागणी होत आहे. तसेच शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी इस्टीमेट देण्यासही नकार देण्यात येत आहे. पंकजचे वडील मधुकर पाटील यांनी शुक्रवारी या संदर्भात परभणीच्या जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार केली आहे. आता त्यांच्या कारवाईकडे पालकांचे लक्ष आहे.\nसरस्वती धन्वंतरी दंत महाविद्यालयाचे संचालक असलेले डॉ.प्रफुल्ल पाटील हे राष्ट्रवादी काँगे्रसचे पदाधिकारी आहेत. डॉ.पाटील यांच्या पत्नी विद्या पाटील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला सरचिटणीस आहेत त्या देखील महाविद्यालयाच्या\nडॉ.पाटील यांना नुकतेच नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठावर सिनेट सदस्य म्हणून पाठविण्यात आले आहे. त्यांच्यासाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने शिफारस केली आहे. या निवडीतही डॉ.पाटील यांनी खोटा रहिवासी पुरावा दिल्याचे उघड झाले आहे.\nदंत महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया ही गुणवत्तेवर आधारित केंद्रीय प्रवेश पद्धतीतून होत आहे. शासनाच्या शिक्षण शुल्क निर्धारण समितीने लागू केलेले शुल्कच महाविद्यालय घेत आहे. प्रवेश शुल्क हे डीडी स्वरूपात स्वीकारले जात असल्याचे संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल पाटील म्हणाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/desa-koda+0035818.php?from=in", "date_download": "2021-06-21T22:20:16Z", "digest": "sha1:4HZ6GYNQXFAXEAFOBRDEBWE74LRUROCQ", "length": 10038, "nlines": 24, "source_domain": "www.desakoda.info", "title": "देश कोड +35818 / 0035818 / 01135818 / +३५८��८ / ००३५८१८ / ०११३५८१८", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nदेशाचे नाव वा देश कोड प्रविष्ट करा:\nयेथून अँगोलाअँग्विलाअँटिगा आणि बार्बुडाअझरबैजानअफगाणिस्तानअमेरिकन सामोआअमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका)अरूबाअल्जीरियाअसेन्शन द्वीपआंदोराआइसलँडआयर्लंडआर्जेन्टिनाआर्मेनियाआल्बेनियाइंडोनेशियाइक्वेटोरीयल गिनीइक्वेडोरइजिप्तइटलीइथियोपियाइराकइराणइरिट्रियाइस्रायलउझबेकिस्तानउत्तर कोरियाउत्तर मॅसिडोनियाउत्तर मेरियाना द्वीपसमूहउरुग्वेएल साल्व्हाडोरएस्टोनियाऑस्ट्रियाऑस्ट्रेलियाओमानकंबोडियाकझाकस्तानकतारकाँगोचे प्रजासत्ताककाँगोचे लोकशाही प्रजासत्ताककामेरूनकिरिबाटीकिर्गिझस्तानकुवेतकूक द्वीपसमूहकॅनडाकेनियाकेप व्हर्देकेमन द्वीपसमूहकोकोस द्वीपसमूहकोत द'ईवोआरकोमोरोसकोलंबियाकोसोव्होकोस्टा रिकाक्युबाक्रोएशियागयानागांबियागिनीगिनी-बिसाउगॅबनग्रीनलँडग्रीसग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्रग्रेनेडाग्वातेमालाग्वादेलोपघानाचागोस द्वीपसमूहचाडचिलीचीनचेक प्रजासत्ताकजपानजमैकाजर्मनीजिबूतीजिब्राल्टरजॉर्जियाजॉर्डनझांबियाझिंबाब्वेटांझानियाटोंगाटोकेलाउटोगोट्युनिसियाडेन्मार्कडॉमिनिकन प्रजासत्ताकडॉमिनिकाताजिकिस्तानतुर्कमेनिस्तानतुर्कस्तानतुवालूतैवान (चीनचे प्रजासत्ताक) त्रिनिदाद व टोबॅगोथायलंडदक्षिण आफ्रिकादक्षिण कोरियादक्षिण सुदाननामिबियानायजरनायजेरियानिकाराग्वानेदरलँड्सनेदरलँड्स अँटिल्सनेपाळनॉरफोक द्वीपनॉर्वेनौरून्युएन्यू कॅलिडोनियान्यू झीलंडपनामापलाउपाकिस्तानपापुआ न्यू गिनीपिटकेर्न द्वीपसमूहपूर्व तिमोरपॅलेस्टाईनपेराग्वेपेरूपोर्तुगालपोलंडफिजीफिनलंडफिलिपाईन्सफेरो द्वीपसमूहफॉकलंड द्वीपसमूहफ्रान्सफ्रेंच गयानाफ्रेंच पॉलिनेशियाबर्किना फासोबर्म्युडाबल्गेरियाबहरैनबहामासबांगलादेशबार्बाडोसबुरुंडीबेनिनबेलारूसबेलिझबेल्जियमबॉस्निया आणि हर्झगोव्हिनाबोत्स्वानाबोलिव्हियाब्राझीलब्रुनेईभारतभूतानमंगोलियामकाओमध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताकमलावीमलेशियामाँटेनिग्रोमादागास्करम��यक्रोनेशियामार्टिनिकमार्शल द्वीपसमूहमालदीवमालीमाल्टामेक्सिकोमॉरिटानियामॉरिशसमोझांबिकमोनॅकोमोरोक्कोमोल्दोव्हाम्यानमार (ब्रह्मदेश)यमनचे प्रजासत्ताकयुक्रेनयुगांडारशियारेयूनियोंरोमेनियार्‍वान्डालक्झेंबर्गलाओसलात्व्हियालायबेरियालिथुएनियालिश्टनस्टाइनलीबियालेबेनॉनलेसोथोवालिस व फ्युतुना द्वीपसमूहव्हानुआतूव्हियेतनामव्हॅटिकन सिटीव्हेनेझुएलाश्रीलंकासंयुक्त अरब अमिरातीसर्बियासाओ टोमे व प्रिन्सिपसान मारिनोसामो‌आसायप्रससिंगापूरसिंट मार्टेनसियेरा लिओनसीरियासुदानसुरिनामसेंट किट्स आणि नेव्हिससेंट पियेर व मिकेलोसेंट लुसियासेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्ससेंट हेलेनासेनेगालसेशेल्ससॉलोमन द्वीपसमूहसोमालियासौदी अरेबियास्पेनस्लोव्हाकियास्लोव्हेनियास्वाझीलँडस्वित्झर्लंडस्वीडनहंगेरीहाँग काँगहैतीहोन्डुरास\nयेथे राष्ट्रीय क्षेत्र कोडमधील सुरुवातीचे शून्य वगळणे आवश्यक आहे. अशा प्रकारे, क्रमांक 07984 1937984 देश कोडसह +35818 7984 1937984 बनतो.\nदेश कोड +35818 / 0035818 / 01135818 / +३५८१८ / ००३५८१८ / ०११३५८१८\nदेश कोड +35818 / 0035818 / 01135818 / +३५८१८ / ००३५८१८ / ०११३५८१८: ऑलंड द्वीपसमूह\nवापराकरिता सूचना: आंतरराष्ट्रीय टेलिफोन कॉल्ससाठी देश कोड देशात अंतर्गत कॉल करत असताना शहरासाठीच्या स्थानिक क्षेत्र कोडसारखेच असतात. अर्थातच, याचा अर्थ असा नाही की परदेशात करायच्या फोन कॉल्ससाठी स्थानिक क्षेत्र कोड वगळता येतात. आंतरराष्ट्रीय कॉल्ससाठी, एखाद्याला जो सामान्यतः 00 ने सुरू होतो असा देश कोड डायल करून सुरुवात करावी लागते, नंतर राष्ट्रीय क्षेत्र कोड, तथापि, सामान्यतः सुरुवातीचे शून्य वगळून, आणि शेवटी, नेहमीप्रमाणे तुम्हाला बोलायचे आहे त्या व्यक्तीचा क्रमांक. म्हणून, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड वा अन्य देशातून येणाऱ्या कॉल्ससाठी ऑलंड द्वीपसमूह या देशात अंतर्गत कॉल करण्यासाठी वापरायचा क्रमांक 08765 123456 0035818.8765.123456 असा होईल.\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +35818 / 0035818 / 01135818 / +३५८१८ / ००३५८१८ / ०११३५८१८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/84-year-old-haryana-man-gets-roche-antibody-cocktail-first-corona-patient-in-india-to-get-this-drug", "date_download": "2021-06-21T22:29:49Z", "digest": "sha1:EVMBAAN4QF3OI6FLIH2RV6L6VUNKZCZ7", "length": 8550, "nlines": 125, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | कोरोनावर आणखी एक औषधं, किंमत ५९,७५० रुपये प्रतिडोस", "raw_content": "\nकोरो���ावर आणखी एक औषधं, किंमत ५९,७५० रुपये प्रतिडोस\nचंडीगड : भारतात आज बहुचर्चित रोश ॲटीबॉडी कॉकटेलचा पहिला वापर हरियानातील ८४ वर्षाच्या कोरोनाबाधित ज्येष्ठ नागरिकावर करण्यात आला. सीडीएससीओ म्हणजेच केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने काही दिवसांपूर्वी भारतात रोश ॲटीबॉडी कॉकटेलच्या आपत्कालीन वापरास मंजुरी दिली होती. हे औषध कोरोनाविरोधातील लढाईत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असा दावा केला जात आहे. (84 year old haryana man gets roche antibody cocktail first corona patient in india to get this drug)\nसीडीएससीओ’ ने भारतात ॲटीबॉडी कॉकटेल हे कासीरिविमाब आणि इमडेविमाब यांना आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. याप्रमाणे हरियानाचे ८४ वर्षीय मोहब्बत सिंह हे रोश ॲटीबॉडी कॉकटेल औषध घेणारे देशातील पहिले कोरोनाबाधित रुग्ण ठरले आहेत. हेच औषध अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोना झाल्यावर देण्यात आले होते.\n कोरोनावर दोन औषधे विकसित\nस्वित्झर्लंडची औषध कंपनी रोश इंडिया आणि सिप्ला यांनी काल भारतात रोशची ॲटीबॉडी कॉकटेल लॉंच केल्याची घोषणा केली होती. त्याची किंमत ५९,७५० हजार रुपये प्रति डोस निश्‍चित करण्यात आली आहे. गंभीर रुग्णास हे औषध देण्यात येणार आहे. गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात मोहब्बत सिंग यांच्यावर पाच दिवसांपासून उपचार सुरू आहेत. काल त्यांना या औषधाचा डोस दिला. हे औषध गंभीर रुग्णाची तब्येत आणखी ढासळण्यापासून, रुग्णालयात दाखल होण्यापासून आणि मृत्यूची जोखीम ७० टक्के कमी करण्यासाठी साह्यभूत ठरते. या औषधाचे सेवन करताच शरिरात वेगाने प्रतिपिंड तयार होतात आणि ते संसर्गाची तीव्रता कमी करतात. त्याचबरोबर शरीरातील कोरोनाची लक्षणांचा कालावधी देखील कमी करतात.\nहेही वाचा: कोरोनात औषधांचा काळाबाजार; कशी ओळखाल बनावट औषधं\nलक्षणे आणि मृत्यूदरही होतो कमी\nरोश औषधाची दोन ॲटीबॉडी डोस कासीरिविमाब आणि इमडेविमाबची पहिली खेप काल भारतात पोचली. मेदांता रुग्णालयाचे संचालक डॉ. नरेश त्रेहन यांच्या मते, प्लाझ्माबरोबरच कोरोनाच्या उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या रेमडिसिव्हिर आणि टोसिलिजुमैब या पेक्षा रोशे औषध खूप वेगळे आहे. रोशचा डोस घेणाऱ्यांना दवाखान्यात दाखल करण्याची शक्यता ८० टक्क्यांनी कमी झाल्याचे संशोधकांनी दावा केला आहे. तसेच काळानुसार कोरोनाची लक्षणे कमी करण्याबरोबरच ���्याचा वापर केल्याने मृत्युदरही कमी होत असल्याचे निदर्शनास आले. त्रेहन म्हणाले, की या औषधानंतर रुग्णाच्या शरिरात अंटीबॉडी तयार होते आणि ती तीन ते चार आठवडे राहते. यादरम्यान औषधाचा वापर केल्याने संसर्गाचा परिणाम कमी करण्यास मदत मिळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/jalgaon/marathi-news-bhusawal-bjp-light-bill-holi-mla-savkare-not-present-376372", "date_download": "2021-06-22T00:00:20Z", "digest": "sha1:QLWOMH3IRUWOJMRO7GQYLL3TQ4XSMT7K", "length": 16015, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | भुसावळला वीजबिलांची होळी; आमदारांसह नगराध्यक्षांची गैरहजेरी", "raw_content": "\nभाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला. तेव्हापासून भुसावळ भाजपत फूट पडल्याचे चित्र दिसून येत आहे.\nभुसावळला वीजबिलांची होळी; आमदारांसह नगराध्यक्षांची गैरहजेरी\nभुसावळ (जळगाव) : येथील भाजपच्या शहर शाखेतर्फे सोमवारी (ता. २३) आमदार संजय सावकारे यांच्या कार्यालयाजवळ वीजबिलांची होळी करण्यात आली. मात्र, या आंदोलनात आमदार संजय सावकारे यांच्यासह नगराध्यक्ष रमण भोळे आणि खडसे समर्थक नगरसेवकांची गैरहजेरी दिसून आली.\nआंदोलनास भाजप भुसावळ शहर सरचिटणीस पवन बुंदेल, अमोल महाजन, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे, नगरसेवक युवराज लोणारी, राजेंद्र आवटे, राजू नाटकर, पिंटू कोठारी, किरण कोलते, निक्की बतरा, परिक्षित बऱ्हाटे, गिरीश महाजन, ॲड. बोधराज चौधरी, सतीश सपकाळे, तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील, ग्रामीण सरचिटणीस दिलीप कोळी, खुशाल जोशी, प्रवीण इखणकर, सुनील महाजन, नरेंद्र पाटील, नागो पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला. तेव्हापासून भुसावळ भाजपत फूट पडल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरात भाजपची बैठक असो किंवा इतर काही उपक्रम त्यात नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह खडसे समर्थक नगरसेवक गैरहजर असतात. आजही महाआघाडी सरकारविरोधात करण्यात आलेल्या आंदोलनात खडसे समर्थक नगरसेवक अनुपस्थित होते, तर आमदार संजय सावकारे यांचीही अनुपस्थिती दिसून आली. याबाबत विचारणा केली असता, ते नाशिक येथे गेले असल्याचे सांगण्यात आले.\nसंपादन ः राजेश सोनवणे\nउमेद कोणी संपवू शकत नाही; एकेक कार्यकर्ता नव्याने जोडणार : एकनाथ खडसे\nशिरपूर (धुळे) : आमदारपद, मंत्रिपद ही दुय्यम बाब आहे. माझ्यासाठी उत्तर मह���राष्ट्राचा विकास महत्त्वाचा आहे. राष्ट्रवादीत प्रवेश करताना पक्षाध्यक्ष शरद पवार यांना खानदेशातील रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करा, हेच साकडे घातले. एकेक कार्यकर्ता नव्याने जोडून राष्ट्रवादी काँग्रेस उभी करण्यासह खानदे\nभाजप बैठकीत खडसे समर्थकांची घुसखोरी झाली पण..\nभुसावळ (जळगाव) : भारतीय जनता पक्षाच्या गुरूवारी रात्री उशिरा झालेल्या बैठकीत खडसे समर्थकांची घुसखोरी केली खरी, पण एका समर्थकाच्या बोलण्याला अगदी दहा- बारा लोकांनीच टाळ्या वाजविल्याने आपण येथे संख्येने मर्यादित असल्‍याची जाणीव झाल्यावर ते समर्थक शांत बसले. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या रा\nबाळासाहेब सानप यांचा भाजपमध्ये पुर्नप्रवेशाचा मार्ग मोकळा; विरोधक गटामध्ये नाराजी\nनाशिक : अनेक महिन्यांपासून राजकीय विजनवासात राहिलेले माजी आमदार बाळासाहेब यांचा भाजपचा पुनर्प्रवेशाचा मुहूर्त निश्‍चित झाला आहे. सोमवारी (ता. २१) प्रदेश कार्यालयात त्यांना सन्मानपूर्वक प्रवेश दिला जाणार आहे. सानप यांच्या भाजप प्रवेशामुळे समर्थक नगरसेवक व कार्यकर्त्यांमध्ये आनंदोत्सव सुरू झ\n\"खडसेंनी जरी पक्ष सोडला, तरी रक्षा खडसे भाजप सोडणार नाही\"\nनाशिक : \"नाशिकचा कोणीही कार्यकर्ता, नेते किंवा पदाधिकारी एकनाथ खडसेंसोबत जाणार नाही. एव्हढेच काय खासदार रक्षा खडसे देखील भाजप सोडणार नाही, कारण त्यांना राजकीय भविष्याची जाण आहे,\" असा दावा भाजपचे शहराध्यक्ष गिरीष पालवे यांनी केला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते खडसे राष्ट्रवादी कॉंग्रेस\nजळगावात काँग्रेससमोर संधी अन्‌ अस्तित्वाला धोक्याचीही शक्यता \nजळगावः येणाऱ्या काळातील राजकीय समीकरणे काय असतील, हे आताच सांगणे कठीण असले तरी काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी कायम राहील, असे गृहित धरले तर राष्ट्रवादीचे नेतृत्व आता एकनाथ खडसेंकडे आल्याने मित्रपक्षातील या नेतृत्वाचा स्वत:साठी लाभ करून घेण्याच्या संधीचा काँग्रेस कसा लाभ घेते, हे पाहावे लाग\nप्रसाद लाड यांनी जनतेतून आधी निवडून दाखवावे- एकनाथ खडसे\nजळगाव : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते ए्कनाथराव खडसे व भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांच्यात शाब्दीक वाद सुरू झाला आहे. खडसेंनी लाड यांच्यावर शाब्दीक टिका करत मी सहा वेळा जनतेतून निवडून आलो आहे. लाड यांनी जनतेतून एकदारतरी निवडून यावे असे खुले आव्हान खडसेंनी दिले आहे.\nजळगावात भाजपला पुन्हा खिंडार; अस्‍मिता पाटलांचा राजीनामा\nजळगाव : भाजपच्या बेटी बचाव बेटी पढाव आंदोलनाच्या राज्य समन्वयिका प्रा. डॉ. अस्मिता पाटील यांनी भाजपला राम राम ठोकला आहे. जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सोपवला आहे. त्यात वैयक्तिक कारणांमुळे पक्षाचे सदस्यत्व सोडत असल्याचे नमूद केले आहे. खडसे यांनी भाजप सोडल्‍\nगिरीश महाजनांची जामनेरवरील पकड कायम; गड राखण्यात यशस्वी \nजळगाव : भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या जामनेर मतदार संघात ग्रापंचायत निवडणूकीचा गढ कायम राखण्यात पून्हा यशस्वी झाले आहे. जामनेर तालुक्यातील ६८ पैकी तब्बल ४५ ग्रामपंचायतीवर भाजपने झेंडा फडकविला आहे.\nमाजी मंत्री डॉ. सतीश पाटीलांची विधानपरिषदेवर निवड म्हणजे राष्ट्रवादीला संजीवनी\nपारोळा : जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड करावी; अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद पारोळा तालुक्‍याच्यावतीने तालुकाध्यक्ष संतोष महाजन यांनी केली आहे. एकेकाळी जळगाव जिल्हा हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. मागील विधानसभा\nजळगावचा नवीन महापौर कोण\nजळगाव : जळगाव महापालिका महापौर पदाच्या निवडीसाठी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला असून भाजप महापौर उमेदवारास मुदतवाढ द्यावयाची की नवीन सदस्याना संधी द्यायची; याबाबत भाजप नेते गिरीश महाजन आज निर्णय घेणार आहेत. जळगाव महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाची अडीच वर्षाची मुदत संपली आहे. नवीन निवडीचा क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.zpgadchiroli.in/?page_id=2008", "date_download": "2021-06-21T22:39:27Z", "digest": "sha1:7EU2IWUEW25SNBH76VU6KHZOSKC5ZZTA", "length": 20304, "nlines": 178, "source_domain": "www.zpgadchiroli.in", "title": "सामान्य प्रशासन विभाग – जिल्हा परिषद गडचिरोली", "raw_content": "\nजिल्हा ग्रामीण विकास विभाग\nमहिला व बाल कल्याण विभाग\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nजिल्हा स्तर – पदाधिकारी\nजिल्हा स्तर – अधिकारी\nतालुका स्तर – पदाधिकारी\nतालुका स्तर – अधिकारी\nआपले सरकार सेवा केंद्र\nजिल्हा ग्रामीण विकास विभाग\nमहिला व बाल कल्याण विभाग\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nजिल्हा स्तर – पदाधिकारी\nजिल्हा स्तर – अधिकारी\nतालुका स्तर – पदाध���कारी\nतालुका स्तर – अधिकारी\nपदनाम उप मुख्य कार्यकारी अधिकारी\nसामान्य प्रशासन विभाग हा जिल्हा परिषदेमध्ये असणा-या एकूण १४ विभागांपैकी एक महत्वाचा विभाग आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) हे या विभागाचे प्रमुख असतात. मुख्य कार्यकारी अधिकारी यांची मान्यता आवश्यक असणा-या जिल्हा परिषदेकडील सर्व खात्यांकडील प्रशासकीय प्रस्ताव-प्रकरणे यांची छाननी करुन सादर करणेचे काम या विभागामार्फत केले जाते.विभागाचे महत्त्वाचे कार्य\nजिल्हा परिषदेकडे केल्या जाणा-या सर्व नेमणुका पदोन्नत्या, जिल्हा बदल्या, नियतकालीक बदल्या, खातेनिहाय चौकशी प्रकरणे, अतिउत्कृष्ट कामाबद्दल कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतनवाढी पुरस्कार, इ.\nजिल्हा परिषदेत सर्वसाधारण सभा, स्थायी समिती सभा यांचे कामकाज पाहणे.\nमहाराष्ट्र विकास सेवा वर्ग-१ व २ मधील अधिका-यांच्या आस्थापनेचे काम.\nतालुक्यांतर्गत असणारे गट विकास अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, महिला व बाल कल्याण, उप विभाग, प्रा. आ. केंद्रे, जनावरांचे दवाखाने, केंद्र शाळा अंगणवाडया यांचेमार्फत राबविणेत येणा-या शासनाच्या वेगवेगळया विकास योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे व यशस्वीपणे झाली आहे किंवा नाही त्याचप्रमाणे प्रशासकीय कामांचा आढावा याची पहाणी करणेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) यांचे मार्फत वार्षिक तपासणी केली जाते. तसेच मुख्यालयातील विभागांचीही वार्षिक तपासणी दुस-या तपासणी पथकामार्फत केली जाते व तपासणीव्दारे आवश्यक असणारे मार्गदर्शन करुन कामामध्ये गतीमानता व सुधारणा करणेचा प्रयत्न केला जातो. या विभागामार्फत समता दिन, दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन, क्रांती दिन, सद्भावना दिवस, संकल्प दिन, एकता सप्ताह, हुतात्मा दिन या बरोबरच प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, कामगार दिन इ. कार्यक्रमांचे आयोजन व अंमलबजावणी यावर नियंत्रण व परिरक्षण केले जाते.\nजिल्हा परिषदेकडून शासनाच्या आरक्षणविषयक धोरणानुसार ज्या त्या संवर्गातील आरक्षणानुसार पदांची भरती केली जाते किंवा नाही, मागासवर्गीयांसाठी असलेल्या विविध योजनांचा लाभ दिला जातो किंवा नाही त्याचप्रमाणे विकासाच्या योजनांचा लाभ दिला जातो किंवा नाही त्याचप्रमाणे विकासाच्या अन्य योजना ग्रामीण जनतेला देणे कामी जिल्हा परिषदेने काय प्रयत्न केले याबाबतचा आढावा घेणेसाठी पंचायत राज समिती, अनुसूचीत जाती कल्याण समिती, इतर मागासवर्गीय कल्याण समिती, वि. जा. भ. ज. कल्याण समिती, अनुसूचीत जमाती कल्याण समिती, महिला हक्क व बालकल्याण समित्या भेट देतात. समित्यांचे भेटी कार्यक्रमावेळी माहितीचे एकत्रीकरण व सादरीकरण या विभागामार्फत केले जाते. जिल्हा परिषदेमार्फत राबविणेत येत असलेल्या विविध योजना व विकास कामांचा आढावा व मार्गदर्शन करणेसाठी खातेप्रमुख, गट विकास अधिकारी, उप अभियंता, गट शिक्षण अधिकारी व बालविकास प्रकल्प अधिकारी यांची मासिक बैठक आयोजित केली जाते. या बैठकीचे नियोजन विभागामार्फत केले जाते. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांची विभागीय स्तर व राज्य स्तरावरील बैठकीसाठी लागणा-या आवश्यक माहितीचे एकत्रीकरण या विभागामार्फत करणेत येते. मा. लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी ज्या वेळी जिल्हयाच्या भेटीकरिता येत असतात, त्यावेळी विकास कामे व आस्थापना विषयक बाबी संदर्भात माहिती या विभागामार्फत दिली जाते. राजीव गांधी प्रशासकीय गतीमानता (प्रगती) अभियान दरवर्षी २० ऑगस्ट ते २ ऑक्टोबर या कालावधीत राबविले जाते. अभियांनांतर्गत कार्यालय सुशोभिकरण, अभिलेख वर्गीकरण, कार्यालयीन वातावरणात सुधारणा व स्वच्छता कार्यपध्दती सुलभीकरण, ई-गव्हर्नन्स खर्चात काटकसर, महसुली उत्पन्न वाढविणे नियमांचे अधिनियमांचे एकत्रीकरण करणे, प्रशासन लोकाभिमुख्य करणे कर्मचा-यांचे आस्थापना विषयक बाबी अद्यावत करणे इ. बाबी अभियानांतर्गत राबविणेत येतात. सामान्य प्रशासन विभागामार्फत या अभियानाचे नियंत्रण केले जाते. जिल्हा परिषदेत सेवेत नव्याने रुजू झालेल्या व परिचरांमधून पदोन्नतीने वरिष्ठ सहाय्यक व कनिष्ठ सहाय्यक यांना दैनंदिन कामकाजामध्ये उद्भवणा-या अडचणी संदर्भात मार्गदर्शन करणे तसेच राजीव गांधी प्रशासकीय गतीमानता अभियान मध्ये ही प्रशासकीय कामकाजात गतीमानता आणण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद सेवेत नव्याने दाखल झालेले कर्मचा-यांना प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणाचे नियोजन व अंमलबजावणी या विभागामार्फत करणेत येते.\nया विभागाचे कार्य एकूण १३ शाखांमध्ये विभागलेले आहे. प्रत्येक शाखेत एक वरिष्ठ सहाय्यक व एक कनिष्ठ सहाय्यक यांचा समावेश केलेला आहे. या शाखांकडून कोणतीही फाईल ७ दिवसांपेक्षा प्रलंबित ठेवता येत नाही.\nआस्थापना विषयी १ ते २७ प्रपत्र माहे एप्रिल २०१५\nअ. क्र. संवर्ग मंजुर पदे भरलेली पदे रिक्त पदे\n१ उपमुख्य कार्यकारी अधिकारी (शासकीय पद)\n२ सहाय्यक प्रशासन अधिकारी\n३ कनिष्ठ प्रशासन अधिकारी\n४ विस्तार अधिकारी (सांख्यिकी)\n५ टंकलेखक (उच्च श्रेणी)\n६ टंकलेखक (निम्न श्रेणी)\n९ कनिष्ठ सहाय्यक (लेखा)\nसामान्य प्रशासन विभागांतर्गत कर्मचाऱ्यांच्या पदांचा तपशील - सर्वसाधारण\nसामान्य प्रशासन विभागांतर्गत कर्मचाऱ्यांच्या पदांचा तपशील - जातीनिहाय (सरळसेवा)\nसामान्य प्रशासन विभागांतर्गत कर्मचाऱ्यांच्या पदांचा तपशील - जातीनिहाय (पदोन्नती)\nपरिचर संवर्गातील कार्यरत कर्मचार्‍यांची 01.01.2021 रोजीची तात्पुरती सेवा ज्येष्ठता सूची\nवाहन चालक संवर्गातील कार्यरत कर्मचार्‍यांची 01.01.2021 रोजीची तात्पुरती सेवा ज्येष्ठता सूची\nकंत्राटी पद्धतीने चौकशी अधिकारी नियुक्तीबाबत अर्जाचा नमूना व अटी व शर्ती\nजिल्हा परिषद कर्मचारी जिल्हांतर्गत बदली 2021- विभाग निहाय वास्तव्य ज्येष्ठता यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करावे\nबांधकाम विभाग : काम वाटप समितीमार्फत बांधकामे वाटपाकरिता जाहीर सूचनापत्र\nआरोग्य विभाग : तात्पुरती सेवा ज्येष्ठता यादी दिनांक 01.01.2021\nराष्ट्रीय आरोग्य अभियांनांतर्गत विविध रिक्त पदे कंत्राटी/करार तत्वावर भरण्यासाठी जाहिरात\nराष्ट्रीय आरोग्य अभियांनांतर्गत कंत्राटी/करार तत्वावर पदांकरिता अंतीम पात्र उमेदवारांची यादी\nराष्ट्रीय आरोग्य अभियांनांतर्गत कंत्राटी/करार तत्वावर पदांकरिता अंतीम अपात्र उमेदवारांची यादी\nभविष्य निर्वाह निधी व अंशदायी निवृत्ती योजनार्थ वार्षिक जमा विवरणपत्र पाहण्यासाठी येथे क्लीक करा.\nअनुकंपा तत्वावर संभाव्य नियुक्ती संबंधांने माहिती पूर्ण प्रकरणाची तात्पुरती सूची सन 2020\nउपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य)\nकॉम्प्लेक्स, मुल रोड, गडचिरोली-442605\n@ २०१९ हे जिल्हा परिषदेचे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://aarogya.ilovebeed.com/", "date_download": "2021-06-21T23:26:41Z", "digest": "sha1:LE7ZNJSLPT354ZE7NBURUTBMF7SX5XNJ", "length": 3632, "nlines": 93, "source_domain": "aarogya.ilovebeed.com", "title": "आरोग्य -->", "raw_content": "\nजेवणानंतर लगेचच झोपणे आरोग्यासाठी धोकादायक\nअनेकांना जेवणानंतर लगेचच झोपण्याची सवय असते. मात्र हि स���य आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे.…\nचेहऱ्यावरील डाग घालण्यासाठी घरगुती उपाय पहा कोणता\nशरीरात होणाऱ्या हार्मोन्स् बदलांमुळे चेहऱ्यावर मुरूम, whitehead, Blackheads येत असतात. च…\nफल के ऊपर स्टीकर क्यों होता है\nआपने कभी देखा होगा कि जब भी फल खरीदने जाते हैं तो उन पर कई बार स्टीकर लगे हुए देखते हैं…\nभारत के कौनसे फल अंडररेटेड है\nभारत में कुछ नजरअंदाज किए जाने वाले फलों की सुंदरता यह है कि बाजार की कम मांग और कम मार्ज…\nकाळे वाटाणे खाण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का\nशरीराच्या योग्य वाढीसाठी आहारात सकस आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश करणं गरजेचं आहे. त्यामु…\nनियमित मोड आलेले मुग खा ‘या’ दोन रोगांपासून सुटका\nआरोग्य चांगले आणि निरोगी ठेवण्यासाठी दररोज एक मूठभर तरी मोड आलेले कडधान्य खाल्ले पाहिज…\nजेवणानंतर लगेचच झोपणे आरोग्यासाठी धोकादायक\nमहिलाओं के लिए कीगल एक्सरसाइज के फायदे और करने का तरीका\nबच्चों का वजन कैसे बढ़ाएं \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%8F%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%AE_%E0%A4%9A%E0%A5%82%E0%A4%AA%E0%A5%8B-%E0%A4%AE%E0%A5%89%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%97", "date_download": "2021-06-21T23:18:56Z", "digest": "sha1:YZXWSFGARDCTRLQHSZQLHGN3R5WEXIIB", "length": 3881, "nlines": 56, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एरिक मॅक्सिम चूपो-मॉटींगला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nएरिक मॅक्सिम चूपो-मॉटींगला जोडलेली पाने\n← एरिक मॅक्सिम चूपो-मॉटींग\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख एरिक मॅक्सिम चूपो-मॉटींग या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n२०१० फिफा विश्वचषक गट इ ‎ (← दुवे | संपादन)\n२०१० फिफा विश्वचषक संघ - गट इ ‎ (← दुवे | संपादन)\nज्याँ-एरिक मॅक्सिम चूपो-मॉटींग (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nएरिक मॅक्सिम चूपो-मोटिंग (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\n२०१० फिफा विश्वचषक गट इ ‎ (← दुवे | स��पादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/fir-on-vishwa-hindu-parishad-leader-more-than-1-lakh-fake-remdesivir-made-from-salt-and-glucose-for-making-bogus-remedivir/", "date_download": "2021-06-21T21:24:19Z", "digest": "sha1:C3XM27VXKR5XHBZ3CMVLKKNPZ4ASMPC6", "length": 12507, "nlines": 153, "source_domain": "policenama.com", "title": "विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यावर बोगस रेमडेसिवीर बनवल्याप्रकरणी FIR, मीठ अन् ग्लुकोजपासून 1 लाखांहून जास्त बनावट Remdesivir बनवल्या - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून प्रसिद्ध बिल्डर अमित लुंकडला…\nशिवसेनेचा भाजपच्या बालेकिल्ल्यात सर्जिकल स्ट्राईक, 10 नगरसेवक शिवबंधन बांधणार\nपुणे विद्यापीठात यंदाच्या शैक्षणिक वर्षात योगा हा नवा अभ्यासक्रम सुरु\nविश्व हिंदू परिषदेच्या नेत्यावर बोगस रेमडेसिवीर बनवल्याप्रकरणी FIR, मीठ अन् ग्लुकोजपासून 1 लाखांहून जास्त बनावट Remdesivir बनवल्या\nविश्व हिंदू परिषदेच्या नेत्यावर बोगस रेमडेसिवीर बनवल्याप्रकरणी FIR, मीठ अन् ग्लुकोजपासून 1 लाखांहून जास्त बनावट Remdesivir बनवल्या\nपोलीसनामा ऑनलाइन टीम – बनावट रेमडेसिवीर इंजेक्शनची निर्मिती केल्याप्रकरणी विश्व हिंदू परिषदेच्या जबलपूर विभागाचे अध्यक्षासह तिघा विरोधात जबलपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.\nसरबजित सिंग मोखा, देवेंद्र चौरसिया आणि स्वपन जैन अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या संबंधित कलम आणि ड्रग्स आणि कॉस्मेटिक्स कायद्याच्या कलमांन्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती जबलपूरचे अतिरिक्त एसपी रोहित काशवानी यांनी दिली.\nप्राप्त माहितीनुसार, जबलपूर विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष असलेले सरबजित सिंग मोखा हे सिटी हॉस्पिटलचे मालक आहेत. देवेंद्र चौरसिया त्यांचे मॅनेजर म्हणून काम पाहतात, तर स्वपन जैन हे फार्मा कंपन्यांची डिलरशिप सांभाळतात. स्वपन जैन यांना सुरत पोलिसांनी अटक केली आहे, तर मोखा आणि चौरसिया अद्याप फरार आहेत. मोखा हे मध्य प्रदेश सरकारमधील एका मंत्र्याच्या मुलाच्या संपर्कात होते. त्यांनी इंदोर येथून 500 बनावट रेमडेसिवीर इंजेक्शन्स घेऊन ती रुग्णालयात 35 ते 40 हजारांपर्यंत विकल्याची माहिती समोर आली आ��े. गुजरात पोलिसांनी यापूर्वी सुरतजवळील एका फार्म हाऊसमधून दोघांना अटक केली होती. या ठिकाणाहून मीठ आणि ग्लुकोजपासून बनविलेले एक लाखांहून अधिक बनावट रेमडेसिवीर इंजेक्शन जप्त केले आहेत. दरम्यान, इंदोर पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत अटक केलेल्या 11 जणांपैकी 6 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. काँग्रेसने बनावट रेमडेसिवीरच्या रॅकेटची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.\nLockdown बाबतचा निर्णय तज्ज्ञांना घेऊ द्यावा तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर सावधगिरी आवश्यक – खा. वंदना चव्हाण\nराज्य महिला काँग्रेसकडून एक घास मदतीचा स्तुत्य उपक्रम\nNeena Gupta | नीना गुप्ताच्या प्रेग्नंसीदरम्यान जेव्हा…\narrested TV actresses | चोरीच्या प्रकरणात 2 अभिनेत्रींना…\nActor Chetan Hansraj | … म्हणून प्रसिद्ध अभिनेता चेतन…\nRamayan Serial | ‘रामायण’मधील ’सुमंत’चे निधन;…\nIndia VS New Zealand Final | पूनम पांडेने पुन्हा केलं मोठं…\n सोने-चांदीच्या किमतीत मोठी घसरण;…\nThird wave of Corona | नव्या संकटाची चाहूल\nJio Vs BSNL | 90 दिवसांची व्हॅलिडिटी आणि Jio पेक्षा 2.4 पट…\nPimpri Chinchwad News | भावाने केला ‘प्रेमविवाह’ \nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून…\nपेट्रोल-डिझेलने नव्हे, आता ‘या’ इंधनावर धावणार…\nशिवसेनेचा भाजपच्या बालेकिल्ल्यात सर्जिकल स्ट्राईक, 10…\nAmarnath Yatra Canceled | अमरनाथ यात्रा कोरोना महामारीमुळे…\nपुणे विद्यापीठात यंदाच्या शैक्षणिक वर्षात योगा हा नवा…\nPune Crime News | 11 नागरिकांची तब्बल 3 कोटी 59 लाख रुपयांची…\nमहाराष्ट्राचा ‘दशरथ मांझी’ : 22 दिवसात खोदली 20 फुटांची…\nBank Privatisation | मोदी सरकारचा मोठा निर्णय, देशातील…\npune municipal corporation | पुणे महापालिकेच्या निवडणूक…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून प्रसिद्ध बिल्डर अमित…\nमुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी, वाढणार नाही प्रॉपर्टी टॅक्स\nAmarnath Yatra Canceled | अमरनाथ यात्रा कोरोना महामारीमुळे लागोपाठ…\nIndia VS New Zealand Final | पूनम पांडेने पुन्हा केलं मोठं वक्तव्य,…\nPune Crime News | दोन गटातील वादातून स्वारगेट परिसरात टोळक्याकडून…\nRain Rest | राज्यात आगामी 2 दिवसासाठी हवामान विभागाकडून कोठेही अलर्ट नाही, पावसाची विश्रांती\nCovid Symptoms | ‘या’ आयुर्वेदिक औषधाने 7 दिवसात ठिक होऊ शकतात कोरोनाची लक्षणे, संशोधनात आढळला पुरावा\nPune Crime News | स्वारगेट परिसरात वेटरने 3 वाहनांच्या फोडल्या काचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/desa-koda+Olanda+dvipasamuha.php?from=in", "date_download": "2021-06-21T21:35:42Z", "digest": "sha1:NB6LY55Y7MG6EH4G5HNA4CLJ7GRODLCK", "length": 9900, "nlines": 24, "source_domain": "www.desakoda.info", "title": "देश कोड ऑलंड द्वीपसमूह", "raw_content": "\nदेश कोड ऑलंड द्वीपसमूह\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nदेश कोड ऑलंड द्वीपसमूह\nदेशाचे नाव वा देश कोड प्रविष्ट करा:\nयेथून अँगोलाअँग्विलाअँटिगा आणि बार्बुडाअझरबैजानअफगाणिस्तानअमेरिकन सामोआअमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका)अरूबाअल्जीरियाअसेन्शन द्वीपआंदोराआइसलँडआयर्लंडआर्जेन्टिनाआर्मेनियाआल्बेनियाइंडोनेशियाइक्वेटोरीयल गिनीइक्वेडोरइजिप्तइटलीइथियोपियाइराकइराणइरिट्रियाइस्रायलउझबेकिस्तानउत्तर कोरियाउत्तर मॅसिडोनियाउत्तर मेरियाना द्वीपसमूहउरुग्वेएल साल्व्हाडोरएस्टोनियाऑस्ट्रियाऑस्ट्रेलियाओमानकंबोडियाकझाकस्तानकतारकाँगोचे प्रजासत्ताककाँगोचे लोकशाही प्रजासत्ताककामेरूनकिरिबाटीकिर्गिझस्तानकुवेतकूक द्वीपसमूहकॅनडाकेनियाकेप व्हर्देकेमन द्वीपसमूहकोकोस द्वीपसमूहकोत द'ईवोआरकोमोरोसकोलंबियाकोसोव्होकोस्टा रिकाक्युबाक्रोएशियागयानागांबियागिनीगिनी-बिसाउगॅबनग्रीनलँडग्रीसग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्रग्रेनेडाग्वातेमालाग्वादेलोपघानाचागोस द्वीपसमूहचाडचिलीचीनचेक प्रजासत्ताकजपानजमैकाजर्मनीजिबूतीजिब्राल्टरजॉर्जियाजॉर्डनझांबियाझिंबाब्वेटांझानियाटोंगाटोकेलाउटोगोट्युनिसियाडेन्मार्कडॉमिनिकन प्रजासत्ताकडॉमिनिकाताजिकिस्तानतुर्कमेनिस्तानतुर्कस्तानतुवालूतैवान (चीनचे प्रजासत्ताक) त्रिनिदाद व टोबॅगोथायलंडदक्षिण आफ्रिकादक्षिण कोरियादक्षिण सुदाननामिबियानायजरनायजेरियानिकाराग्वानेदरलँड्सनेदरलँड्स अँटिल्सनेपाळनॉरफोक द्वीपनॉर्वेनौरून्युएन्यू कॅलिडोनियान्यू झीलंडपनामापलाउपाकिस्तानपापुआ न्यू गिनीपिटकेर्न द्वीपसमूहपूर्व तिमोरपॅलेस्टाईनपेराग्वेपेरूपोर्तुगालपोलंडफिजीफिनलंडफिलिपाईन्सफेरो द्वीपसमूहफॉकलंड द्वीपसमूहफ्रान्सफ्रेंच गयानाफ्रेंच पॉलिनेशियाबर्किना फासोबर्म्युडाबल्गेरियाबहरैनबहामासबांगलादेशबार्बाडोसबुरुंडीबेनिनबेलारूसबेलिझबेल्जियमबॉस्निया आणि हर्झगोव्हिनाबोत्स्वानाबोलिव्हियाब्राझीलब्रुनेईभारतभूतानमंगोलियामकाओमध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताकमलावीमलेशियामाँटेनिग्रोमादागास्करमायक्रोनेशियामार्टिनिकमार्शल द्वीपसमूहमालदीवमालीमाल्टामेक्सिकोमॉरिटानियामॉरिशसमोझांबिकमोनॅकोमोरोक्कोमोल्दोव्हाम्यानमार (ब्रह्मदेश)यमनचे प्रजासत्ताकयुक्रेनयुगांडारशियारेयूनियोंरोमेनियार्‍वान्डालक्झेंबर्गलाओसलात्व्हियालायबेरियालिथुएनियालिश्टनस्टाइनलीबियालेबेनॉनलेसोथोवालिस व फ्युतुना द्वीपसमूहव्हानुआतूव्हियेतनामव्हॅटिकन सिटीव्हेनेझुएलाश्रीलंकासंयुक्त अरब अमिरातीसर्बियासाओ टोमे व प्रिन्सिपसान मारिनोसामो‌आसायप्रससिंगापूरसिंट मार्टेनसियेरा लिओनसीरियासुदानसुरिनामसेंट किट्स आणि नेव्हिससेंट पियेर व मिकेलोसेंट लुसियासेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्ससेंट हेलेनासेनेगालसेशेल्ससॉलोमन द्वीपसमूहसोमालियासौदी अरेबियास्पेनस्लोव्हाकियास्लोव्हेनियास्वाझीलँडस्वित्झर्लंडस्वीडनहंगेरीहाँग काँगहैतीहोन्डुरास\nयेथे राष्ट्रीय क्षेत्र कोडमधील सुरुवातीचे शून्य वगळणे आवश्यक आहे. अशा प्रकारे, क्रमांक 05796 1775796 देश कोडसह +35818 5796 1775796 बनतो.\nदेश कोड ऑलंड द्वीपसमूह\nऑलंड द्वीपसमूह येथे कॉल करण्यासाठी देश कोड. (Olanda dvipasamuha): +35818\nवापराकरिता सूचना: आंतरराष्ट्रीय टेलिफोन कॉल्ससाठी देश कोड देशात अंतर्गत कॉल करत असताना शहरासाठीच्या स्थानिक क्षेत्र कोडसारखेच असतात. अर्थातच, याचा अर्थ असा नाही की परदेशात करायच्या फोन कॉल्ससाठी स्थानिक क्षेत्र कोड वगळता येतात. आंतरराष्ट्रीय कॉल्ससाठी, एखाद्याला जो सामान्यतः 00 ने सुरू होतो असा देश कोड डायल करून सुरुवात करावी लागते, नंतर राष्ट्रीय क्षेत्र कोड, तथापि, सामान्यतः सुरुवातीचे शून्य वगळून, आणि शेवटी, नेहमीप्रमाणे तुम्हाला बोलायचे आहे त्या व्यक्तीचा क्रमांक. म्हणून, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड वा अन्य देशातून येणाऱ्या कॉल्ससाठी ऑलंड द्वीपसमूह या देशात अंतर्गत कॉल करण्यासाठी वापरायचा क्रमांक 08765 123456 0035818.8765.123456 ��सा होईल.\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ऑलंड द्वीपसमूह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/04/04/a-record-number-of-462735-people-were-vaccinated-in-the-state-yesterday/", "date_download": "2021-06-21T22:25:02Z", "digest": "sha1:TSUE6SDKDESPVV44J2TA65XRAL3FCMOV", "length": 6697, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "काल दिवसभरात राज्यात 4,62,735 जणांचे विक्रमी लसीकरण - Majha Paper", "raw_content": "\nकाल दिवसभरात राज्यात 4,62,735 जणांचे विक्रमी लसीकरण\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर / कोरोना प्रादुर्भाव, कोरोना लसीकरण, महाराष्ट्र सरकार, राज्य आरोग्य विभाग / April 4, 2021 April 4, 2021\nमुंबई : राज्यावर ओढावलेले कोरोनाचे संकट पुन्हा एकदा वेगाने वाढत आहे. राज्यात काल दिवसभरात जवळपास 50 हजार कोरोनाबाधितांची नोंद झाल्यामुळे कोरोना संदर्भातील नियम पाळणे, मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लसीकरण करुन घेणे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या जशी वाढत आहे तसा लसीकरणाचाही वेग वाढत आहे. 4 लाख 62 हजार 735 जणांचं विक्रमी लसीकरण काल दिवसभरात करण्यात आले आहे.\nकाल झालेल्या लसीकरणापैकी 4 लाख 31 हजार 458 लाभार्थ्यांना कोव्हिशिल्ड आणि 31 हजार 277 जणांना कोव्हॅक्सिन लसीने लसीकरण करण्यात आले. काल एकूण 4102 लसीकरण सत्रे आयोजित करण्यात आले होते. आतापर्यंत राज्यात एकूण 73 लाख 47 हजार 429 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.\nकोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेने राज्यात वेग घेतला असून काल 3 एप्रिल रोजी एकाच दिवसात 4 लाख 62 हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. एकाच दिवसात एवढ्या उच्चांकी संख्येने लसीकरण करण्याची देशातील ही पहिलीच वेळ असून त्याचा विक्रम महाराष्ट्राच्या नावावर नोंदविला गेला असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले.\nराज्यात काल तब्बल 49 हजार 447 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर काल 37821 जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. एकूण 2495315 रुग्णांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 401172 सक्रीय रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 84.49% झाले आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आ��तरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/crime/mumbai-crime/police-arrest-mobile-thieves-who-are-responsible-of-woman-death-snatch-mobile-in-thane-474617.html", "date_download": "2021-06-21T22:57:41Z", "digest": "sha1:HBTPLR7M3CMF3H33ZNLD7YPTTOG6FQTP", "length": 18250, "nlines": 244, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nअवघ्या दहा हजाराचा मोबाईल चोरला, झटापटीत महिलेचा चालत्या रिक्षातून खाली पडून मृत्यू, आरोपींना 24 तासात बेड्या\nमोबाईल वाचविण्यासाठी कन्मिला यांनी प्रयत्न केले. पण यावेळी कन्मिला यांचा रिक्षातून तोल जाऊन त्या खाली पडल्या (Police arrest mobile thieves who are responsible of woman death in Thane)\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nआरोपींना 24 तासात बेड्या\nठाणे : ठाण्यात पूर्व द्रुतगती महामार्गावरील तीन हात नाका परिसरात बुधवारी (9 जून) रात्री दोन मोबाईल चोरट्यांनी महिलेच्या हातातील मोबाईल हिसकावल्याचा प्रयत्न केला. यावेळी महिला मोबाईल पकडत असताना तिचा चालत्या रिक्षातून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी फरार असलेल्या चोरट्यांना 24 तासाच्या आत बेड्या ठोकल्या आहेत (Police arrest mobile thieves who are responsible of woman death in Thane).\nकन्मिला रायसिंग ही महिला मुळची मणिपूरमधील आहे. कन्मिला या मुंबईच्या सांताक्रूझ येथील कलीना परिसरात राहायच्या. त्यांच्यासोबत त्यांची एक मैत्रीण देखील ठाण्यातील एका मॉलमध्ये नोकरी करायची. मॉलमधूल घरी निघालेल्या दोघींनी कलीना येथे जाण्यासाठी रिक्षा पकडली. रिक्षा मुंबईच्या दिशेने निघाली होती. त्यांची रिक्षा तीन हात नाका जवळ आल्यानंतर दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांपैकी दुचाकीच्या मागे बसलेल्या आरोपीने धावत्या रिक्षातील कन्मिला यांच्या हातातील मोबाईल खेचला (Police arrest mobile thieves who are responsible of woman death in Thane).\nमोबाईल वाचविण्यासाठी कन्मिला यांनी प्रयत्न केले. पण यावेळी कन्मिला यांचा रिक्षातून तोल जाऊन त्या खाली पडल्या. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर महिलेला जखमी अवस्थेत जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलविले. पण कन्मिला यांचा अवघ्या दीड तासात मृत्यू झाला. कन्मिला यांच्या मृत्यूनंतर महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.\nयाप्रकरणी अल्केश उर्फ परवेझ अन्सारी आणि सोहेल अन्सारी या आरोपींनी पोलिसांनी अटक केली आहे. दोघेही आरोपी हे भिवंडीत राहतात. दोघेही सराईत मोबाईल चोरटे असून त्यांच्याविरोधात कोनगाव आणि नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणाचा तपास नौपाडा पोलिसांनी जलदगतीने करून आरोपींकडून मृतक महिलेच्या मोबाईलसह आणखी 3 मोबाईल, दुचाकी हस्तगत केली. तर, ठाणे सत्र न्यायालयाने दोघांनाही 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.\nचोरट्यांना पोलिसांचा धाक नाही का\nभर रस्त्यात आणि धावत्या रिक्षातून दुचाकीवरून रिक्षात बसलेल्या कन्मिला यांचा 10 हजार रुपयांचा मोबाईल खेचण्याचा यशस्वी प्रयत्न झाल्यानंतर चोरटे पोबारा झाले. महिला रस्त्यावर असो, किंवा सोसायटीच्या गेटवर असो पण चोरटे कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता सोनसाखळी आणि मोबाईल खेचून धूमस्टाईलने पोबारा होतात. या घटनेमुळे चोरट्यांना पोलिसांचे भयच राहिलेले नाही, असंच समोर येत आहे. ठाण्यात हा प्रकार नवीन नाही, काही दिवसांपूर्वीच सोसायटीच्या लिप्टजवळ पोहचलेल्या महिलेच्या डोळ्यात मिरची पूड टाकून सोनसाखळी चोरीची घटना समोर आली होती. दम्यान, बुधवारच्या घटनेने ठाण्यात महिला असुरक्षित असल्याचे चित्र दिसत आहे.\nसंबंधित बातमी : ठाण्यात मोबाईल चोरट्यांची इतकी हिंमत चालत्या रिक्षेतल्या महिलेच्या हातून मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न, निष्पाप महिलेला मृत्यू\n हे तुमच्यासोबतही घडू शकतं, पोलीस असल्याचं सांगून महिलेचे सव्वा तीन लाखांचे दागिने पळवले\nखोटं जॉयनिंग लेटर, खोटं ट्रेनिंग, नंतर फोन स्विच ऑफ, शेकडो बेरोजगारांना कोट्यवधींनी लुबाडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश\nअन्य जिल्हे 9 hours ago\nपोहण्यासाठी पाण्यात उडी, एक जण चिखलात रुतला, दुसऱ्याला चक्कर, तिसराही बुडाला, तिघांचा मृत्यू\nपाच कुटुंबियांचा खून करणारा आरोपी जेलमध्ये अचानक खवळला, कपड्यात दगड बांधून दुसऱ्या कैद्यावर हल्ला\nनागपूर क्राईम 1 day ago\nठाण्यात कारमध्ये मृतदेह, मृतकाच्या गळ्यावर जखमा, पोलीस गूढ कसं उलगडणार\nNagpur | नागपुरात ईडीकडून अविनाश भोसलेंचं ली-मेरिडियन हॉटेल सील\nखासगी रुग्णालयातील कोरोना मृत्यूंची स���आयडी चौकशी करा, सफाई कर्मचारी संघटनेचा उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा\nअन्य जिल्हे4 hours ago\nघाटी रुग्णालयात तारीख संपलेल्या केमिकल्सचा वापर \nमहिला कशाप्रकारे सुरू करू शकतात आपला व्यवसाय; जाणून घ्या यशाची गुपिते\nभाजपचा एकही आमदार फुटला नाही, दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रयत्न, सुधीर मुनगंटीवारांचा टोला\nGemini/Cancer Rashifal Today 22 June 2021 | नोकरीत चढउतार असतील, विवाहबाह्य प्रेम प्रकरणांपासून दूर राहा\nAquarius/Pisces Rashifal Today 22 June 2021 | व्यवसायिक दृष्टीकोनातून वेळ अनुकूल, महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी\nVideo | स्वत:ला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न, शेवटी व्हायचं तेच झालं, दोन महिलांचा व्हिडीओ व्हायरल\nSagittarius/Capricorn Rashifal Today 22 June 2021 | चिंता आणि तणाव दूर होईल, आर्थिक स्थिती चांगली असेल\nराज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका, लस घेणं अत्यावश्यक; आमदार रमेश पाटलांचे नागरिकांना आवाहन\nनवी मुंबई5 hours ago\nमराठी न्यूज़ Top 9\nमंत्रालयात बाॅम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल, पुणे पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं\nमहाराष्ट्राची चिंता वाढली, राज्यात डेल्टा प्लसचे 21 रुग्ण, रत्नागिरी, जळगावनं टेन्शन वाढवलं\nGemini/Cancer Rashifal Today 22 June 2021 | नोकरीत चढउतार असतील, विवाहबाह्य प्रेम प्रकरणांपासून दूर राहा\nAquarius/Pisces Rashifal Today 22 June 2021 | व्यवसायिक दृष्टीकोनातून वेळ अनुकूल, महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी\nघाटी रुग्णालयात तारीख संपलेल्या केमिकल्सचा वापर \nLibra/Scorpio Rashifal Today 22 June 2021 | इतरांच्या कार्यात हस्तक्षेप करु नका, अनावश्यक खर्च होईल\nVideo | स्वत:ला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न, शेवटी व्हायचं तेच झालं, दोन महिलांचा व्हिडीओ व्हायरल\nMaharashtra Coronavirus LIVE Update : अकोल्यात आज दिवसभरात 7 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह\nMaharashtra News LIVE Update | सिडको घेराव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत पोलिसांकडून महत्त्वाचे रस्ते बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/education/navodaya-vidyalaya-jnvst-class-6-exam-second-time-postponed-check-details-here-439820.html", "date_download": "2021-06-21T23:08:26Z", "digest": "sha1:JKP6QOHL5427QGKQJY3DKWVDCAESIOXL", "length": 16669, "nlines": 246, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nNavodaya Vidyalaya: नवोदय विद्यालयाची प्रवेश परीक्षा दुसऱ्यांदा लांबणीवर, पुन्हा परीक्षा कधी\nसहावीच्या वर्गासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2021 ची नवीन तारीख जाहीर केली जाईल. Navodaya Vidyalaya JNVST Postpone\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nNavodaya Vidyalaya (JNVST) Class 6 Exam नवी दिल्ली : नवोदय विद्यालय समितीनं इयत्ता सहावीच्या वर्गासाठी घेतली जाणारी प्रवेश परीक्षा लांबणीवर टाकली आहे. NVST प्रवेश परीक्षा मिझोरम, मेघालय आणि नागालँड वगळता इतर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 16 मे रोजी होणार होती. तर या तीन राज्यांमध्ये 19 जून 2021 रोजी परीक्षेचे आयोजन करण्यात येणार होते. मात्र, वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. नवोदय विद्यालय समितीतकडून इयत्ता सहावीच्या वर्गासाठी अखिल भारतीय पातळीवर प्रवेश परीक्षेचे आयोजन केले जाते. (Navodaya Vidyalaya JNVST Class 6 Exam Second time Postponed Check Details Here )\nपरीक्षेपूर्वी 15 दिवस तारीख जाहीर करणार\nजवाहर नवोदय विद्यालयामध्ये सहावीच्या वर्गासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2021 ची नवीन तारीख जाहीर केली जाईल. परीक्षेची नवीन तारीख जाहीर करताना विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी 15 दिवसांची मुदत मिळेल, असा वेळ ठेवून तारीख जाहीर होईल. कोरोना विषाणू संसर्ग आणि प्रशासकीय कारणांमुळं परीक्षा लांबणीवर टाकल्याची माहिती, जवाहर नवोदय विद्यालयाशी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.\nजेएनवी इयत्ता 6 वी प्रवेश परीक्षा इंग्रजी, हिंदी संबंधित राज्यातील प्रादेशिक भाषेत आयोजित केली जाते. प्रवेश परीक्षेचा वेळ दोन तासांचा असतो. यामध्ये तीन विभाग असतात आणि 80 वस्तूनिष्ट प्रश्न विचारले जातात. ही परीक्षा एकूण 100 गुणांची असते. मानसिक क्षमता चाचणी, अंकगणित परीक्षण आणि भाषा कौशल्य या विषयावर प्रश्न विचारले जातात.\nप्रवेश परीक्षेनंतर पुढे काय\nJNVST इयत्ता 6 वी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना नवोदय विद्यालय समितीकडून कागदपत्रांची पडताळणी करुन घ्यावी लागते. कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतरचं निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित मानला जाईल. जवाहर नवोदय विद्यालयाची सहावीच्या वर्गाची प्रवेश परीक्षा दुसऱ्यांदा स्थगित केली गेली आहे. यापूर्वी परीक्षा 10 एप्रिलला होणार होती. त्यानंतर 16 मे ही तारीख निश्चित करण्यात आली होती. आता पुन्हा नव्यानं तारीख जाहीर केली जाणार आहे.\nFact Check : पुढच्या वर्षापासून सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार कापणार पाहा खरं आहे की खोटं\nFact Check : आंदोलनात सहभागी असलेल्या शेतकऱ्याचं ��रंच हृदयविकाराच्या धक्क्याने निधन वाचा व्हायरल व्हिडीओ मागील सत्य\nशाळा सुरू करायच्या, पण कशा मार्गदर्शक सूचना नसल्यानं शाळांमधील संभ्रम कायम\nनागपूर विद्यापीठाचा 9,429 विद्यार्थ्यांना दणका, समाधानकारक कारणं न दिल्याने पुनर्परीक्षेची विनंती फेटाळली\nNagpur University | नागपूर विद्यापीठात तांत्रिक गोंधळ, हजारो विद्यार्थ्यांना फटका\nHSC exam: केंद्रीय शिक्षणमंत्री तब्येत बिघडल्याने रुग्णालयात, बारावीच्या परीक्षेचा निर्णय आता पंतप्रधान मोदी घेणार\nराष्ट्रीय 3 weeks ago\nSSC Exam | …म्हणून दहावीची परीक्षा रद्द केली, ठाकरे सरकारचे कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल\nNagpur | नागपुरात ईडीकडून अविनाश भोसलेंचं ली-मेरिडियन हॉटेल सील\nखासगी रुग्णालयातील कोरोना मृत्यूंची सीआयडी चौकशी करा, सफाई कर्मचारी संघटनेचा उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा\nअन्य जिल्हे5 hours ago\nघाटी रुग्णालयात तारीख संपलेल्या केमिकल्सचा वापर \nमहिला कशाप्रकारे सुरू करू शकतात आपला व्यवसाय; जाणून घ्या यशाची गुपिते\nभाजपचा एकही आमदार फुटला नाही, दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रयत्न, सुधीर मुनगंटीवारांचा टोला\n हे तुमच्यासोबतही घडू शकतं, पोलीस असल्याचं सांगून महिलेचे सव्वा तीन लाखांचे दागिने पळवले\nGemini/Cancer Rashifal Today 22 June 2021 | नोकरीत चढउतार असतील, विवाहबाह्य प्रेम प्रकरणांपासून दूर राहा\nAquarius/Pisces Rashifal Today 22 June 2021 | व्यवसायिक दृष्टीकोनातून वेळ अनुकूल, महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी\nVideo | स्वत:ला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न, शेवटी व्हायचं तेच झालं, दोन महिलांचा व्हिडीओ व्हायरल\nSagittarius/Capricorn Rashifal Today 22 June 2021 | चिंता आणि तणाव दूर होईल, आर्थिक स्थिती चांगली असेल\nमराठी न्यूज़ Top 9\nमंत्रालयात बाॅम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल, पुणे पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं\nमहाराष्ट्राची चिंता वाढली, राज्यात डेल्टा प्लसचे 21 रुग्ण, रत्नागिरी, जळगावनं टेन्शन वाढवलं\nGemini/Cancer Rashifal Today 22 June 2021 | नोकरीत चढउतार असतील, विवाहबाह्य प्रेम प्रकरणांपासून दूर राहा\nAquarius/Pisces Rashifal Today 22 June 2021 | व्यवसायिक दृष्टीकोनातून वेळ अनुकूल, महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी\nघाटी रुग्णालयात तारीख संपलेल्या केमिकल्सचा वापर \nLibra/Scorpio Rashifal Today 22 June 2021 | इतरांच्या कार्यात हस्तक्षेप करु नका, अनावश्यक खर्च होईल\nVideo | स्वत:ला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न, शेवटी व्हायचं तेच झालं, दोन महिलांचा व्हिड��ओ व्हायरल\nMaharashtra Coronavirus LIVE Update : अकोल्यात आज दिवसभरात 7 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह\nMaharashtra News LIVE Update | सिडको घेराव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत पोलिसांकडून महत्त्वाचे रस्ते बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/lokmanya-tilak/", "date_download": "2021-06-21T23:18:28Z", "digest": "sha1:QYFU774CANABUHSTSMNFS74F24RPF2HU", "length": 8829, "nlines": 98, "source_domain": "mpcnews.in", "title": "lokmanya Tilak Archives - MPCNEWS", "raw_content": "\nMumbai News : येरवडा, ठाणे, नागपूर, नाशिकचे कारागृह होणार पर्यटन केंद्र\nNigdi: लोकमान्य टिळक यांचा पुर्णाकृती पुतळा प्राधिकरणात उभारणार\nएमपीसी न्यूज - स्मृतिशताब्दी वर्ष असणा-या लोकमान्य टिळक यांच्या स्मृतीला पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे अभिवादन करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या वतीने निगडी, प्राधिकरणात टिळक यांचा पुणाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे.'स्वराज्य हा…\nPune : इन्स्टिटयूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थच्या वतीने 16 ऑगस्टपासून संस्कारमाला\nएमपीसी न्यूज- इन्स्टिटयूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थतर्फे राष्ट्र पुरुषांच्या जीवनगाथांमधून मनआरोग्याचे प्रशिक्षण या संस्कारमाला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 16 ते 19 ऑगस्ट दरम्यान दररोज संध्याकाळी 6 ते 9 या वेळेत एरंडवणे येथील…\nPune : इन्स्टिटयूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थच्या वतीने 16 ऑगस्टपासून संस्कारमाला\nएमपीसी न्यूज- इन्स्टिटयूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थतर्फे राष्ट्र पुरुषांच्या जीवनगाथांमधून मनआरोग्याचे प्रशिक्षण या संस्कारमाला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 16 ते 19 ऑगस्ट दरम्यान दररोज संध्याकाळी 6 ते 9 या वेळेत एरंडवणे येथील…\nChinchwad : टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त चिंचवडमध्ये वृक्षारोपण\nएमपीसी न्यूज- लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त चिंचवडमधील प्रभाग क्रमांक 18 केशवनगर येथे वृक्षारोपण करण्यात आले.या प्रसंगी ‘ब’प्रभागचे स्वीकृत नगरसेवक विठ्ठल भोईर, महाराष्ट्र…\nPimple Saudagar : पी. के. स्कूलमध्ये लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन\nएमपीसी न्यूज- पिंपळे सौदागर येथील पी .के. इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.जगन्नाथ काटे यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन…\nPimple Saudagar : उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार\nएमपीसी न्यूृज - पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे संस्थापक संजय…\nPimpri : स्वातंत्र्य लढ्यामुळेच टिळक लोकमान्य झाले – गौतम चाबुकस्वार\nएमपीसी न्यूज - स्वातंत्र्यलढ्यातील लोकमान्य टिळकांचे योगदान मोठे आहेच; मात्र त्यांनी जो लढा दिला तो सुराज्याचा. त्यांच्या लढ्यातूनच ख-या अर्थाने देश स्वातंत्र्याची प्रेरणा अवघ्या राष्ट्राला मिळाली आणि म्हणूनच ते लोकमान्य झाले, असे मत…\nPimpri News: स्थायी समितीचे माजी अध्यक्ष, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सुरेश सोनवणे यांचे निधन\nSangvi Crime News : रावण गँगकडून हल्ला झाल्यास प्रतिउत्तर देण्यासाठी तडीपार गुंडाने आणली दोन पिस्तूल\nMaval Corona News : दिवसभरात 60 नवे रुग्ण तर 55 जणांना डिस्चार्ज\nPune Crime News : आकर्षक परतावा आणि भिशीच्या नावाखाली गुंतवणूक करण्यास भाग पाडून तीन कोटी 60 लाख रुपयांची फसवणूक…\nPune News : ऐन पावसाळ्यात पुण्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर\nMaval News : मावळातील विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणार 35 टक्के फी सवलत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://vikrantjoshi.com/blog-post_21-2/", "date_download": "2021-06-21T22:24:38Z", "digest": "sha1:WMRYMDKTFNG34TVJXVQM26OUB5VUTGKZ", "length": 14953, "nlines": 49, "source_domain": "vikrantjoshi.com", "title": "समृद्धीचा महामार्ग भाग २ : पत्रकार हेमंत जोशी – Vikrant Joshi", "raw_content": "\nसमृद्धीचा महामार्ग भाग २ : पत्रकार हेमंत जोशी\nसमृद्धीचा महामार्ग भाग २ : पत्रकार हेमंत जोशी\nसतत चार दशके पत्रकारिता, या काळात अनेक प्रकल्प घडतांना किंवा बिघडतांना बघितले पण समृद्धी महामार्ग हा विशेषतः मराठवाडा व विदर्भासाठी खऱ्या अर्थाने समृद्धीची द्वारे खुली करणार असल्याने जसे आपण सारे मुंबई पुणे जलद द्रुतगती महामार्ग पूर्ण होत असतांना कमालीचे भावुक झालो होतो तेच समृद्धी महामार्गाच्या बाबतीत विशेषतः विदर्भ व मराठवाड्याचे होत असल्याने हा पूर्ण झालेला महामार्ग बघण्यासाठी आमचे डोळे आतुर आहेत, मोठी हिम्मत लागते पश्चिम महाराष्ट्रातील काही प्रांतीयवादी बदमाश नेत्यांची नाराजी ओढवून विदर्�� व मराठवाड्याचा विकास साधतांना पण हि हिम्मत अर्थातच देवेंद्र फडणवीस यांच्यात पुरेपूर आहे पुरेपूर होती म्हणून त्यांनी म्हणाल तर या जळकुट्या काही नेत्यांच्या नाकावर टिच्चून समृद्धी महामार्ग भव्य प्रकल्प हाती घेतला आणि मार्गी लावला त्यानंतरही म्हणजे महाआघाडी सरकार अस्तित्वात आल्यानंतर उद्धव ठाकरे पुरून उरले आणि त्यांनी हे काम सुरु ठेवण्यास इतरांना भाग पाडले. मुंबई ते पुणे द्रुतगती महामार्ग ‘ फडणवीसांच्या आधी गडकरींच्या ‘ कार्यकाळात अस्तित्वात येऊन पूर्ण झाला आणि बघता बघता पुणे ते मुंबई असा अवाढव्य परिसर प्रचंड प्रगती साधून मोकळा झाला, यापुढे समृद्धी महामार्ग पूर्ण झाल्यानंतर नेमके तेच विदर्भ मराठवाड्याचे होणार आहे म्हणजे मुमताज जशी एक्स्ट्रा म्हणून आली पण आघाडीची नायिका म्हणून निवृत्त झाली ते तसेच येथेही घडणार आहे, आमच्या विदर्भाचा देखील बघता बघता ‘ मुमताज ‘ नक्की होणार आहे. वाचकांनो, हा असा प्रगत महाराष्ट्र झपाट्याने घडविण्यासाठी फडणवीस, गडकरी, मनोहर जोशी, प्रमोद महाजन अशांचा देखील सत्तेत हमखास सहभाग आवश्यक आहे असे मी जोशी असल्याने येथे तुम्हाला तसे सूचित करतो आहे…\nसमृद्धी महामार्ग पूर्ण होत असतांना अनेक प्रमुखांचे सहकार्य त्यात मिळते आहे पण महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व कार्यकारी संचालक श्री राधेश्याम मोपलवार आणि सहव्यवस्थापकीय संचालक श्री अनिल गायकवाड या दोघांची हिम्मत व मेहनतीची दाद द्यायलाच हवी. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे माझी शेती आहे त्या शेतीवर जाण्या जो तीन किलोमीटर लांबीचा रस्ता मला हवा आहे काही स्थानिक ग्रामस्थांच्या विरोधामुळे गेली दहा वर्षे तो रखडला आहे कारण एकदा का ग्रामस्थांनी विरोध करायला सुरुवात केली कि ते थेट रस्त्यावर फतकल मारून बसतात आणि तुमचा प्रकल्प उधळून लावतात आणि येथे तर ७०१ किलोमीटर लांबीचा व १२० मीटर रुंदीचा समृद्धी महामार्ग तेही प्रत्येक जिल्ह्यातील स्थानिक ग्रामस्थांच्या विरोधात जाऊन पूर्ण करायचा होता पण एकदा का सरकारी अधिकाऱ्यांनी अमुक एखादे काम फत्ते करायचे ठरविले कि ते किती खतरनाक ठरू शकतात त्यावर उत्कृष्ट ज्वलंत उदाहरण मोपलवार, गायकवाड आणि त्यांच्या प्रत्येक सहकाऱ्यांचे, आम्हीही आधी शेतकऱ्यांचीच मुले आहोत नंतर सरकारी अधि���ारी आहोत असे अगदी ठणकावून प्रसंगी बाह्या वर करूनही या अधिकाऱ्यांनी अनेक विरोध करणाऱ्या ग्रामस्थांना त्यांच्या टग्या नेत्यांना भर चौकात सुनावले आणि बघता बघता समृद्धीचे काम मार्गी लागले. कोरोना महामारीला देखील अजिबात न जुमानता गायकवाड व मोपलवार दररोज कामावर जात होते शेवटी घडायचे तेच घडले त्या दोघांनाही कोरोना झाला पण बेडवर पडूनही ते काम करत होते अक्षरश: मृत्यूला देखील न जुमानता. येत्या ३० ऑकटोबरला अनिल गायकवाड यांचा वाढदिवस आहे त्या दोघांनाही आपण अगदी मनापासून दीर्घायुष्य चिंतूया पण आणखी एक सांगतो यादिवसात त्या कोरोना नंतर अनिल गायकवाड यांना मोठा अपघात झाला आहे पण हे महाशय थेट बेडवरुन वर्क फ्रॉम होम करताहेत, मला खात्री आहे, माझे आमचे स्वप्न नक्की प्रत्यक्षात उतरणारच आहे…\nसुरुवातीला मुंबई ते पुणे द्रुतगती महामार्ग पूर्ण झाला नंतर द्रुतगती महामार्गाचे हे प्रगतीकरण थेट कोल्हापूर बेळगाव गोवा व कोकणापर्यंत पोहोचल्याने या अतिप्रचंड परिसराचा बघता बघता कसा कायापालट अतिशय झपाट्याने झाला हे तुम्ही आम्ही सारेच त्याचे साक्षीदार आहोत. राज्यातील रस्ते वीज व पर्यावरण या तिन्हीचा ज्यादिवशी कायापालट होईल आम्ही मग देशात साऱ्यांना मागे टाकू, दुर्दैवाने भ्रष्टाचार हाच आमचा शिष्टाचार असल्याने नेमके चांगले फार कमी घडते. अनिल गायकवाड म्हणतात, समृद्धी महामार्गामुळे मुंबई ते थेट नागपूर दरम्यान प्रवासातील जवळपास सात तास वेळ नक्की वाचणार आहे. या दिवसात रस्त्याने नागपूरपर्यंत गेल्यास माणूस अक्षरश: आजारी पडतो. गायकवाड पुढे म्हणतात, विदर्भ व मराठवाड्यातील सर्वसामान्य माणसाला यातून यशाची दारे खुली होतील त्यांना अगदी सहज ये जा करता येईल, शेतीपूरक व्यवसाय उभे करून त्यांना जीवनमान उंचावण्यास मोठी मदत होईल. ३०-३२ मोठे पूल तसेच ३०-३२ लहान पूल किंवा डोंगरदऱ्यातून बोगदे उभे करणे तसे या भागात प्रचंड कठीण असे काम पण आमचे कंत्राटदार ते आनंदाने करताहेत आणि आम्ही सारे त्यावर अगदी बारकाईने दर्जा बाबत लक्ष ठेवून आहोत. पुढल्या दोन चार महिन्यात कोणत्याही क्षणी शिर्डीपर्यंत हा महामार्ग खुला करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि तो यशस्वी होईल, खात्री आहे. या महामार्गावर उभी करण्यात येणारी सुविधा केंद्रे किंवा इतर अनेक सुविधा, संपूर्ण राज्याचे ��ुपडे त्यातून नक्की बदलणार आहे. विकासाचा प्रादेशिक समतोल खऱ्या अर्थाने साधल्या गेला असे समृद्धी महामार्ग पूर्ण झाल्यानंतर सारेच नक्की सांगतील. वित्त मंत्री, वित्त सचिव किंवा त्यात्या वेळेचे मुख्यमंत्री यांनी आधार व सहकार्य दिल्याशिवाय हे काम मार्गी लागणे अशक्य होते पण आम्हाला आजतागायत कोणीही आडकाठी आणली नाही विशेष म्हणजे मोपलवार साहेबांचा प्रदीर्घ प्रशासकीय अनुभव, मेहनती वृत्ती, काम करून घेण्याची हातोटी, आम्हाला समृद्धी महामार्ग मार्गी लावतांना हे त्यांचे अनुभव मनापासून भावले. या महामार्गाच्या कवेत विदर्भ मराठवाड्यातले येणारे १० जिल्हे, २६ तालुके आणि ३९२ विविध गावे व आसपासची खेडी असा प्रचंड परिसर सामावला जात असल्याने खऱ्या अर्थाने आजवरच्या राज्यातील इतिहासात हा म्हणाल तर देशातील सर्वाधिक महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून पुढे येतो आहे. विदर्भातील आपल्या गावापर्यंत मजेत ड्रायव्हिंग करीत जाण्याचा निर्भेळ आनंद आता अनेकांना लवकरच लुटता येणार आहे…\nतूर्त एवढेच : हेमंत जोशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/63-mucor-micosys-patients-died-till-date-in-nagpur-division", "date_download": "2021-06-21T23:00:18Z", "digest": "sha1:RCWELPURI6GFFXU7WSEI43E2JYHB4ZAP", "length": 7152, "nlines": 135, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | नागपूर विभागात म्युकर मायकोसिसचे १०६४ रुग्ण, आतापर्यंत ६३ जणांचा मृत्यू", "raw_content": "\nनागपूर विभागात म्युकर मायकोसिसचे १०६४ रुग्ण, आतापर्यंत ६३ जणांचा मृत्यू\nनागपूर : कोरोनाविषाणू (coronavirus) आटोक्यात येत असताना आता म्युकोरमायकोसीसचा (mucormycosis) (बुरशीजन्य आजार) उद्रेक वाढला आहे. बुरशीचा आजार अतिशय भयावह आणि धडकी भरवणारा असल्याने नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नागपूर जिल्ह्यात शासकीय आणि विविध खासगी रुग्णालयांमध्ये मंगळवारी (ता.२५) म्युकरमायकोसिसचे २८ रुग्ण आढळून आले असून ३ मृत्यू झाले आहेत. तर पूर्व विदर्भात (east vidarbha) आज ४० रुग्ण आढळून आले आहेत, आतापर्यंत नागपूर विभागात १०६४ रुग्ण आढळून आले असून ६३ जणांचा मृत्यू झाला आहे. (63 mucormycosis patients died till date in nagpur division)\nहेही वाचा: corona positive story : एचआरसीटी स्कोअर १८ तर ऑक्सिजन लेव्हल ८२; मग झाला पुनर्जन्म\nनागपुरसहित पूर्व विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, गोंदिया या सहा जिल्ह्यांमध्ये बुरशीजन्य आजाराचे आतापर्यंत १ हजार ६४ रुग्ण आढळून आ���े आहेत, तर ६३ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. यात सर्वाधिक ५८ मृत्यू नागपूर जिल्ह्यातील आहे. कोरोनाउपचारादरम्यान खासगी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात स्टेरॉईड वापरण्यात आला. यामुळेच बुरशीजन्य आजाराचे नवे संकट उभे ठाकले आहे. मेडिकलमध्ये १०४ म्युकरमायकोसिसचे रुग्ण दाखल आहेत. मेडिकलमध्ये आतापर्यंत १३ जण या आजाराने दगावले आहेत. मेयोतही ३४ जण उपचारासाठी दाखल आहेत.\nजिल्हा बुरशीचे रुग्ण मृत्यू\nऔरंगाबादेत म्यूकर मायकोसिसचा धोका वाढला\nऔरंगाबाद: कोरोनाचा संसर्ग कमी होत आहे, ही सुखद बाब असली तरी, शहरात म्यूकर मायकोसिसचा (mucormycosis infection) धोका वाढू लागला आहे. शहरात म्यूकर मायकोसिसचे ३११ रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यावर शहरातील १४ रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. विशेष बाब म्हणजे यातील सर्वाधिक ८० रुग्ण हे घाटीत उपचार घेत अ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/agriculture/planting-brahmi-is-beneficial-for-farmers-know-everything-457199.html", "date_download": "2021-06-21T22:52:42Z", "digest": "sha1:LYIJY5FMG35LC26VHRNOBU63VATE5YYI", "length": 17422, "nlines": 247, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nब्राह्मीची लागवड करा आणि मिळवा अधिक नफा, कमी खर्च आणि मेहनतीमध्ये जास्त फायदा\nस्मृती वाढविण्यात ब्राह्मी फार उपयोगी ठरतात. याशिवाय संधिवात, कर्करोग, अशक्तपणा, दमा आणि मूत्रपिंडासारख्या आजारांच्या उपचारांमध्येही याचा उपयोग होतो. त्याचा रस थंड तेलाच्या उत्पादनातही वापरला जातो. (Planting brahmi is beneficial for farmers, know everything)\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nब्राम्हीची लागवड करा आणि मिळवा अधिक नफा\nनवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे. पारंपरिक पिकांसह नगदी पिके घेण्याचा सरकार प्रयत्न करीत आहे. यामुळेच औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पती लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जात आहे. उत्पादन कमी असल्याने त्यांची मागणी कायम राहते व शेतमालाला चांगला भाव मिळतो. औषधी वनस्पतींची लागवड ही आज मोठ्या संख्येने शेतकर्‍यांच्या उत्पन्नाचे स्रोत बनली आहे. कमी खर्च आणि मेहनतीमुळे ब्राह्मी हा शेतऱ्यांसाठी एक उत्तम पर्याय बनला आहे. स्मृती वाढविण्यात ब्राह्मी फार उपयोगी ठरतात. याशिवाय संधिवात, कर्करोग, अशक्तपणा, दमा आणि मूत्रपिंडासारख्या आजारांच्या उपचारांमध्येही याचा उपय���ग होतो. त्याचा रस थंड तेलाच्या उत्पादनातही वापरला जातो. (Planting brahmi is beneficial for farmers, know everything)\nब्राह्मीच्या लागवडीसाठी पावसाळ्याचा हंगाम योग्य\nभारतातील बहुतेक सर्व राज्यांमध्ये याची लागवड केली जाते. दलदलीची जमीन यासाठी सर्वात योग्य मानली जाते. त्याची झाडे तलाव, नदी आणि कालव्याच्या किनाऱ्यावरही वाढतात. ब्राह्मीची लागवड भाताप्रमाणे केली जाते. प्रथम रोपवाटिका तयार केली जाते आणि त्यानंतर हे शेतात लावले जाते. पावसाळा याच्या लागवडीसाठी सर्वात योग्य हंगाम मानला जातो. अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांना त्याची लागवड करायची आहे, त्यांनी आतापासून तयारी सुरु करावी.\nएका पीकातून तीन ते चार उत्पादन मिळू शकते\nब्राह्मीची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे एकदा लावणी केल्यानंतर याची तीन ते चार वेळा कापणी केली जाते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचा नफा मोठ्या प्रमाणात वाढतो. लावणीनंतर प्रथम कापणी तीन महिन्यांनंतर होते. आपण एका पीकातून तीन ते चार वेळा उत्पन्न घेऊ शकता.\nपावडर विकून कमवा अधिक पैसे\nब्राह्मीची लागवड करणारे शेतकरी सांगतात की, एक हेक्टरमध्ये 25 ते 30 क्विंटल ब्राह्मीची कोरडे पाने वाढतात. आपण थेट बाजारात देखील विक्री करू शकता. परंतु अधिक नफा मिळविण्यासाठी भुकटी बनवूनही शेतकरी ते विकतात. त्याचबरोबर काही कंपन्या या वनस्पतीच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांशी करार देखील करतात. जर आपण स्वतः शेती करीत असाल तर आपण देशाच्या निरनिराळ्या बाजारात ते विकू शकता. (Planting brahmi is beneficial for farmers, know everything)\nCyclone Tauktae Tracker and Updates : रत्नागिरीत मुसळधार पावसाला सुरुवात, अनेक भागात वीजपुरवठा खंडित\nTauktae Cyclone: चक्रीवादळ राज्यात धडकणार नाही, पण समुद्र खवळणार, वाऱ्याचा वेग वाढणार, सावध राहण्याच्या सूचना\nपोस्ट ऑफिसच्या या सुपरहिट योजनेत फक्त 50 हजार करा जमा, पेन्शन स्वरुपात मिळतील 3300 रुपये, जाणून घ्या संपूर्ण माहिती\nअर्थकारण 7 hours ago\nऑटो मेकॅनिकची नोकरी सोडून शेतीचा निर्णय , आंब्याच्या बागेसह नर्सरीतून काकासाहेब सावंत यांची 50 लाखांची कमाई\nशेतकऱ्यांसाठी खुशखबर; रिफाइंड तेल आणि मोहरीच्या तेलाचा भाव वाढला\nPHOTO : आरोग्याशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी आंब्याची पाने फायदेशीर, वाचा\nलाईफस्टाईल फोटो 18 hours ago\nचेहऱ्याच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी पपई आणि केळीचा फेसपॅक फायदेशीर, वाचा\nNagpur | नागपुरात ईडीकडून अविनाश भोस���ेंचं ली-मेरिडियन हॉटेल सील\nखासगी रुग्णालयातील कोरोना मृत्यूंची सीआयडी चौकशी करा, सफाई कर्मचारी संघटनेचा उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा\nअन्य जिल्हे4 hours ago\nघाटी रुग्णालयात तारीख संपलेल्या केमिकल्सचा वापर \nमहिला कशाप्रकारे सुरू करू शकतात आपला व्यवसाय; जाणून घ्या यशाची गुपिते\nभाजपचा एकही आमदार फुटला नाही, दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रयत्न, सुधीर मुनगंटीवारांचा टोला\n हे तुमच्यासोबतही घडू शकतं, पोलीस असल्याचं सांगून महिलेचे सव्वा तीन लाखांचे दागिने पळवले\nGemini/Cancer Rashifal Today 22 June 2021 | नोकरीत चढउतार असतील, विवाहबाह्य प्रेम प्रकरणांपासून दूर राहा\nAquarius/Pisces Rashifal Today 22 June 2021 | व्यवसायिक दृष्टीकोनातून वेळ अनुकूल, महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी\nVideo | स्वत:ला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न, शेवटी व्हायचं तेच झालं, दोन महिलांचा व्हिडीओ व्हायरल\nSagittarius/Capricorn Rashifal Today 22 June 2021 | चिंता आणि तणाव दूर होईल, आर्थिक स्थिती चांगली असेल\nमराठी न्यूज़ Top 9\nमंत्रालयात बाॅम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल, पुणे पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं\nमहाराष्ट्राची चिंता वाढली, राज्यात डेल्टा प्लसचे 21 रुग्ण, रत्नागिरी, जळगावनं टेन्शन वाढवलं\nGemini/Cancer Rashifal Today 22 June 2021 | नोकरीत चढउतार असतील, विवाहबाह्य प्रेम प्रकरणांपासून दूर राहा\nAquarius/Pisces Rashifal Today 22 June 2021 | व्यवसायिक दृष्टीकोनातून वेळ अनुकूल, महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी\nघाटी रुग्णालयात तारीख संपलेल्या केमिकल्सचा वापर \nLibra/Scorpio Rashifal Today 22 June 2021 | इतरांच्या कार्यात हस्तक्षेप करु नका, अनावश्यक खर्च होईल\nVideo | स्वत:ला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न, शेवटी व्हायचं तेच झालं, दोन महिलांचा व्हिडीओ व्हायरल\nMaharashtra Coronavirus LIVE Update : अकोल्यात आज दिवसभरात 7 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह\nMaharashtra News LIVE Update | सिडको घेराव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत पोलिसांकडून महत्त्वाचे रस्ते बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/crime/husband-committed-suicide-with-one-and-a-half-child-due-to-dispute-with-wife-in-buldhana-465493.html", "date_download": "2021-06-21T22:46:13Z", "digest": "sha1:ENFAYSFXK4C4GWTGX6T5RLUA52LI7XNJ", "length": 16061, "nlines": 248, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nपत्नीसोबतचा वाद विकोपाला, आधी दीड वर्षाच्या चिमुकल्याला गळफास, नंतर बापाची आत्महत्या\nपत्नीशी झालेल्या वादातून पतीने दीड वर्षीय मुलासह गळफास घेऊन आत्महत्���ा केल्या धक्कादायक घटना समोर आली आहे. (Buldhana Husband Committed Suicide with Child)\nगणेश सोळंकी, टीव्ही 9 मराठी, बुलडाणा\nनम्रता पाटील, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nबुलडाणा : पत्नीशी झालेल्या वादातून पतीने दीड वर्षीय मुलासह गळफास घेऊन आत्महत्या केल्या धक्कादायक घटना समोर आली आहे. दिनेश पुंडलिक वानखडे (26)असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. बुलडाण्यातील संग्रामपूर तालुक्यात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. (Husband Committed Suicide with One and a half Child Due to dispute with wife in Buldhana)\nपती-पत्नीच्या वादातून टोकाचे पाऊल\nबुलडाण्यातील संग्रामपूर तालुक्यात कुंदेगाव आहे. या ठिकाणी दिनेश पुंडलिक वानखडे हे राहतात. दिनेश वानख़डे यांचे काल पत्नीशी जोरदार भांडण झाले. यानंतर दिनेश हा दीड वर्षाच्या चिमुकला रोशनला घेऊन कुंदेगाव शिवारातील एका लिंबाच्या झाडाजवळ आला. त्यानंतर त्याने एका ओढणीच्या मदतीने रोशनला गळफास दिला. त्यानंतर स्वत: दोरीच्या सहाय्याने आत्महत्या केली. पती-पत्नीच्या वादातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.\nया घटनेची माहिती मिळताच तामगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी या दोघांचे मृतदेह खाली उतरवले. या प्रकरणी मृताचा भाऊ राजेश वानखडे याने तामगाव पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरुन याप्रकरणी अकास्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.\nमात्र वडील आणि अवघा दीड वर्षाचा मुलगा झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसून आल्यानतंर सर्वत्र खळबळ उडाली आहे. तसेच या घटनेनंतर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.\nतीन महिन्यांपूर्वी लव्ह मॅरेज, पत्नीने शिवी दिल्याचा राग आला, पतीने गळा दाबून खेळच संपवला https://t.co/7jdSliMDjC #Murder #Crime #Pune\nतीन महिन्यांपूर्वी लव्ह मॅरेज, पत्नीने शिवी दिल्याचा राग आला, पतीने गळा दाबून खेळच संपवला\nसोलापुरात राडा, दारूच्या अड्ड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाचा हल्ला, पोलीस निरीक्षक गंभीर जखमी\nआईच्या प्रियकराचा मुलींवर अनेकदा बलात्कार, दुसरीकडे बाप मुलींना विकायला निघाला, गुंतागुंतीचं किळसवाणं कृत्य अखेर उघड\n हे तुमच्यासोबतही घडू शकतं, पोलीस असल्याचं सांगून महिलेचे सव्वा तीन लाखांचे दागिने पळवले\nखोटं जॉयनिंग लेटर, खोटं ट्रेनिंग, नंतर फोन स्विच ऑफ, शेकडो बेर���जगारांना कोट्यवधींनी लुबाडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश\nअन्य जिल्हे 8 hours ago\nना मी जिवंत राहणार, ना तुला जगू देणार, प्रेयसीवर गोळीबार करुन युवकाची आत्महत्या\nविवाहाला मान्यतेनंतरही औरंगाबादेत प्रियकराची आत्महत्या, अल्पवयीन प्रेयसीचाही गळफास\nVideo | आधी नवऱ्याला प्रेमाने ओवाळलं, नंतर दिलं ‘हे’ गिफ्ट, खळखळून हसवणारा हा व्हिडीओ पाहाच\nट्रेंडिंग 1 day ago\nNagpur | नागपुरात ईडीकडून अविनाश भोसलेंचं ली-मेरिडियन हॉटेल सील\nखासगी रुग्णालयातील कोरोना मृत्यूंची सीआयडी चौकशी करा, सफाई कर्मचारी संघटनेचा उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा\nअन्य जिल्हे4 hours ago\nघाटी रुग्णालयात तारीख संपलेल्या केमिकल्सचा वापर \nमहिला कशाप्रकारे सुरू करू शकतात आपला व्यवसाय; जाणून घ्या यशाची गुपिते\nभाजपचा एकही आमदार फुटला नाही, दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रयत्न, सुधीर मुनगंटीवारांचा टोला\nGemini/Cancer Rashifal Today 22 June 2021 | नोकरीत चढउतार असतील, विवाहबाह्य प्रेम प्रकरणांपासून दूर राहा\nAquarius/Pisces Rashifal Today 22 June 2021 | व्यवसायिक दृष्टीकोनातून वेळ अनुकूल, महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी\nVideo | स्वत:ला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न, शेवटी व्हायचं तेच झालं, दोन महिलांचा व्हिडीओ व्हायरल\nSagittarius/Capricorn Rashifal Today 22 June 2021 | चिंता आणि तणाव दूर होईल, आर्थिक स्थिती चांगली असेल\nराज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका, लस घेणं अत्यावश्यक; आमदार रमेश पाटलांचे नागरिकांना आवाहन\nनवी मुंबई5 hours ago\nमराठी न्यूज़ Top 9\nमंत्रालयात बाॅम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल, पुणे पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं\nमहाराष्ट्राची चिंता वाढली, राज्यात डेल्टा प्लसचे 21 रुग्ण, रत्नागिरी, जळगावनं टेन्शन वाढवलं\nGemini/Cancer Rashifal Today 22 June 2021 | नोकरीत चढउतार असतील, विवाहबाह्य प्रेम प्रकरणांपासून दूर राहा\nAquarius/Pisces Rashifal Today 22 June 2021 | व्यवसायिक दृष्टीकोनातून वेळ अनुकूल, महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी\nघाटी रुग्णालयात तारीख संपलेल्या केमिकल्सचा वापर \nLibra/Scorpio Rashifal Today 22 June 2021 | इतरांच्या कार्यात हस्तक्षेप करु नका, अनावश्यक खर्च होईल\nVideo | स्वत:ला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न, शेवटी व्हायचं तेच झालं, दोन महिलांचा व्हिडीओ व्हायरल\nMaharashtra Coronavirus LIVE Update : अकोल्यात आज दिवसभरात 7 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह\nMaharashtra News LIVE Update | सिडको घेराव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत पोलिसांकडून महत्त्वाचे रस्ते बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/latest-news/ayodhya-ram-mandir-temple-stone-foundation-full-program-248729.html", "date_download": "2021-06-21T22:45:34Z", "digest": "sha1:4GXQVFQOA3HGYG2I2Z3CRRIC4KS4RQ7C", "length": 17056, "nlines": 245, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nAyodhya | पंतप्रधान मोदींचे भाषण, 200 पाहुणे, राम मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम ठरला\nपंतप्रधान मोदी सकाळी 11:30 वाजता अयोध्येत पोहोचून भाषण करतील. या ठिकाणी 200 पाहुणे उपस्थित राहण्याची शक्यता आहे\nविनोद राठोड, टीव्ही 9 मराठी, नवी दिल्ली\nनवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वेळापत्रक निश्चित झाले आहे. पुढील बुधवार अर्थात 5 ऑगस्ट रोजी अयोध्येत हा सोहळा होणार आहे. (Ayodhya Ram Mandir Temple Stone Foundation Program)\nपंतप्रधान मोदी सकाळी 11:30 वाजता अयोध्येत पोहोचून भाषण करतील. या ठिकाणी 200 पाहुणे उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जवळपास दोन तास हा कार्यक्रम चालणार आहे. निश्चित मुहूर्त आणि दूरदर्शनवर थेट प्रक्षेपण करण्याची तयारी यानुसार पूजा केली जाईल.\nभाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, त्याचप्रमाणे रामजन्मभूमी आंदोलनातील अग्रणी नेते विनय कटीयार, कल्याण सिंह यांच्यासह अनेक प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत.\nअयोध्येतील श्री राम जन्मभूमीत प्रभू रामचंद्रांचं भव्य मंदिराचं भूमिपूजन केलं जाणार आहे. 5 ऑगस्टला शुभमुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी पवित्र मंत्रोचाराच्या जयघोषात भूमिपूजन करतील. अनेक पिढ्यांचं स्वप्न साकारण्याच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल उचललं जाईल. अयोध्येत त्या पवित्र सुवर्ण मुहूर्तासाठी जोमात तयारी चालली आहे.\nहेही वाचा : Ayodhya Ram Mandir | अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनाचा मुहूर्त ठरला\nअयोध्येतील राममंदिरासाठी अवघ्या देशातून पवित्र माती आणि पाणी पाठवलं जातं आहे. नागपूरमधील रामटेक एक पवित्र स्थान आहे. त्या ठिकाणच्या पुरातन राम मंदिराला पौराणिक संदर्भ आहेत. राम वनवासात असताना रामटेकमध्ये वास्तव्यास होते, असं सांगितलं जातं. तिथल्या एका डोंगरावर 600 वर्षे जुने राम मंदिर आहे. त्याच मंदिरातील पवित्र माती अयोध्येला पाठवली गेली आहे.\nMahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर\nनागपूरमधील अंभोरा एक पवित्र तीर्थस्थान आहे. त���या ठिकाणी पाच नद्यांचा संगम आहे. वैनगंगा, कन्हान, आंब, मुर्जा, कोलारी या पाच नद्यांच्या संगमावर वसलेल्या अंभोरामधून पंचनद्या संगमाचं पवित्र पाणीही अयोध्येला पाठवण्यात आलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयातून ते कुरिअरनं पाठवलं गेलं आहे.\nश्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट\nफेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत राम मंदिराबाबत निवेदन दिलं. मोदी कॅबिनेटने राम मंदिर ट्रस्टला मंजुरी दिली. मंदिर उभारण्यासाठी जो ट्रस्ट स्थापन करण्यात आला, त्याला ‘श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र’ असं नाव देण्यात आलं आहे. त्याबाबत निवेदन देताना मोदी म्हणाले, “श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट अयोध्येत भव्य-दिव्य श्रीराम मंदिर निर्माण आणि संबंधित विषयांवर निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र असेल” (Ayodhya Ram Mandir Temple Stone Foundation Program)\nSpecial Report | राम मंदिर जमीन खरेदीत नवा खुलासा, भाजप नेत्यांवर रामभक्तांच्या पैशांवर दरोड्याचा आरोप\nव्हिडीओ 1 day ago\nदेऊळ बंदमुळे शेकडो कुटुंब अस्वस्थ, सर्व सुरु असताना मंदिरं सुरु करण्यातच अडचणी काय\nअन्य जिल्हे 7 days ago\n…तर पंतप्रधान मोदी, सरसंघचालक भागवतांना हस्तक्षेप करावाच लागेल : शिवसेना\nSpecial Report | राम मंदिराच्या कामात भ्रष्टाचाराचा आरोप\nराष्ट्रीय 1 week ago\nPhoto : डाळिंबाचा महानैवेद्य आणि फुलांपासून शेषनागाच्या प्रतिकृतीची आरास…, ‘श्रीमंत दगडूशेठ गणपती’चे हे फोटो पाहाच\nNagpur | नागपुरात ईडीकडून अविनाश भोसलेंचं ली-मेरिडियन हॉटेल सील\nखासगी रुग्णालयातील कोरोना मृत्यूंची सीआयडी चौकशी करा, सफाई कर्मचारी संघटनेचा उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा\nअन्य जिल्हे4 hours ago\nघाटी रुग्णालयात तारीख संपलेल्या केमिकल्सचा वापर \nमहिला कशाप्रकारे सुरू करू शकतात आपला व्यवसाय; जाणून घ्या यशाची गुपिते\nभाजपचा एकही आमदार फुटला नाही, दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रयत्न, सुधीर मुनगंटीवारांचा टोला\n हे तुमच्यासोबतही घडू शकतं, पोलीस असल्याचं सांगून महिलेचे सव्वा तीन लाखांचे दागिने पळवले\nGemini/Cancer Rashifal Today 22 June 2021 | नोकरीत चढउतार असतील, विवाहबाह्य प्रेम प्रकरणांपासून दूर राहा\nAquarius/Pisces Rashifal Today 22 June 2021 | व्यवसायिक दृष्टीकोनातून वेळ अनुकूल, महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी\nVideo | स्वत:ला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न, शेवटी व्हायचं तेच झालं, दोन मह��लांचा व्हिडीओ व्हायरल\nSagittarius/Capricorn Rashifal Today 22 June 2021 | चिंता आणि तणाव दूर होईल, आर्थिक स्थिती चांगली असेल\nमराठी न्यूज़ Top 9\nमंत्रालयात बाॅम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल, पुणे पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं\nमहाराष्ट्राची चिंता वाढली, राज्यात डेल्टा प्लसचे 21 रुग्ण, रत्नागिरी, जळगावनं टेन्शन वाढवलं\nGemini/Cancer Rashifal Today 22 June 2021 | नोकरीत चढउतार असतील, विवाहबाह्य प्रेम प्रकरणांपासून दूर राहा\nAquarius/Pisces Rashifal Today 22 June 2021 | व्यवसायिक दृष्टीकोनातून वेळ अनुकूल, महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी\nघाटी रुग्णालयात तारीख संपलेल्या केमिकल्सचा वापर \nLibra/Scorpio Rashifal Today 22 June 2021 | इतरांच्या कार्यात हस्तक्षेप करु नका, अनावश्यक खर्च होईल\nVideo | स्वत:ला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न, शेवटी व्हायचं तेच झालं, दोन महिलांचा व्हिडीओ व्हायरल\nMaharashtra Coronavirus LIVE Update : अकोल्यात आज दिवसभरात 7 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह\nMaharashtra News LIVE Update | सिडको घेराव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत पोलिसांकडून महत्त्वाचे रस्ते बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.webnewswala.com/news/telegram-became-the-most-downloaded-app/", "date_download": "2021-06-21T22:11:29Z", "digest": "sha1:RFBFY24HCOOAPQLCUYFEXBDU2XLGEDTE", "length": 12139, "nlines": 184, "source_domain": "www.webnewswala.com", "title": "WhatsApp ला झटका; Telegram बनलं सर्वाधिक डाउनलोड होणारं App - Team WebNewsWala", "raw_content": "\nआजच्या ताज्या मराठी बातम्या\nWhatsApp ला झटका; Telegram बनलं सर्वाधिक डाउनलोड होणारं App\nWhatsApp ला झटका; Telegram बनलं सर्वाधिक डाउनलोड होणारं App\nमुंबई : इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp ला जबरदस्त झटका बसलाय. नवीन प्रायव्हसी पॉलिसी आणल्यानंतर अनेक युजर्सनी WhatsApp आपल्या फोनमधून हटवण्यास सुरूवात केली होती. त्यानंतर आता टेलिग्राम (Telegram) हे अ‍ॅप जानेवारी महिन्यात जगातील सर्वाधिक डाउनलोड होणारं नॉन गेमिंग अ‍ॅप बनलंय.\nनवीन प्रायव्हसी पॉलिसी आणल्यानंतर WhatsApp ची घसरण\nजानेवारी महिन्यात Telegram अ‍ॅप डाउनलोड करणाऱ्यांमध्ये भारतीयांचं प्रमाण सर्वाधिक 24 टक्के होतं. Sensor Tower च्या रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे. सेन्सर टॉवरच्या रिपोर्टनुसार, जानेवारीमध्ये 63 मिलियन म्हणजे 6.3 कोटी लोकांनी टेलिग्राम डाउनलोड केलं, यातील 1.5 कोटी डाउनलोडिंग फक्त भारतातूनच आहे. भारतानंतर इंडोनेशियामध्ये टेलिग्राम (10 टक्के) सर्वाधिक डाउनलोड करण्यात आलं.\nव्हॉट्सअ‍ॅप मध्ये पाहता येणार शेअरचॅटचे व्हिडीओ\nभारतीय लष्कराचं नवं App WhatsApp पेक्षा स��रक्षित\nनवीन फिचर्स आणत Telegram ची Wats app ला टक्कर\nडाउनलोडिंगच्या बाबतीत Telegram पहिल्या क्रमांकावर\nसेन्सर टॉवरच्या रिपोर्टनुसार, जानेवारी 2021 मध्ये डाउनलोडिंगच्या बाबतीत Telegram पहिल्या क्रमांकावर , TikTok दुसऱ्या क्रमांकावर, Signal तिसऱ्या क्रमांकावर, Facebook चौथ्या क्रमांकावर आहे. WhatsApp ची स्थिती त्याहून खराब आहे. तिसऱ्या स्थानावरुन आता पाचव्या स्थानावर WhatsApp ची घसरण झालीये.\nआमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nCorona Virus 10 किलो विषाणूंच्या विळख्यात अख्खे जग\nओमान ची T 20 World Cup आयोजनाची तयारी\nWorld record १,२,३… नव्हे तर १० मुलांना दिला जन्म\nकर्णधार सुनील छेत्री चा विक्रम लिओनेल मेस्सी ला टाकले मागे\nएका कंपनी मुळे झाला जगातील इंटरनेट ठप्प\nलहान मुलांबाबत दिलासादायक बातमी; संशोधनाने कमी केली चिंता\nIPL 2021 Update आयपीएलचा दसऱ्याचा मुहूर्तही चुकणार\nबहिरं बनवतोय Corona Virus कानांवरही दुष्परिणाम\nलसीकरण केलेल्या पर्यटकांसाठी फुकेत सज्ज\n2 अब्ज लशींपैकी 60 टक्के लशी अमेरिका, चीन, भारतात वितरित\nरामदेव बाबांची रुचि सोया गुंतवणुकदार मालामाल\nठाकरे सरकारकडून शिवजयंतीसाठी नियमावली जाहीर\nराणीची बाग १५ फेब्रुवारीपासून सर्वांसाठी खुली होण्याची शक्यता\nआसनगावात ऊर्जा प्रकल्पातील राखेच्या वाहतुकीवरून रण\nब्रिटनने Huawei ला केले 5 जी नेटवर्कमधून बाहेर\nApple युझर्सना मोठा झटका मोजावे लागणार अधिक पैसे\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nदहावी-बारावी परीक्षा निर्णय परिस्थितीनुसार\nwebnewswala आयोजित माझा बाप्पा स्पर्धा 2020\nCorona Virus 10 किलो विषाणूंच्या विळख्यात अख्खे जग\nCorona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी\nमोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर\n6 जून रोजी महाविद्यालये, विद्यापीठांत साजरा होणार शिवस्वराज्य दिन\nउज्जैन महाकाल मंदिर सापडला अनमोल खजिना\nSurya Grahan 2021 | वर्षाचं पहिलं ��ूर्यग्रहण 10 जूनला, ‘रिंग ऑफ फायर’\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nराज्याबाहेर मोदींना धोबीपछाड देण्यास ममता दीदी तयार\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\nआजच्या ताज्या मराठी बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://cipvl.org/3--7", "date_download": "2021-06-21T23:26:26Z", "digest": "sha1:SCHHAJQPHM2X377AQXR5RBSIBE7IKH3L", "length": 8285, "nlines": 31, "source_domain": "cipvl.org", "title": "मेडिकल केअर प्रदात्यांसाठी 7 एसईओ पद्धती", "raw_content": "\nमेडिकल केअर प्रदात्यांसाठी 7 एसईओ पद्धती\nशोध इंजिन ऑप्टिमायझेशन (एसइओ) आपली साइट जेव्हा आढळू शकते याची खात्री करतेएक व्यक्ति शोध इंजिनमध्ये एक क्वेरी बनवितो. उदाहरणार्थ, जर एखादा वेबसाईट बोस्टन परिसरातील पोडियाट्रिस्ट शोधत असेल तरक्षेत्रातील अनेक पोडारिस्टिस्ट आहेत, अर्थातच, आपण आपल्या सराव शोध परिणामात प्रथम पर्याय म्हणून पॉप अप करू इच्छित आहात.\nग्राहक यशस्वी व्यवस्थापक सेमील्ट ,जेसन एड्लर आपल्या संस्थेला आरोग्यसेवा क्षेत्रात एक स्पर्धात्मक कामी देण्यासाठी सात कार्यात्मक एसइओ युक्त्या आणि योजना देतेआपल्याला शोध निकालांमध्ये उच्च रँक करण्यास मदत करतात.\n1. योग्य कीवर्ड निवडा\nशब्दांची एक सर्वसमावेशक यादी तयार करा जी आपल्याला वाटते की लोक टाइप करतीलवैद्यकीय निगा केंद्र आणि सेवा शोधत असताना शोध शब्दांची सूची संकलित केल्यानंतर, त्यांचा प्रभाव वापरून त्यांचे मूल्यांकन कराGoogle चे कीवर्ड नियोजक चाचणीमध्ये दरमहा कोणते महत्त्वपूर्ण शोध वाहतूक असेल याचे वर्णन केले जाईल परंतु किमान स्पर्धा असणार आहेअन्य साइटवरील\n2. आपल्या मेटा डेटाचे वर्णन करा: मेटा वर्णन आणि शीर्षक टॅग\nआपल्या एसईओ हस्तक्षेप सह एकीकृत कीवर्ड मेटाडेटा मध्ये उपस्थित असणे आवश्यक आहेप्रत्येक पृष्ठाचे आणि आपल्या साइटच्या प्राथमिक सामग्रीमध्ये मेटाडेटात बंद होताना आणि ओपन मध्यादरम्यान असलेले एचटीएमएल मेटा टॅग आहेतएका फाईलच्या HTML सायफरवर टॅग करा. मेटा डेटा हे शोध इंजिनास पृष्ठावर काय आहे हे ओळखण्यास मदत करते जे शीर्षक टॅग समजले जातातपृष्ठाचे शीर्षक म्हणून.\n3..साहित्यिक-मुक्त सामग्री तयार करा\nहे सुनिश्चित करण्यासाठी आपल्या वैद्यकीय निधीच्या वतीने आपल्या साइटसाठी अद्वितीय सामग्री तयार करातो बाहेर स्टॅण्ड आणि आपण ऑनलाइन एक स्पर्धात्म�� धार देते दर्जेदार सामग्री मार्केटिंगमुळे आपल्या प्रेक्षकांना माहिती देणे हे शक्य करतेआपल्या कौशल्य आणि मूल्य आणि शेवटी सूचित करण्यासाठी, शोध इंजिन मध्ये श्रेणी वाढणे.\n4. आपली वेबसाइट वर साइट नकाशा असल्याचे सुनिश्चित करा\nसरलीकृत साइट मॅप तयार करणे हे सहकार्य करण्याच्या अंतर्गतच्या युक्तीद्वारा असतेशोध इंजिनसह साइट नकाशा Yahoo, Bing आणि अगदी Google वर आपली साइट कसे कॉन्फिगर आणि कनेक्ट केली आहे यावर अंतर्दृष्टी देते\n5 विविध शोध वर्टिकल\nबहुतेक हेल्थकेअर तज्ञ स्लाइडशो वापरून उच्च क्रमांकाची संधी गमावतात.व्हिडिओ, प्रतिमा आणि इतर संवादी फॉर्म. आपली वेबसाइट संबंधित ऑप्टिमाइझ केलेल्या सामग्रीसह भरा आणि विविध फॉर्म वापरण्यापासून लाभ घ्याअनुलंब शोध\n6. स्थानिक शोध जाहिरात\nअर्ध्या शोधांवर मोबाइल उपकरणांच्या वापराद्वारे अंमलात आणले जाते. स्थानिकवैद्यकीय संगोपन संस्थेसाठी शोधणे हे एक महत्वाचे केंद्र आहे कारण रुग्णांना या केंद्राच्या प्रत्यक्ष स्थानास भेट देणे आवश्यक आहेत्यांच्या सेवांचा वापर करा\n7. श्रेणी वाढविण्यासाठी सामाजिक साइट वापरा\nसामाजिक मीडिया आपल्या साइटवर रहदारी चालविते आणि दोन-मार्ग सुलभ करतेएक नियमित व्यक्ती आणि संस्था दरम्यान संवाद. सामाजिक साइट लिंकच्या प्रकरणामध्ये एसइओला प्रभावित करतातइमारत आणि सामग्री प्रतिबद्धता Source .\nआपल्या व्यवसायात एसइओचे महत्त्व कसे आहे यावर शंका घेऊ का सध्या 55% पेक्षा जास्तअमेरिका स्वत: च्या स्मार्टफोन मध्ये प्रौढ, जे संभाव्य रुग्णांना द्वारे होऊ शकते शोध परिणामांमध्ये उच्च रँक करणे किती महत्त्वाचे दर्शवतोडेस्कटॉप पीसी आणि डेस्कटॉप पीसीवरून वर नमूद केलेल्या पद्धती अंमलात आणणे, आपण ऑनलाइन वाढू शकालआपल्या सरावांची उपस्थिती आणि नवीन क्लायंटला पोहोच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ournagpur.com/nagpur-news-phone-bomb-case-man-threaten-to-blow-ministry/", "date_download": "2021-06-21T22:12:21Z", "digest": "sha1:HKFUYKCSCTUQYMRJROIL5BPMEKRUZZRN", "length": 12398, "nlines": 157, "source_domain": "ournagpur.com", "title": "फोन करून दिली चक्क मंत्रालय उडवून देण्याची धमकी ; 'हे' होते कारण", "raw_content": "\nHome Crime फोन करून दिली चक्क मंत्रालय उडवून देण्याची धमकी ; ‘हे’ होते कारण\nफोन करून दिली चक्क मंत्रालय उडवून देण्याची धमकी ; ‘हे’ होते कारण\nनागपूर: आपली शेतजमीन प्रकल्पात गेली. त्याचा भरीव मोबदला आणि नोकरी मिळेल, अशी त्याला आशा होती. त्यासाठी २४ वर्षांपासून तो लढत आहे. सरकारी यंत्रणेशी लढताना त्याचा अस्थिभंग झाला अन् तो दिव्यांगही झाला. मात्र त्याला पाहिजे तो मोबदला मिळाला नाही आणि नोकरीही मिळाली नाही. बधीर प्रशासनाच्या कानांवर आपली हाक जात नसल्याचे पाहून त्याने मुंबईत फोन करून चक्क मंत्रालय उडवून देण्याची धमकी दिली. त्यामुळे अवघ्या राज्यात खळबळ उडाली. तिकडे मुंबईत गुन्हा दाखल झाला; तर इकडे उमरेड पोलीस ठाण्यात सागर काशीनाथ मांढरे या शेतकऱ्याची पोलिसांनी चौकशी चालविली आहे.\nनागपूर जिल्ह्यातील उमरेडपासून १० किलोमीटर अंतरावर मकरधोकडा गाव आहे. सागर काशीनाथ मांढरे यांची मकरधोकडा शिवारात वडिलोपार्जित शेतजमीन होती. या जमिनीचा सौदा काशीनाथ मांढरे यांनी तीन वेगवेगळ्या लोकांसोबत केला. दरम्यान, येथे कोळसा खंदाणीसाठी शेतजमीन अधिग्रहित करण्याची प्रक्रिया सुरू झाली. ज्यांच्या नावावर शेतीचे विक्रीपत्र होते, त्यांना सरकारने मोबदला दिला आणि प्रकल्पग्रस्त म्हणून नोकरीही दिली. या प्रकल्पात आपल्या मालकीची २७ गुंठे शेतजमीन गेल्यामुळे आपल्यालाही मोबदला मिळावा आणि प्रकल्पग्रस्त म्हणून नोकरी मिळावी, अशी १२ वीपर्यंत शिकलेल्या सागरची अपेक्षा होती. मात्र त्याला ना नोकरी मिळाली, ना मोबदला. त्यामुळे ‘सागरचा जीव तळमळला.’ त्याने आपला कायदेशीर लढा सुरू केला.\n२७ गुंठे शेतजमीन घेणाऱ्या शासन आणि वेकोलीने आपल्याला (आता आपल्या मुलाला) नोकरी द्यावी म्हणून त्याने भूमी अभिलेख कार्यालयाकडे दाद मागितली. जमीन मोजणीसाठी अर्जसुद्धा केला. त्यानंतर वेकोली तहसील कार्यालय, पोलीस ठाणे, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त तसेच मंत्रालयापर्यंत अर्ज, तक्रारी केल्या. त्या दुर्लक्षित झाल्याची भावना झाल्यानंतर आत्महत्या करण्याचाही इशारा दिला. (यावरून पोलिसांनी यापूर्वी त्याच्यावर कारवाईसुद्धा केली.) मात्र त्याला दाद मिळाली नाही. न्याय्य मागणीसाठी सरकारी अधिकारी कार्यालयाचे उंबरठे आणि स्वतःचे तारुण्य झिजविणाऱ्या सागरला काहीही हाती लागले नाही. हो, त्याला सततची पायपीट आणि तणावामुळे अस्थिभंग होऊन दिव्यांगत्व आले. त्यामुळे तो प्रचंड वैफल्यग्रस्त झाला. याच वैफल्यग्रस्ततेतून त्याने रविवारी फोन करून थेट मंत्रालयच उडवून देण्याची धमकी दिली. ��्याच्या या धमकीने राज्य प्रशासन चांगलेच हादरले आहे. खडबडून जागे झालेल्या सुरक्षा यंत्रणेने सागरविरुद्ध मुंबईत गुन्हा दाखल केला; तर इकडे उमरेडमध्ये त्याची चौकशी सुरू आहे.\nअशी होती शेतजमीन काशीनाथ उपासराव मांढरे यांच्या नावाने एकत्रीकरण योजनेमध्ये गट नंबर ३२६/१, आराजी १.६२ हे. आर. आणि गट नंबर ३२७/३, आराजी १.२१ हे. आर. दर्ज होती. पुनर्मोजणी योजनेत दोन्ही गट नंबर मिळून नवीन भुमापन क्र. ५९६, आराजी २.६३ हे. आर. कायम करण्यात आली. यानंतर त्यांची शेती जितेंद्र गुंगाराम झाडे (०.८१ हे. आर.), राहुल परसराम येवले (०.९७ हे. आर.) आणि भारती हरिश्चंद्र झाडे यांना ०.८५ हे. आर. विक्री केली. आता या संपूर्ण जागेवर धुरे मोक्यावर अस्तित्वात नाही. केवळ मातीचे ढिगारे या ठिकाणी दिसून येत असल्याने मोजणी करणे अशक्य असल्याचा अहवाल भूमी अभिलेख कार्यालयाने दिल्याचे समजते.\nPrevious articleअल्पवयीन प्रियकराने केली आत्महत्या; गावकऱ्यांनी मृतदेहासोबतच लावलं प्रेयसीचं लग्न\nNext articleरुग्णाची लक्षणे होती कोरोनाशी मिळतीजुळती.. पण झाला होता ‘हा’ आजार..\n एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या करून आरोपीची आत्महत्या\nफेसबुकवरील मैत्री पडली महागात; महिलेची 2.5 कोटींची फसवणूक\nनागपुरात ‘खाकी वर्दी’चा प्रेमळ चेहरा; निराधार आजीच्या गळणाऱ्या छतावर पोलिसांनी टाकली ताडपत्री\nफोटो काढायला गेलेले,शाळकरी मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू\nसात तासात 23 वेळा एकाच एटीएम कार्डचा वापर, मशीन हॅक करुन लाखो रुपये लंपास, सीसीटीव्हीत घटना कैद\nदाभाडकरांनी तरुणासाठी सोडला नव्हता बेड; माहिती अधिकारात वस्तुस्थिती समोर\n एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या करून आरोपीची आत्महत्या\nफेसबुकवरील मैत्री पडली महागात; महिलेची 2.5 कोटींची फसवणूक\nSIP मध्ये 12% व्याजासह 26 लाखांचा परतावा मिळवा, वाचा सुरुवातीला किती...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/mumbai/special-report-on-kolhapur-navi-mumbai-aurangabad-kalyan-dombiwali-and-vasai-virar-municipal-corporation-elections-in-the-state-366422.html", "date_download": "2021-06-21T23:24:13Z", "digest": "sha1:A6BU2RU3FY264QJEPOIY6KUJG5CSOUZ7", "length": 34728, "nlines": 300, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nSpecial story | राज्यातील 5 महानगरपालिकांची रणधुमाळी\nऔरंगाबाद, कोल्हापूर, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि वसई-विरार या पाच महापालिकांसाठी फेब्रुवारी महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.\nसागर जोशी, टीव्ही 9 मराठी, मुंबई\nमुंबई: राज्यात नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर मतदारसंघात राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीने भाजपचा गड मानल्या जाणाऱ्या नागपूर आणि पुण्यासह औरंगाबादची जागाही आपल्या खिशात घातली. पुण्याची शिक्षक मतदारसंघाची जागेवरही राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आला. त्यामुळे महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये उत्साह संचारला आहे. तर भाजपच्या गोटात आत्मपरिक्षणांचं बैठक सत्र सुरु आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्यातील 5 बड्या महापालिका निवडणुकीचं रणशिंग यंदा फुंकलं जाण्याची शक्यता आहे. (Special report on 5 municipal corporation elections in the state)\nकोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर या महापालिका निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. पण आता पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीनंतर औरंगाबाद, कोल्हापूर, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि वसई-विरार या पाच महापालिकांसाठी फेब्रुवारी महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. त्याचबरोबर राज्यातील 96 नगरपालिकांसाठीही फेब्रुवारीच्या आसपास निवडणूक पार पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे फेब्रुवारीमध्ये राज्यात पुन्हा एकदा राजकीय रणधुमाळी अनुभवायला मिळू शकते.\nकोल्हापूर महानगरपालिकेत सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. या आघाडीला शिवसेनेचीही साथ आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. त्यामुळे कोल्हापूर महापालिका निवडणुकीतही तिन्ही पक्ष एकत्र येणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. असं असलं तरी काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी स्वबळावर महापालिका निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसची जबाबदारी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आहे. राज्याचा आणि कोल्हापूर महापालिकेचा गाडा एकाच वेळी हाकणं शक्य नसल्यानं त्यांनी काही कारभाऱ्यांना कामाला लावलं आहे. तर भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कंबर कसली आहे.\nकोल्हापूर महानगरपालिकेची पार्श्वभूमी पाहायची झाल्यास गेल्या निवडणुकीत भाजपने ताराराणी आघाडीशी युती करुन सत्तेचा सोपान गाठण्याचा प्रयत्न केला होता. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीचनं शिवसेनेच्या 4 सदस्यांना सोपत घेत भाजपच्या तोंडचा घास हिरावला. गेल्या महापालिका निवडणुकीवेळी राज्यात भाजप-शिवसेनेची सत्ता होती. पण आता चित्र उलटं आहे. ताराराणी आघाडीचे प्रमुख महाडिक कुटुंब आता भाजपवासी झालं आहे.\nकोल्हापूर महापालिका निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढते की एकमेकांसमोर शड्डू ठोकले जातात हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र, भाजपला रोखण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी नवे डाव आखणार हे स्पष्ट आहे. त्याला स्थानिक भाजप नेते आणि चंद्रकांत पाटील कसे सामोरे जातात, यावर कोल्हापूर महापालिकेचा निकाल अवलंबून असणार आहे.\nकोल्हापूर महापालिकेतील पक्षीय बलाबल –\nएकूण जागा – 81\nऔरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात सध्या नामांतराचा मुद्दा चांगलाच गाजतोय. औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याची मागणी शिवसेनेनं पुन्हा एकदा लावून धरली आहे. शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी सुपर संभाजीनगर नावाचा डिजीटल फलक लावल्यानंतर हा वाद सुरु झाला. त्यात प्रशासकीय पातळीवरही औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्यावरुन हालचाली सुरु आहेत. विभागीय आयुक्तांनी राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाकडे तसा प्रस्ताव पाठवला आहे. तर पालकमंत्री सुभाष देसाई आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीनंतर असा उल्लेख केल्यानं तो वाद अजूनच पेटल्याचं चित्र आहे.\n“दुसरीकडे संभाजीनगर नाव करण्याला आमचा विरोध असेल. महाविकास आघाडी ही विकासाच्या मुद्द्यावर स्थापन करण्यात आली आहे. सरकारनं सामान्य माणसाचं जीवन सुखी कसं होईल हे पाहायचं, हा कॉमन मिनिमम प्रोग्रामचा मुख्य हेतू आहे. कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये अशाप्रकारे शहरांचं नाव बदलण्याचं ठरलेलं नाही”, अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नामांतराला विरोध केला आहे. तर याच मुद्द्यांवरुन भाजपकडून शिवसेनेला सातत्यानं डिवचण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे औरंगाबाद महापालिका निवडणुकीत नामांतराचा मुद्दा चांगलाच गाजण्याची शक्यता नाकारता येत नाही.\nपाणीपुरवठा योजना म्हणजे प्रचाराची नांदी\nऔरंगाबाद शहराच्या पाणीपुरवठा योजनेचं उद्घाटन नुकतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडलं. पण ऐन निवडणूक काळात पाण्याचा मुद्दा बाजूला पडावा अशी रणनिती आखली जात असल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान, पाणीपुरवठा योजनेचं उद्घाटन हे औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची नांदी मानली जात आहे.\nदरम्यान, औरंगाबाद महापालिकेची निवडणूक यंदा बहुरंगी होणार आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असली, तरी औरंगाबादेतील सत्ताधारी शिवसेना स्वबळावर रिंगणात उतरु शकते. त्यांच्यासमोर भाजप, एमआयएम या पक्षांचं आव्हान असेलच. मात्र मनसेही पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहे. तर काँग्रेस नेते अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत काँग्रेसही स्वबळावर शड्डू ठोकण्याच्या तयारीत असल्याचं पाहायला मिळतंय. (Special report on 5 municipal corporation elections in the state)\nऔरंगाबाद महापालिका पक्षीय बलाबल\nरिपब्लिकन पक्ष – 01\nगेल्या निवडणुकीत कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेना आणि भाजपची युती होती. मात्र राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर हे चित्र पालटलं आहे. राज्यातील महाविकास आघाडीचं चित्र यंदा कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीतही पाहायला मिळू शकतं. तर दुसरीकडे भाजप आणि मनसेची युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, दोन्ही पक्षांकडून याबाबत अद्याप कुठलीही ठोक भूमिका मांडण्यात आलेली नाही.\nकल्याण-डोंबिवली हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. मात्र, यंदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती केल्यास शिवसेनेला हिंदुत्ववादी मतांचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. केडीएमसीमध्ये महाविकास आघाडी झाल्यास हिंदुत्ववादी मतं शिवसेनेपासून दूर जाण्यासाठी भाजपकडूनही प्रयत्न केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.\nकल्याण-डोंबिवली महापालिकेतील पक्षीय बलाबल\nराष्ट्रवादी काँग्रेस – 02\nनवी मुंबई महानगरपालिका –\nगणेश नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं दीर्घकाळ राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेली नवी मुंबई महानगरपालिका पुन्हा एकदा परत मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना आणि काँग्रेसच्या मदतीनं भाजपचा पराभव करण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांची मोर्चेबांधणी सुरु आहे. दरम्यान, नवी मुंबई, पनवेल आणि रायगड जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांची मनं वळवून त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्याचे प्रयत्न सुरु आहेत.\nराष्ट्रवादीचे नवी मुंबई प्रभारी आमदार शशिकांत शिंदे, शिवसेना नेते विजय नाहटा, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमिल कौशिक यांनी एकत्र निवडणूक लढण्यासाठी जोरदार तयारी सुरु केल्याचे दिसून येत आहे.\nदुसरीकडे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमातळाच्या नामकरणाच्या मुद्द्यावरुनही नवी मुंबईतील राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्या, अशी मागणी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. मात्र नवी मुंबईतील स्थानिक प्रकल्पग्रस्त मंडळी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला विरोध दर्शवला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते, आगरी कोळी समाजाचे दैवत स्व. दि. बा. पाटील यांचे नावाचा आग्रह केला जात आहे. या विमानतळाच्या नामांतराच्या वादात मनसेनेही उडी घेतली आहे.\nदुसरीकडे ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर नवी मुंबई भाजपमध्ये बंडखोरी सुरू झाली आहे. नवी मुंबईतील आतापर्यंत पाच नगरसेवकांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. हा भाजप नेते गणेश नाईक यांच्या वर्चस्वाला धक्का असल्याचं मानलं जात असून त्यामुळे नाईक गोटात खळबळ उडाली आहे. नगरसेवकांच्या बंडखोरीमुळे भाजपमध्ये अस्वस्थता असली तरी नाईक यांनी मात्र, जे गेले त्यांना शुभेच्छा, असं म्हणत या बंडखोरांना शुभेच्छा दिल्या आहेत.\nनवी मुंबई महापालिकेतील पक्षीय बलाबल\nराष्ट्रवादी काँग्रेस – 00\nवसई-विरार महानगरपालिकेवर गेल्या 30 वर्षांपासून बहुजन विकास आघाडीचं एकहाती वर्चस्व राहिलेलं आहे. आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वसई-विरारच्या मतदारांनी गेल्या निवडणुकीत बविआला एकहाती विजय मिळवून दिला होता. वसई-विरारमध्ये सत्ताधारी महिविकास आघाडीतील घटक पक्षांपैकी शिवसेनेचं बोटावर मोजण्याइतकं स्थान आहे. बाकी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तिथे नसल्यात जमा आहे. असं असलं तरी यंदाची महापालिका निवडणुकीत तिरंगी लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बहुजन विकास आघाडी, राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजप अशी ही निवडणूक पाहायला मिळू शकते. तर मनसेनं स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्यासाठी चाचपणी सुरु केल्याचं दिसून येत आहे.\nदरम्यान, मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेनं ताकद लावली ह��ती. पण वसई-विरारच्या मतदारांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. वसई विरार महापालिका क्षेत्रात तीन विधानसभा मतदारसंघ येतात. त्यात वसईमध्ये हितेंद्र ठाकूर, नालासोपाऱ्यातून क्षितीज ठाकूर तर बोईसरमधून राजेश पाटील हे आमदार आहेत.\nमहत्वाची बाब म्हणजे कोरोना काळात बहुजन विकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते सोडले तर अन्य एकाही पक्षाचा नेता किंवा कार्यकर्ता लोकांच्या मतदीला रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं नाही. बविआच्या नेत्यांनी अनेक ठिकाणी अनेक सामाजिक संस्थांच्या सहाय्यानं गोरगरीब जनतेला मोठ्या प्रमाणात मदत मिळवून दिली आहे. त्यामुळे इथं पुन्हा एकदा बविआचं वर्चस्व पाहायला मिळालं तर आश्चर्य वाटायला नको.\nवसई-विरार महापालिकेतील पक्षीय बलाबल\nमहापालिका निवडणुकीसाठी मनसेची मोर्चेबांधणी, मंगळवारी राज्यस्तरीय बैठक\nमुंबई महापालिकेत शिवसेना-काँग्रेस वाद शिगेला\nSpecial Report | गेल्या दोन दिवसात भाजपच्या पाच नेत्यांकडून सेना-भाजप युतीचा सूर\nअंजिठा लेणीवर बिबट्याचा वावर, वैजापूरमध्ये दोघांवर हल्ला, औरंगाबादेत खळबळ\nऔरंगाबाद 8 hours ago\nसोनिया गांधींनी काँग्रेसची बैठकबोलावली , महाविकास आघाडी सरकारच्या कामगिरीवर चर्चेची शक्यता\nती भेट म्हणजे शरद पवारांच्या राजकारणाचा अस्त होतोय, गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल\nअन्य जिल्हे 13 hours ago\nVIDEO : Nagpur | नागपुरातील कोचिंग क्लासेस सुरु, जास्तीत जास्त 20 विद्यार्थी किंवा 50 टक्के संख्येची परवानगी\nNagpur | नागपुरात ईडीकडून अविनाश भोसलेंचं ली-मेरिडियन हॉटेल सील\nखासगी रुग्णालयातील कोरोना मृत्यूंची सीआयडी चौकशी करा, सफाई कर्मचारी संघटनेचा उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा\nअन्य जिल्हे5 hours ago\nघाटी रुग्णालयात तारीख संपलेल्या केमिकल्सचा वापर \nमहिला कशाप्रकारे सुरू करू शकतात आपला व्यवसाय; जाणून घ्या यशाची गुपिते\nभाजपचा एकही आमदार फुटला नाही, दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रयत्न, सुधीर मुनगंटीवारांचा टोला\n हे तुमच्यासोबतही घडू शकतं, पोलीस असल्याचं सांगून महिलेचे सव्वा तीन लाखांचे दागिने पळवले\nGemini/Cancer Rashifal Today 22 June 2021 | नोकरीत चढउतार असतील, विवाहबाह्य प्रेम प्रकरणांपासून दूर राहा\nAquarius/Pisces Rashifal Today 22 June 2021 | व्यवसायिक दृष्टीकोनातून वेळ अनुकूल, महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी\nVideo | स्वत:ला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न, शेवटी व्हायचं तेच झालं, दोन महिलांचा व्हिडीओ व्हायरल\nSagittarius/Capricorn Rashifal Today 22 June 2021 | चिंता आणि तणाव दूर होईल, आर्थिक स्थिती चांगली असेल\nमराठी न्यूज़ Top 9\nमंत्रालयात बाॅम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल, पुणे पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं\nमहाराष्ट्राची चिंता वाढली, राज्यात डेल्टा प्लसचे 21 रुग्ण, रत्नागिरी, जळगावनं टेन्शन वाढवलं\nGemini/Cancer Rashifal Today 22 June 2021 | नोकरीत चढउतार असतील, विवाहबाह्य प्रेम प्रकरणांपासून दूर राहा\nAquarius/Pisces Rashifal Today 22 June 2021 | व्यवसायिक दृष्टीकोनातून वेळ अनुकूल, महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी\nघाटी रुग्णालयात तारीख संपलेल्या केमिकल्सचा वापर \nLibra/Scorpio Rashifal Today 22 June 2021 | इतरांच्या कार्यात हस्तक्षेप करु नका, अनावश्यक खर्च होईल\nVideo | स्वत:ला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न, शेवटी व्हायचं तेच झालं, दोन महिलांचा व्हिडीओ व्हायरल\nMaharashtra Coronavirus LIVE Update : अकोल्यात आज दिवसभरात 7 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह\nMaharashtra News LIVE Update | सिडको घेराव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत पोलिसांकडून महत्त्वाचे रस्ते बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/excise-exposes-spirit-theft-from-tanker-two-arrested-rs-62-lakh-seized-along-with-tanker163725-163725/", "date_download": "2021-06-21T23:39:46Z", "digest": "sha1:CJ2LCQJUCRV5T5GHIRJX7745DJI4UYVO", "length": 10141, "nlines": 96, "source_domain": "mpcnews.in", "title": "टँकरमधून स्पिरीट चोरीच्या धंद्याचा 'एक्साईज'कडून पर्दाफाश MPCNEWS", "raw_content": "\nBaramati : टँकरमधून स्पिरीट चोरीच्या धंद्याचा ‘एक्साईज’कडून पर्दाफाश ; दोघांना अटक, टॅंकरसह 62 लाखाचा मुद्देमाल जप्त\nBaramati : टँकरमधून स्पिरीट चोरीच्या धंद्याचा ‘एक्साईज’कडून पर्दाफाश ; दोघांना अटक, टॅंकरसह 62 लाखाचा मुद्देमाल जप्त\nExcise exposes spirit theft from tanker; Two arrested, Rs 62 lakh seized along with tanker: टँकरमधून स्पिरीट चोरीच्या धंद्याचा 'एक्साईज'कडून पर्दाफाश ; दोघांना अटक, टॅंकरसह 62 लाखाचा मुद्देमाल जप्त\nएमपीसीन्यूज : टँकरमधून स्पिरीट चोरुन ढाबा मालकाला विक्री करणाऱ्या टँकर चालकासह ढाबा मालकाला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. या कारवाईत सोळा चाकी टॅंकर सह चाळीस हजार लिटर स्पिरिट, प्लास्टिकसह 62 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बारामती तालुक्यातील भोंडवेवाडी येथे ही कारवाई करण्यात आली.\nटँकर वाहनचालक सुखनाम सिंग आणि ढाबा मालक पुखराज भार्गव, अशी अटक आरोपींची नावे आहेत. सुखनाम सिंग हा मध्यप्रदेश येथून टँकरमध्ये स्पिरिट भ���ुन ते केरळ येथे पोहोच करण्यासाठी घेऊन चालला होता.\nबारामती तालुक्यातील सुपे – मोरगाव रस्त्यावरील भोंडवेवाडी येथील रंगीला राजस्थान ढाबा येथे सिंग हा टँकरमधून स्पिरीट चोरुन ते ढाबा मालक भार्गव याला विकत होता.\nयाबाबत माहिती मिळताच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे आणि विभागीय भरारी उपायुक्त प्रसाद सुर्वे यांनी सापळा रचून या दोघांना रंगेहाथ पकडले. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करुन त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.\nया कारवाईत सोळा चाकी टॅंकर सह चाळीस हजार लिटर स्पिरिट, प्लास्टिकसह 62 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. लॉकडाउनच्या काळातील राज्य उत्पादन शुल्क विभागाची ही मोठी कारवाई आहे.\nभार्गव हा मूळचा राजस्थान येथील आहे. तो चोरीचे स्पिरिट बनावट दारू आणि हातभट्टीवाल्यांना विक्री करत होता. यापूर्वीही भार्गववर याबाबतचे गुन्हे दाखल आहेत.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nIndia-China Crisis: दबावापुढे चीन झुकला, गलवान खोऱ्यातून 1.5 किलोमीटर सैन्य मागे\nKalewadi : अखेर मूळ घरमालक, सून यांच्यासह ‘त्या’ एजंट विरोधात गुन्हा दाखल\nPune News : उद्घाटन कार्यक्रमात गर्दी केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दीडशे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे…\nPune Crime News : स्वारगेट परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या चौघांना अटक\nDehuroad News : देहू कॅन्टोमेंट हद्दीत सोमवारपासून पालिकेच्या आदेशनुसार नियम लागू\nBhosari Crime News : महिलेला शिवीगाळ, मुलाला जीवे मारण्याची धमकी देत घरातील साहित्याची तोडफोड\nPune News : यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या योगशिबिर स्पर्धेत चंद्रकांत भापकर प्रथम\nPune News : ठाकरे सरकारला पाच वर्षे धोका नाही – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले यांचे स्पष्टीकरण\nPune News : राष्ट्रवादीचा अतिउत्साहीपणा पुणेकरांच्या अंगलट\nPune News : ऐन पावसाळ्यात पुण्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर\nTalegaon News : विकासकामांतर्गत केलेले डांबरीकरण दोन दिवस पडलेल्या पावसामुळे गायब; अनेक ठिकाणी चिखल\nPimpri News: स्थायी समितीचे माजी अध्यक्ष, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सुरेश सोनवणे यांचे निधन\nSangvi Crime News : रावण गँगकडून हल्ला झाल्यास प्रतिउत्तर देण्यासाठी तडीपार गुंडाने आणली दोन पिस्तूल\nMaval Corona News : दिवसभर���त 60 नवे रुग्ण तर 55 जणांना डिस्चार्ज\nPune Crime News : आकर्षक परतावा आणि भिशीच्या नावाखाली गुंतवणूक करण्यास भाग पाडून तीन कोटी 60 लाख रुपयांची फसवणूक…\nPune News : ऐन पावसाळ्यात पुण्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर\nMaval News : मावळातील विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणार 35 टक्के फी सवलत\nMoshi News : सोफासेट, टीव्ही, किचन ट्रॉली घेण्यासाठी माहेरुन पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ\nHinjawadi News : रस्त्यावर बसून भाजीविक्री करत असल्याच्या कारणावरून एकास मारहाण\nPimpri News : गांजा बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%AE_%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2021-06-21T21:32:04Z", "digest": "sha1:6MUQDJRNFDLKPVXRIB63AWC2U2VMB2TN", "length": 5494, "nlines": 86, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "किशनगंगा नदी - विकिपीडिया", "raw_content": "\n(नीलम नदी या पानावरून पुनर्निर्देशित)\nकिशनगंगा नदी किंवा नीलम नदी भारताच्या काश्मीर भागातील एक नदी आहे. पाकिस्तानमध्ये तिचे नीलम नदी असे करण्यात आले.\nकिशनगंगा नदी जम्मू-काश्मीर राज्यातील सोनमर्ग शहराजवळील किशनसर तलाव (कृष्णसर तलाव) पासून सुरू होते आणि उत्तरेकडे जाते जिथे बडोब गावाजवळ द्रास येथून एक उपनदी जोडली जाते. त्यानंतर ते गुरेझजवळील पाकव्याप्त काश्मीरच्या गिलगिट-बाल्टिस्तान प्रदेशात काही प्रमाणात नियंत्रण रेषेत फिरते. तेथून ती पश्चिमेकडे वाहते आणि मुझफ्फराबादच्या उत्तरेकडील झेलम नदीला मिळते. त्याच्या एकूण २४५ कि.मी. मार्गांपैकी ५० कि.मी. भारत-नियंत्रित क्षेत्रात आणि उर्वरित १९५ किमी पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहे.[१]\nजम्मू आणि काश्मीरमधील नद्या\nCS1 इंग्रजी-भाषा स्रोत (en)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ फेब्रुवारी २०२१ रोजी ११:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/to-make-unlock-mumbai-aditya-thackeray-reaction", "date_download": "2021-06-21T23:43:46Z", "digest": "sha1:KE3CNNURP7O4HCAKJJWEKF7YHLQ57ROV", "length": 8378, "nlines": 127, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | मुंबई अनलॉक करण्याबाबत आदित्य ठाकरे म्हणतात...", "raw_content": "\nमुंबई अनलॉक करण्याबाबत आदित्य ठाकरे म्हणतात...\nमुंबई: मुंबईतले कोरोनाचे आकडे (corona numbers) आटोक्यात आले आहेत, असं वाटत असलं तरी, आम्ही ते पूर्ण कसे घटतील याकडे लक्ष देतोय. अजूनही 1300 ते 1400 केसेस आहेत त्यामुळे त्या केसेस पूर्ण कमी करण्याकडे आमचं लक्ष आहे, असे राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (aditya thackeray) म्हणाले. ते आज वरळीत आले होते. आदित्य ठाकरे यांनी आज 'तोत्के' चक्रिवादळात (tautke cyclone) वरळीत झाड पडून मृत्यू झालेल्या संगीत खरात यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. संगीत खरात यांच्या मृत्यूमुळे त्यांची दोन मुलं अनाथ झाली होती. युवासेनेनं या अनाथ मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे. (To make unlock mumbai aditya thackeray reaction)\nलॉकडाउनबद्दल आताच काही सांगू शकत नाही. लोकांचे जीव वाचवणं आमच्यासाठी महत्वाचं आहे. मागच्या वेळी लॉकडाऊन थोडा उघडला, तेव्हा ११ हजारच्या आसपास केसेस गेल्या होत्या. त्यामुळे यावेळी काळजी घेणं गरजेचं आहे. लॉकडाऊन बद्दल आताच काही सांगू शकतं नाही. पण लगेचच सगळं काही उघडणार नाही हे निश्चित आहे, असं आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं.\nहेही वाचा: २४ तासात भाजपाने शिवसेनेला दिला झटका, सेनेचे नगरसेवक फोडले\nलसीकरण मोठ्या प्रमाणात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये जो समन्वय असावा लागतो तो आहे. प्रत्येक राज्याची मागणी आहे की आम्हाला जास्तीत जास्त लस द्या तशी आमचीही आहे. पण जशीजशी लस उपलब्ध होतेय तस लसीकरण केलं जातंय. महाराष्ट्राने आतापर्यंत सगळ्यात जास्त लसी दिलेल्या आहेत. काही गाव तर अशी आहेत की, पूर्णपणे लसीकरण झालेलं आहे. संभाजीनगर परिसरात अशी दोन गावे आहेत. मुंबईत 227 लसीकरण केंद्रावर लसीकरण सुरू आहे. ड्राईव्ह इन लसीकरण सेंटर सुद्धा सुरू आहेत. जेवढ्या लसी लवकर येतील तेवढं लसीकरण होईल. ग्लोबल टेंडरही आहे महापालिकेचे प्रयत्न सुरू आहे. भारतातल्या लसी बाहेर गेल्या नसत्या तर लसीकरण जास्त झालं असत या जर तरच्या गोष्टी आहेत. मुंबईचा पालकमंत्री म्हणून माझ्यावर मुंबईत जास्तीत जास्त लसीकरण करून घेण्याची जबाबदारी आहे.\nहेही वाचा: 'ठाकरे सरकारमधील विसंवादाचा स्फोट होईल'\nशिवाजी पार्क मैदानाबद्दल म्हणाले....\nछत्रपती शिवाजी पार्कमध्ये गेल्या दीड वर्षांपासून आम्ही मेहनत करतोय. मैदान हिरवेगार कसे राहील याकडे लक्ष देतोय. मुलं खेळतात पण मैदानावरची धूळ उडत असते. त्यामुळे ती नाकातोंडात जाऊन त्रास होतो. त्यावर आम्ही काम करतोय. ग्रीन हार्वेस्टिंगवर आम्ही लक्ष देतोय, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanatan.org/mr/a/category/hindu-dharma/dharma-grantha", "date_download": "2021-06-21T21:45:20Z", "digest": "sha1:J6CLQU4SS73YW7VBNCGJ7WTWNEDG6UUB", "length": 40667, "nlines": 521, "source_domain": "www.sanatan.org", "title": "धर्मग्रंथ Archives - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nहिंदुंचे सण आणि उत्सव\nदेवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत\nवाढदिवस कसा साजरा कराल \nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nआध्यात्मिक प्रवासाला आरंभ करा \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडिओ गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिओ गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nहिंदुंचे सण आणि उत्सव\nदेवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत\nवाढदिवस कसा साजरा कराल \nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nआध्यात्मिक प्रवासाला आरंभ करा \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडिओ गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिओ गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nHome > विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म > धर्मग्रंथ\nसाधकांकडून गीतेतील सूत्रांचे आचरण करवून घेऊन त्यांना बंधमुक्त करणारे परात्पर गुरु डॉक्टर \n‘पाप-पुण्य आणि कर्मबंधन यांच्या पलीकडे जाऊन त्या बंधनातून तुम्ही मुक्त व्हाल आणि मला प्राप्त होऊन शकाल’, असे जे भगवंताने गीतेमध्ये म्हटले आहे, ते परात्पर गुरु डॉक्टर साधकांकडून प्रत्यक्षात करवून घेत आहेत. असे केल्यामुळे भगवंत साधकांना मुक्ती देईल.\nदासबोध हा ग्रंथ समर्थ रामदास स्वामींनी रचला. रामदास स्वामींचे शिष्य कल्याण स्वामींनी याचे लिखाण केले.\nरामायण आणि श्रीमद्भगवद्गीता या ग्रंथांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये \nग्रंथ वाचणा-याच्या मनात प्रभु श्रीरामाचे जीवनचरित्र जाणून घेण्याची जिज्ञासा, म्हणजे सात्त्विक इच्छा जागृत झालेली असते.\nहिंदूंचा अलौकिक ग्रंथ ‘भगवद्गीते’चे महत्त्व \nगीतेचे महत्त्व प्राचीन काळापासून तो आजतागायत अबाधित आहे. भारतातल्याच नव्हे; तर सर्व देशांतल्या विचारवंतांना तिच्याविषयी आदर आणि आस्था वाटत आली आहे. भारतातील सर्व भाषांमध्ये गीतेची भाषांतरे झाली असून गीतेवर अनेक ग्रंथही लिहिले गेले आहेत.\nसंत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीतून उलगडले अमूल्य ज्ञानमोती \nभगवंताला कोणता भक्त प्रिय असतो तर ‘सगळे विश्‍वच माझे घर आहे’, अशी ज्याची दृढ समजूत आहे; किंबहुना जो स्वतःच चराचर सृष्टी बनला आहे, असा भक्त.\nश्रीमद्भगवद्गीतेचे महत्त्व आणि त्यातील श्‍लोकाचा सुंदर भावार्थ\nश्रीमद्भगवद्गीतेचा महिमा गंगा नदीपेक्षाही अधिक आहे. श्रीमद्भगवद्गीता ही गायीसमान आहे आणि तिचे दूध काढणारा गोपाळ हा भगवान श्रीकृष्ण आहे. गीतारूपी दुग्ध हे वेदांचे सार आणि अर्जुन हा गोवत्सासारखा (वासरासारखा) आहे. विवेकी महात्मे आणि शुद्ध भक्त या गीतारूपी दुग्धामृताचे पान करतात.\nसाधनापथावरून चालणार्‍यांना युगानुयुगांसाठी मार्गदर्शन करणारी भगवान श्रीकृष्णाची शिकवण \n नाव घेताच मन आदराने आणि आनंदाने भरून जाते.\n॥ श्रीमद्भगवद्गीता ॥ अध्याय १ – अर्जुनविषाद\nश्रीमद्भगवद्गीतेतील ‘अर्जुनविषादयोग’ अध्यायात अर्जुनाला आपल्या विरुद्ध लढायला उभ्या राहिलेल्या लोकांमध्ये आपलेच नातेवाईक दिसले. आप्तांना मारावे लागणार, हे पाहून अर्जुनाला विषाद झाला. त्याविषयीची पुढील कारणे त्याने भगवान् श्रीकृष्णांना सांगितली.\n॥ श्रीमद्भगवद्गीता ॥ अध्याय २ – सांख्ययोग (भाग १)\nसांख्यशास्त्राची जी तत्त्वे आहेत, ती सनातन धर्माची मूलभूत तत्त्वे आहेत. सनातन धर्म आणि इतर धर्म यांतील अंतर काय तेही या तत्त्वांनी स्पष्ट होते. ती तत्त्वे पुढीलप्रमाणे आहेत.\n॥ श्रीमद्भगवद्गीता ॥ अध्याय २ – सांख्ययोग (भाग २)\nबुद्धीयोग हा कर्मयोग आहे. कर्मे कशी करायची, याविषयीची बुद्धी श्रीकृष्णांनी पुढीलप्रमाणे सांगितली आहे.\nCategories Select Category अध्यात्म : एक परिपूर्ण शास्त्र (188) अध्यात्माचे महत्त्व आणि लाभ (32) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) अनुभूती (29) मृत्यू आणि मृत्यूनंतर (13) वास्तूशास्त्र (8) विविध साधनामार्ग (97) कर्मयोग (10) गुरुकृपायोग (78) अहं निर्मूलन (5) गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने अनुभवलेला पालट (2) त्याग (4) नाम (17) प्रीती (1) भावजागृती (11) सत्संग (1) सत्सेवा (2) स्वभावदोष निर्मूलन (26) ज्ञानयोग (1) ध्यानयोग (1) भक्तीयोग (4) हठयोग (1) साधनेसंदर्भात मार्गदर्शन (3) अध्यात्म कृतीत आणा (415) अंधानुकरण टाळा (25) आचारधर्म (111) अलंकार (8) आहार (32) केशभूषा (17) दिनचर्या (32) निद्रा (2) वेशभूषा (18) धार्मिक कृती (50) आरती (2) ओटी (1) औक्षण (2) कुंकू कसे लावावे (3) देवपूजा (10) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (7) प्रार्थना (8) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (35) विविध प्रकार (5) श्राद्धसंबंधी शंकानिरसन (7) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (192) उत्सव (66) गुरुपौर्णिमा (11) दत्त जयंती (1) रंगपंचमी (3) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (27) गणपति विसर्जन (5) विडंबन टाळा (3) देवपूजा (10) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (7) प्रार्थना (8) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (35) विविध प्रकार (5) श्राद्धसंबंधी शंकानिरसन (7) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (192) उत्सव (66) गुरुपौर्णिमा (11) दत्त जयंती (1) रंगपंचमी (3) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (27) गणपति विसर्जन (5) विडंबन टाळा (5) श्री गणेश पुजा विधी (2) सात्त्विक गणेशमूर्ती (5) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (2) होळी (7) व्रते (45) ऋषीपंचमी (2) एकादशी (9) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (13) महाशिवरात्र (2) वटपौर्णिमा (4) श्रावण सोमवार (1) हरितालिका (1) सण (69) गुढीपाडवा (18) दसरा (5) दिवाळी (22) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (74) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (2) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (18) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (11) स्त्रीविषयक (5) आध्यात्मिक उपाय (60) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (46) उतारा (1) दृष्ट काढणे (9) देवतांचे नामजप (19) मंत्र (5) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) व्याधी आणि उपाय (1) आध्यात्मिक त्रास (1) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (21) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (18) आपत्काळासाठी संजीवनी (184) आपत्काळाला तोंड देता येण्यासाठीची पूर्वसिद्धता (15) आपत्काळासंदर्भातील भविष्यवाणी (17) उपचार पद्धती (114) अग्निहोत्र (7) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (59) आयुर्वेदाचे महत्त्व (1) आयुर्वेदीय घरगुती उपचार (11) ऋतूनुसार दिनचर्या (5) तेल मालिश (2) नित्योपयोगी आयुर्वेदीय औषधे (10) निरोगी रहाण्यासाठी हे करा (5) श्री गणेश पुजा विधी (2) सात्त्विक गणेशमूर्ती (5) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (2) होळी (7) व्रते (45) ऋषीपंचमी (2) एकादशी (9) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (13) महाशिवरात्र (2) वटपौर्णिमा (4) श्रावण सोमवार (1) हरितालिका (1) सण (69) गुढीपाडवा (18) दसरा (5) दिवाळी (22) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (74) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (2) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (18) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (11) स्त्रीविषयक (5) आध्यात्मिक उपाय (60) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (46) उतारा (1) दृष्ट काढणे (9) देवतांचे नामजप (19) मंत्र (5) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) व्याधी आणि उपाय (1) आध्यात्मिक त्रास (1) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (21) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (18) आपत्काळासाठी संजीवनी (184) आपत्काळाला तोंड देता येण्यासाठीची पूर्वसिद्धता (15) आपत्काळासंदर्भातील भविष्यवाणी (17) उपचार पद्धती (114) अग्निहोत्र (7) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (59) आयुर्वेदाचे महत्त्व (1) आयुर्वेदीय घरगुती उपचार (11) ऋतूनुसार दिनचर्या (5) तेल मालिश (2) नित्योपयोगी आयुर्वेदीय औषधे (10) निरोगी रहाण्यासाठी हे करा (12) वनस्पति आणि पदार्थांचे औषधी उपयोग (12) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (14) पुष्पौषधी (1) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (5) बिंदूदाबन-उपचार (11) रिकाम्या खोक्यांचे उपाय (1) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (1) होमिओपॅथी (2) नैसर्गिक आपत्तींपासून रक्षण (22) आमच्याविषयी (224) अभिप्राय (219) आश्रमाविषयी (152) मान्यवरांचे अभिप्राय (109) संतांचे आशीर्वाद (39) प्रतिष्ठितांची मते (16) संतांचे आशीर्वाद (33) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (60) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (6) कार्य (215) अध्यात्मप्रसार (116) ��र्मजागृती (26) राष्ट्ररक्षण (26) समाजसाहाय्य (52) रामायण (1) लवकरच प्रसिद्ध होत आहे (12) वनस्पति आणि पदार्थांचे औषधी उपयोग (12) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (14) पुष्पौषधी (1) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (5) बिंदूदाबन-उपचार (11) रिकाम्या खोक्यांचे उपाय (1) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (1) होमिओपॅथी (2) नैसर्गिक आपत्तींपासून रक्षण (22) आमच्याविषयी (224) अभिप्राय (219) आश्रमाविषयी (152) मान्यवरांचे अभिप्राय (109) संतांचे आशीर्वाद (39) प्रतिष्ठितांची मते (16) संतांचे आशीर्वाद (33) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (60) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (6) कार्य (215) अध्यात्मप्रसार (116) धर्मजागृती (26) राष्ट्ररक्षण (26) समाजसाहाय्य (52) रामायण (1) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (659) गोमाता (7) थोर विभूती (188) प्राचीन ऋषीमुनी (13) लोकोत्तर राजे (14) संत (119) अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी (1) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (12) श्रीसमर्थ रामदासस्वामी (7) संत ज्ञानेश्‍वर (2) संत तुकाराम महाराज (5) संत परशराम पांडे महाराज (4) संत भक्तराज महाराज (8) स्वामी विवेकानंद (7) स्वातंत्र्यवीर सावरकर (12) धर्म (63) ज्योतिष्यशास्त्र (22) यज्ञ (4) धर्मग्रंथ (31) श्रीमद्भगवद्गीता (25) भारतीय संस्कृती (118) कुंभमेळा (24) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (15) तीर्थयात्रेतील अनुभव (5) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (45) इंडोनेशिया (12) कंबोडिया (14) थायलंड (1) बांगलादेश (1) मलेशिया (3) श्रीलंका (11) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (19) नामकरण (2) विवाह संस्कार (7) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (659) गोमाता (7) थोर विभूती (188) प्राचीन ऋषीमुनी (13) लोकोत्तर राजे (14) संत (119) अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी (1) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (12) श्रीसमर्थ रामदासस्वामी (7) संत ज्ञानेश्‍वर (2) संत तुकाराम महाराज (5) संत परशराम पांडे महाराज (4) संत भक्तराज महाराज (8) स्वामी विवेकानंद (7) स्वातंत्र्यवीर सावरकर (12) धर्म (63) ज्योतिष्यशास्त्र (22) यज्ञ (4) धर्मग्रंथ (31) श्रीमद्भगवद्गीता (25) भारतीय संस्कृती (118) कुंभमेळा (24) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (15) तीर्थयात्रेतील अनुभव (5) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (45) इंडोनेशिया (12) कंबोडिया (14) थायलंड (1) बांगलादेश (1) मलेशिया (3) श्रीलंका (11) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्��ार (19) नामकरण (2) विवाह संस्कार (7) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) स्त्री (4) हिंदु देवता (115) अवतार (1) ईश्वर (1) देव (107) इतर देवता (9) दत्त (14) देवी (5) मारुति (11) शनि देव (3) शिव (23) श्री गणपति (19) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (3) श्रीकृष्ण (4) श्रीराम (11) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (26) हिंदूंची श्रद्धास्थाने (94) देवी मंदीरे (29) भगवान शिवाची मंदीरे (10) श्री गणेश मंदीरे (20) श्री दत्त मंदीरे (8) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (60) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (20) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (16) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (4) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (2) सनातन वृत्तविशेष (513) आपत्काळ (73) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (14) प्रसिध्दी पत्रक (6) सनातनला विरोध (2) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (1) स्त्री (4) हिंदु देवता (115) अवतार (1) ईश्वर (1) देव (107) इतर देवता (9) दत्त (14) देवी (5) मारुति (11) शनि देव (3) शिव (23) श्री गणपति (19) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (3) श्रीकृष्ण (4) श्रीराम (11) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (26) हिंदूंची श्रद्धास्थाने (94) देवी मंदीरे (29) भगवान शिवाची मंदीरे (10) श्री गणेश मंदीरे (20) श्री दत्त मंदीरे (8) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (60) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (20) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (16) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (4) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (2) सनातन वृत्तविशेष (513) आपत्काळ (73) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (14) प्रसिध्दी पत्रक (6) सनातनला विरोध (2) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (28) साहाय्य करा (38) हिंदु अधिवेशन (9) सनातन सत्संग (24) सनातनचे अद्वितीयत्व (506) ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ (57) आध्यात्मिक कोडी (प्रहेलिका) (6) गन्धयुक्ती (सुवासिक पदार्थ बनवणे) (4) चित्रकला (2) नृत्यकला (7) फुलांच्या वैविध्यपूर्ण रचना (1) मूर्ती कला (3) वाद्य (5) संगीत (16) सात्त्विक रांगोळी (9) सूक्ष्म चित्रकला (2) आध्यात्मिक संशोधन (130) अध्यात्मविषयक (17) श्री गणपति विषयी (9) श्री दत्तविषयी संशोधन (2) आचार पालनविषयी (7) धार्मिक कृतीविषयक (2) श्राद्धसंबंधी संशोधन (1) हिंदु संस्कृतीविषयक (2) परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (103) अमृत महोत्सव (6) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संतांनी केलेला गौरव (11) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (25) आध्यात्मिकदृष्ट्या (19) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (19) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (9) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (27) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (2) संत घडवणारे उपक्रम (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (32) आश्रमांची वैशिष्ट्ये (24) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (10) सनातनचे संत (128) सनातनचे बालक संत (2) साधकांची वैशिष्ट्ये (53) ६० टक्के पातळीचे साधक (7) दैवी गुणांनी संपन्न (2) उच्च स्वर्गलोक (1) महर्लोक (1) भावामुळे स्फुरणारी कला (37) चित्र (36) सूक्ष्मातील प्रक्रिया जाणणे (5)\nवाराणसी येथील संत कबीर प्राकट्य स्थळाचे छायाचित्रात्मक दर्शन\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nहिंदुंचे सण आणि उत्सव\nदेवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत\nवाढदिवस कसा साजरा कराल \nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nआध्यात्मिक प्रवासाला आरंभ करा \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडिओ गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिओ गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/sports/cricket-news/sakshi-dhoni-shares-former-team-india-captain-mahendra-singh-dhonis-farm-house-photos-videos-472439.html", "date_download": "2021-06-21T22:39:38Z", "digest": "sha1:PYBIL2Q3T6JJP4IK7ECNLVIV6I5SYJ5K", "length": 15869, "nlines": 262, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nVideo : धोनीचं फार्म हाऊस, पाळीव प्राण्यांसह फळा-फुलांचा खजिना\nभारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर अधिककाळ आपल्या फॅमिलीसोबत वेळ घालवताना दिसून येतो. त्याची पत्नी साक्षी त्यांचे फोटो सोशल मीडियावर कायम पोस्ट करत असते.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nरांची : कोरोनाच्या संकटामुळे आयपीएल रद्द झाल्याम���ळे सध्या महेंद्रसिंग धोनी फार्म हाऊसवर त्याच्या फॅमिलीसोबत निवांत वेळ घालवताना दिसतो आहे. त्याच्या फार्महाऊसची घरबसल्या\nसैर तुम्हीही करु शकता. त्यासाठी फार्म हाऊसचे काही खास व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. धोनीची पत्नी साक्षी ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती सतत तिच्या इन्स्टाग्रामवरुन फार्महाऊसचे आणि तेथील प्राण्यांसह इतर अनेक फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. (Sakshi Dhoni Shares Former team India Captain Mahendra singh Dhonis Farm House Photos videos)\nधोनीचे हे फार्म हाऊस रांची येथे असून ‘कैलाशपती’ असं या फार्महाऊसचं नाव आहे. या सर्व फार्महाऊसची काळजी घेण्यासाठी बरेच नोकर चाकर असतानाही धोनीह स्वत:ही त्यात लक्ष देताना दिसून येतो. या फार्महाऊसमध्ये कुत्री, गायी, घोडे असे अनेक पाळीव प्राणी आहेत. सोबतच फळ आणि भाज्यांची झाडंही आहेत. धोनी या झाडांसह तेथील प्राण्यांची काळजी स्वत: घेत असतो.\nफार्म हाऊस नव्हे, छोटे शहरचं\nधोनीचं हे फार्म हाऊस म्हणजे एक घर किंवा बंगला नसून एक छोटं शहरच आहे. सर्व सोयी-सुविधा असणारे हे फार्म हाऊस फुला-फळांनी देखील बहरलेलं आहे. या ठिकाणी धोनीचे पाळीव प्राणी मुक्तपणे संचार करताना दिसून येत असतात. यात विविध प्रकारचे श्वान, घोड्यांसह गायी असे अनेक प्राणी दिसून येतात. धोनी मोटरबाईक्सचा दिवाना असल्याने त्याच्या विविध मोटरबाईक आणि कार्सही या ठिकाणी असतात.\nहे ही वाचा :\nआयपीएलच्या उर्वरित सामन्यात MS Dhoni धमाका करेल, चेन्नईच्या खेळाडूची भविष्यवाणी\nसुनील शेट्टीची लेक KL Rahul च्या फिटनेसवर फिदा, फोटोवर कमेंट करुन म्हणाली…\nPhoto : ‘अरे बाबांनो मी तिचा मालक नाहीय’, इरफान खान बायकोच्या त्या फोटोवरुन ट्रोलर्सवर भडकला\nInternational Yoga Day 2021 : राज्यभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा, पाहा फोटो\nCairn Energy ने एअर इंडियाला कोर्टात खेचलं, विमान वाचवण्यासाठी फक्त इतका वेळ\nअर्थकारण 1 day ago\nमेळघाटसारख्या अतिदुर्गम भागात पालेभाज्यांची लागवड, दीड एकर शेतीतून लाखो उत्पन्न\nतरुण म्हणून तुम्ही योग्य मार्गावर आहात का भारतातील ‘या’ पहिल्या अनोख्या प्रश्नावलीतून जाणून घ्या\nयूटिलिटी 2 days ago\n‘या’ आठ बँकेच्या ग्राहकांना 1 जुलैपूर्वी करावे लागेल ‘हे’ काम, अन्यथा होईल मोठे नुकसान\nयूटिलिटी 4 days ago\nNagpur | नागपुरात ईडीकडून अविनाश भोसलेंचं ली-मेरिडियन हॉटेल सील\nखासगी रुग्णालयातील कोरोना म��त्यूंची सीआयडी चौकशी करा, सफाई कर्मचारी संघटनेचा उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा\nअन्य जिल्हे4 hours ago\nघाटी रुग्णालयात तारीख संपलेल्या केमिकल्सचा वापर \nमहिला कशाप्रकारे सुरू करू शकतात आपला व्यवसाय; जाणून घ्या यशाची गुपिते\nभाजपचा एकही आमदार फुटला नाही, दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रयत्न, सुधीर मुनगंटीवारांचा टोला\n हे तुमच्यासोबतही घडू शकतं, पोलीस असल्याचं सांगून महिलेचे सव्वा तीन लाखांचे दागिने पळवले\nGemini/Cancer Rashifal Today 22 June 2021 | नोकरीत चढउतार असतील, विवाहबाह्य प्रेम प्रकरणांपासून दूर राहा\nAquarius/Pisces Rashifal Today 22 June 2021 | व्यवसायिक दृष्टीकोनातून वेळ अनुकूल, महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी\nVideo | स्वत:ला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न, शेवटी व्हायचं तेच झालं, दोन महिलांचा व्हिडीओ व्हायरल\nSagittarius/Capricorn Rashifal Today 22 June 2021 | चिंता आणि तणाव दूर होईल, आर्थिक स्थिती चांगली असेल\nमराठी न्यूज़ Top 9\nमंत्रालयात बाॅम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल, पुणे पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं\nमहाराष्ट्राची चिंता वाढली, राज्यात डेल्टा प्लसचे 21 रुग्ण, रत्नागिरी, जळगावनं टेन्शन वाढवलं\nGemini/Cancer Rashifal Today 22 June 2021 | नोकरीत चढउतार असतील, विवाहबाह्य प्रेम प्रकरणांपासून दूर राहा\nAquarius/Pisces Rashifal Today 22 June 2021 | व्यवसायिक दृष्टीकोनातून वेळ अनुकूल, महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी\nघाटी रुग्णालयात तारीख संपलेल्या केमिकल्सचा वापर \nLibra/Scorpio Rashifal Today 22 June 2021 | इतरांच्या कार्यात हस्तक्षेप करु नका, अनावश्यक खर्च होईल\nVideo | स्वत:ला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न, शेवटी व्हायचं तेच झालं, दोन महिलांचा व्हिडीओ व्हायरल\nMaharashtra Coronavirus LIVE Update : अकोल्यात आज दिवसभरात 7 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह\nMaharashtra News LIVE Update | सिडको घेराव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत पोलिसांकडून महत्त्वाचे रस्ते बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.webnewswala.com/news/opposition-declares-modis-birthday-national-unemployment-day/", "date_download": "2021-06-21T21:56:48Z", "digest": "sha1:DA33FWX6IHSDJTOIW5NNDB42SV3VLZ6D", "length": 18467, "nlines": 214, "source_domain": "www.webnewswala.com", "title": "विरोधकांकडून मोदींचा वाढदिवस बेरोजगार दिवस घोषित - Team WebNewsWala", "raw_content": "\nआजच्या ताज्या मराठी बातम्या\nविरोधकांकडून मोदींचा वाढदिवस बेरोजगार दिवस घोषित\nOther नोकरी राजकारण राष्ट्रीय\nविरोधकांकडून मोदींचा वाढदिवस बेरोजगार दिवस घोषित\n१७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ७० वा वाढदिवस आहे. मोदींचा वाढदिवस साजरा करण्यासाठी भाजपाने तयारी सुरु केली आहे. या वर्षी मोदींचा वाढदिवस हा ‘सेवा दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सोमवारी ‘सेवा सप्ताह’ची घोषणा केली.\nमोदींचा वाढदिवस हा ‘सेवा दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय\nयंदा मोदींच्या वाढदिवसानिमित्त अन्नवाटपाबरोबरच मास्क, सॅनिटायझर आणि औषध वाटप करण्याची तयारी भाजपाने केली आहे. याचबरोबर रक्तदान शिबिरांचेही आयोजन करण्यात येणार आहे. ७० ठीकाणी ७० कार्यक्रम करण्याचा भाजपाचा विचार आहे. मात्र एकीकडे भाजपाने सेवा सप्ताहची घोषणा केलेली असतानाच दुसरीकडे भाजपाच्या विरोधकांनी मोदींचा वाढदिवस हा राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा करण्याचं आवाहन केलं आहे.\n‘सेवा सप्ताह’ला आवाहन म्हणून हा आठवडा ‘बेरोजगारी सप्ताह’\nतर भाजपाच्या ‘सेवा सप्ताह’ला आवाहन म्हणून हा आठवडा ‘बेरोजगारी सप्ताह’ म्हणून साजरा करण्याचंही आवाहन विरोधकांनी केलं आहे. सोशल नेटवर्किंगवर यासंदर्भातील #NoMoreBJP हा हॅशटॅग सोमवारी ट्विटरवर ट्रेण्ड होताना दिसला. त्याचप्रमाणे ट्विटरवर #बेरोजगार_सप्ताह हा हॅशटॅगही वापरला जात आहे.\nसध्या बिहारमधील विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर उत्तरेतील राजकारण चांगलेच तापले आहे. मागील वर्षी पंतप्रधान मोदींचा ६९ वा वाढदिवस पक्षाच्या माध्यमातून एक आठवडाभर वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करत साजरा करण्यात आला होता.\nयाच पार्श्वभूमीवर यंदा मोदींचा वाढदिवस ‘सेवा सप्ताह’ म्हणून साजरा करण्याचा भाजपाचा मानस आहे. हीच गोष्ट लक्षात घेत बिहारमधील सुलेह देव समाज पार्टीचे प्रमुख पियुष मिश्रा यांनी ट्विटरवरुन हा आठवडा ‘बेरोजगारी सप्ताह’ म्हणून साजरा करावा असं आवाहन केलं.\nयुवा माँगे रोजगार#बेरोजगार_सप्ताह pic.twitter.com/Dx35bEfnbg\nयानंतर अनेकांनी #NoMoreBJP आणि #बेरोजगार_सप्ताह हे हॅशटॅग वापरुन ट्विट केलं. त्यामुळेच #NoMoreBJP हा हॅशटॅग सोमवारी रात्री भारतामधील टॉप ट्रेण्डींग हॅशटॅगच्या यादीत पाचव्या स्थानी आला होता.\n#बेरोजगार_सप्ताह या हॅशटॅगसंदर्भातील काही ट्विट\nअसा साजरा करा आठवडा\nबंगाल काँग्रेसचीही यामध्ये उडी\nसिनेमागृह, स्विमिंग पूल होणार सुरू आज येणार Unlock 5.0 गाइडलाइन्स\nसरकारमध्ये एक मुख्यमंत्री ���णि अनेक सुपर मुख्यमंत्री\nलॉकडाउन इफेक्ट दूरसंचार कंपन्यांनी एप्रिलमध्ये गमावले ८२ लाख ग्राहक\nलेहचा नकाशा चुकवल्यामुळे भारतात ट्विटरवर बंदी \nभाजपा असा साजरा करणार मोदींचा वाढदिवस\nएकीकडे मोदींच्या वाढदिवसाच्या आठवड्याचे सेलिब्रेशन हे बेरोजगार सप्ताह म्हणून करण्याचं आवाहन केलं जात असलं तरी दुसरीकडे भाजपाने मोदींच्या वाढदिवसानिमित्त खास प्लॅन केला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या वाढदिवसानिमित्त कोणत्याही मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार नाहीय. मात्र अनेक ठिकाणी छोट्या छोट्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मोदींचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे.\nमोदींचा वाढदिवस साजरा करताना कोणत्याही प्रकारे करोनासंदर्भातील नियमांचे उल्लंघन होणार नाही याबद्दल विशेष काळजी घेण्यात येणार आहे. मोदींच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांमध्ये करोनाचे नियम पाळले जावेत यासंदर्भातील सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आलेल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे असं कार्यकर्त्यांना सांगण्यात आलं आहे. मागील एका वर्षामध्ये भाजपा सरकारने काय काम केलं आहे याबद्दलची माहिती पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त जनतेपर्यंत पोहचवण्याचा भाजपाचा विचार आहे.\nआमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nCryptocurrency ला Infosys अध्यक्षांचा पाठिंबा\nराज्याबाहेर मोदींना धोबीपछाड देण्यास ममता दीदी तयार\nCorona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी\nमोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\nCorona Vaccine या वर्षात उपलब्ध होणार 187 कोटी डोस\nमोदीजी दाढी करा चहावाल्याने पंतप्रधानांना पाठवली मनीऑर्डर\nकेंद्राची सिरम भारत बायोटेक बायोलॉजिकल-ई ला मोठी ऑर्डर\nम्हाडा देणार मुंबई ठाण्यात हक्काचे घर घेण्याची संधी\nमंदीमध्ये संधी अ‍ॅमेझॉन देणार एक लाख लोकांना रोजगार\n‘सही रे सही’ नाटकाला १५ ऑगस्टला १८ वर्��े पूर्ण\nभारतीय वृत्तवाहिन्यांवरील बंदी नेपाळने हटवली\nबजाज फायनान्सला मनसेचा दणका १,१९,७४३ ग्राहकांना फायदा\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nदहावी-बारावी परीक्षा निर्णय परिस्थितीनुसार\nwebnewswala आयोजित माझा बाप्पा स्पर्धा 2020\nCorona Virus 10 किलो विषाणूंच्या विळख्यात अख्खे जग\nCorona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी\nमोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर\n6 जून रोजी महाविद्यालये, विद्यापीठांत साजरा होणार शिवस्वराज्य दिन\nउज्जैन महाकाल मंदिर सापडला अनमोल खजिना\nSurya Grahan 2021 | वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण 10 जूनला, ‘रिंग ऑफ फायर’\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nराज्याबाहेर मोदींना धोबीपछाड देण्यास ममता दीदी तयार\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\nआजच्या ताज्या मराठी बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/articles?language=mr&topic=mandi-price", "date_download": "2021-06-21T22:46:04Z", "digest": "sha1:56NB2NN5HNFU7KKWFZOYYDFCJDOQDF5X", "length": 16524, "nlines": 215, "source_domain": "agrostar.in", "title": "नवीन कृषी लेख किंवा पोस्ट - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\n➡️ शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपण “कृषी बाजार समिती कराड, लातूर आणि श्रीरामपूर” येथील बाजारभाव जाणून घेणार आहोत. हा बाजारभाव प्रति क्विंटल याप्रमाणे दाखवलेला आहे. 👉...\n➡️ शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपण “कृषी बाजार समिती जळगाव, कोल्हापूर आणि नागपूर” येथील बाजारभाव जाणून घेणार आहोत. हा बाजारभाव प्रति क्विंटल याप्रमाणे दाखवलेला आहे. संदर्भ:-...\nकृषी वार्ताखरीप पिककापूसव्हिडिओहरभरातूरबाजारभावकृषी ज्ञान\nखुशखबर; शेतमालाच्या हमीभावात वाढ\n➡️ मित्रांनो, केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाने सन 2021-2022 साठी शेतमालाची किमान आधारभुत किंमत म्हणजेच हमीभाव जाहिर केला आहे व याबाबतची सविस्तर माहिती सदर व्हिडिओच्या...\n➡️ शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपण कृषी बाजार समिती पुणे (खडकी) आणि पुणे (पिंपरी) येथील बाजारभाव जाणून घेणार आहोत. हा बाजारभाव प्रति क्वि���टल याप्रमाणे दाखवलेला आहे....\n➡️ शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपण कृषी बाजार समिती अहमदनगर, कोल्हापूर, नागपूर आणि सांगली येथील बाजारभाव जाणून घेणार आहोत. हा बाजारभाव प्रति क्विंटल याप्रमाणे दाखवलेला...\n➡️ शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपण कृषी बाजार समिती वाशीम, खेड (चाकण) आणि श्रीरामपूर येथील बाजारभाव जाणून घेणार आहोत. हा बाजारभाव प्रति क्विंटल याप्रमाणे दाखवलेला आहे. संदर्भ:-...\n➡️ शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपण कृषी बाजार समिती वाशीम, खेड (चाकण) आणि श्रीरामपूर येथील बाजारभाव जाणून घेणार आहोत. हा बाजारभाव प्रति क्विंटल याप्रमाणे दाखवलेला आहे. 👉...\n➡️ शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपण कृषी बाजार समिती अहमदनगर, पुणे (पिंपरी) आणि सोलापूर येथील बाजारभाव जाणून घेणार आहोत. हा बाजारभाव प्रति क्विंटल याप्रमाणे दाखवलेला...\n➡️ शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपण कृषी बाजार समिती सोलापूर, उल्हासनगर आणि वाई येथील बाजारभाव जाणून घेणार आहोत. हा बाजारभाव प्रति क्विंटल याप्रमाणे दाखवलेला आहे. 👉...\n➡️ शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपण कृषी बाजार समिती जळगांव, सातारा आणि सोलापूर येथील बाजारभाव जाणून घेणार आहोत. हा बाजारभाव प्रति क्विंटल याप्रमाणे दाखवलेला आहे. 👉...\nमंडी अपडेट | अ‍ॅगमार्कनेट\n➡️ शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपण कृषी बाजार समिती पुणे (खडकी), औरंगाबाद आणि मुंबई येथील बाजारभाव जाणून घेणार आहोत. हा बाजारभाव प्रति क्विंटल याप्रमाणे दाखवलेला आहे....\n➡️ शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपण कृषी बाजार समिती जळगांव, कराड, कोल्हापूर आणि पनवेल येथील बाजारभाव जाणून घेणार आहोत. हा बाजारभाव प्रति क्विंटल याप्रमाणे दाखवलेला...\n➡️ शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपण कृषी बाजार समिती हिंगोली, जळगांव आणि लातूर येथील बाजारभाव जाणून घेणार आहोत. हा बाजारभाव प्रति क्विंटल याप्रमाणे दाखवलेला आहे. 👉...\nमंडी भाव | अ‍ॅगमार्कनेट\n➡️ शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपण कृषी बाजार समिती कोल्हापूर, नागपूर आणि सांगली येथील बाजारभाव जाणून घेणार आहोत. हा बाजारभाव प्रति क्विंटल याप्रमाणे दाखवलेला आहे....\nआयुर्वेदिक लिंबूला मिळतोय अधिक भाव\nफळबागा आणि भाजीपाला शेतीत काळगाव (ता. साक्री) येथील अनेक शेतकरी यशस्वी झाले आहेत. कोरोना काळात आयुर्वेदिक औषध ठरणारा लिंबू सध्या भाव खात आहे. कडक उन���हाळ्यात लिंबूची...\nसल्लागार लेख | सकाळ\n➡️ शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपण कृषी बाजार समिती पुणे (खडकी) येथील बाजारभाव जाणून घेणार आहोत. हा बाजारभाव प्रति क्विंटल याप्रमाणे दाखवलेला आहे. 👉 यांसारख्या अधिक...\n केंद्र सरकार नाफेडमार्फत यंदा हरभरा खरेदी करणार\n➡️ मित्रांनो, केंद्र सरकार नाफेडमार्फत यंदा ३२.५ लाख टन हरभरा खरेदी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हरभऱ्याच्या सरकारी खरेदीत तब्बल ५५ टक्के वाढ अपेक्षीत...\nसल्लागार लेख | अॅग्रोवन\n हापूस म्हणून इतर आंबा विक्री केल्यास कारवाई\n➡️ मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने परिपत्रक काढून परराज्यांतील आंबा हापूस म्हणून विक्री करता येणार नाही, असे जाहीर केले आहे. ➡️ सांगली:- कर्नाटक आणि इतर राज्यांतून...\n➡️ शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपण कृषी बाजार समिती जळगांव, नागपूर, पुणे आणि सातारा येथील बाजारभाव जाणून घेणार आहोत. हा बाजारभाव प्रति क्विंटल याप्रमाणे दाखवलेला आहे.\n➡️ शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपण कृषी बाजार समिती अहमदनगर, नाशिक, पुणे येथील बाजारभाव जाणून घेणार आहोत. हा बाजारभाव प्रति क्विंटल याप्रमाणे दाखवलेला आहे. 👉 यांसारख्या...\nबाजारभाव | अ‍ॅगमार्कनेट आणि अ‍ॅग्रोस्टार इंडिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/pune-citizens-with-corona-symptoms-should-undergo-health-check-up-dr-deepak-mhaisekar-165711/", "date_download": "2021-06-21T22:34:18Z", "digest": "sha1:E7FSTBM77YQP4DBTYXS42UESPKXQJ4OA", "length": 10632, "nlines": 104, "source_domain": "mpcnews.in", "title": "कोरोना लक्षणे असणाऱ्या नागरिकांनी आरोग्य तपासणी करावी : डॉ.म्हैसेकरMPCNEWS", "raw_content": "\nPune : कोरोनाची लक्षणे असणाऱ्या नागरिकांनी आरोग्य तपासणी करावी : डॉ. दीपक म्हैसेकर\nPune : कोरोनाची लक्षणे असणाऱ्या नागरिकांनी आरोग्य तपासणी करावी : डॉ. दीपक म्हैसेकर\nएमपीसी न्यूज – ताप, सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास आदी कोरोना सदृश्य लक्षणे दिसून येणाऱ्या नागरिकांनी आरोग्य तपासणी करुन घ्यावी.\nतसेच कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या नागरिकांनीही तपासणी करुन घ्यावी. सर्वांनी मोबाईल मध्ये आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करावा, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी केले आहे.\nपुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात तसेच काही ग्रामीण भागात लॉकडाऊन करण्यात आला आहे.\nआतापर्यत सर्व नागरिक प्रशासनाला सहकार्य करत आहेत, यापुढेही लॉकडाऊन कडक पाळून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असेही आवाहन डॉ. म्हैसेकर यांनी केले आहे.\nहॉस्पिटलमधील उपलब्ध बेड, रुणवाहिका व आरोग्यविषयक अडचण असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.\nहेल्पलाईन क्रमांक – 1) तपासणीसाठी डॉ. एन. बी.गोखले- 9422534721/8999951242\n2) कोविड माहिती – 1075 ( केंद्र),104 ( राज्य) किंवा राज्य आरोग्य विभाग (020-26127394)\n3) नॉन कोविड आरोग्य ( कोमार्बिड) तातडीचे ( 24×7) डी एम सी सेल – पुणे मनपा (020-25506800, 25506801, 25506802,25506803)\n4) कोविड लक्षणे / गृह विलगीकरण/ रुग्णालय प्रवेशाकरीता (24×7)-डी.एम.सी सेल – पुणे मनपा (020- 25506800, 25506801, 25506802, 25506803 किंवा 020- 25506300 (नायडू रुग्णालय).\n5) रुग्णवाहिका प्रसुती रुग्णांकरीता – कमला नेहरु रुग्णालय- (020-25508500, 25508609, सोनवणे रुग्णालय – (020-25506100, 25506108) 6) नॉन कोविड रुग्णांकरीता रुग्णवाहीका – 108 ( शासकीय) किंवा 101 पुणे मनपा\n7) कोविड रुग्णवाहिका – 108 ( शासकीय) 8) नॉन कोविड शववाहिका – 101 पुणे मनपा 9) कोविड शववाहिका – व्हेईकल डेपो – 020-24503211,24503212\nइतर तातडीच्या कामाकरीता पुणे मनपाच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग 020-25506800 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन डॉ. म्हैसेकर यांनी केले आहे.\nतसेच गुगल ॲप वरुन कोविड केअर ॲप डाऊनलोड केल्यास बेडच्या उपलब्धतेबद्दल माहिती जाणून घेऊ शकता.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nPune : उड्डाणपूल पाडण्याच्या कामाचा दैनंदिन आढावा घेणार – आमदार सिद्धार्थ शिरोळे\nPimpri: औद्योगिकनगरीत कोरोना बाधितांचे प्रमाण फक्त 0.32 टक्के; तब्बल 60.87 टक्के रुग्ण बरे\nIndia Corona Update : 82 दिवसांनंतर साठ हजारांहून कमी रुग्णांची नोंद, दीड हजार मृत्यू\nPune News : सोशल सिक्युरिटी व वेज लेबर कोड महराष्ट्रात लागू करा ; भारतीय मजदूर संघ\nPune Crime News : स्वारगेट परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या चौघांना अटक\nTalegaon News : विकासकामांतर्गत केलेले डांबरीकरण दोन दिवस पडलेल्या पावसामुळे गायब; अनेक ठिकाणी चिखल\nDehuroad Crime News : घरफोडी करून 20 तोळे दागिने आणि रोख रक्कम चोरीला\nKiwale Crime News : जागा बिल्डरला देत नसल्याच्या कारणावरून मारहाण करून महिलेचा विनयभंग\nMaharashtra Corona Update : राज्यात आज नव्या रुग्णापेक्षा दुप्पट रूग्ण कोरोनामुक्त\nPune News : अभिमान गीताचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण\nPune News : उद्घाटन कार्यक्रमात गर्दी केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्���ा दीडशे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे…\nPimpri News: स्थायी समितीचे माजी अध्यक्ष, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सुरेश सोनवणे यांचे निधन\nSangvi Crime News : रावण गँगकडून हल्ला झाल्यास प्रतिउत्तर देण्यासाठी तडीपार गुंडाने आणली दोन पिस्तूल\nMaval Corona News : दिवसभरात 60 नवे रुग्ण तर 55 जणांना डिस्चार्ज\nPune Crime News : आकर्षक परतावा आणि भिशीच्या नावाखाली गुंतवणूक करण्यास भाग पाडून तीन कोटी 60 लाख रुपयांची फसवणूक…\nPune News : ऐन पावसाळ्यात पुण्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर\nMaval News : मावळातील विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणार 35 टक्के फी सवलत\nPune News : स्वच्छ सेवा सहकारी संस्थेचे कचरा संकलनाचे काम खासगी कंपनीला देण्याचा घाट\nPune News : पुण्यातील गुंठेवारीतील पात्र बांधकामे लवकरच नियमीत\nPune News : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या या कृतीमुळे अजित पवार यांना व्यक्त करावी लागली दिलगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/education/ninety-one-universities-accepted-ncc-as-general-elective-credit-course-under-cbcs-471264.html", "date_download": "2021-06-21T23:13:40Z", "digest": "sha1:BUBQM7M7KBA6CT5YNEOJKIZCC7FIBOCG", "length": 16966, "nlines": 249, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nNCC : देशातील 91 विद्यापीठांकडून राष्ट्रीय छात्र सेनेचा अभ्यासक्रमात समावेश, यूजीसीच्या पत्राला मोठा प्रतिसाद\nनॅशनल कॅडेट कोरचा देशातील 91 विद्यापीठांनी चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम अंतर्गत जनरल इलेक्टिव्ह क्रेडिट कोर्स म्हणून अभ्यासक्रमात समावेश केला आहे. NCC CBCS\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nनवी दिल्ली: नॅशनल कॅडेट कोर म्हणजेच राष्ट्रीय छात्र सेना याचा देशातील 91 विद्यापीठांनी चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम अंतर्गत जनरल इलेक्टिव्ह क्रेडिट कोर्स म्हणून अभ्यासक्रमात समावेश केला आहे. यासंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगानं 15 एप्रिलला देशातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंना पत्र लिहिलं होतं. ( Ninety one universities accepted NCC as general elective credit course under cbcs)\nजनरल इलेक्टिव्ह क्रेडीट कोर्स (42) अंतर्गत एनसीसीचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. देशातील 91 विद्यापीठांनी याबाबत निर्णय घेतला आहे. सर्वाधिक विद्यापीठींची संख्या तामिळनाडू , पद्दुचेरी आणि अंदमान आणि निकोबार येथील आहे. त्यानंतर जम्मू काश्मीरमधील विद्यापीठांनी देखील एनसीसीचा समावेश करण्य���चा निर्णय घेतला आहे. जम्मूतील केंद्रीय विद्यापीठ, श्रीनगरचं इस्लामिया कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स , त्रिचीमधील सेंट जोसेफ कॉलेजचा देखील समावेश आहे. याशिवाय गुजरातमधील बडोद्याचं महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठ, मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरचं अमिटी विद्यापीठ, ओडिशामधील कालाहांडी विद्यापीठानं देखील एनसीसीचा जीएईसीसी अंतर्गत समावेश केला आहे.\nराष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार निर्णय\nराष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार एनसीसी ला वैकल्पिक विषय करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळांमध्ये अभ्यासक्रम आणि इतर उपक्रम यांच्यातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न आहे. सरकारच्या प्रस्तावानुसार राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये तरुणांच्या विकासामध्ये एनसीसीचा पुरेपूर वापर करुण घेण्याचा प्रयत्न आहे.\n2013 पासून एनसीसी वैकल्पिक विषय\nविद्यापीठ अनुदान आयोग आणि केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळानं पहिल्यांदा 2013 मध्ये एनसीसीचा समावेश वैकल्पिक विषय म्हणून करण्याच परिपत्रक जारी केलं. यानंतर 10 हजार 397 शाळा आणि 5098 कॉलेजमध्ये याचा वैकल्पिक विषय म्हणून स्वीकारण्यात आला. यानंतर यूजीसीनं 2016 मध्येही प्रस्ताव ठेवला होता त्यावेळी म्हणावा असा प्रतिसाद मिळाला नव्हता.\nकेंद्रीय शिक्षणमंत्र्यांकडून परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्सला मंजुरी, पहिल्या ‘पाच’ मध्ये या राज्यांचा समावेश\nकर्नाटक सरकार अगोदर म्हणालं दहावीच्या परीक्षा घेणार, आता मुख्यमंत्री येडियुरप्पा म्हणतात…\nऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नाही, 17 वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या\nPost Office Scheme : दररोज 95 रुपये वाचवून 14 लाख मिळवा, ‘या’ फायद्यांसाठी गुंतवणुकीच्या टीप्स\nअर्थकारण 3 days ago\nऔरंगाबादेत शिक्षकांसाठी शाळेचे दार उघडले, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची माहिती\nऔरंगाबाद 6 days ago\nAurangabad | औरंगाबादमध्ये शिक्षकांसाठी शाळेचे दार उघडले, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची माहिती\nLIC च्या ‘या’ पॉलिसीत 150 रुपये गुंतवत राहा; नोकरीला लागण्यापूर्वीच तुमचं मूल होईल लखपती\nयूटिलिटी 7 days ago\nNagpur | नागपुरात ईडीकडून अविनाश भोसलेंचं ली-मेरिडियन हॉटेल सील\nखासगी रुग्णालयातील कोरोना मृत्यूंची सीआयडी चौकशी करा, सफाई कर्मचारी संघटनेचा उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा\nअन्य जिल्हे5 hours ago\nघाटी रुग्णालयात तारीख संपलेल्या केमिकल्सचा वापर \nमह���ला कशाप्रकारे सुरू करू शकतात आपला व्यवसाय; जाणून घ्या यशाची गुपिते\nभाजपचा एकही आमदार फुटला नाही, दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रयत्न, सुधीर मुनगंटीवारांचा टोला\n हे तुमच्यासोबतही घडू शकतं, पोलीस असल्याचं सांगून महिलेचे सव्वा तीन लाखांचे दागिने पळवले\nGemini/Cancer Rashifal Today 22 June 2021 | नोकरीत चढउतार असतील, विवाहबाह्य प्रेम प्रकरणांपासून दूर राहा\nAquarius/Pisces Rashifal Today 22 June 2021 | व्यवसायिक दृष्टीकोनातून वेळ अनुकूल, महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी\nVideo | स्वत:ला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न, शेवटी व्हायचं तेच झालं, दोन महिलांचा व्हिडीओ व्हायरल\nSagittarius/Capricorn Rashifal Today 22 June 2021 | चिंता आणि तणाव दूर होईल, आर्थिक स्थिती चांगली असेल\nमराठी न्यूज़ Top 9\nमंत्रालयात बाॅम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल, पुणे पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं\nमहाराष्ट्राची चिंता वाढली, राज्यात डेल्टा प्लसचे 21 रुग्ण, रत्नागिरी, जळगावनं टेन्शन वाढवलं\nGemini/Cancer Rashifal Today 22 June 2021 | नोकरीत चढउतार असतील, विवाहबाह्य प्रेम प्रकरणांपासून दूर राहा\nAquarius/Pisces Rashifal Today 22 June 2021 | व्यवसायिक दृष्टीकोनातून वेळ अनुकूल, महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी\nघाटी रुग्णालयात तारीख संपलेल्या केमिकल्सचा वापर \nLibra/Scorpio Rashifal Today 22 June 2021 | इतरांच्या कार्यात हस्तक्षेप करु नका, अनावश्यक खर्च होईल\nVideo | स्वत:ला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न, शेवटी व्हायचं तेच झालं, दोन महिलांचा व्हिडीओ व्हायरल\nMaharashtra Coronavirus LIVE Update : अकोल्यात आज दिवसभरात 7 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह\nMaharashtra News LIVE Update | सिडको घेराव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत पोलिसांकडून महत्त्वाचे रस्ते बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://abhipendharkar.blogspot.com/2009/06/blog-post_19.html", "date_download": "2021-06-21T23:24:38Z", "digest": "sha1:2L2FA7MU2LR5MGBMR26EGHEOJFZIHLAM", "length": 21408, "nlines": 265, "source_domain": "abhipendharkar.blogspot.com", "title": "नस्ती उठाठेव: काही अनुभव..पावसाळलेले!", "raw_content": "\nजगाच्या उठाठेवी करण्याचं आणि मनाला येईल ते (अर्थात, फक्त स्वतःच) लिहिण्याचं एक खुलं व्यासपीठ\nपावसाची बरेच दिवस वाट पाहिली, शेवटी कंटाळून सकाळी पावसाच्या अनुपस्थितीतच कांद्याची \"खेकडा' भजी (खेकड्याच्या पायांसारखी दिसणारी. खेकड्याचे पाय घातलेली नव्हे) करून खाल्ली. वर बायकोला एकही न ठेवल्यानं, संध्याकाळी तिच्या शिव्याही खाल्ल्या) करून खाल्ली. वर बायकोला एकही न ठेवल्यानं, संध्याकाळी तिच्या शिव��याही खाल्ल्या दुपारी पावसाचा मस्त शिडकावा झाला आणि अनेक दिवसांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळाला. क्षणार्धात अनेक पावसाळलेल्या सहली डोळ्यांसमोरून तरळून गेल्या.\nकॉलेजात होतो, तेव्हा आमचा \"नेचर क्‍लब' नावाचा अभ्यासाच्या नावाखाली भटकंती करण्याचा (उनाडक्‍या म्हणा हवं तर) क्‍लब होता. विशेषतः पावसाळ्यात या भटकंतीला बहर यायचा) क्‍लब होता. विशेषतः पावसाळ्यात या भटकंतीला बहर यायचा एकदा पावसजवळ असंच \"एक्‍सकर्शन'ला गेलो होतो. सकाळी कुठली तरी झाडं-पानं बघायची, त्यांचा अभ्यास वगैरे करायचा आणि दुपारी एकत्र जेवण, गाण्यांच्या भेंड्या, विविध गुणदर्शन वगैरे. संध्याकाळपर्यंत घरी परत, असा कार्यक्रम असायचा. दुपारची जेवणं वगैरे उरकली होती. नरडीही साफ करून घेतली होती. पावसच्या जवळच्या माळरानावर आम्ही होतो आणि तुफान पाऊस आला. कोकणातलाच पाऊस तो एकदा पावसजवळ असंच \"एक्‍सकर्शन'ला गेलो होतो. सकाळी कुठली तरी झाडं-पानं बघायची, त्यांचा अभ्यास वगैरे करायचा आणि दुपारी एकत्र जेवण, गाण्यांच्या भेंड्या, विविध गुणदर्शन वगैरे. संध्याकाळपर्यंत घरी परत, असा कार्यक्रम असायचा. दुपारची जेवणं वगैरे उरकली होती. नरडीही साफ करून घेतली होती. पावसच्या जवळच्या माळरानावर आम्ही होतो आणि तुफान पाऊस आला. कोकणातलाच पाऊस तो त्यातून मोकळं माळरान आणि जुलैचा महिना त्यातून मोकळं माळरान आणि जुलैचा महिना कुणाचीच त्याला अडवायची शामत नव्हती, आणि तोंड द्यायचीही कुणाचीच त्याला अडवायची शामत नव्हती, आणि तोंड द्यायचीही पावसाच्या तडाख्यात आम्ही मस्तपैकी सापडलो होतो. मोठ्या हरभऱ्याच्या आकाराचे ते टपोरे थेंब टणाटणा तोंडावर-अंगावर आपटत होते. छत्री-बित्रीनं तग धरण्याचा प्रश्‍नच नव्हता. वाराही सोसाट्याचा होता. कसेबसे त्या तडाख्यातून वाचून रस्त्यापर्यंत आलो. पाऊस थांबायची लक्षणं नव्हती. बऱ्याच वेळानं तो कमी झाला. एसटी गाड्या वेळेवर येण्याची चिन्हं नव्हतीच. आमची परतीची गाडी रत्नागिरीहून सुटलीच नसल्याचं समजलं. मग पर्यायी व्यवस्था बघणं आवश्‍यक होतं. शेवटी एक टेम्पो ठरवला. वाळूची वाहतूक करणारा टेम्पो होता तो. हौद्यातल्या काही फळ्या निसटल्या होत्या, काही मोडलेल्या होत्या. अख्खा माणूस मधून रस्त्यावर पडेल, अशी परिस्थिती होती. नशीब, वरती हूड (ताडपत्रीचं छप्पर) तरी होतं. सगळी में���रं टेम्पोत चढली. टेम्पोवालाही त्या घाटरस्त्यातून पावसाच्या तुफान माऱ्यातही \"फॉर्म्युला वन'मध्ये भाग घेतल्यासारखाच टेम्पो चालवत होता. त्यामुळं आम्ही कधी उजव्या बाजूच्या, तर कधी डाव्या बाजूच्या मित्र-मैत्रिणींच्या भेटीला जात होतो. टेम्पोच्या हौद्याच्या कठड्यांना धरून जी मुलं उभ\nी होती, त्यांच्या हाताच्या आधारानं मध्यभागी मुलं-मुली उभ्या होत्या. हात जरा जरी सुटला, तरी रस्सीखेचीत दोरी सुटल्यावर जसे सगळे एकमेकांच्या अंगावर कोसळतात, तशी अवस्था होत होती. मध्येच कुणाचा पाय खाली जायचा, कुणी खांबावर आपटायचं वर पावसाची मजा घ्यायला गाण्यांचा धिंगाणाही होताच.\nआणखी एक पावसाळी अनुभव होता ढाक-भैरीचा. आमच्या क्‍लबबरोबर 31 डिसेंबरच्या रात्री आम्ही कामशेतजवळच्या ढाक-भैरीच्या ट्रेकला गेलो होतो. कामशेतवरून टेम्पोतून जायला आधीच धमाल आली होती. रात्री एका मित्राच्या टेंटमध्ये मस्त गाणी म्हणत बसलो होतो. बाकीचं पब्लिक देवळात जागा शोधून गुडूप झालं होतं. मी आणि आणखी दोन मित्रांची किशोरकुमारची गाणी रंगात आली होती. त्याच वेळी पाऊस आला. तिसरा जो होता, तो पावसासाठी आडोशाचं कारण दाखवून पळाला. मग आम्ही दोघंच राहिलो. बाहेर भरपूर पाऊस, तंबूतही खालून पाणी यायला लागलेलं, अशा स्थितीत आम्ही किशोरकुमारच्या दर्दभऱ्या गाण्यांच्या मैफलीत दंगून गेलो होतो. पहाटे तीन-चारला झोपलो असू. तेही देवळाच्या कातळामुळे थंडगार पडलेल्या गाभाऱ्यात, उंदरांच्या सहवासात\nपहिल्यांदा केलेला तोरणा ट्रेकही पावसाच्या उपस्थितीत असाच धम्माल झाला होता. जाताना धबधब्यात मनसोक्त भिजलो होतो आणि येताना एका बंधाऱ्याच्या अडवलेल्या पाण्यात ड्यूक्‍स नोजच्या धबधब्याला तर पर्याय नाही\nधबधब्याखाली मनसोक्त भिजायचं राहिलं तसं गेल्या वर्षी. ताम्हिणी घाटात एकदाही गेलो नाही. एकदा फक्त पौड रस्त्यालाच \"लवासा सिटी'जवळ गेलो होतो. पण कारमधून गेलो होतो. त्यामुळं भिजलो नाही. शिवथरघळीलाही गेलो, तिथेही येताना भिजू म्हटलं आणि राहून गेलं. यंदा बरेच प्लॅन्स आहेत, पण अजून पावसाचा पत्ता नाहीये\nमिसळ हा भराभर उरकण्याचा नाश्ता नाही, तर ती एक शास्त्रीय संगीताची बहारदार मैफल आहे. मैफलीच्या आधी तिची जागा निश्चित करावी लागते, श्रोते कोण ...\nआकर्षणाचीच विस्तारित संकल्पना म्हणजे \"क्रेझ'. अमक्‍याची क्रेझ आलेय, तमक्‍याची क्रेझ आलेय, असं आपण नेहमी म्हणत असतो. आपणही अनेकदा त...\nआज भल्या पहाटे पावणेपाच वाजता पुण्यात पोचलो. \"शेमी'लक्‍झरीतल्या शेकंडलास्ट शीटमुळे (शेशेशी) पार आपटून-धोपटून निघालो. त्यातनं कोकरूड...\nदाराची कडीसुद्धा वाजणार नाही, याची काळजी घेत ती दबक्या पावलांनी घराबाहेर पडली. तिला प्रचंड धाकधूक वाटत होती. कुणी आपल्याला बघणार तर नाह...\n`` आरती, काय गं , कुठे होतीस एवढे दिवस अचानक गायब झालीस काही फोन नाही, निरोप नाही `` वीणा जराशी वैतागलीच होती. `` बाई अहो गावाला गेल्...\nरत्नागिरीत पत्रकारितेला सुरुवात केली, तेव्हा तिथल्या ` रत्नागिरी एक्स्प्रेस ` या स्थानिक दैनिकात अनिल जोशी या सहकाऱ्याकडे भाषांतराची जबाबद...\nलहानपणी सुट्या लागल्यावर आजोळी शिपोशीत राहायला जायचो. तीन मामेभावंडं आणि मी, असा दंगा असायचा. कधी गुरं राखणं, कधी नदीवर आंघोळ, कधी आंब्याच...\nवाघा border च्या `बीटिंग रिट्रीट` समारंभाचे अनेक फोटो पेप्रात छापले होते, त्याची वर्णनं वाचली आणि ऐकली होती, भाषांतरितही केली होती. तरीही वा...\nनमस्कार. सगळ्यात आधी मी तुम्हाला माझी ओळख करून देतो. माझं नाव आहे, कोटिभास्कर सदाशिव गोडबोले. (हे म्हणजे ` चौथी अ ` यत्तेतल्या मुला...\nभाऊ महाराज बोळात राहत असताना अनंत चतुर्दशी म्हणजे आम्हाला पर्वणी वाटायची. दुपारी बाराला मंडईतून कसबा गणपतीची पालखी रवाना व्हायची. तिला हात...\nभाऊ महाराज बोळात राहत असताना अनंत चतुर्दशी म्हणजे आम्हाला पर्वणी वाटायची. दुपारी बाराला मंडईतून कसबा गणपतीची पालखी रवाना व्हायची. तिला हात...\nइथे काय काय वाचाल\nउमाळे आणि उसासे (8)\nयत्र तत्र कुत्रं... (4)\nमु. पो. पुण्यनगरी, India\nआधी पत्रकारिता करून आता मुक्त लिखाणाच्या क्षेत्रात शक्य होईल ते आणि शक्य होईल तिथे व्यावसायिक लेखनाचा प्रयत्न करतोय. अधूनमधून वेळ मिळालाच, तर हे स्वान्त सुखाय लिखाण.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/farmers-take-fodder-crops-benefits-announced-by-dr-ashok-dhawan-vc-vnmkv-parbhani/", "date_download": "2021-06-21T21:55:54Z", "digest": "sha1:T34ZPKWAA56D3U57CBF3F7P7GL5T6Z5K", "length": 10343, "nlines": 86, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "विद्यापीठातील दर्जेदार बहुवार्षिक चारापिकांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा : कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nविद्यापीठातील दर्जेदार बहुवार्षिक चारापिकांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा : कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण\nबहुवार्षिक ज्वारी चारा पिक\nमराठवाड्यातील पशुपालकांची मोठया प्रमाणात असलेल्‍या गरज लक्षात घेता वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या परभणी येथील संकरीत गो पैदास प्रकल्प प्रक्षेत्रावर पंधरा एकर क्षेत्रावर सुधारीत चारापिकांची लागवड करण्यात आलेली आहे. कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण यांच्या हस्ते दि. १६ जुलै रोजी चारापिकांच्या ठोबांचा पुरवठ्यास प्रारंभ करण्यात आला. यावेळी संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, विस्तार अधिकारी (पशुसंवर्धन) डॉ. कनले, वरिष्‍ठ शास्त्रज्ञ डॉ. दिनेशसिंह चौहान, डॉ. अशोक जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती. वैरण विकास कार्यक्रमांतर्गत दोन लक्ष ठोंबाचा परभणी जिल्हा परिषदेच्‍या जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयास पुरवठा करण्यात आला असुन सन २०१८-१९ मध्ये एकुण २५ लक्ष ठोंबाचा पुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे.\nयावेळी कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण म्हणाले की, मराठवाडयात दुग्धव्यवसायास मोठा वाव असुन चारापिकांची कमतरता ही पशुपालकांसमोर मुख्य समस्या आहे. दुग्धोत्पादनास चालना देण्‍यासाठी विद्यापीठ प्रक्षेत्रावर लागवड करण्यात आलेल्या दर्जेदार सुधारित चारापिकांच्‍या ठोंबाची पशुपालकांनी लागवडीसाठी उपयोग करण्‍याचे आवाहन त्‍यांनी केले.\nयाप्रसंगी संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर म्हणाले की, विद्यापीठ प्रक्षेत्रावर सतरा बहुवार्षिक व दहा हंगामी चारापिकांची ठोंबे नाममात्र दरात विक्रीसाठी उपलब्ध असुन सद्यस्थिती व हवामानचारापिकांच्या लागवडीस अत्‍यंत उपयुक्‍त आहे.\nसद्यस्थितीत संकरीत गो पैदास प्रकल्‍प येथील पंधरा एकर क्षेत्रावर बहुवार्षिक संकरीत नेपीयर गवताच्या जयवंत, गुणवंत, संपदा (डीएचएन-६), बीएनएच-१०, आयजीएफआरआय-७, सीओबीएन-५ इत्यादी चारापिकांच्‍या जाती उपलब्ध असुन पॅराग्रास, दशरथ, बहुवार्षिक ज्वार ही चारापिके विक्रीस उपलब्ध आहेत.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक स��कार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nनानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, मराठवाडा, विदर्भाच्या लाभार्थींच्या खात्यात 966.30 कोटींचा निधी जमा\n26 हजार शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले खत व बियाणे\nमोदींनी लॉन्च केलं mYoga App जगाला मिळणार योगाचे धडे\n10 गुंठे जमिनीवर दोन लाखाचं उत्पन्न देणाऱ्या स्ट्रॉबेरीवर होणार संशोधन\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/talegaon-dabhade-manohar-dabhade-presides-over-talegaon-city-journalists-union-atul-pawar-gets-secretarys-hat-trick-130706/", "date_download": "2021-06-21T22:54:27Z", "digest": "sha1:YVYYE4QNLI6W7PVIUBJBYSHI5LYNSRRW", "length": 8834, "nlines": 91, "source_domain": "mpcnews.in", "title": "Talegaon Dabhade : तळेगाव शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी मनोहर दाभाडे तर, सचिवपदी अतुल पवार यांची हॅट्रीक - MPCNEWS", "raw_content": "\nTalegaon Dabhade : तळेगाव शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी मनोहर दाभाडे तर, सचिवपदी अतुल पवार यांची हॅट्रीक\nTalegaon Dabhade : तळेगाव शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी मनोहर दाभाडे तर, सचिवपदी अतुल पवार यांची हॅट्रीक\nमनोहर दाभाडे, अतुल पवार\nएमपीसी न्यूज – तळेगाव शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक ‘पुढारी’चे पत्रकार मनोहर दाभाडे यांची तर, सचिवपदी साप्ताहिक ‘अंबर’चे अतुल पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच इतर पदाधिकारी देखील बिनविरोध निवडले गेले आहेत. या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.निवडीनंत��� मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.\nपत्रकार संघाचे मावळते अध्यक्ष सुनील वाळूंज यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत इतर पदाधिकारी निवडण्यात आले. ते पुढील प्रमाणे – उपाध्यक्ष – तात्यासाहेब धांडे (सकाळ), खजिनदार –बी.एम.भसे(सकाळ), प्रकल्प प्रमुख सुरेश साखवळकर (साप्ताहिक ‘अंबर’), सोनाबा गोपळे (केसरी), सल्लागार – सुनील वाळूंज या प्रमाणे निवड करण्यात आली.\nअध्यक्षपदी निवड झालेले दाभाडे यांनी तळेगाव दाभाडे नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती, गुणवंत कामगार (महाराष्ट्र शासन), विशेष कार्यकारी दंडाधिकारी, बजाज ऑटो कामगार सोसायटीचे माजी सचिव तर सरसेनापती उमाबाई दाभाडे नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदाची जबाबदारी यशस्वीपणे त्यांनी सांभाळली आहे. तर, सचिव अतुल पवार हे साप्ताहिक ‘अंबर’मध्ये सह-संपादक असून त्यांची तिस-यांदा संघाच्या सचिवपदी फेर निवड झाली आहे.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nPune : आनंद विद्यानिकेतन हायस्कूलमध्ये भूगोल दिन व पानिपत शौर्य दिन उत्साहात\nPimpri : महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचा ‘दर्पण पुरस्कार’ शिवाजीराव शिर्के यांना जाहीर\nIndia Corona Update : 82 दिवसांनंतर साठ हजारांहून कमी रुग्णांची नोंद, दीड हजार मृत्यू\nPimpri News : पवना धारण 33.26 टक्के भरले; मागील 24 तासात 81 मिलिमीटर पावसाची नोंद\nPune News : पुण्याच्या राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेची 100 दिवसाची योग कार्यशाळा यशस्वी\nPimpri Vaccination News : शहरात सोमवारी लसीकरण सुरु; 57 केंद्रांवर मिळणार ‘कोविशील्ड’ तर दोन केंद्रांवर…\nVadgaon Maval News : वडगाव मावळ ते कात्रज या नवीन मार्गावरील बससेवेचा शुभारंभ\nNigdi News : भक्ती-शक्ती उड्डाणपुलाचा वर्तुळाकार मार्ग पूर्ण होऊनही बंद का : नागरिकांचा प्रशासनाला सवाल\nPune New : कचरा वाहतुकही आता ‘ई-वाहना’तून होणार\nPimpri Corona Update : रविवारी शहरात 258 नवीन रुग्ण; 183 जणांना डिस्चार्ज\nMaharashtra Corona Update : राज्यात आज नव्या रुग्णापेक्षा दुप्पट रूग्ण कोरोनामुक्त\nPimpri News: स्थायी समितीचे माजी अध्यक्ष, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सुरेश सोनवणे यांचे निधन\nSangvi Crime News : रावण गँगकडून हल्ला झाल्यास प्रतिउत्तर देण्यासाठी तडीपार गुंडाने आणली दोन पिस्तूल\nMaval Corona News : दिवसभरात 60 नवे रुग्ण तर 55 जणांना डिस्चार���ज\nPune Crime News : आकर्षक परतावा आणि भिशीच्या नावाखाली गुंतवणूक करण्यास भाग पाडून तीन कोटी 60 लाख रुपयांची फसवणूक…\nPune News : ऐन पावसाळ्यात पुण्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर\nMaval News : मावळातील विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणार 35 टक्के फी सवलत\nTalegaon Dabhade : तळेगाव शहर पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://vikrantjoshi.com/blog-post_55/", "date_download": "2021-06-21T23:22:24Z", "digest": "sha1:D2TPVVELQXBV3JPTCZSF7LUUECMZ5RXW", "length": 11194, "nlines": 54, "source_domain": "vikrantjoshi.com", "title": "गडकरी बावनकुळे फडणवीस तिघे एकमेकांसाठी कासावीस —पत्रकार हेमंत जोशी – Vikrant Joshi", "raw_content": "\nगडकरी बावनकुळे फडणवीस तिघे एकमेकांसाठी कासावीस —पत्रकार हेमंत जोशी\nनागपुरात नाना पटोले यांनी लोकसभेला नितीन गडकरी यांच्यासमोर निवडून येण्यासाठी यावेळी जंग जंग पछाडले, उपयोग फारसा झालेला नाही कारण नितीन गडकरी निवडून येतील खासदार होतील, त्यांचे सरकार सत्तेत आले तर मंत्रीही होतील. गडकरी पराभूत होतील पटोले विजयी ठरतील हा जो कांगावा केल्या जातो तो खरा नाही, गडकरी नक्की पराभूत होणार नाहीत. यावेळी ज्या अनेक अफवा गडकरी निवडून न येण्यासाठी नागपूर लोकसभा मतदार संघात पसरविण्यात आल्या त्यातली मोठी अफवा होती कि नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांचे आपापसात अजिबात पटत नाही त्याचा मोठा फटका गडकरी यांना बसणार आहे ते त्यातून लोकसभा घालवून बसणार आहेत. प्रभावी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे गडकरी यांचे हनुमान आहेत त्यामुळे फडणवीस यांना त्यांच्याविषयी मनात अस्वस्थता आहे काहीसा राग आहे अशी देखील अफवा पटोले यांच्या गोटातून पसरविण्यात आली होती…असे अजिबात नाही. गडकरी यांना फक्त एकाच त्रास आहे तो त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्याचा. त्यांना दगदग हल्ली फारशी सहन होत नाही, गडकरी अकाली थकल्यासारखे झाले आहेत, अधिक दगदग झाली कि लगेच त्यांना भोवळ येते. राजकारणात दीर्घकाळ टिकून राहायचे असेल किंवा जेव्हा तुम्हाला आयुष्यात वेगळे काहीतरी अचिव्ह करायचे असते तेव्हा तब्येत नक्की जपायची असते त्याकडे ते दोघेही दुर्लक्ष करतात म्हणजे गडकरी आणि फडणवीस देखील. देवेंद्र फडणवीस वयाने तरुण आहेत म्हणून सहन करतात पण त्यांचाही गडकरी होता काम नये अन्यथा यशाचे अत्युच्च शिखर हाताशी आणि देह अंथरुणावर असे\nघडता काम नये. गडकरींच्या बाबतीत एक महत्वाचे सांगायचे झाल्यास ते प्रत्येक व प्रत्येकाविषयी आलेला राग उगाचच कायमस्वरूपी मनात ठेवतात त्यामुळे होते काय त्याचा विपरीत परिणाम प्रकृतिस्वास्थ्यावर होतो शुगर वाढते आणि गडकरी घेतलेल्या सततच्या टेन्शन मधून जागच्या जागी कोसळतात…\nउरला सवाल गडकरी आणि फडणवीस यांच्यातल्या मतभेदांचा. वयानुसार नागपुरात दोघांचे मित्रपरिवारातले सदस्य नक्की वेगवेगळे असलेत तरी त्या दोघात एकमेकां विषयी सख्ह्या भावासारखे प्रेम आहे, गडकरी यांना हे शंभर टक्के माहित आहे कि उद्या जर ते राजकारणापासून जरी दूर गेलेत किंवा मुलीकडे अमेरिकेत कायमस्वरूपी निघून गेलेत तरी फडणवीस त्यांच्या मुलांची स्वतःचे कुटुंब असल्यासारखी काळजी घेतील, संघ परिवारातून घडलेले संस्कार, त्यातून एकमेकांविषयी जिव्हाळा आपोआप निर्माण होत असतो. चंद्रशेखर बावनकुळे यांची तुलना जर द्रौपदीशी केली तर हे नक्की कि गडकरी हे त्यांच्यासाठी अर्जुन आहेत त्यामुळे बावनकुळे यांचे गडकरी यांच्यावर नक्की काकणभर प्रेम अधिक असले तरी फडणवीस देखील बावनकुळेंसाठी साक्षात भीम आहेत. द्रौपदी भीमाच्या कुशीत शिरल्यानंतर तिला नक्की अर्जुनाची आठवण यायची पण भीमाला किंवा इतर भावंडांना तिने परमोच्च आनंद घेतांना दूर ढकलल्याचे त्या महाभारतात कुठेही उल्लेख नाही त्यामुळे बावनकुळे त्या दोघांनाही आपले वाटतात आणि द्रौपदी सारखी चतुर भूमिका निभावताना बावनकुळे कुठेही कमी पडले असे वाटत नाही. गडकरी नक्की निवडून येणार आहेत आणि त्यांना निवडून आणतांना या दोघांनी म्हणजे फडणवीस आणि बावनकुळेंनी घेतलेली मेहनत केलेले अथक प्रयत्न तोंडात बोटे घालण्यास भाग पाडतात…\nमहत्वाचे हेच कि यावेळी सोशल मीडियाचा म्हणाल तर दुरुपयोग म्हणाल तर प्रचार करण्यासाठी उपयोग भाजपाविरोधकांनी आक्रमक पद्धतीने करवून घेतला त्यांच्यासमोर भाजपा या लोकसभा निवडणुकीत फिकी पडली हे फडणवीस यांनी ध्यानात घेऊन त्याची येणाऱ्या विधानसभेला म्हणाल तर तयारी केली पाहिजे म्हणाल तर डोळ्यात तेल घालून काळजी घ्यायला पाहिजे. नागपूरची लोकसभा निवडणूक नितीन गडकरींना अडचणीची गेली ते पराभूत होतील अशा कंड्या अफवा बातम्या राजकीय वर्तुळात विशेषतः सोशल मीडियावर पद्धतशीर पसरविल्या गेल्या पण ते सारे खोटे आहे खोटे होते एवढेच तुम्हाला येथे काही पुरावे सादर करून सांगू शकतो. फडणविसांच्याही बाबतीत बावनकुळे यांच्या सारखेच म्हणजे सध्या त्यांचे अफेअर अगदी जोरात मोदी आडनावाच्या शक्तीशी सुरु आहे पण त्यांनी आपल्या बालपणापासून असलेल्या गडकरी आडनावाच्या म्हणाल तर राजकीय प्रेयसीकडे दुर्लक्ष केलेले आहे असे शंभर टक्के नाही. फडणवीस जेव्हा मोदी यांना फ्लाईंग किस देतात तेव्हा ते गडकरी यांना देखील डोळा मारून मोकळे होतात, एवढे मात्र नक्की आहे कि मोदी त्यांच्यासाठी अर्जुन आहेत आणि गडकरी भीमाच्या भूमिकेत आहेत…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://cmnews.co.in/907-oxygen-and-185-ventilator-beds-available-in-beed-district/", "date_download": "2021-06-21T23:02:05Z", "digest": "sha1:YLW4FQHWV5I5IGPJG4AI27WP5KIS3I3E", "length": 19677, "nlines": 209, "source_domain": "cmnews.co.in", "title": "*बीड जिल्ह्यात ऑक्सिजनचे 907 तर व्हेंटिलेटरचे १८५ बेड उपलब्ध* – CMNEWS", "raw_content": "\nओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीसपदी मंगल भुजबळ यांची नियुक्ती\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\nइनामी जमीन घोटाळ्यांमध्ये जिल्हाधिकार्‍यांना विभागीय आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश\nअंबाजोगाई येथील ‘स्वाराती’ रूग्णालयातील व्हेंटिलेटरही तशीच पडून; आ.सतीश चव्हाण यांचा खोचक सवाल\nकलासम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचे निधन\nम्युकर मायकोसिसचे राज्यात पंधराशे रूग्ण; पुढील दहा दिवस अत्यंत महत्त्वाचे :आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती\nखत दरवाढीच्या निषेधार्थ केंद्र सरकारचा पुतळा जाळून स्वाभिमानी शेतकरी संघटना गुरुवारी प्रचंड आक्रमक आंदोलन छेडणार\nHome/ताज्या घडामोडी/*बीड जिल्ह्यात ऑक्सिजनचे 907 तर व्हेंटिलेटरचे १८५ बेड उपलब्ध*\n*बीड जिल्ह्यात ऑक्सिजनचे 907 तर व्हेंटिलेटरचे १८५ बेड उपलब्ध*\nबीड दि. १७ सप्टेबर प्रतिनिधी\nबीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी जिल्ह्याच्या आरोग्यव्यवस्थेचा नुकताच आढावा घेतला असून, पुणे – मुंबई सारख्या मोठ्या शहरां��ध्ये बेड उपलब्ध होत नसल्याची ओरड असताना बीड जिल्ह्यातील व्यवस्थापन व नियोजनामुळे जिल्ह्यात ऑक्सिजनचे 907 तर व्हेंटिलेटरचे १८५ बेड उपलब्ध आहेत.\nजिल्ह्यात रॅपिड अँटिजेन टेस्टिंग, स्वॅब व अन्य माध्यमातून तपासण्या वाढविण्यात आल्या असून, आरोग्य यंत्रणा सक्षमपणे काम करत आहे. उपलब्ध बेडच्या संदर्भात नागरिकांनी संभ्रम बाळगू नये, तसेच आजाराची लक्षणे दिसताच स्वतःहुन कोविड तपासणी करून घ्यावी असे आवाहन बैठकीनंतर ना. मुंडे यांनी जिल्हा वासीयांना केले.\nबुधवार (दि. १६) रोजी आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी उपलब्ध बेडची संख्या ऑक्सिजन व व्हेंटिलेटर ची वर्गवारी सहित माहिती घेतली. नागरिकांमधील संभ्रम दूर करण्याबाबत निर्देश दिले, तसेच रुग्णालय निहाय उपलब्ध बेड संख्या, रुग्ण संख्या तसेच बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या दररोज ‘डॅशबोर्ड’ स्वरूपात प्रसिद्ध करण्याच्या सूचनाही आरोग्य विभागाला केल्या आहेत.\nहेही वाचा :अहमदनगर;५७३ रुग्णांना डिस्चार्ज;९२२ बाधितांची रुग्णसंख्येत भर\nबीड जिल्हा रुग्णालय व अन्य कोविड सेंटर मिळून बीड येथे ऑक्सिजनचे ८० व व्हेंटिलेटरचे ५०, अंबेजोगाई स्वाराती येथे ऑक्सिजनचे १९६ व व्हेंटिलेटरचे ५२, अंबाजोगाई महिला रुग्णालय येथे ऑक्सिजन ५१ व व्हेंटिलेटर ६०, जेरिऍट्रिक कोविड रुग्णालय अंबाजोगाई येथे ऑक्सिजन ५०० व व्हेंटिलेटर १४ आणि गेवराई रूग्णालयात ऑक्सिजन ३० तर व्हेंटिलेटर १० असे एकूण ऑक्सिजन बेड 907 तर व्हेंटिलेटर बेड १८६ उपलब्ध आहेत.\nजिल्ह्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण तसेच अँटिजेन टेस्टिंग व स्वॅब आदी माध्यमातून आढळणारे रुग्णांचे प्रमाण यांचा समतोल राखत आवश्यकता भासल्यास आणखी खाजगी रुग्णालयांना कोविड रुग्णालयात रूपांतरित करण्यात येईल असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी सांगितले आहे.\nओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीसपदी मंगल भुजबळ यांची नियुक्ती\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीसपदी मंगल भुजबळ यांची नियुक्ती\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\n*बीड जिल्हा परिषदेच्या इमारत बांधकामाची केली पाहणी;निधी उपलब्ध करून देऊ-धनंजय मुंडे*\n*लिंबोडी तलाव पूर्ण क्षमतेने भरला;कड्यासह पाच गावांचा पाणीप्रश्न मिटला*\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\nइनामी जमीन घोटाळ्यांमध्ये जिल्हाधिकार्‍यांना विभागीय आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश\nअंबाजोगाई येथील ‘स्वाराती’ रूग्णालयातील व्हेंटिलेटरही तशीच पडून; आ.सतीश चव्हाण यांचा खोचक सवाल\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*अखेर नरभक्षक बिबटया जेरबंद; वनविभागाची कामगिरी\n*आष्टीतील तालुक्यातील एकाला कोरोनाची बाधा*\n*राज्यातील शिक्षकांना SCERT देणार गुगल क्लासरूम चे ऑनलाईन प्रशिक्षण*\nओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीसपदी मंगल भुजबळ यांची नियुक्ती\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\nअण्णांच्या राळेगण मध्ये साडी वाटप करताना दोघांना पथकाने पकडले » CMNEWS\nअहमदनगर: १३४ रूग्णांना डिस्चार्ज तर ८३ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर\nदक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांची भेट\nपरळीत कोविड लसीकरण सराव फेरी चा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आरंभ\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते ��ितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*अखेर नरभक्षक बिबटया जेरबंद; वनविभागाची कामगिरी\n*आष्टीतील तालुक्यातील एकाला कोरोनाची बाधा*\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*अखेर नरभक्षक बिबटया जेरबंद; वनविभागाची कामगिरी\n*आष्टीतील तालुक्यातील एकाला कोरोनाची बाधा*\n*राज्यातील शिक्षकांना SCERT देणार गुगल क्लासरूम चे ऑनलाईन प्रशिक्षण*\n*राज्यातील शिक्षकांना SCERT देणार गुगल क्लासरूम चे ऑनलाईन प्रशिक्षण*\n*आष्टीतील कोरोना बाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू*\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटचं पुण्यात कनेक्शन, महिलेसह तिघांना अटक*\n*दिवाळी तुमची दवाखान्यात जाणार कायआज जिल्ह्यात 200 कोरोना ग्रस्तांची भर*\n*बीड जिल्ह्याचा कोरोना corona कमी होतोय पण आष्टीचा वाढला\nअण्णांच्या राळेगण मध्ये साडी वाटप करताना दोघांना पथकाने पकडले » CMNEWS\nअहमदनगर: १३४ रूग्णांना डिस्चार्ज तर ८३ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर\nदक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांची भेट\nपरळीत कोविड लसीकरण सराव फेरी चा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आरंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/1400-corer-rupees-fund-for-tourism-ministry/", "date_download": "2021-06-21T22:42:50Z", "digest": "sha1:INBSVKP5FI57Y3INOTXED3IOFAYUU2UI", "length": 9745, "nlines": 84, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "पर्यटन खात्याच्या बजेटमध्ये ६ पटीने वाढ, १४०० कोटी रुपयांची तरतूद", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nपर्यटन खात्याच्या बजेटमध्ये ६ पटीने वाढ, १४०० कोटी रुपयांची तरतूद\nऔरंगाबाद - राज्यातील महाविकास आघाडी सरकारने आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यटन मंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे. आदित्य ठाकरे यांनी पर्यावरण व पर्यटनासाठी काम केले आहे. नेहमी अर्थसंकल्पात वंचित राहणारे पर्यटन खात्यावर यंदा लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. नेहमी दुर्लक्षित राहणाऱ्या पर्यटन खात्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात १४०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल��� आहे.\nगेल्या दोन वेळच्या अर्थसंकल्पांच्या तुलनेत यात यंदा तब्बल ६ पट वाढ झाली आहे. मात्र पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणासाठी भरभरून दिले असताना मराठवाडा आणि विदर्भाच्या पर्यटन विकासाकडे दुर्लक्ष केले आहे. वरळीत आंतरराष्ट्रीय पर्यटन संकुल निर्मित, मंबईचा पर्यटन विकास, हाजी अली परिसराचा विकास महाविद्यालयात पर्यटन अभ्यासक्रम, लोणार सरोवराचा विकास, अचलपूर शहराचा पर्यटन विकास, समुद्रकिनाऱ्याचे सुशोभीकरण, पाटण तालुक्यातील धबधबा तसेच सज्जनगड ते परळी रोपवे, घाटमाता ते हुंबरळी, जंगली जायगड आणि केमसे नाका येथे वॉकिंग ट्रॅक, शिवनेरी आणि नरनाळा किल्ल्याचा विकास, अंबाबाई देवस्तानाचा विकास, पर्यटनस्थळांच्या सुरक्षितेसाठी उपाययोजना, औरंगाबादच्या ३ पुरातन पुलांचे नूतनीकरण यासाठी २०२०-२१ च्या वर्षासाठी १४०० कोटी रुपये देण्यात आले आहेत. २०१९-२० अर्थसंकल्पात पर्यटनासाठी २९५ कोटींची तरतूद करण्यात आली होती. २०१८-१९ या वर्षासाठी २२६ कोटी रुपये देण्यात आले होते. यंदा पहिल्यांदाच पर्यटनासाठी १४०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nनानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, मराठवाडा, विदर्भाच्या लाभार्थींच्या खात्यात 966.30 कोटींचा निधी जमा\n26 हजार शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले खत व बियाणे\nमोदींनी लॉन्च केलं mYoga App जगाला मिळणार योगाचे धडे\n10 गुंठे जमिनीवर दोन लाखाचं उत्पन्न देणाऱ्या स्ट्रॉबेरीवर होणार संशोधन\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्��ीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ournagpur.com/virankha-bhivgade-acceased-as-the-chairman-of-asinagar-zone/", "date_download": "2021-06-21T21:41:23Z", "digest": "sha1:7HXUMHPVTBBFOAS5LVXMQGGWXKYCF2W3", "length": 10283, "nlines": 160, "source_domain": "ournagpur.com", "title": "सर्वांच्या सहकार्याने झोनला प्रगतीपथावर नेणार : विरंका भिवगडे, आसीनगर झोन सभापती म्हणून पदभार स्वीकारला", "raw_content": "\nHome Maharashtra सर्वांच्या सहकार्याने झोनला प्रगतीपथावर नेणार : विरंका भिवगडे, आसीनगर झोन सभापती म्हणून...\nसर्वांच्या सहकार्याने झोनला प्रगतीपथावर नेणार : विरंका भिवगडे, आसीनगर झोन सभापती म्हणून पदभार स्वीकारला\nनागपूर : झोनमधील नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी या सर्वांच्या सहकार्याने आसीनगर झोनला प्रगतीपथावर नेणार आणि प्रत्येक कामांना प्राधान्याने सोडविण्यावर भर देणार असल्याचा विश्वास आसीनगर झोनच्या नवनिर्वाचित सभापती विरंका भिवगडे यांनी व्यक्त केला. सोमवारी आसीनगर झोन येथे त्यांनी झोन सभापती म्हणून पदभार स्वीकारला त्यावेळी त्या बोलत होत्या.\nयावेळी व्यासपीठावर मावळत्या सभापती वंदना चांदेकर, नगरसेविका मंगला लांजेवार, वैशाली नारनवरे, नगरसेवक दिनेश यादव, मोहम्मद ईब्राहिम तौफिक अहमद, बसपा जिल्हा अध्यक्ष विलास सोमंकुवर, जिल्हा प्रभारी योगेश लांजेवार, झोन सहायक आयुक्त गणेश राठोड, उपअभियंता अजय पाझारे प्रामुख्याने उपस्थित होते.\nपुढे बोलताना विरंका भिवगडे म्हणाल्या, झोनमधील प्रत्येक नागरिकांच्या समस्यांना प्राधान्याने सोडविण्याचा माझा प्रयत्न राहील. झोनअंतर्गत येणारे सर्व कामे ताताडीने मार्गी लावण्याचा माझ्या प्रयत्न असेल. झोन सभापती नियुक्त करण्यासाठी ज्यांनी मला प्रोत्साहन केले त्यांचे मी आभार मानते, असेही त्या यावेळी बोलताना म्हणाल्या.\nयावेळी मावळत्या सभा���ती वंदना चांदेकर म्हणाल्या, माझ्या कार्यकाळात मी माझे काम पूर्ण केले. ‘झिरो पेंडंसी’ म्हणून माझ्या कार्यकाळात या झोनची नवीन ओळख निर्माण झाली. मला केलेल्या सहकार्याबद्दल मी आभार मानते, असे म्हणत त्यांनी ऋणनिर्देश व्यक्त केले.\nयाप्रसंगी नगरेसविका मंगला लांजेवार, वैशाली नारनवरे, नगरसेवक दिनेश यादव, मोहम्मद ईब्राहिम तौफिक अहमद, नगरसेवक परसराम मानवटकर, सहायक आयुक्त गणेश राठोड यांनी आपल्या भाषणातून नवनियुक्त सभापती विरंका भिवगडे यांचे अभिनंदन केले. यानंतर मावळत्या सभापती वंदना चांदेकर यांनी नवनिर्वाचित सभापती विरंका भिवगडे यांच्याकडे सभापतीपदाचा कार्यभार सोपविला. त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.\nकार्यक्रमाचे संचालन व आभार कनिष्ठ अभियंता शैलेश जांभूळकर यांनी केले. कार्यक्रमाला झोनमधील कर्मचारी व अधिकारी, सर्व अभियंता व कंत्राटदार उपस्थित होते.\nअधिक वाचा : डॉ. संजीव चौधरी महाराष्ट्र स्वास्थ्य विज्ञान विश्वविद्यालय, नाशिक के प्रबंधन मंडल में शामिल\nPrevious articleडॉ. संजीव चौधरी महाराष्ट्र स्वास्थ्य विज्ञान विश्वविद्यालय, नाशिक के प्रबंधन मंडल में शामिल\nNext article८२ हजार वृक्षांची होणार लागवड : महापौर नंदा जिचकार\nनागपुरात ‘खाकी वर्दी’चा प्रेमळ चेहरा; निराधार आजीच्या गळणाऱ्या छतावर पोलिसांनी टाकली ताडपत्री\nफोटो काढायला गेलेले,शाळकरी मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू\nदाभाडकरांनी तरुणासाठी सोडला नव्हता बेड; माहिती अधिकारात वस्तुस्थिती समोर\n‘ईडी’कडून नागपुरात एकाचवेळी दोन सीए आणि एका कोळसा व्यापाऱ्याच्या घरी छापेमारी\nआता १५ मिनिटात ओळखता येणार … गर्दीतील कोरोना बाधित\nGoogle चं नवं फीचर, आता मिळणार फोटो आणि व्हिडीओ Hide करण्याची सुविधा\n एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या करून आरोपीची आत्महत्या\nफेसबुकवरील मैत्री पडली महागात; महिलेची 2.5 कोटींची फसवणूक\nSIP मध्ये 12% व्याजासह 26 लाखांचा परतावा मिळवा, वाचा सुरुवातीला किती...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-football/mandar-tamhane-writes-about-football-world-cup-colombia-vs-poland-match-125998", "date_download": "2021-06-21T23:50:50Z", "digest": "sha1:OYXRRE67GM4QWNUM47YDRD652JP2UOFL", "length": 8857, "nlines": 124, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | कोलंबियाचा विजय अन् पोलंड स्पर्धेबाहेर (मंदार ताम्हाणे)", "raw_content": "\nह गटात रविवारी जपान आणि सेनेगल यांच्यात झालेला सामना बरोबरी��� सुटला होता. त्यामुळे या गटात जपान 4 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. सेनेगलही 4 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. कोलंबिया तीन गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. पोलंडने दोन्ही सामने गमविल्यामुळे त्यांना स्पर्धेबाहेर जावे लागले आहे. कोलंबियाला बाद फेरीत प्रवेश करण्यासाठी सेनेगलचा पराभव करणे आवश्यक आहे.\nकोलंबियाचा विजय अन् पोलंड स्पर्धेबाहेर (मंदार ताम्हाणे)\nकोलंबियाने जोरदार खेळ करत पोलंडचा 3-0 ने पराभव केला. या पराभवामुळे पोलंड हा विश्वकरंडकाबाहेर जाणारा पहिला युरोपियन देश ठरला आहे.\nकोलंबियाने या सामन्याची सुरवात चांगली केली. गेल्या विश्वकरंडकातील गोल्डन बॉलचा विजेता हामेज रॉड्रीगेज या सामन्यात सुरवातीपासूनच उतरला. गेल्या सामन्यात दुखापतीमुळे बदली खेळाडू म्हणून तो मैदानात उतरला होता. पोलंडविरुद्धच्या सामन्यात रॉड्रीगेजमुळे कोलंबियाचा संघ दमदार खेळ करू शकला. रॉड्रीगेजच्या मैदानावरील वावरामुळे कोलंबियाच्या खेळाडूंना लय सापडली होती. याचाच परिणाम 40 व्या मिनिटाला दिसला, कॉर्नरवरून रॉ़ड्रीगेजने दिलेल्या पासवर कोलंबियाच्या येरी मीना याने जोरदार हेडर मारत कोलंबियाला आघाडी मिळवून दिली. या गोलमुले पहिला हाफमध्ये कोलंबियाचे वर्चस्व राहिले.\nदुसऱ्या हाफमध्ये पोलंडचा प्रमुख खेळाडू रॉबर्ट लेवांडॉस्की याने गोल करण्याचे प्रयत्न केले. पण, त्याला अपयश आले. त्याने पोलंडला बरोबरीत आणण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न केले. 70 व्या मिनिटाला कोलंबियाच्या क्विंटेरोने दिलेल्या अचूक पासवर कोलंबियाचा कर्णधार रेडेमल पाल्काव याने गोल करत कोलंबियाची आघाडी वाढविली. त्यानंतर पाचव्याच मिनिटाला 75 व्या मिनिटाला रॉ़ड्रीगेजच्या पासवर वान क्वाद्रादो याने गोल करून कोलंबियाला निर्णायक विजय मिळवून दिला.\nह गटात रविवारी जपान आणि सेनेगल यांच्यात झालेला सामना बरोबरीत सुटला होता. त्यामुळे या गटात जपान 4 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. सेनेगलही 4 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. कोलंबिया तीन गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. पोलंडने दोन्ही सामने गमविल्यामुळे त्यांना स्पर्धेबाहेर जावे लागले आहे. कोलंबियाला बाद फेरीत प्रवेश करण्यासाठी सेनेगलचा पराभव करणे आवश्यक आहे.\nगेल्या दोन म्हणजे 2014 आणि 2018 च्या विश्वकरंडकात कोलंबियाच्या रॉड्रीगेजचा दहा गोलमध्ये सहभाग ह���ता. त्याने स्वतः 6 गोल केले असून, 4 गोलमध्ये त्याचा सहभाग होता. दोन विश्वकरंडकांमध्ये दहा गोलमध्ये सहभाग असणारा रॉ़ड्रीगेज हा एकमेव खेळाडू ठरला आहे. विश्वकरंडकात रविवारी झालेल्या तीन सामन्यांमध्ये एकूण 14 गोल करण्यात आले. यापूर्वी एकाच दिवशी तीन सामन्यांत 14 गोल मारण्याची कामगिरी 10 जून 1990 मध्ये झाली होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/malignant-nature-of-the-coronavirus-in-super-spreader-children-in-the-third-wave-of-corona", "date_download": "2021-06-21T23:58:33Z", "digest": "sha1:JLSVT563QYZ2MOX2NUSR5BWCIAQEBZZH", "length": 10908, "nlines": 150, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | तिसऱ्या लाटेत सुपरस्प्रेडर मुलांमध्ये कोरोनाचे घातक स्वरूप; पालकांना सावधानतेचा इशारा", "raw_content": "\nगेल्या सव्वा वर्षापासून चाललेल्या कोरोनाच्या हाहाकारचे पडसाद लहान मुलांवरही दिसू लागले आहेत. पहिल्या लाटेत मुलांना जास्त काही त्रास होत नाही असे म्हणत असताना आता मात्र दुसऱ्या लाटेत मुलांवरही बऱ्यापैकी प्रमाणात परिणाम दिसून आले आहेत.\nतिसऱ्या लाटेत सुपरस्प्रेडर मुलांमध्ये कोरोनाचे घातक स्वरूप\nनाशिक : गेल्या सव्वा वर्षापासून चाललेल्या कोरोनाच्या (Coronavirus) हाहाकारचे पडसाद लहान मुलांवरही दिसू लागले आहेत. पहिल्या लाटेत मुलांना जास्त काही त्रास होत नाही असे म्हणत असताना आता मात्र दुसऱ्या लाटेत मुलांवरही बऱ्यापैकी प्रमाणात परिणाम दिसून आले आहेत. आता तर तिसऱ्या लाटेत बालकांना सावधानतेचा इशारा देऊन पूर्ण तयारीत राहण्यास सांगितले आहे. (malignant nature of the coronavirus in super spreader children in the third wave of corona)\nलहान मुलांमध्ये कोविडची लक्षणे व टेस्ट पॉझिटिव्ह आहे असे बघत असताना कित्येक वेळा घरातील इतर सदस्यांना काहीच लक्षणे नसतात. म्हणजेच लहान मुले इतरांना आजार पसरवू शकतात. त्यांना सुपरस्प्रेडर म्हणूनच म्हणतात. दुसऱ्या लाटेत राज्यात हजारो बालकांना कोविडची लागण झालेली आहे. मार्च महिन्यांपर्यंतच्या सर्वेक्षणात जवळजवळ ५० हजार मुलांना बाधा झालेली आहे. यामध्ये टेस्ट न केलेल्या बालकांची संख्या एकत्र केल्यास नंबर कित्येक पटीने वाढेल.\n-नवीन स्ट्रेन (डबल म्युटंट स्ट्रेन)\n-मोठ्यांनी न घेतलेली काळजी\n-मधल्या काळातील मुलांचा बाहेर वाढलेला वावर\nपाच वर्षांवरील मुले : ताप, उलट्या, पोटात दुखणे, जुलाब, मळमळ, अतिसार, अतिशय थकवा, सुस्ती येणे.\nपाच ते दहा वर्षांमधील मुले : थंडी, ताप, स���्दी, खोकला, अंगदुखी, जुलाब, उलट्या.\nदहा वर्षांवरील मुले : घसादुखी, खोकला, ताप, अंगदुखी, उलट्या, जुलाब, चव व वास न येणे.\nधोक्याची किंवा तीव्र आजाराची लक्षणे काय\nतीव्र ताप, अतिसार, श्‍वसनास त्रास, सातत्याने उलट्या, लघवीचे प्रमाण कमी होणे, सुस्त व निस्तेजपणा, मल्टी सिस्टिम इन्फ्लेटरी सिंड्रोम.\nअंदाज न लावता तज्ज्ञांचा सल्ला घ्या\nलहान मुलांमध्ये लक्षणे दिसताच थंड पाणी, ज्यूस पिण्यामुळे झाले असेल किंवा गार वाऱ्यामुळे झाले असेल असे उगाचच अंदाज करत बसण्यापेक्षा उशीर न करता तुमच्या बालरोगतज्ज्ञांचा त्वरित सल्ला घ्या. वेळीच तपासणी करणे व त्वरित\nहेही वाचा: तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी नाशिक महापालिका सज्ज\nनिदान होऊन उपचार करणे अगदी गरजेचे आहे. ८० ते ९० टक्के मुले योग्य मार्गदर्शनाखाली व उपचारामुळे घरीच बरी होत आहेत; परंतु १० टक्के मुलांमध्ये आजाराचे घातक स्वरूप दिसून येत आहे.\n-डॉ. दीपा जोशी, बालरोग व नवजात शिशुतज्ज्ञ\nहेही वाचा: नाशिकमध्ये म्युकरमायकोसिस रुग्णांची संख्या पोहोचली ३०१ पर्यंत\nकोविड रुग्णालयात नातेवाईकांची गर्दीच, 'सुपर स्प्रेडर'चा धोका कायम\nउस्मानाबाद : जिल्हा रुग्णालयामधील नातेवाईकाची गर्दी अजुनही कमी झालेली नाही. मंगळवारी रात्री अचानक नातेवाईकांची तपासणी करण्यात आली होती. त्यातील निम्मे नातेवाईक पॉझिटिव्ह सापडले होते. एक दिवसानंतर पुन्हा तशीच परिस्थिती दिसुन येत आहे. शासकीय रुग्णालयामध्ये गर्दी आहे. तशीच दिसुन येत आहे. रुग्\nCoronavirus| औरंगाबादेत बाधितांमध्ये तरुणांचे प्रमाण ६० टक्के\nऔरंगाबाद: कोरोना संसर्गाचा सर्वाधिक धोका वृद्धांना असल्याचे पहिल्या व दुसऱ्या लाटेदरम्यान सांगितले जात होते. आता संभाव्य तिसऱ्या लाटेत बालकांना धोका असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पण आजपर्यंतची बाधितांची आकडेवारी पाहता तरुणांनाच सर्वाधिक संसर्ग झाला आहे. त्यांची टक्केवारी ६०.८७ एवढी नो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisocial.com/essay-on-summer-season-in-marathi-unhala-rutu-marathi-nibandh/", "date_download": "2021-06-21T22:33:28Z", "digest": "sha1:MJU7CEEV5QDPO4WJWUSIXLE4ZOWJ465J", "length": 26998, "nlines": 154, "source_domain": "www.marathisocial.com", "title": "उन्हाळा ऋतू मराठी निबंध, Essay on Summer Season in Marathi", "raw_content": "\nआजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे उन्हाळा ऋतु वर मराठी निबंध (Essay on Summer season in Marathi). उन्हाळा ऋतुवर लिहिलेला हा निबंध मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.\nतुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी उन्हाळा ऋतु वर मराठी माहिती (Summer season information in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर विषयांवर सुद्धा मराठीमध्ये निबंध आहेत, ते सुद्धा आपण आपण वाचू शकता.\nउन्हाळा हा वर्षाचा सर्वात लोकप्रिय हंगाम आहे, शाळेतील मुलांसाठी हा हंगाम एक मनोरंजक हंगाम आहे कारण त्यांना या वेळी शाळेला सुट्टी भेटलेली असते, आपल्या मामाच्या, मावशीच्या गावी जाऊन राहू शकतात, पोहणे, आईस्क्रीम, लस्सी, थंड पेये, आवडती फळे खाण्याची संधी असते. उन्हाळ्याच्या हंगामात ते शाळेच्या संपूर्ण सुट्टीचा आनंद घेतात.\nआपल्या देशात उन्हाळ्याचा हंगाम साधारणपणे फेब्रुवारी पासून सुरू होतो तो मे महिन्याच्या अखेरपर्यंत असतो.\nउन्हाळ्यात दिवसा खूप होते, सूर्याच्या गर्मीमुळे बाहेर फिरणे मुश्किल होऊन जाते.\nदिवसासुद्धा बरेच लोक घरात राहणे पसंत करतात.\nबरेच लोक गर्मीमुळे आजारी पडतात.\nउन्हाळा हा मुलांच्या आवडीचा हंगाम आहे कारण त्यांना या हंगामात महिनाभर शाळेला सुट्टी असते.\nहिवाळा ऋतू संपला कि उन्हाळा ऋतू चालू होतो.\nउन्हाळा हा ऋतू फेब्रुवारू ते मे महिन्यापर्यंत असतो.\nउन्हाळ्यात गरम हवामानामुळे जलाशय, झाडे, तलाव, नद्या सुकून जातात.\nउन्हाळ्यात दिवस मोठे होतात आणि रात्र लहान होते.\nया ऋतूत रसदार फळे जसे कि आंबा, कलिंगड, टरबूज, काकडी खायला भेटतात.\nया ऋतूमध्ये लोक थंड पेये, निंबू पाणी, ताक, लस्सी पितात.\nकाही लोक उन्हाळ्यात थंड प्रदेशात फिरायला जातात.\nलोकांना उन्हाळ्यात हलके कपडे घालायला आवडते.\nउन्हाळ्यात, शरीरात पाण्याचा अभाव होण्याचा धोका असतो आणि उष्णता देखील असते त्यामुळे सारखे पाणी प्यावे लागते.\nउन्हाळा हा ऋतू मला खूप आवडतो\nउन्हाळा हा हंगाम साधारणपणे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे महिन्यात असतो. तापमान या हंगामात खूप जास्त असते. उन्हाळा हा वर्षाचा सर्वात लोकप्रिय हंगाम आहे. या हंगामात, दिवस मोठे आणि रात्र लहान असतात. दिवसा भर दुपारी सूर्याची किरणे आग ओकत असतात.\nपावसाळा ऋतू वर मराठी निबंध\nगरम वातावरणामुळे आजूबाजूचे वातावरण कोरडे व खडबडीत होते. या हंगामात लहान नद्या, विहिरी आणि तलाव कोरडे पडतात. ग्रामीण भागात राहणा लोका���ना वीज कपातीचा सामना करावा लागतो. उष्णतेमुळे लोकांमध्ये उन्हाळ्यातील वेगवेगळी फळे जसे आंबे, काकडी, कलिंगड, टरबूज, इत्यादी फळांचे भरपूर प्रमाणात पसंत करतात.\nउन्हाळा वर्षाच्या चार हंगामांपैकी एक आहे. हा वर्षाचा सर्वात लोकप्रिय हंगाम आहे, मुलांना हा हंगाम सर्वात जास्त आवडतो कारण त्यांना अनेक प्रकारे आनंद घेण्यासाठी उन्हाळ्याची शाळेची सुट्टी मिळते. या सुट्टी दरम्यान त्यांना काहीच अभ्यास नसतो, परीक्षेचे टेन्शन नसते.\nउन्हाळा हंगामात खूप गरम आणि कोरडे हवामान होते. शहरी भागात राहणारे बहुतेक लोक जास्त उष्णता सहन करू शकत नाहीत, म्हणून ते उन्हाळ्याच्या सुटीत आपल्या मुलांसह बीचवर, थंड ठिकाणी समुद्रकिनारी रिसॉर्टमध्ये जाणे पसंत करतात. परंतु उन्हाळ्याच्या उष्णतेमुळे आधुनिक संसाधनांच्या अभावामुळे ग्रामीण भागात राहणा लोकांना उन्हाळा हा खूप त्रासदायक ठरतो. काही ठिकाणी पाण्याची खूप कमतरता निर्माण होते. लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी दूर दूर जावे लागते.\nवसंत ऋतु वर मराठी निबंध\nमुलांसाठी हा एक चांगला हंगाम आहे कारण त्यांना एक ते दीड महिन्यांची उन्हाळ्याची सुट्टी मिळते, असा वेळी मुले कुटुंबासमवेत फिरणे, पोहायला जाणे, आंबे, फणस इत्यादी आवडीची फळे खाणे पसंत करतात.\nउन्हाळ्यात सामान्यत: लोक सूर्य उगवण्यापूर्वी सकाळच्या वेळी मॉर्निंग वॉकला जातात कारण या वेळी सकाळी सकाळी वातावरण थोडे थंड असते आणि अशी ताजी आणि शांत हवा आनंददायक भावना देते.\nनिसर्ग हा एक सौंदर्याचा कारागीर आहे, निसर्ग आपल्या परीने परिसराचे सौंदर्य कसे अजून खुलवता येईल हेच करत असतो.\nवर्षभरात एकूण सहा हंगाम असतात, हे एकामागून एक येतात, पृथ्वीला आप आपल्या मार्गाने सजवतात आणि आपल्याला एक मौल्यवान भेट देतात. म्हणून, निसर्ग आणि माणूस परस्पर अवलंबून आहेत.\nहिवाळा ऋतु वर मराठी निबंध\nया हंगामात, सूर्य अक्षरशः आग ओकत असतो ज्यामुळे असह्य उष्णता होते. उन्हाळ्यात, दिवस अधिक मोठे असतात आणि रात्री लहान असतात. सूर्याच्या अतिनील किरणांनी वातावरणातील पाण्याचे बाष्पीभवन होते. यामुळे नद्या, छोटे तलाव, तळे, कोरडे पडतात. चाकवा पक्ष्यांची जोडी पाण्याच्या शोधात फिरते. लहान झाड, वेली सुकून जातात. पाने झाडांमधून गळू लागतात. उन्हाळ्यात, पृथ्वीच्या उष्णतेमुळे काही ठिकाणी रस्त्याचे डांबर वितळण्यास सुरवात होते, ज्यामुळे प्रवाशांना चालणे कठीण होते.\nमानवाप्रमाणेच प्राण्यांनाही उष्णता जाणवते. ते झाडाच्या सावलीत बसून कडक उन्हापासून आपली सुरक्षा करतात. पक्षी त्यांच्या घरट्यात लपतात.\nउन्हाळ्यात दिवस काम करणे खूप मुश्किल होऊन जाते. अशा दिवसात श्रीमंत लोक शिमला, मनाली अशा थंड ठिकाणी जातात. मध्यमवर्गीय लोक आपल्या घरात फॅन, कूलर वापरून उष्णता कमी करतात. वीज गेल्यावर लोक अस्वस्थ होतात.\nउन्हाळा रोखण्यासाठी लोक थंड लस्सी, दही, आईस्क्रीम खातात. विविध प्रकारचे सॉफ्ट ड्रिंक्स आणि रस पितात. फ्रिजचा वापर पाणी आणि खाद्यपदार्थ थंड ठेवण्यासाठी केला जातो.\nउन्हाळा हा हंगाम वेदनादायक असला तरी तो आपल्या आयुष्यासाठी देखील उपयुक्त आहे. या हंगामात पर्वतांचा बर्फ वितळतो आणि झरे आणि नद्यांमध्ये रुपांतर करतो. हे पाणी आपल्या दैनंदिन वापरामध्ये देखील येते.\nउन्हाळा स्वतः पावसाळ्याच्या आगमनाची तयारी करतो. या हंगामात जोरदार उष्णतेमुळे समुद्राचे पाणी वाफेच्या रूपात आकाशात जाते, तेथून ढग बनून पाऊस पडतो.\nउन्हाळ्यात आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. बाहेरून येताच आपण पाणी पिऊ नये. जास्त तळलेल्या वस्तू खाऊ नयेत.\nहा हंगाम आम्हाला हा संदेश देतो की तीव्र उष्णतेनंतर पाऊस पडत असल्याने दु:खानंतर आनंद सुद्धा येतो. आपण दु: खाने घाबरू नये, आपण आपले काम करत असताना सूर्यासारखे चमकत रहावे.\nएका वर्षात चार हंगाम असतात आणि या चार हंगामात उन्हाळा सर्वात तीव्र असतो.\nभारतात एकूण सहा हंगाम आहेत जे एकामागून एक येत राहतात. त्या सहा हंगामांपैकी एक म्हणजे उन्हाळा. जेव्हा वसंत ऋतू संपतो तेव्हा उन्हाळ्याचा हंगाम येतो.\nहिवाळा ऋतू संपला कि उन्हाळा सुरू होतो. दक्षिणेकडील आणि उत्तर गोलार्ध एकमेकांच्या विरुद्ध दिशेने आहेत ज्यामुळे जर एका गोलार्धात उष्णता असेल तर दुसऱ्या गोलार्धात हिवाळा असतो. अन्नामध्ये विविध प्रकारचे रस आणि स्वाद आवश्यक आहेत. त्याचप्रमाणे, जीवन निरोगी आणि आनंददायक बनविण्यासाठी विविध प्रकारचे हंगाम तयार असतात\nआपल्या सर्वांना माहित आहे की पृथ्वी सूर्याभोवती फिरते. जेव्हा पृथ्वी फिरत फिरत सूर्याकडे झुकते तेव्हा उन्हाळ्याचा हंगाम असतो. जेव्हा गोलार्ध सूर्याच्या बाजूला असतो तेव्हा उन्हाळा येतो आणि जेव्हा गोलार्ध सूर्यापासून दूर असतो तेव्हा हिवाळा येतो.\nसूर्याची किरणे इतकी प्रखर असतात की सकाळी सकाळी बाहेर सूर्याकडे बघणे शक्य होता नाही. उन्हाळ्यात मुले खूप आनंदी असतात कारण उन्हाळ्याच्या हंगामात त्यांना शाळेतून खूप सुट्ट्या मिळतात.\nया हंगामात, बरेच लोक फिरायला जातात, थंड ठिकाणी जाऊन राहतात. उष्णता इतकी जास्त असते की पुन्हा पुन्हा आंघोळ करावीशी वाटते. पुन्हा पुन्हा पाणी पिऊन देखील तहान भागत नाही.\nया हंगामात दुपारी बाहेर कुठे जाणे देखील त्रासदायक असते. अशा हंगामात पंखा, कूलरशिवाय जगणे कठीण होऊन जाते. हे वर्षाचे सर्वात मोठे दिवस असतात.\nउष्णतेमुळे मानवी जीवनाचा खूप फायदा होतो. जर उष्णता चांगली असेल तर पाऊस देखील खूप चांगला पडतो. फक्त उष्णतेमुळेच अन्न शिजते. उन्हाळ्याच्या उष्णतेमुळे विषारी जंतू नष्ट होतात. या हंगामात खूप फळे खायला भेटतात.\nउन्हाळ्याच्या दिवसांत सरबत, लस्सी, पेप्सी, थंड पाणी पितात. उन्हाळ्याच्या दिवसात, प्रत्येकाला थंड कुल्फी खायला आवडते\nउन्हाळा हा सर्वाधिक तापमान असलेला आणि कोरडा हंगाम आहे. या हंगामात उच्च तापमानामुळे हवामान गरम होते आणि यामुळे नद्या, नाले, तलाव पाण्याअभावी कोरडे पडतात.\nकेवळ गरम हवा आणि तापमानात वाढ झाल्यामुळे हा हंगाम गरम होतो. यामुळे मानव आणि वन्य प्राणी दोघांनाही खूप त्रास होतो. उन्हाळ्याच्या हंगामात बरेच मृत्यू शरीरात पाण्याअभावी होतात. रोग नियंत्रक आणि प्रतिबंध केंद्रांच्या यादीनुसार, अधिक गरम उष्णतेच्या लाटा अशा मृत्यूंना कारणीभूत ठरतात.\nजे लोक व्यायाम, शारीरिक कसरत करतात त्यांनी नेहमीपेक्षा जास्त पाणी प्यावे. नासाच्या मते, वर्षानुवर्षे उष्णता वाढत आहे, ज्यामुळे ग्लोबल वार्मिंगची समस्या देखील वाढत आहे.\nप्रत्येक हंगामाचे स्वतःचे वैशिष्ट्य असते आणि त्याचे स्वतःचे महत्त्व असते. आपण वाढत्या तापमानाचा नेहमी विचार केला पाहिजे तसेच त्यावर सकारात्मक कृती केली पाहिजे.\nआम्ही या हंगामात नेहमीच पाणी आणि वीज वापर नीट केला पाहिजे. आपण कधीही वीज आणि पाणी वाया घालवू नये कारण या पृथ्वीवर अगदी कमी प्रमाणात शुद्ध पाणी आहे आणि विजेचा अनावश्यक वापर ग्लोबल वार्मिंग वाढवते.\nतर हा होता उन्हाळा ऋतूवर मराठी निबंध, मला आशा आहे की आपणास उन्हाळा ऋतु वर मराठी निबंध (Summer season essay in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडत असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.\nआपल्या आजूबाजूला घडत असलेल्या नवीन गोष्टींबद्दल माहिती करून घेणे आणि सर्वांपर्यंत पोहचवणे, ब्लॉगिंगची आवड आणि मोकळ्या वेळेचा कुठेतरी चांगल्या ठिकाणी सदुपयोग व्हावा यासाठीच केलेला हा अट्टाहास.\nजंगल तोड एक समस्या मराठी निबंध, Deforestation Essay in Marathi\nडॉ. होमी भाभा यांच्यावर मराठी निबंध, Homi Bhabha Information in Marathi\nराष्ट्रीय बालिका दिवस मराठी निबंध, Essay On Balika Din in Marathi\nजंगल तोड एक समस्या मराठी निबंध, Deforestation Essay in Marathi\nMarathi Social on याला म्हणतात शिवसेना आमदार, रेमडीसीविर इंजेक्शन्ससाठी मोडली ९० लाखांची एफ. डी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/lifestyle/drink-this-protein-shake-every-morning-and-stay-healthy-471823.html", "date_download": "2021-06-21T22:54:31Z", "digest": "sha1:7LZBKJXEUCV6YWFWZX7AKIOLLK7CF4KS", "length": 16887, "nlines": 255, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nदररोज सकाळी प्या ‘हे’ प्रोटीन शेक आणि राहा निरोगी \nजेव्हा निरोगी आरोग्याचा विचार केला जातो, तेव्हा आपले प्रथम लक्ष आहारावर असते. आहारात पौष्टिक पदार्थ घेतल्यास शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : जेव्हा निरोगी आरोग्याचा विचार केला जातो, तेव्हा आपले प्रथम लक्ष आहारावर असते. आहारात पौष्टिक पदार्थ घेतल्यास शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. परंतु, कदाचित आपल्याला हे माहितच नसेल की खाण्यापेक्षा जास्त हेल्दी द्रव पदार्थ पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. आपण दररोज सकाळी चहा-कॉफीऐवजी प्रोटीन शेक पिऊ शकतो. (Drink this protein shake every morning and stay healthy)\n-आकारानं छोट्या असलेल्या या सुकामेव्याचे शरीराला होणारे फायदे आश्चर्यकारक आहेत. बदामामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, फायबर आणि ओमेगा ३ हे घटक आहेत. बदामामध्ये प्रथिने, अँटी-ऑक्सिडंट्सही असतात. शिवाय कॅलरीचं प्रमाण कमी असतं. यामुळे सध्याच्या कोरोनाच्या काळात आपण आहारात बदाम शेकचा समावेश केला पाहिजे.\n-केळीमध्ये 100 कॅलरी उर्जा असते, ज्यामुळे तुमचे शरीर दिवसभर सफुर्तीवान राहते. या व्यतिरिक्त, त्यात असलेले इलेक्ट्रोलाइट्स आणि खनिजे देखील शरीरात रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. केळ्यात अँटीऑक्सिडंट्स, पाण्याचे आणि फायबरचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. केळी शेक घेणे आपल्या निरोगी आयुष्यासाठी खूप ���ांगले आहे.\n-जर आपण चहा किंवा कॉफीमध्ये जास्त साखर घेत असाल, तर तुम्ही स्वतःहून आजारांना निमंत्रण देत आहात. या पेयांच्या अति सेवनाने लठ्ठपणा आणि टाईप 2 मधुमेहाचा धोका वाढतो. चहा आणि कॉफीमध्ये कॅफिन जास्त असते, जे आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे.\n-शरीराचे निर्जलीकरण अर्थात डीहायड्रेशन होण्यापासून वाचण्यासाठी पुरेसे पाणी प्या. तसेच, अनहेल्दी ड्रिंक्सऐवजी नैसर्गिक आरोग्यदायी पेय प्या. यासाठी आपण ताज्या फळांचा रस आणि नारळ पाणी पिऊ शकता. गरम पेय आवडत असल्यास चहा किंवा कॉफीऐवजी हळदीचे दूध प्या.\n-गाजरात 95 टक्के पाण्याचे प्रमाण असते. ज्यामुळे गाजर खाण्यामुळे तुम्ही हायड्रेट राहता. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी बीट आणि गाजरचा रस घेणे खूप चांगले आहे. बीटमध्ये कॅरोटीन आणि अल्फा यासारखे पौष्टिक पदार्थ असतात. ते आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहेत. बीट आणि गाजरचा रस बनवा आणि त्यात थोडासा लिंबाचा रस मिसळा आणि प्या.\n रक्तदाब-जळजळ-उष्णता, काढ्याच्या अति सेवनाने होतील आरोग्यावर दुष्परिणाम\nHair Care | केस गळती, कोंड्याची समस्या सगळ्यांवर रामबाण उपाय ठरेल बहुगुणकरी ‘रीठा’\nत्वचेचा रंग आणि लिप्स्टिक\nगॅस सिलेंडरबाबत नवे नियम\n‘हे’ पदार्थ एकत्र खाऊ नका\nबाळाची निगा राखण्यासाठी खास टिप्स\nघर बांधताना हे लक्षात ठेवा\nतंदुरुस्त राहण्यासाठी अति पाण्याचे सेवन ठरु शकते घातक, होऊ शकतात या गंभीर समस्या\nHealth Tips : हंगामी संक्रमण टाळण्यासाठी ‘हे’ 5 हर्बल पेय प्या आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करा\nLips Care : ‘हे’ घरगुती उपाय करा आणि ओठ चमकवा; वाचा आणखी फायदे\nलाईफस्टाईल फोटो 5 days ago\nProtein Deficiency Symptoms : प्रोटीनची शरीरात कमतरता असल्याची ‘ही’ आहेत प्रमुख लक्षणे \nPHOTO : वजन कमी करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी ‘हे’ 4 खास पेय प्या आणि वजन कमी करा\nलाईफस्टाईल फोटो 2 weeks ago\nNagpur | नागपुरात ईडीकडून अविनाश भोसलेंचं ली-मेरिडियन हॉटेल सील\nखासगी रुग्णालयातील कोरोना मृत्यूंची सीआयडी चौकशी करा, सफाई कर्मचारी संघटनेचा उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा\nअन्य जिल्हे4 hours ago\nघाटी रुग्णालयात तारीख संपलेल्या केमिकल्सचा वापर \nमहिला कशाप्रकारे सुरू करू शकतात आपला व्यवसाय; जाणून घ्या यशाची गुपिते\nभाजपचा एकही आमदार फुटला नाही, दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रयत्न, सुधीर मुनगंटीवारांचा टो��ा\n हे तुमच्यासोबतही घडू शकतं, पोलीस असल्याचं सांगून महिलेचे सव्वा तीन लाखांचे दागिने पळवले\nGemini/Cancer Rashifal Today 22 June 2021 | नोकरीत चढउतार असतील, विवाहबाह्य प्रेम प्रकरणांपासून दूर राहा\nAquarius/Pisces Rashifal Today 22 June 2021 | व्यवसायिक दृष्टीकोनातून वेळ अनुकूल, महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी\nVideo | स्वत:ला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न, शेवटी व्हायचं तेच झालं, दोन महिलांचा व्हिडीओ व्हायरल\nSagittarius/Capricorn Rashifal Today 22 June 2021 | चिंता आणि तणाव दूर होईल, आर्थिक स्थिती चांगली असेल\nमराठी न्यूज़ Top 9\nमंत्रालयात बाॅम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल, पुणे पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं\nमहाराष्ट्राची चिंता वाढली, राज्यात डेल्टा प्लसचे 21 रुग्ण, रत्नागिरी, जळगावनं टेन्शन वाढवलं\nGemini/Cancer Rashifal Today 22 June 2021 | नोकरीत चढउतार असतील, विवाहबाह्य प्रेम प्रकरणांपासून दूर राहा\nAquarius/Pisces Rashifal Today 22 June 2021 | व्यवसायिक दृष्टीकोनातून वेळ अनुकूल, महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी\nघाटी रुग्णालयात तारीख संपलेल्या केमिकल्सचा वापर \nLibra/Scorpio Rashifal Today 22 June 2021 | इतरांच्या कार्यात हस्तक्षेप करु नका, अनावश्यक खर्च होईल\nVideo | स्वत:ला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न, शेवटी व्हायचं तेच झालं, दोन महिलांचा व्हिडीओ व्हायरल\nMaharashtra Coronavirus LIVE Update : अकोल्यात आज दिवसभरात 7 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह\nMaharashtra News LIVE Update | सिडको घेराव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत पोलिसांकडून महत्त्वाचे रस्ते बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://cmnews.co.in/technology-at-doorstep/", "date_download": "2021-06-21T22:24:12Z", "digest": "sha1:QKSQTK7UBAFPJ6RKDAAJMVGECDOW6SY5", "length": 19587, "nlines": 208, "source_domain": "cmnews.co.in", "title": "बांधापर्यंत तंत्रज्ञानाचा प्रसार करा-डॉ. पी.जी. पाटील – CMNEWS", "raw_content": "\nओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीसपदी मंगल भुजबळ यांची नियुक्ती\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\nइनामी जमीन घोटाळ्यांमध्ये जिल्हाधिकार्‍यांना विभागीय आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश\nअंबाजोगाई येथील ‘स्व��राती’ रूग्णालयातील व्हेंटिलेटरही तशीच पडून; आ.सतीश चव्हाण यांचा खोचक सवाल\nकलासम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचे निधन\nम्युकर मायकोसिसचे राज्यात पंधराशे रूग्ण; पुढील दहा दिवस अत्यंत महत्त्वाचे :आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती\nखत दरवाढीच्या निषेधार्थ केंद्र सरकारचा पुतळा जाळून स्वाभिमानी शेतकरी संघटना गुरुवारी प्रचंड आक्रमक आंदोलन छेडणार\nHome/कृषीवार्ता/बांधापर्यंत तंत्रज्ञानाचा प्रसार करा-डॉ. पी.जी. पाटील\nबांधापर्यंत तंत्रज्ञानाचा प्रसार करा-डॉ. पी.जी. पाटील\nवाढत्या लोकसंख्येमुळे अन्नधान्याची मागणी पूर्ण करण्यासाठी शेतीचे महत्व अधोरेखित झाले आहे.विद्यापीठाने विकसीत केलेले तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत प्रसारित झाल्यास शेतीची उत्पादनक्षमता वाढेल असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले.\nमहात्मा फुले कृषि विद्यापीठातील हवामान अद्ययावत शेती व जल व्यवस्थापनाचे आधुनिक कृषि विज्ञान व तंत्रज्ञान प्रकल्पांतर्गत काटेकोर सिंचनासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर या प्रशिक्षण वर्गाच्या ऑनलाईन समारोपप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नवी दिल्ली पुसाचे आंतरराष्ट्रीय जलव्यवस्थापन प्रमुख संशोधक डॉ. अशोक सिक्का उपस्थित होते.\nया आधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे, दापोलीचे डॉ. राजेश थोरात, प्रकल्पाचे प्रमुख संशोधक आणि प्रशिक्षणाचे निमंत्रक डॉ. सुनिल गोरंटीवार, डॉ. मुकुंद शिंदे, डॉ. सचिन डिंगरे तसेच विविध विभागाचे\nविभाग प्रमुख उपस्थित होते.\nयाप्रसंगी कुलगुरु डॉ. पी. जी. पाटील पुढे म्हणाले की, तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूंगा या नेताजी सुभाषचंद्र यांच्या आवाहनाप्रमाणे आता तुम मुझे जल दो, मैं तुम्हे जीवन दूंगा असे म्हणण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. यावेळी डॉ. अशोक सिक्का म्हणाले की शेतीमध्ये पाणी हा महत्वाचा घटक असला तरी शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी पीक, माती, खत आणि पोषक व्यवस्थापनासह त्याचेे एकात्मीकरण तितकेच महत्वाचे आहे. देशात सिंचनाची कार्यक्षमता कमी आहे, म्हणुनच आपल्याला पाण्याचा वापर, त्याची उत्पादकता आणि क्षमता वाढविण्यासाठी विविध मार्ग अवलंबिण्याची गरज आहे. या प्रशिक्षणास सात राज्यांतून १५३ प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. या ऑनलाईन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मंगल पाटील यांनी तर आभार डॉ. मुकुंद शिंदे यांनी मानले. या एकवीस दिवस प्रशिक्षणाच्या यशस्वितेसाठी डॉ. सचिन डिंगरे, डॉ. प्रज्ञा जाधव व डॉ. मंगल पाटील यांनी विशेष प्रयत्न केले.\nओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीसपदी मंगल भुजबळ यांची नियुक्ती\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीसपदी मंगल भुजबळ यांची नियुक्ती\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nरेमडीसिवीर इंजेक्शन प्रकरणी जिल्हाधिका-यांना नारळ फोडून साकडे; चौकशीची मागणी\nआज ३१५६ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या २१६१ बाधितांची रुग्ण संख्येत भर\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\nइनामी जमीन घोटाळ्यांमध्ये जिल्हाधिकार्‍यांना विभागीय आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश\nअंबाजोगाई येथील ‘स्वाराती’ रूग्णालयातील व्हेंटिलेटरही तशीच पडून; आ.सतीश चव्हाण यांचा खोचक सवाल\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*अखेर नरभक्षक बिबटया जेरबंद; वनविभागाची कामगिरी\n*आष्टीतील तालुक्यातील एकाला कोरोनाची बाधा*\n*राज्यातील शिक्षकांना SCERT देणार गुगल क्लासरूम चे ऑनलाईन प्रशिक्षण*\nओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीसपदी मंगल भुजबळ यांची नियुक्ती\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\nअण्णांच्या राळेगण मध्ये साडी वाटप करताना दोघांना पथकाने पकडले » CMNEWS\nअहमदनगर: १३४ रूग्णांना डिस्चार्ज तर ८३ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर\nदक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांची भेट\nपरळीत कोविड लसीकरण सराव फेरी चा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आरंभ\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*अखेर नरभक्षक बिबटया जेरबंद; वनविभागाची कामगिरी\n*आष्टीतील तालुक्यातील एकाला कोरोनाची बाधा*\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*अखेर नरभक्षक बिबटया जेरबंद; वनविभागाची कामगिरी\n*आष्टीतील तालुक्यातील एकाला कोरोनाची बाधा*\n*राज्यातील शिक्षकांना SCERT देणार गुगल क्लासरूम चे ऑनलाईन प्रशिक्षण*\n*राज्यातील शिक्षकांना SCERT देणार गुगल क्लासरूम चे ऑनलाईन प्रशिक्षण*\n*आष्टीतील कोरोना बाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू*\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटचं पुण्यात कनेक्शन, महिलेसह तिघांना अटक*\n*दिवाळी तुमची दवाखान्यात जाणार कायआज जिल्ह्यात 200 कोरोना ग्रस्तांची भर*\n*बीड जिल्ह्याचा कोरोना corona कमी होतोय पण आष्टीचा वाढला\nअण्णांच्या राळेगण मध्ये साडी वाटप करताना दोघांना पथकाने पकडले » CMNEWS\nअहमदनगर: १३४ रूग्णांना डिस्चार्ज तर ८३ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर\nदक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांची भेट\nपरळीत कोविड लसीकरण सराव फेरी चा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आरंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/farm-mechanization/garlic-harvester-will-save-our-time/", "date_download": "2021-06-21T23:28:29Z", "digest": "sha1:TZICQ4VM4WGMCXHTMJKIMLXSKMMGEHSR", "length": 10815, "nlines": 85, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "लसणाच्या काढणीसाठी वापरा हार्वेस्टर; वाचेल आपला अमुल्य वेळ", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nलसणाच्या काढणीसाठी वापरा हार्वेस्टर; वाचेल आपला अमुल्य वेळ\nलसूण हे आपल्या स्वयंपाकातील महत्त्वाचा घटक आहे. मसाल्यांमध्ये लसूणची आपली एक चव असून लसूणशिवाय मसाल्यांला महत्त्व राहत नाही. भारतातील अनेक भागात मसाले पदार्थांची शेती करतात,त्यात लसूणचे पीक महत्त्वाचे आहे. आता सध्या लसणाचे उत्पन्न घेणारे शेतकरी लसणाची कापणी करत आहेत. लसणाची कापणी करताना हार्वेस्टरचा उपयोग केला पाहिजे जेणेकरून कमी खर्चात आपले काम पुर्ण होईल.\nलसणाच्या शेतीसाठी उत्तरप्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, पंजाब आणि मध्यप्रदेशातील वातावरण खूप उपयुक्त आहे. आपल्या राज्यातही लसणाचे पीक घेतले जाते. पण बऱ्याच वेळेस लसूण हा नाममात्र किंवा आपल्या वापरापुरता लावला जात असतो. लसणाची कापणी किंवा काढणी एप्रिल व मे महिन्यात केली जाते. उत्तर प्रदेशात याची काढणी एप्रिल आणि मे महिन्यातच होत असते. दरम्यान मजूर आणि अवजारांची कमतरता असल्याने लसणाची शेती करणे कमी झाले आहे. लसणाची काढणी करण्यासाठी अनेक तंत्र आहेत. परंतु शेतकऱ्यांना त्यांची माहिती नसल्याने या पिकाकडे शेतकरी दुर्लक्ष करत आहेत. लसूण काढणीसाठी जमीन खोदावी लागते. किंवा त्याला दोन्ही हातांनी खेचून काढावे लागत असते यात खूप वेळ जात असतो. यासाठी प्रति हेक्टर ३० ते ३५ मजदूरांची गरज असते. काही जागेवर कल्टीव्हेटर लावून लसूण काढला जातो, यामुळे पीकाचे नुकसान होत असते. दरम्यान ट्रॅक्टर ४० चा लसूण काढणीसाठी वापर केला तर मजुरांची संख्याही कमी होते आणि पिकाचे नुकसानही होत नाही. या मशीनमध्ये १.५ मीटर रुंद ब्लेड असते. त्याच्या साहाय्याने जमीन खोदली जाते.\nलसूण उपटल्यानंतर ते जाळीच्या मध्ये टाकले जाते. मशीन सुरु असल्याने जाळीमध्येच माती आणि लसूण वेगळे होत असतात. त्यानंतर जाळीच्या मागील पट्टीत लसूण जात असतो. या मशीनची कार्य क्षमता २५ ते पॉईंट ३० हेक्टर प्रति घंटा आहे. या मशीनचा काढणीसाठीचा खर्च हा ३ ते ४ हजार रुपये प्रति हेक्टर येत असतो. कोणत्याही मातीमध्ये ही मशीन उत्तमरित्या चालत असते. यामुळे लसूण हार्वेस्टरचा उपयोग शेतकऱ्यांनी करावा. यामुळे क���ी पैशात लसूणची काढणी होते.\ngarlic harvester garlic harvesting machine garlic planting machine लसूण काढणी लसणाची शेती लसूण काढणी मशीन हार्वेस्टर लसूण हार्वेस्टर\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nस्वराज्य ट्रॅक्टर ने लॉन्च केला मेरा स्वराज्य एज्युकेशन सपोर्ट प्रोग्राम\nCNG ट्रॅक्टर मुळे शेतकऱ्यांना होणार फायदाच फायदा,उत्पन्नात ही होणार वाढ, वाचा सविस्तर\n कृषी यंत्रावर मिळते 50 टक्के सबसिडी, असा घ्या लाभ\nमहिंद्रा अँड महिंद्रा ट्रॅक्टर कंपनीनेने 2021 मध्ये विकले 22843 ट्रॅक्टर\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/accurate-registration-of-crop-sowing-in-farmers-fields-is-required/", "date_download": "2021-06-21T21:32:06Z", "digest": "sha1:QFWMKLYGBOMSQXPS4374MUTEDSPRIKXE", "length": 14138, "nlines": 89, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "शेतकऱ्यांच्या शेतातील पिक पेऱ्याची अचूक नोंदणी आवश्‍यक", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nशेतकऱ्यांच्या शेतातील पिक पेऱ्याची अचूक नोंदणी आवश्‍यक\nपरभणी: देशाचे कृषीमाल आयात-निर्यात धोरण ठरवितांना देशांतर्गत शेतमालाच्‍या उत्‍पादनाचा अचुक अंदाज असणे आवश्‍यक असतो, याकरिता शेतकऱ्यांच्या शेत जमिनीवरील पिक पेऱ्याची अचुक नोंदणी झाली पाहिजे. बराच वेळा शेतजमिनीचे गाव नमुना, नमुना बारावर पिक पेऱ्याबाबत महसुल विभाग व कृषी विभाग यांची माहितीमध्‍ये तफावत आढळते, ही तफावत दूर होणे नितांत गरजेचे आहे. शेत जमिनीवर पिकाचे प्रकार, आंतरपिकांची योग्‍य नोंदणी व्‍हावी या करिता तलाठ्यांनी कृषी विभागाच्‍या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांची मदत मिळणे आवश्‍यक आहे.\nजिल्‍हाधिकाऱ्यांनी व जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी प्रत्‍येक गावात पिक पेराची अचूक नोंद घेण्‍याकरिता तलाठी, कृषी सहाय्यक यांची टीम तयार करावेत तसेच ज्‍या ठिकाणी कर्मचाऱ्यांची कमतरता आहे, त्‍या ठिकाणी कृषी विद्यापीठातील कृषी पदवी अभ्‍यासक्रमातील सातव्‍या सत्रातील ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाचे विद्यार्थ्‍यांची मदत घेण्‍यात यावी, असे प्रतिपादन महाराष्‍ट्र राज्‍य कृषी मुल्‍य आयोगाचे अध्‍यक्ष श्री. पाशाभाई पटेल यांनी केले.\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी अर्थशास्‍त्र विभागांतर्गत असलेल्‍या पिक लागवड खर्च काढण्‍याची योजनेची बैठक दिनांक 23 ऑगस्‍ट रोजी कुलगूरू डॉ. अशोक ढवण यांच्‍या अध्‍यक्षतेखाली संपन्‍न झाली, त्‍या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्‍हाधिकारी श्री. पी. शिवशंकर, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव श्री. रणजित पाटील, प्राचार्य डॉ. उदय खोडके, प्राचार्या डॉ. हेमांगिणी सरंबेकर, प्राचार्य ए. आर. सावते, डाॅ. तुकाराम तांबे, डॉ. डि. एस. पेरके, विभागीय कृषी अधिकारी श्री. सागर खटकाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nश्री. पाशाभाई पटेल पुढे म्‍हणाले की, आज कृषीमालाचे दर निश्चितीत वायदे बाजारातील दराचा प्रभाव आहे, त्‍यामुळे वायदे बाजारातील विविध संस्‍था, कृषी विद्यापीठ व कृषी मुल्‍य आयोग यांनी राष्‍ट्रीय पातळीवर परिषदेचे आयोजन करावे. या माध्‍यमातुन कृषी मालाच्‍या दराचा योग्‍य मोबदला शेतकऱ्यांना मिळण्‍याच्‍या दुष्‍टीने मार्ग काढण्‍याचा प्रयत्‍न व्‍हावा, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.\nमार्गदर्शनात कुलगुरू डॉ. अशोक ढवण म्‍हणाले की, शेतकऱ्यांचे उत्‍पन्‍न दुप्‍पट कर��्‍याच्‍या दृष्‍टीने शासनाने अनेक पावले उचलेली आहेत, यात शेतमालाचे किमान आधारभुत किंमत वाढविण्‍यात आली. शेतमालाची आधारभुत किंमती ठरविण्‍याबाबत मतमतांतर आहेत, श्री. पाशाभाई पटेल अनेक पातळीवर शेतमालाच्‍या किंमतीबाबत आवाज उठवितात.\nपिक उत्‍पादन वाढीसोबतच लागवड खर्च कमी करणे आवश्‍यक आहे, यासाठी कमी खर्चिक तंत्रज्ञानाचा प्रसारावर कृषी विद्यापीठाचा नेहमीच भर असतो. निविष्‍ठांचा कार्यक्षम वापर, शेतमालाचे मुल्‍यवर्धन, पॅकींग, हाताळणी तंत्रज्ञान महत्‍वाचे आहे. कमी खर्चिक कृषी तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातुन कृषी विद्यापीठाचे शेतकऱ्यांना तंत्रज्ञानात्‍मक पाठबळ तसेच शासनाचे धोरणात्‍मक निर्णय यांच्‍या माध्‍यमातुन उत्‍पन्‍न दुप्‍पट करण्‍याचे ध्‍येय आपण गाठु शकतो.\nयावेळी जिल्हाधिकारी श्री. पी. शिवशंकर यांनी प्रायोगीक तत्‍वावर महसुल विभाग, कृषी विभाग व कृषी विद्यापीठातील रावेचे विद्यार्थ्‍यी सर्वांनी मिळुन परभणीतील अकरा गावांतील पिकपेऱ्यांची अचुक नोंद घेण्‍यात येऊन पुढे याची व्‍याप्‍ती वाढविण्‍यात येईल असे सांगितले. बैठकीचे सुत्रसंचालन डॉ. सचिन मोरे यांनी केले. बैठकीस विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nनानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, मराठवाडा, विदर्भाच्या लाभार्थींच्या खात्यात 966.30 कोटींचा निधी जमा\n26 हजार शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले खत व बियाणे\nमोदींनी लॉन्च केलं mYoga App जगाला मिळणार योगाचे धडे\n10 गुंठे जमिनीवर दोन लाखाचं उत्पन्न देणाऱ्या स्ट्रॉबेरीवर होणार संशोधन\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्र��ास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/self-reliant-central-government-bans-import-of-color-tv-170451/", "date_download": "2021-06-21T22:43:39Z", "digest": "sha1:QBUXNDY2X65QB77R2DWC7N6HPS4RHJ3T", "length": 9647, "nlines": 94, "source_domain": "mpcnews.in", "title": "Ban on Colour TV Import : आत्मनिर्भर ! 'रंगीत टिव्ही'च्या आयातीवर केंद्र सरकारची बंदी Self-reliant! Central government bans import of color TV - MPCNEWS", "raw_content": "\n ‘रंगीत टिव्ही’च्या आयातीवर केंद्र सरकारची बंदी\n ‘रंगीत टिव्ही’च्या आयातीवर केंद्र सरकारची बंदी\n2019 या आर्थिक वर्षात देशात तब्बल 7,120 कोटी रूपयांच्या रंगीत टीव्हीची आयात करण्यात आली होती\nएमपीसी न्यूज – पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारत योजनेला चालना देण्यासाठी सरकारनं देशात रंगीत टीव्हीच्या आयातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. परदेश व्यापार महासंचालनालयानं यासंदर्भात एक पत्रक काढलं आहे. रंगीत टीव्हीसाठी असलेल्या आयात धोरणात बदल केले गेले असल्याची माहिती यात देण्यात आली आहे.\nसरकारची बंदी 14 इंचाच्या टिव्हीपासून 41 इंच आणि त्यावरील टिव्हीसाठी लागू असणार आहे. तर दुसरीकडे पत्रकानुसार 24 इंचापेक्षा कमी असलेल्या लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले (एलसीडी) टिव्हींवरही सरकारनं बंदी घातली आहे. जर बंदी घातलेल्या या वस्तूंपैकी कोणतीही वस्तू आयात करायची असेल तर डीजीएफटीकडून त्याचा परवाना घ्यावा लागेल. दरम्यान, परवाना देण्याची प्रक्रिया स्वतंत्रपणे परदेश व्यापार महासंचालनालय (डीजीएफटीद्वारे) जारी केली जाणार आहे.\nभारत चीन आणि व्हिएतनाम व्यतिरिक्त हाँगकाँग, मलेशिया, कोरिया, इंडोनेशिया, जर्मनी आणि थायलंडसारख्या देशांकडूनही रंगीत टीव्ही आयात करतो. वाणिज्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार भारतात रंगीत टीव्हीची सर्वाधिक आयात चीन आणि व्हिएतनाममधून होते.\n2019 या आर्थिक वर्षात देशात तब्बल 7,120 कोटी रूपयांच्या रंगीत टीव्हीची आयात करण्यात आली होती. तर आर्थिक वर्ष 2020 मध्ये यात घट होऊन ती 5,514 कोटी रूपये इतकी झाली, 2019 या आर्थिक वर्षात रंगीत टीव्हीच्या आयातीत 52.86 टक्क्यांची वाढ झाली होती. परंतु आता सरकारनं रंगीत टीव्हीच्या आयातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nUnited Nations: दुसऱ्या महायुद्धाचे फलित – संयुक्त राष्ट्र संघ\nWakad : ‘राॅंग साईड’ने येणाऱ्या दुचाकीच्या धडकेत जेष्ठ नागरिक ठार\nPimpri vaccination News : ‘कोविशिल्ड’ची लस मंगळवारी ‘या’ केंद्रांवर मिळणार\nTalegaon Dabhade News : योगासने व प्राणायम हे सुदृढ आरोग्यासाठी अत्यंत पूरक : योगसाधक दत्तात्रय भसे\nHinjawadi Crime News : पोटमाळ्याची भिंत फोडून ज्वेलर्सच्या दुकानात दीड लाखांची चोरी\n उद्योजक अविनाश भोसलेंची 40 कोटींची मालमत्ता ‘ईडी’कडून जप्त\nChinchwad News : दोन महिन्यानंतर शहरातील मॉल्स पुन्हा सुरू\nBhosari News: महापालिका उभारणार ऑक्सिजन प्लांट\nMaval Corona News : दिवसभरात 60 नवे रुग्ण तर 55 जणांना डिस्चार्ज\nBhosari Crime News : बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगल्याप्रकरणी तिघांना अटक; पिस्टलसह चार काडतुसे जप्त\nPune News : आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून कुटुंबीयांकडून तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न\nPimpri News: स्थायी समितीचे माजी अध्यक्ष, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सुरेश सोनवणे यांचे निधन\nSangvi Crime News : रावण गँगकडून हल्ला झाल्यास प्रतिउत्तर देण्यासाठी तडीपार गुंडाने आणली दोन पिस्तूल\nMaval Corona News : दिवसभरात 60 नवे रुग्ण तर 55 जणांना डिस्चार्ज\nPune Crime News : आकर्षक परतावा आणि भिशीच्या नावाखाली गुंतवणूक करण्यास भाग पाडून तीन कोटी 60 लाख रुपयांची फसवणूक…\nPune News : ऐन पावसाळ्यात पुण्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर\nMaval News : मावळातील विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणार 35 टक्के फी सवलत\nCorona Vaccination : कोरोना लसीकरणाला शुभारंभ 2 डोस नंतरच रोगप्रतिकारक शक्ती वाढेल- पंतप्रधान\nPune News: आत्मनिर्भर भारत अभियानामध्ये भारतीय परंपरा आणि विचारानुसार विश्वाचे कल्याण आहे – विवेक देशपांडे\nMann Ki Baat: सप्टेंबर महिना ‘पोषण महिना’ म्हणून साजरा होणार- पंतप्रधान मोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/desa-koda+0093.php?from=in", "date_download": "2021-06-21T22:56:09Z", "digest": "sha1:XM2YBYVOELITCIZGJ2Y25MYNAGAAJ2ET", "length": 9923, "nlines": 25, "source_domain": "www.desakoda.info", "title": "देश कोड +93 / 0093 / 01193 / +९३ / ००९३ / ०११९३", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nदेशाचे नाव वा देश कोड प्रविष्ट करा:\nयेथून अँगोलाअँग्विलाअँटिगा आणि बार्बुडाअझरबैजानअफगाणिस्तानअमेरिकन सामोआअमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका)अरूबाअल्जीरियाअसेन्शन द्वीपआंदोराआइसलँडआयर्लंडआर्जेन्टिनाआर्मेनियाआल्बेनियाइंडोनेशियाइक्वेटोरीयल गिनीइक्वेडोरइजिप्तइटलीइथियोपियाइराकइराणइरिट्रियाइस्रायलउझबेकिस्तानउत्तर कोरियाउत्तर मॅसिडोनियाउत्तर मेरियाना द्वीपसमूहउरुग्वेएल साल्व्हाडोरएस्टोनियाऑस्ट्रियाऑस्ट्रेलियाओमानकंबोडियाकझाकस्तानकतारकाँगोचे प्रजासत्ताककाँगोचे लोकशाही प्रजासत्ताककामेरूनकिरिबाटीकिर्गिझस्तानकुवेतकूक द्वीपसमूहकॅनडाकेनियाकेप व्हर्देकेमन द्वीपसमूहकोकोस द्वीपसमूहकोत द'ईवोआरकोमोरोसकोलंबियाकोसोव्होकोस्टा रिकाक्युबाक्रोएशियागयानागांबियागिनीगिनी-बिसाउगॅबनग्रीनलँडग्रीसग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्रग्रेनेडाग्वातेमालाग्वादेलोपघानाचागोस द्वीपसमूहचाडचिलीचीनचेक प्रजासत्ताकजपानजमैकाजर्मनीजिबूतीजिब्राल्टरजॉर्जियाजॉर्डनझांबियाझिंबाब्वेटांझानियाटोंगाटोकेलाउटोगोट्युनिसियाडेन्मार्कडॉमिनिकन प्रजासत्ताकडॉमिनिकाताजिकिस्तानतुर्कमेनिस्तानतुर्कस्तानतुवालूतैवान (चीनचे प्रजासत्ताक) त्रिनिदाद व टोबॅगोथायलंडदक्षिण आफ्रिकादक्षिण कोरियादक्षिण सुदाननामिबियानायजरनायजेरियानिकाराग्वानेदरलँड्सनेदरलँड्स अँटिल्सनेपाळनॉरफोक द्वीपनॉर्वेनौरून्युएन्यू कॅलिडोनियान्यू झीलंडपनामापलाउपाकिस्तानपापुआ न्यू गिनीपिटकेर्न द्वीपसमूहपूर्व तिमोरपॅलेस्टाईनपेराग्वेपेरूपोर्तुगालपोलंडफिजीफिनलंडफिलिपाईन्सफेरो द्वीपसमूहफॉकलंड द्वीपसमूहफ्रान्सफ्रेंच गयानाफ्रेंच पॉलिनेशियाबर्किना फासोबर्म्युडाबल्गेरियाबहरैनबहामासबांगलादेशबार्बाडोसबुरुंडीबेनिनबेलारूसबेलिझबेल्जियमबॉस्निया आणि हर्झगोव्हिनाबोत्स्वानाबोलिव्हियाब्राझीलब्रुनेईभारतभूतानमंगोलियामकाओमध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताकमलावीमलेशियामाँटेनिग्रोमादागास्करमायक्रोनेशियामार्टिनिकमार्शल द्वीपसमूहमालदीवमालीमाल्टामेक्सिकोमॉरिटानियामॉरिशसमोझांबिकमोनॅकोमोरोक्कोमोल्दोव्हाम्यानमार (ब्रह्मदेश)यमनचे प्रजासत्ताकयुक्रेनयुगांडारशियारेयूनियोंरोमेनियार्‍वान्डालक्झेंबर्गलाओसलात्व्हियालायबेरियालिथुएनियालिश्टनस्टाइनलीबियालेबेनॉनलेसोथोवालिस व फ्युतुना द्वीपसमूहव्हानुआतूव्हियेतनामव्हॅटिकन सिटीव्हेनेझुएलाश्रीलंकासंयुक्त अरब अमिरातीसर्बियासाओ टोमे व प्रिन्सिपसान मारिनोसामो‌आसायप्रससिंगापूरसिंट मार्टेनसियेरा लिओनसीरियासुदानसुरिनामसेंट किट्स आणि नेव्हिससेंट पियेर व मिकेलोसेंट लुसियासेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्ससेंट हेलेनासेनेगालसेशेल्ससॉलोमन द्वीपसमूहसोमालियासौदी अरेबियास्पेनस्लोव्हाकियास्लोव्हेनियास्वाझीलँडस्वित्झर्लंडस्वीडनहंगेरीहाँग काँगहैतीहोन्डुरास\nयेथे राष्ट्रीय क्षेत्र कोडमधील सुरुवातीचे शून्य वगळणे आवश्यक आहे. अशा प्रकारे, क्रमांक 02429 1772429 देश कोडसह +93 2429 1772429 बनतो.\nअफगाणिस्तान चा क्षेत्र कोड...\nदेश कोड +93 / 0093 / 01193 / +९३ / ००९३ / ०११९३: अफगाणिस्तान\nवापराकरिता सूचना: आंतरराष्ट्रीय टेलिफोन कॉल्ससाठी देश कोड देशात अंतर्गत कॉल करत असताना शहरासाठीच्या स्थानिक क्षेत्र कोडसारखेच असतात. अर्थातच, याचा अर्थ असा नाही की परदेशात करायच्या फोन कॉल्ससाठी स्थानिक क्षेत्र कोड वगळता येतात. आंतरराष्ट्रीय कॉल्ससाठी, एखाद्याला जो सामान्यतः 00 ने सुरू होतो असा देश कोड डायल करून सुरुवात करावी लागते, नंतर राष्ट्रीय क्षेत्र कोड, तथापि, सामान्यतः सुरुवातीचे शून्य वगळून, आणि शेवटी, नेहमीप्रमाणे तुम्हाला बोलायचे आहे त्या व्यक्तीचा क्रमांक. म्हणून, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड वा अन्य देशातून येणाऱ्या कॉल्ससाठी अफगाणिस्तान या देशात अंतर्गत कॉल करण्यासाठी वापरायचा क्रमांक 08765 123456 0093.8765.123456 असा होईल.\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +93 / 0093 / 01193 / +९३ / ००९३ / ०११९३\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Alabama+us.php", "date_download": "2021-06-21T23:12:53Z", "digest": "sha1:CESD66F23GQMNEVSGPIBEUDZTNGFJGIN", "length": 3749, "nlines": 19, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Alabama", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Alabama\nअमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका)\nआधी जोडलेला 256 हा क्रमांक Alabama क्षेत्र कोड आहे व Alabama अमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका)मध्ये स्थित आहे. जर आपण अमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका)बाहेर असाल व आपल्याला Alabamaमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. अमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका) देश कोड +1 (001) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Alabamaमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +1 256 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनAlabamaमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +1 256 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 001 256 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/akola-vidarbha/slow-pace-administration-banks-disbursement-loans-washim-akola-section-300463", "date_download": "2021-06-21T21:48:11Z", "digest": "sha1:KLYK2DYRRFMSQ5UVGZSWUJZIVLRYBFLH", "length": 20802, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | 1600 कोटी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट अन् खरिपाच्या तोंडावर पीककर्ज झाले ‘लॉकडाउन’", "raw_content": "\nखरीप हंगाम तोंडावर आला आहे. कडाक्याच्या उन्हात मशागत करून शेतकर्‍यांनी शेती तयार केली आहे.\n1600 कोटी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट अन् खरिपाच्या तोंडावर पीककर्ज झाले ‘लॉकडाउन’\nवाशीम : यावर्षी खरीप हंगामासाठी शासनाने वाशीम जिल्ह्यात 1600 कोटी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. मात्र, खरीप हंगाम तोंडावर आला असून सुद्धा आतापर्यंत केवळ 161 कोटी रुपयांचे कर्ज ���ाटप करण्यात आले आहे. कर्जवाटपाची राष्ट्रीयकृत बँक व सहकारी बँक प्रशासनाची गती संथ असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मे महिना संपत आला तरी सुद्धा खरीप पीक कर्ज योजनेचा केवळ 17 हजार 177 शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांना पीक कर्जाचा लाभ कधी मिळणार असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.\nखरीप हंगाम तोंडावर आला आहे. कडाक्याच्या उन्हात मशागत करून शेतकर्‍यांनी शेती तयार केली आहे. आता प्रतीक्षा आहे ती पीक कर्ज मिळण्याची. मात्र, राष्ट्रीयकृत बँक व सहकारी बँक प्रशासन विविध कारणे दर्शवून शेतकऱ्यांना कर्ज देण्यात असमर्थता दर्शवीत आहेत. परिणामी शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.\nमहत्त्वाची बातमी - ‘त्या’ पोलिस कर्मचाऱ्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले पत्र अन्...\nमागीलवर्षी वरुणराजाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. सोयाबीन, तूर, ज्वारी, उडीद मुग यासह भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रब्बी हंगामही हातचा गेला. जे काही पीक हातात आले त्याला बाजारपेठेत भाव मिळाला नाही. त्यातच कर्जमाफीपासून अनेक शेतकऱ्यांना वंचित राहावे लागले. परिणामी शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. दरम्यान खरीप हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. शेतकऱ्यांची पेरणीपूर्व सर्व कामे आटोपली आहेत. आता बी-बियाणे व खतांसाठी शेतकऱ्यांना पैशाची आवश्यकता आहे.\nआवश्यक वाचा - अरे बापरे सर्वोष्ण शहरांच्या यादीत या शहराचे नाव; जणू काही जगातील उष्णतेचे केंद्र बनन्याकडे...\nराज्यामधील राष्ट्रीयकृत व सहकारी बँकामार्फत वाशीम जिल्ह्यातील पीक कर्ज योजनेअंतर्गत 1600 कोटीचे कर्जवितरण करण्याचा इष्टांक ठरविला आहे. यापैकी जिल्हा मध्यवर्ती बँकेने 130 कोटीचे व राष्ट्रीयकृत बँकांनी 31 कोटीचे कर्ज आतापर्यंत वितरित केले आहे. या कर्जयोजनेचा लाभ जिल्ह्यातील केवळ 17 हजार 177 शेतकऱ्यांनाच मिळाला आहे. हे कर्जवितरण अत्यल्प आहे. त्यामुळे बँक प्रशासनाने कर्जवितरणाची गती वाढविण्याची आवश्यक आहे.\nमागीलवर्षी पावसाच्या लहरीपणामुळे खरीप व रब्बी हंगाम शेतकऱ्यांच्या हातचा गेला. शेतकऱ्यांच्या हातात जे काही पीक आले त्याला बाजारपेठेत योग्य भाव मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाच्या कर्जमाफी योजनेपासून अनेक शेतकरी वंचित राहिले आहेत. त्यामुळे या खरीप हंगामात शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्याची नितांत गरज आहे.\nअन्यथा आंदोलन : मनसे\nपीक पेरणीचा नजीकचा काळ तसेच शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी व उपलब्ध असलेल्या कमी कालावधी या बाबी विचारात घेऊन राष्ट्रीयकृत बँका व सहकारी बँकांनी कामाची गती वाढवून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ देण्याची कार्यवाही व उद्दिष्टपूर्ती करण्यात यावी. पीक कर्जाबाबत त्वरित कार्यवाही करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा. अन्यथा पुढील काळात शेतकऱ्यांच्या हितासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रभारी जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांनी दिला आहे.\nजिल्हा उपनिबंधकांचा भ्रमणध्वनी बंद\nशेतकऱ्यांना पीक कर्जवाटपाची बँक प्रशासनाची गती संथ का, याबाबत अधिक माहिती घेण्यासंदर्भात जिल्हा उपनिबंधकांची भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता तो बंद आला.\nउद्योग, व्यवसायांसाठी घ्यावी लागणार परवानगी\nवाशीम: कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी जिल्ह्यात ता. तीन मे पर्यंत संचारबंदी लागू आहे. मात्र, अर्थव्यवस्थेला गती मिळण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार जिल्ह्यात उद्योग-व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, त्यासाठी सक्षम प्राधिकारी नियुक्त करण्य\nअकोला जिल्हा बँकेसाठी २० फेब्रुवारीला मतदान, अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू; सहकार क्षेत्रातील राजकीय घडामोडींना वेग\nअकोला : विदर्भच नव्हे महाराष्ट्रात सातत्याने सक्रीयपणे काम करण्यासाठी ओळख बनलेल्या अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी २० फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या अनुषंगाने निवडणुक कार्यक्रमाचे विविध टप्पे नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत.\tजिल्हा बँकेचे अकोला व वाशीम जिल्हा कार्यक्ष\nलॉकडाउनमध्ये आवळला शेतकऱ्यांभोवती आत्महत्येचा फास\nअकोला ः कोरोनाच्या संकटापासून वाचण्यासाठी मार्च २०२० पासून देशात लॉकडाउन करण्यात आले. मात्र याच लॉकडाउनमध्ये कृषी निविष्ठा महागल्याने व नैसर्गिक, अनैसर्गिक संकटांनी गारद केल्यामुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांभोवती आत्महत्येचा फास आवळला असून, अकरा महिन्यात तब्बल १३६ शेतकऱ्यांनी आत्मह\n‘उमेद’ प्रकल्प चौकशीच्या रडारवर\nमानो���ा (जि.वाशीम) ः तालुक्यातील महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. या अभियानास शासन दरबारी मोठ्या प्रमाणात वाजागाजा केला गेला. परंतु, या अभियानास कर्मचाऱ्यांनी ‘उमेद’ प्रकल्पाला नाउमेद केल्या गेले, असा आरोप जनतेतून होत आहे. खऱ्या अर्थाने उमेद प्रकल्प रा\nजिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांना ‘ग्रहण’, तीन मार्गांचे कामांना सुरुवातच नाही\nअकोला ः जिल्ह्यातील तीन राष्ट्रीय महामार्गांच्या कामांचे भिजत घोंगडे आहे. त्यात अमरावती-चिखली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा, अकोला-अकोट आणि अकोला-सांगारेड्डी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ या मार्गांचा समावेश आहे. तीन महामार्गांवरील खड्ड्यांनी व खोदून ठेवलेल्या रस्त्यांनी वाहनधारक त्रस्त\nजिल्हा बँक निवडणुकीत कोरपे गटाचे वर्चस्व. सहकार पॅनलचे सर्व सदस्य विजयी\nअकाेला : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष डॉ. संतोष कोरपे यांच्या नेतृत्वातील सहकार पॅनलने वर्चस्व कायम ठेवलसे. रविवारी मतमाेजणीनंतर सहकार पॅनलचे सर्व उमेदवार विजय झाल्याचे जाहीर करण्यात आले. शनिवारी २१ पैकी नऊ जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली\nहॉटेल बंद, पार्सल सुविधाच मिळणार, लग्न समारंभाकरिता २५ व्यक्तींना परवानगी\nअकोला : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अमरावती विभागीय आयुक्तांनी विभागातील सर्व पाचही जिल्ह्यात सुधारित प्रतिबंधात्मक उपाययोजना जाहीर केल्या आहेत. आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात आदेश देवून नवीन नियमावली लागू करण्यासंदर्भात उपाययोजना करण्यास सांगितले आहे. नवीन नियमावली\nजिल्हा बँकेच्या निवडणुकीतून २२ उमेदवारांची माघार\nअकोला : दि अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक येत्या २० फेब्रुवारीला होत आहे. त्याकरिता इच्छुकांनी अर्ज सादर केले होते. बुधवारी (ता.१०) मात्र त्यांचेपैकी २२ उमेदवारांनी अर्ज मागे घेत निवडणुकीतून माघार घेतली असून, १८ उमेदवार निवडणूक लढविणार आहेत.\nबॅंक ऑफ महाराष्ट्रच्या कर्मचाऱ्यांची निदर्शने\nअकोला: बँक ऑफ महाराष्ट्रच्या अकराशेपेक्षा जास्त शाखेत कायमस्वरूपी सफाई कर्मचारी नाहीत, तसेच ६०० पेक्षा जास्त शाखेमध्ये कायमस्वरूपी शिपाई नेमले नाहीत. बँकेने मागील पाच वर्षांपासून मृत्यू, निवृत्ती, राजीनामा, पदोन्नती यामुळे रिक्त झालेल्या क्लार्क पदाची भरती केली नाही.\nप्रधानमंत्री सूक्ष्मसिंचन योजनेचे अनुदान रखडले\nशिरपूर (जि.वाशीम) : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ठिबक संच बसवण्यासाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते. सन २०१९/२० करीता शासनाने ७५ ते ८० टक्के अनुदान देण्याचे घोषित केले होते. परंतु अनुदानाची रक्कम मागील कित्येक महिन्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sci-tech/yamaha-hero-motocorp-extended-free-service-and-warranty-period-on-bikes-and-scooters", "date_download": "2021-06-21T23:55:55Z", "digest": "sha1:PLU26IHABKK7BBHKFD2U7CB7ETYC7PBN", "length": 18867, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Yamaha नंतर Hero MotoCorp ने वाढवला वॉरंटी अन् फ्री सर्विस कालावधी", "raw_content": "\nअनेक कार कंपन्यांनी नवीन ग्राहकांना जोडण्यासाठी त्यांच्या कारवर आकर्षक ऑफर देण्यास सुरूवात केली आहे, तर काही कंपन्यांनी त्यांच्या ग्राहकांच्या वहानांवर वॉरंटी व फ्री सर्विस देणे सुरु केले आहे.\nYamaha नंतर Hero MotoCorp ने वाढवला वॉरंटी अन् फ्री सर्विस कालावधी\nकोरोनाच्या (Coronavirus) दुसर्‍या लाटेमुळे बऱ्याच राज्यात लॉकडाउन (Lockdown) आणि कर्फ्यू लावण्यात आले आहेत. परंतु या लॉकडाऊनमुळे देशातील प्रत्येक उद्योग क्षेत्रावर वाईट परिणाम झाला आहे, तसेच भारताच्या वाहन उद्योगास देखील मंदीचा सामना करावा लागत आहे, ज्यात अनेक कार कंपन्यांनी नवीन ग्राहकांना जोडण्यासाठी त्यांच्या कारवर आकर्षक ऑफर देण्यास सुरूवात केली आहे, तर काही कंपन्यांनी त्यांच्या ग्राहकांच्या वहानांवर वॉरंटी व फ्री सर्विस देणे सुरु केले आहे. यामध्ये टाटा, मारुती यांच्यासह महिंद्रा, टोयोटा आणि ह्युंदाई या कंपन्यांचा समावेश आहे. (yamaha hero motocorp extended free service and warranty period on bikes and scooters)\nया कार कंपन्यांनंतर देशातील टू व्हिलर कंपन्यांनी आपल्या सध्याच्या ग्राहकांच्या सोयीसाठी त्यांची वॉरंटी आणि फ्री सर्विस वाढविणे सुरू केले आहे. सर्व प्रथम देशातील आघाडीच्या टू व्हिलर उत्पादक कंपनी हीरो मोटोकॉर्पने (Hero MotoCorp) याची घोषणा केली. कोरोनामुळे देशातील विविध राज्यांत लावण्यात आलेले लॉकडाऊन कालावधीत त्यांच्या ग्राहकांना चांगली सुविधा पुरवण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. त्यात कंपनीने आपल्या बाईक व स्कूटरची वॉरंटी आणि फ्री सर्विस ह��� 60 दिवसांसाठी म्हणजे दोन महिन्यांसाठी वाढविली आहे.\nहेही वाचा: अटी मान्य न केल्यास whatsapp होणार डिलीट\nकंपनीच्या म्हणण्यानुसर लॉकडाऊन दरम्यान संपत आलेल्या फ्री सर्विसची पूर्तता करण्यासाठी ग्राहक लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडू शकतात, त्यामुळे ग्राहकांना कोरोनापासून वाचवण्यासाठी फ्री सर्विसची कालावधी 60 दिवसांसाठी वाढविण्यात येत आहे.या स्वदेशी टू-व्हीलर उत्पादक कंपनीने आपल्या ग्राहकांना फ्री सर्विस आणि वॉरंटीचा कालावधी केवळ 60 दिवसांसाठीच वाढविला नाही, तर हिरो मोटोकॉर्प कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या (CSR) अंतर्गत गुरुग्राम प्रशासनासह मिळून 100 बेडचे कोविड केअर सेंटर सुरु केले जाणार आहे.\nहिरो मोटोकॉर्प अगोदर यामाहा या कंपनीने आपल्या ग्राहकांची सुविधा लक्षात घेऊन सर्व बाईकवर वॉरंटी व फ्री सर्विसचा कालावधी 60 दिवस किंवा दोन महिने वाढविला आहे, आता यामाहाच्या ग्राहकांच्या बाईकची संपत आलेली वॉरंटी फ्री सर्विस 30 जून 2021 पर्यंत क्लेम करु शकतात.\nहेही वाचा: Google Maps पुढील काळात आणणार 'हे; महत्वाचे फीचर्स; जाणून घ्या\n'सरकारचे कोरोनासंदर्भातील पॅकेज निव्वळ धुळफेक, मुंबई अन् पुण्याच्या बाहेरही महाराष्ट्र आहे'\nनागपूर : महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कमी झाली आहे. लॉकडाऊनची घोषणा होणार उलाढालीमध्ये गडबड झाली आहे. राज्य सरकारने व्हेंटीलेटर, बेड्स, ऑक्सिजनच्या संदर्भात व्यवस्थापन करावे. सरकारने ऑक्सिजनच्या लॉजिस्टीक मॅनेजमेंट करावे. कारण ऑक्सिजनची कमतरता नाही. मुंबई आणि पुणे ही आपली महत्वाची शहरं आहे.\nSangali Lockdown: मिरजेत मद्यविक्री दुकानांबाहेर तळीरामांच्या रांगा\nमिरज (सांगली) : राज्यात ब्रेक द चेन मोहिमेअंतर्गत पंधरा दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर झाल्याने तळीराम शौकिनांनी मद्यविक्री दुकानाबाहेर मद्य खरेदीसाठी लांबच लांब रांगा लावल्याचे चित्र मिरज शहरात दिसत आहे. गतवर्षी करोना संसर्गाच्या सुरुवातीस तब्बल दोन महिने लॉकडाऊन लागू झाल्यानंतर अनेक मद्य शौक\n बाजार समितीत नियमांचे पालन करून होतील शेतमालाचे लिलाव\nसोलापूर : कोरोनाची साळखी खंडीत करण्याच्या हेतूने आज रात्री आठ वाजल्यापासून कडक संचारबंदीची अंमलबजावणी केली जाणार आहे. या काळात घरपोच सेवा (होम डिलिव्हरी) सुरू राहणार आहे, अशी माहिती पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांनी दिली. तर कोर���नासंबंधीचे सर्व नियम पाळून कृषी उत्पन्न बाजार समितीतील लिलाव सु\n\"सरकार म्हणेल तसं चालायला आम्ही मेंढरं नाही\"; राज्यातील निर्बंधांना राजीव बजाज यांचा विरोध\n\"आतातरी सर्व कंपन्यांच्या सीईओंनी उभं राहायला हवं आणि काहीतरी बोलायला हवं. कारण कोरोनासारख्या बिकट परिस्थितीत सरकार सांगेल तसं चालायला आपण मेंढरं नाहीत\", अशा शब्दांत बजाज उद्योग समुहाचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी राज्यातील लॉकडाउन सदृश्य कडक निर्बंधांना विरोध दर्शवला आहे. इकॉनॉमि\nकुक थांबले, कामगार गावाकडे.. हॉटेल व्यावसायिकांची व्यथा; परप्रांतीय कामगार परतू लागले\nनाशिक : ब्रेक द चेन अंतर्गत संचारबंदीची घोषणा झाल्यानंतर कारखाने, ज्वेलरी, हॉटेल, तसेच बांधकाम साईटसवर काम करणारे कामगार गावाकडे परतू लागल्याने किमान महिनाभरासाठी अर्थचक्र मंदावणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षभरापासून सर्वाधिक आर्थिक फटका बसलेल्या हॉटेल व्यवसायिकांना फुड पार्सल दे\nरत्नागिरीत येणार्‍या प्रत्येकाची कोरोना चाचणी; वाचा काय सरु, काय बंद\nरत्नागिरी : जिल्ह्यात येणार्‍या प्रत्येकाची कोरोना चाचणी बंधनकारक आहे. चाचणीनंतरच प्रवेश दिला जाईल. जिल्ह्यात उद्यापासून कोणालाही अत्यावश्यक सेवा किंवा महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही. जिल्ह्याच्या सीमांवर तसेच रेल्वे, बसस्थानक येथीही प्रवाशांची तपासणी होईल, अशी माहिती जिल्\nसांगलीत काय सुरु, काय बंद संचारबंदीची होणार कडक अंमलबजावणी\nसांगली : जिल्ह्यातील करोना संसर्गाची साखळी तोडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आज रात्रीपासून 1 मे 2021 पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. विनाकारण फिरल्यास एक हजार रुपयांच्या दंडासह गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. अभिजी\nराजकारण बाजूला ठेवून महीनाभर एकत्र काम करू : उदय सामंत\nओरोस (सिंधुदुर्ग) : दुसऱ्या टप्प्यातील कोरोनाचा प्रसार भयावह आहे. जिल्ह्यात कम्युनिटी स्प्रेड सुरु झाला असून ग्रामीण भागात सुद्धा मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत आहेत. गेल्या तीन दिवसांत हजार रुग्ण मिळाले आहेत. मात्र, याचवेळी जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेकडे केवळ ३० बेड शिल्लक आहेत. त्यामुळे आज\nसकाळी सुरू अन् दुपारी बंद व्यापारी महासंघ म्हणते, आस्थापना सुरु ठेवा\nऔरंगाबाद : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्चर असोसिएशनतर्फे सोमवारपासून(ता.१२) व्यापारी आस्थापने सुरु करावीत, अशी सूचना केली. त्यानंतर जिल्हा व्यापारी महासंघाच्या मार्गदर्शनाखाली शहरातील व्यापारी आस्थापना सकाळी दहानंतर उघडण्यात आल्या. मात्र, पोलिसांनी ब्रेक द चेनअंतर्गत\nशाळा बंदमुळे पालकांच्या चिंतेत वाढ अभ्यासाकडे मुलांचे दुर्लक्ष\nऔरंगाबाद: मागील एक वर्षापासून मुलांच्या शाळा बंद, परीक्षा देखील रद्द झाल्या आहेत. याचा थेट परिणाम शिक्षणावर मोठ्या प्रमाणात झाला आहे. सुरवातीला ऑनलाइन शिक्षण सुरु होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हे शिक्षण देखील शाळांकडून विद्यार्थ्यांना देणे बंद झाले आहे. त्यामुळे बालवयात शिक्षणावाचून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisocial.com/contact/", "date_download": "2021-06-21T22:17:32Z", "digest": "sha1:UZGDGVAYIQ5F43XLAJSMALR3S4P4O2GG", "length": 3186, "nlines": 74, "source_domain": "www.marathisocial.com", "title": "Contact - मराठी Social", "raw_content": "\nमी इथे तुमच्यासाठी आपल्या देशविदेशात, राज्यात घडत असलेल्या काही महत्वाच्या घडामोडी, नवीन तंत्रज्ञान, इतिहास, शैक्षणिक अशा काही विषयांवर लिहणार आहे. तुम्हाला काही विषयावर सविस्तर माहिती हवी असल्यास तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता.\nजंगल तोड एक समस्या मराठी निबंध, Deforestation Essay in Marathi\nMarathi Social on याला म्हणतात शिवसेना आमदार, रेमडीसीविर इंजेक्शन्ससाठी मोडली ९० लाखांची एफ. डी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/kokan-news-marathi/demand-for-suspension-of-bhiwandi-municipal-commissioner-21905/", "date_download": "2021-06-21T21:59:41Z", "digest": "sha1:FIW5C2SLJGU65CQOSS27MZYHGPYWTM2C", "length": 13571, "nlines": 171, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Demand for suspension of Bhiwandi Municipal Commissioner | भिवंडी पालिकेच्या आयुक्तांना निलंबित करण्याची मागणी | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जून २२, २०२१\nकाँग्रेसकडून कोणतीही अडचण येणार नाही याची ग्वाही सोनिया गांधींनी दिली आहे : नाना पटोले\nचंद्रकांतदादा आम्ही छातीवर नाही डोक्यावर हात ठेवून सांगतो सुखात आहोत,तुम्ही अस्वस्थ आहात – मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले प्रत्युत्तर\nकंडिशनरच्या जागी तिनं लिहिलं कंडोम आणि वडिलांचा झाला संताप, म्हणाले….\n ई-मेल किंवा मेसेजद्वारे जर जॉब ऑफर मिळत असतील तर गृह मंत्रालयाने दिलेला अलर्ट लक्षात घ्यायलाच हवा\nकोर��ना संकट काळात योगच तुम्हाला तारणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nसोशल मीडियाच्या आभासावर अंकुश; खरंच सत्यात उतरेल का\nही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nआंतरराष्ट्रीय योग दिन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार\nआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सोमवारी होणाऱ्या कार्यक्रमाला पंतप्रधान संबोधित करणार\nकोकणभिवंडी पालिकेच्या आयुक्तांना निलंबित करण्याची मागणी\nभिवंडी महापालिकेच्या वतीने बाई गुलबाई पेटिट नव्या रुग्णालयाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात सत्यनारायणाची पूजा घातल्याने पालिकेचे आयुक्त श्री. डॉ. पंकज आशिया त्यांना त्वरित निलंबित करा. अशी मागणी बहुजन विद्यार्थी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनिल वाणी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.\nभिवंडी : भिवंडी महापालिकेच्या वतीने बाई गुलबाई पेटिट नव्या रुग्णालयाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात सत्यनारायणाची पूजा घातल्याने पालिकेचे आयुक्त श्री. डॉ. पंकज आशिया त्यांना त्वरित निलंबित करा. अशी मागणी बहुजन विद्यार्थी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनिल वाणी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.\nभिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे जुने बाई गुलबाई पेटिट रुग्णालय होते. त्याच जागेवर नव्याने अद्यावत असे रुग्णालय बांधण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे. त्या इमारतीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम स्वातंत्र्य दिनी घेतला होता. या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात ब्राम्हणाला बोलावून सत्यनारायणाची पूजा घालण्यात आली. शासनाच्या कार्यक्रमात कोणत्याही देवा धर्माचे आचरण अथवा पूजा करू नये असे शासनाचे आदेश असतानाही तसेच भारतीय राज्यघटनेने धर्मनिरपेक्ष शासन व्यवस्था स्वीकारली असतानाही भिवंडी महापालिकेच्या आयुक्ताने हिंदू धर्म रितीरिवाजाप्रमाणे सत्यनारायणाची पूजा घातल्याने त्याने शासनाचा व भारतीय राज्यघटनेचा अवमान केला आहे त्यांच्या या कृतीमुळे शहरात बंधुभावाचे व जातीय सलोख्याचे वातावरण बिघडण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे भिवंडी पालिकेच्या आयुक्तांना त्वरित निलंबित करून त्यांची तडकाफडकी बदली करण्यात यावी. अशी मागणी बहुजन विद्यार्थी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनिल वाणी यांनी एका लेखी निवेदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ई मेल द्वारे करण्यात आली.\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nव्हिडिओ गॅलरीFathers day: अक्षयाने शेअर केल्या बाबांच्या आठवणी\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nमंगळवार, जून २२, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/fasting-sago-and-peanuts-became-expensive-nrpd-100159/", "date_download": "2021-06-21T22:58:13Z", "digest": "sha1:7GYJPFZJVEUZRX4GMXXY6RY3WXE5G6DI", "length": 13846, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Fasting sago and peanuts became expensive nrpd | महाशिवरात्री पर्वामुळे उपवासाचा साबुदाणा अन् शेंगदाणे झाले महाग | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जून २२, २०२१\nकाँग्रेसकडून कोणतीही अडचण येणार नाही याची ग्वाही सोनिया गांधींनी दिली आहे : नाना पटोले\nचंद्रकांतदादा आम्ही छातीवर नाही डोक्यावर हात ठेवून सांगतो सुखात आहोत,तुम्ही अस्वस्थ आहात – मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले प्रत्युत्तर\nकंडिशनरच्या जागी तिनं लिहिलं कंडोम आणि वडिलांचा झाला संताप, म्हणाले….\n ई-मेल किंवा मेसेजद्वारे जर जॉब ऑफर मिळत असतील तर गृह मंत्रालयाने दिलेला अलर्ट लक्षात घ्यायलाच हवा\nकोरोना संकट काळात योगच तुम्हाला तारणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nसोशल मीडियाच्या आभासावर अंकुश; खरंच सत्यात उतरेल का\nही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nआंतरराष्ट्रीय योग दिन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार\nआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सोमवारी होणाऱ्या कार्यक्रमाला पंतप्रधान संबोधित करणार\nपुणेमहाशिवरात्री पर्वामुळे उपवासाचा साबुदाणा अन् शेंगदाणे झाले महाग\nया वर्षी महाशिवरात्रीनिमित्त साबुदाणा आणि शेंगदाण्याच्या दरात वाढ झाली असून साबुदाणा ५ रुपये तर शेंगदाणा १० रुपयांनी वाढला आहे. परंतु भगर आणि नायलॉन साबुदाण्याच्या दरात वाढ झालेली नाही. कोरोनामुळे अनेकांची नोकरी गेली. इतर उत्पादनांचे व्यापारीही संकटात सापडले आहेत. अशा स्थितीत महाशिवरात्रीच्या पर्वावर पिंपरी - चिंचवड आणि ग्रामीण भागातील उपवासाच्या वस्तूंची मागणी कमी झाली आहे.\nपिंपरी: भगवान शंकराच्या महाशिवरात्रीच्या पर्वावर अनेक जण उपवास करतात. त्यामुळे या व्रतासाठी साबुदाणा आणि शेंगदाण्याची मागणी वाढते. परंतु ११ मार्च रोजी साजऱ्या करण्यात येणाऱ्या महाशिवरात्रीसाठी शहरातील ठोक किराणा बाजारात साबुदाणा, शेंगदाणे, भगर, नायलॉन साबुदाणा महाग झाला आहे. त्यामुळे या वस्तूंची मागणी मागील वर्षाच्या तुलनेत खूप कमी झाली आहे. उपवासासाठी मागणी होत असलेल्या या वस्तूंची मागणी ४० ते ५० टक्क्यांनी कमी झाली आहे.\nया वर्षी महाशिवरात्रीनिमित्त साबुदाणा आणि शेंगदाण्याच्या दरात वाढ झाली असून साबुदाणा ५ रुपये तर शेंगदाणा १० रुपयांनी वाढला आहे. परंतु भगर आणि नायलॉन साबुदाण्याच्या दरात वाढ झालेली नाही. कोरोनामुळे अनेकांची नोकरी गेली. इतर उत्पादनांचे व्यापारीही संकटात सापडले आहेत. अशा स्थितीत महाशिवरात्रीच्या पर्वावर पिंपरी – चिंचवड आणि ग्रामीण भागातील उपवासाच्या वस्तूंची मागणी कमी झाली आहे. ठोक दरात काही दिवसांपूर्वी ४५ रुपयांत विकला जाणारा साबुदाणा आता ५ रुपये वाढ झाल्यामुळे ४९ रुपये किलो झाला आहे. यामुळे किरकोळ दर क्वालिटीनुसार ५० रुपयांवरून ५४ ते ५५ रुपये करण्यात आले आहेत. त्याचप्���माणे शेंगदाणा पूर्वी ठोक दरात ७० ते ९० रुपये प्रति किलो विकण्यात येत होता. आता १० रुपये वाढल्यामुळे हा दर ८० ते १०० रुपये झाला आहे. किरकोळ दर ८० ते १०५ रुपयांवरून ९० ते ११० रुपये झाले आहेत. भगरचा भाव आताही ८८ रुपये प्रतिकिलो आहे. भगर किरकोळ दरात ९० ते ९५ रुपये किलो विकण्यात येत आहे. तसेच नायलॉन साबुदाणा ५८ रुपये किलो असून किरकोळ दर ६८ रुपये आहे.\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nव्हिडिओ गॅलरीFathers day: अक्षयाने शेअर केल्या बाबांच्या आठवणी\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nमंगळवार, जून २२, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ournagpur.com/yes-you-too-can-be-a-victim-of-sextortion/", "date_download": "2021-06-21T23:06:05Z", "digest": "sha1:H5M3O7WAPIUV5BBK3AMPOXSQ4ZDNEJCK", "length": 14250, "nlines": 170, "source_domain": "ournagpur.com", "title": "तुम्ही होऊ शकता सेक्सटाॅर्शनची शिकार; चार महिन्यांत १५० नागरिक अडकले जाळ्यात", "raw_content": "\nHome Crime तुम्ही होऊ शकता सेक्सटाॅर्शनची शिकार; चार महिन्यांत १५० नागरिक अडकले जाळ्यात\nतुम्ही होऊ शकता सेक्सटाॅर्शनची शिकार; चार महिन्यांत १५० नागरिक अडकले जाळ्यात\nमी शहरातील एका नामांकित कंपनीत नोकरी करतो. सोशल साईटवर ऑनलाईन मित्र जमवणे आणि त्यांच्याशी संवाद साधणे मला आवडते. एेका दिवशी मला एका अनोळखी क्रमांकावरून व्हिडीओ काॅल आला. नेहमीच्या सवयीप्रमाणे मी त्याला प्रतिसाद दिला. समोरून एक तरुणी माझ्यासोबत बोलत होती. आता दररोज ती काॅल करू करत होती. माझ्यासोबत तीने जवळीक निर्माण केली. काही दिवसानंतर व्हिडीओ काॅलवर बोलत असताना ती शरिराचे न्यूड प्रदर्शन करू लागली. सुरूवातील मला देखील ते चांगले वाटू लागले. तिने आपल्या जाळ्यात खेचत मला देखील न्यूड होण्यास भाग पाडले. ती सांगेल तसे मी करत होते. अचानक माझ्या मोबाईलवर माझाच न्यूड व्हिडीओ येऊन धडकला.\nसमोरील व्यक्ती हा व्हिडीअो माझे नातेवाईक मित्र-मैत्रिणीला पाठवून देण्याची धमकी देत पैशाची मागणी करत होता.मी काही पैसे त्याला दिले देखील. परंतू त्याची मागणी सतत वाढू लागली होती. सतत होणाऱ्या आर्थिक व मानसिक त्रासाला कंटाळून शेवटी मी सायबर पोलिस ठाण्यात धाव घेऊन झालेली हकीकत सांगितली त्यावेळी मला समजले की, मी सायबर गुन्हेगारांच्या सेक्सटाॅर्शन ट्रॅपमध्ये अडकलो आहे. असे विजय (नाव बदलले) सांगत होता. त्यामुळे योग्य वेळी योग्य काळजी घेतली नाही तर पुढील नंबर तुमचा देखील असू शकतो.\nनागरिकांना आपल्या जाळ्यात खेचून आर्थिक गंडा घालण्यासाठी सायबर चोरट्यांनी हनीट्रॅप नंतर आता सेक्सटाॅर्शन ट्रॅपची सुरूवात केली आहे. चालू वर्षातील चार महिन्यात दिडशे पेक्षा अधिकजण पुण्यात सेक्सटाॅर्शनची शिकार झाले आहेत. सर्वात गंभीर प्रकार म्हणजे सुशिक्षित पुरुषांचे प्रमाण यामध्ये अधिक असल्याचे समोर आले आहे. सेक्सटार्शनची शिकार झाल्यानंतर देखील बदनामी होईल या भितीपोटी अनेकजण तक्रार दाखल करण्यास पुढे येत नाहीत. सोशल मिडीयावर आपण कोणाशी बोलतो, संवाद साधतो त्यातील कोणाचा काय उद्देश आहे. हे बरेचदा आपल्या लक्षात येत नाही. जितक हे आभासी जग मोठ आर्कषक व जलद आहे, तितकच ते लवचिक, धोकादायकही आहे.\nसोशल साईटवरून तुमच्यासोबत तरुण किंवा तरुणी ओळख निर्माण करते. मात्र प्रत्यक्षात तो सायबर गुन्हेगार असतो. अोळख झाल्यानंतर व्हिडीओ काॅल केला जातो. त्यामध्ये समोरील तरुणी अंगावरील कपडे काढून शरिराचे नग्न प्रदर्शन करते. सुरुवातीला तुम्ही प्रत��साद देण्याचे टाळता. मात्र काही कालावधीनंतर तरुणी समोरील व्यक्तीला आपल्या जाळ्यात खेचते. तरुणीने ऑफर केल्यानंतर संबंधीत व्यक्ती देखील व्हिडीओ काॅलच्यावेळी नग्न होते.\nपरंतू ज्या व्यक्तीला काॅल केला आहे, त्याच्या व्हिडीओ काॅलचे रेकाॅर्डींग होत असते. अगोदरच सायबर चोरट्याने त्याच्या खात्यात प्रवेश करून नातेवाईक व मित्र मैत्रिणी शोधून ठेवलेल्या असतात. रेकाॅर्डींग केलेला व्हिडीओ काही ओळखीच्या व्यक्तीला पाठवून दिले जातात. त्यानंतर व्यक्तीकडे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत मोठ्या पैशाची मागणी केली जाते. बदनामी होण्याच्या भितीपोटी अनेकजण जाळ्यात अडकून पैसे देतात. एकप्रकारे ब्लॅकमेल करून खंडणी उकळली जाते.\nया विषयासंदर्भात बोलताना वरिष्ठ पोलिस निरीक्षक सायबरचे दगडू हाके म्हणाले, “सोशल साईटवर अनोळखी व्यक्तीसोबत अती मोकळे होणे टाळले पाहिजे. समोरच्या व्यक्तीचा परिचय असल्याशिवाय मैत्री करणे धोकायदायक ठरु शकते. चालू वर्षात आत्तापर्यंत 150 पेक्षा अधिक अशाप्रकारचे तक्रार अर्ज सायबर पोलिस ठाण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी योग्य खबरदरी घेण्याची गरज आहे.\nपहा सायबर तज्ञ अविराज मराठे काय सांगतात\n– अनोळखी व्यक्तींशी संवाद साधताना योग्य ती काळजी घ्या.\n– सोशल साईट्स व अॅपवरील प्रायव्हसी सेटींग तपासा\n– अनावश्यक फोटो, व्हिडीओ पोस्ट करणे टाळा\n– विनाकारण लगट करणाऱ्यांना दूर ठेवा.\n– स्तूती करणारा प्रत्येक माणूस मित्र असतोच असे नाही\n– सोशल मिडीयावर फोटो, व्हिडीओ, वैयक्तीस माहिती तरुणींनी सर्वांना दिसेल अशी ठेवू नये.\n– सोशल मडियावरून ओळख झाल्यानंतर दाखविलेल्य आमिषाला बळी पडू नका.\n– अनोळखी व्यकींचे फोन व व्हिडीओ काॅल्सना टाळा.\n– संकटाचा आभास होताच सायबर पोलिसांशी संपर्क साधा.\nPrevious articleमुंबईत पहाटेपासून जोरदार पाऊस, 16 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता\nNext articleदरमहा होईल 5000 रुपयांची बचत; करात सूट देखील मिळेल, आजपासून या योजनेत करा गुंतवणूक\n एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या करून आरोपीची आत्महत्या\nफेसबुकवरील मैत्री पडली महागात; महिलेची 2.5 कोटींची फसवणूक\nसात तासात 23 वेळा एकाच एटीएम कार्डचा वापर, मशीन हॅक करुन लाखो रुपये लंपास, सीसीटीव्हीत घटना कैद\nलग्नास नकार देणाऱ्याविरुद्ध बलात्काराची तक्रार; बार व्यवस्थापकावर आरोप\nन���वृत्त पोलीस असलेल्या बापाने दोन्ही मुलांवर केला गोळीबार, एकाचा मृत्यू\nएक चूक आणि थेट ५० हजार रुपये अकाऊंटवरून झाले गायब; नेमकं काय घडलं\n एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या करून आरोपीची आत्महत्या\nफेसबुकवरील मैत्री पडली महागात; महिलेची 2.5 कोटींची फसवणूक\nSIP मध्ये 12% व्याजासह 26 लाखांचा परतावा मिळवा, वाचा सुरुवातीला किती...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/large-salary-increases-to-electricity-workers-up-32-50-percent-from-previous-payroll/09051750", "date_download": "2021-06-21T22:41:02Z", "digest": "sha1:TAH4TCMJJWIJM4W5PYKY3JZASSKXMMHF", "length": 11035, "nlines": 66, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "वीज कर्मचाऱ्यांना भरघोस पगारवाढ पूर्वीच्या मुळवेतनाच्या 32.50 टक्क्यांची वाढ Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nवीज कर्मचाऱ्यांना भरघोस पगारवाढ पूर्वीच्या मुळवेतनाच्या 32.50 टक्क्यांची वाढ\nकर्मचारी संघटनांकडून निर्णयाचे स्वागत, ऊर्जामंत्र्यांचे मानले आभार\nमुंबई : राज्यातील वीज कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील वीज कर्मचाऱ्यांना भरघोस पगारवाढ देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. या नव्या निर्णयामुळे राज्यातील वीज कर्मचाऱ्यांना पूर्वीच्या मूळवेतनाच्या ३२.५० टक्के वेतनवाढ दिली जाणार आहे.तिन्ही कंपन्यांच्या कर्मचारी संघटनेने निर्णयाचे स्वागत करत ऊर्जामंत्र्यांचे आभार मानले आहे.\nमहावितरण, महापारेषण व महानिर्मिती या तिनही कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना पूर्वीच्या मूळ वेतनाच्या ३२.५० टक्के तर विविध भत्त्यांमध्ये १०० टक्के\nवाढ करण्यात येणार आहे. ऊर्जामंत्री यांनी या महत्वपूर्ण विषयावर पुढाकार घेत कर्मचाऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला आहे. तिन्ही कंपन्यांच्या प्रशासनासोबत व विविध कामगार संघटनेच्या प्रतिनिधीसोबत प्रकाशगड येथे झालेल्या बैठकीमध्ये बावनकुळे यांनी ही वेतनवाढ जाहीर केली.\nया वेतनवाढीच्या करारामध्ये झालेल्या चर्चेत दि.३१.०३.२०१८ च्या मूळवेतनामध्ये (Pre-Revised) ३२.५० टक्के पगारवाढीसोबत महाराष्ट्र\nशासनाप्रमाणे १२५ टक्के महागाई भत्ता मूळवेतनामध्ये समाविष्ट करण्यात येईल. तांत्रिक व अतांत्रिक सहाय्यक प्रवर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या मानधनातही वाढ करण्यात आली असून आता त्यांना पहिल्या वर्षी १५ हजार, दुसऱ्या वर्षी १६ हजार तर तिसऱ्या वर्षी १७ हजार रुपये एवढे मानधन देण्यात येणा�� आहे.\nकंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतनाशिवाय २० टक्के अतिरिक्त वाढ देण्यात येणार आहे. वर्ग ४ च्या तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये ५००\nरुपये वाढ करण्यात आलेली आहे. कर्मचारी अपघात विमा योजना व ग्रुप टर्म इंन्शुरन्स विम्याची रक्कम १० लाखावरून २० लाखापर्यन्त करण्यात आलेली\nआहे. कर्मचाऱ्यांना मोबाईल ॲपद्वारे मीटर रिडींग घेण्याकरिता त्यांच्या वाहनाच्या वापराप्रमाणे पेट्रोल भत्ता देण्यात येणार आहे.\nया बैठकीस ऊर्जामंत्री ना.श्री. चंद्रशेखर बावनकुळे, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार, महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. पराग जैन ननोटीया, म.रा.वि.मं. सूत्रधारी कंपनीचे संचालक श्री. विश्वास पाठक, संचालक (वित्त) श्री. जयकुमार श्रीनिवासन, संचालक (मानव संसाधन) ब्रिगेडियर पी.के. गंजू (सेवानिवृत्त) तिन्ही कंपन्यांचे कार्यकारी संचालक, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी व विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.\nप्रभाग ३४ मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा\nऑफलाईन , ऑनलाईन पद्धतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा \nप्रभाग २६मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात\nप्रत्येकाने दैनंदिन जीवनात योगाचा अंगीकार करावा : महापौर दयाशंकर तिवारी\nकीड नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी ट्रायकोकार्ड निर्मिती उपक्रम राबवावा -जिल्हाधिकारी ठाकरे\nअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे आम्हीं ग्रामरक्षक अभियानाला सुरुवात\nदीनदयालनगर आजी-आजोबा उद्यानात योग दिन साजरा\nगोंदिया: शरीर को स्वस्थ और निरोगी बनाएं , योग को जीवनशैली का हिस्सा बनाएं – डॉ. परिणय फुके\nप्रभाग ३४ मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा\nऑफलाईन , ऑनलाईन पद्धतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा \nमहिलांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासाचे\nसोमवारी ८ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\nप्रभाग ३४ मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा\nJune 21, 2021, Comments Off on प्रभाग ३४ मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा\nऑफलाईन , ऑनलाईन पद्धतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा \nJune 21, 2021, Comments Off on ऑफलाईन , ऑनलाईन पद्धतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा \nमहिलांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासाचे\nJune 21, 2021, Comments Off on महिलांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासाचे\nसोमवारी ८ प्रतिष्ठानांवर उ��द्रव शोध पथकाची कारवाई\nJune 21, 2021, Comments Off on सोमवारी ८ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\nप्रभाग २६मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात\nJune 21, 2021, Comments Off on प्रभाग २६मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.webnewswala.com/news/vaccination-drive-for-students-going-abroad/", "date_download": "2021-06-21T21:30:16Z", "digest": "sha1:JP4KNDECUUTXFELYNPRDODJMMGD5GU6Y", "length": 14893, "nlines": 188, "source_domain": "www.webnewswala.com", "title": "परदेशांत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लसीकरण सुरु - Team WebNewsWala", "raw_content": "\nआजच्या ताज्या मराठी बातम्या\nपरदेशांत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लसीकरण सुरु\nपरदेशांत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लसीकरण सुरु\nपरदेशांत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लसीकरण सुरु\nWebnewswala Online Team – शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे करोना प्रतिबंधक लसीकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. अशा परदेशांत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लसीकरण सुरु केली जाणार आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. ज्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश परदेशांत निश्‍चित झाले आहेत, अशांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे.\nमहापौर मोहोळ म्हणाले, ‘कमला नेहरू रुग्णालयातील लसीकरण केंद्रात आपण हा विशेष ड्राइव्ह राबवत आहोत. नोंदणी न करता थेट ‘वॉक इन’ पद्धतीने या विद्यार्थ्यांचे लसीकरण केले जाणार आहे.\nयासाठी मंगळवार आणि बुधवार असे दोन दिवस राखीव असतील. सकाळी 10 ते 5 या वेळेत विद्यार्थी-विद्यार्थिनींना लस उपलब्ध होईल. यासाठी विद्यार्थ्यांनी आवश्‍यक कागदपत्रे आणि प्रवेश निश्‍चित झाल्याचे पुरावे सादर करणे बंधनकारक असेल’.\nस्वदेशी कोवॅक्सिन च्या मानवी चाचणीचा पहिला टप्पा पूर्ण; अपेक्षेनुसार चाचणीचे निष्कर्ष\nवाळूच्या टंचाईमुळे कोरोना लसीच्या वितरणाला ब्रेक लागण्याचा धोका\nलहान मुलांबाबत दिलासादायक बातमी; संशोधनाने कमी केली चिंता\nमोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर\n‘विद्यार्थ्यांची संख्या वाढली, तर हा ड्राइव्ह संपूर्ण आठवडाभर राबवण्याची आपली तयारी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एकदम गर्दी करू नये. परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे प्रवेश निश्‍चित होऊनही केवळ लसीकरणासाठी विद्यार्थ्यांसमोर अडचण निर्माण होऊ नये, या उद्देशाने आपण हा निर्णय घेतला आहे. याचा विद्यार्थ्यांना फायदा घ्यावा आणि लसीकरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी,’ असे आवाहनही महापौर मोहोळ यांनी केले आहे.\nविदेशात जाणाऱ्या सर्वांसाठीच लसीकरण सुरू करावे\nशिक्षण, नोकरी किंवा इतर कामांसाठी विदेशात जाऊ इच्छिणाऱ्या काही जणांचे लसीकरण झालेले नाही. त्यामुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा नागरिकांचे तातडीने लसीकरण करण्यासाठी लसीकरण केंद्रे स्थापन करावीत, अशी मागणी आज खासदार सुप्रिया सुळे तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्व नगरसेवक यांनी महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केली. यासाठीचा पाठपुरावा आम्ही सुरूच ठेवणार असणार असल्याचे पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले.\nWeb Title – परदेशांत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लसीकरण सुरु\nwebnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या\nआमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.\nCorona Virus 10 किलो विषाणूंच्या विळख्यात अख्खे जग\nCorona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी\nमोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर\nपावसाने ‘टायगर 3’ चा सेट उद्ध्वस्त, कोट्यवधींचा फटका\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\nकिती दिवसानंतर ToothBrush बदलावा जाणून घ्या\nCorona Vaccine या वर्षात उपलब्ध होणार 187 कोटी डोस\nमुंबई लोकल कधी सुरू होणार आदित्य ठाकरे यांचे स्पष्टीकरण\nकेंद्राची सिरम भारत बायोटेक बायोलॉजिकल-ई ला मोठी ऑर्डर\nलहान मुलांबाबत दिलासादायक बातमी; संशोधनाने कमी केली चिंता\nबहिरं बनवतोय Corona Virus कानांवरही दुष्परिणाम\nगाजर खाण्याचे ९ फायदे तुम्हाला माहीत आहेत का \n‘Tarzan’ फेम Joe Lara चा विमान अपघातात मृत्यू\nअक्षय कुमार च्या ‘पृथ्वीराज’ ला करणी सेनेचा विरोध\n‘Covaxin’ की ‘Covishield’ कोणती लस अधिक प्रभावी\n1 April पासून वीजदर होणार कमी\n१ ऑक्टोबरपासून नवे बदल होणार गॅस सिलेंडरपासून आरोग्य विम्यापर्यंत\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nदहावी-बारावी परीक्षा निर्णय परिस्थितीनुसार\nwebnewswala आयोजित माझा बाप्पा स्पर्धा 2020\nCorona Virus 10 किलो विषाणूंच्या विळख्यात अख्खे जग\nCorona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी\nमोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर\n6 जून रोजी महाविद्यालये, विद्यापीठांत साजरा होणार शिवस्वराज्य दिन\nउज्जैन महाकाल मंदिर सापडला अनमोल खजिना\nSurya Grahan 2021 | वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण 10 जूनला, ‘रिंग ऑफ फायर’\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nराज्याबाहेर मोदींना धोबीपछाड देण्यास ममता दीदी तयार\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\nआजच्या ताज्या मराठी बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://agrowonegram.com/agrowan-will-increase-the-use-of-digital-media/", "date_download": "2021-06-21T22:17:14Z", "digest": "sha1:NSAMI72UQIQWFR4IN3Q4OSI3CCTV2TAJ", "length": 13652, "nlines": 197, "source_domain": "agrowonegram.com", "title": "अॅग्रोवन डिजिटल माध्यमांचा वापर वाढवणार - Agrowon E-gram", "raw_content": "\nHome ताज्या बातम्या अॅग्रोवन डिजिटल माध्यमांचा वापर वाढवणार\nअॅग्रोवन डिजिटल माध्यमांचा वापर वाढवणार\nई ग्राम : कोरोनाचे संकट व लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्रांमध्ये मोठे फेरबदल होत आहेत. काळाची पाऊले ओळखून अॅग्रोवन यापुढील काळात डिजिटल माध्यमांचा वापर वाढवणार आहे, असे प्रतिपादन अॅग्रोवनचे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण यांनी केले. अॅग्रोवन फेसबुक संवाद कार्यक्रमात रविवारी (ता ३१) ते बोलत होते.\nलॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अॅग्रोवनने सुरु केलेल्या फेसबुक संवाद कार्यकमाच्या पहिल्या टप्याची सांगता रविवारी झाली. त्यानिमित्ताने श्री. चव्हाण व अॅग्रोवन अॅग्रोटेकचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश शेजवळ यांनी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. त्यावेळी त्यांनी लॉकडाऊन, अॅग्रोवन आणि पुढची दिशा या विषयावर मार्गदर्शन केले.\nवाचा: ‘आशा वर्कर्सच्या मागण्या मान्य केल्या जातील’\nअॅग्रोवन डिजिटलचा मुख्य भर मार्केट इंटेलिजन्सवर राहील असे श्री शेजवळ म्हणाले. अॅग्रोवन डिजिटलच्या माध्यमातून वेबसाईट, मोबाईल अॅप्लिकेशन, फेसबुक पेज, यू ट्यूब चॅनेल नव्या स्वरुपात विकसित करण्यात येणार आहेत. १५ जून पासून अॅग्रोवन यू ट्यूब चॅनेलवर मार्केट बुलेटीन, अॅग्र�� बुलेटीन, मार्केट ट्रेंड, अॅग्रोवन कट्टा, एक्सप्लेनर व्हिडीओ, विशेष मुलाखती सादर केल्या जाणार आहेत. तसेच वैशिष्ट्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांचे फेसबुक लाईव्ह १५ जून पासून सुरु केले जाणार आहेत, अशी माहिती श्री. निलेश शेजवळ यांनी दिली.\nवाचा: पुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा – अजित पवार\nबाजारात जे विकते, तेच पिकवण्याची मानसिकता यापुढे शेतकऱ्यांनी ठेवली पाहिजे. बाजार व्यवस्थेमध्ये बदल होण्यासाठी धोरणात्मक सुधारणा करण्याचे संकेत केंद्र सरकारने दिले आहेत. नवीन तंत्रज्ञानामुळे शेती क्षेत्रासाठी अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर शेती क्षेत्राचे महत्व ठळकपणे अधोरेखित झाले आहेत. अॅग्रोवन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, अशा भावना श्री. आदिनाथ चव्हाण यांनी व्यक्त केल्या.\nवाचा: ‘आशा वर्कर्सच्या मागण्या मान्य केल्या जातील’\nआजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nPrevious articleकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या बदलीची चर्चा\nNext articleभारताचा WHO ला दणका, ‘कोरोना’ व्हायरसच्या उपचारासाठी उचलले ‘हे’ पाऊल\nनुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं आश्वासन\nकृषी कायद्याबाबत मुख्यमंत्र्यांचे मोठे स्पष्टीकरण, म्हणाले…\nफेसबुकवरील कपल चॅलेंज हॅशटॅगला गावठी दणका\nसांगलीत बेदाणा मागणीत किंचित वाढ; मिळतोय ‘इतका’ भाव\n‘सोयाबीन पीकविमा घोटाळ्याची चौकशी करा’\n‘या’ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे भात रोपांचे नुकसान\nमान्सूनचा प्रवास वेगाने; राज्यात ढगाळ वातावरण, पावसासाठी पोषक स्थिती\nअॅग्रोवन डिजिटल माध्यमांचा वापर वाढवणार\nकोरोनाशी लढण्यासाठी ग्रामपंचायतींना अधिक निधी गरजेचा\nॲग्रोवन ई-ग्राम ताज्या बातम्या\nपुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा – अजित पवार\n‘आशा वर्कर्सच्या मागण्या मान्य केल्या जातील’\nरायगडला रेड अलर्ट; समुद्र किनारी उसळणार उंच लाटा\n‘शिवराज्यभिषेक दिनी राजगडाकडे कूच करा, मिळेल त्या वाहनाने या’\n‘केंद्र सरकारविरुद्ध ‘भाकप’चा काळा दिवस’; जाणून घ्या नेमकं कारण काय\nआम्ही भारतीय ग्राम विकास माहिती प्रणालीमध्ये आमूलाग्र बदलाचे संकेत देतो आहोत. आम्ही प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण ग्राहकांना सेवा पुरविणारी संस्था म्हणून कार्यरत आहोत. आम्ही ३० हुन अधिक कुशल आई. टी . तंत्रज्ञ ,संशोधक , ग्राहक सेवा अधिकारी आणि व्यवस्थापनतंत्रांसोबत कार्यरत आहोत. संस्थेचे मुख्य कार्यालय पुणे येथे आहे. बदलत्या युगात ग्रामव्यवस्थेला उच्च माहिती तंत्रज्ञानाची जोड मिळण्यासाठी आम्ही \"स्मार्ट व्हिलेज -स्मार्ट महाराष्ट्र \"अभियान आरंभले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गाव स्मार्ट व्हिलेज बनण्याकरिता आम्ही सर्वोत्तम तंत्रज्ञान , प्रशिक्षण आणि मार्गदर्शन पुरविण्याकरिता कटिबद्ध आहोत.\nकीडनाशकांवर बंदी घालताना पर्यायी व्यवस्था महत्वाची\nतुरीच्या पिकावर मर रोगाचे सावट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/pimpri-lockdown-dont-rush-for-purchase-appeal-of-municipal-commissioner-164892/", "date_download": "2021-06-21T21:35:30Z", "digest": "sha1:IN74EXHNSANH2E6UL6FZS2EE4J2BP5TU", "length": 9692, "nlines": 97, "source_domain": "mpcnews.in", "title": "लॉकडाउन! खरेदासाठी झुंबड करु नका, पालिका आयुक्तांचे आवाहनMPCNEWS", "raw_content": "\n खरेदासाठी झुंबड करु नका, पाहा आयुक्त आणखी काय म्हणाले…\n खरेदासाठी झुंबड करु नका, पाहा आयुक्त आणखी काय म्हणाले…\n Don't rush for purchase, appeal of Municipal Commissioner : लॉकडाऊनबाबतच्या सविस्तर सुचना उद्या किंवा परवापर्यंत दिल्या जातील\nएमपीसी न्यूज – कोरोनाची साखळी तोडण्यासाठी 13 ते 23 जुलै दरम्यान लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये केवळ पाच दिवस कडक लॉकडाउन असणार आहे. लॉकडाउन सुरु होण्यास तीन दिवसांचा कालावधी आहे. त्यामुळे नागरिकांनी खरेदीसाठी झुंबड करु नये. नियमांचे उल्लंघन करु नये, असे आवाहन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी नागरिकांना केले आहे.\nयाबाबतचा व्हिडीओ आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी प्रसारित केला आहे. त्यामध्ये आयुक्त म्हणतात, आत्ताच लॉकडाउनची घोषणा झालेली आहे. त्यामुळे लॉकडाउन कसा असणार आहे. याबाबत अनेकांमध्ये संदेह आहे.\nलॉकडाउन कसा असे यासंदर्भात सविस्तर सूचना उद्या किंवा परवापर्यंत दिल्या जातील. पण, लॉकडाउन होणार आहे म्हणून सर्वांनी खरेदीसाठी बाजारात झुंबड करण्याची आवश्यकता नाही. हा लॉकडाउन आत्तापर्यंत झालेल्या लॉकडाउनसारखा दिर्घ असणार नाही. हा छोटा लॉकडाउन राहणार आहे.\nत्यामध्ये केवळ पाच दिवसाचाच आपल्याला कडक लॉकडाउन करावा लागणार आहे. या कालावधीत आपल्याला अत्यावश्यक गोष्टी लागत असतील तर केवळ पाच दिवसासांसाठी ते���ढ्यांचीच तजवीज ठेवावी.\nनाहीतर लॉकडाउनचा जुना अनुभव घेता अनेकजण जास्त खरेदीसाठी धडपड करतील. तसे करु नये. कोणत्याही ठिकाणी गर्दी होणार नाही, सुरक्षित अंतराचे पालन होईल, याची खबरदारी घ्यावी.\nपुढील तीन दिवस पाच दिवसाकरिता आवश्यक गोष्टींच्या खरेदीसाठी वेळ आहे. तेवढ्याच गोष्टींची खरेदी करावी. उगाचच दुकानांमध्ये जाऊन झुंबड करु नका. जास्त माल खरेदीसाठी धावपळ करु नका, असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nPune: ‘सारथी’करिता नवीन इमारत बांधण्यासाठी जागा द्या; उपमुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश\nWeather Report : गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्‍यता\nPune News : ऐन पावसाळ्यात पुण्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर\nPune News : पुणे विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर ‘डिप्लोमा कोर्स’; अर्ज प्रक्रिया सुरु\nRahatani Crime News : श्रीनगर येथे एक लाखांची घरफोडी\nWTC 2021 : कर्णधार उपकर्णधाराने डाव सावरला, दुसऱ्या दिवस अखेर भारत 3 बाद 146\nChakan Crime News : बेकायदेशीररित्या जनावरांची वाहतूक; एकावर गुन्हा दाखल\nPune News : विद्यापीठात आता ऑनलाईन योग शिक्षण\nIndia Corona Update : 82 दिवसांनंतर साठ हजारांहून कमी रुग्णांची नोंद, दीड हजार मृत्यू\nHinjawadi News : रस्त्यावर बसून भाजीविक्री करत असल्याच्या कारणावरून एकास मारहाण\nMaval Corona News : दिवसभरात 60 नवे रुग्ण तर 55 जणांना डिस्चार्ज\nPimpri News: स्थायी समितीचे माजी अध्यक्ष, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सुरेश सोनवणे यांचे निधन\nSangvi Crime News : रावण गँगकडून हल्ला झाल्यास प्रतिउत्तर देण्यासाठी तडीपार गुंडाने आणली दोन पिस्तूल\nMaval Corona News : दिवसभरात 60 नवे रुग्ण तर 55 जणांना डिस्चार्ज\nPune Crime News : आकर्षक परतावा आणि भिशीच्या नावाखाली गुंतवणूक करण्यास भाग पाडून तीन कोटी 60 लाख रुपयांची फसवणूक…\nPune News : ऐन पावसाळ्यात पुण्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर\nMaval News : मावळातील विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणार 35 टक्के फी सवलत\nPimpri Corona Update : शहरात आज 151 नवीन रुग्णांची नोंद; 104 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज\nIndia Corona Update : संसर्गाचा वेग उतरणीला, सलग दुसऱ्या दिवशी साठ हजारांहून कमी रुग्ण\nMaharashtra Corona Update : राज्यात आज 9,361 नवे रुग्ण, 9,101 जणांना डिस्चार्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/latest-news-in-marahti/", "date_download": "2021-06-21T23:02:22Z", "digest": "sha1:YOZIANLSOXMKQOVRLHANDCSK4GYA3F2H", "length": 6743, "nlines": 86, "source_domain": "mpcnews.in", "title": "latest news in marahti Archives - MPCNEWS", "raw_content": "\nChakan News: नातेवाईक महिलेवर बलात्कार प्रकरणी एकाला अटक\nएमपीसी न्यूज - गोठ्यात काम करत असलेल्या एका नातेवाईक महिलेवर बलात्कार करणा-याला चाकण पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना 28 ऑगस्ट रोजी दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास वाह्गाव येथे घडली. याबाबत 2 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…\nPune: आत्महत्यांचे सत्र सुरूच, आणखी एका तरुणाने गळफास घेऊन स्वतःला संपवलं\nएमपीसी न्यूज- मागील काही दिवसांपासून पुणे शहरात सुरु असलेलं आत्महत्येचे सत्र थांबताना काही दिसत नाही. पुण्यातील धायरी परिसरातील एका 23 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं गुरुवारी रात्री उघडकीस आलं. विनायक जालिंदर बंडगर (वय 23) असे…\nSangavi: शतपावली करणार्‍या एकाचा 25 हजारांचा मोबाईल हिसकावला\nएमपीसी न्यूज- जेवण करून मोबाईलवर बोलत शतपावली करणार्‍या एका व्यक्तीचा दुचाकीवरून आलेल्या तिघांपैकी एकाने त्याच्या हातातील 25 हजारांचा मोबाईल हिसकावून नेला. हा प्रकार जुनी सांगवीत गुरुवारी (दि.11) रात्री सव्वा दहाच्या सुमारास घडला.चेतन…\nBhosari: माध्यमिक शाळेची धोकादायक इमारत पाडणार; राड्यारोड्यातून पालिकेला मिळणार सव्वासहा लाख रुपये\nएमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड महापालिकेची भोसरी येथील छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची इमारत धोकादायक झाली असल्याने ती पाडण्यात येणार आहे. त्यामधून निर्माण होणारा राडारोडा, स्टील, दरवाजे, खिडक्या, वीटा, फरशी, लोखंडी ग्रील, रेलींग,…\nPune: राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना राष्ट्रपतींनी परत बोलवावे, पुण्यात ‘ऑनलाइन’ याचिका…\nएमपीसी न्यूज- महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राष्ट्रपतींनी परत बोलवावे यासाठी पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते डॉ. अमोल देवळेकर यांनी ऑनलाइन पिटिशन दाखल केली आहे. जनतेच्या भावना व्यक्त व्हाव्यात यासाठी 'चेंज डॉट ओआरजी' या…\nPimpri News: स्थायी समितीचे माजी अध्यक्ष, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सुरेश सोनवणे यांचे निधन\nSangvi Crime News : रावण गँगकडून हल्ला झाल्यास प्रतिउत्तर देण्यासाठी तडीपार गुंडाने आणली दोन पिस्तूल\nMaval Corona News : दिवसभरात 60 नवे रुग्ण तर 55 जणा��ना डिस्चार्ज\nPune Crime News : आकर्षक परतावा आणि भिशीच्या नावाखाली गुंतवणूक करण्यास भाग पाडून तीन कोटी 60 लाख रुपयांची फसवणूक…\nPune News : ऐन पावसाळ्यात पुण्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर\nMaval News : मावळातील विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणार 35 टक्के फी सवलत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A3_%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%80", "date_download": "2021-06-21T22:11:45Z", "digest": "sha1:JV46CCVLJE6OXEGBS3HSSEWTFVVSQHKE", "length": 3571, "nlines": 33, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "मेजेलनची सामुद्रधुनी - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(दक्षिण अमेरिकेची सामुद्रधुनी या पानावरून पुनर्निर्देशित)\nमेजेलनची सामुद्रधुनी ही दक्षिण अमेरिका खंडाला तिएरा देल फ्वेगो बेटापासून वेगळी करणारी एक सामुद्रधुनी आहे. ही सामुद्रधुनी अटलांटिक महासागराला प्रशांत महासागरासोबत जोडणारा सर्वांत महत्त्वाचा नैसर्गिक जलमार्ग आहे.\nमेजेलनची सामुद्रधुनी सुमारे ५७० किमी लांब व किमान २ किमी रुंद आहे. फर्डिनांड मेजेलन ह्या पोर्तुगीज खलाशाने १५२० साली सर्वप्रथम ह्या सामुद्रधुनीमधून मार्ग काढला.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nLast edited on २८ एप्रिल २०२०, at ०४:२६\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २८ एप्रिल २०२० रोजी ०४:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2020/08/blog-post_712.html", "date_download": "2021-06-21T22:37:04Z", "digest": "sha1:MJVMAS72FSBXLGOPUERL3FLWWV4N6JFA", "length": 13648, "nlines": 97, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "प्रदूषणमुक्त इको फ्रेंडली गणेशोत्सवासाठी डॉल्फिनची याहीवर्षी जागृती मोहिम - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome महाराष्ट्र प्रदूषणमुक्त इको फ्रेंडली गणेशोत्सवासाठी डॉल्फिनची याहीवर्षी जागृती मोहिम\nप्रदूषणमुक्त इको फ्रेंडली गणेशोत्सवासाठी डॉल्फिनची याहीवर्षी जागृती मोहिम\nप्रदूषणमुक्त इको फ्रेंडली गणेशोत्सवासाठी डॉल्फिनची याहीवर्षी जागृती मोहिम\nजरी यावर्षी कोरोनाचे सावट असले तरी परंपरेनुसार थाटामाटामध्ये योग्य ती काळजी घेऊन श्रीगणेशाचे आगमन प्रत्येक घराघरात नक्कीच होणार आहे. दरवर्षीच आपण श्री गणेशाचे आगमन मोठ्या जल्लोषात करतो.श्री गणेशाची प्रतिष्ठापना करून मोठ्या भक्तिभावाने पूजा करतो.परंतु बदलत्या काळामध्ये या उत्सवाचे स्वरूपच बदलत चालले आहे. उत्सव काळामध्ये अनेक कारणांमुळे पर्यावरणाचे अतोनात नुकसान होत आहे. प्रदूषण रोखण्यासाठी व त्याबाबत जनजागृतीचे कार्य डॉल्फिन नेचर रिसर्च ग्रुप ही संस्था सन 2000 पासून गेली 21 वर्षे सातत्याने करत आहे.\nघातक ठरणाऱ्या प्लास्टरच्या ऐवजी शाडूची किंवा कागदी लगद्यापासून बनविलेल्या पर्यावरणपूरक मूर्तीची प्रतिष्ठापना करावी.या मूर्तीचे विसर्जन घरच्या घरी करावे.निर्माल्य पाण्यात विसर्जित करू नये.त्या ऐवजी आपल्या बागेमध्ये करावे त्यामुळे निर्माल्य चे खतात रूपांतर होऊन निसर्गाला व आपल्यालाही दुहेरी फायदा होईल. ते शक्य नसल्यास निर्माल्य कुंडामध्ये निर्माल्य दान करावे. आरास करतांना त्यामध्ये थर्माकोल व प्लास्टिक चे घटक वापरू नये. अशा प्रकारे जागृती करण्याचे काम डॉल्फिन ही संस्था गेली 21 वर्षे करत आहे.\nदरवर्षी शाळा,कॉलेज,संस्था या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन तसेच माहिती पत्रकाद्वारे संस्थेचे सदस्य जनजागृती करत असतात.केवळ जागृतीच नव्हे तर उत्सव काळात जलप्रदूषण रोखण्यासाठी सांगली व सातारा जिल्ह्यात कृष्णा घाटावर प्रत्यक्ष निर्माल्य संकलनाचे कार्य संस्था गेली 21 वर्षे करत आहे.आपण निर्माल्य पाण्यात विसर्जित करतो.पाण्यामध्ये विसर्जित केलेले निर्माल्य कालांतराने कुजले जाऊन अनेक रोगकारक जंतूंचा प्रादुर्भाव होतो.निर्माल्याबरोबर प्लास्टिकचे अनेक घटक, कॅरिबॅग्स, थर्माकोलही पाण्यात टाकतो. त्यामुळे जलप्रदुषणाचा मोठा धोका आपणच आपल्या हाताने निर्माण करत आहोत. यासाठी निर्माल्य नदीपर्यंत न आणता घरच्या घरी बागेमध्ये छोट्या खड्ड्यामध्ये विसर्जित केल्यास कालांतराने ते कुजले जाऊन त्याचे नैसर्गिक खतामध्ये रुपांतर होऊन पर्यावरणाला त्याचा दुहेरी फायदा होईल.हा विचार रुजविण्याचे काम डॉल्फीनचे सदस्य गेली 21 वर्षे करत आहेत.या जाग���तीमुळे निर्माल्य घरच्या घरी विसर्जित करण्याचे प्रमाण वाढले असून घाटावर गणेशभक्त निर्माल्य वेगळे आणतात व डॉल्फिन नेचरच्या सदस्यांकडे आनंदाने सोपवतात.\nयावर्षी मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे जनजागृतीचे काम अॉनलाईन पध्दतीने तसेच सोशल मेडियाचा वापर करून केले जात आहे. गुगल फॉर्म व्दारे गणेश भक्तांकडून ईको-फ्रेंडली उत्सव साजरा करणार असल्याबद्दल स्वेच्छा वचनपत्र भरून घेण्याची मोहिम ही राबविली जात आहे. त्यास संपूर्ण महाराष्ट्रातून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशी माहिती संस्थेचे संस्थापक शशिकांत ऐनापुरे यांनी दिली.\nया प्रकल्पाचे संयोजन संस्थेचे संस्थापक शशिकांत ऐनापुरे,अदिती कुंभोजकर , रविना सावंत , श्वेता ढगे, अध्यक्ष अरुण कांबळे,सचिव डॉ.पद्मजा पाटील आदी सदस्य करत आहेत.\nउल्हास नदीत तरुण गेला वाहून, शोध सुरु , नेरळ येथील घटना\nनेरळ-माथेरान घाटात दरड कोसळली\nनेरळ, कर्जत,खालापूर, पेण,वडखळ इथल्या कारच्या सायलेन्सरची चोरी करणाऱ्या टोळीला कुर्ला येथून अटक\nसांगली वनविभागाचा प्राणीमित्राच्या घरावर छापा:\nशिराळा येथील विद्यार्थीनीने तयार केला गरिबांसाठी व्हेंटिलेटर\nमाथेरान येथे अश्वांचे जंतनाशक लसीकरण व उपचार शिबिर\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ चंद्रपूर जाहिरात ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.webnewswala.com/news/unique-initiative-of-paws-dombivali-on-the-occasion-of-mahashivaratri/", "date_download": "2021-06-21T23:39:40Z", "digest": "sha1:FOATHMJTDWLSNKLEAUXEUDKKQOL2YBY3", "length": 12650, "nlines": 184, "source_domain": "www.webnewswala.com", "title": "Paws Dombivali चा महाशिवरात्री निमित्त अनोखा उपक्रम - Team WebNewsWala", "raw_content": "\nआजच्या ताज्या मराठी बातम्या\nPaws Dombivali चा महाशिवरात्री निमित्त अनोखा उपक्रम\nPaws Dombivali चा महाशिवरात्री निमित्त अनोखा उपक्रम\nपॉज संस्थेचा महाशिवरात्री दिनानिमित्त अनोखा उपक्रम…\nमुक्या जनावरांना दुध पाजत केली महाशिवरात्री साजरी\nडोंबिवली : Paws Dombivali पॉज संस्था डोंबिवली वतीने दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्र दिनानिमित्त अनोखा उपक्रम राबविला जातो.शिवशंकराच्या पिंडीवर शिवभक्त शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करतात. यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मंदिरे बंद असल्याने Paws Dombivali संस्थेचे कार्यकर्ते अभिषेक सिंग, साधना सभरकर, उनिशिया वाझ, पवन भोईटे आणि ग्लेन अलमेडा यांनी भाविकांशी संवाद साधून संस्थेला दुध देण्याची विनंती केली.\nसंस्थेच्या उपक्रमास नागरिकांचा उत्फूर्त प्रतिसाद\nयोगेश चांदोरकर व उमेश कणेरकर यांची अँब्युलन्सला टायर देत कोरोनाग्रस्तांना अनोखी मदत\nपर्यावरण पुरक गणेशोत्सव साठी Roatary Club Of Dombivali Midtown सज्ज\nनंदनवन संस्थेची दिव्यांग विद्यार्थिनी सोनम पाटील हिला मिस व्हिलचेअर किताब\nडोंबिवली महानगर गॅस वहिनीसाठी खोदकाम करताना दुर्घटना\n८० लिटर दुध संस्थेकडे जमा\nया उपक्रमास नागरिकांनी उत्फूर्त प्रतिसाद दिला असून काही तासात सुमारे ८० लिटर दुध संस्थेकडे जमा झाल्याची माहिती संस्थेचे निलेश भणगे यांनी दिली. वीस लिटर दुध हे साईसेवा वृद्धाश्रमला दिले. भाविकांकडून जमा झालेले दुध एकत्र करून त्यात पाणी मिळवून फिल्टर करून Paws Dombivali संस्था रस्त्यावरील जखमी प्राण्यांना देते. तसेच न फोडल��ल्या दुधाच्या पिशव्या हे वृद्धाश्रमात आणि अनाथालयात दिले.\nआमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.\nपावसाने ‘टायगर 3’ चा सेट उद्ध्वस्त, कोट्यवधींचा फटका\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\nमुंबई लोकल कधी सुरू होणार आदित्य ठाकरे यांचे स्पष्टीकरण\nशाश्वत विकास भारत आता नेपाळ, भूतान पेक्षाही मागे\nBioMilk Startup प्रयोगशाळेत बनवले आईचे दूध\nमुंबई आजपासून अनलॉक जाणून घ्या नवीन बदल\nसचिन तेंडुलकर कडून गोल्फ साठी कोरोना नियमांचं उल्लंघन \n6 जून रोजी महाविद्यालये, विद्यापीठांत साजरा होणार शिवस्वराज्य दिन\n5 G प्रकरणी अभिनेत्री ‘जुही चावला’ ला 20 लाखांचा दंड\nनागिन फेम पर्ल व्ही पुरी बलात्काराच्या आरोपाखाली अटक\nसोमवार पासून अनलॉक सरकारने जारी केली नवी नियमावली\nउज्जैन महाकाल मंदिर सापडला अनमोल खजिना\nभिवंडी – कल्याण रोडचे निकृष्ठ काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करा मनविसेची मागणी.\nभिवंडी अतिक्रमण विभागाची कारवाई, भाजपाचे कार्यालय जमीनदोस्त\nकेंद्र सरकारच्या उच्च शिक्षणसंस्थांसाठी गाइडलाइन्स\nपद्म पुरस्कार समिती अध्यक्षपदी आदित्य ठाकरे\nराज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत अथर्व समीर शिरवडकर ची बाजी\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nदहावी-बारावी परीक्षा निर्णय परिस्थितीनुसार\nwebnewswala आयोजित माझा बाप्पा स्पर्धा 2020\nCorona Virus 10 किलो विषाणूंच्या विळख्यात अख्खे जग\nCorona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी\nमोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर\n6 जून रोजी महाविद्यालये, विद्यापीठांत साजरा होणार शिवस्वराज्य दिन\nउज्जैन महाकाल मंदिर सापडला अनमोल खजिना\nSurya Grahan 2021 | वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण 10 जूनला, ‘रिंग ऑफ फायर’\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nराज्याबाहेर मोदींना धोबीपछाड देण्यास ममता दीदी तयार\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख���यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\nआजच्या ताज्या मराठी बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-sleet-storm-news-in-marathi-4562650-NOR.html", "date_download": "2021-06-21T21:57:20Z", "digest": "sha1:5JAAPZQ64VVK7N4PUDMFOK6F7Q7AQWIE", "length": 2853, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "sleet storm news in marathi | पिके काढणी आटोपली; नुकसानीचे पुन्हा पंचनामे - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपिके काढणी आटोपली; नुकसानीचे पुन्हा पंचनामे\nउंडणगाव - गारपिटीने झालेल्या नुकसानीचे प्रशासनाने एकदा पंचनामे केले. केंद्रीय पथकानेही आढावा घेतला. त्यानंतर हाती लागेल तेवढय़ा पिकांची शेतकर्‍यांनी काढणीही केली, परंतु प्रशासनाने आता पुन्हा पंचनाम्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे शेतकरी संभ्रमात सापडले आहेत. आधीच्या पंचनाम्यातून दमडीही मिळाली नसल्याने शेतकर्‍यांत संताप आहे. पंचनाम्याचा फार्स केला जात असल्याची प्रतिक्रिया उमटली आहे. दरम्यान, हे नव्याने पंचनामे नसून, महसूल यंत्रणेकडे रेकॉर्ड राहावे म्हणून स्पॉट पंचनामे केले जात असल्याचे तहसीलदार राहुल गायकवाड यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/telecom-reliance-jio-seeks-permission-from-government-for-development-of-5g-technology-trial-126888532.html", "date_download": "2021-06-21T23:20:26Z", "digest": "sha1:NBHDIPEXYUM2ZN5ZFCYY646SKV4GSG37", "length": 7409, "nlines": 66, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Telecom | Reliance Jio seeks permission from government for development of 5G technology, trial | रिलायन्स जिओने फाइव्हजी तंत्रज्ञान-डिझाइन विकसित केले, चाचणीची परवानगी मागितली - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nरिलायन्स जिओने फाइव्हजी तंत्रज्ञान-डिझाइन विकसित केले, चाचणीची परवानगी मागितली\nविदेशांतून येत होती उपकरणे, जिओने केले संशोधन\nस्पर्धकांचा विदेशी कंपन्यांवर विश्वास\nदिल्ली - सरकार भलेही फाइव्हजी स्पेक्ट्रमचा लिलाव करू शकत नसले तरी आता या तंत्रज्ञानाच्या चाचणीसाठी प्रथमच भारतीय दूरसंचार कंपनीने रस दाखवला आहे. रिलायन्स जिओने फाइव्हजीच्या चाचणीसाठी सरकारकडे परवानगी मागितली आहे. त्यासाठी त्यांनी स्वत:चे तंत्रज्ञान आणि डिझाइन विकसित केले आहे. सूत्रांनुसार, ही चाचणी यशस्वी झाल्यास उपकरणांचे डिझाइन आणि मॅन्युफॅक्चरिंगचे काम अन्य कंपन्यांद्वारे केले जाऊ शकते. यासाठी कंपनीने सॅमसंगसोबत चीनच्��ा दिग्गज कंपन्या हुआवे टेक्नॉलॉजीज, एरिक्सन तसेच नोकिया नेटवर्क्सनाही समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी कंपनी सॅमसंगवर विश्वास ठेवत होती. सॅमसंग जिओच्या ४ जी सेवांसाठी उपकरणांचा पुरवठा करत आहे. सॅमसंगलाही चिनी कंपन्यांच्या आक्रमक बोली आणि कडव्या स्पर्धेनंतर संधी मिळत होती. रिलायन्स जिओच्या एका प्रवक्त्याने यासंदर्भात टिप्पणी करण्यास नकार दिला आहे. रिलायन्सचे हे पाऊल महत्त्वाचे आहे. कारण दूरसंचार उपकरण डिझाइन, निर्मितीत विदेशी कंपन्यांचा दबदबा आहे. सरकारही दूरसंचार उपकरणांचे डिझाइन आणि निर्मितीत स्थानिक स्तरावर क्षमता विकसित करण्यावर जोर देत आहे. २०१८ मध्ये ट्रायने स्थानिक उपकरण निर्माता कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सल्ला दिला होता.\nगुपचूप विकसित करत होती तंत्रज्ञान\nरिलायन्स गेल्या काही दिवसांपासून काहीही गाजावाजा न करता रिसर्च अँड डेव्हलपमेंट डिझाइन व टेक्नॉलॉजी क्षमता विकसित करत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजची सहयोगी कंपनी रॅनकोर टेक्नॉलॉजी कोअर सॉफ्टवेअरच्या विकासावर काम करत हाेती. आयओटीच्या क्षेत्रात रिलायन्स जिओची क्षमता वाढवण्यासाठी रिलायन्सने २०१८ मध्ये अमेरिकी कंपनी रेडिसिसला ६.७ कोटी डॉलरमध्ये खरेदी केले.\nस्पर्धकांचा विदेशी कंपन्यांवर विश्वास\nरिलायन्स जिओची स्पर्धक कंपनी भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया लिमिटेडने ५जी चाचणीसाठी जगातील तीन दिग्गज कंपन्या एरिक्सन, नोकिया आणि हुआवेला सोबत घेतले आहे. काही कंपन्या झेडटीईशी करार करत आहेत. जिओशिवाय स्पर्धक कंपन्या तीन ते चार विक्रेत्यांमार्फत आपले २ जी, ३जी आणि ४ जी नेटवर्क संचालित करत आहेत.\nस्वदेशी चिप इंडस्ट्री उभारण्याचा भारताचा प्रयत्न; अमेरिकी, चीनी कंपन्यांसमोर तगडे आव्हान\nआपला डाटा हानीकारक ठरू शकताे\nविमा संरक्षण : पिकाला की नफ्याला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/corona-virus-affect-on-alphonso-export/", "date_download": "2021-06-21T23:29:54Z", "digest": "sha1:VKFGHSXGV2PYZMPW5K6GDIRSHJE4ZTJL", "length": 9336, "nlines": 84, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "कोरोना व्हायरसमुळे हापूस आंब्याची परदेश वारी थांबली", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nकोरोना व्हायरसमुळे हापूस आंब्याची परदेश वारी थांबली\nमुंबई कृषी उत्पन्न् बाजार समितीच्या वाशी येथील फळ बाजारात ���ापूस आंबा दाखल झाला आहे. वातावरणाचा फटका बसल्याने बाजारातील आवक कमी आहे. यात कोरोनाने देशभरात थैमान घातले आहे. यामुळे खरेदी करणारे नसल्याने आंब्याला उठाव नाही. शिवाय निर्यातही ठप्प असल्याने कोकणातील हापूर आंबा बागायतदार आणि व्यापाऱ्यांची चिंता वाढली आहे.\nदेशातील लॉकडाऊनचा फटका हापूस आंबा बागायतदारांना बसत आहे. हापूसच्या सुमारे हजारो पेट्या सध्या पडून आहेत. यामुळे आत्ताच निर्णय न झाल्यास आंबा बागायतदार संकटात येण्याची शक्यता आहे. हापूस आंब्याचे कोकणात मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. साधारण ४ लाख एकरावर हापूसचे उत्पादन घेतले जाते. त्यावर जवळपास ३ ते ४ कोटी डझन आंबा तयार होतो. त्यापैकी काही लाख पेट्या मुंबई, पुणे व नाशकात विक्री करण्यासाठी बागायतदारांनी सज्ज केल्या आहेत. परंतु सध्याच्या घडीला हापूसला कुठेच मागणी नाही. एकूण उत्पादनाच्या ४० टक्के आंबा आखाती देशात निर्यात होतो. तर ६० टक्के हापूसची स्थानिक बाजारात विक्री होते. मुंबई बाजार समितीमध्ये साधारणपणे ७० ते ८० निर्यातदार आहेत. हे व्यापारी एअर कार्गोमधून परदेशात भाजीपाला, फळे पाठवतात. आंब्याचीही निर्यात केली जाते परंतु चीनमध्ये थैमान घालणाऱ्या कोरोनामुळे निर्यात बंद आहे. पूर्ण जगात कोरोनाने हाहाकार माजवला आहे, याचा फटका हापूस आंबा निर्यातीला बसला आहे.\ncorona virus Alphonso Mango Export mango market lockdown कोरोना व्हायरस हापूस आंबा आंबा निर्यात लॉकडाऊन मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती APMC Mumbai\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nनानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, मराठवाडा, विदर्भाच्या लाभार्थींच्या खात्यात 966.30 कोटींचा निधी जमा\n26 हजार शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले खत व बियाणे\nमोदींनी लॉन्च केलं mYoga App जगाला मिळणार योगाचे धडे\n10 गुंठे जमिनीवर दोन लाखाचं उत्पन्न देणाऱ्या स्ट्रॉबेरीवर होणार संशोधन\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/loan-waiver-to-all-farmers-should-be-forgiven-by-june-30/", "date_download": "2021-06-21T23:16:26Z", "digest": "sha1:JIFGHLXZNN6PP4CSIKQPUMEPXS4XOJ7W", "length": 15524, "nlines": 89, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "30 जूनपर्यंत सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले पाहिजे", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\n30 जूनपर्यंत सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले पाहिजे\nभंडारा: शासनाने राज्यात महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना लागू केली आहे. त्यानुसार योजनेंतर्गत भंडारा जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांकडील 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 पर्यंत उचल केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त ज्या कर्ज खात्यात अल्पमुदत पीक कर्जाची 30 सप्टेंबर 2019 रोजी मुद्दल व व्याजासह थकित असलेली व परतफेड न झालेली रक्कम 2 लाख रुपयांपर्यंत आहे अशा शेतकऱ्यांचे अल्प, अत्यल्प भूधारक या प्रमाणे जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता, त्यांच्या अर्ज खात्यात 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ या योजनेंतर्गत दिले जात आहे. जिल्ह्यात 30 जूनपर्यंत सर्व शेतकऱ्यांची कर्ज माफ करा असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.\nआज जिल्हाधिकारी कार्यालयात विधानसभा अध्यक्षांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील विविध कामांचा आढावा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन, मुख्य कार्यकारी अधिकारी भुवन���श्वरी एस, अप्पर जिल्हाधिकारी घनश्याम भुगावकर व विविध विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.\nमहात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या योजनेसाठी पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या अंतिम यादीत नाव असलेल्या मात्र कोरोनाच्या संकटामुळे कर्जमुक्तीचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना चालू खरीप हंगामात पीक कर्ज मिळणार असल्याचे विधानसभा अध्यक्षांनी सांगितले. कर्जमाफीस पात्र असूनही खात्यात पैसे आलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता चालू खरीप पीक कर्जाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे कर्जमाफीच्या प्रतीक्षेत व केवळ आधारकार्डचे प्रमाणीकरण राहिलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे ते म्हणाले.\nजिल्ह्यात 14 हजार 814 शेतकऱ्यांना 11 कोटी 38 लाखाचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमधील 7 हजार 183 शेतकऱ्यांना 29 कोटी 56 लाखाचे कर्ज मिळणे बाकी आहे. तसेच महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजना मधील 8 हजार 848 शेतकऱ्यांना 26 कोटी 9 लाख 58 हजार रुपयांचे कर्ज माफी अजून व्हायचे आहे, त्यामुळे उद्दिष्ट वाढणार आहे असे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे महाव्यवस्थापक संजय बरडे यांनी सांगितले.\nजिल्ह्यातील 31 हजार 574 शेतकरी कर्जमाफीस पात्र झालेले होते. त्यामधील 20 हजार 71 शेतकऱ्यांना कर्ज माफीचा लाभ मिळालेला आहे त्यापैकी एकूण 1 हजार 293 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नसल्याच्या ऑनलाईन तक्रारी जिल्हास्तरीय समिती व आधार प्रमाणीकरण होत नाही अशा तक्रारी तहसिलदारांकडे प्राप्त झालेल्या होत्या. उर्वरित शेतकऱ्यांची कर्जमाफी कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे थांबलेली होती. आता नव्याने शासनाने 6 हजार 324 पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रमाणीकरण करुन त्यांना नव्याने पीककर्ज देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. तत्पुर्वी कर्जमाफीचा लाभ न मिळालेले व केवळ पात्र नाव असलेल्या शेतकऱ्यांना बँकांकडून टाळाटाळ केले जात होते. त्यामुळे शासनाने आता कर्जमाफीच्या यादीमध्ये पात्र असलेल्या शेतकऱ्यांनाही पीककर्ज देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असल्याचे श्री. पटोले म्हणाले.\nलॉकडाऊनपूर्वी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भंडाराचे 15 हजार 664 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्याचे काम झाले होते. या शेतकऱ्यांच्या खात्य��वर 35.80 कोटी रुपयांची रक्कम जमा झाली होती. अद्याप जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भंडाराचे 7 हजार 325 शेतकरी व राष्ट्रीयकृत बँकांचे सुमारे 2 हजार 260 शेतकऱ्यांचे आधारकार्ड प्रमाणीकरण करण्याचे काम काही कारणांमुळे शिल्लक राहिलेले आहे.\nत्यामुळे अशा शेतकऱ्यांचे केवळ नाव कर्जमाफीच्या यादीमध्ये असल्यामुळे पीककर्ज मिळण्यासाठी बँकांना विनवणी करावी लागत होती. परंतु आता कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना नव्याने पीककर्ज मिळणार असून ती रक्कम शासन निर्णयाप्रमाणे आता शेतकऱ्यांऐवजी शासन बँकांना देणार आहे. तरी जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांची नावे शासनाने प्रसिध्द केलेल्या यादीत आहे व ज्यांना कर्जमाफीचा लाभ अद्याप मिळालेला नाही त्यांनी पीककर्ज प्राप्त करण्यासाठी तालुका सहाय्यक निबंधक व नजीकच्या बँक शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nनानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, मराठवाडा, विदर्भाच्या लाभार्थींच्या खात्यात 966.30 कोटींचा निधी जमा\n26 हजार शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले खत व बियाणे\nमोदींनी लॉन्च केलं mYoga App जगाला मिळणार योगाचे धडे\n10 गुंठे जमिनीवर दोन लाखाचं उत्पन्न देणाऱ्या स्ट्रॉबेरीवर होणार संशोधन\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+2333+gr.php", "date_download": "2021-06-21T22:06:13Z", "digest": "sha1:F7ZHIQXEON7LWYKJWECR2QFSAYUXZ34Z", "length": 3549, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 2333 / +302333 / 00302333 / 011302333, ग्रीस", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडलेला 2333 हा क्रमांक Alexandria क्षेत्र कोड आहे व Alexandria ग्रीसमध्ये स्थित आहे. जर आपण ग्रीसबाहेर असाल व आपल्याला Alexandriaमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. ग्रीस देश कोड +30 (0030) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Alexandriaमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +30 2333 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनAlexandriaमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +30 2333 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0030 2333 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/mayor-reviews-about-preparations-for-pms-visit/09041927", "date_download": "2021-06-21T23:29:30Z", "digest": "sha1:QE2VVZHYQUZDC3GARHVLDH5T677YU6SZ", "length": 15316, "nlines": 65, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या तयारीबाबत महापौरांनी घेतला आढावा Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nपंतप्रधानांच्या दौऱ्याच्या तयारीबाबत महापौरांनी घेतला आढावा\n���्रत्येक काम जबाबदारीने करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश\nनागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शनिवार (ता.७) ला विविध विकास कामाचे उदघाटनासाठी शहरात येत आहे. त्यामुळे नागपूर महानगरपालिकेद्वारे तयारी जोमाने सुरू करण्यात आली आहे. या दौऱ्याच्या पूर्वतयारीचा आढावा महापौर नंदा जिचकार आणि आयुक्त अभिजित बांगर यांनी बुधवारी (ता.४) ला मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित बैठकीमध्ये घेतला.\nयावेळी आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त राजेश मोहिते, अधिक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता गिरिश वासनिक, राजेंद्र रहाटे, अविनाश बाराहाते, श्री.ए.एस.बोदिले, ए.एस.मानकर, आरोग्य अधिकारी (दवाखाना) डॉ.सरिता कामदार, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.सुनील कांबळे, उपमुख्य अग्निशमन अधिकारी बी.पी.चंदनखेडे, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, पशुचिकित्सक डॉ.गजेंद्र महल्ले, झोन सहायक आयुक्त राजू भिवगडे, प्रकाश वराडे, गणेश राठोड आदी प्रामुख्याने उपस्थित होते.\nमहापौर नंदा जिचकार यांनी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासनाद्वारे काय तयारी करण्यात आली आहे, याचा आढावा घेतला.\nमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस व केन्द्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विकास कामांनी शहराला स्मार्ट सिटी म्हणून वेगळी ओळख लाभली आहे. त्यांच्या विशेष पुढाकाराने माननीय पंतप्रधान विविध विकास कामांचे लोकार्पण/उदघाटनासाठी नागपूरला भेट देत आहेत. त्यामुळे केवळ मा.पंतप्रधानाचे दौ-याचे मार्गातीलच नव्हे तर संपूर्ण शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याची प्राथमिक जबाबदारी महानगरपालिकेची आहे. त्यामुळे सर्व अधिकारी / कर्मचा-यांनी त्यांना नेमून दिलेली कामे जबाबदारी कर्तव्यभावनेतून पार पाडावी तसेच नागरिकांनी सुध्दा हे माझे शहर आहे या भावनेतून शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यास सहकार्य करावे, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले.\nअग्निशमन विभागामार्फत विमानतळ, राजभवन, मानकापूर स्टेडियम, सुभाषनगर, मुंजे चौक याठिकाणी प्रत्येकी एक गाडी असणार असल्याची माहिती अग्निशमन विभागाद्वारे देण्यात आली. या सर्व गाड्या तपासून अद्ययावत करणे व त्या सुस्थितीत असेल याची खातरजमा करावी तसेच संबंधित विभागाशी संपर्क करुन आवश्यकतेनुसार अग्निशमन वाहने उपलब्ध करावे, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.\nशहराचे रस्त्यावर पाणी कुठे साचते आहे, ते आजच तपासून बघावे. पाण्याचा निचरा कसा होईल, हे देखील बघावे व त्यादृष्टीने प्रयत्न करण्याचे निर्देश महापौरांनी दिले. मार्गातील रस्त्यावर व अन्य मार्गावर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खड्डे आहे. ते तातडीने बुजविण्यात यावे, त्याची यादी कार्यकारी अभियंत्यानी करून ते काम त्वरित मार्गी लावावे, असेही महापौर यावेळी बोलताना म्हणाल्या. स्वच्छतेबाबत कुठलिही हयगय करता कामा नये. शहराची स्वच्छता करावी, कुठेही कचरा असणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. याव्यतिरिक्त मोकाट जनावरांसाठी आजच कोंडवाडा विभागाची गाडी फिरवून जनावरांची व्यवस्था करण्यात यावी, मार्गात कुठेही जनावरांचा अडथळा येणार नाही, याचीही काळजी घेण्याचे निर्देश महापौरांनी यावेळी दिले.\nप्रारंभी आयुक्त अभिजित बांगर यांनी पंतप्रधानाच्या दौऱ्याचा मार्ग व दौऱ्याविषयी माहिती दिली. मार्गातील रस्ता दुभाजकावर तातडीने रंगरंगोटी करणे आवश्यक आहे. याशिवाय विकासकामांमुळे फुटपाथांची दुरावस्था झाली आहे. त्याची देखील डागडुजी तातडीने करून रंगरंगोटी तसेच दिशादर्शक फलकाची दुरूस्ती तातडीने करावी, मार्गात काही ठिकाणी झाडांच्या फांद्या वाढलेल्या आहे, आवश्यक त्या फांद्या छाटण्यात याव्यात, असेही निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. मार्गातील विद्रुपीकरण करणारे सर्व जाहिराती तातडीने काढून घ्यावे, असेही आयुक्तांनी सांगितले. मार्गातील सर्व सिग्नल्स दौऱ्यादरम्यान सुरू ठेवावे आणि सिग्नल्सची रंगरंगोटी करण्यात यावी, असेही आदेश आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले.\nयाव्यतिरिक्त मेट्रो रेल्वेशी संपर्क साधून त्यांना आवश्यक असेल त्या गोष्टींची पूर्तता करण्यात यावी. पंतप्रधानांचा दौरा हे आपलेच कार्य आहे, असे समजून सर्वांनी काम करावे, असे महापौर यावेळी बोलताना म्हणाल्या. मानकापूर स्टेडियम येथे आवश्यक त्या प्राथमिक सेवा मेट्रो रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून पुरविण्यात याव्यात, असेही महापौर नंदा जिचकार निर्देशित केले.\nप्रभाग ३४ मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा\nऑफलाईन , ऑनलाईन पद्धतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा \nप्रभाग २६मध���ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात\nप्रत्येकाने दैनंदिन जीवनात योगाचा अंगीकार करावा : महापौर दयाशंकर तिवारी\nकीड नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी ट्रायकोकार्ड निर्मिती उपक्रम राबवावा -जिल्हाधिकारी ठाकरे\nअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे आम्हीं ग्रामरक्षक अभियानाला सुरुवात\nदीनदयालनगर आजी-आजोबा उद्यानात योग दिन साजरा\nगोंदिया: शरीर को स्वस्थ और निरोगी बनाएं , योग को जीवनशैली का हिस्सा बनाएं – डॉ. परिणय फुके\nप्रभाग ३४ मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा\nऑफलाईन , ऑनलाईन पद्धतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा \nमहिलांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासाचे\nसोमवारी ८ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\nप्रभाग ३४ मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा\nJune 21, 2021, Comments Off on प्रभाग ३४ मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा\nऑफलाईन , ऑनलाईन पद्धतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा \nJune 21, 2021, Comments Off on ऑफलाईन , ऑनलाईन पद्धतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा \nमहिलांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासाचे\nJune 21, 2021, Comments Off on महिलांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासाचे\nसोमवारी ८ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\nJune 21, 2021, Comments Off on सोमवारी ८ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\nप्रभाग २६मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात\nJune 21, 2021, Comments Off on प्रभाग २६मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/entertainment/kedar-shinde-bela-shinde-marries-again-on-25th-wedding-anniversary-sharman-joshi-adesh-bandekar-attends-online-454410.html", "date_download": "2021-06-21T21:45:58Z", "digest": "sha1:4XRTD3GBAEYWBWBDJFEQ7TBN7PKECOIU", "length": 16922, "nlines": 253, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nकेदार शिंदेंचे पुन्हा ‘शुभमंगल’, बांदेकरांकडून कन्यादान, शर्मन जोशी म्हणतो दुसरीबार डेअरींग कैसे\nकेदार शिंदे आणि बेला यांचा विवाह 1996 मध्ये झाला. नुकतंच त्यांच्या लग्नाची सिल्व्हर ज्युबिली झाली (Kedar Shinde Wedding anniversary Sharman Joshi )\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : प्रख्यात निर्माता-दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी पुन्हा शुभमंगल केले. चक्रावून जाऊ नका, लग्नाच्या पंचविसाव्या वाढदिवसानिमित्त केदार शिंदे यांनी पुन्हा विवाह सोहळा आयोजित केला होता. पत्नी बेलासोबत (Bela Shinde) बांधलेली लग्नगाठ या निमित्ताने त्यांनी घट्ट केली. या सोहळ्याला अ��ेक कलाकारांनी ऑनलाईन उपस्थिती लावली होती. (Kedar Shinde Bela Shinde Marries Again on 25th Wedding anniversary Sharman Joshi Adesh Bandekar attends online)\nकेदार शिंदेंचे बालमित्र आणि अभिनेते अंकुश चौधरी, भरत जाधव यांच्यासह सिद्धार्थ जाधव, आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर, शर्मन जोशी यासारखे सेलिब्रिटी आणि जवळचे नातेवाईक, मित्र मंडळींनी हजेरी लावली होती. रविवार 9 मे रोजी घरातच हा विवाहसोहळा पार पडला. केदार यांच्या मावशी वसुंधरा साबळे यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत ही माहिती दिली.\nबेला घरातून पळून आल्यामुळे त्यांच्या कन्यादानाला मुकलेले त्यांचे कुटुंबीय यावेळीही लॉकडाऊनमुळे मुकलेच. ती जबाबदारी मात्र आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांनी मोठ्या आनंदाने पार पाडली. तर भरत जाधव, अंकुश चौधरी यांना नाईलाजाने घरी बसून सोहळ्यात सहभागी व्हावं लागलं.\nशर्मन जोशीची गमतीदार कमेंट\nबॉलिवूड अभिनेता शर्मन जोशी सहकुटुंब सोहळा पाहात होता. तो म्हणाला “यार केदार हम एक बार शादी करके पछताते हैं, तुमने दुसरी बार ये डेअरिंग कैसे किया” असं म्हणताच लग्नाच्या गंभीरा वातावरणात एकच हशा पिकला. तर अभिनेता सिद्धार्थ जाधवने मित्राच्या लग्नानिमित्त घरच्या घरी डान्स करुन आनंद लुटला.\nकेदार शिंदे आणि बेला यांचा विवाह 1996 मध्ये झाला. त्यांना सना ही मुलगी आहे. नुकतंच त्यांच्या लग्नाची सिल्व्हर ज्युबिली झाली. या निमित्ताने ऑनलाईन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. (Kedar Shinde Wedding anniversary Sharman Joshi )\nकेदार शिंदेंच्या गाजलेल्या कलाकृती\nहसा चटकफू, श्रीयुत गंगाधर टिपरे, घडलंय बिघडलंय, सुखी माणसाचा सदरा यासारख्या मालिका केदार शिंदे यांनी दिल्या आहेत. तर अगंबाई अरेच्चा, जत्रा, यंदा कर्तव्य आहे, गलगले निघाले यासारख्या सिनेमांचं दिग्दर्शन त्यांनी केलं आहे. सही रे सही, लोच्या झाला रे ही केदार शिंदे दिग्दर्शित नाटकंही गाजली आहेत.\nपाहा केदार आणि बेला शिंदे यांच्या लग्नाचे फोटो\nकाल सकाळी आपापल्या घरी आम्ही केदारचे सर्व नातेवाईक आणि त्याची मीत्रमंडळी रवीवार असुनही ११ वाजताचा मुहूर्त चुकू नये…\n‘आता बास झालं, मुंबई पोलीस आमची शान, आमचा गर्व’, मराठी दिग्दर्शक खवळला\nया देशाला भारत म्हणून नाही, तर हिंदुस्थान म्हणून जगायचं असेल तर शिवसेनाच पाहिजे : संभाजी भिडे\nमहाराष्ट्र 5 months ago\n‘इंडिया’ नको, ‘भारत’ नावानेच देशाची ओळख व्हावी, सुप्रीम कोर्टात सुनावणी\nताज्या बातम्या 1 year ago\n‘तान्हाजी’ वाद : सैफ अली खानला कंगना रनौतचा खडा सवाल\nताज्या बातम्या 1 year ago\nभारताला ‘हिंदुस्थान’ म्हटल्याने मुख्यमंत्र्यांना पुणे कोर्टाचा समन्स\nताज्या बातम्या 1 year ago\nविधानसभेत 11 संजय, 27 पाटील, 7 पवार, 6 शिंदे आमदार\nताज्या बातम्या 2 years ago\nNagpur | नागपुरात ईडीकडून अविनाश भोसलेंचं ली-मेरिडियन हॉटेल सील\nखासगी रुग्णालयातील कोरोना मृत्यूंची सीआयडी चौकशी करा, सफाई कर्मचारी संघटनेचा उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा\nअन्य जिल्हे3 hours ago\nघाटी रुग्णालयात तारीख संपलेल्या केमिकल्सचा वापर \nमहिला कशाप्रकारे सुरू करू शकतात आपला व्यवसाय; जाणून घ्या यशाची गुपिते\nभाजपचा एकही आमदार फुटला नाही, दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रयत्न, सुधीर मुनगंटीवारांचा टोला\n हे तुमच्यासोबतही घडू शकतं, पोलीस असल्याचं सांगून महिलेचे सव्वा तीन लाखांचे दागिने पळवले\nGemini/Cancer Rashifal Today 22 June 2021 | नोकरीत चढउतार असतील, विवाहबाह्य प्रेम प्रकरणांपासून दूर राहा\nAquarius/Pisces Rashifal Today 22 June 2021 | व्यवसायिक दृष्टीकोनातून वेळ अनुकूल, महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी\nVideo | स्वत:ला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न, शेवटी व्हायचं तेच झालं, दोन महिलांचा व्हिडीओ व्हायरल\nSagittarius/Capricorn Rashifal Today 22 June 2021 | चिंता आणि तणाव दूर होईल, आर्थिक स्थिती चांगली असेल\nमराठी न्यूज़ Top 9\nमंत्रालयात बाॅम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल, पुणे पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं\nमहाराष्ट्राची चिंता वाढली, राज्यात डेल्टा प्लसचे 21 रुग्ण, रत्नागिरी, जळगावनं टेन्शन वाढवलं\nGemini/Cancer Rashifal Today 22 June 2021 | नोकरीत चढउतार असतील, विवाहबाह्य प्रेम प्रकरणांपासून दूर राहा\nAquarius/Pisces Rashifal Today 22 June 2021 | व्यवसायिक दृष्टीकोनातून वेळ अनुकूल, महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी\nघाटी रुग्णालयात तारीख संपलेल्या केमिकल्सचा वापर \nLibra/Scorpio Rashifal Today 22 June 2021 | इतरांच्या कार्यात हस्तक्षेप करु नका, अनावश्यक खर्च होईल\nVideo | स्वत:ला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न, शेवटी व्हायचं तेच झालं, दोन महिलांचा व्हिडीओ व्हायरल\nMaharashtra Coronavirus LIVE Update : अकोल्यात आज दिवसभरात 7 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह\nMaharashtra News LIVE Update | सिडको घेराव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत पोलिसांकडून महत्त्वाचे रस्ते बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/savitribai-phule-is-the-first-plague-warrior-said-hari-narke-361184.html", "date_download": "2021-06-21T22:55:47Z", "digest": "sha1:Q34PCEWQQCJRE6YXGDX7DTF3JYMWUB5G", "length": 22668, "nlines": 249, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nSpecial story | आजच्या भाषेत सावित्रीबाई फुले याच पहिल्या ‘प्लेग योद्धा’: हरी नरके\nआज जसं कोरोनाचं संकट आहे. तसंच संकट 1897मध्ये प्लेगचं होतं. पण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या एकट्याच या साथीविरुद्ध लढत होत्या. (Savitribai Phule Hari Narke)\nभीमराव गवळी, टीव्ही 9 मराठी, मुंबई\nमुंबई: आज जसं कोरोनाचं संकट आहे. तसंच संकट 1897मध्ये प्लेगचं होतं. त्या काळात घरदार, गाव सोडून अनेक लोक पुण्याबाहेर पडत होते. नेते मंडळींनीही या साथीला घाबरून पुणे सोडलं होतं. पण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या एकट्याच या साथीविरुद्ध लढत होत्या. आजच्या परिभाषेत सांगायचं म्हणजे त्या खऱ्या अर्थाने पहिल्या प्लेग योद्धाच होत्या, असं प्रसिद्ध विचारवंत प्रा. हरी नरके यांनी सांगितलं.\nसावित्रीबाई यांच्या जयंतीनिमित्ताने आजचं कोरोनाचं संकट आणि 1897मध्ये आलेल्या प्लेगच्या साथीचं विश्लेषण करताना हरी नरके यांनी हे भाष्य केलं. 1897मध्ये जेव्हा प्लेगची साथ आली, त्यावेळी आता सारखीच परिस्थिती होती. त्यावेळी लोकांना हा आजार नवीन होता. त्यावेळी शिक्षणाचं प्रमाण केवळ अडीच टक्के होते. अंधश्रद्धेचा मोठा पगडा होता. त्यावेळी अशी महामारी आली तर तो देवीचा कोप समजला जायचा. वैद्यकीय व्यवस्था अत्यंत कमकुवत होत्या. त्याकाळी पुण्याची लोकसंख्या 1 लाख होती आणि या साथीने रोज 800 ते 900 लोकांचा पुण्यात मृत्यू होत होता, असं नरके म्हणाले.\nमुलालाही रुग्णसेवेसाठी पुण्यात बोलावलं\nप्लेगची साथ आधी मुंबईत आली. त्यावेळी भायखळ्यात प्लेगमुळे आजारी पडणाऱ्या कामगारांची प्रसिद्ध कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे यांनी सेवा केली. त्यामुळे त्यांनाही प्लेग झाला आणि 9 फेब्रुवारी 1897ला त्यांचा मृत्यू झाला. एव्हाना पुण्यातही या साथीने हातपाय पसरले होते. त्यामुळे सावित्रीबाईंनी त्यांच्या डॉक्टर असलेल्या दत्तक मुलाला, यशवंतला पुण्यात बोलावून घेतलं. यशवंत हे मिलिट्रीत डॉक्टर म्हणून कार्यरत होते. पण सावित्रीबाईने यशवंतांना पुण्यात बोलावून घेतलं आणि प्लेगच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी हडपसरला दवाखाना सुरू केला होता. हा आजार जीवघेणा असल्याचं माहीत असूनही त्यांनी मुलाला पुण्यात बोलावून घेत��ं होतं. एव्हाना निम्मं पुणं खाली झालं होतं. अनेक नेतेही जीव वाचवण्यासाठी पुणे सोडून गेले होते. यशवंत यांनी दवाखाना सुरू केल्यानंतर सावित्रीबाई घरोघरी जाऊन रुग्णांना दवाखान्यात घेऊन येत. विशेषत: दलित, वंचित आणि गोरगरीबांना त्या दवाखान्यात आणून उपचार करायच्या. स्वत: पायपीट करायच्या. त्यावेळी ना रुग्णवाहिका होत्या, ना स्ट्रेचर. पण त्यांनी जीवाची पर्वा न करता हे काम सुरूच ठेवलं होतं, असं ते म्हणाले.\nप्लेगच्या साथीवर नियंत्रण आणण्यासाठी इंग्रजांनी रँड नावाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली होती. त्याने पुण्यात स्वच्छतेवर भर दिला होता. आज जसं सॅनिटाझेशन केलं जातं, तसं काम त्यानं सुरू केलं होतं. पुढे तो अत्याचार करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आणि त्याचा खून झाला. प्लेगची साथ एव्हढी भयंकर होती की रँडला मारणारेही नंतर जीव वाचवण्यासाठी शहर आणि गाव सोडून निघून गेले होते. त्यावेळी मात्र सावित्रीबाईच शूरपणाने या साथीशी लढत होत्या. त्यांनी पांडुरंग बाबाजी गायकवाड या शेवटच्या रुग्णचा जीव वाचवला. महार समाजातील हा मुलगा अवघा ११ वर्षाचा होता. यशवंत यांच्या दावाखान्यापासून आठ किलोमीटरवर असलेल्या मुंढवा येथे हा मुलगा होता. त्याला सावित्रीबाईने पाठिवर टाकून पायी चालत दवाखान्यात आणून त्याच्यावर उपचार केले होते, असं त्यांनी सांगितलं. प्लेगच्या साथीत अनेक रुग्णांवर उपचार करत असताना सावित्रीबाईंनाही या रोगाची लागण झाली आणि त्यांचा 10 मार्च 1897ला मृत्यू झाला. 1848चा पहिली शाळा काढल्यापासून ते 10 मार्च 1897 पर्यंत सावित्रीबाई सलग 50 वर्षे सामाजिक कार्यात होत्या. त्या सलग काम करत होत्या. आजच्या भाषेत सांगायचं म्हणजे त्या प्लेग योद्धाच होत्या, असं ते म्हणाले.\nकोरोनामुळे आरोग्य व्यवस्थेची पोलखोल\nआज आपली आरोग्य व्यवस्था सुधारलेली आहे. पाश्चात्य देशाची आरोग्य व्यवस्था आपल्यापेक्षा चांगली असल्याचं आपल्याला वाटायचं. पण कोरोनाने पाश्चात्य देशाची आरोग्य व्यवस्थाही उघडी पडली आहे. प्लेगचं संकट मोठं होतं, पण या संकटाने जगाला वेढलं नव्हतं. आज कोरोनानं जगाला वेढलं आहे. त्याचं कारण संपर्काची साधनं मोठी आहेत. त्याचा जसा फायदा आहे, तास तोटाही आहेच, असं नरके म्हणाले.\n‘या’ कोरोना योद्ध्यांचं काम सावित्रीबाईंसारखं\nआज आपले डॉक्टर, नर्स हे वैद्यकीय कर्मचारी, आरोग्य व शासकीय सेवेतील कर्मचारी आणि कोरोना रुग्णांचे अंत्यविधी करणारे चतुर्थश्रेणी कर्मचारी सावित्रीबाईंसारखंच जीवावर उदार होऊन काम करत आहेत. अंत्यविधी करणारे हे चतुर्थश्रेणी कामगार नेहमीच दुर्लक्षित असतात. पण आज तेच लोक तुमच्या जवळच्या नातेवाईकांचे अंत्यविधी जीवावर उदार होऊन करत आहेत. त्यामुळे पुढच्या काळात तरी या कर्मचाऱ्यांबद्दल समाजाने आस्था बाळगली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.\nपिंपरी-चिंचवडला कांबळे नावाचे एक चतुर्थश्रेणी कामगार आहेत. ते कोरोना रुग्णांचे अंत्यविधी करतात. त्यांनी त्यांच्या मानेवरच ‘मृत्युशी मैत्री’ असं लिहिलं आहे. कोरोनामुळे आपली कधीही मृत्यूशी गाठ पडू शकते हे त्यांना माहीत आहे, खरे तर या लोकांच्या माध्यमातूनच सावित्रीबाई आजही कार्यरत आहेत, असंही ते म्हणाले.\nSpecial Story : ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा अवतार, किती धोकादायक, आता पुढे काय\nSkin care : ‘हे’ फेसपॅक चेहऱ्याला लावा आणि चेहऱ्याच्या सर्व समस्या दूर करा \nजेव्हा लातूरचा माणूस आणि लातुरचा माजी कलेक्टर बंगालमध्ये भेटतात…\nअन्य जिल्हे 2 months ago\nPHOTOS : Samantha Akkineni Birthday Special : साडीपासून कॅज्युअल्सपर्यंत, अभिनेत्री सामंथाच्या दिलखेचक अदा\nShani Amavasya 2021: कुंभ राशीच्या लोकांसाठी खास दिवस, जाणून घ्या अमावस्येचे महत्त्व आणि मनोरंजक तथ्ये\nVideo : ‘देव करतो ते भल्यासाठीच करतो…’, ऐका धनंजय मुंडेंच्या तोंडून खास गोष्ट\nNagpur | नागपुरात ईडीकडून अविनाश भोसलेंचं ली-मेरिडियन हॉटेल सील\nखासगी रुग्णालयातील कोरोना मृत्यूंची सीआयडी चौकशी करा, सफाई कर्मचारी संघटनेचा उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा\nअन्य जिल्हे4 hours ago\nघाटी रुग्णालयात तारीख संपलेल्या केमिकल्सचा वापर \nमहिला कशाप्रकारे सुरू करू शकतात आपला व्यवसाय; जाणून घ्या यशाची गुपिते\nभाजपचा एकही आमदार फुटला नाही, दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रयत्न, सुधीर मुनगंटीवारांचा टोला\n हे तुमच्यासोबतही घडू शकतं, पोलीस असल्याचं सांगून महिलेचे सव्वा तीन लाखांचे दागिने पळवले\nGemini/Cancer Rashifal Today 22 June 2021 | नोकरीत चढउतार असतील, विवाहबाह्य प्रेम प्रकरणांपासून दूर राहा\nAquarius/Pisces Rashifal Today 22 June 2021 | व्यवसायिक दृष्टीकोनातून वेळ अनुकूल, महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी\nVideo | स्वत:ला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न, शेवटी व्हायचं तेच झालं, दोन महिलांचा व्हिडी��� व्हायरल\nSagittarius/Capricorn Rashifal Today 22 June 2021 | चिंता आणि तणाव दूर होईल, आर्थिक स्थिती चांगली असेल\nमराठी न्यूज़ Top 9\nमंत्रालयात बाॅम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल, पुणे पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं\nमहाराष्ट्राची चिंता वाढली, राज्यात डेल्टा प्लसचे 21 रुग्ण, रत्नागिरी, जळगावनं टेन्शन वाढवलं\nGemini/Cancer Rashifal Today 22 June 2021 | नोकरीत चढउतार असतील, विवाहबाह्य प्रेम प्रकरणांपासून दूर राहा\nAquarius/Pisces Rashifal Today 22 June 2021 | व्यवसायिक दृष्टीकोनातून वेळ अनुकूल, महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी\nघाटी रुग्णालयात तारीख संपलेल्या केमिकल्सचा वापर \nLibra/Scorpio Rashifal Today 22 June 2021 | इतरांच्या कार्यात हस्तक्षेप करु नका, अनावश्यक खर्च होईल\nVideo | स्वत:ला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न, शेवटी व्हायचं तेच झालं, दोन महिलांचा व्हिडीओ व्हायरल\nMaharashtra Coronavirus LIVE Update : अकोल्यात आज दिवसभरात 7 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह\nMaharashtra News LIVE Update | सिडको घेराव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत पोलिसांकडून महत्त्वाचे रस्ते बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanatan.org/mr/a/802.html", "date_download": "2021-06-21T22:28:43Z", "digest": "sha1:UBAIQCEFXFCKLCVLW3Z2XDJEF4YOPEL5", "length": 48486, "nlines": 532, "source_domain": "www.sanatan.org", "title": "धनत्रयोदशी (धनतेरस) - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nहिंदुंचे सण आणि उत्सव\nदेवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत\nवाढदिवस कसा साजरा कराल \nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nआध्यात्मिक प्रवासाला आरंभ करा \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडिओ गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिओ गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nहिंदुंचे सण आणि उत्सव\nदेवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत\nवाढदिवस कसा साजरा कराल \nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nआध्यात्मिक प्रवासाला आरंभ करा \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडिओ गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिओ गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nHome > अध्यात्म कृतीत आणा > सण, उत्सव आणि व्रते > सण > दिवाळी > धनत���रयोदशी (धनतेरस)\nदीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही याच दिवशी करतात. धनत्रयोदशी म्हणजेच देवतांचा वैद्य ‘धन्वंतरी देवता’ यांची जयंती. या दिनाचे महात्म्य, या दिवशी करायच्या कृतीमागील शास्त्र या लेखातून जाणून घेऊया.\n‘ज्यामुळे आपल्या जीवनाचे पोषण सुरळीत चालू आहे, त्या धनाची या दिवशी पूजन करतात. येथे ‘धन’ म्हणजे शुद्ध लक्ष्मी. श्रीसूक्तात वसू, जल, वायू, अग्नी आणि सूर्य यांना धनच म्हटले आहे. ज्या धनाला खरा अर्थ आहे, तीच खरी लक्ष्मी अन्यथा अलक्ष्मीमुळे अनर्थ घडतो.\nहा दिवस व्यापारी लोकांसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो; कारण धनप्राप्तीसाठी श्री लक्ष्मीदेवीचे पूजन केले जाते.\nया दिवशी ब्रह्मांडात श्री लक्ष्मीदेवीचे तत्त्व प्रक्षेपित होत असते. त्यामुळे जिवाला श्री लक्ष्मीदेवी आणि नारायण यांची कृपा संपादन करता येते. ती कृपा जिवाच्या भावावर टिकून राहाते. आताच्या काळात साधकांना शक्तीची आवश्यकता आहे, तसेच व्यावहारिक सुखापेक्षा जगणे आणि आयुष्य टिकवणे महत्वाचे आहे. त्यामुळे साधना करणार्‍या जिवासाठी हा दिवस ‘महापर्वणी’ समजला जातो.\nअ. या दिवसाला बोलीभाषेत ‘धनतेरस’ असे म्हटले जाते. या दिवशी व्यापारी तिजोरीचे पूजन करतात. व्यापारी वर्ष दिवाळी ते दिवाळी असे असते. नव्या वर्षाच्या हिशोबाच्या वह्या या दिवशीच आणून त्यांचे पूजन करून वापरात आणल्या जातात.\nआ. धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन सुवर्ण विकत घेण्याचा प्रघात आहे. त्यामुळे वर्षभर घरात धनलक्ष्मी वास करते. वास्तविक लक्ष्मीपूजनाच्या वेळी वर्षभराचा आयव्यय (जमाखर्च) द्यायचा असतो. त्या वेळी धनत्रयोदशीपर्यंत शिल्लक राहिलेली संपत्ती प्रभुकार्यासाठी व्यय केल्यास सत्कार्यात धन व्यय झाल्यामुळे धनलक्ष्मी शेवटपर्यंत लक्ष्मीरूपाने रहाते. धन म्हणजे पैसा. हा पैसा घामाचा, कष्टाचा, धवलांकित असलेला आणि वर्षभरात पै-पै करून जमा केलेला असावा. या पैशाचा न्यूनतम १/६ भाग प्रभुकार्यासाठी व्यय करावा, असे शास्त्र सांगते.’\n– प.पू. परशराम माधव पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल.\nइ. या दिवशी श्री विष्णूच्या अप्रकट शक्तीच्या आधारे श्री लक्ष्मीची उजवी नाडी कार्यरत होऊन त्यातून उत्पन्न होणार्‍या तेजतत्वात���मक लहरी वेगाने ब्रह्मांडाकडे झेप घेतात. लक्ष्मीतत्वाच्या उजव्या नाडीच्या कार्यरत अवस्थेमुळे या दिवशी संपूर्ण ब्रह्मांडातील वायूमंडल हे सोन्यासारख्या चमचमणार्‍या सोनेरी कणांनी उजळून निघालेले असते. या चमचमणार्‍या सोनेरी कणांतील श्री लक्ष्मीचे चैतन्य जिवाला मायेतील ऐश्वर्य प्रदान करून त्याच्या साधनेसाठी पोषक वातावरण निर्माण करते; म्हणून या दिवशी धनाच्या रूपात श्री लक्ष्मीची मनोभावे पूजा केली जाते. श्री लक्ष्मीच्या भावपूर्ण पूजेमुळे प्रत्यक्ष धनाच्या अधिपतीचे, म्हणजेच कुबेराचे पृथ्वीच्या कक्षेत आगमन होते.\n– सूक्ष्म (टीप १)-जगतातील ‘एक विद्वान’\nई. पूर्वी राजे वर्षाच्या शेवटी आपला खजिना सत्पात्री दान करून खाली करायचे. तेव्हा त्यांना धन्यता वाटायची. यामुळे जनता आणि राजा यांच्यातील संबंध हे कौटुंबिक स्वरूपाचे होते. राजाचा खजिना हा जनतेचा असून राजा त्याचा केवळ सांभाळ करणारा आहे. त्यामुळे जनता कर देतांना आडकाठी न करता देत असे. त्यामुळे साहजिकच परत खजिना भरत असे. ‘सत्कार्यासाठी धनाचा विनियोग झाल्यामुळे आत्मबलही वाढत असे.\n‘धन्वंतरीचा जन्म देव आणि राक्षस यांनी केलेल्या समुद्रमंथनातून झाला. चार हात असलेला भगवान धन्वंतरि एका हातात ‘अमृत कलश’, दुसर्‍या हातात ‘जळू’, तिसर्‍या हातात ‘शंख’ आणि चौथ्या हातात ‘चक्र’ घेऊन जन्माला आला. (समुद्रमंथनातून बाहेर आला.) या चारही हातांतील गोष्टींचा उपयोग करून अनेक व्याधींना, रोगांना बरे करण्याचे काम भगवान धन्वंतरि करतो.’ – आधुनिक वैद्य श्री. राम लाडे, लोकजागर, नोव्हेंबर २०१०\nवैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीचे (देवांचा वैद्य) पूजन करतात. कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे आणि साखर असे ‘प्रसाद’ म्हणून लोकांना देतात. यात मोठा अर्थ आहे. कडुनिंबाची उत्पत्ती अमृतापासून झाली आहे. धन्वंतरि हा अमृततत्व देणारा आहे, हे त्यातून प्रतीत होते. कडुनिंबाची पाच-सहा पाने प्रतिदिन खाल्ली, तर व्याधी होण्याची शक्यता नाही. एवढे कडुनिंबाचे महत्त्व आहे; म्हणून या दिवशी तोच धन्वंतरीचा प्रसाद म्हणून देण्यात येतो.\nप्राण हरण करण्याचे काम यमराजाकडे आहे. मृत्यू कोणालाच चुकला नाही आणि चुकवता येत नाही; पण अकाली मृत्यू कोणालाच येऊ नये, याकरिता धनत्रयोदशीस यमधर्माच्या उद्देशाने कणकेचा तेलाचा दिवा (तेरा दिवे) (टीप २) करून तो घराच्या बाहेरच्या बाजूस दक्षिणेला तोंड करून सायंकाळी लावावा. एरव्ही दिव्याचे तोंड दक्षिणेस कधीही नसते, केवळ या दिवशी तेवढे दिव्याचे तोंड दक्षिणेस करून ठेवावे. त्यानंतर पुढील मंत्राने प्रार्थना करावी.\nमृत्युना पाशदंडाभ्यां कालेन श्यामयासह \nत्रयोदश्यांदिपदानात् सूर्यजः प्रीयतां मम \nअर्थ : धनत्रयोदशीला यमाला केलेल्या दिव्याच्या दानाने प्रसन्न होऊन त्याने मृत्यूपाश आणि दंडातून माझी सुटका करावी.\nसंपूर्ण यमदीपदान पूजाविधी जाणून घेण्यासाठी भेट द्या : https://www.sanatan.org/mr/a/1011.html\nइ. ‘धनत्रयोदशीला श्री लक्ष्मीतत्व पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात येते. या दिवशी श्री लक्ष्मीची पूजा करतांना सध्या लोक पैसे (नाणी, नोटा), दागिने या स्वरूपात करतात. या कारणाने श्री लक्ष्मीची कृपा खर्‍या अर्थाने त्यांना प्राप्त होत नाही. केवळ स्थूल धनाचे पूजन करणारा जीव मायेच्या पाशात अडकतो आणि ‘साधना करून मोक्षमिळवणे’, हा मनुष्यजन्माचा मूळ उद्देश विसरतो. या दिवशी श्री लक्ष्मीचे ध्यान आणि शास्त्र संमत पद्धतीने पूजन करणे अपेक्षित असते.’ – श्री. नीलेश चितळे यांच्या माध्यमातून\nटीप १ – स्थूल पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’ (मूळस्थानी)\nटीप २ – काही ठिकाणी १३ दिवे लावण्याची प्रथा आहे. (मूळस्थानी)\n६. दिवाळीविषयीचे लघुपट पहा \nसंदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’\nकोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या आपत्कालीन स्थितीत दिवाळी कशी साजरी करावी \nदेशविदेशांत निरनिराळ्या पद्धतीने साजरा होणारा हिंदूंचा सण दिवाळी \nCategories Select Category अध्यात्म : एक परिपूर्ण शास्त्र (188) अध्यात्माचे महत्त्व आणि लाभ (32) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) अनुभूती (29) मृत्यू आणि मृत्यूनंतर (13) वास्तूशास्त्र (8) विविध साधनामार्ग (97) कर्मयोग (10) गुरुकृपायोग (78) अहं निर्मूलन (5) गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने अनुभवलेला पालट (2) त्याग (4) नाम (17) प्रीती (1) भावजागृती (11) सत्संग (1) सत्सेवा (2) स्वभावदोष निर्मूलन (26) ज्ञानयोग (1) ध्यानयोग (1) भक्तीयोग (4) हठयोग (1) साधनेसंदर्भात मार्गदर्शन (3) अध्यात्म कृतीत आणा (415) अंधानुकरण टाळा (25) आचारधर्म (111) अलंकार (8) आहार (32) केशभूषा (17) दिनचर्या (32) निद्रा (2) वेशभूषा (18) धार्मिक कृती (50) आरती (2) ओटी (1) औक्षण (2) कुंकू कसे लावावे (3) देवपूजा (10) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (7) प्रार्थना (8) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (35) विविध प्रकार (5) श्राद्धसंबंधी शंकानिरसन (7) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (192) उत्सव (66) गुरुपौर्णिमा (11) दत्त जयंती (1) रंगपंचमी (3) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (27) गणपति विसर्जन (5) विडंबन टाळा (3) देवपूजा (10) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (7) प्रार्थना (8) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (35) विविध प्रकार (5) श्राद्धसंबंधी शंकानिरसन (7) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (192) उत्सव (66) गुरुपौर्णिमा (11) दत्त जयंती (1) रंगपंचमी (3) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (27) गणपति विसर्जन (5) विडंबन टाळा (5) श्री गणेश पुजा विधी (2) सात्त्विक गणेशमूर्ती (5) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (2) होळी (7) व्रते (45) ऋषीपंचमी (2) एकादशी (9) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (13) महाशिवरात्र (2) वटपौर्णिमा (4) श्रावण सोमवार (1) हरितालिका (1) सण (69) गुढीपाडवा (18) दसरा (5) दिवाळी (22) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (74) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (2) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (18) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (11) स्त्रीविषयक (5) आध्यात्मिक उपाय (60) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (46) उतारा (1) दृष्ट काढणे (9) देवतांचे नामजप (19) मंत्र (5) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) व्याधी आणि उपाय (1) आध्यात्मिक त्रास (1) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (21) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (18) आपत्काळासाठी संजीवनी (184) आपत्काळाला तोंड देता येण्यासाठीची पूर्वसिद्धता (15) आपत्काळासंदर्भातील भविष्यवाणी (17) उपचार पद्धती (114) अग्निहोत्र (7) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (59) आयुर्वेदाचे महत्त्व (1) आयुर्वेदीय घरगुती उपचार (11) ऋतूनुसार दिनचर्या (5) तेल मालिश (2) नित्योपयोगी आयुर्वेदीय औषधे (10) निरोगी रहाण्यासाठी हे करा (5) श्री गणेश पुजा विधी (2) सात्त्विक गणेशमूर्ती (5) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (2) होळी (7) व्रते (45) ऋषीपंचमी (2) एकादशी (9) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (13) महाशिवरात्र (2) वट��ौर्णिमा (4) श्रावण सोमवार (1) हरितालिका (1) सण (69) गुढीपाडवा (18) दसरा (5) दिवाळी (22) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (74) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (2) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (18) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (11) स्त्रीविषयक (5) आध्यात्मिक उपाय (60) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (46) उतारा (1) दृष्ट काढणे (9) देवतांचे नामजप (19) मंत्र (5) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) व्याधी आणि उपाय (1) आध्यात्मिक त्रास (1) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (21) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (18) आपत्काळासाठी संजीवनी (184) आपत्काळाला तोंड देता येण्यासाठीची पूर्वसिद्धता (15) आपत्काळासंदर्भातील भविष्यवाणी (17) उपचार पद्धती (114) अग्निहोत्र (7) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (59) आयुर्वेदाचे महत्त्व (1) आयुर्वेदीय घरगुती उपचार (11) ऋतूनुसार दिनचर्या (5) तेल मालिश (2) नित्योपयोगी आयुर्वेदीय औषधे (10) निरोगी रहाण्यासाठी हे करा (12) वनस्पति आणि पदार्थांचे औषधी उपयोग (12) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (14) पुष्पौषधी (1) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (5) बिंदूदाबन-उपचार (11) रिकाम्या खोक्यांचे उपाय (1) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (1) होमिओपॅथी (2) नैसर्गिक आपत्तींपासून रक्षण (22) आमच्याविषयी (224) अभिप्राय (219) आश्रमाविषयी (152) मान्यवरांचे अभिप्राय (109) संतांचे आशीर्वाद (39) प्रतिष्ठितांची मते (16) संतांचे आशीर्वाद (33) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (60) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (6) कार्य (215) अध्यात्मप्रसार (116) धर्मजागृती (26) राष्ट्ररक्षण (26) समाजसाहाय्य (52) रामायण (1) लवकरच प्रसिद्ध होत आहे (12) वनस्पति आणि पदार्थांचे औषधी उपयोग (12) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (14) पुष्पौषधी (1) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (5) बिंदूदाबन-उपचार (11) रिकाम्या खोक्यांचे उपाय (1) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (1) होमिओपॅथी (2) नैसर्गिक आपत्तींपासून रक्षण (22) आमच्याविषयी (224) अभिप्राय (219) आश्रमाविषयी (152) मान्यवरांचे अभिप्राय (109) संता��चे आशीर्वाद (39) प्रतिष्ठितांची मते (16) संतांचे आशीर्वाद (33) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (60) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (6) कार्य (215) अध्यात्मप्रसार (116) धर्मजागृती (26) राष्ट्ररक्षण (26) समाजसाहाय्य (52) रामायण (1) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (659) गोमाता (7) थोर विभूती (188) प्राचीन ऋषीमुनी (13) लोकोत्तर राजे (14) संत (119) अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी (1) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (12) श्रीसमर्थ रामदासस्वामी (7) संत ज्ञानेश्‍वर (2) संत तुकाराम महाराज (5) संत परशराम पांडे महाराज (4) संत भक्तराज महाराज (8) स्वामी विवेकानंद (7) स्वातंत्र्यवीर सावरकर (12) धर्म (63) ज्योतिष्यशास्त्र (22) यज्ञ (4) धर्मग्रंथ (31) श्रीमद्भगवद्गीता (25) भारतीय संस्कृती (118) कुंभमेळा (24) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (15) तीर्थयात्रेतील अनुभव (5) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (45) इंडोनेशिया (12) कंबोडिया (14) थायलंड (1) बांगलादेश (1) मलेशिया (3) श्रीलंका (11) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (19) नामकरण (2) विवाह संस्कार (7) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (659) गोमाता (7) थोर विभूती (188) प्राचीन ऋषीमुनी (13) लोकोत्तर राजे (14) संत (119) अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी (1) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (12) श्रीसमर्थ रामदासस्वामी (7) संत ज्ञानेश्‍वर (2) संत तुकाराम महाराज (5) संत परशराम पांडे महाराज (4) संत भक्तराज महाराज (8) स्वामी विवेकानंद (7) स्वातंत्र्यवीर सावरकर (12) धर्म (63) ज्योतिष्यशास्त्र (22) यज्ञ (4) धर्मग्रंथ (31) श्रीमद्भगवद्गीता (25) भारतीय संस्कृती (118) कुंभमेळा (24) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (15) तीर्थयात्रेतील अनुभव (5) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (45) इंडोनेशिया (12) कंबोडिया (14) थायलंड (1) बांगलादेश (1) मलेशिया (3) श्रीलंका (11) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (19) नामकरण (2) विवाह संस्कार (7) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) स्त्री (4) हिंदु देवता (115) अवतार (1) ईश्वर (1) देव (107) इतर देवता (9) दत्त (14) देवी (5) मारुति (11) शनि देव (3) शिव (23) श्री गणपति (19) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (3) श्रीकृष्ण (4) श्रीराम (11) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (26) हिंदूं���ी श्रद्धास्थाने (94) देवी मंदीरे (29) भगवान शिवाची मंदीरे (10) श्री गणेश मंदीरे (20) श्री दत्त मंदीरे (8) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (60) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (20) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (16) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (4) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (2) सनातन वृत्तविशेष (513) आपत्काळ (73) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (14) प्रसिध्दी पत्रक (6) सनातनला विरोध (2) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (1) स्त्री (4) हिंदु देवता (115) अवतार (1) ईश्वर (1) देव (107) इतर देवता (9) दत्त (14) देवी (5) मारुति (11) शनि देव (3) शिव (23) श्री गणपति (19) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (3) श्रीकृष्ण (4) श्रीराम (11) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (26) हिंदूंची श्रद्धास्थाने (94) देवी मंदीरे (29) भगवान शिवाची मंदीरे (10) श्री गणेश मंदीरे (20) श्री दत्त मंदीरे (8) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (60) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (20) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (16) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (4) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (2) सनातन वृत्तविशेष (513) आपत्काळ (73) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (14) प्रसिध्दी पत्रक (6) सनातनला विरोध (2) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (28) साहाय्य करा (38) हिंदु अधिवेशन (9) सनातन सत्संग (24) सनातनचे अद्वितीयत्व (506) ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ (57) आध्यात्मिक कोडी (प्रहेलिका) (6) गन्धयुक्ती (सुवासिक पदार्थ बनवणे) (4) चित्रकला (2) नृत्यकला (7) फुलांच्या वैविध्यपूर्ण रचना (1) मूर्ती कला (3) वाद्य (5) संगीत (16) सात्त्विक रांगोळी (9) सूक्ष्म चित्रकला (2) आध्यात्मिक संशोधन (130) अध्यात्मविषयक (17) श्री गणपति विषयी (9) श्री दत्तविषयी संशोधन (2) आचार पालनविषयी (7) धार्मिक कृतीविषयक (2) श्राद्धसंबंधी संशोधन (1) हिंदु संस्कृतीविषयक (2) परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (103) अमृत महोत्सव (6) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संतांनी केलेला गौरव (11) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (25) आध्यात्मिकदृष्ट्या (19) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (19) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (9) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (27) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (2) संत घडवणारे उपक्रम (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (32) आश्रमांची वैशिष्ट्ये (24) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (10) सनातनचे संत (128) सनातनचे बालक संत (2) साधकांची वैशिष्ट्ये (53) ६० टक्के पातळीचे साधक (7) दैवी गुणांनी संपन्न (2) उच्च स्वर्गलोक (1) महर्लोक (1) भावामुळे स्फुरणारी कला (37) चित्र (36) सूक्ष्मातील प्रक्रिया जाणणे (5)\nवाराणसी येथील संत कबीर प्राकट्य स्थळाचे छायाचित्रात्मक दर्शन\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nहिंदुंचे सण आणि उत्सव\nदेवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत\nवाढदिवस कसा साजरा कराल \nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nआध्यात्मिक प्रवासाला आरंभ करा \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडिओ गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिओ गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/pune-municipal-corporation-house-leader-ganesh-bidkar-distributes-kits-to-muslims-on-the-occasion-of-ramadan-eid/", "date_download": "2021-06-21T22:17:09Z", "digest": "sha1:SNAZDJLFKAJFMREM2BUY2QMOFGBSBIBL", "length": 12827, "nlines": 153, "source_domain": "policenama.com", "title": "Pune : महापालिकेतील सभागृह नेते गणेश बिडकर यांच्याकडून मुस्लिम बांधवांना रमजान ईद निमित्त आवश्यक गोष्टींच्या किटचे वाटप - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून प्रसिद्ध बिल्डर अमित लुंकडला…\nशिवसेनेचा भाजपच्या बालेकिल्ल्यात सर्जिकल स्ट्राईक, 10 नगरसेवक शिवबंधन बांधणार\nपुणे विद्यापीठात यंदाच्या शैक्षणिक वर्षात योगा हा नवा अभ्यासक्रम सुरु\nPune : महापालिकेतील सभागृह नेते गणेश बिडकर यांच्याकडून मुस्लिम बांधवांना रमजान ईद निमित्त आवश्यक गोष्टींच्या किटचे वाटप\nPune : महापालिकेतील सभागृह नेते गणेश बिडकर यांच्याकडून मुस्लिम बांधवांना रमजान ईद निमित्त आवश्यक गोष्टींच्या किटचे वाटप\nपोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊन मुळे हाताला काम नाही. रोजचा दिवस कसा भागवायचा याची चिंता अनेक मुस्लिम कुटुंबीयांना जाणवत होती. मुस्लिम बांधवांची रमजान ईद गोड व्हावी, यासाठी पालिकेतील सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या वतीने नागरिकांना आवश्यक असलेल्या किट चे वाटप करण्यात आले.\nखासदार गिरीश बापट आणि कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे यांच्या उपस्थितीत या किटचे वाटप करण्यात आले. प्रभाग क्रमांक १६, सोमवार पेठ, रास्ता पेठ मधील मुस्लिम बांधवांना हे साहित्य देण्यात आले. करोनाच्या काळात देखील माझ्या मुस्लिम बांधवांना ईद चा सण साजरा करता यावा, या भावनेतून एक कर्तव्य म्हणून हे किट भारतीय जनता पक्षाच्या वतीने देण्यात आल्याची भावना सभागृह नेते बिडकर यांनी व्यक्त केली. करोनाच्या या संकटावर मात करण्यासाठी महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपच्या वतीने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात येत आहेत. करोनाबाधिताना आवश्यक त्या आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी पालिका कटिबद्ध असून अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण कसे करता येईल यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.\nलॉकडाऊन मुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत. अशा काळात सभागृह नेते बिडकर यांनी पुढाकार घेत मुस्लिम बांधवांना दिलेली भेट कौतुकास्पद आहे, अशी भावना आमदार कांबळे यांनी व्यक्त केली. नागरिकांना औषधे उपलब्ध करून देण्याचा विषय असो अथवा खासगी रुग्णालयाने उपचारांसाठी आकारलेले वाढीव शुल्क कमी करण्याचा विषय असो सभागृह नेते बिडकर यांनी प्रत्येक गोष्टीत पाठपुरावा करत या भागातील नागरिकांना न्याय मिळवून दिल्याने कांबळे यांनी स्पष्ट केले.\n भोंदूबाबाने बळजबरी महिलेला पाजली दारू अन् केला अत्याचार\nCoronavirus in Pune : पुणेकरांना मोठा दिलासा गेल्या 24 तासात 6645 जण ‘कोरोना’मुक्त\nWorld Music Day 2021 | वर्ल्ड म्युसिक डे ला राजीव रुईयाने…\nActor Chetan Hansraj | … म्हणून प्रसिद्ध अभिनेता चेतन…\nIndia VS New Zealand Final | पूनम पांडेने पुन्हा केलं मोठं…\nNeena Gupta | नीना गुप्ताच्या प्रेग्नंसीदरम्यान जेव्हा…\nRamayan Serial | ‘रामायण’मधील ’सुमंत’चे निधन;…\nPune News | समाजसेवक असल्याचे भासवणार्‍यांना पोलिसांकडून…\nCorona Wave : कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी चीनकडे गुप्त…\nमिस्ड कॉल आणि WhatsApp वरून सुद्धा बुक करू शकता गॅस सिलेंडर,…\nPune News | शिक्रापूर पोलिसांचा मटका अड्डयावर छापा, लाखाचा…\nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून…\nपेट्रोल-डिझेलने नव्हे, आता ‘या’ इंधनावर धावणार…\nशिवसेनेचा भाजपच्या बालेकिल्���्यात सर्जिकल स्ट्राईक, 10…\nAmarnath Yatra Canceled | अमरनाथ यात्रा कोरोना महामारीमुळे…\nपुणे विद्यापीठात यंदाच्या शैक्षणिक वर्षात योगा हा नवा…\nPune Crime News | 11 नागरिकांची तब्बल 3 कोटी 59 लाख रुपयांची…\nमहाराष्ट्राचा ‘दशरथ मांझी’ : 22 दिवसात खोदली 20 फुटांची…\nBank Privatisation | मोदी सरकारचा मोठा निर्णय, देशातील…\npune municipal corporation | पुणे महापालिकेच्या निवडणूक…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून प्रसिद्ध बिल्डर अमित…\nPune Crime Branch | दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद; गुन्हे शाखेच्या…\nमहाराष्ट्राचा ‘दशरथ मांझी’ : 22 दिवसात खोदली 20 फुटांची विहीर, आणि…\nCoronavirus In India | कोरोनाची दुसरी लाट झाली नियंत्रित \nVideo : टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीसाठी भारतीय आर्मीनं बनवलं…\nPune News | समाजसेवक असल्याचे भासवणार्‍यांना पोलिसांकडून खंडणीच्या गुन्ह्यात अटक\nMP Girish Bapat | खा. गिरीश बापट यांचे मोठं विधान, म्हणाले – ‘हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना-भाजपा युती…\nYuva Udyami Yojana | 10+2 पास तरुण मिळवू शकतात 10 लाखापर्यंतची आर्थिक मदत, जाणून घ्या डिटेल्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/rhinovirus-can-through-out-away-covid-19-from-human-body-big-disclosure-in-research/", "date_download": "2021-06-21T23:24:06Z", "digest": "sha1:TYAYUZS7KKUKCPC37J6XJCBONMWR4YBX", "length": 12225, "nlines": 154, "source_domain": "policenama.com", "title": "COVID-19 ला पळवू शकतो सर्दी-तापाचा व्हायरस, रिसर्चमध्ये झाला मोठा खुलासा; जाणून घ्या - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून प्रसिद्ध बिल्डर अमित लुंकडला…\nशिवसेनेचा भाजपच्या बालेकिल्ल्यात सर्जिकल स्ट्राईक, 10 नगरसेवक शिवबंधन बांधणार\nपुणे विद्यापीठात यंदाच्या शैक्षणिक वर्षात योगा हा नवा अभ्यासक्रम सुरु\nCOVID-19 ला पळवू शकतो सर्दी-तापाचा व्हायरस, रिसर्चमध्ये झाला मोठा खुलासा; जाणून घ्या\nCOVID-19 ला पळवू शकतो सर्दी-तापाचा व्हायरस, रिसर्चमध्ये झाला मोठा खुलासा; जाणून घ्या\nनवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना व्हायरसवर आजही जगभरात अनेक रिसर्च केले जात आहेत, ज्याद्वारे मोठे खुलासे होत आहेत. असाच एक रिसर्च स्कॉटलंडच्या युनिव्हर्सि���ी ऑफ ग्लास्गोमध्ये करण्यात आला आहे, ज्यानंतर शास्त्रज्ञांना आढळले की, सर्दी-तापासाठी जबाबदार असलेला रायनो व्हायरस कोरोनाला पराभूत करू शकतो.\nरिसर्च टीममध्ये सहभागी डॉक्टर पाब्लो म्युरिका यांनी बीबीसीला सांगितले की, रायनो व्हायरस सार्स-कोव्ह-2 साठी कोणतीही संधी सोडत नाही. हा त्यास वाईट प्रकारे बाहेर ढकलून देतो. जर मनुष्याच्या शरीरात रायनो व्हायरसचा चांगला प्रभाव असेल तर तो कोविड-19 च्या संसर्गाला रोखू शकतो.\nमीडिया रिपोर्टनुसार, काही व्हायरस असे असतात जे मनुष्याच्या शरीराला संक्रमित करण्यासाठी दुसर्‍या व्हायरसशी लढतात. सामान्य सर्दी-तापाचा व्हायरस सुद्धा असाच आहे. शास्त्रज्ञांनी म्हटले, रायनो व्हायरसमुळे होणारा फायदा थोड्या वेळासाठी परंतु हा शरीरात असा पसरतो की, कोरोना व्हायरसचा परिणाम कमी करण्यात मदत होऊ शकते.\nमात्र, हे अजिबात आवश्यक नाही की, प्रत्येक मनुष्यावर याचा एकसारखा परिणाम होईल. शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले की, ज्यांना सर्दी-ताप आहे किंवा अगोदर होऊन गेला आहे, ते आता कोरोनापासून सुरक्षित झाले आहेत, असा या रिसर्चचा अजिबात अर्थ नाही. हे ठरवणे डॉक्टरांचे काम आहे की, कोणती लक्षणे कोरोनाची आहेत आणि कोणती सुर्दी-तापाची आहेत. यासाठी रिसर्चचे निष्कर्ष विचारपूर्वक घ्यावेत.\n‘ब्लॅक फंगस’चा सामना कोविडमधून ठिक झालेल्या रूग्णांनी कसा करावा\nPimpri : मुंबई-पुणे एक्सप्रेसवर अपघाताचा बहाणा करुन अभिनेत्याला लुबाडले\nWorld Music Day 2021 | वर्ल्ड म्युसिक डे ला राजीव रुईयाने…\nActor Chetan Hansraj | … म्हणून प्रसिद्ध अभिनेता चेतन…\nNeena Gupta | नीना गुप्ताच्या प्रेग्नंसीदरम्यान जेव्हा…\nRamayan Serial | ‘रामायण’मधील ’सुमंत’चे निधन;…\narrested TV actresses | चोरीच्या प्रकरणात 2 अभिनेत्रींना…\nमुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी, वाढणार नाही प्रॉपर्टी टॅक्स\nGreen Fungus | कोरोनातून रिकव्हर होत असलेल्या रुग्णांना…\nCBSE 12th Result 2021 | ऑगस्टमध्ये होतील मुल्यांकन निकालावर…\nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून…\nपेट्रोल-डिझेलने नव्हे, आता ‘या’ इंधनावर धावणार…\nशिवसेनेचा भाजपच्या बालेकिल्ल्यात सर्जिकल स्ट्राईक, 10…\nAmarnath Yatra Canceled | अमरनाथ यात्रा कोरोना महामारीमुळे…\nपुणे विद्यापीठात यंदाच्या शैक्षणिक वर्षात योगा हा नवा…\nPune Crime News | 11 नागरिकांची तब्बल 3 कोटी 59 लाख रुपयांची…\nमहाराष्ट्राचा ‘दशरथ मांझी’ : 22 दि���सात खोदली 20 फुटांची…\nBank Privatisation | मोदी सरकारचा मोठा निर्णय, देशातील…\npune municipal corporation | पुणे महापालिकेच्या निवडणूक…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून प्रसिद्ध बिल्डर अमित…\nनवीन गाईडलाईन लागू होताच लसीकरण मोहिमेने पकडला वेग, पहिल्या दिवशीच…\nESIC Covid-19 Relief Scheme | कोरोना मृतांच्या अवलंबिताना मिळणार किमान…\nCorona Wave : कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी चीनकडे गुप्त औषध आहे का\nCBSE 12th Result 2021 | ऑगस्टमध्ये होतील मुल्यांकन निकालावर असंतुष्ट…\nAvinash Bhosle | ईडीकडून प्रसिध्द बिल्डर अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची 40.34 कोटींची मालमत्ता जप्त\nप्रताप सरनाईकांच्या लेटरबॉम्बनंतर राजकीय चर्चांना उधाण, शिवसेना नेतृत्वाकडून डॅमेज कंट्रोलचे काम सुरू\n शरद पवारांचा ‘हा’ पहिला प्रयत्न नाही; दिल्लीच्या बैठकीवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ournagpur.com/vidharbha-petroleum-dealers-association-announced-that-petrol-pump-to-remain-open-from-7am-to-7pm/", "date_download": "2021-06-21T22:25:10Z", "digest": "sha1:QF6D54SDZFHD4AGCJG4ZLJCTKASENPG4", "length": 9314, "nlines": 156, "source_domain": "ournagpur.com", "title": "नागपुरात पेट्रोलपंप सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंतच सुरू", "raw_content": "\nHome COVID-19 नागपुरात पेट्रोलपंप सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंतच सुरू\nनागपुरात पेट्रोलपंप सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंतच सुरू\nनागपूर: करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावानंतर ‘ब्रेक द चेन‘ अंतर्गत राज्य सरकारने अत्यावश्यक सेवांमध्ये मोडणारी किराणा, भाजीपाला दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत ठेवण्याचा निर्णय घेतला. याच पार्श्वभूमीवर शहरातील पेट्रोलपंप सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याचा निर्णय विदर्भ पेट्रोलियम डिलर्स असोसिशनने जाहीर केला आहे. यामुळे रस्त्यावर विनाकाम फिरणाऱ्यांची गर्दी आणखी काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.\nशहरात दररोज सहा ते आठ हजारांच्या संख्येने नवे करोना बाधित आढळत आहेत. यामुळे कठोर लॉकडाउन लावण्यात आला. यामध्ये जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेतच सुरू आहेत. त्यामुळे रस्त्यावरील व���हतूक काही प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे असाच काहीसा निर्णय पेट्रोलपंप संघटनेने घेतला आहे. करोनाच्या प्रादुर्भावानंतर पेट्रोलपंपवर काम करणारे कर्मचारी संसर्गाच्या भीतीने कामावर येण्यास तयार नाहीत. त्यातच सध्या लॉकडाउन सुरू असल्याने व कर्मचाऱ्यांची काळजी म्हणून सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत पंप सुरू ठेवण्याचा निर्णय असोसिएशनचे घेतला असल्याचे अध्यक्ष अमित गुप्ता यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आपातकालीन वाहतूक सेवांवर याचा कुठलाही परिणाम होऊ नये यासाठी तेल कंपन्यांतर्फे संचालित पंप सुरू राहतील.\nशहरात जवळपास ८५ पेट्रोलपंप असून तेल कंपन्या आणि पोलिस प्रशासनातर्फे चालविण्यात येणारे १० पेट्रोल पंप आहेत. पेट्रोलपंप संघटनेच्या या निर्णयामुळे याचा परिणाम रस्त्यावरील गर्दी कमी होण्यास होऊ शकतो. विशेष म्हणजे लॉकडाउनला सुरुवात झाल्यानंतर पेट्रोल व डिझेलच्या विक्रीमध्ये ६५ टक्यांची घट झाली असल्याचेही गुप्ता यांनी यावेळी सांगितले. लॉकडाउनमुळे खासगी कार्यालये, महाविद्यालये, शाळा बंद आहेत. तर सरकारी कार्यालयांमध्येही केवळ १५ टक्के उपस्थितीचा नियम असल्याने एकूणच पेट्रोल व डिझेलचा वापर कमी झाल्याचे पुढे आले आहे.\nPrevious articleCovid19 Nagpur; नागपूर शहरात लवकरच तीन कोविड केअर सेंटर\nनागपुरात ‘खाकी वर्दी’चा प्रेमळ चेहरा; निराधार आजीच्या गळणाऱ्या छतावर पोलिसांनी टाकली ताडपत्री\nफोटो काढायला गेलेले,शाळकरी मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू\nदाभाडकरांनी तरुणासाठी सोडला नव्हता बेड; माहिती अधिकारात वस्तुस्थिती समोर\n‘ईडी’कडून नागपुरात एकाचवेळी दोन सीए आणि एका कोळसा व्यापाऱ्याच्या घरी छापेमारी\nआता १५ मिनिटात ओळखता येणार … गर्दीतील कोरोना बाधित\nGoogle चं नवं फीचर, आता मिळणार फोटो आणि व्हिडीओ Hide करण्याची सुविधा\n एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या करून आरोपीची आत्महत्या\nफेसबुकवरील मैत्री पडली महागात; महिलेची 2.5 कोटींची फसवणूक\nSIP मध्ये 12% व्याजासह 26 लाखांचा परतावा मिळवा, वाचा सुरुवातीला किती...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://adisjournal.com/chane-chatpate/", "date_download": "2021-06-21T22:40:12Z", "digest": "sha1:BAMDDGG6UAOEKVLNIMAQ42MLW6H43WKC", "length": 14681, "nlines": 96, "source_domain": "adisjournal.com", "title": "चणे चटपटे!!!ऽऽऽ ~ Adi's Journal", "raw_content": "\nअसेच अवचित.. काही चारोळ्या…\nसंध्याकाळी दिवे लागणीची वेळ होऊ लागली की “चण��� चटपटेऽऽऽ” अशी हाळी ऐकू यायची आणि पाठोपाठ ‘राधिकाची माय’ डोईवर पत्र्याचा डबा घेऊन आळीच्या कोपऱ्यावरून येताना दिसायची. संध्याकाळी धुडगूस घालून आम्ही पडवीत तिची वाट बघत बसायचो. पोटात कावळे कोकलत असायचे. राधिकाची माय घेऊन यायची ते चणे चटपटे हाच काय तो आम्हा पोराटोरांना दिलासा असायचा. आमच्यासाठीच्या पत्र्याच्या डब्याबरोबरच राधिकाची माय तिचा साऱ्या गावातून गोळा झालेल्या बातम्यांचा बटवा, धाकट्या सुनबाईजवळ म्हणजेच माझ्या आई जवळ उघडायची. चाण्यांवर लिंबू पिळता पिळता, चटपटीत बातम्यांची फोडणीपण एकीकडे सुरु असायची. तिची मळकी, ठिगळांची साडी, पिंजारलेले केस हा अवतार बघून पहिल्यांदा कोणीही घाबरलाच असता. “ती त्या पत्र्याच्या डब्यात घालून पोरं पळवते” असं सांगून तिने रोज यावं असा आमचा हट्ट होई लागला की आम्हाला दम दिला जायचा. याच भीतीपायी ते छान मसालेदार चणे तयार होईपर्यंत आम्ही आपले आईच्या पदराआड लपून बसलेले असायचो. आणि राधिकाची माय पण अनायसे बोलून जायची, “प्वोरं घाबरत्यात वाटतं मला…”\nआजीला काही दानधर्म करायची इच्छा झाली आणि गरिबांत वाटायला १० घोंगड्या आणण्यात आल्या. अप्पांना बरोबर घेऊन १० घरी जाऊन ते वाटायच्या कामगिरीवर आमची देखील रवानगी झाली. त्या दहातल एक घर राधिकाच्या मायच पण होतं. आज त्यातलं बाकी विशेष काही आठवत नाही पण राधिकाच झोपडं मला पक्क आठवतंय. खोली म्हणता येईल का असा प्रश्न पडावा इतकं छोटंसं. आमच्याकडच्या ड्रायव्हर आणि माळ्यांची मोरी पण मोठी असेल. पण कमालीचं स्वच्छ. टापटीप शेणानी लिंपून पोतेरं चढवलेली चूल, तांदळाच्या पिठीनी भिंतीवर चितारलेली चित्र, आणि भाजलेल्या चण्यांचा सुटलेला घमघमाट. एक फाटकी चादर अंगावर पांघरून ती खाटेवर पडली होती. अप्पांना पहिल्या पहिल्या राधिकाची माय डोक्यावर पदर ओढून सावरून बसली. अप्पांनी घोंगडं काढलं आणि तिच्या थरथरत्या हाती ठेवलं. काही क्षण विचार करून ती घोंगडं परत करू लागली. मोडकं तोडकं असलं तरी घर तिचं होतं. त्या झोपडीत ती मालकीण होती. पण अप्पांसमोर ती बोलणार तरी काय. त्यांच्या बोलण्याखातर तिने घोंगडं ठेऊन घेतलं. जाता जाता मी वळून पाहिलं तर दोन्ही हातात घोंगडं पकडून ती एक टक बघत बसली होती. हाती आलेलं हे घोंगडं बघून तिचा स्वाभिमान थोडा दुखावला गेला होता.\nराधिकाची माय पुन्हा अळीच्���ा तोंडाशी दिसली नाही न कधी तिची “चणे चटपटेऽऽऽ” अशी हाळी ऐकू आली. गरीब भिकाऱ्यांना इतका कसला माजऽऽऽ” अशी हाळी ऐकू आली. गरीब भिकाऱ्यांना इतका कसला माज आजीचा संताप झाला होता. असो, कोपऱ्यावरच्या वाण्याकडून आणलेला वडापाव खायची आता आम्हाला सुद्धा सवय झाली होती. पण अर्थात त्याला राधिकाच्या मायची खास खबरांची फोडणी थोडीच असायची. एक दिवस अचानक, म्हातारी अंथरुणाला खिळली आहे सांगायला राधिका रडत रडत घरी आली. एकदा शेवटच म्हातारीला भेटाव अशी प्रबल इच्छा आमच्या आईला झाली आणि मला आणि दादाला हाताशी घेऊन आई तिच्या झोपडीकडे चालू लागली. हुडहुडी भरवणारी थंडी पडली होती. झोपडीत आता न चणे होते, न म्हतारीत काही जोर उरला होता. चुलीची उबही कुठे जाणवत नव्हती.\nराधिकाची माय आता शेवटच्या घटका मोजत होती. मी राधिकाचा हात पकडून उभी होते आणि आई तिच्या आईचा. हृदयाचे ठोके अधिकच जोरात पडत होते. राधिकाच्या मायने थरथरत्या हाताने कोपऱ्याकडे इशारा केलं. कोपऱ्यात एक पत्र्याचा डबा पडला होतं. मी तो घेऊन तिच्यापाशी आले. तिनी तो थरथरता हात माझ्या केसांतून फिरवला आणि कापत्या आवाजात म्हणाली, “तुह्यासाटीच हाये हो बाळ. घे. मला घाबरू नगस” तिनी कायमचे डोळे मिटण्याआधीच मला दादाबरोबर आईनी परत पाठवून दिले. घरी येऊन डबा उघडून बघावा तर तो गरम चटपट्या चण्यांनी काठोकाठ भरला होता. राधिकाच्या माय अशाप्रकारे आमच्या उपकरातून उतराई झाली होती. तिचा तो स्वाभिमान आठवला की आजपण मला अंगावर काटा येतो.\nमोटारगाड्या, मोठ घर, आणि इतर सोविधांच्या रुपात घरी झुलणाऱ्या श्रीमंतीत आजपण दिवेलागणीची वेळ झाली की हवेत तोच मसालेदार वास दरवळतो आणि दूर कुठूनशी हाळी येते…\nअनुवाद – आदित्य साठे\nमूळ कथा – अंकिता सिंह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://cmnews.co.in/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87/", "date_download": "2021-06-21T22:31:25Z", "digest": "sha1:R6HO7EMWY2LAC6DT6ZYQWIILWE5CYHDR", "length": 20647, "nlines": 209, "source_domain": "cmnews.co.in", "title": "*प्रशासनाच्या नियोजनाने पिंपळा येथील परिस्थिती मध्ये सुधार* – CMNEWS", "raw_content": "\nओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीसपदी मंगल भुजबळ यांची नियुक्ती\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\nइनामी जमीन घोटाळ्यांमध्ये जिल्हाधिकार्‍यांना विभागीय आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश\nअंबाजोगाई येथील ‘स्वाराती’ रूग्णालयातील व्हेंटिलेटरही तशीच पडून; आ.सतीश चव्हाण यांचा खोचक सवाल\nकलासम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचे निधन\nम्युकर मायकोसिसचे राज्यात पंधराशे रूग्ण; पुढील दहा दिवस अत्यंत महत्त्वाचे :आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती\nखत दरवाढीच्या निषेधार्थ केंद्र सरकारचा पुतळा जाळून स्वाभिमानी शेतकरी संघटना गुरुवारी प्रचंड आक्रमक आंदोलन छेडणार\nHome/मनोरंजन/Top-न्यूज/*प्रशासनाच्या नियोजनाने पिंपळा येथील परिस्थिती मध्ये सुधार*\n*प्रशासनाच्या नियोजनाने पिंपळा येथील परिस्थिती मध्ये सुधार*\n*कोरोना पॉझिटिव्ह गावातील स्थिती*\nआष्टी ,दि 16 टीम सीएमन्यूज\nतालुका प्रशासनाची साथ आणि स्थानिक युवकांचा पुढाकार यामुळे बीड जिल्ह्यातील एकमेव कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण जिथे आढळला त्या पिंपळा ( ता आष्टी ) येथील ग्रामस्थांना धान्य आणि किराणा वितरण सुरळीतपणे मिळू लागले आहे . पिण्याच्या पाण्याचा टँकरसह पिठाची गिरणी देखील सुरू झाली आहे.\nआष्टी तालुक्यातील पिंपळा येथील रहिवाशी असलेल्या व्यक्तीला अहमदनगर येथे गेल्याने कोरोना संसर्ग झाला त्यामुळे पिंपळासह आजूबाजूची काही गावे बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली. गावात अनिश्चित कालावधीसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे .मात्र अचानक आलेल्या या संकटाने अनेकांच्या दैनंदिन गरजांवर परिणाम झाला. घरातील धान्य आणि किराणा संपला तर करायचे काय हा प्रश्न निर्माण झाला , गावचे युवा सरपंच आकाश लोखंडे यांनी ही मग पुढाकार घेत गावातील पाच सहा युवकांना अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडता येईल याची परवानगी घेतली . त्या युवकांच्या सहकार्याने गावातील घराघरात किराणा पोहोच करता येऊ शकतो काय याचा विचार विनिमय केला .\nआष्टीच्या तहसीलदार निलिमा थेऊरकर यांना याबाबत माहिती दिली . त्यांनी ही गावात येऊन त्याचे योग्य नियोजन आणि मार्गदर्शन केले . एका ट्रॅक्टरमध्ये स्व��्त धान्य भरून तो प्रत्येक घरासमोर नेला . घरातील लाभार्थीनुसार त्यांना द्वारपोच धान्य दिले . एका व्हाट्सअप नंबर वर प्रत्येक ग्रामस्थाला लागणाऱ्या किरण्याची यादी पाठवण्यास सांगण्यात आली . त्यानुसार किराणा पॅकिंग करण्यात आला आणि संबंधित कुटुंबाला पोहोच करण्यात आला . ग्रामस्थांनी त्याचे पैसे अदा केले , ते दुकानदारास पोहोच करण्यात आले असे कोरोना कृती समितीचे उपाध्यक्ष सचिन भस्मे या युवकाने सांगितले .तसेच सरपंच आकाश लोखंडे यांच्या मागणीप्रमाणे तहसीलदार निलिमा थेऊरकर यांनी दोन पिठाच्या गिरणी सुरू करण्यास परवानगी दिली . आता गावकरी तिथे दळण आणून ठेवतात . गिरणी चालक ते दळून झाल्यावर घेऊन जाण्यासाठी फोन करतो . त्यामुळे कुठे ही गर्दी होत नाही .\nया गावचे रहिवासी आणि आष्टी तालुका ग्रामीण पुरवठा कार्यालयाचे अभियंता सुनील कुलकर्णी यांनी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी टँकर उपलब्ध करून दिला आहे .सुरुवातीला खासगी टँकर द्वारे गावात पाणी पुरवण्यात आले .आता या गावाला शासकीय टँकर मंजूर करण्यात आला आहे .गावकरी आपापल्या दारात हा भांडी मांडून ठेवतात . टँकरमधून आणलेले पाणी भरून ठेवले की भांडी घरात घेऊन जातात . सगळीकडे मानवी स्पर्श अथवा संपर्क टाळला जातो . एकूणच प्रशासनाची साथ आणि ग्रामस्थांचे सहकार्य यामुळे पिंपळा येथील परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली आहे .\nवेळेत गावाच्या सीमा बंद केल्याने कोरोना बंद करण्यात प्रशासन आणि गावकरी यशस्वी होत आहे .\n‘त्या’ नरभक्षक बिबट्या शोधण्यासाठी काय सुरू आहे\nहोता पुतण्या म्हणून वाचली काकू बिबट्याच्या तावडीतून काकूची सुटका करण्यात पुतण्याला यश\n35 शिक्षक कोरोना बाधित ;शिक्षकांचा बाधित होण्याचा आकडा वाढतोय\n‘त्या’ नरभक्षक बिबट्या शोधण्यासाठी काय सुरू आहे\nहोता पुतण्या म्हणून वाचली काकू बिबट्याच्या तावडीतून काकूची सुटका करण्यात पुतण्याला यश\n35 शिक्षक कोरोना बाधित ;शिक्षकांचा बाधित होण्याचा आकडा वाढतोय\nCorona fight *कौटुंबिक हिंसा रोखण्यासाठी हेल्पलाईन सेवा सुरू*\nCorona update *राज्यात कोरोनाच्या २८६ नवीन रुग्णांचे निदान*\n*बीड जिल्ह्यात आता संस्थात्मक विलगीकरण आणि अँटीजेन टेस्ट बंधनकारक*\n*बीड जिल्ह्यात २७ रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह**आष्टीत ४*\n*कोरोना पॉझिटिव्हनी रेकोर्ड मोडले;अहमदनगर जिल्ह्यात ४२८ रुग्ण*\n*अहमदनगर जिल्ह्यात आज ५८ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज;बाधितांच्या संख्येत ७० ने वाढ*\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*अखेर नरभक्षक बिबटया जेरबंद; वनविभागाची कामगिरी\n*आष्टीतील तालुक्यातील एकाला कोरोनाची बाधा*\n*राज्यातील शिक्षकांना SCERT देणार गुगल क्लासरूम चे ऑनलाईन प्रशिक्षण*\nओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीसपदी मंगल भुजबळ यांची नियुक्ती\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\nअण्णांच्या राळेगण मध्ये साडी वाटप करताना दोघांना पथकाने पकडले » CMNEWS\nअहमदनगर: १३४ रूग्णांना डिस्चार्ज तर ८३ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर\nदक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांची भेट\nपरळीत कोविड लसीकरण सराव फेरी चा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आरंभ\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*अखेर नरभक्षक बिबटया जेरबंद; वनविभागाची कामगिरी\n*आष्टीतील तालुक्यातील एकाला कोरोनाची बाधा*\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*अखेर नरभक्षक बिबटया जेरबंद; वनविभागाची कामगिरी\n*आष्टीतील तालुक्यातील एकाला कोरोनाची बाधा*\n*राज्यातील शिक्षकांना SCERT देणार गुगल क्लासरूम चे ऑनलाईन प्रशिक्षण*\n*राज्यातील शिक्षकांना SCERT देणार गुगल क्लासरूम चे ऑनलाईन प्रशिक्षण*\n*आष्टीतील कोरोना बाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू*\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटचं पुण्यात कनेक्शन, महिलेसह तिघांना अटक*\n*दिवाळी तुमची दवाखान्यात जाणार कायआज जिल्ह्यात 200 कोरोना ग्रस्तांची भर*\n*बीड जिल्ह्याचा कोरोना corona कमी होतोय पण आष्टीचा वाढला\nअण्णांच्या राळेगण मध्ये साडी वाटप करताना दोघांना पथकाने पकडले » CMNEWS\nअहमदनगर: १३४ रूग्णांना डिस्चार्ज तर ८३ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर\nदक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांची भेट\nपरळीत कोविड लसीकरण सराव फेरी चा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आरंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%B0_%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97-%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87", "date_download": "2021-06-21T23:28:18Z", "digest": "sha1:LGLP34PSJ5SH35DJBA5BUMXEGOQWFJJD", "length": 8260, "nlines": 178, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:इतर वर्ग-शीर्ष साचे - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग पानांत किंवा त्याचे वरील बाजूस दिसावयासाठी असणारे साचे\nसाचा दस्तावेजीकरण[बघा] [संपादन] [इतिहास] [पर्ज करा]\nहा साचा कोसळलेल्या स्थितीत (collapsed) दाखवण्यासाठी हे वापरा: {{इतर वर्ग-शीर्ष साचे|state=collapsed}}\nहा साचा पूर्ण उघडलेल्या स्थितीत (expanded) दाखवण्यासाठी हे वापरा: {{इतर वर्ग-शीर्ष साचे|state=expanded}}\nजर साचा लावलेल्या पानावर ह्यासारखा दुसरा साचा असेल तर हा साचा कोसळलेल्या स्थितीत दाखवण्यासाठी हे वापरा: {{इतर वर्ग-शीर्ष साचे|state=autocollapse}}\nवर्ग पानांत किंवा त्याचे वरील बाजूस दिसावयासाठी असणारे साचे\nवरील दस्तावेजीकरण हे साचा:इतर वर्ग-शीर्ष साचे/doc पासून आंतरविन्यासित आहेत. (संपादन | इतिहास)\nसंपादक हे या साच्याच्या धूळपाटी (तयार करा | प्रतिबिंब) व चाचणी (तयार करा) पानात प्रयोग करुन बघु शकतात.\nकृपया वर्ग हे /doc उपपानावर टाकावेत. या साच्याची उपपाने बघा.\nदस्तावेजीकरण हेही बघा साचे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ नोव्हेंबर २०१६ रोजी १९:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/read/marathi/story/daah/n2zl1b10", "date_download": "2021-06-21T23:22:32Z", "digest": "sha1:D2JDHAF2NIIQ5EPW3W5WOWPRULU7WLP5", "length": 12470, "nlines": 307, "source_domain": "storymirror.com", "title": "दाह | Marathi Tragedy Story | अश्विनी पाटील", "raw_content": "\nआज तिला गिळवत ही नव्हतं,सगळं अन्न कडू कडू नुसतं. मायेन जवळ घेणारी कमीच होती तशी, त्यात हा आजार कायमचा सोबती जणू. विस्कटलेल्या डोळ्यांनी छप्पर चाचपून झालं आणि धाप लागली परत,पण पाणी द्यायला सुद्धा जवळ कोणी नव्हतं.\nशेवंता नाव तिचं, आईबापाला एकटीच.पण दारू पिऊन बाप गेला आणि आई खुळी झाली, खुळी काय आणि शहाणी काय मेल्यातच जमा .ती पण गेली सोडून एक दिवस. मग शेवंतानं बऱ्याच वाटा पालथ्या घातल्या, पण जन्माचं पोरकंपण सुटलं नाही.\nशहरात कुठल्याशा वस्तीत राहिली मग मोलमजुरी करून,सगे नाही आणि सोयरे पण गेले. आज दम्याला औषध नाही मिळालं तर मरेल अशी अवस्था. रस्त्यातल्या धुरानं आणि झाडूकाम करून हृदयात घर केलेल्या मातीनं पण साथ सोडली होती.\nत्या धुराच्या अंधुक वाटेत तिच्या शरीराचा दाह व्हायचा, पण पचवायची ती. आज मात्र रात्र असावी शेवटची त्याच धुरात राख होण्याची. मातीत माती मिसळली आणि एक कथा आज संपली.\nपतंग आणि त्याला उडवणाऱ्या मुलामधील भावनिक संवाद... पतंग आणि त्याला उडवणाऱ्या मुलामधील भावनिक संवाद...\nगोदाक्का नामक स्त्रिच्या आयुष्यातील अवचित प्रसंगाचे चित्रण गोदाक्का नामक स्त्रिच्या आयुष्यातील अवचित प्रसंगाचे चित्रण\nएका इमानदार पोलिसाच्या इमान्दारीची गोष्ट आणि बैमानीच्या कर्माची फळे नमूद करणारी कथा एका इमानदार पोलिसाच्या इमान्दारीची गोष्ट आणि बैमानीच्या कर्माची फळे नमूद करणारी ...\nआजोबा आणि त्यांच्या नातवंडांनी त्यांना दिलेली वागणूक यातून डोळे उघडणारी कथा आजोबा आणि त्यांच्या नातवंडांनी त्यांना दिलेली वागणूक यातून डोळे उघडणारी कथा\nकोरोनातही सकारात्मक विचार करण्याचे सामर्थ्य देणारी कथा कोरोनातही सकारात्मक विचार करण्याचे सामर्थ्य देणारी कथा\nसरोगसी मदर सारख्या अलीकडील महत्त्वाचा विषय सरोगसी मदर सारख्या अलीकडील महत्त्वाचा विषय\nएखाद भाकड जनावर पोसायला जड जातंय , आणि त्याची रेखदेख करून सुद्दा उपयोग नसल्यामुळे जसे त्या जनावराची ... एखाद भाकड जनावर पोसायला जड जातंय , आणि त्याची रेखदेख करून सुद्दा उपयोग नसल्यामुळ...\nवैवाहिक संबंध संपुष्टात येण्याची वास्तविक कारणमीमांसा वैवाहिक संबंध संपुष्टात येण्याची वास्तविक कारणमीमांसा\nआयुष्यातले काही सौदे फायद्याचे ठरतात तर काही तोट्याचे आयुष्यातले काही सौदे फायद्याचे ठरतात तर काही तोट्याचे\nआजची सामाजिक परिस्थिती आणि जगण्याचा अवकाश चिंचोळा होणे यातील खंत आजची सामाजिक परिस्थिती आणि जगण्याचा अवकाश चिंचोळा होणे यातील खंत\nशाळेतल्या पहिल्या प्रेमाची मनाला चटका लावून जाणारी कथा शाळेतल्या पहिल्या प्रेमाची मनाला चटका लावून जाणारी कथा\nपत्नीला आलेल्या आत्मभानाचे चित्रण पत्नीला आलेल्या आत्मभानाचे चित्रण\nहमसुन हमसुन इथे रडतो रे पाण्याचा दुष्काळ मानवा काय पेरून ठेवलस रे, तू या पृथ्वीवर कश्याला आलास धरनीव... हमसुन हमसुन इथे रडतो रे पाण्याचा दुष्काळ मानवा काय पेरून ठेवलस रे, तू या पृथ्वीव...\nएकमेकांना म्हणतोय \"भिंत खचली चूल विझली… मोडला नाही कणा…iपैसे नको सर फक्त लढ म्हणा\" एकमेकांना म्हणतोय \"भिंत खचली चूल विझली… मोडला नाही कणा…iपैसे नको सर फक्त लढ म्हण...\nथांब रं माझ्या राजा, उलीसं थांब. यव्हढी भाकर भाजली की तुलाच देते बग आंदी. थांब रं माझ्या राजा, उलीसं थांब. यव्हढी भाकर भाजली की तुलाच देते बग आंदी.\nलहानपण आणि गरीबी याची विदारक कहाणी लहानपण आणि गरीबी याची विदारक कहाणी\nएका स्त्रीने लिहिलेले भावनिक आत्मचरित्र एका स्त्रीने लिहिलेले भावनिक आत्मचरित्र\nनैना अश्क़ ना हो...\nआज दहा महिन्यांनी तो परत येणार. अक्ख़ी रात्र तिची कड बदलुन बदलुन विस्तरली. ती पहाटेच उठली. अंगण रांग... आज दहा महिन्यांनी तो परत येणार. अक्ख़ी रात्र तिची कड बदलुन बदलुन विस्तरली. ती पह...\nएका स्त्रीच्या आयुष्याची परवडीचे लेखिकेने साहित्यात अधोरेखित केलेले शब्दचित्र एका स्त्रीच्या आयुष्याची परवडीचे लेखिकेने साहित्यात अधोरेखित केलेले शब्दचित्र\nअन् ती निबंधात नापास झाली...\nएका ग्रामीण वास्तवाची कथा विदारक सत्य सांगून जाते एका ग्रामीण वास्तवाची कथा विदारक सत्य सांगून जाते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://abhipendharkar.blogspot.com/2010/12/blog-post_15.html", "date_download": "2021-06-21T21:33:48Z", "digest": "sha1:XYHQUEOCE7B2REQMEV55SQWHVOPXJM4I", "length": 23123, "nlines": 286, "source_domain": "abhipendharkar.blogspot.com", "title": "नस्ती उठाठेव: अताशा असे हे...", "raw_content": "\nजगाच्या उठाठेवी करण्याचं आणि मनाला येईल ते (अर्थात, फक्त स्वतःच) लिहिण्याचं एक खुलं व्यासपीठ\nए खादा मोठा दरोडा घालण्यापूर्वी दरोडेखोर कुलदैवताला जाऊन साकडं घालतात, तसं मी आज करणार आहे. मला कुठे दरोडा घालायला नसला, तरी चार-दोन खडे बोल सुनावायचे आहेत. कदाचित तो माझा अवास्तव संताप असेल किंवा आततायीपणादेखील. पण मला जाणवलंय, ते मांडायचं नक्की आहे. त्यामुळं आधी जरा दोन चांगल्या गोष्टी लिहिणं आवश्‍यक आहे.\nमाझ्या ब्लॉगला आता 70 फॉलोअर्स मिळालेत. निदान त्यापैकी निम्म्यांना तरी मी काय लिहितो, याविषयी उत्सुकता असल्यानंच ते माझे अनुयायी झाले असावेत, असा दावा करायला हरकत नाही. काहींना ओझरता दृष्टिक्षेप टाकायचा असेल, आणि सोय म्हणून ते फॉलोअर झाले असतील. काही जण केवळ ब्लॉगने पुरविलेल्या सोयीचा एक भाग म्हणून औपचारिकता पूर्ण करण्यासाठी झाले असतील, तर काही चुकून...या सगळ्यांनाच माझे मनापासून धन्यवाद. ब्लॉगवर मी जे काही (बाही) लिहितो, ते एवढे दिवस सहन करणाऱ्या 35 व्हिजिटर्सनाही माझा सलाम...या सगळ्यांनाच माझे मनापासून धन्यवाद. ब्लॉगवर मी जे काही (बाही) लिहितो, ते एवढे दिवस सहन करणाऱ्या 35 व्हिजिटर्सनाही माझा सलाम माझ्या लिखाणात त्यांना वाचण्यासारखं किंवा निदान माझ्या ब्लॉगला भेट देण्यासारखं काहितरी वाटलं, ही भावनाच मला आनंद देते.\n) लेखनावर प्रतिक्रिया देणाऱ्या सर्वांनाही धन्यवाद. ते दर वेळी नेमाने पोस्ट वाचून त्यांचेही अनुभव शेअर करतात, मतेही मांडतात.\nमला थोडीशी तक्रार करायचेय ती ही, की एखाद्या चांगल्या लेखावर भरभरून प्रतिक्रिया देणारे माझे हे चाहते, वाचक, हितचिंतक, गुणग्राहक, स्तुतिपाठक वगैरे वगैरे मी अनेक दिवसांत ब्लॉग अपडेट केलाच नाही, तर काहीच कसे म्हणत नाहीत हल्ली मी काही ना काही कारणांनी बिझी आहे. ब्लॉग अपडेट करायला, नवे अनुभव लिहायला वेळ नाही. मला नेहमी उत्सुकता असते, की ब्लॉगला भेट देणारे, नेहमी वाचणारे मला विचारतील, बाबा रे, काही लिहिलं का नाहीस बऱ्याच दिवसांत हल्ली मी काही ना काही कारणांनी बिझी आहे. ब्लॉग अपडेट करायला, नवे अनुभव लिहायला वेळ नाही. मला नेहमी उत्सुकता असते, की ब्लॉगला भेट देणारे, नेहमी वाचणारे मला विचारतील, बाबा रे, काही लिहिलं का नाहीस बऱ्याच दिवसांत कुठेतरी ई-मेलवर, फेकबुकात तसा उल्लेख करतील. पण तसं काहीच घडत नाही.\nब्लॉग लोक वाचतात, तो त्यांना आवडतोही. त्यांच्या प्रतिक्रियांतून ते जाणवतं. मग लोकांना नवी पोस्ट टाकली नाही तर काही मिस केल्याचं का वाटत नाही की तसं वाटूनही ते उल्लेख करायचं विसरतात की तसं वाटूनही ते उल्लेख करायचं विसरतात की अन्य बरंच काही चांगलं वाचायला उपलब्ध असल्यानं माझ्या ब्लॉगची उणीव वगैरे जाणवत नाही\nहा विषय फक्त ब्लॉगपुरताच मर्यादित नाही. मैत्रीबाबतही हीच परिस्थिती मला हल्ली त्रास देते. कितीतरी मित्रांशी महिनोन्‌ महिने भेट होत नाही. कधीतरी कामानिमित्त बोलणं होतं, पण पुन्हा आपण आपापल्या कामांत गुंतून जातो. कुणा मित्रानं \"अरे बरेच दिवसांत भेटला नाहीस, खूप उणीव जाणवतेय तुझी. भेट की एकदा' असं म्हटल्याचंही फारसं घडत नाही.\nमी ही तक्रार करताना मी स्वतःदेखील हल्ली काही दिवस खूप बिझी आहे आणि मित्रांना स्वतःहून भेटण्याचा, कुणाचं नवीन काही वाचून त्यावर प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न केलेला नाही, हेही खरंच. त्यामुळं या तक्रारीचा बराचसा दोष माझ्याकडेही जातोच. म्हणून तर सुरुवातीला म्हटलं, की तक्रारीपेक्षाही केवळ भावना मांडण्याचा हा प्रयत्न होता.\nअसो. तुम्हाला काय वाटतं यावर अगदी मनमोकळ्या प्रतिक्रिया द्या. चुकीचं वाटलं तर कान उपटा. होऊन जाऊ द्या\nमाफ करा.. कदाचित उद्धटपणा/आगाऊपणाही वाटेल पण तुम्ही \"अगदी मनमोकळ्या प्रतिक्रिया द्या. चुकीचं वाटलं तर कान उपटा. होऊन जाऊ द्या\" असं लिहलं आहेत म्हणून लिहितोय. त्या ७० मध्ये मी आहेच. सुरुवातीला तुमच्या बर्‍याच लेखांवर मी प्रतिसाद दिले आहेत. काही काही आवडते लेख बझही केलेले आहेत (उदा. तुमचा मुन्नीवरचा भन्नाट लेख).. परंतु प्रतिक्रियेला उत्तर म्हणून तुमच्याकडून कधीच 'धन्यवाद' अशी उलट प्रतिक्रिया मिळाली नाही. वाचक जेव्हा लेख वाचून, वेळ काढून आवर्जून प्रतिक्रिया देतात तेव्हा ब्लॉगरकडून निदान एका ओळीची 'धन्यवाद' अशी प्रतिक्रिया आली तरी वाचकांना बरं वाटतं. पण असं जर होत नसेल तर आपली प्रतिक्रिया ब्लॉगर वाचतो की नाही, वाचली तरी ती सिरीयसली घेतो की नाही असं वाटतं आणि त्यामुळे प्रतिक्रिया देणं (किंवा पुढचा लेख कधी हे प्रतिक्रियेतून विचारणं) वगैरे करण्याचा वाचकांचा उत्साह आपोआपच उणावतो. अर्थात ���े माझं वैयक्तिक मत.. पटलं नाही तर सोडून द्या हे ओघाने आलंच :)\nबरं झालं हेरंबा, तू कान उपटलेस.\nआता पुन्हा नाही अशी चूक करणार. नक्की प्रतिक्रिया देईन. ही काय, दिलीच आहे की नाही\nप्रॉब्लेम हा आहे, की आपल्याच ब्लॉगपोस्टवर आपणच प्रतिक्रिया देऊन नुसती प्रतिक्रियांची संख्या वाढवायला मला आवडत नाही.\nमाझी दुसरी एक बोंब म्हणजे त्या माणसापर्यंत थेट प्रतिक्रिया कशी पोचवायची, याचं तांत्रिक ज्ञान मला नाही. प्रतिक्रिया देणाऱ्याच्या नावावरून क्‍लिक करून त्याच्या ब्लॉगवर गेलं, तरी तिथे त्याचा ई-मेल सहजी सापडत नाही. मग काय करायचं, असा प्रश्‍न पडतो. कधीकधी त्याच्या कुठल्यातरी पोस्टवरच माझ्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद देण्याचे उपद्‌व्यापही मी करतो. म्हणून तर तुमचा ई-मेलही प्रतिक्रियेसोबत टाका, असं आवाहन मी माझ्या ब्लॉगच्या वरच्या हेडरमध्ये केलंय. पण ते लोकांना सोयीचं वाटत नसावं.\nअसो. आता मात्र दक्षता घेईन. सुरुवात झालीच आहे म्हणा\nपरंतु प्रतिक्रियेला उत्तर म्हणून तुमच्याकडून कधीच 'धन्यवाद' अशी उलट प्रतिक्रिया मिळाली नाही\nहेरंब चे मत पूर्ण मान्य आहे .आणि मी सुद्धा हेच लिहिले असते.\nजाऊ देत लिवा मग काहीतरी;होऊनच जाऊदेत \nमिसळ हा भराभर उरकण्याचा नाश्ता नाही, तर ती एक शास्त्रीय संगीताची बहारदार मैफल आहे. मैफलीच्या आधी तिची जागा निश्चित करावी लागते, श्रोते कोण ...\nआकर्षणाचीच विस्तारित संकल्पना म्हणजे \"क्रेझ'. अमक्‍याची क्रेझ आलेय, तमक्‍याची क्रेझ आलेय, असं आपण नेहमी म्हणत असतो. आपणही अनेकदा त...\nआज भल्या पहाटे पावणेपाच वाजता पुण्यात पोचलो. \"शेमी'लक्‍झरीतल्या शेकंडलास्ट शीटमुळे (शेशेशी) पार आपटून-धोपटून निघालो. त्यातनं कोकरूड...\nदाराची कडीसुद्धा वाजणार नाही, याची काळजी घेत ती दबक्या पावलांनी घराबाहेर पडली. तिला प्रचंड धाकधूक वाटत होती. कुणी आपल्याला बघणार तर नाह...\n`` आरती, काय गं , कुठे होतीस एवढे दिवस अचानक गायब झालीस काही फोन नाही, निरोप नाही `` वीणा जराशी वैतागलीच होती. `` बाई अहो गावाला गेल्...\nरत्नागिरीत पत्रकारितेला सुरुवात केली, तेव्हा तिथल्या ` रत्नागिरी एक्स्प्रेस ` या स्थानिक दैनिकात अनिल जोशी या सहकाऱ्याकडे भाषांतराची जबाबद...\nलहानपणी सुट्या लागल्यावर आजोळी शिपोशीत राहायला जायचो. तीन मामेभावंडं आणि मी, असा दंगा असायचा. कधी गुरं राखणं, कधी नदीव�� आंघोळ, कधी आंब्याच...\nवाघा border च्या `बीटिंग रिट्रीट` समारंभाचे अनेक फोटो पेप्रात छापले होते, त्याची वर्णनं वाचली आणि ऐकली होती, भाषांतरितही केली होती. तरीही वा...\nनमस्कार. सगळ्यात आधी मी तुम्हाला माझी ओळख करून देतो. माझं नाव आहे, कोटिभास्कर सदाशिव गोडबोले. (हे म्हणजे ` चौथी अ ` यत्तेतल्या मुला...\nभाऊ महाराज बोळात राहत असताना अनंत चतुर्दशी म्हणजे आम्हाला पर्वणी वाटायची. दुपारी बाराला मंडईतून कसबा गणपतीची पालखी रवाना व्हायची. तिला हात...\nभाऊ महाराज बोळात राहत असताना अनंत चतुर्दशी म्हणजे आम्हाला पर्वणी वाटायची. दुपारी बाराला मंडईतून कसबा गणपतीची पालखी रवाना व्हायची. तिला हात...\nइथे काय काय वाचाल\nउमाळे आणि उसासे (8)\nयत्र तत्र कुत्रं... (4)\nमु. पो. पुण्यनगरी, India\nआधी पत्रकारिता करून आता मुक्त लिखाणाच्या क्षेत्रात शक्य होईल ते आणि शक्य होईल तिथे व्यावसायिक लेखनाचा प्रयत्न करतोय. अधूनमधून वेळ मिळालाच, तर हे स्वान्त सुखाय लिखाण.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-HOL-actress-yeo-min-jung-accused-of-staging-wardrobe-malfunction-4328545-PHO.html", "date_download": "2021-06-21T23:00:14Z", "digest": "sha1:ZTQHT7U6S4FTMFFO7LZKA6BAUW57KMUA", "length": 3611, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Actress Yeo Min Jung Accused Of Staging Wardrobe Malfunction | PHOTOS : भाड्याच्या ड्रेसने दिला दगा, रेड कार्पेटवर झाले वार्डरोब मालफंक्शन - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nPHOTOS : भाड्याच्या ड्रेसने दिला दगा, रेड कार्पेटवर झाले वार्डरोब मालफंक्शन\nइंटरनॅशनल फैटास्टिक फिल्म फेस्टिव्हलमध्ये अभिनेत्री यिओ मिन जंग पुंचो हिचे वार्डरोब मालफंक्शन झाले. एका आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने प्रकाशित केलेल्या बातमीनुसार, रेड कार्पेटवर यिओबरोबर ही घटना घडली. रेड कार्पेटवर चालताना तिने परिधान केलेला ड्रेस अचानक घसरला. त्यामुळे तिच्यावर लाजिरवाणे होण्याची वेळ आली.\nयाविषयी यिओने म्हटले, की ''मी माझ्या खांद्यावरील पट्टी नीट करत होते. मला अंगप्रदर्शन करायचे नव्हते. ही केवळ एक दुर्घटना होती. खरं तर सकाळपासूनच मला ड्रेसमध्ये अनकम्फर्टेबल वाटत होते. मी हा ड्रेस भाड्याने आणला होता. मात्र तो पूर्णपणे मला फिट बसला नाही आणि त्यामुळे हे सर्व घडले.'' दरवर्षी जुलै महिन्यात दक्षिण कोरियात पुचो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन केले जाते.\nपुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा यिओ मिन जंगचे वार्डरोब मालफंक्शन...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/EDT-article-about-maharashtra-mini-mantra-lay-result-5536075-NOR.html", "date_download": "2021-06-21T22:01:43Z", "digest": "sha1:7D65DVEXMCSGIVLXD37Y73CGDXNWE7SG", "length": 11763, "nlines": 61, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Article About Maharashtra Mini Mantra-lay Result | राजकीय स्थित्यंतराची नांदी (अग्रलेख) - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nराजकीय स्थित्यंतराची नांदी (अग्रलेख)\nमुंबई महापालिकेसह राज्यातील नऊ महापालिकांमध्ये आणि बहुतांश जिल्हा परिषदांमध्ये भारतीय जनता पक्षाने मारलेली मुसंडी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला बळकटी देणारी तर आहेच, पण मोदी विरोधकांनाही विचार करायला लावणारी आहे. शिवसेनेबरोबर युती न होण्याचा भारतीय जनता पक्षाला फायदा झाला असाही एक अर्थ या निवडणूक निकालातून काढता येऊ शकतो. आतापर्यंत काँग्रेसची आणि राष्ट्रवादी काँग्रेसची ग्रामीण महाराष्ट्रावर असलेली पकड सुटल्याचेही या निकालांनी दाखवून दिले आहे.\nलोकसभा निवडणुकीसारखी कोणतीही लाट नसताना आणि नोटबंदीसारख्या विषयावर शिवसेनेसह विरोधकांनी आकांडतांडव केलेले असतानाही ग्रामीण आणि शहरी मतदारांनी भारतीय जनता पक्षालाच प्राधान्याने निवडावे हे भारतीय, विशेषत: महाराष्ट्रातील मतदारांच्या जाणिवा बदलत असल्याचेच द्योतक म्हणायला हवे.\nमहाराष्ट्रात झालेल्या या निवडणुकांचा तीन भागांत विचार करायला हवा. एक पूर्णपणे मुंबई या मेट्रोपाॅलिटन शहरातील मतदान, दुसरे राज्याच्या सर्वच प्रदेशातील नऊ महानगरपालिकांसाठी म्हणजे पूर्णपणे शहरी मतदारांनी केलेले मतदान आणि तिसरे ग्रामीण महाराष्ट्राने २५ जिल्हा परिषदांसाठी केलेले मतदान. तिन्ही ठिकाणची परिस्थिती भिन्न. विचार करण्याची पद्धतही वेगळी. त्यामुळे तिन्ही भागांतून वेगवेगळे कौल आले असते तरी आश्चर्य नव्हते; पण तीनही ठिकाणी भाजपला उल्लेखनीय यश मिळाले आहे.\nयाचा अर्थ सर्व पातळ्यांवरील मतदारांची मानसिकता बदलते आहे आणि ती भावनेकडून विकासाकडे आणि भ्रष्टाचारमुक्तीकडे आकर्षित होते आहे. त्यामुळेच देवेंद्र यांनी विकासाबरोबरच पारदर्शकतेचा मुद्दा खुबीने प्रचाराचा केंद्रबिंदू बनवला. मतदारांच्या मानसिकते झालेला हा बदल ज्या प्रमाणात नरेंद्र मोदी आणि त्यांच्या भाजपला समजला त्या प्रमाणात तो अन्य कोणालाही टिपता आलेला नाही.\nशिवसेना मुंबई महापालिकेत सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आली असली तरी भाजपने तिथे मिळवलेले यश शिवसेनेच्या यशाची प्रभावळ झाकोळून टाकणारे आहे. शिवसेनेला मुंबई महापालिकेतील सत्तेपासून रोखू शकण्याइतकी ताकद भाजपने तिथे मिळवली आहे. याचा अर्थ देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलेल्या पारदर्शकतेच्या मुद्द्याला मुंबईकरांनी दिलेला हा कौल आहे.\nअर्थात, शिवसेनेने संपूर्ण प्रचार भावनेवर आधारित करण्याचा प्रयत्न केला आणि त्यालाही मुंबईत प्रतिसाद मिळाला, असेही दिसते आहे. युती तुटल्यामुळे शिवसैनिकांना मिळालेले आव्हान आणि त्यातून शिवसेनेने लावलेली ताकद याचाही वाटा त्या यशात नक्कीच आहे. युती झाली असती तर याच त्वेषाने शिवसेना लढली असती का आणि आज त्या पक्षाला एवढ्या जागा मिळाल्या असत्या का याविषयी शंका आहे.\nनिवडणूक निकालानंतर भारतीय जनता पक्षाचे निवडणुकीतील नेते म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली प्रतिक्रिया आणि केलेले भाष्य अत्यंत संयमी आणि समजूतदारपणाचे होते. त्यातून शिवसेनेला कुठेही दुखावण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून झाला नसला तरी शिवसेनेबरोबर जाण्याचे संकेत देणेही त्यांनी खुबीने टाळले आहे. एखाद्या राष्ट्रीय पक्षाच्या नेत्याकडून हीच अपेक्षा असते. त्यांना दिल्लीतून मुंबईकडे पाहायचे असते.\nशिवसेनेसारख्या प्रादेशिक पक्षाला मात्र मुंबईतूनच मुंबईकडे पाहताना फारसा व्यापक आणि दीर्घकालीन विचार महत्वाचा वाटत नाही. उद्धव ठाकरे यांच्या माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेतून ही बाब अधोरेखित झाली आहे. तरीही त्यांनी देखील पूर्णपणे तोडण्याची भाषा न वापरण्याचा संयम बाळगलेला दिसतो.\nशेवटचा पर्याय म्हणून भाजपची मदत घ्यावी लागलीच तर अडचण नको, असा त्यांचा विचार असावा. अर्थात, नाईलाज झाला तरच ते एकमेकांची मदत घेतील. दोघांचाही पहिला उद्देश एकमेकांना मुंबईतील सत्तेपासून रोखणे हाच आहे. त्यात कोण यशस्वी होते ते लवकरच कळेल.\nया सर्व निकालांचा महाराष्ट्राच्या राजकारणावर दीर्घकालीन परिणाम होणार आहे. एक तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पाळेमुळे बहुतांश ठिकाणांहून उखडली गेली आहेत. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रातील निकाल हे त्याचे द्योतक आहे. दुष्काळात संपूर्ण लक्ष केंद्रित करूनही शिवसेनेला ग्रामीण भागात फारसे यश मिळाले नाही, ही बाबही नोंद घ्यावी अशी आहे.\nअशा परिस्थितीत शिवसेनेला मुंबई महापालिकेतील सत्ता टिकवता आली नाही तर राज्याच्या सत्तेतूनही तो पक्ष बाहेर पडण्याची शक्यता आहे. तसे झाले तर या वातावरणाचा फायदा घेण्यासाठी मध्यावधी निवडणुका घेण्याचा धोकाही भारतीय जनता पक्ष पत्करेल, अशी शक्यता नाकारता येत नाही. महाराष्ट्राला मात्र ते परवडेल का, हा खरा प्रश्न आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://vikrantjoshi.com/blog-post_21-16/", "date_download": "2021-06-21T22:06:41Z", "digest": "sha1:PSQ42XPKLESYTKW3KWP6TCKWWVNBNXXE", "length": 15267, "nlines": 52, "source_domain": "vikrantjoshi.com", "title": "मोपालवारांवर गोटे २ : पत्रकार हेमंत जोशी – Vikrant Joshi", "raw_content": "\nमोपालवारांवर गोटे २ : पत्रकार हेमंत जोशी\nमोपालवारांवर गोटे २ : पत्रकार हेमंत जोशी\nवर्हाडी भाषेत गोटे म्हणजे दगड. हा शब्द १९८६ मध्ये राज्यमंत्री असतांना येथे मुंबईच्या पत्रकारांसमोर डॉ. श्रीकांत जिचकार यांनी जेव्हा एका पत्रकार परिषदेत उच्चारला होता, पत्रकारांची त्यांच्यासमोरच हसून हसून मुरकुंडी वळली होती. सध्या हि गोटेफेक आमदार गोटे प्रशासकीय अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्यावर करताहेत म्हणून या लेखमालेला मथळा दिला, मोपालवारांवर गोटे…\nपुन्हा हेच सांगतो, मोपलवार आणि गोटे या दोघांच्या चाललेल्या घनघोर युद्धात,माझ्यासारख्यांना म्हणजे पत्रकारांनीही पडण्याची गरज नाही, जेव्हा अनिल गोटे राधेश्याम मोपालवारंवार आरोप करतात तेव्हा त्या आरोपांना पुराव्यांसहित उत्तर मोपालवारांनी तयार करून ठेवलेले असते. कारण मोपालवारांजवळ बसून त्यांचा विश्वास संपादन करून प्रसंगी त्यांच्या घरी प्रवेश मिळवून जी माणसे अनिल गोटे यांना ढीगभर पुरावे आणून देण्याचे काम करतात, त्याचवेळी अनिल गोटे यांच्या संपर्कात असलेले देखील, गोटे पुढे काय करणार आहेत, ह्याची मोपालवारांना माहिती देऊन मोकळे होताहेत. त्यामुळे जे घडते आहे ते फक्त दुरून बघावे, फारतर दोन अश्रू डोळ्यात आणून यासाठी मोकळे व्हावे कि काळा पैसे कसे अराजक निर्माण करतो. काल एक मित्र म्हणाला, हेमंत तू नेत्यांविरुद्ध, पत्रकारांविरुद्ध किंवा इतर कोणत्याही क्षेत्रातील नामवंतांविरुद्ध लढा देतो, भीती वाटत नाही पण जेव्हा केव्हा तुझी अतिशय सुप्त पद्धतीने या राज्यातल्या काही खतरनाक अधिकाऱ्यांविरुद्ध लढाई सुरु असते, संघर्ष सुरु असतो, भीती वाटते, हि माणसे तुझ्या जीवाचे काही बरे वाईट करतील म्हणून, मित्रहो, खरे आहे ते, पण मनातले सांगतो, हे असे वाईट अधिकारी जीवनातून उध्वस्त व्हावेत असे कधीही वाटत नाही उलट तुम्ही यातून बाहेर पडा किंवा त्यांनी या जीवघेण्या मिळकतीतून बाहेर पडावे म्हणून अक्षरश: जीवाचे रान करून मी त्यांच्या भेटीगाठी घेतो, त्यांना पोटतिडकीने समजावून सांगतो. अत्यंत अत्यंत महत्वाचे म्हणजे, अलीकडे या काळ्या पैशांच्या लढाईतून एक अतिशय निंदनीय प्रकार घडतो आहे म्हणजे आपले बोलणे किंवा संभाषणाचे एकतर टेपिंग करून घेणे किंवा भेटीचे गुपचूप चित्रीकरण करून घेणे, हा प्रकार एवढी खतरनाक पत्रकारिता करून देखील एकदाही आम्ही उपयोगात आणलेला नाही, त्यामुळे हे कधी ध्यानीमनीही नसते कि आपले बोलणे किंवा संभाषण एखादा जतन करून ठेवणार आहे, अर्थात मला त्याची यासाठी भीती नसते कि एखाद्याला समजावून सांगतांना त्यात कुठलाही आर्थिक स्वार्थ नसतो, ब्लॅक मेलिंग करणे तर स्वप्नातही नसते, आमच्या आक्रमक पत्रकारितेला आमचे काही हितशत्रू आम्हाला ब्लॅक मेलर ठरविण्याचा प्रयत्न करतात, नंतर त्यांनाच पश्चाताप होतो कि असे हेमंत जोशी यांच्याबाबतीत काहीही नाही. कशासाठी दहशत किंवा दादागिरी किंवा ब्लॅक मेलिंग, चार चांगले मित्र पाठीशी उभे असलेत कि आपण आपोआप आर्थिक दृष्ट्या कणखरपणे उभे राहतो, असे मला याठिकाणी जर कोणी ब्लॅक मेल करत असेल तर त्यांना सांगणे आहे….\nखरे आहे ते, इतर कोणाशीही पंगा घेतांना कधी भीती मनाला शिवत नाही अगदी खतरनाक गुंडांविरुद्ध लढतांना देखील कधी भीती वाटली नाही पण शासकीय किंवा शासनातल्या अधिकाऱ्यांविरुद्ध लढतांना त्याची पोहोच किती आणि कशी खतरनाक, याचा मी आधी बारकाईने अभ्यास करून ठेवतो, हे मात्र तितकेच खरे आहे. एक जुना किस्सा सांगतो, आत ते अधिकारी जिवंत नाहीत पण ते महाशय रामराव आदिक मंत्री असतांना त्यांच्या कार्यालयात होते, बाईलवेडे आणि भ्रष्ट देखील होते म्हणून मी एक दिवस त्यांच्याविरुद्ध लिहून मोकळा झालो, आश्चर्य म्हणजे मला त्यानंतर दोन तीन दिवसांनी एका गँगस्टरचा निरोप, त्यांच्याविरुद्ध लिखाण केले तर महागात पडेल, आधी मी ते ऐकून घेतले आणि तडक त्या अधिकाऱ्याला गाठले, म्हणालो, हरामखोरा, यानंतर जर हा प्���कार घडला तर थेट पत्रकार परिषद घेऊन मी मोकळा होईल आणि जे घडले ते आदिकांनाही सांगून मी मोकळा झालो, त्यानंतर अनेकदा त्या अधिकाऱ्यावर लिहिल्याने ते महाशय पुढे युती सरकार सत्तेत आल्यानंतर सहज शक्य असूनही ते कोणत्याही मंत्री आस्थापनेवर रुजू झाले नाहीत किंवा मी वारंवार लिहूनही कधी मला त्यांचा त्रास झाला नाही….\nपत्रकारिता म्हणजे सतीचे वाण आहे, येथे तुमच्या बाबतीत काहीही घडू शकते, तुमची कोणतेही येणारे संकट झेलण्याची मानसिकता पाहिजे, ती आमच्या कुटुंबात आहे म्हणून आधी मी आमच्या बंधूंना पत्रकारितेत आणले नंतर पोटच्या पोराला. अलीकडे आमदार अनिल गोटे यांनी एक पत्रकार परिषद घेऊन राधेश्याम मोपलवार आणि त्यांच्या कंपूविरुद्ध पुरावे त्याठिकाणी सादर केले, विशेष म्हणजे प्रिंट मीडियाने त्या गंभीर आरोपांची विशेष दाखल घेतली नाहीच पण वाहिन्यांनी तर हे प्रकरण हि परिषद पूर्णतः दुर्लक्षित केली. असे का घडले असावे, म्हणजे गोटे यांच्या पुराव्यांवर पत्रकारांचा विश्वास नाही कि हे पुरावे बाहेर पडू नयेत म्हणून गोटे ज्यांच्याविरुद्ध लढताहेत त्यांचे प्रयत्न कामाला आलेत, नेमके काय घडते आहे, घडले आहे, हेही समोर आले पाहिजे…\nआणखी एक महत्वाचा मुद्दा सांगतो, आपल्या या राज्यात भ्रष्ट मार्गाने पैसे मिळविण्याच्या शासनात दोन पद्धती ठरलेल्या आहेत त्यातली एक पद्धत अशी कि योजनामग ती कोणतीही असो, शासकीय फंड्स उपलब्ध झाले रे झाले कि त्या पैशांवर संबंधित साऱ्यांनी तुटून पडायचे आणि लुटून न्यायचे, गावित किंवा पाचपुते यांच्यासारखे नेते, अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदार या अशा पद्धतीचा स्वीकार करणारे, पैसे खाण्याची दुसरी पद्धत एकदम खतरनाक आहे पण फारसे नुकसान करणारी नाही त्याला मी टी. चंद्रशेखर पद्धत म्हणतो, म्हणजे अमुक एक योजना आखायची, अमलात देखील आणायची पण त्या योजनेमागे विशिष्ट हेतू ठेवून संबंधितांनी अलोट संपत्ती मिळवून मोकळे व्हायचे, फार डोके खाजवू नका, स्पष्ट सांगायचे झाल्यास समृद्धी महामार्गाचे उदाहरण देतो, हि योजना एकदम कडक, मोठा विकास त्यातून साधल्या जाणार आहे पण हा महामार्ग बांधतांना दोन ऐवजी जो दहा रुपये खर्च होणार आहे त्यातून अनेकांचे आर्थिक भले होणार आहे, विशेष म्हणजे हा महामार्ग सुरु होण्यापूर्वी अतिशय नियोजनपूर्वक अनेक अधिकाऱ्यांनी, नेत्य���ंनी, दलालांनी या मार्गाच्या आड येणाऱ्या जमिनी विकत घेऊन ठेवलेल्या आहेत, विशेष म्हणजे हे सारे दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील अंधारात ठेवून हे घडले आहे, त्यांना जेव्हा हे कळले, नक्की त्यांनी कपाळावर हात मारून घेतला असावा.\nपुढे यावर कधीतरी, आणखी बरेच काही…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://abhipendharkar.blogspot.com/2007/09/blog-post_03.html", "date_download": "2021-06-21T22:15:33Z", "digest": "sha1:DIKIVKSCF254VHV5HG6R65MSZ6YEAHGO", "length": 14754, "nlines": 260, "source_domain": "abhipendharkar.blogspot.com", "title": "नस्ती उठाठेव: माणसापरास गाढवं बरी!", "raw_content": "\nजगाच्या उठाठेवी करण्याचं आणि मनाला येईल ते (अर्थात, फक्त स्वतःच) लिहिण्याचं एक खुलं व्यासपीठ\nपरसदारातील बागेत फिरत असल्याच्या आविर्भावात रस्त्यावर रेंगाळणारे पादचारी, राष्ट्रपतींशीच भेटीला जाण्याजोग्या घाईत असलेल्या रिक्षा, दोन वाहनांमधील चिंचोळी जागाही अमान्य असलेले दुचाकीस्वार आणि यांसारखीच असंख्य चित्रविचित्र वाहनांची भेळ...सिंहगड रस्त्यावरचा हा संध्याकाळचा नेहमीचाच \"राडा' त्यातून वाट काढत, अंग चोरत स्वारगेटच्या दिशेने निघालेली एक पीएमटी...\nआधीच धायरीपासून वाहनांच्या \"सर्कशी'तून पीएमटीतल्या पन्नास-साठ लोकांच्या आणि रस्त्यावरच्या असंख्य जिवांची काळजी घेत गाडी पुढे हाकताना मेटाकुटीला आलेला तो चालक आपलं सर्व सौजन्य पणाला लावून भाषा वापरत होता. सारसबागेसमोरून नेहरू स्टेडियमच्या दिशेने वळताना गाढवांचा एक मोठा तांडाच पीएमटीला आडवा गेला आणि चालकाला करकचून ब्रेक दाबावा लागला. हॉर्न दिल्यावर गाढवं बाजूला सरली. आता गाढवांची काही खैर नाही, असं प्रवाशांना वाटलं, पण चालकानं तोंडाला लगाम घातला. पीएमटीला वाट करून देण्यासाठी बाजीराव रस्त्याकडून आलेल्या चार चाकी गाड्याही अलीकडेच थांबल्या. पण एक \"अतिउत्साही' मोटारसायकलस्वार गाड्यांना ओलांडून, \"आधी मीच'च्या अभिनिवेशात पुढे घुसला आणि नेमका पुढे सरकण्याच्या बेतात असलेल्या पीएमटीच्या समोर आला. चालकाकडून एक कचकचीत शिवीच प्रवाशांना अपेक्षित होती, पण त्यानं फक्त करकचून ब्रेक दाबला. मोटारसायकलवाला पीएमटीला अगदी घासूनच पुढे गेला.\nजरा पुढे गेल्यावर चालक न राहवून म्हणाला, \"\"राव, ही गाढवं तरी बरी हार्न वाजवल्यावर बाजूला तरी झाली...आणि माणसं बघा... हार्न वाजवल्यावर बाजूला तरी झाली...आणि माणसं बघा...'' चालकाच्या त्या सौम्य पण उत्स्फूर्त प्रतिक्रियेनं प्रवाशांना तशा परिस्थितीतही हसू फुटलं.\nLabels: विनोदी की हास्यास्पद\nमिसळ हा भराभर उरकण्याचा नाश्ता नाही, तर ती एक शास्त्रीय संगीताची बहारदार मैफल आहे. मैफलीच्या आधी तिची जागा निश्चित करावी लागते, श्रोते कोण ...\nआकर्षणाचीच विस्तारित संकल्पना म्हणजे \"क्रेझ'. अमक्‍याची क्रेझ आलेय, तमक्‍याची क्रेझ आलेय, असं आपण नेहमी म्हणत असतो. आपणही अनेकदा त...\nआज भल्या पहाटे पावणेपाच वाजता पुण्यात पोचलो. \"शेमी'लक्‍झरीतल्या शेकंडलास्ट शीटमुळे (शेशेशी) पार आपटून-धोपटून निघालो. त्यातनं कोकरूड...\nदाराची कडीसुद्धा वाजणार नाही, याची काळजी घेत ती दबक्या पावलांनी घराबाहेर पडली. तिला प्रचंड धाकधूक वाटत होती. कुणी आपल्याला बघणार तर नाह...\n`` आरती, काय गं , कुठे होतीस एवढे दिवस अचानक गायब झालीस काही फोन नाही, निरोप नाही `` वीणा जराशी वैतागलीच होती. `` बाई अहो गावाला गेल्...\nरत्नागिरीत पत्रकारितेला सुरुवात केली, तेव्हा तिथल्या ` रत्नागिरी एक्स्प्रेस ` या स्थानिक दैनिकात अनिल जोशी या सहकाऱ्याकडे भाषांतराची जबाबद...\nलहानपणी सुट्या लागल्यावर आजोळी शिपोशीत राहायला जायचो. तीन मामेभावंडं आणि मी, असा दंगा असायचा. कधी गुरं राखणं, कधी नदीवर आंघोळ, कधी आंब्याच...\nवाघा border च्या `बीटिंग रिट्रीट` समारंभाचे अनेक फोटो पेप्रात छापले होते, त्याची वर्णनं वाचली आणि ऐकली होती, भाषांतरितही केली होती. तरीही वा...\nनमस्कार. सगळ्यात आधी मी तुम्हाला माझी ओळख करून देतो. माझं नाव आहे, कोटिभास्कर सदाशिव गोडबोले. (हे म्हणजे ` चौथी अ ` यत्तेतल्या मुला...\nभाऊ महाराज बोळात राहत असताना अनंत चतुर्दशी म्हणजे आम्हाला पर्वणी वाटायची. दुपारी बाराला मंडईतून कसबा गणपतीची पालखी रवाना व्हायची. तिला हात...\nभाऊ महाराज बोळात राहत असताना अनंत चतुर्दशी म्हणजे आम्हाला पर्वणी वाटायची. दुपारी बाराला मंडईतून कसबा गणपतीची पालखी रवाना व्हायची. तिला हात...\nइथे काय काय वाचाल\n\"डॉग शो'तला \"कॅट वॉक'\nउमाळे आणि उसासे (8)\nयत्र तत्र कुत्रं... (4)\nमु. पो. पुण्यनगरी, India\nआधी पत्रकारिता करून आता मुक्त लिखाणाच्या क्षेत्रात शक्य होईल ते आणि शक्य होईल तिथे व्यावसायिक लेखनाचा प्रयत्न करतोय. अधूनमधून वेळ मिळालाच, तर हे स्वान्त सुखाय लिखाण.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/bjp/", "date_download": "2021-06-21T23:31:55Z", "digest": "sha1:Z4IPVHBNM524LOHNYIGISVP7AY3TXF2K", "length": 8240, "nlines": 107, "source_domain": "mpcnews.in", "title": "BJP Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune News : ठाकरे सरकारला पाच वर्षे धोका नाही – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले यांचे स्पष्टीकरण\nएमपीसी न्यूज - काँग्रेस पाच वर्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी आम्ही पाच वर्ष आहेत. याची ग्वाही आमच्या नेत्या सोनिया गांधी यांनी दिली आहे. त्यामुळे प्रदेश काँग्रेस म्हणून आमची हीच भुमिका असल्याचे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना…\nPune news : राष्ट्रवादी कार्यालयाच्या उदघाटनाची गर्दी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण देणारी :…\nDehuroad News : कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या श्रीजीत रमेशन यांचा…\nPune News : सावरकरांचे सामाजिक समतेचे विचार लोकांपर्यंत पोहोचविण्याची गरज – चंद्रकांत पाटील\nएमपीसी न्यूज - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी सामाजिक समतेसाठी प्रत्यक्ष कृती केली आणि फार मोठा विचार मांडला. त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहचविण्याची आवश्यकता आहे, असे मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी…\nChikhali News : नवदुर्गा सखी मंचच्या मोफत कोविड रुग्णवाहिकेचे लोकार्पण\nMaratha reservation News : ‘सरकारने जबाबदारी झटकणे मराठा समाज सहन करणार नाही’\nMaharashtra Lockdown : ठाकरे सरकारच्या निर्णयाला भाजप, मनसेचा पाठिंबा\nएमपीसी न्यूज - राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर शनिवार, रविवारचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज (रविवारी) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी सात पर्यंत हे…\nGoa Municipal Election : पणजीमध्ये भाजपची जोरदार आघाडी\nएमपीसी न्यूज : गोव्याची राजधानी पणजी महानगरपालिकेसह , 17 ग्रामपंचायती, 6 नगरपालिकेसाठी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मतमोजणीचा पहिला कल हाती आला आहे. त्यानुसार भाजप पुरस्कृत गटाने जोरदार आघाडी घेतली आहे. भाजप 9 जागांवर आघाडीवर आहे. तर आम्ही…\nPimpri news: सांडपाणी फेरवापर करण्याचा ‘मास्टर प्लॅन’\nएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मैलाशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रीया केलेल्या पाण्याचा जास्तीत जास्त प्रमाणात पिण्याव्यतिरिक्तचा वापर करण्याच्या दृष्टीने महापालिकेने मास्टर प्लॅन केला आहे. सांडपाण्यावर चार ठिकाणी प्रक्रिया प्���कल्प…\nPimpri News: ‘मास्क घोटाळा’ गाजत असतानाच आता झोपडपट्ट्यांमध्ये सॅनिटायझर, हॅन्डवॉश…\nPimpri News: स्थायी समितीचे माजी अध्यक्ष, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सुरेश सोनवणे यांचे निधन\nSangvi Crime News : रावण गँगकडून हल्ला झाल्यास प्रतिउत्तर देण्यासाठी तडीपार गुंडाने आणली दोन पिस्तूल\nMaval Corona News : दिवसभरात 60 नवे रुग्ण तर 55 जणांना डिस्चार्ज\nPune Crime News : आकर्षक परतावा आणि भिशीच्या नावाखाली गुंतवणूक करण्यास भाग पाडून तीन कोटी 60 लाख रुपयांची फसवणूक…\nPune News : ऐन पावसाळ्यात पुण्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर\nMaval News : मावळातील विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणार 35 टक्के फी सवलत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://udyogvivek.com/udyogachelalitsutra", "date_download": "2021-06-21T22:36:37Z", "digest": "sha1:3KMGRSJPTHJWMQDSPHVR4HNLDMV6KKF7", "length": 27191, "nlines": 179, "source_domain": "udyogvivek.com", "title": "उद्योगाचे ललितसूत्र | उद्योगविवेक", "raw_content": "\n‘महिंद्रा फार्म इक्विपमेंट सेक्टर’तर्फे एप्रिल २०२१ मध्ये भारतात २६१३० युनिट्सची विक्री\nराष्ट्रीय रबर धोरण (National Rubber Policy) २०१९\nराष्ट्रीय रबर धोरण (National Rubber Policy) २०१९\n'टाटा स्टील' महिला कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणार\nसध्याच्या धावपळीच्या युगात करिअरच्या वाटा शोधण्यात तरुणांची कसरत होत असताना उच्च पदवी संपादन केलेले तरुण सहसा विदेशात नोकरी पत्करून स्थिरस्थावर होताना दिसतात. मात्र, उच्चशिक्षित असतानाही ललित तर्टे या तरुणाने स्वदेशातच राहून, ‘वेडिंग प्लॅनिंग’च्या उद्योग जगतात घेतलेली भरारी ही इतरांसाठी प्रेरणादायक अशी ठरली आहे.\nललित यांचा जन्म डोंबिवलीतील. दि. ९ सप्टेंबर १९९० रोजी जन्म झालेल्या ललित यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण अभिनव विद्यालय आणि मॉडेल महाविद्यालयात झाले. ललित यांचे वडील श्रीनिवास तर्टे हे डोंबिवलीतील सुप्रसिद्ध वकील. गेली ३० वर्षं ते प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंटेशन संदर्भात स्टॅम्प व्हेंडर एजन्सी चालवतात, तर आई कांचन तर्टे या स्टॅम्प वेंडरचे काम करतात. वडील वकिली क्षेत्रात असताना ललितने मात्र आपल्या करिअरची वाट स्वतंत्रपणे निवडली. मॉडेल महाविद्यालयात बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर ललित हे सिंगापूरला पदवीचे शिक्षण घेण्यासाठी मार्गस्थ झाले व नंतर लंडनला ‘मास्टर्स इन इंटरनॅशनल बिझनेस आणि मार्केटिंग’ मध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्�� केले. साधारण एक वर्ष हा अभ्यासक्रमपूर्ण केल्यानंतर ते मायदेशी परतले आणि विनायक हॉलच्या माध्यमातून त्यांनी त्यांची उद्योजकीय वाटचाल सुरू केली. हे करताना त्यांनी ‘डिप्लोमा इन वेडिंग प्लॅनर’ हा कोर्सही मुंबईतून पूर्ण केला. लग्न समारंभात नातेवाईकांची झालेली फसवणूक लक्षात घेता हे क्षेत्र निवडले, असे ते सांगतात. शिक्षण पूर्ण करण्यासाठी जेव्हा ते लंडनला गेले, त्यावेळी त्यांनी नवनवीन व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला. त्यात इतरत्र नोकरीच्या संधी स्वीकारण्यापेक्षा व्यवसाय करण्याचीच त्यांची इच्छा होती. वडिलांचा व्यवसाय सांभाळायचा होता. मात्र, विनायक मंगल कार्यालयाच्या माध्यमातून ‘वेडिंग प्लॅनर’ म्हणून काम करण्याची त्यांची तीव्र इच्छा होती. त्यामुळे या क्षेत्रात पूर्णपणे झोकून दिल्याचे ललित सांगतात. पण, सुरुवातीच्या काळात हे कामकरण्यासाठी लागणारे पुरेसे आर्थिक पाठबळ उभारण्यासाठी त्यांच्या वडिलांनी श्रीनिवास तर्टे यांनी त्यांना खूप मोलाची मदत केली. या अडचणीवर मात केल्यानंतर मात्र कोणतीही अडचण तितकीशी मोठी नव्हती, असेही ललित सांगतात.\nएकीकडे भ्रमंतीची आवड, तर दुसरीकडे वेडिंग प्लॅनिंगचे शिक्षण घेतल्यानंतर जर्मनी, ग्रीस, माल्टा, ऑस्ट्रिया, टर्की या आंतराष्ट्रीय ठिकाणी वेडिंग प्लॅनर म्हणून काम केले, तर मायदेशातील उदयपूर, गोवा, दिल्ली या ठिकाणी ही वेडिंग प्लॅनरची कामं केली आहेत. आजघडीला ललित यांच्याकडे एक यशस्वी उद्योजक म्हणून पाहिले जाते. विनायक हॉलचा कारभार सांभाळताना साधारण एक वर्ष त्यांना स्थिरस्थावर होण्यात गेला. आईवडिलांचा आर्थिक पाठिंबा आणि यात वडिलांची जिद्द, आईचा खडतरपणा आणि मित्रत्वाचं नातं साथीला होतंच. या दोघांच्या सिद्धांतावर काम केल्याने यशस्वी होऊ शकलो, असे ललित अभिमानाने सांगतात. ‘‘लग्न म्हटलं की, सर्वत्र भावनिक गुंतागुंत असते. तसेच हे आयुष्यभर लक्षात राहावे, इतके ते सुंदर स्वप्न असते. हे स्वप्न जपण्यासाठी माझाही काहीसा हातभार असतो व त्या निमित्ताने मला काही नवीन लोक कळतात. आचार विचार समजण्यासाठीची ही उत्तमसंधी आहे,’’ असेही ललित यांचे मत आहे. कल्याण स्टेशननजीक असलेल्या विनायक मंगल कार्यालयात मुबलक पार्किंगची सोय आहे. या ठिकाणी दोन वातानुकूलित बँक्वेट हॉल आहेत. यातील एका हॉलची क्षमता सुमा���े ५०० ते ८०० लोकांची असून याव्यतिरिक्त एक मिनी हॉलही येथे आहे. मिळणारा प्रतिसाद पाहता गेल्या वर्षी मे २०१७ साली ललित यांनी बॉलरूम पलाझोचे काम हाती घेतले. कल्याण-डोंबिवलीकरांसाठी मध्यवर्ती ठिकाण असलेल्या कल्याण मेट्रो मॉलमध्ये हे सभागृह आहे. या ठिकाणीही उत्तम पार्किंगची सोय असून सुमारे २५०० क्षमता असलेले ठाणे जिल्ह्यातले हे एकमेव सभागृह आहे. या दोन्ही सभागृहात उत्तमदर्जाचे जेवण, तसेच वेडिंग प्लॅन केले जाते व या कामात ललित स्वतः लक्ष घालतात. विनायक मंगल कार्यालय हे सर्वसामान्यांना परवडणारे सभागृह. तसेच स्वतः वेडिंग प्लॅनर असल्याने लग्नात उत्तम सजावट करण्याचा ललित यांचा कटाक्ष असतो. सद्यस्थितीला ललित यांचा व्यवसाय उत्तम चालला आहे, पण आर्थिक जुळवाजुळव करण्यासाठी ललित नफा किती झालंय, यावरच खर्चाचे गणित आखतात. तसेच या फंड्यातून हा व्यवसाय दिल्लीपर्यंत नेण्याचाही त्यांचा प्रयत्न सुरू आहे.\nया व्यवसायात त्यांनी स्वतःला झोकून दिले असले तरी सकाळी वडिलांच्या कार्यालयात ते हातभार लावतात. यानंतर विनायक हॉल व नंतर बॉलरूम पलाझोचे काम असा त्यांचा दिनक्रम. या धावपळीत उत्तम आरोग्य राखण्यासाठी व्यायामाकडेही त्यांचे विशेष लक्ष असते. एकीकडे कामाचा पसारा वाढत असताना पुस्तकवाचनही नित्य नेमाने चालू असते. जगभ्रमंती करताना अनोख्या वस्तूंचा संग्रह करण्याचाही त्यांना छंद आहे. मंगल कार्यालय चालवताना केवळ आर्थिक उद्दिष्ट त्यांनी समोर ठेवलेले नाही. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, या उत्कट भावनेतून हे मंगल कार्यालय सामाजिक उपक्रमासाठी दिले जाते. यामध्ये प्रामुख्याने पोलिओ निर्मूलन शिबीर असो अथवा रक्तदान शिबीर असो यासाठी हॉल उपलब्ध करून दिला जातो, तर लहान मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केल्या जातात. यासाठी रोटरी समूहाचे सहकार्य लाभल्याचे ललित सांगतात. गेली सात वर्षे मंगल कार्यालयाची जबाबदारी ते समर्थपणे सांभाळत आहेत. आजमितीला १३ कर्मचारी या ठिकाणी कार्यरत आहेत आणि हे सर्व कर्मचारी तरुण आहेत. विनायक हॉलमध्ये कार्यरत असणार्‍या सर्वच कर्मचारी वर्गाशी ते खूप मनमोकळेपणे वागतात. तसेच कधीही मालकीचा रुबाब दाखवत नाहीत व कर्मचार्‍यांच्या अडचणी सोडविण्याचा ते प्रयत्न करतात. कर्मचार्‍यांशी कशाप्रकारे ��ैत्रीपूर्ण संबंध ठेवायचे, हे ललित यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांतून दिसून येते. या मनमिळाऊ वातावरणात कर्मचार्‍यांना यथायोग्य मार्गदर्शन मिळतेच. पण, त्याचबरोबर संगणकीय क्षेत्राचे शिक्षणही ललित यांच्याकडून दिले जाते.\nउद्योगातील आव्हानांबद्दल विचारले असता, ललित म्हणतात की, ‘‘आयुष्यात जोखीमपत्करणे गरजेचे असते. माझ्याकडे उच्च पदवी होती. त्याचबरोबर जगभ्रमंतीचा अनुभव गाठीशी असल्याने विदेशात मला सहजपणे नोकरीची संधी उपलब्ध झाली असती. मात्र, मी मायदेशात येऊन व्यवसाय करण्याचे निश्चित केले होते. वडिलांचा कारभार असो अथवा मंगल कार्यालयाचा कारभार असो, या व्यवसायाला उत्तरोत्तर उभारी कशी येईल यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे.’’ हेच त्यांच्या यशाचे ‘ललितसूत्र’ म्हणावे लागेल.\nआर्थिक क्षेत्रातील तंत्रज्ञान बदलासाठी आर्चिस बिझनेस सोल्युशन्स\nप्रयोगशील शिक्षणाचे दूरदर्शी संदीप विद्यापीठ\n''मराठी उद्योजकाला वेध 'उद्योगबोध'चे''- अशोक दुगाडे\n‘महिंद्रा फार्म इक्विपमेंट सेक्टर’तर्फे एप्रिल २०२१ मध्ये भारतात २६१३० युनिट्सची विक्री\nराष्ट्रीय रबर धोरण (National Rubber Policy) २०१९\nराष्ट्रीय रबर धोरण (National Rubber Policy) २०१९\n'टाटा स्टील' महिला कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणार\nमेक इन इंडिया-आपला इतिहास काय सांगतो\nमएसो भवन, १२१४-१२१५, सदाशिव पेठ, पुणे-३०.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pimpri-chinchwad/hotel-restaurant-reopened-monday-5-october-2020-354877", "date_download": "2021-06-21T23:49:26Z", "digest": "sha1:7IMNIWWV2NZMRLVUPJINWNMMCWC7LHIE", "length": 17478, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | हॉटेल, रेस्टॉरंट सुरू; मात्र संकष्टीमुळे मांसाहार करणाऱ्यांचा हिरमोड", "raw_content": "\nखवय्यांची पावले वळली हॉटेलकडे\nहॉटेल व्यावसायिकांचे चेहरे खुलले\nहॉटेल, रेस्टॉरंट सुरू; मात्र संकष्टीमुळे मांसाहार करणाऱ्यांचा हिरमोड\nपिंपरी : \"हॉटेलच्या जेवणाचा आस्वादच निराळा असतो. घरचं जेवण करूनही हॉटेलमध्ये गेल्याशिवाय चैन पडत नाही. मांसाहाराची तर मज्जाच निराळी असते. एकदा तरी आठवड्यातून बाहेरच्या जेवणावरही आम्ही ताव मारतोच. हॉटेलमधल्या विविधरंगी डिश, थाळीची सजावट, चमचमीत जेवण पाहूनच तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. सहा महिन्यानंतर निवांतपणे बसून आज जेवणाचा आस्वाद घेतोय. अगदी हलकं वाटतंय. परंतु, पुरेशी काळजी घेऊन आम्ही कुटुंबीयांसोबत हॉ��ेलमध्ये जेवणासाठी बाहेर पडलो आहोत,\" असं चिंचवडमधील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी आलेले निलेश भूमकर सांगत होते.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nअनलॉकनंतर हॉटेल-रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने सुरू झाले. पिंपरी-चिंचवडमधल्या मोठ्या हॉटेलमध्ये काहीप्रमाणात सोमवारी (ता. 5) गजबज दिसली. संकष्टी चतुर्थी असल्याने मांसाहाराची हॉटेल बंद होती. बऱ्याच दिवसानंतर हॉटेल सुरू झाल्याने व्हेज हॉटेलला वर्दळ कमी होती. मात्र, हॉटेल व्यावसायिकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं. व्यवसायाच्या ओढीने व पुन्हा नव्याने जम बसविण्यासाठी प्रत्येक जण लगबग सुरू होती. बऱ्याच जणांना पार्सलच्या जेवणाची सवय लागल्याने पार्सलवरच भर दिसून आला.\nपिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nखवय्यांच्या सुरक्षेसाठी हॉटेलच्या दरवाजात सॅनिटायजर व थर्मल गन मशीन ठेवले आहेत. काटेकोरपणे तापमान तपासले जात होते. त्यानंतर प्रत्येकी एक टेबल सोडूनच दुसऱ्या टेबलवर ग्राहकांना बसविले जात आहे. जेवणापूर्वी गरम पाण्याने हात धुण्याच्या सूचनाही वेटर देत आहेत. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांनी मास्क व हॅंण्डग्लोव्हज लावून जेवणाच्या ऑर्डर स्वीकारल्या. प्रत्येक ग्राहकाच्या जेवणानंतर टेबल व खुर्च्या सॅनिटाइज केल्या जात आहेत.\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nज्येष्ठ नागरिक पूजा कुलकर्णी म्हणाल्या, \"घरात आता बसवत नाही. कित्येक दिवसांनी हॉटेलच्या जेवणाचा आस्वाद घेतला. पुरेशी काळजी आम्ही घेतली. आवडत्या डिशचाही आनंद लुटला. कोरोनाने जगणं हैराण केलं होतं. थोडी मोकळीक मिळाल्यासारखं वाटत आहे.\"\nहॉटेल व्यवस्थापक प्रमोद जाधव म्हणाले, \"सकाळपासून सर्व हॉटेल कर्मचाऱ्यांना स्वच्छतेच्या वारंवार सूचना दिल्या आहेत. नेहमीपेक्षा गर्दीचे नियम पाळले जाणार आहेत. हॉटेलमध्ये नागरिकांचेही सहकार्य अपेक्षित आहे. जबाबदारीने वागायला हवे. गर्दी न करता सोशल डिस्टन्स ठेवणे अपेक्षित आहे.\"\n#WeCareForPune : आजचा दिवस घरातच\n‘जनता कर्फ्यू’साठी पुणेकर सज्ज; प्रशासनाकडूनही तयारी पुणे - कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद म्हणून ‘जनता कर्फ्यू’साठी पुणेकर सज्ज झाले आहेत. रविवारी (ता. २२) दिवसभर घराबाहेर न पडता कोरोनाला पळवून ��ावण्यासाठी स्वयंशिस्त पाळण्याचा संकल्प\nVideo: अकोला ‘लॉक डाऊन’; तीन दिवस जिल्हा बंद\nअकोला : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव टाळण्याच्या उद्देशाने राज्य शासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर व पिंपरी चिंचवड या मोठ्या शहरांच्या धर्तीवर आता अकोला जिल्हादेखील तीन दिवस बंद ठेवण्यात येणार आह\nआता 'या' यंत्रणेवर लक्ष केंद्रीत करा; मुख्यमंत्र्यांच्या विभागीय आयुक्तांना सूचना\nमुंबई : पुढील पंधरा दिवस गांभीर्याने वागण्याची गरज असून आरोग्य व्यवस्थेवर लक्ष केंद्रीत करा, व्यापक जनजागृती करा आणि आरोग्य व्यवस्था वाढवतांना मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, यासारख्या शहरात ताकतीने काम करा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.\nCoronavirus : पिंपरीत पूर्वसंध्येलाच ‘जनता कर्फ्यू’\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात दुसऱ्या दिवशीही शुकशुकाट राहिला. प्रमुख रस्त्यांपासून अंतर्गत भागातील रस्त्यांवर क्वचित एखादे वाहन दिसत होते. तसेच, टपऱ्यांपासून मॉलपर्यंत सर्व काही बंद राहिले. किराणा दुकान व पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी होती. मात्र, दुपारी बारानंतर तेही बंद झाले. जादा खरेदीमुळे\nCoronavirus : पिंपरी-चिंचवड उद्योगनगरी ‘लॉकडाऊन’; टाटा मोटर्स ३१ पर्यंत बंद राहणार\nपिंपरी - कोरोना संसर्ग वाढल्याने पिंपरी-चिंचवडमधील सर्व उद्योग रविवारपासून (ता. २२) ‘लॉकडाऊन’ करण्याचा निर्णय उद्योजकांच्या बैठकीत झाला. दरम्यान, टाटा मोटर्सच्या पिंपरी प्रकल्पातील उत्पादन २४ ते ३१ मार्च या काळात बंद राहणार आहे.\nCoronavirus : लढू अन्‌ जिंकूही\nअधिकारी सज्ज; जबाबदारी निश्‍चित पुणे - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने प्रत्येक विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्‍चित केली आहे.\nशिधापत्रिकाधारकांना २ महिन्यांचे आगाऊ धान्य मिळणार\nपिंपरी - शिधापत्रिकाधारकांना येत्या मे आणि जून महिन्यांचे आगाऊ धान्य देण्याचे प्रयत्न शहर अन्न धान्य वितरण कार्यालयाकडून केले जात आहे.\nCoronavirus : औषधी पुरवठादार पेचात; वाहतूकदार तयार होईनात; पोलिस ट्रक सोडेनात\nपिंपरी - निगडी ट्रान्स पोर्ट नगरीतील माल वाहतूकदार वाहतुकीसाठी तयार नाहीत आणि भिवंडीतून निघालेले काही ट्रक पोलिसांनी तिथेच अडविले आहेत. त्यामुळे शहरात औषधे येवू शकत नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. सध्या आठ दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक असल्याचे पिंपरी चिंचवड केमिस्ट असोसिएशनचे प्रवक्ता\ncoronavirus : अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्यांना पोलिसांकडून मिळणार पास\nपिंपरी - 'लॉकडाऊन'च्या कालावधीत अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्यांची अडवणूक होऊ नये, यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांकडून संबंधित व्यक्तींना पास दिले जाणार आहे. चिंचवड येथील पोलिस उपायुक्त कार्यालयात हे पास उपलब्ध होतील.\nCoronavirus : त्या तिघांचे १४ दिवस पूर्ण; उद्या होणार नमुन्यांची पुन्हा तपासणी\nपिंपरी - कोरोनापासून लवकरात लवकर मुक्तता व्हावी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी परदेशातून आलेल्या आणि होम क्वारंटाईन असलेल्या नागरिकांनी लक्षणे दिसत असल्यास स्वतः हून तपासणी करून घ्यावी, असे आवाहन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे. संशयित व्यक्तींच्या घशातील द्रव्यांच्या नमुन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2020/05/blog-post_29.html", "date_download": "2021-06-21T22:20:31Z", "digest": "sha1:XISTVZPOQLKXTXSPFVTDH2ELQHM643FY", "length": 13581, "nlines": 104, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "सामुहिक शक्तीच्या जोरावर 'करोना'ला निश्चित हरवू--उपमुख्यमंत्री अजित पवार - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome ताज्या घडामोडी महाराष्ट्र सामुहिक शक्तीच्या जोरावर 'करोना'ला निश्चित हरवू--उपमुख्यमंत्री अजित पवार\nसामुहिक शक्तीच्या जोरावर 'करोना'ला निश्चित हरवू--उपमुख्यमंत्री अजित पवार\n_*- उपमुख्यमंत्री अजित पवार*_\n_पिंपरी-चिंचवडमधील 'करोना' उपाययोजनांचा आढावा घेतल्यानंतर व्यक्त केला विश्वास_\n: पिंपरी-चिंचवड शहरच नव्हे तर संपूर्ण राज्य 'करोना' विरोधात लढाई लढत आहे. या लढाईला जनतेचाही मोठा पाठिंबा मिळत असून सामुहिक शक्तीच्या जोरावर करोनाला आपण निश्चितच हरवू, असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज व्यक्त केला.\nपिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने उभारण्यात आलेल्या वॉर रुमला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट देत वॉर रूमच्या कार्यप्रणालीची माहिती त्यांनी घेतली. त्यानंतर त्यांनी शहराती��� करोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी पालिकेचेआयुक्त श्रावण हर्डीकर, स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे, विरोधी पक्षनेते नाना काटे, आमदार अण्णा बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, महिला शहराध्यक्ष वैशालीताई काळभोर, नगरसेवक राजू मिसाळ, पालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, पालिका व वायसीएम अधिकारी यावेळी उपस्थित होते.\nयावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोनामुळे घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही. स्वत: काळजी घेतल्यास तसेच स्वच्छता राखून शासनाने ठरवून दिलेल्या नियमावलीचे पालन केल्यास आपण करोनावर मात करू शकतो. ही परिस्थिती राजकारण करण्याची नाही. नागरिकांच्या हिताला प्राधान्य देण्याची ही वेळ आहे. परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्यातील उद्योग सुरु करायला परवानगी दिली आहे. मात्र कामगार परराज्यात निघून गेल्यामुळे काही अडचणी येत आहेत. वेळ लागेल मात्र परिस्थिती निश्चितच पूर्वपदावर येईल. स्वत:च्या जिवाची पर्वा न करता पोलीस, डॉक्टर, नर्स, आरोग्य विभागातील कर्मचारी करोनामुक्तीसाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांना साथ देण्याची गरज असल्याचे अजित पवार म्हणाले.\nया लढ्यात सर्वांचा पाठींबा आणि साथ आजपर्यंत मिळाली आहे, यापुढेही कायम ठेवल्यास करोनावर निश्चितच विजय मिळवू असेही पवार म्हणाले.\nपिंपरी-चिंचवड शहरातील कंपन्यांमधून पुण्यातील अनेकजण कामास आहेत. मात्र पुण्यातून पिंपरी-चिंचवडमध्ये येण्यास त्यांना अडचण येत आहे. त्याबाबत शासकीय पातळीवर काही मार्ग काढता येतो का याबाबत प्रयत्न करणार असून इतरही जे काही औद्योगिक वसाहतीमधील कंपनीचालक व कामगारांचे समोर येत आहेत त्यावरही तात्काळ मार्ग काढला जाईल असे अजित पवार म्हणाले.\nहॉटेल प्रश्नाबाबत मुंबईत बैठक...\nपिंपरी-चिंचवड शहरातील हॉटेल व्यवसायिक अडचणीत आल्याचा मुद्दा माजी नगरसेवक जगदीश शेट्टी यांनी अजित पवारांच्या निदर्शनास आणून दिला. यावर मुंबईत बैठक घेऊन यावर तोडगा काढण्यात येणार आहे. याबाबत हॉटेल असोसिएशनच्या शिष्टमंडळाला मंगळवारी किंवा बुधवारी मुंबईत बैठकीसाठी बोलविण्यात आले असून यावेळी हॉटेल संदर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nTags # ताज्या घडामोडी # महाराष्ट्र\nTags ताज्या घडाम��डी, महाराष्ट्र\nउल्हास नदीत तरुण गेला वाहून, शोध सुरु , नेरळ येथील घटना\nनेरळ-माथेरान घाटात दरड कोसळली\nनेरळ, कर्जत,खालापूर, पेण,वडखळ इथल्या कारच्या सायलेन्सरची चोरी करणाऱ्या टोळीला कुर्ला येथून अटक\nसांगली वनविभागाचा प्राणीमित्राच्या घरावर छापा:\nशिराळा येथील विद्यार्थीनीने तयार केला गरिबांसाठी व्हेंटिलेटर\nमाथेरान येथे अश्वांचे जंतनाशक लसीकरण व उपचार शिबिर\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ चंद्रपूर जाहिरात ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2020/08/blog-post_255.html", "date_download": "2021-06-21T21:51:51Z", "digest": "sha1:UISSHIWDSESTUEOWO67VRBO2GZ7YGYXW", "length": 8715, "nlines": 94, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "साहेब फौंडेशनतर्फे रविवारपासून आरोग्य महोत्सवाचे आयोजन - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome महाराष्ट्र साहेब फौंडेशनतर्फे रविवारपासून आरोग्य महोत्सवाचे आयोजन\nसाहेब फौंडेशनतर्फे रविवारपासून आरोग्य महोत्सवाचे आयोजन\nसाहेब फौंडेशनतर्फे रविवारपासून आरोग्य महोत्सवाचे आयोजन\nकोरोना संकट काळात विविध प्रकारचे उपक्रम हाती घेणाऱ्या साहेब फौंडेशनतर्फे गणेशोत्सव काळात आरोग्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उदघाटन रविवारी दुपारी 4 वाजता होणार आहे.\nनाथ पै सर्कल जवळील नेताजी सुभाष सांस्कृतिक भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून 23 ते 31 तारखेपर्यंत दुपारी 4 ते 8 या वेळेत नागरिकांच्या आरोग्य तपासणीसह विविध सुविधा दिल्या जाणार आहेत. उदघाटन कार्यक्रमाला जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ, पोलीस आयुक्त के त्यागराजन, मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष रणजित चव्हाण पाटील, माजी आमदार परशुराम नंदीहळ्ळी, शहापुर विभाग गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष नेताजी जाधव आदी उपस्थित राहणार आहेत. आरोग्य महोत्सवाचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन साहेब फौंडेशनच्या संचालिका उज्वला संभाजी पाटील यांनी केले आहे.\nउल्हास नदीत तरुण गेला वाहून, शोध सुरु , नेरळ येथील घटना\nनेरळ-माथेरान घाटात दरड कोसळली\nनेरळ, कर्जत,खालापूर, पेण,वडखळ इथल्या कारच्या सायलेन्सरची चोरी करणाऱ्या टोळीला कुर्ला येथून अटक\nसांगली वनविभागाचा प्राणीमित्राच्या घरावर छापा:\nशिराळा येथील विद्यार्थीनीने तयार केला गरिबांसाठी व्हेंटिलेटर\nमाथेरान येथे अश्वांचे जंतनाशक लसीकरण व उपचार शिबिर\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ चंद्रपूर जाहिरात ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/washim-lady-police-constable-allegedly-raped-by-nanded-police-inspector-469889.html", "date_download": "2021-06-21T23:34:31Z", "digest": "sha1:PFYC4BAKCDE7MHLD3J3LHLFXYB3K5ZYT", "length": 16893, "nlines": 249, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nनांदेडच्या पोलीस निरीक्षकाकडून बलात्कार, वाशिममधील महिला पोलीस शिपायाच्या आरोपाने खळबळ\nमहिला पोलीस शिपायावर बलात्कार करुन मारहाण केल्याप्रकरणी वाशिम शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे (Washim Police Constable Raped )\nविठ्ठल देशमुख, टीव्ही 9 मराठी, वाशिम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nविठ्ठल देशमुख, टीव्ही 9 मराठी, वाशिम : वाशिममधील महिला पोलीस शिपायावर बलात्कार केल्याप्रकरणी नांदेडच्या पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओळखीचा गैरफायदा घेत घरी येऊन पोलीस अधिकाऱ्याने बलात्कार केल्याचा आरोप आहे. पोलीस निरीक्षकावर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झाल्यामुळे वाशिम पोलिसात एकच खळबळ उडाली आहे. पुढील तपास वाशिम शहर पोलीस करत आहेत. (Washim Lady Police Constable allegedly Raped by Nanded Police Inspector)\nआरोपी अर्धापुर ठाण्यात पोलीस निरीक्षक\nस्थानिक गुन्हे शाखा वाशिम येथे कार्यरत असलेल्या महिला पोलीस शिपायावर बलात्कार करुन मारहाण केल्याप्रकरणी वाशिम शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आरोपी विश्वकांत गुट्टे हे नांदेड जिल्ह्यातील अर्धापुर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक आहेत. त्यांच्यावर कलम 376 सह विविध कलमांच्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.\nओळखीचा गैरफायदा घेत घरी आल्याचा दावा\nवाशिमच्या मालेगाव पोलीस ठाण्यात आरोपी विश्वकांत गुट्टे 2007 मध्ये पीएसआय पदावर कार्यरत होते. त्यावेळी तक्रादार महिला पोलीस कर्मचाऱ्याची त्यांच्याशी ओळख झाली होती. त्याच ओळखीचा फायदा घेत 30 मे 2021 रोजी वाशिममध्ये आरोपी गुट्टे आपल्या घरी आले आणि त्यांनी जबरदस्ती करत बलात्कार केला, असा आरोप पीडितेने केला आहे.\nया प्रकरणी काल वाशिम शहर पोलिसांत 376 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अल्का गायकवाड करत असल्याचे पोलीस निरीक्षक ध्रुवास बावनकर यांनी सांगितलं. पोलीस निरीक्षकावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यामुळे वाशिम पोलिसात एकच खळबळ उडाली आहे.\nमुंबईतही महिला पोलिसाचा अधिकाऱ्यावर आरोप\nदरम्यान, लग्नाच्या आमिषाने बलात्कार केल्या प्रकरणी महिला पोलीस अधिकाऱ्याने पुरुष पोलीस अधिकाऱ्याविरोधात तक्रार नोंदवल्याचा प्रकार दोन महिन्यांपूर्वी उघडकीस आला होता. मुंबईतील डोंगरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. लग्नाचे आमिष दाखवून पोलीस अधिकाऱ्याने तक्रारदार महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होता.\nमुंबईतील अभियंत्यावर बलात्काराचा आरोप, 47 वर्षीय महिला पोलिसाची पुण्यात आत्महत्या\nसोलापूरमध्ये महिला पोलीस कॉन्स्टेबलचा संशयास्पद मृत्यू, पतीकडून PSI सोबतच्या संबंधातून आत्महत्येचा दावा\nलग्नाच्या आमिषाने महिला पोलीस अधिकाऱ्यावर बलात्कार, डोंगरीत पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा\n हे तुमच्यासोबतही घडू शकतं, पोलीस असल्याचं सांगून महिलेचे सव्वा तीन लाखांचे दागिने पळवले\nSpecial Report | गेल्या दोन दिवसात भाजपच्या पाच नेत्यांकडून सेना-भाजप युतीचा सूर\nखोटं जॉयनिंग लेटर, खोटं ट्रेनिंग, नंतर फोन स्विच ऑफ, शेकडो बेरोजगारांना कोट्यवधींनी लुबाडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश\nअन्य जिल्हे 9 hours ago\nसोनिया गांधींनी काँग्रेसची बैठकबोलावली , महाविकास आघाडी सरकारच्या कामगिरीवर चर्चेची शक्यता\nVIDEO : Nagpur | नागपुरातील कोचिंग क्लासेस सुरु, जास्तीत जास्त 20 विद्यार्थी किंवा 50 टक्के संख्येची परवानगी\nNagpur | नागपुरात ईडीकडून अविनाश भोसलेंचं ली-मेरिडियन हॉटेल सील\nखासगी रुग्णालयातील कोरोना मृत्यूंची सीआयडी चौकशी करा, सफाई कर्मचारी संघटनेचा उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा\nअन्य जिल्हे5 hours ago\nघाटी रुग्णालयात तारीख संपलेल्या केमिकल्सचा वापर \nमहिला कशाप्रकारे सुरू करू शकतात आपला व्यवसाय; जाणून घ्या यशाची गुपिते\nभाजपचा एकही आमदार फुटला नाही, दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रयत्न, सुधीर मुनगंटीवारांचा टोला\nGemini/Cancer Rashifal Today 22 June 2021 | नोकरीत चढउतार असतील, विवाहबाह्य प्रेम प्रकरणांपासून दूर राहा\nAquarius/Pisces Rashifal Today 22 June 2021 | व्यवसायिक दृष्टीकोनातून वेळ अनुकूल, महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी\nVideo | स्वत:ला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न, शेवटी व्हायचं तेच झालं, दोन महिलांचा व्हिडीओ व्हायरल\nSagittarius/Capricorn Rashifal Today 22 June 2021 | चिंता आणि तणाव दूर होईल, आर्थिक स्थिती चांगली असेल\nराज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका, लस घेणं अत्यावश्यक; आमदार रमेश पाटलांचे नागरिकांना आवाहन\nनवी मुंबई6 hours ago\nमराठी न्यूज़ Top 9\nमंत्रालयात बाॅम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल, पुणे पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं\nमहाराष्ट्राची चिंता वाढली, राज्यात डेल्टा प्लसचे 21 रुग्ण, रत्नागिरी, जळगावनं टेन्शन वाढवलं\nGemini/Cancer Rashifal Today 22 June 2021 | नोकरीत चढउतार असतील, विवाहबाह्य प्रेम प्रकरणांपासून दूर राहा\nAquarius/Pisces Rashifal Today 22 June 2021 | व्यवसायिक दृष्टीकोनातून वेळ अनुकूल, महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी\nघाटी रुग्णालयात तारीख संपलेल्या केमिकल्सचा वापर \nLibra/Scorpio Rashifal Today 22 June 2021 | इतरांच्या कार्यात हस्तक्षेप करु नका, अनावश्यक खर्च होईल\nVideo | स्वत:ला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न, शेवटी व्हायचं तेच झालं, दोन महिलांचा व्हिडीओ व्हायरल\nMaharashtra Coronavirus LIVE Update : अकोल्यात आज दिवसभरात 7 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह\nMaharashtra News LIVE Update | सिडको घेराव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत पोलिसांकडून महत्त्वाचे रस्ते बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-HDLN-pakistan-says-india-to-stop-dragging-country-into-its-electoral-debate-5766726-PHO.html", "date_download": "2021-06-21T21:26:06Z", "digest": "sha1:63KV5TWKHEIGGBOADSTUYJXKENSIZJAG", "length": 7007, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Pakistan Says India To Stop Dragging Country Into Its Electoral Debate | सल्ले देऊ नका, आम्हाला आमची शक्ती माहिती आहे: पाकच्या वक्तव्यावर सरकारचे उत्तर - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसल्ले देऊ नका, आम्हाला आमची शक्ती माहिती आहे: पाकच्या वक्तव्यावर सरकारचे उत्तर\nपाकचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैजल म्हणाले, भारताने कट कारस्थानांचा आरोप लावण्याऐवजी स्��तःच्या ताकदीवर निवणूक जिंकावी.\nनवी दिल्ली - गुजरात निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नरेंद्र मोदींनी रविवारी मणिशंकर अय्यर यांच्यावर गुपचूप पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना भेटले असा आरोप केला. मोदींच्या वक्तव्यानंतर राजकारण अधिक तापले. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते डॉ. मोहम्मद फैजल यांनी सोमवारी म्हटले की, निवडणुकीच्या वादात पाकिस्तानला ओढू नका. स्वतःच्या ताकदीवर निवडणुका जिंका. त्यावर सरकारने म्हटले, आम्हाला आमची ताकद माहिती आहे कोणाच्या सल्ल्याची गरज नाही. काँग्रेसने भाजपवर दुसऱ्या टप्प्यात ध्रुवीकरण करत असल्याचा आरोप केला आहे.\nकाँग्रेसचा नकार, नंतर भेटीबाबत दिला दुजोरा\nमोदींनी जेव्हा रविवारी काँग्रेस नेत्यांच्या पाकिस्तानी उच्चायुक्ताशी भेटीचा आरोप लावला तेव्हा काँग्रेसने अशी भेटच झाली नसल्याचे म्हटले. पण सोमवारी 'इंडियन एक्सप्रेस' वृत्तपत्राने या मिटींगची बातमी छापली तेव्हा काँग्रेसने मिटींग झाली असल्याचे मान्य केले. या मिटींगला माजी लष्करप्रमुख जनरल दीपक कपूर हेही होते. वृत्तपत्राशी बोलताना ते म्हणाले, या मिटींगला मीही होता, त्यावेळी भारत-पाकिस्तानदरम्यानच्या नात्याबाबत चर्चा झाली होती.\nत्यानंत भाजपच्या वतीने कायदेमंत्री समोर आले, ते म्हणाले पाक म्हणतो भारताच्या या प्रकरणाशी आम्हाला काही देणे घेणे नाही. ही मिटींग गुजरात निवडणुकांच्या वेळीच का झाली. मणिशंकर अय्यर यांच्या घरी बैठक झाली. आता हे समोर आले की, मनमोहनही बैठकीला होते. आधी तर ते नकार देत होते. आनंद शर्मांनी काल स्पष्ट नकार दिला. ते म्हणाले अशी कोणतीही मिटींग झालीच नाही. आज ते मान्य करत आहेत.\nपाकच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या फैजल यांनी सोमवारी ट्वीट केले. भारताने अंतर्गत निवडणुकीत पाकिस्तानला ओढता कामा नये. भारताने आमच्यावर कट कारस्थानाचा आरोप लावण्याऐवजी स्वतःच्या ताकदीवर निवडणुका जिंका. आमच्यावरील आरोप बिनबुडाचे आहेत. काँग्रेसचे आनंद शर्मा म्हणाले, पंतप्रधानांनी काँग्रेसवर पाकच्या मदतीने कट रचल्याचा केलेला आरोप लज्जास्पज आहे. हा ध्रुवीकरणाचा प्रयत्न आहे. यावरून भाजपचा पराभव निश्चित असल्याचे दिसत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/mahaelection-constituency-to-bjp-for-five-terms-sharad-pawars-grandson-rohit-now-faces-a-bitter-challenge-to-minister-ram-shinde-1567132723.html", "date_download": "2021-06-21T22:52:35Z", "digest": "sha1:MZ5XOFPIQF2Q36NBWE5B42TUYFDKZSNV", "length": 9285, "nlines": 62, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "MahaElection: Constituency to BJP for five terms. Sharad Pawar's grandson Rohit now faces a bitter challenge to Minister Ram Shinde | MahaElection : भाजपच्या किल्ल्याला पवारांचा वेढा; पाच टर्मपासून भाजपकडे मतदारसंघ, मंत्री राम शिंदे यांना आता शरद पवारांचे नातू रोहित यांच्याकडून कडवे आव्हान - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nMahaElection : भाजपच्या किल्ल्याला पवारांचा वेढा; पाच टर्मपासून भाजपकडे मतदारसंघ, मंत्री राम शिंदे यांना आता शरद पवारांचे नातू रोहित यांच्याकडून कडवे आव्हान\nजामखेड (जि. नगर) - एकासाठी मोठ्या साहेबांनी मतदारांचा आशीर्वाद मागितला तर दुसऱ्यासाठी थेट मुख्यमंत्री साहेब जनादेश मागत आहेत. एका बाजूला आमदार निधी, स्थानिक विकास निधीतून रस्त्याच्या बांधकामांचा आणि उद्घाटनांचा धडाका सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला सरकार काही करत नाही म्हणून खासगी उद्योग समूहाच्या माध्यमातून मोफत पाणी वाटपाचे टँकर्स. हे चित्र आहे, राज्याचे जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे विरुद्ध पवार घराण्यातील तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे रोहित पवार यांच्यातील लढतीमुळे लक्षवेधी होणाऱ्या कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे.\nदुष्काळ, कोरडवाहू शेती, ऊसतोडीसाठी २५% स्थलांतर, भटक्या जमातींचे सर्वाधिक वास्तव्य व ओबीसी विरुद्ध मराठा या जातीय समीकरणावर खेळली जाणारी लढाई हे येथील प्रत्येक निवडणुकीचे वैशिष्ट्य यावेळीही कायम आहे. भर पावसाळ्यात टँकरच्या प्रतीक्षेत रस्त्यांच्या कडेला असलेले निळे ड्रम येथील टंचाईची विदारकता सांगतात. कायमस्वरूपी दुष्काळी पट्टा कर्जत - जामखेड मतदारसंघातील गावांत सध्या १२९ सरकारी टँकर सुरू आहेत. इथले आमदार कॅबिनेट मंत्री राम शिंदे रात्री उशिरापर्यंत कुकडी धरणाच्या चाऱ्या, अमृतलिंग पाणीपुरवठा योजना, बुछवडा जोड तलाव या पाणीपुरवठा योजनांची भूमिपूजने व उद्घाटने करत आहेत. प्रत्येक गल्लीत बारामती अॅग्रोच्या फलकावर पाणी पुरवठा करणाऱ्या रोहित पवारांच्या फोटोंचे टँकर फिरत आहेत. दीड-दोन वर्षांपासून रोहित पवारांची मोर्चेबांधणी सुरू आहे. महिलांसाठी पैठणी स्पर्धा, तरुणांसाठी कुस्ती स्पर्धा व शहरात मोफत पाणी वाटप सुरू आहे. शरद पवारांनी आतापर्यंत दोन वेळा येथे हजेरी लावून रोहित यांच्या प्रचाराचा अप्रत्यक्ष नारळ फोडला आहे. महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीसांनी राम शिंदेंसाठी प्रचाराचा शुभारंभही केला आहे.\nतुल्यबळ लढत : ओबीसी, मराठा मतांवर दाेन्ही नेत्यांची मदार\nदोन्ही वेळी ओबीसी, दलित, मुस्लिम व भटक्यांनी आपली मते राम शिंदेंच्या पारड्यात घातली होती. मात्र, यावेळी पवार आडनाव, मराठा समाज व बारामती अॅग्रो कंपनीची यंत्रणा आदी फौजफाट्यासह रोहित पवारांचे त्यांच्यासमोर तगडे आव्हान आहे. अन्य सर्व समाजांत व सामाजिक चळवळींमध्ये अग्रणी जामखेडचे माजी सरपंच अॅड. अरुण जाधव हे वंचित आघाडीतर्फे प्रचार करीत आहेत.\nराजकीय परिस्थिती : ‘माधव’ फाॅर्म्युला भाजपचे बलस्थान\nगेल्या दोन निवडणुकांत माधव (माळी-धनगर-वंजारी) समीकरणावर शिंदेंनी मुसंडी मारली होती. गेल्या २५ वर्षांपासून येथून भाजपचाच आमदार आहे. ‘टीम फडणवीस’चा घटक असल्याने मतदारसंघातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, कृषी उत्पन्न बाजार समित्या, जिल्हा बँका, कर्जत आणि जामखेड नगरपालिका भाजपच्या ताब्यात घेण्यात शिंदेंना यश आले आहे.\nअसे आहेत प्रलंबित प्रश्न\nरोजगार, पाणी आणि कोरडवाहू शेती हे येथील कळीचे प्रश्न.\nकृषी महाविद्यालयाचे भूमिपूजन झाले, पण काम अद्याप बाकीच.\n25% स्थलांतर ऊसतोडीसाठी, एकही मोठा उद्योग नाही\nकुकडी योजनेतून पाणी कर्जतला आले, पण जामखेड शहर मात्र अद्याप तहानलेलेच अाहे.\nशासकीय योजना व दाखल्यांपासून भटके विमुक्त समाज वंचित आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/government-initiates-dialogue-to-resurrect-agri-sector-exports-in-the-aftermath-of-current-covid-19-crisis/", "date_download": "2021-06-21T21:39:09Z", "digest": "sha1:R35OPAF7AIZNA7EL6JNNV5RBD3RTYHOL", "length": 12910, "nlines": 87, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "कृषी क्षेत्राच्या निर्यातीला पुनरुज्जीवित करण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nकृषी क्षेत्राच्या निर्यातीला पुनरुज्जीवित करण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु\nनवी दिल्ली: कोविड-19 या आजाराला आळा घालण्यासाठी घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे बाधित कृषी क्षेत्राला भेडसावणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी सरकारने कृषी आणि संलग्न वस्तूंच्या निर्यातदारांशी चर्चा सुरु केली आहे. कृषी आणि संलग्न वस्तूंच्या निर्यातदारांना भेड���ावणाऱ्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि सध्याच्या कोविड-19 संकटानंतरही त्यांना तग धरून उभे राहण्यात मदत करण्यासाठी हस्तक्षेप करून आवश्यक ती पावले उचलण्यासाठी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण विभागाचे सचिव संजय अग्रवाल यांनी काल नवी दिल्लीत एक व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित केली.\nफळे, भाजीपाला, बासमती आणि बिगर-बासमती तांदूळ, बियाणे, फुले, वनस्पती, सेंद्रिय उत्पादन, कृषी उपकरणे आणि यंत्रसामग्री यासारख्या कृषी उत्पादनाचे निर्यातदार, उत्पादक/निर्यातदार संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी विविध सामान्य आणि क्षेत्रनिहाय समस्या मांडल्या. मजुरांची उपलब्धता आणि त्यांची ने-आण, आंतरराज्यीय वाहतुकीतील अडथळे, मंडी बंद असल्यामुळे कच्च्या मालाचा तुटवडा, फायटो-सॅनिटरी प्रमाणीकरण, कुरिअर सेवा बंद असल्यामुळे कागदपत्रे पाठवण्यावर आलेली बंधने, मालवाहतूक सेवांची उपलब्धता, बंदरे/यार्डांमध्ये प्रवेश आणि आयात-निर्यातीसाठी वस्तूंना मंजुरी आदी मुद्दे निर्यातदारांनी अधोरेखित केले.\nअन्न प्रक्रिया, मसाले, काजू आणि यंत्र तसेच उपकरणे (एम अँड ई) क्षेत्रांशी संबंधित उद्योगांच्या प्रतिनिधींनी किमान 25-30% कर्मचाऱ्यांच्या बळावर उद्योग सुरु करण्यासाठी परवानगी मागितली आणि उद्योगांकडून त्यांच्या कामकाजात योग्य आरोग्यविषयक सूचनांचे पालन केले जाईल असे आश्वासन दिले. गृह मंत्रालयाकडून अंतर्गत वाहतुकीची समस्या सोडवली जात आहे आणि आवश्यक निर्देश जारी केले जात आहेत. फायटो-सॅनिटरी प्रमाणपत्र निरंतर/नियमित जारी करण्यासाठी तसेच ऑनलाईन प्रमाणपत्रे स्वीकारण्यासाठी सूचनाही देण्यात आल्या आहेत.\nबंदर, सागरी मार्गाने मालवाहतूक, कुरिअर सेवांशी संबंधित समस्यांवर आवश्यक तोडगा काढण्याबाबत विचार केला जाईल. उद्योगांचे कामकाज पुन्हा सुरू करण्याची आणि क्षेत्रनिहाय समस्या सोडवण्याबाबत नरेंद्र सिंह तोमर यांना विनंती केली जाईल आणि योग्य तो तोडगा काढण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.\nभारत कृषी आणि संलग्न वस्तूंचा निर्यातदार आहे. सन 2018-19 मध्ये भारताची कृषी आणि संलग्न निर्यात 2.73 लाख कोटी रुपये होती आणि हे क्षेत्र व्यापार संतुलनात नेहमीच सकारात्मक राहिले आहे. निर्यात ही फार महत्वाच��� गोष्ट आहे कारण देशासाठी मौल्यवान परकीय चलन मिळवण्याबरोबरच कृषी निर्यातीमुळे शेतकरी/उत्पादक/निर्यातदारांना व्यापक आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा लाभ उठवण्यास आणि त्यांचे उत्पन्न वाढविण्यात मदत होते. निर्यातीमुळे कृषी क्षेत्राचे क्षेत्रफळ आणि उत्पादकता वाढून उत्पादनही वाढले आहे.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nनानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, मराठवाडा, विदर्भाच्या लाभार्थींच्या खात्यात 966.30 कोटींचा निधी जमा\n26 हजार शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले खत व बियाणे\nमोदींनी लॉन्च केलं mYoga App जगाला मिळणार योगाचे धडे\n10 गुंठे जमिनीवर दोन लाखाचं उत्पन्न देणाऱ्या स्ट्रॉबेरीवर होणार संशोधन\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/akola/akola-news-cotton-yield-will-decline-year-367253", "date_download": "2021-06-21T23:46:58Z", "digest": "sha1:NE45AHXDVBC3CVSZV2QUJDRTKECYOVG2", "length": 16952, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | यंदा कपाशी पिकाचे उत्पन्न घटणार", "raw_content": "\nखारपाण पट्ट्यात येत असलेल्या आगर जिल्हा परिषद सर्कलमध्ये यावर्षी माहे ऑक्टोबरच्या शेवटी बोंडअळीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. त्यामुळे संकटाच्या दुष्टचक्रात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर पुन्हा संकट वाढले आहे.\nयंदा कपाशी पिकाचे उत्पन्न घटणार\nआगर (जि.अकोला) ः खारपाण पट्ट्यात येत असलेल्या आगर जिल्हा परिषद सर्कलमध्ये यावर्षी माहे ऑक्टोबरच्या शेवटी बोंडअळीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. त्यामुळे संकटाच्या दुष्टचक्रात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर पुन्हा संकट वाढले आहे.\nवन्यजीव प्राण्यांच्या त्रासामुळे दरवर्षी खारपाण पट्ट्यात कपाशी पिका व्यतिरिक्त कोणतीचे पीक घेण्यात ये नाही. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांनी मागील वर्षी पेक्षा मोठ्या उत्साहाने कपाशी पिकाची पेरणी केली.\nआमदारांचे फेसबुक अकाऊंट होत आहेत हॅक\nपरंतु अचानक आलेल्या बोंडलीने शेतकऱ्यांचा घात केला आहे. या वर्षी शंभर टक्के शेतकऱ्यांनी विविध कंपनीच्या जातीची कपाशी पेरणी पूर्ण केली असून कपाशी पीक सुद्धा चांगल्या अवस्थेत दिसत होते. त्यामुळे शेतकरीवर्ग समाधानी होता. कपाशी पिकाच्या पहिल्या वेचणी अगोदरच पावसाचे आगमन झाले.\nत्यामुळे सीतादही सुद्धा पावसातच गेल्यामुळे पहिल्या वेचणीचा भाव सुद्धा शेतकऱ्यांना कमी मिळाला. असंख्य शेतकऱ्यांच्या कपाशी पिकावर बोंडअळी ने मोठ्या प्रमाणात आक्रमण केल्यामुळे शेतकरी पूर्णतः खचला आहे. सर्व परिसरात बोंडअळी आल्यावरही कृषी विभागाने मात्र शेतकऱ्यांना कुठेच मार्गदर्शन केल्याचे दिसून येत नाही.\nकृषी व महसूल विभागाने शेतकऱ्यांच्या शेताचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य द्यावे, अशी मागणी केल्या जात आहे.\n...तर मंत्र्यांचे कपडे फाडून त्यांना ठोकू\nकपाशी पिकाचे उत्पन्न घटणार\nदरवर्षी होणारे कापसाचे उत्पन्न यावर्षी मोठ्या प्रमाणात घटणार आहे. मागील वर्षीपेक्षा यावर्षी किमान एकरी चार ते पाच क्विंटल कपाशीचा उत्पादन होण्याची शक्यता आहे. सध्याच्या स्थितीत बोंडअळीच्या प्रकोपापासून कपाशीवर लाल्या रोगाचा सुद्धा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे मागील वर्षीपेक्षा यावर्षी कपाशी पिकाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटणार असल्याचे दिसून येत आ���े, अशी माहिती येथील प्रगतशील कास्तकार राजेंद्र काळणे यांनी दिली आहे.\nभरधाव गाडीच्या धडकेत बापलेकासह तीन ठार, शेगाव-खामगाव रोडवरील घटना\nपंचनामे करण्यासाठी देणार निवेदन\nबोंड अळीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन देण्यात येईल, अशी माहिती राजेंद्र तेलगोटे यांनी दिली आहे.\n(संपादन - विवेक मेतकर)\nतीन मेपासून राज्यात सुरु होणार ऊनसावलीचा खेळ\nऔरंगाबाद : वर्षातले दोन दिवस असे येतात, ज्या दिवशी आपली सावली दिसत नाही. औरंगाबादकरांना हा अनुभव १९ मे २०२० रोजी अनुभवता येणार आहे. सध्या उत्तरायण सुरु असून मे महिनाचा कडक उन्हाळा सुरु आहे. त्यामुळे राज्यातील विविध शहरातही हा अनुभव दरदिवशी घेता येणार आहे.\n....या जिल्ह्यातील तीन पॉझिटिव्ह रुग्णांचे ‘नागपूर कनेक्शन’\nबुलडाणा : नागपूर जिल्ह्यातील कामठी येथून बुलडाण्यात धार्मिक कार्यक्रमासाठी आलेल्या 11 जणांपैकी तीन जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. बुलडाणा येथे 20 मार्च पासून धार्मिक कार्यासाठी या सर्व व्यक्ती आले होते.\nराष्ट्रीय महामार्गाच्या कामांनी घेतली गती\nअकोला : कोरोना विषाणू कोविड-19 च्या संसर्गामुळे देशात 24 मार्चपासून लॉकडाउन करण्यात आले. परिणामी देशभरातील विकास कामे ठप्प झाली. तब्बल महिनाभराच्या ब्रेकनंतर केंद्र शासनाने प्रतिबंधित क्षेत्राबाहेर विकास कामे सुरू करण्यास परवानगी दिली. त्यानुसार अकोला विभागातील राष्ट्रीय महामार्गाच्या 10 ज\nबुलडाणा : जिल्ह्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढतच असून, रुग्ण संख्या ही हळूहळू चिंता वाढवणारी ठरत आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांमध्ये खामगाव व बुलडाणा शहरातील आकडेवारी ही धोकादायक ठरत आहे. त्यामुळे प्रशासन आता काय उपाययोजना करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोरोना रुग्णांची संख्या वा\nपाच रुपयांच्या जेवणाने क्षमविली सहा लाख कष्टकऱ्यांची भूक\nअकोला ः राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सुरू केलेल्या शिवभोजनाचा जिल्ह्यातील सहा लाखांवर कष्टकऱ्यांनी लाभ घेतला आहे. गत ९ महिन्यात शिवभोजन थाळीने केवळ पाच रुपयातच कष्टकऱ्यांची भूक भागवल्याने सदर योजना अल्पावधीच लोकप्रिय ठरली आहे.\nभरधाव गाडीच्या धडकेत बापलेकासह तीन ठार, शेगाव-खामगाव रोडवरील घटना\nशेगाव (जि.बुलडाणा) भरधाव स्कॉर्पिओ गाडीच्या धडकेत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बापलेकासह एकाचा मृत्यू झाल्याची घटना ता.२८ ऑक्टोबर रोजी रात्री १०.१५ वाजता शेगाव-खामगाव रोडवरील माऊली कॉलेज जवळ घडली.\nकोरोनाचे ३० नवे पॉझिटिव्ह; आणखी एकाचा बळी\nअकोला : कोरोना विषाणूग्रस्तांचा आलेख जिल्ह्यात घसरत असल्याचे गत काही दिवसांपासून दिसून येत आहे.\nबहिणीने दिला वडिलांना मुखाग्नी\nतेल्हारा (जि.अकोला) ः शिवसेनेचे माजी शहर प्रमुख राजेश वानखडे यांचे वडील सेवानिवृत्त तलाठी कृष्णराव वानखडे यांचे २९ ऑक्टोबर रोजी आजारामुळे निधन झाले. वडिलांचे निधन झाले अन् भाऊ रुग्णालयातच आजारी असल्यामुळे बहिनीने मुखाग्नि देऊन अंत्यसस्काराचा कार्यक्रम पार पाडला. तेल्हारा शहरातील सेवानिवृ\nकापसाचा उत्पादन खर्च जास्त, उत्पन्न कमी\nतेल्हारा (जि.अकोला) ः तालुक्यात अतिवृष्टी बरोबर लांबलेल्या पावसाने कपाशी पिकाला मोठा फटका बसला. अशा परिस्थितीत बोंडअळी आली. भिजलेल्या कापसाला तीन-साडेतीन हजार रुपये तर सुक्या कापसाला साडेचार हजार रुपये भाव मिळत असल्याने उत्पादन खर्च जास्त, उत्पन्न कमी अशी स्थिती निर्माण झाली आहे.\nह्रदयद्रावक घटना: एका वाहनाने उडवले तर दुसर्‍याने चिरडले \nडोणगांव (जि. बुलडाणा) : एका वाहनाने धडक देऊन उडविलेल्या अकोला जिल्ह्यातील पातूर येथील एकाच कुटुंबातील तीन मोटरसायकल स्वारांना दुसऱ्या एका वाहनाने चिरडले. डोणगाव नजीक झालेल्या या विचित्र अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला व वाहनाचा ही चुराडा झाला आहे. मरण पावलेल्यांमध्ये आजी-आजोबा व नातवाचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/tribal-lands-will-be-compensated-according-to-the-bullet-train-project-assurance-of-governor-koshyari-62378/", "date_download": "2021-06-21T21:31:36Z", "digest": "sha1:6U2ZIQ4PKVPLOWTSQTQR23IKMSEZRYKL", "length": 17792, "nlines": 178, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Tribal lands will be compensated according to the bullet train project; Assurance of Governor Koshyari | आदिवासींच्या जमिनींचा मोबदला बुलेट ट्रेन प्रकल्पानुसार मिळणार; राज्यपाल कोश्यारी यांचे आश्वासन | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जून २२, २०२१\nकाँग्रेसकडून कोणतीही अडचण येणार नाही याची ग्वाही सोनिया गांधींनी दिली आहे : नाना पटोले\nचंद्रकांतदादा आम्ही छातीवर नाही डोक्यावर हात ठेवून सांगतो सुखात आहोत,तुम्ही अस्वस्थ आहात – मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले प्रत��युत्तर\nकंडिशनरच्या जागी तिनं लिहिलं कंडोम आणि वडिलांचा झाला संताप, म्हणाले….\n ई-मेल किंवा मेसेजद्वारे जर जॉब ऑफर मिळत असतील तर गृह मंत्रालयाने दिलेला अलर्ट लक्षात घ्यायलाच हवा\nकोरोना संकट काळात योगच तुम्हाला तारणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nसोशल मीडियाच्या आभासावर अंकुश; खरंच सत्यात उतरेल का\nही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nआंतरराष्ट्रीय योग दिन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार\nआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सोमवारी होणाऱ्या कार्यक्रमाला पंतप्रधान संबोधित करणार\nमुंबईआदिवासींच्या जमिनींचा मोबदला बुलेट ट्रेन प्रकल्पानुसार मिळणार; राज्यपाल कोश्यारी यांचे आश्वासन\nमुंबई : राज्यातील आदिवासी समाजाला अनेक वर्षांपासून भेडसावत असणार्‍या अडीअडचणी सोडविण्यासाठी व मागण्यांना न्याय देण्यासाठी लवकरच स्वतंत्र विशेष बैठक घेणार असल्याचे आश्वासन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आदिवासी क्षेत्रातील आमदारांच्या शिष्टमंडळाला दिले.\nविधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीतील सर्व आदिवासी क्षेत्रातील आमदार आणि विविध क्षेत्रातील पदाधिकार्‍यांच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची राजभवन येथे भेट घेतली. या शिष्टमंडळात समाविष्ट धर्मराव बाबा आत्राम, शिरीषकुमार नाईक, श्रीनिवास वनगा, मंजुळा गावीत, नितीन पवार, विनोद निकोले, सुनिल भुसारा, राजकुमार पटेल, दिलीप बोरसे, राजेश पाटील आदी विधीमंडळ सदस्य आणि विविध क्षेत्रातील पदाधिकार्‍यांनी राज्यपाल यांच्याकडे मागण्या मांडल्या.\nपेसा कायदा अधिक प्रभावीपणे राबवण्याची मागणी\nअनुसूचित क्षेत्राला लागू असलेला पेसा कायदा अधिक प्रभावीपणे राबवून गावांच्या विकासाला गती मिळणे महत्वाचे आहे. या पार्श्वभूमीवर शिष्टमंडळाने विविध मागण्या मांडल्या. त्यात आदिवासी भूमीजनांना दिलेल्या जमिनीसंदर्भात येणार्‍या अडचणींमुळे कर्ज मिळण्यास अडचणी येत आहेत. शेतकर्‍यांना किमान एकरात जमीन मिळावी अशी कायद्यात सुधारणा करण्यासंदर्भात केंद्र सरकारला सूचना करावी. त्यामुळे कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. वन पट्टेधारक शेतकरी वनपट्ट्यात पोट खराबा असलेल्या क्षेत्रात शेती करतात त्या जमिनी लागावडीखालील क्षेत्रात समाविष्ट क��णे व नुकसान भरपाई देणे, त्याचबरोबर सातबारा आणि मालकी हक्क देण्याबाबत सूचना करावी. पेसा कायदा १९८५ मध्ये अंमलात आला असून त्यामध्ये काही गावांचा समावेश झालेला नसल्यामुळे या गावांना कोणताही लाभ मिळत नाही. या गावांचा पेसा कायद्याअंतर्गत समावेश करण्याबाबत केंद्र सरकारला सूचना कराव्यात. त्यामुळे स्पर्धा परीक्षा उमेदवारांना भरती प्रक्रियेत संधी मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, असे मुद्दे यावेळी मांडण्यात आले.\nनिवडलेल्या उमेदवारांना पदस्थापना द्यावी\n२०१४ मध्ये वनविभागाची जी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती त्यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदस्थापना देणे. वन विभागाच्या हद्दीत नदी आणि नाल्यांवर जल संवर्धनासाठी बंधारे बांधकामाच्या अटींमध्ये शिथिलता आणणे. उर्वरित वैधानिक विकास महामंडळाप्रमाणे आदिवासी विकास महामंडळास स्वायत्तता देणे. आदिवासी विकास विभागाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांचे वेतन सर्वसाधारण अर्थसंकल्पातून द्यावे, या मागण्या आहेत. तसेच व्याघ्र प्रकल्पामुळे अनेक गावात रस्ते, वीज, पाणीपुरवठा या संदर्भातील समस्या निर्माण झाल्या आहेत, त्यामुळे आदिवासी बांधवांना मुलभूत सोयीसुविधांपासून वंचित राहावे लागत असून त्यांना मूलभूत हक्क मिळवून द्यावे.\nआदिवासींच्या जमिनींचा मोबदला बुलेट ट्रेन प्रकल्पानुसार द्या\nपालघर जिल्ह्यात अनेक मोठे प्रकल्प येत आहेत. या प्रकल्पांमध्ये आदिवासींना प्राधान्य देण्यात यावे. मुंबई-वडोदरा या महामार्गात गेलेल्या आदिवासींच्या जमिनींचा मोबदला सध्याच्या बुलेट ट्रेन प्रकल्पानुसार द्यावा. पेसा अंतर्गत घोषित झालेली गावे महसूल विभागात समाविष्ट करावी.आदिवासी सहकारी संस्थांचे पुनरुज्जीवन करून कर्जमाफीचा प्रश्न पिकपाणी-सदरी बाबत उतार्‍यावर आदिवासी असे स्वतंत्र नाव यावे. या शिष्टमंडळाने मांडलेल्या विविध समस्या, अडीअडचणी आणि मागण्या राज्यपालांनी जाणून घेतल्या. त्याबाबत सकारात्मक दृष्टीकोन ठेवून समाजाला उचित न्याय देण्यासाठी विशेष बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन राज्यपालांनी दिले.\nशेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात; रावसाहेब दानवेंचे वादग्रस्त वक्तव्य\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nव्हिडिओ गॅलरीFathers day: अक्षयाने शेअर केल्या बाबांच्या आठवणी\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nमंगळवार, जून २२, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://cmnews.co.in/https-cmnews-co-in-p3740previewtrue/", "date_download": "2021-06-21T23:21:49Z", "digest": "sha1:CMLSHE2X7SPQ7RDV6WOVCRCO4CMGRXS2", "length": 20083, "nlines": 214, "source_domain": "cmnews.co.in", "title": "*अहमदनगर जिल्ह्यात २४ तासात ३६० नव्या रुग्णांची भर;तब्बल ४११ रुग्ण घरी* – CMNEWS", "raw_content": "\nओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीसपदी मंगल भुजबळ यांची नियुक्ती\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\nइनामी जमीन घोटाळ्यांमध्ये जिल्हाधिकार्‍यांना विभागीय आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश\nअंबाजोगाई येथील ‘स्वाराती’ रूग्णालयातील व्हे��टिलेटरही तशीच पडून; आ.सतीश चव्हाण यांचा खोचक सवाल\nकलासम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचे निधन\nम्युकर मायकोसिसचे राज्यात पंधराशे रूग्ण; पुढील दहा दिवस अत्यंत महत्त्वाचे :आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती\nखत दरवाढीच्या निषेधार्थ केंद्र सरकारचा पुतळा जाळून स्वाभिमानी शेतकरी संघटना गुरुवारी प्रचंड आक्रमक आंदोलन छेडणार\nHome/ताज्या घडामोडी/*अहमदनगर जिल्ह्यात २४ तासात ३६० नव्या रुग्णांची भर;तब्बल ४११ रुग्ण घरी*\n*अहमदनगर जिल्ह्यात २४ तासात ३६० नव्या रुग्णांची भर;तब्बल ४११ रुग्ण घरी*\nअहमदनगर दि 31 जुलै टीमसीएम न्यूज\nजिल्ह्यात काल (गुरुवारी ) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३६० ने वाढ झाली. यामध्ये जिल्हा रुग्णालय कोरोना टेस्ट लॅबमध्ये ५६, अँटीजेन चाचणीत १४३ आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधीत आढळून आलेल्या १६१ रुग्णांचा समावेश आहे. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १५४५ इतकी झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आज ४११ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता ३३६० इतकी झाली. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण हे७२.२१ टक्के इतके आहे.\nकाल सायंकाळपासून आज दुपारपर्यंत ४० रुग्ण बाधित आढळून आले होते. बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये पारनेर १,अकोले ०९, नेवासा ०६, राहाता ०१, भिंगार ०१,\nनगर शहर १६, श्रीगोंदा ०१,नगर ग्रामीण ०१,श्रीरामपुर ०१,कोपरगाव ०३ रुग्णांचा समावेश होता. त्यानंतर आणखी १६ रुग्ण आढळून आले. यामध्ये संगमनेर ०७- देवाचा मळा ३, आश्वी बु.०१, घुलेवाडी ०३, अहमदनगर शहर ०३- गोविंदपुरा यशवंत नगर ०१, शहर ०१, आगरकर मळा ०१, नगरग्रामीण ०१ – नेप्ती ,पारनेर ०५- ढवळपुरी ०१, पाडळी दर्या ०१, तिखोल ०२, पारनेर ०१ आदी ठिकाणी रुग्ण बाधित आढळून आले.\nअँटीजेन चाचणीत आज १४३ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, संगमनेर २०, राहाता ०५, पाथर्डी १६, नगर ग्रामीण ०८, श्रीरामपुर २१, कॅन्टोन्मेंट १७, नेवासा २६, कोपरगाव १५ आणि कर्जत १५ अशा रुग्णांचा समावेश आहे.\nखाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या १६१ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा १२४, संगमनेर ०५, राहाता १०, पाथर्डी ०३, नगर ग्रामीण ०५, श्रीरामपूर ०३, नेवासा ०१, श्रीगोंदा ०१, पारनेर ०१, अकोले ०२, राहुरी ०२, शे���गाव ०१ आणि कर्जत येथील ०३ रुग्णांचा समावेश आहे.\nदरम्यान, आज ४११ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये, मनपा २२३, संगमनेर ५३, राहाता १८,पाथर्डी २, नगर ग्रा.२५, श्रीरामपूर २३, कॅन्टोन्मेंट १, नेवासा १०, पारनेर ७, राहुरी १०,शेवगाव १, कोपरगाव ३, श्रीगोंदा १५, कर्जत १४, अकोले ५, जामखेड १ अशा रुग्णांचा समावेश आहे.\nहेही वाचा:*पाथर्डीत आज 25 कोरोना पॉझिटिव्हची भर*\n*बरे झालेली रुग्ण संख्या: ३३६०*\n*उपचार सुरू असलेले रूग्ण: १५४५*\n*एकूण रूग्ण संख्या: ४९७३*\nओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीसपदी मंगल भुजबळ यांची नियुक्ती\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीसपदी मंगल भुजबळ यांची नियुक्ती\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\n*पाथर्डीत आज 25 कोरोना पॉझिटिव्हची भर*\n*बीड जिल्ह्यात ४१६ कोरोना बाधित बरे;नव्याने ५० पॉझिटिव्ह आले*\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\nइनामी जमीन घोटाळ्यांमध्ये जिल्हाधिकार्‍यांना विभागीय आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश\nअंबाजोगाई येथील ‘स्वाराती’ रूग्णालयातील व्हेंटिलेटरही तशीच पडून; आ.सतीश चव्हाण यांचा खोचक सवाल\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*अखेर नरभक्षक बिबटया जेरबंद; वनविभागाची कामगिरी\n*आष्टीतील तालुक्यातील एकाला कोरोनाची बाधा*\n*राज्यातील शिक्षकांना SCERT देणार गुगल क्लासरूम चे ऑनलाईन प्रशिक्षण*\nओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीसपदी मंगल भुजबळ यांची नियुक्ती\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nशिवस्वराज्य दिनाच्या नि���ित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\nअण्णांच्या राळेगण मध्ये साडी वाटप करताना दोघांना पथकाने पकडले » CMNEWS\nअहमदनगर: १३४ रूग्णांना डिस्चार्ज तर ८३ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर\nदक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांची भेट\nपरळीत कोविड लसीकरण सराव फेरी चा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आरंभ\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*अखेर नरभक्षक बिबटया जेरबंद; वनविभागाची कामगिरी\n*आष्टीतील तालुक्यातील एकाला कोरोनाची बाधा*\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*अखेर नरभक्षक बिबटया जेरबंद; वनविभागाची कामगिरी\n*आष्टीतील तालुक्यातील एकाला कोरोनाची बाधा*\n*राज्यातील शिक्षकांना SCERT देणार गुगल क्लासरूम चे ऑनलाईन प्रशिक्षण*\n*राज्यातील शिक्षकांना SCERT देणार गुगल क्लासरूम चे ऑनलाईन प्रशिक्षण*\n*आष्टीतील कोरोना बाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू*\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटचं पुण्यात कनेक्शन, महिलेसह तिघांना अटक*\n*दिवाळी तुमची दवाखान्यात जाणार कायआज जिल्ह्यात 200 कोरोना ग्रस्तांची भर*\n*बीड जिल्ह्याचा कोरोना corona कमी होतोय पण आष्टीचा वाढला\nअण्णांच्या राळेगण मध्ये साडी वाटप करताना दोघांना पथकाने पकडले » CMNEWS\nअहमदनगर: १३४ रूग्णांना डिस्चार्ज तर ८३ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर\nदक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांची भेट\nपरळीत कोविड लसीकरण सराव फेरी चा पालकमंत्री धनंजय म��ंडे यांच्या हस्ते आरंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-KOL-lk-advanis-emergency-remarks-should-be-taken-seriously-sharad-pawar-5029228-NOR.html", "date_download": "2021-06-21T21:40:42Z", "digest": "sha1:5XSQB5HKWRXPLHXFFW4FAITJXRXWZN4M", "length": 6315, "nlines": 61, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "LK Advani\\'s Emergency remarks should be taken seriously: Sharad Pawar | अडवाणींची ‘आणीबाणी’ गांभीर्याने घ्यायला हवी, शरद पवार यांचे मत - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअडवाणींची ‘आणीबाणी’ गांभीर्याने घ्यायला हवी, शरद पवार यांचे मत\nसांगली - ‘लालकृष्ण अडवाणी यांनी यापूर्वी देशात लागलेल्या आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगला आहे. आणीबाणी काय असते हे ते चांगले जाणतात. त्यामुळे त्यांनी नुकतेच पुन्हा आणीबाणीचा धोका असल्याचे केलेले वक्तव्य देशाने गांभीर्याने घ्यायला हवे,’ असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी व्यक्त केले.\nतासगाव तालुक्यातील अंजनी येथे एका कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. छगन भुजबळ यांच्या मालमत्तेच्या चौकशीबाबत बोलताना पवार म्हणाले, ‘मीही गृहमंत्री म्हणून काम केले आहे. माझ्या माहितीनुसार कोणत्याही प्रकरणाची चौकशी करणार्‍या यंत्रणेने चौकशी पूर्ण होईपर्यंत जाहीरपणे काही बोलू नये, असे संकेत आहेत. पण सध्या या अधिकार्‍यांना जाहीरपणे बोलण्यातच अधिक रस दिसतो आहे, हे योग्य नाही,’ असा टाेलाही त्यांनी ‘एसीबी’ला लगावला.\nबिहारच्या निवडणुका काँग्रेस, लालूप्रसाद, नितीशकुमार यांचा पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित लढवण्याचे ठरवले आहे. येत्या आठवड्यात तेथे होत असलेल्या विधान परिषदेच्या २४ जागांच्या निवडणुकीसाठी लालूप्रसाद यांना १०, नितीशकुमार यांना १०, काॅंग्रेसला ३ आणि राष्ट्रवादीला एक अशा जागा मिळण्याबाबत बाेलणीही झाली आहे. भाजपला बाजूलाच ठेवावे, असे तेथील जनमत आहे. त्यासाठी आम्ही ती निवडणूक एकत्रित लढणार आहाेत, असे पवारांनी स्पष्ट केले.\nसाखर कारखान्यांचे पॅकेज फसवे\nकेंद्र शासनाने साखर कारखान्यांना ६ हजार कोटींचे बिनव्याजी कर्ज देऊ केले आहे. हे पॅकेज फसवे असल्याचे सांगताना पवार म्हणाले, ‘आम्ही पाच वर्षांच्या काळासाठी कारखान्यांना कर्ज दिले होते. त्याचे व्याज त्या वेळी केंद्र सरकारने भरले होते. आता जाहीर केलेले कर्ज कारखान्यांना ��िळायला आणखी ८ महिन्यांचा कालावधी लागेल. शिवाय चार महिन्यांचे कर्ज कारखान्यांना भरावे लागेल. त्यामुळे या पॅकेजचा फायदा महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना होणार नाही.’\nदेशात पुन्हा लागू शकते आणीबाणी, लालकृष्ण अडवाणींनी व्यक्त केली भीती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-KOL-r-4557487-NOR.html", "date_download": "2021-06-21T22:53:16Z", "digest": "sha1:T2QQJNS7HVU55EDESCCTOIZLEDOVXSSH", "length": 5968, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "R.R.Patil News In Marathi, Gopinath Munde, Nationalist Congress, BJP | \\'मुंडेंना सांगलीत गृहमंत्री व्हायचे असते, तर औरंगाबादमध्ये गेले की भावी मुख्यमंत्री\\' - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n\\'मुंडेंना सांगलीत गृहमंत्री व्हायचे असते, तर औरंगाबादमध्ये गेले की भावी मुख्यमंत्री\\'\nसांगली - भाजप नेते गोपीनाथ मुंडेंना सांगलीत आले की त्यांना गृहमंत्री व्हायचे असते, तर औरंगाबादमध्ये गेले की भावी मुख्यमंत्री मीच म्हणून ते सांगतात आणि दिल्लीत गेले की त्यांना कृषिमंत्री व्हायचे असते. ते गाव बदलले की आपली पदे बदलतात. मुंडे माझे चांगले मित्र अहेत; मात्र त्यांना मानसोपचारतज्ज्ञांकडून उपचाराची गरज आहे, असा टोला गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी लागवला.\nसांगली लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस आघाडीचे उमेदवार प्रतीक पाटील यांच्या प्रचारार्थ तासगाव येथे आयोजित सभेत पाटील बोलत होते. ते म्हणाले, ‘‘भाजपने गेली दोन वर्षे मोदी मोदीचा जप केला; पण आज मोदींची प्रतिमा छोटी व्हायला लागली आहे. मोदी गुजरातच्या पुढे जाऊ शकले नाहीत, ते देशाचे पंतप्रधान काय होणार त्यांच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. भाजपने यापूर्वीच्या निवडणुकांत दिलेली कोणती आश्वासने पाळली, याचा लोकांनी विचार करावा. भाजपच्या भूलथापांना जनता बळी पडणार नाही. मोदींचा अश्वमेध महाराष्ट्रातील जनताच रोखेल.’’\nसेना संपवण्याचा पद्धतशीर डाव\nमहायुतीतील धुसफुशीचा धागा पकडून पाटील म्हणाले, ‘‘शिवसेनेला कमकुवत करण्याचे पद्धतशीर काम सुरू आहे. भाजपने महाराष्ट्रात अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाशी हातमिळवणी करून शिवसेनेचे उमेदवार पाडण्याची योजना आखली आहे. भाजपचे हे विश्वासघाताचे राजकारण जनताच उघडे पाडेल.’’ तसेच भाजपमध्ये नितीन गडकरी व मुंडे यांचे फारसे जमत नसल्याचे त्याचा फटका बसेल, असे��ी त्यांनी या वेळी बोलताना सांगितले.\nशिवसेनेतून कार्यकर्ते बाहेर पडू नयेत म्हणून मध्यंतरी उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना शिवबंधनात बांधले, तरीही कार्यकर्ते पक्षातून बाहेर पडायचे थांबले नाहीत. कार्यकर्त्यांना बांधून ठेवण्यासाठी त्यांनी आता शिवसाखळी बांधली तरी कार्यकर्ते थांबणार नाहीत, अशी टीका पाटील यांनी केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Tacheng+cn.php", "date_download": "2021-06-21T22:52:36Z", "digest": "sha1:AI5SF6ICHQRL555F5RNGSGSBR7PK6TEI", "length": 3347, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Tacheng", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Tacheng\nआधी जोडलेला 901 हा क्रमांक Tacheng क्षेत्र कोड आहे व Tacheng चीनमध्ये स्थित आहे. जर आपण चीनबाहेर असाल व आपल्याला Tachengमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. चीन देश कोड +86 (0086) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Tachengमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +86 901 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनTachengमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +86 901 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0086 901 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2021/05/blog-post_48.html", "date_download": "2021-06-21T23:49:46Z", "digest": "sha1:YWLBZP3QFACLTBMUPB4GGSVBFSKAEBRX", "length": 9376, "nlines": 93, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या कारवाईत ३१ लाख रुपये दंडाची आकारणी... - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या कारवाईत ३१ लाख रुपये दंडाची आकारणी...\nकोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या कारवाईत ३१ लाख रुपये दंडाची आकारणी...\nकोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या कारवाईत ३१ लाख रुपये दंडाची आकारणी...\nवाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवरील संचारबंदीच्या काळात नियम मोडणाऱ्यांवर कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतींन कारवाई करण्यात आली. गेल्या वीस दिवसात १३८७ वाहन जप्त करत ३१ लाख रुपये दंडाची आकारणी केली आहे. अशी माहिती शहर वाहतूक पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी यांनी दिली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने कडक निर्बंध लागू केले. यामध्ये अनावश्यक फिरणाऱ्यांवर, गर्दी करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश देण्यात आले. याकाळात अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना सकाळी ११ नंतर घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आलं. तरी देखील अनेकजण विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत होती. अशांवर शहर वाहतूक नियंत्रण शाखेनं गेल्या वीस दिवसात कारवाई करत १३८७ वाहने जप्त केली. तर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या जवळपास पंधरा हजार वाहन चालकांवर कारवाई करत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गेल्या वीस दिवसात जवळपास ३१ लाख रुपये दंडाची आकारणी झाली आहे.\nTags # कोल्हापूर # पश्चिम महाराष्ट्र\nTags कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्र\nउल्हास नदीत तरुण गेला वाहून, शोध सुरु , नेरळ येथील घटना\nनेरळ-माथेरान घाटात दरड कोसळली\nनेरळ, कर्जत,खालापूर, पेण,वडखळ इथल्या कारच्या सायलेन्सरची चोरी करणाऱ्या टोळीला कुर्ला येथून अटक\nसांगली वनविभागाचा प्राणीमित्राच्या घरावर छापा:\nशिराळा येथील विद्यार्थीनीने तयार केला गरिबांसाठी व्हेंटिलेटर\nमाथेरान येथे अश्वांचे जंतनाशक लसीकरण व उपचार शिबिर\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवा��� गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ चंद्रपूर जाहिरात ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/lockdwon/", "date_download": "2021-06-21T23:13:30Z", "digest": "sha1:4LIP7VUBMYSPNLYOEM34EIHWYVIAWCQ4", "length": 10956, "nlines": 107, "source_domain": "mpcnews.in", "title": "Lockdwon Archives - MPCNEWS", "raw_content": "\nMumbai: कोणताही पाठ कायमस्वरुपी वगळला नाही; फक्त चालू वर्षासाठीच पाठ्यक्रम कमी\nएमपीसी न्यूज - शालेय वर्ष 2020 - 21 साठी कोरोना (कोविड 19) प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शालेय पाठ्यक्रम कमी करण्यात आलेला आहे. यासंदर्भाने समाजशास्त्र व इतिहास विषयाच्या अनुषंगाने काही वर्तमानपत्रामध्ये दिशाभूल करणारे व संभ्रम निर्माण…\nPimpri: साबण खरेदीत अधिकाऱ्यांची ‘फेसाळ’ कमाई, पालिकेचे लाखोंचे नुकसान\nएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पालिकेने झोपडपट्टीधारकांना निकृष्ट दर्जाचे मास्क पुरविल्याचे आणि चौकशीसाठी भांडार विभाग काही संस्थांच्या मास्कचे नमुनेच देवू शकले नसल्याचे उघड झाल्यानंतर आता या विभागाचा आणखी एक पराक्रम उघडकीस आला आहे.…\nPimpri: लघुउद्योग, व्यावसायिक मिळकतींचा तीन महिन्याचा कर माफ करा; सत्ताधाऱ्यांची आयुक्तांना सूचना\nएमपीसी न्यूज - कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे शहरातील लघुउद्योग, व्यवसाय दोन महिने बंद होते. त्याचा या व्यवसायिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे महापालिका हद्दीतील लघुउद्योग आणि बि��रनिवासी (कमर्शियल) मिळकतींचा तीन…\nDighi: शिवसेना दिघी शाखा व वाळके प्रतिष्ठानकडून एक लाखाहून जास्त गरजूंना अन्नदान\nएमपीसी न्यूज - शिवसेना दिघी शाखा आणि कै. तानाजी सोपानराव वाळके प्रतिष्ठान, कै. सुजाताताई एकनाथ वाळके प्रतिष्ठानच्या वतीने लॉकडाऊनच्या कालावधीत एक लाखाहून जास्त गरजूंना अन्नदान केले आहे. दिघी विठ्ठलमंदिर शेजारी सुरु केलेल्या…\nPune : सोशल डिस्टंसिंग न पाळणाऱ्या भाजीविक्रेत्यांवर कारवाई करा : मंजुषा नागपुरे\nएमपीसी न्यूज - राजाराम पूल, विठ्ठलवाडी, सिंहगड रस्ता येथे 50-60 जण टेम्पोमध्ये कुठलेही डिस्टनसिंगचे नियम न पाळता, मास्क न घालता याठिकाणी भाजी विक्री करीत असल्याचे दिसून आले. त्यामुळे या भाजीविक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी भाजपच्या…\nMumbai : राज्यातून आतापर्यंत 2 लाख 45 हजार कामगारांची त्यांच्या मूळ राज्यात पाठवणी : गृहमंत्री अनिल…\nएमपीसीन्यूज : लॉकडाऊन मुळे महाराष्ट्रात अडकून पडलेल्या परराज्यातील जवळपास दोन लाख 45 हजार कामगारांची पाठवणी विशेष श्रमिक ट्रेनद्वारे त्यांच्या मूळ राज्यात करण्यात आली असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.22 मार्च पासून…\nMumbai: ‘लालपरी’ही धावतेय स्थलांतरीत मजुरांच्या मदतीला \nएमपीसी न्यूज - महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ज्या एसटी बसकडे पाहिले जाते. त्या एसटी बसेसही स्थलांतरीत मजूर आणि कामगारांच्या मदतीला धावून आल्या आहेत. आतापर्यंत 11 हजार 379 बसेसद्वारे सुमारे 1 लाख 41 हजार 798 स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या…\nPimpri: शहरातील ‘कंटेन्मेंट’ झोनमध्ये वाढ, आपला परिसर प्रतिबंधित क्षेत्र \nएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. शहरातील आठही क्षेत्रीय कार्यालय प्रभागाच्या हद्दीत कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. शहराच्या नवीन भागात कोरोनाचे रुग्ण सापडत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आजमितीला…\nPune : शहरात आज कोरोनाचे 5 बळी ; 106 नवीन रुग्णांची वाढ\nएमपीसीन्यूज - कोरोनाबाधित नवीन रुग्णांची दिवसभरातील संख्या 106 झाली आहे. तर पाच जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 174 जणांचा बळी गेला आहे. 144 रुग्ण ठणठणीत बरे झाले. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी ही माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य…\nPimpri : रिपब्लिकन पक्षाच्या ‘अक्षय भोजन’ योजनेतून दररोज 5300 गरजूंना मिळतोय मायेच�� घास\nएमपीसी न्यूज - पुण्यातील झोपडपट्टी व चाळीत राहणाऱ्या भुकेलेल्या व गरजूंसाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि रिपब्लिकन पार्टीच्या पदाधिकाऱ्यानी मिळून अक्षय भोजन योजना सुरू केली. या माध्यमातून दररोज जवळपास 5300 लोकांच्या…\nPimpri News: स्थायी समितीचे माजी अध्यक्ष, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सुरेश सोनवणे यांचे निधन\nSangvi Crime News : रावण गँगकडून हल्ला झाल्यास प्रतिउत्तर देण्यासाठी तडीपार गुंडाने आणली दोन पिस्तूल\nMaval Corona News : दिवसभरात 60 नवे रुग्ण तर 55 जणांना डिस्चार्ज\nPune Crime News : आकर्षक परतावा आणि भिशीच्या नावाखाली गुंतवणूक करण्यास भाग पाडून तीन कोटी 60 लाख रुपयांची फसवणूक…\nPune News : ऐन पावसाळ्यात पुण्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर\nMaval News : मावळातील विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणार 35 टक्के फी सवलत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.athawadavishesh.com/17748/", "date_download": "2021-06-21T23:15:39Z", "digest": "sha1:O253V2YU6Z7GWIA2GIBFXQTZ3DOVQQVQ", "length": 13225, "nlines": 103, "source_domain": "www.athawadavishesh.com", "title": "हिंगोली येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याच्या कामाला गती देणार - वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख - आठवडा विशेष", "raw_content": "\nमुख्य पान » Blog » हिंगोली येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याच्या कामाला गती देणार - वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख\nहिंगोली येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याच्या कामाला गती देणार - वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख\nमुंबई, दि. २४ : कोरोना संकटाच्या या काळात संपूर्ण जगात वैद्यकीय शिक्षणाचे महत्त्व प्रकर्षाने अधोरेखित झाले असून सद्यस्थितीत डॉक्टरांचे काम सर्वात कठीण तर आहेच त्याचबरोबर चांगले डॉक्टर निर्माण करणे ही सुद्धा काळाची गरज आहे. ही गरज लक्षात घेता महाराष्ट्रातील दुर्गम भागात वैद्यकीय शिक्षण संबंधित पायाभूत सुविधा, महाविद्यालये व रुग्णालये विकसित करण्यास महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी केले. या अनुषंगाने हिंगोली येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याच्या कामाला गती देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.\nहिंगोली येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासंदर्भातील बैठक मंगळवारी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आली होती. या बै���कीला शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड, खासदार राजीव सातव, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.\nश्री. देशमुख म्हणाले की, वैद्यकीय महाविद्यालय उभारणीसाठी ही जागा योग्य आहे का याबाबत वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत पुढील आठवड्यात पाहणी करण्यात येईल. तसेच हिंगोली येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणीसाठी पशुसंवर्धन विभागाकडून वैद्यकीय शिक्षण विभागाला जागा हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया होणे आवश्यक आहे. जागा हस्तांतरीत झाल्यानंतर वैद्यकीय महाविद्यालय उभारणीबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयाकडे पाठविण्यात येईल. सिंधुदुर्ग, गोंदिया आणि नंदुरबार येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याबाबत सध्या कार्यवाही सुरु असून हिंगोली येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याच्या कामालाही गती देण्यात येईल.\nनवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी किमान सलग 20 एकर जागा आवश्यक आहे. तसेच किमान 300 रुग्णखाटांचे रुग्णालय नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न असणे आवश्यक आहे. यामुळेच वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत हिंगोली येथील महाविद्यालयासाठी आवश्यक असणाऱ्या जागेची पाहणी आणि याबाबतचा अहवाल तयार करण्याच्या कामाला गती देण्यात येईल, असेही श्री. देशमुख यांनी यावेळी सांगितले.\nकोविड लस वितरणासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स; मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार टास्क फोर्सची स्थापना\nसार्वजनिक‍ खाजगी भागीदारी तत्वामुळे वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल होतील\nपाटोदा तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज\nराज्य माहिती आयोगाची तांबाराजुरीच्या ग्रामसेवकावर दंडात्मक कारवाई ,ठोठावला बारा हजाराचा दंड\nपाटोदा तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज\nधनगरजवळका शिखरवाडडी पारनेर चे रस्ता काम गतिने का संथ गतीने \nपाटोदा तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज\nपाटोदा शासकीय गोदामाच्या आवारातील अतिक्रमण महसूल विभागाने केले जमीनदोस्त\nबीड जिल्हयातील अपंग बांधवांना व्यक्सीन ची लस घेन्यासाठी बीड समाजकल्याण कडून ५ जुन हि तारीख निश्चित झाली आहे- शाहु डोळस\nऔरंगाबाद जिल्हाब्रेकिंग न्युजसोयगाव तालुका\nआजोबांनी रंगविलेली स्वप्ने पाहण्या�� आता ते नाहीत...घोसला येथील तरुणीची पहिली खंत\nपाटोदा: जागा परस्पर नावावर करण्याचा ग्रामसेवकाचा प्रताप\nराज्य माहिती आयोगाची तांबाराजुरीच्या ग्रामसेवकावर दंडात्मक कारवाई ,ठोठावला बारा हजाराचा दंड\nखते व बियाणे उपलब्ध साठ्यांचा फलक दर्शनी भागात लावल्यास अन्नदात्यांची आर्थिक लूट थांबेल― सुरेश पाटोळे\nधनगरजवळका शिखरवाडडी पारनेर चे रस्ता काम गतिने का संथ गतीने \nतुमच्यासाठी खास निवडक बातम्या\nपाटोदा: जागा परस्पर नावावर करण्याचा ग्रामसेवकाचा प्रताप\nपाटोदा तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज\nराज्य माहिती आयोगाची तांबाराजुरीच्या ग्रामसेवकावर दंडात्मक कारवाई ,ठोठावला बारा हजाराचा दंड\nखते व बियाणे उपलब्ध साठ्यांचा फलक दर्शनी भागात लावल्यास अन्नदात्यांची आर्थिक लूट थांबेल― सुरेश पाटोळे\nपाटोदा तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज\nधनगरजवळका शिखरवाडडी पारनेर चे रस्ता काम गतिने का संथ गतीने \nबीड - पाटोदा तालुक्यातील चुंबळी येथे जबर दरोडा तीन जण जबर जखमी\nयशवंतराव चव्हाण महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण\nतुळशीचे रोप देवून जागतिक पर्यावरण दिन साजरा , लोकनेते गोपीनाथराव मुंडे गोरक्षण शाळेचा स्तुत्य उपक्रम\nआपेगाव कोविड केअर सेंटर मधील कोरोना योध्दयांचा सत्कार\nआठवडा विशेष हे वृत्तपत्र भारत सरकार आरएनआय नोंदणीकृत आहे. नोंदणी क्र.MAHMAR/2019/78533. सर्व वाद-विवाद पाटोदा न्यायालय अंतर्गत\nआठवडा विशेष ― सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2020/08/blog-post_582.html", "date_download": "2021-06-21T22:01:00Z", "digest": "sha1:KZOPHHLF5IICUGWSRJDSB2ROXJ6Y3AIR", "length": 14760, "nlines": 106, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "अंतिम वर्षाच्या परिक्षेसंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली सर्व कुलगुरूंची बैठक संपन्न - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome महाराष्ट्र अंतिम वर्षाच्या परिक्षेसंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली सर्व कुलगुरूंची बैठक संपन्न\nअंतिम वर्षाच्या परिक्षेसंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली सर्व कुलगुरूंची बैठक संपन्न\nअंतिम वर्षाच्या परिक्षेसंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली सर्व कुलगुरूंची बैठक संपन्न\nअंतिम वर्षाच्या परीक्षा कशा आणि कधी घेता येथील यासंदर्भात कुलगुरूंची समिती गठीत\nउदय सामंत यांची माहिती\nविद्यार्थ्यांना कोणत्याही मानसिक त्रासाला सामोरे जावे लागणार नाही याची विशेष काळजी घेऊन सहज, आणि सुलभ पध्दतीने अंतिम वर्षाच्या परीक्षा कशा आणि कधी घेता येतील यासाठी कुलगुरूंची समिती गठीत करण्यात आली आहे असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी संगितले.\nआज मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात झूमच्या माध्यमातून 13 अकृषी विद्यापींठाच्या कुलगुरू सोबत ऑनलाईन बैठक संपन्न झाली.\nसामंत म्हणाले, मा.सर्वोच्च न्यायालयाच्या परीक्षेसंदर्भातील निर्णयानुसार राज्यातील अंतिम वर्षांच्या परीक्षा कधी आणि कशा एका समान पद्धतीने घेता येतील याचे नियोजन करणे गरजेचे आहे. विद्यार्थी हित लक्षात घेऊन एकाही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची दक्षता घेऊन विद्यापीठानी एका समान पद्धतीने परीक्षा कशा घेता येतील याचे नियोजन करावे तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) मार्गदर्शक सूचनांनुसार दिनांक ३० सप्टेंबर २०२० पर्यंत परीक्षा घेणे शक्य आहे का याबद्दलही विचार करावा अशा सूचना श्री. सामंत यांनी दिल्या.\nसामंत म्हणाले,विद्यार्थ्यांची परिक्षेसंदर्भातील मानसिकता लक्षात घेऊन कमीत कमी संसाधनामध्ये आणि सहज आणि सोप्या पद्धतीने परीक्षाकशा घेता येतील यासाठीचा अभ्यास करण्यासाठी आज कुलगुरूची एक समिती गठीत करण्यात आली आहे.\nया समितीने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) मार्गदर्शक सूचनांचा विचार करून परीक्षा कशा आणि कधी घेता येतील यावर\nउद्या दिनांक ३० ऑगस्ट २०२० रोजी सकाळी ११ वाजता बैठक घेऊन आपला अहवाल सादर करावा. समितीच्या निर्णयानंतर मा.राज्यपाल महोदय आणि मुख्यमंत्री महोदय यांच्याशी चर्चा करून परीक्षेबाबतचा अंतिम निर्णय लवकरच जाहीर करण्यात येईल असेही सामंत यांनी सांगितले बैठकीत गोवा, दिल्ली,मध्यप्रदेश,बनारस विद्यापीठ यांनी कशा पद्धतीने तेथील परीक्षा घेतल्या आहेत, याचाही सविस्तर आढावा घेण्यात आला.\nया बैठकीमध्ये उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजीव जलोटा, संचालक डॉ. धनराज माने, तंत्र शिक्षण सं��ालक अभय वाघ,सर्व अकृषी विद्यापीठांचे कुलगुरू आणि संबंधित अधिकारी सहभागी होत\nराज्यातील कोविड-१९चा प्रादुर्भाव आणि अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात बैठक संपन्न\nराज्यातील कोविड-१९चा प्रादुर्भाव आणि\nविद्यपीठ अनुदान आयोगाने(UGC) दिलेल्या मार्गदर्शन सूचनानुसार परिक्षेसंदर्भात आज मंत्रालयात बैठक झाली.\nबैठकीला उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजीव जलोटा, संचालक डॉ. धनराज माने, तंत्र शिक्षण संचालक अभय वाघ,माजी कुलगुरू राजन वेळूकर,विजय खोले, उपस्थित होते.\nबैठकीत विद्यपीठ अनुदान आयोगाने(UGC) अंतिम वर्षाच्या परिक्षेसंदर्भात दिलेल्या मार्गदर्शन सूचना,सर्व अकृषी विद्यापींठाच्या कुलगुरूनी बैठकीत दिलेल्या सूचना, राज्यातील कोविड-१९चा प्रादुर्भाव आणि विद्यार्थी, पालक यांच्या परीक्षेसंदर्भातील सूचना,निकालाची प्रक्रिया, शैक्षणिक वर्ष या सर्व बाबीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.\nउल्हास नदीत तरुण गेला वाहून, शोध सुरु , नेरळ येथील घटना\nनेरळ-माथेरान घाटात दरड कोसळली\nनेरळ, कर्जत,खालापूर, पेण,वडखळ इथल्या कारच्या सायलेन्सरची चोरी करणाऱ्या टोळीला कुर्ला येथून अटक\nसांगली वनविभागाचा प्राणीमित्राच्या घरावर छापा:\nशिराळा येथील विद्यार्थीनीने तयार केला गरिबांसाठी व्हेंटिलेटर\nमाथेरान येथे अश्वांचे जंतनाशक लसीकरण व उपचार शिबिर\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ चंद्रपूर जाहिरात ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/local-train-for-general-passengers-is-likely-to-start-after-december-15-vk-59524/", "date_download": "2021-06-21T22:50:20Z", "digest": "sha1:BYOEEGTORN3YK6KYJKB7FJXEIAFECRB3", "length": 13256, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Local train for general passengers is likely to start after December 15 vk | मागील दहा महिन्यांपासून सर्वसामान्य मुंबईकर ज्या घोषणेच्या प्रतिक्षेत आहेत ती घोषणा आता लवकरच होणार | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जून २२, २०२१\nकाँग्रेसकडून कोणतीही अडचण येणार नाही याची ग्वाही सोनिया गांधींनी दिली आहे : नाना पटोले\nचंद्रकांतदादा आम्ही छातीवर नाही डोक्यावर हात ठेवून सांगतो सुखात आहोत,तुम्ही अस्वस्थ आहात – मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले प्रत्युत्तर\nकंडिशनरच्या जागी तिनं लिहिलं कंडोम आणि वडिलांचा झाला संताप, म्हणाले….\n ई-मेल किंवा मेसेजद्वारे जर जॉब ऑफर मिळत असतील तर गृह मंत्रालयाने दिलेला अलर्ट लक्षात घ्यायलाच हवा\nकोरोना संकट काळात योगच तुम्हाला तारणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nसोशल मीडियाच्या आभासावर अंकुश; खरंच सत्यात उतरेल का\nही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nआंतरराष्ट्रीय योग दिन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार\nआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सोमवारी होणाऱ्या कार्यक्रमाला पंतप्रधान संबोधित करणार\nआता फक्त थोडी कळ सोसामागील दहा महिन्यांपासून सर्वसामान्य मुंबईकर ज्या घोषणेच्या प्रतिक्षेत आहेत ती घोषणा आता लवकरच होणार\nमुंबई : मार्च मध्ये लॉकडाऊन जाल्यापासून मुंबईची लोकल सेवा बंद करण्यात आली. यानंतर अनलॉकच्या प्रक्रियेत काही ठराविक प्रवाशांसाठी लोकल सेवा सुरु करण्यात आली. मा���्र, मागील दहा महिन्यांपासून सर्वसामान्य मुंबईकर आणि लोकल प्रवासी ज्या घोषणेच्या प्रतिक्षेत आहेत ती घोषणा आता लवकरच होणार आहे. १५ डिसेंबर नंतर सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल ट्रेन सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.\nकोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांच्या प्रवासासाठी मुंबईची लोकल ट्रेन बंद करण्यात आली होती. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, महिलांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. परंतु सर्वांसाठी लोकल प्रवास कधी सुरू होणार हा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिवाळी नंतर कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेऊन लोकल सर्वांसाठी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल असे म्हटले होते.\n१५ डिसेंबर पर्यंत कोरोना संसर्गाचा आकडा स्थिर राहिल्यास मुंबईतील लोकल ट्रेन सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. सध्या मुंबईतील कोरोना संसर्गाचा आकडा जवळपास स्थिर असल्याचे चित्र आहे. त्यामुळे १५ डिसेंबर नंतर सर्वांसाठी लोकल ट्रेन सुरू करण्याच्या दृष्टीने लवकरच प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.\n१० ते १२ डिसेंबरदरम्यानच्या महत्वाच्या बैठकीत यासंबधीचा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे सर्वांसाठी लोकल ट्रेनची प्रतिक्षा लवकरच संपणार असल्याचे चिन्ह आहेत.\nमहाराष्ट्रात कोरोना रुगणांची संख्या घटली पण… आता दुसरीच भिती निर्माण झाली\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nव्हिडिओ गॅलरीFathers day: अक्षयाने शेअर केल्या बाबांच्या आठवणी\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उद��र धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nमंगळवार, जून २२, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B6_%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%95", "date_download": "2021-06-21T23:32:09Z", "digest": "sha1:PSFHSN3LQYWEJS6XKT2K6MOUEIK365UA", "length": 4636, "nlines": 110, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सदिश एकक - विकिपीडिया", "raw_content": "\nसदिश एकक ही गणितातील एक संकल्पना असून ते कुठल्याही सदिशाचे एकक दाखविते. कुठलाही सदिश दोन गुणधर्म दाखविते - किंमत आणि दिशा. त्यापैकी किंमत ही अदिश असते तर त्याची दिशा सदिश एककाच्या मदतीने दाखवितात.\nएखादा सदिश u असेल तर त्याचे सदिश एकक खालीलप्रमाणे काढले जाते-\nयेथे u वरील टोपी किंवा हॅटचे चिन्ह ( u ^ {\\displaystyle \\mathbf {\\hat {u}} } ) हे u चे सदिश एकक असल्याचे दाखविते.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ फेब्रुवारी २०१९ रोजी २३:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/satara/griffon-vulture-found-in-sahyadri-tiger-project-recorded-first-time", "date_download": "2021-06-21T23:48:57Z", "digest": "sha1:MDRQSKZWKI7WFESYA326THKCS5HYMSJ5", "length": 20031, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | अन्नाच्या शोधार्थ परदेशी गिधाडाची 'सह्याद्री'त गिरकी; 'व्याघ्र'त दुर्मिळ 'ग्रिफॉन'ची नोंद", "raw_content": "\nहजारो किलोमीटरचा प्रवास करून आलेल्या परदेशातल्या दुर्मिळ ग्रिफॉन गिधाडाची सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच��या पर्वत रांगात पहिल्यांदाच नोंद झालीय.\nअन्नाच्या शोधार्थ परदेशी गिधाडाची 'सह्याद्री'त गिरकी; 'व्याघ्र'त दुर्मिळ 'ग्रिफॉन'ची नोंद\nसिद्धार्थ लाटकर/ सचिन शिंदे\nकऱ्हाड (सातारा) : हजारो किलोमीटरचा प्रवास करून आलेला परदेशातल्या पर्वत रांगातील दुर्मिळ ग्रिफॉन गिधाडाची (griffon vulture) सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या (sahyadri tiger project) पर्वत रांगात पहिल्यांदाच नोंद झालीय. कोयनेच्या जंगली जयगड परिसरात गिधाडाचे वास्तव आहे. वनविभाग व पक्षी तज्ञांनी त्याच्या नोंदी टिपून त्याचे छायाचित्रही घेतले आहे. ग्रिफॉन गिधाड तिबेट, कझाकिस्तान, उझबेकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, अफगाणिस्तान, पाकिस्तानसह हिमालय नेपाळ, भूतान, पश्चिम चीन, मंगोलिया दक्षिणेकडील युरोप, उत्तर आफ्रिका या भागात आढळतो. त्यामुळे ह्या गिधाडाने हजारो किलोमीटरचा प्रवास केला असावा, असाही अंदाज आहे. याची माहिती जगभरातील तज्ञांना कळवली आहे. त्यामुळे त्याच्या प्रवासाचा लवकरच उलगडा होईल. (griffon vulture found in sahyadri tiger project recorded first time)\nग्रिफॉन गिधाड हजारो किलोमीटरचा प्रवास करून आला असावा, असा वन्यजीव विभागासह तज्ञांचा अंदाज आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील जंयगील जयगडच्या उंच घिरट्या घालतानाचे त्याचे छायाचित्र मिळाले आहे. उंच आकाशातही घिरट्या मारणारे ग्रिफॉन गिधाड अन्नाच्या शोधार्थ हजारो किलोमीटरचा प्रवास करते. त्याचे इंग्रजी नाव ग्रिफॉन वलचर तर गीप्स फुल्वस शास्त्रीय नाव आहे. ग्रिफॉन गिधाड आकाराने मोठा असून उंची साधारणपणे १२५ सेंटीमीटर आहे. दोन पंखांसह त्याची लांबी नऊ फुटापर्यंत आहे. नर व मादीचे वजन 10 किलो पर्यंत असते. ग्रिफॉन गिधाडांच्या दुर्मिळ प्रजातीपैकी आहे. त्याच्या डोक्यावरील पंख पांढरे शुभ्र तर पाठीवरचे पंख रुंद व तांबूस आहेत. शेपटीचे पंख गर्द चॉकलेटी आहेत. अन्य गिधाडांप्रमाणेच ग्रिफॉनही कुजलेले व सडलेले मांस खाणारा आहे.\nउंच कठड्यांवर घरटे करून प्रजनन व अंडीही देतो. तोच ग्रिफॉन सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील जंगली जयगड भागात घिरट्या घालत असताना वनक्षेत्रपाल स्नहेल मगर व वनरक्षक संतोष चाळके यांना दिसला. त्यांनी त्याला कॅमेराबध्द केले. त्याची माहिती मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना दिली. त्यांनी अभ्यास करून तो पक्षी ग्रिफॉन गिधाड आहे, असे स्पष्ट केले. त्या पक्षाच्या उजव्या पंखावर नारंगी टॅग लावला आहे. त्यामुळे तो टॅग अभ्यासासाठी लावला, असावा असा अंदाज आहे. अत्यंत महत्वाची नोंद व निरीक्षण केल्याबद्दल स्नहेल मगर व संतोष चाळके यांचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पचे क्षेत्रसंचालक समाधान चव्हाण, उपसंचालक उत्तम सावंत, सहायक वनसंरक्षक सुरेश साळुंखे, वनक्षेत्रपाल संदीप कुंभार यांनी कौतुक केले.\nहेही वाचा: भगवान बुद्धांना 'अशी' झाली ज्ञानप्राप्‍ती; ज्याने बदला संपूर्ण इतिहास\nसह्याद्री पर्वत रांगात आढलेल्या ग्रिफॉन गिधाडाच्या पंखाला टॅग आहे. त्यामुळे त्या पक्षाच्या शास्त्रीय स्थलांतराच्या अभ्यासाठी तो टॅग लावून त्याला अभ्यासकांनी सोडला आहे, त्याची माहिती घेण्यासाठी वेगवेगळ्या देशात गिधाडांवर अभ्यास करणाऱ्या संशोधकांना व आंतरराष्ट्रीय संस्थांना संपर्क केला आहे. येथील नोंदीची माहिती कळवली आहे. त्यामुळे त्याचा प्रवासही लवकरच उलगडेल, असा अंदाज आहे.\n-रोहन भाटे, मानद वन्यजीव रक्षक, कऱ्हाड\nGood News : ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा होणार ऑनलाइन, शासनाकडून परवानगी\nधोंडेवाडीतील अतिक्रमणांवर वन विभागाचा 'हातोडा'; हाॅटेल, घरं जमीनदोस्त\nवडूज (सातारा) : वनविभागाने धोंडेवाडी (ता. खटाव) येथील वनविभागाच्या (Forest Department) जागेतील धाब्यासह इतर अतिक्रमणे (Encroachment) काढली. याबाबतची अधिक माहिती अशी, दहविडी वनक्षेत्रातील मायणी परिमंडळ अंतर्गत धोंडेवाडी वन 836 गट नंबर 50 मध्ये अतिक्रमण असलेल्या क्षेत्रावर वन गुन्हा नोंद केल\nसह्याद्रीच्या जंगलातील वाघोबाचे शेजारी, कोरोनावर भारी\nसांगली : कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांच्या चितांचा दाह अस्वस्थ करीत असताना, पश्चिम घाटातल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातून (paschim ghat) आणि चांदोलीच्या घनदाट (chandoli forest) जंगलातून एक मनाला तजेला देणारी बातमी समोर आली आहे. वाघ आणि बिबट्यांचे सख्खे शेजारी असणाऱ्या येथील पाच गावांनी\nवन विभागाच्या कॅमेऱ्यात वाघाची छबी; तब्बल तीन वर्षांनंतर 'सह्याद्री'त पट्टेरी वाघाचे दर्शन\nकऱ्हाड : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील संवर्धन राखीव वनक्षेत्रात वन विभागाने लावलेल्या कॅमेऱ्यात वाघाचा वावर कैद झाला आहे. तीन वर्षानंतर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पट्टेरी वाघाचे दर्शन झाले आहे. यापूर्वी 2012 तर 2018 मध्ये वन विभागाच्याच कॅमेऱ्यात वाघाचे दर्शन झाले होते. त्यानंतर काल रात्\nबिबट्या मादी जेरबंद मात्र नर बिबट्याची दहशत कायम\nशहा (जि. नाशिक) : शहा परिसरात दहशत पसरविणारी बिबट्या मादी अखेर वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाली आहे. मात्र, त्यासोबत असलेला नर बिबट्या व दोन बछडे स्थानिक रहिवाशांच्या पाहण्यात आल्याने परिसरात बिबट्याची दहशत कायम आहे. (female leopard captured at Shaha)\nबिबट्याच्या पंजाचे ठसे..भीतीने खामखेडा शिवार ओस\nशिरपूर (धुळे) : तालुक्यातील खामखेडा प्र. थाळनेर परिसरात बिबट्याचा (leopard) मुक्त वावर दिसून आल्याने शेतकरी धास्तावले आहेत. बिबट्याच्या भीतीने शेतांमधील सालदारांनी पळ काढला तर दैनंदिन कामांसाठी मजूर येण्यास तयार नाहीत. जिवाच्या भीतीने शेतकरी शेतांकडे जात नाहीत त्यामुळे त्यामुळे ऐन कापूस ला\nलाकडाची चोरटी वाहतूक करणारे वन विभागाच्या ताब्यात\nसातारा : आंबेदरे (ता. सातारा) येथे लाकडाची चोरटी वाहतूक करणाऱ्यांना वन विभागाच्या (Forest Department) पथकाने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्यांकडून वन विभागाने ट्रॅक्‍टर ट्रॉली व एक पिकअप जीप असा सुमारे आठ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (Forest Department Takes Action Aga\nवन्यप्राण्यांच्या शिकारीचा प्लॅन फिस्कटला\nनाशिक : वन विभागाच्या (forest department) हद्दीतील अंजनेरी राखीव वनक्षेत्रात विनापरवानगी वाघरू (सापळा) लावून वन्यप्राण्यांची शिकार (wild animal hunting) करण्याच्या तयारीत असलेल्या चौघांना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. या चौघांना न्यायालयाने शनिवार (ता. २९)पर्यंत वन कोठडी सुनावली. (F\nयंदाही १५ जूनपासून वनमहोत्सव; अगोदर करावी लागणार रोपांची मागणी\nतळोदा (नंदुरबार) : नागरिकांना वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाचे महत्त्व पटावे, यासाठी यंदाही १५ जून ते ३० सप्टेंबरदरम्यान वनमहोत्सव (international environment day) प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, याबाबतचे आदेश महसूल व वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक (मंत्रालय) अरविंद आपटे यांनी का\nVIDEO पाहा : 30 फूट खोल विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला अवघ्या 15 मिनिटांत 'जीवदान'\nखटाव (सातारा) : खटाव-पुसेगाव रोडलगत शिंदेवस्ती शिवारात विनय माने यांच्या शेतातील विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला (jackal) वनविभागाच्या पथकाने (forest department) स्थानिकांच्या मदतीने जीवदान दिले. ३० फूट खोल विहिरीत उतरून वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी रस्सी व पोत्याच्या साह्याने कोल्ह्याला बाहेर क\n३० फूट विहिरीत पडलेल्या कोल्ह्यास वनविभागाने दिले जीवदान;पाहा व्हिडिओ\nखटाव (Satara) - येथील खटाव पुसेगाव रोडलगत शिंदे वस्ती शिवारात विनय माने यांच्या शेतातील विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वनविभागाच्या पथकाने स्थानिकांच्या मदतीने आज (गुरुवार) जीवदान दिले. सुमारे ३० फूट खोल विहिरीत उतरून वनविभागाच्या कर्मचा-यांनी दोरी व पोत्याच्या साह्याने कोल्ह्याला बाहेर काढून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/the-excitement-of-not-being-ab-8647/", "date_download": "2021-06-21T21:29:32Z", "digest": "sha1:IG4A5R2V3EFCZ7T7NRZG4IANC5FLOTIG", "length": 13066, "nlines": 170, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "यंदा चोंडीला जाऊ शकले नाही याची हुरहूर ; खा. सुळे यांनी भावनिक पोस्ट | यंदा चोंडीला जाऊ शकले नाही याची हुरहूर ; खा. सुळे यांनी भावनिक पोस्ट | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जून २२, २०२१\nकाँग्रेसकडून कोणतीही अडचण येणार नाही याची ग्वाही सोनिया गांधींनी दिली आहे : नाना पटोले\nचंद्रकांतदादा आम्ही छातीवर नाही डोक्यावर हात ठेवून सांगतो सुखात आहोत,तुम्ही अस्वस्थ आहात – मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले प्रत्युत्तर\nकंडिशनरच्या जागी तिनं लिहिलं कंडोम आणि वडिलांचा झाला संताप, म्हणाले….\n ई-मेल किंवा मेसेजद्वारे जर जॉब ऑफर मिळत असतील तर गृह मंत्रालयाने दिलेला अलर्ट लक्षात घ्यायलाच हवा\nकोरोना संकट काळात योगच तुम्हाला तारणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nसोशल मीडियाच्या आभासावर अंकुश; खरंच सत्यात उतरेल का\nही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nआंतरराष्ट्रीय योग दिन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार\nआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सोमवारी होणाऱ्या कार्यक्रमाला पंतप्रधान संबोधित करणार\nपुणेयंदा चोंडीला जाऊ शकले नाही याची हुरहूर ; खा. सुळे यांनी भावनिक पोस्ट\nबारामती : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज जयंती. रयतेसाठी प्रत्यक्ष माता होऊन त्यांच्या पाठीशी उभे राहणाऱ्या या दैवतास अभिवादन करण्यासाठी न चुकता खासदार सुप्रिया सुळे चोंडीला जात असतात.\nबारामती : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज जयंती. रयतेसाठी प्रत्यक्ष माता होऊन त्यांच्या पाठीशी उभे राहणाऱ्या या दैवतास अभिवादन करण्यासाठी न चुकता खासदार सुप्रिया सुळे चोंडीला जात असतात. यंदा कोरोनामुळे लागू झालेल्या टाळेबंदीत हा त्यांचा क्रम चुकला. ही हुरहूर मनाला लागल्याचे सांगत सुळे यांनी अत्यंत भावूक अशी पोस्ट लिहिली असून ती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कुशल सेनानी आणि प्रजेच्या सुखदुःखात सतत त्यांच्या बरोबर असलेल्या आदर्श राजकर्त्या असलेल्या अहिल्याबाई होळकर कायमच आपल्यासाठी वंदनीय आणि प्रेरणास्रोत आहेत, असे सांगत सुळे म्हणतात, ‘रयतेसाठी दैवत असलेल्या या मातेला अभिवादन करण्याचे यावर्षी राहून गेले. ही हुरहूर कधीही विसरता येणार नाही. कोरोनासारख्या सांसर्गिक विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आज केवळ महाराष्ट्रच नाही, तर संपूर्ण देश संकटात आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा चोंडी येथे जाऊन अहिल्याबाईंच्या पवित्र स्मृतींसमोर नतमस्तक होता येत नाही. जनतेची गाऱ्हाणी ऐकून त्यांची तात्काळ तड लावण्याचे अद्भुत कसब अहिल्याबाई यांच्याकडे होते. केवळ राज्यकर्त्याच नाही तर त्या एक कुशल सेनानी आणि न्यायप्रिय दैवत होत्या. त्यांच्या या असंख्य गुणांची आज आपण आठवण करुयात. त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nव्हिडिओ गॅलरीFathers day: अक्षयाने शेअर केल्या बाबांच्या आठवणी\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nमंगळवार, जून २२, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://sahityasampada.com/Login!DisplayBookDetails.action?langid=2&athid=72&bkid=295", "date_download": "2021-06-21T22:04:09Z", "digest": "sha1:7PN4BR4COUQM5HEVXU2QS3RSBB6EBVGQ", "length": 5240, "nlines": 41, "source_domain": "sahityasampada.com", "title": "Read Marathi Books Online, Sahitya Sampada, Online Digital Library", "raw_content": "\nअमेरिकेतील शेतमजुरांची दु:खं वेशीवर टांगून, त्यांच्या हितासाठी काही तरी करण्याचे स्वप्न बाळगणारा नेता. मेक्सिकन स्थलांतरितांना न्याय मिळावा यासाठी महात्मा गांधीजींचे विचार अमेरिकेसारख्या देशात व्यवहारात आणणारे सुधारक. ’मेक्सिकन गांधी’ अशीच आपली ओळख निर्माण करणारे सिझर एक्ट्रेडा शॅवेझ यांची ही जीवनकहानी. स्थलांतरित अमेरिकन शेतमजूर, अमेरिकेतील शेती, शेतमजुरांची तिथे होणारी पिळवणूक हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. कॅलिफोर्निया, टेक्सास, ऍरिझोना यांसारख्या राज्यांत असणारे शोषितांचे प्रश्न का व कसे निर्माण झाले त्यातून कोणकोणत्या गुंतागुंतीच्या समस्या निर्माण झाल्या त्यातून कोणकोणत्या गुंतागुंतीच्या समस्या निर्माण झाल्या हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी सिझर शॅवेझ यांनी महात्मा गांधीजींचा अहिंसेचा आणि सत्याग्रहाचा मार्ग वापरून, केलेले यशस्वी प्रयत्न म्हणजेच हे पुस्तक आहे. सिझर यांनी सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी वापरलेल्या अनोख्या मार्गामुळे हे चरित्र इतर पाश्चात्त्य चरित्रांच्या परंपरेत वेगळे, म्हणूनच वाचनीय आहे. सिझर यांनी वयाच्या सोळाव्या वर्षापासून भोगलेल्या यातनांतून त्यांच्यातील नेतृत्वगुणाला संधी मिळत गेली. त्यामुळेच स्थलांतरित मेक्सिकन शेतमजुरांच्या चळवळीला दिशा आणि स्पष्ट स्वरूप मिळत गेले. अमेरिकेतील शेतमजुरांचे प्रश्न सोडविण्यासाठी शेतमजुरांची संघटना बांधणाऱ्या आणि शेतमजुरांचे प्रश्न सोडविण्यासाठी शेतमालकांशी यशस्वी बोलणी करणाऱ्या या अमेरिकेतील पहिल्या नेत्याचे जीवन संघर्षाने व्यापलेले आहे. शेतमजुरांचा त्याग आणि त्यांच्या अनोख्या कार्याची ओळख त्यांनीच अमेरिकेला पहिल्यांदा करून दिली. शेतमजुरांच्या हितासाठी त्यांच�� पहिली युनियन स्थापन करणाऱ्या सिझर यांनी शेतमजुरांच्या जीवनात अनोखा चमत्कार घडवून आणला. महात्मा गांधीजींच्या मार्गावरून त्यांनी केलेली वाटचाल समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरणारे पुस्तक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.zopin-lcd.com/products.html", "date_download": "2021-06-21T22:17:04Z", "digest": "sha1:CXX7MGOML3PXN6TGP2MSUUX2QRBYWD6E", "length": 10817, "nlines": 139, "source_domain": "mr.zopin-lcd.com", "title": "एचडीएमआय एलसीडी डिस्प्ले, मोनो एलसीडी डिस्प्ले, ओएलईडी डिस्प्ले, टीएफटी एलसीडी डिस्प्ले, चीनमधील मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरी मधील अर्डिनो एलसीडी डिस्प्ले - शेन्झेन झाओपिन टेक कं, लि.", "raw_content": "\nग्राफिक मोनो एलसीडी डिस्प्ले\nकॅरेक्टर मोनो एलसीडी डिस्प्ले\nग्राफिक मोनो एलसीडी डिस्प्ले\nकॅरेक्टर मोनो एलसीडी डिस्प्ले\n16x2 कॅरेक्टर एलसीडी डिस्प्ले\n20x2 कॅरेक्टर एलसीडी डिस्प्ले\n12232 ग्राफिक एलसीडी डिस्प्ले\n24064 ग्राफिक एलसीडी डिस्प्ले\n2.8 इंच 240x320 एलसीडी टच स्क्रीन\n२.8 इंच २0०x3२० एलसीडी टच स्क्रीन २.8 इंच टीएफटी एलसीडी स्क्रीन, २0० एक्स 20२० रिझोल्यूशन, ड्रायव्हर आयसी एसटी 78789 V व्ही, २ p पिन एफपीसी, एमसीयू इंटरफेस, १२ ओ â ock क्लॉक व्ह्यूइंग डायरेक्शन, व्हाइट एलईडी बॅकलाइट व कॅपेसिटिव्ह टच पॅनेल (P पिन एफपीसी) आहे. पुढील सुमारे 2.8 इंच 240x320 एलसीडी टच स्क्रीन संबंधित आहे, मला आशा आहे की आपण 2.8 इंच 240x320 एलसीडी टच स्क्रीन चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करा.\nपुढे वाचा चौकशी पाठवा\n1.54 इंच 240x240 टीएफटी एलसीडी\n1.54 इंच 240x240 टीएफटी एलसीडी 1.54 इंच टीएफटी एलसीडी स्क्रीन, 240x240 रेझोल्यूशन, ड्रायव्हर आयसी एसटी 78789 V व्ही, २ p पिन एफपीसी,--बिट एमसीयू इंटरफेस, फ्री व्ह्यूइंग डायरेक्शन, व्हाइट एलईडी बॅकलाइट आहे. मला आशा आहे की सुमारे १.44 इंच २0० एक्स २40० टीएफटी एलसीडी संबंधित आहे. 1.54 इंच 240x240 TFT LCD समजून घेण्यास मदत करण्यासाठी.\nपुढे वाचा चौकशी पाठवा\n0.63 इंच OLED प्रदर्शन\n0.63 इंच ओएलईडी डिस्प्ले, व्हाइट पीएम ओएलईडी स्क्रीन, पिक्सेलची संख्या: 120x28, ड्रायव्हर आयसी एसएसडी 1312, 14 पिन एफपीसी, आय 2 सी इंटरफेस, घालण्यायोग्य डिव्हाइससाठी उपयुक्त, एमपी 3, पोर्टेबल डिव्हाइस, वैयक्तिक काळजी उपकरण, व्हॉईस रेकॉर्डर पेन, आरोग्य डिव्हाइस इ. खाली 0.63 इंचाच्या ओएलईडी डिस्प्लेशी संबंधित आहे, मी तुम्हाला 0.63 इंचा ओएलईडी डिस्प्ले अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करेल अशी आशा आहे.\nपुढे ��ाचा चौकशी पाठवा\n1602 कॅरेक्टर एलसीडी डिस्प्ले\n1602 कॅरेक्टर एलसीडी डिस्प्ले कंट्रोलर आयसी एसटी 7066 यू -0 ए सह अंगभूत आहे जे 8-बिट पॅरलल इंटरफेस -6800 सीरिज ï¼, एसटीएन-वाय / जी-पोझिटिव्ह एलसीडी (80 विभाग आणि 16 कॉमन), 16x2 वर्ण डॉट-मॅट्रिक्स, 6 ओ with ™ ™ घड्याळ पाहण्याची दिशा, वाय / जी एलईडी बॅकलाइट. खालील 1602 कॅरेक्टर एलसीडी डिस्प्ले संबंधित आहे, मला आशा आहे की 1602 कॅरेक्टर एलसीडी डिस्प्ले तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजण्यात मदत होईल.\nपुढे वाचा चौकशी पाठवा\n122x32 ग्राफिक एलसीडी डिस्प्ले\n122x32 ग्राफिक एलसीडी डिस्प्ले कंट्रोलर आयसी एसटी7920-0 बी सह अंगभूत आहे जीबी कोड सरलीकृत कॅरेक्टर सेटसह 3-वायर्स सीरियल इंटरफेस, एसटीएन-ब्लू-नॅगेटिव्ह एलसीडी (122 विभाग आणि 32 कॉमन्स), 122x32 वर्ण डॉट-मॅट्रिक्स, 6 ओ ™ ™ घड्याळ पाहण्याची दिशा, व्हाइट एलईडी बॅकलाइट\nपुढे वाचा चौकशी पाठवा\n4.3 इंच एचडीएमआय एलसीडी डिस्प्ले\n3.3 इंच आयपीएस स्क्रीन, x००x480० रेझोल्यूशन, कॅपेसिटिव्ह टच स्क्रीन एलसीडी, प्रदर्शन करण्यासाठी एचडीएमआय इंटरफेस, टच पॅनेल व पॉवरसाठी मायक्रो-यूएसबी पोर्ट, रास्पबेरी पाई, बीबी ब्लॅक, केळी पाई नॅनो पाय इत्यादींसाठी डिझाइन केलेले; खाली 4..3 इंच आहे. एचडीएमआय एलसीडी डिस्प्ले संबंधित, मी तुम्हाला 4.3 इंच एचडीएमआय एलसीडी डिस्प्ले अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करेल अशी आशा आहे.\nपुढे वाचा चौकशी पाठवा\nपत्ता: कक्ष 606, टॉवर बी, शेंहुआ बिल्डिंग, सोनघे उत्तर रोड, सॉन्गगॅंग स्ट्रीट, बाओन जिल्हा, शेन्झेन, गुआंग्डोंग, चीन\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nOLED प्रदर्शन डिझाइनमध्ये वारंवार विचारले जाणारे प्रश्न2019/12/06\nएलईडीपेक्षा ओएलईडीची चमक लक्षणीय जास्त का आहे\nकॉपीराइट 2019 शेन्झेन झाओपिन टेक कंपनी, लि. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/why-is-social-media-on-the-radar-of-modi-government", "date_download": "2021-06-21T23:50:16Z", "digest": "sha1:BS35E35C6JTSUGNNVXBCBQAI2IXKV3P3", "length": 29568, "nlines": 203, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Twitter, Facebook : सोशल मीडिया मोदी सरकारच्या रडारवर का?", "raw_content": "\nTwitter, Facebook : सोशल मीडिया मोदी सरकारच्या रडारवर का\nनवी दिल्ली : 26 मेपासून इन्स्टाग्राम, ट्विटर, फेसबुक, व्हॉट्स ऍप बंद होणार (Facebook, Twitter to be blocked in India on May 26) आज सकाळपासून तु��्ही ठिकठिकाणी बातम्यांमध्ये हे वाक्य वाचत असाल. कालपर्यंत अशी कोणतीही चर्चा नसताना आज अचानक असं काय झालं की, सरकार या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सच्या (Social Media Platforms) मुळावर उठलंय (Facebook, Twitter to be blocked in India on May 26) आज सकाळपासून तुम्ही ठिकठिकाणी बातम्यांमध्ये हे वाक्य वाचत असाल. कालपर्यंत अशी कोणतीही चर्चा नसताना आज अचानक असं काय झालं की, सरकार या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सच्या (Social Media Platforms) मुळावर उठलंय काल ट्विटर इंडियाच्या ऑफिसवर सरकारने छापेमारी केल्याची बातमी तुम्ही ऐकली असेलच, त्याचा या सगळ्याशी काही संबंध आहे का काल ट्विटर इंडियाच्या ऑफिसवर सरकारने छापेमारी केल्याची बातमी तुम्ही ऐकली असेलच, त्याचा या सगळ्याशी काही संबंध आहे का गेल्या महिन्यात सरकारने ट्विटर आणि फेसबुकलाही कोरोना संकटाच्या काळात मोदींनी हाताळलेल्या परिस्थितीवर टीका करणारे मजकूर काढून टाकण्याचे आदेश दिले होते. याआधी भारतातील पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेल्या दिशा रवीने (Disha Ravi) ट्विटरवर शेतकरी आंदोलनाच्या (Farmers Protest) संदर्भात शेअर केलेल्या टूलकिटमुळे देशाची बदनामी केल्याचा आरोप लावत तिला अटक करण्यात आली होती. तर दुसरीकडे भाजपची बाजू लावून धरणाऱ्या कंगनाचे ट्विटर (kangana ranaut twitter banned) अकाऊंट ट्विटरने बॅन केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या या घटना आणि प्रकरणे यांच्यात काही सहसंबध आहे का गेल्या महिन्यात सरकारने ट्विटर आणि फेसबुकलाही कोरोना संकटाच्या काळात मोदींनी हाताळलेल्या परिस्थितीवर टीका करणारे मजकूर काढून टाकण्याचे आदेश दिले होते. याआधी भारतातील पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेल्या दिशा रवीने (Disha Ravi) ट्विटरवर शेतकरी आंदोलनाच्या (Farmers Protest) संदर्भात शेअर केलेल्या टूलकिटमुळे देशाची बदनामी केल्याचा आरोप लावत तिला अटक करण्यात आली होती. तर दुसरीकडे भाजपची बाजू लावून धरणाऱ्या कंगनाचे ट्विटर (kangana ranaut twitter banned) अकाऊंट ट्विटरने बॅन केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या या घटना आणि प्रकरणे यांच्यात काही सहसंबध आहे का नेमकं हे सगळं काय सुरुय नेमकं हे सगळं काय सुरुय\nभारतात 530 मिलियन व्हॉटसअप युजर्स आहेत. तर युट्यूबचे 448 मिलियन, फेसबुकचे 410 मिलियन, इन्स्टाग्रामचे 210 मिलियन युजर्स आहेत. याशिवाय ट्विटरचे 17.5 मिलियन युजर्स असल्याचे भारताच्या माहिती तंत्रज्ञान ���ंत्रालयाची आकडेवारी सांगते. याच सोशल मीडियाला नियमांच्या चौकटीत आणण्याचा प्रयत्न सरकार करत आहे.\nहेही वाचा: Breaking- विशाखापट्टनमच्या HPCL प्लँटला भीषण आग\nसोशल मीडियाला नियमावलीत आणण्याचा प्रयत्न\n25 फेब्रुवारी 2021 रोजी केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री रविशंकर प्रसाद तसेच केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर एक पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी OTT प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसंदर्भात एक नवीन नियमावली लागू करत असल्याची घोषणा केली होती. सोशल मीडिया तसंच डिजिटल प्लॅटफॉर्मवरील कंटेंटवर कुणाचंच नियंत्रण नाहीये आणि त्यामुळेच याबाबत अनेक तक्रारी येत असल्याचं सांगत या प्लॅटफॉर्म्सवर नियमावली लागू करत असल्याचं या केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलं होतं.\nया नियमांच्या पूर्ततेसाठी सोशल मीडिया कंपन्यांना तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. हा कालावधी 26 मे 2021 रोजी संपणार आहे. तोपर्यंत कंपन्यांनी सरकारच्या नियमावलीप्रमाणे रचनात्मक बदल केले नाहीत, तर त्या कंपन्या सरकारच्या कारवाईस पात्र ठरू शकतात, अशी ही चर्चा सध्या सुरु आहे. ट्विटरला पर्याय म्हणून पुढे आलेलं 'कू' हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वगळता अन्य सर्व ऍप जसे की, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामसारख्या अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने नवीन नियमांची अंमलबजावणी केलेली नाहीये. त्यामुळे दोन दिवसात त्यांच्यावर केंद्राकडून कठोर पावले उचलली जाण्याची शक्यता आहे. यातील काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कंपन्यांनी नियमांच्या अंमलबजावणीसाठी सरकारकडे सहा महिन्यांचा वेळही मागितला आहे.\nहेही वाचा: ‘नियम मान्य’, केंद्राच्या डेडलाइनवर फेसबुकची प्रतिक्रिया\nतीन महिन्यांपूर्वी काय दिले होते आदेश\n- सोशल मीडियाला इतर मीडियाप्रमाणेच नियमांचे पालन करावे लागेल.\n- या संदर्भातील नियम तीन महिन्यांमध्ये लागू होतील.\n- सोशल मीडियाला युझर्सच्या अकाऊंटचं व्हेरिफिकेशन करण्याची तरतूद करावी लागेल.\n- 24 तासांच्या आत वादग्रस्त मजकूर हटवावा लागेल.\n- चीफ कंप्लेंट ऑफिसरची नेमणूक केली जाईल. नोडल ऑफिसरची देखील नियुक्ती केली जाईल.\n- वादग्रस्त मजकूर सर्वांत आधी कुणी टाकला अथवा शेअर केला याची माहिती सरकार अथवा न्यायालयाने मागणी केल्यानंतर देणे बंधनकारक असेल.\n- तक्रार निवारण अधिकाऱ्याची नेमणूक करावी लागेल. हा अधिकारी भारतातच असायला हवा. प्रत्येक सोशल मीडिया कंपनीला या गोष्टीचे रेकॉर्ड ठेवायला हवेत की त्यांच्याकडे प्रत्येक महिन्याला किती तक्रारी आल्या आणि त्यातील किती तक्रारींचे निवारण केले गेले.\n- महिलांच्या विरोधातील वादग्रस्त मजकूर तक्रार प्राप्त झाल्यानंतर 24 तासांच्या आत काढून टाकावा लागेल.\n- ओटीटी प्लॅटफॉर्मवरील मजकूर 13+, 16+ आणि A या प्रकारांनुसार वर्गीकृत असायला हवा.\n- नव्या नियमांनुसार एक समिती देखील तयार केली जाणार आहे. या समितीत संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, गृह मंत्रालय, माहिती प्रसारण मंत्रालय, कायदा, आयटी आणि महिला व बाल विकास मंत्रालयातील सदस्यांचा समावेश असणार आहे. आचारसंहितेचं उल्लंघन केल्याच्या तक्रारी ऐकण्याचा अधिकार त्यांना असणार आहे.\nहेही वाचा: ट्विटर, फेसबुकसह सोशल मीडिया कंपन्या अडचणीत; डेडलाइन संपणार\nट्विटर इंडियाच्या कार्यालयात दिल्ली पोलीस का गेले होते\nदिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने मंगळवारी ट्विटर इंडियाच्या दिल्ली आणि गुरुग्राम येथील कार्यालयावर छापे टाकल्याचे वृत्त समोर आले. कथित 'COVID टूलकिट प्रकरणा'वरुन ही कारवाई केली असल्याची माहिती समोर येत आहे. विरोधकांनी यावरुन केंद्रावर टीकास्त्र देखील सोडलं. तर या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना सांगण्यात आलंय की, दिल्ली पोलिसांचे हे विशेष पथक नियमित प्रक्रियेचा एक भाग म्हणून ट्विटरला नोटीस देण्यासाठी ट्विटरच्या ऑफिसमध्ये गेली होती. कंपनीच्या एमडीचे प्रत्युत्तर खूप संदिग्ध असल्याने नोटीस बजावण्यास कोण योग्य आहे, हे शोधणे हे आवश्यक होतं, असं पोलिसांनी म्हटलंय.\nभाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी १८ मे रोजी काँग्रेसवर आरोप करणारे एक टि्वट केले होते. या टि्वटला खुद्द टि्वटरनेच Manipulated Media अर्थात हेरा-फेरी अथवा छेडाछाड करणारे टि्वट ठरवलं होतं. संबित पात्रा यांनी त्या टि्वटमध्ये काँग्रेसने केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी करोना संकट हाताळण्यात अपयशी ठरले, हे दाखवण्यासाठी त्यांची बदनामी करण्यासाठी टूलकिट बनवल्याचा आरोप केला होता. पण टि्वटरने पात्रा यांचे ते टि्वट 'मॅन्यूप्युलेटेड मीडिया' असल्याचे म्हटलं होतं. या प्रकरणामुळे नाचक्की झालेल्या केंद्र सरकारने ट्विटर इंडियावर दबाव टाकण्यासाठीच ही कारवाई केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.\nहेही वाचा: ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम दोन दिवसांत ब्लॉक होणार\nया प्रकरणांमध्ये सहसंबंध आहे का\nमंगळवारी ट्विटर कार्यालयात गेलेले दिल्ली पोलिसांचे पथक आणि बुधवारी सकाळी सुरू झालेली फेसबुक, ट्विटर बंद होणार ही चर्चा याचा संबंध आहे का असा प्रश्नही उपस्थित होतो. खरंतर दोन्ही प्रकरणाचा थेट संबंध नाही. पण संबित पात्रा यांच्यावर झालेली कारवाई, काँग्रेसची मोदींविरोधातील कथित टूलकिट या पार्श्वभूमीवर ट्विटर इंडियाच्या कार्यालयात पोलिसांचे पथक पोहोचणे हे शंकास्पद आहे.\nहेही वाचा: ट्विटर इंडियाच्या ऑफिसवर दिल्ली पोलिसांची छापेमारी\nसोशल मीडिया भाजपच्या अंगलट\nकोरोना महासंकटाच्या काळातील परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकार सफशेल अपयशी ठरल्याचा आरोप मोदी सरकारवर केला जातोय. जागतिक माध्यमांमध्ये देखील यासंदर्भातील चर्चा आणि बातम्या प्रसिद्ध होत आहेत. नरेंद्र मोदींची लोकप्रियता ही घटत असल्याची बातमी अलिकडेच प्रसिद्ध झाली होती. आपल्या संबोधनादरम्यान भावुक झालेल्या मोदींना सहानुभूतीपेक्षा सोशल मीडियावरील खिल्लीचा सामना जास्त करावा लागला. सोशल मीडियाच्या ताकदीच्या जोरावरच भाजपने 2014 साली देशाची सुत्रे हाती घेतली होती. भाजपचा 'आयटी सेल' आजही पक्षाची बाजू हिरीरीने मांडण्यासाठी आणि लावून धरण्यासाठी अविरतपणे प्रयत्नशील असतो. मात्र, तरीही सरकार डागळत्या प्रतिमेमुळे सोशल मीडियाच्या स्वायत्तता हिरावून घेऊ पाहतंय का बिन दाताचा आणि बिन नखाचा वाघ अशी अवस्था सोशल मीडियाची करायची आहे का बिन दाताचा आणि बिन नखाचा वाघ अशी अवस्था सोशल मीडियाची करायची आहे का ज्या मीडियाचा बेछूट वापर करुन भाजप पक्ष सत्तेवर आला, तोच सोशल मीडिया आता बूमरँग होताना पाहून भाजप सावध होतोय का ज्या मीडियाचा बेछूट वापर करुन भाजप पक्ष सत्तेवर आला, तोच सोशल मीडिया आता बूमरँग होताना पाहून भाजप सावध होतोय का हे सारे उपप्रश्न यानिमित्ताने उपस्थित होताना दिसत आहेत.\nउद्या म्हणजेच 26 मेपासून इंस्टग्राम, ट्विटर, फेसबुक, व्हॉट्स अॅप बंद होणार आज सकाळपासून तुम्ही ठिकठिकाणी बातम्यांमध्ये हे वाक्य वाचत असाल. कालपर्यंत अशी कोणतीही चर्चा नसताना आज अचानक असं काय झालं की, सरकार या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सच्या मुळावर उठलंय आज सकाळपासून तुम्ही ठिकठिकाणी बातम्यांमध्ये हे वाक्य वाचत असाल. कालपर्यंत अशी कोणतीही चर्चा नसताना आज अचानक असं काय झालं की, सरकार या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सच्या मुळावर उठलंय काल ट्विटर इंडियाच्या ऑफिसवर सरकारने\nइकडे सरकार-ट्विटरमध्ये तणाव; तिकडे 'कू' ने जमवले २१८ कोटी\nनवी दिल्ली : भारतामध्ये ट्विटरला (Twitter) टक्कर द्यायला निघालेल्या ‘कू’ या (Koo) मायक्रोब्लॉगिग प्लॅटफॉर्मला मोठे आर्थिक पाठबळ मिळताना दिसत आहे. ‘टायगर ग्लोबल’ या समुहाच्या माध्यमातून कंपनीने तब्बल २१८ कोटी रुपयांचा निधी गोळा केला आहे. यामध्ये ‘कू’च्या विद्यमान गुंतवणूकदारांना देखील संधी\nट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम दोन दिवसांत ब्लॉक होणार\nनवी दिल्ली - केंद्र सरकारने (Central Government) सोशल मिडीयासाठी (Social Media) तयार केलेली नवी आचारसंहिता आणि त्रिस्तरीय तक्रार निवारण पद्धत दोन दिवसांत लागू होत असून त्याचे पालन केले नाही तर ट्विटर, (Twitter) फेसबुक (Facebook) आणि इन्स्टाग्राम (Instagram) या मोठ्या साइट ब्लॉक (Site Block\nIT नियमांबाबतचं ट्विटरचं वक्तव्य हे भारताची बदनामी करणारं; केंद्र सरकार आक्रमक\nनवी दिल्ली : ट्विटरने केंद्र सरकारकडून लागू करण्यात आलेल्या नव्या नियमांबाबत मौन सोडलं आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस टूलकिट प्रकरणामुळे ट्विटर आणि ट्विटरच्या भारतातील कार्यालयात पोलिसांनी केलेली चौकशी याची चर्चा सुरु होती. आता ट्विटरने नव्या डिजिटल नियमांबद्दल प्रतिक्रिया देताना म्\n'या' कारणास्तव आणखी वेळ हवाय; IT नियमांबाबत ट्विटरची सरकारकडे मागणी\nनवी दिल्ली : सोशल नेटवर्कींग साइट ट्विटर (Twitter India) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. नव्या आयटी नियमांचं पालन करण्यासंदर्भातील ट्विटर इंडिया आणि भारत सरकारच्या दरम्यानचा हा वाद अद्याप काही निकाली लागला नाहीये. सूत्रांकडून मिळालेल्या अलिकडील माहितीनुसार, आता ट्विटर इंडियाने भारत सरक\nट्विटरविरोधात गुन्हा; चुकीची माहिती दिल्याचा आरोप\nपोक्सो कायद्याअंतर्गत ट्विटरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लहान मुलांसंदर्भात चुकीची माहिती दिली असून पोक्सो कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप ट्विटरवर करण्यात आला आहे. राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाचे(NCPCR) अध्यक्षांनी ट्विटरविरोधात दिल्ली पोलिसांना पत्र लिहून गुन्हा दाखल करण्याची विन\nकाँग्रेस ��क्रमक; ट्विटरकडे पत्र पाठवून 11 मंत्र्यांवर कारवाईची मागणी\nनवी दिल्ली- वादग्रस्त ‘टूलकिट’ प्रकरणावरून सत्ताधारी भाजपशी सुरू असलेला काँग्रेसचा राजकीय संघर्ष आता ट्विटरच्या दरबारात पोहोचला आहे. भाजप प्रवक्ते संबित पात्रांप्रमाणेच ११ केंद्रीय मंत्र्यांच्या ट्विटर खात्यांवर कारवाईची मागणी काँग्रेसने ट्विटरकडे पत्राद्वारे केली. तर, दिल्ली पोलिसांनी ट्व\nToolkit Case: संबित पात्रा, रमन सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल\nरायपूर : टूलकिट प्रकरणी (Toolkit Case) भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष रमन सिंह यांच्याविरोधात काँग्रेसच्या विद्यार्थी संघटना NSUIनं गुन्हा दाखल केला आहे. या दोघांवर आरोप आहे की, त्यांनी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या (AICC) संशोधन विभागाचं बनावट लेटरहेड बनवलं\nटूलकिट प्रकरण : दिल्ली उच्च न्यायालय केंद्र सरकारवर नाराज\nनवी दिल्ली : टूलकिट प्रकरणाशी संबंधित माहिती माध्यमांमध्ये लीक होण्याविरोधात पर्यावरणवादी दिशा रवीने (Disha Ravi) दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) अर्ज दाखल केला होता. याप्रकरणी प्रतिज्ञापत्र दाखल न केल्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारवर (central govt) तीव्र नाराजी व्य\n'ट्विटर'च्या खास सेवांसाठी आता मोजावे लागणार पैसे\nनवी दिल्ली : मायक्रो ब्लॉगिंग वेबसाईट असलेल्या ट्विटरचा (Micro blogging website twitter) सध्या मोफत वापर केला जातोय. पण लवकरच ट्विटर आपल्या काही सेवांसाठी सबस्क्रिप्शन (subscription) सुरु करणार आहे. त्यामुळे युजर्सना या सेवांसाठी महिन्याला पैसे मोजावे लागणार आहेत. \"ट्विटर ब्लू' (Twitter bl\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2020/08/blog-post_481.html", "date_download": "2021-06-21T23:40:42Z", "digest": "sha1:IBXVKWL4CYRGWFRJDDFNFBOUQEU62XTY", "length": 12038, "nlines": 93, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "शेतकऱ्यांचे रिलायन्स गॅस कंपनी विरोधात साखळी उपोषण प्रकल्पग्रस्तांची शासनाकडे मदतीसाठी याचना - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome Unlabelled शेतकऱ्यांचे रिलायन्स गॅस कंपनी विरोधात साखळी उपोषण प्रकल्पग्रस्तांची शासनाकडे मदतीसाठी याचना\nशेतकऱ्यांचे रिलायन्स गॅस कंपनी विरोधात साखळी उपोषण प्रकल्पग्रस्तांची शासनाकडे मदतीसाठी याचना\nशेतकऱ्यांचे रिलायन्स गॅस कंपनी विरोधात साखळी उपोषण\nप्रकल्पग्रस्तांची शासनाकडे मदतीसाठी याचना...\nनरेश कोळंबे-महार���ष्ट्र मिरर कर्जत\nकर्जत तालुक्यातील विविध गावांतून रिलायन्स गॅस कंपनीची पाईप लाईन गेली आहे.परंतु काही ठिकाणी शेतकऱ्यांची दिशाभूल करत त्यांच्या जमिनीचा मोबदला न देता कंत्राटदारांकडून व अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांचे शोषण केले गेले. त्याबाबत सर्व गावांतील शेतकरी एकत्र येऊन आज तहसील कार्यालय कर्जत येथे उपोषणाला बसले आहेत.\nकर्जत मधील अनेक गावांमधून रिलायन्स कंपनीची गॅस पाईप लाईन गेली आहे. या गावांतील काही शेतकऱ्यांची वेगवेगळ्या बाबतीत फसवणूक करण्यात आली आहे. भूमी अधिग्रहण होऊन दोन वर्ष उलटली असली तरी कोणत्याही प्रकारची भरपाई मिळाली नाही, काहींना अर्धवट मोबदला दिला आहे .काही शेतकऱ्यांना दिलेले धनादेश बाऊन्स झाल्याने शेतकऱ्यांना काहीही मिळालं नाही.तसेच अनेक शेतकऱ्यांच्या शेतीची व कालव्यांची खोदकाम करतेवेळी नासधूस केली ती पूर्ववत न करता ती कामे अर्धवट तशीच ठेवली त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागला. तसेच काही पुढारी लोकांनी खोटी माणसे दाखवून पंचनामे केले अश्या सर्वावर कारवाई करण्यात यावी यासाठी या 40 शेतकऱ्यांकडून कायम शासन दरबारी पत्रव्यवहार केला गेला परंतु त्याला कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्याने भिक न घातल्याने आज या सर्व शेतकऱ्यांनी कर्जत तहसील येथे बेमुदत साखळी उपोषणला सुरुवात केली आहे. जोपर्यंत शासन याकडे लक्ष देऊन आमचे प्रश्न सोडवत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण सोडणार नाही व ते अजून तीव्र करू असा इशारा शेतकऱ्यांनी बोलता वेळी सरकारला दिला. यावेळी निलेश राणे, सुरेश खाडे, रमेश कालेकर,संगीता म्हस्कर , रघुनाथ तरे आदी ग्रामस्थांनी आपापली मते मांडत शासनाकडे योग्य न्यायासाठी मागणी केली .\nया उपोषणाची दखल घेत भाजप विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सदर शेतकऱ्यांची फोन करून चौकशी करत न्याय मिळवून देऊ असे आश्वासन दिले. तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांनी सर्व शेतकऱ्यां च्या पाठीशी भाजपा उभी असल्याचे सांगत योग्य न्यायासाठी स्वतः जातीने या गोष्टीचा पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी कर्जत मधील भाजपचे कर्जत शेतकरी मोर्चा सरचिटणीस सुनील गोगटे, रमेश मुंढे, राजेश भगत यांनी कर्जत भाजप पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे असल्याचे सांगितले .\nउल्हास नदीत तरुण गेला वाहून, शोध सुरु , ��ेरळ येथील घटना\nनेरळ-माथेरान घाटात दरड कोसळली\nनेरळ, कर्जत,खालापूर, पेण,वडखळ इथल्या कारच्या सायलेन्सरची चोरी करणाऱ्या टोळीला कुर्ला येथून अटक\nसांगली वनविभागाचा प्राणीमित्राच्या घरावर छापा:\nशिराळा येथील विद्यार्थीनीने तयार केला गरिबांसाठी व्हेंटिलेटर\nमाथेरान येथे अश्वांचे जंतनाशक लसीकरण व उपचार शिबिर\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ चंद्रपूर जाहिरात ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.uber.com/global/mr/cities/fukuoka/?utm_medium=rideoptions&utm_source=uber&utm_term=wpkyPzXmMUnSRZnSM9xFrRnvUkkTQj2hI27fVA0", "date_download": "2021-06-21T23:46:20Z", "digest": "sha1:G576QVCJSMFRHTVGDBOGVBE3E6DVZKI3", "length": 7887, "nlines": 148, "source_domain": "www.uber.com", "title": "फुकुओका: a Guide for Getting Around in the City | Uber", "raw_content": "\nFukuoka मध्ये Uber सह अगोदरच राईड आरक्षित करा\nUber सह Fukuoka मध्ये राईड आरक्षित करून तुमच्या योजना आज पूर्ण करा. 30 दिवस आधीपर्यंत, कोणत्याही वेळी आणि वर्षाच्या कोणत्याही दिवशी राईडची विनंती करा.\nतारीख आणि वेळ निवडा\nतुम्ही प्रवास करत असताना 24/7 समर्थन, जीपीएस ट्रॅकिंग आणि आपत्कालीन सहाय्य यासारख्या सुरक्षितता वैशिष्ट्यांसह घरी ज्यांचा आनंद घेता तीच वैशिष्ट्ये मिळवा.\nफुकुओका मध्ये Uber Eats द्वारे डिलिव्हरी केलेले रेस्टॉरंटचे पदार्थ\nसर्व फुकुओका रेस्टॉरंट्स पहा\nऑर्डरFast food आता डिलिव्हरी करा\nऑर्डरBreakfast & brunch आता डिलिव्हरी करा\nऑर्डरBurgers आता डिलिव्हरी करा\nऑर्डरBakery आता डिलिव्हरी करा\nऑर्डरDesserts आता डिलिव्हरी करा\nऑर्डरKorean आता डिलिव्हरी करा\nऑर्डरJapanese आता डिलिव्हरी करा\nऑर्डरCoffee & tea आता डिलिव्हरी करा\nऑर्डरBubble tea आता डिलिव्हरी करा\nऑर्डरGrocery आता डिलिव्हरी करा\nऑर्डरSushi आता डिलिव्हरी करा\nऑर्डरChinese आता डिलिव्हरी करा\nआमचा निनावी डेटा शहरी नियोजक आणि स्थानिक नेत्यांना पायाभूत सुविधा आणि ट्रांझिटविषयक त्यांच्या निर्णयांसाठी माहिती पुरवण्याकरता शेअर केला जातो.\nमदत केंद्रास भेट द्या\nमाझी माहिती विकू नका (कॅलिफोर्निया)\nआम्ही ऑफर करत असलेल्या\nआम्ही ऑफर करत असलेल्या\nUber कसे काम करते\nतुमच्या पसंतीची भाषा निवडा\nगाडी चालवण्यासाठी आणि डिलिव्हरीसाठी साइन अप करा\nरायडर खाते तयार करा\nUber Eats सह ऑर्डर डिलिव्हरी\nगाडी चालवण्यासाठी आणि डिलिव्हरीसाठी साइन इन करा\nराईड घेण्यासाठी साइन इन करा\nUber Eats सह ऑर्डर डिलिव्हरी करण्यासाठी साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/nisarga-cyclone-hit-on-states-costal-area/", "date_download": "2021-06-21T22:34:25Z", "digest": "sha1:YHASG2YDTEPGJJEVAE34JZXPA5YBG4A7", "length": 11795, "nlines": 86, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "राज्याच्या किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळाचे संकट; राज्यासह गुजरातला बसणार फटका", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nराज्याच्या किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळाचे संकट; राज्यासह गुजरातला बसणार फटका\nकाही दिवसांपूर्वीच देशाच्या पूर्वेकडील भागात ‘अ‍म्फान’ चक्रीवादळाचा तीव्र परिणाम झाला होता. आता पश्चिम किनाऱ्यावर अरबी समुद्रावर नवीन चक्रीवादळ 'निसर्ग' निर्माण होऊ लागले आहे. अरबी समुद्रात महाराष्ट्र, कर्नाटकच्या किनाऱ्यालगत तीव्र कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. या प्रणालीची तीव्रता वाढत असल्याने आज महाराष्ट्राच्या किनाऱ्यालग��� निसर्ग चक्रीवादळ तयार होण्याचे संकेत आहेत. ताशी ११० ते १२५ किलोमीटर चक्राकार वारे वाहत असलेले हे चक्रीवादळ उद्या दुपारपर्यंत रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर, दमणसह कोकण किनारपट्टीला धडकणार असल्याने हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, कोकणात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.\nहे चक्रीवादळ गोवाच्या पणजीपासून साधरण ३७० किलोमीटर दक्षिण-पश्चिममध्ये, मुंबईपासून ६९० किलोमीटर दक्षिण - पश्चिम आणि गुजरातच्या सुरतपासून ९२० किलोमीटर दक्षिण- दक्षिण - पश्चिममध्ये स्थित आहे. आयएमडीच्या नुसार, दक्षिण पूर्वी आणि पूर्वी मध्य अरबी समु्द्र आणि लक्षद्वीप क्षेत्रावर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. पुढील २४ तासात निसर्ग चक्रीवादळ पूर्वी मध्य आणि आसपासच्या दक्षिण पूर्वी अरबी समुद्रावरील दाब वाढण्याची शक्यता आहे. तीन जून म्हणजे उद्यापर्यंत महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीवर हे वादळ पोहचणार आहे. चक्रीवादळ निसर्गामुळे मच्छिमारांना सतर्कता बाळगण्यास सांगण्यात आले आहे. जी मच्छिमार अरबी समुद्रात गेले आहेत त्यांना तात्काळ किनाऱ्यावर परतण्यास सांगण्यात आले आहे. पालघरमधील ७३ बोटी अजून समुद्रात असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान या वादळाची लाईव्ह ट्रॅकिंग करणे शक्य आहे. आयएमडीच्या संकेतस्थळाच्या माध्यमातूही याला ट्रॅकिंग केले जाऊ शकते.\nएनडीआरएफ टीम आहे तयार\nनिसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफ टीम चिपळूणात दाखल उद्या ३ जून रोजी कोकण किनारपट्टीवर धडकणाऱ्या निसर्ग या चक्रीवादळामुळे नैसर्गिक आपत्ती होऊ शकते. याच पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने एनडीआरएफची टीम चिपळूणमध्ये दाखल झाली आहे. या टीममध्ये एकूण १८ जवान आहेत. सोबत इन्स्पेक्टर आणि सबइन्स्पेक्टर असून ही सर्व टीम आज दापोली दाभोळ आणि गुहागर या परिसराची पाहणी करणार आहे. वादळानंतर मोठ्या आकाराचे वृक्ष तोडण्यासाठी लागणारी सर्व मशिनरी, इमर्जन्सी बोट, कटर, रोप अशा सर्व सामग्री सहित येथील आज समुद्र किनारपट्टीची पाहणी करणार आहे.\nnisarga cyclone cyclone IMD weather department हवामान विभाग निसर्ग चक्रीवादळ आले निसर्ग चक्रीवादळ\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्��कारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nनानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, मराठवाडा, विदर्भाच्या लाभार्थींच्या खात्यात 966.30 कोटींचा निधी जमा\n26 हजार शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले खत व बियाणे\nमोदींनी लॉन्च केलं mYoga App जगाला मिळणार योगाचे धडे\n10 गुंठे जमिनीवर दोन लाखाचं उत्पन्न देणाऱ्या स्ट्रॉबेरीवर होणार संशोधन\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/pune-congress-corporator-sujata-shetty-corona-positive-166118/", "date_download": "2021-06-21T23:09:24Z", "digest": "sha1:RQ4LIO4N4A5BLW66HA7Z6BNFEBC33YRR", "length": 9226, "nlines": 97, "source_domain": "mpcnews.in", "title": "काँग्रेसच्या नगरसेविका सुजाता शेट्टी कोरोना पॉझिटिव्हMPCNEWS", "raw_content": "\nPune : काँग्रेसच्या नगरसेविका सुजाता शेट्टी कोरोना पॉझिटिव्ह\nPune : काँग्रेसच्या नगरसेविका सुजाता शेट्टी कोरोना पॉझिटिव्ह\nCongress corporator Sujata Shetty corona positive; पती सदानंद शेट्टी, सासूबाई आणि मुलाची टेस्ट निगेटिव्ह\nएमपीसी न्यूज – काँग्रेसच्या नगरसेविका सुजाता शेट्टी यांना आज, बुधवारी कोरोनाची लागण झाली. तर त्यांचे पती सदानंद शेट्टी, सासूबाई आणि मुलाची टेस्ट निगेटिव���ह आली आहे.\nकोरोना संकट काळात सुजाता शेट्टी आणि सदानंद शेट्टी हे गोरगरीब नागरिकांसाठी काम करीत होते. लॉकडाऊनच्या काळात अन्नधान्य वाटप, प्रभागातील सार्वजनिक समस्या सोडविण्यावर त्यांचा भर होता. जास्तीत जास्त फिल्डवर जाऊन शेट्टी दाम्पत्य काम करीत होते.\nनागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पुणे महापालिकेतही शेट्टी दाम्पत्याची ये – जा होती. काँग्रेसच्या कार्यक्रमात सुजाता शेट्टी यांनी हजेरी लावली होती. आज त्यांना कोरोना झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांच्यावर रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू आहेत.\n‘या संकट काळातही तुम्ही नागरिकांसाठी काम करीत आहात, तुम्ही लवकर बरे व्हा’, अशा प्रतिक्रिया नागरिकांनी सोशल मीडियावर व्यक्त केल्या.\nगोरगरीब नागरिकांसाठी शेट्टी यांचे सातत्याने काम सुरू आहे. प्रभागात पाण्याची, कचऱ्याची, रस्त्याची, ड्रेनेज लाईनची समस्या निर्माण झाल्यास ते स्वतः घटनास्थळी जाऊन पाठपुरावा करीत होते.\nलॉकडाऊनमुळे गोरगरीब नागरिकांचे अतोनात नुकसान होत आहे. या काळात सातत्याने अन्नधान्य वाटप करणे, आरोग्याच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, यासाठी त्यांचा जोर होता.\nसुजाता शेट्टी या सातत्याने सक्रीय होत्या. फिल्डवर काम करीत असतानाच त्यांना कोरोनाची लागण झाली. त्या लवकर या आजरातून बरे होतील, अशी प्रार्थना प्रभागातील नागरिक करीत आहेत.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nPune : पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी कडक लॉकडाऊन\nCBSE Result : मामासाहेब खांडगे स्कूलचा शंभर टक्के निकाल \nMaval News : मावळातील विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणार 35 टक्के फी सवलत\nMaharashtra Corona Update : राज्यात आज 9,361 नवे रुग्ण, 9,101 जणांना डिस्चार्ज\nPune News : पुण्यातील गुंठेवारीतील पात्र बांधकामे लवकरच नियमीत\nPune News : शहरातील बोगद्यांच्या कामाला येणार वेग : महापौर मोहोळ\nHinjawadi News : रस्त्यावर बसून भाजीविक्री करत असल्याच्या कारणावरून एकास मारहाण\nPune News : विद्यापीठात आता ऑनलाईन योग शिक्षण\nPune News : स्वच्छ सेवा सहकारी संस्थेचे कचरा संकलनाचे काम खासगी कंपनीला देण्याचा घाट\nPune News : अभिमान गीताचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण\nPimpri vaccination News : ‘कोविशिल्ड’ची लस मंगळवारी ‘या’ केंद्रांवर मिळणार\nPimpri News: स्थायी समितीचे माजी ��ध्यक्ष, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सुरेश सोनवणे यांचे निधन\nSangvi Crime News : रावण गँगकडून हल्ला झाल्यास प्रतिउत्तर देण्यासाठी तडीपार गुंडाने आणली दोन पिस्तूल\nMaval Corona News : दिवसभरात 60 नवे रुग्ण तर 55 जणांना डिस्चार्ज\nPune Crime News : आकर्षक परतावा आणि भिशीच्या नावाखाली गुंतवणूक करण्यास भाग पाडून तीन कोटी 60 लाख रुपयांची फसवणूक…\nPune News : ऐन पावसाळ्यात पुण्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर\nMaval News : मावळातील विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणार 35 टक्के फी सवलत\nPune Corona Update : आज रुग्णसंख्या 150 पेक्षाही कमी; 223 रुग्णांना डिस्चार्ज\nMaharashtra Corona Update : राज्यात आज 9,361 नवे रुग्ण, 9,101 जणांना डिस्चार्ज\nPune Corona Update : दिवसभरात 255 रुग्णांना डिस्चार्ज, 266 नवे कोरोनाबाधित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://vikrantjoshi.com/blog-post-24/", "date_download": "2021-06-21T22:05:38Z", "digest": "sha1:U5TXKDWG42ID7ST6DXGR6BBNXC2HVKAL", "length": 10940, "nlines": 54, "source_domain": "vikrantjoshi.com", "title": "समृद्ध समृद्धी १ : पत्रकार हेमंत जोशी – Vikrant Joshi", "raw_content": "\nसमृद्ध समृद्धी १ : पत्रकार हेमंत जोशी\nसमृद्ध समृद्धी १ : पत्रकार हेमंत जोशी\nमहाराष्ट्राच्या लौकिकतेत भर पाडणारा, मुख्यमंत्र्यांचा महत्वाकांक्षी फडणवीस यांचे स्वप्न मराठी जनतेसाठी स्वप्नवत पश्चिम महाराष्ट्रातील असंख्य नेत्यांच्या मस्तकात गेलेला अर्ध्या महाराष्ट्राला समृद्ध करणारा न भूतो न भविष्यती असा हा मागासलेल्या भागात विकासाला शंभर टक्के चालना देणारा आजपर्यंत दुर्लक्षित झालेल्या भागाचे जीवनमान बदलविणारा विदर्भ विकास विरोधी असलेल्या प्रत्येकाच्या थोबाडात मारणारा अभूतपूर्व अद्वितीय अजस्त्र अवाढव्य अफलातून अफाट अत्यंत विलोभनीय असामान्य वेळ वाचविणारा दळणवळण वाढविणारा व्यापाराला मोठी चालना देणारा शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे जीवनमान नक्की उंचावणारा विविध प्रांतात मराठी माणसाला वृद्धिंन्गत प्रगत करणारा प्रजेला संप्पन्न करणारा आणि ज्या राजाच्या डोक्यातली हि कल्पना त्या आजच्या राज्याच्या राजाला म्हणजे महाराज देवेंद्र यांना कायमस्वरूपी लक्षात ठेवण्यास भाग पाडणारा महामार्ग म्हणजे मुंबई ते नागपूर आणि नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग, देवेंद्र यांना मुख्यमंत्री होताच पडलेले आणि त्यांनी पुढे लगेचच प्रत्यक्षात उतरविलेले अप्रतिम प्रतिष्ठित दिमाखदार स्वप्न…\nसमृद्धी महामार्गावर मालिका लेखमालिका लिहायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला येथे याठिकाणी काही महत्वाचे सांगायचे आहे आणि सांगितलेले तुम्ही वाचल्यानंतर अजिबात न विसरता सर्वांना नक्की सांगत सुटायचे आहे. महत्वाचे असे कि आपल्या या राज्यात युती सरकार पार पडणाऱ्या पंचवार्षिक योजनेत सत्तेत आल्यानंतर फडणवीसांच्या नेमक्या आणि सततच्या मार्गदर्शनाखाली किंवा फारतर असे म्हणता येईल कि फडणवीसांच्या नेतृत्वाखाली युतीने आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतः काही महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले होते त्यातले दोन महत्वपूर्ण महाराष्ट्राची शान जगात उंचावणारे प्रकल्प होते पहिला ऑफ कोर्स, मुंबई ते थेट नागपूर समृद्धी महामार्ग आणि दुसरा प्रकल्प आहे राज्याच्या ऊर्जा मंत्र्यांनी नागपूरकरच असलेल्या आणि ज्यांना सुरुवातीला अनेकांनी अंडर एस्टीमेट केले होते, चंद्रशेखर बावनकुळे यांनी अहोरात्र सतत मेहनत घेऊन उभा केलेला ‘ सौर ऊर्जा प्रकल्प ‘ ज्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे जगातले आयुष्यमान जेमतेम काही वर्षांचे असतांना तो सौर ऊर्जा महाप्रकल्प या राज्यात तातडीने उभा करण्याचे चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस या दोन्ही नागपूरकरांना पडलेले आणि त्यांनी तातडीने लगेचच प्रत्यक्षात उतरविले स्वप्न साऱ्यांनी प्रचंड टाळ्यांच्या कडकडात दाद द्यावी असे कौतुकास्पद मोठे काम त्यांची अतिशय अप्रतिम कामगिरी…\nमात्र आज हे दोन्ही प्रकल्प सनदशीर मार्गांनी या राज्यात उभे केले जात असतांना फसवणुकीचे अनंत प्रकार विविध दलालांकडून नेत्यांकडून घडल्याचे प्रकर्षाने जाणवते आहे. आम्ही तुम्हाला सौर ऊर्जा प्रकल्पात आणि समृद्धी महामार्गात काम मिळवून देतो यासाठी आम्हाला एवढे पैसे द्या, सांगून अनेकांना, कित्येक कंपन्यांना, विविध कंत्राटदारांना मोठ्या प्रमाणावर फसविले जात असल्याची माहिती आणि पुरावे माझ्याकडे आलेले आहेत. असे अजिबात घडणे शक्य नाही कि अमुक एखाद्या नेत्याने किंवा दलालाने किंवा राजकारणाशी संबंधित तत्सम व्यक्तींनी सांगितले कि अमुक माणसाला तमुक काम द्या कि लगेच त्यांना ते काम किंवा कंत्राट दिले जाते असे अजिबात घडत नाही, नसते. या दोन्ही प्रकल्पाशी संबंधित असलेले देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, राधेश्याम मोपलवार, विश्वास पाठक, अनिल गायकवाड, एकनाथ शिंदे ���िंवा तत्सम मंडळी कोणताही मागला पुढला विचार न करता एखाद्याच्या सांगण्यावरून काम देतील असे घडणे अजिबात शक्य नाही तेथे रीतसर मार्गानेच काम कंत्राट मिळवावे लागते. त्यामुळे आम्ही अमुक एका संबंधित व्यक्तीला पैसे दिले आहेत आणि आम्हाला नक्की\nकंत्राट काम मिळणार आहे, असे तुम्ही संबंधितांनी सांगणे म्हणजे मुर्खांच्या नंदनवनात फिरण्यासारखे आहे…\nम्हणून अतिशय सावध संबंधितांनी असावे, आपली फसवणूक लुबाडणूक होणार नाही याची काळजी घ्यावी. जर अमुक एखाद्याची या पद्धतीने फसवणूक झालेली असेल तर ती लगेच दोन्हीही प्रकल्पांच्या जबाबदार मंडळींच्या कानावर घालावी. दोन्ही ठिकाणी कामाचा दर्जा तपासून सारे पुढे जात असल्याने येथे कंत्राट मिळविणे म्हणजे मनोरा आमदार निवासाच्या बोगस देखभालीचे कंत्राट मिळविण्यासारखे नाही हे ज्याने त्याने ध्यानात ठेवणे अत्यावश्यक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vikrantjoshi.com/blog-post_16-8/", "date_download": "2021-06-21T23:45:50Z", "digest": "sha1:I7SNGJ7F4EGHFB4ZGKIKDBUKRWT44PCP", "length": 14320, "nlines": 51, "source_domain": "vikrantjoshi.com", "title": "असावे तसे दिसावे : पत्रकार हेमंत जोशी – Vikrant Joshi", "raw_content": "\nअसावे तसे दिसावे : पत्रकार हेमंत जोशी\nअसावे तसे दिसावे : पत्रकार हेमंत जोशी\n२०१८ चा ३१ डिसेंबर साजरा करण्यात मला फारसा रस नव्हता, मूड पण नव्हता कारण माझ्या एका अतिशय जिवलग मित्राची प्रेयसी त्याला नेहमी प्रमाणे सोडून गेली होती. गेल्या दहा वर्षात मी बघतोय, हा तिच्यावर अतिशय प्रेम करतो, ती त्याच्यावर विनाकारण संशय घेते, संशयातून जे इतर बहुतेक स्त्रिया करतात तेच तीही करते म्हणजे त्याला दरदिवशी न चुकता एवढे टोचून बोलते, एवढा त्रास देते, हैराण करते कि त्याला वाटते एकतर तिला सोडून द्यावे किंवा या जगातून निघून जावे पण हे प्रकार त्याच्या हातून घडणे शक्य नसते मात्र हि त्याची प्रेयसी मग विनाकारण संशयातून त्याला अचानक मध्येच सोडून जाते, हा एकटा पडतो, सैरभैर होतो पण ती एकदा का त्याला अशी सोडून गेली कि एक मात्र त्याच्या बाबतीत चांगले घडते, तो तिच्या व्यापातून विरहातून बाहेर येण्यासाठी पुन्हा आम्हा काही मित्रांमध्ये रमतो, ती तिकडे नवा प्रियकर शोधत असते हा मात्र ती आयुष्यात असो अथवा नसो कायम तिच्या आठवणीत रमलेला वेडा प्रियकर असतो, सहज शक्य असूनही त्याला इतरांच्या प्रेमात पडायचे नसते. नव���न प्रेयसी शोधायची नसते, ती मात्र तिकडे एखाद्याच्या प्रेमात पडते, फसवणूक करवून घेते, सर्वार्थाने फसवणूक झाली कि पुन्हा मित्राकडे परत येते, हा मोठ्या मनाचा, केवळ नितळ प्रेमापोटी तिला पुन्हा जवळ घेतो, यावेळी तरी ती त्रास देणार नाही असा स्वतःचा विनाकारण चुकीचा समज करवून घेतो, तिने त्याच्यापाठी केल्या गंभीर चुका पदरात घेतो आणि तिला पुन्हा एकवार पूर्वीच्याच प्रेमाने मिठीत घेतो, हे असे गेली अनेक वर्षे मी बघत आलोय, एखाद्याच्या नशिबात उत्तम स्त्रीचे,हळव्या मनाच्या स्त्रीचे सुख आणि प्रेम कसे नसते त्यावर माझ्या या सरकारी अधिकारी असलेल्या मित्राचे ‘ एकतर्फी ‘ उदाहरण…\n२०१८, थर्टी फर्स्ट डिसेम्बरला मी घरीच बसलो होतो तेवढ्यात माझया आणखी एका जिवलग मित्राचा, शासकीय अभियंता असलेल्या अविवाहित मित्राचा म्हणजे मिलिंद बच्चेवार यांचा फोन आला, आज काय करताय, मी म्हणालो, घरीच आहे, कुठेतरी जाऊया घटकाभर, तो म्हणाला. त्यावर मी, सार्वजनिक समारंभात जगात कुठेही खाणे आणि पिणे दर्जाहीन असते म्हणून सहसा असे समारंभ टाळतो. तरीही जाऊया, तो म्हणाला, माझ्याकडे सहारा स्टार या पंचतारांकित हॉटेल चे महागडे पासेस आहेत तेथे जाऊया, मी म्हणालो, तो संध्याकाळी घरी आला, क्वचित प्रसंगी मी एखादा पेग घेतो, बच्चेवार मात्र घेत नाहीत, मग मी ब्ल्यू लेबल चा पेग घेतला, जेवण केले आणि आम्ही सहारा मधल्या ज्या रेस्टॉरंट मध्ये गेलो, शेजारीच आम्हा दोघांचेही पूर्वीपासून असलेले मित्र वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार परिवारासह, होणाऱ्या नवीन जावयासह होते, त्यांचे चार दोन मित्र होते, मला, आम्हाला भेटल्यानंतर मुनगंटीवार जरासे देखील डिस्टरब होणार्यातले ते नव्हते कारण एकतर त्यांना व्यसने नाहीत त्यांना बायको आहे पण प्रेयसी नाही, त्यांनी बायकांच्या बाबतीत आपल्या आयुष्याचा ‘ विनोद ‘ करवून घेतलेला नाही. मग त्यांच्याशी थोड्या गप्पा झाल्या, म्हणाल तर यावेळची थर्टी फर्स्ट त्यांच्यासंगे हा असा अचानक साजरा झाला. ते म्हणाले, गेली वीस वर्षे मी येथेच सहकुटुंब येतो, जेवतो नंतर ठीक पावणेबारा वाजता पार्ले पूर्वेला अगदीच रस्त्याच्या कडेला असलेया एका मंदिरात दर्शनाला जातो नंतर सिद्धी विनायकाचे दर्शन घेतो, घरी जातो. पुढे त्या छोट्या मंदिरात मग आम्हीही होतो, तेथेच त्यांना नववर्षाच्या शुभेच्छा द��ल्या नंतर लिंकिंग रोड वर असलेल्या दि बेला कॉफी शॉप मध्ये जाऊन कॉफी घेतली आणि आपापल्या घरी जाऊन झोपलो. नेत्यांनी हे असे मंत्री मुनगंटीवार यांच्यासारखे कोणतेही गूण दोष न लपविता कायम जगावे म्हणजे अशांचे आयुष्य सामान्य लोकांना आवडते, नेतृत्व लयाला जात नाही पण हे असे पारदर्शी वागणे बोटावर मोजण्या एवढ्या नेत्यांचे समाजसेवकांचे किंवा अन्य कुठल्याही क्षेत्रातल्या मान्यवरांचे असते, विशेषतः आम्ही मीडियावाले तर मी नाही त्यातली आणि काडी लावा आतली किंवा दुसर्या सांगे ब्रम्हज्ञान स्वतः कोरडे पाषाण, पद्धतीने जगणारे असतात, म्हणून या अशा भामट्यांना मी लेखणीतून धरून धरून बदडून काढतो….\nअनेकदा मी माटुंगा पूर्वेला स्टेशन लागत असलेल्या रमा नायक खानावळीत साधे पण रुचकर दाक्षिणात्य पद्धतीचे जेवायला जातो. मागल्या महिन्यात केव्हातरी गेलो तेव्हा कोणताही लवाजमा सोबत न घेता अगदी एकटे एका कोपऱ्यात मला पार्ल्याचे आमदार पराग अळवणी भेटले, ते म्हणाले, मी येथे अनेकदा येतो, जेऊन जातो. रमा नायक ची पुढली तरुण पिढी माझा मित्र आहे त्याला दि बेला कॉफी शॉप आवडते, मला तेथे तो अनेकदा भेटतो म्हणून त्याच्याशी ओळख आहे, मग मीच त्याची पहिल्यांदा आमदार पराग अळवणी यांच्याशी ओळख करून दिल्यानंतर त्याने तोंडातच बोटे घातली, तो म्हणाला हे अनेकदा येथे येतात पण एवढे साधे कि रांगेत उभे राहून नंबर आला कि जेवतात आणि निघून जातात, नेते हे असेच असावेत म्हणजे त्यांचे नेतृत्व टिकते… खर्या अर्थाने, ना खाऊंगा ना खाने दूंगा पद्धतीने आचरण करणारे सत्तेतले फार कमी असतात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे याच पंक्तीला बसणारे हे मी अगदी खात्रीने सांगू शकतो. येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्हीकडे त्यांचे पोस्टर्स लावून म्हणजे, आमचे पुढले मुख्यमंत्री, अशी जाहिरात आघाडीने कॉमन करावी बघा, मतांची टक्केवारी वाढली नाही तर मला हेमंत जोशी म्हणू नका, वाटल्यास करप्ट मनोवृत्तीचा पत्रकार म्हणून मोकळे व्हा किंवा पत्रकारांमधला अशोक चव्हाण असे हिणवून बाजूला व्हा. मी नेहमीच सांगत आलोय, जर आघाडीच्या काळात सोनिया गांधी यांना सुचले नसते आणि त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना मुख्यमंत्री म्हणून येथे या राज्यात बसविले नसते तर आघाडीच्या मंत्र्यांनी, गेट वे ऑफ इंडिया, आमच्याच ��ालकीचे आहे, सांगून ते देखील विकून आघाडीतले बहुतेक सारेच अति करप्ट मंत्री मोकळे झाले असते. येत्या काही दिवसात जे तुम्ही न ऐकलेले न वाचलेले, नेमके पृथ्वीराज मी त्यावर विस्तृत लिहिणार आहे, असे नेते जन्माला यावेत, जगायला हवेत, सर्वत्र हवेत…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Menbej+sy.php", "date_download": "2021-06-21T22:16:04Z", "digest": "sha1:6L3GTELARM7FLEUWSOD5CZILKZP2T67F", "length": 3373, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Menbej", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Menbej\nआधी जोडलेला 25 हा क्रमांक Menbej क्षेत्र कोड आहे व Menbej सीरियामध्ये स्थित आहे. जर आपण सीरियाबाहेर असाल व आपल्याला Menbejमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. सीरिया देश कोड +963 (00963) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Menbejमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +963 25 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनMenbejमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +963 25 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00963 25 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/05/19/mahavikas-aghadi-government-withdraws-decision-to-cancel-promotion-reservation/", "date_download": "2021-06-21T23:37:20Z", "digest": "sha1:DDN33WCMHO3KBMVHEAF7ZRY5TGQT4RPE", "length": 10467, "nlines": 71, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "महाविकास आघाडी सरकारने मागे घेतला पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय - Majha Paper", "raw_content": "\nमहाविकास आघाडी सरकारने मागे घेतला पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर / अजि��� पवार, उपमुख्यमंत्री, पदोन्नती आरक्षण, मराठा आरक्षण, महाराष्ट्र सरकार / May 19, 2021 May 19, 2021\nमुंबई – महाविकास आघाडी सरकारकडून तूर्तास पद्दोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. शुक्रवारी राज्य सरकारने पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त पदे भरताना ३३ टक्के जागा आरक्षित ठेवण्याचे निर्बंध उठवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता २५ मे २००४ च्या सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीच्या कोट्यातील सर्व रिक्त पदे भरण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. हा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत स्थगित करण्यात आला. राज्य सरकारने आरक्षण रद्द झाल्यामुळे नाराज झालेल्या मराठा समाजास या निर्णयाच्या माध्यमातून मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले जात आहे.\nऑगस्ट २०१७ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने सरकारी सेवेत नोकरीला लागताना आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांना पदोन्नतीत लाभ घेता येणार नसल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला होता. पण पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाने मागासवर्गीय समाजात असंतोष निर्माण झाल्याचे सांगत राज्य सरकारने या निर्णयास विशेष अनुमती याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. पण त्यावर सर्वोच्च न्यायालयाने कोणताही निर्णय दिला नाही.\nराज्य सरकारने पदोन्नीच्या कोट्यातील रिक्त जागा भरण्याबाबत गेल्या साडेतीन वर्षात कोणताच निर्णय राजकीय दबावामुळे घेतला नव्हता. त्यामुळे खुल्या प्रवर्गातील अनेक अधिकाऱ्यांना पदोन्नतीपासून वंचित राहावे लागले होते. काही अधिकाऱ्यांना तर पदोन्नतीला पात्र असूनही सरकारने निर्णय न घेतल्याने सेवानिवृत्तीमुळे या लाभापासून वंचित राहावे लागले. त्यामुळे मध्यंतरी मराठा समाज तसेच खुल्या प्रवर्गातील अधिकाऱ्यांनी याबाबत सरकारकडे पाठपुरावा केल्यानंतर पदोन्नतीच्या कोट्यातील सर्व रिक्त पदे सेवाज्येष्ठतेनुसार भरण्याचा निर्णय फेब्रुवारीमध्ये सरकारने घेतला होता.\nयाला पुन्हा आरक्षित प्रवर्गातून विरोध झाल्यानंतर २० एप्रिल रोजी सरकारने पुन्हा हा निर्णय बदलून पदोन्नतीमधील ३३ टक्के पदे आरक्षित ठेवून खुल्या प्रवर्गातील पदे भरण्याचा आदेश दिला. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर समा���ात निर्माण झालेली नाराजी आणि सरकारबद्दलची चीड दूर करण्यासाठी राज्य सरकारने शुक्रवारी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यानुसार पदोन्नतीच्या कोट्यातीत ३३ टक्के राखीव पदे सेवाज्येष्ठतेनुसार भरण्यास परवानगी देण्यात आली असून, सामान्य प्रशासन विभागाने त्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित केला आहे.\nही पदोन्नती देताना २५ मे २००४ पूर्वी नोकरीस लागलेले आणि पदोन्नतीचा लाभ घेतलेले मागासवर्गीय अधिकारी २५ मे २००४ रोजीच्या सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीस पात्र असतील. तर त्यानंतर सेवेत लागलेले मागासवर्गीय कर्मचारी सर्वसाधारण सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीस पात्र असतील, असे या आदेशात नमूद करण्यात आल्यामुळे खुल्या प्रवर्गातील, विशेषत: मराठा समाजातील पदोन्नतीपासून वंचित राहिलेल्या अनेक अधिकाऱ्यांना याचा लाभ होईल, अशी माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/gargi-chopra-accepts-zonal-chairmanship-on-tuesday/06291905", "date_download": "2021-06-21T22:33:48Z", "digest": "sha1:ANW6HDWQXFLP3H32UGHE7ZWST6WUX2U4", "length": 15459, "nlines": 67, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "गार्गी चोपरा यांनी स्वीकारला मंगळवारी झोन सभापतीचा पदभार Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nगार्गी चोपरा यांनी स्वीकारला मंगळवारी झोन सभापतीचा पदभार\nनागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या मंगळवारी झोन सभापतीपदी निवडून आलेल्या गार्गी चोपरा यांनी शनिवारी (ता.२९) झोन सभापती म्हणून पदभार स्वीकारला. मावळत्या झोन सभापती संगीता गिऱ्हे यांनी गार्गी चोपरा यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करीत पदभार सोपविला.\nमंगळवारी झोन कार्यालय परिसरात आयोजित कार्यक्रमाला आमदार सुधाकर देशमुख, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त भूषण शिंगणे, मंगळवारी झोनच्या नवनिर्वाचित सभापती गार्गी चोपरा, कर व कर आकारणी समिती सभापती संदीप जाधव, मावळत्या झोन सभापती संगीता गिऱ्हे, माजी स्थायी समिती सभापती नगरसेवक वीरेंद्र कुकरेजा, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, नगरसेवक संजय बुर्रेवार, निशांत गांधी, महेंद्र धनविजय, नगरसेविका प्रगती पाटील, सुषमा चौधरी, प्रमिला मंथरानी, ममता सहारे, अर्चना पाठक, मंगळवारी झोनचे सहायक आयुक्त हरीश राऊत, कार्यकारी अभियंता गिरीश वासनिक, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य जयप्रकाश गुप्ता, भाजपा पश्चिम नागपूर मंडळ अध्यक्ष किसन गावंडे, माजी नगरसेवक डॉ. प्रशांत चोपरा, माजी नगरसेविका शिला मोहोड, संजय मोहोड आदी उपस्थित होते.\nयावेळी आमदार सुधाकर देशमुख, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांच्यासह सर्व मान्यवरांनी गार्गी चोपरा यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. आमदार सुधाकर देशमुख म्हणाले, गार्गी चोपरा ह्या जनतेच्या हितासाठी काम करणाऱ्या आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने त्यांना समर्थन देऊन सभापतीपदी विराजमान करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मावळत्या सभापती संगीता गिऱ्हे यांनी आपल्या कार्यकाळात उत्तम काम करण्याचा प्रयत्न केला. सर्वांना सोबत घेऊन जनहिताचे कार्य करण्यासाठी नवनिर्वाचित सभापती गार्गी चोपरा यांना महापौर, सर्व ज्येष्ठ नगरसेवक, प्रशासनातील अधिकारी यांचे मार्गदर्शन व सहकार्य घेऊन काम करावे लागणार आहे. यंदा निवडणुकीचे वर्ष असल्याने येत्या दोन ते अडीच महिन्यात आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळे झोनमधील नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन त्या सोडविण्यासाठी गतीने काम करावे, अशी अपेक्षाही आमदार सुधाकर देशमुख यांनी व्यक्त केली.\nकार्यक्रमाचे संचालन ज्येष्ठ नगसेवक सुनील अग्रवाल यांनी केले तर आभार अनिलकुमार नायक यांनी मानले.\nपक्षपरिनिवेश बाजूला ठेवून काम करणारे व्यक्तिमत्व : संदीप जोशी\nनागपूर महानगरपालिकेमध्ये अत्यंत विनयतेने काम करणारे व्यक्तिमत्व म्हणून गार्गी चोपरा यांची ओळख आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे पक्ष बाजूला ठेवून काम करणारे नेते आहेत. गार्गी चोपरा ह्यासुद्धा पक्षपरिनिवेश बाजूला ठेवून काम करणारे व्यक्तिमत्व आहे. याशिवाय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विकासाला साथ दे��� व पावलावर पाउल ठेवित गार्गी चोपरा काम करतात. त्यामुळे त्यांना सभापतीपदापर्यंत पोहोचण्यात साथ देण्यात आली, असे सत्तापक्ष नेते संदीप जोशी म्हणाले.\nनागपूर महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये अनेक घडामोडी घडत असतात. यामध्येच ही महत्त्वाची घडामोड आहे. काँग्रेस पक्षाच्या नगरसेविकेला सत्तापक्षाने हा सन्मान दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानत असल्याचे यावेळी विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी सांगितले.\nसमाजासाठी काम करायला मिळाल्याचा आनंद : गार्गी चोपरा\nसमाजातील तळागाळातील घटकांसाठी काम करण्याची संधी मिळाली आहे, त्यामुळे आनंद आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व आमदार सुधाकर देशमुख यांचे आभार. नागरिकांचे प्रश्न सोडविण्याची दिग्गजांनी दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणे हे कर्तव्य आहे. नागरिकांच्या विश्वासामुळेच इथपर्यंत पोहोचता आले. त्यामुळे जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध राहील, असा विश्वास नवनिर्वाचित झोन सभापती गार्गी चोपरा यांनी व्यक्त केला.\nसहायक विद्युत अभियंता सालोडकर यांचा सेवानिवृत्ती सत्कार\nमंगळवारी झोनमध्ये कार्यरत विद्युत विभागाचे शाखा अभियंता एन.बी. सालोडकर व झोनमधील कर्मचारी श्रीमती कुहीकर यांचा आमदार सुधाकर देशमुख, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, नवनिर्वाचित झोन सभापती गार्गी चोपरा व मावळत्या सभापती संगीता गिऱ्हे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, तुळशी रोप व भेटवस्तू देऊन सेवानिवृत्ती सत्कारही यावेळी करण्यात आला. मनपा सेवेतील कार्यकाळात अनेक संघर्षाचे प्रसंग आले असले तरी त्याला नम्रतेने पुढे जाऊन सर्वोत्तम देण्याचे कार्य सालोडकर यांनी केले, अशा शब्दांत आमदार सुधाकर देशमुख यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.\nप्रभाग ३४ मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा\nऑफलाईन , ऑनलाईन पद्धतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा \nप्रभाग २६मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात\nप्रत्येकाने दैनंदिन जीवनात योगाचा अंगीकार करावा : महापौर दयाशंकर तिवारी\nकीड नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी ट्रायकोकार्ड निर्मिती उपक्रम राबवावा -जिल्हाधिकारी ठाकरे\nअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे आम्हीं ग्रामरक्षक अभियानाला सुरुवात\nदीनदयालनगर आजी-आजोबा उद्यानात योग दिन साजरा\nगोंदिया: शरीर को स्वस्थ और निरोगी बनाएं , योग को जीवनशैली का हिस्सा बनाएं – डॉ. परिणय फुके\nप्रभाग ३४ मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा\nऑफलाईन , ऑनलाईन पद्धतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा \nमहिलांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासाचे\nसोमवारी ८ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\nप्रभाग ३४ मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा\nJune 21, 2021, Comments Off on प्रभाग ३४ मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा\nऑफलाईन , ऑनलाईन पद्धतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा \nJune 21, 2021, Comments Off on ऑफलाईन , ऑनलाईन पद्धतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा \nमहिलांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासाचे\nJune 21, 2021, Comments Off on महिलांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासाचे\nसोमवारी ८ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\nJune 21, 2021, Comments Off on सोमवारी ८ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\nप्रभाग २६मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात\nJune 21, 2021, Comments Off on प्रभाग २६मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.webnewswala.com/news/mahindra-atom-collides-with-bajaj-qute-the-smallest-electric-car/", "date_download": "2021-06-21T22:03:29Z", "digest": "sha1:ILPTXKIGM4U4BLVFSSJVUVDL4RD43YFN", "length": 13473, "nlines": 184, "source_domain": "www.webnewswala.com", "title": "Mahindra Atom देणार Bajaj Qute ला टक्कर - Team WebNewsWala", "raw_content": "\nआजच्या ताज्या मराठी बातम्या\nनवी दिल्ली : Mahindra’s Electric Car Atom देशातील आघाडीची ऑटोमोबाईल उत्पादक महिंद्राने या वर्षाच्या सुरूवातीस आयोजित २०२० च्या ऑटो एक्स्पोमध्ये आपले Mahindra Atom इलेक्ट्रिक क्वाड्रीसायकल कार सादर केली आहे. या नव्या कारच्या लाँचिंगविषयी सतत बातम्या येत आहेत. नुकतीच क्वाड्रीसायकलची चाचणी दरम्यान स्पॉट केली गेली आहे. ज्यामध्ये या कारच्या डिझाईन आणि काही वैशिष्ट्यांविषयी माहिती समोर आली आहे.\nफोटोंवर विश्वास ठेवला तर, जी कार चाचणी दरम्यान दिसत आहे ती त्यांची प्रोडक्शन व्हर्जन आहे. महिंद्राच्या या इलेक्ट्रिक कार Atom मध्ये एक साधे इंटिरियर लेआउट दिसत आहे. जी या कारच्या बेस स्पेकमध्ये दिली जाऊ शकते. यात एअर-कॉन व्हेंट्स, फ्लॅट-बॉटम टाईप स्टीयरिंग व्हील, 12-व्होल्ट सॉकेटसह डॅशबोर्डवर एक रोटरी गिअर डायल आणि गोल-आकाराचे इन्स्ट्रुमेंट कन्सोल आहे. या कारची किंमत साधारण ३ लाखांच्या आसपास असण्याची शक्यता आहे.\nसाडेचार लाखात घरी न्या नवी इलेक्ट्रिक कार Strom R3\nसर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार Storm R3 ची बुकिंग सुरू\nमारुत��, महिंद्रानंतर Tata Motors ने दिला झटका\nतथापि, चाचणी म्यूलमध्ये कोणतेही टचस्क्रीन डिस्प्ले दिसत नाही. 2020 ऑटो एक्स्पोमध्ये प्रदर्शित झालेल्या प्रोटोटाइप मॉडेलमध्ये टचस्क्रीन डिस्प्लेचा एक पर्याय उपलब्ध होता. असे मानले जाते की लॉन्चिंगनंतर हे इलेक्ट्रिक क्वाड्रिसिकलमध्ये अ‍ॅड-ऑन अ‍ॅक्सेसरी फिट करण्यात येतील.\nMahindra Atom इलेक्ट्रॉनिकचा टॉप स्पीड लिमिट ताशी 70 किमी\nदेशातील इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी भागविण्यासाठी Mahindra Atom हा एक उत्तम पर्याय असू शकतो. तथापि, ही वाहने भारतीय बाजारात तीन चाकी वाहनांच्या सेग्मेंटमध्ये प्रवेश करू शकतात. बंगळूरमधील कंपनीच्या कारखान्यावर ही गाडी असेम्बल केली जाईल. कंपनीचे सर्व लो-व्होल्टेज मॉडेल बंगळूरमधील या प्लांटमध्ये तयार केले जातात. त्याच वेळी या कारच्या पावरविषयी कोणतीही माहिती प्राप्त झालेली नाही. मीडिया रिपोर्टनुसार Mahindra Atom इलेक्ट्रॉनिकचा टॉप स्पीड लिमिट ताशी 70 किमी लाँच करण्यात येणार आहे.\nआमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.\nवांद्रे-कुर्ला संकुलात लवकरच पर्यावरणस्नेही ट्राम\nमेट्रो 2 A ‘मेट्रो 7’ मार्गिकेवर मे अखेरीस चाचणी\nपर्यटनाला मिळणार चालना, मुंबई ते काशीद बोट सेवा होणार सुरू\nTesla ला मागे टाकत Hong Guang बनली बेस्ट सेलिंग इलेक्ट्रिक कार\nनागपुर मुंबई बुलेट ट्रेन साठी हवाई सर्वेक्षण सुरू\nसाडेचार लाखात घरी न्या नवी इलेक्ट्रिक कार Strom R3\nइंधन दरवाढीमुळे पुणेकरांची पसंती e Scooter ला\nZeeho Cyber ई-स्कूटर भारतीय बाजारात लाँच\nसर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार Storm R3 ची बुकिंग सुरू\nरेल्वे वाहतुकीच्या नियोजनासाठी 139 क्रमांकाची सुरुवात\n5 मिनिटात चार्ज होणारी OLA E Scooter बाजारात\nअनिल कपुर चा मराठी बाणा, गुजराथी प्रश्नाला मराठीत उत्तर\nZeeho Cyber ई-स्कूटर भारतीय बाजारात लाँच\nडिझायनर कारप्रेमींना धक्का, दिलीप छाबरियाला अटक\nरेल्वे वाहतुकीच्या नियोजनासाठी 139 क्रमांकाची सुरुवात\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nदहावी-बारावी परीक्षा निर्णय परिस्थितीनुसार\nwebnewswala आयोजित माझा बाप्पा स्पर्धा 2020\nCorona Virus 10 किलो विषाणूंच्या विळख्यात अख्खे जग\nCorona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी\nमोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर\n6 जून रोजी महाविद्यालये, विद्यापीठांत साजरा होणार शिवस्वराज्य दिन\nउज्जैन महाकाल मंदिर सापडला अनमोल खजिना\nSurya Grahan 2021 | वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण 10 जूनला, ‘रिंग ऑफ फायर’\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nराज्याबाहेर मोदींना धोबीपछाड देण्यास ममता दीदी तयार\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\nआजच्या ताज्या मराठी बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://agrowonegram.com/difficulties-in-giving-frp-to-sugarcane-due-to-low-sugar-rates/", "date_download": "2021-06-21T23:16:07Z", "digest": "sha1:N2HNR744H6FTDZ3JN7W7HJPZYPMIDLQK", "length": 13346, "nlines": 188, "source_domain": "agrowonegram.com", "title": "कमी साखर दरामुळे उसाला ‘एफआरपी’ देण्यात अडचणी - Agrowon E-gram", "raw_content": "\nHome चालू घडामोडी कमी साखर दरामुळे उसाला ‘एफआरपी’ देण्यात अडचणी\nकमी साखर दरामुळे उसाला ‘एफआरपी’ देण्यात अडचणी\nसांगली : साखरेचे दर प्रतिक्विंटल अजून वाढले पाहिजेत. त्याशिवाय उसाची किमान आधारभूत किंमत देण्यात येणाऱ्या अडचणी दूर होणार नाही, असे प्रतिपादन क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा साखर कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी येथे केले.\nकारखान्याच्या ४० व्या वार्षिक सभेत ते बोलत होते. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ही सभा व्हिडिओ कॉन्फरन्स पद्धतीने झाली. कार्यकारी संचालक धीरजकुमार माने यांनी विषय वाचन केले. सुरुवातीला क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.\nवाचा: कोकण, मराठवाडा, विदर्भात मुसळधार; धरणातील पाणीसाठ्यात वाढ\nयावेळी नायकवडी म्हणाले की, जागतिक बाजारपेठेत फक्त साखर उत्पादनावर अवलंबून न राहता साखरे बरोबरच उपपदार्थ निर्मितीकडे लक्ष देणे क्रमप्राप्त झाले आहे. ब्राझीलसारख्या देशाने उपपदार्थ निर्मिती करून साखरेच्या मागणीतील चढ- उतारावर सक्षम पर्याय उभा केला आहे. शासनाने जीएसटी रक्कमेतून काररखान्याना मदत करावी. देशाला गरजेइतके साखर उत्पादन करून तेवढाच साठा करावा. साखर निर्यातीला प्रोत्साहन दिले पाहिजे. इथेनॉल उत्पादनाला प्राधान्य द्यावे. शिवाय इतर उपपदार्थ निर्मितीला पोषक वातावरण निर्माण करावे.\n ‘या’ जिल्ह्यात पेट्रोल तब्बल १०५ रूपये लिटरवर\n‘शेतकरी, कामगारांचा एक पैसाही बुडवणार नाही’@MarathiRT @MarathiBrain\n“साखर दर आणि एफआरपीचा मेळ घालण्यात साखर कारखान्यांना मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करावा लागतो. त्यामुळे केंद्र सरकारने साखर कारखान्यांना प्रतिटन पाचशे रुपये अनुदान द्यावे. कारखान्याला २४ मेगावॉट क्षमतेच्या सहवीज प्रकल्पासह कारखान्याची दैनिक गाळपक्षमता ५००० टन करण्यासाठी आर्थिक व प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे.”\nवाचा: चर्चेसाठी मुंबईला मी एकटा जाणार नाही; संभाजीराजेंची भूमिका\nदरम्यान, तसेच इथेनॉल प्रकल्पाची दैनंदिन क्षमता एक लाख लिटर करण्यासाठी मान्यता मिळालेली आहे. सहकारी साखर कारखानदारी समोर अनेक अडचणी आहेत. तरीही हुतात्मा साखर कारखान्याने सातत्याने उसाला उच्चांकी दर दिला आहे.\nआजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nPrevious articleराष्ट्रवादी कॉग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्यावर बलात्काराचा आरोप\nNext article‘या’ जिल्ह्यातील ६४५ गावांवर भीषण पाणीटंचाईचे सावट\nसांगलीत बेदाणा मागणीत किंचित वाढ; मिळतोय ‘इतका’ भाव\n‘सोयाबीन पीकविमा घोटाळ्याची चौकशी करा’\n‘या’ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे भात रोपांचे नुकसान\nमान्सूनचा प्रवास वेगाने; राज्यात ढगाळ वातावरण, पावसासाठी पोषक स्थिती\nअॅग्रोवन डिजिटल माध्यमांचा वापर वाढवणार\nकोरोनाशी लढण्यासाठी ग्रामपंचायतींना अधिक निधी गरजेचा\nॲग्रोवन ई-ग्राम ताज्या बातम्या\nपुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा – अजित पवार\n‘आशा वर्कर्सच्या मागण्या मान्य केल्या जातील’\nरायगडला रेड अलर्ट; समुद्र किनारी उसळणार उंच लाटा\n‘शिवराज्यभिषेक दिनी राजगडाकडे कूच करा, मिळेल त्या वाहनाने या’\n‘केंद्र सरकारविरुद्ध ‘भाकप’चा काळा दिवस’; जाणून घ्या नेमकं कारण काय\nआम्ही भारतीय ग्राम विकास माहिती प्रणालीमध्ये आमूलाग्र बदलाचे संकेत देतो आहोत. आम्ही प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण ग्राहकांना सेवा पुरविणारी संस्था म्हणून कार्यरत आहोत. आम्ही ३० हुन अधिक कुशल आई. टी . तंत्रज्ञ ,संशोधक , ग्राहक सेवा अधिकारी आणि व्यवस्थापनतंत्रांसोबत कार्यरत आहोत. संस्थेचे मुख्य कार्यालय पुणे येथे आहे. बदलत्या युगात ग्रामव्यवस्थेला उच्च माहिती तंत्रज्ञानाची जोड मिळण्यासाठी आम्ही \"स्मार्ट व्हिलेज -स्मार्ट महाराष्ट्र \"अभियान आरंभले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गाव स्मार्ट व्हिलेज बनण्याकरिता आम्ही सर्वोत्तम तंत्रज्ञान , प्रशिक्षण आणि मार्गदर्शन पुरविण्याकरिता कटिबद्ध आहोत.\nग्रामपंचायत कासुर्डी खे.बा तर्फे हँडवॉश आणि सॅनिटायझर किट वाटप\nकोरोनाच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट; दररोज कोट्यवधींचा तोटा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/there-is-no-shortage-of-medicines-food-grains-and-vegetables-in-the-state/", "date_download": "2021-06-21T22:04:05Z", "digest": "sha1:XH4H2YCUYIFQWGK3CZRY4JFLB73LU4OC", "length": 20937, "nlines": 94, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "राज्यात औषधे, अन्नधान्य आणि भाजीपाल्याच्या तुटवडा नाही", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nराज्यात औषधे, अन्नधान्य आणि भाजीपाल्याच्या तुटवडा नाही\nमुंबई: राज्यामध्ये पुरेसा औषध साठा उपलब्ध आहे. रक्तदाब, मधुमेहाची औषधे तसेच सद्यस्थितीत लागणारी Dihydroxycholoroquene, Erythromycin, Azithromycin इत्यादी औषधे पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. जनतेसाठी आवश्यक असलेली औषधे त्यांना उपलब्ध होतील. त्यांचा तुटवडा भासणार नाही. राज्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून 1 लाख 63 हजार मेट्रिक टन अन्नधान्याचे वाटप करण्यात आले आहे. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कामकाज सुरळीत सुरू असून पुणे, नवी मुंबई, नाशिक, सोलापूर, नागपूर, औरंगाबाद आणि कोल्हापूर या प्रमुख बाजार समित्यांमध्ये मुबलक प्रमाणात भाजीपाला येत आहे. यात फळे, भाजीपाला, कांदा, बटाटा, अन्नधान्य यांचा समावेश आहे.\nराज्यात जीवनावश्यक वस्तूंची आणि औषधांची कोणतीही टंचाई नाही. किराणा दुकानांना वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा याकरिता शासन यंत्रणा खबरदारी घेत आहे असे राज्य शासनाने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जनतेला आश्वस्त केले असून टंचाई भासवून चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या आणि औषधांच्या पुरवठ्याबाबत राज्य शासनाने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात शासन करीत असलेल्या उपाययोजनांचा सविस्तर तपशील विशद करण्यात आला आहे.\nअत्यावश्यक वस्तूंची वाहतूक, मजूर-कामगारांना प्रवासासाठी पासेस अशा काही उपाययोजनांमुळे, राज्यात लॉकडाऊनच्यानंतर किरकोळ विक्रीची दुकाने, किराणा दुकाने यांच्यासंदर्भात काही प्रमाणात निर्माण झालेली परिस्थिती गेल्या सहा सात दिवसांमध्ये सुधारली आहे. तांदूळ, गहू, गव्हाचे पीठ, कडधान्य खास करून तूर आणि चनाडाळ, खाद्यतेल, कांदे, बटाटे, साखर, मीठ, मसाले यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचा राज्यात तुटवडा नाही, असे स्पष्ट करून स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून अन्न धान्याचा पुरवठा करण्यासाठी राज्यात मुबलक प्रमाणात धान्याचा साठा उपलब्ध आहे, याची ग्वाही शासनाने दिली आहे.\nभारतीय अन्न महामंडळ किंवा केंद्राच्या गोदामांमध्ये अन्नधान्याची कोणतीही कमतरता नाही. एलपीजी सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून ऑईल कंपन्यांकडूनही त्यांचा नियमित पुरवठा होत आहे. पुरवठा कामगारांचा तुटवडा असूनही गॅस सिलिंडर ग्राहकांना घरपोच करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून यामध्येही गती आली आहे, याकडे पत्रकात लक्ष वेधण्यात आले आहे.\nदुधाचाही कोठेही तुटवडा नाही. उलट, दुधाच्या पुरवठा क्षमतेपेक्षा त्याची विक्री कमी होत असल्याचे दिसते आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती आणि इतर बाजार समित्यांमध्ये फळे आणि भाजीपाल्यांची आवक वाढली असून शेतकऱ्यांकडून थेट खरेदीही वाढली आहे. मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये गृहनिर्माण सोसायट्यांच्या माध्यमातून भाजीपाल्याची विक्री होत असून मोठ्या इमारतींमध्ये अशी व्यवस्था करण्यात आली आहे. पुढील काही दिवसांत ही व्यवस्था अजून वाढविण्यात येईल, असे आश्वासन शासनाने दिले आहे.\nकाही किरकोळ दुकानांमध्ये कमी माल उपलब्ध असल्याचे निदर्शनास येऊ शकते. परंतु या दुकानांची साठा करुन ठेवण्याची क्षमताच मुळात कमी असते, हे लक्षात घेतले पाहिजे. शिवाय, लॉकडाऊननंतर या दुकानांमध्ये गर्दी करून ग्राहकांनी वस्तूंची मागणी एकदम मोठ्या प्रमाणात केल्याने साठा संपण्यास सुरुवात झाली. राज्यांतर्गत होणार्‍या माल वाहतुकीवर आणि पॅकेजिंग उद्योगावर हे क्षेत्र बऱ्यापैकी अवलंबून आहे. मजूर कमी संख्येने उपलब्ध असणे आणि पॅकेजिंगसाठी लागणाऱ्या वस्तूंची कमतरता असणे यामुळे काही प्रमाणात पुरवठा साखळीवर थोडा परिणाम झाला असला तरीही, विशेषत: हा मुंबईसारख्या मोठ्या शहरातील किरकोळ दुकानांच्या क्षेत्रातील पुरवठा साखळी सुरळीत व्हावी याकर���ता ­मोठ्या व्यावसायिकांबरोबर राज्य शासनाची यंत्रणा सातत्याने संपर्कात आहे, याकडे प्रसिद्धी पत्रकात लक्ष वेधले आहे.\nअसंघटीत क्षेत्रातील किराणा दुकाने ही पुरवठा साखळीची अत्यंत महत्त्वाचा दुवा आहेत. ही दुकाने उघडी असतील याची दक्षता घेण्यात येत आहे. बहुतेक किराणा दुकाने उघडी असतात आणि त्यांच्याकडे अत्यावश्यक वस्तू /अन्नधान्य साठा येण्याला सुरवात झाली आहे. डिटर्जंट आणि साबणाच्या पुरवठ्याबाबत राज्यात कोठेही मोठा तुटवडा नाही. या क्षेत्राशी संबंधित सर्व संघटनांच्या संपर्कात प्रशासन यंत्रणा आहे आणि पुरवठा साखळी सुधारण्यासाठी सर्व ते प्रयत्न केले जात आहेत. औषधे, लहान मुलांचे खाद्य, इन्सुलिन आदींच्या पुरवठ्याबाबत कोठेही मोठा तुटवडा नाही.\nऔषध दुकानदार संघटना संबंधित शासकीय विभागाच्या संपर्कात सातत्याने आहे. औषध दुकानदारांना होणारा पुरवठा सातत्यपूर्ण कसा राहील त्याचबरोबर औषध निर्मिती क्षेत्रातील सर्व घटक आपल्या मालाची निर्मिती कशी सुरु ठेवतील याबाबत खबरदारी घेण्यात येत आहे. येत्या काही दिवसातच थोड्या प्रमाणात का असेना ही निर्मिती सुरु होईल हे निश्चित आहे. कारण जीवनावश्यक वस्तू आणि औषधे यांच्या निर्मितीकरिता त्यांच्या कारखान्यांना लॉकडाऊनमधून सूट देण्यात आली असल्याने हे कारखाने सुरू होण्यासाठी कोणताही प्रत्यवाय उरलेला नाही.\nअत्यावश्यक खाद्य वस्तूंची आणि औषधांची कोणतीही चणचण राज्यात नाही याचा पुनरुच्चार करून प्रसिद्धी पत्रकात अधोरेखित केले आहे की, एखाद्या जिल्ह्यात किंवा शहरातल्या काही भागात काही वस्तूंबाबत स्थानिक पातळीवर प्रश्न निर्माण झालेला असू शकतो परंतु राज्यातील सर्वसाधारण पुरवठा साखळी समाधानकारक कार्यरत आहे. नागरिकांनी घाबरुन जाण्याचे व वस्तूंचा साठा करण्याचे कोणतेच कारण नाही. टंचाईचे कारण देऊन किमती वाढवण्यात येऊ नये असा स्पष्ट इशारा या पत्रकान्वये शासनाने दिला आहे. अत्यावश्यक वस्तूंची आणि औषधांची पुरवठा साखळी अबाधित कार्यरत राहण्याकरिता राज्य शासनाने नेमलेला सचिवांचा गट परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.\nस्वस्त धान्य दुकानांमधून वितरण सुरळीत\nगेल्या पाच दिवसात स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य घेणाऱ्या लाभार्थीपैकी सुमारे 30% धान्य उचलले आहे. उर्वरित धान्य उचलण्याची कार्यवाही प्रग���ीपथावर आहे. प्रधानमंत्री गरीब अन्न योजनेतील मोफत तांदूळवाटप लवकरच सुरु होईल. ‘मोफत वाटपासाठी आलेला तांदूळ पैसे घेऊन विकला जात आहे’, अशा तक्रारी प्रसार माध्यमांमध्ये प्रकाशित झाल्या आहेत, तथापि मुळात मोफत तांदळाचे वाटपच अजून सुरू झाले नसल्याने या बातम्या तथ्यहीन आहेत. मोफत तांदूळ वाटपासाठी भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामांमधून धान्याची वाहतूक सुरु झाली आहे, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे.\nविशेष महत्त्वाचे म्हणजे किराणा दुकाने ही अत्यावश्यक वस्तू कायद्यांतर्गत समाविष्ट करण्यात आली आहेत. ही दुकाने सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत उघडी ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nनानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, मराठवाडा, विदर्भाच्या लाभार्थींच्या खात्यात 966.30 कोटींचा निधी जमा\n26 हजार शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले खत व बियाणे\nमोदींनी लॉन्च केलं mYoga App जगाला मिळणार योगाचे धडे\n10 गुंठे जमिनीवर दोन लाखाचं उत्पन्न देणाऱ्या स्ट्रॉबेरीवर होणार संशोधन\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्��्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/wrestling/", "date_download": "2021-06-21T23:24:35Z", "digest": "sha1:IYTB7DZCCG5L2IY4SVCLXBRXZAIRELW4", "length": 10801, "nlines": 107, "source_domain": "mpcnews.in", "title": "wrestling Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri News : ‘खेळाडू दत्तक योजनेसाठी एक मार्चपासून करा अर्ज’\nAlandi : राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत मावळच्या प्रतिक देशमुख अन् प्रतिक येवले यांनी पटकाविले…\nएमपीसी न्यूज - महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने आळंदी येथे झालेल्या 39 व्या कुमार राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत युवा राष्ट्रीय कुस्तीगीर प्रतिक शंकर देशमुख याने 92 किलो वजनी गटात तर मल्ल प्रतिक शिवाजी येवले याने 55 किलो वजन…\nLonavala : खेलो इंडिया राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत युवा मल्ल प्रतीक देशमुख याने पटकावले रौप्यपदक\nएमपीसी न्यूज- आसाम गुवाहाटी येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत मावळ तालुक्यातील सडवली गावचा युवा मल्ल प्रतीक शंकर देशमुख याने फ्रीस्टाईल कुस्ती प्रकरात 80 किलो वजनीगटात रौप्यपदक पटकावले आहे. प्रतीक देशमुख आणि शिवली…\nVadgaon Maval : वडगाव मावळमध्ये रंगले ‘राज्यमंत्री चषक’ कुस्त्यांचे मैदान\nएमपीसी न्यूज - मावळ तालुक्याचे माजी आमदार संजय उर्फ बाळा भेगडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य राज्यमंत्री चषक निकाली कुस्ती मैदानाचे आयोजन केले होते.एकूण शंभर निकाली कुस्त्या या ठिकाणी पार पडल्या. त्यामध्ये प्रामुख्याने शेवटची मानाची…\nPimpri: बेल्ट रेसलिंगसाठी राहुल धोत्रेची निवड\nएमपीसी न्यूज - आंतरराष्ट्रीय कुस्ती संघटना (यूडब्ल्यूडबल्यू) युनाटेड वर्ल्ड यांच्या मान्यतेने कझाकस्तान येथे होणा-या जागतिक बेल्ट रेसलिंग (कुस्ती) स्पर्धेसाठी भारतीय संघात पिंपरी-चिंचवड शहरातील खेळाडू राहुल धोत्रे याची निवड झाली आहे.…\nPimpri : राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमधे सुवर्णपदक प्राप्त केल्याबद्दल आयुष जाधव याचा सत्कार\nएमपीसी न्यूज- राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमधे सुवर्णपदक प्राप्त केल्याबद्दल आयुष शिवाजी जाधव या खेळाडूचा सत्कार महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. आयुष जाधव याची आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत निवड झाली आहे.यावेळी नगरसेविका…\nVadgaon Maval : मावळच्या प्रतीक देशमुख याला राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक\nएमपीसी न्यूज- राजस्थान येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत मावळच्या प्रतीक शंकर देशमुख याने फ्रीस्टाईल कुस्ती प्रकरात ८५ किलो वजनीगटात दिल्लीच्या जतीनला चारीमुंड्या चीतपट करून सुवर्णपदक पटकाविले आहे. प्रतीक याने यापूर्वी दिल्ली येथे…\nTalegaon Dabhade : दारुंब्रे गावामधे आयोजित निकाली कुस्तीमध्ये पैलवान सचिन सास्टे विजयी\nएमपीसी न्यूज- दारुंब्रे गावामधे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ व वाघजाई माता उत्सवानिमित्त आयोजित निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानात अनेक प्रेक्षणीय कुस्त्या पार पडल्या. शेवटची कुस्ती अक्षय जाधव (गुरुकुल कुस्ती संकुल सोमाटणे ) विरुद्ध सचिन सास्टे…\nTalegaon Dabhade : डोळसनाथ महाराजांच्या वार्षिक उत्सवात नामवंत पैलवानांच्या कुस्तीने गाजले मैदान\nएमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराजांच्या वार्षिक उत्सवानिमित्त आयोजित कुस्तीच्या आखाड्यात प्रथम क्रमांकाच्या निकाली कुस्तीमध्ये पुण्यातील गोकुळ वस्ताद तालमीच्या भारत मदने याने पुण्याच्या काका पवार आंतराष्ट्रीय…\nTalegaon : कुस्ती आखाड्यास खासदार बारणे यांची भेट; आमदारांनी बांधला खासदारांना फेटा\nएमपीसी न्यूज - श्री डोळसनाथ महाराज उत्सव समितीच्या वतीने रविवारी (दि. 7) भव्य कुस्ती आखाडा आयोजित करण्यात आला. या आखाड्याला खासदार श्रीरंग बारणे यांनी भेट दिली. निवडणुकांच्या कार्यव्यस्ततेतून त्यांनी आपली कुस्तीची आवड जोपासत खास कुस्त्या…\nPimpri News: स्थायी समितीचे माजी अध्यक्ष, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सुरेश सोनवणे यांचे निधन\nSangvi Crime News : रावण गँगकडून हल्ला झाल्यास प्रतिउत्तर देण्यासाठी तडीपार गुंडाने आणली दोन पिस्तूल\nMaval Corona News : दिवसभरात 60 नवे रुग्ण तर 55 जणांना डिस्चार्ज\nPune Crime News : आकर्षक परतावा आणि भिशीच्या नावाखाली गुंतवणूक करण्यास भाग पाडून तीन कोटी 60 लाख रुपयांची फसवणूक…\nPune News : ऐन पावसाळ्यात पुण्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर\nMaval News : मावळातील विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणार 35 टक्के फी सवलत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/finance-minister-holds-first-pre-budget-consultation-on-agriculture-and-rural-development/", "date_download": "2021-06-21T22:52:05Z", "digest": "sha1:UA2NG5MAOKY4OSOLAOKOEJCY6UQ5IME4", "length": 9693, "nlines": 85, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "कृषी आणि ग्राम विकासाबाबत अर्थमंत्र्यांची पहिली अर्थसंकल्प पूर्व चर्चा", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nकृषी आणि ग्राम विकासाबाबत अर्थमंत्र्यांची पहिली अर्थसंकल्प पूर्व चर्चा\nनवी दिल्ली: आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामण यांनी नवी दिल्लीत कृषी आणि ग्रामीण विकास क्षेत्राच्या विविध गटांशी अर्थसंकल्प पूर्व चर्चा केली. ग्रामीण क्षेत्राच्या आर्थिक आणि सामाजिक पायाभूत विकासाला चालना तसेच कृषी आणि संलग्न क्षेत्राच्या विकासाच्या माध्यमातून बेरोजगारी आणि गरीबी दूर करण्याच्या उपाययोजनांवर अर्थमंत्र्यांनी भर दिला. कृषी क्षेत्राच्या समस्यांना विद्यमान सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले. मत्स्य उद्योग क्षेत्रातल्या संबंधितांशीही अर्थ मंत्रालय व्यापक चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nकृषी उत्पादनांसाठी बाजारपेठा उपलब्ध करुन देणे आणि ग्राहकांना किफायतशीर दरात कृषी उत्पादनं पुरवण्यासाठी ‘स्टार्ट अप’ ने प्रोत्साहन देण्यावर सीतारामण यांनी भर दिला. या बैठकीत कृषी संशोधन, ग्रामीण विकास, बिगर कृषी क्षेत्र, अन्न प्रक्रिया, पशुपालन, मत्स्य उद्योग आणि स्टार्ट अप या क्षेत्रांबाबत प्रामुख्याने चर्चा झाली.\nअर्थ आणि कंपनी व्यवहार राज्यमंत्री अनुराग ठाकूर, निती आयोगाचे सदस्य डॉ. रमेश चंद्र, वित्त सचिव सुभाष गर्ग तसेच अन्य विभागांचे सचिव आणि वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीदरम्यान कृषी आणि ग्राम विकास क्षेत्राच्या प्रतिनिधींनी कृषी क्षेत्रात गुंतवणुकीला चालना देण्यासाठी विविध सूचना सादर केल्या. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर करण्याची सूचनाही करण्यात आली.\nनिर्मला सीतारामण Nirmala Sitharaman Budget अर्थसंकल्प स्टार्टअप startup\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच���या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nनानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, मराठवाडा, विदर्भाच्या लाभार्थींच्या खात्यात 966.30 कोटींचा निधी जमा\n26 हजार शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले खत व बियाणे\nमोदींनी लॉन्च केलं mYoga App जगाला मिळणार योगाचे धडे\n10 गुंठे जमिनीवर दोन लाखाचं उत्पन्न देणाऱ्या स्ट्रॉबेरीवर होणार संशोधन\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/.https:/www.saamtv.com/culmination-negligence-irresponsibility-will-come-you-11825", "date_download": "2021-06-21T21:33:18Z", "digest": "sha1:3HFKGI5RO2N6ESVGTG7NLENXUJRDIV5O", "length": 2796, "nlines": 24, "source_domain": "www.saamtv.com", "title": "निष्काळजीपणाचा कळस, असला बेजबाबदारपणा तुमच्याच अंगलट येईल...", "raw_content": "\nनिष्काळजीपणाचा कळस, असला बेजबाबदारपणा तुमच्याच अंगलट येईल...\nमुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा लॉकडाऊन लागण्याची शक्यता खुद्द महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केलीय. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना मुंबईकर कोणतेही नियम पाळताना दिसत नाही.\nमुंबई कोरोनाचा हॉटस्पॉट झाला असताना मुंबईतील दादर पश्चिमेच्या भाजी बाजारातली ही गर्दी पाहा. कोरोनाचं उच्चाटन झाल्याच्या अविर्भावात तुफान गर्दी झाली होती. बहुतांश लोकांच्या तोंडावर मास्कही नव्हता. या गर्दीतल्या माणसं जणू कोरोनाची दूत बनून आली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी के��ेलं आवाहन. दिलेले इशारे याचा काहीही फरक मुंबईकरांना पडलेला नाही.\nनियम पाळायचे नाही. सरकारनं कठोर कायदा केला तर सरकारच्या नावानं शंख करायचा मुंबईकरांच्या या दुटप्पी वागण्याची मोठी किंमत महाराष्ट्राला मोजावी लागणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/promoting-freshwater-fisheries-in-state/", "date_download": "2021-06-21T21:55:01Z", "digest": "sha1:DE5SRILEZALOVN4ISKS6NDWOYIYACSPD", "length": 10603, "nlines": 86, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "गोड्या पाण्यातील मत्स्यव्यवसायाला चालना देणार", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nगोड्या पाण्यातील मत्स्यव्यवसायाला चालना देणार\nमुंबई: महाराष्ट्रात गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादन व्यवसायाला मोठी संधी आहे. मत्स्यनिर्मितीसाठी आवश्यक असणारे बीज महाराष्ट्राने आंध्रप्रदेश, प.बंगाल, छत्तीसगड या राज्यांप्रमाणे विकसित करुन ग्रामीण भागातील रोजगार संधीला चालना द्यावी. तसेच, कोरोना संकटकाळामुळे तलाव, धरण, मासेमारी संदर्भातील लिलाव प्राप्त संस्थांना शासनाकडे रक्कम भरण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ द्यावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.\nमत्स्य विभागाकडून निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयासंदर्भात तातडीने उपाययोजना आणि लॉकडाऊन कालावधीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या या व्यवसायाशी निगडीत कुटुंबांना दिलासा देण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन विधानभवन येथे आज करण्यात आले त्यावेळी श्री. पटोले बोलत होते.\nलॉकडाऊनमुळे ग्रामीण भागात मत्स्य व्यवसायाला मोठा आर्थिक फटका बसला. मासेमारीसाठी अनेकांना तलावाकडे जाता आले नाही तर पकडलेले मासे बाजारात विक्रीसाठी अनेक अडचणी होत्या. विदर्भात गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादनाला मोठी संधी आहे. उत्कृष्ट आणि वजनदार मासे निर्मितीसाठीचे बीज विकसित झाल्यास या व्यवसायात पारंपरिकदृष्ट्या काम करणाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळेल. या सर्व बाबी विचारात घेऊन धोरण राबविले जावे, असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी स्पष्ट केले.\nराज्यात ‘एक धरण एक संस्था’ हे धोरण राबविणे आवश्यक आहे. त्यामुळे गावपातळीवर निर्माण होणारे तणाव टाळता येतील. या संस्थेत अर्जदारांना सभासद करुन घेण्यात यावे, या दृष्टीने या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. या बैठकीस विभागाचे प्रधान सचिव ���नुप कुमार, मत्स्यव्यवसाय आयुक्त राजीव जाधव, महाराष्ट्र राज्य मत्स्यविकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुमंत भांगे, उपायुक्त श्री. देवरे, सह आयुक्त आणि मंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी श्री. चौगुले, उपसचिव श्री. शास्त्री आदी अधिकारी उपस्थित होते.\nमत्स्योत्पादन fishery freshwater fishery गोड्या पाण्यातील मत्स्यव्यवसाय मत्स्यव्यवसाय नाना पटोले nana patole Coronavirus कोरोना एक धरण एक संस्था ek dharan ek sanstha\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nनानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, मराठवाडा, विदर्भाच्या लाभार्थींच्या खात्यात 966.30 कोटींचा निधी जमा\n26 हजार शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले खत व बियाणे\nमोदींनी लॉन्च केलं mYoga App जगाला मिळणार योगाचे धडे\n10 गुंठे जमिनीवर दोन लाखाचं उत्पन्न देणाऱ्या स्ट्रॉबेरीवर होणार संशोधन\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ournagpur.com/masks-not-recommended-for-children-below-5-years-dghs-reviews-covid-19-guidelines/", "date_download": "2021-06-21T23:31:28Z", "digest": "sha1:2JR23CSIRSXORES6BNSTOBOOL5AGPGCR", "length": 9539, "nlines": 157, "source_domain": "ournagpur.com", "title": "पाच वर्षाखालील मुलांना मास्क नको!, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची नवीन नियमावली", "raw_content": "\nHome COVID-19 पाच वर्षाखालील मुलांना मास्क नको, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची नवीन नियमावली\nपाच वर्षाखालील मुलांना मास्क नको, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची नवीन नियमावली\nदेशात कोरोना संसर्गाची तिसरी लाट येत्या काही महिन्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान यामध्ये लहान मुलांसाठी विशेष दक्षता घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवरच गुरुवारी, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून लहान मुलांना कोरोना संकटात सांभाळताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करताना काही नियमांबदल बदल करत नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. नवीन नियमानुसार स्टेरोईडचा वापर, रेमडीसीवीरचा वापर तसेच ते मास्क कसा घालावा याबाबतही माहिती देण्यात आली आहे.घरातील लहान मुले देखील कोरोना संकटात सुरक्षित ठेवण्याची मोठी जबाबदारी त्यांचे पालक आणि आरोग्य यंत्रणेवर आहे.\nदरम्यान नव्या नियमावलीमध्ये 5 वर्षांखालील मुलांना मास्क नको असे स्पष्ट करण्यात आले आहे. तर, वय वर्ष 6 ते 11 यांनी पालक आणि डॉक्टरांच्या निगराणीखाली मास्कचा वापर करावा तसेच 18 वर्षां खालील मुलांना अ‍ॅन्टिवायरल ड्रग रेमडीसीवीर टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्याऐवजी परिस्थिती पाहून एचआरसीटी इमेजींग चा योग्य वापर करून कोरोनाचे निदान करण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.\nकोरोनाच्या लक्षणे नसलेल्या तसेच सौम्य लक्षणे असणार्‍या मुलांना स्टेरॉइईड्स न देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ज्या मुलांना स्टेरॉईड दिली जातील ती योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात दिली जावीत असे देखील सूचित करण्यात आले आहे. सोबतच कटाक्षाने स्वतःहून सेल्फ़ मेडिकेशन म्हणून स्टेरॉईडचा वापर देखील टाळा असे सूचवण्यात आले आहे. एचआरसीटी स्कॅन स्कोअर देखील उपचार पद्धतीसाठी नसावा. उपचार हे पूर्णपणे लक्षणांची तीव्रता पाहून ठरवण्यासाठी असल्याचे केंद्रा कडून सांगण्यात आले आहे.\nदरम्यान भारतामध्ये अद्याप 18 वर्षांखालील कोणत्याही वयोगटासाठी कोरोना लसीकरण मंजूर करण्यात आलेले नाही. सध्या कोवॅक्सिन कडून याबाबतची चाचपणी सुरू आहे. सध्या त्याच्या क्लिनिकल ट्रायल्स सुरू असून लवकरच त्याला देखील हिरवा कंदील देण्याचा प्रयत्न आहे.\nPrevious articleरेमडेसिव्हीर, स्टेरॉइड देऊ नये कोरोनाबाधित मुलांच्या उपचारासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी\nNext article10 वर्षाच्या मुलीवर 6 अल्पवयीन मुलांकडून आळीपाळीने बलात्कार, व्हिडीओ काढून व्हॉट्सअ‍ॅपवर फिरवला\nफोटो काढायला गेलेले,शाळकरी मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू\nआता १५ मिनिटात ओळखता येणार … गर्दीतील कोरोना बाधित\nGoogle चं नवं फीचर, आता मिळणार फोटो आणि व्हिडीओ Hide करण्याची सुविधा\nकुंभ मेळ्यादरम्यान 1 लाख कोविड चाचण्या बनावट, खोट्या आकड्यांच्या वृत्तानं खळबळ\nसोनं खरेदी-विक्रीकरण्याआधी हॉलमार्कचे नवे नियम जाणून घ्या; सामान्यांना असा होणार फायदा\n एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या करून आरोपीची आत्महत्या\nफेसबुकवरील मैत्री पडली महागात; महिलेची 2.5 कोटींची फसवणूक\nSIP मध्ये 12% व्याजासह 26 लाखांचा परतावा मिळवा, वाचा सुरुवातीला किती...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://ruralindiaonline.org/en/articles/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A1%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-21T23:38:12Z", "digest": "sha1:EPUQX6BDWDLFJG5N2DZDYLEN5YRCIM2U", "length": 19050, "nlines": 165, "source_domain": "ruralindiaonline.org", "title": "गुडगाव मध्ये काम करणाऱ्या स्थलांतरित बाया", "raw_content": "\nगुडगाव मध्ये काम करणाऱ्या स्थलांतरित बाया\nजमिनी सपाट करत आणि मनोरे उभारत\n“रामस्वरूप आमच्यातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे, त्याच्या मालकीची थोडीशी जमीन आहे.” सगळे त्याला चिडवतात आणि हसतात. या शेतमजुरांच्या गटात रामस्वरूप हा एकच माणूस आहे ज्याच्याकडे एक एकर जमीन आहे. त्याच्या बापाकडे दोन एकर होते. ती जमीन त्याच्या भावाबरोबर वाटली गेली आणि मग रामस्वरूप एक एकराचा मालक झाला.\nहा साधारण १५० मजुरांचा गट एका ठेकेदाराने गुडगाव शहराच्या सीमेवर सुरु असलेल्या एका प्रकल्पात काम करण्यासाठी, फतेहाबाद जिल्ह्याच्या गावांमधून आणला आहे. कामाच्या ठिकाणी पोचताना वझीर सांगतो की, “हे सगळे माझ्या जिल्ह्यातील – फतेहाबाद मधील- आहेत, त्यामुळे मी त्यांना ओळखतो. पूर्वी मी सुद्धा यांच्यासारखाच होतो. वीस वर्षांपूर्वी, मी माझ्या भट्टू या गावातून शहरात काम शोधायला आलो होतो.” कामाच्या जागी पोचण्याआधीच दोन मजूर स्त्रिया नजरेस पडतात. आम्ही त्या बायांशी बोलायला थांबतो. त्या कुठे निघाल्या होत्या\n“आम्ही बांधकामांच्या साईटवर काम करतो. विटा किंवा वाळू डोक्यावर वाहून नेण्याचं काम आम्ही करतो. गेले दोन महिने मी गुडगावमध्ये काम करते आहे. मी दौसा, राजस्थानची आहे, माझं कुटुंब तिथे राहातं. तीन महिन्यांनंतर मी दिवाळीसाठी घरी जाईन. पण आता मला जायला हवं, नाहीतर उशीर होईल.” असं म्हणत सीतादेवी घाईघाईने साईटकडे पळते.\nसध्या गुडगावमध्ये ड्रायव्हरचं काम करणारा वझीर आम्हाला गाडीतून ३ किमी. दूरच्या घाटागावला नेतो; तिथे भूमी विकासाचं काम सुरु आहे. हायवेवर स्त्रिया, पुरुष आणि काही मुलेसुद्धा नेणारे ट्रॅक्टर आमच्या बाजूने पळताना दिसतात. घाटागाव हळू हळू जागं होतंय, हवा गरम आणि कुंद आहे. गावाच्या अरुंद रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना एक किंवा दोन मजली घरं दिसतात. थोड्याशा तीन मजली इमारती सुद्धा आहेत. दूरवर पाहिलं तर गुडगावमधल्या उंच मनोऱ्यासारख्या इमारती दिसतात – सीतादेवी सारख्यांच्या कष्टाची ही फळं.\n“ही घरं स्थानिक रहिवाश्यांची आहेत. त्यांनी भूमिविकास आणि जमीन गुंतवणूक प्रकल्पांसाठी राज्य सरकारला जमिनी विकल्या. त्यातून मिळालेल्या थोड्याफार पैशांतून त्यांनी ही छोटी घरं बांधली. त्यातल्या काही खोल्या ते बाहेरून आलेल्यांना भाड्याने देतात. घरासमोर बांधलेल्या छोट्या झोपड्यांप्रमाणेच या वरच्या मजल्यावरच्या काडेपेटीसारख्या खोल्याही भाड्याने दिल्या जातात. राहतं कोण या खोल्यांत\n“ राजस्थान आणि हरियाणाच्या इतर भागातून आलेले स्थलांतरित मजूर या खोल्यांत राहतात. ते झाडलोट, घरकाम, बांधकाम वगैरे सर्व प्रकारची कामं करतात.” अशा खोल्या भाड्याने देणं स्थानिक रहिवाश्यांसाठी उत्पन्नाचं साधन आहे.\nएवढ्यात दुरून एक बाई, डोक्यावर गवताचा भारा घेऊन येत असते. हाताच्या हलक्या आधाराने तो भारा मोठ्या सहजतेने पेलत ती आमच्या जवळ येते. आम्ही तिच्याशी बोलायला थांबतो. डोक्यावरच्या ओढणीखालून तिचे पिकलेले केस डोकावतात. तिचा कुडता – खरं तर पुरुष वापरतात तसा गंजी (बनियन) - घामाने भिजलेला आहे.\nगिलौडी गुज्जर इथे घाटागावमधेच, या मागच्याच एका घरात राहते. “माझ्या घरचे मला म्हणतात की काम नको करूस. पण मी लहानपणापासून काम करत आलेय, त्यामुळे मी ते करतच राहणार. दुसरं करण्यासारखं आहे काय आम्ही आमची जमीन विकून टाकली त्यामुळे शेतीची कामं नाहीत. मग मी सकाळच्या वेळात आमच्या दोन गाईंसाठी गवत गोळा करते. त्यांचं पुरेसं दूध येतं, बाजारातून विकत घेण्याची गरज पडत नाही.”\nवझीर तिच्या डोक्यावरचा भारा उचलून रस्त्यालगतच्या भिंतीवर ठेवतो. ती फोटो काढून घ्यायला संमती देते पण सांगते की मला अनोळखी माणसांशी बोलायची भीती वाटते. वझीर तिला सांगतो की आम्ही सरकारी माणसं नव्हे, हे ऐकून ती थोडी मोकळी झाल्यासारखी वाटते आणि बोलू लागते.\nइथून थोडं पुढे, भूमिविकास प्रकल्पाची जागा आहे. तिच्याभोवती काटेरी तारेचे कुंपण आहे. तिथे एक निळी पाटी उभारलेली आहे - MCG BLOCK – F MAINTAIN BY A.E.(HORT.) – MCG म्हणजे गुडगावची महानगरपालिका. विकास झाल्यावर, या जमिनीचे छोटे भूखंड आखून विकले जातील. अशा कामासाठी सुमारे १५० मजूर वेगवेगळ्या साईट्सवर काम करत आहेत. बाया बोलत असताना काही पुरुष ऐकत आहेत, काही बिड्या ओढत आहेत, काही नुसतेच उभे आहेत. “आम्ही जमीन खणतो, इथली झुडपं उपटतो. ही जमीन सपाट करून आम्ही ही झाडं लावलीत. आता दिवसाला दोनदा पाणी घालतो.”, अक्कावाली खेड्यातून आलेली धर्माबाई सांगते.\nया सगळ्या घोळक्यात क्रिश हा एकच लहान मुलगा आहे. त्याची आई ज्योती १८-१९ वर्षांचीच (किशोरवयीनच) असेल. फोटो काढताना होणाऱ्या त्याच्या गमती जमती पाहून छोट्या सुटीमध्ये विश्रांती घेत बसलेल्या बायका हसताहेत. त्यांच्यातलीच एक, बबलीबाई, इतरांचं हसणं थांबवत ठामपणे म्हणते, “आम्ही काम करत असताना तुम्ही आमचे फोटो काढायला हवेत.” ती क्रिशची तरुण आजी आहे.\nदुसरी एक तरुण बाई सांगते की मला गावी ठेऊन आलेल्या माझ्या दोन मुलांची आठवण येते. “माझे सासूसासरे त्यांची काळजी घेताहेत”, ती सांगते. गावातही काम आहे पण सगळ्यांना पुरेल इतकं नाही. प्रत्येक कुटुंबातील काही जण गावी राहतात तर काही वाढत्या शहरी भागात कामासाठी येतात.\n“आम्हाला इथे निदान काम तरी मिळतं,” लच्छोबाई म्हणते. तिचे तरुण मुलगे गावातच आहेत. “ते तिथे काम करतात आणि आम्ही इथे. आम्ही कामाशिवाय जगूच शकत नाही.”\nसध्या ते कुठे राहताहेत मागेच उभारलेल्या, प्लास्टिकच्या चादरीची छतं असलेल्या बांबूच्या मांडवाकडे लच्छोबाई बोट दाखवते. पण इथे स्वयंपाक करता येत नाही. “ठेकेदार आम्हाला दिवसातून दोनदा, जेवणाची पाकिटं देतो – डाळ, भाजी आणि चपात्या,” ती सांगते. त्यांनी स्वयंपाकात वेळ घालवू नये म्हणून किंवा या बा��बूच्या तात्पुरत्या निवाऱ्यांचं घरात रुपांतर होऊ नये आणि त्यांनी इथे शहराजवळ स्थाईक होऊ नये म्हणूनही ही सोय असेल.\nत्यांची छोटी सुटी संपली आणि सगळ्याजणी रांगेने आपापल्या हिरव्या प्लास्टिकच्या झाऱ्या भरायला एका सिमेंटच्या गोल हौदाकडे गेल्या. जवळच्याच एका जोहड मधून (मुद्दाम तयार केलेलं तळं) टँकर भरून हौदात पाणी आणलं जातं. बोअरचं पाणी या जोहडमध्ये पडतं. हे तळं एरवी गुरांना पाणी पिण्यासाठी वापरलं जातं.\nहे सगळे स्त्री-पुरुष फतेहाबाद जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावातून स्थलांतरित झालेले शेतमजूर आहेत. काही जण डोहना तालुक्यातील अक्कावली आणि भट्टू या गावांतील आहेत तर काहीजण रतिया तालुक्यातील जल्लोपूर गावातील.\nते सगळे काम करत असताना त्यांचा ठेकेदार एका चटईवर चादर अंथरून बनवलेल्या बैठकीवर बसून पितळेचा चकचकीत हुक्का ओढत होता. त्याचं नाव आहे नंदकिशोर आणि तो हिसार जिल्ह्यातील बर्बला तालुक्यातील खर्कदा गावाचा रहिवासी आहे.\nहे मजूर राजपूत आहेत आणि राजपुताना ही राजस्थानी बोली बोलतात. फाळणीच्या काळात त्यांची कुटुंबं बिकानेरच्या भारत-पाक सीमेवरील गावांमधून इथे हरयाणाच्या फतेहाबाद जिल्ह्यात स्थलांतरित झाली. तेव्हापासून ते फतेहाबादचे रहिवासी आहेत; आणि आता ते गुडगावच्या सीमेवर घाटागावमध्ये बिनदरवाजाच्या, चूल नसलेल्या खोल्यातून राहत आहेत - जमिनी सपाट करत आणि मोठे मनोरे उभारत. त्यांना भविष्याबद्दल विचारलं तर ते खांदे उडवत म्हणतात, “आम्ही कदाचित आमच्या खेड्याकडे जाऊही. नाहीतर मग इथेच एखादं काम पाहू – बांधकामाच्या साईटवर किंवा घरकामाचं.”\nकोणालाच खात्री देता येत नाही.\nमराठी अनुवाद: छाया देव\nतिच्या सात दशकांची जीवनकथा\nतिच्या सात दशकांची जीवनकथा\nसुरक्षितता आणि वीज गुरूग्रामसाठी निर्णायक\nसुरक्षितता आणि वीज गुरूग्रामसाठी निर्णायक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/04/25/haunted-places-in-goa/", "date_download": "2021-06-21T22:45:03Z", "digest": "sha1:FDAIFHSEBPPEZ2TFLWKEVCHH7Z7TJZGU", "length": 11256, "nlines": 72, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "गोव्यातील ही ठिकाणे आहेत झपाटलेली - Majha Paper", "raw_content": "\nगोव्यातील ही ठिकाणे आहेत झपाटलेली\nजरा हटके, सर्वात लोकप्रिय / By मानसी टोकेकर / गोवा, झपाटलेले, पर्यटनस्थळ / April 25, 2021 April 25, 2021\nप्रत्येक ठिकाणचा स्वतःचा असा एक इतिहास असतो. अनेक ऐतिहासिक, प्राचीन कालीन मंदिरे, उद्याने, संग्रहालये, इमारती, इतर प्रेक्षणीय स्थळे यांसोबतच हौशी मंडळींना आकर्षण असते, ते त्या ठिकाणी असलेल्या तथाकथित ‘झपाटलेल्या’ वास्तूंचे. अशा ‘झपाटलेल्या’ वास्तू भारतामध्ये अनेक ठिकाणी अस्तित्वात आहेत. गोवा हे खरे तर भारतातील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक. सुंदर सागरी किनारे, दोन्ही बाजूंना टुमदार घरे असलेले वळणा-वळणांचे रस्ते, प्राचीन चर्चेस आणि सुप्रसिद्ध ‘फेनी’ या खासियती असलेल्या गोव्यामध्येही काही ठिकाणे ‘झपाटलेली’ आहेत असे म्हटले जाते.\nखरे तर नकारात्मक शक्तीपासून बचाव करण्यासाठी प्रार्थनास्थळ हे सर्वात सुरक्षित ठिकाण समजले जाते, पण गोव्यातील एक चर्च झपाटलेले असल्याच्या कथा येथे प्रसिद्ध आहेत. या चर्चला ‘किंग्ज चर्च’ नावाने ओळखले जाते. या चर्चशी निगडीत आख्यायिका अशी, की या ठिकाणी एका राजाने, त्याचे शत्रू असलेल्या दोन राजांची हत्या, त्यांचे राज्य बळकाविण्याच्या उद्देशाने, या ठिकाणी केली. त्यानंतर राजाला उपरती झाली, आणि आपल्या पापाचा पस्तावा होऊन त्याने ही याच ठिकाणी विषप्राशन करून आत्महत्या केली. आता या तीनही राजांचे आत्मे या चर्चमध्ये वास्तव्य करून असल्याची आख्यायिका आहे. येथे आलेल्या अनेक स्थानिक मंडळींनी आणि पर्यटकांनी देखील येथे वेळोवेळी अनेक चित्रविचित्र आवाज ऐकले आहेत. तसेच येथे कोणाचे तरी अस्तित्व असल्याचा भासही झाल्याचे अनेक अनुभव लोकांनी कथन केले आहेत. वास्तविक या चर्चच्या परिसरामधून सायंकाळी सूर्यास्ताचे अतिशय मनोरम दर्शन होत असते. मात्र या चर्चशी निगडीत अनेक कथा सर्वश्रुत असल्याने येथे येणारे लोक संध्याकाळच्या आत येथून निघून जाणेच पसंत करतात.\nइगोर्चेम बीच हे असे ठिकाण आहे, जिथे तुम्हाला चित्रविचित्र अनुभव येण्यासाठी अंधार होण्याची वाट पहावी लागणार नाही. या ठिकाणी अगदी दिवसाउजेडी देखील भुताटकीचे प्रकार घडत असल्याचे म्हटले जाते. या ठिकाणाला इगोर्चेम बांध या नावाने ओळखले जात असून, राया गावाच्या नजीक हा बांध आहे. दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान या परिसरातून जो कोणी जात-येत असेल, त्याला ‘भूतबाधा’ होत असल्याची स्थानिक लोकांची समजूत आहे. किंबहुना येथे भरदिवसा आलेल्या अनेक मंडळींना चित्रविचित्र अनुभव आले असल्याच्या अनेक कथा येथे सर्वश्रुत आहेत. नवेलिम आणि ��्रामपूर या गावांना जोडणाऱ्या जकनी बांधाचा परिसरही झपाटलेला आहे असे म्हटले जाते. याचा संबंध खरेतर एका दुर्दैवी घटनेशी आहे. काही वर्षांपूर्वी, लहान शाळकरी मुलांना घेऊन जाणारी एक बस या बांधावरून उलटून झालेल्या भीषण अपघातामध्ये सर्व मुले, आणि बसचा चालक दगावले होते. याच मुलांच्या रडण्याचे, वेदानेपायी कळवळण्याचे आवाज आजही सूर्यास्तानंतर येथे ऐकू येत असल्याचे म्हटले जाते.\nमुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग १७ या रस्त्यावर एका विवक्षित ठिकाणी अनेक विचित्र अनुभव आल्याच्या कथा ऐकावयास मिळतात. या ठिकाणी मांसाहारी पदार्थांच्या शोधामध्ये अनेक ‘भुते’ भटकत असल्याच्या आख्यायिका सर्वश्रुत आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी जाताना कोणीही सोबत मांसाहारी पदार्थ नेऊ नयेत असा अलिखित नियम येथे आहे. किंबहुना सोबत मांसाहारी पदार्थ घेऊन प्रवास करीत असताना गाडीवरील ताबा अचानक सुटल्याचे अनुभव आजवर अनेक प्रवाश्यांना येथे आले असल्याचे स्थानिक गावकरी सांगतात. धावली आणि बोरी या गावांच्या मध्ये असलेल्या बायताखोल या ठिकाणाहून रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्यांना अनेक भीतीदायक अनुभव आल्याचे म्हटले जाते.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://agrowonegram.com/category/joddhandha/other_joddhanda/", "date_download": "2021-06-21T22:26:36Z", "digest": "sha1:Y555DOWMDPVRDDCBOLATEQRRBDIP2BLH", "length": 7555, "nlines": 163, "source_domain": "agrowonegram.com", "title": "इतर Archives - Agrowon E-gram", "raw_content": "\nकमी भांडवलात सुरू करा हे ४ फायद्याचे व्यवसाय\nशेतकऱ्याने मत्स्यशेतीतून शोधला समृद्ध होण्याचा मार्ग\nमासेमारी बंद असल्याने मच्छिमारांवर उपासमारीचे संकट\nसांगलीत बेदाणा मागणीत किंचित वाढ; मिळतोय ‘इतका’ भाव\n‘सोयाबीन पीकविमा घोटाळ्याची चौकशी करा’\n‘या’ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे भात रोपांचे नुकसान\nमान्सूनचा प���रवास वेगाने; राज्यात ढगाळ वातावरण, पावसासाठी पोषक स्थिती\nअॅग्रोवन डिजिटल माध्यमांचा वापर वाढवणार\nकोरोनाशी लढण्यासाठी ग्रामपंचायतींना अधिक निधी गरजेचा\nॲग्रोवन ई-ग्राम ताज्या बातम्या\nपुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा – अजित पवार\n‘आशा वर्कर्सच्या मागण्या मान्य केल्या जातील’\nरायगडला रेड अलर्ट; समुद्र किनारी उसळणार उंच लाटा\n‘शिवराज्यभिषेक दिनी राजगडाकडे कूच करा, मिळेल त्या वाहनाने या’\n‘केंद्र सरकारविरुद्ध ‘भाकप’चा काळा दिवस’; जाणून घ्या नेमकं कारण काय\nआम्ही भारतीय ग्राम विकास माहिती प्रणालीमध्ये आमूलाग्र बदलाचे संकेत देतो आहोत. आम्ही प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण ग्राहकांना सेवा पुरविणारी संस्था म्हणून कार्यरत आहोत. आम्ही ३० हुन अधिक कुशल आई. टी . तंत्रज्ञ ,संशोधक , ग्राहक सेवा अधिकारी आणि व्यवस्थापनतंत्रांसोबत कार्यरत आहोत. संस्थेचे मुख्य कार्यालय पुणे येथे आहे. बदलत्या युगात ग्रामव्यवस्थेला उच्च माहिती तंत्रज्ञानाची जोड मिळण्यासाठी आम्ही \"स्मार्ट व्हिलेज -स्मार्ट महाराष्ट्र \"अभियान आरंभले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गाव स्मार्ट व्हिलेज बनण्याकरिता आम्ही सर्वोत्तम तंत्रज्ञान , प्रशिक्षण आणि मार्गदर्शन पुरविण्याकरिता कटिबद्ध आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://marathwadasathi.com/police-will-have-to-provide-tenant-information-within-24-hours/", "date_download": "2021-06-21T21:48:42Z", "digest": "sha1:NXGGFHS4C5S3DDGKKYQZID7VWSZLJOXD", "length": 9264, "nlines": 184, "source_domain": "marathwadasathi.com", "title": "पाेलिसांना २४ तासांत द्यावी लागणार भाडेकरुंची माहिती…! - Marathwada Sathi", "raw_content": "\nHome इतर पाेलिसांना २४ तासांत द्यावी लागणार भाडेकरुंची माहिती…\nपाेलिसांना २४ तासांत द्यावी लागणार भाडेकरुंची माहिती…\nमीरा राेड : मीरा-भाईंदर आणि वसई-विरार ही झपाट्याने वाढणारी शहरे आहेत. या शहरांमध्ये राज्यातीलच नाही तर देशाच्या वेगवेगळ्या ठिकाणाहून नागरिक राहायला आणि कामधंदा करण्यासाठी येतात. याशिवाय, या दोन्ही शहरांमध्ये बांगलादेशी, नायजेरियन नागरिकांचेही मोठ्या प्रमाणात वास्तव्य असते. यात अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक असतात.यामुळे आता मीरा-भाईंदर आणि वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत रहिवासी अथवा वाणिज्य भाडेकरू ठेवताना त्याची माहिती २४ तासांच्या आत स्थानिक पोलीस ठाण्यात देण्याच�� आदेश पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी फौजदारी प्रक्रिया दंड संहितेनुसार जारी केले आहेत. भाडेकरूची माहिती न देणाऱ्यांना कायदेशीर कारवाईला सामाेरे जावे लागणार आहे.\nघर किरायाने देणाऱ्या व घेणाऱ्या या दोन्ही जणांनी स्वतःहून पोलीस ठाण्यात जाऊन त्यांचे व सोबत असलेल्या कुटुंबीय अथवा सहकाऱ्यांचे फोटोज,मूळ गाव व देशाच्या पुराव्यासह पत्ता, ज्याच्या मार्फत भाडेकरार झाला त्याची माहिती,दुसऱ्या देशातील नागरिक असल्यास पासपोर्ट आणि ज्या कारणासाठी किरायाने या भागात स्थलांतरित झाले आहेत, त्याची माहिती पोलिसांना देणे बंधनकारक करण्यात आले आहे.\nPrevious articleसासू- सासरे आणताय; जैन धर्म स्वीकारण्यासाठी दबाव ..\nNext articleनाळेश्वर-लिंबगाव रस्त्याची लवकरच दूरुस्ती–आमदार कल्याणकर\nकुठे टू-व्हिलरची अंत्ययात्रा, तर कुठे हेल्मेट घालून घोड्यावरुन रपेट ; इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक\nमहाराष्ट्र अनलॉक ; सोमवारपासून पाच टप्प्यात अंमलबजावणी\nखळवलेल्या समुद्राचे रौद्ररूप : ‘गेट वे ऑफ इंडिया’ला लाटांच्या धडका\nवाळूजमधील प्लास्टिक कंपनी आगीत खाक\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nमाणिकचंद पहाडे लॉ कॉलेजच्यावतीने संविधान दिन साजरा\nअनाथ- निराधार मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील - कविता वाघ\nशिशुंचा आहार कसा असावा यावर डॉ अभिजित देशमुख यांचे मार्गदर्शन\nअनैतिक संबंधामुळे सात वर्षाच्या बालकाचा खून\nदूषित पाण्याने आरोग्य धोक्यात, एमआयएमचा धारुर नगरपालिकेला घेराव\n“औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर राजकीय मुद्दा …\nशरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात दिल्लीत बैठक; राजकीय वर्तुळात चर्चा\n कोरोनाची लस घेतल्यानंतर शरीराचे झाले चुंबक \nऔरंगाबादकरांच्या सेवेत स्मार्ट सिटी बस पुन्हा धावणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/topic/vijay-vahadane", "date_download": "2021-06-21T21:31:07Z", "digest": "sha1:WKCDAJCY5DQVSROH3CJF6UJ2OBMRF5QA", "length": 3354, "nlines": 95, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "vijay vahadane", "raw_content": "\nकोपरगावात व्यवहार सुरू करण्याची परवानगी द्या\nकोल्हेंवर टीका करण्याच्या बदल्यात कोळपेवाडीहून नगराध्यक्षांना बक्षीस\nप्रसिद्धीसाठी कोण हपापलेले हे जनतेला माहीत- विजय वहाडणे\nकोल्हेंनी जिल्हा बँकेच्या संचालक पदासाठी आ. काळेंशी जवळीक का केली - वहाडणे\nकरोना टेस्ट, लसीकरणासाठी टाळाटाळ करणार्‍यांना शासकीय योजनांचे लाभ बंद करा\nशहरात ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा निर्णय स्थगित - नगराध्यक्ष वहाडणे\nकाही बेपर्वा नागरिकांमुळे सर्वांच्याच जीवाला धोका - नगराध्यक्ष वहाडणे\nगर्दी करून सर्वांचाच जीव धोक्यात आणू नका - नगराध्यक्ष विजय वहाडणे\nकरोना रुग्णांची लुटमार करणार्‍यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील- वहाडणे\n‘त्या’ मलिद्याचे पुरावे दिल्यास वहाडणेंना शहरात फिरणे मुस्किल होईल : पराग संधान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://cipvl.org/32945-sample-displays-8-mobile-seo-recognition", "date_download": "2021-06-21T23:00:16Z", "digest": "sha1:ET6MZUXMZ7Q7NQQEV6QTSR6XL5YG47YJ", "length": 11504, "nlines": 33, "source_domain": "cipvl.org", "title": "Semalt डिस्प्लें 8 मोबाइल एसइओ मान्यता", "raw_content": "\nSemalt डिस्प्लें 8 मोबाइल एसइओ मान्यता\nएसइओ वेबसाइट ऑप्टिमायझेशनचा एक महत्वाचा भाग आहे. जास्तीत जास्त लोकांसहत्यांच्या स्मार्टफोन्सवर शोध, मोबाईल वेबनेही स्फोट केला आहे. मोबाइल फोनसाठी एसईओ हा गरम विषय बनला आहे, पण दुर्दैवाने बहुतांशमोबाइल एसइओबद्दल आपल्याला माहिती मिळू शकणारी माहिती चुकीची आहे.\nरॉस बार्बर, तज्ञ Semaltेट डिजिटल सेवा, टॉप 8 एसओओ मिथक dispels\nमान्यता 1: पीसी आणि मोबाईलवर लोक काय शोधतात ते समान आहे\nसत्य: लोक जात आहेत, म्हणून त्यांच्याकडे व्यापक अहवालांचे वाचन करण्याची लक्झरी नसते,लांब ब्लॉग पोस्ट आणि त्यांच्या मोबाइल उपकरणांवर संशोधन निष्कर्ष. सामान्यत: ते जलद उत्तर शोधत असतात. हे आपोआप वेगळे करतेकाय लोक एखाद्या डिव्हाइसवर शोधत आहेत. लोक त्यांच्या मोबाइल डिव्हाइसेसवर लोक काय शोधत आहेत हे तपासण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे Google चा वापरAdWords आपण लोकांची द्वारे टाइप केलेल्या कीवर्डच्या मोबाइल गुणोत्तरामध्ये एक अंतर्दृष्टी शोध घेण्यास सक्षम व्हाल\nमान्यता 2: मोबाइल शोध आणि पीसी शोध समान परिणाम दाखवतात\nसत्य: शोध इंजिने खूप कठीण काम करत आहेत जेणेकरून लोकांना काय शोधता येईलजेव्हा त्यांना त्याची गरज असते तेव्हा त्याची आवश्यकता असते. याचा अर्थ असा की जी वेबसाइट अनुकूल नसल्यान त्या परिणामांमध्ये उच्च स्थानावर नाहीत. आपली वेबसाइट कदाचित ऑप्टिमाइझ केली जाऊ शकतेपीसी साठी, परंतु मोबाइल शोधांसाठी ते खराब ठरतील. अशाप्रकारे, PC शोध आणि मोबाइल शोधचे परिणाम पूर्णपणे वेगळे आहेत. Google चा अभ्यासया बिंदू पुष्टी अभ्यासात आढळून आले की, ज्या पद्धतीने परिणाम प्रदर्शित केले गेले त्यामध्ये 86% फरक होताविविध इंटरफेस त्यानुसार\nमान्यता 3: लोक लवकरच त्यांच्या फोनवर शोधणे थांबवतीलकारण ते त्यांच्या अंगावर घालण्यास योग्य डिव्हाइसेसवर शोधण्यास प्रारंभ करतील\nसत्य: वेअरेबल डिव्हाइसेसने वादळाद्वारे बाजारात आणले आहे, परंतु ते अत्याधुनिक नाहीतवाजवी शोध तयार करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमध्ये अंगावर घालण्यास योग्य शोध तंत्रज्ञानाचा युग हा केवळ सुरुवात आहे..Siri आणि Google Goggles चे आहेतक्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न केला, परंतु सिरी फक्त बाजारात फक्त 3% हिस्सा आहे, हे दाखवून देतात की लोक पूर्णपणे स्वीकारलेले नाहीतवेअरेबल डिव्हाइसेसवर शोधण्याकरिता त्यांच्या मोबाईल डिव्हाईस शोधण्याऐवजी कल्पना बदलणे.\nमान्यता 4: मोबाइल एसइओ अगदी एक गोष्ट नाही\nसत्य: बरेच लोक असा विचार करू इच्छितात की मोबाइल एसइओ केवळ एक पद आहेदुर्घटना सुमारे फेकून हे खरे आहे की बर्याच लोकांना हे फारसे समजत नाही, आणि सुमारे काही तज्ञ आहेत. बरेच लोक आहेत जेमोबाईल एसईओबद्दल चुकीची वाट पाहत आहे, पण याचा अर्थ असा नाही की हे एक अजिबात नसलेले संकल्पना आहे ज्याकडे दुर्लक्ष करणे गरजेचे आहे.\nमान्यता 5: एसइओ एसइओ आहे आणि हे सर्व समान आहे\nसत्य: नाही, नाही, नाही. एसइओ सर्व समान नाही स्थानिक एसईओ, मोबाइल एसईओ, आणि एसइओ साठीडेस्कटॉप आणि लॅपटॉप वापरासाठी ऑप्टिमाइझ केलेली वेबसाइट्स सर्व समान नाहीत. जितक्या लवकर आपण हे जाणता आणि आपल्या साइटसाठी ती दुरुस्त करता,आपल्याला प्राप्त होईल असे सर्वोत्तम क्रमवारी आणि रुपांतर.\nमान्यता 6: फक्त मोबाईल फोन आणि व्होलावर एसइओ कॉन्फिगर करा - मोबाइल एसईओ\nसत्य: आमची इच्छा आहे की हे सोपे होते पण नाही. वेबसाइटसाठी आपण एसईओ तयार करू शकत नाही आणिमोबाईल फोनवर आधारित मोबाइल एसइओसाठीचा दृष्टिकोन ऑप्टिमाइझ वेबसाइट्सना पूर्णपणे वेगळा आहे. कारण तिथे अधिक आहेततेथे मोबाइल डिव्हाइसेसची विविधता, मोबाइल एसइओ वेबसाइट एसईओ पेक्षा अधिक विशिष्ट आणि तंतोतंत असणे आवश्यक आहे. मोबाइल एसइओ बद्दल शिकणे होईलवेळ आणि संयम आवश्यक असतो, पण जेव्हा हे योग्य केले होते, तेव्हा ते आपल्याला चांगले परिणाम देईल.\nमान्यता 7: एक ऑप्टिमाइझ केलेले वेबसाइट बनवा आणि त्यानंतर तो मोबाइल फोनसाठी तयार करा\nसत्य: आपल्या वेबसाइटवर सर्व इंटरफेसवर वापरण्यायोग्य करण्यासाठी ऑप्टिमायझेशन एक विलक्षण शैली वाटू शकतेकल्पना तथापि, आपण असेही गृहीत धरणे आवश्यक आहे की लोक आपल्या साइटवरुन कशाची आवश्यकता आहे ते अद्यापही शोधण्यास सक्षम नाहीत. खरेतर, 60% पर्यंतलोक नेहमी मोबाइल शोधांवर काय आवश्यक आहेत ते शोधत नाहीत असे झाले कारण मोबाईल कार्यक्षमता अचूक आहे आणि ती असणे आवश्यक आहेस्वतंत्र अस्तित्व म्हणून विकसित आणि वेबसाइट एसइओ धोरण मध्ये lumped नाही उदाहरणार्थ, बीएमडब्लू आणि ऍमेझॉन यांनी हजारो डॉलर खर्च केले आहेतत्यांच्या वेबसाइट्स मोबाइल अनुकूल आहेत याची खात्री करण्यासाठी कठोर परिश्रम आणि त्या मोबाइल एसइओ योग्यरित्या लागू केले गेले आहे.\nमान्यता 8: आपण मोबाइल एसइओ वापरता तेव्हा लिंक मिळविणे कठिण आहे\nसत्य: त्यापेक्षा सत्यापेक्षा काही अधिक असू शकत नाही खरं तर, सन्मान्य साइटमालकांना अशा वेबसाइट्सकडून दुवे प्राप्त करायचे आहेत ज्यांना चांगली एसइओ पद्धती आहेत Source . तर Google, Mashable आणि इतरांकडील दुवे मिळवण्याबद्दल हाय म्हणाअधिकृत साइट\nआम्हाला आशा आहे की आम्ही काही एसइओ काल्पनिक समजुती ठेवून प्रकाशाची कामे केली आहेतगोष्टीच्या खऱ्या अर्थाने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%A8_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%80_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%B7%E0%A4%95", "date_download": "2021-06-21T23:31:16Z", "digest": "sha1:XHLZRAMQY5SLKIR52GV2W2EGJM6KEQGI", "length": 5840, "nlines": 103, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "२००२ महिला हॉकी विश्वचषक - विकिपीडिया", "raw_content": "२००२ महिला हॉकी विश्वचषक\n२००२ महिला हॉकी विश्वचषक\n२४७ (अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह \"२\" सामन्यागणिक)\nपीटी कोएट्झी (९ गोल)\n← १९९८ (आधीची) (नंतर) २००६ →\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nबार्सेलोना १९७१ · ॲमस्टल्वीन १९७३ · क्वालालंपूर १९७५ · बुएनोस आइरेस १९७८ · मुंबई १९८२ · लंडन १९८६ · लाहोर १९९० · सिडनी १९९४ · उट्रेख्त १९९८ · क्वालालंपूर २००२ · म्योन्शनग्लाड��ाख २००६ · दिल्ली २०१० · द हेग २०१४\nमंडेलियू १९७४ · बर्लिन १९७६ · माद्रिद १९७८ · बुएनोस आइरेस १९८१ · क्वालालंपूर १९८३ · अॅमस्टल्वीन १९८६ · सिडनी १९९० · डब्लिन १९९४ · उट्रेख्त १९९८ · पर्थ २००२ · माद्रिद २००६ · रोसारियो, २०१० · द हेग २०१४\nइ.स. २००२ मधील खेळ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० सप्टेंबर २०१७ रोजी २०:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.aawmig.org/%E0%A4%8F-%E0%A4%8F-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-covid-19-%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%A0/", "date_download": "2021-06-21T22:59:17Z", "digest": "sha1:CGCANZMGUVNDZN67GWIRZC46REISYCIL", "length": 12497, "nlines": 137, "source_domain": "www.aawmig.org", "title": "ए.ए. – करोना महामारी [COVID-19] च्या कठीण काळात ए.ए. – करोना महामारी [COVID-19] च्या कठीण काळात – Alcoholics Anonymous", "raw_content": "\nपश्चिम मुंबई आंतर समूह [West Mumbai Intergroup]\nअे.अे. तुमच्यासाठी आहे का\nअे.अे. सभासदांचे व्यतिगत अनुभव\nए.ए. – करोना महामारी च्या कठीण काळात\nअे.अे. सभासदांचे व्यतिगत अनुभव\nए.ए. – करोना महामारी [COVID-19] च्या कठीण काळात\nविषय : मद्यापासून सुटका आणि त्यानंतर चा सुधारणेचा कार्यक्रम आणि हेल्पलाइनच्या , या कठीण काळात अल्कोहोलिक्स अ‍ॅनॉनिमसद्वारे पर्यायी केलेली उपाययोजना, ऑनलाईन सभा व संसाधने.\nअल्कोहोलिक्स अ‍ॅनॉनिमस (ए.ए.) ही बंधुभाव संस्था पूर्वाश्रमीचे मद्यपी आणि त्यांच्या कुटुंबियांना जगभरात स्थापित असलेल्या समुहांद्वारे एए च्या कार्यक्रमाद्वारे आशा आणि मुक्तता प्रदान करते. जगभरामध्ये ए.ए च्या मीटिंग सर्वसाधारणपणे अनेक ठिकाणी जसे की शाळा, रुग्णालये, महाविद्यालये आणि संबंधित संस्थांमध्ये आयोजित केल्या जातात. अशाप्रकारे कोट्यवधी मद्यपी मद्यपान करण्यापासून दूर झाले आहे. तथापि, या वेळी Corona साथीच्या आजारामुळे , सामाजिक अंतर दूर ठेवण्याच्या सूचनांमुळे सर्व सभा आणि संमेलन स्थाने बंद पडली आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणावर व्यत्यय ���ला आहे ज्यामुळे एए संदेश प्रसारित करण्याच्या पद्धतींमध्ये तात्काळ बदल करण्यात आला आहे.\nमद्यापासून दूर राहून सुधारणेचा कार्यक्रम व संदेश देण्यासाठी इतर पर्यायी साधनांद्वारे जसे की ऑनलाईन मीटिंग बाबत ए.ए. ने जागतिक पातळीवर पाऊल टाकले आहे .\nभारतात आम्ही अनेक राज्यांमध्ये विविध भाषांमध्ये २०० ऑनलाईन सभा सुरू केल्या आहेत. मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्रात २५ ऑनलाईन मीटिंगज आहेत. दारू थांबविण्याची ज्यांची इच्छा आहे आणि थांबलेली दारू थांबलेली रहावी अश्या व्यक्ती या ऑनलाईन मीटिंग मध्ये भाग घेऊ शकतात. या मीटिंग पूर्णपणे विनामूल्य आणि निनावी आहेत (फक्त ऑडियो) आम्ही व्यक्तीचे व्हिडिओ प्रसारित करत नाही. निनावीपणाची पूर्णपणे काळजी घेतली जाते व कोणतेही व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जात नाहीत.\nसद्या काही पिणाऱ्या व्यक्तींनी अचानक दारू पिणे थांबवल्यामुळे त्यांना होणारा त्रास व स्वतःचे बरे वाईट करून घेणे अश्या अनेक घटना घडल्या आहेत आणि अशा रूग्णांना वैद्यकीय चिकित्सक, मानसोपचारतज्ज्ञ आणि रूग्णालयात भरती करणे असे उपाय सुचविणे आवश्यक आहे. याकरिता शासनाने हेल्पलाईन उपलब्ध करून दिल्या आहेत.\nअल्कोहोलिक्स अ‍ॅनॉनिमस या बंधुभाव संस्थेने महाराष्ट्रभर स्वतःची हेल्पलाइन तयार केली आहे. ज्या व्यक्तींना दारू पिणे थांबविण्याची इच्छा आहे अश्या व्यक्ती व त्या व्यक्तीचे कुटुंबीय, यांना ए.ए. बद्दल अधिक माहिती हवी असल्यास व ए.ए. कसे कार्य करते हे जाणून घेण्यासाठी आमच्या ऑनलाइन सभांना उपस्थित राहू शकतात किंवा ए.ए. च्या सदस्यांशी बोलू शकता. जागातील कोट्यावधी लोकांसारखे मद्यापासून दूर राहून आनंदी व सुखी जीवन जगण्यासाठी आम्ही ऑनलाईन सभांमध्ये आपले स्वागत करीत आहोत.\nआम्ही एकेकाळी मद्यपाश या आजाराला बळी पडलो होतो आणि आम्हाला हे माहित आहे की स्वतःचे अनुभव कथन करणे ही पद्धत इतर मद्यपिंना दारूपासून दूर राहण्यास उपयुक्त ठरते. या कठीण काळामध्ये आशा आणि प्रेमाचा हा संदेश देण्यासाठी आम्ही वृत्तपत्र आणि प्रसारमाध्यम यातील आमचे हितचिंतक यांचेकडून सहकार्य घेत आहोत.\nए.ए. आणि मद्यपाश याबद्दल ज्यांना माहिती हवी असेल तसेच ज्यांना ऑनलाईन मीटिंग मध्ये सहभागी होण्याची इच्छा असेल त्यांनी कृपया खालील मोबाईल नंबर वर संपर्क साधावा. सदर सेवा २४ तास उपलब्ध आह��.\nही संस्था स्त्री व पुरुष यांच्यासाठी आहे, ज्या स्त्रीला सदर मद्यपान थांबविणे कठीण होत असेल तर त्यांचे आम्ही फेलिशिप मध्ये स्वागत करतो, त्यांनी कोणताही संकोच न बाळगता आमच्या प्रतिनिधींशी संपर्क साधावा ते आपणास आमच्या फेलोशिप मधील महिला सभासदांशी संपर्क साधून मदत करतील .\nए.ए. च्या संपर्कासाठी भाषा पर्यायासह मुंबई व उर्वरित महाराष्ट्रासाठी हेल्पलाइन नंबर्स पुढीलपरमाणे :\n1) विजय 9920111772 (मुंबई – इंग्रजी, हिंदी)\n2) मिलिंद 8291976574 (कल्याण – इंग्रजी, हिंदी)\n3) अमोल 8888128883 (पुणे-मराठी)\n4) सतीश 9822830363 (नागपूर- मराठी)\n5) साईनाथ 8806517299 (गडचिरोली – मराठी)\n6) रमेश 7 7 24२3333749 (औरंगाबाद – मराठी)\nअल्कोहोलिक्स अ‍ॅनॉनिमस (पश्चिम मुंबई इंटरग्रुप)\nNext story …आणि अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल\nअे.अे. तुमच्यासाठी आहे का\nअे.अे. सभासदांचे व्यतिगत अनुभव\nए.ए. – करोना महामारी च्या कठीण काळात\nअे.अे. सभासदांचे व्यतिगत अनुभव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/business/special-report-mumbai-house-rate-decreasing-after-construction-premium-reduce-367513.html", "date_download": "2021-06-21T23:37:41Z", "digest": "sha1:LPRBUNDS52V3SWF65G4WM576QYOR2MPP", "length": 24953, "nlines": 257, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nSpecial Story : मुंबईत घर घेणं खरंच स्वस्त झालंय का सरकारचा निर्णयाचा परिणाम काय\nप्रीमियम शुल्कात कपात केल्याने मुंबईतील घरांच्या किमती कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Special Report on Construction Premium Reduce)\nनम्रता पाटील, टीव्ही 9 मराठी, डिजीटल टीम\nनम्रता पाटील, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : मुंबईत स्वतःचं घर असावं असं अनेकांचं स्वप्न असतं. मात्र ते स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने नववर्षाच्या सुरुवातीला बांधकाम क्षेत्राला दिलासा देणारा महत्वपूर्ण निर्णय घेतला. या निर्णयानुसार, बांधकाम व्यावसायिकांना निवासी संकुल उभारणीसाठी आवश्यक असलेल्या प्रीमियम शुल्कात कपात केली. तसेच विकासकांना ग्राहकांतर्फे मुद्रांक शुल्क भरावे लागेल, असेही सांगितले आहे. (Special Report Mumbai House Rate Decreasing After Construction Premium Reduce)\nमात्र प्रीमियम शुल्कात कपात केल्याने मुंबईतील घरांच्या किमती कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे मुंबईसारख्या शहरात सरासरी 6 लाख रुपयांपर्यंत घरे स्वस्त होऊ शकतात असेही बोललं जात आहे. या निर्णयाचे एकीकडे स्वागत होत असले तरी दुसरीकडे यावरून नाराजी व्यक्त केली जात आहे.\nकोरोना विषाणूमुळे राज्यात लॉकडाऊन करण्यात आले होते. यामुळे राज्याच्या आर्थिक आणि औद्योगिक क्षेत्रावर मंदीचे सावट निर्माण झाले आहे. राज्याच्या बांधकाम क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी दिपक पारेख यांच्या समितीची स्थापना करण्यात आली होती. बांधकाम क्षेत्रातील गुंतवणूक अधिक आकर्षक करण्यासाठी तसेच त्या अनुषंगाने परवडणाऱ्या घरांची उपलब्धता वाढावी, यासाठी या समितीने एक अहवाल तयार केला होता.\nया समितीच्या शिफारसीनुसार शासनाकडून बांधकाम प्रकल्पांवर ज्या विविध प्रकारच्या अधिमूल्याची आकारणी करण्यात येते. या सर्व अधिमुल्यावर दिनांक 31 डिसेंबर 2021 पर्यंत 50 टक्के सूट देण्याचा तसेच सर्व नियोजन प्राधिकरण/स्थानिक प्रशासनांनी त्यांच्या स्तरावर आकारण्यात येणाऱ्या अधिमूल्यामध्ये सवलत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. (Special Report Mumbai House Rate Decreasing After Construction Premium Reduce)\nगृहनिर्माण क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाच्या मुद्रांक शुल्कामध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. या सवलतीची मुदत 31 मार्च 2021 पर्यंत आहे. जे प्रकल्प अधिमूल्य सवलतीचा लाभ घेऊ इच्छितात, त्या सर्व प्रकल्पांना 31 डिसेंबर 2021 पर्यत ग्राहकांतर्फे संपूर्ण मुद्रांक शुल्क भरावे लागेल. त्यामुळे राज्य शासन अधिमूल्यामध्ये जी सवलत देऊ इच्छिते, त्याचा प्रत्यक्ष लाभ ग्राहकांना देखील मिळणार आहे.\nराज्यातील विविध बांधकाम क्षेत्रावर रेडिरेकनर दराच्या 35 टक्के प्रीमियम (रक्कम) बिल्डरांकडून वसूल केली जाते. ही रक्कम खूप मोठी असल्याने बांधकाम शुल्क वाढते. यामुळे याचा भार हा ग्राहकांवर पडतो. यामुळे प्रीमियम कमी करण्याची मागणी कित्येक वर्षांपासून होत आहे.\nतसेच आता कोरोना काळात बांधकाम क्षेत्राला मोठा फटका बसला. त्यामुळे अनेक प्रकल्प आर्थिक अडचणीत अडकले आहेत. प्रीमियम भरू न शकल्याने प्रकल्प रखडले आहे. त्यामुळे बिल्डरांनी पुन्हा प्रीमियम कमी करण्याची मागणी उचलून धरली होती. त्यानुसार 6 जानेवारीला मंत्री मंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. राज्य सरकाने प्रीमियममध्ये 50 टक्के सवलत देत बिल्डरांना मोठा दिलासा दिला.\nबिल्डर मुद्रांक शुल्क भरणार\nराज्य सरकारच्या निर्णयानुसार बांधका���ावरील प्रीमियममध्ये 50 टक्क्यांनी सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे आता रेडिरेकनर दराच्या 35 टक्क्यांऐवजी 17.50 टक्के दराने आता प्रीमियम आकारला जाणार आहे. ही सवलत 31 डिसेंबर 2021 पर्यंतच्या नव्या-जुन्या प्रकल्पांना लागू होणार आहे. मात्र ही सवलत देताना सरकारने ग्राहकांना भरावे लागणारे मुद्रांक शुल्क बिल्डरांनी भरावे, असे नमूद केले आहे. (Special Report Mumbai House Rate Decreasing After Construction Premium Reduce)\nघरांच्या किंमती कमी होणार का\nराज्य सरकारच्या या निर्णयानंतर मुंबईतील घरांची किंमत साधारण 5 ते 6 लाखांनी स्वस्त होतील, असे म्हटलं जात आहे. मात्र मुंबई ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष अ‌ॅड. शिरीष देशपांडे यांनी हा निर्णय केवळ बिल्डरांच्याच फायद्याचा आहे. त्यामुळे घरांच्या किमती कमी होणार हा केवळ आभास निर्माण केला आहे, असे म्हटले आहे.\nबिल्डर्सला त्यांच्या प्रोजेक्टसाठी अधिमूल्य म्हणजेच प्रिमियम भरावा लागायचा. त्यात त्यांनी 50 टक्के कपात केली आहे. अधिमूल्य हे बिल्डरकडून भरला जातो. त्यामुळे याचा थेट फायदा बिल्डरांना मिळणार आहे. जर मला बिल्डर म्हणून दहा कोटी भरायचे असतील, तर उद्या ते पाच कोटी भरायचे आहेत. हा निर्णय 31 डिसेंबर 2020 पर्यंत प्रोजेक्टला लागू होणार आहे, अशी प्रतिक्रिया शिरीष देशपांडेंनी दिली.\nया निर्णयाचे जे काही फायदे आहेत, ते ग्राहकांना लागू होणे गरजेचे असते. सरकारने त्याऐवजी बिल्डर्सला सांगितलं आहे की 31 डिसेंबर 2021 पर्यंत मुद्रांक शुल्क आकारायचं नाही. म्हणजेच मुद्रांक शुल्क हे आधीच कमी केलं आहे. जे कमी केलेले मुद्रांक शुल्क आहे, ते बिल्डर्सने ग्राहकाने घर खरेदी केल्यानंतर त्याच्यातर्फे ते भरायचं. असे सरकारने सांगितले आहे. म्हणजेच उदा. बिल्डरला आधीच प्रिमियममध्ये 50 टक्के सवलत मिळत होती. ग्राहकांचे स्टॅम्प ड्युटी आता कमी करणार आहे. याचे टक्केवारी किती असेल. जर बिल्डरने स्टॅम्प ड्युटी भरेल. म्हणजेच समजा 2 कोटीचं घर घेतलं. त्यावर 6 लाख स्टॅम्प ड्युटी असेल, तर ती तो भरेल. पण उद्या तो त्याच फ्लॅटची किंमत 2 कोटी 10 लाख का करणार नाही, याची गॅरंटी आहे का असा प्रश्न शिरीष देशपांडेंनी उपस्थित केला आहे.\nजोपर्यंत तुम्ही त्या किंमतीवर नियंत्रण आणत नाही. त्याचा फायदा बिल्डर्सला मिळेल. कारण त्याचा थेट फायदा मिळाल्याने त्याला सवलत मिळाली. पण स्टॅम्प ड्युटी तुम्ही बिल्डरला भरायला सांगत आहात. त्यामुळे त्यात अस्थिरता येईल. आतापर्यंतची ज्या घरांच्या किंमती होत्या. त्यात स्टॅम्प ड्युटी पकडूनच किंमत ठरवली जाते. उद्यापासून अधिमूल्याच्या जे काही टक्केवारी आहे, ती कमी करुन तुम्ही पुन्हा किंमती ठरवा, असे सांगण्याचे धाडस सरकार करणार आहे का म्हणजे जो रेट कट हवा आहे, त्या अधिमूल्याच्या किंमतीत ते दिसेल. पण तेच घरांच्या किंमतीतही दिसलं पाहिजे, असेही देशपांडेंनी सांगितले. (Special Report Mumbai House Rate Decreasing After Construction Premium Reduce)\nघर खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; सरकारकडून मुद्रांक शुल्कात सवलत\nघरं घेण्यासाठी मुंबईकरांची ना ठाणे, ना नवी मुंबईला पसंती वाचा कुठे खरेदी करतायत मुंबईकर घर खरेदी\n‘पीएनबी’ची डोअर स्टेप सर्व्हिस\nAdhar Card कुठे कुठे आवश्यक\nमंत्रालयात बाॅम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल, पुणे पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं\nपावसाळ्यात रात्रीच्यावेळी अंधेरी सब वेमध्ये ‘नो एन्ट्री’\nमहाराष्ट्र 15 hours ago\nमुंबईत 30 ते 44 वयोगटासाठीच लसीकरण, पालिका-राज्याच्या 149 केंद्रावर लसीकरण\nInternational Day of Yoga | Mumbai | माधवबागेत मुस्लिम महिलांकडून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा-\nMumbai | लोकल सुरु करण्यासाठी आणखी आठवडा लागणार, MMRDA, मनपा अधिकारी, तज्ज्ञांमध्ये बैठक\nNagpur | नागपुरात ईडीकडून अविनाश भोसलेंचं ली-मेरिडियन हॉटेल सील\nखासगी रुग्णालयातील कोरोना मृत्यूंची सीआयडी चौकशी करा, सफाई कर्मचारी संघटनेचा उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा\nअन्य जिल्हे5 hours ago\nघाटी रुग्णालयात तारीख संपलेल्या केमिकल्सचा वापर \nमहिला कशाप्रकारे सुरू करू शकतात आपला व्यवसाय; जाणून घ्या यशाची गुपिते\nभाजपचा एकही आमदार फुटला नाही, दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रयत्न, सुधीर मुनगंटीवारांचा टोला\n हे तुमच्यासोबतही घडू शकतं, पोलीस असल्याचं सांगून महिलेचे सव्वा तीन लाखांचे दागिने पळवले\nGemini/Cancer Rashifal Today 22 June 2021 | नोकरीत चढउतार असतील, विवाहबाह्य प्रेम प्रकरणांपासून दूर राहा\nAquarius/Pisces Rashifal Today 22 June 2021 | व्यवसायिक दृष्टीकोनातून वेळ अनुकूल, महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी\nVideo | स्वत:ला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न, शेवटी व्हायचं तेच झालं, दोन महिलांचा व्हिडीओ व्हायरल\nSagittarius/Capricorn Rashifal Today 22 June 2021 | चिंता आणि तणाव दूर होईल, आर्थिक स्थिती चांगली असेल\nमराठी न्यूज़ Top 9\nमंत्रालयात बाॅम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल, पुणे पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं\nमहाराष्ट्राची चिंता वाढली, राज्यात डेल्टा प्लसचे 21 रुग्ण, रत्नागिरी, जळगावनं टेन्शन वाढवलं\nGemini/Cancer Rashifal Today 22 June 2021 | नोकरीत चढउतार असतील, विवाहबाह्य प्रेम प्रकरणांपासून दूर राहा\nAquarius/Pisces Rashifal Today 22 June 2021 | व्यवसायिक दृष्टीकोनातून वेळ अनुकूल, महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी\nघाटी रुग्णालयात तारीख संपलेल्या केमिकल्सचा वापर \nLibra/Scorpio Rashifal Today 22 June 2021 | इतरांच्या कार्यात हस्तक्षेप करु नका, अनावश्यक खर्च होईल\nVideo | स्वत:ला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न, शेवटी व्हायचं तेच झालं, दोन महिलांचा व्हिडीओ व्हायरल\nMaharashtra Coronavirus LIVE Update : अकोल्यात आज दिवसभरात 7 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह\nMaharashtra News LIVE Update | सिडको घेराव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत पोलिसांकडून महत्त्वाचे रस्ते बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://cmnewsindia.com/%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%85%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%8D/", "date_download": "2021-06-21T22:29:44Z", "digest": "sha1:QT45UPBLXZOEKZJOIW2EH7ZY4KUD3NFG", "length": 12981, "nlines": 85, "source_domain": "cmnewsindia.com", "title": "टाटा स्काय ने रीव्हॅम्प्ड म्युझिक सेवा- टाटा स्काय म्युझिक सादर -", "raw_content": "\nन्यु आर्या फाऊंडेशन च्या वतीने सिंहगड रोड येथील महालक्ष्मी मंदिरामध्ये जागतिक योग दिन साजरा करण्यात आला\nरविंद्र गोलर ठरले सर्वोत्कृष्ट रिजन चेअरपर्सन\nपुण्यातील विद्यार्थ्यांनी सादर केली आसामाच्या माती आखाड्यातील योगासने\nमहा एनजीओ फेडरेशनतर्फे राज्यस्तरीय ‘योगयज्ञात’ १०० ठिकाणी योग शिबीरे- महा एनजीओ फेडरेशन तर्फे पुण्यातून आयोजन : संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी १०० ठिकाणी योगा\nआगामी पुणे महानगरपालिका रासप स्वबळावर लढणार – महादेव जानकर\nटाटा स्काय ने रीव्हॅम्प्ड म्युझिक सेवा- टाटा स्काय म्युझिक सादर\nटाटा स्काय ने रीव्हॅम्प्ड म्युझिक सेवा- टाटा स्काय म्युझिक सादर\nपुणे, १० जून २०२१ –– आपल्या सबस्क्राईबर्ससाठी त्यांचा भविष्यकाळ आजच्यापेक्षा अधिक चांगला करण्याचे म्हणजेच टू मेक टुमारो बेटर दॅन टुडे हे आपल्या ब्रँडचे उद्दिष्ट जपत टाटा स्काय या भारतातील आघाडीच्या कंटेंट डिस्ट्रिब्युशन आणि पे टीव्ही व्यासपीठाने टाटा स्काय म्युझिक ही आपली रीव्हॅम्प्ड म्युझिक सेवा सादर केली आहे. टाटा स्काय म्युझिक आणि टाटा स्काय म्युझिक प्लस या आधीच्या दोन पोर्टफोलिओजची ताकद एकत्र करत नव्या स्वरुपातील टाटा स्काय म्युझिकमधून परवडणाऱ्या दरात अनेक अतिरिक्त लाभांसह समृद्ध आणि संलग्न असा अनुभव दिला जाणार आहे.\n20 ऑडिओ स्टेशन्स आणि 5 व्हिडीओ स्टेशन्ससह टाटा स्काय म्युझिकमध्ये सर्वसामान्यांच्या आवडीचे, खास, भारतीय, आंतरराष्ट्रीय, प्रादेशिक, भक्तीपर, गझल, हिंदुस्थानी, कर्नाटकी संगीत अशा विविध प्रकारांचे संगीत टाटा स्काय एकत्रित उपलब्ध करून देत आहे. टीव्ही तसेच मोबाइल अॅपवर उपलब्ध ही सेवा म्हणजे संपूर्ण कुटुंबासाठी एक सुयोग्य संगीतानुभव आहे आणि तेही फक्त 2.5 रुपये दररोज या दरात.\nया सेवेबद्दल बोलताना टाटा स्कायच्या चीफ कमर्शिअल अॅण्ड कंटेंट ऑफिसर पल्लवी पुरी म्हणाल्या, “आम्हाला अधिक लाभांसह एक नॉन-स्टॉप म्युझिक सेवा द्यायची होती. सर्व प्रकारच्या संगीताच्या दमदार आणि खास निवडलेल्या यादीसह नव्या स्वरुपातील टाटा स्काय म्युझिकमुळे सबस्क्राईबर्सना अधिक चांगला संगीतानुभव मिळेल. हंगामा म्युझिक या आमच्या भागीदारामुळे प्रेक्षकांची संख्या वाढवण्याच्या दृष्टीने टाकलेले हे एक पाऊल आहे आणि त्यातून नव्या संगीतप्रेमींपर्यंत पोहोचता येणार आहे.”\nएकाच व्यासपीठावर ऑडिओ आणि व्हिडीओचा अनुभव देत टाटा स्काय म्युझिक सर्व संगीतप्रेमींना परिपूर्ण आणि सर्वसमावेशक असा परवडणाऱ्या दरातील फॅमिली प्लॅन देत आहे. टेलिव्हिजन आणि टाटा स्काय मोबाइल अॅप अशा दोन्ही ठिकाणी कधीही, कुठेही हा आनंद घेता येईल. या सेवेच्या अॅक्टिव्ह सबस्क्राईबर्सना यापुढेही टाटा स्काय मोबाइल अॅपच्या माध्यमातून हंगामा म्युझिक प्रो सबस्क्रिप्शन या दरमहा 99 रुपयांच्या प्लॅनचा आनंद कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय मिळवता येईल.\nटाटा स्काय म्युझिक आणि म्युझिक+ या सेवांच्या अॅक्टिव्ह सबस्क्राईबर्सना आपोआपच या प्लॅनमध्ये अपग्रेड केले जाईल. नव्या सबस्क्राईबर्सना 080 6858 0815 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन 815 वरील या सेवेचा आनंद घेता येईल.\n← रिक्षा चालक मालकांच्या प्रश्नावर राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय -: कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे\nसोनी मराठीवर नवीन मालिका क्रिमिनल्स – चाहूल गुन्हेगारांची →\nफॅशन शो चे पोस्टर लॉन्च दिमाखात संपन्न देवकी शहा\n“दर्दी चहा” या चहाच्या दुकानाचे आमदार रोहित पवार यांच्या हस्ते उद्घाटन\nराजपूत सभेतर्फे तृतीयपंथीयांना धान्य क��ट\nन्यु आर्या फाऊंडेशन च्या वतीने सिंहगड रोड येथील महालक्ष्मी मंदिरामध्ये जागतिक योग दिन साजरा करण्यात आला\nन्यु आर्या फाउंडेशन च्या वतीने जागतिक योगदिन साजरा न्यु आर्या फाऊंडेशन च्या वतीने सिंहगड रोड येथील महालक्ष्मी मंदिरामध्ये जागतिक योग\nरविंद्र गोलर ठरले सर्वोत्कृष्ट रिजन चेअरपर्सन\nन्यु आर्या फाऊंडेशन च्या वतीने सिंहगड रोड येथील महालक्ष्मी मंदिरामध्ये जागतिक योग दिन साजरा करण्यात आला\nन्यु आर्या फाउंडेशन च्या वतीने जागतिक योगदिन साजरा न्यु आर्या फाऊंडेशन च्या वतीने सिंहगड रोड येथील महालक्ष्मी मंदिरामध्ये जागतिक योग\nरविंद्र गोलर ठरले सर्वोत्कृष्ट रिजन चेअरपर्सन\nपुण्यातील विद्यार्थ्यांनी सादर केली आसामाच्या माती आखाड्यातील योगासने\nमहा एनजीओ फेडरेशनतर्फे राज्यस्तरीय ‘योगयज्ञात’ १०० ठिकाणी योग शिबीरे- महा एनजीओ फेडरेशन तर्फे पुण्यातून आयोजन : संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी १०० ठिकाणी योगा\nसदर सी एम न्यूज इंडिया या वेब पोर्टलमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या सर्वच बातम्या आणि जाहिरातींशी मालक, संपादक, उपसंपादक, प्रतिनिधी आणि वार्ताहार सहमत असेलच असे नाही. बातमीमुळे किंवा जाहिरातीमुळे कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. याची वाचक आणि जाहिरातदारांनी नोंद घ्यावी. वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीमध्ये जाहिरात दाराने दिलेल्या आश्वासनान बाबत मालक, संपादक, उपसंपादक, प्रतिनिधी आणि वार्ताहर यापैकी कोणीही जबाबदार राहणार नाही. बातमी किंवा जाहिराती बाबत काही वाद उद्भवल्यास तो संगमनेर न्यायकक्षेत प्रविष्ठ राहील.\nमहाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ठळक\nघडामोडी, बातम्या पाहण्यासाठी लोकप्रिय वेब\nअवश्य भेट द्या आणि\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/quickly/maharashtra/supriya-sule-urges-prime-minister-narendra-modi-to-reduce-gas-cylinder-rates-in-covid-19-crisis-249447.html", "date_download": "2021-06-21T23:52:31Z", "digest": "sha1:534BYAHFBIKZKL2MOTW42SHE6MWK3DSK", "length": 1396, "nlines": 6, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "महाराष्ट्र News | कोविड-19 संकटात गॅस सिलेंडरचे दर कमी करण्याची सुप्रिया सुळे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती | LatestLY मराठी", "raw_content": "\n⚡कोविड-19 संकटात गॅस सिलेंडरचे दर कमी करण्याची सुप्रिया सुळे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती\nकोरोना संकटात दैनंदिन जीवनात लागणाऱ्या गॅस सिलेंडरच्या किंमती वाढल्या आहेत. याचा थेट फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसत आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदास सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सिलेंडरच्या किंमती कमी करण्याची मागणी केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/baramati-police-raid-on-playing-card-club-33-person-arrested-163686/", "date_download": "2021-06-21T23:19:55Z", "digest": "sha1:ZVCWP3E55SEK672S6UWTI6RHSRHOTMDE", "length": 8793, "nlines": 94, "source_domain": "mpcnews.in", "title": "Baramati: पत्त्याच्या क्लबवर पोलिसांचा छापा, 33 जणांना अटक - MPCNEWS", "raw_content": "\nBaramati: पत्त्याच्या क्लबवर पोलिसांचा छापा, 33 जणांना अटक\nBaramati: पत्त्याच्या क्लबवर पोलिसांचा छापा, 33 जणांना अटक\nBaramati: Police raid on playing card club, 33 person arrested घटनास्थळावरून पोलिसांनी 7 दुचाकी, 1 चारचाकी आणि जुगाराचे साहित्य असा तब्बल 9 लाख 70 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.\nएमपीसी न्यूज- पत्त्याच्या क्लबवर छापा टाकून पत्ते खेळणाऱ्या 33 जणांना पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून सात वाहनांसह दहा लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. बारामती तालुक्यातील माळेगाव येथे ही कारवाई करण्यात आली. पुणे ग्रामीण पोलीस दलातील उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.\nअधिक माहिती अशी की, बारामती तालुक्यातील माळेगाव येथे राजरोसपणे पत्त्याचा क्लब सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी सापळा रचून माळेगाव येथील रमाबाई नगर परिसरात पत्त्याच्या क्लबवर छापा टाकला. यावेळी पत्ते खेळताना त्या ठिकाणी 33 जण आढळून आले. या सर्वांना पोलिसांनी अटक केली.\nघटनास्थळावरून पोलिसांनी 7 दुचाकी, 1 चारचाकी आणि जुगाराचे साहित्य असा तब्बल 9 लाख 70 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.\nअटक केलेल्या आरोपींविरोधात बारामती तालुका पोलीस ठाण्यात जुगार प्रतिबंधक कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nPune: बनावट सोने तारण ठेवून फायनान्स कंपनीची फसवणूक, एकाला अटक\nPimpri: पाण्यामुळे उलट्या, जुलाब व पोटदुखीच्या रुग्णांमध्ये वाढ नाही; ‘ही’ काळजी घेण्याचे पालिकेचे आवाहन\nPimpri News : ओबीसी आरक्षणासाठी 26 जूनला भाजपचे राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन ; पंकजा मुंडे यांची ��ाहिती\nPune News : विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन अल्पकाळात उरकू नये – आमदार सिद्धार्थ शिरोळे\nPune News : पुणे विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर ‘डिप्लोमा कोर्स’; अर्ज प्रक्रिया सुरु\nHinjawadi Crime News : पोटमाळ्याची भिंत फोडून ज्वेलर्सच्या दुकानात दीड लाखांची चोरी\nPimpri Corona Update : शहरात आज 151 नवीन रुग्णांची नोंद; 104 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज\nPune News : आर्मी भरतीचे बनावट नियुक्तीपत्र देऊन लाखोंची फसवणूक\nPimpri Corona Update : रविवारी शहरात 258 नवीन रुग्ण; 183 जणांना डिस्चार्ज\nBhosari Crime News : बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगल्याप्रकरणी तिघांना अटक; पिस्टलसह चार काडतुसे जप्त\nPimpri News : गांजा बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक\nPimpri News: स्थायी समितीचे माजी अध्यक्ष, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सुरेश सोनवणे यांचे निधन\nSangvi Crime News : रावण गँगकडून हल्ला झाल्यास प्रतिउत्तर देण्यासाठी तडीपार गुंडाने आणली दोन पिस्तूल\nMaval Corona News : दिवसभरात 60 नवे रुग्ण तर 55 जणांना डिस्चार्ज\nPune Crime News : आकर्षक परतावा आणि भिशीच्या नावाखाली गुंतवणूक करण्यास भाग पाडून तीन कोटी 60 लाख रुपयांची फसवणूक…\nPune News : ऐन पावसाळ्यात पुण्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर\nMaval News : मावळातील विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणार 35 टक्के फी सवलत\nPune News : यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या योगशिबिर स्पर्धेत चंद्रकांत भापकर प्रथम\nChinchwad News : दोन महिन्यानंतर शहरातील मॉल्स पुन्हा सुरू\nMoshi News : सोफासेट, टीव्ही, किचन ट्रॉली घेण्यासाठी माहेरुन पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://ournagpur.com/man-in-zimbabwe-have-16-wives-150-children-but-want-100-wives-1000-children/", "date_download": "2021-06-21T22:26:01Z", "digest": "sha1:4PFVEYM3GNLRJ4QN6ZVLJOJJIXONEQGN", "length": 10543, "nlines": 160, "source_domain": "ournagpur.com", "title": "16 पत्नी, 150 मुलं; तरी म्हणतात व्हायचंय 100 बायकांचा नवरा आणि 1000 पोरांचा बाप", "raw_content": "\nHome International 16 पत्नी, 150 मुलं; तरी म्हणतात व्हायचंय 100 बायकांचा नवरा आणि 1000...\n16 पत्नी, 150 मुलं; तरी म्हणतात व्हायचंय 100 बायकांचा नवरा आणि 1000 पोरांचा बाप\nहरारे: कुणाला एकच मूल हवं असतं, कुणी हम दो हमारे दो असं ठरवलेलं असतं. कुणी तर आपल्याला क्रिकेट टीमच काढायची आहे, असं मिश्कीलपणे म्हणतंही. यापेक्षा फार फार तर एखाद्या व्यक्तीला किती मूलं हवी असण्याची इच्छा असू शकते 20, 30, 40, 50… आकडा वाचूनच तुम्हाला गरगरायला लागलं ना 20, 30, 40, 50… आकडा वाचूनच तुम���हाला गरगरायला लागलं ना. पण एका व्यक्तीने तर त्याला 1000 मुलं हवी असल्याची इच्छा व्यक्त केली आहे. काय, आता तर धक्काच बसला ना तुम्हाला\nआफ्रिकेतील झिम्बाब्वेमध्ये राहणारे 66 वर्षांचे मिशेक न्यानदोरो. त्याच्या 16 बायका आहेत आणि 150 मुलं आहेत. पण इतक्यावर ते समाधानी नाहीत. आता तर त्यांनी सतराव्या लग्नाची तयारी केली आहे. आपल्याला एकूण 100 पत्नी आणि 1000 मुलं हवीत, अशी विचित्र इच्छा या त्यांनी ठेवली आहे.\nमिशेक मशोनालँड सेंटर प्रांतातील बायर जिल्ह्यात ते राहतात. ते दुसरं काहीच काम करत नाही. आपल्या पत्नींना समाधानी ठेवणं हाच आपल्या जॉब असल्याचं ते सांगतात. त्यांच्या पत्नी वय झाल्यानंतर त्यांच्याशी नीट लैंगिक संबंध ठेवू शकत नाही, त्यामुळे ते तरुण महिलांशी लग्न करावं लागतं. त्यासाठी त्यांनी शेड्युलही तयार केलं आहे. प्रत्येक रात्री ते चार पत्नींसोबत शारीरिक संबंध ठेवतात.\nमिशेकनं सांगितलं, माझ्याकडे कोणताच जॉब नाही. पत्नींना आनंदी ठेवणं हेच माझं काम आहे. 150 मुलांमुळे माझ्यावर कोणताही ताण नाही उलट मला याचा फायदाच झाला आहे. कारण मला माझ्या मुलांकडून गिफ्ट्स मिळत राहतात.\nआता तुम्हाला प्रश्न पडला असेल की इतक्या मोठ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो तरी कसा. तर हे कुटुंबं शेती करतं. या मिशेक यांची सहा मुलं झिम्बाब्वेच्या नॅशनल आर्मीत काम करतात. दोन मुलं पोलिसात आहे आणि 11 मुलं वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात. त्यांच्या 13 मुलींची लग्नही झाली आहेत.\n2015 साली त्यांनी शेवटचं सोळावं लग्न केलं होतं. त्यानंतर देशातील आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने त्यांनी आपल्या लग्नात ब्रेक घेतला. आता 2021 मध्ये सतराव्या लग्नाची प्लॅनिंग करत आहे. मृत्यूआधी त्यांना एक हजार मुलं जन्माला घालायची आहेत.\nमिशेक हे फक्त आपल्या लैंगिक समाधानासाठीच नव्हे तर देशसेवा म्हणून करत असल्याचं ते सांगतात. मिशेक हे झिम्बाब्वेच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले होते. 1964 ते 1979 पर्यंतच्या रोडेशियन बुश वॉरचा ते भाग होते. 1983 मध्ये त्यांनी आपला प्रोजेक्ट सुरू केला. या लढाईत जी जीवित आणि वित्तहानी झाली, त्यासाठी मिशेक यांनी हा निर्णय घेतला आहे. आपल्या देशाचं लोकसंख्या वाढवण्यात ते मदत करत आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे.\nPrevious articleकोरोना रुग्णाला योग्य प्रमाणात दारु दिल्यास तो बरा होतो, डॉ. अरुण भिसे यांचा दावा\nNext article‘B.1.617’ हा धोकादायक व्हेरियंट भारतीय नाही, केंद्र सरकारचं स्पष्टीकरण\nफोटो काढायला गेलेले,शाळकरी मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू\nआता १५ मिनिटात ओळखता येणार … गर्दीतील कोरोना बाधित\nGoogle चं नवं फीचर, आता मिळणार फोटो आणि व्हिडीओ Hide करण्याची सुविधा\nकुंभ मेळ्यादरम्यान 1 लाख कोविड चाचण्या बनावट, खोट्या आकड्यांच्या वृत्तानं खळबळ\nसोनं खरेदी-विक्रीकरण्याआधी हॉलमार्कचे नवे नियम जाणून घ्या; सामान्यांना असा होणार फायदा\n एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या करून आरोपीची आत्महत्या\nफेसबुकवरील मैत्री पडली महागात; महिलेची 2.5 कोटींची फसवणूक\nSIP मध्ये 12% व्याजासह 26 लाखांचा परतावा मिळवा, वाचा सुरुवातीला किती...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://ournagpur.com/the-robbers-arrested-by-police-in-aarvi-news/", "date_download": "2021-06-21T22:20:48Z", "digest": "sha1:6K7I3JKC2LTLXECRUNWGY2PS4FW3R366", "length": 7348, "nlines": 156, "source_domain": "ournagpur.com", "title": "नागपूर - व्यापाऱ्याला लुटणारे लुटारु आर्वीत गवसले", "raw_content": "\nHome Maharashtra नागपूर – व्यापाऱ्याला लुटणारे लुटारु आर्वीत गवसले\nनागपूर – व्यापाऱ्याला लुटणारे लुटारु आर्वीत गवसले\nनागपूर : गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानकाजवळील केक लिंकचे मालक ललित कारेमोरे यांना मारहाण करून त्यांच्याकडील रोख हिसकावणाऱ्या दोन लुटारुंना गणेशपेठ पोलिसांनी आर्वी येथे अटक केली. शुभम नरेश ताजने व विक्रांत मोतीलाल शेडमाके दोन्ही रा. राणी दुर्गावती चौक, असे अटकेतील लुटारुंची नावे आहेत.\n२० जुलैला मोटरसायकलवर आलेल्या दोन लुटारुंनी कारेमोरे यांना मारहाण करून त्यांच्याकडील रोख रकमेची पिशवी हिसकावली व पसार झाले. याप्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक उल्हास राठोड, हेडकॉन्स्टेबल पंकज बोराटे, शिपाई अजय गिरडकर, चंदू ठाकरे, सुनित गुजर, शरद चांभारे, हितेश राठोड व विशाल ठाकूर यांनी लुटारुंचा शोध सुरू केला. लुटारु आर्वी येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांचे पथक आर्वी येथे गेले. सापळा रचून दोघांना अटक केली. अटकेतील लुटारुंकडून आणखीही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.\nअधिक वाचा : सदरमधील मंगळवारी बाजारात दलालाची हत्या\nPrevious articleसदरमधील मंगळवारी बाजारात दलालाची हत्या\nNext articleजिल्हा परिषदा बरखास्त: आ��ारसंहिता कोणत्याही क्षणी\nनागपुरात ‘खाकी वर्दी’चा प्रेमळ चेहरा; निराधार आजीच्या गळणाऱ्या छतावर पोलिसांनी टाकली ताडपत्री\nफोटो काढायला गेलेले,शाळकरी मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू\nदाभाडकरांनी तरुणासाठी सोडला नव्हता बेड; माहिती अधिकारात वस्तुस्थिती समोर\n‘ईडी’कडून नागपुरात एकाचवेळी दोन सीए आणि एका कोळसा व्यापाऱ्याच्या घरी छापेमारी\nआता १५ मिनिटात ओळखता येणार … गर्दीतील कोरोना बाधित\nGoogle चं नवं फीचर, आता मिळणार फोटो आणि व्हिडीओ Hide करण्याची सुविधा\n एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या करून आरोपीची आत्महत्या\nफेसबुकवरील मैत्री पडली महागात; महिलेची 2.5 कोटींची फसवणूक\nSIP मध्ये 12% व्याजासह 26 लाखांचा परतावा मिळवा, वाचा सुरुवातीला किती...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/04/01/%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%9A-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B2/", "date_download": "2021-06-21T21:54:32Z", "digest": "sha1:CXX7H5IG4L2TBFXUC6AALPI7NKMB4A7L", "length": 5870, "nlines": 69, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "एक वर्षभरच राहणार करोना लसीचा प्रभाव - Majha Paper", "raw_content": "\nएक वर्षभरच राहणार करोना लसीचा प्रभाव\nकोरोना, आंतरराष्ट्रीय, मुख्य / By शामला देशपांडे / करोना लस, प्रभाव, लसीकरण, वैज्ञानिक / April 1, 2021 April 1, 2021\nजगभरातील बहुतेक सर्व देशांमध्ये कोविड १९ लसीकरण वेगाने सुरु असतानाच एक मोठी बातमी आली आहे. जगभरातील वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार करोना विषाणू वारंवार रूप बदलतो आहे म्हणजे म्युटेट होतो आहे त्यामुळे सध्या दिल्या जात असलेल्या लसीचा परिणाम वर्षापेक्षा अधिक काळ राहणार नाही.\nम्युटेशन पीपल्स वॅक्सिन अलायंस ने २८ देशातील ७७ वैज्ञानिक, विषाणूतज्ञ, साथ रोग तज्ञ, संक्रामक रोग तज्ञ याची या संदर्भात मते घेऊन तसा अहवाल प्रकाशित केला आहे. त्यतील २/३ तज्ञांनी या लसीचा प्रभाव १ वर्षापेक्षा सुद्धा कमी काळ टिकेल असे मत व्यक्त केले आहे. मंगळवारी सर्वेक्षणाचा अहवाल प्रसिध्द केला गेला आहे.\nमुळात कोविड १९ लसीकरणाचा वेग सगळीकडे सारखा नाही. गरीब देशांना ही लस मिळून लसीकरण होण्यास बराच वेळ लागणार आहे. गरीब देशात पुढच्या वर्षात फक्त १० टक्के लसीकरण होऊ शकेल असे दिसते आहे. प्रोफेसर देवी श्रीधर यांच्या मते या विषाणूचा फैलाव जितका अधिक होईल तितकी विषाणूचे म्युटेशन होण्याची शक्यता वाढते. अश्या परिस्थितीत सध्याची लस नवीन म्युटेट झालेल्या विषाणूवर परिणामकारक ठरू शकत नाही.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/corona-cental-government-rejects-sii-plea-to-export-50-lakh-doses-of-covishield-to/", "date_download": "2021-06-21T22:45:10Z", "digest": "sha1:N64XD7QDCGLGORSDNVUVCKRTFS7QHNQR", "length": 13885, "nlines": 155, "source_domain": "policenama.com", "title": "पुण्यातील 'सिरम'ला मोदी सरकारचा दणका ! 'हा' प्रस्ताव फेटाळला, देशवासियांना प्राधान्य देण्याची केंद्राची भूमिका - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून प्रसिद्ध बिल्डर अमित लुंकडला…\nशिवसेनेचा भाजपच्या बालेकिल्ल्यात सर्जिकल स्ट्राईक, 10 नगरसेवक शिवबंधन बांधणार\nपुणे विद्यापीठात यंदाच्या शैक्षणिक वर्षात योगा हा नवा अभ्यासक्रम सुरु\nपुण्यातील ‘सिरम’ला मोदी सरकारचा दणका ‘हा’ प्रस्ताव फेटाळला, देशवासियांना प्राधान्य देण्याची केंद्राची भूमिका\nपुण्यातील ‘सिरम’ला मोदी सरकारचा दणका ‘हा’ प्रस्ताव फेटाळला, देशवासियांना प्राधान्य देण्याची केंद्राची भूमिका\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना व्हायरसने हाहाकर माजवला आहे. देशात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहे. देशात लसीकरण मोठ्या प्रमाणात सुरु आहे. काही राज्यांनी लस कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याची तक्रार केंद्र सरकारकडे केली आहे. लसींच्या पुरवठ्यावरुन केंद्र सरकारला विरोधकांनी धारेवर धरले आहे. याच दरम्यान भारतात कोरोना विरोधी लस तयार करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचा एक प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळून लावत सिरमला दणका दिला आहे. सिरमने यूकेला 50 लाख डोस देण्याचा प्रस्ताव केंद्रासमोर ठेवला होता.\nकोविशिल्ड लसीचे 50 लाख डोस युकेला पाठवण्याचा सिरमचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला आहे. आंतरराष्ट्रीय दबाव तसं��� वाटाघाटी करण्यासाठी चर्चेच्या अनेक फेऱ्यानंतरही केंद्र सरकारने सिरमची ही विनंती फेटाळून लावली आहे. सिरमकडून युकेला लस पुरवण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं, त्याआधारे ही विनंती करण्यात आली होती.\nअनेक राज्यांकडून लसींचा पुरवठ कमी प्रमाणात होत असल्याची तक्रार करत केंद्र सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. देशात तयार होणारी लस अगोदर देशवासीयांना दिली पाहिजे. तसेच देशातील प्रत्येक राज्याला पुरेसा साठा दिला पाहिजे. त्यानंतर लस निर्यात करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी विरोधकांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राकडून सिरमला परवानगी नाकरण्यात आली आहे.\nदेशात 45 वर्षापूढील सर्वांचे लसीकरण करण्यात येत आहे. त्यानंतर केंद्राने 18 ते 44 वयोगटातील सर्वांना लस देण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे राज्यांना त्यांच्या मागणीनुसार पुरवठा व्हावा यासाठी सिरमशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले आहे. देशात सध्या 18 ते 44 वयोगटातील लोकांना लस देण्यात येत असल्याने मोठ्या प्रमाणात राज्यांकडून लसीची मागणी होत आहे.\nकोविशिल्ड लसीचे हे 50 लाख लाख डोस आता 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी उपलब्ध आहेत. राज्यांना हे डोस मिळवण्यास सांगण्यात आले आहे. खासगी रुग्णालयांना देखील हे लसीचे डोस उपलब्ध होऊ शकतात, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. आरोग्य मंत्रालयाने राज्यांना सिरमशी संपर्क साधत लवकरात लवकर लसींचे डोस मिळवण्याची प्रक्रिया सुरु करण्यास सांगितले आहे.\nPune : 2 अल्पवयीन पुतणे अन् भावाकडून बेदम मारहाण, बोपोडीत खुनाचा प्रयत्न\n भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणात (NHAI) सिव्हिल इंजिनीअर्ससाठी नोकरीची संधी; 56 हजार पगार, जाणून घ्या\nActor Chetan Hansraj | … म्हणून प्रसिद्ध अभिनेता चेतन…\nWorld Music Day 2021 | वर्ल्ड म्युसिक डे ला राजीव रुईयाने…\nIndia VS New Zealand Final | पूनम पांडेने पुन्हा केलं मोठं…\nNeena Gupta | नीना गुप्ताच्या प्रेग्नंसीदरम्यान जेव्हा…\narrested TV actresses | चोरीच्या प्रकरणात 2 अभिनेत्रींना…\n मोदी सरकार घरबसल्या देत आहे 2 लाख…\nLPG ग्राहक असा बदलू शकतात आपला डिस्ट्रीब्युटर, सिलेंडर आणि…\nPimpri Chinchwad News | भोसरी पोलिसांकडून तिघांना अटक,…\npune municipal corporation | पुणे महापालिकेच्या निवडणूक…\nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून…\nपेट्रोल-डिझेलने नव्हे, आता ‘या’ इंधनावर धावणार…\nशिवसेनेचा ��ाजपच्या बालेकिल्ल्यात सर्जिकल स्ट्राईक, 10…\nAmarnath Yatra Canceled | अमरनाथ यात्रा कोरोना महामारीमुळे…\nपुणे विद्यापीठात यंदाच्या शैक्षणिक वर्षात योगा हा नवा…\nPune Crime News | 11 नागरिकांची तब्बल 3 कोटी 59 लाख रुपयांची…\nमहाराष्ट्राचा ‘दशरथ मांझी’ : 22 दिवसात खोदली 20 फुटांची…\nBank Privatisation | मोदी सरकारचा मोठा निर्णय, देशातील…\npune municipal corporation | पुणे महापालिकेच्या निवडणूक…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून प्रसिद्ध बिल्डर अमित…\nVideo : टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीसाठी भारतीय आर्मीनं बनवलं…\nThird wave of Corona | नव्या संकटाची चाहूल\nCoronavirus In India | कोरोनाची दुसरी लाट झाली नियंत्रित \nJio Vs BSNL | 90 दिवसांची व्हॅलिडिटी आणि Jio पेक्षा 2.4 पट डेटा,…\n ऑनलाइन फसवणूक झाल्यास कुठं, कशी तक्रार कराल , जाणून घ्या तक्रार करण्यासाठी आवश्यक गोष्टी\nKiss करण्याने होऊ शकतात ‘हे’ 5 गंभीर आजार, जाणून घ्या Lip आणि French किसचे साईड इफेक्ट\n 1 रुपयांत मिळणार वायरलेस Earbuds; ‘या’ तारखेपासून घेता येणार ‘Lava’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/national-null-new-motor-vehicle-act-2021-read-the-new-traffic-rules-before-getting-on-the-bike-with-wife-and-child-may-have-to-fill-the-load-challan/", "date_download": "2021-06-21T21:54:13Z", "digest": "sha1:GTM7IN7Q7I6G7QRCCN4TRIQU5IJBLP5V", "length": 14626, "nlines": 181, "source_domain": "policenama.com", "title": "New Motor Vehicle Act 2021 : पत्नी-मुलासह बाईकवर निघण्यापूर्वी वाचा 'हा' नवीन 'ट्रॅफिक' नियम, भरावे लागू शकते चलान - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून प्रसिद्ध बिल्डर अमित लुंकडला…\nशिवसेनेचा भाजपच्या बालेकिल्ल्यात सर्जिकल स्ट्राईक, 10 नगरसेवक शिवबंधन बांधणार\nपुणे विद्यापीठात यंदाच्या शैक्षणिक वर्षात योगा हा नवा अभ्यासक्रम सुरु\nNew Motor Vehicle Act 2021 : पत्नी-मुलासह बाईकवर निघण्यापूर्वी वाचा ‘हा’ नवीन ‘ट्रॅफिक’ नियम, भरावे लागू शकते चलान\nNew Motor Vehicle Act 2021 : पत्नी-मुलासह बाईकवर निघण्यापूर्वी वाचा ‘हा’ नवीन ‘ट्रॅफिक’ नियम, भरावे लागू शकते चलान\nनवी दिल्ली : वृत्त संस्था – भारत सरकारने पुन्हा एकदा चलानसंबंधी नियमात बदल केले आहेत. नवीन नियम आल्यानंतर 4 वर्षांच्या मुलाला सुद्���ा एक प्रवासी मानले जाईल. जर तुम्ही सुद्धा स्कूटर, मोटरसायकल, अ‍ॅक्टिव्हावर आपला मुलगा आणि पत्नी बाहेर जात असाल तर तुमचे चलान फाडले जाऊ शकते.\nनवीन मोटर व्हेईकल अ‍ॅक्टमध्ये स्कूटर, अ‍ॅक्टिव्ह, मोटरसायकलवर 4 वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलास तिसरा प्रवासी मानले जाईल. नवीन मोटर वाहन कायद्याच्या कलम 194 अ च्यानुसार या नियमाचे उल्लंघन केल्यास 1000 रुपयांचे चलान कापले जाऊ शकते. यासोबतच जर तुम्ही कारमध्ये दारू पिताना पकडे गेलात तर पहिल्या वेळेस 10000 किंवा 6 महिने जेल होऊ शकते आणि दुसर्‍यांदा अशी चूक केल्यास 2 वर्षांचा कारावास आणि 15000 रुपये दंड द्यावा लागेल.\nवाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन आणि दंड\nवाहतुक नियमाचा प्रकार / जुने चलान / नवी चलान\n* सामान्य / 100 रूपये / 500 रूपये\n* रस्ता वापर उल्लंघनाचा नियम / 100 रूपये /500 रूपये\n* वाहतूक अधिकार्‍यांच्या आदेशाची अवहेलना करणे / 500 रूपये / 2,000 रूपये\n* विना लायसन्स गाडीचा वापर / 1,000 रूपये / 5,000 रूपये\n* विना ड्रायव्हिंग लायसन्सने वाहन चालवणे / 500 रूपये / 5,000 रूपये\n* पात्रता नसतानाही वाहन चालवणे / 500 रूपये / 10,000 रूपये\n* सामान्य ते अधिक वहन / काही नाही / 5,000 रूपये\n* जास्त वेग असल्यास / 400 रूपये / 1,000 रूपये\n* धोकादायक ड्रायव्हिंग केल्यास / 1,000 रूपये / 5,000 रूपये\n* दारू पिऊन गाडी चालवल्यास / 2,000 रूपये / 10,000 रूपये\n* वेग / रेसिंग केल्यास / 500 रूपये / 5,000 रूपये\n* विना परमिटचे वाहन चालवल्यास / 5,000 रूपयांपर्यंत / 10,000 रूपयांपर्यंत\n* एग्रेगेटर (लायसन्स अटींचे उल्लंघन) / काही नाही / 25,000 से 1 लाख रूपयांपर्यंत\n* ओव्हरलोडिंग असल्यास / 2,000 रूपये आणि प्रति अतिरिक्त टनावर 1,000 रूपये / 20,000 रूपये आणि प्रति अतिरिक्त टनावर 2,000 रूपये\n* प्रवाशांचे ओव्हर लोडिंग असल्यास / काही नाही / 1,000 रूपये प्रति अतिरिक्त प्रवासी\n* सीट बेल्ट न लावल्यास / 100 रूपये / 1,000 रूपये\n* दोन चाकी वाहनावर ओव्हर लोडिंग असल्यास / 100 रूपये / 2,000 रूपये आणि 3 महिन्यासाठी लायसन्स अपात्र\n* हेल्मेट नसल्यास / 100 रूपये / 1,000 रूपये आणि 3 महिन्यांसाठी लायसन्स अपात्र\n* इमर्जन्सी वाहनांसाठी रस्ता उपलब्ध न केल्यास / काही नाही /1,000 रूपये\n* वीम्याशिवाय ड्रायव्हिंग केल्यास / 1,000 रूपये / 2,000 रूपये\n* किशोरवयीन द्वारे केलेल्या गुन्ह्यावर / काही नाही /\n1. पालक किंवा मालकाला दोषी मानले जाईल.\n2. 3 वर्षांचा कारावास आणि 25,000 रूपये दंड.\n3. किशोरवयीनावर जेजे कायद्यांतर्गत खटला चालवला ���ाईल.\n4. वाहनाचे रजिस्ट्रेशन रद्द केले जाईल.\n* कागदपत्र लावण्यासाठी वाहतुक अधिकार्‍यांची पॉवर / काही नाही / ड्रायव्हिंग लायसन्सचे निलंबन.\n* वाहतूक अधिकार्‍याला लागू करण्याने होणारे गुन्हे / काही नाही/ संबंधित सेक्शन अंतर्गत 2 वेळा दंड\nअजित पवारांनी टोचले भाजपा आमदाराचे कान, म्हणाले – ‘लसनिर्मिती प्रकल्प कुठेही झाला तर आनंदच’\nदेऊळबंद चित्रपटाचे दिग्दर्शक आणि ‘मुळशी पॅटर्न’मधील ‘आ रा रा खतरनाक’चे गीतकार प्रणित कुलकर्णी यांचं निधन\nIndia VS New Zealand Final | पूनम पांडेने पुन्हा केलं मोठं…\nRamayan Serial | ‘रामायण’मधील ’सुमंत’चे निधन;…\nActor Chetan Hansraj | … म्हणून प्रसिद्ध अभिनेता चेतन…\nNeena Gupta | नीना गुप्ताच्या प्रेग्नंसीदरम्यान जेव्हा…\narrested TV actresses | चोरीच्या प्रकरणात 2 अभिनेत्रींना…\nFraud News | लष्करात नोकरीस असल्याचं सांगत भामटयानं तरूणीशी…\n आमदार प्रताप सरनाईक यांना…\nभाजपचा पलटवार, म्हणाले – ‘कार्यक्षमता निर्माण…\nIndia VS New Zealand Final | पूनम पांडेने पुन्हा केलं मोठं…\nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून…\nपेट्रोल-डिझेलने नव्हे, आता ‘या’ इंधनावर धावणार…\nशिवसेनेचा भाजपच्या बालेकिल्ल्यात सर्जिकल स्ट्राईक, 10…\nAmarnath Yatra Canceled | अमरनाथ यात्रा कोरोना महामारीमुळे…\nपुणे विद्यापीठात यंदाच्या शैक्षणिक वर्षात योगा हा नवा…\nPune Crime News | 11 नागरिकांची तब्बल 3 कोटी 59 लाख रुपयांची…\nमहाराष्ट्राचा ‘दशरथ मांझी’ : 22 दिवसात खोदली 20 फुटांची…\nBank Privatisation | मोदी सरकारचा मोठा निर्णय, देशातील…\npune municipal corporation | पुणे महापालिकेच्या निवडणूक…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून प्रसिद्ध बिल्डर अमित…\nBank Privatisation | मोदी सरकारचा मोठा निर्णय, देशातील…\nGoogle ने न्यूयॉर्कमध्ये उघडले जगातील पहिले रिटेल स्टोअर\nThird wave of Corona | नव्या संकटाची चाहूल\nGoogle ने न्यूयॉर्कमध्ये उघडले जगातील पहिले रिटेल स्टोअर\nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून प्रसिद्ध बिल्डर अमित लुंकडला अटक, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण\nGold Price Today | 1600 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, जाणून घ्या आजचा दर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/topic/corona-review-meeting", "date_download": "2021-06-21T23:07:34Z", "digest": "sha1:MKQXASYEQ2FBTNX3V7THN6JT3EIHMLXH", "length": 3088, "nlines": 95, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Corona Review Meeting", "raw_content": "\nलॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाले म्हणून निष्काळजीपणा नको - ना.थोरात\nऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाच्या कामास गती द्या- पालकमंत्री भुजबळ\nदेवळा : जिल्हाधिकारी मांढरे यांनी घेतला करोना परिस्थितीचा आढावा\nतपासणी किट व ऑक्सिजनसह विविध सुविधांची कमतरता\nआपत्कालीन परिस्थितीत सर्वांचे सहकार्य अपेक्षित\nजिल्ह्यात ८५ मेट्रिक टन ऑक्सिजन तयार करणार\nनव्या करोनाचा धोका टाळण्यासाठी काळजी घ्या\nनामांतरावरुन महाविकास आघाडीत फूट पाडण्याचा प्रयत्न\nजिल्ह्यात पोस्ट कोविड सेंटर सुरु करणार : पालकमंत्री छगन भुजबळ\n करोनाच्या दुसऱ्या लाटेवर आपल्याला मात करायची आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanatan.org/mr/about-us", "date_download": "2021-06-21T21:32:13Z", "digest": "sha1:WF2LKNPSRAWRMCDLRDZNHTUFTLOPW7LM", "length": 42722, "nlines": 551, "source_domain": "www.sanatan.org", "title": "स्थापना, उद्देश, वैशिष्ट्ये - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nहिंदुंचे सण आणि उत्सव\nदेवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत\nवाढदिवस कसा साजरा कराल \nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nआध्यात्मिक प्रवासाला आरंभ करा \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडिओ गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिओ गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nहिंदुंचे सण आणि उत्सव\nदेवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत\nवाढदिवस कसा साजरा कराल \nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nआध्यात्मिक प्रवासाला आरंभ करा \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडिओ गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिओ गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nवैज्ञानिक परिभाषेत अध्यात्मप्रसार करून आदर्श समाजच्या निर्मितीसाठी गुरुकृपायोगानुसार साधना शिकवणारी सनातन संस्था \nआंतरराष्ट्र्रीय कीर्तीचे संमोहन उपचारतज्ञ असलेले परात्पर गुरु डॉ. ज���ंत बाळाजी आठवले यांनी सनातन संस्थेची स्थापना सन १९९९ (२४.३.१९९९) मध्ये केली.\nआंतरराष्ट्र्रीय कीर्तीचे मानसोपचारतज्ञ आणि संमोहन उपचारतज्ञ असलेले परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हे ‘सनातन संस्थे’चे प्रेरणास्थान आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सद्‍गुरु इंदूरनिवासी संत प.पू. भक्‍तराज महाराज हे संस्थेचे श्रद्धास्थान आहेत. हिंदु धर्मातील सर्व देवता, धर्मग्रंथ, तीर्थस्थळे, संप्रदाय आणि संतमहंत यांच्याविषयी ‘सनातन संस्था’ पूज्यभाव बाळगते.\nअ. जिज्ञासूंना अध्यात्माची शास्त्रीय भाषेत ओळख करून देणे आणि धर्मशिक्षण देणे.\nआ. साधकांना वैयक्‍तिक साधनेविषयी मार्गदर्शन करून ईश्‍वरप्राप्तीपर्यंतची वाट दाखवणे.\nइ. आध्यात्मिक संशोधन करणे आणि त्यातील निष्कर्षाद्वारे अध्यात्माचे महत्त्व सिद्ध करणे.\nई. अध्यात्मातील तात्त्विक (थेअरी) आणि प्रायोगिक भाग (प्रॅक्टिकल) शिकवणे.\nउ. समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांद्वारे सर्वचदृष्ट्या आदर्श असलेले धर्माधिष्ठित हिंदुराष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्य करणे.\n१. विविध पंथियांना त्यांच्या पंथाप्रमाणे मार्गदर्शन \n२. संकुचित सांप्रदायिकता नव्हे, तर हिंदु धर्मातील व्यापक दृष्टीकोनानुसार शिकवण \n३. ‘व्यक्‍ती तितक्या प्रकृती, तितके साधनामार्ग’ या तत्त्वानुसार प्रत्येकाला आवश्यकता आणि क्षमता यांनुसार साधनाविषयक दिशादर्शन \n४. शीघ्र ईश्‍वरप्राप्तीसाठी सर्व योगमार्गांना सामावून घेणार्‍या ‘गुरुकृपायोग’ या योगमार्गानुसार साधना \n५. वैयक्‍तिक साधनेबरोबरच समाजाच्या उन्नतीसाठी करायच्या साधनेची शिकवण \nसनातन संस्थेची तसेच Sanatan.org या संकेतस्थळाची वैशिष्ट्ये\nसनातन संस्थेची स्थानपा राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती करण्यासाठी झाली. प्रत्यक्ष जीवनात ‘अध्यात्म’ जगायला...\nसनातन संस्थेच्या ‘sanatan.org’संकेतस्थळाची ओळख आणि वैशिष्ट्ये \nश्रीकृष्णकृपेने ख्रिस्ताब्द २०१२ च्या महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर नव्या स्वरूपातील 'sanatan.org' संकेतस्थळाचा शुभारंभ झाला....\nसंकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या ज्ञानाचे केलेले वर्गीकरण\nअ. अध्यात्म जाणून घ्या \nयातील लेख प्रामुख्याने अध्यात्माची तात्त्विक माहिती देणारे आहेत, उदा. अध्यात्माचे महत्त्व, साधनामार्ग, सोळा संस्कार, जिवाची ईश्वरावरील श्रद्धा वाढवणारे शास्���्र – अनुभूती इत्यादी.\nआ. अध्यात्म कृतीत आणा \nअध्यात्माच्या प्रायोगिक स्तरावरील लेखांचा यात अंतर्भाव करण्यात आला असून धर्मशिक्षण, सण, व्रते, उत्सव, काळानुसार योग्य साधनेचे महत्त्व, आध्यात्मिक त्रास आणि त्यांवरील उपाय, वास्तूशुद्धी, वाहनशुद्धी या विषयांवरील लेख ठेवण्यात आले आहेत. हिंदु धर्मातील प्रमुख सर्व सणांवरील लेखमालिका यात आहेत, उदा. गुढीपाडवा, श्रीरामनवमी, गणेशचतुर्थी, नवरात्र, दिवाळी, मकरसंक्रांत, महाशिवरात्र इत्यादी. साधनेच्या अनुषंगाने गुरुकृपायोगातील अष्टांगसाधनेतील प्रत्येक टप्प्याविषयीचे लेख (नाम, सत्संग, सेवा, त्याग) यात आहेत.\nइ. विश्वव्यापी सनातन (हिंदु) धर्म\nया वैशिष्ट्यपूर्ण विषयांतर्गत हिंदु धर्म, धर्मग्रंथ, हिंदू राष्ट्र, कुंभमेळा, हिंदु देवता यांविषयीचे लेख ठेवण्यात आले आहेत. ‘माय मराठी’च्या रक्षणासाठी प्रत्येकाने तळमळीने प्रयत्न करणे, ही काळाची आवश्यकता ओळखून मातृभाषा आणि सात्त्विक मराठी भाषेचे रक्षण अन् संवर्धन यांसाठी ‘मराठी राजभाषा दिना’निमित्त नुकतीच एक वैशिष्ट्यपूर्ण लेखमालिका संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.\nया भागाच्या अंतर्गत आध्यात्मिक संशोधन, ईश्वरप्राप्तीसाठी विविध कला, गुरुकृपायोगानुसार साधना करुन झालेले संत या विषयांवरील वैशिष्ट्यपूर्ण लेखांद्वारे सूक्ष्मातील अलौकिक ज्ञान विश्वाला देण्यात आले आहे.\nउ. अपसमज आणि त्यांचे खंडण\nया सदरात धर्मद्रोह्यांकडून समाजात पसरवले जाणारे अध्यात्म, देवता, धर्म, धर्मग्रंथ, प्रथा परंपरा इ. विषयींच्या अपसमजांचे खंडन करण्यात आले आहे.\nजीवनातील ८० टक्के दुःखांमागे आध्यात्मिक कारण असते, असे अध्यात्मशास्त्र सांगते. त्यामुळे कित्येक शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावरील दुःखांवर आध्यात्मिक स्तरावर उपचार करणे आवश्यक असते. त्यासाठी आध्यात्मिक स्वरूपाचे त्रास कसे असतात आणि त्यावर काय उपाय योजावेत, यांची माहिती देणारा विभाग \nए. विविध उपचार पद्धती (आपत्काळासाठी संजीवनी)\nसंत-महात्मे, ज्योतिषी आदींच्या सांगण्यानुसार आगामी काळ हा भीषण आपत्काळ असून या काळात समाजाला अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागणार आहे. आपत्काळात स्वतःसह कुटुंबियांच्याही आरोग्याचे रक्षण करणे, हे मोठे आव्हानच असते. आपत्काळात दळणवळण तुटल्यामुळे रुग्णाला रु���्णालयात नेणे, डॉक्टर वा वैद्य यांच्याशी संपर्क साधणे आणि पेठेत (बाजारात) औषधे मिळणेही कठीण होते. आपत्काळात ओढवणार्‍या विकारांना तोंड देेण्याच्या पूर्वसिद्धतेचा एक भाग म्हणून सनातन संस्था भावी आपत्काळातील संजीवनी ही ग्रंथमालिका सिद्ध (तयार) करत आहे. या सदरात सांगितलेल्या उपायपद्धती केवळ आपत्काळाच्या दृष्टीनेच नाही, तर एरव्हीसाठीही उपयुक्त आहे. या लेखातून वाचकांना या उपायपद्धतीची ओळख होईल.\nअध्यात्मातील सैद्धांतिक भागाचा कितीही अभ्यास केला, तरी मनातील शंकांचे निरसन झाल्याविना साधना नीट होत नाही. या दृष्टीने जगभरातील जिज्ञासू आणि साधक यांच्या मनात अध्यात्मशास्त्राच्या सैद्धांतिक अन् प्रायोगिक भागांविषयी सर्वसाधारणपणे उद्भवणार्‍या (आत्मा, मुक्ती, मोक्ष, वेद, देवता, प्रारब्ध आदी) शंकांचे निरसन या सदरातून होईल. त्याचप्रमाणे स्त्रियांनी गुरुचरित्र किंवा गायत्री मंत्र का म्हणू नये, कर्मकांडातील नियम, तसेच धर्मभ्रष्टांच्या शुद्धीकरणासंबंधी हिंदु धर्मशास्त्र काय सांगते आदींचे शास्त्रीय विवेचनही येथे केले आहे.\nओ. श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nश्राव्य दालनामध्ये (ऑडियो गॅलरीमध्ये) ‘विविध देवतांचे नामजप’, ‘देवतांच्या आरत्या’ ठेवल्या आहेत. तसेच सनातन-निर्मित देवतांची सात्त्विक चित्रेही संकेतस्थळावरून संरक्षित (download) करण्यासाठी ठेवण्यात आली आहेत.\nऔ. सूक्ष्म-जगताशी संबंधित अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण विभाग\nसूक्ष्म म्हणजे पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील विश्व ‘अथर्ववेदा’तही सूक्ष्म-जगताशी संबंधित माहिती आहे. अनेक प्रगत राष्ट्रांतही विविध गुन्ह्यांची उकल करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला पछाडलेल्या भूताचा वापर केला जातो. आज या अज्ञात शक्तींविषयीशास्त्रशुद्ध माहिती नसल्याने अनेकजण अंधश्रद्धांना खतपाणी घालतांना दिसतात. कित्येक जण तर भोंदू मांत्रिकांच्या फसवणुकीला बळी पडत आहेत. हे टाळण्यासाठी या जगताची माहिती देणारे अनोखे विभाग या संकेतस्थळावर आहेत.\nसनातनने ‘इलेक्ट्रोसोमॅटोग्राफिक स्कॅनिंग मशिन’ (DDFAO), ‘पॉलिकॉन्ट्रास्ट इन्टरफिअरन्स फोटोग्राफी’ (PIP), ‘इलेक्ट्रोस्कॅनिंग मेथड’ (ESM) आणि ‘गॅस डिस्चार्ज व्हिज्युअलायझेशन’ (GDV) या वैज्ञानिक उपकरणांद्वारे विविध प्रकारचे सहस्त्रो प्रयोग केले आहेत. या सर्व प्रयोगांच्या संशोधनांतून जीवनात साधना करण्याचे महत्त्व, तसेच भारतीय संस्कृती, संगीत, आहार इत्यादींचे श्रेष्ठत्व सिद्ध झाले आहे. त्याची माहिती या विभागात देण्यात आली आहे.\nविविध देवतांची तत्त्वे आकृष्ट करणार्‍या सात्त्विक रांगोळ्यांच्या कलाकृती उपलब्ध \n‘ऑनलाईन’ प्रसारात वृद्धी – अन्य संकेतस्थळांद्वारे सनातनच्या संकेतस्थळाचा व्यापक प्रसार करण्यात येणे\n‘सनातन संस्थे’च्या ‘फेसबूक’वरील पृष्ठालाही वाढता प्रतिसाद मिळत असून पृष्ठाची (पेजची) सदस्यसंख्या झपाट्याने वाढत आहे. Twitter, Pinterest आणि Instagram या संकेतस्थळांद्वारेही सनातनच्या संकेतस्थळाचा व्यापक स्तरावर प्रसार करण्यात येत आहे.\n‘टेलिग्राम’वरील पृष्ठाची मार्गिका :\nअध्यात्मशास्त्रावरील शेकडो शंकांचे निरसन करण्यात येणे\nसंकेतस्थळावर अध्यात्मातील विविध प्रश्न विचारण्यात आले आहेत. कुलदेवता, वाईट शक्ती, सुख-शांतीसाठी काय करावे , गुरु करणे, कर्मकांड, वास्तूशुद्धी, सूर्योपासना, नामजपातील अडथळे, श्राद्ध, विविध व्रते, अंत्यविधी, पूजाविधी, प्रदक्षिणा, देवघर, अग्निहोत्र, आध्यात्मिक पातळी, गुरुबंधू, पूर्वजांचा त्रास, सुतक अशा अध्यात्मातील अनेक अंगांविषयीचे जिज्ञासूंनी प्रश्न विचारले असून प्रत्येकाला त्याची उत्तरे पाठवण्यात आली आहेत. संकेतस्थळाकडे विविध ठिकाणांहून सनातन-निर्मित ग्रंथ आणि उत्पादने यांची मागणीही मोठ्या प्रमाणात होत आहे. आपणही आपल्या शंका विचारु शकता.\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\n‘सनातन संस्था’ ही ऋषीमुनी आणि संत-महंत यांनी धर्मशास्त्र हा आधारस्तंभ मानून समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या उन्नतीचा जो मार्ग दाखवला, त्यानुसार कार्य करणारी अग्रणी संस्था आहे. ‘सनातन संस्थे’चा दृष्टीकोन केवळ व्यक्तीची पारमार्थिक उन्नती होण्यापुरता मर्यादित नाही. सनातनने व्यक्तीसह समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या उत्कर्षाला प्राधान्य दिले आहे. त्यासाठी अध्यात्मप्रसार करण्यासह समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण अन् धर्मजागृती यांविषयी ‘सनातन संस्था’ विविध उपक्रम राबवते.\nजिज्ञासू, मान्यवरआणि संत सनातन कार्य जाणून घेतल्यावर कार्यात सहभागी होण्याची ईच्छा व्यक्त करतात.\nइच्छुकांनो, कार्यात सहभागी होण्यासाठी पुढील मार्गिकेवरील अर्ज भरा \nसनातन संस्थेच्या विविध विनामूल्य ��पक्रमांत स्वयंसेवक, प्रायोजक किंवा अन्य हेतूने सहभागी होऊन धर्म आणि राष्ट्र यांच्याप्रती असलेले आपले कर्तव्य बजावण्यास इच्छुक असणार्‍यांसाठी पुढील मार्गिकेवर कार्यात सहभागी होण्याचा अर्ज ठेवण्यात आला आहे :\nनामजपाचे महत्त्व आणि लाभ\nनेहमीच्या विकारांवर बिंदूदाबन उपचार\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nहिंदुंचे सण आणि उत्सव\nदेवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत\nवाढदिवस कसा साजरा कराल \nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nआध्यात्मिक प्रवासाला आरंभ करा \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडिओ गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिओ गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/education/jee-main-march-2021-final-answer-key-released-by-nta-result-declared-soon-at-jeemain-nta-nic-in-424421.html", "date_download": "2021-06-21T22:03:41Z", "digest": "sha1:OXKT3QI7HV5LIZUZ6NJJZZIPCL5VIORL", "length": 15809, "nlines": 249, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nJEE Main March Final Answer Key| जेईई मुख्य परीक्षा मार्च सत्राची अंतिम उत्तरतालिका जाहीर, निकाल लवकरच जाहीर होणार\nजेईई मेन परीक्षा मार्च सत्राची अंतिम उत्तरतालिका (JEE Main March Session Final Exam Answer Key released) जाहीर झाली आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nजेईई मेन मार्च उत्तरतालिका जाहीर\nJEE Main 2021 Exam Final Answer Key नवी दिल्ली: अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा समजली जाणाऱ्या जेईई मेन परीक्षा मार्च सत्राची अंतिम उत्तरतालिका (JEE Main March Session Exam Final Answer Key) जाहीर झाली आहे. जेईई मेन (JEE Main 2021) मार्च 2021 सत्राची परीक्षा 16, 17 आणि 18 मार्चला झाली होती. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे ते jeemain.nta.nic.in या वेबसाईटवर जाऊन अंतिम उत्तरतालिका पाहू शकतात. (National Testing Agency has released the Final answer key for JEE Main March 2021 on its official website result expected soon)\nनॅशनल टेस्टिंग एजन्सीनं (National Testing Agency) जेईई मेन परीक्षेची अंतिम उत्तरतालिका जाहीर केली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली ते jeemain.nta.nic.in या वेबसाईटला बेट देऊ शकतात. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत परीक्षेचे आयोजन केले गेले.\nनॅशनल टेस्टिंग एजन्सीनं मार्च 2021 सत्राची उत्तरतालिका दोन दिवसांपूर्वी (JEE Main March Session) जाहीर केली होती. विद्यार्थ्यांना आक्षेप आक्षेप नोंदवण्यास मुदत दिली होती.\nनव्या शिक्षण धोरणानुसार जेईई मेन मार्च 2021 सत्राची परीक्षा इंग्रजी आणि हिंदी भाषेसह तेलुगू, तामिळ, पंजाबी, उर्दू, ओडिशा, मराठी, मल्याळम, कन्नड, बंगाली, आमामी आणि गुजराती भाषेमध्ये घेतली गेली आहे. विद्यार्थ्यांना प्रथमच त्यांच्या मातृभाषेत परीक्षा देण्याची संधी मिळाली होती. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट अशा पद्धतीनं घेतली गेली.\n… तर तू असंच केलं असतं का, वीरेंद्र सेहवागचा विराट कोहलीवर गंभीर आरोप, मॅच जिंकूनही वीरु भडकला, वीरेंद्र सेहवागचा विराट कोहलीवर गंभीर आरोप, मॅच जिंकूनही वीरु भडकला\nजेईई मेन्स 2021 : यंदा चारवेळा परीक्षा, पहिलं सत्र फेब्रुवारीत\nJEE आणि NEET परीक्षेसंदर्भात केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा, अभ्यासक्रमाबाबत विद्यार्थ्यांना सल्ला\nJEE Main 2021 मार्च सत्रातील परीक्षेची उत्तरतालिका जाहीर, आक्षेप घेण्याची संधी\nमहाआवास अभियानांतर्गत 3 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना घरकुलाच्या चाव्या, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश\nमहाराष्ट्र 6 days ago\nशाळा सुरू करायच्या, पण कशा मार्गदर्शक सूचना नसल्यानं शाळांमधील संभ्रम कायम\nनागपूर विद्यापीठाचा 9,429 विद्यार्थ्यांना दणका, समाधानकारक कारणं न दिल्याने पुनर्परीक्षेची विनंती फेटाळली\nNagpur University | नागपूर विद्यापीठात तांत्रिक गोंधळ, हजारो विद्यार्थ्यांना फटका\nHSC exam: केंद्रीय शिक्षणमंत्री तब्येत बिघडल्याने रुग्णालयात, बारावीच्या परीक्षेचा निर्णय आता पंतप्रधान मोदी घेणार\nराष्ट्रीय 3 weeks ago\nNagpur | नागपुरात ईडीकडून अविनाश भोसलेंचं ली-मेरिडियन हॉटेल सील\nखासगी रुग्णालयातील कोरोना मृत्यूंची सीआयडी चौकशी करा, सफाई कर्मचारी संघटनेचा उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा\nअन्य जिल्हे4 hours ago\nघाटी रुग्णालयात तारीख संपलेल्या केमिकल्सचा वापर \nमहिला कशाप्रकारे सुरू करू शकतात आपला व्यवसाय; जाणून घ्या यशाची गुपिते\nभाजपचा एकही आमदार फुटला नाही, दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रयत्न, सुधीर मुनगंटीवारांचा टोला\n हे तुमच्यासोबतही घडू शकतं, पोलीस असल्याचं सांगून महिलेचे सव्वा तीन लाखांचे दागिने पळवले\nGemini/Cancer Rashifal Today 22 June 2021 | नोकरीत चढउतार असतील, विवाहबाह्य प्रेम प्रकरणांपासून दूर राहा\nAquarius/Pisces Rashifal Today 22 June 2021 | व्यवसायिक दृष्टीकोनातून वेळ अनुकूल, महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी\nVideo | स्वत:ला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न, शेवटी व्हायचं तेच झालं, दोन महिलांचा व्हिडीओ व्हायरल\nSagittarius/Capricorn Rashifal Today 22 June 2021 | चिंता आणि तणाव दूर होईल, आर्थिक स्थिती चांगली असेल\nमराठी न्यूज़ Top 9\nमंत्रालयात बाॅम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल, पुणे पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं\nमहाराष्ट्राची चिंता वाढली, राज्यात डेल्टा प्लसचे 21 रुग्ण, रत्नागिरी, जळगावनं टेन्शन वाढवलं\nGemini/Cancer Rashifal Today 22 June 2021 | नोकरीत चढउतार असतील, विवाहबाह्य प्रेम प्रकरणांपासून दूर राहा\nAquarius/Pisces Rashifal Today 22 June 2021 | व्यवसायिक दृष्टीकोनातून वेळ अनुकूल, महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी\nघाटी रुग्णालयात तारीख संपलेल्या केमिकल्सचा वापर \nLibra/Scorpio Rashifal Today 22 June 2021 | इतरांच्या कार्यात हस्तक्षेप करु नका, अनावश्यक खर्च होईल\nVideo | स्वत:ला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न, शेवटी व्हायचं तेच झालं, दोन महिलांचा व्हिडीओ व्हायरल\nMaharashtra Coronavirus LIVE Update : अकोल्यात आज दिवसभरात 7 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह\nMaharashtra News LIVE Update | सिडको घेराव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत पोलिसांकडून महत्त्वाचे रस्ते बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=380&Itemid=384&limitstart=108", "date_download": "2021-06-21T23:31:10Z", "digest": "sha1:SMNKUEX24JKMITCVZQ4QDXVDBGY7W4X6", "length": 20366, "nlines": 258, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "लेख", "raw_content": "\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nवाक्प्रचाराची गोष्ट : त्रिशंकू अवस्था होणे\nमेघना जोशी , रविवार , ६ मे २०१२\nरामायण- महाभारतातील वाक्प���रचारांचा वापर करून खूप जटिल गोष्ट सहजरीत्या समजेल अशी सांगितली जाते. पण ती सहज समजण्यासाठी त्यामागील कथा ज्ञात असणे गरजेचे असते. त्यातील काही वाक्प्रचार आणि\nराजा त्रिशंकू हा इस्वाकू कुळातील एक राजा होता. आपण सदेह स्वर्गात जावे अशी त्याची मनोमन आकांक्षा होती. त्यासाठी त्याने ऋषी वसिष्ठांची भेट घेऊन त्यांना तशी विनंती केली. पण वसिष्ठ ऋषींनी त्याला सदेह स्वर्गात पाठविण्यासाठी प्रयत्न करण्यास ठाम नकार दिला.\nराजीव तांबे , रविवार , ६ मे २०१२\nआज घरात आवराआवरी करताना आजोबांची आंघोळ राहूनच गेली. आजीने एका मोठय़ा गॅसवर आंघोळीसाठी पाणी तापवत ठेवलं, तर दुसऱ्या छोटय़ा गॅसवर चहासाठी दूध गरम करत ठेवलं. आजोबाही आंघोळीच्या तयारीला लागले.\nइतक्यात आजीच्या मैत्रिणीचा फोन आला. आजोबा मिहीरला इशारा करत म्हणाले, ‘आता एक तास संपला. हा दुपारचा चहा रात्रीच्या जेवणानंतरच घ्यावा लागेलसं वाटतंय.’\nआजोबांकडे मोठे डोळे करून पाहात आजी मिहीरला म्हणाली, ‘अरे मिहिरू, जरा मला मदत करतोस का जरा या दुधाकडे आणि पाण्याकडे लक्ष ठेव. मी आलेच.’\nअर्चना जोशी , रविवार , ६ मे २०१२\nसाहित्य- रंगीत कार्डपेपर, पोस्टर रंग, ब्रश, स्ट्रॉ, खराब झालेला टूथब्रश, कापड, कागद, बाऊल, पॅलेट.\nकृती- आपल्याला हव्या त्या आकाराचा रंगीत कार्डपेपर कापून घ्या. पॅलेटमध्ये थोडा गडद रंग घ्या व त्यात पाणी घालून तो थोडा पातळ करा. या रंगात थोडा खराब झालेला टूथब्रश बुडवून त्याने रंगीत कार्डपेपरवर रंगांचे शिंतोडे मारा. काही मोठय़ा थेंबांना स्ट्रॉने फुंकर मारून वेडेवाकडे पसरू द्या. तुम्ही वापरलेल्या रंगाच्या विरूद्ध रंगाने मोठे थेंब पाडून हाताच्या बोटाने गोलाकार चकत्या बनवा. उरलेलया भागामध्ये कागदाच्या किंवा कापडाच्या बोळ्याचे ठसे द्या की झाले तुमचे अ‍ॅब्स्ट्र्क्ट पेंटिंग तयार\nमनाली रानडे , रविवार , ६ मे २०१२\nबालमित्रांनो, आजचा खेळ आहे तुमच्या निरीक्षणशक्तीची परीक्षा घेण्याचा तुम्हाला इथे काही फळे, फुले आणि भाज्या यांची चित्रे दिली आहेत. त्याचबरोबर त्यांच्या पानांची चित्रे दिली आहेत. तुम्हाला योग्य त्या जोडय़ा जुळवायच्या आहेत.\nडॉ. लीला दीक्षित, रविवार २९ एप्रिल २०१२\nश्रीकर शाळेतून अगदी खुशीत घरी आला. त्याला आज नवा मित्र भेटला होता. केदार त्याचं नाव. त्याच्या बाबांची बदली झाली होती. ते बँकेत ऑ���िसर होते. आणि गंमत म्हणजे तो श्रीकरच्या घरापलीकडील सदनिकेत रहायला आला होता. आज वर्गात त्याची प्रथमच गाठ पडली. सारिकालाच त्यानं आल्या आल्या हुशार मुलाचं नाव विचारलं. सारिकानं श्रीकरचं नाव सांगितल्यावर तो श्रीकरजवळ येऊन बसला.\nज्योत्स्ना सुतवणी, रविवार २९ एप्रिल २०१२\nबालमित्रांनो, येत्या आठवडय़ात आपण एकाच दिवशी दोन महत्त्वाचे दिवस साजरे करणार आहोत. तुम्ही बरोबर ओळखलंत आपण १ मे रोजी जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन साजरा करणार आहोत. आज आपण प्रश्नरूपाने महाराष्ट्राची थोडी ओळख करून घेऊ या.\nअर्चना जोशी, रविवार २९ एप्रिल २०१२\nसाहित्य - नैसर्गिक वाळलेला कचरा जसे- बाभळीच्या शेंगा, कणसाची सालं, वाळलेली गोलाकार पानं, फेव्हिकॉल, कात्री, अ‍ॅक्रॅलिक रंग, कार्डपेपर, ब्रश, पॅलेट, बाऊल इ.\nकृती - आपल्याला हव्या त्या रंगाच्या उभ्या आकाराच्या कार्डपेपरवर बाभळीच्या शेंगा काही उलटय़ा, काही सुलटय़ा चिकटवून घ्या. खालच्या बाजूस गवताचा भाग दाखविण्यासाठी कणसाची सालं उभट व लांबट आकारात कापून चिकटवा. वाळलेली गोलाकार पानं फुलांसारखी शेंगांच्या वर मध्यावर चिकटवा. हे सर्व पूर्णपणे वाळल्यावर अ‍ॅक्रॅलिक ग्लिटर्सच्या गुलाबी रंगानं फुलांचा मधला भाग थोडासा उठावदार बनवा. गवत ठसठशीत दिसेल असं हिरव्या रंगाने रंगवा, की झालं तुमचं नैसर्गिक कोलाज पेंटिंग तयार\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nश���्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://agrowonegram.com/20-states-allowed-to-borrow-from-open-market/", "date_download": "2021-06-21T22:04:17Z", "digest": "sha1:LEYIWV5YMRYMN66GEM4DK44MKCN5WY74", "length": 15333, "nlines": 199, "source_domain": "agrowonegram.com", "title": "२० राज्यांना खुल्या बाजारातून कर्ज घेण्याची परवानगी, महाराष्ट्राला वाट्याला 'इतके' कोटी - Agrowon E-gram", "raw_content": "\nHome अर्थकारण २० राज्यांना खुल्या बाजारातून कर्ज घेण्याची परवानगी, महाराष्ट्राला वाट्याला ‘इतके’ कोटी\n२० राज्यांना खुल्या बाजारातून कर्ज घेण्याची परवानगी, महाराष्ट्राला वाट्याला ‘इतके’ कोटी\nनवी दिल्ली – केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या व्यय विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. २० राज्यांना खुल्या बाजारातून कर्जाच्या माध्यमातून अतिरिक्त ६८ हजार ८२५ कोटी रुपये घेण्याची परवानगी दिली आहे. महाराष्ट्राचाही या राज्यांत समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्राला १५ हजार ३९४ कोटी रुपये घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. जीएसटीमुळे निर्माण झालेली तूट भरुन काढण्यासाठी अर्थ मंत्रालयाने सुचवलेल्या २ पर्यायांपैकी पहिला पर्याय स्विकारणाऱ्या राज्यांना जीएसडीपीच्या ०.५० टक्के अतिरिक्त कर्ज घेण्यास परवानगी देण्यात आली आहे.\nवाचा: पुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा – अजित पवार\n२७ ऑगस��टला झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत हे दोन पर्याय मांडले गेले आणि त्यानंतर २९ ऑगस्टला राज्यांना कळविण्यात आले. २० राज्यांनी पहिल्या पर्यायला प्राधान्य दिले आहे. आंध्रप्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, ओडिशा, सिक्कीम, त्रिपुरा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांचा यामध्ये समावेश आहे. अद्याप आठ राज्यांनी पर्याय स्वीकारले नाहीत.\nपहिला पर्याय निवडणार्‍या राज्यांना उपलब्ध असलेल्या सुविधांमध्ये काय समाविष्ट आहे –\n१) कर्जाच्या माध्यमातून महसूलामधील तूट भरून काढण्यासाठी वित्त मंत्रालयाने समन्वय साधून एक विशेष कर्ज खिडकी सुरू केली आहे. राज्यांच्या महसुलात एकूण तूट अंदाजे १.१ लाख कोटी रुपये आहे.\nवाचा: ‘आशा वर्कर्सच्या मागण्या मान्य केल्या जातील’\n२) कोविड महामारीची परिस्थिती लक्षात घेता भारत सरकारने परवानगी दिलेल्या २ टक्के अतिरिक्त कर्जापैकी जीएसडीपीच्या ०.५ टक्के अंतिम हप्ता घेण्याची परवानगी, सुधारणांची अट माफ केली आहे.\nव्यय विभागाने १७ मे २०२० ला राज्यांना जीएसडीपीच्या २ टक्केपर्यंत अतिरिक्त कर्ज मर्यादा दिली होती. या २ टक्के मर्यादेपैकी ०.५ टक्के चा अंतिम हप्ता भारत सरकारच्या विहित चारपैकी कमीतकमी तीन सुधारणा करण्याशी जोडलेला होता. तथापि, जीएसटी अंमलबजावणीमुळे निर्माण झालेली तूट भरून काढण्यासाठी पहिल्या पर्यायचा वापर करणाऱ्या राज्यांच्या बाबतीत, जीएसडीपीच्या ०.५ टक्के अंतिम हप्ता घेण्यासाठी सुधारणांची अंमलबजावणी करण्याची अट माफ करण्यात आली आहे. अशा प्रकारे, पहिल्या पर्यायाचा वापर करणारी २० राज्ये खुल्या बाजारातील कर्जातून ६८ हजार ८२५ कोटी रुपये कर्ज घेण्यास पात्र ठरली आहेत. विशेष कर्ज घेण्यासंदर्भातील कारवाई स्वतंत्रपणे केली जात आहे.\nवाचा: पुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा – अजित पवार\nआजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\n२० राज्यांना मिळणार कर्ज\nवित्त मंत्रालय महाराष्ट्र कर्ज\nPrevious articleरब्बीतही तेलंगणा सरकार ‘नो-मेझ’ धोरणावर ठाम\nNext articleकृषी कायद्यांबाबत राजनाथ सिंह यांची कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा\n १० म्हशींच्या डेअरीसाठी सरकार देत��ं ७ लाखांचं कर्ज, असा मिळावा योजनेचा लाभ\nसांगलीत बेदाणा मागणीत किंचित वाढ; मिळतोय ‘इतका’ भाव\n‘सोयाबीन पीकविमा घोटाळ्याची चौकशी करा’\n‘या’ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे भात रोपांचे नुकसान\nमान्सूनचा प्रवास वेगाने; राज्यात ढगाळ वातावरण, पावसासाठी पोषक स्थिती\nअॅग्रोवन डिजिटल माध्यमांचा वापर वाढवणार\nकोरोनाशी लढण्यासाठी ग्रामपंचायतींना अधिक निधी गरजेचा\nॲग्रोवन ई-ग्राम ताज्या बातम्या\nपुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा – अजित पवार\n‘आशा वर्कर्सच्या मागण्या मान्य केल्या जातील’\nरायगडला रेड अलर्ट; समुद्र किनारी उसळणार उंच लाटा\n‘शिवराज्यभिषेक दिनी राजगडाकडे कूच करा, मिळेल त्या वाहनाने या’\n‘केंद्र सरकारविरुद्ध ‘भाकप’चा काळा दिवस’; जाणून घ्या नेमकं कारण काय\nआम्ही भारतीय ग्राम विकास माहिती प्रणालीमध्ये आमूलाग्र बदलाचे संकेत देतो आहोत. आम्ही प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण ग्राहकांना सेवा पुरविणारी संस्था म्हणून कार्यरत आहोत. आम्ही ३० हुन अधिक कुशल आई. टी . तंत्रज्ञ ,संशोधक , ग्राहक सेवा अधिकारी आणि व्यवस्थापनतंत्रांसोबत कार्यरत आहोत. संस्थेचे मुख्य कार्यालय पुणे येथे आहे. बदलत्या युगात ग्रामव्यवस्थेला उच्च माहिती तंत्रज्ञानाची जोड मिळण्यासाठी आम्ही \"स्मार्ट व्हिलेज -स्मार्ट महाराष्ट्र \"अभियान आरंभले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गाव स्मार्ट व्हिलेज बनण्याकरिता आम्ही सर्वोत्तम तंत्रज्ञान , प्रशिक्षण आणि मार्गदर्शन पुरविण्याकरिता कटिबद्ध आहोत.\nभारतातून बांगलादेशात कापूस निर्यातीचा प्रस्ताव\nकर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathwadasathi.com/what-is-the-difference-between-hindutva-of-bjp-and-sena/", "date_download": "2021-06-21T21:46:07Z", "digest": "sha1:GIN3XWWN6QMHGW6EGACXECEJIMUU2CRM", "length": 9125, "nlines": 183, "source_domain": "marathwadasathi.com", "title": "भाजप आणि सेनेच्या 'हिंदुत्त्वात' काय फरक आहे…? - Marathwada Sathi", "raw_content": "\nHome मुंबई भाजप आणि सेनेच्या ‘हिंदुत्त्वात’ काय फरक आहे…\nभाजप आणि सेनेच्या ‘हिंदुत्त्वात’ काय फरक आहे…\nमुंबई : महाराष्ट्र राज्यात नुकतेच महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले.असं असलं तरी विरोधकांनी महाविकास आघाडी सरकार सपशेल अपयशी ठरलं असं म्हणत सरकारवर हल्लोबोलही केला. तसंच अनेकदा विरोधकांकडू शिवसेनेवर हिंद���त्वाच्या मुद्द्यावरुनही हल्लाबोल करण्यात आला आहे. दरम्यान, शिवसेनेचं हिंदुत्व भाजपाच्या हिंदुत्वापेक्षा वेगळं असल्याची भूमिका शिवसेनेचे युवा नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी मांडली. वर्षपूर्तीनिमित्त नवभारत टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं.“आमचं हिंदुत्व भाजपाच्या हिंदुत्वापेक्षा निराळं आहे. प्रत्येकाचा आदर करा, सन्मान करा. कर्म हीच आस्था आहे. हेच माझं हिंदुत्व आहे,” असं आदित्य ठाकरे म्हणाले. भाजपाचं हिंदुत्व राजकीय हिंदुत्व आहे. ते माय वे या हाय वे याचा अवलंब करतात. जर ते आपल्या हिंदुत्वाला योग्य मानतात तर पीडीपी सोबत कसे गेले आम्ही त्यांच्या सोबत होतो. परंतु त्यांनी पाठीत खंजीर खुपसला. हेच का त्यांचं हिंदुत्व आम्ही त्यांच्या सोबत होतो. परंतु त्यांनी पाठीत खंजीर खुपसला. हेच का त्यांचं हिंदुत्व त्यांचं एका राज्यात वेगळं हिंदुत्व दुसऱ्या राज्यात वेगळं हिंदुत्व असतं. आमच्यासाठी हिंदुत्व राजकीय वस्तू नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.\nPrevious articleउर्मिला मातोंडकर यांचा ‘मातोश्री’ वर शिवसेना ‘प्रवेश’…\nNext articleदीपिकाने शेअर केला एक्स बॉयफ्रेंड सोबतचा फोटो…\nशरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात दिल्लीत बैठक; राजकीय वर्तुळात चर्चा\nकुठे टू-व्हिलरची अंत्ययात्रा, तर कुठे हेल्मेट घालून घोड्यावरुन रपेट ; इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक\nमहाराष्ट्र अनलॉक ; सोमवारपासून पाच टप्प्यात अंमलबजावणी\nवाळूजमधील प्लास्टिक कंपनी आगीत खाक\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nमाणिकचंद पहाडे लॉ कॉलेजच्यावतीने संविधान दिन साजरा\nअनाथ- निराधार मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील - कविता वाघ\nशिशुंचा आहार कसा असावा यावर डॉ अभिजित देशमुख यांचे मार्गदर्शन\nबिबट्याचे कातडे, नखांची तस्करी\nजन्मदात्या आईनेच घेतला ‘जीव’…\nहौसेपोटी केली चक्क इतक्या दुचाकींची चोरी…\nबीड जिल्ह्यातून बिबट्या गेला मात्र कोरोना काही जाईना\nशरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात दिल्लीत बैठक; राजकीय वर्तुळात चर्चा\n कोरोनाची लस घेतल्यानंतर शरीराचे झाले चुंबक \nऔरंग��बादकरांच्या सेवेत स्मार्ट सिटी बस पुन्हा धावणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/coronavirus-medicine-high-court-orders-to-all-politicians-deposit-drugs-with-health-department/", "date_download": "2021-06-21T21:41:00Z", "digest": "sha1:JITLM7PAKITVHK63KNSHC6HMAHAM66BJ", "length": 11965, "nlines": 153, "source_domain": "policenama.com", "title": "Coronavirus Medicine :राजकारण्यांनी ताब्यात ठेवलेली औषधे आरोग्य विभागाकडे जमा करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून प्रसिद्ध बिल्डर अमित लुंकडला…\nशिवसेनेचा भाजपच्या बालेकिल्ल्यात सर्जिकल स्ट्राईक, 10 नगरसेवक शिवबंधन बांधणार\nपुणे विद्यापीठात यंदाच्या शैक्षणिक वर्षात योगा हा नवा अभ्यासक्रम सुरु\nCoronavirus Medicine :राजकारण्यांनी ताब्यात ठेवलेली औषधे आरोग्य विभागाकडे जमा करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश\nCoronavirus Medicine :राजकारण्यांनी ताब्यात ठेवलेली औषधे आरोग्य विभागाकडे जमा करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश\nनवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – राजकीय नेत्यांनी कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी लागणारी औषधे ताब्यात ठेवल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. ही औषधे आरोग्य खात्याला परत करण्याचा आदेश न्यायालयाने दिला असून या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी कुचराई करत प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला अशा शब्दात पोलिसांवरही न्यायालयाने ताशेरे ओढले.\nन्यायालयाने असे म्हंटले आहे की, एखादा नेता लोकांना मोफत औषधे देण्याचे जाहीर करत असेल तर त्याला ही औषधे कोठून मिळतात. असा सवाल करत राजकीय नेत्यांचा जर ही औषधे जनतेच्या हितासाठी असून यात कोणताही राजकीय लाभ मिळवण्याचा हेतू नाही असा दावा असेल. तर मग या मंडळींनी कोरोना उपचारासाठी लागणारी त्यांच्याकडे असलेली औषधे त्वरित आरोग्य विभागाकडे जमा केली पाहिजेत असे म्हंटले आहे.\nदरम्यान, न्यायालयाने पोलिसांवरही ताशेरे ओढले आहेत. दिल्ली उच्च न्यायालयात कोरोनावरील औषधांचा काळाबाजार व वितरण याबद्दल एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेच्या सुनावणीवेळी दिल्ली पोलिसांनी अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी व्ही यांच्यासह अनेक नेते निःस्वार्थीपणे जनतेला कोरोनावरील औषधांचे वाटप करत आहेत अशी बाजू मांडली मात्र न्यायालयाने हा युक्तिवाद अमान्य केला.\nCyclone Tauktae : अमृता फडणवीसांच्या ‘शायरी’ला राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकरांचा जवाब, म्हणाल्या…\nशिवसेनेच्या बड्या नेत्याच्या चौकशीसाठी ED-CBI ची लोणावळ्यातील रिसॉर्टवर धाड; प्रचंड खळबळ\narrested TV actresses | चोरीच्या प्रकरणात 2 अभिनेत्रींना…\nWorld Music Day 2021 | वर्ल्ड म्युसिक डे ला राजीव रुईयाने…\nIndia VS New Zealand Final | पूनम पांडेने पुन्हा केलं मोठं…\nActor Chetan Hansraj | … म्हणून प्रसिद्ध अभिनेता चेतन…\nNeena Gupta | नीना गुप्ताच्या प्रेग्नंसीदरम्यान जेव्हा…\nBeed News | पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या, बीड…\nPune News | पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यालय उद्घाटन…\nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून…\nपेट्रोल-डिझेलने नव्हे, आता ‘या’ इंधनावर धावणार…\nशिवसेनेचा भाजपच्या बालेकिल्ल्यात सर्जिकल स्ट्राईक, 10…\nAmarnath Yatra Canceled | अमरनाथ यात्रा कोरोना महामारीमुळे…\nपुणे विद्यापीठात यंदाच्या शैक्षणिक वर्षात योगा हा नवा…\nPune Crime News | 11 नागरिकांची तब्बल 3 कोटी 59 लाख रुपयांची…\nमहाराष्ट्राचा ‘दशरथ मांझी’ : 22 दिवसात खोदली 20 फुटांची…\nBank Privatisation | मोदी सरकारचा मोठा निर्णय, देशातील…\npune municipal corporation | पुणे महापालिकेच्या निवडणूक…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून प्रसिद्ध बिल्डर अमित…\nकामगारांना मोठा दिलासा मिळणार 30 दिवसांच्या आत द्यावी लागेल भरपाई;…\nPF News | कोरोना काळात नोकरी गमावणार्‍या कर्मचार्‍यांचे PF चे योगदान…\nमुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी, वाढणार नाही प्रॉपर्टी टॅक्स\nराजकीय पटावर शरद पवार यांची मोठी चाल काँग्रेसला वगळून इतर विरोधी…\n शरद पवारांचा ‘हा’ पहिला प्रयत्न नाही; दिल्लीच्या बैठकीवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया\nPune-Mumbai Express Way Accident | पुणे- मुंबई एक्सप्रेस वे वर अपघात; वाहतूक कोंडी झाल्याने 5 किमीपर्यंत वाहनांच्या…\nPune Crime News | 11 नागरिकांची तब्बल 3 कोटी 59 लाख रुपयांची फसवणूक; बापलेकांना लोणी काळभोर पोलिसांनी पाकिस्तान सीमेवरून…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisocial.com/essay-on-ram-navmi-navami-in-marathi/", "date_download": "2021-06-21T23:35:05Z", "digest": "sha1:AVXRLTMXUIM7TSC2MCB3XKG2NGMN6J7T", "length": 18055, "nlines": 114, "source_domain": "www.marathisocial.com", "title": "श्री राम नवमी मराठी निबंध, Essay On Ram Navami in Marathi", "raw_content": "\nआजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे, श्री राम नवमी वर मराठी निबंध (Essay on Ram Navami in Marathi). श्री राम नवमी वर लिहिलेला हा निबंध मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.\nआपण आपल्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी श्री राम नवमी मराठी माहिती निबंध (Information on Ram Navami in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर विषयांवर सुद्धा मराठीमध्ये निबंध आहेत, ते सुद्धा आपण आपण वाचू शकता.\nश्रीराम नवमी उत्सवाचे महत्त्व\nराम नवमी उत्सवाच्या परंपरा\nभारतात राम नवमी उत्सव साजरा\nभारताबाहेर साजरी केली जाणारी राम नवमी\nराम नवमी हा भगवान रामाचा वाढदिवस साजरा करणारा हिंदू सण आहे. विष्णूचा सातवा अवतार म्हणून, हा सण हिंदू धर्माच्या परंपरेसाठी महत्त्वपूर्ण आहे. रामनवमी हा एक धार्मिक आणि पारंपारिक हिंदू उत्सव आहे. हिंदू लोक हा उत्सव संपूर्ण भारतात मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात. रामनवमीचा सण अयोध्याचा राजा दशरथ आणि राणी कौशल्याचा मुलगा श्री भगवान राम यांच्या जयंती दिनानिमित्त साजरा केला जातो.\nश्रीराम नवमी उत्सवाचे महत्त्व\nहा सण विष्णूचा अवतार, ज्याचा जन्म दशरथ राजा आणि अयोध्येच्या कौसल्य राणीच्या पोटी झाला. श्री राम हे भगवान विष्णूच्या १० अवतारांपैकी सातवे अवतार मानले जातात. हिंदू दिनदर्शिकेनुसार, राम नवमी हा प्रत्येक वर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाचा ९ वा दिवस म्हणून मानला जातो, म्हणूनच हा दिवस चैत्र महिना शुक्ल पक्ष नवमी म्हणूनही ओळखला जातो.\nया दिवशी रामाच्या पराक्रमाच्या कथा पठण करून किंवा कथा वाचल्या जातात. रामायण आणि महाभारत हे भारतीय परंपरेनुसार महाकाव्य मानले जातात. काही लोक हिंदू मंदिरात भेट देतात, तर काहीजण त्यांच्या घरात प्रार्थना करतात, तर काही पूजा आणि आरतीचा भाग म्हणून संगीत किंवा भजन करतात. रामनवमीच्या दिवशी लोक त्यांच्या घरी भगवान श्रीरामाच्या मूर्तीची पूजा करतात आणि आपल्या कुटुंबाची आणि जीवनाच्या सुख-शांतीची मनोकामना करतात.\nकाही रामभक्त या निमित्ताने एकमेकांना भगवान रामाच्या छोट्या मूर्ती भेट देतात. स्वयंसेवक कार्यक्रम आणि सामुदायिक जेवण देखील आयोजित केले जाते. हा सण अनेक हिंदूंच्या नैतिक संस्काराचे मिलन करण्याचा सण आहे. काही लोक या दिवशी उपवास सुद्धा करतात.\nरामनवमी हा सण देशभर साजरा केला जातो. खासकरून उत्तर प्रदेशातील अयोध्या, बिहारमधील सीतामढी, नेपाळमधील जनकपूरधनम, तेलंगणातील भद्राचलम मंदिर, आणि तामिळनाडूमधील रामेश्वरम येथे या दिवशी महत्वाचे कार्यक्रम आयोजित केले जातात.\nरथ यात्रा, शोभा यात्रा, राम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांची प्रतिमा असलेले रथ घेऊन यांची मिरवणूक काढली जाते.\nरामायण ही हिंदू धर्माची एक उत्तम कथा आहे. ही कहाणी अयोधाचा राजा दशरथ आणि त्याचा मुलगा रामाची कथा आहे. त्रेतायुगात, दशरथ नावाचा अयोध्याचा एक महान राजा होता, त्याला तीन बायका होत्या – कौशल्या, सुमित्र आणि कैकयी. त्याला मूलबाळ नव्हते, म्हणून त्याने ऋषी वशिष्ठाजवळ मुलाच्या प्राप्तीचा मार्ग मागितला. ऋषी वशिष्ठ यांनी आशीर्वाद दिल्याने आई कौशल्याने राम, कैकयीने भरत आणि सुमित्राने लक्ष्मण आणि शत्रुघ्न या दोन मुलांना जन्म दिला.\nकौशल्याचा मुलगा श्री राम हा देव विष्णूंचा सातवा अवतार होता जो पृथ्वीवर अधर्मीपणा संपवण्यासाठी जन्मला होता. त्याने पृथ्वीवरील पापी लोकांचा नाश केला आणि रावणासारख्या दुष्ट राक्षसाला ठार केले. त्या दिवसापासून श्री राम यांचा जन्म दिवस राम नवमी म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा करण्यास सुरवात झाली.\nराम नवमी उत्सवाच्या परंपरा\nराम हा विष्णूचा सातवा अवतार आहे. आपल्याकडे प्रत्येक समारंभापूर्वी चैत्र महिन्यात रामायण पुस्तकाचे सातत्याने वाचन होते. राम नवमी प्रमाणेच हि कथा सर्वाना सांगितली जाते. लोक या काळात पारायण, कीर्तने भरवून रामनाचा जप करतात.\nराम नवमीनिमित्त सर्व लोक आपली घरे पूर्णपणे करतात आणि देव्हाऱ्यामध्ये भगवान रामांच्या मुर्त्यूची पूजा केली जाते. मूर्तीला श्रीफळ आणि फळांचा गोड नैवेद्य ठेवला जातो आणि प्रार्थना केली जाते.\nया दिवशी हिंदू धर्माचे अनुयायी उपवास पकडतात. तसेच कांदे, लसूण आणि गहू यासारखे विशिष्ट पदार्थ खात नाहीत. उत्तर प्रदेशातील अयोध्या आणि तामिळनाडूमधील रामेश्वरम यासारख्या ठिकाणी एकदम जल्लोषपूर्ण वातावरणात रामनवमी साजरी करतात आणि भाविक प्रचंड संख्येने हा उत्सव पाहण्यासाठी येतात.\nभारतात राम नवमी उत्सव साजरा\nहा दिवस चैत्र नवरात्रीच्या नवव्या आणि शेवटच्या दिवशी येतो. काही ठिकाणी रथ मिरवणुका होतात, काहीजण राम आणि सीतेच्या लग्नाच्या वर्धापन दिन म्हणून साजरे करतात.\nकर्नाटकात श्री राम नवमी निमित्त काही ठिकाणी महिनाभर चालणार्‍या पारायणाचे आयोजन केले जाते.\nतेलंगणाचे भद्राचलम मंदिर म्हणजे राम नवमी उत्सवातील मुख्य ठिकाण आहे.\nपूर्व भारतीय ओडिशा, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये जगन्नाथ मंदिरे आणि प्रादेशिक वैष्णव समाज राम नवमी साजरी करतात आणि हा सण त्यांच्या वार्षिक जगन्नाथ रथ यात्रेच्या तयारीचा दिवस मानला जातो.\nइस्कॉनशी संबंधित भाविक राम नवमीच्या दिवशी उपवास करतात.\nभारताबाहेर साजरी केली जाणारी राम नवमी\nविदेशात सुद्धा काही ठिकाणी राम नवमी हा उत्सव खूप जल्लोषात साजरा केला जातो. उदाहरणार्थ, भारतीय कामगारांचे वंशज पूर्वी ब्रिटिशांच्या मालकीच्या वृक्षारोपण आणि खाणींमध्ये काम करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत राहायला गेले आणि नंतर तिकडेच स्थायिक झाले हे लोक अजून सुद्धा रामायण पठण करून आणि भजन गाऊन राम नवमी साजरी करतात. ही परंपरा दरवर्षी डर्बनमधील हिंदू मंदिरांमध्ये चालू आहे.\nत्याचप्रमाणे, त्रिनिदाद आणि टोबॅगो, गयाना, जमैका, कॅरिबियन देश, मॉरिशस, मलेशिया, सिंगापूर आणि इतर अनेक देशांमध्ये राहत असलेले हिंदू वंशज सुद्धा राम नवमी साजरी करतात.\nमला आशा आहे की आपणास राम नवमी वर मराठी निबंध (Ram Navami essay in Marathi) आवडला असेल.. या लेखात आम्ही श्री राम, राम नवमी या महोत्सवाचा इतिहास, महत्त्व, उत्सव याबद्दल माहिती दिली आहे. जर आपल्याला हा लेख आवडत असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.\nआपल्या आजूबाजूला घडत असलेल्या नवीन गोष्टींबद्दल माहिती करून घेणे आणि सर्वांपर्यंत पोहचवणे, ब्लॉगिंगची आवड आणि मोकळ्या वेळेचा कुठेतरी चांगल्या ठिकाणी सदुपयोग व्हावा यासाठीच केलेला हा अट्टाहास.\nजंगल तोड एक समस्या मराठी निबंध, Deforestation Essay in Marathi\nडॉ. होमी भाभा यांच्यावर मराठी निबंध, Homi Bhabha Information in Marathi\nराष्ट्रीय बालिका दिवस मराठी निबंध, Essay On Balika Din in Marathi\nजंगल तोड एक समस्या मराठी निबंध, Deforestation Essay in Marathi\nMarathi Social on याला म्हणतात शिवसेना आमदार, रेमडीसीविर इंजेक्शन्ससाठी मोडली ९० लाखांची एफ. डी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://cipvl.org/63190-seminal-expert-referral-provides-easy-methods-for-filtering-spam-and-bot-traffic", "date_download": "2021-06-21T22:25:11Z", "digest": "sha1:TDHUHKRT3KQ6U5ACKAOAB643CHCJ75GJ", "length": 7459, "nlines": 34, "source_domain": "cipvl.org", "title": "Semalt एक्सपर्ट रेफरल स्पॅम आणि बॉट ट्रॅफिक फिल्टर करण्यासाठी सुलभ पद्धती प्रदान करते", "raw_content": "\nSemalt एक्सपर्ट रेफरल स्पॅम आणि बॉट ट्रॅफिक फिल्टर करण्यासाठी सुलभ पद्धती प्रदान करते\nआपण आपल्या Google Analytics प्लॅटफॉर्ममध्ये संभाव्यपणे साइन केले आहे आणि आपल्या रेफरल अहवालात darodar.com, कॅच आणि अगणित इतरांना पाहिले आहे. किंवा, दुसरीकडे, आपण एका समन्वित चळवळीमध्ये एक राक्षस झपाटा पाहिला आहे.\nऑलिव्हर किंग, Semaltट चे ग्राहक यशस्वी व्यवस्थापक, स्पॅम शोधणे महत्त्वाचे आहे हे येथे समजावून सांगितले आहे.\nआपल्या विश्लेषिकी प्लॅटफॉर्ममध्ये हवा असणार्या दोन प्रकारचे स्पॅम आहेत.\nप्रथम, आपल्या साइटवर भेटण्यात अयशस्वी की सांगकामे. मी त्यांना \"भूत बॉट्स\" म्हणून संबोधतो हे सांगकामे अनपेक्षित नसलेल्या स्पिनमध्ये अनोळखी स्पॅम आहेत, जे स्पॅम ईमेलद्वारे स्पॅम, टिप टिप आणि आपल्या वाहनच्या विंडशील्ड अंतर्गत फ्लायर आहेत.\nदुसरे म्हणजे, आपल्या साइटवर घुसखोर करणारे बॉट. मी त्यांना \"स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची कुवत नसलेला असा मनुष्य बोत्स\" म्हणून संबोधतो, जे सर्वसाधारणपणे त्यांच्या विविध कारणांसाठी परीणाम स्पॅम तयार करतात.\nकोण हे कार्यान्वित करते आणि ती का घडत आहे\nभूतबाग म्हणजे काही गोष्टींचा समूह ज्याला लोकसमूहापर्यंत पोहचण्यासाठी जवळजवळ मुक्त दृष्टिकोनाचे शोषण केले जाते.\nस्वतंत्रपणे निर्णय घेण्याची कुवत नसलेला असा मनुष्य bots अपुरी किंवा abominably बॉट्स बनलेला आहेत बॉट्स जेव्हा शंकेने चांगले असतात आणि वेबच्या फ्रेमवर्कचा भाग आहे.\nसर्व सांगकामे (Google च्या सहाय्याने अनुपस्थितीत) साठी कोणतेही उत्तर नाही, तरीही आपल्या विश्लेषणे सुधारण्यासाठी आपण काही गोष्टी करू शकता.\nया विषयावर सुमारे एक भयानक उपाय आहे या मालमत्तेच्या संदर्भात रेफरल रेव्हरेज वापरणे हे स्पॅमच्या स्पॅमच्या साहाय्याने विहित केले जात नाही:\nहा सर्व-समावेशी व्यवस्था नाही.\nहे केवळ अचूक नाही.\nहे फक्त (कोणीही नाही) / समन्वय भेटीस भेट हलवू शकते.\nते आपल्याला तपासण्यायोग्य माहितीसह खोट्या सकारात्मकतेचा तपास करण्यास सक्षम करत नाही.\nबरेच लोकॅल आहेत (अत्यंत विश्वसनीय लोक मोजत आहेत) सर्व्हर-साइड विशेष बदल सुचवून, उदाहरणार्थ, .htaccess alters हेच एक भयानक विचार आहे\nशेवटी, \"चॅनेल ज्ञात बॉट आणि बग\" Google Analytics चेकबॉक्स भूत आणि स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची कुवत नसलेला असा मनुष्य बॉट्सशी विरोधाभास करत नाही.\nघोस्ट रेफेरर्स हे असे सत्रे आहेत की जे खरोखरच कधीच आले नाहीत. आपल्या सिस्टमवरून बोटीने कधीही कागदपत्रे मागितली नाहीत. एका अनियंत्रित UA कोडसह परीक्षा कोड निरस्त करून आपल्या Google Analytics प्लॅटफॉर्मवर सरळपणे पाठविण्यासाठी आवश्यक असलेली माहिती प्रसारित केली.\nते खरंच घोटाळा आणि आपली साइट रेंडर केल्यापासून जपानी बॉट्स दिलेल्या दिलेल्या पर्यायाची परवानगी देतात. InMotion Hostingsolid द्वारे सॅनर-साइड व्यवस्था पाहण्याची आपल्याला आवश्यक असणार्या बंद संधीवर, ही शिकवण्याची पद्धत. आपल्या सिस्टीमवर घालविल्याने आपल्या विश्लेषणेला साफसफाईची थर जोडता येणार नाही, तसेच ते आपल्या सर्व्हर मालमत्तेवर स्टॅक कमी देखील करू शकते.\nजोपर्यंत राक्षस दुसर्या व्यवस्थेने तयार करत नाहीत तोपर्यंत, आम्ही धोकेबाज सकारात्मक रेकॉर्ड न करता बॉट हालचाल बाहेर काढणारे चॅनेल बनविते Source .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Tomatin+uk.php", "date_download": "2021-06-21T21:50:10Z", "digest": "sha1:3Q7TR4OBI6XLPSLNWZI2PBDJQVB3YOK6", "length": 3834, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Tomatin", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Tomatin\nग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र\nआधी जोडलेला 01808 हा क्रमांक Tomatin क्षेत्र कोड आहे व Tomatin ग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्रमध्ये स्थित आहे. जर आपण ग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्रबाहेर असाल व आपल्याला Tomatinमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. ग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र देश कोड +44 (0044) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Tomatinमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +44 1808 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनTomatinमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +44 1808 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0044 1808 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2021/05/3.html", "date_download": "2021-06-21T21:59:50Z", "digest": "sha1:HL6IFCZT33TV3KVR3FBHUQ3QGLCWDJ26", "length": 9491, "nlines": 94, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "जिल्ह्यात बँका पतसंस्था, फायनान्सचे कर्ज हप्ते 3 महिन्यासाठी बंद करा-सातारा जिल्हा महिला काँग्रेस यांची मागणी - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome सातारा जिल्ह्यात बँका पतसंस्था, फायनान्सचे कर्ज हप्ते 3 महिन्यासाठी बंद करा-सातारा जिल्हा महिला काँग्रेस यांची मागणी\nजिल्ह्यात बँका पतसंस्था, फायनान्सचे कर्ज हप्ते 3 महिन्यासाठी बंद करा-सातारा जिल्हा महिला काँग्रेस यांची मागणी\nजिल्ह्यात बँका पतसंस्था, फायनान्सचे कर्ज हप्ते 3 महिन्यासाठी बंद करा-सातारा जिल्हा महिला काँग्रेस यांची मागणी\nजिल्ह्यातील महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून बँका पतसंस्था फायनान्स कडून घेतलेल्या कर्जाचा हप्ते किमान 3 महिने थांबविण्यात यावे अशी मागणी आज सातारा जिल्हा महिला काँग्रेसचा माध्यमातून महिलांनी सातारचे खासदार श्री श्रीनिवास पाटील यांचा कडे केली आहे\nसध्या सातारा जिल्ह्यात 15 एप्रिल पासून लॉक डाऊन सुरू असून आता याला जवळपास 45 दिवस पूर्ण होत आहेत गरिबांचा हाताला काम नाही,व्यवसाय बंद,काम बंद या परीस्थितीत दोन वेळची भाकरी मुश्किलीने मिळत आहे अश्या वेळी बँकां पतसंस्था, फायनान्स चे हप्ते कसे भरणार,फायनान्स मधून बचत गटाच्या माध्यमातून घेतलेल्या कर्जाचा हप्त्या साठी महिलांना वसुली पथकाकडून त्रास दिला जात आहे या पतसंस्था बँक आणि फायनान्स चे हप्ते किमान तीन महिने बंद करावेत आणि वसुली थांबवावी या आशयाचे निवेदन आज सातारा जिल्हा महिला काँग्रेस चा माध्यमातून महिलांनी खासदार श्रीनिवास पाटील आणि जिल्हाधिकरी शेखर सिंह यांच्या कडे दिले आहे\nउल्हास नदीत तरुण गेला वाहून, शोध सुरु , नेरळ येथी��� घटना\nनेरळ-माथेरान घाटात दरड कोसळली\nनेरळ, कर्जत,खालापूर, पेण,वडखळ इथल्या कारच्या सायलेन्सरची चोरी करणाऱ्या टोळीला कुर्ला येथून अटक\nसांगली वनविभागाचा प्राणीमित्राच्या घरावर छापा:\nशिराळा येथील विद्यार्थीनीने तयार केला गरिबांसाठी व्हेंटिलेटर\nमाथेरान येथे अश्वांचे जंतनाशक लसीकरण व उपचार शिबिर\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ चंद्रपूर जाहिरात ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisocial.com/category/entertainment/bollywood/", "date_download": "2021-06-21T21:35:12Z", "digest": "sha1:QW3JIYMJDDRIVIS5XZJPAGJHITYJGSEJ", "length": 3115, "nlines": 69, "source_domain": "www.marathisocial.com", "title": "बॉलिवूड बातम्या, बॉलिवूड समाचार - मराठी Social", "raw_content": "\nकाहीतरी लाज बाळगा, नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी फटकारले\nNawazuddin Siddiqui slams celebrities posting Maldives vacation pictures – दिवसेंदिवस कोरोना आपला विळखा अजून घट्ट करत असताना शनिवारी मुंबईत ५,८८८ नवीन प्रकरणे नोंदली गेली. याच महिन्यात ४ एप्रिल …\nजंगल तोड एक समस्या मराठी निबंध, Deforestation Essay in Marathi\nMarathi Social on याला म्हणतात शिवसेना आमदार, रेमडीसीविर इंजेक्शन्ससाठी मोडली ९० लाखांची एफ. डी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://cipvl.org/219552-", "date_download": "2021-06-21T23:05:23Z", "digest": "sha1:STWH6O2M6TCK6MDX2ILOUJEHXCFH7YY5", "length": 7816, "nlines": 21, "source_domain": "cipvl.org", "title": "सक्रिय ऑनलाइन विपणन तज्ञ कसे व्हायचे?", "raw_content": "\nसक्रिय ऑनलाइन विपणन तज्ञ कसे व्हायचे\nआजच्या आधुनिक जगात पूर्वीपेक्षा आणखी डिजिटल बनले आहे, कारण सामान्य अनुमान आम्हाला सांगत आहेत की अर्ध्याहून अधिक जागतिक लोकसंख्येमुळे वापरकर्ते उभे आहेत, दररोज इंटरनेटवर ब्राउझिंग करतात. आता 3 बिलियन ऑनलाईन वापरकर्ते डिजिटल मार्केटिंगच्या उद्योगास आपल्या वास्तविक जीवनावर सतत प्रभाव टाकत आहेत. परिणामी, उद्योगांशी संबंधित कंपन्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन ऑनलाइन विपणन विशेषज्ञ, विक्री व्यवस्थापक, इंटरनेट संशोधन, सीआरएम किंवा उत्पादन विकास तज्ज्ञ अशा रोजगाराच्या डिजिटल क्षेत्रांना जोरदार मागणी होत आहे.\nसुरवात करण्यापूर्वी, आपण पुन्हा एकदा याचे चित्र काढू या. जेव्हा आम्ही ऑनलाइन मार्केटिंग स्पेशॅलिस्ट म्हणतो, बहुतेकदा आम्ही डिजिटल मीडियावर ब्रॅण्ड किंवा उत्पादनांच्या जाहिरातीबद्दल संदर्भ देत आहोत. वेबसाइटचे सर्वात महत्वाचे माध्यम आणि सोशल मीडियावर आधारित डिजिटल चॅनेलद्वारे ऑनलाइन जाहिरात मोहिम हाताळत आहे. एक आधुनिक ऑनलाइन मार्केटिंग स्पेशॅलिस्ट मजबूत ब्रॅंड नेम ऑथरायटीची उभारणी करण्यावर लक्ष केंद्रीत करत आहे, अधिक संभाव्य ग्राहकांना अधिक परिवर्तनासाठी त्यांना ऑनलाइन रिअल कन्व्हरर्समध्ये रीनॉर्फ़िंग करण्यास प्रोत्साहन देतो.येथे अग्रगण्य खेळाडू आधीच मोठ्या डेटा संशोधन, सामग्री विपणन आणि अशा विविध डिजिटल विपणन मोहिमेत गुंतवणूक करण्यासाठी वापरले जातात. आणि जवळजवळ प्रत्येक ऑनलाइन विपणन विशेषज्ञांचा प्राथमिक उद्देश म्हणजे ग्राहक किंवा मोठ्या प्रमाणावर सब्सक्रिप्शनद्वारे सेंद्रिय किंवा सशुल्क शोध वाहतूक वाढ.\nतर, डिजिटल विपणन जगभरात इतके लोकप्रिय झाले आहे का आणि म्हणूनच, ऑनलाईन विपणनासाठी तज्ञांनी आता भाड्याने घेण्याची मागणी का केली आहे आणि म्हणूनच, ऑनलाईन विपणनासाठी तज्ञांनी आता भाड्याने घेण्याची मागणी का केली आहे सर्वप्रथम, आधुनिक डिजिटल मार्केटिंग सहजपणे लक्ष्यित अचूकता घेऊ शकते, जे बरेच जलद परिणाम मिळविण्यास सक्षम असतात. मूळ एक विरूद्ध हा स्वस्त आणि निश्चितपणे अधिक कार्यक्षम आहे. वर नमूद केलेल्या फायदे देखील पुरेसे आहेत, मला मान्य करावेच लागेल. तर प्रत्येक ऑनलाईन मार्केटिंग स्पेशलिस्टने व्यावसायिक यश मिळवण्याच्या मार्गावर आता सर्वात जास्त व्यावहारिक कौशल्ये काय आहेत\nचला क्षेत्राच्या पात्र उमेदवार होण्याकरता कोणत्या कौशल्यांची आवश्यकता आहे हे ठरवण्याचा प्रयत्न करूया.गोष्ट इंटरनेट वर देऊ विविध अभ्यासक्रम असंख्य myriads आहेत की आहे. म्हणून, योग्य फरक बनवणे आणि सल्ला देण्याचे कोणतेही अचूक भाग घेणे कठीण आहे. तरीही, मला खात्री आहे की प्रत्येक ऑनलाईन मार्केटिंग स्पेशॅलिस्टला वेब अॅनालिटिक्समध्ये सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे, डिजिटल मार्केटिंगच्या मूलभूत परिभाषा बद्दल निश्चितपणे जाणणे, मूळ अभ्यासाचे मूलभूत संकल्पना समजून घेणे, तसेच परिचित असणे सर्वसाधारण क्षेत्रे आणि आधुनिक डिजिटल मार्केटिंगचा ठोस भाग.\nपण योग्य ऑनलाइन विपणन विशेषज्ञ होण्यासाठी योग्य अभ्यासक्रम कसा शोधावा मला असे वाटते की अशा अभ्यासक्रम पूर्णपणे आणि पूर्णत: पूर्ण व्हावेत, हे सुनिश्चित करा की योग्य निवड करतांना खालील गोष्टींचा समावेश आहे:\nमुख्य संकल्पना (शोध इंजिन व रूपांतरण दर ऑप्टिमायझेशन, सोशल मीडिया आणि सामग्री विपणन, वेब विश्लेषणे, ईमेल आणि मोबाइल मार्केटिंग धोरण, सशुल्क शोध विपणन इ. )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://cmnews.co.in/tag/corona-china/", "date_download": "2021-06-21T22:43:17Z", "digest": "sha1:AAIN3IAWDMYER5G5CHY2CSQOJ4G4ICPU", "length": 15033, "nlines": 200, "source_domain": "cmnews.co.in", "title": "corona china – CMNEWS", "raw_content": "\nओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीसपदी मंगल भुजबळ यांची नियुक्ती\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये ��र बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\nइनामी जमीन घोटाळ्यांमध्ये जिल्हाधिकार्‍यांना विभागीय आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश\nअंबाजोगाई येथील ‘स्वाराती’ रूग्णालयातील व्हेंटिलेटरही तशीच पडून; आ.सतीश चव्हाण यांचा खोचक सवाल\nकलासम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचे निधन\nम्युकर मायकोसिसचे राज्यात पंधराशे रूग्ण; पुढील दहा दिवस अत्यंत महत्त्वाचे :आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती\nखत दरवाढीच्या निषेधार्थ केंद्र सरकारचा पुतळा जाळून स्वाभिमानी शेतकरी संघटना गुरुवारी प्रचंड आक्रमक आंदोलन छेडणार\n*स्पेन, इटली आणि न्यूयॉर्कमधील कोरोनाव्हायरस मृत्यूने चिंताजनक वेग*\nphoto credit : ap न्यूयार्क दि ३ एप्रिल टीम सीएम न्यूज स्पेन, इटली आणि न्यूयॉर्कमधील कोरोनाव्हायरस मृत्यूने चिंताजनक…\nCorona *ब्रेकिंग न्यूज :नगरमध्ये आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह*\nअहमदनगर दि 29 मार्च टीम सीएमन्यूज आज एका कोरोना रुग्णाला घरी सोडण्याचा आंनद नगरच्या प्रशासनाला थोडा वेळ टिकला. त्यानंतर…\nCorona update *राज्यात १८ नवीन करोना बाधित रुग्ण* *राज्यातील एकूण रुग्ण संख्या १०७*\nमुंबई,24 मार्च टीम सीएमन्यूज राज्यात काल रात्रीपासून कोरोनाच्या १८ नविन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या १०७ झाली…\nCorona *कोरोना बाधित, मुंबई आणि उल्हासनगर कोरोना बाधित, राज्यातील आकडा 47*\nमुंबई , दि 19 मार्च, टीम सीएमन्यूज राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे .मुंबईत आणि भिवंडीत एका रुग्णाची…\nताजी बातमी: *मुंबईत कोरोना ग्रस्त रुग्णाचा मृत्यु*\nमुंबई दि, १७ मार्च , टीम सीएम् न्यूज मुंबई येथील कोरोना बाधित असलेल्या रुग्णांपैकी एकाचा मुत्यु झाल्याची घटना पुढे आली…\n*चीन कोरोना-वुहान मध्ये नवीन एक कोरोना रुग्ण ,साथ आटोक्यात*\nबीजिंग दि. १७ टीम सीएम न्यूज कोरोनाव्हायरस (साथीचा रोग) सर्व देशभर (किंवा खंडभर) असलेला (साथीचा रोग) सर्व देशभर (किंवा…\nCorona- *राज्यातील एकूण रुग्ण संख्या ३९* *राज्यात १०८ लोक विलगिकरण कक्षात दाखल* – *आरोग्यमंत्री राजेश टोपे*\n*यवतमाळ आणि नवी मुंबई येथे प्रत्येकी एक नवा रुग्ण* *राज्यातील एकूण रुग्ण संख्या ३९* *राज्यात १०८ लोक विलगिकरण कक्षात दाखल*…\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*अखेर नरभक्षक बिबटया जेरबंद; वनविभा��ाची कामगिरी\n*आष्टीतील तालुक्यातील एकाला कोरोनाची बाधा*\n*राज्यातील शिक्षकांना SCERT देणार गुगल क्लासरूम चे ऑनलाईन प्रशिक्षण*\nओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीसपदी मंगल भुजबळ यांची नियुक्ती\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\nअण्णांच्या राळेगण मध्ये साडी वाटप करताना दोघांना पथकाने पकडले » CMNEWS\nअहमदनगर: १३४ रूग्णांना डिस्चार्ज तर ८३ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर\nदक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांची भेट\nपरळीत कोविड लसीकरण सराव फेरी चा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आरंभ\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*अखेर नरभक्षक बिबटया जेरबंद; वनविभागाची कामगिरी\n*आष्टीतील तालुक्यातील एकाला कोरोनाची बाधा*\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*अखेर नरभक्षक बिबटया जेरबंद; वनविभागाची कामगिरी\n*आष्टीतील तालुक्यातील एकाला कोरोनाची बाधा*\n*राज्यातील शिक्षकांना SCERT देणार गुगल क्लासरूम चे ऑनलाईन प्रशिक्षण*\n*राज्यातील शिक्षकांना SCERT देणार गुगल क्लासरूम चे ऑनलाईन प्रशिक्षण*\n*आष्टीतील कोरोना बाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू*\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटचं पुण्यात कनेक्शन, महिलेसह तिघांना ��टक*\n*दिवाळी तुमची दवाखान्यात जाणार कायआज जिल्ह्यात 200 कोरोना ग्रस्तांची भर*\n*बीड जिल्ह्याचा कोरोना corona कमी होतोय पण आष्टीचा वाढला\nअण्णांच्या राळेगण मध्ये साडी वाटप करताना दोघांना पथकाने पकडले » CMNEWS\nअहमदनगर: १३४ रूग्णांना डिस्चार्ज तर ८३ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर\nदक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांची भेट\nपरळीत कोविड लसीकरण सराव फेरी चा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आरंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://cmnewsindia.com/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A4%A8-%E0%A4%B5/", "date_download": "2021-06-21T22:19:20Z", "digest": "sha1:LY6N7TBAGV7BOVXORJ5J22IHBYY33Q7M", "length": 9236, "nlines": 91, "source_domain": "cmnewsindia.com", "title": "युवासेनाप्रमुख,पर्यटन व पर्यावरण मंत्री मा.ना. आदित्यजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्तआयोजितआदित्य जनसेवा सप्ताह -", "raw_content": "\nन्यु आर्या फाऊंडेशन च्या वतीने सिंहगड रोड येथील महालक्ष्मी मंदिरामध्ये जागतिक योग दिन साजरा करण्यात आला\nरविंद्र गोलर ठरले सर्वोत्कृष्ट रिजन चेअरपर्सन\nपुण्यातील विद्यार्थ्यांनी सादर केली आसामाच्या माती आखाड्यातील योगासने\nमहा एनजीओ फेडरेशनतर्फे राज्यस्तरीय ‘योगयज्ञात’ १०० ठिकाणी योग शिबीरे- महा एनजीओ फेडरेशन तर्फे पुण्यातून आयोजन : संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी १०० ठिकाणी योगा\nआगामी पुणे महानगरपालिका रासप स्वबळावर लढणार – महादेव जानकर\nयुवासेनाप्रमुख,पर्यटन व पर्यावरण मंत्री मा.ना. आदित्यजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्तआयोजितआदित्य जनसेवा सप्ताह\nJune 11, 2021 June 11, 2021 cmnewsindia\t0 Comments\tपर्यटन व पर्यावरण मंत्री मा.ना. आदित्यजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्तआयोजितआदित्य जनसेवा सप्ताह, युवासेनाप्रमुख\nयुवासेनाप्रमुख,पर्यटन व पर्यावरण मंत्री मा.ना. आदित्यजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त\n🚩युवासेना पिंपरी चिंचवड शहर🚩\nआज दी ११/०६/२०२१ रोजी प्रभागातील\nसफाई कर्मचारी,घंटागाडी कर्मचारी,हातगाडी कर्मचारी, चिंचवड,वाल्हेकर वाडी पोलीस विभागाचे कर्मचारी व प्रभाग १७ येथील नागरिकांना मास्क व सैनी टायझर वाटप करण्यात आले\n← कष्टकरी जनता आघाडी महिला राष्ट्रीय अध्यक्षपदी अनिता सावळे यांची नियुक्ती\nशिवस्वराज्य दिनाचे संकल्पक अमित गायकवाड यांचा विशेष सन्मान →\nरक्तदान सर्वश्रेष्ठ दान यात सहभागी व्हा – कृष्ण प्रकाश, पोलीस आयुक्त पिं. चिं.\nहोम आयसोलेशन ऍपचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ\nदिघी येथे शिवसेनेच्या वतीने तीन हजार नागरीकांना मोफत धान्य वाटप\nन्यु आर्या फाऊंडेशन च्या वतीने सिंहगड रोड येथील महालक्ष्मी मंदिरामध्ये जागतिक योग दिन साजरा करण्यात आला\nन्यु आर्या फाउंडेशन च्या वतीने जागतिक योगदिन साजरा न्यु आर्या फाऊंडेशन च्या वतीने सिंहगड रोड येथील महालक्ष्मी मंदिरामध्ये जागतिक योग\nरविंद्र गोलर ठरले सर्वोत्कृष्ट रिजन चेअरपर्सन\nन्यु आर्या फाऊंडेशन च्या वतीने सिंहगड रोड येथील महालक्ष्मी मंदिरामध्ये जागतिक योग दिन साजरा करण्यात आला\nन्यु आर्या फाउंडेशन च्या वतीने जागतिक योगदिन साजरा न्यु आर्या फाऊंडेशन च्या वतीने सिंहगड रोड येथील महालक्ष्मी मंदिरामध्ये जागतिक योग\nरविंद्र गोलर ठरले सर्वोत्कृष्ट रिजन चेअरपर्सन\nपुण्यातील विद्यार्थ्यांनी सादर केली आसामाच्या माती आखाड्यातील योगासने\nमहा एनजीओ फेडरेशनतर्फे राज्यस्तरीय ‘योगयज्ञात’ १०० ठिकाणी योग शिबीरे- महा एनजीओ फेडरेशन तर्फे पुण्यातून आयोजन : संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी १०० ठिकाणी योगा\nसदर सी एम न्यूज इंडिया या वेब पोर्टलमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या सर्वच बातम्या आणि जाहिरातींशी मालक, संपादक, उपसंपादक, प्रतिनिधी आणि वार्ताहार सहमत असेलच असे नाही. बातमीमुळे किंवा जाहिरातीमुळे कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. याची वाचक आणि जाहिरातदारांनी नोंद घ्यावी. वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीमध्ये जाहिरात दाराने दिलेल्या आश्वासनान बाबत मालक, संपादक, उपसंपादक, प्रतिनिधी आणि वार्ताहर यापैकी कोणीही जबाबदार राहणार नाही. बातमी किंवा जाहिराती बाबत काही वाद उद्भवल्यास तो संगमनेर न्यायकक्षेत प्रविष्ठ राहील.\nमहाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ठळक\nघडामोडी, बातम्या पाहण्यासाठी लोकप्रिय वेब\nअवश्य भेट द्या आणि\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/financial-aid-to-people-and-loan-waive-says-nobel-winner-abhijit-banerjee/", "date_download": "2021-06-21T21:47:06Z", "digest": "sha1:3BUFAHYK3GPVCGZEGUQXZMSUU53JTMME", "length": 10934, "nlines": 85, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "लोकांना आर्थिक मदत द्या, कर्जही माफ करा - अभिजीत बॅनर्जी", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्��\nलोकांना आर्थिक मदत द्या, कर्जही माफ करा - अभिजीत बॅनर्जी\nमुंबई - कोरोनाचे मोठे संकट आहे. या संकटावर मात कशी करायची आणि देशाची आर्थिक घडी कशी बसवायची यावर काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी अनेक अर्थतज्ज्ञांशी चर्चा करत आहेत. याआधी रघुराम राजन यांच्याशी चर्चा केली होती. आता त्यानंतर नोबेल पुरस्कार विजेते अभिजीत बॅनर्जी यांच्याशी राहुल यांनी संवाद साधला. या दोघांनी कोरोना संकटातून बाहेर पडताना अर्थव्यवस्थेतील आव्हानांबाबत चर्चा केली. अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांनी यावेळी लोकांच्या हातात रोख रक्कम पोहोण्याची गरज आहे, अशा वेळी एखाद्याने कर्ज माफ करावे आणि रोख मदत करावी, असा सल्ला दिला.\nराहुल गांधी यांनी संवाद साधताना म्हटले, आज रोख रक्कम अडचणीची ठरणार आहे, बँकांसमोर अनेक आव्हाने असतील आणि नोकरी वाचवणे कठीण होईल. यावर अभिजीत यांनी सांगितले, हे अगदी खरे होण्याची शक्यता आहे. तसे होत आहे. अशा परिस्थितीत देशात आर्थिक पॅकेजची आवश्यकता आहे. अमेरिका आणि जपानसारख्या देशांनी हे केले आहे, परंतु तसे आपण केलेले नाही. छोट्या उद्योगांना मदत करावी, या तिमाहीत कर्ज देयके माफ करण्याची गरज आहे. यासह त्यांनी काही उपाय सांगितले आहेत. लॉकडाऊनमधून जितक्या लवकर बाहेर पडू ते अधिक चांगले असेल. त्यानंतर नवीन योजना आखण्याची गरज आहे. तसा प्लान हवा. अन्यथा सगळा पैसा वाया जाईल. कोरोना महामारीबाबत माहिती होण्याची गरज आहे. साथीच्या रोगाबद्दल आपल्याला माहिती असली पाहिजे, लॉकडाऊन वाढवून काहीही होणार नाही. सरकारला याआधीच सल्ला दिला आहे. लोकांना रेशन उपलब्ध करुन दिले पाहिजे.\nकिमान तीन महिने यावर काम केले पाहिजे. तसेच प्रत्येकाला मोफत रेशन देण्याची गरज आहे. प्रत्येकाला तांदूळ, गहू, साखर यांची जरुरी आहे. प्रत्येकापर्यंत पैसे पोहोचण्याची गरज आहे. त्यासाठी एक चांगले वातावरण असले पाहिजे. ज्याच्याजवळ बँक खाते नाही. त्यांच्याकडे काहीही नाही, त्यांचा विचार केला पाहिजे. राज्य सरकारांना मदत करण्याची गरज आहे. त्यामुळे सर्व लोकांपर्यंत मदत पोहोचण्यास मदत होईल. राज्य सरकार अधिक मदत देतात, जेव्हा असे केले जाते तेव्हा सामान्य लोकांपर्यंतचे पैसे येतात.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nनानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, मराठवाडा, विदर्भाच्या लाभार्थींच्या खात्यात 966.30 कोटींचा निधी जमा\n26 हजार शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले खत व बियाणे\nमोदींनी लॉन्च केलं mYoga App जगाला मिळणार योगाचे धडे\n10 गुंठे जमिनीवर दोन लाखाचं उत्पन्न देणाऱ्या स्ट्रॉबेरीवर होणार संशोधन\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://msrtc.gov.in/index.php/node/index/209", "date_download": "2021-06-21T22:14:28Z", "digest": "sha1:SJ2NRWXTWRBUFD67Y5B5GGUXMYKYTG2N", "length": 8453, "nlines": 167, "source_domain": "msrtc.gov.in", "title": "Welcome to MSRTC :: Maharashtra State Road Transport Corporation", "raw_content": "\nकिल्ले रायगड दर्शन.... आता एसटीने....ते ही, माफक दरात..\nएसटीची नाथजल शुद्धपेयजल योजना कार्यान्वित. मंत्री,ॲड. अनिल परब यांच्या हस्ते लोकार्पण..\nहॉटेल / मोटेल येथे रा.प.बसेसना दिलेल्या थांब्यांची माहिती २०१९\nहॉटेल थांबा ज्या विभागाच्या अखत्यारित आहे\n१ मुंबई मुंबई - पुणे हॉटेल निता इंटरनेशनल (निशिसागर) ०२२-२५१०२५६१\nमुंबई - पुणे हॉटेल राज दा ढाबा\nमुंबई - पुणे हॉटेल ग्रँड सेंटर\nपुणे - मुंबई हॉटेल निशीसागर फुड स्टुडीओ\nपुणे - मुंबई हॉटेल सेंटरपॉइंट\nपुणे - मुंबई हॉटेल एनएच ४ फुडप्लाझा\nपुणे - मुंबई हॉटेल साईढाबा\n२ पुणे मुंबई - नाशिक हॉटेल जयदुर्गा ०२२-२५३४२७६१\nनाशिक - मुंबई हॉटेल ग्रीनव्हयू\n३ रायगड मुंबई - गोवा हॉटेल सागर पॅलेस ०२१४३-२५२३५४\n४ नाशिक धुळे - नाशिक हॉटेल दत्त टी हाउस ०२५३ - २३०९३०२\nधुळे - नाशिक हॉटेल गोंधळीवाडा\nनाशिक - नंदुरबार हॉटेल तकदीर\n५ अहमदनगर अहमदनगर - पुणे हॉटेल विराज गार्डेन ०२४१ - २४१६६०३\nपुणे - अहमदनगर हॉटेल धनश्री\nपुणे - अहमदनगर हॉटेल गॅलेक्सी\nपुणे - अहमदनगर हॉटेल स्विट होम\nअहमदनगर - पुणे हॉटेल सुजय फुड मॉल\nऔरंगाबाद - अहमदनगर हॉटेल धनश्री\nअहमदनगर - संगमनेर हॉटेल समृद्धी\nपुणे - संगमनेर हॉटेल न्यू राजस्थान\n६ पुणे पुणे - सोलापूर हॉटेल बाश्री ०२०-२४४४७१५२\nपुणे - सोलापूर हॉटेल साईसागर गार्डेन\nपुणे - सोलापूर हॉटेल आदित्य\nपुणे - सोलापूर हॉटेल मेजवानी\nअहमदनगर - कल्याण हॉटेल सहयाद्री\nपुणे - नाशिक हॉटेल इंद्रप्रस्थ\nपुणे - नाशिक हॉटेल फाउंटन फुड अँड फन\nपुणे - नाशिक हॉटेल गुरुदेव\nनाशिक - पुणे हॉटेल हेमंत गार्डेन\nसोलापूर - पुणे हॉटेल उदय\nसोलापूर - पुणे हॉटेल देवाफुड कोर्ट\nमहाड - पुणे हॉटेल मालेश्वर\nपुणे - दौंड हॉटेल अतिथि\nसोलापूर - पुणे हॉटेल श्रीनिवास\n७ सातारा कोल्हापूर - पुणे हॉटेल रुची गार्डेन ०२१६२-२३९४७९\nकोल्हापूर - पुणे हॉटेल मलबार रेस्टॉरंट\nकोल्हापूर - पुणे हॉटेल शिवकैलास\nपुणे - कोल्हापूर हॉटेल आमराई\nपुणे - कोल्हापूर हॉटेल राज\nपुणे - कोल्हापूर हॉटेल नवमी\nपुणे - कोल्हापूर हॉटेल रुची पार्क\nपुणे - कोल्हापूर हॉटेल साईसिध्दी\nपुणे - कोल्हापूर हॉटेल दत्तकृपा\n८ सांगली रत्नागिरी - नागपूर हॉटेल अनुपमा ०२३३-२३३१३४५\n९ सोलापूर पंढरपूर - पुणे हॉटेल गारवा ०२१७-२७३३३३२\nपुणे - पंढरपूर हॉटेल न्यू गारवा ०२१७-२७३३३३२\n१० औरंगाबाद औरंगाबाद - नाशिक हॉटेल रायगड रेस्टॉरंट ०२४०-२२४२१५६\nकन्नड - औरंगाबाद हॉटेल आम्रपाली\nनाशिक - औरंगाबाद हॉटेल नाना फॅमिली रेस्टॉरंट\n११ चंद्रपूर चंद्रपूर - नागपूर हॉटेल सृजन ०७१७२-२५३३०९\n१२ जालना जालना - मंठा हॉटेल यशवंती ०२४८२-२२०१०२\n१३ बुलढाणा औरंगाबाद - अकोला हॉटेल प्रतिक ०७२६२-२४२५९४\nनागपूर - औरंगाबाद हॉटेल वृंदावन\nऔरंगाबाद - वाशिम हॉटेल साईदरबार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/04/21/three-ongc-employees-abducted-along-with-company-vehicle/", "date_download": "2021-06-21T23:47:44Z", "digest": "sha1:XXMHGLLGCASWMBGNUNSKQ4LNCJ5MVVH6", "length": 7459, "nlines": 71, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "ओएनजीसीच्या तीन कर्मचाऱ्यांचे कंपनीच्या गाडीसह अपहरण - Majha Paper", "raw_content": "\nओएनजीसीच्या तीन कर्मचाऱ्यांचे कंपनीच्या गाडीसह अपहरण\nदेश, मुख्य / By माझा पेपर / अपहरण, आसाम, आसाम पोलीस, उल्फा, ओएनजीसी, बंडखोर / April 21, 2021 April 21, 2021\nआसाम – आसाममधील शिवसागर जिल्ह्यात असलेल्या लकुआ क्षेत्रातील रिंग साईटवरून नैसर्गिक वायू आणि तेल कंपनी अर्थात ओएनजीसीच्या तीन कर्मचाऱ्यांचे अपहरण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. हे कृत्य उल्फाच्या सशस्त्र बंडखोरांनी केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही घटना बुधवारी पहाटे घडली. कर्मचाऱ्यांचे अपहरण ज्या गाडीतून करण्यात आले, ती सापडली असून, कर्मचाऱ्यांचा उद्याप शोध घेतला जात आहे.\nही माहिती ओएनजीसीच्या ट्विटर हॅण्डलवरुन काही ट्विट्सच्या माध्यमातून देण्यात आली आहे. दोन कनिष्ठ सहायक अभियंते आणि कनिष्ठ तंत्रज्ञ अशा तीन कर्मचाऱ्यांचे अपहरण करण्यात आले आहे. २१ एप्रिल रोजी पहाटेच्या वेळी शिवसागर जिल्ह्यातील (आसाम) लकुआ येथील रिंग साईटवर ही घटना घडल्याचे कंपनी व्यवस्थापनानं म्हटले आहे.\nकर्मचाऱ्यांचे अपहरण करताना ओएनजीसीच्या गाडीचा अज्ञातांनी वापर केला. ही गाडी आसाम-नागालँडच्या सीमेजवळ आढळून आली. सीमेजवळ असलेल्या निमनगढ जंगलाजवळ अपहरकर्त्यांनी ही गाडी सोडून दिली. याप्रकरणी ओएनजीसी प्रशासनाने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.\nराज्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती स्थानिक प्रशासनाने वरिष्ठांना दिल्यानंतर हालचालींना वेग आला असून, ओएनजीसी प्रशासन वरिष्ठ यंत्रणांच्या सातत्याने संपर्कात आहे, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.\nया अपहरणामागे बंदी घातलेल्या यूनाटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम (स्वतंत्र) अर्थात उल्फा-आय या संघटनेचा हात असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली असून, संशयित परिसरांना वेढा टाकण्यात आला असल्याची माहिती शिवसागरचे पोलीस अधीक्षक अमितवा सिन्हा यांनी दिली आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल ���्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/batamya/vijay-vadettiwar-cyclone-12997", "date_download": "2021-06-21T22:11:49Z", "digest": "sha1:FJQVVJ5NIHILM4UYJIUJEDED2PVZX56E", "length": 4828, "nlines": 27, "source_domain": "www.saamtv.com", "title": "चक्रीवादळाचा सामना करण्यास यंत्रणा सज्ज : विजय वडेट्टीवार", "raw_content": "\nचक्रीवादळाचा सामना करण्यास यंत्रणा सज्ज : विजय वडेट्टीवार\nचंद्रपूर : कोकण kokan किनारपट्टीला बसणार असलेल्या चक्रीवादळासंदर्भात Cyclone मंत्रिमंडळात सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार Vijay Vadettiwar यांनी चंद्रपुरात Chnadrapur दिली. चक्रीवादळ धडकल्यानंतर वीज पुरवठा खंडित होत असल्याची स्थिती लक्षात घेता वीजपुरवठा electricity सुरळीत करण्यासाठीचे युद्ध स्तरावर प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, कोकणातील पाच जिल्ह्यांना भूमिगत वीज वाहिन्याद्वारे वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी योजना आखली जाणार आहे. Vijay Vadettiwar on cyclone\nप्रत्यक्ष चक्रीवादळाप्रसंगी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी भक्कम निवारा गृहे उभारले जाणार आहेत. सद्यस्थितीत पक्क्या इमारतींना निवारागृहे म्हणून वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.\nहे देखील पहा -\nपाचही जिल्ह्यात राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन दलांना सज्ज राहण्याचा दिला इशारा देण्यात आला असून, उद्या पंतप्रधान मोदी देखील चक्रीवादळासंदर्भात तयारीचा आढावा घेणार असल्याची माहिती देत आढाव्यानंतर अधिकच्या उपाययोजना करणार असल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले. Vijay Vadettiwar on cyclone\nचक्रीवादळाचा सामना करण्यासाठी मुंबई सज्ज, किशोरी पेडणेकर यांची माहिती\nदरम्यान, दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, चक्रीवादळात त्याचे रूपांतर होणार आहे. या कमी दाबाच्या पट्ट्याचे पुढील २४ तासांमध्ये वादळामध्ये रुपांतर होणार आहे. 'तौत्के'असे या वादळाचे नाव असून या वादळाचा १५, १६ आणि १७ तारखेला प्रभाव दिसेल. कोकण किनारपट्टी, रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर ,सिंधुदुर्ग जिल्ह्याला हवामान विभागाने रविवारी आणि सोमवारी 'ऑरेंज अॅलर्ट' दिला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/sarkarnaama/letter-bomb-mumbai-ex-police-commissioner-parambir-singh-12423", "date_download": "2021-06-21T22:50:46Z", "digest": "sha1:L44DNCGKCOUZOINNY7M3B66UQY5BSABA", "length": 7934, "nlines": 32, "source_domain": "www.saamtv.com", "title": "काय आरोप आहेत परमबीरसिंग यांच्यावर 'लेटरबाँब'मध्ये (पहा व्हिडिओ)", "raw_content": "\nकाय आरोप आहेत परमबीरसिंग यांच्यावर 'लेटरबाँब'मध्ये (पहा व्हिडिओ)\nअकोला : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त डाॅ. परमबीर सिंग यांच्यावर अकोल्याच्या एका पोलिस निरिक्षकाने 'लेटर बाँब' टाकला आहे. बी. आर. घाडगे असे या पोलिस निरिक्षकाचे नाव असून घाडगेंनी आपल्या पत्रात परमबीर यांच्यावर तब्बल २३ गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. Letter bomb on Mumbai Ex Police commissioner Parambir Singh\nघाडगेंच्या या 'लेटर बॉम्ब'ने खळबळ उडाली आहे. घाडगे हे अकोल्यातील पोलीस नियंत्रण कक्षात नेमणुकीला आहेत. या अधिकाऱ्याने परमबीर सिंग यांच्या विरोधात तब्बल 14 पानांचे पत्र मुख्यमंत्र्यांसह गृहमंत्री, पोलीस महासंचालक यांना पाठवले आहे. नेमकं काय म्हटलंय या पोलिस अधिकाऱ्याने आपल्या लेटर बॉम्ब मधून....\n► परमबीर सिंग हे ठाण्याच्या पोलिस आयुक्तपदी व अन्य ठिकाणी नेमणुकीस असताना त्यांच्या सोबत पो.हवा.फ्रान्सीस डिसिल्वा आणि पो.ना.प्रशांत पाटील असे दोघजण हे गेले २० वर्षापासून असून खाजगी व्यवहारासाठी व बदल्यामधील भष्टाचाराच्या रक्कमेची देवाण घेवाण करण्यासाठी व बेनामी संपत्ती खरेदी विक्री करण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. त्या दोघांनाही परमबीर सिंग यांनी बेनामी संपत्ती कोठे व कोणाच्या नावावर खरेदी केली आहे याबाबत संपूर्ण माहिती आहे. परमबीर सिंग यांनी सिंधदुर्ग जिल्हयात दुसऱ्याच्या नावे २१ एकर जमीन खरेदी केलेली आहे.\n► परमबीर सिंग यांनी पोलीस अधिकाऱ्याचे बदल्या करण्याकरिता एजंट राजू अय्यर यास ठेवले होते त्यांचेकडे बदल्यातील भष्टाचाराच्या रक्कमा जमा केलेनंतर बदल्या केल्या जात होत्या. Letter bomb on Mumbai Ex Police commissioner Parambir Singh\n► परमबीर सिंग यांन��� कोट्यवधीची संपत्ती कमवली असून सिंगापूरला दोन हजार कोटी तर इंडियाबुल्स मध्ये पाच हजार कोटींची गुंतवणूक केली आहे\n► परमबीर सिंग यांनी दिवाळीला भेट म्हणुन प्रत्येक झोनच्या डिसीपी कडून प्रत्येकी ४० तोळे सोन्याचे बिस्कीट, सहाय्यक पोलिस आयुक्तांकडून प्रत्येकी २० ते ३० तोळयाचे सोन्याचे बिस्कीट व पोलिस उपनिरिक्षकांकडून सुमारे ३० ते ४० तोळे सोन्याची बिस्कीटे घेतली आहेत.\nहे देखिल वाचा - परमबीरसिंग यांचे तेलगीशीही होते आर्थिक हितसंबंध\n► परमबीर सिंग हे पोलीस आयुक्त, ठाणे शहर येथे कार्यरत असतांना त्यांनी बिल्डर जग्गू खटवाणी कोपरी यांच्याकडे सुमारे १०० कोटी रुपयांची गुंतवणूक बिल्डर व्यवसायात केली आहे\n► परमबीर सिंग यांनी भष्टाचार करून मिळविलेले पैसे हे बिल्डर बोमन इराणी आणि रूरूतमजी यांचेकडे गुंतवले आहेत. Letter bomb on Mumbai Ex Police commissioner Parambir Singh\n► परमबीर सिंग ठाण्याच्या पोलिस आयुक्तपदी असताना ते पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यात भष्टाचार करत असल्याने सर्व पोलीस स्टेशन हददीत अवैध धंदे सुरू होते. त्याचे दरमहा करोडो रूपये हे परमबीर सिंग यांना त्यांच्या हस्तकामार्फत मिळत होते.\nपरमबीर सिंग यांनी माझ्यावर देखील गुन्हे दाखल करण्यात आल्याचेही पत्रात म्हटले आहे. एस.आय.टी. स्थापन करून माझ्या विरोधात दाखल केलेल्या खोट्या गुन्हयांचा तपास करून दोषी अधिकाऱ्यांविरूध्द व त्यांना मदत करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांविरूध्द व इतरांवर गुन्हे दाखल करून तपास करावा, अशी विनंतीही घाडगेंनी केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/photo-gallery/chennai-super-kings-practice-session-ms-dhoni-bowled-harikishan-reddy-bowl-421030.html", "date_download": "2021-06-21T22:44:11Z", "digest": "sha1:FVCGEMDVFIYXXQ7W6R5GSBQMTF4VEVZQ", "length": 14648, "nlines": 239, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nIPL : चेन्नईच्या ताफ्यात 22 वर्षीय गोलंदाज, रॉकेट बोलिंगने धोनीचा स्टम्प उडाला\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nहरिशंकरने धोनीसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे ज्यामध्ये तो धोनीच्या डाव्या बाजूला उभा आहे. तो फोटो शेअर करताना त्यानं लिहिलंय, 'ड्रीम प्रोजेक्ट...' दोघांच्याही चेहऱ्यावर स्मितहास्य आहे. तसंच दोघांनीही सीएसकेची जर्सी घातली आहे.\nइंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलसाठी सध्या चेन्नई सुपर किंग्स जोरदार तयारी करत आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर टीमचं प्रॅक्टिस सेशल सुरु आहे. यामध्ये खेळाडू विशेष मेहनत घेत आहेत. अशातच फ्रेचायजीने महेंद्र सिंग धोनीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो तगडे शॉट खेळताना दिसून येत आहे. तसंच त्याचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसून येत आहे.\nचेन्नईचा कर्णधार कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी 22 वर्षीय गोलंदाज हरिशंकर रेड्डीच्या गोलंदाजीवर क्लिनबोल्ड झाला. रेड्डीला बॉल इतका स्पीडमध्ये होता की धोनीला काही कळायच्या आत बॉल लेग स्टम्पवर जाऊन आदळला.\nव्हिडीओमध्ये दिसून येत आहे की धोनीला बोलिंग करण्यासाठी हरिकिशन रनअप घेतो. तो स्टम्पच्या जवळ येऊन पूर्ण ताकदीने बॉल फेकतो. तो बॉल एवढा स्पीडने पडतो की धोनीला बॉलचा अंदाज येत नाही. सरतेशेवटी धोनीचा लेग स्टम्प उखाडला जातो.\nहरिशंकरने धोनीसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे ज्यामध्ये तो धोनीच्या डाव्या बाजूला उभा आहे. तो फोटो शेअर करताना त्यानं लिहिलंय, ‘ड्रीम प्रोजेक्ट…’ दोघांच्याही चेहऱ्यावर स्मितहास्य आहे. तसंच दोघांनीही सीएसकेची जर्सी घातली आहे.\nहरिकिशन रेड्डीला चेन्नईने 20 लाख रुपये देऊन आपल्या संघात समावेश करुन घेतला आङे. त्याने आंध्रप्रदेशसाठी विजय हजारे ट्रॉफी आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये शानदार गोलंदाजी केलीय.\nभारताचा फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरच्या वडिलांनी घर सोडलं\nDC vs SRH : कदाचित ‘तो’ टॉयलेटला गेला असेल, म्हणून सुपर ओव्हर खेळू शकला नाही, दिग्गज क्रिकेटपटूचा वॉर्नरला टोला\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेला निवडणूक आयोगच जबाबदार, अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा: मद्रास हायकोर्ट\nराष्ट्रीय 2 months ago\nSRH vs DC, IPL 2021 Match 20 Result | सुपर ओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्सची सनरायजर्स हैदराबादवर मात\nक्रिकेट चाहत्यासांठी मोठी बातमी, मुथय्या मुरलीधरनवर अँजिओप्लास्टी\nNagpur | नागपुरात ईडीकडून अविनाश भोसलेंचं ली-मेरिडियन हॉटेल सील\nखासगी रुग्णालयातील कोरोना मृत्यूंची सीआयडी चौकशी करा, सफाई कर्मचारी संघटनेचा उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा\nअन्य जिल्हे4 hours ago\nघाटी रुग्णालयात तारीख संपलेल्या केमिकल्सचा वापर \nमहिला कशाप्रकारे सुरू करू शकतात आपला व्यवसाय; जाणून घ्या यशाची गुपिते\nभाजपचा एकही आमदार फुटला नाही, दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रयत्न, सुधीर मुनगंटीवारांचा टोला\n हे तुमच्यासोबतही घडू शकतं, पोलीस असल्याचं सांगून महिलेचे सव्वा तीन लाखांचे दागिने पळवले\nGemini/Cancer Rashifal Today 22 June 2021 | नोकरीत चढउतार असतील, विवाहबाह्य प्रेम प्रकरणांपासून दूर राहा\nAquarius/Pisces Rashifal Today 22 June 2021 | व्यवसायिक दृष्टीकोनातून वेळ अनुकूल, महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी\nVideo | स्वत:ला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न, शेवटी व्हायचं तेच झालं, दोन महिलांचा व्हिडीओ व्हायरल\nSagittarius/Capricorn Rashifal Today 22 June 2021 | चिंता आणि तणाव दूर होईल, आर्थिक स्थिती चांगली असेल\nमराठी न्यूज़ Top 9\nमंत्रालयात बाॅम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल, पुणे पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं\nमहाराष्ट्राची चिंता वाढली, राज्यात डेल्टा प्लसचे 21 रुग्ण, रत्नागिरी, जळगावनं टेन्शन वाढवलं\nGemini/Cancer Rashifal Today 22 June 2021 | नोकरीत चढउतार असतील, विवाहबाह्य प्रेम प्रकरणांपासून दूर राहा\nAquarius/Pisces Rashifal Today 22 June 2021 | व्यवसायिक दृष्टीकोनातून वेळ अनुकूल, महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी\nघाटी रुग्णालयात तारीख संपलेल्या केमिकल्सचा वापर \nLibra/Scorpio Rashifal Today 22 June 2021 | इतरांच्या कार्यात हस्तक्षेप करु नका, अनावश्यक खर्च होईल\nVideo | स्वत:ला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न, शेवटी व्हायचं तेच झालं, दोन महिलांचा व्हिडीओ व्हायरल\nMaharashtra Coronavirus LIVE Update : अकोल्यात आज दिवसभरात 7 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह\nMaharashtra News LIVE Update | सिडको घेराव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत पोलिसांकडून महत्त्वाचे रस्ते बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.webnewswala.com/news/inflation-after-the-budget-lpg-cylinder-petrol/", "date_download": "2021-06-21T21:35:49Z", "digest": "sha1:K56H5E7MCWA3SGLMB2JDU4YVQRCBD6VM", "length": 14837, "nlines": 189, "source_domain": "www.webnewswala.com", "title": "अर्थसंकल्पानंतर महागाई; LPG सिलिंडर, पेट्रोल डिझेल दरवाढ - Team WebNewsWala", "raw_content": "\nआजच्या ताज्या मराठी बातम्या\nअर्थसंकल्पानंतर महागाई; LPG सिलिंडर, पेट्रोल डिझेल दरवाढ\nअर्थसंकल्पानंतर महागाई; LPG सिलिंडर, पेट्रोल डिझेल दरवाढ\nअर्थसंकल्पानंतर महागाई; LPG सिलिंडर, पेट्रोल डिझेल दरवाढ\nनवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलचे दर स्थिर होते. मात्र, गुरुवारी पेट्रोल डिझेलच्या दरवाढ करण्यात आली आहे. मुंबईत पेट्रोलचे दर 93.20 रुपये प्रतिलिटर तर डिझलेचे दर 83.67 रुपये प्रतिलिटर झाले आहेत. तर एलपीजी सिलिंडरमध्ये 25 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत 710 रुपये 14 किलोग्रॅमच्या स���लिंडरसाठी मोजावे लागणार आहेत. यापूर्वी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 190 रुपयांची वाढ करण्यात आली होती.\nमुंबईत पेट्रोलचे दर 93.20 रुपये प्रतिलिटर तर डिझलेचे दर 83.67 रुपये प्रतिलिटर\nअर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवर कृषी अधिभार\nअर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवर कृषी अधिभार लावण्यात आला होता. मात्र, या अधिभाराचा बोजा सर्वसामान्यांवर पडणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले होते. मात्र, अर्थसंकल्पानंतर दोनच दिवसांनी पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरची दरवाढ करण्यात आली आहे. एलपीजी सिलिंडरच्या दरात तब्बल 25 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे राजधानी नवी दिल्लीत 14 किलोग्रॅमच्या सिलिंडरसाठी 719 रुपये प्रतिसिलिंडर मोजावे लागणार आहेत. कोलकातामध्ये 745.50 रुपये प्रतिसिलिंडर, चेन्नईत 745.50 रुपये तर मुंबईत 710 रुपये प्रतिसिलिंडरसाठी मोजावे लागणार आहेत.\nसरकारचा पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रणाचा निर्णय\nमोबाईल वापरून घरबसल्या मिळवा LPG सबसिडी\nपेट्रोल, डिझेलच्या किंमतीत वाढ; मुंबईत पेट्रोल शंभरीच्या उंबरठ्यावर\nपेट्रोल दरवाढीवर E20 पेट्रोल चा उतारा\nतर मुंबईत 710 रुपये 14 किलोग्रॅमच्या सिलिंडरसाठी मोजावे लागणार\nआंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत सातत्याने वाढ\nआंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे तेल कंपन्यांनी पेट्रोल डिझेलच्या दरातही वाढ केली आहे. राजधानी नवी दिल्लीत पेट्रोल 86.65 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 76.83 रुपये प्रतिलिटर झाले आहे. मुंबईत पेट्रोलचे दर 93.20 रुपये प्रतिलिटर तर डिझलेचे दर 83.67 रुपये प्रतिलिटर झाले आहेत. चेन्नईत पेट्रोल 89.13 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 82.04 रुपये प्रतिलिटर झाले आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 88.01 तर डिझेल 80.41 रुपये झाले आहे.\nया वर्षात सुरुवातीलाच पेट्रोल डिझलेच्या दरांनी गाठला उच्चांक\n2021 या वर्षात पेट्रोल डिझेलचे दर झपाट्याने वाढत आहे. या वर्षात सुरुवातीलाच पेट्रोल डिझलेच्या दरांनी उच्चांक गाठला आहे. त्यामुळे महागाई वाढण्याचे संकेत मिळत आहेत. पेट्रोल डिझलेची दरवाढ झाल्याने त्याचा सर्वच क्षेत्रांवर परिणाम होतो. त्यामुळे महागाईतही वाढ होते.\nआमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्���ाम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nCryptocurrency ला Infosys अध्यक्षांचा पाठिंबा\nराज्याबाहेर मोदींना धोबीपछाड देण्यास ममता दीदी तयार\nCorona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी\nमोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर\nCorona Vaccine या वर्षात उपलब्ध होणार 187 कोटी डोस\nमोदीजी दाढी करा चहावाल्याने पंतप्रधानांना पाठवली मनीऑर्डर\nकेंद्राची सिरम भारत बायोटेक बायोलॉजिकल-ई ला मोठी ऑर्डर\nCorona vaccine राज्याला मिळणार किती लसी समजून घ्या गणित\nपालिकेच्या शाळा यापुढे ‘मुंबई पब्लिक स्कूल’\nCBI अधिकाऱ्यांच्या जीन्स, टी शर्ट, स्पोर्ट शूजवर बंदी\nLockdown अटी होणार शिथिल; मॉल, सिनेमागृह होणार सुरू\nकरोनाकाळात रेल्वे चे १ हजार कोटींहून अधिक नुकसान\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nदहावी-बारावी परीक्षा निर्णय परिस्थितीनुसार\nwebnewswala आयोजित माझा बाप्पा स्पर्धा 2020\nCorona Virus 10 किलो विषाणूंच्या विळख्यात अख्खे जग\nCorona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी\nमोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर\n6 जून रोजी महाविद्यालये, विद्यापीठांत साजरा होणार शिवस्वराज्य दिन\nउज्जैन महाकाल मंदिर सापडला अनमोल खजिना\nSurya Grahan 2021 | वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण 10 जूनला, ‘रिंग ऑफ फायर’\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nराज्याबाहेर मोदींना धोबीपछाड देण्यास ममता दीदी तयार\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\nआजच्या ताज्या मराठी बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://cipvl.org/1200128", "date_download": "2021-06-21T21:33:36Z", "digest": "sha1:4WN7BMCTH4TJ2IW6BSOP7NWNKYWJK3YK", "length": 1613, "nlines": 17, "source_domain": "cipvl.org", "title": "Chrome होस्टचे मेणबत्ती: HTML GET मध्ये", "raw_content": "\nChrome होस्टचे मेणबत्ती: HTML GET मध्ये\nपूर्वी कधीतरी माझ्या ब्राउजरद्वारे HTML शीर्षलेख पाठविणार्या फायरफॉक्ससाठी एक प्लगइन होते, विशेषत: \"GET\" विनंतीमध्ये \"हो��्ट:\" ओळी.\nमी हे प्लगइन ऑनलाइन शोधू शकत नाही. कोणालाही हे करण्यासाठी प्लगइन / मार्ग माहित आहे का मी एक मीठ शोधत आहे पण कोणी काम करेन.\nयाचे विशिष्ट कारण म्हणजे मी एका वेबसाइटवरील वेबसाइटवर काम करण्याचा प्रयत्न करीत आहे ज्यात मी फक्त DNS चे परिवर्तन चालू केले आहे. डीएमएस बदल प्रभावीपणे चालू होतो मी आयपी वापरू शकतो परंतु होस्ट होस्ट त्याच्या योग्य होस्टने सेट नाही म्हणून Source .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Bima+id.php", "date_download": "2021-06-21T23:16:24Z", "digest": "sha1:GV7672KR2WJJTZAHTAY65UMBOQJO57JY", "length": 3402, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Bima", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Bima\nआधी जोडलेला 0374 हा क्रमांक Bima क्षेत्र कोड आहे व Bima इंडोनेशियामध्ये स्थित आहे. जर आपण इंडोनेशियाबाहेर असाल व आपल्याला Bimaमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. इंडोनेशिया देश कोड +62 (0062) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Bimaमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +62 374 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनBimaमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +62 374 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0062 374 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Herrsching+a+Ammersee+de.php", "date_download": "2021-06-21T22:37:12Z", "digest": "sha1:ZVH2T6UVCAEJ663TSU64JYW5OHMXRPIT", "length": 3530, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Herrsching a Ammersee", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडलेला 08152 हा क्रमांक Herrsching a Ammersee क्षेत्र कोड आहे व Herrsching a Ammersee जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Herrsching a Ammerseeमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 (0049) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Herrsching a Ammerseeमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +49 8152 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनHerrsching a Ammerseeमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +49 8152 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0049 8152 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/topic/vaccination-center", "date_download": "2021-06-21T21:27:34Z", "digest": "sha1:HPSVKA4HJNJMADYFGRYAKTI5CGEYFVDG", "length": 2726, "nlines": 95, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Vaccination Center", "raw_content": "\nधुळ्यात खासगी लसीकरण केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय\nनाशकात होतंय वशिल्याचे लसीकरण\nनाशकात लसीकरण केंद्राच्या नावे फसवणुक\nकल्याण रोड परिसरात आरोग्य केंद्र, लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी\nलसीकरण केंद्रावर पल्स ऑक्सिमीटरने तपासणी केल्याशिवाय लस देऊ नये\nराहाता ग्रामीण रुग्णालयातील लसीकरण केंद्र हलवावे\nco win registration : एकाच दिवसात १.३३ कोटी जणांची नोंदणी\nलस न घेताच नागरिक परतले घरी\nईएसआयसी कोविड सेंटरच्या जागी लसीकरण केंद्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.webnewswala.com/news/hypercharge-fast-charging-support-full-charge-of-the-phone-in-8-minutes/", "date_download": "2021-06-21T22:37:28Z", "digest": "sha1:2QB6WGCY4RECXUZB2DET7ONHDLPOVPUY", "length": 16031, "nlines": 192, "source_domain": "www.webnewswala.com", "title": "HyperCharge फास्ट चार्जिंग सपोर्ट 8 मिनिटात फोन पूर्ण चार्ज - Team WebNewsWala", "raw_content": "\nआजच्या ताज्या मराठी बातम्या\nHyperCharge फास्ट चार्जिंग सपोर्ट 8 मिनिटात फोन पूर्ण चार्ज\nHyperCharge फास्ट चार्जिंग सपोर्ट 8 मिनिटात फोन पूर्ण चार्ज\nHyperCharge फास्ट चार्जिंग सपोर्ट 8 मिनिटात फोन पूर्ण चार्ज\nWebnewswala Online Team – फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारे बरेच स्मार्टफोन बाजारात दाखल होत आहेत. टेक कंपन्या या तंत्रज्ञानाशी संबंधित नवनवे गॅझेट्स सादर करत असतात. दरम्यान, शाओमी कंपनीने 200 W हायपरचार्ज (Xiaomi HyperCharge) फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान सादर केले आहे, जे 8 मिनिटांपेक्षा कमी वेळेत 4,000mAh क्षमतेची बॅटरी पूर्णपणे चार्ज करु शकते, असा दावा कंपनीने केला आहे.\nयाव्यतिरिक्त, कंपनीने 120W वायरलेस फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान सादर केले आहे जे 15 मिनिटांत 4,000 एमएएच बॅटरी क्षमता असलेला स्मार्टफोन पूर्णपणे चार्ज करण्याचा दावा करते. 200W हायपरचार्ज फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानासह कंपनीने गेल्या वर्षी Mi 10 Ultra आणि 80W वायरलेस फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानासह 120W फास्ट चार्जिंग सिस्टिम सादर करण्यात आली होती. यामुळे Xiaomi कंपनी 200W फास्ट चार्जिंग सादर करणारी पहिली ओईएम बनते. 200W फास्ट चार्जिंग सिस्टिम स्मार्टफोनसाठी सर्वाधिक आहे.\nHyperCharge फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीची घोषणा\nचिनी टेक जायंटने ट्विटरवर 200 W HyperCharge फास्ट चार्जिंग आणि 120 डब्ल्यू वायरलेस फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीची घोषणा केली. शाओमीने एक व्हिडिओ पोस्ट केला ज्यामध्ये 4,000 एमएएच बॅटरीसह स्मार्टफोन नवीन वायर्ड आणि वायरलेस तंत्रज्ञानासह किती वेगवान आहे, याबद्दल माहिती दिली आहे. व्हिडिओमध्ये असे दिसून आले आहे की, 4000 एमएएच बॅटरी असलेला स्मार्टफोन 10 टक्के चार्ज होण्यासाठी केवळ 44 सेकंद लागतात, 50 टक्के चार्ज होण्यासाठी केवळ 3 मिनिटे लागतात, तर वायर्ड फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानासह फोन 8 मिनिटांपेक्षा कमी वेळात पूर्णपणे चार्ज केला जातो.\nसॅमसंग मोबाईल चा मोठा निर्णय, फोन मिळणार चार्जर शिवाय\nमोबाइल क्षेत्राचा GPRS ते 5 G प्रवास\nमंदीत Smartphone मार्केटमध्ये चांदी\nअ‍ॅपल ची मोठी घोषणा ‘आयफोन’ मधील ‘I’ आता India\nXiaomi च्या फोनचा जगभरात धुमाकूळ\nचीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीने (Xiaomi) एक नवीन विक्रम नोंदवला आहे. या कंपनीचा एक स्मार्टफोन जगभरात सर्वाधिक विकला जाणारा स्मार्टफोन ठरला आहे. काउंटरपॉईंट रिसर्च ग्लोबल हँडसेट मॉडेल ट्रॅकरच्या मते, शाओमीचा रेडम�� 9 ए (Redmi 9A) स्मार्टफोन 2021 च्या पहिल्या तिमाहीत सर्वाधिक विक्री होणारा स्मार्टफोन ठरला आहे.\nहा स्मार्टफोन व्हॉल्यूमच्या बाबतीत अव्वल स्थानी राहिला आहे, तर सॅमसंग गॅलेक्सी एस 21 अल्ट्रा 5 जी (Galaxy S21 Ultra 5G) या स्मार्टफोनने कमाईच्या बाबतीत विक्रम नोंदविला आहे आणि अव्वल स्थानावर आहे. शाओमी रेडमी 9 ए स्मार्टफोन गेल्या वर्षी ‘देश का स्मार्टफोन’ या टॅगलाइनअंतर्गत भारतात सादर करण्यात आला होता.\nRedmi 9A स्मार्टफोनची सर्वाधिक विक्री चीन आणि भारतात झाली तर Redmi 9 ने दक्षिण आशियाई बाजारात चांगली कामगिरी केली आहे. काउंटरपॉईंट रिसर्चमध्ये असे म्हटले आहे की, Redmi 9, Redmi 9A आणि Redmi Note 9 च्या जबरदस्त विक्रीमुळे शाओमी कंपनी ग्लोबली $150 च्या प्राइस बँडमध्ये अव्वल ठरली आहे आणि कंपनीने या सेगमेंटमध्ये 19 टक्के वाटा मिळविला आहे.\nwebnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या\nआमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nCorona Virus 10 किलो विषाणूंच्या विळख्यात अख्खे जग\nCryptocurrency ला Infosys अध्यक्षांचा पाठिंबा\nओमान ची T 20 World Cup आयोजनाची तयारी\nWorld record १,२,३… नव्हे तर १० मुलांना दिला जन्म\nकर्णधार सुनील छेत्री चा विक्रम लिओनेल मेस्सी ला टाकले मागे\nएका कंपनी मुळे झाला जगातील इंटरनेट ठप्प\nलहान मुलांबाबत दिलासादायक बातमी; संशोधनाने कमी केली चिंता\nIPL 2021 Update आयपीएलचा दसऱ्याचा मुहूर्तही चुकणार\nठाणे परदेशात जाणाऱ्या 195 विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण\nअ‍ॅलोपॅथी वादात अक्षय कुमारची एन्ट्री\nएमएसआरटीसीच्या सार्वजनिक बससेवा आता कॅशलेश\nआज रिलॉन्च होणार IRCTC वेबसाइट\nरेल्वे वाहतुकीच्या नियोजनासाठी 139 क्रमांकाची सुरुवात\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nदहावी-बारावी परीक्षा निर्णय परिस्थितीनुसार\nwebnewswala आयोजित माझा बाप्पा स्पर्धा 2020\nCorona Virus 10 किलो विषाणूंच्या विळख्यात अख्खे जग\nCorona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी\nमोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर\n6 जून रोजी महाविद्यालये, विद्यापीठांत साजरा होणार शिवस्वराज्य दिन\nउज्जैन महाकाल मंदिर सापडला अनमोल खजिना\nSurya Grahan 2021 | वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण 10 जूनला, ‘रिंग ऑफ फायर’\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nराज्याबाहेर मोदींना धोबीपछाड देण्यास ममता दीदी तयार\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\nआजच्या ताज्या मराठी बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/articles?language=mr&state=maharashtra&topic=sucking-pests-control", "date_download": "2021-06-21T22:38:48Z", "digest": "sha1:3D3LW2DFEPCRHWN3MQGQ5DQ7PS3SBGDS", "length": 3128, "nlines": 56, "source_domain": "agrostar.in", "title": "नवीन कृषी लेख किंवा पोस्ट - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nशोषक कीटक नियंत्रणकृषी ज्ञान\nजमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी हिरवळीच्या पिकांची लागवड करावी\nहिरवळीच्या पिकांमुळे जमिनीत नत्राची मात्रा वाढते कडधान्यवर्गीय पिकांची मुख्य पिकांच्या दोन ओळीत पेरणी करावी. यामुळे मुख्य पिकांसाठी नत्राची उपलब्धता वाढते तसेच जमिनीची...\nसल्लागार लेख | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nशोषक कीटक नियंत्रणकृषी ज्ञान\nभाजीपाला पिकांमधील सापळा पिके\n• टोमॅटो या पिकामध्ये फळ अळीचा प्रादुर्भावजास्त प्रमाणात आढळून येतो.फळ पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी टोमॅटो पिकाभोवती मका लागवड करावी.त्यामुळे किडींचा प्रादुर्भाव...\nसल्लागार लेख | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nपीक संरक्षणशोषक कीटक नियंत्रणकापूसकृषी ज्ञान\nकपाशीच्यापिकावर रस शोषणाऱ्याकिडीचा वाढता हल्ला\nसल्लागार लेख | Agriscience न्यूज नेटवर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/rain-possibility-in-center-maharashtra-and-vidrabha/", "date_download": "2021-06-21T21:57:36Z", "digest": "sha1:VONK5LFSSSGBNG4RO3LXUKPQXMNLEYZE", "length": 9129, "nlines": 84, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "मध्य महाराष्ट्रासह विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nमध्य महाराष्ट्रासह विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता\nराज्यातील वातावरणात पुर्वमोसमी पाऊस पडण्यासाठी पोषक हवामान तयार होत आहे. यामुळे राज्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे शेतकरी राजा चिंतेत पडला आहे. काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान होत आहे. शनिवारी मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी हलक्या प्रतिचा पाऊस झाला. दरम्यान आजही मध्य महाराष्ट्र, विदर्भात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मराठवाड्यात विजांसह हलक्या प्रतिच्या पावसाची शक्यता आहे.\nमंगळवारपासून राज्याच्या बहुतांशी भागात उन्हाचा पार वाढण्याची शक्यता आहे. राज्यातील काही भागात पाऊस झाला असलता तरी काही भागात ढगाळ हवामानासह उष्ण व दमट हवामान असल्याने उकाड्यात वाढ झाली होती. अनेक ठिकाणी तापमान ३६ ते ३९ अंशांदरम्यान आहे. त्यामुळे चटका वाढला असून उन्हाची झळ अनुभवायस मिळत आहे. रविवारी सोलापूर व चंद्रपूर येथे ३९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उद्यापासून तापमानात काहीशी वाढ होण्याची शक्यता आहे. मालेगाव आणि नाशिक येथे रविवारी ३४.६ सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दक्षिण छत्तीसगडपासून विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक, उत्तर केरळपर्यंत कमी हवेच्या दाबाचा पट्टा कायम आहे. अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरातून होत असलेल्या बाष्पाच्या पुरवठ्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण होत आहे.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nनानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, मराठवाडा, विदर्भाच्या लाभार्थींच्या खात्यात 966.30 कोटींचा निधी जमा\n26 हजार शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले खत व बियाणे\nमोदींनी लॉन्च केलं mYoga App जगाला मिळणार योगाचे धडे\n10 गुंठे जमिनीवर दोन लाखाचं उत्पन्न देणाऱ्या स्ट्रॉबेरीवर होणार संशोधन\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा ��र्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/nota/", "date_download": "2021-06-21T23:35:53Z", "digest": "sha1:J4XHD3OEB5RZYCQKZDHDZ7OME6QJVKF7", "length": 5737, "nlines": 82, "source_domain": "mpcnews.in", "title": "NOTA Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri : प्रलंबित प्रश्नांची नाराजी मतदानातून उघड, 12 हजार 756 मतदारांनी वापरला ‘नोटा’\nएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील तब्बल 12 हजार 756 मतदारांनी इलेवट्रॉनिक मतदान यंत्रावरील 'नोटा' बटनाचा वापर केला आहे. त्यामध्ये चिंचवडमध्ये सर्वाधिक 5 हजार 874 मतदारांनी 'नोटा'चे बटन दाबले आहे. त्यामुळे शहरातील प्रलंबित प्रश्नांची…\nBhosari : भोसरी मतदारसंघात ‘नोटा’ चौथ्या स्थानावर\nएमपीसी न्यूज - भोसरी विधानसभेचा निकाल हाती आला आहे. महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांना पुन्हा एकदा आमदार म्हणून भोसरीच्या जनतेने कौल दिला आहे. दुस-या स्थानावर विलास लांडे, तर तिस-या स्थानावर वंचित बहुजन आघाडीचे शाहनवाज शेख आहेत. एकूण…\nPimpri : उमेदवार वाढले; पिंपरीतील प्रत्येक केंद्रावर लागणार दोन मतदान यंत्रे\nएमपीसी न्यूज - पिंपरी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक रिंगणात पंधरापेक्षा जास्त उमेदवार राहिले आहेत. पिंपरीत 18 उमेदवार आहेत. एका यंत्रावर 15 उमेदवार आणि 'नोटा'चा पर्याय देणे शक्य आहे. त्यामुळे जास्त उमेदवार असल्याने आता या मतदारसंघातील…\nMaval : मावळमध्ये 15 हजार मतदारांच्या पसंतीला एकही उमेदवार पडला नाही\nएमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघातील 21 उमेदवारांपैकी 15 हजार 548 मतदारांच्या पसंतीला एकही उमेदवार पडला नाही. नन ऑफ द अबोव्ह (वरीलपैकी एकही नाही)नोटा या पर्यायाला मावळमधील 15 हजार 548 मतदारांनी पसंती दिली. यात पोस्टल मतदान करणा-या 32…\nPimpri News: स्थायी समितीचे माजी अध्यक्ष, काँग्रेसचे माजी शहर���ध्यक्ष सुरेश सोनवणे यांचे निधन\nSangvi Crime News : रावण गँगकडून हल्ला झाल्यास प्रतिउत्तर देण्यासाठी तडीपार गुंडाने आणली दोन पिस्तूल\nMaval Corona News : दिवसभरात 60 नवे रुग्ण तर 55 जणांना डिस्चार्ज\nPune Crime News : आकर्षक परतावा आणि भिशीच्या नावाखाली गुंतवणूक करण्यास भाग पाडून तीन कोटी 60 लाख रुपयांची फसवणूक…\nPune News : ऐन पावसाळ्यात पुण्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर\nMaval News : मावळातील विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणार 35 टक्के फी सवलत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.athawadavishesh.com/4574/", "date_download": "2021-06-21T23:20:02Z", "digest": "sha1:IAGLTRU43GVYF75AEN6UQ6UKUW5B6NOS", "length": 10813, "nlines": 102, "source_domain": "www.athawadavishesh.com", "title": "आद्यकवी मुकूंदराज स्वामी यात्रेनिमित्त अंबाजोगाईत सोमवारी भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन - आठवडा विशेष", "raw_content": "\nमुख्य पान » Blog » आद्यकवी मुकूंदराज स्वामी यात्रेनिमित्त अंबाजोगाईत सोमवारी भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन\nआद्यकवी मुकूंदराज स्वामी यात्रेनिमित्त अंबाजोगाईत सोमवारी भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन\nनगरपरिषद आणि आद्यकवी मुकूंदराज स्वामी क्रीडा मंडळ व व्यायामशाळा यांचा पुढाकार\nअंबाजोगाई :आठवडा विशेष टीम― अंबाजोगाई नगरपरिषद आणि आद्यकवी मुकूंदराज स्वामी क्रीडा मंडळ व व्यायामशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने व पुढाकाराने आद्यकवी मुकूंदराज स्वामी यात्रे निमित्त दरवर्षी प्रमाणे यावर्षीही अंबाजोगाईत सोमवार,दि.23 डिसेंबर रोजी भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.\nसदरील कुस्ती स्पर्धा ही श्री मुकूंदराज स्वामी समाधी परिसर येथे सोमवार,दि. 23 डिसेंबर 2019 रोजी आयोजित करण्यात आली आहे.ही स्पर्धा 79 किलो,74 किलो,66 किलो,61 किलो,57 किलो,50 किलो या वजनी गटात व ओपन गटासह लहान मुलांचा खुला गटही स्पर्धेत सहभागी होईल. स्पर्धेतील विजेत्यांना रोख रकमेसह प्रथम,द्वितीय आणि तृतीय पारितोषिके देण्यात येणार आहेत.सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत वजन घेतले जातील.तरी मल्लांनी/कुस्ती खेळाडुंनी वेळेत उपस्थित रहावे.पंचाचा निर्णय अंतिम राहील.स्पर्धेचे ठिकाण श्री मुकूंदराज स्वामी समाधी परिसर,अंबाजोगाई (जि.बीड) असे आहे.कुस्ती स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.स्पर्धेच्या यशस्वितेसाठी चंद्रकांतराव लोंढाळ,प्रशांत आदनाक,अशोक देवकर,नगर��ेवक अमोल लोमटे,जीवनराव कराड,सुखदेव देवकते,मधुकर खाडे महाराज,\nहंसराज हजारे,वसंतराव साळवे,राजेभाऊ डाके,अॅड. अविनाश भोसले,धनंजय भोसले,रंगनाथ पाणखडे यांनी पुढाकार घेतला आहे.\nबलात्कारी आरोपीस फाशी द्या―मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे निवेदन\nआज अंबाजोगाईत आद्यकवी मुकुंदराज काव्यसिंधूचे आयोजन\nपाटोदा: जागा परस्पर नावावर करण्याचा ग्रामसेवकाचा प्रताप\nपाटोदा तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज\nराज्य माहिती आयोगाची तांबाराजुरीच्या ग्रामसेवकावर दंडात्मक कारवाई ,ठोठावला बारा हजाराचा दंड\nखते व बियाणे उपलब्ध साठ्यांचा फलक दर्शनी भागात लावल्यास अन्नदात्यांची आर्थिक लूट थांबेल― सुरेश पाटोळे\nपाटोदा तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज\nधनगरजवळका शिखरवाडडी पारनेर चे रस्ता काम गतिने का संथ गतीने \nबीड - पाटोदा तालुक्यातील चुंबळी येथे जबर दरोडा तीन जण जबर जखमी\nपाटोदा: जागा परस्पर नावावर करण्याचा ग्रामसेवकाचा प्रताप\nराज्य माहिती आयोगाची तांबाराजुरीच्या ग्रामसेवकावर दंडात्मक कारवाई ,ठोठावला बारा हजाराचा दंड\nखते व बियाणे उपलब्ध साठ्यांचा फलक दर्शनी भागात लावल्यास अन्नदात्यांची आर्थिक लूट थांबेल― सुरेश पाटोळे\nधनगरजवळका शिखरवाडडी पारनेर चे रस्ता काम गतिने का संथ गतीने \nतुमच्यासाठी खास निवडक बातम्या\nपाटोदा: जागा परस्पर नावावर करण्याचा ग्रामसेवकाचा प्रताप\nपाटोदा तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज\nराज्य माहिती आयोगाची तांबाराजुरीच्या ग्रामसेवकावर दंडात्मक कारवाई ,ठोठावला बारा हजाराचा दंड\nखते व बियाणे उपलब्ध साठ्यांचा फलक दर्शनी भागात लावल्यास अन्नदात्यांची आर्थिक लूट थांबेल― सुरेश पाटोळे\nपाटोदा तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज\nधनगरजवळका शिखरवाडडी पारनेर चे रस्ता काम गतिने का संथ गतीने \nबीड - पाटोदा तालुक्यातील चुंबळी येथे जबर दरोडा तीन जण जबर जखमी\nयशवंतराव चव्हाण महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण\nतुळशीचे रोप देवून जागतिक पर्यावरण दिन साजरा , लोकनेते गोपीनाथराव मुंडे गोरक्षण शाळेचा स्तुत्य उपक्रम\nआपेगाव कोविड केअर सेंटर मधील कोरोना योध्दयांचा सत्कार\nआठवडा विशेष हे वृत्तपत्र भारत सरकार आरएनआय नोंदणीकृत आहे. नोंदणी क्र.MAHMAR/2019/78533. सर्व वाद-विवाद पाटोदा न्यायालय अंतर्गत\nआठवडा विशेष ― सर्व हक��क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/in-one-month-more-than-600-children-in-the-country-are-orphaned", "date_download": "2021-06-21T22:10:13Z", "digest": "sha1:XYLS35ZDZ7SFZ3LON7OUBYXXHIE4GORD", "length": 9536, "nlines": 143, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | एका महिन्यात देशातील ६०० हून अधिक बालके अनाथ", "raw_content": "\nएका महिन्यात देशातील ६०० हून अधिक बालके अनाथ\nसकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था\nनवी दिल्ली - कोरोनाच्या लाटेत (Corona Waves) फक्त एका महिनाभराच्या काळात देशातील सुमारे किमान ६०० बालकांनी (Children) आपल्या मातापित्यांचे छत्र गमावले आणि ती सर्वार्थाने अनाथ (Orphaned) झाली, ही माहिती केंद्र सरकारनेच (Central Government) दिली आहे. (In one month more than 600 children in the country are orphaned)\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेक जणांनी आपल्या आप्तस्वकीयांना गमावले. यातच कोरोनाने अनाथपण लादलेल्या बालकांची संख्या शेकडोंच्या घरात असल्याचे सरकारनेच मान्य केले आहे.\nहेही वाचा: ESakal Survey : मोदी सरकारबद्दल करा तुमची 'मन की बात'\nकेंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृति इराणी यांनी आज एका ट्विटद्वारे सांगितले, की संक्रमणाच्या या दुसऱ्या लाटेत एक एप्रिलनंतर आपले माता व पिता असे दोघांनाही गमावणाऱ्या मुलांची संख्या ५७७ आहे. देशातील विविध राज्यांकडून आलेल्या माहितीच्या प्राथमिक आधारावर हा आकडा केंद्राने काढला आहे. मृतांच्या आकडेवारीची परिस्थिती पाहता प्रत्यक्षात ही संख्या यापेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. दरम्यान, कोरोनाने पोरके झालेल्या या बालकांच्या रक्षणाची आणि शिक्षणाची जबाबदारी घेण्यासाठी भारत सरकार कटिबद्ध आहे, असे इराणी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. अनाथ झालेल्या या मुलांच्या कल्याणासाठी पैशाची अजिबात कमतरता नसल्याचे त्यांनी म्हटले.\nकोरोनापासून मुलांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाकडून पूर्वतयारी\nपुणे : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये संसर्ग वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे रुग्णालयांमध्ये पायाभूत सुविधा उभारण्याससोबत आरोग्य यंत्रणा सज्ज करण्यात येत आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण आणि मुलांसह पालकांमध्ये जनजागृती करण्यावर भर देण्यात येईल. तसेच, मुलांमधील ॲंटीबॉडीज\nकोरोनामुळे अनाथ झालेल्यांना पोलिस देणार आधार; मदतीसाठी करा संपर्क\nपिंपरी - कोरोनाच्या संकटात (Corona Crisis) नागरिकांना (Citizens) भेडसावणाऱ्या विविध समस्या सोडविण्यासाठी आता पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) पोलिसही (Police) सरसावले आहेत. नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवरील कारवाई (Crime) अधिक तीव्र करण्यासह कोरोना प्रतिबंधक औषधांचा काळाबाजार (Blackmar\nकोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना भाजपाचा ‘आधार’; महेश लांडगे\nपिंपरी - कोरोनामुळे (Corona) आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या शहरातील मुलांना भारतीय जनता पक्ष (BJP) आता ‘आधार’ (Support) देणार आहे. संबंधित मुलांचे शैक्षणिक पालकत्व (Parenting) स्वीकारण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारणार आहोत, अशी माहिती शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे (Mahesh Landage) यांनी दिली. (B\nकोरोनामुळे अनाथ झालेल्या ७०० मुलांचे होणार मोफत शिक्षण\nशिंदखेडा : कोरोनामुळे (corona) अनाथ झालेल्या महाराष्ट्रातील ७०० मुला-मुलींचे इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत मोफत शिक्षण, राहणे, जेवण, औषधी व डॉक्टरासह (Doctor) पालनपोषणाची जबाबदारी भारतीय जैन संघटनेने (indian Jain Association) स्वीकारल्याची माहिती संघटनेचे संस्थापक शांतिलाल मुथा यांनी ऑनलाइन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/daily-horoscope-and-panchang-21st-february-2021-411597", "date_download": "2021-06-21T23:45:22Z", "digest": "sha1:3HFQQHJYCK7MEKO4EI57KDGXE32GK3RW", "length": 16485, "nlines": 202, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - २१ फेब्रुवारी २०२१", "raw_content": "\nरविवार : माघ शुद्ध ९, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ/मिथुन, चंद्रोदय दुपारी १.१०, चंद्रास्त रात्री २.४६, सूर्योदय ७.००, सूर्यास्त ६.३६, भारतीय सौर फाल्गुन २ शके १९४२.\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग - २१ फेब्रुवारी २०२१\nरविवार : माघ शुद्ध ९, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ/मिथुन, चंद्रोदय दुपारी १.१०, चंद्रास्त रात्री २.४६, सूर्योदय ७.००, सूर्यास्त ६.३६, भारतीय सौर फाल्गुन २ शके १९४२.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\n१८९४ : प्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञ डॉ. शांतिस्वरूप भटनागर यांचा जन्म. भारताला विज्ञानयुगात नेण्यात त्यांची कामगिरी मोलाची होती. त्यांच्या नावाने तरुण शास्त्रज्ञांना दिला जाणारा पुरस्कार मानाचा समजला जातो.\n१८९९ : ‘निराला’ या नावाने प्रसिद्ध असणारे कवी सूर्यकांत त्रिपाठी यांचा जन्म. कवितेत मुक्तछंदाचा वापर करण्याची प्रथा त्यांनी सुरू केली.\n१९६९ : कंपॉझिट प्रॉपेलंट हे इंधन म्हणून वापरल्या गेलेल्या भारतातील पह��ल्या अग्निबाणाचे तुंब्याहून यशस्वी उड्डाण झाले. मुख्य उद्दिष्ट अग्निबाणाच्या चलवेगात कंपॉझिट प्रॉपेलंटची अबाधितता तपासणे. या कसोटीत यशस्वी झालेला हा कंपॉझिट प्रॉपेलंट डॉ. वसंत गोवारीकर यांच्या नेतृत्वाखाली विकसित झाला.\n१९७० : पुणे विद्यापीठाचे कुलगुरू हरिभाऊ पाटसकर यांचे निधन. ते केंद्रीय कायदेमंत्री असताना ‘हिंदू कोड बिल’ सादर केले गेले.\n२००० : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रभाकर नारायण पाटील यांचे निधन.\n२००४ : अवघ्या तीन मिनिटांत उजव्या हाताचा कस काढीत लपेट डावावर दिल्लीच्या जगदीश कालिरामने पुण्याच्या चंद्रहास निमगिरेला चारीमुंड्या चित केले आणि कोल्हापूर महापौर केसरीचा किताब पटकाविला.\nमेष : उधारी, उसनवारी वसूल होईल. आर्थिक स्थिती चांगली राहील.\nवृषभ : मानसिक प्रसन्नता लाभेल. आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल.\nमिथुन : काहींची आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.\nकर्क : महत्त्वाचे पत्रव्यवहार होतील. नवीन गाठीभेटी होतील.\nसिंह : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.\nकन्या : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. प्रवास सुखकर होतील.\nतूळ : खर्चाचे प्रमाण वाढेल. व्यवसायात अडचणी जाणवतील.\nवृश्‍चिक : मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. कौटुंबिक सौख्य लाभेल.\nधनू : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.\nमकर : मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. अंदाज अचूक ठरतील.\nकुंभ : व्यवसायाच्या जागेचे प्रश्‍न सुटतील. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.\nमीन : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.\nराशिभविष्य : मकर आणि कुंभ राशीच्या लोकांनी काय घ्यावी काळजी...\nज्योतिष शास्त्रामध्ये शनिला मोठे महत्त्व आहे. अनेक शनिभक्त शनिशिंगणापूरला येऊन दर्शन घेतात. दर शनिवारी शनीच्या मूर्तीवर तेल वाहतात. पीडा हरणासाठी अजून काय नाना उपाय करतात.\nजाणून घ्या आठवड्याचं राशीभविष्य; मेष राशीचा वाढेल उत्साह\nमन सब का आधार माणसाचं दैनंदिन जीवन हा एक जाणिवेचा प्रवास असतो. दिवसभर माणूस काही काळ जागा असतो, काही काळ झोपेत, स्वप्नात जागा असतो, तर काही काळ स्वप्नाव्यतिरिक्त गाढ झोपेत असतो. माणसाचं एकच मन जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती (गाढ झोप) अशा तिन्ही अवस्थांतून फु���त असतं, फळत असतं, गहिवरत असतं, वि\nतिची आणि तुझी 'ही' रास आहे 'या' राशींच्या कपल्सचं पटणं कठीण..\nमुंबई : भारतीय परंपरेनुसार लग्नाआधी मुलगा आणि मुलीची जन्मपत्रिका बघणं महत्वाचं मानलं जातं. जन्मपत्रिकेनुसार तुमची कुंडली जुळत असेल तरच लग्न ठरवण्यात काहींचा कल असतो. मात्र प्रेमविवाह करणाऱ्यांना कुंडली किंवा राशींचं फारसं पडलेलं नसतं. काही लोकं राशिभविष्य आणि ग्रहांवर विश्वास ठेवतात तर काह\n18 मार्च : आजचं भविष्य आवर्जून वाचा\nआजचे दिनमान 18 मार्च 2020 बुधवार\nजाणून घ्या आजचे राशी भविष्य; तूळ राशीसाठी आनंदाचा दिवस\nमेष : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. दैनंदिन कामात सुयश लाभेल. दैनंदिन कामास विलंब लागण्याची शक्यता आहे. वृषभ : जिद्द वाढणार आहे. मनोबलाच्या जोरावर कामे यशस्वी कराल. आत्मविश्वामसपूर्वक वागाल. मिथुन : आज तुमचे कामामध्ये लक्ष लागणार नाही. एखादी मानसिक चिंता राहील. कामाचा ताण व दगदग जाणवेल.\nराशिभविष्य (ता. १७ जानेवारी २०२१ ते २३ जानेवारी २०२१)\n माणूस आणि माणसाचं अस्तित्व हे एक स्पंदन आहे आणि हे स्पंदन आजूबाजूच्या वातावरणावर परिणाम करत असतं. पंचमहाभूतं खवळतात हे आम्ही मान्य करतो. अशा या नैसर्गिक दुर्घटनांपासून बचाव करण्यासाठी माणूस आपली सुरक्षाव्यवस्था कार्यान्वित ठेवतच असतो; परंतु माणूस आणि माणसाची स्पंदन\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग - 28 डिसेंबर\nसोमवार : मार्गशीर्ष शुद्ध १४, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ/मिथुन, सूर्योदय ७.०६ सूर्यास्त ६.०६, चंद्रोदय दुपारी ४.४०, चंद्रास्त सकाळी ६.१४, भारतीय सौर पौष ७ शके १९४२.------------------------------------------------------\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग- १४ जानेवारी २०२१\nगुरुवार : पौष शुद्ध १, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर, चंद्रोदय सकाळी ७.४५, चंद्रास्त सायंकाळी ७.३१, मकर संक्रांती, चंद्रदर्शन, संक्रमण पुण्यकाळ सकाळी ८.१५ पासून सायंकाळी ४.१५ पर्यंत, भारतीय सौर पौष २४ शके १९४२.\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग- १८ जानेवारी २०२१\nसोमवार : पौष शुद्ध ५, चंद्रनक्षत्र पूर्वा भाद्रपदा, चंद्रराशी मीन, चंद्रोदय सकाळी १०.५४, चंद्रास्त रात्री ११.०५, सूर्योदय-७.११, सूर्यास्त-६.१९, भारतीय सौर पौष २७ शके १९४२.\nजाणून घ्या आजचे राशिभविष्य : १५ मे\nदिनांक : 15 मे 2020 : वार : शुक्रवार आजचे दिनमान मेष : शुभ कामासाठी दिवस चांगला नाही. अनेकांचे सहकार्य मिळवू शकाल. वृषभ : खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. मुलामुलींच्या समस्या निर्माण होतील. मिथुन : हाती घेतलेल्या कामात यश मिळवू शकाल. इच्छाशक्ती वाढेल. कर्क : दिवस प्रतिकूल आहे. कोणतीही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2020/08/blog-post_709.html", "date_download": "2021-06-21T22:43:33Z", "digest": "sha1:F5ZSF5HJMXIX2WEQDGYG5JKIHDGAXQ3V", "length": 10182, "nlines": 95, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "मायणी वनउद्यान व पक्षी आश्रयस्थान, मायणी समूह संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविणार - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome महाराष्ट्र रायगड मायणी वनउद्यान व पक्षी आश्रयस्थान, मायणी समूह संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविणार\nमायणी वनउद्यान व पक्षी आश्रयस्थान, मायणी समूह संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविणार\nमायणी वनउद्यान व पक्षी आश्रयस्थान, मायणी समूह संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविणार.\nखटाव तालुक्यातील मायणी, कानकात्रेवाडी व येरळवाडी येथील तलाव व सुर्याचीवाडी येथील पाझर तलाव हा स्थानिक व स्थलांतरित पक्षी यांच्याकरिता वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम ३६ (अ) अन्वये मायणी समूह संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून घोषित करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करुन तो मंजूरीसाठी शासनाकडे सादर करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी वडूज, एस. एन. फुंदे यांनी दिली.\nआज मायणी वनउद्यान व पक्षी आश्रयस्थान येथे डॉ.क्लेमेंट वन मुख्य वनसरंक्षक (प्रादेशिक) कोल्हापूर वनवृत्त कोल्हापूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत उपस्थित लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, पर्यावरणप्रेमी यांनी हे क्षेत्र मायणी समुह संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून घोषित करण्याबाबत सहमती दर्शविली.\nया सभेस डॉ.भारतसिंह हाडा, उपवनसंरक्षक सातारा वनविभाग सातारा, श्री.सागर गवते विभागीय वनाधिकारी (दक्षता) कोल्हापूर, श्री.संजीवन चव्हाण सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो व वन्यजीव) सातारा, सौ.शितल पुंदे वनक्षेत्रपाल वडूज, श्री.सुनिल भोईटे मानद वन्यजीवरक्षक, वनकर्मचारी तसेच मायणी परिसरातील लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, पर्यावरणप्रेमी उपस्थित होते.\nTags # महाराष्ट्र # रायगड\nउल्हास नदीत तरुण गेला वाहून, शोध स���रु , नेरळ येथील घटना\nनेरळ-माथेरान घाटात दरड कोसळली\nनेरळ, कर्जत,खालापूर, पेण,वडखळ इथल्या कारच्या सायलेन्सरची चोरी करणाऱ्या टोळीला कुर्ला येथून अटक\nसांगली वनविभागाचा प्राणीमित्राच्या घरावर छापा:\nशिराळा येथील विद्यार्थीनीने तयार केला गरिबांसाठी व्हेंटिलेटर\nमाथेरान येथे अश्वांचे जंतनाशक लसीकरण व उपचार शिबिर\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ चंद्रपूर जाहिरात ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/photo-gallery/ipl-2021-dc-vs-mi-ipl-14-today-match-delhi-capitals-vs-mumbai-indians-head-to-head-records-441524.html", "date_download": "2021-06-21T23:28:58Z", "digest": "sha1:V6LYFWKCWFRPGGYMFXZMCNFJHRBYCHFA", "length": 13534, "nlines": 245, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nIPL 2021 DC vs MI Head to Head | गत मोसमात मुंबई इंडियन्सकडून 4 वेळा पराभव, दिल्ली पंतच्या नेतृत्वात कमाल करणार\nआयपीएलच्या 14 व्या (ipl 2021) मोसमातील 13 वा सामना दिल्ली कॅपिट्ल्स (Delhi Capitals) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात खेळवण्यात येणार आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nआयपीएलच्या 14 व्या मोसमातील 13 वा सामना मंगळवारी 20 एप्रिल दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात रंगणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वाचा असणार आहे.\nउभयसंघ आतापर्यंत 28 सामन्यात आमनेसामने भिडले आहेत. यामध्ये मुंबई वरचढ राहिली आहे. मुंबईने 16 सामन्यात विजय मिळवला आहे. तर दिल्लीने 12 वेळा मुंबईचा पराभव केला आहे.\n13 व्या मोसमापर्यंत दोन्ही संघ तुल्यबळ होते. गत मोसमात हे दोन्ही संघांचा एकूण 4 वेळा आमनासामना झाला. यामध्ये मुंबईने दिल्लीवर मात केली. या 4 पैकी 2 सामने हे साखळी फेरीतील होते. तर उर्वरित 2 सामन्यांमध्ये हे क्वालिफायर आणि फायनल मॅचचा समावेश होता. मुंबईने दिल्लीला पराभूत करत पाचव्यांदा विजेतेपद पटकावलं होतं.\nफलंदाजी आणि गोलंदाजीच्या बाबतीतही मुंबई दिल्लीपेक्षा सरस आहे. दोन्ही संघांमधून मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक धावा फटकावल्या आहेत. रोहितने 2011 पासून दिल्ली विरुद्ध 633 धावा केल्या आहेत.\nतसेच गोलंदाजीच्या बाबतीतही मुंबईचाच बोलबाला आहे. यॉर्कर किंग जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 18 विकेट्स घेतल्या आहेत.\nSharad Pawar | शरद पवारांच्या बैठकीला ‘हे’ नेते उपस्थित राहणार\nVideo | उद्या दिल्लीमध्ये 15 विरोधी पक्षांची बैठक, शरद पवारांच्या निवासस्थानी होणार बैठक\nInternational Day of Yoga | मलाही योगाचा प्रचंड फायदा, नितीन गडकरींचा नागपुरात योगा\nInternational Day of Yoga | आंतरराष्ट्रीय योग दिनी लडाखमध्ये ITBPच्या जवानांचं योगासन\nशरद पवार दिल्लीत दाखल, महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे नेमकं काय घडतंय\nव्हिडीओ 1 day ago\nNagpur | नागपुरात ईडीकडून अविनाश भोसलेंचं ली-मेरिडियन हॉटेल सील\nखासगी रुग्णालयातील कोरोना मृत्यूंची सीआयडी चौकशी करा, सफाई कर्मचारी संघटनेचा उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा\nअन्य जिल्हे5 hours ago\nघाटी रुग्णालयात तारीख संपलेल्या केमिकल्सचा वापर \nमहिला कशाप्रकारे सुरू करू शकतात आपला व्यवसाय; जाणून घ्या यशाची गुपिते\nभाजपचा एकही आमदार फुटला नाही, दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रयत्न, सुधीर मुनगंटीवारांचा टोला\n हे तुमच्यासोबतही घडू शकतं, पोलीस असल्याचं सा��गून महिलेचे सव्वा तीन लाखांचे दागिने पळवले\nGemini/Cancer Rashifal Today 22 June 2021 | नोकरीत चढउतार असतील, विवाहबाह्य प्रेम प्रकरणांपासून दूर राहा\nAquarius/Pisces Rashifal Today 22 June 2021 | व्यवसायिक दृष्टीकोनातून वेळ अनुकूल, महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी\nVideo | स्वत:ला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न, शेवटी व्हायचं तेच झालं, दोन महिलांचा व्हिडीओ व्हायरल\nSagittarius/Capricorn Rashifal Today 22 June 2021 | चिंता आणि तणाव दूर होईल, आर्थिक स्थिती चांगली असेल\nमराठी न्यूज़ Top 9\nमंत्रालयात बाॅम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल, पुणे पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं\nमहाराष्ट्राची चिंता वाढली, राज्यात डेल्टा प्लसचे 21 रुग्ण, रत्नागिरी, जळगावनं टेन्शन वाढवलं\nGemini/Cancer Rashifal Today 22 June 2021 | नोकरीत चढउतार असतील, विवाहबाह्य प्रेम प्रकरणांपासून दूर राहा\nAquarius/Pisces Rashifal Today 22 June 2021 | व्यवसायिक दृष्टीकोनातून वेळ अनुकूल, महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी\nघाटी रुग्णालयात तारीख संपलेल्या केमिकल्सचा वापर \nLibra/Scorpio Rashifal Today 22 June 2021 | इतरांच्या कार्यात हस्तक्षेप करु नका, अनावश्यक खर्च होईल\nVideo | स्वत:ला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न, शेवटी व्हायचं तेच झालं, दोन महिलांचा व्हिडीओ व्हायरल\nMaharashtra Coronavirus LIVE Update : अकोल्यात आज दिवसभरात 7 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह\nMaharashtra News LIVE Update | सिडको घेराव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत पोलिसांकडून महत्त्वाचे रस्ते बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.zpgadchiroli.in/", "date_download": "2021-06-21T21:30:18Z", "digest": "sha1:ZO3GBNWXVTEX7YW24FI476ECQG7P3GCV", "length": 10365, "nlines": 153, "source_domain": "www.zpgadchiroli.in", "title": "जिल्हा परिषद गडचिरोली – जिल्हा परिषद गडचिरोली", "raw_content": "\nजिल्हा ग्रामीण विकास विभाग\nमहिला व बाल कल्याण विभाग\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nजिल्हा स्तर – पदाधिकारी\nजिल्हा स्तर – अधिकारी\nतालुका स्तर – पदाधिकारी\nतालुका स्तर – अधिकारी\nआपले सरकार सेवा केंद्र\nजिल्हा ग्रामीण विकास विभाग\nमहिला व बाल कल्याण विभाग\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nजिल्हा स्तर – पदाधिकारी\nजिल्हा स्तर – अधिकारी\nतालुका स्तर – पदाधिकारी\nतालुका स्तर – अधिकारी\nजिल्हा परिषद ,गडचिरोलीच्या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे.\nभविष्य निर्वाह निधी व अंशदायी निवृत्ती योजनार्थ वार्षिक जमा विवरणपत्र पाहण्यासाठी येथे क्लीक करा.\nमहाराष्ट्राची भव्यता आणि विविधतेने तुम्ही स्तिमित व्हाल. इथल्या पर्वतराजींवर ज��थवर तुमची नजर पोहोचेल, तितके तुम्ही रोमांचित व्हाल. इथले अभेद्य, महाकाय गडकिल्ले आजही खंबीरपणे अन ताठ मानेने उभे आहेत. इथली असंख्य मंदिरे व लेणी शिलाखंडामधून कलापूर्णरित्या कोरली आहेत.\nगडचिरोली जिल्ह्याची निर्मिती २६ आगस्ट १९८२ रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून झाली. संपूर्ण गडचिरोली जिल्हा हा पूर्वी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये समाविष्ट होता व मुख्यतः गडचिरोली, सिरोंचा ही ठिकाणे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तहसील म्हणून कार्यरत होती. गडचिरोली जिल्ह्याचे एकुण क्षेत्रफळ १४४१२ चौ.कि.मी.आहे\nतक्रार निवारण आणि देखरेख प्रणाली साठी खाली क्लिक करावे\nपरिचर संवर्गातील कार्यरत कर्मचार्‍यांची 01.01.2021 रोजीची तात्पुरती सेवा ज्येष्ठता सूची\nवाहन चालक संवर्गातील कार्यरत कर्मचार्‍यांची 01.01.2021 रोजीची तात्पुरती सेवा ज्येष्ठता सूची\nकंत्राटी पद्धतीने चौकशी अधिकारी नियुक्तीबाबत अर्जाचा नमूना व अटी व शर्ती\nजिल्हा परिषद कर्मचारी जिल्हांतर्गत बदली 2021- विभाग निहाय वास्तव्य ज्येष्ठता यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करावे\nबांधकाम विभाग : काम वाटप समितीमार्फत बांधकामे वाटपाकरिता जाहीर सूचनापत्र\nआरोग्य विभाग : तात्पुरती सेवा ज्येष्ठता यादी दिनांक 01.01.2021\nराष्ट्रीय आरोग्य अभियांनांतर्गत विविध रिक्त पदे कंत्राटी/करार तत्वावर भरण्यासाठी जाहिरात\nराष्ट्रीय आरोग्य अभियांनांतर्गत कंत्राटी/करार तत्वावर पदांकरिता अंतीम पात्र उमेदवारांची यादी\nराष्ट्रीय आरोग्य अभियांनांतर्गत कंत्राटी/करार तत्वावर पदांकरिता अंतीम अपात्र उमेदवारांची यादी\nभविष्य निर्वाह निधी व अंशदायी निवृत्ती योजनार्थ वार्षिक जमा विवरणपत्र पाहण्यासाठी येथे क्लीक करा.\nअनुकंपा तत्वावर संभाव्य नियुक्ती संबंधांने माहिती पूर्ण प्रकरणाची तात्पुरती सूची सन 2020\nउपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य)\nकॉम्प्लेक्स, मुल रोड, गडचिरोली-442605\n@ २०१९ हे जिल्हा परिषदेचे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/double-crisis-is-in-country-some-states-are-in-the-throes-of-cyclones-while-others-are-experiencing-heat-waves-18/", "date_download": "2021-06-21T22:54:33Z", "digest": "sha1:WVGCBUK5WFZCUSOS5TODXUKIN3BWMU35", "length": 10946, "nlines": 86, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "देशात दुहेरी संकट : काही राज्यांवर आहे चक्री वादळांचे सावट: तर काही ठिकाणी येणा�� उष्णतेची लाट", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nदेशात दुहेरी संकट : काही राज्यांवर आहे चक्री वादळांचे सावट: तर काही ठिकाणी येणार उष्णतेची लाट\nराज्यात आजपासून उष्ण व कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. विदर्भासह राज्याच्या विविध भागात उन्हाचा पारा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान कोकणात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जळगावमध्ये देशातील उच्चांकी ४४.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान बंगालच्या उपसागरात आलेल्या अमफ चक्रवादळाची तीव्रता वाढत असल्याने उत्तर व वायेव्यकडून कोरडे वारे मध्य भारतातकडे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, विदर्भात मंगळवारपासून उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.\nकाल अकोला येथे ४४.२ आणि वर्धा येथे ४३.५ अंश तापमानाची नोंद झाली. विदर्भ, मराठवाड्यात अनेक ठिकाणी तापमान चाळशीपार गेले आहे.\nदरम्यान बंगालच्या उपसागरात आलेल्या अमफन चक्रिवादळामुळे नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांना चालना मिळाली आहे. रविवारी मॉन्सून दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटांवर डेरेदाखल झाला आहे. या भागात ढगांची दाटी झाली असून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. मॉन्सूनच्या पुढील वाटचालीस पोषक हवामान असल्याने मंगळवापर्यंतच्या तासांत अंदमान बेटाच्या आणखी काही भागात मॉन्सून दाखल होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. नवीन दिर्घकाली सर्वसामान्य वेळेनुसार मॉन्सून २२ मे पर्यंत अंदमान -निकोबार बेटावर दाखल होत बहुतांश भाग व्यापण्याची शक्यता आहे.\nशनिवारी रात्री उशिरा अमफन चक्रीवादळीची निर्मिती झाली आहे. ओडिशाच्या परादीपपासून ९९० किलोमीटर आणि पश्चिम बंगालच्या दिघापासून ११४० किलोमीटर दक्षिणेकडे असलेले वादळी प्रणालीचे केंद्र ताशी सहा किलोमीटर वेगाने सरकत आहे. येत्या १२ तासात चक्रीवादळ तीव्र होण्याची शक्यता आहे. ओडिशा, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्येही हे चक्रीवादळ थैमान घालू शकते. देशात वेस्टर्न डिस्टर्बेंस सक्रिय आहे. यामुळे जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, उत्तरी राजस्थान आणि पश्चिमी उत्तर प्रदेशातही हवामान खराब होण्याची शक्यता आहे.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्��िय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nनानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, मराठवाडा, विदर्भाच्या लाभार्थींच्या खात्यात 966.30 कोटींचा निधी जमा\n26 हजार शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले खत व बियाणे\nमोदींनी लॉन्च केलं mYoga App जगाला मिळणार योगाचे धडे\n10 गुंठे जमिनीवर दोन लाखाचं उत्पन्न देणाऱ्या स्ट्रॉबेरीवर होणार संशोधन\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathwadasathi.com/category/more/science-technology/", "date_download": "2021-06-21T21:56:47Z", "digest": "sha1:OUA4J4ZZB4KC2H5MFCFTDPZCD5EGBUPY", "length": 7672, "nlines": 209, "source_domain": "marathwadasathi.com", "title": "साय-टेक Archives - Marathwada Sathi", "raw_content": "\nचीनला डच्चू , Apple iPhone 12 सीरीजचं उत्पादन होणार भारतात\nइलॉन मस्क यांच्याकडून चक्क ७०० कोटींचे बक्षीस जाहीर…\n“बायोइंधन टॅंक ” मिटवतायेत कचऱ्याच्या समस्या\nया अभिनेत्रीचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक…\nव्हॉट्सअॅप ने घेतले एक पाऊल मागे…\nआता अमिताभ बच्चन ऐवजी “या ” महिलेची वाजणार कॉलर ट्यून \nआता ड्रोनद्वारे होणार डिलिव्हरी…\n‘जिओ’ युजर्संसाठी ‘गुड न्यूज’…\n‘या’ फोन्सवर आता व्हॉट्सॲप वापरता येणार नाही…\nलँडलाईनवर कॉल करताना अगोदर करावा लागेल “०” डायल\nआता लँडलाइनवरून मोबाईलवर होणार नाही कॉल कनेक्ट…\nआता ‘पैसे ट्रान्सफर’ करण्यासाठी देखील द्यावे लागतील पैसे…\nकेंद्र सरकारचा निर्णय ; तब्बल ४३ अ‍ॅप्सवर बंदी…\nमुंबई पोलिसांनी शेअर केला सामान्य जनतेचे ‘डोळे’ उघडवणारा व्हिडिओ…\nदेशातील सर्वात मोठ्या ‘एक्सप्रेस-वे’ ची होणार निर्मिती…\nवाळूजमधील प्लास्टिक कंपनी आगीत खाक\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nमाणिकचंद पहाडे लॉ कॉलेजच्यावतीने संविधान दिन साजरा\nअनाथ- निराधार मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील - कविता वाघ\nशिशुंचा आहार कसा असावा यावर डॉ अभिजित देशमुख यांचे मार्गदर्शन\nएप्रिल महिन्यात परीक्षा घेऊ शिक्षण मंत्री…..\n‘संभाजीनगर’साठी शिवसेना मोठ्या राजकीय खेळी…\nराज्य महामार्ग परिवहन महामंडळाच्या शिकाऊ उमेदवारांसाठी भरतीचे आयोजन\nया अभिनेत्रीचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक…\nशरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात दिल्लीत बैठक; राजकीय वर्तुळात चर्चा\n कोरोनाची लस घेतल्यानंतर शरीराचे झाले चुंबक \nऔरंगाबादकरांच्या सेवेत स्मार्ट सिटी बस पुन्हा धावणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://marathwadasathi.com/tea-sellers-aunts-aadharvad-collapsed/", "date_download": "2021-06-21T21:47:52Z", "digest": "sha1:OC43RZOLYECRQPIADVKVCFG3I3UJLVA2", "length": 10819, "nlines": 182, "source_domain": "marathwadasathi.com", "title": "चहाविक्रेत्या मावशींचा 'आधारवड' कोसळला...! - Marathwada Sathi", "raw_content": "\nHome क्राइम चहाविक्रेत्या मावशींचा ‘आधारवड’ कोसळला…\nचहाविक्रेत्या मावशींचा ‘आधारवड’ कोसळला…\nपुणे: प्रभात रस्त्याकडून कॅनॉल रस्त्याकडे जाणाऱ्या कोपऱ्यावर शुक्रवारी चहा पिणाऱ्यांची वर्दळ नव्हती. झाडाखाली वाफाळता चहा, खाऊ विकणाऱ्या मावशी आणि काकांची अनुपस्थिती येथून जाणाऱ्या आणि हटकून चहाचा आस्वाद घेणाऱ्या प्रत्येकाच्या नजरेत भरत होती. दुकान पंधरा दिवस बंद राहील, असा झाडाखाली टांगलेला फलक लक्ष वेधून घेत होता. गुरुवारी ‘सीरम इन्स्टिट्यूट’मधील आगीने वीस वर्षांच्या प्रतीकचा बळी घेतल्य���ने पाष्टे पती-पत्नीच्या आयुष्याचा कणाच नाहीसा झाला. त्यामुळे कालपर्यंत कष्टाने आनंदी जीवन जगणारे कुटुंब पूर्णपणे मोडून पडल्याचे चित्र होते.’सीरम’च्या इमारतीला गुरुवारी लागलेल्या आगीत प्रभात रस्त्याच्या चौदाव्या गल्लीत छोट्या खोलीत राहणाऱ्या प्रतीक पाष्टे या तरुणाला जीव गमवावा लागला. ‘त्या’ पाच मृतांपैकी एक प्रतीक असल्याचे वृत्त धडकताच या भागात शोककळा पसरली. पाष्टे मावशींकडे चहा प्यायला येणाऱ्या लोकांची गुरुवारपासून ये-जा सुरू होती. हिरवाई उद्यानासमोरील कॅनॉल रस्त्यावर झाडाखाली चहा विकणाऱ्या, छोट्याशा खोलीत पत्नी-पत्नी आणि दोन मुले असा चौघांचा संसार मोडून पडल्याने येणारा-जाणारा हळहळत होता.\n‘प्रतीक सकाळी दुकान लावून द्यायचा आणि कामावर जायचा. आमच्या कुटुंबासाठी खूप वाईट झालं,’ प्रतीकच्या आई नूतन पाष्टे हुंदका गिळून बोलण्याचा प्रयत्न करत होत्या. धड चार लोकही बसू शकणार नाहीत, अशा खोलीत माणुसकीच्या नात्याने आलेला प्रत्येकजण त्यांना धीर देत होता. ‘मूळचे चिपळूणचे बहिणीचे कुटुंब वीस वर्षांपासून येथे चहा विकण्याचा व्यवसाय करीत आहे. कष्ट करून जगणाऱ्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. प्रतीकच्या वडिलांना दोन दिवसांपूर्वी दवाखान्यात दाखल केल्याने त्यांना ही बातमी सांगितलेली नाही. मोठ्या भावाच्या मृत्युमुळे सातवीत शिकणारा प्रज्ज्वल भेदरला आहे. ज्याला अंगाखांद्यावर खेळवले त्याला निरोप द्यायची वेळ आमच्यावर आली…’ या शब्दांत प्रतीकचे मामा गणेश आणि योगेश घाणेकर यांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली.\nPrevious articleवरिष्ठ महाविद्यालये लवकरच सुरू….\nNext articleपाच मोर मृतावस्थेत…\nसराईत चोरांकडून तब्बल २२ दुचाकी जप्त\nसंस्थाचालकाच्या मुलाचे अपहरण ; वीस लाखांची खंडणी मागणारे अटकेत\nऔरंगाबादेत बँकेच्या परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची हत्या ; कोपऱ्यापासून हात तोडला\nवाळूजमधील प्लास्टिक कंपनी आगीत खाक\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nमाणिकचंद पहाडे लॉ कॉलेजच्यावतीने संविधान दिन साजरा\nअनाथ- निराधार मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील - कविता वाघ\nशिशुंचा आहार कसा असावा यावर डॉ अभिजित देशमुख यांचे मार्गदर्शन\nधक्कादायक; पारगाव (जो) येथे महिलेवर बिबट्याचा पुन्हा हल्ला\nअभिनेत्री पायल घोषने केला रिपाईत प्रवेश\nअजित पवार यांनी ट्विटच्या माध्यमातून वाहिली इंदिरा गांधी यांना आदरांजली\nमोस्ट सर्च सेलिब्रिटीच्या यादीत रिया अव्वल\nशरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात दिल्लीत बैठक; राजकीय वर्तुळात चर्चा\n कोरोनाची लस घेतल्यानंतर शरीराचे झाले चुंबक \nऔरंगाबादकरांच्या सेवेत स्मार्ट सिटी बस पुन्हा धावणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/pimpri-i-am-a-corporator-i-am-a-journalist-crime-against-20-people-for-arguing-under-the-influence-of-alcohol-165743/", "date_download": "2021-06-21T23:12:07Z", "digest": "sha1:2UHLDTEUO3XR4UUIEONGHDAXPOJZWBDH", "length": 8896, "nlines": 96, "source_domain": "mpcnews.in", "title": "'मी नगरसेवक आहे' ; दारू पिऊन हुज्जत घालणाऱ्या 20 जणांवर गुन्हा MPCNEWS", "raw_content": "\nPimpri : ‘मी नगरसेवक आहे, मी पत्रकार आहे’; दारू पिऊन हुज्जत घालणाऱ्या 20 जणांवर गुन्हा\nPimpri : ‘मी नगरसेवक आहे, मी पत्रकार आहे’; दारू पिऊन हुज्जत घालणाऱ्या 20 जणांवर गुन्हा\nएमपीसी न्यूज – मद्यधुंद अवस्थेत ‘मी पत्रकार आहे, नगरसेवक आहे, गाववाला आहे’ तुमची नोकरीच घालवतो’, अशा भाषेत पोलिसांसोबत हुज्जत घालणाऱ्या मद्यपीसह २० जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पत्राशेड झोपडपट्टी, पिंपरी येथे रविवारी (दि.12) रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली.\nअमर अशोक कापसे (वय. 42, रा. नवमहाराष्ट्र विद्यालयासमोर, पिंपरी) याच्यासह 15 ते 20 अज्ञात इसमा विरोधात पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.\nयाप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई रावसाहेब जिजाबा खोडदे ( वय. 50) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कापसे आणि इतर 15 ते 20 जण पत्राशेड, पिंपरी येथील अय्यपा मंदिरासमोर बेकायदेशीरपणे एकत्र येऊन जेवण आणि दारुची पार्टी करत होते. त्यावेळी तिथे आलेल्या पोलीस शिपाई खोडदे यांनी जमावाला जाब विचारला.\nत्यावर आरोपी कापसे याच्यासह जमावाने खोडदे यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. तसेच ‘मी पत्रकार आहे, नगरसेवक आहे, गाववाला आहे’ तुमची नोकरीच घालवतो’ अशी अरेरावीची भाषा करून गोंधळ घातला.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nPimpri: शहरात पाच दिवसात दोन हजार रुग्णांची नोंद; रुग्णसंख्या 8 हजार पार\nPimpri : ‘आप’ महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकाही लढणार – दुर्गश पाठक\nVadgaon News: खासदार श्रीरंग बारणे यांच्या निधीतून सभामंडप, रस्त्यांचे काम सुरू\nDehuroad Crime News : घरफोडी करून 20 तोळे दागिने आणि रोख रक्कम चोरीला\nBhosari Crime News : बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगल्याप्रकरणी तिघांना अटक; पिस्टलसह चार काडतुसे जप्त\nChakan News : कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला डांबून ठेवत लूट केल्याप्रकरणी भंगार माफिया रशीद शेख याला अटक\nPune News : अभिमान गीताचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण\nFree Vaccine : आजपासून देशात 18 वर्षांपुढील सर्वांना मोफत लस\nTalegaon Dabhade News : योगासने व प्राणायम हे सुदृढ आरोग्यासाठी अत्यंत पूरक : योगसाधक दत्तात्रय भसे\nPimpri vaccination News : ‘कोविशिल्ड’ची लस मंगळवारी ‘या’ केंद्रांवर मिळणार\nPimpri News : हिंजवडी फेज दोनमध्ये पीएमपीच्या ई-बस होणार चार्ज; महावितरण उभारणार तीन हजार केव्हीएचे चार्जिंग स्टेशन\nPimpri News: स्थायी समितीचे माजी अध्यक्ष, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सुरेश सोनवणे यांचे निधन\nSangvi Crime News : रावण गँगकडून हल्ला झाल्यास प्रतिउत्तर देण्यासाठी तडीपार गुंडाने आणली दोन पिस्तूल\nMaval Corona News : दिवसभरात 60 नवे रुग्ण तर 55 जणांना डिस्चार्ज\nPune Crime News : आकर्षक परतावा आणि भिशीच्या नावाखाली गुंतवणूक करण्यास भाग पाडून तीन कोटी 60 लाख रुपयांची फसवणूक…\nPune News : ऐन पावसाळ्यात पुण्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर\nMaval News : मावळातील विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणार 35 टक्के फी सवलत\nChinchwad Crime News : डोळा मारल्याच्या गैरसमजातून एकाला मारहाण, तिघांना अटक\nChinchwad News : Pimpri News: कोरोना रुग्णांच्या बिलांमध्ये नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई : पोलीस आयुक्त\nChinchwad News: हॉटेल भाड्याने देते असे सांगून साडेसहा लाखांची फसवणूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/vadgaon-maval-government-needs-to-extend-deadline-for-at-least-two-months-for-debt-collection-140246/", "date_download": "2021-06-21T23:39:08Z", "digest": "sha1:SA3FACE6OI6C5NKPMXIV5KFHCYDPCSRC", "length": 13077, "nlines": 97, "source_domain": "mpcnews.in", "title": "Vadgaon Maval : शासनाने 'कर्ज वसुली'साठी किमान दोन महिन्यांची मुदत वाढविण्याची गरज - MPCNEWS", "raw_content": "\nVadgaon Maval : शासनाने ‘कर्ज वसुली’साठी किमान दोन महिन्यांची मुदत वाढविण्याची गरज\nVadgaon Maval : शासनाने ‘कर्ज वसुली’साठी किमान दोन महिन्यांची मुदत वाढविण्याची गरज\n( प्रभा���र तुमकर )\nएमपीसी न्यूज – सध्या ‘करोना’ विषाणूचे संकट देशातील प्रत्येकासमोर आहे. यातच आर्थिक वर्षाची अखेर, ‘कोरोना’ला अनुसरून शासनाने संपूर्ण महाराष्ट्र लाॅकडाऊन केल्याचे जाहीर केले आहे. पण, बँक, पतसंस्था, फायनान्स कंपन्यां आदींकडून कर्जदारांना कर्जाचे हफ्ते भरण्यासाठी सपाटा लावला जात आहे. यावर उपाय म्हणून शासनाने ‘कर्ज वसुली’साठी किमान दोन महिन्यांची मुदत वाढ दयावी, अशी मागणी नागरिक, कर्जदारांकडून होत आहे.\nकोरोनामुळे तालुक्यात नव्हेतर संपुर्ण राज्यात विविध व्यावसायिकांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. संपूर्ण राज्यातील कंपन्या, रेल्वे तसेच महामार्गावरील वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आली आहे. केवळ गर्दी टाळावी, लोकांनी एकमेकांच्या संपर्कात येऊ नये, यासाठी सरकारने कठोर पावले उचलली आहेत. त्यामुळे तालुक्यात विविध क्षेत्रातील उद्योग-व्यवसायासाठी बँक, पतसंस्था, फायनान्स कंपन्यां आदींकडून कर्जदारांनी घेतलेले कर्ज, मार्चअखेर असल्याने संबंधित बँका,पतसंस्था, फायनान्स कंपनी यांचेकडून कर्जवसुलीचा रेटा सुरू आहे.\nकर्जदार या मंदीच्या छायेखाली असून या दिवसात जीवनावश्यक सुविधा देणारी दुकाने वगळता सर्व दुकाने, छोटे मोठे उद्योग, कंपन्या 31 मार्च अखेरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढेही आवश्यकता भासली तर या कालावधीत वाढही होऊ शकते. अशा परिस्थितीत कोरोनाही कमी होईना आणि बँकवाले, पतसंस्थेवाले व खासगी सावकार कर्जाच्या हप्त्यासाठी ही मागे हाटेना, अशी स्थिती निर्माण झाली आहे.\nमावळ तालुक्यातील शेतकरी, उद्योजक, विविध व्यावसायिक आदीच्या नोटबंदी निर्णयामुळे पुरेते घायाळ झालेले आहेत. आपला व्यवसाय सुधारण्यासाठी पुन्हा विविध बँका, पतसंस्था तसेच तालुक्यात खासगीसावकारांकडून भरमसाठ व्याजाने कर्ज घेतली. आणि आपला व्यवसाय पुन्हा नव्याने सुरू करण्यासाठी पुन्हा उभारी धरू लागलेत एकतर नोटाबंदीनंतर अजूनही परिस्थिती म्हणावी अशी सावरलेली नाही. त्यात ‘कोरोना’ची भर पडली. तालुक्यात कुक्कुटपालन, बिल्डर, फूल उत्पादक, किराणा, सोने-चांदी, कपडे, भांडी असे विविध व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे.\nलग्न समारंभ, गावचे उत्सव, जत्रा रद्द झाल्या आहेत. काही व्यावसायिकांनी व्यवसायासाठी भाड्याने दुकाने घेतली आहेत. सध्या कोरो���ामुळे सर्व व्यावसायिकांवर मोठा परिणाम झाला असून, कर्ज काढलेला हप्ता भरण्यासही व्यापाऱ्यांकडे पैसे नाहीत. विविध पतसंस्था बँका आदींची वसुलीही जोरात आहे. त्यामुळे विविध व्यावसायिक त्रस्त झाले आहेत.\nलग्न सराईसाठी सोन्या-चांदीचे तसेच कापड व्यापाऱ्यांनी लाखो रुपये किंमतीचा माल भरला होता. परंतु काहींनी लग्नसोहळे पुढे ढकलले, तर काहींनी साध्या पद्धतीने सोहळा उरकला.\n‘कोरोना’च्या संकटामुळे निर्माण झालेल्या अवघड परिस्थितीमध्ये संपूर्ण व्यवहारच ठप्प झालेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले असून बँका, पतसंस्थाना वर्ष अखेरीमुळे बँकिंग नियमांचा अडथळा आहे. त्यामुळे शासनानेच कर्जवसुलीसाठी किमान दोन महिन्यांची मुदत वाढवणे गरजेचे आहे, अशी त्रस्त नागरिकांची मागणी आहे.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nPune : ‘कोरोना’चा मुकाबला करण्यासाठी महापालिकेची यंत्रणा चोवीस तास कार्यान्वित\nPimpri: राज्यात नवीन 6 ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण; बाधितांची संख्या पोहचली 107 वर\nPune News : ठाकरे सरकारला पाच वर्षे धोका नाही – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले यांचे स्पष्टीकरण\nPimple Saudagar News : उन्नति सोशल फाउंडेशनच्या वतीने योग दिन उत्साहात साजरा\nPune News : आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून कुटुंबीयांकडून तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न\nPune University News : ‘बीबीए इन हॉस्पिटॅलिटी अँड फॅसिलिटीज मॅनेजमेंट’ च्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात\nPune Crime News : स्वारगेट परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या चौघांना अटक\nPimpri vaccination News : ‘कोविशिल्ड’ची लस मंगळवारी ‘या’ केंद्रांवर मिळणार\nHinjawadi Crime News : पोटमाळ्याची भिंत फोडून ज्वेलर्सच्या दुकानात दीड लाखांची चोरी\nPimpri Corona Update : शहरात आज 151 नवीन रुग्णांची नोंद; 104 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज\nPimpri News : ओबीसी आरक्षणासाठी 26 जूनला भाजपचे राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन ; पंकजा मुंडे यांची माहिती\nPimpri News: स्थायी समितीचे माजी अध्यक्ष, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सुरेश सोनवणे यांचे निधन\nSangvi Crime News : रावण गँगकडून हल्ला झाल्यास प्रतिउत्तर देण्यासाठी तडीपार गुंडाने आणली दोन पिस्तूल\nMaval Corona News : दिवसभरात 60 नवे रुग्ण तर 55 जणांना डिस्चार्ज\nPune Crime News : आकर्षक परतावा आणि भिशीच्या नावाखाली गुंतवणूक करण्यास भाग पाडून तीन कोटी 60 लाख रुपयांची फसवणूक…\nPune News : ऐन पावसाळ्यात पुण्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर\nMaval News : मावळातील विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणार 35 टक्के फी सवलत\nIndia Corona Update : देशात 7.60 लाख सक्रिय रुग्ण, रिकव्हरी रेट 96.16 टक्के\nIndia Corona Update : चोवीस तासांत 62 हजार नवे रुग्ण, देशात 8.65 लाख सक्रिय रुग्ण\nThergaon News : किवळे, विकासनगरमधील रुग्णांसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/cbse-10th-result-2021-date-cbse-changed-class-10-marks-uploading-submission-dates-check-new-schedule/", "date_download": "2021-06-21T22:42:31Z", "digest": "sha1:6DY77J5OLXBCH7KBWE4R6YY7ZVSKCHOD", "length": 11967, "nlines": 157, "source_domain": "policenama.com", "title": "CBSE 10th Result 2021 date : सीबीएसई 10 वी चा निकाल आता जुलैमध्ये होणार जाहीर, मार्क्स सब्मिट करण्याच्या तारखांमध्ये झाला बदल, जाणून घ्या - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून प्रसिद्ध बिल्डर अमित लुंकडला…\nशिवसेनेचा भाजपच्या बालेकिल्ल्यात सर्जिकल स्ट्राईक, 10 नगरसेवक शिवबंधन बांधणार\nपुणे विद्यापीठात यंदाच्या शैक्षणिक वर्षात योगा हा नवा अभ्यासक्रम सुरु\nCBSE 10th Result 2021 date : सीबीएसई 10 वी चा निकाल आता जुलैमध्ये होणार जाहीर, मार्क्स सब्मिट करण्याच्या तारखांमध्ये झाला बदल, जाणून घ्या\nCBSE 10th Result 2021 date : सीबीएसई 10 वी चा निकाल आता जुलैमध्ये होणार जाहीर, मार्क्स सब्मिट करण्याच्या तारखांमध्ये झाला बदल, जाणून घ्या\nनवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (CBSE) दहावी परीक्षेचा निकाल 20 जून रोजी जाहीर करण्यात येणार होता. मात्र, आता हा निकाल जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. सीबीएससीने मंगळवारी नोटीस जारी करत दहावीच्या विद्यार्थ्यांचे मार्क्स सबमिट करण्याचा कालावधी वाढवला आहे.\nयाबाबत सीबीएसईकडून माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये म्हटले, की विविध राज्यांत कोरोना महामारी, लॉकडाऊन, शाळांतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सुरक्षा लक्षात घेता तारखा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\n– मार्क अपलोड करण्यासाठी सीबीएसई पोर्टल उपलब्धता – 20 मे.\n– सीबीएसईला मार्क्स सबमिट करण्याची शेवटची तारीख – 30 जून, 2021\n– इंटरनल असेसमेंट मार्क्स (20 पैकी) सबमिट करण्याची तारीख – 30 जून, 2021\nदरम्यान, सीबीएसईने 1 मेला सांगितले होते की, जून 2021 च्या तिसऱ्या आठवड्यात दहावीचा निकाल घोषित केला जाईल. मात्र, मार्क्स सबमिशनची तारीख वाढवून जुलैमध्ये जारी केली जाईल. यापूर्वी शाळांना इंटरनल असेसमेंटचे मार्क्स 11 जूनपर्यंत सीबीएसई पोर्टलवर अपलोड करणे गरजेचे होते. मात्र, त्यामध्ये बदल करण्यात आला आहे. आता सीबीएसई बोर्ड परीक्षेचा निका जुलै महिन्यात जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.\nTauktae Cyclone : धडाम, आवाज झाला अन् घराचे पत्रे नातवावर पडणार, इतक्यात… सुपरहिरो ठरलेल्या आजोबांनी सांगितला वादळाचा थरार\nआ. रोहित पवार यांच्या प्रयत्नातून खर्डा व जवळ्यात मोफत शिवभोजन थाळी केंद्र सुरु\nNeena Gupta | नीना गुप्ताच्या प्रेग्नंसीदरम्यान जेव्हा…\narrested TV actresses | चोरीच्या प्रकरणात 2 अभिनेत्रींना…\nRamayan Serial | ‘रामायण’मधील ’सुमंत’चे निधन;…\nActor Chetan Hansraj | … म्हणून प्रसिद्ध अभिनेता चेतन…\nIndia VS New Zealand Final | पूनम पांडेने पुन्हा केलं मोठं…\nभाजपचा पलटवार, म्हणाले – ‘कार्यक्षमता निर्माण…\nजगभरातील लोकांसाठी M-Yoga App ची PM नरेंद्र मोदी यांची घोषणा…\nGoogle ने न्यूयॉर्कमध्ये उघडले जगातील पहिले रिटेल स्टोअर\nराजकीय पटावर शरद पवार यांची मोठी चाल \nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून…\nपेट्रोल-डिझेलने नव्हे, आता ‘या’ इंधनावर धावणार…\nशिवसेनेचा भाजपच्या बालेकिल्ल्यात सर्जिकल स्ट्राईक, 10…\nAmarnath Yatra Canceled | अमरनाथ यात्रा कोरोना महामारीमुळे…\nपुणे विद्यापीठात यंदाच्या शैक्षणिक वर्षात योगा हा नवा…\nPune Crime News | 11 नागरिकांची तब्बल 3 कोटी 59 लाख रुपयांची…\nमहाराष्ट्राचा ‘दशरथ मांझी’ : 22 दिवसात खोदली 20 फुटांची…\nBank Privatisation | मोदी सरकारचा मोठा निर्णय, देशातील…\npune municipal corporation | पुणे महापालिकेच्या निवडणूक…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून प्रसिद्ध बिल्डर अमित…\nJio Vs BSNL | 90 दिवसांची व्हॅलिडिटी आणि Jio पेक्षा 2.4 पट डेटा,…\nCoronavirus In India | कोरोनाची दुसरी लाट झाली नियंत्रित \nThird wave of Corona | नव्या संकटाची चाहूल\nएक दिवसांच्या दिलाशानंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ \nGreen Fungus | कोरोनातून रिकव्हर होत असलेल्या रुग्णांना ग्रीन फंगसचा धोका, जाणून घ्या याची 4 लक्षणे\nपुणे विद्यापीठात यंदाच्या शैक्षणिक वर्षात योगा हा नवा अभ्यासक्रम सुरु\nGold Price Today | 1600 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, जाणून घ्या आजचा दर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/03/ahmednagar_147.html", "date_download": "2021-06-21T23:18:18Z", "digest": "sha1:ZDOGK2SBDZ7QEUQTXZOPAUPOKSA5QYNJ", "length": 6639, "nlines": 84, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "नगर अर्बन बँक अपहारप्रकरणी चार जण गजाआड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking नगर अर्बन बँक अपहारप्रकरणी चार जण गजाआड\nनगर अर्बन बँक अपहारप्रकरणी चार जण गजाआड\nनगर अर्बन बँक अपहारप्रकरणी चार जण गजाआड\nअहमदनगर ः नगर अर्बन बँकेतील तीन कोटीचा अपहारप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने काल चार जणांना अटक केली यात बँकेचे तीन अधिकारी व एक सेवानिवृत्त शाखा अधिकार्‍याचा समावेश आहे.\nगुन्हा दाखल झाल्यानंतर तीन महिन्यानंतर चार आरोपींना अटक केली तत्कालीन कार्यकारी अधिकारी घनश्याम बल्लाळ, प्रदीप जगन्नाथ पाटील, मुख्य शाखेचा कॅशियर राजेंद्र विलास हुंकॅशियर, कनिष्ठ अधिकारी स्वप्निल पोपटराव बोरा या सर्व राहणार नगर असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांना आज शनिवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अर्बन बँकेतील तीन कोटींचा अपहार प्रकरणी चार जणांचा सहभाग असल्याचे निदर्शनास आले होते. याप्रकरणी आणखी काहीजणांना अटक होण्याची शक्यता आहे.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : ���ोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.webnewswala.com/news/mask-gift-from-mumbai-municipality-after-penal-action/", "date_download": "2021-06-21T23:00:38Z", "digest": "sha1:CNETBXOMVBPNYUYYPM3S3GZJPRVXQWGB", "length": 14430, "nlines": 187, "source_domain": "www.webnewswala.com", "title": "दंडात्मक कारवाईनंतर मुंबई पालिकेकडून मास्क भेट - Team WebNewsWala", "raw_content": "\nआजच्या ताज्या मराठी बातम्या\nदंडात्मक कारवाईनंतर मुंबई पालिकेकडून मास्क भेट\nदंडात्मक कारवाईनंतर मुंबई पालिकेकडून मास्क भेट\nमुंबई : सार्वजनिक ठिकाणी मास्क विना फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केल्यानंतर सोबत त्यांना एक मास्क विनामूल्य देण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे.\nकरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क आवश्यक\nकरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापर आवश्यक आहे. मुखपट्टी न लावता घराबाहेर पडणाऱ्यांकडून २०० रुपये दंड वसूल करण्यात येतो. मुंबईतील सर्व २४ विभाग कार्यालयांच्या हद्दीत मुखपट्टीविना वावरणाऱ्या नागरिकांवर अधिकाधिक कारवाई करण्याचे निर्देश पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले होते. मात्र तरीही अनेक नागरिक मुखपट्टी न लावता किंवा मुखपट्टी हनुवटीवर ओढून फिरतात. अशा लोकांकडून दंड वसूल केला जातो. त्यांना मुखपट्टीची आवश्यकतादेखील समजावून सांगितली जाते.\nदंड केल्यानंतर नागरिक पुन्हा मुखपट्टी न लावता पुढे जातात. त्यामुळे मुखपट्टी वापराच्या मूळ उद्दिष्टांची पूर्तता व्हावी, यासाठी दंड करण्यासोबत संबंधित नागरिकास एक मुखपट्टीदेखील मुंबई महानगरपालिकेकडून मोफत पुरविली जाणार आहे. मुखपट्टी मोफत दिल्याची नोंद दंडाच्या पावतीवरदेखील केली जाणार आहे.\nसिनेमागृह, स्विमिंग पूल होणार सुरू आज येणार Unlock 5.0 गाइडलाइन्स\nसागरी किनारा मार्गासाठी प्रवाळ स्थानांतर काम सुरू\nशिवसेना शाखा क्र २१० च्या वतीने थॉवर पट्या मधील डॉक्टर्स ना PPE Kit आणि फेस शिल्ड वाटप\nविरोधकांकडून मोदींचा वाढदिवस बेरोजगार दिवस घोषित\nकरोना संसर्ग रोखण्यासाठी मुखपट्टीचा वापर आवश्यक\nपालिका आयुक्तांनी १४ ��क्टोबरला बैठक घेऊन मुखपट्टीविना फिरणाऱ्या व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक स्वरूपाची कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रशासनाने प्रत्येक प्रशासकीय विभाग कार्यालयात यासाठी पथके तयार केली. या पथकात पर्यवेक्षक, कनिष्ठ अवेक्षक, मुकादम, उपद्रव शोधक याचबरोबर विभागात कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांना समाविष्ट करण्यात आले आहे.\nमुखपट्टीविना फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करून दंड ठोठावण्याचे अधिकार त्यांना प्रदान करण्यात आले आहेत. तसेच क्लीन-अप मार्शलही नियुक्त करण्यात आले आहेत.\n१० कोटी दंड वसूल\nमुखपट्टीविना आढळलेल्या ४ लाख ८५ हजार ७३७ नागरिकांवर कारवाई करून बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने आतापर्यंत सुमारे १० कोटी ७ लाख ८१ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.\nआमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.\nCorona Virus 10 किलो विषाणूंच्या विळख्यात अख्खे जग\nCorona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी\nमोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर\nपावसाने ‘टायगर 3’ चा सेट उद्ध्वस्त, कोट्यवधींचा फटका\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\nकिती दिवसानंतर ToothBrush बदलावा जाणून घ्या\nCorona Vaccine या वर्षात उपलब्ध होणार 187 कोटी डोस\nमुंबई लोकल कधी सुरू होणार आदित्य ठाकरे यांचे स्पष्टीकरण\nकेंद्राची सिरम भारत बायोटेक बायोलॉजिकल-ई ला मोठी ऑर्डर\nलहान मुलांबाबत दिलासादायक बातमी; संशोधनाने कमी केली चिंता\nबहिरं बनवतोय Corona Virus कानांवरही दुष्परिणाम\nगाजर खाण्याचे ९ फायदे तुम्हाला माहीत आहेत का \nरजनीकांत आज मोठी घोषणा करण्याची शक्यता\nमुंबईकरानो मास्क घालूनच घराबाहेर पडा, नाहीतर करा साफसफाई\nपोटाची चरबी कमी करण्यासाठी उपयोगी मेथी\nकेस नैसर्गिकरित्या काळे करण्याचा घरगुती उपाय\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nदहावी-बा���ावी परीक्षा निर्णय परिस्थितीनुसार\nwebnewswala आयोजित माझा बाप्पा स्पर्धा 2020\nCorona Virus 10 किलो विषाणूंच्या विळख्यात अख्खे जग\nCorona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी\nमोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर\n6 जून रोजी महाविद्यालये, विद्यापीठांत साजरा होणार शिवस्वराज्य दिन\nउज्जैन महाकाल मंदिर सापडला अनमोल खजिना\nSurya Grahan 2021 | वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण 10 जूनला, ‘रिंग ऑफ फायर’\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nराज्याबाहेर मोदींना धोबीपछाड देण्यास ममता दीदी तयार\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\nआजच्या ताज्या मराठी बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://marathwadasathi.com/murder-of-19-year-old-girl/", "date_download": "2021-06-21T21:43:24Z", "digest": "sha1:2KYP4EZBRFTPDYZ2TAYNVRIDFZOZEMHG", "length": 9881, "nlines": 185, "source_domain": "marathwadasathi.com", "title": "१९ वर्षीय तरुणीची हत्या.... - Marathwada Sathi", "raw_content": "\nHome क्राइम १९ वर्षीय तरुणीची हत्या….\n१९ वर्षीय तरुणीची हत्या….\nमुंबई : मुंबईतील खार परिसरात एका १९ वर्षीय तरुणीचा इमारतीच्यावरच्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे. या घटनेत पोलिसांकडून अधिक चौकशी सुरू आहे. हा अपघात आहे किंवा हत्या याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. खार परिसरातील एका उच्चभ्रू इमारतीच्या छतावर नववर्षाच्या स्वागतासाठी पार्टी आयोजित करण्यात आली होती. पार्टीत या तरुणीचा दोन जणांसोबत वाद झाला. वादानंतर ते दोघे जण तरुणीला पार्टीतून बाहेर घेऊन आले. त्यानंतर तिघांमध्ये झालेल्या झटापटीत तरुणी इमारतीच्या वरच्या मजल्यावरून कोसळली आणि यात तिचा मृत्यू झाला.\nगुरुवारी रात्री नवीन वर्षाच्या संध्याकाळच्या घरात पार्टी करण्यात आली होती. पार्टी तिच्या मित्राच्या घराच्या टेरेसवर सुरु होती. खार पोलिसांनी या तरुणीच्या प्रियकर आणि तिच्या एका मित्राला याप्रकरणी संशयावरुन ताब्यात घेतले आहे. एका पोलीस अधिकाऱ्यांने सांगितले की, पीडित महिलेची ओळख पटली आहे. ती नव वर्षानिमित्त आयोजित घरच्या पार्टीत सहभागी झाली होती. या पार्टीच्यावेळी पीडिता तिच्या प्रियकराला तिच्या एका मैत्रिणीबरोबर छतावरील पाण्याच्या टाकीजवळ पाहिले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.\nप्रियकराचा आणि तिच्या मित्राशी बोलणे झाल्यानंतर त्या दोघांमध्ये वाद झाला.दोघांनी तिच्यावर हल्ला केल्याचे सांगितले आहे. त्यावेळी ती इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावर जाण्यासाठी पायऱ्या चढत होती. यावेळी तिला ढकलण्याचा प्रयत्न झाला असावा, असे पोलिसांनी सांगितले आहे. याबाबत खार पोलीस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार तिला भिंतीवर ढकल्याने तिला गंभीर दुखापत झाली आहे .\nPrevious articleआता मिस कॉलनेच करता येणार सिलिंडर बुकिंग…\nNext articleकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते सरदार बुटा सिंग यांचे निधन…\nकुठे टू-व्हिलरची अंत्ययात्रा, तर कुठे हेल्मेट घालून घोड्यावरुन रपेट ; इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक\nमहाराष्ट्र अनलॉक ; सोमवारपासून पाच टप्प्यात अंमलबजावणी\nसराईत चोरांकडून तब्बल २२ दुचाकी जप्त\nवाळूजमधील प्लास्टिक कंपनी आगीत खाक\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nमाणिकचंद पहाडे लॉ कॉलेजच्यावतीने संविधान दिन साजरा\nअनाथ- निराधार मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील - कविता वाघ\nशिशुंचा आहार कसा असावा यावर डॉ अभिजित देशमुख यांचे मार्गदर्शन\nडॉ. अभय वनवेंचा राज्यपाल कोशियारी यांच्या हस्ते सन्मान वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल कोविड योध्दा...\nभारतीय क्रिकेटपटूंचा भाजप मध्ये प्रवेश…\nशरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात दिल्लीत बैठक; राजकीय वर्तुळात चर्चा\n कोरोनाची लस घेतल्यानंतर शरीराचे झाले चुंबक \nऔरंगाबादकरांच्या सेवेत स्मार्ट सिटी बस पुन्हा धावणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/lifestyle-news-marathi/zodiac-future-december-14-2020-yoga-for-people-of-this-zodiac-sign-64084/", "date_download": "2021-06-21T22:31:03Z", "digest": "sha1:N4MLQSP6QO7AQ2CJ5ESC7XL53Y42HBH5", "length": 14971, "nlines": 179, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Zodiac future December 14, 2020 Yoga for people of this zodiac sign | राशी भविष्य दि. १४ डिसेंबर २०२०; 'या' राशीच्या लोकांना मोठे फायदे होण्याचा योग | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जून २२, २०२१\nकाँग्रेसकडून कोणतीही अडचण येणार नाही याची ग्वाही सोनिया गांधींनी दिली आहे : नाना पटोले\nचंद्रकांतदादा आम्ही छातीवर नाही डोक्यावर हात ठेवून सांगतो सुखात आहोत,तुम्ही अस्वस्थ आहात – मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले प्रत्युत्तर\nकंडिशनरच्या जागी तिनं लिहिलं कंडोम आणि वडिलांचा झाला संताप, म्हणा���े….\n ई-मेल किंवा मेसेजद्वारे जर जॉब ऑफर मिळत असतील तर गृह मंत्रालयाने दिलेला अलर्ट लक्षात घ्यायलाच हवा\nकोरोना संकट काळात योगच तुम्हाला तारणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nसोशल मीडियाच्या आभासावर अंकुश; खरंच सत्यात उतरेल का\nही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nआंतरराष्ट्रीय योग दिन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार\nआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सोमवारी होणाऱ्या कार्यक्रमाला पंतप्रधान संबोधित करणार\nDaily Horoscope 14th December 2020राशी भविष्य दि. १४ डिसेंबर २०२०; ‘या’ राशीच्या लोकांना मोठे फायदे होण्याचा योग\nमेष- इच्छेनुसारच काम करा. एखाद्या महत्त्वाच्या कामावरच जास्त लक्ष असेल. एक पाऊल पुढे जाण्याचं नुकसानच होणार आहे. करिअर, नोकरी या विषयांवर महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी सध्याची वेळ चांगली नाही.\nवृषभ- नोकरी किंवा करिअरमध्ये बदल करण्याचा विचार कराल. यामुळे तुमची प्रतिमा उंचावेल. मित्रांसमवेत जास्त वेळ व्यतीत कराल. काही मित्र तुमच्या कामात अडथळा म्हणून समोर येतील.\nमिथुन- तुम्ही घेतलेले निर्णय योग्य असतील. कामाच्या पद्धतीत काही बदल करण्याची इच्छा होईल. ज्या कामांचा विचार कराल ती पूर्णच कराल. कोणा एका व्यक्तीशी मतभेद होण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे अशा गोष्टींपासून आणि व्यक्तींपासून दूरच राहा.\nकर्क- ज्या कामांची जबाबदारी तुम्ही घेतली आहे, त्याचा सांगोपांग विचार करा. मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त वेळ व्यतीत कराल. काही महत्त्वाची कामं अपूर्ण राहू शकतात.\nसिंह- स्थिरता, संरक्षण आणि सहजतेचा अनुभव घ्याल. कामात जास्त वेळ द्यावी लागणार आहे. जबाबदारीने काम करा. सावध राहा. काही कामांमध्ये कपात होईल. अपयशाची भीती असेल. आरोग्याची काळजी घ्या.\nकन्या- महत्त्वाची कामं आटोपल्यानंतर मोकळ्या वेळात नीट विचार करा, पुढे जाण्याच्या संधी मिळतील. आज तुम्ही भावनिक विचार जास्त कराल. आजूबाजूच्या व्यक्तींमुळे अडचणीत येऊ शकता.\nतुळ- येत्या काही दिवसांमध्ये मोठे फायदे होण्याचा योग आहे. स्वत:साठी वेळ काढा. महत्त्वाच्या कामांवर लक्ष द्या. कोणाशीही उगाचच वाद घालू नका. कामाच्या ठिकाणी एखादा मोठा वाद होऊ शकतो.\nवृश्चिक- एकाग्रतेची कमतरचा वारंवार जाणवू शकते. चातुर्य आणि समजुतदारपणे महत्त्वाच्या कामांवर लक्ष द्या. काही महत्���्वाच्या चर्चांमध्ये तुम्हाला यश मिळणार आहे. विचारपूर्वकपणे पुढे जा.\nधनु- सध्याच्या घडीला तुमच्या हाती असणाऱ्या कामांसाछी जास्त मेहनत करावी लागू शकते. एखाद्या महत्त्वाच्या कामांसाठी योग्य बेत आखावे लागू शकतात. आजचा दिवस तुमच्यासाठी सर्वसामान्य आहे.\nमकर- चांगल्या संधी मिळण्याचा योग आहे. धीर बाळगा. नोकरीच्या किंवा इउतर कोणत्या एका ठिकाणी नुकसान होऊ शकतं. ननातील एखादी गोष्ट कोणालाही सांगू नका. नव्या कामाची सुरुवात करु नका.\nकुंभ- आज पूर्ण विचार करुनच पुढे जा. पैसे वाचवण्याचा प्रयत्न करा. नवं घर किंवा वाहनाची खरेदी कराल. कामाचा व्याप जास्त असेल. एखादा निर्णय तुमचं नुकसान करणारा ठरु शकतो.\nमीन- मित्रपरिवारासोबत चांगला वेळ व्यतीत कराल. जास्तीत जास्त समस्यांवर सहज तोडगा निघेल. एखाद्या वादामध्ये जितके जास्त गुंताल तितकेच जास्त अडचणीत याल.\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nव्हिडिओ गॅलरीFathers day: अक्षयाने शेअर केल्या बाबांच्या आठवणी\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nमंगळवार, जून २२, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/devendra-fadanvis-expressed-feelings-about-gopinath-munde-nrsr-137428/", "date_download": "2021-06-21T22:02:38Z", "digest": "sha1:DWLXA3CQXSD5DXCJVDIONG7M4ZANEAGQ", "length": 17044, "nlines": 185, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "devendra fadanvis expressed feelings about gopinath munde nrsr | आज गोपीनाथ मुंडे असते तर सरकारची ओबीसी आरक्षण रद्द करण्याची हिंमत झाली नसती, फडणवीसांनी जागवल्या लोकनेत्याच्या आठवणी | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जून २२, २०२१\nकाँग्रेसकडून कोणतीही अडचण येणार नाही याची ग्वाही सोनिया गांधींनी दिली आहे : नाना पटोले\nचंद्रकांतदादा आम्ही छातीवर नाही डोक्यावर हात ठेवून सांगतो सुखात आहोत,तुम्ही अस्वस्थ आहात – मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले प्रत्युत्तर\nकंडिशनरच्या जागी तिनं लिहिलं कंडोम आणि वडिलांचा झाला संताप, म्हणाले….\n ई-मेल किंवा मेसेजद्वारे जर जॉब ऑफर मिळत असतील तर गृह मंत्रालयाने दिलेला अलर्ट लक्षात घ्यायलाच हवा\nकोरोना संकट काळात योगच तुम्हाला तारणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nसोशल मीडियाच्या आभासावर अंकुश; खरंच सत्यात उतरेल का\nही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nआंतरराष्ट्रीय योग दिन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार\nआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सोमवारी होणाऱ्या कार्यक्रमाला पंतप्रधान संबोधित करणार\nगोपीनाथ मुंडे पुण्यतिथी कार्यक्रम आज गोपीनाथ मुंडे असते तर सरकारची ओबीसी आरक्षण रद्द करण्याची हिंमत झाली नसती, फडणवीसांनी जागवल्या लोकनेत्याच्या आठवणी\nमुंडे साहेब आज आपल्यात नाहीत. पण त्यांचे विचार, त्यांनी दाखवलेल्या मार्गाने जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी गोपीनाथ मुंडे(Gopinath Munde) यांना श्रद्धांजली अर्पण केली.\nमुंबई: गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde)यांनी केंद्रीय राजकारणातही आपली चमक दाखवली. म्हणूनच पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात त्यांच्याकडे त्यांचे ग्रामविकास हे त्यांचे आवडीचे खाते त्यांना देण्यात आले. मात्र नियतीला वेगळेच काही मान्य होते. मुंडे साहेब आज आपल्यात नाहीत. पण त्यांचे विचार, त्यांनी दाखवलेल्या मार्गाने जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी गोपीनाथ मुंडे(Gopinath Munde) यांना श्रद्धांजली अर्पण केली.\nडाक पाकीट केल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार\nफडणवीस म्हणाले की, आज लोकनेते गोपीनाथ मुंडे असते तर ओबीसी आरक्षण रद्द करण्याची हिंमत या सरकारची झाली नसती, आमच्या नेत्याचे डाक पाकीट प्रसिद्ध केल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार त्यांनी मानले आणि गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण केली. भाजपचे दिवंगत नेते आणि महाराष्ट्रात लोकनेते म्हणून ओळख असलेले गोपीनाथ मुंडे यांच्या सातव्या पुण्यतिथीनिमित्त डाक पाकीट अनावरण करण्यात आले. यावेळी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद, देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेते ऑनलाईन माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झाले. या कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणी जागवल्या.\nसायकलिंग आहे सर्वांगसुंदर व्यायाम, सायकल चालवण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहिती आहेत का\nसत्तेसोबत समझोता करून नेता बनत नाही\nकाही लोक सामान्य म्हणून जन्माला येतात. पण ते कार्याने असामान्य ठरतात असे सांगत फडणवीस म्हणाले की, गोपीनाथ मुंडे हे त्यापैकीच एक होते. ते जननायक आणि लोकनायक बनले. छोट्या गावातून येऊन त्यांनी महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात एक वेगळा ठसा उमटवला. फडणवीस म्हणाले की, मुंडेंनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नेता बनवले. त्यांच्यासोबत राज्यात आणि विधानसभेत काम करण्याची संधी मिळाली. ते नेहमी सांगायचे की सत्तेसोबत कधी समझोता केलात तर कधीही नेता बनू शकत नाही. सत्तेसोबत संघर्ष केलात तर तुम्ही नेता बनू शकता. सत्तेसोबत संघर्ष करणे हा त्यांचा स्थायीभाव होता, अशा शब्दात फडणवीसांनी गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा दिला.\nफास्ट फूडची क्रेज कमी करण्यासाठी आता पालकांनीच पौष्टिक आहाराचा आग्रह धरायला हवा तरच येणारी पिढी सशक्त असेल, असे वाटते का\nमुंडेना पाहून लोकांना विश्वास वाटायचा\nगोपीनाथ मुंडे यांनी मोठा काळ विरोधी पक्षात घालवला. पुढे युतीची सत्ता आली त्यात ते उपमुख्यमंत्री, गृहमंत्री बनले. त्या काळात ज्या मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत त्यांनी संपवली. गृहमंत्री म्हणून त्यांनी चांगले काम केले. सोबतच ते शेतकऱ्यांचे नेते होते. विधानसभेत ज्या प्रमाणे गोपीनाथ मुंडे यांना ऐकण्यासाठी सर्व सदस्यांचे कान आसुसलेले असायचे. त्या प्रमाणे संपूर्ण राज्याच्या कानाकोपऱ्���ात मुंडेसाहेबांना पाहायला, ऐकायला लोक यायचे. गोपीनाथ मुंडे सत्तेत असोत वा नसोत, त्यांचा एक रुबाब कायम होता. मुंडे यांना पाहून लोकांना आपले प्रश्न आता सुटतील असा विश्वास वाटायचा, असेही फडणवीस म्हणाले.\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nव्हिडिओ गॅलरीFathers day: अक्षयाने शेअर केल्या बाबांच्या आठवणी\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nमंगळवार, जून २२, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/religion-news-marathi/does-money-stop-coming-home-then-this-solution-will-solve-your-problem-nrng-109258/", "date_download": "2021-06-21T22:22:31Z", "digest": "sha1:564L45KPDQ7XJ4YO7B4Q65KG4PF4IKXY", "length": 17068, "nlines": 177, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Does money stop coming home ?; Then this solution will solve your problem nrng | पैसा घरात येता येता थांबतो आहे का?; मग हा उपाय करेल तुमची समस्या दूर | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जून २२, २०२१\nकाँग्रेसकडून कोणतीही अडचण येणार नाही याची ग्वाही सोनिया गांधींनी दिली आहे : नाना पटोले\nचंद्रकांतदादा आम्ही छातीवर नाही डोक्यावर हात ठेवून सांगतो सुखात आहोत,तुम्ही अस्वस्थ आहात – मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले प्रत्युत्तर\nकंडिशनरच्या जागी तिनं लिहिलं कंडोम आणि वडिलांचा झाला संताप, म्हणाले….\n ई-मेल किंवा मेसेजद्वारे जर जॉब ऑफर मिळत असतील तर गृह मंत्रालयाने दिलेला अलर्ट लक्षात घ्यायलाच हवा\nकोरोना संकट काळात योगच तुम्हाला तारणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nसोशल मीडियाच्या आभासावर अंकुश; खरंच सत्यात उतरेल का\nही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nआंतरराष्ट्रीय योग दिन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार\nआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सोमवारी होणाऱ्या कार्यक्रमाला पंतप्रधान संबोधित करणार\nधनप्राप्तीसाठी उपाय पैसा घरात येता येता थांबतो आहे का; मग हा उपाय करेल तुमची समस्या दूर\nहा उपाय आपल्याला सातत्याने २७ दिवस करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे धनअधिपती कुबेर यांच्याशी संबंधित आहे. या विश्वामध्ये जेवढी धनसंपत्ती आहे त्या विश्वाचे कोषाचे धन अधिपती श्री कुबेर देव आहेत आणि त्यांना प्रसन्न करणारा हा एक महत्त्वाचा उपाय आहे. तुमच्या घरामध्ये कुबेर यांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर अतिशय उत्तम\nपैसा येता-येता थांबतो अचानकपणे एखादं कॉन्ट्रॅक्ट मिळणार असेल ते हातातून निघून जाते. अगदी कोणत्याही मार्गाने येणारा पैसा येता येता अचानक पणे थांबतो. तो पैसा आपल्या हातात पडतच नाही, घरामध्ये येतच नाही. अशावेळी या पैशाच्या वाटेतील बाधा कशा दूर करायचा असा प्रश्न अनेकांना पडत असतो. धनप्राप्तीसाठी ज्योतिष शास्त्रामध्ये एक महत्त्वाचा उपाय सांगितलेला आहे. हा उपाय केल्यामुळे पैशाची आवक वाढते. हा उपाय करण्यासाठी आपल्याला दिवसभरातील फक्त दहा ते पंधरा मिनिटे एवढा कालावधी लागणार आहे.\nहा उपाय आपल्याला सातत्याने २७ दिवस करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे धनअधिपती कुबेर यांच्याशी संबंधित आहे. या विश्वामध्ये जेवढी धनसंपत्ती आहे त्या विश्वाचे कोषाचे धन अधिपती श्री कुबेर देव आहेत आणि त्यांना प्रसन्न करणारा हा एक महत्त्वाचा उपाय आहे. तुमच्या घरामध्ये कुबेर यांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर अतिशय उत्तम जर नसेल तर बाजारामध्ये हा फोटो मिळतो पण नसेल तर काही काळजी करू नका. आपण एका पाटावर एक लाल वस्त्र अंथरून त्या ठिकाणी फक्त एक दिवा जरी प्रज्वलित केला तरी चालेल.\nआंघोळ थंड पाण्याने करावी की गरम; जाणून घ्या तुमच्यासाठी काय योग्य आहे\nहाच दिवा धन अधिपती कुबेर यांचं प्रतिनिधित्व करेल. अशाप्रकारे आपण कुबेर यांचे पूजन आपल्या देवघरामध्येसुद्धा करू शकता तसेच ही पुजा वेगळ्या पाटावरसुद्धा मांडू शकता. अशा प्रकारे आपल्याला सकाळ संध्याकाळ दोन वेळा श्री कुबेर यांची पूजा करायची आहे. आपल्याला श्री कुबेर यांचा मंत्र सुद्धा म्हणायचा आहे. सत्तावीस दिवस मनोभावे जर आपण या श्री कुबेर मंत्राचा १०८ वेळा जप केल्यास आपल्याला योग्य ते फळ प्राप्त होते परंतु, हा मंत्रजप करत असताना एक तुपाचा दिवा अवश्य प्रज्वलित करा आणि मंत्रजप झाल्यानंतर श्री कुबेर चालीसाचे पठण करायचे आहे.\nज्या व्यक्तींना श्री कुबेर चालीसाचे पठण करणे शक्य होणार नाही त्यांनी आपल्या मोबाईलवर यूट्यूबच्या सहाय्याने फक्त कुबेर चालीसा ऐकली तरी चालेल आणि त्यानंतर आपण हात जोडून श्री कुबेर देवांना मनोभावे आपल्या आयुष्यातील ज्या काही समस्या आहेत त्या सांगायच्या आहेत. जर तुमच्याकडे मोत्याची माळ असेल किंवा चंदनाची माळ असेल तर अतिशय उत्तम कारण की चंदनाच्या किंवा मोत्याच्या माळ्यावर जर कुबेर मंत्राचा जप केल्यास अतिशय प्रभावी मानला जातो.\nज्योतिष शास्त्रामध्ये अनेक मंत्र सांगितले गेले आहेत. त्या प्रत्येक मंत्राचा विशिष्ट समस्येसाठी व विशिष्ट इच्छापूर्तीसाठी त्याचा वापर केला जातो. म्हणूनच आपल्याला आपल्या जीवनातील धनप्राप्तीसाठी व धन येत असताना जे काही अडथळे आहेत ते दूर करण्यासाठी आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे तो मंत्र पुढील प्रमाणे आहे “ओम श्रीम ओम ऱ्हीम श्रीम ऱ्हीम श्री वित्तेश्वराय नमः” या मंत्राचा जप जर मनोभावे केला तर तुमच्या जीवनातील ज्या काही धन समस्या आहेत. पैसा येता-येता थांबत आहे. हे सारे बंद होईल आणि पैशाची आवक वाढून तुमच्या जीवनामध्ये सुख-समृद्धी आणि प्रगती होईल.\n( आध्यात्मिक दृष्टिकोनातून ही माहिती देण्यात आली आहे. अंधश्रद्धा परसविण्याचा हेतू नाही)\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या ट��इम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nव्हिडिओ गॅलरीFathers day: अक्षयाने शेअर केल्या बाबांच्या आठवणी\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nमंगळवार, जून २२, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/state-news-marathi/politics-heats-up-milk-rate-bjp-enters-the-fray-18337/", "date_download": "2021-06-21T21:36:51Z", "digest": "sha1:NO2PT3L62UN3UZ45XKHIOOQZ73AIMBY6", "length": 14843, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "politics heats up milk rate bjp enters the fray | दुधावरून राजकारण तापले, भाजप मैदानात | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जून २२, २०२१\nकाँग्रेसकडून कोणतीही अडचण येणार नाही याची ग्वाही सोनिया गांधींनी दिली आहे : नाना पटोले\nचंद्रकांतदादा आम्ही छातीवर नाही डोक्यावर हात ठेवून सांगतो सुखात आहोत,तुम्ही अस्वस्थ आहात – मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले प्रत्युत्तर\nकंडिशनरच्या जागी तिनं लिहिलं कंडोम आणि वडिलांचा झाला संताप, म्हणाले….\n ई-मेल किंवा मेसेजद्वारे जर जॉब ऑफर मिळत असतील तर गृह मंत्रालयाने दिलेला अलर्ट लक्षात घ्यायलाच हवा\nकोरोना संकट काळात योगच तुम्हाला तारणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nसोशल मीडियाच्या आभासावर अंकुश; खरंच सत्यात उतरेल का\nही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nआंतरराष्ट्रीय योग दिन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार\nआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सोमवारी होणाऱ्या कार्यक्रमाला पंतप्रधान संबोधित करणार\nदूध ���ंदोलनदुधावरून राजकारण तापले, भाजप मैदानात\nदुधाच्या समस्येबाबत काही दिवसांपूर्वीच भाजपने आंदोलन केले होते. राज्याचे दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध संघटनांची बैठक घेऊन याविषयावर चर्चाही केली होती, पण या बैठकीत योग्य तोडगा निघाला नाही.\nमुंबई : राज्यातील शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य दर मिळत नाही मात्र ग्राहकांकडून पूर्ण किंमत आकारली जात आहे. या मुद्द्यावरून सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपने राज्यभर आंदोलन करत शेतकऱ्यांना प्रति लीटर १० रुपये आणि दूध पावडरसाठी ५० रुपये अनुदान द्यावे अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे.\nदुधाच्या समस्येवरून भाजपने काही दिवसांपूर्वीच आंदोलन केले होते. राज्याचे दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध संघटनांची बैठक घेऊन त्यांच्यासोबत चर्चाही केली होती, पण या बैठकीत काहीच तोडगा निघाला नाही. या मुद्द्यावर कॅबिनेट मध्ये निर्णय घेऊ असे आश्वासन दिले होते परंतु अद्याप हा मुद्दा ‘जैसे थे’च आहे.\nशनिवारी भाजप आणि त्यांचे मित्र पक्ष रयत क्रांती, रासप, रिपब्लिकन पार्टी (आठवले गट) च्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात आंदोलन केले. या आंदोलनाला शेतकऱ्यांच्या अन्य संघटनांनीही पाठिंबा दिला. आंदोलनात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, वरिष्ठ नेते हरिभाऊ बागडे, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, सदाभाऊ खोत, महादेव जानकर यांच्यासह अनेकांनी या आंदोलनात सहभाग घेतला.\nमुंबईत आंदोलनाचे मुख्य केंद्र महानंद डेरी होते. या ठिकाणी भाजप नेत्यांनी आंदोलन केले. याचे नेतृत्त्व मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी केले. या आंदोलनात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, माजी राज्य मंत्री विद्या ठाकूर यांच्यासह अन्य नेते सहभागी झाले होते. यावेळी ठाकरे सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.\nमागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा : फडणवीस\nशेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजपने एकदा आंदोलन केले आहे. त्यानंतर सरकारने शेतकऱ्यांची बैठक घेतली. दुग्ध विकास मंत्र्यांनी सांगितले, कॅबिनेटमध्ये याबाबत चर्चा करून घोषणा करू, पण अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. आज भाजपने राज्यभर आंदोलन केले, तरीही सरकारने ही बाब गांभीर्याने घेतली नाही तर भाजपला आणखी तीव्र आंदोलन करण्यावाचून पर्याय राहणार नाही असे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nव्हिडिओ गॅलरीFathers day: अक्षयाने शेअर केल्या बाबांच्या आठवणी\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nमंगळवार, जून २२, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/pune-forgive-the-increased-electricity-bills-of-farmers-and-consumers-harshvardhan-patil-162772/", "date_download": "2021-06-21T21:46:21Z", "digest": "sha1:FB2MHGYGEWWQL6VAIOST3FR2HBOWGP5V", "length": 10034, "nlines": 96, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pune : शेतकरी आणि ग्राहकांची वाढीव वीज बिले माफ करा : हर्षवर्धन पाटील - MPCNEWS", "raw_content": "\nPune : शेतकरी आणि ग्राहकांची वाढीव वीज बिले माफ करा : हर्षवर्धन पाटील\nPune : शेतकरी आणि ग्राहकांची वाढीव वीज बिले माफ करा : हर्षवर्धन पाटील\nएमपीसी न्यूज – शेतकऱ्यांच्या आणि ग्राहकांच्या वीज बिलामध्ये कुठल्याही प्रकारची मोजमाप न करता अन्यायकारक वाढ केलेली आहे. याला भाजपचा विरोध आहे. ही वीज बिले अन्यायकारक असून महाराष्ट्र सरकारने ती त्वरित मागे घेऊन लॉकडाऊन काळातील नियमाप्रमाणे शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना वीज बिले माफ करावी, अशी मागणी माजी मंत्री आणि भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी केली.\nकेंद्र सरकार पॅकेज देत असेल तर राज्य सरकारने एक नवा पैसा जनतेला दिला नाही, म्हणून सरकारने हे वीज बिल माफ करावे, असेही ते म्हणाले.\nजून महिन्यामध्ये राज्यातील शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, व्यापारी आणि औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या या सर्वांना वाढीव वीज बिलाची आकारणी करून त्याचे वाटप करण्यात आले. त्याचा निषेध म्हणून भारतीय जनता पार्टी पुणे जिल्ह्याच्या वतीने गुरुवारी पुण्यातील रास्ता पेठ येथे महाराष्ट्र वीज वितरण कंपनीसमोर आंदोलन करण्यात आले. त्यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी वीज बिल माफीची मागणी केली.\nया आंदोलनामध्ये कार्यकर्त्यांनी हातात कंदील घेऊन सरकारविरोधात घोषणाबाजी केली आणि वाढीव वीज आकारणी बिलाची होळी करून निषेध केला.\nयावेळी भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील, माजी राज्यमंत्री संजय भेगडे, दौंडचे आमदार राहुल कुल, आमदार भीमराव तापकीर, भाजपचे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे आणि इतर पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.\nयावेळी वाढीव वीज बिले देण्यात आल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन जाहीर केले असताना भरमसाठ वीज बिल आकारणे चुकीचे असल्याचे भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सांगितले.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nLonavala : नांगरगावातील ज्येष्ठ नागरिक कोरोना पॉझिटिव्ह\nMaval corona update : तळेगावातील 3 रुग्णांसह मावळातील 4 जणांचे कोरोना चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह\nPimpri News : गांजा बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक\nPune New : कचरा वाहतुकही आता ‘ई-वाहना’तून होणार\nTalegaon Dabhade News : योगासने व प्राणायम हे सुदृढ आरोग्यासाठी अत्यंत पूरक : योगसाधक दत्तात्रय भसे\nChinchwad News : दोन महिन्यानंतर शहरातील मॉल्स पुन्हा सुरू\nPune News : यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या योगशिबिर स्पर्धेत चंद्रकांत भापकर प्रथम\nMoshi News : सोफासेट, टीव्ही, किचन ट्रॉली घेण्यासाठी माहेरुन पैसे आणण्याची माग��ी करत विवाहितेचा छळ\n उद्योजक अविनाश भोसलेंची 40 कोटींची मालमत्ता ‘ईडी’कडून जप्त\nPune News : काम चुकारांना कर्मचार्‍यांचे महापालिका करणार ‘ट्रॅकींग’\nPune News : भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी तरुणाचे अपहरण करून कोयत्याने वार\nPimpri News: स्थायी समितीचे माजी अध्यक्ष, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सुरेश सोनवणे यांचे निधन\nSangvi Crime News : रावण गँगकडून हल्ला झाल्यास प्रतिउत्तर देण्यासाठी तडीपार गुंडाने आणली दोन पिस्तूल\nMaval Corona News : दिवसभरात 60 नवे रुग्ण तर 55 जणांना डिस्चार्ज\nPune Crime News : आकर्षक परतावा आणि भिशीच्या नावाखाली गुंतवणूक करण्यास भाग पाडून तीन कोटी 60 लाख रुपयांची फसवणूक…\nPune News : ऐन पावसाळ्यात पुण्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर\nMaval News : मावळातील विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणार 35 टक्के फी सवलत\nTalegaon News : विकासकामांतर्गत केलेले डांबरीकरण दोन दिवस पडलेल्या पावसामुळे गायब; अनेक ठिकाणी चिखल\nTalegaon News : तळेगावातील ‘देवमाणूस’ किशोर आवारे यांच्याविषयी निराधार जेष्ठाची कृतज्ञ भावना\nAashadhi Vari : आषाढी एकादशीला दहा मानाच्या पालख्यांचा ‘लालपरी’तून प्रवास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/lonavala-corona/", "date_download": "2021-06-21T22:01:33Z", "digest": "sha1:354EJT7O6D5RFPJBCK3VW2MPUOLT4QCJ", "length": 8212, "nlines": 107, "source_domain": "mpcnews.in", "title": "Lonavala Corona Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune Division corona update : पुणे जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हीटी रेट 36 वरुन 20 टक्क्यांवर\nएमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लादले आहेत. त्यानंतर एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हीटी रेट कमी झाला असून, तो 36 वरुन 20 टक्क्यांवर आला आहे.विभागीय…\nPune News : पुणे विभागात 70 हजार सक्रिय कोरोना रुग्ण\nएमपीसी न्यूज - पुणे विभागातील एकूण कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 7 लाख 41 हजार 964 झाली आहे. त्यापैकी 6 लाख 55 हजार 359 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या विभागात 69 हजार 482 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.विभागात आजवर…\nएमपीसी न्यूज - पुणे विभागात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 6 लाख 49 हजार 408 झाली आहे. त्यापैकी 6 लाख 8 हजार 987 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. विभागात सध्या 23 हजार 875 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.पुणे विभागात…\nMaval Corona Update : दिवसभरात 34 नवे रुग्ण तर 15 ज���ांना डिस्चार्ज\nतळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 2627, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 1664 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 567 रुग्ण सापडले आहेत.\nMaval Corona Update : दिवसभरात 05 नवे रुग्ण तर दिवसभरात 02 जणांना डिस्चार्ज\nएमपीसी न्यूज : मावळ तालुक्यात गुरुवारी (दि.11) 05 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर दिवसभरात 02 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकाही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. सक्रिय रुग्णांची संख्या 167 आहे.आज वडगाव नगरपंचायत, लोणावळा…\nMaval Corona Update : दिवसभरात 22 नवे रुग्ण तर 12 जणांना डिस्चार्ज\nएमपीसी न्यूज : मावळ तालुक्यात बुधवारी (दि.10) 22 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर दिवसभरात 12 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकाही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. सक्रिय रुग्णांची संख्या 164 आहे.आज लोणावळा नगरपरिषदेच्या…\nmaval Corona Update : मावळात रुग्ण वाढ; 37 नव्या रुग्णांची नोंद, 21 जणांना डिस्चार्ज\nMaval Corona Update : तालुक्यात 04 रुग्णाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह तर 04 जणांना डिस्चार्ज\nतळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 2482, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 1613 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 539 रुग्ण सापडले आहेत.\nMaval Corona Update : मावळात आज चौघांना डिस्चार्ज ; दोन नव्या रुग्णांची नोंद\nPune Division Corona Update : पुणे जिल्ह्यात 5 हजार 57 सक्रिय कोरोना रुग्ण\nPimpri News: स्थायी समितीचे माजी अध्यक्ष, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सुरेश सोनवणे यांचे निधन\nSangvi Crime News : रावण गँगकडून हल्ला झाल्यास प्रतिउत्तर देण्यासाठी तडीपार गुंडाने आणली दोन पिस्तूल\nMaval Corona News : दिवसभरात 60 नवे रुग्ण तर 55 जणांना डिस्चार्ज\nPune Crime News : आकर्षक परतावा आणि भिशीच्या नावाखाली गुंतवणूक करण्यास भाग पाडून तीन कोटी 60 लाख रुपयांची फसवणूक…\nPune News : ऐन पावसाळ्यात पुण्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर\nMaval News : मावळातील विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणार 35 टक्के फी सवलत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://ournagpur.com/nagpur-the-sand-robber-ran-away-andleft-the-truck-behind-news/", "date_download": "2021-06-21T21:59:45Z", "digest": "sha1:E7GPDNFTLFLYGDOBYGCFMRCPOPY4UQPM", "length": 8567, "nlines": 160, "source_domain": "ournagpur.com", "title": "नागपूर : ट्रक सोडून पळाले रेतीचोर", "raw_content": "\nHome Maharashtra नागपूर : ट्रक सोडून पळाले रेतीचोर\nनागपूर : ट्रक सोडून पळाले रेतीचोर\nनागपूर : कळमना परिसरात अवैध रेती वाहतूक होत असल्याचे शहर तहसीलदारांच्या चमूला निदर्शनास आले. दोन ट्रक अडवून चौकशी करण्यात आली. ट्रकचालकाला पावती मागण्यात आली. पावती देण्याच्या बहाण्याने ट्रकचालकांनी मात्र ट्रकला लॉक करून पोबारा केला. याप्रकरणी कळमना पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nनागपूर शहर तहसीलदार सूर्यकांत पाटील, मंडळ अधिकारी अनिल ब्रह्मे, राजेश देठे, अमोल चव्हाण आदी कर्मचाऱ्यांच्या चमूसह कळमना परिसरात अवैध रेती वाहतुकीवर कारवाईसाठी गेले. या परिसरात दोन ट्रकमध्ये वाळू वाहतूक होत असल्याचे त्यांना कळले. एमएच ३६ एए १२९२ आणि एमएच ३६ एए ०५४८ या क्रमांकाच्या ट्रकला थांबवून चौकशी करण्यात आली. ट्रकचालकांनी मात्र तहसीलदारांच्या चमूच्या डोळ्यात धूळफेक करीत ट्रक लॉक करून पोबारा केला.\nशनिवारी रात्रभर हे ट्रक कळमना परिसरातच उभे होते. ट्रकचालक परत येतील म्हणून पोलिसांनी ट्रकवर रात्रभर पाळत ठेवली. तहसीलदार यांनी कळमना पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे या ट्रकच्या क्रमांकावरून चौकशी केली असता हे ट्रक भंडारा येथील संजय गिरीपुंजे आणि अशोक गभणे यांचे असल्याचे पुढे आले.\n‘त्या’ दोन ट्रकचीही चौकशी\nयाच परिसरात तहसीलदारांच्या पथकाला आणखी दोन ट्रक आढळून आलेत. मात्र या ट्रकचालकांकडे मोबाइलमध्ये मध्यप्रदेशची पावती असल्याची आढळून आले. या पावत्या खऱ्या की खोट्या, याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत. कुठलेही कागदपत्रे या ट्रकचालकांकडे आढळून आले नसल्याने अवैध वाहतुकीचा हा प्रकार असल्याची शक्यता तहसीलदार यांनी व्यक्त केली.\nनागपुरात ‘खाकी वर्दी’चा प्रेमळ चेहरा; निराधार आजीच्या गळणाऱ्या छतावर पोलिसांनी टाकली ताडपत्री\nफोटो काढायला गेलेले,शाळकरी मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू\nदाभाडकरांनी तरुणासाठी सोडला नव्हता बेड; माहिती अधिकारात वस्तुस्थिती समोर\n‘ईडी’कडून नागपुरात एकाचवेळी दोन सीए आणि एका कोळसा व्यापाऱ्याच्या घरी छापेमारी\nआता १५ मिनिटात ओळखता येणार … गर्दीतील कोरोना बाधित\nGoogle चं नवं फीचर, आता मिळणार फोटो आणि व्हिडीओ Hide करण्याची सुविधा\n एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या करून आरोपीची आत्महत्या\nफेसबुकवरील मैत्री पडली महागात; महिलेची 2.5 कोटींची फसवणूक\nSIP मध्ये 12% व्याजासह 26 लाखांचा परतावा मिळवा, वाचा सुरुवातीला किती...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Moenchdorf+at.php", "date_download": "2021-06-21T22:46:24Z", "digest": "sha1:DUEEAWGPYSTQ6HY7WJR7T2ZCMCKL3UTD", "length": 3455, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Mönchdorf", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Mönchdorf\nआधी जोडलेला 7267 हा क्रमांक Mönchdorf क्षेत्र कोड आहे व Mönchdorf ऑस्ट्रियामध्ये स्थित आहे. जर आपण ऑस्ट्रियाबाहेर असाल व आपल्याला Mönchdorfमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. ऑस्ट्रिया देश कोड +43 (0043) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Mönchdorfमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +43 7267 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनMönchdorfमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +43 7267 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0043 7267 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/04/ahmednagar_21.html", "date_download": "2021-06-21T21:57:59Z", "digest": "sha1:EQCAR3QZZDXSVKV3JSFPMUKYGS5D63JS", "length": 8128, "nlines": 85, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "शिवभोजन थाळी पार्सलच्या स्वरुपात देण्याचे आदेश - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking शिवभोजन थाळी पार्सलच्या स्वरुपात देण्याचे आदेश\nशिवभोजन थाळी पार्सलच्या स्वरुपात देण्याचे आदेश\nशिवभोजन थाळी पार्सलच्या स्वरुपात देण्याचे आदेश\nअहमदनगर ःकोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने संपुर्ण राज्यात ‘ब्रेक दि चेनच्या‘ अंतर्गत कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यात शिवभोजन थाळी ही पार्सल स्वरूपात जनतेला उपलब्ध करून देण्याचे आदेश आज दिले.\nकोरोना काळात मजुर, कामगार, शेतकरी वर्गासह सर्वसामान्य जनतेला शिवभोजन थाळी मोठा आधार देत आहे. राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधांमुळे सर्व हॉटेल, रेस्टॅारंट यांना पार्सल सुविधाच देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत त्यामुळे आता शिवभोजन केंद्रावर देखील शिवभोजन थाळी ही पार्सल स्वरूपात उपलब्ध होणार असल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.\nभुजबळ म्हणाले, सरकारने लागू केलेल्या सर्व नियमांचे पालन जनतेने करावे आणि प्रशासनाला मदत करावी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या पार्सल सुविधेच्या निर्णयामुळे शिवभोजन थाळीच्या किंमतीमध्ये कोणताही बदल आपण केला नाही. पूर्वीप्रमाणेच 5 रूपयात शिवभोजन थाळी सर्व सामान्य जनतेला उपलब्ध होणार आहे. कोरोनाच्या या दुसर्‍या लाटेला थांबविण्यासाठी सरकारने ब्रेक दि चेन या मोहिमेच्या अंतर्गत काही कडक निर्बंध लागू केले आहेत. या नियमांच सर्वांनी पालन केले तरच आपण कोरोनाला रोखू शकतो त्यामुळे सर्वांनी राज्यसरकारला सहकार्य करावे, असे आवाहन देखील मंत्री भुजबळ यांनी केले आहे\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी क���ा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/koradi-jagdamba-devi-city-bus-deposit-to-come-on-solar-energy/09201946", "date_download": "2021-06-21T23:38:16Z", "digest": "sha1:3A355JVAFDY3SIYEOZKSPWZXISE7RAED", "length": 9423, "nlines": 60, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "कोराडी जगदंबा देवी शहर बस आगार सौर ऊर्जेवर येणार : पालकमंत्री Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nकोराडी जगदंबा देवी शहर बस आगार सौर ऊर्जेवर येणार : पालकमंत्री\nनागपूर: कोराडी जगदंबा देवी शहर बस आगार सौर ऊर्जेवर घेणार असून येथे वीज बिल येणार नाही. तसेच सौर ऊर्जेवरील बस चार्जिंग स्टेशनही येथे उभारले जाणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली.\nकोराडी जगदंबा देवी शहर बस आगाराचे उद्घाटन आज पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी परिवहन सभापती बंटी कुकडे, महादुला नगराध्यक्ष राजेश रंगारी, कोराडी सरपंच सुनीता चिंचुरकर, संजय जयस्वाल, सीमा जयस्वाल, राम तोडवाल, उमेश निमोने, बेबीताई खुबिले, कल्पनाताई कामटकर, नरेंद्र धनोले, देवा सावरकर, एमएमआरडीएचे लीना उपाध्याय, प्रशांत पाग्रुत, महानिर्मितीचे मुख्य अभियंता तासकर आदी उपस्थित होते. या आगारासाठी एनएमआरडीए 10.96 कोटी रुपये खर्च करणार आहे. त्यात बस स्टेशन, आवार भिंत, वाहनतळ, शौचालय, परिसर विकास, विद्युतीकरण आदींचा समावेश असून आतापर्यंत 8 कोटी रुपयांची कामे झाली आहेत.\nयाप्रसंगी बोलताना पालकमंत्री बावनकुळे म्हणाले- या आगारावर आवश्यक त्या सर्व सुविधा देण्यात येणार आहेत. विशेष करून शौचालयाची सुविधा देऊन परिसर स्वच्छ ठेवला जावा. या परिसरात एक चांगल्या फूड कोर्टची व्यवस्थाही करण्यात आली पाहिजे.\nलोकप्रतिनिधी आणि अधिकारी संगनमताने झालेले काम निश्चितपणे चांगलेच होते, असा विश्वास व्यक्त करताना ते म्हणाले- कोराडी जगदंबा देवी मंदिर परिसर आणि राज्यस्तराचे पर्यटन स्थळ होार आहे. येथे बसची संख्या वाढवण्याची सूचना त्यांनी मनपा परिवहन विभागाला केली. प्रभू रामचंद्रांच्या जीवनावर आधारित 45 कोटींचे संस्कार केंद्रही जवळच्या परिसरात तयार होणार आहे. तसेच शिल्पग्राम या संकल्पनेवर आधारित एक प्रकल्पही येऊ घातल्याचे पालकमंत्री म्हणाले. याप्रसंगी पालकमंत्र्यांच्या हस्ते आगारातील बससेवेचे उद्घाटनही करण्यात आले.\nप्रभाग ३४ मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा\nऑफलाईन , ऑनलाईन पद्धतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा \nप्रभाग २६मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात\nप्रत्येकाने दैनंदिन जीवनात योगाचा अंगीकार करावा : महापौर दयाशंकर तिवारी\nकीड नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी ट्रायकोकार्ड निर्मिती उपक्रम राबवावा -जिल्हाधिकारी ठाकरे\nअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे आम्हीं ग्रामरक्षक अभियानाला सुरुवात\nदीनदयालनगर आजी-आजोबा उद्यानात योग दिन साजरा\nगोंदिया: शरीर को स्वस्थ और निरोगी बनाएं , योग को जीवनशैली का हिस्सा बनाएं – डॉ. परिणय फुके\nप्रभाग ३४ मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा\nऑफलाईन , ऑनलाईन पद्धतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा \nमहिलांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासाचे\nसोमवारी ८ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\nप्रभाग ३४ मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा\nJune 21, 2021, Comments Off on प्रभाग ३४ मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा\nऑफलाईन , ऑनलाईन पद्धतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा \nJune 21, 2021, Comments Off on ऑफलाईन , ऑनलाईन पद्धतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा \nमहिलांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासाचे\nJune 21, 2021, Comments Off on महिलांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासाचे\nसोमवारी ८ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\nJune 21, 2021, Comments Off on सोमवारी ८ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\nप्रभाग २६मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात\nJune 21, 2021, Comments Off on प्रभाग २६मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/technology/dell-hp-lenovo-refurbhished-laptop-with-warranty-under-30000-rs-lenovo-thinkpad-under-28000-rs-445390.html", "date_download": "2021-06-21T23:36:34Z", "digest": "sha1:XNC6U3LZFP3JNJOYVUBVQVNIUSKKTJMF", "length": 21854, "nlines": 256, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\n2.5 लाखांचा लॅपटॉप अवघ्या 28 हजारात, 25 हजारांचा लॅपटॉप 19 हजारात, वॉरंटीसह\nकोरोना साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर देशभरातील बहुसंख्य कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचे आदेश दिले आहेत.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nअक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nनवी दिल्ली : कोरोना साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर देशभरातील बहुसंख्य कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचे आदेश (घरुन काम करण्याचे आदेश) दिले आहेत. परंतु घरून काम करताना आपल्यासाठी दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे एक चांगला लॅपटॉप (Laptop) आणि दुसरं म्हणजे फास्ट इंटरनेट कनेक्शन. (Dell, HP, lenovo Refurbhished Laptop with warranty under 30000 rs, Lenovo Thinkpad under 28000 rs)\nबहुतेक कर्मचारी त्यांच्याकडे चांगला लॅपटॉप नसल्याने चिंतेत असतात, किंवा काही जणांकडे लॅपटॉप नसल्याने चिंतेत असतात. अनेकदा लोक जुन्या किंवा खराब लॅपटॉपवरुन काम करत असतात. कारण नवीन लॅपटॉप घेण्याइतपत त्यांचं बजेट नसतं. तुमचीदेखील अशीच अवस्था असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण अशा अनेक ऑनलाईन डील्स उपलब्ध आहेत, ज्यात ग्राहकांना अगदी कमी किंमतीत लॅपटॉप खरेदी करता येतात. यामध्ये डेल, एचपी, लेनोव्हो, अॅसर यांसारख्या कंपन्यांच्या प्रोफेशनल लॅपटॉपचा समावेश आहे. चला तर मग जाणून घ्या, चांगले आणि स्वस्त लॅपटॉप्स कुठे मिळतील. (सूचना : यामध्ये तुम्हाला रिफर्बिश्ड (नुतनीकरण करण्यात आलेले) लॅपटॉप्स खरेदी करता येतील.)\n2nd Gen Core i5/4GB/500GB/Windows 7/Integrated Graphics) : या लॅपटॉपची किंमत 2,30,000 रुपये इतकी आहे. या लॅपटॉपवर कंपनीने 88 टक्के डिस्काऊंट दिला आहे. त्यामुळे हा लॅपटॉप तुम्ही 28,499 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. यामध्ये 14 इंचांचा डिस्प्ले देण्यात आला आहे. (2nd Gen Core i5/4GB/500GB/Windows 7/Integrated Graphics)\nलॅपटॉपमधील प्रोसेसरबद्दल सांगायचे झाल्यास यामध्ये 2.6 GHz Intel Core i5 सेकेंड जनरेशन प्रोसेसर देण्यात आला आहे. यामध्ये 4GB DDR3 RAM आणि 500GB हार्ड ड्राइव्ह देण्यात आली आहे. गेमिंगसाठी यामध्ये Intel Integrated ग्राफिक्स देण्यात आले आहेत. यामध्ये व्हिंडो 7 ऑपरेंटिंग सिस्टिम देण्यात आली आहे. या लॅपटॉपचं वजन 2.5 किलो इतकं आहे. ही डील अमेझॉनवर उपलब्ध आहे.\nया लॅपटॉपची किंमत 2,50,000 रुपये इतकी आहे. या लॅपटॉपवर 89 टक्के डिस्काऊंट देण्यात आला आहे. त्यामुळे हा लॅपटॉप तुम्ही 27,979 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. याच्या स्पेसिफिकशनबद्दल बोलायचे झाल्यास या लॅपटॉपची स्क्रीन 14.1 इंचांची आहे. (2nd Core I5 2520M/4GB/320GB/Window 7 Pro 64 Bit/Integrated Graphics)\nयामध्ये 2.5GHz Intel Core I5 2520M सेकेंड जनरेशन प्रोसेसर देण्यात आला आहे. याच्या स्टोरेजबद्दल सांगायचे झाल्यास यामध्ये 4 GB DDR3 RAM आणि 320GB हार्ड ड्राइव्ह देण्यात आली आहे. यामध्ये Intel HD ग्राफिक्स 3000 देण्यात आले आहेत. तसेच यात व्हिंडोज 7 ही ऑपरेटिंग सिस्टिम देण्यात आली आहे, जी 64 Bit वर काम करते. ही डील अमेझॉनवर उपलब्ध आहे.\nया लॅपटॉपची किंमत 24,990 रुपये इतकी आहे. हा लॅपटॉप तुम्ही 5,011 रुपयांच्या फ्लॅट डिस्काऊंटसह खरेदी करु शकता. सोबतच यावर तुम्हाला 6 महिन्यांची वॉरंटीदेखील मिळेल. हा लॅपटॉप 14 इंचांच्या स्क्रीनससह सादर करण्यात आला आहे. हा एक लाईटवेट प्लस टचस्क्रीन लॅपटॉप आहे.\nया लॅपटॉपमध्ये इंटेल N4020 प्रोसेसर आहे. तसेच यात 4 जीबी रॅम आणि 64 जीबी SSD स्टोरेज आहे. या लॅपटॉपची स्टोरेज स्पेस 256 जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. हा लॅपटॉप क्रोम ओएस वर चालतो. 940 रुपयांच्या ईएमआयसह तुम्ही हा लॅपटॉप खरेदी करु शकता. ही डील अमेझॉनवर उपलब्ध आहे.\nया लॅपटॉपची किंमत 17,990 रुपये इतकी आहे. 1,990 रुपयांच्या फ्लॅट डिस्काऊंटसह तुम्ही हा लॅपटॉप 16,000 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. यावर 6 महिन्यांची वॉरंटीदेखील देण्यात आली आहे. हा लॅपटॉप 14 इंचांच्या स्क्रीनसह येतो. त्यात इंटीग्रेटेड ग्राफिक्स देण्यात आले आहेत.\nयामध्ये सेलेरॉन N4020 प्रोसेसर देण्यात आला आहे. यात 4 जीबी रॅम आणि 128 जीबी एसएसडी स्टोरेज आहे. हा लॅपटॉप विंडोज 10 वर चालतो. 753 रुपयांच्या ईएमआयसह तुम्ही हा लॅपटॉप खरेदी करु शकता. ही डील अमेझॉनवर उपलब्ध आहे.\nया लॅपटॉपची मूळ किंमत 89,000 रुपये इतकी आहे. हा लॅपटॉप 60,310 रुपयांच्या फ्लॅट डिस्काउंटसह उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही हा लॅपटॉप अवघ्या 28,699 रुपयामध्ये खरेदी करु शकता. यावर 6 महिन्यांची वॉरंटीदेखील मिळेल. हा लॅपटॉप 14 इंचांची स्क्रीन आणि इंटीग्रेटेड ग्राफिक्ससह येतो.\nसोबतच यामध्ये 2 जनरेशन कोर आय 5 प्रोसेसर देण्यात आला आहे. ज्यामध्ये 16 जीबी रॅम आणि 500 जीबी स्टोरेज स्पेस देण्यात आली आहे. हा लॅपटॉप व्हिंडोज 7 वर काम करतो. हा लॅपटॉप 1,351 रुपयांच्या EMI वर तुम्ही खरेदी करु शकता. ही डील अमेझॉनवर उपलब्ध आहे.\nया लॅपटॉपची किंमत 12,999 रुपये इतकी आहे. हा लॅपटॉप 2,009 रुपयांच्या फ्लॅट डिस्काऊंटसह 10,990 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. सोबतच यावर 6 महिन्यांची वॉरंटी देण्यात आली आहे. 11.6 इंचांच्या स्क्रीनसह येणाऱ्या या लॅपटॉपमध्ये इंटेल इंटीग्रेटेड ग्राफिक्स देण्यात आले आहेत.\nया लॅपटॉपमध्ये इंटेल अॅटम प्रोसेसर देण्यात आला आहे. यामध्ये 2 जीबी रॅम आणि 32 जीबी EMMC स्टोरेज स्पेस देण्यात आली आहे. हा लॅपटॉप व्हिंडोज 7 वर चालतो. तसेच अवघ्या 376 रुपयांच्या EMI वर तुम्ही हा लॅपटॉप खरेदी करु शकता. ही डील Flipkart च्या 2Gud प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.\nWork From Home साठी लॅपटॉप घेताय मग ‘हे’ 5 स्वस्त आणि दमदार लॅप��ॉप्स जरुर पाहा\n90,000 रुपयांचा लॅपटॉप अवघ्या 29 हजारात, 13 हजारांचा लॅपटॉप 10 हजारात, वॉरंटीसह\n2.5 लाखांचा लॅपटॉप अवघ्या 28 हजारात, 25 हजारांचा लॅपटॉप 19 हजारात, वॉरंटीसह\n90,000 रुपयांचा लॅपटॉप अवघ्या 29 हजारात, 13 हजारांचा लॅपटॉप 10 हजारात, वॉरंटीसह\nएक एप्रिलपासून महागणार आपले फेव्हरेट स्मार्टफोन, झटपट करा खरेदी\nNagpur | नागपुरात ईडीकडून अविनाश भोसलेंचं ली-मेरिडियन हॉटेल सील\nखासगी रुग्णालयातील कोरोना मृत्यूंची सीआयडी चौकशी करा, सफाई कर्मचारी संघटनेचा उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा\nअन्य जिल्हे5 hours ago\nघाटी रुग्णालयात तारीख संपलेल्या केमिकल्सचा वापर \nमहिला कशाप्रकारे सुरू करू शकतात आपला व्यवसाय; जाणून घ्या यशाची गुपिते\nभाजपचा एकही आमदार फुटला नाही, दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रयत्न, सुधीर मुनगंटीवारांचा टोला\n हे तुमच्यासोबतही घडू शकतं, पोलीस असल्याचं सांगून महिलेचे सव्वा तीन लाखांचे दागिने पळवले\nGemini/Cancer Rashifal Today 22 June 2021 | नोकरीत चढउतार असतील, विवाहबाह्य प्रेम प्रकरणांपासून दूर राहा\nAquarius/Pisces Rashifal Today 22 June 2021 | व्यवसायिक दृष्टीकोनातून वेळ अनुकूल, महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी\nVideo | स्वत:ला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न, शेवटी व्हायचं तेच झालं, दोन महिलांचा व्हिडीओ व्हायरल\nSagittarius/Capricorn Rashifal Today 22 June 2021 | चिंता आणि तणाव दूर होईल, आर्थिक स्थिती चांगली असेल\nमराठी न्यूज़ Top 9\nमंत्रालयात बाॅम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल, पुणे पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं\nमहाराष्ट्राची चिंता वाढली, राज्यात डेल्टा प्लसचे 21 रुग्ण, रत्नागिरी, जळगावनं टेन्शन वाढवलं\nGemini/Cancer Rashifal Today 22 June 2021 | नोकरीत चढउतार असतील, विवाहबाह्य प्रेम प्रकरणांपासून दूर राहा\nAquarius/Pisces Rashifal Today 22 June 2021 | व्यवसायिक दृष्टीकोनातून वेळ अनुकूल, महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी\nघाटी रुग्णालयात तारीख संपलेल्या केमिकल्सचा वापर \nLibra/Scorpio Rashifal Today 22 June 2021 | इतरांच्या कार्यात हस्तक्षेप करु नका, अनावश्यक खर्च होईल\nVideo | स्वत:ला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न, शेवटी व्हायचं तेच झालं, दोन महिलांचा व्हिडीओ व्हायरल\nMaharashtra Coronavirus LIVE Update : अकोल्यात आज दिवसभरात 7 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह\nMaharashtra News LIVE Update | सिडको घेराव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत पोलिसांकडून महत्त्वाचे रस्ते बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Bulqiza+al.php", "date_download": "2021-06-21T22:25:36Z", "digest": "sha1:KTU7MIE5XQH245YW3RXOXZDHMGITCV5L", "length": 3426, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Bulqiza", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Bulqiza\nआधी जोडलेला 0219 हा क्रमांक Bulqiza क्षेत्र कोड आहे व Bulqiza आल्बेनियामध्ये स्थित आहे. जर आपण आल्बेनियाबाहेर असाल व आपल्याला Bulqizaमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. आल्बेनिया देश कोड +355 (00355) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Bulqizaमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +355 219 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनBulqizaमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +355 219 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00355 219 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/a-helping-hand-of-3000-ppe-kits-to-corona-police-warriors-by-vaishnavi-mahila-unnati-sanstha-pune-168156/", "date_download": "2021-06-21T22:30:44Z", "digest": "sha1:JTRXRDYH37OC5ZBGK5SYEO5NYP4PGCDH", "length": 9803, "nlines": 97, "source_domain": "mpcnews.in", "title": "A helping hand of 3000 PPE kits to Corona Police warriors by Vaishnavi Mahila Unnati Sanstha, Pune.", "raw_content": "\nPune: Covid-19 पोलीस योध्दांकरीता मदतीचा हात – 3000 PPE किट\nPune: Covid-19 पोलीस योध्दांकरीता मदतीचा हात – 3000 PPE किट\nएमपीसी न्यूज – सध्या पुणे शहरामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झपाटयाने वाढत आहे. अशा कठिण काळातही स्वत:चे वयाची, प्रकृतीची पर्वा न करता निर्भय, खंबीर योध्दाप्रमाणे पुणे शहर पोलीस दल आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडत आहे.\nपोलीसांचा दैनंदिन स्तरावर अनेक नागरिकांशी थेट संपर्क येत असतो. या संपर्कातून पोलीसांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक आहे.\nदैनंद��न कर्तव्य बजावताना अनेक पोलीस देखील बाधित होत आहेत. दिवसेंदिवस बाधित होणा-या पोलीसांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ होत आहे.\nअशा परिस्थितीमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलीसांना अधिकाधिक प्रतिबंधात्मक साहित्यांचा पुरवठा करणे आवश्यक आहे.\nया पाश्र्वभूमीवर वैष्णवी महिला उन्नती संस्था, पुणे च्या वतीने पुणे शहर पोलीसांना Covid 19 पासून संसर्ग होऊ नये याकरीता 3000 PPE किट आज दि.22/07/2020 रोजी सायं.04.00 वा. वैष्णवी महिला उन्नती संस्था, पुणे च्या अध्यक्षा सौ. राजश्री नागणे पाटील यांनी मा.पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम् यांचेकडे सुपूर्द केले.\nवैष्णवी महिला उन्नती संस्था, पुणे यांनी ज्या वैचारिक व भावनिक दृष्टिने पुणे शहर पोलीसांना मदत केली आहे ती कौतुकास्पद असून आजची गंभीर परिस्थिती पाहता इतर संस्थांनी देखील सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून त्यांचे अनुकरण करणे आवश्यक आहे, असे मत डॉ.के.व्यंकटेशम्, पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी व्यक्त केले.\nपोलीस दलाबरोबरचं Covid 19 मध्ये कार्य करणा-या इतरही शासकीय यंत्रणांना अशा प्रकरे मदत मिळणे आवश्यक असून वैष्णवी महिला उन्नती संस्थेप्रमाणे इतरही सामाजिक संस्था मदतीकरीता पुढे येतील अशी अपेक्षा डॉ.के.व्यंकटेशम्, पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी व्यक्त केली.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nPune : कोरोनाच्या 1599 रुग्णांची भर; 779 जणांना डिस्चार्ज, 36 मृत्यू\nDehuroad : कोरोना रुग्णांनी ओलांडला 200चा आकडा; आज 24 रुग्णांची भर\nPune News : भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी तरुणाचे अपहरण करून कोयत्याने वार\nDehuroad Crime News : जागेच्या वादातून दोन गटात हाणामारी; परस्पर विरोधात गुन्हे दाखल\nChinchwad News : दोन महिन्यानंतर शहरातील मॉल्स पुन्हा सुरू\nMaval News : मावळातील विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणार 35 टक्के फी सवलत\nPune News : कोविड -19 संसर्गात योगाचे महत्त्व अनन्यसाधारण\nMaval Corona News : दिवसभरात 60 नवे रुग्ण तर 55 जणांना डिस्चार्ज\nPimpri News: स्थायी समितीचे माजी अध्यक्ष, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सुरेश सोनवणे यांचे निधन\nVideo by Shreeram Kunte: तुम्हांला माहित आहेत का चाणक्य यांची ही ३ बिझनेस सिक्रेट्स\nPune News : विरोधी टोळीसोबत राहतो म्हणून सराइताकडून तरुणाला मारहाण\nPimpri News: स्थायी समितीचे माजी अध्यक्ष, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सुरेश सोनवणे यांचे निधन\nSangvi Crime News : रावण गँगकडून हल्ला झाल्यास प्रतिउत्तर देण्यासाठी तडीपार गुंडाने आणली दोन पिस्तूल\nMaval Corona News : दिवसभरात 60 नवे रुग्ण तर 55 जणांना डिस्चार्ज\nPune Crime News : आकर्षक परतावा आणि भिशीच्या नावाखाली गुंतवणूक करण्यास भाग पाडून तीन कोटी 60 लाख रुपयांची फसवणूक…\nPune News : ऐन पावसाळ्यात पुण्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर\nMaval News : मावळातील विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणार 35 टक्के फी सवलत\nMaharashtra Corona Update : राज्यात आज 10,442 नवे रुग्ण, 7,504 जणांना डिस्चार्ज\nPune Rural Unlock News : पुणे ग्रामीण परिसरातील अत्यावश्यक सेवेची दुकाने दुपारी चार पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी;अन्य…\nDehu Cantonment Corona Update : देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीत आज 10 नवे रुग्ण, एकाला डिस्चार्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2020/08/blog-post_737.html", "date_download": "2021-06-21T22:03:58Z", "digest": "sha1:WFY3K5XVGT52BCSVTQDUMWKWMSSEBUPV", "length": 11403, "nlines": 99, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "प्रभागातील अनधिकृत बांधकामांची यादी तयार करण्याचे आयुक्त डाॅ. शर्मा यांचे आदेश - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome कोकण प्रभागातील अनधिकृत बांधकामांची यादी तयार करण्याचे आयुक्त डाॅ. शर्मा यांचे आदेश\nप्रभागातील अनधिकृत बांधकामांची यादी तयार करण्याचे आयुक्त डाॅ. शर्मा यांचे आदेश\nप्रभागातील अनधिकृत बांधकामांची यादी तयार करण्याचे आयुक्त डाॅ. शर्मा यांचे\n४ सप्टेंबरपासून होणार जोरदार कारवाई\nठाणे शहरातील अनधिकृत बांधकामांची प्रभाग समितीनिहाय यादी येत्या सोमवारपर्यंत तयार करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांनी दिले असून या सर्व अनधिकृत बांधकामांवर ४ सप्टेंबरपासून जोरदार कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिल्या आहेत.\nशहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणे, कोरोना कोविड १९ च्या चाचणींची संख्या वाढविणे आणि मालमत्ता कर वाढविणे याचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांनी आज सर्व उप आयुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांची बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीत ते बोलत होते.\nया बैठकीत बोलताना महापालिका आयुक्त डाॅ. शर्मा यांनी प्रत्येक सहाय्यक आयुक्त यांनी त्यांच्या प्रभागामधील अनधिकृत बांधकामांची यादी तयार करून ती यादी सोमवारपर्यंत आयुक्त ���ार्यालयामध्ये सादर करण्याचे आदेश दिले. सदरची यादी प्राप्त झाल्यानंतर सर्व प्रभागांमध्ये एकाचवेळी निष्काषणाची व्यापक मोहिम ४ किंवा ५ सप्टेंबरपासून सुरू करण्यात यावी अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. यासाठी प्रभाग समिती स्तरावरील सर्व यंत्रणा कार्यान्वित करावी व त्याचा अहवाल तात्काळ सादर करावा असे सांगितले.\nगेल्या काही दिवसांपासून कोरोनाची संख्या कमी झाली आहे ही चांगली बाब असली तरी गाफिल राहून चालणार नाही असे स्पष्ट करून महापालिका आयुक्त डाॅ. शर्मा यांनी यापुढे मोठ्या प्रमाणात चाचण्यांची संख्या वाढावी यासाठी सहाय्यक आयुक्तांनी प्रयत्न करावेत असे सांगितले. यामध्ये शिथीलता खपवून घेतली जाणार नाही असेही त्यांनी या बैठकीत स्पष्ट केले.\nमालमत्ता कर वसुलीबाबत बोलतना त्यांनी स्पष्ट केले की सर्व सहाय्यक आयुक्तांनी त्यांच्या अधिपत्याखालील कर निरीक्षकांना प्रभागातील नवीन मालमत्ता शोधून त्यांना कर आकारणी करण्याच्या सूचना द्याव्यात तसेच किती नवीन मालमत्तांना कर आकारणी केली त्याचा अहवाल आयुक्त कार्यालयास सादर करावा असे सूचित केले.\nउल्हास नदीत तरुण गेला वाहून, शोध सुरु , नेरळ येथील घटना\nनेरळ-माथेरान घाटात दरड कोसळली\nनेरळ, कर्जत,खालापूर, पेण,वडखळ इथल्या कारच्या सायलेन्सरची चोरी करणाऱ्या टोळीला कुर्ला येथून अटक\nसांगली वनविभागाचा प्राणीमित्राच्या घरावर छापा:\nशिराळा येथील विद्यार्थीनीने तयार केला गरिबांसाठी व्हेंटिलेटर\nमाथेरान येथे अश्वांचे जंतनाशक लसीकरण व उपचार शिबिर\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ चंद्रपूर जाहिरात ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://cmnews.co.in/lenovo-gx20l29764-65w-laptop-adapter-charger-with-power-cord-for-select-models-of-lenovo-round-pin/", "date_download": "2021-06-21T22:12:02Z", "digest": "sha1:76NNBDGWFWOG4FPERFMEX6UR7H7T46U6", "length": 14256, "nlines": 209, "source_domain": "cmnews.co.in", "title": "Lenovo GX20L29764 65W Laptop Adapter/Charger with Power Cord for Select Models of Lenovo (Round pin) – CMNEWS", "raw_content": "\nओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीसपदी मंगल भुजबळ यांची नियुक्ती\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\nइनामी जमीन घोटाळ्यांमध्ये जिल्हाधिकार्‍यांना विभागीय आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश\nअंबाजोगाई येथील ‘स्वाराती’ रूग्णालयातील व्हेंटिलेटरही तशीच पडून; आ.सतीश चव्हाण यांचा खोचक सवाल\nकलासम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचे निधन\nम्युकर मायकोसिसचे राज्यात पंधराशे रूग्ण; पुढील दहा दिवस अत्यंत महत्त्वाचे :आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती\nखत दरवाढीच्या निषेधार्थ केंद्र सरकारचा पुतळा जाळून स्वाभिमानी शेतकरी संघटना गुरुवारी प्रचंड आक्रमक आंदोलन छेडणार\nभाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नावाने पैशांची मागणी, डॉक्टरलाच दिली धमकी | Pune\nदेशातील हे राज्य झालं लॉकडाऊन ��्री; मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा | Coronavirus-latest-news\nभाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नावाने पैशांची मागणी, डॉक्टरलाच दिली धमकी | Pune\nदेशातील हे राज्य झालं लॉकडाऊन फ्री; मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा | Coronavirus-latest-news\n*परळीच्या स्टेट बँकेतील कोरोना पॉझिटिव्ह वाढले,जिल्ह्यात 17 बाधित*\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*अखेर नरभक्षक बिबटया जेरबंद; वनविभागाची कामगिरी\n*आष्टीतील तालुक्यातील एकाला कोरोनाची बाधा*\n*राज्यातील शिक्षकांना SCERT देणार गुगल क्लासरूम चे ऑनलाईन प्रशिक्षण*\nओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीसपदी मंगल भुजबळ यांची नियुक्ती\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\nअण्णांच्या राळेगण मध्ये साडी वाटप करताना दोघांना पथकाने पकडले » CMNEWS\nअहमदनगर: १३४ रूग्णांना डिस्चार्ज तर ८३ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर\nदक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांची भेट\nपरळीत कोविड लसीकरण सराव फेरी चा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आरंभ\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*अखेर नरभक्षक बिबटया जेरबंद; वनविभागाची कामगिरी\n*आष्टीतील तालुक्यातील एकाला कोरोनाची बाधा*\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*अखेर नरभक्षक बिबटया जेरबंद; वनविभ��गाची कामगिरी\n*आष्टीतील तालुक्यातील एकाला कोरोनाची बाधा*\n*राज्यातील शिक्षकांना SCERT देणार गुगल क्लासरूम चे ऑनलाईन प्रशिक्षण*\n*राज्यातील शिक्षकांना SCERT देणार गुगल क्लासरूम चे ऑनलाईन प्रशिक्षण*\n*आष्टीतील कोरोना बाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू*\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटचं पुण्यात कनेक्शन, महिलेसह तिघांना अटक*\n*दिवाळी तुमची दवाखान्यात जाणार कायआज जिल्ह्यात 200 कोरोना ग्रस्तांची भर*\n*बीड जिल्ह्याचा कोरोना corona कमी होतोय पण आष्टीचा वाढला\nअण्णांच्या राळेगण मध्ये साडी वाटप करताना दोघांना पथकाने पकडले » CMNEWS\nअहमदनगर: १३४ रूग्णांना डिस्चार्ज तर ८३ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर\nदक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांची भेट\nपरळीत कोविड लसीकरण सराव फेरी चा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आरंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/06/08/%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81/", "date_download": "2021-06-21T23:15:00Z", "digest": "sha1:EHXVMTTYTXGNDJF36OIGKMPLLQEQOQMB", "length": 5185, "nlines": 68, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "रशियात प्राण्यांवर सुरु झाले करोना लसीकरण - Majha Paper", "raw_content": "\nरशियात प्राण्यांवर सुरु झाले करोना लसीकरण\nकोरोना, आंतरराष्ट्रीय, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे / करोना लस, कोर्निवाक-कोव, प्राणी, रशिया / June 8, 2021 June 8, 2021\nजगात अजूनही धुमाकूळ घालत असलेल्या कोविड १९ विषाणूचे संक्रमण वटवाघूळाच्या मधून माणसात आल्याचे सांगितले जात आहे मात्र आता हे संक्रमण माणसांकडून प्राण्यांच्या मध्ये पसरू लागले आहे. रशियाने हा धोका लक्षात घेऊन प्राण्यांसाठी करोना लस तयार केली आहे आणि प्राण्यांचे लसीकरण सुरु केले आहे. असे करणारा रशिया पहिला देश ठरला आहे.\nरशियन वैद्यानिकांनी प्राण्यासाठी करोना लस विकसित केली आहे. या लसीचे नाव कोर्निवाक-कोव असे आहे. या लसीचे रजिस्ट्रेशन मार्च मध्येच केले गेले होते. ही लस प्राण्यांना करोना पासून १०० टक्के संरक्षण देईल असे सांगितले जात आहे. ९ मे पासून रशियन सेनेतील कुत्री आणि इतर प्राण्यांना ही लस दिली जात आहे. प्राण्यांसाठी बनलेली ही पहिली लस आहे असे पशुचिकित्सक सांगत ���हेत.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/animal-husbandry/four-buffalos-breed-those-produce-2-to-3-thousand-liter-milk/", "date_download": "2021-06-21T22:24:31Z", "digest": "sha1:55YBGDLZEZ7GIRWV6M7R77YXFJ4DHBVY", "length": 10459, "nlines": 88, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "'या' आहेत २ ते ३ हजार लिटर दूध देणाऱ्या म्हैशी", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\n'या' आहेत २ ते ३ हजार लिटर दूध देणाऱ्या म्हैशी\nदुग्धोव्यवसायाने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होते. जगभरातील दूध उत्पादक देशांच्या तुलनेने भारतात १९ टक्के दुग्ध उत्पादन होत असते. तर राज्यात दुधाचे संकलन दरदिवशी सव्वा कोटी लिटरच्या आसपास होते. पण मुंबई पुण्यासह संपूर्ण राज्यात दुधाची विक्री दोन कोटी ३० लाख लिटरच्या आसपास होते असा ढोबळ अंदाज आहे. दरम्यान दुधाच्या व्यवसायात आपल्याला अधिक नफा हवा असेल तर म्हैशींचे पालन केलेले चांगले असते कारण शिवाय निकृष्ट प्रतीच्या चाऱ्याचे, उत्तम प्रतीच्या दुधात रूपांतर करण्याची क्षमता म्हशींमध्ये अधिक असते. यासह अधिक दूध देणाऱ्या म्हैशी हव्या जेणेकरून आपल्या उत्पन्नात वाढ होईल. आज आपण राज्यातील काही म्हैशींच्या जातीविषयी आपण जाणून घेणार आहोत.\nमुऱ्हा - या जातीच्या म्हैशी महाराष्ट्रासह उत्तर भारतातही आढळतात. या जातीच्या म्हैशी एका वेतात १८०० ते २००० लिटर दूध देत असतात. या म्हैशींची शरीरबांधणी मोठी, भारदस्त व कणखर असते.\nमेहसाणा - ही जात सुरती आणि मुऱ्हा जातीच्या संकरापासून निर्माण झाली आहे. या जातीच्या म्हैशींची शरीर बांधणीही मुऱ्हा जातीच्या म्हैशींसारखी असते. या म्हैशी एका वेतात सरासरी ३ हजार लिटरपर्यंत दूध देतात.\nपंढरपुरी - या म्हैशी सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव या ठिकाणी प्रामुख्याने आढळतात. या म्हशी आकाराने मध्यम; पण अतिशय काटक असतात. ��ांब व निमुळता चेहरा, खांद्यापर्यंत पोचणारी लांब व पिळवटलेली शिंगे हे त्यांचे वैशिष्ट्य. पारड्या वयाच्या २५ ते ३० महिन्यांत गाभण राहतात. मध्यम शरीर, लवकर वयात येणाऱ्या पारड्या, कमी भाकड काळ, पहिल्या वेताचे वेळी कमी वय, उत्तम प्रजोत्पादन व दुग्धोत्पादन क्षमता आणि दुग्धोत्पादनाचे सातत्य या गुणांमुळे दुधासाठी ही जात चांगली आहे. या म्हशी एका वेतात १५०० ते १८०० लिटर दूध देते.\nसुरत - या जातीच्या म्हैशीचा शरीर बांधा हा मध्यम असतो. या म्हैशींचे शिंगे ही रुंद असतात. एका वेतात या म्हैशी १८०० लिटर दूध देत असतात.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nदुग्ध विकासासाठी इस्राईल करणार तांत्रिक मार्गदर्शन\nजनावरातील लसीकरणाचे महत्त्व; लसीकरण करताना काय घेणार काळजी\nपशुसंवर्धनच्या योजनांसाठी केंद्र सरकारने दिले १५ हजार कोटी\nकाय आहेत दुधातील फॅट कमी होण्याची कारणे\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/know-the-bay-leaf-farming-information-read-mecdicine-benefites/", "date_download": "2021-06-21T21:40:58Z", "digest": "sha1:UWD7E7WJSCIQCBSJBEYADAOVG2PBACR2", "length": 10294, "nlines": 89, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "जाणून घ्या! परराज्यात होणाऱ्या तेजपत्ताची शेतीची माहिती; वाचा औषधी फायदे", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\n परराज्यात होणाऱ्या तेजपत्ताची शेतीची माहिती; वाचा औषधी फायदे\nमसाले स्वयंपाकाची चव वाढवतात त्याचबरोबर यामध्ये विविध औषधी गुणही आढळून येतात. भारतामध्ये मसाल्यांचा उपयोग पदार्थांची चव वाढवण्यासाठी केला जातो. मसाल्यातील औषधी गुणांचा उल्लेख आयुर्वेदामध्येही भरपूर करण्यात आला आहे. भारतीय स्वयंपाकघरात तमालपत्राचा तेजपत्ता उपयोग मसाला स्वरुपात केला जातो. तमालपत्राची तेजपत्ता शेती प्रामुख्याने कर्नाटक, बिहार, केरळमध्ये केली जाते. परंतु पुर्ण देशभरात तमालपत्राचा उपयोग केला जातो. मालपत्राला दक्षिण भारतात तेजपान म्हणतात. नेपाळ आणि हिंदीमध्ये तेजपत्ता, आसाममध्ये तेज पत, इंग्रजीमध्ये बे लीफ, तर संस्कृत आणि मराठीत तमालपत्र असे संबोधले जाते. याचे वानस्पतिक नाव सिनॅमोमम तमाला असे आहे. आज या तमालपत्राच्या शेतीविषय़ी माहिती घेणार आहोत. पण लक्षात असू याची शेती आपल्या राज्यात केली जात नाही. या शेतीसाठी राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाकडून ३० टक्के अनुदान दिले जाते.\nअशी केली जाते तयारी\nतमालपत्राच्या लागवडीसाठी मातीचे पीएच मूल्य ६ ते ८ दरम्यान असावे. रोपे लावण्यापूर्वी माती नांगरून तण स्वच्छ करावे. कंपोस्ट बनवण्यासाठी आपण सेंद्रिय उत्पादने वापरू शकता. यानंतर, रोपांमध्ये ४ ते ६ मीटर अंतर ठेवून लावावे.\nदंव पासून तमालपत्र संरक्षण करणे आवश्यक आहे. यासह, मुसळधार पावसापासून त्यांचेही संरक्षण केले पाहिजे.या पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव अधिक होत असतो. यामुळे काही कालावधी दरम्यान या पिकांवर नींबाच्या तेलाची फरवाणी करावी. वेळेनुसार याची छाटणीपण केली हवी.\nतमालपत्र खाण्याचे आरोग्यासाठी बरेच फायदे आहेत, त्यात आढळणारे जीवनसत्त्वे अ आणि सी शरीरासाठी फायदेशीर आहेत. इतकेच नाही तर त्यात फॉलिक अ‍ॅसिडही आढळते, जे पोटाच्या समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करते.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. ��पल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nनानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, मराठवाडा, विदर्भाच्या लाभार्थींच्या खात्यात 966.30 कोटींचा निधी जमा\n26 हजार शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले खत व बियाणे\nमोदींनी लॉन्च केलं mYoga App जगाला मिळणार योगाचे धडे\n10 गुंठे जमिनीवर दोन लाखाचं उत्पन्न देणाऱ्या स्ट्रॉबेरीवर होणार संशोधन\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanatan.org/mr/activities-of-sanatan-protecting-nation", "date_download": "2021-06-21T21:57:55Z", "digest": "sha1:4XAZZIXPFEWEW36PJLDJTBIMCZCERMZD", "length": 36563, "nlines": 543, "source_domain": "www.sanatan.org", "title": "सनातन संस्थेचे राष्ट्रहितैषी उपक्रम - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nहिंदुंचे सण आणि उत्सव\nदेवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत\nवाढदिवस कसा साजरा कराल \nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nआध्यात्मिक प्रवासाला आरंभ करा \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडिओ गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिओ गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nहिंदुंचे सण आणि उत्सव\nदेवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत\nवाढदिवस कसा साजरा कराल \nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nआध्यात्मिक प्रवासाला आरंभ करा \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडिओ गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिओ गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे राष्ट्रहितैषी उपक्रम\nराष्ट्राभिमान वाढावा आणि राष्ट्र उभारणीसाठी भावी पिढी घडावी यासाठी विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा आयोजन\nभावी पिढीत राष्ट्राभिमान वाढावा यासाठी विद्यार्थ्यांसाठी प्रबोधन\nराष्ट्र संकटात असतांना फटाके फोडून राष्ट्र धनाचा व्यय टाळावा यासाठी समाजात जागृती करणे\n‘सनातन संस्था’ ही ऋषीमुनी आणि संत-महंत यांनी धर्मशास्त्र हा आधारस्तंभ मानून समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या उन्नतीचा जो मार्ग दाखवला, त्यानुसार कार्य करणारी अग्रणी संस्था आहे. ‘सनातन संस्थे’चा दृष्टीकोन केवळ व्यक्तीची पारमार्थिक उन्नती होण्यापुरता मर्यादित नाही. सनातनने व्यक्तीसह समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या उत्कर्षाला प्राधान्य दिले आहे. त्यासाठी अध्यात्मप्रसार करण्यासह समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण अन् धर्मजागृती यांविषयी ‘सनातन संस्था’ विविध उपक्रम राबवते. स्वसंरक्षण प्रशिक्षण, प्रथमोपचार प्रशिक्षण, आपत्कालीन साहाय्य प्रशिक्षणवर्ग आणि अग्नीशमन प्रशिक्षणवर्ग या राष्ट्रहितैषी उपक्रमांचा आरंभ सनातनने १० – १५ वर्षांपूर्वीच अत्यंत दूरदृष्टीने केला. त्याविषयी सनातनचे विविध ग्रंथही प्रकाशित झाले आहेत. आताही सनातनचे साधक अन्य संघटना राबवत असलेल्या विविध राष्ट्रहितैषी उपक्रमांत सहभागी होतात.\nराष्ट्रध्वजाचा अवमान रोखा मोहीम\nफटाक्यांमुळे होणा-या हानीविषयी प्रबोधन\nभाषाशुद्धि आणि भाषिक अस्मिता जागृति चळवळ\nभूकंप आणि पूरग्रस्त यांना साहाय्य करणा-या पथकांमध्ये सहभाग\nयांसारखे राष्ट्रहितैषी कार्य जाणून घ्या \nसाधना करून अधिवक्त्यांनी हिंदु राष्ट्र निर्मितीच्या कार्यात सहभागी व्हावे...\nप्रशासनाला निवेदने देणे आणि पोलिसांत तक्रारी प्रविष्ट करणे आदी सर्व गोष्टी अधिवक्त्यांच्या वतीने होऊ शकतात....\nकाश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन म्हणजे भारतीयत्वाचे पुनर्वसन \nज्या भीतीच्या वातावरणात काश्मिरी हिंदूंचे विस्थापन झाले, त्या वातावरणात पुन्हा काश्मिरी हिंदूंनी जाऊन रहाणे हे...\nसनातन संस्थेच्या वतीने मुलांसाठी ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ या विषयावर...\n१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने उत्तरप्रदेश आणि बिहार राज्यातील मुलांसाठी विशेष ‘ऑनलाईन’ बालसंस्कारवर्गाचे...\nइतिहास, परंपरा, संस्कृती, धर्म, भाषा आणि श्रद्धा यांविषयी असलेली...\nजौनपूर (उत्तरप्रदेश) येथे युवकांना ‘राष्ट्रभक्ती’ आणि ‘साधना’ या विषयांवर सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती...\nप्रजासत्ताक दिनानिमित्त ‘झियान इंग्लिश मीडियम प्री-प्रायमरी स्कूल’ येथे झालेल्या...\nमिरज जैन बस्ती येथील ‘झियान इंग्लिश मीडियम प्री-प्रायमरी स्कूल’ येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमप्रसंगी सनातन...\nकाश्मीरमध्ये काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन करावे आणि रोहिंग्या मुसलमानांची देशातून...\nकाश्मीरमध्ये काश्मिरी हिंदूंचे सन्मानपूर्वक पुनर्वसन करावे आणि रोहिंग्या मुसलमान घुसखोरांची तात्काळ देशाबाहेर हकालपट्टी करावी आदी...\nरत्नागिरी येथील राष्ट्रध्वज सन्मान बैठकीत सनातन संस्थेसह राष्ट्रप्रेमी संघटनांचा...\nराष्ट्रध्वजाचा मान राखला जावा, यासाठी नुकतेच जिल्हाधिका-यांना श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदु राष्ट्र सेना, सनातन संस्था, हिंदु...\nसनातन संस्थेतर्फे राष्ट्रध्वजाचा मान राखण्यासाठीं यवतमाळ येथे पोलीस उपअधीक्षकांना...\nजे कोणी ध्वजसंहितेनुसार राष्ट्रध्वजाचा मान राखणार नाहीत, त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, या मागणीचे निवेदन...\nअयोध्या येथे सनातन संस्थेच्या वतीने प्रत्यक्ष भेटी आणि बैठका...\nकुंभमेळ्यात सनातन संस्थेच्या संपर्कात आलेल्या अयोध्येतील धर्मप्रेमी व्यक्तींशी ‘हिंदु राष्ट्र’ या विषयावर संवाद साधण्यासाठी सनातन...\nकाश्मीरप्रमाणे देशात ‘इस्लामिक स्टेट’ येण्यापूर्वी भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित...\nवर्ष १९९० मध्ये काश्मीर खोर्‍यामध्ये ‘रलिव्ह’, ‘चलिव्ह’ आणि ‘गलिव्ह’, अशा घोषणा देण्यात आल्या होत्या. याचा...\nप्रयागराज : सनातन संस्थेने आयोजित केलेल्या क्रांतीकारकांच्या छायाचित्र प्रदर्शनास...\nप्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने २६ जानेवारीला सायंकाळी ५ वाजता ‘अक्षयवट आणि बडे हनुमान’ या मार्गावर सनातन...\n२५ डिसेंबर २०१८ ते २ जानेवारी २०१९ या कालावधीत...\nसनातन संस्थेच्या सौ. रोहिणी जोशी यांनी सांगितले की, केरळमध्ये लक्षावधी महिला आणि पुरुष भक्तांनी शबरीमला...\nलासलगाव (जिल्हा नाशिक) : युवकांना व्यसनाच्या आहारी ढकलणार्‍या सनबर्न...\nपाश्चात्त्य चंगळवादाला खतपाणी घालणा-या, हिंदु संस्कृतीला घातक असणा-या आणि युवक-युवतींंनी व्यसनाच्या आहारी ढकलणा-या ‘सनबर्न फेस्टीव्हल’ला...\nमक्का-मदिना या प्रार्थनास्थळांच्या ठिकाणी मुसलमान युवती आणि हिंदु युवक...\nलव्ह जिहाद चित्रपटसृष्टीत पहिल्यापासून आहेच. त्याचाच परिपाक असणारा केदारनाथ हा चित्रपट म्हणजे त्याची परिसीमाच म्हणावी...\nभारतमातेचे तुकडे करण्यासाठी शेजारची शत्रूराष्ट्रे टपून बसली आहेत \nभारतमातेचे तुकडे करण्यासाठी शेजारची शत्रूराष्ट्रे टपून बसली आहेत. भारताच्या अंतरबाह्य दोन्ही व्यवस्था सुदृढ नाहीत.\n१९७६ प्रमाणे पुन्हा घटनादुरुस्ती करून ‘सेक्युलर’च्या जागी ‘हिंदु राष्ट्र’...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान भारताला दिले, त्यात ‘सेक्युलर’ हा शब्द कुठेही नाही; मात्र...\nजळगाव येथे हिंदू संघटन कार्यशाळेत सनातन संस्थेचा सहभाग\nराष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करतांना ईश्वरी अधिष्ठान आवश्यक आहे; म्हणून प्रत्येक धर्मप्रेमीने कार्य करतांना...\nदरभंगा (बिहार) येथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती...\nआजचा दरभंगा जिल्हा पूर्वीच्या मिथिला प्रांतात येतो. या मिथिला राज्याला राजर्षी जनक यांची परंपरा आहे....\nधर्मनिरपेक्ष शब्दाची व्याख्या भारतीय राज्यघटनेत नाही \nवास्तविक घटनेत धर्मनिरपेक्ष शब्दाची व्याख्या अथवा अर्थ देण्यात आलेला नसल्याने त्याचे धर्मनिरपेक्षता, सर्वधर्मसमभाव, लौकिकवाद आदी...\nस्वाभिमान निर्माण होण्यासाठी ‘गेट वे ऑफ इंडिया’चे नाव त्वरित...\nगुलामगिरीचे प्रतीक असलेले ‘गेट वे ऑफ इंडिया’ हे नाव पालटून ‘भारतव्दार’ करावे. आज अनेक देशांमध्ये...\nरत्नागिरी जिल्ह्यात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने...\nराष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता आहे, याचे स्मरण केवळ १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या राष्ट्रीय...\nराष्ट्रपुरुषांचा अवमान करणार्‍यांच्या विरोधात वैध मार्गाने आवाज उठवा \nराजस्थानमधील इंग्रजी माध्यमातील इयत्ता आठवीच्या समाजशास्त्र विषयाच्या संदर्भ पुस्तकात लोकमान्य टिळक यांचा ‘आतंकवादाचे जनक’, असा...\nसनातन संस्थेची स्थानपा राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती करण्यासाठी झाली. प्रत्यक्ष जीवनात ‘अध्यात्म’ जगायला शिकवणारी सनातन संस्था...\nआंतरराष्ट्र्रीय कीर्तीचे मानसोपचारतज्ञ आणि संमोहन उपचारतज्ञ असलेले परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हे ‘सनातन संस्थे’चे...\nसनातनने व्यक्तीसह समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या उत्कर्षाला प्राधान्य दिले आहे. त्यासाठी अध्यात्मप्रसार करण्यासह समाजसाहाय्य,...\nराष्ट्राच्या सर्वांगीण उत्कर्षासाठी राष्ट्रहितदक्ष नागरिकांनी आता स्वत:च्या रक्षणाबरोबरच राष्ट्राचे रक्षण करणेही गरजेचे बनले आहे. याच...\nराष्ट्र आणि धर्म रक्षणाचे उपाय\nहिंदु धर्मावरील आक्रमणांवर उपाय\nलोकशाहीतील दुष्वृत्तींविरुद्ध करायच्या प्रत्यक्ष कृती\nरुग्णाचे जीवितरक्षण आणि मर्माघातादी विकारांवरील प्रथमोपचार\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nहिंदुंचे सण आणि उत्सव\nदेवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत\nवाढदिवस कसा साजरा कराल \nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nआध्यात्मिक प्रवासाला आरंभ करा \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडिओ गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिओ गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://cmnews.co.in/increased-38-new-patients-in-ahmednagar-district-discharge-of-385-patients/", "date_download": "2021-06-21T21:43:28Z", "digest": "sha1:PZKYH6KD6UYRU2ZSEWFB7QPRV75SUY2C", "length": 18097, "nlines": 213, "source_domain": "cmnews.co.in", "title": "*अहमदनगर जिल्ह्यात वाढले ३८ नवे रुग्ण ३८५ रुग्णांना डिस्चार्ज* – CMNEWS", "raw_content": "\nओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीसपदी मंगल भुजबळ यांची नियुक्ती\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवा���\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\nइनामी जमीन घोटाळ्यांमध्ये जिल्हाधिकार्‍यांना विभागीय आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश\nअंबाजोगाई येथील ‘स्वाराती’ रूग्णालयातील व्हेंटिलेटरही तशीच पडून; आ.सतीश चव्हाण यांचा खोचक सवाल\nकलासम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचे निधन\nम्युकर मायकोसिसचे राज्यात पंधराशे रूग्ण; पुढील दहा दिवस अत्यंत महत्त्वाचे :आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती\nखत दरवाढीच्या निषेधार्थ केंद्र सरकारचा पुतळा जाळून स्वाभिमानी शेतकरी संघटना गुरुवारी प्रचंड आक्रमक आंदोलन छेडणार\nHome/ताज्या घडामोडी/*अहमदनगर जिल्ह्यात वाढले ३८ नवे रुग्ण ३८५ रुग्णांना डिस्चार्ज*\n*अहमदनगर जिल्ह्यात वाढले ३८ नवे रुग्ण ३८५ रुग्णांना डिस्चार्ज*\nदि 6 ऑगस्ट, प्रतिनिधी\nजिल्ह्यात काल (बुधवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३८ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २२६३ इतकी झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आज ३८५ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता ४९६५ इतकी झाली.\nकाल सायंकाळपासून आज दुपारपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ३८ रुग्ण बाधित आढळून आले बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये श्रीगोंदा ०१ – बेलवंडी फाटा ०२, श्रीरामपुर १७ – शहर १६, श्रीरामपुर सब जेल ०१, राहुरी ०२ – देवळाली प्रवरा ०२, मनपा ०५ – शहर ०४, केडगाव ०१, कॅन्टोन्मेंट ०५,\nपारनेर ०५ – डिकसळ ०१, वाडेगव्हाण ०१, देवीभोयरे ०१, पारनेर ०१, पाडळी ०१, नेवासा ०१, कोपेरगाव ०२ – खडकी ०१, शिंगणापूर ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.\nदरम्यान, आज एकूण ३८५ रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये, मनपा १८९, संगमनेर ३१, राहाता १४, पाथर्डी २५, नगर ग्रा.२४, श्रीरामपूर २९, कॅन्टोन्मेंट १३, नेवासा २४, श्रीगोंदा २, पारनेर ८, अकोले २, शेवगाव २, कोपरगाव ३, कर्जत १९.\n*बरे झालेले एकूण रुग्ण:४९६५*\n*उपचार सुरू असलेले रूग्ण:२२६३*\n*एकूण रूग्ण संख्या: ७३१६*\n*(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)*\nओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीसपदी मंगल भुजबळ यांची नियुक्ती\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीसपदी मंगल भुजबळ यांची नियुक्ती\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\n*बीड जिल्ह्यात १०८ बाधितांची भर ;आष्टीतील ०५\n*गुगल क्लासरुम सुरु करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरल्याचा सार्थ अभिमान – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे*\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\nइनामी जमीन घोटाळ्यांमध्ये जिल्हाधिकार्‍यांना विभागीय आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश\nअंबाजोगाई येथील ‘स्वाराती’ रूग्णालयातील व्हेंटिलेटरही तशीच पडून; आ.सतीश चव्हाण यांचा खोचक सवाल\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*अखेर नरभक्षक बिबटया जेरबंद; वनविभागाची कामगिरी\n*आष्टीतील तालुक्यातील एकाला कोरोनाची बाधा*\n*राज्यातील शिक्षकांना SCERT देणार गुगल क्लासरूम चे ऑनलाईन प्रशिक्षण*\nओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीसपदी मंगल भुजबळ यांची नियुक्ती\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\nअण्णांच्या राळेगण मध्ये साडी वाटप करताना दोघांना पथकाने पकडले » CMNEWS\nअहमदनगर: १३४ रूग्णांना डिस्चार्ज तर ८३ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर\nदक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांची भेट\nपरळीत कोविड लसीकरण सराव फेरी चा पालकमंत्र�� धनंजय मुंडे यांच्या हस्ते आरंभ\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*अखेर नरभक्षक बिबटया जेरबंद; वनविभागाची कामगिरी\n*आष्टीतील तालुक्यातील एकाला कोरोनाची बाधा*\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*अखेर नरभक्षक बिबटया जेरबंद; वनविभागाची कामगिरी\n*आष्टीतील तालुक्यातील एकाला कोरोनाची बाधा*\n*राज्यातील शिक्षकांना SCERT देणार गुगल क्लासरूम चे ऑनलाईन प्रशिक्षण*\n*राज्यातील शिक्षकांना SCERT देणार गुगल क्लासरूम चे ऑनलाईन प्रशिक्षण*\n*आष्टीतील कोरोना बाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू*\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटचं पुण्यात कनेक्शन, महिलेसह तिघांना अटक*\n*दिवाळी तुमची दवाखान्यात जाणार कायआज जिल्ह्यात 200 कोरोना ग्रस्तांची भर*\n*बीड जिल्ह्याचा कोरोना corona कमी होतोय पण आष्टीचा वाढला\nअण्णांच्या राळेगण मध्ये साडी वाटप करताना दोघांना पथकाने पकडले » CMNEWS\nअहमदनगर: १३४ रूग्णांना डिस्चार्ज तर ८३ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर\nदक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांची भेट\nपरळीत कोविड लसीकरण सराव फेरी चा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आरंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/journalist-sangeeta-bhapkar-wins-world-agri-tourism-2021-award/", "date_download": "2021-06-21T23:09:11Z", "digest": "sha1:5X6PMGET3NOLXESRVF52GSWEOYGOIDSO", "length": 14007, "nlines": 157, "source_domain": "policenama.com", "title": "पत्रकार संगीता भापकर यांना जागतिक कृषी पर्यटन २०२१ पुरस्कार - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून प्रसिद्ध बिल्डर अमित लुंकडला…\nशिवसेनेचा भाजपच्या बालेकिल्ल्यात सर्जिकल स��ट्राईक, 10 नगरसेवक शिवबंधन बांधणार\nपुणे विद्यापीठात यंदाच्या शैक्षणिक वर्षात योगा हा नवा अभ्यासक्रम सुरु\nपत्रकार संगीता भापकर यांना जागतिक कृषी पर्यटन २०२१ पुरस्कार\nपत्रकार संगीता भापकर यांना जागतिक कृषी पर्यटन २०२१ पुरस्कार\nनीरा : पोलिसनामा ऑनलाईन – बारामती तालुक्यातील मोरगांव येथील पत्रकार संगीता हनुमंतराव भापकर यांना कृषी पर्यटन विकास संस्था व जागतिक कृषी पर्यटन पुरस्कार निवड समितीच्या वतीने दिला जाणारा ‘वर्ल्ड अँग्री टुरिझम अँवार्ड-२०२१’ नुकताच प्राप्त झाला आहे.\nचौदाव्या जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त ‘कृषी पर्यटनाव्दारे महिला शेतकऱ्यांच्या उद्यमशीलतेचा विकास’ हे उद्दीष्ट ठरविण्यात आले होते. यानुषंगाने जागतिक कृषी पर्यटन निवड समितीने ‘वर्ल्ड अँग्री टुरिझम अँवार्ड-२०२१’ हा पुरस्कार वेगवेगळ्या देशातील कृषी पर्यटन क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या अकरा महिलांना जाहिर केला होता. नुकतीच १५ व १६ मे रोजी महाराष्ट्र राज्य कृषी पर्यटन महामंडळ, पर्यटन विकास संस्था यांच्या वतीने दोन दिवस ऑनलाईन आंतरराष्ट्रीय परिषद पार पडली.\nपरिषदेत संगीता भापकर यांना ऑनलाईन पध्दतीने सदरचा पुरस्कार जाहीर करून प्रदान करण्यात आला. याप्रसंगी राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे, राज्याच्या पर्यटन विभागाच्या सचिव वल्सा नायर, राज्य पर्यटन विकास महांडळाचे संचालक आशुतोष सलील, डॉ. धनंजय सावळकर, कृषी पर्यटन विकास संस्थेचे संस्थापक पांडुरंग तावरे आदी उपस्थित होते. आफ्रीका, रवांडा, स्पेन, इडली, फ्रान्स, फिलीपाईन्स अशा विविध देशातील महिलांना यानिमित्त गौरविण्यात आले. भारतातून संगीता भापकर यांच्यासह डॉ. अश्विनी कोळेकर, नंदा कासार, नंदा नरोटे यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले.\nबारामतीतील तरडोली या जिराईत पट्ट्यात निसर्ग संगीत कृषी पर्यटन केंद्र स्थापन करून ग्रामीण व जिराईत भागातील महिलांसाठी प्रेरणादायक कार्याची दखल घेत\nसंगिता भापकर यांना हा पुरस्कार देण्यात आल्याचे पांडुरंग तावरे यांनी सांगितले.*\n*कृषी पर्यटन क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल पुरस्कार….*\nबारामतीच्या जिरायत भागात प्रतिकूल परिस्थिती शेती आणि शेतीपुरक व्यवसायाला कृषी पर्यटनाची जोड देत ग्रा��ीण संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याचे काम निसर्ग संगीत कृषी पर्यटन केंद्र करत आहे.यामुळे ग्रामीण भागातील स्थानिक महिलांना व्यावसायिक दृष्टीकोनातून रोजगार आणि सक्षमीकरणाच्या संधी कृषी पर्यटनामुळे उपलब्ध झाल्या आहेत. या पुरस्काराबद्द्ल संगिता भापकर यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.\nJournalist Sangeeta BhapkarJournalist Sangeeta Hanumantrao BhapkarWorld Agri-Tourism 2021 Awardजागतिक कृषी पर्यटन २०२१ पुरस्कारपत्रकार संगीता भापकरपत्रकार संगीता हनुमंतराव भापकर\nCyclone Tauktae : राज्यात चक्रीवादळाचे 5 बळी अद्याप धोका टळलेला नाही\nPune : ‘त्या’ डॉक्टरचा जामीन न्यायालयाने फेटाळला, जाणून घ्या प्रकरण\nRamayan Serial | ‘रामायण’मधील ’सुमंत’चे निधन;…\nNeena Gupta | नीना गुप्ताच्या प्रेग्नंसीदरम्यान जेव्हा…\nIndia VS New Zealand Final | पूनम पांडेने पुन्हा केलं मोठं…\nWorld Music Day 2021 | वर्ल्ड म्युसिक डे ला राजीव रुईयाने…\narrested TV actresses | चोरीच्या प्रकरणात 2 अभिनेत्रींना…\nPune Crime News | दोन गटातील वादातून स्वारगेट परिसरात…\n शिवसेनेचा राज ठाकरेंवर पलटवार; म्हणाले…\nशिवसेनेचा भाजपच्या बालेकिल्ल्यात सर्जिकल स्ट्राईक, 10…\nपेट्रोल-डिझेलने नव्हे, आता ‘या’ इंधनावर धावणार…\nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून…\nपेट्रोल-डिझेलने नव्हे, आता ‘या’ इंधनावर धावणार…\nशिवसेनेचा भाजपच्या बालेकिल्ल्यात सर्जिकल स्ट्राईक, 10…\nAmarnath Yatra Canceled | अमरनाथ यात्रा कोरोना महामारीमुळे…\nपुणे विद्यापीठात यंदाच्या शैक्षणिक वर्षात योगा हा नवा…\nPune Crime News | 11 नागरिकांची तब्बल 3 कोटी 59 लाख रुपयांची…\nमहाराष्ट्राचा ‘दशरथ मांझी’ : 22 दिवसात खोदली 20 फुटांची…\nBank Privatisation | मोदी सरकारचा मोठा निर्णय, देशातील…\npune municipal corporation | पुणे महापालिकेच्या निवडणूक…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून प्रसिद्ध बिल्डर अमित…\nPF News | कोरोना काळात नोकरी गमावणार्‍या कर्मचार्‍यांचे PF चे योगदान…\nकाश्मीरमध्ये सुरक्षा दलाबरोबरील चकमकीत 3 अतिरेकी ठार; 10 लाखांचे…\nमुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी, वाढणार नाही प्रॉपर्टी टॅक्स\nFraud News | लष्करात नोकरीस असल्याचं सांगत भामटयानं तरूणीशी केला विवाह; मुली���्या भावासह 50 ते 60 जणांची लाखोंची फसवणूक\nNationalist Congress Party Pune | राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष व माजी महापौर प्रशांत जगताप यांच्यासह राष्ट्रवादीच्या…\nPune Crime News | दोन गटातील वादातून स्वारगेट परिसरात टोळक्याकडून तरुणावर जीव घेणा हल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/desa-koda+Somaliya.php", "date_download": "2021-06-21T23:02:16Z", "digest": "sha1:IWFMINKKTVZOUQWOSN46RLGPMA65NWTP", "length": 9817, "nlines": 25, "source_domain": "www.desakoda.info", "title": "देश कोड सोमालिया", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nदेशाचे नाव वा देश कोड प्रविष्ट करा:\nयेथून अँगोलाअँग्विलाअँटिगा आणि बार्बुडाअझरबैजानअफगाणिस्तानअमेरिकन सामोआअमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका)अरूबाअल्जीरियाअसेन्शन द्वीपआंदोराआइसलँडआयर्लंडआर्जेन्टिनाआर्मेनियाआल्बेनियाइंडोनेशियाइक्वेटोरीयल गिनीइक्वेडोरइजिप्तइटलीइथियोपियाइराकइराणइरिट्रियाइस्रायलउझबेकिस्तानउत्तर कोरियाउत्तर मॅसिडोनियाउत्तर मेरियाना द्वीपसमूहउरुग्वेएल साल्व्हाडोरएस्टोनियाऑस्ट्रियाऑस्ट्रेलियाओमानकंबोडियाकझाकस्तानकतारकाँगोचे प्रजासत्ताककाँगोचे लोकशाही प्रजासत्ताककामेरूनकिरिबाटीकिर्गिझस्तानकुवेतकूक द्वीपसमूहकॅनडाकेनियाकेप व्हर्देकेमन द्वीपसमूहकोकोस द्वीपसमूहकोत द'ईवोआरकोमोरोसकोलंबियाकोसोव्होकोस्टा रिकाक्युबाक्रोएशियागयानागांबियागिनीगिनी-बिसाउगॅबनग्रीनलँडग्रीसग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्रग्रेनेडाग्वातेमालाग्वादेलोपघानाचागोस द्वीपसमूहचाडचिलीचीनचेक प्रजासत्ताकजपानजमैकाजर्मनीजिबूतीजिब्राल्टरजॉर्जियाजॉर्डनझांबियाझिंबाब्वेटांझानियाटोंगाटोकेलाउटोगोट्युनिसियाडेन्मार्कडॉमिनिकन प्रजासत्ताकडॉमिनिकाताजिकिस्तानतुर्कमेनिस्तानतुर्कस्तानतुवालूतैवान (चीनचे प्रजासत्ताक) त्रिनिदाद व टोबॅगोथायलंडदक्षिण आफ्रिकादक्षिण कोरियादक्षिण सुदाननामिबियानायजरनायजेरियानिकाराग्वानेदरलँड्सनेदरलँड्स अँटिल्सनेपाळनॉरफोक द्वीपनॉर्वेनौरून्युएन्यू कॅलिडोनियान्यू झीलंडपनामापलाउपाकिस्तानपापुआ न्यू गिनीपिटकेर्न द्वीपसमूहपूर्व तिमोरपॅलेस्टाईनपेराग्वे��ेरूपोर्तुगालपोलंडफिजीफिनलंडफिलिपाईन्सफेरो द्वीपसमूहफॉकलंड द्वीपसमूहफ्रान्सफ्रेंच गयानाफ्रेंच पॉलिनेशियाबर्किना फासोबर्म्युडाबल्गेरियाबहरैनबहामासबांगलादेशबार्बाडोसबुरुंडीबेनिनबेलारूसबेलिझबेल्जियमबॉस्निया आणि हर्झगोव्हिनाबोत्स्वानाबोलिव्हियाब्राझीलब्रुनेईभारतभूतानमंगोलियामकाओमध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताकमलावीमलेशियामाँटेनिग्रोमादागास्करमायक्रोनेशियामार्टिनिकमार्शल द्वीपसमूहमालदीवमालीमाल्टामेक्सिकोमॉरिटानियामॉरिशसमोझांबिकमोनॅकोमोरोक्कोमोल्दोव्हाम्यानमार (ब्रह्मदेश)यमनचे प्रजासत्ताकयुक्रेनयुगांडारशियारेयूनियोंरोमेनियार्‍वान्डालक्झेंबर्गलाओसलात्व्हियालायबेरियालिथुएनियालिश्टनस्टाइनलीबियालेबेनॉनलेसोथोवालिस व फ्युतुना द्वीपसमूहव्हानुआतूव्हियेतनामव्हॅटिकन सिटीव्हेनेझुएलाश्रीलंकासंयुक्त अरब अमिरातीसर्बियासाओ टोमे व प्रिन्सिपसान मारिनोसामो‌आसायप्रससिंगापूरसिंट मार्टेनसियेरा लिओनसीरियासुदानसुरिनामसेंट किट्स आणि नेव्हिससेंट पियेर व मिकेलोसेंट लुसियासेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्ससेंट हेलेनासेनेगालसेशेल्ससॉलोमन द्वीपसमूहसोमालियासौदी अरेबियास्पेनस्लोव्हाकियास्लोव्हेनियास्वाझीलँडस्वित्झर्लंडस्वीडनहंगेरीहाँग काँगहैतीहोन्डुरास\nयेथे राष्ट्रीय क्षेत्र कोडमधील सुरुवातीचे शून्य वगळणे आवश्यक आहे. अशा प्रकारे, क्रमांक 08544 1998544 देश कोडसह +252 8544 1998544 बनतो.\nसोमालिया चा क्षेत्र कोड...\nसोमालिया येथे कॉल करण्यासाठी देश कोड. (Somaliya): +252\nवापराकरिता सूचना: आंतरराष्ट्रीय टेलिफोन कॉल्ससाठी देश कोड देशात अंतर्गत कॉल करत असताना शहरासाठीच्या स्थानिक क्षेत्र कोडसारखेच असतात. अर्थातच, याचा अर्थ असा नाही की परदेशात करायच्या फोन कॉल्ससाठी स्थानिक क्षेत्र कोड वगळता येतात. आंतरराष्ट्रीय कॉल्ससाठी, एखाद्याला जो सामान्यतः 00 ने सुरू होतो असा देश कोड डायल करून सुरुवात करावी लागते, नंतर राष्ट्रीय क्षेत्र कोड, तथापि, सामान्यतः सुरुवातीचे शून्य वगळून, आणि शेवटी, नेहमीप्रमाणे तुम्हाला बोलायचे आहे त्या व्यक्तीचा क्रमांक. म्हणून, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड वा अन्य देशातून येणाऱ्या कॉल्ससाठी सोमालिया या देशात अंतर्गत कॉल करण्यासाठी वापरायचा क्रमांक 08765 123456 00252.8765.123456 असा होईल.\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक सोमालिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Pyapon+mm.php", "date_download": "2021-06-21T21:32:07Z", "digest": "sha1:7LLGSICP5TJMGOWU4BGBS3CUZJH4D2AD", "length": 3523, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Pyapon", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Pyapon\nआधी जोडलेला 4540 हा क्रमांक Pyapon क्षेत्र कोड आहे व Pyapon म्यानमार (ब्रह्मदेश)मध्ये स्थित आहे. जर आपण म्यानमार (ब्रह्मदेश)बाहेर असाल व आपल्याला Pyaponमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. म्यानमार (ब्रह्मदेश) देश कोड +95 (0095) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Pyaponमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +95 4540 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनPyaponमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +95 4540 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0095 4540 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/articles?language=mr&topic=okra", "date_download": "2021-06-21T23:41:09Z", "digest": "sha1:NR75IUD7Z6POZTCOWHDWD4B6TXJ5JANE", "length": 19162, "nlines": 215, "source_domain": "agrostar.in", "title": "नवीन कृषी लेख किंवा पोस्ट - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nपीक संरक्षणसल्लागार लेखकापूसमिरचीटमाटरभेंडीकृषी ज्ञान\nप्रकाश सापळ्याचा वापर करून पिकातील किडींचे नियंत्रण\n• भाजीपाला व इतर पिकांमध्ये तर रासायनिक कीडनाशकांचा वापर अतिशय काळजीपूर्वक करावा लागतो. पिकांमध्ये पतंगवर्गीय किडींच्या नियंत्रणासाठी कीटकनाशकांचा वापर अधिक...\nसल्लागार लेख | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nभेंडीपीक संरक्षणअॅग्री डॉक्टर सल्लाकृषी ज्ञान\nभेंडी पिकातील रसशोषक कीड नियंत्रणासाठी\n➡️ भेंडी पिकात वातावरणातील बदलामुळे मोठ्या प्रमाणात मावा, तुडतुडे तसेच पांढरी माशी यांचा प्रादुर्भाव आढळून येत आहे यावर उपाययोजना म्हणून पीक वाढीच्या अवस्थेत पिवळे...\nअॅग्री डॉक्टर सल्ला | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nदुचाकीला ट्रॉली जोडून माल वाहतुकीचा उत्तम पर्याय\n➡️ शेतमाल वाहतुकीसाठी शेतकऱ्यांना वाहनावर खर्च करावा लागतो हा खर्च कमी करण्यासाठी हि ट्रॉली दुचाकीला जोडून सहज शेतमालची वाहतूक करता येऊ शकते. या ट्रॉलीचा नक्कीच सर्व...\nसल्लागार लेख | SHETI GURUJI\nपीक पोषणसल्लागार लेखव्हिडिओकापूसऊसटमाटरभेंडीकृषी ज्ञान\nविद्राव्य खते ठिबक व फवारणीतून देण्याचे महत्व आणि फायदे\nफर्टिगेशनचे फायदे - • मजूर, पाणी व खते यांची बचत होते. • पिकाच्या मुळापाशी गरजेनुसार योग्य अन्नद्रव्य ठराविक प्रमाणात देता येते. • विद्राव्य द्रवरूप...\nसल्लागार लेख | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\n➡️ शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपण कृषी बाजार समिती वाशीम, खेड (चाकण) आणि श्रीरामपूर येथील बाजारभाव जाणून घेणार आहोत. हा बाजारभाव प्रति क्विंटल याप्रमाणे दाखवलेला आहे. 👉...\nपीक पोषणव्हिडिओसल्लागार लेखटमाटरमिरचीभेंडीहळदकृषी ज्ञान\nविविध विद्राव्य खतांचे महत्व आणि फायदे जाणून घ्या.\n➡️ शेतकरी बंधूंनो, पीक लागवडीपासून ते काढणीपर्यंत गुणवत्तापूर्ण व भरघोस उत्पादनासाठी आपण विविध विद्राव्य खतांचा वापर करत आहोत. परंतु कोणती खते पिकाच्या कोणत्या अवस्थेत...\nशेतमाल निर्यात कसा करावा\n➡️ मित्रांनो, शेतमाल निर्यात करताना काय काळजी घ्यावी कोणत्या अडचणी येवू शकतात त्यावर उपाय काय याबाबत सविस्तर माहिती दिलेली आहे तर हा व्हिडीओ नक्की बघा व शेतमाल निर्यातीबाबतच्या...\n१३:४०:१३ या विद्राव्य खताचे पिकातील महत्व आणि फायदे\nयामध्ये कोणते पोषक घटक असतात नाइट्रोजन (N), फॉस्फोरस (P) आणि पोटॅशिअम (K) याची पिकाच्या पोषणात कशी मदत होते नाइट्रोजन (N), फॉस्फोरस (P) आणि पोटॅशिअम (K) याची पिकाच्या पोषणात कशी मदत होते 👉 तुलनेने जास्त प्रमाणात फॉस्फरससह यामध्ये N, P, आणि...\nसल्लागार लेख | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nपीक पोषणमिरचीऊसटमाटरसल्लागार लेखभेंडीडाळिंबकृषी ज्ञान\nपॉवर ग्रो 'भूमिका' आता पिकाच्या वाढीसाठी बजावणारी महत्वाची भूमिका\n➡️ पॉवर ग्रो 'भूमिका' या प्रोडक्टमध्ये असणारे घटक, वापराची पद्धत, महत्व, फायदे आणि लागू पिके याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा. 👉 हे उत्पादन...\nसल्लागार लेख | शेतकरी पुत्र\nवांगीभेंडीमिरचीकापूसडाळिंबपीक संरक्षणअॅग्री डॉक्टर सल्लाकृषी ज्ञान\nपिठ्या ढेकूण (मिली बग) कीड प्रादुर्भाव आणि उपाययोजना\n➡️ पिठ्या ढेकूण हि कीड द्राक्षे, डाळिंब कापूस, भेंडी, सीताफळ, वांगी, पेरू, आंबा अश्या विविध पिकांमध्ये आढळून येते. हि कीड पानांमधील, कोवळ्या फांदीमधील रसशोषण करते यामुळे...\nअॅग्री डॉक्टर सल्ला | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nउन्हाळीपीक पोषणटमाटरव्हिडिओगुरु ज्ञानभेंडीवांगीकृषी ज्ञान\nपहा, उन्हाळ्यामध्ये पिकांची काळजी कशी घ्यावी.\n➡️ मित्रांनो, उन्हाळी हंगामात पिकांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. पिकावर जैविक आणि अजैविक ताण बसू नये यासाठी पिकाचे व्यवस्थापन कसे करावे हे आपण सदर व्हिडिओच्या...\nगुरु ज्ञान | अ‍ॅग्रोस्टार इंडिया\nभेंडीपीक संरक्षणअॅग्री डॉक्टर सल्लाकृषी ज्ञान\nभेंडी पिकातील अळी नियंत्रणासाठी\n➡️ भेंडी पिकात पाने खाणाऱ्या तसेच फळे पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. परिणामी उत्पादनाची गुणवत्ता खालावते तसेच उत्पादनात घट आढळून येते. प्रादुर्भाव जास्त...\nअॅग्री डॉक्टर सल्ला | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nपीक संरक्षणभेंडीमिरचीटमाटरगुरु ज्ञानकृषी ज्ञान\nपिकांसाठी वापरले जाणारे एकात्मिक खत व्यवस्थापन\n• कुठल्याही पिकामध्ये जास्तीतजास्त आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन घेण्यासाठी योग्य अन्नद्रव्ये व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. • कोणत्याही पिकाचे चांगले उत्पादन...\nगुरु ज्ञान | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nभेंडीपीक संरक्षणअॅग्री डॉक्टर सल्लाकृषी ज्ञान\nभेंडीमधील लाल कोळीचे नियंत्रण\n➡️ भेंडी पिकामध्ये लाल कोळी नियंत्रणासाठी फेंप्रोपॅथ्रीन ३०.००% इसी @१०० - १३५ मिली प्रति एकर २०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून...\nअॅग्री डॉक्टर सल्ला | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nकलिंगडटमाटरभेंडीवांगीपीक संरक्षणअॅग्री ड���क्टर सल्लाकृषी ज्ञान\nवांगी, टोमॅटो, भेंडी, कलिंगड पिकातील लाल कोळी नियंत्रणासाठी\n➡️ सध्याच्या उष्ण व कोरड्या वातावरणामुळे भाजीपाला पिकात लाल कोळी चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणत आढळून येत आहे. यावर उपाययोजना स्पायरोमेसीफेन 22.90 एसी घटक असलेलं कीटकनाशक...\nअॅग्री डॉक्टर सल्ला | अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स\n➡️ शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपण कृषी बाजार समिती कोल्हापूर, सोलापूर आणि सातारा येथील बाजारभाव जाणून घेणार आहोत. हा बाजारभाव प्रति क्विंटल याप्रमाणे दाखवलेला आहे....\nबैलजोडी चलित बेड तयार करण्याचा अनोखा जुगाड पहा.\n➡️ आपण भाजीपाला पिकाच्या लागवडीसाठी बेड तयार करतो. हे बेड सोप्या पद्धतीने बैलजोडीच्या साहाय्याने जुगाड करून कसे तयार करता येतील हे आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून...\nकृषि जुगाड़ | जैविक शेतकरी\nरासायनिक कीटकनाशके, बुरशीनाशके आणि इतर घटक मिश्रण करताना घ्यावयाची काळजी\n• पिकामध्ये फवारणी करताना वेळची बचत, मजुरांचा आणि फवारणीसाठी वापरल्या जाणाऱ्या सामग्रीचा खर्च वाचवण्यासाठी आपण बऱ्याच वेळी कीटकनाशके, बुरशीनाशके, विद्राव्ये...\nगुरु ज्ञान | अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स\nमिरचीटमाटरवांगीभेंडीउन्हाळीअॅग्री डॉक्टर सल्लाकृषी ज्ञान\nउन्हाळ्यात रोपाची लागवडीपूर्वी घ्यावयाची काळजी\n➡️ भाजीपाला तसेच फळ पिकाची रोपे नर्सरी मध्ये तयार केली जातात अशा रोपांची जमिनीत लागवड केल्यावर जास्त तापमानामुळे रोपे जमिनीत तग धरत नाही व कालांतराने जळून जातात. यावर...\nअॅग्री डॉक्टर सल्ला | अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स\nउन्हाळीमिरचीअॅग्री डॉक्टर सल्लाटमाटरकेळेडाळिंबभेंडीकृषी ज्ञान\nपिकांचा अजैविक ताणांपासून बचाव करण्यासाठी उपाययोजना\nउन्हाळयात जास्त तापमान व कमी पाण्याचा ताण यामुळे पिकाच्या वाढीमध्ये तसेच उत्पादनावर परिणाम होतो. त्यामुळे पिकास जमिनीत वापसा राहील यापद्धतीने पाण्याचे नियोजन करावे...\nअॅग्री डॉक्टर सल्ला | अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://cmnewsindia.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A4%A6%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2021-06-21T23:37:30Z", "digest": "sha1:OLMTJ3IPDVG4NBCCLJLZ7EPQ7BRAWUMU", "length": 15222, "nlines": 84, "source_domain": "cmnewsindia.com", "title": "पुणेकरांचे लसीकरण जलदगतीने करण्यासाठी 353 नाही तर 302 घ्यायचीही तयारी - आबा बागुल -", "raw_content": "\nन्यु आर्या फाऊंडेशन च्या वतीने सिंहगड रोड येथील महालक्ष्मी मंदिरामध्ये जागतिक योग दिन साजरा करण्यात आला\nरविंद्र गोलर ठरले सर्वोत्कृष्ट रिजन चेअरपर्सन\nपुण्यातील विद्यार्थ्यांनी सादर केली आसामाच्या माती आखाड्यातील योगासने\nमहा एनजीओ फेडरेशनतर्फे राज्यस्तरीय ‘योगयज्ञात’ १०० ठिकाणी योग शिबीरे- महा एनजीओ फेडरेशन तर्फे पुण्यातून आयोजन : संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी १०० ठिकाणी योगा\nआगामी पुणे महानगरपालिका रासप स्वबळावर लढणार – महादेव जानकर\nपुणेकरांचे लसीकरण जलदगतीने करण्यासाठी 353 नाही तर 302 घ्यायचीही तयारी – आबा बागुल\nMay 20, 2021 May 20, 2021 cmnewsindia\t0 Comments\tपुणेकरांचे लसीकरण जलदगतीने करण्यासाठी 353 नाही तर 302 घ्यायचीही तयारी - आबा बागुल\nपुणेकरांचे लसीकरण जलदगतीने करण्यासाठी 353 नाही तर 302 घ्यायचीही तयारी – आबा बागुल\nपुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये नागरिकांना जलदगतीने लसीकरण व्हावे यासाठी महानगरपालिकेच्या दवाखाण्याबरोबरच पालिकेच्या शाळांमध्येही लसीकरण केंद्र सुरू केले आहेत. परंतु या लसीकरण केंद्रात लोकप्रतिनिधींनी सहकार्य केल्यास त्यांच्यावर कलम 353 नुसार कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले असून ही बाब अत्यंत चुकीची व दुर्दैवी असून पुणेकारांना जलदगतीने लसीकरण होण्यासाठी व कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 353 नाही 302 कलमाचा वापर केला तरी लोकप्रतिनिधी मागे हटणार नसून नागरिकांना सहकार्य व मदत करत राहतील असे पुणे महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांनी सांगितले\nबागूल म्हणाले की, 23 मार्च 2020 रोजी कोरोनामुळे देशात लॉकडाउन करण्यात आले. तेंव्हापासून आजपर्यंत कोरोनाशी दोन हात करण्यासाठी लोकप्रतिधींना प्रशासनाने आव्हान केले व लोकप्रतिनिधी प्रत्येक वेळी त्यांच्या मागे ठाम उभे राहिले. लोकप्रतिनिधींच्या मदतीनेच देशभरात कोरोनाशी प्रशासन लढा देऊ शकले. हे सत्य नाकारता येणार नाही. आज आपण पाहत असाल की शौचालयापासून ते गॅस सिलेंडेर पर्यंत सगळीकडे फोटो लावून जाहिरात केली जाते. हे सर्व जनतेच्या पैशातून केले जाते कोणी खिशातून पैसे घालून करत नाही. परंतु त्यावेळी प्रशासन जागे झाले नाही. ���र पुण्यातील सत्ताधाऱ्यांच्या दडपणाखाली महापालिका आयुक्तांनी नागरिकांना लसीकरण करण्यासाठी मदतीला येणाऱ्या लोकप्रतिनिधींवर 353 कलमानुसार गुन्हे दाखल करा अशी भूमिका घेणे हे चुकीचे आहे.\nपुण्याचे पालकमंत्री मा.अजितदादा पवार यांच्याकडे पुण्यातील काही प्रतिनिधी हे स्वतः पक्षाची जाहिरात करत आहेत. व लसीची वाईल घरी नेऊन संबंधातील लोकांना देत आहेत. याबद्दल तक्रार केली होती. लोकप्रतिनिधीनी लसीकरण करण्यामध्ये हस्तक्षेप करतात अशी कुठेही तक्रार केली नव्हती. सत्ताधाऱ्यांचे शहरात 100 नगरसेवक असून ते करतील किंवा नाही हा विषय गौण आहे. त्यापेक्षा पुणेकरांना लसीकरण करणं हे प्रत्येकाचे प्रथम कर्तव्य आहे. आणि त्यामुळेच कालपर्यंत शहरात साडे नऊ लाख लसीकरण झाले आहे. पुणे शहरात काल 7500 लस आल्या असताना एक हजार लस देखील प्रशासन नागरिकांना देऊ शकले नाही. नागरिक व प्रशासनातील दुवा लोकप्रतिनिधी असतो व प्रशासनावर अंकुश ठेवण्याचे काम तो करत असतो त्यामुळे त्याचा सहभाग शासकीय प्रत्येक कामात मोलाचा आणि नागरिकांच्या दृष्टीने महत्वाचा असतो जर सर्व कारभार प्रशासनाने आपल्या हाती घेतला व लोकप्रतिनिधींवर गुन्हे दाखल केले तर हे संविधान विरोधी कृत्य असेल हा आदेश आयुक्तांनी मागे घ्यावा अन्यथा 353 च काय तर पुण्यातील नागरिकांसाठी सर्व लोकप्रतिनिधी 302 नुसार कारवाईला समोर जातील असे आबा बागुल म्हणाले.\nशहरात लवकरात लवकर लसीकरण करणे, कोरोनामुक्त करणे ही प्रशासनाबरोबरच लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे. या भावनेतून लोकप्रतिनिधी त्यांच्या सहभाग देत असतात. लसीकरण केल्याने नागरिक निवडून देतात हाही समज प्रशासनाने मनातून काडून टाकावा. लोकप्रतिनिधी जनतेच्या हितासाठी रात्रंदिवस कामे करत असतात आणि ते करत राहतील याची प्रशासनाने नोंद घ्यावी. असे आबा बागुल म्हणाले.\n← खासदार गिरीश बापट यांच्या मागणी ला यश\nसोनालिकाने कोविड – १९ च्या दरम्यान डीलर्स आणि त्यांच्या कर्मचार्‍यांनादोन लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत जाहीर केली →\nकोरोनामुळे लोककलावंत तसेच कलेच्या इतर घटकातील कलाकार व कुटुंबियांना मदतीचा हाथ\nपश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर होणा-या अत्याचाराचा निषेध विश्व हिंदू परिषदेच्यावतीने शांततामय वातावरण निषेध व्यक्त\nकोरोना नियंत्रण साठी पुणे पालिका कडून आता सांडपाण्याची तपासणी करण्यात येणार\nन्यु आर्या फाऊंडेशन च्या वतीने सिंहगड रोड येथील महालक्ष्मी मंदिरामध्ये जागतिक योग दिन साजरा करण्यात आला\nन्यु आर्या फाउंडेशन च्या वतीने जागतिक योगदिन साजरा न्यु आर्या फाऊंडेशन च्या वतीने सिंहगड रोड येथील महालक्ष्मी मंदिरामध्ये जागतिक योग\nरविंद्र गोलर ठरले सर्वोत्कृष्ट रिजन चेअरपर्सन\nन्यु आर्या फाऊंडेशन च्या वतीने सिंहगड रोड येथील महालक्ष्मी मंदिरामध्ये जागतिक योग दिन साजरा करण्यात आला\nन्यु आर्या फाउंडेशन च्या वतीने जागतिक योगदिन साजरा न्यु आर्या फाऊंडेशन च्या वतीने सिंहगड रोड येथील महालक्ष्मी मंदिरामध्ये जागतिक योग\nरविंद्र गोलर ठरले सर्वोत्कृष्ट रिजन चेअरपर्सन\nपुण्यातील विद्यार्थ्यांनी सादर केली आसामाच्या माती आखाड्यातील योगासने\nमहा एनजीओ फेडरेशनतर्फे राज्यस्तरीय ‘योगयज्ञात’ १०० ठिकाणी योग शिबीरे- महा एनजीओ फेडरेशन तर्फे पुण्यातून आयोजन : संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी १०० ठिकाणी योगा\nसदर सी एम न्यूज इंडिया या वेब पोर्टलमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या सर्वच बातम्या आणि जाहिरातींशी मालक, संपादक, उपसंपादक, प्रतिनिधी आणि वार्ताहार सहमत असेलच असे नाही. बातमीमुळे किंवा जाहिरातीमुळे कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. याची वाचक आणि जाहिरातदारांनी नोंद घ्यावी. वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीमध्ये जाहिरात दाराने दिलेल्या आश्वासनान बाबत मालक, संपादक, उपसंपादक, प्रतिनिधी आणि वार्ताहर यापैकी कोणीही जबाबदार राहणार नाही. बातमी किंवा जाहिराती बाबत काही वाद उद्भवल्यास तो संगमनेर न्यायकक्षेत प्रविष्ठ राहील.\nमहाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ठळक\nघडामोडी, बातम्या पाहण्यासाठी लोकप्रिय वेब\nअवश्य भेट द्या आणि\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-AHM-news-about-pay-and-park-in-nagar-5690956-NOR.html", "date_download": "2021-06-21T21:33:04Z", "digest": "sha1:Z755A66YKDXLRMDY2HHEUIYFZVW3VYXV", "length": 10128, "nlines": 60, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "news about Pay and Park in nagar | ‘पे अॅण्ड पार्क’ ठरणार नागरिकांसाठी डोकेदुखी, आरक्षित जागामालकांचा नाही प्रतिसाद - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n‘पे अॅण्ड पार्क’ ठरणार नागरिकांसाठी डोकेदुखी, आरक्षित जागामालकांचा नाही प्रतिसाद\nनगर- शहरात २५ ठिकाणी “���े अॅण्ड पार्क’ची सुविधा सुरू करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने तयार केला आहे. महापौर सुरेखा कदम यांनी हा प्रस्ताव १४ सप्टेंबरला होणाऱ्या महासभेच्या अजेंड्यावर घेतला आहे. या प्रस्तावाच्या मंजुरीनंतर ज्या ठिकाणी पार्किंग सुरू होईल, त्या ठिकाणच्या नागरिकांची डोकेदुखी वाढणार आहे. या २५ ठिकाणांमध्ये अनेक सार्वजनिक रस्ते काही खासगी जागांचा समावेश आहे. कोणत्याही हरकती मागवता प्रशासनाने हा प्रस्ताव तयार केला. त्यामुळे तो वादात सापडणार आहे.\nकाही दिवसांपूर्वी महापालिकेच्या स्थायी समितीने रस्त्याच्या कडेला पे अॅण्ड पार्क सुरू करण्याचा निर्णय घेतला. काही ठिकाणी ही सुविधा सुरू करण्यात आली. परंतु परिसरातील नागरिकांसाठी ही सुविधा चांगलीच डोकेदुखी ठरली. आनंदऋषी रुग्णालयाजवळ रस्त्याच्या कडेला सुरू करण्यात आलेल्या पे अॅण्ड पार्कमुळे वाहतूक कोंडीची समस्या सुटण्याऐवजी ती अधिक वाढली. यासंदर्भात अनेक जागरूक नागरिकांनी लेखी तक्रारी केल्या. मात्र, नागरिकांच्या तक्रारींना केराची टोपली दाखवत आणखी २५ ठिकाणी अशी पे अॅण्ड पार्कची सुविधा सुरू करण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे.\nएकीकडे शहरातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे, तर दुसरीकडे ही समस्या सोडवण्यासाठी महापालिका प्रशासनाने अद्याप कोणत्याच ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत. अनेक वर्षांपासूनचा हा प्रश्न सोडवण्यासाठी कोणतेच विशेष प्रयत्न झालेले नाहीत. वर्षभरापूर्वी महापालिका प्रशासनाने हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले. शहराच्या विविध भागात वाहनतळांसाठी आरक्षित असलेल्या १८ जागा विकसित करण्याचा प्रस्ताव तयार करून संबंधित जागामालकांशी पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र, संबंधित जागा मालकांकडून कोणताच प्रतिसाद मिळाल्याने हा प्रस्ताव गुंडाळण्यात आला. त्यानंतर प्रशासनाने सार्वजनिक रस्ते खासगी जागांवर पे अॅण्ड पार्क सुरू करण्याचा घाट घातला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, खासगी जागामालक, तसेच ठिकाण निश्चित करण्यात आलेल्या संबंधित भागातील नागरिकांच्या कोणत्याही हरकती मागवता हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.\nहरकतींशिवाय प्रस्ताव मंजूर करू नये\nशहराच्याकाहीभागात राजरोसपणे अनधिकृत पार्किंग सुरू आहे. तेलीखुंटजवळील जुन्या सरकारी रुग्णालयाच्य�� जागेवर मागील काही वर्षांपासून अाधिकृत पार्किंग सुरू आहे. वाहनचालकांची अडवणूक करत त्यांच्याकडून जास्तीचे पैसे उकळण्याचा उद्योग राजरोस सुरू आहे. महापालिका रस्त्याच्या कडेला खासगी जागांवर पे अॅण्ड पार्क सुरू करून या प्रकाराला खतपाणी घालण्याचे काम करत आहे. हरकती घेतल्याशिवाय पे अॅण्ड पार्कचा हा प्रस्ताव मंजूर करू नये.\n- शाकीरशेख, सामाजिक कार्यकर्ते.\nअतिक्रमण केलेल्या जागांकडे दुर्लक्ष\nशहरात सुमारे नऊशेपेक्षा अधिक पक्की अतिक्रमणे आहेत. त्यात अनेक कॉॅम्प्लेक्स, अपार्टमेंट, रुग्णालये, हॉटेल, तसेच मंगल कार्यालयांचा समावेश आहे. पार्किंगची जागा इतर कारणांसाठी वापरत अनेकांनी अतिक्रमण केले. ही अतिक्रमणे हटवण्याऐवजी रहदारीचे सार्वजनिक रस्ते खासगी जागांवर पे अॅण्ड पार्क सुरू करून महापालिका प्रशासन नागरिकांना वेठीस धरत असल्याचे काही नागरिकांनी दैनिक दिव्य मराठीशी बोलताना सांगितले.\nवाहतळ उभारण्यासाठी आरक्षित असलेल्या जागामालकांसमोर दोन पर्याय ठेवण्यात आले होते. ज्या जागेवर वाहतळाचे आरक्षण आहे, त्या मालकाने स्वत:च वाहनतळाची व्यवस्था करून ते चालवावे. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर जागामालकांचाच हक्क राहणार होता. हा पर्याय मान्य नसेल, तर जागामालकाने दुप्पट हस्तांतरणीय विकास हक्क (टीडीआर) घेऊन ती जागा महापालिकेकडे हस्तांतरीत करावी, असे दोन पर्याय प्रशासनाने ठेवले होते. प्रतिसाद मिळाल्याने हा प्रस्ताव गुंडाळण्यात आला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-mumbai-nagpur-express-way-favorable-context-gadkari-5054138-NOR.html", "date_download": "2021-06-21T22:36:46Z", "digest": "sha1:F2DFBPJDDCRSYIH6XL4GBAAT7HQ5JWA4", "length": 6569, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Mumbai-Nagpur Express Way favorable context Gadkari | मुंबई-नागपूर एक्स्प्रेस वे संदर्भात गडकरी अनुकूल : मुख्यमंत्री प्रस्ताव तयार करणार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमुंबई-नागपूर एक्स्प्रेस वे संदर्भात गडकरी अनुकूल : मुख्यमंत्री प्रस्ताव तयार करणार\nनवी दिल्ली- मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या धर्तीवर मुंबई ते नागपूर असा ९१७ िकमीचा एक्स्प्रेस वे बांधण्यासाठी केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी अनुकूलता दाखवली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे यासंदर्भातील प्रस्ताव लवकरच तयार करणार अाहेत.\nबुधव��री झालेल्या अायाेगाच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत अाले हाेते.\nबैठकीनंतर गडकरी अाणि फडणवीस यांनी स्नेहभाेजनाच्या वेळी मुंबई ते नागपूर या अाठपदरी एक्स्प्रेस वेबाबत पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना माहिती दिली. त्यानंतर दिल्लीतील गडकरी वाड्यावर फडणवीस अाणि गडकरींनी मुंबई - नागपूर एक्स्प्रेस वेबाबत पाऊण तास चर्चा केली. सूत्रांनुसार, या अाठपदरी एक्स्प्रेस वेला गडकरींनीही मान्यता दिली असून मुख्यमंत्री लवकरच त्याचा प्रस्ताव तयार करणार अाहेत. मुंबई ते नागपूरपर्यंतच्या या महामार्गामुळे जवळपास ११ माेठ्या शहरांना जाेडण्यात येणार अाहे. या मार्गावर अपघात टाळण्याची अांतरराष्ट्रीय तंत्रज्ञान वापरले जाणार अाहे. संपूर्ण ९१७ िक.मी. द्रुतगती मार्गावरील दुभाजकावर प्रचंड शक्तीचे संरक्षण गार्ड तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार अाहे. परंतु या प्रकल्पाचा प्रस्ताव तयार हाेण्याला वेळ लागणार असल्याने या मार्गाला मूर्तरूप केव्हा िमळेल. ताे िकती वर्षात बांधला जाईल याबाबत आताच निश्चित सांगता येणार नाही, असेही सूत्रांनी सांगितले.\nदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी \"दिव्य मराठी'शी बोलताना सांगितले की, विदर्भाचा अनुशेष भरुन काढणे अणि राज्याच्या विकासाला प्राधान्य देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. काँग्रेसने विदर्भाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळेच ही स्थिती ओढावली आहे.\nफडणवीसांनी घेतली अमित शहांची भेट\nभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना चर्चेसाठी बाेलावून घेतले. राज्यात विधिमंडळाच्या अधिवेशनात विराेधकांनी घातलेल्या गाेंधळाबाबत मुख्यमंत्र्यांनी शहांना कल्पना दिली. िशवसेना सातत्याने भाजप सरकारला वेठीस धरत असून मुखपत्र \"सामना'तून आपल्याला व सरकारला सातत्याने लक्ष्य करण्यात येत असल्याबाबतही त्यांनी शहांना सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-GUJ-flood-like-situation-hits-normal-life-of-gujrat-5032917-PHO.html", "date_download": "2021-06-21T22:07:49Z", "digest": "sha1:VFP2OKUWDDHBXQA47AI6J4U3XJPLG2G5", "length": 3590, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Flood like situation hit\\'s normal life of Gujrat | PHOTOS : गुजरातमध्ये पूरस्थिती, झाडे कोसळली, अनेक ठिकाणी वाहने अडकली - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nPHOTOS : गुजरातमध्ये पूरस्थिती, झ��डे कोसळली, अनेक ठिकाणी वाहने अडकली\nअहमदाबाद - सतत दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या मान्सूनच्या धारांमुळे गुजरातमधील जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले आहे. साचलेल्या पाण्यामुळे रस्त्यांना नद्यांचे रुप आले आहे. तर अनेक ठिकाणी पूल, रेल्वेचे रूळ वाहून जाणे असे प्रकारही घडले आहेत. सौराष्ट्रमधील स्थितीही अत्यंत बिकट असून आपत्ती व्यवस्थापणाचे काम वेगाने सुरू आहे. अहमदाबाद, राजकोट, सूरतमध्येही पूरस्थिती निर्माण झाली आहे. पावसाचा जोर वाढल्यास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने आपत्ती व्यवस्थापन पथकांना सज्ज राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी इमारती, घरे कोसळल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. या पावसामुळे गुजरातमध्ये निर्माण झालेल्या स्थितीचा आढावा आपण काही फोटोंच्या माध्यमातून घेणार आहोत.\nपुढील स्लाइड्सवर पाहा गुजरातमधील पावसानंतरचे ठरावीक PHOTOS\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/lord-krishna-and-arjun-geeta-saar-gitasar-mahabharata-lord-krishna-lessons-1566476080.html", "date_download": "2021-06-21T22:23:16Z", "digest": "sha1:276ZFW7KWJNTXWL3KDUI4ZB5LO3REWVV", "length": 7022, "nlines": 73, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "lord krishna and arjun, geeta saar, gitasar, mahabharata, lord krishna lessons | जोपर्यंत मनात इच्छा राहतील, तोपर्यंत आपल्याला शांती मिळणार नाही - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nजोपर्यंत मनात इच्छा राहतील, तोपर्यंत आपल्याला शांती मिळणार नाही\nरिलीजन डेस्क- दर वर्षी भाद्रपद महिन्यात कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीवर श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते. या वर्षी पंचांग भेदामुळे 23 आणि 24 ऑगस्टला जन्माष्टमी साजरी केली जाईल. महाभारत युद्धापूर्वी श्रीकृष्णाने अर्जुनला गीतेचे ज्ञान दिले होते. गीतेत 18 अध्याय आहेत, ज्यात अंदाजे 700 श्लोक आहेत. श्रीकृष्णाने अर्जुनला जे ज्ञान दिले, ते आजही आपल्या आयुष्यातील परेशानी दूर करू शकतात. जर गीतेत सांगितलेल्या गोष्टींना जीवनात वापरल्या तर आपल्या ध्येयापर्यंत लवकर पोहचता येते. जाणून घ्या गीतेतील काही नितींबद्दल...\n\"विहाय कामान् य: कर्वान्पुमांश्चरति निस्पृह:\nनिर्ममो निरहंकार स शांतिमधिगच्छति\nअर्थ- जो व्यक्ती आपल्या सर्व इच्छांना सोडून देतो आणि अहंकार मुक्त होऊन आपल्या कर्तव्यांचे पालन करतो, त्याला शांती मिळते. भगवान श्रीकृष्ण सांगतात की, मन���त कोणत्याही प्रकारच्या इच्छा आणि कामना ठेवल्याने माणसाला शांती प्राप्त होत नाही. त्यामुळेच शांती मिळवण्यासाठई मनातील इच्छा कमी कराव्या लागतात. आपण जे कर्म करतो, त्याच्यासोबत फळाची इच्छ करतो. जेव्हा आपल्या इच्छोनुसार फळ मिळत नाही, तर मग आपले मन आणखीन अशांत होते. त्यामुळे कर्म करा, फळाची इच्छा करू नका. तेव्हाच मन शांत होईल.\n\"न हि कश्चित्क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत्\nकार्यते ह्यश: कर्म सर्व प्रकृतिजैर्गुणै:\nअर्थ- कोणताही व्यक्ती क्षणभरही काही न करता राहू शकत नाही. सर्व प्राणी प्रकृतीच्या आधीन आहेत आणि प्रकृती आपल्या अनुसार प्रत्येक प्राण्यापासून कर्म करुन घेते आणि त्याचा परिणामही देते. वाईट परिणाण होईल या भीतीने काहीच केले नाही, तर त्या व्यक्तीचे जीनव व्यर्थ आहे. काही न करणे, हेदेखील काहीतरी करणे आहे, ज्याच्या फळ रुपात आपल्याला अपयश मिळते. त्यामुळेच कधीही आळस न करता आपले कर्म करत राहा.\nभीमा-कृष्णाचा प्रकोप ; नदीखोऱ्यात पुराचे थैमान, कोल्हापूर जिल्ह्याचा संपर्क तुटला, प्रथमच नौदलाला पाचारण\nFriendship Day Special : फ्रेशडेस्क : पाच मित्रांनी १५ हजार दिले नसते तर बिलियन डाॅलरची कंपनीच झाली नसती\nCCD चे संस्थापक सिद्धार्थ बेपत्ता; तीन दिवसांपूर्वी एका पत्रात लिहिले होते, उद्योजक म्हणून मी अपयशी ठरलो\nआशा भोसले यांनी विचारले - आता मी 'हरे कृष्णा, हरे राम' हे गाणे गाऊ शकते , यूजर्सने दिले मजेदार उत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/pacemaker-valve-can-be-cheaper-up-to-50-6008540.html", "date_download": "2021-06-21T22:21:11Z", "digest": "sha1:XETRBKBNCDIPB4EVAANU3QYRHAD5LPMK", "length": 6160, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "pacemaker, valve can be cheaper up to 50% | प्रत्यारोपित होण्यासारख्या उपकरणांना औषधाच्या श्रेणीत आणण्याची सरकारची तयारी; पेस मेकर, व्हॉल्व्हसारखी उपकरणे 50% पर्यंत स्वस्त होऊ शकतात - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nप्रत्यारोपित होण्यासारख्या उपकरणांना औषधाच्या श्रेणीत आणण्याची सरकारची तयारी; पेस मेकर, व्हॉल्व्हसारखी उपकरणे 50% पर्यंत स्वस्त होऊ शकतात\nनवी दिल्ली- मानवी शरीरात प्रत्यारोपित होण्यासारख्या सर्व प्रकारच्या उपकरणांना औषधाच्या श्रेणीत आणण्याची तयारी सरकारने सुरू केली आहे. या निर्णयानंतर सरकारला पेस मेकर, हार्ट व्हॉल्व्ह, लेन्ससह कृत्रिम हिप���ह जवळपास ४०० हून जास्त प्रकारच्या प्रत्यारोपणास नियमित करण्याचा अधिकार मिळेल. तज्ज्ञांनुसार, या उपकरणांची किंमत जवळपास ५०% पर्यंत कमी होऊ शकते.\nयासाठी सरकार ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स अॅक्टमध्ये बदल करेल. केंद्रीय आरोग्य मंत्रालय व कुटुंब कल्याण मंत्रालय यासंदर्भात लवकरच अधिसूचना काढू शकेल. याद्वारे सरकारला गुणवत्ता व किमतींवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार प्राप्त होईल. विशेष म्हणजे सरकारने याआधी गुडघा व स्टेंटच्या दरांत नियंत्रण आणले आहे. सरकार हे प्रत्यारोपण तयार करण्यासाठी परवाने देईल. परदेशी उपकरणे भारतात विक्री करावयाची असतील तरीही त्यांना परवाना घ्यावा लागेल. ड्रग्ज कंट्रोलर जनरलच्या डॉ. ईश्वरा रेड्डी यांनी सांगितले की, प्रत्यारोपणाचा देशात ४० ते ४५ हजार कोटी रुपयांचा व्यवसाय आहे. अद्याप तो सरकारी नियंत्रणाबाहेर आहे. याचे परिणाम रुग्णांना भोगावे लागतात. काही दिवसांपूर्वी जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या चार हजारांहून जास्त कर्मचाऱ्यांचे हिप प्रत्यारोपण करण्यात आले आणि यानंतर सर्व रुग्णांचे हिप खराब झाले. परिणामी अनेक रुग्णांवर कायम अपंगत्व आले. नव्या कायद्यानंतर अशी स्थिती येण्याची शक्यता कमी होईल.\nनव्या नियमाचे असे होतील चार फायदे\n- प्रत्यारोपणाचे दर व गुणवत्तेवर सरकारचे नियंत्रण असेल.\n- प्रत्यारोपणाचे दर ५० ते ६० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतात.\n- वेगवेगळ्या कंपन्यांच्या प्रत्यारोपण किमतीत सध्या खूप अंतर असते. हे अंतर कमी होईल.\n- विदेशी कंपन्यांनाही परवाना घ्यावा लागणार आहे व भारत सरकारच्या नियमांनुसार गुणवत्तेचा स्तर ठेवावा लागेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/questions-asked-about-azad-kashmir-in-madhya-pradesh-10th-board-exam-126930272.html", "date_download": "2021-06-21T23:10:41Z", "digest": "sha1:EOLBBCSWCTPJBMX2LYAGJIAQKA5AGRAT", "length": 5397, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Questions asked about 'Azad Kashmir' in Madhya Pradesh 10th Board Exam | 10 वी बोर्डाच्या परीक्षेत 'आझाद काश्मीर' बाबत विचारण्यात आले प्रश्न, सोशल मीडियावर उमटल्या तीव्र प्रतिक्रिया - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n10 वी बोर्डाच्या परीक्षेत 'आझाद काश्मीर' बाबत विचारण्यात आले प्रश्न, सोशल मीडियावर उमटल्या तीव्र प्रतिक्रिया\nबोर्डाच्या सामाजिक विज्ञानच्या पेपरमध्ये भारताच्या नकाशात 'आझाद काश्म��र' दर्शविण्यास सांगितले\n'आझाद काश्मीर' बाबत विचारलेल्या प्रश्नांमुळे वादाला फुटले तोंड, उत्तरांबाबत विद्यार्थी झाले संभ्रमित\nइंदूर - मध्य प्रदेशात 10 वी बोर्डाच्या परीक्षेत 'आझाद काश्मीर'बाबत दोन प्रश्न विचारण्यात आले. यामुळे मोठ्या वादाला तोंड फुटले आहे. याप्रकरणी भाजपने तीव्र आक्षेप घेतला आहे. दरम्यान या प्रकरणाचा निषेध म्हणून आगर-मालवा येथे मुख्यमंत्री कमलनाथ यांचा पुतळा जाळण्यात आला. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या अधिकाऱ्याला हटवण्याचे आदेश दिले आहेत. 10 बोर्डाच्या सामाजिक विज्ञान पेपरमध्ये योग्य जोड्या जुळवा प्रश्नात 'आझाद काश्मीर'चा पर्याय लिहिला होता. तर दुसऱ्या एका प्रश्नात भारताच्या नकाशामध्ये 'आझाद काश्मीर' दर्शविण्यास सांगण्यात आले.\nसोशल मीडियावर उमटल्या तीव्र प्रतिक्रिया\nमध्य प्रदेशातील या प्रकरणाबाबत सोशल मीडियावरर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. नरेंद्र मोदी फॅनने लिहिले की, अरे देवा, मध्य प्रदेशात सलग 15 वर्षे भाजपचे सरकार होते, परंतु परीक्षेत कधीच असा प्रश्न विचारला नाही. काँग्रेसचे सरकार येताच आझाद काश्मीरबाबत प्रश्न विचारले आहेत. काँग्रेस का हाथ पाकिस्तान के साथ.\nमिथिलेश कुशवाहाने लिहिले की, ही केवळ एक चूक नसून मुद्दाम केलेले कृत्य चूक आहे. हा देशातील सैनिक आणि देशासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांचा अपमान आहे. तर राजीव पटेलने लिहिले की, याबाबत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/shri-tulja-bhavani-devi-mahapuja-125839133.html", "date_download": "2021-06-21T22:06:08Z", "digest": "sha1:EHEIVZNN2JYZN5YYUBZNQABLYMC7BEKO", "length": 5460, "nlines": 68, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Shri Tulja Bhavani Devi mahapuja | श्री तुळजाभवानी देवीची शेषशायी अलंकार महापूजा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nश्री तुळजाभवानी देवीची शेषशायी अलंकार महापूजा\nतुळजापूर - शारदीय नवरात्र महोत्सवात शुक्रवारी सहाव्या दिवशी श्री तुळजाभवानी देवीची शेषशायी अलंकार महापूजा मांडण्यात आली. श्री तुळजाभवानी देवीचे हे रूप पाहण्यासाठी व दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. श्री तुळजाभवानीची शुक्रवारी नित्योपचार पूजा आणि अभिषेक पूजेनंतर शेषशायी अलंकार महापूजा मांडण्यात आली. या दिवसाच�� महत्त्व भगवान विष्णू क्षीरसागरामध्ये शेष शय्यावरती विश्राम घेत असताना मातेने यांचे नेत्र कमलात जाऊन विश्राम घेतला. या वेळी भगवान विष्णू यांच्या दोन्ही कानातून निघालेल्या मलापासून (मळ) दोन दैत्य उत्पन्न झाले. त्यांची नावे शुंभ व निशुंभ आहेत. ते उत्पन्न होताच शेष शय्यावरील विष्णूवरती आक्रमण करण्यास जाऊ लागले. त्यावेळी नाभी कमलात विराजमान असलेल्या ब्रम्हदेव यांनी विष्णूच्या नेत्र कमलात विश्राम घेणाऱ्या देवीची स्तुती करून श्रीस जागवले व विष्णुवरती आक्रमण करणाऱ्या दैत्यांचा वध श्री तुळजाभवानी मातेने केला म्हणून विष्णूने आपले शेषशय्या विश्राम करण्यासाठी दिले. त्यामुळे ही शेषशायी अलंकार महापूजा मांडण्यात येते. अशी आख्यायिका सांगितली जाते.\nआज तलवार महापूजा : शनिवारी (दि.५) देवीची भवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात येणार आहे तर रविवारी महिषासुरमर्दिनी अलंकार महापूजा होणार आहे.\nगर्दीतून जाणे टाळण्यासाठी व्यक्तीने घेतली स्की; आता दीड तासाचे अंतर फक्त १५ मिनिटांत पूर्ण\nयुतीत इच्छुकांची गर्दी; बंडखाेरीची भीती; मतविभाजन जयंत पाटलांच्या पथ्यावर\nकोकणात जाणारी एसटी जळून खाक, ५७ गणेशभक्त वाचले\nगणपतीपुळे येथील समुद्रात तिघांचा बुडून मृत्यू, दोघांचे मृतदेह सापडले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://tumchigosht.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-21T22:00:12Z", "digest": "sha1:FLDM6FLZAAJR66PJLUXKDCUVBNBOBXKV", "length": 2995, "nlines": 58, "source_domain": "tumchigosht.com", "title": "रामनाथ गोयंका – Tumchi Gosht", "raw_content": "\n“माझ्याकडे एक सोन्याची आणि एक चांदीची चप्पल, ज्याची जशी लायकी तशी मी वापरतो”\nतो दिवसा होता ऑक्टोबर १९८५ चा. त्यावेळी धीरूभाई अंबानी आणि बॉम्बे डाईंगचे नसली वाडिया यांचा व्यवसायिक संघर्ष वाढत चालला होता. तेव्हा इंग्रजी वृत्तपत्र फायनेन्शियल एक्सप्रेस आणि पीटीआय दोघांनी बॉम्बे डाईंग हाऊस विरोधात एक बातमी दिली होती.…\n“माझ्याकडे एक सोन्याची आणि एक चांदीची चप्पल, ज्याची जशी लायकी तशी मी वापरतो”\nतो दिवसा होता ऑक्टोबर १९८५ चा. त्यावेळी धीरूभाई अंबानी आणि बॉम्बे डाईंगचे नसली वाडिया यांचा व्यवसायिक संघर्ष वाढत चालला होता. तेव्हा इंग्रजी वृत्तपत्र फायनेन्शियल एक्सप्रेस आणि पीटीआय दोघांनी बॉम्बे डाईंग हाऊस विरोधात एक बातमी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/no-one-can-arrest-me-says-ramdev-baba-after-ima-sends-defamation-notice", "date_download": "2021-06-21T22:08:26Z", "digest": "sha1:DDOEZ4AK7DMG6EYHANKZ63IJI2VG33ZE", "length": 16877, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | 'मला कुणाचा बाप अटक करू शकत नाही' : रामदेव बाबा", "raw_content": "\nकेंद्र सरकार महामारी कायद्यानुसार जर रामदेव बाबांवर कारवाई करणार नसेल, तर आम्ही त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करू, असा इशारा आयएमएनं दिला आहे.\n'मला कुणाचा बाप अटक करू शकत नाही' : रामदेव बाबा\nनवी दिल्ली : योग गुरु रामदेव बाबा यांनी अॅलोपॅथीबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर देशभरात चांगलाच गदारोळ माजला. इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) उत्तराखंडने रामदेवबाबांना एक हजार कोटी रुपयांच्या मानहानीची नोटीस पाठवली असून पुढील १५ दिवसात लेखी माफी मागण्यासही सांगितले आहे. त्यानंतर आता रामदेव बाबा आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. (No one can arrest me says Ramdev Baba after IMA sends defamation notice)\nअॅलोपॅथीवरून सुरू झालेल्या वादावर रामदेव बाबा म्हणाले की, 'कुणाचा बापही रामदेवला अटक करू शकत नाही.' सोशल मीडियावर #ArrestBabaRamdev ट्रेंड सुरू होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून रामदेव बाबांनी आणखी एक वक्तव्य केलं आहे. रामदेवला अटक करण्यासाठी ते गोंधळ घालत आहेत. कधी ठग रामदेव, तर कधी महाठग रामदेव म्हणून ट्रेंड चालवत आहेत. ते काही बोलले की लोकांनाही उठसूठ ट्रेंड चालवण्याची सवय झाली आहे.\nहेही वाचा: ESakal Survey : मोदी सरकारबद्दल करा तुमची 'मन की बात'\nदरम्यान, आयएमए उत्तराखंडने रामदेव बाबांवर एक हजार कोटी रुपयांच्या मानहानीचा दावा केला आहे. रामदेव बाबांना अॅलोपॅथीचा ए देखील माहित नाही. त्यांनी विचारलेल्या २५ प्रश्नांची उत्तरे देण्यास आम्ही तयार आहोत, त्याआधी त्यांनी स्वत:ची योग्यता सिद्ध करावी. तसेच केंद्र सरकार महामारी कायद्यानुसार जर रामदेव बाबांवर कारवाई करणार नसेल, तर आम्ही त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करू, असा इशारा आयएमएनं दिला आहे.\nरामदेव नक्की काय म्हणाले होते\nव्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रामदेव बाबा म्हणतात की, कोरोना महामारीमुळे होत असलेल्या मृत्युमागे अॅलोपॅथीचं कारण सांगण्यात येत आहे. अॅलोपॅथीची औषधं खाऊनच लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात न गेल्यानं आणि ऑक्सिजन न मिळाल्यामुळे झालेल्या मृत्युंपेक्षा अधिक मृत्यू हे अॅलोपॅथीची औषधं खाऊन झाले आह���त.\nदेशभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\n'तुम्ही 25 विचारले, आम्ही पाचच विचारु'; IMA चं रामदेव यांना ओपन चॅलेंज\nनवी दिल्ली- आयएमए उत्तराखंड आणि योगगुरु बाबा रामदेव यांच्यात सुरु झालेला वाद थांबण्याचं नाव घेत नाहीये. बाबा रामदेव यांनी विचारलेल्या प्रश्वांना उत्तर देण्यासाठी आयएमए एक कमेटी स्थापन करणार आहे. ही कमिटी बाबा रामदेव यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्याबरोबरच त्यांनाच उलट पाच प्रश्न विचारणार आह\nरामदेव बाबा अडचणीत, IMA नं पाठवली 1 हजार कोटींची मानहानीची नोटीस\nनवी दिल्ली : योग गुरु रामदेव बाबा यांनी अॅलोपॅथीबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर चांगलाच गदारोळ माजला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) उत्तराखंडने रामदेवबाबांना एक हजार कोटी रुपयांच्या मानहानीची नोटीस पाठवली आहे. आणि पुढील १५ दिवसात लेखी माफी मागण्यासही सांगितले आहे. (IMA Uttarakhand\nअजब..मान्यता नसताना कोविड रुग्णांवर उपचार; त्‍यात रेमडेसिव्हिरचा अनावश्‍यक वापर\nजळगाव : क्षमतेपेक्षा अधिक रुग्ण, कोविड नियमांचे उल्लंघन आणि रुग्णांच्या जिवावर बेतेल, असा रेमडेसिव्हिरचा वापर व ऑक्सिजनचा अनावश्‍यक वापर अशा वेगवेगळ्या व गंभीर कारणांसाठी शहरातील चार खासगी हॉस्पिटलांना प्रशासनाने नोटीस बजावली आहे.\nशोलेचा डायलॉग मारलेल्या भाजप नेत्याला नोटीस\nकोलकता - सीतलकुचीमधील हिंसाचाराबाबत प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी भाजप नेते सायंतन बसू यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. त्यांनी एकाला मारले तर आम्ही चार जणांचा बळी घेऊ असे म्हणताना त्यांनी शोलेतील डायलॉगचा संदर्भ दिला होता.सीतलकुचीमध्ये प्रथमच मतदानास आलेला भाजप कार्यकर्ता आनंद बर\nशिक्षकांना नोटीस; सोशल मीडियाचा चुकीचा वापर केल्यास कारवाई\nनाशिक : महापालिकेचे शिक्षक व शिक्षक संघटनांच्या माध्यमातून व्हॉट्सॲपसारख्या समाज माध्यमांचा चुकीच्या पद्धतीने वापर करताना शिक्षण विभागाची बदनामी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व शिक्षक व संघटनांना पत्राद्वारे व्हॉट्सॲपवर शिक्षण विभागासंदर्भातील माहिती चुकीच्या पद्धतीने प्रदर्शित केल्यास न\nमालेगाव महापालिकेने बजावल्या ३२ रुग्णालयांना नोटिसा\nमालेगाव (जि.नाशिक) : शहरातील कोरोना रुग्णांकडून (corona virus) मोठ्या प्रमाणावर अवाजवी बिलाची वसुली केली जात असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे काही दिवसांपासून केल्या जात आहेत. या तक्रारींची दखल घेत महापालिका प्रशासनाने (malegoan muncipal corporation) ३२ रुग्णालयांना नोटिसा बजावल्या आहेत. (\nरामदेव बाबांच्या संस्थांमध्ये कोरोनाचा शिरकाव; कुंभमेळ्यातील आणखी साधू संक्रमित\nदेहरादून : योगगुरु रामदेव बाबा यांच्यामार्फत चालवल्या जाणाऱ्या पतंजलीच्या आचार्यकुलम, योगपीठ आणि योगग्राममधील 39 स्टाफ मेंबर्स आणि विद्यार्थ्यांना कोरोना संक्रमण झाल्याचे गेल्या रविवारी निष्पन्न झाले आहे. हरिद्वार आरोग्य विभागातर्फे घेण्यात आलेल्या आरटी-पीसीआर चाचणीमध्ये जूना आखाड्यातील न\nबाबा रामदेव यांनी वक्तव्य मागं घ्यावं; आरोग्यमंत्र्यांनी सुनावलं\nनवी दिल्ली- योग गुरु बाबा रामदेव (Baba Ramdev) यांनी नुकतीच अ‍ॅलोपॅथी (Allopathy) उपचार पद्धतीवर टीका केली होती. यावरुन इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) आक्रमक झाली आहे. आएमएने केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन (Harshwardhan) यांच्याकडे बाबा रामदेव यांच्याविरोधात गुन्हा दाखल (FIR) करण्याची माग\nआपले सर्वोत्कृष्ट अभिनेते अश्रूंची फुले कधी उधळणार\nमुंबई - योगगुरु रामदेव बाबा यांनी काही दिवसांपूर्वी अॅलोपॅथीवर परख़ड मत व्यक्त केले आणि त्यांच्यावर देशातील डॉक्टरांनी टीका करण्यास सुरुवात केली. त्यात देशाचे आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनाही आपले मत मांडावे लागले. त्यांनी रामदेव बाबांना आपलं वक्तव्य मागे घेण्यास सांगितले होते. आयएमए (इंडिय\n'बाबा रामदेव म्हणजे कोरोना व्हायरस, कधीही येतो, कधीही जातो'\nमुंबई - आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी कायम प्रसिध्दीच्या मागे धावणा-या राखी सावंतनं (rakhi sawant) आता रामदेव बाबांवर (baba ramdev) एक प्रतिक्रिया दिली आहे. काही दिवसांपूर्वी अॅलोपॅथीवरील (satire on allopathy) टीकेमुळे बाबा रामदेव वादाच्या भोव-यात सापडले होते. त्यांच्यावर अनेकांनी टीका के\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2020/08/25.html", "date_download": "2021-06-21T21:31:06Z", "digest": "sha1:TX3XFAO6LEBWNMIRHKPYLF7GFDPVR6MN", "length": 11622, "nlines": 96, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "अंत्यसंस्कार करणाऱ्याला मिळणार 25 लाखाच विमा कवच - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome महाराष्ट्र अंत्यसंस्कार करणाऱ्याला मिळणार 25 लाखाच विमा कवच\nअंत्यसंस्कार करणाऱ्याला मिळणार 25 लाखाच विमा कवच\nअंत्यसंस्कार करणाऱ्याला मिळणार 25 लाखाच व���मा कवच.\nग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांची माहिती\nकोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यु पावलेल्या व्यक्तींचा अंत्यसंस्कार विधी करणारे ग्रामीण भागातील शासकीय सेवेत नसलेल्या सामाजिक संस्था, संघटनेचे कर्मचारी यांना २५ लाख रुपयांचे विमा कवच देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी दिली. यासंदर्भातील शासन परिपत्रक आज निर्गमित करण्यात आले असून सर्व जिल्हा परिषदांना यासंदर्भात सूचना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.\nमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, शासनाने कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण दिले आहे. हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे समाजामध्ये विदारक चित्र पहावयास मिळत आहे. कोरोनामुळे मृत्यु झाला तर कुटुंबातील कोणालाही त्याचे अंत्यदर्शन होऊ शकत नाही तसेच अंत्यसंस्कारालाही उपस्थित राहता येत नाही. हे चित्र फार हृदयदायक आहे. अशा व्यक्तीचे अंत्यसंस्कार उदा. दहन, दफन करणारे व्यक्ती आपल्या व कुटुंबियांच्या काळजीने अंत्यसंस्कार विधी करण्यास घाबरतात. अशावेळी शासकीय सेवेत नसलेले परंतु या संकटाच्या काळामध्ये आपण समाजाचे काही देणे लागतो म्हणून काही सामाजिक संस्था, संघटनेचे कर्मचारी संसर्गाचा विचार न करता आपला जीव धोक्यात घालून हा पवित्र विधी करण्यास धाडसाने पुढे येत आहेत. या कर्मचाऱ्यांनाही त्यातून कोरोना संसर्गाचा धोका असून त्यांचे आर्थिक संरक्षण करण्याच्या दृष्टीने ग्रामीण भागातील या धाडसी कोरोना योद्ध्यांना ३० सप्टेंबरपर्यंत विमा कवच देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कर्मचाऱ्यास कोरोनाचा संसर्ग होऊन त्याचा मृत्यू झाल्यास २५ लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात येईल. कोरोना संदर्भातील गांभिर्य, परिस्थिती पाहून ३० सप्टेंबरनंतरही विमा कवच मुदत वाढविण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.\nसंबंधीत सामाजिक संस्था, संघटना यांच्या कर्मचाऱ्यांची नोंद ग्रामपंचातीमध्ये असणे आवश्यक आहे. तसेच संबंधीत कर्मचारी त्याच्या इस्पितळात दाखल होण्याच्या अथवा मृत्युच्या दिनांकापूर्वी १४ दिवसांच्या काळात कर्तव्यावर हजर असला पाहीजे, अशा काही अटींच्या अधीन राहून हे विमा संरक्षण देण्यात येत आहे.\nउल्हास नदीत तरुण गेला वाहून, शोध सुरु , नेरळ येथील घटना\nनेरळ-मा���ेरान घाटात दरड कोसळली\nनेरळ, कर्जत,खालापूर, पेण,वडखळ इथल्या कारच्या सायलेन्सरची चोरी करणाऱ्या टोळीला कुर्ला येथून अटक\nसांगली वनविभागाचा प्राणीमित्राच्या घरावर छापा:\nशिराळा येथील विद्यार्थीनीने तयार केला गरिबांसाठी व्हेंटिलेटर\nमाथेरान येथे अश्वांचे जंतनाशक लसीकरण व उपचार शिबिर\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ चंद्रपूर जाहिरात ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/05/19/lets-prevent-the-disease-mukarmycosis-in-time/", "date_download": "2021-06-21T23:32:00Z", "digest": "sha1:ZZXK7FZCINAUUFOJIBQJQH35X4UPMIRC", "length": 14297, "nlines": 81, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "‘म्युकरमायकोसीस’ आजाराला वेळीच रोखूया - Majha Paper", "raw_content": "\n‘म्युकरमायकोसीस’ आजाराला वेळीच रोखूया\nकोरोना, आरोग्य, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर / महाराष्ट्र सरकार, म्��ुकरमायकोसीस, राज्य आरोग्य विभाग, लक्षणे व कारणे / May 19, 2021 May 19, 2021\nकोरोनाशी युद्ध सुरू असतानाच आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ९० टक्क्यांपर्यंत गेला असताना आता मात्र नव्या संकटाला सामोरे जावे लागत आहे ते म्हणजे म्युकरमायकोसीस (काळी बुरशी) आजाराला. ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे अथवा मधुमेह नियंत्रणात नाही अशा कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये या आजाराची लागण होताना दिसून येत आहे. मात्र प्रत्येक कोरोनाबाधिताला हा आजार होतोच असे नाही, त्यामुळे घाबरून न जाता त्याविषयी शास्त्रीय माहिती घेऊनच प्रतिबंध करावा. राज्य शासनाने त्यावर तातडीच्या उपाययोजना सुरू देखील केल्या आहेत.\nराज्य शासनाच्या उपाययोजना – राज्य शासन यासंदर्भात मोठ्या प्रमाणावर उपाययोजना करीत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे सातत्याने या आजाराविषयी आढावा घेत आहेत. ‘म्युकरमायकोसीस’चा अंतर्भाव महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत करण्यात आला असून त्यासाठी आवश्यक ३० कोटींचा निधी उपलब्ध करण्यात आला असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.\nमहाराष्ट्रात काळी बुरशी (म्युकरमायकोसीस) आजाराचे सुमारे १५०० हून अधिक रुग्ण असून त्यात वाढ होताना दिसत आहे. कोरोना पश्चात रुग्णांमध्ये मधुमेह नियंत्रित नसणे, प्रतिकार शक्ती क्षीण होणे आदी कारणांमुळे या आजाराचे रुग्ण वाढताहेत. या आजारावरील उपचारासाठीच्या इंजेक्शनची किंमत जास्त असून त्याचा काळाबाजार रोखण्यासाठी या औषधावरील छापील एमआरपी कमी करावी. या औषधाचा महाराष्ट्रासाठी कोटा वाढवून द्यावा, अशी मागणी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे त्यांनी केली आहे. काळी बुरशी आजाराविषयी नागरिकांमध्ये जाणीवजागृती होणे आवश्यक असून त्यासाठी राज्य शासन मोहीम हाती घेईल, केंद्र शासनाने देखील त्यामध्ये सहभागी होऊन जनजागृतीसाठी मोहीम घेण्याचे आवाहन केले आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.\nराज्यातील शासकीय महाविद्यालये आणि खासगी महाविद्यालयातील रुग्णालयांमध्ये विशेषज्ञ उपलब्ध होतात त्याठिकाणी काळी बुरशीच्या रुग्णांवर उपचाराची सोय करण्यात यावी. तेथे स्वतंत्र वॉर्ड करतानाच उपचाराची स्वतंत्र पथक देखील नेमावे, अशा सूचनाही आरोग्यमंत्र्यांनी केल्या आहेत. या ��जारावरील उपचारासाठी आवश्यक असलेले इंजेक्शन उपलब्ध करून घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. हाफकिन महामंडळाच्या माध्यमातून १ लाख इंजेक्शन खरेदीची प्रक्रिया सुरू असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.\nनेमका काय आहे ‘म्युकरमायकोसीस’ – म्युकरमायसेटीस नावाच्या बुरशीमुळे हा संसर्ग होतो. ती पर्यावरणात नैसर्गिकरित्या अस्तित्वात असते मात्र जेव्हा मानवी शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते अशावेळेस म्युकरमायकोसीसची लागण होते. या बुरशीचा कण श्वासाद्वारे शरीरात गेल्यावर फुफ्फुस आणि सायनसेस वर दुष्परिणाम होतो. योग्यवेळी निदान व बुरशीप्रतिकारक उपचार केल्यास रुग्ण बरा होतो. प्रतिकारशक्ती कमी असलेली व्यक्ती, इतर दिर्घकालीन आजार मुख्यतः मधुमेह औषधोपचार ( स्टीरोइड्सचा गरजेपेक्षा जास्त वापर) कर्करोग पीडित रुग्ण यांना ह्या आजाराची लागण होताना दिसून येते.\nलक्षणे – डोके दुखणे, चेहऱ्याला सूज येणे, ताप येणे, तोंडामध्ये गळू येणे व त्यामधून पू येणे, दातातून पू येणे, दात हलणे जबड्याचे हाड उघडे पडणे, हिरड्यांना सूज येणे व त्यातून रक्त येणे, सायनसेसमध्ये रक्तसंचय आढळणे, डोळ्यांना सूज येणे व हालचाल कमी होणे, चेहऱ्याची त्वचा काळी पडणे, नाकात काळे सुके मल तयार होणे, दात काढल्यानंतर न भरणारी जखम इत्यादी लक्षणे दिसून येतात. ही लक्षणे आढळल्यास दंत अथवा मुख आरोग्य तज्ञांकडून त्वरित सल्ला घेणे आवश्यक आहे.\nरक्तातील साखर नियंत्रीत ठेवावी\nमधुमेही रुग्णांनी आणि कोरोनातून बरे झालेल्यांनी रक्तातील साखरेचे प्रमाण तपासावे\nस्टेरॉईडचा वापर सांभाळून करावा\nऑक्सिजन उपचाराच्यावेळेस ह्युमीडीफायरमध्ये स्टराईल वॉटर वापरावे\nरुग्णाची योग्य माहिती घेणे आवश्यक आहे. कोविड व स्टीरॉईडचा तपशील माहिती घेणे आवश्यक. रक्त तपासणी करणे. सी. टी स्कॅन, इंडोस्कोपी व बायोप्सीच्या साह्याने म्युकरमायकोसीसचे निदान करणे सोपे आहे\nउपचार – ‘एम्पोटेरेसिन बी’ या इंजेक्शचा वापर केला जातो व आवश्यकता वाटल्यास शस्त्रक्रिया केली जाते. प्रत्येक कोरोनोबाधित व्यक्तिला हा आजार होतो असे नाही. कोरोना रुग्णांनी आपल्या मौखिक आरोग्याची निगा राखणे व काळजी घेणे हे गरजेचे आहे. कोरोनानंतर म्युकरमायकोसीसचा धोका असलेल्यानी १० ते २० दिवसांच्या आत तपासणी करून घेणे गरजेचे आहे व त्यामुळे संभाव्य धोका टाळता येऊ शकतो.\nDisclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://adisjournal.com/bhatkya/", "date_download": "2021-06-21T23:13:40Z", "digest": "sha1:IXEFLBXVSE6O64NQKIPTB2UATGYUEV7R", "length": 19108, "nlines": 89, "source_domain": "adisjournal.com", "title": "भटक्या... ~ Adi's Journal", "raw_content": "\nअसेच अवचित.. काही चारोळ्या…\nदुर्गभ्रमंती म्हटलं की तरुणाईच रक्त सळसळत. आणि पावसाळ्यात तर जास्तीच. पण काही वर्षांपूर्वी जर हा विषय कुणी काढला असता तर एका म्हाताऱ्याचं रक्त नक्कीच सळसळलं असतं. तुम्ही म्हणाल काय चेष्टा करता काय. म्हातारा कशाला दुर्गभ्रमंती मध्ये उडी मारेल. अर्थात तुमचा प्रश्न स्वाभाविक आहे. तुम्हा आम्हालाच साधी पार्वती चढायची म्हटलं तर ऐन तारुण्यात धाप लागते. परंतु हा म्हातारा अगदी विलक्षण होता. वय बघीतलं तर म्हाताराच म्हणायचं पण शरीर आणि त्यापेक्षाही मनानी हा माणूस चिरतरुण होता.\nगोपाळ नीलकंठ हा दांडेकरांच्या कुटुंबातील म्हातारा दुर्ग म्हटलं रे म्हटलं कि अर्ध्या रात्रीतही उठून सर्वांच्या पुढे चालू लागेल. खांद्याला पिशवी लटकवायची, तहान लाडू भूक लाडूचा शिधा उचलायचा आणि चालू लागायचं असा गो नी दां चा नित्याचा कार्यक्रम. किल्ला कुठलाही असो, वेळ, काळ, ऋतू, कोणताही असला तरी गो नी दां चा उत्साह तेवढाच. आणि असंही नाही कि एकटेच भटकतील, दर वेळी तरूणांच एखादा टोळक बरोबर घ्यायचं कधी एखादाच सोबती घ्यायचा आणि एखाद्या किल्ल्यावर चढाई करायची.\nनीलकंठ आणि अंबिका दांडेकरांच्या पोटी जन्माला आलेल्या बारा भावंडामधले एक गोपा��. ८ जुलै १९१६ साली अमरावती जिल्ह्यात गो नि दां चा जन्म झाला. विदर्भात नागपूर येथे शिक्षण घेत असताना वयाच्या तेराव्या वर्षी महात्मा गांधींच्या तरुणांना दिलेल्या हाकेला उत्तर म्हणून हा मुलगा घरातून जो पाळला तो फारसा घरात परत कधी टिकलाच नाही. त्यांचा जन्म झाला तोच मुळी दुर्गभ्रमणासाठी असं म्हटल्यास काहीच गैर होणार नाही. हा माणूस घरी कमी आणि गड-किल्ल्यांवरच जास्त सापडायचा. लेखन कार्यही एकीकडे चालू होतंच. त्याच दरम्यान त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आला आणि संघाचे प्रचारक म्हणूनही त्यांनी भटकंतीची मिळालेली संधी सोडली नाही. संघाच्या विचारांचा पडलेला प्रभाव आणि राष्ट्रीयत्वाची तीव्र जाणीव जी एकदा झाली ती आयुष्यभर जाणवत राहिली. संघ बंदी दरम्यानचे सत्याग्रह, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, गाडगे बाबांचे कार्यकर्ते म्हणून त्यांनी सामाजिक कार्यात सक्रीय सहभाग तर घेतलाच पण स्वातंत्र्य पूर्व काळामध्ये क्रांतीकारकांना भूमिगत असताना मदत करून स्वातंत्र्याच्या प्रयत्नांनाही त्यांनी हातभार लावला.\nआयुष्यात ऐहिक गरजा भागावाण्यासाठीचे एक साधन म्हणूनच बहुदा त्यांनी नोकरी केली. आयुष्यातील पहिली नोकरी केली ती पुण्याच्या “इतिहास संशोधन मंडळा”त संदर्भांच्या नावानिशी याद्या करण्याची. त्यातही त्यांनी ऐतिहासिक संदर्भ मिळवणे हा आपला एक उद्देश सफल करून घेतलाच. किंबहुना त्याकरताच हि नोकरी पत्करली. पगार मिळवला तो अखंड रुपये ४. पुढे लग्न झाले आणि संसाराच्या वाढत्या गरजांपायी ते औंध संस्थानातून प्रकाशित होणाऱ्या पुरुषार्थ आणि वैदिक धर्म या मासिकांचे उपसंपादक म्हणून कार्यरत झाले. वैदिक साहित्यांचा गाढा अभ्यास असलेल्या पंडित सातवळेकरांच्या हाताखाली गो नि दां काम करत होते. त्यांच्याकडून खूप काही शिकत होते. कीर्तन कलेचा अभ्यास आणि सादरीकरण चालू होते. भूमिगत क्रांतीकारकांना मदत चालू होती या मुळेच पुढे त्यांना औंध सोडावे लागले.\nगो नी दां कडे अनेकविध ऐतिहासिक गोष्टी होत्या, तसं बघीतलं निरुपयोगी, पण इतिहासाच्या वेडापायी अत्यंत मौल्यवान. तोफेचा तुटका गोळा, अनेक कागद पत्रे आणि बरेच काही. गो नी दां चे दुर्गप्रेम त्यांच्या लिखाणातून दिसून येते, त्यांच्या भ्रमंतीच्या आठवणी त्यांनी पुस्तकरूपात प्रसिद्ध केल्या आहेत. काही क���ल्ल्यांशी गो नी दां चा खास जिव्हाळा होता. रायगड, राजमाची, पुरंदर हि त्यातली ठळक नावं. राजमाचीवर त्यांच विशेष प्रेम. तिथेच त्यांना शितू दिसली, पावनेकाठ्चा धोंडी सापडला, जैत – रे – जैत ची सगळी पात्र त्यांच्या डोळ्यासमोर आली. गो नी एकतर किल्ल्यावर सापडायचे नाहीतर काही लिहित असलेलेल दिसायचे. औंध सोडल्यावर लिखाण हेच त्यांनी उपजीविकेचे साधन म्हणून निवडले. अनेक नियतकालिकांमधून लेख लिहिले ज्यांचे संग्रह पुढे प्रसिद्ध झाले आणि तरुणांना दुर्गभ्रमणासाठी मार्गदर्शक झाले. दुर्ग भ्रमणगाथा, दुर्ग दर्शन, किल्ले, महाराष्ट्राची धारातीर्थे, दक्षिण वारा या त्यांच्या भटकंतीवृत्तांना काही तोड नाही.\nगो नी दां च्या कादंबऱ्या अत्यंत रसाळ आणि खिळवून ठेवणाऱ्या. पावनेकाठ्चा धोंडी, शितू, माचीवारचा बुधा, झुंजार माची, छत्रपती शिवारायांवराची पाच भागात लिहिलेली कादंबरी, तांबडफुटी, अशा अनेक रसाळ कादंबऱ्या लिहून त्यांनी साहित्य सेवा केली आहे. संत चरित्रात्मक लेखनातून त्या आदरणीय संतांना जणू त्यांनी वंदनच केला आहे. दास डोंगरी राहतो, आनंदवन भुवनी, ही समर्थांवर, मोगरा फुलाला हे संत ज्ञानेश्वरांचे, तुका आकाश एवढा हे तुकाराम महाराजांचे तर देवकीनंदन गोपाळा हे गाडगे महाराजांचे. सारीच चरित्रे अत्यंत मधाळ, गोड. अर्थात संतांचीच ती गोड असणारच पण गो नी दां नी लिहिली आहेत म्हणून त्या कार्याला गोडी तशी अधिकच आली आहे. त्यांच्या जैत रे जैत वर पुढे जब्बार पटेलांचा अत्यंत गाजलेला चित्रपट आला.\nस्मरण गाथा, आपल्या आयुष्यातील साऱ्या कडू गोड स्मरणांनी समृद्ध असलेले आत्मचरित्र गो नी दांनी सिद्ध केले ते आपल्याकडील अनुभवाची शिदोरी पुढच्या पिढीला देण्यासाठीच. या त्यांच्या अनुभवांसाठी त्यांना १९७६ साली साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. १९८१ सालच्या अकोल्याच्या साहित्य संमेलनाचे गो नी दां अध्यक्ष होते. १९९२ सालच्या डिसेम्बर मध्ये पुणे विद्यापिठानी त्यांना मानद डी. लीट्. पदवी देऊन त्यांचा सन्मान केला.\n१ जून १९९८ रोजी जणू आता भूतलावरील किल्ले मनसोक्त भटकून झाले, आता स्वर्गातील दुर्ग भ्रमंती करावी हा विचार करून गो नी दां हे जग सोडून गेले. आज २०११ पर्यंत त्यांनी तिथलेही सारेच दुर्ग पादाक्रांत केले असतील. त्यांच्या साहित्यांनी त्यांच्या भ्रमण गाथांनी सबंध महाराष्ट्���ाला भटकण्याची एक नवीन दृष्टी दिली हे नश्चितच. त्या वृत्तीच्या रूपांनी गो नी दां आपल्या सगळ्यांबरोबर पुनःपुन्हा लाडक्या किल्ल्यांना भेटी देण्यासाठी येताच असतात आणि येत राहतील…\n नव्हे हे तर राज का रण….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://cmnews.co.in/these-measures-taken-to-catch-leopards-forest-department-system-working/", "date_download": "2021-06-21T23:08:10Z", "digest": "sha1:5CFZFYWTXOOUW3LYLCAET7JRLNUTL6JL", "length": 19044, "nlines": 208, "source_domain": "cmnews.co.in", "title": "बिबट्याला पकडण्यासाठी केल्या ह्या उपयायोजना; वन विभागाची यंत्रणा कार्यरत – CMNEWS", "raw_content": "\nओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीसपदी मंगल भुजबळ यांची नियुक्ती\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\nइनामी जमीन घोटाळ्यांमध्ये जिल्हाधिकार्‍यांना विभागीय आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश\nअंबाजोगाई येथील ‘स्वाराती’ रूग्णालयातील व्हेंटिलेटरही तशीच पडून; आ.सतीश चव्हाण यांचा खोचक सवाल\nकलासम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचे निधन\nम्युकर मायकोसिसचे राज्यात पंधराशे रूग्ण; पुढील दहा दिवस अत्यंत महत्त्वाचे :आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती\nखत दरवाढीच्या निषेधार्थ केंद्र सरकारचा पुतळा जाळून स्वाभिमानी शेतकरी संघटना गुरुवारी प्रचंड आक्रमक आंदोलन छेडणार\nHome/ताज्या घडामोडी/बिबट्याला पकडण्यासाठी केल्या ह्या उपयायोजना; वन विभागाची यंत्रणा कार्यरत\nबिबट्याला पकडण्यासाठी केल्या ह्या उपयायोजना; वन विभागाची यंत्रणा कार्यरत\nआष्टी दि २५ प्रतिनिधी\nआष्टी तालुक्यातील सुरुडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात नागनाथ गर्जे यांचा मृत्यू झाल्यानतर वन विभाग खडबडून जागा झाला.घटना घडल्यापासून वन विभाग ची यंत्रणा कार्यरत झाली. जिल्हा वनाधिकारी तेलंग यांच्यासह कर्मचार्यांनी हा भाग पालथा घालून बिबट्याला पकडण्यासाठी यंत्रणा सज्ज केली.\nसुरुडी येथील नागनाथ गर्जे यांच्यावर बिबट्याने हल्ला केला त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला. यापूर्वी शेजारच्या नगर जिल्ह्यात असे हल्ले झाले होते. त्यामुळे वनविभागाची यंत्रणा कामाला लागली.\nआज वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटना घडली त्या वाघ दऱ्यातील घटना स्थळाला भेट दिली. यामध्ये बीड जिल्हा वन अधिकारी तेलंग यांनी जिल्ह्यातील विविध तालुक्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्यासह कर्मचारी यांना घेऊन संपूर्ण परिसराची पाहणी केली. तत्पूर्वी त्यांनी घटना स्थळाला भेट देऊन पाहणी केली .त्यांनी कर्मचार्यांसह संपूर्ण भाग पिंजून काढला .त्यानंतर या भागात तीन ठिकाणी पिंजरे लावण्यात आले .त्याचबरोबर दोन ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले.वन विभागाने केलेल्या पाहणीत गर्जे यांच्या शेतात बिबट्याचे पंजे आढळून आले तसेच या बिबट्याने गर्जे यांना ठार केल्यानंतर त्यांना घेऊन झाडावर चढण्याचा प्रयत्न केला असावा.त्याच्या खुणाही या झाडाच्या खोडावर आढळून आल्या आहेत.\nहेही वाचा: हत्या करून बिबट्या मोकाट; गाव अजूनही बिबट्याच्या दहशती खाली\nया बिबट्याला पकडण्यासाठी बीडचे वनाधिकारी तेलंग यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी वनपरिक्षेत्र अधिकारी श्याम शिरसाठ, वनपाल काकडे, वनपाल बाबासाहेब शिंदे यांच्यासह कर्मचारी बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्नशील आहेत.\nओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीसपदी मंगल भुजबळ यांची नियुक्ती\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीसपदी मंगल भुजबळ यांची नियुक्ती\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nहत्या करून बिबट्या मोकाट;हे गाव अजूनही बिबट्याच्या दहशतीखाली\nकार्तिकी एकादशी निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\nइनामी जमीन घोटाळ्यांमध्ये जिल्हाधिकार्���यांना विभागीय आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश\nअंबाजोगाई येथील ‘स्वाराती’ रूग्णालयातील व्हेंटिलेटरही तशीच पडून; आ.सतीश चव्हाण यांचा खोचक सवाल\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*अखेर नरभक्षक बिबटया जेरबंद; वनविभागाची कामगिरी\n*आष्टीतील तालुक्यातील एकाला कोरोनाची बाधा*\n*राज्यातील शिक्षकांना SCERT देणार गुगल क्लासरूम चे ऑनलाईन प्रशिक्षण*\nओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीसपदी मंगल भुजबळ यांची नियुक्ती\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\nअण्णांच्या राळेगण मध्ये साडी वाटप करताना दोघांना पथकाने पकडले » CMNEWS\nअहमदनगर: १३४ रूग्णांना डिस्चार्ज तर ८३ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर\nदक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांची भेट\nपरळीत कोविड लसीकरण सराव फेरी चा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आरंभ\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*अखेर नरभक्षक बिबटया जेरबंद; वनविभागाची कामगिरी\n*आष्टीतील तालुक्यातील एकाला कोरोनाची बाधा*\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*अखेर नरभक्षक बिबटया जेरबंद; वनविभागाची कामगिरी\n*आष्टीतील तालुक्यातील एकाला कोरोनाची बाधा*\n*राज्यातील शिक्षकांना SCERT देणार गुगल क्लासरूम चे ऑनलाईन प्रशिक्षण*\n*राज्यात��ल शिक्षकांना SCERT देणार गुगल क्लासरूम चे ऑनलाईन प्रशिक्षण*\n*आष्टीतील कोरोना बाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू*\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटचं पुण्यात कनेक्शन, महिलेसह तिघांना अटक*\n*दिवाळी तुमची दवाखान्यात जाणार कायआज जिल्ह्यात 200 कोरोना ग्रस्तांची भर*\n*बीड जिल्ह्याचा कोरोना corona कमी होतोय पण आष्टीचा वाढला\nअण्णांच्या राळेगण मध्ये साडी वाटप करताना दोघांना पथकाने पकडले » CMNEWS\nअहमदनगर: १३४ रूग्णांना डिस्चार्ज तर ८३ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर\nदक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांची भेट\nपरळीत कोविड लसीकरण सराव फेरी चा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आरंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathwadasathi.com/rbi-announces-monetary-policy/", "date_download": "2021-06-21T23:01:44Z", "digest": "sha1:TRRB7MOOBWR7FA5VICIVITEUVCNQG7SE", "length": 8766, "nlines": 184, "source_domain": "marathwadasathi.com", "title": "यंदाही व्याजदर 'जैसे थे, आरबीआयचे आर्थिक धोरण जाहीर - Marathwada Sathi", "raw_content": "\nHome अर्थकारण यंदाही व्याजदर ‘जैसे थे, आरबीआयचे आर्थिक धोरण जाहीर\nयंदाही व्याजदर ‘जैसे थे, आरबीआयचे आर्थिक धोरण जाहीर\nमुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने व्याज दरात कोणताही बदल केला नसून सर्व व्याज दर ‘जैसे थे’ ठेवण्यात आले आहे. याचबरोबर या वर्षीचा विकास दर 9.5 टक्के राहिल असा देखील अंदाज व्यक्त केला आहे. पण यापूर्वी तो 10.5 टक्के असेल असासुद्धा अंदाज व्यक्त केला गेला होता. आरबीआयने सलग सहाव्या आर्थिक धोरणांत व्याजदरात कोणतेही बदल केले नाहीत हे विशेष.\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरबीआयने रेपो दर, रिव्हर्स रेपो दरामध्ये देखील कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे सध्याचा रेपो दर हा 4 टक्केच राहील तर रिव्हर्स रेपो दर हा 3.35 टक्के कायम राहणार आहे. याचसोबत मार्जिनल स्टॅन्डिंग फॅसिलिटी रेट हा 4.25 टक्के आणि बॅंक दर हा 4.25 टक्के असेल. या वर्षीचा महागाईचा दर हा 5.1 टक्के राहण्याची शक्यता आहे. तर महागाईचा कमी होत असलेला दर आणि मान्सूनची सकारात्मक शक्यता या घटकांमुळे देशाची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येण्याची शक्यताही आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी मॉनेटरी पॉलिसी जाहीर करताना व्यक्त केली आहे.\n पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्या��ील लॉकडाऊन पूर्णपणे हटवला\nNext articleमहाराष्ट्र अनलॉक ; सोमवारपासून पाच टप्प्यात अंमलबजावणी\nकोरोनाच्या लढ्याला आरबीआयचे बळ\nअर्थतज्ज्ञांकडून नव्या कृषी कायद्यांचे समर्थन…\nवाळूजमधील प्लास्टिक कंपनी आगीत खाक\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nमाणिकचंद पहाडे लॉ कॉलेजच्यावतीने संविधान दिन साजरा\nअनाथ- निराधार मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील - कविता वाघ\nशिशुंचा आहार कसा असावा यावर डॉ अभिजित देशमुख यांचे मार्गदर्शन\n“औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर राजकीय मुद्दा …\nआता ड्रोनद्वारे होणार डिलिव्हरी…\nऔरंगाबादेत वाहकांना मास्क घालणे बंधनकारक अथवा होणार दंडात्मक कारवाई- जिल्हाधिकारी सुनील चव्हाण\nअर्थतज्ज्ञांकडून नव्या कृषी कायद्यांचे समर्थन…\nशरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात दिल्लीत बैठक; राजकीय वर्तुळात चर्चा\n कोरोनाची लस घेतल्यानंतर शरीराचे झाले चुंबक \nऔरंगाबादकरांच्या सेवेत स्मार्ट सिटी बस पुन्हा धावणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://tumchigosht.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%B2/", "date_download": "2021-06-21T21:34:39Z", "digest": "sha1:AOCLPE6DXH3X3G7YVHGD2AED2XV4IFE4", "length": 2043, "nlines": 54, "source_domain": "tumchigosht.com", "title": "रजत विमल – Tumchi Gosht", "raw_content": "\nमोठमोठ्या नेत्यांनाही लाजवेल या २३ वर्षाच्या मुलाची समाजसेवा, तुम्ही पण ठोकाल सलाम\nआपण मेहमीच स्वता: कुटुंबाचा विचार करत असतो, स्वता:च्या गरजेच्या गोष्टी घेण्यासाठी तडफड करत असतो, पण आज या समाजात काही असे लोक पण आहेत, जे आपल्या सोबच गरीब आणि गरजू लोकांचा विचार करत असतात. आजची गोष्ट अशा तरुणाची आहे,…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Valate_Vaat_Chadhata_Ghat", "date_download": "2021-06-21T23:11:40Z", "digest": "sha1:NTTBBWJQ6J7DCS35GZUGMZCQKG545WLP", "length": 2397, "nlines": 37, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "वळती वाट चढता घाट | Valati Vaat Chadhata Ghat | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nवळती वाट चढता घाट\nवळती वाट चढता घाट\nवसंत आला वनात बाई उत्सव चाले रंगांचा \nबाई जपून जा गडे जपून जा\nजपून जा बाई जपून जा \nहा चैत्र प्रीतीचा महिना\nखगाखगांचा सूर लागतो आज वेगळ्या ढंगाचा \nत्या तिथेच मन्मथ खेळे\nतळ���यात फुलल्या कमळांभवती संघ गुणगुणे भृंगांचा \nअन्‌ पदरा उडवून देतो\nवातावरणी थवा तरंगे सप्तरंगी त्या मेघांचा \nगीत - ग. दि. माडगूळकर\nसंगीत - सुधीर फडके\nस्वर - आशा भोसले\nचित्रपट - उमज पडेल तर\nगीत प्रकार - चित्रगीत\nकधी कुठे न भेटणार\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "http://maitrey1964.blogspot.com/2016/10/blog-post.html", "date_download": "2021-06-21T22:37:44Z", "digest": "sha1:PKPFV3UFEGYFGHCFYK2O5OPSXDBK4A7O", "length": 9210, "nlines": 113, "source_domain": "maitrey1964.blogspot.com", "title": "मैत्रेय१९६४: शुभ दीपावली", "raw_content": "\nमाझ्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे. \" अमृताते पैजा जिंकणारी \" आपली मातृभाषा , आपला गौरवशाली इतिहास , आपली मराठमोळी संस्कृती यांचा ज्यांना ज्यांना अभिमान आहे ते सर्व मला प्रिय आहेत.तेव्हा आपण माझ्या ब्लॉगवर जरुर भेट देत राहा. जय महाराष्ट्र ,जय मराठी.\nशुभंकरोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा\nशत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योती नमोस्तुते\nआपल्या सर्वांना आणि आपल्या कुटुंबियांना ही दीपावली मंगलमय आणि आनंददायी जावो तसेच आपणास सुख समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभो ह्या मन:पुर्वक शुभेच्छा.\nदीपावली हा दिव्यांचा सण. आजपासून या दीपोत्सवाची सुरुवात होते ती घरातील पशुधनाची पूजा करून . वसुबारस हा दिवस शहरात नसेल पण ग्रामीण भागात महत्वाचा मानला जातो. आपला देश हा कृषिप्रधान संस्कृती असलेला देश असून आपले सगळेच सण हे निसर्ग नियम आणि त्यावर आधारित ऋतूचक्राशी निगडीत आहेत. त्या मुळेच ज्यांच्या मदती शिवाय शेती करता येत नाही व जे पशुधन हे शेती प्रधान कुटुंबातील महत्वाचा घटक आहे अश्या पशुधनाची दीपावलीच्या आनंदोत्सवात पूजा करून त्यांच्या प्रतीची कृतज्ञता ग्रामीण भागात आवर्जून व्यक्त केली जाते . तेव्हा आपण शहरात राहत असलो तरी आपल्या दारी आज पणती लावताना आपल्या कृषिप्रधान संकृतीचे व आपण जे अन्न खातो त्या साठी शेतात राबलेल्या पशुंचे स्मरण करायला काहीच हरकत नाही.\nअश्या या सध्या सध्या गोष्टीतून आपले पूर्वजांनी अत्यंत जाणीवपूर्वक पाळलेल्या या परंपरा आजही अनुकरणीय आहेत हे देखील आपल्या लक्षात येत असत . त्यामुळेच आपल्या पुढच्या पिढीने देखील आपले सण व कुळाचार पाळावेत या साठी आपल्या परंपरा व त्या मागची आपल्या जाणत्या पूर्वजांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न करण्याची आज गरज आहे. आपले सण आणि आपल्या परंपरा एकदा जाणू��� घेतल्या की आपली संस्कृती अत्यंत समृद्ध असल्याचा अभिमान आपल्या पुढच्या पिढीला देखील निश्चितच वाटेल यात शंका नाही.\nतेव्हा या दीपोत्सवाच्या निमित्त्याने आपली कृषी प्रधान संस्कृती , आपला इतिहास ,आपल्या परंपरा यांच जाणीवपूर्वक जतन करण्याचा प्रयत्न करण्यास सुरुवात करुया .\nजय महाराष्ट्र जय मराठी\nद्वारा पोस्ट केलेले Unknown\nथोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nदहीहंडी- एक दुसरी बाजु\nएका गोड मुलीची गोष्ट\nअसमानतेचं जागतिकीकरण- श्री. गिरीश कुबेर.\nपुस्तक..... मला आवडलेलं (15)\nसावनी सलोनी पीया (3)\nमराठी विज्ञान परिषद पुणे\n30 मार्च 2021 रोजी होणारी वार्षिक सर्वसाधारण सभा अनिश्चित काळापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.\nएक देश, एक भाषा कशासाठी (ले० प्रा० प्रकाश परब, म०टा० दि० २९ सप्टें० २०१९)\nनाहीतर इतिहासात \"लखोबा\" म्हणून आपली नोंद होते..*\nगुगलच्या सहाय्याने शोधा तुमचे इतर वेबसाईटस मधील Usernames आणि passwords \nवॉटरमार्क थीम. TommyIX द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://cmnews.co.in/corona-fight-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9C-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80/", "date_download": "2021-06-21T22:52:53Z", "digest": "sha1:LTDHPBUQB34M2HMKND7JZ7P5TSM2XCKC", "length": 19574, "nlines": 207, "source_domain": "cmnews.co.in", "title": "Corona fight *केज मध्ये तहसीलदारांनी लावली नागरिकांना शिस्त एक मीटरच्या चौकोनात उभे राहून नागरिकांनी शिस्तीने केली खरेदी* – CMNEWS", "raw_content": "\nओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीसपदी मंगल भुजबळ यांची नियुक्ती\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\nइनामी जमीन घोटाळ्यांमध्ये जिल्हाधिकार्‍यांना विभागीय आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश\nअंबाजोगाई येथील ‘स्वाराती’ रूग्णालयातील व्हेंटिलेटरही तशीच पडून; आ.सतीश चव्हाण यांचा खोचक सवाल\nकलासम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचे निधन\nम्युकर मायकोसिसचे राज्यात पंधराशे रूग्ण; पुढील दहा दिव��� अत्यंत महत्त्वाचे :आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती\nखत दरवाढीच्या निषेधार्थ केंद्र सरकारचा पुतळा जाळून स्वाभिमानी शेतकरी संघटना गुरुवारी प्रचंड आक्रमक आंदोलन छेडणार\nHome/ताज्या घडामोडी/Corona fight *केज मध्ये तहसीलदारांनी लावली नागरिकांना शिस्त एक मीटरच्या चौकोनात उभे राहून नागरिकांनी शिस्तीने केली खरेदी*\nCorona fight *केज मध्ये तहसीलदारांनी लावली नागरिकांना शिस्त एक मीटरच्या चौकोनात उभे राहून नागरिकांनी शिस्तीने केली खरेदी*\nकेज दि 26 ,टीमसीएम न्यु्ज\nकिराणा साहित्य घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना एक मीटरच्या चौकोनात उभे करत शिस्तीने किराणा व औषधी साहित्याची खरेदी करण्याची शिस्त केजचे तहसीलदार दुलाजी मेंढके यांनी हाती काठी घेऊन लावत असल्याचे चित्र गुरुवारी केज शहरात दिसून आले\nकेज शहरात सद्य परिस्थितीमध्ये नागरिकांना शिस्तीत जीवनावश्यक वस्तूची खरेदी किराणा व औषधी दुकाने तसंच भाजीपाला विक्री करणाऱ्या ठिकाणी प्रशासनाने एक एक मीटरचे अंतराचे चौकोन पांढऱ्या रंगाने आखणी करून दिले आहेत या चौकोनात उभे राहून योग्य अंतर राखून नागरिकांनी साहित्याची खरेदी करावी असे वारंवार प्रशासनाने सांगून खरेदीसाठी आलेले नागरिक दुकान समोर गर्दी करत असल्याने गुरुवारी केज तहसील कार्यालयाचे तहसीलदार दुलाजी मेंढके हे हातात काठी घेऊन रस्त्यावर उतरून शहरातील कानडी रास्ता ,मुख्य महा मार्गावरील किराणा दुकान ,औषधी दुकाना समोर थांबून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूची शिस्तीने खरेदी करण्यासाठी भाग पाडले केज शहरातील रस्त्यावरील दुकानास स्वतः तहसीलदार थांबून भेट देत असल्याने नागरिकांनी कोणत्याही प्रकारचे आढेवेढे न घेता तहसीलदारांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून शिस्तीने खरेदी केल्याचे चित्र दिसून आले यावेळी तहसीलदार दुलाजी मेंढके यांच्या समवेत तलाठी लहू केदार ,सामाजिक कार्यकर्ते भाई मोहन गुंड ,गौतम बचुटे ,धनंजय कुलकर्णी ,यांच्यासह नाहरपंचायत चे कर्मचारी उपस्थित होते .\nनागरिकांनी शिस्त बाळगावी – मेंढके\nशहरातील व तालुक्यातील नागरिकांनी जीवनावश्यक वस्तूच्या खरेदीसाठी घराबाहेर पडल्या नंतर प्रशासनाने दिलेल्या सूचनांची अमलबजावणी करावी व शिस्त बाळगावी साहित्याची खरेदी करताना दिलेल्या सूचनांचे पालन करावे ,गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये गर्दी करू नये असे आवाहन यावेळी तहसीलदार दुलाजी मेंढके यांनी केले\nओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीसपदी मंगल भुजबळ यांची नियुक्ती\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीसपदी मंगल भुजबळ यांची नियुक्ती\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nCorona fight *कोणाला मिळणार पेट्रोल,डिझेल*\nकेज : *केजमध्ये पत्रकारांच्या आवाहनाला पोलिसांची साथ,वंचित कुटुंबाना केले राशनचे वाटप*\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\nइनामी जमीन घोटाळ्यांमध्ये जिल्हाधिकार्‍यांना विभागीय आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश\nअंबाजोगाई येथील ‘स्वाराती’ रूग्णालयातील व्हेंटिलेटरही तशीच पडून; आ.सतीश चव्हाण यांचा खोचक सवाल\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*अखेर नरभक्षक बिबटया जेरबंद; वनविभागाची कामगिरी\n*आष्टीतील तालुक्यातील एकाला कोरोनाची बाधा*\n*राज्यातील शिक्षकांना SCERT देणार गुगल क्लासरूम चे ऑनलाईन प्रशिक्षण*\nओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीसपदी मंगल भुजबळ यांची नियुक्ती\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\nअण्णांच्या राळेगण मध्ये साडी वाटप करताना दोघांना पथकाने पकडले » CMNEWS\nअहमदनगर: १३४ रूग्णांना डिस्चार्ज तर ८३ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर\nदक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला लष���करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांची भेट\nपरळीत कोविड लसीकरण सराव फेरी चा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आरंभ\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*अखेर नरभक्षक बिबटया जेरबंद; वनविभागाची कामगिरी\n*आष्टीतील तालुक्यातील एकाला कोरोनाची बाधा*\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*अखेर नरभक्षक बिबटया जेरबंद; वनविभागाची कामगिरी\n*आष्टीतील तालुक्यातील एकाला कोरोनाची बाधा*\n*राज्यातील शिक्षकांना SCERT देणार गुगल क्लासरूम चे ऑनलाईन प्रशिक्षण*\n*राज्यातील शिक्षकांना SCERT देणार गुगल क्लासरूम चे ऑनलाईन प्रशिक्षण*\n*आष्टीतील कोरोना बाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू*\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटचं पुण्यात कनेक्शन, महिलेसह तिघांना अटक*\n*दिवाळी तुमची दवाखान्यात जाणार कायआज जिल्ह्यात 200 कोरोना ग्रस्तांची भर*\n*बीड जिल्ह्याचा कोरोना corona कमी होतोय पण आष्टीचा वाढला\nअण्णांच्या राळेगण मध्ये साडी वाटप करताना दोघांना पथकाने पकडले » CMNEWS\nअहमदनगर: १३४ रूग्णांना डिस्चार्ज तर ८३ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर\nदक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांची भेट\nपरळीत कोविड लसीकरण सराव फेरी चा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आरंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://vruksh.org/pmyy-m6/", "date_download": "2021-06-21T22:23:44Z", "digest": "sha1:A37JMS6RZU3X5CPN62LEHJ4KUEZFIVOG", "length": 18058, "nlines": 231, "source_domain": "vruksh.org", "title": "Module 6 - व्यवसाय योजना तयारी - Vruksh Ecosystem", "raw_content": "\nModule 6 – व्यवसाय योजना तयारी\nमॉड्यूल VI – व्यवसाय योजना तयारी\n– व्यवसायाच्या प्रस्तावाची प्रारंभिक व्यवहार्यता\n– तांत्रिक, आर्थिक, विपणन आणि व्यवसायाच्या व्यावसायिक\nव्यवसाय योजनेचे महत्त्व आणि घटक समजून घेणे.\nया मॉड्यूलमध्ये 1 सत्र आणि 1 क्रिया आहेत. एकूण वेळ\nकालावधी – 1 ता. 30 मि.\nनवीन उद्द्योजकांना बहुधा असा गैरसमज असतो की\nकेवळ मोठ्या उद्योगांसाठी योजना करणे आवश्यक आहे. सहसा त्यांना खालील शंका असतात –\n● छोट्या उद्योगांमध्ये नियोजन करणे जितके मोठे\nआहे तितकेच आवश्यक आहे का\n● जेव्हा मोठे उद्योजक मोठमोठ्या वित्त व तज्ञ कर्मचार्‍यांच्या\nफांद्यांचा आनंद घेत नाहीत तेव्हा लहान उद्योजक दीर्घकालीन नियोजनावर विचार करू शकतात\n● लघु उद्योग दीर्घकालीन योजना यशस्वीरित्या अंमलात\nछोट्या उद्योजकांसाठी योजना आखणे वरील कारणास्तव गंभीर आहे. वेळ, वित्त आणि मनुष्यबळाच्या\nबाबतीत उद्योजकाकडे मर्यादित स्त्रोत आहेत. छोटा उद्योजक स्वत: च्या जीवनाची बचत उद्यम\nसुरू करण्यासाठी करणार आहे, आणि ही गुंतवणूक गमावणे धोकादायक व चिंताजनक प्रस्ताव आहे.\nयोजना करणे जटिल असू नये. जेव्हा एखादा उद्योजक आपली कल्पना कागदावर ठेवतो तेव्हा त्या\nव्यवसायाबद्दल अधिक स्पष्टता दर्शवत.\n1. योजना निश्चित करुन प्रारंभ करा\nमर्यादित स्त्रोतांमध्ये त्याचे लक्ष्य कसे साध्य करावे\n3. त्याचे ध्येय: त्याच्या संसाधनाच्या मर्यादेत, काय\nयोजना आखण्यासाठी त्याला खालील प्रश्नांची उत्तरे\n● सामर्थ्य व कमकुवतपणाचे स्वत: चे मूल्यांकन करणे\nचांगले काय करू शकतो \n● मी कुठे सुधारू शकतो\n● मी प्रभावीपणे एकत्रित करू शकणार्‍या संसाधनांचा\n● बाजार -त्याच्या योजनेमुळे बाजारातील मागणी पूर्ण\nहोते की नाही हे सत्यापित करणे\n● लोक माझे उत्पादन का खरेदी करतील याचे विश्लेषण\nउत्पादन माझ्या प्रतिस्पर्ध्यांसह बाजारात कसे उभे आहे\nबी. पर्यावरण: – एका छोट्या उद्योजकाने\nबाह्य गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत कारण त्याच्यावर त्याचे नियंत्रण नसले तरी त्याचा\nपरिणाम होण्याची शक्यता असते.\n● सरकारची धोरणे कोणती आहेत \n● सरकारच्या धोरणांचा माझ्या व्यवसायावर कसा परिणाम\n● सामाजिक चालीरिती आणि संस्कृतीत बदलणारे ट्रेंड,\nयामुळे माझ्या उत्पादनाच्या मागणीवर परिणाम होईल\n● गरज भासल्यास मी विविधता आणू शकतो\nतसे असल्यास उद्योजकांनी खालील योजना आखल्या पाहिजेत-\nकरताना काहीही न करण्यापेक्षा अगदी लहान पाऊल देखील महत्वाचे असते.\nसर्वात कठीण ��ाग प्रारंभ करणे आहे. एकदा सुरू केले की पुढे जाणे सोपे आहे.\n● उपक्रम, ग्राहक आणि त्याच्या वातावरणाची वस्तुस्थिती\nआणि आकडेवारीची संपूर्ण तपासणी महत्त्वपूर्ण आहे.\n● नियोजन यथार्थवादी बनविण्यासाठी एखाद्याचे व्यवसाय,\nसामर्थ्य आणि अशक्तपणा यांचे स्पष्ट ज्ञान असणे आवश्यक आहे. बर्‍याच वेळा मालक आणि\nआतील कर्मचार्‍यांपेक्षा बाहेरील व्यक्ती अधिक उद्देशपूर्ण आणि उत्सुक भाष्यकार असतो.\nप्रभावी नियोजन करण्यासाठी सृजनशीलता आणि विधायक विचारांची आवश्यकता असते जे उद्योजक\nजाणण्यास असमर्थ असतात, तर बाह्य व्यक्ती त्यांना असे करण्यात मदत करू शकते.\n● उपक्रमाच्या संसाधनांवर आधारित आणि वैकल्पिक संधी\nग्राहकांच्या अपेक्षित गरजा विकसित केल्या पाहिजेत.\n● नियोजन ही एक स्वतंत्र प्रक्रिया नसून अधूनमधून\nकेलेली कृती आहे, म्हणूनच योजनांचा नियमितपणे आढावा घेण्यात यावा आणि सतत अद्ययावत\nव अभिप्राय देऊन ती जिवंत ठेवावी. नियोजन फक्त कागदावर असू नये.\nछोट्या उद्योगासाठी योजना लवकरात लवकर राबवल्या\nजाणे आवश्यक आहे. नियोजन अंमलबजावणीचा विचार केला पाहिजे.\nफॅसिलिटेटर वर्गात गटात विभागणी करेल आणि व्यवसाय\nयोजना विकसित करण्यास सांगेल, तसेच प्रकल्प अहवाल देईल. सहभागी त्यांच्या व्यवसायाच्या\nयोजनेसाठी एक चौकट तयार करतील आणि त्यानंतर ते कार्यसंघासह सामायिक करतील, खाली सामायिक\nकेल्याप्रमाणे ही एक मूलभूत योजना असेल –\nसारांश आणि दृष्टी विधान (vision statement) . उदाहरणार्थ:\n● आपल्या व्यवसायाची कल्पना काय आहे \nपाच वर्षात तुमचा व्यवसाय कोठे पाहायला मिळेल \nव्यवसाय कसा वाढवायचा आणि कोणत्या अंशावर जाण्याची आपली योजना आहे\nव्यवसायाचे सारांश (किंवा मिशन)\nआपली दृष्टी साध्य करण्याचा आपला हेतू कसे प्राप्त\nकरू इच्छित आहात. उदाहरणार्थ:\n● आपण कोणत्या सेवा प्रदान कराल\n● आपले लक्ष्य बाजार काय आहे – आपल्या सेवा कोण\n● आपण ग्राहकांच्या गरजा कशा पूर्ण कराल, उदाहरणार्थ-आपली\nअद्वितीय विक्री प्रस्ताव काय आहे \n● आपण आपल्या सेवा कशा प्रदान कराल- ऑनलाइन, गृह\nव्यवसायातून किंवा व्यवसायाच्या ठिकाणी \nआपला व्यवसाय कसा फायदेशीर होईल हे दर्शविणे आवश्यक\nआहे. आपल्या अंदाजित महसुलाचा आणि खर्चाचा सारांश:\n● आपल्या सेवांसाठी किती शुल्क आकारले जाईल \n● ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आपल��� किंमत पुरेशी\nस्पर्धात्मक कशी असेल याबद्दल थोडक्यात वर्णन करा.\n● खर्च वजा केल्यानंतर कमी नफा मिळविण्याइतके\nउच्च कसे असेल याबद्दल थोडक्यात वर्णन करा.\n● ब्रेकवेन विश्लेषण आणि किंमतीच्या रणनीतींचा\nआपल्या सेवांबद्दल ग्राहकांपर्यंत शब्द पोहचवण्याचा\nआपला हेतू कसा आहे याचे वर्णन करते. उदाहरणार्थ:\n● आपल्या सेवा बाजारात आणण्याचे सर्वात कार्यक्षम\nनवीन ग्राहकांसाठी किंमतीवरील सूट यासारख्या विक्री जाहिरातींचा वापर कराल का \nविपणन सामग्री वापरली जाईल – व्यवसाय कार्ड, फ्लायर्स किंवा ब्रोशर (brochure) \nआपली उद्दीष्टे आणि मेट्रिक्स तसेच संभाव्य प्रश्न किंवा आव्हाने सूची बद्ध करते.\n● ऑपरेशन च्या पहिल्या सहा महिन्यांत पाच स्थिर\nआर्थिक वर्षांसाठी 50,000 रुपये निव्वळ उत्पन्न मिळवा\nअडथळ्यांची किंवा समस्यांचा यादी करा उदाहरणार्थ-हिवाळा हंगाम किंवा खराब हवामान\nयामुळे सेवांची मागणी कमी होते.\nमीलस्टोनच्या तारखांचा वापर करून आपली उद्दीष्टे साध्य\nकरण्यासाठी आवश्यक असलेल्या कृती वस्तूंचे थोडक्यात वर्णन करतात. उदाहरणार्थ:\n● “तारखेला”- पूर्णपणे सुसज्ज गृह कार्यालय\nव्यवसाय परवाने आणि अधिग्रहित विमा\nपर्यंत सेवांचे वर्णन आणि व्यवसाय यादीसह व्यवसाय वेबसाइट लाँच करा.\nकोणत्याही संभाव्य अडथळ्यांसाठी संभाव्य निराकरणाचे\nविद्यार्थ्यांना विस्तृत व्यवसाय योजना तयार करण्यास प्रोत्साहित करा. एक मूलभूत योजना\nत्यांचा व्यवसाय सुरू करण्यात मदत करेल, परंतु कर्ज देणार्‍या संस्था आणि सरकारच्या\nपाठिंब्यासाठी सविस्तर व्यवसाय प्रस्ताव आवश्यक आहे. त्यांच्या व्यवसाय योजनांचे या\nकोर्सच्या समाप्तीपर्यंत मूल्यांकन केले जाईल याची त्यांना माहिती दिली पाहिजे. या\nदस्तऐवजाच्या शेवटी सविस्तर योजना टेम्पलेट सामायिक केले आहे.\nनिष्कर्ष: विद्यार्थी व्यवसाय योजनेची मूलभूत गोष्टी शिकतील\nआणि त्यांच्या व्यवसायाच्या कल्पनांसाठी ते एकावर लिहू शकतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/farmer-made-mulching-paper-wrapping-machine-nashik-farming-news", "date_download": "2021-06-21T23:58:44Z", "digest": "sha1:OHWDFN7EYJT77HVX2T3ZRIQ5ARCRPAHK", "length": 18257, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | ना मेंटेनन्स, ना मजुरी; चांदवडच्या युवा शेतकऱ्याची ‘आयडियाची कल्पना!", "raw_content": "\nशेतकऱ्याची आयडियाची कल्पना सध्या चांग��ीच चर्चेत आहे. तालुक्यातील आडगाव टप्पा येथील तरुण शेतकऱ्याने केवळ पाच हजार रुपयात मल्चिंग पेपर अंथरणारे मशिन बनविले आहे.\nना मेंटेनन्स, ना मजुरी; चांदवडच्या युवा शेतकऱ्याची ‘आयडियाची कल्पना\nचांदवड (जि. नाशिक) : चांदवडच्या शेतकऱ्याची आयडियाची कल्पना सध्या चांगलीच चर्चेत आहे. तालुक्यातील आडगाव टप्पा येथील तरुण शेतकऱ्याने केवळ पाच हजार रुपयात मल्चिंग पेपर अंथरणारे मशिन बनविले आहे. त्याच्या या कामाचे कौतुक होत आहे. (farmer made mulching paper wrapping machine at only 5 thousand)\nमेंटेनन्स देखील लागत नाही\nसध्या सर्वत्र शेतकऱ्यांची टोमॅटो लागवडीसाठी शेतीची मशागत, शेत तयार झाल्यानंतर सरी पाडणे व सरीवर मल्चिंग अंथरणे ही कामे सुरू आहेत. यात मल्चिंग अंथरणे हे महागडे व जास्त मजुरांचे किंवा ट्रॅक्टरचलित यंत्राचेच काम आहे. आडगावच्या नितीन घुलेंचीही लगबग सुरू आहे. कोरोनाच्या काळात मजुरांनी मल्चिंग पेपर अंथरायला नकार दिला. मल्चिंग पेपर अंथरायला सहा मजूर लागतात. पण मजूर काही मिळत नव्हते. आडगाव टप्पा येथील तरुण शेतकरी नितीन घुले यांना या अडचणींवर मात करण्यासाठी कल्पना सुचली अन् त्यांच्या कल्पनेतून अत्यंत कमी बजेटमध्ये मल्चिंग पेपर अंथरणारे मशिन साकार झाले. हे मशिन घरीच बनविले असून, त्याला केवळ पाच हजार रुपये खर्च आला. शिवाय याचा विशेष मेंटेनन्सदेखील करावा लागत नाही. यामुळे मजुरी वाचते पण ट्रॅक्टरला महागडे मशिन घ्यावे लागत नाही. शिवाय वेळेचीही बचत होते.\nहेही वाचा: अजंगची सासुरवाशीण मुंबईत लोको पायलट\nनवीन काम करण्यावर भर\nहे मशिन अतिशय हलके असून, हाताने दोन माणसे सहज ओढू शकतात. पेपरदेखील एकसारखा अंथरला जातो. हार्डवेअर दुकानातून काही भाग आणून एका स्थानिक मित्राच्या मदतीने त्यांनी घरीच वेल्डिंग करून हे मशिन बनविले. नितीन घुले स्वतः प्राथमिक शिक्षक आहेत. ते सध्या मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या अभिनव बालविकास मंदिर, धोंडगव्हाण या शाळेत कार्यरत आहेत. आई-वडिलांना एकटेच असल्याने शाळेसोबत शेतीची जबाबदारीही त्यांना सांभाळावी लागते. त्यामुळे सतत नावीन्यपूर्ण काहीतरी करत राहण्यावर त्यांचा भर असतो.\nहेही वाचा: काजव्यांच्या लुकलुकला मुकणार पर्यटक\n''मजूरटंचाईवर मात करण्यासाठी हे मशिन फारच उपयुक्त आहे. यामुळे वेळेची व पैशाची बचत होणार असल्याने भाजीपाला पिकांचा ���त्पादन खर्च कमी होणार आहे. भविष्यात शेतकऱ्यांना हे मशिन उपलब्ध करून देणार आहे.''\n-नितीन घुले, आडगाव टप्पा, चांदवड\nअखेरच्या श्वासापर्यंत 'तो' म्हणत होता की, माझ्या आईवडिलांचे काय होईल\nनिलंगा (जि.लातूर) : येथील पंचायत समितीमध्ये वडिलांच्या जागी अनुकंपावर लागलेल्या ३७ वर्षीय तरूण पद्माकर पाटील यांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. आई-वडिलांना एकुलता व हळव्या मनाचा पद्माकर रूग्णालयात भर्ती झाल्यापासून काही बरे वाईट झाले, तर माझ्या आई-वडिलांचे काय होईल\nएकंबेत डबल सेंच्युरी; घरोघरी बाधित सापडल्याने गाव बनले 'हॉटस्पॉट'\nकोरेगाव (सातारा) : मास्कचा योग्य प्रकारे वापर न करण्याबरोबरच कोरोनासंदर्भातील विविध मार्गदर्शक सूचनांचे पालन नागरिकांकडून केले जात नसल्यामुळेच एकंबे (ता. कोरेगाव) गाव कोरोनाचा 'हॉटस्पॉट' ठरल्याचा निष्कर्ष आरोग्य विभागाने काढला आहे.\nयुपीत स्मशानं भरली, अंत्यसंस्कारांसाठी नव्या ठिकाणांचा शोध\nलखनऊ : उत्तर प्रदेशात सध्या कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर उद्रेक झाला असून माध्यमांमध्ये दिसून आलेल्या अंत्यसंस्कारांच्या फोटोंवरुन ही परिस्थिती समोर आली आहे. राजधानी लखनऊसह राज्यातील इतरही मोठ्या शहरांमधील स्माशनभूमींमध्ये मोठ्या प्रमाणावर मृतदेह दाखल होत असल्याने अंत्यसंस्कारांसाठी जागा उपलब\nकेंद्राला घ्यावा लागणार कठोर निर्णय; 15 दिवसांत महाराष्ट्रासह कर्नाटक, यूपीमध्येही स्फोट\nनवी दिल्ली : भारतात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येने हाहाकार माजवला आहे. कोरोनाची दुसरी लाट पुन्हा एकदा संपूर्ण भारतात थैमान माजवताना दिसून येत आहे. भारतातील एकूण रुग्णसंख्येपैकी महाराष्ट्रातील दैनंदिन वाढणारी रुग्णसंख्या ही जवळपास 60 ते 65 टक्के आहे. काल मंगळवारी भारतात 1 लाख 84 हजार\nलसीच्या भरवशावर राहू नका, संसर्ग संपण्यास खूप वेळ; WHO प्रमुखांचा इशारा\nजिनीव्हा- जगभरात आतापर्यंत नागरिकांना लशींचे ७८ कोटींहून अधिक डोस दिले गेले असले तरी कोरोना संसर्ग संपण्यासाठी बराच काळ वाट पहावी लागणार असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रॉस अधनोम घेब्रेयेसूस यांनी दिला आहे. अर्थात, सार्वजनिक ठिकाणी आरोग्य नियमांचे काटेकोर पालन करून हा स\nदुसऱ्या लाटेतील रुग्णांना ऑक्सिजनची गरज अधिक; आयसीएमआरचा अहवाल\nपुणे : कोर��नाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेतील रुग्णांना श्वसनासंबंधीचा त्रास अधिक जाणवत आहे. पर्यायाने दुसऱ्या लाटेतील रुग्णांना ऑक्सिजनची अधिक गरज भासत आहे, अशी माहिती भारतीय वैद्यक संशोधन संस्थेच्या (आयसीएमआर) एका अहवालातून पुढे आली.आयसीएमआरने ऑक्टोबर-सप्टेंबर २०२० आणि आताचा\nपुन्हा साडेसात हजार रुग्णांची भर, मराठवाड्यात कोरोनाचे १५७ बळी\nऔरंगाबाद : मराठवाड्यात कोरोनामुळे मृतांची संख्या वाढतीच असल्याचे चित्र आहे. मंगळवारी (ता. २०) १५७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात औरंगाबादेत ३७, लातूर २६, नांदेड २५, उस्मानाबाद २१, परभणी १८, बीड १६, जालना १०, हिंगोलीतील चौघांचा समावेश आहे. दिवसभरात सात हजार ५६५ कोरोनाबाधितांची भर पडली.\nबर्थडे दिवशी सचिनचा मास्टर स्ट्रोक; प्लाझ्मा डोनेटचा संकल्प\nक्रिकेटच्या मैदानात अशक्यप्राय लक्ष्य साध्य करुन दाखवणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज 48 वा वाढदिवस. बर्थडे दिवशी महान क्रिकेटने मोठा संकल्प केला आहे. कोरोनातून सावरल्यानंतर त्याने प्लाझ्मा डोनेट करणार असल्याची घोषणा केलीये. एवढेच नाही तर कोरोनातून सावरणाऱ्या प्रत्येकाने प्लाझ्मा डो\nमोबाईल सॅनिटायझ करण्याची योग्य पध्दत, जाणून घ्या सविस्तर\nकोरोना विषाणू सध्या राज्यभरात थैमान घालत आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाने खूप काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषत: जे लोक घराबाहेर जातात त्यांना खूप काळजी घेण्याची गरज आहे. दरम्यान सॅनिटायझरद्वारे वारंवार आपले हात सॅनिटाईज करत राहाणे गरजेचे आहे. तसेच बाहेरुन घरी परत पोहोचल्यावर, आपला फोन उत्तम प्\nतिसरी लाट येणार हे निश्चित; सरकारच्या वैज्ञानिक सल्लागारांनी दिला इशारा\nनवी दिल्ली : देशात कोरोना संक्रमणामध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. देशात जवळपास चार लाखांच्या आसपास नवे रुग्ण दररोज सापडत आहेत. या पार्श्वभूमीवरच आता सरकारच्या वैज्ञानिक सल्लागाराने आणखी एक इशारा दिला आहे. त्यांनी म्हटलंय की, देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला थांबवणं अशक्य आहे. डॉ. के विजय राघ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/mahavikas-aghadi-to-bjp-lead-by-six-seats-59845/", "date_download": "2021-06-21T22:01:53Z", "digest": "sha1:FZAWVUP5PK3Z3LQN5HZB7Z4TBQKL6MBM", "length": 17189, "nlines": 180, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Mahavikas Aghadi to BJP Lead by six seats | महाविकास आघाडीचा भाजपला 'महाझटका'; चार जागांवर आघाडी | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जून २२, २०२१\nकाँग्रेसकडून कोणतीही अडचण येणार नाही याची ग्वाही सोनिया गांधींनी दिली आहे : नाना पटोले\nचंद्रकांतदादा आम्ही छातीवर नाही डोक्यावर हात ठेवून सांगतो सुखात आहोत,तुम्ही अस्वस्थ आहात – मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले प्रत्युत्तर\nकंडिशनरच्या जागी तिनं लिहिलं कंडोम आणि वडिलांचा झाला संताप, म्हणाले….\n ई-मेल किंवा मेसेजद्वारे जर जॉब ऑफर मिळत असतील तर गृह मंत्रालयाने दिलेला अलर्ट लक्षात घ्यायलाच हवा\nकोरोना संकट काळात योगच तुम्हाला तारणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nसोशल मीडियाच्या आभासावर अंकुश; खरंच सत्यात उतरेल का\nही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nआंतरराष्ट्रीय योग दिन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार\nआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सोमवारी होणाऱ्या कार्यक्रमाला पंतप्रधान संबोधित करणार\nविधान परिषद निकालमहाविकास आघाडीचा भाजपला ‘महाझटका’; चार जागांवर आघाडी\nमुंबई : विधानपरिषदेच्या पुणे, औरंगाबाद, नागपूर या पदवीधर आणि पुणे, अमरावती शिक्षक मतदारसंघ तसेच धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतरादरसंघाच्या मतमोजणीत रात्री उशीरा जाहीर झालेल्या एकमेव निकालानुसार भाजपचे अमरिश पटेल यांनी धुळे नंदुरबार स्था. संस्था मतदारसंघात अमरीश पटेलांनी दणदणीत विजय मिळवला आहे. तर, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीची प्रक्रीया सुरू असून ती पूर्ण होण्यास विलंब लागणार आहे.\nरात्री उशीरापर्यंतच्या हाती आलेल्या दोन फे-यांमध्ये सत्ताधारी आघाडीचे चार तर एक अपक्ष उमेदवार आघाडीवर आहे. त्यामुळे भाजप विरूद्ध महाविकास आघाडीचे सर्व पक्ष अशी चुरस निर्माण झाली आहे.\nरात्री उशीरा हाती आलेल्या माहितीनुसार धुळे नंदुरबार स्थानिक संस्थामध्ये महाविकास आघाडीची ११५ मते फुटली असल्याचे स्पष्ट झाले आहे. अमरीश पटेल यांचा दणदणीत विजय झाला असून महाविकास आघाडीचे ११५ मत फुटली, भाजपची १९९ तर महाविकास आघाडीचे २१३ मतदान असतानाही, महाविकास आघाडीच्या ११५ मतदारांची मते फुटल्याने काँग्रेसचे अभिजित पाटील यांचा पराभव झाला. भाजपचे अमरीश पटेल मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाल्याने महाविकास आघाडीच्या एकीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.\nअमरिश पटेल यांना ३३२ मते, काँग्रेसचे अभिजित पाटील यांना ९८ मते मिळाली. असे असले तरी पटेल यांचा कार्यकाळ केवळ वर्शभराचा राहणार आहे. हा विजय वगळता अन्य पाच मतदारसंघात मात्र पहिल्या दोन फे-यांमध्ये भाजपचे उमेदवार पिछाडीवर राहिले आहेत. त्यात\nपुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अरुण लाड यांची आघाडी कायम आहे ते प्रतिस्पर्धी भाजपचे संग्राम देशमुख यांच्या पेक्षा साधारण दहा हजार मतांनी पुढे आहेत. आतापर्यत ६५ ते ७० हजार मतांची छाननी झाली आहे.\nअमरावती विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूकीत. अपक्ष उमेदवार अँड. किरण सरनाईक ६ हजार ०८८ मतांनी आघाडीवर असून महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे यांना ५ हजार १२२ मतांनी द्वितीय क्रमांकावर. शिक्षक महासंघाचे उमेदवार शेखर भोयर ४८८९ मतांनी तृतीय क्रमांकावर राहिले.\nऔरंगाबाद पदवीधरमध्ये राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण आणि भाजपचे शिरीष बोराळकर यांच्यात लढत झाली. नागपूर पदवीधरमध्ये भाजपचे संदीप जोशी आणि काँग्रेसचे अभिजित वंजारी यांच्यात थेट लढत झाली. तर पुणे शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचे जयंत आसगावकर आणि भाजपचे जितेंद्र पवार आणि अपक्ष म्हणून मैदानात असलेले दत्तात्रय सावंत यांच्यात प्रमुख लढत झाली. तर अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचे श्रीकांत देशपांडे आणि भाजपचे नितीन धांडे यांच्यात लढत झाली.\nरात्री ९.३० पर्यत हाती आलेल्या आकडेवारीनुसार औरंगाबाद मध्ये पहिल्या फेरीत सतीश चव्हाण (राष्ट्रवादी) २७८७९, भाजपचे शिरीष बोराळकर १०९७३ बाद मते ५४०० निकाल १६९०६ मतांनी चव्हाण आघाडीवर होते.\nनागपूर पदवीधर निवडणूक २०२०( पहिली फेरी) २८००० मतांची मोजणी झाली त्यापैकी २५७६६ वैध मते २२३४ अवैध मते कॉंग्रेसेच अभिजित वंजारी – १२६१७, भाजपचे संदीप जोशी- ७७६७, नितीन रोंघे- ६६, नितेश कराळे- १७४२, राजेंद्र भुतडा- ४३५\nअभिजित वंजारी ४८५० मतांनी पुढे होते.\nअमरावती शिक्षक मतदार मतमोजणीमध्ये दुस-या फेरीनंतर किरण सरनाईक ६०८८ डॉ धांडे भाजो २१२७ प्रा श्रीकांत देशपांडे ५१२२ महाविकास अपक्ष शेखर भोयर ४८८९ मते मिळाली आहेत.\nविधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी आणि भाजप या निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदा समोरासमोर लढले. राज्यात पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासह, नागपूर पदवीधर, औरंगाबाद पदवीधर आणि अमरावती श���क्षक मतदारसंघात निवडणूक पार पडली\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nव्हिडिओ गॅलरीFathers day: अक्षयाने शेअर केल्या बाबांच्या आठवणी\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nमंगळवार, जून २२, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/thane-news-marathi/twin-brothers-in-the-police-force-die-of-corona-17850/", "date_download": "2021-06-21T22:12:49Z", "digest": "sha1:TEMNO3LWSJJ2OOQEKOAP7WN5X2EY3YCY", "length": 12995, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Twin brothers in the police force die of corona | पोलीस दलातील जुळ्या भावांचा कोरोनामुळे मृत्यू | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जून २२, २०२१\nकाँग्रेसकडून कोणतीही अडचण येणार नाही याची ग्वाही सोनिया गांधींनी दिली आहे : नाना पटोले\nचंद्रकांतदादा आम्ही छातीवर नाही डोक्यावर हात ठेवून सांगतो सुखात आहोत,तुम्ही अस्वस्थ आहात – मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले प्रत्युत्तर\nकंडिशनरच्या जागी तिनं लिहिलं कंडोम आणि वडिलांचा झाला संताप, म्हणाले….\n ई-मेल किंवा मेसेजद्वारे जर जॉब ऑफर मिळत असतील तर गृह मंत्रालयाने दिलेला अलर्ट लक्षात घ्यायलाच हवा\nकोरोना संकट काळात योगच तुम्हाला तारणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nसोशल मीडियाच्या आभासावर अंकुश; खरंच सत्यात उतरेल का\nही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nआंतरराष्ट्रीय योग दिन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार\nआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सोमवारी होणाऱ्या कार्यक्रमाला पंतप्रधान संबोधित करणार\nकोरोना मृत्यू पोलीस दलातील जुळ्या भावांचा कोरोनामुळे मृत्यू\nपोलीस दलात कार्यररत असलेले जुळे भाऊ दिलीप रामचंद्र घोडके आणि जयसिंग रामचंद्र घोडके यांना कोरोनाची लागण झाली होती. दिलीप घोडके हे उल्हासनगरमधील हिललाईन पोलीस ठाण्यात हवालदार होते. आणि जयसिंग घोडके हे अंबरनाथमधील पश्चिम पोलीस ठाण्यात हवालदार होते दोघांचा मृत्यू आठवड्याच्या फरकाने झाला आहे.\nअंबरनाथ – राज्यात कोरोनाने विक्राळ रुप धारण केले आहे. कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे. सर्वत्र संचारबंदी आहे. या कोरोना काळात पोलीस कोरोना योद्ध्यांच्या भूमिकेच चोख कर्तव्य बजावत आहेत. आहोरात्र कर्तव्य करताना पोलीसांना कोरोनाची लागण झाल्याने जीव गमवावा लागला आहे. तसेत अनेक अधिकारी पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. पालीस दलाक कार्यरत असलेले २ जुळ्या भावांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ही घटना अंबरनाथमध्ये घडली आहे.\nपोलीस दलात कार्यररत असलेले जुळे भाऊ दिलीप रामचंद्र घोडके आणि जयसिंग रामचंद्र घोडके यांना कोरोनाची लागण झाली होती. दिलीप घोडके हे उल्हासनगरमधील हिललाईन पोलीस ठाण्यात हवालदार होते. आणि जयसिंग घोडके हे अंबरनाथमधील पश्चिम पोलीस ठाण्यात हवालदार होते दोघांचा मृत्यू आठवड्याच्या फरकाने झाला आहे.\nदिलीप घोडके यांचा २० जुलैरोजी कोरोनामुळे मृत्यू झाला. तसेच जयसिंग घोडके यांचा मृत्यू २८ जुलैला झाला. या दोघा भावांची कोरोनाशी झुंज अपयशी ठरली आहे. दोघेजण सोबतच पोलीस दलात भरती झाले. आणि सोबतच ट्रेनिंगही पुर्ण केले होते. राज्यात ८ हजार ९५८ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे तर कोरोनामुळे ९८ पोलीसांना आपला जीव गमवावा लागला आहे. ६हजार ९६२ पोलीसांनी कोरोनावर मात केली आहे.\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिस���ंची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nव्हिडिओ गॅलरीFathers day: अक्षयाने शेअर केल्या बाबांच्या आठवणी\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nमंगळवार, जून २२, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=42%3A2009-07-15-04-00-30&id=258536%3A2012-10-30-16-54-28&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content", "date_download": "2021-06-21T22:04:01Z", "digest": "sha1:2JONOAH5JEEJAH7H2FT4FFC625TWW7RK", "length": 6925, "nlines": 15, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "संक्षिप्त", "raw_content": "\nठाणे:वास्तुफोरम तर्फे बुधवार ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ ते ७.३० यावेळेत ठाण्यातील टिप-टॉप प्लाझा येथे ‘गृहनिर्माण संस्था आणि त्यांच्या समस्या’ याविषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. ठाण्याचे खासदार संजीव नाईक, ठाणे डिस्ट्रिक्ट हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यावेळी उपस्थित राहणार आहेत. ‘महाराष्ट्र गृहनिर्माण अधिनियम २०१२’, ‘डीम कन्हेन्स’, ‘मतदान प्रक्रियेत गृहनिर्माण संस्थांचा सहभाग’, ‘भांडवली मूल्यावर आधारित करप्रणाली यांसारख्या विविध विषयांवर यावेळी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.\nठाणे:जय भवानी शक्ती मित्र मंडळ, बी केबीन, ठाणे येथे गुरुवार १ नोव्���ेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित ‘सावरकर गीते’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सावरकर चरित्र गायक सतीश भिडे हा कार्यक्रम सादर करणार आहेत. यावेळी तबल्यावर आप्पा आंबेकर साथ करणार आहेत.\nडोंबिवली: संवादिनी परकीय भाषा शिक्षण संस्थेतर्फे शनिवार १० नोव्हेंबर रोजी दुपारी २.३० वाजता डोंबिवली जिमखान्याच्या सभागृहात जपानी भाषा वर्ग आयोजित करण्यात आला आहे. हा वर्ग सर्वांसाठी खुला आहे. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क - ७५८८७२५०५५\nबदलापूर:महिला आणि लघु उद्योजकांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने २ ते ४ नोव्हेंबर या कालावधीत सकाळी ११ ते ८ यावेळेत काटदरे हॉल, गांधी चौक, बदलापूर येथे खरेदी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध गृहपयोग वस्तूंचे स्टॉल प्रदर्शनात उभारण्यात येणार आहेत.\nठाणे:भारतीय अयुर्विमा महामंडळातील विकास अधिकारी संघटनेच्या रौप्य महोत्सवीवर्षांनिमित्त रविवार ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता गडकरी रंगायतन येथे विकास अधिकाऱ्यांचे कौटुंबिक स्नेहसंमेलन आयोजिले आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विवेक सिंग, क्षेत्रीय अध्यक्ष थरथरे, सचिव मिहीर लोखंडवाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार अशी माहिती गणेश चिपळूणकर यांनी दिली.संपर्क - सर्जेराव सावंत - ९९८७०२८२५६\nडोंबिवली: ‘वैद्यकीय मदत निधी ट्रस्ट’ व ‘ए.डी.सी.पी.’ यांच्या संयुक्त विद्यमाने ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते ४ यावेळेत ठाकूर हॉल, टंडन रोड, डोंबिवली येथे जागतिक मधुमेह दिनानिमित्त आयोजित शिबिरात विविध चाचण्या व व्याख्यानांद्वारे मार्गदर्शन केले जाणार आहे. नावनोंदणी संपर्क - डॉ. विश्वास पुराणिक ९८२१०६१८८३, डॉ. विजय नेगलूर ९८२१३२१७७२.\nकल्याण: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या वतीने यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ५ नोव्हेंबर काव्य लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुकांना स्वरचित कविता यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, मिश्रा कंपाऊंड, सहजानंद चौक, कल्याण पश्चिम येथे पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क - (०२५१) - २२०१४०८", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE", "date_download": "2021-06-21T23:09:19Z", "digest": "sha1:2TYAGLJ4ZDKBTBIPS533QYUROMMZ3PP3", "length": 8486, "nlines": 146, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मराठी लिपीतील वर्णमाला - विकिपीडिया", "raw_content": "\n(मराठी वर्णमाला या पानावरून पुनर्निर्देशित)\nमराठी वर्णमाला किंवा मराठी मुळाक्षरे खालीलप्रमाणे आहेत; यात ६० वर्णांचा समावेश होतो.\n४ > विशेष संयुक्त व्यंजने\n५.१ उच्चारासाठी वापरले जाणारे अवयव\nअ आ ॲ ऑ इ ई उ ऊ ऋ-ॠ\nए ऐ ओ औ\n> विशेष संयुक्त व्यंजने[संपादन]\n; ज्ञ् (द्+न्+य्) (संस्कृतमध्ये ज+ञ=ज्ञ)\nश्र = श् + र\nमराठी भाषेच्या शास्त्रीय वर्णमालेत मुळातले १६ स्वर + इंग्रजीच्या संपर्कामुळे आलेले ‘ॲ, ऑ हे स्वर मिळून १८ स्वर + दोन स्वरादी (अनुस्वार व विसर्ग) + ४० व्यंजने असे एकूण ६० वर्ण दिले आहेत.[१]\nमनुष्य एखाद्या वर्णाचा उच्चार करत असताना त्याच्या फुफ्फुसांतून हवा वर येते. ती हवा मग glottis, larynx वगैरे अवयवांतून जाते आणि शेवटी मुखात येते. येथे नाक, पडजीभ, टाळू, alveolar ridge, दात, ओठ, जीभ अशा वेगवेगळ्या अवयवांची उघडझाप होते व एक उच्चार तयार होतो.\nपडजीभ आणि जीभेची मागची बाजू एकत्र आली की वेगळा वर्ण उच्चारला जातो आणि जिभेचे टोक व दात यांचा एकमेकांना स्पर्श झाल्यावर एक वेगळाच वर्ण उच्चारला जातो.\nउच्चारासाठी वापरले जाणारे अवयव[संपादन]\nनाकातील पोकळी (nasal cavity)\nजिभेची मागची बाजू, इत्यादी अवयव तर वापरले जातातच.\nपण पडजिभेच्या मागचा भाग (uvula) हा भाग उर्दू भाषेतले काही वर्ण उच्चारण्यासाठी वापरला जातो. जसे- क़, ख़, ग़, ड़, ढ़, फ़ वगैरे. मराठीतही च, छ, ज, झ, ञ, फ आणि ड ही अक्षरे दोन-दोन प्रकारे उच्चारली जातात, पण बहुधा वेगळी दाखवली जात नाहीत. (विनोबा भावे हे दंततालव्य वर्ण नुक्ता वापरून दर्शवत.)\nया सर्व अवयवांना उच्चारक (articulators) असे म्हणतात.\nमराठीतल्या डावा या शब्दातला ड चा उच्चार वाड़ा या शब्दातल्या ड़ पेक्षा वेगळा आहे. त्यामुळे योग्य लिखाण डावा आणि वाड़ा असे व्हावे. इंग्रजीत वाड़ाचे स्पेलिंग Wara असे होते.\n^ मराठी युवकभारती इयत्ता १२ वी\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ सप्टेंबर २०२० रोजी २०:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू श��तात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/latest-news/fast-for-farmers-suicide-in-maharashtra-from-farmers-daughter-and-son-193630.html", "date_download": "2021-06-21T22:20:35Z", "digest": "sha1:MXB7JMKBFDSIH2JVPX53726K4EEG6TJO", "length": 24612, "nlines": 253, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nआत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करून शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यासाठी संकल्पबद्ध होण्यासाठी 19 मार्च रोजी देशविदेशातील किसानपुत्र आणि पुत्री दिवसभर उपवास करणार (Fast For Farmers Suicide) आहेत.\nआत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करून शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यासाठी संकल्पबद्ध होण्यासाठी 19 मार्च रोजी देशविदेशातील किसानपुत्र आणि पुत्री दिवसभर उपवास करणार (Fast For Farmers Suicide) आहेत. हा उपवास म्हणजे वेदनेला दिलेला प्रतिसाद आहे\nशेतकऱ्यांची पहिली सहकुटुंब आत्महत्या\n19 मार्च 1986 या दिवशी साहेबराव करपे या शेतकऱ्याने जगणे असहय्य (Fast For Farmers Suicide) झाल्यामुळे संपूर्ण कुटुंबासह आत्महत्या केली होती. पती-पत्नी आणि चार मुलांचे शव एका खोलीतून काढण्यात आले तेंव्हा सारा महाराष्ट्र हादरला होता. साहेबराव करपे हे चिल-गव्हाण (यवतमाळ) चे राहणारे. संगीताचे जाणकार होते. गावच्या सरपंचपदाची धुराही त्यांनी सांभाळली होती. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थितीचे वर्णन केले होते आणि सरकारने शेतकऱ्यांचे जगणे सुसह्य व्हावे म्हणून गंभीरपणे उपाययोजना करण्याचे सुचवले होते. त्यांना वाटले होते की आपले मरण शेतकऱ्यांना चांगले जीवन मिळवून द्यायला कारणीभूत ठरेल पण दुर्दैवाने शेतकऱ्यांच्या दुर्दशेकडे सरकारने लक्ष दिले नाही.\nकरपे कुटुंबाच्या आत्महत्येनंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सुरू झालेले सत्र आजही थांबले नाही. सुमारे साडे तीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. चाळीस ते पन्नास शेतकरी रोज आत्महत्या करीत आहेत. शेतकरी आत्महत्यांच्या बाबतीत महाराष्ट्र आघाडीवर आहे. सर्वात जास्त आत्महत्या महाराष्ट्रात होतात.\nसरकारे बदलली. काँग्रेसची राजवट जाऊन भाजपचे सरकार आले, म���ाराष्ट्रात भाजपचे सरकार जाऊन महा आघाडीचे सरकार आले. पण शेतकऱ्यांचे हाल थांबले नाहीत. आता परिस्थिती आणखीन बिकट बनली आहे. कालपर्यंत शेतकरी आत्महत्या करीत होते, नवीन आकडेवारीनुसार आता शेतकऱ्यांची मुले म्हणजेच बेरोजगारीही फार मोठ्या संख्येने आत्महत्या करीत आहे, असे पुढे आले आहे. मृत्यूने आता शहरात पोट भरण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांचाही पाठलाग सुरू केला आहे.\nआपण काय करू शकतो\nआपण सरकार नाहीत. आपण सामान्य माणसे आहोत. आपल्या हातात क्रूर कायदे बदलण्याचे, रद्द करण्याचे अधिकार नाहीत. आपल्या हातात शस्त्रेही नाहीत. वेडाचारही करता येत नाही. मी साधा विचार केला. आपल्या घरात अशी घटना घडली तर आपण काय करतो किमान एक दिवस आपल्याला अन्नाचा घास जाणार नाही. बस, हाच विचार 19 मार्चच्या उपवासाच्या मागे आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना माझ्यासारखा संवेदनशील माणूस त्या दुखाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करण्याच्या पलीकडे काय करू शकतो. उपवास हे सामान्य माणसाचे शस्त्र आहे किमान एक दिवस आपल्याला अन्नाचा घास जाणार नाही. बस, हाच विचार 19 मार्चच्या उपवासाच्या मागे आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना माझ्यासारखा संवेदनशील माणूस त्या दुखाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करण्याच्या पलीकडे काय करू शकतो. उपवास हे सामान्य माणसाचे शस्त्र आहे ते एकट्याने नव्हे लाखो लोकांनी उचलले तर मी मी म्हणणाऱ्यांना पळता भुई थोडी होऊन जाते. भारतीय जनतेने यापूर्वी या शस्त्राचा वापर केला आहे. तेच शस्त्र पुन्हा उचलण्याची गरज आहे.\nसाहेबराव करपे कुटुंबियांच्या आत्महत्येच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने, 19 मार्च रोजी एक दिवसाचा उपवास करून आत्महत्या केलेल्या लाखो शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करायची. तसेच शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यासाठी संकल्प करायचा\nज्यांना शक्य असेल ते सामूहिकरित्या सार्वजनिक ठिकाणी बसून उपोषण करू शकतात, पण ज्यांना बसणे शक्य होणार नाही, त्यांनी आपापले काम करीत उपवास करावा. खूप केले देवा धर्माचे उपवास. एक उपवास अन्नदात्यासाठी करावा. हवे तर उपवास सोडण्यासाठी एकत्र जमावे. तेही शक्य नसेल तर सोशल मीडियावर जाहीर करावे. शालेय विद्यार्थ्यानी, वृद्ध आणि आजारी लोकांनी उपवास केला पाहिजे असा आग्रह नाही त्यांनी दोन मिनिटे मौन पाळावे. एवढे केले तर��� आज पुरेसे आहे.\nशेतकऱ्यांच्या आत्महत्या ही मोठी राष्ट्रीय आपत्ती आहे. अन्य देशात एवढ्या आत्महत्यास झाल्या असत्या तर त्या देशाचा झेंडा अर्ध्यावर आणला गेला असता. सगळी कामे थांबवून, देशात एकाही शेतकऱ्यांची आत्महत्या होणार नाही, याचा विचार केला गेला असता. दुर्दैवाने आपल्या देशाच्या संसदेला दोन मिनिटे उभे राहून श्रद्धांजली अर्पण करता आली नाही. याचा अर्थ असा की, पक्ष कोणताही असला तरी राज्यकर्त्यांना शेतकऱ्यांच्या जीवाची किंमत वाटत नाही. सरकार मायबाप नसून ते कायम राक्षसीच असते, हेच दिसून येते. सरकार या आत्महत्यांबद्दल संवेदनशील नसेल, आम्ही तर आहोतना आपण ही संवेदनशीलता व्यक्त करू आपण ही संवेदनशीलता व्यक्त करू समाज म्हणून आपण आपली जबाबदारी पार पाडू.\nहा उपवास कोणा एका पक्षाचा किंवा संघटनेचा नाही. प्रत्येक संवेदनशील व्यक्ती त्यात सहभागी होऊ शकतो. अगदी सरकारी कर्मचारी देखील 19 मार्चला उपवास करू शकतात. शेतकरी आत्महत्या ही राष्ट्रीय आपत्ती आहे आणि 19 मार्चचा उपवास ही आपली राष्ट्रीय जबाबदारी आहे.\nअन्नदात्याचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. आज तो संकटात सापडला आहे. हा उपवास करून आपण अन्नदात्याला दिलासा द्यायचा आहे. शेतकऱ्याची मुलं मुली आज शहरात गेली असली तरी ती शेतकऱ्यांना विसरलेली नाहीत, याची जाणीव करून द्यायची आहे. शेततऱ्याप्रती आपली प्रतिबद्धता बळकट करायची आहे.\nहा उपवास कोणत्या मागण साठी नाही पण शेतकरी आत्महत्या का करत आहेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या का थांबत नाहीत शेतकऱ्यांच्या आत्महत्या का थांबत नाहीत त्या थांबाव्यात यासाठी काय केले पाहिजे त्या थांबाव्यात यासाठी काय केले पाहिजे त्यासाठी मी काय करू शकतो त्यासाठी मी काय करू शकतो याचा विचार करण्यासाठी एक दिवसाचा हा उपवास आहे. होय, एक दिवस उपवास केल्याने प्रश्न सुटणार नाही हे खरे, पण प्रश्न सुटण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे पडेल यात शंका नाही.\nआपण जेथे आहात तेथे हा एक दिवसाचा अन्नत्याग करता येईल. मी 19 मार्च 17ला साहेबराव करपे यांच्या गावी जवून महागाव येथे उपोषण केले होते. दुसऱ्यावर्षी त्यांनी जेथे आत्महत्या केली त्या दत्तपुरला भेट देऊन पवनारला उपोषणाला बसलो होतो. तिसऱ्या वर्षी दिल्लीत महात्मा गांधींच्या समाधीचे दर्शन घेऊन राजघटवर उपोषण केले. या वर्षी मी आणि माझे अनेक सहकारी पु���्यात म. फुलेंना अभिवादन करून उपोषण करणार आहोत.\nतुम्ही कोण्या पक्षाचे, संघटनेचे असा, कोणत्याही विचारसरणीचे असा, व्यावसाय किंवा नोकरी करणारे असा, विद्यार्थी असा, 19 मार्च रोजी एक दिवस उपवास करा असे नम्र आवाहन किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने करीत आहे.\nSpecial Report | गेल्या दोन दिवसात भाजपच्या पाच नेत्यांकडून सेना-भाजप युतीचा सूर\nसोनिया गांधींनी काँग्रेसची बैठकबोलावली , महाविकास आघाडी सरकारच्या कामगिरीवर चर्चेची शक्यता\nऑटो मेकॅनिकची नोकरी सोडून शेतीचा निर्णय , आंब्याच्या बागेसह नर्सरीतून काकासाहेब सावंत यांची 50 लाखांची कमाई\nVIDEO : Nagpur | नागपुरातील कोचिंग क्लासेस सुरु, जास्तीत जास्त 20 विद्यार्थी किंवा 50 टक्के संख्येची परवानगी\nVIDEO : Hasan Mushrif | ही आघाडी 25 वर्ष तुटणार नाही असा माझा दावा – हसन मुश्रीफ\nNagpur | नागपुरात ईडीकडून अविनाश भोसलेंचं ली-मेरिडियन हॉटेल सील\nखासगी रुग्णालयातील कोरोना मृत्यूंची सीआयडी चौकशी करा, सफाई कर्मचारी संघटनेचा उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा\nअन्य जिल्हे4 hours ago\nघाटी रुग्णालयात तारीख संपलेल्या केमिकल्सचा वापर \nमहिला कशाप्रकारे सुरू करू शकतात आपला व्यवसाय; जाणून घ्या यशाची गुपिते\nभाजपचा एकही आमदार फुटला नाही, दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रयत्न, सुधीर मुनगंटीवारांचा टोला\n हे तुमच्यासोबतही घडू शकतं, पोलीस असल्याचं सांगून महिलेचे सव्वा तीन लाखांचे दागिने पळवले\nGemini/Cancer Rashifal Today 22 June 2021 | नोकरीत चढउतार असतील, विवाहबाह्य प्रेम प्रकरणांपासून दूर राहा\nAquarius/Pisces Rashifal Today 22 June 2021 | व्यवसायिक दृष्टीकोनातून वेळ अनुकूल, महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी\nVideo | स्वत:ला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न, शेवटी व्हायचं तेच झालं, दोन महिलांचा व्हिडीओ व्हायरल\nSagittarius/Capricorn Rashifal Today 22 June 2021 | चिंता आणि तणाव दूर होईल, आर्थिक स्थिती चांगली असेल\nमराठी न्यूज़ Top 9\nमंत्रालयात बाॅम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल, पुणे पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं\nमहाराष्ट्राची चिंता वाढली, राज्यात डेल्टा प्लसचे 21 रुग्ण, रत्नागिरी, जळगावनं टेन्शन वाढवलं\nGemini/Cancer Rashifal Today 22 June 2021 | नोकरीत चढउतार असतील, विवाहबाह्य प्रेम प्रकरणांपासून दूर राहा\nAquarius/Pisces Rashifal Today 22 June 2021 | व्यवसायिक दृष्टीकोनातून वेळ अनुकूल, महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी\nघाटी रुग्णालयात तारीख संपलेल्या केमिकल्सचा वापर \nLibra/Scorpio Rashifal Today 22 June 2021 | इतरांच्या कार्यात हस्तक्षेप करु नका, अनावश्यक खर्च होईल\nVideo | स्वत:ला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न, शेवटी व्हायचं तेच झालं, दोन महिलांचा व्हिडीओ व्हायरल\nMaharashtra Coronavirus LIVE Update : अकोल्यात आज दिवसभरात 7 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह\nMaharashtra News LIVE Update | सिडको घेराव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत पोलिसांकडून महत्त्वाचे रस्ते बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://abhipendharkar.blogspot.com/2008/05/blog-post.html", "date_download": "2021-06-21T22:21:24Z", "digest": "sha1:AM2IIDXPO3PZP63W6C4NETQZNHOGN3NN", "length": 19758, "nlines": 270, "source_domain": "abhipendharkar.blogspot.com", "title": "नस्ती उठाठेव: आनंद `तरंग'", "raw_content": "\nजगाच्या उठाठेवी करण्याचं आणि मनाला येईल ते (अर्थात, फक्त स्वतःच) लिहिण्याचं एक खुलं व्यासपीठ\nपालकांचा अतिउत्साह कधीकधी कसा नडतो आणि काही वेळा तेच कसे तोंडघशी पडतात, याची ही कहाणी. स्वतःच्या बाबतीतलीच.\nआपल्या पोराला सर्व क्षेत्रांत पारंगत करण्याचा हट्ट कधीच नव्हता. पण निदान तिनं सुटीचा आनंद घ्यावा, चारदोन गोष्टी शिकाव्यात, अशी बारीकशी इच्छा. शेजारचीच एक मुलगी गोपाळ हायस्कूलच्या जलतरण तलावात प्रशिक्षक आहे असं कळल्यावर आमच्या साडेतीन वर्षांच्या मनस्वीलाही तिथे घालायचं ठरवलं. पण यंदा आमची शेजारीण काही तिथं शिकवणार नाही असं कळलं आणि पहिली माशी शिंकली. साडेतीनशे रुपये भरून प्रवेश घेतला खरा, पण कल्पना काहीच नव्हती. मुळात तिथे काय शिकवतात, कसं शिकवतात, याचीही माहिती व्यवस्थितपणे कुणीही दिली नाही. ना आमच्या शेजारणीनं, ना त्या कार्यालयातल्या मठ्ठ बायकांनी.\nपहिल्या दिवशीच आमच्या उत्साहाचा फुगा फुटला. मनस्वीला एरव्ही पाणी भयंकर आवडतं. गेल्या वर्षी सांगलीला कृष्णेत आणि आजोळी शिपोशीलाही नदीत तिला मनसोक्त डुंबवलं होतं. पण इथे प्रकार वेगळा होता. मुलांसाठी छोटा बेबी टॅंक होता आणि त्यात त्यांच्या कंबरभरच पाणी होतं. टॅंकमध्ये गार पाण्याचा शॉवर घेऊन जायचं असल्यानं तिथेच पहिल्यांदा मनस्वीनं कुरकुर केली. कसंबसं तिला समजवावं लागलं. नंतर पाण्यात उतरल्यावर काही वेळ शांत राहिली. पण तिच्याहून लहान एकच मुलगी आणि बाकीची पाच - सहा वर्षांची मुलं होती. सगळ्यांना बारला धरून हातपाय मारायला सांगण्यात आलं. काही वेळानं मात्र मनस्वीचं अवसान गळालं. तिनं टाहो फोडला. माझंही बापाचं हृदय कळवळलं. मला वाटलं, तिच्या हाताला ताण वगैरे येतोय की ��ाय पण ती फक्त पाण्याची आणि शिस्तीची भीती होती.\nपहिल्या दिवशीच असा अपशकुन झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून तिला नेण्याचा माझाच उत्साह गळाठला होता. तिनंही कुरकुर ते निषेध इथपर्यंतची सर्व शस्त्रं परजायला सुरुवात केली होती. मग अधेमधे बावापुता करून तिला न्यावं लागलं. त्यातून ती सव्वादहा ते पावणे अकरा अशी इनमीन अर्ध्या तासाची बॅच. एकतर आम्हाला पोचायला पाच मिनिटं उशीर. पाण्यात उतरेपर्यंत निघायची वेळ यायची. पण मला संपूर्ण वेळ तिथे थांबायलाच लागायचं.मुळात तिथे महिनाभरात मुलांना नियमित पोहायला शिकवतच नाहीत, हा साक्षात्कार मला झाला. म्हणजे तिथं नुसतं उलटं तरंगायला- फ्लोटिंग करायला शिकवणार होते. आता तीन वर्षांची पोरगी पाण्यावर उलटी तरंगायला काय शिकणार, कप्पाळ तिचा बाप अठ्ठाविसाव्या वर्षी पोहायला शिकला, तरी त्यानंही असले अघोरी प्रयोग केलेले नाहीत. तर पोरीनं का करावेत तिचा बाप अठ्ठाविसाव्या वर्षी पोहायला शिकला, तरी त्यानंही असले अघोरी प्रयोग केलेले नाहीत. तर पोरीनं का करावेत त्यामुळं पाण्यात मनसोक्त डुंबण्याव्यतिरिक्त या क्‍लासचा काही उपयोग नाही, हेही लवकरच लक्षात आलं. पण तोही आनंद परिस्थितीनं मिळू दिला नाही.मध्ये काही दिवस सर्दीच्या निमित्तानं पोहण्याला दांडी झाली.\nक्‍लास संपायला दहा-बारा दिवस बाकी असतानाच तिथल्या प्रशिक्षक मुलांनी काही मोठ्या (पाच वर्षांच्या) मुलांवर सक्ती करून फ्लोटिंग शिकवायला सुरुवात केली. फ्लोटिंग म्हणजे डोक्‍याखाली हात बांधून पाण्यावर उलटं तरंगायचं. मुलांनाच काय, त्यांच्या बापांनाही ते पटकन जमण्यातलं नाही. त्यातून तोल गेला, तर नाकातोंडात पाणी जाण्याची भीती असतेच. पाणी अगदी कंबरभर असलं तरी मग ती मुलं धिंगाणा घालायची. आणि ती ऐकत नाहीत म्हणून प्रशिक्षक त्यांना शिक्षा म्हणून पाण्यात बुडवायचे. ते पाहिलं आणि मनस्वीनं असा धसका घेतला की मीही म्हटलं, आता बस्स\nआता तर ती आंघोळीच्या वेळी डोक्‍यावरून पाणी घ्यायलाही घाबरते. श्‍वास गुदमरण्याची भीती तिच्या मनात आहे. ती जायला आणखी काही दिवस लागतील.\nअशा रीतीनं आमचा पोहण्याचा पहिला उपक्रम अठरा-वीस दिवसांत विफल-अपूर्ण झाला\nमस्तच. सध्या मी सुद्धा पोहायला जातोय आणि अशा गोष्टी घडताना पहातोय म्हणूनही असेल कदाचित पण ही पोस्ट फ़ारच भावली.\nआणि हो, ब-याच दिवसांनी वेळ काढून पोष्ट टाकल्याबद्दल धन्यवाद. :)\nमिसळ हा भराभर उरकण्याचा नाश्ता नाही, तर ती एक शास्त्रीय संगीताची बहारदार मैफल आहे. मैफलीच्या आधी तिची जागा निश्चित करावी लागते, श्रोते कोण ...\nआकर्षणाचीच विस्तारित संकल्पना म्हणजे \"क्रेझ'. अमक्‍याची क्रेझ आलेय, तमक्‍याची क्रेझ आलेय, असं आपण नेहमी म्हणत असतो. आपणही अनेकदा त...\nआज भल्या पहाटे पावणेपाच वाजता पुण्यात पोचलो. \"शेमी'लक्‍झरीतल्या शेकंडलास्ट शीटमुळे (शेशेशी) पार आपटून-धोपटून निघालो. त्यातनं कोकरूड...\nदाराची कडीसुद्धा वाजणार नाही, याची काळजी घेत ती दबक्या पावलांनी घराबाहेर पडली. तिला प्रचंड धाकधूक वाटत होती. कुणी आपल्याला बघणार तर नाह...\n`` आरती, काय गं , कुठे होतीस एवढे दिवस अचानक गायब झालीस काही फोन नाही, निरोप नाही `` वीणा जराशी वैतागलीच होती. `` बाई अहो गावाला गेल्...\nरत्नागिरीत पत्रकारितेला सुरुवात केली, तेव्हा तिथल्या ` रत्नागिरी एक्स्प्रेस ` या स्थानिक दैनिकात अनिल जोशी या सहकाऱ्याकडे भाषांतराची जबाबद...\nलहानपणी सुट्या लागल्यावर आजोळी शिपोशीत राहायला जायचो. तीन मामेभावंडं आणि मी, असा दंगा असायचा. कधी गुरं राखणं, कधी नदीवर आंघोळ, कधी आंब्याच...\nवाघा border च्या `बीटिंग रिट्रीट` समारंभाचे अनेक फोटो पेप्रात छापले होते, त्याची वर्णनं वाचली आणि ऐकली होती, भाषांतरितही केली होती. तरीही वा...\nनमस्कार. सगळ्यात आधी मी तुम्हाला माझी ओळख करून देतो. माझं नाव आहे, कोटिभास्कर सदाशिव गोडबोले. (हे म्हणजे ` चौथी अ ` यत्तेतल्या मुला...\nभाऊ महाराज बोळात राहत असताना अनंत चतुर्दशी म्हणजे आम्हाला पर्वणी वाटायची. दुपारी बाराला मंडईतून कसबा गणपतीची पालखी रवाना व्हायची. तिला हात...\nभाऊ महाराज बोळात राहत असताना अनंत चतुर्दशी म्हणजे आम्हाला पर्वणी वाटायची. दुपारी बाराला मंडईतून कसबा गणपतीची पालखी रवाना व्हायची. तिला हात...\nइथे काय काय वाचाल\nउमाळे आणि उसासे (8)\nयत्र तत्र कुत्रं... (4)\nमु. पो. पुण्यनगरी, India\nआधी पत्रकारिता करून आता मुक्त लिखाणाच्या क्षेत्रात शक्य होईल ते आणि शक्य होईल तिथे व्यावसायिक लेखनाचा प्रयत्न करतोय. अधूनमधून वेळ मिळालाच, तर हे स्वान्त सुखाय लिखाण.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/indian-council-of-medical-research-issues-advisory-for-covid19-testing-during-the-second-wave-of-the-pandemic/", "date_download": "2021-06-21T22:27:31Z", "digest": "sha1:5GNBX5UQ5DJXX2D7C7QOQUGWCAU4TDFR", "length": 11382, "nlines": 157, "source_domain": "policenama.com", "title": "कोविड-19 च्या दुसर्‍या लाटेत टेस्टिंगबाबत ICMR ने जारी केली अ‍ॅडव्हायजरी, एकदा पॉझिटिव्ह झाल्यानंतर RT-PCR टेस्टची नाही आवश्यकता - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून प्रसिद्ध बिल्डर अमित लुंकडला…\nशिवसेनेचा भाजपच्या बालेकिल्ल्यात सर्जिकल स्ट्राईक, 10 नगरसेवक शिवबंधन बांधणार\nपुणे विद्यापीठात यंदाच्या शैक्षणिक वर्षात योगा हा नवा अभ्यासक्रम सुरु\nकोविड-19 च्या दुसर्‍या लाटेत टेस्टिंगबाबत ICMR ने जारी केली अ‍ॅडव्हायजरी, एकदा पॉझिटिव्ह झाल्यानंतर RT-PCR टेस्टची नाही आवश्यकता\nकोविड-19 च्या दुसर्‍या लाटेत टेस्टिंगबाबत ICMR ने जारी केली अ‍ॅडव्हायजरी, एकदा पॉझिटिव्ह झाल्यानंतर RT-PCR टेस्टची नाही आवश्यकता\nनवी दिल्ली : वृत्त संस्था- कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने देशात कहर सुरू असतानाच इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) कडून कोरोना टेस्टिंगबाबत नवीन अ‍ॅडव्हायजरी जारी करण्यात आली आहे.\nकाय आहे आयसीएमआरची अ‍ॅडव्हायजरी\nआयसीएमआरच्या अ‍ॅडव्हायजरीमध्ये सांगितले आहे की, जर कुणी व्यक्ती रॅपिड अँटिजेन टेस्ट (RAT) किंवा आरटी-पीसीआर टेस्टच्या दरम्यान कोरोना पॉझिटिव्ह आढळला असेल तर त्यास दुसर्‍यांदा आरटी-पीसीआर करण्याची आवश्यकता नाही.\nयासोबतच, अ‍ॅडव्हायजरीमध्ये म्हटले आहे की, लॅबोरॅटरीजवर वाढत चाललेल्या दबावामुळे जर कुणी निरोगी व्यक्ती एका राज्यातून दुसर्‍या राज्याचा प्रवास करत असेल तर त्यास आरटी-पीसीआर टेस्ट करण्याची सूट दिली जाऊ शकते.\nयाशिवाय, पुढे म्हटले आहे की, सर्व विना लक्षणांचे लोक जे आवश्यक प्रवास करत आहेत, त्यांनी आवश्यक कोरोना प्रोटोकॉलचे पालन करावे.\nLockdown in India : देशव्यापी Lockdown बाबत केंद्र सरकारने दिले संकेत, म्हणाले… (Video)\nजेजुरीत उसळली लसीकरणासाठी पुणेकरांची गर्दी,लसीकरण केंद्रांना कार्यक्षेत्र ठरवून द्या – विजय शिवतारे\nActor Chetan Hansraj | … म्हणून प्रसिद्ध अभिनेता चेतन…\nWorld Music Day 2021 | वर्ल्ड म्युसिक डे ला राजीव रुईयाने…\nIndia VS New Zealand Final | पूनम पांडेने पुन्हा केलं मोठं…\narrested TV actresses | चोरीच्या प्रकरणात 2 अभिनेत्रींना…\nNeena Gupta | नीना गुप्ताच्या प्रेग्नंसीदरम्यान जेव्हा…\nPune Crime News | दोन गटातील वादातून स्वारगेट परिसरात…\nजगभरातील लोकांसाठी M-Yoga App ची PM नरेंद्र मोदी यांची घोषण��…\nMP Girish Bapat | खा. गिरीश बापट यांचे मोठं विधान, म्हणाले…\n ऑनलाइन फसवणूक झाल्यास कुठं, कशी…\nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून…\nपेट्रोल-डिझेलने नव्हे, आता ‘या’ इंधनावर धावणार…\nशिवसेनेचा भाजपच्या बालेकिल्ल्यात सर्जिकल स्ट्राईक, 10…\nAmarnath Yatra Canceled | अमरनाथ यात्रा कोरोना महामारीमुळे…\nपुणे विद्यापीठात यंदाच्या शैक्षणिक वर्षात योगा हा नवा…\nPune Crime News | 11 नागरिकांची तब्बल 3 कोटी 59 लाख रुपयांची…\nमहाराष्ट्राचा ‘दशरथ मांझी’ : 22 दिवसात खोदली 20 फुटांची…\nBank Privatisation | मोदी सरकारचा मोठा निर्णय, देशातील…\npune municipal corporation | पुणे महापालिकेच्या निवडणूक…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून प्रसिद्ध बिल्डर अमित…\n सोने-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; सोने 2152…\nWorld Music Day 2021 | वर्ल्ड म्युसिक डे ला राजीव रुईयाने केले अल्बम…\nPF News | कोरोना काळात नोकरी गमावणार्‍या कर्मचार्‍यांचे PF चे योगदान…\nप्रदीप शर्मा यांच्या अडचणी वाढणार आता NIA करणार ‘हे’ काम\nBank Privatisation | मोदी सरकारचा मोठा निर्णय, देशातील ‘या’ 2 मोठ्या बँकाचेही होणार खासगीकरण, कर्मचारी अन्…\nNationalist Congress Party Pune | राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष व माजी महापौर प्रशांत जगताप यांच्यासह राष्ट्रवादीच्या…\nPune News | समाजसेवक असल्याचे भासवणार्‍यांना पोलिसांकडून खंडणीच्या गुन्ह्यात अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/amravati-news-marathi/five-injured-as-car-hits-tree-luckily-a-major-accident-was-averted-nrat-106336/", "date_download": "2021-06-21T22:36:48Z", "digest": "sha1:T7ZPWSF75LAGK576EQQGIQ6BP2KIHOF6", "length": 11792, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Five injured as car hits tree Luckily a major accident was averted nrat | कार झाडावर धडकल्याने पाच जखमी; सुदैवाने मोठा अपघात टळला | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जून २२, २०२१\nकाँग्रेसकडून कोणतीही अडचण येणार नाही याची ग्वाही सोनिया गांधींनी दिली आहे : नाना पटोले\nचंद्रकांतदादा आम्ही छातीवर नाही डोक्यावर हात ठेवून सांगतो सुखात आहोत,तुम्ही अस्वस्थ आहात – मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले प्रत्युत्तर\nकंडिशनरच्या जागी तिनं लिहिलं कंडोम आणि वडिलांचा झाला संताप, म्हणाले….\n ई-मेल किंवा मेसेजद्वारे जर जॉब ऑफर मिळत असतील तर गृह मंत्रालयाने दिलेला अलर्ट लक्षात घ्यायलाच हवा\nकोरोना संकट काळात योगच तुम्हाला तारणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nसोशल मीडियाच्या आभासावर अंकुश; खरंच सत्यात उतरेल का\nही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nआंतरराष्ट्रीय योग दिन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार\nआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सोमवारी होणाऱ्या कार्यक्रमाला पंतप्रधान संबोधित करणार\nअमरावतीकार झाडावर धडकल्याने पाच जखमी; सुदैवाने मोठा अपघात टळला\nअजमेरवरून अमरावतीला परत येणारी भरधाव कार सोमवारी बडनेरा रोडवरील बेलोऱ्याजवळ अनियंत्रित होऊन एका झाडावर आदळली. या अपघातात पाच जण जखमी झाले असून, सुदैवाने जीवितहानी झाली नाही.\nअमरावती (Amravati). अजमेरवरून अमरावतीला परत येणारी भरधाव कार सोमवारी बडनेरा रोडवरील बेलोऱ्याजवळ अनियंत्रित होऊन एका झाडावर आदळली. या अपघातात पाच जण जखमी झाले असून, सुदैवाने जीवितहानी झाली नाही. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.\nवाशीम/ रस्ता दुरुस्तीसाठी ठिय्या आंदोलन करणार; महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा इशारा\nपोलिस सुत्रानुसार, गौसनगरातील रहिवासी तौसिफ प्यारू मोहम्मद अली हे कुटुंबीयांसह कार क्रमांक एमएच बीझेड 9023 ने अजमेर शरीफ येथे गेले होते. तेथून परत येत असताना, बेलोरा गावासमोरील बडनेरा पॉवर हाउसजवळ अचानक कारचालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्यालगतच्या झाडावर जाऊन आदळली. या अपघातात कारमध्ये बसलेले पाच जण किरकोळ जखमी झाले. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेच्या माहितीवरून बडनेरा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nव्हिडिओ गॅलरीFathers day: अक्षयाने शेअर केल्या बाबांच्या आठवणी\nआता सहनशीलतेचा किती अंत प���हणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nमंगळवार, जून २२, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/arrested-for-selling-fake-gold-jewelry-24001/", "date_download": "2021-06-21T22:01:10Z", "digest": "sha1:EGNETBL2XRLY2OI3Y76CBLH3JS5XQXR2", "length": 12416, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Arrested for selling fake gold jewelry | खोटे सोन्याचे दागिने विकणारा जेरबंद | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जून २२, २०२१\nकाँग्रेसकडून कोणतीही अडचण येणार नाही याची ग्वाही सोनिया गांधींनी दिली आहे : नाना पटोले\nचंद्रकांतदादा आम्ही छातीवर नाही डोक्यावर हात ठेवून सांगतो सुखात आहोत,तुम्ही अस्वस्थ आहात – मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले प्रत्युत्तर\nकंडिशनरच्या जागी तिनं लिहिलं कंडोम आणि वडिलांचा झाला संताप, म्हणाले….\n ई-मेल किंवा मेसेजद्वारे जर जॉब ऑफर मिळत असतील तर गृह मंत्रालयाने दिलेला अलर्ट लक्षात घ्यायलाच हवा\nकोरोना संकट काळात योगच तुम्हाला तारणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nसोशल मीडियाच्या आभासावर अंकुश; खरंच सत्यात उतरेल का\nही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nआंतरराष्ट्रीय योग दिन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार\nआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सोमवारी होणाऱ्या कार्यक्रमाला पंतप्रधान संबोधित करणार\nलोणीकंद पोलिसांची कारवाईखोटे सोन्याचे दागिने विकणारा जेरबंद\nवाघोली : आव्हाळवाडी येथील एका व्यक्ती जवळ जाऊन त्याचा विश्वास संपादन करून आव्हाळवाडी येथील एकाला अर्धा किलो सोन्याचे खोटे दागिने खरे असल्याचे सांगून ते दागिने देऊन ४ लाख ७१ हजार रुपये घेऊन पसार झालेल्या एका व्यक्तीस लोणीकंद पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने पकडले असून त्याच्याकडून इतर सोन्याचे खोटे दागिने जप्त करण्यात आले आहे. गोविंद उर्फ मारुती रामनाथ आंधळे (वय, ३४) रा. आव्हाळवाडी, मूळगाव आष्टी, जि बीड) असे खोटे दागिने विकणाऱ्याचे नाव आहे.\n– बनावट दागिने दाखवून लोकांची फसवणूक\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आव्हाळवाडी येथील ५८ वर्षीय व्यक्तीस गोविंद आंधळे याने विश्वास संपादन करून त्याच्याकडील सुमारे अर्धा किलो खोटे सोने खरे असल्याचे सांगून दागिन्यांच्या बदल्यात ४ लाख ७१ हजार रुपये घेऊन फसवणूक केली होती. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी तपास करीत असताना आव्हाळवाडी गाव परिसरात कमी किंमतीत सोन्याचे खोटे बनावट दागिने दाखवून लोकांची फसवणूक करत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने आंधळे यास अटक केली. त्याच्याकडे असणाऱ्या एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये सोन्यासारखी पॉलिश असलेले बनावट दागिने मिळून आले. सदर कारवाई हवेलीच्या उपविभागीय अधिकारी सई भोरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लोणीकंद चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हणमंत पडळकर आणि त्यांच्या टीमने केली आहे.\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nव्हिडिओ गॅलरीFathers day: अक्षयाने शेअर केल्या बाबांच्या आठवणी\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्���ँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nमंगळवार, जून २२, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/videos/bhandara-shop-break-out-fire-474293.html", "date_download": "2021-06-21T22:59:32Z", "digest": "sha1:773O4KAZWEAS73T5C44TG4336RXYY5R5", "length": 12616, "nlines": 236, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nBhandara Fire | भंडाऱ्यातील तुमसरमध्ये किराणा दुकानाला भीषण आग, लाखोंचं नुकसान\nभंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरात असेलल्या हरिओम ट्रेडर्स या किराणा दुकानाला मध्यरात्री 2 च्या सुमारास भीषण आग लागली होती, दुकानातून धूर निघत असल्याचे काही नागरिकांच्या लक्षात येताच अग्नि शामक विभागाला याची माहिती देण्यात आली होती. मात्र, आग इतकी भीषण होती की आग आटोक्यात येत नव्हती. | Bhandara Shop Break Out Fire\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nभंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरात असेलल्या हरिओम ट्रेडर्स या किराणा दुकानाला मध्यरात्री 2 च्या सुमारास भीषण आग लागली होती, दुकानातून धूर निघत असल्याचे काही नागरिकांच्या लक्षात येताच अग्नि शामक विभागाला याची माहिती देण्यात आली होती. मात्र, आग इतकी भीषण होती की आग आटोक्यात येत नव्हती त्यामुळे तिरोडा वरुण सुद्धा अग्नी शामक विभागाची गाडी बोलवण्यात आली होती. अखेर चार तासाच्या अथक प्रयत्नांनी आग विझविण्यात यश आले, मात्र तो पर्यंत संपुर्ण दुकान जळून खाक झाली होती, या आगीत जवळपास 15 लाखाचा किराणा साहित्य आगीत स्वाह झालं आहे, ही किराणा दुकान शहराच्या मध्यभागी होती ही आग इतकी भीषण होती की जवळच्या घरांना देखील आपल्या कवेत घेऊ शकत होती मात्र वेळीच सावधगी बाळकल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना घडली नाही (Bhandara Shop Break Out Fire)\nVideo | 24 मिनिटं, 24 हेडलाईन, पाहा दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या\nआईचे विवाहबाह्य संबंध मुलाच्या जीवावर, प्रियकराकडून बालकाची हत्या\nZodiac Signs | ‘या’ 4 राशींच्या व्यक्तींकडे दुर्लक्ष केलेलं त्यांना मुळीच पटत नाही, नेहम�� हवं असते अटेंशन\nGold Hallmarking: हॉलमार्किंगच्या नियमातून ‘या’ व्यापाऱ्यांना आणि दागिन्यांना सूट\nPHOTO | विठोबाला पांढरं सोवळं, तर रखुमाईला नऊवारी, निर्जला एकादशीनिमित्त रंगीबेरंगी फुलांनी सजली पंढरी\nफोटो गॅलरी45 mins ago\nविवाहाला मान्यतेनंतरही औरंगाबादेत प्रियकराची आत्महत्या, अल्पवयीन प्रेयसीचाही गळफास\nInternational Day of Yoga | आंतरराष्ट्रीय योग दिवस, पंतप्रधान नरेंद्र मोदी LIVE\nNirjala Ekadashi 2021 | निर्जला एकादशी, जाणून घ्या शुभ मुहूर्त, नियम आणि महत्व\nInternational Day of Yoga | आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नितीन गडकरींचा योग\nInternational Day of Yoga | आंतरराष्ट्रीय योग दिनी लडाखमध्ये ITBPच्या जवानांचं योगासन\nमराठी न्यूज़ Top 9\nराम शिंदेंच्या मुलीचा विवाह सोहळा, रोहित पवार-फडणवीस आमनेसामने आले आणि…\nअन्य जिल्हे2 hours ago\nCorona : 18 वर्षावरील सर्वांचं आजपासून मोफत लसीकरण, लसीकरणासाठी काय आवश्यक जाणून घ्या संपूर्ण माहिती\nविवाहाला मान्यतेनंतरही औरंगाबादेत प्रियकराची आत्महत्या, अल्पवयीन प्रेयसीचाही गळफास\nआईचे विवाहबाह्य संबंध मुलाच्या जीवावर, प्रियकराकडून बालकाची हत्या\nGold Hallmarking: हॉलमार्किंगच्या नियमातून ‘या’ व्यापाऱ्यांना आणि दागिन्यांना सूट\nअनिल अंबानींच्या ‘या’ तीन कंपन्यांमुळे गुंतवणुकदारांची चांदी; तीन महिन्यात 250% रिटर्न्स\nPHOTO | विठोबाला पांढरं सोवळं, तर रखुमाईला नऊवारी, निर्जला एकादशीनिमित्त रंगीबेरंगी फुलांनी सजली पंढरी\nफोटो गॅलरी45 mins ago\nMaharashtra Coronavirus LIVE Update : औरंगाबाद जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा कहर, आतापर्यंत 123 रुग्णांचा बळी\nMaharashtra News LIVE Update | कोरोनाच्या या काळात योग बनला आशेचा किरण – पंतप्रधान मोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://abhipendharkar.blogspot.com/2008/07/blog-post_11.html", "date_download": "2021-06-21T23:18:50Z", "digest": "sha1:EYLI56O55ET6KQW2QR7Z7T4HOGLRWWYV", "length": 20989, "nlines": 277, "source_domain": "abhipendharkar.blogspot.com", "title": "नस्ती उठाठेव: किस बाबा किस!", "raw_content": "\nजगाच्या उठाठेवी करण्याचं आणि मनाला येईल ते (अर्थात, फक्त स्वतःच) लिहिण्याचं एक खुलं व्यासपीठ\nसाधारणपणे डझनभर विवाहसंस्थांचे उंबरे झिजवल्यानंतर, चहा-पोह्यांचे पन्नासेक कार्यक्रम यथासांग पार पाडल्यानंतर आणि विवाहेच्छू युवतींच्या मनांच्या सागरांतल्या गर्तांमध्ये गटांगळ्या खाल्ल्यांनंतर आज \"हा हंत हंत' म्हणण्याची वेळ आमच्यावर आली आहे. म्हणजे, एवढ्या दिवसांची, आठवड्यांची, वर्षांची मेहन�� वायाच गेली म्हणायची विवाहेच्छू तरुणी या तरुणांचे व्यक्तिमत्त्व, पगार, घरची श्रीमंती, लफड्यांची पार्श्‍वभूमी, वाईट (नसलेल्या) सवयी, घरातल्या अडचणीच्या ठरू शकणाऱ्या गोष्टी (उदा. लग्न न झालेली नणंद, संसारातच पाय अडकलेली सासू वगैरे), घरातलं राहणीमान (वॉशिंग मशीन, फ्लॅट्रॉन टीव्ही, चारचाकी वगैरे), राहण्याचे ठिकाण (शक्‍यतो कोथरूड ः बिबवेवाडी, कॅम्प \"चालेल') आदी निकष लावून (सूचना ः निकष प्राधान्यक्रमानुसार असतीलच, असे नाही.) नवऱ्याची निवड करतात, असा आमचा आतापर्यंत समज होता. त्यासाठी कधी नव्हे ते पार्लरमध्ये जाऊन केसांचे सेटिंग, (पुरुष मसाजरकडून) फेस मसाज, डिझायनर कपडे वगैरे अप-टु-डेट राहण्याचा आमचा प्रयत्न चालला होता. पण हाय रे कर्मा विवाहेच्छू तरुणी या तरुणांचे व्यक्तिमत्त्व, पगार, घरची श्रीमंती, लफड्यांची पार्श्‍वभूमी, वाईट (नसलेल्या) सवयी, घरातल्या अडचणीच्या ठरू शकणाऱ्या गोष्टी (उदा. लग्न न झालेली नणंद, संसारातच पाय अडकलेली सासू वगैरे), घरातलं राहणीमान (वॉशिंग मशीन, फ्लॅट्रॉन टीव्ही, चारचाकी वगैरे), राहण्याचे ठिकाण (शक्‍यतो कोथरूड ः बिबवेवाडी, कॅम्प \"चालेल') आदी निकष लावून (सूचना ः निकष प्राधान्यक्रमानुसार असतीलच, असे नाही.) नवऱ्याची निवड करतात, असा आमचा आतापर्यंत समज होता. त्यासाठी कधी नव्हे ते पार्लरमध्ये जाऊन केसांचे सेटिंग, (पुरुष मसाजरकडून) फेस मसाज, डिझायनर कपडे वगैरे अप-टु-डेट राहण्याचा आमचा प्रयत्न चालला होता. पण हाय रे कर्मा \"हेचि फळ काय मम तपाला' असे म्हणण्याची वेळ आमच्यावर अमेरिकेतल्या एका संशोधनाने आणली आहे.\nसोबत या संशोधनाचा \"महाराष्ट्र टाइम्स'मधील धागा जोडला आहे. या धाग्याने आमच्या भावी संसाराच्या सुखी स्वप्नांना टराटरा फाडले आहे. (अगदी हिमेश रेशमिया स्वरांन फाडतो, तसे) म्हणजे, विवाहेच्छू तरुणांकडे असलेली \"उत्तमरीत्या चुंबन घेण्याची कला' ही तरुणींना सर्वाधिक आकर्षित करते तर\nआम्हाला ही माहिती अगदीच नवी होती. एकतर हल्लीच्या मुली एवढ्या सुधारल्या आहेत, याची आम्हाला सुतराम कल्पना नव्हती. कांद्यापोह्यांच्या कार्यक्रमात मुली अगदी पायाने जमीन उकरत नसल्या, तरी अगदीच नाकाने कांदे सोलत नाहीत, असा आमचा आपला एक समज होता. पण पहिल्याच कार्यक्रमात एका आधुनिक उपवर तरुणीने आम्हाला पोह्यांच्या बशीसह तोंडघशी पाडले चक्क \"एचआय���्ही टेस्ट' केली आहे काय, हे विचारून चक्क \"एचआयव्ही टेस्ट' केली आहे काय, हे विचारून नशीब, तिने रिपोर्टची झेरॉक्‍स आणून द्यायला सांगितली नाही\nतेव्हापासूनच मुलींच्या आधुनिकतेचा अंदाज यायला लागला होता. पण हा म्हणजे कहर झाला. उत्तम चुंबनकला, हीच मुलींवर प्रभाव टाकण्याची एकमेव कला आहे, हे तेव्हा कळले असते, तर पहिल्याच मुलीला भेटल्यावर आमचा ऑफिसातला हुद्दा सांगण्याआधी उत्तम चुंबनाचे प्रात्यक्षिकच आम्ही दाखवले असते\nअर्थात, चुंबनातले आम्ही कुणी जाणकार तज्ज्ञ नव्हे. पण वर्षानुवर्षं चुंबनाची जी प्रात्यक्षिकं आम्ही रुपेरी पडद्यावर पाहत आलो आहोत, त्यांचा प्रत्यक्षात उपयोग करण्याची ही नामी संधी होती. बाकी, चुंबनकला अवगत नाही, म्हणून आमची प्रेयसी आम्हाला टाकून दुसऱ्यावर प्रभावित होण्याचा प्रश्‍नच नव्हता. कारण, मुदलात, त्यासाठी आधी कुणी आमच्यावर भाळणं आवश्‍यक होतं त्यामुळं चुंबनकलेत तरबेज होण्यासाठी चहापोह्यांच्या कार्यक्रमाव्यतिरिक्त दुसरं माध्यम नव्हतं.\n\"तुमच्या मुलीबरोबर थोडं एकांतात मोकळेपणानं बोलायचं आहे,' असं म्हटलं, तरी अनेक भावी वधुपित्यांची साधारणपणे द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी भीष्माचार्यांची झाली होती, तशी द्विधा मनःस्थिती व्हायची. कुणीकुणी तर दारामागे टपून राहायचे. आता आम्ही काय त्यांच्याच घरात तिचा विनयभंग करणार होतो का पण छे\nपण ही बातमी वाचून आमच्यापुढे साक्षात तो ऐतिहासिक प्रसंग उभा राहतो. \"\"तुमच्या मुलीचं चुंबन घेऊन मला तिला \"इम्प्रेस' करायचं आहे,'' असं आम्ही या वधुपित्यांना सुचवत आहोत. मग भर मांडवातून मुलगी पळून गेल्यानंतर आनंदानं नाचणाऱ्या \"दिल है के मानता नहीं'मधल्या अनुपम खेरसारखे हे वधुपिते आम्हाला डोक्‍यावर घेऊन नाचताहेत.\n\"\"घे, घे. मस्त चुंबन घे. इम्प्रेस कर तिला'' असं म्हणून प्रोत्साहन देत आहेत. ती मुलगी लाजून चूर होत आहे. आपला चेहरा उंचावून डोळे मिटून आमच्या बाहुपाशात विलीन होण्यासाठी आतुर होत आहे...मग ती आमच्या चुंबनकलेवरून आम्ही तिच्या बाळांचे सुयोग्य जन्मदाते ठरू शकतो का, याची पारख करून निवड करणार आहे....\n...आणि अचानक आमची तंद्री खाडकन भंग होते.\n\"\"अहो, बटाटे किसून देणार आहात ना किस करायचाय ना एकादशी आणि दुप्पट खाशी तुमचीच असते. उठा आता नाहीतर किस-बिस काही मिळणार नाही नाहीतर किस-बिस काही मिळणार नाही'' आमच्या सौभाग्यवतींची मृदु साद कानी पडते आणि जीव पुन्हा घाबराघुबरा होतो...\nहा हा हा... एकदम सही...\nपण आजकाल, मटा चा Times of India होतोय असं नाही वाटंत [तसे सगळीच मराठी वृत्तपत्रं इंग्रजाळत आहेत, पण तरी मटा फ़ारच आघाडीवर दिसतंय.]\nमिसळ हा भराभर उरकण्याचा नाश्ता नाही, तर ती एक शास्त्रीय संगीताची बहारदार मैफल आहे. मैफलीच्या आधी तिची जागा निश्चित करावी लागते, श्रोते कोण ...\nआकर्षणाचीच विस्तारित संकल्पना म्हणजे \"क्रेझ'. अमक्‍याची क्रेझ आलेय, तमक्‍याची क्रेझ आलेय, असं आपण नेहमी म्हणत असतो. आपणही अनेकदा त...\nआज भल्या पहाटे पावणेपाच वाजता पुण्यात पोचलो. \"शेमी'लक्‍झरीतल्या शेकंडलास्ट शीटमुळे (शेशेशी) पार आपटून-धोपटून निघालो. त्यातनं कोकरूड...\nदाराची कडीसुद्धा वाजणार नाही, याची काळजी घेत ती दबक्या पावलांनी घराबाहेर पडली. तिला प्रचंड धाकधूक वाटत होती. कुणी आपल्याला बघणार तर नाह...\n`` आरती, काय गं , कुठे होतीस एवढे दिवस अचानक गायब झालीस काही फोन नाही, निरोप नाही `` वीणा जराशी वैतागलीच होती. `` बाई अहो गावाला गेल्...\nरत्नागिरीत पत्रकारितेला सुरुवात केली, तेव्हा तिथल्या ` रत्नागिरी एक्स्प्रेस ` या स्थानिक दैनिकात अनिल जोशी या सहकाऱ्याकडे भाषांतराची जबाबद...\nलहानपणी सुट्या लागल्यावर आजोळी शिपोशीत राहायला जायचो. तीन मामेभावंडं आणि मी, असा दंगा असायचा. कधी गुरं राखणं, कधी नदीवर आंघोळ, कधी आंब्याच...\nवाघा border च्या `बीटिंग रिट्रीट` समारंभाचे अनेक फोटो पेप्रात छापले होते, त्याची वर्णनं वाचली आणि ऐकली होती, भाषांतरितही केली होती. तरीही वा...\nनमस्कार. सगळ्यात आधी मी तुम्हाला माझी ओळख करून देतो. माझं नाव आहे, कोटिभास्कर सदाशिव गोडबोले. (हे म्हणजे ` चौथी अ ` यत्तेतल्या मुला...\nभाऊ महाराज बोळात राहत असताना अनंत चतुर्दशी म्हणजे आम्हाला पर्वणी वाटायची. दुपारी बाराला मंडईतून कसबा गणपतीची पालखी रवाना व्हायची. तिला हात...\nभाऊ महाराज बोळात राहत असताना अनंत चतुर्दशी म्हणजे आम्हाला पर्वणी वाटायची. दुपारी बाराला मंडईतून कसबा गणपतीची पालखी रवाना व्हायची. तिला हात...\nइथे काय काय वाचाल\nउमाळे आणि उसासे (8)\nयत्र तत्र कुत्रं... (4)\nमु. पो. पुण्यनगरी, India\nआधी पत्रकारिता करून आता मुक्त लिखाणाच्या क्षेत्रात शक्य होईल ते आणि शक्य होईल तिथे व्यावसायिक लेखनाचा प्रयत्न करतोय. अधूनमधून वेळ मिळालाच, तर हे स्वान्त सुखाय लिखाण.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=407%3A2012-01-20-09-49-42&id=227609%3A2012-05-18-18-24-14&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=411", "date_download": "2021-06-21T23:27:40Z", "digest": "sha1:V4J6HXWMY2AZ2ID3NENNDILLS4NRLR3D", "length": 21083, "nlines": 16, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "बुक-अप : गाळलेल्या जागा भरणारा लेखक", "raw_content": "बुक-अप : गाळलेल्या जागा भरणारा लेखक\nगिरीश कुबेर - शनिवार, १९ मे २०१२\nअहमद रशीद हा मूळचा चळवळय़ा. तो पत्रकार झाला, अफगाणिस्तानतल्या उलथापालथींचा एक मोठा काळ त्यानं पाहिला आणि त्यानं लिहिलेलं तालिबान हे महत्त्वाचं पुस्तक ठरलं..\nपुढल्या पुस्तकांसाठी त्यानं विषय निवडले तेही कुणीच जिथं पाहात नाही, पोहोचत नाही, असे\nअहमद रशीद पहिल्यांदा भेटला गोविंदराव तळवलकरांच्या लेखातून. अमेरिका, सोव्हिएत रशिया.. त्यांच्यातलं ते अत्यंत ज्वलनशील असं शीतयुद्ध. त्याच्यातच अफगाणिस्तानात सोव्हिएत रशियानं केलेली घुसखोरी आणि त्यामुळे या वैराण देशात रशियाचं व्हिएतनाम करण्याची अमेरिकेला मिळालेली संधी.. हे सगळं समजावून घेताना जाम मजा येत होती. मुळात आपल्याकडे मराठी वर्तमानपत्रांत आंतरराष्ट्रीय घटनांचं विश्लेषण ‘टाइम’, ‘न्यूजवीक’ वगैरेंच्या मदतीशिवाय करणारी फार मंडळी नाहीत. त्या काळात त्यामुळे गोर्बाचेव यांचं ते ग्लासनोस्त आणि पेरिस्त्रोयका म्हणजे काय हे तपशिलात समजावून घेण्यात फार वेळ जायचा आणि त्यात त्या वेळी काही इंटरनेट नव्हतं आणि त्यामुळे काही गुगल करायचीही सोय नव्हती. चांगलं काही समजावून घ्यायचं असेल तर चांगली पुस्तकं वाचायला पर्याय नव्हताच. आताही तो नाहीच म्हणा, पण तेव्हा चांगली पुस्तकं सहज मिळायचीही नाहीत. परत मिळाली तर परवडतील की नाही, हाही मुद्दा होता.\nत्या काळात अहमद रशीद याच्या ‘तालिबान’ या अप्रतिम पुस्तकाचं परीक्षण गोविंदरावांनी केलं होतं. या सगळ्या परिसराचं आकर्षण आधीही होतंच. त्यामुळे त्या विषयावर जे जे उत्तम लिहून येतंय, ते सगळं संग्रहित करायचा छंदच लागला. त्यात रशीदचं ‘तालिबान’ पहिल्यांदा हाती लागलं. ते वाचल्यावर, कोणतंही चांगलं पुस्तक वाचल्यावर येतो तसा- एक सुन्नपणा येतो. वर्तमानपत्र, अन्य माध्यमं तालिबान वगैरे विषयावर किती अर्धवट माहितीवर लिहीत असतात, याची जाणीव करून देणारं ते पुस्तक होतं. ते वाचलं आणि रशीद आवडायला लागला.\nपत्रकारिते�� काही काही जागा हेवा वाटाव्या अशा असतात. म्हणजे जातिवंत वार्ताहराला आपण त्या परिसरात असायला हवं, असं वाटतंच वाटतं. अफगाणिस्तान, प. आशिया हे असे परिसर. पुढे तेलावरच्या पुस्तकांच्या निमित्ताने प. आशियाचं वाळवंट बऱ्यापैकी पायाखालून घालता आलं, पण अफगाणिस्तान मात्र दूरचाच राहिला. रशीदच्या पुस्तकांमुळे तो जवळ आला. त्या अर्थानं रशीद भाग्यवान. त्याला या परिसरातून बातमीदारी करायला मिळाली. वार्ताहरांच्या हातावर वेगळी काही भाग्यरेखा असते की नाही माहीत नाही, पण ती रशीदच्या हातावर तरी नक्कीच असावी, कारण नेमक्या वेळी नेमक्या ठिकाणी हजर राहण्याचा भाग्ययोग त्याच्या आयुष्यात आला आणि महत्त्वाचं म्हणजे त्यानंही त्या क्षणांचं सोनं केलं.\nम्हणजे डिसेंबर महिन्यातल्या कुडकुडत्या सकाळी कंदाहारच्या रिकामटेकडय़ा बाजारपेठेत एका चहाच्या टपरीवर हा बसला होता. अशा ठिकाणी ज्या शिळोप्याच्या गप्पा होतात, त्याच वायफळतेत तो वेळ घालवत होता आणि त्या रस्त्याच्या टोकाला जरा काही झुंबड उडाली. अशा रिकाम्या वातावरणात कशानंही उत्सुकता निर्माण होते आणि माणसं दोन घटका गंमत बघायला तयारच असतात. तसंच काहीसं इथेही असेल असंच त्याला वाटलं. म्हणून सुरुवातीला त्यानं जरा दुर्लक्षच केलं, पण गडबड आणि उत्सुकता वाढली तसा तो उठला. तिकडे गेला. तर समोर रणगाडे- रांगेत- एकामागून एक येत होते.. नीट पाहिल्यावर त्याला दिसलं : ते सोव्हिएत रशियन बनावटीचे आहेत. ते पाहिलं आणि त्याच्यातला वार्ताहर जागा झाला.\nकारण ती सोव्हिएत रशियाच्या अफगाणिस्तानातील घुसखोरीची सुरुवात होती. १९७९ साली जेव्हा रशियन फौजा या बकाल देशात घुसल्या तेव्हा तो क्षण नोंदविण्यासाठी रशीद तिथं हजर होता. त्याच्याआधी बरोबर एक वर्ष (१९७८ मध्ये) अफगाणिस्तानात बंड झालं होतं आणि महम्मद दौद यांची सत्ता स्थानिकांनी उलथून पाडली होती. त्या परिसरातील एकूणच यादवीचा तो आरंभ होता. त्याही वेळी रशीद काबूलमध्ये होता आणि जे काही घडत होतं त्याची जिवंत बातमीदारी करीत होता.\nएखाद्या विषयाचा ध्यास असेल तर त्याच्याशी संबंधित चांगले योगायोगही आपल्या आयुष्यात घडू लागतात. असं होतं बऱ्याचदा. रशीदच्या बाबतीतही तसं घडलं. त्यामुळे नजीबुल्लाह यांना भर चौकात तालिबान्यांनी दिलेली फाशी असू दे वा बामियानच्या बुद्धाचं उद्ध्वस्त होणं ���सू दे, रशीदला बऱ्याच गोष्टींचं साक्षीदार होता आलं. इतकंच नाही तर पुढे अफगाण प्रश्नावर मॉस्को, वॉशिंग्टन, जेद्दाह, लंडन.. अशा अनेक ठिकाणी वेगवेगळय़ा निमित्तानं घडणाऱ्या चर्चा-परिसंवादांना जाता आलं. हे सगळं त्यानं मनापासून केलं, कारण त्याचा जीव त्या अफगाणिस्तानच्या रगेल मातीत गुंतलाय. इतका की, पदवी घेतल्यानंतर बलुचिस्तानात तो क्रांतिबिंती करण्याच्या प्रयत्नात होता. त्या वेळी पाकिस्तानचे लष्करशहा जनरल अयुब खान आणि याह्याखान यांच्याविरोधात बंडाळी करवण्याचा काहींचा प्रयत्न होता. त्याची तयारी बलुचिस्तानात सुरू होती, पण ते काही जमलं नाही. आपले गुडघे-ढोपरे फोडून घेऊन हरलेली ही पोरं सगळी मायदेशी परतली. हा उठाव तर चांगलाच फसला. तेव्हा आता पुढे काय, हा प्रश्न होता. अशा दिशा माहीत असलेल्या, पण वाट चुकलेल्यांसाठी एक उत्तम पर्याय नेहमी असतो वर्तमानपत्रं. रशीदनं बरोबर तोच निवडला आणि तो बातमीदार बनला. लंडनचं ‘द टेलिग्राफ’, पुढे ‘फार ईस्टर्न इकॉनॉमिक रिव्ह्यू’, नंतर ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ अशा मातबर दैनिकांत त्याला या सगळय़ा अशांत टापूंवर लिहायची संधी मिळाली. लंडनच्या ‘टेलिग्राफ’साठी तर तब्बल २० र्वष त्यानं अफगाणिस्तानातून बातमीदारी केली आणि हे सगळं केव्हा तर अफगाणिस्तान खदखदत होता तेव्हा तर अफगाणिस्तान खदखदत होता तेव्हा त्यामुळे रशीद आज अफगाणिस्तानवरचा भाष्यकार म्हणून ओळखला जात असेल तर ते साहजिकच म्हणायला हवं.\nत्याची पुस्तकं महत्त्वाची ठरतात ती याचमुळे आणि परत एकाच वर्षी निरनिराळ्या दिवाळी अंकांत १० रिपोर्ताज, १२ कथा वगैरे लिहिण्याच्या फंदात तो न पडल्यामुळे त्याच्याकडे असा सणसणीत ऐवज असतो आणि तो पूर्ण मन लावून तो पुस्तकात ओततो. ‘तालिबान : मिलिटंट इस्लाम, ऑइल अँड फंडामेंटलिझम इन सेंट्रल एशिया’ हे त्याचं पहिलं पुस्तक. किती र्वष घेतली असतील त्यानं ते लिहायला मध्य आशियाचा हा अप्रतिम दस्तावेज तयार करायला त्यानं तब्बल २० र्वष घेतली. इतका चांगला रियाज झाल्यावर उत्तम स्वर न लागला तरच नवल. हे त्याचं पुस्तक इतकं लोकप्रिय झालं की जवळपास पाच-सहा र्वष ते कायम बेस्ट सेलर यादीत क्रमांक एकवर राहिलं. २००१ सालच्या सप्टेंबर महिन्यात जेव्हा न्यूयॉर्कमधले वर्ल्ड ट्रेड सेंटरचे ते दोन ट्विन टॉवर्स दहशतवादी हल्ल्यात कोसळले. त्यानंतर काही काळ अमेरिकेची सुरक्षा यंत्रणा बधिर झाली होती. अमेरिकेच्या कानाखाली इतका मोठा जाळ कोणीच कधी काढलेला नव्हता. तेव्हा भानावर आल्यानंतर अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणांना तालिबान्यांची संपूर्ण, साद्यंत माहिती हवी होती. तेव्हा रशीदच्या ‘तालिबान’मधील शब्दन् शब्द सुरक्षा यंत्रणांनी छिनून काढला. नंतर तर तालिबानवरचं अधिकृत पुस्तकच बनलं ते.\nया एकाच पुस्तकाच्या यशानं रशीदला शांत केलं नाही. तो लिहिताच राहिला. वेगवेगळ्या नियतकालिकांत, कधी ‘न्यूयॉर्कर’मध्ये तर कधी सीएनएन वाहिनीवर रशीद सतत चर्चेत राहिला. त्यामुळे माझ्यासारख्या त्याच्या चाहत्यांची कधीच उपासमार झाली नाही. एरवी ती झाली असती. याचं कारण असं की, ताजिकिस्तान, उजबेकिस्तान, अझरबैजान वगैरे नावं आपण फक्त पुस्तकांत किंवा प्रचंड बरंवाईट- बऱ्याचदा वाईटच- घडलं तर वर्तमानपत्रांतच वाचलेली असतात. ते देश म्हणजे काही मोठय़ा बाजारपेठा नव्हेत. तेव्हा तिथं माध्यमांना काही रस नाही. त्यामुळे या साऱ्या प्रदेशाविषयी माहितीचा मोठाच बारमाही दुष्काळ असतो. त्याला बऱ्याच प्रमाणात रशीदची पुस्तकं उतारा ठरली. हा सगळा परिसर जैव-राजकीय स्थिरतेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, पण अगदी दरिद्री आहे आणि त्यामुळे अर्थातच त्याकडे कुणाचं लक्ष नाही. ही सगळ्यांनीच गाळलेली जागा रशीदनं अलगद भरून काढली. त्यातूनच त्याचं पुढचं पुस्तक आलं ‘जिहाद : द राइज ऑफ मिलिटंट इस्लाम इन सेंट्रल एशिया’. त्याचंही उत्तम स्वागत झालं. अर्थात एव्हाना तालिबान, अल कईदा.. वगैरे नावं सगळ्यांच्याच तोंडावर येऊन पडली होती. त्यामुळे हे पुस्तक काही ‘तालिबान’इतकं गाजलं नाही. असं होतंच. अर्थात पुस्तक गाजणं हा काही त्याच्या गुणवत्तेचा निकष असू शकत नाही. अभ्यासूंसाठी या पुस्तकाचं महत्त्वही तितकंच आहे. खूप तपशिलात जाऊन रशीद लिहितो.\nत्याचं नंतरचं पुस्तक म्हणजे ‘डिसेंट इंटू केऑस : द युनायटेड स्टेट्स अँड द फेल्युअर ऑफ नेशन बिल्डिंग इन पाकिस्तान, अफगाणिस्तान अँड सेंट्रल एशिया’. हे थोडंसं विखुरलेलं आहे. म्हणजे त्याचे अनेक ठिकाणचे लेख त्यात आहेत. त्यामुळे त्याची वाचनीयता काही कमी झाली आहे, असं नाही.\nरशीद पाकिस्तानात राहतो, लाहोरला. या सगळ्या परिसराविषयी त्याची मतं अभ्यासातून बनलेली आहेत. काही आपल्याला पटणार नाहीत. उदाहरणार्थ काश्मीरची तुलना ��ो पॅलेस्टिनशी करतो. त्याच्या युक्तिवादाला पुष्टी देणारेही बरेच आहेत. तेव्हा त्याच्या मताचा अनादर करणे हे योग्य नाही.\nगेल्याच महिन्यात त्याचं ताजं पुस्तक आलंय. ‘पाकिस्तान ऑन द बिं्रक : द फ्यूचर ऑफ अमेरिका, पाकिस्तान अँड अफगाणिस्तान’. ते अजून वाचायचंय, पण त्याच्या आधीच्या पुस्तकांइतकीच प्रामाणिक मतं त्याच्या याही पुस्तकात असतील असं मानायला जागा आहे, कारण वर्तमानातल्या अनेक गाळलेल्या जागा त्यानं भरून काढलेल्या आहेत, आपल्या लिखाणानं. दखल घ्यायला हवी अशीच ही कामगिरी आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://cmnews.co.in/saree-for-women-hot-new-releases-most-wished-for-most-gifted-party-wear-saree-for-women-hot-new-releases-most-wished-for-most-gifted-party-wear-half-sarees-offer-designer-below-500-rupees-latest-des-2/", "date_download": "2021-06-21T23:15:49Z", "digest": "sha1:AVDPBZ6GU6I3FXLFX2IHYZYATJVOMXWQ", "length": 15147, "nlines": 211, "source_domain": "cmnews.co.in", "title": "Saree For Women Hot New Releases Most Wished For Most Gifted Party Wear Saree For Women Hot New Releases Most Wished For Most Gifted Party Wear Half Sarees Offer Designer Below 500 Rupees Latest Design Under 300 Combo Art Silk New Collection 2020 In Latest With Designer Blouse Beautiful For Women Party Wear Sadi Offer Sarees Collection Kanchipuram Bollywood Bhagalpuri Embroidered Free Size Georgette Sari Mirror Work Marriage Wear Replica Sarees Wedding Casual Design With Blouse Material – CMNEWS", "raw_content": "\nओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीसपदी मंगल भुजबळ यांची नियुक्ती\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\nइनामी जमीन घोटाळ्यांमध्ये जिल्हाधिकार्‍यांना विभागीय आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश\nअंबाजोगाई येथील ‘स्वाराती’ रूग्णालयातील व्हेंटिलेटरही तशीच पडून; आ.सतीश चव्हाण यांचा खोचक सवाल\nकलासम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचे निधन\nम्युकर मायकोसिसचे राज्यात पंधराशे रूग्ण; पुढील दहा दिवस अत्यंत महत्त्वाचे :आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती\nखत दरवाढीच्या निषेधार्थ केंद्र सरकारचा पुतळा जाळून स्वाभिमानी शेतकरी संघटना गुरुवारी प्रचंड आक्रमक आंदोलन छेडणार\nदेशपातळीवरील सौंदर्य स्पर्धेत श्रीरामपूरची रश्मी शिंदे द्वितीय\nदेशपातळीवरील सौंदर्य स्पर्धेत श्रीरामपूरची रश्मी शिंदे द्वितीय\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*अखेर नरभक्षक बिबटया जेरबंद; वनविभागाची कामगिरी\n*आष्टीतील तालुक्यातील एकाला कोरोनाची बाधा*\n*राज्यातील शिक्षकांना SCERT देणार गुगल क्लासरूम चे ऑनलाईन प्रशिक्षण*\nओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीसपदी मंगल भुजबळ यांची नियुक्ती\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\nअण्णांच्या राळेगण मध्ये साडी वाटप करताना दोघांना पथकाने पकडले » CMNEWS\nअहमदनगर: १३४ रूग्णांना डिस्चार्ज तर ८३ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर\nदक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांची भेट\nपरळीत कोविड लसीकरण सराव फेरी चा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आरंभ\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*अखेर नरभक्षक बिबटया जेरबंद; वनविभागाची कामगिरी\n*आष्टीतील तालुक्यातील एकाला कोरोनाची बाधा*\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*अखेर नरभक्षक बिबटया जेरबंद; वनविभागाची कामगिरी\n*आष्टीतील तालुक्यातील एकाला कोरोनाची बाधा*\n*राज्यातील शिक्षकांना SCERT देणार गुगल क्लासरूम चे ऑनलाईन प्रशिक्षण*\n*राज्यातील शिक्षकांना SCERT देणार गुगल क्लासरूम चे ऑनलाईन प्रशिक्षण*\n*आष्टीतील कोरोना बाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू*\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,��ष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटचं पुण्यात कनेक्शन, महिलेसह तिघांना अटक*\n*दिवाळी तुमची दवाखान्यात जाणार कायआज जिल्ह्यात 200 कोरोना ग्रस्तांची भर*\n*बीड जिल्ह्याचा कोरोना corona कमी होतोय पण आष्टीचा वाढला\nअण्णांच्या राळेगण मध्ये साडी वाटप करताना दोघांना पथकाने पकडले » CMNEWS\nअहमदनगर: १३४ रूग्णांना डिस्चार्ज तर ८३ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर\nदक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांची भेट\nपरळीत कोविड लसीकरण सराव फेरी चा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आरंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://mr.zopin-lcd.com/20x2-Character-LCD-Display.html", "date_download": "2021-06-21T21:40:41Z", "digest": "sha1:TSWBLFQ324NM542KSEXIZHWEIPQWK2ZR", "length": 17292, "nlines": 277, "source_domain": "mr.zopin-lcd.com", "title": "सानुकूलित 20 एक्स 2 कॅरेक्टर एलसीडी डिस्प्ले उत्पादक आणि पुरवठादार - चायना फॅक्टरी - शेन्झेन झाओपिन टेक कंपनी, लि.", "raw_content": "\nग्राफिक मोनो एलसीडी डिस्प्ले\nकॅरेक्टर मोनो एलसीडी डिस्प्ले\nघर > उत्पादने > मोनो एलसीडी डिस्प्ले > कॅरेक्टर मोनो एलसीडी डिस्प्ले > 20x2 कॅरेक्टर एलसीडी डिस्प्ले\nग्राफिक मोनो एलसीडी डिस्प्ले\nकॅरेक्टर मोनो एलसीडी डिस्प्ले\n16x2 कॅरेक्टर एलसीडी डिस्प्ले\n20x2 कॅरेक्टर एलसीडी डिस्प्ले\n12232 ग्राफिक एलसीडी डिस्प्ले\n24064 ग्राफिक एलसीडी डिस्प्ले\n20x2 कॅरेक्टर एलसीडी डिस्प्ले\n20x2 कॅरेक्टर एलसीडी डिस्प्ले अंगभूत आहे कंट्रोलर आयसी एसटी 7066 यू -0 ए सह 8-बिट पॅरलल इंटरफेस -6800 सीरिज ï¼, एसटीएन-ब्लू-नेगेटिव्ह एलसीडी (80 सेगमेंट्स आणि 16 कॉमन्स), 20 एक्स 2 कॅरेक्टर डॉट-मॅट्रिक्स, 6 ओ â € ™ घड्याळ पहाण्याची दिशा, व्हाइट एलईडी बॅकलाइट\n20x2 कॅरेक्टर एलसीडी डिस्प्लेची उत्पादन सूचना\nआम्ही 20x2 कॅरेक्टर एलसीडी डिस्प्ले पुरवतो तो एक 20x2 वर्ण डॉट-मॅट्रिक्स एलसीडी मॉड्यूल आहे. यात 80 विभाग आणि 16 कॉमन्सचे बनलेले एक एसटीएन पॅनेल आहे. एलसीएम 6800 मालिका इंटरफेसद्वारे मायक्रोकंट्रोलरद्वारे सहजपणे प्रवेश केला जाऊ शकतो.\n20x2 कॅरेक्टर एलसीडी डिस्प्लेची उत्पादन वैशिष्ट्ये\n1/16 कर्तव्य, 1/5 बायस\n6 Oâ € ™ घड्याळ\n20x2 कॅरेक्टर एलसीडी डिस्प्लेचे उत्पादन यांत्रिक वैशिष्ट्य\n20x2 कॅरेक्टर एलसीडी डिस्प्लेचे उत्पादन रेखांकन\n20x2 कॅरेक्टर एलसीडी डिस्प्लेचे उत्पादन इंटरफेस पिन वर्णन\nतार्किकतेसाठी वीज पुरवठा (+ 5.0 व्ही)\nनोंदी निवडा. 0: सूचना नोंदणी (लिहिण्यासाठी) व्यस्त ध्वजांकित करा: अ‍ॅड्रेस काउंटर (वाचनासाठी) 1: डेटा रजिस्टर (लिहिण्यासाठी आणि वाचण्यासाठी)\nवाचन किंवा लेखन निवडा. 0: 1 लिहा: वाचा\nडेटा वाचणे / लिहिणे प्रारंभ करते.\nई â € œHâ € असतो तेव्हा डेटा वाचा;\nE च्या घसरत्या काठावर डेटा लिहा\n20x2 कॅरेक्टर एलसीडी डिस्प्लेचे उत्पादन गुणवत्ता नियंत्रण\nपॅकेज आणि शिपमेंट करण्यापूर्वी, प्रत्येक उत्पादनाची गुणवत्ता चांगली आहे हे सुनिश्चित करण्यासाठी मूळ तंत्रज्ञानाची तपासणी आमच्या तंत्रज्ञ आणि क्यूसी कार्यसंघाद्वारे एक-एक करुन केली जाईल.\nशिपमेंटपूर्वी आम्ही आमच्या मानक तपासणीनुसार वस्तूंची काटेकोरपणे तपासणी करू.\n20x2 कॅरेक्टर एलसीडी डिस्प्लेची वितरण, वहन आणि वेगळे करणे\n1). देय अटी: टी / टी, वेस्टर्न युनियन.\n2). शिपिंग: यूपीएस, ईएमएस, डीएचएल, टीएनटी, फेडएक्स किंवा हवाई मार्गाद्वारे तत्काळ वितरण.\n3). वितरण वेळ: स्टॉकमधील वस्तूंसाठी 3 दिवस, वस्तुमान उत्पादन वस्तूंसाठी 6-8 आठवडे.\n4). पॅकेजिंग तपशील: वाहतुकीची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी फोम बॉक्ससह अँटी-स्टॅटिक बॅगमध्ये पॅक.\n5). वितरण तपशील: 1 ते 30 दिवस. वितरण शुल्क उत्पादनांचे वजन आणि परिमाणांवर अवलंबून असते.\n6). नमुने: आमची कंपनी दर्जेदार चाचणी किंवा इतर व्यावसायिक हेतूंसाठी नमुने ऑफर करते, परंतु आम्ही आपल्याला नमुने आणि फ्रेटसाठी पैसे देण्यास सांगत आहोत.\nप्रश्नः एमओक्यू म्हणजे काय\nउत्तरः साधारणपणे आपण भिन्न उत्पादने निवडल्यास, आमचे मोकॅलो भिन्न असेल.\nप्रश्न: वितरण वेळेचे काय\nउत्तरः एलसीडी उत्पादनांना डिपॉझिट मिळाल्यानंतर 6-8 आठवडे तयार करावे लागतात.\nप्रश्न: आपल्या उत्पादनास काही हमी आहे का\nएक: होय, आम्ही आमच्या उत्पादनांसाठी 12 महिन्यांची वॉरंटी ऑफर करतो. गैरवापर, दुर्दैवी वागणूक आणि अनधिकृत बदल आणि दुरुस्ती यांमुळे होणारे नुकसान आमच्या वॉरंटीद्वारे झाकलेले नाही.\nप्रश्नः आपली देय द्यायची पद्धत कोणती आहे\nउत्तरः आम्ही सहसा देय पद्धती स्वीकारतो की टी / टी, वेस्टर्न युनियन .50-100% जमा आणि देय रकमेवर शिपिंग करण्यापूर्वी शिल्लक. आपण स्वीकारलेले कोणते पेमेंट मार्ग खरेदीदार निवडू शकतात.\nप्रश्न: आपली शिपिंग पद्धत काय आहे\nउत्तरः आम्ही शिपिंगची सर्वसमावेशक पद्धती प्रदान करतो.\nछोट��या प्रमाणात ऑर्डरसाठी आम्ही यूपीएस एअर-एक्स्प्रेस किंवा डीएचएल / फेडेक्स / टीएनटी / ईएमएस एक्सप्रेस सेवेद्वारे पाठवितो, ते सुरक्षित आणि वेगवान आहे.\nचीनमधील खरेदीदारांच्या मालवाहू एजंटद्वारे आम्ही मोठ्या प्रमाणात ऑर्डर पाठवतो, आम्ही हवाई वाहतूक किंवा सीटरनस्पोर्टेशनद्वारे देखील जहाज पाठवू शकतो.\nप्रश्नः आपण सानुकूल सोल्यूशन ऑफर करता\nएक: होय, मानक उत्पादने खरेदीदाराच्या आवश्यकता पूर्ण करू शकत नसल्यास आम्ही सानुकूल समाधान देऊ शकतो.\nगरम टॅग्ज: 20x2 कॅरेक्टर एलसीडी डिस्प्ले, चीन, उत्पादक, पुरवठा करणारे, फॅक्टरी, चीनमध्ये मेड, सानुकूलित, स्टॉकमध्ये, बल्क, कोटेशन, उच्च गुणवत्ता\nआय 2 सी एलसीडी मॉड्यूल रास्पबेरी पाईएलसीडी मॉड्यूल सूर्यप्रकाश वाचनीयएलसीडी मॉड्यूल st7735एलसीडी मॉड्यूल योजनाबद्धएलसीडी मॉड्यूल एसपीआयएलसीडी मॉड्यूल 20 x 2नमुनेदार 16 एक्स 2 एलसीडी मॉड्यूल16 एक्स 2 एलसीडी डिस्प्ले मॉड्यूल2-ओळ 16 वर्ण एलसीडी मॉड्यूल\nग्राफिक मोनो एलसीडी डिस्प्ले\nकॅरेक्टर मोनो एलसीडी डिस्प्ले\nकृपया खालील फॉर्ममध्ये आपली चौकशी करण्यास मोकळ्या मनाने. आम्ही 24 तासांत आपल्याला प्रत्युत्तर देऊ.\n1602 कॅरेक्टर एलसीडी डिस्प्ले\n16x2 कॅरेक्टर एलसीडी डिस्प्ले\n20x4 कॅरेक्टर एलसीडी डिस्प्ले\n4.3 इंच एचडीएमआय एलसीडी डिस्प्ले\n5 इंच एचडीएमआय एलसीडी डिस्प्ले\n7 इंच एचडीएमआय एलसीडी डिस्प्ले\nपत्ता: कक्ष 606, टॉवर बी, शेंहुआ बिल्डिंग, सोनघे उत्तर रोड, सॉन्गगॅंग स्ट्रीट, बाओन जिल्हा, शेन्झेन, गुआंग्डोंग, चीन\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nOLED प्रदर्शन डिझाइनमध्ये वारंवार विचारले जाणारे प्रश्न2019/12/06\nएलईडीपेक्षा ओएलईडीची चमक लक्षणीय जास्त का आहे\nकॉपीराइट 2019 शेन्झेन झाओपिन टेक कंपनी, लि. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/chhattisgarh/", "date_download": "2021-06-21T21:32:29Z", "digest": "sha1:LACTIRQJYK56Z3FWAVKDAJEBWT5C3XUC", "length": 14247, "nlines": 178, "source_domain": "policenama.com", "title": "chhattisgarh Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून प्रसिद्ध बिल्डर अमित लुंकडला…\nशिवसेनेचा भाजपच्या बालेकिल्ल्यात सर्जिकल स्ट्राईक, 10 नगरसेवक शिवबंधन बांधणार\nपुणे विद्य���पीठात यंदाच्या शैक्षणिक वर्षात योगा हा नवा अभ्यासक्रम सुरु\nCGBSE 12th Board Exam 2021 : 1 जूनपासून सुरू होत आहेत बोर्ड परीक्षा; घरातून परीक्षा देण्याचे…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - छत्तीसगढ माध्यमिक शिक्षण बोर्ड (सीजीबीएसई) ने राज्यात 12वीच्या बोर्ड परीक्षांच्या(12th Board Exam) आयोजनासंबंधी अनेक निर्देश जारी केले आहेत. माहितीनुसार, परीक्षा केंद्रांवर 1 जून ते 5 जूनच्या दरम्यान इयत्ता 12…\nUnlock India : जूनच्या पहिल्या आठवड्यापासून खुला होऊ लागेल देश, आरोग्य मंत्रालयाने दिला सावधगिरीने…\nBlack Fungus symptoms : AIIMS चे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितली ’ब्लॅक फंगस’ची 5 प्रमुख…\nकलेक्टर साहेबांची मग्रुरी…रस्त्यावर आपटून फोडला तरूणाचा मोबाइल, थोबाडीतही मारली (Video)\n 24 तासात 3.48 लाख नवी प्रकरणे, 3.55 लाख लोकांना…\nनवी दिल्ली : वृत्त संस्था - देशात कोरोना संसर्गाचा वेग थोडा कमी झाला आहे. लागोपाठ दुसर्‍या दिवशी म्हणजे बुधवारी सुद्धा संक्रमितांपेक्षा बरे होणार्‍यांची संख्या जास्त होती. देशात मागील 24 तासात 3 लाख 48 हजार 529 प्रकरणे समोर आली तर 4200…\nआता एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी RT-PCR टेस्ट नाही गरजेची; केंद्राचा महत्त्वपूर्ण निर्णय\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे. रुग्णसंख्याही कमी होत आहे. ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यानुसार, विविध राज्यांत लॉकडाऊनसदृश्य अनेक…\nCOVID-19 in India : देशात कोरानाचे ‘तांडव’ 24 तासात 4.1 लाख नवे पॉझिटिव्ह,…\nनवी दिल्ली : वृत्त संस्था - कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने देशात हाहाकार माजवला आहे. देशात आता दररोज कोरोनाच्या नवीन रूग्णांची संख्या 4 लाखाच्या पुढे जात आहे. मागील 24 तासात देशात कोरोनाचे 4 लाख 1 हजार 228 नवीन रूग्ण समोर आले आहेत, तर…\n होमिओपॅथिक औषधाचे सेवन केल्याने एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू, 5 जणांची प्रकृती…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. अवघा देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. असे असतानाच छत्तीसगडमधून एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे.…\nपोलिसांनी इशारा करताच दुचाकीस्वाराची उडाली ‘भंबेरी’; पळ काढल्यानंतर पोलिसांनी पकडलं,…\nपोलीसनामा ऑनलाइ�� टीम - दुचाकीवरून हिऱ्यांची तस्करी करणाऱ्या दोघांना छत्तीसगड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे 440 हिरे जप्त केले असून त्याची किंमत सुमारे 50 लाख असल्याचे सांगितले जात आहे. एकाच वेळी 440 हिरे सापडण्याची…\nमहाराष्ट्राबाबत थोडं टेन्शन झालं कमी, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यात दररोज 60 हजारांहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण…\nNeena Gupta | नीना गुप्ताच्या प्रेग्नंसीदरम्यान जेव्हा…\nIndia VS New Zealand Final | पूनम पांडेने पुन्हा केलं मोठं…\nActor Chetan Hansraj | … म्हणून प्रसिद्ध अभिनेता चेतन…\narrested TV actresses | चोरीच्या प्रकरणात 2 अभिनेत्रींना…\nRamayan Serial | ‘रामायण’मधील ’सुमंत’चे निधन;…\n राज्य सरकार 5 वर्ष चालणार, तिन्ही पक्ष…\nप्रताप सरनाईकांच्या लेटरबॉम्बनंतर राजकीय चर्चांना उधाण,…\nPune Crime Branch | दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद; गुन्हे…\n शरद पवारांचा ‘हा’ पहिला प्रयत्न…\nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून…\nपेट्रोल-डिझेलने नव्हे, आता ‘या’ इंधनावर धावणार…\nशिवसेनेचा भाजपच्या बालेकिल्ल्यात सर्जिकल स्ट्राईक, 10…\nAmarnath Yatra Canceled | अमरनाथ यात्रा कोरोना महामारीमुळे…\nपुणे विद्यापीठात यंदाच्या शैक्षणिक वर्षात योगा हा नवा…\nPune Crime News | 11 नागरिकांची तब्बल 3 कोटी 59 लाख रुपयांची…\nमहाराष्ट्राचा ‘दशरथ मांझी’ : 22 दिवसात खोदली 20 फुटांची…\nBank Privatisation | मोदी सरकारचा मोठा निर्णय, देशातील…\npune municipal corporation | पुणे महापालिकेच्या निवडणूक…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून प्रसिद्ध बिल्डर अमित…\nAvinash Bhosle | ईडीकडून प्रसिध्द बिल्डर अविनाश भोसले आणि त्यांच्या…\nThird wave of Corona | नव्या संकटाची चाहूल\n 1 रुपयांत मिळणार वायरलेस Earbuds;…\nRain Rest | राज्यात आगामी 2 दिवसासाठी हवामान विभागाकडून कोठेही अलर्ट…\nMP Girish Bapat | ‘राष्ट्रवादी पश्चिम महाराष्ट्रातील एक छोटासा पक्ष’\nGoogle ने न्यूयॉर्कमध्ये उघडले ज��ातील पहिले रिटेल स्टोअर\nकाश्मीरमध्ये सुरक्षा दलाबरोबरील चकमकीत 3 अतिरेकी ठार; 10 लाखांचे बक्षीस असलेला मुदासिर पंडित ‘ढेर’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://ruralindiaonline.org/en/articles/%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95/", "date_download": "2021-06-21T21:48:12Z", "digest": "sha1:E6JVNRQ2VE2IQD5UZTANSSO7MQPIWEYY", "length": 17557, "nlines": 177, "source_domain": "ruralindiaonline.org", "title": "बीजरक्षक", "raw_content": "\nराजस्थानमध्ये पिढ्यान् पिढ्या जे बाया करत आल्या आहेत, तेच चमनीबाई मीना करतायत - स्थानिक बियाणं जतन करून देशी ज्ञानाचं संवर्धन\nचमनी मीना यांना आपलं वय नीटसं आठवत नाही, पण अन्नाला पूर्वी चांगली चव होती, हे मात्र त्यांना चांगलंच आठवतं: \"सगळी चव बदलली आता. आता पूर्वीसारखा स्वाद येत नाही. देशी बीच राहिलं नाहीये. वेगवेगळं वाण मिळणं तर मुश्किलच होऊन बसलंय.\"\nराजस्थानमधील उदयपूर शहराच्या वेशीला लागून असलेल्या घाटी गावात राहणाऱ्या चमनीबाई, ज्यांच्या मते त्यांचं वय ८० च्या दरम्यान असावं, लहान असल्यापासून बी साठवतायत. चमनीबाईंना त्यांनी त्यांच्या नवऱ्यासोबत मिळून घर कसं बांधलं आणि शेती कशी सुरु केली, निव्वळ उदरनिर्वाहासाठी किती कष्ट उपसावे लागायचे, हे आठवतं. तरी, त्या म्हणतात, त्यांच्या तरुणपणी जीवन आणि जेवण दोन्हीही चांगले होतं.\nकित्येक वर्षं चमनीबाई आणि त्यांचे कुटुंबीय डझनभर स्थानिक वाण जतन करीत आले आहेत. त्यांनी आपलं ज्ञान आता आपल्या सुनांकडे सोपवलं आहे. \"बायका बी चांगलं जपू शकतात,\" त्या म्हणतात. \"आम्ही त्यांची निगा राखतो, आणि त्या कशा रुजवायच्या, हे पण आम्हाला ठाऊक असतं. ही सगळी प्रक्रिया तपशीलाशी निगडित आहे.\"\nचमनीबाई शेतकऱ्याला बी किती महत्त्वाचं आहे, ते समजावून सांगतायत\nत्यांचं लग्न झालं तेंव्हा चमनीबाईच्या सुना, चंपाबाई आणि डॉलीबाई, यांना बियाण्याचं जतन आणि संवर्धन कसं करायचं ते माहित नव्हतं. गेल्या अनेक वर्षांत त्यांनी आपल्या सासूकडे पाहून त्यांचं पारंपरिक ज्ञान आणि कौशल्य हस्तगत केलंय. आता, दशकभरानंतर त्या आपण शिकलेलं सारं काही मला दाखवायला उत्सुक होत्या.\nचमनीबाई त्यांच्या दोन्ही सुनांसोबत\nह्या कुटुंबात धान्य साठवण्याकरिता मातीची मोठी भांडी वापरली जातात. स्थानिक, नैसर्गिक वस्तूंपासून बनविलेली ही भांडी धान्य थंड ठेवतात.\nघरी बनविलेल्या मातीच्या कणगीत बी एकसंध राहतं\nबियाणं कोरडं रा���ावं म्हणून भांड्याला असलेलं मोठं छिद्र वाळलेल्या मक्याची कणसं लावून बुजवून टाकतात. कीड लागू नये म्हणून भांड्याला बाहेरून रॉकेल, कडुनिंब आणि राख यांचा लेप देण्यात येतो.\nमक्याची वाळलेली कणसं बियांचं संरक्षण करतात\nचांगल्या लाल भोपळ्याच्या बिया पुढील हंगामासाठी राखल्या जातात\nमीना कुटुंबीयांकडे बिया असलेले मोठाले भोपळे जतन करून ठेवले जातात. कधीकधी, तर खास बांधून घेतलेल्या भिंतींमागे ‘कोठी’त बी साठवलं जातं. तिथे बी सुरक्षित राहतं.\nपन्नालाल, एक स्थानिक कार्यकर्ते, या कुटुंबाच्या साठवणीची पद्धत पाहतायत\n\"मला आठवतं एकदा आमच्या गावात पूर आला होता,\" चमनीबाईं सांगतात. \"१९७३ ची गोष्ट आहे, आणि गावातील सगळी घरं उद्ध्वस्त झाली होती. आमच्या सगळ्या सामानाची नासधूस झाली होती, पण मला सर्वांत जास्त काळजी होती ती बियांची. माझ्यासाठी ते मोलाचं होतं, अन् आजही माझ्याकडे ते बी आहे. बी शेतकऱ्याच्या जीवनाचा सर्वांत महत्त्वाचा भाग आहे.\"\nकाही वर्षांपूर्वी, या कुटुंबाने बीज संवर्धन आणि देवाणघेवाण करण्याचा उपक्रम चालू केला, ज्यामुळे त्यांना बीमोड होत चाललेलं वाण स्थानिक शेतकऱ्यांसोबत वाटता आलं. शेतकरी या उधारीची परतफेड दीडपट बी परत देऊन करत असत.\nचमनीबाईंचं कुटुंब स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी जैविक शेती करत असलं, तरी सध्या बाजारात काय विकलं जातं याचा दबाव मोठा आहे. \"गावातले बरेच शेतकरी मला विचारतात की आम्ही सरकारने दिलेली मोफतची बी-बियाणं अन् कीटकनाशकं का घेत नाही म्हणून. ते मला मूर्खात काढतात. पण, ते पीक आणि हे सारखं नाहीच. आम्ही घरी ते कधीच खात नाही,\" त्यांचा मुलगा, केसाराम मीना म्हणतो.\nचमनीबाईंचा मुलगा, केसाराम यांचा चेहरा आपल्या लहानशा शेताबद्दल सांगताना खुलतो .\nकित्येक दशकं हे कुटुंब संमिश्र पीक घेत आलंय. आजही, ते दर तीन महिन्यांनी आपलं पीक बदलतात. पण, बाजारावर अधिकाधिक अवलंबून राहिल्याने त्याचा गावावर वाईट परिणाम होत आहे. कुटुंबांना त्यांच्या गरजा भागवण्या इतपत अन्न पिकवणंदेखील जमेनासं झालंय, आणि आपला आहार सकस व्हावा म्हणून बाजारात जावं लागतंय. चमनीबाई सांगतात की, त्या लहान असताना सारं काही त्यांच्या शेतातच पिकवलं जात असे. बाजारात फक्त त्यांना मीठ आणायला जावं लागायचं.\nघरी खाण्यासाठी साठवून ठेवलेला गावरान मका\nत्यांचे पती जिवंत अस��ाना, त्या म्हणतात, बाहेरचं वातावरण फार वेगळं होतं. \"पूर्वी चांगला पाऊस व्हायचा, म्हणून आम्हाला पाण्याची टंचाई कधीच जाणवली नाही. आता, ही एक समस्या झालीये. त्यात भर म्हणून गरमीदेखील वाढली आहे.\"\nभारतातील बऱ्याच शेतकरी ह्या स्त्रिया आहेत, पण त्या त्यांच्या कामासाठी ओळखल्या जात नाहीत. ग्रामीण भारतात बियाण्याची कधी कधी \"पुरुष\" किंवा \"स्त्री\" – त्यांच्या आर्थिक मूल्यावरून – अशीही वर्गवारी केली जाते. पुरुष बीज जास्त फायदा मिळवून देणारं, जसं की कापूस, तंबाखू आणि कॉफी यांसारखी नगदी पिकं. भाज्या आणि काही डाळी स्त्री - बीज म्हणून ओळखल्या जातात, कारण त्या कुटुंबाचं पोषण करतात.\nएक शेतकरी आपल्या कामावर : बऱ्याच स्त्रिया शेती करतात, पण त्यांच्या कामाची गणना होत नाही\nपन्नालाल पटेल, एक शेतकरी आणि कार्यकर्ते, मेवाड प्रांतातील महिला शेतकऱ्यांसोबत बीज संरक्षण पद्धती आणि शेतीसमूहांवर काम करत आहेत. त्यांनी जैविक शेतीवर अवलंबून राहणं किती कठीण आहे, हे त्यांनी समजावून सांगितलंय. \"आम्ही मेवाड प्रांतातील महिला गटांसोबत मिळून त्यांच्या पिकापासून बाजारात विकण्यासाठी मूल्यवर्धित वस्तू बनविल्या. पण, उत्पादन टिकवून ठेवणं कठीण होतं. पैशाचा वापर आणि पीक घेण्यात अडचणी येऊ लागल्या. व्यावसाय टिकवणं महिलांना कठीण जातं कारण त्यांना घरून नेहमी पाठिंबा मिळतोच असं नाही. त्या आपलं कुटुंब आणि अर्थार्जन एकाच वेळी सांभाळत असतात. स्थानिक बी ऱ्हास पावत चाललंय.\"\nपन्नालाल पटेल यांच्याशी चर्चा करताना मीना कुटुंबीय\nसुदैवाने, चमनीबाई यांची नातवंडं कुटुंबाची जैविक शेतीची परंपरा चालू ठेवण्यास इच्छुक आहेत. त्यांना आपल्या आजीच्या कामाचं आणि ज्ञानाचं मूल्य ठाऊक आहे पण अशाने प्रगती करणं कठीण होत चालल्याची ते कबुली देतात.\nचमनीबाईंच्या कुटुंबाचं शेत, जिथे ते घरच्या वापरासाठी जैविक पीक आणि विकायला नगदी पिकांची लागवड करतात .\nदरम्यान, जनुकीय संकरित बियाणं वापरण्यास राजस्थानमध्ये मोठं प्रोत्साहन दिलं जात आहे, ज्याचा बरेच कार्यकर्ते आणि शेतकरी विरोध करताहेत. आपल्याच स्वतःच्या शेतात काय पिकवायचं यासाठी झगडत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्या आता आणखी वाढू शकतात. यातून शेतकऱ्यांना नव्या धोरणांचं वाट धरणं भाग पडू शकतं आणि त्यातून आपलं आणि आपल्या कुटुंबांचं पोट भरणं अवघड होत जाणार आहे.\nपाहुणे, परमेश्वर आणि पाककला\nपारंपरिक राजस्थानी स्वयंपाकाचे विविध पदर\nपाहुणे, परमेश्वर आणि पाककला\nपारंपरिक राजस्थानी स्वयंपाकाचे विविध पदर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://tumchigosht.com/saraswati-sonawane-farming/", "date_download": "2021-06-21T21:59:17Z", "digest": "sha1:VT4DO3G7FH5LCUGFYIITXNCFSQLBX6FS", "length": 7317, "nlines": 81, "source_domain": "tumchigosht.com", "title": "उगीच नाही म्हणत जगाचा पोशिंदा, ८१ वर्षांच्या आजीने १ एकर ज्वारीचे क्षेत्र केले पक्ष्यांच्या नावावर – Tumchi Gosht", "raw_content": "\nउगीच नाही म्हणत जगाचा पोशिंदा, ८१ वर्षांच्या आजीने १ एकर ज्वारीचे क्षेत्र केले पक्ष्यांच्या नावावर\nउगीच नाही म्हणत जगाचा पोशिंदा, ८१ वर्षांच्या आजीने १ एकर ज्वारीचे क्षेत्र केले पक्ष्यांच्या नावावर\nजगात अशा व्यक्ती खुप कमी आहेत, ज्या आपल्या कुटूंबासोबतच समाजाचा आणि पर्यावरणात असलेल्या पशुपक्ष्यांचाही विचार करतात. याच यादीतले एक नाव म्हणजे इंदापुरच्या ८१ वर्षीय सरस्वती आजी.\nसरस्वती आजींचे पक्षीप्रेम पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. पक्षांना खाद्य मिळावे आणि त्यांना पाणी पिता यावे यासाठी आजींनी चक्क एक एकर जमीन राखून ठेवली आहे. त्यांच्या या कामाची सध्या सगळीकडेच चर्चा सुरु आहे.\nइंदापुरमध्ये राहणाऱ्या या आजींचे पुर्ण नाव सरस्वती भिमाराव सोनवणे असे आहे. त्यांचे लहानपणापासूनच पक्षांवर अपार प्रेम आहे. त्यामुळे आजींनी एक एकर जमीन पक्षांच्या नावे राखून ठेवली आहे, विशेष म्हणजे आजींची अडीच एकर जमीन असून उरलेली जमीन त्यांनी मुलां-बाळांना देण्याचा निर्णय घेतला आहे.\nआजींच्या एक एकर शेतीत ज्वारीचे पीक आहे. तसेच पक्षांना पाणी पिता यावे यासाठी त्यांनी पिण्याची पाण्याची सोय केली आहे. त्यासाठी त्यांनी शेतात काही ठिकाणी पाण्याच्या बॉटल ठेवलेल्या आहे.\nइंदापुरमध्ये उसाच्या क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे, तर ज्वारीचे क्षेत्र कमी कमी होत चालले आहे. त्यामुळे धान्यावर अवलंबून असलेल्या पक्षांना अडचण निर्माण झालेली आहे.\nत्यामुळे आजींनी एक एकराच्या शेतीत ज्वारीचे उत्पादन घेतले आहे. पिकातील जवळपास सर्वच ज्वारी पक्ष्यांनी खाल्लेली दिसते, तसेच त्यांच्यासाठी शेतीत पाणी पिण्यासाठी बॉटलही ठेवल्या आहे.\nअनेक ठिकाणी शेतातील ज्वारी बाजरीचे उत्पादन वाढण्यासाठी शेतकरी बाजरी ज्वारी खाणाऱ्य��� पक्ष्यांना हुसकावून लावत असतात. पण असे असाताना आजींना पक्ष्यांवर दाखवलेले प्रेम हे प्रेरणादायी आणि कौतुकास्पद आहे.\nindapursarswati sonwaneइंदापूरमराठी आर्टिकलसरस्वती सोनवणे\n१० वर्षाच्या चिमुकल्याने विकले ‘या’ कंपनीचे शेअर अन् एका झटक्यात झाला लखपती\nशेतकरी आंदोलन थांबले तर मी आत्महत्या करेल, असे म्हणणाऱ्या राकेश टिकैतांकडे आहे करोडोंची संपत्ती\n‘या’ चमत्कारामुळे ए आर रेहमानने स्विकारला होता मुस्लिम धर्म; नावाचा पण…\nबघा, ‘या’ माणसाने डोकं लावून स्वता:च केली वीज निर्मिती; सोशल मीडियावर…\n दोन्ही डोळे नसूनही ‘या’ मुलीने कळसुबाई शिखर केले सर\nठाण्याची ‘ही’ मराठमोळी मुलगी ठरली ऑस्ट्रेलियाची मिस इंडिया; वाचा तिची…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/akola/akola-news-withdrawing-money-account-looking-password-while-withdrawing-money-atm-368504", "date_download": "2021-06-21T22:11:07Z", "digest": "sha1:YKANHXZWTBSKLSYKTTK6JR5JVMZFLXWS", "length": 17467, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | एटीएममधून पैसै काढताना पासर्वड बघून खात्यातून काढले पैसे", "raw_content": "\nएटीएममधून पैसे काढण्यासाठी मदत करण्याच्या उद्देशाने एटीएम कार्डाची अदलाबदली करून व पासवर्ड बघून फसवणूक करणाऱ्या अट्टल चोरट्यास अटक करण्यात आली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पातूर पोलिसांच्या मदतीने केली.\nएटीएममधून पैसै काढताना पासर्वड बघून खात्यातून काढले पैसे\nअकोला ः एटीएममधून पैसे काढण्यासाठी मदत करण्याच्या उद्देशाने एटीएम कार्डाची अदलाबदली करून व पासवर्ड बघून फसवणूक करणाऱ्या अट्टल चोरट्यास अटक करण्यात आली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पातूर पोलिसांच्या मदतीने केली.\nलहान उमरी येथील शरद श्यामराव कलोरे (५०) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार १५ फेब्रुवारी २०२० रोजी जठारपेठ परिसरातील एसबीआयच्या एटीएममधून दुपारच्या वेळी ते पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी एका अनोळखी व्यक्तीने त्यांना मदत करण्याच्या उद्देशाने एटीएमचा पासवर्ड दाबण्यास सांगितले.\nतुषार पुंडकर हत्याकांडातील तीन आरोपींचा जामीन अर्ज नामंजूर\nत्यावेळी चोरट्याने तो पासवर्ड बघून घेतला. त्यानंतर पैसे निघत नसल्याचे सांगितले. त्यामुळे कलोरे तेथून निघून गेले. त्यानंतर कलोरे यांच्या खात्यातून २० हजार रुपये काढण्यात आल्याची तक्रार कलोरे यांनी सिव्हिल लाईन्स पोलिस ठाण्यात दिली होती.\nजिल्ह्यातील अकरा कोविड केअर सेंटर बंद\nअशाच प्रकारे एटीएम कार्ड बदलून फसवणूक झाल्याच्या तक्रारी सिव्हिल लाईन्स व पातूर पोलिस स्टेशनसह जिल्ह्यात नोंदविण्यात आल्याने पोलिस अधीक्षकांनी या प्रकरणांचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविला होता.\nत्यानुसार पातूर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक बायस ठाकूर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक सागर हटवार, सदाशिव सुळकर, नितीन ठाकरे, रफिक शेख, माजिद शेख, एजाज अहेमद, रवी इरचे, सायबर सेलचे गणेश सोनोने, ओम देशमुख, पातूरचे सोहिले खान यांनी तपास सुरू केला.\nनामांकीत डॉक्टरविरोधात विनयभंगाचा गुन्हा\nगोपनिय माहितीच्या आधारावर बदलापूर (ठाणे) येथील २५ वर्षीय युवक सागर बबन थोरात याला पातूर येथे शिताफीने अटक केली. त्यानंतर पोलिस तपासात त्याने अकोला व पातूर येथे केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली.\nगरजवंतांच्या घरातही पडतील दिवाळीच्या प्रकाशाची दोन किरणे\nआरोपीकडून दोन्ही गुन्ह्यातील ३१ हजार रुपये जप्त करण्यात आले. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शैलेश सपकाळ यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.\nकोरोनाचे अहवाल घटले; ९ नवे रुग्ण पॉझिटिव्ह, १८५ ॲक्टिव्ह रुग्ण\nअकोला ः कोरोना संसर्ग तपासणीचे अहवाल घटल्यामुळे सोमवारी (ता. २) जिल्ह्यात नऊ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे जिल्ह्यात आता कोरोनाग्रस्त ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होऊन १८५ झाली आहे. त्यासह एकूण रुग्णांची संख्या सुद्धा ८ हजार ४२८ झाली आहे. कोरोना संसर्ग तपासणीचे\nकोरोनाने घेतला आणखी दोघांचा बळी; ३७ नवे पॉझिटिव्ह\nअकोला ः कोरोना संसर्ग तपासणीचे शुक्रवारी (ता. २७) जिल्ह्यात ३७ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. याव्यतिरीक्त दोन रुग्णांचा मृत्यू सुद्धा झाला. त्यापैकी एक रुग्ण बार्शीटाकळी येथील ३५ वर्षीय पुरुष असून त्याला १३ नोव्हेंबर रोजी दाखल करण्यात आले होते. दुसरा रुग्ण जऊळखेड खुर्द, ता.\nखळबळजनक: एका महाराजाने केला दुसऱ्या महाराजांचा खून, काय असेल कारण\nमानोरा (जि.वाशीम) : बंजारा समाजाची काशी म्हणून ख्यात श्रीक्षेत्र उमरी खुर्द येथील सामकीमाता संस्थानचे वारसदार यांच्यात जुन्या वादातून झालेल्या मारहाणीत पंजाब उत्तमराव महाराज यांचा बुधवारी (ता.१) खून झाल्याची घटना घडली. मृतकाचा पुतण्या राहुल अजाबराव राठोड यांनी मानोरा पोलिस स्टेशनला दिलेल्य\nजिल्ह्यात आणखी दोन पोलिस ठाण्यांची पडणार भर\nअकोला ः शहर आणि जिल्ह्याचे वाढते परिक्षेत्र आणि त्या तुलनेत असलेल्या पोलिस ठाण्यांची संख्या पाहता अकोल्यात आणखी नव्या पोलिस ठाण्याची गरज आहे. हीच बाब लक्षात घेता बाळापूर आणि सिव्हिल लाईन्स पोलिस ठाण्याचे विभाजन करून आणखी नव्या दोन पोलिस ठाण्याची भर पडणार असल्याची माहिती आहे. तसा प्रस्तावही\nजनता कर्फ्यूचे झाले ‘कपल चॅलेंज’, पाच दिवसाचा कर्फ्यू एकाच दिवसात गुंडाळला\nअकोला : सोशल मीडियावर कधी कोणता ट्रेंड व्हायरल होईल याचा नेम नाही. मागील काही दिवसांपासून फेसबुकवर 'कपल चॅलेंज' हा ट्रेंड भलताच व्हायरल झालाय. फेसबुकचा वापर करणाऱ्यांनीही या ट्रेंडला प्रतिसाद देत पती-पत्नीचे वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळ्या पोझमधले फोटो टाकून एकमेकांना चॅलेंज दिल\nघरगुती वादातून पतीने केली पत्नीची हत्या, आरोपी पतीस अटक आणखी एकाचा शोध सुरू\nअकोला : कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची चाकू भोकसून हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (ता. १९) रात्री आपातापा रोडवरील दमानी रुग्णालय परिसरात घडली. संगीता प्रशांत इंगळे असे मृतक महिलेचे नाव आहे. या प्रकरणात आरोपी पती प्रशांत इंगळे याला तात्काळ तर फरार असलेला आरोपी विक्की गोपी यास सिव्ह\nनामांकीत डॉक्टरविरोधात विनयभंगाचा गुन्हा\nअकोला : कोरोनाच्या महामारीत जगभर डॉक्टर रुग्णांचे प्राण वाचवत आहेत. मात्र, वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणारी घटना अकोला शहरात घडली आहे.\nआता घेता येईल मोकळा श्वास, होणार कृत्रिम ऑक्सीजन प्लांटची उभारणी\nअकोला ः शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात प्रस्तावित १० केएल लिक्विड ऑक्सीजन टँकची उभारणी पूर्ण झाली आहे.\nतब्बल दोन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देऊन होता फरार; अखेर नागपूर पोलिसांनी आवळल्या मुसक्या\nनागपूर ः मेडिकलमध्ये उपचार घेत असलेल्या कैद्याने पोलिसांना गुंगारा देऊन पळ काढला होता. जवळपास दोन महिने फरार असलेल्या कैद्याला अखेर गुन्हे शाखा पोलिसांनी अकोल्यातून अटक केली. मजीद अहमद उर्फ बंबईया अब्बास अली (२९, रा. मोठा ताजबाग, सक्करदरा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.\nउमरी तालुक्यात सोयाबीन, कापसाची वाट लागली, शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा\nउमरी (जिल्हा नांदेड) : उमरी तालुक्यात परतीच्या पावसाने सतत हजेरी लावल्याने हाती आलेले पिकांचे नुकसान झाले असुन सोयाबीन, कापुस, हळद व अन्य पिकांची तर वाट लागली आहे. पेरणी खत- बियानांचा खर्च तरी निघेल की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूचे पाट वाहत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/satara/congress-vice-president-shivraj-more-demand-not-to-take-money-from-corona-patient", "date_download": "2021-06-21T23:48:06Z", "digest": "sha1:T4QRU2NESCFWUZTB3PTI4UIHWS6GWS2N", "length": 15587, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | कोरोनाबाधित मृतांच्या अंत्यसंस्कारास कोणतेही शुल्क नको; कॉंग्रेसची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी", "raw_content": "\nकोरोना बाधितांसह कुटुंबीयांची आर्थिक अडचण असतानाच बाधितांचा मृत्यू झाला, की नातेवाइकांना हॉस्पिटलचे बिल भरताना कसरत करावी लागते.\nकोरोनाबाधित मृतांच्या अंत्यसंस्कारास कोणतेही शुल्क नको\nसिद्धार्थ लाटकर/ सचिन शिंदे\nकऱ्हाड (सातारा) : कोरोना बाधितांचे (Coronavirus) कुटुंबीय मानसिकदृष्ट्या ढासळलेले असतात. त्या स्थितीत येथील पालिका शहराबाहेरील मृतांच्या अंत्यसंस्कारसाठी शुल्क आकारते आहे, तसे कोणतेही शुल्क आकारू नये, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे (Congress Vice-president Shivraj More) यांनी मुख्याधिकारी रमाकांत डाके (Ramakant Dake) यांच्याकडे केली. त्याबाबतचे निवेदन कॉंग्रेसतर्फे देण्यात आले. (Congress Vice-president Shivraj More Demand Not To Take Money From Corona Patient)\nकोरोना बाधितांसह कुटुंबीयांची आर्थिक अडचण असतानाच बाधितांचा मृत्यू झाला, की नातेवाइकांना हॉस्पिटलचे बिल भरताना कसरत करावी लागते. त्यातच मृत कोरोना रुग्णाच्या अंत्यसंस्कारासाठी नातेवाइकांना पैसे मोजावे लागतात. याबाबत मोरे म्हणाले, \"बाधितांच्या निधनानंतर त्यांचे कुटुंबीय व नातेवाईक आर्थिक व मानसिकदृष्ट्या खचलेले असतात. अशा स्थितीत मृत बाधितावर अंत्यसंस्कारसाठी पालिकेला पैसे भरावे लागतात. पालिकेने अंत्यसंस्कारासाठी कोणतेही शुल्क आकारू नये. मलकापूर, सातारा पालिका अंत्यसंस्कारसाठी कोणतेही शुल्क आकारत नाही. त्यामुळे कऱ्हाड पालिकेनेही बाहेरील कोरोना रुग्णांवर अंत्य���ंस्कारासाठी शुल्क आकारू नये.''\nराज्याच्या आराेग्य विभागापुढे उभे ठाकणार नवे संकट\nकऱ्हाडात चक्क कोरोनाग्रस्ताचा दुचाकीवरून फेरफटका\nकऱ्हाड (सातारा) : कोरोनाग्रस्तच (Corona Patient) दुचाकीवरून फिरत होता, असे पोलिसांनी आज केलेल्या नाकाबंदीत समोर आले असून या प्रकाराने यंत्रणा पूर्णपणे हादरली आहे. पोलिस उपाधीक्षक रणजीत पाटील (Deputy Superintendent Of Police Ranjit Patil) यांनी स्वतः रस्त्यात उभे राहुन भेदा चौकात नाकाबंदी क\nआज औरंगाबादमध्ये ४० केंद्रांवर लसीकरण, लसींचा साठा शिल्लक\nऔरंगाबाद: कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण (covid 19 vaccination) मोहीम जोरात सुरू झाली आहे. मात्र, लस उपलब्धतेची अडचण येत असल्याने लसीकरणावर परिणाम होत आहे. महापालिकेकडे सध्या ३ हजार ९८० लसीचा साठा शिल्लक आहे. सोमवारी (ता. २४ ) महापालिका क्षेत्रात ४० केंद्रांवर लसीकरण केले जाणार आहे (covishiel\nलसीकरण केंद्रावर सोमवारी १७ हजार डोस; खासगीत लसीकरण सुरू\nजळगाव : जिल्ह्यात लसींचा तुटवडा असल्याने अनेक लसीकरण केंद्रे बंद होती. त्यामुळे अनेकांना लसीकरणाअभावी परतावे लागले. सोमवार (ता. २४) पर्यंत १७ हजार कोव्हिशील्ड लशी येणार असल्याचे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले. यामुळे सर्वच केंद्रांवर लशी उपलब्ध असतील. दरम्यान, शहरात खासगी लसीकरण केंद्रे\nपुण्यात शुक्रवारी तीन आकडी रुग्णसंख्या; शनिवारी लसीकरण बंद\nपुणे : शहरात आज पुन्हा तीन आकडी रुग्ण सापडले आहेत, ही दिलाशाची बाब आहे. या नव्या रुग्णांसह पुण्यातील आजवरच्या एकूण रुग्णांची संख्या ही साडेचार लाखांच्या वर पोहोचली आहे. आज पुण्यातील अडीच हजार रुग्ण बरे झाले आहेत. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह पुण्यातील आजवरच्या एकूण बऱ्या झालेल्या रु\nCoronavirus : साताऱ्यात आज लसीकरण राहणार बंद; जाणून घ्या नेमकं कारण\nसातारा : जिल्ह्यात आता लसीकरणाचे (Corona Vaccination) नियम बदलून टाकले गेले आहेत. कोव्हॅक्सिन तर उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येतेय, तर कोव्हिशिल्डचे लसीकरण जिल्ह्यातील काही भागात सुरु आहे. मात्र, आज साताऱ्यात केवळ 5 हजार लस उपलब्ध होणार असल्याने बहुतांश लसीकरण केंद्र (Vaccination Center) बंद\nकोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी विलगीकरण कक्षाची गरज : सहकारमंत्री पाटील\nउंब्रज (सातारा) : ग्रामीण भागात कोरोनाने (Coronavirus) हात-पाय पसरले असून कोरोनाचा फैलाव होवू नये यासाठी संस्थात्मक विलगीकरणाची (Quarantine) ��रज आहे. उंब्रजचा विलगीकरण कक्ष (Quarantine centre) रुग्णांना दिलासा देणारा ठरेल, असा विश्वास सहकार व पणन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब\n तुम्हाला फोन आला असेल, तरच गुरुवारी लसीकरणासाठी जा\nकऱ्हाड (सातारा) : शहरात लसीचा तुटवडा आहे. उद्या (गुरुवारी) केवळ 20 कोव्हॅक्सिनची लस (Corona Vaccine) शहरात उपलब्ध राहणार असून कोरोना लस (Vaccination) घेणाऱ्यांची नोंदणी पालिकेने सक्तीची केली आहे. त्यामुळे पालिकेकडे नोंदणी झालेल्या 50 जणांना पालिकेने फोन करून कल्पना दिली आहे. तेवढ्याच लोकां\nनंदुरबार जिल्ह्यात कोरोना लसीकरणाने ओलांडला तीन लाखांचा टप्पा\nनंदुरबार : जिल्ह्यातील १९ लाख ८७ हजार ८७५ लोकांना कोरोना (corona) लसीकरणाचे (vaccination) उद्दीष्ट होते. त्यापैकी २ लाख ५१ हजार २६६ नागरिकांनी (citizens) (१७.२३ टक्के) लसीचा पहिला डोस घेतला आहे, तर ५० हजार ९४६ नागरिकांनी (३.४९) दोन्ही डोस घेतले आहेत. जिल्ह्यात कोरोना लसीचे तीन लाख डोस देण\nगृह विलगीकरणातील रुग्णाची अशी घ्या काळजी\nपुणे - राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. डबल म्युटंट नावाने ओळखल्या जाणाऱ्या या नव्या कोरोना स्ट्रेनमुळे रुग्णालयांमध्ये जागा अपुरी पडत आहे. लक्षणे न दिसणाऱ्या किंवा सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना गृह विलगीकरणात (होम क्वारंटाईन) राहण्याचा सल्ला दिला जात आहे. अशा वेळी\nससून 'व्हेंटिलेटरवर'; एकाच बेडवर होतायत तिघांवर उपचार\nपुणे : दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येने चित्र आणखीच विदारक होत चाललं आहे. काही ठिकाणी रुग्णांना बेड मिळेना झाला आहे, तर काही ठिकाणी दोन रुग्णांना एकाच बेडवर उपचारासाठी ठेवण्यात आलं आहे. विद्येचं माघेरघर असणाऱ्या पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/navneet-rana-lost-the-right-to-sit-in-the-loksabha", "date_download": "2021-06-21T22:22:58Z", "digest": "sha1:W65T4MPWZFQJZPFYMZ5TFFG3JZYNX5B7", "length": 10871, "nlines": 138, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | नवनीत राणा यांनी संसदेत जाऊच नये; आनंदराव अडसूळ यांची टीका", "raw_content": "\nनवनीत राणा यांनी संसदेत जाऊच नये; आनंदराव अडसूळ यांची टीका\nअमरावती : उच्च न्यायालयाकडून जात प्रमाणपत्र रद्द करतानाच (Case of caste certificate revoked) खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी मागासवर्गीयांसाठी राखीव असलेल्या मतदारसंघातून निवडणूक लढवून संविधानाची अवमानना केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे नवनीत राणा यांना संसदेत बसण्याचा कुठलाही अधिकार राहिलेला नाही (No right to sit in Parliament). त्याबाबत आम्ही लोकसभा अध्यक्षांना पत्र दिले आहे. तरीसुद्धा दखल न घेतल्यास शिवसेना लोकसभेत त्याबाबत रोखठोक भूमिका घेईल, अशी माहिती शिवसेना नेते व माजी खासदार आनंदराव अडसूळ (Former MP Anandrao Adsul) यांनी शुक्रवारी दिली. (Navneet-Rana-lost-the-right-to-sit-in-the-Loksabha)\nउच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शुक्रवारी (ता. ११) त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. नवनीत राणा यांनी मिळविलेले जातीचे दाखले पूर्णपणे खोटे ठरले आहे. आता त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र, आमच्याकडे असलेल्या सबळ पुराव्यांमुळे त्यांना तेथे देखील तोंडघशी पडावे लागेल, असे ते म्हणाले.\nहेही वाचा: किती ही हिंमत वनविभागाच्या जमिनीवरच पाडले प्लॉट\nन्यायालयाच्या निर्णयाचा मान ठेवत नवनीत राणा यांनी संसदेत जाऊच नये, तसे झाल्यास आम्ही निश्चित आवाज उठविणार, असे आनंदराव अडसूळ म्हणाले. विशेष म्हणजे ज्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे एकाप्रकारे संविधानाच्या संरक्षणाची जबाबदारी आहे, त्याच समितीमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मिलिभगतमुळे राणा यांना खोटी जात प्रमाणपत्रे व कागदपत्रे देण्यात आली, असा आरोपसुद्धा अडसूळ यांनी केला.\nआम्ही २०१४ तसेच २०१९ या दोन्ही कालावधीच्या लोकसभा निवडणुकी दरम्यान राणा यांना उमेदवारी अर्ज भरू देऊ नये, अशी विनंती निवडणूक आयोगाला वारंवार केली. मात्र, ती सुद्धा धुडकाविण्यात आली. मात्र, आता जात प्रमाणपत्र पडताळणी समिती आमच्या रडारवर असून काही लोकांची यादी तयार केली आहे. त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे आनंदराव अडसूळ यांनी सांगितले. पत्रपरिषदेला आमदार संजय रायमूलकर, जिल्हाप्रमुख सुनील खराटे, श्याम देशमुख, प्रवीण हरमकर, वर्षा भोयर, प्रकाश मंजलवार, प्रदीप वडनेरे यांच्यासह अन्य उपस्थित होते.\nहेही वाचा: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नागपूरच्या दौऱ्यावर; शिष्टमंडळाच्या घेणार भेटीगाठी\nसर्व लाभ करावे लागणार परत\nएकीकडे राणा दाम्पत्य उच्च न्यायालयाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाकडून सहा आठवड्यांचा स्थगनादेश मिळविल्याचा अपप्रचार करीत आहेत. मात्र, प्रत्यक्षात न्यायालयाने त्यांना जात प्रमाणपत्र सरेंडर करण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय खासदारकीच्या काळात त्यांना मिळालेले शासकीय भत्ते, राहण्याच्या खर्च भरावा असे निर्देश सुद्धा दिल्याचे आनंदराव अडसूळ यांनी सांगितले.\nशिवसैनिकांचा जल्लोष : खरे कोण, खोटे कोण\nअमरावती : खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांचे जातप्रमाणपत्र उच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आल्यानंतर स्थानिक शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. राजकमल चौक, सक्करसाथ, अंबागेट या परिसरात आतषबाजी करून शिवसैनिकांनी आनंद व्यक्त केला. हायकोर्टाचा हा निर्णय म्हणजे सत्याचा विजय (The decision of\nनवनीत राणा जात प्रमाणपत्र : खासदारकी रद्द होण्याची शक्यता किती\nनागपूर : अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या (amravati loksabha constiuncy) खासदार नवनीत राणांचे (mp nanneet rana cast certificate case) जात प्रमाणपत्र खोटे असल्याची याचिका शिवसेना नेते आनंदराव अडसूळ (shivsena leader anandrao adsul) यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर सुनावणी घेत र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.uber.com/global/mr/cities/toronto/?utm_medium=rideoptions&utm_source=uber&utm_term=wpkyPzXmMUnSRZnSM9xFrRnvUkkTQj2hI27fVA0", "date_download": "2021-06-21T23:48:09Z", "digest": "sha1:LQRJK4TLNADE5P2IW5CAFD7IDPQQDX4W", "length": 8408, "nlines": 194, "source_domain": "www.uber.com", "title": "टोरांटो: a Guide for Getting Around in the City | Uber", "raw_content": "\nToronto मध्ये Uber सह अगोदरच राईड आरक्षित करा\nUber सह Toronto मध्ये राईड आरक्षित करून तुमच्या योजना आज पूर्ण करा. 30 दिवस आधीपर्यंत, कोणत्याही वेळी आणि वर्षाच्या कोणत्याही दिवशी राईडची विनंती करा.\nतारीख आणि वेळ निवडा\nतुम्ही प्रवास करत असताना 24/7 समर्थन, जीपीएस ट्रॅकिंग आणि आपत्कालीन सहाय्य यासारख्या सुरक्षितता वैशिष्ट्यांसह घरी ज्यांचा आनंद घेता तीच वैशिष्ट्ये मिळवा.\nटोरांटो मध्ये Uber Eats द्वारे डिलिव्हरी केलेले रेस्टॉरंटचे पदार्थ\nसर्व टोरांटो रेस्टॉरंट्स पहा\nऑर्डरPizza आता डिलिव्हरी करा\nऑर्डरSushi आता डिलिव्हरी करा\nऑर्डरIndian आता डिलिव्हरी करा\nऑर्डरDesserts आता डिलिव्हरी करा\nऑर्डरBubble tea आता डिलिव्हरी करा\nऑर्डरConvenience आता डिलिव्हरी करा\nऑर्डरChinese आता डिलिव्हरी करा\nऑर्डरHealthy आता डिलिव्हरी करा\nऑर्डरMexican आता डिलिव्हरी करा\nऑर्डरAlcohol आता डिलिव्हरी करा\nऑर्डरThai आता डिलिव्हरी करा\nऑर्डरBurgers आता डिलिव्हरी करा\nआमचा निनावी डेटा शहरी नियोजक आणि स्थानिक नेत्यांना पायाभूत सुविधा आणि ट्रांझिटविषयक त्यांच्या निर्णयांसाठी माहिती ���ुरवण्याकरता शेअर केला जातो.\nमदत केंद्रास भेट द्या\nमाझी माहिती विकू नका (कॅलिफोर्निया)\nआम्ही ऑफर करत असलेल्या\nआम्ही ऑफर करत असलेल्या\nUber कसे काम करते\nतुमच्या पसंतीची भाषा निवडा\nगाडी चालवण्यासाठी आणि डिलिव्हरीसाठी साइन अप करा\nरायडर खाते तयार करा\nUber Eats सह ऑर्डर डिलिव्हरी\nगाडी चालवण्यासाठी आणि डिलिव्हरीसाठी साइन इन करा\nराईड घेण्यासाठी साइन इन करा\nUber Eats सह ऑर्डर डिलिव्हरी करण्यासाठी साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://cmnews.co.in/oomph-womens-georgette-saree-with-blouse-piece/", "date_download": "2021-06-21T21:47:12Z", "digest": "sha1:5W2AK75XXIQKPEMLVXQMCEOMZ7364NVH", "length": 15424, "nlines": 229, "source_domain": "cmnews.co.in", "title": "OOMPH! Women’s Georgette Saree with Blouse Piece – CMNEWS", "raw_content": "\nओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीसपदी मंगल भुजबळ यांची नियुक्ती\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\nइनामी जमीन घोटाळ्यांमध्ये जिल्हाधिकार्‍यांना विभागीय आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश\nअंबाजोगाई येथील ‘स्वाराती’ रूग्णालयातील व्हेंटिलेटरही तशीच पडून; आ.सतीश चव्हाण यांचा खोचक सवाल\nकलासम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचे निधन\nम्युकर मायकोसिसचे राज्यात पंधराशे रूग्ण; पुढील दहा दिवस अत्यंत महत्त्वाचे :आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती\nखत दरवाढीच्या निषेधार्थ केंद्र सरकारचा पुतळा जाळून स्वाभिमानी शेतकरी संघटना गुरुवारी प्रचंड आक्रमक आंदोलन छेडणार\nदेशपातळीवरील सौंदर्य स्पर्धेत श्रीरामपूरची रश्मी शिंदे द्वितीय\nदेशपातळीवरील सौंदर्य स्पर्धेत श्रीरामपूरची रश्मी शिंदे द्वितीय\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*अखेर नरभक्षक बिबटया जेरबंद; वनविभागाची कामगिरी\n*आष्टीतील तालुक्यातील एकाला कोरोनाची बाधा*\n*राज्यातील शिक्षकांना SCERT देणार गुगल क्लासरूम चे ऑनलाईन प्रशिक्षण*\nओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीसपदी मंगल भुजबळ यांची नियुक्ती\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\nअण्णांच्या राळेगण मध्ये साडी वाटप करताना दोघांना पथकाने पकडले » CMNEWS\nअहमदनगर: १३४ रूग्णांना डिस्चार्ज तर ८३ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर\nदक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांची भेट\nपरळीत कोविड लसीकरण सराव फेरी चा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आरंभ\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*अखेर नरभक्षक बिबटया जेरबंद; वनविभागाची कामगिरी\n*आष्टीतील तालुक्यातील एकाला कोरोनाची बाधा*\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*अखेर नरभक्षक बिबटया जेरबंद; वनविभागाची कामगिरी\n*आष्टीतील तालुक्यातील एकाला कोरोनाची बाधा*\n*राज्यातील शिक्षकांना SCERT देणार गुगल क्लासरूम चे ऑनलाईन प्रशिक्षण*\n*राज्यातील शिक्षकांना SCERT देणार गुगल क्लासरूम चे ऑनलाईन प्रशिक्षण*\n*आष्टीतील कोरोना बाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू*\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटचं पुण्यात कनेक्शन, महिलेसह तिघांना अटक*\n*दिवाळी तुमची दवाखान्यात जाणार कायआज जिल्ह्यात 200 कोरोना ग्रस्तांची भर*\n*बीड जिल्ह्याचा कोरोना corona कमी होतोय पण आष्टीचा वाढला\nअण्णांच्या राळेगण मध्ये साडी वाटप करताना दोघांना ��थकाने पकडले » CMNEWS\nअहमदनगर: १३४ रूग्णांना डिस्चार्ज तर ८३ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर\nदक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांची भेट\nपरळीत कोविड लसीकरण सराव फेरी चा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आरंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://cmnewsindia.com/%E0%A4%AE%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0/", "date_download": "2021-06-21T23:16:26Z", "digest": "sha1:MDFTC5D4COU6A6R7JC27LPLHZYHOJZMZ", "length": 10722, "nlines": 85, "source_domain": "cmnewsindia.com", "title": "ममता बॅनर्जी यांच्या विरुद्ध कसब्यात आंदोलन -", "raw_content": "\nन्यु आर्या फाऊंडेशन च्या वतीने सिंहगड रोड येथील महालक्ष्मी मंदिरामध्ये जागतिक योग दिन साजरा करण्यात आला\nरविंद्र गोलर ठरले सर्वोत्कृष्ट रिजन चेअरपर्सन\nपुण्यातील विद्यार्थ्यांनी सादर केली आसामाच्या माती आखाड्यातील योगासने\nमहा एनजीओ फेडरेशनतर्फे राज्यस्तरीय ‘योगयज्ञात’ १०० ठिकाणी योग शिबीरे- महा एनजीओ फेडरेशन तर्फे पुण्यातून आयोजन : संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी १०० ठिकाणी योगा\nआगामी पुणे महानगरपालिका रासप स्वबळावर लढणार – महादेव जानकर\nममता बॅनर्जी यांच्या विरुद्ध कसब्यात आंदोलन\nMay 5, 2021 May 5, 2021 cmnewsindia\t0 Comments\tममता बॅनर्जी यांच्या विरुद्ध कसब्यात आंदोलन\nममता बॅनर्जी यांच्या विरुद्ध आंदोलन करताना आमदार मुक्ताताई टिळक व कार्यकर्ते\nममता बॅनर्जी यांच्या विरुद्ध कसब्यात आंदोलन\nपुणे;5: पाश्चीम बंगाल मधील निवडणुकी नंतर बंगाल मध्ये भा ज पा कार्यकर्त्यांवर हल्ले होत आहेत जवळपास २८ कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या हत्या झाल्या आहेत बंगाल मध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे त्या पार्श्वभूमीवर आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज सामाजिक अंतर राखत आंदोलन करण्यात आले\nया वेळी बोलताना आमदार मुक्ता ताई टिळक म्हणाल्या बंगाल मधील निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी च्या तीन वरून सत्यत्तर जागा आल्या आहे त्याचा राग बहुदा ममता दिदींच्या बांगलादेशी गुंडाना आला असावा बंगाल मध्ये अराजकता माजली आहे त्यामुळे ममता बॅनर्जी तसेच त्यांच्या गुंडांचा निषेध करावा तितका थोडा आहे\nहे आंदोलन कसबा मतदारसंघाच्या ६ प्रभागात घेण्यात आले\nया आंदोलनाचे आयोजन मतदारसंघाच्या आमदार मुक्ताताई टिळक यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष प्रमोद कोंढरे सरचिटणीस छगन बुलाखे राजेंद्र काकडे ऍड राणी सोनवणे युवा मोर्चा अध्यक्ष अमित कंक महिला आघाडी अध्यक्षा अश्विनी पांडे यांनी केले या आंदोलनाला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते\n← मोहफुलांवरील निर्बंध हटवण्याचा महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या दोन दशकांच्या प्रदीर्घ लढ्याला यश\nआळंदीत २५० वारकरी विद्यार्थ्याना किराणा साहित्याचे कीट वाटप →\nलॉकडाउन काळात बंद आस्थापनांना नुकसान भरपाई द्या :- रामशेठ गावडे\nदगडूशेठ गणपती’ ट्रस्टच्या पुढाकाराने प्लाझ्मा चाचणीकरीता ५० हजार रुपयांची मदत-\nसंकटाच्या काळात सेवाभावी संस्थांनी पुढे येवून काम करावे. सर्वाधिक चाचण्या महाराष्ट्रात -जलसंपदा मंत्री जयंत पाटील\nन्यु आर्या फाऊंडेशन च्या वतीने सिंहगड रोड येथील महालक्ष्मी मंदिरामध्ये जागतिक योग दिन साजरा करण्यात आला\nन्यु आर्या फाउंडेशन च्या वतीने जागतिक योगदिन साजरा न्यु आर्या फाऊंडेशन च्या वतीने सिंहगड रोड येथील महालक्ष्मी मंदिरामध्ये जागतिक योग\nरविंद्र गोलर ठरले सर्वोत्कृष्ट रिजन चेअरपर्सन\nन्यु आर्या फाऊंडेशन च्या वतीने सिंहगड रोड येथील महालक्ष्मी मंदिरामध्ये जागतिक योग दिन साजरा करण्यात आला\nन्यु आर्या फाउंडेशन च्या वतीने जागतिक योगदिन साजरा न्यु आर्या फाऊंडेशन च्या वतीने सिंहगड रोड येथील महालक्ष्मी मंदिरामध्ये जागतिक योग\nरविंद्र गोलर ठरले सर्वोत्कृष्ट रिजन चेअरपर्सन\nपुण्यातील विद्यार्थ्यांनी सादर केली आसामाच्या माती आखाड्यातील योगासने\nमहा एनजीओ फेडरेशनतर्फे राज्यस्तरीय ‘योगयज्ञात’ १०० ठिकाणी योग शिबीरे- महा एनजीओ फेडरेशन तर्फे पुण्यातून आयोजन : संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी १०० ठिकाणी योगा\nसदर सी एम न्यूज इंडिया या वेब पोर्टलमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या सर्वच बातम्या आणि जाहिरातींशी मालक, संपादक, उपसंपादक, प्रतिनिधी आणि वार्ताहार सहमत असेलच असे नाही. बातमीमुळे किंवा जाहिरातीमुळे कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. याची वाचक आणि जाहिरातदारांनी नोंद घ्यावी. वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीमध्ये जाहिरात दाराने दिलेल्या आश्वासनान बाबत मालक, संपादक, उपसंपादक, प्रतिनिधी आणि वार्ताहर यापैकी कोणीही जबाबदार राहणार नाही. बातमी किंवा जाहिराती बाबत काही वाद उद्भवल्यास तो संगमनेर न्यायकक्षेत प्रविष्ठ राहील.\nमहाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ठळक\nघडामोडी, बातम्या पाहण्यासाठी लोकप्रिय वेब\nअवश्य भेट द्या आणि\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0", "date_download": "2021-06-21T21:36:45Z", "digest": "sha1:7T5SCSSEEEFZLL7ZIJ36KEPX66Y4XELR", "length": 8664, "nlines": 107, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रामनगर (जव्हार) - विकिपीडिया", "raw_content": "\n(रामनगर या पानावरून पुनर्निर्देशित)\nक्षेत्रफळ .१९७ चौ. किमी\n• घनता ३४९ (२०११)\nरामनगर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील एक गाव आहे.\nजव्हार बस स्थानकापासून अधखडक मार्गाने गेल्यावर हे गाव लागते. जव्हार बस स्थानकापासून हे गाव ३.१ किमी अंतरावर आहे.\nपावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.\nहे मध्यम आकाराचे लहान गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ८८ कुटुंबे राहतात. एकूण ३४९ लोकसंख्येपैकी १६१ पुरुष तर १८८ महिला आहेत. गावाची साक्षरता ६४.७३ टक्के आहे.पुरुष साक्षरता ७४.८२ आहे तर स्त्री साक्षरता ५५.५६ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ५७ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १६.३३ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात.अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन,बकरीपालन सुद्धा ते करतात.\nगावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस जव्हार बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात.रिक्शासुद्धा जव्हारवरुन उपलब्ध असतात.\nवांगणी, माळघर, दादरकोपरापाडा, उंबरखेडा, सावरपाडा, कोरताड, दासकोड, मोर्चाचापाडा, भागाडा, खारोंदा, तिलोंदे ही जवळपासची गावे आहेत.कासटवाडी ग्रामपंचायतीमध्ये अधखडक, गणेशनगर, गराडवाडी, हडे, ग्रामीण जव्हार, जयेश्वर, कासटवाडी, रामनगर ही गावे येतात.\nमहाराष्ट्र राज्यातील शहरे व गावे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ एप्रिल २०२१ रोजी ०५:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra-news/nashik/woman-body-was-found-300-feet-valley-nashik-marathi-news-410756", "date_download": "2021-06-21T23:53:06Z", "digest": "sha1:PWTGCKAPSJTB37KHU3OQBWSIEEAE7USU", "length": 26887, "nlines": 232, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | इगतपुरीच्या ३०० फूट खोल दरीत तब्बल ११ तासांचा थरार! अखेर रेस्क्यू टिमच्या प्रयत्नांना यश", "raw_content": "\nनाशिकमध्ये इगतपुरी-मायंदरी दरीतील ११ तासांचा थरारक प्रसंग पाहायला मिळाला. नाशिक रेस्क्यू टीमला मंगळवारी (ता. १६) रात्री इगतपुरी पोलिस ठाण्याकडून माहिती मिळाली. आणि टीम तत्क्षणी घटनास्थळी रवाना झाली. काय घडले पुढे...\nइगतपुरीच्या ३०० फूट खोल दरीत तब्बल ११ तासांचा थरार अखेर रेस्क्यू टिमच्या प्रयत्नांना यश\nनाशिक : नाशिकमध्ये इगतपुरी-मायंदरी दरीतील ११ तासांचा थरारक प्रसंग पाहायला मिळाला. नाशिक रेस्क्यू टीमला मंगळवारी (ता. १६) रात्री इगतपुरी पोलिस ठाण्याकडून माहिती मिळाली. आणि टीम तत्क्षणी घटनास्थळी रवाना झाली. काय घडले पुढे...\nइगतपुरीच्या ३०० फूट खोल दरीत तब्बल ११ तासांचा थरार\nनाशिक रेस्क्यू टीमला मंगळवारी (ता. १६) रात्री इगतपुरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक दीपक पाटील यांनी माहिती दिली.नाशिक रेस्क्यू टीमचे दयानंद कोळी, संतोष जगताप, सुमीत पंडित, ओम उगले, संकेत क्षीरसागर, भीमा शंकर सहाने, नीलेश पवार, आदी येथे एकत्र येत मायंदरीकडे गेले. तेव्हा त्यांनी पाहिले की, महिलेचे पाय दोन विशाल दगडांच्या आत अडकलेले होते. संपूर्ण कातळ असलेल्या दरीत आर्टिफिशल अँकर करण्याशिवाय पर्याय नसल्याने त्यापद्धतीचे अँकर करण्यात आले. वरचा बेस संतोष जगताप यांनी सांभाळत इतर सदस्यांनी संवादकाची भूमिका व अन्य महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. सुमीत, ओम व विशाल हे तिघे साहित्यासह दरीत उतरले. साधारण त���नशे फूट खोल दरीत महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. त्यात महिलेचे पाय दोन विशाल दगडांच्या आत अडकलेले होते. तिघांनी अथक प्रयत्नांनंतर दगड बाजूला करीत मृतदेह प्लॉस्टिकमध्ये गुंडाळत पुलिंग केला.\nहेही वाचा - सिव्हील हॉस्पीटलमधून बालिका अपहरण प्रकरणी अपहरणकर्त्याकडून खुलासा\nतीनशे फुट दरीत आढळला मृतदेह\nइगतपुरी-मायंदरी येथील दरीत नऊ दिवसांपासून असलेला ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह नाशिक रेस्क्यू टीम, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व शहापूर आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाने ११ तासांच्या प्रयत्नांनंतर गुरुवारी (ता. १७) बाहेर काढला. मृतदेह वरती आणण्यात पथकाला यश आले. विच्छदेनासाठी मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. मानवेढे (ता. इगतपुरी) येथील मीता अशोक वीर असे मृत महिलेचे नाव असून, ती तब्बल दहा दिवसांपासून दरीत असल्याची माहिती या वेळी देण्यात आली. स्थानिकांनी दोन दिवस प्रयत्न केले, मात्र यश न आल्याने नाशिक रेस्क्यू टीमला बोलविण्यात आले होते.\nयोग ‘ऊर्जा’ : आसनाच्या अंतरंगात...\nआपण कुठलंही आसन करताना ते कसं असावं, ते करत असताना आपण काय करावं आणि आसन करून काय साधायचंय, हे या वेळी समजून घेऊ. नाहीतर आपण कवायत केल्यासारखी किंवा नुसती यांत्रिकरीत्या आसनं करत राहू आणि हेच नेमकं महर्षी पातंजलींनी योग सूत्रातील अष्टांग योगात सांगितलं आहे. आसनं करणं म्हणजे योग करणं नाही य\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून, या उपक्रमातून मिळणाऱ्य\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद���रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतकरी रात्रभर शेतात रेडिओवर गाणी सुरू ठेवत\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलगत नियमितपणे स्वच्छता के\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल्प शहराचा सर्वांगीण विक\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक माणिक सांगळे या\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून लग्न समारंभातून \"हात' मारण्यासाठी स\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी मह���लांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर्फ रेखा विशाल पात्रे (वय 30), कुमा सितंब\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येतो. सरकारने जाहीर केल्याप्रमाणे हा विशिष्\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात 4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल हद्दीतून पुलाचा (फ्लाय ओव्हर) हा घाटरस्ता जिल्ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिलांनी शिक्षणाधिकाऱ्याकडे तक्रार दिली आहे.\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील. विद्युतीकरणाचे काम २०२१ पर्यंत पूर्ण हो\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महेंद्र तुकाराम खरात (रा.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन होणार आहे. सागरेश्वर अभया\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये नोकरीला पाठविले. प्रशिक्षणावेळी आलेला अ\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आराखडा तयार केला आहे. सुमारे दोन कोटींची र\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्रवेश निश्‍चितीसाठी यंदा खिसा हलका करावा ल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2021/05/blog-post_49.html", "date_download": "2021-06-21T21:27:27Z", "digest": "sha1:IE3RUGTM432N6HALDNDM64U7BJHNLR6J", "length": 7772, "nlines": 95, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "गर्दी का केली विचारल म्हणून जमावाने पोलिसावर केला हल्ला - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome पश्चिम महाराष्ट्र पुणे गर्दी का केली विचारल म्हणून जमावाने पोलिसावर केला हल्ला\nगर्दी का केली विचारल म्हणून जमावाने पोलिसावर केला हल्ला\nगर्दी का केली विचारल म्हणून जमावाने पोलिसावर केला हल्ला\nजमावाने दगडफेक करत चेकनाक्याचीही केळी तोडफोड\nअहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहरात पोलिसांनी गर्दी करण्यास मनाई केल्याने जमावाने थेट पोलिसांवरच दगडफेक करत हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडलीय. संगमनेर शहरातील दिल्ली\nनाका परिसरात हा प्रकार घडला. सध्या याचा व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे. पोलिसांनी हल्लेखोरांवर कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे\nTags # पश्चिम महाराष्ट्र # पुणे\nTags पश्चिम महाराष्ट्र, पुणे\nउल्हास नदीत तरुण गेला वाहून, शोध सुरु , नेरळ येथील घटना\nनेरळ-माथेरान घाटात दरड कोसळली\nनेरळ, कर्जत,खालापूर, पेण,वडखळ इथल्या कारच्या सायलेन्सरची चोरी करणाऱ्या टोळीला कुर्ला येथून अटक\nसांगली वनविभागाचा प्राणीमित्राच्या घरावर छापा:\nशिराळा येथील विद्यार्थीनीने तयार केला गरिबांसाठी व्हेंटिलेटर\nमाथेरान येथे अश्वांचे जंतनाशक लसीकरण व उपचार शिबिर\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ चंद्रपूर जाहिरात ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2021/05/blog-post_5.html", "date_download": "2021-06-21T22:07:51Z", "digest": "sha1:EZAGTIA2DNPHQPTUG3YX6HH3HRCVL2RS", "length": 9848, "nlines": 95, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "लॉकडाऊनचा निर्णय आठ तासांत मागे, आता जनता कर्फ्यू - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome कोल्हापूर लॉकडाऊनचा निर्णय आठ तासांत मागे, आता जनता कर्फ्यू\nलॉकडाऊनचा निर्णय आठ तासांत मागे, आता जनता कर्फ्यू\nलॉकडाऊनचा निर्णय आठ तासांत मागे, आता जनता कर्फ्यू\nगोकुळ निवडणुकीनंतर लगेचच बुधवारपासून लॉकडाऊनच्या निर्णयावरुन समाज माध्यमांवर टिकेचा भडिमार झाल्यानंतर मंगळवारी आठ तासांतच हा निर्णय मागे घेण्यात आला. लॉकडाऊन नाही तर नागरिकांनी १३ तारखेपर्यंत उत्स्फूर्तपणे जनता कर्फ्यू पाळावे असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-.यड्रावकर यांनी केले.\nकोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेली गोकुळची निवडणूक नुकतीच पार पडली, मंगळवारी मतमोजणी सुरू झाल्यानंतर सकाळी दहा वाजता जिल्ह्यातील तीनही मंत्री व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त बैठकीत उद्या बुधवारी सकाळी अकरा वाजल्यापासून कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला.\nदुपारी साडेतीन वाजता याबाबतची बातमीदेखील माहिती कार्यालयाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर कोल्हापुरकरांनी संताप व्यक्त करत फेसबुक, ट्विटर, व्हॉटसअपवर टिका करायला सुरूवात केली, गोकुळ निवडणुकीवरून सर्वच राजकीय नेत्यांना शेलक्या भाषेत ट्रोल करण्यात आले. सायंकाळी सहा वाजता पालकमंत्री सतेज पाटील हे जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते, त्यावेळी झालेल्या चर्चेनंतर जनता कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला. तीनही मंत्र्यांच्यावतीने याबाबतचे पत्रक प्रसिद्ध करुन नागरिकांना १३ तारखेला सकाळी सात वाजेपर्यंत उत्स्फूर्तपणे जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.\nउल्हास नदीत तरुण गेला वाहून, शोध सुरु , नेरळ येथील घटना\nनेरळ-माथेरान घाटात दरड कोसळली\nनेरळ, कर्जत,खालापूर, पेण,वडखळ इथल्या कारच्या सायलेन्सरची चोरी करणाऱ्या टोळीला कुर्ला येथून अटक\nसांगली वनविभागाचा प्राणीमित्राच्या घरावर छापा:\nशिराळा येथील विद्यार्थीनीने तयार केला गरिबांसाठी व्हेंटिलेटर\nमाथेरान येथे अश्वांचे जंतनाशक लसीकरण व उपचार शिबिर\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ चंद्रपूर जाहिरात ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://searchtv.in/10-december-2020-search-tv-news-chandrapur-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%82-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AE/", "date_download": "2021-06-21T23:03:33Z", "digest": "sha1:PZU6BTFLIV53JU5YOYJYLANSMRVZPEW2", "length": 6116, "nlines": 107, "source_domain": "searchtv.in", "title": "10 December 2020 Search Tv News Chandrapur बांबू कारागिरांना मिळणार बाराही महिने बांबू - ताडोबा अभयारण्यालगत ग��वातील कारागिरांच्या समस्या सुटणार - SearchTV Chandrapur", "raw_content": "\nयुवकाचा खून करणा-यास सहा तासांत…\nजुनोना चौक परिसरातील पागलबाबा नगरात युवकाच चाकुने खून करण्यात आला. घटनेनंतर…\nयुवकाचा खून करणा-यास सहा तासांत…\nजुनोना चौक परिसरातील पागलबाबा नगरात युवकाच चाकुने खून करण्यात आला. घटनेनंतर…\nयुवकाचा खून करणा-यास सहा तासांत…\nजुनोना चौक परिसरातील पागलबाबा नगरात युवकाच चाकुने खून करण्यात आला. घटनेनंतर…\n10 December 2020 Search Tv News Chandrapur बांबू कारागिरांना मिळणार बाराही महिने बांबू – ताडोबा अभयारण्यालगत गावातील कारागिरांच्या समस्या सुटणार\nयुवकाचा खून करणा-यास सहा तासांत ठोकल्या बेड्या – मारोडा येथून केली अटक- स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी\nजुनोना चौक परिसरातील पागलबाबा नगरात युवकाच चाकुने खून करण्यात आला. घटनेनंतर आरोपी पसार झाला. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्याची जबाबदारी पोलिस अधीक्षक...\nयुवकाचा खून करणा-यास सहा तासांत ठोकल्या बेड्या – मारोडा येथून केली अटक- स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी\nजुनोना चौक परिसरातील पागलबाबा नगरात युवकाच चाकुने खून करण्यात आला. घटनेनंतर आरोपी पसार झाला. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्याची जबाबदारी पोलिस अधीक्षक...\n20 January 2021 Search Tv News Chandrapur अपहरण झालेल्या शुभम फुटाणे या युवकाचा शोध लावण्यास पोलीस यंत्रणेला अपयश\n20 January 2021 Search Tv News Chandrapur जिल्ह्यातील ७८ ग्रामपंचायत त्रिशंकू स्थितीत – सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीकडे विजयी उमेदवारांच्या नजरा\n20 January 2021 Search Tv News Chandrapur मनपाकडून बिल मंजूर होत नसल्याने कंत्राटदार अडचणीत\n20 January 2021 Search Tv News Chandrapur आमदार किशोर जोरगेवारांनी पडोलीत पकडला दारूसाठा – सहा वाहनातून एक हजार ५२९ देशी दारूच्या पेट्या जप्त\n15 January 2021 Search Tv News Chandrapur सावली तालुक्यातील 50 ग्रामपंचायतच्या 348 पदाकरिता 848 उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद – नवीन मतदार मध्ये उत्साह\n15 January 2021 Search Tv News Chandrapur कोरोना लस साठ्याची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केली पाहणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanatan.org/mr/religious-acts", "date_download": "2021-06-21T23:25:54Z", "digest": "sha1:UC4VY3N6ETZVRUDYYNNKHCLXGDDJEA6L", "length": 23348, "nlines": 511, "source_domain": "www.sanatan.org", "title": "धार्मिक कृती आणि त्यांमागील शास्त्र - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nहिंदुंचे सण आणि उत्सव\nदेवळात दर्शन घे��्याची योग्य पद्धत\nवाढदिवस कसा साजरा कराल \nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nआध्यात्मिक प्रवासाला आरंभ करा \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडिओ गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिओ गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nहिंदुंचे सण आणि उत्सव\nदेवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत\nवाढदिवस कसा साजरा कराल \nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nआध्यात्मिक प्रवासाला आरंभ करा \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडिओ गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिओ गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nधार्मिक कृती आणि त्यांमागील शास्त्र\nजन्मापासून व्यक्तीचे जीवन देवाचा कृपाशीर्वाद मिळून आनंदी होण्यासाठी हिंदु धर्मशास्त्रामध्ये देवपूजा, देवदर्शन, वाढदिवशी ओवाळणे, विशिष्ट वयी ते ते शांतीविधी करणे, श्राद्धविधी आदी धार्मिक कृती सांगितल्या आहेत. या सदरात वरील कृती का आणि कशा कराव्यात, यांविषयी शास्त्रीय विवेचन केले आहे, उदा. औक्षण का आणि कोणाचे करावे काय केले की, पितरांना गती मिळते काय केले की, पितरांना गती मिळते इत्यादी. तसेच गोवा येथील महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने काही धार्मिक कृतींच्या वैशिष्ट्यपूर्ण सुपरिणामांचे केलेले संशोधनही यात दिले आहे. यामुळे त्या कृतींचे आपल्या जीवनातील महत्त्व सर्वांच्या लक्षात येईल, तसेच हिंदु धर्माचे माहात्म्यही कळेल.\nधार्मिक कृती करण्याची योग्य पद्धत\nदेवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत\nदेवीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन कसे करावे \nवाढदिवस साजरा करण्याची पद्धत\nदेवाला नमस्कार कसा करावा \nसाष्टांग नमस्कार कसा घालावा \nसंतांना नमस्कार करण्याची योग्य पद्धत \nनमस्कार योग्य मुद्रेमुळे होणारा लाभ\nआणि कोणी करू नये \nदेवळात देवतेचे प्रत्यक्ष दर्शन घेण्यापूर्वीच्या कृतींमागील शास्त्र\nकौटुंबिक धार्मिक कृती आणि सामाजिक कृती यांमागील शास्त्र\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nहिंदुंचे सण आणि उत��सव\nदेवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत\nवाढदिवस कसा साजरा कराल \nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nआध्यात्मिक प्रवासाला आरंभ करा \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडिओ गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिओ गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://ournagpur.com/poco-m3-pro-5g-launched-in-india-with-dimensity-700-soc-and-5000mah-battery/", "date_download": "2021-06-21T21:43:27Z", "digest": "sha1:WIJBCJD5S4O2YKB7QTT6TPGDSRNKLYYU", "length": 10654, "nlines": 163, "source_domain": "ournagpur.com", "title": "128GB स्टोरेज, 5000mAh बॅटरीसह देशातील सर्वात स्वस्त 5G फोन लाँच", "raw_content": "\nHome Technology 128GB स्टोरेज, 5000mAh बॅटरीसह देशातील सर्वात स्वस्त 5G फोन लाँच\n128GB स्टोरेज, 5000mAh बॅटरीसह देशातील सर्वात स्वस्त 5G फोन लाँच\nमुंबई : पोको (Poco) या स्मार्टफोन उत्पादक कंपनीने मंगळवारी आपला पहिला 5G स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. या फोनचे नाव Poco M3 Pro 5G असे आहे. हा स्मार्टफोन मे महिन्यात जागतिक बाजारात लाँच झाला होता आणि गेल्या महिन्याच्या अखेरीस भारतात लाँच होईल अशी अपेक्षा होती. तथापि, COVID-19 च्या परिस्थितीमुळे स्मार्टफोन निर्मात्या कंपनीने मे महिन्यातील त्यांचे सर्व लॉन्च इव्हेंट रद्द केले. भारतातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत आहे. त्यामुळे कंपनी त्यांचा बहुप्रतीक्षित Poco M3 Pro 5G हा स्मार्टफोन आज लाँच करण्यात आला आहे. (Poco M3 Pro 5G Launched in India with Dimensity 700 SoC and 5000mAh battery)\nहा स्मार्टफोन रेडमी नोट 10 एस, रेडमी 8 आणि पोकोचा स्वतःचा फोन पोको एक्स 3 सारख्या मिड रेंज डिव्हाइसेसना टक्कर देईल. आपण फोनच्या काही खास वैशिष्ट्यांविषयी चर्चा केली तर आपल्याला त्यात 90Hz एमोलेड डिस्प्ले, मीडियाटेक डायमेन्सिटी 700 SoC आणि 5000mAh क्षमतेची बॅटरी मिळेल.\nPoco M3 Pro 5G हा फोन भारतात 13,999 रुपये या किंमतीत लाँच केला आहे. यामध्ये तुम्हाला 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटर्नल स्टोरेज स्पेस मिळेल. तर 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसाठी तुम्हाला 15,999 रुपये मोजावे लागतील. या दोन्ही व्हेरिएंटची विक्री 14 जूनपासून फ्लिपकार्टवर सुरू होणार आहे. या फोनच्या पहिल्या सेलमध्ये युजर्सना 500 रुपयांची सूट मिळू शकते. हा स्मार्टफोन तीन कलर ऑप्शन्समध्ये लॉन्च करण्यात आला आहे ज्यात ब्लू, पॉवर ब्लॅक आणि पोको यलो या रंगांचा समावेश आहे.\nPoco M3 Pro 5G मध्ये 6.5 इंचांचा FHD+LCD डॉट डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 1100 निट्स ब्राइटनेट आणि 90Hz रिफ्रेश रेटसह येतो. यामध्ये डायनॅमिक स्विच फीचरही देण्यात आले आहे. स्मार्टफोनमध्ये 700 SoC Mali- G57 MC2 GPU प्रोसेसर देण्यात आला आहे. युजर्स या फोनची स्टोरेज स्पेस मायक्रो एसडी कार्डद्वारे वाढवू शकतात. Poco M3 Pro 5G MIUI 12 आधारित अँड्रॉयड 11 वर काम करेल. हा कंपनीचा पहिला स्मार्टफोन आहे, जो मीडियाटेक चिपसेटसह येतो.\nस्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आहे. फोनच्या फ्रंटला 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फोनची बॅटरी 5000mAh क्षमतेची आहे जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि 3.5mm हेडफोन जॅक आहे. कॉर्निंग गोरिल्ला ग्लास देखील स्मार्टफोनमध्ये देण्यात आला आहे.\nPrevious article10 वर्षाच्या मुलीवर 6 अल्पवयीन मुलांकडून आळीपाळीने बलात्कार, व्हिडीओ काढून व्हॉट्सअ‍ॅपवर फिरवला\nNext articleशेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंतचे पीक कर्ज आता बिनव्याजी मुदतीत परतफेड केल्यास सवलत\nफोटो काढायला गेलेले,शाळकरी मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू\nआता १५ मिनिटात ओळखता येणार … गर्दीतील कोरोना बाधित\nGoogle चं नवं फीचर, आता मिळणार फोटो आणि व्हिडीओ Hide करण्याची सुविधा\nकुंभ मेळ्यादरम्यान 1 लाख कोविड चाचण्या बनावट, खोट्या आकड्यांच्या वृत्तानं खळबळ\nसोनं खरेदी-विक्रीकरण्याआधी हॉलमार्कचे नवे नियम जाणून घ्या; सामान्यांना असा होणार फायदा\n एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या करून आरोपीची आत्महत्या\nफेसबुकवरील मैत्री पडली महागात; महिलेची 2.5 कोटींची फसवणूक\nSIP मध्ये 12% व्याजासह 26 लाखांचा परतावा मिळवा, वाचा सुरुवातीला किती...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2021/05/blog-post_25.html", "date_download": "2021-06-21T23:08:35Z", "digest": "sha1:NAK3XHPWO6XHLLBBKH3R4HAHA4L5WKDI", "length": 8467, "nlines": 94, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "पर्णकुटी तर्फे बुधवार पेठेतील गरजू महिला तसेच बालकांना मदत - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome Unlabelled पर्णकुटी तर्फे बुधवार पेठेतील गरजू महिला तसेच बालकांना मदत\nपर्णकुटी तर्फे बुधवार पेठेतील गरजू महिला तसेच बालकांना मदत\nपर्णकुटी तर्फे बुधवार पेठेतील गरजू महिला तसेच बालकांना मदत\n\"जेव्हा सारख्याच व��चारांची ध्येयाची माणसे एकत्र येतात तेव्हाच मोठे यश संपादित होते.\"\nअशीच प्रेरणा घेत पर्णकुटी संस्था(NGO) पुणे शहरात गरजू नागरिकाना फुल ना फुलाची पाकळी याप्रमाणे मदत करत आहे\nपुण्यातील बुधवार पेठ परिसरात महिलांना व त्यांच्या मुलांना happiness kit वाटप करून समाजात कोरोना विषाणूच्या संकटात देखील कोण तरी आपलं माणूस असल्याचा जणू भास करून देत आहे\nडाळ ,तेल ,बटाटे असल्या जीवनावश्यक वस्तू बरोबर मास्क सॅनिटीझर देखील देण्यात आले\nसमाज ज्या देहविक्री करणाऱ्या महिलांना विकृत नजरेने पाहत असतो मात्र त्या महिला कोणत्या आत्ता या लोकडोवन च्या काळात आपला उदरनिर्वाह कसे करत असतील मात्र पर्णकुटी ने यांना मदत करून एक आशेचा किरण जागवत त्यांनाही अपुलकी ची जाणीव करत त्यांच्या लहान मुलांना खाऊ वाटप केले\nउल्हास नदीत तरुण गेला वाहून, शोध सुरु , नेरळ येथील घटना\nनेरळ-माथेरान घाटात दरड कोसळली\nनेरळ, कर्जत,खालापूर, पेण,वडखळ इथल्या कारच्या सायलेन्सरची चोरी करणाऱ्या टोळीला कुर्ला येथून अटक\nसांगली वनविभागाचा प्राणीमित्राच्या घरावर छापा:\nशिराळा येथील विद्यार्थीनीने तयार केला गरिबांसाठी व्हेंटिलेटर\nमाथेरान येथे अश्वांचे जंतनाशक लसीकरण व उपचार शिबिर\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ चंद्रपूर जाहिरात ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/04/30/%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%82%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A4%A4-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2/", "date_download": "2021-06-21T22:25:53Z", "digest": "sha1:ZV5G6WVDGRRIR2MOOJJ5Q7X67RTUV7XS", "length": 6140, "nlines": 69, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "चेटकी मुळे वाळूत रुतत चाललेले गाव अल मदाम - Majha Paper", "raw_content": "\nचेटकी मुळे वाळूत रुतत चाललेले गाव अल मदाम\nपर्यटन, जरा हटके, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे / अल मदाम, चेटकी, जिन, दुबई, वाळू / April 30, 2021 April 30, 2021\nयुएई मधील एक गाव अल मदाम हे आता साहसी पर्यटनाची आवड असल्याचे आकर्षण बनले आहे. मात्र युएई सरकार हे गाव पर्यटन नकाशावर आणण्यासाठी फारसे उत्सुक नाही असे दिसून येत आहे. दुबई पासून केवळ १ तासाच्या आणि शारजा पासून जवळ असलेल्या या गावाचे गुढ उलगडलेले नाही आणि त्यामुळे त्याचे आकर्षण वाढत चालले आहे.\nगावात अगदी अगोदर आराखडा काढून बांधावी तशी घरे आहेत. एक मशीद आहे. १९७० पर्यंत या गावात वस्ती होती पण नंतर एका रात्रीत हे गाव सोडून गावकरी निघून गेले असे सांगतात. त्यांनी इतक्या घाईत गाव सोडले की घराचे दरवाजे सताड उघडे आहेत आणि घरातील फर्निचर वाळूत दाबले गेले आहे. घरे आजही चांगल्या स्थितीत आहेत. एका एकी गाव उजाड झाल्याने अनेक कथांना जन्म मिळाला आहे.\nआसपासचे गावकरी सांगतात, या गावात एक जिन आल्याने गावकरी त्याच्या भीतीने गाव सोडून पळाले. कुणी सांगतात, येथे मांजरासारखे डोळे असणाऱ्या एका चेटकीने गावाचा ताबा घेतला आणि त्यामुळे तिला घाबरून गावकरी निघून गेले. पण खरी हकीकत सांगणारा अजून तरी कुणी सापडलेला नाही. कुणी सांगतात वाळूचे अतिभयानक वादळ झाल्याने लोकांनी सामान न घेताच संरक्षणासाठी दुसरीकडे धाव घेतली आणि त्यामुळे घरात, दारात, गावात सर्वत्र वाळूचे ढीग लागले आहेत.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरू���ातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/opinion/blog-eknath-khadse-joins-ncp-what-will-he-get-from-ncp-294960.html", "date_download": "2021-06-21T22:09:56Z", "digest": "sha1:7RHRSMGBXNIPMPW7QVJJPJJKBQ4NF2OS", "length": 24645, "nlines": 245, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nBLOG – राष्ट्रवादीत खडसेंचाही ‘राणे’ तर होणार नाही ना\nखडसेंच्या आगमनावेळची ही स्थिती राष्ट्रवादीतल्या खडसेंची वाटचाल काँग्रेसमधल्या नारायण राणेंसारखीच तर होणार नाही ना हा सवाल उपस्थित करते.\nशरद जाधव, टीव्ही9 मराठी\nराष्ट्रवादीत शरद पवारांना मानणारा आणि शरद पवारांपेक्षा अजित पवारांना जास्त मानणारा, असे दोन गट आहेत (Eknath Khadse Joins NCP). हे राजकारणाचा अभ्यास असणारा कुणीच नाकारणार नाही. अजित पवार फडणवीसांसोबत गेल्यानंतर राष्ट्रवादीतील ही गटबाजी अगदी उघडपणे समोर आलेली. पण, आता खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावरुन आणि आता त्यानंतर त्यांना मंत्रिपद देण्यावरुनही ही दुफळी समोर येण्याची शक्यता आहे. कारण, खडसेंच्या प्रवेशावर अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांच्या हालचाली काहीशा नकारात्मक दिसत आहेत (Eknath Khadse Joins NCP).\nखडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची घोषणा झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी अजित पवारांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला. पण, त्याच दिवशी दुपारी रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याच्या बातम्या पसरवल्या गेल्या. डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिल्याचं जाहीर करत, खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या सोहळ्यात अजित पवारांनी आपण गैरहजर राहणार हे उघड केलं. त्यानंतर पुन्हा खडसेंना मंत्री नव्हे, तर नियोजन मंडळात स्थान दिल्या जाण्याच्या बातम्या येणं. खडसेंच्या प्रवेशाआधी बंद कॅबिनमध्ये चर्चा होणं. हे सारं काही राष्ट्रवादीत खडसेंवरुन किती मते-मतांतरे आहेत, हे दाखवणारी आहेत.\nराष्ट्रवादीत शरद पवारांचाच शब्द अंतिम आहे, हे तूर्तास तरी बहुतांश प्रमाणात सत्य आहे. पण, खडसेंसाठी शरद पवार त्यांचा अनमोल शब्द वापरुन अजित पवारांना खडसेंच्या मंत्रिपदासाठी राजी करतील का हाही प्रश्न आहे. बरं जर खडसेंना मंत्रिपद द्यायचंच असेल, तर पवारांना त्यांच्या विश्वासू मंत्र्यांच्या जागी खडसेंना बसवावं लागेल. आता तर पवारांचे अत्यंत निकटवर्तीय आव्हाडही मंत्रिपद सोडायला तयार नसल्याची चर्चा आहे. खडसेंच्या प्रवेशाआधी त्यांनी पवारांसोबत केलेली चर्चाही बरंच काही सांगून जाते. त्यामुळे इतक्या जवळचे नेते पवारांचा शब्द टाळतील का हाही प्रश्न आहे. बरं जर खडसेंना मंत्रिपद द्यायचंच असेल, तर पवारांना त्यांच्या विश्वासू मंत्र्यांच्या जागी खडसेंना बसवावं लागेल. आता तर पवारांचे अत्यंत निकटवर्तीय आव्हाडही मंत्रिपद सोडायला तयार नसल्याची चर्चा आहे. खडसेंच्या प्रवेशाआधी त्यांनी पवारांसोबत केलेली चर्चाही बरंच काही सांगून जाते. त्यामुळे इतक्या जवळचे नेते पवारांचा शब्द टाळतील का हा प्रश्नही संभ्रम निर्माण करतो. खडसेंच्या आगमनावेळची ही स्थिती राष्ट्रवादीतल्या खडसेंची वाटचाल काँग्रेसमधल्या नारायण राणेंसारखीच (Narayan Rane) तर होणार नाही ना हा प्रश्नही संभ्रम निर्माण करतो. खडसेंच्या आगमनावेळची ही स्थिती राष्ट्रवादीतल्या खडसेंची वाटचाल काँग्रेसमधल्या नारायण राणेंसारखीच (Narayan Rane) तर होणार नाही ना हा सवाल उपस्थित करते.\nराष्ट्रवादी काँग्रेसनं एकनाथ खडसेंच्या पक्ष प्रवेशाला ग्रँड इव्हेंट केलं. 2014 पर्यंत महाराष्ट्र भाजपचा सर्वोच्च नेताच राष्ट्रवादीच्या गोटात येत असल्यानं, हा सोहळा होणं सहाजिकचं होतं. पण, राष्ट्रवादीच्या या ग्रँड सोहळ्याला शरद पवारांचे निकटवर्तीय मंत्रीच दिसले. नेहमीप्रमाणे सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, अनिल देशमुख, आव्हाडांनी पवारांच्या शब्दाचं पालन करत सोहळ्याला खऱ्या अर्थानं ग्रँड करण्यासाठी हातभार लावला. पण, दुसरीकडे या सोहळ्यात ना अजित पवार दिसले, ना धनंजय मुंडे, ना पार्थ पवार. विशेष म्हणजे, शरद पवार वगळत्या महत्वाच्या नेत्यांच्या भाषणातही अजित पवारांना उल्लेख झाला नाही. त्यामुळे खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाला खरंच अजित पवारांचं पूर्ण पाठिंबा आहे का हा प्रश्न उपस्थित होतो.\n40 वर्ष भाजपमध्ये काढल्यानंतर खडसेंसारखा दिग्गज नेता पक्षांतर करत असेल, तर नक्कीच त्याला मंत्रिपद देण्याचा तरी शब्द देण्यात आला असेल. पण, आता अजित पवार गटाची संभाव्य नाराजी पाहता, खडसेंची इच्छा लवकर पूर्ण केली जाईल असं वाटत नाही. स्वत: पवारांनी देखील सध्या काही बदल होणार नाही, असं सांगत याला काहीसा दुजोरा दिला. त्यामुळे आधीच भाजपमध्ये त्रस्त झालेल्या खडसेंना इथे वेट अँड वॉच करावं लागलं, तर मात्र त्यांची अस्वस्थता वाढण्याची शक्यता आहे.\nनाही म्हणायला केंद्रातील मोदी-शाह आणि राज्यातील फडणवीस-महाजनांच्या नव्या भाजपानं खडसेंना बरंच बदललं आहे. विरोधी पक्षनेता आणि त्यानंतर महसूलमंत्री असतानाचे खडसे आणि आता चार वर्षानंतरचे खडसे यात नक्कीच बदल झालेला दिसतो. शेवटी चार वर्षाच्या विजनवासानं सर्व बाजुंनी त्यांचे पंख छाटण्यात आले. खडसेंना निष्क्रीय करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. त्यामुळे खडसेंमध्ये पूर्वीसारखी आक्रमकता आता पाहायला मिळण्याची शक्यता कमीच आहे. मुलीच्या पराभवानं खचलेल्या खडसेंच्या मागे पूर्वीसारखे लाखो कार्यकर्तेही सध्या दिसत नसतील. पण, म्हणून खडसेंना कमी लेखणं चुकीचं ठरु शकतं (Eknath Khadse Joins NCP).\nशरद पवार एकनाथ खडसेंचं महाराष्ट्र आणि त्यातही उत्तर महाराष्ट्रातील महत्व ओळखून आहेत. अनेक वर्ष विरोधी पक्षनेते आणि 2014च्या सत्तेनंतर डझनभर महत्वाच्या खात्यांच्या मंत्रिपदामुळे राज्याच्या कान्याकोपऱ्यात खडसेंच्या कार्यकर्त्यांचं नेटवर्क बनलं. आता बदललेल्या भाजपामुळे जिथं नेताच शांत होता, तिथे कार्यकर्तेही काहीसे शांत झाले असल्याची शक्यता आहे. पण, आता याच निष्क्रिय झालेल्या कार्यकर्त्यांना सक्रीय करत खडसे पुन्हा एकदा शक्तीप्रदर्शन करण्यासाठी तयार झालेले दिसत आहेत. आता फक्त त्यांना राष्ट्रवादीचे नेते कसा प्रतिसाद देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.\nराष्ट्रवादी प्रवेशाच्या सोहळ्यात ज्या उर्जेनं एकनाथ खडसेंनी पवारांना शब्द दिला, ते पाहता राष्ट्रवादी वाढवण्यासाठी खडसे पुरेपूर प्रयत्न करण्याची शक्यता आहे. खडसे आणि फडणवीसांमध्ये टोकाचा संघर्ष आहे. त्यामुळे फडणवीसांना रोखठोक प्रत्युत्तर देण्यासाठी खडसेंच्या रुपात एक भक्कम नेता राष्ट्रवादीला मिळाला. ज्या तऱ्हेनं 2014मध्ये खडसेंनी उत्तर महाराष्ट्रात भाजपचा विस्तार केला. त्याचीच पुनरावृत्ती आता राष्ट्रवादीसाठी करण्याच��� खडसेंचा प्रयत्न असणार आहे. पण, हे सारं घडण्यासाठी खडसेंना राष्ट्रवादीकडूनही सत्तेचं बळ मिळण्याची गरज आहे. अन्यथा पद नसताना पक्षवाढीच्या अपेक्षा ठेवणं म्हणजे, वाघापुढे गवत टाकल्यासारखं होईल.\nपण, राजकारणात पोटच्या पोरावर विश्वास ठेवला जात नाही. तिथं राष्ट्रवादीचे मुरलेले नेतेही खडसेंवर तरी विश्वास कसा ठेवणार त्यामुळं आता राष्ट्रवादीचा संपूर्ण विश्वास मिळवण्यासाठी खडसे काय काय करतात त्यामुळं आता राष्ट्रवादीचा संपूर्ण विश्वास मिळवण्यासाठी खडसे काय काय करतात आणि खडसेंच्या पक्षप्रवेशानंतर अजित पवारांच्या गटाकडून काय प्रतिक्रिया उमटतात. खडसे आणि अजित पवारांचं ट्युनिंग कसं राहतं आणि खडसेंच्या पक्षप्रवेशानंतर अजित पवारांच्या गटाकडून काय प्रतिक्रिया उमटतात. खडसे आणि अजित पवारांचं ट्युनिंग कसं राहतं आणि भाजपच्या खडसेंची आता राष्ट्रवादीची नवी इनिंग कशी राहते, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे (Eknath Khadse Joins NCP)\n: टीप – ब्लॉगमधील मते वैयक्तिक आहेत\nभाजपचा एकही आमदार फुटला नाही, दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रयत्न, सुधीर मुनगंटीवारांचा टोला\n‘युतीच्या काळात सेनेला मिळालेली वागणूक सर्वज्ञात, शिवसेना भाजपसोबत जाणार नाही’, बाळासाहेब थोरातांचा दावा\nSpecial Report | सरनाईकांचं पत्र भाजपचीच खेळी, राष्ट्रवादीचा हल्लाबोल\nSpecial Report | पवारांचा ‘पॉवर गेम’, मोदींविरोधात तिसरी आघाडी\nमाझ्या घरावर धाड टाकत झडती घेऊन त्रास दिला, आघाडी सरकारच्या आणखी एका मंत्र्याचे भाजपवर गंभीर आरोप\nअन्य जिल्हे 7 hours ago\nNagpur | नागपुरात ईडीकडून अविनाश भोसलेंचं ली-मेरिडियन हॉटेल सील\nखासगी रुग्णालयातील कोरोना मृत्यूंची सीआयडी चौकशी करा, सफाई कर्मचारी संघटनेचा उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा\nअन्य जिल्हे4 hours ago\nघाटी रुग्णालयात तारीख संपलेल्या केमिकल्सचा वापर \nमहिला कशाप्रकारे सुरू करू शकतात आपला व्यवसाय; जाणून घ्या यशाची गुपिते\n हे तुमच्यासोबतही घडू शकतं, पोलीस असल्याचं सांगून महिलेचे सव्वा तीन लाखांचे दागिने पळवले\nGemini/Cancer Rashifal Today 22 June 2021 | नोकरीत चढउतार असतील, विवाहबाह्य प्रेम प्रकरणांपासून दूर राहा\nAquarius/Pisces Rashifal Today 22 June 2021 | व्यवसायिक दृष्टीकोनातून वेळ अनुकूल, महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी\nVideo | स्वत:ला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न, शेवटी व्हायचं तेच झालं, दोन महिलांचा व्हिडीओ व्हायरल\nSagittarius/Capricorn Rashifal Today 22 June 2021 | चिंता आणि तणाव दूर होईल, आर्थिक स्थिती चांगली असेल\nराज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका, लस घेणं अत्यावश्यक; आमदार रमेश पाटलांचे नागरिकांना आवाहन\nनवी मुंबई4 hours ago\nमराठी न्यूज़ Top 9\nमंत्रालयात बाॅम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल, पुणे पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं\nमहाराष्ट्राची चिंता वाढली, राज्यात डेल्टा प्लसचे 21 रुग्ण, रत्नागिरी, जळगावनं टेन्शन वाढवलं\nGemini/Cancer Rashifal Today 22 June 2021 | नोकरीत चढउतार असतील, विवाहबाह्य प्रेम प्रकरणांपासून दूर राहा\nAquarius/Pisces Rashifal Today 22 June 2021 | व्यवसायिक दृष्टीकोनातून वेळ अनुकूल, महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी\nघाटी रुग्णालयात तारीख संपलेल्या केमिकल्सचा वापर \nLibra/Scorpio Rashifal Today 22 June 2021 | इतरांच्या कार्यात हस्तक्षेप करु नका, अनावश्यक खर्च होईल\nVideo | स्वत:ला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न, शेवटी व्हायचं तेच झालं, दोन महिलांचा व्हिडीओ व्हायरल\nMaharashtra Coronavirus LIVE Update : अकोल्यात आज दिवसभरात 7 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह\nMaharashtra News LIVE Update | सिडको घेराव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत पोलिसांकडून महत्त्वाचे रस्ते बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.webnewswala.com/news/due-to-corona-only-40-income-of-the-municipality/", "date_download": "2021-06-21T21:59:44Z", "digest": "sha1:3HWVFAM7AT53LCLDCEYXYEVWHCO4MNNV", "length": 15803, "nlines": 192, "source_domain": "www.webnewswala.com", "title": "करोनामुळे पालिकेला केवळ ४० टक्के उत्पन्न - Team WebNewsWala", "raw_content": "\nआजच्या ताज्या मराठी बातम्या\nकरोनामुळे पालिकेला केवळ ४० टक्के उत्पन्न\nकरोनामुळे पालिकेला केवळ ४० टक्के उत्पन्न\nकरोनामुळे पालिकेला केवळ ४० टक्के उत्पन्न\nमुंबई : पालिकेच्या २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पातील आर्थिक तरतुदींपैकी ४८ टक्के निधी डिसेंबरपर्यंत खर्च करण्यात आला आहे. तर एकूण महसुली उत्पन्नाच्या केवळ ४० टक्के उत्पन्न वसूल करण्यात पालिकेला यश आले आहे.\nगेल्या काही वर्षांच्या तुलनेत यावर्षी तरतुदीपैकी जास्तीत जास्त निधी खर्च झाला आहे. सर्वात जास्त निधी हा रस्ते आणि पूल विभागासाठी व त्याखालोखाल सागरी किनारा मार्गासाठी १ हजार १८९ कोटी ७५ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.\nकरोनाचा परिणाम; अर्थसंकल्पातील ४८ टक्के निधीचा वापर\nमहापालिकेने गेल्या वर्षी ३३ हजार ४४१ कोटी २ लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यापैकी ११ हजार ७६४ कोटी रुपये भांडवली खर्चासाठी तरतूद केली होती. मात्र डिसेंबरअखेरपर्यंत त्यापैकी केवळ ५ हजार ७४४ कोटी ७० लाख रुपये म्हणजेच ४८ टक्के निधी खर्च झाले आहेत. गेल्या वर्षी याच वेळी ४५ टक्के निधी खर्च झाला होता.\nपुढील अर्थसंकल्प तुटीचा असण्याची शक्यता\nसर्वात श्रीमंत महापालिका अशी ख्याती असलेल्या मुंबई महापालिकेचा येत्या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प पुढील आठवड्यात सादर होणार आहे. करोनामुळे पालिकेचा खर्च वाढला असून टाळेबंदीमुळे उत्पन्न घसरले आहे. त्यामुळे गेल्यावर्षीच्या अर्थसंकल्पातील किती निधी खर्च झाला आणि किती उत्पन्न जमा झाले याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. पण त्याचबरोबर पुढील वर्षीचा अर्थसंकल्प कसा असेल, याबाबतही उत्सुकता आहे. पुढील अर्थसंकल्प तुटीचा असण्याची शक्यता लोकप्रतिनिधींकडून वर्तवली जात आहे.\nहॅकॉक पुलाच्या कामात पुनर्वसनाचा अडथळा\nविद्यार्थ्यांसाठी दोन डोसमधील कालावधी कमी करा, पालिकेचं केंद्राला पत्र\nलवकरच मुंबईचे खारट पाणी होणार गोड\nराणीची बाग १५ फेब्रुवारीपासून सर्वांसाठी खुली होण्याची शक्यता\nयेत्या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्प हा पालिकेच्या प्रथेप्रमाणे वाढता असेल.\nपी. वेलरासू, अतिरिक्त आयुक्त, मुंबई महानगरपालिका\nटाळेबंदीमुळे पालिकेच्या उत्पन्नात घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या आकडेवारीवरून हे सिद्ध होते. गेल्या वर्षी डिसेंबर अखेरीस ५९ टक्के उत्पन्न जमा झाले होते. यंदा मात्र केवळ ४० टक्के उत्पन्न वसूल करण्यात पालिकेला यश आले आहे.\nयंदा २८,४४८ कोटी उत्पन्नाचे उद्दिष्ट्य ठरवण्यात आले होते. त्यापैकी डिसेंबरअखेरपर्यंत केवळ ११,६१६.०१ कोटी म्हणजेच ४०.८३ टक्के महसूल जमा झाला आहे. त्यातही जकातीची नुकसानभरपाई म्हणून राज्य सरकारकडून ७३३९.१४ कोटी मिळाल्यामुळे हे उत्पन्न वाढलेले दिसत आहे.\nमात्र मालमत्ता कर, पाणीपट्टी, विकास नियोजन अशा सर्वच विभागांतील उत्पन्न घटल्यामुळे महसुलावर परिणाम झाला आहे. डिसेंबर अखेरपर्यंत मालमत्ता कराचे केवळ ७३४.३४ कोटी उत्पन्न मिळू शकले आहे.\nमालमत्ता करातून ६७६८ कोटींचे उत्पन्न मिळेल असे अपेक्षित धरण्यात आले होते. येत्या तीन महिन्यांत पालिकेला आपले लक्ष्य गाठावे लागणार आहे.\nआमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्ट��ग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.\nपावसाने ‘टायगर 3’ चा सेट उद्ध्वस्त, कोट्यवधींचा फटका\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\nमुंबई लोकल कधी सुरू होणार आदित्य ठाकरे यांचे स्पष्टीकरण\nमुंबई आजपासून अनलॉक जाणून घ्या नवीन बदल\nसचिन तेंडुलकर कडून गोल्फ साठी कोरोना नियमांचं उल्लंघन \nनागिन फेम पर्ल व्ही पुरी बलात्काराच्या आरोपाखाली अटक\nसोमवार पासून अनलॉक सरकारने जारी केली नवी नियमावली\nवसई-विरार महापालिकेचे सहाय्यक आयुक्त बेपत्ता\nफेक ओळखपत्र, मीरा चोप्रा नाहीतर 21 श्रीमंतांच्या पोरांनी घेतली लस\nलवकरच येणार स्वदेशी लस सरकारने दिले 1500 कोटी\nसिरम अडचणीत 5 कोटींच्या नुकसान भरपाई ची मागणी\nवैशाली माडे चा राष्ट्रवादी प्रवेश, दिली महत्वाची जबाबदारी\n१ फेब्रुवारीपासून मुंबई मेट्रोच्या वेळेत बदल\nBig Boss च्या माजी स्पर्धक स्वामी ओम यांचं निधन\nलोकल प्रवासासाठी खोटे QR Code बनवून देणारा अटकेत\nलवकरच उकाड्यापासून सुटका, पावसाच्या सरी कोसळणार\nमातृसेवा फाऊंडेशन मार्फत ठाण्यात वृक्षबंधन सोहळा\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nदहावी-बारावी परीक्षा निर्णय परिस्थितीनुसार\nwebnewswala आयोजित माझा बाप्पा स्पर्धा 2020\nCorona Virus 10 किलो विषाणूंच्या विळख्यात अख्खे जग\nCorona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी\nमोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर\n6 जून रोजी महाविद्यालये, विद्यापीठांत साजरा होणार शिवस्वराज्य दिन\nउज्जैन महाकाल मंदिर सापडला अनमोल खजिना\nSurya Grahan 2021 | वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण 10 जूनला, ‘रिंग ऑफ फायर’\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nराज्याबाहेर मोदींना धोबीपछाड देण्यास ममता दीदी तयार\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\nआजच्या ताज्या मराठी बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.webnewswala.com/news/thackeray-governments-great-relief-to-the-servants/", "date_download": "2021-06-21T22:42:09Z", "digest": "sha1:566SX7AEJT7ELXALSP3MUHPCONYKD5P3", "length": 14461, "nlines": 184, "source_domain": "www.webnewswala.com", "title": "चाकरमान्यांना ठाकरे सरकार चा मोठा दिलासा - Team WebNewsWala", "raw_content": "\nआजच्या ताज्या मराठी बातम्या\nचाकरमान्यांना ठाकरे सरकार चा मोठा दिलासा\nचाकरमान्यांना ठाकरे सरकार चा मोठा दिलासा\nचाकरमान्यांना ठाकरे सरकार चा मोठा दिलासा एसटीने जाणाऱ्या चाकरमान्यांना ई-पासची गरज नाही, १० दिवसांवर क्वारंटाइन कालावधी\nमुंबई – गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना ठाकरे सरकार चा चाकरमान्यांना ठाकरे सरकार चा मोठा दिलासा दिला आहे. त्यानुसार कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्या चाकरमान्यांचा होम क्वारंटाइन कालावधी १४ वरुन १० दिवस करण्यात आला आहे. त्याचबरोबर एसटीने प्रवास करणाऱ्यांना ई-पासची गरज लागणार नाही. पण खासगी वाहनाने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना ई-पास अनिवार्य असणार आहे. १२ तारखेपूर्वी कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांना पोहोचायचे आहे. १२ तारखेनंतर ज्यांना कोकणात जायचे आहे, त्यांना स्वॅब टेस्ट करुन तो निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट प्रशासनाकडे सादर करावा लागणार, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे.\nक्वारंटाइन होण्याचा कालावधी १० दिवसांचा\nअनिल परब यांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ तारखेपूर्वी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना पोहोचायचे आहे. तर १० दिवसांचा क्वारंटाइन होण्याचा कालावधी हा करण्यात आला आहे. कोकणात जे जातील ते सगळे होम क्वारंटाइन होतील. आम्हाला १२ तारखेनंतर कोकणात जायचे असल्याची विनंती अनेकांनी केली आहे. त्यांच्यासाठी नवे नियम असून १२ तारखेनंतर जाणाऱ्यांना जाण्याच्या ४८ तास आधी स्वॅब टेस्ट करुन घ्यावी लागणार आहे. रिपोर्ट निगेटिव्ह असेल तरच त्यांना परवानगी देता येणार आहे. हा रिपोर्ट प्रशासनाकडे दिल्यानंतर जाण्याची परवानगी दिली जाईल.\nस्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेला मंजुरी\nसोमवारपासून मुंबई मेट्रो सुरु, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय\nवेबन्यूजवाला आयोजित माझा बाप्पा स्पर्धा 2020\nरत्नागिरी राजापुर रिफायनरी साठी राज ठाकरे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र\nएसटी हाच तुमचा ई-पास\nमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने कोकणात जाणाऱ्यांसाठी एसटी सेवा देण्याची तयारी सुरु केली आहे. जे लोक एसटीने प्रवास करणार आहेत त्यांना ई-पासची गरज नाही. एसट�� हाच तुमचा ई-पास आहे. पोर्टलमध्ये नोंद असल्याने प्रवाशांची सर्व माहिती आमच्याकडे उपलब्ध असणार आहे, असे अनिल परब यांनी यावेळी सांगितले.\nआमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.\nहॅकॉक पुलाच्या कामात पुनर्वसनाचा अडथळा\nहिंदी बोलताच, A R Rehman ने उडवली अँकरची खिल्ली\nहार्वर्ड बिझिनेस स्कूल डीन पदी श्रीकांत दातार यांची नियुक्ती\nहनुमान जयंती साठी राज्यशासनाकडून मार्गदर्शक सुचना जाहीर\nस्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गरेलपाडा गावात वीज\nस्वातंत्र्यदिनानिमित्त टाइम्स स्क्वेअरवर फडकणार तिरंगा\nस्वातंत्र्य दिन व वामनदादा कर्डक जयंतीनिमित्त ऑनलाइन कवी संमेलन\nस्वप्निल बांदोडकर चा ती रसिकांच्या भेटीला\nस्वदेशी कोवॅक्सिन च्या मानवी चाचणीचा पहिला टप्पा पूर्ण; अपेक्षेनुसार चाचणीचे निष्कर्ष\nस्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेला मंजुरी\nस्थलांतरित मजुरांच्या रोजगारासाठी सोनू सूद ने केला अ‍ॅप लाँच\nसोलापुर भोसले राजघराण्याचा 373 वर्षे जुन्या राजवड्याचा बुरुज ढासळला\nमाइक्रोसॉफ्ट खरेदी करणार टिकटॉक चा व्यवसाय\nपिरॅमिड वरील Tweet मुळे Elon Musk ला इजिप्तचे आमंत्रण\nमुंबईतील माहीम चौपाटी चे सौंदर्य आता अधिक खुलणार\nमेट्रो-६ साठी अडथळा ठरणाऱ्या १८६ झाडांवर कुऱ्हाड \nवीजबिल वसुली साठी महावितरण ची अनोखी शक्कल\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nदहावी-बारावी परीक्षा निर्णय परिस्थितीनुसार\nwebnewswala आयोजित माझा बाप्पा स्पर्धा 2020\nCorona Virus 10 किलो विषाणूंच्या विळख्यात अख्खे जग\nCorona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी\nमोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर\n6 जून रोजी महाविद्यालये, विद्यापीठांत साजरा होणार शिवस्वराज्य दिन\nउज्जैन महाकाल मंदिर सापडला अनमोल खजिना\nSurya Grahan 2021 | वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण 10 जूनला, ‘रिंग ऑफ फायर’\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nराज्या���ाहेर मोदींना धोबीपछाड देण्यास ममता दीदी तयार\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\nआजच्या ताज्या मराठी बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=32&Itemid=10&limitstart=36", "date_download": "2021-06-21T23:35:32Z", "digest": "sha1:2PIMVRMO2O75LRO3BU5YKZEKIY4BP7GE", "length": 15628, "nlines": 239, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "विशेष लेख", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> विशेष लेख\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nविशेष लेख : ‘सेमी- इंग्रजी’ माध्यम..सुवर्णमध्य की सुवर्णमृग\nवीणा सानेकर, शुक्रवार, १७ ऑगस्ट २०१२\nमराठी विभाग प्रमुख, के. जे. सोमय्या कला, वाणिज्य महाविद्यालय\n‘सेमी-इंग्रजी’माध्यम हा मातृभाषा व इंग्रजीतून शिक्षण यांच्या मधला व्यवहार्य पर्याय; म्हणून तो ‘सुवर्णमध्य’ आहे, असे प्रतिपादन राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील निवृत्त ज्येष्ठ अधिकारी वसंत काळपांडे यांनी याच पानावर, १० ऑगस्टच्या लेखात केले होते.. त्यानंतरही प्रश्न कायम राहातात, याची जाणीव देणारा हा लेख..\nविशेष लेख : शिकवलेला दुष्टावा\nडॉ. उल्हास लुकतुके, गुरुवार, १६ ऑगस्ट २०१२\nदहशतवादाच्या प्रशिक्षण-केंद्रांतून केवळ शस्त्रे वा स्फोटके हाताळण्याचे शिक्षण दिले जाते असे नाही.. तिथे द्वेष शिकवला जातो, दुष्टाव्याचा अभिमान बाळगणारे आणि त्यापुढे काहीही न पाहणारे आत्मघातकी तयार केले जातात. अशी दहशत वाढवत नेऊन, राजकीय उद्दिष्टे साध्य करण्याचे मनसुबे दहशतवादी गटांचे म्होरक्ये आखत असतात.. पण ‘दहशतीला घाबरणारे लोक’ हा अशा दहशतवादाचा पायाच डळमळीत करण्याची ताकद सामान्य माणसांमध्ये असते. पुण्यातील अगदी कमी क्षमतेच्या बॉम्बस्फोटांच्या वेळी अशी ताकद दिसून आलीच..\nविशेष लेख : कुर्रेबाज आणि दिलदार\nबुधवार, १५ ऑगस्ट २०१२\nविलासराव देशमुख हा बैठकीचा माणूस होता. राजकारणातील आपल्या विरोधकास शत्रू न मानण्याइतका प्रौढ समजूतदारपणा दाखवणारे जे काही मोजके नेते राज्याच्या राजकारणात होते वा आहेत, त्यांच्यात विलासरावांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. मराठवाडय़ातील वैराण बाभुळगावच्या सरपंचपदापासून सुरू झालेल्या राजकीय प्रवासात अनेक उंच स्थानी काम करण्याची संधी विलासरावांना मिळाली. त्या प्रत्येक टप्प्यावर विलासरावांतील राजकीय सहिष्णुता उठून दिसली.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समी��रण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-OCU-IFTM-luxurious-life-of-italian-playboy-and-internet-superstar-gianluca-vacchi-5764828-PHO.html", "date_download": "2021-06-21T21:35:02Z", "digest": "sha1:W4HRAVWWD6H2YAL5IZM7MRTC7NBLPVZA", "length": 5518, "nlines": 64, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Luxurious Life of Italian Playboy And Internet Superstar Gianluca-Vacchi | नेहमी तरूणींच्या गराड्यात राहतो हा PLAYBOY; 50व्या वर्षीही जगतो अशी LIFE - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनेहमी तरूणींच्या गराड्यात राहतो हा PLAYBOY; 50व्या वर्षीही जगतो अशी LIFE\nरोम- इटलीतील मिलेनियर, 50 वर्षाचा इंटरनेट सुपरस्टार गियानलूका वाछीला त्याच्या वाईल्ड पार्टीज, लग्झरी लाईफस्टाईल आणि तरूणींच्या गराड्यात राहणारा म्हणून ओळखले जाते. अशा पार्टीजमध्ये त्याच्यासमवेत बिकिनीत असणा-या मॉडेल्स असतात. वाछी व्यवसायाने एक बिजनेसमॅन आणि फॅशन मॉडेल सुद्धा आहे. तो वयाच्या पन्नाशीतही असे काही जीवन जगतो की त्यामुळे लोक त्याच्यावर जळतात.\nपत्नीसोबतचा हॉट डान्स झाला होता वायरल...\n- काही महिन्यापूर्वी गियानलुका आणि त्याच्या पत्नीचा डान्स करतानाचा व्हिडीओ वायरल झाला होता.\n- त्याचे इन्स्टाग्रामवर 12 लाख फॉलोअर्स आहेत. तरीही त्याचा हा व्हिडिओ सुमारे 25 लाख लोकांनी पाहिला होता.\n- गियानलपका त्याच्या लाइफस्टाइलमुळे नेहमी चर्चेत राहतात.\n- अमेरिकेची अॅक्ट्रेस मिशेल रोड्रिग्ज आणि जॅक अॅफरोनबरोबर घालवलेल्या सुट्यांमुळे त्यांची चर्चा होती.\n- सध्या तो 'GV Lifestyle' प्रमोट करत आहे. ही एक वेबसाईट आहे त्यावर त्याच्या लाइफस्टाइलबाबत सर्वकाही आहे.\n- त्याचा स्वभाव मस्तीखोर असला तरी पैसे खर्च करण्याची पद्धत यांनी इतरांपासून वेगळं ठरवते.\n- एका इंटररव्हयूमध्ये विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना तो म्हणाला होता की, जीवनात असा क्षण येतच असतो जेव्हा तुम्हाला आतून किंवा बाहेरून वाईट किंवा घाणेरडे बनावे लागते.\n- मी बाहेरून बनण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मी बॉडीवर अनेक टॅटू काढून घेत असतो.\n- गियानलूका वर्तमानात जगण्यावर विश्वास ठेवतो. भूतकाळ, भविष्याची तो फारशी चिंता करत नाही.\n- यापासूने प्रेरणा घेणाऱ्यांसाठी ते त्याच्या बेवसाइटवर त्याचा हॅशटॅग असलेले टी शर्टही विक्री करतो.\nपुढील स्लाईड्सवर पाहा, कशी आहे गियानलुकाची लाईफस्टाईल....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-story-about-hearing-in-front-of-human-rights-commission-5222109-NOR.html", "date_download": "2021-06-21T23:18:36Z", "digest": "sha1:4M4QGR4JDUYCCDQWJ24U2HK5HXUO5XGK", "length": 9868, "nlines": 61, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Story about hearing in front of Human Rights Commission | गरोदर नसतानाही महिलेचा दोन वेळा गर्भपात, मानवाधिकार आयोगाने ऐकल्या व्यथा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nगरोदर नसतानाही महिलेचा दोन वेळा गर्भपात, मानवाधिकार आयोगाने ऐकल्या व्यथा\nमुंबई - सर, मी कधी गरोदरच नव्हते. परंतु दोन वेळा गरोदर असल्याचे सांगून माझा गर्भपात करण्यात आला. हे सगळे पैशासाठी करण्यात आले. नंतर मी दुसऱ्या डॉक्टरकडून रिपोर्ट तपासले असता हा लुटीचा प्रकार उघडकीस आला. राजस्थानातील झुंझून येथील रहिवासी येथील रंजन शर्मा यांनी राष्ट्रीय मानवाधिकार अायोगासमोर ही व्यथा मांडली. परंतु ही केवळ त्यांचीच व्यथा नाही. तर राजस्थानसह महाराष्ट्र व गुजरातमधील १०६ रुग्णांची सुनावणी मुंबईत आयोगाच्या सदस्यांसमोर झाली.\nमुंबईत आयोगासमोर खासगी व सरकारी रुग्णालयांच्या विरोधातील तक्रारींची पहिल्यांदाच सुनावणी झाली. त्यात तिन्ही राज्यातील शेकडो रुग्ण आले होते. त्या वेळी \"भास्कर'च्या प्रतिनिधीने अनेक रुग्णांच्या व्यथा जाणून घेतल्या. त्या वेळी देवदूत समजल्या जाणाऱ्या डॉक्टरांची धक्कादायक व काळी बाजू समोर आली. त्यांच्या व्यथा इतक्या विदारक होत्या की, त्यामुळे हृदयाला अक्षरश: पीळ पडत होता.\nरुग्णालयात गरज नसताना गर्भपात करण्यात आले तशी आवश्यकता नसता काहीजणांना भूल देण्यात आली. त्यामुळे रुग्णांना आयुष्यभराचे अपंगत्व आले. पुण्याच्या शीतल राजू या महिलेने मांडल्या व्यथांनी तर आयोगाचे सदस्यही हबकून गेले. शीतल राजू या महिलेने उपजिल्हा रुग्णालयात गरोदरपणाची चाचणी केली होती. त्यात तिच्या रक्ताचे नमुने एचआयव्ही पॉजिटीव्ह असल्याचे सांगण्यात आले. रुग्णालयाने तिचे नमुने हायर सेंटरवर तपासणीसाठीपाठवले. त्यांनीही तिला पॉजिटीव्ह ठ���वले. नंतर तिच्यावर एचआयव्ही पॉजिटिव्हनुसारच उपचार करण्यात आले. डिलिव्हरीच्यावेळी तिला इतर रुग्णांपासून वेगळे परंतु चक्क जमिनीवर झोपवण्यात आले. तेथे तिने मुलला जन्म दिला. नवजात बाळावरही एचआयव्ही प्रतिबंधक उपचार सुरू करण्यात आले. नंतर तिने खासगी रुग्णालयात तपासणी केली असता ती एचआयव्ही निगेटीव्ह असल्याचे स्पष्ट झाले. अशा गंभीर व धक्कादायक तक्रारी ऐकून आयोगाचे राज्य सरकारचे प्रतिनिधीही चक्रावले. ते काहीच उत्तर देऊ शकले नाहीत. आयोगाने काही प्रकरणात एफआयआर दाखल करण्याचे तसेच काहींमध्ये नुकसान भरपाई देण्याचे आदेश सुनावणीस्थळीच जारी केले आहेत.\nभूल दिल्याने आले आयुष्यभराचे अपंगत्व\n२५ वर्षीय राघवेंद्र राव स्पाइना बायफिडा आजाराने ग्रस्त होते. लघवीची समस्या असल्याने मुंबईच्या बाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे सोनोग्राफी, एमआरआय व इतर सुविधा नव्हत्या. राघवेंद्रच्या आई कमला यांनी आयोगाला सांगितले की, हॉस्पिटलच्या सर्जननी एमआरआय व सोनोग्राफी न करताच शस्त्रक्रिया केली. त्यात स्पाइनल अॅनेस्थिसिया लंबर्ड पंक्चर दाखवण्यात आली. या आजारात भूल देण्यावर निर्बंध आहेत. परंतु राघवेंद्रला भूल दिल्यामुळे त्याच्या दोन्ही पायांच्या हालचाली बंद झाल्या आहेत. शस्त्रक्रियेच्या आधी मुलगा काठी घेऊन चालत होता. आज तो व्हिल चेअरवर आहे.\nनिर्णय : प्रकरण जुने असल्याने अद्याप कोणताही निर्णय नाही. परंतु या केसचा अभ्यास सुरू आहे.\nगराेदर नसतानाही गरोदर दाखवून गर्भपात\nझुंजून येथील रंजना शर्मा यांना मूल हवे होते. त्या पिलानी येथील डॉक्ट अनिता भुताडियांकडे कगेल्या. डॉक्टरांनी ती दोन वेळा गरोदर असल्याचे दाखवले. तसेच रिपोर्ट दिले. दोन्ही वेळा मूल अशक्त असल्याचे सांगून गर्भपात करविला. नंतर महिला व तिच्या पतीला संशय आल्यावर त्यांनी दुसऱ्या डॉक्टरकडून तपासणी केली. त्यातून रंजना गर्भवती नसल्याचे स्पष्ट झाले. डॉक्टरांनी उपचाराच्या नावावर लाखो रुपये उकळल्याचा रंजनाचा आरोप आहे.\nनिर्णय: अायोगाने प्रकरणाची वैद्यकीय तज्ज्ञांमार्फत तपासणीचे तसेच संबंधित डॉक्टरच्या प्रॅक्टीसच्या तपासणीचे आदेश देत सहा महिन्यांत अहवाल मागितला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/woman-t20-world-cup-india-australia-final-match-126928852.html", "date_download": "2021-06-21T23:13:06Z", "digest": "sha1:ICOM5PNFD52CTCM3D6OJLWGFUBWUN2SI", "length": 6814, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "woman's t20 world cup India Australia final match | ऑस्ट्रेलियाने सहा, भारताने दाेन वेळा जिंकली टी-20ची फायनल - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nऑस्ट्रेलियाने सहा, भारताने दाेन वेळा जिंकली टी-20ची फायनल\nमेलबर्न - पहिल्याच प्रयत्नात विश्वविजेता हाेण्यासाठी भारताचा महिला संघ उत्सुक आहे. जागतिक महिला दिनाच्या दिवशी वर्ल्ड चॅम्पियन हाेण्याचा पराक्रम गाजवण्याचा भारताच्या टीमचा मानस आहे. यासाठी उद्या रविवारी भारताचा महिला संघ टी-२० वर्ल्डकपची फायनल खेळणार आहे. भारत आणि चार वेळचा विश्वविजेता ऑस्ट्रेलियन संघात अंतिम सामना रंगणार आहे. यातील विजेता संघ वर्ल्डकप ट्राॅफीचा मानकरी ठरणार आहे. यजमान ऑस्ट्रेलिया संघाने आतापर्यंत चार वेळा विश्वविजेता हाेण्याचा पराक्रम गाजवला आहे. तसेच, या संघाने टी-२० फाॅरमॅटच्या सर्वाधिक सहा फायनल जिंकल्या आहेत. दुसरीकडे भारताच्या संघाने याच फाॅरमॅटच्या दाेन फायनल जिंकल्या. मात्र, भारताचा महिला संघ टी-२० वर्ल्डकपची फायनल पहिल्यांदाच खेळत आहे.\nवेदाच्या मते- लकची साथ; आम्ही काेणत्याही दबावाशिवाय खेळणार\nमहिला दिनाच्याच दिवशी फायनल रंगणार आहे. त्यामुळे इतिहास रचण्यासाठी आमच्यासाठी ही याेग्य वेळ आणि माेठी संधी आहे. याच संधीचे साेने करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. यातील विजयासाठी आम्हाला नक्कीच लकची साथ मिळणार आहे. त्यामुळे चार वेळच्या विश्वविजेत्या ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध फायनलमध्ये आम्ही काेणत्याही दबावाशिवाय खेळणार आहाेत. यासाठी आमच्या टीमने कसून मेहनत घेतली. याच सरावातून आम्हाला विजयाचे लक्ष्य सहजपणे गाठता येईल, असा विश्वास भारतीय संघाची मधल्या फळीतील फलंदाज वेदा कृष्णमूर्तीने व्यक्त केला. याशिवाय आम्ही कर्णधार हरमनप्रीतला वर्ल्डकप ट्राॅफीचे बर्थ डे गिफ्ट देण्यासाठीही प्रयत्नशील राहणार असल्याचे तिने यादरम्यान सांगितले.\nकॉटन व पाकचेे एहसान असणार पंच\nवर्ल्डकपच्या या फायनल सामन्यात न्यूझीलंडची किम काॅटन आणि पाकचे एहसान रजा हे दाेघेही पंचगिरी करणार आहेत. ४२ वर्षीय काॅटन यांनी विश्वचषकातील चार सामन्यांत ही भूमिका यशस्वीपणे बजावली आहे. त्यामुळे त्यांची निवड झाली.\nफायनलला चाहत्यांची गर्दी; ८० हजार तिकिटांची विक्री\nजागतिक महिलादिनी रविवारी विश्वविजेता हाेण्यासाठी दाेन देशांचे महिला क्रिकेट संघ मेलबर्नच्या मैदानावर झुंजणार आहेत. हीच फायनल झुंज पाहण्यासाठी चाहत्यांची माेठी गर्दी असणार आहे. कारण, आतापर्यंत या सामन्यासाठी ८० हजार तिकिटांची विक्री झाली. ९० हजार या स्टेडियमची आसनक्षमता आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathwadasathi.com/upsc-pre-exam-results-announced-just-19-days-after-the-exam/", "date_download": "2021-06-21T23:12:31Z", "digest": "sha1:UW67XUCBYIGFPJ6WML3JH623DS42OTCL", "length": 7933, "nlines": 183, "source_domain": "marathwadasathi.com", "title": "परीक्षेनंतर अवघ्या 19 दिवसात यूपीएससी पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर - Marathwada Sathi", "raw_content": "\nHome शिक्षण परीक्षेनंतर अवघ्या 19 दिवसात यूपीएससी पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nपरीक्षेनंतर अवघ्या 19 दिवसात यूपीएससी पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\n केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) सिव्हील सर्व्हिसेस पूर्व परीक्षा 2020 चा निकाल जाहीर केला आहे. 23 ऑक्टोबर 2020 रोजीच या निकालाची घोषणा करण्यात आली आहे. यूपीएससीने परीक्षेनंतर केवळ 19 दिवसात निकालाची घोषणा केली. upsc.gov.in किंवा upsconline.nic.in वर विद्यार्थी निकाल पाहू शकतात.\nउत्तीण विद्यार्थ्यांना आता यूपीएससी सिव्हिल सेवा मुख्य परीक्षा 2020 साठी विस्तृत फॉर्म भरायचा आहे. हा फॉर्म यूपीएससीच्या ऑफिशियल वेबसाईट वर 28 ऑक्टोबर 2020 ते 11 नोव्हेंबर 2020 च्या सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत भरता येईल. त्यांची मुख्य परीक्षा 8 जानेवारी 2021 रोजी होईल. यूपीएससी सिव्हिल सेवा मुख्य परीक्षा 2020 साठी अॅडमिट कार्ड आणि परीक्षेचे वेळापत्रक परीक्षेच्या आधी 3-4 आठवडे येण्याची शक्यता आहे.\nPrevious articleदसऱ्याला झेंडूच्या फुलांना महत्व का दिले जाते\nNext articleचॉकलेट नेमकं कोणाला दिल -प्रविण दरेकर\nजेईई अॅडव्हान्स्ड चा अभ्यासक्रम जाहीर…\n…तारखेपासून सुरु होणार दहावी-बारावीच्या परीक्षा…\nखासगी कोचिंग क्लासेस आजपासून ‘सुरु’…\nवाळूजमधील प्लास्टिक कंपनी आगीत खाक\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nमाणिकचंद पहाडे लॉ कॉलेजच्यावतीने संविधान दिन साजरा\nअनाथ- निराधार मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील - कविता वाघ\nशिशुंचा आहार कसा असाव�� यावर डॉ अभिजित देशमुख यांचे मार्गदर्शन\nअज्ञातांकडून चारचाकी गाड्यांची ‘तोडफोड’…\nऔरंगाबादेत वाहन चोरांचा धुमाकूळ सुरूच\n‘सेक्युलरीजम’ शिकवण्याची गरज नाही…\nऑलिंपिक सुवर्णपदक विजेत्याच्या खेळाडूचे लैंगिक शोषण…\nशरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात दिल्लीत बैठक; राजकीय वर्तुळात चर्चा\n कोरोनाची लस घेतल्यानंतर शरीराचे झाले चुंबक \nऔरंगाबादकरांच्या सेवेत स्मार्ट सिटी बस पुन्हा धावणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/135276-diesel-will-be-delivered-at-doorstep-by-startup-135276/", "date_download": "2021-06-21T21:48:20Z", "digest": "sha1:GOJY2EP3GZ3JOJW5JZ5VQ2D3ZPMB67VU", "length": 11320, "nlines": 96, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pune : आता उद्योगांना मिळणार डिझेलची 'डोअरस्टेप डिलिव्हरी' - MPCNEWS", "raw_content": "\nPune : आता उद्योगांना मिळणार डिझेलची ‘डोअरस्टेप डिलिव्हरी’\nPune : आता उद्योगांना मिळणार डिझेलची ‘डोअरस्टेप डिलिव्हरी’\nस्टार्टअपच्या माध्यमातून भारतात नवीन इंधन वितरण पद्धती सुरु\nएमपीसी न्यूज- उदयोगांना लागणारे डिझेल आता त्यांच्या दरवाजात थेट उपलब्ध होणार आहे. केंद्र सरकारने आता ही सेवा नवीन स्टार्टअपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याची नवीन योजना सुरु केली आहे. केंद्र सरकारच्या या नव्या निर्णयामुळे इंधन विक्रीसाठी विद्यमान पेट्रोल पंपांसाठी मोठ्याप्रमाणात समांतर पर्याय खुले होणार आहेत. पुण्यात आदिती वाळुंज आणि चेतन वाळुंज या दाम्पत्याच्या रिपोस एनर्जी’ या नवीन स्टार्टअपला ही संधी मिळाली आहे.\nन्यू गॅझेटच्या वृत्तानुसार अधिकृत स्टार्टअप्स आता स्वत: डिझेल ‘डोअरस्टेप्स डिलिव्हरी’ अर्थात घरपोच वितरणाच्या माध्यमातून करू शकणार आहेत. ज्यांच्याकडे हायस्पीड मोबाइल डिस्पेंसरची व्यवस्था आहे, यांच्याकडे अशा पद्धतीच्या डिलिव्हरीची परवानगी असणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे भारतात स्टार्टअप्सचा विकास जलदगतीने होईल असे तज्ज्ञांचे मत आहे.\nरिपोस एनर्जी मागील दोन वर्षांपासून ही सेवा देत आहे. त्याचप्रमाणे भारतात मोठ्या प्रमाणात इंधन वितरण आणि ब्रँड व्हॅल्यू निर्माण करण्याच्या उद्देशाने ते विविध स्टार्टअप्ससोबत भागीदारी करण्यास तयार आहेत. या नवीन स्टार्टअप्सच्या माध्यमातून नवीन आणि सुरक्षित ग्रीड तयार करण्यात येणार आहे, ज्याच्या माध्यमातून इंधन पंप करण्यासाठी व वितरणासाठी एक व्यवस्थ��� तयार करण्यात येईल, ज्यामुळे अवैध इंधन वितरण रोखले जाईल.\nयाबाबत माहिती देताना रेपॉस एनर्जीचे सह-संस्थापक चेतन वाळूंज म्हणाले, “या धोरणाचा प्रमुख उद्देश नवीन भारतात महत्वपूर्ण बदल घडवणे आहे. बेकायदेशीर इंधन वितरण थांबवणे आणि अधिकृत स्टार्टअप्सना इंधन वितरणासाठी प्रेरित करणे हे या धोरणाचे मुख्य उद्देश आहेत. यामुळे बेकायदेशीर वितरण नेटवर्क कोसळेल”\n“नवीन इंधन स्टेशन्स देशभरात ठिकठिकाणी दिसत आहेत अशा परिस्थितीत अधिकृत स्टार्टअप्ससाठी इंधन वितरण क्षेत्रात विकास करण्यासाठी ही एक मोठी संधी आहे. यामुळे ते तेल कंपन्यांकडून थेट तेल घेऊन विक्री करू शकतात.” असेही ते पुढे म्हणाले.\nAditi WalunjCentral GovernmentChetan WalunjNew StartupRatan Tataकेंद्र सरकारडिझेलची डोअरस्टेप डिलिव्हरीस्टार्टअप\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nPimpri : महाशिवरात्रीनिमित्त पिंपरीत साकारलं आठ फुटी शिवलिंग\nTalegaon Dabhade : संत सेवालाल महाराज जयंती दिवस हा शासकीय सुट्टी म्हणून जाहीर करावा; बंजारा सेवा संघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nPune University News : ‘बीबीए इन हॉस्पिटॅलिटी अँड फॅसिलिटीज मॅनेजमेंट’ च्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात\nKiwale Crime News : जागा बिल्डरला देत नसल्याच्या कारणावरून मारहाण करून महिलेचा विनयभंग\nPimpri News : फर्निचर, वैद्यकीय साहित्य तपासणीसाठी 20 लाखांचा खर्च\nDehuroad News : देहू कॅन्टोमेंट हद्दीत सोमवारपासून पालिकेच्या आदेशनुसार नियम लागू\nPimpri Vaccination News : शहरात सोमवारी लसीकरण सुरु; 57 केंद्रांवर मिळणार ‘कोविशील्ड’ तर दोन केंद्रांवर…\nPune Crime News : आकर्षक परतावा आणि भिशीच्या नावाखाली गुंतवणूक करण्यास भाग पाडून तीन कोटी 60 लाख रुपयांची फसवणूक…\nPune News : उद्घाटन कार्यक्रमात गर्दी केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दीडशे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे…\nPimpri News : वटपौर्णिमेच्या आधी वडाच्या झाडांची सेवा ; सावित्रीच्या लेकींचा मंच आणि दिलासा संस्थेचा उपक्रम\nRahatani Crime News : श्रीनगर येथे एक लाखांची घरफोडी\nPimpri News: स्थायी समितीचे माजी अध्यक्ष, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सुरेश सोनवणे यांचे निधन\nSangvi Crime News : रावण गँगकडून हल्ला झाल्यास प्रतिउत्तर देण्यासाठी तडीपार गुंडाने आणली दोन पिस्तूल\nMaval Corona News : दिवसभरात 60 नवे रुग्ण तर 55 जणांना डिस्चार्ज\nPune Crime News : आकर्षक परतावा आणि भिशीच्या नावाखाली गुंतवणूक करण्यास भाग पाडून तीन कोटी 60 लाख रुपयांची फसवणूक…\nPune News : ऐन पावसाळ्यात पुण्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर\nMaval News : मावळातील विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणार 35 टक्के फी सवलत\nMaval News : केंद्र सरकारने 2021 च्या राष्ट्रीय जनगणनेत ओबीसींची जातनिहाय जणगणना करण्याची मागणी\nPune News : परदेशात शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी, नोकरदार व ऑलिंपिक खेळाडूंसाठी विशेष लसीकरण मोहीम\nPune News : पुण्यातील कंपनीने तयार केले विषाणूरोधक घटकांनी युक्त थ्रीडी-प्रिंटेड मास्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://vikrantjoshi.com/blog-post_17-18/", "date_download": "2021-06-21T23:41:43Z", "digest": "sha1:UDQMUTV7TZPFD5WVEEAGD7FHOZWF4FDG", "length": 20806, "nlines": 64, "source_domain": "vikrantjoshi.com", "title": "रावते सर, आर. टी. ओ. मध्ये आपले थोडेसे दुर्लक्ष होत आहे! – Vikrant Joshi", "raw_content": "\nरावते सर, आर. टी. ओ. मध्ये आपले थोडेसे दुर्लक्ष होत आहे\nआपण परिवहन खात्याचे मंत्रिपदाचे पदभार स्वीकारला, आम्हाला खरच आनंद झाला. एक कार्यकर्ता मध्यमवर्गातून वर आलेला आज मंत्रिपदापर्यंत पोहचला याचा सार्थ अभिमान आम्हाला आणि आमच्या सारख्या असंख्यांना आहे. आपल्याला मध्यमवर्गीयांची दुखे कळतील आणि परिवहन खात्याकडून मध्यमवर्गीय गरिबांची होणारी ससेहोलपट थांबेल अशी अपेक्षा होती. मात्र आलेला अनुभव संताप देणारा, मनस्ताप व्यक्त करणारा आहे. नुकतेच माझ्या एका वरिष्ठ नागरिक असलेलेया मित्राने त्यांच्या चालक परवान्याचे नुतनीकरण करण्याचे काम एका दलाला कडे दिले. होय दलाल पुन्हा आलेत आमचे झगडे यांना पुण्याला जावेसे का वाटले हे अध्याप कोडेच आहे असो. आता मन घट्ट करून ठेवलेले आहे आम्ही… वरिष्ठ नागरिकांना त्यांच्या चालक परवान्याचे नुतनीकरण करण्यासाठी डॉक्टरचे प्रमाणपत्र लागते, हा नियमच आहे… वरिष्ठ नागरिक वाहन चालवण्यासाठी सक्षम आहेत का असो. आता मन घट्ट करून ठेवलेले आहे आम्ही… वरिष्ठ नागरिकांना त्यांच्या चालक परवान्याचे नुतनीकरण करण्यासाठी डॉक्टरचे प्रमाणपत्र लागते, हा नियमच आहे… वरिष्ठ नागरिक वाहन चालवण्यासाठी सक्षम आहेत का त्यांच्या डोळ्याने व्यवस्थित दिसते का या साठी डॉक्टरचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. ते दिले नाही तर, चालक परवान्याचे नुन्तानीकरण होत नाही. माझ्या मित्राला आर. टी . ओ मध्ये गेल्यावर हे कळले. त्यामुळे दलाला त्यांनी काम दिले आणि काही मिनिटातच त्यांचे काम झाले. तर सांगायचा मुद्दा असा कि दलाल पुन्ह आर. टी . ओ मध्ये परतले आहेत त्यांच्या डोळ्याने व्यवस्थित दिसते का या साठी डॉक्टरचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. ते दिले नाही तर, चालक परवान्याचे नुन्तानीकरण होत नाही. माझ्या मित्राला आर. टी . ओ मध्ये गेल्यावर हे कळले. त्यामुळे दलाला त्यांनी काम दिले आणि काही मिनिटातच त्यांचे काम झाले. तर सांगायचा मुद्दा असा कि दलाल पुन्ह आर. टी . ओ मध्ये परतले आहेत लढ्व्यय महेश झगडे हे परिवहन आयुक्त म्हणून मुंबईत कार्यरत असताना त्यांनी दलालांवर चाप बसवला होता. दलाली संकल्पनाच उध्वस्त केली होती. झगडे यांची बदली होताच हे दलाल पुन्हा कार्यरत झाले. आता त्यांनी त्यांचे भाव तिप्पट केले आहे. बी. पी. टी तून निघांणारे ट्रक झगडे यांच्या काळात नियमानुसार सामान घेऊन जायचे. आता अक्षरशा सामान लादून निघताना दिसतात. त्याना आता कोणीच अडवत नाही. दलालांनी आर. टी . ओ मध्ये बाजार मांडला आहे. माझ्या मित्राला त्याचा परवाना तयार असून डॉक्टर प्रमाणपत्र सादर करण्यात आल्याचा फोन दलालाकडून आल्यावर त्याला धक्काच बसला., कारण आजतागायत या कामाकरिता ते कोणत्याही डॉक्टर कडे गेलेच नाहीत. तरीही त्यांचे काम झाले आहे.\nसूत्रांकडून कळते आहे कि रावते साहेब आपण मुंबईच्या फुटपाथवर ” माहिती कक्ष ” स्थापन करणार आहात. आर. टी . ओ ची कार्यप्रणाली, कामाची पद्धत याची माहिती मुंबईकराना देण्यासाठी आपला हा उपक्रम आहे, असे समजले. पण रावते साहेब, हा उपक्रम दिसायला स्तुत्य असला तरी मुंबई च्या फुटपाथवर नको. ” शाखा ” किवा ” झुणका-भाकर ” केंद्रांप्रमाणे फुथापाथ वर नका वो अडवू. सध्या अस्तित्वात असलेलेया झुणका-भाकर, आरेच्या स्ट्टोल्वर तम्बाकु ते सिगारेट पर्यंत सर्व विकल जात आहे. तशीच अवस्था या माहिती केंद्रांची होणार आहे… रावते साहेब, आपण सेनेचे असे नेते आहात ज्यांनी प्रथम जनतेचा विचार केला आहे, पण अश्या माहिती केंद्रांमुळे मुंबईकरांना मोठी असुविधा होणार हे जाणून घ्या. पुन्हा जो महापालिका, पोलिस, ट्राफिक पोलिसांना म्यानेज करू शकतो, त्यालाच असे केंद्र घेणे शक्य होणार आहे. अशी माणसे सज्जन कशी असू शकतील असे केंद्र रात्रीच्या वेळी ” अड्डे ” बनणार नाही कशावरून असे केंद्र रात्रीच्या वेळी ” अड्डे ” बनण���र नाही कशावरून असा अनुभव झुणका भाकर केंद्राबद्दल तरी आमचा आहे. तेथे जमा होणारे टोळ भैरव स्त्रियांना केंद्रावर फिरकू देतील का असा अनुभव झुणका भाकर केंद्राबद्दल तरी आमचा आहे. तेथे जमा होणारे टोळ भैरव स्त्रियांना केंद्रावर फिरकू देतील का ही योजना म्हणजे संपूर्ण मुंबई अनधिकृत बांधकाम करण्याची शासकीय परवानगी देणारी नाही काय\nभ्रष्टाचार आणि गुंडागर्दीला पुरस्कृत का करत आहात मुंबई आगोदरच बकाल आहे. तिला अधिक बकाल करू नका. जुहु पासून मलबार हिल पर्यंत आणि दादर पासून गिरगावपर्यंत हे केंद्र उभे राहिले तर मुंबईच्या चेहेर्यावर मुरमांच्या मोठ्या पुळ्यासारखे दिसतील. त्याने आमचे जीवन उध्वस्त होईल. चार लोकांना रोजगार मिळतीलहि पण ते गरीब नसणार मुंबई आगोदरच बकाल आहे. तिला अधिक बकाल करू नका. जुहु पासून मलबार हिल पर्यंत आणि दादर पासून गिरगावपर्यंत हे केंद्र उभे राहिले तर मुंबईच्या चेहेर्यावर मुरमांच्या मोठ्या पुळ्यासारखे दिसतील. त्याने आमचे जीवन उध्वस्त होईल. चार लोकांना रोजगार मिळतीलहि पण ते गरीब नसणार आधीच श्रीमंत आणि गुंड असलेल्यांचे खिसे परत भरले जाणार. झुणका भाकर केंद्रांची आठवण अजून ताजी आहे.\nसर, तुम्ही मे महिन्यात परदेशात गेला होतात. त्यासाठी लागणारा पासपोर्ट काढण्यासाठी तुम्ही निश्चितच मुंबईच्या पासपोर्ट कार्यालयात एकदा तरी गेला असाल. तेथे स्मूथ आणि सहज चालणारा कारभार साहेब तुम्ही बघितला आहे. कोणता अति महत्व्हाचा माणूस असला तरी त्यालाही रांगेत उभे राहून आपले काम करून घ्यावे लागते. सर्वांना समान वागणूक नाही का थोडीशी कार्यप्रणाली इथे मुद्दाम सांगतो… सुरवातीला पासपोर्ट इमारतीत असलेल्या माहिती कोउन्तर वर तुम्हाला जावे लागते. तेथे तुमची कागद पत्रे तपासली जातात. एकही कागद नियामनुसार तुम्ही आणला नसेल तर, तर अर्जदाराला घरी पाठवले जाते. तेथे कोणतंही सबब चालत नाही. तशी कार्यप्रणाली आर. टी . ओ मध्ये का नाही साहेब थोडीशी कार्यप्रणाली इथे मुद्दाम सांगतो… सुरवातीला पासपोर्ट इमारतीत असलेल्या माहिती कोउन्तर वर तुम्हाला जावे लागते. तेथे तुमची कागद पत्रे तपासली जातात. एकही कागद नियामनुसार तुम्ही आणला नसेल तर, तर अर्जदाराला घरी पाठवले जाते. तेथे कोणतंही सबब चालत नाही. तशी कार्यप्रणाली आर. टी . ओ मध्ये का नाही साहेब पासपोर्ट मिळव���्या इतकेच चालक परवाना मिळवणे महात्व्हाचे नाही का पासपोर्ट मिळवण्या इतकेच चालक परवाना मिळवणे महात्व्हाचे नाही का कि परवान्याचा वापर फक्त अधिवास पुरावा आहे कि परवान्याचा वापर फक्त अधिवास पुरावा आहे आर. टी . ओ मध्ये तुमच्या कडे २ ते ३ कागदपत्र असले तरी तुमचे काम होते. पासपोर्ट मध्ये हि काम सोपे करण्यासाठी दलाल असतात . पण तेही कागदपत्र बाबात हयगय करत नाहीत. रावते साहेब , पासपोर्ट कार्यालयातील कर्यशम्तेचा मंत्र आपल्याला माहित आहे का आर. टी . ओ मध्ये तुमच्या कडे २ ते ३ कागदपत्र असले तरी तुमचे काम होते. पासपोर्ट मध्ये हि काम सोपे करण्यासाठी दलाल असतात . पण तेही कागदपत्र बाबात हयगय करत नाहीत. रावते साहेब , पासपोर्ट कार्यालयातील कर्यशम्तेचा मंत्र आपल्याला माहित आहे का सोपा आहे… त्याचे ” खाजगीकरण…” कागदपात्रांचे तापास्न्यापासून ते माहित्च्या नुतानिकारानाचे काम खाजगी संस्थेला दिले आहे. टी. सी. एस हे काम करते. सर्वात शेवटी सरकारी बाबू बसलेले आहेतच . त्यांचे काम फक्त एकदा परत कागदपत्र तपासून नुसते सही करणे असते. सगळे नियमानुसार तयार कसून त्यांच्या पुढ्यात ठेवली जाते. त्यामुळे सही करण्याशिवाय त्यांना काहीच काम नसते. विलंबान नाही, भ्रष्टाचार नाही, सगळ्या नियमांची कागदपात्रांची पूर्तता झाली कि नाही याची काळजी टी. सी. एस कंपनी पाहते. मात्र आर. टी . ओ मध्ये दलाल शोधा त्यांना पैसे द्या. तुम्हाला वाटेल तितकी कागदपत्रे द्या. एकाच रात्री तुमच्या हातात चालक परवाना सोपा आहे… त्याचे ” खाजगीकरण…” कागदपात्रांचे तापास्न्यापासून ते माहित्च्या नुतानिकारानाचे काम खाजगी संस्थेला दिले आहे. टी. सी. एस हे काम करते. सर्वात शेवटी सरकारी बाबू बसलेले आहेतच . त्यांचे काम फक्त एकदा परत कागदपत्र तपासून नुसते सही करणे असते. सगळे नियमानुसार तयार कसून त्यांच्या पुढ्यात ठेवली जाते. त्यामुळे सही करण्याशिवाय त्यांना काहीच काम नसते. विलंबान नाही, भ्रष्टाचार नाही, सगळ्या नियमांची कागदपात्रांची पूर्तता झाली कि नाही याची काळजी टी. सी. एस कंपनी पाहते. मात्र आर. टी . ओ मध्ये दलाल शोधा त्यांना पैसे द्या. तुम्हाला वाटेल तितकी कागदपत्रे द्या. एकाच रात्री तुमच्या हातात चालक परवाना महेश झगडे यांनी हि यंत्रणा बदलण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांना दूर करण्यात आले, कि ते स्वत��हुन दूर झालेत हे कोडेच आहे महेश झगडे यांनी हि यंत्रणा बदलण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांना दूर करण्यात आले, कि ते स्वताहुन दूर झालेत हे कोडेच आहे आता सर्व लक्ष कणखर ओळखणारी जाणारी सोनिया सेठीयांकडे लागले आहे. त्या कामात झगडे यांच्या सारख्याच हुशार आणि मातब्बर आहेत. झगडे यांच्या अव्हालाचॆ अंमलबाजावणी करत असल्याचे समस्त आहे. मंत्रालयातील बाबू आणि एसी केबिन मध्ये बसणारे बाबू यांना साहेब जरा फिल्ड वर किवा हायवेवर उभे करा. नियमांपेक्षा जास्त सामान घेऊन जाणारे ट्रक, गाड्यावर कारवाई करायला लावा. आर. टी . ओ अधिकारी आणि दलालांच्या काळ्या युतीवर लक्ष ठेवून परिवहन खात्याची प्रतिमा सुधारा. वडाळा आर. टी . ओ ची पडायला आलेली इमारत सुरक्षित करा. बघा मुंबईकर तुमचा जयजयकार करतील कसा आता सर्व लक्ष कणखर ओळखणारी जाणारी सोनिया सेठीयांकडे लागले आहे. त्या कामात झगडे यांच्या सारख्याच हुशार आणि मातब्बर आहेत. झगडे यांच्या अव्हालाचॆ अंमलबाजावणी करत असल्याचे समस्त आहे. मंत्रालयातील बाबू आणि एसी केबिन मध्ये बसणारे बाबू यांना साहेब जरा फिल्ड वर किवा हायवेवर उभे करा. नियमांपेक्षा जास्त सामान घेऊन जाणारे ट्रक, गाड्यावर कारवाई करायला लावा. आर. टी . ओ अधिकारी आणि दलालांच्या काळ्या युतीवर लक्ष ठेवून परिवहन खात्याची प्रतिमा सुधारा. वडाळा आर. टी . ओ ची पडायला आलेली इमारत सुरक्षित करा. बघा मुंबईकर तुमचा जयजयकार करतील कसा हे सगळे पुन्हा कोणी खान आणि गडकर तयार होऊ नये म्हणून लिहिले… लहान तोंडी मोठा घास घेतला असेल तर माफ करा….\nविक्रांत हेमंत जोशी …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://covid-gyan.in/mr/article/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%82-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%A7", "date_download": "2021-06-21T22:58:06Z", "digest": "sha1:FZHWQ5T34G7PKFPQOL57V6KZ7UAK4236", "length": 20442, "nlines": 380, "source_domain": "covid-gyan.in", "title": "नवीन कोरोनाविषाणू उत्क्रांत होत आहे का? : भाग १ | COVID Gyan", "raw_content": "\nस्वतः करून बघा/ शिकवणी\nसेवा आणि मदतकेंद्रांची माहिती\nनवीन कोरोनाविषाणू उत्क्रांत होत आहे का\nनवीन कोरोनाविषाणू उत्क्रांत होत आहे का\nलेखिका (इंग्रजी): शिवानी शर्मा\nअनुवाद (मराठी): विजय ज्ञा.लाळे\nसंपादन: विजय ज्ञा. लाळे, अमोल दिघे\n२०१९ च्या डिसेंबर महिन्यात, चीनमधील अनेक जणां��ा श्वसनसंस्थेचा एक नवीन रोग झाल्याचे आढळून आले आणि हा रोग एका अपरिचित, नवीन विषाणूमुळे होत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर अशाच स्वरूपाचे रुग्ण युरोप, अमेरिका आणि जगाच्या इतर भागात दिसून आले आणि या रोगाचे रूपांतर एका महामारीत झाले. अशी महामारी जगाने मागील काही दशकांत अनुभवलेली नाही. महामारीला कारणीभूत असलेल्या विषाणूचे नाव ‘सार्स-कोवी-2’ (म्हणजेच नवीन कोरोनाविषाणू) असून त्याचा प्रसार वेगाने होत असल्याने जगातील अनेक देशाच्या सरकारांना टाळेबंदी जाहीर करणे भाग पडले आहे. आजवर ५५ लाखांपेक्षा अधिक लोकांना या कोविड-19 रोगाची लागण झालेली आहे.\nवैज्ञानिकांना या विषाणूबाबत एक चिंतेची गोष्ट आढळून आली आहे, ती म्हणजे या विषाणूत उत्परिवर्तन होत आहे, आणि त्यामुळे तो उत्क्रांत होत आहे. यामुळे विषाणूविरोधी लस विकसित करण्यावर काही परिणाम होऊ शकतात का, असा एक नवीन प्रश्न उपस्थित झाला आहे.\nसार्स-कोवी-2 हा आरएनए प्रकारचा विषाणू आहे. याचाच अर्थ, त्याचे जनुक आरएनए रेणूपासून बनलेले असते. आपल्या जनुकातील डीएनए रेणूप्रमाणेच या विषाणूची जनुकीय माहिती आरएनए रेणूमध्ये साठवलेली असते, ज्याद्वारे हा विषाणू टिकून राहतो तसेच त्याचे पुनरुत्पादन घडून येते. एकदा विषाणूने आश्रयीच्या पेशीला संसर्ग केला की त्याच्या आरएनए रेणूची प्रत तयार होते आणि याच माहितीचा वापर करून नवीन प्रथिने तयार होतात, ती वापरली जाऊन अनेक विषाणू तयार होतात. मात्र ही पुनरुत्पादनाची प्रक्रिया तेवढी परिपूर्ण नसते आणि तिच्यात त्रुटी असू शकतात. मनुष्याच्या पेशीत अशा त्रुटी दूर करण्यासाठी ज्याप्रमाणे ‘मुद्रितवाचन’ (एखादे पुस्तक छापण्यापूर्वी त्याच्या छपाईतील त्रुटी दुरुस्त करण्याची प्रक्रिया) यंत्रणा असते, तशी ‘संरक्षक’ उपाययोजना आरएनए विषाणूंमध्ये नसते. परिणामी, या त्रुटी म्हणजेच उत्परिवर्तने, काही काळानंतर विषाणूच्या “जीनोम”मध्ये साचली जातात. ही प्रक्रिया सावकाश घडते आणि ही उत्परिवर्तने हळूहळू जीनोममध्ये कायमची स्थिर होतात. यालाच ‘उत्क्रांती’ म्हणतात.\nजनुकीय संकेतांमध्ये झालेल्या अशा त्रुटींमुळे विषाणूद्वारे तयार होणाऱ्या प्रथिनांमध्ये बदल होऊन अशी प्रथिने बनतात, जी मूळ प्रथिनांपेक्षा वेगळी असतात आणि वेगळ्या स्वरूपाचे कार्य करतात. जनुकीय संकेतांमध्ये पुरे��े बदल घडून आल्यास त्यापासून विषाणूचा पूर्णपणे नवीन वाण (वंशप्रकार) निर्माण होऊ शकतो. उत्परिवर्तनामुळे विषाणूचे गुणधर्म बदलू शकतात - त्यामुळे काही विषाणू मनुष्याच्या रोगप्रतिक्षम संस्थेद्वारे ओळखले जात नाहीत, तर काही विषाणूंमध्ये औषधांविरुद्ध रोध निर्माण होतो. त्यामुळे विषाणूच्या संसर्गावर उपचार कसे करावेत, यावर प्रभाव पडू शकतो.\nजेव्हा कोविड-19 बाधित रुग्णांपासून मिळवलेल्या नमुन्यांचा अभ्यास केला गेला, तेव्हा उत्परिवर्तनामुळे विषाणूच्या जनुकीय संकेतांमध्ये बदल झालेले आढळून आले. पण महत्त्वाचे म्हणजे आतापर्यंत संशोधकांना जरी नवीन कोरोनाविषाणूमध्ये बदल झालेले आढळून आलेले असले, तरी सार्स-कोवी-2 च्या नवीन वाणांमुळे (वंशप्रकार) या रोगाच्या लक्षणांमध्ये बदल आढळून आलेले नाहीत.\nनुकतेच चायनीज ॲकॅडमी ऑफ सायन्सेस, बिजिंग येथील संशोधक झिल्जी शेन आणि त्यांच्या गटाने सार्स-कोवी-2 विषाणूच्या जनुकाच्या बदलांमधील विविधतेवर प्रकाश टाकण्यासाठी आरएनए अनुक्रमांचा वापर केला. आरएनए चा रेणू अनेक स्वतंत्र घटकांपासून म्हणजेच न्युक्लिओटाइडांपासून बनलेला असून ते एका साखळीत असतात, ज्यातील न्युक्लिओटाइडांच्या अनुक्रमामध्ये महत्त्वाची माहिती असते. आरएनए अनुक्रमण (आरएनए सिक्वेंसींग) हे असे तंत्र आहे ज्याद्वारे संशोधकाला एखाद्या नमुन्यातील आरएनए (रायबोन्यूक्लिक आम्ले) यांचे प्रमाण आणि अनुक्रम यांबाबत माहिती मिळते. संशोधकांनी या अभ्यासासाठी, ८ कोविड-19 बाधित रुग्ण, २५ सामान्य न्यूमोनिया झालेले रुग्ण आणि २० निरोगी व्यक्ती यांच्या फुप्फुसांतील द्रव वापरला. संशोधकांना या अभ्यासात, सर्व रुग्णांच्या नमुन्यातील विषाणूंच्या आरएनए अनुक्रमांमध्ये विविधता आढळली आहे आणि त्यांनी विषाणूंच्या जीनोमवरील अशा ‘विशिष्ट’ जागा शोधून काढल्या आहेत, जेथे रुग्णारुग्णांमध्ये हा अनुक्रम वेगवेगळा असलेला आढळतो.\nदुसऱ्या अभ्यासातूनही यासारखेच निष्कर्ष दिसून आले आहेत. आणखी अशाच एका अभ्यासात, युनिव्हर्सिटी ऑफ पिट्सबर्ग मेडिकल सेंटर, अमेरिका येथील संशोधकांनी जगाच्या वेगवेगळ्या भागांतून मिळविलेल्या साधारणपणे ८६ जीनोमांची तुलना करून सार्स-कोवी-2 च्या वाणांमध्ये (वंशप्रकार) विविधता असल्याचे दाखवून दिले आहे.\nसार्स-कोवी-2 विषाणूचे जीनोम आणि त्��ांच्यात होणाऱ्या उत्परिवर्तनाचा मागोवा ठेवण्यासाठी एक मोठा ऑनलाइन डेटाबेस गोळा केला जात आहे. यात viprbrc.org (ViPR), uniprot.org (COVID-19 UniProtKB), hCov-19 इत्यादी संकेतस्थळांचा समावेश आहे. भारतातील इन्स्टिट्यूट ऑफ जीनोमिक्स आणि इंटिग्रेटेड बायोलॉजी (आयजीआयबी, न्यू दिल्ली) येथील संशोधक विनोद स्कारिया यांच्या प्रयोगशाळेने भारतातील तसेच जगाच्या वेगवेगळ्या भागांतील सार्स-कोवी-2 जीनोमसंबंधीची सर्व माहिती एकत्रित करून ‘कोविड-19 जीनोमपीडीया’ हा माहितीस्रोत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे.\nजीनोमपिडीयाच्या स्रोतांवर नजर टाकल्यास असे दिसून येते की भारतातील प्रयोगशाळांनी आतापर्यंत किमान ११८ सार्स-कोवी-2 च्या वाणांचे (वंशप्रकार) अनुक्रम शोधून काढले आहेत आणि या कार्यात नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (एनसीडीसी, न्यू दिल्ली), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (एनआयव्ही, पुणे), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोमेडिकल जीनोमिक्स (एनआयबीएमजी, कल्याणी), गुजरात बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटर (जीबीआरसी, गांधीनगर), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ ॲन्ड न्यूरोसायन्सेस (एनआयएमएचएएनएस, बंगळुरू), गांधी मेडिकल कॉलेज (सिकंदराबाद) आणि इतर काही संस्थांनी हातभार लावला आहे.\nइतर विषाणूंवर झालेल्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की अशा नानाविध विषाणूंच्या समूहांमध्ये, काही विषाणू आश्रयीच्या शरीराशी जुळवून घेऊ शकतात आणि दीर्घकाळ टिकून राहू शकतात. अशा विषाणूंचे जनुकीय संकेत बदललेले असू शकतात, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिक्षम संस्था त्यांना ओळखू शकत नाही. एक चांगली गोष्ट म्हणजे सार्स-कोवी-2 हा इतर सामान्य विषाणू, तसेच फ्ल्यूच्या अतिसंसर्गजन्य विषाणूंपेक्षा खूप हळूहळू उत्परिवर्तित होत आहे, आणि वेगवेगळ्या रुग्णांपासून मिळवलेल्या विषाणूंचे अनुक्रम हे जवळपास सारखेच असून त्यांच्या अनुक्रमातील सारखेपणा ९९.९%पेक्षाही अधिक आहे.\n‘हेल्थलाईन.कॉम’ या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत टेक्सास ए ॲन्ड एम युनिव्हर्सिटी-टेक्सरकाना येथील जीवशास्त्र विभागाचे प्रमुख बेंजामीन न्यूमन यांनी सांगितले आहे की बहुतेक साऱ्या उत्परिवर्तनांमुळे विषाणूंच्या कार्यात बिघाड होण्याची शक्यता असते, आणि यामुळेच उत्परिर्तने आढळून येणे व तेवढ्याच वेगाने नष्ट होणे ही अगदी सर्वसामान्य बाब असते. सर्वसाधारणपणे विषाणूच्या नवीन वाणामध्ये, जुन्या वाणामधील (वंशप्रकार) अनेक वैशिष्ट्ये टिकून राहतात. म्हणून उत्परिवर्तने साचली, तरी कमी काळात लसीला विरोध करू शकण्याइतपत मोठे बदल झालेले विषाणू सहसा दिसून येत नाहीत. यामुळेच या विषाणूविरुद्ध दीर्घकालीन प्रभावी ठरेल अशी लस विकसित करता येईल, अशी आशा आहे.\nशिवानी शर्मा या “इंडिया बायोसायन्स” मधील एक स्वतंत्र विज्ञानलेखिका असून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळुरू येथे संशोधन करीत आहेत.\nखवल्या मांजर: कोरोना विषाणूचा दरम्यानचा वाहक\n-लेखिका (इंग्रजी): अदिती कर्मकार\n-अनुवाद (मराठी): बिपीन देशमाने\n-संपादन: विजय ज्ञा. लाळे, हेमचंद्र चिं. प्रधान\nCC BY-NC-SA 4.0 च्या परवाना अंतर्गत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://cmnews.co.in/corona-virus-pune-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A/", "date_download": "2021-06-21T22:07:12Z", "digest": "sha1:LCO6HQPLHTTSKN54TJ4FAUQ2IF33RV5K", "length": 18756, "nlines": 209, "source_domain": "cmnews.co.in", "title": "Corona virus-pune- *पुण्यात एक लाख किंमतीचे बनावट सॅनिटायझर जप्त : पुणे पोलिसांची कारवाई* – CMNEWS", "raw_content": "\nओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीसपदी मंगल भुजबळ यांची नियुक्ती\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\nइनामी जमीन घोटाळ्यांमध्ये जिल्हाधिकार्‍यांना विभागीय आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश\nअंबाजोगाई येथील ‘स्वाराती’ रूग्णालयातील व्हेंटिलेटरही तशीच पडून; आ.सतीश चव्हाण यांचा खोचक सवाल\nकलासम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचे निधन\nम्युकर मायकोसिसचे राज्यात पंधराशे रूग्ण; पुढील दहा दिवस अत्यंत महत्त्वाचे :आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती\nखत दरवाढीच्या निषेधार्थ केंद्र सरकारचा पुतळा जाळून स्वाभिमानी शेतकरी संघटना गुरुवारी प्रचंड आक्रमक आंदोलन छेडणार\nHome/आरोग्य/Corona virus-pune- *पुण्यात एक लाख किंमतीचे बनावट सॅनिटायझर जप्त : पुणे पोलिसांची कारवाई*\nCorona virus-pune- *पुण्यात एक लाख किंमतीच��� बनावट सॅनिटायझर जप्त : पुणे पोलिसांची कारवाई*\nपुण्यात एक लाख किंमतीचे बनावट सॅनिटायझर जप्त : पुणे पोलिसांची कारवाई\nहॅन्ड सॅनिटायझरचा समावेश सरकारने आवश्यक वस्तूंमध्ये केला आहे. त्यामुळे त्यातून फायदा व्हावा या उद्देशाने पुण्यात बनावट सॅनिटायझर बनवणाऱ्या तीन व्यक्तींना पुणे पोलिसांनी अटक केली आहे.\nअजय शंकरलाल गांधी , मोहन चौधरी, सुरेश छेडा अशी अटक केलेल्या व्यक्तींची नावे असून न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे. त्यांनी 1 लाख 2 हजार 419 रुपये किंमतीचे बनावट हॅन्ड सॅनिटायझर बनवले होते.\nकोरोनामुळे सध्या पुणे शहरात सॅनिटायझरची मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे.अशावेळी आरोपींनी घरातल्या घरात कारखाना तयार केला. त्यासाठी त्यांनी रिकाम्या बाटल्या आणि नामांकित कंपन्यांचे स्टिकर वापरले. त्यासाठी त्यांनी मुंबईतील एका कंपनीतून पाच लिटरचे कॅन आणले व त्यातून छोट्या बाटल्या तयार केल्या. त्यानंतर हे सॅनिटायझर पुण्यातल्या लोकल मार्केटमध्ये विकण्यात आले .\nकोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभुमीवर नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे .अशावेळी खबरदारीची उपाययोजना म्हणून नागरिक सॅनिटायझर आणि मास्क विकत घेत आहेत. याचाच फायदा घेत हे रॅकेट उदयास आल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभाग आणि पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने दत्तवाडी परिसरामध्ये कारवाई केली.\nदरम्यान सॅनिटायझर, मास्कच्या गैरप्रकाराबाबत नागरीकांना कुठल्याही प्रकारची माहिती मिळाल्यास त्यांनी त्वरीत पोलिस नियंत्रण कक्षाच्या 100 क्रमांकावर कळवावी किंवा 8975283100 व्हॉटस्‌अप क्रमांकावर माहिती पाठवावी, असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.\nओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीसपदी मंगल भुजबळ यांची नियुक्ती\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीसपदी मंगल भुजबळ यांची नियुक्ती\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\n*ताजी बातमी* -Corona virus- *पुण्यात कोरोनाचे एकूण १५ रूग्ण*\nCorona virus Aurangabad- *औरंगाबाद मध्ये महिला कोरोना पॉझिटिव्ह*\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\nइनामी जमीन घोटाळ्यांमध्ये जिल्हाधिकार्‍यांना विभागीय आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश\nअंबाजोगाई येथील ‘स्वाराती’ रूग्णालयातील व्हेंटिलेटरही तशीच पडून; आ.सतीश चव्हाण यांचा खोचक सवाल\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*अखेर नरभक्षक बिबटया जेरबंद; वनविभागाची कामगिरी\n*आष्टीतील तालुक्यातील एकाला कोरोनाची बाधा*\n*राज्यातील शिक्षकांना SCERT देणार गुगल क्लासरूम चे ऑनलाईन प्रशिक्षण*\nओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीसपदी मंगल भुजबळ यांची नियुक्ती\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\nअण्णांच्या राळेगण मध्ये साडी वाटप करताना दोघांना पथकाने पकडले » CMNEWS\nअहमदनगर: १३४ रूग्णांना डिस्चार्ज तर ८३ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर\nदक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांची भेट\nपरळीत कोविड लसीकरण सराव फेरी चा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आरंभ\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*अखेर नरभक्षक बिबटया जेरबंद; वनविभागाची कामगिरी\n*आष्टीतील तालुक्यातील एकाला कोरोनाची बाधा*\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*अखेर नरभक्षक बिबटया जेरबंद; वनविभागाची कामगिरी\n*आष्टीतील तालुक्यातील एकाला कोरोनाची बाधा*\n*राज्यातील शिक्षकांना SCERT देणार गुगल क्लासरूम चे ऑनलाईन प्रशिक्षण*\n*राज्यातील शिक्षकांना SCERT देणार गुगल क्लासरूम चे ऑनलाईन प्रशिक्षण*\n*आष्टीतील कोरोना बाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू*\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटचं पुण्यात कनेक्शन, महिलेसह तिघांना अटक*\n*दिवाळी तुमची दवाखान्यात जाणार कायआज जिल्ह्यात 200 कोरोना ग्रस्तांची भर*\n*बीड जिल्ह्याचा कोरोना corona कमी होतोय पण आष्टीचा वाढला\nअण्णांच्या राळेगण मध्ये साडी वाटप करताना दोघांना पथकाने पकडले » CMNEWS\nअहमदनगर: १३४ रूग्णांना डिस्चार्ज तर ८३ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर\nदक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांची भेट\nपरळीत कोविड लसीकरण सराव फेरी चा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आरंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokshahi.live/religious-political-events-among-factors-behind-covid-spike-in-india/", "date_download": "2021-06-21T21:55:27Z", "digest": "sha1:A6ICFRWQHUZYJVDE4QODNG7ILPDZLH32", "length": 9636, "nlines": 157, "source_domain": "lokshahi.live", "title": "\tभारतातील कोरोनावाढीचं कारण 'WHO'नं सांगितलं - Lokshahi News", "raw_content": "\nभारतातील कोरोनावाढीचं कारण ‘WHO’नं सांगितलं\nजागतिक आरोग्य संघटनेने भारतात करोनाचा वेगाने प्रसार होण्यामागे अनेक गोष्टी कारणीभूत असून काही धार्मिक तसंच राजकीय कार्यक्रम जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. या कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यानेच देशात करोनाची दुसरी लाट आल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं आहे.\nजागतिक आरोग्य संघटनेकडून साप्ताहिक माहिती प्रसिद्द करण्यात आली असून यावेळी भारतात ऑक्टोबर २०२० मध्ये बी.१.६१७ करोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळला होता अशी माहिती दिली आहे. भारतात मोठ्या प्रमाणात होणारी रुग्णवाढ आणि मृत्यू यामुळे बी.१.६१७ तसंच इतर उपप्रकाराच्या भूमिकेसंबंधी अनेक प्रश्न निर्माण झाल्याचंही यावेळी सांगण्यात आलं आहे.\nजा��तिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, “नुकतंच भारतातील स्थितीसंबंधी करण्यात आलेल्या अभ्यासात अनेक गोष्टी करोनाचा वेगाने प्रसार होण्यासाठी कारणीभूत असल्याचं दिसत आहे. यामध्य करोनाचे वेगवेगळे उपप्रकारदेखील करोनाचा फैलाव करण्यासाठी कारणीभूत ठरले आहेत. याशिवाय मोठ्या प्रमाणात गर्दी झालेले अनेक धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमही जबाबदार आहेत. यावेळी करोनासंबंधित नियमांचं कोणतंही पालन न करणं एक कारण होतं. दरम्यान भारतात करोनाचा प्रसार होण्यामागे यापैकी कोणती गोष्टी किती जबाबदार ठरली हे व्यवस्थित समजू शकलेलं नाही”.\nPrevious article ‘सामान्य जनतेचं चिपाडच करायचं ठरवलं आहे का\nNext article …तर अनेक जेष्ठांचे प्राण वाचले असते – हायकोर्ट\n‘मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण शिवसेना सरनाईकांच्या पाठिशी’\n‘चव्हाण मुख्यमंत्री असतानाच जनतेनं काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारला घरी बसविलं अन् फडणवीसांचं राज्य आलं’\nशरद पवार तातडीनं दिल्लीत; राजकीय वर्तुळात अर्थ काढण्यास सुरुवात\nभाजपशी जुळवून घ्या; प्रताप सरनाईकांचं उद्धव ठाकरेंना पत्र\nआयोजकांवर कडक कारवाई करण्यास सांगणार – अजित पवार\n‘आधी गोंधळातून बाहेर या, स्वबळाचा निर्णय नंतर घ्या’\n दिवस जागतिक संगीत दिन\nमोदींंच्या काळात स्वीस बँकेत भारतातून २८६% जास्त रक्कम जमा\nस्विस बँकांमध्ये भारतीयांची २० हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम\nराजीनामा देताना युवकाचा हटके स्वॅग\nख्रिस्तियानो रोनाल्डोची एका कृतीने, कोका-कोला कंपनीचे मोठे नुकसान\nशस्त्रसंधी मोडीत काढत इस्रायलचा गाझावर पुन्हा एअरस्ट्राईक\nकांदा रडवणार; एवढ्या रूपयाने महागला\nधक्कादायक | कुटुंबासमोर वाघिणीने बापाला नेलं ओढत\nदेवेंद्र फडणवीसांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण मात्र गुलदस्त्यात\nनागपुर अमरावती महामार्गवर कंटेनर अपघातात 40 जनावरांचा दुर्दैवी मृत्यू तर 11 जनावरे जखमी\nआईनेच पोटच्या मुलांना दगड खानीत फेकले\nकोरोनाचा नवा स्ट्रेन अधिक घातक, आरोग्य मंत्रालयानं दिला सावधानतेचा इशारा\n‘सामान्य जनतेचं चिपाडच करायचं ठरवलं आहे का\n…तर अनेक जेष्ठांचे प्राण वाचले असते – हायकोर्ट\nWTC Final Day 4 : एकही चेंडू न खेळता दिवस गेला वाया\nभाजपाच्या १० विद्यमान नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश\nनरेंद्र मेहतांना धक्का; रवी व्यास भाजपच्या जिल्हा अध्यक्ष��दी\nमंत्रालयात पुन्हा बॉम्ब ठेवला असल्याचा धमकीचा फोन\nपैठण येथील नाथसागर धरणात बुडून २५ वर्षीय युवकाचा मृत्यू\nGold Price Today | जाणून घ्या सोन्याचे आजचे भाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://marathwadasathi.com/congress-satyagraha-statement-sent-to-the-president/", "date_download": "2021-06-21T22:49:45Z", "digest": "sha1:6U5X5U35RGRP7AVWHANDOUWNIFVEMBAV", "length": 10015, "nlines": 185, "source_domain": "marathwadasathi.com", "title": "काँग्रेसचे ' सत्याग्रह ' ; राष्ट्रपतींना पाठवले निवेदन - Marathwada Sathi", "raw_content": "\nHome महाराष्ट्र काँग्रेसचे ‘ सत्याग्रह ‘ ; राष्ट्रपतींना पाठवले निवेदन\nकाँग्रेसचे ‘ सत्याग्रह ‘ ; राष्ट्रपतींना पाठवले निवेदन\n शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी दि.5 उत्तर प्रदेश येथील हाथरस येथील घडलेली निंदनीय घटना व इतर घटनेबद्दल न्याय मागण्यासाठी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी औरंगाबाद यांच्यावतीने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पाठविण्यात आले.\nयावेळी उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या दलित समाजाच्या मुलीवर अत्याचार संबंधी दोषीवर त्वरित खटला भरून फाशीची शिक्षा देण्यात यावी.\nआरोपीवर फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवावा.\nपीडित परिवाराला भेटण्यासाठी जात असलेले मा. खासदार राहुल गांधी व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसाकडून अत्यंत निंदनीय वर्तणूक देण्यात आली या घटनेची न्यायालयीन चौकशीची मागणी औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने विविध मागण्या द्वारे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवेदन पाठविण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद समोर एक दिवसीय सत्याग्रह कर्णयात आला. या सत्याग्रहात कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा माजी आमदार केशवराव अवताडे , प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश मुगदिया, महाराष्ट्र राज्याचे माजी जिल्हाध्यक्ष अनिल पटेल, मा. शहराध्यक्ष इब्राहिम पठाण, सय्यद अक्रम, पक्ष निरीक्षक मुजाहीद खान, मा. आ.सुभाष झांबड, ग्रमिणचे जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे, रशीद खान मामू ,महाराष्ट्र प्रदेश सेवा दलाचे अध्यक्ष विलास बापू औताडे, हमद चाऊस, गुलाब पटेल, जी एस ए अंसारी उपस्थीत होते .\nNext articleबॉलिवूड ड्रग्ज प्रकरण : अभिनेत्री रियाला जामीन मंजूर\nकुठे टू-व्हिलरची अंत्ययात्रा, तर कुठे हेल्मेट घालून घोड्यावरुन रपेट ; इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक\nमहाराष्ट्र अनलॉक ; सोमवारपासून पाच टप्प्यात अंमलबजावणी\n पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यातील लॉकडाऊन पूर्णपणे हटवला\nवाळूजमधील प्लास्टिक कंपनी आगीत खाक\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nमाणिकचंद पहाडे लॉ कॉलेजच्यावतीने संविधान दिन साजरा\nअनाथ- निराधार मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील - कविता वाघ\nशिशुंचा आहार कसा असावा यावर डॉ अभिजित देशमुख यांचे मार्गदर्शन\nकॅश लुटीचा बनाव करणाऱ्या दोघांच्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या\nपरीक्षेलाच बसत नाहीत त्यांना सर्टिफिकेट कोण देणार : राणे\nतुफान थंडी : दाल तलाव गोठला\nकृषी कायद्यांच्या विरोधात युवक काँग्रेस मैदानात…\nशरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात दिल्लीत बैठक; राजकीय वर्तुळात चर्चा\n कोरोनाची लस घेतल्यानंतर शरीराचे झाले चुंबक \nऔरंगाबादकरांच्या सेवेत स्मार्ट सिटी बस पुन्हा धावणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE/02101550", "date_download": "2021-06-21T21:56:41Z", "digest": "sha1:A6RZT75HMW563PUKUP2O3AGOM7RWEDG6", "length": 9689, "nlines": 62, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "आरोपीला महिनाभरात शिक्षा द्या : बावनकुळे Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nआरोपीला महिनाभरात शिक्षा द्या : बावनकुळे\nनागपूर: ब्हिगणघाटातील नंदोरी चौकात गेल्या 2 फेब्रुवारी रोजी एका पिसाट युवकाने प्राध्यापक असलेल्या युवतीवर पेट्रोल टाकून जाळल्या प्रक़रणी सदर युवतीचे आज सकाळी निधन झाले. या प्रकरणी आरोपीला महिनाभरात कठोर शिक्षा देण्याची मागणी माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.\nचंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मेडिकल इस्पितळात जाऊन या युवतीच्या पार्थिवाचे अत्यंदर्शन घेतले व तिला श्रध्दांजली अर्पण केली. याप्रसंगी ते म्हणाले- अशा घटनांची महाराष्ट्रात पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सर्व बाबींचे पालन करून कडक कायदा करण्यात यावा व आरोपीला महिनाभरात शिक्षा देण्यात यावी. अत्यंत गंभीर अशी घटना असून या परिवारातील व्यक्तीला शासनाने नोकरी द्���ावी आणि आर्थिक मदतही करावी अशी मागणीही माजी पालकमंत्र्यांनी केली आहे.\nगेल्या आठ दिवसांपासून ही युवती मृत्यूशी झुंज देत होती. आज अखेर काळाने तिच्यावर झडप घातली. या प्रक़रणीत समाजात तीव्र संताप असून युवतीच्या दारोडा या गावात नागरिकांना दगडफेक करून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या आहे. शासनाने या प्रकरणी गंभीर दखल घ्यावी व शक्य तेवढ्या लवकर आरोपींना शिक्षा द्यावी असेही ते म्हणाले.\nयुवतीच्या परिवाराला त्वरित न्याय मिळावा : ना. गडकरी\nहिंगणघाट येथे 2 फेब्रुवारी रोजी एका माथेफिरू युवकाने उच्चशिक्षित युवतीच्या अंगावर रॉकेल टाकून जाळल्याच्या घटनेतील युवतीचे आज सकाळी दुर्दैवी निधन झाले. ही घटना समाजाला काळिमा फासणारी असून या प्रक़रणी महाराष्ट्र शासनाने युवतीच्या परिवाराला त्वरित न्याय मिळावा अशी कारवाई करावी, अशी भावना केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे.\nआठ दिवस या युवतीने मृत्यूशी झुंज दिली. महिलांवर होणार्‍या अशा घटनांविरोधात कायदे अधिक कडक करण्याची गरज निर्माण झाली आहे. कायद्याच्या भीतीमुळेच या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही. या घटनेबाबत महाराष्ट्र शासनाने गंभीर दखल घेत कारवाई करावी असेही ते म्हणाले.\nप्रभाग ३४ मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा\nऑफलाईन , ऑनलाईन पद्धतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा \nप्रभाग २६मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात\nप्रत्येकाने दैनंदिन जीवनात योगाचा अंगीकार करावा : महापौर दयाशंकर तिवारी\nकीड नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी ट्रायकोकार्ड निर्मिती उपक्रम राबवावा -जिल्हाधिकारी ठाकरे\nअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे आम्हीं ग्रामरक्षक अभियानाला सुरुवात\nदीनदयालनगर आजी-आजोबा उद्यानात योग दिन साजरा\nगोंदिया: शरीर को स्वस्थ और निरोगी बनाएं , योग को जीवनशैली का हिस्सा बनाएं – डॉ. परिणय फुके\nप्रभाग ३४ मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा\nऑफलाईन , ऑनलाईन पद्धतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा \nमहिलांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासाचे\nसोमवारी ८ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\nप्रभाग ३४ मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा\nJune 21, 2021, Comments Off on प्रभाग ३४ मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा\nऑफलाईन , ऑनलाईन पद्धतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा \nJune 21, 2021, Comments Off on ��फलाईन , ऑनलाईन पद्धतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा \nमहिलांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासाचे\nJune 21, 2021, Comments Off on महिलांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासाचे\nसोमवारी ८ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\nJune 21, 2021, Comments Off on सोमवारी ८ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\nप्रभाग २६मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात\nJune 21, 2021, Comments Off on प्रभाग २६मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/suicide-by-stabbing-it/06221217", "date_download": "2021-06-21T23:27:45Z", "digest": "sha1:YKQIHUIYIU3YECU5OY2PA4PQ2UAHTXEE", "length": 6987, "nlines": 60, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "इसमाची गळफास लावून आत्महत्या Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nइसमाची गळफास लावून आत्महत्या\nकामठी :-स्थानिक नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रमानगर येथील एका इसमाने घरमंडळी निद्रावस्थेत असल्याची संधी साधून घरातील छताच्या लाकडी फाट्याला नेवऱ्याच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे 5 च्या दरम्यान निदर्शनास आली असून मृतक इसमाचे नाव बंडुजी केशवराव वकलकर वय 65 वर्षे रा.रमानगर कामठी असे आहे.\nघटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनार्थ शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले .\nयासंर्भात पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे तर आत्महत्येचे कारण अजूनही गुलदस्त्यात आहे.मृतकाच्या पाठीमागे पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा आप्तपरिवार आहे.\nप्रभाग ३४ मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा\nऑफलाईन , ऑनलाईन पद्धतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा \nप्रभाग २६मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात\nप्रत्येकाने दैनंदिन जीवनात योगाचा अंगीकार करावा : महापौर दयाशंकर तिवारी\nकीड नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी ट्रायकोकार्ड निर्मिती उपक्रम राबवावा -जिल्हाधिकारी ठाकरे\nअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे आम्हीं ग्रामरक्षक अभियानाला सुरुवात\nदीनदयालनगर आजी-आजोबा उद्यानात योग दिन साजरा\nगोंदिया: शरीर को स्वस्थ और निरोगी बनाएं , योग को जीवनशैली का हिस्सा बनाएं – डॉ. परिणय फुके\nप्रभाग ३४ मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा\nऑफलाईन , ऑनलाईन पद्धतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा \nमहिलांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासाचे\nसोमवारी ८ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\nप्रभाग ३४ मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा\nJune 21, 2021, Comments Off on प्रभाग ३४ मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा\nऑफलाईन , ऑनलाईन पद्धतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा \nJune 21, 2021, Comments Off on ऑफलाईन , ऑनलाईन पद्धतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा \nमहिलांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासाचे\nJune 21, 2021, Comments Off on महिलांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासाचे\nसोमवारी ८ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\nJune 21, 2021, Comments Off on सोमवारी ८ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई\nप्रभाग २६मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात\nJune 21, 2021, Comments Off on प्रभाग २६मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/batamya/cobra-found-parcel-odisha-6663", "date_download": "2021-06-21T21:37:26Z", "digest": "sha1:RVJFMPZMSRMMOYL27QBM424P6RB4TQSM", "length": 2425, "nlines": 24, "source_domain": "www.saamtv.com", "title": "पार्सल उघडलं आणि निघाला कोब्रा...", "raw_content": "\nपार्सल उघडलं आणि निघाला कोब्रा...\nमयुरभांज : तुम्हाला एक पार्सल आलंय आणि त्यातून सामानाऐवजी साप निघाला तर हो अशीच घटना घडली आहे ओडिसा राज्यातील मयुरभांज जिल्ह्यातील रायरंगपूर येथे एका पार्सलमध्ये चक्क कोब्रा सापडला. हा कोब्रा या पार्सलच्या बॉक्समध्ये आला कसा याचा शोध सुरू आहे.\nरायरंगपूर येथे एका व्यक्तिच्या घरी पार्सल आले. हे पार्सल उघडून बघत असताना त्यातून अचानक कोब्रा बाहेर आला. घाबरलेल्या या गृहस्थाने वनविभागाशी संपर्क साधला व त्यांनी घरी येऊन या सापाला पकडून नेले. साधारण पाच फूट लांबीचा हा कोब्रा पार्सलमध्ये बघून घरातल्यांना धडकी बसली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/lonavala-news-citizens-response-to-the-corona-survey-181774/", "date_download": "2021-06-21T23:20:35Z", "digest": "sha1:T7N57YQ4RI44RGBONVI4MRM7YVMXPSA2", "length": 10709, "nlines": 97, "source_domain": "mpcnews.in", "title": "Lonavala News : कोरोना महासर्वेक्षण अभियानाला नागरिकांचा प्रतिसाद ; Citizens' response to the Corona Survey", "raw_content": "\nLonavala News : कोरोना महासर्वेक्षण अभियानाला नागरिकांचा प्रतिसाद\nLonavala News : कोरोना महासर्वेक्षण अभियानाला नागरिकांचा प्रतिसाद\nएमपीसीन्यूज : लोणावळा शहरातील कोरोनाची साखळी रोखण्यासाठी लोणावळा नगरपरिषदेने शासनाच्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या उपक्रमांतर्गत आज, मंगळवारी राबविलेल्या कोरोना महासर्वेक्षण अभ��यानाला लोणावळा शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यानिमित्त शहराची बाजारपेठ दिवसभर कडकडीत बंद ठेवण्यात आली होती. तर स्वंयसेवकांनी घरोघरी जाऊन नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी केली.\nलोणावळ शहरात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. समूह संसर्गाप्रमाणे नागरिकांनी कोरोनाची लक्षणे आढळू लागल्याने नागरिकांमध्ये भितीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.\nयाकरिता लोणावळा नगरपरिषद, शाळांचे शिक्षक, आशा सेविका, नगरपरिषद कर्मचारी, राजकिय पक्षांचे कार्यकर्ते व संघटनांचे पदाधिकारी यांना कोरोनादूत म्हणून नगरपरिषदेचे ओळखपत्र प्रदान करत तपासणी मोहिमेत सहभागी करून घेण्यात आले होते.\nसकाळी आठ वाजता झालावाडी कोविड केअर सेंटर येथे विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या हस्ते लोणावळ्यात या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.\nयावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मावळचे प्रांत अधिकारी संदेश शिर्के, मुख्याधिकारी रवी पवार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांच्यासह नगरसेवक व मान्यवर उपस्थित होते.\nयानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषप्रसाद यांनी देखील लोणावळ्यात या अभियानाला भेट देत तपासणी कामाची माहिती घेतली. आमदार सुनिल शेळके यांनी काही भागांमध्ये जाऊन नागरिकांच्या भेटी घेतल्या.\nलोणावळा शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी या अभियानाचा मोठा फायदा होईल, असे मत प्रांत संदेश शिर्के व मुख्याधिकारी रवी पवार यांनी व्यक्त केले.\nतसेच नागरिकांनी लक्षणे दिसताच तात्काळ कोविड केअर सेंटर मध्ये स्वतःची तपासणी करून घ्यावी, अहवाल पाॅझिटिव्ह आल्यास न घाबरतात तात्काळ उपचार घ्यावा व बरे व्हावे असे आवाहन देखील शिर्के यांनी केले आहे.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nPimpri news: विविध कार्यक्रमांनी अभियंता दिन उत्साहात साजरा\nLonavala News : कोविडचा प्रतिबंध करण्याऐवजी सरकार कंगना प्रकरणात रंगलं – प्रवीण दरेकर\nPimpri News : पीएमपीएमएलच्या ई-बस चार्जिंगसाठी वीज महावितरणला 98 लाख देणार\nPune News : कोविड -19 संसर्गात योगाचे महत्त्व अनन्यस��धारण\nTalegaon News : विकासकामांतर्गत केलेले डांबरीकरण दोन दिवस पडलेल्या पावसामुळे गायब; अनेक ठिकाणी चिखल\nPune Corona Update : आज रुग्णसंख्या 150 पेक्षाही कमी; 223 रुग्णांना डिस्चार्ज\nVadgaon Maval News : वडगाव मावळ ते कात्रज या नवीन मार्गावरील बससेवेचा शुभारंभ\nPimple Saudagar News : उन्नति सोशल फाउंडेशनच्या वतीने योग दिन उत्साहात साजरा\nChakan News : कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला डांबून ठेवत लूट केल्याप्रकरणी भंगार माफिया रशीद शेख याला अटक\nDehuroad News : देहू कॅन्टोमेंट हद्दीत सोमवारपासून पालिकेच्या आदेशनुसार नियम लागू\nPimpri News: स्थायी समितीचे माजी अध्यक्ष, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सुरेश सोनवणे यांचे निधन\nSangvi Crime News : रावण गँगकडून हल्ला झाल्यास प्रतिउत्तर देण्यासाठी तडीपार गुंडाने आणली दोन पिस्तूल\nMaval Corona News : दिवसभरात 60 नवे रुग्ण तर 55 जणांना डिस्चार्ज\nPune Crime News : आकर्षक परतावा आणि भिशीच्या नावाखाली गुंतवणूक करण्यास भाग पाडून तीन कोटी 60 लाख रुपयांची फसवणूक…\nPune News : ऐन पावसाळ्यात पुण्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर\nMaval News : मावळातील विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणार 35 टक्के फी सवलत\nMaval News : मावळातील विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणार 35 टक्के फी सवलत\nTalegaon News : आज आजी- माजी आमदार एकत्र येणार\nVadgaon maval News : ‘विना अनुदानित शैक्षणिक संस्थांना शासकीय मदत मिळून देण्यासाठी आमदार शेळके यांनी पाठपुरावा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://vikrantjoshi.com/blog-post-45/", "date_download": "2021-06-21T22:02:46Z", "digest": "sha1:7SNKTUZ64JUDDOO4DIGXZKD62EEAKVF5", "length": 14700, "nlines": 50, "source_domain": "vikrantjoshi.com", "title": "महाराष्ट्र नवनिर्माण सेना : पत्रकार हेमंत जोशी – Vikrant Joshi", "raw_content": "\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेना : पत्रकार हेमंत जोशी\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेना : पत्रकार हेमंत जोशी\nसभोवताली जमलेल्या खुशमस्कऱ्यांनी तुम्ही डिट्टो बाळासाहेब आहेत, असे वारंवार चढवल्यामुळे राज ठाकरे त्या स्वप्नात दंग होऊन संपले कि आम्ही मराठी त्यांच्यात उद्याचे बाळासाहेब राजमध्ये बघितले आणि ते परीक्षेत न उतरल्यामुळे मराठींच्यामनातून उतरले, हे नेमके आधी समजावून घेणे आवश्यक वाटते. एक लहान मुलगी समुद्रात बुडतेय बघून काठावर लोकांची गर्दी जमली, आणि गर्दीने आपल्यातल्या एका हट्ट्याकट्ट्या तरुणाला शोधून त्याला चढवायला सुरुवात केली, तुम्ही उत्तम पोहणारे दिसता, तुमची श���ीरयष्टी एखाद्या पैलवानाला लाजवेल अशी आहे, चेहऱ्यावरून तुम्ही मोठे परोपकारी आहेत असे वाटते, एक ना अनेक वाक्ये कानावर पडत असतांना त्या तरुणाने समुद्रात बुडणाऱ्या मुलीला मोठ्या हिम्मतीने समुद्राबाहेर काढले, लगेच लोकांनी त्याच्यासभोवताली घोळका करून त्याला असंख्य प्रश्नांनी भंडावून सोडले, तुम्ही कोण, तुम्ही कुठले, आधीही तुम्ही हे असे एखाद्याचे प्राण वाचवले आहेत का, तुम्ही नावाजलेले स्विमर आहेत का, असे एक ना अनेक प्रश्न, शेवटी तो तरुण अतिशय वैतागला आणि चिडून जमलेल्या गर्दीला तो म्हणाला, मी तुमच्या साऱ्या प्रश्नांची उत्तरे देतो, पण आधी हे सांगा, मला त्या पाण्यात ढकलले कोणी त्याने हा प्रश्न विचारताच, एका क्षणात जमलेली गर्दी पांगली, कारण त्या पैलवानाला पाण्यात ढकलणे एकट्या दुकट्याचे काम नव्हते, प्रत्येकाने गुपचूप गुपचूप जोर लावला होता….\nराज ठाकरे यांचे नेमके हे असे त्या पैलवानासारखे झाले, मातोश्रीवरल्या गर्दीतले जे जे उद्धव यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होते त्या सर्वांनी राज यांना मातोश्रीबाहेर ढकलत ढकलत आणले, आणि आपणच डिट्टो बाळासाहेब, असा पूर्णतः अपसमज जेव्हा राज यांचा झाला त्यांनी मग बाहेर उंच उडी घेतली पण नेम चुकला,त्यांच्याबरोबर उडी घेणारे त्यांचे बहुतेक सारेच सवंगडी जखमी झाले पण राज तर राजकारणातून आता कायमचे जायबंदी होतील, असे निदान आज तरी चित्र आहे….\nआपण त्याला निमित्त झाले असे म्हणणे थोडेसे आगाऊपणाचे ठरेल, पण पोटच्या अतिशय लाडक्या मुलाच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे यापुढे किमान काही वर्षे राज सक्रिय राजकारणात भाग घेतील असे वाटत नाही, तुमच्या ते लक्षात आले असेल, कोणी काहीही म्हणो पण हा अतिशय संवेदनशील नेता महापालिकेत मिळालेल्या मोठ्या अपयशाने नव्हे तर अमितच्या नाजूक प्रकृती अस्वास्थ्यामुळे मनातून खचलेला आहे आणि यापुढे अमित खणखणीत बरा होईपर्यंत राज पुन्हा एकदा राजकारणातले फिनिक्स होऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना भरारी घेईल निदान आजतरी असे कुठलेलंही चित्र स्पष्ट होत नाही. ऑफ द रेकॉर्ड सांगायचे झाल्यास, असाही एक सूर अलीकडे निघू लागलाय कि मनसेचे भाजपा किंवा शिवसेनेमध्ये विलीनीकरण करणे शक्य आहे का, जसे आमच्या लहानपणी रामसे आडनावाचे बंधू बी आणि सी ग्रेड चे हॉरर सिनेमे निर्माण करायचे, आज तेच म्हणजे मनसेचा रामसे झाला आहे, अगदीच बी आणि सी ग्रेडचे आणि तेही संख्यने अतिशय बोटावर मोजण्याएवढे नेते मनसेकडे शिल्लक आहेत, बाळा नांदगावकर यांना ए ग्रेडचा नेता म्हणून त्यांच्याकडे बोट दाखवणे म्हणजे एखाद्या सिनेमात अमिताभऐवजी वैभव मांगले यांची वर्णी लागण्यासारखे किंवा एखाद्या रशियन राजकुमारीने जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या प्रेमात पडण्यासारखे. अविनाश अभ्यंकर, बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई इत्यादी राज यांच्यासोबत यारी दोस्ती निभावणाऱ्या दुसऱ्या रांगेतल्या नेत्यांच्या भरवशावर पुन्हा एकदा मनसेला आघाडीवर नेणे शक्य नाही त्यापेक्षा शिवसेना किंवा भाजपा मध्ये मनसेचे विलीनीकरण, हा प्रयोग तसा वाईट नाही पण दोन्हीकडे मनसेला सामावून घेण्याची निदान आजतरी मानसिकता नाही, जुलै महिन्यात राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक असल्याने शिवसेनेशी उघड पंगा, भाजपाला शक्य नसल्याने, मनसेतून हा सूर निघाल्यानंतर, भाजपने तात्काळ नकार दिल्याची माझी माहिती आहे आणि मनसैनिक सेनेत घेऊन फायदा होण्या पेक्षा डोकेदुखीच अधिक वाढ याची मोठी शक्यता असल्याने जरी उद्धव यांच्या मनात आजच्या राज विषयी सहानुभूती असली तरी ते मनसेला पोटात घेतील असे निदान आज तरी चित्र नाही आणि तिसरा कोणताही पर्याय मूड गमावून बसलेल्या राज ठाकरे यांच्या डोक्यात असेल असे आज तरी दिसत नाही. तुम्ही आता तुमचे बघा, असे उरलेल्या ज्याला त्याला सांगण्याची नामुष्की मनसे नेत्यावर येऊ नये हे त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाला वाटते. एखादा दैवी किंवा राजकीय चमत्कार घडला आणि राज यांचा फिनिक्स पक्षी झाला तर एक लक्षात ठेवा , मराठी आजही राज यांच्यात उद्याचा बाळासाहेब बघतात, पण केवळ दिसणे आणि बोलणे यावर कायमस्वरूपी विसंबून राहून उद्याचे बाळासाहेब होणे सहज शक्य नाही हे राज यांनी लक्षात घेऊन पुढे बाळासाहेबांचे सारे गुण जसेच्या तसे आत्मसात केले आणि ते लोकात उतरले तर ते साऱ्यांना मागे सोडून राज्यात नेत्यांमधले नंबर वन ठरणे नक्कीच त्यांना अवघड नाही पण आज हे असे म्हणणे म्हणजे भय्यू महाराजांनी विटाळ गेलेल्या बाईला, पुढल्या वर्षी तुला जुळे होईल सांगण्यासारखे. येथे राज ठाकरे हा विषय संपलेला आहे….\nथोडेसे विषयांतर करतो, अचानक मिळालेल्या यशाने आणि नवश्रीमंतीने आज ज्या त्या भ्रष्टाचारी घरातले मानसिक संतुलन बिघडलेले आहे, अति महत्वाकांक्षेपोटी घराघरातील मराठी प्रमुख मनशांती गमावून बसला आहे, नेमके जे घडायला नको होते ते घडले आहे, आपण जे करतो ते पोटच्या मुलांना समजत नाही आणि आपण बाप मंडळी अचानक आलेल्या नवश्रीमंतीतून अक्षरश: पैसे उडवून मजा मारतो पण हे जवळून बघणारे पोटाची मुले पुढे वयात आल्या नंतर आपल्याही पुढे जातात, पेज थ्री होतात, व्यसनी होतात, म्हणून मुलगा कमी शिकला तरी चालेल, मुलगी कमी शिकली तरी चालेल पण ते व्यसनी होऊ नयेत असे तुम्हाला वाटत असेल तुम्हीही आधी विठ्ठलराव गाडगीळ व्हायला हवे म्हणजे पुढली पिढी आपोआप अनंत गाडगीळ म्हणून नाव काढेल. तुमच्या आमच्या घरात राहुल महाजन घडू नये असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आम्ही सारेच देवेंद्र फडणवीस व्हायला हवे, वाईट सवयीपासून चार हात दूर असणे अत्यंत गरजेचे असते. एका शासकीय अधिकाऱ्याचे उध्वस्त झालेले घर, त्यावर पुढल्या भागात वाचा….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/jalgaon/marathi-jalgaon-news-coronavirus-lockdown-gold-market-billions-traded-stalled", "date_download": "2021-06-21T23:52:38Z", "digest": "sha1:LNZUQK4H2246A3LUUJODPP5OE363DMUD", "length": 8436, "nlines": 128, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | कोरोनात सोन्याची चमक फिकी; कोट्यवधींची उलाढाल ठप्प", "raw_content": "\nकोरोनात सोन्याची चमक फिकी; कोट्यवधींची उलाढाल ठप्प\nभुसावळ : जळगावपाठोपाठ दुसरी मोठी सुवर्ण बाजारपेठ (Jalgaon gold market) म्हणून भुसावळची ओळख आहे. परिसरातील इतर तालुक्यांसह शेजारील राज्य असलेल्या मध्य प्रदेशातूनही याठिकाणी शुद्ध सोने घेण्यासाठी ग्राहक येथे येतात. मात्र, कोरोनामुळे लॉकडाउन (coronavirus update) असल्याने सोने बाजारपेठही बंद आहेत. गेल्या दीड महिन्यात सोने बाजारात सुमारे कोट्यवधींची (lockdown impact) उलाढाल ठप्प झाली आहे. त्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेले शेकडो कारागीर आणि कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. (jalgaon-news-coronavirus-lockdown-gold-market-billions-traded-stalled)\nहेही वाचा: रुग्णांकडून पैसे उकळणाऱ्या रुग्णालयांना दणका; पैसे परत करण्याचे आदेश\nराज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत उद्रेक वाढला असून, ‘ब्रेक दी चेन’ मोहिमेंतर्गत *Break the chain) कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे गेल्या दीड महिन्यांपासून लॉकडाउन असल्याने त्यात सुवर्ण बाजारपेठदेखील बंद ठेवण्याचे शासनाचे निर्देश आहेत. शहरातील जवळपास ५० ते ६० सोन्याची द���कान बंद असून, कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सोने-चांदीच्या दुकानांवर उपजीविका करणाऱ्या लहान दुकानदारांवर उपासमारीची वेळ आली आहे.\nलग्नसराई आणि गुडीपाडवा, अक्षयतृतीया या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी केली जाते. गेल्या वर्षी कोरोनामुळे याच दिवसांत लॉकडाउन जाहीर करण्यात आले होते. यंदाही लग्नसराईतच लॉकडाउन असल्याने सुवर्ण बाजारपेठ ठप्प झाली आहे. गेल्या दोन वर्षांत सोने खरेदीचा सिझन बुडाल्याने सुवर्ण व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. अनेक व्यावसायिकांनी कर्ज काढून आपली आस्थापने थाटली आहेत. मात्र, व्यवसाय होत नसल्यामुळे कर्जाचे हप्ते फेडणार तरी कसे, असा प्रश्‍न आता उभा ठाकला आहे.\nहेही वाचा: काळ नव्हता; पण वेळ खराब होती\nभुसावळला बाराही महिने सुवर्ण बाजारपेठेत गर्दी दिसते. मात्र, गेल्या दीड महिन्यांपासून झालेल्या लॉकडाउनमुळे याचा मोठा आर्थिक फटका बाजारपेठेला बसला आहे. शहरात ५९ ते ६० सोने-चांदी विक्रेत्यांची दुकाने आहेत. या दुकानात शंभरच्या वर कारागीर दागिने घडविण्याचे काम करीत आहे. तसेच इतरही कर्मचारी आहेत. मात्र, उलाढाल ठप्प झाल्यामुळे या सर्वांची उपासमार होत आहे.\nगेल्या दोन वर्षांपासून सुवर्ण व्यावसायिकांना मोठी झळ सहन करावी लागत आहे. दुकाने बंद असली तरी कामगारांचे पगार आणि इतर खर्च हा द्यावाच लागत आहे. त्यामुळे शासनाने आर्थिक पॅकेज जाहीर करावे.\n- दीपक अग्रवाल, सुवर्ण व्यावसायिक, भुसावळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.athawadavishesh.com/2406/", "date_download": "2021-06-21T23:04:45Z", "digest": "sha1:EXPJPNCZHNPXA6FKCRXJXF7HH2EAK6PF", "length": 13898, "nlines": 101, "source_domain": "www.athawadavishesh.com", "title": "धनगर समाजाला आरक्षण देण्याची भाषा राष्ट्रवादी कधीच करत नाही―डॉ विकास महात्मे - आठवडा विशेष", "raw_content": "\nमुख्य पान » Blog » धनगर समाजाला आरक्षण देण्याची भाषा राष्ट्रवादी कधीच करत नाही―डॉ विकास महात्मे\nधनगर समाजाला आरक्षण देण्याची भाषा राष्ट्रवादी कधीच करत नाही―डॉ विकास महात्मे\nना.पंकजाताई मुंडेंच नेतृत्व बळकट करा; डॉ. प्रितमताई यांना पुन्हा दिल्ली पाठवा\nबीड दि.१५: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राजकारणासाठी धनगर समाजाचा उपयोग करून घेतला मात्र आरक्षण देण्याची भाषा कधीच करत नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजाच्या कल्याणासाठी अनेक सवलती स���रू केल्या असुन भाजप-सेना युतीचे सरकारच आरक्षण मिळवुन देईल. बीड जिल्ह्याच्या भाग्यासाठी ना.पंकजाताई मुंडे यांचे नेतृत्व फायद्याचे असुन ते जपणं आपलं काम आहे. जिल्ह्यातील सर्व सामान्य जनतेने उद्याच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार डॉ. प्रितमताई मुंडे यांना प्रचंड मताने निवडून देण्याचे आवाहन धनगर समाजाचे नेते पद्मश्री खा.डॉ. विकास महात्मे यांनी केले.\nमहायुतीच्या उमेदवार प्रितमताई यांच्या निवडणूक प्रचारासाठी हिवरा पहाडी, ता. बीड येथे त्यांची जाहीर सभा झाली. त्यावेळी बोलताना म्हणाले की, महाराष्ट्रात स्व. गोपीनाथराव मुंडेंनी वंचित, उपेक्षित वर्गातील लोकांना न्याय देण्याचे काम केले आहे. त्यांचा वारसा मुंडे भगिनी सक्षमपणे चालवताना अवघ्या पाच वर्षात बीड जिल्हा विकासाच्या प्रक्रियेत शिखरावर नेऊन ठेवला. प्रितमताई मुंडें यांच्यामुळे रेल्वे आणि राष्ट्रीय महामार्गाचे जिल्ह्यात जाळे पसरले. हे नेतृत्व जपणे हे जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. देशात नरेंद्र मोदी आणि राज्यात युती सरकारने राजकारणी लोकांची दलाली बंद करून हे सरकार गोरगरीबांसाठी चालवले. ओबीसी कमिशनची स्थापना करून त्याला घटनात्मक दर्जा दिला, भटक्या विमुक्त्यांसाठी केेंद्रात महामंडळ चालू केले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठ हे नाव दिले, विद्यार्थ्यांना सवलती, मुलींच्यासाठी वस्तीगृह, अहिल्यादेवी विकास महामंडळ, समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय सरकार घेत असुन केेंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविल्याचे महात्मे म्हणाले. आम्ही अनेक वर्षापासून राजकारणात काम करतो मात्र आपल्या शत्रुला धडा दाखवणारा एकमेव पंतप्रधान नरेंद्र मोदी आम्ही पाहिला. पाकिस्तान मध्ये घुसून हल्ला त्यांनी केला ज्यामुळे आपला स्वाभिमान जागा होऊन शत्रुला जागा दाखवुन दिली. मोदी हे सक्षम नेतृत्व भारताच्या हितासाठी महत्वाचं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील समाज बांधवांनी डॉ. प्रितमताई गोपीनाथराव मुंडे यांना प्रचंड मताने विजयी करावे. विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता आपल्या भविष्यासाठी मुंडे भगिनीच महत्वाच्या आहेत. जिल्ह्याचा चांगला विकास त्यांनी केला त्यामुळे कोणाचं ऐकु नका, ना कुणाच्या बोलण्यावर जाऊ नका, फक्त म्हणजे फक्त प्रितमताई यांना विजयी करण्याचे ���वाहन त्यांनी केले. यावेळी व्यासपीठावर बाबुराव ढोरमारे, शांतीनाथ डोरले, रवि खेडकर, संजय लकडे, सरपंच अशोक शिंदे, नितीन शिंदे व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\n७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा करणारांनी तुमच्या भागात एक तरी बंधारा दिला का\nकुणाला दाबून आयुर्वेद कॉलेजवर अतिक्रमण केले―डॉ सुजय विखेंचे जगताप यांच्यावर टीकास्त्र\nपाटोदा: जागा परस्पर नावावर करण्याचा ग्रामसेवकाचा प्रताप\nपाटोदा तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज\nराज्य माहिती आयोगाची तांबाराजुरीच्या ग्रामसेवकावर दंडात्मक कारवाई ,ठोठावला बारा हजाराचा दंड\nखते व बियाणे उपलब्ध साठ्यांचा फलक दर्शनी भागात लावल्यास अन्नदात्यांची आर्थिक लूट थांबेल― सुरेश पाटोळे\nपाटोदा तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज\nधनगरजवळका शिखरवाडडी पारनेर चे रस्ता काम गतिने का संथ गतीने \nबीड - पाटोदा तालुक्यातील चुंबळी येथे जबर दरोडा तीन जण जबर जखमी\nपाटोदा: जागा परस्पर नावावर करण्याचा ग्रामसेवकाचा प्रताप\nराज्य माहिती आयोगाची तांबाराजुरीच्या ग्रामसेवकावर दंडात्मक कारवाई ,ठोठावला बारा हजाराचा दंड\nखते व बियाणे उपलब्ध साठ्यांचा फलक दर्शनी भागात लावल्यास अन्नदात्यांची आर्थिक लूट थांबेल― सुरेश पाटोळे\nधनगरजवळका शिखरवाडडी पारनेर चे रस्ता काम गतिने का संथ गतीने \nतुमच्यासाठी खास निवडक बातम्या\nपाटोदा: जागा परस्पर नावावर करण्याचा ग्रामसेवकाचा प्रताप\nपाटोदा तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज\nराज्य माहिती आयोगाची तांबाराजुरीच्या ग्रामसेवकावर दंडात्मक कारवाई ,ठोठावला बारा हजाराचा दंड\nखते व बियाणे उपलब्ध साठ्यांचा फलक दर्शनी भागात लावल्यास अन्नदात्यांची आर्थिक लूट थांबेल― सुरेश पाटोळे\nपाटोदा तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज\nधनगरजवळका शिखरवाडडी पारनेर चे रस्ता काम गतिने का संथ गतीने \nबीड - पाटोदा तालुक्यातील चुंबळी येथे जबर दरोडा तीन जण जबर जखमी\nयशवंतराव चव्हाण महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण\nतुळशीचे रोप देवून जागतिक पर्यावरण दिन साजरा , लोकनेते गोपीनाथराव मुंडे गोरक्षण शाळेचा स्तुत्य उपक्रम\nआपेगाव कोविड केअर सेंटर मधील कोरोना योध्दयांचा सत्कार\nआठवडा विशेष हे वृत्तपत्र भारत सरकार आरएनआय नोंदणीकृत आहे. नोंदणी क्र.MAHMAR/2019/78533. सर्व वाद-विवाद पाटोदा न्यायालय अंतर्गत\nआठवडा विशेष ― सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2021/05/blog-post_97.html", "date_download": "2021-06-21T23:31:58Z", "digest": "sha1:SLCKWGFATYMOC4UCXHQUDRG6VYGUNVU2", "length": 14009, "nlines": 97, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "लॉकडाऊनमुळे घरात आर्थिक चणचण .... \"पैसा झाला मोठा\" बायकोचा आणि मुलाचा खून करून स्वतः घेतला गळफास - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome पश्चिम महाराष्ट्र पुणे लॉकडाऊनमुळे घरात आर्थिक चणचण .... \"पैसा झाला मोठा\" बायकोचा आणि मुलाचा खून करून स्वतः घेतला गळफास\nलॉकडाऊनमुळे घरात आर्थिक चणचण .... \"पैसा झाला मोठा\" बायकोचा आणि मुलाचा खून करून स्वतः घेतला गळफास\nलॉकडाऊनमुळे घरात आर्थिक चणचण ....\n\"पैसा झाला मोठा\" बायकोचा आणि मुलाचा खून करून स्वतः घेतला गळफास\nकोरोनाच्या गंभीर परिस्थितीत लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे आर्थिक टंचाईला कंटाळून एकाने त्याची पत्नी व १ वर्षे २ महिने वयाच्या लहान मुलाचा खून करून स्वतः आत्महत्या केली असल्याचा धक्कादायक प्रकार कदमवाकवस्ती ( ता हवेली ) ग्रामपंचायत हद्दीत घडला आहे\nहनुमंत दर्याप्पा शिंदे ( वय ३८, सध्या रा. कदमवाकवस्ती ) याने पत्नी प्रज्ञा ( वय २८ ) हिचा गळा आवळून तर लहान मुलगा शिवतेज ( वय १ वर्षे २ महीने ) याचा धारदार सुरीने गळा चिरून खुन करून नंतर स्वतः ओढणीच्या सहाय्याने बेडरूममधील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी हनुमंत याचे वडील दर्याप्पा अर्जुन शिंदे ( वय ६२ ) यांनी फिर्याद दिली आहे. हनुमंत हा सिमेंटचे टेम्पोवर ड्रायव्हर म्हणुन कामास होता. त्याची पत्नी प्रज्ञा ही घरकाम करून घरामध्ये शिवणकाम करत होती. हनुमंत यास लॉकडाउनमुळे काम नसल्याने गेल्या आठ दिवसापासून तो घरी होता. आर्थिक अडचणीने पती पत्नीत किरकोळ वाद होत असत.\nदर्याप्पा यांचे एकत्रित कुटुंब आहे. रविवार ९ मेला दर्याप्पा दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घरी आले. त्यावेळी नातू प्रथमेश व नात ईश्वरी हे हॉलमध्ये टी.व्ही पाहत बसले होते. तर मुलगा हनुमंत व सुन प्रज्ञा व नातु शिवतेज हे त्यांच्या बेडरूममध्ये होते. बेडरूमचा दरवाजा आतून बंद होता. मुलगा व सुन हे नेहमी दुपारी जेवण झाल्यावर बेडरूममध्ये झोपतात. त्यामुळे ते बाहेरच थांबले. दुपार उलटुन गेल्यानंतरही मुलगा व सुन बे���रूममधून बाहेर आले नाहीत.संध्याकाळी मुलगी जयश्री किसन मोरेचा प्रज्ञाला फोन आला. परंतु प्रज्ञा बेडरूममधून बाहेर आली नसल्याने फोन नातू प्रथमेश याने उचलला. मोबाईल प्रज्ञाकडे देण्यास सांगितल्यावर त्याने बेडरूमचा दरवाजा वाजवला. परंतु आतून कोणीही दरवाजा उघडला नाही. रात्री ८ वाजेपर्यंत मुलांनी खुप वेळा बेडरूमचा दरवाजा वाजवूनही उघडला नाही. दर्याप्पा यांचा भाचा, जावई व धाकटा मुलगा हे घरी आले. सर्वानी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. परंतु काहीच आवाज येत नसल्याने आजुबाजुचे लोक तेथे जमा झाले. त्यापैकी चेतन काळभोर यांनी लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे फोन करून पोलीसांना माहिती दिली. पोलीस रात्री ९ - ३० वाजण्याच्या सुमारांस तेथे पोहोचले. त्यांनी बेडरूमच्या पश्चिमेकडील खिडकीच्या जाळीमधून आत डोकावून पाहीले असता हनुमंत हा बेडरूम मधील पंख्याला गळफास घेवुन लटकत असलेला दिसला. म्हणून पोलिसांनी जमलेल्या लोकांच्या मदतीने एक बांबूची काठी घेऊन दरवाजाची कडी आतल्या बाजुने वर उचलली. त्यानंतर आत जाऊन पाहिल्यावर प्रज्ञा मृत अवस्थेत होती. तर तिच्या शेजारी नातू शिवतेज याच्या गळयावर धारदार सुरीने कापल्याने तो ही मृत असल्याचे दिसले. मृतदेहाची पाहणी करून त्यांचा मृत्यु झाल्याची खात्री झाल्याने पंचनामा करून तीनही मृतदेह ससूनला पाठवण्यात आले.\nघटनास्थळी पोलीस उपायुक्त आर्थिक गुन्हे शाखा पुणे शहर भाग्यश्री नवटके आणि त्यांच्या पथकाने भेट दिली असून ते पुढील तपास करत आहेत.\nTags # पश्चिम महाराष्ट्र # पुणे\nTags पश्चिम महाराष्ट्र, पुणे\nउल्हास नदीत तरुण गेला वाहून, शोध सुरु , नेरळ येथील घटना\nनेरळ-माथेरान घाटात दरड कोसळली\nनेरळ, कर्जत,खालापूर, पेण,वडखळ इथल्या कारच्या सायलेन्सरची चोरी करणाऱ्या टोळीला कुर्ला येथून अटक\nसांगली वनविभागाचा प्राणीमित्राच्या घरावर छापा:\nशिराळा येथील विद्यार्थीनीने तयार केला गरिबांसाठी व्हेंटिलेटर\nमाथेरान येथे अश्वांचे जंतनाशक लसीकरण व उपचार शिबिर\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पो��ीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ चंद्रपूर जाहिरात ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/05/28/%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A0-%E0%A4%95/", "date_download": "2021-06-21T22:26:36Z", "digest": "sha1:I2FV5BZOYBMRRMU4U6D3J4T6KKTQPNFQ", "length": 6710, "nlines": 69, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "हे आहे जगातील महागडे मीठ- किंमत किलोला ८० लाख रुपये - Majha Paper", "raw_content": "\nहे आहे जगातील महागडे मीठ- किंमत किलोला ८० लाख रुपये\nयुवा, जरा हटके, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे / आइसलँडिक सॉल्ट, महाग, मीठ / May 28, 2021 May 28, 2021\nअगदी महागातले फर्मास बनविलेले जेवण मीठ नसेल तर त्याची मजा जाते हा अनुभव सर्वानी घेतला असेल. चिमटीच्या प्रमाणात वापरायचा हा पदार्थ. किरकोळ किंमतीत मिळणारा. पण मीठ म्हणजे अगदी स्वस्त असा समज असेल तर तो प्रथम दूर करायला हवा. जगात असेही एक प्रकारचे मीठ आहे जे खरेदी करायचे ठरविले तर सर्वसामान्य माणसाला कर्ज घ्यावे लागेल. तरीही हे महागडे मीठ अनेक प्रसिद्ध शेफची प्रथम पसंती आहे.\nआइसलँडिक सॉल्ट या नावाने ते प्रसिद्ध असून हे मीठ १ किलोसाठी ८० लाख ३० हजार रुपयांना मिळते. ���े मीठ म्हणजे लग्झरी आयटम असून हे मीठ बनविणारी कंपनी काही वर्षापूर्वी स्थापन झाली आहे. मात्र येथे मीठ बनते ते २०० वर्षाच्या परंपरागत पद्धतीने. विशेष म्हणजे ही सर्व प्रोसिजर हाताने केली जाते. आइसलँडच्या उत्तर पश्चिम भागात मिठाच्या कारखान्यात ते बनते. हा कारखाना पहाडी भागात आहे. वर्षातील अनेक महिने प्रचंड हिमपातामुळे हा रस्ता बंद असायचा पण आता बोगदा तयार केला आहे. त्यामुळे १९९६ पासून येथे स्थिती बरी आहे असे सांगितले जाते.\nदरवर्षी येथे १० मेट्रिक टन मिठाचे उत्पादन होते. समुद्रातील पाणी पाईप द्वारे आणून ते प्रथम उकळावे लागते. पाणी तापविणे, उकळविणे, आणि मिठाचे क्रिस्टल तयार झाल्यावर ते वाळविणे अशी सर्व कामे हाताने केली जातात. फिकट रंगाचे हे मीठ आज चार स्वादात उपलब्ध आहे. अनेक श्रीमंत घरातून आणि रेस्टोरेंटमधून या मिठाला मागणी आहे. हे मीठ गिफ्ट बॉक्स मधून गिफ्ट म्हणून सुद्धा एकमेकांना दिले जाते.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisocial.com/rang-panchami-essay-information-in-marathi/", "date_download": "2021-06-21T21:36:09Z", "digest": "sha1:BNA2HFTO33O7ZYIU7XBRMIRS5AGTDLAU", "length": 13722, "nlines": 109, "source_domain": "www.marathisocial.com", "title": "रंगपंचमी वर मराठी निबंध, Rang Panchami Essay in Marathi", "raw_content": "\nआजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे रंगपंचमी वर मराठी निबंध (Rang Panchami essay in Marathi). रंगपंचमी सणावर लिहिलेला हा निबंध मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.\nतुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी रंगपंचमी वर मराठी निबंध (Rang Panchami information in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर विषयांवर सुद्धा मराठीमध्ये निबंध आहेत, ते सुद्धा आपण आपण वाचू शकता.\nरंग पंचमी कधी असते\nआपल्या देशात साजरी होणारी रंग पंचमी\nया विषयावरील माहिती सुद्धा अवश्य वाचा\nआपल्या देशात अनेक प्रकारचे सण साजरे केले जातात. त्यात महत्वाचा सण म्हणजे होळी. आणि होळीच्या उत्सवानंतर येतो तो दिवस म्हणजे रंग पंचमी. रंग पंचमी हा एक रंगांचा हिंदू उत्सव आहे. हा भारतीय राज्यांमधील एक महत्त्वाचा धार्मिक उत्सव मानला जातो. महाराष्ट्र, बिहार, उत्तर-प्रदेश, मध्ये प्रदेश आणि उत्तर भारतातील इतर भागात रंग पंचमी हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.\nहिंदू आणि ग्रेगोरियन कॅलेंडरच्या अनुषंगाने हा उत्सव कृष्णा पक्षाच्या पाचव्या दिवशी, हिंदू फाल्गुन महिन्यात येतो.\nरंग पंचमी कधी असते\nमुळात, ‘रंग’ हा शब्द ‘रंग’ आणि ‘पंचमी’ म्हणजे पाचवा दिवस दर्शवितो, म्हणूनच हा होळी उत्सवाच्या ५ व्या दिवसा नंतर साजरा केला जातो.\nरंग पंचमीला हिंदूंमध्ये अत्यंत धार्मिक महत्त्व आहे आणि एक महत्त्वाचा विधी मानला जातो. आपल्या सर्वांना ठाऊकच आहे, होलीका दहन – होळीच्या दिवशी एका दिवसापूर्वी होलिका दहन केले जाते. होळी या सणाचे महत्व म्हणजे होळी दरम्यान पेटलेली आग वातावरणात असलेल्या सर्व राजसिक तसेच तामसिक कणांना शुद्ध करते. हे सभोवतालच्या वातावरणात शुद्ध विचार निर्माण करतात आणि आणि वातावरणामध्ये सकारात्मकता निर्माण करतात.\nप्रचंड सकारात्मकतेने तयार झालेले वातावरण रंगांच्या रूपात अधिक प्रसन्न करण्यात रंग पंचमी मदत करते. म्हणूनच, रंग पंचमी शुध्दीकरणाचा आनंद व्यक्त करण्यासाठी उत्सव आहे. अशा प्रकारे, रंग पंचमी रागावर मिळवणाऱ्या विजयाचे प्रतीक आहे. असे मानले जाते की मानवी शरीर देखील पाच घटकांचे बनलेले आहे. रंग पंचमीचा सण या पाच मूलभूत घटकांना विनंती करतो जे जीवनात संतुलन पुनर्संचयित करण्यास मदत करतात.\nबरेच लोक रंग पंचमीला होळीसोबत एकत्र समजून गोंधळ निर्माण करतात. हे दोन्ही सण वेगळ्या कारणास्तव साजरे केले जाते. उत्सवाच्या प्रकाराबद्दल वेगवेगळ्या प्रकारे चर्चा करूया.\nआपल्या देशात साजरी होणारी रंग पंचमी\nया दिवशी सामान्यत: मोठ्या शहरात जसे कि इंदोर आणि महाराष्ट्रात, पाण्याचे टाक्या असलेल्या मोठ्या टाकी भरून रंग तयार केला जातो. हे लोक रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या सर्व लोकांना रंगवतात. इंदोरमध्ये विशेषत: हजारो लोक राजवाड्यासमोर एकत्र जमून एकमेकांना रंगवतात. काही लोक यावेळी थंड पेये, लस्सी, मि��ाई, दारू सुद्धा पिऊन आपला आनंद व्यक्त करतात.\nमहाराष्ट्रात होळीला शिमगा या नावांनी सुद्धा ओळखले जाते.कोळी आणि कोकणी लोकांमध्ये हा उत्सव विशेषतः लोकप्रिय आहे. ते मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा करतात. सर्व लोक गाणे, नृत्य करून उत्सवांमध्ये आनंद घेतात. हे विशेष नृत्य त्यांच्या सर्व भावना, गरजा आणि आनंद व्यक्त करण्याचे एक साधन असते. काही ठिकाणी लोक या दिवशी बोंब मारून आपला आनंद व्यक्त करतात.\nकाही ठिकाणी भगवान कृष्णा आणि राधाचीही उपासना करतात. कृष्णा आणि राधा यांच्यातील नात्याला नमन करण्यासाठी ते पुजा विधी करतात. हा सण लोकांमध्ये प्रेम निर्माण करतो आणि एकोपा टिकवून ठेवतो असा विश्वास आहे.\nकोकणी लोकांमध्ये पारंपारिक पालखी नाचवणे हे शिमग्याचे एक मोठे आकर्षण असते.\nबिहार, वृंदावन, दिल्ली आणि मथुरा या ठिकाणी रंग पंचमीचा उत्सव पाहण्यासारखा असतो.\nया दिवशी एकमेकांना रंग लावणे, गाणी गाणे, नृत्य करणे, नातेवाईकांना भेटणे अशा प्रकारे हा सण साजरा केला जातो.\nतर हा होता रंगपंचमी सणावर मराठी निबंध, मला आशा आहे की आपणास रंगपंचमी वर मराठी निबंध (essay on Rang Panchami in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडत असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.\nया विषयावरील माहिती सुद्धा अवश्य वाचा\nमकर संक्रांति मराठी निबंध\nअक्षय तृतीया मराठी माहिती\nबैल पोळा मराठी माहिती\nनागपंचमी सण मराठी माहिती\nआपल्या आजूबाजूला घडत असलेल्या नवीन गोष्टींबद्दल माहिती करून घेणे आणि सर्वांपर्यंत पोहचवणे, ब्लॉगिंगची आवड आणि मोकळ्या वेळेचा कुठेतरी चांगल्या ठिकाणी सदुपयोग व्हावा यासाठीच केलेला हा अट्टाहास.\nजंगल तोड एक समस्या मराठी निबंध, Deforestation Essay in Marathi\nडॉ. होमी भाभा यांच्यावर मराठी निबंध, Homi Bhabha Information in Marathi\nराष्ट्रीय बालिका दिवस मराठी निबंध, Essay On Balika Din in Marathi\nजंगल तोड एक समस्या मराठी निबंध, Deforestation Essay in Marathi\nMarathi Social on याला म्हणतात शिवसेना आमदार, रेमडीसीविर इंजेक्शन्ससाठी मोडली ९० लाखांची एफ. डी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/crime/cyber-police-arrested-youth-in-solapur-for-uploading-child-pornograpy-video-on-facebook-472245.html", "date_download": "2021-06-21T22:05:30Z", "digest": "sha1:CMPBHXRQGME4N5F2IIOI3IQJBPBIMGBM", "length": 15549, "nlines": 245, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nफेसबुकवर चाईल्ड पोर्नोग्राफीचा व्हीडिओ टाकणाऱ्या ���ंजीनिअरिंगच्या विद्यार्थ्याला अटक\nदोन महिन्यांपूर्वी महाराष्ट्र सायबर वर्ल्ड ट्रेड सेंटरकडून सोलापूर पोलिसांकडे ही केस पाठविण्यात आली होती. | child pornograpy video on facebook\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nसोलापूर: फेसबुकवर चाईल्ड पोर्नोग्राफीचा व्हीडिओ अपलोड केल्याप्रकरणी पोलिसांनी सोलापुरातील इंजीनिअरिंगच्या एका विद्यार्थ्याला अटक केली आहे. मनिष विजयराज बंकापुर (वय 23) असे अटक तरूणाचे नाव आहे. (Cyber police arrested youth in Solapur for uploading child pornograpy video on facebook)\nतो सध्या इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीच शिक्षण घेत असून सोलापूर पोलिसांना महाराष्ट्र सायबर वर्ल्ड ट्रेड सेंटरकडून त्यासंबंधीच्या सूचना प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे,उपायुक्‍त बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली या तरूणाचा शोध घेऊन त्याला पोलिसांकडून अटक करण्यात आली.\nदरम्यान, सोशल मिडियावर, इंटरनेटवर अश्‍लिल चाईल्ड प्रोर्नोग्राफी सर्च करणे,पाहणे,शेअर करणे हा कायद्याने गुन्हा आहे. संबंधिताला पहिल्या दोषसिध्दीस पाच वर्षाची कैद तर दहा लाखांच्या दंडाची शिक्षा आहे. तर दुसऱ्यांदा दोषारोप सिध्द झाल्यास त्याला सात वर्षांची कैद आणि दहा लाखांचा दंड अशी शिक्षेची तरतूद आहे.अशा बाबींवर सायबर क्राईमचा वॉच असून संबंधितांचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाईदेखील केली जात आहे. सोलापुरातील तरूणावर अशीच कारवाई करण्यात आली आहे. दोन महिन्यांपूर्वी महाराष्ट्र सायबर वर्ल्ड ट्रेड सेंटरकडून सोलापूर पोलिसांकडे ही केस पाठविण्यात आली होती.\nत्यानंतर सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बजरंग साळुंखे यांच्या पथकाने त्या तरुणाची खात्री केली. त्याच्या मोबाईलचा ‘आयपी’ ऍड्रेसचा शोध घेऊन त्याचा मोबाइल क्रमांक मिळविला. त्यानंतर त्याला त्याच्या घरातून पोलिसांनी अटक केली.\nVideo: पोटात घुसलेला चाकू घेऊन तरुण पोलीस ठाण्यात, नागपूरच्या व्हिडीओनं महाराष्ट्र हादरला\n पैशांसाठी सासऱ्याने सूनेला चक्क 80 हजारात विकलं, मुलाला माहिती पडलं आणि….\n सावत्र आईकडून मूकबधीर मुलाचा छळ; रागाच्या भरात गुप्तांगावर चटके\nSpecial Report | गेल्या दोन दिवसात भाजपच्या पाच नेत्यांकडून सेना-भाजप युतीचा सूर\nVideo | कपडे धुताना महिला गोड लाजली, नेटकऱ्यांच्या काळजाचं पाणी, सोशल मीडियावर धुमाकूळ\nट्रेंडिंग 7 hours ago\nVideo | इंजेक्शन घेणार नाही म���हणत आजोबा पळाले, नंतर नर्सने जे केलं ते एकदा बघाच \nट्रेंडिंग 9 hours ago\nसोनिया गांधींनी काँग्रेसची बैठकबोलावली , महाविकास आघाडी सरकारच्या कामगिरीवर चर्चेची शक्यता\nVideo | हत्तीच्या पिलाची पाण्यात मस्ती, हत्तीणीची ‘ही’ कृती पाहून नेटकरी खुश, पाहा व्हायरल व्हिडीओ\nट्रेंडिंग 11 hours ago\nNagpur | नागपुरात ईडीकडून अविनाश भोसलेंचं ली-मेरिडियन हॉटेल सील\nखासगी रुग्णालयातील कोरोना मृत्यूंची सीआयडी चौकशी करा, सफाई कर्मचारी संघटनेचा उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा\nअन्य जिल्हे4 hours ago\nघाटी रुग्णालयात तारीख संपलेल्या केमिकल्सचा वापर \nमहिला कशाप्रकारे सुरू करू शकतात आपला व्यवसाय; जाणून घ्या यशाची गुपिते\nभाजपचा एकही आमदार फुटला नाही, दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रयत्न, सुधीर मुनगंटीवारांचा टोला\n हे तुमच्यासोबतही घडू शकतं, पोलीस असल्याचं सांगून महिलेचे सव्वा तीन लाखांचे दागिने पळवले\nGemini/Cancer Rashifal Today 22 June 2021 | नोकरीत चढउतार असतील, विवाहबाह्य प्रेम प्रकरणांपासून दूर राहा\nAquarius/Pisces Rashifal Today 22 June 2021 | व्यवसायिक दृष्टीकोनातून वेळ अनुकूल, महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी\nVideo | स्वत:ला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न, शेवटी व्हायचं तेच झालं, दोन महिलांचा व्हिडीओ व्हायरल\nSagittarius/Capricorn Rashifal Today 22 June 2021 | चिंता आणि तणाव दूर होईल, आर्थिक स्थिती चांगली असेल\nमराठी न्यूज़ Top 9\nमंत्रालयात बाॅम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल, पुणे पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं\nमहाराष्ट्राची चिंता वाढली, राज्यात डेल्टा प्लसचे 21 रुग्ण, रत्नागिरी, जळगावनं टेन्शन वाढवलं\nGemini/Cancer Rashifal Today 22 June 2021 | नोकरीत चढउतार असतील, विवाहबाह्य प्रेम प्रकरणांपासून दूर राहा\nAquarius/Pisces Rashifal Today 22 June 2021 | व्यवसायिक दृष्टीकोनातून वेळ अनुकूल, महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी\nघाटी रुग्णालयात तारीख संपलेल्या केमिकल्सचा वापर \nLibra/Scorpio Rashifal Today 22 June 2021 | इतरांच्या कार्यात हस्तक्षेप करु नका, अनावश्यक खर्च होईल\nVideo | स्वत:ला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न, शेवटी व्हायचं तेच झालं, दोन महिलांचा व्हिडीओ व्हायरल\nMaharashtra Coronavirus LIVE Update : अकोल्यात आज दिवसभरात 7 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह\nMaharashtra News LIVE Update | सिडको घेराव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत पोलिसांकडून महत्त्वाचे रस्ते बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/national/ima-serves-defamation-notice-on-baba-ramdev-463763.html", "date_download": "2021-06-21T21:29:50Z", "digest": "sha1:6RA7FJE6HSDOILNWJBVHKLURCL7JXSKL", "length": 16861, "nlines": 251, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nतर रामदेव बाबांवर एफआयआर दाखल करू, आयएमएचा इशारा\nडॉक्टरांची खिल्ली उडवणं आणि अॅलिओपॅथी उपचारांवर टीका करणं योग गुरु रामदेव बाबांना चांगलंच भोवताना दिसत आहे. (IMA serves defamation notice on Baba Ramdev)\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nडेहराडून: डॉक्टरांची खिल्ली उडवणं आणि अॅलिओपॅथी उपचारांवर टीका करणं योग गुरु रामदेव बाबांना चांगलंच भोवताना दिसत आहे. आयएमए उत्तराखंडने रामदेव बाबांना एक हजार कोटींच्या अब्रु नुकसानीच्या दाव्याची नोटीस बजावली आहे. 15 दिवसाच्या आत माफी मागा नाही, तर कारवाईला सामोरे जा, असा इशारा या नोटीशीतून रामदेव बाबांना देण्यात आला आहे. तसेच रामदेव बाबांवर एफआयआर दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. (IMA serves defamation notice on Baba Ramdev)\nरामदेव बाबांनी 15 दिवसात त्या व्हिडीओतील मतावर खुलासा करावा. तसेच लेखी माफी मागावी. तसे न केल्यास त्यांच्याविरोधात 1 हजार कोटी रुपयांच्या मानहानीचा दावा करण्यात येईल, असं या नोटीशीत म्हटलं आहे. त्या शिवाय येत्या 72 तासात कोरोनिल किटच्या फसव्या जाहिराती सर्व ठिकाणाहून हटवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. कोव्हिड व्हॅक्सिन घेतल्यानंतर होणाऱ्या साईड इफेक्टवर कोरोनिल प्रभावी असल्याचा दावा रामदेव बाबांनी केला होता.\nरामदेव बाबांनी त्यांच्या वक्तव्याचे व्हिडीओ आणि पोस्ट सोशल मीडियातून तात्काळ हटवावेत. तसं न केल्यास त्यांच्यावर एक हजार कोटींचा दावा करण्यात येईल. आयएमएने रामदेव बाबांना ही सहा पानी नोटीस बजावली असून त्यात हा इशारा देण्यात आला आहे.\nएफआयआर दाखल करण्याचा इशारा\nरामदेव बाबांच्या या वक्तव्याने आयएमए उत्तराखंडच्या दोन हजार सदस्यांचा अपमान झाला आहे. त्यामुळे प्रत्येक डॉक्टरांच्या मानहानीपोटी प्रत्येकी 50 लाख असे एक हजार कोटी रुपयांच्या मानहानीचा आम्ही दावा करणार आहोत. तसेच बाबा रामदेव विरोधात आम्ही एफआयआरही दाखल करणार आहोत, असं या नोटीशीत म्हटलं आहे.\nकोरोना व्हॅक्सिनच्या दुष्परिणामापासून कोरोनिल बचाव करत असल्याचा दावा रामदेव बाबा करत आहेत. अशा प्रकारच्या जाहिरातींमुळे डॉक्टरांचं मनोबल खच्चीकरण केलं जात आहे. त्यामुळे त्यांनी ही जाहिरात मागे घ्यावी. नाही तर आम्ही त्���ांच्या विरोधात गुन्हा दाखल करणार आहोत, असं एका डॉक्टराने सांगितलं. (IMA serves defamation notice on Baba Ramdev)\nडॉक्टरांची खिल्ली उडवली, बाबा रामदेव यांच्यावर तातडीने कारवाई करा, IMAचे उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांना पत्र\nएलोपॅथीवर टिप्पणी करणारे रामदेव बाबाही होते रुग्णालयात दाखल, आचार्य बालकृष्ण यांनीही घेतले एलोपॅथी उपचार\nVIDEO: कोरोनाचा दुसरा डोस घेऊनही एक हजार डॉक्टर दगावले, हे कसले डॉक्टर; रामदेव बाबांनी पुन्हा डिवचले\nNavi Mumbai | नवी मुंबई मनपाकडे मालमत्ता कराच्या कोट्यवधींची थकबाकी, 26 जणांच्या मालमत्ता जप्तीचे आदेश\nनवी मुंबई पालिकेच्या थकबाकी धारकांना नोटिसा, 21 दिवसांच्या आत कर भरा अन्यथा मालमत्ता विक्री करणार\nनवी मुंबई 5 days ago\nरामदेव बाबा कोरोनाची लस घेणार; म्हणाले, डॉक्टर पृथ्वीवरील देवदूत\nराष्ट्रीय 2 weeks ago\nजॉन अब्राहमचा ‘मुंबई सागा’ चित्रपट अडचणीत, रा. स्व. संघाच्या बदनामी प्रकरणी निर्मात्यांना नोटीस\n…त्याशिवाय आम्ही रुग्ण दाखल करुनच घेणार नाही; नाशिकमधील खासगी डॉक्टर संघटनेची भूमिका\nNagpur | नागपुरात ईडीकडून अविनाश भोसलेंचं ली-मेरिडियन हॉटेल सील\nखासगी रुग्णालयातील कोरोना मृत्यूंची सीआयडी चौकशी करा, सफाई कर्मचारी संघटनेचा उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा\nअन्य जिल्हे3 hours ago\nघाटी रुग्णालयात तारीख संपलेल्या केमिकल्सचा वापर \nमहिला कशाप्रकारे सुरू करू शकतात आपला व्यवसाय; जाणून घ्या यशाची गुपिते\nभाजपचा एकही आमदार फुटला नाही, दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रयत्न, सुधीर मुनगंटीवारांचा टोला\n हे तुमच्यासोबतही घडू शकतं, पोलीस असल्याचं सांगून महिलेचे सव्वा तीन लाखांचे दागिने पळवले\nGemini/Cancer Rashifal Today 22 June 2021 | नोकरीत चढउतार असतील, विवाहबाह्य प्रेम प्रकरणांपासून दूर राहा\nAquarius/Pisces Rashifal Today 22 June 2021 | व्यवसायिक दृष्टीकोनातून वेळ अनुकूल, महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी\nVideo | स्वत:ला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न, शेवटी व्हायचं तेच झालं, दोन महिलांचा व्हिडीओ व्हायरल\nSagittarius/Capricorn Rashifal Today 22 June 2021 | चिंता आणि तणाव दूर होईल, आर्थिक स्थिती चांगली असेल\nमराठी न्यूज़ Top 9\nमंत्रालयात बाॅम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल, पुणे पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं\nमहाराष्ट्राची चिंता वाढली, राज्यात डेल्टा प्लसचे 21 रुग्ण, रत्नागिरी, जळगावनं टेन्शन वाढवलं\nGemini/Cancer Rashifal Today 22 June 2021 | नोकरीत चढउतार असतील, विवा���बाह्य प्रेम प्रकरणांपासून दूर राहा\nAquarius/Pisces Rashifal Today 22 June 2021 | व्यवसायिक दृष्टीकोनातून वेळ अनुकूल, महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी\nघाटी रुग्णालयात तारीख संपलेल्या केमिकल्सचा वापर \nLibra/Scorpio Rashifal Today 22 June 2021 | इतरांच्या कार्यात हस्तक्षेप करु नका, अनावश्यक खर्च होईल\nVideo | स्वत:ला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न, शेवटी व्हायचं तेच झालं, दोन महिलांचा व्हिडीओ व्हायरल\nMaharashtra Coronavirus LIVE Update : अकोल्यात आज दिवसभरात 7 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह\nMaharashtra News LIVE Update | सिडको घेराव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत पोलिसांकडून महत्त्वाचे रस्ते बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/photo-gallery/ipl-2021-jasprit-bumrah-avesh-khan-best-economy-in-death-over-450815.html", "date_download": "2021-06-21T22:35:33Z", "digest": "sha1:GNRDHBYNSJ4K3HT4DLHNWLH3ZEBIRHTT", "length": 14375, "nlines": 240, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nIPL 2021 : आयपीएलच्या 14 व्या पर्वातले ‘कंजूस’ बोलर्स कोण, ज्यांनी बॅट्समनना बांधून ठेवलं\nमुंबई इंडियन्सचा हुकमी एक्का जसप्रीत बुमराहने सगळ्यात कंजूस पद्धतीने बोलिंग केली. त्याने 7.92 च्या इकोनॉमी रेटने बोलिंग करत बॅट्समनना जखडून ठेवलं. (IPL 2021 Jasprit bumrah Avesh Khan best Economy In Death over)\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nकोरोनामुळे (Corona) आणि खेळाडूंना बाधा झाल्याने बीसीसीआयने (BCCI) आयपीएलच्या 14 व्या (IPL 2021) मोसमातील उर्वरित सामने स्थगित करण्याचा निर्णय घेतला. या मोसमात एकूण 29 सामने खेळले गेले. या सामन्यांत जशी बॅट्समनने दादागिरी गाजवली तशी बोलर्सने चांगलीच छाप सोडली. आपण पाहुयात या पर्वात सर्वाधिक कंजूस बोलिंग कुणी केली..\nकोरोनामुळे (Corona) आणि खेळाडूंना बाधा झाल्याने बीसीसीआयने (BCCI) आयपीएलच्या 14 व्या (IPL 2021) मोसमातील उर्वरित सामने स्थगित करण्याचा निर्णय घेतला. या मोसमात एकूण 29 सामने खेळले गेले. या सामन्यांत जशी बॅट्समनने दादागिरी गाजवली तशी बोलर्सने चांगलीच छाप सोडली. आपण पाहुयात या पर्वात सर्वाधिक कंजूस बोलिंग कुणी केली..\nमुंबई इंडियन्सचा हुकमी एक्का जसप्रीत बुमराहने सगळ्यात कंजूस पद्धतीने बोलिंग केली. त्याने 7.92 च्या इकोनॉमी रेटने बोलिंग करत बॅट्समनना जखडून ठेवलं.\nसर्वात कमी धावा खर्च करण्याच्या बाबतीत पंजाब किंग्जचा मोहम्मद शमी दुसर्‍या क्रमांकावर आहे. डेथ ओव्हर्समध्ये शमीने 8.12 च्या इकोनॉमी रेटने बोलिंग केली.\nया हंगामातील डेथ ओ���्हर्समधील सर्वात किफायतशीर गोलंदाजांमध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या ड्वेन ब्राव्होचंही नाव आहे. ब्राव्होने 8.5 च्या इकोनॉमी रेटने बोलिंग केली.\n14 व्या पर्वात कंजूस बोलर्सच्या यादीत दिल्लीच्या आवेश खानचंही नाव आहे. डेथ ओव्हर्समध्ये आवेशने 9.23 इकोनॉमी रेटने बोलिंग केली.\nHingoli | रखडलेल्या पुलावरुन चारचाकी खड्ड्यात पडल्याने, 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू\nGaruda Purana | मृत्यूनंतर आत्मा कुठे जाते जाणून घ्या गरुड पुराण काय सांगते\nअध्यात्म 2 weeks ago\nPhoto : पहचान कौन भारतीय क्रिकेटपटूंचे बालपणीचे फोटो पाहाच, विराटचा Cutness Overload\nस्पोर्ट्स फोटो 2 weeks ago\nMalad Building Collapsed | मुंबईतील मालाड भागात इमारत कोसळली, 11 जणांचा मृत्यू, 8 जण गंभीर\nKanpur Accident | कानपुरात बस आणि टेम्पोमध्ये भीषण अपघात, 17 जणांचा मृत्यू, मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांकडून आर्थिक मदतीची घोषणा\nराष्ट्रीय 2 weeks ago\nNagpur | नागपुरात ईडीकडून अविनाश भोसलेंचं ली-मेरिडियन हॉटेल सील\nखासगी रुग्णालयातील कोरोना मृत्यूंची सीआयडी चौकशी करा, सफाई कर्मचारी संघटनेचा उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा\nअन्य जिल्हे4 hours ago\nघाटी रुग्णालयात तारीख संपलेल्या केमिकल्सचा वापर \nमहिला कशाप्रकारे सुरू करू शकतात आपला व्यवसाय; जाणून घ्या यशाची गुपिते\nभाजपचा एकही आमदार फुटला नाही, दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रयत्न, सुधीर मुनगंटीवारांचा टोला\n हे तुमच्यासोबतही घडू शकतं, पोलीस असल्याचं सांगून महिलेचे सव्वा तीन लाखांचे दागिने पळवले\nGemini/Cancer Rashifal Today 22 June 2021 | नोकरीत चढउतार असतील, विवाहबाह्य प्रेम प्रकरणांपासून दूर राहा\nAquarius/Pisces Rashifal Today 22 June 2021 | व्यवसायिक दृष्टीकोनातून वेळ अनुकूल, महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी\nVideo | स्वत:ला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न, शेवटी व्हायचं तेच झालं, दोन महिलांचा व्हिडीओ व्हायरल\nSagittarius/Capricorn Rashifal Today 22 June 2021 | चिंता आणि तणाव दूर होईल, आर्थिक स्थिती चांगली असेल\nमराठी न्यूज़ Top 9\nमंत्रालयात बाॅम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल, पुणे पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं\nमहाराष्ट्राची चिंता वाढली, राज्यात डेल्टा प्लसचे 21 रुग्ण, रत्नागिरी, जळगावनं टेन्शन वाढवलं\nGemini/Cancer Rashifal Today 22 June 2021 | नोकरीत चढउतार असतील, विवाहबाह्य प्रेम प्रकरणांपासून दूर राहा\nAquarius/Pisces Rashifal Today 22 June 2021 | व्यवसायिक दृष्टीकोनातून वेळ अनुकूल, महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी\nघाटी रुग्णालयात तारीख संपलेल्या केमिकल्सचा वापर \nLibra/Scorpio Rashifal Today 22 June 2021 | इतरांच्या कार्यात हस्तक्षेप करु नका, अनावश्यक खर्च होईल\nVideo | स्वत:ला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न, शेवटी व्हायचं तेच झालं, दोन महिलांचा व्हिडीओ व्हायरल\nMaharashtra Coronavirus LIVE Update : अकोल्यात आज दिवसभरात 7 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह\nMaharashtra News LIVE Update | सिडको घेराव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत पोलिसांकडून महत्त्वाचे रस्ते बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.zpgadchiroli.in/?page_id=1132", "date_download": "2021-06-21T22:57:18Z", "digest": "sha1:DX4LYBEFTJO7KPJBMKZMSSKA4LXIEXIZ", "length": 14853, "nlines": 150, "source_domain": "www.zpgadchiroli.in", "title": "जिल्हा परिषदेविषयी – जिल्हा परिषद गडचिरोली", "raw_content": "\nजिल्हा ग्रामीण विकास विभाग\nमहिला व बाल कल्याण विभाग\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nजिल्हा स्तर – पदाधिकारी\nजिल्हा स्तर – अधिकारी\nतालुका स्तर – पदाधिकारी\nतालुका स्तर – अधिकारी\nआपले सरकार सेवा केंद्र\nजिल्हा ग्रामीण विकास विभाग\nमहिला व बाल कल्याण विभाग\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nजिल्हा स्तर – पदाधिकारी\nजिल्हा स्तर – अधिकारी\nतालुका स्तर – पदाधिकारी\nतालुका स्तर – अधिकारी\nचंद्रपूर जिल्हायाचे विभाजन होऊन दिनांक २६.०८.१९८२ पासून गडचिरोली जिल्हा परिषद अस्तित्वात आली. याशिवाय परिषदेच्या अधिकार शेत्रातील एकूण १२(बारा) पंचायत समित्या आहेत. पंचायत समित्याचे नावे अनुक्रमे १) गडचिरोली २) आरमोरी ३) कुरखेडा ४) धानोरा ५) चामोर्शी ६) अहेरी ७) एटापल्ली ८) सिरोंचा ९)भामरागड १०) मुलचेरा ११) कोरची व १२) देसाईगंज.\nजिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात एकूण ४६७ ग्रामपंचायत असून ९६ स्वतंत्र ग्रामपंचायत व ३७१ गट ग्रामपंचायत आहेत. जिल्हयातील एकूण खेडयाची संख्या १,६८० आहे. एकूण लोकसंख्या पैकी ३,७१,६९६ लोकसंख्या अनु जमातीची आहे तसेच अनुसूचीत जातीची लोकसंख्या १,०८,८२४ आहे. जिल्हायाचे उत्तरास भंडारा जिल्हा, पूर्वेस छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव व बस्तर जिल्हा, दक्षिणेस आंध्रप्रदेशातील करीमनगर व आदिलाबाद जिल्हा व पशिचमेस चंद्रपूर जिल्हा आहे. वैनगंगा ही ह्या जिल्हयाची प्रमुख नदी असून ती जिल्हयाच्या पश्चिम दिशेकडून वाहते व तिची जिल्हयाची सीमारेषा आहे.\nया जिल्हयाचा क्षेत्रफळ १५,४३३.३८ चैा.कि.मी.असून त्यापैकी १३,७०८ चैा.कि.मी वना खाली आहे . जिल्हयाच्या उत्तर-दक्षिण सीमेवर वैनगंगाखो-यात मोडतो. जिल्हयात १६१३ जिल्हा परिषदेची माजी मालगुजारी तलाव व १७ लघु पाटबंधारे तलाव एकूण १६३० तलाव व ७८८८ सिंचन विहिरी आहेत.सरासरी पर्जन्यमान अधिक असल्यामुळे मुख्यत्वे करून धानाचे पिक घेण्यात येते. लोकांचा मुख्य व्यावसाय शेती असून मच्छीमारी, तेंदूपाने, गोंद गोळा करणे इत्यादि जोडधंदे आहेत.\nया जिल्हायात लोह, चुनखडी, अर्भ्रक याचे साठे विपूल प्रमाणात आहे. वाहतुकीच्या दृष्टीने बारामाही रस्ते उपलब्ध नसल्यामुळे उद्योग धंद्याच्या बाबतीत जिल्हा मागासलेला आहे.\n१) आरमोरी येथे कोसा उद्योग केंद्र आहे . वैरागड येथे ऎतिहासीक किल्ला. भांडारेश्वर व गोरजाईची हेमांडपंथी देवालय आहे.\n२) जिल्हयातील देसाईगंज (वडसा) येथे एकमेव रेल्वेस्थानक असल्यामुळे ते व्यापाराचे केंद्र बनले आहे. तसेच येथे वळू माता संगोपन केंद्र आहे. येथे कागद कारखाना देखील आहे.\n३) कुरखेडा येथे गुरांची मोठी बाजारपेठ आहे.या तालुक्यातील खोब्रामेंढा रमनीय क्षेत्र असून येथे हनुमानाची भव्य मूर्ती आहे\n४) चामोर्शी तलुक्यातील मार्कंडादेव येथे अतीप्राचीन मार्कंडेश्वर देवालय आहे. या ठिकाणावर वैनगंगा नदी उत्तरवाहीणी असून येथे मोठी यात्रा भरते. याच तालुक्यात चपराळा हे ठिकाण प्राणहिता नादीच्या काठावर असून याला प्रशांतधाम असेही म्हणतात. येथे मोठी यात्रा भरते. येथील अभयारण्य प्रसिध्य आहे. आष्टी येथे कागद कारखाना आहे.\n५) अहेरी तालुक्यातील आलापल्ली परिसरातील वनश्री पाहण्यासारखी आहे. येथील सागाचे लाकूड उत्तम प्रतीचे आहे. वनखात्याचा लाकुडकटाई कारखाना येथे आहे.\n६) एटापल्ली भागात सैर उर्जेवरील दिव्यांचा वापर केला जातो. येथे सैर उर्जासाठी स्तंभ उभारण्यात आलेला आहे.\n७) भामरागड तालुक्यात हेमलकसा येथे आदिवासीसाठी लोकबिरादरी केंद्र व आश्रम आहे. आश्रमातील प्राणी संग्रहरलय पाहण्यासारखा आहे. तसेच पर्लकोटा, पामुलगौतम व इंद्रावती या नद्यांचा त्रीवेणी संगम आहे.\nपरिचर संवर्गातील कार्यरत कर्मचार्‍यांची 01.01.2021 रोजीची तात्पुरती सेवा ज्येष्ठता सूची\nवाहन चालक संवर्गातील कार्यरत कर्मचार्‍यांची 01.01.2021 रोजीची तात्पुरती सेवा ज्येष्ठता सूची\nकंत्राटी पद्धतीने चौकशी अधिकारी नियुक्तीबाबत अर्जाचा नमूना व अटी व शर्ती\nजिल्हा परिषद कर्मचारी जिल्हांतर्गत बदली 2021- विभाग निहाय वास्तव्य ज्येष्���ता यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करावे\nबांधकाम विभाग : काम वाटप समितीमार्फत बांधकामे वाटपाकरिता जाहीर सूचनापत्र\nआरोग्य विभाग : तात्पुरती सेवा ज्येष्ठता यादी दिनांक 01.01.2021\nराष्ट्रीय आरोग्य अभियांनांतर्गत विविध रिक्त पदे कंत्राटी/करार तत्वावर भरण्यासाठी जाहिरात\nराष्ट्रीय आरोग्य अभियांनांतर्गत कंत्राटी/करार तत्वावर पदांकरिता अंतीम पात्र उमेदवारांची यादी\nराष्ट्रीय आरोग्य अभियांनांतर्गत कंत्राटी/करार तत्वावर पदांकरिता अंतीम अपात्र उमेदवारांची यादी\nभविष्य निर्वाह निधी व अंशदायी निवृत्ती योजनार्थ वार्षिक जमा विवरणपत्र पाहण्यासाठी येथे क्लीक करा.\nअनुकंपा तत्वावर संभाव्य नियुक्ती संबंधांने माहिती पूर्ण प्रकरणाची तात्पुरती सूची सन 2020\nउपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य)\nकॉम्प्लेक्स, मुल रोड, गडचिरोली-442605\n@ २०१९ हे जिल्हा परिषदेचे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/maharashtra-news-marathi/publication-of-draft-voter-lists-for-by-elections-on-5-april-z-p-and-madans-information-for-vacancies-in-pns-nrab-104219/", "date_download": "2021-06-21T23:16:02Z", "digest": "sha1:GEOJOOFK2QC376V5H2KHDGNMA4RNZIJH", "length": 15526, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Publication of draft voter lists for by-elections on 5 April; Z.P. And Madan's information for vacancies in PNS nrab | पोटनिवडणुकांसाठी ५ एप्रिलला प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी ; जि.प. आणि पं.स.तील रिक्तपदांसाठी मदान यांची माहिती | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जून २२, २०२१\nकाँग्रेसकडून कोणतीही अडचण येणार नाही याची ग्वाही सोनिया गांधींनी दिली आहे : नाना पटोले\nचंद्रकांतदादा आम्ही छातीवर नाही डोक्यावर हात ठेवून सांगतो सुखात आहोत,तुम्ही अस्वस्थ आहात – मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले प्रत्युत्तर\nकंडिशनरच्या जागी तिनं लिहिलं कंडोम आणि वडिलांचा झाला संताप, म्हणाले….\n ई-मेल किंवा मेसेजद्वारे जर जॉब ऑफर मिळत असतील तर गृह मंत्रालयाने दिलेला अलर्ट लक्षात घ्यायलाच हवा\nकोरोना संकट काळात योगच तुम्हाला तारणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nसोशल मीडियाच्या आभासावर अंकुश; खरंच सत्यात उतरेल का\nही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nआंतरराष्ट्रीय योग दिन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार\nआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सोमवारी होणाऱ्या कार्यक्रमाला पंतप्रधान संबोधित करणार\nमहाराष्ट्रपोटनिवडणुकांसाठी ५ एप्रिलला प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी ; जि.प. आणि पं.स.तील रिक्तपदांसाठी मदान यांची माहिती\nसर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने संबंधित ठिकाणच्या नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या सर्व जागा ४ मार्च २०२१ पासून रिक्त झाल्याचे आदेश निर्गमित केले आहेत. या रिक्त पदांच्या पोटनिडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रमही देणे क्रमप्राप्त आहे. त्यानुसार १५ जानेवारी २०२१ रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत, अशी माहिती मदान यांनी दिली.\nमुंबई : धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम, नागपूर आणि पालघर जिल्हा परिषदतील ८५ निवडणूक विभाग आणि त्यांतर्गतच्या विविध पंचायत समित्यांमधील १४४ निर्वाचक गणांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ एप्रिल २०२१ रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येतील. त्यावर १२ एप्रिल २०२१ पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.\n१२ एप्रिल २०२१ पर्यंत हरकती व सूचना दाखल करणार\nसर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने संबंधित ठिकाणच्या नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या सर्व जागा ४ मार्च २०२१ पासून रिक्त झाल्याचे आदेश निर्गमित केले आहेत. या रिक्त पदांच्या पोटनिडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रमही देणे क्रमप्राप्त आहे. त्यानुसार १५ जानेवारी २०२१ रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत, अशी माहिती मदान यांनी दिली. त्या निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय विभाजित केल्यानंतर ५ एप्रिल २०२१ रोजी प्रारूपाच्या स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येतील. त्यावर १२ एप्रिल २०२१ पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यानंतर छापील मतदार याद्या २० एप्रिल २०२१ रोजी अधिप्रमाणित करण्यात येतील. मतदान केंद्रांची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या २७ एप्रिल २०२१ रोजी प्रसिद्ध केल्या जातील, असे मदान म्हणाले.\nयादीतील सर्व प्रकारच्या दुरूस्त्या करणार\nनिवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय मतदार याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, ���ावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणार्‍या चुका, मतदाराचा चुकून विभाग किंवा निर्वाचक गण बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही निवडणूक विभाग किंवा निर्वाचक गणाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात, अशीही माहिती मदान यांनी दिली.\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nव्हिडिओ गॅलरीFathers day: अक्षयाने शेअर केल्या बाबांच्या आठवणी\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nमंगळवार, जून २२, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2021/05/blog-post_73.html", "date_download": "2021-06-21T22:34:53Z", "digest": "sha1:WB35F3ZJKAB3P2F2PQTE7RZBVVLZXZYB", "length": 10191, "nlines": 94, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "उपमुख्यमंत्री कार्यालयासाठी स्वतंत्र सोशल मिडिया यंत्रणेची गरज नाही - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome पश्चिम महाराष्ट्र पुणे उप���ुख्यमंत्री कार्यालयासाठी स्वतंत्र सोशल मिडिया यंत्रणेची गरज नाही\nउपमुख्यमंत्री कार्यालयासाठी स्वतंत्र सोशल मिडिया यंत्रणेची गरज नाही\nउपमुख्यमंत्री कार्यालयासाठी स्वतंत्र सोशल मिडिया यंत्रणेची गरज नाही\nबाह्ययंत्रणा नियुक्तीचा शासन निर्णय रद्द करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश\nमिलिंद लोहार - पूणे\nउपमुख्यमंत्री कार्यालयाचा सोशल मिडीया सांभाळण्यासाठी बाह्ययंत्रणा नियुक्त करण्याची बिलकूल गरज नाही, यासंदर्भातील शासननिर्णय तात्काळ रद्द करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. उपमुख्यमंत्री कार्यालयाला समाजमाध्यमांवर स्वतंत्रपणे कार्यरत राहण्याची गरज वाटत नाही. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या माध्यमातून शासकीय जनसंपर्काची जबाबदारी पार पाडणे शक्य असताना उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समाजमाध्यमांची जबाबदारी बाह्ययंत्रणेवर सोपवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सद्यस्थितीत उपलब्ध जनसंपर्क व्यवस्थेद्वारेच यापुढेही नागरिकांशी, प्रसिद्धी माध्यमांशी संवाद ठेवण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयासाठी स्वतंत्र समाज माध्यमयंत्रणा नियुक्त करण्यासाठीचा शासननिर्णय काल जारी झाला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार हे अनावश्यक प्रसिद्धीपासून दूर राहत असल्यामुळे या शासन निर्णयाबद्ल आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. आता खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच त्यांच्या कार्यालयासाठी स्वतंत्र सोशल मिडीया सांभाळणाऱ्या यंत्रणेची गरज नसल्याचे स्पष्ट केले असल्याने यासंदर्भातील शासन निर्णय रद्द करण्यात येणार आहे.\nTags # पश्चिम महाराष्ट्र # पुणे\nTags पश्चिम महाराष्ट्र, पुणे\nउल्हास नदीत तरुण गेला वाहून, शोध सुरु , नेरळ येथील घटना\nनेरळ-माथेरान घाटात दरड कोसळली\nनेरळ, कर्जत,खालापूर, पेण,वडखळ इथल्या कारच्या सायलेन्सरची चोरी करणाऱ्या टोळीला कुर्ला येथून अटक\nसांगली वनविभागाचा प्राणीमित्राच्या घरावर छापा:\nशिराळा येथील विद्यार्थीनीने तयार केला गरिबांसाठी व्हेंटिलेटर\nमाथेरान येथे अश्वांचे जंतनाशक लसीकरण व उपचार शिबिर\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ चंद्रपूर जाहिरात ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.webnewswala.com/news/rajinikanth-to-make-a-big-announcement-today/", "date_download": "2021-06-21T22:45:38Z", "digest": "sha1:PTFL36FGANEKDEW3EMUD3OBVJNH3IUBN", "length": 12846, "nlines": 183, "source_domain": "www.webnewswala.com", "title": "रजनीकांत आज मोठी घोषणा करण्याची शक्यता - Team WebNewsWala", "raw_content": "\nआजच्या ताज्या मराठी बातम्या\nरजनीकांत आज मोठी घोषणा करण्याची शक्यता\nरजनीकांत आज मोठी घोषणा करण्याची शक्यता\nतामिळनाडू : तामिळनाडूमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यानंतर तेथील राजकारणात निवडणुकीसंबंधी हालचाल वाढू लागल्याचं दिसत आहे. दरम्यान यावेळी अभिनेता रजनीकांत निवडणूक लढवणार का अशी चर्चा रंगली आहे. यामागचं कारण म्हणजे तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रजनीकांत यांनी चेन्नई येथे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रजनीकांत लवकरच आपल्या राजकीय पक्षाची भूमिका ठरवत २०२१ मध्ये होणारी तामिळनाडू विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा करु शकतात.\nरजनीकांत गेल्या दोन वर्षांपासून राजकारणात सक्रीय\nतामिळनाडूमधील सर्व राजकीय पक्षांची नजर सध्या रजनीकांत काय घोषणा करतात याकडे लागली आहे. बैठकीनंतर रजनीकांत निवडणूक लढणार की नाही यासंबंधी अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. रजनीकांत यांनी आपण सर्वात आपला पक्ष रजनी मक्कल मंडरमच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असून त्यानंतरच निर्णय जाहीर करणार असल्याचं सांगितलं होतं.\nशिवसहकार सेना लढणार राजापूर अर्बन बँक निवडणूक\nरंगीत मतदार ओळखपत्र हवे आहे \nगृहमंत्री अमित शाह यांना करोनाची लागण\n‘Annathe’ सेटवर ८ करोना बाधीत रजनीकांत क्वारंटाइन\nरजनीकांत आणि कमल हासन यांनी एकत्रित काम करण्याची इच्छा\nरजनीकांत गेल्या दोन वर्षांपासून राजकारणात सक्रीय आहेत. मात्र अधिकृतपणे त्यांनी राजकारणात प्रवेश केलेला नाही. गतवर्षी अभिनेता रजनीकांत आणि कमल हासन यांनी एकत्रित काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. यानंतर दोन्ही पक्ष युती करतील अशी शक्यता वर्तवली जात होती.\nआमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nCryptocurrency ला Infosys अध्यक्षांचा पाठिंबा\nराज्याबाहेर मोदींना धोबीपछाड देण्यास ममता दीदी तयार\nCorona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी\nमोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर\nपावसाने ‘टायगर 3’ चा सेट उद्ध्वस्त, कोट्यवधींचा फटका\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\nCorona Vaccine या वर्षात उपलब्ध होणार 187 कोटी डोस\nमोदीजी दाढी करा चहावाल्याने पंतप्रधानांना पाठवली मनीऑर्डर\nOla Uber स्वस्त दरात उपलब्ध होण्याची शक्यता\nदंडात्मक कारवाईनंतर मुंबई पालिकेकडून मास्क भेट\nव्होडाफोन-आयडिया चे दोन ‘पॉप्युलर’ प्लॅन्स महाग\nचंद्रावर ‘प्रज्ञान रोव्हर’ अजून सुस्थितीत फोटोंवरुन समोर आली नवीन माहिती\nसिनेमागृह, स्विमिंग पूल होणार सुरू आज येणार Unlock 5.0 गाइडलाइन्स\nभारत पाकिस्तान बासमती संघर्��� शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nदहावी-बारावी परीक्षा निर्णय परिस्थितीनुसार\nwebnewswala आयोजित माझा बाप्पा स्पर्धा 2020\nCorona Virus 10 किलो विषाणूंच्या विळख्यात अख्खे जग\nCorona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी\nमोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर\n6 जून रोजी महाविद्यालये, विद्यापीठांत साजरा होणार शिवस्वराज्य दिन\nउज्जैन महाकाल मंदिर सापडला अनमोल खजिना\nSurya Grahan 2021 | वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण 10 जूनला, ‘रिंग ऑफ फायर’\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nराज्याबाहेर मोदींना धोबीपछाड देण्यास ममता दीदी तयार\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\nआजच्या ताज्या मराठी बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://cmnewsindia.com/%E0%A4%97%E0%A4%A1-%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%95-%E0%A4%A6/", "date_download": "2021-06-21T22:49:18Z", "digest": "sha1:443HTCWNW2Q2O4EBMPQJX2DYHOK6LARP", "length": 15972, "nlines": 87, "source_domain": "cmnewsindia.com", "title": "गड तिथे शिवराज्याभिषेक दिन, गड तिथे शिवस्वराज्यदिन' उपक्रमांतर्गत ५१ गडांवर उभारली स्वराज्यगुढी -", "raw_content": "\nन्यु आर्या फाऊंडेशन च्या वतीने सिंहगड रोड येथील महालक्ष्मी मंदिरामध्ये जागतिक योग दिन साजरा करण्यात आला\nरविंद्र गोलर ठरले सर्वोत्कृष्ट रिजन चेअरपर्सन\nपुण्यातील विद्यार्थ्यांनी सादर केली आसामाच्या माती आखाड्यातील योगासने\nमहा एनजीओ फेडरेशनतर्फे राज्यस्तरीय ‘योगयज्ञात’ १०० ठिकाणी योग शिबीरे- महा एनजीओ फेडरेशन तर्फे पुण्यातून आयोजन : संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी १०० ठिकाणी योगा\nआगामी पुणे महानगरपालिका रासप स्वबळावर लढणार – महादेव जानकर\nगड तिथे शिवराज्याभिषेक दिन, गड तिथे शिवस्वराज्यदिन’ उपक्रमांतर्गत ५१ गडांवर उभारली स्वराज्यगुढी\nJune 8, 2021 June 8, 2021 cmnewsindia\t0 Comments\tगड तिथे शिवराज्याभिषेक दिन, गड तिथे शिवस्वराज्यदिन' उपक्रमांतर्गत ५१ गडांवर उभारली स्वराज्यगुढी\nपुण्यातील शिवजयंती महोत्सव समितीच्या पुढाकाराने गड तिथे शिवराज्याभिषेक दिन, गड तेथे शिवस्���राज्य दिन या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील ५१ गडांवर भगव्या स्वराज्य ध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारण्यात आली.\n‘गड तिथे शिवराज्याभिषेक दिन, गड तिथे शिवस्वराज्यदिन’ उपक्रमांतर्गत ५१ गडांवर उभारली स्वराज्यगुढी-\nपुण्यातील शिवजयंती महोत्सव समितीचा अभिनव उपक्रम : महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच असा उपक्रम\nपुणे : गड तिथे शिवराज्याभिषेक दिन, गड तिथे शिवस्वराज्यदिन उपक्रमांतर्गत महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमता: राज्यातील तब्बल ५१ गडांवर भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन शिवराज्याभिषेक, शिवस्वराज्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रत्येक गडांशी निगडीत असलेल्या वीर स्वराज्यघराण्यांचे वंशज आणि परिसरातील ग्रामस्थ, वीर मावळे यांच्या हस्ते हा सोहळा दिमाखात पार पडला. फुलांची तोरणे, रांगोळ्या आणि तुतारीच्या निनादाने गडांवरील वातावरण शिवमय झाले होते.\nपुण्यातील शिवजयंती महोत्सव समितीच्या पुढाकाराने हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. शिवस्वराज्यदिन सोहळ्याचे संकल्पक तसेच शिवजयंती महोत्सव समितीचे आद्यप्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांनी गड तिथे शिवस्वराज्यदिन ही संकल्पना मांडली आणि संपूर्ण महाराष्ट्रातून त्याला प्रतिसाद मिळाला. अभिनव उपक्रमात कंक, जेधे, गोळे, ढमाले, जगताप, कोकाटे, मरळ, ढमढेरे, शिर्के, शिळीमकर, धुमाळ, बांदल, थोपटे, सणस, कोंडे, मालुसरे, बलकवडे, गायकवाड, जाधव, शिंदे, देसाई, पवार, चव्हाण, हांडे, माने, राऊत, कदम, काशिद या वीर स्वराज्यघराण्यांचे वंशज, ढोरे, सातपुते, थरकुडे, उधाने या वीर मावळ्यांसह परिसरातील सर्व ग्रामस्थ मंडळींनी सहभाग घेतला.\nशिवनेरी, तोरणा, राजगड, सिंहगड, रायरेश्वर, तुंग-तिकोणा, पुरंदर, रोहिडेश्वर, पन्हाळा, रामशेज, संग्रामदुर्ग, लोहगड, रोहिडा, मल्हारगड, विसापुर, चाकण, राजमाची, विसापुर, इंदूरी, मोरगिरी, कोरीगड, धनगड, कैलासगड, तैलबैला, सोनेरी, वज्रगड, केंजळगड, मोहनगड, कावळा, वैराटगड, चंदनगड, वंदनगड, कमळगड, पांडवगड, कलनिधी, विशाळ गड, भुदरगड, सामान गड, भैरवगड, जीवधन, वसंतगड, दौलतमंगळ, मांजरशुभा, पावन गड, निंबाळकर भुईकोट, गोविंदगड, दावडी भुईकोट, भुलेश्वर मंदिर या गडांवर सोहळा साजरा करण्यात आला.\nअमित गायकवाड म्हणाले, शिवरायांचा जिरेटोप, सुवर्णहोन, जगदंब तलवार, वाघनखे, शिवमुद्रा या पंचशुभ चिन्हांनी अलंकृत भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक स्वराज्यगुढी ५१ गडांवर उभारण्यात आली. पुढच्या वर्षी महाराष्ट्राबाहेरील ५१ गडांवर देखील स्वराज्यगुढी उभारली जाणार आहे. या संकल्पनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार जाऊन गडांवर स्वराज्यगुढी उभारली. दिनांक ६ जून स्वराज्यदिन विश्वव्यापी होण्यासाठी आम्ही ६ जून २०१३ साला पासून भगव्या स्वराज्यध्वजा सह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी प्रत्येक गडावर, घरावर, चौकात, गावात, शहरात, राज्यात तसेच देशविदेशात उभारुन साजरा करत आहोत.\nकार्यक्रमाचे आयोजन सोहळयाचे संकल्पक अमित गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मारुती गोळे, रवींद्र कंक, गणेश जाधव, समीर जाधवराव, अशोक सरपाटील, प्रवीण गायकवाड, संतोषराजे गायकवाड, दिग्विजय जेधे, सागर पवार, राजेश सातपुते यांसह असंख्य स्वराजबांधवांनी केले आहे.\n← सोनालिका ने नवी दिल्ली आणि मोहाली येथील हॉस्पिटल मध्ये ३ ऑक्सिजन प्लॅंट सुरू केले\nभांडारकर रस्त्यावरील मोफत लसीकरण केंद्राचे उद्घाटन आमदार सिद्धार्थ शिरोळे आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी उपस्थित मान्यवर →\nखासदार प्रीतमताई मुंडे यांची श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेस सदिच्छा भेट\nआबा बागुल यांच्यातर्फे नागरिकांना दहा हजार छत्री वाटप करणार\n‘भक्ती-शक्ती’ संकल्पनेवरील २ -या कीर्तन महोत्सवाला प्रारंभ- राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प.चारुदत्त आफळे यांची कीर्तने ; न-हे येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूट तर्फे आॅनलाईन पद्धतीने विनामूल्य आयोजन\nन्यु आर्या फाऊंडेशन च्या वतीने सिंहगड रोड येथील महालक्ष्मी मंदिरामध्ये जागतिक योग दिन साजरा करण्यात आला\nन्यु आर्या फाउंडेशन च्या वतीने जागतिक योगदिन साजरा न्यु आर्या फाऊंडेशन च्या वतीने सिंहगड रोड येथील महालक्ष्मी मंदिरामध्ये जागतिक योग\nरविंद्र गोलर ठरले सर्वोत्कृष्ट रिजन चेअरपर्सन\nन्यु आर्या फाऊंडेशन च्या वतीने सिंहगड रोड येथील महालक्ष्मी मंदिरामध्ये जागतिक योग दिन साजरा करण्यात आला\nन्यु आर्या फाउंडेशन च्या वतीने जागतिक योगदिन साजरा न्यु आर्या फाऊंडेशन च्या वतीने सिंहगड रोड येथील महालक्ष्मी मंदिरामध्ये जागतिक योग\nरविंद्र गोलर ठरले सर्वोत्कृष्ट रिजन चेअरपर्सन\nपुण्यातील विद्यार्थ्यांनी सादर केली आसामाच्या माती आखाड्यातील योगासने\nमहा एनजीओ फेडरेशनतर्फे राज्यस्तरीय ‘योगयज्ञात’ १०० ठिकाणी योग शिबीरे- महा एनजीओ फेडरेशन तर्फे पुण्यातून आयोजन : संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी १०० ठिकाणी योगा\nसदर सी एम न्यूज इंडिया या वेब पोर्टलमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या सर्वच बातम्या आणि जाहिरातींशी मालक, संपादक, उपसंपादक, प्रतिनिधी आणि वार्ताहार सहमत असेलच असे नाही. बातमीमुळे किंवा जाहिरातीमुळे कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. याची वाचक आणि जाहिरातदारांनी नोंद घ्यावी. वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीमध्ये जाहिरात दाराने दिलेल्या आश्वासनान बाबत मालक, संपादक, उपसंपादक, प्रतिनिधी आणि वार्ताहर यापैकी कोणीही जबाबदार राहणार नाही. बातमी किंवा जाहिराती बाबत काही वाद उद्भवल्यास तो संगमनेर न्यायकक्षेत प्रविष्ठ राहील.\nमहाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ठळक\nघडामोडी, बातम्या पाहण्यासाठी लोकप्रिय वेब\nअवश्य भेट द्या आणि\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/dead-body-business-in-china-for-weird-ghost-marriage-tradition-6006377.html", "date_download": "2021-06-21T22:34:07Z", "digest": "sha1:ASVCPJ6UWJIDEFHM4PNAFG4WD3WTCJMS", "length": 3123, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "dead body business in china for weird ghost marriage tradition | 2 वर्षांपूर्वी झाला होता मुलीचा मृत्यू, आता अचानक गायब झाला मृतदेह, कोणालाही लक्षात येत नव्हते यामागचे कारण - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n2 वर्षांपूर्वी झाला होता मुलीचा मृत्यू, आता अचानक गायब झाला मृतदेह, कोणालाही लक्षात येत नव्हते यामागचे कारण\nबीजिंग - चीनच्या शांक्सी प्रांतात नुकतीच एका टीनएजर तरुणीचा मृतदेह कबरीतून चोरीला गेला. ही चोरी याठिकाणी होणाऱ्या 'घोस्ट मॅरेज'साठी करण्यात आल्याचा संशय आहे. स्थानिक भाषेत अशा प्रकारच्या लग्नाला 'मिन्घुन' म्हटले जाते. चीनमध्ये हजारो वर्षांपासून सुरू असलेल्या परंपरेनुसार जेव्हा एखाद्या अविवाहित मुलाचा किंवा मुलीचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या आत्म्याची शांती कुटुंबाला दुःखांपासून दूर ठेवण्यासाठी त्याचे लग्न डेडबॉडीशी लावले जाते.\nपुढे वाचा, काय आहे ही परंपरा..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.athawadavishesh.com/17135/", "date_download": "2021-06-21T23:04:02Z", "digest": "sha1:DQ3TI3BBORZF7L7LTPQVGZKP5NIVFK77", "length": 11693, "nlines": 103, "source_domain": "www.athawadavishesh.com", "title": "सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकांचे एकरकमी लाभ दिवाळीच्या आत मिळणार - आठवडा विशेष", "raw_content": "\nमुख्य पान » Blog » सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकांचे एकरकमी लाभ दिवाळीच्या आत मिळणार\nसेवानिवृत्त अंगणवाडी सेविकांचे एकरकमी लाभ दिवाळीच्या आत मिळणार\nमुंबई, दि. ३ : राज्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतंर्गत सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांना एलआयसी योजनेंतर्गत निवृत्तीनंतर देण्यात येणारे एकरकमी लाभ दिवाळीच्या आत देण्यात येणार असल्याचे महिला व बाल विकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी सांगितले.\nमंत्रालयात अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांसाठी आयोजित बैठकीत ॲड.ठाकूर बोलत होत्या. यावेळी महिला व बाल विकास विभागाच्या सचिव श्रीमती आय. ए. कुंदन, एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त श्रीमती इंद्रा मालो, एलआयसी चे अधिकारी उपस्थित होते.\nॲड. ठाकूर म्हणाल्या, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती, राजीनामा, मृत्यू, सेवेतून काढून टाकल्यानंतर अथवा मुख्यसेविका, पर्यवेक्षिका या पदावर निवड होईपर्यंत एलआयसी योजनेतंर्गत एकरकमी लाभ देण्याबाबतची योजना राज्यात सुरु आहे. या योजनेंतर्गत सन २०२०-२१ या वर्षांत ९०० प्रकरणे आली होती. यापैकी ८७५ प्रकरणांमध्ये लाभ देण्यात आला आहे. उर्वरित प्रकरणे त्रुटी असणारे आणि मागील प्रलंबित प्रकरणांचा तात्काळ निपटारा करून या सेविकांची दिवाळी गोड करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे ॲड.ठाकूर यांनी सांगितले.\nएलआयसीमार्फत अंगणवाडी सेविकांना वयाची ६५ वर्ष पूर्ण सेवानिवृत्त झाल्यानंतर एक लाख रुपये एकरकमी लाभ देण्यात येणार आहे. तसेच राजीनामा , सेवेतून काढून टाकण्यात आलेले व सेवेत कार्यरत असताना मृत्यू पावलेल्या सेविकांच्या वारसदारांसही एवढीच रक्कम देण्यात येणार आहे. मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना ७५ हजार रु. रक्कम देण्यात येणार असल्याचे ॲड. ठाकूर यांनी यावेळी सांगितले.\nलोणी-देवकर औद्योगिक क्षेत्रात नवस्थापित कंपनीबाबत बैठक\nसेवाभावी वृत्तीने योगदान देणाऱ्या दिव्यांग शिक्षण संस्थांना प्रोत्साहन द्या - पटोले\nपाटोदा तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज\nराज्य माहिती आयोगाची तांबाराजुरीच्या ग्रामसेवकावर दंडात्मक कारवाई ,ठोठावला बारा हजाराचा दंड\nपाटोदा तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज\nधनगरजवळका शिखरवाडडी पारनेर चे रस्ता काम गतिने का संथ गतीने \nपाटोदा तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज\nपाटोदा शासकीय गोदामाच्या आवारातील अतिक्रमण महसूल विभागाने केले जमीनदोस्त\nबीड जिल्हयातील अपंग बांधवांना व्यक्सीन ची लस घेन्यासाठी बीड समाजकल्याण कडून ५ जुन हि तारीख निश्चित झाली आहे- शाहु डोळस\nऔरंगाबाद जिल्हाब्रेकिंग न्युजसोयगाव तालुका\nआजोबांनी रंगविलेली स्वप्ने पाहण्यास आता ते नाहीत...घोसला येथील तरुणीची पहिली खंत\nपाटोदा: जागा परस्पर नावावर करण्याचा ग्रामसेवकाचा प्रताप\nराज्य माहिती आयोगाची तांबाराजुरीच्या ग्रामसेवकावर दंडात्मक कारवाई ,ठोठावला बारा हजाराचा दंड\nखते व बियाणे उपलब्ध साठ्यांचा फलक दर्शनी भागात लावल्यास अन्नदात्यांची आर्थिक लूट थांबेल― सुरेश पाटोळे\nधनगरजवळका शिखरवाडडी पारनेर चे रस्ता काम गतिने का संथ गतीने \nतुमच्यासाठी खास निवडक बातम्या\nपाटोदा: जागा परस्पर नावावर करण्याचा ग्रामसेवकाचा प्रताप\nपाटोदा तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज\nराज्य माहिती आयोगाची तांबाराजुरीच्या ग्रामसेवकावर दंडात्मक कारवाई ,ठोठावला बारा हजाराचा दंड\nखते व बियाणे उपलब्ध साठ्यांचा फलक दर्शनी भागात लावल्यास अन्नदात्यांची आर्थिक लूट थांबेल― सुरेश पाटोळे\nपाटोदा तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज\nधनगरजवळका शिखरवाडडी पारनेर चे रस्ता काम गतिने का संथ गतीने \nबीड - पाटोदा तालुक्यातील चुंबळी येथे जबर दरोडा तीन जण जबर जखमी\nयशवंतराव चव्हाण महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण\nतुळशीचे रोप देवून जागतिक पर्यावरण दिन साजरा , लोकनेते गोपीनाथराव मुंडे गोरक्षण शाळेचा स्तुत्य उपक्रम\nआपेगाव कोविड केअर सेंटर मधील कोरोना योध्दयांचा सत्कार\nआठवडा विशेष हे वृत्तपत्र भारत सरकार आरएनआय नोंदणीकृत आहे. नोंदणी क्र.MAHMAR/2019/78533. सर्व वाद-विवाद पाटोदा न्यायालय अंतर्गत\nआठवडा विशेष ― सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/04/10/this-konkani-mewa-is-a-panacea-for-many-diseases/", "date_download": "2021-06-21T22:15:02Z", "digest": "sha1:FZIOKHXJ7JKN3KXHAGARJTC32IAPANDZ", "length": 10178, "nlines": 75, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "हा 'कोकणी मेवा' अनेक आजारांवर रामबाण उपाय - Majha Paper", "raw_content": "\nहा ‘कोकणी मेवा’ अनेक आजारांवर रामबाण उपाय\nयुवा, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर / आरोग्यदायी, आरोग्यवर्धक, कोकण मेवा / April 10, 2021 April 10, 2021\nफळांचा राजा अशी ओळख असलेला कोकणचा हापूस आंबा याला जगभरातून प्रचंड मागणी आहे आणि आता तर आंब्याचा हंगाम देखील सुरु झाला आहे. कैरीपासून लोणचे, कच्च्या कैरीचा चुंदा, पन्हे, कैरीची आमटी केली जाते. तर आंब्याचे रायते, सरबत, आमरस, साठे, आंबावडी असे अनेक पदार्थ बनवले जातात.\nरोगप्रतिकारक शक्ती आंबा खाल्ल्यामुळे वाढते. त्वचेची पोत सुधारते. अशक्तपणा कमी होतो. आंबा उष्ण असल्यामुळे तो उपाशीपोटी खाऊ नये. पित्त होण्याचा धोका असतो. शरीरातील उष्णता आंब्याच्या अतिसेवनामुळे वाढते. आमरस जेवणानंतर खाल्ल्याने सुस्ती येते. शुगरचे प्रमाण आंब्यात अधिक असते त्यामुळे ऊर्जा मिळते मात्र मधुमेह असणाऱ्यांनी आंबा खाऊ नये.\nक जीवनसत्व करवंदामध्ये असते. करवंद त्वचाविकारासाठी फायदेशीर आहे. सायट्रीक अ‍ॅसिड करवंदात असल्यामुळे उष्णतेमुळे होणाऱ्या आजारांवर करवंद फायदेशीर आहेत. करवंदाचा गुणधर्म थंड असतो. करवंदाचे वापर लोणचे, सरबत तयार करणे आणि सुकवून खाण्यासाठी केला जातो. अतिप्रमाणात करवंदाचे सेवन केल्यास सर्दी-खोकला होण्याचा धोका असतो. करवंदाचा चीक घशाला लागल्याने घशात खवखव होण्याची शक्यता असते.\nथायमिन, पोटॅशियम, कॅल्शियम लोहाचा फणसामध्ये समावेश असतो. व्हिटॅमिन ए आणि सी जीवनसत्व आपल्याला फणसाच्या गऱ्यांपासून मिळतात. फणसापासून पापडे, कच्च्या फणसाची भाजी, कच्च्या फणसाचे तळलेले गरे, बरक्या फणसापासून इडली(सांजण), फणसपोळी केली जाते. हाडांसाठी फणस गुणकारी असल्याने त्याचे सेवन करावे. फणसाच्या गऱ्यांवर पाणी प्यायल्याने पोटात दुखण्याचा उलटी किंवा मळमळ सुरू होऊ शकते. फणसाची ज्यांना अ‍ॅलर्जी आहे किंवा पचनशक्ती कमजोर आहे अशांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने फणस खावा.\nकोकणातील सर्वात आरोग्यदायी फळ कोकम हे आहे. आगळ, सरबत, आमसूल कोकमापासून तयार केले जातं. कोकम हे पित्तशामक आहे. पित्ताचा ज्यांना त्रास होतो त्यांनी रोज एक आमसूल खावे. कोकम आपण आंबटपणा येण्यासाठी जेवणातही चवीनुसार वापरतो.\nकाजू हे कोकणातील अजून एक प्रसिद्ध फळ असून हिरव्या काजूची भाजी, काजूला येणारे ���ळ म्हणजे बोंडूपासून कोशिंबीर, लोणचे, नुसता बोंडूही बऱ्याचदा खाल्ला जातो. काजूचे शरीरातील ताकद वाढवण्यासाठी सेवन करावे. काजूचा गुणधर्म उष्ण असल्यामुळे अतिप्रमाणात काजूचे सेवन केल्याने शरीरातील उष्णता वाढते. काजूचे सेवन केल्याने मासिक पाळी लवकर येते. बरेच वेळा तोंडात ज्वर येतात, अंगावर फोडही उठतात. त्यामुळे काजूचे सेवन हे योग्य प्रमाणात आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने करायला हवे.\nताडगोळा हे फळ किनारपट्टीच्या ठिकाणी आढळते. ताडगोळा शरीरातील तापमान नियंत्रित करण्यासाठी थंडावा निर्माण करण्यास मदत करते. ताडगोळा खाल्ल्याने अशक्तपणाच्या त्रासापासून सुटका मिळते. पाण्याचे जांब या फळामध्ये प्रमाण अधिक असते. जांब या फळाचा गुणधर्म थंड असतो. याला जाम असेही म्हणतात. शरीरात ऊर्जा आणि पाण्याचे प्रमाण नियंत्रित करते. नीरा प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळते. डीयाड्रेशनचा त्रास होत नाही. वजन कमी करणाऱ्यांनी मात्र नीराचे सेवन करणे टाळावे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisocial.com/category/health/", "date_download": "2021-06-21T22:04:54Z", "digest": "sha1:YR2CLRGB6D52BZVV2NXDZUI6OR2GWO4A", "length": 3931, "nlines": 73, "source_domain": "www.marathisocial.com", "title": "आरोग्य विषयक महत्वपूर्ण माहिती - मराठी Social", "raw_content": "\nCorona Vaccine Registration: कोरोना लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करावी लागणार; कशी कराल नोंदणी\nCorona Vaccine Registration – १८ ते ४४ वर्षांमधील लोकांना कोरोना लसीकरण करण्यासाठी आजपासून ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. सरकारने आधीच सांगितले आहे कि कोणालाही ऑनलाईन रजिस्ट्रेशन न करता …\nCorona Vaccine: महाराष्ट्रात नागरिकांना मोफत लस मिळणार, उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा\nFree Covid Vaccination in Maharashtra – कोरोनाची दुसरी लाटेने संपूर्ण भारतभर रौद्र रूप धारण केले असताना आज सलग चौथ्या दिवशी कोरोनाव्हायरसच्या तीन लाखांहून अधिक रुग्णांची नोंद केली गेली. …\nजंगल तोड एक समस्या मराठी निबंध, Deforestation Essay in Marathi\nMarathi Social on याला म्हणतात शिवसेना आमदार, रेमडीसीविर इंजेक्शन्ससाठी मोडली ९० लाखांची एफ. डी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.webnewswala.com/news/guidelines-for-central-government-higher-education-institutions/", "date_download": "2021-06-21T22:35:28Z", "digest": "sha1:J4SA7XHMKVMNZZQWLQTUZD2P4TXP5XJN", "length": 14803, "nlines": 185, "source_domain": "www.webnewswala.com", "title": "केंद्र सरकारच्या उच्च शिक्षणसंस्थांसाठी गाइडलाइन्स - Team WebNewsWala", "raw_content": "\nआजच्या ताज्या मराठी बातम्या\nकेंद्र सरकारच्या उच्च शिक्षणसंस्थांसाठी गाइडलाइन्स\nकेंद्र सरकारच्या उच्च शिक्षणसंस्थांसाठी गाइडलाइन्स\nकेंद्र सरकारने बुधवार ३० सप्टेंबर रोजी अनलॉक – ५ (Unlock – 5) ची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली. केंद्र सरकारच्या उच्च शिक्षणसंस्थांसाठी गाइडलाइन्स नुसार उच्च शिक्षण संस्थांनी मंत्रालयाशी सल्लामसलत करून कॉलेज आणि अन्य उच्च शिक्षण संस्था उघडण्यासंदर्भातील निर्णय घ्यायचा आहे. कोविड-१९ ची त्या-त्या राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात स्थिती कशी असेल त्यानुसार उच्च शिक्षण संस्था उघडण्याबाबत निर्णय घेणे केंद्र सरकारला अपेक्षित आहे.\nदुसरीकडे, ऑनलाइन शिक्षण मात्र सुरूच राहणार आहे, उलट त्याला अधिक प्रोत्साहन देण्यात येणार आहे.\nअनलॉक-५ च्या गाईडलाइन्सनुसार, केंद्रीय संस्थांमध्ये विज्ञान-तंत्रज्ञान शाखेच्या ज्या पदव्युत्तर विद्यार्थी आणि रिचर्स स्कॉलर्सना संशोधन कामासाठी प्रयोगशाळेची गरज आहे, त्यांना १५ ऑक्टोबरपासून संस्थेत येण्याची परवानगी द्यावी. मात्र, या विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेची खरंच किती आवश्यकता आहे, याबाबत संस्थाप्रमुखांनी चाचपणी करावी.\nअन्य जे विज्ञान-तंत्रज्ञान शाखेचे राज्य सरकारी आणि खासगी विद्यापीठांचे विद्यार्थी आहेत, त्यांना विद्यापीठ वा कॉलेजमध्ये जाण्याची परवानगी देण्याबाबतचा निर्णय संबंधित राज्य सरकारांनी घ्यावा, असेही या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे.\nहार्वर्ड बिझिनेस स्कूल डीन पदी श्रीकांत दातार यांची नियुक्ती\nशिक्षकांसाठी मोठी बातमी TET Lifetime Validity वैध\nविद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राला धनंजय कीर यांचे नाव\nविद्यापीठाची प्रथम वर्षांची प्रवेश प्रक्रिया सुरू\nदरम्यान, शाळांसाठीही केंद्रीय गृहमंत्रालयाने मार्गद���्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार, केंद्र शासित प्रदेश आणि राज्य सरकारांना शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था आणि कोचिंग संस्था टप्प्याटप्प्याने आणि परिस्थितीचं आकलन करून उघडण्याचा निर्णय घेण्यास परवानगी देण्यात आली आहे.\n१५ ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय ते घेऊ शकतील. पण यासाठी सरकार शाळा किंवा शिक्षण संस्था व्यवस्थापनाशी सल्ला मसलत करतील आणि दिलेल्या अटींचे पालन करतील. ऑनलाइन शिक्षण किंवा दूरस्थ शिक्षण चालूच राहिल आणि सतत प्रोत्साहन दिले जाईल. ज्या शाळांनी ऑनलाइन वर्ग सुरू केले आहेत आणि त्यांच्या काही विद्यार्थ्यांनी शाळेत शारीरिक दृष्ट्या उपस्थित राहण्याऐवजी ऑनलाइन शिक्षण घेऊ इच्छित आहे त्यांना यासाठी परवानगी दिली जाईल.\nपावसाने ‘टायगर 3’ चा सेट उद्ध्वस्त, कोट्यवधींचा फटका\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\nमुंबई लोकल कधी सुरू होणार आदित्य ठाकरे यांचे स्पष्टीकरण\nBA B.Com साठी CET घेण्याचा विचार सुरू उदय सामंत\nमुंबई आजपासून अनलॉक जाणून घ्या नवीन बदल\nसचिन तेंडुलकर कडून गोल्फ साठी कोरोना नियमांचं उल्लंघन \n6 जून रोजी महाविद्यालये, विद्यापीठांत साजरा होणार शिवस्वराज्य दिन\nनागिन फेम पर्ल व्ही पुरी बलात्काराच्या आरोपाखाली अटक\nसोमवार पासून अनलॉक सरकारने जारी केली नवी नियमावली\nमहाराष्ट्रासह ‘या’ राज्यांनी रद्द केल्या १२ वीच्या परीक्षा\nवसई-विरार महापालिकेचे सहाय्यक आयुक्त बेपत्ता\nफेक ओळखपत्र, मीरा चोप्रा नाहीतर 21 श्रीमंतांच्या पोरांनी घेतली लस\nआमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.\nEMI Moratorium वर तारीख पे तारिख\nलॉकडाऊनमध्ये एका फोटोने आधार कार्डचा पत्ता बदला\nअभिनेता भूषण कडू च्या पत्नीचे कोरोनामुळे निधन\nगणेशोत्सवानन्तर नवरात्रीलाही कोरोनाचा फटका\nमुंबई आणि महानगर परिसरातील मेट्रो च्या कामांना वेग\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nदहावी-बारावी परीक्षा निर्णय परिस्थितीनुसार\nwebnewswala आयोजित माझा बाप्पा स्पर्धा 2020\nCorona Virus 10 किलो विषाणूंच्या विळख्यात अख्खे जग\nCorona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी\nमोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर\n6 जून रोजी महाविद्यालये, विद्यापीठांत साजरा होणार शिवस्वराज्य दिन\nउज्जैन महाकाल मंदिर सापडला अनमोल खजिना\nSurya Grahan 2021 | वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण 10 जूनला, ‘रिंग ऑफ फायर’\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nराज्याबाहेर मोदींना धोबीपछाड देण्यास ममता दीदी तयार\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\nआजच्या ताज्या मराठी बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.webnewswala.com/news/guidelines-from-the-state-government-for-navratri/", "date_download": "2021-06-21T22:51:48Z", "digest": "sha1:WIIGT3XGLQWHQ4N5PMMBFNLDFCXKDOVR", "length": 13874, "nlines": 187, "source_domain": "www.webnewswala.com", "title": "नवरात्रौत्सवासाठी राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना - Team WebNewsWala", "raw_content": "\nआजच्या ताज्या मराठी बातम्या\nनवरात्रौत्सवासाठी राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना\nनवरात्रौत्सवासाठी राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना\nकोरोना प्रादुर्भावामुळे यंदा नवरात्रौत्सव, दुर्गापूजा आणि दसरा सण कसा साजरा करावा, याबाबत नवरात्रौत्सवासाठी राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहे. त्यामध्ये यंदाचा उत्सव कसा साजरा करावा तसेच उत्सवाचे स्वरूप यासारख्या गोष्टी यात स्पष्ट करण्यात आल्या आहेत.\nनवरात्रौत्सवासाठी राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना\nसार्वजनिक नवरात्री उत्सव मूर्ती 4 फूटापेक्षा तर घरगुती 2 फूटापेक्षा मोठी नसावी, देवी मिरवणूक काढता येणार नाही, विसर्जन नियमावली पाळावी, मंडपस्थळी सॅनिटाझयरचा वापर करावा लागेल. दर्शन रांगेत सोशल डिस्टंसिंगचा नियम पाळावा लागेल, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.\nयंदा गरबा, दाांडिया कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर धार्मिक कार्यक्रमांच गर्दी न करता आयोजन करावे.\nदसऱ्याच्या दिवशी रावण दहन करता येणार\nदसऱ्याच्या दिवशी मात्र रावण दहन करता येणार आहे. मात्र, या कार्यक्रमाला गर्दी होणार नाही. सुरक्षित सामाजिक अंतर नियमावली पाळली जाणे गरजेचं असल्याचं म्हटलं आहे.\nवेबन्यूजवाला आयोजित माझा बाप्पा स्पर्धा 2020\nन���यमांच्या चौकटीत राहून मंडळांकडून नवरात्रोत्सव साजरा\nचाकरमान्यांना ठाकरे सरकार चा मोठा दिलासा\nगणेशोत्सवासंदर्भात मुंबई पुण्यासाठी नियमावली जाहीर\nमूर्तीचं विसर्जन शक्यतो घरच्या घरी\nदेवीच्या मूर्तीऐवजी घरातील धातू, संगमरवर आदी मूर्तीचं पूजन करावं. मूर्ती शाडूची, पर्यावरण पूरक असल्यास तिचं विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी शक्य नसल्यास कृत्रीम विसर्जन स्थळी करण्य संदर्भात स्थानिक प्रशासनाशी समन्वय ठेवावा.\nनवरात्रौत्सवासाठी वर्गणी, देणगी स्वेच्छेनं दिल्यास स्वीकार करावा. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबव नेटवर्क, वेबसाईट, फेसबुक आदीद्वारे उपलब्ध करून देण्यासाठी जास्तीत जास्त व्यवस्था करावी.\nपावसाने ‘टायगर 3’ चा सेट उद्ध्वस्त, कोट्यवधींचा फटका\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\nमुंबई लोकल कधी सुरू होणार आदित्य ठाकरे यांचे स्पष्टीकरण\nशाश्वत विकास भारत आता नेपाळ, भूतान पेक्षाही मागे\nBioMilk Startup प्रयोगशाळेत बनवले आईचे दूध\nमुंबई आजपासून अनलॉक जाणून घ्या नवीन बदल\nसचिन तेंडुलकर कडून गोल्फ साठी कोरोना नियमांचं उल्लंघन \n6 जून रोजी महाविद्यालये, विद्यापीठांत साजरा होणार शिवस्वराज्य दिन\n5 G प्रकरणी अभिनेत्री ‘जुही चावला’ ला 20 लाखांचा दंड\nनागिन फेम पर्ल व्ही पुरी बलात्काराच्या आरोपाखाली अटक\nसोमवार पासून अनलॉक सरकारने जारी केली नवी नियमावली\nउज्जैन महाकाल मंदिर सापडला अनमोल खजिना\nआमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.\nउमंग अ‍ॅप मध्ये पेंशन योजना कामगार मंत्रालयाची नवीन सुविधा\nलाॅकडाउनने बदलला घर विक्रीचा ट्रेंड डिजिटल विक्रीला चालना\nराणीची बाग १५ फेब्रुवारीपासून सर्वांसाठी खुली होण्याची शक्यता\nअतिवृष्टीमुळे मुळे कोसळली विजयदुर्ग किल्ल्याची भिंत\nभिवंडी दुर्घटना मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nदहावी-बारावी परीक्षा निर्णय परिस्थितीनुसार\nwebnewswala आयोजित माझा बाप्पा स्पर्धा 2020\nCorona Virus 10 किलो विषाणूंच्या विळख्यात अख्खे जग\nCorona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी\nमोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर\n6 जून रोजी महाविद्यालये, विद्यापीठांत साजरा होणार शिवस्वराज्य दिन\nउज्जैन महाकाल मंदिर सापडला अनमोल खजिना\nSurya Grahan 2021 | वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण 10 जूनला, ‘रिंग ऑफ फायर’\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nराज्याबाहेर मोदींना धोबीपछाड देण्यास ममता दीदी तयार\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\nआजच्या ताज्या मराठी बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.zpgadchiroli.in/?page_id=2422", "date_download": "2021-06-21T21:28:33Z", "digest": "sha1:QI3WQX3X5FUYNQ2CLOXTG3SHTJNKLZUH", "length": 7420, "nlines": 146, "source_domain": "www.zpgadchiroli.in", "title": "बांधकाम विभाग : काम वाटप समिती मार्फत बांधकामे वाटपाकरिता जाहीर सूचनापत्र – जिल्हा परिषद गडचिरोली", "raw_content": "\nजिल्हा ग्रामीण विकास विभाग\nमहिला व बाल कल्याण विभाग\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nजिल्हा स्तर – पदाधिकारी\nजिल्हा स्तर – अधिकारी\nतालुका स्तर – पदाधिकारी\nतालुका स्तर – अधिकारी\nआपले सरकार सेवा केंद्र\nजिल्हा ग्रामीण विकास विभाग\nमहिला व बाल कल्याण विभाग\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nजिल्हा स्तर – पदाधिकारी\nजिल्हा स्तर – अधिकारी\nतालुका स्तर – पदाधिकारी\nतालुका स्तर – अधिकारी\nबांधकाम विभाग : काम वाटप समिती मार्फत बांधकामे वाटपाकरिता जाहीर सूचनापत्र\nअ.क्र. सूचनापत्र क्रमांक प्रसिद्धीचा दिनांक सूचनापत्र डाऊनलोड\n१ १९/२०२०-२१ २३/०३/२०२१ डाऊनलोड\n२ २१/२०२०-२१ २३/०३/२०२१ डाऊनलोड\n३ २४/२०२०-२१ २५/०३/२०२१ डाऊनलोड\n४ २५/२०२०-२१ २५/०३/२०२१ डाऊनलोड\n५ २०/२०२०-२१ २६/०३/२०२१ डाऊनलोड\n६ ३०/२०२०-२१ ०६/०४/२०२१ डाऊनलोड\n७ २६/२०२०-२१ १६/०४/२०२१ डाऊनलोड\n८ २९/२०२०-२१ १६/०४/२०२१ डाऊनलोड\n९ २२/२०२०-२१ १६/०४/२०२१ डाऊनलोड\n१० २८/२०२०-२१ ०४/०५/२०२१ डाऊनलोड\n११ ०१/२०२१-२२ ०५/०५/२०२१ डाऊनलोड\n१२ २७/२०२०-२१ २१/०५/२०२१ डाऊनलोड\n१३ ०४/२०२१-२२ २८/०५/२०२१ डाऊनलोड\n१४ लॉटरी ०१/२०२१-२२ ०७/०६/२०२१ डाऊनलोड\n१५ लॉटरी ०२/२०२१-२२ ०७/०��/२०२१ डाऊनलोड\n१६ ०२/२०२१-२२ १५/०६/२०२१ डाऊनलोड\n१७ ०३/२०२१-२२ १५/०६/२०२१ डाऊनलोड\n१८ ०५/२०२१-२२ १५/०६/२०२१ डाऊनलोड\n१९ ०६/२०२१-२२ १५/०६/२०२१ डाऊनलोड\n२० १०/२०२१-२२ १८/०६/२०२१ डाऊनलोड\nउपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य)\nकॉम्प्लेक्स, मुल रोड, गडचिरोली-442605\n@ २०१९ हे जिल्हा परिषदेचे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://agrowonegram.com/12-major-measures-announced-under-self-reliant-india-3-0-to-boost-the-economy/", "date_download": "2021-06-21T22:20:32Z", "digest": "sha1:2SLYHKXIYKJZXUJKO6WKBKDUJR6W2NZ6", "length": 22392, "nlines": 213, "source_domain": "agrowonegram.com", "title": "अर्थव्यवस्थेला चालना 'आत्मनिर्भर भारत ३.०' अंतर्गत १२ प्रमुख उपाययोजनांची घोषणा - Agrowon E-gram", "raw_content": "\nHome अर्थकारण अर्थव्यवस्थेला चालना ‘आत्मनिर्भर भारत ३.०’ अंतर्गत १२ प्रमुख उपाययोजनांची घोषणा\nअर्थव्यवस्थेला चालना ‘आत्मनिर्भर भारत ३.०’ अंतर्गत १२ प्रमुख उपाययोजनांची घोषणा\nटीम ई ग्राम – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आत्मनिर्भर भारत ३.० अंतर्गत अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी १२ प्रमुख उपाययोजनांची घोषणा केली आहे. यात २ कोटी ६५ लाख कोटी रुपयांचे प्रोत्साहनपर आर्थिक उपाय जाहीर केले आहेत. गुरुवारी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलताना सीतारामन यांनी माहिती दिली.\nआत्मानिर्भर भारत 3.0. याअंतर्गत खालील १२ प्रमुख घोषणा करण्यात आल्या आहेत.\n१) आत्मनिर्भर भारत रोजगार योजना –\nकोरोनाच्या संकटातून सावरताना रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन योजना सुरू केली गेली आहे. ईपीएफओ-नोंदणीकृत आस्थापनांनी ईपीएफओ नोंदणीशिवाय नवीन कर्मचारी घेतल्यास किंवा ज्यांनी नोकरी गमावली आहे, त्यांना या योजनेचा फायदा होईल.\nयोजनेंतर्गत लाभार्थी खालीलप्रमाणे असतील –\nईपीएफओमध्ये नोकरीत सामील झालेल्या कोणत्याही नवीन कर्मचाऱ्याने १५ हजार रुपयांपेक्षा कमी मासिक वेतनावर आस्थापनांमध्ये नोंदणी केली असेल. ई.पी.एफ. सदस्य १५ हजारपेक्षा कमी पगाराचे मासिक वेतन घेत असतील आणि जे कोविड महामारी दरम्यान १ मार्च २०२० ते ३० सप्टेंबर २०२० या काळात नोकरीमधून बाहेर पडून १ ऑक्टोबर २०२० किंवा त्यानंतर नोकरीत रुजू झाले आहेत, त्यांना याचा लाभ मिळेल. ही योजना १ ऑक्टोबर २०२० पासून लागू होईल आणि ३० जून २०२१ पर्यंत असेल. यासाठी पात्रतेच्या काही निकषांची पूर्तता ���रावी लागेल आणि नवीन पात्र कर्मचार्‍यांच्या बाबतीत केंद्र सरकार दोन वर्षांसाठी अनुदान देईल.\nवाचा: पुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा – अजित पवार\n२) एमएसएमई, उद्योग, मुद्रा कर्जदार आणि व्यक्तींसाठी आपत्कालीन कर्ज –\nहमी योजनेला ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आरोग्य सेवा क्षेत्र आणि इतर निकषांव्यतिरिक्त कोरोनामुळे २९ फेब्रुवारी २०२० पर्यंत ५० कोटींपेक्षा अधिक आणि ५०० कोटीपर्यंत थकीत कर्ज असलेल्या २६ तणावग्रस्त क्षेत्रांसाठी कर्ज हमी समर्थन योजना ईसीएलजीएस २.० सुरू केली जात आहे. यात संस्थांना ५ वर्षांच्या कालावधीसह थकीत कर्जाच्या २० टक्केपर्यंत अतिरिक्त कर्ज मिळेल. ज्यात मुख्य परतफेडीसाठी १ वर्षाच्या मुदतीचा समावेश आहे. ही योजना ३१ मार्च २०२१ पर्यंत उपलब्ध असणार आहे.\n३) १० चॅम्पियन क्षेत्रांना १.४६ लाख कोटींचे उत्पादन संलग्न प्रोत्साहन –\nदेशांतर्गत उत्पादनाच्या स्पर्धात्मकतेला चालना देण्यासाठी आणखी १० चॅम्पियन क्षेत्रांना उत्पादनांशी संबंधित प्रोत्साहन योजनेंतर्गत आणले जाईल. यामुळे अर्थव्यवस्था, गुंतवणूक, निर्यात आणि रोजगार निर्मितीला मोठी चालना मिळेल. येत्या ५ वर्षांत सुमारे १.५ लाख कोटी रुपयांची तरतूद या क्षेत्रांमध्ये करण्यात आली आहे. १० क्षेत्रांमध्ये – अ‍ॅडव्हान्स सेल केमिस्ट्री बॅटरी, इलेक्ट्रॉनिक / तंत्रज्ञान उत्पादने, वाहन आणि वाहन सुटे भाग, फार्मास्यूटिकल्स ड्रग्स, टेलीकॉम आणि नेटवर्किंग उत्पादने, वस्त्रोद्योग, खाद्य उत्पादने, उच्च कार्यक्षमता असलेले सौर पिव्ही मॉड्यूल, व्हाइट गुड्स (एसी व एलईडी) आणि विशेष स्टीलयांचा समावेश आहे.\n४) पंतप्रधान आवास (शहरी) योजनेसाठी १८ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च –\nशहरी भागासाठी १८ हजार कोटी रुपये दिले जाणार आहेत. यावर्षी देण्यात आलेल्या ८ हजार कोटी रुपयांव्यतिरिक्त ही मदत असेल. यामुळे १२ लाख घरे उभारण्यास आणि १८ लाख घरे पूर्ण करण्यात मदत होणार आहे. अतिरिक्त ७८ लाख रोजगार निर्माण होतील. तसेच स्टील, सिमेंटचे उत्पादन आणि विक्री सुधारेल परिणामी त्याचा र्थव्यवस्थेवर परिणाम होईल.\nवाचा: ‘आशा वर्कर्सच्या मागण्या मान्य केल्या जातील’\n५) बांधकाम आणि पायाभूत सुविधांना सहाय्य –\nज्या ठेकेदारांचे पैसे अडकले आहेत, अशा ठेकेदारांना व्यवसाय सुलभत�� आणि दिलासा देण्यासाठी करारावरील कामगिरीची सुरक्षा ५-१० टक्क्यांवरून वरून ३ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आली आहे. हे चालू ठेके आणि सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना देखील लागू असेल. निविदांसाठी इसार रक्कमची जागा निविदा सुरक्षा घोषणा घेईल. सामान्य वित्तीय नियमांमधील सवलती ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत लागू राहतील.\n६) विकासक आणि गृह खरेदीदारांना प्राप्तिकर सवलत –\nप्राप्तिकर कायद्याच्या कलम ४३ सीए अंतर्गत गृहनिर्माण प्राप्तिकरातील सर्कल रेट आणि करार मूल्यातील फरक १० टक्के वरून २० टक्के करण्यात आला आहे. हे २ कोटी पर्यंतच्या निवासी घरांच्या प्राथमिक विक्रीसाठी आहे.\n७) इन्फ्रा डेट फायनान्सिंगसाठी प्लॅटफॉर्म –\nराष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत निधीच्या कर्ज संबंधात सरकार ६ हजार कोटींची इक्विटी गुंतवणूक करेल. यामुळे २०२५ पर्यंत पायाभूत प्रकल्पांसाठी एनआयआयएफला १.१ लाख कोटी कर्ज उपलब्ध होईल.\n८) शेतीला आधारः अनुदानित खतांसाठी ६५ हजार कोटी –\nखतांचा वापर लक्षणीय प्रमाणात वाढत असल्याने, येत्या पीक हंगामात खतांची वेळेवर उपलब्धता सुनिश्चित व्हावी, शेतकऱ्यांना खतांचा वाढता पुरवठा व्हावा यासाठी ६५ हजार कोटी रुपयांची तरतूद केली जात आहे.\nवाचा: पुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा – अजित पवार\n९) ग्रामीण रोजगारासाठी चालना –\nग्रामीण रोजगार उपलब्ध करण्यासाठी पंतप्रधान गरीब कल्याण रोजगार योजनेसाठी १० हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च देण्यात आला आहे. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती मिळण्यास मदत होईल.\n१०) निर्यात प्रकल्पांना चालना –\nभारतीय विकास आणि आर्थिक सहाय्य योजनेतंर्गत निर्यात प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी एक्झिम बँकेला ३ हजार कोटी रुपयांचे प्रोत्साहन दिले जात आहे. यामुळे एक्झिम बँकेला पतपुरवठा सहाय्य करण्यात मदत होईल आणि भारतातून निर्यातीला प्रोत्साहन देण्यात मदत होणार आहे.\n११) भांडवल आणि औद्योगिक प्रोत्साहन –\nदेशांतर्गत संरक्षण उपकरणे, औद्योगिक पायाभूत सुविधा आणि हरित उर्जा यावरील भांडवल आणि औद्योगिक खर्चासाठी १० हजार २०० कोटी रुपयांचे अतिरिक्त अर्थसंकल्प प्रोत्साहन दिले जात आहे .\n१२) कोविड लसीसाठी संशोधन आणि विकास अनुदान –\nभारतीय कोविड लसीच्या संशोधन आणि विकासासाठी जैवतंत्रज्ञान विभागाला ९०० कोटी रुपये दिले जात आहेत.\nआजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nPrevious article‘या’ राज्यातून सर्वाधिक जास्त तांदळाची आधारभूत किंमतीने खरेदी\nNext articleवाढीव वीज बिलातून ग्राहकांना दिलासा नाही; ऊर्जामंत्र्यांचा सर्वसामान्यांना शॉक\nसांगलीत बेदाणा मागणीत किंचित वाढ; मिळतोय ‘इतका’ भाव\n‘सोयाबीन पीकविमा घोटाळ्याची चौकशी करा’\n‘या’ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे भात रोपांचे नुकसान\nमान्सूनचा प्रवास वेगाने; राज्यात ढगाळ वातावरण, पावसासाठी पोषक स्थिती\nअॅग्रोवन डिजिटल माध्यमांचा वापर वाढवणार\nकोरोनाशी लढण्यासाठी ग्रामपंचायतींना अधिक निधी गरजेचा\nॲग्रोवन ई-ग्राम ताज्या बातम्या\nपुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा – अजित पवार\n‘आशा वर्कर्सच्या मागण्या मान्य केल्या जातील’\nरायगडला रेड अलर्ट; समुद्र किनारी उसळणार उंच लाटा\n‘शिवराज्यभिषेक दिनी राजगडाकडे कूच करा, मिळेल त्या वाहनाने या’\n‘केंद्र सरकारविरुद्ध ‘भाकप’चा काळा दिवस’; जाणून घ्या नेमकं कारण काय\nआम्ही भारतीय ग्राम विकास माहिती प्रणालीमध्ये आमूलाग्र बदलाचे संकेत देतो आहोत. आम्ही प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण ग्राहकांना सेवा पुरविणारी संस्था म्हणून कार्यरत आहोत. आम्ही ३० हुन अधिक कुशल आई. टी . तंत्रज्ञ ,संशोधक , ग्राहक सेवा अधिकारी आणि व्यवस्थापनतंत्रांसोबत कार्यरत आहोत. संस्थेचे मुख्य कार्यालय पुणे येथे आहे. बदलत्या युगात ग्रामव्यवस्थेला उच्च माहिती तंत्रज्ञानाची जोड मिळण्यासाठी आम्ही \"स्मार्ट व्हिलेज -स्मार्ट महाराष्ट्र \"अभियान आरंभले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गाव स्मार्ट व्हिलेज बनण्याकरिता आम्ही सर्वोत्तम तंत्रज्ञान , प्रशिक्षण आणि मार्गदर्शन पुरविण्याकरिता कटिबद्ध आहोत.\nनाबार्डकडून ४ हजार कोटींच्या सूक्ष्म सिंचन प्रकल्पांना मान्यता\nतर बॅंक प्रशासनावर फौजदारी गुन्हे दाखल करणार – गृहमंत्री अनिल देशमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokshahi.live/shivsena-attacked-central-over-petrol-diesel-hike/", "date_download": "2021-06-21T23:28:01Z", "digest": "sha1:2F4QGMDVMMIVLJFTSNXXUVD3M5HTFW4I", "length": 13060, "nlines": 157, "source_domain": "lokshahi.live", "title": "\t'सामान्य जनतेचं चिपाडच करायचं ठरवलं आहे का?' - Lokshahi News", "raw_content": "\n‘सामान्य जनतेचं चिपाडच करायचं ठरवलं आहे का\nनिवडणूक संपल्यानंतर पुन्हा एक���ा इंधन दरवाढ होत असल्याने शिवसेनेने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. आपल्या देशात निवडणुकांसाठी काहीही करण्याची सध्याच्या केंद्रीय सत्ताधाऱ्यांची तयारी असते. म्हणजे कोरोनासारख्या जीवघेण्या महामारीचा भयंकर तडाखा बसणार हे माहिती असूनही पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा धुरळा उडविला जातो. टाळता येणारा कुंभमेळ्याचा उत्सव केला जातो. एवढेच नव्हे तर गेल्या वर्षभरात कधीही कमी न झालेले पेट्रोल-डिझेलचे दरदेखील या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अचानक घसरतात,” अशी टीका शिवसेनेने सामना संपादकीयमधून केली आहे.\nअर्थात निवडणुका होण्यापूर्वी असलेले हे चित्र निवडणुकांनंतर मात्र पूर्णपणे बदलले आहे. केंद्र सरकारने इंधन दरवाढीला लावलेला ब्रेक मोकळा केला असून पेट्रोल-डिझेल दरवाढ पुन्हा पूर्वीच्या वेगाने होऊ लागली आहे. देशातील तेल कंपन्यांनी या आठवडय़ात सलग पाचव्यांदा इंधन दरात वाढ केली आहे. सोमवारी तर पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने उच्चांकच नोंदविला. महाराष्ट्र, राजस्थान आणि मध्य प्रदेशात पेट्रोलने लिटरमागे शंभरी पार केली. एवढेच नव्हे तर महाराष्ट्रातील परभणी येथे सर्वाधिक महाग पेट्रोलची नोंद झाली. राजस्थान आणि मध्य प्रदेशात तर पेट्रोलने प्रति लिटर 102 रुपयांपेक्षा मोठी उसळी मारली आहे. पाच राज्यांतील निवडणूक निकाल 2 मे रोजी लागले आणि 4 मेपासून इंधन दरवाढीला सुरुवात झाली. ती अजून सुरूच आहे आणि पुढे आणखी किती काळ सुरू राहील हे कोणीच सांगू शकत नाही. विरोधी पक्षांपासून सामान्य जनता त्याविरुद्ध आणि केंद्रीय राज्यकर्ते नेहमीप्रमाणे त्याकडे दुर्लक्ष करतील,” अशी टीका शिवसेनेने केली आहे.\n“आता जवळपास कोणत्याही निवडणुका नाहीत. त्यामुळे केंद्र सरकारने तेल कंपन्यांना दरवाढीचा हिरवा सिग्नल दिला आहे. पुन्हा इंधन दरवाढ रोखल्यामुळे सरकारच्या तिजोरीची जी ‘वजाबाकी’ झाली आहे, तीदेखील भरून काढायची असावी. सामान्य माणसाच्या खिशाचे काय तो तसाही रिकामाच आहे. पण ज्यांच्या खिशात किडुकमिडुक आहे, तेदेखील केंद्राला इंधन दरवाढीच्या रूपात काढून घ्यायचे आहे काय तो तसाही रिकामाच आहे. पण ज्यांच्या खिशात किडुकमिडुक आहे, तेदेखील केंद्राला इंधन दरवाढीच्या रूपात काढून घ्यायचे आहे काय आधी नोटाबंदी, नंतर जीएसटी आणि मागील सवा वर्षापासून कोरोना-लॉक डाऊन यामुळे सर्वसामान्य जनतेची नोकरी, रोजगार, पगार असेही काढून घेतले गेलेच आहेत. आता ज्यांच्याकडे थोडेफार आहे ते पेट्रोल-डिझेलला शंभरी पार करून काढून घ्यायचे आहे का आधी नोटाबंदी, नंतर जीएसटी आणि मागील सवा वर्षापासून कोरोना-लॉक डाऊन यामुळे सर्वसामान्य जनतेची नोकरी, रोजगार, पगार असेही काढून घेतले गेलेच आहेत. आता ज्यांच्याकडे थोडेफार आहे ते पेट्रोल-डिझेलला शंभरी पार करून काढून घ्यायचे आहे का कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या तडाख्याने केंद्र सरकार, आरोग्य यंत्रणा एक प्रकारे हतबलच झाली आहे. आता इंधन दरवाढीबाबत सरकारची तीच हतबलता सामान्यांच्या बोकांडी बसणार असेल तर कसे व्हायचे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या तडाख्याने केंद्र सरकार, आरोग्य यंत्रणा एक प्रकारे हतबलच झाली आहे. आता इंधन दरवाढीबाबत सरकारची तीच हतबलता सामान्यांच्या बोकांडी बसणार असेल तर कसे व्हायचे इंधनावरील कर हा सरकारच्या उत्पन्नाचा मोठा मार्ग आहे हे खरे, पण इंधन दरवाढीच्या वरवंटय़ाखाली आधीच पिचलेल्या सामान्य जनतेचे पुरते चिपाडच करायचे या सरकारने ठरविले आहे काय,” अशी संतप्त विचारणा शिवसेनेने केली आहे.\nPrevious article ‘या’ राज्याला बसणार चक्रीवादळाचा तडाखा, सहा राज्यांत जोरदार पाऊस\nNext article भारतातील कोरोनावाढीचं कारण ‘WHO’नं सांगितलं\n‘मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण शिवसेना सरनाईकांच्या पाठिशी’\n‘चव्हाण मुख्यमंत्री असतानाच जनतेनं काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारला घरी बसविलं अन् फडणवीसांचं राज्य आलं’\nशरद पवार तातडीनं दिल्लीत; राजकीय वर्तुळात अर्थ काढण्यास सुरुवात\nभाजपशी जुळवून घ्या; प्रताप सरनाईकांचं उद्धव ठाकरेंना पत्र\nआयोजकांवर कडक कारवाई करण्यास सांगणार – अजित पवार\n‘आधी गोंधळातून बाहेर या, स्वबळाचा निर्णय नंतर घ्या’\nभाजपाच्या १० विद्यमान नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश\nनरेंद्र मेहतांना धक्का; रवी व्यास भाजपच्या जिल्हा अध्यक्षपदी\nमंत्रालयात पुन्हा बॉम्ब ठेवला असल्याचा धमकीचा फोन\nपैठण येथील नाथसागर धरणात बुडून २५ वर्षीय युवकाचा मृत्यू\nडोंबिवलीत बैलाची झुंज; दोघांवर गुन्हा दाखल\nपैठण शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी योग दिन साजरा\nकांदा रडवणार; एवढ्या रूपयाने महागला\nधक्कादायक | कुटुंबासमोर वाघिणीने बापाला नेलं ओढत\nदेवेंद्र फडणवीसांनी घेतली शरद पवारांची भेट; क��रण मात्र गुलदस्त्यात\nनागपुर अमरावती महामार्गवर कंटेनर अपघातात 40 जनावरांचा दुर्दैवी मृत्यू तर 11 जनावरे जखमी\nआईनेच पोटच्या मुलांना दगड खानीत फेकले\nकोरोनाचा नवा स्ट्रेन अधिक घातक, आरोग्य मंत्रालयानं दिला सावधानतेचा इशारा\n‘या’ राज्याला बसणार चक्रीवादळाचा तडाखा, सहा राज्यांत जोरदार पाऊस\nभारतातील कोरोनावाढीचं कारण ‘WHO’नं सांगितलं\nWTC Final Day 4 : एकही चेंडू न खेळता दिवस गेला वाया\nभाजपाच्या १० विद्यमान नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश\nनरेंद्र मेहतांना धक्का; रवी व्यास भाजपच्या जिल्हा अध्यक्षपदी\nमंत्रालयात पुन्हा बॉम्ब ठेवला असल्याचा धमकीचा फोन\nपैठण येथील नाथसागर धरणात बुडून २५ वर्षीय युवकाचा मृत्यू\nGold Price Today | जाणून घ्या सोन्याचे आजचे भाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/headlines-delhi-police-announces-rs-1-lakh-reward-on-olympic-medalist-sushil-kumar/", "date_download": "2021-06-21T22:32:18Z", "digest": "sha1:HE4UTDMHU2O4EABDUE2WFLAYLFW5AKWQ", "length": 11938, "nlines": 154, "source_domain": "policenama.com", "title": "ऑलंपिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमार 'फरार' घोषित, माहिती देण्यार्‍यास 1 लाख रुपयांचे बक्षीस; जाणून घ्या प्रकरण - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून प्रसिद्ध बिल्डर अमित लुंकडला…\nशिवसेनेचा भाजपच्या बालेकिल्ल्यात सर्जिकल स्ट्राईक, 10 नगरसेवक शिवबंधन बांधणार\nपुणे विद्यापीठात यंदाच्या शैक्षणिक वर्षात योगा हा नवा अभ्यासक्रम सुरु\nऑलंपिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमार ‘फरार’ घोषित, माहिती देण्यार्‍यास 1 लाख रुपयांचे बक्षीस; जाणून घ्या प्रकरण\nऑलंपिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमार ‘फरार’ घोषित, माहिती देण्यार्‍यास 1 लाख रुपयांचे बक्षीस; जाणून घ्या प्रकरण\nनवी दिल्ली : वृत्त संस्था – भारतीय कुस्ती जगताला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून देणारा सुशील कुमार सध्या अडचणीत आला आहे. भारताला ऑलंपिकमध्ये प्रथम कांस्य आणि नंतर रजत पदक मिळवून देणार्‍या कुस्तीपटूला फरार घोषित करण्यात आले आहे. सागर हत्याकांडात सुशीलला आरोपी करण्यात आले आहे आणि त्याला पकडण्यासाठी पोलीस सतत प्रयत्न करत आहेत. आता या ऑलंपिक पदक विजेत्या पहिलवानास पकडण्यासाठी 1 लाखाचे बक्षीस ठेवण्यात आले आहे.\nदिल्ली पोलिसांनी मॉडल टाऊन येतील छत्रसाल स्टेडियममध्ये पहेलवान सागर धनखड याच्या हत्या प्रकरणात आरोपी सुशील कुमार याच्या अटकेवर सोमवारी एक लाख रूपयांचे बक्षीस घोषित केले आहे. त्याचा साथीदार अजयच्या अटकेवर 50 हजाराचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.\nहत्येच्या या प्रकरणात सुशीलसह 9 लोक फरार आहेत. एका पोलीस अधिकार्‍यानुसार, सुशील आणि इतर आरोपींना कोर्टाने फरार घोषित करणे आणि जप्ती वॉरंटची प्रक्रिया सुद्धा सुरू केली आहे. यापूर्वी शनिवारी रोहिणी कोर्टाने आरोपींविरूद्ध विना जामीन वॉरंट जारी केले आहे.\n4 मे रोजी सुशील कुमार काही गँगस्टर सोबत छत्रसाल स्टेडियममध्ये पोहोचला होता. आरोप आहे की, आरोपींनी सागर धनखडला बेदम मारहाण केली, ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला.\nbreakingऑलंपिककांस्य पदकछत्रसाल स्टेडियमपहिलवानभारतीय कुस्तीरजत पदकसागर धनखड\nसंसर्ग : देशात महाराष्ट्रासह ‘या’ 11 राज्यांमध्ये वेगाने पसरतोय ब्लॅक फंगस, जाणून घ्या लक्षणे आणि घ्यावयाची खबरदारी\nदेशामध्ये कोरोनाच्या रुग्णांना प्लाझ्मा थेरपी देण्यास स्थगिती, सरकारकडून नवीन गाइडलाइन\nWorld Music Day 2021 | वर्ल्ड म्युसिक डे ला राजीव रुईयाने…\narrested TV actresses | चोरीच्या प्रकरणात 2 अभिनेत्रींना…\nNeena Gupta | नीना गुप्ताच्या प्रेग्नंसीदरम्यान जेव्हा…\nActor Chetan Hansraj | … म्हणून प्रसिद्ध अभिनेता चेतन…\nIndia VS New Zealand Final | पूनम पांडेने पुन्हा केलं मोठं…\n आमदार प्रताप सरनाईक यांना…\nDevendra Fadnavis | महाराष्ट्रातील कोरोना मृत्यूच्या…\n…म्हणून अजितदादांवर गुन्हा दाखल करण्याचा प्रश्नच नाही…\nCovid Symptoms | ‘या’ आयुर्वेदिक औषधाने 7 दिवसात…\nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून…\nपेट्रोल-डिझेलने नव्हे, आता ‘या’ इंधनावर धावणार…\nशिवसेनेचा भाजपच्या बालेकिल्ल्यात सर्जिकल स्ट्राईक, 10…\nAmarnath Yatra Canceled | अमरनाथ यात्रा कोरोना महामारीमुळे…\nपुणे विद्यापीठात यंदाच्या शैक्षणिक वर्षात योगा हा नवा…\nPune Crime News | 11 नागरिकांची तब्बल 3 कोटी 59 लाख रुपयांची…\nमहाराष्ट्राचा ‘दशरथ मांझी’ : 22 दिवसात खोदली 20 फुटांची…\nBank Privatisation | मोदी सरकारचा मोठा निर्णय, देशातील…\npune municipal corporation | पुणे महापालिकेच्या निवडणूक…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून प्रसिद्ध बिल्डर अमित…\nNationalist Congress Party Pune | राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष व माजी…\nMP Girish Bapat | खा. गिरीश बापट यांचे मोठं विधान, म्हणाले –…\nDiagnosis of Covid-19 | कोरोना रूग्णाच्या मृत्यूला कधीपर्यंत नाही…\nAvinash Bhosle | ईडीकडून प्रसिध्द बिल्डर अविनाश भोसले आणि त्यांच्या…\nGreen Fungus | कोरोनातून रिकव्हर होत असलेल्या रुग्णांना ग्रीन फंगसचा धोका, जाणून घ्या याची 4 लक्षणे\nPune News | बंदुकीच्या धाकाने अपहरण करुन पेट्रोल टाकून जीवंत जाळण्याचा प्रयत्न\nPune-Mumbai Express Way Accident | पुणे- मुंबई एक्सप्रेस वे वर अपघात; वाहतूक कोंडी झाल्याने 5 किमीपर्यंत वाहनांच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-GOS-sex-blunder-of-actress-riya-sen-with-a-waiter-5694584-PHO.html", "date_download": "2021-06-21T23:23:40Z", "digest": "sha1:RP77VNH7ZJVPTKEI7A4ITILVJ4VJ2TUL", "length": 4793, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Sex Blunder of Actress Riya Sen With A Waiter | या अॅक्ट्रेसने वेटरकडेच केली सेक्सची डिमांड, MMS मुळेही झाली होती बदनामी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nया अॅक्ट्रेसने वेटरकडेच केली सेक्सची डिमांड, MMS मुळेही झाली होती बदनामी\nमुंबई - रिया सेन सध्या वेब सीरिज 'रागिणी एमएमएस 2.2'च्या इंटरनेटवर लीक झालेल्या सीनमुळे इंटिमेट सीनमुळे चर्चेत आहे. त्यात रिया अॅक्टर निशांत मलकाणीबरोबर इंटिमेट होत असल्याचे पाहायला मिळत आहे. तसे पाहता रिया यापूर्वीही अनेकदा वादांमध्ये अडकली आहे. एका मुलाखतीत ती म्हणाली होती की, मी एवढी सेक्सी आहे की मुलींनाही माझ्याजवळ यावेसे वाटते. मार्च 2017 मध्ये मुंबईच्या एका रेस्तरॉमधअयेही रियाबरोबर एक विचित्र घटना घडली होती.\nवेटरकडे एग्सऐवजी सेक्सची केली मागणी..\n- मार्च, 2017 मध्ये रिया अंधेरीच्या एका ईटरी (रेस्तरॉ) मध्ये गेली होती. या रेस्तरॉचे एक फेमस नॉटी कॉकटेल 'सेक्स ऑन द बीच' आहे. पाहुण्यांच्या मागणीवरून ते बनवले जाते.\n- रियाला कॉकटेल (ड्रिंक्स) प्यायचे नव्हते. तर त्याऐवजी तिला अंड्यापासून तयार केलेली एखादी डीश खायची होती. पण रंजक बाब म्हणजे या बीच रेस्तरॉनेही तिला 'एग्स ऑन द बीच' डीश ऑफर केली.\n- यावेळी रिया पार थकलेली होती आणि ती पार्टनरबरोबर मेन्यूबाबत बोलत होती.\n- त्याचवेळी वेटर आला आणि त्याने ऑर्डर विचारली तेव्हा रिया अचानक म्हणाली, Could I have some SEX please.\n- रिया असे म्हणताच वेटरचा चेहरा लाजून पाहण्यासारखा झाला.\n- त्यानंतरक रियालाही तिची चूक समजली आणि चूक सुधारत ती म्हणाली, Could I have some eggs please यावेळी वेटर तर हसला नाही, मात्र रिया जोरात हसली होती.\nपुढील स्लाइड्सवर वाचा, व्हायरल MMS मुळे झाली होती रियाची बदनामी..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/DMS-special-hair-style-divya-marathi-4765070-PHO.html", "date_download": "2021-06-21T23:32:46Z", "digest": "sha1:SGN2K7VZ3MVCUSY3KQXVIQZDCF2GWQ5E", "length": 3705, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Special Hair Style, Divya Marathi | सौंदर्य : फेस्टिव्ह सीझनमध्ये पार्टीलूकसाठी केशरचना - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसौंदर्य : फेस्टिव्ह सीझनमध्ये पार्टीलूकसाठी केशरचना\nसणासुदीच्या काळात घरासोबत आपणही टापटीप दिसायला हवे, अशीच प्रत्येकाची धारणा असते. म्हणूनच आपले व्यक्तिमत्त्व अधिक आकर्षक दिसावे म्हणून केशरचनेत वेगळेपण आणा. तुम्हाला मेकअप व विविध केशरचनांची आवड असली तरी एखादी स्टाईल करावयाची असेल तर रोज नियमितपणे ब्यूटीपार्लरमध्ये जाणे शक्य नसते. मग घरीच काही केशरचना करून पाहा. त्यामुळे लूकसुद्धा बदललेला दिसेल.\nपार्टीत जाताना त्याच त्या केशरचनांचा कंटाळा येतो. त्यासाठी एक नवी केशरचना दिली आहे. - सर्वात प्रथम केसाचे मधले पार्टिंग वर घ्या. त्याचे पेड घाला. दोन्ही बाजूला काही केस मोकळे सोडा. मधल्या केसांची सैल पेड असलेली वेणी गुंफा. ही वेणी वरती रबरने बांधून घ्या. साइडच्या केसांना ब्लो ड्राय केल्यानंतर त्यांना त्या सेट केलेल्या वेणीवर पिनअप करा. या पिनअप करण्यासाठी महिलांमध्ये थोडा संयम व थोडा स्मार्टनेस असणे मात्र आवश्यक आहे. व्यवस्थित पिनअप केल्यावर सुंदर व मोठ्या कर्ली जुड्यासारखा लूक येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/ncp/", "date_download": "2021-06-21T21:31:34Z", "digest": "sha1:74PDSNJLUBKVZLT7MKNKSGJK6S4BFHRH", "length": 6865, "nlines": 106, "source_domain": "mpcnews.in", "title": "Ncp Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune news : राष्ट्रवादी कार्यालयाच्या उदघाटनाची गर्दी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण देणारी :…\nPimpri News : ‘स्पर्श’चा चौकशी अहवाल सभापटलावर कधी ठेवणार, नगरसेवकांचा आयुक्तांना सवाल\nPune News : पुणे महानगरपालिकेची जून महिन्याची सर्वसाधारण सभा होणार प्रत्यक्ष उपस्थितीत\nPimpri News : दुकानदारी बंद झाल्याने प्राधिकरण विलीनीकरणाला भाजपचा विरोध; राष्ट्रवादीचा पलटवार\nBhosari News : भाजप नगरसेवकाच्या अटकेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आरोप म्हणजे…\nएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या जागेची परस्पर विक्री केल्यावरुन भाजपचे नगरसेवक राजेंद्र लांडगे यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेसवर करण्यात येत असलेले आरोप…\nPune News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहराध्यक्षपदी प्रशांत जगताप\nMumbai News : बालीश आरोप बंद करा, कोरोनाच्या संकटाकडे लक्ष द्या – चंद्रकांत पाटील\nएमपीसी न्यूज - राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वसामान्य माणसाला उपचारासाठी तडफडावे लागत असताना सत्ताधारी शिवसेना - काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने आता तरी सामान्य माणसाच्या मदतीला धावावे आणि सातत्याने केंद्र…\nPimpri News: ‘मास्क घोटाळा’ गाजत असतानाच आता झोपडपट्ट्यांमध्ये सॅनिटायझर, हॅन्डवॉश…\nDehuroad News: देहूरोड कँटोन्मेंट बोर्डाच्या नामनिर्देशित सदस्यपदासाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी\nPune News : आगामी निवडणूक दोन प्रभाग पद्धतीने होणार असल्याने भाजपचे नुकसान\nPimpri News: स्थायी समितीचे माजी अध्यक्ष, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सुरेश सोनवणे यांचे निधन\nSangvi Crime News : रावण गँगकडून हल्ला झाल्यास प्रतिउत्तर देण्यासाठी तडीपार गुंडाने आणली दोन पिस्तूल\nMaval Corona News : दिवसभरात 60 नवे रुग्ण तर 55 जणांना डिस्चार्ज\nPune Crime News : आकर्षक परतावा आणि भिशीच्या नावाखाली गुंतवणूक करण्यास भाग पाडून तीन कोटी 60 लाख रुपयांची फसवणूक…\nPune News : ऐन पावसाळ्यात पुण्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर\nMaval News : मावळातील विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणार 35 टक्के फी सवलत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.athawadavishesh.com/18244/", "date_download": "2021-06-21T23:06:01Z", "digest": "sha1:Z4FOYRN6ZCHUBWOON32IJ7BDYZPIRZGF", "length": 10550, "nlines": 104, "source_domain": "www.athawadavishesh.com", "title": "राज्यातील ‘जलक्रीडा’ (Water Sport) सुरू करण्याबाबत लवकरच आदर्श कार्यप्रणाली – मंत्री अस्लम शेख - आठवडा विशेष", "raw_content": "\nमुख्य पान » Blog » राज्यातील ‘जलक्रीडा’ (Water Sport) सुरू करण्याबाबत लवकरच आदर्श कार्यप्रणाली – मंत्री अस्लम शेख\nराज्यातील ‘जलक्रीडा’ (Water Sport) सुरू करण्याबाबत लवकरच आदर्श कार्यप्रणाली – मंत्री अस्लम शेख\nमुंबई, दि.7 : राज्यातील जलक्रीडा (Water Sport) सुरु करण्याबाबत लवकरच आदर्श कार्यप्रणाली (S.O.P) तयार करण्याच��� आश्वासन राज्याचे वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय, बंदरे तथा मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांतील जलक्रीडा व्यावसायिकांच्या शिष्टमंडळास दिले.\nसिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडमधल्या जलक्रीडा व्यावसायिकांनी सोमवारी राज्याचे बंदरे मंत्री अस्लम शेख यांची त्यांच्या मंत्रालयातील दालनात भेट घेऊन जलक्रीडा (Water Sport) सुरु करण्याबाबत निवेदन दिले.\nश्री.अस्लम शेख यांनी शिष्टमंडळास जलक्रीडेसाठी लवकरच आदर्श कार्यप्रणाली तयार करण्याचे व राज्य सरकारचा बंदर विभाग व पर्यटन विभाग यांच्या समन्वयातून जलक्रीडा व्यवसायाशी निगडीत विविध परवानग्या मिळविण्याची प्रक्रिया सोपी व सुलभ करण्याचे आश्वासन दिले.\nश्री.शेख म्हणाले की, महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांमध्ये पर्यटन व्यवसायाला अनुकूल वातावरण आहे. रोजगार निर्मितीची प्रचंड क्षमता या क्षेत्रामध्ये आहे. राज्य सरकारचा बंदरे विभाग व पर्यटन विभागाच्या माध्यमातून पर्यटन व्यवसाय वाढावा यासाठी विविध योजना राबविण्यात येणार आहेत.\nसागरी मत्स्यव्यवसाय नौकानयन प्रशिक्षण वर्गास प्रवेश सुरू\nमेळघाटच्या मुलांचे नीट परीक्षेतील सुयश ही परिवर्तनाची नांदी\nपाटोदा तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज\nराज्य माहिती आयोगाची तांबाराजुरीच्या ग्रामसेवकावर दंडात्मक कारवाई ,ठोठावला बारा हजाराचा दंड\nपाटोदा तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज\nधनगरजवळका शिखरवाडडी पारनेर चे रस्ता काम गतिने का संथ गतीने \nपाटोदा तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज\nपाटोदा शासकीय गोदामाच्या आवारातील अतिक्रमण महसूल विभागाने केले जमीनदोस्त\nबीड जिल्हयातील अपंग बांधवांना व्यक्सीन ची लस घेन्यासाठी बीड समाजकल्याण कडून ५ जुन हि तारीख निश्चित झाली आहे- शाहु डोळस\nऔरंगाबाद जिल्हाब्रेकिंग न्युजसोयगाव तालुका\nआजोबांनी रंगविलेली स्वप्ने पाहण्यास आता ते नाहीत...घोसला येथील तरुणीची पहिली खंत\nपाटोदा: जागा परस्पर नावावर करण्याचा ग्रामसेवकाचा प्रताप\nराज्य माहिती आयोगाची तांबाराजुरीच्या ग्रामसेवकावर दंडात्मक कारवाई ,ठोठावला बारा हजाराचा दंड\nखते व बियाणे उपलब्ध साठ्यांचा फलक दर्शनी भागात लावल्यास अन्नदात्यांची आर्थिक लूट थांबेल― सुरेश पाटोळे\nधनगरजवळका शिखरवाडडी पारनेर चे रस्ता काम गतिने का संथ गतीने \nतुमच्यासाठी खास निवडक बातम्या\nपाटोदा: जागा परस्पर नावावर करण्याचा ग्रामसेवकाचा प्रताप\nपाटोदा तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज\nराज्य माहिती आयोगाची तांबाराजुरीच्या ग्रामसेवकावर दंडात्मक कारवाई ,ठोठावला बारा हजाराचा दंड\nखते व बियाणे उपलब्ध साठ्यांचा फलक दर्शनी भागात लावल्यास अन्नदात्यांची आर्थिक लूट थांबेल― सुरेश पाटोळे\nपाटोदा तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज\nधनगरजवळका शिखरवाडडी पारनेर चे रस्ता काम गतिने का संथ गतीने \nबीड - पाटोदा तालुक्यातील चुंबळी येथे जबर दरोडा तीन जण जबर जखमी\nयशवंतराव चव्हाण महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण\nतुळशीचे रोप देवून जागतिक पर्यावरण दिन साजरा , लोकनेते गोपीनाथराव मुंडे गोरक्षण शाळेचा स्तुत्य उपक्रम\nआपेगाव कोविड केअर सेंटर मधील कोरोना योध्दयांचा सत्कार\nआठवडा विशेष हे वृत्तपत्र भारत सरकार आरएनआय नोंदणीकृत आहे. नोंदणी क्र.MAHMAR/2019/78533. सर्व वाद-विवाद पाटोदा न्यायालय अंतर्गत\nआठवडा विशेष ― सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.athawadavishesh.com/19135/", "date_download": "2021-06-21T21:48:15Z", "digest": "sha1:5HYOSQT6XW46FORXPGLCAZMG2PFKDTPO", "length": 10381, "nlines": 101, "source_domain": "www.athawadavishesh.com", "title": "ठाण्यातील औद्योगिक भूखंड व्यवहार प्रकरणी फेरतपासणीचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे आदेश - आठवडा विशेष", "raw_content": "\nमुख्य पान » Blog » ठाण्यातील औद्योगिक भूखंड व्यवहार प्रकरणी फेरतपासणीचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे आदेश\nठाण्यातील औद्योगिक भूखंड व्यवहार प्रकरणी फेरतपासणीचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे आदेश\nआठवडा विशेष टीम― मुंबई, दि. 7 : औद्योगिक कारणासाठी दिलेल्या भूखंडावर शासनाची परवानगी न घेता, 200 कोटींचा महसूल न भरता बांधकाम केले जाणे ही गंभीर बाब असून यासंदर्भात फेरतपासणी करून सर्वंकष आढावा सादर करावा, अन्यथा यासंदर्भात विधिमंडळाची उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली जाईल, असे विधानसभा अध्यक्ष श्री. नाना पटोले यांनी सांगितले.\nऔद्योगिक प्रयोजनार्थ सूट दिलेल्या परंतु नंतर बांधकाम झालेल्या ठाणे येथील जमीन प्रकरणासंदर्भात माजी नगरसेवक, ठाणे म.न.पा. श्री.रामभाऊ तायडे यांच्याकडून प्राप्त झालेल्या निवेदनासंदर्भात विधानभवन, येथे बैठक झाली. या बैठकीस ठाणे जिल��हाधिकारी श्री.राजेश नार्वेकर, महसूल व नगरविकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.\nऔद्योगिक प्रयोजनार्थ हस्तांतरित केलेल्या मौजे पाचपाखाडी, ता.जि. ठाणे येथील 18165.20 चौ.मि. चा भूखंड परवानगी न घेता विक्री केला गेला. हस्तांतरण, विक्री व्यवहार यासंदर्भात चौकशी करून पुढील कार्यवाही करावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष श्री.नाना पटोले यांनी दिले.\nसमाजकार्य महाविद्यालयातील शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी २४.४३ कोटी रुपये समाजकल्याण प्रादेशिक उपायुक्तांकडे वर्ग\nराज्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या कामातील अडचणी तातडीने दूर करा\nपाटोदा तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज\nराज्य माहिती आयोगाची तांबाराजुरीच्या ग्रामसेवकावर दंडात्मक कारवाई ,ठोठावला बारा हजाराचा दंड\nपाटोदा तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज\nधनगरजवळका शिखरवाडडी पारनेर चे रस्ता काम गतिने का संथ गतीने \nपाटोदा तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज\nपाटोदा शासकीय गोदामाच्या आवारातील अतिक्रमण महसूल विभागाने केले जमीनदोस्त\nबीड जिल्हयातील अपंग बांधवांना व्यक्सीन ची लस घेन्यासाठी बीड समाजकल्याण कडून ५ जुन हि तारीख निश्चित झाली आहे- शाहु डोळस\nऔरंगाबाद जिल्हाब्रेकिंग न्युजसोयगाव तालुका\nआजोबांनी रंगविलेली स्वप्ने पाहण्यास आता ते नाहीत...घोसला येथील तरुणीची पहिली खंत\nपाटोदा: जागा परस्पर नावावर करण्याचा ग्रामसेवकाचा प्रताप\nराज्य माहिती आयोगाची तांबाराजुरीच्या ग्रामसेवकावर दंडात्मक कारवाई ,ठोठावला बारा हजाराचा दंड\nखते व बियाणे उपलब्ध साठ्यांचा फलक दर्शनी भागात लावल्यास अन्नदात्यांची आर्थिक लूट थांबेल― सुरेश पाटोळे\nधनगरजवळका शिखरवाडडी पारनेर चे रस्ता काम गतिने का संथ गतीने \nतुमच्यासाठी खास निवडक बातम्या\nपाटोदा: जागा परस्पर नावावर करण्याचा ग्रामसेवकाचा प्रताप\nपाटोदा तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज\nराज्य माहिती आयोगाची तांबाराजुरीच्या ग्रामसेवकावर दंडात्मक कारवाई ,ठोठावला बारा हजाराचा दंड\nखते व बियाणे उपलब्ध साठ्यांचा फलक दर्शनी भागात लावल्यास अन्नदात्यांची आर्थिक लूट थांबेल― सुरेश पाटोळे\nपाटोदा तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज\nधनगरजवळका शिखरवाडडी पारनेर चे रस्ता काम गतिने का संथ गतीने \nबीड - पाटोदा तालुक्यातील चुंबळी येथे जबर दरोडा तीन जण जबर जखमी\nयशवंतराव चव्हाण महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण\nतुळशीचे रोप देवून जागतिक पर्यावरण दिन साजरा , लोकनेते गोपीनाथराव मुंडे गोरक्षण शाळेचा स्तुत्य उपक्रम\nआपेगाव कोविड केअर सेंटर मधील कोरोना योध्दयांचा सत्कार\nआठवडा विशेष हे वृत्तपत्र भारत सरकार आरएनआय नोंदणीकृत आहे. नोंदणी क्र.MAHMAR/2019/78533. सर्व वाद-विवाद पाटोदा न्यायालय अंतर्गत\nआठवडा विशेष ― सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://ournagpur.com/hariyana-minor-boys-gang-rape-10-year-old-girl/", "date_download": "2021-06-21T22:43:09Z", "digest": "sha1:5HHB5Y4ZUEW4AZDO6P6AVGBZIZDHTLGI", "length": 8860, "nlines": 160, "source_domain": "ournagpur.com", "title": "10 वर्षाच्या मुलीवर 6 अल्पवयीन मुलांकडून आळीपाळीने बलात्कार, व्हिडीओ काढून व्हॉट्सअ‍ॅपवर फिरवला", "raw_content": "\nHome Crime 10 वर्षाच्या मुलीवर 6 अल्पवयीन मुलांकडून आळीपाळीने बलात्कार, व्हिडीओ काढून व्हॉट्सअ‍ॅपवर फिरवला\n10 वर्षाच्या मुलीवर 6 अल्पवयीन मुलांकडून आळीपाळीने बलात्कार, व्हिडीओ काढून व्हॉट्सअ‍ॅपवर फिरवला\nरेवाडी : हरियाणातल्या रेवाडीमध्ये 10 वर्षाच्या मुलीवर सात मुलांनी आळीपाळीने बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे (Rape on Minor Girl). धक्कादायक म्हणजे यातील 6 अल्पवयीन मुलं आहेत. नराधम मुलांनी घटनेचा व्हिडीओ मोबाईलवर शूट केला आणि तो अनेकांच्या व्हॉट्सअपवर फिरवला. मुलीच्या वडिलांनी पोलिस स्थानकांत तक्रार दाखल केलीय. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने पावले उचलत तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. (hariyana Minor Boys gang rape 10 year old Girl)\nमुलगी अंगणात खेळत होती अन्…\nअल्पवयीन मुलगी इयत्ता तिसरीत शिकत आहे. घराजवळच्या शाळेच्या अंगणात 25 मे रोजी ती खेळत होती. नराधम अल्पवयीन पोरांनी शाळेच्या मैदानात मुलीला खेळताना पाहिलं. सहा-सात जणांच्या टोळीनं तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. बलात्कार करणारी ही मुलं अल्पवयीन आहेत. आठ ते चौदा या वयोगटातील आहेत. इतक्या लहान वयातील मुलांनी, असं कृत्य केल्याने सगळा देश हादरुन गेलाआहे.\nबलात्काराचा व्हिडीओही मोबाईलवर शूट\nनराधम पोरांनी बलात्कार तर केलाच पण घटनेचा सगळा व्हिडीओ मोबाईलवर शूट केला. मोबाईलवर शूट केलेला व्हिडिओ संबंधित मुलांनी अनेकांच्या व्हाट्सअप वर पाठवला. ज्यावेळेस पोरांच्या वडिलांनी हा व्हिडिओ पाहिला त्यावेळेस त्यांना देखील हादरा बसला.\nआरोपी ताब्यात, पोलिसांचा तपास सुरु\nहा मोबाईल व्हिडिओ कुणी शूट कोणी केला तो कुणा-कुणाला पाठवला यापाठीमागचं कारण काय होतं याबद्दलची अधिक चौकशी पोलीस करत आहेत रेवाडीचे डीसीपी हंसराज यांनी तपासाची सूत्रं हातात घेतली आहेत. तूर्तास अल्पवयीन आरोपींची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.\nPrevious articleपाच वर्षाखालील मुलांना मास्क नको, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची नवीन नियमावली\nNext article128GB स्टोरेज, 5000mAh बॅटरीसह देशातील सर्वात स्वस्त 5G फोन लाँच\n एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या करून आरोपीची आत्महत्या\nफेसबुकवरील मैत्री पडली महागात; महिलेची 2.5 कोटींची फसवणूक\nफोटो काढायला गेलेले,शाळकरी मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू\nसात तासात 23 वेळा एकाच एटीएम कार्डचा वापर, मशीन हॅक करुन लाखो रुपये लंपास, सीसीटीव्हीत घटना कैद\nलग्नास नकार देणाऱ्याविरुद्ध बलात्काराची तक्रार; बार व्यवस्थापकावर आरोप\nआता १५ मिनिटात ओळखता येणार … गर्दीतील कोरोना बाधित\n एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या करून आरोपीची आत्महत्या\nफेसबुकवरील मैत्री पडली महागात; महिलेची 2.5 कोटींची फसवणूक\nSIP मध्ये 12% व्याजासह 26 लाखांचा परतावा मिळवा, वाचा सुरुवातीला किती...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/congress-rahul-gandhi-slams-central-government-said-put-people-live-center/", "date_download": "2021-06-21T21:49:08Z", "digest": "sha1:J6PT3M3D2BN32SRHTCXZMUVABUKKBNUM", "length": 14570, "nlines": 158, "source_domain": "policenama.com", "title": "'... हा तर गुन्हेगारी स्वरुपातील अपव्यय, लोकांचे जीव वाचवण्याकडे लक्ष द्या; नव्या घरासाठी अंधळा अहंकार नको' - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून प्रसिद्ध बिल्डर अमित लुंकडला…\nशिवसेनेचा भाजपच्या बालेकिल्ल्यात सर्जिकल स्ट्राईक, 10 नगरसेवक शिवबंधन बांधणार\nपुणे विद्यापीठात यंदाच्या शैक्षणिक वर्षात योगा हा नवा अभ्यासक्रम सुरु\n‘… हा तर गुन्हेगारी स्वरुपातील अपव्यय, लोकांचे जीव वाचवण्याकडे लक्ष द्या; नव्या घरासाठी अंधळा अहंकार नको’\n‘… हा तर गुन्हेगारी स्वरुपातील अपव्यय, लोकांचे जीव वाचवण्याकडे लक्ष द्या; नव्या घरासाठी अंधळा अहंकार नको’\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने दिल्लीमध्ये नव्या संसद भवनाच्या सेंट्रल व्हिस्टा रीडेव्हलपमेंट प्रकल्पाचा समावेश अत्यावश्यक सेवेत केला आहे. लॉकडाऊन सारख्या निर्बंधांच्य�� काळात देखील हे काम थांबू नये, असा या मागचा उद्देश आहे. केंद्र सरकारने याला हिरवा कंदील दाखवल्यानंतर या कामाला गती येणार आहे. सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्टचा भाग असलेल्या पंतप्रधान निवासस्थानाचे काम डिसेंबर 2022 पर्यंत पूर्ण होईल. यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.\nसेंट्रल व्हिस्टा हा एक गुन्हेगारी स्वरुपातील अपव्यय आहे. असं म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधी गेल्या काही महिन्यांपासून रोजच ट्विटरवरुन मोदी सरकारवर हल्लाबोल करत आहेत. सेट्रल व्हिस्टा प्रोजेक्टवरुन देखील राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले की, सेंट्रल व्हिस्टा हा एक गुन्हेगारी स्वरुपातील अपव्यय आहे. लोकांचा जीव वाचवण्याकडे लक्ष द्या, नवं घर मिळवण्यासाठी आंधळा अहंकार नको, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.\nपंतप्रधान मोदींनी 10 डिसेंबर रोजी नव्या संसद भवनाचे भूमिपूजन केले होते. या प्रोजेक्ट अंतर्गत पुढील वर्षाच्या डिसेंबर महिन्यापर्यंत या इमारतीचे काम पूर्ण होणार आहे. यामध्ये पंतप्रधान निवासस्थानाचीही समावेश असून यासाठी 13 हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. पंतप्रधान निवसास्थानाच्या खर्चावरुन प्रियंका गांधी यांनी देखील टीका केली आहे. प्रियंका गांधी म्हणाल्या, देशातील लोक जेंव्हा ऑक्सिजन, लस, रुग्णालयातील बेड, औषधे मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, अशावेळी सरकारने पंतप्रधानांच्या नवीन घरासाठी 13 हजार कोटी खर्च करण्यापेक्षा रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी खर्च केले तर बरे होईल, अशा प्रकारच्या खर्चामुळे सरकारची प्राथमिकता ही अन्य गोष्टींसाठी आहे, असा संदेश लोकांमध्ये जातो, असे प्रियंका म्हणाल्या होत्या.\nनव्या संसद भवनाला खर्च किती \nनव्या संसदेची इमारत ही आत्मनिर्भर भारताचं मंदिर असेल. यामध्ये भारतातील विविधतेचं दर्शन घडेल, जुन्या संसद भवनाच्या इमारतीपेक्षा नवी इमारत 17 हजार स्क्वेअर फूट मोठी असेल. एकूण 64 हजार 500 स्वेअर मीटर जागेत ही वास्तू उभारली जाणार आहे. यासाठी 971 कोटी रुपये खर्च येणार आहे. या प्रोजेक्टचे कंत्राट टाटा प्रोजेक्ट लिमिटेड कडे आहे. नव्या संसदभवनात एकूण 1224 सदस्य एकाच वेळी बसू शकतील. 75 व्या स्वातंत्र्यदिनी या संसद भवनातून दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरु होईल.\nPune : 50 हजाराच्या लाच प्रकरणी जुन्नर तालुक्यातील तलाठ्यास आणि खासगी व्यक्तीला एसीबीकडून अटक\nचीनच्या ‘या’ मोठया निर्णयामुळे संपूर्ण जगालाच बसणार फटका\nRamayan Serial | ‘रामायण’मधील ’सुमंत’चे निधन;…\nActor Chetan Hansraj | … म्हणून प्रसिद्ध अभिनेता चेतन…\nWorld Music Day 2021 | वर्ल्ड म्युसिक डे ला राजीव रुईयाने…\nNeena Gupta | नीना गुप्ताच्या प्रेग्नंसीदरम्यान जेव्हा…\narrested TV actresses | चोरीच्या प्रकरणात 2 अभिनेत्रींना…\nराजकीय पटावर शरद पवार यांची मोठी चाल \nPune News | समाजसेवक असल्याचे भासवणार्‍यांना पोलिसांकडून…\nIndia VS New Zealand Final | पूनम पांडेने पुन्हा केलं मोठं…\nपुणे विद्यापीठात यंदाच्या शैक्षणिक वर्षात योगा हा नवा…\nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून…\nपेट्रोल-डिझेलने नव्हे, आता ‘या’ इंधनावर धावणार…\nशिवसेनेचा भाजपच्या बालेकिल्ल्यात सर्जिकल स्ट्राईक, 10…\nAmarnath Yatra Canceled | अमरनाथ यात्रा कोरोना महामारीमुळे…\nपुणे विद्यापीठात यंदाच्या शैक्षणिक वर्षात योगा हा नवा…\nPune Crime News | 11 नागरिकांची तब्बल 3 कोटी 59 लाख रुपयांची…\nमहाराष्ट्राचा ‘दशरथ मांझी’ : 22 दिवसात खोदली 20 फुटांची…\nBank Privatisation | मोदी सरकारचा मोठा निर्णय, देशातील…\npune municipal corporation | पुणे महापालिकेच्या निवडणूक…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून प्रसिद्ध बिल्डर अमित…\nGreen Fungus | कोरोनातून रिकव्हर होत असलेल्या रुग्णांना ग्रीन फंगसचा…\nNationalist Congress Party Pune | राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष व माजी…\nKiss करण्याने होऊ शकतात ‘हे’ 5 गंभीर आजार, जाणून घ्या Lip…\nPimpri Chinchwad News | भावाने केला ‘प्रेमविवाह’ \nGoogle ने न्यूयॉर्कमध्ये उघडले जगातील पहिले रिटेल स्टोअर\n 1 रुपयांत मिळणार वायरलेस Earbuds; ‘या’ तारखेपासून घेता येणार ‘Lava’…\nYuva Udyami Yojana | 10+2 पास तरुण मिळवू शकतात 10 लाखापर्यंतची आर्थिक मदत, जाणून घ्या डिटेल्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/vastu-dosh-dirty-kitchen-utensils-effect-bad-luck-financial-loss-2/", "date_download": "2021-06-21T21:47:05Z", "digest": "sha1:J7EQ6PIDJMLOBQSSRQSFSNJJCALRQB3K", "length": 12652, "nlines": 154, "source_domain": "policenama.com", "title": "Vastu Tips : जर तुमच्या घरातही होतात 'या' चुका तर तुमच्याकडे राहणार नाही 'लक्ष्मी'", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून प्रसिद्ध बिल्डर अमित लुंकडला…\nशिवसेनेचा भाजपच्या बालेकिल्ल्यात सर्जिकल स्ट्राईक, 10 नगरसेवक शिवबंधन बांधणार\nपुणे विद्यापीठात यंदाच्या शैक्षणिक वर्षात योगा हा नवा अभ्यासक्रम सुरु\nVastu Tips : जर तुमच्या घरातही होतात ‘या’ चुका तर तुमच्याकडे राहणार नाही ‘लक्ष्मी’\nVastu Tips : जर तुमच्या घरातही होतात ‘या’ चुका तर तुमच्याकडे राहणार नाही ‘लक्ष्मी’\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – वास्तूला सर्वसाधारणपणे दिशांचे विज्ञान मानले जाते. योग्य दिशेने, योग्य काम केल्याने व्यक्तीची दिशा बदलू शकते. पण याविरोधात काम केल्याने दुर्भाग्य वाढते. वास्तुशास्त्रात किचनचे विशेष महत्व असते. ज्योतिर्विद कमल नंदलाल यांनी सांगितले, की किचनमध्ये केलेली एक चूक तुमच्या गरीबीचे कारण बनू शकते.\nवास्तूनुसार, पवित्रता आणि शुद्धतामध्येच देवाचे अस्तित्व असते. किचन घरातील मुख्य भाग असतो. त्यामुळे सर्वाधिक वास्तू दोष किचनमध्येच असतो. कारण तिथेच सर्वाधिक तत्व मिळतात. किचनमध्ये पाणी, अग्नी आणि वायू हे तत्व मिळतात. घरात उरलेले अन्न (खरकटे) नकारात्मकता आणते. त्यामुळे हेच गरीबीचे कारण बनू शकते. काही लोक किचनमध्येच मंदिर तयार करतात. पण असे करणे चुकीचे आहे. काही लोक घरातील रात्रीच्या जेवणाची भांडी सकाळी धुतात तेही गरीबीचे कारण बनू शकते. तसेच रात्री अशाप्रकारे भांडी ठेवल्यानंतर त्यामध्ये बॅक्टेरिया आढळतात. त्यामुळे शारीरिक हानी होते आणि मानसिकरित्या नकारात्मकता देते.\nकिचनमधील स्वच्छ भांड्यांना वास्तुशास्त्रात विशेष महत्व आहे. त्याने विशेष प्रगती होऊ शकते. किचनमध्ये ठेवलेल्या भांड्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो. वास्तुदोष आग्नेय निर्माण करतो. म्हणजे आपल्यामध्ये जी अग्नी आहे ती कुठं ना कुठं दूषित होते. याचा प्रभाव घरात कमावणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात होत असतो.\nभारतात पिठाचा सर्वाधिक वापर केला जातो. यामध्ये पीठ लागलेली तसेच जेवण अर्धवट करून ठेवलेली भांडी ज्यास्त हानीकारक असतात.. त्यामुळे अशाप्रकारच्या भांडीमुळे आजार उद्भवू शकतो. लक्ष्मी घरातून जाऊ शकते. जर रात्रीच खरकटी (अर्धवट जेवण करून ठेवलेली) भांडी धुवून घेतली तर लक्ष्मीचा निवास होत असतो. अशा जागांवर सर्वांचे आचरण चांगले होत असते. ज्या घरात नियमितपणे पोळपाट-लाटणं धुतले जाते तेथे वास्तुदोष नष्ट होतो.\nLockdown in Maharashtra : महाराष्ट्रात 1 जूननंतर देखील Lockdown कायम राहणार मंत्री आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं\nयवतमाळ : पुर्ववैमनस्यातून युवकाचा खून, तासाभरात झाला पर्दाफाश\nActor Chetan Hansraj | … म्हणून प्रसिद्ध अभिनेता चेतन…\nWorld Music Day 2021 | वर्ल्ड म्युसिक डे ला राजीव रुईयाने…\nRamayan Serial | ‘रामायण’मधील ’सुमंत’चे निधन;…\narrested TV actresses | चोरीच्या प्रकरणात 2 अभिनेत्रींना…\nNeena Gupta | नीना गुप्ताच्या प्रेग्नंसीदरम्यान जेव्हा…\nWorld Music Day 2021 | वर्ल्ड म्युसिक डे ला राजीव रुईयाने…\n सोने-चांदीच्या किमतीत मोठी घसरण;…\nPM-Kisan | 10.34 कोटी शेतकर्‍यांना मिळाला पीएम किसानच्या…\nPune News | बंदुकीच्या धाकाने अपहरण करुन पेट्रोल टाकून जीवंत…\nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून…\nपेट्रोल-डिझेलने नव्हे, आता ‘या’ इंधनावर धावणार…\nशिवसेनेचा भाजपच्या बालेकिल्ल्यात सर्जिकल स्ट्राईक, 10…\nAmarnath Yatra Canceled | अमरनाथ यात्रा कोरोना महामारीमुळे…\nपुणे विद्यापीठात यंदाच्या शैक्षणिक वर्षात योगा हा नवा…\nPune Crime News | 11 नागरिकांची तब्बल 3 कोटी 59 लाख रुपयांची…\nमहाराष्ट्राचा ‘दशरथ मांझी’ : 22 दिवसात खोदली 20 फुटांची…\nBank Privatisation | मोदी सरकारचा मोठा निर्णय, देशातील…\npune municipal corporation | पुणे महापालिकेच्या निवडणूक…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून प्रसिद्ध बिल्डर अमित…\nKiss करण्याने होऊ शकतात ‘हे’ 5 गंभीर आजार, जाणून घ्या Lip…\nMurder News | पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने काढला पतीचा काटा; गुगल सर्च…\n राज्य सरकार 5 वर्ष चालणार, तिन्ही पक्ष…\nPune Crime News | स्वारगेट परिसरात वेटरने 3 वाहनांच्या फोडल्या काचा\nMP Girish Bapat | ‘राष्ट्रवादी पश्चिम महाराष्ट्रातील एक छोटासा पक्ष’\nCovid Symptoms | ‘या’ आयुर्वेदिक औषधाने 7 दिवसात ठिक होऊ शकतात कोरोनाची लक्षणे, संशोधनात आढळला पुरावा\nपुणे विद्यापीठात यंदाच्या शैक्षणिक वर्षात योगा हा नवा अभ्यासक्रम सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.athawadavishesh.com/2268/", "date_download": "2021-06-21T22:43:00Z", "digest": "sha1:MY47BO7PCAGTMNOROWFCRYACOSI4NX7B", "length": 11765, "nlines": 100, "source_domain": "www.athawadavishesh.com", "title": "अंबाजोगाईच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाची माजलगाव येथे सिंदफणा नदी पाञात कारवाई ; 62 हजार रुपयांची दारू केली नष्ट - आठवडा विशेष", "raw_content": "\nमुख्य पान » Blog » अंबाजोगाईच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाची माजलगाव येथे सिंदफणा नदी पाञात कारवाई ; 62 हजार रुपयांची दारू केली नष्ट\nअंबाजोगाईच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाची माजलगाव येथे सिंदफणा नदी पाञात कारवाई ; 62 हजार रुपयांची दारू केली नष्ट\nअंबाजोगाई (प्रतिनिधी): बीड जिल्ह्यात माजलगाव तालुक्यातील सिंदफणा नदी पाञात अवैधरित्या सुरू असलेल्या हातभट्टी केंद्रांवर मंगळवार,दि.9 एप्रिल रोजी राज्य उत्पादन शुल्क, अंबाजोगाई विभाग निरीक्षकांच्या पथकाने धाड टाकून तब्बल 62 हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तो जागेवरच नष्ट केला असल्याची माहीती प्रभारी निरीक्षक अनिल गायकवाड यांनी दिली.\nदेशात सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे.त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विविध ठिकाणी अवैध हातभट्टी केंद्रांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या गेल्या दोन महिन्यांपासून वतीने धाडी टाकण्यात येत आहेत.आता पर्यंत आठ ते नऊ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करून तो जागेवरच नष्ट केला.तसेच अनेकांवर गुन्हेही दाखल करण्यात आले.राज्य उत्पादन शुल्क अंबाजोगाई विभागातर्गंत वडवणी, केज,माजलगाव, धारूर,परळी, अंबाजेागाई हे तालुके येतात त्यामुळे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांचे सुचनेनुसार व राज्य उत्पादन शुल्क बीडचे अधिक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या अवैध दारू विक्री, हातभट्टी केंद्रांवर कारवाई करण्यात येत आहे.याच कारवाई अंतर्गत माजलगाव तालुक्यातील सिंदफना नदी पाञात हातभट्टी दारू केंद्रांवर गोपनीय माहितीच्या आधारे धाड टाकण्यात आली.यात दारू तयार करण्याचे 2565 लिटर रसायन,135 लिटर ताडी,15 बॅरल,दोन टोपली, यासह एकुण मिळून सुमारे 62 हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तो तात्काळ जागेवरच नष्ट करण्यात आला.या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क, अंबाजोगाई विभागाचे प्रभारी निरीक्षक अनिल गायकवाड,कॉन्स्टेबल बी.के.पाटील व वाहनचालक के.एन.डुकरे यांनी सहभाग घेतला.\nकवली ता.सोयगावला क्षारयुक्त पाण्याने किडनीच्या विकारांनी अख्खे गाव त्रस्त,गावात घबराट\nबीड: राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ अंबाजोगाईत सारिकाताई सोनवणे व पृथ्विराज साठे यांची प्रचार रॅली\nपाटोदा: जागा परस्पर नावावर करण्याचा ग्रामसेवकाचा प्रताप\nपाटोदा तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज\nराज्य माहिती आयोगाची तांबाराजुरीच्या ग्रामसेवकावर दंडात्मक कारवाई ,ठोठावला बारा हजाराचा दंड\nखते व बियाणे उपलब्ध साठ्यांचा फलक दर्शनी भागात लावल्यास अन्नदात्यांची आर्थिक लूट थांबेल― सुरेश पाटोळे\nपाटोदा तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज\nधनगरजवळका शिखरवाडडी पारनेर चे रस्ता काम गतिने का संथ गतीने \nबीड - पाटोदा तालुक्यातील चुंबळी येथे जबर दरोडा तीन जण जबर जखमी\nपाटोदा: जागा परस्पर नावावर करण्याचा ग्रामसेवकाचा प्रताप\nराज्य माहिती आयोगाची तांबाराजुरीच्या ग्रामसेवकावर दंडात्मक कारवाई ,ठोठावला बारा हजाराचा दंड\nखते व बियाणे उपलब्ध साठ्यांचा फलक दर्शनी भागात लावल्यास अन्नदात्यांची आर्थिक लूट थांबेल― सुरेश पाटोळे\nधनगरजवळका शिखरवाडडी पारनेर चे रस्ता काम गतिने का संथ गतीने \nतुमच्यासाठी खास निवडक बातम्या\nपाटोदा: जागा परस्पर नावावर करण्याचा ग्रामसेवकाचा प्रताप\nपाटोदा तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज\nराज्य माहिती आयोगाची तांबाराजुरीच्या ग्रामसेवकावर दंडात्मक कारवाई ,ठोठावला बारा हजाराचा दंड\nखते व बियाणे उपलब्ध साठ्यांचा फलक दर्शनी भागात लावल्यास अन्नदात्यांची आर्थिक लूट थांबेल― सुरेश पाटोळे\nपाटोदा तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज\nधनगरजवळका शिखरवाडडी पारनेर चे रस्ता काम गतिने का संथ गतीने \nबीड - पाटोदा तालुक्यातील चुंबळी येथे जबर दरोडा तीन जण जबर जखमी\nयशवंतराव चव्हाण महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण\nतुळशीचे रोप देवून जागतिक पर्यावरण दिन साजरा , लोकनेते गोपीनाथराव मुंडे गोरक्षण शाळेचा स्तुत्य उपक्रम\nआपेगाव कोविड केअर सेंटर मधील कोरोना योध्दयांचा सत्कार\nआठवडा विशेष हे वृत्तपत्र भारत सरकार आरएनआय नोंदणीकृत आहे. नोंदणी क्र.MAHMAR/2019/78533. सर्व वाद-विवाद पाटोदा न्यायालय अंतर्गत\nआठवडा विशेष ― सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/kishori-shahane-dance-on-madhuri-dixit-badi-mushkil-song-watch-video", "date_download": "2021-06-21T22:58:21Z", "digest": "sha1:N2253XCEJW4UA5FZDUDKKVI54VQP2RMW", "length": 13980, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Video : माधुरीच्या गाण्यावर किशोरी शहाणेंचा जबरदस्त डान्स", "raw_content": "\nVideo : माधुरीच्या गाण्यावर किशोरी शहाणेंचा जबरदस्त डान्स\nस्टार प्लस वाहिनीवरील 'गुम है किसी के प्यार मे' Ghum Hai Kisikey Pyaar Meiin ही मालिका सध्या चांगलीच गाजतेय. या मालिकेतील बहुतांश कलाकार हे मराठी इंडस्ट्रीतील असून अभिनेत्री किशोरी शहाणे Kishori Shahane यात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. चव्हाण कुटुंबातील प्रमुख भवानी चव्हाणच्या भूमिकेतून त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यांच्या भूमिकेला जरी नकारात्मक छटा असली तरी एकंतर त्यांचं अभिनय प्रेक्षकांना चांगलंय भावलंय. सध्या मालिकेच्या सेटवरील त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडीओत त्या सहकलाकारासोबत माधुरी दीक्षितच्या Madhuri Dixit प्रसिद्ध गाण्यावर नाचताना दिसत आहेत. (kishori shahane dance on madhuri dixit badi mushkil song watch video)\nमालिकेत करिश्माची भूमिका साकारणारी स्नेहा भवसार आणि किशोरी शहाणे यांनी शूटिंगदरम्यान मिळालेल्या फावल्या वेळेचा उपयोग करत डान्सचा हा व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर पोस्ट केला. माधुरीच्या 'बडी मुश्कील' या गाण्यावर किशोरींनी ठेका धरला आहे. त्यांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून कमेंट्स करत त्यांचं कौतुक केलं आहे. वयाची पन्नाशी पार केलेल्या किशोरी यांचा उत्साह पाहून नेटकरीसुद्धा अवाक् झाले आहेत.\nहेही वाचा: मराठी मालिका गाजवणाऱ्या 'या' अभिनेत्रीला आता ओळखणंही कठीण\nसोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या किशोरी शहाणेंनी 'बिग बॉस मराठी' या रिअॅलिटी शोमध्येही हजेरी लावली होती. सध्या मालिकेच्या सेटवरील धमाल-मस्तीचे फोटो, व्हिडीओ त्या सोशल मीडियावर शेअर करत असतात. मालिकेतील त्यांचा 'मस्त हा मस्त' हा संवादसुद्धा चांगलाच गाजला आहे.\nहेही वाचा: त्या काळात कपूर कुटुंबानेही फिरवली होती आईकडे पाठ; करीनाचा खुलासा\nमाधुरी भारी की नोरा मेरा पिया घर आया थिरकल्या डान्सिंग क्वीन\nमुंबई - बॉलीवूडमधील सर्वात भारी डान्सर कोण यावर कोणीही बिनधास्तपणे उत्तर देईल की माधुरीच. मात्र आता ती आता बॉलीवूडपासून लांब गेली आहे. ती आता डान्सिंग शो मध्ये परिक्षकाच्या भूमिकेत दिसते. सध्या तरुणाईमध्ये नोरा फतेहीची मोठी क्रेझ आहे. तिच्या हटके डान्सिंग स्टाईलवर सगळे फिदा आहेत. या दोन्ह\nमाधुरी सांगतेय मास्क वापरण्याची ���ोग्य पद्धत; पाहा Video\nदेशात कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. अशा वेळी अनेक सेलिब्रिटी त्यांच्या चाहत्यांना सोशल मीडियावरून कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचा संदेश देत आहेत. बऱ्या वेळा नागरिक मास्क चुकीच्या पद्धतीने घालतात. अशा व्यक्तींना माधुरीने एका खास व्हिडीओच्या माध्यमातून मास्क घालण्याची योग्य पद्धत शिकवल\n'या' कारणामुळे सुरेश वाडकरांनी नाकारलं होतं माधुरी दीक्षितचं स्थळ\nजिच्या हास्यावर आणि सौंदर्यावर जगभरातील कोट्यवधी चाहते फिदा आहेत, अशी अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित Madhuri Dixit. अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत तिच्या अभिनयाचे, नृत्याचे चाहते आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिवूडची 'धकधक गर्ल' अर्थात माधुरीसारखीच आपली पत्नी किंवा प्रेयसी असावी, अशी अनेक मु\nमाधुरीचे चित्रपट पाहिल्यावर अशी असते तिच्या मुलांची प्रतिक्रिया\nबॉलिवूड 'मॉम्स'चे खास Photos\nमुंबई - बॉलिवूडमध्ये आपल्या सौदर्याने आणि अभिनयाने विशेष स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित (Madhuri Dixit). माधुरीने तिच्या आई सोबतचा एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला माधुरीने कॅप्शन दिले,‘ माझ्या आई कडून मी खूप शिकले आणि मी अजूनही रोज तिच्या कडून नविन\nThrowback Video: बॉलीवूडमधला अभिनेता 'पती' म्हणून नको होता\nमुंबई - आपल्या आवडत्या अभिनेत्रींनं अमुक एखाद्या अभिनेत्याशीच लग्न करावं अशी त्या फॅन्सची इच्छा असते. असे अनेकदा दिसूनही आले आहे. मात्र अनेकदा तसे होत नाही. त्यावेळी त्या चाहत्यांची निराशा होती. बॉलीवूडमधील (bollywood) प्रसिध्द अभिनेत्री माधुरी दीक्षित (madhuri dixit) आणि जुही चावला (juhi\nधकधक गर्ल, माधुरीच्या साडीची किंमत माहितीये\n'दिल'च्या शूटिंगदरम्यान असं काय घडलं की, आमिरच्या मागं माधुरी हॉकी स्टिक घेऊन धावत सुटली\n'या' सुंदर अभिनेत्रींनी सनी देओलसोबत काम करण्यास दिला होता नकार\nआपल्या सिनेमासृष्टीत अभिनेत्यांचे अनेक किस्से विविध कारणांनी प्रसिद्ध आहेत. कधी कोणासोबत वाद, तर कधी चित्रपटाच्या सेटवरच एखाद्या हिरोचं प्रेमप्रकरण; पण आज आपण 'वाद' किंवा 'प्रेम' याबद्दल बोलणार नाही आहोत. आज आपण अशा अभिनेत्याबद्दल बोलणार आहोत, ज्याचा 'गदर : एक प्रेमकथा' (Gadar Ek Prem Kath\n‘मेरे होठों ने हर बात छुपाकर रखी थी’; श्रुती मराठेचं फोटोशूट व्हायरल\nमराठी चित्रपटसृष्टी आणि मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेत्री श्रुती मराठे सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटोशूटच्या फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळते. श्रुतीने नुकत्याच एका खास फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.श्रुतीने तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड अदांने नेहमीच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2020/09/blog-post_30.html", "date_download": "2021-06-21T21:37:24Z", "digest": "sha1:XJMF3SJUVTT5XIGHAVD7ERYTY7LH6UR6", "length": 7173, "nlines": 94, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "आजपासून माथेरान पर्यटनासाठी खुलं - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome कोकण आजपासून माथेरान पर्यटनासाठी खुलं\nआजपासून माथेरान पर्यटनासाठी खुलं\nआजपासून माथेरान पर्यटनासाठी खुलं\nमाथेरान पर्यटकांसाठी बुधवार दि ०२ सप्टेंबर २०२० पासून खुले झाले आहे. महाराष्ट्र शासनाच्या Mission Begin Again च्या दि ३१ ऑगस्ट २०२० च्या परिपत्रक नुसार- जिल्हाधिकारी रायगड, अलिबाग यांच्या आदेशाप्रमाणे....\nशासनाच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनी केलं आहे.\nउल्हास नदीत तरुण गेला वाहून, शोध सुरु , नेरळ येथील घटना\nनेरळ-माथेरान घाटात दरड कोसळली\nनेरळ, कर्जत,खालापूर, पेण,वडखळ इथल्या कारच्या सायलेन्सरची चोरी करणाऱ्या टोळीला कुर्ला येथून अटक\nसांगली वनविभागाचा प्राणीमित्राच्या घरावर छापा:\nशिराळा येथील विद्यार्थीनीने तयार केला गरिबांसाठी व्हेंटिलेटर\nमाथेरान येथे अश्वांचे जंतनाशक लसीकरण व उपचार शिबिर\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ चंद्रपूर जाहिरात ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/03/31/youtube-will-delete-the-dislike-button/", "date_download": "2021-06-21T22:52:19Z", "digest": "sha1:7RY4QNKW4IFXTPQSHYO64BXGBLVNLDP3", "length": 6235, "nlines": 69, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "डिसलाईक बटण हटवणार युट्यूब - Majha Paper", "raw_content": "\nडिसलाईक बटण हटवणार युट्यूब\nसोशल मीडिया, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर / फिचर, युट्यूब, युट्यूब चॅनेल / March 31, 2021 March 31, 2021\nसर्वात मोठे व्हिडीओ प्लॅटफॉर्म असणाऱ्या युट्यूबवर व्हिडीओ पाहणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. आता याच युट्यूबने आपल्या वापरकर्त्यांसाठी एक फिचर हटविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे व्हिडिओ बनवणाऱ्यांना मोठा फायदा होईल, असे कंपनीचे म्हणणे आहे.\nयासंदर्भात द वर्जने (The Verge) दिलेल्या एका वृत्तानुसार, यूट्यूबवरून डिसलाईकचे बटण काढले जाऊ शकते. यासाठी कंपनीने तयारी देखील केली आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, हे बटण हटविल्यामुळे यूट्यूबवर व्हिडिओ पोस्ट करणाऱ्यांना थेट फायदा होईल. या संदर्भात यूट्यूबनेही ट्विट केले आहे.\nLike, Dislike, Share आणि Download असे पर्याय युट्यूबच्या प्रत्येक व्हिडीओच्याखाली होते. आपला व्हिडीओ किती जणांना आवडला, नाही आवडला हे क्रिएटर्सला या टूल्समुळे कळते. डिसलाईकचे बटण हे थेट फि़डबॅक देते. केवळ फीडबॅकसाठी लाइक आणि नापसंत यासारखे बटण युट्यूबने तयार केली होती, पण डिसलाईक बटणाचा गैरवापर होताना दिसत असल्यामुळे युजर्स एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला लक्ष्य करण्यासाठी हे बटण वापरु लागले आहेत. डिसलाईकचे बटण हे विरोध दर्शवण्याचे साधन म्हणून वापरले जाऊ लागले आहे. डिसलाईकचे बटण हटवल्यामुळे व्हिडिओ बनवणाऱ्यांना त्याचा नक्की फायदा होईल. व्हिडीओ बनवणाऱ्यांना त्यांच्या सिस्टिममध्ये खरा अभिप्राय मिळेल, अशी आशा कंपनीला आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.zpgadchiroli.in/?page_id=1930", "date_download": "2021-06-21T23:21:42Z", "digest": "sha1:EAWEEKZ3FYKVK4HSIAL5D34N6BQU7NG4", "length": 9481, "nlines": 193, "source_domain": "www.zpgadchiroli.in", "title": "जिल्हा स्तर – अधिकारी – जिल्हा परिषद गडचिरोली", "raw_content": "\nजिल्हा ग्रामीण विकास विभाग\nमहिला व बाल कल्याण विभाग\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nजिल्हा स्तर – पदाधिकारी\nजिल्हा स्तर – अधिकारी\nतालुका स्तर – पदाधिकारी\nतालुका स्तर – अधिकारी\nआपले सरकार सेवा केंद्र\nजिल्हा ग्रामीण विकास विभाग\nमहिला व बाल कल्याण विभाग\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nजिल्हा स्तर – पदाधिकारी\nजिल्हा स्तर – अधिकारी\nतालुका स्तर – पदाधिकारी\nतालुका स्तर – अधिकारी\nजिल्हा स्तर – अधिकारी\n(जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख)\nउप मुख्य कार्यकारी अधिकारी\nलेखा व वित्त अधिकारी\nअभियंता ग्रामीण पाणी पुरवठा\nपरिचर संवर्गातील कार्यरत कर्मचार्‍यांची 01.01.2021 रोजीची तात्पुरती सेवा ज्येष्ठता सूची\nवाहन चालक संवर्गातील कार्यरत कर्मचार्‍यांची 01.01.2021 रोजीची तात्पुरती सेवा ज्येष्ठता सूची\nकंत्राटी पद्धतीने चौकशी अधिकारी नियुक्तीबाबत अर्जाचा नमूना व अटी व शर्ती\nजिल्हा परिषद कर्मचारी जिल्हांतर्गत बदली 2021- विभाग निहाय वास्तव्य ज्येष्ठता यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करावे\nबांधकाम विभाग : काम वाटप समितीमार्फत बांधकामे वाटपाकरिता जाहीर सूचनापत्र\nआरोग्य विभाग : तात्पुरती सेवा ज्येष्ठता यादी दिनांक 01.01.2021\nराष्ट्रीय आरोग्य अभियांनांतर्गत विविध रिक्त पदे कंत्राटी/करार तत्वावर भरण्यासाठी जाहिरात\nराष्ट्रीय आरोग्य अभियांनांतर्गत कंत्राटी/करार तत्व��वर पदांकरिता अंतीम पात्र उमेदवारांची यादी\nराष्ट्रीय आरोग्य अभियांनांतर्गत कंत्राटी/करार तत्वावर पदांकरिता अंतीम अपात्र उमेदवारांची यादी\nभविष्य निर्वाह निधी व अंशदायी निवृत्ती योजनार्थ वार्षिक जमा विवरणपत्र पाहण्यासाठी येथे क्लीक करा.\nअनुकंपा तत्वावर संभाव्य नियुक्ती संबंधांने माहिती पूर्ण प्रकरणाची तात्पुरती सूची सन 2020\nउपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य)\nकॉम्प्लेक्स, मुल रोड, गडचिरोली-442605\n@ २०१९ हे जिल्हा परिषदेचे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/corona-virus-many-dead-bodies-along-the-river-in-buxar-administration-said-body-came-from/", "date_download": "2021-06-21T22:46:34Z", "digest": "sha1:2K67PM564JIJO4IGTTVG6U2AIVMJFHDP", "length": 13401, "nlines": 157, "source_domain": "policenama.com", "title": "धक्कादायक ! जाळण्यासाठी लाकडे नाहीत म्हणून लोक नदीत फेकताहेत 'डेडबॉडी'? 45 मृतदेह सापडल्यानंतर खळबळ - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून प्रसिद्ध बिल्डर अमित लुंकडला…\nशिवसेनेचा भाजपच्या बालेकिल्ल्यात सर्जिकल स्ट्राईक, 10 नगरसेवक शिवबंधन बांधणार\nपुणे विद्यापीठात यंदाच्या शैक्षणिक वर्षात योगा हा नवा अभ्यासक्रम सुरु\n जाळण्यासाठी लाकडे नाहीत म्हणून लोक नदीत फेकताहेत ‘डेडबॉडी’ 45 मृतदेह सापडल्यानंतर खळबळ\n जाळण्यासाठी लाकडे नाहीत म्हणून लोक नदीत फेकताहेत ‘डेडबॉडी’ 45 मृतदेह सापडल्यानंतर खळबळ\nबक्सर : वृत्त संस्था – कोरोनाने मरणार्‍या लोकांच्या आकड्यांमध्ये हेराफेरी करणे शक्य आहे, परंतु बक्सरच्या चौसामध्ये महादेव घाटावर वाहत आलेल्या मृतदेहांनी स्पष्ट केले आहे की आपत्ती किती भयंकर आहे. आता बक्सर चौसामध्ये महादेव घाटावर नदीच्या किनार्‍यावर मृतदेह वाहून येत असल्याने माणुसकीला काळीमा फासला जात असताना सुद्धा यावर राजकारण सुरू झाले आहे.\nजिल्हा प्रशासनाने या प्रकरणात हात वर करत म्हटले आहे की, हे मृतदेह बिहार किंवा बक्सरचे नसून उत्तर प्रदेशातील आहेत, जे येथे वाहून आले आहेत. महादेव घाटावर मृतदेहांचे ढीग लागल्याचे हे छायाचित्र विचलित करणारे आहे. असे वाटत आहे की, मृतदेहांनी महादेव घाटाला पूर्णपणे झाकून टाकले आहे.\nया घटनेचा व्हिडिओ समोर येताच जिल्हा प्रशासनाने हात वर करण्यास सुरूवात केली. चौसाचे बीडीओ अशोक कुमार यांनी स���ंगितले की, सुमारे 40 ते 45 मृतदेह असतील जे वेगवेगळ्या ठिकाणी वाहून महादेव घाटातवर आले आहेत.\nबीडीओने स्पष्टपणे सांगितले की, मृतदेह आमचे नाहीत. आम्ही घाटावर रखवालदार ठेवला आहे जेणेकरून मृतदेहांवर व्यवस्थित अंत्यसंस्कार करण्यात यावेत. हे मृतदेह उत्तर प्रदेशातून वाहत येत आहेत आणि येथे किनार्‍याला लागले आहेत. युपीचे मृतदेह येथे येण्यापासून रोखण्यासाठी कोणताही उपाय नाही, यासाठी आम्ही याची व्यवस्था करत आहोत.\nकोरोनाने बक्सरसह अन्य जिल्ह्यांत विध्वंस चालवला आहे. महामारीमुळे स्थानिक रहिवाशी नरेंद्र कुमार मौर्य यांनी सांगितले की, चौसा घाटाची स्थिती खुपच दयनीय आहे.\nत्यांनी म्हटले, येथे दररोज 100 ते 200 कोरोना संक्रमित मृतदेह येतात आणि लाकडांची व्यवस्था नसल्याने मृतदेह गंगेत फेकले जातात, ज्यामुळे कोरोना संसर्ग पसरण्याची भीती वाढली आहे. प्रशासनाने कोणतीही व्यवस्था केलेली नाही.\nबक्सरचे एसडीओ के. के. उपाध्याय यांनी सुद्धा हेच म्हटले की, हे मृतदेह बिहारचे नाहीत, ते उत्तर प्रदेशातीलच असावेत. कारण आमच्या येथे मृतदेह जाळण्याची परंपरा आहे. मात्र, स्थानिक लोक यास थेटपणे प्रशासनाची उदासिनता म्हणत आहेत.\n Lockdown आणखी 5 दिवस वाढवला; भाजीपाल्याची दुकानेही बंद राहणार\nइंदापूर तालुक्यात उद्यापासुन कडक Lockdown जाणून घ्या काय सुरू अन् काय बंद\nRamayan Serial | ‘रामायण’मधील ’सुमंत’चे निधन;…\nNeena Gupta | नीना गुप्ताच्या प्रेग्नंसीदरम्यान जेव्हा…\narrested TV actresses | चोरीच्या प्रकरणात 2 अभिनेत्रींना…\nWorld Music Day 2021 | वर्ल्ड म्युसिक डे ला राजीव रुईयाने…\nActor Chetan Hansraj | … म्हणून प्रसिद्ध अभिनेता चेतन…\nBeed News | पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या, बीड…\n पोटच्या दोन मुलींसह वडिलांची…\nPM-Kisan | 10.34 कोटी शेतकर्‍यांना मिळाला पीएम किसानच्या…\nThird wave of Corona | नव्या संकटाची चाहूल\nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून…\nपेट्रोल-डिझेलने नव्हे, आता ‘या’ इंधनावर धावणार…\nशिवसेनेचा भाजपच्या बालेकिल्ल्यात सर्जिकल स्ट्राईक, 10…\nAmarnath Yatra Canceled | अमरनाथ यात्रा कोरोना महामारीमुळे…\nपुणे विद्यापीठात यंदाच्या शैक्षणिक वर्षात योगा हा नवा…\nPune Crime News | 11 नागरिकांची तब्बल 3 कोटी 59 लाख रुपयांची…\nमहाराष्ट्राचा ‘दशरथ मांझी’ : 22 दिवसात खोदली 20 फुटांची…\nBank Privatisation | मोदी सरकारचा मोठा निर्णय, देशातील…\npune municipal corporation | पुणे महापालिकेच्या न���वडणूक…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून प्रसिद्ध बिल्डर अमित…\nDiagnosis of Covid-19 | कोरोना रूग्णाच्या मृत्यूला कधीपर्यंत नाही…\nपुणे विद्यापीठात यंदाच्या शैक्षणिक वर्षात योगा हा नवा अभ्यासक्रम सुरु\nMP Girish Bapat | खा. गिरीश बापट यांचे मोठं विधान, म्हणाले –…\nNationalist Congress Party Pune | राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष व माजी…\n शरद पवारांचा ‘हा’ पहिला प्रयत्न नाही; दिल्लीच्या बैठकीवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया\nWorld Music Day 2021 | वर्ल्ड म्युसिक डे ला राजीव रुईयाने केले अल्बम सोंग “मैं जावा कित्थे” चे टीजर लाँच,…\nMP Girish Bapat | ‘राष्ट्रवादी पश्चिम महाराष्ट्रातील एक छोटासा पक्ष’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://vanamati.gov.in/VanamatiInternalPage.aspx?Antispam=zb9ktWhQABZ&ControlID=32&Lng=EN&MyAntispam=fGT54KqckcH", "date_download": "2021-06-21T22:06:20Z", "digest": "sha1:UOCEQK6AFHOFAKK7PWYNXR66MFHTKZ6W", "length": 18569, "nlines": 301, "source_domain": "vanamati.gov.in", "title": "Vanamati", "raw_content": "\n• 7 : • राष्ट्रहिताय कृषि संवर्धनम :\nशेतकरी ते ग्राहक थेट शेतमाल विक्री\nशेतकऱ्यांचा मित्र आणि किडींचा शत्रु : ट्रायकोग्रामा\nप्रशिक्षण कार्यक्रम उद्घाटन २०१\nप्रशिक्षण कार्यक्रम उद्घाटन २०१&\nस्वीयेत्तर सेवे अंतर्गत प्रतींनियुक्तीने भरावयाच्यापदाची जाहिरात ( रामेती खोपोë\nस्वीयेत्तर सेवे अंतर्गत प्रतींनियुक्तीने भरावयाच्या पदाची जाहिरात ( रामेती खोपोली )\nकृषि औजारेनिर्माते वशेतकरीउत्पादक कंपनिंच्या प्रतिनिधींची कार्यशाळा दि. २७-२८ ऑगस्ट, २०१९\nराज्‍य प्रशिक्षण धोरणांतर्गत कृषि विभागातील कृषि अधिकारी संवर्गातील पायाभूत प्रशिक्षण कार्यक्रम\nकृषि विभागातील गट-ब संवर्गातील नवनियुक्त अधिकारी यांचे पायाभूत प्रशिक्षण कार्यक्रम २० मे , 2019 ते ३० जून , 2019\nसेंद्रिय शेती उत्पादन - प्रमाणीकरण व विक्री व्यवस्थापन\nवनामती अंतर्गत एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत परिविक्षाधीन अधिका-यांसाठी प्रशिक्षण व अनुषंगिक कामकाज विषयक नामिकासूची\nअधिक माहिती साठी इथे क्लिक करा\nवनामती आणि अधिनस्थ सर्व रामेति अंतर्गत बांधकाम/दुरुस्ती/देखभाल व व्यवस्थापन या विविक्षित का���ासाठी अभियंता वर्ग-२ सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांकडून अर्ज मागविणेबाबत\nअधिक माहिती साठी इथे क्लिक करा\nराज्य प्रशिक्षण धोरण व एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत स्वियेत्तर सेवेअंतर्गत प्रतिंनियुक्तीने भरावयाच्या पदाची जाहिरात.\nअधिक माहिती साठी इथे क्लिक करा\nकृषि विभागातून गट - अ व गट - ब सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचे\nअधिक माहिती साठी इथे क्लिक करा\nवनामती / रामेती अंतर्गत बांधकामे, दुरुस्ती, परिरक्षण या विवक्षित कामांसाठी नामिकासूची करणे बाबत\nअधिक माहिती साठी इथे क्लिक करा\nरामेती, पुणे येथे विविध प्रशिक्षणासाठी सत्रनिहाय प्रशिक्षण सहाय्यक व प्रशिक्षण समन्वयक ह्यांच्या सत्रनिहाय सेवा घेण्यासाठी पात्र व्यक्तींचे नामिकासुची (Empanelment) सुधारित करणेबाबत.\nअधिक माहिती साठी इथे क्लिक करा\nवनामती येथील सुसज्ज सभागृहाची देखरेख व व्यवस्थापन करिता महाराष्ट्र शासनाचे सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंता वर्ग-२ सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांकडून अर्ज मागविणेबाबत\nअधिक माहिती साठी इथे क्लिक करा\nवनामती येथील सुसज्ज सभागृहाची देखरेख व व्यवस्थापन करिता महाराष्ट्र शासनाचे सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंता वर्ग-२ सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांकडून अर्ज मागविणेबाबत\nअधिक माहिती साठी इथे क्लिक करा\nरामेती, पुणे यांचे मार्फत (DAESI) Programme करिता समन्वयक (Facilitator) यांची नेमणूक कंत्राटी पद्धतीने करणेबाबत जाहिरात\nअधिक माहिती साठी इथे क्लिक करा\nरामेती, कोल्हापूर यांचे मार्फत (DAESI) Programme करिता समन्वयक (Facilitator) यांची नेमणूक कंत्राटी पद्धतीने करणेबाबत जाहिरात\nअधिक माहिती साठी इथे क्लिक करा\nरामेती, पुणे यांचे मार्फत (DAESI) Programme करिता समन्वयक (Facilitator) यांची नेमणूक कंत्राटी पद्धतीने करणेबाबत जाहिरात\nअधिक माहिती साठी इथे क्लिक करा\nवनामती अंतर्गत आस्थापना/वित्त व लेखा विषयक/प्रशिक्षण योजने मूल्यमापन इ. संबंधी/वनामती इमारत बांधकाम व परीक्षण संबधी विविक्षित कामे करणेसाठी जाहिरात\nअधिक माहिती साठी इथे क्लिक करा\nकृषि विषयक तज्ञ व्यक्तीचे पॅनल Date - 28/11/2018\nअधिक माहिती साठी इथे क्लिक करा\nवनामती अंतर्गत कृषि विषयक प्रशिक्षण,उपक्रम राबविण्याकरिता सेवानिवृत्त कृषी अधिकाऱ्यांचे एम्पॅनेलमेंट करणे Date - 12/11/2018 अधिक माहिती साठी इथे क्लिक करा\n���नामती अंतर्गत फॅकल्टी एम्पॅनेल करणेबाबत (कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता व उद्योग) Date - 27/09/2018 अधिक माहिती साठी इथे क्लिक करा\nसिपीटीपी व एसटीपी अंतर्गत स्वियेत्तर सेवेअंतर्गत प्रतिंनियुक्तीने भरावयाच्या पदाची जाहिरात. अधिक माहिती साठी इथे क्लिक करा\nSubject- वनामती अंतर्गत फॅकल्टी एम्पॅनेल\nवनामती अंतर्गत मानधन तत्वावर फॅकल्टी एम्पॅनेल मध्ये नावे समाविष्ट करणेबाबत\n१. अधिक माहिती साठी इथे क्लीक करा\nस्वियेत्तर सेवे अंतर्गत प्रतिनियुक्तीने व् सेवा निवृत कर्मचाऱ्यान मधून भरावयाच्या पदाची जाहिरात\nकनिष्ठ स्थापत्य अभियंता [कंत्राटी] पदासाठी करावयाचा अर्जाचा नमूना, अर्जासोबत जोडावयच्या प्रमाणपत्राची यादी, कनिष्ठ स्थापत्य अभियंता कर्तव्ये व जबाबदार्‍या\nकनिष्ठ स्थापत्य अभियंता [कंत्राटी] पदासाठी करावयाचा अर्जाचा नमूना, अर्जासोबत जोडावयच्या प्रमाणपत्राची यादी, कनिष्ठ स्थापत्य अभियंता कर्तव्ये व जबाबदार्‍या\nकनिष्ठ स्थापत्य अभियंता [कंत्राटी] पदासाठी जाहिरात (तिसरी वेळ )\nकंत्राटी पदासाठी जाहिरात ( १. सहाय्यक आस्था / लेखा - २ पदे , २. वसतिगृह पर्यवेक्षक - १ पद ), पदासाठी करावयाचा अर्जाचा नमूना, कर्तव्ये व जबाबदाऱ्या\nस्वीयेत्तर सेवेअंतर्गत प्रतिनियुक्तीने भरावयाच्या पदांची जाहिरात ( १. निबंधक तथा सहाय्यक प्राध्यापक - ०१ पद , २. सहाय्यक प्राध्यापक वर्ग-१ - ०८ पदे, कार्यालयीन अधीक्षक - ०१ पद ), पदासाठी करावयाचा अर्जाचा नमूना, कर्तव्ये व जबाबदाऱ्या\nवाचा : शासन निर्णय ( सामान्य प्रशासन विभाग : दि. ११ मे २०१५)\nस्वीयेत्तर सेवेअंतर्गत प्रतिनियुक्तीने भरावयाच्या पदांची जाहिरात ( निबंधक तथा सहाय्यक प्राध्यापक वर्ग-१ : ०१ पद , सहाय्यक प्राध्यापक वर्ग-१ : ०५ पदे, सहाय्यक लेखाअधिकारी : १ पद, कार्यालयीन अधीक्षक : ०१ पद ), पदांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या\nस्वीयेत्तर सेवेअंतर्गत प्रतिनियुक्तीने भरावयाच्या पदांची जाहिरात (Second Call) : सहाय्यक प्राध्यापक वर्ग-१ : ०५ पदे, कार्यालयीन अधीक्षक : ०१ पद, पदासाठी करावयाचा अर्जाचा नमूना, कर्तव्ये व जबाबदाऱ्या\nवाचा : शासन निर्णय ( सामान्य प्रशासन विभाग : दि. ११ मे २०१५)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/batamya/marathi-news-pm-narendra-modi-shirdi-affordable-housing-pmay-3552", "date_download": "2021-06-21T23:00:13Z", "digest": "sha1:HNACAGPPFU2EWOQPHBDBSRN3MMH2WQFK", "length": 16804, "nlines": 62, "source_domain": "www.saamtv.com", "title": "2022 साली बेघर परिवाराकडे स्वत:चं घर असेल - पंतप्रधान नरेंद्र मोदी", "raw_content": "\n2022 साली बेघर परिवाराकडे स्वत:चं घर असेल - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nशिर्डी: गरीब असो किंवा मध्यम परिवार असेल, त्यांना घर देण्यासाठी भाजप सरकारने प्रयत्न केले आहेत. प्रयत्न यापूर्वीही झाला, पण दुर्दव्याने त्यांचे लक्ष योग्य नव्हते. केवळ मतदार तयार करणे एव्हढेच त्यांचे उद्दीष्ट्य होते. कोणत्याही योजनेत राजनितीक स्वार्थ आला, की ती योजना मोडून पडते. हे पूर्वीच्या सरकारने दाखवून दिले. मी, गरीबांची सेवा करू शकलो, याचे समाधान आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना फटकारले.\nशिर्डीला मी नमन करतो. साईबाबांचे मंत्र आहे. सबका मालिक एक है. हे चार शब्द समाजाला एक करण्याचे सूत्र सांगतात. साईबाबा समाजाच्या सेवेचे काही मार्ग सांगितले. त्यांनी सांगितलेल्या मार्गाने साईबाबा ट्रस्ट निरंतर सेवा करीत आहे, याचे समाधान वाटते, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साईसंस्थानचे कौतुक केले.\nसाई शताब्दी समारोपाच्या निमित्ताने पंतप्रधान आज शिर्डीला आले होते. या वेळी ते बोलत होते. घरकुलांचे वाटप करून त्यांनी नागरिकांशी ई-संवाद साधला. मुख्य कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, 'आजही या धरतीवर अध्यात्म, विकासाशी संबंधित अनेक प्रकल्प सुरू झाले. साईंच्या चरणावर बसून गरीबांची सेवा करण्याची मोठी संधी आहे. सध्या साई नॉलेजपार्कमुळे विकास होतो आहे. 10 मेगावॅटच्या प्रकल्पाचे काम सुरू झाले. त्यासाठी संस्थानची मोठी भागिदारी आहे, हे प्रकल्प म्हणजेच दसऱ्याचे सर्वांत मोठे बक्षिस आहे.'\nपंतप्रधान म्हणाले, 'नवरात्रीपासून दसऱ्यापर्यंत देशातील नागरिक गाडी, टीव्हीसारख्या अनेक साहित्यांची खरेदी करतात. त्यामुळे घराघरांत आनंद आहे. राज्यातील अडीच लाख भाऊ-बहिणींसाठी जे आज घरे मिळाले, त्यांच्या घरातील आनंद हा गगणात न मावणार आहे. ते मी देऊ शकलो, याचा अभिमान आहे. मी गरीबांची सेवा करू शकलो, याचे मला समाधान वाटते. हीच माझ्यासाठी दसऱ्याची पूजा महत्त्वाची आहे. नवीन घरे आपल्या स्वप्नाला प्रोत्साहन देतील. गरीबांवर जिद्दीने तोंड देण्याचे हे पहिले पाऊल आहे. आपले घर गरीबांशी लढण्याशी ताकद देते. चांगल्या घरामुळे सन्मान वाटतो. स्वातंत्र्याला 75 वर्षे होतील, तोपर्य़ंत द��शातील सर्व बेघरांना घर मिळालेले असतील. याचा मोठा टप्पा आम्ही पार केला आहे.'\nगरीबांची सेवा करण्याचा भाव असल्याने काम केल्याने असे परिणाम दिसून येतात. पहिल्या सरकारला एक घर बनविण्यासाठी १८ महिने लागत होते. आमच्या सरकारने १२ महिन्यांत घर तयार करून दिले. आम्ही घरांचे आकारही मोठा केला. त्याबरोबरच ७० हजार रुपये वाढवून १ लाख २० हजार रुपयांचे अनुदान दिले. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही रक्कम थेट लाभार्थींच्या खात्यावर मिळते. तसेच दर्जेदारपणाकडेही अधिक लक्ष दिले जाते.\nगरीबांना मदत केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील खुशी मला नवीन कामाची उर्जा मिळते. मला सर्वांनी आशीर्वाद दिले, अशी सेवा आगामी काळात मिळावी. प्रत्येक घरात शाैचालये होण्यासाठीच्या योजना सुरू आहेत. महाराष्ट्रात ११ कोटी नागरिकांना धन्यवाद की त्यांनी चांगले काम करून घराघरांत शाैचालये बांधली. जन आरोग्य योजनेंतर्गंत महाराष्ट्रातील लाखो लोकांना या योजनेचा लाभ मिळाला. अजून महिनाही झाला नाही, तोच एक लाख लोकांनी याचा लाभ घेतला आहे. गरीबांचे ट्युमर हटविले, तर काहींचे ५० हजार ते ३ लाखांपर्यंतचे मेडिकल बील भरले. एव्हढी मोठी रक्कम गरीबांना खर्च करावी लागत असल्यानेच ते रुग्णालयापर्यंत जाऊ शकत नव्हते. आता त्यांच्यावर उपचार होत आहेत. या योजनेमुळे देशात आधुनिक मेडीकल इन्फास्ट्रक्चर मिळाले आहेत. हजारो नवीन रुग्णालये उभी राहत आहे. हे रुग्णालये रोजगार उपलब्धीही करून देत आहे.\nदुष्काळात विमा अनुदान मिळेल\nमहाराष्ट्रात यंदा पाऊस कमी झाला. मी आवाहन करतो, की पंतप्रधान विमा योजनेमुळे लवकरच सर्वांना नुकसान भरपाई मिळेल. महाराष्ट्र सरकार जो काही निर्णय घेईल, त्याला केंद्र सरकार मदत करेल. प्रधानमंत्री कृषी योजनेंतर्गंत महाराष्ट्रात अनेक प्रोजेक्टवर काम सुरू आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून चांगली कामे झाली. १६ हजार गावे दुष्काळमुक्त झाले. ९ हजार गावे लवकरच दुष्काळमुक्त होणार आहेत. शेती उत्पादन चांगले व्हावे, त्यातून लाभ चांगला मिळावा, यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे, असे मोदी म्हणाले.\nपर्यटन जोडण्यासाठी मोठी योजना\nशिर्डी, अजिंठा, वेरुळ अशा पर्यटकीय स्थळांना जोडण्यासाठी मोठी योजना घेवून आलो आहे. जगाशी जोडण्याचे काम सुरू आहे. शिर्डीत मागील वेळी राष्ट्रपती आले, त्या वेळी त्यांनी विमानतळ दिले. सध्या असलेल्या विमानसेवेत अजूनही वाढ केली जाणार आहे. त्यामुळे जगातील साईभक्त सहज शिर्डीला येवू शकतील. संत, महात्म्यांनी जी शिकवण दिली, ती कायम आचरणात आणावी. तोडणे सोपे असते, जोडणे अवघड असते. आपण समाज जोडू, असे ते म्हणाले. सबका साथ, सबका विकास हाच संकल्प घेतला अाहे. त्यामुळे सर्वांनी याच संदेशाला घेवून पुढे चालावे. साईबाबांनी जो मार्ग दाखविला, त्याच मार्गाने आपण पुढे जाऊ. मुख्यमंत्री फडणवीस व त्यांच्या टीमला मी शुभेच्छा देतो, त्यांनी विविध योजनांच्या माध्यमातून राज्यात चांगले काम केले.\nमोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्देः\n- शताब्दी वर्षात शिर्डीला येण्याची संधी मिळाली त्याचा मनापासून आनंद होतोय.\n- तुमच्या प्रेमामुळे मला नवी ऊर्जा मिळते.\n- साईसेवकांना मी मनापासून नमन करतो.\n- सबका मालिक एक साईबाबांचा मंत्र\n- साई समाजाचे होते, समाज साईंचा होता.\n- साईंनी समाजसेवेचे मार्ग दाखवले.\n- साईंनी दाखवलेल्या मार्गावर साई ट्रस्ट काम करतेय.\n- आजच्याच दिवशी साईबाबा इंग्लिशन मीडियम स्कूल, कन्या विद्यालयाचे भूमिपूजन होत आहे.\n- स्वच्छ उर्जेमध्ये साई ट्रस्टची महत्वाची भूमिका.\n- घर देण्याचे प्रयत्न यापूर्वी सुद्धा झाले पण गरीबांना घर देऊन त्यांना सशक्त करण्याऐवजी एका कुटुंबाचे हित संभाळण्यात रस होता. वोट बँक तयार करण्याचा उद्देश होता.\n- काँग्रेसचे नाव न घेता मोदींची टीका.\n- याआधीच्या सरकारने पहिल्या चारवर्षात फक्त 25 लाख घरे बांधली\n- मागच्या चारवर्षात भाजपा नेतृत्वाखालील सरकारने 1 कोटी 25 लाख घरे बांधली.\n- काँग्रेसचे सरकार असते तर 1 कोटी 25 लाख घरे बांधायला 20 वर्ष लागली असती.\n- मी, गरीबांची सेवा करू शकलो, याचे समाधानः मोदी\n- आयुषमान भारत योजनेचा 1 लाख लोकांनी लाभ घेतला.\n- महाराष्ट्र सरकारने जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून जलसंकटावर मात करण्याचा प्रयत्न केला.\n- या योजनेमुळे राज्यातील 16 हजार गावे दुष्काळ मुक्त झाली, आणखी 9 हजार गावे दुष्काळ मुक्तीच्या मार्गावर आहेत.\n- दुष्काळात महाराष्ट्राला पूर्ण साथ देऊ.\n- पंतप्रधान विमा योजनेतून मदत करु.\n- आयुष्यमान भारत योजनेतून नवीन हॉस्पिटल सुरु होतील.\n- महाराष्ट्राने सामाजिक समरसता शिकवली.\n- महाराष्ट्रातील संतांनी समानतेचा मार्ग दाखवला.\n- नवीन घरे तुमच्या आकांक्षाना नवीन आयाम देतील.\n- 2022 साली बेघर परिवाराकडे स्वत:चे घर असेल हेच लक्ष्य ठेऊन काम करतोय.\n- लाभार्थ्यांनी मोदींना नंदूरबारला येण्याचे निमंत्रण दिले\n- मोदींनी यावेळी त्यांची नंदूरबारमधील चौधरी चायची आठवण सांगितली\n- घरासाठी तुम्हाला लाच द्यावी लागली नाही याचे समाधान\n- दलालाची साखळी संपत चालली असल्यामुळे त्यामुळे ते त्रस्त आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://covid-gyan.in/mr/author/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF-%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A5%80", "date_download": "2021-06-21T22:17:57Z", "digest": "sha1:HZ3JFE2XOXPR33X7L3CGW2H6WLDOMKOW", "length": 6389, "nlines": 308, "source_domain": "covid-gyan.in", "title": "संपादन: विजय ज्ञा. लाळे, किशोर कुलकर्णी | COVID Gyan", "raw_content": "\nस्वतः करून बघा/ शिकवणी\nसेवा आणि मदतकेंद्रांची माहिती\nसंपादन: विजय ज्ञा. लाळे, किशोर कुलकर्णी\nसंपादन: विजय ज्ञा. लाळे, किशोर कुलकर्णी\nकोविड-19 च्या प्रसारावर नियंत्रण ठेवण्यासाठी डिजिटल संपर्क यंत्रणेचा वापर\nयुनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड येथील संशोधकांनी सार्स-कोवी-2 या विषाणूचा प्रसार ज्या चार मार्गांनी होतो त्यांची तुलना केली आहे. तसेच या प्रसारावर ताबा मिळविण्यासाठी प्रत्येक बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना शोधण्यासाठी डिजीटल संपर्क पद्धतीवर आधारित मोबाइल ॲप अधिक प्रभावी ठरू शकते, असे सुचविले आहे.\nकोविड-19 च्या प्रसारावर नियंत्रण ठेवण्यासाठी डिजिटल संपर्क यंत्रणेचा वापर\nयुनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड येथील संशोधकांनी सार्स-कोवी-2 या विषाणूचा प्रसार ज्या चार मार्गांनी होतो त्यांची तुलना केली आहे. तसेच या प्रसारावर ताबा मिळविण्यासाठी प्रत्येक बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना शोधण्यासाठी डिजीटल संपर्क पद्धतीवर आधारित मोबाइल ॲप अधिक प्रभावी ठरू शकते, असे सुचविले आहे.\nघंटाघरातील वटवाघळे: मित्र की शत्रू\nया लेखात वटवाघळे आणि आपण त्यांची काळजी का घ्यायला हवी याबाबत लेखकांनी एक संतुलित आढावा घेतला आहे. आपल्या परिसंस्थेमध्ये परागीभवन, कीटकनियंत्रण या कार्यांत वटवाघळे कोणती भूमिका बजावतात आणि विषाणूंना आश्रय कसे देतात याची चर्चा केलेली आहे.\nघंटाघरातील वटवाघळे: मित्र की शत्रू\nया लेखात वटवाघळे आणि आपण त्यांची काळजी का घ्यायला हवी याबाबत लेखकांनी एक संतुलित आढावा घेतला आहे. आप��्या परिसंस्थेमध्ये परागीभवन, कीटकनियंत्रण या कार्यांत वटवाघळे कोणती भूमिका बजावतात आणि विषाणूंना आश्रय कसे देतात याची चर्चा केलेली आहे.\nCC BY-NC-SA 4.0 च्या परवाना अंतर्गत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-arrest-the-pm-orders-pakistan-supreme-court-4149124-NOR.html", "date_download": "2021-06-21T22:51:17Z", "digest": "sha1:NDSALRLCN7XCCSSYYKWDM7L2AY5X447E", "length": 7751, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Arrest The PM, Orders Pakistan Supreme Court | पाकिस्तान पंतप्रधानांच्या अटकेचे आदेश, सरकार संकटात - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपाकिस्तान पंतप्रधानांच्या अटकेचे आदेश, सरकार संकटात\nइस्लामाबाद - पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी पाकिस्तानचे पंतप्रधान राजा परवेज अश्रफ यांच्या अटकेचे आदेश दिले आहेत. रेंटल पॉवर खटल्याच्या सुनावणी दरम्यान पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधानांसह सर्व आरोपींच्या अटकेचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे पाकिस्तान सरकारचे अनेक माजी मंत्री तुरुंगाच्या आत दिसणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने २४ तासांच्या आत त्यांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचे पालन कसे करायचे, असा पेच पाकिस्तान सरकार समोर निर्माण झाला आहे. रेंटल पॉवर प्रकरणात १६ जणांवर आरोप ठेवण्यात आले आहेत.\nसर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे पाकिस्तानमध्ये मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, आज सरकारच्या बर्खास्तीसाठी मौलवी डॉ. ताहिर उल कादरी यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेला लाँग मार्च इस्लामाबादमध्ये आला आहे. या मार्चला पाकिस्तानमध्ये जोरदार समर्थन मिळत आहे.\nराजा परवेझ अश्रफ एक महिन्यांपूर्वीच पंतप्रधानपदी विराजमान झाले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यांची राजकीय कारकीर्द अडचणीत आली असून त्यांची खुर्चीही धोक्यात आली आहे. त्यांना पंतप्रधानपदही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळेच मिळाले होते. गेल्या वर्षी मे मध्ये तत्कालीन पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांना सर्वोच्च न्यायालयाने अपात्र ठरविले होते. त्यानंतर पंतप्रधानपदाची खुर्ची राजा परवेझ अश्रफ यांना मिळाली होती.\nकाय आहे रेंटल पॉवर प्रकरण \nपाकिस्तानचे पंतप्रधान राजा परवेझ अश्रफ यांना रेंटल पॉवर प्रकरणात अटक करण्याचे आदेश तेथील सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. पाकि��्तानमधील पॉवर सेक्टरमधील एका मोठ्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात त्यांना अटक करण्याचे आदेश दिले गेले आहेत.\nया प्रकरणाची सुनावणी पाकिस्तानचे सर न्यायाधीश इफ्तिखार चौधरी आणि जस्टिस खिलजी आरिफ हुसैन यांच्या पीठासमोर करण्यात आली. १४ डिसेंबर २०११ रोजी या प्रकरणाचा निकाल राखीव ठेवण्यात आला होता.\nपाकिस्तानच्या आघाडी सरकारचे मंत्री मख्दूम सैय्यद फैसल सालेह ह्यात यांनी या प्रकरणी याचिका दाखल केली होती. त्यांचा आरोप होता की, रेंटल पॉवर प्रोजेक्टमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे. त्यांचे म्हणणे होते की, मी हे प्रकरण पाकिस्तानच्या संसदेसह अनेक व्यासपीठांवर हा प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न केला मात्र, कोणीही त्याकडे लक्ष दिले नाही. त्यानंतर सैय्यद फैसल हे सर्वोच्च न्यायालयात गेले. त्यांनी २६ सप्टेंबर २००९ रोजी राजा अश्रफ यांच्यासह इतर मंत्र्यांविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.\nमार्च २०१२ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले होते की, रेंटल पॉवर प्रोजेक्टमध्ये पारदर्शकता नव्हती. सर्वोच्च न्यायालयाने सर्व प्रोजेक्ट रद्द करण्याचाही आदेश दिला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-next-two-years-decreases-electricity-rate-not-necessary-separate-decision-4507899-NOR.html", "date_download": "2021-06-21T21:55:33Z", "digest": "sha1:L3R6DEKNO5XW5G5ASFSHC5CJDHALKTDF", "length": 7621, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Next Two Years decreases electricity rate, not necessary separate decision | मुंबईतील वाढीव वीजदर पुढील दोन वर्षात होणार कमी, राज्याला वेगळा निर्णय घेण्‍याची गरज नाही - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमुंबईतील वाढीव वीजदर पुढील दोन वर्षात होणार कमी, राज्याला वेगळा निर्णय घेण्‍याची गरज नाही\nमुंबई - मुंबईतील रिलायन्स पुरवठा करत असलेल्या विजेचे दर ग्राहकांना शॉक देणारे आहेत. याविरोधात मुंबईकरांमध्ये प्रचंड असंतोष आहे. दिल्लीतील केजरीवाल सरकारचा धसका घेऊन निवडणुकांच्या तोंडावर वीजदर कमी करण्याचा खटाटोप करत मुंबईकरांना खुश करण्यासाठी सत्ताधारी कॉँग्रेसचे खासदार संजय निरूपम, प्रिया दत्त यांनी बनवाबनवी केल्याचे समोर आले आहे. राज्य वीज नियामक आयोगाच्या नियमांनुसार पुढील दोन वर्षात हे वाढीव दर आपोआपच कमी होणार आहेत. त्यामुळे वीजदर कमी करण्यासाठी राज्य सरकारला वेगळा निर्णय घेण��याची गरज नसल्याचे आयोगाने दिलेल्या आदेशावरून स्पष्ट होते.\nमुंबईत रिलायन्स सध्या 7.98 रूपयांनी प्रतियुनिट वीज देत असून ती 2014-15 साली 7.04 रूपये, तर 2015-16 मध्ये 6.23 प्रतियुनिटने मिळणार आहे. 2006 ते 2012 या दरम्यानची संचित तोट्याची वसुली 2013 ला संपत आहे. तसेच रिलायन्स अल्प मुदतीत करत असलेली वीज खरेदी आता दीर्घ मुदतीमध्ये करणार असल्याने आपसूकच दर कमी होणार आहेत. या दोन मुख्य कारणांची दखल घेत राज्य विद्युत नियामक आयोगाने 22 ऑगस्ट 2013 रोजी पुढील तीन वर्षांसाठी मुंबईत वीजेचे दर कपातीचा आदेश निर्गमित केला आहे. त्यामुळे 1 एप्रिल 2014 पासून कमी झालेले वीज बिल ग्राहकांच्या घरी येणार असून त्यात या वर्षाकरिता प्रतियुनीट 18 पैशांची सुट मिळेल. तर त्यानंतरच्या वर्षासाठी 81 पैशांची सवलत मिळणार आहे.\nनिरुपम यांचे नाटक : दर आपोआपच कमी होणार याची राज्य सरकार तसेच काँगे्रसचे खासदार निरूपम व दत्त यांना कल्पना असावी. त्यामुळे निरूपम यांनी वीजदर कमी करण्याचे अधिकार राज्य सरकार यांनाच असताना अधिकार नसलेल्या रिलायन्स कंपनीसमोर उपोषणाचे नाटक केले. खरे तर रिलायन्सच्या वाढलेल्या दरांविरोधात काँग्रेसच्या दोन्ही खासदारांना गेली चार वर्षे आंदोलन करण्याची आठवण झाली नाही. मात्र येत्या काही दिवसांत दर कमी होणार हे डोळ्यासमोर ठेवून लोकसभा निवडणुकांत राजकीय लाभ लाटण्यासाठी त्यांची ही स्टंटबाजी होती, हेच यावरून स्पष्ट होते.\nदर कपातीच्या नावाखाली राज्यातील जनतेचीही दिशाभूल\nदिल्लीतील ‘आप’ सरकारने विजेचे दर निम्म्याने कमी करताच आघाडी सरकारनेही मुंबई वगळून राज्यभर महावितरणचे वीज दर 20 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळीही अशीच स्टंटबाजी करण्यात आली होती. सप्टेंबर 2013 ते फेबु्रवारी 2014 या सहा महिन्यात अतिरिक्त वीज आकार भरल्यानंतर मार्च 2014 पासून पुन मुळ दरानेच बिले येणार होती. तो मुळ दर हाच सवलतीचा दर म्हणून जाहीर करून राज्य सरकारने जनतेची दिशाभूल केली. आताही मुंबईतील वीज दराच्या बाबतीतही राज्य सरकार याच उक्तीचा अवलंब करणार असल्याचे दिसत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-requests-to-shivsena-chief-ministers-for-debt-waiver-5692467-PHO.html", "date_download": "2021-06-21T23:35:54Z", "digest": "sha1:ZZI4X6K5DC6TO6IJTBLZYSS4KNNRNNNE", "length": 8189, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Requests to Shivsena Chief Ministers for debt waiver | कर्जम��फीची माहिती देताना कदम, रावतेंची वेगळी चूल; मुख्यमंत्र्यांना निवेदन - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकर्जमाफीची माहिती देताना कदम, रावतेंची वेगळी चूल; मुख्यमंत्र्यांना निवेदन\nमुंबई- शिवसेनेने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची अंमलबजावणी दसऱ्यापूर्वी व्हावी यासाठी सोमवारपासून पुन्हा एकदा आंदोलन सुरू केले. राज्यभरात मोर्चे काढण्यासोबतच शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांनाही निवेदन दिले. मात्र, मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या भेटीची माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम आणि परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी वेगवेगळी देऊन शिवसेनेत आलबेल नसल्याचे दाखवून दिले. दरम्यान, कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी सोमवारी शिवसैनिकांनी राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केले.\nसोमवारी दुपारी शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांनी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांना निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देणारी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राज्य सरकारने २८ जून रोजी जाहीर केली याला आता ७४ दिवस उलटले आहेत. या अडीच महिन्यांच्या काळात कर्जमाफीचा लाभ न मिळाल्याने शेतकरी नाराज आहे. खरीप हंगामासाठी बँकांनी कर्ज दिलेले नाही. ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेतील अडचणींमुळे अनेक शेतकरी अर्ज भरण्यापासून वंचित आहेत. खरीप हंगामात कर्ज न मिळाल्याने शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागले. निदान रब्बीत तरी शेतकऱ्यांना अडचण येऊ नये म्हणून कर्जमाफीची अंमलबजावणी त्वरित करून नवरात्रीत तरी शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला तर रब्बी हंगामासाठी शेतकरी पेरते होतील. त्यामुळे १ ऑक्टोबरऐवजी २१ सप्टेंबरपासूनच शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ द्यावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.\nमुख्यमंत्र्यांना भेटून आल्यानंतर रामदास कदम यांनी त्यांच्या दालनात पत्रकार परिषद घेत माहिती दिली. या वेळी त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे, दादा भुसे हे मंत्री उपस्थित होते. रामदास कदम म्हणाले, कर्जमाफीची घोषणा होऊन ३ महिने झाले तरी शेतकरी आत्महत्या होत आहेत. कर्जमाफीची अंमलबजावणी तत्काळ झाली पाहिजे ही मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली. दि��ाळीपर्यंत न थांबता कर्जमाफीचे पैसे नवरात्रीत जमा झाले तर काही आत्महत्या थांबतील. मुख्यमंत्र्यांनी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पैसे जमा होतील, असे आश्वासन दिले आहे.\nरब्बीला कर्ज उपलब्ध व्हावे- दिवाकर रावते\nदुसरीकडे दिवाकर रावते यांनीही त्यांच्या दालनात पत्रकारांना मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या भेटीची माहिती दिली. दिवाकर रावते म्हणाले, खरिपाचा हंगाम गेला. त्यामुळे रब्बीच्या हंगामाला तरी शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध व्हावे असे आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितले. दसऱ्यापर्यंत सर्व शेतकरी कर्जमुक्त झाले पाहिजेत, अशी आग्रही मागणी आम्ही केली असून मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दाखवली आहे. दोन मंत्र्यांनी एकाच विषयावर प्रतिक्रिया दिल्याने शिवसेनेत नक्की काय चालले आहे, असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जाऊ लागला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-WC-NWC-this-australian-batsman-to-miss-practice-match-against-india-president-xi-5692292-PHO.html", "date_download": "2021-06-21T22:22:35Z", "digest": "sha1:S7B3DRT42CPDSLFPC7DJ5SSMO6CDK2YV", "length": 2915, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "This Australian Batsman To Miss Practice Match Against India President XI | भारत-ऑस्ट्रेलिया सिरीजच्या ऐनवेळी ऑस्ट्रेलियाला झटका, हा स्टार क्रिकेटर खेळणार नाही - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nभारत-ऑस्ट्रेलिया सिरीजच्या ऐनवेळी ऑस्ट्रेलियाला झटका, हा स्टार क्रिकेटर खेळणार नाही\nएरॉन फिंच गेल्या 6 महिन्यांपासून दुखापतींना सामोरे जात आहे.\nस्पोर्ट्स डेस्क - टीम इंडिया विरोधात सिरीज सुरू करण्यापूर्वीच ऑस्ट्रेलियन संघाला दणका बसला आहे. 12 सप्टेंबर रोजी होणाऱ्या पहिल्या मॅचच्या ऐनवेळी त्यांचा स्टार बॅट्समन एरॉन फिंच जखमी झाला आहे. जखमी असल्याने तो मॅच खेळू शकणार नाही. त्याला आधीच मॅचमधून बाहेर करण्यात आले आहे. फिंचच्या पायाला दुखापत झाली आहे.\nपुढील स्लाइड्सवर पाहा... हे क्रिकेटर सुद्धा खेळणार नाहीत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathwadasathi.com/shiv-sena-expressed-deep-sorrow-over-the-incident-of-suicide/", "date_download": "2021-06-21T23:08:44Z", "digest": "sha1:QF3MNUIYIDICW6M32B5GNKYUCAH65KH7", "length": 8757, "nlines": 185, "source_domain": "marathwadasathi.com", "title": "आत्महत्येच्या घटनेबद्दल शिवसेनेनं तीव्र दु:ख व्यक्त केलं.. - Marathwada Sathi", "raw_content": "\nHome मराठवाडा आत्महत्येच्या घटनेबद्दल शिवसेनेनं तीव्र दु:ख व्यक्त केलं..\nआ��्महत्येच्या घटनेबद्दल शिवसेनेनं तीव्र दु:ख व्यक्त केलं..\nमुंबई : सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्येच्या घटनेबद्दल शिवसेनेनं तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. ‘केवळ आमटे कुटुंबासाठीच नाही, तर अवघ्या महाराष्ट्रासाठी ही घटना दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. हजारो कुटुंबांच्या जीवनात ‘आनंदवन’ फुलविणाऱ्या, त्यांच्या जखमा भरून काढणाऱ्या आमटे कुटुंबातच हे अघटित का घडावे,’ अशी खंत शिवसेनेनं व्यक्त केली आहे.आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या सीईओ व ज्येष्ठ समाजसेवक दिवंगत बाबा आमटे यांची नात शीतल आमटे यांनी काल विषारी इंजेक्शन टोचून घेऊन आत्महत्या केली. नैराश्येतून त्यांनी हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. मात्र, या घटनेनं राज्यातील सामाजिक वर्तुळ हादरून गेलं आहे. शिवसेनेनंही ‘सामना’च्या अग्रलेखातून या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. ‘हे संकट पेलण्याची ताकद परमेश्वर आमटे कुटुंबाला देवो,’ अशी प्रार्थनाही शिवसेनेनं केली आहे.\nPrevious articleअभिजीत बिचुकले यांचे नाव मतदार यादीतून ‘गायब’…\nNext articleआदित्यने शेअर केले लग्नाचे फोटोज आणि व्हिडीओज ;मंदिरात केले लग्न…\nशरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात दिल्लीत बैठक; राजकीय वर्तुळात चर्चा\nकुठे टू-व्हिलरची अंत्ययात्रा, तर कुठे हेल्मेट घालून घोड्यावरुन रपेट ; इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक\nमहाराष्ट्र अनलॉक ; सोमवारपासून पाच टप्प्यात अंमलबजावणी\nवाळूजमधील प्लास्टिक कंपनी आगीत खाक\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nमाणिकचंद पहाडे लॉ कॉलेजच्यावतीने संविधान दिन साजरा\nअनाथ- निराधार मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील - कविता वाघ\nशिशुंचा आहार कसा असावा यावर डॉ अभिजित देशमुख यांचे मार्गदर्शन\nशेतकरी हिंसाचाराची केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल\nबाळ बोठेचा जामीन ‘नामंजूर’…\nमतदार कार्डही होणार डिजिटल…\nगुरु रंधावा आणि संजना संघीचे “मेहेंदी वाले हाथ “गाणे रिलीज\nशरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात दिल्लीत बैठक; राजकीय वर्तुळात चर्चा\n कोरोनाची लस घेतल्यानंतर शरीराचे झाले चुंबक \nऔरंगाबादकरांच्या सेवेत स्मार्ट सिटी बस पुन्हा धावणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5/", "date_download": "2021-06-21T23:06:35Z", "digest": "sha1:4654ERTGAEFXIBQZI26XYYTMLNV5A4T3", "length": 5723, "nlines": 82, "source_domain": "mpcnews.in", "title": "पिंपरीगाव Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri : पूर्ववैमनस्यातून पिंपरीत दोन गटात तुंबळ राडा\nएमपीसी न्यूज - जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये दोनजण जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी (दि. 24) रात्री साडेअकराच्या सुमारास पिंपरीगाव येथे घडली. राहुल टोनपे आणि त्याचा एक साथीदार अशी जखमी झालेल्यांची…\nPimpri : पैशाच्या वादातून मुलाच्या मित्राकडून महिलेचा विनयभंग\nएमपीसी न्यूज - पैशाच्या वादातून मुलाच्या मित्राने महिलेचा विनयभंग केला. तसेच कारची तोडफोड केली. ही घटना पिंपरीगाव येथे मंगळवारी (दि. 22) सायंकाळी घडली.दिगंबर ज्ञानोबा कुदळे (वय 29), नितीन क्षीरसागर (दोघेही रा. जगदंबा स्वीटजवळ,…\nPimpri : पिंपरीगावातील म्हाडाचा प्रकल्प आयुक्तांनी बंद करावा – नगरसेवक बाबू नायर\nएमपीसी न्यूज - म्हाडाने मोरवाडी येथील गृह प्रकल्पातील मोकळी जागा 15 वर्षांपासून विकसित केली नाही. तसेच महापालिककडे देखील जागा हस्तांतरित केली नाही. असे असताना बांधकाम परवानगी विभागाने पुर्णात्वाचा दाखला दिला आहे. मोकळी जागा दिली नसल्याने…\nPimpri : नागपंचमीनिमित्त पिंपरीगावात मेहंदी कार्यक्रम\nएमपीसी न्यूज - पिंपरीगाव येथील नगरसेविका उषा वाघेरे अंतर्गत नागंपंचमीनिमित्त सर्व महिला बचत गट व पु. ना. गाडगीळ आणि सन्सतर्फे मेहंदी कार्यक्रम घेण्यात आला. या स्पर्धेत धनश्री मनोज हेंद्रे हे गेली १६ वर्षे मेहंदी आर्टिस्ट म्हणून काम…\nPimpri News: स्थायी समितीचे माजी अध्यक्ष, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सुरेश सोनवणे यांचे निधन\nSangvi Crime News : रावण गँगकडून हल्ला झाल्यास प्रतिउत्तर देण्यासाठी तडीपार गुंडाने आणली दोन पिस्तूल\nMaval Corona News : दिवसभरात 60 नवे रुग्ण तर 55 जणांना डिस्चार्ज\nPune Crime News : आकर्षक परतावा आणि भिशीच्या नावाखाली गुंतवणूक करण्यास भाग पाडून तीन कोटी 60 लाख रुपयांची फसवणूक…\nPune News : ऐन पावसाळ्यात पुण्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर\nMaval News : मावळातील विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणार 35 टक्के फी सवलत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/govt-removes-plasma-therapy-as-treatment-for-covid-19-among-adults/", "date_download": "2021-06-21T21:35:56Z", "digest": "sha1:ZYOUTG62E7AUEFRUIXMITVL6BQ3E6DYK", "length": 14084, "nlines": 158, "source_domain": "policenama.com", "title": "...म्हणून कोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपीला वगळलं, जाणून घ्या कशा वाढत होत्या", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून प्रसिद्ध बिल्डर अमित लुंकडला…\nशिवसेनेचा भाजपच्या बालेकिल्ल्यात सर्जिकल स्ट्राईक, 10 नगरसेवक शिवबंधन बांधणार\nपुणे विद्यापीठात यंदाच्या शैक्षणिक वर्षात योगा हा नवा अभ्यासक्रम सुरु\n…म्हणून कोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपीला वगळलं, जाणून घ्या कशा वाढत होत्या अडचणी\n…म्हणून कोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपीला वगळलं, जाणून घ्या कशा वाढत होत्या अडचणी\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाच्या संकटादरम्यान सतत सरकारी गाईडलाईन सुद्धा बदलत आहेत. व्हॅक्सीनेशनचा दुसरा डोस किती दिवसानंतर दिला पाहिजे, यावरून निर्माण झालेला वाद संपला नसतानाच आता प्लाझ्मा थेरेपीबाबत नवीन संशोधन समोर आले आहे. केंद्र सरकारने प्लाझ्मा थेरेपीला कोविड ट्रीटमेंट प्रोटोकॉलमधून हटवले आहे. लोक प्लाझ्मा थेरेपीने आपल्या रूग्णाचा जीव वाचवण्याची धडपड करत असताना नॅशनल टास्क फोर्सच्या मीटिंगमध्ये सांगण्यात आले की, प्लाझ्मा थेरेपीने फायदा होत नाही.\nविशेष म्हणजे काही वैद्यकीय तज्ज्ञांनी आणि शास्त्रज्ञांनी सुद्धा मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजयराघवन यांना यापूर्वीच देशात कोविड-19 उपचारासाठी प्लाझ्मा थेरेपीचा वापर तर्कहीन असल्याचे आणि अवैज्ञानिक वापर ठरवत सावध केले होते. मात्र, त्यावेळी याकडे दुर्लक्ष करण्यात आले.\nआतापर्यंतच्या गाईडलाईननुसार, कोरोनाची सुरूवात झाल्यानंतर सात दिवसांच्या आत प्लाझ्मा थेरेपी वापरण्यास परवानगी होती.\nका झाली हटवण्याची मागणी\nआयसीएमआरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. समीरन पांडा यांनी सांगितले की, बीजेएममध्ये छापलेल्या आकड्यांवरून हे समोर आले की, प्लाझ्मा थेरेपीचा कोणताही फायदा नाही. प्लाझ्मा थेरेपी महागडी आहे आणि यामुळे पॅनिक क्रिएट होत आहे. यामुळे हेल्थकेयर सिस्टमवर भार वाढत आहे. तसेच यामुळे रूग्णांना मदत होत नाही. डोनरच्या प्लाझ्माची गुणवत्ता प्रत्येकवेळी ठरवता येत नाही. प्लाझ्माची अँटीबॉडीज योग्य संख्येत असणे आवश्यक असते.\nकाय आहे प्ला��्मा थेरेपी\nप्लाझ्मा थेरेपीमध्ये कोविड-19 ने बरे झालेल्या रूग्णांच्या रक्तातील अँटीबॉडी गंभीर रुग्णांना दिली जाते. न्यूज रिपोर्टनुसार तज्ज्ञांनुसार 11,588 रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपीची चाचणी केल्यानंतर आढळले की, यामुळे रूग्णाचा मृत्यू आणि हॉस्पिटलमधून डिस्चार्ज होण्याच्या प्रमाणात कोणताही फरक पडत नाही.\nआतापर्यंत राज्य सरकारे केंद्र सरकारच्या कोविड ट्रीटमेंट प्रोटोकॉलच्या आधारावर लोकांना प्लाझ्मा डोनेट करण्याचे आवाहन करत होती. अनेक राज्य सरकारांनी तर आपल्या शहरातून प्लाझ्मा बँक सुद्धा सुरू केल्या आहेत. इतकेच नव्हे, आपल्या माणसांचा जीव वाचवण्यासाठी लोक आपला प्लाझ्मा डोनेट करण्यासाठी समोर येत होते, परंतु आता यास व्यर्थ म्हटले जात आहे. प्रश्न असा उपस्थित होतो की, केंद्र सरकारकडून लोकांना प्लाझ्माबाबत खोटी आशा दाखवली जात होती का\nPune : सेवानिवृत्त पोलिसाच्या शेतातील विहिरीतून जबरदस्तीने पाणीचोरी; मंगलदास बांदल यांच्यासह त्यांच्या भावाविरोधात शिक्रापुर पोलीस ठाण्यात FIR\nनवीन IPL संघांबाबत BCCI चा मोठा निर्णय, काही महिन्यांसाठी पुढे ढकलल्या निविदा\nIndia VS New Zealand Final | पूनम पांडेने पुन्हा केलं मोठं…\narrested TV actresses | चोरीच्या प्रकरणात 2 अभिनेत्रींना…\nWorld Music Day 2021 | वर्ल्ड म्युसिक डे ला राजीव रुईयाने…\nNeena Gupta | नीना गुप्ताच्या प्रेग्नंसीदरम्यान जेव्हा…\nRamayan Serial | ‘रामायण’मधील ’सुमंत’चे निधन;…\n शिवसेनेचा राज ठाकरेंवर पलटवार; म्हणाले…\nCoronavirus in Pune | पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 266…\nशिवसेनेचा भाजपच्या बालेकिल्ल्यात सर्जिकल स्ट्राईक, 10…\nKiss करण्याने होऊ शकतात ‘हे’ 5 गंभीर आजार, जाणून…\nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून…\nपेट्रोल-डिझेलने नव्हे, आता ‘या’ इंधनावर धावणार…\nशिवसेनेचा भाजपच्या बालेकिल्ल्यात सर्जिकल स्ट्राईक, 10…\nAmarnath Yatra Canceled | अमरनाथ यात्रा कोरोना महामारीमुळे…\nपुणे विद्यापीठात यंदाच्या शैक्षणिक वर्षात योगा हा नवा…\nPune Crime News | 11 नागरिकांची तब्बल 3 कोटी 59 लाख रुपयांची…\nमहाराष्ट्राचा ‘दशरथ मांझी’ : 22 दिवसात खोदली 20 फुटांची…\nBank Privatisation | मोदी सरकारचा मोठा निर्णय, देशातील…\npune municipal corporation | पुणे महापालिकेच्या निवडणूक…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून प्रसिद्ध बिल्डर अमित…\nजबरी चोरी करणाऱ्या आरोपींना रांजणगाव एमआयडीसी पोलीसाकडून अटक; धारदार…\nजगभरातील लोकांसाठी M-Yoga App ची PM नरेंद्र मोदी यांची घोषणा \nकामगारांना मोठा दिलासा मिळणार 30 दिवसांच्या आत द्यावी लागेल भरपाई;…\nNationalist Congress Party Pune | राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष व माजी…\nGold Price Today | 1600 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, जाणून घ्या आजचा दर\n समलैंगिक मुलीमुळे त्रस्त झाली होती आई, जबरदस्तीने दिले स्पर्मचे इंजेक्शन\nशिवसेनेचा भाजपच्या बालेकिल्ल्यात सर्जिकल स्ट्राईक, 10 नगरसेवक शिवबंधन बांधणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/rayat-shikshan-sanstha-dipastambh-in-the-field-of-education-divisional-officer-kisan-ratnaparkhi/", "date_download": "2021-06-21T21:30:50Z", "digest": "sha1:52MHEKUC2OHGKEIV3544TJ3N77ROKYZD", "length": 12003, "nlines": 153, "source_domain": "policenama.com", "title": "Pune : रयत शिक्षण संस्था शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ - विभागीय अधिकारी किसन रत्नपारखी - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून प्रसिद्ध बिल्डर अमित लुंकडला…\nशिवसेनेचा भाजपच्या बालेकिल्ल्यात सर्जिकल स्ट्राईक, 10 नगरसेवक शिवबंधन बांधणार\nपुणे विद्यापीठात यंदाच्या शैक्षणिक वर्षात योगा हा नवा अभ्यासक्रम सुरु\nPune : रयत शिक्षण संस्था शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ – विभागीय अधिकारी किसन रत्नपारखी\nPune : रयत शिक्षण संस्था शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ – विभागीय अधिकारी किसन रत्नपारखी\nपुणे : रयत शिक्षण संस्था आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था असून, शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ बनून तेवत आहे. ज्ञान, विज्ञान- संगणक आणि तंत्रज्ञान अशा सर्व क्षेत्रात विद्यार्थी घडवत आहे. बहुजनांना शिक्षण मिळावे म्हणून डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. संस्थेला शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. कोरोना महामारीमुळे शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शिक्षणच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहे, त्यामुळे पालक-विद्यार्थ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे, असे रयत शिक्षण संस्थेचे विभागीय अधिकारी किसन रत्नपारखी यांनी सांगितले.\nरयत शिक्षण संस्थेच्या साधना विद्यालयामधील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याला रत्नपारखी व साधना विद्यालयाचे प्राचार्य विजय शितोळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी रयत बँकेचे उपाध्यक्ष लालासाहेब खलाटे, कन्या विद्यालयाच्या प्राचार्या सुजाता कालेकर, मुख्याध्यापिका लक्ष्मी आहेर, तमन्ना सय्यद, झीनत सय्यद, मुख्याध्यापक शिवाजी भाडळे, हरिभाऊ खेत्रे, आदिनाथ पिसे, प्रतिभा कुंभार, पांडुरंग गाडेकर, मारूती शिंदे, सुभाष चव्हाण उपस्थित होते.\nप्राचार्य शितोळे म्हणाले की, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केल्यामुळे बहुजनांना शिक्षण मिळाले. अण्णा खऱ्या अर्थाने आधुनिक ज्ञानभगीरथ आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.\nPune : कोरोना लसीकरणासाठी होतोय हॅकरचा वापर\nबार्शीच्या मातृभूमी प्रतिष्ठानची आणखी एक ‘जादूची झप्पी’ आता ऑक्सिजन सिलेंडर बँक\nRamayan Serial | ‘रामायण’मधील ’सुमंत’चे निधन;…\nIndia VS New Zealand Final | पूनम पांडेने पुन्हा केलं मोठं…\nNeena Gupta | नीना गुप्ताच्या प्रेग्नंसीदरम्यान जेव्हा…\nActor Chetan Hansraj | … म्हणून प्रसिद्ध अभिनेता चेतन…\nWorld Music Day 2021 | वर्ल्ड म्युसिक डे ला राजीव रुईयाने…\nPune News | बंदुकीच्या धाकाने अपहरण करुन पेट्रोल टाकून जीवंत…\nकामगारांना मोठा दिलासा मिळणार 30 दिवसांच्या आत द्यावी…\n एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या करून त्यानं…\nप्रदीप शर्मा यांच्या अडचणी वाढणार \nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून…\nपेट्रोल-डिझेलने नव्हे, आता ‘या’ इंधनावर धावणार…\nशिवसेनेचा भाजपच्या बालेकिल्ल्यात सर्जिकल स्ट्राईक, 10…\nAmarnath Yatra Canceled | अमरनाथ यात्रा कोरोना महामारीमुळे…\nपुणे विद्यापीठात यंदाच्या शैक्षणिक वर्षात योगा हा नवा…\nPune Crime News | 11 नागरिकांची तब्बल 3 कोटी 59 लाख रुपयांची…\nमहाराष्ट्राचा ‘दशरथ मांझी’ : 22 दिवसात खोदली 20 फुटांची…\nBank Privatisation | मोदी सरकारचा मोठा निर्णय, देशातील…\npune municipal corporation | पुणे महापालिकेच्या निवडणूक…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून प्रसिद्ध बिल्डर अमित…\nCoronavirus in Pune | पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 266 नवे…\nचार धाम यात्रा प्र���ल्पातील नुकताच बांधलेला रस्ता पावसाने झाला खराब\nGreen Fungus | कोरोनातून रिकव्हर होत असलेल्या रुग्णांना ग्रीन फंगसचा…\n शिवसेनेचा राज ठाकरेंवर पलटवार; म्हणाले –…\nMaratha Reservation | मराठा आरक्षण आंदोलनाला १५ आमदारांचा पाठिंबा; कोल्हापूरनंतर नाशिकला होत आहे दुसरे मुक आंदोलन\nप्रताप सरनाईकांच्या लेटरबॉम्बनंतर राजकीय चर्चांना उधाण, शिवसेना नेतृत्वाकडून डॅमेज कंट्रोलचे काम सुरू\n खेड-शिवापूर येथे पोलिसांनी पकडला 39 लाखांचा गुटखा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://tumchigosht.com/tag/gopinath-munde/", "date_download": "2021-06-21T21:40:49Z", "digest": "sha1:PPSDPWWXTAXS3CDZPS74KX6BJG26IS25", "length": 4636, "nlines": 66, "source_domain": "tumchigosht.com", "title": "gopinath munde – Tumchi Gosht", "raw_content": "\nनेमकं काय झालं होतं त्यादिवशी.. जाणून घ्या गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूदिवशीचा घटनाक्रम\nशनिवार १२ डिसेंबर गोपीनाथ मुंडे यांची जयंती. गोपीनाथ मुंडे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक दिग्गज नाव. गोपीनाथ मुंडे भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते होते. गोपीनाथ मुंडे यांनीच भाजपचा पाया महाराष्ट्रात भक्कम केला होता. आज भाजपचा…\n३ जून २०१४ ला नेमकं गोपीनाथ मुंडे यांच्या बरोबर काय झालं होतं..\nशनिवार १२ डिसेंबर गोपीनाथ मुंडे यांची जयंती. गोपीनाथ मुंडे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक दिग्गज नाव. गोपीनाथ मुंडे भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते होते. गोपीनाथ मुंडे यांनीच भाजपचा पाया महाराष्ट्रात भक्कम केला होता. आज भाजपचा…\nजेव्हा गोपीनाथ मुंडे यांनी जवळपास भाजपला रामराम ठोकला होता, तेव्हा…\nएकनाथ खडसे यांनी भाजपला सोड चिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला आहे. पक्षातील काही नेत्यांनी आपल्यावर अन्याय केल्याचा आरोप एकनाथ खडसे आणि त्यांच्या समर्थकांनी केला होता. असेच काहीसे काही वर्षांपूर्वी गोपीनाथ मुंडे…\n‘या’ नेत्यामुळे गोपीनाथ मुंडे सोडणार होते भाजप; मात्र बाळासाहेबांच्या भेटीनंतर निर्णय…\nएकनाथ खडसे यांनी भाजपला सोड चिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला आहे. पक्षातील काही नेत्यांनी आपल्यावर अन्याय केल्याचा आरोप एकनाथ खडसे आणि त्यांच्या समर्थकांनी केला होता. असेच काहीसे काही वर्षांपूर्वी गोपीनाथ मुंडे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sharadpawar.com/yoddha/", "date_download": "2021-06-21T23:08:41Z", "digest": "sha1:E7H6XHABC3W2XCF7TCWJSPBYYDKW4GWQ", "length": 2529, "nlines": 8, "source_domain": "www.sharadpawar.com", "title": "Sharad Pawar | Yoddha @ 80", "raw_content": "\nश्री शरदचंद्र पवार साहेब यांच्या ८० व्या वाढदिवसा निमित्त “लोकनेटवर्क” मीडिया हब संचलित “शरदपवार डॉट कॉम” या वेबसाईट वर “पॉवरफुल नेता” यांसोबातच्या आठवणी” हा ऑनलाइन कार्यक्रम आयोजित केला आहे. यासाठी खासदार सौ सुप्रियाताई सुळे यांचे मार्गदर्शन लाभले.\nसंपूर्ण भारतभर साहेबांच्या प्रति आदरयुक्त प्रेम असणारी जनता व शासकीय अधिकारी वर्ग व ज्यांचे कार्य केले असा खूप मोठा वर्ग आहे. साहेबांसोबातचा स्वतःचा फोटो, किंवा त्यांच्या प्रति असलेले काही किस्से आठवणी, साहेबांमुळे ज्यांना मदत झाली असेल किंवा साहेबांनी या महाराष्ट्राकरिता व भारताकरिता घेतलेले महत्त्वाचे निर्णय आपाणास माहीत असल्यास किंवा त्याचा अभ्यास करुन त्या सर्व गोष्टी आपण इथे शेअर करावेत…\nसाहेब प्रतिभावान असल्याने सर्वाना त्यांचा अनुभव खूपच छान आला असेल…\nत्याकरिता सर्वांना “लोकनेटवर्क” मीडिया तर्फे साहेबांची छोटी भेट आपल्यापर्यंत आपल्या पत्त्यावर पोहोचवू.\nआपले साहित्य पाठविण्यासाठी इथे क्लिक करा.\n“लोकनेटवर्क” मीडिया हब | सौ. कंचन विशाल दुराफे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/automobile/bumper-offer-buy-maruti-suzuki-swift-dzire-in-just-rs-190000-know-more-about-it-460772.html", "date_download": "2021-06-21T21:58:10Z", "digest": "sha1:H57O5BH2TGF52EIOE332JUSD2DJVEZU3", "length": 16585, "nlines": 249, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\n7 लाखांची Maruti Swift Dzire अवघ्या 1.90 लाखात, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर\nतुम्हाला एखादी कार खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला कार खरेदी करता येत नसेल तर काळजी करण्याची गरज नाही.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nअक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nSwift Dzire Vxi (प्रातिनिधिक फोटो)\nमुंबई : तुम्हाला एखादी कार खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला कार खरेदी करता येत नसेल, अथवा त्यात अडचणी येत असतील, तर काळजी करण्याची गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार ऑफरबद्दल माहिती देणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही अगदी कमी किंमतीत कार खरेदी करु शकाल. (bumper offer buy Maruti Suzuki Swift Dzire in just rs 190000, know more about it)\nकोरोना काळात आपल्याकडे स्वतःची वैयक्तिक कार असणे गरजेजे झाले आहे. जर आपण सेकंड हँड कार (Second Hand Car) विकत घेण्याचा विचार करत असाल परंतु बजेटमुळे चिंतेत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार डीलबाबत माहिती देणार आहोत.\nशानदार डिझाईन, मायलेज आणि फीचर्समुळे मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर (Maruti Suzuki Swift Dzire) ही कार मारुतीची सर्वात जास्त विकली जाणारी कार आहे. या कारची किंमत 6.81 लाख रुपयांपासून सुरु होते. या कारच्या टॉप व्हेरिएंटसाठी तुम्हाला 10.20 लाख रुपये मोजावे लागतील. परंतु ही कार सेकेंड हँड मार्केटमध्ये (Second Hand Car Market) तुम्ही 2 लाख रुपयांहून कमी किंमतीत खरेदी करु शकता. ही कार OLX च्या वेबसाइटवर लिस्ट करण्यात आली आहे.\nअवघ्या 1.90 लाख रुपयात खरेदी करा Swift Dzire\nही एक फर्स्ट ओनर कार असून पंजाबमध्ये नंबर रजिस्टर्ड आहे. कारचं मेकिंग ईयर 2017 आहे. ही कार अवघ्या 1.90 लाख रुपये इतक्या किंमतीसह लिस्ट करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही सेलरशी (विक्रेता) संपर्क करु शकता.\nवेबसाइटवर दिलेल्या तपशीलांनुसार ही कार फक्त 8,400 किमी चालली आहे. हे कारचे VXI मॉडेल आहे, (पेट्रोल इंजिन, मॅन्युअल ट्रांसमिशनसह) जे विक्रीसाठी उपलब्ध आहे. कारचा रंग पांढरा आहे. कारच्या वैशिष्ट्यांनुसार, यात 1197 सीसी इंजिन आहे आणि मायलेज 23.26 ते 24.12 दरम्यान आहे. सध्या विक्रेत्याने या कारची किंमत केवळ 1.90 लाख रुपये ठेवली आहे, परंतु आपण विक्रेत्याशी बोलू शकता आणि ही कार अजून कमी किंमतीत खरेदी करु शकता.\nमहत्त्वाची सूचना : जर आपण ही सेकंड हँड कार घेणार असाल तर सर्व बाजूंनी कार तपासून पाहा. कारचं डेंटिंग आणि पेंटिंग तपासा. कार मालकाचे कागदपत्र तपासा. त्याच वेळी, कार आणि कागदपत्रांची कसून चौकशी केल्यानंतरच ही कार खरेदी करा. तसेच बातमीत दिलेली माहिती ही ओएलएक्सवरुन घेतली आहे.\n अवघ्या 1.5 लाखात Maruti Suzuki WagonR खरेदीची संधी\nमहिंद्राचा दिलदारपणा, कोरोनाने मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना पाच वर्षांचा पगार, मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलला\nटाटाच्या ‘या’ इलेक्ट्रिक कारला देशात सर्वाधिक पसंती, विक्रीच्या बाबतीत अव्वल, सिंगल चार्जमध्ये 312KM रेंज\n 11 लाखांची Honda City अवघ्या 1.41 लाखात\n मारुतीची CNG कार अवघ्या 34 हजारात खरेदीची संधी\nजबरदस्त फीचर्स आणि शानदार लूक, नवी मारुती सुझुकी स्विफ्ट टर्बो बाजारात\n7 लाखांची Maruti Swift Dzire अवघ्या 1.90 लाखात, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर\nMaruti Suzuki च्या कार्सवर 57000 रुपयांची धमाकेदार ऑफर, ‘या’ गाड्या स्वस्तात मिळणार\nNagpur | नागपुरात ईडीकडून अविनाश भोसलेंचं ली-मेरिडियन हॉटेल सील\nखासगी रुग्णालयातील कोरोना मृत्यूंची सीआयडी चौकशी करा, सफाई कर्मचारी संघटनेचा उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा\nअन्य जिल्हे3 hours ago\nघाटी रुग्णालयात तारीख संपलेल्या केमिकल्सचा वापर \nमहिला कशाप्रकारे सुरू करू शकतात आपला व्यवसाय; जाणून घ्या यशाची गुपिते\nभाजपचा एकही आमदार फुटला नाही, दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रयत्न, सुधीर मुनगंटीवारांचा टोला\n हे तुमच्यासोबतही घडू शकतं, पोलीस असल्याचं सांगून महिलेचे सव्वा तीन लाखांचे दागिने पळवले\nGemini/Cancer Rashifal Today 22 June 2021 | नोकरीत चढउतार असतील, विवाहबाह्य प्रेम प्रकरणांपासून दूर राहा\nAquarius/Pisces Rashifal Today 22 June 2021 | व्यवसायिक दृष्टीकोनातून वेळ अनुकूल, महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी\nVideo | स्वत:ला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न, शेवटी व्हायचं तेच झालं, दोन महिलांचा व्हिडीओ व्हायरल\nSagittarius/Capricorn Rashifal Today 22 June 2021 | चिंता आणि तणाव दूर होईल, आर्थिक स्थिती चांगली असेल\nमराठी न्यूज़ Top 9\nमंत्रालयात बाॅम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल, पुणे पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं\nमहाराष्ट्राची चिंता वाढली, राज्यात डेल्टा प्लसचे 21 रुग्ण, रत्नागिरी, जळगावनं टेन्शन वाढवलं\nGemini/Cancer Rashifal Today 22 June 2021 | नोकरीत चढउतार असतील, विवाहबाह्य प्रेम प्रकरणांपासून दूर राहा\nAquarius/Pisces Rashifal Today 22 June 2021 | व्यवसायिक दृष्टीकोनातून वेळ अनुकूल, महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी\nघाटी रुग्णालयात तारीख संपलेल्या केमिकल्सचा वापर \nLibra/Scorpio Rashifal Today 22 June 2021 | इतरांच्या कार्यात हस्तक्षेप करु नका, अनावश्यक खर्च होईल\nVideo | स्वत:ला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न, शेवटी व्हायचं तेच झालं, दोन महिलांचा व्हिडीओ व्हायरल\nMaharashtra Coronavirus LIVE Update : अकोल्यात आज दिवसभरात 7 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह\nMaharashtra News LIVE Update | सिडको घेराव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत पोलिसांकडून महत्त्वाचे रस्ते बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/crime/delhi-man-on-way-to-buy-cake-for-fathers-birthday-stabbed-to-death-video-caught-on-camera-469143.html", "date_download": "2021-06-21T22:24:36Z", "digest": "sha1:CUNYQDR6WLUCSFOW4NNR32I4F3TFBUU4", "length": 15732, "nlines": 251, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nVIDEO : वडिलांसाठी बर्थडे केक आणायला गेलेल्या तरुणाची चाकूने भोसकून हत्या\nहत्येचा थरार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. हत्ये प्���करणी चौघा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Delhi Man stabbed to Death Video)\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nनवी दिल्ली : वडिलांच्या वाढदिवसानिमित्त केक आणण्यासाठी गेलेल्या तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. राजधानी दिल्लीमध्ये मंगळवारी 19 वर्षीय तरुणाला चौघांनी ठार मारलं. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. एकाच तरुणीवर असलेल्या प्रेमामुळे आरोपी आणि मयत तरुणामध्ये वाद होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. (Delhi Man on way to buy Cake for Father’s Birthday stabbed to Death Video caught on Camera)\nकेक शॉपला जाताना हल्ला\n19 वर्षीय कुणालच्या वडिलांचा मंगळवारी वाढदिवस होता. वडिलांच्या वाढदिवसानिमित्त केक आणण्यासाठी कुणाल जवळच्या पेस्ट्री शॉपमध्ये निघाला होता. त्याच वेळी चौघा आरोपींनी त्याला घेराव घालून हल्ला केला. दक्षिण दिल्लीतील आंबेडकर नगर परिसरात ही धक्कादायक घटना घडली.\nभररस्त्यात तरुणावर चाकूने वार\nहत्येचा थरार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. हत्ये प्रकरणी चौघा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुणालला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, परंतु दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.\nहत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद\nकुणाल आरोपींच्या तावडीतून पळ काढण्याचा प्रयत्न करत असताना ते त्याला असंख्य वेळा भोसकत होते, हे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. त्याची छाती, पाठ, पोट यावर अनेक वार आहेत. आरोपींनी हत्येसाठी वापरलेल्या दोन सुऱ्या नुकत्यात ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवरुन ऑर्डर करण्यात आल्या होत्या.\nहत्येचं कारण पोलिसांनी सांगितलं\n“चौघा आरोपींपैकी गौरव आणि कुणाल यांना एकच तरुणी आवडत होती. त्यामुळे दोघांमध्ये शत्रुत्व निर्माण झालं होतं.” अशी माहिती पोलिसांनी दिली. (Delhi Man stabbed to Death Video)\nएकतर्फी प्रेमातून 21 वर्षीय तरुणीची हत्या, कुटुंबीय नसताना घरात घुसून चाकूहल्ला\n14 वर्षांच्या मुलाकडून 13 वर्षांच्या मुलीची हत्या, पोटात 114 वेळा चाकू खुपसला\n हे तुमच्यासोबतही घडू शकतं, पोलीस असल्याचं सांगून महिलेचे सव्वा तीन लाखांचे दागिने पळवले\nSharad Pawar | शरद पवारांच्या बैठकीला ‘हे’ नेते उपस्थित राहणार\nVideo | कपडे धुताना महिला गोड लाजली, नेटकऱ्यांच्या काळजाचं पाणी, सोशल मीडियावर धुमाकूळ\nट्रेंडिंग 8 hours ago\nखोटं जॉयनिंग लेटर, खोटं ट्रेनिंग, नंतर फोन स्विच ���फ, शेकडो बेरोजगारांना कोट्यवधींनी लुबाडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश\nअन्य जिल्हे 8 hours ago\nVideo | उद्या दिल्लीमध्ये 15 विरोधी पक्षांची बैठक, शरद पवारांच्या निवासस्थानी होणार बैठक\nNagpur | नागपुरात ईडीकडून अविनाश भोसलेंचं ली-मेरिडियन हॉटेल सील\nखासगी रुग्णालयातील कोरोना मृत्यूंची सीआयडी चौकशी करा, सफाई कर्मचारी संघटनेचा उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा\nअन्य जिल्हे4 hours ago\nघाटी रुग्णालयात तारीख संपलेल्या केमिकल्सचा वापर \nमहिला कशाप्रकारे सुरू करू शकतात आपला व्यवसाय; जाणून घ्या यशाची गुपिते\nभाजपचा एकही आमदार फुटला नाही, दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रयत्न, सुधीर मुनगंटीवारांचा टोला\nGemini/Cancer Rashifal Today 22 June 2021 | नोकरीत चढउतार असतील, विवाहबाह्य प्रेम प्रकरणांपासून दूर राहा\nAquarius/Pisces Rashifal Today 22 June 2021 | व्यवसायिक दृष्टीकोनातून वेळ अनुकूल, महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी\nVideo | स्वत:ला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न, शेवटी व्हायचं तेच झालं, दोन महिलांचा व्हिडीओ व्हायरल\nSagittarius/Capricorn Rashifal Today 22 June 2021 | चिंता आणि तणाव दूर होईल, आर्थिक स्थिती चांगली असेल\nराज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका, लस घेणं अत्यावश्यक; आमदार रमेश पाटलांचे नागरिकांना आवाहन\nनवी मुंबई4 hours ago\nमराठी न्यूज़ Top 9\nमंत्रालयात बाॅम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल, पुणे पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं\nमहाराष्ट्राची चिंता वाढली, राज्यात डेल्टा प्लसचे 21 रुग्ण, रत्नागिरी, जळगावनं टेन्शन वाढवलं\nGemini/Cancer Rashifal Today 22 June 2021 | नोकरीत चढउतार असतील, विवाहबाह्य प्रेम प्रकरणांपासून दूर राहा\nAquarius/Pisces Rashifal Today 22 June 2021 | व्यवसायिक दृष्टीकोनातून वेळ अनुकूल, महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी\nघाटी रुग्णालयात तारीख संपलेल्या केमिकल्सचा वापर \nLibra/Scorpio Rashifal Today 22 June 2021 | इतरांच्या कार्यात हस्तक्षेप करु नका, अनावश्यक खर्च होईल\nVideo | स्वत:ला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न, शेवटी व्हायचं तेच झालं, दोन महिलांचा व्हिडीओ व्हायरल\nMaharashtra Coronavirus LIVE Update : अकोल्यात आज दिवसभरात 7 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह\nMaharashtra News LIVE Update | सिडको घेराव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत पोलिसांकडून महत्त्वाचे रस्ते बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/photo-gallery/ipl-2021-csk-vs-srh-ipl-today-match-chennai-super-kings-vs-sunrisers-hyderabad-head-to-head-records-446584.html", "date_download": "2021-06-21T23:05:19Z", "digest": "sha1:DZSMBE222AH5SSULRCSRLGNHCR6SSHOF", "length": 13455, "nlines": 245, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nIPL 2021, CSK vs SRH Head to Head Records | डेव्हिड वॉर्नर विरुद्ध महेंद्रसिंह धोनी आमनेसामने, हैदराबाद मात करणार की चेन्नई विजयी ‘पंच’ लगावणार\nआयपीएलच्या 14 व्या मोसमात(IPL 2021) आज चेन्नई (chennai super kings) विरुद्ध हैदराबाद (sunrisers hyderabad) अशी लढत रंगणार आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nआयपीएलच्या 14 व्या मोसमातील 23 वा सामना आज 28 एप्रिलला खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद आमनेसामने भिडणार आहेत. चेन्नई हा सामना जिंकून विजयी पंच लगावण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहेत. तर हैदराबादसमोर चेन्नईचा विजयी रथ रोखण्याचे आव्हान असणार आहे.\nआयपीएलच्या इतिहासात उभयसंघ एकूण 14 वेळा आमनेसामने उभे ठाकले आहेत. यापैकी 10 सामन्यांमध्ये चेन्नईने बाजी मारली आहे. तर फक्त 4 वेळा हैदराबादला विजय मिळवता आला आहे. आकडेवारीनुसार चेन्नई हैदराबादवर वरचढ आहे.\nगत मोसमात दोन्ही संघ 2 वेळा भिडले होते. त्यावेळेस दोन्ही संघांनी प्रत्येकी 1 सामना जिंकला होता.\nचेन्नईकडून हैदराबाद विरुद्ध सुरेश रैनाने सर्वाधिक 415 धावा चोपल्या आहेत. तर ड्वेन ब्राव्होने सर्वाधिक 17 विकेट्स मिळवल्या आहेत.\nतसेच चेन्नई विरुद्ध हैदराबादकडून कर्णधार डेव्हिड वॉर्नरने 348 धावा चोपल्या आहेत. तसेच भुवनेश्वर कुमारने चेन्नईच्या 8 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे.\nBCCI ची मोठी घोषणा, आयपीएलच्या उर्वरित सामन्यांच्या तारखा ठरल्या, इंग्लंड दौऱ्यानंतर थरार रंगणार\nPhoto : दीपक चहरचा शॉर्ट हेअर लूक पाहिलात का\nस्पोर्ट्स फोटो 2 weeks ago\nIPL 2021 सुरु होण्यापूर्वीच युजवेंद्र चहलकडून मोठा खुलासा, म्हणतोय ‘या’ संघाकडून खेळाचंय\nIPL 2021 | आयपीएलचे उर्वरित सामने ‘या’ देशात होणार, बीसीसीआयच्या बैठकीत निर्णय\nIPL in UAE : बीसीसीआयने तब्बल 3 हजार कोटींचं नुकसान टाळलं, आता कमी दिवसात 31 सामने खेळवण्याचं चॅलेंज\nNagpur | नागपुरात ईडीकडून अविनाश भोसलेंचं ली-मेरिडियन हॉटेल सील\nखासगी रुग्णालयातील कोरोना मृत्यूंची सीआयडी चौकशी करा, सफाई कर्मचारी संघटनेचा उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा\nअन्य जिल्हे5 hours ago\nघाटी रुग्णालयात तारीख संपलेल्या केमिकल्सचा वापर \nमहिला कशाप्रकारे सुरू करू शकतात आपला व्यवसाय; जाणून घ्या यशाची गुपिते\nभाजपचा एकही आमदार फुटला नाही, दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रयत्न, सुधीर मुनगंटीवारांचा टोला\n हे तुमच्यासोबतही घडू शकतं, पोलीस असल्याचं सांगून महिलेचे सव्वा तीन लाखांचे दागिने पळवले\nGemini/Cancer Rashifal Today 22 June 2021 | नोकरीत चढउतार असतील, विवाहबाह्य प्रेम प्रकरणांपासून दूर राहा\nAquarius/Pisces Rashifal Today 22 June 2021 | व्यवसायिक दृष्टीकोनातून वेळ अनुकूल, महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी\nVideo | स्वत:ला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न, शेवटी व्हायचं तेच झालं, दोन महिलांचा व्हिडीओ व्हायरल\nSagittarius/Capricorn Rashifal Today 22 June 2021 | चिंता आणि तणाव दूर होईल, आर्थिक स्थिती चांगली असेल\nमराठी न्यूज़ Top 9\nमंत्रालयात बाॅम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल, पुणे पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं\nमहाराष्ट्राची चिंता वाढली, राज्यात डेल्टा प्लसचे 21 रुग्ण, रत्नागिरी, जळगावनं टेन्शन वाढवलं\nGemini/Cancer Rashifal Today 22 June 2021 | नोकरीत चढउतार असतील, विवाहबाह्य प्रेम प्रकरणांपासून दूर राहा\nAquarius/Pisces Rashifal Today 22 June 2021 | व्यवसायिक दृष्टीकोनातून वेळ अनुकूल, महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी\nघाटी रुग्णालयात तारीख संपलेल्या केमिकल्सचा वापर \nLibra/Scorpio Rashifal Today 22 June 2021 | इतरांच्या कार्यात हस्तक्षेप करु नका, अनावश्यक खर्च होईल\nVideo | स्वत:ला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न, शेवटी व्हायचं तेच झालं, दोन महिलांचा व्हिडीओ व्हायरल\nMaharashtra Coronavirus LIVE Update : अकोल्यात आज दिवसभरात 7 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह\nMaharashtra News LIVE Update | सिडको घेराव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत पोलिसांकडून महत्त्वाचे रस्ते बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.webnewswala.com/news/kamala-harris-of-indian-descent-is-the-us-vice-presidential-candidate/", "date_download": "2021-06-21T23:14:27Z", "digest": "sha1:MDAEWJG75WAETDOF5NPNCVMVC4L7XLQO", "length": 15779, "nlines": 185, "source_domain": "www.webnewswala.com", "title": "भारतीय वंशाच्या Kamala Harris अमेरिकन उपाध्यक्षपदाच्या उमेदवार - Team WebNewsWala", "raw_content": "\nआजच्या ताज्या मराठी बातम्या\nभारतीय वंशाच्या Kamala Harris अमेरिकन उपाध्यक्षपदाच्या उमेदवार\nभारतीय वंशाच्या Kamala Harris अमेरिकन उपाध्यक्षपदाच्या उमेदवार\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन (Joe Biden) यांनी उपाध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून भारतीय वंशाच्या कमला हॅरिस (Kamala Harris) यांची निवड केली आहे\nजाणून घ्या Kamala Harris यांच्याबद्दल\nभारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांची निवड डेमोक्रेटिक पक्षाचे जो बायडन यांनी उपाध्यक्षपदाच्य�� निवडणुकीसाठी निवड केली आहे.\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन (Joe Biden) यांनी उपाध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून भारतीय वंशाच्या कमला हॅरिस (Kamala Harris) यांची निवड केली आहे.\nया पदासाठी निवडणुकीसाठी उभ्या राहणाऱ्या त्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला आहे. त्या भारतीय-जमैकन वंशाच्या आहेत. त्यांच्या मातोश्री डॉ. शामला गोपालन मुळच्या भारतीय आहेत, तर वडील डोनाल्ड हॅरिस आफ्रिकेतून स्थलांतरीत झाले आहेत.\n55 वर्षांच्या कमला डिसेंबरमध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून बाहेर पडल्या होत्या. कॅलिफोर्नियातील ऑकलँडमध्ये त्यांचा झाला. त्यांचे आई-वडील स्थलांतरित होते. कॅलिफोर्निया विद्यापीठ आणि हॉर्वर्ड विद्यापीठातून त्यांनी शिक्षण घेतलं आहे.\n1990 मध्ये त्यांनी कॅलिफोर्नियातील अ‍ॅलमेंडा काउंटीच्या डेप्यूटी डिस्ट्रिक्ट अ‍ॅटर्नी म्हणून काम पाहिले आहे. 1998मध्ये त्यांनी सॅन फ्रॅन्सिस्कोच्या मॅनेजिंग अ‍ॅटर्नी म्हणून काम पाहिले. 2011 मध्ये त्या कॅलिफोर्नियाच्या अ‍ॅटर्नी जनरल पदावर कार्यरत होत्या\nएक महिला म्हणून त्यांनी अनेक बहुमान प्राप्त केले आहेत. सॅन फ्रॅन्सिस्कोच्या इतिहासात डिस्ट्रिक्ट अ‍ॅटर्नी म्हणून काम पाहणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. या पदासाठी निवडणुकीसाठी उभ्या राहणाऱ्या त्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला आहेत. कमला हॅरिस या पहिल्या दक्षिण-आशियायी अमेरिकन आणि दुसऱ्या आफ्रिकन-अमेरिकन महिला आहेत, ज्या युएस सिनेटच्या सदस्य आहेत. कमला हॅरिस पहिल्या आफ्रिकन-अमेरिकन आणि पहिल्या महिला आहेत, ज्यांनी कॅलिफोर्नियाच्या अ‍ॅटर्नी जनरल म्हणून काम पाहिले आहे.\nकॅलिफोर्नियाच्या खासदार असलेल्या Kamala Harris यांनी एकदा जो बायडन यांना राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून आव्हान दिलं होतं. मात्र, पुढे त्या या शर्यतीतून बाहेर पडल्या होत्या.\nअमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्याविरुद्ध जो बायडन हे उमेदवार असतील. तर कमला हॅरिस यांच्या विरोधात विद्यमान उपाध्यक्ष माइक पेन्स पुन्हा एकदा उपाध्यक्ष पदाचे उमेदवार असतील.\nभारतीयांसाठी आनंदाची बातमी, H-1B व्हिसा नियमांमध्ये बदल\nमोदींचे आवाहन या वेबसाईट ला नक्की भेट द्या\nअ‍ॅपबंदीला वैताग��ी ByteDance अमेरिकेला विकणार टीक-टॉक \nआमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.\nहार्वर्ड बिझिनेस स्कूल डीन पदी श्रीकांत दातार यांची नियुक्ती\nस्वातंत्र्यदिनानिमित्त टाइम्स स्क्वेअरवर फडकणार तिरंगा\nस्वातंत्र्य दिन व वामनदादा कर्डक जयंतीनिमित्त ऑनलाइन कवी संमेलन\nस्वप्निल बांदोडकर चा ती रसिकांच्या भेटीला\nस्वदेशी कोवॅक्सिन च्या मानवी चाचणीचा पहिला टप्पा पूर्ण; अपेक्षेनुसार चाचणीचे निष्कर्ष\nस्थलांतरित मजुरांच्या रोजगारासाठी सोनू सूद ने केला अ‍ॅप लाँच\nसोमवारपासून मुंबई मेट्रो सुरु, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय\nसॅमसंग मोबाईल चा मोठा निर्णय, फोन मिळणार चार्जर शिवाय\nसिनेमागृह, स्विमिंग पूल होणार सुरू आज येणार Unlock 5.0 गाइडलाइन्स\nसारा आणि वरुणचा ‘कुली नंबर १’ रिलीज डेट जाहिर\nसंपुर्ण सोसायटीचे बिल लावले काय हरभजन सिंग चा सवाल\nशिवसेनेच्यावतीने कोरोना प्रतिबंध साहित्याचे वाटप\nवैष्णोदेवी यात्रेला सुरूवात २ हजार भाविकांनाच दर्शन\nमहाड दुर्घटनाग्रस्तांना मदतीचा हात देणाऱ्या संस्थांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार\nविरोधकांकडून मोदींचा वाढदिवस बेरोजगार दिवस घोषित\nमहाबळेश्वरला पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाल्याने विकासाला चालना\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nदहावी-बारावी परीक्षा निर्णय परिस्थितीनुसार\nwebnewswala आयोजित माझा बाप्पा स्पर्धा 2020\nCorona Virus 10 किलो विषाणूंच्या विळख्यात अख्खे जग\nCorona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी\nमोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर\n6 जून रोजी महाविद्यालये, विद्यापीठांत साजरा होणार शिवस्वराज्य दिन\nउज्जैन महाकाल मंदिर सापडला अनमोल खजिना\nSurya Grahan 2021 | वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण 10 जूनला, ‘रिंग ऑफ फायर’\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nराज्याबाहेर मोदींना धोबीपछाड देण्यास ममता दीदी तयार\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\nआजच्या ताज्या मराठी बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://agrowonegram.com/there-should-be-an-independent-institute-for-the-study-of-onion-market/", "date_download": "2021-06-21T21:34:28Z", "digest": "sha1:WYGMX6Y35AKN5U3LJABB2IF2W6642E3C", "length": 11654, "nlines": 196, "source_domain": "agrowonegram.com", "title": "कांदा बाजाराच्या अभ्यासासाठी स्वतंत्र संस्था असणे गरजेचे - Agrowon E-gram", "raw_content": "\nHome ताज्या बातम्या कांदा बाजाराच्या अभ्यासासाठी स्वतंत्र संस्था असणे गरजेचे\nकांदा बाजाराच्या अभ्यासासाठी स्वतंत्र संस्था असणे गरजेचे\nई ग्राम : कांदा हे राज्यातील प्रमुख पिक असून जवळपास १५ हजार कोटी पर्यंत कांदा पिकाची उलाढाल जावू शकते. त्यामुळे कांदा बाजाराच्या अभ्यासासाठी स्वतंत्र संस्था असणे गरजेचे आहे असे मत शेती अभ्यासक दीपक चव्हाण यांनी व्यक्त केले. दीपक चव्हाण यांनी अॅग्रोवन फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी कांदा बाजाराचा हालहवाल या विषयावर मार्गदर्शन केले.\nवाचा: पुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा – अजित पवार\nयावेळी बोलताना दीपक चव्हाण म्हणाले कांदा बाजारभावात आपल्याकडे मोठ्या प्रमाणात चढ उतार होत असतो. याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत असतो. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी किती उत्पादन करावे, विक्री कधी करावी याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी संस्था असणे गरजेचे आहे. असे आवाहन दीपक चव्हाण यांनी केले.\nआजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nPrevious articleसेंद्रिय शेतीतज्ञ तुषार मुळीक यांचे फेसबुक लाईव्हद्वारे मार्गदर्शन\nNext articleमहाराष्ट्रासाठी रोज 125 ट्रेन सोडण्यास तयार, रेल्वेमंत्री गोयल यांचे उद्धव ठाकरे यांना उत्तर\nइकडे आड तिकडे विहीर; कांद्याचे दर घसरल्याने शेतकरी संतप्त तर साठवूक मर्यादेमुळे व्यापाऱ्यांचा बंद\n‘या’ कारणांमुळे कांदा लागवडीवर होणार परिणाम\nकांदा आयातीचा दरांवर परिणाम, शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा\nसांगलीत बेदाणा मागणीत किंचित वाढ; मिळतोय ‘इतका’ भाव\n‘सोयाबीन पीकविमा घोटाळ्याची चौकशी करा’\n‘या’ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे भात रोपांचे नुकसान\nमान्सूनचा प्रवास वेगाने; राज्यात ढगाळ वातावरण, पावसासाठी पोषक स्थिती\nअॅग्रोवन ���िजिटल माध्यमांचा वापर वाढवणार\nकोरोनाशी लढण्यासाठी ग्रामपंचायतींना अधिक निधी गरजेचा\nॲग्रोवन ई-ग्राम ताज्या बातम्या\nपुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा – अजित पवार\n‘आशा वर्कर्सच्या मागण्या मान्य केल्या जातील’\nरायगडला रेड अलर्ट; समुद्र किनारी उसळणार उंच लाटा\n‘शिवराज्यभिषेक दिनी राजगडाकडे कूच करा, मिळेल त्या वाहनाने या’\n‘केंद्र सरकारविरुद्ध ‘भाकप’चा काळा दिवस’; जाणून घ्या नेमकं कारण काय\nआम्ही भारतीय ग्राम विकास माहिती प्रणालीमध्ये आमूलाग्र बदलाचे संकेत देतो आहोत. आम्ही प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण ग्राहकांना सेवा पुरविणारी संस्था म्हणून कार्यरत आहोत. आम्ही ३० हुन अधिक कुशल आई. टी . तंत्रज्ञ ,संशोधक , ग्राहक सेवा अधिकारी आणि व्यवस्थापनतंत्रांसोबत कार्यरत आहोत. संस्थेचे मुख्य कार्यालय पुणे येथे आहे. बदलत्या युगात ग्रामव्यवस्थेला उच्च माहिती तंत्रज्ञानाची जोड मिळण्यासाठी आम्ही \"स्मार्ट व्हिलेज -स्मार्ट महाराष्ट्र \"अभियान आरंभले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गाव स्मार्ट व्हिलेज बनण्याकरिता आम्ही सर्वोत्तम तंत्रज्ञान , प्रशिक्षण आणि मार्गदर्शन पुरविण्याकरिता कटिबद्ध आहोत.\nआज संध्याकाळपर्यंत जाहिर होणार राज्यातील नियमावली, पवारांशी मुख्यमंत्र्यांची चर्चा\nकर्जमुक्ती नंतरच वाढेल पीककर्जाचा टक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/kisan-sabha-app-to-connect-farmers-to-supply-chain-and-freight-transportation-management-system-launched-by-csir/", "date_download": "2021-06-21T22:46:31Z", "digest": "sha1:X57I4O2OY4R3NN5NY4DW5MQBJ5TDUUBA", "length": 13638, "nlines": 92, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "शेतकऱ्यांना साखळी पुरवठा आणि मालवाहतूक करण्यासाठी किसान सभा मोबाईल एप", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nशेतकऱ्यांना साखळी पुरवठा आणि मालवाहतूक करण्यासाठी किसान सभा मोबाईल एप\nनवी दिल्ली: 1 मे 2020 कोविड-19 महामारीच्या या काळात शेतकरी आपला माल बाजारात पाठवण्यासाठी तसेच बियाणे खते मिळवण्यासाठी मदतीची प्रतिक्षा करत आहेत. अशावेळी शेतकऱ्यांचा माल वेळेवर उचित किंमतीत बाजारात उपलब्ध होण्याची गरज आहे.\nसेंट्रल रोड रीसर्च इन्स्टिट्यूट सीएसआयआर (CSIR-CRRI) या नवी दिल्ली येथील संस्थेने शेतकऱ्यांना साखळी पुरवठा आणि मालवाहतूक व्यवस्थेशी जोडण्यासाठी किसान सभा अॅप सुरू केले असून त्याचे उद्घा��न डॉ. त्रिलोचन मोहपात्रा, व्यवस्थापकीय संचालक आयसीएआर आणि सचिव डीएआरई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मोहपात्रा यांनी सीएसआयआरने अशाप्रकारे शेतकरी, वाहतूकदार यांच्या सह कृषी उद्योगातल्या सर्व घटकांना एकाच ठिकाणी जोडणारे अॅप विकसित केल्याबद्दल सीएसआयआरचे अभिनंदन केले आणि आयसीएआर आणि सीएसआयआर यांनी एकत्र काम करून कृषी विज्ञान केंद्रांचे नेटवर्क या कामासाठी वापरावे, अशी सूचना केली.\nया नव्या अॅपमुळे सध्याच्या कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सीएसआयआर कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार सीएसआयआरचे व्यवस्थापकीय संचालक आणि सचिव डॉ. शेखर मांडे यांनी यावेळी केला. उद्योग, एमएसएमई, वाहतूकदार आणि गुंतवणूकदार यांनीही आयसीएआर सोबत पुढे यावं, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.\nया अॅपच्या उद्घाटनप्रसंगी उद्योजकांचे प्रतिनिधी, शेतकरी, सीएसआयआर-सीआरआरआयचे प्रतिनिधी आणि काही वरीष्ठ वैज्ञानिक उपस्थित होते. सीएसआयआर - सीआरआरआयचे संचालक डॉ. सतीश चंद्र म्हणाले, की कृषी बाजार हे संघटित नसतात त्यामुळे बराचसा कृषीमाल फुकट जातो अथवा कमी किमतीत विकला जातो, म्हणून किसान सभा अॅप विकसित करण्यापूर्वी आशियातील सर्वात मोठी मंडई असलेल्या आजादपूर मंडईतल्या सुमारे 500 हून अधिक शेतकऱ्यांच्या मुलाखती घेऊन, 6 दिवस व्यापाऱ्यांचे, वाहतूकदारांचे सर्वेक्षण करून, त्यांच्या वेगवेगळ्या गरजांचा तपशीलवार प्राथमिक अभ्यास करण्यात आला. या अभ्यासाचा आणि सध्याच्या काळाचा विचार करून हे अॅप विकसित करण्यात आले आहे.\nहे पोर्टल शेतकरी, वाहतूकदार, सेवापुरवठादार (खते, बी बियाणे यांचे विक्रेते, शीतगृहे, गोदाम मालक, मंडईतले विक्रेते) तसेच ग्राहक (किरकोळ विक्रेते, ऑनलाईन दुकाने, संस्थात्मक ग्राहक) यांना वेळेवर आणि प्रत्यक्ष जोडते.\nह्या पोर्टल मधे सर्व प्रकारच्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध असल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना चांगली किंमत मिळण्यासाठी होतो तसेच मंडई विक्रेत्यांना एकाच वेळी अनेक शेतकऱ्यांशी जोडते.\nकिसान सभा अॅप मुळे कृषी उद्योगातल्या खते, बी-बियाणे विक्रेत्यांनाही जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोचता येते.\nशीतगृहे, गोदाम मालक आणि ज्या ग्राहकांना शेतकऱ्यांकडून थेट माल विकत घ्यायचा आहे, त्यांनाही उपयुक्त.\nकिसान सभा अॅप कृषी उद्योगातल्या शेतकरी, मंडई विक्रेते, वाहतूकदार, मंडई मंडळ सदस्य, सेवा पुरवठादार आणि ग्राहक या 6 महत्त्वाच्या घटकांना जोडते.\nकिसान सभा अॅप शेतकऱ्यांना कमीत कमी खर्चात आणि वेळेत मध्यस्थांखेरीज संस्थात्मक ग्राहकांपर्यंत मालाची खरेदी विक्री करण्यासाठी आधारभूत ठरणार असून त्यांचा नफा वाढेल. त्याचप्रमाणे चांगली मागणी असणाऱ्या बाजारपेठा जोडणे, माल पोचवण्यासाठी स्वस्त वाहतूक सेवा उपलब्ध होऊन पर्यायाने शेतकऱ्यांचा नफा वाढण्यास उपयुक्त ठरणार आहे.\nKisan sabha Kisan sabha app किसान सभा मोबाईल एप किसान सभा covid 19 कोविड-19 सेंट्रल रोड रीसर्च इन्स्टिट्यूट सीएसआयआर CSIR\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nनानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, मराठवाडा, विदर्भाच्या लाभार्थींच्या खात्यात 966.30 कोटींचा निधी जमा\n26 हजार शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले खत व बियाणे\nमोदींनी लॉन्च केलं mYoga App जगाला मिळणार योगाचे धडे\n10 गुंठे जमिनीवर दोन लाखाचं उत्पन्न देणाऱ्या स्ट्रॉबेरीवर होणार संशोधन\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/indian-music/", "date_download": "2021-06-21T23:26:34Z", "digest": "sha1:ZQW6JPIZYUYBQ7ZSEJFFARGCKFTQTKHU", "length": 4046, "nlines": 74, "source_domain": "mpcnews.in", "title": "Indian music Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune : एहसास, ए म्युझिकल जर्नीतून साकारला वादन गायन आणि नृत्याचा अनोखा संगम\nएमपीसी न्यूज- 'पंचतुंड नररुंडमालधर' नांदीने सुरू झालेला आणि उत्तरोत्तर मंत्रमुग्ध करत जाणाऱ्या सुरेल सांगितिक प्रवासात रसिकांनी वादन, गायन आणि नृत्याचा अनोखा संगम अनुभवला. एकाहून एक सरस काव्य, गजल आणि गाणी, विविध वाद्यांचे वादन, मोहक…\nMumbai : ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांचे निधन\nएमपीसी न्यूज- श्रवणीय, अजरामर व अवीट गोडीच्या संगीतामधून श्रोत्यांच्या मनात घर केलेले ज्येष्ठ संगीतकार मोहम्मद जहूर खय्याम (वय ९२) यांचे सोमवारी रात्री मुंबईत खासगी रुग्णालयात निधन झाले. खय्याम यांच्या निधनाने वेगळ्या धाटणीचे संगीत देणारा…\nPimpri News: स्थायी समितीचे माजी अध्यक्ष, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सुरेश सोनवणे यांचे निधन\nSangvi Crime News : रावण गँगकडून हल्ला झाल्यास प्रतिउत्तर देण्यासाठी तडीपार गुंडाने आणली दोन पिस्तूल\nMaval Corona News : दिवसभरात 60 नवे रुग्ण तर 55 जणांना डिस्चार्ज\nPune Crime News : आकर्षक परतावा आणि भिशीच्या नावाखाली गुंतवणूक करण्यास भाग पाडून तीन कोटी 60 लाख रुपयांची फसवणूक…\nPune News : ऐन पावसाळ्यात पुण्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर\nMaval News : मावळातील विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणार 35 टक्के फी सवलत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/coronavirus-are-spread-through-sneezes-children-328219", "date_download": "2021-06-21T23:32:33Z", "digest": "sha1:3F23OFWAABJBUNNNRSODXVDGT7IC7B2A", "length": 15229, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | कोरोनाच्या प्रसाराबाबत मोठी बातमी; लहानग्यांच्या शिंकेतून...", "raw_content": "\n- नाकातील द्रव पदार्थ अधिक असल्याने प्रसार; शास्त्रज्ञांचा दावा\nकोरोनाच्या प्रसाराबाबत मोठी बातमी; लहानग्यांच्या शिंकेतून...\nशिकागो : लहान मुलांच्या शिंकेतून कोरोनाचा प्रसार अधिक वेगाने होत असल्याची शक्‍यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली. अमेरिकेतील शिकागोच्या 'एन अँड रॉबर्ट एच. लुरी बालरूग्णालयातील पाच वर्षाखालील मुलांवर केलेल्या अध्ययनातून ही बाब समोर आली आहे.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nजास्त वयाच्या मुलांच्या तुलनेत या मुलांच्या नाकात द्रव पदार्थ अधिक असतो. तसेच विषाणूंसाठी आवश्‍यक जनुकांची संख्याही जास्त असल्याने हा प्रसार वेगाने होत असल्याचे बालरोगतज्ज्ञांनी म्हटले आहे. 'जेएएमए पिडीयाट्रिक्‍स'या शोधपत्रिकेत नुकतेच हे संशोधन प्रकाशित झाले आहे.\nकसे झाले संशोधन :\n- सौम्य लक्षणे दिसणाऱ्या 145 मुलांची निवड\n- वय वर्ष पाचपर्यंत, 5 ते 17, 18 ते 65 अशा वयोगटांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला\n- प्रत्येकाच्या नाकातील विषाणू प्रसाराची क्षमता (व्हायरल लोड) तपासण्यात आली\nनिष्कर्ष व मर्यादा :\n- पाच वर्षापर्यंतच्या मुलांमधून कोरोनाचा प्रसार वेगाने होण्याची शक्‍यता\n- मुलांच्या नाकातील द्रव पदार्थात जनुकांची संख्या अधिक\n- शाळा आणि डे केअर सेंटर सुरू करताना योग्य काळजी घेणे आवश्‍यक\n- प्राथमिक संशोधनातून ही शक्‍यता वर्तविण्यात आली आहे\nपाच वर्ष वयापर्यंतच्या मुलांमध्ये श्‍वसनाशी निगडित आजारांचे जलद गतीने प्रसार होतो. कोविडचा प्रसार पाहता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने लहान मुलांचे एकत्रिकरण करताना योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. आमचे संशोधन अशा प्रसाराची शक्‍यता दर्शवत आहे.\n- डॉ. टेलर हेल्ड-सार्जंट, संसर्गजन्य आजारातील बालरोगतज्ज्ञ, शिकागो, अमेरिका.\nCoronavirus : राहुल गांधी यांचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र; म्हणाले...\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या ट्विटनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, 'भारत सध्या गंभीर परिस्थितीचा सामना करत आहे. तुमचा सोशल मीडियावरील खेळ बंद करा. त्यावर उपाय करण्याचे बघा'.\nकोरोनाची इराणमध्ये जास्त गंभीर स्थिती; काय आहे कारण\nतेहरान Iran : चीन आणि दक्षिण कोरिया पाठोपाठ इराणमध्ये कोरोना व्हायरसचा धोका वाढू लागला आहे. इराणमध्ये आतापर्यंत अडीच हजार जणांना कोरोनाची लागण झाली असून, 77 जणांचा बळी गेला आहे. इराणच्या आरोग्य खात्याचे मंत्री अली रेझा रैसी यांनी मीडियाला ही माहिती दिली.\n\"कोरोना'ची झळ आता विठ्ठलाला\nपंढरपूर (सोलापूर) : कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीने दक्षतेचा उपाय म्हणून दिवसातून सहा ते सात वेळा मंदिरात साफसफाई सुरू केली आहे.\nअंबाबाई मंदिरात कोरोना बचावासाठी घेतली जाणार अ��ी काळजी....\nकोल्हापूर - देशात कोरोना व्हायरसची भिती पसरत असतानाच प्रशासन घबरदारीच्या भुमिका घेत आहे. केंद्र शासन तसेच राज्य शासन कोरोना पासून वाचण्यासाठी उपाय योजना आखत आहे. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात येणारे भाविक तसेच पर्यटक हे देश - विदेशारातून येत असतात. त्यामुळे देवस्थान समितीने काही निर्णय घेत\nदेशात कोरोनाचा विळखा घट्ट; दिल्लीतील शाळांना सुटी\nनवी दिल्ली Coronavirus : देशभरात कोरोना विषाणूंचा वेगाने प्रसार होऊ लागल्याने केंद्र सरकारने युद्धपातळीवर उपाययोजना आखायला सुरुवात केली आहे. या विषाणूंच्या प्रसारावर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एक वेगळा मंत्रिगट लक्ष ठेवून आहे. कोरोनाग्रस्त इराणमध्ये अडकून पडलेल्या भारतीयांना मायदेशी\n\"कोरोना' प्रतिबंधासाठी मनपा प्रशासन सज्ज\nजळगावः कोरोना व्हायरस आजाराचे जगभरात थैमान असून, भारतात देखील संशयित रुग्ण आढळल्याने नागरिकांनी दक्षता घेणे आवश्‍यक झाले आहे. कोरोना व्हायरस शहरात येऊच नये, यासाठी तत्काळ आवश्‍यक त्या उपाययोजना व जनजागृती करण्याच्या सूचना महापौर भारती सोनवणे यांनी आज दिल्या.\n\"त्या' 19 जणांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह\nसांगली : कोरोना व्हायरसच्या संशयामुळे चीन, इराणहून आलेल्या 19 जणांची तपासणी करण्यात आली. रिपोर्ट निगेटीव्ह आलेत. पाच जणांचा 14 दिवसांचा फॉलोअप घेतला आहे. त्यांच्यावर महापालिकेचा वॉच आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कवठेकर यांनी दिली.\nCoronavirus : भारतात कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होता होईना; आता...\nनवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसने (Coronavirus) थैमान घातले आहे. आत्तापर्यंत 80 देशांमध्ये हा व्हायरस पोहचला आहे. भारतातही या व्हायरसने धुमाकूळ घातला असून, आता या रुग्णांची संख्या 31 झाली आहे.\nट्रिंग.. ट्रिंग.. हॅलो मी 'कोरोना' बोलतोय; जिओ ग्राहकांना फोन कराल तर...\nमुंबई - तुम्ही जर तुमच्या मित्रांना किंवा घरच्यांना फोन केला आणि समोरून तुम्हाला खोकण्याचा आवाज आला तर घाबरून जाऊ नका, किंवा जास्त काळजीही करू नका. चीन मधील कोरोना व्हायरसमूळे सर्व देशांमध्ये भितीचे वातावरण आहे. हळुहळू भारतामध्येही संशयीत कोरोनाग्रस्तांची संख्या पुढे येत असतांना, सामान्य ज\nचिंताजनक : उन्हाळ्यातही कोरोना व्हायरस कमी होणार नाही\nजिनिव्हा Coronavirus : कोरोनाव्हायरचा प्रादुर्भाव उन्हाळ्यात कमी होईल, अशी कोणतीही चिन्हे सध्यातरी दिसत नाहीत, असा खुलासा जागतिक आरोग्य संघटनेचे कार्यकारी संचालक मायकेल रेयान यांनी केला. विविध प्रकारच्या तापमानात हा विषाणू तग धरतो किंवा नाही, त्याचा हालचाल कशी असते, हे अद्याप आपल्याला समजल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vikrantjoshi.com/blog-post_6-7/", "date_download": "2021-06-21T21:37:10Z", "digest": "sha1:5OYDOX2MWPDGF2BCLOJ736YCNLIUIDFT", "length": 11850, "nlines": 53, "source_domain": "vikrantjoshi.com", "title": "लेखा जोखा २०१४ ते २०१९ : पत्रकार हेमंत जोशी – Vikrant Joshi", "raw_content": "\nलेखा जोखा २०१४ ते २०१९ : पत्रकार हेमंत जोशी\nलेखा जोखा २०१४ ते २०१९ : पत्रकार हेमंत जोशी\nएखाद्याला प्राप्त झालेले मोठेपण मान्य करावे नि पुढे जावे. डॉ. नेने यांना माधुरी मिळाली का, त्यावर चडफडत बसण्यापेक्षा नेनेंना माधुरी मिळाली ठीक आहे, पुढे आपल्याला करीना कतरीना कशी मिळेल त्यासाठी प्रयत्न करावेत किंवा मिळाली तिजवर समाधान मानावे नि पुढल्या कामाला लागावे. गोपीनाथ मुंडे अचानक जग सोडून गेले त्यामुळे मंत्री नव्हे तर देवेंद्र फडणवीर थेट मुख्यमंत्री झाले आणि येथेच त्यांचे काही सिनियर्स डिस्टरब झाले अस्वस्थ झाले त्यात विनोद तावडेही होते पण अलीकडे त्यांनी फडणवीसांचे अफाट कर्तृत्व आणि दमदार नेतृत्व पाहून त्यांच्याशी जुळवून घेतले, लोकसभा निवडणुकी दरम्यान या दोघातले सुधारलेले संबंध, त्यांचे एकमेकांना बिलगणे, संबंध सुधारलेत, भाजपा वर्तुळात ते लक्षात आले…\nआपल्या, अलीकडे काहीशा वादग्रस्त राजकीय वाटचालीला सांभाळून घेणारा किंवा काही गंभीर चुकांवर पांघरूण घालून वरून केवळ आशिष शेलारांना प्राधान्य देऊन केवळ त्यांना राजकीय संधी न देणारा प्रभावी नेता विनोद तावडे यांची ती मोठी गरज होती त्याला फडणवीस हा एकमेव उतारा योग्य असल्याने चाणाक्ष विनोद तावडे यांनी बरे झाले फडणवीसांचे आधी नेतृत्व मान्य केले तदनंतर मैत्रीचा चुम्मा देऊन घेऊन तावडे मोकळे झाले, नाहीतर त्यांचे सत्तेच्या राजकारणात काही खरे नव्हते, एकनाथ खडसे, प्रकाश मेहता इत्यादींच्या रांगेत तेही जाऊन बसले असते. प्रभावी समवयस्क आणि सिनियर्स यांना फडणवीसांना अचानक चालून आलेले मुख्यमंत्रीपद पटकन पचनी पडले नाही शिवाय मुख्यमंत्री होण्याआधीचे देवेंद्र हे पूर्णतः भिन्न होते, त्यामुळे त्यांना जवळून ओळखणाऱ्यांनी सुरवातीला अगदीच लाइटली घेतले, त्यात एकनाथ खडसे आघाडीवर होते…\nगावातल्या एखाद्या सर्वसामान्य तरुणाला मस्त बायको नशिबाने मिळते ते बघून जो तो त्याला मिळालेली आपल्याला कशी खेचून आणता येईल, प्रयत्नात असतो, तिला इम्प्रेस करण्याचे मग अनेकांचे प्रयत्न सुरु असतात पण एखाद्याची बायको म्हणजे काय गावजेवण असते कि कोणीही यावे नि पाटावर बसून दुसऱ्याच्या ताटातले अलगद जेऊन घ्यावे. कोणाचेही सुग्रास अन्नाने वाढलेले ताट आपल्याकडे खेचून घेणे तेवढे सोपे नसते. फडणवीसांचे मुख्यमंत्रीपद हा असाच दुसऱ्याला मिळालेल्या देखण्या बायकोसारखा प्रकार होता त्यामुळे आता हे ताट आपल्याकडे कसे खेचून घेता येईल, निदान फडणवीस यांच्याकडून कसे खेचून घेता येईल, अनेकांनी या पाच वर्षात जोमाने जोराने ताकदीने कधी उघड तर कधी छुप्या पद्धतीने प्रयत्न व डावपेच खेळणे सुरु केले ज्यात शरद पवार सर्वाधिक आघाडीवर होते…\nमुख्यमंत्री झाल्यानंतर जर राजकीयदृष्ट्या मानसिकदृष्ट्या फडणवीसांचे खच्चीकरण आणि अनेकविध मार्गांनी बदनाम करण्याचा त्यांना त्रास देण्याचा मोठा प्रयत्न भाजपमध्ये एकनाथ खडसे आणि पक्षाबाहेर केवळ शरद पवार यांनी अनेकांना खुबीने हाताशी धरून किंवा अनेकांना फितवून आटोकाट केला पण साऱ्या विरोधकांचे केलेले प्रयत्न मातीमोल ठरले याउलट देवेंद्र या सर्वांच्या कित्येक पटीने पुढे निघून गेले. शरद पवार तर बाहेरचे होते पण आजही दररोज एकनाथ खडसे यांचे फडणवीसांना खिजविणे चिडविणे बदनाम करणे मानसिक त्रास देणे जे सुरु आहे, ते त्यांनी वास्तविक यापूर्वीच थांबवायला हवे होते, न थांबविल्याने मानसिक स्वास्थ्य आणि राजकीय नुकसान फडणवीसांचे नव्हे तर खडसे यांचेच मोठ्या प्रमाणात झाले. मामला केवळ ‘तेरी साडी मेरे साडी से सफेद कैसे, हा असाच होता. फडणवीस म्हणजे किस झाड कि पत्ती, हा जो समज मंत्री असतांना खडसे यांनी करवून घेतला त्यातून बेधुंद कारभार आणि फडणवीसांना अगदी मंत्रिमंडळ साप्ताहिक बैठकीतही अद्वातद्वा बोलणे, नुकसान फक्त खडसे यांचे झाले…\nवास्तविक उभ्या राज्यात कम्पेअर टू फडणवीस, खडसे नेते म्हणून भाजपा व युतीमध्ये अधिक प्रभावी होते, त्यांचे फडणवीसांपेक्षा नक्की अधिक वजन होते पण ते यश तो प्रभाव त्यांना टिकविता आला नाही, मंत्री म्हणून बेधुंद वागणे वरून मी नाही त्यातली काडी लाव��� आतली,पद्धतीने मी कसा चांगला हे साफ खोटे रेटून सांगणे, खडसे यांचे नाव खराब होत गेले याउलट फडणवीसांचे दिल्ली पासून तर गल्लीपर्यंत राजकीय सामाजिक वजन वाढत गेले. असे अजिबात घडले नसते, झाले नसते जर खडसे यांनी सारेच दमाने घेतले असते. आता तर त्यांचा हुकमी जळगाव जिल्हा देखील त्यांच्या फारशा प्रभावाखाली राहिलेला नाही ती जागा बऱ्यापैकी गिरीश महाजन यांनी घेतली आहे, ज्या गिरीश महाजन यांना खडसे यांनी आधी जिल्ह्यात मोठे केले तेच महाजन त्यांच्यापेक्षा पुढे निघून जाणे, त्यासारखे दुर्दैव नाही. खडसे योग्य सल्ला देणार्यांचे ऐकायलाच तयार नव्हते, ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हते, त्यांचे त्यातून मोठे राजकीय नुकसान झाले वरून ते बदनाम देखील झाले. लोकांचा नेता म्हणून माहित असणाऱ्या माझ्यासारख्या त्यांच्या मित्रांना त्याचे मनापासून मनातून वाईट वाटते…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/share-market-live-updates-sensex-nifty-june-11-friday", "date_download": "2021-06-21T23:49:09Z", "digest": "sha1:K53TRJXKT7KQP7WINB2SBJ7B7NKPUT6A", "length": 6168, "nlines": 123, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Sensex चा उच्चांक; कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचा सकारात्मक परिणाम", "raw_content": "\nतेजीनं होणारं लसीकरण आणि दुसऱ्या लाटेमुळे तुलनात्मरित्या कमी झालेलं नुकसान, या बातमीमुळे शेअर बाजारात चांगला उत्साह पाहायला मिळाला.\nSensex चा उच्चांक; कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचा सकारात्मक परिणाम\nमुंबई - आज बाजारात सेन्सेक्सने उच्चांकी उसळी घेतली. सेन्सेक्स 52 हजार 626 वर तर निफ्टी 15 हजार 835 वर पोहोचला. जागतिक बाजारातील सकारात्मक उलाढालीचा परिणाम दिसल्याचं म्हटलं जात आहे. आजच्या बाजारात मोठ्या कंपन्यांसह लहान कंपन्यांच्या शेअरमध्ये वाढ दिसून आली. बीएसई स्मॉल आणि मिडकॅप इंडेक्ससुद्धा अनुक्रमे 23045 आणि 25248 वर पोहोचला.\nजागतिक बाजारपेठेत चांगली कामगिरी करणाऱ्या बाजारात भारत आघाडीच्या देशांमध्ये राहिला आहे. 2021 मध्ये आतापर्यंत सेन्सेक्स 10 टक्के तर निफ्टीमध्ये 13 टक्के वाढ बघायला मिळाली आहे. बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचे बाजारातील भांडवल हे 231 लाख कोटी रुपयांहून जास्त झाले आहे.\nहेही वाचा: 100-200 रुपयांत विकत घ्या टेस्ला, फेसबुक, गुगलसारख्या कंपन्यांचे शेअर्स; कसे \nभारतातील कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. मधल्या काळात दरदिवशी चार हजार मृत्यू आणि तीन लाखांहून अधिक रुग्ण सापडत होते. आता एक लाखांच्या आत रुग्णसंख्या आली असून भारताला दिलासा मिळाला आहे. तसंच अनेक राज्यात कोरोनाला रोखण्यासाठी लागू करण्यात आलेले निर्बंध शिथिल केले जात आहेत. यामुळे बाजारात तेजी बघायला मिळत आहे. अनलॉक प्रक्रियेमुळे देशातील मागणीत वाढ दिसत असून याचा फायदा होईल असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/jalgaon/suicide-marathi-news-jamner-jalgaon-suicide-strangulation-married-woman-412580", "date_download": "2021-06-21T23:15:55Z", "digest": "sha1:4C3MHHIQ52T2J2N3LMUSJXXREB26VIOM", "length": 20097, "nlines": 190, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | अंघोळीला गेलेली आई अजून का येत नाही? म्हणून चिमुकलीने स्नानगृहात डोकावले आणि आ ऽ ई..च्या किंकाळीने सारेच सुन्न झाले", "raw_content": "\nअंघोळीला गेलेल्या आईला चिमुकली आवाज देते, मात्र स्नानगृहातातून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने तिने आत डोकावून पाहिले आणि भयंकर दृष्य दिसले...\nअंघोळीला गेलेली आई अजून का येत नाही म्हणून चिमुकलीने स्नानगृहात डोकावले आणि आ ऽ ई..च्या किंकाळीने सारेच सुन्न झाले\nपहूर: पहूर पेठ (ता. जामनेर) येथील संतोषी मातानगरमध्ये राहणाऱ्या 30 वर्षीय महिलेने दुर्धर आजारामूळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून स्कार्फने गळफास घेत जीवनयात्रा संपविल्याची हृदयद्रावक घटना आज सकाळी 7 वाजेच्या सुमारास उघडकीस आली.\nआवर्जून वाचा- जळगाव जिल्ह्यात १९ हजार ४२१ फ्रंटलाईन कोरोना योध्दांनी घेतली लस\nसंतोषीमाता नगर येथील रहिवासी योगेश गायकवाड हे पत्नी अर्चना गायकवाड (वय ३०) हे आपल्या दोन मुलांसह राहतात. योगेश गायकवाड हे महावितरण कंपनी मध्ये नोकरीला असून ते रात्रपाळीसाठी कर्तव्यावर गेले होते. घरी अर्चना दोघ मुलांसह एकटी घरी होती. अर्चना गायकवाड गेल्या 6 ते 7 वर्षांपासून संधीवाताचा त्रास जाणवत होता. त्यांच्यावर सातत्याने उपचार सुरु होते. मात्र आज सकाळी त्रास असह्य झाल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलून थेट जीवनयात्राच संपविली.\nचिमुकलीची आ ऽ ई...अशी किंकाळी\nअंघोळीसाठी स्नानगृहात गेलेली आपली आई अजून कशी बाहेर येत नाही , म्हणून 10 वर्षांची तनू आपल्या आईला आवाज देते, मात्र स्नानगृहातातून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने तिने आत डोकावून पाहिले असता, चिमुकल्या तनूने एकच किंकाळी ठोकली आ ऽ ई . चिमुकल्या तनूच्या आईने आजारपणाला कंटाळून स्नानगृहातच स्का���्फने गळ्याला फाशी लावून आत्महत्या केल्याचे उघड झाले.\nआवश्य वाचा- शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या दुसऱ्या टप्प्यातील अनुदान ८३ टक्के मिळाले\nचिमुक्यांचे बालपणीच मातृछत्र हरपले\nत्यांच्या मृत्यूने मात्र निर्वेद (14 वर्षे )आणि तन्वी ( 10 वर्षे ) या चिमुकल्यांचे बालपणीच मातृछत्र हरपले. पहूर ग्रामीण रुग्णालयात 'पीएम 'साठी डॉक्टर नसल्याने मयत अर्चना गायकवाड यांचा मृतदेह जामनेर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.\nत्यावेळी अर्चनाचा मुलगा निर्वेद क्लासला गेलेला होता. तर तन्वी घरीच होती. भाऊ नवल पाटील घरात आल्यावर त्यांनी तन्वीला आईबाबत विचार पुस केली.आई आंघोळ करीत असल्याचे सांगितले. नवल पाटील हे बहिणीची वाट पाहत घरात बसून राहिले, बराच वेळ झाल्यावरही बहिण अर्चना ही बाहेर आली नाही म्हणू नवल पाटील यांनी भाची तनूला मम्मी ला बघून ये असे सांगितले. यावरून तनू ही स्नानगृहामध्ये आईला पाहण्यासाठी गेली असता, तनूला आईने गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहून धक्काच बसला . तीने आ ऽ ई अशी किंकाळी मारली.\nहेही वाचा- ऊसतोड करतांना पिल्लांसह बिबट्याचे दर्शन; शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण\nचिमुकल्या निर्वेदने दिला अग्निडाग\nनवल पाटील यांनी घटनेची माहिती पोलीसांना दिली. घटनास्थळी पहूर पोलीसांनी पंचनामा करून पोलीसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी जामनेर उपजिल्हा रूग्णालयात नेण्यात आले. जामनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पहूर येथे शोकाकुल वातावरणात अर्चनाचे अंत्यसंस्कार करण्यात आले. चिमुकल्या निर्वेदने आपल्या आईच्या चितेला दाटलेल्या कंठाने अग्नीडाग दिला, हे दृष्य पाहून उपस्थितांची डोळे पाणावली.\n\"कोरोना' प्रतिबंधासाठी मनपा प्रशासन सज्ज\nजळगावः कोरोना व्हायरस आजाराचे जगभरात थैमान असून, भारतात देखील संशयित रुग्ण आढळल्याने नागरिकांनी दक्षता घेणे आवश्‍यक झाले आहे. कोरोना व्हायरस शहरात येऊच नये, यासाठी तत्काळ आवश्‍यक त्या उपाययोजना व जनजागृती करण्याच्या सूचना महापौर भारती सोनवणे यांनी आज दिल्या.\nकोरोनासाठी वैद्यकीय यंत्रणा सज्ज; मास्कचा तुटवडा\nजळगाव : चीनसह इतर देशांमध्ये थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसचे संशयित रुग्ण भारतात देखील आढळून येत आहे. यामुळे सरकारकडून कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सर्व राज्यांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार आज शहरातील मल्टीस्पेशलिस्ट रुग्णांसह जिल्हा वैद्यकीय रुग्णालयाची पाहणी केली असत\n\"कोरोना'चा प्रभाव..ठराविक औषधांच्या किमती दुप्पट\nजळगाव : चीनसह भारतात देखील \"कोरोना'चे संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे नागरिकांकडून काळजी घेणे सुरू झाले आहे. चीनमधून इलेक्‍ट्रॉनिक्‍स, जीवनावश्‍यक वस्तूंसह औषधांसाठी लागणाऱ्या रसायनांची सर्वाधिक आयात केली जाते. परंतु, \"कोरोना'मुळे तेथील मालावर भारताने बंदी घातली आहे. परिणाम\nरक्‍तपेढ्यांमधील स्टॉक मर्यादित दिवसांचा\nजळगाव : \"रक्‍तदान हेच जीवनदान...' हे घोषवाक्‍य घेऊन संस्था, संघटनांकडून शिबिरे घेतली जातात. तसेच अनेक दाते उत्स्फूर्तपणे रक्‍तदान करत असतात. परंतु या साऱ्या प्रक्रियेला विराम लागला असल्याने शहरातील रक्‍तपेढ्यांमधील स्टॉक मर्यादित दिवसांचा राहिला आहे. अर्थात जास्त मागणी झाल्यास रक्‍त प\ncoronavirus एसटी, रेल्वेस्थानकावर तपासणी नाहीच\nजळगाव : जगभरात \"कोरोनो'बाबत दक्षता घेतली जात आहे. मात्र, जळगाव रेल्वेस्थानकासह बसस्थानकावर आलेल्या प्रवाशांची तपासणी करण्यासाठी कक्षच नाही. यामुळे संशयितांच्या संख्येत वाढ होत आहे. जिल्हा प्रशासनाने दक्षतेचा इशारा म्हणून जिल्ह्यातील सर्व बसस्थानके, रेल्वेस्थानकांवर तपासणी कक्ष सुरू कर\nघरातच राहा, बाहेर पडू नका : पालकमंत्री गुलाबराव पाटील\nजळगावः राज्यात, देशात कोरोनोचे संकट आहे. शासन विविध पातळ्यांवर कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सक्षम आहे. नागरिकांनीही काही दिवस घरात बसावे, बाहेर पडू नका. कोरोना'बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद द्या, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे केले. कोरोनो\nप्रथमच गुढीपाडव्याला सुवर्णनगरी बंद\nजळगाव : देशावर भीषण संकट घेऊन आलेल्या \"कोरोना' संसर्गाने इतिहासात प्रथमच गुढीपाडव्यासारखे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त वाया गेला. देशभरात प्रसिद्ध असलेली जळगावची सुवर्णनगरी आज बंद होती, त्यामुळे सोन्या-चांदीसह बाजारपेठेतील वीस कोटींचे व्यवहार आज ठप्प होते.\nमुंबई एअरपोर्टवर नाकारले...मग अमेरिकेच्या संदेशाने अमळनेरच्या पियुषचे उड्डाण\nअमळनेर : अमेरिकेत अभियंता म्हणून कार्यरत असलेला अमळनेरचा पियुष प्रकाश शिरोडे पंधरा दिवसांसाठी सुटीवर मायभूमी अमळनेरात आला होता. पासपोर्ट फाटल्याच्या कारणामुळे अमेरिकेत जाण्याचा मार्ग अडचणीत होता. दोन दिवसात नवे पासपोर्ट मिळवून प्रवासासाठी एअरपोर्टवर गेल्यानंतर पुन्हा पासपोर्ट नाकारण्यात आ\ncoronavirus : जळगावात आणखी पाच संशयित...ग्रामीण रुग्णालयातही संशयितांचे नमुने घेणार\nजळगाव : जिल्हाभरात \"कोरोना'ची चाचणी करण्यासाठी व नमुने घेण्यासाठी संशयिताला जिल्हा रुग्णालयात दाखल व्हावे लागत होते. परंतु, शासनाने आता प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात कोरोनाचे नमुने घेण्याची व्यवस्था केली आहे. दरम्यान, विदेशातून आलेले कोरोनाचे पाच संशयित रुग्णालयात दाखल झाले असून, सोमवा\nभाजीपाल्याचे भाव कडाडले...वाहतूक विस्कळित झाल्याने आवक दहा टक्‍क्‍यांवर\nजळगाव : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण राज्यभरात रविवारी बंदचे आवाहन करण्यात आले होते. तसेच संपूर्ण देशातील वाहतूक व्यवस्था बंद असल्यामुळे आज भाजीपाल्याची आवक केवळ दहा टक्‍के इतकीच झाली. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपालाच नसल्याने भाव गगनाला भिडले होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/bollywood-stars-burn-lamp-and-candles-celebration-against-corona-pm-modi-appeal-277456", "date_download": "2021-06-21T23:46:07Z", "digest": "sha1:PJ67W3BQSBDI7UTG3PXBRAIRFS7ZEZYF", "length": 19429, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | बॉलीवूडकरांचा पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद..दिवे लावून फोटो केले शेअर", "raw_content": "\nपंतप्रधानांच्या आवाहनाला सामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांनीच उत्साहाने सहभाग दर्शवला..याचे फोटो आणि व्हिडिओ अनेक सेलिब्रिटींनी आपल्या सोशल साईट्सवर शेअर केले आहेत..\nबॉलीवूडकरांचा पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद..दिवे लावून फोटो केले शेअर\nमुंबई- पंतप्रधान मोदी यांनी देशातील नागरिकांना रविवार ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता ९ मिनिटे घरातील सर्व लाईट्स बंद करुन मेणबत्ती, दिवे लावण्याचं आवाहन केलं होतं..पंतप्रधान यांचं हे आवाहन कोरोना व्हायरससाठी नागरिकांनी एकजुटीचं प्रदर्शन दर्शवण्यासाठी होतं..पंतप्रधानांच्या या आवाहनाला सामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांनीच उत्साहाने सहभाग दर्शवला..याचे फोटो आणि व्हिडिओ अनेक सेलिब्रिटींनी आपल्या सोशल साईट्सवर शेअर केले आहेत..\nहे ही वाचा: मिलिंद सोमण यांची ८१ वर्षीय आई घालतेय लंगडी\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी या आवाहनाला समर्थन देत त्यांचा दिवा लावतानाचा जुना फोटो पोस्ट केलाय..हा फोटो पोस्ट करताना त्यांनी लिहिलंय,'नमस्कार, माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांच्या आवाहनासाठी चला सगळे मिळून दिवे लावूया...'\nतर सुपस्टार रजनीकांत यांनी देखील पंतप्रधानांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत यात सहभाग दर्शवला..रजनीकांत यांनी त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवरुन फोटो पोस्ट केलाय..या फोटोमध्ये त्यांनी हातात मेणबत्ती घेतल्याचं दिसून येतंय...\nबॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहलीने पंतप्रधानांच्या या आवाहनामध्ये सहभाग दर्शवला.विराट कोहलीने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आहे..या फोटोमध्ये अनुष्का आणि विराट घरामध्ये दिवे लावताना दिसून येत आहेत..\nबॉलीवूडचं हॉट कपल जे नेहमी चर्चेत असतं त्या रणवीर सिंग आणि दीपिका पदूकोणने देखील दिवे लावून यात सहभाग घेतला..रणवीरने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे..या फोटोमध्ये दोघेही हातात दिवा घेऊन बाल्कनीत पाहायला मिळत आहेत..\nअभिनेता कार्तिक आर्यनने देखील पंतप्रधानांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत दिवा लावला..कार्तिकने त्याचा फोटो पोस्ट करत म्हटलंय, 'एकत्र सगळं काही शक्य आहे..'\nखिलाडी अक्षय कुमारने त्याच्या बाल्कनीमध्ये मेणबत्ती हातात धरुन उभा असलेला पाहायला मिळाला..त्याने त्याचा हा फोटो पोस्ट करत म्हटलंय, 'आपण सगळे एकत्र आहोत, आणि या अंधःकारातून एकत्रच बाहेर पडू..तोपर्यंत निरोगी रहा आणि सुरक्षित रहा.'\nअभिनेत्री क्रिती सॅनने देखील हातात मेणबत्ती घेऊन कोरोना व्हायरच्या विरुद्ध लढण्यासाठी समर्थन केलं आहे..हा फोटो पोस्ट करताना तिने लिहिलंय, 'ही नेहमीच प्रार्थना करण्याची योग्य वेळ आहे, प्रेम, आरोग्य आणि आनंदासाठी..'\nकोरोनाविरुध लढण्यासाठी पंतप्रधानांनी केलेल्या या आवाहनाला देशभरातून प्रतिसाद मिळाला..यात सामान्य नागरिकांसोबतंच बॉलीवूडकरांचा देखील चांगलाच सहभाग दिसून आला..\nअभिनेत्री क्रिती सॅनन कोरोना पॉझिटीव्ह चंदीगढमध्ये करत होती शूटींग\nमुंबई- देशात कोविड-१९ चा कहर दिवसेंदिवस वाढतंच चालला आ���े. अनलॉक दरम्यान जिथे एकीकडे सिनेइंडस्ट्रीचं काम सुरु झालं आहे तर दुसरीकडे कोरोनाच्या खूप केसेस समोर येऊ लागल्या आहेत. नुकतंच 'जुग जुग जियो' सिनेमातच्या शऊटींग दरम्यान वरुण धवन, नितू कपूर, दिग्गर्शक राज मेहता कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले\nबहिण क्रितीने शेअर केल्यावर व्हायरल झाला नुपूर सॅननचा 'हा' व्हिडिओ\nमुंबई- लॉकडाऊनच्या या काळात अनेक सेलिब्रिटी त्यांच्या या वेळेचा सदुपयोग करत आहेत..तसंच या वेळेत ते जे काही करत आहेत त्याचे अपडेट्स ते चाहत्यांसाठी सोशल मिडीयावर आवर्जुन शेअर करत आहेत जेणेकरुन या तणावपूर्ण वातावरणात ते थोडे रिलॅक्स होऊ शकतील..बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सॅननने तिच्या इंस्टाग्र\n'बच्चन पांडे' सिनेमातील अक्षय कुमारचा गँगस्टर लूक होतोय ट्रेंड\nमुंबई- अभिनेता अक्षय कुमारच्या आगामी 'बच्चन पांडे' या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळतेय. सिनेमात गँगस्टरची भूमिका साकारणा-या अक्षय कुमारचा फर्स्ट लूक पाहण्यासाठी चाहते आतुरलेले आहेत. मात्र त्यांची ही प्रतिक्षा आता संपली आहे. कारण 'बच्चन पांडे' सिनेमाच्या नि\n'आदीपुरुष'साठी ओम राऊत यांना नाही मिळाली त्यांच्या पसंतीची सीता, आता 'या' अभिनेत्रीसोबत करणार शूटींग सुरु\nमुंबई- दीपिका पदूकोण, अनुष्का शर्मा पासून अनेक ए लिस्टर अभिनेत्रींचा नकार ऐकल्यानंतर आता दिग्दर्शक ओम राऊत यांना 'आदिपुरुष' या त्यांच्या आगामी सिनेमासाठी नवीन सीता मिळाली आहे. मात्र प्रभास सारख्या तगड्या अभिनेत्यासमोर या अभिनेत्रीचा टिकाव कसा लागणार अशी चर्चा आता सिनेइंडस्ट्रीत सुरु झाली आ\nसुशांतच्या पर्सनल नोट्समध्ये क्रितीचं नाव, 'सोबत वेळ घालवायचा आहे'\nमुंबई- अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युला तीन महिने होऊन गेले आहेत. या प्रकरणाचा तपास अजुनही मोठ्या एंजसी करत आहेत. मात्र तरीही या प्रकरणात अशी काही वळणं येत आहेत ज्यामुळे यातील अनेक समीकरणं बदलत आहेत.\nमिलिंद सोमण-अंकिताचा क्वारंटाईन टाईम बघून व्हाल घायाळ\nमुंबई : कोरोना व्हायरसपासून बचावण्यासाठी सगळेचजण आपापल्या परीने काळजी घेत असतानाच अनेक सेलिब्रेटी आपणाहून होम क्वारंटाईन झाले आहेत. दीपिका-रणवीर, अनुष्का शर्मा, रितेश देशमुख-जेनेलिया, विकी कौशल-सनी कौशल, आलिया भट, आयुषमान खुराना यांच्यासारखे अनेक सि��ारे कोरोनामुळे घरात बसून आहेत... पण हे फ\nसेल्फ क्वारंटाईन दरम्यान अशी झाली रणवीर सिंगची हालत की बघून हैराण व्हाल..\nमुंबई- कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात थैमान घातलं आहे..चीनमधून पसरलेला हा व्हायरस अनेक देशात जागतिक संकट निर्माण करतोय..भारतात देखील या व्हायरसने संकट निर्माण केलंय..भारतात कोरोना बाधितांची संख्या आता वाढून ३६९ एवढी झाली आहे..आणि यामुळे मृत पावलेल्यांची संख्याही वाढून ८ पर्यंत पोहोचली आह\n\"लाल सिंह चढ्ढा' येणार आता पुढील वर्षीच..\nमुंबई : जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातलं असून इतर देशांप्रमाणे भारतालाही या कोरोनाचा सामना करावा लागत आहे. याचा परिणाम देशातील अर्थव्यवस्थेबरोबरच इतर क्षेत्रांवरही होताना दिसत आहे. संपूर्ण देश लॉकडाऊन असल्यामुळे कार्यालये, कंपन्या, दुकान सर्व काही बंद आहे. त्याचप्रमाणे कोरोनाचा परिणाम चि\nजागतिक आरोग्य संघटनेचा नव्या संकटाचा इशारा ते बुमराह महाराष्ट्राचा जावई होणार का ठळक बातम्या एका क्लिकवर\nएका संकटातून जग सुटत नाही तोच जागतिक आरोग्य संघटेनेने नव्या संकटाचा इशारा दिला आहे. ‘WarNymph’ नावाचं हे डिजीटल आर्टवर्क 28 फेब्रुवारी रोजी 5.8 दशलक्ष डॉलर अर्थात 424,891,760 रुपयांना विकलं गेलं आहे. सामन्यानंतर हार्दिक पांड्या अक्षर पटेलची मुलाखत घेत होता. त्याचवेळी मध्येच कर्णधार विराट क\nशाहरुखच्या गौरीनं केलं अलियाच्या घराचं इंटेरियर; किंमत फक्त 32 कोटी\nमुंबई - बॉलीवूडची प्रसिध्द अभिनेत्री अलियानं नव्यानं घर खरेदी केली आहे. या घराची किंमत सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाला आहे. अलियानं रणवीर कपूरच्याच इमारतीमध्ये एक महागडे घर घेतले आहे. ज्याची किंमत ऐकल्यास आपली झोप उडाल्याशिवाय राहणार नाही. अलिया आणि रणवीरमध्ये वाढलेली जवळीक ही त्या न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisocial.com/about-us/", "date_download": "2021-06-21T22:38:18Z", "digest": "sha1:AE44MAT3MI54VIQABXPCHR6KPTRKJZIA", "length": 3627, "nlines": 69, "source_domain": "www.marathisocial.com", "title": "About Us - मराठी Social", "raw_content": "\nमी इथे तुमच्यासाठी आपल्या देशविदेशात, राज्यात घडत असलेल्या काही महत्वाच्या घडामोडी, नवीन तंत्रज्ञान, इतिहास, शैक्षणिक अशा काही विषयांवर लिहणार आहे. तुम्हाला काही विषयावर सविस्तर माहिती हवी असल्यास तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता.\nआपल्या आजूबाजूला घडत असलेल्या नवीन गोष्ट���ंबद्दल माहिती करून घेणे आणि सर्वांपर्यंत पोहचवणे, ब्लॉगिंगची आवड आणि मोकळ्या वेळेचा कुठेतरी चांगल्या ठिकाणी सदुपयोग व्हावा यासाठीच केलेला हा अट्टाहास.\nजंगल तोड एक समस्या मराठी निबंध, Deforestation Essay in Marathi\nMarathi Social on याला म्हणतात शिवसेना आमदार, रेमडीसीविर इंजेक्शन्ससाठी मोडली ९० लाखांची एफ. डी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/03/blog-post_46.html", "date_download": "2021-06-21T23:27:06Z", "digest": "sha1:RSXSZNFFULUXBUOGW4EUD3XVRFRASZJD", "length": 7665, "nlines": 85, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "‘गिगाबाईट’च्यावतीने डोंगरे यांचा सन्मान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar ‘गिगाबाईट’च्यावतीने डोंगरे यांचा सन्मान\n‘गिगाबाईट’च्यावतीने डोंगरे यांचा सन्मान\n‘गिगाबाईट’च्यावतीने डोंगरे यांचा सन्मान\nअहमदनगर ः नगर तालुक्यातील निमगाव वाघा ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी निवडीबद्दल व बहुमोल सामाजिक योगदानाबद्दल नानासाहेब डोंगरे यांचा केडगाव येथील गिगाबाईट कॉम्प्युटरच्या वतीने संचालक बाबासाहेब वायकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान अकोळनेरचे नूतन उपसरपंच प्रतीक शेळके यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी अभिजीत पालवे, माजी सैनिक किरण फाटक, किसनराव बोठे, चंद्रकांत धोत्रे, गणेश धोत्रे यांच्यासह संस्थेतील विद्यार्थी उपस्थित होते.\nसत्कारास उत्तर देताना श्री. डोंगरे म्हणाले की, सामाजिक कार्याची सुरुवातीपासूनच आवड होती. याला आता राजकारणाची जोड मिळाली आहे. त्यामुळे सामाजिक क्षेत्रात काम करताना येणार्या अडचणी दूर होण्यास मदत होईल. निमगाव वाघा गावातील ग्रामस्थांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला ग्रामपंचायतीचा सदस्य होण्याची संधी दिली. या संधीचे निश्चितच सोने करू. गावच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य राहील, असे ते म्हणाले.\nयावेळी बोलताना श्री. वायकर म्हणाले की, श्री. डोंगरे यांनी सामाजिक, अध्यात्मिक, शैक्षणिक, क्रीडा, तसेच व्यसनमुक्ती, वृक्षसंवर्धन यांसारख्या विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/04/ahmednagar_46.html", "date_download": "2021-06-21T22:31:32Z", "digest": "sha1:OIYF5PZXV4FB7LJGOBXZTNKXCYBOZCBP", "length": 9756, "nlines": 85, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "मुस्लिम समाजाच्यावतीने जामा मस्जिद ट्रस्टच्या जागेतील अनाधिकृत बांधकाम काढण्याची मागणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking मुस्लिम समाजाच्यावतीने जामा मस्जिद ट्रस्टच्या जागेतील अनाधिकृत बांधकाम काढण्याची मागणी\nमुस्लिम समाजाच्यावतीने जामा मस्जिद ट्रस्टच्या जागेतील अनाधिकृत बांधकाम काढण्याची मागणी\nमुस्लिम समाजाच्यावतीने जामा मस्जिद ट्रस्टच्या जागेतील अनाधिकृत बांधकाम काढण्याची मागणी\nअहमदनगर ः शहरातील जामा मस्जिद ट्रस्टच्या जागेत करण्यात आलेले बेकायदेशीर नवीन बांधकामाचे अतिक्रमण काढण्याच्या मागणीचे निवेदन ट्रस्टचे विश्वस्त व मुस्लिम समाजाच्या वतीने मनपा आयुक्त शंकर गोरे यांना देण्यात आले. यावेळी नगरसेवक समद खान, आसिफ सुलतान, विश्वस्त आरिफ खान, हाजी वाहिद कुरेशी, अन्सार सय्यद, शेख अब्दुल कादिर, बरकतअली शेख, मुजाहिद कुरेशी आदी उपस्थित होते. सदर अतिक्रमण तीन दिवसात न हटविल्यास आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.\nशहरातील जुन्या कोर्टाच्या मागील बाजूस जामा मशिद आहे. ही मशिद औरंगाबाद वक्फ बोर्डकडे क���यदेशीर नोंदणीकृत असून, ही मस्जिद एतिहासिक आहे. शहरातील सर्वात मोठी मशिद असून, शहरातील या जामा मशिदेला धार्मिक महत्त्व आहे. मशिदीच्या जागेत ट्रस्ट व महापालिकेची कोणत्याही प्रकारे पूर्वपरवानगी न घेता गॅसोद्दीन शब्बीर हुसेन शेख याने बेकायदेशीर बांधकाम सुरु केले आहे. सदर इसमाने लोखंडी अँगल उभे करुन बांधकाम सुरु केले आहे. सदर बांधकाम मशिदीच्या प्रवेशद्वारातच असल्याने ऐतिहासिक वास्तूपासून अत्यंत जवळ आहे.\nशासनाच्या नियमानुसार ऐतिहासिक वास्तूपासून तीनशे मीटरच्या आत कोणतेही बांधकाम खोदकाम पूर्वपरवानगीशिवाय करण्यास सक्त मनाई आहे. तरीदेखील गॅसोद्दीन शेख यांनी बेकायदेशीर बांधकाम सुरु केलेले आहे. अतिक्रमण विभागाने सदर बांधकामाची स्थळ पाहणी करून पंचनामा केलेला आहे. मनपा आयुक्त तथा प्रभाग अधिकारी याने शेख यांना पत्र पाठवून सदर ठिकाणी चालू असलेले बांधकाम थांबवून बांधकाम परवानगीचा तीन दिवसाच्या आत खुलासा सादर करण्याचे कळविले होते. तरी देखील अतिक्रमण करणार्या व्यक्तीने कोणत्याही प्रकारे खुलासा केलेला नाही. सदर प्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी देखील महापालिकेच्या पुर्वपरवानगीने बांधकाम न करण्याचे सुचवले होते. परंतू सदरचे बांधकाम सुरु ठेवण्यात आलेले आहे.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खात��� निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=55%3A2009-07-20-04-00-45&id=251597%3A2012-09-22-17-30-37&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=13", "date_download": "2021-06-21T23:20:28Z", "digest": "sha1:5SKWWQZRNZZC6UHRBZZZ6XMKBMXOYK6E", "length": 17593, "nlines": 8, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "उदक ‘पळवावे’ युक्ती-प्रयुक्ती!", "raw_content": "\nविजय दिवाण, रविवार, २३ सप्टेंबर २०१२\nमराठवाडय़ात तीव्र दुष्काळ आणि पाणीटंचाई असतानाही जायकवाडी तलावात पाणी सोडले गेले नाही. त्यामुळे औरंगाबाद-जालन्यासह मराठवाडय़ातील ३०० इतर गावांचा पाणीपुरवठा संकटात आहे. जालना, बीड, परभणी, नांदेड या जिल्ह्य़ांतील शेती तर पूर्णपणे धोक्यात लोटली गेलेली आहे..\nअवघा मराठवाडा अजूनही तीव्र पाणीटंचाई आणि दुष्काळामध्ये होरपळत आहे. सारी धरणे-जलाशये रिकामी, विहिरी कोरडय़ा आणि जमीन पाण्यासाठी आसुसलेली जून आणि जुलै हे महिने पावसाशिवाय गेले. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये भरपूर पाऊस येईल असा अंदाज होता. अवघ्या महाराष्ट्रात तो पाऊस झाला. अनेक ठिकाणी महापूर आले, पण मराठवाडा कोरडाच राहिला. मराठवाडय़ाचा भाग्यविधाता प्रकल्प म्हणून संबोधले गेलेले जायकवाडी धरण त्याच्या जन्मापासून वांझोटे ठरले. आशिया खंडातले सपाट जमिनीवरचे हे सर्वात मोठे मातीचे धरण. त्याचा आश्वासित पाणीसाठा १०३ टीएमसी असावयास हवा; परंतु चार-पाच वर्षांतून एखाद्या वेळी अतिवृष्टी झाली तरच या धरणाला हा पाणीसाठा मिळतो. कारण हे धरण पूर्ण झाल्यानंतर त्याच्या वरच्या भागातील गोदावरी खोऱ्यात तब्बल १२ नवी धरणे उभी केली गेली. जायकवाडीच्या वर अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्य़ांत गोदावरी खोऱ्यात जास्तीत जास्त ११२ टीएमसी पाणी अडवण्याची मुभा होती, पण प्रत्यक्षात तब्बल १९५ टीएमसीएवढे पाणी अडवले गेले. म्हणूनच या प्रचंड मोठय़ा धरणाला त्याचा पाणीसाठा मिळेनासा झाला. पाण्याच्या अविचारी नियोजनामुळे हे घडले. संत तुकारामांनी पाण्याच्या सुयोग्य नियोजनाबद्दल असे म्हटलेले आहे की, ‘बळ बुद्धी वेचुनिया शक्ती जून आणि जुलै हे महिने पावसाशिवाय गेले. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये भरपूर पाऊस येईल असा अंदाज होता. अवघ्या महाराष्ट्रात तो पाऊस झाला. अनेक ठिकाणी महापूर आले, पण मराठवाडा कोरडाच राहिला. मराठवाडय़ाचा भाग्यविधाता प्रकल्प म्हणून संबोधले गेलेले जायकवाडी धरण त्याच्या जन्मापासून वांझोटे ठरले. आशिया खंडातले सपाट जमिनीवरचे हे सर्वात मोठे मातीचे धरण. त्याचा आश्वासित पाणीसाठा १०३ टीएमसी असावयास हवा; परंतु चार-पाच वर्षांतून एखाद्या वेळी अतिवृष्टी झाली तरच या धरणाला हा पाणीसाठा मिळतो. कारण हे धरण पूर्ण झाल्यानंतर त्याच्या वरच्या भागातील गोदावरी खोऱ्यात तब्बल १२ नवी धरणे उभी केली गेली. जायकवाडीच्या वर अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्य़ांत गोदावरी खोऱ्यात जास्तीत जास्त ११२ टीएमसी पाणी अडवण्याची मुभा होती, पण प्रत्यक्षात तब्बल १९५ टीएमसीएवढे पाणी अडवले गेले. म्हणूनच या प्रचंड मोठय़ा धरणाला त्याचा पाणीसाठा मिळेनासा झाला. पाण्याच्या अविचारी नियोजनामुळे हे घडले. संत तुकारामांनी पाण्याच्या सुयोग्य नियोजनाबद्दल असे म्हटलेले आहे की, ‘बळ बुद्धी वेचुनिया शक्ती उदक चालवावे युक्ती’ परंतु महाराष्ट्रातील राजकीय पुढाऱ्यांनी बहुधा या अभंगाचा अर्थ ‘बळ शक्ती लादुनिया सक्ती, उदक पळवावे युक्ती-प्रयुक्ती’ असा घेतला असावा. आणि म्हणूनच गेल्या २० वर्षांमध्ये जायकवाडीचे पाणी वरच्यावर पळवले गेले इतर विभागांविषयी दुजाभाव बाळगून त्यांच्या वाटय़ाचे पाणी पळवण्याची नगर-नाशिक आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही नेत्यांची परंपरा आजही तशीच अव्याहतपणे सुरू आहे.\n२००५ साली महाराष्ट्रात पाण्याचे चांगले नियोजन व्हावे म्हणून जलसंपत्ती नियमन कायदा झाला. त्या कायद्यात पाणी-नियोजन करण्यासाठी एक जलसंपत्ती प्राधिकरण स्थापन झाले. या प्राधिकरणाची कर्तव्ये काय असतील याचे विस्तृत विवेचन सदर जलसंपत्ती नियमन कायद्यात आहे. कायद्याच्या तिसऱ्या प्रकरणात कलम ११(सी)मध्ये असे स्पष्ट नमूद आहे की, ‘टंचाईच्या काळात नदीखोऱ्याच्या, उपखोऱ्याच्या आणि धरण प्रकल्पाच्या पाण्याची समन्यायी पद्धतीने वाटप करण्याचा प्राधान्यक्रम’ ठरवण्याची जबाबदारी जलप्राधिकरणाची आहे. याच प्रकरणाचे कलम १२(७) असे सांगते की, सिंचनासाठीच्या पाणीवाटपामध्ये ‘शेपटाकडून माथ्याकडे’ या तत्त्वाचा अवलंब होईल याची दक्षता या प्राधिकरणाने घ्यायला हवी याच दोन कलमांचा आधार घेऊन यंदा पावसाअभावी पूर्णपणे रिकाम्या झालेल्या जायकवाडी धरणाम���्ये निर्धारित प्रमाणात आधी पाणी सोडून नंतर वरच्या धरणांनी पाणीसाठा करावा, अशी मागणी मराठवाडय़ातून होत होती; परंतु ती धुडकावून लावली गेली. पश्चिम महाराष्ट्रातील मंत्री-उपमुख्यमंत्री सारे मराठवाडय़ात येऊन जायकवाडीत पाणी सोडण्याची आश्वासने देऊन गेले, पण ते परत गेले ते तिकडचेच झाले याच दोन कलमांचा आधार घेऊन यंदा पावसाअभावी पूर्णपणे रिकाम्या झालेल्या जायकवाडी धरणामध्ये निर्धारित प्रमाणात आधी पाणी सोडून नंतर वरच्या धरणांनी पाणीसाठा करावा, अशी मागणी मराठवाडय़ातून होत होती; परंतु ती धुडकावून लावली गेली. पश्चिम महाराष्ट्रातील मंत्री-उपमुख्यमंत्री सारे मराठवाडय़ात येऊन जायकवाडीत पाणी सोडण्याची आश्वासने देऊन गेले, पण ते परत गेले ते तिकडचेच झाले ८ सप्टेंबपर्यंत नगर-नाशिक जिल्ह्य़ांत झालेल्या पावसामुळे तिकडच्या नांदूर-मधमेश्वर (१०० टक्के), करंजवण (५१ टक्के), गंगापूर (७२ टक्के), दारणा (९८ टक्के), भंडारदरा (१०० टक्के), पालखेड (९६ टक्के), मुळा (५५ टक्के) आणि निळवंडे (५० टक्के) या धरणांमध्ये बऱ्यापैकी पाणीसाठा झालेला होता. फक्त ओझरखेड धरणात (२१ टक्के) कमी साठा होता. तेव्हापासून जायकवाडीमध्ये १७ टीएमसी पाणी त्वरित सोडावे अशी मागणी होती, पण उपयोग झाला नाही. गेल्या दोन महिन्यांत भंडारदरा धरणातून नगर जिल्ह्य़ातील खरीप पिकांना पाच पाळ्या दिल्या गेल्या. दारणा, गंगापूर धरणांतूनही पाळ्या देण्यात येत आहेत. नांदूर-मधमेश्वरमधून १९० दशलक्ष घनमीटर पाणी कालव्यात सोडले गेले. त्यातले अगदी अल्पसे पाणी जायकवाडीत आले. बाकीचे सगळे पाणी वरच्या भागातील साठवण तलाव आणि पाझर तलाव भरून घेण्यासाठी वापरले गेले ८ सप्टेंबपर्यंत नगर-नाशिक जिल्ह्य़ांत झालेल्या पावसामुळे तिकडच्या नांदूर-मधमेश्वर (१०० टक्के), करंजवण (५१ टक्के), गंगापूर (७२ टक्के), दारणा (९८ टक्के), भंडारदरा (१०० टक्के), पालखेड (९६ टक्के), मुळा (५५ टक्के) आणि निळवंडे (५० टक्के) या धरणांमध्ये बऱ्यापैकी पाणीसाठा झालेला होता. फक्त ओझरखेड धरणात (२१ टक्के) कमी साठा होता. तेव्हापासून जायकवाडीमध्ये १७ टीएमसी पाणी त्वरित सोडावे अशी मागणी होती, पण उपयोग झाला नाही. गेल्या दोन महिन्यांत भंडारदरा धरणातून नगर जिल्ह्य़ातील खरीप पिकांना पाच पाळ्या दिल्या गेल्या. दारणा, गंगापूर धरणांतूनही पाळ्या देण्यात येत आहेत. नांदू��-मधमेश्वरमधून १९० दशलक्ष घनमीटर पाणी कालव्यात सोडले गेले. त्यातले अगदी अल्पसे पाणी जायकवाडीत आले. बाकीचे सगळे पाणी वरच्या भागातील साठवण तलाव आणि पाझर तलाव भरून घेण्यासाठी वापरले गेले परंतु मराठवाडय़ात एवढा तीव्र दुष्काळ आणि पाणीटंचाई असताना या संकटकाळातही जायकवाडी तलावात पाणी सोडले गेले नाही. त्यामुळे औरंगाबाद-जालन्यासह मराठवाडय़ातील ३०० इतर गावांचा पाणीपुरवठा संकटात आहे. जालना, बीड, परभणी, नांदेड या जिल्ह्य़ांतील शेती तर पूर्णपणे धोक्यात लोटली गेलेली आहे.\nशिवाय कृष्णा खोऱ्यातील पाण्याचा न्याय्य वाटादेखील पश्चिम महाराष्ट्राने नाना क्लृप्त्या लढवून मराठवाडय़ाला आजतागायत मिळू दिलेला नाही. मराठवाडय़ातील पाच दुष्काळी तालुके कृष्णा खोऱ्यात येतात. त्यांचे एकत्रित क्षेत्रफळ कृष्णा खोऱ्याच्या क्षेत्रफळाच्या दहाव्या हिश्शाएवढे आहे. उपरोक्त पाच तालुक्यांमध्ये कोणत्याही धरणाचे पाणी उपलब्ध नाही आणि पावसाचेही प्रमाण फार कमी आहे. ही स्थिती असल्यामुळे या तालुक्यातील तहानलेल्या लोकांसाठी भीमा खोऱ्यातील ६०० अब्ज घनफूट पाण्यापैकी हक्काचे दहा टक्के, म्हणजे ६० अब्ज घनफूट पाणी दिले जावे, अशी मराठवाडय़ाची मागणी होती; परंतु पश्चिम महाराष्ट्रात आधीच प्रकल्प उभे करून या पाण्यापैकी २४ टीएमसी पाणी पळवण्यात आले. मग उरलेले ३६ टीएमसी पाणी तरी भीमा खोऱ्यातून मराठवाडय़ाला सरळ मिळेल ही अपेक्षा होती, पण त्यासाठी लागणारे प्रबळ राजकीय नेतृत्व मराठवाडय़ात नव्हते; ते आजही नाही म्हणून ते पाणी मिळाले नाही. नंतर तिकडे पश्चिम महाराष्ट्रात ‘कृष्णा-भीमा स्थिरीकरण’ या नावाची एक योजना जन्माला घातली गेली. कृष्णा खोऱ्यातील जादा पाणी नीरा नदीद्वारे वहन करून बारामतीमार्गे भीमेवरील उजनी धरणात टाकण्याची ही योजना होती. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर उजनी धरणातून मराठवाडय़ातील आष्टी, तुळजापूर, उमरगा, परांडा आणि भूम या तालुक्यांसाठी २१ अब्ज घनफूट पाणी देण्यात यावे, असा ठरावही त्या वेळच्या मंत्रिमंडळाने केला, पण त्यालाही पश्चिम महाराष्ट्राचे नेते विरोध दाखवत राहिले आणि म्हणूनच आजतागायत कृष्णा खोऱ्यातील न्याय्य वाटय़ापैकी टिपूसभर पाणीदेखील मराठवाडय़ाला मिळू शकलेले नाही.\nमहाराष्ट्रातील विभागीय असमतोल दूर करण्यासाठी नेमलेल्या समितीने १९९४ साली जो विविध क्षेत्रांतील मराठवाडय़ाचा अनुशेष घोषित केला होता, त्यात सिंचनाचा अनुशेष सर्वात मोठा होता. त्यापोटी राज्यपालांच्या आदेशानुसार जो वाढीव निधी मराठवाडय़ाला प्रतिवर्षी दिला जात असे, तोही पश्चिम महाराष्ट्रातील काही नेत्यांना खुपत असे. म्हणूनच की काय, २००८ साली कृष्णा खोऱ्यातील कामे लवादांच्या आदेशानुसार लवकर पूर्ण करण्याच्या बहाण्याखाली मराठवाडय़ाला देय असणारी अनुशेषापोटीची पूर्ण रक्कम पश्चिम महाराष्ट्राकडे वळवण्यात आली होती. याबद्दल राज्यपालांनी लेखी टिप्पणी करून तीव्र नाराजीही व्यक्त केली होती. १९९४ सालापर्यंतची सिंचनाच्या अनुशेषाची रक्कम पूर्णपणे मिळवण्यासाठी मराठवाडय़ाला २०११ सालापर्यंत वाट बघावी लागली २०११ साली राज्य शासनाने मराठवाडय़ाचा सिंचनाच्या अनुशेषापोटी पूर्ण रक्कम अदा केल्याचे सांगून अनुशेष प्रकरणातून अंग काढून घेण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यात एक महत्त्वाची बाब नजरेआड झाली. ती अशी की, २०११ साली दूर केलेला अनुशेष हा १९९४ पर्यंतचा होता. त्यानंतर २०११-१२ सालापर्यंतच्या अनुशेषाचे काय २०११ साली राज्य शासनाने मराठवाडय़ाचा सिंचनाच्या अनुशेषापोटी पूर्ण रक्कम अदा केल्याचे सांगून अनुशेष प्रकरणातून अंग काढून घेण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यात एक महत्त्वाची बाब नजरेआड झाली. ती अशी की, २०११ साली दूर केलेला अनुशेष हा १९९४ पर्यंतचा होता. त्यानंतर २०११-१२ सालापर्यंतच्या अनुशेषाचे काय काही तज्ज्ञांच्या मते हा अनुशेष सुमारे १४ हजार कोटी रुपयांचा निघतो. तो भरून काढण्यासाठी मराठवाडय़ाला किती काळ झगडावे लागणार आहे काही तज्ज्ञांच्या मते हा अनुशेष सुमारे १४ हजार कोटी रुपयांचा निघतो. तो भरून काढण्यासाठी मराठवाडय़ाला किती काळ झगडावे लागणार आहे १९५३ साली नागपूर कराराद्वारे पश्चिम महाराष्ट्राच्या नेत्यांनी दिलेल्या समसमान वागणुकीच्या आश्वासनावर विश्वास ठेवून मराठी भाषिक मराठवाडा विभाग महाराष्ट्रात सामील झाला. ती मोठी चूक होती की काय असे वाटण्याजोगी परिस्थिती आज उद्भवली आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/in-wake-of-covid-19-spread-icar-issues-advisory-to-farmers-for-rabi-crops/", "date_download": "2021-06-21T22:23:10Z", "digest": "sha1:C3JMNRJRJ67NLONVUQJS4TM2OBKHXY3G", "length": 23139, "nlines": 121, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "रब्बी पिकांसाठी भारतीय कृषी संशोध��� परिषदेने शेतकऱ्यांसाठी जारी केल्या मार्गदर्शक सूचना", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nरब्बी पिकांसाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेने शेतकऱ्यांसाठी जारी केल्या मार्गदर्शक सूचना\nनवी दिल्ली: भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) ने कोविड-19 प्रादुर्भावाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर रब्बी पिकांची काढणी व मळणी आणि काढणीनंतरचे उत्पादन, साठवण आणि विपणनासाठी पुढील मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.\nपिकांची काढणी व मळणी\nकोविड-19 प्रसाराचा धोका असताना रब्बी पिके परिपक्वतेच्या स्थितीत आहेत. शेतीची कामे नियोजित वेळेनुसार व्हावी लागतात. त्यामुळे उत्पादनाची काढणी आणि हाताळणीबरोबरच उत्पादन बाजारपेठेत नेणे या प्रक्रिया अपरिहार्य आहेत. तथापि रोगाचा प्रसार रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेऊन सुरक्षिततेच्या उपायांचे पालन केले पाहिजे. जसे कि साध्या उपायांमध्ये सामाजिक अंतर ठेवणे, साबणाने हात धुवून वैयक्तिक स्वच्छता राखणे,चेहऱ्यावर मास्क आणि संरक्षक कपडे घातले पाहिजेत तसेच अवजारे व यंत्रसामुग्री स्वच्छ केली पाहिजे. शेती कामातील प्रत्येक टप्प्यात शेतकऱ्यांनी सुरक्षा उपाय आणि सामाजिक अंतरांचे अनुसरण केले पाहिजे.\nअनेक उत्तरी राज्यांमध्ये एकत्रितरित्या गहू कापणीचे काम होत असून अशा कापणी करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या राज्यात आणि इतर राज्यात जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. दुरुस्ती, देखभाल आणि कापणीच्या कामात गुंतलेल्या मजुरांची खबरदारी व सुरक्षितता सुनिश्चित करणे आवश्यक आहे.\nमोहरी हे रब्बी हंगामातील दुसरे महत्त्वाचे पीक आहे आणि हाताने कापणी हंगाम सुरू आहे. आधीच जेथे कापणी झाली तेथे मळणी सुरु आहे.\nमसूर, मका आणि मिरचीची काढणी चालू आहे आणि हरभऱ्याची लवकरच होईल.\nऊस तोड जोमात सुरु आहे आणि उत्तरेकडे आता शेतमजुरांकरवी लागवडीचीही वेळ आली आहे.\nपीक काढणी, फळे,भाज्या, अंडी आणि मत्स्य व्यवसायातील मजुरांनी काम सुरु करण्यापूर्वी, प्रत्यक्ष काम करताना तसेच काम संपल्यावर वैयक्तिक स्वच्छता पाळणे तसेच परस्परांमध्ये सुरक्षित अंतर ठेवणे गरजेचे आहे.\nमजुरांकरवी पिकांची कापणी आणि माल उचलताना 4 ते 5 फूट अंतरावर पट्टे तयार करून एका पट्ट्यात एकाच व्यक्तीला काम करू द्यावे जेणेकरून या शेतमजुरांमध्ये सुरक्षित अंतर ��ाहील.\nशेतीकामात गुंतलेल्या सर्वानी मास्कचा वापर करावा आणि ठराविक कालांतराने हात साबणाने स्वच्छ धुवावेत.\nविश्रांतीच्या काळात,जेवताना, संकलन केंद्रात उत्पादन पोहचवताना, माल भरताना किंवा उतरवताना परस्परांमध्ये 3 ते 4 फुटांचे सुरक्षित अंतर ठेवावे.\nशक्य असेल तिथे शेती कामाची सुनियोजित आखणी करा आणि एकाच दिवशी अनेक कामगारांना काम देणे टाळा.\nशेतीची कामे सुरु असताना शक्यतो ओळखीच्या लोकांना आणि व्यवस्थित चौकशी करून काम द्या जेणेकरून संशयित किंवा विषाणू वाहक व्यक्तीचा प्रवेश टाळता येईल.\nशक्य असेल तेव्हा माणसांऐवजी यंत्रांचा वापर शेती कामात करा. यंत्र चालवण्यासाठी आवश्यक तेव्हढ्याच लोकांना काम करायची परवानगी द्या.\nकापणीनंतर मालाचे 3 ते 4 फुटाच्या अंतरावर छोटे ढीग करून ते उचलण्याचे काम 1 ते 2 लोकांकडून करून घेता येईल.\nमका आणि भुईमूग पिकांसाठी विशेषतः जेव्हा शेतकरी गटाकडून कापणी यंत्रांची देवाण-घेवाण होऊन ती वापरली जातात तेव्हा ती व्यवस्थित स्वच्छ धुतली पाहिजेत. वारंवार स्पर्श केलेले यंत्रांचे भाग साबणाने पुष्कळ वेळ धुण्याचा सल्ला दिला जातो.\nकृषी उत्पादनाची काढणी पश्चात साठवण आणि विक्री\nवाळवणे, मळणी करणे,पाखडणे, स्वच्छ करणे,प्रतवारी करणे, वर्गीकरण करून वेष्टनात बांधणे इत्यादी शेती स्तरावरील कामे करताना द्रवपदार्थ किंवा धूलिकण श्वसन मार्गात प्रवेश करू नयेत म्हणून तोंडावर मास्क लावावा.\nकापणी केलेले धान्य,बाजरी, डाळींचे शेतात/घरात साठवण्यापूर्वी योग्यरित्या वाळविल्याची खात्री करुन घ्या आणि किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या हंगामात वापरलेल्या गोण्यांचा पुनर्वापर करू नका. 5% निंबोळी अर्कात भिजवल्यानंतर वाळलेल्या गोणींचा वापर करा.\nशेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून दिलेल्या गोण्यांमध्ये शेतात शेतमाल साठविताना किंवा नंतर चांगली किंमत मिळेल म्हणून जवळपासच्या शीतगृहात, गोदामांमध्ये, कोठारात माल साठविताना योग्य ती खबरदारी घ्यावी.\nशेतमाल भरून त्याची वाहतूक करताना आणि विक्रीसाठी बाजारात किंवा लिलावाच्या ठिकाणी नेताना वैयक्तिक सुरक्षा घेतली पाहिजे.\nयोग्य त्या कागदपत्रांच्या आधारावर बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना बियाणे कंपनीकडे माल वाहून नेण्याची परवानगी दिली जाते आणि त्याचा मोबदला वसूल करताना खबरदारी घेण्यास सांगितले जाते.\nबियाणे उत्पादन करणाऱ्या राज्यांमधून त्याची वाहतूक लागवड करणाऱ्या राज्यांत (दक्षिणेकडून उत्तरेकडे) करून पुढील खरीप पिकांसाठी बियाणे उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे, उदा. उत्तरेत एप्रिल महिन्यात पेरणीसाठी हिरव्या चाऱ्यासाठी एसएसजी बियाणे हे दक्षिण राज्यांमधून येते.\nटोमॅटो, कोबी, हिरव्या पालेभाज्या, काकडी आणि इतर वेलवर्गीय भाज्यांचा पुरवठा किंवा थेट विक्री करताना खबरदारी घ्यावी.\nगहू उत्पादक प्रदेशातील तापमान सरासरीपेक्षा अजूनही कमी आहे त्यामुळे पिकाची कापणी 10 एप्रिल नंतर म्हणजे 10 ते 15दिवस उशिराने होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी गव्हाची कापणी कोणताही तोटा सहन न करता 20 एप्रिल पर्यंत थांबवावी जेणेकरून तारखा जाहीर होईपर्यंत त्यांना व्यवस्थापनासाठी पुरेसा वेळ मिळेल.\nदक्षिणेकडील राज्यात रब्बी हंगामातील भात हा दाणे भरण्याच्या अवस्थेत असून कणसे वाकल्याने मोठा परिणाम झाला आहे. बुरशीनाशकाची फवारणी करण्याचे काम सोपविलेल्या कामगारांकडून फवारणी करून घेताना योग्य ती खबरदारी घ्यावी.\nभात काढणीच्या अवस्थेत अवकाळी पाऊस पडल्यास बियाणे रुजवण रोखण्यासाठी 5% मिठाच्या द्रावणाची फवारणी करावी.\nबागायती पिकांमध्ये उदा. आंब्यासारख्या फळ धारण अवस्थेत पोषक फवारणी सारखी कामे करताना उपकरणांची योग्य ती हाताळणी, आणि स्वच्छता आवश्यक आहे.\nउन्हाळ्यात भाताच्या पडीक जमिनीत कडधान्य घेताना पिकावर पिवळ्या मोझेक अळीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून योग्य ती खबरदारी घेऊन कीटकनाशकांची फवारणी करावी.\nकोविड-19 प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या काळात शेतकरी आणि शेती क्षेत्रासाठी भारत सरकारने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार खालील कृषी प्रक्रियांना किंवा शेती संबंधित गोष्टींना लॉकडाउनमधून सूट देण्यात आली आहे.\nकिमान आधारभूत किमतीसह कृषी उत्पादनांच्या खरेदीमध्ये गुंतलेल्या संस्था.\nकृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे संचालित किंवा राज्य सरकारने अधिसूचित केलेल्या ‘मंडी’\nशेतकरी व शेतीची कामे.\nशेती यंत्रणेशी संबंधित कस्टम हायरिंग सेंटर (सीएचसी)\nखते, कीटकनाशके व बियाण्याचे उत्पादन व पॅकेजिंग विभाग.\nएकत्रित कापणी आणि पेरणीची यंत्रे किंवा मजुरांची राज्यांतर्गत किंवा आंतरराज्यात होणारी वाहतूक तसेच इतर शेती/बागायती उपकरणे.\nया सवलतींमुळे शेती प्रक्रियेशी निगडित कामे सुरळीत होऊन शेतमालाच्या पुरवठ्यावर किंवा शेतकऱ्यांवर लॉकडाउनचा कोणताही परिणाम होणार नाही. भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालययांच्या विनंतीच्या आधारे अपवादांमधील कलम 2, 4, 5 आणि 6 मध्ये भर घालून भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने क्र. 40--3/2020-डीएम-आय (ए) दिनांक 24, 25 आणि 27मार्च 2020 च्या मार्गदर्शक सूचनांनुसार लॉकडाऊन दरम्यान अंमलबजावणीसाठी संबंधित मंत्रालये/राज्य विभाग आणि केंद्रशासित प्रदेशांना आवश्यक दिशा निर्देश जारी केले आहेत. कृषी आणि संबंधित क्षेत्रांशी संबंधित क्रिया सुरू ठेवण्यासाठी विविध मंत्रालये आणि राज्य सरकारच्या विभागांना अंमलबजावणी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nनानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, मराठवाडा, विदर्भाच्या लाभार्थींच्या खात्यात 966.30 कोटींचा निधी जमा\n26 हजार शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले खत व बियाणे\nमोदींनी लॉन्च केलं mYoga App जगाला मिळणार योगाचे धडे\n10 गुंठे जमिनीवर दोन लाखाचं उत्पन्न देणाऱ्या स्ट्रॉबेरीवर होणार संशोधन\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्��ास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathwadasathi.com/maharashtra-unlock-implementation-in-five-phases-from-monday/", "date_download": "2021-06-21T22:23:02Z", "digest": "sha1:YQZGP4R52QHAZ3OPZ37W7MJRPH3GXPFS", "length": 19770, "nlines": 247, "source_domain": "marathwadasathi.com", "title": "महाराष्ट्र अनलॉक ; सोमवारपासून पाच टप्प्यात अंमलबजावणी - Marathwada Sathi", "raw_content": "\nHome महाराष्ट्र महाराष्ट्र अनलॉक ; सोमवारपासून पाच टप्प्यात अंमलबजावणी\nमहाराष्ट्र अनलॉक ; सोमवारपासून पाच टप्प्यात अंमलबजावणी\nमुख्यमंत्री कार्यालयाकडून अधिसूचना जारी\nमुंबई : राज्य अनलॉकबाबत गोंधळ निर्माण झालेला असताना आता मुख्यमंत्री कार्यालयाने शनिवारी (5 शनिवार) पहाटे महाराष्ट्र अनलॉक कसा करणार याची सविस्तर अधिसूचना जारी केली आहे. आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता यानुसार पाच टप्प्यात निर्बंध शिथिल केले जाणार आहेत.\nयाची अंमलबजावणी सोमवारपासून (7 जून) सुरू होईल. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे त्या त्या जिल्ह्याच्या पातळीवर अंमलबजावणी केली जाईल. या अधिसूचनेनुसार पहिल्या टप्प्यात येणारे जिल्हे आणि शहरांमध्ये कमीतकमी निर्बंधित असतील, तर तर पाचव्या टप्प्यातील निर्बंध अधिक कडक असतील.\nअनलॉक करत असताना पाच स्तर तयार करण्यात आले आहेत. पहिल्या स्तरात 10, दुसऱ्या स्तरात 2, तिसऱ्या स्तरात 15 तर चौथ्या स्तरांमध्ये 8 जिल्ह्यांचा समावेश आहे. सध्या पाचव्या स्तरात एकही जिल्हा नाही. पण मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या वाढली तर पाचव्या स्तरात त्या जिल्ह्याचा समावेश केला जाईल. 20 टक्यांपेक्षा अधिक पॉझिटिव्हिटी रेट असेल आणि 75 टक्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड भरलेले असतील, तो पाचवा स्तर असेल. पहिल्या स्तरात मॉल, थिएटर आणि सर्व दुकानं सुरळीत राहतील. तर दुसऱ्या स्तरात येणाऱ्या शहर आणि जिल्ह्यांमध्ये मॉल आणि थिएटर्स 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील. तर तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्तरातील शहर आणि जिल्ह्यांमध्ये निर्बंधासह सेवा सुरु राहिल.\nकोणत्या स्तरात कोणते जिल्हे काय बंद अन काय सुरु\nअहमदनगर, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागप��र, नांदेड, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात अनलॉक करण्यात आलेला आहे.\n– सर्व प्रकारची दुकानं पूर्ववत सुरु होणार, मॉल, दुकानं, मल्टिप्लेक्स, नाट्यगृह नियमितपणे सुरु होणार\n– लोकल सेवा पूर्ववत होईल, मात्र स्थितीनुसार स्थानिक आपत्ती व्यवस्थापन विभागाला निर्बंध घालण्याची मुभा असेल\n– जिम, सलू, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर्सना परवानगी, सार्वजनिक ठिकाणे, मैदाने खुली होतील\n– सार्वजनिक वाहतूक सेवा पूर्ववत होईल, इथे जमावबंदी नसेल\n– खासजी कार्यालये सुरु होती, तर शासकीय कार्यलये 100 टक्के क्षमतेने सुरु होतील\n– विविध खेळ, चित्रीकरण, सामाजिक, सांस्कृतिक मनोरंजनात्मक कार्यक्रमांनाही मुभा असेल\n– लग्नसोहळा, अंत्यविधी, बैठका, निवडणूक यावर कोणतीही बंधनं नसतील, या भागात जमावबंदी नसेल.\nहिंगोली, नंदुरबार जिल्ह्यांचा समावेश\n– 50 टक्के क्षमतेने रेस्टॉरंट सुरू राहतील\n– मॉल्स आणि सिनेमगृह 50 टक्के सुरू राहतील\n– सार्वजनिक जागा , मैदाने, वॉकिंग ट्रॅक पूर्ण सुरू राहतील\n– बांधकाम क्षेत्रातील पूर्ण कामे सुरू राहतील\n– कृषी क्षेत्रातील कामे पूर्ण सुरू राहतील\n– ई सेवा पूर्ण सुरू राहील\n– जिम, सलून, स्पा,वेलनेस सेंटर 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील\n– बसेस बैठक क्षमता पूर्ण क्षमतेने सुरू राहतील\n– जिल्हयाच्या बाहेर खाजगी वाहन , बसेस, इतर राज्यात जाणारी लोकल सेवा, टॅक्सी यांना परवानगी आहे. मात्र पाचव्या स्तरातील जिल्ह्यात जाण्यासाठी ई पासची आवश्यकता असेल.\nऔरंगाबाद, मुंबई, ठाणे, नाशिक, अकोला, अमरावती, बीड, भंडारा, गडचिरोली, उस्मानाबाद, पालघर, परभणी, सोलापूर, वर्धा, वाशिम\n– अत्यावश्यक सेवेतील दुकाने 7 ते 2 वाजेपर्यंत आणि इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार 7 ते 2 वाजेपर्यंत सुरू राहतील अत्यावश्यक सेवा वगळता शनिवार आणि रविवार बंद.\n– मॉल्स आणि सिनेमागृह पूर्णपणे बंद राहतील\n– हॉटेल्स 50 टक्के क्षमतेने सकाळी 7 ते 2 वाजेपर्यंत खुली रहातील. दुपारी 2 नंतर पार्सल सेवा सुरू राहिल. शनिवार आणि रविवार बंद राहतील.\n– सार्वजनिक उद्याने, मैदाने, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक सकाळी 5 ते 9 यावेळेत सुरू रहातील\n– खाजगी आणि सरकारी कार्यालयात 50 टक्के क्षमतेने उपस्थिती राहील\n– इंडोर खेळले जाणारे स्पोर्ट्स बंद राहतील\n– सिनेमा चित्रीकरणाला स्टुडीओ मध्ये परवानगी असेल\n– सामाजित, सां��्कृती, मनोरंजनात्म कार्यक्रमाला 50 टक्के क्षमतेने दुपारी 2 वाजेपर्यंत परवानगी राहील (सोमवार ते शुक्रवार)\n-लग्न सोहळे 50 जणांची उपस्थिती, अंत्यसंस्कार 20 जणांची उपस्थिती, इतर बैठका 50 टक्के उपस्थित राहील\n– कृषी क्षेत्रातील कामांना आणि ई कॉमर्स, बांधकाम क्षेत्रातील कामांना दुपारी 2 वाजेपर्यंत परवानगी राहील\n– दुपारी 2 वाजल्यानंतर जमावबंदी कायम राहिल\nपुणे, बुलडाणा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे\n– अत्यावश्यक सेवेतील दुकाने 7 ते 2 वाजेपर्यंत (सोमवार ते शुक्रवार) उघडी राहतील\n– अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानं पुर्ण वेळ बंद रहातील\n– सिनेमागृह, मॉल पूर्णपणे बंद राहतील\n– हॉटेलमधील फक्त पार्सल सेवा सुरू राहील\n– सार्वजनिक उद्याने, मैदाने, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक सकाळी 5 ते 9 सुरू रहातील (सोमवार ते शुक्रवार)\n– अत्यावश्यक सेवेतील खाजगी कार्यालयात फक्त 25 टक्के उपस्थिती राहील\n– शासकीय कार्यालयात 25 टक्के उपस्थिती\n– स्पोर्टसमध्ये आईटडोर सकाळी 5 ते 9 (सोमवार ते शुक्रवार) सुरु राहतील\n– कोणत्याही सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमालाल परवानगी नाही\n– लग्न सोहळ्यासाठी 25 लोकांची उपस्थिती, अंत्यसंस्कारसाठी फक्त 20 लोकांची उपस्थिती बंधनकारक\n– राजकीय किंवा इतर बैठका 50 टक्के क्षमता राहील\n– ज्या ठिकाणी कामगारांच्या रहाण्याची सोय आहे अश्याच ठिकानाची बांधकामं सुरू रहातील\n– कृषी कामे दुपारी 2 वाजेपर्यंत (सोमवार ते शुक्रवार) सुरू राहतील.\n– ई कॉर्मस फक्त अत्यावश्यक सेवेसाठी सुरू राहील\n-सलून आणि जीम 50 टक्के क्षमता सुरू राहील पण एसीचा वापर करता येणार नाही\n– बसेस 50 टक्के क्षमतेने सुरु राहील. उभे प्रवासी नाही\n– संचारबंदीचे नियम लागू राहतील\nसध्या पाचव्या टप्प्यात एकही जिल्हा नाही. जर पुढील आठवड्यात जास्त रुग्णसंख्य वाढली तर पाचव्या टप्प्यामध्ये समावेश होईल.\nPrevious articleयंदाही व्याजदर ‘जैसे थे, आरबीआयचे आर्थिक धोरण जाहीर\nNext articleभारतात अल्फा, डेल्टानंतर आढळला नवा व्हेरियंट संसर्ग झाल्यावर 7 दिवसांत घटू शकते वजन \nकुठे टू-व्हिलरची अंत्ययात्रा, तर कुठे हेल्मेट घालून घोड्यावरुन रपेट ; इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक\n पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यातील लॉकडाऊन पूर्णपणे हटवला\nखळवलेल्या समुद्राचे रौद्ररूप : ‘गे��� वे ऑफ इंडिया’ला लाटांच्या धडका\nवाळूजमधील प्लास्टिक कंपनी आगीत खाक\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nमाणिकचंद पहाडे लॉ कॉलेजच्यावतीने संविधान दिन साजरा\nअनाथ- निराधार मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील - कविता वाघ\nशिशुंचा आहार कसा असावा यावर डॉ अभिजित देशमुख यांचे मार्गदर्शन\nशिवसेना खासदार बंडू जाधव यांना जीवे मारण्याची धमकी\n…मी दोषी असेल तर वाट्टेल ती शिक्षा भोगेन\nमुख्यमंत्री आज राज्यपालांकडे सुपूर्द करणार १२ सदस्यांची यादी\nशरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात दिल्लीत बैठक; राजकीय वर्तुळात चर्चा\n कोरोनाची लस घेतल्यानंतर शरीराचे झाले चुंबक \nऔरंगाबादकरांच्या सेवेत स्मार्ट सिटी बस पुन्हा धावणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://shecooksathome.com/2016/11/23/%E0%A4%85%E0%A4%B3%E0%A5%82%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%80/", "date_download": "2021-06-21T21:35:53Z", "digest": "sha1:U62KR7B55Q3LH2B4SLYDDNAKU65U6DF5", "length": 14321, "nlines": 155, "source_domain": "shecooksathome.com", "title": "अळूवडी – अन्न हेच पूर्णब्रह्म", "raw_content": "\nPosted bysayalirajadhyaksha November 23, 2016 November 23, 2016 Posted inचटपटीत चटकमटक झणझणीत, तोंडीलावणं, पारंपरिक महाराष्ट्रीय रेसिपी, ब्राह्मणी पदार्थTags:Aluvadi, अन्न हेच पूर्णब्रह्म, अळूवडी, पातरावडी, पारंपरिक महाराष्ट्रीय पाककृती, Mumbai Masala, Traditional Maharashtrian Recipe, Traditional Recipe\nश्रावणात उत्तम पालेभाज्या मिळतात. शिवाय ब-याचशा रानभाज्याही मिळतात. विशेषतः कोकणात रानभाज्या ब-याच मिळतात. श्रावणात हमखास केली जाणारी पालेभाजी म्हणजे अळू. अळूची ब्राह्मणी पद्धतीनं केलेली चिंचगूळ घातलेली भाजी फर्मास लागते. सारस्वतांमध्ये अळूची चिंचेचा कोळ आणि खोब-याचं वाटण लावून भाजी करतात. पण मला ती फारशी आवडत नाही. अळूचा कुठलाही पदार्थ करताना त्याला चिंचेचा कोळ लावतातच, याचं कारण असं आहे की अळू बरेचदा खाजरा असतो. चिंच लावल्यामुळे त्याचा खाजरेपणा कमी होतो.\nअळू ही मूळची रानभाजी. म्हणजे ती रानावनातच आपोआप उगवत असे. हळूहळू तिचा खाण्यासाठी वापर व्हायला लागला. जसजसा खाण्यासाठी वापर व्हायला लागला तसतसा अळू मुद्दाम पिकवला जायला लागला. अळूचं मूळ भारताचा पूर्व भाग, नेपाळ आणि बांगलादेशात असावं असं मानलं जातं. आता अळू जगभर खाल्ला जातो. अळूची पानं सुपासारखी असतात. कोवळ्या पानांची भाजी केली जाते. तर जरा जून पानांच्या वड्या केल्या जातात. अळकुड्या किंवा अरवी म्हणजेच अळूचे कंद. अरवीचीही चिंच घालून भाजी केली जाते. अळकुड्यांची कुरकुरीत परतून केलेली भाजी तोंडीलावणं म्हणून छान लागते. भारतातल्या बहुसंख्य राज्यात अळू खाल्ला जातो. मांसाहारी पदार्थांमध्येही अळूचा वापर केला जातो. महाराष्ट्र तसंच गुजरातेत अळूवड्या लोकप्रिय आहेत. बारीक कोलंबी घालूनही अळूवडी करतात. मी एका रेसिपी शोमध्ये तयार अळूवड्यांवर नारळाचं दूध घालून त्या झाकून ठेवून मस्त फुलवून केलेला पदार्थ बघितला होता. तोही मस्त लागत असणार.\nअळूला भरपूर पाणी लागतं. त्यामुळे अळू नेहमी पाण्याच्या एखाद्या डबक्यात लावला जातो. बरेचदा सांडपाण्यात अळूची आळी दिसतात. बीडला आमच्या बागेत अळूचं मोठं आळं होतं. सगळ्या गल्लीतले लोक आमच्या घरून अळू नेत असत. माझी आई अळूच्या पानांची भजी आणि त्या भज्यांची चिंच-गूळ घालून मस्त भाजी करते. सध्या श्रावणात बरेच लोक मांसाहार करत नाहीत. अशांना चमचमीत खायला म्हणून या दिवसांत बरेचदा तळलेले पदार्थ हवे असतात. मग बरेचदा अळूवडी केली जाते. आज मी अळूवडीचीच रेसिपी शेअर करणार आहे.\nसाहित्य – १५-१६ वडीसाठीची अळूची पानं, २ वाट्या डाळीचं पीठ, २ टेबलस्पून चिंचेचा पातळ कोळ, २ टेबलस्पून गूळ, २-३ टीस्पून तिखट, प्रत्येकी २ टीस्पून धणे-जिरे पूड, अर्धा टीस्पून हळद, मीठ चवीनुसार, वड्या तळण्यासाठी तेल\n१) अळूची पानं स्वच्छ धुवून कोरडी करा. पानं कोरडी झाल्यावर पुसून घ्या. उलटी करून हलक्या हातानं त्यावर लाटणं फिरवा म्हणजे त्यांच्या शिरा जरा दबतील आणि पानं मऊ होतील.\n२) बेसनात सगळं साहित्य घाला आणि पाणी घालून भज्यांच्या पिठापेक्षा थोडंसं घट्ट पीठ भिजवा.\n३) आता अळूची पानं उलट्या बाजूंनी आकारानुसार घ्या. सगळ्यात मोठं पान घेऊन त्यावर तयार मिश्रण हातानं लावा. हे मिश्रण पानावर एकसारखं पसरवा.\n४) त्यावर दुसरं पान ठेवा. परत मिश्रण पसरवा. अशी ७-८ पानं एकावर एक ठेवत जा. नंतर या पानांचा घट्ट रोल करा. असे जितके होतील तितके रोल करून घ्या.\n५) कुकरच्या भांड्याला तेल लावून त्यात हे रोल ठेवा. शिटी न लावता २०-२५ मिनिटं उकडून घ्या.\n६) थंड झाल्यावर आपल्याला हव्या त्या जाडीच्या वड्या कापा.\nया वड्या तुम्ही पॅनमध्ये शॅलो फ्राय करू शकता किंवा डीप फ्रायही करून उत्तम लागतात. किंवा फोडणीला मोहरी, हिंग, तीळ घालून या वड्या परतवा. वरून ओलं खोबरं आणि कोथिंबीर घाला. किंवा तेल-मोहरी-हिंग-हळद अशी फोडणी करा. त्यावर वड्या घाला. जराशा परतून त्यात थोडं उकळतं पाणी, चिंचेचा कोळ, गूळ, थोडा काळा मसाला घालून अंगासरशी रस्सा करा.\nतिखटमिठाचं आणि चिंचगुळाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमीजास्त करा. इतक्या पानांमध्ये २५-३० अळूवड्या होतात.\nPosted bysayalirajadhyaksha November 23, 2016 November 23, 2016 Posted inचटपटीत चटकमटक झणझणीत, तोंडीलावणं, पारंपरिक महाराष्ट्रीय रेसिपी, ब्राह्मणी पदार्थTags:Aluvadi, अन्न हेच पूर्णब्रह्म, अळूवडी, पातरावडी, पारंपरिक महाराष्ट्रीय पाककृती, Mumbai Masala, Traditional Maharashtrian Recipe, Traditional Recipe\nपरदेशातल्या पार्टीसाठी पदार्थ – १\nअळूवडी ची ही रेसिपी छान आणि सोपी आहे..Thanks\nपण ह्यात चवीसाठी अर्थात आवडीनुसार लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट घालून ही वडी खूप छान लागते.\nस्वयंपाक एक आवश्यक काम\nअन्न हेच पूर्णब्रह्म फेसबुक लिंक\nआमटी कालवणं रस्से कढी\nपोळ्या पराठे पु-या भाकरी\nरात्रीच्या जेवणाचे सोपे पदार्थ\nसरबत पन्हं मॉकटेल्स पेयं\nअन्न हेच पूर्णब्रह्म, Blog at WordPress.com.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/cm-uddhav-thackeray-announced-help-to-taukte-cyclone-affected-people", "date_download": "2021-06-21T23:50:56Z", "digest": "sha1:VLVQCBTQKI5ZJX23BP4SPJCM7V4HC6RV", "length": 9716, "nlines": 141, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | 'तौक्ते' वादळग्रस्तांना नुकसानभरपाई देण्याची उद्धव ठाकरेंची घोषणा", "raw_content": "\n'तौक्ते' वादळ: नुकसानभरपाई देण्याची उद्धव ठाकरेंची घोषणा\nमुंबई: गेल्या आठवड्यात महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यावरील जिल्ह्यांना 'तौक्ते' चक्रीवादळाचा (tuakte cyclone) तडाखा बसून नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळ नुकसानग्रस्तांप्रमाणेच मदत दिली जाईल अशी महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी केली आहे. (Cm uddhav thackeray announced help to taukte cyclone affected people)\n२१ मे रोजी मुख्यमंत्र्यांनी स्वतः कोकण दौरा करून नुकसानीचा आढावा घेतला होता आणि तात्पुरती घोषणा न करता आढावा घेऊन व्यवस्थित मदत दिली जाईल व कुणालाही वंचित ठेवणार नाही असे आश्वस्त केले होते त्याप्रमाणे त्यांनी आज ही घोषणा केली.\nहेही वाचा: 'झिंगाट गाण्यावर डान्स करणाऱ्या रोहित पवारांवर कारवाई करा'\n\"विरोधकांनी कितीही टीका केली तरी मी कोकणवासियांना वाऱ्या��र सोडणार नाही. पंचनाम्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. नुकसान भरपाईवर दोन दिवसात निर्णय घेऊ\" अशी माहिती मुख्यंत्र्यांनी उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी दिली होती.\nहेही वाचा: 'मोदी कंगनाला भेटू शकतात, पण संभाजी राजेंना का नाही\n\"वादळात (Cyclone) नुकसान झालेल्यांना मदत करणार, हेलिकॉप्टरमधून नाही तर जमिनीवरून पाहणी करतोय. फोटोसेशन करायला येथे मी आलेलो नाही तर मदत करण्यासाठी आलेलो आहे. तौक्ते निसर्ग चक्रीवादळाच्या आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रत्नागिरी दौऱ्यावर होते\" यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.\n\"मी माझ्या कोकणवासियांना दिलासा द्याला आलो आहे. विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला आलो नाही. आता जिल्ह्याची आढावा बैठक झाली. कोकणचे वादळात मोठे नुकसान झाले आहे. पंचनामे दोन दिवसात होतील. निकष बदलण्याची आमची मागणी आहे. निकष बदलून कोकणवासीयांना दिलासा मिळेल\" असे मुख्यमंत्री म्हणाले होते.\n\"मी जमिनीवरच होतो, हेलिकॉप्टरमधून फोटो सेशन करत नव्हतो\"\nनवी दिल्ली : तौक्ते चक्रीवादळाचा (Taukte cyclone) फटका बसलेल्या कोकणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचा शुक्रवारी नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा पार पडला. त्यांच्या या दौऱ्यावरुन भाजपनं त्यांना टार्गेट केलं होतं. दरम्यान, भाजपाच्या टीकेला त्यांनी उत्तर दिलं असून अप्रत्यक\nतौक्ते चक्रीवादळामुळे किनारी भागात झालेल्या नुकसानाची केंद्रीय पथकाकडून पाहणी\nरत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळामुळे (Taukte cyclone) किनारी भागात झालेल्या नुकसानाची केंद्रीय पथकाकडून (central team) शनिवारी (ता. 5) पाहणी करण्यात आली. बाधित आंबा बागायतदारांसह मिरकरवाडा बंदरात नुकसान झालेल्या मच्छीमारांशी संवाद साधत समितीने भरीव मदत देण्याचे आश्‍वासन शेतकर्‍यांसह मच्छीमारा\n'तौक्ते' वादळात 19 तास समुद्रात लढा, सांगलीच्या निखिलची संघर्षगाथा\nनेर्ले (सांगली) : अथांग अरबी समुद्र... तौक्ते वादळ(Taukte cyclone). संपूर्ण भारताच्या पश्चिम भागाला तडाखा देत ताशी १८० कि.मी. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याने अनेकांचा संसार व आयुष्य आपल्या कवेत घेतला. बरसणारा पाऊस आणि क्षणा क्षणाला उंचच्या उंच डोंगराएवढ्या उसळणाऱ्या समुद्राच्या फेसाळ लाटा. विजेच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.webnewswala.com/news/another-big-blow-to-china-cancellation-of-vivos-sponsorship/", "date_download": "2021-06-21T22:17:05Z", "digest": "sha1:46EOTVAACJMCCRG4MV2WIMHOOKSYJ4EP", "length": 13242, "nlines": 191, "source_domain": "www.webnewswala.com", "title": "चीनला आणखी मोठा झटका, VIVO ची स्पॉन्सरशीप रद्द - Team WebNewsWala", "raw_content": "\nआजच्या ताज्या मराठी बातम्या\nचीनला आणखी मोठा झटका, VIVO ची स्पॉन्सरशीप रद्द\nचीनला आणखी मोठा झटका, VIVO ची स्पॉन्सरशीप रद्द\nआयपीएलचा मुख्य स्पॉन्सर असलेल्या VIVO कंपनीने यावर्षीसाठी आयपीएल स्पॉन्सरशिप न करण्याचा निर्णय घेतला आहे. व्यापारी संघटना, स्वदेशी जागरण मंच यांच्या विरोधानंतर बीसीसीआयने VIVO ची स्पॉन्सरशीप रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.\nमात्र व्हिवो पुढील वर्षीच्या आयपीएलसाठी पुन्हा एकदा प्रमुख स्पॉन्सर असेल व बीसीसीआय आणि व्हिवोचा करार 2023 पर्यंत कायम असेल. यंदाच्या आयपीएल हंगामासाठी बीसीसीआय लवकरच नवीन स्पॉन्सरची घोषणा करण्याची शक्यता आहे.\nसीमावादाच्या पार्श्वभूमीवर चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे. यामुळे VIVO ची स्पॉन्सरशीप रद्द करण्याची मागणीने जोर पकडला होता. असे असले तरी आयपीएल गर्व्हर्निंग काउसिंलने या चीनी कंपनीसोबत करार मोडला नव्हता. बीसीसीआयच्या या निर्णयाला कडाडून विरोध झाला होता.\nहार्वर्ड बिझिनेस स्कूल डीन पदी श्रीकांत दातार यांची नियुक्ती\nस्वातंत्र्यदिनानिमित्त टाइम्स स्क्वेअरवर फडकणार तिरंगा\nस्वदेशी कोवॅक्सिन च्या मानवी चाचणीचा पहिला टप्पा पूर्ण; अपेक्षेनुसार चाचणीचे निष्कर्ष\nशाओमी’च्या Mi Browser वर भारताची बंदी\nव्हिवोने घेतला स्पॉन्सरशिपपासून ब्रेक\nआता व्हिवोने या वर्षीसाठी आयपीएलच्या स्पॉन्सरशिपपासून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. व्हिवो करारांतर्गत बीसीसीआयला दरवर्षी 440 कोटी रुपये देते. हा करार 5 वर्षांचा होता व 2022 साली संपणार होता. मात्र आता यंदाचे वर्ष गाळून हा करार एकप्रकारे 2023 पर्यंत वाढविण्यात आला आहे.\nआयपीएल 2020 च्या सत्राची सुरुवात 19 सप्टेंबरपासून दुबईमध्ये होणार असून, 10 नोव्हेंबरला अंतिम सामना खेळला जाईल.\nहार्वर्ड बिझिनेस स्कूल डीन पदी श्रीकांत दातार यांची नियुक्ती\nस्वातंत्र्यदिनानिमित्त टाइम्स स्क्वेअरवर फडकणार तिरंगा\nसौदी ने बदलला पाकिस्तान चा भुगोल POK आणि गिलगिट-बाल्टिस्तान ला नकाशातून हटवलं\nसोशल मीडिया वापरासाठी, केंद्र सरकारची नियमावली जाहीर\nसोलापूरचे शिक्षक रणजीतसिंह डिसले यां���ा ग्लोबल टीचर पुरस्कार\nसॅमसंग मोबाईल चा मोठा निर्णय, फोन मिळणार चार्जर शिवाय\nसिरम अडचणीत 5 कोटींच्या नुकसान भरपाई ची मागणी\nसंपुर्ण सोसायटीचे बिल लावले काय हरभजन सिंग चा सवाल\nसणासुदीच्या कालावधीत मोबाईल, कपड्यांची खरेदी जोरात\nसचिन तेंडुलकर कडून गोल्फ साठी कोरोना नियमांचं उल्लंघन \nशाहरुख खान च्या Knight Riders ची आता हॉलीवूडमध्ये एंट्री\nअमृता फडणवीसांवर रेणुका शहाणेंची खरमरीत टीका\nनिर्मितीनंतर आतून बाहेरून असे दिसेल भव्यदिव्य राम मंदिर\nIPL धमाका 19 सप्टेंबरपासून, बीसीसीआय सज्ज\nव्हिएतनाममध्ये हवेतून कोरोनाचा संसर्ग \nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nदहावी-बारावी परीक्षा निर्णय परिस्थितीनुसार\nwebnewswala आयोजित माझा बाप्पा स्पर्धा 2020\nCorona Virus 10 किलो विषाणूंच्या विळख्यात अख्खे जग\nCorona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी\nमोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर\n6 जून रोजी महाविद्यालये, विद्यापीठांत साजरा होणार शिवस्वराज्य दिन\nउज्जैन महाकाल मंदिर सापडला अनमोल खजिना\nSurya Grahan 2021 | वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण 10 जूनला, ‘रिंग ऑफ फायर’\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nराज्याबाहेर मोदींना धोबीपछाड देण्यास ममता दीदी तयार\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\nआजच्या ताज्या मराठी बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://lokshahi.live/kevin-petersons-hindi-tweet-goes-viral/", "date_download": "2021-06-21T21:26:57Z", "digest": "sha1:QDRCNXJOUFQBP3XEC7K4INYUUKIHBIOG", "length": 8764, "nlines": 159, "source_domain": "lokshahi.live", "title": "\tकेव्हिन पीटरसनचं ‘हिंदी’ ट्वीट व्हायरल; भारतवासियांना केले आवाहन - Lokshahi News", "raw_content": "\nकेव्हिन पीटरसनचं ‘हिंदी’ ट्वीट व्हायरल; भारतवासियांना केले आवाहन\nआयपीएलचे समालोचन करणारा इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केव्हिन पीटरसनचे एक हिंदीतले ट्वीट फार व्हायरल होत आहे. या ट्वीटमध्ये त्याने कोरोना परीस्थितीवर भाष्य केले असून भारतवासियांना आवाहन केले आहे. या ट्वीटवर त्याच्या प्रचंड रीट्व���ट केले जात आहेत.\nमैंने भारत छोड़ दिया हो सकता है, लेकिन मैं अभी भी ऐसे देश के बारे में सोच रहा हूँ जिसने मुझे बहुत प्यार और स्नेह दिया है कृपया लोग सुरक्षित रहें कृपया लोग सुरक्षित रहें यह समय बीत जाएगा लेकिन आपको सावधान रहना होगा यह समय बीत जाएगा लेकिन आपको सावधान रहना होगा\nकोरोनाच्या विषाणूने बायो बबलला भेदल्यानंतर बीसीसीआयला आयपीएलचा १४वा हंगामही स्थगित करावा लागला. त्यानंतर खेळाडू, सपोर्ट स्टाफ, समालोचक सर्वच मायदेशी परतले. असाच इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केव्हिन पीटरसनने मायदेशी परतला असून भारताच्या परिस्थितीवर हिंदीतून ट्वीट केले आहे.\nया ट्वीटमध्ये तो म्हणतो, ”मी भारत सोडला असला, तरीही मी या देशाचा विचार करीत आहे. कारण या देशाने मला खूप प्रेम आणि आपुलकी दिली आहे. कृपया सुरक्षित राहा. ही वेळ निघून जाईल, परंतु तुम्हाला सावधगिरी बाळगली पाहिजे.”\nPrevious article राज्यात लॉकडाउन वाढणार \nNext article अर्जुन पुरस्कार विजेती सारिका काळे अडकणार लग्नबंधनात\nWTC Final Day 4 : एकही चेंडू न खेळता दिवस गेला वाया\nभाजपाच्या १० विद्यमान नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश\nनरेंद्र मेहतांना धक्का; रवी व्यास भाजपच्या जिल्हा अध्यक्षपदी\nमंत्रालयात पुन्हा बॉम्ब ठेवला असल्याचा धमकीचा फोन\nपैठण येथील नाथसागर धरणात बुडून २५ वर्षीय युवकाचा मृत्यू\nGold Price Today | जाणून घ्या सोन्याचे आजचे भाव\nWTC Final Day 4 : एकही चेंडू न खेळता दिवस गेला वाया\nTokyo olympics| आयोजकांची कंडोम वाटण्यास नकार\nWTC Final Day 4 Live : पहिल्या आणि तिसऱ्या सत्रावर पावसाचे सावट\nस्मृती मंधानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल\n‘द ग्रेट खली’च्या आई यांचे दीर्घ आजाराने निधन\nकांदा रडवणार; एवढ्या रूपयाने महागला\nधक्कादायक | कुटुंबासमोर वाघिणीने बापाला नेलं ओढत\nदेवेंद्र फडणवीसांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण मात्र गुलदस्त्यात\nनागपुर अमरावती महामार्गवर कंटेनर अपघातात 40 जनावरांचा दुर्दैवी मृत्यू तर 11 जनावरे जखमी\nआईनेच पोटच्या मुलांना दगड खानीत फेकले\nकोरोनाचा नवा स्ट्रेन अधिक घातक, आरोग्य मंत्रालयानं दिला सावधानतेचा इशारा\nअर्जुन पुरस्कार विजेती सारिका काळे अडकणार लग्नबंधनात\nWTC Final Day 4 : एकही चेंडू न खेळता दिवस गेला वाया\nभाजपाच्या १० विद्यमान नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश\nनरेंद्र मेहतांना धक्का; रवी व्यास भाजपच्या जिल्हा अध्यक्षपदी\nमं��्रालयात पुन्हा बॉम्ब ठेवला असल्याचा धमकीचा फोन\nपैठण येथील नाथसागर धरणात बुडून २५ वर्षीय युवकाचा मृत्यू\nGold Price Today | जाणून घ्या सोन्याचे आजचे भाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://mr.zopin-lcd.com/LCD-Touch-Screen", "date_download": "2021-06-21T23:17:57Z", "digest": "sha1:RSQBDZQ4JKNKXIG4TWF6Y5SLQ5VZDYLW", "length": 11510, "nlines": 143, "source_domain": "mr.zopin-lcd.com", "title": "एलसीडी टच स्क्रीन पुरवठा करणारे आणि उत्पादक - चीन फॅक्टरी शेन्झेन झाओपिन टेक कंपनी, लि.", "raw_content": "\nग्राफिक मोनो एलसीडी डिस्प्ले\nकॅरेक्टर मोनो एलसीडी डिस्प्ले\nघर > उत्पादने > एलसीडी टच स्क्रीन\nग्राफिक मोनो एलसीडी डिस्प्ले\nकॅरेक्टर मोनो एलसीडी डिस्प्ले\n16x2 कॅरेक्टर एलसीडी डिस्प्ले\n20x2 कॅरेक्टर एलसीडी डिस्प्ले\n12232 ग्राफिक एलसीडी डिस्प्ले\n24064 ग्राफिक एलसीडी डिस्प्ले\nएलसीडी टच स्क्रीन एक संयोजन डिव्हाइस आहे ज्यात स्क्रीनवर टीएफटी एलसीडी डिस्प्ले आणि एक स्पर्श तंत्रज्ञान आच्छादन समाविष्ट आहे. हे डिव्हाइस सामग्री प्रदर्शित करू शकते आणि जो कोणी वापरत आहे त्याच्यासाठी इंटरफेस डिव्हाइस म्हणून कार्य करू शकते.\nझाओपिन-टेक एलसीडी टच स्क्रीन आकार यासह प्रदान करते:3.5 \"एलसीडी टच स्क्रीन,4.3 \"एलसीडी टच स्क्रीन, 5\" LCD touch screen,7 \"एलसीडी टच स्क्रीनआणि10.1 \"एलसीडी टच स्क्रीन.\n2.8 इंच 240x320 एलसीडी टच स्क्रीन\n२.8 इंच २0०x3२० एलसीडी टच स्क्रीन २.8 इंच टीएफटी एलसीडी स्क्रीन, २0० एक्स 20२० रिझोल्यूशन, ड्रायव्हर आयसी एसटी 78789 V व्ही, २ p पिन एफपीसी, एमसीयू इंटरफेस, १२ ओ â ock क्लॉक व्ह्यूइंग डायरेक्शन, व्हाइट एलईडी बॅकलाइट व कॅपेसिटिव्ह टच पॅनेल (P पिन एफपीसी) आहे. पुढील सुमारे 2.8 इंच 240x320 एलसीडी टच स्क्रीन संबंधित आहे, मला आशा आहे की आपण 2.8 इंच 240x320 एलसीडी टच स्क्रीन चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करा.\nपुढे वाचा चौकशी पाठवा\n3.5 इंच 320x240 एलसीडी टच स्क्रीन\n3.5 इंच 320x240 एलसीडी टच स्क्रीन 3.5 इंच टीएफटी एलसीडी स्क्रीन, 320x240 रेझोल्यूशन, ड्रायव्हर आयसी एचएक्स 8238-डी, 54 पिन एफपीसी, आरजीबी इंटरफेस, 6 ओ € ock क्लॉक व्ह्यूइंग डायरेक्शन, व्हाइट एलईडी बॅकलाईट आणि कॅपेसिटिव्ह टच पॅनेल (10 पिन एफपीसी) आहे.\nपुढे वाचा चौकशी पाठवा\n4.3 इंच 480x272 एलसीडी टच स्क्रीन\n3.3 इंच 8080०x२ Touch२ एलसीडी टच स्क्रीन 3.3 इंच टीएफटी एलसीडी स्क्रीन, 8080०x२72२ रेझोल्यूशन, ड्रायव्हर आयसी टीबीडी, p० पिन एफपीसी, आरजीबी इंटरफेस, १२ ओए € ock क्लॉक व्ह्यूइंग डायरेक्शन, व्हाइट एलईडी बॅकलाईट आणि कॅपेसिटिव्ह टच पॅनल (P पिन एफपीसी) आहे.\nपुढे वाचा चौकशी पाठवा\n5 इंच 800x480 एलसीडी टच स्क्रीन\n5 इंच 800x480 एलसीडी टच स्क्रीन 5 इंच टीएफटी एलसीडी स्क्रीन, 800x480 रेझोल्यूशन, ड्रायव्हर आयसी टीबीडी, 40 पिन एफपीसी, आरजीबी इंटरफेस, फ्री व्ह्यूइंग डायरेक्शन, व्हाइट एलईडी बॅकलाईट आणि कॅपेसिटिव्ह टच पॅनेल (6 पिन एफपीसी) आहे.\nपुढे वाचा चौकशी पाठवा\n7 इंच 800x480 एलसीडी टच स्क्रीन\n7 इंच 800x480 एलसीडी टच स्क्रीन 7 इंच टीएफटी एलसीडी स्क्रीन, 800x480 रेझोल्यूशन, ड्रायव्हर आयसी टीबीडी, 50 पिन एफपीसी, आरजीबी इंटरफेस, 6 ओ â ock घड्याळ पाहण्याची दिशा, व्हाइट एलईडी बॅकलाईट आणि कॅपेसिटिव्ह टच पॅनेल (6 पिन एफपीसी) आहे.\nपुढे वाचा चौकशी पाठवा\n7 इंच 1024x600 एलसीडी टच डिस्प्ले\n7 इंच 1024x600 एलसीडी टच स्क्रीन 7 इंच टीएफटी एलसीडी स्क्रीन, 1024x600 रेझोल्यूशन, ड्रायव्हर आयसी टीबीडी, 50 पिन एफपीसी, आरजीबी इंटरफेस, फ्री व्ह्यूइंग डायरेक्शन, व्हाइट एलईडी बॅकलाईट आणि कॅपेसिटिव्ह टच पॅनेल (6 पिन एफपीसी) आहे. पुढील 7 इंच 1024x600 आहे. एलसीडी टच डिस्प्ले संबंधित, मला आशा आहे की 7 इंच 1024x600 एलसीडी टच डिस्प्ले आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे समजण्यात मदत होईल.\nपुढे वाचा चौकशी पाठवा\nशेन्झेन झाओपिन हे एक व्यावसायिक-कीवर्ड} उत्पादक आणि चीनमधील पुरवठा करणारे आहेत, आमच्याकडे उच्च दर्जाचे {कीवर्ड} तसेच सानुकूलित आहेत. आमच्यासह कोटेशन तपासण्यासाठी आपले स्वागत आहे, आमची उत्पादने स्टॉकमध्ये आहेत, घाऊक ठिकाणी आपले स्वागत आहे आणि मोठ्या प्रमाणात कीवर्ड bul आमचे फॅक्टरी खरेदी करा, आमची उत्पादने सर्व चीनमध्ये बनविली आहेत.\nपत्ता: कक्ष 606, टॉवर बी, शेंहुआ बिल्डिंग, सोनघे उत्तर रोड, सॉन्गगॅंग स्ट्रीट, बाओन जिल्हा, शेन्झेन, गुआंग्डोंग, चीन\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nOLED प्रदर्शन डिझाइनमध्ये वारंवार विचारले जाणारे प्रश्न2019/12/06\nएलईडीपेक्षा ओएलईडीची चमक लक्षणीय जास्त का आहे\nकॉपीराइट 2019 शेन्झेन झाओपिन टेक कंपनी, लि. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/107-number-of-corona-virus-affected-patients-in-the-state/", "date_download": "2021-06-21T23:18:14Z", "digest": "sha1:GBJKF2PP6LZTVAEJ6G3DHWPXOE4GUSIE", "length": 16271, "nlines": 105, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "राज्यातील कोरोना बाधित एकूण रुग्ण संख्या 107", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nराज्यातील कोरोना बाधित एकूण रुग्ण संख्या 107\nमुंबई: राज्यात काल रात्रीपासून कोरोनाच्या १८ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या १०७ झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये मुंबईचे ६, सांगली मधील इस्लामपूरचे ४, पुण्याचे ३, सातारा जिल्ह्यातील २ तर अहमदनगर, कल्याण-डोंबिवली आणि ठाणे येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे. या नवीन बाधित रुग्णांपैकी सर्वाधिक म्हणजे ८ रुग्णांनी मध्यपूर्वेतील देशांमध्ये प्रवास केला आहे. तर इतर काही जणांनी अमेरिका, इंग्लंड आणि पेरु या देशात प्रवास केला आहे. दोन जण पूर्वी बाधित आढळलेल्या रुग्णाचे निकट सहवासित आहेत असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.\nदरम्यान, काल संध्याकाळी मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात कोरोना बाधित असलेल्या एका ६५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. दुबई मध्येच स्थायिक असलेले हे गृहस्थ दिनांक १५ मार्च २०२० रोजी अहमदाबाद येथे पाठीच्या दुखण्यावरील उपचारासाठी आले होते. त्यानंतर ते मुंबईत आले. दिनांक २० मार्च २०२० पासून त्यांना ताप येणे सुरु झाले. खाजगी वैद्यकीय व्यावसायिकाकडे उपचार घेत असतानाच त्यांना खोकला आणि श्वासास त्रास व्हायला सुरु झाले. दिनांक २३ मार्च रोजी ते कस्तुरबा रुग्णालयात गंभीर अवस्थेत दाखल झाले. त्याच दिवशी संध्याकाळी त्यांचा मृत्यू झाला. त्यांना अनियंत्रित मधुमेह आणि उच्च रक्तदाब होता. कोरोनामुळे राज्यात झालेला हा तिसरा मृत्यू आहे.\nराज्यातील जिल्हा आणि मनपा निहाय रुग्णांचा तपशील\nपिंपरी चिंचवड मनपा - १२\nपुणे मनपा - १८\nनवी मुंबई, कल्याण डोंबिवली - ५\nनागपूर, यवतमाळ,सांगली - प्रत्येकी ४\nअहमदनगर, ठाणे - प्रत्येकी ३\nपनवेल, उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरी, वसई विरार, पुणे ग्रामीण - प्रत्येकी १\nएकूण - १०७ (मृत्यू ३)\nराज्यात आज परदेशातून आलेले ३८७ प्रवासी सर्वेक्षणाखाली दाखल झाले आहेत. राज्यात सध्या ११ हजार ९७ लोक घरगुती विलगीकरणात (होम क्वारंटाईन) आहेत. १८ जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत २,५३१ जणांना भरती करण्यात आले आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी २,१४४ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १०७ जण पॉझिटिव्ह आले आहेत.\nकेंद्र शासनाच्या सूचनेनुसार अतिजोखमीच्या देशातून येणाऱ्या प्रवाशांना संस्थात्मक पातळीवर क्वारंटाईन करण्यात येत असून सध्या ८८० प्रवासी क्वारंटाईन संस्थांमध्ये आहेत.\nपुणे-मुंबईच्या लोकांबद्दल नाहक भीती नको:\nमागील एक-दोन दिवसात पुणे-मुंबई मधील लोक आपापल्या गावी जाताना दिसत आहेत. काही ग्रामीण भागात पुणे आणि मुंबईहून आलेल्या लोकांबद्दल भितीचे वातावरण आहे, या लोकांची करोना टेस्ट करुन घ्यावी, अशी मागणी काही तुरळक ठिकाणी होताना दिसते आहे. ग्रामीण भागात पुणे आणि मुंबईहून आलेल्या व्यक्तींच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. पुणे-मुंबई अथवा राज्यातील इतर भागातून आलेल्या व्यक्तींच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारणे अपेक्षित नाही. तसेच कोणावरही करोनाच्या भीतीने बहिष्कार टाकण्यात येऊ नये.\nदवाखाने आणि औषध दुकाने उघडी ठेवा:\nअनेक ठिकाणी वैद्यकीय व्यावसायिकांनी ओपीडी बंद ठेवल्याचे आढळले आहे. अशा उद्रेक काळात उद्रेकाशिवाय इतर आरोग्य सेवा तसेच तातडीची वैद्यकीय सेवा जनतेला मिळणे आवश्यक असल्याने कोणीही ओपीडी अथवा इतर आरोग्य सेवा बंद ठेवू नयेत तसेच औषध दुकानेही उघडी असावीत, असे कळकळीचे आवाहन आरोग्य खात्यामार्फत करण्यात आले आहे.\nप्रत्येक ताप, खोकला म्हणजे कोरोना नव्हे:\nकाही ठिकाणी वैद्यकीय व्यावसायिक किरकोळ सर्दी खोकला असलेल्या रुग्णाला कोरोनासाठी तपासणी करण्यास सांगत आहेत. तसेच अशा रुग्णाला डॉक्टर तपासण्यास नकार देत असल्याबाबतच्या काही तुरळक तक्रारी कॉलसेंटरला प्राप्त होत आहेत. हे अत्यंत चुकीचे आहे. प्रत्येक सर्दी खोकला म्हणजे कोरोना नव्हे, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. डॉक्टरांनी अशा रुग्णांना वैद्यकीय सेवा नाकारणे, योग्य नाही. ताप सर्दी खोकला ही लक्षणे असल्यास आणि परदेश प्रवास किंवा बाधित रुग्णाच्या सहवासाचा इतिहास असेल तरच अशा रुग्णांची करोना तपासणी आवश्यक आहे.\nपरदेशातून आलेल्या लोकांवर बहिष्कार टाकू नका:\nकाही ठिकाणी परदेशाहून आलेल्या आणि होम क्वारंटाईनमध्ये असणाऱ्या व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबावर बहिष्कार टाकणे अथवा त्यांना सोसायटीमधून निघून जाण्यास सांगणे, अशा घटना घडल्याच्या तक्रारी कॉल सेंटरला प्राप्त होत आहेत. परदेशातून आलेल्या प्र���्येक व्यक्तीला होम क्वारंटाईन पूर्ण करण्यासाठी सहकार्य करणे, हे आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे.\ncorona कोरोना कोरोना व्हायरस कोविड 19 covid covid 19\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nनानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, मराठवाडा, विदर्भाच्या लाभार्थींच्या खात्यात 966.30 कोटींचा निधी जमा\n26 हजार शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले खत व बियाणे\nमोदींनी लॉन्च केलं mYoga App जगाला मिळणार योगाचे धडे\n10 गुंठे जमिनीवर दोन लाखाचं उत्पन्न देणाऱ्या स्ट्रॉबेरीवर होणार संशोधन\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/crime/bhopal-woman-kills-brother-in-law-for-whom-she-killed-husband-five-years-ago-466255.html", "date_download": "2021-06-21T22:46:51Z", "digest": "sha1:JC2ZTR55ZW45U2NLSBJN26FPLQTO4QNT", "length": 16497, "nlines": 247, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nदिरासोबत राहण्यासाठी आधी पतीची हत्या, आता वहिनीने त्याच दिराचाही जीव घेतला\nमहिलेन��� फक्त दीर मोहनच्या हत्येविषयीच नाही, तर पाच वर्षांपूर्वी केलेल्या पतीच्या हत्येचाही पाढा वाचला. (brother in law Husband)\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nभोपाळमध्ये महिलेला पती, दीराच्या हत्ये प्रकरणी अटक\nभोपाळ : तरुणाच्या हत्या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना चक्रावून सोडणारी माहिती मिळाली. दिराची हत्या केल्याप्रकरणी वहिनीची चौकशी सुरु होती. त्यावेळी महिलेने पाच वर्षांपूर्वी केलेल्या पतीच्या हत्येचं गुपितही फोडलं. ज्या दिराच्या साथीने तिने पाच वर्षांपूर्वी नवऱ्याची हत्या केली होती, त्याच दिराचाही तिने आता जीव घेतला. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. (Bhopal woman kills brother in law for whom she killed Husband five years ago)\nदिराचा मृतदेह नदीकिनारी सापडला\nभोपाळमधील कोलार भागात पोलिसांना एका तरुणाचा मृतदेह सापडला. या मृतदेहाचा डुक्कर फडशा पाडत होते. पोलिसांनी तपास सुरु करताच दामाखेडा भागातील झोपडपट्टीत राहणाऱ्या मोहन नावाच्या तरुणाचा हा मृतदेह असल्याचं पोलिसांना समजलं. मोहन आपली वहिनी आणि तिच्या मुलासोबत राहत होता. त्यामुळे पोलिसांनी वहिनीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं.\nदिराच्या साथीने पतीच्या हत्येची कबुली\nपोलिसांनी हिसका दाखवताच वहिनीने घडाघडा गुन्ह्यांची कबुली दिली. तिने फक्त दीर मोहनच्या हत्येविषयीच नाही, तर पाच वर्षांपूर्वी केलेल्या पतीच्या हत्येचाही पाढा वाचला. दिरासोबत राहता यावं, म्हणून त्याच्या मदतीनेच आपण पतीची हत्या केली होती. त्यानंतर पतीचा मृतदेह घरातच पुरला होता, अशी माहिती तिने पोलिसांना दिली. त्यामुळे एका खुनाचा तपास करणाऱ्या पोलिसांसमोर हत्येचे जुने प्रकरणही उघडकीस आले. तिच्या जबाबानुसार शनिवारी रात्री पोलिसांनी घरात खोदकाम केले. त्यावेळी पोलिसांना सांगाडा मिळाला. पोलिसांनी तो पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.\nमुलासोबत आता दिराचीही हत्या\nपतीच्या हत्येनंतर महिला दीर आणि मुलासोबत त्याच घरात राहत होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून दिरासोबत तिचे वारंवार खटके उडत होते. त्यामुळे मुलाच्या मदतीने तिने दिराची हत्या केली. त्यानंतर मुलाने त्याचा मृतदेह कलियासोत नदीत टाकला. तिथे डुकरांनी त्याचा मृतदेह कुरतडण्यास सुरुवातही केली होती. मात्र पोलिसांना याची खबर मिळाली, आणि अवघ्या चोवीस तासात या खुनासोबतच पाच वर्ष जुन्या हत���येचाही पर्दाफाश झाला.\n19 वर्षीय तरुणाचा राग, सोसायटीच्या दोन सुरक्षा रक्षकांनी पोटात चाकू खुपसला, मीरा भाईंदर हादरलं \nतृतीयपंथीयाकडे लैंगिक संबंधांची मागणी, मुंबईत तरुणाची हत्या, आरोपी एकाच कुटुंबातील चौघे\n हे तुमच्यासोबतही घडू शकतं, पोलीस असल्याचं सांगून महिलेचे सव्वा तीन लाखांचे दागिने पळवले\nखोटं जॉयनिंग लेटर, खोटं ट्रेनिंग, नंतर फोन स्विच ऑफ, शेकडो बेरोजगारांना कोट्यवधींनी लुबाडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश\nअन्य जिल्हे 8 hours ago\nBreaking | नागपुरात एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या, पाचपावली परिसरातील घटना\nविवाहबाह्य संबंधातून जन्माला आलेल्या मुलीची हत्या, 23 वर्षीय विवाहितेला बेड्या\nNagpur | नागपुरात ईडीकडून अविनाश भोसलेंचं ली-मेरिडियन हॉटेल सील\nखासगी रुग्णालयातील कोरोना मृत्यूंची सीआयडी चौकशी करा, सफाई कर्मचारी संघटनेचा उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा\nअन्य जिल्हे4 hours ago\nघाटी रुग्णालयात तारीख संपलेल्या केमिकल्सचा वापर \nमहिला कशाप्रकारे सुरू करू शकतात आपला व्यवसाय; जाणून घ्या यशाची गुपिते\nभाजपचा एकही आमदार फुटला नाही, दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रयत्न, सुधीर मुनगंटीवारांचा टोला\nGemini/Cancer Rashifal Today 22 June 2021 | नोकरीत चढउतार असतील, विवाहबाह्य प्रेम प्रकरणांपासून दूर राहा\nAquarius/Pisces Rashifal Today 22 June 2021 | व्यवसायिक दृष्टीकोनातून वेळ अनुकूल, महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी\nVideo | स्वत:ला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न, शेवटी व्हायचं तेच झालं, दोन महिलांचा व्हिडीओ व्हायरल\nSagittarius/Capricorn Rashifal Today 22 June 2021 | चिंता आणि तणाव दूर होईल, आर्थिक स्थिती चांगली असेल\nराज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका, लस घेणं अत्यावश्यक; आमदार रमेश पाटलांचे नागरिकांना आवाहन\nनवी मुंबई5 hours ago\nमराठी न्यूज़ Top 9\nमंत्रालयात बाॅम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल, पुणे पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं\nमहाराष्ट्राची चिंता वाढली, राज्यात डेल्टा प्लसचे 21 रुग्ण, रत्नागिरी, जळगावनं टेन्शन वाढवलं\nGemini/Cancer Rashifal Today 22 June 2021 | नोकरीत चढउतार असतील, विवाहबाह्य प्रेम प्रकरणांपासून दूर राहा\nAquarius/Pisces Rashifal Today 22 June 2021 | व्यवसायिक दृष्टीकोनातून वेळ अनुकूल, महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी\nघाटी रुग्णालयात तारीख संपलेल्या केमिकल्सचा वापर \nLibra/Scorpio Rashifal Today 22 June 2021 | इतरांच्या कार्यात हस्तक्षेप करु नका, अनावश्यक खर्च होईल\nVideo | स्वत:ला स��वरण्याचा पुरेपूर प्रयत्न, शेवटी व्हायचं तेच झालं, दोन महिलांचा व्हिडीओ व्हायरल\nMaharashtra Coronavirus LIVE Update : अकोल्यात आज दिवसभरात 7 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह\nMaharashtra News LIVE Update | सिडको घेराव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत पोलिसांकडून महत्त्वाचे रस्ते बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://agrowonegram.com/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%89%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A5%AA%E0%A5%A7-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5/", "date_download": "2021-06-21T22:33:50Z", "digest": "sha1:JXO3ZABIHQRMLUI23QWKUXHTKURJD3ON", "length": 13404, "nlines": 198, "source_domain": "agrowonegram.com", "title": "वावर आहे तर पॉवर आहे; ४१ दिवसांत कोथिंबिरीतून १२ लाख ५१ हजारांचे उत्पन्न - Agrowon E-gram", "raw_content": "\nHome ताज्या बातम्या वावर आहे तर पॉवर आहे; ४१ दिवसांत कोथिंबिरीतून १२ लाख ५१ हजारांचे...\nवावर आहे तर पॉवर आहे; ४१ दिवसांत कोथिंबिरीतून १२ लाख ५१ हजारांचे उत्पन्न\nनाशिक – सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील शेतकऱ्याला ४ एकरातील कोथिंबिरीच्या पिकातून तब्बल १२ लाख ५१ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. केवळ ४१ दिवसांत घेतलेल्या कोथिंबिरीला मिळालेल्या विक्रमी भावामुळे हा शेतकरी लखपती झाला आहे. त्यामुळे ”वावर आहे तर पॉवर आहे”, अशीच चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.\nगेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यावर आस्मानी आणि सुल्तानी संकट येत आहेत. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टीचा सामना शेतकऱ्याला करावा लागतो. त्यातूनही चांगले पीक झालेच तर त्याला योग्य तो भाव मिळत नाही. मात्र, संकटातही संधीचे सोनं करता येते. हे दाखवून दिले आहे, नाशिकच्या विनायक हेमाडे या शेतकऱ्याने.\nवाचा: पुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा – अजित पवार\nकोथिंबिरीचं पीक लय भारी; उत्पन्न मिळवून देई लाखावरी\nसिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील विनायक हेमाडे या शेतकऱ्याने कोथिंबिरीच्या पिकातून तब्बल साडेबारा लाखाचे उत्पन्न घेतले आहे. या शेतकऱ्याने ४ एकर शेतात ४५ किलो कोथिंबिरीच्या बियाणांची लागवड केली होती. ४१ दिवस पिकाच्या वाढीसाठी चांगली मेहनत या शेतकऱ्याने घेतली. दापूर येथील व्यापारी शिवाजी दराडे यांनी हेमाडे यांना कोथिंबिरीची मागणी केली. तेव्हा या कोथिंबिरीचा हा व्यवहार १२ लाख ५१ हजार रुपयांना झाला.\nवाचा: ‘आशा वर्कर्सच्या मागण्या मान्य केल्या जातील’\nकोथिंबीरींमुळे शेतकरी मालामाल; एका जुडीला मिळाला ८८ रुपयांचा ��ाव\nदरम्यान, कोथिंबिरीतून मिळालेल्या भरघोस उत्पन्नामुळे परिसरात हा शेतकरी चर्चेचा विषय आहे. हेमाडे यांनी आपल्या हिमतीवर बाजारभावाची अपेक्षा न करता कोथिंबीरीची लागवड केली होती. या शेतकऱ्याला कोशिंबिरीतून भरघोस उत्पादन मिळाल्यामुळे त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.\nआजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nकोथिंबिरीतून साडेबारा लाख उत्पन्न\nPrevious articleकापूस खरेदी करा, नाहीतर मरू द्या कापूस खरेदीपासून वंचित शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा\nNext articleजनावरांमधील लंम्पी आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी ‘या’ करा उपाययोजना\nकोथिंबिरीच्या पिकात फिरवला नांगर; कोथिंबिरीमुळे कुठे खुशी तर कुठे गम\nसांगलीत बेदाणा मागणीत किंचित वाढ; मिळतोय ‘इतका’ भाव\n‘सोयाबीन पीकविमा घोटाळ्याची चौकशी करा’\n‘या’ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे भात रोपांचे नुकसान\nमान्सूनचा प्रवास वेगाने; राज्यात ढगाळ वातावरण, पावसासाठी पोषक स्थिती\nअॅग्रोवन डिजिटल माध्यमांचा वापर वाढवणार\nकोरोनाशी लढण्यासाठी ग्रामपंचायतींना अधिक निधी गरजेचा\nॲग्रोवन ई-ग्राम ताज्या बातम्या\nपुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा – अजित पवार\n‘आशा वर्कर्सच्या मागण्या मान्य केल्या जातील’\nरायगडला रेड अलर्ट; समुद्र किनारी उसळणार उंच लाटा\n‘शिवराज्यभिषेक दिनी राजगडाकडे कूच करा, मिळेल त्या वाहनाने या’\n‘केंद्र सरकारविरुद्ध ‘भाकप’चा काळा दिवस’; जाणून घ्या नेमकं कारण काय\nआम्ही भारतीय ग्राम विकास माहिती प्रणालीमध्ये आमूलाग्र बदलाचे संकेत देतो आहोत. आम्ही प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण ग्राहकांना सेवा पुरविणारी संस्था म्हणून कार्यरत आहोत. आम्ही ३० हुन अधिक कुशल आई. टी . तंत्रज्ञ ,संशोधक , ग्राहक सेवा अधिकारी आणि व्यवस्थापनतंत्रांसोबत कार्यरत आहोत. संस्थेचे मुख्य कार्यालय पुणे येथे आहे. बदलत्या युगात ग्रामव्यवस्थेला उच्च माहिती तंत्रज्ञानाची जोड मिळण्यासाठी आम्ही \"स्मार्ट व्हिलेज -स्मार्ट महाराष्ट्र \"अभियान आरंभले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गाव स्मार्ट व्हिलेज बनण्याकरिता आम्ही सर्वोत्तम तंत्रज्ञान , प्रशिक्षण आणि मार्गदर्शन पुरविण्याकरिता कटिबद्ध आहोत.\nआता ‘या’ चक्रीवादळाचा धोका; हवामान खात्याने दिला सावधानतेचा इशारा\n३ मे नंतर राज्याच्या लॉकडाऊनमध्ये होणार बदल; अजित पवार यांनी दिले...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VIDA-NAG-LCL-the-functioning-of-the-vidhan-parishad-will-be-adjourned-for-the-day-5767196-NOR.html", "date_download": "2021-06-21T22:00:52Z", "digest": "sha1:KUDYYV4FTZFVONAH2M62UAGR5KQY5BOY", "length": 9211, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "The functioning of the Vidhan Parishad will be adjourned for the day | कर्जमाफी, बोंडअळीवरून विधिमंडळात ‘हल्लाबोल’; कामकाज दिवसभरासाठी तहकूब - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकर्जमाफी, बोंडअळीवरून विधिमंडळात ‘हल्लाबोल’; कामकाज दिवसभरासाठी तहकूब\nनागपूर- ‘कर्जमाफीच्या घोषणेला सहा महिने होऊनही शेतकऱ्यांना प्रत्यक्षात कर्जमाफी मिळालेली नाही. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी बँकांच्या न्यायालयामार्फत नोटिसा येऊ लागल्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील पिंप्रीबुटी गावातील ज्या शेतकऱ्याच्या घरी मुख्यमंत्र्यांनी मुक्काम केला त्या शेतकऱ्यालाही कर्जमाफी मिळाली नाही. मग मुख्यमंत्री कर्जमाफी झाली म्हणून जाहीर करतात ते कोट्यवधी रुपये कोणाच्या खात्यात गेले,’ असा सवाल करीत मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बाबतीत नौटंकी करीत असल्याची टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी साेमवारी विधान परिषदेत केली.\nहिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी परिषदेचे कामकाज सूरू होताच धनंजय मुंडे यांनी कर्जमाफी, बोंडअळीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, हमीभाव, सक्तीने होणारी वीज बिलाची वसुली, ओखी वादळामुळे झालेले नुकसान, खरेदी केंद्र सुरू नसणे आदी मुद्दयांसंबंधी स्थगन प्रस्ताव उपस्थित केला. दिवसभराचे कामकाज बाजूला ठेवून या विषयावर चर्चा करण्याची मागणी केली. स्वत:ला गतिमान म्हणवून घेणाऱ्या सरकारला सहा महिन्यांत कर्जमाफीची अंमलबजावणी करता आली नाही. कर्जमाफीनंतर १५०० शेतकरी आत्महत्या झाल्याचा आरोप मुंडे यांनी केला.\nमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील पुसागोंदी येथील शेतकरी ज्ञानेश्वर राठोड यांना कर्जवसुलीसाठी बँकेने कोर्टामार्फत पाठवलेली नोटीस मुंडे यांनी वाचून दाखवली. पंतप्रधानांनी ‘चाय पे चर्चा’ केलेल्या दाभाडी गावातील एकाही शेतकऱ्याला कर्जमाफी मिळाली नसल्याचा आरोप करीत मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांबाबतीतील प्रेम बेगडी असल्याचा आरोप केला. मुंडे बोलत असताना सत्ताधारी बाकावरून त्याला आक्षेप घेण्यात आला. चर्चा करण्यास सांगितले असताना मुंडे प्रस्तावाचे भाषण करीत असल्याचा आरोप सत्ताधारी बाकावरून झाला. त्यावरून विरोधकांनी विषय महत्त्वाचा असल्याचे सांगत सत्ताधाऱ्यांविरुद्ध नारेबाजी सुरू केली त्या वेळी सभापतींनी १२.४४ वाजता दहा मिनिटांसाठी सभागृह तहकूब केले.\nतहकुबीनंतर कामकाज सुरू हाेताच मुंडेंनी पुन्हा ‘कापसाला एकरी २५ हजार रुपये मदत करणार आहे का,’ असा सवाल केला. कृषी संजीवनी योजनेत वीज बिल माफ होण्याऐवजी शंभर टक्के वसुली होत आहे. विषयाचे गांभीर्य लक्षात घेताच सर्व कामकाज थांबवून स्थगनवर चर्चा घ्यावी, अशी मागणीही केली. त्यानंतर सभागृहनेते चंद्रकांत पाटील यांनी कर्जमाफीची आकडेवारी सांगण्यास सुरुवात करताच मुंडे यांच्यासह विरोधी पक्ष सदस्यांनी त्याला आक्षेप घेत आवाज वाढवला. त्यावर सभापतींनी १.१० वाजता १५ मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले. तहकुबीनंतर १.२५ वाजता कामकाज परत सुरू झाले. त्या वेळी मुख्यमंत्री बोलायला उभे राहिले. मुख्यमंत्री कर्जमाफीचे आकडे सांगत असताना विरोधकांनी त्याला आक्षेप घेत चर्चेच्या वेळी उत्तर द्या, असे सांगितले. त्या वेळी मुख्यमंत्र्यानी चर्चेच्या वेळीच उत्तर देऊ, परंतु विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना सरकारकडून उत्तर दिले नाही तर चर्चा एकतर्फी होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. सभापतींनी भाई जगताप यांना बोलायला परवानगी दिली. २८९ प्रस्ताव नाकारल्यावरही जगताप यांनी प्रस्ताव कसा होतो हे सांगायचा प्रयत्न केला. त्यावर त्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://moviesnowonline.com/mulshi-pattern-full-movie-online-free/", "date_download": "2021-06-21T22:31:01Z", "digest": "sha1:GSJWMNASNN2O2LUXBSKTV75MJPYQZI3G", "length": 8745, "nlines": 94, "source_domain": "moviesnowonline.com", "title": "Mulshi Pattern full marathi movie download 720p,1080p,300mb,hd online", "raw_content": "\nMulshi Pattern हा एक मराठी चित्रपट आहे जो की 23 नोव्हेंबर 2018 ला रिलीज़ जाला होता . mulshi pattern हा एक्शन आणि ड्रामा चित्रपट आहे . प्रवीन तरडे यांचा हा पहिलाच चित्रपट दिग्दर्शक म्हणून आहे.\nMulshi Pattern हा मराठी चित्रपट आहे आणि प्रवीन विट्ठल तरडे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत .\nतरडे यांचा मुळशी पैटर्न हा चित्रपट अनेक चाहत्यांना खुप पसंद आला .या चित्रपटातील गाणी सुद्��ा खुप गाजलित\nमुळशी पैटर्न या चित्रपटात मुळशी या तालुक्यातील कथा सांगितली आहे . या तालुक्यातील अनेक लोकांनी आपली जमीन विकली आणि नंतर कसे पोटासाठी भटकतात हे दाखवले आहे\nही कथा मुळशी तालुक्यातील एक कुटुंबाची आहे . यामधे सखाराम या कर्त्या व्यक्तीने आपली जमीन एका बिल्डर ला विकली आणि मिळालेले पैसे संपल्यानंतर त्याच बिल्डर च्या घरात वाच मैंन म्हणून काम करत होता .\nहे सर्व पाहून त्याचा मुलगा राहुल सतत आपल्या वडिलाना टोचून बोलत असतो .हातातील सर्व पैसे संपल्यानंतर हे कुटुंब पुणे शहरात येते व त्याचे वडिल एका मार्किट मधे हमलिचे काम करतात .\nराहुल एका झटापटीत पोलिसंच्या जाल्यात अडकतो आणि तेथे त्याला नान्या भाई भेटतो .\nआणि पुढे काय होते हे बघन्यासाठी हा चित्रपट जरुर बघा\nबघा : धुराला मराठी मूवी ऑनलाइन इन मराठी फ्री\nPravin Tarade हे खर तर Mulshi Pattern या चित्रपटाच्या रिलीज़ नंतर नाव गाजू लागले . Pravin Tarde यानी मराठी चित्रपट मधे एक्टर , डायरेक्टर आणि प्रोडूसर म्हणून देखिल काम केले आहे . Pravin Tarde यांचा Sarsenapati Hambirrao हा चित्रपट देखिल लवकरच रिलीज़ होत आहे . Sarsenapati Hambirrao या चित्रपटाचे डायरेक्टर सुद्धा Pravin Tarde हे आहेत .\nबघा : मन फकीरा मराठी मूवी ऑनलाइन\nमी मुलशी पैटर्न का चित्रपट कोठे पाहू शकतो \nमुलशी पैटर्न हा चित्रपट तुमी टीवी वर पाहू शकता किंवा लीगल वेबसाइट किंवा अप्प वर देखिल पाहू शकता .\nमुलशी पैटर्न या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहे \nमुलशी पैटर्न या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीन विट्टल तरडे हे आहेत .\nसरसेनापती हबीरराव या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत\nMovies Now Online Review यह एक सिर्फ रिव्यु वेबसाइट है . इस वेबसाइट पर आपको हिंदी, तमिल, तेलुगु , इंग्लिश और वेब सीरीज की फुल रिव्यु और कास्ट, ट्रेलर और सभी जानकारी मिलेंगी . यह वेबसाइट कोई भी मूवी डाउनलोड वेबसाइट का समर्थन नहीं करता है . आप मूवी देखने के लिए Netflix और amazon prime इन लीगल वेबसाइट का उपयोग करे . धन्यवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/pimpri-corona-kills-357-people-in-the-city-to-date-commissioner-says-trying-to-reduce-mortality-rate-170475/", "date_download": "2021-06-21T23:28:33Z", "digest": "sha1:E2O7Z46IEBAQS675XC43SZFOEH4DPV72", "length": 11454, "nlines": 96, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pimpri: शहारातील 357 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू, आयुक्त म्हणतात मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्नशील Corona kills 357 people in the city to date, commissioner says, trying to reduce mortality rate MPCNEWS", "raw_content": "\nPimpri: शहारातील 357 जणा��चा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू, आयुक्त म्हणतात मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्नशील\nPimpri: शहारातील 357 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू, आयुक्त म्हणतात मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्नशील\nएमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील 357 नागरिकांचा कोरोनाने आजपर्यंत बळी घेतला आहे. वाढत्या रुग्णसंख्येबरोबर मृत्यूमध्ये देखील वाढ होताना दिसून येत आहे. शहरातील 357 जणांचा आणि शहराबाहेरील पण पालिकेच्या रुग्णालयात उपचारादरम्यान 84 अशा एकूण 441 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये वयोवृद्धांसह युवकांचा समावेश होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, शहरातील मृत्यूदर 1.08 टक्क्यांवर स्थिर असून कमी करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.\nशहरातील रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामध्ये श्वास घेण्याचा त्रास होणा-या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मृत्यूच्या संख्येत देखील वाढ होताना दिसून येत आहे. कोरोनाचा पहिला बळी 12 एप्रिल रोजी गेला होता. थेरगाव भागातील एका पुरुषाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आजपर्यंत शहरातील 357 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. मध्यमवर्गीय भागातील नागरिकांची मृतांमध्ये संख्या जास्त आहे.\nशहरातील कोरोनाच्या एकूण रुग्ण संख्येच्या तुलनेत मृत्यूचा आकडा अवघा दीड ते पावणेदोन टक्के असला. तरी, मागील काही दिवसांपासून मृत्यूमध्ये वाढ होऊ लागली आहे. दिवसाला 10 ते 15 जणांचा मृत्यू होत आहे. मृतांमध्ये युवकांचाही समावेश दिसून येत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. वयोवृद्ध आणि कोरोनासह विविध गंभीर आजार असलेल्यांचे प्रमाण जास्त आहे.\nत्यामध्ये निमोनिया, मधुमेह असलेल्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे विविध आजार असलेल्यांनी अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर पूर्वीचे आजार डोकेवर काढतात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेकडून केले जात आहे.\nयाबाबत बोलताना आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ”सध्या पिंपरी-चिंचवड शहराचा कोरोनाचा मृत्यूदर 1.08 टक्केला स्थिर आहे. महाराष्ट्राचा मृत्यूदर 3.03 टक्के आहे. पुणे जिल्ह्याचा दर 2.04 टक्के आहे. पिंपरी-चिंचवड शहराचा 1.08 लाच स्थिर आहे. जूनमध्ये 1.04 टक्क्यांवर कमी होता. दरम्यानच्या का���ावधीत मृत्यूदर थोडासा वाढलेला आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी सुविधायुक्त जादा बेडची निर्मिती केली आहे. ती वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत”.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n जुलै महिन्यात 11.1 लाख रुग्णांची वाढ, गेल्या 24 तासांत 57,117 नवे रुग्ण\nPune: माझी हात जोडून ठाकरे सरकारला विनंती आहे की – नंदेश उमाप\nChakan Crime News : बेकायदेशीररित्या जनावरांची वाहतूक; एकावर गुन्हा दाखल\nPune Crime News : स्वारगेट परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या चौघांना अटक\nMoshi News : सोफासेट, टीव्ही, किचन ट्रॉली घेण्यासाठी माहेरुन पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ\nPune News : शहरातील बोगद्यांच्या कामाला येणार वेग : महापौर मोहोळ\nBhosari Crime News : बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगल्याप्रकरणी तिघांना अटक; पिस्टलसह चार काडतुसे जप्त\nChikhali News : घरकुल येथे इमारतीवरून उडी मारून एकाची आत्महत्या\nPimpri Vaccination News : शहरात सोमवारी लसीकरण सुरु; 57 केंद्रांवर मिळणार ‘कोविशील्ड’ तर दोन केंद्रांवर…\nRahatani Crime News : श्रीनगर येथे एक लाखांची घरफोडी\nPimple Saudagar News : उन्नति सोशल फाउंडेशनच्या वतीने योग दिन उत्साहात साजरा\nPimpri News: स्थायी समितीचे माजी अध्यक्ष, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सुरेश सोनवणे यांचे निधन\nSangvi Crime News : रावण गँगकडून हल्ला झाल्यास प्रतिउत्तर देण्यासाठी तडीपार गुंडाने आणली दोन पिस्तूल\nMaval Corona News : दिवसभरात 60 नवे रुग्ण तर 55 जणांना डिस्चार्ज\nPune Crime News : आकर्षक परतावा आणि भिशीच्या नावाखाली गुंतवणूक करण्यास भाग पाडून तीन कोटी 60 लाख रुपयांची फसवणूक…\nPune News : ऐन पावसाळ्यात पुण्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर\nMaval News : मावळातील विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणार 35 टक्के फी सवलत\nMaharashtra Corona Update : राज्यात आज नव्या रुग्णापेक्षा दुप्पट रूग्ण कोरोनामुक्त\nPimpri Corona Update : शहरात आज 151 नवीन रुग्णांची नोंद; 104 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज\nPune Corona Update : आज रुग्णसंख्या 150 पेक्षाही कमी; 223 रुग्णांना डिस्चार्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://tumchigosht.com/story-of-diver-shiva/", "date_download": "2021-06-21T23:13:42Z", "digest": "sha1:IW7YBYNLC5GDB7P7VZPVNP3XR66G7D77", "length": 8554, "nlines": 83, "source_domain": "tumchigosht.com", "title": "जाणून घ्या, शिवाबद्दल ज्याने आत्महत्या करणाऱ्या ११४ जणांना आतापर्यंत वाचवले – Tumchi Gosht", "raw_content": "\nजाणून घ्या, शिवाबद्दल ज्याने आत्महत्या करणाऱ्या ११४ जणांना आतापर्यंत वाचवले\nजाणून घ्या, शिवाबद्दल ज्याने आत्महत्या करणाऱ्या ११४ जणांना आतापर्यंत वाचवले\nआयुष्यात वळणावर अनेक ठिकाणी वाईट प्रसंग येत असतात, अशात त्या परिस्थितीत काही पर्याय नाहीये असे म्हणत काही लोक आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात, पण आत्महत्या करणे हे नक्कीच आपले परिस्थितीतुन मार्ग काढण्याचा पर्याय नाहीये.\nगेल्या काही वर्षांपासून तर आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. अशात हैद्राबादच्या एका माणसाने आतापर्यंत ११४ लोकांचा जीव वाचवला आहे, लोकांचा जीव वाचवणे त्याचे आता कामच बनले आहे.\nहैद्राबादच्या हुसेनसागर इथल्या तलावात अनेक लोक आपल्या आयुष्याच्या लढाईतून हारून इथे जीव देण्यासाठी येतात, मात्र शिवा त्यांना वाचवून घेतो, त्याला वाचवता आले नाही तर तो त्यांचे मृतदेह काढून देतो.\nकोरोना काळात अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या. तसेच लोकांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत होते, तेव्हा आत्महत्या करण्यासाठी आलेल्या १७ लोकांचा जीव शिवाने वाचवला आहे.\nशिवाने ही समाजसेवा सुरू करण्याआधी तो हात मजूर होता. मिळेल तिथे काम करून आपले पोट भारत होता. त्याचे लहानपण हे रेल्वे रुळावरच गेले आहे. एकदा तिथे एक मृतदेह पडलेला होता. तेव्हा काही लोकांना ते मृतदेह बाजूला करायचे होते, मात्र तिथे कोणीही मदतीसाठी येत नव्हते, तेव्हा तिथे शिवाने त्या लोकांना मदत केली, तेव्हा त्या मदतीचे शिवाला ३० रुपये मिळाले होते.\nतेव्हा पासूनच शिवाने समाजसेवेचे हे काम सुरू केले आहे. आतापर्यंत त्याने जवळपास ११४ लोकांचा जीव वाचवला आहे. जेव्हा शिवाला कोणाला तरी वाचवायचे असेल, तेव्हा तो स्वतःच्या जीवाची पर्वा न करता थेट पाण्यात उडी घेतो. शिवा गेल्या २० वर्षांपासून हे काम करत आहे.\nशिवा अनेकदा लोकांना वाचवता वाचवता स्वतः जखमी होऊन जातो. २०१४ आणि २०१६ मध्ये तर तो लोकांना वाचवता वाचवता गंभीर जखमी झाला होता, २०१४ मध्ये त्याच्या खांद्यात रॉड गेली होती, त्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता.\nशिवाच्या या कामामुळे तेलंगणा पोलिसांनी त्याच्या मुलांच्या शिक्षणाची जवाबदारी घेतली आहे. तो अनेकदा त्या तलावात मृतदेह काढण्यासाठीही उतरतो. त्यामुळे पोलिसांना त्याची मोठी मदत होते.\nमी हे काम लोकांचा आशीर्वाद मिळावा यासाठी कर���ो. माझे स्वप्न आर्मीत जाण्याचे होते, मात्र परिस्थितीमुळे मला आर्मीत जाता आले नाही, मात्र माझ्या एका मुलाला तरी मी आर्मीत पाठवेल, असे शिवा म्हणतो.\nभुतांवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांचा गैरसमज दूर करण्यासाठी महाराष्ट्राच्या ‘या’ पत्रकाराने लढवली अजब शक्कल\nया माणसाने एक दोन नाही तर चक्क चौदाशे एकरचे जंगल केले उभे; जाणून घ्या कसं…\n‘या’ चमत्कारामुळे ए आर रेहमानने स्विकारला होता मुस्लिम धर्म; नावाचा पण…\nबघा, ‘या’ माणसाने डोकं लावून स्वता:च केली वीज निर्मिती; सोशल मीडियावर…\n दोन्ही डोळे नसूनही ‘या’ मुलीने कळसुबाई शिखर केले सर\nठाण्याची ‘ही’ मराठमोळी मुलगी ठरली ऑस्ट्रेलियाची मिस इंडिया; वाचा तिची…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://tumchigosht.com/tag/chandrashekhar/", "date_download": "2021-06-21T23:03:14Z", "digest": "sha1:EUNHNF47BJSOVMPBNP3FMKFOTMZBDK2S", "length": 2889, "nlines": 58, "source_domain": "tumchigosht.com", "title": "chandrashekhar – Tumchi Gosht", "raw_content": "\nराजीव गांधींनी फक्त सात महिन्यांमध्ये ‘या’ कारणामुळे ‘या’ पंतप्रधानांची केली…\nतत्वनिष्ठ राजकारण करणाऱ्या फळीतील अखेरचा शिलेदार असे वर्णन माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचे आहे. ते भारताचे नववे पंतप्रधान होते. नोव्हेंबर १९९० ते जून १९९१ एवढाच काळ चंद्रशेखर पंतप्रधान होते. असे म्हटले जाते की, राज्यमंत्री,…\nराजीव गांधींनी फक्त सात महिन्यांमध्ये ‘या’ कारणामुळे ‘या’ पंतप्रधानांची केली…\nतत्वनिष्ठ राजकारण करणाऱ्या फळीतील अखेरचा शिलेदार असे वर्णन माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचे आहे. ते भारताचे नववे पंतप्रधान होते. नोव्हेंबर १९९० ते जून १९९१ एवढाच काळ चंद्रशेखर पंतप्रधान होते. असे म्हटले जाते की, राज्यमंत्री,…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.webnewswala.com/news/the-rules-of-gratuity-may-change-soon/", "date_download": "2021-06-21T22:01:43Z", "digest": "sha1:UOAWNITAZJJCBIZMC5MV3F4ZFBMLWZWC", "length": 15012, "nlines": 188, "source_domain": "www.webnewswala.com", "title": "लवकरच बदलु शकतात ग्रॅच्युईटीचे नियम - Team WebNewsWala", "raw_content": "\nआजच्या ताज्या मराठी बातम्या\nलवकरच बदलु शकतात ग्रॅच्युईटीचे नियम\nलवकरच बदलु शकतात ग्रॅच्युईटीचे नियम\nपाच वर्षांपेक्षा कमी नोकरी झालेल्यांना मिळणार फायदा\nएकाच नोकरीत पाच वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ काम केल्यासच सध्या ग्रॅच्युईटीचा फायदा कर्मचाऱ्यांना मिळतो. मात्र, सरकारने आता ग्रॅच्युईटीचे नियम बदल करण्याच्या विचा���ात आहे. या नव्या नियमानुसार पाच वर्षांपेक्षा कमी काळ नोकरी झाल्यासही ग्रॅच्युईटी मिळू शकणार आहे.\nसरकारी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, नोकऱ्यांमध्ये असुरक्षितता आणि अन्य कारणांमुळे लोक कायम नोकऱ्या बदलत राहतात. त्यामुळे ग्रॅच्युईटीसाठी पाच वर्षांचा नियम व्यवहारिक म्हणता येणार नाही. मिंट या वेब पोर्टलच्या वृत्तानुसार, अनेक वर्षांपासून ग्रॅच्युईटीचे नियम बदलण्याची मागणी होत आहे. यावर सरकारने आता विचार सुरु केला आहे.\nसामाजिक सुरक्षा कायद्यामध्ये समावेश होण्याची शक्यता\nसंसदेच्या स्थायी समितीने देखील ग्रॅच्युईटीची मर्यादा कमी करण्याचा सल्ला सरकारला दिला आहे. नव्यानं तयार होत असलेल्या सामाजिक सुरक्षा कायद्यामध्ये याचा समावेश केला जाऊ शकतो. लेबर मार्केटच्या तज्ज्ञांनुसार, ग्रॅच्युईटीसाठी पाच वर्षांची मर्यादा खूपच अधिक आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचं हित पूर्ण केलं जाऊ शकत नाही.\nदरम्यान, दीर्घकाळ कामाच्या पद्धतीला प्रोत्साहन दिलं जावं याकरीता ग्रॅच्युईटीसाठी ५ वर्षांची मर्यादा निश्चित करण्यात आली होती. मात्र, आता विविध नोकऱ्यांचे पर्याय खुले झाले आहेत, त्याचबरोबर नोकऱ्यांमधील असुरक्षितता देखील वाढत आहे.\nत्यामुळे कर्मचारी आपली प्रगती आणि भविष्य पाहता पाच वर्षे एकाच संस्थेत नोकरी करत नाहीत. त्यामुळे ग्रॅच्युईटीसाठीची पाच वर्षांची मर्यादा त्यांच्यासाठी फायद्याची नाही.\nस्थायी समितीने ग्रॅच्युईटीची मर्यादा एक ते तीन वर्षांसाठी निश्चित करण्याचा पर्याय दिला आहे. त्याशिवाय कामाच्या स्वरुपानुसार याची मर्यादा वेगवेगळी निश्चित केली जाऊ शकते.\nपरंतू श्रम मंत्रालयाकडून यासंबंधी अजून कोणतीही औपचारिक घोषणा केलेली नाही. ग्रॅच्युईटीनुसार, कर्मचारी जितकी वर्ष एकाच संस्थेत काम करतो तितक्या वर्षांसाठी प्रत्येक महिन्यातील १५ दिवसांचा पगार त्यांला ग्रॅच्युईटी म्हणून दिला जातो.\nदेशातील पहिली किसान रेल्वे, शेतकऱ्यांना होणार फायदा\nबिग बॉस मुळे रातोरात पालटलं शहनाज गिलचं नशीब\nमोदींचे आवाहन या वेबसाईट ला नक्की भेट द्या\nआमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.\nहिंमत असेल, तर आमीर खान विरुद्ध मोर्चा काढा\nहार्वर���ड बिझिनेस स्कूल डीन पदी श्रीकांत दातार यांची नियुक्ती\nस्वातंत्र्यदिनानिमित्त टाइम्स स्क्वेअरवर फडकणार तिरंगा\nस्वदेशी कोवॅक्सिन च्या मानवी चाचणीचा पहिला टप्पा पूर्ण; अपेक्षेनुसार चाचणीचे निष्कर्ष\nस्थलांतरित मजुरांच्या रोजगारासाठी सोनू सूद ने केला अ‍ॅप लाँच\nसोशल मीडिया वापरासाठी, केंद्र सरकारची नियमावली जाहीर\nसेंट्रल व्हिस्टा प्रकल्प बांधकाम रोखण्यास दिल्ली उच्च न्यायालयाचा नकार\nसूर्याचा ‘रोहिणी’ प्रवेश तापमान वाढण्याची चिन्हे\nसुप्रीम कोर्टानं सरकारकडे मागितला कोरोना लसींचा हिशोब\nसीमाभाग महाराष्ट्राचाच; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला पुरावा\nसिनेमागृह, स्विमिंग पूल होणार सुरू आज येणार Unlock 5.0 गाइडलाइन्स\nसरकारी कर्मचारी मालामाल, 1 जुलैपासून पगारवाढ\nएक्स्प्रेस लोकल वाहतूक ३० सप्टेंबरपर्यंत बंद हे वृत्त चुकीचं\nप्रख्यात गझलकार आणि गीतकार राहत इंदौरी यांचं निधन\nदिवाळीत सोन्याचे दर स्वस्त होणार की महाग \nWhatsapp ला पर्याय मोदी सरकारचे SANDES App\nMizoram मध्ये रेशनप्रमाणे मर्यादेत पेट्रोल आणि डिझेल\n[…] ( हे वाचा – लवकरच बदलु शकतात ग्रॅच्युईटीचे नियम ) […]\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nदहावी-बारावी परीक्षा निर्णय परिस्थितीनुसार\nwebnewswala आयोजित माझा बाप्पा स्पर्धा 2020\nCorona Virus 10 किलो विषाणूंच्या विळख्यात अख्खे जग\nCorona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी\nमोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर\n6 जून रोजी महाविद्यालये, विद्यापीठांत साजरा होणार शिवस्वराज्य दिन\nउज्जैन महाकाल मंदिर सापडला अनमोल खजिना\nSurya Grahan 2021 | वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण 10 जूनला, ‘रिंग ऑफ फायर’\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nराज्याबाहेर मोदींना धोबीपछाड देण्यास ममता दीदी तयार\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\nआजच्या ताज्या मराठी बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://ournagpur.com/the-monsoon-enter-in-kokan-region-of-maharashtra-next-some-days-are-favorable-for-monsoon-by-imd/", "date_download": "2021-06-21T22:51:43Z", "digest": "sha1:QLAZIHZYZPDX7XX2JOCXPUJPVSEEB2GV", "length": 7173, "nlines": 160, "source_domain": "ournagpur.com", "title": "मान्सून अखेर कोकणात दाखल; लवकरच राज्यभर बरसणार", "raw_content": "\nHome Maharashtra मान्सून अखेर कोकणात दाखल; लवकरच राज्यभर बरसणार\nमान्सून अखेर कोकणात दाखल; लवकरच राज्यभर बरसणार\nनागपूर : मुंबई- ज्याची राज्यातील सर्वांनाच प्रतिक्षा होती, तो मान्सून अखेर कोकणात दाखल झाला आहे. या वर्षी महाराष्ट्रात काहीशा उशिराने दाखल झाला आहे. हवामान खात्याने कोकणात मान्सून दाखल असल्याची माहिती जाहीर केली. आगामी काही दिवसात राज्यातही मान्सून हजेरी लावणार असल्याचा अंदाज आहे.\nमागील आठवड्यात आलेल्या वायू वादळामुळे मान्सूवर परिणाम होणार असल्याची शक्यता त्यावेळी वर्तवण्यात येत होती. शिवाय, वायू वादळानंतर झालेल्या बदलामुळे मान्सून दाखल होण्यास उशीर लागणार असल्याचे वृत्त होते. आज हवामान खात्याने मान्सून कोकणातील आणि दक्षिण-मध्य महाराष्ट्रातील भागात दाखल असल्याचे जाहीर केले. आगामी दोन-तीन दिवसात राज्यातील काही भागातील हवामान पावसाची अनुकूल असणार असल्याचा अंदाज आहे.\nअधिक वाचा : महाराजबाग चिड़ियाघर के मास्टर प्लान में करने होंगे कई सुधार, सीजेड के विशेषज्ञों ने प्लान की बारीकी से जांच के बाद सुझाए जरूरी बदलाव\nPrevious articleनागपूर : स्वस्त घरांसाठी अखेरची संधी\nNext articleनागपूर : दोघांकडून कारसह १६ लाखांची दारू जप्त\nफोटो काढायला गेलेले,शाळकरी मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू\n‘ईडी’कडून नागपुरात एकाचवेळी दोन सीए आणि एका कोळसा व्यापाऱ्याच्या घरी छापेमारी\nआता १५ मिनिटात ओळखता येणार … गर्दीतील कोरोना बाधित\nGoogle चं नवं फीचर, आता मिळणार फोटो आणि व्हिडीओ Hide करण्याची सुविधा\nकुंभ मेळ्यादरम्यान 1 लाख कोविड चाचण्या बनावट, खोट्या आकड्यांच्या वृत्तानं खळबळ\n एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या करून आरोपीची आत्महत्या\nफेसबुकवरील मैत्री पडली महागात; महिलेची 2.5 कोटींची फसवणूक\nSIP मध्ये 12% व्याजासह 26 लाखांचा परतावा मिळवा, वाचा सुरुवातीला किती...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/04/23/incident-at-virar-corona-hospital-is-very-unfortunate-rajesh-tope-incident-at-virar-corona-hospital-is-very-unfortunate-rajesh-tope/", "date_download": "2021-06-21T22:29:21Z", "digest": "sha1:ZOF2NEDRA7BNZJ6KG3INFY7J6RZR5G2S", "length": 9492, "nlines": 72, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "विरारच्या कोरोना रुग्णालयातील घटना ही अतिशय दुर्दैवी : ��ाजेश टोपे - Majha Paper", "raw_content": "\nविरारच्या कोरोना रुग्णालयातील घटना ही अतिशय दुर्दैवी : राजेश टोपे\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर / आरोग्यमंत्री, कोरोना रुग्णालय, भीषण आग, राजेश टोपे, वसई-विरार महानगरपालिका / April 23, 2021 April 23, 2021\nमुंबई : राज्यातील रुग्णालयांमध्ये आग लागण्याचा घटनाक्रम कायम असून आता विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयाला भीषण आग लागली आहे. 13 रुग्णांचा होरपळून या आगीत मृत्यू झाला आहे. ही घटना अतिशय दुर्दैवी असल्याची भावना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे.\nया घटनेवर बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, प्राथमिक स्तरावर पाहता ही दुर्घटना असल्याचे समजते. एसीचा अचानकपणे स्फोट झाल्यामुळे केवळ दोन ते तीन मिनिटात सर्वत्र धुर पसरल्यामुळे रुग्णांना वाचवायला फार कमी वेळ मिळाला. दरवाज्याच्या जवळील चार रुग्णांना वाचवण्यात यश आले आहे.\nहा स्फोट का झाला कसा झाला याची चौकशी करण्यात येईल, असे सांगत राजेश टोपे म्हणाले की, या घटनेच्या पार्श्वभूमीवर शासनस्तरावर योग्य ती मदत केली जाईल. सध्या कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे दवाखान्यांना हातही लावता येत नाहीत. पण फायर ऑडिट, ऑक्सिजन ऑडिटचे आदेश सर्व रुग्णालयांना देण्यात आले आहेत. त्याचबरोबर दुर्घटनेत मृत्यमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना 5 लाख तर जखमींना 50 हजारांची मदत राज्य सरकारकडून करण्यात येईल, असे देखील त्यांनी सांगितले.\nही आग खासगी मालकीचे असलेल्या या रुग्णालयातील आयसीयूमधील एसीचा स्फोट झाल्याने लागल्याचे सांगण्यात येत आहे. त्यावेळी 17 रुग्णांवर उपचार सुरू होते. मृत्यू झालेल्यांमध्ये 5 महिला आणि 8 पुरुषांचा समावेश आहे.\nया रुग्णालयातील अनेक रुग्ण हे ऑक्सिजनवर होते. रात्री साडे तीन वाजता ही आग लागली होती. त्यावेळी रुग्णालयात केवळ दोन नर्स उपस्थित असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे रुग्णालयातील रुग्णांना तात्काळ इतरत्र हालवण्यात आले नाही. सध्या 80 रुग्णांना इतरत्र शिफ्ट करण्यात येत आहे. विरारची घटना ही वेदनादायी घटना आहे. ही घटना नेमकी कशामुळे घडली याची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री दादा भूसे यांनी सांगितले.\nदरम्यान विरारमधील या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून उपचार घ���त असलेल्या इतर रुग्णांना झळ पोहचू नये, तसेच त्यांची लगेचच इतरत्र व्यवस्था करण्यात यावी असे निर्देश दिले आहेत. आगीची घटना कळल्यानंतर मुख्यमंत्री स्वतः संबंधित अधिकाऱ्यांशी बोलले असून त्यांनी सर्वप्रथम प्राधान्याने आग पूर्णपणे विझवणे आणि इतर रुग्णांवरील उपचार सुरू राहतील याकडे लक्ष देण्यास सांगितले आहे. ही आग कशामुळे लागली याचा योग्य तो तपास करावा. हे खासगी रुग्णालय आहे, याठिकाणी अग्निसुरक्षेची पुरेशी काळजी घेतली होती किंवा नाही हे पाहून तातडीने योग्य ती चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/flour-mills-received-by-50-women-at-savindane-32144/", "date_download": "2021-06-21T23:05:35Z", "digest": "sha1:LNQLZN55BKIYA3WMYH7J24U3YKFRRPL5", "length": 12535, "nlines": 171, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Flour mills received by 50 women at Savindane | सविंदणे येथे ५० महिलांना मिळाल्या पीठ गिरण्या | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जून २२, २०२१\nकाँग्रेसकडून कोणतीही अडचण येणार नाही याची ग्वाही सोनिया गांधींनी दिली आहे : नाना पटोले\nचंद्रकांतदादा आम्ही छातीवर नाही डोक्यावर हात ठेवून सांगतो सुखात आहोत,तुम्ही अस्वस्थ आहात – मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले प्रत्युत्तर\nकंडिशनरच्या जागी तिनं लिहिलं कंडोम आणि वडिलांचा झाला संताप, म्हणाले….\n ई-मेल किंवा मेसेजद्वारे जर जॉब ऑफर मिळत असतील तर गृह मंत्रालयाने दिलेला अलर्ट लक्षात घ्यायलाच हवा\nकोरोना संकट काळात योगच तुम्हाला तारणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nसोशल मीडियाच्या आभासावर अंकुश; खरंच सत्यात उतरेल का\nही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nआंतरराष्ट्रीय योग दिन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार\nआंतरराष्ट्रीय योग दिनानिमि��्त सोमवारी होणाऱ्या कार्यक्रमाला पंतप्रधान संबोधित करणार\nपुणेसविंदणे येथे ५० महिलांना मिळाल्या पीठ गिरण्या\nकवठे येमाई : शिरूर तालुक्यातील सविंदणे येथे आज दि.२२ ला ५० महिलांना ५० पीठ गिरण्या देण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. रामविजय फाउंडेशन,पंचायत समिती सदस्य डॉ.सुंभाष पोकळे व नितीन नरवडे यांच्या माध्यमातून ५० टक्के सवलतीच्या दराने या गिरण्या येथील महिलांना देण्यात आल्या. युवासेनेच्या या उपक्रमाचे उपस्थित महिला व सविंदणे ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.\nमाजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर तालुका शिवसेना,युवासेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रम प्रसंगी युवासेना पुणे जिल्हा प्रमुख बापूसाहेब शिंदे,तालुका पमुख गणेश जामदार,शिरूर पंचायत समिती सदस्य डॉ.सुभाष पोकळे ,युवासेनेचे तालुका प्रमुख नितीन नरवडे,हनुमंत लंघे,सरपंच संतोष मिंडे,माजी सरपंच बाबाजी पडवळ,मोहन किठे,किरण नरवडे व अनेक मान्यवर ग्रामस्थ, पदाधिकारी उपस्थित होते.\nशिरूरच्या पश्चिम भागातील अनेक गावांत सातत्याने सामाजिक व विधायक कामांना हातभार लावणाऱ्या रामविजय फाउंडेशनच्या माध्यमातून सविंदणे गावातील महीलांना घरीच पीठ दळता यावे या उद्देशाने ५० महिलांना ५० टक्के सवलतीच्या दराने या गिरण्या देण्याचा उपक्रम राबविल्याचे नितीन नरवडे यांनी सांगितले. तर अजून ही येथील महिलांना सवलतीच्या दरात पीठगिरण्या देण्याचा मानस डॉ.सुभाष पोकळे यांनी व्यक्त केला आहे. शिरूर तालुक्यात तालुका युवा सेनेच्या वतीने यापुढे ही हा उपक्रम राबविणार असल्याचे जिल्हा युवासेना प्रमुख बापूसाहेब शिंदे यांनी सांगितले.\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nव्हिडिओ गॅलरीFathers day: अक्षयाने शेअर केल्या बाबांच्या आठवणी\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक ���ांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nमंगळवार, जून २२, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/04/ahmednagar_42.html", "date_download": "2021-06-21T22:23:52Z", "digest": "sha1:R6WD2IWTI6OHBAYYZKFUXS4O5BKNTDBN", "length": 9649, "nlines": 84, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "‘सहकार मित्र’ पुरस्काराने अजून मोठे काम करण्याची उर्जा मिळाली- सुरेश वाबळे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking ‘सहकार मित्र’ पुरस्काराने अजून मोठे काम करण्याची उर्जा मिळाली- सुरेश वाबळे\n‘सहकार मित्र’ पुरस्काराने अजून मोठे काम करण्याची उर्जा मिळाली- सुरेश वाबळे\nस्थैर्यनिधी संघ ‘सहकार मित्र’ पुरस्काराने सन्मानित\n‘सहकार मित्र’ पुरस्काराने अजून मोठे काम करण्याची उर्जा मिळाली- सुरेश वाबळे\nअहमदनगर ः जिल्ह्यातील पतसंस्थांना पाठबळ देवून संकट मुक्त करणार्‍या अहमदनगर जिल्हा स्थैरनिधी सहकार संघाच्या कामाची दखल घेवून सहकार क्षेत्रात आदर्शवत काम करणार्‍या डोंबिवली नागरी सहकारी बँकेचा राज्यस्तरीय ‘सहकार मित्र’ हा पुरस्कार स्थैर्यनिधी संघाला मिळाला. ही मोठी अभिमानास्पद बाब असून या पुरस्काराने अजून मोठे काम करण्याची उर्जा मिळाली आहे, असे प्रतिपादन स्थैरनिधी सहकार संघाचे चेअरमन सुरेश वाबळे यांनी केले.\nस्थैर्यनिधी संघाला नुकताच डोंबिवली नागरी सहकारी बँकेचा राज्यस्तरीय ‘सहकार मित्र’ हा पुरस्कार मिळाला आहे. डोंबिवली येथे छोट्याखाणी कार्यक्रमात संघाचे चेअरमन सुरेश वाबळे व व्हाईस चेअरमन वसंत लोढा यांनी शरद ओगले यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकार��ा. यावेळी रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे व राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, स्थैर्यनिधीचे संचालक शिवाजीराव कपाळे, डोंबिवली नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष उ.म.कर्वे, उपाध्यक्षा सौ.नं.श.कुलकणी, मुख्यव्याव्साथाप्क गो.गी परांजपे आदी उपस्थित होते. रोख 51 हजार रुपये व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी सतीश मराठे यांनी नगर जिल्ह्यात राबलेला स्थैर्यनिधीचा उपक्रम राज्यातील बँकिंग क्षेत्राला मागर्दर्शक आहे, हा उपक्रम पूर्ण राज्यात राबवावा, असे सांगून स्थैर्यनिधीचे कौतुक केले. सहकारी क्षेत्रातील आर्थिक संस्थांविषयी विश्वास निर्माण करणार्‍या आणि वृद्धीसाठी आधार ठरू शकेल असे आपल्या संस्थेचे कार्य खरोखरच प्रेरणादायी आणि अभिनंदनीय आहे. म्हणूनच यावर्षीचा सहकार मित्र पुरस्कार आपल्या संस्थेला प्रदान करताना आम्हाला आनंद होत आहे, असे अध्यक्ष उ.म.कर्वे यांनी सांगितले. काका कोयटे म्हणाले, नगर जिल्ह्यात काही पतसंस्था अडचणीत आल्याने त्यांना बाहेर काढण्यासाठी व निर्माण झालेले गढूळ वातावरण बदलण्यासाठी या स्थैर्यनिधी संघाची स्थापना केली होती.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचि�� घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/entertainment/marathi-cinema/marathi-film-puglya-win-best-foreign-feature-at-moscow-international-film-festival-2021-437085.html", "date_download": "2021-06-21T22:29:28Z", "digest": "sha1:RKJ4U545NRIDRIVOHQIP5D7G26AFW3BE", "length": 15728, "nlines": 244, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nPuglya : मराठी सिनेमाचा ‘मॉस्को’त डंका, ‘पगल्या’ला सर्वोत्तम पुरस्कार\nमास्को इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल 2021 (Moscow International Film Festival 2021) मध्ये पगल्या सिनेमा ( Puglya) सर्वोत्तम परदेशी भाषा कॅटेगरीमध्ये अव्वल ठरला आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : मराठी सिनेमा ‘पगल्या’ने (Marathi film Puglya) आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका वाजवला आहे. मास्को इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल 2021 (Moscow International Film Festival 2021) मध्ये पगल्या सिनेमा ( Puglya) सर्वोत्तम परदेशी भाषा कॅटेगरीमध्ये अव्वल ठरला आहे. दहा वर्षांचे दोन चिमुकले मित्र आणि त्यांचा छोटा कुत्रा अशी या सिनेमाची कहाणी आहे. विनोद सॅम पीटर (Vinod Sam Peter) यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. तर या सिनेमाची कथा सुनील प्रल्हाद खराडे (Sunil Pralhad Kharade) यांनी लिहिली आहे. पगल्या सिनेमाचा सर्वोच्च सन्मान झाल्यामुळे विनोद पीटर भारावून गेले आहेत. आमच्या कथेला दाद मिळते हे पाहून आनंद होतोय, असं त्यांनी म्हटलं. मॉस्को इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुरस्कार मिळणं हे माझ्यासाठी आणि संपूर्ण टीमसाठी अभिमानाची बाब आहे, असं पीटर म्हणाले. (Marathi film Puglya win best foreign feature at Moscow International Film Festival 2021)\nपगल्या हा सिनेमा एका चिमुकल्यावर आधारित आहे. ऋषभ आणि दत्ता या दोन मुलांची ही कहाणी असून, जी मुलं दहा वर्षाच्या आसपास वयोगटातील आहेत, त्यांच्याभोवती सिनेमाचं कथानक फिरतं. एक शहरातील तर एक खेड्यातील असे हे मित्र. एका मित्राचं हरवलेलं कुत्र्याचं पिल्लू दुसऱ्याला सापडतं आणि ते कसे मित्र बनत गेले, ही साधी, सरळ पण प्रत्येकाला आपली वाटणारी ही कहाणी आहे.\nया सिनेमाला आंतरराष्ट्रीय पातळीवर दाद मिळत आहे. या सिनेमाला कॅलिफोर्नियातील लॉस वर्ल्ड प्रीमियरमध्येही गौरवण्यात आलं. याशिवाय लंडन, इटली, स्वीडन, ऑस्ट्रेलिया, फिलिपाईन्स, तुर्की, इराण, अर्जेंटिना, लेबनन, बेलारुस, रशिया, कझाकिस्तान, इज्रायल, अमेरिका आणि कॅनडामध्ये विविध फिल्म फेस्टिव्हल्समध्ये सन्मान मिळवले आहेत.\nलॉकडाऊनमुळे हा सिने��ा भारतात अद्याप प्रदर्शित होऊ शकलेला नाही.\nExpensive Car | अर्जुन कपूरने खरेदी केली Land Rover defender, जाणून घ्या या गाडीची किंमत…\nRRR New Poster | ‘आरआरआर’चे नवे पोस्टर प्रदर्शित, रामचरण-ज्युनिअर एनटीआरला एकत्र पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला\nVideo | शॉर्ट ड्रेसमधील शालूचा जबरदस्त डान्स, हावभाव आणि ठुमके पाहून चाहते घायाळ\nट्रेंडिंग 4 days ago\nHappy Birthday Ameesha Patel | ‘कहो ना प्यार है’ म्हणत इंडस्ट्रीत प्रवेश, 3 जणांना डेट केल्यानंतरही एकाकी जीवन जगतेय अमिषा पटेल\nMaharashtra News LIVE Update | हिंगोली येथील तहसीलदाराविरोधात 3 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा\nमहाराष्ट्र 3 weeks ago\nRadhe Deleted scenes : सलमान खानच्या ‘राधे’ चित्रपटातील डिलिट केलेले सीन्स, फोटो व्हायरल\nफोटो गॅलरी 3 weeks ago\nTamil Thriller Movies : हे आहेत तामिळचे 5 थ्रिलर चित्रपट, लॉकडाऊनमध्ये घरबसल्या पाहता येणार\nफोटो गॅलरी 1 month ago\nNagpur | नागपुरात ईडीकडून अविनाश भोसलेंचं ली-मेरिडियन हॉटेल सील\nखासगी रुग्णालयातील कोरोना मृत्यूंची सीआयडी चौकशी करा, सफाई कर्मचारी संघटनेचा उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा\nअन्य जिल्हे4 hours ago\nघाटी रुग्णालयात तारीख संपलेल्या केमिकल्सचा वापर \nमहिला कशाप्रकारे सुरू करू शकतात आपला व्यवसाय; जाणून घ्या यशाची गुपिते\nभाजपचा एकही आमदार फुटला नाही, दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रयत्न, सुधीर मुनगंटीवारांचा टोला\n हे तुमच्यासोबतही घडू शकतं, पोलीस असल्याचं सांगून महिलेचे सव्वा तीन लाखांचे दागिने पळवले\nGemini/Cancer Rashifal Today 22 June 2021 | नोकरीत चढउतार असतील, विवाहबाह्य प्रेम प्रकरणांपासून दूर राहा\nAquarius/Pisces Rashifal Today 22 June 2021 | व्यवसायिक दृष्टीकोनातून वेळ अनुकूल, महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी\nVideo | स्वत:ला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न, शेवटी व्हायचं तेच झालं, दोन महिलांचा व्हिडीओ व्हायरल\nSagittarius/Capricorn Rashifal Today 22 June 2021 | चिंता आणि तणाव दूर होईल, आर्थिक स्थिती चांगली असेल\nमराठी न्यूज़ Top 9\nमंत्रालयात बाॅम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल, पुणे पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं\nमहाराष्ट्राची चिंता वाढली, राज्यात डेल्टा प्लसचे 21 रुग्ण, रत्नागिरी, जळगावनं टेन्शन वाढवलं\nGemini/Cancer Rashifal Today 22 June 2021 | नोकरीत चढउतार असतील, विवाहबाह्य प्रेम प्रकरणांपासून दूर राहा\nAquarius/Pisces Rashifal Today 22 June 2021 | व्यवसायिक दृष्टीकोनातून वेळ अनुकूल, महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी\nघाटी रुग्णालयात तारीख संपलेल्या केमिकल्सचा वापर \nLibra/Scorpio Rashifal Today 22 June 2021 | इतरांच्या कार्यात हस्तक्षेप करु नका, अनावश्यक खर्च होईल\nVideo | स्वत:ला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न, शेवटी व्हायचं तेच झालं, दोन महिलांचा व्हिडीओ व्हायरल\nMaharashtra Coronavirus LIVE Update : अकोल्यात आज दिवसभरात 7 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह\nMaharashtra News LIVE Update | सिडको घेराव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत पोलिसांकडून महत्त्वाचे रस्ते बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://tumchigosht.com/tag/%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B2/", "date_download": "2021-06-21T21:53:39Z", "digest": "sha1:EUBFKO2LTGFAYLAYCS432H2DC6TEP3GJ", "length": 2943, "nlines": 58, "source_domain": "tumchigosht.com", "title": "वॉटरमिल – Tumchi Gosht", "raw_content": "\nबघा, ‘या’ माणसाने डोकं लावून स्वता:च केली वीज निर्मिती; सोशल मीडियावर होतोय व्हायरल\nभारतात अनेक जुगाडू लोक आपल्याला दिसून येतात. त्यांच्या जुगाडमुळे सोशल मीडियावर ते चांगलेच व्हायरल होताना दिसतात. अशात आता कर्नाटकच्या एका शेतकऱ्याचा जुगाड चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. कर्नाटकच्या एका शेतकऱ्याने स्वता:चे डोक लावून…\nबघा, ‘या’ माणसाने डोकं लावून स्वता:च केली वीज निर्मिती; सोशल मीडियावर होतोय व्हायरल\nभारतात अनेक जुगाडू लोक आपल्याला दिसून येतात. त्यांच्या जुगाडमुळे सोशल मीडियावर ते चांगलेच व्हायरल होताना दिसतात. अशात आता कर्नाटकच्या एका शेतकऱ्याचा जुगाड चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. कर्नाटकच्या एका शेतकऱ्याने…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur/police-friend-tortures-corona-infected-friends-wife", "date_download": "2021-06-21T23:29:02Z", "digest": "sha1:DPRZZKWHHJJZNKCAVR6VG2A52AROEJ7Q", "length": 19683, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | कोरोना बाधित मित्राच्या पत्नीवर पोलिस मित्राचा अत्याचार ! \"तो' पोलिस निलंबित", "raw_content": "\nया प्रकाराची गंभीर दखल घेत पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांनी संशयित आरोपीला पोलिस सेवेतून निलंबित केले आहे.\nकोरोनाबाधित मित्राच्या पत्नीवर पोलिस मित्राचा अत्याचार \nतात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा\nसोलापूर : पोलिसानेच (Police) सहकारी पोलिस मित्राच्या पत्नीसोबत जबरदस्तीने अत्याचार केल्याची घटना 23 मे रोजी घडली होती. या प्रकरणी त्या महिलेने फौजदार चावडी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानंतर या प्रकाराची गंभीर दखल घेत पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे (Commissioner of Police Ankush Shinde) यांनी संशयित आरोपी रवी मल्लिकार्जुन भालेकर यास पोलिस सेवेतून निलंबित केले आहे. (Police friend tortures Corona-infected friend's wife)\nहेही वाचा: आजोबांचे कुटुंब उद्‌ध्वस्त तरी आठ दिवसांत त्यांनी केली कोरोनावर मात\nफौजदार चावडी पोलिस ठाण्यात भालेकर हा शिपाई पदावर कार्यरत होता. तत्पूर्वी, त्याने शहर वाहतूक शाखेतही काम केले आहे. त्याचा मित्र शहर पोलिस दलात असून तो सध्या कोरोना पॉझिटिव्ह असल्याने पोलिस मुख्यालयातील रुग्णालयात उपचार घेत होता. ही संधी साधून भालेकर हा त्या मित्राच्या घरी पोचला. मित्राची पत्नी घरात एकटीच होती. घरात गेल्यानंतर त्याने दरवाजाची आतून कडी लावून घेतली. त्या वेळी त्याने, माझे तुझ्यावर प्रेम आहे, तू मला आवडतेस, असे म्हणून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. त्यानंतर त्या पीडित महिलेने पोलिस ठाणे गाठले. संशयित आरोपी भालेकरला पोलिसांनी जेरबंद करून न्यायालयात हजर केले. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्‍विनी तळे या करीत आहेत. दरम्यान, कोरोनातून बरे होऊन पीडित महिलेचा पोलिस पती घरी परतला आहे. पीडित महिला आजारी असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले.\nहेही वाचा: वडिलासह दोन कर्ती मुले कोरोनाने हिरावली अज्ञानांवर आले प्रपंचाचे ओझे\nगुन्हा करणाऱ्यांना माफी नाहीच\nपोलिस दलात काम करताना नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी प्रत्येक पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर असते. त्यामुळे कायद्याच्या संरक्षणाचे काम करताना गुन्हेगारी वर्तन करणे, गुन्हेगारीला प्रोत्साहन देणे, गुन्हेगारासोबत अवैध व्यवसायात भागीदारी असणे, असे प्रकार खपवून घेतले जात नाहीत. अशा अनेकांवर आतापर्यंत निलंबन व बडतर्फीची कारवाई केली आहे. यापुढेही असे प्रकार कदापि खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांनी दिला आहे.\nमहिलेचा विनयभंग; एकावर गुन्हा\nदुसऱ्या एका घटनेत महिलेशी अश्‍लील भाषेत बोलून लज्जा वाटेल, असे कृत्य करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी पीडित महिलेने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून संशयित आरोपी विठ्ठल दीक्षित (रा. सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरगुती वादावर तोडगा काढण्यासाठी गेलेल्या त्या महिलेला दीक्षितने ओढत घराबाहेर नेले आणि शिवीगाळ करीत अंगावरील साडी ओढली. तू पुन्हा घरी आलीस तर तुला खल्लास करेन, एक�� मुलीच्या संसार उद्‌ध्वस्त केला आहे, दुसऱ्या मुलीचा करायला वेळ लागणार नाही, अशी धमकीही दिली, असे फिर्यादीत नमूद आहे. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पेटकर हे करीत आहेत.\nगृहमंत्र्यांच्या नावाने बार्शी पोलिसांनी केली पाच लाखांची मागणी \nसोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात कडक निर्बंध लागू आहेत. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात फक्त वैद्यकीय सुविधा सोडता अन्य कोणालाही आस्थापने सुरू ठेवण्यास परवानगी नाही. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्‍यातील अमृतराव गुगळे या सराफ व्यावसायिकाने कडक निर्बंधांमध\nपाच पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू आयुक्‍तांच्या मार्गदर्शनाखाली उभारतंय शंभर बेडचे हॉस्पिटल\nसोलापूर : पोलिस वेल्फेअर फंडातून पोलिस मुख्यालयातील पोलिस पब्लिक स्कूलच्या इमारतीत 100 बेडचे कोव्हिड हेल्थ सेंटर उभारले जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या हेतूने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्यांवर पहारा देणाऱ्या पोलिसांना कोरोना काळात तत्काळ उपचार व्हावेत, या हेतूने पोलिस आयुक्‍\n\"आमच्या पोलिस बाबांना सहकार्य करा, रस्त्यावर उगाच फिरू नका \nवाळूज (सोलापूर) : पोलिसांच्या चिमुकल्यां मुलांनी नागरिकांना केलेले \"पोलिसांना सहकार्य करा, घरीच राहा, जय हिंद..' हे भावनिक आवाहन सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. \"आम्ही पोलिसांची मुले आव्हान करतो की, पोलिसांना सहकार्य करा, घरीच राहा, जय हिंद..' हे भावनिक आवाहन सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. \"आम्ही पोलिसांची मुले आव्हान करतो की, पोलिसांना सहकार्य करा, घरीच राहा, जय हिंद..' अशी रंगीबेरंगी अक्षरपाटी हातात घेऊन कोव्हिड वॉर\nवेळापूर पारधी वस्तीत पोलिसांवर जीवघेणा हल्ला पीआयसह दोन पोलिस जखमी\nवेळापूर (सोलापूर) : वेळापूर (ता. माळशिरस) येथे पारधी वस्तीतील दारू भट्टीवर धाड टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर वस्तीतील नागरिकांनी अचानक केलेल्या हल्ल्यात वेळापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक भगवान खारतोडे (Police Inspector Bhagwan Khartode of Velapur Police Station) डोक्‍याला मार लागल्यान\nपंचवीस लाखांचा दंड भरला मात्र मास्क नाही घातला \nसोलापूर : शहरात कडक लॉकडाउन असतानाही मास्कविना फिरणारे, रस्त्यांवर दुचाकीसह अन्य वाहनातून फिरताना नियमांचे पालन न करणारे, किरकोळ कारणावरून शहरातून ये- जा करण���ऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. शहर पोलिसांनी 13 ते 24 एप्रिल या काळात सहा हजार 533 जणांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून तब्बल\n\"चला, तुमची टेस्ट करून तुम्हाला चौदा दिवस क्वारंटाइन करतो \nदक्षिण सोलापूर (सोलापूर) : \"संचारबंदी आहे माहीत नाही का चला, आता तुमची टेस्ट करतो अन्‌ चौदा दिवस क्वारंटाइन करतो...' या पोलिसांच्या धमकीने मॉर्निंग वॉक करणाऱ्या ज्येष्ठांचा बीपी वाढून घाम फुटत आहे. त्यामुळे \"ब्रेक द चेन'साठी अनेकांनी मॉर्निंग वॉकलाच ब्रेक दिला आहे.\nनियम मोडणाऱ्यांना आता दंडुक्‍याने समजावणार पोलिस निरीक्षक निंबाळकरांचा इशारा\nसांगोला (सोलापूर) : सांगोल्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यापासून नागरिकांनी कोरोना संदर्भातील नियम मोडणाऱ्यांविरोधातील एकूण 3 हजार 156 गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून 12 लाख 95 हजार रुपये दंड वसूल केला आहे. तर व्यापारी लोकांमधून नियम न पाळणाऱ्यांविरोधात 3 हजार 209 गुन्हे दाखल करून त्यांच्\nलस घेतल्यानंतर पाळा \"हे' नियम दुसरा डोस घ्या आठ आठवड्यांतच\nसोलापूर : कोरोनावरील प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस सहा ते आठ आठवड्यांतच घेणे गरजेचे आहे. मात्र, अनेकजण दोन महिन्यांनंतर लस टोचण्यासाठी येत असल्याने त्यांना लस द्यायची की नाही, याबाबत प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे. तत्पूर्वी, आधार कार्ड अपडेट नसलेल्यांसाठी दुसरा पर\n आज 40 जणांचा मृत्यू; मृतांमध्ये 14 जणांचे वय 50 पेक्षाही कमी\nसोलापूर : शहरातील व ग्रामीण भागातील रुग्णसंख्या कमी करण्याच्या दृष्टीने प्रशासनाचे प्रयत्न सुरू असतानाच मृतांची संख्या वाढू लागल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. आज कोरोना काळातील सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली असून शहरातील 23 तर ग्रामीणमध्ये 17 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दुसरीकडे,\n\"नेव्ही'मध्ये सुरू होणार विविध पदांसाठी भरती प्रक्रिया \"या' दिवसापासून करा अर्ज\nसोलापूर : इंडियन नेव्हीमध्ये नौसैनिक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांसाठी मोठी बातमी. 2021 मध्ये नौसैनिक (सेलर्स) भरतीसाठी नौदलाकडून एक अपडेट प्रसिद्ध करण्यात आला आहे. भरती पोर्टल joinindiannavy.gov.in वर भारतीय नौदलाने जाहीर केलेल्या अद्ययावत माहितीनुसार, सेलर्स एंट्री - एए-150 आणि एसए\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2021/06/15.html", "date_download": "2021-06-21T23:47:34Z", "digest": "sha1:QDGSLSQW2MW7JIP7FBRXJOCPBMJVNDVU", "length": 7529, "nlines": 95, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "मुळशीत केमीकल कंपनीत अग्नी तांडव, 15 महिला जळून खाक ? - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome पुणे मुळशीत केमीकल कंपनीत अग्नी तांडव, 15 महिला जळून खाक \nमुळशीत केमीकल कंपनीत अग्नी तांडव, 15 महिला जळून खाक \nमुळशीत केमीकल कंपनीत अग्नी तांडव, 15 महिला जळून खाक \nमिलिंद लोहार - पुणे\nSVS Aqua company सॅनिटायझर बनवणाऱ्या कंपनीच्या भीषण आगीत 15 ते 20 वीस मजुर महिला जळून खाक झाल्याने कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.\nफायरब्रिगेडच्या ३ गाड्यांसह आग विझवण्याचे प्रयत्न चालू असल्याची माहिती मुळशीचे तहसीलदार अभय यांनी दिली आहे. घटनास्थळी चव्हाण आणि पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ, तसेच ग्रामस्थ युद्ध पातळीवर मदतकार्य करीत आहे.\nउल्हास नदीत तरुण गेला वाहून, शोध सुरु , नेरळ येथील घटना\nनेरळ-माथेरान घाटात दरड कोसळली\nनेरळ, कर्जत,खालापूर, पेण,वडखळ इथल्या कारच्या सायलेन्सरची चोरी करणाऱ्या टोळीला कुर्ला येथून अटक\nसांगली वनविभागाचा प्राणीमित्राच्या घरावर छापा:\nशिराळा येथील विद्यार्थीनीने तयार केला गरिबांसाठी व्हेंटिलेटर\nमाथेरान येथे अश्वांचे जंतनाशक लसीकरण व उपचार शिबिर\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ चंद्रपूर जाहिरात ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/04/16/the-shortage-of-remdesivir-will-have-to-be-endured-for-two-to-three-days/", "date_download": "2021-06-21T23:23:19Z", "digest": "sha1:ZI6P3L6HIVC2HBFFYVRVX3QAYREEIVPE", "length": 9314, "nlines": 72, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "दोन ते तीन दिवस सहन करावा लागणार ‘रेमडेसिवीर’चा तुटवडा ! - Majha Paper", "raw_content": "\nदोन ते तीन दिवस सहन करावा लागणार ‘रेमडेसिवीर’चा तुटवडा \nकोरोना, मुख्य, मुंबई / By माझा पेपर / अन्न व प्रशासनमंत्री. डॉ. राजेंद्र शिंगणे, कोरोना प्रादुर्भाव, महाराष्ट्र सरकार, रेमडेसिव्हिर / April 16, 2021 April 16, 2021\nमुंबई – एकीकडे राज्यावर ओढावलेले कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अजूनच गडद होत असताना दुसरीकडे आरोग्य यंत्रणा कोलमडत असल्याचे चित्र दिसत आहे. राज्यातील अनेक ठिकाणी बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्ससह रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. परिणामी कोरोनाबाधितांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील रेमडेसिवीरचा साठा वाढण्यासंदर्भात एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. अन्न व प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी या बैठकीची पत्रकार परिषदेत बोलताना सविस्तर माहिती दिली.\nडॉ. राजेंद्र शिंगणे म्हणाले, आपल्याला लागणारे रेमडेसिवीरचे इंजेक्शन हे कंपन्यांकडून जवळपास आज १२ हजार ते १५ हजार एवढे कमी मिळालेले असल्यामुळे रेमडेसिवीरचा तुटवडा अजूनही दोन ते तीन दिवस सहन करावा लागणार आहे. तसेच, माझी नुकतीच काही कंपन्यांच्या एमडी व सीईओंसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा झाली. भविष्यात रेमडेसिवीरचा पुरवठा कशाप्रकारे त्या कंपन्यांच्या माध्यमातून ते वाढवून देतील किती वाढवला जाणार आहे किती वाढवला जाणार आहे कारण साधरण तीन आठवड्यांपूर्वी याच कंपन्यांच्या सीईओ व एमडींसोबत मी बैठक घेतली होती.\nत्यांनी मला त्यावेळेस पुढील १५ तारखेपर्यंतचा कार्यक्रम दिला होता. त्या कार्यक्रमानुसार दररोज ते महाराष्ट्राला ५५ हजार रेमडेसिवीर इंजेक्शन पुरवतील, अशी ग्वाही त्यांनी दिली होती. परंतू कालच्या तारखेपर्यंतची जर आपण सरासरी पाहिली, तर ३७ ते ३९ हजारपर्यंतच त्यांनी रेमडेसिवीर पुरवले असल्याचे डॉ. शिंगणे यांनी सांगितले.\nही सर्व आकडेवारी पाहता आणि कोरोनाबाधितांच्या संख्येत दररोज होणारी वाढ पाहता तसेच रूग्णांना रेमडेसिवीर देण्याच्या दृष्टीने आपल्याला प्रमाण वाढवणे गरजेचे आहे. त्यानुसार त्यांची व माझी चर्चा झालेली आहे. हा पुरवठा १९-२० एप्रिल नंतर सुरळीत होईल, अशा प्रकारचे आश्वासन त्यांनी मला दिलेले असल्याचे डॉ. शिंगणे म्हणाले.\nत्याचबरोबर तीन- चार दिवसांअगोदर अतिशय चांगला व महत्वपूर्ण निर्णय केंद्र शासनाने घेतला. त्यांनी रेमडेसिवीरची निर्यात बंदी केली हे खूप चांगले काम झाले आहे. यामुळे निर्यातीसाठी तयार असलेला रेमडेसिवीरचा मोठा साठा देशभरातील व काही महाराष्ट्रातील कंपन्यांकडे उपलब्ध असल्याची माहिती मिळाली आहे.\nया संदर्भात त्या कंपन्यांना त्यांचा माल येथे विकण्यासाठी परवानगी देण्याबाबत आम्ही कालच बैठक घेतली आहे. शिवाय विधान परिषद विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकरांशी देखील बोलणे झाले आहे. आता त्या कंपन्यांशी संपर्क साधण्याचे काम आमच्या विभागाकडून सुरू असल्याची माहिती यावेळी शिंगणे यांनी दिली.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/kharif-crops-msp-declared-farmer-osmanabad", "date_download": "2021-06-21T23:33:14Z", "digest": "sha1:Y6SDP6GL7HG3QLTSY5E6DASSSWTXFGLJ", "length": 8706, "nlines": 124, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | यंदा हमीभावात कमी वाढ! शेतकऱ्यांमध्ये शासनाने फसवणूक केल्याची भावना", "raw_content": "\nयंदा हमीभावात कमी वाढ शेतकऱ्यांमध्ये शासनाने फसवणूक केल्याची भावना\nउस्मानाबाद: शेतकऱ्यांच्या बाबती�� पुन्हा केंद्र सरकारने निराशा केली. सोयाबीनचा केवळ ७० तर मूग ७९ रुपयांने हमीभाव (Minimum support price) वाढवून देण्यात आला. उत्पादन खर्चाच्या तुलनेत ही वाढ फसवी असल्याच्या भावना शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहेत. तूर व उडीद याला साधारण तीनशे रुपयांची वाढ दिली असली तरी त्याच्या पाच पटीने उत्पादन खर्चात वाढ झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.\nकेंद्र सरकारने हमीभाव जाहीर केल्यानंतर शेतकऱ्यांच्या हाती काय मिळणार याचा आढावा घेतल्यास त्याचे उत्तर स्पष्ट शब्दात नाही असेच येते. शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळणार ही महत्त्वाची घोषणा २०१८ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आली. तीन वर्षांनंतरही त्यांना ही घोषणा पूर्ण करता आलेली नाही. दुसऱ्या बाजूला दर वाढविल्याचा गाजावाजा केल्यानंतर प्रत्यक्षात ही वाढ अत्यंत तुटपुंजी असून, त्यातून शेतकरी कसा आत्मनिर्भर होणार असा प्रश्न आहे. पहिल्यांदा उसाच्या एफआरपीत मोडतोड करून वेगवेगळ्या टप्प्यात देण्याची शिफारस केल्यानंतरच शेतकरी विरोधी भूमिका घेतल्याची टीका केंद्र सरकारवर झालेली होती.\nहेही वाचा: तब्बल बारा वर्षांनंतर औरंगाबाद विमानतळाला पाणी मिळालं\nआता पुन्हा सरकारने धानाच्या बाबतीतही तशीच भूमिका घेत शेतकऱ्यांच्या मालाला वाजवी किंमतही दिलेली नाही. कृषिप्रधान म्हणवणाऱ्या देशात शेतकऱ्यांवरच अन्याय होत असल्याची भावना सार्वत्रिक होत आहे. एकंदरित उत्पादन खर्चाच्या पन्नास टक्के नफा, इतका हमीभाव सरकार देईल असे जाहीर करण्यात आले आहे. म्हणजे शंभर रुपये उत्पादन खर्च असल्यास त्याला दिडशे रुपये हमीभाव मिळणे अपेक्षित असते. सध्या उत्पादन खर्चाच्या मागील वर्षीपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, बियाणांच्या किमतीमध्येच तीस ते चाळीस टक्के वाढ आहे, खते आणि इतर खर्च पाहिला तर उत्पादन खर्च साधारण पाचपट्टीने वाढल्याचे दिसते.\nहेही वाचा: PHOTO: मराठवाड्यातील 'या' प्रसिद्ध पर्यटनस्थळांना एकदा तरी भेट दिलीच पाहिजे\nवाढीचा विचार केला तर सोयाबीनचे फक्त ७० रुपये वाढविले तर मुगाची ७९ रुपये प्रतिक्विंटल वाढ केली. ज्या उत्पादन खर्चावर हा हमीभाव मिळणार तो मोजताना सरकारकडून दिशाभूल केली जात आहे. उत्पादन खर्च ठरवत असताना सरकारकडून वेगवेगळे घटक ग्राह्य धरले जातात आणि त्यानुसार उत्पादन खर्चाचे वेगवेगळे प्रकारही निश्चित करण्यात आलेले आहेत. जिल्ह्यामध्ये सर्वाधिक क्षेत्र सोयाबीनचे असल्याने त्याच्याच बाबतीत असा दुजाभाव झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ नुकसान होणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sci-tech/know-full-features-and-price-of-nexzu-roadlark-cargo-electric-bicycle", "date_download": "2021-06-21T21:52:45Z", "digest": "sha1:BDLALHEKJK77VKWOSOWZBTEA7RNDXLAU", "length": 9941, "nlines": 126, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | ही इलेक्ट्रिक सायकल एका चार्जमध्ये जाईल 100 किमी, जाणून घ्या डिटेल्स", "raw_content": "\nवाढलेल्या इंधनाच्या किमती आणि वाढते प्रदूषण या सध्याच्या काळात आपल्यासमोर असलेल्या सगळ्यात मोठ्या समस्यांपैकी एक आहेत. हीच दोन कारणे आहेत ज्यांच्यामुळे भारताच्या वाहन क्षेत्रात मोठा बदल दिसून आला आहे. आजकाल लोक पेट्रोल बाईक किंवा स्कूटरऐवजी इलेक्ट्रिक बाइक्स आणि स्कूटरला प्राधान्य देण्यास सुरूवात करीत आहेत.\nही इलेक्ट्रिक सायकल एका चार्जमध्ये जाईल 100 किमी, जाणून घ्या डिटेल्स\nवाढलेल्या इंधनाच्या किमती आणि वाढते प्रदूषण या सध्याच्या काळात आपल्यासमोर असलेल्या सगळ्यात मोठ्या समस्यांपैकी एक आहेत. हीच दोन कारणे आहेत ज्यांच्यामुळे भारताच्या वाहन क्षेत्रात मोठा बदल दिसून आला आहे. आजकाल लोक पेट्रोल बाईक किंवा स्कूटरऐवजी इलेक्ट्रिक बाइक्स आणि स्कूटरला प्राधान्य देण्यास सुरूवात करीत आहेत. परंतु आपल्याला पैसे आणि आरोग्य या दोन्ही गोष्टी वाचवायच्या असतील तर आपल्यासाठी बाजारात इलेक्ट्रिक सायकलचा (Electric Bicycle) पर्यायही उपलब्ध आहे. ज्यामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत. भारतातील टू व्हिलर उत्पादक कंपनी नेक्सजू मोबिलिटीने रोडलार्क कार्गो (Nexzu Roadlark Cargo) नावाने आपली नवीन इलेक्ट्रिक सायकल लॉन्च केली आहे. (know full features and price of nexzu roadlark cargo electric bicycle)\nया कंपनीने सामान्य लोक तसेच डिलीव्हरी सर्विस संबंधित लोकांना टार्गेट करुन ही सायकल बनविली आहे. ज्यामध्ये कंपनीचे लक्ष सर्वात जास्त होम डिलीव्हरी हॉटेल, रेस्टॉरंट्स होम डिलिव्हरी, किराणा दुकान आणि इतर सेवा देणाऱ्या लोकांवर केंद्रित केले आहे. कारण या इलेक्ट्रिक सायकलचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे आपण 50 किलो वजन घेऊन प्रवास करू शकता. कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार या इलेक्ट्रिक सायकलमध्ये दोन बॅटरी देण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये एक फिक्स ठेवली गेली आहे आणि ���क बदलली जाऊ शकते. या सायकलची बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 3 ते 4 तासांचा वेळ घेते, त्यानंतर ती 100 किलोमीटरपर्यंतची रेंज देते, ज्यामध्ये आपल्याला ताशी 25 किलोमीटरचा वेग मिळतो.\nया रोडलार्क कार्गो इलेक्ट्रिक सायकलमध्ये कंपनीने जी दोन बॅटरी पॅक दिले आहेत, त्यातील पहिली बॅटरी 5.2 एएचची आहे जी फिक्स असेल आणि दुसरी बॅटरी 8.7 असेल आणि ती बदलली जाऊ शकते.या इलेक्ट्रिक सायकलमध्ये ब्रेकिंग सिस्टम सुधारण्यासाठी डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त ही सायकल सामान्य चार्जरने चार्ज करता येते. सायकल चार्जिंग संपल्यानंतर, ती सामान्य सायकलप्रमाणे चालवली जाऊ शकते.\nहेही वाचा: अटी मान्य न केल्यास whatsapp होणार डिलीट\nकंपनीने ही रोडलार्क इलेक्ट्रिक सायकल इतर इलेक्ट्रिक सायकलपेक्षा वेगळी दिली असून त्यास दोन राईडिंग मोड देण्यात आले आहेत ज्यामध्ये पहिला मोड पेडलेक आणि दुसरे थ्रॉटल मोड आहे. पहिला मोड एक स्पोर्टी मोड आहे ज्यामध्ये 75 किमीची रेंज देईल आणि दुसरा मोड एक इकॉनॉमी मोड आहे ज्यामध्ये सायकल 100 किमीची रेंज देईल. कंपनी ही बाईक देशभरातील 90 हून अधिक आऊटलेटमध्ये उपलब्ध असेल, याव्यतिरिक्त, जर तुम्हाला घरी बसून ही सायकल घ्यायची असेल तर आपण त्यासाठी ऑनलाईन ऑर्डर देखील देऊ शकता. 42 हजार रुपये सुरुवातीच्या किंमतीला ही इलेक्ट्रिक सायकल खरेदी करता येईल.\nहेही वाचा: WhatsApp वापरताना 'या' चुका कधीच करू नका; अन्यथा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.uber.com/global/mr/cities/madison/?utm_medium=rideoptions&utm_source=uber&utm_term=wpkyPzXmMUnSRZnSM9xFrRnvUkkTQj2hI27fVA0", "date_download": "2021-06-21T23:45:43Z", "digest": "sha1:ZHIS3AZJISYOWXSKKIHM2JXEPHU7SKAL", "length": 7894, "nlines": 160, "source_domain": "www.uber.com", "title": "मॅडिसन: a Guide for Getting Around in the City | Uber", "raw_content": "\nMadison मध्ये Uber सह अगोदरच राईड आरक्षित करा\nUber सह Madison मध्ये राईड आरक्षित करून तुमच्या योजना आज पूर्ण करा. 30 दिवस आधीपर्यंत, कोणत्याही वेळी आणि वर्षाच्या कोणत्याही दिवशी राईडची विनंती करा.\nतारीख आणि वेळ निवडा\nतुम्ही प्रवास करत असताना 24/7 समर्थन, जीपीएस ट्रॅकिंग आणि आपत्कालीन सहाय्य यासारख्या सुरक्षितता वैशिष्ट्यांसह घरी ज्यांचा आनंद घेता तीच वैशिष्ट्ये मिळवा.\nमॅडिसन मध्ये Uber Eats द्वारे डिलिव्हरी केलेले रेस्टॉरंटचे पदार्थ\nसर्व मॅडिसन रेस्टॉरंट्स पहा\nऑर्डरPizza आता डिलिव्हरी करा\nऑर्डरMexican आता डिलिव्हरी करा\nऑर्डरAsian आता डिलिव्हरी करा\nऑर्डरConvenience आता डिलिव्हरी करा\nऑर्डरAmerican आता डिलिव्हरी करा\nऑर्डरSushi आता डिलिव्हरी करा\nऑर्डरChinese आता डिलिव्हरी करा\nऑर्डरWings आता डिलिव्हरी करा\nऑर्डरIndian आता डिलिव्हरी करा\nऑर्डरHealthy आता डिलिव्हरी करा\nऑर्डरFamily meals आता डिलिव्हरी करा\nऑर्डरFast food आता डिलिव्हरी करा\nआमचा निनावी डेटा शहरी नियोजक आणि स्थानिक नेत्यांना पायाभूत सुविधा आणि ट्रांझिटविषयक त्यांच्या निर्णयांसाठी माहिती पुरवण्याकरता शेअर केला जातो.\nमदत केंद्रास भेट द्या\nमाझी माहिती विकू नका (कॅलिफोर्निया)\nआम्ही ऑफर करत असलेल्या\nआम्ही ऑफर करत असलेल्या\nUber कसे काम करते\nतुमच्या पसंतीची भाषा निवडा\nगाडी चालवण्यासाठी आणि डिलिव्हरीसाठी साइन अप करा\nरायडर खाते तयार करा\nUber Eats सह ऑर्डर डिलिव्हरी\nगाडी चालवण्यासाठी आणि डिलिव्हरीसाठी साइन इन करा\nराईड घेण्यासाठी साइन इन करा\nUber Eats सह ऑर्डर डिलिव्हरी करण्यासाठी साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%A9_%E0%A4%B0%E0%A5%87_%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A4%95", "date_download": "2021-06-21T23:02:43Z", "digest": "sha1:V6OJ4MNG3DG6N46B7OQT6SVSKPCLAOIC", "length": 5447, "nlines": 160, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइ.स.पू.चे ३ रे शतक\nसांगकाम्या: 73 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q7085206\nसांगकाम्याने वाढविले: bjn:Tumbung:Abad ka-3 SM\nr2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: ar बदलले: gd, nds-nl, war\nसांगकाम्याने वाढविले: ms:Kategori:Abad ke-3 SM\nसांगकाम्याने वाढविले: yo:Ẹ̀ka:Ọ̀rúndún 3k SK\nनवीन पान: ग्रेगरी दिनदर्शिका\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%86", "date_download": "2021-06-21T23:33:26Z", "digest": "sha1:B7MBJ5CILKPK7SUE4NID6M2D262LPGHW", "length": 4909, "nlines": 65, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सोराना किर्स्तेआला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nसोराना किर्स्तेआला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य ��र्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख सोराना किर्स्तेआ या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nसोराना सिर्स्टे (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nसोरोना सिर्स्टे (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\n२००९ ऑस्ट्रेलियन ओपन - महिला एकेरी ‎ (← दुवे | संपादन)\nसोराना सिर्स्तेआ (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nबाद-फेरी स्पर्धा ‎ (← दुवे | संपादन)\n२००८ उन्हाळी ऑलिंपिकमधील टेनिस - महिला एकेरी ‎ (← दुवे | संपादन)\n२००९ फ्रेंच ओपन - महिला एकेरी ‎ (← दुवे | संपादन)\n२००९ विंबल्डन ओपन - महिला एकेरी ‎ (← दुवे | संपादन)\n२०१० फ्रेंच ओपन - महिला एकेरी ‎ (← दुवे | संपादन)\n२०१२ यू.एस. ओपन - महिला एकेरी ‎ (← दुवे | संपादन)\n२०१७ विंबल्डन स्पर्धा महिला एकेरी ‎ (← दुवे | संपादन)\n२०१७ यू.एस. ओपन महिला एकेरी ‎ (← दुवे | संपादन)\n२०१८ ऑस्ट्रेलियन ओपन - महिला एकेरी ‎ (← दुवे | संपादन)\n२०१८ फ्रेंच ओपन - महिला एकेरी ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/doctor/", "date_download": "2021-06-21T22:58:41Z", "digest": "sha1:IQLCBWUGLVRDCCKIWEIO3CYTD5NMAVQL", "length": 12196, "nlines": 175, "source_domain": "policenama.com", "title": "doctor Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून प्रसिद्ध बिल्डर अमित लुंकडला…\nशिवसेनेचा भाजपच्या बालेकिल्ल्यात सर्जिकल स्ट्राईक, 10 नगरसेवक शिवबंधन बांधणार\nपुणे विद्यापीठात यंदाच्या शैक्षणिक वर्षात योगा हा नवा अभ्यासक्रम सुरु\nCoronavirus | केंद्राचे राज्यांना निर्देश, डॉक्टरांवर हल्ला करणार्‍यांवर गुन्हे दाखल करा\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्राने शनिवारी राज्य सरकारांना (State Government) डॉक्टर आणि आरोग्य (Doctor, Health) कर्मचार्‍यांवरील हल्ल्यात सहभागी लोकांविरूद्ध गुन्हे दाखल करणे आणि कठोर महामारी (सुधारित) कायदा, 2020 लावण्यास सांगितले आहे.…\n रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे आतापर्यंत 87 रुग्णांचा मृत्यू; प्रमुख डॉक्टरला अटक,…\nBlack Fungus | मुंबईत वाढला ब्लॅक फंग��चा धोका, तीन मुलांचे काढावे लागले डोळे\nनारायण राणेंचा CM ठाकरेंना थेट सवाल, म्हणाले – ‘मुख्यमंत्री, हीच का उपकाराची…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - कोकणातील कोरोना (Corona ) परिस्थितीवरुन भाजपचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे (Former Chief Minister Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (Chief Minister Uddhav Thackeray) पुन्हा एकदा सडकून टीका…\nSarkari Naukri : 5000 हेल्थ असिस्टंटची भरती, 12वी पास करू शकतात अर्ज\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोना (Corona) महामारीच्या तिसर्‍या लाटेचा विचार करता दिल्ली सरकार (Sarkari Naukri) 5000 आरोग्य कर्मचार्‍यांची भरती करणार आहे. ही घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi Chief Minister Arvind Kejriwal)…\nकिडनीच्या समस्येने पीडित लोकांनी कोरोना संसर्गापासून बचावासाठी ‘ही’ खबरदारी घ्यावी,…\n कोरोनातून बरे झालेले रूग्ण पुन्हा हॉस्पिटलमध्ये होताहेत दाखल, डॉक्टरांची…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - coronavirus patient मुंबईत कोरोना व्हायरसमधून बरे झालेले रूग्ण पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची संख्या वाढल्याने डॉक्टरांची चिंता वाढली आहे. परंतु अशा रूग्णांच्या नावाची नोंद राज्य सरकार आपल्या करून घेत नाही.…\nDiabetes | तोंडात येत असेल अशी चव तर व्हा अलर्ट, डायबिटीजच्या धोक्याचा आहे संकेत\nकोरोनाच्या दुसर्‍या लाटेत 719 डॉक्टरांचा मृत्यु; महाराष्ट्रात 23 डॉक्टरांनी गमावले प्राण\nPune News | …अन् ‘दाता’वरुन पटली मृतदेहाची ओळख\nActor Chetan Hansraj | … म्हणून प्रसिद्ध अभिनेता चेतन…\nIndia VS New Zealand Final | पूनम पांडेने पुन्हा केलं मोठं…\nRamayan Serial | ‘रामायण’मधील ’सुमंत’चे निधन;…\nWorld Music Day 2021 | वर्ल्ड म्युसिक डे ला राजीव रुईयाने…\narrested TV actresses | चोरीच्या प्रकरणात 2 अभिनेत्रींना…\nएक दिवसांच्या दिलाशानंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ \nCovid Symptoms | ‘या’ आयुर्वेदिक औषधाने 7 दिवसात…\nपेट्रोल-डिझेलने नव्हे, आता ‘या’ इंधनावर धावणार…\nPF News | कोरोना काळात नोकरी गमावणार्‍या कर्मचार्‍यांचे PF…\nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून…\nपेट्रोल-डिझेलने नव्हे, आता ‘या’ इंधनावर धावणार…\nशिवसेनेचा भाजपच्या बालेकिल्ल्यात सर्जिकल स्ट्राईक, 10…\nAmarnath Yatra Canceled | अमरनाथ यात्रा कोरोना महामारीमुळे…\nपुणे विद्यापीठात यंदाच्या शैक्षणिक वर्षात योगा हा नवा…\nPune Crime News | 11 नागरिकांची तब्बल 3 कोटी 59 लाख रुपयांची…\nमहाराष्ट्राचा ‘दशरथ मांझी’ : 22 दिवसात खोदली 20 फुटांची…\nBank Privatisation | मोदी सरकारचा मोठा निर्णय, देशातील…\npune municipal corporation | पुणे महापालिकेच्या निवडणूक…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून प्रसिद्ध बिल्डर अमित…\nCoronavirus | केंद्राचे राज्यांना निर्देश, डॉक्टरांवर हल्ला…\nAvinash Bhosle | ईडीकडून प्रसिध्द बिल्डर अविनाश भोसले आणि त्यांच्या…\nESIC Covid-19 Relief Scheme | कोरोना मृतांच्या अवलंबिताना मिळणार किमान…\nLPG ग्राहक असा बदलू शकतात आपला डिस्ट्रीब्युटर, सिलेंडर आणि रेग्युलेटर जमा करावा लागणार नाही, शुल्कही नाही\n…म्हणून अजितदादांवर गुन्हा दाखल करण्याचा प्रश्नच नाही – जयंत पाटील\nपेट्रोल-डिझेलने नव्हे, आता ‘या’ इंधनावर धावणार गाड्या, 60-62 रुपये असेल एक लीटरची किंमत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/read/marathi/story/an-stkaar-corttyaance-krtaat/bu3hek7b", "date_download": "2021-06-21T23:32:23Z", "digest": "sha1:ZZOPIAVZHVHIOWEAYUM35ASHDTXYOBAL", "length": 22786, "nlines": 342, "source_domain": "storymirror.com", "title": "अन् सत्कार चोरट्यांचे करतात | Marathi Inspirational Story | Navanath Repe", "raw_content": "\nअन् सत्कार चोरट्यांचे करतात\nअन् सत्कार चोरट्यांचे करतात\nसत्कार इतिहास जरूर सिकाता\n\"जो कौम अपना इतिहास नही जानती वह अपना भविष्य निर्माण नही कर सकती\"\nआजपर्यत सर्वच बहुजन महामानवांचा अनन्वीत छळ करून खून केले आहेत. आजही परिवर्तनवादी सत्य साहित्य लिहणा-यांवर आणि प्रबोधनकारांवर हल्ले होत आहेत, त्यामध्ये काँम्रेड गोविंद पानसरे , नरेंद्र दाभोळकर , कलबुर्गी , गौरी लंकेश यांची गोळी झाडून हत्या तर मा.म.देशमुखांची प्रेतयात्रा काढली जाते. डाँ.आ.ह. साळुंखे व श्रीमंत कोकाटेंची सभा उधळणे , माजी न्यायमुर्ती बी.जी.कोळसे पाटील यांच्या सभेला परवानगी नाकारली जाते तर एकीकडे काही मनुवादी विचारसणीच्या बांडगुळांनी महामानवाविषयी विकृत लिखाण केले आहे व आजही करताहेत त्यांना हे केंद्र व राज्य सरकार पुरस्कार प्रदान करते त्यावेळी मात्र सत्तेत असणारे पण इतिहासाचे विकृतीकरण करणारांच्या पाठीशी आहेत याची खात्री पटते.\nकेंद्र सरकारने 'पद्म' पुरस्काराची घोषणा केली त्यातील ११२ पुरस्कार विजेत्यामध्ये चार 'पद्मविभूषण' १४ 'पद्मभूषण' व ९�� 'पद्मश्री' विजेत्यांचा समावेश केला. त्यातील चार 'पद्मविभूषण' पुरस्कार विजेत्यामध्ये ब.मो.पुरंदरे यांचाही समावेश पाहून या सरकारच्या कार्यपध्दतीवर प्रश्न निर्माण होतात.\nपुरंदरे लिखित 'राजा शिवछत्रपती' या पुस्तकात पान क्र.१२६ वर शिवरायांविषयी लिखानाच्या माध्यामातून पुरंदरेंनी स्वतःच्या तोंडून विषारी पिचकारी मारली याचाच संदर्भ घेऊन काही मनुवादी विकृतींनी लाल महालात एक शिल्प उभा केले व त्यामाध्यमातून जेम्स लेनला मदत करून शिवराय , जिजाऊबद्दल विकृत लेखन असलेल्या जेम्स लेनच्या त्या पुस्तकाला उत्तम संदर्भग्रंथ म्हणून गौरव करणारे , शिवरांयासारख्या महान व्यक्तीवर विनोद करणारे , लेनचा उदो उदो करणा-या लोकांनाच अशा पद्धतीने सन्मान करण्याची सुपारी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने घेतली आहे असे वाटते.\nएखाद्या गुन्हेगाराने गुन्हा केला तर तो गुन्हेगार ठरतो, तसेच जो या गुन्हेगाराला साथ देतो व पाठिशी घालतो तो सर्वात मोठा गुन्हेगार ठरतो. ज्या जेम्स लेनने शिवरायांची बदनामी केली त्या लेनला पुण्यातल्या काही मनुवादी विकृतीनी मदत केली , म्हणजे जेम्स लेन इतकेच ते गुन्हेगार आहेत. त्यातील पुरंदरेंना कला व अभिनय यासाठी 'पद्मविभूषण' पुरस्कार जाहीर करणे म्हणजे छत्रपतींच्या इतिहासासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. महाराजांची बदनामी करणाराला सरकार पोसतेय का सरकारने पुरंदरेंना सन्मानित करून शिवप्रेमींच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे.\nयापुर्वीही २०१५ मध्ये शिवद्रोही पुरंदरेंना राज्य सरकारकडून 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते, त्यावेळीही पुरस्काराला मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता व त्यांच्या तोंडाला काळे देखिल फासले होते, याची जाणीव सरकारला नसेल का हा प्रश्न निर्माण होतो.\nआज छत्रपती संभाजी महाराज असते तर त्यांनी या विकृत शाहीरांना व इतिहासकारांना हत्तीच्या पायी दिले असते मात्र एकीकडे आमचे सरकार अशा लोकांचा पुरस्कार देऊन गौरव करते तर दुसरीकडे सत्य शिवचरित्र सांगणा-या क्राँमेड गोविंद पानसरेंना छातीवरती गोळ्या झेलाव्या लागतात. त्यावेळी म्हणावे वाटते की, \"अरे आहे कसे म्हणावे देशात लोकशाही, खुर्चीमध्ये खुन्यांचे बसले खुले शिपाई, निष्पाप माणसांना हे घालतात गोळ्या, अन् सत्कार चोरट्यांचे करतात राजेशाही.\"\nज���व्हा सरकारने पुंरदरे यांना 'पद्मविभूषण'ने सन्मानित केले तेव्हा खुद्द पुरंदरे म्हणतात, एवढा मोठा पुरस्कार मिळेल अस कधी वाटल नव्हतं. म्हणजेच 'दर्पणाशी बुझे नक्टे दूर पळे लाजे नक्टे दूर पळे लाजे ' तर मग सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ' तर मग सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय \nवर्तमानातील घटना ह्या भविष्य काळातील इतिहास असतो. आज महाषुरूषांची सततच बदनामी होत असताना व त्या विकृतींचा गौरव होत असताना पण आमचा बहुजन समाज सांस्कृतिक व मानसिकदृष्ट्या पंगू झाला आहे असे वाटते.\nआमच्या समाजातील तरूणांनी शिकलेले असणे वेगळे आणि जागृत असणे वेगळे आहे.\nआमचे तरूण एम.ए., एम.एस्सी., एम.फिल., पी.एच.डी., डाँक्टर, वकील , इंजिनिअर, प्राध्यापक आहेत , परंतू जागृत आहेत असे सांगता येत नाही. प्रबोधनकार ठाकरे म्हणतात, 'आमचे लोक जर ब्राम्हणांच्या छावणीत दाखल होत असतील तर ते आपली बौध्दीक वेश्यागिरी करीत आहेत असे समजावे'.\nखरंतर चूक मनुवादी कावा लक्षात न घेणा-या बहुजनांचीच आहे. त्यांना मनुवादी सांगतात इतिहासात काय पडलंय. वर्तमानात पहा आणि दलित मुसलमानांशी वैर जोडून देतात. 'हिंदू खतरे में है' हे वारंवार बिंबवतात आणि बहुजनांच्या तरूणांना वेगळ्याच विषयात गुंतवुन ठेवतात. स्वतः मात्र बहुजनांच्या इतिहासाला व महाषुरूषांना डांबर फासत राहतात. त्यावेळी मात्र काहीच पुरोगामी विचारांच्या संघटना रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त करतात तेव्हा \" संघटना हजार झाल्या नेते हजार झाले , कुणा म्हणावे आपले चेहरे हजार झाले, तु पाहिलेली स्वप्न पुर्ण झालीत का रे , बाबा तुझ्या मताची माणसे मेलीत का रे \"असेच म्हणावे वाटते.\nआजही आपल्या बहुजनांच्या तरुणांना मनुवादी लेखकांचा ना - लायकपणा सांगत असताना त्यांना आपलेच लोक शत्रू वाटायला लागतात आणि हा ब्राम्हणद्वेष वाटायला लागतो, पण असा सवाल करणा-यांनी जेम्स लेन प्रकरणाकडे बघावे म्हणजे त्यांचा मेंदू थोडासा ताळ्यावर येईल. मुळात साप हा विषारी असतो हे सांगणे म्हणजे त्या सापाचा द्वेष करणे नव्हे तर लोकांना त्याच्या विषापासून वाचवणे होय. पण ही मनुवादी विषाची लस टोचून घेतलेल्यांना काय सांगावे \n'अगर हम इतिहास से सबक नही सिकते तो इतिहास जरूर सबक सिकाता है \nबात में कोई त...\nबात में कोई त...\nमैं भीं नहीं ...\nमैं भीं नहीं ...\nप्राणवायूचे महत्व समजावणारी प्रतीकात्मक लघु��था प्राणवायूचे महत्व समजावणारी प्रतीकात्मक लघुकथा\nएक अप्रतिम, भावनिक, प्रेरणादायक कथा एक अप्रतिम, भावनिक, प्रेरणादायक कथा\nडोळ्यात अंजन घालणारी कथा डोळ्यात अंजन घालणारी कथा\nकाही मुली अशा पण असतात\nजीवनाचं विदारक वास्तव मांडणारी कथा जीवनाचं विदारक वास्तव मांडणारी कथा\nस्त्रीच्या अंतरातील शक्ती जागवणारी प्रेरणादायी कथा स्त्रीच्या अंतरातील शक्ती जागवणारी प्रेरणादायी कथा\nलॉकडाऊनच्या काळातलं वास्तव दाखवत काळजाला चरे पाडणारी कथा लॉकडाऊनच्या काळातलं वास्तव दाखवत काळजाला चरे पाडणारी कथा\nस्वानुभवावर आधारीत, जीवनाचा धडा शिकवणारी कथा स्वानुभवावर आधारीत, जीवनाचा धडा शिकवणारी कथा\nअत्यंत प्रेरणादायी लघुकथा अत्यंत प्रेरणादायी लघुकथा\nस्त्री एका सामाजिक कार्याची केलेली सुरुवात स्त्री एका सामाजिक कार्याची केलेली सुरुवात\nपोटच्या नव्हे तर काळजातल्या लेकींसाठी चूल पेटती ठेवण्याची कहाणी पोटच्या नव्हे तर काळजातल्या लेकींसाठी चूल पेटती ठेवण्याची कहाणी\nमंदा मात्र उठली. दार उघडलं. चुल्ह्यावर पानी तापत ठीवलं. हातात नारळाचा घोळ घेतला अन आंगनवटा झाडू लागल... मंदा मात्र उठली. दार उघडलं. चुल्ह्यावर पानी तापत ठीवलं. हातात नारळाचा घोळ घेतला ...\nसर्वांनी दोन मिनिटं स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहिली. देशपांडे सरांनी व्यर्थ न हो बलिदान असा नारा... सर्वांनी दोन मिनिटं स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहिली. देशपांडे सरांनी व्यर्थ ...\nकोरोनाच्या संकटकाळात जगण्याची प्रेरणा देणारी कथा कोरोनाच्या संकटकाळात जगण्याची प्रेरणा देणारी कथा\nएका वृद्धाश्रमातील महिलेची तिच्या दुःखावर मात करून जगण्याची जिद्द सांगणारी कथा. प्रेमाला वय नसतं. एका वृद्धाश्रमातील महिलेची तिच्या दुःखावर मात करून जगण्याची जिद्द सांगणारी कथा. ...\nप्राण्यांशी समरस होणारी आणि त्यांचे दु:ख समजून घेणारी कथा प्राण्यांशी समरस होणारी आणि त्यांचे दु:ख समजून घेणारी कथा\nएका क्षणांचे विविधांगी महत्त्व एका क्षणांचे विविधांगी महत्त्व\nतृतीयपंथी म्हणून जन्माला आलेलं मूल, समाज, मानसिकता नि आईचं प्रेम दाखवणारी कथा तृतीयपंथी म्हणून जन्माला आलेलं मूल, समाज, मानसिकता नि आईचं प्रेम दाखवणारी कथा\nआधारचं सगळं काम आईच बघते. ती आता डायरेक्टर आहे तिथली. सगळ्यांना फार प्रेमाने समजावू��� घेते. त्यांना स... आधारचं सगळं काम आईच बघते. ती आता डायरेक्टर आहे तिथली. सगळ्यांना फार प्रेमाने समज...\nजीवनातील रंगाच्या विविध छटांतून मनोभावना टिपणारी कथा जीवनातील रंगाच्या विविध छटांतून मनोभावना टिपणारी कथा\nएक दागिना असाही... मातॄत्...\nमुलगी आणि सावत्र आईची भावविभोर कथा मुलगी आणि सावत्र आईची भावविभोर कथा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/nitesh-rane-slams-cm-uddhav-thackeray-trolls-his-work-style", "date_download": "2021-06-22T00:00:03Z", "digest": "sha1:BVWMMVDXDVGCWQONEEZK3DO6S5QGBSRI", "length": 7380, "nlines": 123, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | \"तर ठाकरेंचे जगात कारखाने असते\"; नितेश राणेंची बोचरी टीका", "raw_content": "\n\"तर ठाकरेंचे जगात कारखाने असते\"; नितेश राणेंची बोचरी टीका\nमुंबई: महाराष्ट्राच्या सागरी किनारपट्टीला आठ दिवसांपूर्वी तौक्ते चक्रीवादळाने (Cyclone Tauktae) झोडपून काढलं. या वादळाचा सर्वाधिक फटका कोकण (Konkan) किनारपट्टीला बसला. तौक्तेचा तडाखा (Damage) बसून बरंच नुकसान झालं. या नुकसानग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळीत ग्रस्तांप्रमाणेच मदत (Help) दिली जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी दिलं. पण भाजप नेते निलेश राणे (Nilesh) यांना मात्र हे आश्वासन फारसं रूचलं नाही. त्यामुळे त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली. (Nitesh Rane Slams CM Uddhav Thackeray Trolls his work style)\nहेही वाचा: 'तौक्ते' वादळ: नुकसानभरपाई देण्याची उद्धव ठाकरेंची घोषणा\nउद्धव ठाकरे चार-पाच दिवसांपूर्वीच कोकणचा दौरा करून गेले. त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की वर-वर पाहून मदत दिली जाणार नाही. नीट अभ्यास करून योग्य ती मदत दिली जाईल. त्यानुसार ठाकरे यांनी काल मदतीचे आश्वासन दिले. त्यावरून राणे यांचा राग अनावर झाला. \"हे घ्या अजून एक पोकळ आश्वासन. पोकळ आश्वासनांचा जर धंदा असता तर उद्धव ठाकरेंचे जगात कारखाने असते. १० दिवस झाले एक कवडी दिली नाही. अनेक गावात अजूनही लाईट नाही. रॉ मटेरियल नाही पण ठाकरे सरकार फक्त ज्योतिषी सारखे तारखा देत आहेत\", अशा शब्दात ट्वीटच्या माध्यमातून त्यांनी आपला संताप व्यक्त केला.\nहेही वाचा: आदित्य ठाकरेंच्या नावाचा आधार घेत भाजपची भन्नाट ऑफर\nमुख्यमंत्र्यांनी २१ मे रोजी स्वतः कोकण दौरा करून नुकसानीचा आढावा घेतला होता आणि तात्पुरती घोषणा न करता आढावा घेऊन व्यवस्थित मदत दिली जाईल, असं सांगितलं होतं. \"विरोधकांनी कितीही टीका केली, तरी मी कोकणवासी���ांना वाऱ्यावर सोडणार नाही. पंचनाम्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. नुकसान भरपाईवर दोन दिवसात निर्णय घेऊ\", अशी माहिती मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होती. \"वादळात नुकसान झालेल्यांना मदत करणार, हेलिकॉप्टरमधून नाही तर जमिनीवरून पाहणी करतोय. फोटोसेशन करायला येथे मी आलेलो नाही तर मदत करण्यासाठी आलेलो आहे\", असं ते कोकण दौऱ्याच्या वेळी म्हणाले होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/batamya/marathi-news-navi-mumbai-unauthorized-construction-being-done-navi-mumbai-5230", "date_download": "2021-06-21T22:23:05Z", "digest": "sha1:EZXUNFHTPT3BHFMJ2CQEAGJQHKAPOVJJ", "length": 7905, "nlines": 28, "source_domain": "www.saamtv.com", "title": "नवी मुंबईमध्ये अनधिकृत बांधकामांचा जोरदार सपाटा", "raw_content": "\nनवी मुंबईमध्ये अनधिकृत बांधकामांचा जोरदार सपाटा\nनवी मुंबई - सिडकोकालीन इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी वाढीव बांधकामे करण्याचा जोरदार सपाटा लावला आहे. सिडकोने नेरूळ, जुईनगर, सानपाडा या भागात अत्यल्प व अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी दोन मजली इमारती व बैठ्या चाळी तयार केल्या आहेत. त्यामध्ये विनापरवानगी वाढीव बांधकाम केले जात आहे.\nई-वन प्रकारातील इमारतींमध्ये खालच्या मजल्यावरील गॅलरीच्या भागात स्लॅब टाकून त्याआधारावर थेट दोन मजले बांधले जात आहेत; तर बैठ्या चाळींवर स्लॅबच्या साह्याने थेट दोन मजले चढवून चक्क तीन मजल्यांच्या इमारती उभारल्या जात आहेत.\n1980 च्या दशकात सिडकोने नवी मुंबईची निर्मिती केली. तेव्हा सिडकोने शहरातील नागरीकरणाचा समतोल राखण्यासाठी ऐरोली, कोपरखैरणे, घणसोलीप्रमाणेच वाशी, सानपाडा, जुईनगर व नेरूळमध्ये अल्प व अत्यल्प उत्पन्न गटांतील नागरिकांसाठी इमारती व बैठ्या चाळी तयार केल्या. सुरुवातीला राहण्यास कोणीच तयार नसलेल्या चाळींमध्ये 1990 नंतर मुंबई व ठाण्यात कामाला जाणाऱ्या चाकरमान्यांनी घरे घेतली. तेव्हा कुटुंबातील मर्यादित असणारी सदस्यसंख्या आता हळूहळू वाढून सरासरी पाच जणांचे एक कुटुंब झाले आहे. सदस्यसंख्या वाढली असली तरी घराचे आकारमान न वाढल्यामुळे 300 चौरस फुटांचे वन रूम किचन घर कमी पडू लागले. त्यामुळे अनेकांकडून घरासमोर असलेल्या गॅलरीवर छत टाकून छोटेखानी खोली तयार केली जात होती; तर काही जणांकडून ओटल्यांवर पत्रे टाकून अथवा स्लॅब टाकून एक मजली बांधकाम केले जात होते; परंतु गेल्या पाच वर्षांत भाडेकरू���ची संख्या वाढल्याने नेरूळ, जुईनगर, सानपाडा या भागात सिडकोकालीन इमारतीमध्ये वाढीव बांधकामांचे पेव फुटले आहे.\nई-वन प्रकारातील सोसायट्यांमध्ये तळमजल्यावर स्लॅब टाकून थेट दोन मजले वाढवले जात आहेत. बैठ्या चाळींमध्येही एका मजल्यावरून तीन मजले उभारण्याची मजल गेली आहे. वाढवलेल्या खोल्या भाड्याने देऊन घरखर्च भागवण्याचा प्रकार चाळींमध्ये सुरू आहे. सद्यस्थितीत नेरूळमध्ये सेक्‍टर 2, 3, 8 आणि 10 मध्ये बैठ्या चाळी व दोन मजली इमारतींमध्ये वाढीव बांधकामे वेगाने सुरू आहेत.\nसिडकोकालीन इमारतींच्या आकारमानानुसार लोकसंख्या विचारात घेऊन मलनिःसारण वाहिन्या, पाणीपुरवठा, वाहनतळ आदी पायाभूत सुविधा प्रशासनाकडून पुरवण्यात येत आहे. लोकसंख्या वाढल्यामुळे वाढीव बांधकाम झाले; परंतु त्यानुसार मलनिःसारण वाहिन्या, पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या, वाहनतळ आदी सुविधांमध्ये फारसे बदल झाले नाहीत. त्यामुळे सध्या या सुविधांवर ताण येत आहे. कमी दाबाने पाणीपुरवठा होणे, वारंवार मलनिःसारण वाहिन्या तुंबणे, वाहने उभी करण्यासाठी जागा अपुरी पडणे अशा समस्यांना सद्यस्थितीत नवी मुंबईकरांना सामोरे जावे लागत आहे.\nसिडकोकालीन इमारतींना एक ते दीड चटईक्षेत्र बांधकामासाठी वापरता येते. सुरुवातीला काही लोकांना वाढीव बांधकाम करण्यासाठी महापालिकेने 2016 पर्यंत परवानग्या दिल्या; मात्र आता एका घरामागे एक पार्किंग व 15 टक्के मोकळी जागा उच्च न्यायालयाने अनिवार्य केल्यामुळे वाढीव बांधकामांना परवानगी देता येत नाही.\n- ओवेस मोमीन, उपसंचालक, नगररचना विभाग, नवी मुंबई महापालिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2020/08/26.html", "date_download": "2021-06-21T23:23:26Z", "digest": "sha1:PW2LYMVHIRQ2JVFFZMH6WVOWLM7YJLFK", "length": 8303, "nlines": 96, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "तब्बल 26 तासांनंतर या महिलेला वाचविण्यात शोध व बचाव पथकाला यश - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome महाराष्ट्र तब्बल 26 तासांनंतर या महिलेला वाचविण्यात शोध व बचाव पथकाला यश\nतब्बल 26 तासांनंतर या महिलेला वाचविण्यात शोध व बचाव पथकाला यश\nतब्बल 26 तासांनंतर या महिलेला वाचविण्यात शोध व बचाव पथकाला यश\nमहाराष्ट्र मिरर टीम महाड\nकाळ आलेला पण वेळ आली नव्हती या मराठी म्हणीची प्रचिती आज महाड इमारत दुर्घटनेत पाहायला मिळाली.\nमेहरुणीसा अब्दुल हमीद काझी ही महि���ा काल कोसळलेल्या इमारती खाली दबून गेल्या होत्या.अंगावर मळभा होता,त्यांना काही दुखापत झाली नाही,शोध आणि बचाव पथकाला त्यांना वाचवण्यात यश आलंय.\nतारिक गार्डन ही इमारत पत्याच्या बंगल्याप्रमाणे धाडकन कोसळली आणि एकच हाहाकार गोंधळ उडाला.कोणाचा संसार उध्वस्त झाला तर कोणी जीवंत च राहिले नाही.कोणाचे आईवडील गमावले.सारेच बेघर झालेत.\nबचाव पथक अथक प्रयत्न करत असून त्यांच्या या प्रयत्नांना यश आलं .26 तासानंतर ....आणि मेहरुणीसा यांना आज जीवदान मिळालं.\nउल्हास नदीत तरुण गेला वाहून, शोध सुरु , नेरळ येथील घटना\nनेरळ-माथेरान घाटात दरड कोसळली\nनेरळ, कर्जत,खालापूर, पेण,वडखळ इथल्या कारच्या सायलेन्सरची चोरी करणाऱ्या टोळीला कुर्ला येथून अटक\nसांगली वनविभागाचा प्राणीमित्राच्या घरावर छापा:\nशिराळा येथील विद्यार्थीनीने तयार केला गरिबांसाठी व्हेंटिलेटर\nमाथेरान येथे अश्वांचे जंतनाशक लसीकरण व उपचार शिबिर\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ चंद्रपूर जाहिरात ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड न��युक्ती पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisocial.com/essay-on-dussehra-in-marathi/", "date_download": "2021-06-21T23:35:41Z", "digest": "sha1:VQAUXOIXQZN464QX2IYESHQWSDERFA6H", "length": 21249, "nlines": 155, "source_domain": "www.marathisocial.com", "title": "दसरा मराठी निबंध, Essay on Dussehra in Marathi", "raw_content": "\nआजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे दसरा सणावर वर मराठी निबंध (essay on Dussehra in Marathi). दसरा सणावर लिहिलेला हा निबंध मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.\nतुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी दसरा सणावर मराठी माहिती निबंध (Dussehra information in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर विषयांवर सुद्धा मराठीमध्ये निबंध आहेत, ते सुद्धा आपण आपण वाचू शकता.\nदसरा उत्सव साजरा करणामागचा हेतू\nभारताच्या विविध क्षेत्रांमध्ये दसरा उत्सव\nभारत हा एक देश आहे ज्याची स्वतःची संस्कृती, परंपरा इतर देशांपेखा खूप वेगळी आहे आणि आपला देश हा सणांसाठी खूप प्रसिद्ध आहे. भारत हा सणांचा देश आहे जिथे प्रत्येक उत्सव उत्साह आणि आत्मविश्वासाने साजरा केला जातो. या सणांमधून आम्हाला सत्य, आदर्श आणि नीतिशास्त्र यांचे शिक्षण मिळते.\nआपल्या देशातील प्रत्येक सणांचा एक-एक-एक हंगामाशी संबंध आहे. थंड हंगामातील प्रमुख उत्सवांपैकी एक म्हणजे दसरा. दसरा हा उत्सव हिंदूंच्या संस्कृतीचे प्रतीक आहे. या दिवशी भगवान श्री रामाने लंकापती रावणाचा वध केला होता. या कारणास्तव त्याला विजय दशमी असेही म्हणतात. सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये दसरा साजरा केला जातो. दसरा हा सण इतर धर्मातील लोक सुद्धा साजरा करतात.\nदसरा उत्सव साजरा करणामागचा हेतू\nकोणताही उत्सव साजरा करण्यामागे काहीतरी हेतू असतो.\nया दिवशी, भगवान श्री रामाने रावणासोबत झालेल्या दहा दिवसांच्या भयंकर युद्धानंतर रावणास ठार केले याची आठवण म्हणून दसरा सण साजरा केला जातो.\nजेव्हा भगवान रामाचा वनवास सुरू होता, तेव्हा सीता मातेचे अपहरण करून रावणाने पळवून नेले आणि आपल्या लंकेत कैद करून ठेवले होते. भगवान श्री राम, हनुमान आणि इतर मित्रांच्या मदतीने त्यांनी लंकेवर आक्रमण केले आणि रावणाला ठार मारून लं���ेवर विजय मिळविला. त्याच दिवसापासून हा दिवस विजय दशमी म्हणून साजरा केला जातो.\nगणेश चतुर्थी मराठी निबंध\nया दिवशी, भगवान श्री रामाने पाप, धर्मावर प्रामाणिकपणा आणि असत्य यावर सत्याच्याच विजय होतो हे सर्वांना दाखवून दिले.\nपौराणिक काळात राक्षस महिषासुराने महादेव शिवाची पूजा करून त्यांना प्रसन्न करून घेतले आणि असे वरदान घेतले कि आपल्याला कोणीच मनुष्य मारू शकणार नाही.\nमहादेव शिव यांनी वरदान दिल्यानंतर महिषासुराने सर्व देव देवतांना बंदी बनवले. त्याच्या अन्यायाने सर्व जनता त्रस्त झाली होती.\nदिवाळी वर मराठी निबंध\nमहिषासुराने सर्व देवांना घाबरवले होते. म्हणूनच, सर्व देवता ब्रह्मा विष्णू महेश यांच्याकडे गेले आणि महिषासुरापासून सर्व लोकांची सुटका करण्याची प्रार्थना केली.\nमग ब्रह्मा विष्णू महेश यांनी मिळून एक नवीन शक्तीला जन्म दिला, ज्याचे नाव दुर्गा असे होते. आई दुर्गाने याच दिवशी माहिशासुरवर विजय मिळविला होता, या आनंदामुळे आई दुर्गाचे भक्त नऊ दिवस पूजा करतात.\nपावसाळ्याच्या शेवटी दसरा साजरा केला जातो. श्री रामाच्या विजयाव्यतिरिक्त या दिवसाला आणखी महत्त्व आहे. प्राचीन काळी लोक आपला प्रत्येक प्रवास या दिवसापासून सुरू करणे शुभ मनात असत. पावसाळ्याच्या आगमनामुळे क्षत्रिय आणि व्यापारी लोक आपला प्रवास बंद ठेवत असत.\nपावसाळ्यात, क्षत्रिय लोक काम बंद असल्यामुळे आपली शस्त्रे ठेवत असत आणि दसरा आला कि त्यांचे पूजन केले जायचे.\nभारताच्या विविध क्षेत्रांमध्ये दसरा उत्सव\nहिमाचल प्रदेश येथे दसरा खूप प्रसिद्ध आहे. या दिवशी, येथील रहिवासी नवीन कपडे घालतात आणि ड्रम आणि साधने घेऊन त्यांच्या ग्रामीण दैवताची पूजा करतात. देवतांच्या मूर्ती आकर्षक पालखीमध्ये सजवल्या जातात आणि संपूर्ण शहरातून त्यांची मिरवणूक काढली जाते.\nयेथील रहिवासी ९ दिवस नवरात्रीसाठी उपवास करतात. त्यानंतर, दसऱ्याचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात. येणाऱ्या जाणाऱ्या सर्व पाहुण्यांना मिठाई दिली जाते. रावणादहन हे एका भल्या मोठ्या मैदानात आयोजित केले जाते.\nयेथील रहिवासी दसऱ्याच्या दिवशी दंतेश्वरी मातेची पूजा करतात. हा उत्सव येथे ७५ दिवस साजरा केला जातो, दंतेश्वरी माता हा दुर्गा देवीचे एक रूप आहे.\nसंपूर्ण बंगालमध्ये दुर्गा पूजा हा दिवस पाच दिवस साजरा केला जातो. दुर्गा मातेची मोठी मूर्ती तयार केली गेली. संपूर्ण ५ दिवस तिची भक्ती भावाने पूजा केला जाते. दुर्गा विसर्जन साठी बंगाल खूप प्रसिद्ध आहे.\nम्हैसूरचा दसरा देखील खूप प्रसिद्ध आहे. या दिवशी म्हैसूर महाल हा दीप माळेने सजलेला असतो. बरेच परदेशी पर्यटक म्हैसूर महालला भेटायला येतात.\nगुजरात मध्ये नवरात्री आणि दसरा हा सण गरबा, दांडिया नृत्यासाठी प्रसिद्ध आहे.\nतामिळनाडू , आंध्रा प्रदेश आणि कर्नाटकात महोत्सव ९ दिवस टिकतो ज्यामध्ये लक्ष्मी, सरस्वती आणि दुर्गा या तीन देवींची पूजा केली जाते. हा दिवस वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो.\nदसऱ्याच्या दिवशी, दुर्गादेवीची मूर्ती ट्रक आणि गाड्यांमध्ये भरली जाते आणि विसर्जन मिरवणूक संपूर्ण शहरातून काढली जाते. नंतर मूर्ती नद्या किंवा पवित्र तलाव आणि समुद्रांमध्ये बुडविली जाते. यासोबत लोक आपापल्या घरात स्थापित असलेल्या छोट्या दुर्गा मूर्तींचे सुद्धा विसर्जन करतात.\nदसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी रावण, कुंभकर्ण, आणि रावणाचा मुलगा मेघनाथ यांचे पुतळे तयार केले जातात. हे पुतळे अनेक प्रकारच्या लहान आणि मोठ्या लाकडी बांबूमध्ये लावले जातात. संध्याकाळी, राम आणि रावण यांच्या पक्षांमध्ये कृत्रिम लढाई केली जाते आणि रामाने रावणाला ठार मारले आणि लंकेवर विजय मिळविला असे दाखवले जाते.\nया लढाईनंतर रावण, कुंभकर्ण आणि मेघनाथचे पुतळे पेटवले जातात, फटाके फोडले जातात. फटाक्यांचा आवाज होत असताना ज्वलंत पुतळे पाहण्याचा आनंद हा शब्दात व्यक्त न करण्यासारखा असतो. दसऱ्याच्या निमित्ताने काही ठिकाणी जत्रा सुद्धा भरवली जाते ठेवला जातो. लोक मिठाई, वस्तू, आणि खेळणी खरेदी करतात.\nआई दुर्गा आणि भगवान श्री राम हे दिव्य शक्तीचे प्रतीक आहेत, त्याउलट रावण, मेघनाथ आणि कुंभकर्ण हे सर्व राक्षसी शक्तीचे प्रतीक आहेत, म्हणून विजयादशमी हा दिवस दैवी शक्ती किंवा असत्य यावर सत्याच्या विजयाचे प्रतीक आहे.\nआपल्याकडे दोन्ही दिव्य आणि आसुरी शक्ती आहेत जे आम्हाला नेहमीच चांगल्या आणि अशुभ गोष्टी करण्यास प्रेरित करतात. केवळ राक्षसी शक्तींवर मात करणारी व्यक्तीच श्री राम आणि आई दुर्गा यांच्याप्रमाणेच महान बनू शकते. याविरूद्ध, असुरीच्या अधिकाराखाली असलेली व्यक्ती रावण आणि माहिशासुरासारखी बनते.\nआपण केवळ आपले उत्सव पारंप��रिक पद्धतीने साजरे केले पाहिजेत असे नाही तर त्यांच्या आदर्शांवर कार्य केले पाहिजे आणि आपले जीवन सेवाभावी केले पाहिजे.\nनवरात्रोत्सव वर मराठी निबंध\nदसऱ्याच्या दिवशी काही असभ्य लोक मद्यपान करतात आणि आपापसांत भांडतात. हे चांगले नाही. जर हा उत्सव व्यक्तींकडून योग्यरित्या साजरा केला गेला तर तो अनेक प्रकारचे आशावादी फायदे देतो.\nअशाप्रकारे दसरा आपल्याला रामाच्या सद्गुणांमध्ये असलेले गुणांचा अवलंब करण्याचा उपदेश देतो.\nतर हा होता दसरा सणावर मराठी निबंध, मला आशा आहे की आपणास दसरा सणावर हा मराठी माहिती निबंध (essay on Dasara festival in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडत असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.\nआपल्या आजूबाजूला घडत असलेल्या नवीन गोष्टींबद्दल माहिती करून घेणे आणि सर्वांपर्यंत पोहचवणे, ब्लॉगिंगची आवड आणि मोकळ्या वेळेचा कुठेतरी चांगल्या ठिकाणी सदुपयोग व्हावा यासाठीच केलेला हा अट्टाहास.\nजंगल तोड एक समस्या मराठी निबंध, Deforestation Essay in Marathi\nडॉ. होमी भाभा यांच्यावर मराठी निबंध, Homi Bhabha Information in Marathi\nराष्ट्रीय बालिका दिवस मराठी निबंध, Essay On Balika Din in Marathi\nखूप खूप धन्यवाद प्रकाश दराडे जी, तुमच्या अशा कंमेंट्सने आम्हाला अजून प्रोत्साहन मिळेल.\nजंगल तोड एक समस्या मराठी निबंध, Deforestation Essay in Marathi\nMarathi Social on याला म्हणतात शिवसेना आमदार, रेमडीसीविर इंजेक्शन्ससाठी मोडली ९० लाखांची एफ. डी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/mayor-murlidhar-mohol/", "date_download": "2021-06-21T23:45:15Z", "digest": "sha1:ZKRWKCLMVU2W72LRHHP5U2RN3LG44SVX", "length": 9834, "nlines": 107, "source_domain": "mpcnews.in", "title": "Mayor murlidhar mohol Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune News : अभिमान गीताचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण\nPune News : वित्त समिती संदर्भात चर्चा करावी : महापौर\nएमपीसी न्यूज - विविध राजकीय पक्षाचे गटनेते, पदाधिकारी यांच्या सोबत वित्त समिती संदर्भात चर्चा करावी, अशी स्पष्ट सूचना महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली.शासनाच्या आदेशानुसार आज पुणे महापालिकेची सर्वसाधारण सभा घेण्यात आली. पृथ्वीराज सुतार…\nPune news: वृक्ष लागवडीने साकारेल हरित पुणे : महापौर मोहोळ\nएमपीसी न्यूज- उद्यान, वृक्ष प्राधिकरण पुणे महानगरपालिकेमार्फत आजपासून 'वन महोत्सव' साजरा करण्यात येत असून \"वन महोत्सव\" कार्यक्रमाद्वारे नागरिकांना जास्तीत जास्त वृक्ष लागवड करावी, हे उद्दीष्ट ���मोर ठेवून वन महोत्सव/साजरा केला जात आहे.…\nPune News : सीरमची उपलब्ध लस मिळविण्यासाठी चार दिवसांत केंद्राची परवानगी घ्या अन्यथा, काँग्रेसचे…\nएमपीसी न्यूज : सामाजिक बांधीलकी म्हणून शहरासाठी कोविशील्ड लसीचे 25लाख डोस देण्याची तयारी सीरम इन्स्टिट्यूटने दाखविली असून त्यासाठी केंद्र सरकारच्या परवानगीची आवश्यकता आहे. तीन आठवडे उलटून गेले तरीही, भाजपचे नेते केंद्र सरकारची परवानगी मिळवू…\nPune News : प्रशासनाविरोधात भाजपच्या दादागिरीचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध\nएमपीसी न्यूज - पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) संचालकपदाचा राजीनामा दिलेल्या शंकर पवार यांना बैठकीस उपस्थित राहण्यास मनाई केल्याने महापौर मुरलीधर मोहोळ आणि इतर पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी ‘पीएमपी’चे अध्यक्ष राजेंद्र जगताप यांच्या…\nPune News : महापालिकेचा आता ‘व्हॅक्सीन ऑन व्हिल्स’ उपक्रम \nएमपीसी न्यूज - पुणे शहरातील अनेक रुग्णालयात लसीकरण सध्या सुरु आहे. मात्र अनाथाश्रम, एचआयव्ही बाधित यासह मानसिकदृष्ट्या किंवा इतर आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्ती लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी पुणे महानगरपालिकेमार्फत 'व्हॅक्सीन ऑन…\nPune News : ‘आगामी काळातील आव्हानांचा सामना करण्यास पुणे महापालिका सज्ज’\nPune News : राज्य सरकारने दुजाभाव केला तरी महापालिका पुणेकरांना कोरोनाची लस उपलब्ध करून देणार :…\nएमपीसी न्यूज : राज्य सरकारने दुजाभाव केला तरी महापालिका पुणेकरांना कोरोनाची लस उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही शहर भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिली.लसीकरणासाठी जागतिक स्तरावरील निविदा काढण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण करावी, मतदान…\nPune News: ऑक्सिजनबाबत महापालिका होणार ‘आत्मनिर्भर’\nएमपीसी न्यूज - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन पुरवठ्याबाबत अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. शिवाय ऑक्सिजन बेडवरील रुग्णांची संख्या अधिक असल्याने ऑक्सिजनची मागणीही अधिक होती. याच पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने तत्परतेने नियोजन करत…\nPune News : ई-झेस्ट कंपनीची पुणे मनपाला व्हेंटिलेटर व ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची मदत\nएमपीसी न्यूज - पुण्यातील ई-झेस्ट या सॉफ्टवेअर कंपनीने पुणे महानगरपालिकेला 5 व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची मदत केली आहे. कोव्हिड -19 च्या सध्याच्या महामारीच्या काळ���त देशाच्या आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी देशाची ऑक्सिजनची गरज…\nPimpri News: स्थायी समितीचे माजी अध्यक्ष, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सुरेश सोनवणे यांचे निधन\nSangvi Crime News : रावण गँगकडून हल्ला झाल्यास प्रतिउत्तर देण्यासाठी तडीपार गुंडाने आणली दोन पिस्तूल\nMaval Corona News : दिवसभरात 60 नवे रुग्ण तर 55 जणांना डिस्चार्ज\nPune Crime News : आकर्षक परतावा आणि भिशीच्या नावाखाली गुंतवणूक करण्यास भाग पाडून तीन कोटी 60 लाख रुपयांची फसवणूक…\nPune News : ऐन पावसाळ्यात पुण्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर\nMaval News : मावळातील विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणार 35 टक्के फी सवलत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%9D%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%80", "date_download": "2021-06-21T23:35:04Z", "digest": "sha1:WNAOL4NFE3ORFZTN54WSDE3C6YY5FBEZ", "length": 10896, "nlines": 135, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वेस्ट इंडीझच्या एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची नामसूची - विकिपीडिया", "raw_content": "वेस्ट इंडीझच्या एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची नामसूची\nवेस्ट इंडीज एकदिवसीय क्रिकेट खेळाडू\n१ कीथ बॉइस १९७३-१९७५ ८\n२ मॉरिस फॉस्टर १९७३ २\n३ रॉय फ्रेडरिक्स १९७३-१९७७ १२\n४ लान्स गिब्स १९७३-१९७५ ३\n५ वॅनबर्न होल्डर १९७३-१९७८ १२\n६ बर्नाड ज्युलियन १९७३-१९७७ १२\n७ अल्विन कालिचरण १९७३-१९८१ ३१\n८ रोहन कन्हाई १९७३-१९७५ ७\n९ क्लाइव्ह लॉईड १९७३-१९८५ ८७\n१० डेरेक मरे १९७३-१९८० २६\n११ गारफील्ड सोबर्स १९७३ १\n१२ रॉन हेडली १९७३ १\n१३ डेव्हिड मरे १९७३-१९८१ १०\n१४ व्हिव्ह रिचर्ड्स १९७५-१९९१ १८७\n१५ अँडी रॉबर्ट्स १९७५-१९८३ ५६\n१६ गॉर्डन ग्रीनिज १९७५-१९९१ १२८\n१७ लॉरेंस रोव १९७५-१९८० ११\n१८ मायकल होल्डिंग १९७६-१९८७ १०२\n१९ कोलिस किंग १९७६-१९८० १८\n२० कोलिन क्रॉफ्ट १९७७-१९८१ १९\n२१ जोएल गार्नर १९७७-१९८७ ९८\n२२ रिचर्ड ऑस्टिन १९७८ १\n२३ फौद बच्चूस १९७८-१९८३ २९\n२४ वेन डॅनियल १९७८-१९८४ १८\n२५ डेसमंड हेन्स १९७८-१९९४ २३८\n२६ अर्व्हाइन शिलिंगफोर्ड १९७८ २\n२७ सिलव्हेस्टर क्लार्क १९७८-१९८२ १०\n२८ लॅरी गोम्स १९७८-१९८७ २३\n२९ अल्विन ग्रीनिज १९७८ १\n३० डेरिक पॅरी १९७८-१९८० ६\n३१ नॉरबर्ट फिलिप १९७८ १\n३२ शिव शिवनारायण १९७८ १\n३३ माल्कम मार्शल १९८०-१९९२ १३६\n३४ मिल्���न पायदाना १९८०-१९८३ ३\n३५ एव्हर्टन मॅटीस १९८१ २\n३६ जेफ डुजॉन १९८१-१९९१ १६९\n३७ ऑगस्टिन लोगी १९८१-१९९३ १५८\n३८ विन्स्टन डेव्हिस १९८३-१९८८ ३५\n३९ एल्डिन बॅप्टिस्ट १९८३-१९९० ४३\n४० रॉजर हार्पर १९८३-१९९६ १०५\n४१ रिची रिचर्डसन १९८३-१९९६ २२४\n४२ रिचर्ड गॅब्रियेल १९८४ ११\n४३ मिल्टन स्मॉल १९८४ २\n४४ थेल्स्टन पेन १९८४-१९८७ ७\n४५ कर्टनी वॉल्श १९८५-२००० २०५\n४६ टोनी ग्रे १९८५-१९९१ २५\n४७ पॅट्रीक पॅटरसन १९८६-१९९३ ५९\n४८ कारलीस्ली बेस्ट १९८६-१९९२ २४\n४९ विन्स्टन बेंजामिन १९८६-१९९५ ८५\n५० कार्ल हूपर १९८७-२००३ २२७\n५१ फिल सिमन्स १९८७-१९९९ १४३\n५२ डेव्हिड विल्यम्स १९८८-१९९७ ३६\n५३ कर्टली ॲम्ब्रोज १९८८-२००० १७६\n५४ इयान बिशप १९८८-१९९७ ८४\nआंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडूंच्या नामसूची\nअफगाणिस्तान · ऑस्ट्रेलिया · बांगलादेश · इंग्लंड · भारत · आयर्लंड · न्यूझीलंड · पाकिस्तान · दक्षिण आफ्रिका · श्रीलंका · वेस्ट इंडीज · झिम्बाब्वे · जागतिक संघ\nऑस्ट्रेलिया महिला · इंग्लंड महिला · भारत महिला · आयर्लंड महिला · न्यूझीलंड महिला · पाकिस्तान महिला · दक्षिण आफ्रिका महिला · श्रीलंका महिला · वेस्ट इंडीज महिला · नेदरलँड्स महिला)\nअफगाणिस्तान · ऑस्ट्रेलिया · आफ्रिका संघ · आशिया संघ · बांगलादेश · बर्म्युडा · कॅनडा · पूर्व आफ्रिका · इंग्लंड · हॉँगकॉँग · भारत · पुरुष · केन्या · नामिबिया · नेदरलँड्स · न्यूझीलंड · नेपाळ · पाकिस्तान · स्कॉटलँड · दक्षिण आफ्रिका · श्रीलंका · संयुक्त अरब अमीराती · अमेरिकेची संयुक्त संस्थाने · वेस्ट इंडीझ · जागतिक संघ · झिम्बाब्वे\nऑस्ट्रेलिया महिला · बांगलादेश महिला · डेन्मार्क महिला · इंग्लंड महिला · भारत महिला · आंतरराष्ट्रीय XI महिला · आयर्लंड महिला) · जमैका महिला · जपान महिला · नेदरलँड्स महिला) · न्यूझीलंड महिला · पाकिस्तान महिला · स्कॉटलंड महिला · दक्षिण आफ्रिका महिला · श्रीलंका महिला · त्रिनिदाद आणि टोबॅगो महिला · वेस्ट इंडीज महिला · यंग इंग्लंड महिला\nऑस्ट्रेलिया · बांगलादेश · इंग्लंड · भारत · न्यू झीलँड · पाकिस्तान · दक्षिण आफ्रिका · श्रीलंका · झिम्बाब्वे\nवेस्ट इंडीझचे एकदिवसीय क्रिकेट खेळाडू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ जून २०२१ रोजी १९:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://agrowonegram.com/category/villageprogress/school/", "date_download": "2021-06-21T21:48:19Z", "digest": "sha1:M2ADRFL4XUV2IJOGTBXYYVKH7WH3CSS6", "length": 9449, "nlines": 195, "source_domain": "agrowonegram.com", "title": "शिक्षण Archives - Agrowon E-gram", "raw_content": "\nराज्याचा दहावीचा निकाल 95.30 टक्के; यंदाही मुलींची बाजी\nप्रायोगिक तत्वावर दहावी, बारावीचे वर्ग पाच ऑगस्टपासून सुरू – राज्यमंत्री कडू\nकृषी पदविकेची परिक्षा रद्द करण्याची मागणी\nविद्यार्थी अडचणीत; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कर्ज माफ करा\nशाळा कधी सुरु होणार \nशाळा कधी सुरु होणार \nवैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा १५ जुलैपासून\nशाळा सुरू नाही झाल्या तर आॅनलाईन क्लासरूम – उद्धव ठाकरे\nअंतिम वर्षाच्या बॅकलॉगची परीक्षा होणार, पुणे विद्यापीठाची माहिती\nराज्यातील चारही कृषि विद्यापीठ परीक्षा नियोजनाचा कृति आराखडा जाहीर\nराज्यातील अंतिम वर्षातील अंतिम सत्राच्या परीक्षा व्यतिरिक्त सर्व परीक्षा रद्द \nयुपीएससीची ३१ मे रोजीची पूर्वपरीक्षा रद्द, या तारखेला जाहीर होणार नवी...\nसांगलीत बेदाणा मागणीत किंचित वाढ; मिळतोय ‘इतका’ भाव\n‘सोयाबीन पीकविमा घोटाळ्याची चौकशी करा’\n‘या’ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे भात रोपांचे नुकसान\nमान्सूनचा प्रवास वेगाने; राज्यात ढगाळ वातावरण, पावसासाठी पोषक स्थिती\nअॅग्रोवन डिजिटल माध्यमांचा वापर वाढवणार\nकोरोनाशी लढण्यासाठी ग्रामपंचायतींना अधिक निधी गरजेचा\nॲग्रोवन ई-ग्राम ताज्या बातम्या\nपुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा – अजित पवार\n‘आशा वर्कर्सच्या मागण्या मान्य केल्या जातील’\nरायगडला रेड अलर्ट; समुद्र किनारी उसळणार उंच लाटा\n‘शिवराज्यभिषेक दिनी राजगडाकडे कूच करा, मिळेल त्या वाहनाने या’\n‘केंद्र सरकारविरुद्ध ‘भाकप’चा काळा दिवस’; जाणून घ्या नेमकं कारण काय\nआम्ही भारतीय ग्राम विकास माहिती प्रणालीमध्ये आमूलाग्र बदलाचे संकेत देतो आहोत. आम्ही प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण ग्राहकांना सेवा पुरविणारी संस्था म���हणून कार्यरत आहोत. आम्ही ३० हुन अधिक कुशल आई. टी . तंत्रज्ञ ,संशोधक , ग्राहक सेवा अधिकारी आणि व्यवस्थापनतंत्रांसोबत कार्यरत आहोत. संस्थेचे मुख्य कार्यालय पुणे येथे आहे. बदलत्या युगात ग्रामव्यवस्थेला उच्च माहिती तंत्रज्ञानाची जोड मिळण्यासाठी आम्ही \"स्मार्ट व्हिलेज -स्मार्ट महाराष्ट्र \"अभियान आरंभले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गाव स्मार्ट व्हिलेज बनण्याकरिता आम्ही सर्वोत्तम तंत्रज्ञान , प्रशिक्षण आणि मार्गदर्शन पुरविण्याकरिता कटिबद्ध आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://vruksh.org/pmyy-m7/", "date_download": "2021-06-21T22:25:07Z", "digest": "sha1:JIIRHFEZGL2CX56PCSMIWFVI3LHL7TRS", "length": 44812, "nlines": 587, "source_domain": "vruksh.org", "title": "Module 7 - व्यवसाय व्यवस्थापन - Vruksh Ecosystem", "raw_content": "\nModule 7 – व्यवसाय व्यवस्थापन\nमॉड्यूल VII- व्यवसाय व्यवस्थापन\nमार्केट विभाजन- विपणनाचे 4 पी.\nकॉस्टिंग आणि प्राइसिंग, निश्चित किंमत\nआणि चलू किंमती, ब्रेक-इव्हन पॉईंट इ[1] [2] [3] ..\nआणि अप्रत्यक्ष, निश्चित आणि परिवर्तनीय किंमतीचे घटक\nसंकल्पना आणि ती निर्णय प्रभावित करणारे घटक\nछोट्या उद्योगांमध्ये विविध प्रकारचे नोंदी\nबुक, जनरल लेजर इ.\nविविध खात्याची प्रमुख आणि तेथे योग्य खर्च कसा\nव्यवसाय व्यवस्थापनासाठी तंत्रज्ञानाचा वापर\nसाक्षरतेचं महत्त्व आणि संगणकाचे मूलभूत ज्ञान\nबँकिंग – ठेव आणि प्रगती, योजना\nबँकिंग योजना समजून घेणे\nप्रक्रिया आणि पद्धती समजून घेणे\nउत्पादनाचे मार्केटिंग कसे करावे याविषयी व्यवसाय व्यवस्थापन संकल्पना समजून घेणे,\nआणि त्याची योग्य किंमत निश्चित करणे, खात्यांची पुस्तके देखभाल करणे, सूक्ष्म व्यवसाय\nव्यवस्थापित करण्यासाठी वापरलेली साधने आणि भिन्न बँकिंग समर्थन योजना.\nनिष्कर्ष: हे मॉड्यूल सहभागींना त्यांची व्यवसाय योजना विकसित\nया मॉड्यूलमध्ये 5 सत्रे आणि 5 क्रिया आहेत. एकूण\nवेळ कालावधी- 7 ता. 30 मि.\nध्येय: विपणन एक शक्तीशाली साधन आहे जे संस्था, व्यक्ती\nआणि समाज यांच्या साठी विविध कार्ये करते. मॉड्यूलच्या आधीच्या विपणन क्रियाांच्या\nकाही लक्षणीय उदाहरणे पुन्हा पाहू या.\n● आपला कपड्यांचा आवडता ब्रांड कोणता आहे\n● तुम्हाला ते का आवडतं\n● हा ब्रँड आपल्याला कसा वाटतो हे वर्णन करते\n● आपणास गाडीचा कोणता ब्रँड आवडतो\n● हा ब्रँड आपल्याला कसा वाटतो हे वर्णन करते\n● कॉफी, अन्न किंवा इतर का���ी स्नॅकसाठी थांबण्यासाठी\nआपले आवडते ठिकाण कोणते आहे\n● हा ब्रँड आपल्याला कसा वाटतो हे वर्णन करते\nविपणन धोरण कसे डिझाईन करावे\nत्यांच्या उत्पादनास मूल्य जोडण्यास कशी मदत करू शकते याबद्दल सहभागी विचार करू शकतील.\nत्यानंतर ते त्यांच्या व्यवसायासाठी एक रणनिती तयार करु शकतात.\n२: किंमत व मूल्य निर्धारण, निश्चित किंमत व चलू (variable) खर्च, ब्रेक-इव्हन पॉईंट\nफर्मचे उत्पादन किती श्रम आणि भांडवल वापरते यावर\nअवलंबून असते. कार तयार करण्यात गुंतलेल्या खर्चाची यादी संगणक सॉफ्टवेअर किंवा केस\nकापण्याचे किंवा फास्ट-फूड जेवण तयार करण्याच्या खर्चापेक्षा अगदी वेगळी दिसेल. तथापि,\nसर्व कंपन्यांची किंमत रचना काही सामान्य मूलभूत पद्धतींमध्ये मोडली जाऊ शकते. जेव्हा\nएखादी फर्म अल्प कालावधीत त्याच्या एकूण उत्पादन खर्चाकडे लक्ष देते तेव्हा एक प्रारंभिक\nबिंदू म्हणजे एकूण खर्चाला दोन श्रेणींमध्ये विभागणे: ठराविक खर्च जे अल्प कालावधीत\nबदलले जाऊ शकत नाहीत आणि बदलणारा खर्च बदलता येऊ शकतात.\n● एकूण किंमत निश्चित आणि बदलत्या किंमतींची बेरीज\n● बदलत्या किंमती चांगल्या किंवा सेवेच्या प्रमाणात\nतयार केल्या जातात त्यानुसार बदलतात. उत्पादित वस्तूंच्या संख्येच्या प्रत्यक्ष प्रमाणात\nथेट वाढ होण्यासाठी आवश्यक असणारी सामग्री आणि श्रमांची संख्या. उत्पादनानुसार किंमत\n● निश्चित खर्च उत्पादित वस्तूंच्या किंवा सेवांच्या\nगुणवत्तेपेक्षा स्वतंत्र असतात. निश्चित खर्च (ज्याला ओव्हरहेड कॉस्ट देखील म्हटले\nजाते) म्हणजे पगार किंवा मासिक भाडे शुल्कासह वेळ संबंधित खर्च.\n● निश्चित खर्च केवळ अल्प मुदतीच्या असतात आणि कालांतराने\nते बदलतात. व्हेरिएबल होण्यासाठी निश्चित केलेल्या लहान-धावण्याच्या इनपुटसाठी दीर्घ\nकालावधीचा पुरेसा कालावधी असतो.\nकिंमत: नियतकालिक शुल्क जो\nव्यवसायाच्या प्रमाणात बदलत नाही\nप्रमाणात बदल होणारी किंमत\nअर्थशास्त्र, व्यवसाय आणि किंमतीच्या लेखा मधील\nब्रेक इव्हॅनिसिस हा त्या बिंदूचा संदर्भ आहे ज्यामध्ये एकूण खर्च आणि एकूण महसूल समान\nआहेत. ब्रेक-इव्हन पॉइंट विश्लेषणाचा वापर एकूण खर्चासाठी (निश्चित आणि चल खर्च) आवश्यक\nयुनिट्सची संख्या किंवा कमाईची निश्चित करण्यासाठी केला जातो.\nनिश्चित खर्च / (प्रति युनिट विक्री किंमत – दर युनिट चलू किंमत)\nखर्च ही अशी किंमत असते जी\nवेगवेगळ्या आउटपुटसह बदलत नाहीत\n(उदा. पगार, भाडे, इमारत यंत्रणा).\nदर प्रति युनिट विक्री किंमत\n(युनिट विक्री किंमत) प्रति युनिट.\nयुनिट तयार करण्यासाठी बदलत्या\nकिंमती म्हणजे, बदलत्या किंमती.\nपाण्याची बाटल्या विकणारी कंपनी ‘अ’ चा प्रभारी लेखपाल (अकाउंटंट) आहे. यापूर्वी त्यांनी\nठरविले होते की कंपनी ‘अ’ च्या निश्चित खर्चामध्ये कर, भाडे आणि पगार यांचा समावेश\nआहे, ज्यामध्ये 1,00,000 रुपयांची भर पडते. एका पाण्याची बाटली तयार करण्याची संबंधित\nबदलत्या किंमती 2 रुपये प्रति युनिट. पाण्याची बाटली १२ रुपये दराने विकली जाते.\nकंपनी ‘अ’ च्या पाण्याची बाटली ब्रेक-इव्हन पॉईंट\nइव्हन मात्रा = रु. १०,००,००० / (रु. १२ – २) = १०००\nम्हणून, निश्चित खर्च दिल्यास, बदलत्या किंमती , आणि पाण्याच्या बाटल्यांची\n१०,००० युनिट्स पाण्याच्या बाटल्यांची विक्री करावी लागेल.\nलक्ष्य: सहभागींना त्यांच्या उत्पादन / सेवेसाठी किंमत\nआणि किंमत मॉडेलवर काम करावे लागेल. त्यांना निश्चित खर्च, चल खर्च आणि ब्रेकवेन पॉईंटची\nमॉडेल तयार करण्यासाठी खालील टेम्पलेट वापरले\nडिसेंबर 1,2019 – डिसेंबर 31,2019\nव्हेरिएबल खर्च आधारितयुनिटप्रति युनिट\nटक्केवारी आधारित बदलणारे खर्च\nएकूण युनिट (व्हेईएबल) प्रति युनिट (V)\nकॉन्ट्रिब्यूशन मार्जिन प्रति युनिट\nकॉन्ट्रिब्यूशन मार्जिन रेशन (CMR) = 1 – V\nब्रेक-इव्हन युनिटस (x) x = TFC / (पी-व्ही)\nआता त्यांच्या व्यवसायासाठी मूलभूत किंमत आणि किंमतीची रचना तयार करु शकतात. ते ब्रेक-इव्हॉइंटची\nगणना करू शकतात आणि तोट्यात न पडता आपला व्यवसाय प्रभावीपणे कसा चालवू शकतात हे समजू\nसत्र 3: जमाखर्च आणि लेखा\nअचूक आर्थिक नोंदी टिकवून ठेवण्यास मदत करण्यासाठी\nबुककीपिंग महत्त्वपूर्ण आहे. तरीही अद्याप, अनेक व्यवसाय या अविभाज्य प्रक्रियेची अंमलबजावणी\nकरण्यात अयशस्वी ठरतात. आपल्यास अचूक पुस्तके आणि नोंदी राखण्यासाठी कायद्यानुसार कायद्याची\nआवश्यकता आहे याव्यतिरिक्त, असे केल्याने आपली निराशा नंतर होईल.\nसर्वाधिक व्यवहार रोखीने केले जातात. याचा अर्थ असा की व्यवहाराच्या शेवटी, पक्षांमधील\nपैशांची देवाणघेवाण होते. हे लक्षात घेण्यासारखे आहे की सर्व व्यवहार रोख स्वरूपात\nकेले जात नाहीत; काही क्रेडिटद्वारे केले जातात. क्रेडिट व्यवहार म्हणजे काय आणि क्रेडिट\nव्यवहार कशासाठी केले जातात हे आम्ही समजून घेऊ.\nप्रवाह आणि बाह्य प्रवाह काय आहे\nव्यवसायांमध्ये विविध स्त्रोत असतात ज्यातून पैसे\nयेतात आणि जातात. ‘जेव्हा एखादा उद्योजक किंवा व्यवसायाद्वारे पैसे किंवा रोख रक्कम\nस्वीकारली जाते तेव्हा त्यास प्रवाह म्हणतात, जेव्हा पैसे किंवा रोख रक्कम दिली जाते\nतेव्हा त्याला बाह्य प्रवाह म्हणतात’.\nओघ म्हणजे काय येते आणि आउटफ्लो म्हणजे काय होते\nपैशाच्या आवक आणि बहिर्वाह करण्याचे इतर स्त्रोत\nकाय आहेत ते पाहू या.\n● मालकांची इक्विटी (equity) म्हणून प्राप्त केलेले\nपैसे म्हणजे उद्योजकांचे स्वतःचे पैसे जे व्यवसायात गुंतवले जातात\n● मित्र, कुटुंब, नातेवाईक, बँक इ. कडून कर्जाच्या\nरूपात प्राप्त झालेला पैसा\n● उत्पादने किंवा सेवा विक्री प्राप्त पैसा\n● व्याज स्वरूपात मिळालेले पैसे बँकेत जमा केलेल्या\n● भाडे म्हणून पैसे मिळाले\n● अशा फर्निचर, यंत्रसामग्री, जुन्या कार इ. मालमत्ता\n● दाव्यांच्या रूपात प्राप्त पैसे अपघात, आग, विमा\nपॉलिसीची परिपक्वता इत्यादी बाबतीत विमा दाव्यांद्वारे प्राप्त\n● सरकार अनुदान प्राप्त पैसे\n● स्क्रॅप विक्री प्राप्त पैसे\n● ऑनलाईन व्यवहार इत्यादी माध्यमातून रोख प्राप्त\nखरेदीच्या स्वरूपात पैसे बाहेर जात आहेत\n● इमारतीच्या बांध कामासाठी लागणारा पैसा\n● मनी प्लांट खरेदी दिशेने जात , मशीनरी, फर्निचर\nआणि फिक्स्चर, इंटिरियर डेकोरेशन, टूल्स, कॉम्प्यूटर्स, कच्चा माल, पॅकिंग मटेरियल\n● वाहतुकीकडे जाणारे पैसे, ज्यात नवीनखरेदी देखील समाविष्ट असू शकते\n● पगार, बोनस, कर्मचार्‍यांचे फायदे आणि प्रोत्साहन\nयावर पैसे बाहेर जात\nवस्तू आणि सेवांच्या जाहिराती कडे पैसे बाहेर जात\n● जागेच्या भाड्यात पैसे बाहेर जात\n● कर्जावरील व्याज दिशेने जाणारा पैसा\n● एंटरप्राइजच्या हितासाठी पैशा ट्रॅव्हलच्या दिशेने\n● विक्री आयोगाकडे पैसे बाहेर जात\nसंदर्भ.क्रमांक (व्हाउचर / बिले)\ni) पहिल्या रकान्यात, व्यवहाराची तारीख भरायची\nii) दुसरा रकान्यात, ज्या स्त्रोतामध्ये पैसा\nआला किंवा गेला त्या स्त्रोताबद्दल आहे.\niii) तिसरा रकान्यात, केलेल्या व्यवहाराच्या बिल\nकिंवा व्हाउचरच्या तपशीलासाठी आहे. मागील कॉलममध्येस्तंभ क्रमांक २.\niv) चौथ्या रकान्यात जर व्यवहाराची नोंद झालेली\nरक्कम असेल तर ती रक्कम भरली पाहिजे, जिथे एंटरप्राइझला पैसे मिळतात.\nv) पाचव्या रकान्यात, जर व्यवहार झाला तर एखादा\nबहिर्गमन व्यवहार असेल तर त्या व्यवहाराची रक्कम भरावी लागेल\nरकान्यात रक्कम शिल्लक राहिल्यास, व्यवहाराची रक्कम भरावी लागेल.\n3: आता वर्गाला पुढील क्रिया\nपूर्ण करण्यास सांगा. खाली व्यवहारांची यादी खाली दिली आहे. नाव आणि / किंवा ते संबंधित\nस्तंभांची संख्या चिन्हांकित करा.\nजमा केलेल्या पैशातून प्राप्त व्याज\nv) 1000 पत्रिकेसाठी जाहिरात किंमत\nविक्री तून 1,00,000 प्राप्त झाले\nकर्मचार्‍यांना देण्यात आलेली 75,०००\nया संकल्पना विद्यार्थ्यांना समजण्यास थोडी जटिल आहेत, परंतु विषय तज्ञाद्वारे वितरित\nकेलेली मूलभूत माहिती मदत करेल.\nसहभागी त्यांच्या व्यवसाय कल्पनांसाठी सोपी गणना करू शकतील, जे त्यांना ब्रेक-इव्हन,\nकिंमत, किंमती इत्यादींची समज देईल.\nव्यवसाय व्यवस्थापनासाठी तंत्र ज्ञानाचा वापर\nडिजिटल साक्षरता म्हणजे कौशल्यांच्या विस्तृत\nश्रेणीचा उल्लेख आहे, जे आवश्यक आहे यशस्वी होण्यासाठी आणि डिजिटल जगाशी जुळवून घेण्यासाठी.\nसमाजात डिजिटल माध्यमांवर वाढती आक्रमण विद्यार्थ्यांमधील डिजिटल साक्षरतेची आवश्यकता\nविपणन – ऑनलाईन विपणन थेट विपणनाचा विस्तार आहे ज्याची व्याख्या अशी आहे:\nऑनलाइन विपणन ज्ञात ग्राहकांशी आणि विपणन वाहिनीमधील इतरांशी, बहुतेक रीअल-टाइममध्ये,\nमूल्य-भारित संबंध टिकवून ठेवण्यासाठी संवाद साधते. आणि इलेक्ट्रॉनिक नेटवर्क साधने\nआणि तंत्रज्ञान वापरून मोजण्यायोग्य प्रतिसाद आणि / किंवा व्यवहार व्युत्पन्न करणे.\nमाहिती तंत्रज्ञानाच्या युगात, ग्राहकांचे संबंध हाताळण्यासाठी बर्‍याच व्यवसायांद्वारे\nवापरलेले एक प्रमुख साधन म्हणून डिजिटल मार्केटिंग व्यापक पणे स्वीकारले जाते.\n4: फेस बुक (facebook) – फेस बुक पेज कसे तयार\nकरावे यावर डोमेन एक्सपर्ट सेशन, व्यवसायासाठी व्हॉट्स अ‍ॅपचा वापर इ. सहभागींनी सोशल\nमीडिया चॅनेलवर त्यांचे स्वतःचे बिझनेस पेज तयार करणे आवश्यक आहे.\nव्यवसायाचे नाव आणि वर्णन – आपल्या\nपृष्ठास आपल्या व्यवसायाचे नाव द्या. आपल्या व्यवसायाबद्दल लोकांना सांगण्यासाठी हे माध्यम वापरा.\nफोटो आणि कव्हर फोटो –आपल्या\nव्यवसायाचे चांगले प्रतिनिधित्व करणारे निवडा. बरेच व्यवसाय त्यांचा ‘लोगो’ प्रोफाइल\nफोटो म्हणून वापरणे निवडतात. कव्हर फोटोसाठ�� आपल्या दुकान, उत्पादने किंवा सध्याच्या\nविपणन मोहिमेमधून एक प्रतिमा निवडा.\nव्हॉट्सअ‍प बिझनेस अ‍ॅप डाउनलोड करुन प्रारंभ\nकरा आणि आपला फोन नंबर नोंदविण्यासाठीच्या सूचनांचे अनुसरण करा.\nव्यवसाय प्रोफाइल तयार करा.\nआपले व्हॉट्सअ‍ॅप व्यवसाय प्रोफाइल सेट करण्यासाठी,\nआपला व्यवसाय दर्शविणारा फोटो जोडा, आपल्या व्यवसायाचे नाव, फोन नंबर, ईमेल पत्ता,\nवेबसाइट आणि एक संक्षिप्त वर्णन.\nव्यवसायाशी निगडित संदेश, फोटो, व्हिडीओ कॉल पाठवण्यासाठी\nव्हाट्सएप व्यवसायाचा वापर करा.\nसानुकूल संदेश साधनांसह आपले प्रतिसाद स्केल करा.\nआपल्या व्यवसायात ग्राहकांना परिचय देण्यासाठी\nएक परिचयात्मक संदेश तयार करा, जेव्हा आपण व्यवसायाशी संबंधित प्रश्नांची उत्तरे देऊ\nशकत नाही तेव्हा वारंवार विचारण्यात आलेल्या प्रश्नांशी निरोप पाठविला. यामुळे केवळ\nवेळच वाचणार नाही तर त्वरित प्रत्युत्तरे देण्यात मदत होईल.\nभारत इंटरफेस फॉर मनी (BHIM app) –\nभारत इंटरफेस फॉर मनी (BHIM app) आपल्या मोबाइल फोन द्वारे UPI (युनिफाइड पेमेंट इंटरफेस) प्लॅटफॉर्मद्वारे\nमोबाइल अ‍ॅप आणि USSD (अनस्ट्रक्स्टर्ड सप्लीमेंटरी सर्व्हिस डेटा) प्लॅटफॉर्मद्वारे\nडिजिटल पेमेंट करण्यासाठी वेगवान, सुरक्षित, विश्वसनीय माध्यम प्रदान करते.\nअ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर आवश्यक परवानगी द्या\nआणि बँक खात्यासह लिंक केलेला मोबाइल नंबर सत्यापित करा. आपले बँक खाते बीएचआयएमकडे\nनोंदवा आणि आपल्या डेबिट कार्डचे शेवटचे 6 अंक आणि कालबाह्यता तारीख वापरून बँक खात्यासाठी\nयूपीआय पिन सेट करा. आपला मोबाइल नंबर हा आपला देय पत्ता (पीए) आहे आणि आपण व्यवहार\nकरण्यास सुरवात करू शकता.\nपाठवा / प्राप्त करा:\nमोबाईल नंबर द्वारे किंवा पेमेंट पत् त्याद्वारे मित्र, कुटुंब आणि ग्राहकांकडून पैसे\nपाठवा किंवा प्राप्त करा. आयएफएससी आणि एमएमआयडी वापरुन यूपीआय नसलेल्या बँकांनाही\nपैसे पाठवले जाऊ शकतात. आपण विनंती पाठवून पैसे देखील संकलित करू शकता आणि आवश्यक असल्यास\nदेय उलटून घेऊ शकता.\nतपासा: आपण आपल्या बँक शिल्लक\nआणि व्यवहाराचा तपशील तपासू शकता.\nदेय पत्ता: आपण आपल्या फोन नंबर\nव्यतिरिक्त सानुकूल देय पत्ता तयार करू शकता.\nवेगवान प्रवेशासाठी आपण स्कॅन करू शकता. प्रदर्शनासाठी व्यापारी त्यांचा QR कोड सहजपणे\nप्रत्येक कार्यसंघाकडे ही मूलभूत इंटरनेट साधने आणि सेवा त्यांच्या मायक्रो व्यवसायासाठी\nसक्षम असणे आवश्यक आहे; ते अधिक चांगल्या प्रकारे कसे वापरावे हे जाणून घेण्यासाठी\nते उत्पादनांच्या विशिष्ट वेबसाइटना भेट देऊ शकतात.\nकार्य संघाने त्यांच्या व्यवसायासाठी एक साधन तयार केले पाहिजे आणि त्यांचे कार्य अधिक\nचांगल्या प्रकारे व्यवस्थापित करण्यासाठी अशा अधिक उपलब्ध साधनांचा शोध घेऊ शकतात.\n5: बँकिंग – ठेव व प्रगती, कर्ज योजना / शासकीय पुरस्कृत योजना\nखाते: चालू खाते एक प्रकारचे खाते\nआहे जे व्यावसायिक आणि व्यावसायिकांना सारखेच पुरवते. मोठ्या प्रमाणात द्रव ठेवींसह\nव्यवहार केल्यामुळे हे उत्पादन शिल्लक रकमेच्या धनादेश आणि धनादेश परत घेण्यास परवानगी\nदेते आणि एका दिवसात व्यवहाराची संख्या मर्यादित करत नाही.\nभांडवल: कर्जाची अल्प मुदतीची कमतरता दूर करण्यासाठी कार्य शील भांडवल कर्ज घेतले\nजाते. व्यवसायातील रोख रक्कम कंपनीच्या दैनंदिन कामकाजाची काळजी घेण्यासाठी पुरेसे\nनसते तेव्हा याचा उपयोग होतो. हंगामी रोख रकमेची कमतरता, अनियमित रोख प्रवाह किंवा\nव्यापारात अचानक वाढ होण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे कार्य शील भांडवल कर्ज. एक निर्माता,\nसेवा प्रदाता, किरकोळ विक्रेता / घाऊक विक्रेता किंवा आयात / निर्यातीत गुंतलेला व्यापारी\nकार्यरत भांडवलाच्या कर्जासाठी अर्ज करू शकतो.\nकर्ज: ही अशी मानक कर्जे आहेत जिथे आपण विशिष्ट हेतू साठी पतपुरवठा करण्यासाठी\nअर्ज करता आणि एक रकमी रक्कम मिळवली जाते. हे दीर्घकालीन स्वरूपाचे आहेत आणि बहुतेक\nवेळेस भांडवलाच्या खर्चासाठी वापरले जातात. कार्य काळ निश्चित केला आहे, उपलब्ध कर्जाची\nरक्कम सामान्यत: जास्त असते आणि व्यवसायाच्या क्रेडिट प्रोफाइलनुसार व्याज दर कमी असू\nशकतो. सावकार तारण ठेवून मुदत कर्जास प्राधान्य देतात, परंतु काही बाबतींत ते निसर्ग\nवित्तपुरवठा: या प्रकारचं कर्जे प्रामुख्याने उत्पादन व्यवसायांसाठी असतात. उपकरणे\nमहाग असू शकतात परंतु व्यवसायाच्या कार्यासाठी आणि विस्तारासाठी ती महत्त्वपूर्ण असू\nशकते. उपकरणे खरेदी करण्यासाठी, बहुतेक बँकांमध्ये ही गरज भागवण्यासाठी कर्ज घेण्यासाठी\nखास उत्पादने असतात आणि ती 25 कोटीं च्या वरच्या मर्यादेपर्यंत असते. तथापि, काही बँकांकडे\nसुमारे १०० कोटी रुपयांपर्यंत उपकरणे वित्तपुरवठा करणारी उत्पादने असल्याची माहिती\nआहे. अशा कर्जाचा कालावधी निश्चित असतो आणि कदाचित 4-5 वर्षांच्या कालावधीत, व्याज\nदर मुदत ठेवींपेक्षा कमी असू शकतात आणि काही अतिरिक्त सुरक्षिततेसह उपकरणे सामान्यत:\nसंपार्श्विक म्हणून घेतली जातात.\nफायनान्सिंग (Invoice financing): इनव्हॉइस सूट आणि वित्तपुरवठा भांडवल वाढवण्याचा\nएक शक्तीशाली साधन आहे. छोट्या व्यवसायांना कार्यरत भांडवल शोधण्याचा हा एक चांगला\nमार्ग प्रदान करू शकतो. व्यवसायाने बीजक वाढवते तेव्हा आणि शेवटी पैसे दिले की बर्‍याचदा\nकालावधी असतो. अशा परिस्थितीत आपण चलन विरूद्ध कर्ज देण्यासाठी आपण एखाद्या बँकेकडे\nकिंवा एखाद्या वित्तीय संस्थेची संपर्क साधू शकता. पाव त्याची सुमारे 80% रक्कम कर्ज\nम्हणून दिली जाते आणि उर्वरित 15% रक्कम जेव्हा ग्राहकाने भरलेली असते तेव्हा देय होते.\nसावकार या रकमेपासून प्रक्रिया शुल्क आणि व्याज कमी करते जे सहसा खूपच कमी असते.\nफॅसिलिटेटर: सहभागींना इंटरनेट द्वारे अभ्यास\nकरून आणि / किंवा बँकेला भेट देऊन भारत सरकारने देऊ केलेल्या विविध बँकिंग योजनांचा\nअभ्यास करण्यास सांगतो. त्यानंतर सहभागींना प्राप्त झालेल्या ज्ञानावर चर्चा करण्यास\nइंटरनेट हे एक उत्तम संसाधन आहे, तरीही बँकेची फील्ड भेट विद्यार्थ्यांना खरोखर मदत\nकरेल, पर्यायाने एखाद्या बँकिंग प्रतिनिधीला असे सत्र सादर करण्यासाठी आमंत्रित केले\nअपेक्षित आहे की बहुतेक व्यवसाय योजना या मॉड्यूलनंतर तयार केली जाईल आणि सहभागी त्यास\nपरिष्कृत करण्यासाठी वेळ घालवतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.gkexams.com/ask/69538-Urja-Udaharane", "date_download": "2021-06-21T23:00:18Z", "digest": "sha1:T6BQP5QZZZYLZ2YJGARIILLWIJHSRYO4", "length": 14395, "nlines": 66, "source_domain": "www.gkexams.com", "title": "Urja रूपांतरणाची Udaharane - ऊर्जा रूपांतरणाची उदाहरणे-69538", "raw_content": "\nरासायनिक – यांत्रिकी (इंधनावर चालणारी वाहने)\nप्रकाश – रासायनिक (प्रकाशचित्रण करणारी फिल्म)\nरासायनिक – विद्युत (विद्युतघट)\nविद्युत – औष्णिक (पाणी तापवणारा गिझर)\nऔष्णिक – यांत्रिकी (रेल्वे इंजिन)\nआपण आपल्या आसपास असणाऱ्या असंख्य प्रक्रियांमध्ये, उपकरणांमध्ये ही रूपांतरे पाहत असतो. ऊर्जा रूपांतरित होताना घडणाऱ्या प्रक्रियेचे एक प्रातिनिधिक उदाहरण चित्र क्र. 1 मध्ये दिले आहे.\nबहुतेक वेळा रूपांतरण होताना 100% ऊर्जा रूपांतरित होत नसते. ही वाया जाणारी ऊर्जा अनेक वेळा उष्णतेच्या स्वरूपात बाहेर पडते. उदा. विजेच्या दिव्यात विद्युत उर्जेचे प्रकाश उर्जेत रूपांतर होताना दिवा गरम होतो, तर ध्वनिवर्धकात ध्वनी उर्जेचे विद्युत चुंबकीय उर्जेत रूपांतर होताना ध्वनिवर्धकही गरम होतो. ऊर्जा रूपांतरणाचे असे अनेक आविष्कार आपण पाहत असताना एक महत्त्वाचे रूपांतरण मानवी इतिहासाला कलाटणी देणारे ठरले. ते म्हणजे रासायनिक उर्जेचे औष्णिक उर्जेत आणि औष्णिक उर्जेचे यांत्रिकी उर्जेत होणारे रूपांतर. आणि याचा सर्व परिचित आविष्कार म्हणजे इंजिन. इंजिन या शब्दाची व्याख्याच मुळी ‘कुठल्याही एका स्वरूपातील उर्जेचे यांत्रिकी उर्जेत रूपांतर करणारे यंत्र’ अशीच केली जाते. अन्नातील रासायनिक ऊर्जा वापरून हालचाली करणारे आपले शरीर हे एक इंजिनच आहे. इ. स. पूर्व काळापासून पाण्याची ऊर्जा वापरून पाणचक्क्या काम करीत आहेत. ती एका प्रकारची इंजिनेच होती.\nइ. स. पहिल्या शतकात योलीपील (Aeolipile) नावाने ओळखल्या जाणाऱ्या, वाफेवर वर्तुळाकार गती निर्माण करणाऱ्या इंजिनाचा उल्लेख सापडतो. ‘हिरो द अ‍ॅलक्झांद्रा’ याने हा शोध लावल्याचे मानले जाते. त्याचे कल्पनाचित्र चित्र क्र. 2 मध्ये दाखवले आहे.\nहे आद्य बाह्य ज्वलन यंत्र (External Combustion Engine-ECE) मानले जाते. चित्रात दाखवल्याप्रमाणे, अग्नीवर ठेवलेल्या पसरट भांडय़ातील पाण्याची वाफ झाकणावरील नळ्यांमार्फत वर अडकवलेल्या बंद गोलाकार भांडय़ात जाते. वाफेवरील दाब वाढल्यावर, या भांडय़ाला 1800 कोनात विरुद्ध दिशेला असलेल्या दोन नलिकांमधून ही वाफ बाहेर पडते आणि दोन विरुद्ध दिशेने कार्य करणारी बले त्या भांडय़ाला अक्षाभोवती फिरवतात. बाह्य ज्वलन इंजिने तेव्हापासून कालानुरूप बदलत गेली आहेत. बाह्य ज्वलन इंजिनात मूळ रासायनिक ऊर्जा असलेला पदार्थ जाळून त्याच्यामुळे तयार होणाऱ्या उष्णतेचा वापर करून यांत्रिकी हालचाल केली जाते. इ.स 1698 मध्ये थॉमस सॅव्हारेने 1 ँस्र् क्षमतेचे वाफेवर चालणारे, पहिले प्रत्यक्ष काम करणारे इंजिन तयार करून त्याचे स्वमित्वाधिकार मिळवले. या इंजिनात वाफेमुळे निर्वात पोकळी तयार करून खाणीतील पाणी ओढले जात असे. कुठलेही चलन होणारे भाग नसलेल्या या इंजिनावर काम करून पुढे इ. स 1712 च्या सुमारास थॉमस न्युकोमेन याने hp क्षमतेचे, वाफेच्या शक्तीवर यांत्रिक काम करणारे इंजिन तयार केले. हे इंजिन वाफेची शक्ती एकत्र करून यांत्रिकी कार्य करीत असे. न्युकोमेन इंजिनावर इ.स 1762 ते 1775 मध्ये काम करून जेम्स वॅट आणि त्याचा जोडीदार मॅथ्यु बोल्टेन यांनी वाफेवर चालणारे इंजिन तयार केले. ज्यात अखंडित वर्तुळाकार यांत्रिकी चलन मिळू शकत होते. या इंजिनामुळे औद्योगिक क्रांती गतिमान झाली. याच इंजिनाचा वापर करून पुढे रेल्वेची चाके पळायला लागली.\nचित्र क्र. 3 मध्ये रेल्वे इंजिनाचे संकल्पनाचित्र दाखवले आहे. त्यात दाखवल्याप्रमाणे कोळसा जाळून त्यातील रासायनिक ऊर्जेचे रूपांतर औष्णिक ऊर्जेत केले जाते. ही उष्णता पाण्याला देऊन त्याची वाफ केली जाते. वाफेवर दाब वाढवून, त्या दाबामुळे दट्टय़ाची यांत्रिकी हालचाल करून यांत्रिकी ऊर्जा निर्माण केली जाते आणि या ऊर्जेमुळे पुढील चाकांची यंत्रणा कार्य करू लागते.\nही यंत्रे, जिथे जिथे यांत्रिकी चलन हवे आहे, अशा वेगवेगळ्या यंत्रांच्या चलनासाठी वापरली जाऊ लागली. याचा आकार कमी करण्यासाठी आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी तंत्रज्ञ काम करतच होते आणि त्यातूनच अंतर्गत ज्वलन इंजिने (Internal Combustion Engine- ICE) शोधली गेली. चित्र क्र. 4 मध्ये यातील मूलभूत फरक दिसतो. बाह्य ज्वलन यंत्रात इंधन जाळून एकीकडे उष्णता तयार करून, दुसरीकडे यांत्रिक चलन मिळवले जाते. तर अंतर्गत ज्वलन यंत्रात इंधन ज्वलन आणि यांत्रिकी चलन एकाच ठिकाणी होत असते. यामुळे ICE इंजिनांचा आकार लहान झाला. उष्णता हस्तांतरण होत नसल्याने त्या प्रक्रियेत होणारे नुकसान टळले ECEमध्ये इंधन जाळून तयार होणारी उष्णता पाण्याला हस्तांतरित केली जाते), आणि त्यामुळे अर्थातच इंजिनाची कार्यक्षमता वाढली. आता बाह्य ज्वलन इंजिने प्रामुख्याने मोठय़ा प्रमाणात उष्णता आवश्यक असलेल्या विद्युत प्रकल्पात वापरली जातात, तर अंतर्गत ज्वलन इंजिने जगभर पसरलेल्या स्वयंचलित वाहन उद्योगाचा प्राण बनली आहेत. त्यातही पुढे इंधनाबरहुकूम तसेच कार्यपद्धतीमधील फरकानुसार वेगळ्या रचनेची इंजिने तयार\nझाली. त्यांची माहिती घेऊ पुढच्या भागात.\nआप यहाँ पर रूपांतरणाची gk, उदाहरणे question answers, general knowledge, रूपांतरणाची सामान्य ज्ञान, उदाहरणे questions in hindi, notes in hindi, pdf in hindi आदि विषय पर अपने जवाब दे सकते हैं\nअपना सवाल पूछेंं या जवाब दें\nअपना जवाब या सवाल नीचे दिये गए बॉक्स में लिखें\nऊर्जा रूपांतरण उदाहरण मराठी\nऊर्जा रूपांतरणाच��� विविध उदाहरणे\nऊर्जा रूपांतरण उदाहरणे मराठीत\nऊर्जा रूपांतरण मराठी माहिती\nयांत्रिक ऊर्जा का सूत्र\nऊर्जा बचत काळाची गरज\nविधुत ऊर्जा किसे कहते है\nविद्युत ऊर्जा के प्रकार\nअन्य परीक्षा के लिए महत्वपूर्ण प्रश्न\nऊर्जा रूपांतरणाची विविध उदाहरणे\nऊर्जा रूपांतरण उदाहरणे मराठीत\nऊर्जा रूपांतरण मराठी माहिती\nनिजामुद्दीन रेलवे स्टेशन मैप\nसिकंदर का भारत पर आक्रमण का प्रभाव\nसिख धर्म की स्थापना\nतंत्रिका ऊतक क्या है\nमोहम्मद साहब का फोटो\n1 मील बराबर कितने किलोमीटर\nसमसूत्री विभाजन और हिंदी में अर्धसूत्रीविभाजन के बीच का अंतर\nमानसिक स्वास्थ्य को प्रभावित करने वाले कारक\nडॉलफिन राइज क्या है\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/04/06/governor-approves-resignation-of-home-minister-anil-deshmukh/", "date_download": "2021-06-21T23:40:29Z", "digest": "sha1:G2ZF732FBQOSH56YV6HOP3VSXUX4P7HF", "length": 4923, "nlines": 68, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "राज्यपालांकडून गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा मंजूर - Majha Paper", "raw_content": "\nराज्यपालांकडून गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा मंजूर\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर / अनिल देशमुख, भगतसिंह कोश्यारी, महाराष्ट्र राज्यपाल, महाराष्ट्र सरकार, राजीनामा / April 6, 2021 April 6, 2021\nमुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या शिफारसीनुसार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा मंजूर केला असून गृह विभागाचा कार्यभार मंत्री, कामगार व राज्य उत्पादन शुल्क दिलीप वळसे-पाटील यांचेकडे देण्यास मंजूरी दिली आहे.\nदिलीप वळसे-पाटील यांच्याकडे सध्या असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार हसन मुश्रीफ, मंत्री, ग्रामविकास यांचेकडे देण्यास तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यास देखील राज्यपालांनी मान्यता दिली आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्य���चा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://lokshahi.live/whatsapp-privacy/", "date_download": "2021-06-21T22:11:11Z", "digest": "sha1:QA3AJYVZMOQZP3RWXMJMTJNRUXERYRPL", "length": 8314, "nlines": 162, "source_domain": "lokshahi.live", "title": "\tजाणून घ्या, आज प्रायव्हसी पॉलिसी न स्वीकारल्यास व्हॉट्सॲप बंद होणार? - Lokshahi News", "raw_content": "\nजाणून घ्या, आज प्रायव्हसी पॉलिसी न स्वीकारल्यास व्हॉट्सॲप बंद होणार\nगेल्या काही दिवसांपूर्वी लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲपकडून नवीन प्रायव्हसी पॉलिसी आली होती. मात्र जगभरातून त्याला विरोध झाला. त्यानंतर व्हॉट्सॲपने माघार घेत ही पॉलिसी लागू करण्याचा कालावधी वाढवला. तसेच यावर व्हॉट्सॲपकडून स्पष्टीकरण देखील देण्यात आले होते.मात्र आज पंधरा मे ला अखेर ही पॉलिसी न स्वीकारल्यास युजर्सचे अकाउंट बंद होणार नाहीत मात्र काही फिचर वापरता येणार नाही.\nपॉलिसी न स्वीकारल्यास काय होणार\nचॅटलिस्टचा वापर करता येणार नाही.\nव्हाट्सअप ऑडिओ व व्हिडिओ कॉल चे उत्तर देता येईल.\nमिस कॉल अथवा व्हिडिओ कॉल ला उत्तर देता येईल.\nपॉलिसी स्विकारण्यासाठी वारंवार रिमाइंडर पाठवले जाईल.\nतरीदेखील पॉलिसी न स्वीकारल्यास 100 दिवसांनी तुमच्या अकाउंट डिलीट होईल.\nतसेच अकाउंट डिलीट केल्यास कोणताही बॅकअप मिळणार नाही पुन्हा ते अकाऊंट सुरू करता येणार नाही.\nPrevious article देवेंद्र फडणवीसांचं सोनिया गांधींना पत्र; म्हणाले…\nNext article उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला\nWTC Final Day 4 : एकही चेंडू न खेळता दिवस गेला वाया\nभाजपाच्या १० विद्यमान नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश\nनरेंद्र मेहतांना धक्का; रवी व्यास भाजपच्या जिल्हा अध्यक्षपदी\nमंत्रालयात पुन्हा बॉम्ब ठेवला असल्याचा धमकीचा फोन\nपैठण येथील नाथसागर धरणात बुडून २५ वर्षीय युवकाचा मृत्यू\nGold Price Today | जाणून घ्या सोन्याचे आजचे भाव\n‘या’ कंपनीचा धमाकेदार स्मार्टफोन लवकरच होणार लाँच\n‘हा’ जबरदस्त स्मार्टफोन लवकरच होणार लाँच\nWhatsApp चे नवे ५ फीचर्स येताहेत\ntwitter| ट्विटरचे संरक्षण काढले, केंद्र सरकारची मोठी कारवाई\nInstagram Bug शोधणाऱ्या मयूर फरतडेला मिळाले 22 लाखांचे बक्षीस\nकांदा रडवणार; एवढ्या रूपयाने महागला\nधक्कादायक | कुटुंबासमोर वाघिणीने बापाला नेलं ओढत\nदेवेंद्र फडणवीसांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण मात्र गुलदस्त्यात\nनागप���र अमरावती महामार्गवर कंटेनर अपघातात 40 जनावरांचा दुर्दैवी मृत्यू तर 11 जनावरे जखमी\nआईनेच पोटच्या मुलांना दगड खानीत फेकले\nकोरोनाचा नवा स्ट्रेन अधिक घातक, आरोग्य मंत्रालयानं दिला सावधानतेचा इशारा\nदेवेंद्र फडणवीसांचं सोनिया गांधींना पत्र; म्हणाले…\nउल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला\nWTC Final Day 4 : एकही चेंडू न खेळता दिवस गेला वाया\nभाजपाच्या १० विद्यमान नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश\nनरेंद्र मेहतांना धक्का; रवी व्यास भाजपच्या जिल्हा अध्यक्षपदी\nमंत्रालयात पुन्हा बॉम्ब ठेवला असल्याचा धमकीचा फोन\nपैठण येथील नाथसागर धरणात बुडून २५ वर्षीय युवकाचा मृत्यू\nGold Price Today | जाणून घ्या सोन्याचे आजचे भाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://tumchigosht.com/raymond-owner-vijaypat-singhania/", "date_download": "2021-06-21T21:37:46Z", "digest": "sha1:Q4RJFYGNMO4SDTJVYJ4W2JJ5SYM33R7U", "length": 8764, "nlines": 83, "source_domain": "tumchigosht.com", "title": "अंबानीपेक्षा उंच घर होते रेमंड कंपनीच्या मालकाचे, आता तेच राहताय मुंबईत भाड्याच्या घरात – Tumchi Gosht", "raw_content": "\nअंबानीपेक्षा उंच घर होते रेमंड कंपनीच्या मालकाचे, आता तेच राहताय मुंबईत भाड्याच्या घरात\nअंबानीपेक्षा उंच घर होते रेमंड कंपनीच्या मालकाचे, आता तेच राहताय मुंबईत भाड्याच्या घरात\nयश हे प्रत्येकाला भेटत नाही, जो मेहनत करतो, ज्याच्या मनात ध्येय गाठण्याची जिद्द असेल तोच यशाचे शिखर गाठू शकतो. पुढे त्याची मेहनत त्याला इतक्या उंचीवर नेते की याचा विचार त्याने स्वता: नेही केला नसेल. पण इतक्या उंचीवर जाऊनही तुमच्याकडून एखादा निर्णय चुकीचा घेतला गेला तर त्याच्या गंभीर परिणामांना समोरे जावे लागते.\nआजही ही गोष्ट पण अशाच एका उद्योगपतीची आहे. देशातील मोठ्या उद्योगपतींमध्ये रेमंड कंपनीचे मालक विजयपत सिंघानिया यांना गणले जाते. त्यांची संपत्ती जवळपास १२ हजार कोटी इतकी होती, पण ते आता बेघर झाले असून ते मुंबईत एका भाड्याच्या घरात राहत आहे.\n८२ वर्षे वय असणाऱ्या सिंघनिया यांना भाड्याच्या घरात राहण्याची वेळ त्यांच्या एका चुकीच्या निर्णयामुळे आली आहे, तो निर्णय होता मुलाला गिफ्ट म्हणून दिलेली कंपनी.\n२०१८ मध्ये सिंघानिया यांनी रेमंड कंपनीचे पुर्ण नियंत्रण त्यांचा मुलगा गौतमला दिले होते. त्यानंतर सिंघानिया यांनी उभारलेल्या एका खास अपार्टमेंटमधली डुप्लेक्स फ्लॅटसाठी मुलाने फसवणूक के��ी. तसेच कंपनीतून त्यांची हकालपट्टी करण्यात आली, त्यामुळे माझ्यावर भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आल्याचे सिंघानिया यांनी म्हटले आहे.\nकाय आहे नेमकं प्रकरण\nसिंघानिया यांच्या वकिलाने १९६० मध्ये तयार करण्यात आलेल्या एका इमारतीसाठी याचिका दाखल केली होती. तेव्हा ही इमारत १४ मजल्यांची होती. नंतर या इमारतीचे ४ डुप्लेक्स रेंमडचे सहाय्यक पश्मीना होल्डिंगला देण्यात आले.\n२००७ मध्ये कंपनीने ही इमारत पुन्हा बांधण्याचा निर्णय घेतला, करारानुसार विजयप सिंघानिया, गौतम आणि वीना देवी (विजयपत सिंघानिया यांचे बंधू अजयपत सिंघानिया यांची पत्नी) आणि त्यांचे मुलं अनंत आणि अक्षयपंत सिंघानिया यांना एक-एक डुप्लेक्स मिळणार होते.\nसिंघानिया यांनी त्यांची पुर्ण संपत्ती मुलाच्या नावावर केली. त्यांच्या मुलांच्या नावावर कंपनीचे सर्व शेअर करुन टाकले त्या शेअर्सची किंमत सुमारे १ हजार कोटी इतकी होती. पण आता गौतमने त्यांना बेवारस सोडले आहे.\nउद्योगपती अंबानी यांच्या घरापेक्षा जास्त उंच असणाऱ्या घरात सिंघानिया राहायचे, पण आता त्यांना मुंबईतल्या एका सोसायटीमध्ये भाड्याच्या घरात रहावे लागत आहे. मी निवृत्ती घेतली नाही मला माझ्या मुलाने घरातून आणि कंपनीतून काढून टाकण्यात आले, असे सिंघानिया यांनी म्हटले आहे.\n हवालदाराची नोकरी करून, १८ तास अभ्यास करून तो झाला पोलिस उपनिरिक्षक\n मायलेकींनी बनवली रोझ वाईन, आता पुर्ण जगातून वाईनला मागणी\n‘या’ चमत्कारामुळे ए आर रेहमानने स्विकारला होता मुस्लिम धर्म; नावाचा पण…\nबघा, ‘या’ माणसाने डोकं लावून स्वता:च केली वीज निर्मिती; सोशल मीडियावर…\n दोन्ही डोळे नसूनही ‘या’ मुलीने कळसुबाई शिखर केले सर\nठाण्याची ‘ही’ मराठमोळी मुलगी ठरली ऑस्ट्रेलियाची मिस इंडिया; वाचा तिची…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.athawadavishesh.com/17908/", "date_download": "2021-06-21T23:14:24Z", "digest": "sha1:EHWBCW2L4ESJPGVFIDU32W5IXUHD46OZ", "length": 13520, "nlines": 105, "source_domain": "www.athawadavishesh.com", "title": "श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळातर्फे प्राचार्य डॉ.संतोष तरके यांचा सन्मान - आठवडा विशेष", "raw_content": "\nमुख्य पान » Blog » श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळातर्फे प्राचार्य डॉ.संतोष तरके यांचा सन्मान\nश्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळातर्फे प्राचार्य डॉ.संतोष तरके यांचा सन्मान\nश्री बालाजी शिक्षण प्रसार�� मंडळ,अंबाजोगाई संचालित डी.फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ.संतोष तरके यांना नुकतीच वेल्स इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स टेक्नॉलॉजी अँड ऍडव्हान्स स्टडीज (व्हिस्टास) विद्यापीठ,चेन्नई मार्फत नुकतीच फार्मसी विषयातील सर्वोच्च पी.एच.डी ही पदवी प्राप्त झाली.त्याबद्दल संस्थेचे प्रमुख राजकिशोर मोदी यांनी गुणगौरव करून श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळातर्फे प्रा.डॉ.संतोष तरके यांचा सन्मान केला.\nप्राचार्य डॉ.संतोष तरके हे सध्या बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ अंबाजोगाई इथे डी.फार्मसी कॉलेजचे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत.त्यांनी घेतलेल्या अतिउच्च शिक्षणाचा गौरव बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव राजकिशोर मोदी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला.कार्यक्रमाचे आयोजन श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी संचालक संकेत राजकिशोर मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव संस्थेतर्फे 40,000/- रूपयांचा धनादेश देऊन करण्यात आला.यावेळी महाराष्ट्र राज्य कापुस उत्पादक,पणन महासंघाचे उपाध्यक्ष अॅड.विष्णुपंत सोळंके,अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.आय.खडकभावी,ज्येष्ठ संपादक प्रा.नानासाहेब गाठाळ,प्रा.वसंतराव चव्हाण,डॉ.डी.एच.थोरात,भुषण मोदी,सुरेश मोदी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक आनंद टाकाळकर यांनी केले.\"फायटोकेमिकल एचपीटीएलसी ऍनॅलिसिस अँड हिपँटोप्रोटेक्टटीव्ह स्टडीज ऑफ ईहरेतिया लेविस\" या विषयावरील शोधप्रबंध त्यांनी मार्च-2019 मध्ये विद्यापीठा कडे सादर केला होता.अजानवृक्ष या वनस्पतीचा उपयोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी व कावीळ या आजारावर मात करण्यासाठी होऊ शकतो.हा त्यांचा पीएच.डी.संशोधनाचा मुख्य विषय होता.\nडॉ.तरके यांचे संशोधन राष्ट्र उपयोगी ठरेल\nप्राचार्य डॉ.संतोष तरके यांनी अतिशय अभ्यासपूर्ण रितीने मूलभूत संशोधन करून \"फायटोकेमिकल एचपीटीएलसी ऍनॅलिसिस अँड हिपँटोप्रोटेक्टटीव्ह स्टडीज ऑफ ईहरेतिया लेविस\" या विषयावरील आपला शोधप्रबंध त्यांनी मार्च-2019 मध्ये विद्यापीठाकडे सादर केला होता.अजानवृक्ष या वनस्पतीचा उपयोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी व कावीळ या आजारावर मात करण्यासाठी होऊ शकतो.हा त्यांचा पीएच.डी.संशोधनाचा मुख्��� विषय होता.हा विषय उपयुक्त असून तो राष्ट्र उपयोगी ठरेल.प्राचार्य डॉ.तरके यांचा अंबाजोगाईकरांना सार्थ अभिमान आहे.श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळासाठी ही भूषणावह बाब आहे.\n-राजकिशोर मोदी (संस्थापक सचिव,श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ.)\nभारतीय सैन्यात निवड झालेल्या व वैद्यकीय प्रवेशासाठी पाञ ठरलेल्या विद्यार्थ्यांचा अंबाजोगाई पीपल्स बँकेकडून सत्कार\nसोयगाव: पुलावरून पडलेल्या मारुती अल्टो गाडीतील सहा गंभीर\nपाटोदा: जागा परस्पर नावावर करण्याचा ग्रामसेवकाचा प्रताप\nपाटोदा तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज\nराज्य माहिती आयोगाची तांबाराजुरीच्या ग्रामसेवकावर दंडात्मक कारवाई ,ठोठावला बारा हजाराचा दंड\nखते व बियाणे उपलब्ध साठ्यांचा फलक दर्शनी भागात लावल्यास अन्नदात्यांची आर्थिक लूट थांबेल― सुरेश पाटोळे\nपाटोदा तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज\nधनगरजवळका शिखरवाडडी पारनेर चे रस्ता काम गतिने का संथ गतीने \nबीड - पाटोदा तालुक्यातील चुंबळी येथे जबर दरोडा तीन जण जबर जखमी\nपाटोदा: जागा परस्पर नावावर करण्याचा ग्रामसेवकाचा प्रताप\nराज्य माहिती आयोगाची तांबाराजुरीच्या ग्रामसेवकावर दंडात्मक कारवाई ,ठोठावला बारा हजाराचा दंड\nखते व बियाणे उपलब्ध साठ्यांचा फलक दर्शनी भागात लावल्यास अन्नदात्यांची आर्थिक लूट थांबेल― सुरेश पाटोळे\nधनगरजवळका शिखरवाडडी पारनेर चे रस्ता काम गतिने का संथ गतीने \nतुमच्यासाठी खास निवडक बातम्या\nपाटोदा: जागा परस्पर नावावर करण्याचा ग्रामसेवकाचा प्रताप\nपाटोदा तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज\nराज्य माहिती आयोगाची तांबाराजुरीच्या ग्रामसेवकावर दंडात्मक कारवाई ,ठोठावला बारा हजाराचा दंड\nखते व बियाणे उपलब्ध साठ्यांचा फलक दर्शनी भागात लावल्यास अन्नदात्यांची आर्थिक लूट थांबेल― सुरेश पाटोळे\nपाटोदा तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज\nधनगरजवळका शिखरवाडडी पारनेर चे रस्ता काम गतिने का संथ गतीने \nबीड - पाटोदा तालुक्यातील चुंबळी येथे जबर दरोडा तीन जण जबर जखमी\nयशवंतराव चव्हाण महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण\nतुळशीचे रोप देवून जागतिक पर्यावरण दिन साजरा , लोकनेते गोपीनाथराव मुंडे गोरक्षण शाळेचा स्तुत्य उपक्रम\nआपेगाव कोविड केअर सेंटर मधील कोरोना योध्दयांचा सत्कार\nआठवडा विशेष हे वृत्तपत्र भारत सरकार आरएनआय नोंदणीकृत आहे. नोंदणी क्र.MAHMAR/2019/78533. सर्व वाद-विवाद पाटोदा न्यायालय अंतर्गत\nआठवडा विशेष ― सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.funrocks.in/story?frid=1670", "date_download": "2021-06-21T23:37:53Z", "digest": "sha1:J4XDEX52Y76WY74MLMIUSM2XJJZHC6BV", "length": 6125, "nlines": 140, "source_domain": "www.funrocks.in", "title": "माझी पंढरीची माय (Majhi Pandharichi Maay) Lyrics – Mauli | #", "raw_content": "\nपृथ्वी जल ब्रम्हाण्ड विठ्ठल\nविठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल…\nतू बाप तूच बंधू\nतू सखा रे तुच त्राता रे\nभोवती हा दाटलेला रे\nसंकटी या धावूनी ये\nहोऊन सावली हाकेस धावली\nतुजवीण माऊली जगू कैसे\nचुकलो जरी कधी तू वाट दावली\nतुजवीण माऊली जगू कैसे\nमाझी पंढरीची माय, माझी पंढरीची माय…\nमाझी पंढरीची माय, माझी पंढरीची माय…\nरज तमही सुटले आता\nभेदभाव कातरला रे तनमनात झरली गाथा\nतू कळस तूच रे पाया\nमज इतुके उमजुन जाता\nराऊळात या देहाच्या मी तुलाच मिरविन आता\nमाझी पंढरीची माय, माझी पंढरीची माय…\nसंपू दे गा मोह मनीचा वासना सुटावी हो\nजन्म उभा चरणीची त्या वीट देवा व्हावी हो\nकळस नको सोनियाचा पायरी मिळावी हो\nसावळ्या सुखात इतुकी अोंजळी भरावी हो…\nउधळली चिंता सारी हो\nशरण गे माय आता लागले\nचित्त हे तुझीया दारी हो…\nविझल्या मनातली दिपमाळ चेतली\nबळ आज माऊली तुझे दे…\n‘मी’ तुज्यात विरता माझी राहीलीच अोळख काय\nमाझी पंढरीची माय, माझी पंढरीची माय\nमी पणाच सोडून जाता या कुडीत उरले काय\nमाझी पंढरीची माय माझी पंढरीची माय\nपृथ्वी जल ब्रम्हाण्ड विठ्ठल\nअंतरी मिळे पंढरी ..सावळा हरी ..भेटला तेथ\nबोलला कुठे शोधीशी.. मला दशदिशी ..तुझ्या मी आत…\nजाहलो धन्य.. ना कुणी अन्य.. सांगतो स्वये जगजेठी\nतेजात माखले प्राण.. लागले ध्यान.. उघडली ताटी…\nरज तमही सुटले आता\nभेदभाव कातरला रे तनमनात झरली गाथा\nहेऽऽऽऽऽऽ ‘मी’ तुज्यात विरता माझी राहीलीच अोळख काय\nमाझी पंढरीची माय माझी पंढरीची माय\nमी पणाच सोडून जाता या कुडीत उरले काय\nमाझी पंढरीची माय माझी पंढरीची माय\nमाऊली माऊली माऊली माऊली माऊली\nमाऊली माऊली माऊली माऊली माऊली..\nमाऊली माऊली माऊली माऊली\nमाऊली माऊली रुप तुझे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/sports-news-marathi/sachin-tendulkar-scares-medical-staff-during-covid-19-test-with-a-hilarious-prank-nrst-100005/", "date_download": "2021-06-21T21:57:36Z", "digest": "sha1:6KF7FDGRHBRCM4OKRGRTRZM7RCSUPA2O", "length": 13187, "nlines": 177, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Sachin Tendulkar scares medical staff during COVID-19 test with a hilarious prank nrst | २२७ वी कोरोना टेस्ट करताना मास्टर बास्टर सचिन तेंडूलकरला झाला त्रास, तो जोरात ओरडला आणि... | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जून २२, २०२१\nकाँग्रेसकडून कोणतीही अडचण येणार नाही याची ग्वाही सोनिया गांधींनी दिली आहे : नाना पटोले\nचंद्रकांतदादा आम्ही छातीवर नाही डोक्यावर हात ठेवून सांगतो सुखात आहोत,तुम्ही अस्वस्थ आहात – मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले प्रत्युत्तर\nकंडिशनरच्या जागी तिनं लिहिलं कंडोम आणि वडिलांचा झाला संताप, म्हणाले….\n ई-मेल किंवा मेसेजद्वारे जर जॉब ऑफर मिळत असतील तर गृह मंत्रालयाने दिलेला अलर्ट लक्षात घ्यायलाच हवा\nकोरोना संकट काळात योगच तुम्हाला तारणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nसोशल मीडियाच्या आभासावर अंकुश; खरंच सत्यात उतरेल का\nही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nआंतरराष्ट्रीय योग दिन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार\nआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सोमवारी होणाऱ्या कार्यक्रमाला पंतप्रधान संबोधित करणार\nVideo२२७ वी कोरोना टेस्ट करताना मास्टर बास्टर सचिन तेंडूलकरला झाला त्रास, तो जोरात ओरडला आणि…\nमास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर सध्या रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज मध्ये इंडिया लीजंटसचा कप्तान आहे. क्रिकेट सामन्यां दरम्यान या खेळाडूंना सातत्याने करोना टेस्ट कराव्या लागत आहेत.\nनुकतीच क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकरची कोरोना टेस्ट करण्यात आली. यावेळेचा व्हिडिओ सचिनने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यावेळी सचिनची वर्तवणूक बघून मेडिकल स्टाफ मात्र चांगलाच घाबरला. कारण ही टेस्ट करताना जोरात ओरडला यामुळे मेडिकल स्टाफ घाबरला. सचिनने या संदर्भात एक व्हिडीओ पोस्ट केला असून तो वेगाने व्हायरल झाला आहे.\nमास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर सध्या रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज मध्ये इंडिया लीजंटसचा कप्तान आहे. क्रिकेट सामन्यां दरम्यान या खेळाडूंना सातत्याने करोना टेस्ट कराव्या लागत आहेत. मंगळवारी सचिनची इंग्लंड लीजंटस विरुद्ध सामना खेळण्यापूर्वी करोना टेस्ट केली गेली. या संदर्भातला व्हिडीओ सचिनने सामन्याच्या काही तास अगोदर पोस्ट केला आहे.\n[read_also content=”उन्हाळा चांगलाच वाढलाय..ओमच्या शर्टलेस फोटोच्या तरूणी पडल्या प्रेमात, पोस्ट बघून स्विटूने दिली ‘ही’ कमेंट\nसचिन खुर्चीत बसलेला द��सतोय. त्याच्या नाकातून स्वॅब् घेतला जात आहे. सुरवातीला टेस्ट करणाऱ्या मेडिकल स्टाफ मध्ये सचिन ओरडल्याने थोडे घाबरले, पण सचिननेच मजा केल्याचा खुलासा केल्यावर सर्व जण हसले. सचिनने कॅप्शन लिहिताना वातावरण थोडे हलके व्हावे म्हणून मेडिकल स्टाफची थोडी मस्करी केल्याचे म्हटले आहे. २०० सामने खेळले आणि २२७ करोना टेस्ट केल्या. आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सलाम.\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nव्हिडिओ गॅलरीFathers day: अक्षयाने शेअर केल्या बाबांच्या आठवणी\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nमंगळवार, जून २२, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathwadasathi.com/googles-virtual-fireworks-for-the-indian-cricket-team/", "date_download": "2021-06-21T21:32:54Z", "digest": "sha1:JLX2YFRJBZZP6FTPDD27MZGRQWLCCQRS", "length": 7855, "nlines": 183, "source_domain": "marathwadasathi.com", "title": "Indian Cricket Team साठी Google ची व्हर्चुअल आतिषबाजी - Marathwada Sathi", "raw_content": "\nHome इतर Indian Cricket Team साठी Google ची व्हर्चुअल आतिषबाजी\nIndian Cricket Team साठी Google ची व्हर्चुअल आतिषबाजी\nब्रिस्बेनमधील गाबा मैदानवर भारतीय क्रिकेट संघाने ऑ��्ट्रेलियाचा पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयाचा जल्लोष गुगलही करत आहे. गुगलवर Indian Cricket Team किवां India national cricket team असं टाइप करुन सर्च केल्यास व्हर्चुअल आतिशबाजी दिसून येत आहे. ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजाय प्रत्येक भारतीयानं साजरा केला. कोणी सोशल मीडियावर तर कोणी फटाके वाजवून. अनेकांनी फेसबुक आणि ट्विटवर आपल्या भावानांना वाट मोकळी करुन दिली. बुधवारी गुगलनेही ट्विट करुन ‘India national cricket team’ सर्च करण्यास सांगून व्हर्चुअल आतिषबाजीची माहिती दिली.\nगुगलवर तुम्ही ‘India national cricket team’ सर्च केल्यास तुम्हालाही या आतिषबाजीचा आनंद घेता येईल. मोबाईल किंवा डेस्कटॉपवर सर्च करुन पाहू शकता. अनेक क्रीडा प्रेमींनी यामुळे गुगलाचं आभारही मानले आहेत.\nPrevious articleराम मंदिरासाठी गौतम गंभीरने दिले एक कोटी\nNext article‘केम्ब्रिज अॅनालिटिका’ विरोधात गुन्हा दाखल…\nतुला आयुष्यभर ज्यांची काळजी होती, त्यांनीच ……\n११ वर्षाच्या मुलाने केला वडिलांचा ईमेल आयडी हॅक…\nवाळूजमधील प्लास्टिक कंपनी आगीत खाक\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nमाणिकचंद पहाडे लॉ कॉलेजच्यावतीने संविधान दिन साजरा\nअनाथ- निराधार मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील - कविता वाघ\nशिशुंचा आहार कसा असावा यावर डॉ अभिजित देशमुख यांचे मार्गदर्शन\nक्रिकेटपटू सुरेश रैना,गायक गुरु रंधावासह सेलेब्रिटींवर मुंबईत गुन्हा दाखल…\n“मस्त मस्त गर्लला ” KGF चे अनोखे बर्थडे गिफ्ट\nसीबीआयने दाखल केला गुन्हा…\nखून करुन फ्लॅटच्या भिंतीत लपवला प्रेयसीचा मृतदेह…\nशरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात दिल्लीत बैठक; राजकीय वर्तुळात चर्चा\n कोरोनाची लस घेतल्यानंतर शरीराचे झाले चुंबक \nऔरंगाबादकरांच्या सेवेत स्मार्ट सिटी बस पुन्हा धावणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://ournagpur.com/is-5g-technology-harmful-know-coai-answer-5g-network-is-not-harmful-its-safe-said-coai/", "date_download": "2021-06-21T21:32:03Z", "digest": "sha1:B5RRIKOS453C4GZCTYHKKY2FTDPSDSOQ", "length": 8421, "nlines": 157, "source_domain": "ournagpur.com", "title": "5G टेक्नोलॉजी आरोग्यासाठी हानीकारक आहे? COAI ने दिलं उत्तर | Our Nagpur", "raw_content": "\nHome Technology 5G टेक्नोलॉजी आरोग्यासाठी हानीकारक आहे COAI ने दिलं उत्तर\n5G टेक्नोलॉजी आ���ोग्यासाठी हानीकारक आहे COAI ने दिलं उत्तर\nदेशात 5G तंत्रज्ञानचा (5G Technology) आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होण्याबाबत जी चिंता व्यक्त केली जात आहे, ती पूर्णपणे चुकीची असल्याचं सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (COAI) म्हटलं आहे. आतापर्यंत जे काही पुरावे उपलब्ध आहेत, त्यानुसार असं दर्शवलं जातं, की पुढच्या पिढीसाठी हे तंत्रज्ञान पूर्णपणे सुरक्षित आहे, असंही ते म्हणाले. 5G तंत्रज्ञान पूर्णपणे फासे पलटवणारं ठरेल आणि यामुळे अर्थव्यवस्था आणि समाजाला जबरदस्त फायदा होईल, यावार COAI ने जोर दिला आहे.\nरिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि वोडाफोन-आयडिया यासारख्या मोठ्या कंपन्यांचं COAI प्रतिनिधित्व करते. भारतात दूरसंचार क्षेत्रात इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन मर्यादेसंदर्भात आधीच कडक नियम आहेत. जागतिक पातळीवरील मान्यताप्राप्त मानदंडांपेक्षा भारतातील नियम कठोर आहेत, असं सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाने सांगितलं.\nCOAI चे महासंचालक एस पी कोचर यांनी सांगितलं, की जागतिक स्तरावर स्वीकारल्या जाणाऱ्या मानकांच्या तुलनेत केवळ 10 टक्के रेडिएशन भारतात परवानगी आहे. रेडिएशनबद्दल जी काही चिंता व्यक्त केली जात आहे ती योग्य नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हे भ्रामक असून ज्यावेळी असं एखादं नवं तंत्रज्ञान येतं तेव्हा असंच होतं, असंही ते म्हणाले.\nदेशात येणाऱ्या 5G वायरलेस नेटवर्कला आव्हान देणारी अभिनेत्री जूही चावलाची याचिका दिल्ली हायकोर्टाने शुक्रवारी फेटाळून लावत तिला 20 लाख रुपये दंड ठोठावला. या निर्णयाचं स्वागत करत, कोचर यांनी 5G बाबत पसरणाऱ्या अफवांना आळा घालण्यात मदत होईल असंही ते म्हणले. उद्योग मंडळानेही अशा दिशाभूल करणाऱ्या बातम्यांवर जोरदार टीका केली होती, असंही त्यांनी सांगितलं.\nPrevious articleमित्राकडून हत्येचा प्रयत्न; पोटात अडकलेला चाकू घेऊन तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात\nNext articlePune Fire: DNA घेऊन पटवणार मृतांची ओळख, मृत्यू झालेल्या 17 जणांची नावं आली समोर\nGoogle चं नवं फीचर, आता मिळणार फोटो आणि व्हिडीओ Hide करण्याची सुविधा\nएक चूक आणि थेट ५० हजार रुपये अकाऊंटवरून झाले गायब; नेमकं काय घडलं\n128GB स्टोरेज, 5000mAh बॅटरीसह देशातील सर्वात स्वस्त 5G फोन लाँच\n एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या करून आरोपीची आत्महत्या\nफेसबुकवरील मैत्री पडली महागात; महिलेची 2.5 कोटींची फसवणूक\nSIP मध्ये 12% व्याजा���ह 26 लाखांचा परतावा मिळवा, वाचा सुरुवातीला किती...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/worlds-hottest-grandmother-shares-her-beauty-secret-hidden-in-glass-of-red-wine-sankri/", "date_download": "2021-06-21T22:26:06Z", "digest": "sha1:T3L2B2VPLFBWKIRVW45ENIW3TOX26YFH", "length": 12306, "nlines": 157, "source_domain": "policenama.com", "title": "'ही' आहे जगातील सर्वात HOT आजी, पार्कमध्ये नातवंडासोबत खेळत असताना मागे लागतात अनेक तरुण - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून प्रसिद्ध बिल्डर अमित लुंकडला…\nशिवसेनेचा भाजपच्या बालेकिल्ल्यात सर्जिकल स्ट्राईक, 10 नगरसेवक शिवबंधन बांधणार\nपुणे विद्यापीठात यंदाच्या शैक्षणिक वर्षात योगा हा नवा अभ्यासक्रम सुरु\n‘ही’ आहे जगातील सर्वात HOT आजी, पार्कमध्ये नातवंडासोबत खेळत असताना मागे लागतात अनेक तरुण\n‘ही’ आहे जगातील सर्वात HOT आजी, पार्कमध्ये नातवंडासोबत खेळत असताना मागे लागतात अनेक तरुण\nनवी दिल्ली : वृत्त संस्था – Gina Stewart ला जगातील सर्वात हॉट आजीचा टॅग मिळाला आहे. जिनाने मोठ्या कालावधीपर्यंत मॉडेलिंगच्या जगतात आपला दबदबा ठेवला होता. जिनाचा फोटो पाहून तिच्या वयाचा अंदाज लावता येत नाही. ती नातवंडांची आजी आहे परंतु तिला पाहून विश्वास बसत नाही की तिचे वय 50 पेक्षा जास्त आहे. आता जिनाने वयाच्या तुलनेत तरुण दिसणार्‍या तिच्या चेहर्‍याचे रहस्य उघड केले आहे.\n1 ग्लास रेड वाईन आहे रहस्य\nजिनाच्या वयाचा अंदाज घेणे खुप अवघड आहे. असे तर तिचे वय पन्नासच्या पुढे आहे, सोबतच ती आपले अनेक हॉट फोटो सुद्धा इंस्टाग्रामवर शेयर करत असते. लोक तिला तिच्या थांबलेल्या वयाचे रहस्य सुद्धा विचारतात. आपल्या लेटेस्ट इंस्टाग्राम पोस्टमध्ये तिने तिच्या वयाचे रहस्य सांगितले आहे. जिनाचे म्हणणे आहे तिच्या सौंदर्याचे रहस्य रेड वाईन आहे. ती दररोज एक ग्लस रेड वाईन पिते. याच कारणामुळे तिची त्वचा इतकी ग्लो करते.\nडाएटने कंट्रोल केले वय\nजिनाने सांगितले की, ती मेडिटेरियन डाएट फॉलो करते. या डाएटने मनुष्याचे आयुष्य वाढते. जिना म्हणते, रेड वाईन मध्ये पॉलिफेनॉल्स असतात, यामुळे हृदयाचे आजार होत नाहीत आणि वय वाढण्याची प्रक्रिया संथ होते. अशी वाईन निवडा जिच्यामध्ये रेस्वेराट्रोल असेल. यामुळे आयुष्य वाढते.\nजिनाचे लाखो इंस्टाग्राम फॉलोवर्स आहेत. पण तिचे चाहते तिच्या वयाचा अंदाज लावू शकत नाहीत. अनेक चाहते तिच्या सौंदर्यावर नेहमीच कमेंट करतात. सोबतच लिहितात की, जिना तिच्या वयाच्या निम्मी दिसते. प्रत्येकजण तिच्याकडून ब्यूटी टिप्स मागतो. जिनाचे म्हणणे आहे की, मानसिक शांतता सुद्धा वयाला नियंत्रित करण्यात खुप मदत करते.\nभाजपा आमदाराची अजित पवारांकडे मागणी, म्हणाले- 2 दिवसांच्या वेतन निधीतून पोलीस अन् आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना वगळा\nलासलगाव-वेळापूर रस्त्याची झाली चाळणं\nRamayan Serial | ‘रामायण’मधील ’सुमंत’चे निधन;…\narrested TV actresses | चोरीच्या प्रकरणात 2 अभिनेत्रींना…\nIndia VS New Zealand Final | पूनम पांडेने पुन्हा केलं मोठं…\nNeena Gupta | नीना गुप्ताच्या प्रेग्नंसीदरम्यान जेव्हा…\nWorld Music Day 2021 | वर्ल्ड म्युसिक डे ला राजीव रुईयाने…\nGold Price Today | 1600 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, जाणून…\npune municipal corporation | पुणे महापालिकेच्या निवडणूक…\nPune Crime News | स्वारगेट परिसरात वेटरने 3 वाहनांच्या…\n राज्य सरकार 5 वर्ष चालणार, तिन्ही पक्ष…\nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून…\nपेट्रोल-डिझेलने नव्हे, आता ‘या’ इंधनावर धावणार…\nशिवसेनेचा भाजपच्या बालेकिल्ल्यात सर्जिकल स्ट्राईक, 10…\nAmarnath Yatra Canceled | अमरनाथ यात्रा कोरोना महामारीमुळे…\nपुणे विद्यापीठात यंदाच्या शैक्षणिक वर्षात योगा हा नवा…\nPune Crime News | 11 नागरिकांची तब्बल 3 कोटी 59 लाख रुपयांची…\nमहाराष्ट्राचा ‘दशरथ मांझी’ : 22 दिवसात खोदली 20 फुटांची…\nBank Privatisation | मोदी सरकारचा मोठा निर्णय, देशातील…\npune municipal corporation | पुणे महापालिकेच्या निवडणूक…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून प्रसिद्ध बिल्डर अमित…\nPune Crime News | 11 नागरिकांची तब्बल 3 कोटी 59 लाख रुपयांची फसवणूक;…\n शरद पवारांचा ‘हा’ पहिला प्रयत्न नाही;…\nएक दिवसांच्या दिलाशानंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ \nPune Crime News | दोन गटातील वादातून स्वारगेट परिसरात टोळक्याकडून…\n 1 रुपयांत मिळणार वायरलेस Earbuds; ‘या’ तारखेपासून घेता येणार ‘Lava’…\nशिवसेनेचा भाजपच्या बालेकिल्ल्यात सर्जिकल स्ट्राईक, 10 नगरसेवक शिवबंधन बांधणार\n समलैंगिक मुलीमुळे त्रस्त झाली होती आई, जबरदस्तीने दिले स्पर्मचे इंजेक्शन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dranbhulehospital.com/gallery/", "date_download": "2021-06-21T23:15:49Z", "digest": "sha1:O2UHS2UMFNI5PEI7WRPXGMMZ54OHUNYM", "length": 20948, "nlines": 125, "source_domain": "www.dranbhulehospital.com", "title": "Gallery - ANBHULE MULTISPECIALITY HOSPITAL & STAR ICU", "raw_content": "\nनामदार बच्चूभाऊ कडू साहेबांची अनभुले हॉस्पिटलला सदिच्छा भेट\nनामदार बच्चूभाऊ कडू साहेबांची अनभुले हॉस्पिटलला सदिच्छा भेट , ह्याभेटीदरम्यान त्यांनी अनभुले हॉस्पिटल व अनभुले मेडिकल फौंडेशन द्वारे होणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमाबद्दल माहिती जाणून घेतली. त्याबद्दल कौतुक केलं तसेच हे उपक्रम भविष्यात मोठया प्रमाणावर कसे राबवता येईल ह्याबद्दल मार्गदर्शन केले.\nअनभुले हॉस्पिटल व अनभुले मेडिकल फौंडेशन द्वारा आयोजित केलेल्या शिबिरांमधून डोळ्याच्या मोतिबिंदूच्या शस्त्रक्रिया नेत्रशल्यविषारद डॉ भूषण अनभुले मोफत करतात.\nतसेच महात्मा ज्योतिबा फुले योजने अंतर्गत तिरळेपणा , डोळ्यावर येणारा पडदा त्यामुळे निर्माण होणारे दृष्टिदोष ह्यावरही मोफत उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येतात .\nनेत्रविभागाला भेट देताना अद्यावत अशा स्वतंत्र डोळ्याच्या ऑपरेशन थिएटर ची ही त्यांनी पाहणी केली. मोतीबिंदू साठी अद्यावतफेको टेक्नीकने तसेच विनाटक्याच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया नियमित स्वरूपात अत्यल्प दरात होतात, प्रत्येक रुग्णाच्या निकडीनुसार लेन्स उपलब्ध करून देण्यात येतात. त्यामुळे रुग्णांना ऑपरेशन नंतर येणारी दृष्टी ही चांगली व समाधानकारक असते. तसेच जोडीला डॉ भूषण अनभुले ह्यांचा 15वर्षांचा प्रदीर्घ अनुभव महाराष्ट्र सरकारकडून त्यांना एक वर्षाच्या काळात सगळ्यात जास्त शस्त्रक्रिया केल्याबद्दल प्रशस्तीपत्र ही मिळाले आहे.\nना. कडू साहेबानी अनभुले हॉस्पिटल च्या जागतिक दर्जाच्या उपकरणांनी सुसज्ज अशा लॅपरोस्कोपी युनिट ची ही पाहणी केली . महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत गायनेक लॅपरोस्कोपीक सर्जन डॉ दीपाली अनभुले स्त्रियांच्या गर्भाशयासंबंधित सर्व शस्त्रक्रिया पुर्णतः मोफत करतात. ह्यामध्ये दुर्बिणीद्वारे वंध्यत्व निदान व निवारण,बंद गर्भनलिका मोकळ्या करणे,गर्भाशयतील पडदा/कोंब काढणे, बीजंडावरील सूज PCOD बीजंडाच्या गाठी,गर्भाशयाच्या गाठी fibroid , गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया,कमी वयात अंग बाहेर येत असल्यास गर्भपिशवी टांगण्याची sling शस्त्रक्रिया, गर्भपिश���ी काढल्यावरही कालांतराने अंग बाहेर येणे ह्यासाठीच्या sling शस्त्रक्रिया , कुटुंबनियोजन पलटविण्याच्या शस्त्रक्रिया ह्या MPJAY अंतर्गत पुर्णतः मोफत करण्यात येतात.\nइतरही दुर्बिणीद्वारे गर्भाशयाच्याकर्करोगा साठीच्या, अपेंडीक्स काढण्याची, हर्निया, पित्ताशयातील खडे , मूळव्याध ह्यावरही ह्या युनिट अंतर्गत अनभुले हॉस्पिटलमध्ये अत्यल्प दरात शस्त्रक्रिया करण्यात येतात.\nना बच्चू कडूसाहेबांनी ह्याबद्दल कौतुक व्यक्त करत भविष्यात आणखी मोठ्या प्रमाणावर हे उपक्रम राबविण्यात यावे ह्याबद्दल मार्गदर्शन केले.\nअनभुले हॉस्पिटल येथे अनभुले मेडिकल फौंडेशन तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला व सहृदयतेने माननीय कडू साहेबांचे आभार व्यक्त करण्यात आलेत.\nह्या कार्यक्रमामध्ये श्री पोकळे साहेब, श्री पवार साहेब , हर्षल अनभुले ,निलेश जाधव , निखिल अनभुले , कल्पना जाधव , हे सर्व उपस्थित होते.\n+ नामदार बच्चूभाऊ कडू साहेबांची अनभुले हॉस्पिटलला सदिच्छा भेट\nनामदार बच्चूभाऊ कडू साहेबांची अनभुले हॉस्पिटलला सदिच्छा भेट , ह्याभेटीदरम्यान त्यांनी अनभुले हॉस्पिटल व अनभुले मेडिकल फौंडेशन द्वारे होणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमाबद्दल माहिती जाणून घेतली. त्याबद्दल कौतुक केलं तसेच हे उपक्रम भविष्यात मोठया प्रमाणावर कसे राबवता येईल ह्याबद्दल मार्गदर्शन केले.\nअनभुले हॉस्पिटल व अनभुले मेडिकल फौंडेशन द्वारा आयोजित केलेल्या शिबिरांमधून डोळ्याच्या मोतिबिंदूच्या शस्त्रक्रिया नेत्रशल्यविषारद डॉ भूषण अनभुले मोफत करतात.\nतसेच महात्मा ज्योतिबा फुले योजने अंतर्गत तिरळेपणा , डोळ्यावर येणारा पडदा त्यामुळे निर्माण होणारे दृष्टिदोष ह्यावरही मोफत उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येतात .\nनेत्रविभागाला भेट देताना अद्यावत अशा स्वतंत्र डोळ्याच्या ऑपरेशन थिएटर ची ही त्यांनी पाहणी केली. मोतीबिंदू साठी अद्यावतफेको टेक्नीकने तसेच विनाटक्याच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया नियमित स्वरूपात अत्यल्प दरात होतात, प्रत्येक रुग्णाच्या निकडीनुसार लेन्स उपलब्ध करून देण्यात येतात. त्यामुळे रुग्णांना ऑपरेशन नंतर येणारी दृष्टी ही चांगली व समाधानकारक असते. तसेच जोडीला डॉ भूषण अनभुले ह्यांचा 15वर्षांचा प्रदीर्घ अनुभव महाराष्ट्र सरकारकडून त्यांना एक वर्षाच्या काळात सगळ्यात जास���त शस्त्रक्रिया केल्याबद्दल प्रशस्तीपत्र ही मिळाले आहे.\nना. कडू साहेबानी अनभुले हॉस्पिटल च्या जागतिक दर्जाच्या उपकरणांनी सुसज्ज अशा लॅपरोस्कोपी युनिट ची ही पाहणी केली . महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत गायनेक लॅपरोस्कोपीक सर्जन डॉ दीपाली अनभुले स्त्रियांच्या गर्भाशयासंबंधित सर्व शस्त्रक्रिया पुर्णतः मोफत करतात. ह्यामध्ये दुर्बिणीद्वारे वंध्यत्व निदान व निवारण,बंद गर्भनलिका मोकळ्या करणे,गर्भाशयतील पडदा/कोंब काढणे, बीजंडावरील सूज PCOD बीजंडाच्या गाठी,गर्भाशयाच्या गाठी fibroid , गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया,कमी वयात अंग बाहेर येत असल्यास गर्भपिशवी टांगण्याची sling शस्त्रक्रिया, गर्भपिशवी काढल्यावरही कालांतराने अंग बाहेर येणे ह्यासाठीच्या sling शस्त्रक्रिया , कुटुंबनियोजन पलटविण्याच्या शस्त्रक्रिया ह्या MPJAY अंतर्गत पुर्णतः मोफत करण्यात येतात.\nइतरही दुर्बिणीद्वारे गर्भाशयाच्याकर्करोगा साठीच्या, अपेंडीक्स काढण्याची, हर्निया, पित्ताशयातील खडे , मूळव्याध ह्यावरही ह्या युनिट अंतर्गत अनभुले हॉस्पिटलमध्ये अत्यल्प दरात शस्त्रक्रिया करण्यात येतात.\nना बच्चू कडूसाहेबांनी ह्याबद्दल कौतुक व्यक्त करत भविष्यात आणखी मोठ्या प्रमाणावर हे उपक्रम राबविण्यात यावे ह्याबद्दल मार्गदर्शन केले.\nअनभुले हॉस्पिटल येथे अनभुले मेडिकल फौंडेशन तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला व सहृदयतेने माननीय कडू साहेबांचे आभार व्यक्त करण्यात आलेत.\nह्या कार्यक्रमामध्ये श्री पोकळे साहेब, श्री पवार साहेब , हर्षल अनभुले ,निलेश जाधव , निखिल अनभुले , कल्पना जाधव , हे सर्व उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://www.webnewswala.com/news/now-soon-100-numbers-will-be-closed/", "date_download": "2021-06-21T23:42:37Z", "digest": "sha1:PC4DWFRIZBS3VKCG7KE6R7OJAK3Q3HJW", "length": 14663, "nlines": 179, "source_domain": "www.webnewswala.com", "title": "आता लवकरच 100 नंबर होणार बंद - Team WebNewsWala", "raw_content": "\nआजच्या ताज्या मराठी बातम्या\nआता लवकरच 100 नंबर होणार बंद\nआता लवकरच 100 नंबर होणार बंद\nएखाद्या आपत्कालीन प्रसंगी पोलिसांना संपर्क करायचा झाल्यास १०० हा नंबर चटकन नजरेसमोर येतो. अनेक वर्षांपासूनहा नंबर पीडितांच्या सेवेत आहे. देशभरातील 20 राज्यांमध्ये 100 नंबर पोलिसांशी संपर्कासाठी वापरण्यात येतो. त्यात महाराष्ट्र व गुजरात या राज्यांचा देखील समावेश होतो. पण लवक��च ‘100’ हा क्रमांक कायमचा इतिहासजमा होणार आहे. त्याऐवजी ‘११२‘ हा नवीन व एकच क्रमांक आपत्कालीन प्रसंगी पीडितांच्या सर्व प्रकारच्या मदतीला उपलब्ध होणार आहे.\nया वर्षाच्या अखेरपर्यंत राज्यात ‘११२‘ ह्या एकाच क्रमांकाची सर्व प्रकारची मदत मिळण्यासाठी उपलब्ध होणार आहे.\nआतापर्यंत राज्यात पोलीस 100, अग्निशामक दल १०१ व महिला हेल्पलाईनसाठी १०९० हे क्रमांक वापरण्यात येत होते. परंतु, लवकरच हे क्रमांक कायमस्वरूपी बंद होणार आहे. त्याऐवजी ११२ हा एकच क्रमांक उपलब्ध असणार आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत ११२ हा हेल्पलाईन क्रमांक म्हणून राज्यात अस्तित्वात येणार आहे.\n२० राज्यांनी स्वीकारला ११२ हा हेल्पलाईन क्रमांक\nदेशातील २० राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांनी ११२ हा हेल्पलाईन क्रमांक स्वीकारला असल्याची माहिती आहे. यामध्ये मागच्या वर्षी सर्वप्रथम उत्तर प्रदेश सरकारने १०० क्रमांकाऐवजी ११२ नंबरचा वापर हेल्पलाईन म्हणून सुरु केला होता.त्यानंतर महाराष्ट्रात सुद्धा या क्रमांकांच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न सुरू आहे.\n‘११२’ या एकाच क्रमांकाद्वारे सर्व प्रकारची मदत संकटात सापडलेल्या व्यक्तीला मिळावी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत राज्यामध्ये ११२ हा हेल्पलाईन क्रमांक म्हणून अस्तित्वात आणला जावा यादृष्टीने तयारी सुरू आहे, अशी माहिती अप्पर पोलीस महासंचालक व नोडल ऑफिसर सेंट्लाईज हेल्पलाईन सिस्टीमचे एस जगन्नाथ यांनी दिली आहे.\nपोलीस प्रशिक्षण केंद्रातून देण्यात येणार प्रशिक्षण\nआपत्कालीन प्रसंगी जर कुणी ११२ क्रमांकावरून संपर्क साधल्यास तात्काळ आणि एकाच वेळी पोलीस नियंत्रण कक्ष, अग्निशामक दल, महिला हेल्पलाईन, चाईल्ड हेल्पलाईन यांना संबंधित क्रमांकाची माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. याबाबत लवकरच सविस्तर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. राज्यात अस्तित्वात असलेल्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातून या यंत्रणेसंदर्भात प्रशिक्षण देण्यात येणार आहे.\nदिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर देशपातळीवर एकच मदत संपर्क क्रमांक असावा या चर्चेने जोर धरला होता. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने देखील त्याप्रकारच्या सूचना दिल्या होत्या. त्याचाच आधार घेऊन आपत्कालीन प्रतिसाद सहाय्य प्रणाली निर्मितीचा निर्णय घेण्यात आला आहे.\nआमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nCryptocurrency ला Infosys अध्यक्षांचा पाठिंबा\nराज्याबाहेर मोदींना धोबीपछाड देण्यास ममता दीदी तयार\nCorona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी\nमोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर\nCorona Vaccine या वर्षात उपलब्ध होणार 187 कोटी डोस\nमोदीजी दाढी करा चहावाल्याने पंतप्रधानांना पाठवली मनीऑर्डर\nकेंद्राची सिरम भारत बायोटेक बायोलॉजिकल-ई ला मोठी ऑर्डर\nCorona vaccine राज्याला मिळणार किती लसी समजून घ्या गणित\nनदीत टाकलं जाळं, ओढल्यानंतर दिसली मगर\nअक्षय कुमारने लॉन्च केला FAUG चा टीझर\nलवकरच मुंबईतील नद्या होणार प्रदूषणमुक्त\nOTT Platform साठी मार्गदर्शक तत्वांऐकजी कायदा करा : सर्वोच्च न्यायालय\nबंगालमध्ये लसीकरण प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो हटवून ममतांचा फोटो\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nदहावी-बारावी परीक्षा निर्णय परिस्थितीनुसार\nwebnewswala आयोजित माझा बाप्पा स्पर्धा 2020\nCorona Virus 10 किलो विषाणूंच्या विळख्यात अख्खे जग\nCorona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी\nमोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर\n6 जून रोजी महाविद्यालये, विद्यापीठांत साजरा होणार शिवस्वराज्य दिन\nउज्जैन महाकाल मंदिर सापडला अनमोल खजिना\nSurya Grahan 2021 | वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण 10 जूनला, ‘रिंग ऑफ फायर’\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nराज्याबाहेर मोदींना धोबीपछाड देण्यास ममता दीदी तयार\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\nआजच्या ताज्या मराठी बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_phocagallery&view=category&id=201%3A2012-08-31-19-35-02&Itemid=83&limitstart=20", "date_download": "2021-06-21T22:23:28Z", "digest": "sha1:RRPLVPGY4JDIQIR3Z4ODDKCRCZJJ4ZAB", "length": 6285, "nlines": 162, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "कार्टुन - सप्टेबर २०१२", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> कार्टुन >> २००९-२०१२ >> २०१२ >> सप्टेबर २०१२\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nकार्टुन - सप्टेबर २०१२\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://cmnewsindia.com/%E0%A4%9B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%AF/", "date_download": "2021-06-21T23:23:17Z", "digest": "sha1:XIGGPPGBIK37P6FP2ECTU5KU645VRHND", "length": 10543, "nlines": 80, "source_domain": "cmnewsindia.com", "title": "छत्रीपती संभाजी महाराज यांच्या 364 व्या जयंती, अक्षय तृतीया व रमजान ईद निमिताने रक्त दान शिबर -", "raw_content": "\nन्यु आर्या फाऊंडेशन च्या वतीने सिंहगड रोड येथील महालक्ष्मी मंदिरामध्ये जागतिक योग दिन साजरा करण्यात आला\nरविंद्र गोलर ठरले सर्वोत्कृष्ट रिजन चेअरपर्सन\nपुण्यातील विद्यार्थ्यांनी सादर केली आसामाच्या माती आखाड्यातील योगासने\nमहा एनजीओ फेडरेशनतर्फे राज्यस्तरीय ‘योगयज्ञात’ १०० ठिकाणी योग शिबीरे- महा एनजीओ फेडरेशन तर्फे पुण्यातून आयोजन : संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी १०० ठिकाणी योगा\nआगामी पुणे महानगरपालिका रासप स्वबळावर लढणार – महादेव जानकर\nछत्रीपती संभाजी महाराज यांच्या 364 व्या जयंती, अक्षय तृतीया व रमजान ईद निमिताने रक्त दान शिबर\nMay 14, 2021 May 14, 2021 cmnewsindia\t0 Comments\tअक्षय तृतीया व रमजान ईद निमिताने रक्त दान शिबर, छत्रीपती संभाजी महाराज यांच्या 364 व्या जयंती\nमहाराष्ट्राचे धाकले धनी छत्रीपती संभाजी महाराज यांच्या 364 व्या जयंती निमित्त, अक्षय तृतीय व रमजान ईद निमिताने राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेस यांच्या वतीने सामाजिक बांधीलकीचे भ���न ठेवून सध्या जग भारत कोरोना संसर्ग रोगांनी थैमान घातले असून रक्त पीडित रक्ताचा तुटवडा भासत असून आणि रक्त दानाचे महत्व ओळखून श्री बाळासाहेब व्यंग चित्रिकार कलादालन या ठिकाणी शुक्रवार दिनाक 14 मे 2021 रोजी पी. एस. आय. रक्त पिढी आणि राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुरष्प हार व शिव वंदना घेऊन रक्त दान शिबराचे उद्घाटन प्रदीप दादा देशमुख (म प कार्यकारणी सदस्य ) प्रशांत जगताप शहराध्यक्ष , गणेश नलावडे विनायक हनमधर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. सादर कार्यकारांचे आयोजन सागर मारुती पिलाणे [ सरचिटणीस पुणे ] यांनी केले होते. या वेळी रक्त दातांना 50 हजाराचा विमा सौरक्षण, मास्क व प्रमाण पत्र देण्यात आले. सादर रक्तदान शिबीरामध्ये 75 जणांनी रक्तदान केले. या कार्यक्रमाचे विशाल माने, गणेश भालेराव, विशाल खरात, शतुल नांडे, अक्षय पवार, अर्जुन घाटे, ओकांर आवळे, शेखर महांकाळ.यांनी संयोजन केले\n← मंडईजवळील स्वामी समर्थ मठात ५५१ आंब्यांची आरास\nकवी पत्रकार ज्ञा.ग. चौधरी यांचे अमृत महोत्सवीवर्षात पदार्पण →\nआळंदीत विना मास्क व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई ; ८ हजार दंड वसुल\nशाहिरी असो वा कीर्तन ही भगवत् प्राप्तीची साधने :- यशोधन महाराज साखरे\n‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि कोडींग’वर ‘फुटोलर्न’तर्फे चर्चासत्र\nन्यु आर्या फाऊंडेशन च्या वतीने सिंहगड रोड येथील महालक्ष्मी मंदिरामध्ये जागतिक योग दिन साजरा करण्यात आला\nन्यु आर्या फाउंडेशन च्या वतीने जागतिक योगदिन साजरा न्यु आर्या फाऊंडेशन च्या वतीने सिंहगड रोड येथील महालक्ष्मी मंदिरामध्ये जागतिक योग\nरविंद्र गोलर ठरले सर्वोत्कृष्ट रिजन चेअरपर्सन\nन्यु आर्या फाऊंडेशन च्या वतीने सिंहगड रोड येथील महालक्ष्मी मंदिरामध्ये जागतिक योग दिन साजरा करण्यात आला\nन्यु आर्या फाउंडेशन च्या वतीने जागतिक योगदिन साजरा न्यु आर्या फाऊंडेशन च्या वतीने सिंहगड रोड येथील महालक्ष्मी मंदिरामध्ये जागतिक योग\nरविंद्र गोलर ठरले सर्वोत्कृष्ट रिजन चेअरपर्सन\nपुण्यातील विद्यार्थ्यांनी सादर केली आसामाच्या माती आखाड्यातील योगासने\nमहा एनजीओ फेडरेशनतर्फे राज्यस्तरीय ‘योगयज्ञात’ १०० ठिकाणी योग शिबीरे- महा एनजीओ फेडरेशन तर्फे पुण्यातून आयोजन : संपूर्ण महा��ाष्ट्रात एकाच वेळी १०० ठिकाणी योगा\nसदर सी एम न्यूज इंडिया या वेब पोर्टलमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या सर्वच बातम्या आणि जाहिरातींशी मालक, संपादक, उपसंपादक, प्रतिनिधी आणि वार्ताहार सहमत असेलच असे नाही. बातमीमुळे किंवा जाहिरातीमुळे कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. याची वाचक आणि जाहिरातदारांनी नोंद घ्यावी. वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीमध्ये जाहिरात दाराने दिलेल्या आश्वासनान बाबत मालक, संपादक, उपसंपादक, प्रतिनिधी आणि वार्ताहर यापैकी कोणीही जबाबदार राहणार नाही. बातमी किंवा जाहिराती बाबत काही वाद उद्भवल्यास तो संगमनेर न्यायकक्षेत प्रविष्ठ राहील.\nमहाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ठळक\nघडामोडी, बातम्या पाहण्यासाठी लोकप्रिय वेब\nअवश्य भेट द्या आणि\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/do-you-invest-in-stock-markets-mutual-funds-how-much-tax-will-have-to-be-paid-in-which-situation-find-out/", "date_download": "2021-06-21T23:22:20Z", "digest": "sha1:2CGLCGGVTKJA2PC7MFL4BJXZLLQXUDWY", "length": 15860, "nlines": 167, "source_domain": "policenama.com", "title": "तुम्ही शेअर मार्केट, म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करताय? कोणत्या परिस्थितीत किती Tax भरावा लागेल? जाणून घ्या - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून प्रसिद्ध बिल्डर अमित लुंकडला…\nशिवसेनेचा भाजपच्या बालेकिल्ल्यात सर्जिकल स्ट्राईक, 10 नगरसेवक शिवबंधन बांधणार\nपुणे विद्यापीठात यंदाच्या शैक्षणिक वर्षात योगा हा नवा अभ्यासक्रम सुरु\nतुम्ही शेअर मार्केट, म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करताय कोणत्या परिस्थितीत किती Tax भरावा लागेल कोणत्या परिस्थितीत किती Tax भरावा लागेल\nतुम्ही शेअर मार्केट, म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करताय कोणत्या परिस्थितीत किती Tax भरावा लागेल कोणत्या परिस्थितीत किती Tax भरावा लागेल\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आताच्या कोरोना संकटात शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड यात गुंतवणूक वाढताना दिसत आहे. तर ज्या लोकांना गुंतवणूक करायची आहे. ते लोक आता शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडकडे वळत आहेत. परंतु, यामध्ये जो नफा मिळतो त्या नफ्यावर टॅक्स भरावा लागतो हे अनेक गुंतवणूकदारांना माहित नसतं. तर शेअर बाजारातील नफ्यावरून अर्थात दीर्घ अथवा अल्प मुदत आहे याववरुन टॅक्स अवलंबून असतो. कोणत्या परिस्थितीत किती कर भरावा लाग��ल तसेच, कुठल्या परिस्थितीत टॅक्सचा बचाव करता येईल ते जाणून घ्या.\nअल्प मुदतीतील भांडवली नफा –\n१२ महिन्यांच्या आत शेअर्सची विक्री करुन नफा कमावला तर त्या नफ्याला अल्प मुदतीतील भांडवली नफा असे म्हणतात. यामध्ये १५ % टॅक्स भरावा लागतो. परंतु, शेअर्स विक्रीत तोटा झाल्यास आगामी आठ वर्ष तोटा दाखवू शकता.\nदीर्घ मुदतीतील भांडवली नफा –\n१२ महिन्यांपर्यंत शेअर्स ठेवून नंतर ते विकून त्यामधून नफा कमावला तर त्याला दीर्घ मुदतीतील भांडवल लाभ असे म्हणतात. यात १ लाख रुपयांपेक्षा अधिक नफा झाला असेल तरी त्यावर १० % टॅक्स द्यावा लागणार आहे. तोटा झाल्यास तो आगामी ४ वर्षे दाखवू शकता. दीर्घ मुदतीतील भांडवल लाभानेच तोट्याची वजावट केली जाऊ शकणार आहे.\nशेअर्स आज विकत घेऊन आजच विकत असाल तर त्याची वितरण (Delivery) घेत नसाल तर त्यामधुन मिळणारा नफा हे तुमचे व्यावसायिक उत्पन्न मानले जाते. म्हणून ग्राहकाच्या एकूण उत्पन्नात ते कनेक्शन केले जाते. तसेच आयकरच्या स्लॅबनुसार त्यावर टॅक्स आकाराला जातो. यामध्ये तोटा झाला असेल तर ते पुढे दाखवता येते, परंतु केवळ ४ वर्षासाठीच. या उत्पन्नातील तोटा केवळ याच उत्पन्नातूनच वजावट केले जाऊ शकते.\nम्युच्युअल फंड (Mutual Fund) –\nवारशाच्या आतमध्ये इक्विटी म्युच्युअल फंडाच्या (यामध्ये ६० % पेक्षा अधिक गुंतवणूक इक्विटीमध्ये असते) युनिट विक्रीतून मिळणाऱ्या नफ्यावर १५ % अल्प मुदती भांडवली नफा टॅक्स आणि ४ % अधिभार आकाराला जातो. गुंतवणुकीचा कालावधी १ वर्षापेक्षा अधिक असेल तर १० % दीर्घ मुदतीचा भांडवली नफा टॅक्स तसेच ४ % अधिभार आकाराला जातो. तर हा नफा १ लाख रुपयांपेक्षा अल्प असेल तर त्यावरून कोणताही टॅक्स आकाराला जाऊ शकत नाही.\nइक्विटी म्युच्युअल फंडांनी दिलेला लाभांश करमुक्त (Tax free)असतो, मात्र, एएमआय ११.६४८ % दराने लाभांश डिलिव्हरी टॅक्स भरतात.\nडेटफंडामध्ये अल्प-मुदतीच्या भांडवली नफ्यासाठी कमीतकमी काळ ३ वर्षे आहे. गुंतवणूकीला ३ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी विक्री केल्यास त्यामधून झालेल्या नफा गुंतवणूक दाराच्या उत्पन्नामध्ये समावेश करतात. तसेच त्यावर Income Tax च्या स्लॅबनुसार टॅक्स आकारला जातो. ३ वर्षांनंतर विक्रीतून मिळणाऱ्या नफ्यावर २० % कर आकाराला जातो. या फंडातील गुंतवणूकीत तोटा झाला तर ग्राहक ८ वर्षापर्यंत पुढे दाखवू शकते. कुठल्याही उत्पन्ना��ध्ये त्याचा समावेश करू शकणार आहे.\nडेट फंडांमध्ये गुंतवणूकदारांना लाभांश वितरित करण्यापूर्वी फंड हाउसेस २९.१२० % दराने लाभांश वितरण टॅक्स भरतात.\nCorona Vaccination : पुन्हा बदलणार नियम कोरोनातून रिकव्हर झाल्यानंतर लस टोचून घेण्यासाठी करावी लागू शकते 9 महिन्यांची ‘प्रतिक्षा’\nVideo : कोरोना काळात किती ‘निरोगी’ अन् ‘मजबूत’ आहेत तुमची फुफ्फुसे घरबसल्या ‘या’ पध्दतीनं तपासा, जाणून घ्या\narrested TV actresses | चोरीच्या प्रकरणात 2 अभिनेत्रींना…\nWorld Music Day 2021 | वर्ल्ड म्युसिक डे ला राजीव रुईयाने…\nActor Chetan Hansraj | … म्हणून प्रसिद्ध अभिनेता चेतन…\nRamayan Serial | ‘रामायण’मधील ’सुमंत’चे निधन;…\nIndia VS New Zealand Final | पूनम पांडेने पुन्हा केलं मोठं…\nThird wave of Corona | नव्या संकटाची चाहूल\nCoronavirus Vaccine Free | उद्यापासून सर्वांसाठी मोफत…\nकामगारांना मोठा दिलासा मिळणार 30 दिवसांच्या आत द्यावी…\nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून…\nपेट्रोल-डिझेलने नव्हे, आता ‘या’ इंधनावर धावणार…\nशिवसेनेचा भाजपच्या बालेकिल्ल्यात सर्जिकल स्ट्राईक, 10…\nAmarnath Yatra Canceled | अमरनाथ यात्रा कोरोना महामारीमुळे…\nपुणे विद्यापीठात यंदाच्या शैक्षणिक वर्षात योगा हा नवा…\nPune Crime News | 11 नागरिकांची तब्बल 3 कोटी 59 लाख रुपयांची…\nमहाराष्ट्राचा ‘दशरथ मांझी’ : 22 दिवसात खोदली 20 फुटांची…\nBank Privatisation | मोदी सरकारचा मोठा निर्णय, देशातील…\npune municipal corporation | पुणे महापालिकेच्या निवडणूक…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून प्रसिद्ध बिल्डर अमित…\nकाश्मीरमध्ये सुरक्षा दलाबरोबरील चकमकीत 3 अतिरेकी ठार; 10 लाखांचे…\n सोने-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; सोने 2152…\nAvinash Bhosle | ईडीकडून प्रसिध्द बिल्डर अविनाश भोसले आणि त्यांच्या…\nFraud News | लष्करात नोकरीस असल्याचं सांगत भामटयानं तरूणीशी केला विवाह; मुलीच्या भावासह 50 ते 60 जणांची लाखोंची फसवणूक\nPune News | बंदुकीच्या धाकाने अपहरण करुन पेट्रोल टाकून जीवंत जाळण्याचा प्रयत्न\nKiss करण्याने होऊ शकतात ‘हे’ 5 गंभीर आजार, जाणून घ्या Lip आणि French किसचे साईड इफेक्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/pune-municipal-corporation-to-set-up-task-force-for-treatment-of-children-affected-by-corona-mayor-murlidhar-mohol/", "date_download": "2021-06-21T21:27:10Z", "digest": "sha1:BON54XMWAUIMCDTKYYZCRPFJ5NMUQ2JV", "length": 12601, "nlines": 154, "source_domain": "policenama.com", "title": "Pune : कोरोना बाधित लहान मुलांवरील उपचारासाठी महापालिकाही स्थापन करणार ‘टास्कफोर्स’ - महापौर मुरलीधर मोहोळ - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून प्रसिद्ध बिल्डर अमित लुंकडला…\nशिवसेनेचा भाजपच्या बालेकिल्ल्यात सर्जिकल स्ट्राईक, 10 नगरसेवक शिवबंधन बांधणार\nपुणे विद्यापीठात यंदाच्या शैक्षणिक वर्षात योगा हा नवा अभ्यासक्रम सुरु\nPune : कोरोना बाधित लहान मुलांवरील उपचारासाठी महापालिकाही स्थापन करणार ‘टास्कफोर्स’ – महापौर मुरलीधर मोहोळ\nPune : कोरोना बाधित लहान मुलांवरील उपचारासाठी महापालिकाही स्थापन करणार ‘टास्कफोर्स’ – महापौर मुरलीधर मोहोळ\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या संभाव्या तिसर्‍या लाटेमध्ये लहान मुलांना अधिक संसर्ग होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केल्याच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.\nकोरोनाच्या तिसर्‍या लाटेमध्ये लहान मुले अधिक बाधित होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुणे महापालिकेने कोरोना बाधित लहान मुलांवर उपचारासाठी पुढाकार घेत येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयात ५० बेडस्चा स्वतंत्र कक्ष उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी स्थानीक आमदार सुनिल टिंगरे यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे. यासोबतच नुकतेच महापालिकेने बालरोग तज्ज्ञ व सहाय्यक भरतीची प्रक्रिया देखिल सुरू केली आहे.\nमहापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले, की ते उद्या शहरातील बालरोग तज्ज्ञांशी ऑनलाईन चर्चा करणार आहेत. कोरोना व अन्य आजारांसंबधित त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली जाईल. लहान मुले कोरोनाच्या लाटेपासून दूर राहातील, याचदृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यासोबतच, बाधित झालेल्या मुलांवरील उपचार व लसीकरण यादृष्टीने परिस्थिती हाताळण्यासाठी बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स स्थापन करण्यात येईल. दरम्यान, राज्य शासनानेही कोरोना बाधित लहान मुलांवरील उपचारासाठी ‘टास्क फोर्स’ स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू केली असून राज्य शासन व महापालिकेच्या सं���ुक्त प्रयत्नातून कोरोना विरोधातील लढाईला चांगले बळ मिळेल, अशी अपेक्षा वरिष्ठ आरोग्य अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे.\nरात्रीचं जेवण वेळेवर घ्या ‘हे’ जबरदस्त फायदे होतील अन् गंभीर आजार दूर करण्यास मिळेल मदत, जाणून घ्या\nमहाराष्ट्रातील Lockdown आणखी 15 दिवसांसाठी वाढणार ठाकरे सरकार कॅबिनेटमध्ये निर्णय घेणार\nIndia VS New Zealand Final | पूनम पांडेने पुन्हा केलं मोठं…\nWorld Music Day 2021 | वर्ल्ड म्युसिक डे ला राजीव रुईयाने…\nRamayan Serial | ‘रामायण’मधील ’सुमंत’चे निधन;…\nNeena Gupta | नीना गुप्ताच्या प्रेग्नंसीदरम्यान जेव्हा…\narrested TV actresses | चोरीच्या प्रकरणात 2 अभिनेत्रींना…\nPune Crime News | दोन गटातील वादातून स्वारगेट परिसरात…\nGold Price Today | 1600 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, जाणून…\nEarn Money | कमाईची संधी 23 जूनला 290 रूपये लावून तुम्ही…\nस्वबळावरून शिसवेनेचा कॉंग्रेसवर निशाणा, म्हणाले –…\nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून…\nपेट्रोल-डिझेलने नव्हे, आता ‘या’ इंधनावर धावणार…\nशिवसेनेचा भाजपच्या बालेकिल्ल्यात सर्जिकल स्ट्राईक, 10…\nAmarnath Yatra Canceled | अमरनाथ यात्रा कोरोना महामारीमुळे…\nपुणे विद्यापीठात यंदाच्या शैक्षणिक वर्षात योगा हा नवा…\nPune Crime News | 11 नागरिकांची तब्बल 3 कोटी 59 लाख रुपयांची…\nमहाराष्ट्राचा ‘दशरथ मांझी’ : 22 दिवसात खोदली 20 फुटांची…\nBank Privatisation | मोदी सरकारचा मोठा निर्णय, देशातील…\npune municipal corporation | पुणे महापालिकेच्या निवडणूक…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून प्रसिद्ध बिल्डर अमित…\nPune News | शिक्रापूर पोलिसांचा मटका अड्डयावर छापा, लाखाचा मुद्देमाल…\nGold Price Today | 1600 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, जाणून घ्या आजचा दर\nPune Crime News | दोन गटातील वादातून स्वारगेट परिसरात टोळक्याकडून…\nनवीन गाईडलाईन लागू होताच लसीकरण मोहिमेने पकडला वेग, पहिल्या दिवशीच…\nPune News | समाजसेवक असल्याचे भासवणार्‍यांना पोलिसांकडून खंडणीच्या गुन्ह्यात अटक\nPune-Mumbai Express Way Accident | पुणे- मुंबई एक्सप्रेस वे वर अपघात; वाहतूक कोंडी झाल्याने 5 किमीपर्यंत वाहनांच्या…\nAmarnath Yatra Canceled | अमरनाथ यात्रा कोरोना महामारीमुळे लागोपाठ दुसर्‍यांदा झाली रद्द, भक्���ांसाठी ऑनलाइन होणार आरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/bamboo-farm-way-of-more-income/", "date_download": "2021-06-21T22:50:12Z", "digest": "sha1:N5D4Z5PHTEFW3GLGD2FD4AYZNM7YVLYE", "length": 23787, "nlines": 131, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "बांबू शेती : कशी करावी लागवड ; योग्य निगा राखल्यास होईल भरघोस उत्पन्न", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nबांबू शेती : कशी करावी लागवड ; योग्य निगा राखल्यास होईल भरघोस उत्पन्न\nबांबू म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती जंगलातील वनस्पतीची प्रतिमा. ही प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर येणे स्वाभाविक होत कारण भारतीय वन कायदा १९२७ अंतर्गत बांबूचा समावेश झाडांमध्ये करण्यात आला होता. त्यानंतर या कायद्यात बदल करण्यात आला. २०२२ सालापर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी बांबू हे एक महत्वाचे घटक ठरु शकते असे अभ्यासात आढळून आले. बांबूच्या उत्पन्नापासून शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणता येईल अशी शाश्वती झाल्यानंतर या कायद्यात बदल करण्यात आला.\nराष्ट्रपतींनी भारतीय वन कायदा १९२७ कलम २ (७) मध्ये सुधारणा करण्यासाठी २०१७ साली अध्यादेश काढला त्यानुसार बांबू हे झाड नाही तर गवतवर्गीय वनस्पती आहे, अशी मान्यता दिली. आपल्या बदलेल्या मानाप्रमाणेच शेतकऱ्यांचे जीवनमान ही उंचावण्यास बांबू कारणीभूत ठरत आहे. इतकेच काय पर्यावरणाच्या संवर्धनातही बांबूचा मोलाचा वाटा आहे. जमिनीची धूप थांबवणे जमिनी थांबवणे जमिनीचा कस वाढवणे अशा मृदा व जलसंधारणाच्या कामातही बांबूचा उपयोग होतो.\nशेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी बांबू हे एक महत्त्वाचे घटक आहे. अशा या पिक प्रकाराविषयी आपण जाणून घेणार आहोत. बांबूची शेती कशी करावी, लागवड कशी करावी आदी बाबींविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत, बांबू हे पीक घेण्यासाठी सर्वप्रकारची जमीन योग्य असते. पण खडकाळ जमिनीवर हे पीक येणार नाही. बांबूच्या वाढीसाठी सामू ४.५ ते ६ असलेली जमीन योग्य असते. पण खडकाळ जमिनीसह क्षारपड, पाणथळ जमिनी लागवडीस योग्य अयोग्य असतात.बांबूच्या लागवडीसाठी उष्ण व दमट हवामान आणि जास्त पाऊस असलेल्या उष्ण प्रदेशात बांबूची लागवड करावी.\nबांबूची अभिवृद्धीसाठी दोन पद्धती असतात. पहिली पद्धत -\n१)बियाण्यांपासून अभिवृद्धी - बियांपासून बांबूची अभिवृद्धी करताना पुढील दोन पद्धतीचा अवलंब केला ज��तो.\nगादी वाफ्यावर बी पेरून - गादी वाफ्याची रुंदी एक मीटर व लांबी दहा मीटरपर्यंत सोयीनुसार ठेवू शकतो. यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लांबी उताराच्या आडव्या दिशेने ठेवावी. बियाण्याची पेरणी सप्टेंबर- ऑक्टोबरमध्ये करावी. रोपे तीन ते चार महिन्याची झाल्यानंतर काळजीपुर्वक म्हणजेच मुळांना इजा होऊ न देता पॉलिथिन पिशवीत लावावी.\nपॉलिथिन पिशवीत लावून - पॉलिथिन पिशवीत समान प्रमाणात माती, वाळू, शेणखत, घ्यावे नंतर त्यात तीन ते चार बिया टोकून पाणी द्या. पिशवीत लावलेल्या रोपांची जोमदार वाढ होते असे निदर्शनास आले आहे.\n२)कंदाद्वारे अभिवृद्धी - कंदाद्वारे अभिवृत्ती करण्यासाठी निरोगी कंदाची निवड अत्यावश्यक आहे. कंदाची निवड करताना कंदावर दोन ते तीन डोळे असणे आवश्यक आहे.\nहेही वाचा:अटल बांबू समुद्धी योजना : शाश्वत कमाईचा मार्ग, कमी खर्चात करा अधिक नफ्याची बांबू शेती\nलागवडीची वेळ- आता काही दिवसातच मॉन्सून सुरू होणार आहे. मॉन्सूनच्या काळात जून -जुलै महिन्यात बांबूची लागवड करावी. लागवडीचे अंतर - काही पीके घेताना त्याच्या लागवडीचे गणित असते. बांबूची लागवड करताना काही अंतराचे नियम पाळावे लागतात. बांबूच्या जातीनुसार दोन रोपातील अंतर वेगवेगळे असते. साधारण अंतर ४ बाय ४ पासून ते १० बाय १० मी पर्यंत बदलू शकते. बांबूच्या पिकाचा कालावधी ३५ ते ४० वर्षापर्यंत असल्यामुळे जास्त अंतरावर बांबूची लागवड करणे फायदेशीर असते. त्यामुळे बांबूची चांगली वाढ होते.\nलागवड केल्यानंतर घ्यावयाची काळजी\nनांगी भरणे - बांबूमध्ये पुढील कारणामुले मर आढळून येते\nवाहतूक करताना होणारी इजा.\nजमिनीत पुरेसा ओलावा उलपब्ध नसणे.\nरोपा भोवतीची माती निघाल्यामुळे.\nकंदाला काढताना झालेली इजा\nरोपांमध्ये मर आढळून आल्यास त्याजागी निरोगी रोपाची लागवड करावी.\nखुरपणी - बांबू हे गवत वर्गीय वनस्पती असल्यामुळे शेतातील तणासोबत अन्नद्रव्य व पाणी यासाठी बांबूची स्पर्धा असते. याचे मुख्य कारण म्हणजे तण व बांबूचे मूळ हे जमिनीच्या वरच्या थरातील अन्न व पाणी घेत असते. ही स्पर्धा टाळण्यासाठी खुरपणी करणे आवश्यक आहे.\nबांबूसाठी पाणी व्यवस्थापन कसे असावे - बांबूला जास्त पाण्याची गरज भासत नाही. ज्या प्रदेशात साधरणत ७५० ते ८०० मिलीमीटर पाऊस पडत असतो तेथे बांबूला पाणी देण्याची गरज नाही. रोपाचे वय १ ते ��� वर्ष झाल्यानंतर उन्हाळ्यात रोपांना पाण्याची आवश्यकता असते.\nबांबूची छाटणी - बांबू वेडेवाकडे असल्यास चांगला दर मिळत नाही म्हणून सरळ वाढणारी बांबू पाहिजे. त्यासाठी शाखा छाटणी आवश्यक असते. काढणी - लागवडीनंतर साधारण ४ ते पाच बांबू काढणीस येतो बांबू जमिनीपासून ३० से.मी. अंतर ठेवून तोडावा. बांबूची काढणी नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यात करणे फायदेशीर असते. बांबूपासून एकरी ८ ते १० हजार काट्या मिळू शकतात.\nबांबू प्रजातीचे जीवनचक्र ४० ते १०० वर्ष असल्याने दरवर्षी बांबू लागवड करण्याची आवश्यकता नाही. बांबूला कमी किंवा जास्त पाऊस झाला तरी शेतीसारखे नुकसान होतन नाही. बांबूच्या बेटांमध्ये दरवर्षी ८ ते १० नवीन बांबू तयार होत असतात. पाणी साचलेल्या जमिनीवर, क्षारयुक्त जमिन तसेच मुरमाड जमिनीवर सुद्धा बांबूची लागवड केली जाऊ शकते. इतर पिकांच्या तुलनेत बांबूच्या शेतीवर ३० ते ४० टक्के कमी खर्च येतो. पहिल्या व दुसऱ्या वर्षाचे बांबू सोडून तिसऱ्यावर्षानंतर बांबू काढता येत असल्याने शाश्वत उत्पन्न मिळू शकते.\nहेही वाचा:बांबू लागवडीपासून विक्रीपर्यंत, सर्वकाही एकाच छताखाली; कोल्हापुरात साकारला फोरम\nवणकाम विविध हस्तकलेच्या वस्तू बनविण्यासाठी वापर करता येतो.\nकवळ्या कोंबापासून भाजी, लोणचे असे विविध खाद्य पदार्थ बनवता येतात.\nबांबूचा पारंपारिक उपयोग शिडी, टोपली, सुपे इत्यादी बनविण्यासाठी\nशेतीची अवजारे, धान्य साठविण्यासाठी कणग्या इत्यादी बांबूपासून बनवतात.\nफळपिकांना आधार देण्यासाठी बांबूचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.\nकागद निर्मिती उद्योगातही बांबूचा उपयोग होतो. पॅकेजिंग पॉलिजिंग पॉलिहाऊस उभारणी मध्येही बांबूचा उपयोग केला जातो.\nजमिनीची धूप थांबवणे जमिनी थांबवणे जमिनीचा कस वाढवणे अशा मृद व जलसंधारणाच्या कामातही बांबूचा उपयोग केला जातो.\nवातरोधक पट्टे निर्माण करण्यासाठी सुद्धा बांबूचा उपयोग होतो.\nटेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये कपडे बनविण्यासाठी, हार्डवेअर बनविण्यासाठी बांबूचा उपयोग होतो. झोपडी, दरवाजे, टेबल - खुर्ची, टीपॉय बनविण्यासाठी सुद्धा वापर करतात.\nसरकारने अटल बांबू समुद्धी योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी तुम्ही महाराष्ट्र बांबू विकास मंडळाच्या साईटवर जाऊन बांबू शेतीसाठी असलेल्या अनुदानाची माहिती आणि अर्ज करु शकता. ���ेतकऱ्यांनी सवलतीच्या दराने बांबू रोपे मिळवण्यासाठी महाराष्ट्र बांबू विकास मंडळाने विहीत केलेल्या नमुन्यात खालील दस्तावेजासह अर्ज करावा.\nशेतीचा सात बारा उतारा/ गाव नमुना\nगाव नमुना/ आठ गाव नकाशीच प्रत\nग्राम पंचायत, नगरपरिषद, नगरपंचायत यांच्याकडून रहिवासी असल्याबाबतचा दाखला.\nबांबू लागवड करावयाच्या शेतामध्ये बांबूचे अपेक्षित उत्पन्न मिळण्यासाठी ठिबक सिंचन व बांबू रोपे लहना असतांना डुकरांपासून रोपे सुरक्षित ठेवण्यासाठी संरक्षक कुंपणाची सोय असल्याचे बाबतचे हमी पत्र.\nआधार कार्डची प्रत, बँक खात्याचा तपशील व पासबुकची प्रत कोऱ्या धनादेशाची छायांकित प्रत.\nअर्जदार शेतकऱ्याने त्याचे बँकेचे खाते आधार क्रमांकाशी जोडून घेणे आवश्यक राहिल त्याकरिता त्याने बँकेला दिलेल्या पत्रांची व बँकेकडून मिळालेल्या पोहोच पावतीची प्रत.\nशेतामध्ये विहीर, शेततळे, बोअरवेल असल्याबाबतचे विहीत प्रपत्रात हमी पत्र, बांबू रोपांची निगा राखणे , संरक्षण करण्यासंदर्भात विहीत प्रपत्रात हमीपत्र\nबंधपत्र जिओ टॅग जीआयएसद्वारे फोटो पाठविण्य़ाबाबत हमी पत्र. ज्या शेत जमिनीवर तसेत शेताच्या बांधावर बांबू लागवड करायची आहे ते क्षेत्र नकाशावर हिरव्या रंगाने दर्शविणे.\nश्री. महेश देवानंद गडाख\nश्री. सोज्वळ शालिकराम शिंदे\nश्री. विठ्ठल देवानंद गडाख\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nनानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, मराठवाडा, विदर्भाच्या लाभार्थींच्या खात्यात 966.30 कोटींचा निधी जमा\n26 हजार शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले खत व बियाणे\nमोदींनी लॉन्च केलं mYoga App जगाला मिळणार योगाचे धडे\n10 गुंठे जमिनीवर दोन लाखाचं उत्पन्न देणाऱ्या स्ट्रॉबेरीवर होणार संशोधन\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प���रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/municipal-primary-schools-will-be-developed-under-smart-city-137344/", "date_download": "2021-06-21T23:41:36Z", "digest": "sha1:6DCOV4QPVE6AXRDLDVYOKEB7YR5J5QU5", "length": 12391, "nlines": 94, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pimpri : स्मार्ट सिटीअंतर्गत महापालिकेच्या प्राथमिक शाळा विकसित करणार - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri : स्मार्ट सिटीअंतर्गत महापालिकेच्या प्राथमिक शाळा विकसित करणार\nPimpri : स्मार्ट सिटीअंतर्गत महापालिकेच्या प्राथमिक शाळा विकसित करणार\nएमपीसी न्यूज – स्मार्ट सिटीअंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 13 प्राथमिक शाळा प्रायोगिकतत्वावर विकसित केल्या जात आहेत. आता महापालिकेच्या सर्व प्राथमिक शाळा स्मार्ट सिटीअंतर्गत विकसित करण्याबाबतचा ठराव शिक्षण समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. तसेच पाचवी ते दहावी आणि उर्दू माध्यमाच्या तिसरी ते चौथीतील विद्यार्थीनींकरिता प्रत्येकी दोन शालेय जॅकेट देण्यात येणार आहेत. याबाबतच्या ठरावाला शिक्षण समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 105 प्राथमिक शाळा आहेत. त्यातील 13 प्राथमिक शाळा स्मार्ट सिटीअंतर्गत प्रायोगिक तत्वावर अद्यावत केल्या जात आहेत. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी अत्याधुनिक साहित्य, संगणक कक्ष, डिजिटल क्लासरुम बनविण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण होत आहे. महापालिका शाळेच्या पटसंख्येतही वाढ होत आहे. त्यामुळे महापालिकेच्या सर्व प्राथमिक शाळा स्मार्ट सिटी अंतर्गत अद्य���वत कराव्यात. विद्यार्थ्यांमध्ये मानसिक, शारीरिक, शैक्षणिक गुणवत्तेमध्ये वाढ होईल. शाळेच्या पटसंख्येतही वाढ होईल.\nमहापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थीनींना शालेय हाफ जॅकेट देण्यात येणार आहे. पाचवी ते दहावी आणि उर्दू माध्यमाच्या तिसरी ते चौथीतील विद्यार्थीनींकरिता प्रत्येकी दोन शालेय जॅकेट देण्यात येणार आहेत. जॅकेटचा पुरवठा करण्यास महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाने सहमती दर्शविली आहे. त्यासाठी अंदाजे दोन कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. हाफ जॅकेट, हेयर ब्रांड, रेबीन महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाकडून थेट पद्धतीने खरेदी करण्यात येणार आहे. याबाबतच्या ठरावाला शिक्षण समितीने मान्यता दिली आहे.\nत्याचबरोबर महापालिकेच्या थेरगाव येथील यशवंतराव चव्हाण प्राथमिक शाळेच्या धर्तीवर नेवाळे वस्तीमधील प्राथमिक शाळा क्रमांक 88 मध्ये प्रायोगिक तत्वावर स्पार्कस क्लासमार्फत हस्ताक्षर सुधारणा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. महापालिकेच्या प्राथिमक शिक्षण विभागाअंतर्गत येणा-या सर्व बालवाडीतील विद्यार्थ्यांकरिता ई-लर्निंग संच पुरविण्यात येणार आहेत. त्यामुळे महापालिकेच्या बालवाडीतील विद्यार्थ्यांनाही लहानपणापासून शिक्षणाची ओढ निर्माण होईल. बालवाडीतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढेल, असा विश्वास शिक्षण समितीने व्यक्त केला आहे. ई-लर्निंग संचमध्ये महाराष्ट्र सरकारच्या बालभारती पाठ्यपुस्तकाच्या आधारे अभ्यासक्रम शिकविला जात आहे.\nमहापालिकेतील शाळांच्या मुख्याध्यापकांच्या दालनामध्ये, संगणक कक्ष, ग्रंथालयातील खिडक्यांना पडदे नाहीत. त्यामुळे आतमध्ये प्रकाश, धूळ येत आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांच्या मागणीनुसार शाळेत खिडक्यांना पडदे बसविण्यात यावे, असा ठरावही शिक्षण समितीने मंजूर केला आहे.\nपिंपरी-चिचवड महापालिकाशिक्षण समितीस्मार्ट सिटी\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nHinjawadi : घर मालक आणि भाडेकरू महिलेचे अपहरण प्रकरणी तिघांवर गुन्हा\nPimpri : अर्धवट काम असतानाच श्रेयासाठी पुलाचे उद्घाटन, महापौरांकडूनच राजशिष्टाचाराचे उल्लंघन\nPimpri News : पीएमपीएमएलच्या ई-बस चार्जिंगसाठी वीज महावितरणला 98 लाख देणार\nTalegaon Dabhade News : इंद्रायणी महाविद्यालयात राष्ट्रीय वाचन दिनानिमित्ताने ऑनलाईन व्याख्यान संपन्न\nPimpri Crime News : सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या\nPune New : कचरा वाहतुकही आता ‘ई-वाहना’तून होणार\nPune News : पुणे विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर ‘डिप्लोमा कोर्स’; अर्ज प्रक्रिया सुरु\nHinjawadi News : रस्त्यावर बसून भाजीविक्री करत असल्याच्या कारणावरून एकास मारहाण\nIndia Corona Update : 82 दिवसांनंतर साठ हजारांहून कमी रुग्णांची नोंद, दीड हजार मृत्यू\nDehuroad News : देहू कॅन्टोमेंट हद्दीत सोमवारपासून पालिकेच्या आदेशनुसार नियम लागू\nPimpri News: स्थायी समितीचे माजी अध्यक्ष, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सुरेश सोनवणे यांचे निधन\nSangvi Crime News : रावण गँगकडून हल्ला झाल्यास प्रतिउत्तर देण्यासाठी तडीपार गुंडाने आणली दोन पिस्तूल\nMaval Corona News : दिवसभरात 60 नवे रुग्ण तर 55 जणांना डिस्चार्ज\nPune Crime News : आकर्षक परतावा आणि भिशीच्या नावाखाली गुंतवणूक करण्यास भाग पाडून तीन कोटी 60 लाख रुपयांची फसवणूक…\nPune News : ऐन पावसाळ्यात पुण्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर\nMaval News : मावळातील विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणार 35 टक्के फी सवलत\nPimpri N ews: आंद्रा, भामा आसखेड धरणातून पाणी आणण्यात महापालिका अपयशी – अजित गव्हाणे\nPimpri News : महापालिका संगणक कामांमध्ये भ्रष्टाचाराचा ‘व्हायरस’\nBijali Nagar News : भुयारी मार्गाचा खर्च वाढता वाढे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photos/entertainment-gallery/1224217/virat-kohli-anushka-sharma-late-night-dinner-see-pics/", "date_download": "2021-06-21T23:59:33Z", "digest": "sha1:KFOPKW6SA2DMHMXHCQ3TNDGGJP3LNMCU", "length": 8959, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: विराट आणि अनुष्काची डिनर डेट | Loksatta", "raw_content": "\nअंधेरी भुयारी मार्ग वाहतुकीसाठी रात्री बंद\nमच्छीमारांच्या साहाय्याने १८६ जलचरांना जीवदान\nमानवी हस्तक्षेपामुळे जलजीवन अडचणीत\nबीडीडी चाळवासीयांच्या मागण्या अखेर मान्य\n२४ तासांत ४ जण बुडाले\nविराट आणि अनुष्काची डिनर डेट\nविराट आणि अनुष्काची डिनर डेट\nविराट कोहली आणि त्याची प्रेयसी अनुष्का शर्मा हे दोघेजण बुधवारी मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये एकत्र दिसले. (छाया- वरिन्द्र चावला)\nगेल्या काही दिवसांपासून या दोघांचे ब्रेकअप झाल्याची चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर विराट आणि अनुष्काची भेट त्यांच्या चाहत्यांसाठी सुखद धक्का ठरली. (छाया- वरिन्द्र चावला)\nसुत्रांच्या माहितीनुसार, यावेळी विराट आणि अनुष्काने एकत्र डिनर केले. (छाया- वरिन्द्र चावला)\nविराट आणि अनुष्का रेस्टॉरंटमध्ये जात असताना दोघांमध्ये नेहमीची सहजपणा दिसून आली. (छाया- वरिन्द्र चावला)\nयावेळी विराट कोहलीने ग्रे टी-शर्ट परिधान केला होता. तर अनुष्का काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. (छाया- वरिन्द्र चावला)\nविराट कोहलीने काही दिवसांपूर्वीच सोशल मिडीयावर अनुष्कावर टीका करणाऱ्यांना चांगलेच खडसावले होते. (छाया- वरिन्द्र चावला)\nएकीकडे विराट आणि अनुष्काच्या ब्रेकअपच्या बातम्या येत असतानाच हे दोघे पुन्हा एकत्र दिसून आल्याने त्यांचा पॅचअप झाल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. (छाया- वरिन्द्र चावला)\nविराट कोहली आणि त्याची प्रेयसी अनुष्का शर्मा हे दोघेजण बुधवारी मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये एकत्र दिसले. (छाया- वरिन्द्र चावला)\nगेल्या काही दिवसांपासून या दोघांचे ब्रेकअप झाल्याची चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर विराट आणि अनुष्काची भेट त्यांच्या चाहत्यांसाठी सुखद धक्का ठरली. (छाया- वरिन्द्र चावला)\nPhotos : मुंबईच्या रस्त्यांवर मराठी अभिनेत्रीची योगसाधना\nInternational Yoga Day : मराठी कलाकारांनी केलेली योगासने पाहिलीत का\n'नवरी नटली'; पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\n 'बिग बॉस मराठी ३' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nआशुतोषसोबतच्या नात्यावरुन सुरु असलेल्या चर्चेवर तेजश्री प्रधानचा खुलासा\nलस उपलब्धतेचा शोध घेणे आता शक्य \nपीडित महिलांची परवड सुरूच\nवेशांतरासह पालकमंत्री बच्चू कडू यांच्याकडून यंत्रणेची झाडाझडती\nजीव मुठीत धरून नदी प्रवास\n\"चव्हाण मुख्यमंत्री असतानाच जनतेनं काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारला घरी बसविलं अन् फडणवीसांचं राज्य आलं\"X", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.webnewswala.com/news/fake-trp-racket-exposed-in-republican-probe/", "date_download": "2021-06-21T22:42:51Z", "digest": "sha1:D2OBVJWSGVLUXBVDGJCZA2TRJZ7WVUOC", "length": 15525, "nlines": 191, "source_domain": "www.webnewswala.com", "title": "खोट्या TRP चं रॅकेट उघड रिपब्लिक चौकशीच्या घेऱ्यात - Team WebNewsWala", "raw_content": "\nआजच्या ताज्या मराठी बातम्या\nखोट्या TRP चं रॅकेट उघड रिपब्लिक चौकशीच्या घेऱ्यात\nक्राईम तंत्रज्ञान मनोरंजन व्यापार शहर\nखोट्या TRP चं रॅकेट उघड रिपब्लिक चौकशीच्या घेऱ्यात\nपोलिसांकडून खोट्या TRP चं रॅकेट उघड; दोन मराठी चॅनलच्या चालकांना अटक; रिपब्लिकही चौकशीच्या घेऱ्यात\nमुंबई : आज मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी एक पत्रकार परिषदेत मोठा खुलासा केला आहे. यावेळी त्यांनी खोट्या टीआरपीचं रॅकेट उद्ध्वस्त केल्याचं सांगितलं आहे. यामध्ये तीन वाहिन्यांचा समावेश असल्याचे समोर आले असून यामधील दोन वाहिन्यांच्या चालकांना अटक करण्यात आली आहे.\nमुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पत्रकार परिषद घेत हा खुलासा केला आहे\nआयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार ‘बॉक्स सिनेमा‘ आणि ‘फक्त मराठी‘ या मराठी वाहिन्याच्या चालकांना अटक करण्यात आली आहे. ‘रिपब्लिक‘ टेलिव्हिजन याचाही खोट्या टीआरपी रॅकेटमध्ये सहभाग असल्याचे दिसून आले आहे.\nपोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार एखादे चॅनल सुरू ठेवण्यासाठी कुटुंबाला तब्बल 300 ते 400 रुपये दिले जात होते. टीआरपी रेटिंगमध्ये घोटाळा होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या घरांमध्ये बार्कचं मीटर लावले आहेत, त्या कुटुंबांना पैसे देऊन डेट्यामध्ये घोटाळा करण्यात आला आहे. इंग्रजीतील प्रसिद्ध रिपब्लिक टिव्हीचे प्रोमोटरही रॅकेटमध्ये सहभागी असल्याची माहिती समोर आली आहे. अखेर मुंबई पोलिसांनी खोट्या टीआरपीचं रॅकेट उद्ध्वस्त केलं आहे.\nजाहिराती मिळविण्यासाठी या बनावट टीआरपीची मदत\nयापुढे या तीनही वाहिन्यांच्या बँक खात्यांची चाचणी केली जाईल व ही रक्कम रॅकेटमधून आल्याचे समोर आल्यास जप्त करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार जाहिराती मिळविण्यासाठी या बनावट टीआरपीच्या आकड्यांची मदत घेतली गेली आहे. पोलिसांकडून याचा तपास केला जाणार आहे. असे आढळल्यास कारवाई करीत ही रक्कम जप्त करण्यात येईल. BARC ने हंसा नावाच्या एजन्सीला कंत्राट दिले होते. त्यातील काही माजी कर्मचाऱ्यांनी तो डेटा काही टिव्ही चॅनलला पुरवल्याचे उघड झाले आहे. त्यात आणखी कुणाचा सहभाग आहे, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.\nहिंमत असेल, तर आमीर खान विरुद्ध मोर्चा काढा\nसारा आणि वरुणचा ‘कुली नंबर १’ रिलीज डेट जाहिर\nसलमानच्या राधे ला जॉन च्या सत्यमेव जयते 2 ची टक्कर\nसलमानच्या राधे चा जलवा Zee 5 चा सर्व्हर झाला क्रॅश\nआज दोघांना अटक करण्यात आली\nइंग्रजी येत नसलेल्या घरांमध्ये इंग्रजी चॅनल सुरू असल्याचे समोर आले आहे. 2000 हून कमी ���रांची निवड करण्यात आली होती. या घरांमध्ये ठराविक चॅनल लावण्याचा अट्हास केला जात होता. आणि यासाठी त्यांना काही रक्कम दिली जात होती. आज ‘बॉक्स सिनेमा‘ आणि ‘फक्त मराठी‘ या मराठी वाहिन्याच्या चालकांना अटक करण्यात आली आहे. यापैकी एका व्यक्तीकडून 20 लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. तर साडे आठ लाख रुपयांची कॅश त्याच्या बँकेच्या लॉकरमधून घेण्यात आली आहे.\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nCryptocurrency ला Infosys अध्यक्षांचा पाठिंबा\nपावसाने ‘टायगर 3’ चा सेट उद्ध्वस्त, कोट्यवधींचा फटका\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\nमुंबई लोकल कधी सुरू होणार आदित्य ठाकरे यांचे स्पष्टीकरण\nएका कंपनी मुळे झाला जगातील इंटरनेट ठप्प\nरामदेव बाबांची रुचि सोया गुंतवणुकदार मालामाल\nकोरोना काळात सुद्धा भारतात Startup चा बोलबाला\namzon ने आणली कर्नाटकाच्या झेंडयाची बिकिनी\nआमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.\nलोक जनशक्ती पक्षाचे नेते रामविलास पासवान यांचे निधन\nआता जगभरातील Android टीव्हींसाठी JioPages\n5 G प्रकरणी अभिनेत्री ‘जुही चावला’ ला 20 लाखांचा दंड\nSEBI चा गुंतवणूकदारांना दिलासा, IPO प्रक्रियेसाठी SMS सूचना लागू\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nदहावी-बारावी परीक्षा निर्णय परिस्थितीनुसार\nwebnewswala आयोजित माझा बाप्पा स्पर्धा 2020\nCorona Virus 10 किलो विषाणूंच्या विळख्यात अख्खे जग\nCorona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी\nमोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर\n6 जून रोजी महाविद्यालये, विद्यापीठांत साजरा होणार शिवस्वराज्य दिन\nउज्जैन महाकाल मंदिर सापडला अनमोल खजिना\nSurya Grahan 2021 | वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण 10 जूनला, ‘रिंग ऑफ फायर’\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nराज्याबाहेर मोदींना धोबीपछाड देण्यास ममता दीदी तयार\nप��िल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\nआजच्या ताज्या मराठी बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://cmnews.co.in/video/", "date_download": "2021-06-21T22:37:48Z", "digest": "sha1:7IYHWQZKRBRXOY7THVCATAVARWJPFQBD", "length": 13296, "nlines": 172, "source_domain": "cmnews.co.in", "title": "Video – CMNEWS", "raw_content": "\nओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीसपदी मंगल भुजबळ यांची नियुक्ती\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\nइनामी जमीन घोटाळ्यांमध्ये जिल्हाधिकार्‍यांना विभागीय आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश\nअंबाजोगाई येथील ‘स्वाराती’ रूग्णालयातील व्हेंटिलेटरही तशीच पडून; आ.सतीश चव्हाण यांचा खोचक सवाल\nकलासम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचे निधन\nम्युकर मायकोसिसचे राज्यात पंधराशे रूग्ण; पुढील दहा दिवस अत्यंत महत्त्वाचे :आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती\nखत दरवाढीच्या निषेधार्थ केंद्र सरकारचा पुतळा जाळून स्वाभिमानी शेतकरी संघटना गुरुवारी प्रचंड आक्रमक आंदोलन छेडणार\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*अखेर नरभक्षक बिबटया जेरबंद; वनविभागाची कामगिरी\n*आष्टीतील तालुक्यातील एकाला कोरोनाची बाधा*\n*राज्यातील शिक्षकांना SCERT देणार गुगल क्लासरूम चे ऑनलाईन प्रशिक्षण*\nओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीसपदी मंगल भुजबळ यांची नियुक्ती\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\nअण्णांच्या राळेगण मध्ये साडी वाटप करताना दोघांना पथकाने पकडले » CMNEWS\nअहमदनगर: १३४ रूग्णांना डिस्चार्ज तर ८३ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर\nदक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांची भेट\nपरळीत कोविड लसीकरण सराव फेरी चा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आरंभ\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*अखेर नरभक्षक बिबटया जेरबंद; वनविभागाची कामगिरी\n*आष्टीतील तालुक्यातील एकाला कोरोनाची बाधा*\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*अखेर नरभक्षक बिबटया जेरबंद; वनविभागाची कामगिरी\n*आष्टीतील तालुक्यातील एकाला कोरोनाची बाधा*\n*राज्यातील शिक्षकांना SCERT देणार गुगल क्लासरूम चे ऑनलाईन प्रशिक्षण*\n*राज्यातील शिक्षकांना SCERT देणार गुगल क्लासरूम चे ऑनलाईन प्रशिक्षण*\n*आष्टीतील कोरोना बाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू*\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटचं पुण्यात कनेक्शन, महिलेसह तिघांना अटक*\n*दिवाळी तुमची दवाखान्यात जाणार कायआज जिल्ह्यात 200 कोरोना ग्रस्तांची भर*\n*बीड जिल्ह्याचा कोरोना corona कमी होतोय पण आष्टीचा वाढला\nअण्णांच्या राळेगण मध्ये साडी वाटप करताना दोघांना पथकाने पकडले » CMNEWS\nअहमदनगर: १३४ रूग्णांना डिस्चार्ज तर ८३ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर\nदक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांची भेट\nपरळीत कोविड लसीकरण सराव फेरी चा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आरंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pimpri-chinchwad/case-filed-against-eminent-writer-and-dyanpeeth-award-winner-bhalchandra-nemade", "date_download": "2021-06-21T23:50:39Z", "digest": "sha1:HCBCU3CWOVXOEWK3SH4CFFNLZUTEBLNS", "length": 13860, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमा��े यांच्यावर गुन्हा दाखल", "raw_content": "\nभोसरी पोलिस ठाण्यात भालचंद्र नेमाडे यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्यावर गुन्हा दाखल\nपिंपरी : ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्याविरोधात भोसरी पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमाडे यांच्या 'हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ ' या पुस्तकात लमाण समाजातील स्त्रियांबद्दल दिलेली माहिती ही भावना दुखावणारी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी रमेश राठोड यांनी भोसरी पोलिस ठाण्यात नेमाडे यांच्या विरोधात तक्रार दिली आहे.\n'हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ' या पुस्तकामध्ये लमाण समाजाबाबत केलेले विधान द्वेषाची भावना निर्माण करणारे आहे. असा आरोप नेमाडे यांच्यावर करण्यात आला आहे. राठोड यांच्या तक्रारीनंतर भोसरी पोलिस ठाण्यात भालचंद्र नेमाडे यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महेंद्र तुकाराम खरात (रा.\nआगीपासून धडा केव्हा घेणार\nपिंपरी - चिंचवडगाव-काळेवाडी रस्त्यावर गणपती मंदिराजवळ घाऊक फळविक्रेत्याच्या एका दुकानाला मंगळवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास आग लागली. यात नऊ हातगाड्यांसह शेजारच्या गॅरेजमधील चार मोटारी, टेम्पोसह सात-आठ वाहने खाक झाली. भडकेल्या आगीमुळे स्फोट होऊ लागल्याने परिसर हादरला. अग्निशमन दलाच्या\nमौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या अल्पवयीन चोरट्याला अटक\nपिंपरी : मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या अल्पवयीन चोरट्याला पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून चोरीच्या पाच दुचाकी जप्त केल्या.\nमहापालिकेच्या पैशांची जबाबदारी कारभाऱ्यांची - अजित पवार\nवडगाव मावळ - ‘पिंपरी-चिंचवड महापालिकेने जनतेचा असलेला पैसा राष्ट्रीयीकृत बॅंकेतून काढून येससारख्या खासगी बॅंकेत ठेवण्याचे काहीच कारण नव्हते. आता या पैशांची जबाबदारी जे महापालिका चालवतात त्य���ंचीच आहे,’’ अशी टिप्पणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. महाविकास आघाडीचे सरकार व्यवस्थित काम करी\nWomen's Day : परिपूर्ण जीवनशैलीसाठी महिलांना सर्वंकष सल्ला\nपिंपरी - ‘‘महिलांनो, आरोग्य सांभाळा. कठीण परिस्थितीत कधीही हतबल होऊ नका. स्वतःचे निर्णय स्वतः घ्या. कौटुंबिक व नोकरी, अशा दुहेरी जबाबदारीचे नियोजन करा अन्‌ स्वत्व जपा,’’ असा आग्रही सल्ला आरोग्य व सुरक्षा क्षेत्रातील महिला वक्‍त्यांनी दिला.\nपिंपरी-चिंचवड महामंडळे व शासकीय समित्यांवर कोणाची वर्णी लागणार\nपिंपरी - राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने महामंडळे व शासकीय समित्यांवरील फडणवीस सरकारच्या काळातील नियुक्‍त्या रद्द करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, राज्य लोकलेखा समिती अध्यक्ष ॲड. सचिन पटवर्धन यांना पायउतार व्हा\nदुचाकी पार्क केल्या म्हणून पिंपळे निलखच्या दांपत्याला मारहाण\nपिंपरी : दुचाकी पार्क केल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात दांपत्याला मारहाण केली. ही घटना पिंपळे निलख येथे घडली.याप्रकरणी रणजित व्यवहारे व त्याची आई, वडील, बहीण (सर्व रा. गोकूळ विहार, विशालनगर, पिंपळे निलख) यांच्यासह आणखी चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा\nपिंपरी - शहरातील पवना नदीकाठ, रेल्वेमार्ग, एमआयडीसी, महापालिका आणि प्राधिकरणाच्या रिकाम्या जागांवर लोखंड, जुने फर्निचर, रद्दी, प्लॅस्टिक यांसारख्या भंगार मालाची अनधिकृत दुकाने, गोदामे फोफावली आहेत. ही संख्या सुमारे दोन हजारांवर गेली आहे. काही ठिकाणी जागा मालकांच्या मोकळ्या खासगी जागा भाड्य\n पोटचा गोळाच उठला आईवडिलांच्या जीवावर\nपिंपरी : घराचा ताबा घेण्यासाठी आई-वडिलांना मारहाण केल्याप्रकरणी मुलासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी रात्री पिंपळे गुरव येथे ही घटना घडली. ताज्या बातम्यांसाठी करा ई-सकाळचे ऍप जी. व्हर्गीस केजी जॉर्ज (वय 70, रा. गांगार्डेनगर, पिंपळे गुरव) यांनी या प्रकरणी सांगवी पोलिस ठाण्य\nरांगेत येण्यास सांगितल्याने तरूणाला लाथाबुक्‍क्यांनी बेदम मारहाण\nपिंपरी : आधार कार्ड काढण्यासाठी रांगेत येण्यास सांगितल्याचा राग आल्याने तिघांनी मिळून तरूणाला बेदम मारहाण केली. ही घटना निगडी येथे घडली. ताज्��ा बातम्यांसाठी करा ई-सकाळचे ऍप उत्कर्ष नागेश मोदी (वय 22, रा. रूपीनगर, तळवडे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2021/05/blog-post_26.html", "date_download": "2021-06-21T23:09:17Z", "digest": "sha1:R46ZV3PDUCGQTWRK4K73OAS4SVVP4AOJ", "length": 12950, "nlines": 92, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "खा.उदयनराजेंच्या घोषणेची अंमलबजावणी पालिका कधी करणार ? आ . शिवेंद्रसिंहराजे ; फेरीवाल्यांना कधी मिळणार एक हजाराची मदत - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome Unlabelled खा.उदयनराजेंच्या घोषणेची अंमलबजावणी पालिका कधी करणार आ . शिवेंद्रसिंहराजे ; फेरीवाल्यांना कधी मिळणार एक हजाराची मदत\nखा.उदयनराजेंच्या घोषणेची अंमलबजावणी पालिका कधी करणार आ . शिवेंद्रसिंहराजे ; फेरीवाल्यांना कधी मिळणार एक हजाराची मदत\nखा.उदयनराजेंच्या घोषणेची अंमलबजावणी पालिका कधी करणार आ . शिवेंद्रसिंहराजे ; फेरीवाल्यांना कधी मिळणार एक हजाराची मदत\nसातारा- लॉकडाऊनमध्ये फेरीवाल्यांना दिलासा देण्यासाठी सातारा नगर पालिका फेरीवाल्यांना प्रत्येकी एक हजार रुपये मदत देणार असल्याची घोषणा खासदार उदयनराजेंनी केली होती . या घोषणेला आता दीड महिना उलटला असून उपासमारीने हैराण झालेले फेरीवाले या एक हजार रुपयांच्या मदतीची आतुरतेने वाट बघत आहेत . खा . उदयनराजेंच्या घोषणेची सातारा पालिका अंमलबजावणी कधी करणार का ही घोषणाही हवेत विरणार आहे , असा सवाल आ . श्रीमंत छ . शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपस्थित केला आहे . कोरोना महामारी आणि लॉकडाऊन यामुळे गतवर्षात फेरीवाल्यांचे अतोनात नुकसान झाले . चालू घडीला फेरीवाल्यांचे जगणे मुश्किल झाले असून त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे . लॉकडाऊनमध्ये फेरीवाल्यांना दिलासा मिळावा म्हणून खा . उदयनराजेंनी सातारा पालिकेकडून प्रत्येक फेरीवाल्याला एक हजार रुपये आर्थिक मदत देण्याची मोठी घोषणा केली होती . खा . उदयनराजेंच्या घोषणेचे जोरदार स्वागतही झाले होते . गेले महिनाभरापासून लॉकडाऊन सुरु असून हातावर पोट असणाऱ्या फेरीवाल्यांचे जगणे मुश्किल झाले आहे . त्यांच्यासह त्यांच्या बायकापोरांची , वृद्ध आईवडीलांची उपासमार सुरु आहे . मात्र अद्यापही खा . उदयनाराजेंनी जाहीर केलेली एक हजार रुपयांची मदत पालिकेकडून फेरीवाल्यांना मिळालेली नाही . फेरीवाले डोळ्यात प्राण आणून या आर्थिक मदतीची वाट बघत बसेले आहेत . घोषणा करून दीड महिना उलटला तरी पालिकेकडून कोणतीही हालचाल झालेली नाही . उदयनराजेंनी जाहीर केल्याप्रमाणे एक हजार रुपये फेरीवाल्याना अजून का दिले गेले नाहीत का ही घोषणाही हवेत विरणार आहे , असा सवाल आ . श्रीमंत छ . शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपस्थित केला आहे . कोरोना महामारी आणि लॉकडाऊन यामुळे गतवर्षात फेरीवाल्यांचे अतोनात नुकसान झाले . चालू घडीला फेरीवाल्यांचे जगणे मुश्किल झाले असून त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे . लॉकडाऊनमध्ये फेरीवाल्यांना दिलासा मिळावा म्हणून खा . उदयनराजेंनी सातारा पालिकेकडून प्रत्येक फेरीवाल्याला एक हजार रुपये आर्थिक मदत देण्याची मोठी घोषणा केली होती . खा . उदयनराजेंच्या घोषणेचे जोरदार स्वागतही झाले होते . गेले महिनाभरापासून लॉकडाऊन सुरु असून हातावर पोट असणाऱ्या फेरीवाल्यांचे जगणे मुश्किल झाले आहे . त्यांच्यासह त्यांच्या बायकापोरांची , वृद्ध आईवडीलांची उपासमार सुरु आहे . मात्र अद्यापही खा . उदयनाराजेंनी जाहीर केलेली एक हजार रुपयांची मदत पालिकेकडून फेरीवाल्यांना मिळालेली नाही . फेरीवाले डोळ्यात प्राण आणून या आर्थिक मदतीची वाट बघत बसेले आहेत . घोषणा करून दीड महिना उलटला तरी पालिकेकडून कोणतीही हालचाल झालेली नाही . उदयनराजेंनी जाहीर केल्याप्रमाणे एक हजार रुपये फेरीवाल्याना अजून का दिले गेले नाहीत बहुदा मर्जीतल्या ठेकेदारांची बिले काढायची गडबड असल्याने आणि त्यातून कमिशन लाटायचे असल्याने सातारा पालिका फेरीवाल्यांचे पैसे देऊ शकत नसावी . फेरीवाल्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला असल्याने खा . उदयनराजेंच्या घोषणेप्रमाणे पालिकेकडून फेरीवाल्यांना तात्काळ मदत मिळाली पाहिजे , असे आ . शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे .\nअभिनव योजना जाहीर करा\nखा . उदयनराजेंनी घोषणा करूनही फेरीवाल्यांना पालिकेकडून अद्यापही आर्थिक मदत मिळाली नाही याचे आश्चर्य आहे . आत्ता फेरीवाल्यांना मदत देता येत नसेल तर , लॉकडाऊन संपून पुन्हा कधी हॉकर्सचा व्यवसाय सुरु होईल आणि तेव्हा सत्ताधारी नगरसेवक फेरीवाल्यांकडून पुन्हा हप्ते गोळा करण्यास सुरुवात करतील , तेव्हा त्यामध्ये एक हजार रुपये कन्सेशन ��ेऊ , अशी अभिनव योजना तरी पालिकेने जाहीर करून टाकावी , असा उपरोधिक टोला आ . शिवेंद्रसिंहराजे यांनी लगावला आहे .\nउल्हास नदीत तरुण गेला वाहून, शोध सुरु , नेरळ येथील घटना\nनेरळ-माथेरान घाटात दरड कोसळली\nनेरळ, कर्जत,खालापूर, पेण,वडखळ इथल्या कारच्या सायलेन्सरची चोरी करणाऱ्या टोळीला कुर्ला येथून अटक\nसांगली वनविभागाचा प्राणीमित्राच्या घरावर छापा:\nशिराळा येथील विद्यार्थीनीने तयार केला गरिबांसाठी व्हेंटिलेटर\nमाथेरान येथे अश्वांचे जंतनाशक लसीकरण व उपचार शिबिर\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ चंद्रपूर जाहिरात ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://agrowonegram.com/category/joddhandha/poultry/", "date_download": "2021-06-21T23:30:20Z", "digest": "sha1:4F6DTRRK5MNM74SCRZ5UFA2BA2WFST67", "length": 9815, "nlines": 199, "source_domain": "agrowonegram.com", "title": "प��ल्ट्री Archives - Agrowon E-gram", "raw_content": "\nखानदेशात पोल्ट्रीतील पक्षी नष्ट करण्याची कार्यवाही; जळगावात बर्ड फ्लूची भीती\nसहकारी कुक्कुटपालन संस्थांना राज्य सरकारचा मोठा दिलासा\n पोल्ट्री व्यवसायासाठी बँका देतायतं कर्ज; असा मिळवा लाभ\nशेतकऱ्यांनो ‘या’ ५ जोडधंद्यातून कमवा लाखोंचे उत्पन्न\nतरुणांनो पोल्ट्री व्यवसाय करायचाय; ‘या’ बँका देतायत कर्ज\nपोल्ट्री उद्योगाला भविष्यात अधिक चांगले दिवस\nनव्याने पोल्ट्री व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी डॉ. पेडगावकरांनी दिला ‘हा’ सल्ला\n‘चिकनसाठी सरासरीच्या चाळीस टक्केच मागणी’ शेतकऱ्यांनी मागणीच्या प्रमाणात उत्पादन घ्यावे…\nकोरोना : पोल्ट्रीवरील संकट व उपाययोजना\nकोरोना उठला ‘चिकन’च्या मुळावर\nचिकन ८० रुपयांना किलोभर; रस्त्यावरच उभारली दुकाने\n…अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयात कोंबड्या सोडणार, स्वाभिमानी संघटनेचा इशारा\nकोरोनामुळे पोल्‍ट्री उद्योगाचे १२० कोटींचे नुकसान\nसांगलीत बेदाणा मागणीत किंचित वाढ; मिळतोय ‘इतका’ भाव\n‘सोयाबीन पीकविमा घोटाळ्याची चौकशी करा’\n‘या’ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे भात रोपांचे नुकसान\nमान्सूनचा प्रवास वेगाने; राज्यात ढगाळ वातावरण, पावसासाठी पोषक स्थिती\nअॅग्रोवन डिजिटल माध्यमांचा वापर वाढवणार\nकोरोनाशी लढण्यासाठी ग्रामपंचायतींना अधिक निधी गरजेचा\nॲग्रोवन ई-ग्राम ताज्या बातम्या\nपुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा – अजित पवार\n‘आशा वर्कर्सच्या मागण्या मान्य केल्या जातील’\nरायगडला रेड अलर्ट; समुद्र किनारी उसळणार उंच लाटा\n‘शिवराज्यभिषेक दिनी राजगडाकडे कूच करा, मिळेल त्या वाहनाने या’\n‘केंद्र सरकारविरुद्ध ‘भाकप’चा काळा दिवस’; जाणून घ्या नेमकं कारण काय\nआम्ही भारतीय ग्राम विकास माहिती प्रणालीमध्ये आमूलाग्र बदलाचे संकेत देतो आहोत. आम्ही प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण ग्राहकांना सेवा पुरविणारी संस्था म्हणून कार्यरत आहोत. आम्ही ३० हुन अधिक कुशल आई. टी . तंत्रज्ञ ,संशोधक , ग्राहक सेवा अधिकारी आणि व्यवस्थापनतंत्रांसोबत कार्यरत आहोत. संस्थेचे मुख्य कार्यालय पुणे येथे आहे. बदलत्या युगात ग्रामव्यवस्थेला उच्च माहिती तंत्रज्ञानाची जोड मिळण्यासाठी आम्ही \"स्मार्ट व्हिलेज -स्मार्ट महाराष्ट्र \"अभियान आरंभले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गाव स्मार्ट ��्हिलेज बनण्याकरिता आम्ही सर्वोत्तम तंत्रज्ञान , प्रशिक्षण आणि मार्गदर्शन पुरविण्याकरिता कटिबद्ध आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/talegaon-dabhade-corona-infected-woman-escapes-from-mimer-hospital-staff-finds-her-in-an-hour-and-a-half-164401/", "date_download": "2021-06-21T22:11:12Z", "digest": "sha1:OVVLFBJSHPPCPJETZMKUGK4MJKY4UCNV", "length": 9549, "nlines": 95, "source_domain": "mpcnews.in", "title": "Talegaon Dabhade: पाहा... कोरोनाबाधित महिलेचे रुग्णालयातून पलायनाट्याचा व्हिडिओ! - MPCNEWS", "raw_content": "\nTalegaon Dabhade: पाहा… कोरोनाबाधित महिलेचे रुग्णालयातून पलायनाट्याचा व्हिडिओ\nTalegaon Dabhade: पाहा… कोरोनाबाधित महिलेचे रुग्णालयातून पलायनाट्याचा व्हिडिओ\nTalegaon Dabhade: Corona-infected woman escapes from mimer Hospital, staff finds her in an hour and a half या महिलेने बुधवारी सायंकाळी कर्मचा-यांची नजर चुकवून सुरक्षा भिंतीवरुन उडी मारुन पळ काढला होता. ती महिला दगड फेकून मारत असल्याने तिला पकडणेही अवघड झाले होते.\nएमपीसी न्यूज- उपचारासाठी दाखल कोरोनाबाधित महिलेने रुग्णालयातून पलायन केल्याची घटना मायमर रुग्णालयात घडली. कर्मचाऱ्यांची नजर चुकवून 45 वर्षीय कोरोनाबाधित महिलेने सुरक्षा भिंतीवरुन उडी मारुन पलायन केले होते. ही घटना बुधवारी (दि.8) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली होती. सुमारे दीड तासांच्या शोध मोहिमेनंतर त्या महिलेला पुन्हा ताब्यात घेण्यात आल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला.\nगत शुक्रवारी (दि.3) संबंधित महिलेला मायमर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या महिलेने बुधवारी सायंकाळी कर्मचा-यांची नजर चुकवून सुरक्षा भिंतीवरुन उडी मारुन पळ काढला होता.\nही घटना कर्मचा-यांच्या लक्षात येताच पोलीस व नागरिकांच्या मदतीने सुमारे दीड तासानंतर तिचा शोध लागला. बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीत ती महिला लपून बसली होती. हातात लोखंडी गज आणि विट घेतली होती. ती महिला दगड फेकून मारत असल्याने तिला पकडण्यासाठी जवळ जाणेही कठीण झाले होते.\nत्या रुग्ण महिलेला बोलण्यात गुंतवून पीपीई किट घातलेल्या चार कर्मचाऱ्यांनी पाठीमागील बाजूने इमारतीत प्रवेश करून तिला पकडले आणि रुग्णवाहिकेत घालून अखेर कसे-बसे पुन्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.\nही महिला कामशेतची रहिवासी असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. आजारामुळे महिलेचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचे सांगण्यात येते.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nMaharashtra Police: राज्यातील 5713 पोलिसांना कोरोनाची लागण, 4531 झाले बरे; 71 जणांचा मृत्यू\nVadgaon Maval: माजी ग्रामपंचायत सदस्य सुधीर वहिले यांचे निधन\nPune News : शहरातील बोगद्यांच्या कामाला येणार वेग : महापौर मोहोळ\nPune News : सोशल सिक्युरिटी व वेज लेबर कोड महराष्ट्रात लागू करा ; भारतीय मजदूर संघ\nPune Crime News : स्वारगेट परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या चौघांना अटक\nPune Crime News : आकर्षक परतावा आणि भिशीच्या नावाखाली गुंतवणूक करण्यास भाग पाडून तीन कोटी 60 लाख रुपयांची फसवणूक…\nPune News : पुण्यातील गुंठेवारीतील पात्र बांधकामे लवकरच नियमीत\nPune New : कचरा वाहतुकही आता ‘ई-वाहना’तून होणार\nPimpri News : हॉटेल अल्पाईनमध्ये दोन रात्री स्टे केल्यास मोफत कोरोना लस\nPune News : विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन अल्पकाळात उरकू नये – आमदार सिद्धार्थ शिरोळे\nRahatani Crime News : श्रीनगर येथे एक लाखांची घरफोडी\nPimpri News: स्थायी समितीचे माजी अध्यक्ष, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सुरेश सोनवणे यांचे निधन\nSangvi Crime News : रावण गँगकडून हल्ला झाल्यास प्रतिउत्तर देण्यासाठी तडीपार गुंडाने आणली दोन पिस्तूल\nMaval Corona News : दिवसभरात 60 नवे रुग्ण तर 55 जणांना डिस्चार्ज\nPune Crime News : आकर्षक परतावा आणि भिशीच्या नावाखाली गुंतवणूक करण्यास भाग पाडून तीन कोटी 60 लाख रुपयांची फसवणूक…\nPune News : ऐन पावसाळ्यात पुण्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर\nMaval News : मावळातील विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणार 35 टक्के फी सवलत\nPune Corona Update : आज रुग्णसंख्या 150 पेक्षाही कमी; 223 रुग्णांना डिस्चार्ज\nPune News : यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या योगशिबिर स्पर्धेत चंद्रकांत भापकर प्रथम\nChinchwad News : दोन महिन्यानंतर शहरातील मॉल्स पुन्हा सुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://ournagpur.com/nagpur-news-newborns-found-in-power-colony-area/", "date_download": "2021-06-21T22:36:41Z", "digest": "sha1:ZVGKWSCGROD262QP4M3FVLPVTEKO7XE4", "length": 7778, "nlines": 155, "source_domain": "ournagpur.com", "title": "Nagpur news: वीज वसाहत परिसरात आढळले नवजात शिशु", "raw_content": "\nHome Crime Nagpur news: वीज वसाहत परिसरात आढळले नवजात शिशु\nNagpur news: वीज वसाहत परिसरात आढळले नवजात शिशु\nकाेराडी : वीज वसाहत परिसरातील साेपाेरेक्स काॅलनीत उजाड ठिकाणी सिमेंट ओट्यावर नवजात शिशु आढळून आले. ही घटना मंगळवारी (दि.११) सकाळी ६ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान, पाेलिसांनी एका कुमारी मातेल�� ताब्यात घेतले असून, शिशु व कुमारी मातेला उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले आहे.\nसकाळच्या सुमारास माॅर्निंग वाॅकला जाणाऱ्या काही नागरिकांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी लगेच काेराडी पाेलिसांना सूचना दिली. माहिती मिळताच पाेलीस घटनास्थळी दाखल झाले. नवजात शिशु एक दिवसाचे असून, पाेलिसांनी त्यास शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. स्त्री लिंगी असलेल्या शिशुची प्रकृती चांगली असून, त्याच्यावर उपचार सुरू आहे. वीज वसाहतीचा साेपाेरेक्स काॅलनीचा भाग निर्जन आहे. या ठिकाणी वसाहत नाही. या नवजात बालकाच्या निर्दयी मातापित्याचा शाेध घ्यावा, अशी मागणी विविध स्तरातून झाली. तपासादरम्यान प्राप्त पुराव्याच्या आधारे पाेलिसांनी काही वेळेतच प्रकरणाचा छडा लावत एका कुमारी मातेला ताब्यात घेतले असून, तिच्यावर मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी पाेलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनात काेराडी पाेलीस तपास करीत आहेत.\n ‘जल्लाद आहेत सारे, माझ्या बाबूला मारलं त्यांनी’, पतीच्या मृत्यूनंतर पत्नीने केला धक्कादायक खुलासा\n महिलेनं दिराच्या मदतीनं केली पतीची दगडानं ठेचून हत्या\n एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या करून आरोपीची आत्महत्या\nफेसबुकवरील मैत्री पडली महागात; महिलेची 2.5 कोटींची फसवणूक\nनागपुरात ‘खाकी वर्दी’चा प्रेमळ चेहरा; निराधार आजीच्या गळणाऱ्या छतावर पोलिसांनी टाकली ताडपत्री\nफोटो काढायला गेलेले,शाळकरी मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू\nसात तासात 23 वेळा एकाच एटीएम कार्डचा वापर, मशीन हॅक करुन लाखो रुपये लंपास, सीसीटीव्हीत घटना कैद\nदाभाडकरांनी तरुणासाठी सोडला नव्हता बेड; माहिती अधिकारात वस्तुस्थिती समोर\n एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या करून आरोपीची आत्महत्या\nफेसबुकवरील मैत्री पडली महागात; महिलेची 2.5 कोटींची फसवणूक\nSIP मध्ये 12% व्याजासह 26 लाखांचा परतावा मिळवा, वाचा सुरुवातीला किती...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2020/05/blog-post_59.html", "date_download": "2021-06-21T23:37:36Z", "digest": "sha1:E3QAODCPQSDQEJG57VNMHKBIND4H2EXV", "length": 7524, "nlines": 115, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "आजचे दिवसभरातील रुग्ण - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome महाराष्ट्र आजचे दिवसभरातील रुग्ण\n* कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येनं आज उच्चांक गाठला\n* एकाच दिवशी 8381 रुग्णांना घरी सोडण्यात आले. 7358 रुग्ण मुंबईतले\n* दिवसभरात 2682 नवे रूग्ण\n* दिवसभरात 116 जणांचा मृत्यू\n* मुंबईत दिवसभरात 1447 नवे रूग्ण\n* धारावीत 41 नवे रूग्ण\n* ठाण्यात दिवसभरात 146 नवे रूग्ण\n* पुण्यात दिवसभरात 242 नवे रूग्ण\n* पिंपरी चिंचवड - 49\n* नवी मुंबईत 65 नवे रूग्ण\n* नांदेड - 5\n* औरंगाबाद - 46\n* आंबेगाव - 15\n* सातारा - 32\n* नागपूर - 43\n* रायगड - 43\n* वसई विरार - 54\n* अमरावती - 11\n* अहमदनगर - 13\n* अकोला - 42\nउल्हास नदीत तरुण गेला वाहून, शोध सुरु , नेरळ येथील घटना\nनेरळ-माथेरान घाटात दरड कोसळली\nनेरळ, कर्जत,खालापूर, पेण,वडखळ इथल्या कारच्या सायलेन्सरची चोरी करणाऱ्या टोळीला कुर्ला येथून अटक\nसांगली वनविभागाचा प्राणीमित्राच्या घरावर छापा:\nशिराळा येथील विद्यार्थीनीने तयार केला गरिबांसाठी व्हेंटिलेटर\nमाथेरान येथे अश्वांचे जंतनाशक लसीकरण व उपचार शिबिर\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ चंद्रपूर जाहिरात ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/04/29/making-serious-allegations-against-the-thackeray-government-parambir-singh-again-ran-to-the-high-court/", "date_download": "2021-06-21T22:32:55Z", "digest": "sha1:AUHLFJXVXRDIZBY2FB4I47STYJOXMF32", "length": 10876, "nlines": 72, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "ठाकरे सरकारवर गंभीर आरोप करत परमबीर सिंग यांची पुन्हा उच्च न्यायालयात धाव - Majha Paper", "raw_content": "\nठाकरे सरकारवर गंभीर आरोप करत परमबीर सिंग यांची पुन्हा उच्च न्यायालयात धाव\nमुंबई, मुख्य / By माझा पेपर / परमबीर सिंह, महाराष्ट्र सरकार, माजी पोलीस आयुक्त, मुंबई उच्च न्यायालय / April 29, 2021 April 29, 2021\nमुंबई – पुन्हा एकदा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी उच्च न्यायालयात धाव घेत नव्याने याचिका केली आहे. राज्य सरकारकडून करण्यात येत असलेल्या चौकशीला परमबीर सिंग यांनी आव्हान देत यावेळी ठाकरे सरकारवर त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात लिहिलेले पत्र मागे घेण्यासाठी आपल्यावर दबाव असल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे. तसेच आपल्याविरोधात एकापाठोपाठ एक गुन्हे राज्य सरकार दाखल करणार असल्याची माहिती मिळाल्याचा दावाही यावेळी त्यांनी केला. ४ मे रोजी उच्च न्यायालयात त्यांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.\nतत्पूर्वीर गृहमंत्र्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या सीबीआय चौकशीची मागणी करणारी याचिका परमबीर सिंग यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती. उच्च न्यायालयाने परमबीर आणि अन्य दोघांनी केलेल्या जनहित याचिका रद्द केल्या होत्या. नियुक्ती किंवा बद्दल्यांबाबत काही तक्रारी असतील तर त्यांनी योग्य त्या व्यासपीठाकडे दाद मागावी. कारण त्यांनी केलेले आरोप हे सेवेशी संबंधित असल्याचे त्यावेळी न्यायालयाने स्पष्ट केले होके. दरम्यान यावेळी देशमुख व सिंह यांच्यासह याप्रकरणी गुंतलेल्यांविरोधात केलेल्या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्याची अ‍ॅड. जयश्री पाटील यांची याचिकाही न्यायालयाने निकाली काढली होती.\nदरम्यान अकोल्यातील शहर कोतवाली पोलीस ठाण्यात परमबीर सिंग यांच्यासह २७ पोलिस अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अॅट्रॉसिटी कायद्यासह विविध २२ कलमान्वये बुधवारी रात्री उशिरा हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल करून प्रकरण ठाणे पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती आहे. पोलीस निरीक्षक भिमराज घाडगे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nअनिल देशमुख पोलिसांच्या नियुक्त्या, बदल्यांसाठी पैशांची मागणी करतात, ते तपासकार्यात वारंवार हस्तक्षेप करतात, असे आरोप परमबीर यांनी याचिकेत केले होते. त्यासाठी त्यांनी राज्य गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या अहवालाचा, निलंबित अधिकारी सचिन वाझे व संजय पाटील यांना महिन्याला १०० कोटी वसूल करण्याचे दिलेले लक्ष्य तसेच दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणाचा दाखला दिला होता.\nतसेच राज्याच्या गृहमंत्र्यांकडून होत असलेल्या भ्रष्टाचाराची सीबीआयमार्फत चौकशी होणे गरजेचे असून, तसे आदेश देण्याची मागणी परमबीर यांनी केली होती. तपासकार्यात देशमुख हे वारंवार हस्तक्षेप करतात, दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणी भाजपच्या नेत्यांना गोवण्यासाठी त्यांनी दबाव आणला होता, असा आरोपही परमबीर यांनी केला होता.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकारमधील अन्य वरिष्ठ नेत्यांना देशमुख यांच्याकडून होत असलेल्या खंडणीच्या मागणीबाबत आणि पोलिसांच्या बदल्या, नियुक्त्यांमधील भ्रष्टाचाराबाबत माहिती दिली होती. पण, त्यानंतर लगेचच माझी १७ मार्चला मुंबई पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी करुन गृहरक्षक दलात बदली करण्यात आली. आयुक्तपदी दोन वर्षे पूर्ण करण्याआधीच ही बदली करण्यात आल्यामुळे हा निर्णय मनमानी आणि बेकायदेशीर असल्याचा दावाही याचिकेत करण्यात आला होता.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://agrowonegram.com/category/economy/", "date_download": "2021-06-21T21:42:04Z", "digest": "sha1:OGQLI6YLHVOBSEGL4XZED2FV3PP5PCUR", "length": 10644, "nlines": 208, "source_domain": "agrowonegram.com", "title": "अर्थकारण Archives - Agrowon E-gram", "raw_content": "\nअर्थसंकल्प २०२१ : अर्थसंकल्प आज सादर होणार; अर्थमंत्री अजित पवार विधानभवनात दाखल\nअर्थव्यवस्थेला चालना ‘आत्मनिर्भर भारत ३.०’ अंतर्गत १२ प्रमुख उपाययोजनांची घोषणा\n१५ व्या वित्त आयोगाचा अहवाल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना सादर\n२० राज्यांना खुल्या बाजारातून कर्ज घेण्याची परवानगी, महाराष्ट्राला वाट्याला ‘इतके’ कोटी\nभाजीपाला अन् डाळींचे दर शंभरी पार; सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडणार\nट्रॅक्टर विक्रीत महिंद्रा अँड महिंद्राचा दबदबा कायम; आपलाच विक्रम काढला मोडीत\nशेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रोपवाटिकांसाठी मिळणार साडेअकरा कोटींचे अनुदान\nभारतातून बांगलादेशात कापूस निर्यातीचा प्रस्ताव\nशेती सुधारणांवर केंद्र सरकारची आजवरची भूमिका संशयास्पद – पी. साईनाथ\nकृषी विधेयकांच्या विरोधात बळीराजाचा एल्गार, भारत बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद\nकृषी विधयके शेतकऱ्यांसाठी ‘क्रांतिकारी’ अन् फायद्याची; तज्ज्ञांचे मत\n‘या’ राज्यांमध्ये सरकारी धान्यांची खरेदी केली कमी; कारण…\nयंदाच्या खरीप हंगामात होणार भाताचे बंपर उत्पादन\nकृषी विधेयकांवरून पेटलेल्या आंदोलनाला ‘एमएसपी’ची मलमपट्टी\nकांदा निर्यातबंदीचा दरावर परिणाम नाही; क्विंटलला झाली ‘एवढी’ वाढ\nसांगलीत बेदाणा मागणीत किंचित वाढ; मिळतोय ‘इतका’ भाव\n‘सोयाबीन पीकविमा घोटाळ्याची चौकशी करा’\n‘या’ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे भात रोपांचे नुकसान\nमान्सूनचा प्रवास वेगाने; राज्यात ढगाळ वातावरण, पावसासाठी पोषक स्थिती\nअॅग्रोवन डिजिटल माध्यमांचा वापर वाढवणार\nकोरोनाशी लढण्यासाठी ग्रामपंचायतींना अधिक निधी गरजेचा\nॲग्रोवन ई-ग्राम ताज्या बातम्या\nपुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा – अजित पवार\n‘आशा वर्कर्सच्या मागण्या मान्य केल्या जातील’\nरायगडला रेड अलर्ट; समुद्र किनारी उसळणार उंच लाटा\n‘शिवराज्यभिषेक दिनी राजगडाकडे कूच करा, मिळेल त्या वाहनाने या’\n‘केंद्र सरकारविरुद्ध ‘भाकप’चा काळा दिवस’; जाणून घ्या नेमकं कारण काय\nआम्ही भारतीय ग्राम विकास माहिती प्रणालीमध्ये आमूलाग्र बदलाचे संकेत देतो आहोत. आम्ही प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण ग्राहकांना सेवा पुरविणारी संस्था म्हणून कार्यरत आहोत. आम्ही ���० हुन अधिक कुशल आई. टी . तंत्रज्ञ ,संशोधक , ग्राहक सेवा अधिकारी आणि व्यवस्थापनतंत्रांसोबत कार्यरत आहोत. संस्थेचे मुख्य कार्यालय पुणे येथे आहे. बदलत्या युगात ग्रामव्यवस्थेला उच्च माहिती तंत्रज्ञानाची जोड मिळण्यासाठी आम्ही \"स्मार्ट व्हिलेज -स्मार्ट महाराष्ट्र \"अभियान आरंभले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गाव स्मार्ट व्हिलेज बनण्याकरिता आम्ही सर्वोत्तम तंत्रज्ञान , प्रशिक्षण आणि मार्गदर्शन पुरविण्याकरिता कटिबद्ध आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://marathwadasathi.com/%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0-%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%A8/", "date_download": "2021-06-21T22:01:14Z", "digest": "sha1:W5GR7SUNZMRFWLIOTGE3AOIHUSYFWZ3Y", "length": 10616, "nlines": 184, "source_domain": "marathwadasathi.com", "title": "बर्दापुर घटनेतील आरोपींना अटक करा- पप्पु कागदे - Marathwada Sathi", "raw_content": "\nHome बीड बर्दापुर घटनेतील आरोपींना अटक करा- पप्पु कागदे\nबर्दापुर घटनेतील आरोपींना अटक करा- पप्पु कागदे\nबर्दापुर घटनेतील आरोपींना अटक करा- पप्पु कागदे\nमराठवाडा साथी : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळताची अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापुर येथील झालेली विटंबनेचा प्रकार हा निंदनीय आहे. सामाजीक सलोखा बिगडवण्याचे षडयंत्र रचणाऱ्या या प्रकरणातील समाजकंटकांना तात्काळ अटक करा, अन्यथा राज्यभर अंदोलन छेडण्याचा ईशारा रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी दिला. बर्दापूर (ता. आंबेजोगाई) येथील महामानव डा बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची मंगळवारी (ऑक्टोबर) दि. 28 अज्ञात माथेफिरूने दगडाने नासधूस करत विटंबना केली आहे. दरम्यान, आठरा पगड जातीचे लोक गुण्या गोविंदाने नांदत असताना गावातील महामानव डा बाबासाहे आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या विटंबणेचा प्रकार सामाजीक तेड निर्माण करणारा आहे. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून व्यवहार बंद आहेत. या प्रकरणातील अज्ञात माथेफिरूस तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी भिम सैंनिकांनी पहाटेपासून पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. रिपाईंचे प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी बुधवारी दि.28 आक्टोबर बर्दापुर येथील घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीची जाणुन घेतली. घटनेचे गांभीर्य राखून प्रशासनाने नि:पक्षपातीपणे चौकशी करून यातील अज्ञात आरोपीस तात्काळ अटक करण्याची मागणी करत राज्यभर आंदोलनाचा ईशारा ही पप्पू कागदे यांनी आमदार संजय दौंड , पोलिस अधिक्षक सुनील लांजेवार यांच्याकडे निवेदनाद्वारे दिला आहे.\nजातीय सलोखा राखण्याचे आवाहन\nआमची भूमिका ही समतेची व समानतेची आहे, जे कोणी या घटनेमागचे माथेफिरु असतील त्यांना माफ करण्यात येऊ नये, तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता कायदा सुव्यवस्था कायम ठेऊन जातीय सलोखा आणि शांतता राखण्याचे आवाहनही पप्पू कागदे यांनी यावेळी केले आहे.\nPrevious articleनाथाभाऊंची लवकरच विधान परिषदेत एन्ट्री \nNext articleमहाविकास आघाडीच ठरलं विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\nBeed Lockdown : बीडमध्ये लॉकडाऊन कालावधीत शिथिलता, अशा आहेत नवीन वेळा…\nपरळीत नियम मेडणाऱ्या दुकानदारांवर प्रशासनाची कारवाई\nराखेच्या ढिगाऱ्यात पडलेल्या मजुराला सहकाऱ्यांनी दिले जीवदान\nवाळूजमधील प्लास्टिक कंपनी आगीत खाक\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nमाणिकचंद पहाडे लॉ कॉलेजच्यावतीने संविधान दिन साजरा\nअनाथ- निराधार मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील - कविता वाघ\nशिशुंचा आहार कसा असावा यावर डॉ अभिजित देशमुख यांचे मार्गदर्शन\nऔरंगाबादेत शनिवारी-रविवारी संपूर्ण लॉकडाऊन ; अन्यथा मोठ्या लॉकडाऊनकडे वाटचाल, जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा\nरेणुकादेवी शरद कारखान्यात सिलेंडरचा स्फोट, दोघे गंभीर\nबर्दापुर घटनेतील आरोपींना अटक करा- पप्पु कागदे\nअभिषेक बच्चन च्या ह्या लूकमुळे त्याला ओळखणे ‘अशक्य’…\nशरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात दिल्लीत बैठक; राजकीय वर्तुळात चर्चा\n कोरोनाची लस घेतल्यानंतर शरीराचे झाले चुंबक \nऔरंगाबादकरांच्या सेवेत स्मार्ट सिटी बस पुन्हा धावणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+7953+at.php", "date_download": "2021-06-21T22:56:46Z", "digest": "sha1:5LPA6RBCPNC3UE3YTY7LZCCOPQLI7HPA", "length": 3609, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 7953 / +437953 / 00437953 / 011437953, ऑस्ट्रिया", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडलेला 7953 हा क्रमांक Liebenau क्षेत्र कोड आहे व Liebenau ऑस्ट्रियामध्ये स्थित आहे. जर आपण ऑस्ट्रियाबाहेर असाल व आपल्याला Liebenauमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. ऑस्ट्रिया देश कोड +43 (0043) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Liebenauमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +43 7953 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनLiebenauमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +43 7953 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0043 7953 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/04/24/%E0%A4%8F%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8B/", "date_download": "2021-06-21T21:37:50Z", "digest": "sha1:VTMSBQLCDY7C6INCU42PAVMPKD3AI7VL", "length": 6190, "nlines": 69, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "एव्हरेस्ट बेस कॅम्पवर पोहोचला करोना - Majha Paper", "raw_content": "\nएव्हरेस्ट बेस कॅम्पवर पोहोचला करोना\nकोरोना, पर्यटन, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे / एव्हरेस्ट, करोना, गिर्यारोहक, नेपाळ, बेस कॅम्प / April 24, 2021 April 24, 2021\nजगातील सर्वात उंच शिखर एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर करोनाची एन्ट्री झाली असल्याचे वृत्त आहे. गतवर्षी नेपाळ सरकारने करोना साथीमुळे एव्हरेस्ट व अन्य शिखर मोहिमांना परवानगी दिली नव्हती. मात्र यावेळी गिर्यारोहण मोहिमांना परवानगी दिली असून त्यानुसार अनेक गिर्यारोहक एव्हरेस्ट बेस कॅम्प वर दाखल झाले आहेत. नॉर्वेच्या एलेंद नेस्ट याला करोनाचा संसर्ग झाल्याचे लक्षात आल्यावर त्याला हेलीकॉप्टरने काठमांडू येथे रुग्णालयात हलविले गेले होते.\nमिळालेल्या माहितीनुसार नेस्ट यांचा करोना रिपोर्ट १५ एप्रिल रोजी पोझिटिव्ह ��ला होता. त्यानंतर त्यांना त्वरीत काठमांडू येथे हलविले गेले. आता त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असून ते सध्या नेपाली परिवारासोबत राहत आहेत.\nऑस्ट्रियन अनुभवी गाईड लुकास फर्नबॅश यांच्या मते हे मोठे संकट आहे. हजारो गिर्यारोहक, वाटाडे मोठ्या संख्यने बेस कॅम्पवर आहेत. येथे करोनाचा शिरकाव झाला असेल तर हे संक्रमण वेगाने पसरण्याची भीती आहे. त्यामुळे उपस्थितांच्या तातडीने चाचण्या कराव्यात. मे हा महिना एव्हरेस्ट चढाई साठी विशेष चांगला सिझन मानला जातो. त्यासठी मोठ्या संखेने गिर्यारोहक येतील त्यापूर्वीच हा सिझन संपविला जावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.webnewswala.com/news/apple-users-will-have-to-pay-a-bigger-blow-for-more-money/", "date_download": "2021-06-21T22:00:40Z", "digest": "sha1:KOKKQH2TP7RWO3IRSCCRQTHEMXV6CCBD", "length": 12963, "nlines": 184, "source_domain": "www.webnewswala.com", "title": "Apple युझर्सना मोठा झटका मोजावे लागणार अधिक पैसे - Team WebNewsWala", "raw_content": "\nआजच्या ताज्या मराठी बातम्या\nApple युझर्सना मोठा झटका मोजावे लागणार अधिक पैसे\nApple युझर्सना मोठा झटका मोजावे लागणार अधिक पैसे\nApple या कंपनीनं आपल्या युझर्सना एक मोठा झटका दिला आहे. अ‍ॅप स्टोअरमधून कोणतंही अ‍ॅप विकत घ्यायचं असल्यास त्यासाठी युझरला आता अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. भारत, इंडोनेशिया, ब्राझील, कोलंबिया, दक्षिण आफ्रिका आणि रशिया या देशांमध्ये कंपनी आपल्या इन अ‍ॅप परचेसच्या दरात वाढ करणार आहे. करामध्ये वाढ केल्यामुळे या दरांमध्ये वाढ होत असल्याचं अ‍ॅपलनं ब्लॉग पोस्टमध्ये म्हटलं आहे. भारताबाबत सांगायचं झाल्यास या ठिकाणी इंटरनेट कंपन्यांवर १८ टक्के जीएसटी व्यतिरिक्त २ टक्के कर (equalisation levy) आकारण्यात येतो.\nसॅमसंग मोबाईल चा मोठा निर्णय, फोन मिळणार चार्जर शिवाय\nमराठी तरुणाने आणला shareit ला पर्याय SENDit\nभारताचा चीनवर educational स्ट्राईक\nबंदी घातलेल्या चिनी अ‍ॅप्स ची नव्या ‘अवतारात’ एन्ट्री\nइक्वलायझेशन लेवी हा एक प्रकारचा कर आहे जो परदेशी तंत्रज्ञान कंपन्यांकडून डिजिटल व्यवहारांद्वारे होणाऱ्या कमाईवर आकारण्यात येतो.\nतर दुसरीकडे इंडोनेशियाबाबत सांगायचं झाल्यास देशाच्या बाहेरील कोणत्याही डेव्हलपर्सना १० टक्क्यांचा नवा कर द्यावा लागतो. “ज्यावेळी फॉरेन एक्सचेंज रेटमध्ये बदल होतो त्यावेळी आम्हाला अ‍ॅप स्टोअरवरील किंमती कमी जास्त कराव्या लागतात. पुढील काही दिवसांमध्ये अ‍ॅप स्टोअरवर अ‍ॅप आणि इन अ‍ॅप परचेस (ऑटो रिन्युअल सोडून) ब्राझील, भारत, कोलंबिया, इंडोनेशिया, रशिया आणि दक्षिण आफ्रिकेत दर वाढवले जातील,” असं अ‍ॅपलनं स्पष्ट केलं आहे.\nनवे दर जाणून घेण्यासाठी युझर्सना अ‍ॅपल डेव्हलपर पोर्टलच्या My Apps या ठिकाणी असलेल्या Pricing and Availability या सेक्शनमध्ये जावं लागेल, असं कंपनीनं म्हटलं आहे.\nअ‍ॅपल भारतात देत असलेल्या Apple Music, Apple TV+ आणि iCloud या सेवांच्या दरात बदल करणार आहे का हे मात्र अद्याप कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलेलं नाही.\nआमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nCorona Virus 10 किलो विषाणूंच्या विळख्यात अख्खे जग\nCryptocurrency ला Infosys अध्यक्षांचा पाठिंबा\nओमान ची T 20 World Cup आयोजनाची तयारी\nWorld record १,२,३… नव्हे तर १० मुलांना दिला जन्म\nकर्णधार सुनील छेत्री चा विक्रम लिओनेल मेस्सी ला टाकले मागे\nएका कंपनी मुळे झाला जगातील इंटरनेट ठप्प\nलहान मुलांबाबत दिलासादायक बातमी; संशोधनाने कमी केली चिंता\nIPL 2021 Update आयपीएलचा दसऱ्याचा मुहूर्तही चुकणार\n६ जिल्ह्यातील महिलांनी सुरू केली ट्रॅव्हल्स कंपनी\n10 कोटी स्मार्टफोन आणत Jio करणार फोन मार्केटवर कब्जा\nमहिंद्राची स्कूटर फ्रान्सच्या राष्ट्रपतींच्या ताफ्यात\nTask Mate App टास्क पूर्ण करुन कमवा पैसे\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nदहावी-बारावी परीक्षा निर्णय परिस्थितीनुसार\nwebnewswala आयोजित माझा बाप्पा स्पर्धा 2020\nCorona Virus 10 किलो विषाणूंच्या विळख्यात अख्खे जग\nCorona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी\nमोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर\n6 जून रोजी महाविद्यालये, विद्यापीठांत साजरा होणार शिवस्वराज्य दिन\nउज्जैन महाकाल मंदिर सापडला अनमोल खजिना\nSurya Grahan 2021 | वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण 10 जूनला, ‘रिंग ऑफ फायर’\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nराज्याबाहेर मोदींना धोबीपछाड देण्यास ममता दीदी तयार\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\nआजच्या ताज्या मराठी बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://lokshahi.live/vishwas-patil-will-be-the-president-of-gokul-milk/", "date_download": "2021-06-21T22:08:26Z", "digest": "sha1:WQX7M37NLZVC2OS5GFPLKJ6Z4X7IOEYI", "length": 8903, "nlines": 157, "source_domain": "lokshahi.live", "title": "\tगोकुळ दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षपदी पुन्हा विश्वास पाटील! - Lokshahi News", "raw_content": "\nगोकुळ दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षपदी पुन्हा विश्वास पाटील\nराज्यातील सर्वात मोठ्या ‘गोकुळ’ दूध संघाच्या अध्यक्षपदाची माळ विश्वास पाटील यांच्या गळ्यात पडली. त्यामुळे आता मे २०२३ पर्यंत त्यांना गोकुळ संघाचा कारभार पहावा लागणार आहे.\nअडीच हजार कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या गोकुळ दूध संघाचा नवा अध्यक्ष कोण होणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. विश्वास पाटील आणि अरुण डोंगळे हे माजी अध्यक्ष स्पर्धेत होते. पालकमंत्री सतेज पाटील व ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यात गुरुवारी प्रदीर्घ काळ चर्चा होऊनही एकमत झाले नव्हते. बंद लिफाफ्यातून आलेल्या नावाचे बैठकीत वाचन करण्यात आले. त्यामध्ये अनेक राजकीय घडामोडींनंतर पुन्हा एकदा विश्वास पाटील यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली.\nदूध उत्पादकांना प्रती लिटर दोन रुपयांची वाढ, वासाच्या दूधाचा प्रश्न, जादा परतावा यासह अन्य आश्वासनांची पूर्तता केली जाईल. निवडणुकीपूर्वी दूध उत्पादकांना देण्यात आलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न करू”असे विश्वास पाटील यावेळी म्हणाले.\nPrevious article गुजरातमध्ये कोरोना मृतांच्या आकड्यांची लपवा-छपवी \nNext article लॉकडाऊनमध्ये पोलिसांची मोठी कारवाई; संपूर्ण बारच केला भुईसपाट\n���ालन्यात हजारो आशा सेविकांचा मोर्चा\nकोरोनाने दगावणाऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत अशक्य\nएकाच कार्डवर मेट्रो, बेस्ट, मोनोतून प्रवास\nInternational Yoga Day ;पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार जनतेशी संवाद\nपुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला गर्दी\nमोदींंच्या काळात स्वीस बँकेत भारतातून २८६% जास्त रक्कम जमा\nभाजपाच्या १० विद्यमान नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश\nनरेंद्र मेहतांना धक्का; रवी व्यास भाजपच्या जिल्हा अध्यक्षपदी\nमंत्रालयात पुन्हा बॉम्ब ठेवला असल्याचा धमकीचा फोन\nपैठण येथील नाथसागर धरणात बुडून २५ वर्षीय युवकाचा मृत्यू\nडोंबिवलीत बैलाची झुंज; दोघांवर गुन्हा दाखल\nपैठण शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी योग दिन साजरा\nकांदा रडवणार; एवढ्या रूपयाने महागला\nधक्कादायक | कुटुंबासमोर वाघिणीने बापाला नेलं ओढत\nदेवेंद्र फडणवीसांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण मात्र गुलदस्त्यात\nनागपुर अमरावती महामार्गवर कंटेनर अपघातात 40 जनावरांचा दुर्दैवी मृत्यू तर 11 जनावरे जखमी\nआईनेच पोटच्या मुलांना दगड खानीत फेकले\nकोरोनाचा नवा स्ट्रेन अधिक घातक, आरोग्य मंत्रालयानं दिला सावधानतेचा इशारा\nगुजरातमध्ये कोरोना मृतांच्या आकड्यांची लपवा-छपवी \nलॉकडाऊनमध्ये पोलिसांची मोठी कारवाई; संपूर्ण बारच केला भुईसपाट\nWTC Final Day 4 : एकही चेंडू न खेळता दिवस गेला वाया\nभाजपाच्या १० विद्यमान नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश\nनरेंद्र मेहतांना धक्का; रवी व्यास भाजपच्या जिल्हा अध्यक्षपदी\nमंत्रालयात पुन्हा बॉम्ब ठेवला असल्याचा धमकीचा फोन\nपैठण येथील नाथसागर धरणात बुडून २५ वर्षीय युवकाचा मृत्यू\nGold Price Today | जाणून घ्या सोन्याचे आजचे भाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/hail-storm-and-rain-possibilities-on-state-storm-wind-come-in-10-district/", "date_download": "2021-06-21T23:20:43Z", "digest": "sha1:SWP3GWYWERLE3WLLUDTC2KLIS74XET6N", "length": 9293, "nlines": 84, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "राज्यावर पाऊस अन् गारपिटीचे सावट ; १० जिल्ह्यांत वादळी वाऱ्याची शक्यता", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nराज्यावर पाऊस अन् गारपिटीचे सावट ; १० जिल्ह्यांत वादळी वाऱ्याची शक्यता\nराज्यावर निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा आणि अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागराकडून होणारा बाष्पाचा पुरवठा यामुळे राज्यात १९ ते २१ एप्रिलपर्यंत पावसाची शक्यता आहे. र��िवारी राज्यात वादळी वारे वाहण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेने वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील दहा जिल्ह्यांना या वाऱ्याचा फटका बसू शकतो. दरम्यान, राज्यातील काही भागात उन्हाचा तडाखा वाढला आहे. शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील अकोला येथे राज्यातील उच्चांकी ४३.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.\nशनिवारी अकोला येथे राज्यातील सर्वाधिक ४३.८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. दरम्यान आज उद्या आणि परवा राज्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज असून मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट होण्याची शक्यता आहे. कोकणात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कुलाबा वेधशाळेनुसार, राज्यातील मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, नांदेड, बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांत वादळी वारे वाहण्याची शक्यता ५१ ते ७५% आहे. या जिल्ह्यांत वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किमीपर्यंत राहील, असे वेधशाळेने म्हटले आहे. गारपिटीचीही शक्यता आहे.\nकुलाबा वेधशाळा हवामान विभाग वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता राज्यात गारपिटीची शक्यता IMD wheather kulaba Colaba Observatory meteorological observatory\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nनानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, मराठवाडा, विदर्भाच्या लाभार्थींच्या खात्यात 966.30 कोटींचा निधी जमा\n26 हजार शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले खत व बियाणे\nमोदींनी लॉन्च केलं mYoga App जगाला मिळणार योगाचे धडे\n10 गुंठे जमिनीवर दोन लाखाचं उत्पन्न देणाऱ्या स्ट्रॉबेरीवर होणार संशोधन\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/others/weather-based-fruit-crop-insurance-scheme-2018-19-for-cashew-fruit-crop/", "date_download": "2021-06-21T21:46:16Z", "digest": "sha1:AIUEMWTCEBLGJBMIJLKZW4X7NIV5YMOI", "length": 13246, "nlines": 130, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "हवामान आधारीत फळपिक विमा योजना 2018-19 फळपीक-काजू", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nहवामान आधारीत फळपिक विमा योजना 2018-19 फळपीक-काजू\nही योजना काजू पिकासाठी अधिसुचित जिल्ह्यामधील, अधिसुचित तालुक्यातील, अधिसुचित महसूल मंडळात लागू आहे. यानुसार निवडलेल्या विमा कंपनी मार्फत अधिसूचित महसूल मंडळ पातळीवर शासनमान्य संदर्भ हवामान केंद्र आकडेवारी वरुन नुकसान भरपाई अंतिम केली जाते.\nसमविष्ट जिल्हे (०७): कोल्हापूर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, नाशिक इत्यादी.\nया योजनेतंर्गत काजू पिकास निवडलेल्या विमा कंपनी मार्फत खाली नमूद केलेल्या विमा संरक्षण कालावधीत निवडक हवामान धोक्यामुळे होणाऱ्या संभाव्य पिक नुकसानीस (आर्थिक) खालीलप्रमाणे विमा संरक्षण प्रदान होईल.\nविमा संरक्षण प्रकार (हवामान धोके) व विमा संरक्षण कालावधी\nप्रमाणके (ट्रिगर) व नुकसान भरपाई रक्कम (प्रति हेक्टर रु.)\nदि. 1 डिसेंबर 2018 ते 28 फेब्रुवारी 2019\nकोणत्याही एका दिवशी 5 मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रु. 11,000/- देय\nकोणत्याही दोन दिवशी 5 मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रु. 22,000/- देय\nकोणत्याही तीन दिवशी 5 मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रु. 38,500/- देय\nकोणत्याही चार दिवशी 5 मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रु. 55,000/- देय\nदि. 1 डिसेंबर 2018 ते 28 फेब्रुवारी 2019\nत���पमान सलग 3 दिवस 13 डि.ग्री. सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी झाल्यास रु. 11,450/- देय\nतापमान सलग 4 दिवस 13 डि.ग्री. सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी झाल्यास रु. 17,150/- देय\nतापमान सलग 5 दिवस 13 डि.ग्री. सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी झाल्यास रु. 28,600/- देय\nविमा योजनेत सहभाग प्रक्रिया :\nकर्जदार शेतकरी: अनिवार्य सहभाग, बँकाकडून काजू पिकासाठी कर्ज मंजूर असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचा विमा हप्ता त्या त्या बँकाकडून देण्यात येणाऱ्या कर्ज पुरवठा रकमेमधून भरला जाईल.\nबिगर कर्जदार शेतकरी: ऐच्छीक सहभाग, सदर शेतकऱ्यांनी विमा प्रस्ताव पत्रक भरुन रोख विमा हप्त्यासह विहित मुदतीत विमा योजनेत सहभाग घ्यावा.\nयोजनेत सहभाग घेण्याचा अंतिम दिनांक: 30 नोव्हेंबर 2018\nविमा संरक्षित रक्कम (रु. प्रति हेक्टर)\nशेतकर्‍याने भरावयाचा विमा हप्ता (रु. प्रति हेक्टर)\nअवेळी पाऊस, कमी तापमान या हवामान धोक्यापासून संरक्षण\nगारपीट हवामान धोक्यापासून विमा संरक्षण (विमा संरक्षण कालावधी दि. १ जानेवारी २०१९ ते ३० एप्रिल २०१९ )\nगारपीट हवामान धोक्यापासून विमा संरक्षण घेण्याची बाब ऐच्छीक आहे. गारपीटीने नुकसान झाल्यास 48 तासाच्या आत संबंधित विमा कंपनीला कळवावे.\nयोजना कार्यान्वित करणारी यंत्रणा:\nसदर फळपिक विमा योजना खालील यंत्रणेमार्फत खालील जिल्हयातील काजू फळ पिकासाठी अधिसूचित केलेल्या महसूल मंडळ पातळीवर कार्यान्वित करण्यात येईल.\nअ.क्र. विमा कंपनीचे नाव जिल्हे एकूण जिल्हे\n1 दि न्यू इंडिया इन्शुरेंस कंपनी\nटोल फ्री.क्र. १८०० २०९१ ४१५\n2 अॅग्रिकल्चर इन्शुरेंस कंपनी ऑफ इंडिया लि.\nटोल फ्री.क्र. १८०० १०३० ०६१\nईमेल: mhwbcis@aicindia.com कोल्हापूर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, पालघर, नाशिक 06\nया योजनेत भाग घेण्यासाठी शेतकर्‍यांनी संबंधित विमा कंपनी, संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे संपर्क साधून अधिक सविस्तर माहिती घ्यावी आणि योजनेत सहभाग घ्यावा.\nअधिक्षक कृषि अधिकारी (मनरेगा), पुणे विभाग\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्य��क सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nभारत की पाकिस्तान, नक्की कोणाचा आहे हा बासमती तांदूळ\nपोस्ट ऑफिसची ग्राम सुमंगल ग्रामीण डाक जीवन विमा योजना, बचतीचा राजमार्ग\nतुम्हाला माहिती आहे का पॅन कार्ड वरील अक्षरांचा अर्थ\nयंदा बेरोजगार तरुणांना मिळणार नोकरीच्या भरभरून संधी\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathwadasathi.com/love-is-the-end-of-love/", "date_download": "2021-06-21T22:54:21Z", "digest": "sha1:UUJTV5YZP26XJEQYB6OLHSGEK3IXBWI4", "length": 9403, "nlines": 182, "source_domain": "marathwadasathi.com", "title": "प्रेमानेच केला प्रेमाचा अंत - Marathwada Sathi", "raw_content": "\nHome क्राइम प्रेमानेच केला प्रेमाचा अंत\nप्रेमानेच केला प्रेमाचा अंत\nमुंबई : शेवटची भेट घेण्यासाठी प्रेयसीला बोलाविले आणि तिथेच प्रेयसीवर गोळी झाडून त्याने स्वतःचेही जीवन संपविले. हि भयानक घटना मुंबईच्या मालाड परिसरात घडली आहे. २२ वर्षीय निधी मिश्रा हि मालाड परिसरात राहत होती . तर तिचा प्रियकर राहुल यादव हा कांदिवली परिसरात राहत होता. दोघेही एका खाजगी कंपनीत कामाला होते. तिथेच त्यांना एकमेकांवर प्रेम जडले. पण दोघेही वेगळ्या जातीचे असल्याने घरच्यांकडून त्यांच्या विवाहाला विरोध होत होता. निधीच्या घरी याबाबत कळल्याने घरच्यांनी तिचे दुसरीकडे स्थळ पाहण्यास सुरुवात केली. एवढेच नाही तर निधीचा साखरपुडाही करण्यात आ���ा होता. हि माहिती राहुलला कळल्यानंतर त्याने तिला भेटायला बोलाविले. मालाड येथील इनॉरबीटजवळ रात्री हे दोघे भेटले.\nयावेळी त्यांनी बराच वेळ संभाषण केले. मात्र घरच्यांचा विरोध पाहता त्यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला. राहुल हा त्याच्यासोबत गावठी कट्टा घेऊनच आला होता. याच गावठी कट्ट्याने त्याने अगोदर निधीवर गोळी झाडली.नंतर स्वतःवरही गोळी झाडून त्याने आत्महत्या केली. रात्री साडे नऊ वाजता मालाड येथे हि घटना घडली. प्रत्यक्षदर्शींनी पाहता क्षणी याना रुग्णालयात नेले असता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान राहुलकडे गावठी कट्टा आला कुठून याचा पोलीस शोध घेत आहेत. तसेच दोघांचीही ओळख पटली असून पोलिसांकडून दोघांच्याही घरच्यांची विचारपूस केली जात आहे.\nPrevious articleऔरंगाबाद विमान वेळापत्रक….\nNext articleविमानतळांवरच क्वारंटाईन करण्याची मागणी ….\nकुठे टू-व्हिलरची अंत्ययात्रा, तर कुठे हेल्मेट घालून घोड्यावरुन रपेट ; इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक\nमहाराष्ट्र अनलॉक ; सोमवारपासून पाच टप्प्यात अंमलबजावणी\nसराईत चोरांकडून तब्बल २२ दुचाकी जप्त\nवाळूजमधील प्लास्टिक कंपनी आगीत खाक\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nमाणिकचंद पहाडे लॉ कॉलेजच्यावतीने संविधान दिन साजरा\nअनाथ- निराधार मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील - कविता वाघ\nशिशुंचा आहार कसा असावा यावर डॉ अभिजित देशमुख यांचे मार्गदर्शन\nइंदिरा गांधींसोबत राणी लक्ष्मीबाईंचा जन्म येणे काँग्रेसची “हेराफेरी”- कंगना रानौत\n‘शिवसेना स्वबळावर भगवा फडकवणार हे मी गेल्या ३० वर्षांपासून ऐकतोय’\nकाश्मीर मध्ये मोसमातील पहिली बर्फवृष्टी , पर्यटकांची होतेय गर्दी\nशरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात दिल्लीत बैठक; राजकीय वर्तुळात चर्चा\n कोरोनाची लस घेतल्यानंतर शरीराचे झाले चुंबक \nऔरंगाबादकरांच्या सेवेत स्मार्ट सिटी बस पुन्हा धावणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/batamya/marathi-news-sasvad-one-person-arrested-two-pistols-and-four-cartridges-4717", "date_download": "2021-06-21T23:10:16Z", "digest": "sha1:OUETZCZWGDKPPJA6ND733L24Q5KHMHQH", "length": 5199, "nlines": 24, "source_domain": "www.saamtv.com", "title": "सासवडजवळ 2 पिस्तुल आणि चार काडतुसांसह एकजण ताब्यात", "raw_content": "\nसासवडजवळ 2 पिस्तुल आणि चार काडतुसांसह एकजण ताब्यात\nसासवड : येथील सासवड-कोंढवा मार्गावरील भिवरी (ता. पुरंदर) गावाच्या हद्दीतून एकास दोन गावठी पिस्तुल (पिस्टल) व चार काडतुसांसह ताब्यात घेण्यात आले. याबाबतची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.\nपुणे जिल्हा ग्रामीण पोलिस यंत्रणेच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्याच मार्गदर्शनाखाली नेमलेल्या पोलिस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, दिलीप जाधवर, मोरेश्वर इनामदार, जगदिश शिरसाट, राजू चंदनशिव, महेश गायकवाड, निलेश कदम, राजेंद्र पुणेकर, गणेश महाडीक, बाळासाहेब खडके, प्रमोद नवले आदींच्या पथकास सासवड पोलिस ठाण्याच्या हद्दीत भिवरीला हॉटेल रुद्रानजीक एक इसम गावठी पिस्टलची विक्री करण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यावरुन या पथकाने तिथे सापळा रचून संशयित ज्ञानेश्वर संपत मोमीन (वय २०, रा. धायरीफाटा, ता. हवेली जि. पुणे) यास पकडले. त्याच्याकडून एक लाख 400 रुपये किंमतीचे बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेले दोन गावठी मॅगझिनचे पिस्टल व चार जिवंत काडतुसे आढळली. सदर संशयित आरोपीस पुढील कारवाईसाठी सासवड पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले. तसेच त्याच्याविरोधात आर्म अॅक्ट कलम ३, २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.\nताब्यातील संशयित आरोपी मोमीन याने सदर पिस्टल कोणाकडून आणले. त्याचे आणखी कोण साथीदार आहेत, या अगोदर कोठे-कोठे पिस्टलची विक्री केली. आदींबाबत अधिक तपास सासवड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अण्णासाहेब घोलप हे करणार आहेत.\nलोकसभा निवडणूक 2019 च्या अनुषंगाने पुणे जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी बेकायदेशीर शस्त्र बाळगणारे तसेच नोंदीतील गुन्हेगार, तसेच फरारी आरोपी पकडण्याकामी विशेष मोहिम राबविण्यासाठी पथकं नेमण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांना आदेश दिले होते. याच पथकाकडून ही कारवाई झाली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathwadasathi.com/amazing-a-person-from-aurangabad-swallowed-brush/", "date_download": "2021-06-21T22:17:41Z", "digest": "sha1:YTVOLZ52MS54GHPOL6EW6PEMMTEKCI7O", "length": 9190, "nlines": 186, "source_domain": "marathwadasathi.com", "title": "आश्चर्यकारक!औरंगाबामधील एका व्यक���तीने गिळला 'ब्रश'…! - Marathwada Sathi", "raw_content": "\nऔरंगाबामधील एका व्यक्तीने गिळला ‘ब्रश’…\nऔरंगाबामधील एका व्यक्तीने गिळला ‘ब्रश’…\nऔरंगाबाद : लहान मुलांनी पैसे किंवा लहान वस्तू गिळल्याचे आपण खूपदा ऐकले असेल. मात्र,औरंगाबादमधील एका व्यक्तीने चक्क टूथब्रश गिळल्याची घटना समोर आली आहे.पोटदुखीचा त्रास झाला म्हणून रुग्णालयात दाखल झालेल्या ३३ वर्षीय व्यक्तीची तपासणी केली असता डॉक्टरही थक्क झाले.कारण,या रुग्णाने चक्क टूथब्रश गिळला होता.\nटूथब्रश गिळल्यानंतर रुग्णाचे पोट फारदुखू लागले.यामुळे त्याने औरंगाबाद येथील शासकीय घाटी रुग्णालयात धाव घेतली. डॉक्टरांनी सिटीस्कॅन केले असता त्याच्या पोटात टूथब्रश असल्याचे पहायला मिळाले. हा ब्रशची लांबी जवळपास अर्धा फूट होती.त्यामुळे डॉक्टरांनी रुग्णावर त्वरित सर्जरी करण्याचा निर्णय घेतला.जवळपास दीड तासाच्या सर्जरी नंतर यशस्वीपणे हा ब्रश बाहेर काढण्यात आला.\nदरम्यान,अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, शस्त्रक्रिया विभागप्रमुख डॉ. सरोजिनी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शल्यचिकित्सा पथक क्रमांक-६ चे प्रमुख जुनेद एम. शेख, डॉ. अविनाश घाटगे, डॉ. ओमर खान, डॉ. संदीप चव्हाण, डॉ.सुकन्या विंचूरकर, डॉ.गौरवभावसार, भुलतज्ज्ञ डॉ. अनिकेत राखूडे,डॉ. विशाखा वाळके, अधिपरिचारिका संतोशी सोनगट्टी यांनी ही शस्त्रक्रिया पार पाडली.\nPrevious articleचलो समताधिष्ठित भारत की ओर…,जयभीम दिनानिमित्त परभणीत होणार जागर\nNext articleशिर्डीतून अचानक बेपत्ता झालेली महिला…\n कोरोनाची लस घेतल्यानंतर शरीराचे झाले चुंबक अंगाला चिकटू लागल्या वस्तू\nऔरंगाबादकरांच्या सेवेत स्मार्ट सिटी बस पुन्हा धावणार\nसराईत चोरांकडून तब्बल २२ दुचाकी जप्त\nवाळूजमधील प्लास्टिक कंपनी आगीत खाक\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nमाणिकचंद पहाडे लॉ कॉलेजच्यावतीने संविधान दिन साजरा\nअनाथ- निराधार मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील - कविता वाघ\nशिशुंचा आहार कसा असावा यावर डॉ अभिजित देशमुख यांचे मार्गदर्शन\n“जात “….. साली जाता जात नाही\nविरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस बोलले … राऊतांना\nअचानक मुलाच्या अंगाव�� बिबट्याने झेप घेऊन केले जखमी\nमुंबई पोलिसांकडून तिसऱ्यांदा समन्स,२३ नोव्हेंबरला हजर राहण्याचे दिले आदेश\nशरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात दिल्लीत बैठक; राजकीय वर्तुळात चर्चा\n कोरोनाची लस घेतल्यानंतर शरीराचे झाले चुंबक \nऔरंगाबादकरांच्या सेवेत स्मार्ट सिटी बस पुन्हा धावणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/actor-and-director-aamir-khan-lagaan-satyajit-rays-apur-sansar-best-movie-ending-films", "date_download": "2021-06-21T23:40:19Z", "digest": "sha1:FSCYY7QNQ2DNEPYPEVEFIEO6BLMXIPZ5", "length": 18333, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | वल्चरच्या सर्वोत्तम 100 चित्रपटात भारताचे तीन चित्रपट", "raw_content": "\nसर्वोत्कृष्ठ संकलन, सर्वोत्कृष्ठ शेवट अशा दोन कॅटगिरीत 101 सिनेमांचा समावेश करण्यात आला आहे.\nवल्चरच्या सर्वोत्तम 100 चित्रपटात भारताचे तीन चित्रपट\nमुंबई - आतापर्यत वेगवेगळ्या चित्रपट अभ्यासक, जाणकार, समीक्षक यांनी सर्वोत्तम चित्रपटांची नावे प्रसिध्द केली आहेत. कथेचा विषय, दिग्दर्शन, छायांकन, संकलन, अभिनय यासारख्या अनेक गोष्टी लक्षात घेऊन ती यादी प्रसिध्द केली गेली आहे. त्याच धर्तीवर वल्चर नावाच्या एका चित्रपट प्रेमी संकेतस्थळानं सर्वोत्तम चित्रपटांची यादी जाहिर केली असून त्यात बेस्ट मुव्ही एडिटींगच्या यादीत भारताच्या तीन चित्रपटांना स्थान मिळालं आहे.\nमहान दिग्दर्शक सत्यजित रे यांचा अपूर संसार, आशुतोष गोवारीकर यांच्या लगान आणि मीरा नायर यांच्या सलाम बॉम्बे चित्रपटांचा समावेश आहे. वास्तविक सलाम बॉम्बे या चित्रपटाला त्या यादीत स्थान मिळालेलं नसलं तरी त्याचा उल्लेख करण्यात आला आहे. सर्वोत्कृष्ठ संकलन, सर्वोत्कृष्ठ शेवट अशा दोन कॅटगिरीत 101 सिनेमांचा समावेश करण्यात आला आहे. तीन भारतीय चित्रपटांना वल्चरने बनवलेल्या बेस्ट मुव्ही एंडिंगच्या यादीत स्थान मिळाले आहे. ही मात्र गौरवाची बाब म्हणता येणार आहे.\nसत्यजित रे यांच्या अपु ट्रायलॉजीनं जगभर प्रसिध्दी मिळवली. आजही जगातील विविध चित्रपट संस्थामधील चित्रपट विषयक अभ्यासक्रमात रे यांच्या त्या तीन चित्रपटांचा समावेश केला गेला आहे. लगाननंतर गोवारीकर यांचे नाव प्रत्येक भारतीयाच्या मनात जाऊन बसले. या चित्रपटानं ऑस्करपर्यत मजल मारली होती. मीरा नायर यांच्या सलाम बॉम्बे चित्रपटाविषयीही अशीच गोष्ट सांगता येईल. हे तीनही चित्रपट अभ्यासक, जाण��ार - समीक्षक आणि रसिक प्रेक्षक यांच्या आवडीच्या आहेत. असे सांगता येईल.\nआशुतोष गोवारिकर दिग्दर्शित 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'लगान'ला या यादीत 90 वे स्थान देण्यात आले आहे. तर सत्यजित रे यांच्या 1951 च्या ‘अपूर संसार’ या चित्रपटाला 41 वा क्रमांक मिळाला. ही यादी तयार करणा-या टीमने प्रत्येकाला स्थान मिळावे म्हणून प्रत्येक दिग्दर्शकाचा चित्रपट पाहिला. असे वल्चरनं सांगितले आहे. आम्ही चित्रपटाचा शेवट पाहिला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे चित्रपटाचे शीर्षक त्याच्या शेवटासोबत जुळणे आवश्यक होते. त्यानेच वल्चरच्या टीमला चित्रपटाशी कनेक्ट केले. वल्चरने आपल्या वेबसाइटवर या सर्व 101 चित्रपटांचे एंडिग सीनदेखील शेअर केले आहेत.\nअपूर संसार हा चित्रपट सत्यजीत रे यांच्या वतीने वर्ल्ड सिनेमाला दिलेले सर्वात मोठे योगदान आहे. वेदना, दुःख आणि थेट अंतःकरणास स्पर्श करणारा अंत आहे. त्यामुळे या यादीमध्ये स्थान मिळविण्यात हा चित्रपट यशस्वी झाला.\nदोन हात, एका पायाने चित्र काढणारा अवलिया\nमुंबई - समोर ठेवलेल्या तीन स्केचबोर्डवर एकाच वेळी दोन्ही हाताने आणि एका पायाने तीन वेगवेगळी स्केच चित्रकार राबीन बार साकारत होते. हा आगळावेगळा अनुभव मुंबईकरांनी सोमवारी (ता. २) जहांगीर कलादालनात घेतला. जागतिक कीर्तीचे चित्रकार राबीन बार यांचे ‘इन्कारनेशन’ हे चित्र प्रदर्शन जहांगीर कलादालना\n घरात घुसून महिलेला विवस्त्र करण्याचा प्रयत्न\nनालासोपारा - महिलांवरील अन्याय-अत्याचाराच्या वाढत्या घटनांत वसईतील एका प्रकरणाची भर पडली आहे. रविवारी दुपारच्या सुमारास दोघा जणांनी घरात घुसून गर्भवती महिलेला विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तिची आक्षेपार्ह छायाचित्रे काढण्याचाही प्रयत्न केला. या प्रकरणी माणिकपूर पोलिसांनी दोन अनोळ\nएक लाख कोटींची गरज सिंचन प्रकल्प निधीअभावी कोरडेच\nसोलापूर : राज्य सरकारकडून दरवर्षी मिळणाऱ्या अपुऱ्या निधीमुळे आणि केंद्र सरकारच्या योजनांमधून पुरेशा प्रमाणात कर्ज उपलब्ध होऊ न शकल्याने मागील आठ वर्षांपासून राज्यातील 298 सिंचन प्रकल्पांना मुहूर्त लागलेला नाही. आता हे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी एक लाख 13 हजार कोटींची गरज असून त्यातून 19 लाख\n उत्पन्नाचे ओझे तिकीट तपासणीसांच्या खांद्यावर\nसोलापूर : मध्य रेल्वेच्या सोलापूर, नागपूर, पुण���, मुंबई आणि भूसावळ या पाच विभागांना 1 ते 10 मार्चपर्यंत सात कोटी 50 लाखांच्या दंड वसुलीचे टार्गेट रेल्वे मंत्रालयाने दिले आहे. सततच्या तांत्रिक अडथळ्यांमुळे घटलेली प्रवासी संख्या अन्‌ उत्पन्नात झालेली घट भरुन काढण्यासाठी उत्पन्नाचे ओझे तिकीट त\nजीवनाचे रणांगण तुडवीत आलेली बाबा आमटे यांची कविता श्रममूल्यांचा उदघोष करते - प्रा. जयदेव डोळे\nवर्तमानात जगभरात उजव्या विचारसरणीची सरशी होते आहे. बहुतांश देशांमध्ये समाजवादाऐवजी साम्राज्यवाद वाढत चालला आहे. भारतातील बदललेल्या शासनव्यवस्थेचे उपेक्षित, गरीब, वंचित व दलित समाजाकडे दुर्लक्ष होते आहे. त्यामुळे उपेक्षित हा अत्यंत दयनीय स्थितीत जगतो आहे. विषमतेची दरी वाढते आहे. अशा काळात ब\nगिरणी कामगारांना मुंबईतच घरे द्या\nचंदगड : गिरणी कामगारांना लॉटरी पध्दतीने दिली जाणारी घरे मुंबई शहराच्या कार्यक्षेत्रातच द्यावी अशी आग्रही मागणी सर्व श्रमिक संघटनेने मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. संघटनेचे दत्तात्रय अत्याळकर यांनी ही माहिती दिली. आमदार प्रकाश आबिटकर यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्री व नगरविकास\n‘कोरोना’चा गैरसमज, अन् मुंबईत मटणाची टंचाई\nनवी मुंबई : ‘कोरोना’ विषाणूविषयीच्या गैरसमज आणि अफवांमुळे खवय्यांनी चिकन खाणे कमी केले आहे. त्यामुळे मांसाहारासाठी मटणाची मागणी वाढली आहे. परंतु अशातच, मुंबईत मटणाची आवक कमी झाल्याचे चित्र आहे. देवनार कत्तलखान्यातील ६० टक्के बकरे दक्षिणेतील व्यापारी खरेदी करून घेऊन जात असल्याने, महामुंबई क\n सोलापूर- पुणे इंटरसिटी शनिवारी रद्द\nसोलापूर : मध्य रेल्वेतील दौण्ड- पुणे सेक्‍शनमधील दौण्ड- पाटस स्थानकादरम्यान सब-वे बनवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. कॉर्ड लाइन येथे ऍप्रोच रोड कनेक्‍ट करण्यासाठी 7 मार्चला साडेसहा तासांचा (सकाळी 11.40 ते सायंकाळी 18.10) ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे शनिवारी (7 मार्च) धावणारी\nकोरोना : भारतीय वस्तूंच्या विक्रीवर भर\nश्रीरामपूर : कोरोना विषाणूमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले असून, त्याचा परिणाम येथील खेळण्यांच्या बाजारावरही झाला आहे. चीनमध्ये तयार झालेल्या विविध वस्तूंची आयात महिनाभरापासून बंद असल्याने, चिनी वस्तूंच्या दरात 20 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. बाजारात चिनी वस्तू उपलब्ध होत नस���्याने येथील व्य\nपोलिस आयुक्त परमबीर सिंह येताच... ‘या’कारवाईला स्थगिती\nमुंबई : संजय बर्वे मुंबईचे पोलिस आयुक्त असताना १२ अधिकाऱ्यांनी परस्पर दहशतवादविरोधी पथकात (एटीएस) नियुक्तीसाठी पोलिस महासंचालकांकडे अर्ज केला होता. त्यावर बर्वे यांनी शिस्तभंगाची कारवाई म्हणून या १२ अधिकाऱ्यांची वेतनवाढ एक वर्षासाठी का रोखू नये, अशी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली होती. विद्यमा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=258791:2012-10-31-17-29-56&catid=42:2009-07-15-04-00-30&Itemid=53", "date_download": "2021-06-21T23:26:05Z", "digest": "sha1:M76KIBLQPMUYBNS3HY32Y5IS2WFTR3TQ", "length": 15376, "nlines": 231, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "माणुसकीच्या धाग्यांनी रुपेशला तारले..!", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> ठाणे वृत्तान्त >> माणुसकीच्या धाग्यांनी रुपेशला तारले..\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nमाणुसकीच्या धाग्यांनी रुपेशला तारले..\nदोन वर्षांपूर्वी बांधकाम साहित्य वाहून नेणाऱ्या ट्रकखाली येऊन जबर जखमी झालेल्या रुपेश डकोलिया याला माणुसकीच्या धाग्यांनी तारले आहे. आता पूर्ण बरे होण्यासाठी त्याच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया करावी लागणार असून त्यासाठी सुमारे सव्वा लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. २१ जून रोजी यासंदर्भात ‘ठाणे वृत्तान्त’मध्ये ‘तुटलेले धागे सांधण्यासाठी हवा माणुसकीचा धागा’ या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यात केलेल्या आवाहनानुसार वाचकांनी रुपेशच्या उपचारांसाठी भरभरून प्रतिसाद दिला. सर्व थरांतील वाचकांनी यथाशक्ती दिलेल्या मदतीतून सव्वा दोन लाख रुपयांचा निधी जमा झ��ला. त्यातून कौशल्य मेडिकल फाऊंडेशनच्या रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.\nआता दिवाळीनंतर त्याच्या पोटावर दुसरी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. धुणी-भांडी करून मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नात रुपेशसह इतर दोन भावंडांचा कसाबसा उदरनिर्वाह करणाऱ्या रूपा डकोलिया यांना उपचारांचा खर्च परवडणारा नव्हता. रुपेशच्या शिक्षिका प्रणिता पोंक्षे यांनी पुढाकार घेतल्यानेच त्याच्यावर उपचार होऊ शकले. मात्र आता त्याच्या दुसऱ्या शस्त्रक्रियेसाठी अजून सव्वा लाख रुपयांची आवश्यकता आहे. दिवाळीनंतर त्याच्यावर ही शस्त्रक्रिया आहे. त्यासाठी नागरिकांनी यथाशक्ती मदत करावी, असे आवाहन पोंक्षे यांनी केले आहे. संपर्क-प्रणिता पोंक्षे, महापालिका शाळा क्र. १९, आंबेडकर चौक, डॉ. भानुशाली हॉस्पिटलजवळ, आलोक हॉटेलसमोर, ठाणे (प.) मोबाइल-८६९३०००४७७.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ च���\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://cmnews.co.in/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%A2%E0%A5%8B%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%87%E0%A4%95%E0%A5%8B-%E0%A4%9D/", "date_download": "2021-06-21T23:23:33Z", "digest": "sha1:GYXVJUF6FIJ76567RXJZAXG3TVF7GELH", "length": 20715, "nlines": 203, "source_domain": "cmnews.co.in", "title": "*माळढोक प्रकल्पातील इको झोन मधील आरक्षित क्षेत्र घटवण्याची खा.डॉ.सुजय विखे पाटील यांची मागणी* – CMNEWS", "raw_content": "\nओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीसपदी मंगल भुजबळ यांची नियुक्ती\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\nइनामी जमीन घोटाळ्यांमध्ये जिल्हाधिकार्‍यांना विभागीय आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश\nअंबाजोगाई येथील ‘स्वाराती’ रूग्णालयातील व्हेंटिलेटरही तशीच पडून; आ.सतीश चव्हाण यांचा खोचक सवाल\nकलासम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचे निधन\nम्युकर मायकोसिसचे राज्यात पंधराशे रूग्ण; पुढील दहा दिवस अत्यंत महत्त्वाचे :आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती\nखत दरवाढीच्या निषेधार्थ केंद्र सरकारचा पुतळा जाळून स्वाभिमानी शेतकरी संघटना गुरुवारी प्रचंड आक्रमक आंदोलन छेडणार\nHome/ताज्या घडामोडी/*माळढोक प्रकल्पातील इको झोन मधील आरक्षित क्षेत्र घटवण्याची खा.डॉ.सुजय विखे पाटील यांची मागणी*\n*माळढोक प्रकल्पातील इको झोन मधील आरक्षित क्षेत्र घटवण्याची खा.डॉ.सुजय विखे पाटील यांची मागणी*\nमाळढोक अभयारण्य प्रकल्पात��ल इको झोनमुळे तेथील शेतकऱ्यांना शेती व्यवसायास बंधने येत असून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या जमिनीवर शेती उद्योग करून उदरनिर्वाह करता यावे ह्यासाठी नॅशनल ग्रीन ट्रायब्युनलकडून आरक्षित केलेल्या जमिनीचे 10 किलोमीटर आंतर घटून 400 मीटर करावे इत्यादी मागण्यांचे निवेदन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री मा.श्री. प्रकाश जावडेकर यांची भेट घेऊन दिले.\nसध्या लोकसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे. अधिवेशन च्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्याच्या विविध प्रश्न संदर्भात संसदेत तसेच संसदेच्या बाहेर विविध विभागांना व मंत्रालयाचा पाठपुरावा डॉ. विखे पाटील करत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत व श्रीगोंदा तालुक्यातील सुमारे 7,818 वर्ग किलोमीटर मध्ये माळढोक प्रकल्प आहे 1979 मध्ये सुरु झालेल्या या प्रकल्पासाठी अतिरिक्त 677 वर्ग किलोमीटरचे क्षेत्र अधिसूचित करण्यात आले, ज्यामुळे ह्या प्रकल्पासाठी एकूण 8,496 म्हणजे जवळपास 8,500 वर्ग किलोमीटरचे क्षेत्र अधिसूचित करण्यात आले, पुढे मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने ह्यांचे सुसूत्रीकरण करण करून ह्या संपूर्ण क्षेत्राचे 1229 वर्ग किलोमीटर पर्यंत केली मात्र 2019 मध्ये पर्यावरण मंत्रालयाने आधी सूचना प्रसिद्ध करून अभयारण्य भोवतीचा 548 वर्ग किलोमीटरचा परिसर पर्यावरणासाठी संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा इरादा व्यक्त केला, पुढे हे क्षेत्र 548 वर्ग किलोमीटर वरून 591 वर्ग किलोमीटर करण्याचे सुधारित प्रस्ताव दिला गेला कर्जत व श्रीगोंदा तालुक्यातील सुमारे 124 गावातील 30 हजार हेक्टर क्षेत्र यामुळे बाधित होणार आहे आधीच 1979 पासून वेळोवेळी अभयारण्यासाठी क्षेत्रांमध्ये वारंवार बदल केल्यामुळे जनतेमध्ये कमालीचा असंतोष आहे. प्रकल्पासाठी संवेदनशील घोषित केल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी व उद्योग धंदा यासाठी अडचणी येत आहे याकडे खासदार डॉ विखे पाटील लक्ष वेधले. पर्यावरण संतुलन व विकास यांची सांगड घालून प्रस्तावित 591 वर्ग किलोमीटर संवेदनशील क्षेत्र घोषित स्थगिती द्यावी तसेच संवेदनशील क्षेत्राचे घोषीत 10 किलोमीटर अंतराची घटवून 400 मीटर करावे अशी मागणी केली. याबाबत लवकरच पर्यावरण मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीसपदी मंगल भुजबळ यांची नियुक्ती\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीसपदी मंगल भुजबळ यांची नियुक्ती\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\n*अफूच्या शेतावर पोलिसांची धाड..कुठं\n*दिल्लीतील आप पक्षाच्या विजयाने अरविंद केजरीवाल यानी जन की बात देशाला दाखवून दिली;शिवसेना पक्ष प्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया*\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\nइनामी जमीन घोटाळ्यांमध्ये जिल्हाधिकार्‍यांना विभागीय आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश\nअंबाजोगाई येथील ‘स्वाराती’ रूग्णालयातील व्हेंटिलेटरही तशीच पडून; आ.सतीश चव्हाण यांचा खोचक सवाल\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*अखेर नरभक्षक बिबटया जेरबंद; वनविभागाची कामगिरी\n*आष्टीतील तालुक्यातील एकाला कोरोनाची बाधा*\n*राज्यातील शिक्षकांना SCERT देणार गुगल क्लासरूम चे ऑनलाईन प्रशिक्षण*\nओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीसपदी मंगल भुजबळ यांची नियुक्ती\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\nअण्णांच्या राळेगण मध्ये साडी वाटप करताना दोघांना पथकाने पकडले » CMNEWS\nअहमदनगर: १३४ रूग्णांना डिस्चार्ज तर ८३ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर\nदक्षिण कमांड पुणे ये��ील मुख्यालयाला लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांची भेट\nपरळीत कोविड लसीकरण सराव फेरी चा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आरंभ\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*अखेर नरभक्षक बिबटया जेरबंद; वनविभागाची कामगिरी\n*आष्टीतील तालुक्यातील एकाला कोरोनाची बाधा*\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*अखेर नरभक्षक बिबटया जेरबंद; वनविभागाची कामगिरी\n*आष्टीतील तालुक्यातील एकाला कोरोनाची बाधा*\n*राज्यातील शिक्षकांना SCERT देणार गुगल क्लासरूम चे ऑनलाईन प्रशिक्षण*\n*राज्यातील शिक्षकांना SCERT देणार गुगल क्लासरूम चे ऑनलाईन प्रशिक्षण*\n*आष्टीतील कोरोना बाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू*\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटचं पुण्यात कनेक्शन, महिलेसह तिघांना अटक*\n*दिवाळी तुमची दवाखान्यात जाणार कायआज जिल्ह्यात 200 कोरोना ग्रस्तांची भर*\n*बीड जिल्ह्याचा कोरोना corona कमी होतोय पण आष्टीचा वाढला\nअण्णांच्या राळेगण मध्ये साडी वाटप करताना दोघांना पथकाने पकडले » CMNEWS\nअहमदनगर: १३४ रूग्णांना डिस्चार्ज तर ८३ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर\nदक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांची भेट\nपरळीत कोविड लसीकरण सराव फेरी चा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आरंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/world-milk-day-todays-date-is-important-day-to-milk/", "date_download": "2021-06-21T23:03:34Z", "digest": "sha1:4IE73SZO4RTNRCENZLX5XU5RLVEGGUBV", "length": 11168, "nlines": 85, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "जागतिक दूग्ध दिवस : आरोग्याला लाभकारी असलेल्या दुधाचा आज हा मानाचा दिवस", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nजागतिक द��ग्ध दिवस : आरोग्याला लाभकारी असलेल्या दुधाचा आज हा मानाचा दिवस\nदूध हा एक जीवनावश्यक घटक मानला जातो. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच दूधाची आवश्यकता असते. पाण्यानंतर कदाचित अधिकृतरित्या प्यायला जाणारा दूध हाच एकमेव पदार्थ असावा. दुधातून आपल्याला कॅल्शियम मॅगनिशियम,झिंक, फॉस्फरस,ऑयोडीन, आयर्न, पोटॅशियम, फोलेट्स, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, राइबोफ्लेविन, व्हिटॅमिन बी12, प्रोटीन, हे घटक मिळत असतात. दूध हा अधिक ऊर्जा देणारा पदार्थ आहे. दूध प्यायल्याने मानवी शरीरात कमी वेळात जास्त उर्जा उत्पन्न होऊ शकते. कारण, दुधात अधिक मात्रेत प्रोटीन असते.\nआरोग्यासाठी लाभकारक असलेल्या दुधाचा आज महत्त्वाचा दिवस आहे. संयुक्त राष्ट्रकडून (United Nation) आज १ जून हा दिवस जागतिक दूग्ध दिवस म्हणून साजरा केला जातो. अनेक देशांमध्ये याच तारखेला दुग्ध दिवस साजरा केला जात असे. सर्वासामान्य नागरिकांना दूधाबद्दल माहिती कळावी आणि जगभराती देशांना दुधाचे महत्त्व ध्यान्यात यावे यासाठी हा दिवस साजरा करण्यात येऊ लागला. प्रत्येक वर्षी दुग्ध दिवसाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्र द्वारे एक थीम निश्चित केली जाते. या थीमचं एकच उद्देश असतो तो म्हणजे सर्व नागरिकांपर्यंत दूध सहजपणे पोहाचवं आणि सर्वासामान्य नागरिकांना दुधाबद्दल माहिती कळावी आणि जगभराती देशांना दुधाचे महत्त्व ध्यान्यात यावे.\nआधी हा दिवस इतर कार्यक्रमाच्या आधारे साजरा केला जात, म्हणजे मॅरेथॉन, शाळेतील कार्यक्रम यातून हा दिवस साजरा केला जात. वर्ष २००१ मध्ये हा दिवस साजरा करण्याची सुरुवात झाली. याची सुरुवात संयुक्त राष्ट्राच्या खाद्य विभाग आणि कृषी संघटनानांकडून करण्यात आली होती. मागील वर्षी दुग्ध दिवसात ७२ देशांनी सहभाग घेतला होता. या देशांमध्ये साधारण ५८६ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भारतात १ जून दुग्ध दिवस आणि २६ नोव्हेंबरला राष्ट्रीय दुग्ध दिवस साजरा केला जातो. कारण याच दिवशी १९२१ मध्ये धवलक्रांती आली होती. जगभरातील अनेक देश दूध उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. भारतातही धवलक्रांती म्हणजेच दूध वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. त्यासाठी आवश्यक ते सहकार्य सरकारच्या माध्यमातून केले जाते.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद���दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nनानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, मराठवाडा, विदर्भाच्या लाभार्थींच्या खात्यात 966.30 कोटींचा निधी जमा\n26 हजार शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले खत व बियाणे\nमोदींनी लॉन्च केलं mYoga App जगाला मिळणार योगाचे धडे\n10 गुंठे जमिनीवर दोन लाखाचं उत्पन्न देणाऱ्या स्ट्रॉबेरीवर होणार संशोधन\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/police-inspector-uttam-jadhav-dies-due-to-corona-in-sangli/", "date_download": "2021-06-21T22:35:41Z", "digest": "sha1:URN6KM6EFP5KZPPXQWUEXZ7DQNEK45TF", "length": 12093, "nlines": 153, "source_domain": "policenama.com", "title": "दुर्देवी ! पोलीस निरीक्षक उत्तम जाधव यांचे निधन - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून प्रसिद्ध बिल्डर अमित लुंकडला…\nशिवसेनेचा भाजपच्या बालेकिल्ल्यात सर्जिकल स्ट्राईक, 10 नगरसेवक शिवबंधन बांधणार\nपुणे विद्यापीठात यंदाच्या शैक्षणिक वर्षात योगा हा नवा अभ्यासक्रम सुरु\n पोलीस निरीक्षक उत्तम जाधव यांचे निधन\n प���लीस निरीक्षक उत्तम जाधव यांचे निधन\nजत : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. लॉकडाऊन काळात अहोरात्र झटणाऱ्या पोलिस दलातील अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. जत पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उत्तम जाधव (वय-50 मूळ रा. सौंदरे ता. बार्शी, जि. सोलापूर) यांचे कोरोनामुळे नुकतेच निधन झाले आहे. जाधव यांच्यावर सांगली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान आज (रविवार) पहाटे प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.\nउत्तम जाधव यांचा जन्म बार्शी तालुक्यातील सौंदरे येथील एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला होता. त्यांनी मुंबई, सोलापूर ग्रामीण, उस्मानाबाद येथे पोलीस निरीक्षक म्हणून चांगली कामगिरी केली होती. त्यांची उस्मानाबाद येथून जत पोलीस ठाण्यात 13 ऑगस्ट 2020 रोजी बदली झाली होती. कोरोनाच्या काळात त्यांनी जनजागृती करण्याचे चांगले काम केले होते.पदभार स्विकारल्यानंतर त्यांनी गुन्हेगारांवर चांगला वचक बसवला होता. तसेच त्यांनी जत पोलीस ठाण्याचे सुशोभीकरण केले होते.\nउत्तम जाधव यांचा 2 मे रोजी कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. जत येथील कोव्हिड सेंटरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यानंतर प्रकृती खालावल्याने त्यांना 5 मे रोजी सांगली येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शरीरात निमोनियाचे प्रमाण वाढल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. रविवारी पहाटे त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे.\nLockdown in Maharashtra : आढावा घेतल्यानंतर राज्यात लागू असलेले निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्याचे संकेत\nमुंब्रा : अखेर ‘त्या’ मृतदेहाची ओळख पटली अन् पत्र्याच्या पेटीमुळं खूनाचा पर्दाफाश, प्रियसीनं भावाच्या मदतीनं काढला काटा\nIndia VS New Zealand Final | पूनम पांडेने पुन्हा केलं मोठं…\nRamayan Serial | ‘रामायण’मधील ’सुमंत’चे निधन;…\nActor Chetan Hansraj | … म्हणून प्रसिद्ध अभिनेता चेतन…\narrested TV actresses | चोरीच्या प्रकरणात 2 अभिनेत्रींना…\nWorld Music Day 2021 | वर्ल्ड म्युसिक डे ला राजीव रुईयाने…\nपेट्रोल-डिझेलने नव्हे, आता ‘या’ इंधनावर धावणार…\nPM Kisan Sanman Nidhi | 30 जूनपूर्वी रजिस्ट्रेशन केल्यास…\n ऑनलाइन फसवणूक झाल्यास कुठं, कशी…\nPune News | शिक्रापूर पोलिसांचा मटका अड्डया���र छापा, लाखाचा…\nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून…\nपेट्रोल-डिझेलने नव्हे, आता ‘या’ इंधनावर धावणार…\nशिवसेनेचा भाजपच्या बालेकिल्ल्यात सर्जिकल स्ट्राईक, 10…\nAmarnath Yatra Canceled | अमरनाथ यात्रा कोरोना महामारीमुळे…\nपुणे विद्यापीठात यंदाच्या शैक्षणिक वर्षात योगा हा नवा…\nPune Crime News | 11 नागरिकांची तब्बल 3 कोटी 59 लाख रुपयांची…\nमहाराष्ट्राचा ‘दशरथ मांझी’ : 22 दिवसात खोदली 20 फुटांची…\nBank Privatisation | मोदी सरकारचा मोठा निर्णय, देशातील…\npune municipal corporation | पुणे महापालिकेच्या निवडणूक…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून प्रसिद्ध बिल्डर अमित…\nप्रदीप शर्मा यांच्या अडचणी वाढणार आता NIA करणार ‘हे’ काम\nमिस्ड कॉल आणि WhatsApp वरून सुद्धा बुक करू शकता गॅस सिलेंडर, जाणून…\n राज्यातील ‘या’ 15 शहरात एकाही…\nRain Rest | राज्यात आगामी 2 दिवसासाठी हवामान विभागाकडून कोठेही अलर्ट नाही, पावसाची विश्रांती\n 1 रुपयांत मिळणार वायरलेस Earbuds; ‘या’ तारखेपासून घेता येणार ‘Lava’…\nPune Crime News | 11 नागरिकांची तब्बल 3 कोटी 59 लाख रुपयांची फसवणूक; बापलेकांना लोणी काळभोर पोलिसांनी पाकिस्तान सीमेवरून…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2021/05/blog-post_98.html", "date_download": "2021-06-21T23:33:14Z", "digest": "sha1:7DEYQQPNTNPLDENMJD62TV6DAKPPXJY3", "length": 11180, "nlines": 95, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "तारळे येथे जिलेटीन कांड्याच्या साठ्यासह एकाला अटक ;सातारा दहशतवाद विरोधी पथकाचा छापा - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome पश्चिम महाराष्ट्र सातारा तारळे येथे जिलेटीन कांड्याच्या साठ्यासह एकाला अटक ;सातारा दहशतवाद विरोधी पथकाचा छापा\nतारळे येथे जिलेटीन कांड्याच्या साठ्यासह एकाला अटक ;सातारा दहशतवाद विरोधी पथकाचा छापा\nतारळे येथे जिलेटीन कांड्याच्या साठ्यासह एकाला अटक ;सातारा दहशतवाद विरोधी पथकाचा छापा\n१०३ किलो वजनाचा साठा जप्त\nउद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जिलेटीन कांड्या ठेवण्याची घटना ताजी असताना सातारा जिल्हा विशेष शाखेच्या दहशतवाद विरोधी पथकाने जिलेटीन कांड्या व डीटोनेटर्ससह एकाला अटक केली आहे . गोवि��दसिंग बाळुसिंग राजपूत ( यादव ) रा.तारळे , ता.पाटण असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून ८३६ जिलेटीन कांड्या ( १०३ किलो वजन ) व बोलेरो वाहन जप्त केले आहे .\nपोलीस व घटनास्थळा वरून मिळालेल्या माहितीनुसार राजपूत हा सहा वर्षांपासून ताराळ्यात राहत असून तो मूळचा राजस्थानचा आहे विहीर खुदाई साठी ब्लास्टिंगचा त्याचा व्यवसाय आहे.त्याच्याकडे विहीर खुदाईचा परवाना आहे पण जिलेटीन साठ्याचा परवाना नाही.पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात बेकायदा स्फोटकांचे साठे व वाहतूक यावर कारवाई करण्याचे आदेश सातारा जिल्हा विशेष शाखेच्या दहशतवाद विरोधी पथकाला दिले होते . त्यानुसार बेकायदासाठ्याची माहिती घेण्याचा शोध सुरू असताना सातारा जिल्हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक विजय कुंभार यांना तारळे , ता.पाटण येथे बेकायदेशीर स्फोटकांचा साठा होत असल्याची गुप्त माहिती मिळाली . त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप भोसले यांच्या अधिपत्याखाली दहशतवाद विरोधी पथकाने गोपनीय माहितीची खातर जमा करून तारळे , ता.पाटण येथील गोविंदसिंग बाळुसिंग राजपूत ( यादव ) याच्या राहत्या घराची झडती घेतली तेव्हा तेथील कुलूपबंद शौचालयात जिलेटीन कांड्याचे चार बॉक्स आढळून आले . तसेच अधिक झडती घेतली असता घराच्या दारात उभा असलेल्या बोलेरो वाहनातून देखील जिलेटीन कांड्या व डीटोनेटर्स आढळून आले. एकूण ८३६ जिलेटीन कांड्या व बोलेरो वाहनासह गोविंदसिंग बाळुसिंग राजपूत ( यादव ) याला अटक करण्यात आली आहे .\nTags # पश्चिम महाराष्ट्र # सातारा\nTags पश्चिम महाराष्ट्र, सातारा\nउल्हास नदीत तरुण गेला वाहून, शोध सुरु , नेरळ येथील घटना\nनेरळ-माथेरान घाटात दरड कोसळली\nनेरळ, कर्जत,खालापूर, पेण,वडखळ इथल्या कारच्या सायलेन्सरची चोरी करणाऱ्या टोळीला कुर्ला येथून अटक\nसांगली वनविभागाचा प्राणीमित्राच्या घरावर छापा:\nशिराळा येथील विद्यार्थीनीने तयार केला गरिबांसाठी व्हेंटिलेटर\nमाथेरान येथे अश्वांचे जंतनाशक लसीकरण व उपचार शिबिर\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळ�� तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ चंद्रपूर जाहिरात ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://sahityasampada.com/Login!DisplayBookDetails.action?langid=2&athid=94&bkid=375", "date_download": "2021-06-21T23:09:39Z", "digest": "sha1:MAMNJEF2UM7CZRLQVBFRVAUASHKDTN5K", "length": 2066, "nlines": 41, "source_domain": "sahityasampada.com", "title": "Read Marathi Books Online, Sahitya Sampada, Online Digital Library", "raw_content": "\nName of Book : श्री गीत गजानन\nश्रीगजाननाचे चरित्र मुळातच गोड. अमृतासारखे ते कोणीही कसेही गा. त्यातुन अमृतच झरणार. त्याची कितीही पारायणे केली तरी त्यातून नवे उन्मेष फुलणार, नवा साक्षात्कार घडणार. अशाच एका मंगलक्षणी हे, श्रीगजाननाचं गुणगान शब्दात साकारलं सुरात आकारलं ते त्याच्याच कृपेने. त्याच्या कृपेचा कलश लाभल्यावर शब्दांना काय वाण ते नकळत उमटले. विरागाला रागदारीचं लेणं लाभलं. ओठातून शुचितेची सवित्री ओसंडू लागली. आपोआप सूर लागला-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Ya_Ithe_Laxmana_Bandh", "date_download": "2021-06-21T23:01:59Z", "digest": "sha1:XJ3MEMT7CY6GMWAX5OSNJCSDQAIYWS32", "length": 5423, "nlines": 82, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "या इथें लक्ष्मणा बांध | Ya Ithe Laxmana Bandh | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nया इथें लक्ष्मणा बांध\nया इथें, लक्ष्मणा, बांध कुटी\nचित्रकूट हा, हेंच तपोवन\nयेथ नांदती साधक, मुनिजन\nसखे जानकी, करि अवलोकन\nही निसर्गशोभा भुलवि दिठी\nपलाश फुलले, बिल्व वांकले\nदिसति न यांना मानव शिवले\nना सैल लतांची कुठें मिठी\nकिती फुलांचे रंग गणावे\nकुणा सुगंधा काय म्हणावें\nमूक रम्यता सहज दुणावें\nकुठें काढिती कोकिल सुस्वर\nनिळा सूर तो चढवि मयूर\nरत्‍नें तोलित निज पंखांवर\nसंमिश्र नाद तो उंच वटीं\nमध त्यांच्यांतिल खालीं निथळे\nवन संजीवक अमृत सगळें\nठेविती मक्षिका भरुन घटीं\nहां सौमित्रे, सुसज्ज, सावध,\nदिसली, लपली क्षणांत पारध\nसिद्ध असूं दे सदैव आयुध\nया वनीं श्वापदां नाहिं तुटी\nतुझिया माझ्या भक्ष्य सायकां,\nउभय लाभले वनांत एका\nपोंचलों येथ ती शुभचि घटी\nजमव सत्वरी काष्ठें कणखर\nउटज या स्थळीं उभवूं सुंदर\nरेखुं या चित्र ये गगनपटीं\nगीत - ग. दि. माडगूळकर\nसंगीत - सुधीर फडके\nस्वराविष्कार - ∙ सुधीर फडके\n∙ आकाशवाणी प्रथम प्रसारण\n( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )\nराग - मिश्र खमाज\nगीत प्रकार - गीतरामायण, राम निरंजन\n• प्रथम प्रसारण दिनांक- १२/८/१९५५\n• आकाशवाणीवरील प्रथम प्रसारण स्वर- सुधीर फडके.\nआयुध - शस्‍त्र, हत्‍यार.\nकुटिर (कुटी) - झोपडी.\nकाष्ठ - लाकूड / सर्पण.\nघटी - घटका, वेळ.\nचित्रकूट - प्रयागच्या दक्षिणेस १० मैलांवरचा डोंगर. याच्या उत्तरेस मंदाकिनी नदी वाहते.\nपळस - पलाश. 'पळस' या झाडाला वसंत ऋतुत लाल-केशरी रंगाची फुले येतात.\nबिल्व - बेलाचे झाड.\nमंदाकिनी - भागिरथी / स्वर्गातली नदी.\nलता (लतिका) - वेली.\nवटीं - वडाचे झाड.\nसौमित्र - लक्ष्मण (सुमित्रेचा पुत्र).\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2021/06/blog-post_32.html", "date_download": "2021-06-21T23:16:47Z", "digest": "sha1:K3HUJ3IBYSO4F65JJYJC26CSPX4LSNGC", "length": 11636, "nlines": 96, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "राज्यातील गोरगरीब कष्टकऱ्यांना भरीव मदत द्या: प्रा.शरद पाटील : जनता दलातर्फे राज्यपालांना निवेदन - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome सांगली राज्यातील गोरगरीब कष्टकऱ्यांना भरीव मदत द्या: प्रा.शरद पाटील : जनता दलातर्फे राज्यपालांना निवेदन\nराज्यातील गोरगरीब कष्टकऱ्यांना भरीव मदत द्या: प्रा.शरद पाटील : जनता दलातर्फे राज्यपालांना निवेदन\nराज्यातील गोरगरीब कष्टकऱ्यांना भरीव मदत द्या: प्रा.शरद पाटील : जनता दलातर्फे राज्यपालांना निवेदन\nकोरोना महामारीमुळे राज्यातील छोटे व्यापारी, व्यावसायिक, कष्टकरी,घरेलू कामगार, बांधकाम मजूर, नाभिक, चर्मकार,परीट, शेतमजूर, मोलमजूर, शेतकरी यांचे नुकसान झाले आहे.त्यामुळे शासनाने यांना भरीव मदत करावी.तसेच ज्यांना १५०० रुपये मदत जाहीर केली आहे.त्या मदतीत वाढ करावी, या मागणीचे निवेदन जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष प्रा.शरद पाटील, युवा प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना दिले आहे.\nराज्यपालांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, राज्यातील छोटे व्यवसायिक व कष्टकऱ्यांमध्ये येणाऱ्या सर्व घटकांना न्याय मिळावा. तसेच शेतकरी बांधव घरेलु कामगार बांधकाम मजूर, नाभिक, चर्मकार, परीट बांधवांना शासनाने भरघोस मदत करावी.तसेच राज्यातील पत्रकार बांधव आपला जीव धोक्यात घालून कोरोना महामारीचे वृत्तांकन करीत आहेत.त्यांनाही फ्रंट लाईन दर्जा देवून सर्वांना किमान १० हजार रुपये सरकारने दयावेत असे आदेश राज्यपालांनी महाराष्ट्र सरकारला दयावेत अशा मागण्यांचे निवेदनही देण्यात आले.\nराज्यातील वृध्द शेतकऱ्यांना दरमहा ५००० हजार रुपये पेन्शन लागू करावी, खासगी दवाखान्यातील उपचार घेणारे सर्व कोरोना रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळावा.वाढत्या इंधन दरवाढीमुळे होणारी महागाई कमी करावी व शैक्षणिक क्षेत्रातील प्रश्न अशा विविध मागण्यांबाबत जनता दलाच्या वतीने प्रा.पाटील,शेवाळे व शिष्टमंडळाने राज्यपाल कोशारी यांच्याशी सविस्तर चर्चा केली. राज्यपाल कोशारी यांनी प्रत्येक मागणीवर सविस्तर चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.यावेळी राज्यपाल यांनी माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांचेशी दूरध्वनीवरून संवाद साधून महाराष्ट्रामध्ये आपल्या पक्षाच्यावतीने चांगले काम सुरू असून पक्षाचे पदाधिकारी जनतेच्या प्रश्नांवर जागृत असल्याबाबत गौरवोद्गारही काढले.\nयावेळी सुमित संजय पाटील, संग्राम शेवाळे, भिमराव धुळप, अजय गलांडे, राहुल गवाळे उपस्थित होते.\nउल्हास नदीत तरुण गेला वाहून, शोध सुरु , नेरळ येथील घटना\nनेरळ-माथेरान घाटात दरड कोसळली\nनेरळ, कर्जत,खालापूर, पेण,वडखळ इथल्या कारच्या सायलेन्सरची चोरी करणाऱ्या टोळीला कुर्ला येथून अटक\nसांगली वनविभागाचा प्राणीमित्राच्या घरावर छापा:\nशिराळा येथील विद्यार्थीनीने तयार केला गरिबांसाठी व्हेंटिलेटर\nमाथेरान येथे अश्वांचे जंतनाशक लसीकरण व उपचार शिबिर\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ चंद्रपूर जाहिरात ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://sahityasampada.com/Login!DisplayBookDetails.action?langid=2&athid=94&bkid=376", "date_download": "2021-06-21T21:30:37Z", "digest": "sha1:44HKJVC4EAZO7CHUDITQ26YY2GDCKZRU", "length": 2135, "nlines": 41, "source_domain": "sahityasampada.com", "title": "Read Marathi Books Online, Sahitya Sampada, Online Digital Library", "raw_content": "\nName of Book : मानवतेचा मनू जागता\nरात्रीमागे दिवस धावतो रजनी मागे पळे प्रकाश असा चालला खेळ निरंतर पाही सस्मित निळे आकाश समीप जाता प्रकाश, होते गुप्त एकदम ही रजनी प्रकाश होतो निराश आणिक किरणजालघे आवरुनी पाठ फिरवता प्रकाश अवखळ रजनी येते हळुच पुढे मागे वळुनी पाह�� ना तो आपुल्याच दुःखात गढे प्रेम नसे जर सूर्यावरती कशास त्याला चाळवते चंद्राच्या संगतीत रजनी चंद्रकरा मधी पालवते काळ्या रजनीवर का प्रीती हा तर गोरा पान रवी काळ्या कृष्ण्कन्हैयालाही गौरवर्ण राधाच हवी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AA%E0%A5%A7", "date_download": "2021-06-21T22:38:24Z", "digest": "sha1:CC5EHGLEKGDO2TXXD4BXIOTB4LG5MH6W", "length": 6377, "nlines": 213, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ४१ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. १ ले शतक - १ ले शतक - २ रे शतक\nदशके: २० चे - ३० चे - ४० चे - ५० चे - ६० चे\nवर्षे: ३८ - ३९ - ४० - ४१ - ४२ - ४३ - ४४\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nजानेवारी २४ - रोमन सम्राट कॅलिगुलाला त्याच्याच प्रेटोरियन रक्षकांनी मारले. क्लॉडियस रोमन सम्राटपदी.\nजानेवारी २४ - कॅलिगुला, रोमन सम्राट.\nइ.स.च्या ४० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ नोव्हेंबर २०१४ रोजी ०८:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/prime-minister-narendra-modi/", "date_download": "2021-06-21T22:02:14Z", "digest": "sha1:PEQAQFGCXRFBCOL4EDY53F5LMKFOQTLR", "length": 14335, "nlines": 179, "source_domain": "policenama.com", "title": "Prime Minister Narendra Modi Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून प्रसिद्ध बिल्डर अमित लुंकडला…\nशिवसेनेचा भाजपच्या बालेकिल्ल्यात सर्जिकल स्ट्राईक, 10 नगरसेवक शिवबंधन बांधणार\nपुणे विद्यापीठात यंदाच्या शैक्षणिक वर्षात योगा हा नवा अभ्यासक्रम सुरु\nप्रताप सरनाईकांच्या लेटरबॉम्बनंतर राजकीय चर्चांना उधाण, शिवसेना नेतृत्वाकडून डॅमेज कंट्रोलचे काम…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - MLA Pratap Saranaik | बेहिशेबी मालमत्ता प्रकर���ात गेल्या काही दिवसांपासून अज्ञातवासात असलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक ( ShivSena MLA Pratap Saranaik’s letter) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आमदार सरनाईक (MLA…\nजगभरातील लोकांसाठी M-Yoga App ची PM नरेंद्र मोदी यांची घोषणा \nनवी दिल्ली : वृत्त संस्था - M-Yoga App |आंतरराष्ट्रीय योग दिवसा (International Yoga Day) निमित्त देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी एम योगा अ‍ॅप (M Yoga App) ची घोषणा केली आहे. या…\nCoronavirus Vaccine Free | उद्यापासून सर्वांसाठी मोफत कोरोना व्हॅक्सीन, CoWin वर अगोदर…\nचार धाम यात्रा प्रकल्पातील नुकताच बांधलेला रस्ता पावसाने झाला खराब\nPM Modi | पीएम मोदींची फ्रंटलाइन वर्कर्संना मोठी भेट सुरू केले 6 क्रॅश कोर्स, रोजगाराची नवीन संधी…\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी शुक्रवारी 26 राज्यांच्या 111 ट्रेनिंग सेंटरकडून कोविड-19 हेल्थकेयर फ्रंटलाइन वर्कर्ससाठी विशेष प्रकारे तयार केलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ केला. या प्रोग्रामच्या अंतर्गत देशभरातील…\nKeshav Upadhye | भाजपातर्फे 21 जून रोजी राज्यभर योग शिबिरांचे आयोजन; भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीतर्फे (Bharatiya Janata Party) जागतिक योग दिनानिमित्त (World Yoga Day) राज्यभर २१ जून रोजी २७०० पेक्षा अधिक ठिकाणी योग शिबीरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात…\nCongress Leader | काँग्रेस नेत्याचा PM मोदीवर ‘हल्लाबोल’, म्हणाले – ‘खोटं…\nपोलीसनामा ऑनलाइन टीम - फेब्रुवारी 2012 मध्ये केरळच्या 2 मच्छीमारांना (fishermen) केरळच्या किनाऱ्याजवळ मारुन टाकल्याच्या आरोप भारताने 2 इटालियन खलाशांवर केला होता. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी सुरु होती. मात्र आता…\nभातखळकरांचा शिवसेनेला पुन्हा इशारा, म्हणाले – ‘सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाटण खुशाल करा पण…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासने (ट्रस्ट) (Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra) राम मंदिर उभारणीसाठी (Construction of Ram temple) केलेल्या जमीन खरेदीत भ्रष्टाचार (Corruption in land purchase) झाल्याचा आरोप…\nModi Cabinet Expansion | मोदींच्या मंत्रिमंडळातून राज्यातील 2 मंत्र्यांना डच्चू\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक (Union Cabinet meeting) आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये आगामी मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात (Modi Government…\n संभाजीराजेंचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार; म्हणाले –…\nकोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी काही दिवसापूर्वी माध्यमाशी बोलताना म्हटलं होतं की, संभाजीराजे म्हणतात मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे, पण ऑन पेपर ते भाजपाचे खासदार आहेत. असं…\nWorld Music Day 2021 | वर्ल्ड म्युसिक डे ला राजीव रुईयाने…\nRamayan Serial | ‘रामायण’मधील ’सुमंत’चे निधन;…\nNeena Gupta | नीना गुप्ताच्या प्रेग्नंसीदरम्यान जेव्हा…\nIndia VS New Zealand Final | पूनम पांडेने पुन्हा केलं मोठं…\nActor Chetan Hansraj | … म्हणून प्रसिद्ध अभिनेता चेतन…\nFraud News | लष्करात नोकरीस असल्याचं सांगत भामटयानं तरूणीशी…\nCovid Symptoms | ‘या’ आयुर्वेदिक औषधाने 7 दिवसात…\nThird wave of Corona | नव्या संकटाची चाहूल\nशिवसेनेचा भाजपच्या बालेकिल्ल्यात सर्जिकल स्ट्राईक, 10…\nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून…\nपेट्रोल-डिझेलने नव्हे, आता ‘या’ इंधनावर धावणार…\nशिवसेनेचा भाजपच्या बालेकिल्ल्यात सर्जिकल स्ट्राईक, 10…\nAmarnath Yatra Canceled | अमरनाथ यात्रा कोरोना महामारीमुळे…\nपुणे विद्यापीठात यंदाच्या शैक्षणिक वर्षात योगा हा नवा…\nPune Crime News | 11 नागरिकांची तब्बल 3 कोटी 59 लाख रुपयांची…\nमहाराष्ट्राचा ‘दशरथ मांझी’ : 22 दिवसात खोदली 20 फुटांची…\nBank Privatisation | मोदी सरकारचा मोठा निर्णय, देशातील…\npune municipal corporation | पुणे महापालिकेच्या निवडणूक…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nBuilder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून प्रसिद्ध बिल्डर अमित…\nAvinash Bhosle | ईडीकडून प्रसिध्द बिल्डर अविनाश भोसले आणि त्यांच्या…\n इम्रान खान यांचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले…\n…म्हणून अजितदादांवर गुन्हा दाखल करण्याचा प्रश्नच नाही –…\nभाजपचा पलटवार, म्हणाले – ‘कार्यक्षमता निर्माण करणारे एखादे…\nजगभरातील लोकांसाठी M-Yoga App ची PM नरेंद्र मोदी यांची घोषणा \n इम्रान खान यांचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले – ‘बलात्कारासाठी महिलांचे कपडे…\n पोटच्या दोन मुलींसह वडिलांची गळफास घेऊन आत्महत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2021/05/%20AnnapurnapeakintheHimalayas.html", "date_download": "2021-06-21T22:52:52Z", "digest": "sha1:XWUHBXB6XWR3T6CV7MOPIH7ZUAGXMBBI", "length": 14294, "nlines": 108, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "गिर्यारोहक प्रियांका मोहिते हिने हिमालयातलं अन्नपूर्णा-1 हे शिखर केलं सर - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome देश विदेश पश्चिम महाराष्ट्र पुणे महाराष्ट्र गिर्यारोहक प्रियांका मोहिते हिने हिमालयातलं अन्नपूर्णा-1 हे शिखर केलं सर\nगिर्यारोहक प्रियांका मोहिते हिने हिमालयातलं अन्नपूर्णा-1 हे शिखर केलं सर\nTeam Maharashtra Mirror 5/06/2021 07:04:00 AM देश विदेश, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, महाराष्ट्र,\nगिर्यारोहक प्रियांका मोहिते हिने हिमालयातलं अन्नपूर्णा-1 हे शिखर केलं सर\nहे शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला\nसाताऱ्याची गिर्यारोहक प्रियांका मोहिते हिने हिमालयातलं अन्नपूर्णा-1 हे शिखर सर केले आणि ती हे शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे.तर जाणून घेऊया, तिने आणि तिच्या संपूर्ण टीम ने हे उत्तुंग यशाचं शिखर गाठण्यासाठी काय काय अडचणींचा सामना केला आणि हे महाराष्ट्रातील मावळे कसे यशस्वी झाले याची यशोगाथा आपण आज महाराष्ट्र मिरर मधे पाहणार आहोत ....\nशुक्रवारी म्हणजेच १६ एप्रिल रोजी दुपारी प्रियांकानं हे शिखर सर केलं. तिच्यासोबत टीममधील भगवान चवले आणि केवल कक्का यांनीही शिखर सर केलं.\nविशेष म्हणजे त्याआधी शुक्रवारीच दुपारी 2.15 मि. पुण्याच्या गिरीप्रेमी संस्थेच्या तीन गिर्यारोहकांनी अन्नपूर्णा-1 वर यशस्वी चढाई केली होती. गिरीप्रेमी च्या टीममधील भूषण हर्षे, डॉ. सुमीत मांदळे आणि जीतेंद्र गावरे यांनी शिखरावर यशस्वी चढाई केली तर ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांनी या मोहिमेचं नेतृत्व केलं . 8,091 मीटर उंचीचं हे शिखर सर करणारी गिरीप्रेमी ही भारतातली पहिली नागरी संस्था ठरली आहे.\nअन्नपूर्णा-1 हे शिखर उंचीच्या मानानं जगात दहाव्या क्रमांकावर आहे. मात्र ते सर्वात खडतर शिखर मानलं जातं. गंडकी आणि मार्श्यंगदी या हिमनद्या सुद्धा इथूनच वाहतात. नासा अर्थ ऑब्झर्व्हेटरीनुसार हिमालयातल्या वेगवान वाऱ्यामुळे सतत हिमस्खलनाचा धोका याठिकाणी आहे यामुळे अन्नपूर्णा रेंजमध्ये कुठल्याही शिखरावर चढाई सोपी नाही. म्हणूनच इथे आजवर अडीचशेच्या आसपास गिर्यारोहकांनाच यशस्वी चढाई करता आली आहे.\nमहाराष्ट्रातल्या गिर्यारोहकांचं हे यश आणखी विशेष ठरतं, कारण कोव्हिडच्या स���थीच्या काळात ही मोहीम त्यांनी पार पाडली आहे. लॉकडाऊनची अनिश्चितता, तयारीसाठी मिळालेला मर्यादित वेळ, कोरोना विषाणूची भीती,* अशा अनेक अडचणींवर मात करत त्यांनी हे यश मिळवलं आहे. म्हणतात ना इच्छा आणि जिद्द त्याचबरोबर कष्ट घेण्याची तयारी असली की कोणतंच काम अवघड नसत त्याच प्रमाणे\nगिरीप्रेमीनं सर केलेलं हे आठ हजार मीटर उंचीवरचं आठवं हिमशिखर ठरलं आहे. याआधी 2012 साली गिरीप्रेमीनं एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली होती. त्यानंतर ल्होत्से, मकालू, च्यो ओयू, धौलागिरी, मनास्लू आणि कांचनगंगा ही शिखरंही त्यांनी सर केली आहेत.\nतर प्रियंकानं याआधी माऊंट एव्हरेस्ट, ल्होत्से, माऊंट मकालू अशी शिखरं सर केली होती. माऊंट मकालू सर करणारीही ती पहिली भारतीय महिला ठरली होती. ती म्हणते ,स्त्रियांमध्ये एक विशेष ऊर्जा आहे ताकद आहे त्याचा फक्त योग्य वापर होणे गरजेचे आहे स्त्री मधे खूप शक्ती आणि साहस आहे कारण त्या दिवसात किती वेदना असतात मूड स्विंग्ज असतात तरीपण मी शिखर सर केले कारण खरचं महिला कणखर असतात ...\nअनेक अडचणींवर मात करत त्यांनी अखेर करून दाखवलं आणि ही मराठमोळी प्रियांका अन्नपूर्णा शिखर चढणारी पहिली भारतीय महिला ठरली ही खरचं कौतुकास्पद आणि अभिमानास्पद कामगिरी केली आहे ....प्रियांका सारख्या अनेक मुली महाराष्ट्रातून तयार व्हाव्या आणि हिमकन्या म्हणून ओळखल्या जाव्या महाराष्ट्र मिरर टीमकडून खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा .....\nTags # देश विदेश # पश्चिम महाराष्ट्र # पुणे # महाराष्ट्र\nTags देश विदेश, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, महाराष्ट्र\nउल्हास नदीत तरुण गेला वाहून, शोध सुरु , नेरळ येथील घटना\nनेरळ-माथेरान घाटात दरड कोसळली\nनेरळ, कर्जत,खालापूर, पेण,वडखळ इथल्या कारच्या सायलेन्सरची चोरी करणाऱ्या टोळीला कुर्ला येथून अटक\nसांगली वनविभागाचा प्राणीमित्राच्या घरावर छापा:\nशिराळा येथील विद्यार्थीनीने तयार केला गरिबांसाठी व्हेंटिलेटर\nमाथेरान येथे अश्वांचे जंतनाशक लसीकरण व उपचार शिबिर\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ चंद्रपूर जाहिरात ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtramirror.co.in/2021/05/blog-post_30.html", "date_download": "2021-06-21T23:29:55Z", "digest": "sha1:DV5LU5YKRIP6Q4Z6TWQWMAP6QPYKBBUI", "length": 12613, "nlines": 96, "source_domain": "www.maharashtramirror.co.in", "title": "चिंचवली येथे लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आरोग्य,क्रीडा व शिक्षण सभापती सुधाकर घारे यांच्या हस्ते झाले उद्घाटन - महाराष्ट्र मिरर", "raw_content": "\nHome कोकण रायगड चिंचवली येथे लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आरोग्य,क्रीडा व शिक्षण सभापती सुधाकर घारे यांच्या हस्ते झाले उद्घाटन\nचिंचवली येथे लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आरोग्य,क्रीडा व शिक्षण सभापती सुधाकर घारे यांच्या हस्ते झाले उद्घाटन\nचिंचवली येथे लसीकरण मोहिमेचा शुभारंभ\nआरोग्य,क्रीडा व शिक्षण सभापती सुधाकर घारे यांच्या हस्ते झाले उद्घाटन\nकर्जत तालुक्यातील 6 प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मध्ये लसीकरण मोहीम जोमाने सुरू असून सर्वच ठिकाणी लोक लसी साठी आपल्या घरातील लोकांना नेऊन लसीकरण साठी नोंदणी व लसीकरण करून घेत आहेत परंतु असं असूनही बऱ्याच ठिकाणी लसीकरण साठी मोठी गर्दी होताना दिसून येत आहे. याचं साठी तसेच गावातील प्रत्येकाचे लसीकरण कमी वेळात व्हावे , म्हणून आणखी उपकेंद्र खुली केली . यावेळी रा. जि. प. उपाध्यक्ष तथा आरोग्य क्रीडा व शिक्षण सभापती सुधाकर घारे यांनी कर्जत तालुक्यातील चिंचवली या उपकेंद्रात लसीकरण मोहीम हाती घेत लसीकरणाचा शुभारंभ उद्घाटनानंतर केला.\nकर्जत तालुक्यात 6 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत व या केंद्रात लसीकरण मोहीम चालू असून सुध्दा सर्व लोकांना लस घेणे ह्या कमी आरोग्य केंद्रात शक्य होत नसल्याने मागील काही दिवसांपासून रा. जि. प. उपाध्यक्ष तथा आरोग्य क्रीडा व शिक्षण सभापती सुधाकर घारे यांनी तालुक्यातील 30 उपकेंद्र लसीकरणासाठी उपलब्ध करून देण्याचे ठरविले होते. त्यातील 26 उपकेंद्र ह्या काही दिवसांत चालू सुध्दा झाले आहेत. तसेच आज त्यातीलच एक चिंचवली ग्रामपंचायत येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत लसीकरण मोहिमेचे उद्घाटन करत शुभारंभ केला. यावेळी कर्जत पंचायत समिती माजी सभापती प्रदीप ठाकरे, भाजप चे ज्येष्ठ कार्यकर्ते सुनिल गोगटे , कर्जत पंचायत समिती बी.डी. ओ राजपूत साहेब, गटशिक्षणाधिकारी संतोष दौंड , मंगेश म्हसकर , सुजाताताई मनवे, तालुका आरोग्य अधिकारी सी.के.मोरे, गटविकास अधिकारी बालाजी पुरी, सागर शेळके, राजेश भगत,संतोष थोरवे हृषीकेश भगत, धनंजय थोरवे, तसेच चिंचवली सरपंच सुनीता आहिर ,उपसरपंच दिपाली कांबरी आणि शाळेतील शिक्षक वृंद आदी लोक उपस्थित होते.\nतालुक्यातील 6 प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लसीकरण चालू असून त्यात वाढ करत आपण जवळ जवळ 26 उपकेंद्र सुध्दा लसीकरणासाठी सज्ज केलेले आहेत. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आदी सर्व स्थानिक स्वराज्य संस्था यांनी पुढाकार घेऊन सर्व लोकांपर्यंत पोचून त्यांना लसीकरण बद्दल माहिती द्यायला हवी व सर्वांचे लसीकरण करायला हवे आहे. गावातील प्रत्येक व्यक्ती पर्यंत पोहचणे गरजेचे आहे. काही आरोग्य केंद्रात लसीकरण धीम्या गतीने सुरू असून अशा भागात अधिकारी वर्गाने फिरून लोकांचे प्रश्न समजून त्यांना लसीकरणासाठी तयार केले पाहिजे. गावातील प्रत्येक शेवटच्या व्यक्ती पर्यंत लसीचा लाभ मिळाला पाहिजे.\nTags # कोकण # रायगड\nउल्हास नदीत तरुण गेला वाहून, शोध सुरु , नेरळ येथील घटना\nनेरळ-माथेरान घाटात दरड कोसळली\nनेरळ, कर्जत,खालापूर, पेण,वडखळ इथल्या कारच्या सायलेन्सरच�� चोरी करणाऱ्या टोळीला कुर्ला येथून अटक\nसांगली वनविभागाचा प्राणीमित्राच्या घरावर छापा:\nशिराळा येथील विद्यार्थीनीने तयार केला गरिबांसाठी व्हेंटिलेटर\nमाथेरान येथे अश्वांचे जंतनाशक लसीकरण व उपचार शिबिर\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू\nढाक भैरव गडाच्या गुहेतून उतरताना हात सटकून खोल दरीत पडून पुण्याच्या युवकाचा मृत्यू शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 200 फूट खोल दरीतून मृतदेह ...\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल\nकर्तव्यात कसूर केल्यामुळे तासगावच्या एक महिला पोलीस निलंबित;महिला पोलिसांवर गुन्हा दाखल राजू थोरात- तासगांव तासगाव पोलिस ठाण्यात महिला पोल...\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन\nकोमल पवार गोडसे यांचे दुःखद निधन सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. प्रियांका ढम- महाराष्ट्र मिरर टीम पुणे 2...\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार\nडिकसळ जवळ कार आणि रिक्षाच्या धडकेत रिक्षातील 4 जण ठार कर्जत कल्याण रोडवर डिकसळ जवळ रिक्षा आणि कारच्या धडकेत 4 जण ठार झाल्याचे वृत्त आहे तर...\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \"\nकर्जतच्या वडापावच्या प्रेमात \"शिल्पा शेट्टी \" लवकरच होणार कर्जतकर आदित्य दळवी महाराष्ट्र मिरर टीम कर्जत म्हटलं इथला निसर्ग हा ने...\nअध्यात्म अवांतर उस्मानाबाद औरंगाबाद कोकण कोल्हापूर खेळ चंद्रपूर जाहिरात ठाणे डॉ.भारतकुमार राऊत ताज्या घडामोडी तुळजापूर देश विदेश नाशिक निवड नियुक्ती पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पदवीधर ब्रेकिंग न्युज मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रायगड शैक्षणिक सांगली सातारा सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/batamya/marathi-news-pune-leopard-attacked-trio-pune-4340", "date_download": "2021-06-21T23:16:39Z", "digest": "sha1:G6BHIWRLE2SDIUKSTXDP3JJEMCPUWRCS", "length": 3558, "nlines": 23, "source_domain": "www.saamtv.com", "title": "मुंढव्यातील केशवनगरमध्ये बिबट्याचा तिघांवर हल्ला", "raw_content": "\nमुंढव्यातील केशवनगरमध्ये बिबट्याचा तिघांवर हल्ला\nपुणे : पुणे शहराच्या वेशीवर म्हणजे मुंढव्यातील केशवनगरमध्ये बिबट्याने तिघांवर हल्ला करून जखमी केल्याची माहिती मिळत आहे. वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, मुंढवा परिसरातील रेणुकामाता मंदिर ,केशवनगर येथे बिबट्याच्या हल्ल्यात ३ ते ४ जण जखमी झाले आहेत. आज (सोमवारी) सकाळी 7.00 वाजता सुभद्राबाई तारु (वय 80) यांनी मोठ्याने ओरडून स्वतःची सुटका करून घेतली. तसेच एका लहान मुलीला बिबट्या ओढून नेत असताना तेथील तरुण मुलांनी सोडवले. या गोंधळाच्या वातावरणात दोघांवर जबरी हल्ला चढवला. नागरिकांच्या गडबड आणि आवाजामुळे मंदिराजवळील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या खड्ड्यात पडला आहे. वनविभागाचे अधिकारी आणि पोलिस जागेवर पोहचले आहेत. परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंढवा मांजरी हद्दीच्या भागात मिलिटरी डेअरीचा भाग आहे. त्याठिकाणी घनदाट झाडी आहे. त्या ठिकाणाहून बिबट्या केशवनगर भागात आल्याचा अंदाज आहे.\nबिबट्याने तिघांवर हल्ला केला असून, या सगळ्यांना केशवनगर भागातील एका दवाखान्यात प्राथमिक उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते, आता त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोणीही गंभीर जखमी नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://cipvl.org/2105344", "date_download": "2021-06-21T21:26:44Z", "digest": "sha1:D23UIRUCXM7VPX6HEPCMBSKJ4VVJL4NY", "length": 5014, "nlines": 27, "source_domain": "cipvl.org", "title": "मतदर्शन क्रॉल ट्रॅक आणि सेमींटिक्ली अॅनिलिजस सिमेंट ऑफ मिमलट अॅण्ड न्यूज", "raw_content": "\nमतदर्शन क्रॉल ट्रॅक आणि सेमींटिक्ली अॅनिलिजस सिमेंट ऑफ मिमलट अॅण्ड न्यूज\nएका विषयावर क्लिक करणे आपल्याला ब्लॉगवर नेईल जे आपोआप दररोज तयार होते. ब्लॉग मोठ्या प्रमाणावर वेब प्रकाशनांवर असलेल्या भावनांच्या प्रभावाचा ट्रॅक ठेवतो आणि दररोज / साप्ताहिक / मासिक दृश्ये प्रदान करतो. उदाहरणार्थ, \"द सेमट सागा\" वर क्लिक करणे (हे असे नाही की मी एक पंखे आहे, हे फक्त मला आढळले आहे की हे उदाहरण सर्वात मनोरंजक) आपल्याला या पृष्ठावर घेऊन जाते जे दृश्यमान होते:\n(वेळेचे वेळेस सकारात्मक / नकारात्मक / तटस्थ आणि समग्र नमुन्यांचे नमळ):\n(नकारात्मक विषयावर सकारात्मक नमूद केलेले)\nमुख्य पृष्ठावरील 2 शोध बटणे आहेत: बातम्या आणि ट्विटर वर भावना. ते आपल्याला अलीकडील वृत्तपत्राच्या किंवा लहान संख्येच्या चिटांवरील भावनांचा तात्पुरती वाचन प्राप्त करण्यास अनुमती देतात. लक्षात घ्या की तदर्थ विश्लेषण असे मानते की आपण ज्या विषयासाठी शोधत आहात तो बातम्या आ���े किंवा सक्रियपणे त्यावर ट्विट केला जात आहे. )\nनिकाल प्रदर्शित केले आहे एक पाय-चार्ट म्हणून वर्तमान भावना एक स्नॅपशॉट म्हणून; ताज्या बातम्या आणि विषयावर प्रतिमा.\nमला आवडणारी एक सर्वात उपयुक्त वैशिष्ट्ये म्हणजे सिमेंटिक क्लाउड होता ज्यामध्ये बातम्या किंवा ट्वीट्समधून काढलेल्या प्रमुख संकल्पना आहेत. संकल्पना आपल्याला कोणत्या विषयांना सकारात्मक किंवा नकारात्मक दिशेने वाटली असेल हे पाहण्याची मुभा देतो.\nमिमलॅटचे विश्लेषण एखाद्या विषयावर ट्वीट्स शोधणे आणि त्यांचे मजकूर विश्लेषित करणे यांचा समावेश आहे. बर्याच ट्विट्समध्ये पुरेशी मजकूर सामग्री नाही - त्यात फक्त कुठेतरी आणि काही शब्दांचे चिन्ह असलेली URL असते त्यामुळे इंजिनला चांगल्या आवाजातील ट्वीट काढणे आणि भावनात्मक अभिव्यक्तीसाठी त्यांचे विश्लेषण करणे आणि चर्चा करणार्या मुख्य संकल्पनांसाठी (सिमेंटिक) आवश्यक आहे.\nसमतोल भावना अनेकदा दिवसभर झटकत असते, परंतु बातम्या भावना अधिक स्थिर असते Source .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://cmnewsindia.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D/", "date_download": "2021-06-21T23:38:07Z", "digest": "sha1:CG6ONR3V4OUC437PAG344GFX6M5LYD3R", "length": 7977, "nlines": 65, "source_domain": "cmnewsindia.com", "title": "सामाजिक न्याय विभागांतर्गत कार्यरत स्वयंसेवी संस्थांच्या अनुदानित वसतीगृहाच्या कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ -उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निर्णय Archives - CM NEWS INDIA", "raw_content": "\nन्यु आर्या फाऊंडेशन च्या वतीने सिंहगड रोड येथील महालक्ष्मी मंदिरामध्ये जागतिक योग दिन साजरा करण्यात आला\nरविंद्र गोलर ठरले सर्वोत्कृष्ट रिजन चेअरपर्सन\nपुण्यातील विद्यार्थ्यांनी सादर केली आसामाच्या माती आखाड्यातील योगासने\nमहा एनजीओ फेडरेशनतर्फे राज्यस्तरीय ‘योगयज्ञात’ १०० ठिकाणी योग शिबीरे- महा एनजीओ फेडरेशन तर्फे पुण्यातून आयोजन : संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी १०० ठिकाणी योगा\nआगामी पुणे महानगरपालिका रासप स्वबळावर लढणार – महादेव जानकर\nसामाजिक न्याय विभागांतर्गत कार्यरत स्वयंसेवी संस्थांच्या अनुदानित वसतीगृहाच्या कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ -उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निर्णय\nसामाजिक न्याय विभागांतर्गत कार्यरत स्वयंसेवी संस्थांच्या अनुदानित वसतीगृहाच्या कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ -उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निर्णय\nJune 10, 2021 June 10, 2021 cmnewsindia\t0 Comments\tसामाजिक न्याय विभागांतर्गत कार्यरत स्वयंसेवी संस्थांच्या अनुदानित वसतीगृहाच्या कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ -उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निर्णय\nदि. ९ जून २०२१. सामाजिक न्याय विभागांतर्गत कार्यरत स्वयंसेवी संस्थांच्याअनुदानित वसतीगृहाच्या कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ-उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निर्णय ८ हजार\nन्यु आर्या फाऊंडेशन च्या वतीने सिंहगड रोड येथील महालक्ष्मी मंदिरामध्ये जागतिक योग दिन साजरा करण्यात आला\nन्यु आर्या फाउंडेशन च्या वतीने जागतिक योगदिन साजरा न्यु आर्या फाऊंडेशन च्या वतीने सिंहगड रोड येथील महालक्ष्मी मंदिरामध्ये जागतिक योग\nरविंद्र गोलर ठरले सर्वोत्कृष्ट रिजन चेअरपर्सन\nन्यु आर्या फाऊंडेशन च्या वतीने सिंहगड रोड येथील महालक्ष्मी मंदिरामध्ये जागतिक योग दिन साजरा करण्यात आला\nन्यु आर्या फाउंडेशन च्या वतीने जागतिक योगदिन साजरा न्यु आर्या फाऊंडेशन च्या वतीने सिंहगड रोड येथील महालक्ष्मी मंदिरामध्ये जागतिक योग\nरविंद्र गोलर ठरले सर्वोत्कृष्ट रिजन चेअरपर्सन\nपुण्यातील विद्यार्थ्यांनी सादर केली आसामाच्या माती आखाड्यातील योगासने\nमहा एनजीओ फेडरेशनतर्फे राज्यस्तरीय ‘योगयज्ञात’ १०० ठिकाणी योग शिबीरे- महा एनजीओ फेडरेशन तर्फे पुण्यातून आयोजन : संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी १०० ठिकाणी योगा\nसदर सी एम न्यूज इंडिया या वेब पोर्टलमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या सर्वच बातम्या आणि जाहिरातींशी मालक, संपादक, उपसंपादक, प्रतिनिधी आणि वार्ताहार सहमत असेलच असे नाही. बातमीमुळे किंवा जाहिरातीमुळे कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. याची वाचक आणि जाहिरातदारांनी नोंद घ्यावी. वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीमध्ये जाहिरात दाराने दिलेल्या आश्वासनान बाबत मालक, संपादक, उपसंपादक, प्रतिनिधी आणि वार्ताहर यापैकी कोणीही जबाबदार राहणार नाही. बातमी किंवा जाहिराती बाबत काही वाद उद्भवल्यास तो संगमनेर न्यायकक्षेत प्रविष्ठ राहील.\nमहाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ठळक\nघडामोडी, बातम्या पाहण्यासाठी लोकप्रिय वेब\nअवश्य भेट द्या आणि\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokshahi.live/congress-president-election-held-on-23rd-june/", "date_download": "2021-06-21T22:09:47Z", "digest": "sha1:NJLFYZB7EKPRMJ73B6ZAAHDQ6N7IX4R6", "length": 9168, "nlines": 157, "source_domain": "lokshahi.live", "title": "\tCongress President Election | काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठीचा मुहूर्त ठरला.... - Lokshahi News", "raw_content": "\nCongress President Election | काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठीचा मुहूर्त ठरला….\nकाँग्रेस अध्यक्ष निवडणुकीसाठीचा मुहूर्त अखेर ठरला आहे. येत्या जून महिन्याच्या 23 तारखेला अध्यक्षपदाची निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. सध्या काँग्रेसचं हंगामी अध्यक्षपद सोनिया गांधी यांच्याकडे आहे.\nकाँग्रेसच्या 23 नेत्यांनी थेट गांधी घराण्याला आव्हान दिल्यानंतर निवडणूक होणार हे नक्की होतेच. अखेर काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत संघटनेचे महासचिव केसी वेणुगोपाल यांनी निवडणूक तारखेची घोषणा केली आहे. त्यामुळे येत्या जून महिन्याच्या 23 तारखेला अध्यक्षपदाची निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या शर्यतीत कोण कोण असेल याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.\n२०१९च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवासाठी राहुल गांधी यांच्यावर बोट दाखवण्यात आलं होतं. त्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. त्यामुळे नवा अध्यक्ष मिळेपर्यंत हंगामी अध्यक्षपद सोनिया गांधी यांच्याकडे देण्यात आलं आहे.\nPrevious article लवकर कोरोना लस घ्या; विराट कोहलीचं लस घेतल्यानंतर आवाहन\nNext article नाशिकमध्ये कडक लॉकडाऊनचा निर्णय, जाणून घ्या नवे नियम\n 6 ह्जार 270 नवे बाधित\nवर्ध्यात भाजपाला धक्का; 12 नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार\nMaratha Reservation | राज्य सरकारला 21 दिवसाचे अल्टीमेटेम; संभाजीराजेंची घोषणा\nMaratha Reservation | मराठा आरक्षणप्रश्नी गुरुवारी पुनर्विचार याचिका दाखल करणार\nनागपूरात कुटुंबातील सहा जणांची हत्या करुन कुटुंबप्रमुखाची आत्महत्या\n‘नवी मुंबई विमानतळाला शिवरायांचं नाव असेल’\nराष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना पोलिसांकडून अटक\nकाश्मीरमधील नेत्यांना केंद्राचे बैठकीसाठी आमंत्रण\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल\nपुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला गर्दी\nआषाढी एकादशीला १० मानाच्या पालख्यांचा ” लाल परी “तून प्रवास..\nराज्यभरात काँग्रेसकडून विविध कार्यक्रम\nकांदा रडवणार; एवढ्या रूपयाने महागला\nधक्कादायक | कुटुंबासमोर वाघिणीने बापाला नेलं ओढत\nदेवेंद्र फडणवीसांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण मात्र गुलदस्त्यात\nनागपुर अमरावती महामार्गवर कंटेनर अपघातात 40 जनावरांचा दुर्दैवी मृत्यू तर 11 जनावरे जखमी\nआईनेच पोटच्या मुलांना दगड खानीत फेकले\nकोरोनाचा नवा स्ट्रेन अधिक घातक, आरोग्य मंत्रालयानं दिला सावधानतेचा इशारा\nलवकर कोरोना लस घ्या; विराट कोहलीचं लस घेतल्यानंतर आवाहन\nनाशिकमध्ये कडक लॉकडाऊनचा निर्णय, जाणून घ्या नवे नियम\nWTC Final Day 4 : एकही चेंडू न खेळता दिवस गेला वाया\nभाजपाच्या १० विद्यमान नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश\nनरेंद्र मेहतांना धक्का; रवी व्यास भाजपच्या जिल्हा अध्यक्षपदी\nमंत्रालयात पुन्हा बॉम्ब ठेवला असल्याचा धमकीचा फोन\nपैठण येथील नाथसागर धरणात बुडून २५ वर्षीय युवकाचा मृत्यू\nGold Price Today | जाणून घ्या सोन्याचे आजचे भाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/focus-on-coconut-processing-under-chanda-te-banda-yojana/", "date_download": "2021-06-21T23:24:55Z", "digest": "sha1:RKKLQL72OXL4ZQGPSWPTBE7C3VKG7MEJ", "length": 12412, "nlines": 86, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "चांदा ते बांदा अंतर्गत नारळाच्या साखळी प्रक्रियेवर भर", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nचांदा ते बांदा अंतर्गत नारळाच्या साखळी प्रक्रियेवर भर\nसिंधुदुर्ग: चांदा ते बांदा योजनेखाली कल्पवृक्ष नारळापासून निरा, खोबरेल तेल, काथ्या अशा प्रक्रिया उद्योगांची साखळी निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे. या दृष्टीकोनातून संबंधित विभागांनी बचत गट व शेतकऱ्यांना प्रशिक्षण, प्रकल्प अहवाल याबबतचे प्रस्ताव तात्काळ सादर करावेत, अशी सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी वेंगुर्ला फळ संशोधन केंद्राच्या सभागृहात आयोजित बैठकीत केली. या बैठकीस निरापासून साखर, मध, गुळ तयार करणे, सुरंगी फुलांपासून अगरबत्ती व अत्तर, नारळाच्या सोडणांची वाहतूक, काथ्यासाठी कच्च्या मालाचे उत्पादन, प्रलंबित काथ्या प्रक्रिया युनिट, या प्रक्रिया युनिटसाठी जागेची उपलब्धता याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.\nबैठकीस महाराष्ट्र राज्य लघु उद्योग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार, जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, उद्योजक प्रशांत कामत, नगराध्यक्ष दिलीप गिरप, चांदा ते बांदाच्या प्रकल्प अधिक���री नंदिनी घाणेकर, श्री. कथारे, खादी ग्रामोद्योग मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस. के. केंजले, केरळ वरुन क्वॉयर बोर्डाचे प्रा. मनोज अय्यर, एम.व्ही. अशोक, रणजीत सावंत, कृषी विद्यापीठाचे विजय दळवी, उद्योजक केळकर, अभिजीत महाजन आदी उपस्थित होते.\nनारळाच्या झाडापासून अनेक पदार्थ, वस्तू उपलब्ध होतात. या दृष्टीकोनातून नारळाच्या सोडणापासून काथ्या, खोबऱ्यापासून खाण्याचे पदार्थ व खोबरेल, निरा उत्पादनातून निरा, निरेपासून साखर, चॉकलेट, गुळ आदी पदार्थ करणे यासाठी साखळी प्रक्रिया उद्योग उभारल्यास यामधून ग्रामीण भागात आर्थिक स्थैर्य निर्माण होण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीस वाव असल्याचे स्पष्ट करून पालकमंत्री म्हणाले की, काथ्या प्रक्रिया उद्योगाची एकूण 14 युनिट सिंधुदुर्गात उभारली जात आहेत. यापैकी सहा युनिट सुरू झाली आहेत. उर्वरित युनिट त्वरीत सुरू करण्याबाबत महसूल विभागाने जागा उपलब्धते बाबत प्रयत्न करावेत, निरा पासून साखर, चॉकलेट, मध उत्पादन करण्याबाबतचे प्रशिक्षण खादी ग्रामोद्योग मंडळाने घ्यावे, जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या माणगा या बांबूच्या जाती पेक्षा उती संवर्धन रोपवाटीकेद्वारे बांबूची रोपे तयार कराण्याबाबत कोकण कृषी विद्यापीठाने रोपवाटिका उभारण्याबाबत प्रस्ताव द्यावा आदी सूचना पालकमंत्री श्री. केसरकर यांनी यावेळी केल्या.\nयावेळी उत्ती संवर्धनाद्वारे बांबू रोपांची निर्मिती बाबत कोकण कृषी विद्यापीठाचे श्री. दळवी यांनी तर केळकर उद्योग समुहाचे श्री. केळकर यांनी सुरंगी पासून सुगंधी द्रव्ये व अगरबत्ती निर्मितीची माहिती दिली. अभिजीत महाजन यांनी व्हर्जिन कोकनट ऑईल बाबत माहिती दिली. प्रा. मनोज अय्यर यांनी केरळमधील काथ्या प्रक्रिया उद्योगाबद्दल सविस्तर विवेचन केले.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nनानाजी देशमुख कृषी सं���ीवनी योजना, मराठवाडा, विदर्भाच्या लाभार्थींच्या खात्यात 966.30 कोटींचा निधी जमा\n26 हजार शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले खत व बियाणे\nमोदींनी लॉन्च केलं mYoga App जगाला मिळणार योगाचे धडे\n10 गुंठे जमिनीवर दोन लाखाचं उत्पन्न देणाऱ्या स्ट्रॉबेरीवर होणार संशोधन\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathwadasathi.com/new-variant-found-after-alpha-delta-in-india-can-lose-weight-in-7-days-after-infection/", "date_download": "2021-06-21T23:16:26Z", "digest": "sha1:DI4HQY42TOJ55SF66QIQBXQTL77MFO3S", "length": 10776, "nlines": 180, "source_domain": "marathwadasathi.com", "title": "भारतात अल्फा, डेल्टानंतर आढळला नवा व्हेरियंट संसर्ग झाल्यावर 7 दिवसांत घटू शकते वजन ! - Marathwada Sathi", "raw_content": "\nHome देश-विदेश भारतात अल्फा, डेल्टानंतर आढळला नवा व्हेरियंट संसर्ग झाल्यावर 7 दिवसांत घटू शकते...\nभारतात अल्फा, डेल्टानंतर आढळला नवा व्हेरियंट संसर्ग झाल्यावर 7 दिवसांत घटू शकते वजन \nनवी दिल्ली : कोरोना व्हायरस सातत्याने स्वतःमध्ये बदल घडवत आहे. त्यामुळे तो अधिकच घातक होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाचे नवे व्हेरियंट्स समोर येत आहेत. आता याचा आणखी एक घातक व्हेरियंट भारतात आढळून आला आहे. हा एवढा घातक आहे की, यामुळे अवघ्या सात दिवसांतच रुग्णाचे वजन कमी होते. सर्वात आधी हा व्हेरियंट ब्राझीलमध्ये आढळून आला होता. तिथूनच हा व्हेरियंट भारतात आल्याचे समोर येत आहे. दरम्यान, आता वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, ब्राझीलमधून कोरोनाचे दोन नवे व्हेरियंट भारतात आले. दुसऱ्या व्हेरियंटचे नाव बी.1.1.28.2 आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, वैज्ञानिकांनी या व्हेरियंट्सचे परीक्षण एका उंदरावर केले होते. याचे अनेक धक्कादायक परिणाम समोर आले होते. त्यात बाधित झाल्यानंतर लगेचच सात दिवसांच्या आत याची ओळख पटवली जाऊ शकते. हे एवढे घातक आहे की, या व्हेरियंटची लागण झाल्यानंतर रुग्णाच्या शरीराचे वजन 7 दिवसांच्या आत कमी होते. त्याचसोबत डेल्टा व्हेरियंटप्रमाणे हे देखील अँटिबॉडीची क्षमता कमी करु शकते. पुण्यातील नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी (एनआयव्ही)च्या वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, बी.1.1.28.2 व्हेरियंट विदेशातून आलेल्या दोन लोकांमध्ये आढळून आला होता. या व्हेरियंटच्या जीनोम सीक्वेसिंग करण्यात आले आहे, त्यानंतर परीक्षण करण्यात आले. सध्या भारतात या व्हेरियंटचे फारसे रुग्ण नाहीत. विदेशातून परतलेल्या दोन व्यक्तींच्या सॅम्पल्सची सिक्वेसिंग करण्यात आली होती. कोरोनातून रिकव्हर होईपर्यंत दोन्ही व्यक्तींमध्ये याची लक्षणे नव्हती. परंतु, यांच्या सॅम्पल्सचे सीक्वेसिंग केल्यानंतर बी.1.1.28.2 व्हेरियंटची माहिती मिळाली. एका उंदरावर या व्हेरियंटचे परीक्षण केले गेले. या परीक्षणात तीन उंदरांचा मृत्यू शरीराच्या आतमध्ये संसर्ग वाढल्यामुळे झाला होता.\nPrevious articleमहाराष्ट्र अनलॉक ; सोमवारपासून पाच टप्प्यात अंमलबजावणी\nNext articleकुठे टू-व्हिलरची अंत्ययात्रा, तर कुठे हेल्मेट घालून घोड्यावरुन रपेट ; इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक\nशरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात दिल्लीत बैठक; राजकीय वर्तुळात चर्चा\n कोरोनाची लस घेतल्यानंतर शरीराचे झाले चुंबक अंगाला चिकटू लागल्या वस्तू\nएकाच वेळी तिने दिला ९ बाळांना जन्म \nवाळूजमधील प्लास्टिक कंपनी आगीत खाक\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nसंविधान दिनानिमित्त सामाजिक साक्षरता अभियान मुख्यप्रवक्ते प्रा. श्रीकिसन मोरे (एम पी लॉ कॉलेज)\nमाणिकचंद पहाडे लॉ कॉलेजच्यावतीने संविधान दिन साजरा\nअनाथ- निराधार मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील - कविता वाघ\nशिशुंचा आहार कसा असावा यावर डॉ अभिजित देशमुख यांचे मार्गदर्शन\nकोविड सेंटरमध्ये कोरोनाबाधित महिलेवर डॉक्टरचा बलात्काराचा प्रयत्न\nपाथर्डी तालुक्यात बिबट्याची दहशत कायम\nकोरोना लसीकरणास सुरूवात झाली….\nशरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात दिल्लीत बैठक; राजकीय वर्तुळात चर्चा\n कोरोनाची लस घेतल्यानंतर शरीराचे झाले चुंबक \nऔरंगाबादकरांच्या सेवेत स्मार्ट सिटी बस पुन्हा धावणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.athawadavishesh.com/4516/", "date_download": "2021-06-21T22:12:41Z", "digest": "sha1:GR433GXGVQAZ2JXWWJH3FB5LSAKY2IJJ", "length": 9946, "nlines": 101, "source_domain": "www.athawadavishesh.com", "title": "औरंगाबाद: सोयगाव पंचायत समितीचे आरक्षण जाहीर होताच चर्चेला उधान,शिवसेनेच्या दोन तर भाजपची एक स्पर्धेत - आठवडा विशेष", "raw_content": "\nमुख्य पान » Blog » औरंगाबाद: सोयगाव पंचायत समितीचे आरक्षण जाहीर होताच चर्चेला उधान,शिवसेनेच्या दोन तर भाजपची एक स्पर्धेत\nऔरंगाबाद जिल्हाब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्यसोयगाव तालुका\nऔरंगाबाद: सोयगाव पंचायत समितीचे आरक्षण जाहीर होताच चर्चेला उधान,शिवसेनेच्या दोन तर भाजपची एक स्पर्धेत\nजिल्हाभरातील पंचायत समित्यांचे सोमवारी सभापती पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली.यामध्ये सोयगाव पंचायत समितीचे सभापती पद सर्वसाधारण महिला प्रवर्गाला सुटल्याने सोयगावला सभापती पदासाठी शिवसेनेच्या दोन तर भाजपची एक सदस्य इच्छुक असल्याने सोयगाव तालुक्यात चर्चेला उधान आले असून सोयगावला सभापती कोण होणार याबाबत उत्सुकता लागून आहे.\nसोयगाव पंचायत समितीचे सभापती पद सर्वसाधारण महिला प्रवर्गाकडे गेले आहे.या प्रवर्गातून रस्तुलबी पठान(फर्दापूर गण शिवसेना)प्रतिभा जाधव(बनोटी गण शिवसेना)आणि लताबाई राठोड(भाजप निंबायती गण)या तीन महिला सदस्य सभागृहात आहे.यामध्ये शिवसेनेच्या दोन्हीही सदस्य स्पर्धेत असून भाजपचं वतीने लताबाई राठोड यांचीही इच्छुकांमध्ये असल्याने सोयगावला भाजप-शिवसेना अशी चुरस वाढली आहे.\nबीड: बैलगाडी रस्ता मिळावा व शेतात सोडलेले पाणी थांबवावे यासाठी माजी सैनिकाच्या विधवा पत्नीचे स्वतःच्या शेतातच अमरण उपोषण\nधनराज मोरे यांना महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिक संघाचा आदर्श पिता पुरस्कार जाहिर\nपाटोदा: जागा परस्पर नावावर करण्याचा ग्रामसेवकाचा प्रताप\nपाटोदा तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज\nराज्य माहिती आयोगाची तांबाराजुरीच्या ग्रामसेवकावर दंडात्मक कारवाई ,ठोठावला बारा ���जाराचा दंड\nखते व बियाणे उपलब्ध साठ्यांचा फलक दर्शनी भागात लावल्यास अन्नदात्यांची आर्थिक लूट थांबेल― सुरेश पाटोळे\nपाटोदा तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज\nधनगरजवळका शिखरवाडडी पारनेर चे रस्ता काम गतिने का संथ गतीने \nबीड - पाटोदा तालुक्यातील चुंबळी येथे जबर दरोडा तीन जण जबर जखमी\nपाटोदा: जागा परस्पर नावावर करण्याचा ग्रामसेवकाचा प्रताप\nराज्य माहिती आयोगाची तांबाराजुरीच्या ग्रामसेवकावर दंडात्मक कारवाई ,ठोठावला बारा हजाराचा दंड\nखते व बियाणे उपलब्ध साठ्यांचा फलक दर्शनी भागात लावल्यास अन्नदात्यांची आर्थिक लूट थांबेल― सुरेश पाटोळे\nधनगरजवळका शिखरवाडडी पारनेर चे रस्ता काम गतिने का संथ गतीने \nतुमच्यासाठी खास निवडक बातम्या\nपाटोदा: जागा परस्पर नावावर करण्याचा ग्रामसेवकाचा प्रताप\nपाटोदा तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज\nराज्य माहिती आयोगाची तांबाराजुरीच्या ग्रामसेवकावर दंडात्मक कारवाई ,ठोठावला बारा हजाराचा दंड\nखते व बियाणे उपलब्ध साठ्यांचा फलक दर्शनी भागात लावल्यास अन्नदात्यांची आर्थिक लूट थांबेल― सुरेश पाटोळे\nपाटोदा तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज\nधनगरजवळका शिखरवाडडी पारनेर चे रस्ता काम गतिने का संथ गतीने \nबीड - पाटोदा तालुक्यातील चुंबळी येथे जबर दरोडा तीन जण जबर जखमी\nयशवंतराव चव्हाण महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण\nतुळशीचे रोप देवून जागतिक पर्यावरण दिन साजरा , लोकनेते गोपीनाथराव मुंडे गोरक्षण शाळेचा स्तुत्य उपक्रम\nआपेगाव कोविड केअर सेंटर मधील कोरोना योध्दयांचा सत्कार\nआठवडा विशेष हे वृत्तपत्र भारत सरकार आरएनआय नोंदणीकृत आहे. नोंदणी क्र.MAHMAR/2019/78533. सर्व वाद-विवाद पाटोदा न्यायालय अंतर्गत\nआठवडा विशेष ― सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.athawadavishesh.com/5407/", "date_download": "2021-06-21T22:54:03Z", "digest": "sha1:C6UKDL4FXR54TNANI3AAUF6ZOMIDMZTY", "length": 12798, "nlines": 97, "source_domain": "www.athawadavishesh.com", "title": "पाटोदा: ऊसतोड कामगारांच्या समस्यांच्या जागृतीसाठी दत्ता हुले या युवकाचे प्रयत्न …! - आठवडा विशेष", "raw_content": "\nमुख्य पान » Blog » पाटोदा: ऊसतोड कामगारांच्या समस्यांच्या जागृतीसाठी दत्ता हुले या युवकाचे प्रयत्न …\nपाटोदा तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युजशेतीविषयक\nपाटोदा: ऊसतोड कामगारांच्या समस्यांच्या जागृतीसाठी दत��ता हुले या युवकाचे प्रयत्न …\nबीड:आठवडा विशेष टीम―राज्याभरात जी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे, व याच परिस्थितीला आपल्या जिल्ह्यातील बीड व लगतच्या जालना, परभणी, अहमदनगर जिल्ह्यातील ऊसतोड कामगार सामोरे जात आहेत, त्यांच्या मदतीसाठी मी गेल्या २५ तारखेपासून दत्ता हुले सजग ऊसतोड मजुर पुत्र म्हणून काम करत आहे, पालकमंत्री धंनजय मुंडे, आमदार सुरेश धस, आमदार बाळासाहेब आजबे, मा.प्रकाश आघाव (जिल्हा कामगार नोडल अधिकारी) त्याचबरोबर कामगार मंत्री, राज्यमंत्री, आमदार रोहित दादा पवार (शुगर असोसिएशन राष्ट्रीय अध्यक्ष),कामगार नेते डी.एल.कराड,कामगार नेते मोहन जाधव,पाटोदा नगरपंचायत, पाटोदा तहसीलदार,जिल्ह्यातील सजग पत्रकार मंडळी,सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील नेते सामाजिक कार्यकर्ते पत्रकार व प्रशासनातील मंडळी यांच्या संपर्कात आहे.\nतो कुठला नेता,कार्यकर्ता किंवा तत्सम पक्षाचा पदाअधिकारी नाही तर एक सर्वसामान्य ऊसतोड मजुरांचा मुलगा म्हणून गेले अनेक वर्षे या सिस्टीममध्ये काम करत आहे, त्यामुळे त्यांचे हाल परिस्थिती लक्षात घेऊन शक्य होईल ती मदत सर्वांच्या संपर्कातून करण्याचा प्रयत्न करत आहे. फेसबुक व्हास्अँप, ट्विटर, वेब पोर्टल, व फेसबुक पेज या सोशल मीडियाच्या माध्यमातून लाईव्ह येऊन विनंती करून त्याचबरोबर व्हिडीओ बनवून त्यांना मदत व साखर कारखाना व स्थानिक प्रशासन यांच्यापर्यत ही माहिती पोहचवण्यासाठी जनजागृती करत आहे.\nजेव्हा राज्यात सांगली जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची वाढ होऊ लागली तेव्हा हुले याने पालकमंत्री यांचा मदतपर कॉल करून राज्य सरकारने मजुरांना आरोग्य सेवा व सामाजिक सुरक्षा व व्यवस्था करण्याचे आवाहन केले होते, या आव्हानाला पालकमंत्री मोहद्ययांनी तात्काळ राज्याचे मुख्यमंत्री अजित दादा पवार व साखर आयुक यांना विनंती पत्र लिहून दोन दिवसात शासनान निर्णय काढून मजुरांना दिलासा देण्याचे काम केले आहे आहे.\nदत्ता हुले स्वतः एक ऑटोमोबाईल इंजिनिर असून पुणे येथे नोकरी करत आहे सध्या तो होम क्वारांटाईनचा शिक्का मारलेला असल्याने तो घराबाहेर येऊ शकत नसल्याची खंत त्याने व्यक्त केली आहे, तो आहे त्याच ठिकाणी राहून ऊसतोड कामगार यांना मदत व होईल ते प्रशासकीय सहकार्य करत आहे.त्यामुळे त्याच्या या प्रयत्नांचे कार्यचे सर्वच स्त���ातून कौतुक होत आहे.\nराष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते रंगनाथ नाना काळे यांच्या वतीने गरजू १०० कुटुंबांना १ महिन्याचा किराणा सामानाचे वाटप\nकोरोनाने दुध डेअरी धारक सलाईनवर ,दुधउत्पादक आर्थिक विवंचनेत, शेतकरी विरोधी कायदे रद्द करा―डॉ.गणेश ढवळे\nपाटोदा: जागा परस्पर नावावर करण्याचा ग्रामसेवकाचा प्रताप\nपाटोदा तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज\nराज्य माहिती आयोगाची तांबाराजुरीच्या ग्रामसेवकावर दंडात्मक कारवाई ,ठोठावला बारा हजाराचा दंड\nखते व बियाणे उपलब्ध साठ्यांचा फलक दर्शनी भागात लावल्यास अन्नदात्यांची आर्थिक लूट थांबेल― सुरेश पाटोळे\nपाटोदा तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज\nधनगरजवळका शिखरवाडडी पारनेर चे रस्ता काम गतिने का संथ गतीने \nबीड - पाटोदा तालुक्यातील चुंबळी येथे जबर दरोडा तीन जण जबर जखमी\nपाटोदा: जागा परस्पर नावावर करण्याचा ग्रामसेवकाचा प्रताप\nराज्य माहिती आयोगाची तांबाराजुरीच्या ग्रामसेवकावर दंडात्मक कारवाई ,ठोठावला बारा हजाराचा दंड\nखते व बियाणे उपलब्ध साठ्यांचा फलक दर्शनी भागात लावल्यास अन्नदात्यांची आर्थिक लूट थांबेल― सुरेश पाटोळे\nधनगरजवळका शिखरवाडडी पारनेर चे रस्ता काम गतिने का संथ गतीने \nतुमच्यासाठी खास निवडक बातम्या\nपाटोदा: जागा परस्पर नावावर करण्याचा ग्रामसेवकाचा प्रताप\nपाटोदा तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज\nराज्य माहिती आयोगाची तांबाराजुरीच्या ग्रामसेवकावर दंडात्मक कारवाई ,ठोठावला बारा हजाराचा दंड\nखते व बियाणे उपलब्ध साठ्यांचा फलक दर्शनी भागात लावल्यास अन्नदात्यांची आर्थिक लूट थांबेल― सुरेश पाटोळे\nपाटोदा तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज\nधनगरजवळका शिखरवाडडी पारनेर चे रस्ता काम गतिने का संथ गतीने \nबीड - पाटोदा तालुक्यातील चुंबळी येथे जबर दरोडा तीन जण जबर जखमी\nयशवंतराव चव्हाण महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण\nतुळशीचे रोप देवून जागतिक पर्यावरण दिन साजरा , लोकनेते गोपीनाथराव मुंडे गोरक्षण शाळेचा स्तुत्य उपक्रम\nआपेगाव कोविड केअर सेंटर मधील कोरोना योध्दयांचा सत्कार\nआठवडा विशेष हे वृत्तपत्र भारत सरकार आरएनआय नोंदणीकृत आहे. नोंदणी क्र.MAHMAR/2019/78533. सर्व वाद-विवाद पाटोदा न्यायालय अंतर्गत\nआठवडा विशेष ― सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/india-news-marathi/job-opportunities-in-nabard-there-are-vacancies-for-these-posts-19837/", "date_download": "2021-06-21T22:19:10Z", "digest": "sha1:6PAEL4UDJK4ECM67PT4VCHFRZYQEVY26", "length": 13643, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Job opportunities in NABARD; There are vacancies for these posts | नाबार्डमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; ‘या’ पदांसाठी आहेत रिक्त जागा | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जून २२, २०२१\nकाँग्रेसकडून कोणतीही अडचण येणार नाही याची ग्वाही सोनिया गांधींनी दिली आहे : नाना पटोले\nचंद्रकांतदादा आम्ही छातीवर नाही डोक्यावर हात ठेवून सांगतो सुखात आहोत,तुम्ही अस्वस्थ आहात – मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले प्रत्युत्तर\nकंडिशनरच्या जागी तिनं लिहिलं कंडोम आणि वडिलांचा झाला संताप, म्हणाले….\n ई-मेल किंवा मेसेजद्वारे जर जॉब ऑफर मिळत असतील तर गृह मंत्रालयाने दिलेला अलर्ट लक्षात घ्यायलाच हवा\nकोरोना संकट काळात योगच तुम्हाला तारणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nसोशल मीडियाच्या आभासावर अंकुश; खरंच सत्यात उतरेल का\nही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nआंतरराष्ट्रीय योग दिन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार\nआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सोमवारी होणाऱ्या कार्यक्रमाला पंतप्रधान संबोधित करणार\nदेशनाबार्डमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; ‘या’ पदांसाठी आहेत रिक्त जागा\nनाबार्डच्या विविध विभागांमध्ये पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केल्या आहेत. तसेच या पदांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. त्यामुळे इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमदेवारांनी नाबार्डच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन भेट द्यावी.\nनॅशनल बँक फॉर ॲग्रीकल्चर रूरल डेव्हलपमेंटने विविध विभागांमध्ये पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केल्या आहेत. तसेच या पदांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. त्यामुळे इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमदेवारांनी नाबार्डच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन भेट द्यावी. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे उमेदवार आपला अर्ज ऑनलाईन अर्जाद्वारे भरू शकतात. ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख २३ ऑगस्ट २०२० आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी याची काळजीपूर्वक नोंद घ्यावी.\nया पदांसाठी आहेत रिक्त जागा आणि पगाराची संधी –\nप्रकल्प व्यवस्थापक या पदासाठी एक जागा रिक्त आहे. तसेच या पदासाठी दरमहा वेतन ३ लाख रूपये मिळणार आहेत.\nवरिष्ठ विश्लेषक या पदासाठी माहिती सुरक्षा ऑपरेशन्स ही जागा रिक्त आहे. त्याचप्रमाणे या पदासाठी दरमहा वेतन अडीच लाख रूपये दिले जाणार आहे.\nज्येष्ठ विश्लेषक या पदासाठी नेटवर्क आणि एसडीडील्ब्यूएन ऑपरेशन्स ही जागा रिक्त आहे. या पदासाठी तुम्हांला दरमहा वेतन २.५ लाख रूपये इतके दिले जाणार आहे.\nप्रकल्प व्यवस्थापक या पदासाठी आयटी ऑपरेशन्स ही जागा रिक्त आहे. त्यामुळे या पदासाठी दरमहा वेतन अडीच लाख रूपये देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे विश्लेषकसह मुख्य डेटा सल्लागार, अतिरिक्त सायबर सिक्युरिटी मॅनेजर, अतिरिक्त मुख्य जोखीम व्यवस्थापक यांमध्ये क्रेडिट रिस्क, मार्केट रिस्क, ऑपरेशनल रिस्क, बीसीपी अशा विविध पदासांठी उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे.\nदरम्यान, नाबार्डच्या अधिकृत संकेतस्थळावर पदांसंबंधी तपशील, रिक्त जागा आणि पगाराची माहिती दिली गेली आहे. त्यामुळे अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी संकेतस्थळावर जाऊन भेट द्यावी.\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nव्हिडिओ गॅलरीFathers day: अक्षयाने शेअर केल्या बाबांच्या आठवणी\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nमंगळवार, जून २२, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/sports-news-marathi/sushil-kumars-big-revelation-in-sagar-dhankhad-murder-case-nrms-134473/", "date_download": "2021-06-21T21:42:25Z", "digest": "sha1:QWV2ZR6VP2VC2UAIZTOYFZ6HARZADRVR", "length": 13629, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Sushil Kumar's big revelation in Sagar Dhankhad murder case nrms | सागर धनखड हत्येप्रकरणी सुशील कुमारचा मोठा खुलासा ; 'त्या' रात्री नेमकं काय झाल? | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जून २२, २०२१\nकाँग्रेसकडून कोणतीही अडचण येणार नाही याची ग्वाही सोनिया गांधींनी दिली आहे : नाना पटोले\nचंद्रकांतदादा आम्ही छातीवर नाही डोक्यावर हात ठेवून सांगतो सुखात आहोत,तुम्ही अस्वस्थ आहात – मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले प्रत्युत्तर\nकंडिशनरच्या जागी तिनं लिहिलं कंडोम आणि वडिलांचा झाला संताप, म्हणाले….\n ई-मेल किंवा मेसेजद्वारे जर जॉब ऑफर मिळत असतील तर गृह मंत्रालयाने दिलेला अलर्ट लक्षात घ्यायलाच हवा\nकोरोना संकट काळात योगच तुम्हाला तारणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nसोशल मीडियाच्या आभासावर अंकुश; खरंच सत्यात उतरेल का\nही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nआंतरराष्ट्रीय योग दिन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार\nआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सोमवारी होणाऱ्या कार्यक्रमाला पंतप्रधान संबोधित करणार\nSAGAR DHANKAR MURDER CASEसागर धनखड हत्येप्रकरणी सुशील कुमारचा मोठा खुलासा ; ‘त्या’ रात्री नेमकं काय झाल\nदेशाला दोन ऑलिम्पिक पदके जिंकून देणारा कुस्तीपटू सुशील कुमार (Sushil Kumar) आणि त्याचे सहकारी दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) ताब्यात आहेत. दिल्ली पोलिसांची क्राईम ब्रांच टीम लगातार सुशील कुमार आणि त्याच्या मित्रांची चौकशी करत आहेत. तसेच त्यांच्या विधानाबाबत क्रॉस चेक केलं जात आहे.\nनवी दिल्ली : ज्यूनियर कुस्तीपटू सागर धनखड (Sagar Dhankar Murder Case) हत्या प्रकरणात देशाला दोन ऑलिम्पिक पदके जिंकून देणारा कुस्तीपटू सुशील कुमार (Sushil Kumar) आणि त्याचे सहकारी दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) ताब्यात आहेत. दिल्ली पोलिसांची क्राईम ब्रांच टीम लगातार सुशील कुमार आणि त्याच्या मित्रांची चौकशी करत आहेत. तसेच त्यांच्या विधानाबाबत क्रॉस चेक केलं जात आहे.\nएका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीन��सार, कुस्तीपटू सुशील कुमार यांच्यावर हत्या प्रकरणी अनेक आरोप करण्यात आले आहेत. परंतु ४ मेच्या रात्री सागर धनखडचा छत्रसाल स्टेडियममध्ये मृत्यू झाला होता. मात्र, हे तिरस्काराचे युद्ध नव्हते तर सूडबुद्धीची भावना होती. घटनेच्या दिवशी कुख्यात गुंड काला जठेडीचा भाचा सोनू, रविंद्र आणि इतर काही जणांमध्ये दिल्ली मॉडल टाऊनच्या फ्टॅटवरून सुशील कुमारसोबत वाद झाला होता. यामध्ये त्या लोकांनी सुशीलच्या शर्टची कॉलर पकडली आणि तुला बघून घेऊ, अशा प्रकारची धमकी सुद्धा दिली होती.\nअपमानामुळे सुशीलला राग अनावर\nभांडण झाल्यानंतर सुशील कुमारला आपल्या अपमानामुळे राग अनावर झाला. त्यामुळे प्रचंड राग आणि तनावात येऊन सुशीलने बदला घेण्याचा निर्णय घेतला. यासाठी सुशीलने कुख्यात नीरज बवाना आणि असौदा गिरोह यांसारख्या व्यक्तींची मदत घेतली. सुशील अवघ्या तासांतच हरियाणातील बदमाश व्यक्तींना बोलावून घेतलं आणि त्याच रात्री सोनूसोबत त्याच्या सहकारी मित्रांची बेदम मारहाण केली. याच घटनेवेळी सागरच्या डोक्यावर गंभीर जखम झाली. त्यामुळे त्याला रूग्णालयात देखील दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारावेळीच त्याचा रूग्णालयात मृत्यू झाला.\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nव्हिडिओ गॅलरीFathers day: अक्षयाने शेअर केल्या बाबांच्या आठवणी\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्ह���णे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nमंगळवार, जून २२, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/opinion/tv9-marathi-anchor-rishi-desai-writes-blog-on-anganewadi-jatra-32935.html", "date_download": "2021-06-21T23:25:19Z", "digest": "sha1:HNOZP5ADYD2KQ6DBDD22PIWEKKWPKOPS", "length": 24382, "nlines": 240, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nऋषी देसाई, वृत्तनिवेदक, टीव्ही 9 मराठी\nआंगणेवाडी जत्रा.. खरच हा शब्द नाही तर आजच्या सोशल मिडीयाच्या जगातला असा एक हॅशटॅगचा शब्द आहे जो तुम्हाला उच्चारला तर आनंदाचे शब्द तुम्हाला कनेक्ट होतात.. याच विषयावर बोलणारी आणि भरुन पावणारी माणसं तुम्हाला भेटत राहतात. आंगणेवाडी जत्रा हा एक दोन ओळीचा सुंदर मंत्र आहे. कि जो उच्चारला कि तुम्हाला चैतन्य निर्माण होते. आणि मग तुमच्यातील लेखक पुन्हा एकदा त्याच विषयावर नव्याने शब्दाचे गाठोडे घेऊन जत्रेच्या दुनियेत मुशाफिरी करायला निघतो. केवळ या एकाच गोष्टींमुळे मी दरवर्षी काय बरं लिहावं या ओळीने लिहायला सुरुवात करतो आणि लिहिता लिहिता पुन्हा नव्याने तीच जत्रा नव्याने उलगडत जाते..\nआंगणेवाडीची जत्रा हि तुम्ही जिथून पाहता तिथून तुम्हाला ती भरून पावते. गाभाऱ्यातून दर्शन घेणाऱ्या जेवढी ती श्रद्धावान असते ना तेवढीच ती कणकवली तिठ्यावर राहूटी मध्ये ड्युटी करणाऱ्या पोलिसासाठी हि तेवढीच कर्तव्यपरायण असते. जत्रा म्हटले कि ती हौशा गवशा आणि नवशाचीच असते पण आंगणेवाडीच्या जत्रेत या म्हणजे कळेल कि हि जत्रा त्या पल्याड प्रत्येकाची असते.\nहि जत्रा 48 तासा पेक्षा जास्त राबणाऱ्या एसटी कर्मचा-यांची असते. एवढ्या गर्दीचा व्याप सांभाळणाऱ्या पोलीस बांधवांची असते. वर्षभर डोळ्यात इच्छा ठेवून केवळ दर्शन मात्रे मन कामनापूर्ती करणाऱ्या मुंबई पासून ते अगदी कर्नाटकातून पायी चालत येणाऱ्या भाविकांची असते. व्यापार उदीम झाला पाहिजे पण इथे ग्राहक नाही येणारा देवीचा भाविक आहे या श्रद्धेने व्यापार करणा-या दुकानदारांची जत्रा असते. केवळ भराडीच जिंकण्याचे बळ देते अस�� म्हणत आठवणीने येणाऱ्या राजकारण्यांची हि जत्रा असते. या संपूर्ण गर्दीचा मंदिर परिसरातील डोलारा सांभाळणाऱ्या आंगणे कुटुंबीय नावाचा पास गळ्यात अडकवणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांच्या संघटन कौशल्याच्या अफाट प्रेरणेची हि जत्रा असते आणि सगळ्यात महत्वाचे , दर्शनासाठी आलेला भाविक हा कुणीही असो तो माझा पाहुणा आहे त्याच्या जेवणाच्या पंगतीसाठी आतुर असलेल्या अंगणाचीही जत्रा असते.. सगळ्या सगळ्यांचीही जत्रा असते.. आंगणेवाडीच्या जत्रेत एकदा नक्की या मराठी साहित्यात रुजलेला हौशा गवशा नवशा यांचा हा सोहळा प्रत्येकासाठी विभागला एका अनाम आनंदात जन्मला जातो आणि याच चैतन्याचे नाव असते , आंगणेवाडीची जत्रा \nखूप वर्षांपूर्वी एकदा मी पुष्करच्या यात्रेत गेलो होतो. खूप मोठी जत्रा भरते. साधारण पंधरा दिवसाचा तामझाम असतो . प्रचंड गर्दी असते. मी त्या जत्रेत श्रद्धा नावाची गोष्ट शोधत होतो. मला कुठेच नाही दिसली. जगाचे विधलिखित लिहीणा-या ब्रम्हाजींनी एकदा जरूर यावे या जत्रेत . या जत्रेत माणसे मंदिरातला देवत्व पूजतात पण जाताना असे कुणीतरी भेटते जे तुम्हाला भविष्य या एका शब्दाकडे धावणाऱ्या माझ्या पिढीला वर्तमानात जगण्याचे सुख देते \nनियोजन हा शब्द शिकण्याची आस असणाऱ्या मॅनेजमेंटच्या स्टुडंटसनी या जत्रेत जरूर यावे. इव्हेंट्स मिन्स नॉट अ पार्ट ऑफ लक, इट्स आर्ट ऑफ वर्क हे शिकायचे असेल तर या जत्रेत या..\nजत्रा दर तीन वर्षांनी तरुण कार्यकर्त्यांच्या साथीने पुढे सरकत राहते पण हा वारसा जपताना पारंपारिकपणा अगदी तसाच ठामपणे त्यांच्या देहबोलीत रुजलाय . आणि मग भक्ती, शिस्त, संस्कार, विनम्रता, आपुलकी आणि यजमानपण यांचा मिलाफ आंगणे कुटुंबीय यांच्या स्वयंसेवकामधून ठाम दिसत राहतो. एवढ्या गर्दीचे नियोजन करणे ही सोपी गोष्ट नाहीय.\nमी सुरुवातीलाच म्हटले होते की या विषयावर किती लिहायचं आणि किती वर्ष लिहायचं हा फार मोठा प्रश्न आहे. पण सगळं नव्याने उलगड्याचा हा पारंपारिक सोहळा आहे म्हणा ना.. तरीपण लिहायला घेतला की मन मुंबईत राहतच नाही. ते राजधानी आणि जनशताब्दीपेक्षाही दुप्पट वेगानं पुन्हा आंगणेवाडीच्या जत्रेत रमतं. आणि सुरु होतो आजपर्यंत पाहिलेल्या आणि अनुभवलेल्या आंगणेवाडीच्या जत्रेच्या आठवणींचा एक विलक्षण खेळ.. जत्रेतल्या त्या पाळण्यासारखा उंचच उच आभाळाला भिडणारा. रिंगाच्या खेळात अडकलेल्या वस्तुसारखं मन आठवणीच्या रिंगात अडकून पडते. मागे कुणीही नसताना कुणीतरी त्या गर्दीत तुम्हाला ओढत राहते आणि याच भक्ती आणि अनाम शक्तीच्या आवेगाचं नाव असतं, आंगणेवाडी जत्रा…\nआंगणेवाडीची भौगोलिक हद्द पाहिली तर तशी ती साधारणपणे एका बाजुला बिळवसपासून , दुस-या बाजूला बागायतपासून, तर तिस-या बाजूला चित्रम घाटीपासून साधारणपणे सुरु होतं असं महसूली उत्तर मिळेल. पण खरं सागंतो, जत्रेसाठी जाणा-या चाकरमान्यांना विचारा आंगणेवाडी कुठून सुरु होते ट्रॅव्हल्सने, ट्रेनने, एसटीने, खाजगी वाहनानं ज्या ज्या साधनानी प्रवास करणे शक्य आहे अशा सगळ्या वाहतुकीचे मार्ग वापरणा-यांना कुणालाही विचारा आंगणेवाडी जवळ आली कसं ओळखाल ट्रॅव्हल्सने, ट्रेनने, एसटीने, खाजगी वाहनानं ज्या ज्या साधनानी प्रवास करणे शक्य आहे अशा सगळ्या वाहतुकीचे मार्ग वापरणा-यांना कुणालाही विचारा आंगणेवाडी जवळ आली कसं ओळखाल सर्वांच एकच उत्तर असेल वाशीची खाडी क्रॉस केली की इली आंगणेवाडी.. हे टेक्नीकली उत्तर चुकीचच असेल पण सायकॉलीजकली या पेक्षा दुसरं उत्तर असूच शकत नाही. भाविकांच्या आत लपलेल्या चाकरमान्यांच्या दृष्टीनं हे सगळं वाचताना आणि अनुभवताना तो वेगवान प्रवास एव्हाना उभाही झाला असेल म्हणा..\nहे सगळं विलक्षण आहे आणि हेच आपलं वर्तमान आहे हे समजून जेव्हा जगू लागतो ना तेव्हा तुम्हाला इतर संदर्भांची गरज नसते.. आज धार्मिक कार्यक्रमाबद्दल लिहिताना त्या अनाम चैतन्याची आठवण येत राहते.. महाराष्ट्रातल्या कुठल्याही देवी बद्दल लिहिताना शांतपणे आंगणेवाडीच्या गाभाऱ्यातील ते अद्वैत आठवावे आणि लिहून टाकावे.. कारण जागा , मंदिर, क्षेत्र कितीही वेगळे असले तरी तेज तेच असते शब्दातीत \nखरं तर अनेक जण हेच विचारतील या जत्रेचे वेगळेपण काय आहे.. या जत्रेला तुम्ही किती महागडे हार तुरे पेढे अर्पण करता यावर तुमची रांग ठरत नाही.. तुम्ही कुठल्याही रांगेत उभे राहा किंवा अगदी जत्रेत नसलात तरी तुमच्या नावाचे गुलाबी पाकिटातले लाने हेच तुमच्या श्रद्धेचे एकक असते..\nआठवणींचा हा देखावा मनात जपलेल देवघर आहे.. दरवर्षी आठवणीने जत्रेला बाहेर काढतो.. पुन्हा लकाकी देतो आणि मग काळजातला निरांजनाला मग पुन्हा जगण्याचे बळ मिळते म्हणून हा लेखन प्रपंच.. तोपर्यंत आंगणेवाडी यात्रा ह�� हॅशटॅग मनातल्या मनात उच्चारत यात्रा आठवून देहाचा सोहळा करायचा.. पुढच्या आंगणेवाडी जत्रेपर्यत… मनातल्या मनात धावत..\nNagpur | नागपुरात ईडीकडून अविनाश भोसलेंचं ली-मेरिडियन हॉटेल सील\nखासगी रुग्णालयातील कोरोना मृत्यूंची सीआयडी चौकशी करा, सफाई कर्मचारी संघटनेचा उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा\nअन्य जिल्हे 5 hours ago\nघाटी रुग्णालयात तारीख संपलेल्या केमिकल्सचा वापर \nऔरंगाबाद 5 hours ago\nमहिला कशाप्रकारे सुरू करू शकतात आपला व्यवसाय; जाणून घ्या यशाची गुपिते\nअर्थकारण 5 hours ago\nभाजपचा एकही आमदार फुटला नाही, दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रयत्न, सुधीर मुनगंटीवारांचा टोला\n हे तुमच्यासोबतही घडू शकतं, पोलीस असल्याचं सांगून महिलेचे सव्वा तीन लाखांचे दागिने पळवले\nGemini/Cancer Rashifal Today 22 June 2021 | नोकरीत चढउतार असतील, विवाहबाह्य प्रेम प्रकरणांपासून दूर राहा\nAquarius/Pisces Rashifal Today 22 June 2021 | व्यवसायिक दृष्टीकोनातून वेळ अनुकूल, महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी\nVideo | स्वत:ला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न, शेवटी व्हायचं तेच झालं, दोन महिलांचा व्हिडीओ व्हायरल\nSagittarius/Capricorn Rashifal Today 22 June 2021 | चिंता आणि तणाव दूर होईल, आर्थिक स्थिती चांगली असेल\nराज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका, लस घेणं अत्यावश्यक; आमदार रमेश पाटलांचे नागरिकांना आवाहन\nनवी मुंबई6 hours ago\nLibra/Scorpio Rashifal Today 22 June 2021 | इतरांच्या कार्यात हस्तक्षेप करु नका, अनावश्यक खर्च होईल\nPHOTO | Heritage Train : हिमाचलमधील पर्वतांचे सौंदर्य पाहण्यास सज्ज व्हा, 4 नवीन ट्रेन सुरू\nLeo/Virgo Rashifal Today 22 June 2021 | चुकीच्या निर्णयामुळे नुकसान होऊ शकते, पती-पत्नीने आपापसात तणाव येऊ देऊ नये\nमंत्रालयात बाॅम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल, पुणे पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं\nमराठी न्यूज़ Top 9\nमंत्रालयात बाॅम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल, पुणे पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं\nमहाराष्ट्राची चिंता वाढली, राज्यात डेल्टा प्लसचे 21 रुग्ण, रत्नागिरी, जळगावनं टेन्शन वाढवलं\nGemini/Cancer Rashifal Today 22 June 2021 | नोकरीत चढउतार असतील, विवाहबाह्य प्रेम प्रकरणांपासून दूर राहा\nAquarius/Pisces Rashifal Today 22 June 2021 | व्यवसायिक दृष्टीकोनातून वेळ अनुकूल, महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी\nघाटी रुग्णालयात तारीख संपलेल्या केमिकल्सचा वापर \nLibra/Scorpio Rashifal Today 22 June 2021 | इतरांच्या कार्यात हस्तक्षेप करु नका, अनावश्यक खर्च होईल\nVideo | स्वत:ला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न, शेवटी व्हायचं तेच झालं, दोन महिलांचा व्हिडीओ व्हायरल\nMaharashtra Coronavirus LIVE Update : अकोल्यात आज दिवसभरात 7 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह\nMaharashtra News LIVE Update | सिडको घेराव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत पोलिसांकडून महत्त्वाचे रस्ते बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/two-friends-drowned-in-indrayani-river-death-of-onenrpd-132858/", "date_download": "2021-06-21T23:25:42Z", "digest": "sha1:SXJFSEGAHYB5JU5TTVR333ZMOSYXOHP7", "length": 12706, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Two friends drowned in Indrayani river; Death of onenrpd | इंद्रायणी नदीत दोन मित्र बुडाले; एकाचा मृत्यू | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, जून २२, २०२१\nकाँग्रेसकडून कोणतीही अडचण येणार नाही याची ग्वाही सोनिया गांधींनी दिली आहे : नाना पटोले\nचंद्रकांतदादा आम्ही छातीवर नाही डोक्यावर हात ठेवून सांगतो सुखात आहोत,तुम्ही अस्वस्थ आहात – मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले प्रत्युत्तर\nकंडिशनरच्या जागी तिनं लिहिलं कंडोम आणि वडिलांचा झाला संताप, म्हणाले….\n ई-मेल किंवा मेसेजद्वारे जर जॉब ऑफर मिळत असतील तर गृह मंत्रालयाने दिलेला अलर्ट लक्षात घ्यायलाच हवा\nकोरोना संकट काळात योगच तुम्हाला तारणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nसोशल मीडियाच्या आभासावर अंकुश; खरंच सत्यात उतरेल का\nही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nआंतरराष्ट्रीय योग दिन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार\nआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सोमवारी होणाऱ्या कार्यक्रमाला पंतप्रधान संबोधित करणार\nधक्कादायकइंद्रायणी नदीत दोन मित्र बुडाले; एकाचा मृत्यू\nअनिमेश व्होटकर आणि त्याचा मित्र रोहित वाल्मिकी हे दोघे इंद्रायणी नदीत पोहण्यासाठी उतरले. एका काठावरून नदीच्या दुसऱ्या काठाकडे पोहत जात असताना पात्राच्या मध्यभागी दमछाक झाल्याने अमिनेशचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. लोणावळा येथील शिवदुर्ग रेस्क्यू टीम, वन्यजीव रक्षक संस्था, मावळ यांच्या सदस्यांनी शोध मोहीम राबवली. सुमारे दीड तासाच्या शोध मोहिमेनंतर अनिमेशचा मृतदेह शोधण्यात यश आले.\nपिंपरी: इंद्रायणी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांपैकी एकाचा दमछाक झाल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये अनिमेश शांताराम व्होटकर (वय २०, रा. समता कॉलनी, वराळे) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. या संदर्भ���त रोहित नरेश वाल्मिकी(वय २९, रा. समता कॉलनी, वराळे) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात माहिती दिली आहे.\nअनिमेश व्होटकर आणि त्याचा मित्र रोहित वाल्मिकी हे दोघे इंद्रायणी नदीत पोहण्यासाठी उतरले. एका काठावरून नदीच्या दुसऱ्या काठाकडे पोहत जात असताना पात्राच्या मध्यभागी दमछाक झाल्याने अमिनेशचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. लोणावळा येथील शिवदुर्ग रेस्क्यू टीम, वन्यजीव रक्षक संस्था, मावळ यांच्या सदस्यांनी शोध मोहीम राबवली. सुमारे दीड तासाच्या शोध मोहिमेनंतर अनिमेशचा मृतदेह शोधण्यात यश आले. घटनेचे वृत्त समजताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप लोंढे आणि सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.\nनागपूरगल्लीगुंड वस्तीत दादागिरी करतात घाबरू नका, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही\nInternational Yoga Day 2021वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सत्रात सहभाग घेतला\nPhoto पहा शंतनू आणि शर्वरीच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो\nInternational Yoga Day 2021न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये 3 हजार लोकांनी केला सूर्य नमस्कार, तर आयटीबीपीच्या जवानांचा लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर प्राणायाम\nव्हिडिओ गॅलरीFathers day: अक्षयाने शेअर केल्या बाबांच्या आठवणी\nआता सहनशीलतेचा किती अंत पाहणारही छळवणूक थांबणार कधीही छळवणूक थांबणार कधी खासगी विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांचा छळ\nअसे केल्याने संबंध सुधारतील कातांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण\nतुमचं थोडं चुकलंचआजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ\nतर मोदींचा पराभव अटळ आहे‘ब्रँड मोदी’चा प्रभाव ओसरू लागला सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल सहकाऱ्यांचे म्हणणे मोदींना आता ऐकावेच लागेल असं वागणं मोदींना भारी पडू शकतं\nसंपादकीयमहत्त्वाकांक्षी केजरीवालांचे आता गुजरातवर लक्ष…\nमंगळवार, जून २२, २०२१\nसंपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.webnewswala.com/news/rail-travel-information-via-railofy-on-whats-app/", "date_download": "2021-06-21T21:49:57Z", "digest": "sha1:R37AYW6N4KZM5IFYR6X7HSMHUI6Z23IC", "length": 13291, "nlines": 186, "source_domain": "www.webnewswala.com", "title": "Railofy च्या माध्यमातून रेल्वे प्रवासाची माहिती Whats App वर - Team WebNewsWala", "raw_content": "\nआजच्या ताज्या मराठी बातम्या\nRailofy च्या माध्यमातून रेल्वे प्रवासाची माहिती Whats App वर\nRailofy च्या माध्यमातून रेल्वे प्रवासाची माहिती Whats App वर\nRailofy च्या माध्यमातून रेल्वे प्रवासाची माहिती Whats App वर\nनागपूर – ट्रेनने प्रवासाला जाताना अनेकदा आपली ट्रेन वेळेत आहे का आतापर्यंत ट्रेन कुठे आहे आतापर्यंत ट्रेन कुठे आहे किती अंतर अजून जायचेय किती अंतर अजून जायचेय याबद्दल आपल्याला नेहमीच चिंता असते. म्हणूनच आता Railofy च्या माध्यमातून रेल्वे प्रवासाची माहिती Whats App वर मिळणार आहे. ही सेवा मुंबई बेस्ट स्टार्टअप कंपनी Railofy ने सुरू केली आहे. ज्याच्या मदतीने तुम्हाला रेल्वे प्रवासादरम्यान वास्तविक वेळेची अपडेट जाणून घेण्याची गरज नाही, पण Whats App वरच सर्व अपडेट मिळतील. चला ही सेवा कशी वापरावी ते जाणून घेऊया.\nमुंबई बेस्ट स्टार्टअप कंपनी Railofy ने प्रवाशांच्या सोयीसाठी ही सेवा सुरू केली आहे. या सेवेच्या सहाय्याने प्रवाशांना रेल्वे प्रवासाची माहिती Whats App वरच मिळणार आहे. तसेच पीएनआर स्टेटसबद्दलही माहिती मिळू शकेल. आपली ट्रेन कोणत्या वेळी पोहोचेल आणि किती उशीर झाला Whats App मेसेजवरच तुम्हाला ही सर्व अपडेट्स मिळतील.\nफक्त एक नंबर सेव्ह करा\nट्रेनची वास्तविक वेळ जाणून घेण्यासाठी आपल्याला फक्त आपल्या फोनमध्ये ‘+ 91-9881193322’ नंबर सेव्ह करावा लागेल. यानंतर आपल्याला या क्रमांकावर 10-अंकी पीएनआर क्रमांक पाठवावा लागेल. ट्रेनशी संबंधित सर्व माहिती तुम्हाला पीएनआर पाठविल्यानंतर काही सेकंदातच संदेशाद्वारे उपलब्ध होईल.\nरेल्वेत चहासाठी पुन्हा कुल्हड\nरेल्वे वाहतुकीच्या नियोजनासाठी 139 क्रमांकाची सुरुवात\nमोनो रेल पुन्हा मुंबईकरांच्या सेवेत\nमुंबई CSMT पुनर्विकास साठी अदानीसह या 9 कंपन्या शर्यतीत\nRailofy या अप्लिकेशनमध्ये तुम्हाला ट्रेनशी संबंधित बरीच महत्वाची माहिती मिळेल ज्यामुळे तुम्हाला ट्रेनचे वास्तविक वेळेचे अपडेट कळतील. तसेच, जर तुम्हाला ही सेवा वापरणे थांबवायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला फक्त STOP लिहून संदेश पाठवावा लागेल. त्यानंतर ते बंद होईल. गूगल प्ले स्टोअरवर Railofy अ‍ॅप विनामूल्य डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे.\nआमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nCryptocurrency ला Infosys अध्यक्षांचा पाठिंबा\nराज्याबाहेर मोदींना धोबीपछाड देण्यास ममता दीदी तयार\nCorona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी\nमोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर\nCorona Vaccine या वर्षात उपलब्ध होणार 187 कोटी डोस\nमोदीजी दाढी करा चहावाल्याने पंतप्रधानांना पाठवली मनीऑर्डर\nएका कंपनी मुळे झाला जगातील इंटरनेट ठप्प\nलोटे एमआयडीसी केमिकल कंपनीमध्ये भीषण स्फोट\nमास्क न घालणाऱ्या बाईची पालिका कर्मचाऱ्यांना मारहाण Video Viral\nपोलिसांच्या नोटीसीनंतरही मनसे नेत्यांनी केला रेल्वे प्रवास.\n5 मिनिटात चार्ज होणारी OLA E Scooter बाजारात\nएका idea ने उभा राहिला 100 कोटींचा startup\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nभारत पाकिस्तान बासमती संघर्ष शिगेला\nState Bank of India एटीएम चेकबुकच्या नियमांत बदल\nचिनी अ‍ॅप 15 दिवसांत पैसे दुप्पट 250 कोटींचा चुना\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nदहावी-बारावी परीक्षा निर्णय परिस्थितीनुसार\nwebnewswala आयोजित माझा बाप्पा स्पर्धा 2020\nCorona Virus 10 किलो विषाणूंच्या विळख्यात अख्खे जग\nCorona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी\nमोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर\n6 जून रोजी महाविद्यालये, विद्यापीठांत साजरा होणार शिवस्वराज्य दिन\nउज्जैन महाकाल मंदिर सापडला अनमोल खजिना\nSurya Grahan 2021 | वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण 10 जूनला, ‘रिंग ऑफ फायर’\nElectrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी\nराज्याबाहेर मोदींना धोबीपछाड देण्यास ममता दीदी तयार\nपहिल्या पावसातच मुंबई तुंबली मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश\nआजच्या ताज्या मराठी बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://cmnews.co.in/tag/higher-education/", "date_download": "2021-06-21T22:12:49Z", "digest": "sha1:YPI4CRBATWG6CGPL5XXB7Z4UZMFARLKE", "length": 12341, "nlines": 170, "source_domain": "cmnews.co.in", "title": "#higher education – CMNEWS", "raw_content": "\nओबीसी व्ही���ेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीसपदी मंगल भुजबळ यांची नियुक्ती\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\nइनामी जमीन घोटाळ्यांमध्ये जिल्हाधिकार्‍यांना विभागीय आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश\nअंबाजोगाई येथील ‘स्वाराती’ रूग्णालयातील व्हेंटिलेटरही तशीच पडून; आ.सतीश चव्हाण यांचा खोचक सवाल\nकलासम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचे निधन\nम्युकर मायकोसिसचे राज्यात पंधराशे रूग्ण; पुढील दहा दिवस अत्यंत महत्त्वाचे :आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती\nखत दरवाढीच्या निषेधार्थ केंद्र सरकारचा पुतळा जाळून स्वाभिमानी शेतकरी संघटना गुरुवारी प्रचंड आक्रमक आंदोलन छेडणार\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nमुंबई दि 9 जून , इयत्ता बारावी नंतर अभियांत्रिकी शाखेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकारने गुड न्यूज दिली आहे.एमएचसीईटी 2021 साठी…\n*विद्यापीठाच्या सर्व विभागाच्या पदवी परिक्षा १ ऑक्टोबर पासून-उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत*\nमहेश डागा औरंगाबाद दि 19 सप्टेंबर डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सर्व विभागाच्या पदवी परिक्षा या १ ऑक्टोबर पासून…\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*अखेर नरभक्षक बिबटया जेरबंद; वनविभागाची कामगिरी\n*आष्टीतील तालुक्यातील एकाला कोरोनाची बाधा*\n*राज्यातील शिक्षकांना SCERT देणार गुगल क्लासरूम चे ऑनलाईन प्रशिक्षण*\nओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीसपदी मंगल भुजबळ यांची नियुक्ती\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर प��िल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\nअण्णांच्या राळेगण मध्ये साडी वाटप करताना दोघांना पथकाने पकडले » CMNEWS\nअहमदनगर: १३४ रूग्णांना डिस्चार्ज तर ८३ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर\nदक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांची भेट\nपरळीत कोविड लसीकरण सराव फेरी चा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आरंभ\n१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण\nएमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात\nशिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसास शासकीय मदत निधीचे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरण\nनिर्बंध उठणार ; अहमदनगर पहिल्या लेव्हलमध्ये तर बीड तिसऱ्या लेव्हल मध्ये\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*अखेर नरभक्षक बिबटया जेरबंद; वनविभागाची कामगिरी\n*आष्टीतील तालुक्यातील एकाला कोरोनाची बाधा*\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*अखेर नरभक्षक बिबटया जेरबंद; वनविभागाची कामगिरी\n*आष्टीतील तालुक्यातील एकाला कोरोनाची बाधा*\n*राज्यातील शिक्षकांना SCERT देणार गुगल क्लासरूम चे ऑनलाईन प्रशिक्षण*\n*राज्यातील शिक्षकांना SCERT देणार गुगल क्लासरूम चे ऑनलाईन प्रशिक्षण*\n*आष्टीतील कोरोना बाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू*\n*पाहुण्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,आष्टी तालुक्यातील सात जण बाधित जिल्ह्याचा आकडा वाढला*\n*दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटचं पुण्यात कनेक्शन, महिलेसह तिघांना अटक*\n*दिवाळी तुमची दवाखान्यात जाणार कायआज जिल्ह्यात 200 कोरोना ग्रस्तांची भर*\n*बीड जिल्ह्याचा कोरोना corona कमी होतोय पण आष्टीचा वाढला\nअण्णांच्या राळेगण मध्ये साडी वाटप करताना दोघांना पथकाने पकडले » CMNEWS\nअहमदनगर: १३४ रूग्णांना डिस्चार्ज तर ८३ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर\nदक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांची भेट\nपरळीत कोविड लसीकरण सराव फेरी चा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आरंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%8B%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9A_%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B6", "date_download": "2021-06-21T22:29:18Z", "digest": "sha1:TXRR4TAKW3TMFFVYY7B536UMFQ4FEUXZ", "length": 4148, "nlines": 77, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► भारताचे सरन्यायाधीश‎ (४८ प)\n\"भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश\" वर्गातील लेख\nएकूण ६ पैकी खालील ६ पाने या वर्गात आहेत.\nफकीर मोहम्मद इब्राहिम कलीफुल्ला\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ मे २०१६ रोजी ०६:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+4282+at.php", "date_download": "2021-06-21T22:35:20Z", "digest": "sha1:3DM4KM2SSG6R65UTHIS4KP5XXRIPVYNG", "length": 3609, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 4282 / +434282 / 00434282 / 011434282, ऑस्ट्रिया", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडलेला 4282 हा क्रमांक Hermagor क्षेत्र कोड आहे व Hermagor ऑस्ट्रियामध्ये स्थित आहे. जर आपण ऑस्ट्रियाबाहेर असाल व आपल्याला Hermagorमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. ऑस्ट्रिया देश कोड +43 (0043) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Hermagorमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +43 4282 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनHermagorमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +43 4282 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0043 4282 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Schulzendorf+Kr+Oberhavel+de.php", "date_download": "2021-06-21T23:08:35Z", "digest": "sha1:NOV7FPA7Y5TRI7ZUCCGFQT3SBXPBQXGN", "length": 3576, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Schulzendorf Kr Oberhavel", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडलेला 033083 हा क्रमांक Schulzendorf Kr Oberhavel क्षेत्र कोड आहे व Schulzendorf Kr Oberhavel जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Schulzendorf Kr Oberhavelमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 (0049) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Schulzendorf Kr Oberhavelमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +49 33083 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनSchulzendorf Kr Oberhavelमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +49 33083 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0049 33083 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623488504838.98/wet/CC-MAIN-20210621212241-20210622002241-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}