diff --git "a/data_multi/mr/2021-04_mr_all_0391.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2021-04_mr_all_0391.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2021-04_mr_all_0391.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,638 @@ +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/dvm-originals/news/how-much-to-smile-divyamarathi-article-127776753.html", "date_download": "2021-01-28T09:21:45Z", "digest": "sha1:TQS5RFV5FUTDAXF2ZBGPU72G47VMG2WA", "length": 19742, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "how much to smile ...? divyamarathi article | हसू केवढ्याला...? - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nपंधरा वर्षांपूर्वी जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती बनण्याचं स्वप्न पाहणारा मी आज जगातल्या दिवाळखोरांच्या यादीत जाऊन बसलोय. आपल्याला यश मिळत असतं तेव्हा खूप लोकांना आपल्या सोबत यायचं असतं. अनेकांच्या डोळ्यांत ही उत्सुकता मी पाहिलीय. आज बाहेरचे काय तर आसपासचं कुणीही माझ्यासोबत येण्यास उत्सुक नाहीये. अपयश हे पोरक्याहूनही पोरकं असतं, हेच खरंय.\nआज सकाळी उठलो तेव्हा मी आरशात पाहिलं. स्वतःहून स्वतःशीच हसण्याचा प्रयत्न केला. मला हसता आलं नाही. गेल्या काही महिन्यांपासून माझ्या चेहऱ्यावरचं हसूच गायब झालंय. काही वेळापूर्वी माझंच नाव अगदी सहज गुगलवर सर्च केलं, ‘अनिल अंबानी’. पहिलीच लिंक ‘अनिल अंबानी- विकिपीडिया’ असं दिसलं. त्याखाली असलेलं ‘US$82.5 million in assets against US$305 million in liabilities (February 2020)’ हे वाक्य वाचलं आणि चेहऱ्यावरचं हरवलेलं हसू आणखीनच हरवल्यासारखं वाटलं. शेजारीच एका विंडोमधे डोक्याला हात लावलेला माझा फोटो दिसला आणि आरशातलं माझं प्रतिबिंब मला आरसा नसतानाही दिसू लागलं. निराशेनंच विकिपीडियावरच्या लिंकवर क्लिक केलं तर समोर माझाच पण हसऱ्या चेहऱ्यातला फोटो दिसला. किती मस्त हसलोय मी यात. हा फोटो नेमका केव्हाचा स्वतःलाच मी प्रश्न विचारला. आठवलं.. आठवलं.. हा फोटो २०१२ मधलाय. ते वर्षं जेव्हा माझे पप्पा जाऊन बरोबर दहा वर्षं झाली होती. बाप रे... २००२ ते २०१२ या दहा वर्षांत किती काय काय बदललं. त्या पुढच्या आठ-दहा वर्षांत तर सगळंच... २००२ मध्ये पप्पा असे अचानक सोडून जातील, असं वाटलंही नव्हतं. ते सोबत होते, तेव्हा खरंच एक आधार होता. इतक्या मोठ्या व्यवसायात मी आणि मुकेश संचालक म्हणून रुजू झालो, तेव्हा पप्पांचा उत्तराधिकारी कोण अशी चर्चा दबक्या आवाजात साहजिकच व्हायची. ती चर्चा अनेकदा माझ्या कानावर आलीय. तरुण, धडाडीनं निर्णय घेणारा म्हणून अनेकांच्या माझ्याकडून खूपच अपेक्षा होत्या. खरंतर मलाही आतून तसंच वाटत होतं. पप्पा गेले त्यांच्याकडे ७५ हजार कोटी रुपयांची संपत्ती होती. जगभरातल्��ा फोर्ब्सच्या अतिश्रीमंतांच्या यादीत त्यांचं स्थान १३८ वं स्थान होतं. ही इतकी मोठी जबाबदारी आपण सहज पेलू शकू असं वाटलं होतं. तेव्हा केवढा आत्मविश्वास होता माझ्यात... त्यातूनच आमच्या मुकेश आणि माझ्यात पप्पांच्या संपत्तीच्या विभागणीवरून वाद सुरू झाले. शेवटी आईनं मध्यस्थी करून योग्य तो तोडगा काढलाच. मला असं वाटत होतं, नव्या जमान्याच्या कंपन्या आपल्याकडे राहाव्यात. म्हणजे आपल्याला वेगात पुढं जाता येईल. का मी असा विचार करत होतो स्वतःलाच मी प्रश्न विचारला. आठवलं.. आठवलं.. हा फोटो २०१२ मधलाय. ते वर्षं जेव्हा माझे पप्पा जाऊन बरोबर दहा वर्षं झाली होती. बाप रे... २००२ ते २०१२ या दहा वर्षांत किती काय काय बदललं. त्या पुढच्या आठ-दहा वर्षांत तर सगळंच... २००२ मध्ये पप्पा असे अचानक सोडून जातील, असं वाटलंही नव्हतं. ते सोबत होते, तेव्हा खरंच एक आधार होता. इतक्या मोठ्या व्यवसायात मी आणि मुकेश संचालक म्हणून रुजू झालो, तेव्हा पप्पांचा उत्तराधिकारी कोण अशी चर्चा दबक्या आवाजात साहजिकच व्हायची. ती चर्चा अनेकदा माझ्या कानावर आलीय. तरुण, धडाडीनं निर्णय घेणारा म्हणून अनेकांच्या माझ्याकडून खूपच अपेक्षा होत्या. खरंतर मलाही आतून तसंच वाटत होतं. पप्पा गेले त्यांच्याकडे ७५ हजार कोटी रुपयांची संपत्ती होती. जगभरातल्या फोर्ब्सच्या अतिश्रीमंतांच्या यादीत त्यांचं स्थान १३८ वं स्थान होतं. ही इतकी मोठी जबाबदारी आपण सहज पेलू शकू असं वाटलं होतं. तेव्हा केवढा आत्मविश्वास होता माझ्यात... त्यातूनच आमच्या मुकेश आणि माझ्यात पप्पांच्या संपत्तीच्या विभागणीवरून वाद सुरू झाले. शेवटी आईनं मध्यस्थी करून योग्य तो तोडगा काढलाच. मला असं वाटत होतं, नव्या जमान्याच्या कंपन्या आपल्याकडे राहाव्यात. म्हणजे आपल्याला वेगात पुढं जाता येईल. का मी असा विचार करत होतो कारण एकच. त्यावेळी ओठावर असलेलं हसू आणखी विस्तारता येईल. त्यातूनच माझ्या वाट्याला ‘रिलायन्स कम्युनिकेशन’, ‘रिलायन्स कॅपिटल’, ‘रिलायन्स एनर्जी’, ‘रिलायन्स नॅचरल रिसोर्सेस लिमिटेड’ आणि ‘रिलायन्स ब्रॉडकास्ट नेटवर्क लिमिटेड’ या कंपन्या आल्या. आणि मुकेशकडे काय होतं, तर ‘रिलायन्स इंडस्ट्रिज’, ‘रिलायन्स पेट्रोलियम’, ‘भारतीय पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड’, ‘रिलायन्स इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड’ या कं��न्या आल्या. या सगळ्या वादामुळं खूप विचित्र चर्चा जगभरात झाली. पण त्याकडे मी खूप दुर्लक्ष केलं. स्वतःचं स्वप्न साकार करण्यासाठी पप्पा तर केवळ ५०० रुपये घेऊन मुंबईत आले होते. त्यातून त्यांनी किती मोठं राज्य उभं केलं. विभागणीनंतर माझ्या वाट्याला ४२ बिलियन डॉलर (एक बिलियन म्हणजे शंभर कोटी) इतकी संपत्ती आली. पप्पांच्या ५०० रुपयांच्या कितीतरी पट... तेव्हा मी तर स्वतःलाच अभिमानानं सांगत होतो, की जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्तींपैकी मी सहावा आहे... लवकरच पहिला होईल. हे वाक्य स्वतःलाच ऐकवायचो, तेव्हा वाटायचं, हे अगदी उद्याच घडून यावं. धडपड तर तीच होती. त्यासाठी कितीतरी निर्णय घेतले. नवनव्या गोष्टी सुरू केल्या. आरकॉम हे मी पाहिलेलं देशासाठीचं एक स्वप्न. बघता बघता ही कंपनी भारतातली दुसरी मोठी टेलिकम्युनिकेशन कंपनी बनली. मात्र\nसीडीएमए तंत्रज्ञानासोबत चिकटून राहिलो आणि भविष्यातल्या जीएसएम तंत्रज्ञानाकडं दुर्लक्ष झालं. या सगळ्याची परिणती व्हायची तीच झाली. आरकॉम कंपनी दिवाळखोरीत निघाली. हे असं प्रत्येक क्षेत्रात होऊ लागलं आणि माझं हसू ओठांपासून दूर होऊ लागलं... मनोरंजन क्षेत्राचंही तसंच झालं. ॲडलॅब्स मल्टिप्लेक्सची चेन खरेदी केली आणि त्याचं रुपांतर बिग सिनेमाजमध्ये केलं. जगभरात त्याचं जाळं विस्तारलं. इतकंच नाही तर स्टिव्हन स्पीलबर्गच्या ड्रिमवर्क्स स्टुडिओसोबत करार करून काही चित्रपटांची निर्मितीही केली. मात्र त्यातही यश मिळालं नाहीच. २०१० पासून तर जी घसरण सुरू झाली, ती कधी वर आली नाही. गॅस प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मनासारखा लागला नाही. त्यानंतर रिलायन्स पॉवरच्या एका शेअरची किंमत १००० रुपयांपर्यंत जाईल असं भाकित वर्तवलं जात होतं, त्याच शेअरच्या किमती इतक्या गडगडल्या की त्यानंतर जे व्हायचं होतं तेच झालं. इतक्या पुढं तर इतक्या अडचणी वाढत गेल्या की स्वतःचीच संपत्ती विकण्याशिवाय पर्यायच उरला नाही. चुकीच्या मनःस्थितीत घेतलेले निर्णयही अनेकदा चुकतात, तसा आणखी एक निर्णय चुकला. २०१५ मध्ये संरक्षण क्षेत्रात शिरकाव करण्याचा प्रयत्न केला. ते तर प्रकरण इतकं वादात सापडलं. की माझं हसू आता कुठच्या कुठं पळवून गेलंय. दिवाळखोरीत निघालेल्या कंपनीसोबत ३० हजार कोटींचा करार का केला, असा प्रश्न विचारला जात आहे. त्यांना काय सांगू मी माझं हसू शोधत होतो ते मी माझं हसू शोधत होतो ते जगात जिंकणाऱ्यांच्या हसण्याला किंमत असते. हरणाऱ्यांच्या रडण्याला नाही. त्यामुळं मला काही ते सांगायचं नाही. आणि सांगितलंच तर काय काय आणि किती किती सांगू जगात जिंकणाऱ्यांच्या हसण्याला किंमत असते. हरणाऱ्यांच्या रडण्याला नाही. त्यामुळं मला काही ते सांगायचं नाही. आणि सांगितलंच तर काय काय आणि किती किती सांगू आकड्यांच्या भाषेत बोलावं वाटतं, पण उताराचे आकडे उच्चारावे वाटत नाहीत. हे आकडे उच्चारण्याचं धाडसंही आता माझ्यात नाही. खरंतर हे सगळं असं होऊ शकतं हे माझ्या आधीच लक्षात यायला हवं होतं. काटेकोर व्यवस्थापन, सरकारला पूरक असं धोरण, मीडिया मॅनेजमेंट आणि गुंतवणूकदारांना नेमका परतावा देणं हे पप्पांना उत्तम जमलं, तेच नेमकं मुकेशला जमलं आणि तो मला मागं टाकून कितीतरी पुढं गेला. खरंतर मुकेश आणि मी सोबतच व्यवसायाचे धडे घेतले. तरी इतकी महत्त्वाची गोष्ट माझ्याकडून कशी काय निसटली, हेच आता पुन्हा पुन्हा जाणवतंय. मार्केटचा नेमका अंदाज कुणाला तर अनिल अंबानीला, असं जे समजलं जायचं त्याचं आतल्या आत काय झालं. हेच मला समजेनासं झालं. मागच्या आठवड्यात लंडनमध्ये कोर्टात मला ‘माझ्याकडे कमाईचं दुसरं कोणतंही साधन नसून माझा खर्च माझी पत्नी आणि घरचेच उचलतात’ हे वाक्य उच्चारताना मला कितीतरी त्रास झाला. वकिलाला फी देण्यासाठीही पैसे नव्हते, त्यामुळं घरातले दागिने विकावे लागले. चीनच्या तीन बँकांचं मिळून ५ हजार २८१ कोटी रुपये कर्ज १२ जून २०२० पर्यंत फेडायचं होतं. पण... जाऊ दे.. सारखं काय तेच तेच बोलत राहायचं. स्वतःशी. दिवसाचा प्रत्येक क्षण याचाच विचार करण्यात जातोय. पंधरा वर्षांपूर्वी जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती बनण्याचं स्वप्न पाहणारा मी आज जगातल्या दिवाळखोरांच्या यादीत जाऊन बसलोय. आपल्याला यश मिळत असतं तेव्हा खूप लोकांना आपल्या सोबत यायचं असतं. अनेकांच्या डोळ्यांत ही उत्सुकता मी पाहिलीय. आज बाहेरचे काय तर आसपासचं कुणीही माझ्यासोबत येण्यास उत्सुक नाहीये. अपयश हे पोरक्याहूनही पोरकं असतं, हेच खरंय. किती किती विचार करायचा. आणि करून तरी काय उपयोग आहे आकड्यांच्या भाषेत बोलावं वाटतं, पण उताराचे आकडे उच्चारावे वाटत नाहीत. हे आकडे उच्चारण्याचं धाडसंही आता माझ्यात नाही. खरंतर हे सगळं असं होऊ शकतं हे माझ्य��� आधीच लक्षात यायला हवं होतं. काटेकोर व्यवस्थापन, सरकारला पूरक असं धोरण, मीडिया मॅनेजमेंट आणि गुंतवणूकदारांना नेमका परतावा देणं हे पप्पांना उत्तम जमलं, तेच नेमकं मुकेशला जमलं आणि तो मला मागं टाकून कितीतरी पुढं गेला. खरंतर मुकेश आणि मी सोबतच व्यवसायाचे धडे घेतले. तरी इतकी महत्त्वाची गोष्ट माझ्याकडून कशी काय निसटली, हेच आता पुन्हा पुन्हा जाणवतंय. मार्केटचा नेमका अंदाज कुणाला तर अनिल अंबानीला, असं जे समजलं जायचं त्याचं आतल्या आत काय झालं. हेच मला समजेनासं झालं. मागच्या आठवड्यात लंडनमध्ये कोर्टात मला ‘माझ्याकडे कमाईचं दुसरं कोणतंही साधन नसून माझा खर्च माझी पत्नी आणि घरचेच उचलतात’ हे वाक्य उच्चारताना मला कितीतरी त्रास झाला. वकिलाला फी देण्यासाठीही पैसे नव्हते, त्यामुळं घरातले दागिने विकावे लागले. चीनच्या तीन बँकांचं मिळून ५ हजार २८१ कोटी रुपये कर्ज १२ जून २०२० पर्यंत फेडायचं होतं. पण... जाऊ दे.. सारखं काय तेच तेच बोलत राहायचं. स्वतःशी. दिवसाचा प्रत्येक क्षण याचाच विचार करण्यात जातोय. पंधरा वर्षांपूर्वी जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती बनण्याचं स्वप्न पाहणारा मी आज जगातल्या दिवाळखोरांच्या यादीत जाऊन बसलोय. आपल्याला यश मिळत असतं तेव्हा खूप लोकांना आपल्या सोबत यायचं असतं. अनेकांच्या डोळ्यांत ही उत्सुकता मी पाहिलीय. आज बाहेरचे काय तर आसपासचं कुणीही माझ्यासोबत येण्यास उत्सुक नाहीये. अपयश हे पोरक्याहूनही पोरकं असतं, हेच खरंय. किती किती विचार करायचा. आणि करून तरी काय उपयोग आहे जाऊ दे... माझं वय सध्या ६१ वर्षं आहे. म्हणजे तब्बल २२ हजार दिवसांचं आयुष्य मला मिळालं. जे काही घडलंय ते शेवटच्या साडेतीन हजार दिवसांत घडलंय. काय कमावलं मी १८-१९ हजार दिवसांत आणि काय गमावलं मी साडेतीन हजार दिवसांत जाऊ दे... माझं वय सध्या ६१ वर्षं आहे. म्हणजे तब्बल २२ हजार दिवसांचं आयुष्य मला मिळालं. जे काही घडलंय ते शेवटच्या साडेतीन हजार दिवसांत घडलंय. काय कमावलं मी १८-१९ हजार दिवसांत आणि काय गमावलं मी साडेतीन हजार दिवसांत असा प्रश्न मला सारखा पडतोय. रिलायन्स या शब्दाचा अर्थ फार मस्त आहे. रिलायन्स म्हणजे विश्वास. आपला दुसऱ्यावर दुसऱ्याचा आपल्यावर. याच अर्थानं तर पप्पांनी व्यवसायात पाय घट्ट रोवले. या शब्दातला अर्थ इतक्या सहजासहजी मी कसा विसरलो असा प्रश्न मला सा��खा पडतोय. रिलायन्स या शब्दाचा अर्थ फार मस्त आहे. रिलायन्स म्हणजे विश्वास. आपला दुसऱ्यावर दुसऱ्याचा आपल्यावर. याच अर्थानं तर पप्पांनी व्यवसायात पाय घट्ट रोवले. या शब्दातला अर्थ इतक्या सहजासहजी मी कसा विसरलो माझा कुणावर विश्वास नव्हता की कुणाचा माझ्यावर विश्वास नव्हता माझा कुणावर विश्वास नव्हता की कुणाचा माझ्यावर विश्वास नव्हता माझा माझ्यावर तरी विश्वास आहे का माझा माझ्यावर तरी विश्वास आहे का माहीत नाही. खरंतर मला कुठलीच उत्तरं नकोय. कोणते प्रश्नही नकोयंत. मला फक्त मनसोक्त हसायचंय. एकदा तरी. सहज खिडकीतून बाहेर पाहिलं, तर एक अगदी सामान्य माणूस मस्त हसताना दिसला. केवढ्याला असतं हे हसू माहीत नाही. खरंतर मला कुठलीच उत्तरं नकोय. कोणते प्रश्नही नकोयंत. मला फक्त मनसोक्त हसायचंय. एकदा तरी. सहज खिडकीतून बाहेर पाहिलं, तर एक अगदी सामान्य माणूस मस्त हसताना दिसला. केवढ्याला असतं हे हसू जे त्याच्याजवळ आहे. पण माझ्याजवळ नाही जे त्याच्याजवळ आहे. पण माझ्याजवळ नाही तो का हसतोय पण तो का हसतोय पण त्याचं तो हसतोय, की तो माझ्यावरच हसतोय\nहे प्रश्न माझी पाठ सोडत का नाहीयेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0.pdf/191", "date_download": "2021-01-28T08:30:26Z", "digest": "sha1:Y3W4PC5FD2POJGKW4XM6TCWDIXXZH7BS", "length": 7605, "nlines": 65, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:वनस्पतिविचार.pdf/191 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे\n१९ वे ]. पुंकोश व स्त्रीकोश. १६३\nपिटिकेत असलेली पिवळी भुकटी ही परागधूली होय. ह्या भुकटीचे शेकडो कण प्रत्येक खान्यांत असतात. एक खण निराळा सूक्ष्मदर्शकयंत्रांत पाहावचाचा असल्यास प्रथम एका काचेच्या भांड्यांत पाणी घेऊन त्यांत पुंकेसर हालवावेत, म्हणजे पाण्यामध्ये शेंकडों परागकण मिसळून जातात. नंतर कांच तुकड्यांवर ह्या पाण्याचा एक थेंब घ्यावा व त्यावर बेतानें कांच झांकणी ठेवावी. नंतर सूक्ष्मदर्शक यंत्राखाली ठेवून वेध साधून पाहण्यास सुरुवात करावी. कण वाटोळा असून त्यावर दोन आवरणे दृष्टीस पडतात. बाह्य आवरण खरखरीत व चिंवट असते. अंतर आवरण मऊ असते. त्यामध्ये जीवनकण केंद्रबिंदु दिसतात. परागकण खरोखर एक सजीवपेशी आहे. बाह्य आवरण हें अंतर आवरणापासुन उत्पन्न होते. अंतर-आवरण हें पेशीचें सीमादर्शविणारे चिह्न असते. बाह्य आवरण तेलट अगर चिकट असून त्याच आवरणांत परागाचे वेगवेगळे रंग आढळतात. नेहमीचा रंग म्हणजे पांढरा असतो. कधी कधी तांबडा, अस्मानी, पिवळा, वगैरे इतर रंगही आढळतात.\nबाह्य आवरण साधे असते अथवा कधी कधी त्यापासून किरणासारखे सूक्ष्म भाग चेाहोंकडे वाढतात. झेंडूचे परागकण सूर्यबिंबाप्रमाणे वाटोळे असून त्यापासून किरणेही चोहोकडे येतात; पण तेच वांग्यांतील परागकण साधे वाटोळे असतात. आवरणांवर रंध्रेही आढळतात. रंध्रांची संख्या दोन अगर तीन असते. एकदल वनस्पतींत परागकणांवर एकच रंध्र असते; पण द्विदल वनस्पतीमध्ये परागकणांवर तीन रंध्रे असतात. पाण्यात उगवणाच्या फुलांत परागकणांस बाह्य आवरण नसते.\nवाटोळे, त्रिकोणाकृती, चौफुली, शंखाकारी, चक्राकारी, षट्कोनी, वगैरे शेकडो आकार कणास येतात. शिंगाड्यामध्ये परागकण त्रिपेशी अगर चतुःपेशी आढळतात. तसेच ह्या परागकणांवर कांहीं खांचाही असतात. सोनचाफा, पानकमळ वगैरे फुलांत परागकणांवर एक खांच असते. नाकदवण्यामध्ये परागकणांवर दोन खांचा, गुलाब, बदाम, वांगी, बटाटे वगैरेमध्ये तीन खांचा; तसेच भोंकर, तुळस वगैरेमध्ये चार खांचा; अशा निरनिराळ्या खांचा निरनिराळ्या फुलांचे परागकणांवर असतात.\nआवरणाचा खरखरीतपणा, त्यावर येणारे किरणासारखे फांटे, तसेच त्यांची रंध्रे व त्यांवरील ओशटपणा, वगैरे गोष्टी अप्रत्यक्ष रीतीने गर्भधारणेस\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १० जानेवारी २०२० रोजी १०:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/photos/cricket/hardik-pandya-ravindra-jadeja-record-highest-odi-partnership-sixth-wicket-or-lower-australia-break-a593/?utm_source=Lokmat.com&utm_medium=photos_rhs_widget", "date_download": "2021-01-28T09:06:02Z", "digest": "sha1:DQ2BRDNJIADAU5OWIP75R45D3DVYT63F", "length": 30645, "nlines": 325, "source_domain": "www.lokmat.com", "title": "India vs Australia : हार्दिक पांड्या-रवींद्र जडेजा यांनी मोडला ३५ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम; जाणून घ्या पहिल्या डावातील पराक्रम - Marathi News | Hardik Pandya & Ravindra Jadeja record highest ODI partnership for the sixth wicket or lower in Australia, break 35 year's old record; know all records | Latest cricket News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार २८ जानेवारी २०२१\nमु���बई महाराष्ट्राचीच; 'त्या' वक्तव्याला कशाचाही आधार नाही; अजित पवारांनी कर्नाटकला सुनावलं\nBARC Recruitment 2021: भाभा अणुशक्ती केंद्रामध्ये नर्स, चालकांसह अन्य जागांसाठी भरती; १२ वी पास उमेदवारांनाही संधी\nअसे येडे बरळत असतात; संजय राऊत यांची कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका\nआरबीआयच्या अधिकाऱ्याचा गळा दाबून मोबाईल हिसकावून चोरट्याने काढला पळ\nरक्षा खडसे यांचा भाजपाच्या वेबसाईटवर वादग्रस्त उल्लेख; गृहमंत्र्यांनी दिला थेट कारवाईचा इशारा\nमालदीव्हजमध्ये हनीमून एन्जॉय करतंय हे मराठमोळं कपल, पाहा त्यांचे खास फोटो\nही चिमुरडी करतेय मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य\nयाचे ओव्हर अ‍ॅक्टिंगचे 50 रूपये कापा... अक्षय कुमार ट्रेडमिलवर 21 किमी चालला, ट्रोल झाला\nमीराचे बोल्ड फोटो पाहून शाहिद कपूर झाला ‘क्लीन बोल्ड’, सोशल मीडियावरच सुरु केले फ्लर्ट\nहे सहा शो लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप, हे आहे कारण\n'अबू आझमींच्या भाषणाचा बोलवता धनी कोण\nतुम्हीसुद्धा चहासोबत हे पदार्थ खात असाल तर वेळीच सावध व्हा; कधी आजारी पडाल कळणारही नाही\nदुधाचेही शरीरावर साइड इफेक्ट होतात का जाणून घ्या काय सांगतात एक्सपर्ट.....\nBudget 2021: आरोग्य सेवा बळकट करणे आवश्यक; आमूलाग्र बदल करण्यासाठी भरीव निधीची गरज\nकमकुवत हाडांसह किडनी स्टोनचाही वाढू शकतो धोका; वेळीच जाणून घ्या डायटींगचे हे साईड इफेक्ट्स\nचीनमधील 'ही' फळं दिसायला आहेत विचित्र, तरीही लोक आवडीनं खातात...\nकृषी कायदे रद्द करण्यासाठी मोदी सरकार आणखी शेतकऱ्यांच्या मृत्यूंची वाट पाहतंय- ऊर्जामंत्री नितीन राऊत\nमहिलांबरोबर चावटपणा करणाऱ्यांना तुरुंगात टाकलं पाहिजे- शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील\nआरबीआयच्या अधिकाऱ्याचा गळा दाबून मोबाईल हिसकावून चोरट्याने काढला पळ\nदुसऱ्यांचे हक्क हिरावून आम्हाला आरक्षण नको. आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण द्या- भाजप खासदार उदयनराजे भोसले\nआरक्षणापासून मराठा समाजाला वंचित ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होतोय- आमदार शिवेंद्रराजे भोसले\nदेशातील बऱ्याच शेतकऱ्यांना नव्या कृषी कायद्यांबद्दल पुरेशी माहिती नाही; अन्यथा संपूर्ण देशातील शेतकरी पेटून उठतील- काँग्रेस नेते राहुल गांधी\nऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून मायदेशात परतल्यावर घरचे मागेच लागलेत; रिषभ पंतची 'ती' पोस्ट व्हायरल\nनागपू��� : तहसील पोलिसांनी जप्त केले पिस्तूल. गुंडाला अटक\nइन मिन फेब्रुवारीचे २८ दिवस; त्यापैकी ७ दिवस बँकांचा हॉलिडे, कामे कशी करायची\nप्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चावेळी जखमी झालेल्या पोलिसांची गृहमंत्री अमित शहांकडून विचारपूस\nशिखर धवन विरोधात आरोपपत्र दाखल, ६ फेब्रुवारीला होणार फैसला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण\nआंदोलक शेतकरी नेत्यांविरोधात दिल्ली पोलिसांकडून लूकआऊट नोटीस जारी; पासपोर्ट्स जप्त होणार\nभाभा अणुशक्ती केंद्रामध्ये नर्स, चालकांसह अन्य जागांसाठी भरती; १२ वी पास उमेदवारांनाही संधी\nभारतानं पाठवलेल्या कोरोना लसी श्रीलंकेत पोहोचल्या; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची माहिती\nकर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांच्या विधानाला काडीचाही आधार नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार\nकृषी कायदे रद्द करण्यासाठी मोदी सरकार आणखी शेतकऱ्यांच्या मृत्यूंची वाट पाहतंय- ऊर्जामंत्री नितीन राऊत\nमहिलांबरोबर चावटपणा करणाऱ्यांना तुरुंगात टाकलं पाहिजे- शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील\nआरबीआयच्या अधिकाऱ्याचा गळा दाबून मोबाईल हिसकावून चोरट्याने काढला पळ\nदुसऱ्यांचे हक्क हिरावून आम्हाला आरक्षण नको. आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण द्या- भाजप खासदार उदयनराजे भोसले\nआरक्षणापासून मराठा समाजाला वंचित ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होतोय- आमदार शिवेंद्रराजे भोसले\nदेशातील बऱ्याच शेतकऱ्यांना नव्या कृषी कायद्यांबद्दल पुरेशी माहिती नाही; अन्यथा संपूर्ण देशातील शेतकरी पेटून उठतील- काँग्रेस नेते राहुल गांधी\nऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून मायदेशात परतल्यावर घरचे मागेच लागलेत; रिषभ पंतची 'ती' पोस्ट व्हायरल\nनागपूर : तहसील पोलिसांनी जप्त केले पिस्तूल. गुंडाला अटक\nइन मिन फेब्रुवारीचे २८ दिवस; त्यापैकी ७ दिवस बँकांचा हॉलिडे, कामे कशी करायची\nप्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चावेळी जखमी झालेल्या पोलिसांची गृहमंत्री अमित शहांकडून विचारपूस\nशिखर धवन विरोधात आरोपपत्र दाखल, ६ फेब्रुवारीला होणार फैसला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण\nआंदोलक शेतकरी नेत्यांविरोधात दिल्ली पोलिसांकडून लूकआऊट नोटीस जारी; पासपोर्ट्स जप्त होणार\nभाभा अणुशक्ती केंद्रामध्ये नर्स, चालकांसह अन्य जागांसाठी भरती; १२ वी पास उमेदवारांनाही संधी\nभारतानं पा���वलेल्या कोरोना लसी श्रीलंकेत पोहोचल्या; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची माहिती\nकर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांच्या विधानाला काडीचाही आधार नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार\nAll post in लाइव न्यूज़\nIndia vs Australia : हार्दिक पांड्या-रवींद्र जडेजा यांनी मोडला ३५ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम; जाणून घ्या पहिल्या डावातील पराक्रम\nIndia vs Australia, 3rd ODI : टीम इंडियाच्या आघाडीच्या फलंदाजांनी पुन्हा अपयशाचा पाढा वाचला. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी सुरेख कामगिरी करताना टीम इंडियाच्या धावगतीवर अंकुश ठेवला होता. पण, हार्दिक पांड्या व रवींद्र जडेजा यांनी सर्व चित्रच बदललं. विराट कोहली ( Virat Kohli), हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) आणि रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) यांची अर्धशतकी खेळी, ही टीम इंडियासाठी समाधानकारक बाब ठरली. हार्दिक-रवींद्रने विक्रमी कामगिरी केली.\nमयांक अग्रवालला ( Mayank Agarawal) विश्रांती दिल्यानं शिखर धवनसह सलामीला शुबमन गिल आला. धवन व गिल जोडीला पहिल्या विकेटसाठी २६ धावाच करता आल्या. सीन अॅबोटनं सहाव्या षटकात धवनला ( १६) सहज बाद केले. कव्हरला उभ्या असलेल्या अॅश्टन अॅगरनं सोपा झेल टिपला.\nविराट-शुबमन जोडीनं दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना टीम इंडियाला सावरलं. पण, अॅश्टन अॅगरनं शुबमनला ( ३३) पायचीत करून ही भागीदारी संपुष्टात आणली. श्रेयस अय्यर पुन्हा अपयशी ठरला. अॅडम झम्पाच्या गोलंदाजीवर ड्राईव्ह मारण्याच्या प्रयत्नात श्रेयस ( १९) झेलबाद झाला.\nलोकेश राहुलनेही निराश केलं. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी टीच्चून मारा करताना भारताच्या धावगतीवर लगाम लावताना फलंदाजांना चुका करण्यास भाग पाडले. राहुल ५ धावांवर पायचीत झाला. विराट हा एकमेव आशास्थान टीम इंडियासाठी मैदानावर होता. पण, जोश हेझलवूडनं त्याची विकेट काढली. विराट ७८ चेंडूंत ५ चौकारासह ६३ धावांवर माघारी परतला.\nहार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा यांनी सहाव्या विकेटसाठी १५० धावांची भागीदारी करताना संघाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. हार्दिकनं मालिकेतील सलग दुसरे आणि कारकिर्दीतील ६वे अर्धशतक पूर्ण केले. जडेजानेही १३वे अर्धशतक पूर्ण करून हार्दिकला तोडीसतोड साथ दिली.\nऑस्ट्रेलियाविरुद्ध १९९९ मध्ये सदगोपन रमेश आणि रॉबिन सिंग यांनी १२३ धावांची भागीदारी केली होती. तो विक्रम आज हार्दिक-रवींद्र जोडीनं तोडला. या ��ोघांच्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियानं ५ बाद ३०२ धावा केल्या. हार्दिक ७६ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ९२ धावांवर, तर रवींद्र ५० चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ६६ धावांवर नाबाद राहिला.\n१९९१-९२नंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर प्रथमच भारतीय संघाकडून वन डे मालिकेत एकही वैयक्तित शतकी खेळी झाली नाही. तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन डे मालिकेत एकाही भारतीय फलंदाजांना शतकी खेळी करता न आल्याची ही पहिलीच वेळ आहे.\nऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्याच घरच्या मैदानावर सहाव्या विकेटसाठी हार्दिक-रवींद्रने १५० धावांची भागीदारी केली. या जोडीनं श्रीलंकेच्या डी मेंडिस व अरविंद डी सिल्वा यांनी १९८५साली सहव्या विकेटसाठी नोंदवलेला १३९ धावांचा विक्रम मोडला.\nभारतासाही सहाव्या विकेटसाठी ही तिसरी सर्वोत्तम भागीदारी ठरली. अंबाती रायुडू व स्टुअर्ट बिन्नी यांनी २०१५ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध १६०, तर महेंद्रसिंग धोनी आणि युवराज सिंग यांनी २००५ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध १५८ धावांची भागीदारी केली होती.\nएकाच वन डे मालिकेत दोनवेळा ९० धावांवर राहण्याची ही टीम इंडियाकडून दुसरी वेळ. यापूर्वी १९८२मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत कृष्णमचारी श्रीकांत यांनी अशी कामगिरी केली होती.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हार्दिक पांड्या रवींद्र जडेजा युवराज सिंग महेंद्रसिंग धोनी विराट कोहली\nMom To Be गरोदरपणात अभिनेत्री धनश्री काडगांवकरची स्टाईल, केले हटके फोटोशूट\nPHOTOS : अमृता खानविलकरचे लेटेस्ट फोटोशूट पाहून म्हणाल - क्या बात है..\nकाळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये निया शर्मा दिसतेय खूपच छान, व्हायरल झालेय हे फोटो\nमल्टी कलर ड्रेसमध्ये दिसली कतरिना कैफ, स्टायलिश लूक पाहून चाहते झाले क्लीन बोल्ड\nPHOTOS: एली अवरामने शेअर केलं लेटेस्ट ग्लॅमरस फोटोशूट, See Pics\nऐश्वर्या नारकरच्या सौंदर्याची रंगलीय सोशल मीडियावर चर्चा, या फोटोत दिसतायेत खूपच सुंदर\nटीम इंडिया विरुद्ध भारत अ; इंग्लंड दौऱ्यावर दोन वेगळे सामने होणार, जाणून घ्या कधी व केव्हा\nIPL 2021 Mini Auction : ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्ह स्मिथ यांच्यावर तगडी बोली लागणार; जाणून घेऊया कोण कोण आहेत शर्यतीत\nGreat News : मोहम्मद सिराज, रिषभ पंत, टी नटराजन यांना मिळू शकतो ICCचा खास पुरस्कार\nSee Photo : विराट कोहलीची Audi ते MS Dhoniची हमर; जाणून घ्या तुमच्या आवडत्या क्रिकेटपटूचं कार कलेक्शन\nरिषभ पंत प्रत्येक मालिकेनंतर दान करतो क्रिकेट किट; जाणून घ्या त्यामागचं कौतुकास्पद कारण\n ...तर इतिहास वेगळा असता; धोनी CSK नव्हे, RCBकडून खेळला असता\nदुधाचेही शरीरावर साइड इफेक्ट होतात का जाणून घ्या काय सांगतात एक्सपर्ट.....\nचीनमधील 'ही' फळं दिसायला आहेत विचित्र, तरीही लोक आवडीनं खातात...\nअनेक देशांमध्ये वाढतोय शुगर रिलेशनशिपचा ट्रेन्ड, श्रीमंतांसोबत सुंदर तरूणी करतात डील....\n हिवाळ्यात पाणी कमी पिणं पडू शकतं महागात, किडनीसहीत 'या' अवयवांवर होतो गंभीर परिणाम....\nफक्त सहा दिवसांत 10 लाख लोकांना टोचली कोरोनाची लस, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती\n राजस्थानमधील महिला गेल्या पाच महिन्यांपासून कोरोना संक्रमित, सलग ३१ टेस्ट पॉझिटिव्ह\nखासगी संस्थांमधील शिक्षक भरती गैरव्यवहार प्रकरणी चौकशी करणार: शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\n\"; दिल्ली हिंसाचारासंदर्भात 'या' मोठ्या शेतकरी नेत्यानं मागितली पोलिसांची माफी\nशिरूर- भीमाशंकर महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू\nप्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या रोमँटिक फोटोवर होतोय कमेंटचा वर्षाव, फॅन्स म्हणतायेत...\n प्रियकराने विवाहित प्रेयसीला तीन फूट खड्ड्यात गाडलं, वरून सीमेंट टाकलं आणि....\n\"; दिल्ली हिंसाचारासंदर्भात 'या' मोठ्या शेतकरी नेत्यानं मागितली पोलिसांची माफी\nड्रॅगनच्या दुखऱ्या जखमेवर बोट; भारतीय लष्कर चीनला धक्का देण्याच्या तयारीत\nमुंबई महाराष्ट्राचीच; 'त्या' वक्तव्याला कशाचाही आधार नाही; अजित पवारांनी कर्नाटकला सुनावलं\nTractor Rally : दिल्ली पोलीस अ‍ॅक्शनमध्ये, हिंसाचार करणाऱ्यांविरोधात जारी होणार 'लुकआउट नोटीस'\n उत्तर प्रदेशसह ६ राज्यांतील विधानसभा निवडणूक लढवणार\nबंगाल : भाजपा खासदाराची जीभ घसरली; अभिनेत्रीचा सेक्स वर्कर म्हणून केला उल्लेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.nashikinfo.in/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A3-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE/", "date_download": "2021-01-28T07:58:09Z", "digest": "sha1:UHLME3RBYT5CFYMMIDQJCVSOPHIUI7NE", "length": 7809, "nlines": 120, "source_domain": "www.nashikinfo.in", "title": "ग्रामीण अर्थव्यवस्थेला मिळतोय बूस्ट! ऊसतोड कामगारांच्या ���गमनाने गजबजला निफाडचा गावकूस -", "raw_content": "\nग्रामीण अर्थव्यवस्थेला मिळतोय बूस्ट ऊसतोड कामगारांच्या आगमनाने गजबजला निफाडचा गावकूस\nग्रामीण अर्थव्यवस्थेला मिळतोय बूस्ट ऊसतोड कामगारांच्या आगमनाने गजबजला निफाडचा गावकूस\nग्रामीण अर्थव्यवस्थेला मिळतोय बूस्ट ऊसतोड कामगारांच्या आगमनाने गजबजला निफाडचा गावकूस\nनिफाड (नाशिक) : पश्चिम महाराष्ट्रातील उसाच्या भावावरून रणकंदन सुरू असताना निफाड तालुक्यात ऊसतोडीचा हंगाम सुरू होऊन महिना उलटला आहे. नगर जिल्ह्यातील कोपरगाव, कोळपेवाडी, संगमनेरसह जिल्ह्यातील कादवा, द्वारकाधीश कारखान्याचे उसतोड कामगार जिल्ह्यातील गावागावांत डेरेदाखल झाल्याने निफाडचा गावगाडा ऊसतोड मजुरांनी गजबजू लागला आहे. यामुळे ग्रामीण अर्थकारणाला बूस्ट मिळाला आहे.\nबैलजोडीसह कुटुंबकबिला घेऊन दाखल\nनिफाड तालुक्याच्या गोदाकाठ भागात सर्वाधिक उसाचे क्षेत्र असल्यामुळे जिल्ह्यासह अन्य भागातील साखर कारखान्यांच्या उसतोड कामगारांच्या टोळ्या आपल्या बैलजोडीसह कुटुंबकबिला घेऊन दाखल झाल्या आहेत. निफाड सहकारी साखर कारखाना आणि रानवड साखर कारखाना केजीएस शुगर कारखाना बंद असल्यामुळे संबंधित कारखान्यांनी सर्वाधिक ऊस आपल्या कारखान्याला मिळावा म्हणून चाळीसगाव, जळगाव, बीड, नगर जिल्ह्यांतील उसतोड कामगारांच्या टोळ्या गोदाकाठच्या भागात उतरवत ऊसतोडणीस प्रारंभ केला आहे.\nहेही वाचा > ३० क्विंटल कांदा घेऊन तोतया व्यापारी फरारी; कधी थांबणार शेतकऱ्याची फसवणूक\nछोटे व्यावसायिकांना ‘आच्छे दिन’\nकोरोनामुळे पूर्वीचा साडेपाच हेक्टर आणि आताच साडेपाच, असा अकरा हजार हेक्टरवर ऊस तोडणीस आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी अधिच रान मोकळे करण्यासाठी धावपळ करताना दिसत आहेत. दरम्यान, पुढील चार ते पाच महिन्यांसाठी निफाडचा विशेतः ग्रामीण भागात आलेल्या ऊसतोड कामगारांच्या तांड्यामुळे निफाडच्या गावकुसातील छोटे व्यावसायिकांना ‘आच्छे दिन’ आले आहेत.\nहेही वाचा > लिफ्ट देण्याच्या बहाण्याने करायचे लूटमार; मुंबईतील संशयिताच्या नाशिक पोलिसांनी आवळल्या मुसक्या\nPrevious Postपेरू, मोसंबीच्या गर्दीतही डाळिंब खातोय भाव; किरकोळ बाजारात गाठली शंभरी\nNext Postपिंगळवाडे येथील जवान कुलदीप जाधव जम्मू-काश्मीरमध्ये शहीद\nजलसंधारणाच्या कामांसाठी १५ कोटींचा निधी मंजूर; आमदारांनी दिली माहिती\n स्कॉटलंडहून परतलेला एकजण कोरोना पॉझिटिव्ह\nFarmers Protest | किसान सभेचा ‘चलो दिल्ली’चा नारा; कामगार नेते नरसय्या आडम यांच्याशी बातचीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://talukadapoli.com/category/dapoli-special/page/2/", "date_download": "2021-01-28T08:52:07Z", "digest": "sha1:JDXV3N7LAKMB224QKB7Z2DTEMUGFN7PV", "length": 14825, "nlines": 220, "source_domain": "talukadapoli.com", "title": "विशेष | Taluka Dapoli - Part 2", "raw_content": "\nपहिले भारतीय रँग्लर – दापोलीचे रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे\nभारत रत्‍न – डॉ. पांडुरंग वामन काणे\nस्वातंत्र्यदिन विशेष- दापोलीचे क्रांतिवीर\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – कोकणचा पिंजारी ‘बाबा फाटक’\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – माजी आमदार. सुडकोजी बाबुराव खेडेकर\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – साथी ‘चंदुभाई मेहता’\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – स्वातंत्र्यसेनानी पुरुषोत्तम मराठे\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका- क्रांतीसैनिक, शिवराम मुरकर\nउन्नत भारत अभियान (दापोली)\nगोंधळ – कोकणातला लोककलेचा प्रकार\nपहिले भारतीय रँग्लर – दापोलीचे रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे\nभारत रत्‍न – डॉ. पांडुरंग वामन काणे\nस्वातंत्र्यदिन विशेष- दापोलीचे क्रांतिवीर\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – कोकणचा पिंजारी ‘बाबा फाटक’\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – माजी आमदार. सुडकोजी बाबुराव खेडेकर\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – साथी ‘चंदुभाई मेहता’\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – स्वातंत्र्यसेनानी पुरुषोत्तम मराठे\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका- क्रांतीसैनिक, शिवराम मुरकर\nउन्नत भारत अभियान (दापोली)\nगोंधळ – कोकणातला लोककलेचा प्रकार\nराज्य कृषि मूल्य आयोगाचे अध्यक्ष मा. श्री. पाशा पटेल यांचे दापोलीत आगमन\nविशेष तालुका दापोली - November 20, 2019\nकोकणामध्ये वाईन उद्योगास चालना मिळावी, याकरीता श्री. पाशा पटेल यांचेकडे कोकणवासियांनी वाईनवरील जावक अबकारी कर (EXCISE DUTY) १०० % कमी व्हावा यासाठी निवदने दिली...\nदापोलीतील कलाकारांनी साकारल्या नयनरम्य रांगोळ्या\nविशेष तालुका दापोली - November 12, 2019\nत्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त फ्रेंडशिप दापोली हे मंडळ गेली ३१ वर्षे अविरत या रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करत आहे. सुरुवातीच्या काळात श्री विठ्ठल मंदिरात श्री. विजय भांबुरे...\nअभिषेक जोशी – शास्त्रीय संगीत शिक्षक\nविशेष तालुका दापोली - November 10, 2019\nभारतीय शा��्त्रीय गीतसंगिताची अभिजात परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहचविण्यासाठी अभिषेक जोशी गेली तीन वर्षे दापोलीत वर्ग चालवित आहेत. त्यांच्या या वर्गाबद्दल आणि शास्त्रीय संगीताबद्दल अधिक...\nइतिहास पर्व – अण्णा शिरगावकर\nविशेष तालुका दापोली - October 16, 2019\nकोकणच्या पर्यटनाची भुरळ आज जगाला पडत आहे. कारण इथला निसर्गचं तसा आहे. महाराष्ट्रातल्या इतर प्रदेशांपेक्षा हा प्रदेश भौगोलिकदृष्ट्या अधिक समृध्द आहे. पण या प्रदेशाबद्दल...\nदापोलीचे इतिहासाचार्य – अण्णा शिरगावकर\nविशेष तालुका दापोली - September 5, 2019\nकोकणचा इतिहास अभ्यासताना अभ्यासकर्त्याला दापोली तालुकातल्या एका व्यक्तीची दखल घेणे अत्यंत अनिवार्य आहे, ती व्यक्ती म्हणजे 'श्री.अनंत धोंडू शिरगावकर' म्हणजेच 'अण्णा शिरगावकर.' कोकण प्रांताला...\nछंदमग्न व्यक्तिमत्व – श्री.रविंद्र इंगळे\nविशेष तालुका दापोली - August 31, 2019\nप्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा छंद असतो. परंतु धावपळीची दिनचर्या आणि दैनंदिन व्यवहार यात छंद जोपासणे कठीण होऊन जाते. आणि एकच छंद खूप काळ...\nविशेष तालुका दापोली - August 16, 2019\nभारताच्या ७३व्या स्वांतत्र्यदिनानिमित्त, पहा www.talukadapoli.com चा हा विशेष VIDEO.\nक्रांति दिवस विशेष मुलाखत – भगतसिंह फाटक\nविशेष तालुका दापोली - August 9, 2019\nआज ९ ऑगस्ट म्हणजेच 'क्रांति दिवस', या निमित्ताने स्वातंत्र्य सैनिक भगतसिंह फाटक यांची 'www.talukadapoli.com' ने घेतलेली मुलाखत जरूर पहा\nविशेष तालुका दापोली - August 8, 2019\nतालुका दापोली (www.talukadapoli.com) विशेष - पावसाळ्या दरम्यान उगवणाऱ्या रानभाज्यांपैकी विशेष अशी रानभाजी 'अळंबी'. या रानअळंबी बद्दल जाणून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पहा. [youtube https://www.youtube.com/watch\nदापोलीतील हरवलेले बालपण शिबीर\nविशेष तालुका दापोली - July 24, 2019\nवाढत्या शहरीकरणामुळे मैदाने कमी होत चालली आहेत आणि मैदानी खेळ नसल्यामुळे मुलांचा मोबाईल वापर वाढत आहे. सध्याच्या पिढीचे शारीरिक व मानसिक आरोग्य अधिक सुदृढ...\nअवलिया कलाकार ‘राजू आग्रे’\nभासे येथिल स्वर्ग आणिक जणू स्वर्गातील नंदनवन फणसापरि रसाळ नाती ते माझे कोकण... कितिक लेणी कितिक शिल्पे इथे नररत्नांचे कोंदण कलागुणांचे माहेर वसते ते माझे कोकण... कितिक लेणी कितिक शिल्पे इथे नररत्नांचे कोंदण कलागुणांचे माहेर वसते ते माझे कोकण... कोकणभूमी म्हणजे जणू पृथ्वीवरील स्वर्गच कोकणभूमी म्हणजे जणू पृथ्वीवरील ���्वर्गच\nदापोली कोळबांद्रे येथील श्री डिगेश्वर मंदिर\n‘शेतीतून समृद्धीकडे’ पुस्तक प्रकाशन\nगांडूळखत व पंचगव्य निर्मिती प्रशिक्षण\nभाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना – सन २०१८-१९\nग्रामदेवी काळकाई देवीची पालखी | Dapoli Shimga 2019\nउन्नत भारत अभियान (दापोली)19\nपहिले भारतीय रँग्लर – दापोलीचे रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे\nभारत रत्‍न – डॉ. पांडुरंग वामन काणे\nस्वातंत्र्यदिन विशेष- दापोलीचे क्रांतिवीर\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – कोकणचा पिंजारी ‘बाबा फाटक’\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – माजी आमदार. सुडकोजी बाबुराव खेडेकर\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – साथी ‘चंदुभाई मेहता’\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – स्वातंत्र्यसेनानी पुरुषोत्तम मराठे\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका- क्रांतीसैनिक, शिवराम मुरकर\nउन्नत भारत अभियान (दापोली)\nगोंधळ – कोकणातला लोककलेचा प्रकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/arnab-goswami-police-custody-hearing-postpone-marathi-news/", "date_download": "2021-01-28T08:05:00Z", "digest": "sha1:2Z3XB6HRPHVYFX5JADCFP7WDJONAEVF5", "length": 13249, "nlines": 225, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "अर्णब गोस्वामी यांच्या पोलीस कोठडीच्या याचिकेची सुनावणी पुढे ढकलली!", "raw_content": "\nरक्षा खडसेंचा वादग्रस्त उल्लेख; गृहमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर भाजपनं चूक सुधारली\nयेत्या 24 तासात महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता- हवामान विभाग\n” शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवणाऱ्या सरकारला जाब विचारणारे कोणी आहे की नाही\n“मुंबई पोलीस अर्णबला लवकरात लवकर अटक करतील, असा आम्हाला विश्वास”\nआतापर्यंतची सर्वात स्वस्त SUV आज होणार लाँच; किंमत आहे फक्त…\nशेतकऱ्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं कंगणा राणावतला पडलं महागात\nबायको परपुरुषासोबत पळाली; नवऱ्यानं 18 महिलांसोबत केलं काळजाचा थरकाप उडवणारं कृत्य\n‘…आणि आमच्या मुलीकडे तेवढा वेळ नाही’; तीराच्या औषधांवरील सीमा शुल्क हटवण्याची केंद्र सरकारकडे मागणी\n‘काँग्रेसने शेतकऱ्यांना भडकवलं आहे’; प्रकाश जावडेकरांचा गंभीर आरोप\nकोरोना परिस्थिती नियंत्रणात येत असल्याने केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय\nअर्णब गोस्वामी यांच्या पोलीस कोठडीच्या याचिकेची सुनावणी पुढे ढकलली\nमुंबई | अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी, फिरोज शेख आणि नितेश ���ारडा यांनादेखील अटक करण्यात आली. या तिघांनाही अलिबागच्या मुख्य़ न्यायालयाने बुधवारी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.\nया सुनावणीनंतर अलिबाग पोलिसांनी सत्र न्यायलयात त्याच्या पोलीस कोठडीसाठी अर्ज केला होता. या अर्जावर आज जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली.\nअर्णब गोस्वामी यांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. मात्र ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. अर्णब गोस्वामी यांच्या पोलीस कोठडीच्या निर्णयाबाबत 9 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.\nदरम्यान, आरोपींच्या वकीलांकडून हायकोर्टात काही विषयांवर सुनावणी चालू असल्याचे पेपरवर्क सादर करण्यात आले. त्यानुसार पोलीस कोठडीवरील सुनावणी स्थगित करण्यात यावी अशी मागणी आरोपीच्या वकीलांकडून कोर्टाकडे करण्यात आली. त्यावर निर्णय देत कोर्टाने आजची सुनावणी स्थगित करत येत्या 9 नोव्हेंबरला पुढील सुनावणीची तारीख दिली.\n…तर फारूख अब्दुल्ला यांनी पाकिस्तानात जाऊन कलम 370 लागू करावं- संजय राऊत\n“उर्मिला मातोंडकर या स्पष्टवक्ता आहेत, त्यांचा महाराष्ट्राला नक्कीच फायदा होईल”\n“आमचं आणि राज्यपालांचं एकमेकांवर प्रेम; 12 जणांची यादी ते नाही नाकारणार”\nतज्ज्ञांच्या समितीपेक्षा सचिन सावंत यांना जास्त अक्कल आहे का; आशिष शेलारांचा टोला\n“…तर मी कोहलीला कर्णधारपदावरून काढून टाकलं असतं”\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\nरक्षा खडसेंचा वादग्रस्त उल्लेख; गृहमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर भाजपनं चूक सुधारली\nTop News • पुणे • महाराष्ट्र\nयेत्या 24 तासात महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता- हवामान विभाग\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\n” शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवणाऱ्या सरकारला जाब विचारणारे कोणी आहे की नाही\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\n“मुंबई पोलीस अर्णबला लवकरात लवकर अटक करतील, असा आम्हाला विश्वास”\nTop News • तंत्रज्ञान • देश\nआतापर्यंतची सर्वात स्वस्त SUV आज होणार लाँच; किंमत आहे फक्त…\nशेतकऱ्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं कंगणा राणावतला पडलं महागात\n“…तर त्यांना सन्मानाने निरोप दिला पाहिजे”\nखासदार रक्षा खडसे 9 नोव्हेंबर रोजी ठाकरे सरकारविरोधात उतरणार रस्त्यावर\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\nरक्षा खडसेंचा वादग्रस��त उल्लेख; गृहमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर भाजपनं चूक सुधारली\nयेत्या 24 तासात महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता- हवामान विभाग\n” शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवणाऱ्या सरकारला जाब विचारणारे कोणी आहे की नाही\n“मुंबई पोलीस अर्णबला लवकरात लवकर अटक करतील, असा आम्हाला विश्वास”\nआतापर्यंतची सर्वात स्वस्त SUV आज होणार लाँच; किंमत आहे फक्त…\nशेतकऱ्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं कंगणा राणावतला पडलं महागात\nबायको परपुरुषासोबत पळाली; नवऱ्यानं 18 महिलांसोबत केलं काळजाचा थरकाप उडवणारं कृत्य\n‘…आणि आमच्या मुलीकडे तेवढा वेळ नाही’; तीराच्या औषधांवरील सीमा शुल्क हटवण्याची केंद्र सरकारकडे मागणी\n‘काँग्रेसने शेतकऱ्यांना भडकवलं आहे’; प्रकाश जावडेकरांचा गंभीर आरोप\nकोरोना परिस्थिती नियंत्रणात येत असल्याने केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/5568/", "date_download": "2021-01-28T09:35:53Z", "digest": "sha1:2SXSLUBXHQANRIXQV2MJZL4YFZVAFE5U", "length": 18849, "nlines": 80, "source_domain": "aajdinank.com", "title": "3008 रेमेडीसीवीर इंजेक्शन उपलब्ध,औरंगाबाद जिल्ह्यात आठशे खाटांची वाढ - आज दिनांक", "raw_content": "\nग्राहकांकडील वीजबिलाची सुमारे 60 हजार कोटी रुपयांची थकबाकी\nराज्यात ५२८ केंद्रांच्या माध्यमातून ७७ टक्के कोरोना लसीकरण\nबीड पंचायत समितीतील कथित 20 कोटीच्या भ्रष्टाचार प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे आदेश\n३ कोटींहून अधिक नागरिकांनी घेतला शिवभोजन थाळीचा लाभ; योजनेवर आतापर्यंत ८६ कोटी रुपयांचा खर्च\nऔरंगाबाद जिल्ह्यात 45510 कोरोनामुक्त, 103 रुग्णांवर उपचार सुरू\n3008 रेमेडीसीवीर इंजेक्शन उपलब्ध,औरंगाबाद जिल्ह्यात आठशे खाटांची वाढ\nऔरंगाबाद, दि.05 :- जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.69 टक्के झाले आहे. त्याचसोबत उपचार सुविधांमध्ये वाढ करण्यात येत असून जिल्ह्यातील विविध रुग्णालयांना खाटा वाढवण्याबाबत दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यात आठशे खाटांची वाढ झाल्याचे अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी आज येथे सांगितले.\nजिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधी समवेतच्या कोरोना आढावा बैठकीत अपर जिल्हाधिकारी डॉ अनंत गव्हाणे बोलत होते. बैठकीला खा. इम्तियाज जलील, आ. हरिभाऊ बागडे, आ.संजय शिरसाठ, आ. प्रदिप जैस्वाल ,आ. अतुल ��ावे, आ.अंबादास दानवे यांच्यासह पोलीस अधीक्षक (ग्रामीण) मोक्षदा पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपजिल्हाधिकारी रिता मेत्रेवार, पोलीस उपायुक्त मीना मकवाना, मनपा उपायुक्त श्री. नेमाडे, घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ नीता पाडळकर, यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.\nअपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होत असून रुग्णालयात दाखल रुग्ण संख्याही कमी होत आहे. त्याच प्रमाणे मृत्यूदर ही कमी करण्यात यश येत असल्याचे सांगून जिल्ह्यात पूरेशा प्रमाणात रेमेडीसीवीर इंजेक्शन उपलब्ध असून सध्या एकूण 3008 रेमेडीसीवीर इंजेक्शन उपलब्ध असून घाटी आणि जिल्हा रुग्णालयात 1723 तर खासगी रुग्णालयात 1285 असे एकूण 3008 इंजेक्शन उपलब्ध असल्याचे सांगितले. तसेच रुग्णांना तातडीने हे इंजेक्शन उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने अन्न व औषध प्रशासनामार्फत संबंधितांना आवश्यक सहकार्य केले जाणार असून औषध निरीक्षक वर्षा महाजन यांच्याकडे 9767270368 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधुन इंजेक्शन उपलब्धते बाबत माहिती घेता येईल. जिल्ह्यात रूग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढते असून मृत्यूदर 2.69 टक्के वर आला आहे. चाचण्यांचे प्रमाणही वाढवण्यात आले आहे. यामध्ये आरटीपीसीआर 94673 तर ॲण्टीजन चाचण्या 267766 या प्रमाणे एकुण चाचण्या 362439 इतक्या झाल्या आहेत. तसेच डिसीएचसी, डिसीएच, डिसीसीसी अशा एकुण 108 ठिकाणी 13713 आयसोलेशन बेड तर 2031ओटु बेड उपलब्ध आहे. तसेच 526 आयसीयु बेड तर 230 व्हेंटीलेटर उपलब्ध आहेत, होम आयसोलेशनद्वारे 1876 रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी डॉ. गव्हाणे यांनी यावेळी दिली.\nरुग्णांच्या नातेवाईकांना रेमेडीसीवीर इंजेक्शन कुठे उपलब्ध होईल यासाठी अन्न व औषध प्रशासनाने तातडीने मदत करावी, असे खा. जलील, आ. सावे, आ. दानवे यांच्यासह सर्व उपस्थित लोकप्रतिनिधींनी सूचीत केले. आ. शिरसाठ यांनी ज्या कोरोना रुग्णांना मधुमेह, रक्तदाब, ह्यदयरोग, यासह इतर गंभीर आजारही आहेत, अशा रुग्णांवर कोरोनाच्या उपचारासोबतच त्यांच्या इतर आजारांवरही उपचार होणे गरजेचे आहे. जेणेकरुन त्यांच्या इतर आजारालाही नियत्रिंत ठेऊन त्या रुग्णांची तब्येत बिघडणार नाही यासाठी योग्य ती काळजी घेतल्या जाईल, असे सूचीत केले. डॉ. येळीकर यांनी कोरोना विषाणू हा प्राणघातक ठरणारा असल्याने त्याच्यावर प्राधान्याने उपचार केले जात असून कोरोना रुग्णांमध्ये ज्यांना इतर आजाराचा त्रास आहे त्यावरही आवश्यक औषधोपचार करण्यात येत असल्याचे सांगितले.\nघाटी रुग्णालय परिसरात तीन दिवसांपूर्वी महिला निवासी डॉक्टरसोबत रात्रीच्या वेळी गैरवर्तणूकीचा प्रकार घडला. त्याबाबत उपस्थित सर्व लोकप्रतिनिधींनी त्या घटनेची गंभीर दखल घेत घाटीतील सुरक्षा व्यवस्था तातडीने वाढवण्याबाबत सूचीत केले. घाटी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा, पथदिवे बसवण्यासाठी तातडीने डीपीसीतून घाटीला निधी द्यावा. त्याठिकाणी पोलीस सरंक्षण वाढवावे, असे सर्व लोकप्रतिनिधींनी यावेळी सूचीत केले.\nतसेच खा. जलील यांनी घाटीतील अपप्रकारांवर आळा घालून डॉक्टर, कर्मचारी, रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजनात वाढ करणे गरजेचे असून रुग्णालयाच्या शासकीय निवास परिसरात नियमबाह्यपणे वास्तव्य करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या दृष्टीने घाटी प्रशासन आणि पोलीसांनी सयुक्तपणे सर्वेक्षण करुन नियमबाह्य वास्तव्य करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे सूचित केले.आ. दानवे यांनी संबंधित प्रकरणातील दोषींचा शोध घेऊन तातडीने त्यांच्यावर पोलीस प्रशासनाने कारवाई करण्याबाबत सूचित केले. त्याचप्रमाणे घाटी परिसरातील सर्व ठिकाणी, रस्त्यांवर पथदिवे, सीसीटिव्ही कॅमेरा बसवण्यात येऊन घाटीमध्ये विनाकारण थांबणाऱ्या बाहेरच्या व्यक्तींना, रिक्षावाल्यांना प्रतिबंध घालावा. रुग्णालय आवारातील विविध भागात अवैधरित्या घोळक्यांनी जमा होणाऱ्यांवरही तातडीने कारवाई करावी, असे आ.अतुल सावे, आ. प्रदिप जैस्वाल, आ. हरिभाऊ बागडे,आ. संजय शिरसाठ यांनी यावेळी सांगितले.\nतसेच घाटीतील आंतरवासिता डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ करण्याबाबतच्या प्रस्तावावर तातडीने कार्यवाही करण्याबाबत सर्व उपस्थित लोकप्रतिनिधींनी सूचना केली. त्यानुसार लवकरच त्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे अपर जिल्हाधिकारी यांनी सांगितले.\nउपायुक्त मीना मकवाना यांनी निवासी महिला डॉक्टर सोबत झालेल्या गैरवर्तणूक प्रकरणात पोलीसांकडे गुन्ह्याची नोंद झाली असून रुग्णालय परिसरात दामिनी पथक , पोलीस पेट्रोलींगसह महाराष्ट्र सुरक्षा फोर्सच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे सांगून पोलीस प्रशासनामार्फत घाटीच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगितले.\n← मृत्युदर एक टक्क्यापेक्षा कमी आणण्याचा प्रयत्‍न – पालकमंत्री राजेश टोपे\nराज्यांना महसूल नुकसानापोटी 20,000 कोटी रुपये वितरीत करणार →\nकोरोना रुग्णांवरील उपचारांसाठी मोठ्या संख्येने सुविधा निर्माण करण्याच्या विभागीय आयुक्तांकडून शासकीय यंत्रणांना सूचना\nऔरंगाबाद जिल्ह्यात आज 163 रुग्णांची वाढ,एका कोरोनाबाधिताचा मृत्यू\nऔरंगाबाद जिल्ह्यात 45286 कोरोनामुक्त, 185 रुग्णांवर उपचार सुरू\nमहाराष्ट्र मुंबई शेती -कृषी\nग्राहकांकडील वीजबिलाची सुमारे 60 हजार कोटी रुपयांची थकबाकी\nकृषिपंप वीजजोडणी धोरणामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडणार – मुख्यमंत्री ठाकरे कृषिपंप वीज जोडणी धोरण-२०२० चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई,\nराज्यात ५२८ केंद्रांच्या माध्यमातून ७७ टक्के कोरोना लसीकरण\nऔरंगाबाद औरंगाबाद खंडपीठ बीड\nबीड पंचायत समितीतील कथित 20 कोटीच्या भ्रष्टाचार प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे आदेश\n३ कोटींहून अधिक नागरिकांनी घेतला शिवभोजन थाळीचा लाभ; योजनेवर आतापर्यंत ८६ कोटी रुपयांचा खर्च\nऔरंगाबाद जिल्ह्यात 45510 कोरोनामुक्त, 103 रुग्णांवर उपचार सुरू\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.cos.youth4work.com/mr/jobs/work-in-mexico-city-or-ciudad-de-m%C3%A9xico-for-manejo-de-ms-excel", "date_download": "2021-01-28T09:59:39Z", "digest": "sha1:OPUVQURXO3VTLORZ65XHDAZAZXTMTV55", "length": 10804, "nlines": 251, "source_domain": "www.cos.youth4work.com", "title": "Jobs in Mexico city or ciudad de méxico for Manejo de ms excel jobs", "raw_content": "\nपोस्ट नोकरी - मोफत\nपोस्ट नोकरी - मोफत\nकोणत्याही नोकर्या आढळल्या नाहीत\nजॉब स���धी बद्दल - एकूण 99071 नोकरीच्या संधींपैकी MANEJO DE MS EXCEL साठी mexico city or ciudad de méxico मधील व्यावसायिक पोस्ट केलेल्या एकूण 0 (0%) नोकर्या आहेत. mexico city or ciudad de méxico मध्ये MANEJO DE MS EXCEL मध्ये साठी उघडकीस असलेल्या या 0 कंपनी पहा आणि त्यांचे अनुसरण करा.\nस्पर्धा नोकरी साधक बद्दल - हे 32 (0%) सदस्य एकूण 5136533 बाहेर युवक 4 काम mexico city or ciudad de méxico मध्ये 99071. नोंदणी करा आणि आपल्या युवकांचे निर्माण करा 4 पुढे जाण्यासाठी कार्य करा, लक्षात घ्या आणि आपल्या कौशल्यांसाठी ज्ञात व्हा.\nसंभाव्य 32 संभाव्य जुळणारे नोकरी नोकरी प्रति साधक mexico city or ciudad de méxico मध्ये MANEJO DE MS EXCEL साठी. सर्वोत्तम नोकर्या मिळविण्यासाठी जलद खाली लागू करा\nहे बाजारपेठेचा अभ्यास आहे, जे उपलब्ध रोजगारांच्या तुलनेत नोकरी शोधत असलेल्या लोकांची संख्या तुलना करते. ईयोब प्रति उमेदवार विश्लेषण सरासरी सुमारे आहेत की मिळतो 32 प्रत्येक MANEJO DE MS EXCEL रोजगार संभाव्य नोकरी साधक in MEXICO CITY OR CIUDAD DE MÉXICO.\nप्रतिभा मागणी आणि पुरवठा\nपुरवठ्यादरम्यानची एक प्रमुख अंतर आहे कारण उपलब्ध प्रतिष्ठीत मागणी manejo de ms excel मागणी उदा. एकूण नोकरीच्या संधी उपलब्ध\nआहेत 0 (0%) MANEJO DE MS EXCEL 32 (0%) युवा एकूण 5136533 तरुणांना नोंदणीकृत बाहेर प्रतिभा येत तुलनेत सूचीबद्ध एकूण 99071 नोकरीच्या संधी बाहेर रोजगार प्लॅटफॉर्म\nजॉब vs जॉब साधक - विश्लेषण\nmanejo de ms excel साठी जॉब साधकांची सरासरी संख्या उपलब्ध सरासरी रोजगारापेक्षा जास्त संख्या आहे म्हणून आपल्याकडे एक कडक स्पर्धा आहे.\nदुपारी 3 ते 7 वर्षे\nसात वर्षांपेक्षा अधिक वरिष्ठ\nया कंपन्यांचे अनुसरण करा, अद्ययावत रहा आणि अॅलर्ट मिळवा येथे सर्व कंपन्या शोधा Check out more companies looking to hire skilled candidates like you\nनोंदणी विनामूल्य असलेल्या कंपन्यांना आपल्या प्रोफाइलचे शोकेस करा . युवा 4 काम हे सोपे नियोक्ते नोकरी साधक आणि हे व्यासपीठ त्यांच्या संबंधित प्रतिभा क्रमांकावर कोण freelancers भरती करणे सोपे करते.\nManejo De Ms Excel Jobs नोकरीसाठी शैक्षणिक पात्रतांना प्राधान्य दिले जाते In Mexico City Or Ciudad De México\nManejo De Ms Excel नोकर्या In Mexico City Or Ciudad De México साठी नियोक्त्यांद्वारे कोणती कौशल्ये आणि कौशल्ये पसंत केल्या जातात\nManejo De Ms Excel नोकरी In Mexico City Or Ciudad De México साठी कोणती सर्वोत्तम कंपन्या कार्यरत आहेत\nManejo De Ms Excel नोकर्या In Mexico City Or Ciudad De México साठी थेट मोल मिळविण्यासाठी शीर्ष प्रतिभाशाली लोक कोण आहेत\nyTests - कौशल्य कसोटी\nपोस्ट नोकरी - मोफत\nyAssess - सानुकूल मूल्यांकन\nआमच्या अनुप्रयोग डा���नलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekachdheya.page/2020/07/7seMXX.html", "date_download": "2021-01-28T08:52:11Z", "digest": "sha1:2MWDNFRWVBPNTMA67AKQSQKV6GJZ4CUC", "length": 5941, "nlines": 35, "source_domain": "www.ekachdheya.page", "title": "रॅपिड ॲण्टी बॉडीज चाचण्या, किटचा अभ्यास करण्यासाठी चार सदस्यीय समिती गठीत", "raw_content": "\nरॅपिड ॲण्टी बॉडीज चाचण्या, किटचा अभ्यास करण्यासाठी चार सदस्यीय समिती गठीत\nJuly 12, 2020 • महेश आनंदा लोंढे\nआरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती\nमुंबई : भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेने कोरोना निदानासाठी शिफारस केलेल्या विविध रॅपिड ॲण्टी बॉडीज चाचण्या किंवा किटचा अभ्यास करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत चार सदस्यीय समिती गठीत केली आहे. विविध कंपन्यांनी उत्पादित केलेल्या किटचा अभ्यास करून समितीला दहा दिवसात शासनाला अहवाल सादर करावा लागणार आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.\nराज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुधाकर शिंदे हे या समितीचे अध्यक्ष असून ग्रॅण्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.रणजीत माणकेश्वर, प्रा.डॉ.अमिता जोशी हे सदस्य असून आरोग्य संचालक समितीचे सदस्य सचिव आहेत. यासंदर्भात काल आरोग्य विभागामार्फत शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.\nसमितीचे कार्य असे राहील –\n• आयसीएमआरने रॅपिड ॲण्टी बॉडी चाचण्यांसाठी शिफारस केलेल्या विविध चाचणी प्रणाली, किट यांचा अभ्यास करून त्यापैकी सर्वच अथवा निवडक चाचणी प्रणालीचा आणि किटचा राज्यात वापर करण्याची शिफारस करणे.\n• या चाचण्या पोलिस, आरोग्य सेवेशी निगडीत संवर्ग, स्वच्छता कामगार, तसेच सामान्य जनता यांच्यावर करायच्या की निवडक संवर्गावर करायच्या याबाबत शिफारस करावी.\n• शिफारस केलेल्या चाचण्या व किटच्या बाबतीत अभिव्यक्ती स्वारस्य (EOI) मसुदा तयार करून आरोग्य विभागाला सादर करायचा आहे.\nवृक्ष लागवड आवड म्हणून नव्हे तर गरज म्हणून हवी; राज्यात सुरू करणार मोठी मोहीम – मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच\nJanuary 22, 2021 • महेश आनंदा लोंढे\nयुवकांनी धैर्य आणि निष्ठेनं देशकार्यात योगदान द्यावं पंतप्रधान यांचं आवाहन\nJanuary 22, 2021 • महेश आनंदा लोंढे\nदेशभरातील १० लाखांहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण\nJanuary 22, 2021 • महेश आनंदा लोंढे\nदेशभरातील विद्यार्थ्यांना लागलीय शाळेत जाण्याची ओढ\nJanuary 20, 2021 • महेश आनंदा लोंढे\nयूनियन बँकेने आंध्र बँकेच्या सर्व शाखांचे आयटी इंटिग्रेशन केले पूर्ण\nJanuary 27, 2021 • महेश आनंदा लोंढे\nभारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/6414/", "date_download": "2021-01-28T07:52:26Z", "digest": "sha1:JJA7EWNCHW2HZ76TBARPNT6KEX3GM545", "length": 16779, "nlines": 105, "source_domain": "aajdinank.com", "title": "राज्यात एक लाख कोटी गुंतवणुकीचे लक्ष्य – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - आज दिनांक", "raw_content": "\nग्राहकांकडील वीजबिलाची सुमारे 60 हजार कोटी रुपयांची थकबाकी\nराज्यात ५२८ केंद्रांच्या माध्यमातून ७७ टक्के कोरोना लसीकरण\nबीड पंचायत समितीतील कथित 20 कोटीच्या भ्रष्टाचार प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे आदेश\n३ कोटींहून अधिक नागरिकांनी घेतला शिवभोजन थाळीचा लाभ; योजनेवर आतापर्यंत ८६ कोटी रुपयांचा खर्च\nऔरंगाबाद जिल्ह्यात 45510 कोरोनामुक्त, 103 रुग्णांवर उपचार सुरू\nराज्यात एक लाख कोटी गुंतवणुकीचे लक्ष्य – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nमॅग्नेटिक महाराष्ट्र २.०; मिशन बिगेन अगेन – राज्य शासनाने केले ३४ हजार ८५० कोटींचे सामंजस्य करार\nमुंबई, दि.२ : राज्यात एक लाख कोटी रूपयांच्या गुंतवणुकीचे लक्ष पूर्ण करणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज एमआयडीसी आणि विविध कंपन्यांमध्ये सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आल्या. १५ कंपन्यांमार्फत जवळपास ₹३४,८५० कोटींची गुंतवणूक राज्यात होत आहे. तसेच यामुळे सुमारे २३,१८२ लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.\nयावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री कु. आदिती तटकरे, मुख्य सचिव संजय कुमार, एफडीआय शेरपा प्रधान सचिव भूषण गगराणी उद्योग प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी.अनबलगन आणि गुंतवणूकदार उपस्थित होते.\nमुख्यमंत्री पुढे म्हणाले, गुंतवणूकदार आणि राज्य शासन यांचा एकमेकांवर विश्वास आहे. मागील सामंजस्य करारातील अनेक प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. सुमारे 60 टक्के उद्योगांच्या बाबतीत जमीन अधिग्रहणासारख्या प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत ही निश्चितच समाधानाची बाब आहे.\nकोरोनासारख्या संकट काळातही उद्योग विभागाने उद्योजकांचा विश्वास कायम ठेवला आहे. यासाठी उद्योग खात्याचा अभिमान असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.\nएक लाख कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक राज्यात आणण्याचे उद्दिष्ट\nमुख्यमंत्री पुढे म्हणाले, आज झालेले सामंजस्य करार ही केवळ सुरूवात आहे. सुमारे 35 हजार कोटींची गुंतवणूक आज होते आहे ही महत्त्वाची गोष्ट आहे. लवकरच एक लाख कोटी पेक्षा जास्त गुंतवणूक राज्यात आणण्याचे उद्दीष्ट आहे. महाराष्ट्र या कोरोना परिस्थितीत नुसते बाहेर नाही पडणार तर अधिक सामर्थ्याने देशात आघाडी घेईल.\nयुनिटी इन डायव्हर्सिटी असे हे आजचे करार आहेत. केमिकल, डेटा यासह लॉजिस्टिक, मॅनुफॅक्चरिंग अशा विविध क्षेत्रातील उद्योग राज्यात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. महाराष्ट्र हा डेटा सेंटरच्या बाबतीतही देशाचे महत्त्वाचे केंद्र बनेल, असा मला विश्वास आहे.\nऔद्योगिक गुंतवणुकीसाठी राज्याला उद्योजकांचे प्राधान्य : उद्योग मंत्री सुभाष देसाई\nयु के, स्पेन, जपान, सिंगापूर यासारख्या देशांतील जागतिक उद्योजकांनी आज सामंजस्य करार केले असून आजही राज्यास गुंतवणुकीसाठी प्राधान्य दिले जात असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.\nश्री. देसाई म्हणाले, डेटा सेंटर, लॉजिस्टिक पार्क, मॅनुफॅक्चर या सर्व क्षेत्रातील गुंतवणूकदारांना आवश्यक असणारे वातावरण राज्यात उपलब्ध आहे. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्य गुंतवणुकीचे लक्ष सहज साध्य करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.\nमहाराष्ट्राचा औद्योगिक दर्जा उंचावणार – राज्यमंत्री अदिती तटकरे\nआज झालेले सामंजस्य करार म्हणजे आमची धोरणे, कौशल्य, पायाभूत सुविधांमध्ये सातत्यपूर्ण सुधारणांची आमची वचनबद्धता आणि या सगळ्यापलीकडे जागतिक स्तरावरील व्यावसायिकांशी असलेले आमचे संबंध यांचे चांगले फळ आहे. भविष्यातही महाराष्ट्र राज्यात अनेक नवीन गुंतवणूकदारांचे स्वागत करण्याची संधी आम्हाला मिळेल असा विश्वास उद्योग राज्यमंत्री कु. अदिती तटकरे यांनी आभार प्रदर्शन व्यक्त करताना व्यक्त केला.\nसामंजस्य करार स्वाक्षरी सोहळा कंपन्यांची संक्��िप्त माहिती\nअ.क्र नाव देश क्षेत्र प्रस्तावितगुंतवणूक(रु. कोटीमध्ये) प्रस्तावितरोजगार\n1 मित्सुबिशी इलेक्ट्रिक इंडिया प्रा. लि. जपान इलेक्ट्रॉनिक्स 490 350\n2 ब्राईट सिनो होल्डिंग प्रा. लि. भारत इंधन तेल व वायू १,८०० १,५७५\n3 ओरिएंटल ऍरोमॅटिक्स भारत रसायने 265 350\n4 मालपानी वेअरहाऊसिंग अँड इंडस्ट्रिअल पार्क भारत लॉजिस्टिक्स 950 ८,०००\n5 एव्हरमिंट लॉजिस्टिक्स भारत लॉजिस्टिक्स 354 २,१००\n6 पारिबा लॉजिस्टिक्स पार्क भारत लॉजिस्टिक्स 381 २,२००\n7 ईश्वर लॉजिस्टिक्स पार्क भारत लॉजिस्टिक्स 395 २,२००\n8 नेट मॅजिक आयटी सर्व्हिसेस प्रा. लि. भारत डेटा सेंटर १०,५५५ 575\n9 अदानी एन्टरप्राइजेस लि. भारत डेटा सेंटर ५,००० १,०००\n10 मंत्र डेटा सेंटर स्पेन डेटा सेंटर १,१२५ 80\n11 एसटीटी ग्लोबल डेटा सेंटर्स इंडिया प्रा. लि. भारत डेटा सेंटर 825 800\n12 कोल्ट (डेटा सेंटर होल्डिंग्स इंडिया एलएलपी) युके डेटा सेंटर ४,४०० 100\n13 प्रिन्स्टन डिजिटल ग्रुप सिंगापुर डेटा सेंटर १,५०० 300\n14 नेस्क्ट्रा भारत डेटा सेंटर २,५०० २,०००\n15 इएसआर इंडिया सिंगापुर लॉजिस्टिक्स ४,३१० १,५५२\n← औरंगाबाद विभाग पदवीधर निवडणूक ,1 डिसेंबरला मतदान\nनदी पुनरुज्जीवनात सांगली जिल्हा देशात पहिला →\nराज्यपालांच्या उपस्थितीत भारत व अमेरिकेतील कोविड योद्ध्यांचा सन्मान\nमराठा आरक्षणासाठी सर्वांच्या सहकार्याने न्यायालयीन लढाई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nहिंगोली तालुक्यातील कलगांव व सिरसम आणि वसमत नगरपरिषदेतील प्रभाग क्र.03 कंटेनमेंट झोन घोषीत\nमहाराष्ट्र मुंबई शेती -कृषी\nग्राहकांकडील वीजबिलाची सुमारे 60 हजार कोटी रुपयांची थकबाकी\nकृषिपंप वीजजोडणी धोरणामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडणार – मुख्यमंत्री ठाकरे कृषिपंप वीज जोडणी धोरण-२०२० चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई,\nराज्यात ५२८ केंद्रांच्या माध्यमातून ७७ टक्के कोरोना लसीकरण\nऔरंगाबाद औरंगाबाद खंडपीठ बीड\nबीड पंचायत समितीतील कथित 20 कोटीच्या भ्रष्टाचार प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे आदेश\n३ कोटींहून अधिक नागरिकांनी घेतला शिवभोजन थाळीचा लाभ; योजनेवर आतापर्यंत ८६ कोटी रुपयांचा खर्च\nऔरंगाबाद जिल्ह्यात 45510 कोरोनामुक्त, 103 रुग्णांवर उपचार सुरू\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या नि���पक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/mandatory-fir-registration-in-cases-of-harassment-against-women-union-home-ministry-directs-states-for-womens-safety-127801974.html", "date_download": "2021-01-28T07:49:08Z", "digest": "sha1:34PXEKD5NXGDQB3XTH5GYHO5CKMJQ6RP", "length": 8446, "nlines": 65, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Mandatory FIR registration in cases of harassment against women, Union Home Ministry directs states for women's safety | महिला अत्याचार प्रकरणात एफआयआर नोंद अनिवार्य, केंद्रीय गृह मंत्रालयाने महिला सुरक्षेसाठी राज्यांना दिले निर्देश - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nवचक:महिला अत्याचार प्रकरणात एफआयआर नोंद अनिवार्य, केंद्रीय गृह मंत्रालयाने महिला सुरक्षेसाठी राज्यांना दिले निर्देश\nदिशानिर्देश : अत्याचार प्रकरणात 2 महिन्यांत चौकशी आवश्यक\nनिष्काळजी पोलिस अधिकाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश\nदेशात महिलांविरोधात वाढत्या गुन्ह्यांवर नियंत्रणासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्ये व केंद्रशासित प्रदेशासाठी नवीन दिशानिर्देश जाहीर केले आहेत. गेल्या महिन्यात उत्तर प्रदेशातील हाथरस कांडात सुरुवातीला पोलिसांचा निष्काळजीपणा समोर आल्यानंतर त्रुटी दूर करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.\nकेंद्राने म्हटले की, पीडितेला पोलिस ठाण्यात फेऱ्या माराव्या लागतात. हे थांबायला हवे व एफआयआर दाखल करणे आवश्यक आहे. चौकशी करायला हवी. मंत्रालयाने भारतीय दंडविधान संहिता व सीआरपीसीच्या तरतुदींची माहिती देत म्हटले की, राज्य, केंद्रशासित प्रदेशांनी त्यांचे पालन करावे. गृह मंत्रालयाने इशारा दिला की, महिलेबाबत गुन्ह्यात चूक, तपासात निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कडक कारवाई करावी. महिलांवरील अत्याचारांच्या प्रकरणात पोलिस संशोधन व विकास ब्युरोने स्टँडर्ड ऑपरेशन प्रो���ेस (एसओपी) जाहीर केली आहे.\nदिशानिर्देश : अत्याचार प्रकरणात २ महिन्यांत चौकशी आवश्यक\nकेंद्राच्या दिशानिर्देशांनुसार, गंभीर गुन्ह्याच्या स्थितीत एफआयआर नोंदवणे आवश्यक आहे. गुन्हा पोलिस ठाण्याच्या हद्दीबाहेर झाला असेल तर कायद्यात झीरो एफआयआरचीही तरतूद आहे.\n> भारतीय दंडविधान संहितेच्या कलम १६६ ए (सी) अंतर्गत, एफआयआर (प्राथमिक माहिती अहवाल)न नोंदवल्यास अधिकाऱ्याला शिक्षेची तरतूद आहे.\n> सीआरपीसीच्या कलम १७३ मध्ये अत्याचाराशी संबंधित प्रकरणाची चौकशी दोन महिन्यांत करण्याची तरतूद आहे. गृह मंत्रालयाने यासाठी एक पोर्टल बनवले असून तेथून प्रकरणांवर देखरेख होऊ शकते.\n> सीआरपीसीच्या सेक्शन १६४-ए नुसार अत्याचार/ लैंगिक शोषणाच्या प्रकरणाची माहिती मिळाल्यावर २४ तासांत पीडितेच्या संमतीने एक नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक वैद्यकीय तपासणी करेल.\n> इंडियन एव्हिडन्स अॅक्टच्या कलम ३२(१) नुसार मृत व्यक्तीचा जबाब चाैकशीत महत्त्वाचा पुरावा असेल.\n> फॉरेन्सिक सायन्स सर्व्हिसेस डायरेक्टोरेटने लैंगिक शोषण प्रकरणात फॉरेन्सिक पुरावा जमा करणे, सांभाळून ठेवण्यासाठी दिशानिर्देश दिले आहेत. त्यांचे पालन व्हावे.\nमहाराष्ट्र १३ व्या क्रमांकावर :\nइतर राज्यांच्या तुलनेत प्रतिलक्ष महिला लोकसंख्येमागे महाराष्ट्र १३ व्या स्थानी आहे. राज्यात २०१९ मध्ये बलात्काराचे २,२९९ गुन्हे नोंद झाले. महिलांबाबत महाराष्ट्राचा गुन्हे दर ३.०९% असून राज्य २२ व्या स्थानी आहे.\nयूपीत जनजागृती मोहीम राबवणार :\nउत्तर प्रदेशात महिला व मुलांविरोधात गुन्हे रोखण्यासाठी १७ ते २५ ऑक्टोबरदरम्यान विशेष जनजागृती मोहीम राबवली जाईल. पोलिस महासंचालक एच. सी. अवस्थी म्हणाले, मोहिमेशी संबंधित पोस्टर्स विविध शाळा-महाविद्यालयांत लावावीत आणि कार्यक्रमही आयोजित करावेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://sthairya.com/planning-of-four-artificial-ponds-in-satara/", "date_download": "2021-01-28T07:43:43Z", "digest": "sha1:2HRVZ7OYUJDNPRKDLI3G6DRZQVK4HSY6", "length": 14066, "nlines": 134, "source_domain": "sthairya.com", "title": "सातार्‍यात चार कृत्रिम तळ्यांचे नियोजन - स्थैर्य", "raw_content": "\nसातारा – जावळी – कोरेगाव\nवाई – महाबळेश्वर – खंडाळा\nमुंबई – पुणे – ठाणे\nरायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग\nसातारा – जावळी – कोरेगाव\nवाई – महाबळेश्वर – खंडाळा\nमुंबई – पुणे – ठाणे\nरायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग\nसातार्‍यात चार कृत्रिम तळ्यांचे नियोजन\nदैनिक स्थैर्यच्या अधिकृत WhatsApp ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.\nबुधवार नाक्यावरील मुख्य विसर्जन तलावातून गाळं काढण्याचे काम सुरू\nस्थैर्य, सातारा दि. 18 : कोरोनाचे संकट सुरू असतानाच विघ्नहर्ता गणरायांचे आगमन होत आहे. त्यामुळे सातारा पालिकेनेही गणेशोत्सवासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही चार कृत्रीम तळी व जलतरण तलावात मूर्ती विसर्जनाची व्यवस्था केली जाणार असून, बुधवार नाक्यावरील मुख्य तळ्यातून पाणी व गाळ काढण्याचे काम सोमवारपासून हाती घेण्यात आले आहे.\nसातारा पालिकेकडे मूर्ती विसर्जनासाठी स्वत:ची व्यवस्था नाही. त्यामुुळे 2016 पासून पालिका कृत्रीम तळ्याचे खोदकाम करून त्यामध्ये मूर्ती विसर्जन करीत आहेत. बुधवार नाका परिसरात पालिकेची पाणी साठवण टाकी आहे. या टाकीशेजारी असलेली मोकळी जागा जिल्हा परिषदेच्या मालकीची आहे. याच जागेवर पालिकेने गतवर्षी 50 मीटर लांब, 25 मीटर रुंद आणि 12 मीटर खोलीच्या तळ्याचे खोदकाम केले. या तळ्यात शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. तळे बंदिस्त न केल्याने यंदा खोदकामाचा मोठा खर्च वाचणार आहे.\nबुधवार नाक्यावरील कृत्रीम तळ्यात साचलले पाणी व गाळ काढण्याचे काम सोमवारपासून सुरू झाले. तळे गाळमुक्त झाल्यानंतर त्यात प्लास्टिक लायनर टाकून पुन्हा पाणीसाठा केला जाणार आहे. या व्यतिरिक्त सदर बझार येथील दगडी शाळा, गोडोली व हुतात्मा स्मारक येथेही कृत्रीम तळ्याची निर्मिती केली जाणार आहे.\nयंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे उत्सवासाठी जिल्हाधिकार्‍यांकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार कोणत्याही प्रकारचे मनोरंजनात्मक कार्यक्रम, देखावे, प्रदर्शन, मिरवणूका आयोजित करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच मंडळांवर गणेश मूर्तीच्या उंचीची मर्यादाही घालण्यात आली आहे. ज्या मंडळांना मूर्ती विसर्जनाची व्यवस्था नाही अशा मंडळांनी कृत्रीम तळ्यात मूर्ती विसर्जन करावे, असे आदेशही देण्यात आले आहे. या पार्श्‍वभूमीवर पालिकेकडून कृत्रीम तळ्यांच्या उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे.\nदैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व मह��्त्वाच्या बातम्या मिळवा.\nसातार्‍यातील पोवई नाक्यावर भाजपचे आंदोलन\nजोशी विहीर नजीक बर्निंग कारचा थरार\nजोशी विहीर नजीक बर्निंग कारचा थरार\n93 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 754 जणांचे नमुने पाठविले तपासणीला\n२०२१-२०२२ मध्ये अर्थसंकल्पाकडून काय अपेक्षा आहेत\nखरेदी विक्री संघानी उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यासाठी नवनवीन संकल्पना अंमलात आणाव्यात – पालकमंत्री जयंत पाटील\nमहाराष्ट्राच्या पाच बालकांची प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी निवड\nअमोल कोल्हे आणि चंद्रकांत पाटील यांच्या नावाने फसवणुकीचा प्रयत्न; एकाला अटक\nछातीत दुखत असल्याने सौरव गांगुली पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल; 2 जानेवारी रोजी आला होता हार्टअटॅक\nअमेरिकी फेडरल रिझर्व्ह पॉलिसीच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात घसरण\nफलटण मध्ये वेलकेअर फार्मसी नावारूपास येईल : श्रीमंत संजीवराजे\nप्रजासत्ताक दिनानिमित्त प्रांताधिकाऱ्यांच्या हस्ते फलटण तालुक्याचे मुख्य शासकीय ध्वजारोहण\nसौ.प्रगती कापसे यांच्याकडून माहेरवासीयांचा यथोचित सत्कार\nहे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.\nमुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा\nसातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002\nसातारा – जावळी – कोरेगाव\nवाई – महाबळेश्वर – खंडाळा\nमुंबई – पुणे – ठाणे\nरायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग\nWhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/actress-priyanka-chopra-alerted-london-police-due-break-covid-rules-went-salon-395153", "date_download": "2021-01-28T08:38:44Z", "digest": "sha1:DNWGMLP5TTQ7W5ROUKK6JA3LBH5PVRRP", "length": 20394, "nlines": 286, "source_domain": "www.esakal.com", "title": "'सलूनमध्ये जाणं पडलं महागात ; लंडनचे पोलिस भडकले' - Actress priyanka chopra alerted by london police due to break the covid rules by went salon | Top Latest and Breaking Marathi News - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\n'सलूनमध्ये जाणं पडलं महागात ; लंडनचे पोलिस भडकले'\nप्रियंका ही मधु चोप्रा यांच्याबरोबर सलूनमध्ये गेली होती. त्यावेळी तिच्या बरोबर सेलिब्रेटी स्टायलिश जोश वुड बरोबर होता.\nमुंबई - सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत राहणारी अभिनेत्री म्हणून अभिनेत्री प्रियंका चोप्राचा उल्लेख करावा लागेल. आता ती बॉलीवूडपेक्षा हॉलीवूडमध्ये जास्त रमलेली दिसते आहे. तिकडच्या मालिका आणि चित्रपटांमध्ये तिचा वावर अधिक आहे. असे असले तरी तिच्या भारतीय फॅन्सच्या संख्येमध्ये घट झालेली नाही. सध्या कोरोनाच्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी प्रियंकाला लंडनच्या पोलिसांनी तंबी दिली आहे.\nब्रिटनमध्ये राहणा-या प्रियंकानं बुधवारी तेथील एका सलूनमध्ये जायचं ठरवलं. त्यानुसार ती गेलीही. मात्र तिचं ते जाणं लंडनच्या पोलिसांना खटकलं आहे. त्यांनी तिला दोषी ठरवले आहे. अशाप्रकारची कृती करुन तिनं सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणल्याची चर्चा तेथील सोशल मीडियावर सुरु झाली आहे. याप्रकरणी तिच्यावर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. मात्र स्थानिक पोलिसांनी तिला तंबी दिली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तिला पोलिसांनी तोंडी समज दिली आहे. आणि तिला कोरोनाच्या प्रोटोकॉलविषयी माहितीही समजावून सांगितली आहे.\nब्रिटिश डेली मेलनं प्रसिध्द केलेल्या वृत्तानुसार प्रियंका ही मधु चोप्रा यांच्याबरोबर सलूनमध्ये गेली होती. त्यावेळी तिच्या बरोबर सेलिब्रेटी स्टायलिश जोश वुड बरोबर होता. ज्यावेळी पोलिसांना ती सलूनम���्ये पोहचल्याची कुणकुण लागली त्यावेळी त्यांनी तातडीनं संबंधित सलूनमध्ये धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी तिच्याकडून कुठलाही दंड न घेता तिला समज देऊन सोडून दिले. सध्या ब्रिटनमध्ये लॉकडाऊन सुरु आहे. सगळीकडे परिस्थिती बिकट आहे. फेब्रुवारीपर्यत हा लॉकडाऊन ठेवण्यात येणार आहे. अशावेळी तेथील बीच सलून आणि स्पा यांना परवानगी नाकारण्यात आली आहे. दुकानमालकांना दुकानं बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.\n“मिस्टर बीन यापुढे दिसणार नाही”; रोवन एटकिन्सन झाले भावनाशील\nप्रियंकानं अशावेळी त्या सलूनमध्ये जाणं, आणि त्या सलून मालकानं दुकान सुरु करणे दोन्ही गोष्टी कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणारे होते. कोरोनाची पुन्हा नवी लाट आल्यानं लंडन प्रशासनानं पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळेच ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं भारतात येण्यासही नकार दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना प्रियंका सलूनमध्ये आल्याची माहिती बुधवारी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास मिळाली होती. प्रियंका सध्या तिच्या पती निक जोनास याच्यासह लंडनमध्ये राहत आहे. वास्तविक ती तिच्या आगामी Text For You या चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी लंडनमध्ये आल्याची चर्चा आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n300 रुपयांना विकलेला लॅपटॉप हितेंद्र ठाकूर यांचा भांडाफोड करणार ईडीचे अधिकारी घेताहेत शोध\nमुंबईः ईडी म्हणजेच सक्तवसुली संचलनालय आता भंगारवाल्यांची चौकशी करत असल्याची माहिती समोर आली आहे. आता ईडीचे अधिकारी वसई आणि नालासोपारा भागातील...\nभाजपचा कट्टर नेता शिवसेनेत, समीर देसाईंच्या येण्याने गोरेगावात सेना होणार अधिक ताकदवान \nमुंबई गोरेगावच्या पश्चिम भागातून सध्यातरी नामशेष झालेल्या शिवसेनेला भाजपमधून आलेले ताकदवान नेते समीर देसाई यांच्यामुळे नवसंजीवनी मिळेल का, या...\n'कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानाला काही तारतम्य नाही'\nमुंबईः कर्नाटक सीमा प्रश्न त्यावरुन सातत्यानं होणारे वाद यामुळे गेल्या काही दिवसांपासून वातावरण पेटले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री...\n\"मुंबई आम्हाला द्या, नाहीतर केंद्र शासित प्रदेश म्हणून घोषित करा\"\nबंगळुरु- महाराष्ट्��ाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्नाटक सीमा प्रश्नावरुन केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. त्यातच कर्नाटक राज्याचे...\nरहाणेच्या अजिंक्य नावाचं फिल्मी कनेक्शन माहिती आहे का\nमुंबई - भारतीय क्रिकेट संघाने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक कसोटी विजय साजरा केला. या विजयानंतर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाचं...\n\"असे येडे बरळतच असतात\"; लक्ष्मण सावदी यांच्या वक्तव्यानंतर संजय राऊत कडाडले\nमुंबई : महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईत पुस्तक प्रकाशनाचा सोहळा पार पडला. यामध्ये उद्धव ठाकरे,...\nमुंबई-गोवा महामार्ग टोलमुक्तीसाठी प्रयत्न : सुनील तटकरे\nरत्नागिरी : सागरी महामार्गासाठी १२ हजार कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. लवकरच त्याची निविदा प्रसिद्ध होईल. या महामार्गासह मुंबई-गोवा...\nविविध प्रशासकीय अधिकाऱ्यांचे बनावट शिक्के मंगळवेढ्यातील दोघांविरुद्ध गुन्हा; कुठे अन्‌ कसा झाला असेल गैरवापर\nमंगळवेढा (सोलापूर) : कार्यकारी दंडाधिकारी यांचा राजमुद्रेसह असणारा गोल शिक्का बनावटीकरण करण्याच्या उद्देशाने स्वतःजवळ बाळगल्या प्रकरणी सर्वेश्वर दामू...\nपन्नास वर्षांची परंपरा खंडित यंदा बाळ येशू यात्रा रद्द; होणार ऑनलाइन प्रार्थना\nनाशिक : नाशिक-पुणे महामार्गावरील इन्फन्ट जीझस शाइन चर्चमध्ये दर वर्षी फेब्रुवारीत होणारी बाळ येशूची यात्रा यंदा रद्द करण्यात आली आहे. यात्रोत्सवाच्या...\nलोकल ट्रेनबाबत मोठी बातमी 1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्य मुंबईकरांना मिळणार लोकल ट्रेन प्रवासाची मुभा \nमुंबई : मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांना लवकरच मुंबई लोकलने प्रवास करता येईल अशी चिन्ह दिसतायत. कारण लवकरच सर्वसामान्य मुंबईकरांसाठी लोकल सुरु होतील...\nसत्ताधाऱ्यांकडून यांत्रिकी झाडू खरेदीचा घाट; पालिका प्रशासनाच्या प्रयत्नांबद्दल आश्‍चर्य व्यक्त\nनाशिक : विकासकामांसाठी निधी नसल्याने कर्ज काढण्याची तयारी होत असताना दुसरीकडे सहा यांत्रिकी झाडू खरेदी करण्याचा प्रयत्न सत्ताधारी भारतीय जनता...\n कोरोनातुन बरं झालेल्या 25 टक्के तरुणांमध्ये बळावतोय मधुमेह\nमुंबई : कोरोनातून बरे झालेल्या अनेकांना किंवा आधीपासूनच सहव्याधी असणाऱ्यांमध्ये स्वास्थ्याविषयी गंभीर समस्या जाणवू लागल्या आहेत. त्यातच एक महत्वाची...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/dangerous-optimist-and-a-source-of-unbroken-enthusiasm/", "date_download": "2021-01-28T07:31:15Z", "digest": "sha1:Y7QBQFAZ5YHA2OQXGBMQUVLPH7RPO463", "length": 23348, "nlines": 387, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "Marathi Article : डेंजरस ऑप्टिमिस्ट आणि अखंड उत्साहाचा झरा | Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nराज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या पत्नीला ईडीने बजावली नोटीस\nभाजपकडून अण्णांच्या मनधरणीचे प्रयत्न, गिरीश महाजनांनी घेतली दुसऱ्यांदा भेट\nदीपिका पादुकोणने एक फनी व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना दाखवले गरबा डान्स\nशरद पवार हे शिवसेना नेते महेश कोठेंचे स्वप्न पूर्ण करणार\nडेंजरस ऑप्टिमिस्ट आणि अखंड उत्साहाचा झरा\nडॉ. रघुनाथ अनंत माशेलकर (Dr. Raghunath Anant Mashelkar)यांनी आज १ जानेवारीला वाढदिवस (Birthday) साजरा केला आणि वयाची ७७ वर्षे पूर्ण केली. मागच्या आठवड्यातच त्यांना माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने एक पुरस्कार दिला गेला. वास्तविक माशेलकर सरांना मिळालेल्या पुरस्कारांची यादी द्यायची म्हटलं तर एका लेखाइतके शब्द त्या यादीलाच लागतील.\nपुण्यातले पुण्यभूषण, राज्यातले महाराष्ट्र भूषण आणि देशातला पद्मविभूषण हे मानाचे पुरस्कार तर त्यांनी मिळवले आहेतच पण त्याआधी त्यांच्या क्षेत्रातल्या कामगिरीबद्दल त्यांनी अनेक शोधांसाठीची वैयक्तिक पेटंट्स मिळवली आहेत. त्याबरोबरच लंडनच्या रॉयल सोसायटीचे ते फेलो म्हणजे एफआरएस आहेत. अनेक परदेशी विद्यापीठात ते अभ्यागत प्रध्यापक म्हणून अध्यापनाचे काम करतात.\nकेंद्र सरकारच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालकपद त्यांनी भूषवले आणि नंतर अशा देशभरातल्या चाळीसहून जास्ती प्रयोगशाळांचं जाळं असलेल्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन केंद्राचे म्हणजेच सीएसआयआरचे ते महासंचालक झाले. त्या सर्व प्रयोगशाळा आणि संशोधन संस्थांमधे त्यांनी पब्लिश ऑर पेरिश म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचं संशोधन करून दाखवा नाही तर चक्क थांबा, असं धाडसी पाऊल उचललं. केवळ या संस्थांमधेच नव्हे तर एकूणच देशामधे पेटंट साक्षरतेची मोहीमच त्यांनी सुरू केली. हळदीच्या जखम बरी करण्याच्या गुणधर्माचे पेटंट अमेरिकी कंपनीने घेतल्यानंतर त्याविरुद्धची कायदेशीर लढाई भारतासाठी डॉ. माशेलकर यांनी जिंकली तेव्हापासून ते भारताचे पेटंट मँन झाले. त्या पेटंटची बातमी आली तेव्हा माशेलकर सरांना सहज आठवले होते की घराच्या गच्चीवर जखमी कावळ्याला आईनं हळद लावूनच बरं केलं होतं. त्यातूनच ते देशाची पेटंटची लढाई लढले ते आणि भारतात हळदीच्या वुंड हीलिंग किंवा जखम बरी करण्याच्या गुणधर्माचे अनेक दाखले त्यांनी जुन्या लेखी वाङमय परंपरेतून सादरही केले होते.\nहे सारं करतानाच नवी दिल्लीहून शनिवारी रविवारी पुण्याला येऊन पी. एचडी.च्या आपल्या विद्यार्थ्यांचे संशोधन तपासणे आणि त्यांना मार्गदर्शन करणे, हेही त्यांनी अव्याहतपणे सुरू ठेवले. निवृत्तीनंतर दुसऱ्याच दिवशी रिलायन्स आणि टाटा अशा दोन समूहातून संचालक मंडळावर येता का, अशी ऑफर असणारे कदाचित माशेलकर हे एकमेव संशोधक असतील. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण करताना टाटा ट्रस्टनं शिष्यवृत्ती दिली आणि इंग्रजी शिकवण्यासाठी एका शिक्षिकेची नेमणूक केली म्हणून माझं इंग्रजी सुधारलं. त्यामुळे टाटाची ऑफर कृतज्ञता म्हणून स्वीकारली, असं सरांनी त्या वेळी सांगितलं होतं. रिलायन्सची ऑफर स्वीकारायचं कारणंही असंच होतं. माशेलकर सरांच्या संशोधनाच्या क्षेत्राची पेट्रोकेमिकल्सची वाढ देशात होण्यात स्वर्गीय धीरुभाई अंबानी यांचं मोठंच योगदान होतं. त्यांच्याशी माशेलकर सरांचे त्या विषयाच्या अनुषंगाने स्नेहबंध होते. त्यामुळे सरांनी रिलायन्सची ऑफरही स्वीकारली. त्याशिवायही त्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयांमधल्या काही कंपन्यांच्या संचालक मंडळावर ते आहेत आणि त्या ठिकाणी काम करताना आपली मुळं न विसरलेले माशेलकर सर कायम समाजहितैषी भूमिकाच घेतात, याची त्यांच्या सर्व सहृदांना खात्री आहे.\nसरांनी बालपण अतिशय हलखीच्या स्थितीत घालवलेलं आहे पण त्यांच्या बोलण्या वागण्यात त्याचं भांडवल करणं किंवा ते बालपण उगाळत राहणं, हे कधीच दिसत नाही. त्या बालपणीच्या कष्टांमुळे व्यक्तिमत्वात कुठे तरी कटुता येणं, हेही जाणवत नाही. उलट त्यांच्यात सतत जाणवतो तो न थकणारा त्यांचा उत्साह.\nशिक्षण पूर्ण करून केमिकल इंजिनियर झाल्यावर त्यांनी नोकरी करायची इच्छा व्यक्त केली. आईचे कष्ट कमी व्हावेत, ही त्यामागची इच्छा. पण त्यांची आई अंजनी माशेलकर इतक्या भारी की त्यांनी मुलाला विचारले की आत्ता जे शिकला आहेस, त्याच्यापुढे काही तरी असेलच ना….आईनं त्यांना सतत उर्ध्वगामी असायला शिकवलं आणि त्यामुळेच माशेलकर सर सतत आणखी आणखी असं म्हणत शिकत राहिले, काम करत राहिले आणि यशाची नवनवी शिखरं सर करत राहिले.\nवयाची ७७ वर्षे पूर्ण केल्यानंतरही अखंड उत्साहाचा झरा असलेले माशेलकर सर स्वतःला डेंजरस ऑप्टिमिस्ट म्हणवून घेतात. म्हणजे अत्यंत प्रतिकूल परिसथितीतही टोकाचा आशावादी असं ते स्वतःचं वर्णन करतात. त्यांना शुभेच्छा देतानाच त्यांचा हा गुण आणि अथकपणे समाजहितैषी काम करण्याची वृत्तीही आपल्या सर्वांच्यात येवो, ही प्रार्थना.\nDisclaimer : ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nडॉ. रघुनाथ अनंत माशेलकर\nPrevious articleहत्तीणीच्या सुखासाठी कायदा बाजूला ठेवून न्याय\nNext article‘आयडीबीआय बँक’ हा सरकारी उपक्रम नाही; भांडवलाचा मुद्दा उच्च न्यायालयास अमान्य\nराज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या पत्नीला ईडीने बजावली नोटीस\nभाजपकडून अण्णांच्या मनधरणीचे प्रयत्न, गिरीश महाजनांनी घेतली दुसऱ्यांदा भेट\nदीपिका पादुकोणने एक फनी व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना दाखवले गरबा डान्स\nशरद पवार हे शिवसेना नेते महेश कोठेंचे स्वप्न पूर्ण करणार\nधावा करतोय फवाद आलम आणि शिव्या मिळताय पाकिस्तानी निवडकर्त्यांना\nचंद्रकांतदादांनी शब्द पाळला नाही; भाजपचा कोल्हापुरातला नेता कॉंग्रेस तर, पुण्यातला नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर\nशिवसेनेकडून औरंगाबाद महापालिका निवडणुकीत नव्या दमाच्या चेहऱ्यांना संधी\nवाशिममध्ये शिवसेना-भाजप आमनेसामने, खासदारांचा व्हिडिओ झाला व्हायरल\nमंत्री जयंत पाटील यांच्य��कडून हिंसेचे समर्थन : आ. चंद्रकांत पाटील\n‘आधी औरंगाबादचे संभाजीनगर तर करा ’ मुख्यमंत्र्यांना भाजपचा टोला\nसंयमाचं श्रेय सीमावासीयांना : शरद पवार\nआशिष शेलार साहेब खरं सांगा, दीप सिद्धू तुमचे कोण\nतुमची तोंडं का शिवली आहेत आशिष शेलारांचा शरद पवार आणि...\nराज ठाकरेंची पुण्यात मोर्चेबांधणी ; महापालिका निवडणुकांसाठी मनसेने कसली कंबर\nशिवसेनेकडून औरंगाबाद महापालिका निवडणुकीत नव्या दमाच्या चेहऱ्यांना संधी\nओंकार ग्रुपच्या कमल गुप्ता आणि बाबूलाल वर्मा यांना ईडीकडून अटक\nबाळासाहेबांनंतर आता आनंद दिघेंचाही पुतळा बसवा; मनसेची आग्रही मागणी\nदिल्ली हिंसाचारप्रकरण : राकेश टिकैत, मेधा पाटकर यांच्यासह २६ जणांवर गुन्हे...\nछातीत दुखत असल्याने सौरव गांगुली रुग्णालयात दाखल\nतुमची तोंडं का शिवली आहेत आशिष शेलारांचा शरद पवार आणि...\nपोलिसांच्या गोळीबारात नाही तर ट्रॅक्टर पलटी होऊन त्या शेतकऱ्याचा मृत्यू :...\nराज ठाकरेंची पुण्यात मोर्चेबांधणी ; महापालिका निवडणुकांसाठी मनसेने कसली कंबर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/he-told-sonia-gandhi-your-people-cooperate-better-than-the-ncp-cm/", "date_download": "2021-01-28T09:03:53Z", "digest": "sha1:2AREF6RRUUAIOW4KI7H43DOWUUXKKTH3", "length": 16002, "nlines": 381, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "सोनिया गांधींना सांगितले, 'राष्ट्रवादीपेक्षा तुमचे लोक चांगले सहकार्य करतात' - मुख्यमंत्री - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nIND vs AUS: मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडियापासून घाबरले इंग्लंडचे प्रशिक्षक…\n‘मुंबई महाराष्ट्राची आहे आणि राहणार’, अजित पवारांनी कर्नाटकाच्या उपमुख्यमंत्र्यांना सुनावले\nइंग्लंडमध्ये होणार भारत व भारत ‘अ’ सराव सामना\nरस्ता ओलांडताना वाहनाची धडकेत बिबट्याच्या मृत्यू\nसोनिया गांधींना सांगितले, ‘राष्ट्रवादीपेक्षा तुमचे लोक चांगले सहकार्य करतात’ – मुख्यमंत्री\nमुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi) नुकतेच एक वर्ष पूर्ण केले. या निमित्ताने गुरुवारी मुंबईच्या सह्याद्री अतिथिगृहात ‘महाराष्ट्र थांबला नाही, थांबणार नाही’ या आघाडी सरकारच्या कार्यपुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्याला महाविकास आघाड���तील प्रमुख नेते उपस्थित होते.\nयावेळी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस (Congress) अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्यासोबत फोनवर झालेल्या संभाषणाचा रंजक किस्सा उपस्थितांना सांगितला. महाविकास आघाडी भक्कम असून माझी अधूनमधून काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी फोनवरून चर्चा होत राहते, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी सोनिया गांधी यांनी मला फोनवर ‘आमचे लोक सतावत तर नाहीत ना’ असा प्रश्न विचारला.\nत्यावर मी सोनियाजींना सांगितलं की, राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा चांगलं सहकार्य करतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. दरम्यान, राज्यात तीन पक्षांचं सरकार असलं तरी आमचा कारभार उत्तम चाललाय. तिन्ही पक्षांमध्ये आडमुठेपणा नाही, असं सांगतानाच राज्यावर राजकीय संकट येणार नाही, असा दावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious article‘हिंदू’ शब्द वगळल्याने भाजपाचा आक्रमक पवित्रा; परीक्षा फॉर्ममध्ये उल्लेख करा, अन्यथा…\nNext articleकंत्राटदारांच्या हिताचे महागडे पाणी मुंबईकरांना ‘पाजण्याचा’ घाट कोण घालतेय\nIND vs AUS: मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडियापासून घाबरले इंग्लंडचे प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवुड\n‘मुंबई महाराष्ट्राची आहे आणि राहणार’, अजित पवारांनी कर्नाटकाच्या उपमुख्यमंत्र्यांना सुनावले\nइंग्लंडमध्ये होणार भारत व भारत ‘अ’ सराव सामना\nरस्ता ओलांडताना वाहनाची धडकेत बिबट्याच्या मृत्यू\nगृहमंत्री अमित शहा 6 फेब्रुवारीला कोकण दौऱ्यावर\nशाळा गजबजल्या : दहा महिन्यानंतर वाजली घंटा\n‘मुंबई महाराष्ट्राची आहे आणि राहणार’, अजित पवारांनी कर्नाटकाच्या उपमुख्यमंत्र्यांना सुनावले\nशिवसेनेकडून औरंगाबाद महापालिका निवडणुकीत नव्या दमाच्या चेहऱ्यांना संधी\nवाशिममध्ये शिवसेना-भाजप आमनेसामने, खासदारांचा व्हिडिओ झाला व्हायरल\nमंत्री जयंत पाटील यांच्याकडून हिंसेचे समर्थन : आ. चंद्रकांत पाटील\n‘आधी औरंगाबादचे संभाजीनगर तर करा ’ मुख्यमंत्र्यांना भाजपचा टोला\nसंयमाचं श्रेय सीमावासीयांना : शरद पवार\nआशिष शेलार साहेब खरं सांगा, दीप सिद्धू तुमचे कोण\nतुमची तोंडं का शिवली आहेत आशिष शेलारांचा शरद पवार आणि...\nशिवसेनेकडून औरंगाबाद महापाल��का निवडणुकीत नव्या दमाच्या चेहऱ्यांना संधी\nओंकार ग्रुपच्या कमल गुप्ता आणि बाबूलाल वर्मा यांना ईडीकडून अटक\nबाळासाहेबांनंतर आता आनंद दिघेंचाही पुतळा बसवा; मनसेची आग्रही मागणी\nदिल्ली हिंसाचारप्रकरण : राकेश टिकैत, मेधा पाटकर यांच्यासह २६ जणांवर गुन्हे...\nछातीत दुखत असल्याने सौरव गांगुली रुग्णालयात दाखल\nतुमची तोंडं का शिवली आहेत आशिष शेलारांचा शरद पवार आणि...\nपोलिसांच्या गोळीबारात नाही तर ट्रॅक्टर पलटी होऊन त्या शेतकऱ्याचा मृत्यू :...\nराज ठाकरेंची पुण्यात मोर्चेबांधणी ; महापालिका निवडणुकांसाठी मनसेने कसली कंबर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/mulunds-stuttering-leader-gave-evidence-of-corrupt-leaders-to-the-ed-did-the-ed-sue-him-shiv-sena/", "date_download": "2021-01-28T09:19:18Z", "digest": "sha1:7XDJ3DT5JO3VQBRGIPWXPY4GD7AYK5IV", "length": 26110, "nlines": 389, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "Shivsena : मुलुंडच्या तोतऱ्या नेत्याने भ्रष्ट नेत्यांचे पुरावे दिले, ईडीने त्याची सुरनळी केली काय?", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nIND vs AUS: मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडियापासून घाबरले इंग्लंडचे प्रशिक्षक…\n‘मुंबई महाराष्ट्राची आहे आणि राहणार ’ अजित पवारांनी कर्नाटकाच्या उपमुख्यमंत्र्यांना सुनावले\nइंग्लंडमध्ये होणार भारत व भारत ‘अ’ सराव सामना\nरस्ता ओलांडताना वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू\nमुलुंडच्या तोतऱ्या नेत्याने भ्रष्ट नेत्यांचे पुरावे दिले, ईडीने त्याची सुरनळी केली काय\nमुंबई :- ‘मुलुंडच्या तोतऱ्या पोपटाने नेत्याने ईडी (ED) वगैरे संस्थांकडे भ्रष्ट नेत्यांचे पुरावे मधल्या काळात दिले आहेत. या नेत्यांवर ईडी अजून कारवाई का करत नाही असे ज्यांच्याविषयी विचारले जात होते; ते सर्व लोक भाजपवासी (BJP) झाल्याने केंद्रीय तपास यंत्रणांनी त्या पुराव्यांची सुरनळी केली आहे का असे ज्यांच्याविषयी विचारले जात होते; ते सर्व लोक भाजपवासी (BJP) झाल्याने केंद्रीय तपास यंत्रणांनी त्या पुराव्यांची सुरनळी केली आहे का’ असा सवाल शिवसेनेने (Shiv Sena) सामना अग्रलेखातून केला आहे. तसेच, परदेशातून काळे धन आणायची गर्जना पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनीच केली. या काळय़ा धनवाल्यांनी पीएम केअर्स फंडात (PM Cares Fund) गुप्त दान करून स्वतःला शुद्ध करून घेतले आहे. याची चौकशी कोणत्या न्यायालयात होणार आहे’ असा सवाल शिवसेनेने (Shiv Sena) सामना अग्रलेखातून केला आहे. तसेच, परदेशातून काळे धन आणायची गर्जना पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनीच केली. या काळय़ा धनवाल्यांनी पीएम केअर्स फंडात (PM Cares Fund) गुप्त दान करून स्वतःला शुद्ध करून घेतले आहे. याची चौकशी कोणत्या न्यायालयात होणार आहे असा रोखठोक सवाल शिवसेनेने भाजपला केला आहे. काँग्रेसच्या (Congress) महासचिव प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांचे पती रॉबर्ट वाड्रा (Robert Vadra) यांची आयकर विभागाने चौकशी केली आहे. या पार्श्वभूमीवर सामनाने ही टीका केली आहे.\n‘‘राहुल गांधी हे कमजोर नेते आहेत’’ असा प्रचार करूनही श्री. गांधी अद्याप उभेच आहेत व मिळेल त्या मार्गाने सरकारवर हल्ले करीत आहेत. माध्यमांच्या मानेवर सुरे टेकवून विरोधी पक्षाला कमजोर केले जाईल, पण विरोधी पक्ष हा कधीतरी फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून उभा राहील तेव्हा दाणादाण उडेल. देशाचा इतिहास हेच सांगतोय. राहुल गांधींचे भय हे दिल्लीतील सत्ताधाऱ्य़ांना वाटते. लढणारा एकटा असला तरी हुकूमशहाला भय वाटते व हा एकटा योद्धा प्रामाणिक असेल तर भय शंभर पटीने वाढत जाते. राहुल गांधींचे भय त्या शंभर पटीतले आहे. असेही शिवसेनेनं म्हटलं आहे.\nराहुल गांधी (Rahul Gandhi) पुन्हा काँग्रेसचे अध्यक्ष होत आहेत ही चांगली गोष्ट आहे. भाजपला मोदींशिवाय व काँग्रेसला गांधींशिवाय पर्याय नाही हे सत्य स्वीकारावे लागेल. काही काळासाठी गांधी दूर जाताच पक्ष होता त्यापेक्षा जास्तच खाली घसरला. आता पुन्हा गांधी येत आहेत. अध्यक्षपद स्वीकारण्यास राहुल गांधी यांनी होकार दिला आहे ही बातमी पक्की होताच दुसऱ्य़ा बाजूला प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा यांच्या घरी आयकर विभागाचे पथक पोहोचले, म्हणजे वढेरा यांच्या घरावर आयकर विभागाने ‘रेड’ टाकली. हा योगायोग नक्कीच नाही. रॉबर्ट हे सोनिया गांधी यांचे जावई आहेत हे सोडा, वढेरा यांच्याबाबत अनेक विवाद आणि प्रमादही आहेत, पण तरीही केंद्रीय तपास यंत्रणांचा अतिरेकी गैरवापर करून गांधी परिवाराचा छळ करण्याची ही पद्धत योग्य नाही. राहुल गांधी हे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होत आहेत. त्याच वेळी रॉबर्ट वढेरा यांच्या बेनामी संपत्तीचे प्रकरण घेऊन आयकर विभागाचे अधिकारी घरी गेले. आयकर विभाग, ईडी वगैरे संस्था या कमालीच्या प्रामाणिक आहेत. त्यांच्या राजकीय निष्ठेविषयी अ���िबात शंका घेता येणार नाही. जोपर्यंत राजकीय मालक इशारे करत नाहीत तोपर्यंत हे निष्ठावान लोक उगाच कुणाच्या घरी जाऊन दारावर टकटक करणार नाहीत. त्यामुळे या मंडळींना दोष देण्यात अर्थ नाही.\nराहुल गांधी हे पुन्हा काँग्रेसचे अध्यक्ष होत आहेत व त्याच दुखण्यातून यापुढे बरेच काही घडणार आहे. कोविड-19 वर वैज्ञानिकांनी लस शोधून काढली तरी एखादी लस राजकीय पोटदुखी, राजकीय सूडबुद्धीच्या आजारावरदेखील काढता आली असती तर किती बरे झाले असते गांधी परिवारातील सदस्यांकडून जर खरोखरीच फौजदारी गुन्हे घडले असतील तर त्याबद्दल त्यांच्यावर कारवाई होऊ नये असे कोणीच म्हणणार नाही, पण जेव्हा अशा तर्‍हेच्या गुन्ह्यांच्या आरोपांचा पद्धतशीर प्रचार होतो आणि ‘‘फास आवळला जात आहे’’ असली भाषा मुद्दाम पसरविली जाते तेव्हा या हालचालीमधले राजकारण स्पष्ट होते. रॉबर्ट वढेरा हे भाजपच्या टीकेचे नेहमीच लक्ष्य राहिले, पण गेल्या सहा-सात वर्षांपासून केंद्रात त्यांचे सरकार आहेच व गांधी परिवाराविरोधात सर्व आयुधे वापरून झाली आहेत. हे फक्त रॉबर्ट वढेरा यांच्याबाबतीत घडतेय असे नाही. भाजपच्या विरोधात उभे राहणाऱ्य़ा प्रत्येक व्यक्तीवर असा हल्ला सुरू आहे. राजकीय विरोधकांच्या पैशांचे व्यवहार खणून काढले जात आहेत. या उत्खननात हाती लिंबू लागला तरी भोपळा हाती आल्याची बोंब मारली जाते. त्यामुळे लोकांना या बोंबलण्यात रस राहिलेला नाही. मग देशातले भाजपचे नेते व त्यांना धनपुरवठा करणारे व्यापारी मंडळ हे पाक, साफ आहे व केंद्रीय तपास यंत्रणांच्या दृष्टीने त्यांचे वर्तन हे स्वच्छ आहे काय गांधी परिवारातील सदस्यांकडून जर खरोखरीच फौजदारी गुन्हे घडले असतील तर त्याबद्दल त्यांच्यावर कारवाई होऊ नये असे कोणीच म्हणणार नाही, पण जेव्हा अशा तर्‍हेच्या गुन्ह्यांच्या आरोपांचा पद्धतशीर प्रचार होतो आणि ‘‘फास आवळला जात आहे’’ असली भाषा मुद्दाम पसरविली जाते तेव्हा या हालचालीमधले राजकारण स्पष्ट होते. रॉबर्ट वढेरा हे भाजपच्या टीकेचे नेहमीच लक्ष्य राहिले, पण गेल्या सहा-सात वर्षांपासून केंद्रात त्यांचे सरकार आहेच व गांधी परिवाराविरोधात सर्व आयुधे वापरून झाली आहेत. हे फक्त रॉबर्ट वढेरा यांच्याबाबतीत घडतेय असे नाही. भाजपच्या विरोधात उभे राहणाऱ्य़ा प्रत्येक व्यक्तीवर असा हल्ला सुरू आहे. राजकी�� विरोधकांच्या पैशांचे व्यवहार खणून काढले जात आहेत. या उत्खननात हाती लिंबू लागला तरी भोपळा हाती आल्याची बोंब मारली जाते. त्यामुळे लोकांना या बोंबलण्यात रस राहिलेला नाही. मग देशातले भाजपचे नेते व त्यांना धनपुरवठा करणारे व्यापारी मंडळ हे पाक, साफ आहे व केंद्रीय तपास यंत्रणांच्या दृष्टीने त्यांचे वर्तन हे स्वच्छ आहे काय असा प्रश्नही शिवसेनेने उपस्थिती केला आहे.\nमुलुंडच्या तोतऱ्या पोपटाने ‘ईडी’ वगैरे संस्थांकडे ज्या काही भ्रष्ट नेत्यांचे पुरावे मधल्या काळात दिले आहेत व ‘ईडी’ अजून कारवाई का करत नाही असे ज्यांच्याविषयी हे महाशय विचारत होते ते सर्व लोक भाजपवासी झाल्याने केंद्रीय तपास यंत्रणांनी त्या पुराव्यांची जणू सुरनळीच केली काय, ते राष्ट्रीय हितासाठी समजणे गरजेचे आहे. त्यांची प्रकरणे तर ताजी आहेत व वढेरांपेक्षा भयंकर आहेत. परदेशातून काळे धन आणायची गर्जना तर पंतप्रधान मोदी यांनीच केली आहे. या काळय़ा धनवाल्यांनी ‘पीएम केअर्स फंडा’त गुप्त दान करून स्वतःला शुद्ध करून घेतले आहे याची चौकशी कोणत्या न्यायालयात होणार आहे असे ज्यांच्याविषयी हे महाशय विचारत होते ते सर्व लोक भाजपवासी झाल्याने केंद्रीय तपास यंत्रणांनी त्या पुराव्यांची जणू सुरनळीच केली काय, ते राष्ट्रीय हितासाठी समजणे गरजेचे आहे. त्यांची प्रकरणे तर ताजी आहेत व वढेरांपेक्षा भयंकर आहेत. परदेशातून काळे धन आणायची गर्जना तर पंतप्रधान मोदी यांनीच केली आहे. या काळय़ा धनवाल्यांनी ‘पीएम केअर्स फंडा’त गुप्त दान करून स्वतःला शुद्ध करून घेतले आहे याची चौकशी कोणत्या न्यायालयात होणार आहे विरोधी पक्षाशी मतभेद असू शकतात, पण विरोधी पक्षाचा गळा आवळून त्यांचे मृतदेह दिल्लीच्या विजय चौकात लटकवायचे धोरण धक्कादायक आहे. ‘‘राहुल गांधी हे कमजोर नेते आहेत’’ असा प्रचार करूनही श्री. गांधी अद्याप उभेच आहेत व मिळेल त्या मार्गाने सरकारवर हल्ले करीत आहेत. माध्यमांच्या मानेवर सुरे टेकवून विरोधी पक्षाला कमजोर केले जाईल, पण विरोधी पक्ष हा कधीतरी फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून उभा राहील तेव्हा दाणादाण उडेल. देशाचा इतिहास हेच सांगतोय. राहुल गांधींचे भय हे दिल्लीतील सत्ताधाऱ्य़ांना वाटते. तसे नसते तर ऊठसूट गांधी परिवाराच्या बदनामीच्या शासकीय मोहिमा राबविल्या गेल्या नसत्या. लढणा���ा एकटा असला तरी हुकूमशहाला भय वाटते व हा एकटा योद्धा प्रामाणिक असेल तर भय शंभर पटीने वाढत जाते. राहुल गांधींचे भय त्या शंभर पटीतले आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious article‘नामांतरावरुन राजकारण खेळू नका’, बाळासाहेब थोरांतांनी CMO ला खडसावलं\nNext articleपवारांचा शिवसेनेला धक्का, कट्टर शिवसैनिक महेश कोठे १० ते १२ नगरसेवकांसह उद्या राष्ट्रवादीत\nIND vs AUS: मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडियापासून घाबरले इंग्लंडचे प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवुड\n‘मुंबई महाराष्ट्राची आहे आणि राहणार ’ अजित पवारांनी कर्नाटकाच्या उपमुख्यमंत्र्यांना सुनावले\nइंग्लंडमध्ये होणार भारत व भारत ‘अ’ सराव सामना\nरस्ता ओलांडताना वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू\nगृहमंत्री अमित शहा 6 फेब्रुवारीला कोकण दौऱ्यावर\nशाळा गजबजल्या : दहा महिन्यानंतर वाजली घंटा\n‘मुंबई महाराष्ट्राची आहे आणि राहणार ’ अजित पवारांनी कर्नाटकाच्या उपमुख्यमंत्र्यांना सुनावले\nशिवसेनेकडून औरंगाबाद महापालिका निवडणुकीत नव्या दमाच्या चेहऱ्यांना संधी\nवाशिममध्ये शिवसेना-भाजप आमनेसामने, खासदारांचा व्हिडिओ झाला व्हायरल\nमंत्री जयंत पाटील यांच्याकडून हिंसेचे समर्थन : आ. चंद्रकांत पाटील\n‘आधी औरंगाबादचे संभाजीनगर तर करा ’ मुख्यमंत्र्यांना भाजपचा टोला\nसंयमाचं श्रेय सीमावासीयांना : शरद पवार\nआशिष शेलार साहेब खरं सांगा, दीप सिद्धू तुमचे कोण\nतुमची तोंडं का शिवली आहेत आशिष शेलारांचा शरद पवार आणि...\nशिवसेनेकडून औरंगाबाद महापालिका निवडणुकीत नव्या दमाच्या चेहऱ्यांना संधी\nभाजपाच्या वेबसाईटवर रक्षा खडसे यांचा आक्षेपार्ह उल्लेख; गृहमंत्र्यांकडून दखल\nओंकार ग्रुपच्या कमल गुप्ता आणि बाबूलाल वर्मा यांना ईडीकडून अटक\nबाळासाहेबांनंतर आता आनंद दिघेंचाही पुतळा बसवा; मनसेची आग्रही मागणी\nदिल्ली हिंसाचारप्रकरण : राकेश टिकैत, मेधा पाटकर यांच्यासह २६ जणांवर गुन्हे...\nछातीत दुखत असल्याने सौरव गांगुली रुग्णालयात दाखल\nतुमची तोंडं का शिवली आहेत आशिष शेलारांचा शरद पवार आणि...\nपोलिसांच्या गोळीबारात नाही तर ट्रॅक्टर पलटी होऊन त्या शेतकऱ्याचा मृत्यू :...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/uddhav-thackeray-only-stuntman-kirit-somaiya/", "date_download": "2021-01-28T07:52:50Z", "digest": "sha1:U3K5WLQLCHL3DNKCNTIEYIMXK4ZLY25Z", "length": 14576, "nlines": 379, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "उद्धव ठाकरे फक्त स्टंटमन - किरीट सोमय्या - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nगृहमंत्री अमित शहा 6 फेब्रुवारीला कोकण दौऱ्यावर\nशाळा गजबजल्या : दहा महिन्यानंतर वाजली घंटा\nराज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या पत्नीला ईडीने बजावली नोटीस\nभाजपकडून अण्णांच्या मनधरणीचे प्रयत्न, गिरीश महाजनांनी घेतली दुसऱ्यांदा भेट\nउद्धव ठाकरे फक्त स्टंटमन – किरीट सोमय्या\n- बुलेट ट्रेनचे काम कोणीही थांबवू शकत नाही\nठाणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे केवळ स्टंटमन आहेत. ते बुलेट ट्रेनचे काम रोखू शकत नाहीत, असे भाजपाचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) म्हणालेत.\nशिवसेनेवर टीका करताना ते म्हणालेत – काम बंद, हप्ता चालू, ही शिवसेनेची कार्यपद्धती आहे. १३ महिनांच्या काळात उद्धव ठाकरे यांनी फक्त प्रकल्प बंद करण्याचे काम केले आहे.\nप्रताप सरनाईक यांच्या विहंग गार्डनमध्ये करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामाची तक्रार करण्यासाठी किरीट सोमय्या यांनी गुरुवारी ठाणे महानगरपालिका आयुक्तांची भेट घेतली. यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलले. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला अनेकदा चपराक लगावली आहे. त्यामुळे मेट्रो किंवा बुलेट ट्रेनचे काम कोणीही थांबवू शकत नाही,असे ते म्हणालेत.\nही बातमी पण वाचा : शेतकऱ्यांच्या प्रोत्साहन निधीला ठेंगा, बेवड्याना सवलत; निलेश राणेंची ठाकरे सरकारवर टीका\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleअमिताभ बच्चन यांनी चहावर शेअर केली आपली मजेदार कविता\nNext articleकॉंग्रेसजनांनाही शरद पवारांचे नेतृत्त्व मान्य राष्ट्रवादी प्रवेशाचे त्या 18 नगरसेवकांनी सांगितले कारण\nगृहमंत्री अमित शहा 6 फेब्रुवारीला कोकण दौऱ्यावर\nशाळा गजबजल्या : दहा महिन्यानंतर वाजली घंटा\nराज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या पत्नीला ईडीने बजावली नोटीस\nभाजपकडून अण्णांच्या मनधरणीचे प्रयत्न, गिरीश महाजनांनी घेतली दुसऱ्यांदा भेट\nदीपिका पादुकोणने एक फनी व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना दाखवले गरबा डान्स\nशरद पवार हे शिवसेना नेते महेश कोठेंचे स्वप्न पूर्ण करणार\nशिवसेनेकडून औरंगाबाद महापालिका निवडणुकीत नव्या दमाच्या चेह���्यांना संधी\nवाशिममध्ये शिवसेना-भाजप आमनेसामने, खासदारांचा व्हिडिओ झाला व्हायरल\nमंत्री जयंत पाटील यांच्याकडून हिंसेचे समर्थन : आ. चंद्रकांत पाटील\n‘आधी औरंगाबादचे संभाजीनगर तर करा ’ मुख्यमंत्र्यांना भाजपचा टोला\nसंयमाचं श्रेय सीमावासीयांना : शरद पवार\nआशिष शेलार साहेब खरं सांगा, दीप सिद्धू तुमचे कोण\nतुमची तोंडं का शिवली आहेत आशिष शेलारांचा शरद पवार आणि...\nराज ठाकरेंची पुण्यात मोर्चेबांधणी ; महापालिका निवडणुकांसाठी मनसेने कसली कंबर\nशिवसेनेकडून औरंगाबाद महापालिका निवडणुकीत नव्या दमाच्या चेहऱ्यांना संधी\nओंकार ग्रुपच्या कमल गुप्ता आणि बाबूलाल वर्मा यांना ईडीकडून अटक\nबाळासाहेबांनंतर आता आनंद दिघेंचाही पुतळा बसवा; मनसेची आग्रही मागणी\nदिल्ली हिंसाचारप्रकरण : राकेश टिकैत, मेधा पाटकर यांच्यासह २६ जणांवर गुन्हे...\nछातीत दुखत असल्याने सौरव गांगुली रुग्णालयात दाखल\nतुमची तोंडं का शिवली आहेत आशिष शेलारांचा शरद पवार आणि...\nपोलिसांच्या गोळीबारात नाही तर ट्रॅक्टर पलटी होऊन त्या शेतकऱ्याचा मृत्यू :...\nराज ठाकरेंची पुण्यात मोर्चेबांधणी ; महापालिका निवडणुकांसाठी मनसेने कसली कंबर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.pantnagaritimes.com/2019/02/5.html", "date_download": "2021-01-28T08:01:44Z", "digest": "sha1:EGGVRHWXKVLHZAORFN3OI2WHPV3WADBO", "length": 7901, "nlines": 52, "source_domain": "www.pantnagaritimes.com", "title": "सोलापूर-पंढरपूर महामार्गावर कार-बसचा भीषण अपघात, 5 जण जागीच ठार - Pantnagari Times", "raw_content": "\nHome सामाजिक सोलापूर-पंढरपूर महामार्गावर कार-बसचा भीषण अपघात, 5 जण जागीच ठार\nसोलापूर-पंढरपूर महामार्गावर कार-बसचा भीषण अपघात, 5 जण जागीच ठार\nसोलापूर-पंढरपूर महामार्गावर कार-बसचा भीषण अपघात, 5 जण जागीच ठार\nमृतांमधील सर्वचजण मुंबईचे रहिवासी असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.\nसोलापूर - सोलापूर-पंढरपूर महामार्गावर कार व एस-टी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमधील सर्वचजण मुंबईचे रहिवासी असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. याबाबत माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि स्थानिक रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.\nमुंबईहून निघालेली एमएच03 AZ 3116 क्रमांकाची कार एसटी बसला समोरासमोर धडकली. राज्य परिवहन महामंडळाच्या इस्लामपूर अगराची इस्लामपूर- अक्कलकोट ही बस सोलापूर कडे निघाली असता देगाव ( ता पंढरपूर ) हद्दीत समोरून येणारी इको मारुती ही गाडी जोरात धडकली. कारने बसला जोराची धडक दिल्यानं हा अपघात झाला. सध्या अपघातातील मृतांना सरकारी रुग्णालयात नेण्यात येत असून मृतांची ओळख पटविण्याच काम सुरू आहे. मृतांमध्ये दोन महिला, दोन पुरुष व एका लहान मुलाचा समावेश आहे. तर दोन गंभीर जखमींना पंढरपूर येथील सरकार रुग्णालयात नेण्यात आलं आहे.\nसंपादक - श्री.मदार जैनुद्दीन सय्यद मुलाणी\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'पंतनगरी टाईम्स' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. www.pantnagaritimescom.\nवरील सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nBreaking - मंगळवेढा तालुक्यातील 'या' गावातील व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव,प्रशासन झाले सतर्क\nमंगळवेढा / प्रतिनिधी बोराळे ता. मंगळवेढा येथील एक व्यक्तीचा आज दिनांक 08/07/2020 रोजी कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याबा...\nमंगळवेढयाच्या वकिल महिलेची सोलापूरात गळफास घेवून आत्महत्या\nमंगळवेढा / प्रतिनिधी --------------------------- मंगळवेढया कन्या असलेल्या अ‍ॅड. स्मिता धनंजय पवार (वय 31) या महिलेन...\nदारूच्या नशेत मामाने केला विवाहित भाचीचा विनयभंग; सोलापूर जिल्ह्यातील 'या' तालुक्यातील घटना\nसांगोला / प्रतिनिधी ---------------------------- विवाहित भाची घरात एकटी असल्याची संधी साधून दारूच्या नशेतील मामाने तिच्य...\nसोलापूर जिल्ह्यातील 'या' ग्रामीण भागात आढळले नव्याने 20 जण पॉझिटिव्ह ,3 जणांचा मृत्यू\nसोलापूर- जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्र दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. आज बुधवारी ग्रामीण भागातील 20 जणांच...\nमंगळवेढा तालुक्यातील हुन्नूर गावात येऊन गेलेला तो पेशंट निघाला कोरोना पॉझिटिव्ह\nमंगळवेढा / प्रतिनिधी मंगळवेढा तालुक्यातील हुन्नूर गावात दि.9 जून रोजी सोलापुरातील एक व्यक्ती येऊन गेला होता त्यास लक्षणे दिसत असल्या...\nक्रीडाविषयक जाहिरात मनोरंजन राजकीय संपादकीय सामाजिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pressmedialive.com/2020/10/Pune_7.html", "date_download": "2021-01-28T08:37:41Z", "digest": "sha1:CA2U3JLQM4ZMALB3J3VLBD3V6DLFWYES", "length": 7694, "nlines": 59, "source_domain": "www.pressmedialive.com", "title": "कात्रज ते नवले पूल.", "raw_content": "\nHomeLatest Newsकात्रज ते नवले पूल.\nकात्रज ते नवले पूल.\nकात्रज ते नवले पूल संपूर्ण रस्ताच ‘अपघाती स्पॉट’.\nया साठी उपाय योजना करण्याची स्थानिकांकडून मागणी.\nPRESS MEDIA LIVE : पुणे : मोहम्मद जावेद मौला :\nपुणे – कात्रज ते नवले पुलादरम्यानच्या रस्त्यावर मंगळवारी भीषण अपघात झाला. यामुळे या रस्त्याने नियमित ये-जा करणाऱ्या वाहनचालकांचा काळजाचा ठोका चुकला. यातून पुन्हा एकदा या रस्त्याकडे लक्ष वेधले गेले आहे. या रस्त्यावरून प्रामुख्याने दुचाकी चालविणे नेहमीच जिकीरीचे ठरते. या परिसरात पुन्हा असे भीषण अपघात घडू नयेत, यासाठी उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.\nअतिवेग, ओव्हरटेक करणे, टायर फुटणे आणि गाडीवरील नियंत्रण सुटणे या कारणांमुळे प्रामुख्याने महामार्गांवर अपघात घडतात. कात्रज ते नवले पुलापर्यंतचा मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते. कात्रजहून महामार्गाकडे ये-जा करणे सोयीचे असून, सिग्नल नसल्याने या मार्गाने प्रवास केल्यास वेळदेखील वाचतो. यामुळे अनेक वाहनचालक या रस्त्याचा अवलंब करतात. परंतु, या रस्त्याची रचना, रस्त्याकडेला असणारी अतिक्रमणे, अवजड वाहनांचा अतिवेग, भरधाव येणारी वाहने यामुळे या रस्त्यावर वाहन चालविणे नेहमीच आव्हानात्मक ठरते.\nमंगळवारी घडलेल्या अपघातामध्ये टायर फुटणे आणि वाहनावरील नियंत्रण सुटणे, अशी दोन कारणे समोर आली आहेत. यापूर्वी भारती विद्यापीठ वाहतूक विभागाच्या हद्दीत 8 प्राणांतिक अपघात आणि 3 किरकोळ अपघात झाले होते. यापूर्वी देखील डी-मार्टच्या समोर रस्ता ओलांडताना एक अपघात घडल्याची नोंद असल्याचे भारती विद्यापीठ वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक इंदलकर यांनी सांगितले.\nकात्रजच्या मुख्य चौकामध्ये कात्रज घाट, कोंढवा, स्वारगेट आणि नवले पूल या चारही ठिकाणांहून येणारे रस्ते एकत्र येतात. त्यामुळे या चौकातील वाहतुकीचा प्रश्‍न गंभीर आहे. या ठिकाणी सातत्याने अपघात देखील होत होते. त्यामुळे हा चौक “हॉटस्पॉट’ ठरत होता. मात्र, या ठिकाणी रस्ता रुंद केल्याने या चौकातील अपघात कमी झाल्याचे निरीक्षण वाहतूक शाखेने नोंदविले आहे.\nकात्रज आणि नवले पुलाला जोडणारा हा रस्ता कायमच वाहनचालकांना धोकादायक वाटतो. प्रामुख्याने कात्रजकडून येणाऱ्या भरधाव वाहनांमुळे याठिकाणी अपघाताचा धोका संभवतो. या मार्गावर सातत्याने लहान-मोठे अपघात घडतात. अवजड वाहनांमुळे वाहनचालकांना नाहक जीव गमवावा लागत आहे. नियम पाळून देखील असे गंभीर अपघात घडल्यास वाहने चालवायची कशी असा सवाल स्थानिकांकडून करण्यात येत आहे.\nदिव्यांना कोणत्याही शासकीय मदत कमी पडू देणार नाही सौ.सारीक पाटील\nखासदार श्री धर्यशील माने दादा यांच्या संपर्क कार्यालय उद्धाटन श्रीमती निवेदिता माने यांच्या शुभहस्ते करण्यात आले\nसमाजात विविध स्तरावर काम करीत असताना कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या पाठीवर कौतुकाची थाप मारणारी ' पाखरे-जी' चॅरिटेबल ट्रस्ट ही एकमेव संस्था आहे. असे प्रतीपादन जिल्हापरिषदेच्या महिला बाल विकास विभागाच्या सभापती पदमाराणी पाटील यांनी केले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0.pdf/197", "date_download": "2021-01-28T08:36:42Z", "digest": "sha1:GZOO7IY56YMLO6K5ZS3RY7ZQV2N7L37E", "length": 7066, "nlines": 67, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:वनस्पतिविचार.pdf/197 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे\n२० वे ]. बीजाण्ड व गर्भधारणा. १६९\nअण्डाशयामध्ये बीजाण्डे (Ovules) नाळेशी (Placenta) चिकटली असतात. ज्या प्रकारचा परागपीटिकेचा व परागकणांचा संबंध असतो, तोच संबंध नाळ व अण्डे ह्यामध्ये असतो. परागकणांमध्ये पुरुषतत्त्वजननपेशी, (Male spore) तसेच बीजाण्डामध्ये स्त्रीजननपेशी (Female Spore) असतात. क्षुद्रवर्गामध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या जननपेशी असून त्यांपासूनच उत्पत्ति होत असते. प्रत्येक जननपेशीस स्वतंत्र वाढ करण्याची शक्ति असून ती उच्चवर्गामध्ये फार अस्पष्ट अगर बहुतेक गुप्त असते असे म्हटले असतां चालेल. क्षुद्रवर्गामध्ये पुष्कळ वेळां सर्व वनस्पतिशरीर असल्या जननपेशीपासून उत्पन्न होते. पुढे एखादे वेळी पुनः त्या प्रकारच्या दोन्ही जननपेशी उत्पन्न होऊन परस्परसंयोग पावून गर्भधारणा होते. गर्भधारणेमुळे त्यांचे विशिष्ट बीज तयार होते. उच्च वर्गामध्ये जननपेशींची (Spore ) स्वतंत्रपणे उगवण्याची शक्ति नष्टप्राय असल्यामुळे परस्परसंयोग होऊन बीजोत्पादन करणे भाग असते. ब��जापासून वृक्ष तयार झाल्यावर पुनः फुलें येऊन त्यामध्ये पूर्वीसारख्या जननपेशी उत्पन्न होतात, व त्या जननपेशींचा संयोग होऊन पुनः बीजोत्पत्ति होते. येणेपमाणे हे रहाटगाडगे चालले असते. कारण जननपेशींपासून वनस्पतिशरीर वाढून पुनः त्यावर पुरुष व स्त्रीव्यंजक निराळ्या जननपेशी उत्पन्न होऊन त्यांचा परस्पर संयोग होतो, व त्या संयोगामुळे गर्भधारणा घडून बीज उत्पन्न होते. हे बीज योग्य परिस्थितीमध्ये वाढून पूर्वीप्रमाणे वनस्पतिशरीर तयार होते, व त्यावर पुनः पूर्वीप्रमाणे जननपेशी उत्पन्न होतात. मात्र क्षुद्रवर्गामध्ये पुष्कळ वेळां पुष्कळ दिवस स्त्री-पुरुष संयोगशिवाय जननपेशी स्वतंत्रपणे वनस्पतीची वाढ करितात, हाच काय ते मुख्य फरक असतो.\nबीजाण्ड:-- हे वाटोळे असून त्यावर एक रंध्र (Micropyle) असते, हे रंध्र परागकण आंत शिरण्यास उपयोगी पडते, ह्यासही परागकणाप्रमाणे दोन\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १० जानेवारी २०२० रोजी ११:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/kangana-ranaut-on-uddhav-thackeray-speech", "date_download": "2021-01-28T09:21:25Z", "digest": "sha1:72RA4RXS4R565EIJSEJESCDZM3DYBDMZ", "length": 11112, "nlines": 332, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Kangana Ranaut on Uddhav Thackeray speech - TV9 Marathi", "raw_content": "\nउद्धव ठाकरे सत्ता येते-जाते, एकदा सन्मान गेला तर तो आयुष्यात परत मिळत नाही : कंगना रनौत\nताज्या बातम्या3 months ago\n\"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सत्ता येते आणि जाते, पण एकदा सन्मान गेला तर तो आयुष्यात परत मिळत नाही\", असं कंगना रनौतने म्हणाली (Kangana Ranaut on Uddhav ...\nMaratha Reservation | मराठा आरक्षणाचा निकाल विरोधात गेल्यास राज्यात उद्रेक : संजय सावंत\nWashim | जादूटोणा करुन पैशाचा पाऊस पडण्याचा बेत, सहाजण पोलिसांच्या अटकेत\nJalgaon | व्हॉट्स ग्रृपमधील व्हायरल स्क्रिन शॉट्सवर रक्षा खडसेंनी मांडली भूमिका\nJayant Patil Exclusive | परिवार संवाद यात्रेतून पक्ष संघटनेला बळकटी देणार : जयंत पाटील\nHeadline | 11 AM | असे वेडे बरळत असतात – संजय राऊत\nGadchiroli | राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेला गडचिरोलीमधून सुरुवात\nNanded | ग्��ामपंचायत निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाला चांगलं यश, बच्चू कडूंच्या हस्ते सत्कार\nJayant Patil EXCLUSIVE | जयंत पाटील यांचा राज्यव्यापी दौरा LIVE\nPHOTO | कामांतून ब्रेक घेत अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत हनिमूनसाठी मालदीवमध्ये\nफोटो गॅलरी16 mins ago\nPhoto : श्रीलंकेतून थेट चेन्नईत, इंग्लंडचा संघ भारतात दाखल\nफोटो गॅलरी18 mins ago\nPHOTO | अमृता खानविलकरचं नवं ‘ब्लॅक अँड व्हाईट’ फोटोशूट, पाहा खास फोटो…\nफोटो गॅलरी2 hours ago\nPhoto : स्मिता गोंदकरच्या दिलखेचक अदा, पाहा फोटो\nफोटो गॅलरी20 hours ago\nIndia vs England | कसोटी मालिकेसाठी उत्सुकता शिगेला, टीम इंडियाचे खेळाडू आणि इंग्लंड टीम चेन्नईत\nताज्या बातम्या20 hours ago\nPhoto : सना खानचं नवं फोटोशूट, पाहा फोटो\nफोटो गॅलरी20 hours ago\nPhoto : निया शर्माचं हटके फोटोशूट, पाहा फोटो\nफोटो गॅलरी21 hours ago\nPhoto : ‘ऑफ टू हनीमुन’, मानसी नाईक आणि प्रदीपची ट्रॅव्हल डायरी\nफोटो गॅलरी22 hours ago\nPhoto : ‘केशरी साडी, दागिने, कपाळावर टिकली आणि केसात गजरा’, पाहा प्रार्थना बेहरेचा साज\nफोटो गॅलरी23 hours ago\nडेबिट आणि क्रेडिट कार्ड घेताय तर लक्षात असुद्या ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी\nभाजप नेते सहाव्यांदा भेटले; अण्णा हजारे उपोषणावर ठाम\nPHOTO | कामांतून ब्रेक घेत अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत हनिमूनसाठी मालदीवमध्ये\nफोटो गॅलरी16 mins ago\nपालकमंत्री संभाजी पाटील होते, त्यांना न विचारता जागा सेनेला दिली काय\nताज्या बातम्या16 mins ago\nPhoto : श्रीलंकेतून थेट चेन्नईत, इंग्लंडचा संघ भारतात दाखल\nफोटो गॅलरी18 mins ago\nपतीला खांद्यावर घेणाऱ्या ‘कारभारणी’चा फोटो स्टॅम्पवर, ‘लय भारी’ म्हणत आता नवरोबाने उचललं\n‘अंत पाहू नका, उद्रेक झाला तर कोण थांबवणार’ मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन खासदार उदयनराजेंचा सवाल\nMaratha Reservation | मराठा आरक्षणाचा निकाल विरोधात गेल्यास राज्यात उद्रेक : संजय सावंत\nWashim | जादूटोणा करुन पैशाचा पाऊस पडण्याचा बेत, सहाजण पोलिसांच्या अटकेत\nJalgaon | व्हॉट्स ग्रृपमधील व्हायरल स्क्रिन शॉट्सवर रक्षा खडसेंनी मांडली भूमिका\nमार्क झुकरबर्गचा सगळ्यात मोठा निर्णय, आता फेसबुकवर नाही होणार पॉलिटिकल ग्रुप्स\nताज्या बातम्या44 mins ago\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://sanwadmedia.com/15410/", "date_download": "2021-01-28T08:11:56Z", "digest": "sha1:FWYW6AE2U2OMGCDMN3BDVALG7HSFX2AO", "length": 13259, "nlines": 119, "source_domain": "sanwadmedia.com", "title": "राजकारण्यांनी भान ठेवावं; धनंजय मुंडे प्रकरणी संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया…. - संवाद मिडिया (Sanwad Media)", "raw_content": "\nसंवाद तुमचा - आमचा, उभ्या महाराष्ट्राचा\nPost category:बातम्या / मुंबई / विशेष\nराजकारण्यांनी भान ठेवावं; धनंजय मुंडे प्रकरणी संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया….\nराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपानंतर विरोधक राजीनाम्याची मागणी करत असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार योग्य निर्णय घेतील असं सांगत कौटुंबिक विषयात राजकारण करणं योग्य नसल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमाशी बोलत होते.\n“पोलिसांनी तात्काळ.,” धनंजय मुंडेंवरील बलात्काराच्या आरोपांवर फडणवीसांची प्रतिक्रिया\n“हे आपण धनंजय मुंडे यांच्यावरच सोडलं पाहिजे. हा पूर्णपणे त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे.\nते त्यातून मार्ग काढतील. शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व सुजाण आणि प्रगल्भ आहे. काय निर्णय घ्यावेत आणि काही नाही याचा सर्वात जास्त अनुभव कोणाला असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांचा आहे,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.\n“महाविकास आघाडीचं सरकार अडचणीत येईल असं वाटत असेल तर तो भ्रम आहे,” असा टोला संजय राऊत यांनी यावेळी विरोधकांना लगावला.\n“राजकीय विषयात आरोप-प्रत्यारोप करण्यास हरकत नाही. पण कौटुंबिक विषयात कोणीही राजकारण करु नये. ते राजकारणाचे विषय नसतात. राजकारणात एका उंचीवर, शिखरावर जाण्यासाठी खूप कष्ट, संघर्ष करावे लागतात. एका क्षणात चिखलफेक करुन संपूर्ण जीवन उद्ध्वस्त करत असतो. हे राजकीय लोकांनी आपापसात करु नये हे आम्हाला बाळासाहेब ठाकरेंनी शिकवल आहे. शरद पवारांनी सांगितलं आहे,” असं संजय राऊत यांनी यावेळी म्हटलं.\n*कृषी कायद्यांवर केलं भाष्य*\n“केंद्राला शेतकरी आणि शेतकऱ्यांना केंद्र सरकार आडमुठी वाटत आहे. त्यातून प्रश्न कसा सुटणार शेतकऱ्याने सुप्रीम कोर्टात जाऊन कोणतीच मागणी केलेली नाही. कायदे रद्द करण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे. जी समिती स्थापन झाली आहे त्यातील चारही सदस्य कालपर्यंत कृषी कायद्याचे समर्थक होते. त्यांच्याकडून कोणता न्याय मिळणार ही शेतकऱ्यांची भूमिका आहे. सरकारनं जर एक पाऊल पुढे टाकलं तर आकाश कोसळणार नाही. केंद्र सरकार मजबूत आहे.त्यामुळे ते कोसळेल किंवा प्रतिमा मलीन होईल असं होणार नाही,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.\nसंविता आश्रमासाठी युवासिंधु फाऊंडेशनने केलेल्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद..\nदेशातील कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ\n पहीले दोन आमदारसुद्धा यापुढे विसरा\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nसंजना धर्णे यांना जिल्हास्तरीय आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार\nवेंगुर्ले तालुका भाजपयुमो पदाधिकारी यांना नियुक्ती पत्रे प्रदान\nसावंतवाडीत ३३ वा व्यापारी एकता ऑनलाईन मेळावा होणार संपन्न\nआचरे गावचा सुपुत्र सुब्रमण्य केळकर टपाल तिकीटावर झळकला\nउच्च व तंत्र शिक्षण विभाग आपल्या दारी 25 जानेवारी पासून कोल्हापूर येथून सुरूवात…\nआदीत्य ग्रीन्स, सावंतवाडी _ तुमचं स्वप्न साकारणाऱ्या आगळ्या-वेगळ्या प्रकल्पात धमाका ऑफर..\n🏡 स्वतंत्र सुंदर बंगला तो ही सुशोभित गार्डनसह 🌱\n🏠🍃 आदीत्य ग्रीन्स 🍃🏠\n💵💶 *प्रथमेश फायनान्स* 💶💵\n👉 🏦बँकेमध्ये *गहाण ठेवलेले दागिने* 💍💰 सोडवायचे आहेत का \nसयाजी रेस्ट्रो – फॅमिली रेस्टॉरंट सावंतवाडी\n🥘आता कोल्हापूरच्या जेवणाची चव सावंतवाडीत सुद्धा…\n🥘 सयाजी रेस्ट्रो 🥘\n👨‍👩‍👦‍👦 फॅमिली रेस्टॉरंट 👩‍❤️‍👨\n😋 कोल्हापूरची चवच …\nएन्. के. हॉल कॅटरर्स अँड मंडप डेकोरेटर्स\n🤶एन्. के. कॅटरर्स अँड मंडप डेकोरेटर्स प्रदीर्घ यशस्वी वाटचालीनंतर….\n🏬🤶🍽️एन्. के. हॉल कॅटरर्स अँड मंडप डेकोरेटर्स\n🏫 🕌सर्व सांस्कृतिक, …\nऑर्डर प्रमाणे पदार्थ तयार करून मिळतील.\nसाईकृपा कन्स्ट्रक्शन- बिल्डिंग मटेरियल सप्लायर\nएस. एस. बोअरवेल (समीर पाटील)\n💦4.5″/6″ /6.5″/9″ बोअरवेल योग्य दरात खोदाई करून …\n*🏡 साईकृपा कन्स्ट्रक्शन 🏠*\n*🏘️ बिल्डींग मटेरियल सप्लायर्स 🏘️*\n💫आमच्याकडे सेंट्रींगला लागणारे सर्व प्रकारचे साहित्य उपलब्ध\nसंवाद मीडिया समाजातील प्रत्येक घटकांच्या घडामोडी, कला आणि साहित्य क्षेत्रातील उत्तुंग भरारी, खेळ आणि क्रीडा विश्वातील यशस्वी दौड, शिक्षण व शैक्षणिक वाटचाल, राजकारण आणि सामाजिक माहिती, गुन्हेगार आणि समाजातील विकृती, जनजागृती आणि जनसामान्यांच्या भावना आपल्या लेख, कथा, काव्य, गोष्टी, व बातम्यांच्या माध्यमातून समाजापुढे मांडत असते.\nPune अभिनेत्री आरोग्य इतर उत्तरप्रदेश ओरोस कणकवली कविता कुडाळ कृषी क्रिडा गजाली ठाणे दिल्ली देव���ड दोडामार्ग धार्मिक पिंगुळी पुणे बांदा बातम्या महिला मालवण माहिती मुंबई युवा राजकीय लोककला विशेष वेंगुर्ले वैभववाडी व्यक्तीविशेष व्यवसाय शैक्षणिक संगमनेर संपादकीय सामाजिक सावंतवाडी सिंधुदुर्ग स्थळ\nप्रेस्टीज कॉम्प्लेक्स, तारा हॉटेलनजिक, नेवगी पाणंद, सावंतवाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://pritisangam.com/category/india", "date_download": "2021-01-28T07:49:42Z", "digest": "sha1:YH4RT73GWZOGBGEPUM3CT3YRYJXQM42Y", "length": 30835, "nlines": 325, "source_domain": "pritisangam.com", "title": "देश - Pritisangam News Paper", "raw_content": "\nशेतकरी आंदोलन हिंसक होण्यास पंतप्रधान जबाबदार...\nहणबरवाडी त्रिज्येतील 10 कि.मी. क्षेत्र सतर्क...\nवाई तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या उमेदवारांसाठी...\nचिकनगुणिया सद्रुश साथीच्या आजाराने उंब्रजकर भयभीत\nइतना सन्नाटा क्यू है भाई.....\n'मुकद्दर का सिकंदर' राजा जाधव\n'जंटलमन' क्रिकेटर ....नरेंद्र पंडित उर्फ 'बबलू'\nशिवाजी विद्यापीठाचा स्टार,साताऱ्याच्या वीर अविनाश...\nइनस्विंग गोलंदाजीचा बादशहा ,सातारकर योगेश उर्फ...\nराष्ट्रपतींनी दिल्या पत्राद्वारे खा.श्रीनिवास...\nपृथ्वीराज चव्हाण यांनी अपघातग्रस्तांची केली आस्थेवाईकपणे...\nकराडात मृत पक्षी सापडत असल्याने घबराट\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jan 24, 2021 640\nपुणे येथून बेपत्ता असलेल्या इसमाचा शोध महाबळेश्वर...\nराष्ट्रपतींनी दिल्या पत्राद्वारे खा.श्रीनिवास...\nपृथ्वीराज चव्हाण यांनी अपघातग्रस्तांची केली आस्थेवाईकपणे...\nकराडात मृत पक्षी सापडत असल्याने घबराट\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jan 24, 2021 640\n‘मतदार राजा’ कुठं... कुठं शोधू तुला \nपुणे येथून बेपत्ता असलेल्या इसमाचा शोध महाबळेश्वर...\nएल सी बी ने दोन तासात खुनाला फोडली वाचा\nम'श्वरात इंधन दरवाढीविरोधात शिवसेना आक्रमक\n'वाघ' साहेब बोरगाव पोलिसांचे वागणं बरं नव्ह...\nदबंग पोलीस अधिकारी अरुण देवकर यांची सांगलीत एंट्री\nसांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थती...\nशिराळा विधानसभा मतदारसंघात कमळ फुलणार - देवेंद्र...\nसाखर कामगार संघटनेचा सरकारला इशारा\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 20, 2019 535\nपोषण उपक्रमात आयसीडीएस करवीर 2 प्रकल्प देशात...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 20, 2019 557\nमाळीनच्या धर्तीवर टेकवाडीचे पुनर्वसनासाठी प्रयत्नशील...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 20, 2019 587\nमहापुराने गिळंकृत केले अनेक संसार\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 14, 2019 833\nपूरग्रस्तांच्या मदतीवर सरकारची जाहिरात\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 10, 2019 684\nसोलापूरच्या गुरुजींना सात कोटींचा पुरस्कार\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अक्कलकोट मध्ये...\nप्रियकराला अडथळा नको म्हणून लक्ष्मी ने दिली उधार...\nअक्कलकोट तालुक्याला दोन नद्यांनी वेढले\nटेकवली परिसरात अवैध बांधकाम जोमात,प्रशासन कोमात\nबाबांना इन्कम टॅक्सचे बोलावणे आले\nकाकांचे विचार जोपासण्याचे काम उदयदादांकडून\nमोदी सरकारने लोकशाहीचा गळा घोटला\nअर्णब गोस्वामी यांना कोर्टाचा दिलासा, FIRवर तात्पुरती...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 1, 2020 228\nमहावितरण, अदानी, टाटा, बेस्ट कंपन्यांचं वीज बिल...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 1, 2020 246\nफेअर अँड लव्हली हे नाव बदलेल, पण गोरेपणाचं कौतुक...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 1, 2020 242\nकोरोना संकट : जगातले सगळे विषाणू गायब झाले तर...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 1, 2020 225\nप्लाझ्मा थेरपी : कोरोना व्हायरसवरचा हा उपचार...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 1, 2020 253\nदहशतवाद्यांनी महात्मा गांधींचे नष्ट केलेले भित्तिशिल्प...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Sep 11, 2019 441\nपाकिस्तानने दहशतवादी कारवायांसाठी मसूद अझहरची...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Sep 11, 2019 459\nDVM Special : अमेरिका - संघर्ष करणाऱ्या लेखकांकडून...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Sep 11, 2019 412\nरंजक... चिमुकल्याने लावला २७ वर्षांपासून बेपत्ता...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Sep 11, 2019 426\nयूएनएचआरसीय / काश्मीर भारताचाच भाग; पाक परराष्ट्र...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Sep 11, 2019 441\nव्यंगचित्र / कसं काय पाव्हणं \nव्यंगचित्र / कसं काय पाव्हणं \nअर्णब गोस्वामी यांना कोर्टाचा दिलासा, FIRवर तात्पुरती स्थगिती\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 1, 2020 228\nरिपब्लिक टीव्हीचे एडिटर इन चीफ अर्णब गोस्वामी यांना मुंबई हायकोर्टानं दिलासा दिला...\nमहावितरण, अदानी, टाटा, बेस्ट कंपन्यांचं वीज बिल एवढं जास्त...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 1, 2020 246\nगेल्या काही महिन्यांचं बिल एकत्रित लागून आल्याच्या तक्रारी राज्यभरातून आल्यानंतर...\nफेअर अँड लव्हली हे नाव बदलेल, पण गोरेपणाचं कौतुक संपेल...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 1, 2020 242\n'फेअर अँड लव्हली'च्या नावामधून 'फेअर' हा शब्द हटवण्यात येणार असल्याचं युनिलिव्हर...\nकोरोना संकट : जगातले सगळे विषाणू गायब झाले तर काय होईल\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 1, 2020 225\nकोरोना नावाच्या एका विषाणूने सध्या जगभर थैमान घातलंय. पण विषाणू हे फक्त वाईटच असतात...\nप्लाझ्मा थेरपी : कोरोना व्हायरसवरचा हा उपचार कसा केला जातो\nप्रीति��ंगम ऑनलाईन Jul 1, 2020 253\nराज्य सरकारनेही प्रोजेक्ट प्लॅटिना जाहीर केलाय. प्लाझ्मा डोनेशन नेमकं कसं होतं\nकोरोना लस : कोव्हॅक्सिन लशीची मानवी चाचणी सुरू, पण लस यायला...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 1, 2020 152\n2020चं अर्ध वर्षं कोरोना विषाणू जगात थैमान घालतोय. मग या कोरोना व्हायरसवरची लस कधी...\n'कोरोना विषाणूची लक्षणं नको असतील तर मास्कचा वापर करावा...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 1, 2020 138\nभारतातही कोरोना व्हायरस संसर्गाचे हॉटस्पॉट बनलेल्या मोठ्या शहरांमध्ये सार्वजनिक...\nकोरोना लस बनवण्याचं काम कुठवर आलं\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 1, 2020 148\nकोरोना विषाणूवर संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या मते, त्यांनी याची लस बनवली आहे....\nकोरोना व्हायरस आकडेवारी : मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 1, 2020 173\nमहाराष्ट्रात सोमवारी (29 जून) कोरोनाची लागण झालेले 5,257 नवीन रुग्ण आढळले. राज्यातील...\nकोरोना व्हायरस नवी लक्षणं कोणती\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 1, 2020 141\nकोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या कोव्हिड-19ची लक्षणं काय आहेत\nमहाराष्ट्र लॉकडाऊन : महाराष्ट्रात जुलै महिन्यात काय अनलॉक...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 1, 2020 149\nमहाराष्ट्रांत कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन...\nनरेंद्र मोदी पीएम केअर फंड : पंतप्रधानांनी सुरू फंडाच्या...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 1, 2020 144\nभारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाशी लढण्यासाठी जाहीर केलेला निधी आता वादात...\nकोरोना नागपूर : तुकाराम मुंढे यांच्या विरोधात नितीन गडकरी...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 1, 2020 130\nहे सर्व काम महापालिकेकडून सुरू असताना नगरसेवकांना आणि पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले...\nशेतकरी आत्महत्या: 'सोयाबीन उगवलं नाही, असं माझा भाऊ 8 दिवस...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 1, 2020 136\nशेतात पेरलेलं सोयाबीनचं बियाणं न उगवल्यामुळे परभणी जिल्ह्यातल्या पाथरी तालुक्यातील...\nठाणे लॉकडाऊन नियम : शहरात काय सुरू आणि काय बंद\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 1, 2020 141\nठाणे शहरात 10 दिवसांसाठी संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. 2 जुलै पासून 10...\nटिक टॉक बंदी: संजय राऊत यांचा नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 1, 2020 146\nचिनी अॅपपासून आपल्याला धोका असल्याचं माहीत असूनही इतके दिवस या कंपन्या कशा सुरू...\nकराडात मृत पक्षी सापडत असल्याने घबराट\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jan 24, 2021 650\nराष्ट्रपतींनी दिल्या पत्राद्वारे खा.श्रीनिवास पाटील यांना...\nकराड दक्षिणेत भाजपमध्ये येणाऱ्यांची मोठी लाट - डॉ. अतुल...\nपृथ्वीराज चव्हाण यांनी अपघातग्रस्तांची केली आस्थेवाईकपणे...\nजलसंचय: एक राष्ट्रीय कार्य\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 5, 2019 130\nएल सी बी ने दोन तासात खुनाला फोडली वाचा\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाल यात्रा रद्द : जिल्हा प्रशासनाचा...\nहणबरवाडी त्रिज्येतील 10 कि.मी. क्षेत्र सतर्क भाग म्हणून...\nजलसंचय: एक राष्ट्रीय कार्य\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 5, 2019 656\nकराडात मृत पक्षी सापडत असल्याने घबराट\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jan 24, 2021 650\nकराड तालुक्याला दिवसातला दुसरा धक्का,अजून सातजण बाधित\nकराड तालुक्यात ८ नवे कोरोना रुग्ण सातारा जिल्ह्याचा आकडा...\nघरी जाऊन अथवा बोलावून केस कापल्यास होणार गुन्हा :-एस. पी....\nउंब्रज मधील कोरोना बाधित निकट सहवासातील दोन जण कोरोना पॉझिटीव्ह\nएल सी बी ने दोन तासात खुनाला फोडली वाचा\nप्रीतिसंगम ऑनलाईन Dec 20, 2020 182\nलोकशाहीचे आकुंचन देशासाठी चिंताजनक\nप्रीतिसंगम ऑनलाईन Nov 7, 2020 150\nअनोख्या सत्काराने भारावल्या स्वच्छता ताई\nमोदी सरकारने लोकशाहीचा गळा घोटला\nशिवाजी विद्यापीठाचा स्टार,साताऱ्याच्या वीर अविनाश टकले\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jun 30, 2019 1033\nजगभरातील संशोधकांनी २०१० च्या आकडेवारीवर केलेल्या अभ्यासाप्रमाणे आशिया खंडामध्ये...\nसौदीत प्रथमच पुरुषांच्या मंजुरीविना महिला परदेशी जाऊ शकतील,...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 6, 2019 339\nरियाध - सौदी अरेबियात व्हिजन 2030 अंतर्गत राजकुमार मोहंमद बिन सलमान यांनी महिलांच्या...\nसांगली : इंग्रजी शाळांना 1169 विद्यार्थ्यांचा ‘बाय-बाय’\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 22, 2019 433\nसांगली - इंग्रजी भाषा म्हणजे वाघिणीचे दूध... ते पचवेल तोच भविष्यात टिकेल... इंग्रजी...\nकर्नाटकमध्ये मराठी माणसांवरील अन्याय लोकशाहीला शोभण्यासारखा...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 15, 2019 363\nमुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागात मराठी माणसांचा गेली...\nमुसळधार पावसामुळे पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा रद्द\nप्रीतिसंगम ऑनलाईन Sep 7, 2019 306\nनागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शनिवारी होणारा नागपूर दौरा...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 22, 2019 462\nसातारा - आतापर्यंत धूरमुक्त जिल्हा झाला. आता रॉकेलमुक्त जिल्हा करण्याचे उद्दिष्ट...\n#KolhapurFloods वायुदलाच्या एमआय 17 हेलिकॉप्टरने शिरोळ...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 13, 2019 401\nकोल्हापूर - शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांना वायुदलाच्या एमआय 17 व्ही 5 या हेलिकॉप्टरच्या...\nलाचलुचपतचा दणका 'खाकी'लाच दाखवला हिसका\nधुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघ | काँग्रेसपुढे बालेकिल्ला...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 16, 2019 347\nआताचा धुळे ग्रामीण म्हणजेच मतदारसंघ पुनर्रचनेपूर्वीचा कुसुंबा विधानसभा मतदारसंघ....\nपोटनिवडणूकांमध्ये भाजपला २६ जागांवर यश\nप्रीतिसंगम ऑनलाईन Oct 25, 2019 272\nविधानसभेच्या ५१ जागांचे निकाल जाहीरवृत्तसंस्था, लखनौ/पाटणादेशातील ५१ विधानसभा मतदारसंघांमध्ये...\nअसा गर्भित इशारा देत समाजावर अन्याय झाल्यास मराठा स्टाईलने आंदोलन केले जाईल\nतुम्ही केंद्र सरकारला आर्थिक मदत करणार आणि राज्य सरकारकडून जनतेला मोठी मदत मिळण्याची अपेक्षा करणार\nबेलवडे ब्रुद्रुक ता. कराड येथील ब्रह्मदास विद्यालयातील इयत्ता दहावीचा निकाल 100 टक्के लागला आहे. तसेच गावातील बारावीच्या विद्यार्थ्यांनीही उल्लेखनीय यश संपादन केले आहे. चालू शैक्षणिक वर्षामध्ये दहावी व बारावीच्या परीक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या सर्व यशस\nती अप्लावधीत जगात सर्वांपर्यंत पोहोचणे अवघड असून 2024 पर्यंत सर्वांना लस उपलब्ध होईल\nअसे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. तरीही काही मायक्रो फायनान्स कंपन्या अजूनही सक्तीची कर्जवसुली करत आहेत. ही कर्जवसुली यापुढेही अशीच चालू राहिल्यास संबंधित वसुली अधिकाऱ्यांना झोडपून काढू. तसेच वसुली न थांबल्यास ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही बळीराजा श\nश्रावण वद्य व्दितीया अर्थात ५ ऑगस्ट २०२० या दिवशी अयोध्या क्षेत्री प्रभू श्रीरामांच्या जन्मस्थानी भव्य श्रीराममंदिराच्या शीलान्यासाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या अत्यंत शुभ प्रसंगी शिवरायांच्या पदस्पर्शाने आणि अनेक नरवीरांच्या बलिदानाने पावन झाले\nट्रेक अँण्ड ट्रिट या त्रिसुत्राचा वापर करुन रुग्णांची संख्या कमी करण्यावर भर देण्यात आला आहे. गृह भेटीद्वारे तपासणी व उपचार करणे हे या मोहिमेचे उद्दीष्ट आहे. याद्वारे अति जोखमीच्या (को-मॉर्बीड) व्यक्ती ओळखून त्यांना उपचार व कोविड 19 प्रतिबंधासाठी आरोग्य श\nएका बाजूला देशातील असंघटित क्षेत्रातील कामगारांना लॉकडाऊनच्या काळात आर्थिक मदत देण्यास सरकार विलंब करत आहे. हा प्रकार म्हणजे चोराला साहाय्य करण्याचा प्रकार वाटतो. केंद्र सरकारने बंदी धेंडे आणि सर्वसामान्य जनतेबाबत दुजाभाव केला\nअसे टाटा कंपनीचे उद्योजक रतन टाटा यांनी नुकतेच म्हटले आहे\nगलवान खोऱ्यातील नामुष्की या पार्श्वभूमीवर मोदींना लाल किल्ल्यावरून एखादी मोठी घोषणा करता यावी\nया पार्श्वभूमीवर दस्तुरखुद्द आरोग्यमंत्र्यांनीच शासकीय उपजिल्हा रुग्णालयात पुन्हा कोविड सेंटर सुरु करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र\nमानवाला वन्यप्राण्यांच्या अस्तित्वाची अडचण होऊ लागली आहे. काही महिन्यांपूर्वी गोवा राज्यातील म्हादई जंगलात चार पट्टेधारी वाघांचा विषबाधेमुळे मृत्यू झाला होता. खरे तर जंगलाच्या परिसरात राहणाऱ्या लोकांना पर्यायी जागा देऊन सरकारने त्यांचे पुनर्वसन न केल्यास\nएकाधिकारशाही निर्माण होते. ती कोंडी फोडून जनतेच्या मनातील भावना मांडण्याचे काम राहुल गांधी करतील\nसंपादक- शशिकांत पाटील दैनिक प्रीतिसंगम पत्ता - गोदावरी प्लाझा, हेड पोस्टाजवळ, शनिवार पेठ कराड- 415 110 जि. सातारा. Phone No. 02164 - 227725 Fax No. 226925 Email: pritisangamkarad@gmail.com\nआपचे माजी आमदार कपिल मिश्रा यांचा भाजपमध्ये प्रवेश\nकराड तालुक्यात कंटेनमेंट झोनमध्ये जिल्हाधिकार्‍यांनी जारी...\nबंगले खाली करेनात शेकडो खासदार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dagdushethganpati.com/marathi/faqs/", "date_download": "2021-01-28T07:39:42Z", "digest": "sha1:T2KRUZ7M2UAUJ5NP7STDVFZ54QEUODBQ", "length": 58811, "nlines": 248, "source_domain": "www.dagdushethganpati.com", "title": "faqs", "raw_content": "\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nभक्तांच्या नावाने दगडूशेठ गणपती जगविख्यात कसा झाला \nसन १९६८ साली गणपतीची शाडू मातीची नवी मूर्ती तयार करून घेताना त्याच्या पोटात गणेश यंत्र बसवण्यात आलेले आहे. या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेपासून आजपर्यंत लोकांचा या बाप्पाकडे असलेला ओढा वाढत आहे. या भाविकांच्या धार्मिक श्रद्धांना ट्रस्टने सामाजिक कामाची यथायोग्य जोड दिली तसेच ट्रस्टला या बाप्पाचे पहिले भक्त दगडूशेठ हलवाई यांचे नाव दिल्याने दगडूशेठ गणपती जगविख्यात झाला.\nलक्ष्मी रस्ता नाव कसे पडले \nलक्ष्मीबाई या दगडूशेठ हलवाई यांच्या पत्नी, सात्विक व धार्मिक वृत्तीच्या. त्यांनी गणपती बाप्पा आणि श्री दत्तात्रेय यांची मुलाप्रमाणे मनोभावे सेवा केली. त्यांच्या पश्चात त्यांचे नाव गणपती उत्सव साजरा होतो त्या ठिकाणापासून डेक्कनजिमखानापर्यंतच्या रस्त्याला देण्यात आ��े.\nदेवदासींची मुले समाजात ताठ मानेने आज कशी उभी राहिली \nश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या उत्सवाच्या परिसरातच देवदासींची वस्ती आहे. या देवदासींच्या मुलांसाठी ट्रस्टने कोंढव्यात बालसंगोपन केंद्र सुरू केले. त्यांच्या रहाण्याची, खाण्यापिण्याची तजवीज करतानाच त्यांच्या शिक्षणाकडेही लक्ष दिले त्यामुळेच देवदासींची मुले समाजात आज ताठ मानेने उभी राहिली आहेत.\nश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची स्थापना कोणाच्या प्रेरणेतून झाली \nलोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा कऱण्याचे आवाहन केल्यावर १८९३ साली दगडूशेठ हलवाई यांनी पुढाकार घेऊन बाहुलीच्या हौदावर गणेशोत्सव सुरू केला.\nसमाजातील व्देष, अंध:कार, जातीपातीतील दरी दूर करण्यासाठी १९७२च्या उत्सवात कोणते पाऊल उचलले गेले \nगणेशोत्सव सर्व समावेशक होण्यासाठी १९७२ साली दलित व मेहेतर समाजाच्या जोडप्यांच्याकडून गणपती बाप्पाची पूजा व आरती करून ट्रस्टने नवा आदर्श समाजापुढे ठेवला.\nकोणत्या राष्ट्रपतींनी दगडूशेठ गपणतीबाप्पाची उत्सवात येऊन आरती केली \nभारताचे राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांनी गणेशोत्सवात येऊन दगडूशेठ गणपती बाप्पांची आरती केली.\nअंधश्रद्धेला खतपाणी घालणा-या गणपती दूध पितो या विषयात दगडूशेठ ट्रस्टची भूमिका काय होती \nगणपती दूध पितो अशी अफवा महाराष्ट्रात झपाट्याने पसरली आणि लोक दूध घेऊन गणपती मंदिरासमोर रांगाकरून उभे राहू लागले. हीच बाब त्यावेळच्या ट्रस्टींना समजल्यावर त्यांनी, ”आमचा गणपती दूध पित नाही कोणीही दूध आणू नये” असा फलकच चक्क गणपती मंदिराबाहेर लावून मंदिर दर्शनासाठी बंद केले.\nदेवदासींची मुले समाजात ताठ मानेने आज कशी उभी राहिली \nश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा उत्सव जेथे साजरा होतो त्या परिसरात देवदासींची वस्ती आहे. या देवदासींच्या मुलांसाठी ट्रस्टने कोंढव्यात बालसंगोपन केंद्र सुरू केले. त्यांच्या रहाण्याची, खाण्यापिण्याची तजवीज करतानाच त्यांच्या शिक्षणाकडेही लक्ष दिले त्यामुळेच देवदासींची मुले समाजात आज ताठ मानेने उभी राहिली आहेत.\nगणेशोत्सवाच्या माध्यमातून ट्रस्टने राष्ट्रीय एकात्मता कशी साधली \nगणेशोत्सवात विविध सजावटी करताना देशातील विविध राज्यातील महाल, राजवाडे आणि मंदिरांच्या प्रतिकृतीच सजावट म्हणून करत ट्रस्टने राष्ट्रीय एकात्मता साधली.\nदिशाहिन झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला योग्य दिशा देण्यासाठी उचललेले पहिले पाऊल कोणते \nदिशाहिन झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला योग्य दिशा देण्यासाठी ट्रस्टने उत्सवात धार्मिक उपचारांना प्राधान्य दिले. स्पीकर्सचा अनावश्यक वापर बंद केला आणि सर्व गणेश मंडळांसाठी राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन केली आणि गणेश मंडळांसाठी ४० कलमी आचार संहिता तयार केली.\nसर्व समाजाच्या समावेशकतेसाठी व विद्यार्थ्यांवर संस्कार करण्यासाठी उचललेले पहिले पाऊल कोणते \nसर्व समाजाच्या समावेशकतेसाठी व विद्यार्थ्यांवर संस्कार करण्यासाठी गणेशोत्सवात पहाटे शालेय विद्यार्थ्यांचे गणपती अथर्वशीर्ष पठणाचा उपक्रम उत्सव मंडपात सुरू केला.\nमहिलांचा उत्सवातील सहभाग वाढवण्यासाठी उचललेले पहिले पाऊल कोणते \nगणेशोत्सवातील महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी शताब्दी वर्षापासून गणेशोत्सवात ऋषीपंचमीच्या दिवशी २१००० महिलांसाठी गणेश पूजन व अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम सुरू केला.\nसमाज प्रबोधनासाठी सुरू केलेल्या व्याख्यानमालेत कोणकोणत्या नामवंतांनी सहभाग घेतला \nसमाज प्रबोधनासाठी सुरू केलेल्या व्याख्यानमालेत प्राचार्य शिवाजीराव भोसले, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, एस. एम जोशी, कॉम्रेड डांगे, ग. प्र.पधान, यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब भारदे, सेतुमाधवराव पगडी रामभाऊ म्हळगी अशा अनेक नामवंतांनी सहभाग घेतला आहे.\nसमाजातील आर्थिक दुर्बल घटकांना न्याय देण्यासाठी उचललेले पाऊल कोणते \nसमाजातील आर्थिक दुर्बल घटकांना न्याय देण्यासाठी ट्रस्टने वीट भट्टी कामगारांना मालकी हक्काची घरे बांधून दिली. आर्थिक दुर्बल घटकाना अर्थ सहाय्य करण्यासाठी सुवर्णयुग सहकारी बँकेची स्थापना केली.\nआरोग्यसेवेचा शुभारंभ कोणत्या उपक्रमाने झाला \nट्रस्टच्या आरोग्य सेवेचा शुभारंभ रुग्णवाहिका व जिल्ह्यातील पोलिओ निर्मूलन रूग्णवाहिकेव्दारे झाला.\nकर्तृत्ववान व्यक्तींच्या कार्याचा सन्मान कसा केला \nकर्तृत्ववान व्यक्तींचा कृतज्ञता पुरस्कारने गौरव करून त्यांच्या कार्याचा सन्मान ट्रस्टने केला आहे.\nट्रस्टने आत्पकालीन मदत कशी व कधी केली \nट्रस्टने दुष्काळग्रस्तांसाठी धान्य, शिधा, मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत देऊन आपदग्रस्तांना मदत केली आहे.\nपंढरपूर��्या आषाढवारीतील योगदान काय आहे \nपंढरपूरच्या आषाढी वारीत ट्रस्टच्यावतीने पायी चालणा-या वाकर-यांवर आजारपणात मोफत उपचार कऱण्यासाठी ट्रस्टच्यावतीने तीन रूग्णवाहिका, डॉक्टरांचे पथक आणि ओषधे, पाण्याचे दोन टँकर दरवर्षी पाठवण्यात येतात.\nदगडूशेठचा संगीत महोत्सव कसा सुरू झाला \nदगडूशेठ हलवाई गणपतीचे बुधवारपेठेतील हौदावर १९८४ साली मंदिर झाले. या मंदिराच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ट्रस्टने रसिकांसाटी गुढीपाडवा ते रामनवमी असे संगीत महोत्सव त्या वर्षीपासून मोफत आयोजित करण्यास सुरूवात केली.\nसुवर्णयुग तरूण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी रंगमंचावर गाजलेल्या कोणत्या ऐतिहासिक नाटकाचा प्रयोग केला \nसुवर्णयुग तरूण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बेबंदशाही या गाजलेल्या ऐतिहासिक नाटकाचा प्रयोग केला होता.\n“वाटचाल देवमंदिरा बरोबर मानवसेवेच्या महामंदिराकडे” ही संकल्पना ट्रस्टने कधी आणली \nगणपती बाप्पांच्या मंदिराच्या विस्तारीकरणापासून ट्रस्टने वाटचाल देवमंदिराबरोबरच मानवसेवेच्या महामंदिराकडे ही संकल्पना आणली आणि कामाला सुरूवात केली.\nगणेशोत्सवातील मातीच्या मूर्तीच्या पहिल्यांदा मंदिर कधी व कुठे बांधले \nगणेशोत्सवातील मातीच्या मूर्तीचे पहिल्यांदा मंदिर बुधवारपेठेतील हौदावर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे १९८४ साली झाले.\nया मंदिराचा विस्तार कधी केला मंदिरात चांदीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना का केली आहे \nया मंदिराचा विस्तार सन २००५ साली कऱण्यात आला. विस्तारीत मंदिरावर कळस आहे आणि गणपती बाप्पाची मूर्ती दरवर्षी उत्सवासाठी कोतवाल चाव़डी येथे नेण्यात असल्याने ती चल मूर्ती आहे. मंदिरावर कळस चढवायचा असेल तर शास्त्रानुसार मंदिरात स्थिर मूर्तीची प्रतिष्ठापना कऱणे आवश्यक असते. म्हणून मंदिरात चांदीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.\nगणेशोत्सवात गणेश याग करण्याची परंपरा कधी सुरू केली त्याचे पौरोहित्य कुणी केले \nगणेशोत्सवातील गणेश य़ाग करण्याची परंपरा ट्रस्टने सन १९७४ पासून सुरू केली. तेव्हा त्याचे पौरोहित्य श्री किंजवडेकर शास्त्री, श्री यशवंत राहुरकार आणि श्री नटराजशास्त्री यांनी केले होते. ही परंपरा आज श्री नटराजशास्त्री आणि श्री मिलिंद राहुरकर पुढे चालवत आहेत.\nट्रस्टने शताब्दी महोत्सव कधी साजरा केला \nट्रस्टने शताब्दी महोत्सव १९९२ साली साजरा केला.\nया शताब्दी महोत्सवाचे ठळक वैशिष्ट्य काय होते \nया शताब्दी महोत्सवात सलग ५५ दिवस सणस मैदानावर धार्मिक कार्यक्रम, प्रवचन, किर्तन, भजन, व्याख्यानमाला, संगीत महोत्सव असे भरगच्च कार्यक्रांचे आयोजन कऱण्यात आले होते. हे सर्व कार्यक्रम भाविक, रसिकांसाठी मोफत होते.\nशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने कोणता नवा उपक्रम सुरू केला \nशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने ट्रस्टने सुवर्णयुग स्पोर्टस क्लब चा नविन उपक्रम सुरू केला.\nशताब्दी वर्षात महिलांच्या उत्सवातील सहभाग वाढवण्यासाठी कोणता उपक्रम सुरू केला अन्य कोणता उपक्रम खास महिलांसाठी सुरू केला \nशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने ट्रस्टने सुवर्णयुग स्पोर्टस क्लब हा महिला खेळाडूंचा कबड्डी संघ सुरू केला. गणेशोत्सवात महिलांचा सहभाग वाढण्यासाठी उत्सवात ऋषी पंचमीच्या दिवशी महिलांचे अथर्वशीर्ष पठण व महाआरतीचा कार्यक्रम आयोजित कऱण्यास सुरूवात केली.\nपिताश्री वृद्धाश्रम आणि बालसंगोपन केंद्र कुठे आहे हे उपक्रम कधी सुरू केले \nपिताश्री वृद्धाश्रम आणि बालसंगोपन केंद्र हे कोंढवा येथे आहे. बालसंगोपन केंद्र १९८५ साली तर वृद्धाश्रम २००४ साली सुरू करण्यात आला.\nग्रामीण भागातील तरूणांना रोजगार सहजपणे मिळावता यावा म्हणून ट्रस्टने कोणती संस्था सुरू केली \nग्रामीण भागातील तरूणांना रोजगार मिळावा यासाठी ट्रस्टने अत्यल्प फी मध्ये “आयटीआय” कोंढवा येथे सुरू केले. काही वर्षापूर्वी व्होकेशनल कॉलेज सुरू केले आहे.\nजय गणेश म्हणून अभिवादन करायला ट्रस्टने कधी सुरूवात केली \nगणपती बाप्पाचे नवीन मंदीर झाल्यावर ट्रस्टने जय गणेश म्हणून एकमेकांना अभिवादन कऱण्यास सुरूवात केली.\nदगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या विसर्जन मिरवणुकीचे वैशिष्ट्य काय \nआकर्षक विद्यूत रोषणाईचा रथ, मोजकी पथके, पांढ-या पोषाखातील हजारो कार्यकर्ते, भाविक, मिरवणूक मार्गावर बाप्पांच्या आरतीसाठी तास न तास वाट बघणारे भाविक, लाखोंचा जनसमुदाय ही विसर्जन मिरवणुकीची वैशिष्ट्ये आहेत.\nश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतींचा उत्सव कुठे साजरा केला जातो \nश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा उत्सव शिवाजी रस्त्यावर (जुनी कोतवाल चावडी) येथे साजरा केला जातो.\nश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतींचा उत्सव सुरूवातीला कोणत्��ा नावाने ओळखला जात असे \nश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती उत्सव सुरूवातीला “बाहुलीच्या हौदाचा गणपती” या नावाने ओळखला जात असे.\nश्रीमंत दगडूशेठ हलवाई यांना इंग्रजांनी कोणता किताब दिलेला होता \nश्रीमंत दगडूशेठ हलावाई यांना इंग्रजांनी “नगरशेठ” हा किताब दिला होता.\nदगडूशेठ हलवाई हे कोणत्या तालमीचे वस्ताद होते ती तालीम कोणी बांधली \nदगडूशेठ हलवाई हे जगोबादादा तालमीचे वस्ताद होते. ती तालीम दगडूशेठ हलवाई यांनीच बांधली आहे.\nदगडूशेठ हलवाईंचे निवासस्थान कुठे होते \nदगडूशेठ हलवाई यांचे निवासस्थान हे सध्याचे बुधवारपेठेतील श्रीदत्त मंदिर आहे त्याच ठिकाणी होते. हे दत्तमंदीर हे दगडूशेठ हलवाई यांच्या घरातील दत्त मंदीर होते.\nदगडूशेठ हलवाई यांनी कोणत्या सत्पुरूषांबरोबर कुस्ती खेळली \nदगडूशेठ हलवाई यांनी सदगूरू जंगली महाराज यांच्या बरोबर कुस्ती खेळली होती.\nदगडूशेठ हलवाईंनी सार्वजनिक गणेशोत्सव कुणाच्या प्रेरणेने सुरू केला \nदगडूशेठ हलवाई यांनी सार्वजनिक गणेशोत्सव त्यांचे अध्यात्मिक गुरू श्री माधवनाथ महाराज यांच्या प्रेरणेने सुरू केला.\nतो उत्सव किती साली सुरू झाला \nतो उत्सव सन १८९३ साली सुरू झाला.\nदगडूशेठ हलवाई यांनी पुढाकार घेतलेल्या गणेशोत्सवात त्यांचा नेमका सहभाग काय होता \nदगडूशेठ हलवाई यांनी पुढाकार घेतलेल्या गणेशोत्सवात त्यांनी कागद्याच्या लगद्यापासून गणपती बाप्पाची मूर्ती स्वखर्चाने उत्सवासाठी करून दिली आणि आळीतून लोकवर्गणी काढून त्यातून उत्सव साजरा कऱण्यात आला.\nदगडूशेठ हलवाई गणतीच्या उत्सवात मंडपात बसून अभिषेक करण्यास कधी सुरूवात झाली \nदगडूशेठ हलवाई गणपतीच्या उत्सव मंडपात बसून भाविकांनी अभिषेक व पूजा करण्यास सन १९७४ साली सुरूवात झाली.\nदेशाच्या संघाचे नेतृत्व करणा-या सुवर्णयुग स्पोर्टसक्लबच्या खेळाडूचे नाव काय त्यांच्या नेतृत्वाखाली कोणता कप भारताने जिंकला \nसुवर्णयुग स्पोर्टस क्लबची सुमती पुजारी हिने भारताच्या महिला कबड्डी संघाचे नेतृत्व केले होते. तिच्या नेतृत्वाखाली भारताने पहिला महिला आशियाई कबड्डी चषक जिंकला.\nराष्ट्रीय संघातून खेळलेली या क्लबची दुसरी गाजलेली खेळाडू कोण \nया क्लबची राष्ट्रीय संघातून खेळणारी दुसरी गाजलेली खेळाडू म्हणजे दिपिका ज्योसेफ होय.\nश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट��े संस्थापक अध्यक्ष कोण \nश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे तात्यासाहेब उर्फ प्रतापराव गोडसे हे संस्थापक अध्यक्ष होत.\nदगडूशेठ हलवाई गणपतीला नारळ्या गणपती का म्हणत असत \nदगडूशेठ गणपतीला सुरूवातीपासूनच उत्सवात भाविकाकडून श्रद्धेपोटी नारळ अर्पण कऱण्याची परंपरा आहे. गणपती बाप्पांच्या दोन्ही बाजूला नारळाचे ढीग लागत असत. त्यामुळे या गणपतीला लोकांनी नारळ्या गणपती म्हणायला सुरूवात केली.\nदगडूशेठ गणपतीचे मंदीर कोणत्या शैलीत बांधण्यात आलेले आहे \nदगडूशेठ गणपतीचे मंदिर गाणपत्य शैलीत बांधण्यात आले आहे.\nया मंदिरात बाप्पांची स्थापना झाल्यानंतर कोणतकोणते उत्सव साजरे कऱण्यास सुरूवात झाली \nया मंदिरात बाप्पांची स्थापना झाल्यानंतर ट्रस्टने सर्व धार्मिक सणांबरोबरच गुढी पाडवा, गणेश जयंती, त्रिपुरी पौर्णिमा, आंबा महोत्सव, मोगरा महोत्सव, शहाळे महोत्सव असे उत्सव साजरे करायला सुरूवात केली.\nमंदीरात गणेश याग कधी करण्यात येतो \nमंदिरात दर मंगळवारी, विनायकी चतुर्थी, अंकारकी चतुर्थी आणि प्रमुख सणांच्या दिवशी गणेश याग करण्यात येतो. या यागासाठी कोणत्याही भाविकाला बसता येते.\nमहत्वाच्या सणावारी मंदिरात गणेश यागाबरोबर पहाटे कोणता कार्यक्रम करण्यात येतो \nमहत्वाच्या सणावारी मंदिरात गणेश यागाबरोबर पहाटे स्वराभिषेक करण्यात येतो.\nहा कार्यक्रम कोणासाठी असतो \nहा कार्यक्रम म्हणजे गणपती बाप्पासाठी स्वरपूजा असते.\nश्रीमंत दगडूशेठ हलवाई गपणती मंदिरा लगत कोणते मंदिर आहे \nश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरालगत श्री वृद्धेश्वराचे मंदीर आहे.\nजय गणेश रुग्णसेवा अभियानाची व्याप्ती कोणत्या रूग्णालयापर्यंत पोचली आहे \nजय गणेश ऋग्णसेवेची व्याप्ती ही ससून रूग्णालयातील गरीब रूग्णांच्या सेवेपर्यंत पोचली आहे.\nससून रूग्णालयातील रूग्णांना रोज ट्रस्टच्यावतीने काय काय देण्यात येते \nट्रस्टच्यावतीने ससून रूग्णालयातील सुमारे १२०० रूग्णांना रोज दोनवेळचा चहा, नाष्टा, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण देण्यात येते.\nससून रूग्णालयात ट्रस्टच्यावतीने कोणत्या सुधारणा करून देण्यात येत आहेत \nट्रस्टने या रूग्णालयात ५०० चौरस फूटांच्या किचनचे नूतनीकरण व अधिनिकीकरण, महिला व मुलांच्या वॉर्डसह ५ वॉर्डचे नूतनीकऱण केले, रूग्णांच्या नातेवाईकांसाठी विश्रां��ी कक्ष उभारला आहे. नवजात अर्भकांसाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने फिनोलेक्स ग्रूपच्या मुकुल माधव फाउंडेशन व इतर संस्थांच्या मदतीने एनआयसीयुची अद्यायावत सुविधा दिली आहे.\nविद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या प्रश्नावर उपाय म्हणून ट्रस्टने कोणता उपक्रम सुरू केला \nविद्यार्थी आत्महत्यांच्या प्रश्नावर उपाय म्हणून ट्रस्टने जय गणेश ज्ञानवर्धन अभियान सुरू करून त्याव्दारे ५५० गरीब, गरजू हुषार मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे.\nज्ञानवर्धन अभियानातील विद्यार्थ्यी कोणत्या माध्यामाच्या शाळेतील आहेत \nहे सर्व विद्यार्थी पुणे शहरातील मराठी माध्यमाच्या शाळेतील आहेत.\nज्ञानवर्धन अभियानात विद्यार्थ्यांना काय काय देण्यात येते \nया अभियानात विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक साहित्य, विमा कवच, तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन देण्यात येते\nविद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धन अभियानात कोणते उपक्रम सुरू केले \nविद्यार्थ्यांसाठी संस्कार वर्ग, कराटे वर्ग, सहली, समूपदेशन, आरोग्य तपासणी असे उपक्रम सुरू केले आहेत.\nमंदिरात रोज किती वेळा आरती होते \nमंदिरात रोज सकाळी ७.३० मि सुप्रभात आरती, दुपारी १.३० मि नैवेद्य आरती, ३.३० मि माध्यान आरती, ८.३० मि. महाआरती आणि रात्री १०.३० मि. शेजारती अशा पाच वेळा गणपती बाप्पाची आरती होते.\nभक्तांसाठी मंदिरात दर्शन, प्रार्थनेशिवाय अन्य कोणत्या सुविधा ठेवण्यात आल्या आहेत \nभक्तांना मंदिरात दर्शन, प्रार्थनेशिवाय महापूजा, अभिषेक आणि गणेश यागा करण्याच्या सुविधा ठेवण्यात आल्या आहेत.\nमंदिराच्या कळसाचा आकार कशासारखा आहे \nमंदिराच्या कळसाचा आकार मंगल कलशासारखा आहे.\nमंदिराच्या कळसावरील ध्वजावर कोणात्या देवतेची प्रतिमा आहे \nमंदिराच्या ध्वजावर मारूतीरायाची प्रतिमा आहे.\nमंदिरात कोणाकोणाच्या प्रतिमा लावण्यात आलेल्या आहेत \nमंदिरात अष्टविनायक, श्रीमंत दगडूशेठ हलवाई, त्यांच्या पत्नी श्रीमती लक्ष्मीबाई, त्यांचे अध्यात्मिक गुरू श्री माधवनाथ महाराज आणि ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष तात्यासाहेब गोडसे यांच्या प्रतिमा लावण्यात आल्या आहेत.\nमंदिराच्या मुख्य प्रवेश व्दारात व्दारपाल म्हणून कोणाच्या प्रतिमा आहेत \nमंदिराच्या दारात गणेश गण असलेल्या मोद आणि प्रमोद या व्दारपालांच्या प्रतिमा आहेत.\nश्रीमंत दगडूशेठ ���लवाई गणपती मंदीर कोणत्या पेठेत आहे मंदिराशेजारची ठळक खूण कोणती \nश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे मंदीर बुधवार पेठेत असून बुधवार चौक ही मंदिराच्या शेजारची ठळक खूण आहे.\nसन २०१३ च्या दुष्काळात ट्रस्टने कोणते गाव पाच वर्षासाठी दत्तक घेतले \nसन २०१३ च्या दुष्काळात ट्रस्टने पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील पिंगोरी गाव पाच वर्षासाठी दत्तक घेतले.\nदुष्काळावर मात करण्यासाठी गावात ट्रस्टने कोणते मुख्य काम केले \nदुष्काळावर मात करण्यासाठी ट्रस्टने पुरंदर तालुक्यातील पिंगोरी गावात असलेल्या धरणातील गाळ काढून दिला.\nट्रस्टने पिंगोरी गावात इतर विकासाची कोणती कामे केली \nपिंगोरी गावाची ट्रस्टच्या ज्ञानवर्धन अभियानातील विद्यार्थ्यांनी ग्राम स्वच्छता केली, ट्रस्टने गावातील शेतक-यांना ठिबक सिंचनासाठी मार्गदर्शन केले, गोशाळा उभारण्यात येत आहे. गावात ५० हजार झाडे लावली. गावच्या शाळेला ई लर्निंगची सुविधा दिली.\nगणेशोत्सवात प्रतिष्ठापना कोणाच्या हस्ते कऱण्याची परंपरा आहे \nअध्यात्मिक, धार्मिक क्षेत्रातील व्यक्तीच्या हस्ते गणेशोत्सवात प्राणप्रतिष्ठा करण्याची परंपरा आहे.\nगणेशोत्सवात श्रींची आगमन मिरवणूक कोणत्या रथातून काढण्यात येते \nगणेशोत्सवात श्रींची आगमन मिरवणूक फुलांनी सजवलेल्या आकर्षक रथातून काढण्याची परंपरा आहे.\nविसर्जन मिरवणुक कोणत्या रथातून काढण्यात येते \nदगडूशेठ गणपतीची विसर्जन मिरवणूक आकर्षक विद्यूत रोषणाईच्या रथातून काढण्यात येते.\nउत्सवात कोणकोणत्या धार्मिक विधीत भाविकांना सहभागी होता येते \nउत्सवात भाविकांना उत्सव मंडपात श्रींची महापूजा, अभिषेक आणि गणेश याग या धार्मिक विधीत सहभागी होता येते.\nदगडूशेठ गणपतीचे विसर्जन कोणत्या घाटावर केले जाते \nदगडूशेठ गणपतीचे विसर्जन डेक्कन जिमखाना येथील पांचाळेश्वर घाटावर गेली १८९३ पासून करण्यात येत आहे.\nट्रस्टने लोकवर्गणी काढण्याची परंपरा कधी बंद केली \nट्रस्टने लोकवर्गणी काढण्याची परंपरा १९९२ पासून बंद केली.\nदगडूशेठ गणपतीच्या मिरवणुकीत शिस्त असावी यासाठी कोणत्या नव्या परंपरा सुरू केल्या \nविसर्जन मिरवणुकीत गुलाल उधळणे बंद केले, फटाके उडवण्याची प्रथा बंद केली आणि सर्व कार्यकर्ते, गणेश भक्त याना पांढरे कपडे परिधान करून मिरवणुकीत सामील होण्याचे आवाहन क��ले.\nविसर्जन मिरवणुकीतील गणपती बाप्पाचा रथ कशाच्या सहाय्याने ओढला जातो \nविसर्जन मिरवणुकीतील गणपती बाप्पाचा रथ हा पांढ-या रंगाच्या चार खिल्लारी बैल जोड्या ओढतात.\nविसर्जन मिरवणुकीत दगडूशेठ गणपतीच्या पुढे कोणता गणपती असतो \nविसर्जन मिरवणुकीत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या पुढे अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजानानचा रथ असतो.\nट्रस्टने लाल मातीतील कुस्तीच्या हिंद केसरी स्पर्धा केव्हा आयोजित केल्या होत्या \nट्रस्टने लाल मातीतील हिंद केसरी स्पर्धा १९९२ शताब्दी महोत्सवात आणि २०१७ साली शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षात आयोजित केल्या होत्या.\nट्रस्टने अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा कधी आयोजित केल्या होत्या \nट्रस्टने अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा १९९२ आणि २००७ साली आयोजित केल्या होत्या.\nट्रस्टने राज्यस्तरीय खो खो स्पर्धा केव्हा आयोजित केल्या होत्या \nट्रस्टने राज्यस्तरीय खो खो स्पर्धा १९९२ साली शताब्दी महोत्सवात आयोजित केल्या होत्या.\nट्रस्टने राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धा केव्हा आयोजित केल्या होत्या \nट्रस्टने राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धा १९९२ साली शताब्दी महोत्सवात आयोजित केल्या होत्या.\nट्रस्टने राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा केव्हा आयोजित केल्या होत्या \nट्रस्टने निमंत्रितांच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा २०१७ साली आयोजित केल्या होत्या.\nट्रस्टने सर्वधर्म समभाव हा देखावा कोणत्या वर्षी साकारला होता \nट्रस्टने सर्वधर्म समभाव हा देखावा १९८७ साली साकारला होता.\nमंदिराला कोणकोणत्या भारतरत्न विभूषितांनी भेट दिली \nमंदिराला पंडीत भीमसेन जोशी, बिस्मिलाखान, लता मंगेशकर, अटल बिहारी वाजपेयी आदी भारतरत्न विभूषितांनी भेट दिली आहे.\nशतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षातील धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा शुभारंभ कधी झाला \nशतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षातील धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा शुभारंभ ९ जुलै, गुरूपौर्णिमेच्या दिवशी झाला.\nट्रस्टच्यावतीने निसर्ग संवर्धनाचे कोणते कार्य हाती घेण्यात आले आहे \nट्रस्टच्यावतीने निसर्ग संवर्धनासाठी देहू – आळंदी ते पंढरपूर या आषाढी वारीच्या मार्गावर वृक्षारोपण करून हरीत वारीच्याव्दारे निसर्ग संवर्धनाचे कार्य हाती घेतले आहे. यंदाच्या वारीत या कार्याचा शुभारंभ देहू येथे इंद्रायणी का���ी आणि वाल्हे येथील माऊलींच्या पालखी तळावर वृक्षारोपण करून करण्यात आला.\nट्रस्टने कुष्ठरूग्णांना स्वत:च्या पायावर उभे रहाण्यासाठी कशी मदत केली \nट्रस्टने पुण्यातील कोंढवा परिसरातील येवलेवाडी येथील कुष्ठ रूग्णांचा बंद असलेला कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी त्यांना आतापर्यंत एकूण ६० लाख रूपयांचे रोख अर्थसहाय्य देऊन त्यांना स्वत:च्या पायावर उभे रहाण्यासाठी मदत केली आहे.\nट्रस्टने हुतात्मा जवानांच्या शौर्याला मानवंदना देण्यासाठी कोणता उपक्रम सुरू केला \nट्रस्टने हुतात्मा जवानांच्या शौर्याला मानवंदना देण्यासाठी त्यांची आई किंवा पत्नी यांना शौर्यगौरव पुरस्काराने गणपती बाप्पाचा प्रसाद म्हणून साडी, रोख रक्कम आणि सन्मान चिन्हं देऊन त्यांचा गौरव केला. तसेच गरीब कुटुंबातील काही हुतात्मा जवानांच्या मुलांची शाळेची फी आजही ट्रस्टतर्फे भरण्यात येत आहे.\nश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीनगर पुण्यात कोठे आहे \nपुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई नगर हे सिंहगड रस्त्यावर आहे.\nश्रीमंत दगडूशेठ हलवाई नगरात कोणाची वस्ती आहे \nश्रीमंत दगडूशेठ हलवाई नगरमध्ये वीट भट्टी कामगारांची घरे आहेत.\nत्याला श्रीमंत दगडूशेठ हलवाई नगर असे नाव का देण्यात आले \nश्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टने या वीट भट्टी कामगारांना त्याच्या रहात्या जागेवर घऱे मोफत बांधून दिल्याने या वस्तीला श्रीमंत दगडूशेठ हलवाई नगर असे नाव त्या कामगारांनी दिले.\nश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती नगराचे उदघाटन कोणी केले \nश्रीमंत दगडूशेठ हलवाई नगराचे उदघाटन महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर पाटील यांनी केले आणि त्यांच्याच शुभहस्ते वीटभट्टी कामगारांना घरांचे वितरण करण्यात आले.\nट्रस्टच्या वतीने नववर्षाचे स्वागत केव्हा करण्यात येते \nट्रस्टच्यावतीने नववर्षाचे स्वागत चैत्र शुद्ध प्रतिपदा, गुढीपाडवा या दिवशी करण्यात येते.\nट्रस्टने नववर्षाच्या स्वागताची कशी परंपरा सुरू केली \nगुढीपाडव्याच्या दिवशी ट्रस्टच्यावतीने मंदिराच्या प्रांगणात गुढी उभारण्यात येते. तसेच येणा-या भाविकांना पेढे व गुलाबाचे फूल देऊन नववर्षाच्या शुभेच्छा देण्याची परंपरा ट्रस्टने सुरू केली आहे.\nश्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात दिवाळीच्या दरम्यान पहाटे महिला करत असलेल्या काकड आरतीची सां���ता कशाने होते \nश्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात दिवाळीच्या दरम्यान पहाटे महिला करत असलेल्या काकड आरतीची सांगता तुलसी विवाहा आणि अन्नकोटने होते.\nदगडूशेठ गणपती मंदिरातील तुळशी विवाहाचे वैशिष्ट्य काय \nदगडूशेठ गणपती मंदिरातील काकड आरतीसाठी येणा-या महिला बाळकृष्णाला मिरवत मंडईतील साखरीबुबांच्या मठात नेतात. तेथील काकड आरतीच्या महिलांनी तुळशीची सजावट केलेली असते. असा दगडूशेठ गणपती मंदिराचा बाळकृष्ण आणि साखरीबुवा महाराजांच्या मठातील तुलसीचा विवाह थाटामाटात संपन्न होतो\nरूग्णवाहिकेनंतर ट्रस्टने तरूणांना रोजगार देणारा कोणता उपक्रम सुरू केला \nरूग्णवाहिकेनंतर ट्रस्टने १९९५ साली तरूणांना रोजगारा मिळावा यासाठी कोतवाल चावडीजवळ सार्वजनिक एसटीडी, पीसीओ बूथ सुरू केला होता.\nगणेशोत्सावात उत्सव मंडपात गणपती बाप्पाला त्याच्या आवडीच्या रोज वेगवेगळ्या पदार्थांचा भोग लावण्यात येतो. अनंत चतुर्दशीच्या दिवशी कशाचा भोग लावण्यात येतो \nगणेशोत्सवात उत्सव मंडपात गणपती बाप्पाला रोज त्याच्या आवडीच्या पदार्थांचा भोग लावण्यात येतो. अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाला अत्यंत प्रिय असलेल्या गूळ खोब-याचा भोग लावण्यात येतो. ही भोग मंगलमूर्ती उत्सव मंडपातून मंदिरात आणल्यावर तेथे लावण्यात येतो.\nश्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पाच्या हातात कोणकोणती शस्त्रे असतात \nश्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पाच्य हातात सकाळी कमळं असतात. नंतर दिवसभर पाश आणि अंकूश असतात. संध्याकाळनंतर त्रिशूळ आणि परशू असतात.\nपुण्यातील श्रीमंत दगडुशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट हा अवघ्या महाराष्ट्रातल्या सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्यांसाठी एक अभिमानास्पद, लौकिकास्पद, स्फूर्तिप्रद आणि आदर्श असा महोत्सव आहे.\nजय गणेश रुग्ण सेवा अभियान\nगणपती भवन, २५०, बुधवार पेठ, पुणे ४११००२, महाराष्ट्र, भारत.\nगणपती भवन - +९१ २० २४४७९२२२,\nगणपती मंदिर - +९१ २० २४४६११८५\nआमच्यापर्यंत असे पोचू शकता\nमुद्रणाधिकार २०२१: श्रीमंत दगडूशेठ सार्वजनिक गणपती ट्रस्ट. (Copyrights) सर्व हक्क आरक्षित. (All rights reserved), powered by IMEPL", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.kolaj.in/tag_search.php?v=%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A8", "date_download": "2021-01-28T10:06:21Z", "digest": "sha1:QWH5YQYNI3SWUX4GXYL4MLD5GELW3TIL", "length": 3463, "nlines": 29, "source_domain": "www.kolaj.in", "title": "कोलाज : सर्च", "raw_content": "\n��प्पासाहेब सा. रे. पाटील: असाही असतो 'साखर कारखान्याचा चेअरमन'\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nआप्पासाहेब सा. रे. पाटील यांचे जन्मशताब्दी वर्ष ११ डिसेंबरला सुरू झालंय. १९२१ ते २०१५ असं ९४ वर्षांचं आयुष्य त्यांना लाभलं. वयाच्या २४ व्या वर्षी 'सहकार' या संकल्पनेनं त्यांच्या मनाची पकड घेतली. त्यानंतरची ७० वर्ष त्यांचं ते झपाटलेपण कायम राहिलं. गेल्या २५ वर्षांपासून महाराष्ट्रातला सर्वाधिक सधन जिल्हा म्हणून कोल्हापूरचा उल्लेख केला जातो. पण त्याआधीची चार दशकं तिथं सहकाराच्या माध्यमांतून खूप घुसळण झाली. त्याचे कर्ते-करविते होते आप्पासाहेब सा. रे. पाटील.\nआप्पासाहेब सा. रे. पाटील: असाही असतो 'साखर कारखान्याचा चेअरमन'\nआप्पासाहेब सा. रे. पाटील यांचे जन्मशताब्दी वर्ष ११ डिसेंबरला सुरू झालंय. १९२१ ते २०१५ असं ९४ वर्षांचं आयुष्य त्यांना लाभलं. वयाच्या २४ व्या वर्षी 'सहकार' या संकल्पनेनं त्यांच्या मनाची पकड घेतली. त्यानंतरची ७० वर्ष त्यांचं ते झपाटलेपण कायम राहिलं. गेल्या २५ वर्षांपासून महाराष्ट्रातला सर्वाधिक सधन जिल्हा म्हणून कोल्हापूरचा उल्लेख केला जातो. पण त्याआधीची चार दशकं तिथं सहकाराच्या माध्यमांतून खूप घुसळण झाली. त्याचे कर्ते-करविते होते आप्पासाहेब सा. रे. पाटील......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.msos.in/home/", "date_download": "2021-01-28T09:28:11Z", "digest": "sha1:6NMISWZPOLYIS32GXOY6L4EI5JRBZZ4Z", "length": 9212, "nlines": 90, "source_domain": "www.msos.in", "title": "Home – Maharashtra State Open Schooling", "raw_content": "\nमहाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ, पुणे\nराष्ट्रीय शैक्षणिक धोरण १९८६ आणि त्या अनुषंगाने प्रसिद्ध करण्यात आलेल्या कृति आराखड्यामध्ये मुक्त शिक्षणावर भर देण्यात आलेला आहे. मुक्त शिक्षणाची गरज जगातील अनेक देशांनी\nओळखली असून त्यांनी मुक्त शिक्षणाची कल्पना स्वीकारली आहे. केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाने राष्ट्रीय मुक्त शिक्षण संस्था (National Institute of Open Schooling– ही स्वतंत्र यंत्रणा निर्माण करून १९८९ मध्ये मुक्त शिक्षणाचा पाया घातला. समाजातील प्रत्येक घटकातील मूल शिकले पाहिजे याकरिता अनेक योजना शासनामार्फत राबविण्यात येत आहे.\nतरीही अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. तसेच दिव्यांग विद्यार्थी मुख्य प्रवाहातील औपचारिक शिक्षण घेण्यास असमर्थ आहेत. अतिप्रगत विद्यार्थ्यांना शिक्ष��पलीकडे अनेक विषयांचे\nपर्याय उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.\nसद्यस्थितीत इयत्ता १ली ते १०वी पर्यंतच्या शैक्षणिक प्रवासात राज्यातील विद्यार्थांची विविध टप्प्यांवर गळती होत असल्याची बाब निदर्शनास आली आहे.त्यामध्ये मुलींच्या गळतीचे प्रमाणही\nलक्षणीय आहे.सदर वस्तुस्थितीचा साकल्याने विचार करून\nदिनांक १४ जुलै, २०१७ च्या शासन निर्णयाद्वारे महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाची स्थापना करण्यात आली. सदर शासन\nनिर्णयामधील धोरणात अल्प सुधारणा करून दिनांक २१ डिसेंबर ,२०१८ रोजी सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.\nया सुधारित शासन निर्णयामध्ये मुक्त विद्यालयाची उदिदष्टे, वैशिष्टे, प्रवेश पात्रता, विषययोजना, परीक्षा पध्दती व मूल्यमापन इ. बाबत निश्चिती करण्यात आली आहे. सद्यस्थितत या मुक्त\nविद्यालय मंडळामार्फत दोन स्तरावर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल.(अ) प्राथमिक स्तर -इयत्ता ५वी, (ब) उच्च प्राथमिक स्तर – इयत्ता ८वी.\n(अ) प्राथमिक स्तर – इयत्ता ५ वी (सर्वसाधारण व दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता ) (वय १० वर्षे पूर्ण)\n१. गट –अ – भाषा विषय योजना – यामध्ये एकूण ०७ भाषा विषयांचा समावेश असून त्यापैकि कोणत्याही दोन भाषा निवडणे आवश्यक राहील.\n२. गट –ब – भाषेतर विषय – सदर गटात गणित व परिसर अभ्यास हे दोन विषय असून ते दोन्ही विषय विद्यार्थ्यांना अनिवार्य आहेत.\n३. गट –क – कला विषय – यामध्ये दोन विषयांपैकी कोणताही एक विषय निवडणे आवश्यक आहे.\n४. याप्रमाणे विद्यार्थ्यास एकूण पाच विषय निवडणे बंधनकारक राहील.\n५. दिव्यांगांकरिता विषय योजना – गट –अ मधील एकूण ०७ भाषा विषयांपैकी एक दोन भाषा विषय निवडणे आवश्यक आहे. गट-ब- मधील एकूण दोन विषय व गट-क- मधील एकूण तीन विषय यापैकी कोणतेही तीन किंवा चार विषय निवडणे आवश्यक राहील.\n६. याप्रमाणे विद्यर्थ्यास एकूण पाच विषय निवडणे बंधनकारक आहे.\n(ब) उच्च प्राथमिक स्तर – इयत्ता ८ वी (सर्वसाधारण व दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता ) (वय१३ वर्षे पूर्ण)\n१. गट –अ – भाषा विषय योजना – यामध्ये एकूण ०७ भाषा विषयांचा समावेश असून त्यापैकि कोणत्याही दोन भाषा निवडणे आवश्यक राहील.\n२. गट –ब – मधील गणित विषय अनिवार्य आहे.\n३. गट –क – एकूण ०३ विषय, गट-ड मधील दोन विषय, व NSQF विषयामधील १४ विषय या विषयांपैकी कोणतेही\n०२ विषय निवडणे अनिवार्य राहील.\n४. ��ाप्रमाणे विद्यार्थ्यास एकूण पाच विषय निवडणे बंधनकारक राहील.\n५. दिव्यांगांकरिता विषय योजना – गट -अ मधील एकूण ०७ भाषा विषयांपैकी एक दोन भाषा विषय निवडणे आवश्यक आहे. गट – ब मधील एकूण ०४ विषय तसेच गट –क मधील काळाचे एकूण ०३ विषय व NSQF विषयामधील\n१४ विषयांचा समावेश आहे. गट-ब व गट-क मधील विषयांपैकी कोणतेही ०३व ०४ विषय निवडणे आवश्यक राहील.\n६. याप्रमाणे विद्यर्थ्यास एकूण पाच विषय निवडणे बंधनकारक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0.pdf/244", "date_download": "2021-01-28T10:02:28Z", "digest": "sha1:UEI4YWMTFIRAMDRJLLQM5N4VJQ2GHNGA", "length": 5145, "nlines": 82, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:वनस्पतिविचार.pdf/244 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे\nवाहिनी Vessel रस ने आण करणारी नळी.\nवाहिनीमय ग्रंथी Vascular bundle.\nवाहिनीमय ग्रंथी जाल Vascular tissue.\nवस्तू आंबणे Fermentation फसफसणे आंबट होणे.\nवळीं बांधणे Ring Budding.\nशुभ्रवर्णी शरीर Leucoplasts पांढऱ्या रंगाचे शरीर.\nसजीव तत्व Protoplasm जीवन तत्व. हे तत्व प्रत्येक सजीव वस्तूत असते. वस्तूच्या जिवंत स्थितींत ह्या तत्वाचे रासायनिक पृथक्करण बरोबर रीतीनें करिता येत नाहीं. मृतस्थितीत कारबन, हायड्रोजन, आक्सिजन, नायट्रोजन, गंधक व फॉस्फरस, हीं मूलतत्वे त्यांत आढळतात.\nसपुष्पवर्ग Phanerogam फुले दृश्य स्थितीत घारण करणारा वनस्पतींचा वर्ग. ह्याचे उलट ६ पुष्प विरहित ' 'Cryptogam ' म्हणून एक दुसरा वर्ग आहे. ह्या वर्गात फुले मोठी व डोळ्यांस सहज दिसण्याजोगीं असत नाहींत.\nसत्व Starch गहू, ज्वारी वगैरे धान्यांत जो पिठूळ पदार्थ सांपडतो यास सत्व म्हणतात. सत्वाची मूलभूत द्रव्ये कारबन, हायड्रोजन व आक्सिजन हीं होत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ८ जानेवारी २०२० रोजी ११:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://thanelive.in/?tag=tmc", "date_download": "2021-01-28T09:03:46Z", "digest": "sha1:ZO2N6YXWMFYSTPP3NREGL3WDCYDIZ6HL", "length": 5201, "nlines": 84, "source_domain": "thanelive.in", "title": "TMC Archives -", "raw_content": "\nगणेशोत्सव सजावट स्पर्धा ���०१८\nपाच – दहा दिवसाचे गणपती\n२० हजार घेताना मुंब्र्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका एसीबीच्या जाळ्यात.\nठाणे : प्रतिनिधी ठाणे महानगर पालिकेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सुनिता पांडुरंग सातपुते यांना ठेकेदाराकडून २० हजारांची लाच स्वीकारताना ठाणे एसीबीने रंगे...\nसफाई कामगारांना मिळाली आवास योजनेची घरे.\nसफाई कामगारांना मिळाली आवास योजनेची घरे. आ. केळकर यांच्या मुळे यंदाचा पाडवा होणार गोड. ठाणे दि. ५ (वार्ताहर)- ठाणे महानगरपालिकेत...\nपाण्याचा अपव्यय टाळा, नैसर्गिक होळी साजरी करा.\nपाण्याचा अपव्यय टाळा,नैसर्गिक होळी साजरी करा. महापौर-आयुक्तांचे ठाणेकरांना आवाहन. ठाणे : प्रतिनिधी पाण्याचा अपव्यय टाळत, नैसर्गिक होळी साजरी करण्याचे आवाहन...\nपालिका आयुक्तांच्या मतपरिवर्तनासाठी जेष्ठ नागरिक, सिटीझन फाउंडेशन सरसावले.\nठाणे : प्रतिनिधी पालिका महासभेत महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे मानसिक खच्चीकरण झालेल्या आयुक्तांनी ठाण्यात राहण्याची इच्छा नसल्याचे...\nठाण्यात सिलेंडरचा स्फोट दहा झोपड्या जळून खाक – जीवितहानी नाही.\nठाणे : प्रतिनिधी ठाण्याच्या भीमनगर परिसरातील गांधीनगर झोपडपट्टी बहुल परिसरात घरातील गॅस गळतीने झालेल्या सिलेंडरच्या स्फोटात दहा झोपड्या जळून खाक झाल्या...\nआठवड्याभरात सुरू होणार केडीएमसीची कोवीड टेस्टींग लॅब – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची माहिती.\nगृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाडांनी इंजेक्शन उपलब्ध करून दिल्यामुळे खारेगांव मधील रुग्णाचे वाचले प्राण.\nशिक्षणाधिकार्‍यांच्या दालनात मनसेचे ठिय्या आंदोलन. ठाण्यातील खासगी शाळांची मनमानी फी वसुली.\nकोविड १९ अँटीजेन टेस्टींग सेंटरचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-government-doing-panchanama-empty-farms-satara-maharashtra-24699", "date_download": "2021-01-28T09:34:07Z", "digest": "sha1:QNR2R4IH6ZJ7QDO3SHBZULN45BT4XFTI", "length": 17292, "nlines": 159, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, government doing panchanama in empty farms, satara, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसातारा जिल्ह्यात मोकळ्या शेतात पंचनाम्यांचा फार्स\nसातारा जिल्ह्यात मोकळ्या शेतात पंचनाम्यांचा फार्स\nबुधवार, 6 नोव्हेंबर 2019\nसातारा : अतिपावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. पण, कोणत्याही शेतात सध्या खरिपाचे पीक अथवा काढणी झालेली पिके पाहायला मिळत नाहीत. सध्या पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी रब्बी ज्वारी पेरणीवर भर दिला आहे. आतातर विभागीय आयुक्तांनी जिओ टॅगिंग ॲपद्वारे नुकसानीचे पंचनामे करण्याची सूचना केली आहे. नुकसान दाखविण्यासाठी शेतात काहीही राहिलेले नसताना हा पंचनाम्यांचा फार्स कशासाठी, असा प्रश्‍न शेतकऱ्यांमधून उपस्थित होऊ लागला आहे.\nसातारा : अतिपावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. पण, कोणत्याही शेतात सध्या खरिपाचे पीक अथवा काढणी झालेली पिके पाहायला मिळत नाहीत. सध्या पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी रब्बी ज्वारी पेरणीवर भर दिला आहे. आतातर विभागीय आयुक्तांनी जिओ टॅगिंग ॲपद्वारे नुकसानीचे पंचनामे करण्याची सूचना केली आहे. नुकसान दाखविण्यासाठी शेतात काहीही राहिलेले नसताना हा पंचनाम्यांचा फार्स कशासाठी, असा प्रश्‍न शेतकऱ्यांमधून उपस्थित होऊ लागला आहे.\nपावसाळ्यात अतिवृष्टी आणि त्यानंतर मॉन्सूनोत्तर पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सुरवातीला या नुकसानीचे पंचनामे करताना नैसर्गिक स्थितीमुळे अडचण निर्माण झाली होती. तरीही नजर अंदाजानुसार नुकसानीचे आकडे बांधण्यात आले. पावसाने मध्यंतरी दोन ते चार दिवस उघडीप दिल्यानंतर शेतकऱ्यांनी खरीप पिकांची काढणी केली. तातडीने मिळेल, त्या भावाने त्याची विक्रीही केली. आता जिल्हा प्रशासन खरिपातील नुकसानीचे पंचनामे करू लागले आहे. ऊस, आले व हळद वगळता उर्वरित पिकांची शेतकऱ्यांनी असेल त्या अवस्थेत काढणी केली आहे. दिवाळीत सोयाबीन पिकाचा हमखास आधार शेतकऱ्यांना असतो. परंतु, या वेळी दिवाळीतच सोयाबीनची काढणी पूर्ण झाली. पण, असे काढणी झालेले पीक काळे पडले आहे. त्याला दरही फारसा मिळत नसल्याने घरी ठेवून पूर्ण नुकसान होण्यापेक्षा शेतकऱ्यांनी त्याची विक्री केली आहे.\nऊस, आले, हळद या नगदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ऊस मोठ्या प्रमाणात कोलमडला असून आले, हळदीवर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. बागायती व पालेभाज्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे खरिपातील पिकांऐवजी आता बागायती क्षेत्रातील पिकांचेच प्रशासनाला पंचनामे करावे लागणार आहेत. पण, ज्या शेतकऱ्यांनी भिजलेल्या पिकांची काढणी करून मिळेल, त्या भावाने विक्री केली, अशा शेतकऱ्यांचे नुकसान कसे मोजली जाणार, असा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.\nशेतकऱ्यांना सरसकट भरपाई द्यावी\nशेतात पिके नसल्याने आता शासनाने पंचनाम्याऐवजी सातबारावरील पिकांच्या नोंदीनुसार पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट भरपाई देण्याबाबतचा विचार करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.\nमॉन्सून खरीप प्रशासन ऊस हळद सोयाबीन बागायत सातारा\nदोन महिन्यांपासून दिल्लीमध्ये शांततेत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला २६ जानेवारी अर्थात प्रजासत्त\nकृषी पतपुरवठा यंत्रणा दुर्लक्षित का\nआज एकूणच सहकारी चळवळीला वाईट दिवस आल्याचे पदोपदी जाणवते.\nआधुनिक काळातही मुलीचा वाणवसा बैलगाडीतून...\nसातारा : सजविलेले बैल, घुंगराची रंगीत गाडी आणि आपल्या लाडक्या मुलीला ऐटीत सासरी वाणवसा (व\nकोकण, मध्य महाराष्ट्रात थंडी; विदर्भात अवकाळी...\nपुणे ः कोकण आणि मध्य महाराष्ट्रात कोरडे वातावरण असल्याने या भागांत थंडी वाढली आहे.\nकृषी पतपुरवठ्याचे उद्दिष्ट यंदा वाढणार\nनवी दिल्ली : शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्याच्या दृष्टीने कृषी पतपुरवठ्याचे\nपर्यटनवाढीसाठी ३ हजार कोटींचे करार :...मुंबई : राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी...\nमराठवाड्यात तूर खरेदी १९ एप्रिलपर्यंतचऔरंगाबाद : नाफेडच्या माध्यमातून विविध...\nनागपूर जिल्ह्यात सोयाबीनचे उत्पादन...नागपूर : अतिवृष्टी व खोडमाशीने यंदा सोयाबीन...\n'कोंबडी आणि चिकनचे दर निश्‍चित करण्याचे...कोल्हापूर : बर्ड फ्लूची भीती दाखवून सध्या...\n‘विकेल ते पिकेल’अंतर्गत साताऱ्यात रयत...सातारा : ‘‘‘विकेल ते पिकेल’ हे अभियान राज्यात...\nकर्नाटकव्याप्त प्रदेश पुन्हा...मुंबई : सीमावासीयांच्या पिढ्यान् पिढ्या कर्नाटक...\nकृषिपंपाचा वीजपुरवठा दोन महिन्यांपासून...लोहारा, जि. उस्मानाबाद : लोहारा तालुक्यातील...\nकर्जमुक्ती योजनेतून बुलडाण्यात ११२१...बुलडाणा : राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त नव्हे,...\nआंदोलनाच्या समर्थनार्थ नगर,...नगर ः कृषी विधेयके रद्द करण्यासाठी दिल्लीत सुरू...\n‘महाराष्ट्र शुगर्स’कडील रकमेसाठी ठिय्यापरभणी : जिल्ह्यातील सायखेडा (ता. वसमत) येथील...\nविदर्भाचा मागासलेपणा गोसीखुर्दने धुऊन...नागपूर : गोसीखुर्द प्रकल्प विदर्भासाठी वरदान आहे...\nसौरऊर्जा प्रकल्प योजना शेतकऱ्यांपर्यंत...सांगली ः महाराष्ट्र कृषी क्षेत्रात अग्रेसर राहिला...\nनवीन कृषी कायद्यांची सुरुवात काँग्रेस,...अकोला ः आज देशभरातील शेतकरी नवीन तीन कृषी...\nसोलापुरसाठी ९५ कोटींचा अतिरिक्त निधी...सोलापूर : जिल्हा वार्षिक योजनेच्या सन २०२१-२२...\nदर्जेदार कांदा बीजोत्पादनासाठी...उत्तम कांदा बीजोत्पादनासाठी कंदाच्या योग्य...\nउसासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापरसूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतांची उसाच्या पानांवर...\nशेतकरी नियोजन पीक : गुलाब‘व्हॅलेटाइन डे’च्या पार्श्‍वभूमीवर मावळ तालुक्यात...\nसुधारित पद्धतीने हळद काढणीहळद लागवडीच्या पद्धतीनुसार हळद काढणीची पद्धत...\nनगरमध्ये पन्नास हजार क्विंटल मका खरेदी...नगर ः शासनाने बंद केलेली मका खरेदी सुरू केली. नगर...\nसांगली बाजार समितीत नव्या हळदीचे सौदेसांगली ः सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.borubahaddar.com/2020/11/Nashik-Beating-the-laborer.html", "date_download": "2021-01-28T07:42:58Z", "digest": "sha1:PLCIJ6ZPAAMX47Q7KMCVRPEAXJRCISQZ", "length": 9561, "nlines": 56, "source_domain": "www.borubahaddar.com", "title": "मजुराला बेदम मारहाण करून, हातपाय बांधून गाडीतून पळवले", "raw_content": "\nमजुराला बेदम मारहाण करून, हातपाय बांधून गाडीतून पळवले\nविटभट्टी मालक व त्याच्या साथीदारांविरोधात घोटी पोलीस ठाण्यात अपहरण व वेठबिगारीचा गुन्हा दाखल\nनाशिक- राज्यात मोठ्या प्रमाणात विटभट्टी, दगड खाणी मालक, द्राक्ष बागायतदार, ऊस उत्पादक व तत्सम मालक वर्गाकडून वेठबिगारी विरोधी कायद्याची [The Bonded Labour System (Abolition) Act,1976] सर्रास पायमल्ली होत आहे. त्यामुळे आदिवासी मजूर अजूनही वेठबिगारीच्या विळख्यात अडकले आहेत. नाशिक मधील इगतपुरी तालुक्यातल्या डहाळेवाडी येथे प्रकाश गोडे या मजुराला विटभट्टी मालकाने बेदम मारहाण करून, त्याचे हातपाय बांधून त्याला चारचाकी गाडीतून पळवून नेल्याप्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात अपहरण व वेठबिगारीचा गु��्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी आरोपी विटभट्टी मालकाला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयापुढे हजर केले असता त्याला १ दिवसांची पोलीस कोठडीत रवानगी करून आज त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.\nफिर्यादी सुनीता प्रकाश गोडे या पीडित मजुराच्या पत्नीने मालक अमोल भोसले व दोन अज्ञातां विरोधात नवऱ्याला अपहरण केल्याची घोटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत म्हटले आहे की, \"विटभट्टीवर काम करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातल्या बदलापूर तालुक्यातील शिरगाव येथील विटभट्टी मालक अमोल भोसले यांच्याकडून मी विटभट्टीवर विटा वाहण्यासाठी १२ हजार व माझा पती प्रकाश गोडे विटा थापण्यासाठी यांनी २० हजार रुपयांची उचल घेतली होती. सदरची रक्कम विटभट्टीवर काम करून फेडण्याचे ठरले होते व दिवाळी सणानंतर कामावर जायचे ठरले होते. परंतु दि. २१ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास अमोल भोसले व त्यांच्या दोन साथीदारांनी डहाळेवाडी येथील फिर्यादीच्या घरात घुसून प्रकाश गोडे यांना मारहाण करीत हात-पाय बांधून त्यांना चारचाकी वाहनातून जबरदस्तीने घेऊन गेले\" असे तक्रारीत नमूद केले आहे.\nया प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात अमोल भोसले व त्याच्या दोन साथीदार विरोधात भादंवि कलम ३६३, ४५२, ३७४, ३२३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदिवासींच्या अज्ञानाचा फायदा घेऊन विटभट्टी मालक वेठबिगारी करण्यास भाग पाडत असल्याचा प्रकार श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रमजीवी संघटनेने वर्षभरात पालघर, ठाणे, नाशिक आणि रायगड जिल्ह्यातील २६ वेठबिगारांना मुक्त केले आहे.\nदरम्यान, श्रमजीवी संघटनेचे संस्थापक तथा राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष श्री. विवेक पंडित यांनी \"समाजातील ही अनिष्ट प्रथा नष्ट करण्यासाठी वेठबिगारी विरोधी कायद्याची [The Bonded Labour System (Abolition) Act,1976] ची कठोर अंमलबजावणी करावी. त्यासाठी राज्याचे कामगार आयुक्त यांच्याकडून राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी यांना निर्देश देण्यात यावेत. तसेच मुक्त करण्यात आलेल्या वेठबिगारांना 'तात्काळ सहाय्य' आणि 'दीर्घकालीन पुनर्वसन' करण्यात यावे\" अशी मागणी केली आहे.\nसदर घटनेचा अधिक तपास घोटी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जालींदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कवडे कीरत आहे. दरम्यान आरोपी अमोल भोसले याला अटक करण्यात आली. काल दिनांक २२ रोजी एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती व आज पुन्हा नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता आरोपीची १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.\nसमाजातील ही अनिष्ट प्रथा नष्ट करण्यासाठी शासनाने वेठबिगारी विरोधी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी - विवेक पंडित\nCorona Vaccine | भारतात लसीकरणासाठी फायझरने मागितली परवानगी\nकृषी कायदा : शरद पवार शिष्टमंडळासह राष्ट्रपतीला भेटले\nआमदार प्रताप सरनाईक ईडी कार्यालयात दाखल...\nएमडीएच मसाला कंपनीचे मालक महाशय धरमपाल गुलाटी यांचे वयाच्या 98 व्या वर्षी निधन\nमराठा आरक्षणावरील स्थगिती हटवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.borubahaddar.com/2020/12/Agriculture-Act-Sharad-Pawar-meets-President-with-delegation.html", "date_download": "2021-01-28T08:37:03Z", "digest": "sha1:52TX4JE2HR3XOPUJZQEH6FIQUINZAIIY", "length": 5994, "nlines": 54, "source_domain": "www.borubahaddar.com", "title": "कृषी कायदा : शरद पवार शिष्टमंडळासह राष्ट्रपतीला भेटले", "raw_content": "\nकृषी कायदा : शरद पवार शिष्टमंडळासह राष्ट्रपतीला भेटले\nनवी दिल्ली : केंद्र सरकारने पारित केलेल्या नवीन कृषी कायद्यांबाबत देशभरातील शेतकर्‍यांमध्ये असंतोषाची भावना आहे. आज राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळासह राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन त्यांनी शेतकरी आंदोलनाबाबत सकारात्मक भूमिका घेऊन याप्रश्नी हस्तक्षेप करावा, अशी विनंती केली.\nविरोधी नेत्यांच्या गटात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सिस्ट) नेते सीताराम येचुरी, काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यासहीत पाच नेत्यांचा समावेश होता. राष्ट्रपतींच्या भेटीनंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी एकसुरात कृषी कायदे रद्द करण्याची मागणी केली.राष्ट्रपती कोविंद यांची भेट घेतल्यानंतर शरद पवार यांनी मीडियाशी संवाद साधताना शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सखोल चर्चा व्हावी आणि त्यांचे प्रश्न सोडवावेत, अशी मागणी केलीय.\nकेंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना आमचा सरसकट विरोध नाही. मात्र शेतकऱ्यांच्या मालाला 100 टक्के किंमत मिळाली पाहिजे. त्याबाबत बंधन असलं पाहिजे. नव्या कायद्यात सक्तीचा अभाव आहे. त्याबाब�� उत्तर भारतातील शेतकऱ्यांच्या भावना तीव्र असल्याचं, मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.\n'थंडीच्या दिवसांत शेतकरी रस्त्यावर आहेत. अगदी शांतपणे ते आपली नाराजी सरकारसमोर मांडत आहेत. हा प्रश्न मार्गी लावणं हे सरकारचं कर्तव्य आहे' असं म्हणत शरद पवार यांनी सरकारला आपल्या कर्तव्याची आठवण करून दिलीय.\n'कृषी विधेयकांवर सखोल चर्चा व्हावी आणि त्यानंतर ते निवड समितीकडे पाठवण्यात यावे, अशी सर्व विरोधी पक्षांची मागणी होती. परंतु, दुर्दैवानं सगळ्या सूचना फेटाळून लावण्यात आल्या आणि विधेयके घाईघाईनं संमत करून घेण्यात आली' अशी आठवणही शरद पवार यांनी करून दिली.\nCorona Vaccine | भारतात लसीकरणासाठी फायझरने मागितली परवानगी\nकृषी कायदा : शरद पवार शिष्टमंडळासह राष्ट्रपतीला भेटले\nआमदार प्रताप सरनाईक ईडी कार्यालयात दाखल...\nएमडीएच मसाला कंपनीचे मालक महाशय धरमपाल गुलाटी यांचे वयाच्या 98 व्या वर्षी निधन\nमराठा आरक्षणावरील स्थगिती हटवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.tezsamachar.com/a-special-survey-of-passengers-from-england-found-16-corona-positive/", "date_download": "2021-01-28T07:46:20Z", "digest": "sha1:MM2CEESAU2UHFBGWG7NJZNS4BOPNLM6N", "length": 8262, "nlines": 120, "source_domain": "marathi.tezsamachar.com", "title": "इंग्लंडवरुन आलेल्या प्रवाशांच्या विशेष सर्वेक्षणात 16 जण कोरोना पॉझिटिव्ह | इंग्लंडवरुन आलेल्या प्रवाशांच्या विशेष सर्वेक्षणात 16 जण कोरोना पॉझिटिव्ह", "raw_content": "\nनौकरी डॉट कॉम या वेबसाईटच्या माध्यमातून बेरोजगारांची फसवणूक, आरोपी पोलिस कोठडीत\nप्रख्यात गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांना पद्मविभूषण\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर मांडवे दिगर,ता.भुसावळ येथील मोतीमाता यात्रोत्सव रद्द\nपाणीपुरवठा योजनेत शिवसेनेच्या कामाचे श्रेय भाजपाचे जिल्हा परिषद सभापती रवींद्र उर्फ छोटू पाटील यांनी घेऊ नये\nइंग्लंडवरुन आलेल्या प्रवाशांच्या विशेष सर्वेक्षणात 16 जण कोरोना पॉझिटिव्ह\nमुंबई (तेज समाचार डेस्क) : इंग्लंडमध्ये (England) जनुकीय बदल झालेला कोरोना विषाणू (Coronavirus) आढळल्याच्या पार्श्वभूमीवर दिनांक २५ नोव्हेंबर २०२० नंतर राज्यात इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे, या संदर्भातील तपशील असा: आज पर्यंत ११२२ प्रवाशांची आर टी पी सी आर चाचणी करण्यात आली.\nयापैकी १६ प्रवाशी कोरोना बाधित आढळून आले आहेत. ( त्यात नागपूर – ४, मुंबई आणि ठाणे प्रत्येकी -३, पुणे -२ आणि नांदेड, अहमदनगर, औरंगाबाद व रायगड प्रत्येकी १) अशी संख्या आहे.\nपॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचे नमुने जनुकीय रचना शोधण्यासाठी एन आय व्ही पुणे येथे पाठविण्यात येत आहेत. बाधित रुग्णांच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात येत आहे. आजवर शोधण्यात आलेल्या ७२ निकट सहवासितांपैकी २ निकट सहवासित करोना बाधित आढळले आहेत.\nमुंबई विद्यापीठाचं दुसरं सत्र ‘या’ तारखेपासून सुरू\nमूठभर बिल्डरांच्या फायद्याचा प्रस्ताव मागे घ्या- देवेंद्र फडणवीस\nजळगाव जिल्ह्यात आणखी 10 कोरोना बाधित रूग्ण आढळले, रूग्णांची संख्या झाली 124\nयावल पोलीस स्टेशन हद्दीतील मौलाना यांची बैठक\n6 वर्षीय बालकाचाअज्ञात इसमाकडून दगडाने ठेचून हत्या\nDecember 24, 2020 तेज़ समाचार मराठी\nनौकरी डॉट कॉम या वेबसाईटच्या माध्यमातून बेरोजगारांची फसवणूक, आरोपी पोलिस कोठडीत\nप्रख्यात गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांना पद्मविभूषण\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर मांडवे दिगर,ता.भुसावळ येथील मोतीमाता यात्रोत्सव रद्द\nपाणीपुरवठा योजनेत शिवसेनेच्या कामाचे श्रेय भाजपाचे जिल्हा परिषद सभापती रवींद्र उर्फ छोटू पाटील यांनी घेऊ नये\nमलिंगाला आठवून जसप्रीत बुमराह झाला भावूक,\nधुळे मनपा वर फडकवणार भगवा , शिवसेनेचा निर्धार\nकेरळ : माणूस झाला सैनात, बिबट्याला शिजवून खाल्लं\nडॉ. जयंत नारळीकर अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे नवे अध्यक्ष\nआश्रय फाउंडेशन तर्फे न्हावी येथे आरोग्य शिबीर संपन्न\nआदीवासी संघर्ष समीतीचे प्रांताधिकारी यांना निवेदन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.betterbutter.in/mr/recipe/105842/chinese-potato-fritters/", "date_download": "2021-01-28T09:22:11Z", "digest": "sha1:IRSFG2MYO6M5MS2LI2Y5JQUHPLBGRXIR", "length": 20871, "nlines": 381, "source_domain": "www.betterbutter.in", "title": "Chinese Potato Fritters. recipe by Priti Tara in Marathi at BetterButter", "raw_content": "\nमुख्यपृष्ठ / पाककृती / चायनीज बटाटा वडा\nसूचना वाचा नंतरसाठी सेव करा\nचायनीज बटाटा वडा कृती बद्दल\nचायनीज बटाटा वडा काही तरी नवीन प्रकार आहे जो माझ्या experiment मधून सक्सेसफूल झालेला पदार्थ आहे. तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्ही नक्की बनवून पहाल. आपल्या नेहमीच्या बटाटे वड्यासारखच सगळं आहे यामध्ये मी काही भाज्या व इतर जिन्नस घालून त्याला देसी चायनीज तडका दिला आहे.\n५-६ उकडून घेतलेले बटाटे\nबारीक चिरलेला कोबी + ढोबळी मिरची १ वाटी\nआलं + हिरवी मिरची + लसूण\nहळद + ��रम मसाला १-१चमचा\nसोय + ग्रीन चिल्ली सॉस\nमक्याच पिठ २-३ चमचे\nफोडणी व तळण्यासाठी तेल .\nउकडून घेतलेले बटाटे साल काढून घ्या आणि स्वच्छ धूतलेल्या हाताने ते बारीक करा. आलं + लसूण + हिरवी मिरची वाटा. ( खरतर खलबत्त्यामध्येच हे वाटाव ) कोबी आणि ढोबळी मिरची बारीक चिरून घ्या.\nकढईत ३-४ चमचे तेल घालून हिंग + मोहरी व कढीपत्ता ची फोडणी करा. त्यामध्ये आलं + लसूण + हिरवी मिरचीच वाटण घाला.\nत्यामध्ये 1 चमचा हळद व गरम मसाला + चवीनुसार मीठ घाला.\nसोय + ग्रीन चिल्ली साँस घाला. व्यवस्थित परतावे . आता कोबी + ढोबळी मिरची घालून परता आता बारीक केलेला बटाटा घाला आणि परतून घ्या. बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि एका ताटात ही भाजी स्वच्छ हाताने थोडी मिक्स करून पुन्हा कढईत टाकून परतून कढई उतरवा. भाजी थंड होऊ द्या.\nएका भांड्यात बेसन + मक्याच पिठ + खायचा कलर + खायचा सोडा + चवीनूसार मीठ व गरजेनुसार पाणी एकत्रित करून पिठ तयार करा.\nकढईत तेल तापवा . तयार भाजीचे गोळे हातावर घेऊन चपटे बनवून तयार पिठामध्ये घोळवून एक एक करून वडे कढईत सोडा. दोन्ही बाजूंनी वडे छान तळून घ्या. तयार वडे टोमॅटो सॉस किंवा सेझवान चटणी सोबत सर्व्ह करा.\nआपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.\nचला स्वयंपाक सुरू करूया\nहे प्राडक्ट शेर करा\nउकडून घेतलेले बटाटे साल काढून घ्या आणि स्वच्छ धूतलेल्या हाताने ते बारीक करा. आलं + लसूण + हिरवी मिरची वाटा. ( खरतर खलबत्त्यामध्येच हे वाटाव ) कोबी आणि ढोबळी मिरची बारीक चिरून घ्या.\nकढईत ३-४ चमचे तेल घालून हिंग + मोहरी व कढीपत्ता ची फोडणी करा. त्यामध्ये आलं + लसूण + हिरवी मिरचीच वाटण घाला.\nत्यामध्ये 1 चमचा हळद व गरम मसाला + चवीनुसार मीठ घाला.\nसोय + ग्रीन चिल्ली साँस घाला. व्यवस्थित परतावे . आता कोबी + ढोबळी मिरची घालून परता आता बारीक केलेला बटाटा घाला आणि परतून घ्या. बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि एका ताटात ही भाजी स्वच्छ हाताने थोडी मिक्स करून पुन्हा कढईत टाकून परतून कढई उतरवा. भाजी थंड होऊ द्या.\nएका भांड्यात बेसन + मक्याच पिठ + खायचा कलर + खायचा सोडा + चवीनूसार मीठ व गरजेनुसार पाणी एकत्रित करून पिठ तयार करा.\nकढईत तेल तापवा . तयार भाजीचे गोळे हातावर घेऊन चपटे बनवून तयार पिठामध्ये घोळवून एक एक करून वडे कढईत सोडा. दोन्ही बाजूंनी वडे छान तळून घ्या. तयार वडे टोमॅटो सॉस किंवा सेझवान चटणी सोबत सर्व्ह करा.\n५-६ उकडून घेतलेले बटाटे\nबारीक चिरलेला कोबी + ढोबळी मिरची १ वाटी\nआलं + हिरवी मिरची + लसूण\nहळद + गरम मसाला १-१चमचा\nसोय + ग्रीन चिल्ली सॉस\nमक्याच पिठ २-३ चमचे\nफोडणी व तळण्यासाठी तेल .\nचायनीज बटाटा वडा - रिव्यूज\n7 भाषांमध्ये रीस्पीझचे शेर आणि शोधणे भारत देशातील सर्वात मोठे मंच.\nस्वयंपाक करा, अपलोड करा आणि शेअर करा\nएक रेसिपी कधीही सोडू नका\nनवीन माहितीसाठी आपल्या ईमेल ऐड्रेस सब्स्क्राइब घ्या\nसर्वाधिक सर्च गेलेल्या रेसपी\nयेथे आमचे फालो करा\nयेथून आमचे अ‍ॅप डाउनलोड करा\n138 अनुसरण करत आहे\nपूर्ण प्रोफाइल पहा अनुसरण करा\nकिंवा ईमेलसह सुरू ठेवा\nसाइन इन करा साइन अप करा\n0 अनुसरण करत आहे\nआपला जुना पैस्वर्ड एका नवीनवर बदला\nपुष्टी करा नवीन पासवर्ड *\nयेथे आपले प्रोफाइल संपादित करा आणि अद्यतनित करा\nआपण एक बिगिनर ब्लॉगर फुडी शेफ होम कूक मास्टर कूक आकांक्षा कूक बेकर कधीकधी स्वयंपाकघरात सेलिब्रिटी शेफ उपहारगृह\nआपले लिंग पुरुष महिला\nआपली खाते सेटिंग्ज सोडत असताना आपली जतन केलेली रिसेप्शन्स, स्टोरेज आणि वैयक्तिकृत पसंती आपल्याला कायमचे प्रवेश न करण्यायोग्य आणि कनेक्ट केलेल्या डिव्हाइसची कार्यक्षमता कमी करू शकतात. हटविणे आमच्या प्राइवसी नोटिस आणि लागू कायद्यांचे किंवा नियमांनुसार केले जाईल.\nआपले खाते हटविणे म्हणजे आपल्या जतन केलेल्या पाककृती, संग्रह आणि वैयक्तिकरण प्राधान्ये BetterButter मधून कायमची हटविली जातील. एकदा आपण पुष्टी केली की आपले खाते तत्काळ निष्क्रिय केले जाईल.\nटीप: आपण पुढील 14 दिवसात लॉगिन केल्यास आपले खाते पुन्हा सक्रिय केले जाईल आणि हटविणे रद्द केले जाईल.\nलॉगिन करा आणि एक्सप्लोरिंग प्रारंभ करा\nपासवर्ड रीसेट करण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा आणि आम्ही आपला संकेतशब्द कसा रीसेट करायचा याबद्दल सूचना पाठवू\nआपल्या मेलवर पैस्वर्ड रीसेट दुवा पाठविला गेला आहे. कृपया आपले मेल तपासा.\nकृपया आपले मेल तपासा.\nBetterButter सह साइन अप करा आणि एक्सप्लोरिंग प्रारंभ करा\nपासवर्ड निश्चित करा *\nखाते तयार करून, मी अटी व शर्ती स्वीकारतो\nतुमच्या मनात काय आहे\nआपल्या गॅलरीमधून फोटो अपलोड करा\nआपला कॅमेरा उघडा आणि फोटो घ्या\nसेव करा रद्द करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://chanda.nic.in/document/%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%89%E0%A4%A8-%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE-2/", "date_download": "2021-01-28T08:30:38Z", "digest": "sha1:A4SMLGV4M2XN6XHR2732T74DYIMHZDL7", "length": 5949, "nlines": 102, "source_domain": "chanda.nic.in", "title": "लॉकडाउन – चंद्रपूर शहर महानगरपालिका चे क्षेत्र मध्ये फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश (दिनांक १३-०५-२०२०) | चंद्रपूर जिल्हा, महाराष्ट्र शासन | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा चंद्रपूर District Chandrapur\nचंद्रपूर जिल्ह्यातील पोलिस स्थानके\nएसटीडी आणि पिन कोड\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nरोहयो ( जलयूक्त शिवार )\nजमिन संबंधित विविध महत्वाच्या याद्या\nजिल्ह्यातील जमीन बँकेची माहिती\nस्वातंत्र्य सैनिक पेंशनरांची यादी\nलॉकडाउन – चंद्रपूर शहर महानगरपालिका चे क्षेत्र मध्ये फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश (दिनांक १३-०५-२०२०)\nलॉकडाउन – चंद्रपूर शहर महानगरपालिका चे क्षेत्र मध्ये फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश (दिनांक १३-०५-२०२०)\nलॉकडाउन – चंद्रपूर शहर महानगरपालिका चे क्षेत्र मध्ये फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश (दिनांक १३-०५-२०२०)\nपहा / डाउनलोड करा\nलॉकडाउन – चंद्रपूर शहर महानगरपालिका चे क्षेत्र मध्ये फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश (दिनांक १३-०५-२०२०) 13/05/2020 पहा (273 KB)\nजिला प्रशासन द्वारा स्वामित्व वाली सामग्री\n© कॉपीराइट जिल्हा प्रशासन चंद्रपूर, महाराष्ट्र, (भारत) , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jan 28, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/sports/cricket/ipl-2020/news/ms-dhoni-daughter-rape-threat-from-social-media-trolls-chennai-super-kings-loss-in-ipl-2020-127799114.html", "date_download": "2021-01-28T09:51:50Z", "digest": "sha1:EPGMCDPO5OUATXR5BTJSSXR6JOAPLMXJ", "length": 5711, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "MS Dhoni Daughter Rape Threat From Social Media Trolls Chennai Super Kings' Loss In IPL 2020 | धोनीच्या अवघ्या 5 वर्षांच्या चिमुकलीला बलात्काराची धमकी, सोशल मीडियाच्या गैरवापराचा कळस - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nसोशल म���डियाचे अँटी सोशल:धोनीच्या अवघ्या 5 वर्षांच्या चिमुकलीला बलात्काराची धमकी, सोशल मीडियाच्या गैरवापराचा कळस\nआयपीएलमध्ये महेंद्र सिंह धोनीच्या कामगिरीवर नाराज चाहत्यांनी सोशल मीडियावर सर्व सीमा पार केल्या. टीकाकारांनी धोनीची पत्नी साक्षीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर त्याची 5 वर्षाची मुलगी जीवाचा बलात्कार करण्याची धकमी दिली. अभिनेत्री नगमा यांनी याचा निषेध करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारले की देशात काय घडत आहे\nनगमाने ट्विट केलेकी, \"एक देश म्हणून आपण कोठे उभे आहोत आयपीएलमध्ये केकेआरकडून चेन्नईच्या पराभवानंतर धोनीच्या 4 वर्षाच्या मुलीचा बलात्कार करण्याची लोकांनी धमकी दिली ही अंत्यत लाजिरवाणी गोष्ट आहे. मिस्टर पंतप्रधान आपल्या देशात हे काय घडत आहे आयपीएलमध्ये केकेआरकडून चेन्नईच्या पराभवानंतर धोनीच्या 4 वर्षाच्या मुलीचा बलात्कार करण्याची लोकांनी धमकी दिली ही अंत्यत लाजिरवाणी गोष्ट आहे. मिस्टर पंतप्रधान आपल्या देशात हे काय घडत आहे\" यावेळी नगमाने हॅशटॅगमध्ये बेटी बचाओ - बेटी पढाओ देखील लिहिले.\nखासदार प्रियंका आणि आमदार सौम्या यांनीही नाराजी व्यक्त केली\nकर्नाटकच्या आमदार सौम्या रेड्डी यांनी म्हटले की, \"हे अंत्यत दुःख आहे. आपल्या देशात काय सुरू आहे आपण कोणत्या दिशेने जात आहोत.\" तर महाराष्ट्रात शिवसेनेतच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी लिहिले की, आज सोशल मीडियाचा कशाप्रकारे दुरुपयोग केला जात आहे. हे त्याचे मोठे उदाहरण आहे.\nकोलकाता विरुद्धच्या सामन्यात धोनीने 12 चेंडूत 11 धावा केल्या होत्या.\nआयपीएलमध्ये बुधवारी कोलकाता नाइट राइडर्सने धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सला 168 धावांचे आव्हान दिले होते. मात्र सीएसकेला 157 धावा करता आल्या. या सामन्यात सीएसकेचा 10 धावांनी पराभव झाला होता.\nया सामन्यात धोनीने 12 चेंडूत केवळ 11 धावा केल्या होत्या. चेन्नईने या मोसमात आतापर्यंत 6 पैकी 2 सामने जिंकून 4 गुणांसह सहाव्या स्थानी आहे. ावर्षी कोरोनामुळे धोनी आपल्या कुटुंबीयांना आयपीएलसाठी युएईला घेऊन गेला नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://indianlaws.xyz/index.php/marathilaws/indianlawsmarathi/mpra1999marathi/", "date_download": "2021-01-28T08:15:15Z", "digest": "sha1:INAQQ3OWWDJCDR5Q24QMLUGS7UCVGYXK", "length": 16144, "nlines": 122, "source_domain": "indianlaws.xyz", "title": "Category: \"महाराष्ट्र रॅगिंग मनाई अधिनियम १९९�� मराठी\" - Indian Laws in Marathi", "raw_content": "\nCategory: \"महाराष्ट्र रॅगिंग मनाई अधिनियम १९९९ मराठी\"\nकलम ८ : नियम करण्याचा अधिकार :\nMar 31, 2018Vitthal Arun Pisal महाराष्ट्र रॅगिंग मनाई अधिनियम १९९९ मराठी\nमहाराष्ट्र रॅगिंग करण्यास मनाई करणे अधिनियम १९९९ कलम ८ : नियम करण्याचा अधिकार : (१) राज्य शासनास, या अधिनियमाची सर्व किंवा कोणतीही प्रयोजने पार पाडण्यासाठी राजपत्रातील अधिसूचनेद्वारे नियम करता येतील. (२) या अधिनियमान्वये करण्यात आलेला प्रत्येक नियम, तो… more »\nTags: MPR Act 1999 section 8 in Marathi, महाराष्ट्र रॅगिंग मनाई अधिनियम १९९९ कलम ८\nकलम ७ : अपप्रेरणा दिल्याचे मानणे :\nMar 31, 2018Vitthal Arun Pisal महाराष्ट्र रॅगिंग मनाई अधिनियम १९९९ मराठी\nमहाराष्ट्र रॅगिंग करण्यास मनाई करणे अधिनियम १९९९ कलम ७ : अपप्रेरणा दिल्याचे मानणे : रॅगिंगची तक्रार केली असताना, शैक्षणिक संस्थेचा प्रमुख कलम ६ मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या रीतीने कारवाई करण्यात कसूर किंवा हयगय करील तर, रॅगिंग सारख्या अपराधाला अशा… more »\nTags: MPR Act 1999 section 7 in Marathi, महाराष्ट्र रॅगिंग मनाई अधिनियम १९९९ कलम ७\nकलम ६ : विद्याथ्र्याला निलंबित करणे :\nMar 31, 2018Vitthal Arun Pisal महाराष्ट्र रॅगिंग मनाई अधिनियम १९९९ मराठी\nमहाराष्ट्र रॅगिंग करण्यास मनाई करणे अधिनियम १९९९ कलम ६ : विद्याथ्र्याला निलंबित करणे : (१) जेव्हा कोणताही विद्यार्थी किंवा यथास्थिती, आईवडील, किंवा पालक, किंवा शैक्षणिक संस्थेचा शिक्षक, शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखाकडे रॅगिंगची लेखी तक्रार करील तर, त्या… more »\nTags: MPR Act 1999 section 6 in Marathi, महाराष्ट्र रॅगिंग मनाई अधिनियम १९९९ कलम ६\nकलम ५ : विद्याथ्र्याला काढून टाकणे :\nMar 31, 2018Vitthal Arun Pisal महाराष्ट्र रॅगिंग मनाई अधिनियम १९९९ मराठी\nमहाराष्ट्र रॅगिंग करण्यास मनाई करणे अधिनियम १९९९ कलम ५ : विद्याथ्र्याला काढून टाकणे : कलम ४ खालील अपराधाबद्दल सिद्धापराधी ठरलेल्या कोणत्याही विद्याथ्र्यास शैक्षणिक संस्थेतून काढून टाकण्यात येईल आणि अशाप्रकारे काढून टाकण्यात आल्याच्या आदेशाच्या… more »\nTags: MPR Act 1999 section 5 in Marathi, महाराष्ट्र रॅगिंग मनाई अधिनियम १९९९ कलम ५\nकलम ४ : रॅगिंग करण्याबद्दल शास्ती :\nMar 31, 2018Vitthal Arun Pisal महाराष्ट्र रॅगिंग मनाई अधिनियम १९९९ मराठी\nमहाराष्ट्र रॅगिंग करण्यास मनाई करणे अधिनियम १९९९ कलम ४ : रॅगिंग करण्याबद्दल शास्ती : जी कोणी, कोणत्याही शैक्षणिक संस्थेमध्ये किंवा तिच्याबाहेर प्रत्यक्षरीत्या किंवा अप्रत्यक्षरीत्या रॅगिंग करत असेल, त्यात भाग घेत असेल, त्यास अपप्रेरणा देत असेल, किंवा… more »\nTags: MPR Act 1999 section 4 in Marathi, महाराष्ट्र रॅगिंग मनाई अधिनियम १९९९ कलम ४\nकलम ३ : रॅगिंग करण्यास मनाई :\nMar 31, 2018Vitthal Arun Pisal महाराष्ट्र रॅगिंग मनाई अधिनियम १९९९ मराठी\nमहाराष्ट्र रॅगिंग करण्यास मनाई करणे अधिनियम १९९९ कलम ३ : रॅगिंग करण्यास मनाई : कोणत्याही शैक्षणिक संस्थेमध्ये किंवा तिच्या बाहेर रॅगिंग करण्यास मनाई आहे. INSTALL Android APP *टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल… more »\nTags: MPR Act 1999 section 3 in Marathi, महाराष्ट्र रॅगिंग मनाई अधिनियम १९९९ कलम ३\nकलम २ : व्याख्या : महाराष्ट्र रॅगिंग मनाई अधिनियम १९९९\nMar 28, 2018Vitthal Arun Pisal महाराष्ट्र रॅगिंग मनाई अधिनियम १९९९ मराठी\nमहाराष्ट्र रॅगिंग करण्यास मनाई करणे अधिनियम १९९९ कलम २ : व्याख्या : या अधिनियमास संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर, - (क) शैक्षणिक संस्था याचा अर्थ तीमध्ये शिक्षण देण्याचे (केवळ तेच किंवा इतर कार्याबरोबर) कार्य करणारे महाविद्यालय किंवा कोणत्याही… more »\nTags: MPR Act 1999 section 2 in Marathi, महाराष्ट्र रॅगिंग मनाई अधिनियम १९९९ कलम २\nकलम १ : संक्षिप्त.. प्रारंभ : महाराष्ट्र रॅगिंग ..अधिनियम १९९९\nMar 28, 2018Vitthal Arun Pisal महाराष्ट्र रॅगिंग मनाई अधिनियम १९९९ मराठी\nमहाराष्ट्र रॅगिंग करण्यास मनाई करणे अधिनियम १९९९ (सन १९९९ चा ३३) महाराष्ट्र राज्यात शैक्षणिक संस्थांमध्ये रॅगिंग करण्यास मनाई करण्याकरिता अधिनियम. ज्याअर्थी, महाराष्ट्र राज्यात, शैक्षणिक संस्थांमध्ये रॅगिंग करण्यास मनाई करण्यासाठी एक विशेष कायदा… more »\nTags: MPR Act 1999 section 1 in Marathi, महाराष्ट्र रॅगिंग मनाई अधिनियम १९९९ कलम १\nअनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९ मराठी\nअनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम १९५६\nएन डी पी एस अ‍ॅक्ट १९८५ मराठी\nएन. डी. पी. एस नियम १९८५ मराठी\nकामाच्या ठिकाणी महिलांची लैंगिक छळवणूक करण्यास अधिनियम २०१३\nकौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५\nध्वनि प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २०००\nनागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५ मराठी\nपर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६\nपासपोर्ट ( पारपत्र ) अधिनियम १९६७\nपोलीस ( अप्रीतीची भावना चेतवणे ) अधिनियम १९२२\nपोलीस दल ( हक्कांवर निर्बंध ) अधिनियम १९६६\nप्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६०\nफौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ मराठी\nबाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २००० मराठी\nबालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ मराठी\nभारताचे संविधान ( राज्यघटना )\nभारतीय दंड संहिता १८६० मराठी\nभारतीय पुरावा अधिनियम १८७२ मराठी\nभ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ मराठी\nमहाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक अधिनियम १९८१\nमहाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम १८८७ मराठी\nमहाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९ मराठी\nमहाराष्ट्र नरबळी अधिनियम २०१३ मराठी\nमहाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मराठी\nमहाराष्ट्र प्राणिरक्षण अधिनियम १९७६ मराठी\nमहाराष्ट्र भीक मागण्यास प्रतिबंध अधिनियम १९५९ मराठी\nमहाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपणास प्रतिबंध करण्याकरिता अधिनियम १९९५\nमहाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९\nमहाराष्ट्र रॅगिंग मनाई अधिनियम १९९९ मराठी\nमहाराष्ट्र लॉटऱ्या अधिनियम १९५८ मराठी\nमहाराष्ट्र वैद्यकीय सेवा-व्यक्ती अधिनियम २०१० मराठी\nमहाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ मराठी\nमहाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ मराठी\nमहाराष्ट्र हॉटेल, उपाहारगृहे आणि मद्यपान अधिनियम २०१६\nमहाराष्ट्र(मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९ मराठी\nमाहिती तंत्रज्ञान अधिनियम, २०००\nमाहितीचा अधिकार अधिनियम २००५ मराठी\nमोटार वाहन अधिनियम १९८८ मराठी\nराष्ट्र प्रतिष्ठा अपमान प्रतिबंध अधिनियम १९७१\nराष्ट्रीय सुरक्षा अधिनियम १९८०\nरेल्वे अधिनियम १९८९ मराठी\nलैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ मराठी\nलैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण नियम २०१२ मराठी\nशस्त्र अधिनियम १९५९ मराठी\nसार्वजनिक संपत्तीस हानी प्रतिबंध अधिनियम १९८४\nसिगारेट आणि तंबाखू उत्पादने अधिनियम २००३ मराठी\nस्त्रियांचे असभ्य प्रतिरूपण (प्रतिषेध) अधिनियम १९८६\nस्फोटक पदार्थ अधिनियम १९०८\nमहाराष्ट्र कोव्हीड-१९ उपाययोजना नियम, २०२०\nकलम ४ : या अधिनियमन्वये काम करणाऱ्या व्यक्तींना संरक्षण :\nकलम ३ : शास्ती :\nकलम २क : केंद्र शासनाच्या शक्ती :\nकलम २ : घातक साथ रोगांबाबत विशेष उपाययोजना करण्याची..शक्ती :\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0.pdf/247", "date_download": "2021-01-28T10:02:34Z", "digest": "sha1:JVED27AY6X4BPCM2EH7PWPRD6A4UHW3M", "length": 4425, "nlines": 85, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:वनस्पतिविचार.pdf/247 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे\nपान प्यारा. ओळ अशुद्ध शुद्ध\n१ २ ६ केंद्रा सारिणी केंद्रोत्सारिणी\n७ १ १३ शोधितां शोषितां\n१४ १ ३ अन्न अग्र\n१६ ३ १० मिळविण्याची मिळण्याची\n२० २ २ बिग्नोनिचा बिग्नोनिया\n३१ ३ ४ उभें डोकें उभी डोकीं\n३७ १ १० इंगाडारसिस् इंगाडलसिस्\n३७ ३ ७ अकॅशिमा अकॅशिया\n४० ३ ५ रुलिया रुबिया\n४३ ४ ५ वनस्पती शब्द झाल्यावर एकदल वाचावा\n४८ ४ ३ त्रिकोणी त्रिकोनी\n५० १ ८ कणसूक्ष्म सूक्ष्मकण\n५४ ३ १ पण ह्या शब्दापुढे 'ते' हा शब्द वाचावा\n६० २ १ पेशीजात पेशीजाल\n६४ १ ८ अंतराल पदर ( Periblem ) परिवेष्टण पदर ( Periblem )\n६४ १ १४ अंतराल पदर परिवेष्टण पदर\n६८ ५ ४ Exodermis अंतरालत्वचा (Hypodermis) अधस्त्वचा\n७० ३ १ ग्रंथ्यंतरालपदर मध्यरश्मीपदर\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १० जानेवारी २०२० रोजी २१:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/coronavirus-latest-news-new-delhi-launched-free-distribution-free-mask-open-mask-bank/", "date_download": "2021-01-28T08:09:12Z", "digest": "sha1:ILXGUQDVJSNUWVSM2ETWUBXDCOOIADOJ", "length": 14363, "nlines": 180, "source_domain": "policenama.com", "title": "Mask Bank : 'या' शहरात मिळणार मोफत मास्क | coronavirus latest news new delhi launched free distribution free mask open mask bank", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n 13 एकर शेतीची आणि पूर्णवेळ ढाब्याची जबाबदारी,…\n‘फ्यूचरिस्टिक ट्रेंड्स इन एज्युकेशन’ परिषदेत राकेश मित्तल यांचा सत्कार\nछोटा राजनविरूध्दच्या 71 पैकी 16 केसमध्ये CBI चा क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर, जाणून…\nMask Bank : ‘या’ शहरात मिळणार मोफत मास्क\nMask Bank : ‘या’ शहरात मिळणार मोफत मास्क\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून कोरोनाने संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. कोरोना व्हायरसपासून बचावासाठी मास्कचा वापर शस्त्राप्रमाणे केला जात आहे. जोपर्यंत लस उपलब्ध होत नाही तोपर्यंत एका व्यक्तीकडून इतरांपर्यंत संक्रमण पोहोचू नये, यासाठी मास्कचा वापर महत्त्वाचा ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर आता मध्य ��िल्लीतील सदर बझार भागात मास्क बँक स्थापन केली असून, उत्तर दिल्लीचे महापौर जय प्रकाश यांच्या हस्ते नुकतेच या बँकेचे उद्घाटन करण्यात आले.\nएका निवेदनाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलीस आणि उत्तर दिल्ली महापालिका यांच्या सहकार्याने बारह तुती चौकात ही मास्क बँक स्थापन केली आहे. ज्यांना कोणाला मास्कची गरज आहे, त्यांना या बँकेतून मोफत मास्क मिळणार आहे. तसेच ज्यांना मास्क दान करायचे आहेत, तेही इथे आणून देऊ शकतात. बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. त्यात गरीब कामगार, व्यावसायिक, ग्राहक यांचा समावेश असतो. मास्क नसेल तर दोन हजार रुपये दंड आहे. गरीब कामगारांना इतका दंड भरणे परवडणारे नाही. त्यामुळे मोफत मास्क पुरवण्याच्या उद्देशाने ही मास्क बँक स्थापन केल्याचे प्रकाश यांनी म्हटले आहे.\nदिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिव वाढत आहे. त्यात मृत्यू दरही अधिक आहे. दिल्लीतील कोरोनाबाधितांचे प्रमाण 8.49 टक्के आहे. या पार्श्वभूमीवर मास्क वापरण्याबाबतचे नियम अधिक कठोर केले असून, दंडाची रक्कमही वाढवली आहे. लोकांना कोरोना व्हायरसपासून वाचवणे हा आमचा उद्देश आहे. उत्तर दिल्लीतील प्रत्येक प्रभागात एक याप्रमाणे 104 मास्क बँका स्थापन करण्याची आमची योजना आहे, असेही या निवेदनात नमूद केले आहे.\nपेन्शनधारकांना नवीन वर्षाचं गिफ्ट लाईफ सर्टिफिकेटबाबत सरकारनं केली मोठी घोषणा\n100 रुपयांचा वाद जिवावर बेतला, काठीने प्रहार करून पुतण्याने काकाला मारले ठार\nदिल्ली पोलिसांचा ‘लाव रे तो व्हिडीओ, माध्यमांसमोर दाखवले शेतकरी नेत्याचे प्रक्षोभक…\n‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून नव्या गाईडलाईन्स जारी;…\nशेतकरी आंदोलन : लाल किल्ल्यावरून शेतकऱ्यांना हुसकावून लावताना पोलिसांचा लाठीचार्ज\nबॅरिकेट तोडून ट्रॅक्टर रॅली दिल्लीच्या दिशेने; सिंघु बॉर्डर, टिकरी बॉर्डरवर…\nPune News : पुण्यात 5 वी ते 8 वी पर्यंतची शाळा 1 फेब्रुवारीपासून – अतिरिक्त…\nCoronavirus in India : देशात ‘कोरोना’चे 24 तासांत आढळले 14545 रुग्ण,…\n26 जानेवारी रोजी महाराष्ट्राच्या चित्ररथावर ‘वारकरी…\n‘उद्या हा वणवा आणखीही पसरू शकतो, हे खरेच प्रजासत्ताक…\nजंक फूड महिलांच्या आरोग्यासाठी घातक\n तुमच्या दाढीमुळे स्त्रियांना होतात…\nशर्मिला टागोरनं ‘या’साठी केलं होतं बिकिनी…\nक्रिकेटर के एल राहुल सोबत डिनर करताना दिसली अथिया शेट्टी,…\nBirthday SPL : महेश बाबूमुळं नम्रता शिरोडकरनं सोडलं होतं…\n‘या’ अभिनेत्री सोबत जवळीक वाढल्यानंच इम्रान खान…\nTandav Controversy : ‘तांडव’च्या मेकर्सला…\nPaush purnima 2021 : पौष पौर्णिमेच्या महास्नानाला होत आहे…\n मूलबाळ होत नसल्यानं वेळावेळी टोमणे…\n‘भाईजान’ सलमानची को-स्टार प्रज्ञा जयस्वाल नेमकी…\nPune News : जादा परताव्याच्या बहाण्यानं 15 लाखांची फसवणूक\n 13 एकर शेतीची आणि पूर्णवेळ…\n‘फ्यूचरिस्टिक ट्रेंड्स इन एज्युकेशन’ परिषदेत…\nछोटा राजनविरूध्दच्या 71 पैकी 16 केसमध्ये CBI चा क्लोजर…\n ओढणीच्या झोपाळ्याला गळफास लागून बालिकेचा मृत्यू\n एकाच कुटुंबातील 6 जणांवर काळाचा घाला; अपघाताच्या…\nकोल्हापूर अर्बन बँकेची 1.5 कोटीची फसवणूक, तिघांविरूध्द FIR\nPune News : मध्यरात्री मार्केटयार्ड परिसरात दरोडा…\nPune News : जादा परताव्याच्या बहाण्यानं 15 लाखांची फसवणूक\nPune News : ‘कोरोना’ कालावधीत वैद्यकीय यंत्रणेची…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n 13 एकर शेतीची आणि पूर्णवेळ ढाब्याची जबाबदारी,…\n1 फेब्रुवारीपासून होणार हे मोठे बदल, होऊ शकतो तुमच्या खिशावर थेट…\nJammu : कुलगाम येथे सैन्याच्या रोड ओपनिंग पार्टीवर दहशतवादी हल्ला, 4…\nPune News : गरजू व होतकरू युवकांसाठी पुणे आणि पुण्यातील कर्जत मित्र…\n आता मोबाईलवर घरबसल्या अपडेट करा रेशनकार्ड, जाणून घ्या…\nBride Wear Pantsuit : वधूनं लग्नात घातला अद्याप कधीच न पाहिलेला असा आगळा-वेगळा ड्रेस \nशेवगावात नदीपात्रामध्ये आढळला तरुणाचा मृतदेह, प्रचंड खळबळ\nसर्वांसाठी पुणे-दौंड-बारामती डेमू सुरू करा, प्रवाशांची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-solar-mushroom-production-unit-21987?page=2", "date_download": "2021-01-28T07:34:01Z", "digest": "sha1:N434LWVCY3M6TQJV6AEAF7DY7GT6TK2L", "length": 18307, "nlines": 169, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture stories in marathi, solar mushroom production unit | Page 3 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शक��ा.\nसौर ऊर्जाचलित आळिंबी उत्पादन संयंत्र\nसौर ऊर्जाचलित आळिंबी उत्पादन संयंत्र\nबुधवार, 7 ऑगस्ट 2019\nगेल्या काही वर्षांत शहरी ग्राहक तसेच हॉटेल व्यावसायिकांच्याकडून धिंगरी आळिंबीला मागणी वाढत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शेती पूरक उद्योग म्हणून धिंगरी उत्पादन प्रकल्पांना सुरवातदेखील झाली आहे. सध्या पारंपरिक पद्धतीने धिंगरी आळिंबीचे उत्पादन घेतले जाते.\nगेल्या काही वर्षांत शहरी ग्राहक तसेच हॉटेल व्यावसायिकांच्याकडून धिंगरी आळिंबीला मागणी वाढत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शेती पूरक उद्योग म्हणून धिंगरी उत्पादन प्रकल्पांना सुरवातदेखील झाली आहे. सध्या पारंपरिक पद्धतीने धिंगरी आळिंबीचे उत्पादन घेतले जाते.\nलहानस्तरावर आळिंबी उत्पादकांची गरज लक्षात घेऊन बंगळूर येथील भारतीय उद्यानविद्या संशोधन संस्थेने सौर ऊर्जाचलित आळिंबी उत्पादन संयंत्र विकसित केले आहे. हे संयंत्र कोठेही नेता येते. विशेषतः उन्हाळ्याच्या काळात या संयंत्रात योग्य तापमान नियंत्रित करता येत असल्याने चांगले आळिंबी उत्पादन घेता येते. या संयंत्रामुळे लहानस्तरावर आळिंबी उत्पादन करणे शक्य आहे, त्याचबरोबरीने ग्रामीण भागात याच्या निर्मितीचा व्यवसायही तयार होऊ शकतो. महिला बचत गटासाठी हे संयंत्र पूरक उद्योगासाठी उपयुक्त ठरणारे आहे.\nअसे आहे संयंत्र ः\n१) सौर ऊर्जाचलित आळिंबी उत्पादन संयंत्राचा आकार १.३५ मीटर x ०.९३ मीटर x १.६९ मीटर आहे.\n२) हे संयंत्र पीव्हीसी पाइपच्या फिटिंगपासून तयार केलेले आहे.\n३) संयंत्रात आळिंबी उत्पादन करताना कीटकांचा प्रादुर्भाव होऊ नये तसेच हवा खेळीत राहावी, यासाठी त्यावर नॉयलॉन जाळीचे आच्छादन करण्यात आलेले आहे.\n४) संयंत्रावर गोणपाटाचे आच्छादन करता येते. गोणपाट ओले केल्याने संयंत्रात पुरेशी आद्रता राखणे सोपे जाते.\n५) संयंत्रात ३० वॉट डीसी क्षमतेचा पंप बसविलेला आहे. त्याच्या पाइपला ०.१ मि.मि. आकाराचे नोझल बसविले असल्याने आळिंबी उत्पादनाच्या ठिकाणी अत्यंत सूक्ष्म तुषार फवारले जातात. हा पंप सौरऊर्जा तसेच विद्युत ऊर्जेवर चालतो. सौरऊर्जेसाठी ३०० वॉट पॅनल बसविलेले आहेत. याचबरोबरीने एक इन्व्हर्टर, १२ वॉट बॅटरी आणि टायमर संयंत्रात आहे.\n६) आळिंबी उत्पादनाचे संपूर्ण युनिट १.०८ मीटर x १.४८ मीटर x १.८ मीटर च्या स्टील फ्रेममध्ये बसविलेले ��हे. या फ्रेमची मधील उंची २.२ मीटर ठेवण्यात आली आहे. फ्रेमला चाके लावण्यात आलेली आहेत. त्यामुळे हे संयंत्र कोणत्याही ठिकाणी हालवणे सोपे जाते.\n७) संयंत्राच्या फ्रेमवर सौर पॅनेल बसविलेले आहेत. त्याचबरोबरीने या फ्रेममध्ये इन्व्हर्टर आणि बॅटरी बसविण्याची सोय करण्यात आली आहे. या फ्रेमच्या तळाला पाण्याची टाकी आणि सूक्ष्म तुषार सिंचनासाठी पंप बसविलेला आहे.\nआळिंबी उत्पादनाचा प्रयोग ः\nसंस्थेतील तज्ज्ञांनी दोन वर्षे या संयंत्राच्या चाचण्या घेतल्या. या संयंत्रामध्ये तज्ज्ञांनी धिंगरी आळिंबीच्या इल्म आणि व्हाईट जातीचे उत्पादन घेतले. यासाठी एक किलोच्या २० बॅग संयंत्रात ठेवण्यात आल्या. याचबरोबरीने नेहमीच्या पद्धतीनेही या जातींचे उत्पादन घेण्यात आले.\nप्रयोगातून असे दिसून आले, की पारंपरिक पद्धतीपेक्षा इल्म ऑस्टर जातीचे १०८ टक्के आणि व्हाईट ऑस्टर जातीचे ५१ टक्के उत्पादन जास्त प्रमाणात मिळाले.\nसंयंत्रातून प्रती महिना २५ ते २८ किलो आळिंबी उत्पादन घेणे शक्य आहे.\nहॉटेल बंगळूर भारत यंत्र machine तुषार सिंचन sprinkler irrigation सिंचन\nदोन महिन्यांपासून दिल्लीमध्ये शांततेत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला २६ जानेवारी अर्थात प्रजासत्त\nकृषी पतपुरवठा यंत्रणा दुर्लक्षित का\nआज एकूणच सहकारी चळवळीला वाईट दिवस आल्याचे पदोपदी जाणवते.\nआधुनिक काळातही मुलीचा वाणवसा बैलगाडीतून...\nसातारा : सजविलेले बैल, घुंगराची रंगीत गाडी आणि आपल्या लाडक्या मुलीला ऐटीत सासरी वाणवसा (व\nकोकण, मध्य महाराष्ट्रात थंडी; विदर्भात अवकाळी...\nपुणे ः कोकण आणि मध्य महाराष्ट्रात कोरडे वातावरण असल्याने या भागांत थंडी वाढली आहे.\nकृषी पतपुरवठ्याचे उद्दिष्ट यंदा वाढणार\nनवी दिल्ली : शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्याच्या दृष्टीने कृषी पतपुरवठ्याचे\nमुळांतील स्रावके ठरतात पिकासाठी संजीवनीवनस्पतींच्या वाढीमध्ये मुळाच्या परिवेशामध्ये...\nकोको उत्पादनवाढीसाठी हाताने परागीभवनाचे...कोको पिकाला जागतिक पातळीवर मोठी मागणी आहे. मात्र...\nवेळ, खर्चात बचत अन् गुणवत्तेसाठी...द्राक्ष बागेचे हंगाम व्यवस्थापन काटेकोरपणे होणे...\nकृत्रिम बुद्धिमत्तेवर हवा नैतिकतेचा...वारविक विद्यापीठ, इंपिरिअल कॉलेज लंडन, इपीएफएल (...\nपिकातील बाष्पोत्सर्जन मोजणारी उपकरणेशेतकऱ्यांनी सर्व जैविक घटक व आपले पीक याचा संबंध...\nन रडवणारा गोड कांदाकांदा हा नेहमीच कोणाला न कोणाला रडवतोच... एकतर...\nसंपूर्ण स्वयंचलित सिंचनासाठी केला...वॅगेनिंगन विद्यापीठातील संशोधकांच्या गटाने...\nनिर्यातीसाठी उष्णगृहामध्ये फळे, ...जॉर्जिया येथील ग्लेनबेरीज या थंड फळे आणि भाजीपाला...\nतापमान, वारे, सापेक्ष आर्द्रता...पिकांच्या वाढीवर प्रामुख्याने हवामान घटकांचा (...\nसीताफळातील गर, बिया वेगळे करण्यासाठी...सीताफळ हे फळ पिकल्यानंतर फार काळ साठवणे शक्य होत...\nदर्जेदार रोपनिर्मिती पेपरपॉट, पीट मॉसचा...रोपनिर्मिती चांगल्या प्रकारे होण्यासाठी...\nआवळा प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रेआपल्या गुणकारी, औषधी गुणधर्मामुळे अनेक आयुर्वेदीय...\nवितरणासाठी ड्रोन तंत्रज्ञानाला गोदाम...सध्या केवळ ड्रोनच्या वापरातून उत्पादने...\nअत्याधुनिक लायसीमीटर आधारित सिंचन...पिकाच्या सिंचनाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी...\nदूध काढण्यासाठी फिरती घडवंची, तिपाईदुग्ध व्यावसायिकांच्या अडचणी लक्षात घेऊन अखिल...\nप्रकाश संश्लेषण प्रक्रियेतील...हिरव्या वनस्पती किंवा पिकांद्वारे सूर्यप्रकाशाचे...\nहायड्रोपोनिक्स पद्धतीने मिळवा चाराहायड्रोपोनिक्स म्हणजे माती विरहित किंवा केवळ...\nचाऱ्यासाठी कमी किमतीचे हायड्रोपोनिक्स...अल्प भूधारक पशुपालकांना हिरव्या चाऱ्याची उपलब्धता...\nअपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर...अक्षय ऊर्जा स्रोतांमध्ये सूर्यप्रकाश, वारा,...\nस्वयंचलित ठिबकासह ९० एकरांत यांत्रिकी...परभणी जिल्ह्यातील सिंगणापूर येथील कृषी पदवीधर व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/6152/", "date_download": "2021-01-28T08:57:50Z", "digest": "sha1:LCS56CYZBM6FOP5B6C4DON5HFXDXWSL3", "length": 10834, "nlines": 76, "source_domain": "aajdinank.com", "title": "जालना जिल्ह्यात 69 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह - आज दिनांक", "raw_content": "\nग्राहकांकडील वीजबिलाची सुमारे 60 हजार कोटी रुपयांची थकबाकी\nराज्यात ५२८ केंद्रांच्या माध्यमातून ७७ टक्के कोरोना लसीकरण\nबीड पंचायत समितीतील कथित 20 कोटीच्या भ्रष्टाचार प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे आदेश\n३ कोटींहून अधिक नागरिकांनी घेतला शिवभोजन थाळीचा लाभ; योजनेवर आतापर्यंत ८६ कोटी रुपयांचा खर्च\nऔरंगाबाद जिल्ह्यात 45510 कोरोनामुक्त, 103 रुग्णांवर उपचार सुरू\nजालना जिल्ह्यात 69 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह\n179 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज– जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती\nजालना दि.25 :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीडहॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 179 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे.आरटीपीसीआरद्वारे 67 तर अँटीजेन तपासणीद्वारे 2 असे एकुण 69 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.\nजिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-16373 असुन सध्या रुग्णालयात-179 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-5739 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-418 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-65829 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-327, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-69 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-10365 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-54441, रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-300, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-4836\n14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-18, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-5262 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती -28, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-133 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-27, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-179, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-16, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-179, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-8778, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1318 पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-162542 मृतांची संख्या-269.\n← महिलेची फूटपाथवर प्रसूती, मातेसह बाळाला केले रुग्णालयात दाखल:वर्दीतील स्त्रीशक्ती : पोलीस उपनिरीक्षक प्रिया गरुड\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आजचे (25 ऑक्टोबर 2020) आकाशवाणीवरून देशाच्या नागरिकांना “मन की बात” द्वारे केलेले संबोधन →\nनांदेड जिल्ह्यात 15 कोरोना बाधितांची भर\nऔरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक:मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज\nनांदेड जिल्ह्यात दहा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह\nमहाराष्ट्र मुंबई शेती -कृषी\nग्राहकांकडील वीजबिलाची सुमारे 60 हजार कोटी रुपयांची थकबाकी\nकृषिपंप वीजजोडणी धोरणामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडणार – मुख्यमंत्री ठाकरे कृषिपंप वीज जोडणी धोरण-२०२० चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई,\nराज्यात ५२८ केंद्रांच्या माध्यमातून ७७ टक्के कोरोना लसीकरण\nऔरंगाबाद औरंगाबाद खंडपीठ बीड\nबीड पंचायत समितीतील कथित 20 कोटीच्या भ्रष्टाचार प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे आदेश\n३ कोटींहून अधिक नागरिकांनी घेतला शिवभोजन थाळीचा लाभ; योजनेवर आतापर्यंत ८६ कोटी रुपयांचा खर्च\nऔरंगाबाद जिल्ह्यात 45510 कोरोनामुक्त, 103 रुग्णांवर उपचार सुरू\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tata-group-close-acquire-bigbasket-16-billion-negotiation-going/", "date_download": "2021-01-28T08:40:20Z", "digest": "sha1:LNT4BMOY7H7SLLRUBSH7K4P3WOLSF6VK", "length": 15747, "nlines": 182, "source_domain": "policenama.com", "title": "TATA - रिलायन्समध्ये मोठी स्पर्धा, अब्जावधी डॉलर मोजून टाटा मोठा धमाका करण्याच्या तयारीत | tata group close acquire bigbasket 16 billion negotiation going | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nशरद पवार यांचा पुन्हा मोदी सरकारवर निशाणा, म्हणाले – ‘…तर…\nPune News : नागरिकांना आता घरबसल्या मिळणार प्रॉपर्टी कार्ड, शासकीय कामांसाठी धरले…\nश्रद्धा कपूरच्या लग्नाच्या चर्चांवर पप्पा शक्ती कपूर यांनी सोडलं मौन \nTATA – रिलायन्समध्ये मोठी स्पर्धा, अब्जावधी डॉलर मोजून टाटा मोठा धमाका करण्याच्या तयारीत\nTATA – रिलायन्समध्ये मोठी स्���र्धा, अब्जावधी डॉलर मोजून टाटा मोठा धमाका करण्याच्या तयारीत\nपोलीसनामा ऑनलाइन – चीनची मोठी कंपनी अलिबागचे पाठबळ असलेली बिग बास्केट कोरोना काळात प्रकाशझोतात आली आहे. कोरोना काळात लोक घरातून बाहेर पडत नाहीत. त्यामुळे दैनंदिन भाजीपाला, वस्तू या लोकांपर्यंत पोचविण्याचे काम बिग बास्केट करत आहे. तसेच लोकही या वस्तू ऑनलाईन खरेदी करताहेत. मिंटने या व्यवहाराची माहिती दिली.\nदेशातील सर्वात मोठा ग्रुप असलेल्या टाटा आता चीनच्या अलीबाबाची कंपनी बिग बास्केट विकत घेणार आहे. जवळपास १.६ अब्ज डॉलर मोजून टाटा या कंपनीत ८० टक्के समभाग विकत घेणार आहे. याबाबतचा निर्णय अद्याप अंतिम फेरीत आहे.टाटा ग्रुप बिग बास्केट मध्ये २० टक्के हिस्सेदारी आणि त्याच्या संचालक मंडळावर दोन सीट मागण्याची शक्यता होती. मात्र, नंतरच्या डीलमध्ये टाटा आता८०% मालकी घेणार आहे. दरम्यान, टाटाच्या प्रवक्त्याने यावर बोलण्यास नकार दिला असून बिग बास्केट कडूनही यावर काही उत्तर आलेलं नाही.\nदरम्यान, बिग बास्केट नवीन गुंतवणूकदार शोधत होती. यामध्ये सिंगापूर सरकारची टेमासेक, अमेरिकेची जनरेशन पार्टनर्स, फिडेलिटी आणि टायबर्न कॅपिटल कॅपिटल यासारख्या कंपन्यांसोबत चर्चा सुरू आहे. कंपनी या व्यवहारातून ३५ ते४० कोटी डॉलर करण्याच्या विचारात होती. यामुळे कंपनीचे व्हॅल्युएशन ३३ टक्के वाढून दोन अब्ज डॉलरवर जाऊ शकते.\nटाटा समुहाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर बहुराष्ट्रीय कंपनी वॉलमार्ट कडून २५अब्ज डॉलर सुमारे एक पॉईंट ८५ लाख कोटींची गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. त्यासाठी सध्या चर्चा सुरू आहे. मिंटने दिलेल्या वृत्तानुसार वॉलमार्ट आणि टाटा समूहांमध्ये या संभाव्य कराराबाबत चर्चा सुरू आहे. यापूर्वी वॉलमार्टने २०१८ मध्ये फ्लिपकार्टमध्ये सुमारे १६ अब्ज डॉलरची गुंतवणूक करत ६६ टक्के भागीदारीची खरेदी केली होती. आता टाटा समूहसोबतचा करार हा फ्लिपकार्ड पेक्षाही मोठा असण्याची शक्यता आहे. या करारासाठी वॉलमार्टकडून वीस ते पंचवीस हजार अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्यात येण्याची शक्यता आहे. जर हा करार पूर्णत्वास गेला तर टाटा समूह आणि वॉलमार्ट संयुक्त प्रकल्प ठरण्याची शक्यता आहे.\nPfizer COVID-19 Vaccine : ब्रिटनने जगात पहिल्यांदा Pfizer-BioNTech लस वापरण्यास दिली मान्यता; पुढील आठवड्यापासून सामान्य लोकांचे लसीकरण\nवनरक्षकासाठी ‘तो’ करीत होता ‘दलाली’, वन विभागाने केले त्याला पोलिसांच्या हवाली \nकेवळ 6 दिवसात 10 लाख लोकांना दिला ‘कोरोना’चा डोस, अमेरिका आणि ब्रिटनला…\nTiktok Blackout Challenge News : टिक टॉकवर ब्लॅकआऊट चॅलेंज खेळणार्‍या मुलीचा मृत्यू,…\nPune News : पुण्यात 5 वी ते 8 वी पर्यंतची शाळा 1 फेब्रुवारीपासून – अतिरिक्त…\nPune News : कोरोनावरील प्रतिबंधक लस बनविणार्‍या ‘सीरम’ इन्स्टिट्यूटच्या…\nअल्पायुषी सर रतन टाटा अवघ्या TATA समूहाला ‘समाजकार्य’ आणि…\nभारतात सर्वात कमी दैनंदिन कोरोना रुग्णवाढ \nVideo : टीम इंडियाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल अन् धनश्रीचा…\nप्रमुख पाहुण्यांशिवाय यंदा होणार प्रजासत्ताक दिन; 55…\nरक्ताची कमतरता आणि यकृताचे विकार असणाऱ्यांसाठी गुणकारी ठरतं…\nहृदय रोग जगभरातील बहुतेक मृत्यूंचे कारण, WHO ने केली पुष्टी\n‘दीप सिध्दू’सोबत फोटो व्हायरल होताच ट्रोल झाले…\nBigg Boss 14 : राहुल वैद्यनं ‘ड्रामा क्वीन’ राखी…\nफेब्रुवारी महिन्यात बंद होतोय ‘द कपिल शर्मा शो’…\nJayashree Ramaiah Death : कन्नड अभिनेत्री जयश्री रमैयाची…\nVideo : तापसी पन्नूनं ‘रण ऑफ कच्छ’मध्ये मारले…\n50 कोटी FB यूजर्सचे फोन नंबर विकले जाताहेत टेलीग्रामवर\n48MP कॅमेराचा Realme स्मार्टफोन मिळतोय खूपच स्वस्त; किंमत…\nभाजपचे अजफर शम्सी यांच्यावरील गोळीबार प्रकरणाचा तपास…\n‘बेळगावचा केंद्रशासित प्रदेश जरूर करा, पण आधी…\n‘आप’ने निवडणुकीबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय\nआता बदलणार थिएटरमधील ‘नजारा’ \nशरद पवार यांचा पुन्हा मोदी सरकारवर निशाणा, म्हणाले –…\nआता घरबसल्या आपल्या PAN कार्डची पडताळणी करता येणार, जाणून…\nPune News : नागरिकांना आता घरबसल्या मिळणार प्रॉपर्टी कार्ड,…\nWeight Loss : कधीही नाही वाढणार ‘या’ 7 पद्धतींनी…\nश्रद्धा कपूरच्या लग्नाच्या चर्चांवर पप्पा शक्ती कपूर यांनी…\nशेतकरी आंदोलन : हिंसाचारात मदत करणाऱ्या शेतकरी नेत्यांना…\nPune News : पुण्याच्या मार्केटयार्ड परिसरात टोळक्याकडून दहशत…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n‘आप’ने निवडणुकीबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय\nकोल्हापूर-तिरुपती मार्गावर 3 फेब्रुवारीपासून रेल्वे धावणार\nPimpri News : पिंपरी चिंचवडमध्ये घरफोड्यांचे सत्र सुरुच, 5 घटनांमध्ये…\nशेतकर्‍यांच्या हिंसक आंदोलनामागे काँग्रेसचा हात असण्याची शक्यता,…\nVideo : जेव्हा ‘द ग्रेट खली’सोबत WWE च्या रिंगमध्ये उतरली…\nPune News : ‘कोरोना’ कालावधीत वैद्यकीय यंत्रणेची महत्त्वाची भूमिका – संजीवनी जाधव\nSamsung Galaxy A52 आणि Galaxy A72 ची किंमत लॉन्च होण्यापूर्वीच झाली लीक : रिपोर्ट\nReliance Jio : टॉप-अप व्हाऊचर्स, 10 रुपयांपासून सुरुवात, जाणून घ्या मिळणारे फायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Panyatali_Pari_Mi", "date_download": "2021-01-28T08:29:47Z", "digest": "sha1:NIKI7HE7BXAFJSWQBU47JCSDERBXWVDX", "length": 2363, "nlines": 32, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "पाण्यातली परी मी | Panyatali Pari Mi | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nपाण्यातली परी मी, पाण्यातली परी मी\nमाझ्या मनातला मज लाभेल काय स्वामी\nघे शोध राजहंसा माझ्या जरा प्रियाचा\nतुझियापरी तयाचा तो डौल चालण्याचा\nत्याच्यापुढे झुके नभ जाई नमून भूमी\nत्याचे विशाल डोळे कमळा तुझ्याप्रमाणे\nमाझीच दिवस-रात्री ते पाहतात स्वप्‍ने\nतुझियापरी तरंगा मज आवरे न ऊर्मी\nनगरीस मज प्रियाच्या घेऊन जाइ नौके\nमज शैशवातुनी तू दे यौवनात झोके\nये जवळ ये किनार्‍या होईन तव ऋणी मी\nगीत - वसंत निनावे\nसंगीत - दशरथ पुजारी\nस्वर - सुमन कल्याणपूर\nगीत प्रकार - भावगीत\nझुलतो झुला जाई आभाळा\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "http://www.vikrantjoshi.com/2017/02/off-record-review-on-some-of-todays_14.html", "date_download": "2021-01-28T07:43:47Z", "digest": "sha1:WPD5FFJWV23YRA2LBKXJJQH3CFCZHV3F", "length": 18289, "nlines": 165, "source_domain": "www.vikrantjoshi.com", "title": "Vikrant Joshi: OFF THE RECORD review on some of todays headlines....", "raw_content": "\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईचे पाटणा केले या वक्तव्यावर उद्धव ठाकरे भलतेच चिड्ले होते. म्हणाले होते, सगळे विसरेल पण मुंबईची पाटणाशी तुलना कधीच खपवून घेणार नाही आणि ती केलेली विसरणार नाही... पण काय चाललंय तुमच्याच मुंबईच्या आजूबाजूला कधी भिवंडी, कधी-मीरा रोड, कधी ठाणे तर कधी नवी-मुंबई कधी भिवंडी, कधी-मीरा रोड, कधी ठाणे तर कधी नवी-मुंबई कोणीही येत आणि मारून टाकत... पाटणा मध्ये हेच तर घडत.. गुंडगिरी, मुजोरपणा, गरिबी, काहीच विकासकामे नाहीत, अतिक्रमण, आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा--सावत्र वागणुकीमुळे या शहरांचा कधीच विकास झाला नाही, होणार नाही, असे माझे स्पष्ट मत आहे. मुंबई पण एकेकाळी अशीच होती ना कोणीही येत आणि मार���न टाकत... पाटणा मध्ये हेच तर घडत.. गुंडगिरी, मुजोरपणा, गरिबी, काहीच विकासकामे नाहीत, अतिक्रमण, आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा--सावत्र वागणुकीमुळे या शहरांचा कधीच विकास झाला नाही, होणार नाही, असे माझे स्पष्ट मत आहे. मुंबई पण एकेकाळी अशीच होती ना पण आपण शिकलो, प्रशासन आणले, शहराला वेळीस वळण आपण सगळ्यांनी लावले...यालाच शहरीकरण म्हणतात ना पण आपण शिकलो, प्रशासन आणले, शहराला वेळीस वळण आपण सगळ्यांनी लावले...यालाच शहरीकरण म्हणतात ना तेव्हाच आज अख्ख्या जगात मुंबईचा बोलबाला आहे कि नाही..\nमला वाटते, आपल्या मुंबई मुळेच आजूबाजूंच्या आपल्या या छोट्या शहरांची वाट लागलीय आहे.. आपण वाढलो पण या अगदीच लागून असणाऱ्या लहान भावाकडे मात्र तुम्ही आणि आम्हीपण साफ दुर्लक्ष केल.... भावंडांना छळण्यात आनंद मिळतो का तुम्हला (हा टोमणा फक्त शहरांपुरताच)... तुम्ही सांगा, मोजून किती वेळेला या शहरांमध्ये गेलात (हा टोमणा फक्त शहरांपुरताच)... तुम्ही सांगा, मोजून किती वेळेला या शहरांमध्ये गेलात...भूमिपुत्र न तुम्ही आणि तुमचे सैनिक...भूमिपुत्र न तुम्ही आणि तुमचे सैनिक मग का हा फरक मग का हा फरक आता कृपया यात भाजपला ओढू नका..ठाण्यात इतके वर्ष तुमचीच सत्ता होती ना...बघा जमले तर...\nअगदी खरं बोलले राज ठाकरे... सीसीटीव्ही फुटेजेस मागावा आणि या बंगल्यात ३१ डिसेंबरला, होळीला आणि दिवाळीला काय काय घडतं ते पहा... विश्वास होणार नाही बघून.. प्रिन्स आपल्या पेज थ्रीच्या मित्र मैत्रिणींना अगदी अगत्याने बोलावून नुसती इथे मजा मारताना दिसतील... काय काय चालत ते तुम्ही फुटेजेस बघितले कि कळेल...पण एक मात्र खरं... बंगल्याचा वापर योग्य आणि वैधानिक होत नाही...\n३. या आरोपांना सेना भीक घालत नाही--राहुल शेवाळे\nखासदार किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंना आपली संपत्ती जाहीर करावी या विधानावर शिवसेना चांगलीच खळवळली दिसते... या आरोपांना आम्ही भीक घालत नाही असे काल पत्रकार परिषद घेऊन राहुल शेवाळेंना बोलावे लागले... भीक नाही घातली तर प्रेस कॉन्फरन्स कशाला राहुल जी त्यात काही तथ्य आहे का त्यात काही तथ्य आहे का बरं तुम्ही किरीटच्या एका सी.ए ला फोडून बाजूला बसवले आणि त्या प्रसिद्धी भुक्या माणसाने किरीट सोमय्यांवर आरोपांचा पहाडा वाचला... खरा शिवसैनिकाने हे नसते केले... तो म्हणाला असता, या भाऊ कोणत्याभी माणसाला घेऊन तपासायला--आ��्ही तयार आहोत... हा मर्द शिवसैनिक आजही प्रत्येक शाखेत तसाच वागतो... बिनधास्त... तुम्ही तर उलट या प्रेसमुळे बॅकफूटवर दिसले... दाल में कुछ काला है क्या\n४. अमितमुळे निवणुकीत लक्ष नाही--राज ठाकरे\nराज ठाकरेंच्या मुलाला, अमितला, लीलावती हॉस्पिटल मध्ये घशाची बियॉप्सी करून घ्यावी लागली असे सोशल मीडियावर वाचण्यात आले... बियॉप्सी का करतात जर कॅन्सरचे लक्षण असले तर... राज ठाकरे स्वतः चेन स्मोकर... अगदी घरात पितात... जर घरात कोणी इतक्या बिड्या पिट असेल तर सहाजिकच आहे, त्यांचा परिणाम घरच्यांना भोगावा लागतो.. अप्रत्यक्ष धूम्रपानाचा जर कॅन्सरचे लक्षण असले तर... राज ठाकरे स्वतः चेन स्मोकर... अगदी घरात पितात... जर घरात कोणी इतक्या बिड्या पिट असेल तर सहाजिकच आहे, त्यांचा परिणाम घरच्यांना भोगावा लागतो.. अप्रत्यक्ष धूम्रपानाचा एकतर अमित स्वतः सिग्रेटी फुंकत असावा किंवा बापामुळेच पोरावर ही नामुष्की आली, असेच म्हणता येईल...पण जर माहीमच्या एका काट्यावरच्या बोलण्यावर विश्वास ठेवला तर, निवडणुकीला यश २००% मिळणार नाही हे राज ठाकरेंना अगदी माहीत आहे...लाज राखण्यासाठी हा खेळ राज यांचाच असावा असेही तेथील लोक बोलत होते... पण मला नाही पटलं--कोणीही या थराला नाही जाणार... पोटच्या पोरा बद्दल असे कोणीपण बोलणार नाही... जर हे असत्य असेल, मग हा निचतेचा अगदी कहर आहे... जे ही असो, अमितला आमच्या शुभेच्छा आणि तो लवकर यातून बरा हो यासाठी देवचरणी प्रार्थना\n३. या आरोपांना सेना भीक घालत नाही--राहुल शेवाळे\n४. अमितमुळे निवणुकीत लक्ष नाही--राज ठाकरे\nगिरीष महाजन कीं दोस्ती\nवाचक मित्रहो, कंत्रादार हा वाईटच माणूस असतो असे नाही बऱ्याचदा त्यांना सत्तेत असणारे मंत्री किंवा आमदारांसमोर नतमस्तक व्हायला लागत. ...\nभय्यू महाराजांचे लग्न : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांचे लग्न : पत्रकार हेमंत जोशी बरेच दिवसानंतर मी काल पोट धरधरून हसलो, मीच काय जे त्याला जवळून बघत आले आहेत हे वाचल्यानं...\nअसाही एक वेगळा पत्रकार--केतन तिरोडकर\nकोणत्याही परिणामाची तमा न बाळगता सत्य तेच लिहिणारे काही पत्रकार मला माहित आहेत. अश्या पत्रकाराना बरीच कुलंगडी माहित असल्यामुळे आपल्या राज्...\nगुडबाय महाराज : पत्रकार हेमंत जोशी\nगुडबाय महाराज : पत्रकार हेमंत जोशी ११ जून ला शेवटी भय्यू महाराजांना मृत्यूने गाठलेच, वास्तविक त्यांनी ���्यापूर्वी अनेकदा ज्या मृत्यूला...\nभय्यू महाराजांचे लग्न २ : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांचे लग्न २ : पत्रकार हेमंत जोशी आपल्याच भ्रष्ट नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना कंटाळलेल्या सामान्य बहुजन समाजाला अध्यात्मात...\nडॉ लहाने, तुम्ही लय उची चीज आहात हो…\nजे जे इस्पितळाचे डीन, \" पद्मश्री \" डॉ. तात्याराव लहाने यांच्या संशयास्पद ट्रिपबद्दल एका एनजीओने मुख्यमंत्र्याना लिहिलेले पत्र आम...\nभय्यू महाराजांच्या भानगडी : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांच्या भानगडी : पत्रकार हेमंत जोशी आपल्या या राज्यात मोठ्या खुबीने मान्यवरांच्या शेजारी उभे राहून आधी फोटो काढून घ्यायचे ...\nशिवसेना वाढली का संपली \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/maharashtra-shiv-sena-aditya-thackeray-said-opposition-is-day-dreaming-let-them-do/", "date_download": "2021-01-28T09:34:07Z", "digest": "sha1:MR35Y4MDY3V3KYAQVS5BF5YLWQPWKEYJ", "length": 14240, "nlines": 181, "source_domain": "policenama.com", "title": "आदित्य ठाकरे म्हणाले - 'विरोधक दिवसाढवळ्या पाहत आहेत स्वप्न, आघाडी सरकार पूर्ण करेल आपला कार्यकाळ' | maharashtra shiv sena aditya thackeray said opposition is day dreaming let them do", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nऔरंगाबाद : भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, दोघे ठार\nराजामौलींच्या RRR सिनेमाच्या घोषणेनंतर बोनी कपूर यांनी व्यक्त केली नाराजी \nआलिया भटनं शेअर केला ‘असा’ फोटो \nआदित्य ठाकरे म्हणाले – ‘विरोधक दिवसाढवळ्या पाहत आहेत स्वप्न, आघाडी सरकार पूर्ण करेल आपला कार्यकाळ’\nआदित्य ठाकरे म्हणाले – ‘विरोधक दिवसाढवळ्या पाहत आहेत स्वप्न, आघाडी सरकार पूर्ण करेल आपला कार्यकाळ’\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. आघाडी सरकारचा कार्यकाळ पूर्ण होऊ शकणार नाही या दाव्यावर ते म्हणाले की विरोधी पक्षाचे नेते दिवसा स्वप्न पाहत आहेत, त्यांना पाहू द्या. हे आघाडीचे सरकार केवळ चालणारच नाही तर पाच वर्षांचा कार्यकाळ देखील पूर्ण करेल.\nभाजपावर टीका करताना ते म्हणाले, हे चुकीचे आहे की एका बाजूला तर हे लोक एक देश एक निवडणूकीबद्दल बोलतात आणि दुसरीकडे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करतात. एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले की महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये प्रचंड समन्वय आहे. हे आपण मंत्रिमंडळ बैठकीत पाहू शकता. ते म्हणाले की आम्ही सर्वजण एकत्��� निवडणुका लढवू आणि आम्हाला विश्वास आहे की लोक आमच्या पाठीशी आहेत.\nआरे मेट्रो कारशेड प्रकल्पासंदर्भात आदित्य म्हणाले की हा निर्णय जाणूनबुजून घेण्यात आला होता. जर ते त्यास अनुभवाची कमतरता म्हणत असतील तर त्यांना म्हणू द्या. आमच्यासाठी ही एक उपलब्धी आहे. आम्ही पुढील पन्नास वर्षांच्या विकासाचा विचार करीत आहोत. विरोधी पक्षावर हल्ला करत ते म्हणाले की, मला असे कधीही वाटले नव्हते की हे लोक वैयक्तिक टिप्पण्या करत या थरापर्यंत जातील, आम्ही अशा गोष्टींमध्ये कधी सामील झालेलो नाही. पण ठीक आहे, जनता सर्व पहात आहे.\nकंगना रनौत यांच्यावरील मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावर आदित्य ठाकरे म्हणाले की, कोर्टाने दिलेल्या आदेशांचे आम्ही पालन करू. पण एक गोष्ट स्पष्ट आहे की आम्ही महाराष्ट्र आणि मुंबईचा अपमान सहन करणार नाही.\nLockdown मध्ये घरजावई बनला अन् मेहुणीवर जीव जडला, पळून गेल्यानंतर सापडला अन् मुलीनं…\n‘आपल्या आरक्षणावर, हक्कावर गदा येत असेल तर लढावेच लागेल’ : छगन भुजबळ\nबंगालमधील TMC चा गड ढासळतोय HM अमित शहांच्या दौर्‍यादरम्यान 12 नेते भाजपामध्ये…\n ‘मुंबई कर्नाटकाचा भाग, त्यावर आमचाही हक्क;…\n‘बेळगावचा केंद्रशासित प्रदेश जरूर करा, पण आधी औरंगाबादचं संभाजीनगर तर…\nतिरंगा आमचा सन्मान, पोलीस आमचा अभिमान, भाजपाने केली ‘तिरंगा रॅली’ची घोषणा\nकेंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांना भेट, नारळाची MSP वाढवली\nआणखी एका पुतण्याकडून काकांविरोधात ‘राजकारण’, शिवसेना अन् राष्ट्रवादी असा…\nरेणुका शहाणेचा धक्कादायक खुलासा म्हणाली- ‘लोक…\n नंदुरबारमध्ये खोल दरीत जीप कोसळल्यानं 6 जण जागीच…\nवजन ‘कंट्रोल’मध्ये ठेवायचंय तर मग…\n‘कोलेस्ट्रॉल’पासून वाचण्यासाठी नेमकं काय करावं \nBirthday SPL : ज्यांना पूर्ण शहर ‘लायन’ म्हणून…\nVideo : भाचीसोबत डान्स करताना दिसला ‘भाईजान’…\nऋचा चड्ढाच्या टी-शर्टवर डॉ. आंबेडकरांचा फोटो \nVideo : तापसी पन्नूनं ‘रण ऑफ कच्छ’मध्ये मारले…\nरेणुका शहाणेचा धक्कादायक खुलासा म्हणाली- ‘लोक…\n‘या’ कारणामुळं भारतीय पुरूषांमध्ये वाढतेय…\nPune News : डंपरचे चाक डोक्यावरून गेल्याने तरूणाचा जागीच…\nPune News : खंडणीसाठी बांधकाम व्यावसायिकाच्या ऑफिस बॉयचे…\nRRR : राजामौलींच्या दसऱ्याला येणाऱ्या ‘या’…\nऔरंगाबाद : भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, दोघे ठार\nदिल्ली हिंसाचारावर���न सुब्रमण्यम स्वामींचा सरकारला घरचा आहेर\nराजामौलींच्या RRR सिनेमाच्या घोषणेनंतर बोनी कपूर यांनी…\nएक्स लव्हरला विसरण्यासाठी यापेक्षा भारी काही नाही\n‘दृष्यम’ स्टाईल विवाहीत प्रेयसीची हत्या; नव्या घरात सिमेंटचे…\n‘आप’ने निवडणुकीबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय\nबंगालमधील TMC चा गड ढासळतोय \nCameroon : तेलाचा टँकर आणि बसचा भीषण अपघात, 53 लोकांचा…\nबाळात जन्मदोष निर्माण न होण्यासाठी प्रेग्नेंसीतच घाला आळा,…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nऔरंगाबाद : भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, दोघे ठार\nPune News : पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 225 नवे पॉझिटिव्ह तर 258…\nलग्नानंतर इतर हिरोईन्ससोबत काम नाही करणार वरुण धवन \nPune News : वरिष्ठ पत्रकार प्रशांत आहेर यांना कोविड योद्धा पुरस्कार…\n48MP कॅमेराचा Realme स्मार्टफोन मिळतोय खूपच स्वस्त; किंमत तर…\nBirthday SPL : पहिल्याच नजरेत कॉलेजच्या सेक्रेटरीच्या प्रेमात पडला होता श्रेयस तळपदे चारच दिवसात केलं तिला प्रपोज,…\n48MP कॅमेराचा Realme स्मार्टफोन मिळतोय खूपच स्वस्त; किंमत तर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/citizen-journalism/danger-cable-wire-bajirao-road-153682", "date_download": "2021-01-28T09:01:22Z", "digest": "sha1:MDALECJCF5ZWL52HTWHSLOSBJUMZDF4Z", "length": 15209, "nlines": 263, "source_domain": "www.esakal.com", "title": "बाजीराव रस्त्यावर लटकत्या तारांचा धोका - The danger of cable wire on the Bajirao road | Marathi News - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nबाजीराव रस्त्यावर लटकत्या तारांचा धोका\nतुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'\nतुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या\nपुणे : बाजीराव रस्त्यावरील विष्णू चौकात केबल्सच्या तारा विखुरलेल्या नेटवर्क आहेत. या केबलच्या तारा स्थानिक केबल ऑपरेटरने लावलेल्या आहेत. त्यापैकी काही केबलच्या तारा तुटलेल्��ा असून, धोकादायक पद्धतीने बाहेर लटकत असतात. या तारा अचानक रस्त्यावर पडल्या, तर अपघात होऊ शकतो. तसेच या केबल्सच्या तारांमुळे पक्ष्यांनादेखील धोका निर्माण होऊ शकतो.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nटीव्ही चॅनेल्सनी चौकशी अधिकाऱ्याची भूमिका स्वतःच स्वीकारली. स्वतःच फिर्यादी बनले. स्वतःच न्यायाधीश बनले आणि स्वतःच निकालही देऊन टाकला. जणू जागतिक...\nBSNL ची नेटवर्क सेवा 'कोमात'; तीन दिवसांपासून नेटवर्क गायब\nकळंब (उस्मानाबाद): तंत्रज्ञाच्या युगात आज काही सर्व सोपे सोयीस्कर झाले असून यासाठी इंटरनेट सेवा अत्यावश्यक बाब बनली आहे. मात्र हीच भारत संचार...\nनव्या वर्षात यशस्वीरित्या करिअर बदलण्याच्या 5 महत्त्वाच्या टिप्स; जाणून घ्या एक्सपर्ट्सकडून\nनवी दिल्ली- कोरोना महामारीने अनेकांचे जीवन बदलले आहे. अनेकांना आपले जॉब्स गमवावे लागले, तर अनेकांनी आपले जॉब्स बदलले आहेत. कोरोना महामारीमुळे अजूनही...\nनेवाशात १०३ ग्रामपंचायतींचा कारभार कागदावरच ११ ग्रामपंचायती पेपरलेस, ३३ प्रकारचे दाखले मिळतात ऑनलाईन\nनेवासे (अहमदनगर) : राज्य शासनाने आपले सरकार योजनेत ई-ग्रामसॉफ्ट ही संगणक प्रणाली तयार केली आहे. आपले सरकार सेवा केंद्र अंतर्गत नेवासे तालुक्यातील ११४...\nविद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन, हिवाळी परीक्षा होणार मार्चम महिन्यात\nअकोला : कोरोना संकट काळात विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाइन पर्याय स्वीकारून घेण्यात आल्या होत्या. आता परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे...\nInspiring: बारा वर्षांत सात आंतरराष्ट्रीय पेटंट मिळवून कोल्हापूरच्या लौकिकात घातली भर\nकोल्हापूर : रसायनशास्त्रातील विविध प्रयोग करताना ती प्रक्रिया सोपी- सुलभ व्हावी, यासाठी प्लॅटिनमचा वापर करावा लागतो. प्लॅटिनमच्या वापरामुळे ही...\nआता सामना रंगणार ; सेनेवर मात करण्याचे भाजपसमोर तगडे आव्हान\nपावस (रत्नागिरी) : पावस जिल्हा परिषद गटातील नाखरे ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना व गाव पॅनेल यांच्यात लढत होणार आहे. सेनेच्या दोन जागा बिनविरोध...\nशिक्षणात आमूलाग्र बदल करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञान सज्ज होत आहे. कोरोनाच्या जागतिक साथीनं या आमूलाग्र बदलाला आणखी चालना दिली आहे. मी यासंदर्भात काही...\n'मी पाचवडला जाऊन येतो', अ��े सांगून घरा बाहेर पडलेल्या मुलाचा झाला खून\nभुईंज (जि. सातारा) : भुईंज (ता. वाई) परिसरातील बेपत्ता युवकाचा खून करून मृतदेह स्मशानभूमीत जाळल्याचा धक्कादायक प्रकार पोलिस तपासात समोर येत आहे...\nशाळेची घंटा विसरली आता, आला सत्राचा अंतिम टप्पा, पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना नो एंट्री\nशिरपूर जैन (जि.वाशीम) : कोरोना संसर्गामुळे गत मार्च महिन्यांपासून शाळेची घंटा वाजलीच नाही. काही ठिकाणी नववी ते बारावी चे वर्ग सुरू झाले....\nनवा कृषी कायदा आमच्या फायद्याचा नाही, रिलायन्सने पहिल्यांदाच मांडली भूमिका\nकृषी कायद्याच्या विरोधात मागील 40 दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे.. दिल्लीच्या समीभागात कडाक्याच्या थंडीत बळीराजा आंदोलनाला बसला आहे. पंजाब,...\nजगातील पाच अंधापैकी एक भारतात, पण अद्यापही नाही नॅशनल कॉर्निअल ग्रीड\nनागपूर : देशभरातील नेत्रपेढ्यांना जोडणारा दुवा म्हणून 'नॅशनल कॉर्निअल ग्रीड'ची गरज होती. यासाठी दिल्लीतील एम्सने पुढाकार घेतला होता. मात्र, मध्ये...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://newsjalna.com/Clothing-Shoes-&-Accessories-Tab-No-Show-Socks-164632-Stance-Mens-Socks/", "date_download": "2021-01-28T07:25:54Z", "digest": "sha1:QMEQWUC2ATXMVH2XXIKKEWVLOSYHVZ4F", "length": 22490, "nlines": 201, "source_domain": "newsjalna.com", "title": " Stance Uncommon Train Tab No Show Socks in Royal", "raw_content": "\nभोकरदन येथे ट्रक खाली चिरडुन एकाचा जागीच मृत्यू,तर एक महिला जखमी\nमंठा तालुक्यातील तळणी बस स्टँन्ड भागात इटालियन पेवर ब्लाॅक बसवा – पवार\nजि.प.सदस्य ते आरोग्यमंत्री : ना.राजेशभैय्या टोपे यांचा थक्क करणारा प्रवास :जागतिक स्तरावर दखल\nशिक्षक पतसंस्थेतील संकल्प कल्याण निधीची चौकशी करा.\nगोर सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अमोल राठोड\nकुंभार पिंपळगाव येथील अतिक्रमण हटविले; रस्त्याने घेतला मोकळा श्वास\nऔरंगाबाद जिल्ह्यात 44606 कोरोनामुक्त, 422 रुग्णांवर उपचार सुरू\nशेतीच्या वादात पुतन्याचा डोक्यात फावड्याने वार करुन केला खुन\nजालना जिल्��्यात १५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह .\nप्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर आठशे पिशव्या रक्त संकलन\nगोर सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अमोल राठोड\nप्रतिनिधी/कुलदीप पवार घनसावंगी तालुक्यातील विरेगाव तांडा येथील गोरसेनेचे अमोल राठोड यांची जालना जिल्ह्याच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे सदर्भित नियुक्ती…\nकुंभार पिंपळगाव येथील अतिक्रमण हटविले; रस्त्याने घेतला मोकळा श्वास\nकुलदीप पवार/ प्रतिनिधीघनसावंगी तालुक्यातील जाणारा अंबड पाथरी महामार्गाचे काम सुरू असून कुंभार पिंपळगाव येथील मार्केट कमिटी भागातील अतिक्रमण काढण्यात आले…\nऔरंगाबाद जिल्ह्यात 44606 कोरोनामुक्त, 422 रुग्णांवर उपचार सुरू\nऔरंगाबाद, दिनांक 10 (न्यूज ब्युरो) : औरंगाबाद जिल्ह्यात आज 36 जणांना (मनपा 25, ग्रामीण 11) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 44606…\nशेतीच्या वादात पुतन्याचा डोक्यात फावड्याने वार करुन केला खुन\nभोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे शेतीच्या वादातून शनिवारी (दि.०९) सायं. ५.३० वाजेच्या सुमारास चुलत्या-पुतन्यामध्ये हाणामारी झाली होती.या हाणामारीत पुतणे कौतिकराव आनंदा…\nजालना जिल्ह्यात १५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह .\nन्यूज जालना दि. १० :जालना जिल्ह्यात रविवारी १५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे .दरम्यान रविवारी उपचारानंतर कोरोनामुक्त झालेल्या १० जणांना…\nप्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर आठशे पिशव्या रक्त संकलन\nमहाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने रक्तदानाचा विक्रम मुंबई(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात विविध ठिकाणी…\nभोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे शेतीच्या वादातुन खुन\nमाहोरा : रामेश्वर शेळके भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे शेतीच्या वादातून सख्या चुलत्याने शिक्षक असलेल्या कौतिकराव आनंदा गावंडे वय 37 या…\nपरतुरात माजीसैनिक प्रशांत पुरी यांचा सत्कार\nदीपक हिवाळे /परतूर न्यूज नेटवर्कभारतीय सैन्यात कार्यरत असलेले सैनिक प्रशांत चंद्रकांत पुरी यांचा सेवानिवृत्त झाल्याबद्दल माजीसैनिक संघटनेच्या वतीने रविवारी सत्कार…\nकोरोनाची लस घेतल्या नंतर धोका टळेल का\nभारतात कोरोनाचे लसीकरण सुरू होणार असून प्रथम टप्प्यात कोरोना योध्द्यांना लसीकरण क्ल्या जात असुन लस घेतल्यानंतर पुन्हा कोरोना विषाणूचा…\nएका राज्यात एकाच कंपनीच्या लसीकरणाला मान्यता देण्याची आरोग्यमंत्री टोपे यांची मागणी\nन्यूज जालना ब्युरो – कोरोनाच्या दोन लसींना देशात मान्यता मिळाली आहे. काही दिवसाता लसीकरण मोहिम देखील सुरु होईल. मात्र कोरोनाची…\nजिल्ह्यात गुरुवारी १२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह .\nन्यूज जालना दि. ७ :जालना जिल्ह्यात गुरुवारी( दि ७ जानेवारी) १२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे .यातील उपचारानंतर कोरोनामुक्त झालेल्या…\nपरतूरमध्ये अपहरण करून डांबून ठेवलेल्या 108 च्या डॉक्टराची अवघ्या दोन तासात सुटका\nपरतूर तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्याच्या घरावर चोरट्यांचा डल्ला\nघरच्या ‘मुख्यमंत्र्यां’साठी गृहमंत्र्यांकडून पैठणीची खरेदी…तीही चक्क तुरुंगात\nलसीकरण सराव फेरीसाठी जालन्यात आज तीन ठिकाणी लसीकरण केंद्राची सुरुवात\nराज्यपाल मा.भगतसिंग कोश्यारी यांची सिद्धेश्वर मुंडेनी राजभवनात घेतली भेट \nमहाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या जालना जिल्हाध्यक्षपदी गुजर यांची फेरनिवड\nरविवारपासून भेंडाळा येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन\nजांब समर्थ/कुलदीप पवार भेंडाळा (ता.घनसावंगी) येथे आजपासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. १० जानेवारी ते १७ जानेवारी या…\nकर्ज देणारे अनधिकृत डिजिटल मंच, मोबाईल ऍप्सविरुध्द ,आरबीआयचा सावाधानतेचा इशारा\nnewsjalna.com जालना दि. 31 :– जलद व विना अडचण कर्ज मिळण्याची वचने देणाऱ्या, अनाधिकृत डिजिटल मंचांना , मोबाईल ऍप्सना, व्यक्ती,…\nअमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनी घेतला कोरोना डोस\nअमेरिका वृत्तसंस्था अमेरिकेच्या नवनिर्वाचित उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला आहे. कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेण्यासाठी…\nकेंद्र सरकार-शेतकरी संघटनांमध्ये अद्याप तोडगा नाहीच\nनवी दिल्ली प्रतिनिधी-नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची आज दि. 30 डिसेंबर रोजी सातवी चर्चेची फेरी सुरु आहे. शेतकऱ्यांनी केंद्र…\nजि.प.सदस्य ते आरोग्यमंत्री : ना.राजेशभैय्या टोपे यांचा थक्क करणारा प्रवास :जागतिक स्तरावर दखल\nसंपादकीय १५ ऑगस्ट १९९२ रोजी अंबड चे विभाजन होऊन नवीन घनसावंगी तालुक्याची निर्मिती झाल���. तेव्हा घनसावंगी तालुका कृती समितीच्या वतीने…\nपत्रकारितेला नवे आयाम देणारा नेता- वसंत मुंडे\nसुमारे ३ दशकापूर्वी , एका खेड्यातला एक तरुण शिक्षणासाठी म्हणून तालुक्याच्या ठिकाणी येतो काय आणि आंदोलनाच्या माध्यमातून सामाजिक जीवनाची जाणीव…\nश्री पाराशर शिक्षक पतसंस्थेतर्फे सभासद कन्यादान योजनेचा शुभारंभ\nकर्जबाजारी शेतकर्याची विष प्रशन करुन आत्महत्या\nभोकरदन-जाफराबाद रोडवर ट्राफिक जाम,तब्बल दोन तासांनंतर पोलिसांच्या मदतीने वाहतुक सुरळीत\nपत्रकारांसह व्यापारी बांधवांसाठी महासंपर्क अॅप चे निर्माण – परवेज पठाण\nघनसावंगी तालुक्यात ऐन थंडीतच ग्रा.पं.निवडणूकीचे वातावरण तापले\nभोकरदन येथे ट्रक खाली चिरडुन एकाचा जागीच मृत्यू,तर एक महिला जखमी\nमंठा तालुक्यातील तळणी बस स्टँन्ड भागात इटालियन पेवर ब्लाॅक बसवा – पवार\nजि.प.सदस्य ते आरोग्यमंत्री : ना.राजेशभैय्या टोपे यांचा थक्क करणारा प्रवास :जागतिक स्तरावर दखल\nशिक्षक पतसंस्थेतील संकल्प कल्याण निधीची चौकशी करा.\nगोर सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अमोल राठोड\nभोकरदन येथे ट्रक खाली चिरडुन एकाचा जागीच मृत्यू,तर एक महिला जखमी\nमंठा तालुक्यातील तळणी बस स्टँन्ड भागात इटालियन पेवर ब्लाॅक बसवा – पवार\nजि.प.सदस्य ते आरोग्यमंत्री : ना.राजेशभैय्या टोपे यांचा थक्क करणारा प्रवास :जागतिक स्तरावर दखल\nशिक्षक पतसंस्थेतील संकल्प कल्याण निधीची चौकशी करा.\nगोर सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अमोल राठोड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/07/lI6jtM.html", "date_download": "2021-01-28T07:21:26Z", "digest": "sha1:AIFZIJUAVX6KENSQJ263W2GQ5MMBAGUN", "length": 7057, "nlines": 37, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "शिष्यवृत्ती कारणाखाली कोणत्याही विद्यार्थ्याचे प्रवेश रद्द होणार नाही- विजय वडेट्टीवार", "raw_content": "\nHomeशिष्यवृत्ती कारणाखाली कोणत्याही विद्यार्थ्याचे प्रवेश रद्द होणार नाही- विजय वडेट्टीवार\nशिष्यवृत्ती कारणाखाली कोणत्याही विद्यार्थ्याचे प्रवेश रद्द होणार नाही- विजय वडेट्टीवार\nशिष्यवृत्ती कारणाखाली कोणत्याही विद्यार्थ्याचे प्रवेश रद्द होणार नाही-\nमंत्री विजय वडेट्टीवार यांचा विद्यार्थ्यांना दिलासा\nविविध शैक्षणिक संस्थाना शासनाकडून द्येय असलेल्या शिष्यवृत्ती न मिळाल्याच्या कारणाखाली\nविद्यार्थ्याचे प्रवेश रद्द क���ू नये, शैक्षणिक संस्थाना आदेश\nकोविड विषाणूच्या संसर्गामुळे उदभवलेल्या परिस्थितीत राज्यातील विजाभज, विमाप्र, इमाव या प्रवर्गातील विद्यार्थ्याची सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील किंवा तत्पूर्वीची शैक्षणिक संस्थांना द्येय असलेली शिष्यवृत्ती शासनाकडून अप्राप्त आहे या सबबीखाली कोणत्याही विद्यार्थ्याचे प्रवेश रद्द करण्यात येऊ नये त्याचप्रमाणे विद्यार्थ्याना आवश्यक असलेले सर्व दाखले, प्रमाणपत्र, व आवश्यक दस्तावेज त्वरित उपलब्ध करून देण्यात यावे असे आदेश मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडून म्याट्रीकोत्तर शिक्षण देणार्या सर्व शैक्षणिक संस्थाना देण्यात आले आहे.\nमंत्री वडेट्टीवार यांनी याबाबतचा शासन निर्णय तातडीने निर्गमित करावे अशा सूचना संबंधित विभागाला दिल्या. त्यानुसार इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभागामार्फत शासन निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. मार्च २०२० पासून जगासह राज्यात कोविड १९ या विषाणूच्या संसर्गाने संपूर्ण जनजीवन ठप्प झाले आहे. राज्यातील उद्योगधंदे तसेच राज्याच्या महसुलात भर टाकणारे उत्पनाचे स्रोत ठप्प झाल्यामुळे राज्याच्या महसुलात कमालीची घट झाली आहे. या पार्शवभूमीवर विजाभज, विमाप्र,इमाव या प्रवर्गातील विद्यार्थ्याची सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील शैक्षणिक संस्थाना द्येय असलेली शिष्यवृत्तीची रक्कम वितरित करणे शासनाला शक्य झाले नाही.\nविद्यार्थ्याची अनुज्ञेय शिष्यवृत्ती शासनाकडून अप्राप्त असल्याच्या सबबीखाली काही शैक्षणिक संस्था विद्यार्थ्याचे प्रवेश रद्द करत आहे तसेच विद्यार्थ्याना शैक्षणिक संस्था सोडल्याचा दाखला देण्याचे नाकारत आहे ही बाब मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या निदर्शनास आली तेव्हा तातडीने त्यांनी शिष्यवृत्ती अप्राप्त असल्याच्या कारणाखाली विद्यार्थ्याचे प्रवेश रद्द न करण्याचे आदेश म्याट्रीकोत्तर शिक्षण देणार्या सर्व शैक्षणिक संस्थाना दिले आहेत. याबाबत इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभागामार्फत शासन निर्णय जाहीर केला आहे.\nआपत्कालीन काळातील कामगारांना ठामपाने सोडले वाऱ्यावर. पुन्हा कामावर घेण्याची मागणी\nसंभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर चार्जशीट दाखल करण्याचा प्रस्ताव मंजूर- गृहमंत्री\nकळवा-खा���ीगाव बेकायदेशीर बांधकामांचा HOTSPOT\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%80.pdf/%E0%A5%AB%E0%A5%AA", "date_download": "2021-01-28T07:40:22Z", "digest": "sha1:MQ6BRQKNWPUMGCFRBPU7Z353AQRHRDHL", "length": 7422, "nlines": 60, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/५४ - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही\nHe knew not the land and the inhabitants thereot. He was clothed with garments as the God of the field. With the gazelles heate herbs Will the bests he slakerl his thirst With the creatures of the water his heart rejoiceal. भाषांतरः-त्याचे सर्व शरीर केसांनी भरलेले होते. व ते केस लांबसडक व दाट होते. तो जेथें उत्पन्न झाला तेथील लोकांविषयी अथवा त्या प्रदेशाविषयी तो पूर्ण अजाणता होता. तो हरणावरोवर गवत खात असे, व त्यांच्याच बरोबर आपला तषा शमन करीत असे, व जलस्थ प्राण्यांबरोवर क्रीडा करून तो मजा करीत असे. लवकरच आपल्याला इआ-बनी हा अत्यंत बलवान् प्रतिस्पर्धी, निर्माण झाल्याची हकीगत गिलगमेशला समजली, त्यावरून त्याने सैद नांवाच्या आपल्या जवळील एका शिकायला इआ-वनीला पकडून आणण्यासाठी पाठविले. इरेक शह- -रच्या अधिष्ठात्या देवतेच्या मनांत इआ-बनीने गिलामेशी युद्ध करण्यासाठी यावे असे होते. परंतु गिलगमेशने आधीच सावध होऊन त्यांना चकित करण्याचे ठरविले. त्याप्रमाणे सैदू, हा शिकारी इआ-बनी रहात होता त्या डोंगरांत जाऊन दबा धरून बसला. तेथे राहून, इआ-बनी हा तीन दिवस दररोज ओब्यावर पाणी पिण्यास जात असे, तें तो पहात असे; परंतु इआ-बनी आपल्यापेक्षा सामर्थ्याने फार जबरदस्त असल्याची सैदूची खात्री झाल्याने त्याला पकडण्याची त्याची हिंमत होईना. तेव्हां तो इरेक शहरों परत आला व त्याने गिलगमेशला सर्व हकीकत निवेदन केली. इआ- बनीला पहातांच आपली स्वतःची भीतीने कशी गाळण उडाली व त्याला पकडण्या- साठी आपण ठेवलेल्या सर्व चापांचा व युक्त्यांचा त्याने कसा नाश केला, हेहि सांगि- तले.सद म्हणाला:- He rangeth ever all the mountains. Regularly with the beast he fcetleth Regulariy his feet are set towards the drinking place But I was afraill, I could not approach thiin. He hath filled up the pit which I digged Helhitr destroyed the nets which I spreal He hath caused the cattle and the beasts of the field Tocscape from my hands; And te cloth not let me make war upon him. अर्थ-इआ-बनी सब पर्वतभर भटकतो: नित्यनेमाने इतर पशूवरोबर तो चरतो, व त्यांच्याच बरोबर पाणी पिण्यास जातो. तथापि माझ्याने त्याच्या जवळ जाववेना. त्याला पकडण्यासाडी मी खाडा खणला तो त्याने भरून काढला. व जाळ पसरले. ते त्याने तोडून टाकले. रानांतील सर्व जनावर त्याने माझ्या तावडीतून सोड वून नेली, व तो आपल्यावर मला हुला करून देत नाही. ही हकीगत ऐकूनहि गिलगमेश निराश झाला नाही. त्याने इआ-बनीला\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १२ सप्टेंबर २०१९ रोजी २३:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dagdushethganpati.com/marathi/category/art-festival/", "date_download": "2021-01-28T08:27:10Z", "digest": "sha1:IEDFODP2ZE6HVK6ZNGX5ZFSXAOSD736X", "length": 15306, "nlines": 109, "source_domain": "www.dagdushethganpati.com", "title": "कला उत्सव Archives - Dagdusheth Ganpati Marathi Website", "raw_content": "\nPublished in कला उत्सव, शतकोत्तर रौप्यमहोत्सव\n‘तालयात्रेतून’ उलगडला सूर, ताल, लयीचा अप्रतिम कलाविष्कार तालयोगी पं. सुरेश तळवलकर आणि सहकलाकारांचे सादरीकरण: श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट शतकोत्तर रौप्यमहोत्सव पुणे: मूळ परमात्मा एकच असला, तरी त्याची अनंत रुपे आहेत. सर्व रुपांमध्ये एकच ब्रह्मचैतन्य आहे. परंतु माणूस आपापल्या भावनांप्रमाणे त्या परमात्म्याला पाहण्याची इच्छा ठेवतो. परमात्मा सर्व शक्तीमान असल्याने भक्ताला त्या त्या रुपामध्ये दर्शन […]\nPublished in कला उत्सव, शतकोत्तर रौप्यमहोत्सव\nअस्सल पुण्याची संस्कृती आणि किस्स्यांमध्ये रमला श्रोतृवर्ग श्रीरंग गोडबोले यांच्या संकल्पेतून अनोखा कार्यक्रम; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती सार्वजनिक गणपती ट्रस्ट शतकोत्तर रौप्यमहोत्सव पुणे : आळंदी-देहूचे शेजार लाभलेले संतांचे, शिवरायांच्या मावळ्यांचे, स्वातंत्र्यासाठी लढणा-या क्रांतीकारकांचे, मनाला भिडणा-या कविता करणा-या कवींचे आणि संगीत रंगभूमीसह बॉलिवुड गाजविणा-या कलाकारांचे माहेरघर असलेल्या पुण्याच्या अस्सल मराठमोळ्या संस्कृतीसह पुणेरी किस्से अनुभविण्यात श्रोतृवर्ग […]\nPublished in कला उत्सव, शतकोत्तर रौप्यमहोत्सव\nसंतूर आणि तबला वादनाची मनोहारी जुगलबंदी पं.शिवकुमार शर्मा आणि पं.विजय घाटे यांचे सादरीकरण; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट शतकोत्तर रौप्यमहोत्सव पुणे : देव-देवतांचे संगीतामध���ये मोठे योगदान आहे, आध्यात्माशी जोडलेले हेच संगीत त्या देवांना समर्पित करीत संगीत क्षेत्रातील दोन दिग्गजांनी आपल्या वादनकलेने रसिकांना मंत्रमुग्ध केले. जगप्रसिद्ध संतूरवादक पं.शिवकुमार शर्मा यांचे संतूरवादन आणि पद्मश्री पं.विजय घाटे […]\nPublished in कला उत्सव, शतकोत्तर रौप्यमहोत्सव\nसरोद वादना पं. अमान अली व अयान अली बंगश यांचे सरोदवादन, पं.सत्यजित तळवलकर यांचे तबलावादन श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट शतकोत्तर रौप्यमहोत्सव पुणे : बंगाल, आसाम प्रांतातील लोकसंगीताचा बाज सरोदवादनातून उमटला आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यावर ठेका धरला. भारतीय संगीत क्षेत्रातील दोन युवा दिग्गज पं.अमान अली व अयान अली बंगश यांच्या सरोद वादनाला तबल्याची […]\nPublished in कला उत्सव, शतकोत्तर रौप्यमहोत्सव, संगीत\nव्हायोलिन परंपरा डॉ. एन. राजन आणि संगीता, रागिनी, नंदिनी शंकर यांचे व्हायोलिन वादन; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट शतकोत्तर रौप्यमहोत्सव पुणे : तरल ध्वनीतून निर्माण होणारा मधूर नाद… व्हायोलिनच्या कर्णमधुर लयीमुळे सजलेली वादन मैफल… मनाचा ठाव घेणा-या अल्हाददायक वादनात तल्लीन झालेले रसिक… अशा भारलेल्या वातावरणात व्हायोलिन वादनाची श्रवणीय अनुभूती रसिकांनी घेतली. व्हायोलिन वादक डॉ. […]\nPublished in कला उत्सव, शतकोत्तर रौप्यमहोत्सव\nमी मराठी नंदेश उमप व सहका-यांचे सादरीकरण; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट शतकोत्तर महोत्सव पुणे : शेतक-यांपासून ठाकर लोकांमधील परंपरांच्या विविधतेचे दर्शन… वारकरी परंपरा व जागरण गोंधळ यांचे गायन आणि नृत्याद्वारे केलेले सादरीकरण… महाराष्ट्रातील विविध सणांच्या माध्यमातून सादर केलेला मराठी संस्कृतीचा कलाविष्कार… भारुड, पोवाडा यातून करण्यात आलेले लोकप्रबोधन… अशा नृत्य, नाटय, गायनाच्या माध्यमातून नंदेश […]\nPublished in कला उत्सव, शतकोत्तर रौप्यमहोत्सव\nतबला, बासरी, कथकची जुगलबंदी\nतबला, बासरी, कथकची जुगलबंदी पं.विजय घाटे, अमर ओक यांचे सादरीकरण ; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती सार्वजनिक गणपती ट्रस्ट शतकोत्तर महोत्सव पुणे : तबला, बासरी, गिटार वादनातून बॉलिवुडमधील जुन्या चित्रपट गीतांपासून ते तरुणाईच्या ओठांवर असलेल्या नव्या गाण्यांपर्यंतचा सुरेल सांगितीक प्रवास रसिकांनी अनुभविला. पं.विजय घाटे यांची बोटे तबल्यावर फिरल्यानंतर निघणारा सुमधूर नाद आणि अमर ओक यांच्या […]\nPublished in कला उत्सव, शतकोत्तर रौप्यमहोत्सव\nझेंबे आणि किबोर्ड वादनातून उमटला ‘शिखरनाद’ तौफिक कुरेशी, अभिजीत पोहनकर यांचे सादरीकरण ; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचा शतकोत्तर रौप्यमहोत्सव पुणे : भारतीय अभिजात संगीताची पाश्चात्य वाद्यांवर पेशकश करीत नवनवीन नाद साकारत, झेंबे आणि किबोर्डच्या जुगलबंदीतून शिखरनाद उमटला. नानाविध राग, ताल आणि नव्या धून सादर करणा-या संगीत क्षेत्रातील दोन दिग्गजांच्या कलेला रसिकांनी भरभरुन दाद […]\nPublished in कला उत्सव, शतकोत्तर रौप्यमहोत्सव\nसतार वादन सतार वादनातून बरसले मंजूळ सूर पं. निलाद्री कुमार व पं. सत्यजित तळवलकर यांचे सादरीकरण; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचा शतकोत्तर रौप्यमहोत्सव पुणे : पावसाच्या बरसत्या धारांमुळे प्रफुल्लित झालेल्या वातावरणात सतारवर छेडलेल्या तारांमधून निघणा-या मंजूळ सूरांनी पावसाच्या नानाविध रुपांची आठवण रसिक श्रोत्यांना करुन दिली. तबल्यावरची थाप, सतारवर फिरणारी बोटे आणि त्यातून अवतरलेल्या सुमधूर […]\nPublished in कला उत्सव, शतकोत्तर रौप्यमहोत्सव\nजाणता राजा शिवरायांच्या रुपाने अवतरले सहयाद्रीचे नवरत्न जाणता राजा – शिवछत्रपती नाटयप्रयोग सादर; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचा शतकोत्तर रौप्यमहोत्सव पुणे : महाराष्ट्रावर चालून आलेल्या जुलमी सत्तांनी केलेला अन्याय आणि अत्याचार मोडून काढण्याकरीता सह्याद्रीच्या कुशीतील शिवनेरीवर सूर्यपुत्राचा जन्म झाला. छत्रपती शिवरायांच्या रुपाने जावळीच्या मोरेंपासून ते खुद्ध औरंगजेबाला झुंज देणारा जाणता राजा मराठी जनतेला मिळाला. […]\nपुण्यातील श्रीमंत दगडुशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट हा अवघ्या महाराष्ट्रातल्या सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्यांसाठी एक अभिमानास्पद, लौकिकास्पद, स्फूर्तिप्रद आणि आदर्श असा महोत्सव आहे.\nजय गणेश रुग्ण सेवा अभियान\nगणपती भवन, २५०, बुधवार पेठ, पुणे ४११००२, महाराष्ट्र, भारत.\nगणपती भवन - +९१ २० २४४७९२२२,\nगणपती मंदिर - +९१ २० २४४६११८५\nआमच्यापर्यंत असे पोचू शकता\nमुद्रणाधिकार २०२१: श्रीमंत दगडूशेठ सार्वजनिक गणपती ट्रस्ट. (Copyrights) सर्व हक्क आरक्षित. (All rights reserved), powered by IMEPL", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/kahi-sukhad/and-police-saved-them-2230", "date_download": "2021-01-28T09:10:18Z", "digest": "sha1:7VW3OBXGCSR3WUBO7QSVMZDWAKQSXTM6", "length": 9414, "nlines": 121, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "...आणि आत्‍महत्‍या करणार्‍या त्‍या मायलेकी वाचल्‍या. | Gomantak", "raw_content": "\nगुरुवार, 28 जानेवारी 2021 e-paper\n...आणि आत्‍महत्‍या करणार्‍या त्‍या मायलेकी वाचल्‍या.\n...आणि आत्‍महत्‍या करणार्‍या त्‍या मायलेकी वाचल्‍या.\nरविवार, 17 मे 2020\nपर्वरी पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी.. सात वर्षांच्या मुलीलाही वाचविले\nजुन्या मांडवी पुलावर आत्महत्या करण्याच्या तयारीत असलेल्या एका महिलेला तिच्या सात वर्षाच्या मुलीसह पोलिसांनी वाचविले.\nया संबंधीचे सविस्तर वृत्त असे की, तोर्डा-बिठ्ठोण येथील एक महिला पतीच्या त्रासाला आणि गरिबीला कंटाळून आत्महत्या करण्याच्या उद्देशाने जुन्या मांडवी पुलावर रेंगाळताना काही सतर्क तरुणांनी पाहिले व लगेच पोलिसांना कळविले. गस्तीवरील पोलिस हवालदार गणेश पार्सेकर आणि मार्कुस गोम्स यांनी लगेच मांडवी पुलाच्या दिशेने धाव घेतली व त्या महिलेला थांबविले व तिची समजूत काढून घरी नेऊन सोडले.\nतिचा पती काहीच काम धंदा करत नाही. त्यामुळे त्यांचे वरचेवर खटके उडत होते. त्यातूनच तिने ही टोकाची भूमिका घेण्याचा निर्णय घेतला होता. सुदैवाने पोलिसांच्या सतर्कतेमुळे तिचा आणि तिच्या कोवळ्या मुलीचा जीव वाचला. आत्महत्येपासून परावृत्त करून महिलेसह एका मुलीचा जीव वाचविल्याबद्दल हवालदार गणेश पार्सेकर आणि चालक मार्कुस गोम्स यांचा पोलिस खात्यातर्फे बक्षीस देवून गौरव करण्यात आला.\nकेंद्र सरकाराची नारळ उत्पादकांना भेट: एमएसपीत वाढ\nनवी दिल्ली: केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार...\nचार वर्षांनंतर शशिकला तुरुंगाबाहेर\nबंगळूर : तमिळनाडूतील सत्ताधारी अण्णा द्रमुकतून निलंबित केलेल्या नेत्या व्ही....\nपाकिस्तानातून तब्बल 18 वर्षानंतर भारतीय महिलेची सुटका\nनवी दिल्ली: 18 वर्षापूर्वी पतीच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी औरंगांबाद मधील रशीदपुरा...\nईदला होणार सलमान आणि जॉन च्या चित्रपटांची टक्कर\nमुंबई: एका बाजूला बॉलीवूडचा भाईजान सलमान खान तर दुसरीकडे आपल्या जबरदस्त अॅक्शनसाठी...\nभारतीय अर्थव्यवस्था दोन आकडी विकासदर गाठणार आयएमएफने वर्तवला अंदाज\nनवी दिल्ली: भार���ीय अर्थव्यवस्था यंदाच्या वर्षात उभारी घेणार असल्याचे शुभ संकेत...\nतिळारीचा कालवा फुटला; उत्तर गोव्याला पाणीटंचाई जाणवणार\nपणजी : उत्तर गोव्याला पेयजलाच्या पुरवठ्यासाठी आणि सिंचनासाठी पाणीपुरवठा करणारा...\nयंदाचा प्रजासत्ताक दिन हा स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासातील एक आगळावेगळा...\nभारत-चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव कमी करण्यास तयार; नवव्या फेरीची चर्चा सकारात्मक\nभारत आणि चीन यांच्यातील सैन्यात मागील वर्षाच्या मे महिन्यात पूर्व लडाख मधील गलवान...\nशेतकऱ्यांचे मुबंईतील आंदोलन केवळ पब्लिसिटी स्टंट; रामदास आठवलेंचा हल्लाबोल\nमुबंई : शेतकरी आणि कामगार कायद्याला विरोध करण्यासाठी राज्यातील शेतकरी मुंबईतील...\n आता जुन्या वाहनांवर द्यावा लागू शकतो टॅक्स\nवाहने जुनी झाल्यानंतर एका ठराविक कालावधीनंतर या वाहनांच्या वापरामुळे प्रदूषणात वाढ...\nपर्सनल डाटा प्रोटेक्‍शन होणार तरी कसं \nमोबाईल, संगणकावरील प्रत्येक कृतीचा माग काढला जातो, त्यातून तुमच्या सगळ्या सवयींचा,...\nगोवा विधानसभा अधिवेशन : विरोधकांच्या 'कोळसा आमका नाका'च्या घोषणा\nपणजी : नवीन वर्षातील पहिल्या गोवा विधानसभा अधिवेशनाला आज राज्यपाल...\nवर्षा varsha पोलिस चालक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/videos/entertainment/big-b-asks-rs-21-crore-movie-big-b-amitabh-bachchanasks-rs-21-crore-movie-a678/", "date_download": "2021-01-28T08:16:18Z", "digest": "sha1:MEOKLRINNGKRLW5JMDVPAN2RTGFKRDAQ", "length": 21724, "nlines": 314, "source_domain": "www.lokmat.com", "title": "एका सिनेमासाठी ‘बिग बीं’नी मागितले २१ कोटी? Big B Amitabh Bachchanasks for Rs 21 crore for a movie? - Marathi News | Big B asks for Rs 21 crore for a movie? Big B Amitabh Bachchanasks for Rs 21 crore for a movie? | Latest entertainment News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार २८ जानेवारी २०२१\nमुंबई महाराष्ट्राचीच; 'त्या' वक्तव्याला कशाचाही आधार नाही; अजित पवारांनी कर्नाटकला सुनावलं\nBARC Recruitment 2021: भाभा अणुशक्ती केंद्रामध्ये नर्स, चालकांसह अन्य जागांसाठी भरती; १२ वी पास उमेदवारांनाही संधी\nअसे येडे बरळत असतात; संजय राऊत यांची कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका\nआरबीआयच्या अधिकाऱ्याचा गळा दाबून मोबाईल हिसकावून चोरट्याने काढला पळ\nरक्षा खडसे यांचा भाजपाच्या वेबसाईटवर वादग्रस्त उल्लेख; गृहमंत्र्यांनी दिला थेट कारवाईचा इशारा\nमालदीव्हजमध्ये हनीमून एन्जॉय करतंय हे मराठमोळं कपल, पाहा त्यांचे खास फोटो\nही चिमुरडी करतेय मराठी चित्रपटसृष्टी���र राज्य\nयाचे ओव्हर अ‍ॅक्टिंगचे 50 रूपये कापा... अक्षय कुमार ट्रेडमिलवर 21 किमी चालला, ट्रोल झाला\n कतरिना कैफने विकी कौशलला मिठी मारताना शेअर केला फोटो, चाहत्यांना मिळाला पुरावा\nहे सहा शो लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप, हे आहे कारण\n'अबू आझमींच्या भाषणाचा बोलवता धनी कोण\nतुम्हीसुद्धा चहासोबत हे पदार्थ खात असाल तर वेळीच सावध व्हा; कधी आजारी पडाल कळणारही नाही\nदुधाचेही शरीरावर साइड इफेक्ट होतात का जाणून घ्या काय सांगतात एक्सपर्ट.....\nBudget 2021: आरोग्य सेवा बळकट करणे आवश्यक; आमूलाग्र बदल करण्यासाठी भरीव निधीची गरज\nकमकुवत हाडांसह किडनी स्टोनचाही वाढू शकतो धोका; वेळीच जाणून घ्या डायटींगचे हे साईड इफेक्ट्स\nचीनमधील 'ही' फळं दिसायला आहेत विचित्र, तरीही लोक आवडीनं खातात...\nकृषी कायदे रद्द करण्यासाठी मोदी सरकार आणखी शेतकऱ्यांच्या मृत्यूंची वाट पाहतंय- ऊर्जामंत्री नितीन राऊत\nमहिलांबरोबर चावटपणा करणाऱ्यांना तुरुंगात टाकलं पाहिजे- शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील\nआरबीआयच्या अधिकाऱ्याचा गळा दाबून मोबाईल हिसकावून चोरट्याने काढला पळ\nदुसऱ्यांचे हक्क हिरावून आम्हाला आरक्षण नको. आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण द्या- भाजप खासदार उदयनराजे भोसले\nआरक्षणापासून मराठा समाजाला वंचित ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होतोय- आमदार शिवेंद्रराजे भोसले\nदेशातील बऱ्याच शेतकऱ्यांना नव्या कृषी कायद्यांबद्दल पुरेशी माहिती नाही; अन्यथा संपूर्ण देशातील शेतकरी पेटून उठतील- काँग्रेस नेते राहुल गांधी\nऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून मायदेशात परतल्यावर घरचे मागेच लागलेत; रिषभ पंतची 'ती' पोस्ट व्हायरल\nनागपूर : तहसील पोलिसांनी जप्त केले पिस्तूल. गुंडाला अटक\nइन मिन फेब्रुवारीचे २८ दिवस; त्यापैकी ७ दिवस बँकांचा हॉलिडे, कामे कशी करायची\nप्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चावेळी जखमी झालेल्या पोलिसांची गृहमंत्री अमित शहांकडून विचारपूस\nशिखर धवन विरोधात आरोपपत्र दाखल, ६ फेब्रुवारीला होणार फैसला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण\nआंदोलक शेतकरी नेत्यांविरोधात दिल्ली पोलिसांकडून लूकआऊट नोटीस जारी; पासपोर्ट्स जप्त होणार\nभाभा अणुशक्ती केंद्रामध्ये नर्स, चालकांसह अन्य जागांसाठी भरती; १२ वी पास उमेदवारांनाही संधी\nभारतानं पाठवलेल्या कोरोना लसी श्रीलंकेत पोहोचल्��ा; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची माहिती\nकर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांच्या विधानाला काडीचाही आधार नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार\nकृषी कायदे रद्द करण्यासाठी मोदी सरकार आणखी शेतकऱ्यांच्या मृत्यूंची वाट पाहतंय- ऊर्जामंत्री नितीन राऊत\nमहिलांबरोबर चावटपणा करणाऱ्यांना तुरुंगात टाकलं पाहिजे- शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील\nआरबीआयच्या अधिकाऱ्याचा गळा दाबून मोबाईल हिसकावून चोरट्याने काढला पळ\nदुसऱ्यांचे हक्क हिरावून आम्हाला आरक्षण नको. आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण द्या- भाजप खासदार उदयनराजे भोसले\nआरक्षणापासून मराठा समाजाला वंचित ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होतोय- आमदार शिवेंद्रराजे भोसले\nदेशातील बऱ्याच शेतकऱ्यांना नव्या कृषी कायद्यांबद्दल पुरेशी माहिती नाही; अन्यथा संपूर्ण देशातील शेतकरी पेटून उठतील- काँग्रेस नेते राहुल गांधी\nऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून मायदेशात परतल्यावर घरचे मागेच लागलेत; रिषभ पंतची 'ती' पोस्ट व्हायरल\nनागपूर : तहसील पोलिसांनी जप्त केले पिस्तूल. गुंडाला अटक\nइन मिन फेब्रुवारीचे २८ दिवस; त्यापैकी ७ दिवस बँकांचा हॉलिडे, कामे कशी करायची\nप्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चावेळी जखमी झालेल्या पोलिसांची गृहमंत्री अमित शहांकडून विचारपूस\nशिखर धवन विरोधात आरोपपत्र दाखल, ६ फेब्रुवारीला होणार फैसला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण\nआंदोलक शेतकरी नेत्यांविरोधात दिल्ली पोलिसांकडून लूकआऊट नोटीस जारी; पासपोर्ट्स जप्त होणार\nभाभा अणुशक्ती केंद्रामध्ये नर्स, चालकांसह अन्य जागांसाठी भरती; १२ वी पास उमेदवारांनाही संधी\nभारतानं पाठवलेल्या कोरोना लसी श्रीलंकेत पोहोचल्या; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची माहिती\nकर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांच्या विधानाला काडीचाही आधार नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार\nAll post in लाइव न्यूज़\nएका सिनेमासाठी ‘बिग बीं’नी मागितले २१ कोटी\n'अबू आझमींच्या भाषणाचा बोलवता धनी कोण\nभारतीय संघाचा ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक मालिका विजय | India VS Australia 4th Test | Brisbane Test\nराहुल द्रविड की सचिन तेंडुलकर, काय वाटतं\nआजच्या मॅचनंतर तुम्हाला Rahul Dravidची आठवण आली का\nरोहित शर्मा व डेव्हिड वॉर्नरमध्ये कोण ठरणार सरस\nअजिंक्य रहाणेला मिळाले मुलाघ मेडल\nआयुर्वेदाच्या मदतीने घालवा चेह-यावरील सुरकूत्य�� | How To Get Rid of Wrinkles | Lokmat Oxygen\nतूप खाल्ल्याने केस वाढतात का\nडोक्याच्या पुढच्या बाजूने टक्कल पडायला सुरुवात | Coriander Benifits | Hair Care | Hairfall\nचुकीचा व्यायाम शरीराला ठरु शकतो घातक\nBreakfast मुळे वाढतंय वजन\nखासगी संस्थांमधील शिक्षक भरती गैरव्यवहार प्रकरणी चौकशी करणार: शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\n\"; दिल्ली हिंसाचारासंदर्भात 'या' मोठ्या शेतकरी नेत्यानं मागितली पोलिसांची माफी\nशिरूर- भीमाशंकर महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू\nप्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या रोमँटिक फोटोवर होतोय कमेंटचा वर्षाव, फॅन्स म्हणतायेत...\n प्रियकराने विवाहित प्रेयसीला तीन फूट खड्ड्यात गाडलं, वरून सीमेंट टाकलं आणि....\n\"; दिल्ली हिंसाचारासंदर्भात 'या' मोठ्या शेतकरी नेत्यानं मागितली पोलिसांची माफी\nड्रॅगनच्या दुखऱ्या जखमेवर बोट; भारतीय लष्कर चीनला धक्का देण्याच्या तयारीत\nमुंबई महाराष्ट्राचीच; 'त्या' वक्तव्याला कशाचाही आधार नाही; अजित पवारांनी कर्नाटकला सुनावलं\nTractor Rally : दिल्ली पोलीस अ‍ॅक्शनमध्ये, हिंसाचार करणाऱ्यांविरोधात जारी होणार 'लुकआउट नोटीस'\n उत्तर प्रदेशसह ६ राज्यांतील विधानसभा निवडणूक लढवणार\nबंगाल : भाजपा खासदाराची जीभ घसरली; अभिनेत्रीचा सेक्स वर्कर म्हणून केला उल्लेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://chanda.nic.in/document/%E0%A4%AB%E0%A5%8C%E0%A4%9C%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4-2/", "date_download": "2021-01-28T07:42:47Z", "digest": "sha1:LVPKYMYXYS3CB7FS35KS6BE5WKSTPSWZ", "length": 5734, "nlines": 102, "source_domain": "chanda.nic.in", "title": "फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये पारित करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाची अंमलबजावणी (दिनांक १९-०४-२०२०) | चंद्रपूर जिल्हा, महाराष्ट्र शासन | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा चंद्रपूर District Chandrapur\nचंद्रपूर जिल्ह्यातील पोलिस स्थानके\nएसटीडी आणि पिन कोड\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nरोहयो ( जलयूक्त शिवार )\nजमिन संबंधित विविध महत्वाच्या याद्या\nजिल्ह्यातील जमीन बँकेची माहिती\nस्वातंत्र्य सैनिक पेंशनरांची यादी\nफौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये पारित करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाची अंमलबजावणी (दिनांक १९-०४-२०२०)\nफौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये पारित करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाची अंमलबजावणी (दिनांक १९-०४-२०२०)\nफौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये पारित करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाची अंमलबजावणी (दिनांक १९-०४-२०२०)\nपहा / डाउनलोड करा\nफौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये पारित करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाची अंमलबजावणी (दिनांक १९-०४-२०२०) 19/04/2020 पहा (156 KB)\nजिला प्रशासन द्वारा स्वामित्व वाली सामग्री\n© कॉपीराइट जिल्हा प्रशासन चंद्रपूर, महाराष्ट्र, (भारत) , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jan 28, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/gambhir-kavita/t3255/", "date_download": "2021-01-28T08:07:57Z", "digest": "sha1:XCLCEUTMRBEG74WUYIYVYCONESYGZT53", "length": 5492, "nlines": 163, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Gambhir Kavita-हल्ली हे असंच होतं.-1", "raw_content": "\nहल्ली हे असंच होतं.\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nहल्ली हे असंच होतं.\nहल्ली हे असंच होतं\nआणि डोळ्यातून अश्रुंच वाहणं.\nका कुणी येत नाही,\nएकटेपणा तिथेही काही केल्या\nपाठ माझी सोडत नाही.\nपर्याय नसतो दुसरा म्हणून\nआणि नेमकी पहाट होते.\nकोणाला काही कळू न देता\nहोते मग दिवसाची सुरुवात\nहल्ली हे असंच होतं.\nRe: हल्ली हे असंच होतं.\nकोणाला काही कळू न देता\nहोते मग दिवसाची सुरुवात\nRe: हल्ली हे असंच होतं.\nकविता म्हणजे भावनांचं चित्र\nRe: हल्ली हे असंच होतं.\nका कुणी येत नाही,\nएकटेपणा तिथेही काही केल्या\nपाठ माझी सोडत नाही.\n ह्या दोन ओळीत खूप अर्थ आहे असं जाणवत .\nRe: हल्ली हे असंच होतं.\nRe: हल्ली हे असंच होतं.\nRe: हल्ली हे असंच होतं.\nRe: हल्ली हे असंच होतं.\nकोणाला काही कळू न देता\nहोते मग दिवसाची सुरुवात\nRe: हल्ली हे असंच होतं.\nRe: हल्ली हे असंच होतं.\nहल्ली हे असंच होतं.\nपन्नास वजा दहा किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/krida/also-retire-number-seven-jersey-says-dinesh-karthik-4620", "date_download": "2021-01-28T07:47:22Z", "digest": "sha1:MVQX3MXKUEV6ARFNMIMA7HIVFYM5NL33", "length": 8095, "nlines": 105, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "सात क्रमांकाची जर्सीही निवृत्त करा: कार्तिक | Gomantak", "raw_content": "\nगुरुवार, 28 जानेवारी 2021 e-paper\nसात क्रमांकाची जर्सीही निवृत्त करा: कार्तिक\nसात क्रमांकाची जर्सीही निवृत्त करा: कार्तिक\nसोमवार, 17 ऑगस्ट 2020\nक्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर (१० क्रमांकाची जर्सी), ���ुटबॉलमध्ये दिएगो मॅराडोना, लिओनेल मेस्सी (१०) ख्रिस्तियानो रोनाल्डो (७) यांनी त्यांच्या या क्रमांकाची जर्सी अजरामर केली आहे. तसेच धोनी आणि सात क्रमांकाची जर्सी हे समीकरण झालेले आहे.\nनवी दिल्ली: भारतीय क्रिकेटच नव्हे, तर संपूर्ण क्रिकेटविश्‍वात आपल्या कर्तृत्वाचा बहुमोल ठसा उमटवणाऱ्या महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीने भारतीय क्रिकेट भावनावश झाले आहे. वाढदिवसाची सात तारीख आणि तोच क्रमांक धोनीची मोठी ओळख होती. आता हा क्रमांकही रिटायर्ड करा, अशी मागणी धोनीचा साथीदार दिनेश कार्तिकने केली आहे.\nक्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर (१० क्रमांकाची जर्सी), फुटबॉलमध्ये दिएगो मॅराडोना, लिओनेल मेस्सी (१०) ख्रिस्तियानो रोनाल्डो (७) यांनी त्यांच्या या क्रमांकाची जर्सी अजरामर केली आहे. तसेच धोनी आणि सात क्रमांकाची जर्सी हे समीकरण झालेले आहे. हाच मुद्दा पकडून कार्तिकने धोनीची सात क्रमांकाची जर्सी निवृत्त करण्याची मागणी करताना धोनीबरोबरचा विश्‍वकरंडक उपांत्य सामन्यातील फोटो पोस्ट केला आहे.\nकार्तिकच्या मागणीला बीसीसीआयच्या अपेक्‍स कौन्सिलमधील सदस्या आणि माजी महिला कर्णधार शांता रंगास्वामी यांनीही पाठिंबा दर्शवला. हा सन्मान धोनीला मिळायला हवा, असे त्यांनी सांगितले.\nबीसीसीआय असो, आयसीसी असो, जर्सी क्रमांक निवृत्त करण्याचा असा कोणताही नियम नाही. धोनीची जर्सी निवृत्त केली, तर आमची काहीच हरकत नसेल, हा प्रत्येक संघटनांचा निर्णय आहे, असे आयसीसीने स्पष्ट केले आहे. सचिन तेंडुलकर २०१७ मध्ये निवृत्त झाल्यावर त्याची १० क्रमांकाचीही जर्सी निवृत्त झाली होती; पण मुंबईचाच खेळाडू शार्दुल ठाकूरने श्रीलंका दौऱ्यातील आपल्या पदार्पणाच्या सामन्यात १० क्रमांकाची जर्सी वापरली त्या वेळी सोशल मीडियातून त्याच्यावर जबरदस्त टीका करण्यात आली. अखेर त्याने जर्सी क्रमांक बदलला.\nकोलकाताला पराभूत करुन पंजाबही प्लेऑफच्या शर्यतीत\nशारजा-दोन दिवसांपूर्वी भारतात वडिलांचे निधन झाले तरीही आयपीएलमध्ये आपल्या पंजाब...\nकोलकतासमोर दिल्ली तर हैदराबादसमोर पंजाबचे आज प्रबळ आव्हान\nदुबई- बंगळूरविरुद्धच्या एकतर्फी पराभवातून सावरण्यापूर्वीच कोलकता नाईट रायडर्सची...\nआयपीएल २०२०: मुंबई इंडियन्सचा श्रीगणेशा\nअबुधाबी: कोलकताचा संघ कितीही ताकदवर असो, पण त्यांच्याविरुद्ध नेहमीच यशस्वी...\nदिनेश कार्तिक बीसीसीआय भारत क्रिकेट cricket सचिन तेंडुलकर sachin tendulkar विश्‍वकरंडक कर्णधार आयसीसी श्रीलंका सोशल मीडिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/07/BW0TBq.html", "date_download": "2021-01-28T09:05:32Z", "digest": "sha1:SHH5YUJZ4OOI3VB7PUQNFRD6T7VFKDLM", "length": 6196, "nlines": 34, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "मराठी एकीकरण समिती संघटनेतर्फे वसई-विरार पालिकेचे आयुक्त गंगाधरण डी. यांचा सन्मान", "raw_content": "\nHome मराठी एकीकरण समिती संघटनेतर्फे वसई-विरार पालिकेचे आयुक्त गंगाधरण डी. यांचा सन्मान\nमराठी एकीकरण समिती संघटनेतर्फे वसई-विरार पालिकेचे आयुक्त गंगाधरण डी. यांचा सन्मान\n३ दिवसापूर्वी वसई विरार महानगरपालिका येथे पत्रकार परिषद सुरू असताना मला हिंदी समजत नाही मी महाराष्ट्राचा आहे मराठीच बोलेल हे हिंदी पत्रकारांना ठणकावून सांगणाऱ्या महाराष्ट्रातील एकमेव प्रशासकीय अधिकारी आयुक्त गंगाधरण डी. यांचे मराठी एकीकरण समिती संघटनेतर्फे २१ जुलै रोजी आभार मानून सन्मान करण्यात आला, आणि मराठीच्या या भूमिकेला पाठींबा दिला. याप्रसंगी संघटनेचे वसई विरार स्थानिक पदाधिकारी देखील उपस्थित होते.\nमहाराष्ट्र राज्य हे मराठी भाषिक राज्य आहे राज्यात फक्त मराठीच बोलावे असा नियम आहे परंतु अनेक अधिकारी हे १००% नियम पाळताना दिसत नाहीत, सर्रासपणे हिंदी देखील बोलत असतात आणि राज्य द्विभाषिक आहे की काय असे नागरिकांना हल्ली वाटू लागले आहे, यातच काही दिवसापूर्वी राज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांना हिंदी बोलण्यास नकार दिला होता आणि आता त्यांच्या नंतर हिंदीत बोलण्यास नकार देणारे प्रशासकीय अधिकारी म्हणून गंगाधरण डी. हे प्रथम अधिकारी म्हणून त्यांचे नाव महाराष्ट्राच्या लक्षात राहील.\nइतर प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी देखील फक्त मराठीत बोलावे, हिंदी बोलण्याची जबरदस्ती करणाऱ्या हिंदी पत्रकाराच्या लॉबीला अजिबात घाबरू नये, मराठीवर ठाम राहावे. आजची भेट आणि प्रोत्साहन हे फक्त मराठीसाठी होते आयुक्तांच्या इतर कोणत्याही कारभाराचे समर्थन संघटना करत नाही असे संघटनेचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख म्हणाले.\nहिंदी लॉबीने राज्यात अधिकाऱ्यांना मराठी बोलण्यापासून थांबवणे आणि हिंदीची जबरदस्ती करणे हा गुन्हा आहे आणि मराठीचा अपमान आहे, आयुक्त हिंदीत न बोलत�� मराठीत बोलल्यामुळे अनेक हिंदी संघटना, पत्रकार काही हिंदीधार्जिन पक्ष यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्याकडे खोट्या तक्रारी केल्या असून या सर्व हिंदी पत्रकाराविरोधात एकीकरण समितीने मुख्यमंत्री व मराठी भाषा विभाग मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे असे कार्याध्यक्ष प्रदीप सामंत यांनी सांगितले.\nआपत्कालीन काळातील कामगारांना ठामपाने सोडले वाऱ्यावर. पुन्हा कामावर घेण्याची मागणी\nसंभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर चार्जशीट दाखल करण्याचा प्रस्ताव मंजूर- गृहमंत्री\nकळवा-खारीगाव बेकायदेशीर बांधकामांचा HOTSPOT\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/sports/cricket/ipl-2020/news/kolkata-knight-riders-v-chennai-super-kings-match-today-both-teams-have-won-so-far-127789012.html", "date_download": "2021-01-28T09:42:11Z", "digest": "sha1:X33L3YIQ52M2JV5RSZMGK5ZGFKRF7QI4", "length": 7118, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Kolkata Knight Riders v Chennai Super Kings match today, both teams have won so far | कोलकाता नाइटरायडर्स व चेन्नई सुपरकिंग्ज सामना आज, दाेन्ही संघांचे आतापर्यंत प्रत्येकी दाेन विजय - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nआयपीएल-13:कोलकाता नाइटरायडर्स व चेन्नई सुपरकिंग्ज सामना आज, दाेन्ही संघांचे आतापर्यंत प्रत्येकी दाेन विजय\nअबुधाबीच्या शेख झाएद स्टेडियममध्ये उतरताना दोन्ही संघांच्या मनात अनेक प्रश्न असतील. चेन्नई सुपरकिंग्ज व कोलकाता नाइटरायडर्स दोघांना खूप मेहनत घेण्याची गरज आहे. मात्र, कोलकाताचे पारडे जड दिसते. टीम खूप संतुलित आहे. तरीदेखील त्यांच्या समस्या आहेत. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सामन्यात ते विजयासमीप पोहोचले, मात्र जिंकू शकले नाहीत. कारण त्यांची चुकीची फलंदाजी क्रमवारी. नरेन सलामी फलंदाज म्हणून अपयशी ठरला, मात्र संघाला त्याच्यावर अद्याप विश्वास आहे. तो सलग अपयशी ठरल्याने संपूर्ण फलंदाजीवर त्याचा दबाव येतो. शुभमन गिलमध्ये विश्वास वाढतो, नितीश राणाने चांगली कामगिरी केली.\nसर्वात मोठी अडचण कर्णधार दिनेश कार्तिकचे अपयश आहे. तो इंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गनपूर्वी फलंदाजीसाठी येतोय. आंद्रे रसेलने अद्याप प्रभावी कामगिरी केली नाही. आता स्पर्धेतील दुसरी सर्वाधिक स्फोटक मधली फळी स्वत:ला कसे तयार करते, हे पाहणे रंजक ठरेल. राहुल त्रिपाठीने फलंदाजीत जीव ओतला. त्याने संघाला दिल्लीविरुद्ध विजयासमीप आणले होते. मात्र, त्याला सलामीची संधी देण्याने संघासाठी फायदेशीर ठरणारे अाहे.\nचेन्नई संघाने १३ सामने जिंकले, कोलकाता ७ लढतीत विजयी\nदोन्ही संघांत आयपीएलमध्ये २१ सामने खेळवण्यात आले. यात चेन्नईने १३ आणि कोलकाताने ७ सामन्यांत विजय मिळवला. एका सामन्याचा निकाल आला नाही. गत सत्रात चेन्नईने दोन सामने आपल्या नावे केले. अबुधाबीमध्ये चेन्नईने मुंबईला हरवले होते. दुसरीकडे, कोलकाताचा दोन सामन्यांत एक विजय व एक पराभव झाला.\nकेदार जाधवचे अपयश चेन्नई टीमसाठी अडचणीचे\nचेन्नईने किंग्ज इलेव्हन पंजाबवर १० गड्यांनी विजय मिळवून स्पर्धेत जोरदार पुनरागमन केले. वॉटसन आणि फाफ डुप्लेसिस फाॅर्मात आल्याने मधली फळी मजबूत झाली. कर्णधार धोनीची लय आणि त्याचा फलंदाजी क्रम अद्याप निश्चित नाही. त्यांच्या नव्या गोलंदाजी क्रमात विविधता आहे आणि धोनीच्या आवडतीचा आहे. केदार जाधवचे अपयश संघासाठी मोठ्या अडचणीचा विषय आहे. संघ त्यावर कशी मात करतो, हे पाहावे लागेल जडेजादेखील धावा देतोय, मात्र नव्या चेंडूने गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांनी ती चिंता कमी केली आहे. कोलकाता मजबूत टीम दिसतेय. चेन्नईकडेदेखील विजयाचे चांगले गणित आहे. त्यामुळे हे पाहणे रंजक ठरेल, बुधवारी रात्री कुणाचे पारडे जड राहील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0.pdf/54", "date_download": "2021-01-28T10:02:11Z", "digest": "sha1:RRWK2PPUODCWRBEYSJOC3DVA6JMPWYWM", "length": 7315, "nlines": 66, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:वनस्पतिविचार.pdf/54 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे\n२६ वनस्पतिविचार. [ प्रकरण\nसमोरासमोर अशी आडवीं पाने येतात. येथे मुख्य कोंबाची वाढ खुटून खाली असणाऱ्या दोन पानांतून निराळ्या फांद्या वाढतात. ह्या फांदीच्या प्रत्येक अग्रावरील वाढत्या कोंबाची वाढ खुंटून पूर्ववत् खाली असणाऱ्या दोन समोरासमोर पानांमधून दोन फांद्या वाढतात. सर्वसाधारणपणे अशा वनस्पतीस द्विपादा' ( Dichotomous ) प्रमाणे आकार येतो, पण हा खरा द्विपाद नाहीं. कारण द्विपादामध्यें अग्रावरील कळीचे दोन भाग होऊन त्या प्रत्येक भागाची एक एक फांदी बनते. येथे अग्रावरील कळीची वाढ ख़ुटून जवळील पानांचे पोटांत (Axil) दोन कळ्या असतात. त्यापासून दोन फांद्या तयार होतात. नीट बारकाईने तपासले असतां चूक सहज लक्ष्यांत येते. अशा व्यवस्थेस नेहमी पाने समोरासमोर असणे अवश्य आहे. ह्या व्यवस्थेस 'नियमित द्विपाद' (Dichasium) म्हणण्यास हरकत नाहीं.\nदुधी वगैरेमध्ये मुख्य अग्रावरील कळीची वाढ खुंटून त्यांचे जवळील पानांचे पोटी जी कळी असते, तीच मोठी होऊन जणू मुख्य खोड आहे किं काय, असे वाटू लागते. येथील खोड फांद्यावर फांद्या ठेवून बनला असतो. हे ओळखण्याची सोपी युक्ती म्हणजे त्या पानांत दुसरी कळी असल्याची खूण नसते. जेव्हा फांद्या सरळ वाढतात, त्या वेळेस ही व्यवस्था अनियमित वर्गापैकी असावी, असे वाटते. पण वास्तविक तशी स्थिति नसते. कारण पानाचे पोटी कळी नसते किंवा कळी असल्याची खूणही नसते. पानाचे पोटीं कळी असणे अवश्य आहे. येथे पानाचे पोटांत निराळी कळी नसून त्या कळीची फ़ांदी वाढली आहे अशी खात्री पटते. तसेंच वर वाढलेला भाग हा मुख्य खोड नसून ती फांदी वाढली आहे, हे सहज लक्ष्यांत येते.\nहा प्रकार अनियमितापैकी आहे, असे जरी प्रथम वाटते, तथापि पानाचे पोटी कळीचे अभावामुळे तो अनियमित नसून नियमित आहे, असे निश्चित ठरते. अशा प्रकारास ‘एकमार्गी नियमित ' (Sympodial) असे नांव फांदीचे मांडणीमुळे योग्य दिसते.\nकित्येक पानांचे पोटांत एक कळी अथवा भुगारा न निघतां दोन किंवा तीन भुगारे निघतात, व ते वाढून त्याच्या दोन किंवा तीन फांद्या तयार होतात. अशा वेळेस कळ्या जास्त झाल्या असतां पानांचे पोटाबाहेर ढकलल्या\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल २८ डिसेंबर २०१९ रोजी १७:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%80.pdf/%E0%A5%AB%E0%A5%AC", "date_download": "2021-01-28T10:12:46Z", "digest": "sha1:25TDDQBZXDYUP3VSUA26CKEXX5YTNMJF", "length": 7811, "nlines": 60, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/५६ - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही\n(५२) इरेक शहरांतील गिलगमेश या पुरुषश्रेष्टाच्या राजवाड्यांत मला ��ूं आपल्याबरोबर. घेऊन चल.\" ही कथा वाचली असतां दशरथाच्या वाजिमेध यज्ञासाठी ( या यज्ञाचं पुत्र- कामेष्टि असें नांव लौकिकव्यवहारांत प्रसिद्ध आहे, परंत वाल्मीकिरामायणांत त्याचे. नांव वाजिमेध म्हणजे अश्वमेध असे दिले आहे.) ऋष्यभंग ऋषीला आणल्याच्या कयेचे स्मरण झाल्यावांचून राहणार नाही. वस्तुतः मागील लंकेच्या वेढ्याचा व या कथेचा वगैरे जो उल्लेख येथे करीत आहे, तो कथा-वस्तुसाम्याच्या दृष्टीने नव्हे, तर केवळ वर्णनसाम्याच्या दृष्टीने आहे एवढे लक्षात ठेवले पाहिजे. कारण रामायण हाहि श्रीरामचंद्र या ऐतिहासिक वरिपुरुषाचा इतिहास आहे. परंतु गिलगमेशचा मूळ उद्गमः काय आहे हे नक्की नाही. दुसरे रामायणाचा प्रसंग भारतवर्षांत घडलेला आहे, व गिलगमेश ही सुमेरियांतील प्राचीन काळची ऐतिहासिक दंतकथा आहे. एवढें ध्यानांत ठेऊन पुढील रामायणांतील वणेनाकडे पहावे म्हणजे कवींच्या बुद्धिविलासांच्या साट- स्याने मनाला आनंद झाल्यावांचून राहणार नाही. वाल्मीकि रामायणाच्या बालकांडाच्या दशमसगांत ही ऋष्यशंगाची कथा येण- प्रमाणे वर्णिली आहे. ऋष्यश्लंगो वनचरः तपस्वाध्यायसंयुतः अनभिज्ञस्तु नारीणां विषयाणां सुखस्यच ॥ इंद्रियार्थैरभिमतैः नरचित्तप्रमाथिभिः अनभिज्ञस्तु नारीणां विषयाणां सुखस्यच ॥ इंद्रियार्थैरभिमतैः नरचित्तप्रमाथिभिः पुरमानाययिष्यामः क्षिप्रं चाध्यवसीयताम् ॥ गणिकास्तत्र गच्छन्तु रूपवत्यः स्वलंकृताः पुरमानाययिष्यामः क्षिप्रं चाध्यवसीयताम् ॥ गणिकास्तत्र गच्छन्तु रूपवत्यः स्वलंकृताः प्रलोभ्य विविधोपायैरानेप्यन्ताह सत्कृताः॥ श्रुत्वा तथेति राजाच प्रत्युवाच पुरोहितम् प्रलोभ्य विविधोपायैरानेप्यन्ताह सत्कृताः॥ श्रुत्वा तथेति राजाच प्रत्युवाच पुरोहितम् वारमुख्यास्तु तच्छत्वा वनं प्रविविशुर्महत् ॥ ताश्चित्रवेषाः प्रमदाः गायन्त्यो मधुरस्चनम् वारमुख्यास्तु तच्छत्वा वनं प्रविविशुर्महत् ॥ ताश्चित्रवेषाः प्रमदाः गायन्त्यो मधुरस्चनम् ऋषिपुत्रमुपागम्य सर्वा वचनमब्रुवन् ॥ एकस्त्वं विजने दुरे वने चरसि शंस नः ऋषिपुत्रमुपागम्य सर्वा वचनमब्रुवन् ॥ एकस्त्वं विजने दुरे वने चरसि शंस नः ततस्तास्तं समालिङ्ग्य सर्वा हर्षसमन्विताः ॥ उपसत्य ततः सर्वास्तास्तमुचुरिवं वचः ततस्तास्तं समालिङ्ग्य सर्वा हर्षसमन्वित��ः ॥ उपसत्य ततः सर्वास्तास्तमुचुरिवं वचः एह्याश्रमपदं सौम्य अस्माकमिति चावन् एह्याश्रमपदं सौम्य अस्माकमिति चावन् श्रुत्वा तु वचनं तासां सर्वासां हृदयंगमम् श्रुत्वा तु वचनं तासां सर्वासां हृदयंगमम् गमनाय मतिः चक्रे तं च निन्युस्तथा स्त्रियः ॥ अर्थः-नाप्य रंग हा तपस्वाध्यायनिष्ट असा वनचर होता. तो स्त्रिया क विषयसुख यांचा अगदी अनभिज्ञ होता. त्याला आणण्यासाठी मनुष्यमात्राला प्रिय अशा इंद्रियतष्टीच्या साधनांचा उपयोग करून त्या उपायांनी आम्ही त्याला नगराला,\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १२ सप्टेंबर २०१९ रोजी २३:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.pressmedialive.com/2020/08/Pune_3.html", "date_download": "2021-01-28T07:42:10Z", "digest": "sha1:GENK37IXZLKAK6ZKYUGU5CA2OU4QZPCW", "length": 5679, "nlines": 55, "source_domain": "www.pressmedialive.com", "title": "पुणे डॉक्टर, शासकीय कर्मचारी, पोलिसाना राख्या बांधून राखी पौर्णिमा साजरी.", "raw_content": "\nHomeLatest Newsपुणे डॉक्टर, शासकीय कर्मचारी, पोलिसाना राख्या बांधून राखी पौर्णिमा साजरी.\nपुणे डॉक्टर, शासकीय कर्मचारी, पोलिसाना राख्या बांधून राखी पौर्णिमा साजरी.\nडॉक्टर,शासकीय कर्मचारी ,पोलिसांना राख्या बांधून राखी पौर्णिमा साजरी\nकोरोना काळात जीव धोक्यात घालुन आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस अधिकारी , कर्मचारी ,पुणे महानगरपालिका आरोग्य निरीक्षक , मुकादम ,डाॅक्टर व सेवाभावी संस्थांचे सदस्य यांना रक्षाबंधनाचे निमित्ताने भाजपच्या महिला पदाधिकारी यांनी राखी बांधुन त्यांचे बद्दल कृतज्ञता व्यक्त केली तसेच त्यांचा यथोचित सन्मान केला . भाजपचे स्वीकृत सभासद सचिन दांगट यांचे नेतृत्वाखाली वारजे माळवाडी परिसरातील हा उपक्रम यशस्वी झाला .\nकार्यक्रमास भारतीय मजदुर संघाचे प्रकाश आळंदकर , वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मच्छिंद्र पंडीत,स्टेशनचे कर्मचारी , वारजे वाहतुक विभागाचे पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांचेसह वाहतुक कर्मचारी , पुणे महानगरपालिका आरोग्य निरीक्षक ऋतुराज दिक्षीत , सचिन सावंत , मुकादम संतोष बराटे ,रेणुका मोरे , वर्षा पवार , रेश्मा दोशी , सुप्रिया निंबाळकर , अमजद अन्सारी , किरण साबळे आदि पदाधिकारी उपस्थित होते .\n'कोरोना,कोवीड १९ या महामारीने संपुर्ण जगाला वेठीस धरले आहे . या काळात शासनाने घालुन दिलेले नियम पालन जनतेकडून करून घेण्यासाठी ज्यांनी आपल्या कुटुंबाचा , आपला सगळा वेळ देऊन सेवा केली आहे ,त्यांची कृतज्ञता म्हणून हा उपक्रम आयोजित केल्याची माहिती सचिन दांगट यांनी यावेळी दिली .\nदिव्यांना कोणत्याही शासकीय मदत कमी पडू देणार नाही सौ.सारीक पाटील\nखासदार श्री धर्यशील माने दादा यांच्या संपर्क कार्यालय उद्धाटन श्रीमती निवेदिता माने यांच्या शुभहस्ते करण्यात आले\nसमाजात विविध स्तरावर काम करीत असताना कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या पाठीवर कौतुकाची थाप मारणारी ' पाखरे-जी' चॅरिटेबल ट्रस्ट ही एकमेव संस्था आहे. असे प्रतीपादन जिल्हापरिषदेच्या महिला बाल विकास विभागाच्या सभापती पदमाराणी पाटील यांनी केले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2020/02/blog-post_67.html", "date_download": "2021-01-28T08:27:33Z", "digest": "sha1:RWRPVL6MH5HDTLLZ5RNKCOAZMG27SCFI", "length": 7275, "nlines": 48, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "मुखेड येथे महाशिवराञी निमित्त बारा ज्योतीर्लिंग दर्शन व राजयोग", "raw_content": "\nमुख्यपृष्ठनांदेडमुखेड येथे महाशिवराञी निमित्त बारा ज्योतीर्लिंग दर्शन व राजयोग\nमुखेड येथे महाशिवराञी निमित्त बारा ज्योतीर्लिंग दर्शन व राजयोग\nप्रजापीता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय उपसेवा केंद्र मुखेड च्या वतीने दिनांक २० फेब्रुवारी २०२० ते २२ फेब्रुवारी दरम्यान महाशिवरात्रि निमित्य तिन दिवशीय शिबीराचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये द्वादश बारा ज्योतिर्लिंग दर्शन व राजयोग चित्र प्रदर्शनी त्याचबरोबर व्यसनमुक्ती चित्र प्रदर्शन पाहण्यासाठी तसेच तीन दिवसीय शिबिरात दर्शन घेण्यासाठी व मार्गदर्शन ऐकण्यासाठी शहरवासियांनी मोठ्या संख्येने उपस्तिथी लावली होती\nया तिन दिवसीय द्वादश बारा ज्योतिर्लिंग दर्शन व राजयोग चित्र प्रदर्शनी त्याचबरोबर व्यसनमुक्ती चित्र प्रदर्शनाचे उदघाटन प्रसिद्ध -हदयरोगतज्ञ डॉ. अशोक कौरवार, भाजपाचे डॉ विरभद्र हिमगीरे यांच्या हस्ते करण्यात आले सदर शिबिरात महाश���वरात्रिचे महत्व, राजयोग व्यसनमुक्ती संदर्भात आधारित व परमपिता शिव परमात्म्याच्या ८४ व्य शिवजयंती निमित्त राजयोगा द्वारे मनुष्याच्या जीवनात खरी सुख शांति कशी प्राप्त होते या विविध विषयावर केंद्र चालक ब्रह्माकुमारी अरुणा बहेनजी यांनी महत्वपूर्ण मार्गदर्शन केले त्याचबरोबर सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी अशोक मडगुलवार, भागवत देबडवार, दिनकर पोलावार, गजानन, रेनगुंटवार सह बी.के.परिवाराचे सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले तसेच दिनांक २३,२४, २५ फेब्रुवारी २०२० रोजी या केंद्राद्वारे अोमशांती सेंटर भारत गॅस आॅफिस पाठिमागे मोंढा मार्केट मुखेड येथे तीन दिवसीय निशुल्क योग शिबिर होणार असुन या शिबिरामध्ये पुरूषांना सकाळी ८ :०० वाजता व महिलांसाठी सांयकाळी ५:०० वाजता मार्गदर्शन करण्यात येणार आहे तरी या शिबिरात शहर व तालुक्यातील जास्तित जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवून शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहाण प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय उपसेवाकेंद्र मुखेडच्या वतीने करण्यात आले आहे\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (75) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (2) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (13) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nपरंडा तालुक्यातील अनेक गावात प्रस्थापितांना धक्का - आसू त सेनेचा तर कंडारीत राष्ट्रवादीचा सुफडा साफ .\nधाराशिव साखर कारखान्यावर तोडणी कामगाराच्या हस्ते ध्वजारोहण\nउस्मानाबाद तहसीलकडून अवैध वाळू साठा व ट्रकवर कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/entertainment-gossips/amyra-dastur-says-she-is-afraid-of-social-media/articleshow/71498029.cms", "date_download": "2021-01-28T08:28:17Z", "digest": "sha1:F5IO5VXB7N3WXYG6SXYQWLN75WHNL6RT", "length": 12877, "nlines": 100, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Amyra Dastur: अमायरा दस्तूर म्हणते, सोशल मीडिया डेंजरस\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुम���ं ब्राऊजर अपडेट करा.\nअमायरा दस्तूर म्हणते, सोशल मीडिया डेंजरस\n‘जजमेंटल है क्या’ आणि ‘प्रस्थानम्’ या चित्रपटांमध्ये काम केलेली अभिनेत्री अमायरा दस्तूरनं सध्या सोशल मीडियाचा धसका घेतला आहे. इथं फारच भयावह परिस्थिती असल्याचं तिचं निरिक्षण आहे.\nअमायरा दस्तूर म्हणते, सोशल मीडिया डेंजरस\nमुंबई: ‘जजमेंटल है क्या’ आणि ‘प्रस्थानम्’ या चित्रपटांमध्ये काम केलेली अभिनेत्री अमायरा दस्तूरनं सध्या सोशल मीडियाचा धसका घेतला आहे. इथं फारच भयावह परिस्थिती असल्याचं तिचं निरिक्षण आहे.\n'द ट्रिप' या वेबसीरिजमुळे प्रकाशझोतात आलेली अमायरा एका मुलाखतीदरम्यान म्हणाली, ‘पार्ट्यांमध्ये जाणं आणि त्याचे तपशील सोशल मीडियावर टाकणं किंवा उगाच काही पोस्ट करणं हे माझ्या तत्त्वांमध्ये बसत नाही. मात्र, इतरांच्या पोस्ट आणि त्यावर लोक व्यक्त झालेले पाहता इथली परिस्थिती फारच भयावह असल्याचं दिसतं. म्हणूनच, मी इथं फारशी रमत नाही. आपण खालच्या पातळीवर जाऊन इतरांवर टीका कशी काय करू शकतो, हे मला आजही समजलेलं नाही. ट्रोलर्समंडळी इतरांची मतं मान्य करू शकत नाहीत. त्यामुळे इथं न आलेलं चांगलं असं मला वाटतं.’\nआजची तरुणाई सोशल फावल्या वेळात सोशल मीडियावर रमत असताना अमायराला मात्र ते आवडत नाही. ती फावल्या वेळात काय करते असं विचारल्यावर ती म्हणाली, 'ज्यावेळी माझ्या एखाद्या चित्रपटाचे किंवा वेब सीरिजचे चित्रीकरण नसते त्यावेळी मला फिरायला जाणं आवडतं. मी एकटीच बॅग घेऊन कुठेतरी निघते आणि मनसोक्त फिरते. नव्या ठिकाणी जाऊन तिथल्या लोकांना जाणून घेणे त्यांची संस्कृती जाणून घेणे मला आवडते. मी फिरायला गेल्यावर मला फोटो काढायला आणि ते सोशल मीडियावर शेअर करायला आवडते. पण मी केवळ लाईक्स मिळवण्यासाठी फोटो शेअर करत नाही. मी जी पोस्ट शेअर करेन त्याला काहीतरी अर्थ असायला पाहिजे असं मला वाटतं' असं ती म्हणाली.\nआपल्या भूमिकेसाठी कलाकार अनेक गोष्टी शिकत असतात. अमायरा दस्तूरदेखील याच कलाकारांपैकी एक आहे. 'इश्क'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अमायरा दस्तूरनं 'द ट्रिप २' या तिच्या वेबसीरिजसाठी अशीच मेहनत घेतली होती. या वेबसीरिजसाठी ती बऱ्याच नवीन गोष्टी शिकली. त्यातलीच एक म्हणजे स्कूबा डायव्हिंग. या वेबसीरिजचं चित्रीकरण सध्या पाँडिचेरीमध्ये झालं. तिथल्याच खोल समुद्रात तिनं प्रशिक्षण घेतलं. स्कूबा डायव्हिंगचं प्रशिक्षण घेतल्यावर डायव्हिंगचा व्यावसायिक परवानाही ती घेणार आहे असं तिनं सांगितलं.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nहृतिक रोशन पुन्हा सुपरहिरो... 'क्रिश ४' येणार महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nक्रिकेट न्यूजइंग्लंडविरुद्धच्या कसोटीसाठी अजिंक्य आला बायो बबलमध्ये; पाहा पहिल्या दिवशी काय केले\nगुन्हेगारीनगर: आरोपींची सुरू होती मटणपार्टी, अचानक पोलीस आले अन्…\nगुन्हेगारीसासू-सासऱ्याला मारहाण करणाऱ्यांना अडवण्यासाठी जावई गेला अन्...\nविदेश वृत्तकोणाची लस प्रभावी चीन आणि पाश्चिमात्य देशांमध्ये जुंपली\nदेशदिल्ली हिंसाचार : जखमी पोलिसांच्या भेटीसाठी गृहमंत्री रुग्णालयात\nविदेश वृत्तबायडन यांनी सौदी अरेबिया, युएईला दिला धक्का; घेतला 'हा' मोठा निर्णय\nसिनेन्यूजकार्तिकी गायकवाडला वडिलांकडून लग्नात मिळाली 'ही' महागडी कार गिफ्ट\nमुंबईदिल्लीच्या मेट्रोत बसताच फडणवीसांना आली 'ही' आठवण\nधार्मिकवर्षातील पहिला गुरु पुष्य योग: धन वृद्धीसाठी करा हे उपाय\nब्युटीशिल्पा शेट्टीने मुलगा वियानला शिकवली DIY ट्रिक, मोठ्या माणसांच्याही येईल कामी\nमोबाइलटिकटॉकने भारतातून गाशा गुंडाळला, 'इतके' हजार कर्मचारी झाले बेरोजगार\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगमुलांचे डोळे, कान व लिवर ठेवायचं असेल आरोग्यदायी तर खाऊ घाला ‘हा’ टेस्टी पदार्थ\nमोबाइलJio vs Airtel vs Vi: ४ जी डेटा प्लान, किंमत १६ रुपयांपासून सुरू\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%80.pdf/%E0%A5%AB%E0%A5%AD", "date_download": "2021-01-28T09:55:11Z", "digest": "sha1:UEAEUENYIWXANAIKE3PIW3G7UFLBWMW3", "length": 8795, "nlines": 60, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/५७ - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही\nआणू असे आश्वासन दशरथाला त्याच्या पुरोहितांनी दिले. राजाने त्यांना तथास्तु -म्हटल्यावर त्या पुरोहितांनी ठरविले की रूपवान् व अलंकार धारण केलेल्या गणिकांनी अरण्यांत ऋष्यशृंगाकडे जावें, व विविध उपायांनी त्याला लोभवावे. त्यांबरोबर त्या राजाच्या दरबारांतील वारयोषिता चित्रवेश धारण करून गायन करीत व हावभाव करीत त्या अरण्यांत ऋष्यशृंगासमोर येऊन प्राप्त झाल्या. तेथे येऊन त्या त्याला म्हणाल्या. • महाराज आपण अरण्यांत एकटें कोठे येऊन पडला नंतर त्यांनी त्याला आलिंगन दिले, व म्हणाल्या 'महाराज, चला, आमच्या आश्रमांत चला.' तेव्हा त्यांचे ते हृदयंगम भाषण ऐकून ऋष्यशृंगाने त्यांच्यावरोवर जाण्याचा निश्चय केला व त्यादि त्याला घेऊन नगरांत गेल्या नंतर त्यांनी त्याला आलिंगन दिले, व म्हणाल्या 'महाराज, चला, आमच्या आश्रमांत चला.' तेव्हा त्यांचे ते हृदयंगम भाषण ऐकून ऋष्यशृंगाने त्यांच्यावरोवर जाण्याचा निश्चय केला व त्यादि त्याला घेऊन नगरांत गेल्या असो. याप्रमाणे उखातबरोबर इआ-वनी इरेक शहरांत आला. तेथें गिलगमे. शच्या पराक्रमाची कीर्ति ऐकून त्याच्याशी मैत्री करण्याची इआ-बनीची मनीषा होती. पण तसे करण्यापूर्वी गिन्गमेशच्या पराक्रमाची थोडीशी परीक्षा घ्यावा असे ज्याला वाटले. तो नगरांत आला त्यावेळी तेथें एक मोठा उत्सव चालं होता. त्यांतच गिलगमेशशी वाहयुद्ध करण्याचा इआ-बनीनं येत केला, परंतु त्या सुमारास गिलगमेश व इआ-वनी या दोघांनाहि एकमेकांशी न लढण्याबद्दल दृष्टांत झाले. त्यामळे यदन करितां ते एकमेकांचे परममित्रच बनले. येथून पुढे इआ-बनी हा अर्ध-नर अथवा वा-नर ( विकल्पानें नर ) गिलूगमेश या वाराचा परम हितचिंतक व सहवासी झाला. यानंतर गिगमेश व इआ-बनीले दोघे खंबावा या राक्षसाने लोकांना फार त्रास दिल्यामुळे त्याच्यावर स्वारी करण्यास निघाले. खंबावाच्या अभेदा किल्ल्यावर स्वारी करण्या पूर्वी गिलामेशने शम्स् या सूर्य- देवाची भक्तीने प्रार्थना केली व मग ते दोघे स्वारीवर आपल्या अनुयायांसह निघाले खवावाने सव देश बन्त कल्न सोडला होता. त्याची आरोळी एखाद्या प्रक्षन्ध साग- राच्या गजनेप्रमाणे भयंकर होती, व जो अभागी मनुष्य त्याच्या तावडीत सापडे यांचा नाश नक्की असे. तथापि हे दोघे वीर धीराने पुढे चालले. पण त्यांना खंबाबाच्या किल्ल्याभोवतालच्या वृक्षादिकांचा प्रचंड आकार पाहून विस्मय वाटल्यावाचून राहिला नाही, कवि म्हणतो:- Thoy stood still and marvelled at the wood Theygazed at the height of the celars. यानंतर त्या वीरांनी खंबाबाशी केलेल्या युद्धाचे अद् भुत वर्णन असले पाहिजे. 'परंतु दुर्दैवाने येथून पुढच्या मजकुराच्या विटेचा तुकडा पडून गेला असल्याने तो मज- कुर नष्ट झाला आहे असो. याप्रमाणे उखातबरोबर इआ-वनी इरेक शहरांत आला. तेथें गिलगमे. शच्या पराक्रमाची कीर्ति ऐकून त्याच्याशी मैत्री करण्याची इआ-बनीची मनीषा होती. पण तसे करण्यापूर्वी गिन्गमेशच्या पराक्रमाची थोडीशी परीक्षा घ्यावा असे ज्याला वाटले. तो नगरांत आला त्यावेळी तेथें एक मोठा उत्सव चालं होता. त्यांतच गिलगमेशशी वाहयुद्ध करण्याचा इआ-बनीनं येत केला, परंतु त्या सुमारास गिलगमेश व इआ-वनी या दोघांनाहि एकमेकांशी न लढण्याबद्दल दृष्टांत झाले. त्यामळे यदन करितां ते एकमेकांचे परममित्रच बनले. येथून पुढे इआ-बनी हा अर्ध-नर अथवा वा-नर ( विकल्पानें नर ) गिलूगमेश या वाराचा परम हितचिंतक व सहवासी झाला. यानंतर गिगमेश व इआ-बनीले दोघे खंबावा या राक्षसाने लोकांना फार त्रास दिल्यामुळे त्याच्यावर स्वारी करण्यास निघाले. खंबावाच्या अभेदा किल्ल्यावर स्वारी करण्या पूर्वी गिलामेशने शम्स् या सूर्य- देवाची भक्तीने प्रार्थना केली व मग ते दोघे स्वारीवर आपल्या अनुयायांसह निघाले खवावाने सव देश बन्त कल्न सोडला होता. त्याची आरोळी एखाद्या प्रक्षन्ध साग- राच्या गजनेप्रमाणे भयंकर होती, व जो अभागी मनुष्य त्याच्या तावडीत सापडे यांचा नाश नक्की असे. तथापि हे दोघे वीर धीराने पुढे चालले. पण त्यांना खंबाबाच्या किल्ल्याभोवतालच्या वृक्षादिकांचा प्रचंड आकार पाहून विस्मय वाटल्यावाचून राहिला नाही, कवि म्हणतो:- Thoy stood still and marvelled at the wood Theygazed at the height of the celars. यानंतर त्या वीरांनी खंबाबाशी केलेल्या युद्धाचे अद् भुत वर्णन असले पाहिजे. 'परंतु दुर्दैवाने येथून पुढच्या मजकुराच्या विटेचा तुकडा पडून गेला असल्याने तो मज- कुर नष्ट झाला आहे तथापि यानंतरच्या उपलब्ध मजकुराच्या आरंभी खंबाबाच्या शिराचा उल्लेख आला आहे, त्यावरून त्या योध्यांनी खंबाबाशी युद्ध करून त्याचे • मस्तक उडविल्याचा भाग अनुमानाने ताडतां येतो. येथपर्यंत गिलगमेशला सर्वत्र यशच आले असल्याचे वर्णिलं आहे; परंतु येथून\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खात�� तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १२ सप्टेंबर २०१९ रोजी २३:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2020/02/blog-post_33.html", "date_download": "2021-01-28T09:01:28Z", "digest": "sha1:GLONPPBL2OWKGRGZ5NR3JIQRLUMVSCEV", "length": 6019, "nlines": 49, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "पहिली इलेक्ट्रिक इंटरसिटी बस मुंबई-पुणे सुरू होणार", "raw_content": "\nमुख्यपृष्ठमुंबई उपनगरपहिली इलेक्ट्रिक इंटरसिटी बस मुंबई-पुणे सुरू होणार\nपहिली इलेक्ट्रिक इंटरसिटी बस मुंबई-पुणे सुरू होणार\nरिपोर्टरः येत्या 3 वर्षांत दिल्ली ते मुंबई महामार्गावर देखील इलेक्ट्रिक बस धावतील, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केला. मुंबई ते दिल्ली महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. येत्या दिवाळीत दिल्ली ते जयपूर या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होऊन हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल. दिल्ली ते मुंबई महामार्गाचे काम पूर्ण झाल्यावर नागरिकांना फ़क्त 12 तासांत दिल्लीत पोहचणे शक्य होणार असल्याचा दावाही गडकरी यांनी केला.\nमुंबई व पुण्यादरम्यान धावणार्याा पहिल्या खासगी इलेक्ट्रिक लक्झरी बसचे उद्घाटन शुक्रवारी मुंबईत गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसन्न पर्पल मोबिलिटी सोल्युशन्सतर्फे ही बस सुरू करण्यात आली असून ही भारतातील पहिलीच इलेक्ट्रिक इंटरसिटी बस ठरली आहे.\nमागील चार ते पाच वर्षांपासून देशात इलेक्ट्रिक बसचे जाळे निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भविष्यात इलेट्रिक बसेस सुरू झाल्यास तिकीट दरातही कपात होईल. इलेक्ट्रिक बस पर्यावरणाच्या दृष्टिकोनातूनही महत्वाची आहे, त्यामुळे प्रदूषणही कमी होणार आहे. आगामी काळात देशात ई-महामार्ग तयार करण्याचाही आमचा विचार आहे. त्यादृष्टीने लवकरच स्वीडन दौरा करणार असल्याची माहितीही गडकरी यांनी दिली.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (75) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नं���ुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (2) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (13) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nपरंडा तालुक्यातील अनेक गावात प्रस्थापितांना धक्का - आसू त सेनेचा तर कंडारीत राष्ट्रवादीचा सुफडा साफ .\nधाराशिव साखर कारखान्यावर तोडणी कामगाराच्या हस्ते ध्वजारोहण\nउस्मानाबाद तहसीलकडून अवैध वाळू साठा व ट्रकवर कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://sthairya.com/brussels-farah-runs-on-track-after-11-months-record-for-the-longest-distance-covered/", "date_download": "2021-01-28T08:06:14Z", "digest": "sha1:A5ICTQTZDOJOZG2UJT7KQRQQCKGWVPMI", "length": 12864, "nlines": 130, "source_domain": "sthairya.com", "title": "ब्रुसेल्स : फराह 11 महिन्यानंतर ट्रॅकवर धावला; नोंदवला सर्वाधिक अंतर पुर्णचा विक्रम - स्थैर्य", "raw_content": "\nसातारा – जावळी – कोरेगाव\nवाई – महाबळेश्वर – खंडाळा\nमुंबई – पुणे – ठाणे\nरायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग\nसातारा – जावळी – कोरेगाव\nवाई – महाबळेश्वर – खंडाळा\nमुंबई – पुणे – ठाणे\nरायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग\nब्रुसेल्स : फराह 11 महिन्यानंतर ट्रॅकवर धावला; नोंदवला सर्वाधिक अंतर पुर्णचा विक्रम\nदैनिक स्थैर्यच्या अधिकृत WhatsApp ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.\nस्थैर्य, सातारा, दि.६: चार वेळेचा ऑलिम्पिक चॅम्पियन ब्रिटनचा मो. फराहने एका तासाच्या शर्यतीत सर्वाधिक अंतर पूर्ण करण्याचा विश्व विक्रम आपल्या नावे केला. त्याने डायमंड लीगमध्ये ही कामगिरी केली. २००७ मध्ये हेले गेब्रेलसेसीने एक तासात २१ हजार २८५ मीटर अंतर गाठले. फराहने २१ हजार ३३० मीटरचा विक्रम आपल्या नावे केला. रिओ ऑलिम्पिकनंतर फराहने रोड रनिंग सुरू केली होती. मात्र, टोकिओ आॅलिम्पिकमध्ये १० हजार मीटर शर्यतीत सहभागी होण्यासाठी पुन्हा ट्रॅकवर परतला. तो ऑक्टोबरनंतर पहिल्यांदा स्पर्धेत सहभागी झाला आहे.\n२१ हजार ३२२ मीटरसह बेल्जियमचा अब्दी बशीर दुसऱ्या स्थानी राहिला. बशीरने काही वेळ आघाडी घेतली होती, अखेर फराह विजेता ठरला. स्पर्धेनंतर फराहने म्हटले, “विश्व विक्रम मोडणे सोपे नाही. हे खूप कठीण आहे.’ कोरोना व्हायरसदरम्यान चाहत्या विना लीगचे आयोजन करण्यात आले होते. महिलांमध्ये स्पर्धेत हॉलंडच्या सेफॅन हसनने एका तासात सर्वाधिक अंतर पूर्ण क��ण्याचा विक्रम केला. तिने १८ हजार ९३० मीटरसह डायर ट्यूनचा २००८ मधील १८ हजार ५१७ मीटरचा विक्रम मोडला.\nदैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nव्यवसायासाठी सर्वाधिक सवलती देणाऱ्या राज्यांत आंध्र प्रदेश अव्वल, यूपी दुसऱ्या तर महाराष्ट्र 13 व्या क्रमांकावर\nआयपीएल 2020 चे वेळापत्रक जाहीर:पहिला सामना डिफेंडिंग चॅम्पियन मुंबई आणि चेन्नईदरम्यान होईल, पहिल्यांदाच फायनल रविवारीऐवजी मंगळवारी\nआयपीएल 2020 चे वेळापत्रक जाहीर:पहिला सामना डिफेंडिंग चॅम्पियन मुंबई आणि चेन्नईदरम्यान होईल, पहिल्यांदाच फायनल रविवारीऐवजी मंगळवारी\n93 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 754 जणांचे नमुने पाठविले तपासणीला\n२०२१-२०२२ मध्ये अर्थसंकल्पाकडून काय अपेक्षा आहेत\nखरेदी विक्री संघानी उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यासाठी नवनवीन संकल्पना अंमलात आणाव्यात – पालकमंत्री जयंत पाटील\nमहाराष्ट्राच्या पाच बालकांची प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी निवड\nअमोल कोल्हे आणि चंद्रकांत पाटील यांच्या नावाने फसवणुकीचा प्रयत्न; एकाला अटक\nछातीत दुखत असल्याने सौरव गांगुली पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल; 2 जानेवारी रोजी आला होता हार्टअटॅक\nअमेरिकी फेडरल रिझर्व्ह पॉलिसीच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात घसरण\nफलटण मध्ये वेलकेअर फार्मसी नावारूपास येईल : श्रीमंत संजीवराजे\nप्रजासत्ताक दिनानिमित्त प्रांताधिकाऱ्यांच्या हस्ते फलटण तालुक्याचे मुख्य शासकीय ध्वजारोहण\nसौ.प्रगती कापसे यांच्याकडून माहेरवासीयांचा यथोचित सत्कार\nहे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झाले���्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.\nमुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा\nसातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002\nसातारा – जावळी – कोरेगाव\nवाई – महाबळेश्वर – खंडाळा\nमुंबई – पुणे – ठाणे\nरायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग\nWhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekachdheya.page/2020/10/2m4wxE.html", "date_download": "2021-01-28T07:49:40Z", "digest": "sha1:BQZVNOHCSZNWUTS5KQ4NAP643VOLK6GX", "length": 4416, "nlines": 31, "source_domain": "www.ekachdheya.page", "title": "देशी लसीच्या वैद्यकीय परिक्षणाच्या तिसऱ्या टप्प्याला मंजुरी", "raw_content": "\nदेशी लसीच्या वैद्यकीय परिक्षणाच्या तिसऱ्या टप्प्याला मंजुरी\nOctober 23, 2020 • महेश आनंदा लोंढे\nनवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनावर उपाय म्हणून विकसित होत असलेल्या देशी लसीच्या वैद्यकीय परिक्षणाच्या तिसऱ्या टप्प्याला मंजुरी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेच्या सहकार्यानं ही लस विकसित केली आहे. लस परिक्षणाचा हा तिसरा आणि अंतिम टप्पा येत्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरु होईल.\n१८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या २८ हजाराहून अधिक लोकांवर या लसीची चाचणी घेण्यात येणार असून, दहा राज्यातल्या १८ ठिकाणी हे परिक्षण होईल. मुंबईचाही त्यात समावेश आहे.\nकोवॅक्सिन असं या लसीचं नाव असून या व्यतिरिक्त जायड्स कॅडिला लिमिटेडद्वारा तयार होत असलेल्या अन्य एका स्वदेशी लसीचं परिक्षण दुसऱ्या टप्प्यात आहे.\nवृक्ष लागवड आवड म्हणून नव्हे तर गरज म्हणून हवी; राज्यात सुरू करणार मोठी मोहीम – मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच\nJanuary 22, 2021 • महेश आनंदा लोंढे\nयुवकांनी धैर्य आणि निष्ठेनं देशकार्यात योगदान द्यावं पंतप्रधान यांचं आवाहन\nJanuary 22, 2021 • महेश आनंदा लोंढे\nदेशभरातील १० लाखांहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण\nJanuary 22, 2021 • महेश आनंदा लोंढे\nदेशभरातील विद्यार्थ्यांना लागलीय शाळेत जाण्याची ओढ\nJanuary 20, 2021 • महेश आनंदा लोंढे\nयूनियन बँकेने आंध्र बँकेच्या सर्व शाखांचे आयटी इंटिग्रेशन केले पूर्ण\nJanuary 27, 2021 • महेश आनंदा लोंढे\nभारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.nashikinfo.in/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE/", "date_download": "2021-01-28T08:07:10Z", "digest": "sha1:PIWRIDQTRIN7GXWXZJYL33D544WKWA2F", "length": 11729, "nlines": 126, "source_domain": "www.nashikinfo.in", "title": "मालेगावात हातगाड्या भरतात लाखावर लोकांचे पोट; वीस हजारांहून अधिक हातगाड्यांचा व्यवसायासाठी वापर -", "raw_content": "\nमालेगावात हातगाड्या भरतात लाखावर लोकांचे पोट; वीस हजारांहून अधिक हातगाड्यांचा व्यवसायासाठी वापर\nमालेगावात हातगाड्या भरतात लाखावर लोकांचे पोट; वीस हजारांहून अधिक हातगाड्यांचा व्यवसायासाठी वापर\nमालेगावात हातगाड्या भरतात लाखावर लोकांचे पोट; वीस हजारांहून अधिक हातगाड्यांचा व्यवसायासाठी वापर\nमालेगाव (जि.नाशिक) : शहरातील अर्थचक्राचा बहुतांशी भार हातगाड्यांवरच्या चाकांवर अवलंबून आहे. रोज लाखो रुपयांची उलाढाल हातगाडीवरील व्यवसायांमधून होते. शहरात एक लाखापेक्षा अधिक नागरिकांचा उदरनिर्वाह हातगाड्यांवर चालतो. येथे किमान वीस हजारांवर हातगाड्यांवर विविध व्यवसाय केले जातात. यात भाजीपाला व बीफ विक्रेते आघाडीवर आहेत.\nमालेगावात हातगाड्या भरतात लाखावर लोकांचे पोट\nयाशिवाय फळे, अंडाभुर्जी, चायनीज, बर्फी, वडापाव, नारळ, पाणीपुरी, खाद्यपदार्थ, सौंदर्य प्रसाधने, कपडे, बुटे, भंगार साहित्य, चपला, खेळणी, साबण आदी शेकडो वस्तूंची विक्री होते. मालेगावच्या अरुंद गल्ली-मोहल्ल्यांमध्ये हातगाडीचा फंडा यशस्वी झाला आहे. शहरात १९७५ पासून हातगाडी बनविण्यास सुरवात झाली. येथे चार कारखान्यांत हातगाडी बनविली ज��ते. शहरात यंत्रमाग कामगारांनंतर सर्वाधिक नागरिकांचा उदरनिर्वाह हातगाडीवर चालतो. सहा ते दहा हजार रुपयांपर्यंत मिळणारी ही हातगाडी सामान्य माणसाला परवडते. शिवाय दहा रुपये रोजाने भाड्याने सहज मिळते. भाड्याने हातगाडी देणारे येथे जवळपास डझनभर व्यावसायिक आहेत. येथील यंत्रमाग सोडून इतर औद्योगिक विकास झाला नाही. त्यामुळे हातगाड्यांवरील व्यवसायाला बेरोजगारांकडून प्राधान्य दिले जाते. परिणामी, येथे हातगाड्यांची दिवसेंदिवस मागणी वाढत आहे.\nवीस हजारांहून अधिक हातगाड्यांचा व्यावसायासाठी वापर\nशहरात, तसेच जिल्ह्यात येथून हातगाड्यांची विक्री होते. कळवण, देवळा, नाशिक, मनमाड, सटाणा, नामपूर, काेपरगाव, येवला आदी ठिकाणी मालेगावच्या हातगाड्यांना प्रामुख्याने मागणी आहे. लॉकडाउन व कोरोना काळात या व्यवसायालाही ५० टक्क्यांपेक्षा अधिक झळ बसली आहे. एक गाडी बनविण्यास एका कारागिराला दोन ते तीन तास लागतात. एक हातगाडी तयार होण्यासाठी सहा हजार रुपये मजुरीसह खर्च येतो. हातगाडीला लागणारी चाके मुंबई व इंदोर येथून येतात. कमानी इंदोरहून मागविल्या जातात. फळी मालेगावच्या वखारीतून खरेदी केली जाते. शहरात महिन्याकाठी ५० ते ६० हातगाड्या तयार होतात. त्यात ३० टक्के हातगाड्या या शहरात विकल्या जातात.\nही वाचा - धक्कादायक तपोवन परिसरात आढळला युवतीचा विवस्त्र मृतदेह; परिसरात खळबळ\nहातगाडीच्या प्रेमात सामान्य व्यावसायिक\nरमजान महिन्यात हातगाड्यांना मागणी वाढते. शहरातून व बाहेरगावाहून पोटपाण्याची खळगी भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना यंत्रमाग चालविता येत नसल्याने ते हातगाडीवरील व्यवसाय निवडतात. स्वस्त व लगेच उपलब्ध होणाऱ्या हातगाडीच्या प्रेमात सामान्य व्यावसायिक पडला आहे. रमजान व दिवाळीच्या सुमारास शहरातील प्रत्येक चौकात हातगाड्यांवर फळे, खजूर, नानपाव, सुका मेवा, सुतरफेनी, कपडे, खाद्यपदार्थ यांची विक्री केली जाते. या वेळी हातगाड्यांना मागणी वाढते.\nशहरात यंत्रमागाशिवाय दुसरे कुठलेही काम नाही. त्यामुळे येथील हजारो नागरिक हातगाड्यांवर व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मागणीनंतर आम्ही लगेचच हातगाडी बनवून देतो.\n-अब्दुल रहीम संचालक, रजा ठेला मार्ट, मालेगाव\nशहरात पुरेसे काम मिळत नाही. हातगाडीवर भाजीपाला विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे. हातगाडी हेच येथील गरिबांचे दुकान व शोरुम आहे.\n-अफसर शेख, भाजीपाला विक्रेता\nहेही वाचा - दुर्दैवी एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा\nPrevious Postनाशिकच्या कांदा बटाटा मार्केटमध्ये माथाडी संघटनेतर्फे बंद; शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय\nNext Postढगाळ हवामान अन् पावसाचे पडसाद; कांद्यासह डाळिंब, भाजीपाल्याप्रमाणे रब्बी पिके संकटात\nआधी थंड बिअरवर ताव, नंतर केले दुकान साफ; चोराचा अजब कारनामा\nइंटरनेटच्या ‘स्पीड ब्रेक’मुळे अभ्यासात व्यत्यय; विद्यार्थ्यांचा प्रचंड संताप\n महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासाठी स्वतंत्र विकास आराखडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/national/truck-operators-will-call-strike-december-8-support-agitating-farmers-a301/", "date_download": "2021-01-28T08:55:16Z", "digest": "sha1:3DBRHC66NKKSYDYBALYKY3QCBZHXKL5J", "length": 31789, "nlines": 402, "source_domain": "www.lokmat.com", "title": "आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना ट्रक ऑपरेटर्सचा पाठिंबा, ८ डिसेंबरपासून पुकारणार संप - Marathi News | Truck operators will call strike from December 8 in support of agitating farmers | Latest national News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार २८ जानेवारी २०२१\n\"ते व्हायरल करण्याची गरज नव्हती, मला खूप वाईट वाटलं\"; रक्षा खडसेंनी केली कारवाईची मागणी\nमुंबई महाराष्ट्राचीच; 'त्या' वक्तव्याला कशाचाही आधार नाही; अजित पवारांनी कर्नाटकला सुनावलं\nBARC Recruitment 2021: भाभा अणुशक्ती केंद्रामध्ये नर्स, चालकांसह अन्य जागांसाठी भरती; १२ वी पास उमेदवारांनाही संधी\nअसे येडे बरळत असतात; संजय राऊत यांची कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका\nआरबीआयच्या अधिकाऱ्याचा गळा दाबून मोबाईल हिसकावून चोरट्याने काढला पळ\nमालदीव्हजमध्ये हनीमून एन्जॉय करतंय हे मराठमोळं कपल, पाहा त्यांचे खास फोटो\nही चिमुरडी करतेय मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य\nओ भाई, इस गरीब को कोई कपडे दे दो... उर्वशी रौतेलाच्या ‘फाटक्या’ पॅन्टची लोकांनी घेतली मजा\n कतरिना कैफने विकी कौशलला मिठी मारताना शेअर केला फोटो, चाहत्यांना मिळाला पुरावा\n'जोड्याने हाणले पाहिजे या दोघांना', अर्जुन-मलायकाला पाहून संतापले चाहते\n'अबू आझमींच्या भाषणाचा बोलवता धनी कोण\nतुम्हीसुद्धा चहासोबत हे पदार्थ खात असाल तर वेळीच सावध व्हा; कधी आजारी पडाल कळणारही नाही\nदुधाचेही शरीरावर साइड इफेक्ट होतात का जाणून घ्या काय सांगतात एक्सपर्ट.....\nBudget 2021: आरोग्य सेवा बळकट करणे आवश्यक; आमूलाग्र बदल करण्यासाठी भरीव निधीची गरज\nकमकुवत हाडांसह किडनी स्टोनचाही वाढू शकतो धोका; वेळीच जाणून घ्या डायटींगचे हे साईड इफेक्ट्स\nचीनमधील 'ही' फळं दिसायला आहेत विचित्र, तरीही लोक आवडीनं खातात...\nप्रजासत्ताक दिनी घडवण्यात आलेला हिंसाचार पूर्वनियोजित; शेतकरी संघटनांची प्रतिमा डागाळण्याचा कट- बीकेयूचे प्रवक्ते राकेश टिकेत\nVIVOकडे IPL 2021चं टायटल स्पॉन्सरशीप; चायनीझ कंपनीसाठी BCCIनं उघडलं दार\nशेतकरी आंदोलनाला वेगळे वळण; सिंघू बॉर्डरवर स्थानिक उतरले रस्त्यावर\nजालना- मराठा आरक्षणासाठी ३ दिवसांपासून पिंपळगावात उपोषण करत असलेल्या २ आंदोलकांची प्रकृती खालावली\nभिवंडी एमआयडीसी परिसरात कपिल रेयॉन इंडिया कंपनीला भीषण आग\nउद्या संसदेत होणाऱ्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर १६ पक्ष बहिष्कार घालणार; नव्या कृषी कायद्यांना पक्षांचा विरोध\nदिल्ली- शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असलेल्या सिंघू सीमेवर स्थानिक एकवटले; परिसर मोकळा करण्याची मागणी\nकृषी कायदे रद्द करण्यासाठी मोदी सरकार आणखी शेतकऱ्यांच्या मृत्यूंची वाट पाहतंय- ऊर्जामंत्री नितीन राऊत\nमहिलांबरोबर चावटपणा करणाऱ्यांना तुरुंगात टाकलं पाहिजे- शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील\nआरबीआयच्या अधिकाऱ्याचा गळा दाबून मोबाईल हिसकावून चोरट्याने काढला पळ\nदुसऱ्यांचे हक्क हिरावून आम्हाला आरक्षण नको. आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण द्या- भाजप खासदार उदयनराजे भोसले\nआरक्षणापासून मराठा समाजाला वंचित ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होतोय- आमदार शिवेंद्रराजे भोसले\nदेशातील बऱ्याच शेतकऱ्यांना नव्या कृषी कायद्यांबद्दल पुरेशी माहिती नाही; अन्यथा संपूर्ण देशातील शेतकरी पेटून उठतील- काँग्रेस नेते राहुल गांधी\nऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून मायदेशात परतल्यावर घरचे मागेच लागलेत; रिषभ पंतची 'ती' पोस्ट व्हायरल\nनागपूर : तहसील पोलिसांनी जप्त केले पिस्तूल. गुंडाला अटक\nप्रजासत्ताक दिनी घडवण्यात आलेला हिंसाचार पूर्वनियोजित; शेतकरी संघटनांची प्रतिमा डागाळण्याचा कट- बीकेयूचे प्रवक्ते राकेश टिकेत\nVIVOकडे IPL 2021चं टायटल स्पॉन्सरशीप; चायनीझ कंपनीसाठी BCCIनं उघडलं दार\nशेतकरी आंदोलनाला वेगळे वळण; सिंघू बॉर्डरवर स्थानिक उतरले रस्त्यावर\nजालना- मराठा आरक्षणासाठी ३ दिवसांपासून पिंपळगावात उपो���ण करत असलेल्या २ आंदोलकांची प्रकृती खालावली\nभिवंडी एमआयडीसी परिसरात कपिल रेयॉन इंडिया कंपनीला भीषण आग\nउद्या संसदेत होणाऱ्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर १६ पक्ष बहिष्कार घालणार; नव्या कृषी कायद्यांना पक्षांचा विरोध\nदिल्ली- शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असलेल्या सिंघू सीमेवर स्थानिक एकवटले; परिसर मोकळा करण्याची मागणी\nकृषी कायदे रद्द करण्यासाठी मोदी सरकार आणखी शेतकऱ्यांच्या मृत्यूंची वाट पाहतंय- ऊर्जामंत्री नितीन राऊत\nमहिलांबरोबर चावटपणा करणाऱ्यांना तुरुंगात टाकलं पाहिजे- शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील\nआरबीआयच्या अधिकाऱ्याचा गळा दाबून मोबाईल हिसकावून चोरट्याने काढला पळ\nदुसऱ्यांचे हक्क हिरावून आम्हाला आरक्षण नको. आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण द्या- भाजप खासदार उदयनराजे भोसले\nआरक्षणापासून मराठा समाजाला वंचित ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होतोय- आमदार शिवेंद्रराजे भोसले\nदेशातील बऱ्याच शेतकऱ्यांना नव्या कृषी कायद्यांबद्दल पुरेशी माहिती नाही; अन्यथा संपूर्ण देशातील शेतकरी पेटून उठतील- काँग्रेस नेते राहुल गांधी\nऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून मायदेशात परतल्यावर घरचे मागेच लागलेत; रिषभ पंतची 'ती' पोस्ट व्हायरल\nनागपूर : तहसील पोलिसांनी जप्त केले पिस्तूल. गुंडाला अटक\nAll post in लाइव न्यूज़\nआंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना ट्रक ऑपरेटर्सचा पाठिंबा, ८ डिसेंबरपासून पुकारणार संप\nFarmer Protest : दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना आता ट्रक ऑपरेटर्सचाही पाठिंबा मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.\nआंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना ट्रक ऑपरेटर्सचा पाठिंबा, ८ डिसेंबरपासून पुकारणार संप\nठळक मुद्देऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून ८ डिसेंबरपासून संप पुकारण्याची घोषणा केली आहेएआयएमटीसी गुड्स व्हेईकल ऑपरेटर्सचे प्रतिनिधित्व करते. याअंतर्गत सुमारे दहा मिलियन म्हणजेच १ कोटी ट्रकर्स येतातट्रकचालकांच्या या भूमिकेमुळे देशात जीवनावश्यक वस्तूंसह या इतर वस्तूंची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे\nनवी दिल्ली - दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांकडून सुरू असलेले आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत आहे. दरम्यान, या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना आता ट्रक ऑपरेटर्सचाही पाठिंबा मिळण्याची चिन्हे दिसू लागली आ���ेत. ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून ८ डिसेंबरपासून संप पुकारण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, ट्रकचालकांच्या या भूमिकेमुळे देशात जीवनावश्यक वस्तूंसह या इतर वस्तूंची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.\nसरकारसोबत चर्चेच्या फेऱ्या सुरू असल्या तरी शेतकऱ्यांकडून मात्र आंदोलन सुरू आहे. चिल्ला बॉर्डरवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच आपल्याशी चर्चा करावी, असा आग्रह धरला आहे. दरम्यान, शेतकरी आणि केंद्र सरकारमधील काल झालेली बैठक अनिर्णित राहिली आहे.\nएआयएमटीसी गुड्स व्हेईकल ऑपरेटर्सचे प्रतिनिधित्व करते. याअंतर्गत सुमारे दहा मिलियन म्हणजेच १ कोटी ट्रकर्स येतात. देशात सामान एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्यामध्ये यांचे मोठे योगदान असते. आता आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर ८ डिसेंबरपासून संप पुकारण्याच येणार असल्याचा इशारा एआयएमटीसीने दिला आहे.\nशेतकरी नेते स्वराज सिंह यांनी सांगितले की, आम्ही रस्त्यावर बसलेलो नाही. प्रशासनाने बॅरिकेट्स लावून आणि जवानांना तैनात करून आमची वाट अडवली आहे. आम्ही या जागेला तात्पुरत्या तुरुंगाची उपमा दिली आहे. तसेच आम्हाला येथे अडवणे हे अटकेप्रमाणे असल्याचे आम्ही मानतो. आता आम्हाला ज्याक्षणी सोडले जाईल तेव्हा आम्ही दिल्लीच्या दिशेने कूच करू.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nSharad Pawar Exclusive: मोदी सरकारच्या कृषी कायद्याबाबत शरद पवारांचं मोठं विधान; सरसकट विरोध नाही, पण...\n...डाव्यांचा ढोंगीपणा तो हाच उद्या होणाऱ्या शेतकरी आंदोलनावरून भाजपाची खरमरीत टीका\nजिल्ह्यात सवा लाख हेक्टरवर पेरणी, ६० टक्के पूर्ण\nमका खरेदी केंद्राचे उदघाटन\nजिल्ह्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत वाटप\nशेतकरी आंदोलनाला वेगळे वळण; सिंघू बॉर्डरवर स्थानिक उतरले रस्त्यावर\n\"कोरोना संसर्ग असो वा सीमेवरील आव्हान, भारत सर्वांशी लढण्यास नेहमी तय्यार\"; पंतप्रधान मोदी\nविषाणू असो किंवा सीमेवरील आव्हान; भारत सामना करण्यासाठी सज्ज : पंतप्रधान मोदी\nफेब्रुवारीचे इन मिन २८ दिवस; त्यापैकी ७ दिवस बँकांचा स्थानिक हॉलिडे, कामे कशी कर��यची\n\"; दिल्ली हिंसाचारासंदर्भात 'या' मोठ्या शेतकरी नेत्यानं मागितली पोलिसांची माफी\n५ महिन्यांपासून सुरूय कोरोनाविरुद्धचा लढा; आता ३२वा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, डॉक्टर चिंतेत\nशेतकरी आंदोलनाच्या आडून दिल्लीत झालेल्या हिंसाचाराला अमित शाह जबाबदार असून त्यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, हा काँग्रेसचा आरोप आणि मागणी पटते का\niPhone 13 २०२१ मध्ये होणार लॉंच किंमत\n'अबू आझमींच्या भाषणाचा बोलवता धनी कोण\nआई कुठे काय करते\nPHOTOS: आशका गोराडियाने पतीसोबत समुद्र किनारी केला योगा, इंटरनेटवर व्हायरल झाले रोमाँटिक फोटो\nओ भाई, इस गरीब को कोई कपडे दे दो... उर्वशी रौतेलाच्या ‘फाटक्या’ पॅन्टची लोकांनी घेतली मजा\nVIVOकडे IPL 2021चं टायटल स्पॉन्सरशीप; चायनीझ कंपनीसाठी BCCIनं उघडलं दार\n ५ वर्षांच्या मुलीला बाथरूमध्ये घेऊन गेली जन्मदाती आई; आधी डोळे काढले मग कापली जीभ\n देशातील तब्बल 147 जिल्ह्यांत 7 दिवसांपासून कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही\nघटस्फोटानंतर महिलेने १४ बाळांना दिला जन्म, पोटाचा आकार बघून हैराण झाली होती दुनिया....\nMom To Be गरोदरपणात अभिनेत्री धनश्री काडगांवकरची स्टाईल, केले हटके फोटोशूट\nपंजाब नॅशनल बँकेत १०० जागांची भरती, मोठा पगार; झटपट करा अर्ज\nरशियाचे राष्ट्रपती पुतिन यांच्या सीक्रेट पॅलेसचा भांडाफोड, फोटो पाहून व्हाल थक्क.....\nएकटेच खेळत होते चिमुकले; चोरांनी अख्खे घरदार लुटले, पण जाताना...\n'जोड्याने हाणले पाहिजे या दोघांना', अर्जुन-मलायकाला पाहून संतापले चाहते\nविषाणू असेल किंवा सीमेवरील आव्हान; भारत सामना करण्यासाठी सज्ज : पंतप्रधान मोदी\n\"ते व्हायरल करण्याची गरज नव्हती, मला खूप वाईट वाटलं\"; रक्षा खडसेंनी केली कारवाईची मागणी\nपारा ११अंशावर : शहरात वाढला थंडीचा कडाका\n ५ वर्षांच्या मुलीला बाथरूमध्ये घेऊन गेली जन्मदाती आई; आधी डोळे काढले मग कापली जीभ\n\"; दिल्ली हिंसाचारासंदर्भात 'या' मोठ्या शेतकरी नेत्यानं मागितली पोलिसांची माफी\n\"ते व्हायरल करण्याची गरज नव्हती, मला खूप वाईट वाटलं\"; रक्षा खडसेंनी केली कारवाईची मागणी\n देशातील तब्बल 147 जिल्ह्यांत 7 दिवसांपासून कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही\nड्रॅगनच्या दुखऱ्या जखमेवर बोट; भारतीय लष्कर चीनला धक्का देण्याच्या तयारीत\nमुंबई महाराष्ट्राचीच; 'त्या' वक्तव्याला कशाचाही आधार नाही; अजित पवारांनी कर्नाटकल�� सुनावलं\nReserve Bank Of India Recruitment 2021 : ग्रेड बी अधिकारी पदांसाठी भरती; आजच अर्ज करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://kokanmedia.in/tag/%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A4%B0-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4/", "date_download": "2021-01-28T07:45:10Z", "digest": "sha1:UVFEU2KZQ2OKBU4D562LGE4MIJNUSFHO", "length": 10665, "nlines": 146, "source_domain": "kokanmedia.in", "title": "आत्मनिर्भर भारत Archives - साप्ताहिक कोकण मीडिया", "raw_content": "\nआंबडवे गावाचे आत्मनिर्भरतेच्या दिशेने पहिले पाऊल; ‘डिक्की’चा पुढाकार\nआंबडवे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव असलेल्या आंबडवे (ता. मंडणगड, जि. रत्नागिरी) या गावाने आत्मनिर्भरतेच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे. येत्या तीन महिन्यांत त्यासाठीची प्रक्रिया पूर्ण होईल आणि उद्योग-व्यवसायांतून हे गाव स्वतःचा आदर्श उभा करील, असा विश्वास ‘डिक्की’चे अध्यक्ष डॉ. मिलिंद कांबळे यांनी आज (१८ सप्टेंबर) आंबडवे येथे व्यक्त केला.\nमहामानवाच्या आंबडवे गावातील प्रत्येक कुटुंब होणार आत्मनिर्भर\nनिसर्ग चक्रीवादळाने उद्ध्वस्त झालेल्या आंबडवे गावातील नागरिकांना पुन्हा नव्याने स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी ‘दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’ (डिक्की), खादी ग्रामोद्योग मंडळ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठ (बाटू) या संस्था एकत्र आल्या आहेत. हे गाव दत्तक घेत असल्याची घोषणा ‘डिक्की’चे अध्यक्ष डॉ. मिलिंद कांबळे यांनी काल (१८ जून) आंबडवे येथे केली. प्रत्येक घरातल्या प्रत्येक हाताला उद्योग, त्यासाठीचा कच्चा माल, निर्मितीचे प्रशिक्षण आणि पक्का माल खरेदीची हमी अशी सर्वांगीण योजना त्यासाठी तयार करण्यात आली आहे.\nआत्मनिर्भर भारत लोकांपर्यंत कसा पोहोचणार\nJune 19, 2020 प्रमोद कोनकर\nआत्मनिर्भर भारत या वीस लाख कोटी रुपयांच्या पॅकेजचा सर्वसामान्यांना कितपत फायदा झाला, याची माहिती पत्रकारांनी विचारली. त्याला मात्र समर्पक उत्तर मिळू शकले नाही. योजना जाहीर करण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे. त्याची अंमलबजावणी राज्य सरकारने केली पाहिजे. पण राज्य सरकार सर्वच बाबतीत अपयशी ठरले आहे, अशी टीका नेहमीप्रमाणेच यावेळी करण्यात आली. तसे असेल, तर अशा पत्रकार परिषदा घेऊन केंद्र सरकारच्या चांगल्या योजनांची माहिती कशासाठी दिली पाहिजे कारण ती वेगवेगळ्या माध्यमांमध्ये प्रसिद्ध होण्यापलीकडे काहीही साध्य ह���णार नाही. अनेक योजनांच्या बाबतीत आतापर्यंत तसेच घडले आहे. योजनांसाठी प्रचंड खर्च होतो. गाजावाजा होतो. प्रत्यक्षात ज्यांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे, त्यांच्यापर्यंत योजनेची साधी माहितीही पोहोचत नाही.\nतूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार\nJune 12, 2020 प्रमोद कोनकर\nमूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सद्गुरू वामनराव पै यांनी यशस्वी जीवनाचा मूलमंत्र ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या त्यांच्या प्रसिद्ध उक्तीतून दिला आहे. करोनाचे जगद्व्यापी संकट आणि कोकणात निसर्ग चक्रीवादळाने दिलेला दणका या पार्श्वभूमीवर या उक्तीचे महत्त्व अधिक अधोरेखित होते.\nवीस लाख कोटींच्या गोष्टीचे तात्पर्य काय\nMay 22, 2020 प्रमोद कोनकर\nकरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आलेल्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी केंद्र सरकारने वीस लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. नेहमीप्रमाणेच त्यावर उलटसुलट चर्चा सुरू आहे. पॅकेजमध्ये\nश्री रामनाथ हॉस्पिटल – कोकण हृदयालय\nस्वामला – स्वास्थ्यवर्धक कल्प\nमाझी शाळा – माझे शिक्षक (22)\nसाप्ताहिक कोकण मीडिया (34)\nसाप्ताहिक कोकण मीडियाची वार्षिक वर्गणी येथे भरता येईल. वर्गणी भरल्यानंतर कृपया kokanmedia@kokanmedia.in या ई-मेल आयडीवर किंवा 9422382621 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर आपले नाव, पत्ता आणि पैसे भरल्याची पावती पाठवावी, ही विनंती. त्यानंतर दर आठवड्याला अंक घरपोच पाठवला जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/indian-fan-propose-australian-cricket-team-female-fan-during-india-vs-australia-2nd-odi-match/", "date_download": "2021-01-28T09:18:27Z", "digest": "sha1:4QULLR75ZUH7WKYXIOHEYHBC6WE6ANWJ", "length": 14036, "nlines": 180, "source_domain": "policenama.com", "title": "भारतीय चाहत्यानं ऑस्ट्रेलियन मुलीला मॅच सुरू असताना केलं प्रपोज, नंतर केले KISS | indian fan propose australian cricket team female fan during india vs australia 2nd odi match", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nआलिया भटनं शेअर केला ‘असा’ फोटो \nशरद पवार यांचा पुन्हा मोदी सरकारवर निशाणा, म्हणाले – ‘…तर…\nPune News : नागरिकांना आता घरबसल्या मिळणार प्रॉपर्टी कार्ड, शासकीय कामांसाठी धरले…\nभारतीय चाहत्यानं ऑस्ट्रेलियन मुलीला मॅच सुरू असताना केलं प्रपोज, नंतर केले KISS\nभारतीय चाहत्यानं ऑस्ट्रेलियन मुलीला मॅच सुरू असताना केलं प्रपोज, नंतर केले KISS\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – क्रिकेट स्टेडियम हे क्रिकेटर्ससाठी सर्वात सुंदर स्थान आहे, परंतु असे काही क्रिकेटप्रेमी आहेत ज्यांना क्रिकेट स्टेडियम त्यांच्या सुंदर क्षणांची साक्ष द्यायला आवडते. सिडनी क्रिकेट मैदानावर खेळल्या गेलेल्या भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या दुसर्‍या एकदिवसीय सामन्यातही असेच घडले होते, जेव्हा एका भारतीय चाहत्याने ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीमच्या महिला चाहत्याला प्रपोज केले होते.\nवास्तविक, भारताच्या डावातले 21 वे षटक सुरू होते आणि या दरम्यान स्टेडियममधील या जोडप्याने सर्वांना चकित केले. भारतीय जर्सी घातलेल्या एका व्यक्तीने ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाची जर्सी परिधान करणार्‍या मुलीचा प्रपोज केले. मुलाने हातात एक अंगठी घेऊन तिच्या गुडघ्यावर बसून मुलीला प्रपोज केले, पण एका क्षणात असे वाटले की मुलगी नाही म्हणत आहे. सहकारी चाहत्यांनी टाळ्या वाजवल्यामुळे मुलीने मुलाला मिठी मारली आणि होय मध्ये उत्तर दिले.\nहा सुंदर क्षण पाहून ऑस्ट्रेलियन संघाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलसह सर्व खेळाडूंनी टाळ्या वाजवल्या. यावेळी या जोडप्याने बराच वेळ एकमेकांना मिठी मारली आणि मग किसही केले. मुलाची आणि मुलीची बॉडी लैंग्वेज पाहिल्यास असे दिसून आले की दोघे एकमेकांना ओळखत होते आणि दोघेही गिर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड आहेत. या दोघांनाही कोणाकडूनही फोटो आणि व्हिडिओ बनवण्याची गरज नव्हती कारण मैदानावर बरेच कॅमेरे होते. षटकांच्या दरम्यान ही घटना दिसून आली. अशा सर्व क्षणांचा साक्षीदार म्हणून ही स्टेडियम क्रिकेटपटूंसाठी बनविली जातात, तर चाहतेही आता या संधींचा आनंद लुटत आहेत.\nअनन्या पांडेनं आपल्या डॉग्ज सोबत घालवला क्वालिटी टाइम, शेयर केले फोटो\nया ‘वेडिंग सीझन’मध्ये होणार आहात वधू ‘हे’ 5 घरगुती उपाय चेहर्‍यावर आणतील ‘ग्लो’\nभारतात आणखी 3 राफेल विमानं दाखल\nविराट कोहलीला उच्च न्यायालयाकडून कायदेशीर नोटीस, जाणून घ्या प्रकरण\nऑस्ट्रेलियाहून रिसेप्शन देण्यासाठी आला होता तरूण, ट्रॅक्टर मोर्चादरम्यान झाला मृत्यू\nलग्नानंतर पत्नीचं दुसर्‍याशी ‘झेंगाट’ असल्याचं आलं समोर, पठ्ठ्यानं 18…\nमोदी सरकारचा ड्रॅगनला जबरदस्त दणका आता TikTok, UC ब्राउझरसह 59 चिनी अ‍ॅप्सवर कायमची…\n‘कोरोना’ व्हॅक्सीनच्या नावावर सुद्धा फ्रॉड, फोन…\nमहामेट्रोमध्ये भरती; अर्ज करण्यासाठी दिली मुदतवाढ\nचेहरा धुताना तुम्ही देखील करता का ‘या’ चुका \nTandav Controversy : UP पोलिसांनी 4 तासांच्या चौकशीनंतर…\nRRR : राजामौ���ींच्या दसऱ्याला येणाऱ्या ‘या’…\nरेणुका शहाणेचा धक्कादायक खुलासा म्हणाली- ‘लोक…\n‘बच्चन पांडे’चं नवीन पोस्ट शेअर करत…\n‘दीवार’ सिनेमात बनता बनता राहून गेली देव आनंद…\nPune News : ’10 वी चे वर्ष महत्वाचं, चांगला अभ्यास…\nपिंपरी : नगर अर्बन बँकेची तब्बल 22 कोटींची फसवणूक\n आता मोबाईलवर घरबसल्या अपडेट करा रेशनकार्ड,…\nरेणू शर्मानं बलात्काराचा आरोप मागे घेतल्यानंतर पहिल्यांदाच…\n‘आप’ने निवडणुकीबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय\nबंगालमधील TMC चा गड ढासळतोय \nCameroon : तेलाचा टँकर आणि बसचा भीषण अपघात, 53 लोकांचा…\nबाळात जन्मदोष निर्माण न होण्यासाठी प्रेग्नेंसीतच घाला आळा,…\nआलिया भटनं शेअर केला ‘असा’ फोटो \nपोस्टामधील खात्यात आता ‘एवढे’ पैसे ठेवणं गरजेचं,…\n‘आप’ने निवडणुकीबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय\nआता बदलणार थिएटरमधील ‘नजारा’ \nशरद पवार यांचा पुन्हा मोदी सरकारवर निशाणा, म्हणाले –…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n‘आप’ने निवडणुकीबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय\nCovid-19 in India : देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 12689 नवे पॉझिटिव्ह…\nशेतकरी आंदोलन : दीप सिध्दूला शेतकर्‍यांनी पळवून लावले, व्हिडीओ झाला…\nWakad News : घरफोडी करणाऱ्या तिघांना अटक, 7 लाखांचा ऐवज जप्त\nतब्बल 20 टक्क्यांपर्यंत वाढवू शकता मोटरसायकलचं ‘मायलेज’,…\nशरद पवार यांचा पुन्हा मोदी सरकारवर निशाणा, म्हणाले – ‘…तर शेतकर्‍यांवर अशी वेळ आली नसती’\nआता घरबसल्या आपल्या PAN कार्डची पडताळणी करता येणार, जाणून घ्या\nचित्रपटगृह आणि स्विमिंग पूल ‘जादा’ क्षमतेसह उघडणार, गृह मंत्रालयाच्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/07/qDI1I1.html", "date_download": "2021-01-28T09:14:40Z", "digest": "sha1:QFWUUQZU4XMO2W37EKWGGHOEIMIKC4DH", "length": 6820, "nlines": 39, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "वीज बिलवाढ रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांना रोज एक मेल व मेसेज करा- स्वराज इंडिया", "raw_content": "\nHomeवीज बिलवाढ रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांना रोज एक मेल व मेसेज करा- स्वराज इंडिया\nवीज बिलवाढ रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांना रोज एक मेल व मेसेज करा- स्वराज इंडिया\nवीज बिलवाढ रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांना रोज एक मेल व मेसेज करा\nस्वराज इंडिया महाराष्ट्रचे नागरिकांना आवाहन\nकरोना मुळे थाम्बविलेली वीज बिल नागरिकांना मिळायला लागली तसा सर्वाना एकच शॉक बसायला सुरवात झाली. प्रचंड वाढीव दराने आलेली बिले पाहून घाम फुटला. करोना मुळे रोजगार गेलेले, उत्पन्न नसलेले व असलेली शिल्लक कधीही संपेल या चिंतेत प्रचंड भर घालणारी वीज बिले पाहून नागरिक हैराण झाले आहेत. वीज कंपन्यांची कार्यालये पोलीस संरक्षणात गेली असून, सामान्य माणसाला कोणताही समाधानकारक खुलासा अधिकारी व कर्मचारी देत नाहीत. अधिकारी फक्त ‘वरून आदेश आहेत’ इतकेच सांगत आहेत. याबाबत ऊर्जा मंत्री श्री.नितीन राऊत यांनी केलेले खुलासेही असमाधानकारक आहेत. सध्या लॉक डाउन स्थितीत जनता रस्त्यावर येऊन आंदोलन करू शकणार नाही याची खात्री असल्याने शासन व एमइआरसी (महाराष्ट्र वीज नियामक आयोग) मन मानेल तसे भाव वाढवत आहेत. या दरवाढीचा निषेध करतानाच एक अभिनव आंदोलन नागरिकांनी करावे असे आवाहन स्वराज इंडिया महाराष्ट्र चे अध्यक्ष ललित बाबर, सेक्रेटरी प्रत्युष, ओम प्रकाश कलमे, हिरामण पगार, सुभाष लोमटे, अण्णा खंदारे, मानव कांबळे, इस्माईल समडोळे, वंदना शिंदे, शुभदा चव्हाण संजीव साने यांनी केले आहे.\n1) प्रत्येकाने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व अर्थ नियोजन मंत्री व ऊर्जा मंत्री यांना एक मेल करायचा व त्यात खालील मागण्या करायच्या. त्यांचे ईमेल आयडी मा उद्धव ठाकरे cm@maharashtra.gov.in (9004115472) व सी,सी मध्ये मा.वीज मंत्री नितीन राऊत dr.nitinraut09@gmail.com व min-energy@gov.in (9422102434) व अर्थ मंत्री अजित पवार dcm@maharashtra.gov.in (9850051222) यांना ठेवावे. तसेच रोज त्यांना एक मेसेज करायचा. ही भाववाढ रद्द करे पर्यंत हे आंदोलन सुरू ठेवावे.\nया मेल व एसेज मध्ये लिहाव्यात खाली आपले नाव व पत्ता व फोन नंबर हि लिहावा. सी.सी मध्ये swarajindiamh@gmail.com ठेवावे\n१) वीज दर वाढ जी 1 एप्रिल 2020 पासून केली आहे ती पूर्ण मागे घेऊन 1 जानेवारी 2021 पासून लागू करावी. ( मधल्या काळात ज्यांनी बिले भरली असतील त्यांची ही रक्कम एडव्हान्स म्हणून घेऊन नंतर ती एडजेस्ट करावी\n२) एप्रिल ते डिसेंबर 2020 या काळातील वीज बिल सरसकट माफ करावे.\nअसे लाखो वीज ग्राहकांनी नियमितपणे केले तरच शासनाच्या डोक्यात काहीतरी प्रकाश पडेल असे स्वराज इंडियास वाटते. हे गाऱ्हाणे सरकारपुढे घालावे असे आवाहन.\nआपत्कालीन काळातील कामगारांना ठामपाने सोडले वाऱ्यावर. पुन्हा कामावर घेण्याची मागणी\nसंभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर चार्जशीट दाखल करण्याचा प्रस्ताव मंजूर- गृहमंत्री\nकळवा-खारीगाव बेकायदेशीर बांधकामांचा HOTSPOT\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0.pdf/59", "date_download": "2021-01-28T08:51:06Z", "digest": "sha1:DLPAUFOW2K24G2M5WBY6QVXTT4AUUJ4C", "length": 7564, "nlines": 66, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:वनस्पतिविचार.pdf/59 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे\n५ वे ]. स्कंद अगर खोड Stem. ३१\nपानें, कळ्या वगैरे गोष्टी खोड ठरविण्यास ज्या अवश्य पाहिजेत त्या सर्व येथे आढळतात. म्हणून जरी असली खोडे जामिनीत वाढतात, तथापि त्यांस मुळ्या न समजतां खरें बुंधे आहेत असे समजावे.\nग्रंथीकोष्ठः-(Tuber) बटाटे, गोराडू, हातिचक्र इत्यादिकांचे खोड दोन प्रकारचे असून एक जमिनीत व दुसरे हवेमध्ये वाढते. बटाट्याचा रोपा मुळ्यांसहित उपटून पाहिला असता असे आढळेल की, जमिनीबाहेर हिरवट रंगाचे खोड असून आंत गांठीसारखे भाग पांढऱ्या फांद्यांच्या अग्राजवळ वाढले असतात, प्रथम जमिनीमध्यें पांढरी फांदी थोडी वाढून तिची अग्रे सुजू लागतात व वाढता वाढतां त्यांचे वाटोळे गोळे बनतात, व हेच वाटोळे गोळे बटाटे होत. बटाट्यावर खोलगटजागेत मुग्ध कळ्या अगर डोळे असून हे डोळे, बटाटे पेरिले असतां उगवतात. बटाट्याची रोपे बी पेरून तयार न करितां हे बटाटे पेरून नेहमीं पाक काढण्याची वहिवाट आहे. बटाट्याच्या फांद्या स्वतंत्ररीतीनें अन्न मिळवेपर्यंत त्यांतील सांठविलेल्या अन्नावरच त्यास रहावे लागते. मुळे निराळी असलेली दृष्टीस पडतात. साधारण लोकांचा समज असा आहे की, बटाटे जमिनीत वाढणाऱ्या मोठ्या मुळ्या आहेत, पण त्यावर असणाऱ्या डोळ्यांचा विचार केला असता हा समज चुकीचा ठरतो. गोराडू हातिचक्र वगेरे उदाहरणे ह्याच प्रकारची आहेत. अशा प्रकारच्या जमिनीतील गोळ्यासारख्या खोडास ' ग्रंथीकोष्ठ, (Tuber) असे म्हणतात.\nसकंदकोष्ठः-(Corm) सुरण, आळवाचे गड्डे, घुंया किंवा बंदा वगैरेमध्ये खोड वरीलप्रमाणे जमिनीत वाढून चांगले पोसते, तसेच हवेमध्ये वाढणारी निराळी, हिरवी फांदी असून, त्यावर पाने येतात. जमिनीत खोडावर प्रत्येकीं तीन किंवा चार उभे डोके वाढून, त्यावर संरक्षक आवरणेही येतात. बटाट्याप्रमाणे येथ���ही अन्नाचा सांठा केलेला असून भाजीमध्ये ह्यांचा उपयोग होतो. खालील बाजूकडे मुळ्या असतात. अशा प्रकारच्या खोडास ‘सकंदकोष्ठ (Corm) म्हणतात. कोकस, ग्लॅडिओलस वगैरे उदाहरणे ह्या सदराखाली येतात.\nकंदः-(Bulb) कांदे, लसूण, केळी, चवेळी वगैरेमध्यें बुधा कोठे आहे, हें प्रथम समजत नाही. तो मध्यभागी असून त्यावर पानांची आवरणे गुंडाळलेली असतात. आवरणे व पाने सोडवून टाकली असता आतील बुंधा दृष्टीस पडतो,\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल २८ डिसेंबर २०१९ रोजी १७:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/home-minister-buys-paithani-from-yerawada-jail-for-his-wife-marathi-news/", "date_download": "2021-01-28T08:38:25Z", "digest": "sha1:G6Y66BWQ2UCQ2WLSDDCS2HYJYL5RKWQV", "length": 13078, "nlines": 224, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "पत्नीसाठी अनिल देशमुख यांनी येरवडा कारागृहातून खरेदी केली पैठणी!", "raw_content": "\nरक्षा खडसेंचा वादग्रस्त उल्लेख; गृहमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर भाजपनं चूक सुधारली\nयेत्या 24 तासात महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता- हवामान विभाग\n” शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवणाऱ्या सरकारला जाब विचारणारे कोणी आहे की नाही\n“मुंबई पोलीस अर्णबला लवकरात लवकर अटक करतील, असा आम्हाला विश्वास”\nआतापर्यंतची सर्वात स्वस्त SUV आज होणार लाँच; किंमत आहे फक्त…\nशेतकऱ्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं कंगणा राणावतला पडलं महागात\nबायको परपुरुषासोबत पळाली; नवऱ्यानं 18 महिलांसोबत केलं काळजाचा थरकाप उडवणारं कृत्य\n‘…आणि आमच्या मुलीकडे तेवढा वेळ नाही’; तीराच्या औषधांवरील सीमा शुल्क हटवण्याची केंद्र सरकारकडे मागणी\n‘काँग्रेसने शेतकऱ्यांना भडकवलं आहे’; प्रकाश जावडेकरांचा गंभीर आरोप\nकोरोना परिस्थिती नियंत्रणात येत असल्याने केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय\nपत्नीसाठी अनिल देशमुख यांनी येरवडा कारागृहातून खरेदी केली पैठणी\nपुणे | गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पत्नीसाठी सुंदर पैठणी खरेदी केली आहे. शुक्रवारी सौ. आरती यांच्यासाठी अनिल देशमुख यांनी ही ���ैठणी खरेदी केली आहे.\nदेशमुख यांनी शुक्रवारी पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहाला भेट दिली. या ठिकाणी कैद्यांच्या श्रमातून बनणाऱ्या अनेक वस्तूंचं विक्री केंद्र आहे.\nयाच केंद्रातून गृहमंत्र्यांनी तुरुंगातील कैद्यांनी विणलेली पैठणी आपल्या पत्नीसाठी खरेदी केली. पैठणी घेतल्यानंतर देशमुख यांनी आग्रहाने किंमतही दिली आहे.\nतुरुंगात येणारा प्रत्येकजण जन्मजात किंवा सराईत गुन्हेगार असतोच असं नाही. संतापाच्या भरात किंवा परिस्थितीमुळे काहींच्या हातून गुन्हा घडून जातो. त्यानंतर न्यायदेवतेने सुनावलेली शिक्षा ते भोगत असतात. पण म्हणून त्यांचा माणूस म्हणून जगण्याचा हक्क हिरावला जात नाही. केलेल्या चुकीची शिक्षा भोगून झाल्यावर त्यांना पुन्हा समाजात सामावून घ्यायचं असतं, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे.\nआमदार दिलीप बनकरांच्या मुलाच्या लग्नात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा\nहाफ चड्डी घालून भाषणं करणं हा राष्ट्रवाद नव्हे तर…- सचिन पायलट\n“महाराष्ट्राला एक नवा पत्रमहर्षी लाभला आहे”\nमाजी सहकारमंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांचं निधन\n“आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच कोरोनाची लस टोचवून घ्यावी”\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\nरक्षा खडसेंचा वादग्रस्त उल्लेख; गृहमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर भाजपनं चूक सुधारली\nTop News • पुणे • महाराष्ट्र\nयेत्या 24 तासात महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता- हवामान विभाग\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\n” शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवणाऱ्या सरकारला जाब विचारणारे कोणी आहे की नाही\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\n“मुंबई पोलीस अर्णबला लवकरात लवकर अटक करतील, असा आम्हाला विश्वास”\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\n‘…आणि आमच्या मुलीकडे तेवढा वेळ नाही’; तीराच्या औषधांवरील सीमा शुल्क हटवण्याची केंद्र सरकारकडे मागणी\nसातवीतील मुलीचे शिक्षकासोबत पलायन; चिठ्ठीत लिहिलं धक्कादायक कारण\nशिवसेनेचा भगवा हिरवा झाला आहे का\nआमदार दिलीप बनकरांच्या मुलाच्या लग्नात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\nरक्षा खडसेंचा वादग्रस्त उल्लेख; गृहमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर भाजपनं चूक सुधारली\nयेत्या 24 तासात महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्य�� पावसाची शक्यता- हवामान विभाग\n” शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवणाऱ्या सरकारला जाब विचारणारे कोणी आहे की नाही\n“मुंबई पोलीस अर्णबला लवकरात लवकर अटक करतील, असा आम्हाला विश्वास”\nआतापर्यंतची सर्वात स्वस्त SUV आज होणार लाँच; किंमत आहे फक्त…\nशेतकऱ्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं कंगणा राणावतला पडलं महागात\nबायको परपुरुषासोबत पळाली; नवऱ्यानं 18 महिलांसोबत केलं काळजाचा थरकाप उडवणारं कृत्य\n‘…आणि आमच्या मुलीकडे तेवढा वेळ नाही’; तीराच्या औषधांवरील सीमा शुल्क हटवण्याची केंद्र सरकारकडे मागणी\n‘काँग्रेसने शेतकऱ्यांना भडकवलं आहे’; प्रकाश जावडेकरांचा गंभीर आरोप\nकोरोना परिस्थिती नियंत्रणात येत असल्याने केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/sandeep-khare-salil-kulkarni-poems/t2125/", "date_download": "2021-01-28T08:15:01Z", "digest": "sha1:YGVZBGUQVEIFEWP2NAOFL7FV2J2RRTZB", "length": 4077, "nlines": 96, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Sandeep Khare and Salil Kulkarni Poems-मी", "raw_content": "\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nआज मी आयुष्य माझे चाचपाया लागलो\nनेमके ते हरवले जे मी जपाया लागलो...\nशोधले माझेच पत्ते आत मी माझ्या किती\nजग हरवलो तेव्हाच कोठे सापडाया लागलो...\nठरवले हे पाहीजे, ते पाहीजे , ते ही हवे\nमागण्या ताज्या तवान्या मी थकाया लागलो...\nमी सुखाला पाळले बांधून दारी माझीया\nते सुखाने झोपले मी गस्त द्याया जागलो...\nगीत माझ्या लेखणीचे इतुके भिनले तिला\nती लिहाया बैसली अन मी सुचाया लागलो...\nमज न आता थोडकी आशा कुणी की म्हणा\nआज मी माझ्याच साठी गुणगुणाया लागलो...\nकाय हे आयुष्य माझे , काय हे जगणे तरी\nमला सोडून मी सर्वा आवडाया लागलो...\nगीत माझ्या लेखणीचे एवढे भिनले तिला ;\nती लिहाया बैसली अन्‌ मी सुचाया लागलो \nशोधले माझेच पत्ते आत मी माझ्या किती...\nहरवलो तेव्हाच कोठे सापडाया लागलो \nमज न आता थोडकी आशा कुणी की \"वा\" म्हणा \nआज मी माझ्याचसाठी गुणगुणाया लागलो \nकाय हे आयुष्य माझे, काय हे जगणे तरी,\nमी मला सोडून सर्वां आवडाया लागलो...\nतेरा अधिक दोन किती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://sanwadmedia.com/8123/", "date_download": "2021-01-28T07:29:18Z", "digest": "sha1:CURFTGGRIQNLRJRP7XSCWU4JLCXFIZS5", "length": 12823, "nlines": 110, "source_domain": "sanwadmedia.com", "title": "10 वी व 12 वीच्या पुरवणी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर…. - संवाद मिडिया (Sanwad Media)", "raw_content": "\nसंवाद तुमचा - आमचा, उभ्या महार��ष्ट्राचा\nPost category:बातम्या / शैक्षणिक / सिंधुदुर्ग\n10 वी व 12 वीच्या पुरवणी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर….\nफेब्रुवारी – मार्च 2020 च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र ( इ 10 वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इ 12 वी) परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊ न शकलेल्या तसेच ए.टी.के.टी साठी पात्र विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा नोव्हेंबर – डिसेंबर 2020 मध्ये घेण्यात येत आहे. या परीक्षांचे वेळापत्र महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून जाहीर करण्यात आले आहे. सदर वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे.\nमाध्यमिक शालांत प्रमाणपत्र ( इ 10 वी) च्या लेखी परीक्षा शुक्रवार दिनांक 20 नोव्हेंबर 2020 ते शनिवार दिनांक 5 डिसेंबर 2020 या कालावधीत होणार आहेत. तर उच्च माध्यमिक प्रमापत्र ( इ 12 वी ) सर्वसाधआरण व द्विलक्षी विषय, लेखी परीक्षा शुक्रवारी दिनांक 20 नोव्हेंबर 2020 ते गुरुवार दिनांक 10 डिसेंबर 2020 या कालावधीत तर 12 वी च्या व्यवसाय अभ्यासक्रम लेखी परीक्षा शुक्रवार दिनांक 20 नोव्हेंबर 2020 ते सोमवार दिनांक 7 डिसेंबर 2020 या कालावधीत होणार आहेत.\nइयत्ता 10 वीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा बुधवार दिनांक 18 नोव्हेंबर 2020 ते शनिवार दिनांक 5 डिसेंबर 2020 व 12 वीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा बुधवार दिनांक 18 नोव्हेंबर 2020 ते गुरुवार दिनांक 10 डिसेंबर 2020 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत. या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर दिनांक 20 ऑक्टोबर 2020 रोजीपासून उपलब्ध आहे.\nमंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे विभागीय मंडळामार्फत छापील स्वरुपात दिलेले वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरूनच परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने किंवा खाजगी छपाई केलेले, तसेच व्हॉट्स ॲप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये याची विद्यार्थी, पालक आणि शिक्षक, मुख्याध्यापक व प्राचार्य यांनी नोंद घ्यावी असे डॉ. अशोक भोसले, सचिव, राज्यमंडळ, पुणे हे कळवितात.\nजिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या भातशेती नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करा; रणजित देसाई\nराष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी दीपक जाधव\nआ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून मालवण वडाचापाट गावात नव्याने १५ लाखाची कामे\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nसंवाद मीडियाच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा – मे. वसंत विठ्ठल धारगळकर ज्वेलर्स\nसंवाद मीडियाच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा – आस्था स्वीट – कणकवली\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उद्या कुडाळ पंचायत समितीत साजरी होणार\nकारीवडे ग्रामस्थांचा सावंतवाडी पालिकेच्या घनकचरा प्रकल्पाला विरोध…\nजिल्हाधिकारी यांना वर्षपूर्तीनिमित्त महसूल अधिकारी कर्मचारी यांच्या वतीने देण्यात आल्या शुभेच्छा\n💵💶 *प्रथमेश फायनान्स* 💶💵\n👉 🏦बँकेमध्ये *गहाण ठेवलेले दागिने* 💍💰 सोडवायचे आहेत का \nएस. एस. बोअरवेल (समीर पाटील)\n💦4.5″/6″ /6.5″/9″ बोअरवेल योग्य दरात खोदाई करून …\nआदीत्य ग्रीन्स, सावंतवाडी _ तुमचं स्वप्न साकारणाऱ्या आगळ्या-वेगळ्या प्रकल्पात धमाका ऑफर..\n🏡 स्वतंत्र सुंदर बंगला तो ही सुशोभित गार्डनसह 🌱\n🏠🍃 आदीत्य ग्रीन्स 🍃🏠\nऑर्डर प्रमाणे पदार्थ तयार करून मिळतील.\n*🏡 साईकृपा कन्स्ट्रक्शन 🏠*\n*🏘️ बिल्डींग मटेरियल सप्लायर्स 🏘️*\n💫आमच्याकडे सेंट्रींगला लागणारे सर्व प्रकारचे साहित्य उपलब्ध\nसाईकृपा कन्स्ट्रक्शन- बिल्डिंग मटेरियल सप्लायर\nएन्. के. हॉल कॅटरर्स अँड मंडप डेकोरेटर्स\n🤶एन्. के. कॅटरर्स अँड मंडप डेकोरेटर्स प्रदीर्घ यशस्वी वाटचालीनंतर….\n🏬🤶🍽️एन्. के. हॉल कॅटरर्स अँड मंडप डेकोरेटर्स\n🏫 🕌सर्व सांस्कृतिक, …\nसंवाद मीडिया समाजातील प्रत्येक घटकांच्या घडामोडी, कला आणि साहित्य क्षेत्रातील उत्तुंग भरारी, खेळ आणि क्रीडा विश्वातील यशस्वी दौड, शिक्षण व शैक्षणिक वाटचाल, राजकारण आणि सामाजिक माहिती, गुन्हेगार आणि समाजातील विकृती, जनजागृती आणि जनसामान्यांच्या भावना आपल्या लेख, कथा, काव्य, गोष्टी, व बातम्यांच्या माध्यमातून समाजापुढे मांडत असते.\nPune अभिनेत्री आरोग्य इतर उत्तरप्रदेश ओरोस कणकवली कविता कुडाळ कृषी क्रिडा गजाली ठाणे दिल्ली देवगड दोडामार्ग धार्मिक पिंगुळी पुणे बांदा बातम्या महिला मालवण माहिती मुंबई युवा राजकीय लोककला विशेष वेंगुर्ले वैभववाडी व्यक्तीविशेष व्यवसाय शैक्षणिक संगमनेर संपादकीय सामाजिक सावंतवाडी सिंधुदुर्ग स्थळ\nप्रेस्टीज कॉम्प्लेक्स, तारा हॉटेलनजिक, नेवगी पाणंद, सावंतवाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://konkanvruttant.com/tag/circle", "date_download": "2021-01-28T08:31:06Z", "digest": "sha1:2CY36A2KNOMBFBXFDU7OZXZQ2GOCAS2G", "length": 8093, "nlines": 143, "source_domain": "konkanvruttant.com", "title": "circle - कोंकण वृत्तांत", "raw_content": "\nविस्थापित कुटुंबांच्या घरांचा प्रश्न फेब्रुवारी...\nठाणे जिल्ह्यातील सर्वात उंच तिरंगा डोंबिवलीत...\nअखेर ‘पत्रीपूल’ वाहतुकीसाठी खुला; मुख्यमंत्र्यांच्या...\nएनआरसीमधील पडीक बंगल्यावर तोडक कारवाई; कामगारांनी...\nठाण्यातील शासकीय-वनविभागाच्या जागेवरील झोपड्यांना...\nनागरी सुविधांचा बोजवारा उडण्याचे केडीएमसी उदाहरण-...\nकल्याण रेल्वे स्थानक परिसर सुधारणा प्रकल्पाचे...\nमराठी भाषेच्या संवर्धनाचा जास्तीत जास्त प्रयत्न...\nमराठी भाषा संवर्धन पंधरवडयानिमित्त कल्याणमध्ये...\nश्रमजीवीच्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त श्रमदानातून...\nभारताच्या विकासातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे...\nमराठा सेवा संघाचा पोवाडा\nतरुणांना रोजगार देणारे ‘महाजॉब्स’ काय आहे\nकोरोनावर मात करण्यासाठी प्लाझ्मा थेरपी वरदान\nमाथेरानच्या गार्बेट पॉईंटवरील चढाई...\nवीज बिल थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्याचे आदेश\nयंत्रणा स्वच्छ राखण्यासाठी स्वातंत्र्यदिनी महावितरणने उचलले...\nमहावितरणच्या कल्याण परिमंडळातील कर्मचाऱ्यांचे मुख्य अभियंत्यांनी...\nव्यंगचित्र पाहण्यासाठी इथे क्लिक करा\n... या शहरात मिळणार पाच किलो प्लास्टिकवर मोफत पोळीभाजी\nभारताच्या विकासातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान\nओबीसी समाजाच्या मागण्या पावसाळी अधिवेशनात मंजूर करण्याची...\nबेरोजगार तरुणांनो, शासकीय योजनांच्या लाभासाठी आधार कार्ड...\nराज्यात “झिरो पिरीयड” जाहीर करण्याची आपची मागणी\nपाली शहराला भंगार दुकानांचा विळखा; जळत्या भंगाराच्या धुराने...\nठाणे येथील सुष्मिता देशमुखला ज्युनिअर नॅशनल पॉवरलिफ्टिंग...\nवन महोत्सवात सवलतीच्या दराने रोपे - वनमंत्री\nनीलक्रांती योजनेतून सव्वातीन लाख मच्छीमारांना विमा\nकोरोना व्हायरसबाबत ठाणे महानगरपालिकेच्या विविध सुविधा\nशिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी शासनातर्फे पुरवण्यात येणाऱ्या...\nतगड्या बंडखोरांमुळे कल्याणमधील दोन मतदारसंघात निकालांची...\nजिप शाळांच्या खोल्या दुरुस्तीसाठी एकत्रित निधी खर्चाबाबत...\nसत्तेला शरण न गेलेला ‘पॅंथर’\n'कोंकण वृत्तांत' - कोकणचे स्वतंत्र मराठी डिजिटल बातमीपत्र.\nभातसा कालवा पुलाचे गेट बंद राहिल्याने नेवाडे येथील भातशेतीचे...\nशासकीय कार्यालयांसाठी सौरऊर्जेचा वापर - महसूलमंत्री\nनागरिकांची तारांबळ रोखण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्याचे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/pimpri-news-action-taken-against-19000-people-in-pimpri-chinchwad-for-talking-on-the-phone-while-driving/", "date_download": "2021-01-28T08:31:11Z", "digest": "sha1:PIG5QJVWR3VNFPOLIDUHT7AZWTAZAQO5", "length": 12060, "nlines": 119, "source_domain": "bahujannama.com", "title": "Pimpri News: Action taken against 19,000 people in Pimpri Chinchwad for talking on the phone while driving| पिंपरी चिंचवडमध्ये वर्षभरात गाडी चालवताना फोन बोलणाऱ्या 19 हजार जणांवर कारवाई", "raw_content": "\nPimpri News : पिंपरी चिंचवडमध्ये वर्षभरात गाडी चालवताना फोन बोलणाऱ्या 19 हजार जणांवर कारवाई\nबहुजननामा ऑनलाइन टीम – रस्ते सुरक्षा हा सध्या सगळीकडे ऐरणीवरचा विषय झाला आहे. वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करणे ही आता वाहनचालकांची सवय झाली आहे. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यातच गाडी चालवताना मोबाइलवर बोलणाऱ्यांची संख्या मोठी आहे. गाडी चालवताना फोनवर बोलण्यामुळे झालेल्या अपघाताचे प्रमाण वाढत आहे. वाहन चालवताना मोबाइलवर बोलण्यास मनाई असताना देखील काही महाभाग याकडे दुर्लक्ष करीत असतात. अशा 19 हजार 765 वाहन चालकांवर वर्षभरात पिंपरी चिंचवड पोलिसांनी कारवाई केली आहे.\nवाहतूक पोलिसांनी गेल्या वर्षभरात मोबाइलवर बोलणाऱ्या 19 हजार 765 जणांवर कारवाई करुन त्यांच्याकडून 39 लाख 52 हजार 800 रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर 2019 मध्ये पोलिसांनी 56 हजार 797 जणांवर कारवाई करुन त्यांना 1 कोटी 23 लाख 2 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. मोबाइलवर बोलणाऱ्या वाहनचालकाला 200 रुपये दंड केला जातो. ही कारवाई केवळ पोलिसांनी केलेली आहे. यापेक्षा कित्येकपटीने वाहनचालक बिनधास्तपणे वाहन चालवताना मोबाइलवर बोलताना शहरात अनेक ठिकाणी दिसतात.\nमोबाइलवर बोलणे आणि वाहन चालविणे या दोन्ही क्रिया सोबत असतील तर सहाजिकच मोबाइलवर बोलण्याकडे चालकाचे अधिक लक्ष जाते. त्यामुळे वाहनावरील ताबा सुटून अपघात होतात. दुचाकी चालविताना मान वाकडी करुन खांदा आणि मानेमध्ये मोबाईल पकडून बिनधास्तपणे मोबाइलवर बोलत असतात. जीवापेक्षा कोणाचाही फोन इतका महत्त्वाचा कधीच नसतो. पण बहुतांश चालकांना याची जाणीव नस��्याचे दिसून येते. परिणामी स्वत: चा आणि दुसऱ्याचा जीव धोक्यात घालतात.\nवाहनचलकांनी वाहतूक नियमांचे पालन करून स्वत:सह इतर वाहनचालकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले पाहिजे. मोबाइलवर बोलत असताना दुचाकी चालक अचानक ब्रेक दाबणे, इंडीकेटर न लावता अचानक वळण घेणे, गतीरोधकावर वेग कमी न करणे, सिग्नल तोडणे असे प्रकार होतात. परिणामी अपघात होतात. याला आळा बसणे आवश्यक आहे. त्यासाठी पोलिसांकडून कारवाई वाढवण्यात येणार असल्याचे पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले यांनी सांगितले.\n… तर धनंजय मुंडेंना शिक्षा व्हावी, भाजप नेत्या चित्रा वाघ आक्रमक\nGold Price Today : 2 दिवसाच्या तेजीनंतर घसरले सोने, चांदीत किंचित तेजी, पहा नवे दर\nGold Price Today : 2 दिवसाच्या तेजीनंतर घसरले सोने, चांदीत किंचित तेजी, पहा नवे दर\nमहामेट्रोमध्ये भरती; अर्ज करण्यासाठी दिली मुदतवाढ\nबहुजननामा ऑनलाइन टीम - महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या १३९ जागांवर भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले होते. मात्र आता ज्या उमेदवारांना या पदांसाठी...\nछोटा राजनविरूध्दच्या 71 पैकी 16 केसमध्ये CBI चा क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर, जाणून घ्या कोर्टात काय झालं\n ओढणीच्या झोपाळ्याला गळफास लागून बालिकेचा मृत्यू\nकोल्हापूर अर्बन बँकेची 1.5 कोटीची फसवणूक, तिघांविरूध्द FIR\nPune News : जादा परताव्याच्या बहाण्यानं 15 लाखांची फसवणूक\nPune News : मध्यरात्री मार्केटयार्ड परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीतील 5 जणांना गुन्हे शाखेकडून अटक\nPune News : शाळेतील वाद; तरुणावर टोळक्याचा हल्ला\n‘भाईजान’ सलमानची को-स्टार प्रज्ञा जयस्वाल नेमकी आहे तरी कोण ‘अंतिम’ सिनेमात करणार काम\nFatty Liver Symptoms: शरीरात दिसून येणारी ‘ही’ लक्षणं असतात ‘लिव्हर’वरील धोक्याची चेतावणी देणारी चिन्ह, कसं टाळता येईल \nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nदिल्लीतील हिंसाचाराला केंद्र सरकार जबाबदार : शरद पवार\nआशिष शेलार हे शरद पवार आणि संजय राऊतांवर संतापले, म्हणाले – ‘तुमची तोंडं का शिवली आहेत \nराष्ट्राध्यक्षपदाची बायडेन यांनी शपथ घेताच चीनने ट्रम्प यांच्या टीमवर लादले प्रतिबंध\nVideo : लंच डेटसाठी वेगवेगळ्या कारमधून आले ‘सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा आडवाणी’ \nदेशभरात 10 लाखांपेक्षा जास्त लोकांना दिली गेली कोरोना व्हॅक्सीन, आरोग्य मंत्री म्हणाले – : पूर्णपणे प्रभावी आणि सुरक्षित’\nरोहित पवारांकडून शेतकर्‍यांना भडकावण्याचा प्रयत्न, भाजप नेते नीलेश राणेंची टीका\nLAC वरील ‘तणाव’ कमी करण्यासाठी भारत आणि चीन यांच्यात 15 तास चालली 9 व्या फेरीतील चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://indianlaws.xyz/index.php/marathilaws/indianlawsmarathi/iea1872marathi/", "date_download": "2021-01-28T07:34:16Z", "digest": "sha1:4UK6U53U4GSHM4IOL7CNDGVBKWJJFMJL", "length": 18488, "nlines": 164, "source_domain": "indianlaws.xyz", "title": "Category: \"भारतीय पुरावा अधिनियम १८७२ मराठी\" - Indian Laws in Marathi", "raw_content": "\nCategory: \"भारतीय पुरावा अधिनियम १८७२ मराठी\"\nकलम १६७ : पुरावा अयोग्यपणे स्वीकृत केल्याबद्दल किंवा..\nMar 27, 2018Vitthal Arun Pisal भारतीय पुरावा अधिनियम १८७२ मराठी\nभारतीय पुरावा अधिनियम १८७२ प्रकरण ११ : पुरावा अयोग्यपणे स्वीकृत करणे आणि नाकारणे याविषयी : कलम १६७ : पुरावा अयोग्यपणे स्वीकृत केल्याबद्दल किंवा नाकारल्याबद्दल नवीन संपरीक्षा नाही: पुरावा अयोग्यपणे स्वीकृत केला किंवा नाकारण्यात आला असा आक्षेप ज्या… more »\nकलम १६६ : प्रश्न विचारण्याच्या ज्युरीचा किंवा न्यायसहाय..\nMar 27, 2018Vitthal Arun Pisal भारतीय पुरावा अधिनियम १८७२ मराठी\nभारतीय पुरावा अधिनियम १८७२ कलम १६६ : प्रश्न विचारण्याच्या ज्युरीचा किंवा न्यायसहायकांचा अधिकार : ज्यूरीकडून किंवा न्यायसहायकांनिशी संपरीक्षा करण्यात आलेल्या कामांमध्ये खुद्द न्यायाधीश जे प्रश्न विचारू शकेल किंवा त्याला जे योग्य वाटतील असे कोणतेही प्रश्न… more »\nकलम १६५ : न्यायाधीशाचा प्रश्न विचारण्याचा अगर दस्तऐवज..\nMar 27, 2018Vitthal Arun Pisal भारतीय पुरावा अधिनियम १८७२ मराठी\nभारतीय पुरावा अधिनियम १८७२ कलम १६५ : न्यायाधीशाचा प्रश्न विचारण्याचा अगर दस्तऐवज हजर करण्याचा आदेश देण्याचा अधिकार: संबद्ध तथ्ये शोधून काढण्यासाठी किंवा त्यांचा योग्य पुरावा मिळावा म्हणून न्यायाधीश कोणत्याही साक्षीदाराला किंवा पक्षकारांना कोणत्याही… more »\nकलम १६४ : नोटिशीवरून जो दस्तऐवज हजर करण्यास नकार..\nMar 27, 2018Vitthal Arun Pisal भारतीय पुरावा अधिनियम १८७२ मराठी\nभारतीय पुरावा अधि���ियम १८७२ कलम १६४ : नोटिशीवरून जो दस्तऐवज हजर करण्यास नकार देण्यात आला तो पुरावा म्हणून वापरणे : जो दस्तऐवज हजर करण्याबद्दल एखाद्या पक्षकाराला नोटीस मिळालेली असेल तो हजर करण्यास तो नकार देतो तेव्हा, नंतर तो दुसऱ्या पक्षकाराच्या… more »\nकलम १६३ : मागवण्यात आलेला आणि नोटिशीवरून हजर करण्यात..\nMar 27, 2018Vitthal Arun Pisal भारतीय पुरावा अधिनियम १८७२ मराठी\nभारतीय पुरावा अधिनियम १८७२ कलम १६३ : मागवण्यात आलेला आणि नोटिशीवरून हजर करण्यात आलेला दस्तऐवज पुरावा म्हणून देणे : जो दस्तऐवज हजर करण्यासाठी एखाद्या पक्षकाराने दुसऱ्या पक्षकाराला नोटीस दिलेली असेल तो दस्तऐवज जेव्हा तो मागवतो आणि असा दस्तऐवज हजर करण्यात… more »\nकलम १६२ : दस्तऐवज हजर करणे :\nMar 27, 2018Vitthal Arun Pisal भारतीय पुरावा अधिनियम १८७२ मराठी\nभारतीय पुरावा अधिनियम १८७२ कलम १६२ : दस्तऐवज हजर करणे : दस्तऐवज हजर करण्यासाठी समन्स पाठवण्यात आलेल्या साक्षीदाराला, तो दस्तऐवज त्याच्या कब्जात किंवा नियंत्रणाखाली असेल तर तो न्यायालयात आणावा लागेल-मग तो हजर करण्यास किंवा त्याच्या स्वीकार्यतेला कोणताही… more »\nकलम १६१ : आठवण ताजी करणाऱ्या दस्तऐवजाबाबत विरूद्ध ..\nMar 27, 2018Vitthal Arun Pisal भारतीय पुरावा अधिनियम १८७२ मराठी\nभारतीय पुरावा अधिनियम १८७२ कलम १६१ : आठवण ताजी करणाऱ्या दस्तऐवजाबाबत विरूद्ध पक्षाचा हक्क : लगतपूर्वीच्या दोन कलमांच्या उपबंधांन्वये पाहिलेले कोणतेही लिखाण हजर केले गेले पाहिजे आणि विरूद्ध पक्षकाराने ते मागितल्यास त्याला ते दाखवण्यात आले पाहिजे; अशा… more »\nकलम १६० : कलम १५९ मधील दस्तऐवजामधील तथ्ये आणि त्यासंबंधी..\nMar 27, 2018Vitthal Arun Pisal भारतीय पुरावा अधिनियम १८७२ मराठी\nभारतीय पुरावा अधिनियम १८७२ कलम १६० : कलम १५९ मधील दस्तऐवजामधील तथ्ये आणि त्यासंबंधी साक्ष : कलम १५९ मध्ये उल्लेखिलेल्या अशा कोणत्याही दस्तऐवजात उल्लेखिलेली प्रत्यक्ष तथ्ये साक्षीदाराला निश्चित आठवत नसली तरी, जर ती तथ्ये दस्तऐवजात अचूकपणे नमूद केलेली… more »\nकलम १५९ : स्मृतीला उजाळा देणे - दस्तऐवजाची प्रत केव्हा ..\nMar 27, 2018Vitthal Arun Pisal भारतीय पुरावा अधिनियम १८७२ मराठी\nभारतीय पुरावा अधिनियम १८७२ कलम १५९ : स्मृतीला उजाळा देणे - दस्तऐवजाची प्रत केव्हा वापरता येईल : साक्षीदाराची तपासणी चालू असताना, त्याला ज्या घडामोडीबाबत प्रश्न विचारले जातील ती घडण्याच्या वेळी कि��वा त्यानंतर, जोवर ती त्याच्या स्मरणात ताजी राहिली… more »\nकलम १५८ : कलम ३२-३३ खाली संबद्ध कथनातील कोणत्या बाबी ..\nMar 27, 2018Vitthal Arun Pisal भारतीय पुरावा अधिनियम १८७२ मराठी\nभारतीय पुरावा अधिनियम १८७२ कलम १५८ : कलम ३२-३३ खाली संबद्ध कथनातील कोणत्या बाबी शाबीत करता येतील : जेव्हा जेव्हा कलम ३२ किंवा ३३ खाली संबद्ध असे कोणतेही कथन शाबीत केले जाईल तेव्हा, ज्या व्यक्तीने ते कथन केले तिला साक्षीदार म्हणून बोलावले असते व सूचित… more »\nअनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९ मराठी\nअनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम १९५६\nएन डी पी एस अ‍ॅक्ट १९८५ मराठी\nएन. डी. पी. एस नियम १९८५ मराठी\nकामाच्या ठिकाणी महिलांची लैंगिक छळवणूक करण्यास अधिनियम २०१३\nकौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५\nध्वनि प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २०००\nनागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५ मराठी\nपर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६\nपासपोर्ट ( पारपत्र ) अधिनियम १९६७\nपोलीस ( अप्रीतीची भावना चेतवणे ) अधिनियम १९२२\nपोलीस दल ( हक्कांवर निर्बंध ) अधिनियम १९६६\nप्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६०\nफौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ मराठी\nबाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २००० मराठी\nबालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ मराठी\nभारताचे संविधान ( राज्यघटना )\nभारतीय दंड संहिता १८६० मराठी\nभारतीय पुरावा अधिनियम १८७२ मराठी\nभ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ मराठी\nमहाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक अधिनियम १९८१\nमहाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम १८८७ मराठी\nमहाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९ मराठी\nमहाराष्ट्र नरबळी अधिनियम २०१३ मराठी\nमहाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मराठी\nमहाराष्ट्र प्राणिरक्षण अधिनियम १९७६ मराठी\nमहाराष्ट्र भीक मागण्यास प्रतिबंध अधिनियम १९५९ मराठी\nमहाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपणास प्रतिबंध करण्याकरिता अधिनियम १९९५\nमहाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९\nमहाराष्ट्र रॅगिंग मनाई अधिनियम १९९९ मराठी\nमहाराष्ट्र लॉटऱ्या अधिनियम १९५८ मराठी\nमहाराष्ट्र वैद्यकीय सेवा-व्यक्ती अधिनियम २०१० मराठी\nमहाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ मराठी\nमहाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ मराठी\nमहाराष्ट्र हॉटेल, उपाहारगृहे आणि मद्यपान अधिनियम २०१६\nमहाराष्ट्र(मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९ मराठी\nमाहिती तंत्रज्ञान अधिनियम, २०००\nमाहितीचा अधिकार अधिनियम २००५ मराठी\nमोटार वाहन अधिनियम १९८८ मराठी\nराष्ट्र प्रतिष्ठा अपमान प्रतिबंध अधिनियम १९७१\nराष्ट्रीय सुरक्षा अधिनियम १९८०\nरेल्वे अधिनियम १९८९ मराठी\nलैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ मराठी\nलैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण नियम २०१२ मराठी\nशस्त्र अधिनियम १९५९ मराठी\nसार्वजनिक संपत्तीस हानी प्रतिबंध अधिनियम १९८४\nसिगारेट आणि तंबाखू उत्पादने अधिनियम २००३ मराठी\nस्त्रियांचे असभ्य प्रतिरूपण (प्रतिषेध) अधिनियम १९८६\nस्फोटक पदार्थ अधिनियम १९०८\nमहाराष्ट्र कोव्हीड-१९ उपाययोजना नियम, २०२०\nकलम ४ : या अधिनियमन्वये काम करणाऱ्या व्यक्तींना संरक्षण :\nकलम ३ : शास्ती :\nकलम २क : केंद्र शासनाच्या शक्ती :\nकलम २ : घातक साथ रोगांबाबत विशेष उपाययोजना करण्याची..शक्ती :\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/raigad/", "date_download": "2021-01-28T08:19:01Z", "digest": "sha1:H5TXEIYN7ZSVORLIAWFW5ATPV5DHQT24", "length": 2951, "nlines": 34, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " Raigad Archives | InMarathi", "raw_content": "\n…तर छत्रपतींच्या स्वराज्याची राजधानी “राजगड” न होता दुसरीच असली असती…\nहा किल्ला एक लोकप्रिय ‘ट्रेकिंग डेस्टिनेशन’ म्हणून ओळखला जातो. चांगल्या प्रकारे निगा राखण्यात आलेल्या किल्ल्यांपैकी एक म्हणून ह्याची ओळख आहे\nभटकंती याला जीवन ऐसे नाव\nछत्रपतींच्या ह्या ४ किल्ल्यांचा इतिहास दैदीप्यमान आहे…\nऐन यौवनातल्या फाकड्या वीरांच्या पराक्रमाची खूण हवी असेल तर जा. सह्याद्रीच्या मुलखात पाय रोवून उभ्या असलेल्या प्रत्येक किल्ल्यावर त्यांचे अस्तित्व दिसेल.\nयाला जीवन ऐसे नाव\nछत्रपती शिवरायांच्या सुवर्ण सिंहासनाचा जाज्वल्य इतिहास\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर === लेखक: पवनपुत्र जकाते – एक उत्तम प्रजाहितदक्ष शासक, अष्टावधानी\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.borubahaddar.com/2020/11/Mumbai-Shivsena-MLA-Pratap-Saranaik-Directorate-of-Enforcement.html", "date_download": "2021-01-28T08:59:33Z", "digest": "sha1:NDA3UHGXVHSQQTZNDTOE53W6CKD2D4UJ", "length": 6556, "nlines": 60, "source_domain": "www.borubahaddar.com", "title": "शिवसेना आमदार प्रता��� सरनाईक यांच्या घरावर ईडीची धाड", "raw_content": "\nशिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीची धाड\nप्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईकला घेतले ताब्यात\nमुंबई - शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांच्या घरी ईडीने धाड टाकली आहे. यासोबतच सरनाईकांसंबंधीत इतर 10 ठिकाणांवरही ईडीकडून शोधमोहीम केली जात आहे.\nशिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरी आणि कार्यालयात अंमलबजावणी संचालनालयाचं पथक पोहोचलं आहे. याशिवाय त्यांचे पूर्वेश आणि विंहग सरनाईक यांच्या घरीही ईडीचे अधिकारी सकाळी आठ वाजता दाखल झाले आहेत. एकूण दहा ठिकाणी मुंबई, ठाणे परिसरात शोध सुरु आहे. टॉप ग्रुपसंबंधी ही कारवाई करण्यात आली आहे.\nप्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक, विहंग सरनाईक यांच्या घरी पोहोचत ईडीने धाडी टाकल्या आहेत. यानंतर ईडीने विहंग सरनाईक यांना ताब्यात घेतल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.\nअन्वय नाईक आत्महत्या प्रकरण, अर्णब गोस्वामी आणि कंगन रनौत प्रकरणात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी बाजू लावून धरली होती. त्यामुळेच त्यांचा आवाज दाबण्यासाठी, शिवसेनेची कोंडी करण्यासाठी ही कारवाई होत असल्याची चर्चा शिवसेनेच्या गोटात सुरु असल्याचं म्हटलं जात आहे.\nप्रताप सरनाईक काय साधू संत नाहीत - नारायण राणे\nएक महिला घरी नसताना…सर्व लवाजमा आणि फौजफाटा घेऊन तिचं ऑफिस उद्ध्वस्त केलं, यात कोणती मर्दानगी होती - प्रवीण दरेकर\nकाहीही करा, पुढची 25 वर्षे तुमची सत्ता येणार नाही याद राखा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही - संजय राउत\nकाही पुरावे असतील म्हणूनच ईडीने सरनाईकांवर कारवाई करत छाड टाकली आहे. 'ज्यांनी चूक केलेली नाही त्यांनी घाबरण्याचे कारण नाही. काही पुरावे मिळाले असतील म्हणूनच ईडीकडून कारवाई करण्यात आली असेल. ईडी पुरावे असल्याशिवाय कारवाई करत नाही' - देवेंद्र फडणवीस\nशिवसेनेचे मोठे मोठे नेते आणि त्यांचे मुखिया व त्यांचा परिवार असेच उद्योगधंदे करतात हे सर्वांना माहीत आहे. शिवसेनेचे मुंबई, ठाण्यातील अनेक नेते महापालिकेच्या कंत्राटदारांकडून हफ्ते घेत आहेत - किरीट सोमय्यां\nCorona Vaccine | भारतात लसीकरणासाठी फायझरने मागितली परवानगी\nकृषी कायदा : शरद पवार शिष्टमंडळासह राष्ट्रपतीला भेटले\nआमदार प्रताप स��नाईक ईडी कार्यालयात दाखल...\nएमडीएच मसाला कंपनीचे मालक महाशय धरमपाल गुलाटी यांचे वयाच्या 98 व्या वर्षी निधन\nमराठा आरक्षणावरील स्थगिती हटवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/extension-lockdown-would-dangerous-economy-says-mahindra-292191", "date_download": "2021-01-28T09:52:07Z", "digest": "sha1:DYYX2WN3YZS2ETHKRGIHVBUHPPCJFPAN", "length": 18720, "nlines": 275, "source_domain": "www.esakal.com", "title": "लॉकडाऊनमध्ये वाढ केल्यास अर्थव्यवस्थेसाठी घातक ठरेल: महिंद्रा - Extension in lockdown would dangerous to economy, says Mahindra | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nलॉकडाऊनमध्ये वाढ केल्यास अर्थव्यवस्थेसाठी घातक ठरेल: महिंद्रा\nदेशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याने सरकार पुन्हा लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.देशातील गरिबांना सर्वाधिक फटका बसेल,असा इशारा महिंद्रा यांनी दिला आहे.\nमुंबई - केंद्र सरकारने चौथ्या लॉकडाउनचे संकेत दिले आहेत. मात्र लॉकडाउन वाढविण्याबाबत महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी चिंता व्यक्त केली आहे. केंद्र सरकारने कोरोना रोखण्यासाठी 17 मेपर्यंत लॉकडाउनमध्ये वाढ केली. मात्र, तरीही देशातील कोरोना ग्रस्तांची संख्या वाढत असल्याने सरकार पुन्हा लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. मात्र लॉकडाऊनमध्ये आणखी वाढ केल्यास ते अर्थव्यवस्थेसाठी घातक ठरण्याची शक्यता आहे. देशातील गरिबांना याचा सर्वाधिक फटका बसेल, असा इशारा महिंद्रा यांनी दिला आहे.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nदेशातील बहुतांश उद्योग गेल्या 40 दिवसांपासून बंद आहेत. अनेक उद्योगपतींनी लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणून कारखाने सुरू करण्यासाठी सरकारकडे मागणी केली होती. महिंद्रा यांनी देखील अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी लॉकडाउन व्यापक स्तरावर शिथिल करण्याची मागणी केली होती. मात्र केंद्र सरकारने लॉकडाउनच्या कालावधीत वाढ केली. आता पुन्हा केंद्र सरकार लॉकडाउन वाढविण्याचा विचार करते आहे. याबाबत आनंद महिंद्रा यांनी लॉकडाउन वाढवल्यास होणाऱ्या परिणामांची भीती ट्विटमधून व्यक्त केली.\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nदीर्घकालीन लॉकडाउन अर्थव्यवस्थेसाठी आत्मघातकी ठरेल. अर्थचक्र सुरु ठेवणे आवश्यक असून समाजातील आर्थिक दुर्बल घटका��ना आता मदतीची गरज आहे. लॉकडाऊन वाढल्यास त्यांचा जगण्याचा संघर्ष आणखी कठीण होईल, असे महिंद्रा यांनी म्हटले आहे.\nदेशात कोरोना चाचण्यांची संख्या वाढली आहे. मात्र कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आता ठोस उपाय केले पाहिजेत. रुग्णालयांमध्ये पुरेशी यंत्रणा, मास्क , पीपीई किट , ऑक्सिजन सुविधा यासह इतर अत्यावश्यक साधनसामुग्री उपलब्ध हवी. नागरिकांना सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्याचे आवाहन केले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nCorona Vaccine Centre: मुंबईत लवकरच आणखी 25 लसीकरण केंद्र\nमुंबई: मुंबईत लसीकरण केंद्रांची क्षमता वाढविण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला असून येत्या आठवड्याभरात नवे 25 लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहेत....\nबालवाडी शिक्षिकांना नोकरीची धास्ती ; अंगणवाडीत समाविष्ट करण्याचा निर्णय अजूनही कागदावरच\nकोल्हापूर : जिल्ह्यातील त्रेसष्ट अनुदानित बालवाड्यांना अंगणवाडीत समाविष्ट करण्याचा निर्णय अद्याप कागदोपत्रीच आहे. अनुदान बंद झाल्याने...\nसांगोला तालुक्‍यात पहिल्याच दिवशी 12 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी मारली दांडी \nसांगोला : राज्य शासनाच्या आदेशाने पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग बुधवार (ता. 27) पासून सकाळी 11 ते दुपारी दोन वाजेपर्यंत भरवण्यात आले. सांगोला तालुक्‍...\nमुंबई-गोवा महामार्ग टोलमुक्तीसाठी प्रयत्न : सुनील तटकरे\nरत्नागिरी : सागरी महामार्गासाठी १२ हजार कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. लवकरच त्याची निविदा प्रसिद्ध होईल. या महामार्गासह मुंबई-गोवा...\nअर्थसंकल्प नावाच्या उत्तरपत्रिकेची प्रश्नपत्रिका\nकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या सोमवारी, एक फेब्रुवारीला २०२१-२२चा अर्थसंकल्प सादर करतील. जनसामान्यांसाठी, हा अर्थसंकल्प ऐकणे, वाचणे...\nविद्यार्थी हा केंद्र बिंदु मानून त्याच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील रहावे- डॉ. अभय वाघ\nनांदेड : कोरोनाची पार्श्वभूमी असतानाही यावर्षी तंत्रशिक्षण संचालनालयांतर्गत पदविका प्रवेश वाढविण्यात गतवर्षीपेक्षा यावर्षी मोठ्या प्रमाणावर यश मिळाले...\nशिकण्यासाठी धडपड, दररोज सुमारे दोनशे किलोमीटरवरून करतात ये-जा; पण सामाजिक न्याय विभाग झोपेत\nनागपूर : कोरोनामुळे मागील वर्षी वसतिगृह सुरू झाले नाही. आता महाविद्यालये सुरू झाले. प्रात्यक्षिक परीक्षा सुरू आहेत. राहायचे कुठे हा प्रश्न आता गरीब...\nपन्नास वर्षांची परंपरा खंडित यंदा बाळ येशू यात्रा रद्द; होणार ऑनलाइन प्रार्थना\nनाशिक : नाशिक-पुणे महामार्गावरील इन्फन्ट जीझस शाइन चर्चमध्ये दर वर्षी फेब्रुवारीत होणारी बाळ येशूची यात्रा यंदा रद्द करण्यात आली आहे. यात्रोत्सवाच्या...\nएटीकेटी परीक्षेच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह, विषय नसलेल्या प्राध्यापकांनी तयार केल्या प्रश्नपत्रिका\nनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे एटीकेटीच्या परीक्षा महाविद्यालयस्तरावर घेण्याचे आदेश देण्यात आले. प्राध्यापकांनी आपल्या...\nकाळूबाईच्या नावानं चांगभलं; थांबा कूठे निघालात मांढरगडावर... अहाे हे वाचा\nवाई (जि. सातारा) : मांढरदेव (ता.वाई) येथील श्री काळेश्वरी देवीची वार्षिक यात्रा आजपासून (गुरुवार) सुरू झाली. यात्रेच्या निमित्ताने ट्रस्टच्या...\nCorona Update: कोरोनाचे 70 टक्के रुग्ण महाराष्ट्र-केरळमध्ये; गेल्या 24 तासांत 123 जणांचा मृत्यू\nनवी दिल्ली- देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येचा आलेख घसरताना दिसत आहे. भारतात गेल्या 24 तासांत 11,666 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले, तर 123 जणांचा...\n WHO ने मॉडर्नाच्या व्हॅक्सिनबाबत दिला सल्ला\nकॅलिफोर्निया - जगभरात कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी लसीकरण मोहिम सुरू झाली आहे. काही देशांमध्ये व्हॅक्सिनला विरोधही केला जात आहे. दरम्यान, जागतिक...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra-maratha-agitation/removing-ordinance-will-not-maintain-reservation-says-cm-134893", "date_download": "2021-01-28T09:57:42Z", "digest": "sha1:QRPZFZCLO5BYMUHMNP42HMBEPNVXLV7R", "length": 21457, "nlines": 292, "source_domain": "www.esakal.com", "title": "#MarathaKrantiMorcha कायम टिकणारे आरक्षण देऊ - मुख्यमंत्री - Removing an Ordinance will not maintain the reservation says CM | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मत��\n#MarathaKrantiMorcha कायम टिकणारे आरक्षण देऊ - मुख्यमंत्री\nमुंबई - मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कायदेशीर बाबी पूर्ण कराव्या लागणार असून, राज्य सरकार त्या पूर्ण करणार आहे. आरक्षणासाठी अध्यादेश आजही काढला जाऊ शकतो, मात्र ते न्यायालयात टिकणार नसल्याने मराठा आरक्षणासाठी कायदेशीर बाबी पूर्ण कराव्या लागतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.\nमुंबई - मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कायदेशीर बाबी पूर्ण कराव्या लागणार असून, राज्य सरकार त्या पूर्ण करणार आहे. आरक्षणासाठी अध्यादेश आजही काढला जाऊ शकतो, मात्र ते न्यायालयात टिकणार नसल्याने मराठा आरक्षणासाठी कायदेशीर बाबी पूर्ण कराव्या लागतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.\nपुराभिलेख संचालनालयाचे संचालक सुशील गर्जे यांच्या संपादकत्वाखाली तयार करण्यात आलेल्या छत्रपती राजाराम महाराज यांचे विचार याचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सह्याद्री अतिथीगृह येथे झाले. त्या वेळी ते बोलत होते. \"\"मराठा आरक्षणासाठी आजही अध्यादेश काढला जाऊ शकतो; परंतु ते न्यायालयात टिकणार नाही,'' असे मुख्यमंत्री या वेळी म्हणाले. \"\"मराठा आरक्षणासाठी कायदेशीर बाबी पूर्ण कराव्या लागणार असून, राज्य सरकार या बाबी निश्‍चित पूर्ण करणार आहे,'' अशी माहिती देतानाच मराठा आरक्षणाचा मुद्दा हा निकाली काढू आणि मराठा समाजाला जर कोण आरक्षण देईल तर ते हेच सरकार असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.\nआरक्षण देताना केवळ भावनेत वाहून गेलो तर आक्रोश तयार होईल. त्यामुळे आरक्षणासंदर्भात कायदेशीर बाबी समजून घ्याव्याच लागतील. सध्या आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर होणारी जाळपोळ आणि ठिकठिकाणी तरुणांनी केलेल्या आत्महत्येच्या घटना व्यथित करणाऱ्या असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.\n\"\"मराठा समाजाला आरक्षण देणारा कायदा आमच्या सरकारने केला, मात्र त्याला न्यायालयाने स्थगिती दिली. आरक्षणाबाबत सरकार प्रामाणिकपणे काम करत असून कायदेशीर आणि टिकणारे आरक्षण दिले पाहिजे, यासाठी प्रयत्न करत आहोत,'' असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. मागासवर्ग आयोगाची निर्मिती आमच्याच सरकारने केली आहे. आरक्षणासंदर्भात या आयोगाच्या अध्यक्षांनी वेगाने काम सुरू केले आहे. आयोगाला लवकरात ल��कर अहवाल देण्याची विनंती केली असल्याने अहवाल येताच विशेष अधिवेशन बोलावण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.\nधुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे मोर्चा\nआरक्षणाला मंजुरी न दिल्यास धुळे जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांना प्रवेशबंदी\nबीडमधील विडा येथील अभिजित देशमुख या तरुणाची आत्महत्या.\nलातूरच्या औसा येथे तहसील कार्यालयात आठ जणांचा रॉकेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न\nऔरंगाबादच्या वैजापूरमध्ये मन्याड धरणात चार युवकांचा उड्या मारण्याचा प्रयत्न\nकायगाव येथे काकासाहेब शिंदे यांचा दशक्रिया विधी बुधवारी (ता. १) असल्याने बंदोबस्त वाढविला\nआत्महत्या रोखण्यासाठी सरकारने पहिले पाऊल उचलावे, अशी मराठा क्रांती मोर्चाचे मार्गदर्शक, वृत्त न्यायाधीश बी. एन. देशमुख यांची औरंगाबादेतील बैठकीत मागणी\nकोल्हापूरमध्ये ठिय्या आंदोलन सुरूच\nनाशिक जिल्ह्यात शिवसेना आमदारांच्या संपर्क कार्यालयासमोर आंदोलन\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n...यांना कूठली भाषा कळती तेच समजेना; उदयनराजे साता-यात गरजले\nसातारा : मराठा नेत्यांना कुटुंबातील मुलं भविष्यात विचारतील का झालं नाही मग तुम्ही तेव्हा काय उत्तर देणार. बास झालं आता. सारखं राजकारण...\nलक्षात ठेवा; मराठा समाज डाेक्यावर घेऊन नाचताे किंवा चपलेखालीही घेताे\nसातारा : सत्ताधा-यांनाे सत्तेचा माज करु नका तुम्ही कितीही झालात तरी कधीही काही हाेऊ शकतं मराठा समाज अथवा का काेणताही समाज जेवढं तुम्हांला...\nमराठा क्रांती मोर्चातर्फे साष्टपिंपळगाव ते औरंगाबाद दरम्यान मशाल रॅली, पाच फेब्रुवारीपर्यंत ठिय्या आंदोलन\nऔरंगाबाद : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. याच अनुषंगाने साष्टपिंपळगाव, कोल्हापूर, आझाद मैदानावर २०...\nएमपीएससीची याचिका परत घ्या, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा; मराठा मोर्चाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nऔरंगाबाद : एमपीएससीच्या माध्यमातून मराठा समाजावर अन्याय करणारी याचिकेस जबाबदार व्यक्ती व दोषींवर कारवाई करावाई करा, अशी मागणी मराठा क्रांती...\nव्याघ्र प्रकल्पातील गावांच्या पुनर्वसनप्रश्नी शासनाचा वेळकाढूपणा; कोयनानगरात नागरिक आक्रमक\nकोयनानगर (जि. सातारा) : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या मळे, कोळणे,पाथरपुंज या गावांतील बाधित जनतेने आदर्श पुनर्वसनासाठी कालपासून आंदोलन सुरू...\n'मराठा समाजाला न्याय मिळाला नाही, तर मी दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय पाहणार नाही'\nढेबेवाडी (जि. सातारा) : राजकीय विचारांना अलिप्त ठेवून मराठा समाज आणि कष्टकऱ्यांना सरकार दरबारी न्याय मिळवून देण्यासाठी अण्णासाहेब पाटील विकास...\nमंत्री वडेट्टीवार यांना काळे फासणाऱ्या व्यक्तीला मराठा भूषण पुरस्कार ; सचिन तोडकर\nकोल्हापूर : बहुजन कल्याण विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या प्रातिनिधिक पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न आज कोल्हापुरातील दसरा चौकात झाला. हा प्रयत्न...\n\"त्या' वक्तव्यावरून मंत्री वडेट्टीवारांच्या प्रतिमेला जोडे मारून मराठा क्रांती मोर्चाने केला निषेध\nसोलापूर : कॉंग्रेसचे नेते, राज्याच्या महाविकास आघाडी मंत्रिमंडळातील मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षण संदर्भात केलेल्या वक्तव्याचा...\n'आम्ही आयुष्यभर सत्तेबाहेरच राहिलो, संघर्ष हाच आमच्या जीवनाचा मूलमंत्र'\nऔरंगाबाद: 'गोपीनाथ मुंडे यांचे आयुष्य संघर्षात गेले. फक्त एक टर्म सोडता त्यांना आयुष्यभर सत्तेबाहेरच रहावं लागलं होतं. आता आम्हाला सत्तेबाहेर...\nआधी हात जोडून मग हात सोडून; मराठा आरक्षणासाठी भाजपचा इशारा\nमुंबई ः मराठा विद्यार्थी व नोकरी मागणारे उमेदवार यांना न्याय मिळावा यासाठी आज सरकारकडे हात जोडून विनंती करीत आहोत. ही विनंती मान्य झाली नाही तर...\nकरमाळ्यात शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारणार; नगरपरिषदेच्या विशेष सभेत निर्णय\nकरमाळा (सोलापूर) : करमाळा शहरात श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसवण्याचा निर्णय सर्वानुमते नगरपरिषदेच्या विशेष सभेत घेण्यात आला आहे...\n 'एमपीएससी'च्या चार सदस्यांची निवड रखडली;...म्हणून अध्यक्षांनी मागितले सर्वोच्च न्यायालयाचे मार्गदर्शन\nसोलापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगात 2018 पासून चार सदस्यांची पदे रिक्‍तच आहेत. त्यासाठी सुमारे 125 जणांनी अर्ज केल्यानंतर विविध विभागांच्या मुख्य...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठ�� सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/news-topics/vasantdada-patil", "date_download": "2021-01-28T09:08:44Z", "digest": "sha1:S3T2OKEDRBMUQJK5P57D7GLJ6B2M3Q42", "length": 33345, "nlines": 312, "source_domain": "www.esakal.com", "title": "Vasantdada Patil | eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nवसंतदादा पाटील महाराष्ट्रातील दिवंगत राजकारणी असून ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला एक वेगळे, निर्णायक वळण देऊन विकास साधणारे नेते वसंतदादा पाटील होते. क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक ते विधायक कार्य करणारे, पक्ष संघटना वाढवणारे राजकीय नेते, प्रभावी मुख्यमंत्री व सहकार महर्षी-असा त्यांचा जीवन प्रवास आहे. सांगली जिल्ह्यातील, मिरज तालुक्यातील पद्माळे या छोट्या गावी जन्मलेले वसंतदादा १९७७ ते १९८५ या काळात चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. एकूण सुमारे ४ वर्षे त्यांनी राज्याचे मुख्यमंत्रिपद सांभाळले. ते काही काळ राजस्थानचे राज्यपालही होते. त्या आधी १९७२ मध्ये ते प्रथम मंत्री झाले होते. तसेच स्वतंत्र भारतातल्या पहिल्या निवडणुकीतच ते सांगलीतून आमदार म्हणून निवडून आले होते. पुढील काळात सुमारे २५ वर्षे त्यांनी सांगलीचे विधानसभेत आणि लोकसभेत प्रतिनिधित्व केले.\nचंद्रकांत गुडेवारांना परत पाठवा; सांगली जिल्हा परिषद सभेत सदस्यांचा गदारोळ\nसांगली : जो ठराव झालाच नाही, त्याच्या आधारे जिल्हा परिषदेच्या बरखास्तीचा ठराव पाठवल्याचा आरोप करत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांना आज जिल्हा परिषद सदस्यांनी घेरले. गुडेवार यांना शासनाने परत बोलवून घ्यावे, त्यांच्यावर...\nशासकीय, खासगी रूग्णालयांचे \"ऑडिट' 15 दिवसांत पूर्ण करा\nसांगली : भंडारा जिल्ह्यात शासकीय रूग्णालयातील भीषण आग प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री यांनी दिलेल्या सूचनेनुसार जिल्ह्यातील सर्व ासकीय व खासगी रूग्णालयांचे फायर, इलेक्‍ट्रीकल व स्ट्रक्‍चरल ऑडिट 15 दिवसात पूर्ण करा, असे निर्देश...\nजनतेच्या पैशाची उधळपट्टी टाळा; सांगली नगरविकास मंत्र्याचे महापालिकेला आदेश\nसांगली : महापालिकेला शासन सर्व सहकार्य करेल. योजनांना निधी कमी पडू देणार नाही. पण, सर्वच प्रकल्प महापालिकेच्या फंडातून किंवा नगर विकासच्या निधीतून करणे शक्‍य होणार नाही. त्यासाठी उत्पन्नाचे स्त्रोत शोधले पाहिजेत. तसेच अवास्तव खर्च टाळून जनतेच्या...\nउद्धव ठाकरे हे गोसेखुर्दला भेट देणारे पंधरावे मुख्यमंत्री; तब्बल ३७ वर्षे लोटूनही बांधकाम अपूर्णच\nनागपूर ः विदर्भातील सर्वाधिक सिंचन क्षमता असलेल्या गोसेखुर्द धरणाला भेट देणारे उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे पंधरावे मुख्यमंत्री ठरले. हासुद्धा एक विक्रमच असून या धरणाचे काम अद्याप शिल्लकच आहे. लोकार्पणासाठी आणखी किती मुख्यमंत्र्यांना भेट द्यावी...\nचक्क १५० किलो सोन्या-चांदीच्या कमानीने केले होते आमदाराचे स्वागत, प्रचंड गर्दीत एकही दागिना गेला...\nसांगली : गेल्या १९७२ च्या निवडणुकीमध्ये वसंतदादा पाटलांच्या उमेदवाराला हरवून मिरजेचे डॉ. नरसिंह पाठक निवडून आले होते. त्यावेळी काँग्रेसविरोधी शहर, अशी ओळख असलेल्या मिरजेतील सर्व सराफा व्यापाऱ्यांनी डॉ. पाठक यांच्या स्वागतासाठी तब्बल दीडशे किलो...\n'एका खासदाराने आमदारांबाबत घृणास्पद वक्तव्य करणे योग्य नाही'\nनागपूर : विधानसभेतील एलएक्यू म्हणजे आमदारांसाठी ब्लॅकमेलिंग आणि पैसे उकळण्याचे साधन असल्याचे वक्तव्य एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करीत त्यांना लोकशाहीच मान्य नाही. त्यामुळे लोकशाहीवर अविश्‍वास निर्माण...\nबाजारात स्टूल टाकून रुग्णांना तपासणाऱ्या डॉक्टरांनी वसंतदादा पाटलांनाच दिला होता धक्का\nसांगली : गेल्या १९६० ते ७० च्या दशकात सांगली आणि दक्षिण महाराष्ट्र परिसरात वसंतदादा पाटलांचे वर्चस्व होते. यशवंतराव चव्हाणांच्या खांद्याला खांदा लावून राजकारण करणारे महान लोकनेता म्हणून त्यांची ओळख होती. त्याकाळी वसंतदादांच्या विरोधात कोणीही उमेदवार...\nवसाका साखर निर्यातप्रकरणी सर्व २२ आरोपींची निर्दोष मुक्तता\nकळवण (जि.नाशिक) : वसंतदादा पाटील साखर कारखान्यातील संचालक मंडळाने निर्यातीसाठी दिलेली साखर निर्यातदाराने देशांतर्गत बाजारात विकून कारखान्याचे नुकसान केल्याप्रकरणी निर्यातदार व तत्कालीन संचालक मंडळावर दाखल केलेल्या आरोपपत्रातून सर्व २२...\nPowerat80 : शरद पवार म्हणजे विचारशिलांचं, विचारनिष्ठांचं अन् सकारात्मक कार्यनिपुण नेतृत्व\nनाशिक : काँग्रेसचे सर्वांत तरुण अध्यक्ष होण्याचा मा��� शरद पवारांनी पटकवला. त्या वेळी त्यांचे वय होते, अवघे २४ वर्षे. १९६७ मध्ये पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले आणि त्यांनी महाराष्ट्राचे प्रश्न हाताळाण्यास सुरवात केली. महाराष्ट्र आणि देशाच्या...\nPowerat80 : शरद पवार म्हणजे साखर उद्योगातील परीसस्पर्श\nनाशिक : अनेकदा साखर उद्योग अडचणीत असताना देश तसेच जागतिक पातळीवरसुद्धा साखर उद्योगातील समस्या सोडविण्यासाठी व साखर उद्योगाला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी केंद्र सरकार असो की राज्य सरकार असो नॅशनल फेडरेशन दिल्ली, व्हीएसआय व...\nSuccess Story : संग्राम कागणे ठरला कंधार तालुक्यातील पहिला रेल्वे चालक\nफुलवळ (जिल्हा नांदेड) : जिद्द , चिकाटी आणि परिश्रम करण्याची तयारी असली तर नक्कीच यशाचे शिखर सर करायला आणि स्वतःची ओळख निर्माण करायला वेळ लागत नाही अशी प्रतिक्रिया देणारे संग्राम दगडोबा कागणे रा. भेंडेवाडी हे कंधार तालुक्यातील पहिले रेल्वेचालक ठरले...\nशरद पवारांच्या दुर्लक्षामुळेच मराठा समाजाचे नुकसान; मराठा महासंघाचा आराेप\nसातारा : मराठा समाजाला मंडल आयोगातून बाजूला ठेवले. त्यामुळे आयोगाला मराठा हासंघाने विरोध केला. त्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी महासंघाला साथ दिली; पण शरद पवार हे आयोगाच्या बाजूने राहिले. या आयोगातून त्यांनी मराठा समाजाला...\nउदयनराजेंच्या टीकेला शशिकांत शिंदेंचे प्रत्युत्तर; केंद्राकडे पाठपुराव्याचा दिला सल्ला\nसातारा : मराठा आरक्षणाचा प्रश्‍न सर्वोच्च न्यायालयात आहे. तेथे कुणाचे चालते, हे जगजाहीर आहे. एका व्यक्तीबाबत न्यायालयात तातडीने सुनावणी चालते तर, लाखो लोकांचा प्रश्‍न कशासाठी प्रलंबित ठेवायचा भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला सांगून सर्वोच्च...\nसावधान, पुढे धोका आहे गेल्या दोन वर्षात मुंबईतील तीन रस्त्यांवर 126 जणांना मृत्यूने गाठलंय\nमुंबई, ता. 25 : मुंबईतील घाटकोपर - माहूल रोड, जोगेश्वरीचा बाळासाहेब ठाकरे फ्लायओवर आणि घाटकोपरचा वसंतदादा पाटील मार्ग हे तीन मार्ग मुंबईतील सर्वाधिक जिवघेणे मार्ग ठरले आहेत. या मार्गांवरवं 2017 ते 2019 या दोन वर्षात सर्वाधिक अपघात झाले असून...\n१० मिनीटाच्या नियोजनातच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी फोडला होता तुरुंग\nअहमदनगर : स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्या सेनानींनी सहभाग घ���तला त्यापैकीच एक म्हणजे वसंतदादा पाटील ब्रिटिशांच्या काळात त्यांनी स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. यशवंतराव चव्हाण यांच्या काळात ते लढ्यात सक्रीय होते. कृषी आणि सहकार क्षेत्रात त्यांनी अतुलनीय...\nअमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या वतीने दिवंगत वसंतदादा पाटील यांना अभिवादन\nसंगमनेर (अहमदनगर) : स्वातंत्र चळवळीतील नेते दिवंगत वसंतदादा पाटील यांनी ग्रामीण महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री पदाच्या काळात विना अनुदान तत्वावर राज्यात अभियांत्रिकी महाविद्यालये, तंत्रनिकेतन, मेडीकल कॉलेज, आय.टी.आय यांना मान्यता...\nएकत्र आला तरच काहीतरी मिळेल; कॉंग्रेसच्या रॅलीत युवानेत्यांना संदेश\nसांगली : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात कॉंग्रेसने काढलेल्या ट्रॅक्‍टर रॅलीत पक्षातील सर्वजण एकत्र आले होते. नेमका हाच धागा पकडून गटबाजी टाळण्याबाबत नेते मंडळींनी वक्तव्य केले. व्यासपीठावर ज्याप्रमाणे सगळे एकत्र दिसता त्याप्रमाणे...\nहा तर महानायकाचा अपमान; पुतळ्याभोवती काटेरी झुडपे; उद्‌घाटनापूर्वीच प्रशासनाची अनास्था\nपुसद (जि. यवतमाळ) : माजी मुख्यमंत्री व हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जन्मशताद्धी वर्षानिमित्त येथील बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळील वसंतराव नाईक स्मारकाची दुरवस्था झाली आहे. या पुतळ्याभोवती काटेरी झुडपे वाढली असून,...\n'वसाका'लाच ऊस पुरवठा करावा; आमदारांचे उत्पादकांना आवाहन\nनाशिक : (देवळा) वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याला आगामी गळीत हंगामासाठी ऊसपुरवठा करणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जिल्ह्यातील इतर साखर कारखान्यांच्या बरोबरीने भाव देण्यासह ऊस उत्पादकांची मागील देय रक्कम देण्यास धाराशिव साखर कारखान्याचे संचालक...\nचाळीसगावात मराठा क्रांती मोर्चाने जोडे मारो आंदोलन\nचाळीसगाव : ओबीसी नेता श्रावण देवरे याने मराठा आरक्षणाला प्रखर विरोध करून राजर्षी शाहु महाराज, सयाजीराव गायकवाड, पंजाबराव देशमुख, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, आण्णासाहेब पाटील या महापुरुष व बहुजन समाजात स्थान असणाऱ्या महान व्यक्तीविषयी...\nसांगवीकरांच्या मागणीला आले यश; वसंतदादा पाटील पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात\nजुनी सांगवी (पुणे) : गेल्या वर्षभरापासून या ना त्या कारणामुळे जुनी सां��वीचे पूर्व प्रवेशद्वार म्हणून ओळख असलेल्या पद्मविभुषण वसंत दादा पाटील पुतळा परिसराचे अंतिम टप्प्यात काम प्रगतिपथावर असून या चौकातील सुशोभिकणामुळे जुनी सांगवीच्या सौंदर्यात...\nवसाका कराराची प्रत सहाय्यक आयुक्तांकडे सुपूर्द; कामगारांत समाधानाचे वातावरण\nनाशिक : (देवळा) धाराशिव साखर कारखाना युनिट- २ संचालित वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्यामधील कामगार संघटना व उद्योगसमूह यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराची प्रत सहाय्यक आयुक्त शिर्के यांना देण्यात आली. यामुळे या करारावर आता शिक्कामोर्तब झाले असून,...\n...उत्तरदायित्वाची जबाबदारी कुणाची (डॉ. अरुण अडसूळ)\nराज्यात पदवी परीक्षांच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षा घ्यायच्या की नाही घ्यायच्या, यावर गेले चार महिने चर्चा सुरू होती. अखेर हा प्रश्‍न सर्वोच्च न्यायालयात गेला. न्यायालयाच्या निर्णयानंतर आता या परीक्षा होणार आहेत. मात्र, या परीक्षा घेण्यात कशाची...\nसुधाकरपंत परिचारक : अनेक संस्था, हजारो शेतकरी अन्‌ कर्मचाऱ्यांचा पोशिंदा\nपंढरपूर : सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातील ज्येष्ठ, अभ्यासू आणि चारित्र्यसंपन्न नेते म्हणून सुधाकरपंत परिचारक यांची ओळख होती. तब्बल 40 ते 50 वर्षे आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यपद्धतीने त्यांनी राज्यात मानाचे स्थान निर्माण केले होते. सर्वपक्षीय नेते...\n'मी शंकर, कोरोना माझ्या केसातून आला'; अंधश्रद्धेतून पोटच्या 2 मुलींचा खून करणाऱ्या आईचा दावा\nहैद्राबाद : अंधश्रद्धेतून सुशिक्षित आई-वडिलांनी आपल्या पोटच्या दोन मुलींची...\nवाढदिवसाला नातेवाईक बसले जेवायला; बॉक्स उघडताच सरकली पायाखालची जमीन\nनागपूर : मुलाच्या वाढदिवसानिमित्त सीताबर्डीतील ‘बार्बेक्यू नेशन’ हॉटेलमधून ‘...\nसातवीत शिकणाऱ्या मुलीने चिठ्ठीत केला धक्कादायक खुलासा; घटनेने संपूर्ण कुटुंब हादरले\nकुंदेवाडी (नाशिक) : \"सर, मला खूप आवडतात. मी सरांसोबत लग्न करण्यासाठी पळून...\nसर्वाधिक प्रतिक्रिया असलेल्या बातम्या\n'राष्ट्रीय इंडियन मिलिटरी'च्या परीक्षेत पुण्याचा शुभम महांगरे चमकला\nधनकवडी (पुणे) : 'यूपीएससी'द्वारे राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेजतर्फे (...\n...तरच पिंपरी-चिंचवडमधील बेकायदा रिक्षांचा गजकर्ण दूर होणार\nपिंपरी-चिंचवड शहर अतिशय सुंदर आहे. पुण्यात गुदमरायला होतं आणि इथं मोकळा श्‍वास...\nसातवीत शिकणाऱ्या मुलीने चिठ्ठीत केला धक्कादायक खुलासा; घटनेने संपूर्ण कुटुंब हादरले\nकुंदेवाडी (नाशिक) : \"सर, मला खूप आवडतात. मी सरांसोबत लग्न करण्यासाठी पळून...\n मित्रमंडळ चौकातील डीपीची अवस्था पहा...\nपुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...\nमाझी परसबाग ; पु्ण्यात चक्क घराच्या टेरेसवर ऊसाची लागवड\nपुणे ः चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...\nमाझी परसबाग ; पुण्यातील टेरेसवर तब्बल १३० झाडे ; पहा कशी बहरलीये परसबाग\nघर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...\nथेऊर येथील धक्कादायक घटना; चार बहाद्दरांनी केली कोयत्याने मारहाण\nलोणी काळभोर (पुणे) : हजारो लोकांच्या गर्दीसमोर चार जणांनी एका एकवीस...\nCorona Vaccine Centre: मुंबईत लवकरच आणखी 25 लसीकरण केंद्र\nमुंबई: मुंबईत लसीकरण केंद्रांची क्षमता वाढविण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला...\nअखेर प्रशासनाला आली जाग, चिखलदरा-परतवाडा रस्त्याच्या कामाला सुरुवात\nचिखलदरा (जि. अमरावती) : अखेर विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदऱ्याच्या...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/pollution-free/", "date_download": "2021-01-28T08:17:42Z", "digest": "sha1:ZF2CBVWP3HLGB4C6NE35SKIOMT3NJKKI", "length": 1546, "nlines": 24, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "pollution free Archives | InMarathi", "raw_content": "\n“१५० झाडांचं घर” – अशा इको फ्रेंडली इमारतीची कल्पना सुद्धा आजवर कुणीच केली नसेल\nवृक्ष तोड आणि प्रदूषण हे आपण थांबवू शकत नाही. निदान अश्या इको फ्रेंडली अपार्टमेंट मुळे घरातच निसर्गाच्या सानिध्यात राहता येण्याचा आनंद मिळेल.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2020/03/blog-post_19.html", "date_download": "2021-01-28T09:32:30Z", "digest": "sha1:KGWSVAWGE2AZHTCATCLLW2MF23VMBQOX", "length": 22325, "nlines": 190, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "एनआरसी : गोगोइंचे सरकारला अमूल्य गिफ्ट | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nएनआरसी : गोगोइंचे सरकारला अमूल्य गिफ्ट\nभारताचे ४६ वे सरन्यायाधीश रंजन गोगाई यांची निवृत्तीच्या ३ महिन्यांनंतर राज्यसभा सदस्य म्हणून राष्ट्रपतींनी राज्यसभेवर निवड केली आहे. ही निवड जरी राष्ट्रपती करत असले तरी ती निवड सरकारच्या सल्ल्यानुसारच होते. हे आत्तापर्यंत झालेल्या निवडीवरुन दिसून आलेले आहे. २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या तत्कालीन वरिष्ठ न्या. रंजन गोगोई आणि त्यांचे सहकारी न्या. लोकुर, न्या. जे. चेलमेश्वर आणि न्या. कुरियन जोसेफ यांनी एक पत्रकार परिषद घेत तत्कालीन मुख्य न्यायाधीश दिपक मिश्रा यांच्या विरोधात मोर्चा खोलला होता. या पत्रकार परिषदेत दिपक मिश्रा आणि सरकारच्या नात्याबाबत भाष्य करण्यात आले होते. या वेळी या पत्रकार परिषदेत न्यायाधीशांकडे येणाऱ्या खटल्यासंबधीत असणाऱ्या रोस्टरचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. अटकले लावली जात होती की, न्या. गोगोई यांना सन्मानित केले जाईल. हा निर्णय न्यायपालिकेचे स्वातंत्र, निष्पक्षता आणि अखंडता पुन्हा एकदा परिभाषित करतो. गोगोई यांनी दिलेल्या अयोध्या निकालाचे हे गिफ्ट असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगई यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप झाल्यानंतर नेमलेल्या समितीने (अध्यक्ष न्या. बोबडे) गोगई यांना क्लीन चीट दिली होती. गोगोई यांच्या अशा नियुक्तीमुळे राजकीय व कायदे वर्तुळात पडसाद उमटू लागले आहेत. सरन्यायाधीशपदी असताना रंजन गोगोई यांच्याकडे आसाममधील एनआरसी, रफाल विमान घोटाळा, अयोध्या प्रकरण, सीबीआय महासंचालकांमधील वाद व अन्य असे अत्यंत महत्त्वाचे खटले होते. आणि या सर्वांचे निकाल सरकारच्या बाजूने लागले होते. त्यामुळे त्यांच्या अशा नियुक्तीमुळे कार्यकारी मंडळ व न्यायव्यवस्था यांच्यातील संबंधांवर विधिज्ञांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. सर्वोच्च न्यायालयातील एक ज्येष्ठ वकील दुष्यंत दवे यांनी गोगोई यांची राज्यसभेसाठी झालेली नियुक्ती ही सरळ सरळ सरकारने बक्षिसी दिल्याचा आरोप केला आहे. अशा निर्णयाने न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. भाजपचे दिवंगत नेते अरुण जेटली यांनी २०१२मध्ये भाजपच्या कायदेविषयक बैठकीत निवृत्त न्यायाधीशांच्या सरकारमधील नियुक्तीवर तीव््रा आक्षेप घेणारे भाषण केले होते. निवृत्तीनंतर सरकारमध्ये चांगल्या ठिकाणी वर्णी लागावी म्हणून सरकारला फायदा होईल असे निर्णय न्यायमूर्तींकडून दिले जाऊ शकतात अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती. निवृत्त न्यायाधीशांना अशी सरकारी पदे दिल्यास न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य अबाधित राहात नाही, असेही त्यांनी ठासून सांगितले होते. निवृत्त न्यायाधीशांना निवृत्तीच्या दोन वर्षांनंतर पद द्यावे असा एक मुद्दा त्यांनी मांडला होता. पण २०१४मध्ये भाजपचे सरकार सत्तेवर आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयातील निवृत्त सरन्यायाधीश सस्रfशवम यांना केरळच्या राज्यपालपदी नियुक्त करण्यात आले. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयातील आणखी एक न्यायमूर्ती आदर्श गोएल यांची राष्ट्रीय हरित लवाद प्राधिकरणावर संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. लोया प्रकरण ज्या पद्धतीने हाताळले गेले त्यावर चिंता व्यक्त करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत उपस्थित राहून न्या. रंजन गोगोई यांनी लोकांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. ते आता स्वतंत्र्यपणे काम करतील, अशी आशा वाटू लागली होती. मात्र, लैंगिक शोषणाच्या प्रकरणात अडकल्यानंतर त्यांच्याकडून करण्यात आलेल्या अपेक्षा ते पूर्ण करू शकले नाही. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्त्वाखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने निकाल देताना घटनापीठाने ७० वर्षांपूर्वी ४५० वर्षे जुन्या बाबरी मस्जिदीत मुस्लिमांना नमाज पठण करण्यापासून बेकायदेशीरपणे रोखण्यात आले आणि २७ वर्षांपूर्वी बाबरी मस्जिद बेकायदेशीरपणे पाडण्यात आली, असे म्हटलेले असले तरी निकाल हिंदू पक्षकारांच्या बाजूने लागला आणि मंदिर उभारण्याला हिरवा कंदील दाखवण्यात आला. एनआरसीचे नूतन��करण हीच गोगोर्इंनी आपल्या कार्यकाळात भाजपला दिलेले अमूल्य गिफ्ट आहे. यामुळे सरकारला राष्ट्रीय नीतीचा रोडमॅप तयार करण्याची संधी मिळाली. ऑक्टो. २०१३ ते ऑक्टो. २०१९ पर्यंत गोगोर्इंनी एनआरसीबाबत अनेक प्रकरणांची सुनावणी केली होती. त्याद्वारे त्यांनी सुचविलेल्या प्रक्रियेमुळे अतिशय क्लिष्ट तांत्रिक मूल्यांकनानंतर त्यात चुका होणे क्रमप्राप्त होते आणि लाखो लोकांचे भारतीय नागरिकत्व हिरावले जाणार होते. त्या आधारे मोदी सरकारने पारित केलेल्या आदेशांद्वारे तयार करण्यात आलेल्या नियमांमध्ये धार्मिक भेदभावाची भर टाकण्यात आली. यात नागरिकत्व दुरुस्ती कायदा पारित करण्यात आला. त्याद्वारे सीएए आणि देशव्यापी एनआरसीच्या धोक्याची टांगती तलवार सुमारे वीस कोटी मुस्लिमांच्या नागरिकत्वावर लटकवली गेली. सरकारने अगोदरपासूनच एनपीआरसाठी आकडेवारी गोळा करण्यास सुरूवात केली आहे, त्यांचा वापर एनआरसीसाठी करण्यात येईल. भाजपने घेतलेल्या या निर्णयांविरूद्ध देशभरात निदर्शने सुरू असताना गोगोर्इंचे उत्तराधिकारी मुख्य न्यायाधीश शरद बोबडे सीएएच्या संवैधानिक वैधतेला आव्हान देण्यात आलेल्या पीठाचे अध्यक्षस्थान भूषवित आहेत.\nLabels: शाहजहान मगदुम संपादकीय\nबुरख्यातल्या ‘शाहीन’ची गरूड भरारी\nदोन अपत्यांचे हानीकारक धोरण\nदेशांतर्गत धोरणात संयुक्त राष्ट्राच्या मानदंडांचा ...\n२७ मार्च ते ०२ एप्रिल २०२०\nएनआरसी : गोगोइंचे सरकारला अमूल्य गिफ्ट\nमुलाबाळांचे अधिकार : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nमुस्लिम महिलांच्या क्रांतीची सुरूवात १४५० वर्षांपू...\nओबीसी जनगणनेचं आपण स्वागत करायचं की विरोध\nमुलाबाळांचे अधिकार : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\n1 एप्रिलपासून देशात जनगणना आणि एनपीआर\nलज्जा : महिला-वस्त्र; समाजमाध्यमे\nशाहीन बाग आंदोलनाची धग कायम\nपेटलेली दिल्ली आणि झडणारी मेजवाणी\n२० मार्च ते २६ मार्च २०२०\nपतीचे अधिकार : प्रेषितवाणी\nअल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nट्रम्प भारत दौरा – महत्त्वाचे पैलू\n१३ मार्च ते १९ मार्च २०२०\nआपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण प्रत्येकाने घेणे गर...\nमहिलांच्या खर्‍या प्रगतीसाठी पुढाकाराची गरज\nदिल्ली’चे दोषी अजूनही मोकाट\nसंविधान ते मनुस्मृती व्हाया सी.ए. ए., एन.आर.सी.\nपतीचे अधिकार : प्��ेषितवाणी (हदीस)\nअल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nमहिलांना आर्थिक व्यवहाराकरिता सशर्त परवानगी\nशांततामय आंदोलनात दंगलीची ठिणगी\nआपले राजकारणी तंत्र जातीयतेच्या विषापासून मुक्त कर...\nआदर्श विद्यार्थी आणि संस्कार देणारी शाळा महत्वाची-...\nनेते शांत दिल्ली अशांत \nअमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा दौरा किती लाभदायक\n०६ मार्च ते १२ मार्च २०२०\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे 5 ऑगस्टपासून विशेष मोहिम \"अल्लाहला लोकांमधील ते लोक सर्वाधिक आवडतात जे दूसर्‍यांसाठी उपयोगी ...\n२९ मे ते ०४ जून २०२०\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प यशाला कारणीभूत असलेले मुस्लिम समुदायातील प्रश्न\nमहाराष्ट्र राज्यसेवा २०१९ चा अंतिम निकाल काल आयोगाने जाहीर केला. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर या वर्षी मुस्लिम समाजातील ४ विद्यार्थ्यांन...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\nमुस्लिम समाजाने प्रशासकीय सेवांमध्ये आपले प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी करावयाचे उपाय\n(मागील अंकावरून पुढे...) ४) सामाजिक दबाव : स्पर्धा परीक्षा हे क्षेत्र अनिश्चिततेचे आहे हे आपण आधीच पाहिले आहे. अमुक एवढे वर्ष अभ्यास क...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/news/i-dont-deserve-to-talk-about-sharad-pawar-he-is-not-that-tall-either-padalkar-127802015.html", "date_download": "2021-01-28T09:49:44Z", "digest": "sha1:ZD5QFSLZGSHH4ODW6KE2YLOSEI3UDP3I", "length": 8184, "nlines": 61, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "I don't deserve to talk about Sharad Pawar, he is not that tall either: Padalkar | शरद पवारांवर बोलायची माझी लायकी नाही, त्यांचीही तेवढी उंची नाही : पडळकर - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मो��त\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nदिव्य मराठी वार्तालाप:शरद पवारांवर बोलायची माझी लायकी नाही, त्यांचीही तेवढी उंची नाही : पडळकर\nबारामतीत 40 गावांत आजही टँकर, त्यांनी विकासावर बोलू नये\nशरद पवारांवर बोलायची माझी लायकी नाही, पण त्यांचीही तेवढी उंची नाही. तरीही मी त्यांच्याशी पंगा घेतो, अशी माझी प्रतिमा तयार झाली आहे. मात्र, हा पंगा वैयक्तिक नाही, तर तो त्यांच्या प्रवृत्तीशी आहे, असे रोखठोक मत भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केले.\nदिव्य मराठी कार्यालयाला सदिच्छा भेट दिली असता, त्यांनी विविध विषयांवर आपली भूमिका मांडली. आमदार पडळकर म्हणाले, मी पराभवाचे कधीच टेन्शन घेतले नाही. कारण मी सामान्य कार्यकर्ता आहे. समाजाची कामे प्रामाणिकपणे करत आहे आणि करत राहीन. राज्यात पवार साहेबांच्या नेतृत्वात १५ वर्षे सत्ता होती. तरीदेखील रस्त्यांची स्थिती सुधरलेली नाही. त्यांच्या बारामती मतदारसंघात ४४ गावांमध्ये अजूनही टँकर चालतात. सांगली जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असतानाही त्यांनी सत्ताका‌ळात म्हणावी तशी विकासकामे केली नसल्याचा आरोपही त्यांनी केला. या वेळी दिव्य मराठीचे युनिट हेड सुभाष बोंद्रे, आयडिएशन टीमचे प्रमुख डेप्युटी एडिटर नितीन फलटणकर, विदर्भ आवृत्तीचे संपादकीय प्रमुख सचिन कापसे यांची उपस्थिती होती.\nउद्धव ठाकरे साधा माणूस, पण...\nमहाविकास आघाडी सरकारमध्ये धुसफूस सुरू आहे. कारण सत्ता येईल याचा स्वप्नातही त्यांनी विचार केला नव्हता. त्यामुळे ते एकमेकांना चिकटून आहेत. उद्धव ठाकरे साधा माणूस आहे, पण ‘अलिबाबा चालीस चोर’ त्यांना सुधरू देत नाहीत. सरकारने अनुसूचित जमातीची अंमलबजावणी करावी, अन्यथा त्यांच्या सरकारमधील मंत्र्यांचे गावागावात फिरणे बंद करू, असा इशाराही पडळकर यांनी दिला.\nधनगर आरक्षणावर कुणीच बोलायला तयार नाही...\nधनगर आरक्षणाबाबत पडळकर म्हणाले, मुळात फडणवीस सरकारनेच धनगर आरक्षणाची निर्णय प्रक्रिया सुरू केली. तसेच जोपर्यंत अनुसूचित जमाती प्रवर्गाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आदिवासींच्या योजना फडणवीसांनी समाजासाठी लागू केल्या आहेत. मात्र, महाविकास आघाडी सरकारमधील कुणीच धनगर आरक्षणावर बोलण्यास तयार नाही. या सरकारकडून धनगर आरक्षणाची प्रक्रियाच केली जात नाही. कारण राजकीय उलथापालथ होईल आणि समाजाची संख्या जास्त असल्याने राजकीय स्थित्यंतरे घडतील, अशी त्यांना भीती आहे.\nमेंढपाळांसाठी अॅट्रॉसिटीच्या धर्तीवर कायदा करावा\nमहाविकास आघाडीबाबत ते म्हणाले, हे सरकार अनैसर्गिक युतीतून जन्माला आले आहे. या सरकारला स्वत:ची दिशा काय, हे कळत नाही. सरकारने मेंढपाळांकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून बघावे. कारण मेंढपाळांवरील हल्ले दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. मात्र, वन विभागाचा त्यांना त्रास असतो. अॅट्रॉसिटीच्या धर्तीवर त्यांच्यासाठी कायदा करावा, ही आमची मागणी आहे. मेंढपाळांना व्यावसायिकतेचे रूप द्यावे, निर्यातीला प्रोत्साहन द्यावे आणि बँकांनी १० लाख रुपये कर्ज द्यावे या आमच्या मागण्या आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/indias-first-toy-cluster-stone-foundation-karnataka-396116", "date_download": "2021-01-28T09:44:01Z", "digest": "sha1:WXKVDIZH4PIAMGI6JLTCAPRPK2BTEINW", "length": 21952, "nlines": 293, "source_domain": "www.esakal.com", "title": "चीनला भारत देणार टक्कर; खेळण्यांच्या पहिल्या क्लस्टरची कर्नाटकमध्ये पायाभरणी - Indias first toy cluster stone foundation karnataka | Top Latest and Breaking Marathi News - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nचीनला भारत देणार टक्कर; खेळण्यांच्या पहिल्या क्लस्टरची कर्नाटकमध्ये पायाभरणी\nलस्टरमाध्यमातून 54 कोटी 50 लाख डॉलर्स गु्ंतवणूक होणार आहे. कर्नाटक सरकारच्या सहकाऱ्याने एक्युझ एसईझेड प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी क्लस्टरचा मॅन्युफॅक्चरिंग कॅम्पस उभारत आहे.\nबेंगळुरू : खेळण्यांच्या बाजारपेठेतील चीनची मक्तेदारी मोडून काढण्याची तयारी आता भारताने सुरू केली आहे. खेळण्यांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न सुरू असून त्यातीलच एक भाग म्हणून, देशात खेळणी उत्पादनाचे स्वतंत्र क्लस्टर उभारण्यात येत आहे. कर्नाटकमध्ये देशातील असे पहिले क्लस्टर उभारण्यात येत असून, त्याची पायाभरणी करण्यात आली आहे.\nकर्नाटकमधील कोप्पल जिल्ह्यातील भानापूर येथे शनिवारी, खेळण्यांच्या स्वतंत्र क्लस्टरची पायाभरणी करण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुराप्पा यांच्या हस्ते हा पायाभरणी समारंभ झाला. या क्लस्टरमाध्यमातून 54 कोटी 50 लाख डॉलर्स गु्ंतवणूक होणार आहे. कर्नाटक सरकारच्या सहकाऱ्याने एक्युझ एसईझेड प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी क्लस्टरचा मॅन्युफॅक्चरिंग कॅम्पस उभारत आहे. भानापूर ���ावातील 400 एकर जागेवर हा प्रकल्प उभारण्यात येत असून, यातून एक लाख रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.\nआणखी वाचा - निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आणखी एका राज्याने केली मोफत लशीची घोषणा\nखेळण्यांच्या या क्लस्टरमध्ये एकूण 100 कारखाने असणार आहेत. यातून 25 ते 30 हजार जणांच्या हाताला थेट काम मिळणार आहे. तर अप्रत्यक्षपणे एक लाख नवे रोजगार निर्माण होतील, असा दावा मुख्यमंत्री येडीयुराप्पा यांनी केला आहे. जगातील खेळण्यांच्या बाजारपेठेत 8 हजार कोटींची उलाढाल होत आहे. एकट्या भारतातील खेळण्यांची बाजारपेठ 1 हजार कोटींची आहे. मात्र, दुदैवाने यातील 60 टक्के खेळणी आयात केली जातात. आम्ही या क्लस्टरच्या माध्यमातून खेळण्यांच्या उत्पादनात भारत एक नवीन सुरुवात करेल, अशी आशा करत आहोत, असं मत एक्युझ कंपनीचे चेअरमन अरविंद मिल्लिगेरी यांनी व्यक्त केलंय. येत्या पाच वर्षांत खेळण्यांच्या क्लस्टरमध्ये 45 कोटी डॉलरची गुंतवणूक होईल, असं मत अवजड उद्योग मंत्री जगदीश शेट्टर यांनी व्यक्त केलंय.\n4 लाख स्वेअरफूट जागेवर प्लेग्रो कंपनी 15 कोटी डॉलरची गुंतवणूक करणार (रिमोट कंट्रोल कार्सची निर्मिती)\n50 हजार स्वेअरफूट जागेवर स्टेअरलिंग न्यू होरिझोन कंपनी 10 कोटी डॉलरची गुंतवणूक करून उत्पादन करणार\n1 लाख स्वेअर फूट जागेवर हॉटशॉट टूलिंग अँड इंजिनीअरिंग लिमिटेड कंपनीचे युनिट असेल. 6 कोटी डॉलरची असेल गुंतवणूक\nएक्युझ इंजिनीअरिंग प्लास्टिक्स लिमिटेड कंपनीदेखील या क्लस्टरच्या जागेवर गुंतवणूक करणार असून, 8 लाख स्वेअर फूट जागेवर त्यांचे युनिट असेल.\nआणखी वाचा - ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; फडणवीस, राज ठाकरेंसह अनेक नेत्यांच्या सुरक्षेत कपात\nया क्लस्टरमध्ये खेळण्यांची डिझायनिंगपासून, टुलिंग, मोल्डिंग, असेंब्लिंग, पेंटिंग, पॅकिंग, टेस्टिंग आणि वेअर हाऊसिंग मॅनेजमेंट अशी सर्व प्रकारची कामे होणार आहेत. स्पेशल इकॉनॉमिक झोनसोबतच फ्री ट्रेड वेअर हाऊसिंग (गोडाऊन्स) सुविधाही या क्लस्टरमध्ये असणार आहे.\nकर्नाटकमध्ये सरकारची सूत्रे भाजपच्या हाती आल्यानंतर या क्लस्टरच्या कामाला वेग आला. सुरुवातीला हे क्लस्टर रामनगर जिल्ह्यात होणार होते. मात्र, त्यानंतर कोप्पल जिल्ह्याची निवड करण्यात आली. क्लस्टरचे ठिकाण राज्याची राजधानी बेंगळुरूपासून 380 किलोमीटवर आहे. हैदराबादपासून 400 तर, हुबळी (95) आणि बेळगाव (215) या औद्योगिक क्षेत्रापासूनही जवळ असल्याने या जिल्ह्याची निवड करण्यात आली.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n'कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानाला काही तारतम्य नाही'\nमुंबईः कर्नाटक सीमा प्रश्न त्यावरुन सातत्यानं होणारे वाद यामुळे गेल्या काही दिवसांपासून वातावरण पेटले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री...\n\"मुंबई आम्हाला द्या, नाहीतर केंद्र शासित प्रदेश म्हणून घोषित करा\"\nबंगळुरु- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्नाटक सीमा प्रश्नावरुन केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. त्यातच कर्नाटक राज्याचे...\n\"असे येडे बरळतच असतात\"; लक्ष्मण सावदी यांच्या वक्तव्यानंतर संजय राऊत कडाडले\nमुंबई : महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईत पुस्तक प्रकाशनाचा सोहळा पार पडला. यामध्ये उद्धव ठाकरे,...\nकोल्हापूर अर्बन बॅंकेची दीड कोटीची फसवणूक ; तिघांविरोधात गुन्हा\nउजळाईवाडी (कोल्हापूर) : उद्योग उभारणे व मशिनरी खरेदीची बोगस कोटेशन सादर करून कोल्हापूर अर्बन बॅंक गांधीनगर शाखेची दीड कोटी रुपयांची फसवणूक...\nम्हणे मुंबई कर्नाटकला द्या; कर्नाटकच्या उपमुख्यमंत्री सवदी यांची मुक्ताफळे\nनिपाणी - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बेळगाव महाराष्ट्रात घेण्याची तयारी चालविण्याचे बोलत आहेत. असे असेल तर मुंबई प्रांत पूर्वी...\nवा रे पठ्ठ्या... : पोलिसांनाच मारहाण करुन हुज्जत; तेलंगणातील सहा जणांना अटक\nमरखेल (जिल्हा नांदेड) : मष्णेर तीर्थक्षेत्र (ता. देगलूर) येथे दारु पिऊन बाजारात धुडघुस घालत व्यापाऱ्यांच्या साहित्याची नासधूस करणाऱ्या मद्यपी लोकांना...\nकाेराेनाच्या सावटातही \"यळकोट यळकोट जय मल्हार, सदानंदचा यळकोट' चा गजर\nउंब्रज (जि. सातारा) : \"यळकोट यळकोट जय मल्हार, सदानंदाचा यळकोट'च्या जयघोषात महाराष्ट्रासह आंध्र, कर्नाटक राज्यांतील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान...\n''महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभाग लढा'' देशाच्या इतिहासातील दुर्मिळ उदाहरण - शरद पवार\nमुंबई - महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद संघर्ष आणि संकल्प या डॉ. दीपक कमल तानाजी पवार संपादित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सह्याद्री अतिथीगृह,...\nधग पुन्हा एकदा निर्माण करून सीमाप्रश्न जिंकण्याच्या दृष्टीने पावले टाकणार: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nबेळगाव : कर्नाटक सरकार उर्मटपणाने वागत असून यापुढे सीमाप्रश्नी जिंकण्याच्या दृष्टीने पावले पडली पाहिजेत असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...\nशेतकरी नेत्यांविरोधात गुन्हे ते सनी देओल भडकला; महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर\nशेतकरी आंदोलनाप्रकरणी वातावरण तापलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी बैठक सुरु असून शेतकरी नेत्यांविरोधात गुन्हे दाखल केले जाणार...\nमुख्यमंत्र्यांची डरकाळी; 'आता रडायचं नाय,कर्नाटकचा भाग महाराष्ट्रात आणणार'\nमुंबई - कर्नाटक सीमा प्रश्न त्यावरुन सातत्यानं होणारे वाद यामुळे गेल्या काही दिवसांपासुन वातावरण पेटले आहे. त्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव...\nभाजपाला आणखी एक धक्का निवडणुकीआधीच भाजप नेत्याने शिवबंधन बांधून केला शिवसेनेत प्रवेश\nमुंबई : मुंबई महापालिका निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्यात. सर्व पक्षांकडून निवडुकीच्या तयारीला जोरात सुरवात देखील झालीये. अशात निवडणुकीच्या...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/after-accident-youth-dead-body-found-umarga-news-382707", "date_download": "2021-01-28T09:59:10Z", "digest": "sha1:FYSQAY7F5RKUKMJK65UCIYOXGF6DVGOE", "length": 19371, "nlines": 283, "source_domain": "www.esakal.com", "title": "अपघातानंतर पुलावरून खाली कोसळलेल्या तरूणाचा मृतदेह मिळाला, मृत तरुण दाळींबचा रहिवाशी - After Accident Youth Dead Body Found Umarga News | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nअपघातानंतर पुलावरून खाली कोसळलेल्या तरूणाचा मृतदेह मिळाला, मृत तरुण दाळींबचा रहिवाशी\nदुचाकीच्या अपघातातून पुलाखालील पाण्यात पडलेल्या तरूणाचा मृतदेह मंगळवारी (ता.आठ) दुपारी दोन वाजता बाहेर काढण्यात आला.\nउमरगा (जि.उस्मानाबाद) : दुचाकीच्या अपघातातून पुलाखालील पाण्यात पडलेल्या तरूणाचा मृतदेह मंगळवारी (ता.आठ) दुपारी दोन वाजता बाह���र काढण्यात आला. दरम्यान सोमवारी (ता. सात) सांयकाळी साधारणतः सात वाजण्याचा सुमारास उमरग्याहुन दाळींबकडे निघालेल्या तरुणाच्या दुचाकीला अज्ञात वहानाने धडक दिल्यानंतर तो राष्ट्रीय महामार्गावरील जकेकूर गावाजवळील पुलावरून खाली पाण्यात कोसळला, परंतू ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. मात्र तो तरूण मृतावस्थेत आढळून आला.\nयाबाबतची प्राथमिक माहिती अशी की, दाळींब येथील ईस्माईल खय्युम उमापुरे (वय २६) हा टेम्पोचालक काही कामानिमित्त सोमवारी उमरगा शहरात आला होता.\nलग्नसोहळा आटोपून घरी परताना अपघात, कारच्या धडकेत पती-पत्नी ठार\nकाम आटोपून तो दुचाकीवरून सांयकाळी गावाकडे निघाला होता. सातच्या सुमारास जकेकूर येथील पुलावर त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. हा अपघात नेमका कसा झाला याची अद्याप माहिती प्राप्त झालेली नसली तरी अपघातानंतर तो पुलाखालील पाण्यात कोसळला. मात्र या दुर्देवी घटनेची माहिती तातडीने कळू शकली नाही. अथवा ही घटना निदर्शनास आली नाही. ईस्माइलला पोहता येत होते. परंतू जवळपास तो ४० ते ५० फुट खोल पाण्यात पडल्याने त्याच्या पाण्याला व डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो पाण्यातील मोबाईल केबलचा आधार घेऊन जीव वाचविण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले.\nBharat Bandh Updates : महाविकासच्या कार्यकर्त्यांची महामार्गावर जोरदार घोषणाबाजी, उमरगा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद\nदरम्यान ईस्माईल गावाकडे आला नसल्याने नातेवाईकांनी शोधाशोध केली. मंगळवारी सकाळी नऊ वाजता पुलावर एक दुचाकी, चप्पल पडल्याचे लक्षात आले. परंतू अपघातानंतर त्याला जखमी अवस्थतेत कुणीतरी रुग्णालयात नेले असावे म्हणून शोधाशोध केली. शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष बाबा जाफरी, ख्यय्यूम चाकूरे, हन्नान पटेल आदींनी पोलिसात माहिती दिली. पोलिस निरीक्षक मुकुंद आघाव, बीट अंमलदार श्री. शिंदे, कांतू राठोड, जकेकूरचे उपसरपंच अनिल बिराजदार यांच्यासह श्री. जाफरी घटनास्थळी गेले. दोन मच्छिदारानी पाण्यात उतरून मृतदेहाचा शोध घेतला आणि मोबाईलच्या केबलला धरलेल्या अवस्थेतील इस्माईलचा मृतदेह दुपारी दोन वाजता बाहेर काढण्यात आला. सांयकाळी येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. रात्री दाळींब येथे त्याच्यावर शोकाकुल वातावरणात दफनविधी करण्यात आले.\nसंपादन - गणेश पिटेकर\n��्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपुणे-सोलापूर रस्त्यावरील अपघातात महिला जागीच ठार\nकुरकुंभ : पुणे सोलापूर रस्त्यावरील उड्डाण पुलाजवळ अज्ञात चार चाकीच्या धडकेने महिला जागीच ठार झाली. ही घटना सोमवारी (ता. 25) रात्री साडेआठ...\nइतिहासकालीन व्यक्तींचा अभ्यास करणारे स्वप्नील कोलते काळाच्या पडद्याआड\nउरुळी कांचन (पुणे)- मराठ्यांच्या पराक्रमाची शौयगाथा अर्थात \"मुकद्दर\" या नावाचे पुस्तक लिहणाऱ्या, स्वप्नील रामदास कोलते (वय- 33, रा. कोरेगाव मुळ ता....\nनांदेड : अपघातात दुचाकीस्वार ठार, एक जखमी; राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची पहाट\nवाई बाजार ( जिल्हा नांदेड) : वाई बाजारच्या वाघाई टेकडी ते साईनगर समाधान जाधव यांच्या शेताजवळ राष्ट्रीय महामार्गावर गुरुवार (ता. २८) सकाळी अंदाजे नऊ...\nभाजपला मोठा धक्का ; आणखी एक नेता करणार रामराम \nचंदगड (कोल्हापूर) : भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य गोपाळराव पाटील भाजपला रामराम करणार आहेत. कुरणी (ता. चंदगड) येथे गोपाळराव पाटील...\nबसस्‍थानकावर बसलेल्‍या वृद्धास चिरडले\nचिमठाणे (धुळे) : शिंदखेडाकडून भरधाव वेगाने दोंडाईचाकडे जाणाऱ्या ट्रक चालकाने चिलाणे (ता. शिंदखेडा) गावाजवळील बसस्थानकावर वृद्धास जोरदार धडक दिली....\nसकाळी सकाळी धायगुडे कुटुंबावर काळाचा घाला; दांपत्य ठार, सून जखमी\nलोणंद (जि. सातारा) : लोणंद - खंडाळा रस्त्यावरील शेळके वस्ती जवळ आज (गुरुवार) व्यायामासाठी फिरायला निघालेल्या एकाच कुटुंबातील तीन जणांना...\nअपघात झाला अन् 'तो' मृत्यूच्या दारात पोहोचला, तरीही दिले तिघांना जीवदान\nनागपूर : अपघातानंतर उपचारादरम्‍यान रमेश पांडुरंग खरवाडे (वय ६८)यांना मेंदूमृत घोषित केल्यानंतर कुटुंबीयांनी स्‍वयंस्‍फूर्तीने अवयवदानाचा निर्णय घेतला...\nअल्पवयीन मुलीचे लावले चोरुन लग्न; मुलीच्या जबाबावरून धक्कादायक आपबिती उघड\nवणी (जि.नाशिक) : रेणुका हिचे वय १३ वर्ष ३ महिने असताना तिचा बालविवाह किरण संजय बिडवे याचेशी चोरून संपन्न झाला होता. अपघाताने अल्पवयीन मुलगी...\nकोल्हापूर अर्बन बॅंकेची दीड कोटीची फसवणूक ; तिघांविरोधात गुन्हा\nउजळाईवाडी (कोल्हापूर) : उद्योग उभारणे व मशिनरी खरेदीची बोगस कोटेशन सादर करून कोल्हापूर अर्बन बॅंक गांधीनगर शाखेची दीड कोटी रुपयांची फस��णूक...\nकदाचित आज माझा शेवटचा दिवस आहे, आता मी तुम्हांला पुन्हा त्रास देणार नाही म्हणत मित्रांना केला मेसेज अन् संपवली जीवनयात्रा\nवाळवा (सांगली) : पुणे येथे नोकरीसाठी मुलाखत देऊन येतो, असे सांगून घरातून बाहेर पडलेला येथील प्रसिद्ध व्यावसायिक आणि तरुण अभियंता गळफास घेतलेल्या...\nबीड बायपासवर अपघातांचे सत्र सुरुच, ट्रकने दुचाकीला ठोकरल्याने दोघांचा मृत्यू\nऔरंगाबाद : बीड बायपास परिसरातील सुर्या लॉन्सजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्‍या ट्रकने दुचाकीला ठोकरले. या अपघातात दुचाकीवरील दोघेजण उपचारादरम्यान ठार...\nतेल वाहून नेणारे टँकर आणि बसचा भीषण अपघात; 53 लोक ठार\nकॅमरुन- कॅमरुन देशात भीषण रस्ते अपघात झाला आहे. बस आणि तेल वाहून नेणारे टँकरच्या धडकेत 53 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच 21 लोक गंभीर...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra-news/nashik/unseasonal-rains-caused-severe-damage-farmers-ghoti-nashik-marathi", "date_download": "2021-01-28T09:52:23Z", "digest": "sha1:AH2I6XVUVXYEI75NNUS3PFMN4VIXWUDG", "length": 19318, "nlines": 285, "source_domain": "www.esakal.com", "title": "अवकाळीने हातातोंडाशी आलेला घास हिरावला; ३ एकरवरील टोमॅटो पीक मातीमोल - unseasonal rains caused severe damage to farmers in Ghoti nashik marathi news | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nअवकाळीने हातातोंडाशी आलेला घास हिरावला; ३ एकरवरील टोमॅटो पीक मातीमोल\nरब्बी पिकांची होणारी वाढ व फुटवा थांबला आहे. गेल्या हंगामात धानाला फुटलेले कोंब आणि घसरलेला दर्जा, ओल्या दुष्काळाला तोंड देताना शेतकरी आधीच हतबल झाला आहे. वातावरणातील विशेष बदल पिकांचा दर्जा घसरला जाऊन आर्थिक फटका बसतो.\nघोटी (नाशिक) : चालू आठवड्यातील वातावरणातील कमालीचा बदल कडधान्ये व बागायती यांसह इतर नगदी पिकांना धोकादायक ठरत आहे. पंधरा दिवस मोठ्या प्रमाणात संपूर्ण तालुका धुक्याने वेढला होता. त्यात आवकाळी पावसाने अधूनमधून जोर धरल्याने फुलोरा व कळ्यांवर आलेली पिके नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.\nबळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले\nकडधान्य पिकांना अधिकच ओलावा नको असतो. त्यामुळे टाकलेले बियाणे व लावलेले बागायती रोपे सडून जातात. अवकाळी पाऊस सुरू राहिल्याने शेतातील ओलावा कमी होताना दिसत नाही. त्यामुळे पिके पिवळी पडून झाडेही गळून पडली जातात. रब्बी पिकांची होणारी वाढ व फुटवा थांबला आहे. गेल्या हंगामात धानाला फुटलेले कोंब आणि घसरलेला दर्जा, ओल्या दुष्काळाला तोंड देताना शेतकरी आधीच हतबल झाला आहे. वातावरणातील विशेष बदल पिकांचा दर्जा घसरला जाऊन आर्थिक फटका बसतो. लावलेल्या बागायती पिकांतून भाग भांडवलाचे मोलही मिळणार का, अशा दुहेरी परिस्थितीतून शेतकऱ्यांना जावे लागत आहे. त्यात घेतलेल्या कर्जाचे काय हादेखील प्रश्‍न समोर आ वासून उभा आहे. महागडी शेतपिकांची औषधेही परवडणारी नाहीत. संकटावर संकटे झेलणाऱ्या शेतकऱ्यांना सुगीचे दिवस तरी कधी येईल हे सांगणे अद्यापही कोणत्या जोतिष्यास जमलेले नाही.\nहेही वाचा > रुग्णवाहिकाचालकाने अ‍ॅम्ब्युलन्समध्येच साधली संधी; अपघातग्रस्त रुग्णासोबतच धक्कादायक प्रकार\nदोन लाखांचे कर्ज काढून तीन एकरवर टोमॅटोची लागवड केली. धुके आणि अवकाळी पावसाने वाढीस लागलेल्या पिकांचे अतोनात नुकसान सुरू झाले आहे. फुल-कळ्या झडल्या जाऊन पिकावर काळे डाग पडत आहेत. अनेकदा शेती पिकासंदर्भात कृषीतज्ज्ञाचे मार्गदर्शन घेत असलो तरी वातावरणातील बदल सुधारू देत नाही. – रंगानाथ वाजे, शेतकरी, खेड\nपिके काढणीला आल्यावर नेहमीप्रमाणे बाजार भाव कोसळणे त्यात आणखी भर पडलीय वातावरणाची. महागडे औषधे झेपावत नाही. पिकांचा दर्जा घसरला जाऊन बाजारभाव देखील मिळत नाही. सरकारने आहे त्या पिकांवर आधारित प्रकल्प सुरू केले पाहिजे. – नारायण जाधव, शेतकरी, घोटी\nहेही वाचा > चोरट्यासोबत जेव्हा 'ती' महिलाही चालत्या रेल्वेतून पडली खाली; घटनेने प्रवाशांचा थरकाप\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसांगलीत अजूनही मटक्याचे पीक जोमात ; मटका ‘ओपन’, कारवाई ‘क्‍लोज’\nसांगली : मामा, भाऊ, भाई...या साऱ्यांच्या पश्‍चात जिल्ह्यात मटक्‍याचे जाळे आणखी घट्ट झाले आहे. मटका संपला असा कितीही दावा केला तरी जिल्ह्यात मटक्...\nकर्जमुक्तीत ३३८ कोटींचा निधी वाटप : पालकमंत्री सत्तार\nधुळे, ता. २७: महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील ४४ हजार ५७९ शेतकऱ्यांना ३३८ कोटी रुपयांची कर्जमुक्ती मिळाली आहे. अशा...\nइतिहासकालीन व्यक्तींचा अभ्यास करणारे स्वप्नील कोलते काळाच्या पडद्याआड\nउरुळी कांचन (पुणे)- मराठ्यांच्या पराक्रमाची शौयगाथा अर्थात \"मुकद्दर\" या नावाचे पुस्तक लिहणाऱ्या, स्वप्नील रामदास कोलते (वय- 33, रा. कोरेगाव मुळ ता....\nऔरंगाबादकर तरुणाने आफ्रिकेच्या सर्वोच्च शिखरावर फडकवला तिरंगा, खडतर वातावरणातही सर केले शिखर\nऔरंगाबाद : आफ्रिकेतील सर्वांत उंच शिखर असलेल्या किलीमांजरो औरंगाबादच्या तरुणाने प्रजासत्ताक दिनी (ता.२६) सर करुन तिरंगा फडकविला आहे. या तरुणाचे...\nअज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याचा बछडा ठार\nपुणे : शिरूर- भीमाशंकर राज्यमार्गावर खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यातील चास कमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील बुरसेवाडीच्या तनपुरे वस्तीजवळ...\nभाजपचा कट्टर नेता शिवसेनेत, समीर देसाईंच्या येण्याने गोरेगावात सेना होणार अधिक ताकदवान \nमुंबई गोरेगावच्या पश्चिम भागातून सध्यातरी नामशेष झालेल्या शिवसेनेला भाजपमधून आलेले ताकदवान नेते समीर देसाई यांच्यामुळे नवसंजीवनी मिळेल का, या...\nअनुदानासाठी 40 हजार शिक्षकांचे उद्यापासून आझाद मैदानावर आंदोलन 17 संघटनांनी स्थापन केली समन्वय समिती\nउत्तर सोलापूर : राज्यातील विना अनुदानित, अंशतः अनुदानित शाळांना शासनाने अनुदान देण्याचा निणर्य घेतला आहे. शासनाने घोषित केलेल्या वीस टक्के वाढीव...\nअण्णांच्या इशाऱ्यानंतर मोदी सरकार घाबरले, दिल्लीत सुरू झाल्या बैठकांवर बैठका\nराळेगणसिद्धी (अहमदनगर) : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. गुरुवारी केंद्रिय...\nबोरीच्या 142 शेतकऱ्यांनी एकरकमी भरले 51 लाखांचे वीजबिल; गावची वाटचाल थकबाकीमुक्तीकडे\nबारामती : इंदापूर तालुक्यातील बोरी गावातील 142 शेतकऱ्यांनी कृषीपंपाच्या 96 लाख 78 हजार रुपयांच्या थकबाकीपोटी एकाच दिवशी 51...\nकोल्हापूर अर्बन बॅंकेची दीड कोटीची फसवणूक ; तिघांविरोधात गुन्हा\nउजळाईवाडी (कोल्हापूर) : उद्योग उभारणे व मशिनरी खरेदीची बोगस कोटेशन सादर करून कोल्हापूर अर्बन बॅंक गांधीनगर शाखेची दीड कोटी रुपयांची फसवणूक...\nअक्‍कलकोटमध्ये काहींची इच्छापूर्त�� तर काहींचा अपेक्षाभंग सरपंच आरक्षणाची काहींना अचानक लॉटरी\nअक्कलकोट (सोलापूर) : तालुक्‍यातील 117 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत पंचायत समिती कार्यालयाच्या सभागृहात तहसीलदार के. अंकित यांच्या...\nशिवसेना खासदार आणि भाजप आमदारांच्या धुमचक्रीनंतर आता आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी\nवाशीम : शिवसेना खासदार भावना गवळी आणि भाजप आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटणी यांच्यात शाब्दिक वाद होवून एकमेकांच्या अंगावर धावून...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-book-reviews/t151/", "date_download": "2021-01-28T07:47:55Z", "digest": "sha1:A2HBMUVZBOFS4SUTNWTAWZVYHUEIHFAL", "length": 4188, "nlines": 57, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Books Reviews | लोक प्रिया पुस्तके-क्रौंचवध - वि. स. खांडेकर", "raw_content": "\nBooks Reviews | लोक प्रिया पुस्तके »\nक्रौंचवध - वि. स. खांडेकर\nक्रौंचवध - वि. स. खांडेकर\nक्रौंचपक्ष्याचे एक जोडपे सुखाने झाडावर प्रणयक्रीडा करीत बसले होते. एका पारध्याने बाणाने त्यातले एक पाखरू मारले. ते मारून खाली पडल्याबरोबर त्याच्या जोडीदारणीने जो आक्रोश केला, तो वाल्मीकी ऋऋषींच्या हृदयाला जाऊन भिडला. वाल्मीकींचा शोक श्लोकाच्या रूपाने प्रगट झाला. खरी काव्यनिर्मिती अशीच उचंबळून येते. उत्तररामायणातील या काव्याचा आधार घेऊन वि. स. खांडेकरांनी या कादंबरीची निर्मिती केली. अजूनही जगात क्रौंचवध सुरू आहे. दररोज- दर घटकेला- क्रौंचपक्ष्याचे जोडपे हे जगातल्या निष्पाप जीवांचे प्रतीक आहे. जगात क्षणाक्षणाला लाखो निरपराध जीवांची हत्या चालली आहे. पक्ष्यांच्या सुखी जोडप्याला दु:खी करणारा पारधी आणि आजच्या जगातील सत्तांध नेते हे दोघे सारखेच क्रूर आहेत. बुद्धी आणि सत्ता एकत्र आल्याने माणसाच्या सहृदयतेची हत्या झाली आहे. बुद्धीबरोबर माणूस भावनेचा विचार करु लागेल तर हा क्रौंचवध नक्कीच थांबेल. हाच संदेश वि. स. खांडेकर या कादंबरीतून देऊ पाहतात.\nक्रौंचवध - वि. स. खांडेक��\nBooks Reviews | लोक प्रिया पुस्तके »\nक्रौंचवध - वि. स. खांडेकर\nपन्नास वजा दहा किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtra24.in/2020/07/Due-to-the-efforts-of-the-Guardian-Minister-5350-metric-tons-of-urea-is-available-in-a-week.html", "date_download": "2021-01-28T09:26:39Z", "digest": "sha1:HY3SRNOIF43HDHK5TYYKW25YVECFJ6JV", "length": 10863, "nlines": 94, "source_domain": "www.maharashtra24.in", "title": "पालकमंत्र्यांच्या प्रयत्नामुळे आठवडाभरात ५३५० मेट्रिक टन युरिया उपलब्ध - Maharashtra24", "raw_content": "\nगुरुवार, २३ जुलै, २०२०\nHome महाराष्ट्र पालकमंत्र्यांच्या प्रयत्नामुळे आठवडाभरात ५३५० मेट्रिक टन युरिया उपलब्ध\nपालकमंत्र्यांच्या प्रयत्नामुळे आठवडाभरात ५३५० मेट्रिक टन युरिया उपलब्ध\nTeamM24 जुलै २३, २०२० ,महाराष्ट्र\nजिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामामध्ये युरियाची टंचाई जाऊ नये यासाठी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांचा पाठपुरावा सुरू आहे. या पाठपुराव्यातून जिल्ह्यात आतापर्यंत ५३५०मे.टन युरीया उपलब्ध झाला आहे. २३ जुलै रोजी इको कंपनीचे १ हजार ५०० मेट्रिक टन, तर कृभको कंपनीचे २ हजार ५०० मेट्रिक टन युरिया खत शहरात उपलब्ध झाले.\nचंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वेळेत आवश्यक खत पुरवठा व्हावा, यासाठी पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांचा आयुक्त स्तरावर पाठपुरावा सुरू आहे. काल मुंबई येथे यासंदर्भात त्यांनी संबंधित विभागाला प्रत्यक्ष दूरध्वनी करून जिल्ह्यातील युरियाच्या तुटवड्याबाबत माहिती दिली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्याही ते संपर्कात असून काल यासंदर्भात जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांकडून व जिल्हा यंत्रणेकडून कोणत्या भागामध्ये शेतकऱ्यांना खत मिळण्यास विलंब होत असल्याचे त्यांनी जाणून घेतले होते.येत्या तीन- चार दिवसांमध्ये आणखीन युरिया उपलब्ध होईल. शेतकऱ्यांनी काळजी करू नये,असे आवाहन त्यांनी केले आहे.\nयापूर्वी उपलब्ध असलेले खत शेतकऱ्यांना बांधावर थेट मिळावे, यासाठी देखील जिल्ह्यात पालकमंत्री ना.वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात मोहीम राबविण्यात आली होती. यासाठी अनेक ठिकाणी बचत गटांची देखील मदत घेण्यात आली आहे. बचत गटांमार्फत कृषी निविष्ठा बांधावर पोहोचवण्याचे काम जिल्ह्यामध्ये अभिनव पद्धतीने करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना ऐन हंगामात खताचा तुटवडा जा���ार नाही, यासाठी सर्व यंत्रणा सजग असून यासंदर्भात कुठलीही अडचण असल्यास पालकमंत्री यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.\nBy TeamM24 येथे जुलै २३, २०२०\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमराठी मनाचे डिजिटल व्यासपीठ : वाचकांना विश्वासार्ह बातम्या व दर्जेदार वैचारिक लिखाण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.\nघाटंजीत वाहतूक पोलिसाची शेतकऱ्याला भरचौकात मारहाण\nपैशाची केली होती मागणी ; गणेश आगेच्या मस्तवालपणाने घाटंजीकर त्रस्त घाटंजी : शहरातील बाजारात आपल्या शेतातील भाजी विक्रीसाठी आणणाऱ्या शे...\nमहागांव येथे प्रेमयुगुलची आत्महत्या\n महागांव: प्रेम म्हणजे प्रेम असतं.कधी सरतही नाही,कधी पुरतही नाही.त्याच नावं 'प्रेम' असते.सात जन्माचे स्वप्न उराशी बाळ...\nयवतमाळ मध्ये कुख्यात गुंडाची भर रस्त्यावर हत्या\nअज्ञात आरोपी घटनास्थळा वरून पसार यवतमाळ शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी प्रमाण कमी झाले असताना आज दि.२६ ऑगस्ट रोजी दिवसा ढवळ्...\nअन् तांड्यातला मुलगा बनला उप-जिल्हाधिकारी\nलाखो जण ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन, नानाविध कौशल्य, ध्येयप्राप्ती कडे असताना रानावनात,तांड्यात राहणारा समाज म्हणजे बंजारा सम...\nनिळोणा धरणामध्ये बुडून दोघांचा मृत्यू\nराज्यासह देशात स्वतंत्र दिन साजरा होत असताना यवतमाळ येथील दोन युवक निळोणा धरणात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. सदर घटना सका...\nआणखी जाहिराती पाहण्यासाठी भेट द्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.pressmedialive.com/2020/07/Kolhapur-%20from-monday-lock-down-.html", "date_download": "2021-01-28T08:29:27Z", "digest": "sha1:ZKDROVEAII3DDLXZBCDVBJCRBOFISNLA", "length": 4549, "nlines": 57, "source_domain": "www.pressmedialive.com", "title": "कोल्हापूर :", "raw_content": "\nसोमवार पासून कोल्हापूर जिल्ह्यात सात दिवसांचा लॉकडाऊन घोषित.\nकोरोना च्या वाढत्या प्रसारामुळे आज ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ साहेब , सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री ना. राजेंद्र पाटील यड्रावकर तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख, प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात येत्या सो��वार पासून सात दिवसांचा लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.\nकोल्हापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचे नवे रुग्ण आढळत असल्याने थोडीशी चिंता वाढली आहे. या संकटावर लवकरात लवकर मात करण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. परंतु, जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून खबरदारी घेणे गरजेचे आहे. सोशल डिस्टसिंगचे नियम योग्य पद्धतीने व काटेकोरपणे पाळणे अत्यंत आवश्यक आहे.\nसर्वजण प्रयत्न करूया, कोरोना संकटाचा मुकाबला करूया \n- *ना. सतेज (बंटी) डी. पाटील*\nदिव्यांना कोणत्याही शासकीय मदत कमी पडू देणार नाही सौ.सारीक पाटील\nखासदार श्री धर्यशील माने दादा यांच्या संपर्क कार्यालय उद्धाटन श्रीमती निवेदिता माने यांच्या शुभहस्ते करण्यात आले\nसमाजात विविध स्तरावर काम करीत असताना कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या पाठीवर कौतुकाची थाप मारणारी ' पाखरे-जी' चॅरिटेबल ट्रस्ट ही एकमेव संस्था आहे. असे प्रतीपादन जिल्हापरिषदेच्या महिला बाल विकास विभागाच्या सभापती पदमाराणी पाटील यांनी केले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2021-01-28T07:43:37Z", "digest": "sha1:PNDDKWS6T64NTW5EO6YVAS2ORV6YJFR6", "length": 3088, "nlines": 53, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चर्चा:करला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख चर्चा:कर या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nकर ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://sanwadmedia.com/14738/", "date_download": "2021-01-28T07:51:21Z", "digest": "sha1:UAMN2RJYXA6NZ45VXBBYC4BQWTRDAVFE", "length": 12528, "nlines": 110, "source_domain": "sanwadmedia.com", "title": "कोरोना रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करावेत : के. मंजुलक्ष्मी - संवाद मिडिया (Sanwad Media)", "raw_content": "\nसंवाद तुमचा - आमचा, उभ्या महाराष्ट्राचा\nPost category:बातम्या / सिंधुदुर्ग\nकोरोना रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करावेत : के. मंजुलक्ष्मी\nजिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना प्रशासनाकडून करण्यात याव्यात,तसेच जास्तीत-जास्त रुग्णांना बरे करण्यासाठी योग्य ते प्रयत्न करण्यात यावेत,अशा सूचना जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांनी आज इथं आढावा बैठकीत दिल्या आहेत.\nया बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, वंदना खरमाळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत आदीसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.\nजिल्ह्यातील मृत्युदर हा राज्याच्या मृत्युदरापेक्षा जास्त असल्याचं सांगून जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी म्हणाल्या, सावंतवाडी तालुक्यात मृत्यूदर जास्त आहे. त्याची कारणे शोधून त्याचा अभ्यास करावा. सावंतवाडीतील मृत्यूदर कमी करण्यासाठी तालुका स्तरावरील अधिकारी व यंत्रणांनी नियोजन करून काम करावे, जिल्ह्याचा रिकव्हरी रेटही वाढवणे गरजेचे आहे. त्यासाठी आरोग्य यंत्रणांनी काम करावे. ज्या रुग्णांना घरी सोडले जात आहे. त्यांचा डाटा दररोज अपडेट करावा. कोविड केअर सेंटर इथं किमान कर्मचारी वर्ग उपलब्ध करून द्यावा. नव्या कोरोना स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर सर्वच यंत्रणांनी सतर्क रहावे. जिल्ह्यात परदेशातून येणाऱ्या सर्व नागरिकांची माहिती त्यामध्ये स्थानिक व पर्यटक अशा दोन्ही प्रकारच्या लोकांची माहिती संबंधित यंत्रणांनी गोळा करावी. त्यासाठी योग्य तो समन्वय ठेवावा. उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामिण रुग्णालय स्तरावर पोस्ट कोविड ओपीडी सुरू करावी. गर्दीच्या ठिकाणांवरील व्यापारी तसेच रिक्षा चालक, बसचालक, हॉटेल मधील कर्मचारी यांची कोविडची चाचणी करण्यासाठी संबंधितांच्या संघटनांशी चर्चा करून तसे नियोजन करावे.\nयावेळी लसीकरणाच्या नियोजनाचाही आढावा जिल्हाधिकारींनी घेतला. माकडता���ाचाही आढावा यावेळी घेण्यात आला.\nमिठाई व दुग्धजन्य पदार्थांच्या ट्रे-समोर ‘एक्सपायरी डेट’ टाकणे बंधनकारक; अन्न व औषध प्रशासनाचा निर्णय….\nशिवसेना उपविभागप्रमुख दिलीप राऊळ याच्याकडून पाण्याची टाकी भेट\nभाजपा आ.नितेश राणेंच्या माध्यमातून कोविड कक्षाना ४५ स्टीम इनहेलर….\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nसंजना धर्णे यांना जिल्हास्तरीय आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार\nवेंगुर्ले तालुका भाजपयुमो पदाधिकारी यांना नियुक्ती पत्रे प्रदान\nसावंतवाडीत ३३ वा व्यापारी एकता ऑनलाईन मेळावा होणार संपन्न\nआचरे गावचा सुपुत्र सुब्रमण्य केळकर टपाल तिकीटावर झळकला\nउच्च व तंत्र शिक्षण विभाग आपल्या दारी 25 जानेवारी पासून कोल्हापूर येथून सुरूवात…\n*🏡 साईकृपा कन्स्ट्रक्शन 🏠*\n*🏘️ बिल्डींग मटेरियल सप्लायर्स 🏘️*\n💫आमच्याकडे सेंट्रींगला लागणारे सर्व प्रकारचे साहित्य उपलब्ध\nएन्. के. हॉल कॅटरर्स अँड मंडप डेकोरेटर्स\n🤶एन्. के. कॅटरर्स अँड मंडप डेकोरेटर्स प्रदीर्घ यशस्वी वाटचालीनंतर….\n🏬🤶🍽️एन्. के. हॉल कॅटरर्स अँड मंडप डेकोरेटर्स\n🏫 🕌सर्व सांस्कृतिक, …\n💵💶 *प्रथमेश फायनान्स* 💶💵\n👉 🏦बँकेमध्ये *गहाण ठेवलेले दागिने* 💍💰 सोडवायचे आहेत का \nऑर्डर प्रमाणे पदार्थ तयार करून मिळतील.\nसाईकृपा कन्स्ट्रक्शन- बिल्डिंग मटेरियल सप्लायर\nआदीत्य ग्रीन्स, सावंतवाडी _ तुमचं स्वप्न साकारणाऱ्या आगळ्या-वेगळ्या प्रकल्पात धमाका ऑफर..\n🏡 स्वतंत्र सुंदर बंगला तो ही सुशोभित गार्डनसह 🌱\n🏠🍃 आदीत्य ग्रीन्स 🍃🏠\nएस. एस. बोअरवेल (समीर पाटील)\n💦4.5″/6″ /6.5″/9″ बोअरवेल योग्य दरात खोदाई करून …\nसंवाद मीडिया समाजातील प्रत्येक घटकांच्या घडामोडी, कला आणि साहित्य क्षेत्रातील उत्तुंग भरारी, खेळ आणि क्रीडा विश्वातील यशस्वी दौड, शिक्षण व शैक्षणिक वाटचाल, राजकारण आणि सामाजिक माहिती, गुन्हेगार आणि समाजातील विकृती, जनजागृती आणि जनसामान्यांच्या भावना आपल्या लेख, कथा, काव्य, गोष्टी, व बातम्यांच्या माध्यमातून समाजापुढे मांडत असते.\nPune अभिनेत्री आरोग्य इतर उत्तरप्रदेश ओरोस कणकवली कविता कुडाळ कृषी क्रिडा गजाली ठाणे दिल्ली देवगड दोडामार्ग धार्मिक पिंगुळी पुणे बांदा बातम्या महिला मालवण माहिती मुंबई युवा राजकीय लोककला विशेष वेंगुर्ले वैभववाडी व्यक्तीविशेष व्यवसाय शैक्षणिक संगमनेर संपा��कीय सामाजिक सावंतवाडी सिंधुदुर्ग स्थळ\nप्रेस्टीज कॉम्प्लेक्स, तारा हॉटेलनजिक, नेवगी पाणंद, सावंतवाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.rasik.com/cgi_bin/display_book.cgi?bookId=b61327&lang=marathi", "date_download": "2021-01-28T09:31:04Z", "digest": "sha1:NFON6TY5YDCVYT7BHPYNZXHWREUD2UCX", "length": 89641, "nlines": 430, "source_domain": "www.rasik.com", "title": "मराठी पुस्तक छावा, marathi book chhAvA chhAwA", "raw_content": "\nराजा शिवाजी हा निर्विवाद सिंहपुरुष होता. परंतु शिवपुत्र संभाजी हाही एक छावाच होता. महाराष्ट्राला हे नव्यानं पण पुरेपूर उमजलं आहे. 'छावा'च्या जोरदार स्वागतानं तर हे सिद्ध झालं आहे.\nएक दोनच नव्हे तर एकाच वेळी पाच आघाड्यांवर निकराची पंजेफाड करणारा हा सेना-धुरंदर मराठ्यांच्या इतिहासात नवा सेनापती एकमेव संभाजीच होऊन गेला. जंजिरेकर सिद्धी, गोव्याचे फिरंगी, मुंबईचे टोपीकर आणि तीन लाखाची फौज व चौदा कोटींचा खजिना घेऊन मराठ्यांचे पारिपत्य करण्यासाठी दक्षिणेत उतरलेला अवाढव्य औरंगजेब. या त्या चार आघाड्या. पाचवी आघाडी होती स्वार्थांध स्वजनांची, अगदी घरचीच मराठ्यांच्या इतिहासात नवा सेनापती एकमेव संभाजीच होऊन गेला. जंजिरेकर सिद्धी, गोव्याचे फिरंगी, मुंबईचे टोपीकर आणि तीन लाखाची फौज व चौदा कोटींचा खजिना घेऊन मराठ्यांचे पारिपत्य करण्यासाठी दक्षिणेत उतरलेला अवाढव्य औरंगजेब. या त्या चार आघाड्या. पाचवी आघाडी होती स्वार्थांध स्वजनांची, अगदी घरचीच\nरणांगणाचा सत नऊ वर्षे पाठीशी घेत मुलुखभर दौडणारा हा झुंजार राजा जन्माला येतांना कविमनाचे संचित बरोबर घेऊन यावा आणि 'बुधभूषणम' काव्याची रचना करून तो कविराज म्हणून मान्यता पावावा हे पाहिले की प्रतिभा देवदत्त असली तरी एक अजब व विस्मयकारी देणगी आहे असे म्हणावे लागते. तसाच अटीतटीचा प्रसंग आला तर मराठी कविमन एकदा का निर्धाराने राजवस्त्र ल्यायले की मृत्यूलाही कसे धडक सामोरे जाऊ शकते, हे छाव्याने तुळापुरी सिद्ध केले. ही शोकांतिका खरीच पण उत्कट आणि भव्य समर्पणाचा वेध घेणारी\nशिवराया आणि राजे संभाजी त्रिवार मुजरा स्वाभिमान आणि मान ताठ ठेवण्यासाठी इतिहास दिलात या जातिचा उद्धार केलात जोपर्यंत शेवटचा मराठा जीवंत असेल या पृथीवर तोपर्यंत ही गर्जना होत राहिल स्वाभिमान आणि मान ताठ ठेवण्यासाठी इतिहास दिलात या जातिचा उद्धार केलात जोपर्यंत शेवटचा मराठा जीवंत असेल या पृथीवर तोपर्यंत ही गर्��ना होत राहिलछत्रपति शिवाजी महाराज की जय\nसंभाजी राजे मानायचे आमच्या वाटेवर येवून आमची वाटमारी करणार्याची आम्ही त्याच्यावातेवर जावून त्याची वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतत नाही हा इतिहास आहे आमचा वीर मराठा मी मराठा एक मराठा लाख मराठा\nमाझा राजा शिवछञपती फकत नावच काफी आहे\nशिवराय आहे आमच्या मनाचे केंद्र बिंदु म्हणूनच आमच्या दाखल्यावर धर्म आहे हिंदू.... जय शिवराय अफझल्या तुझं नशीब लय भारी... तुला भेटायला शिवराय आलं होतं म्हणून कोथळाच काढला... शंभूराजे असतेना... वाघानं फाडून खाल्ला असता तुला... 🚩🚩जय शंभूराजे🚩 👑🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👑 तुमच आमच नात काय.... जय जिजाऊ\nशिवपुत्र संभाजी महाराजांचा विजय असो.....\nशिवाजी महाराज सिंहपुरूष होते, परंतु संभाजीराजे सिंहाचा छावा होते , त्यांच्याचरणी माझा लवून मानाचा मुजरा ,मानाचा मुजरा\nशिवाजी महाराज सिंहपुरूष होते, परंतु संभाजीराजे सिंहाचा छावा होते , त्यांच्याचरणी माझा लवून मानाचा मुजरा ,मानाचा मुजरा\nअनेक झाले पुढेही होतील अगणित ह्या भुमीवरती जाणता राजा एकची झाला तो फक्त “राजा शिवछत्रपती” १ धर्म मराठा अभय मिळाले सर्व समानभान नित्य आचरले भगवा झेंडा घेऊन हाती केली चहूकडे जनजागृती तो फक्त “राजा शिवछत्रपती” २ जिजाऊ माऊली दिव्य प्रेरणा गुरू तुकाराम देऊ ज्ञाना धाडसी मावळे भवानी सोबती म्हणे हरहर महादेव गर्जती तो फक्त “राजा शिवछत्रपती” ३ स्वारी केली किल्ले घेऊनी काही जिंकुन काही बाधून मोगल नमले शिकस्त संपली भल्याभल्यांची झोप उडवीली तो फक्त “राजा शिवछत्रपती” ४ रयतेचं राज्य स्थापनेसाठी मावळे जमले विजयासाठी ऐक्यासाठी दिली आहुती मिळाली ज्यांना विरगती तो फक्त “राजा शिवछत्रपती” ५ मराठा राजा महाराष्ट्राचा म्हणती सारे माझा – माझा आजही गौरव गिते गाती ओवाळूनी पंचारती तो फक्त “राजा शिवछत्रपती” ६ || जय जिजाऊ ||...|| जय शिवराय ||....|| जय शंभुराजे||\nशिवाजि महाराज हे मराठी माणसाचे जरी दैवत असले तरी आपल्याला त्यांचा बद्दल आपल्याला 15% पण इतिहास नाही माहित त्यामुळे आपल्याला जे माहिती आहे ते आपण अपडेट करत रहा आणि मराठी राजाचा प्रचार करत रहा जय शिवराय जय संभाजी जय महाराष्ट्र\nछत्रपती शिवाजी महाराज : बहमनी कालखंडाचे विघटन झाल्यावर ज्या सरदारांच्या खांद्यावर विविध शाही सुखेनैव राज्य करीत होत्या, त्यात भोसले व जाध�� या घराण्यांचा समावेश होता. मालोजी राजांपासून आपणास भोसले घराण्याचा इतिहास ज्ञात आहे. मालोजीराजे निजामशाहीतील प्रमुख मनसबदारांपैकी एक होते. त्यांना शहाजी व शरीफजी ही मुले होती. शहाजी राजांचे लग्न तत्कालीन कालखंडातील मातब्बर सरदार लखुजी जाधवराव यांची कन्या जिजाबाई यांच्याशी झाले. भातवडीच्या लढाईत पराक्रम गाजविल्यामुळे शहाजीराजांचे नाव सर्वदूर झाले. शहाजीराजे व मातु:श्री जिजाबाई यांस संभाजीराजे व स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज अशी दोन पुत्ररत्ने झाली. संभाजीराजे लढाईत मारले गेले. निजामशाही, आदिलशाही, मुघल यांच्या संपर्कात आल्यावर शहाजीराजांना स्वतंत्र राज्य स्थापनेचे महत्त्व समजले होते. आजूबाजूची परिस्थिती, काळाचे दडपण, काही अन्य मर्यादा यांमुळे शहाजीराजांना स्वराज्य स्थापना करता आले नाही. त्यांचे स्वप्न पुत्र शिवाजींनी पूर्ण केले. दिनांक १९ फेब्रुवारी, १६३० रोजी जुन्नरजवळील शिवनेरी किल्ल्यावर शिवाजींचा जन्म झाला. आदिलशहाने शहाजीराजांना पुणे व सुपे प्रांताची जहागिरी दिली होती. शहाजीराजे बंगळुरात राहत असल्याने जहागिरीची व्यवस्था पाहण्यासाठी मातोश्री जिजाऊसाहेब, दादोजी कोंडदेव, शिवाजीराजे पुण्याला आले. शहाजी राजांनी शिवाजींच्या शिक्षणाची, लष्करी प्रशिक्षणाची व प्रशासनाच्या अभ्यासाची उत्तम व्यवस्था केली होती. शिवाजीराजांनी जहागिरीची पुनर्व्यवस्था केली. शेतीला प्राधान्य दिले. नि:पक्षपाती न्यायव्यवस्था उभारली. मातोश्री जिजाऊसाहेबांनी आपल्या मुलाच्या मनात दुर्दम्य महत्त्वाकांक्षा निर्माण केली. पुण्याच्या पश्चिमेला असणार्‍या बारा खोर्‍यांचा म्हणजे पर्यायाने बारा मावळांचा त्यांनी बंदोबस्त केला. जहागिर ताब्यात असली तरी जहागिरीतील किल्ले विजापूरकरांच्या ताब्यात होते. त्यामुळे शिवाजी राजांनी जहागिरीतील किल्ल्यांची डागडुजी केली. वयाच्या १५ व्या वर्षीच शिवाजी महाराजांनी तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. ‘साम-दाम-दंड-भेद’ यांचा वापर करून कोंढाणा व पुरंदर किल्ले ताब्यात घेतले. १६४७ नंतर राजांनी मुरुंबदेव उर्फ राजगड घेतला. शिवाजी महाराजांच्या हालचालींनी शंकित झालेल्या आदिलशहाने शहाजीराजांना कैद केले. शिवाजीराजांनी संभाव्य संकटाला तोंड देण्याची तयारी केली. आदिलशाहान��� फत्तेखान या सरदाराला स्वराज्यावर चाल करून पाठविले. मराठ्यांनी फत्तेखानाचा पुरंदरच्या परिसरात समोरासमोरच्या लढाईत पराभव केला. बंगळूर, कंदर्पी, कोंढाणा या किल्ल्यांच्या बदल्यात आदिलशाहाने शहाजीराजांची सुटका केली. या घटनाक्रमांनंतर जहागिरीची व्यवस्था राखण्याकडे शिवजीराजांनी लक्ष दिले. रांझे गावच्या बावाजी भिकाजी गुजर याने बदअंमल केला म्हणून राजांनी त्याचे हातपाय तोडण्याची शिक्षा दिली. १६४६ च्या सुमारासच राजांची मुद्रा पत्रांवर उमटू लागली. प्रतिपश्र्चंद्ररेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसूनो: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते शाहसूनो: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते (अर्थ - शहाजीचा पुत्र जो शिवाजी, त्याची ही मुद्रा आहे. (शुद्ध पक्षातील) प्रतिपदेच्या चंद्रलेखेप्रमाणे (दिवसेंदिवस) वाढत जाणारी व विश्र्वातील सर्वांना मान्य होणारी ही मुद्रा, सर्वांच्या कल्याणासाठी शोभत आहे.) आदिलशाही दरबारातील अशांत, अस्थिर वातावरणाचा फायदा घेऊन शिवाजींनी जावळीचे खोरे चंद्रराव मोर्‍याच्या ताब्यातून जिंकून घेतले व कोकणावरील प्रभुत्वाचा मार्ग खुला केला. प्रतापगड बांधवून घेतला. सुपे जिंकले, रोहिडा किल्ला जिंकला. त्यानंतर कल्याणचा खजिना लुटला. रायरीच्या डोंगरावर रायगड बांधवून घेतला. १६५७ च्या सुमारास शिवाजींनी कल्याण-भिवंडी जिंकले व तेथे जहाज बांधणीचे काम सुरू करून मराठ्यांच्या आरमाराचा श्रीगणेशा केला. उत्तर व दक्षिण कोकणावर प्रभुत्व मिळविण्याच्या दृष्टीने शिवाजींच्या हालचाली चालू असतानाच आदिलशाहाने अफझलखानाची नेमणूक शिवाजींविरुद्ध केली. अफझलखान हा त्या काळातील एक पाताळयंत्री, शक्तिमान, युद्धनिपुण सरदार होता. अफझलखानाने शिवाजींविरुद्ध आक‘मण करताना पंढरपूर, तुळजापूर या धार्मिक क्षेत्रांची हानी केली. शिवाजीराजे त्याला बधले नाहीत. युक्तीने त्याला प्रतापगडाच्या पायथ्याशी बोलावून राजांनी दिनांक १० नोव्हेंबर, १६५९ रोजी त्याला ठार मारले. खानाच्या मृत्यूचा विलक्षण धक्का आदिलशहाला बसला, तर शिवाजीराजांचे नाव भारतभर पसरले. अदिलशहाचा दुसरा सरदार सिद्दी जौहर याने राजांस पन्हाळ्यात कोंडीत पकडले. राजांनी विशाळगडावर युक्तीने पलायन केले. राजांस विशाळगडावर सुखरूप पोहोचण्यासाठी बाजीप्रभू देशपांडे यांनी घोडखिंडीत स्वत:च्या प्राणांचे बलिदान दिले. शिवाजीराजे व मुघल - शिवाजीराजे व मुघल संघर्षातील महत्त्वाची घटना म्हणजे शाहिस्तेखान प्रकरण. औरंगजेबाने आपला मामा शाहिस्तेखान यास शिवाजींविरुद्ध पाठविले. खानाने पुणे येथील लाल महालात मुक्काम केला. राजांनी जिवाची बाजी लावून, लाल महालात निवडक सैन्यानिशी प्रवेश करून खानावर हल्ला चढविला. त्याची बोटे कापली व अक्षरश: अंतर्धान पावले. शाहिस्तेखान - स्वारीत स्वराज्याचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी राजांनी औरंगजेबाची आर्थिक राजधानी असलेले सुरत शहर लुटले. तेथील परकीय व्यापार्‍यांना लुटले. एतद्देशियांचे धन लुटणार्‍या व्यापार्‍यांस जरब बसविली. याचा प्रतिशोध घेण्यासाठी औरंगजेबाने मिर्झा राजे जयसिंग या अजेय सेनापतीस पाठविले. मिर्झा राजे व दिलेरखानाने मराठ्यांचा पराभव करून शिवाजींस शरण येण्यास भाग पाडले. मिर्झाने २३ किल्ले व ४ लाख उत्पन्नाचा प्रदेश घेऊन राजांस आगरा येथे औरंगजेबाच्या भेटीस पाठविले. आगरा येथे पोहोचल्यावर औरंगजेबाने राजांस नजरकैदेत टाकून ठार मारण्याचा बेत आखला. परंतु शिवाजीराजे पुत्र संभाजींसह सुटका करून घेण्यात यशस्वी ठरले. ही सुटका जागतिक इतिहासातील एक आश्चर्यजनक घटना मानली जाते. औरंगजेबाला विलक्षण धक्का बसला. स्वराज्यात परतताच राजांनी मुघलांना तहात दिलेले किल्ले परत जिंकून घेण्याचा सपाटा लावला. कोंढाणा किल्ला जिंकताना तानाजी मालुसरे यांस वीरमरण आले, परंतु किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. १६७० मध्ये राजांनी पुन्हा एकदा सुरतेवर स्वारी करून अमाप द्रव्य स्वराज्यात आणले. यानंतर मध्ययुगाच्या इतिहासातील आणखी एक अभूतपूर्व घटना घडली. ती म्हणजे दिनांक ६ जून, १६७४ रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. या सोहळ्यास काशीचे पंडित गागाभट्ट उपस्थित होते. यामुळे राजे छत्रपती झाले. या निमित्ताने त्यांनी अष्टप्रधान मंडळाची घोषणा केली. तांब्याचा पैसा ‘शिवराई’ आणि सोन्याचा ‘शिवराई होन’ अशी खास नाणी सुरू केली. ‘मराठा पातशहा एवढा छत्रपती झाला, ही गोष्ट काही सामान्य जाली नाही.’ या प्रसंगी रघुनाथपंडित आणि धुंडिराज लक्ष्मण व्यास यांनी राज्यव्यवहार कोश सिद्ध केला. भाषेतील फार्सी शब्दांच्या ऐवजी त्यांना पर्यायी शब्द देण्याची किंवा स्वभाषीय वळण देण्याची छत्रपती शिवाजी राजांची योजना मध्ययुगात नक्कीच अनुकरणीय होती. पंचांग सुधारणेसाठी कृष्णज्योतिषीकडून ‘करणकौस्तुभ’ हा नवा करणग्रंथ सिद्ध केला. राज्यारोहणाच्या घटकेपासून नवा ‘राजशक’ सुरू करण्यात आला.राज्याभिषेकाचा सोहळा पाहून तृप्त झालेल्या मातोश्री जिजाऊसाहेबांचे निधन राज्याभिषेकानंतर झाले. यानंतर महाराजांनी दक्षिण दिग्विजयाची स्वारी ‘दक्षिणची पादशाही आम्हा दक्षिणीयांचे हाती राहे’ यासाठी हाती घेतली. भागानगरला जाऊन कुत्बशहाची भेट घेतली व आपला राज्यविस्तार दक्षिणेत केला. दिनांक ३ एप्रिल, १६८० रोजी वयाच्या ५० व्या वर्षी महाराज स्वर्गवासी झाले.\nअरे गर्वच नाही.. तर माज आहे मला मी मराठी असल्याचा... जय शिवाजी जय भवानी... कट्टर शिव भक्त Manas Bhosale\nछावा ही फक्त कादंबरी नसुन ते एक अर्धसत्य आहे, ते प्रत्येकाने वाचलेच पाहिजे. माझा सलाम या निधड्या छाव्याला आणी लेखकाला\nदोनच ओळी कायम याद ठेवा... शिवाजी महाराजांनी तुमचे भविष्य जाणले होते, निदान तुम्ही त्यांचा इतिहास विसरु नका..\nअरे गर्वच नाही.. तर माज आहे मला मी मराठी असल्याचा... जय शिवाजी जय भवानी... कट्टर शिव भक्त MAYUR MISAL\nआमची तुमची नाते काय जय जिजाउ जय शिवराय शिवपुत्र संभाजी महाराजांचा विजय असो. Gaurav jichkar From undri.\nदोनच ओळी कायम याद ठेवा... शिवाजी महाराजांनी तुमचे भविष्य जाणले होते, निदान तुम्ही त्यांचा इतिहास विसरु नका..\nजर माझ्या शिवरायांचे आयुष्य शतकाच्या पार असते तर, आज प्रत्येक मराठ्यांच्या घराला �� सोन्याचे दार �� असते..\nशिवराय आहे आमच्या मनाचे केंद्र बिंदु म्हणूनच आमच्या दाखल्यावर धर्म आहे हिंदू.... जय शिवराय अफझल्या तुझं नशीब लय भारी... तुला भेटायला शिवराय आलं होतं म्हणून कोथळाच काढला... शंभूराजे असतेना... वाघानं फाडून खाल्ला असता तुला... 🚩🚩जय शंभूराजे🚩 👑🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👑\nछावा ही फक्त कादंबरी नसुन ते एक अर्धसत्य आहे, ते प्रत्येकाने वाचलेच पाहिजे. माझा सलाम या निधड्या छाव्याला आणी लेखकाला\nअंधार्याला रात म्हणतात शिजलेल्या भाताला भात म्हणतात जे शिवाजी महाराजाचे नाव घेत नाही त्यांना हिझड्याची जात म्हणतात सिंहाच्या जबड्यापासुन हात मोजीत दात हिच द- ग्रेड मराठ्याची जात तेव्हाचे मराठे लवकर उठे राणात सुटे तलवार तुझे पण पिछे न हटे आताचे मराठे उशिरा उठे दारूवर सुटे ग्लास फुटे पण दारू न सुटे\nसिंहाच्या जबड्यात घालूनी हात मोजत��� दात ही जात मराठ्यांची छत्रपती संभाजीराजे भोसले राज्याभिषक दिनाच्या सर्वांना भगव्या शुभेच्छा..\nस्वताच्या मनगाटावर विश्वास आसणार्याला दुसर्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि आशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियती सुध्दा करत नाही,,,,,,,,,,,,,,,,,,,,, ;;;;;;;;;;;_संपूर्ण जग हातात तलवारी घेऊन तुमच्याविरुद्ध उभे ठाकले,,, तरी ध्येयपूर्तीसाठी पुढे जाण्याची धमक तुमच्यामधी आहे,,,,,,,,,,,,,,,,,,,,, ;;;;;;;;;;;_संपूर्ण जग हातात तलवारी घेऊन तुमच्याविरुद्ध उभे ठाकले,,, तरी ध्येयपूर्तीसाठी पुढे जाण्याची धमक तुमच्यामधी आहे....- छत्रपति शिवाजी महाराज- \nमराठी माणसाच्या हितरक्षणासाठी आणि हिंदुत्वाच्या प्रसारासाठी गेली ४६ वर्षे आपल्या कर्तृत्व आणि वक्तृत्वाची तलवार तळपती ठेवणारे तेजस्वी नेतृत्व आणि तमाम मराठी जनतेच्या मनात आदरणीय स्थान प्राप्त करणारे ‘हिंदुहृदयसम्राट’ शिवसेनाप्रमुख बाळ केशव ऊर्फ बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात सत्ता असताना आणि सत्तेबाहेर असतानाही राज्याच्या राजकारणावर आपला रिमोट कंट्रोल कायम ठेवला. सत्ताधीशांच्या प्रत्येक कृतीवर आणि उक्तीवर व्यंगोक्तीपूर्ण टिप्पणी करून सत्ताधीशांचीही भंबेरी उडविण्याची शक्ती ‘व्यंगचित्रकार बाळ ठाकरे’ यांच्या कुंचल्यात होती, तीच शक्ती ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे’ यांच्या लेखणीत आणि प्रखर वक्तृत्वातही होती. मराठी माणसाच्या मनात आपल्या मराठीपणाचा अभिमान रुजविण्याचा वसा त्यांनी शिवसेनेच्या स्थापनेपासून गेली तब्बल ४६ वर्षे अविरतपणे चालविला आणि पार पाडला.. फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वर्तमानपत्रात व्यंगचित्रकार म्हणून आपल्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात करणारे बाळासाहेब ठाकरे यांना वडील प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांचा वारसा लाभला होता. आपल्या लेखणीतून, व्याख्यानांतून आणि लोकजागरण मोहिमांमधून समाजातील अनिष्ट रूढी-परंपरांवर कोरडे ओढणारे प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन शिवसेनेची स्थापना करणाऱ्या बाळासाहेबांचा जन्म २३ जानेवारी १९२६ रोजी पुणे येथे झाला. लहानपणापासूनचे प्रबोधनाचे संस्कार, दिवसागणिक मनावर कोरली जाणारी स्वातंत्र्यलढय़ाची गाथा आणि पुढे संयुक्त महाराष्ट्राची प्रखर चळवळ यांतून बाळासाहेबांची वैचारिक दिशा स्पष्ट होत गेली, आणि बाळास���हेब ठाकरे ही एक झंझावाती शक्ती म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात उदयास येऊ लागली. १९६० मध्ये फ्री प्रेस मधील व्यंगचित्रकाराची नोकरी सोडून बाळासाहेबांनी स्वत:चे मार्मिक हे मराठीतील पहिले राजकीय आणि व्यंगचित्र साप्ताहिक सुरू केले, आणि महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या हक्काची पहिली लढाई सुरू झाली. मुंबईतील परप्रांतीयांमुळे मराठी माणसाच्या भूमिपुत्र म्हणून असलेल्या हक्कांवर गदा येत असल्याची आरोळी मार्मिकमधून घुमली आणि बाळासाहेब ठाकरे या नावाचे मराठी मनांवरील राज्य सुरू झाले.. मराठी माणसावरील अन्याय केवळ व्यंगचित्रे काढून दूर होणार नाही, त्यासाठी अधिक संघटित प्रयत्न हे वास्तव जाणलेल्या बाळासाहेबांनी मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी लढणारी संघटना काढण्याचा निर्णय घेतला.. प्रबोधनकारांशी आणि सहकाऱ्यांशी दीर्घ विचारविनिमय झाला, आणि संघटनेचे नाव निश्चित झाले. १९ जून १९६६ या दिवशी महाराष्ट्रात शिवसेना नावाच्या संघटनेचा जन्म झाला, आणि बाळासाहेब ठाकरे यांना उभा महाराष्ट्र ‘शिवसेनाप्रमुख’ म्हणून ओळखू लागला.. महाराष्ट्र श्रीमंत आहे, पण मराठी माणूस गरीबच आहे, ही स्थिती बाळासाहेबांच्या शिवसेनेने मराठी माणसाच्या मनामनात जिवंत केली आणि मुंबई व महाराष्ट्रातील मराठी माणूस शिवसेनेच्या मागे उभा राहिला. स्थापनेनंतर चार महिन्यांतच, ऑक्टोबरमध्ये मुंबईत शिवाजी पार्कवर झालेल्या पहिल्याच मेळाव्याला जवळपास पाच लाख लोकांची गर्दी झाली, तेव्हाच शिवसेनेच्या मान्यतेवर शिक्कामोर्तब झाले होते.. तेव्हापासून पुढे, महाराष्ट्रात आणि मुंबईत, बाळासाहेब ठाकरे आणि गर्दी हे समीकरण झाले. त्यांच्या सभांना होणाऱ्या विक्रमी गर्दीमुळे अन्य राजकीय पक्षांच्या सभा फिक्या ठरत गेल्या. स्थापनेनंतरच्या पुढच्या दशकात, राज्यातील काही राजकीय पक्षांच्या सोबतीने शिवसेनेने महाराष्ट्राच्या राजकारणावरही ठसा उमटविण्यास सुरुवात केली होती. सुरुवातीच्या काळात राजकीय क्षेत्र आणि कामगार क्षेत्रात दबदबा वाढविण्यासाठी शिवसैनिकांनी जाणीवपूर्वक अंगिकारलेल्या राडा संस्कृतीमुळे शिवसेनेची मुंबई आणि कोकणात जबरदस्त पकड बसली. तोवर मुंबईच्या कामगार क्षेत्रावर कम्युनिस्ट आणि समाजवादी संघटनांची पकड होती. ही मोडून काढण्यासाठी सेनेने प्रसंगी दंड, भेद नीतींचाही वापर केला आणि एकहाती अंमल प्रस्थापित केला. अमोघ वक्र्तृत्वाबरोबरच, भेदक व मनाचा ठाव घेणारे प्रभावशाली लेखन ही बाळासाहेबांची खास शैली होती. बाळासाहेबांच्या लेखनालादेखील त्यांच्या प्रखर भाषणांइतकीच प्रभावी धार होती, म्हणूनच महाराष्ट्रात त्यांच्या लेखन आणि भाषणांना ठाकरी शैली अशी अनोखी ओळख मिळाली. महाराष्ट्रात मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणाऱ्या शिवसेनेचा राज्यातील प्रभाव वाढत असतानाच राजकारणातही ही संघटना पाय रोवत होती. मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा पहिल्यांदा फडकल्यानंतर राजकारणातील शिवसेनेचा ठसा अधिकच ठळक झाला, आणि महाराष्ट्रात मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी लढण्याकरिता स्थापन झालेली ही संघटना राजकीय पक्षाच्या रूपात उदयास येऊ लागली. राष्ट्रीय राजकारणातही शिवसेनेचे नाव अधोरेखित होऊ लागले. याच काळात शिवसे\nसंभाजीराजे हे अस एक नाव होत कि मराठीशाहीने शिवरायांच्या नंतर मोगलशाहीला मारलेली ती एक चपराक होती. देश धर्म पर मिटनेवाला शेर शिवा का शंभू छावा था शेवटी वाघ तो वाघच.\nशिवराज्याभिषेक तक्तारूढ व्हावे म्हणून, तक्त सुवर्णाचे, बत्तीस मणाचे, सिद्धं करविले. नवरत्ने अमोलिक जितकी कोषांत होती. त्यामध्ये शोध करून मोठी मोलाची रत्ने तक्तास जडाव केली. जडित सिंहासन सिद्धं केले, रायरीचे नाव ‘रायगड’ म्हणून ठेविले. तक्तास स्थळ तोच गड नेमीला. गडावरी तक्ती बसवावे असे केले. सप्तमहानदियांची उदके व थोर थोर नदियांची उदके व समुद्राची उदके, तीर्थक्षेत्रे नामांकित तेथील तीर्थोदके आणिली. सुवर्णाचे कलश केले व सुवर्णाचे तांबे केले. आठ कलश व आठ तांबे यांनी अष्टप्रधानांनी राजियांस अभिषेक करावा असा निश्चय करून, सुदिन पाहून मुहूर्त पाहिला. ‘शालीवाहन शके १५९६, ज्येष्ठ मासी शुद्ध १३स मुहूर्त पाहिला.’ साडेचार् हजार राजांना निमंत्रणे गेली. रायगडावर साडेचार हजार राजे जमले. गागाभट्टानि पवित्र साप्तनद्यांचे पाणी आणले. राजे ब्रम्हा मुहूर्तावर उठले, स्नान केले, शिवाई मातेला अभिषेक केला आणि जिजाऊ मातांचे दर्शन घेतले. कवड्यांच्या माळा घातल्या, जिरेटोप डोक्यावर घातला, भवानी तलवार कंबरेला जोडली आणि राजे गड फिरू लागले. राजे सभागृहात आल्याबरोबर साडेचार हजार राजांनी मानवंदना दिली, बत्तीस मणांचे सिंहासन वर ठेवलेले होते त्याला तीन पायर्या होत्या. पहिल्या पायरीवर पाऊल ठेवल्यावर राजांचे हृदय हेलावले, राजांच्या डोळ्यात अश्रू भरून आले आणि चटकन आठवण आली \" राजे लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा मरता कामा नये , शिवा न्हावी कितीही जन्माला येतील शिवा काशीद जन्माला येतील परंतु रयतेचा राजा, शिवाजी राजा पुन्हा जन्माला येणे नाही राजे\". राजांच्या डाव्या डोळ्यातून अश्रू गळाले. राजांनी दुसर्या पायरीवर पाय ठेवला आणि आठवण आली \" राजे तुम्ही सुखरूप विशालगडावर जावा आणि पाच तोफांची सलामी द्यावी. जोपर्यंत हे कान पाच तोफांची सलामी ऐकत नाही न राजे तोपर्यंत हा बाजीप्रभू देशपांडे देह ठेवणार नाही राजे.\" राजांच्या उजव्या डोळ्यातून अश्रू गळाला . तिसर्या पायरीवर पाऊल ठेवल्याबरोबर आठवण आली \"राजे आधी लगीन कोंडाण्याचे आणि मग माझ्या रायबाच. जगून वाचून आलोना राजे तर लेकराच लग्न करीन नाहीतर माय बाप समजून तुम्हीच लग्न लावून टाका. \" राजे धळाधळा रडू लागले. साडेचार हजार राजांना कळेना काय झाले. आज आनंदाचा दिवस, अनाथ झालेल्या हिंदुना बाप भेटणार, मराठी मातीला नवरा भेटणार , शिवाजी राजा होणार आणि राजांच्या डोळ्यातून अश्रू ... तोच तिथे उभ्या असलेल्या एका वडीलधार्या व्यक्तीला राजांनी आवाज दिला. मदारी काका जवळ आले आणि विचारले राजा आज आनंदाचा दिवस आणि तू रडतोस. त्यावर राजे म्हणाले काका ज्यांच्यामुळे माळा सिंहासन मिळाले तेच पाहायला राहिले नाहीत. कोणत्या तोंडाने या सिंहासनावर बसू काका. हे सिंहासन टोचेल मला. यातून उतराई होण्यासाठी काहीतरी मार्ग सांगा. या गेलेल्यांचे पाईक म्हणून तुम्ही काहीतरी मागा. मदारी काकांनी सांगितले \" राजा अरे ते गेले तरी त्यांनी काही मागितले नाही, माझ्यासारख्याने काय मागावे \" राजे म्हणाले काहीतरी मागा काका म्हणजे मला उतराई होता येईल. यावर मदारी काका म्हणतात \" हे असेच म्हणतो ना शिवबा तर एकच दे, या बत्तीस मणांच्या सिंहासनाची चादर बदलण्याचे काम राजे या गरिबाला दे मला दुसरे काही नको.\"\nछत्रपती संभाजी महाराज की जय\nशिवाजी महाराज सिंहपुरूष होते, परंतु संभाजीराजे सिंहाचा छावा होते , त्यांच्याचरणी माझा लवून मानाचा मुजरा ,मानाचा मुजरा\nसंभाजी महाराजांनी वाघ फाडला ती कथा कोणत्या पुस्तकात आहे.....\nराजा शिवाजी हा निर्विवाद सिंहपुरुष होता. परंतु शिवपुत्र संभाजी हाही ��क छावाच होता. महाराष्ट्राला हे नव्यानं पण पुरेपूर उमजलं आहे. 'छावा'च्या जोरदार स्वागतानं तर हे सिद्ध झालं आहे. एक दोनच नव्हे तर एकाच वेळी पाच आघाड्यांवर निकराची पंजेफाड करणारा हा सेना-धुरंदर मराठ्यांच्या इतिहासात नवा सेनापती एकमेव संभाजीच होऊन गेला. जंजिरेकर सिद्धी, गोव्याचे फिरंगी, मुंबईचे टोपीकर आणि तीन लाखाची फौज व चौदा कोटींचा खजिना घेऊन मराठ्यांचे पारिपत्य करण्यासाठी दक्षिणेत उतरलेला अवाढव्य औरंगजेब. या त्या चार आघाड्या. पाचवी आघाडी होती स्वार्थांध स्वजनांची, अगदी घरचीच मराठ्यांच्या इतिहासात नवा सेनापती एकमेव संभाजीच होऊन गेला. जंजिरेकर सिद्धी, गोव्याचे फिरंगी, मुंबईचे टोपीकर आणि तीन लाखाची फौज व चौदा कोटींचा खजिना घेऊन मराठ्यांचे पारिपत्य करण्यासाठी दक्षिणेत उतरलेला अवाढव्य औरंगजेब. या त्या चार आघाड्या. पाचवी आघाडी होती स्वार्थांध स्वजनांची, अगदी घरचीच विखारी विश्वासघातक्यांची रणांगणाचा सत नऊ वर्षे पाठीशी घेत मुलुखभर दौडणारा हा झुंजार राजा जन्माला येतांना कविमनाचे संचित बरोबर घेऊन यावा आणि 'बुधभूषणम' काव्याची रचना करून तो कविराज म्हणून मान्यता पावावा हे पाहिले की प्रतिभा देवदत्त असली तरी एक अजब व विस्मयकारी देणगी आहे असे म्हणावे लागते. तसाच अटीतटीचा प्रसंग आला तर मराठी कविमन एकदा का निर्धाराने राजवस्त्र ल्यायले की मृत्यूलाही कसे धडक सामोरे जाऊ शकते, हे छाव्याने तुळापुरी सिद्ध केले. ही शोकांतिका खरीच पण उत्कट आणि भव्य समर्पणाचा वेध घेणारी\nशिवाजी महाराज सिंहपुरूष होते, परंतु संभाजीराजे सिंहाचा छावा होते , त्यांच्याचरणी माझा झुकून मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा\nवाघाला, वाऱ्याला, आणि मराठ्याला ला कोणीही आडवू शकत नाही\nदोनच ओळी कायम याद ठेवा... शिवाजी महाराजांनी तुमचे भविष्य जाणले होते, निदान तुम्ही त्यांचा इतिहास विसरु नका..\nउत्कृष्ट कादंबरी प्रत्येकाने एकदा वाचलीच पाहिजे ...\nमहाराष्ट्राचा सिंहपुरुष शिवपुत्र राजा संभाजी\nउत्कृष्ट कादंबरी प्रत्येकाने एकदा वाचलीच पाहिजे . आपला इतिहास समजून,शिकून घेतलाच पाहिजे . खंत वाटते ती या कादंबरीत दाखविल्याप्रमाणे छत्रपतीवर झालेल्या विषप्रयोगाची.\nराजा शिवाजी हा निर्विवाद सिंहपुरुष होता. परंतु शिवपुत्र संभाजी हाही एक छावाच होता. महाराष्ट्राला हे ��व्यानं पण पुरेपूर उमजलं आहे. 'छावा'च्या जोरदार स्वागतानं तर हे सिद्ध झालं आहे. एक दोनच नव्हे तर एकाच वेळी पाच आघाड्यांवर निकराची पंजेफाड करणारा हा सेना-धुरंदर मराठ्यांच्या इतिहासात नवा सेनापती एकमेव संभाजीच होऊन गेला. जंजिरेकर सिद्धी, गोव्याचे फिरंगी, मुंबईचे टोपीकर आणि तीन लाखाची फौज व चौदा कोटींचा खजिना घेऊन मराठ्यांचे पारिपत्य करण्यासाठी दक्षिणेत उतरलेला अवाढव्य औरंगजेब. या त्या चार आघाड्या. पाचवी आघाडी होती स्वार्थांध स्वजनांची, अगदी घरचीच मराठ्यांच्या इतिहासात नवा सेनापती एकमेव संभाजीच होऊन गेला. जंजिरेकर सिद्धी, गोव्याचे फिरंगी, मुंबईचे टोपीकर आणि तीन लाखाची फौज व चौदा कोटींचा खजिना घेऊन मराठ्यांचे पारिपत्य करण्यासाठी दक्षिणेत उतरलेला अवाढव्य औरंगजेब. या त्या चार आघाड्या. पाचवी आघाडी होती स्वार्थांध स्वजनांची, अगदी घरचीच विखारी विश्वासघातक्यांची रणांगणाचा सत नऊ वर्षे पाठीशी घेत मुलुखभर दौडणारा हा झुंजार राजा जन्माला येतांना कविमनाचे संचित बरोबर घेऊन यावा आणि 'बुधभूषणम' काव्याची रचना करून तो कविराज म्हणून मान्यता पावावा हे पाहिले की प्रतिभा देवदत्त असली तरी एक अजब व विस्मयकारी देणगी आहे असे म्हणावे लागते. तसाच अटीतटीचा प्रसंग आला तर मराठी कविमन एकदा का निर्धाराने राजवस्त्र ल्यायले की मृत्यूलाही कसे धडक सामोरे जाऊ शकते, हे छाव्याने तुळापुरी सिद्ध केले. ही शोकांतिका खरीच पण उत्कट आणि भव्य समर्पणाचा वेध घेणारी\nअरे गर्वच नाही.. तर माज आहे मला मी मराठी असल्याचा... जय शिवाजी जय भवानी... जय शंभू राजे.. कट्टर शिव भक्त सागर कुऱ्हाडे... ९५९४९८३१००\nमहाराष्ट्राचा सिंहपुरुष शिवपुत्र राजा संभाजी\nशिवाजी महाराज सिंहपुरूष होते, परंतु संभाजीराजे सिंहाचा छावा होते , त्यांच्याचरणी माझा लवून मानाचा मुजरा ,मानाचा मुजरा\nOther works of शिवाजी सावंत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2019/06/blog-post_0.html", "date_download": "2021-01-28T07:37:39Z", "digest": "sha1:2U4BNRTIOM3REK2XBAXTLYKSPQZUSNFV", "length": 6991, "nlines": 49, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "विधानभवना समोर विरोधकाचा ठीया:सरकार विरोधात घोषनाबाजी", "raw_content": "\nमुख्यपृष्ठमहाराष्ट्र् न्युजविधानभवना समोर विरोधकाचा ठीया:सरकार विरोधात घोषनाबाजी\nविधानभवना समोर विरोधकाचा ठीया:सरकार विरोधात घोषनाबाजी\nविधिमंडळ मुख्य ��्रतोद आ.बसवराज पाटील यांची ही उपस्थीती\nरिपोर्टर: मागील वर्षीच्या दुष्काळामुळे राज्यातील पीक उत्पादनात आठ टक्के घट झाली असल्याची चिंताजनक बाब राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात समोर आली आहे. राज्याच्या कृषी आणि संलग्न कार्य क्षेत्रात 2.7 टक्क्यांची घट अपेक्षित आहे. गेल्या वर्षी कृषी आणि संलग्न कार्य क्षेत्राचा वृद्धीदर 3.1 टक्के होता, यावर्षी तो कमी होऊन 0.4 टक्क्यांवर येईल असा अंदाज आर्थिक पाहणी अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.\nदुसरीकडे राज्याच्या उद्योग क्षेत्रातही 0.7 टक्क्यांची घट अपेक्षित आहे. सेवा क्षेत्राचा वृद्धीदर मात्र गेल्या वर्षीच्या 8.1 टक्क्यांवरुन 9.2 टक्के वाढणे अपेक्षित आहे. म्हणजेच त्यात 1.1 टक्क्यांची अल्पशी वाढ दिसून येत आहे. राज्याच्या दरडोई उत्पादनात यंदा कोणतीही वाढ झालेली नसून दरडोई उत्पादनात देशात कर्नाटक आणि तेलंगणा राज्यानंतर महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर आहे ह्या सर्व मुद्यावर दोन्ही सभागृहात विरोधी पक्षाचे आमदार आक्रम आहेत\nयावेळी कॉंग्रेसचे विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात, कॉंग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान,आमदार जयंतराव पाटील,विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे,विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, विधानसभा गटनेता आमदार विजय वडेट्टीवार, विधिमंडळ मुख्य प्रतोद आ.बसवराज पाटील शेकापचे ज्येष्ठ नेते आमदार गणपतराव देशमुख,विधानसभा उपनेता आमदार नसीम खान, शेकापचे नेते आमदार जयंत पाटील,माजी मंत्री आ.मधुकरराव चव्हाण,माजी मंत्री अमित देशमुख,आ.विक्रम काळे,आ.सतिष चव्हाण,आ.राहुल मोठे,आ.भारत भालके,आदिची उपस्थिती होती.\nमहाराष्ट्र न्युज महाराष्ट्र् न्युज\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (75) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (2) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (13) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nपरंडा तालुक्यातील अनेक गावात प्रस्थापितांना धक्���ा - आसू त सेनेचा तर कंडारीत राष्ट्रवादीचा सुफडा साफ .\nधाराशिव साखर कारखान्यावर तोडणी कामगाराच्या हस्ते ध्वजारोहण\nउस्मानाबाद तहसीलकडून अवैध वाळू साठा व ट्रकवर कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%27%E0%A4%9A%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%27%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%80_%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5_%E0%A4%B6%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%88_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A8_(Shashitai_Rajgopalan).pdf/4", "date_download": "2021-01-28T10:10:52Z", "digest": "sha1:D4M45ORKTBBDWYACR5PPY5XREGGTT2A6", "length": 10101, "nlines": 69, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:'चैतन्य'चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व शशीताई राजगोपालन (Shashitai Rajgopalan).pdf/4 - विकिस्रोत", "raw_content": "पान:'चैतन्य'चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व शशीताई राजगोपालन (Shashitai Rajgopalan).pdf/4\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे\nसर्वप्रथम मी माझ्या शाळेची मैत्रीण रितू भार्गव हिच्याबद्दल मला वाटत असलेले ऋण व्यक्त करते. कारण तिनेच मला शशीताईंबद्दल लिहिण्यास प्रोत्साहित केले. माझी दुसरी एक मैत्रीण दीपा अय्यर हिने पुस्तक का लिहावे, कसे लिहावे ह्याची चिंतन प्रक्रिया पुढे नेली.\nशशीताईंच्या इच्छापत्रातून चैतन्य संस्थेसोबत ज्या संस्थांना त्यांच्या संपत्तीतील वाटा मिळाला त्या सर्वांनी आवर्जून शशीताईंबद्दल त्यांची मनोगते/आठवणी लिहून पाठवल्या. या संस्था आहेत, १. “एकल नारी महिला संघ', उदयपूरच्या पद्मश्री जिनी श्रीवास्तव, २. सहकार विकास फौंडेशन (सी.डी.एफ.-सहविकास) आंध्र प्रदेशच्या जयाप्रदाताई आणि लक्ष्मण भाऊ, ३. गुरुकुल बोटॅनिकल सँक्च्युअरी सोसायटी, वायनाड, केरळच्या सुप्रभाताई, ४. सेंटर फॉर इंडीजीनस नॉलेज सिस्टीम, (सी.आय.के.एस.) चेन्नईचे डॉ.बाळकृष्ण. या निमित्ताने या सहप्रवासींबरोबर 'चैतन्य'चे नाते पुन्हा घट्ट झाले.\nशशीताईंच्या सोबत काम केलेल्या रमाताई, श्यामला नटराजन आणि नंदिता रे यांनी त्यांच्या आठवणी लिहून पाठवल्या. एपिमासने (आंध्रप्रदेश महिला अभिवृद्धी संगम) शशीताईंच्या स्मरणाप्रीत्यर्थ, २२ ऑक्टोबर २०११ रोजी स्वावलंबी सहकारी संस्था ह्या विषयावर घेतलेल्या सभेचा अहवाल पाठवला. अॅक्सेस लाइव्हलीहूड कन्सल्टन्सीचे श्री.जी.व्ही. कृष्णगोपाल, प्रा.आर.श्रीराम, डॉ.संजीव चोप्रा यांनी, शशीताईंवर आणि उष:प्रभा पागे यांनी सुप्रभा शेषन यांच्यावर लिहिलेल्या लेखांचा उपयोग करण्याची परवानगी दिली.\nग्रामीण महिला संघाच्या कार्यकर्ता म्हणून काम करत असलेल्या सुवर्णाताई लोणारी यांनी, महिलांच्या नजरेतून, विशेषतः सोप्या भाषेत, व पदाधिकारी म्हणून काम करत असलेल्या निलोफरताईंनी, पुस्तिकेतील महत्त्वाचे जे मुद्दे पुढे आणले, ते मुद्दाम ठळक अक्षरात दिले आहेत.\nस्व. विद्याताई बाळ यांनी प्रोत्साहन दिले तसेच उज्वला मेहंदळेनी संपादन केले. अश्विनीताई बर्वे, वसुधाताई सरदार, शिरीष जोशी आणि डॉ. कविता साळुके, हेरंब कुलकर्णी, विजया चौहान, सुवर्णा लोणारी, नवनाथ लोढे, 'चैतन्य'च्या विश्वस्त, जान्हवी अंधारीया, डॉ. नाना उर्फ एस. व्ही. गोरे, सुवर्णा गोखले, डॉ. अश्विनी घोरपडे, सिमांतिनी खोत, सुबोध कुलकर्णी ह्यांनी दिलेल्या मौलिक सूचनांमुळे ह्या पुस्तिकेच्या गुणवत्तेत भर पडली. रश्मी भुवड /वायंगणकर यांचा हे लेखन पूर्ण करण्यामध्ये, खूपच महत्त्वाचा वाटा आहे. नीलम, तेजश्री ह्यांनी हे लेखन, पुस्तिका स्वरूपात आणण्यासाठी सहकार्य केले. सर्वांचे मनापासून ऋण व्यक्त करते.\n\"प्रबोध संपदा' यांनी पुस्तकाची संगणकावर सुरेख मांडणी केली. सीआयएसचे सुबोध कुलकर्णी आणि विकिपीडिया संपादक कल्याणी कोतकर यांनी हे पुस्तक विकिमिडिया कॉमन्स या मुक्त ज्ञानस्त्रोतात अपलोड करण्यासाठी सहाय्य केले.या दोघांचेही मन:पूर्वक आभार. रेखाताई श्रोत्रीय, कल्पनाताई पंत आणि इतर 'चैतन्य' विश्वस्तांनी ह्या कामाला सातत्याने अव्यक्त प्रोत्साहन दिले. सर्व कार्यकर्त्यांनी पण ह्या वाटचालीत जो सहभाग दिला त्याबद्दल मी त्यांच्या ऋणातच राहू इच्छिते.\n'चैतन्य'चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व - शशीताई राजगोपालन\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल २८ ऑगस्ट २०२० रोजी १९:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/4945/", "date_download": "2021-01-28T07:58:23Z", "digest": "sha1:SJDTMRF45I6ZBNF5RMIV2L6L5TQ6WALU", "length": 14099, "nlines": 94, "source_domain": "aajdinank.com", "title": "पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना श���तकऱ्यांना ठरेल लाभदायक – रोहयो व फलोत्पादनमंत्री संदिपान भुमरे - आज दिनांक", "raw_content": "\nग्राहकांकडील वीजबिलाची सुमारे 60 हजार कोटी रुपयांची थकबाकी\nराज्यात ५२८ केंद्रांच्या माध्यमातून ७७ टक्के कोरोना लसीकरण\nबीड पंचायत समितीतील कथित 20 कोटीच्या भ्रष्टाचार प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे आदेश\n३ कोटींहून अधिक नागरिकांनी घेतला शिवभोजन थाळीचा लाभ; योजनेवर आतापर्यंत ८६ कोटी रुपयांचा खर्च\nऔरंगाबाद जिल्ह्यात 45510 कोरोनामुक्त, 103 रुग्णांवर उपचार सुरू\nपुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना शेतकऱ्यांना ठरेल लाभदायक – रोहयो व फलोत्पादनमंत्री संदिपान भुमरे\nमुंबई, दि.१८ : राज्याच्या कृषी विभागामार्फत ‘विकेल ते पिकेल’ या अभियानाचा शुभारंभ नुकताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला. त्याचवेळी त्यांनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेचाही शुभारंभ केला. ही योजना शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरणार असल्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितले.\nश्री.भुमरे म्हणाले, महाराष्ट्र राज्य हे फलोत्पादनामध्ये अग्रेसर आहे. तसेच मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकाची व्यावसायिक पद्धतीने लागवड करून उत्पादन घेतले जाते. त्याची निर्यातही मोठ्या प्रमाणात करण्यात येते. मागील दोन-तीन वर्षापासून भाजीपाला पिकाचे निर्यातक्षम व विषमुक्त उत्पादन करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. त्यामुळे भाजीपाला अभियानाच्या चांगल्या जाती व चांगली रोपे याची मागणी वाढत आहे. त्यादृष्टीने भाजीपाला रोपांची नियंत्रित वातावरणामध्ये तयार झालेली कीड व रोगमुक्त भाजीपाला रोपांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.\nपहिल्या टप्प्यात ५०० लाभधारकांची प्रायोगिक तत्त्वावर निवड\nपुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेच्या पहिल्या टप्प्यात 500 लाभधारकांची प्रायोगिक तत्त्वावर निवड करण्यात येणार आहे. लाभार्थी प्रामुख्याने कृषी पदवी किंवा पदविकाधारक असतील. महिला बचत गटास प्राधान्य देण्यात येईल. त्याचप्रमाणे भाजीपाला उत्पादक शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या यांना देखील प्राधान्य देण्यात येणार असल्याचे श्री. भुमरे यांनी सांगितले.\nभाजीपाला पिकाची दर्जेदार व कीडरोग मुक्तरोपे निर्म���ती\n500 लाभधारकांसाठी 500 एकर भाजीपाला रोपवाटिका तयार करण्यात येणार आहे. योजनेचा कालावधी दोन वर्षांचा आहे. या योजनेमुळे भाजीपाला पिकाची दर्जेदार व कीडरोग मुक्त रोपे निर्मिती उत्पादनात वाढ होणार आहे. तसेच स्थानिक शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायाची संधी उपलब्ध होणार आहे. पीक रचनेत देखील बदल होणार आहे. शेतकऱ्यांना प्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहे.\nऑनलाईन अर्ज मागविण्यात येणार\nया अभियानाची सुरुवात करताना सर्वप्रथम ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतील. प्रत्येक तालुक्याला लक्ष्यांक देण्यात येईल लक्ष्यांकापेक्षा जास्त अर्ज आल्यास तालुकास्तरावर सोडत पद्धतीने यादी तयार केली जाईल. तालुकास्तरावरुन पूर्व संमती देण्यात येईल आणि कामाची सुरुवात करण्यात येईल. प्रथमत: 60 टक्के अनुदान देण्यात येईल व रोपांची विक्री सुरू झाल्यानंतर दुसरा हप्ता 40% शेतकऱ्याच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा केला जाईल.\nपुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेचे लाभार्थी पात्रता निकष\nअर्जदाराकडे स्वत:च्या मालकीची किमान ०.४० हे.(१ एकर) जमीन असणे आवश्यक आहे.\nरोपवाटिका उभारण्यासाठी पाण्याची कायमची सोय असणे आवश्यक आहे.\nमहिला कृषी पदवी धारकांना प्रथम प्राधान्य राहील.\n4.महिला गटास द्वितीय प्राधान्य.\nभाजीपाला उत्पादक अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी व शेतकरी गट यांना प्राधान्य.\nअनुसूचित जाती व जमाती यांना केंद्र सरकारच्या मापदंडाप्रमाणे लाभ देण्यात येईल.\n← राज्यात कोविडसंदर्भात २ लाख ६० हजार गुन्हे ; ३५ हजार जणांना अटक\nपरभणी जिल्ह्यात 824 रुग्णांवर उपचार सुरू, 78 रुग्णांची वाढ →\nपीककर्ज माफी:बँक अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाईसाठी याचिका\nमोदी सरकारने शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच्या तावडीतून मुक्त केले- माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nकेंद्राच्या कृषी कायद्यातील उणिवा दूर करणे गरजेचे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nमहाराष्ट्र मुंबई शेती -कृषी\nग्राहकांकडील वीजबिलाची सुमारे 60 हजार कोटी रुपयांची थकबाकी\nकृषिपंप वीजजोडणी धोरणामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडणार – मुख्यमंत्री ठाकरे कृषिपंप वीज जोडणी धोरण-२०२० चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई,\nराज्यात ५२८ केंद्रांच्या माध्यमातून ७७ टक्के कोरोना लसीकरण\nऔरंगाबाद औरंगाबाद खंडपीठ बीड\nबीड पंचायत समितीतील कथित 20 कोटीच्या भ्रष्टाचार प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे आदेश\n३ कोटींहून अधिक नागरिकांनी घेतला शिवभोजन थाळीचा लाभ; योजनेवर आतापर्यंत ८६ कोटी रुपयांचा खर्च\nऔरंगाबाद जिल्ह्यात 45510 कोरोनामुक्त, 103 रुग्णांवर उपचार सुरू\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://sthairya.com/the-sound-of-satara-is-open-priya-berdes-smashing-campaign-for-gram-panchayat/", "date_download": "2021-01-28T07:53:17Z", "digest": "sha1:IXABL4VKIOOYNHO2WUHXNK3M4K7D742Q", "length": 14050, "nlines": 124, "source_domain": "sthairya.com", "title": "साताऱ्याचा नादच खुळा! प्रिया बेर्डेंचा ग्रामपंचायतसाठी धमाकेदार प्रचार - स्थैर्य", "raw_content": "\nसातारा – जावळी – कोरेगाव\nवाई – महाबळेश्वर – खंडाळा\nमुंबई – पुणे – ठाणे\nरायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग\nसातारा – जावळी – कोरेगाव\nवाई – महाबळेश्वर – खंडाळा\nमुंबई – पुणे – ठाणे\nरायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग\n प्रिया बेर्डेंचा ग्रामपंचायतसाठी धमाकेदार प्रचार\nदैनिक स्थैर्यच्या अधिकृत WhatsApp ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.\nस्थैर्य, सातारा, दि.१४ : येऊन येऊन येणार काेण… आमच्या शिवाय हायच काेण… अशा घाेषणांनी राज्यातील गावा गावांत गेल्या काही दिवसांपासून ग्रामपंचायत निवडणुकीच्या (Gram Panchayat Election) प्रचाराचा धूरळा उडाला हाेता. साेशल मिडियाच्या माध्यमातून यंदा ग्रामपंचायतीचा प्रचार माेठ्या प्रमाणात झाला. परंतु सातारा जिल्ह्यात मात्र गावा गावातील पॅनेल आणि कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या आयडिया राबवून प्रचारात रंग भरला.\nसातारा शहरानजीक असणाऱ्या वाढे गावात ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचारात मतदारांना आपलेसे करण्यासाठी प्रत्येक गटात चूरस वाढली आहे. कार्यकर्त्यांनी वेगवेगळ��या आयडीया राबवून आपल्या पॅनेलचा प्रचार मतदारांपर्यंत पाेचविला आहे. वाढे गावातील एका पॅनेलने निवडणूक प्रचारासाठी चक्क अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनाच मैदानात उतरविले. प्रिया बेर्डे (Actress Priya Berde) यांनी एका गाडीतून गावात उमेदवारांसमवेत फेरी मारली. ग्रामस्थांना अभिवादन करुन उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. त्यानंतर प्रचाराची सांगता झाली. यावेळी प्रिया बेर्डे यांना पाहण्यासाठी वाढे गावासह परिसरातील ग्रामस्थांची गर्दी झाली हाेती. यावेळी बेर्डे यांच्या चल धर पकड या चित्रपटातील धडधडत्या छातीवर हात ठेऊया, शत्रूला मात देऊया गाण्याची सर्वांना आठवण झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.\nवाढे गावात ग्रामपंचायत निवडणुकीत वाढेश्वर अजिंक्य पॅनेल आणि अजिंक्य पॅनेल वाढे अशी दाेन पॅनेल आहेत. आहे. गावात 11 सदस्य संख्येची ग्रामपंचायत आहे. सध्या अनुसुचित जमातींची व्यक्ती गावात नसल्यामुळे 10 जागांवर ही निवडणूक लढवली जात आहे. दोन्ही पॅनेलकडून समोरासमोर एकूण 20 उमेदवार रिंगणात आहेत. या गावात पाणी योजना, गावातील बंदिस्त गटारे, गावची विकासाची प्रलंबित कामे अशा मुद्द्यांवर ही निवडणूक होतेय. दोन्ही पॅनेल ताकदीने निवडणूक लढत आहेत. यामुळे गावात होणाऱ्या या दुरंगी लढतीचा निकाल काय लागतो याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.\nदैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nसंशयितांचे 53 अहवाल कोरोनाबाधित 1 बाधिताचा मृत्यु\nक्रीडा संकूलाचे कुलूप ताेडले; सातारा पाेलिसांची घुसखाेरी\nक्रीडा संकूलाचे कुलूप ताेडले; सातारा पाेलिसांची घुसखाेरी\n93 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 754 जणांचे नमुने पाठविले तपासणीला\n२०२१-२०२२ मध्ये अर्थसंकल्पाकडून काय अपेक्षा आहेत\nखरेदी विक्री संघानी उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यासाठी नवनवीन संकल्पना अंमलात आणाव्यात – पालकमंत्री जयंत पाटील\nमहाराष्ट्राच्या पाच बालकांची प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी निवड\nअमोल कोल्हे आणि चंद्रकांत पाटील यांच्या नावाने फसवणुकीचा प्रयत्न; एकाला अटक\nछातीत दुखत असल्याने सौरव गांगुली पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल; 2 जानेवारी रोजी आला होता हार्टअटॅक\nअमेरिकी फेडरल रिझर्व्ह पॉलिसीच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात घसरण\nफलटण मध्ये वेलकेअर फार्मसी नावारूपास येईल : श्रीमंत संजीवराजे\nप्रजासत्ताक दिनानिमित्त प्रांताधिकाऱ्यांच्या हस्ते फलटण तालुक्याचे मुख्य शासकीय ध्वजारोहण\nसौ.प्रगती कापसे यांच्याकडून माहेरवासीयांचा यथोचित सत्कार\nहे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.\nमुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा\nसातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002\nसातारा – जावळी – कोरेगाव\nवाई – महाबळेश्वर – खंडाळा\nमुंबई – पुणे – ठाणे\nरायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग\nWhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.borubahaddar.com/2020/07/america-united-states-is-certainly-looking-at-banning-chinese-social-media-apps-including-tiktok.html", "date_download": "2021-01-28T07:51:08Z", "digest": "sha1:TCVVKPCTKQCLKODIJ6ZDTD6J3C4PGQHC", "length": 5664, "nlines": 53, "source_domain": "www.borubahaddar.com", "title": "भारताप्रमाणेच अमेरिकाही टिकटॉकसह चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याची तयारी", "raw_content": "\nभारताप्रमाणेच अमेरिकाही टिकटॉकसह चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याची तयारी\nवॉ���िंग्टन - भारतानंतर आता अमेरिकाही चीनला जबरदस्त धक्का देणार आहे. टिक टॉकसह चिनी मोबाइल अ‍ॅप्सवरील बंदीवरही अमेरिका गांभीर्याने विचार करीत आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पीओ यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. ते म्हणाले की आम्ही चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा नक्कीच विचार करीत आहोत. दुसरीकडे ऑस्ट्रेलियामध्येही चिनी अॅपवर बंदी घालण्याची मागणी वाढत आहे. चिनी कंपनीला भारतात टिक टॉक बंदीमुळे जवळपास ६ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे.\nयापूर्वी भारत सरकारने टिक टॉकसह 59 चिनी अॅप्सवर बंदी घातली होती. यानंतर, चिनी कंपन्या सरकारला आवाहन करीत आहेत की ते भारतीय वापरकर्त्यांचा डेटा चीनी सरकारबरोबर सामायिक करत नाहीत. टिकटॉकचे मुख्य कार्यकारी अधिकारी केविन मेयर यांनी भारत सरकारला पत्र लिहून म्हटले आहे की, चीन सरकारने वापरकर्त्यांचा डेटा कधीही मागितला नाही.\nविशेष म्हणजे वुहानपासून जगापर्यंत कोरोनाव्हायरस पसरल्यामुळे अमेरिका सतत चीनवर हल्ला करत आहे. दरम्यान, जेव्हा भारत-चीन सीमेवर सैनिकांमध्ये वाद झाला होता, त्यावेळी अमेरिकेने भारताचे समर्थन करताना चीनवर जोरदार टीका केली होती.\nजेव्हा चीनने अॅपवर बंदी घातली तेव्हा माइक पोम्पिओने त्याचे समर्थन केले. काही मोबाइल अ‍ॅप्सवर बंदी घालण्याच्या भारताच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो असे त्यांनी म्हटले होते. माईक पोम्पीओने (चिनी कम्युनिस्ट पार्टी) पाळत ठेवण्याचा भाग म्हणून या अ‍ॅप्सचे वर्णन केले आणि सांगितले की या उपक्रमामुळे भारताची अखंडता आणि राष्ट्रीय सुरक्षा बळकट होईल. जसे भारत सरकारने देखील म्हटले आहे.\nCorona Vaccine | भारतात लसीकरणासाठी फायझरने मागितली परवानगी\nकृषी कायदा : शरद पवार शिष्टमंडळासह राष्ट्रपतीला भेटले\nआमदार प्रताप सरनाईक ईडी कार्यालयात दाखल...\nएमडीएच मसाला कंपनीचे मालक महाशय धरमपाल गुलाटी यांचे वयाच्या 98 व्या वर्षी निधन\nमराठा आरक्षणावरील स्थगिती हटवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/filmmaker-vivek-agnihotri-twitter-reaction-after-bollywood-producers-move-delhi-high-court-to-restrain-tv-channels-127812333.html", "date_download": "2021-01-28T09:29:31Z", "digest": "sha1:AKDZQXNVTYOWN7OK3L7PWXO5ACY2KYUK", "length": 8696, "nlines": 63, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Filmmaker Vivek Agnihotri Twitter Reaction After Bollywood Producers Move Delhi High Court To Restrain TV Channels | न्यूज चॅनल्सविरोधात याचिका करणा-या 34 निर्मात्यांना विवेकने म्हटले ढोंगी, म्हणाले - जेव्हा त्यांच्या मुलांच्या सुसू-पॉटीच्या बातम्या प्रसिद्ध व्हायच्या तेव्हा त्यांना आनंद व्हायचा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nविवेक अग्निहोत्रीची टीका:न्यूज चॅनल्सविरोधात याचिका करणा-या 34 निर्मात्यांना विवेकने म्हटले ढोंगी, म्हणाले - जेव्हा त्यांच्या मुलांच्या सुसू-पॉटीच्या बातम्या प्रसिद्ध व्हायच्या तेव्हा त्यांना आनंद व्हायचा\nचित्रपट निर्माते विवेक रंजन अग्निहोत्री यांनी याचिका करणा-या निर्मात्यांवर संताप व्यक्त केला आहे.\nअभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या तपासादरम्यान समोर आलेल्या ड्रग्ज कनेक्शनमध्ये नाव गोवल्यामुळे बाॅलिवूडमधील चार संघटना आणि 34 दिग्गज चित्रपट निर्मात्यांनी एकत्रितरीत्या सोमवारी दिल्ली हायकाेर्टात याचिका दाखल केली आहे. त्यांनी रिपब्लिक आणि टाइम्स नाऊ चॅनल्सला अपमानास्पद शेरेबाजी करण्यापासून राेखण्याची मागणी केली आहे. यानंतर चित्रपट निर्माते विवेक रंजन अग्निहोत्री यांनी याचिका करणा-या निर्मात्यांवर संताप व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करुन त्यांना अपयशी आणि ढोंगी म्हटले आहे. त्यांनी लिहिले, जेव्हा त्यांच्या मुलांच्या सुसू-पॉटीच्या बातम्या प्रसिद्ध व्हायच्या तेव्हा त्यांना खूप चांगले वाटायचे. मात्र आज जेव्हा चाहते आणि प्रेक्षक प्रश्न उपस्थित करत आहेत, तर त्यांना त्रास होतोय.\nजब उनके कुत्ते- बिल्ली की, उनके कपड़ों, makeup, holidays या बच्चों की सूसू, potty की paid news छपती थी, तब तो बड़ा अच्छा लगता था अब जब उनके दर्शक और fans सवाल उठा रहे हैं तो बहुत बुरा लग रहा है.... losers की तरह court के दरवाज़े खटखटा रहे हैं\nइसे कहते हैं रेशमी hypocrisy.\nविवेकने विचारले होते- जनताही केस करू शकते का\nशाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान यांच्या प्रॉडक्शन हाऊसेससह 38 जणांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावल्यानंतर विवेकने आपल्या एका ट्विटमध्ये लिहिले होते की, \"पब्लिकसुद्धा संगीत, गाण्याचे बोल, भाषा, सर्जनशीलता आणि भारताची संस्कृती मिटविण्याबद्दल बॉलिवूडवर खटला दाखल करु शकतात का\", असा प्रश्न उपस्थित केला होता.\nबेजबाबदार बातम्या देणाऱ्या मीडिया हाऊसेसविरोधात दाखल केली आहे याचिका\nबेजबाबदार बातम्या देणाऱ्या मीडिया हाऊसेसविरोधात विरोधात अभिनेता शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान यांच्या प्रॉडक्शन हाऊसेससह 38 जणांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. बॉलिवूडमधील व्यक्तींच्या गोपनीयतेच्या अधिकारांसह हस्तक्षेप करण्यापासून रोखण्याची मागणी खटल्यात आहे. रिपब्लिक टीव्ही, अर्णब गोस्वामी, प्रदीप भंडारी आणि टाइम्स नाऊ, राहुल शिवशंकर, नविका कुमार व अज्ञात प्रतिवाद्यांसह सोशल मीडियावरही अपमानजनक टिप्पण्या थांबवण्याची मागणी आहे.\nया निर्मिती संस्था : याचिका दाखल करणाऱ्या निर्मात्यांत बाॅलिवूडमधील सर्वच प्रख्यात प्राॅडक्शन हाऊसचा समावेश आहे. यात आमिर खान, शाहरुख खान, सलमान खान, साेहेल खान, अॅडलॅब्ज फिल्म्स, अजय देवगण फिल्म्स, आंदाेलन फिल्म्स, अनिल कपूर, अरबाज खान, आशुताेष गाेवारीकर, धर्मा प्राॅडक्शन्स, नाडियादवाला, राेहित शेट्टी, विनाेद चाेप्रा यांच्यासह यशराज फिल्म्स आदींचा समावेश आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/photogallery/news/mumbai-youth-abhishek-satams-make-paithani-lantern/photoshow/78995577.cms", "date_download": "2021-01-28T08:02:29Z", "digest": "sha1:MK7QY3L5BYBORFHPYJGST6S6QY53UCY2", "length": 5832, "nlines": 80, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nआकाश कंदिलांना रेशमी साज; 'पैठणी'च्या कंदिलांची मुंबईकरांना भुरळ\nआकाश कंदिलांना रेशमी साज; 'पैठणी'च्या कंदिलांची मुंबईकरांना भुरळ\nयंदा दिवाळीवर करोनाचे सावट आहे. तरी पण नागरिक दिवाळी साजरी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. सोशल डिस्टनसिंगचं पालन करत नागरिक बाजरपेठेतही लगबग दिसत आहे. यंदा नागरिकांनीही पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे.\nप्लास्टिक बंदीला पर्याय म्हणून कागदी कंदिलांच्या पाठोपाठ रेशमी साज असलेले आकाशकंदील दाखल झाले आहेत. जरीच्या कपड्यांचे कंदील ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत.\nलालबागमधील अभिषेक साटम या तरुणानं पैठणी साडीपासून कंदील तयार केले आहेत. या कंदिलांना यंदा बाजारात अधिक मागणी आहे.\nवैविध्यपूर्ण आकारासह पारंपरिक आकारांना यंदा विशेष पसंती आहे. चौकोनी, पंचकोनी, षटकोनी आकारसह गोल, लंबवर्तुळाकार कंदिलांची खरेदी अधिक होत आहे.\nपारंपरिक पद्धतीने सणउत्सव साजरा करण्याकडे कल वाढत असल्याने बाजारपेठेतील खरेदीतही पारंपरिकता जपली जात असल्याचे या माध्यमातून स्पष्ट होत आहे.\nअतिवृष्टीग्रस्त भागांत राजकीय नेत्यांचे दौरे; पण, शेतकऱ्यांना मदत कधी\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://talukadapoli.com/category/dapoli-special/page/3/", "date_download": "2021-01-28T09:17:03Z", "digest": "sha1:NP2ET4HNMUT2AUT7OFLSELGOJZHHTVTT", "length": 15465, "nlines": 220, "source_domain": "talukadapoli.com", "title": "विशेष | Taluka Dapoli - Part 3", "raw_content": "\nपहिले भारतीय रँग्लर – दापोलीचे रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे\nभारत रत्‍न – डॉ. पांडुरंग वामन काणे\nस्वातंत्र्यदिन विशेष- दापोलीचे क्रांतिवीर\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – कोकणचा पिंजारी ‘बाबा फाटक’\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – माजी आमदार. सुडकोजी बाबुराव खेडेकर\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – साथी ‘चंदुभाई मेहता’\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – स्वातंत्र्यसेनानी पुरुषोत्तम मराठे\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका- क्रांतीसैनिक, शिवराम मुरकर\nउन्नत भारत अभियान (दापोली)\nगोंधळ – कोकणातला लोककलेचा प्रकार\nपहिले भारतीय रँग्लर – दापोलीचे रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे\nभारत रत्‍न – डॉ. पांडुरंग वामन काणे\nस्वातंत्र्यदिन विशेष- दापोलीचे क्रांतिवीर\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – कोकणचा पिंजारी ‘बाबा फाटक’\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – माजी आमदार. सुडकोजी बाबुराव खेडेकर\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – साथी ‘चंदुभाई मेहता’\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – स्वातंत्र्यसेनानी पुरुषोत्तम मराठे\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका- क्रांतीसैनिक, शिवराम मुरकर\nउन्नत भारत अभियान (दापोली)\nगोंधळ – कोकणातला लोककलेचा प्रकार\n‘तालुका दापोली डॉट कॉम’ चा ‘वृक्ष लागवड व रोप वाटप’ उपक्रम\nविशेष तालुका दापोली - July 20, 2019\n‘www.talukadapoli.com’ आणि ‘नगर पंचायत, दापोली’, डॉ.बा.सा.को.कृ.विद्यापीठ, दापोली’, ‘सामाजिक वनीकरण विभाग, दापोली’, ‘वनविभाग, दापोली’, ‘पंचायत समिती कृषि विभाग व महाराष्ट्र राज्य कृषि विभाग, दापोली’, राष्ट्रीय...\nजुना आधुनिक शेतकरी – विनायक महाजन\nविशेष तालुका दापोली - March 1, 2019\nशेतकरी म्हंटलं की डोळ्यासमोर आपोआप एक धोतर नेसलेला, शेतात नांगर घेऊन राबणारा माणूस असं चित्र उभं राहतं, कारण लहानपणा पासूनच तशीच चित्र आपण पहिलेली...\nदापोलीतील वाणी उपचारक – सौ. रेखा र. बागुल\nविशेष तालुका दापोली - February 3, 2019\nदापोली तालुक्यात कर्णबधीर, गतिमंद मुलांची संख्या फार मोठी आहे; पण तेवढ्या प्रमाणात सुविधा नाही. सुविधेचा अभाव असल्याकारणाने ही मुलं व्यंगमुक्त होत नाहीत; कायम तशीच...\nदापोली तालुक्यातील ‘ज्येष्ठ साहित्य मित्र’ – अण्णा परांजपे\nविशेष तालुका दापोली - September 30, 2018\nदापोली तालुक्यातील 'ज्येष्ठ साहित्य मित्र' अशी ओळख असणारे 'श्री. सावळाराम विष्णू परांजपे' उर्फ अण्णा परांजपे. अण्णांचे जन्मगाव दापोलीतील 'पालगड'. अण्णांचे नशीब थोर म्हणून त्यांना...\nविशेष तालुका दापोली - September 10, 2018\nगणेश चतुर्थी आता अवघ्या दोन-तीन दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सर्व गणेश चित्रशाळेंतील धांदल वाढली आहे. मूर्तिकारांना त्यांच्या कामातून आता जराशीही सवड नाही; तरीही...\nदापोलीतील मोडी लिपी जाणकार – तेजोनीध रहाटे\nविशेष तालुका दापोली - August 31, 2018\nमहाराष्ट्रात मोडी लिपी ही १३ शतकापासून २० शतकाच्या मध्यापर्यंत मराठी भाषा लेखनाची प्रमुख लिपी होती. तिला सरकारी दर्जा प्राप्त होता. पुढे आंग्ल काळात लेखनासाठी...\nआंतरराष्ट्रीयभरारी घेणारी दापोलीतील बुद्धिबळपटू\nविशेष तालुका दापोली - August 20, 2018\nइयत्ता आठवीत असताना १०० हून अधिक शालेय बुद्धिबळ स्पर्धांतून भाग घेणारी आणि इयत्ता नववीमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत बाजी मारणारी दापोलीतील बुद्धिबळपटू ‘तन्सिका मनोहर मिसाळ’. तन्सिका...\nस्वातंत्र्यदिन विशेष- दापोलीचे क्रांतिवीर\nविशेष तालुका दापोली - August 15, 2018\nआज १५ ऑगस्ट २०१८. भारतीय स्वातंत्र्य दिवस. गतकाळाच्या दिडशे वर्षांच्या प्रदीर्घ गुलामी नंतर भारताने स्वातंत्र्याचा सुवर्ण दिवस पाहिला. जगाच्या पाठीवर कदाचित अन्य कोणताचं असा...\nदापोलीपुत्र एव्हरेस्टवीर सुरेंद्र चव्हाण\nविशेष तालुका दापोली - July 16, 2018\n१९९८ साली दापोलीतील बुरोंडी नाक्याजवळच्या चौकाला ‘एव्हरेस्टवीर सुरेंद्र चव्हाण चौक’ नाव देण्यात आलं, हे सुरेंद्र चव्हाण म्हणजे कोण तर महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती, पहिला मराठी माणूस...\nदापोली तालुका मल्लखांब असोसिएशन\nविशेष तालुका दापोल��� - June 25, 2018\nमहाराष्ट्राच्या मातीतला पारंपारिक खेळ मल्लखांब आपल्या तालुक्यातून नष्ट होवू नये आणि दापोलीच्या गावागावातून या खेळाचे खेळाडू तयार व्हावेत, म्हणून २०१३ साली श्री. मंगेश राणे...\nअवलिया कलाकार ‘राजू आग्रे’\nभासे येथिल स्वर्ग आणिक जणू स्वर्गातील नंदनवन फणसापरि रसाळ नाती ते माझे कोकण... कितिक लेणी कितिक शिल्पे इथे नररत्नांचे कोंदण कलागुणांचे माहेर वसते ते माझे कोकण... कितिक लेणी कितिक शिल्पे इथे नररत्नांचे कोंदण कलागुणांचे माहेर वसते ते माझे कोकण... कोकणभूमी म्हणजे जणू पृथ्वीवरील स्वर्गच कोकणभूमी म्हणजे जणू पृथ्वीवरील स्वर्गच\nदापोली कोळबांद्रे येथील श्री डिगेश्वर मंदिर\n‘शेतीतून समृद्धीकडे’ पुस्तक प्रकाशन\nगांडूळखत व पंचगव्य निर्मिती प्रशिक्षण\nभाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना – सन २०१८-१९\nग्रामदेवी काळकाई देवीची पालखी | Dapoli Shimga 2019\nउन्नत भारत अभियान (दापोली)19\nपहिले भारतीय रँग्लर – दापोलीचे रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे\nभारत रत्‍न – डॉ. पांडुरंग वामन काणे\nस्वातंत्र्यदिन विशेष- दापोलीचे क्रांतिवीर\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – कोकणचा पिंजारी ‘बाबा फाटक’\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – माजी आमदार. सुडकोजी बाबुराव खेडेकर\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – साथी ‘चंदुभाई मेहता’\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – स्वातंत्र्यसेनानी पुरुषोत्तम मराठे\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका- क्रांतीसैनिक, शिवराम मुरकर\nउन्नत भारत अभियान (दापोली)\nगोंधळ – कोकणातला लोककलेचा प्रकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://mahiti.in/category/%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%A8/", "date_download": "2021-01-28T09:49:14Z", "digest": "sha1:B3K4UIHQMZXARURUPUCGM5K5KEQJFWE5", "length": 10181, "nlines": 77, "source_domain": "mahiti.in", "title": "मनोरंजन – Mahiti.in", "raw_content": "\nया सुप्रसिद्ध मराठी कलाकारांचा झाला आहे घटस्फोट, पाहून तुम्ही पण चकित व्हाल…\nसई ताम्हणकर आणि अमेय गोसावी यांचे लग्न 15 डिसेंबर 2013 ला झाले होते, अमेय हादेखील चित्रपट सृष्टीशी संबंधित असून तो ऐक प्रोड्यूसर असून त्याचे लोडिंग पिक्चर नावाची कंपनी आहे, सई …\nलग्नानंतर जेव्हा दोन आत्म्याचे मिलन होते, तेव्हा महिला पतीला दूध का देतात, काय आहे ही प्रथा जाणून घ्या याचे फायदे\nलग्न हे प्रत्येक मुलगी किंवा मुलाचे स्वप्न असते. लग्नानंतर, मुलगा व मुलगी दोघांच्याही जीवनाची नवीन स��रुवात होते. दोघांनी आपल्या भावी आयुष्याबद्दल खूप स्वप्ने बघितलेली असतात. तुम्ही नेहमीच बॉलीवूड फिल्म्समध्ये किंवा …\nदिवसाची सुरुवात चांगली करावयाची असेल तर, सकाळी उठल्यावर चुकूनही करू नका या चुका….\nप्रत्येक व्यक्तिला असे वाटत असते, की आपला दिवस आनंदात मजेत जावा. आपण व आपला परिवार यांच्या दिवसाची सुरुवात उत्तम व्हावी. पण यासाठी, फक्त वाटणे महत्वाचे नाही, तर त्यासाठी आपणही तसे …\nफिल्मी सितार्‍यांच्या गर्दीत सगळ्यात सुंदर दिसली चंदू चहावाल्याची पत्नी तिच्यापुढे कपिल शर्माची पत्नीसुद्धा आहे फिकी…\nकपिल शर्माचा जन्म २ एप्रिल १९८१ मध्ये झाला. कपिल शर्मा हा एक कोंमेडियन, अभिनेता, टेलिविजनवरील कार्यक्रमांचा सुत्रसंचालक ह्या भूमिकेत आपण त्याला पाहिले आहे. तो गेले अनेक वर्ष “कपिल शर्मा शो” …\nबायको सुंदर दिसत नसेल तर चाणक्य यांचे हे पाच उपाय करा ज्यामुळे….\nप्रत्येकाची अशी इछा असते, की त्यांचा जोडीदार सुंदर असावा. खूपच कमी लोक असे असतात, जे स्त्रीचा स्वभाव बघून मोहित होतात. पण प्रत्येकाचा जोडीदार सुंदर असेलच असे नाही. काही वेळेस परिवार …\nदिलचस्प कहानियां / मनोरंजन\nतुमचे नाव ‘S’ पासून सुरु होते किंवा ‘S’ नावाची व्यक्ती आपल्या जवळची आहे किंवा ‘S’ नावाची व्यक्ती आपल्या जवळची आहे जाणून घ्या त्यांच्याबद्दल काही खास गोष्टी\nइंग्रजीतले एकोणिसावे अक्षर S आहे. प्रत्येक अक्षराच्या व्यक्तीमध्ये काही ना काही गुण किंवा दोष नक्कीच असतात. आज आपण त्या गुणदोषांबद्दल बोलणार आहोत.जर आपले नाव S अक्षरापासून सुरू होते किंवा आपल्या …\nलाखो रुपयांच मानधन मिळत असूनही अंजली भाभीने या कारणामुळे सोडली तारक मेहता मालिका….\nखूप काळापासून सुरू असलेल्या टीव्ही मालिका “तारक मेहता का उल्टा चश्मा” या मालिकेतील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या अंजली भाभी म्हणजेच अभिनेत्री नेहा मेहता आणि रोशन सिंह सोंढी या भूमिकेत अभिनेता गुरुचरण …\nमराठी इंडस्ट्रीमधील खऱ्या बहिणी ज्या दोघी आहेत उत्तम अभिनेत्री…\nनमस्कार मित्रांनो आज आपण मराठी चित्रपट सृष्टी आणि मालिकांच्यामध्ये बहिणींच्या जोड्या पाहणार आहोत. अश्या बहिणी ज्यांनी चित्रपट सृष्टी आणि मालिका मध्ये नाव कमावलं.आणि एकमेकांना साथ दिली.चला तर मग पाहुयात…सद्या मराठी …\nआपल्या पत्नी समोर खूपच घाबरून वागता��, या दोन नावाचे पुरुष लग्नानंतर खरच घडते का हे सगळं….\nअसे म्हणतात की, लग्न हे जन्मजन्मांतरीचे मिलन असते. लग्नाच्या गाठी देवाने स्वर्गातच बांधलेल्या असतात. फक्त त्या दोन माणसांचा योग यावा लागतो, की ते आपोआप एकमेकांच्या संपर्कात येऊन, त्यांचे लग्न होते. …\nतारक मेहता का उल्टा चश्मा शोमध्ये येण्यापूर्वी अंजली भाभी करत होती हे काम…\nतारक मेहता यांचा उल्टा चश्मा शो 2008 पासून प्रेक्षकांना सतत हसवत आला आहे. शोचे प्रत्येक पात्र त्याच्या अभिनयाने लोकांना खूप हसवते. या शोमध्ये अंजली भाभी म्हणजेच नेहा मेहता तारक मेहता …\nरोजच्या भाकरीच्या पिठात २ चमचे टाका, हात पायाला मुंग्या येणे, पित्त बंद, 72000 नसा मोकळ्या, सांदेदुखी, थकवा कमी…\nजीवनात वाईट वेळ आली की करा हे 4 काम, श्री स्वामी समर्थ…\nधान्यातील किडे 5 मिनिटात 100% बाहेर, पारंपारिक घरगुती उपाय, पुन्हा कधीच किडे होणार नाहीत…\nB अक्षरापासून नाव असणाऱ्या व्यक्ती कशा असतात B चा स्वभाव व्यक्तिमत्व गुणवैशिष्ट्ये\nफक्त अर्ध्या लिंबूचा असा वापर करा, घरातील कोळी, मकडी, किडे 2 मिनिटात घराबाहेर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://sudhirsawant.com/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%AF%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A5%A9%E0%A5%A6-%E0%A5%AA-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A8%E0%A5%A6/", "date_download": "2021-01-28T07:25:54Z", "digest": "sha1:2LWWW2Q4APE66NNZO35RE227MUARJDSB", "length": 31950, "nlines": 101, "source_domain": "sudhirsawant.com", "title": "निर्दयी वृत्ती_३०.४.२०२० | | Brigadier Sudhir Sawant (Ex-MP)", "raw_content": "\nकोरोना हल्ल्यामुळे जगाची घडीच बिघडली. पुढारलेले देश पुर्णपणे त्याच्या तडाख्यात सापडले. अमेरिकेसारख्या देशात कोरोनाग्रस्थांची संख्या १० लाखाच्या पुढे गेली, ह्याचाच अर्थ तेथील आरोग्य प्रशासन पूर्ण कोलमडले आहे असा होतो. ६०००० लोक मरण पावले. व्हिएतनाम युद्ध ८ वर्ष चालले, त्यात देखील एवढे लोक मरण पावले नाहीत. अमेरिकेसाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे. त्यापाठोपाठ स्पेन, इटली, जर्मनी आणि इंग्लंड आहे. एवढी मानवहानी ह्या पुढारलेल्या देशात झाली आहे. हे देश पुढारलेले कसे म्हणायचे जे चीनने केले ते करू शकले नाहीत. उलट चीनला दोष देत फिरत आहेत. दोष दिल्याने कुणी मोठ होणार नाही. आलेला संकटाला तोंड देऊन आपल्या लोकांचे सरंक्षण करणे हे प्रत्येक देशाचे कर्तव्य आहे. गेली ३० वर्ष भांडवलशाहीच्या तडाख्यात मानव सापडला. त्यात लोकांचे संरक्षण करणे आणि जीवन चांगले करणे हे सर��ारचे काम नाही, असा प्रचंड प्रचार झाला. पण वेळोवेळी जगावर अशी संकट येत गेली की सरकार शिवाय पर्यायच उरत नाही. आता सिद्ध झाले आहे की टाटा, बिर्ला, अंबानी, अडाणी कोरोनातून लोकांची सुटका करू शकत नाहीत. तर सरकारलाच ते करावे लागणार आहे.\nया पुढारलेल्या देशांनी तातडीने बाहेरून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध घालून कडक चाचणी केली असती तर हे झालेच नसते. पण ट्रम्प आणि इतर देशात कट्टर ख्रिश्चनवादी लोक आहेत. ते म्हणतात की जग बुडणार आहे मग येशूचा पुन्हा जन्म होईल आणि मानव पुन्हा चांगला होईल. असे अनेक धर्मांध लोक वैज्ञानिक दृष्टीकोनाला विरोध करत आहेत. बरे, धार्मिक दृष्टिकोन कुठला खरा आणि कुठला खोटा हे कोण सांगणार शेवटी ईश्वर हा वेगवेगळ्या धर्मियांसाठी वेगळा असू शकतं नाही हे स्पष्ट आहे. म्हणून नियम चिनी लोकांना वेगळा आणि अमेरिकन/भारतीय लोकांना वेगळा असू शकत नाही. जंतूंचे परिणाम सर्व माणसांवर सारखेच असतात. जंतू समतावादी असतात. सगळ्यांना सारखाच आजार देऊन जातात. जशी बंदुकीची गोळी हिंदू, मुसलमान, ख्रिस्ती लोकांना सारखीच मारते, तसे रोग सुद्धा सारखेच होतात. म्हणून, धार्मिक अहंकार बाजूला सारून विज्ञानी उपाय लागू करावे लागतात.\nअमेरिकेत इवंजीलीकल ख्रिस्ती जमात ही अत्यंत कट्टरवादी आहे. जे भारतात येऊन देखील या धर्माचा प्रसार करतात. तो ट्रम्पचा पाठीराखा आहे. त्यात गोर्‍यांचे श्रेष्ठत्व जोपासणारी बहुसंख्य जमात आहे. हे सगळे ईश्र्वरावर अवलंबून असल्यामुळे सर्व नियम धाब्यावर लावून वावरत आहेत. हे लोक कोरोना जंतूंना आयतेच सापडले आहेत म्हणून मरत आहेत. ट्रम्पने प्रत्येक बाबतीत विज्ञानवादी विचारांना धुडकावून लावली आणि अमेरिकन स्वार्थ पुढे ठेवला. जसे जागतिक पर्यावरण करार रद्द केला. अमेरिका विषारी वायू हवेत सोडत राहील असे जाहीर केले. जगाला सर्वात जास्त प्रदुशित अमेरिकेने केले. म्हणून भारतासकट सर्व देशांनी ओबामा सकट करार केला की सर्व देशांनी प्रदुर्शन कमी करण्यासाठी उद्योगावर मर्यादा आणली पाहिजे. कोणी काय निर्बंध घालावेत हे रिओ नंतर पॅरिस करारात ठरले. ओबामाने चूक केली ती मी करणार नाही म्हणत ट्रम्पने करार धुडकावून लावला. ‘अमेरिका फर्स्ट’ म्हणत ट्रम्पने आपली जबाबदारी टाळली. ह्या सर्वांचे परिणाम अमेरिकन जनता भोगत आहे. कितीही मेले तरी मी उद्योगधंदे चा��ू ठेवणार. हे ट्रम्पचे धोरण आज अमेरिकेचा फाशीचा फंदा बनला आहे. राजकर्त्यांची अहंकाराची जोड नेहमीच राहिली आहे. त्यातून प्रचंड नरसंहार झाले आहेत. राजकर्ते चुकीचे निर्णय घेतात तेंव्हा प्रचंड यातना सामान्य माणसाला सहन करावी लागते. हिटलर मुळे ६० लाख लोकांची कत्तल झाली. जर्मनी निर्मनुष्य झाला. ट्रम्पचा निर्णय तशाच प्रकारे अमेरिकेत नरसंहार घडवू शकतो. त्यातून ट्रम्प मुक्त होण्यास तयार नाही. धंदा चालला पाहिजे हाच अट्टाहास ट्रम्पने धरला आहे.\nकोरोनामुळे जागतिकीकरणावर संकट निर्माण झाले आहे. सर्व देशांनी आपला देश बंदिस्त केला आहे. एवढेच काय तर आता जिल्हा बंदी आहे. सांसर्गिक रोग पसरू नये म्हणून लोकांनी आपल्याच घरात रहावे असे म्हटले जाते. सर्वात जास्त संसर्ग जास्त मनुष्यवस्तीच्या ठिकाणी झाला आहे. मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद सारखी शहरे जास्त बाधित आहेत. तर अनेक गावे करोनामुक्त आहेत. अनेक जिल्हे करोनामुक्त आहेत. याचाच अर्थ ग्रामीण जीवनशैली मनुष्याला सुरक्षित ठेवत आहेत. म्हणूनच लोकांनी गावाकडे जावे हे भविष्यातील धोरण बनवले पाहिजे. आपण उद्योगाचा ग्रामीण भागात प्रसार करण्याचे धोरण ठेवले होते. सरकारने इंदिरा गांधींच्या काळात ग्रामीण उद्योगाला चालना देण्यासाठी प्रचंड अनुदान दिले होते. १९९१ च्या अमेरिकन भांडवलशाहीचा भारतात प्रसार झाल्यावर विपरीत परिणाम झाला. उद्योग श्रीमंत भागात त्यातल्या त्यात, मुंबई सारख्या शहरात केंद्रित झाले. त्याला जोडून रस्ते, मेट्रो, वाहने प्रचंड शहरी भागात वाढली. पाणी ग्रामीण भागातून आणून शहरात पुरवले आणि वस्ती वाढतच गेली. त्याचा जीवन शैलीवर विपरीत परिणाम झाला. मनुष्याचे आणि निसर्गाचे संतुलन बिघडले. आता अनेक आपत्तीना मानवाला तोंड द्यावे लागत आहे. कोरोना त्यातील अलीकडचे संकट.\nभारताची संस्कृती साधी राहणी आणि उच्च विचारसरणीवर आधारित होती. जास्त पैसा कमावल्यावर आपली संस्कृती कधीच पुढारली नव्हती. पण १९९१ नंतर मात्र धन संपादन करण्यावर आपले लक्ष केंद्रित झाले. प्रचंड धनसंकलन झाले पण माणूस मेला. माणुसकीचा खून झाला, इतका कि राजकारणात इमानदारीने काम करणारे चोर ठरले. राजकारणातून हाकलले गेले. लोक सुद्धा पैशाच्या पाठीमागे वेडे झाले. परिणामत: हुशार आणि कर्तुत्ववान लोक राजकरणातून बाहेर फेकले गेले. म्हणून आध���निक राज्यकर्ते हे अत्यंत साधारण लोक आहेत. कल्पकता, धाडस, कर्तुत्व नष्ट झाले. राजकीय पक्षाच्या पुढार्‍यांनी आपल्या चमच्यांना पुढे आणले. परिणामत: देशावर, राज्यावर येणार्‍या संकटांना पेलण्याची शक्ती नष्ट झाली. जसे ३ लाखांपेक्षा जास्त शेतकर्‍यांनी आत्महत्या केली. पण सरकार हा प्रश्न सोडवू शकला नाही. कोरोना काळामध्ये हेच मोठे आव्हान आहे. जगाला आणि आणि देशाला नेतृत्वहीन करून टाकले आहे.\nलॉकडाऊन करून लोकांना आपल्या नशिबावर सोडून देण्यात कुठला पुरुषार्थ आहे. लॉकडाऊन करत असताना सरकारने जाणीवपूर्वक लोकांच्या पोटापाण्याची सोय केली पाहिजे. त्याला कल्पकता लागते. शेती करायला देऊन भागत नाही, पण शेतकर्‍यांचा माल विकला गेला पाहिजे. याची जबाबदारी सरकारची आहे. त्यासाठी अनेक पावले उचलता येतील. जसे आमच्या पातळीवर मुंबईत शेतकर्‍यांच्या मालाची विक्री करण्याची व्यवस्था आम्ही केली आहे. मग सरकार का करू शकत नाही. अनेक ठिकाणी कारखाने सुरू करण्याची शक्यता आहे. तिथे का बंदी घातली आहे योग्य उपाय योजना करून अर्थव्यवस्था चालू ठेवण्याचे कौशल्य आजच्या परिस्थितीत सरकारने साध्य केले पाहिजे. कोरोना वाढू न देता, लोकांच्या पोटापाण्याची सोय कशी होईल, हे कौशल्य सरकारकडे आहे का योग्य उपाय योजना करून अर्थव्यवस्था चालू ठेवण्याचे कौशल्य आजच्या परिस्थितीत सरकारने साध्य केले पाहिजे. कोरोना वाढू न देता, लोकांच्या पोटापाण्याची सोय कशी होईल, हे कौशल्य सरकारकडे आहे का हे काळच ठरवेल. दुसरीकडे अनेक ठिकाणी अत्यंत कठीण परिस्थितीत लोकांना डांबून ठेवले आहे. या सर्वांना आपल्या राहत्या घरी जाण्याची व्यवस्था निर्माण केली पाहिजे. ज्यांना जायचे असेल त्यांची योग्य चाचणी करून त्यांना पाठवले पाहिजे आणि जेथे जातील तेथे त्यांची चाचणी करून त्यांना घेतले पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मागणी करून सुद्धा केंद्र सरकारने ही सोय केली नाही आणि लाखो लोक मरणप्राय यातना भोगत दिवस काढत आहेत. याला सरकारी कर्तव्य म्हणता येत नाही पण वैचारिक दिवाळखोरी आणि निर्दयी वृत्ती असे म्हणता येईल.\nलेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत\n← आनंदी आणि समृध्द गाव_२३.४.२०२०\nकाळ्यापैशातून दहशतवाद (भाग-२)१४.५.२०२० →\nशून्य खर्च नैसर्गिक शेती (ZBNF)\nकृषी विज्ञान केंद्र, किर्लोस\nकेंद्र शासनाच्या मदतीने प्रत्���ेक जिल्ह्यात सुरु असलेले कृषी विज्ञान केंद्र शेतीवर संशोधन केंद्र म्हणून संचालित केले जातात. ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किर्लोस येथील केंद्र सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान तर्फे चालविले जाते .. Read More\nसिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान\nसिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान कोकणातील एक महत्त्वाची संस्था असून संस्थेतर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. ओरोसनगरी येथे संस्थेतर्फे एक नामांकित कृषी महाविद्यालय चालविले जाते. .. Read More\nछ शिवाजी म कृषी विद्यालय\nछ. शिवाजी महाराज कृषी विद्यालय सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान तर्फे चालविले जाते .. Read More\nसंयुक्त महाराष्ट्र शिक्षण प्र मंडळ\nया मंडळातर्फे महाराष्ट्र नाईट हायस्कूल (६वि ते दहावी), कामगार नगर-कुर्ला (पूर्व) येथे चालविले जाते आणि मुंबई सेन्ट्रल येथे महाराष्ट्र रात्र महाविद्यालय (वाणिज्य) देखील चालविले जाते\nसंस्थापक अध्यक्ष, पूर्वी या ट्रस्टच्या वतीने मुंबई फेस्टिव्हल भरविला जात असे\nकणकवली येथील बाल शिवाजी हायस्कूल याचे अध्यक्ष\nजय हिंद जय भारत जय फेडरेशन\nआज सैनिक फेडरेशनच्या वतीने आयोजित सैनिका मधील उद्योजक शोधण्यासाठी सैनिक फेडरेशनच्या वतीने शिवाजी मंदिर दादर याठिकाणी महिला बचत गट, सैनिक उद्योजक यांची महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधी उद्योग डायरेक्टर यांच्यासोबत बैठक आयोजित केली होती. या बैठकीला उपस्थित सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत माजी खासदार,श्री.नारायण अंकुशे सुभेदार तुकाराम सुर्यवंशी कोषाध्यक्ष सैनिक फेडरेशन,श्री.सुभेदार सुभाष दरेकर अध्यक्ष सैनिक फेडरेशन(मुंबई) श्री फ्लेचर पटेल महासचिव सैनिक फेडरेशन ,महाराष्ट्र उद्योग विभागाचे प्रमुख उपस्थित होते, या बैठकीमध्ये अनेक प्रश्नांना उत्तर देण्यात आली. महाराष्ट्र सरकार सैनिकांना उद्योगामध्ये मदत करणार व त्यांचा असलेला कोटा यामध्ये भरण्यात येईल. आजच्या परिस्थिती त सैनिकांची उधोगमध्ये०.००२% एवढी संख्या आहे. सरकारच्या टारगेट कमीत कमी 2% पर्यंत सैनिकांनी उद्योग चालू करावे अशी अपेक्षा उद्योग विभाग तर्फे करण्यात येत आहे.\nसैनिक फेडरेशनचे अध्यक्ष ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी सैनिकांना महिला बचत गटांना तसे�� सैनिकांच्या मुलांना उद्योग मध्ये जास्तीत जास्त संख्येने सामील व्हावे असे आवाहन केले.\nजय हिंद जय भारत जय फेडरेशन\nसैनिक फेडरेशनच्या वतीने वतीने आज माननीय श्री रामदासजी आठवले सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार नवी दिल्ली यांच्या सोबत सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत माजी खासदार यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळ कॅप्टन शिवाजी महाडकर, सैनिक फेडरेशनचे प्रवक्ता डी.एफ. निंबाळकर, महासचिव फ्लेचर पटेल संविधान बांगला बांद्रा या ठिकाणी जाऊन भेट घेतली.\nयामध्ये सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष यांनी सैनिकांचे बरेच मुद्दे उपस्थित केले. त्यामध्ये प्रमुख्याने सैनिकांना रिटायरमेंट नंतर डायरेक्ट सिविल डिपारमेंट मध्ये ट्रान्सफर करावं 58 वर्षाची सेवा देण्यात यावी हा प्रश्न प्रमुख्याने सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष यांनी उपस्थित केला. माननीय मंत्री महोदयांनी याला आपण संसदेमध्ये उपस्थित करू तसेच आपण दिल्लीला यावं सैनिक फेडरेशनच्या सोबत आपण माननीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग व माननीय प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदीजी यांच्यासोबत भेटून हा प्रश्न उपस्थित करूा असे आश्वासन माननीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री भारत सरकार श्री रामदासजी आठवले यांनी दिले.\nसैनिक फेडरेशनच्या अध्यक्ष यांनी दुसरा प्रश्न उपस्थित केला की, महाराष्ट्रातील संरक्षण खात्यात सैनिकांची घटती संख्या यावर चिंता व्यक्त केली. त्यासाठी आपण सैनिक फेडरेशनच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज वडाळा मुंबई या ठिकाणी सैनिक फेडरेशनच्या वतीने सैनिक अकॅडमी चालू करण्याकरिता मंत्री महोदयांना विनंती केली. या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री महोदयांनी लगेच सेक्रेटरी डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॉलेज वडाळा यांना फोन करून याविषयी माहिती मागवली व सोबतच वडाळा कॉलेज समोरील दोन एकराचा भूखंड हा सैनिक फेडरेशन अकॅडमी चालू करण्यासाठी देत आहोत अशी घोषणा केली. फेडरेशनच्या वतीने अध्यक्षांनी याविषयी आभार व्यक्त केले व आपण लवकरच दिल्ली या ठिकाणी भेटू असे मत व्यक्त केले.\nत्यानंतर सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष मंत्रालयामध्ये जाऊन उच्च तंत्रशिक्षण मंत्री मा.ना. उदय सामंत, मा.ना. सुभाष देसाई उदोग मंत्री, मा.ना. दादासाहेब भुसे यांच्याशी भेट केली. या भेटीमध्ये सैनिकांच्या पाल्यानं 5% उच्च ��िक्षणामध्ये असणारा कोटा याविषयी चर्चा करण्यात आली. तो अंमलात यावा व त्यावर मंत्रालय यांनी आपले लक्ष द्यावे यासाठी विनंती करण्यात आली. मंत्री महोदयांनी आपण लवकरच एक कमिटी गठण करून याविषयी अहवाल मागवणार असे आश्वासन अध्यक्षांना दिले.\nसैनिकांचे बरेचसे प्रश्न सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष यांनी आज मंत्रालयात मध्ये जाऊन मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये काही सैनिकांच्या बदल्या असतील, शेती विषय प्रॉब्लेम असतील, उद्योगाविषयी प्रॉब्लेम असतील या विषयी सविस्तर चर्चा केली. लवकरच सैनिक फेडरेशनच्या वतीने उद्योग निर्मितीसाठी सैनिक फेडरेशन आग्रेसर राहणार असे आश्वासन फेडरेशनचे अध्यक्ष यांनी आज झालेल्या उद्योग मंत्र्यांच्या बैठकीत दिले.\nडीएफ निंबाळकर प्रवक्ता सैनिक फेडरेशन ... See MoreSee Less\nअमेरिकन राष्ट्रपती इलेक्शनचा गोंधळ_7.1.2021\nअमेरिकन राष्ट्रपती निवडणूक व भारत_31.12.2020\nआनंदी आणि समृध्द गाव_24.12.2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/lifestyle-news/organ-donation-awareness-riteish-deshmukh-and-genelia-dsouza-following-healthy-vegetarian-diet-in-marathi/articleshow/78550696.cms", "date_download": "2021-01-28T08:41:51Z", "digest": "sha1:RUODH47UTFZJ6JKM44BJY2W7REJ7PYZ2", "length": 17956, "nlines": 135, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपत्नी जेनेलियासह रितेश देशमुखने फिटनेस व अवयवदानासाठी घेतला 'हा' निर्णय\nबॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांनी शाकाहारी होण्याचा निर्णय का घेतला\nपत्नी जेनेलियासह रितेश देशमुखने फिटनेस व अवयवदानासाठी घेतला 'हा' निर्णय\nबॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया देशमुखने या वर्षाच्या सुरूवातीला शाकाहारी होण्याचा संकल्प केला होता. यासह त्यांनी अवयवदान करण्याचाही निर्णय घेतला आहे. अवयवदानाचा निर्णय घेतल्यानंतर शरीर निरोगी राहावे, यासाठी रितेश आणि जेनेलिया शाकाहार खाद्यपदार्थांचे सेवन करण्यासह अन्य गोष्टींची काळजी घेताना दिसत आहेत. महत्त्वाचे म्हणजे संकल्प पूर्ण करण्यासाठी दोघंही काही नियमांचे काटेकोरपणे पालन देखील करत आहेत.\nदरम्यान या दोघांनी आपल्या चाहत्यांसाठी ६ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबरदरम���यान स्मार्ट प्रोटीन समिटचे (Smart Protein Summit) आयोजन देखील केलं आहे. आपल्या सोशल मीडिया अकाउंटद्वारे त्यांनी चाहत्यांना याबाबतची माहिती दिली आहे.\n(World Vegetarian Day शाकाहाराद्वारे पोषक घटकांची कमतरता कशी भरून निघते\nस्मार्ट प्रोटीन समिटची माहिती\n​मांसाहारासह या गोष्ट देखील केल्या वर्ज्य\nरितेश (Riteish Deshmukh) आणि जेनेलियाने (Genelia Deshmukh) शाकाहार तसंच अवयवदानाचा (Body Organ Donation) संकल्प अतिशय गांभीर्याने घेतल्याचे दिसत आहे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी या दोघांनी मांसाहारी खाद्यपदार्थ (Non-Vegetarian Food) खाणे बंद केलं आहेच, शिवाय ब्लॅक कॉफी आणि शीतपेये पिण्याची सवय देखील सोडून दिली आहे.\n(तास-न्-तास एकाच जागी बसून काम करताय का, हृदयाची काळजी कशी घ्यावी\n​कसे होतं शरीराचे नुकसान\nमांसाहार आणि ब्लॅक कॉफीमुळे शरीराचे कसे नुकसान होते असा प्रश्न तुमच्या मनात डोकावला असावा. तर जाणून घेऊया या प्रश्नांची उत्तरे. कॉफीमध्ये कॅफीनचे प्रमाण जास्त असते. जी लोक ब्लॅक कॉफीचे अति प्रमाणात सेवन करतात, त्यांचे शारीरिक नुकसान अधिक होतं. हे नुकसान धूम्रपानाच्या सवयी इतकेच धोकादायक असतात.\n(स्त्रियांमध्ये आढळणाऱ्या या आजाराचा सामना करतेय सोनम कपूर, चाहत्यांसोबत शेअर केल्या टिप्स)\nरितेश आणि जेनेलियाचा अवयवदानाचा निर्णय\n​या गोष्टीही ठेवा लक्षात\n- मांसाहारामुळे कित्येक गंभीर आजारांची लागण होऊ शकते. यापैकी असे काही आजार आहेत ज्यावर औषधोपचार करणं देखील आव्हानात्मक ठरू शकते. कारण मांस विक्रेत्यांद्वारे कित्येकदा आजारी जनावराचेही मांस विकले जाते, याचे सेवन करणाऱ्यांना आजारांची लागण होऊ शकते.\n- अर्धवट शिजवलेले मांस खाल्ल्याने यकृत आणि आतड्यांशी संबंधित गंभीर आजार होण्याची भीती असते. मांसाहाराच्या सेवनाने अनेक प्रकारचे विषाणूजन्य रोग देखील पसरतात.\n(आरोग्यासाठी अंडे खाण्याची योग्य वेळ कोणती जाणून घ्या अंडे शिजवण्याची योग्य पद्धत)\nमांस शिजवण्यासाठी तेलचा भरपूर प्रमाणात वापर केला जातो. तसंच मांसाहारी खाद्यपदार्थ शाकाहाराच्या तुलनेत पचण्यास अतिशय जड असतात. यामुळे आपल्या पचन संस्थेवर वाईट परिणाम होतात.\nमांसाहारातील तेल, चरबीयुक्त पदार्थ आपल्या शरीरामध्ये जमा होतात. ज्यामुळे चरबी वाढण्याची शक्यता असते. सोबत कोलेस्ट्रॉलची पातळी देखील वाढू लागते. कोलेस्ट्रॉल वाढल्यास हृदयविकारासह अ���्य आजारांना आयते निमंत्रण मिळते.\n(मधुमेह होण्याची नवी कारणे जाणून घ्या डॉक्टरांनी सांगितलेली संशोधनातील महत्त्वाची माहिती)\nरात्रीच्या वेळेस मांसाहार केल्यानं पचनाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. अपचन, पोट फुगणे, पोट जड होणे, गॅस किंवा आंबट ढेकर येणे यासारख्या समस्यांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.\n​रात्रीच्या वेळेस मांसाहार करावा\nरेस्टॉरंटमध्ये मिळणारे मांसाहारी खाद्यपदार्थ चांगले आहेत की नाही योग्य पद्धतीने शिजवले आहेत की नाही योग्य पद्धतीने शिजवले आहेत की नाही याबाबतची माहिती जाणून घेणे फार कठीण असते.\nमांसाहार केल्यानं संक्रमण वाढण्याची शक्यता अधिक असते.\nशाकाहारी खाद्यपदार्थांच्या तुलनेत मांसाहारामध्ये जास्त प्रमाणात मसाल्यांचा वापर केला जातो. अशा प्रकारच्या स्वयंपाकाचे नियमित सेवन केल्यास अ‍ॅसिडिट, आतड्यांशी संबंधित त्रास किंवा यकृत विकार होण्याची भीती असते.\n(कंबरदुखी दूर करण्यासाठी व कमरेच्या स्नायूंसाठी उपयुक्त आसन, वाचा तज्ज्ञांनी दिलेली माहिती)\nNOTE तुम्हाला आपल्या आहारामध्ये बदल करायचे असल्यास सर्व प्रथम ओळखीच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा. त्यांच्या सल्ल्यानुसारच आहारामध्ये योग्य ते बदल करावेत.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nचक्कर येऊ लागल्यास ताबडतोब करा ‘हे’ उपाय, काही सेकंदातच डोकं होईल शांत\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमोबाइलटिकटॉकने भारतातून गाशा गुंडाळला, 'इतके' हजार कर्मचारी झाले बेरोजगार\nमोबाइलजिओच्या 'या' प्लानमध्ये १६८ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग\nकार-बाइकदेशातील ८ वर्ष जुन्या वाहनांवर आता मोदी सरकारचा 'ग्रीन टॅक्स'\nब्युटीशिल्पा शेट्टीने मुलगा वियानला शिकवली DIY ट्रिक, मोठ्या माणसांच्याही येईल कामी\nहेल्थलाज व भीतीमुळे महिला लपवतात आपला ‘हा’ मोठा आजार, लक्षणे दिसताच तातडीने करा ही कामे\nधार्मिकवर्षातील पहिला गुरु पुष्य योग: धन वृद्धीसाठी करा हे उपाय\nमोबाइलJio vs Airtel vs Vi: ४ जी डेटा प्लान, किंमत १६ रुपयांपासून सुरू\nकरिअर न्यूजदहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार शैक्षणिक मार्गदर्शन\nदेशशेतकरी नेत्यांविरोधात 'लूकआऊट नोटीस' जारी, पासपोर्ट जप्त करणार\nमुंबई'असे येडे बरळत असतात'; कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांवर राऊतांची टीका\nसिनेन्यूज..म्हणून राज कुंद्राने मुलाला दाखवली रस्त्यावर झोपलेली माणसं\nक्रिकेट न्यूजइंग्लंडविरुद्धच्या कसोटीसाठी अजिंक्य आला बायो बबलमध्ये; पाहा पहिल्या दिवशी काय केले\nगुन्हेगारीसासू-सासऱ्याला मारहाण करणाऱ्यांना अडवण्यासाठी जावई गेला अन्...\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.badalijewelry.com/%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A5%87/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AB-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2021-01-28T08:34:57Z", "digest": "sha1:QRZXDQ46YC4B2V6PB546JRMQOCGZZMMO", "length": 19974, "nlines": 276, "source_domain": "mr.badalijewelry.com", "title": "चाच ग्लाइफ पिन - कांस्य - बदाली दागिने", "raw_content": "\nनवीन - खंडित दागदागिने\nजादू दागिन्यांच्या गडद छटा\nशाळेचे दागिने पूर्ण करीत आहे\nमध्यम-पृथ्वी / हॉबिट आणि लॉटर ज्वेलरी\nस्टर्लिंग चांदी मध्यम-पृथ्वी दागिने\nपावडर दाना विश्वाचे दागिने\nनिओब ती लाइफ ज्वेलरी आहे\nप्राइड एलजीबीटीकिया + ज्वेलरी\nमध्यम-पृथ्वी / हॉबिट आणि लॉटर ज्वेलरी\nब्रँडन सँडरसन - इलेंट्रिस\nब्रँडन सँडरसन - मिस्टबॉर्न\nब्रँडन सँडरसन - वादळ\nफाईल ज्वेलरी ड्रेस्डेन करा\nFUTHATK Rune गोल्ड ज्वेलरी\nकोविड -१ Safety सुरक्षा\nकोविड -१ Safety सुरक्षा\nनवीन - खंडित दागदागिने\nजादू दागिन्यांच्या गडद छटा\nशाळेचे दागिने पूर्ण करीत आहे\nमध्यम-पृथ्वी / हॉबिट आणि लॉटर ज्वेलरी\nस्टर्लिंग चांदी मध्यम-पृथ्वी दागिने\nपावडर दाना विश्वाचे दागिने\nनिओब ती लाइफ ज्वेलरी आहे\nप्राइड एलजीबीटीकिया + ज्वेलरी\nमध्यम-पृथ्वी / हॉबिट आणि लॉटर ज्वेलरी\nब्रँडन सँडरसन - इलेंट्रिस\nब्रँडन सँडरसन - मिस्टबॉर्न\nब्रँडन सँडरसन - वादळ\nफाईल ज्वेलरी ड्रेस्डेन करा\nFUTHATK Rune गोल्ड ज्वेलरी\nचाच ग्लाइफ पिन - कांस्य\nनियमित किंमत $ 33.00\nलॅपल पिन टाय टॅक\nलॅपल पिन - .33.00 XNUMX डॉलर्स टाय टॅक - .33.00 XNUMX डॉलर्स\n V = XNUMX \"}},\" आवश्यक_विक्रेत_प्लॅन \": खोटे,\" विक्री_प्लॅन_लोकेशन्स \": []}]\nसामायिक करा Facebook वर सामायिक करा चिवचिव Twitter वर ट्विट लक्षात असू दे रमाबाईंनी खूप शिकवलं पिन\nग्लिफ्स ही प्रतीकात्मक भाषा आहे स्टॉर्मलाइट आर्काइव्ह ब्रँडन सँडरसन यांनी मालिका. प्रत्येक ग्लिफ्स विशिष्ट हेराल्ड, रत्न, सार, शरीरावर लक्ष केंद्रित करणे, सोनलकास्टिंग प्रॉपर्टी आणि दैवी गुणधर्मांशी संबंधित आहेत.\nचाच ग्लिफ हा शब्द 3 आणि ग्लिफ आहे. XNUMX हे ग्लिफ हेराल्ड चानारानाच'लिन, रत्न रबीर या रत्नांशी निगडित आहे. चचसाठी सोलकास्टिंग गुणधर्म अग्नि आहेत. त्याचे दैवी गुणधर्म शूर व आज्ञाधारक आहेत. चाचचा संबंध डस्टब्रिंजर्सशी आहे, जो नाईट रेडियंटचा ऑर्डर आहे ज्याने डिव्हिजन आणि अ‍ॅब्रेशन सर्जबाइंडिंगचा वापर केला.\nतपशील: चाच ग्लायफ पिन पिवळा कांस्य आहे, हात रुबी लाल मुलामा चढविलेल्या पेंटसह समाप्त झाला आहे आणि लेपल पिन किंवा टाय टॅक स्टाईलमध्ये उपलब्ध आहे. चाच उपाय 22.3 मिमी लांब, रुंदीच्या ठिकाणी 24.5 मिमी आणि जाड 2 मिमी. चाच ग्लिफचे वजन अंदाजे 4.2.२ ग्रॅम आहे. ग्लायफ पिनच्या मागील बाजूस आमच्या निर्मात्यांचे चिन्ह, कॉपीराइट आणि धातूची सामग्री - कांस्य.\nशैली: चांदीच्या रंगाचा स्कॅटर क्लच पिनसह लेपल पिन किंवा चांदीच्या रंगाच्या टाय टॅकसह टाय टॅक.\nस्टर्लिंग चांदीमध्ये देखील उपलब्ध - इथे क्लिक करा - आणि enameled स्टर्लिंग चांदी - इथे क्लिक करा.\nपॅकेजिंग: सत्यतेच्या कार्डासह हा आयटम साटन दागिन्यांच्या पाउचमध्ये पॅक केलेला आहे.\nउत्पादन: आम्ही एक मेड-टू-ऑर्डर कंपनी आहोत. आयटम स्टॉकमध्ये नसल्यास आपली मागणी 5 ते 10 व्यवसाय दिवसांमध्ये पाठविली जाईल.\nमिस्टॉर्न, द स्टॉर्मलाइट आर्काइव्ह® आणि ब्रॅंडन सँडरसन हे ड्रॅगन्सटील एंटरटेनमेंट एलएलसी चे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहेत.\nचाच ग्लाइफ पिन - कांस्य\nआमची दागिने हाताने बनविण्याची प्रक्रिया\nधोरणे आणि शिपिंग परत करा\nधातू, समाप्त, सानुकूलित आणि काळजी\nसकाळी 10 ते 6 एमएसटी\nसाइन अप करा आणि जतन करा\nसाइन अप करा आणि जतन करा\nविशेष ऑफर, विनामूल्य देणग्या आणि एकदा-आजीवन सौदे मिळविण्यासाठी सदस्यता घ्या.\n2021 XNUMX बदाली दागिने\nसाइन अप करा आणि जतन करा\nअनन्य ऑफर, उत्पादन रीलिझ आणि सामील व्हा पुरस्कार मिळवा\n{{{पैसे_सेव्ह केलेले}} Save जतन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-stop-work-twelve-hundred-gram-panchayats-city-district-agitation-22731?page=1", "date_download": "2021-01-28T07:36:47Z", "digest": "sha1:QMWGZ2GKVJJJMBGJ5DYIAQMT273CN6BF", "length": 17916, "nlines": 161, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Stop The work of twelve hundred gram panchayats in the city district for agitation | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनगर जिल्ह्यातील बाराशे ग्रामपंचायतींचे कामकाज ठप्प\nनगर जिल्ह्यातील बाराशे ग्रामपंचायतींचे कामकाज ठप्प\nशुक्रवार, 30 ऑगस्ट 2019\nनगर : ‘सरकारकडून आश्‍वासन नको, प्रत्यक्ष कृती हवी,’ अशी आक्रमक भूमिका घेत राज्यातील २२ हजार ग्रामसेवकांनी गुरुवारपासून (ता. २२) ‘बेमुदत काम बंद’ आंदोलन सुरू केले आहे. या सर्व ग्रामसेवकांनी आपल्याकडील कपाटे व दफ्तराच्या किल्ल्या गटविकास अधिकाऱ्यांकडे सुपूर्त केल्यामुळे सर्व ग्रामपंचायतींचे कामकाज ठप्प झाले आहे. जिल्ह्यातील १२०५ ग्रामपंचायतींना या आंदोलनाचा फटका बसला असून, विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी विकासकामे पूर्ण होतील का, ही शंकाच आहे.\nनगर : ‘सरकारकडून आश्‍वासन नको, प्रत्यक्ष कृती हवी,’ अशी आक्रमक भूमिका घेत राज्यातील २२ हजार ग्रामसेवकांनी गुरुवारपासून (ता. २२) ‘बेमुदत काम बंद’ आंदोलन सुरू केले आहे. या सर्व ग्रामसेवकांनी आपल्याकडील कपाटे व दफ्तराच्या किल्ल्या गटविकास अधिकाऱ्यांकडे सुपूर्त केल्यामुळे सर्व ग्रामपंचायतींचे कामकाज ठप्प झाले आहे. जिल्ह्यातील १२०५ ग्रामपंचायतींना या आंदोलनाचा फटका बसला असून, विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी विकासकामे पूर्ण होतील का, ही शंकाच आहे.\nजिल्ह्यात ९५२ ग्रामसेवक व २५३ ग्रामविकास अधिकाऱ्यांची पदे मंजूर आहेत. त्यांपैकी ८४३ ग्रामसेवक व २२६ ग्रामविकास अधिकारी, असे एकूण एक हजार ६९ जण कार्यरत आहेत. आंदोलन सुरू होण्यापूर्वी जिल्ह्यातील २२ ग्रामसेवक रजेवर होते. ग्रामसेवक संघटनेने पुकारलेल्या या आंदोलनात जिल्ह्यातील ९४४ ग्रामसेवक सहभागी झाले. ग्रामपंचायतींच्या कामावर परिणाम होऊ नये, म्हणून पंचायत समितीतून काही कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याच्या सूचना सामान्य प्रशासन विभागाने गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. काही ठिकाणी अशा नियुक्‍त्या झाल्या असल्या, तरी अशा एका कर्मचाऱ्याकडे अनेक ग्रामपंचायतींचा कारभ��र देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांची तारेवरची कसरत सध्या सुरू आहे.\nदरम्यान, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढील महिन्यात लागण्याची शक्‍यता आहे. ग्राम स्तरावरील विकासकामे या आंदोलनामुळे प्रलंबित राहिली आहेत. सरकारने या प्रकरणांत लवकर तोडगा काढल्यास ही कामे वेळेत मार्गी लागतील, अशी अपेक्षा, ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.\nपंचायत समिती स्तरावरील कर्मचारी नियुक्त ग्रामीण भागात ग्रामसेवकांवर मोठी जबाबदारी असते. सध्या ग्रामसेवकांचे आंदोलन सुरू असल्याने कामकाजावर बाधा येऊ नये यासाठी पंचायत समिती स्तरावरील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी आणि ग्रामपंचायत स्तरावरील तक्रारीची दखल घ्यावी, असे आदेश जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने दिले आहेत.\nग्रामसेवकांच्या आंदोलनामुळे कामकाज बाधित होऊ नये याची काळजी घेण्यात आली आहे. तातडीच्या कामासाठी पंचायत समिती स्तरावरून काही कर्मचारी नियुक्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यातील १०३ कंत्राटी ग्रामसेवक आंदोलनात सहभागी झालेले नाहीत.\n- वासुदेव सोळंके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन)\nनगर आंदोलन agitation मका maize पंचायत समिती प्रशासन administrations ग्रामपंचायत\nदोन महिन्यांपासून दिल्लीमध्ये शांततेत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला २६ जानेवारी अर्थात प्रजासत्त\nकृषी पतपुरवठा यंत्रणा दुर्लक्षित का\nआज एकूणच सहकारी चळवळीला वाईट दिवस आल्याचे पदोपदी जाणवते.\nआधुनिक काळातही मुलीचा वाणवसा बैलगाडीतून...\nसातारा : सजविलेले बैल, घुंगराची रंगीत गाडी आणि आपल्या लाडक्या मुलीला ऐटीत सासरी वाणवसा (व\nकोकण, मध्य महाराष्ट्रात थंडी; विदर्भात अवकाळी...\nपुणे ः कोकण आणि मध्य महाराष्ट्रात कोरडे वातावरण असल्याने या भागांत थंडी वाढली आहे.\nकृषी पतपुरवठ्याचे उद्दिष्ट यंदा वाढणार\nनवी दिल्ली : शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्याच्या दृष्टीने कृषी पतपुरवठ्याचे\nपुणे विभागात गहू क्षेत्रात ३६ हजार...पुणे ः गहू पेरणीस पोषक हवामान उशिराने तयार झाले....\nसंघटित कुक्कुटपालनातून ‘बर्ड फ्लू’चा...नाशिक : विभागात संघटित व शास्त्रीय पद्धतीने...\nअण्णांच्या शेतकरी आंदोलनाला चार...नगर ः पीपल्स हेल्पलाइन, भारतीय जनसंसद व ‘मेरे देश...\nमहाराष्ट्राच्या चित्ररथावर संत...राळेगण��िद्धी, जि. नगर : प्रजासत्ताकदिनी (ता. २६)...\nमराठवाड्यातील उपयुक्‍त पाण्यात दोन...औरंगाबाद : मराठवाड्यातील एकूण प्रकल्पांमधील...\nजालना जिल्ह्यातील दोन केंद्रांत अडीच...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजारसमिती व उपबाजार...\nपाणीपुरवठ्यापासून एकही गाव वंचित...परभणी ः ‘‘‘हर घर नल से जल’ योजनेअंतर्गत...\nलिंबूवर्गीय फळांच्या आयातीवरील बंधने...२०२१ च्या सुरवातीस ब्रिटनने युरोपीय संघाच्या एकल...\nपीकविमा सरसकट द्या; ‘प्रहार जनशक्ती’ची...नांदेड : पीकविमा मंजूर व्हावा म्हणून यापूर्वी...\nमनमाडमध्ये शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर...नाशिक : मनमाड येथे किसान सभेच्या वतीने ...\nनगर जिल्हा बँकेची निवडणूक महाविकास...नगर : नगर जिल्हा मध्यवर्ती सहकार बॅंकेची...\nसमन्यायी पाणी वाटप आव्हानात्मक विषय : ...नांदेड : समन्यायी पाणी वाटप हा दिवसेंदिवस अत्यंत...\n`मका खरेदीची प्रक्रिया शुक्रवारपर्यंत...नाशिक: ‘‘मका खरेदीसाठी शासनाने ३२ जानेवारी पर्यंत...\nतीन हजार महिलांना देणार रोजगार : विजय...चंद्रपूर : ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला...\nपत्र्या ठोकण्याची वेळ आणू नका : राजू...सांगली : केंद्र सरकार कृषी कायदे शेतकऱ्यांवर...\nमका खरेदीचे कमी उद्दिष्ट, शेतकऱ्यांसमोर...बुलडाणा : मका खरेदीसाठी शासनाने नवे उद्दिष्ट देऊन...\nसांगलीत यंदा चारा टंचाई भासणार नाहीसांगली ः गेल्या वर्षी जिल्ह्यातील दुष्काळी...\n‘किसान गणतंत्र परेड’साठी शेतकऱ्यांचे...नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी...\nभुईमुगातील पतंगवर्गीय, भूमिगत किडीभुईमुग पिकामध्ये पतंगवर्गीय किडी, भूमिगत किडींचा...\nऔरंगाबादमध्ये सोयाबीन, ज्वारी स्थिर,...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://jatajata.blogspot.com/2010/02/", "date_download": "2021-01-28T09:03:59Z", "digest": "sha1:OJHLIFDAIEM5NU4N6WXCQLFXK32CAB47", "length": 38448, "nlines": 76, "source_domain": "jatajata.blogspot.com", "title": "जाता जाता...: February 2010", "raw_content": "\nकलकत्ता पान.. नेहमीप्रमाणे चुना, कात...त्याच्यावर नवतरन किमाम... मिनाक्षी चटणी (ही चटणी सुंगधी असते बरं का..) त्याच्यानंतर थोडी काळी सल्ली.. आणि त्यावर टाकलेला रिमझिमचा थर... आणि मग हे सगळं एकत्र घोळून तयार केलेल्या पानाला थोडावेळ पानपट्टीच्या काठावर दिलेला आराम.. थोड्या वेळाने हे मिश्रण थोडसं काळं झालं की त्याच्यावर हलकेच टाकलेली गरजेप्रमाणे ( माझ्यासाठी थोडी पक्की बारीक) सुपारी.. मग त्यात टाकलेली इलायची किंवा लवंग आणि मग पान लपेटून पान आपल्याकडे आलं की तोंडात टाकल्यानंतर पानाचा जाणवणारा सुंगध.. आणि चौथ्या मिनिटाला पानाची येणारी किक... हे सगळं गणीत आहे फूलचंद रिमझीम या पानाचं...\nपु. लंनी पानवाला लिहल्यानंतर, आता खरतरं काही वेगळं लिहायला शिल्लक नसलं तरी फूलचंद रिमझीम हे एक असं पानामधलं जबरदस्त आकर्षण आहे की मी त्याच्याबाबत लिहण्यापासून स्वतला रोखूच शकतं नाही.. बरं हे पान आहे कुठलं हे तरी विचारा... हे पान पुण्यनगरीच्या पंचक्रोशी परिसरात प्रचंड फेमस आहे... पुण्याच्या कोणत्याही चांगल्या पानपट्टीवर गेलात तर तर पानवाल्याकडे एकाच प्रकारची प्रचंड पानं तो लावत असताना हमखास दिसणारचं... आणि तुम्ही त्याला फूलचंद मागून पहाच की तो त्या-त्या पानवाल्याच्या कुवतीप्रमाणे कुठे फ्रिजमधून तर कुठे थंड बर्फाच्या डब्यातून हे पान तुमच्या हातावर ठेवणार नाही तर नाव बदलायला आपण तयार...\nमी गेल्या चार पाच किंवा त्याच्याही आधीपासून या पानाचा चाहता आहे.. पहिल्यांदा मला आठवत नाही पण कधीतरी पुण्यात भावाकडे गेलो असताना त्याच्या तोंडून मी या पानाचं वर्णन ऐकलं आणि ट्रायही केलं.. त्यावेळी सवय नसल्यानं पान खाल्ल्यावर थोडं गरगरलंही.. पण मग हळूहळू पान खाण्यात मुरत गेल्यानं या फूलचंदनी मला जबरदस्त वेड लावलं..(जरा अतिशयोक्ती वाटेल खरी पण आहे बाबा..) .. म्हणजे चार पाच वर्षांपूर्वी आम्ही केलेल्या चांदा ते बांदा कार्यक्रमात तर प्रत्येक ठिकाणी त्या-त्या प्रकारची पानं खाण्याची आम्ही एकमेकांत जणू काही स्पर्धाच केली होती म्हणा ना..\nयातूनच हे पान खाण्याची सवय जडली.. आमच्या काही मित्र मंडळींनाही हळूहळू या पानाचा नाद लागलाच.. आमचे एक बंधुराज म्हणतात की एका हाफ क्वार्टरची किक एका पानात आहे ते म्हणजे फूलचंद... आता बोला.. मुंबईकरांना खरतरं या पानाच्या गोडीचं मह्त्व कळणार नाही.. मुंबईत किंवा इतरत्र तंबाखूचं पान म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते 120 किंवा 120-300 मात्र.. या पानांच्या कडवट चवीपेक्षाही मसाला पानाच्या चवीवर जाणारं आणि मसाला पान न���णारं पान म्हणजे फूलचंद रिमझीम..\nपान खाणं हे व्यसन आहे असं मी म्हणणार नाही, मात्र पान खाणं हा शौक आहे, असं मी मानतो... आणि आपल्या जगण्यात असे काही थोडके आणि कमी अपायकारक शौक ठेवायला हरकत नाही, असंही म्हणायला हरकत नाही.. पुलंनी जेवढ्या ठामपणे पानवाल्यात लिहलयं त्याप्रमाणे या सर्व प्रकाराचं समर्थन करता येणार नाही, मात्र मसाला पान तयार करायला खरं तर पानवाल्यालाही आवडत नाही..विचारा हवं तरं.. कारण या पानासाठी त्याला लागणारी मेहनत ही जास्त असते आणि या पानांची गि-हाईकही आठवड्याकाठी (सुट्टीच्या दिवशी) किंवा महिन्याकाठी (पगारांवर) अवलंबून असतात. त्यामुळेच नेहमीच्या पानपट्टीच्या गादीसमोर उभं राहिल्याबरोबर पानवाल्याने आपलं पान न विचारता लावणं यात खरी रंगत आहे.. अगदी सुपारी कोणती याच्यासकट...\nतसं गेल्या काही वर्षांपासून पानं खाण हे खरतरं कमीपणाचं मानलं जाऊ लागलय.. सिगरेट चालते मात्र अगदी सणासुदीच्या जेवणानंतरच पान खावं असा एक पायंडा पडलाय.. त्यामुळे डाऊन मार्केट झालेल्या पानाला आता केवळ मुंबईत तरी भय्येच वाली असल्याचं दिसतं... पण पान खाणं हा शौक आहे, असं मानून पान खाणा-या पुणेकरांचं मला नेहमीच कौतुक वाटतं.. एखाद्या ढाब्यावर किंवा हॉटेलात जेवण झाल्यावर जेवणाचा स्वाद फुलचंदसह रिचवित पिचका-या मारणा-यांचा आनंद शब्दात काय वर्णन करायचा... मुंबईत दररोज आपल्या कामात गढलेल्या आणि ऑफिस पॉलिटिक्स किंवा स्पर्धेच्या मा-यात असणा-यांना या आनंदाची कल्पना काय येणार.. तसं सगळ्याच पुणेकरांनाही याचा आनंद घेता येत असेल असंही नाही म्हणा..मात्र यासाठी ना माणसाला मुंबईकर असावं लागत ना पुणेकर.. तर माणसाचं आवर्जून पानावर त्याहीपैक्षा शौक करण्यावर प्रेम असायला हवं.. तरच याची गम्मत तुम्हा आम्हाला समजू शकेल..\nऑफिसच्या धबगड्यातनं सुट्टी काढून कुठेतरी जावं, असं खूप दिवसांपासून मनात होतं.. त्यात बायको आणि माझ्या सुट्टीच्या वेळा एकत्र येत नसल्यानं कुठेतरी दूर जाणं अशक्यप्राय होऊन बसलं होतं... अखेर वैतागून 10 डिसेंबरला ठरवलं.. आणि 12 डिसेंबर ते 17 डिसेंबर अशी सात दिवसांची सुट्टीची परवानगी मिळवली आणि जामनगरला जायचं नक्की केलं...\nएकतर सर्वात मुख्य हेतू म्हणजे तिथे असलेल्या माझ्या भाच्याला भेटणं... तन्मय त्याचं नाव.. अडिच वर्षाच्या या पोराचं बाळंतपण आमच्या बदलापूरच्या ���रात झालंय.. त्यामुळे त्याचा आमच्या घरात सगळ्यांना विलक्षण लळा आहे... त्याला सुरुवातीचे तीन महिने आम्ही अक्षरश: हातावर वाढवलय. ( कारण तो झोपत नसे आणि रात्री घरी गेलो की दिवसभर कंटाळेल्या आई आणि भगिनींची सुटका करण्यासाठी त्याला कुशीत घेऊन, फे-या मारुन झोपवणे ही माझी जबाबदारी असे..) त्या सगळ्या काळात आम्ही म्हणजे सगळ्यांनीच खूप छान आनंद लुटलाय. त्यात आपल्या धाकट्या बहिणीचा मुलगा हे तर अगदीच अप्रूप त्यामुळे त्याला भेटण्यासाठी माझा जीव अगदी अधीर झाला होता. त्यातच तो आता छानसा बोलूही लागलाय.. वर्षभरातून त्याची भेट तशी दोन-तिनदा होते, पण प्रत्येक वेळेला त्याच्या भेटीची ओढही भन्नाट असते... ती शब्दात व्यक्त करणं तसं अशक्यप्राय आहे... आणि धाकट्या बहिणीला तिच्या संसारात यजमानांसह रमताना बघण्याचा अनुभवही छानचं...\nदुसरं एक कारण म्हणजे अपर्णा माझी बहिण ज्या ठिकाणी रहाते, ते आहे रिलायन्सची जामनगरची टाऊनशिप.. तिथे शांतता म्हणजे खरोखरच निवांतपणा असतो... गेल्यावेळी मी गेलो तेव्हा हा तिथला प्लस पॉईंट माझ्या लक्षात आला होता... त्यामुळे निव्वळ आराम करता यावा आणि जिथे आमचं चॅनेल अजिबात दिसणार नाही, याची काळजी घेता येऊल असं ठिकाण म्हणून मी जामनगर ही निवड केली..\nजामगरला जाताना नेहमीप्रमाणे चेतन भगतचं नवीन पुस्तक टू स्टेटस माझ्या बरोबर होतच.. गेल्या वेळी जामनगर दौ-यात मी चेतन भगतचंच थ्री मिस्टेक्स इन माय लाईफ हे पूर्ण केलेलं... त्यामुळे दरवर्षी चेतन भगतनं माझ्या जामनगर दौ-यासाठी एक पुस्त लिहावं असं मला आवर्जून वाटतं..\nतिसरं एक महत्वाचं कारण म्हणजे गुजरातला गेल्यावर मोठ्ठा प्रवास करायला मिळेल याबाबत मी निश्चिंत होतो... कारण मी गेलो म्हणजे हेमंत ( अपर्णाचे अहो), अपर्णा, तन्मय आणि मी कुठेतरी भटकायला जाणारच.. दुसरं म्हणजे त्यांनी नुकतीच नवी कार घेतल्याने तिच्यातूनही फिरुन होईल, अशा सर्व विषयांचा विचार करुन योग्य ठिकाणाची निवड केल्याचं समाधान होतं.. मी निघाल्यापासून छानच थंडी होती आणि सात दिवसांचा आराम ही कुणालाही रोज लोकलने ऑफीसला जाणा-या-येणा-नांच समजेल अशा सुखात मी प्रवास पूर्ण केला..\nमी गेल्यावर लगेचच दुस-या दिवशी आमचा बाहेर जेवायला जाण्याचा बेत नक्की झाला.. आणि जवळ असलेल्या खंबालिया गावात एक मिलन नावाचा कुठलातरी ढाबा आहे आणि तिथे जेवायला जायचंय एवढचं ठरलं... त्या छाब्याबाबत त्या परिसरात मोठी मान्यता असल्यानं, दुपारचं जेवण जरा स्किपच केलं... आम्ही संध्याकाळी सात-आठच्या सुमारास जामनगरहून तर निघालो.. खंबालिया जामनगरहून अर्ध्या तासावर आहे... आम्ही छानपैकी एका समुद्रकिना-याच्या अयशस्वी शोधानंतर अखेर आमची गाडी या मिलनच्या शोधात वळवली.. विशेष म्हणजे गेल्या तीन एक वर्षांपासून तिथे राहत असूनही आमचे जावईबापू आणि भगिनी तिकडे फिरकल्या नव्हत्या... मग खंबालियात गेल्यावर टिपिकल ढाब्याचा शोध घेत असतानाच, एका कोप-यावर तो मिलन ढाबा असेल असं कोणीतरी सांगीतलं.. गेल्यावर ते एक टिपिकल हॉटेल निघालं.. पूर्वी कधीतरी याचा ढाबा असवा असा माझा समज झाला.. म्हणजे तो आम्ही तिथे करुन घेतला... खरतरं तिथला एकूण लूक बघून मनातून छोडासा निराशच झालो होतो... मात्र अखेर आम्ही जेवणाच्या टेबलवर बसलो.. आणि आम्ही खरोखरच स्वर्गसुखाचा आनंद घेतला.. गेल्यानरच टेबलावर ठेवण्यात आलेली काकडी-दह्याची कोशिंबिर, लोणची, गोड-तिखट गुजराथी चटण्या आणि मिरच्या यांनी आमचं टेबलावर स्वागत केलं.. प्रत्येक टेबलावर हे पदार्थ असेच कॉम्प्लिमेंटरी ठेवण्यात आले होते.. त्यानंतर आम्ही ऑर्डर दिली..त्यात या काठेवाडी भागातील खास प्रकार उंदिया ( ही भाजी काही डाळींपासून बनवतात आणि खास करुन संक्रांतीच्या काळात या भाजीला या परिसरात विशेष महत्व आहे.) वांग्यांची भाजी, ताक ( याबबद्दल नंतर लिहिनच..) , शेव-टॅमेटो ( हाही या भागात मिळणारा अफलातून प्रकार आहे. ) हे सर्व पदार्थ एकत्रित आले.. उंदिया आणि वांग्याची भाजी यांना तेल आणि तिखटाची चव असूनही त्यात एक गोडवा होता. विशेष म्हणजे इथे पोळ्या आणि ढेपले असे दोन ऑप्शन्स खाण्यासाठी होते. हॉटेलात एका बाजूला सात ते आठ बायका स्टोव्ह घेऊन बसल्या होत्या. त्यांच्या कृपेने गरमागरम पोळ्या किंवा ढेपले आमच्या ताटात पडत होते.. त्यामुळे डिसेंबरच्या थंडीत अशा गरमागरम खाण्याची लज्जत काय असते... हे खवय्यांना सांगायला नकोच... त्यात विशेष कळस केला तो इथल्या ताकाने..घट्ट , पांढरेभुभ्र आणि थंडगार ताक असल्यामुळे, पाण्याऐवजी आम्ही सगळ्यांनीच ताक पिणेच पसंत केले... आता सांगायला हरकत नाही, पण मी किमान या जेवणात आठ ते दहा ग्लास ताक प्यायलो... असा छान जेवण्याचा आनंद गुजरातमध्ये वाळवंटी प्रदेशात एखाद्या शहरात मिळावा..हे म्हणजे सुट्टीच्या ��ुधात साखर मिळाल्यासारखं झालं... तर असा हा छान स्वर्गीय भोजनाचा आनंद उपभोगून नंतर आम्ही छानशी जुनी गाणी ऐकत रात्री साडे नऊ दहाच्या सुमारास जामनगरला परतलो..\nत्यानंतर दुस-याच दिवशी आम्ही सकाळी द्वारकेला गेलो... द्वारका, बेट द्वारका, नागेश्वर ज्योतिर्लिंग आणि एका छानश्या समुद्रकिना-यावर आमची ही दिवसभराची ट्रीप झाली.. त्यातही सांगायचं म्हणजे ज्या समुद्रकिनारी आम्ही गेलो होतो...तिथल्या एवढा शांतपणा आजतागायत मी कोणत्याही समुद्रकिना-यावर अनुभवला नाही... मात्र सकाळपासून या संपूर्ण प्रवासात आम्हाला कुठेही छानसं असं काही खायला मिळालं नव्हतंच.. त्यामुळे अखेर परतताना दिवसभराच्या उपासानंतर आम्ही सगळेच भुकेलेले होतो... आणि येणारा रस्ता हा खंबालिया मार्गेच असल्यानं त्या दिवशीही भोजनासाठी आम्हाला पुन्हा एकदा मिलनची पर्वणी अनुभवता आली...\nया सगळ्या सुट्टीत मी मनापासून एन्जॉय केलं.. दोन-तीन सिनेमे, त्यात पा आणि रॉकेटसिंगचा समावेश.. अपर्णा , हेमंत आणि तन्मयची मस्त कंपनी आणि भरपूर प्रवास यामुळे मुंबईत परतण्यापूर्वी मी ताजातवाना झालो नसतो तरच नवल... ही सुट्टी संपूच नये असं वाटत असतानाच अचानक उद्या निघायचं हे लक्षात आल्यानं मन थोडसं खुट्टु झालं... परताना गेटवर पोहचवायला आलेल्या तन्मयला सोडून येताना दरवेळेप्रमाणे याहीवेळी पाणी तरळलंच.. आणि माझा मुंबईकडचा प्रवास पुन्हा सुरु झाला.. मनातल्या मनात मी अपर्णा, हेमंत आणि तन्मयला थँक्स म्हटलं.. आणि पुन्हा रोजच्या धकाधकीत नव्या उर्जेनं दाखल होण्यासाठी पुन्हा सज्ज झालो...\nआता या संपूर्ण सुट्टीला दोन महिने उलटून गेले... आत्ताच हे लिहण्याचा कारण म्हणजे त्या आठवणींचा पुनर्प्रत्यय अनुभवावा हा मुख्य उद्देश.. खरतरं फक्त मिलनबद्दल लिहावं असं डोक्यात होतं.. मात्र त्या हॉटेलातील खाण्याच्या पदार्थांचे फोटो मोबाईलमधून डिलीट झाले.. त्यामुळे या सर्व प्रवासाचाच हा एक वृत्तांत..\nमूळ कारण आहे प्रसिद्धी...\nघटना पहिली- अवधूत गुप्तेंच्या झेंडा वरुन नवा वाद.. राज , बाळासाहेबांना सिनेमा दाखवा.. प्रसिद्धी... शिवसेना-मनसेचा हिरवा कंदील...पुन्हा प्रसिद्धी.. राणेंच्या स्वाभिमानचा सिनेमाला आक्षेप... प्रसिद्धी.. नितीश राणेंनी चित्रपट पाहिला..मालवणकर व्यक्तीरेखेचे नाव बदलण्याची सूचना..प्रसिद्धी...सिनेमातील पात्रांचे नाव बदलण्याची गुप्तेंची तयारी..प्रसिद्धी.. चित्रपट प्रदर्शित झाला, मनसेकडून ठाण्यात थिएटरमध्ये तोडफोड..पुन्हा प्रसिद्धी..शिक्षणाच्या आईचा घो या नावाला मराठा महासंघाचा वरोध.. प्रसिद्धी... मांजरेकरांचा नाव बदलण्यास नकार..प्रसिद्धी.. मराठा महासंघ आणि मांजरेकरांची चर्चा.. प्रसिद्धी... मांजरेकरांनी महासंघाच्या नेत्यांना चित्रपट दाखवला..प्रसिद्धी... अखेर सुरुवातीला चित्रपटातून माफी मागण्याची मांजरेकरांची तयारी.. नाव बदलण्यास नकार..प्रसिद्धी\nघटना दुसरी- मुख्यमंत्र्यांनी मराठी माणसांनाच टॅक्सी चालकाचे परवाने देण्याची घोषणा केली.\nपडसाद-शिवसेना- भाजपची गोची, मनसेनं केलं समर्थन, उत्तर भारतात मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका, सगळ्याचं कारण प्रसिद्धी ... दुस-याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी आपल्या भूमिकेपासून केलं घूमजाव.. मराठी भाषा माहित असलेल्या सगळ्यांनाच परवाने मिळतील अशी नवी भूमिका\nपडसाद- मनसेकडून झालेल्या मुख्यमंत्र्यांवरच्या सडकून टीकेला प्रसिद्धी, राष्ट्रवादीचीही मराठी भूमिका, पुन्हा प्रसिद्धी\nघटना तिसरी - सचिन तेंडुलकरनंतर प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे मुंबई सर्व देशाची असं वक्तव्य..\nपडसाद घटनेच्या प्रसिद्धीनंतर शिवसेनेची सडकून टीका मुंबई महाराष्ट्राचीच शिवसेनेचा पलटवार.. मुंबई कुणाची हा नवा वाद.. त्यानंतर सरसंघचालक आणि राहुल गांधी यांचीही याविषयावरची मते.. दोघांनीही मांडली मुंबई देशाची असल्याची भूमिका... पुन्हा प्रसिद्धी... संघ -शिवसेना आमनेसामने-- पुन्हा प्रसिद्धी..राहुल गांधींच्या दौ-यात शिवसेनेचा गोंधळाचा प्रयत्न करण्याची शक्यता... पुन्हा प्रसिद्धी... राहुल गांधींच्या दौ-यात काळे झेंडे दाखवा, शिवसेनाप्रमुखांचा आदेश.. पुन्हा प्रसिद्धी.. राहुल गांधी यांच्या दौ-याचं सकाळपासून कव्हरेज..पुन्हा प्रसिद्धी.. शिवसेनेच्या आमदारांना अटक..राहुल गांधींनी मार्ग बदलला.. लोकलमधून केला प्रवास..पुन्हा प्रसिद्धी.. शिवसेनेची गोची झाल्याच्या प्रतिक्रिया..पुन्हा प्रसिद्धी.. मुख्यमंत्री आक्रमक...पुन्हा प्रसिद्धी... रमेश बागवेंनी उचलली राहुल यांची चप्पल..पुन्हा प्रसिद्धी...\nघटना चौथी - बाळासाहेबांच्या वाढदिवशी मातोश्रीवर गर्दी..संध्याकाळी मेळाव्यात आयपीएलमध्ये ऑस्ट्रलियन क्रिकेटपटूंना विरोध करणार, शिवसेनेची नवी भूमिका.. पुन्हा प्रसिद्धी... शरद पवार यांची औरंगाबादच्या राष्ट्रवादीच्या शिबिरात शिवसेनेवर टीका..पुन्हा प्रसिद्धी..संध्याकाळी शरद पवारांची बाळासाहेबांची झाली भेट...पुन्हा प्रसिद्धी.. मातोश्रीवर रंगल्या गप्पा.. बाळासाहेब निर्णय घेणार...पुन्हा प्रसिद्धी..राज्यात दोन सत्ता केंद्र नकोत..मुख्यमंत्र्यांची भूमिका.. पुन्हा प्रसिद्धी... शिवसेनाप्रमुखांची पाच-सहा दिवसांनंतर कांगारुंना विरोध कायम असल्याची भूमिका..पुन्हा प्रसिद्धी...\nघटना पाचवी.- आयपीएलमध्ये पाकिस्तानी क्रिकेटपटूंचा समावेश नाही...पुन्हा प्रसिद्धी.. पाक खेळाडूंना संधी मिळायला हवी होती.. शाहरुखचे मत.. पुन्हा प्रसिद्धी...\nपडसाद- शाहरुखच्या भूमिकेला शिवसेनेचा विरोध... पुन्हा प्रसिद्धी... शाहरुखने माफी मागण्याची मागणी...पुन्हा प्रसिद्धी.. शाहरुखचा माफी मागण्यास नकार..पुन्हा प्रसिद्धी... राहुल गांधी दौ-यानंतर शिवसनेचा विरोध मावळला... पुन्हा प्रसिद्धी.. पवार-बाळासाहेब भेटीनंतर शाहरुखविरोध पुन्हा उग्र... माय नेम इज खान रिलीज होऊ न देण्याचा इशारा..पुन्हा प्रसिद्धी.... ठाणे, नागपुरात माय नेमचे पोस्टर फाडले...पुन्हा प्रसिद्धी... शाहरुख आणि शिवसेना दोघांचीही प्रत्यक्ष एकमेकांना विरोध करण्याची इच्छा नव्हतीच.. तरीही शाहरुखचे सिनेमाचे खेळ पाडले बंद..पुन्हा प्रसिद्धी... बर्लिनमधून ट्विटरवर शाहरुखची प्रतिक्रिया.. माफी मागण्यास नकार..पुन्हा प्रसिद्धी.. विरोध चित्रपटांना नव्हे तर खानच्या वक्तव्याला, शिवसेनेची भूमिका..पुन्हा प्रसिद्धी.. वाद अजूनही शमलेला नाही..\nघटना सहावी- शरद पवारांच्या महागाईबाबतच्या दूरदर्शी वक्तव्यांत महागाई वाढण्याचे संकेत.. पुन्हा प्रसिद्धी.. साखर, दूध महागले..पुन्हा प्रसिद्धी... चुकीचा अर्थ काढतायेत-पवार.. प्रसिद्धी..काँग्रेसकडूनही टीका..पुन्हा प्रसिद्धी .. मी एकटा जबाबदार नाही, पंतप्रधानही जबाबदार-पवार..पुन्हा प्रसिद्धी... पवारांचे खाते काढा, काँग्रेसच्या बैठकीत मागणी..पुन्हा प्रसिद्धी.. पवारांपेक्षा सत्ता मोठी नाही-आर आर पाटील..पुन्हा प्रसिद्धी... साखर न खाल्ल्यानी कुणी मरत नाही, राष्ट्रवादी मासिकातील संपादकीय..पुन्हा प्रसिद्धी.. टीकाकारांकडे दुर्लक्ष करा-पवार, संपादकांचे मत ..पुन्हा प्रसिद्धी\nघटना सातवी-- पुण्यात जर्मन बेकरीत बॉम्बस्फोट.. आठ जण ठार, 57 जण जखमी... प्रसिद्धी... बाक�� सगळे विषय बाद...\nमाध्यमांना हे असचं सगळं हवं आहे... एकमेकांत भांडणं तरी लावा.. किंवा कुठेतरी बॉम्बस्फोट तरी करा.. खळबळजनक सतत घडत राहिलं पाहिजे.. त्याच्यातूनच मजा आहे..विषय संपले तर माध्यम संपतील.. तेव्हा सर्वसामान्य माणसांचा विचार न दहशतवादी करणार, न राजकारणी आणि ज्यांनी करायला हवा ती माध्यमही नाही करणार...\nत्यामुळे मजा आहे... एकमेव कारण आहे ........\nहे धोकादायक आहे आणि समाज असुरक्षित करणारंही\nमूळ कारण आहे प्रसिद्धी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mahiti.in/2019/11/07/%E0%A4%96%E0%A5%82%E0%A4%AA%E0%A4%9A-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE-3-%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2021-01-28T08:00:55Z", "digest": "sha1:ISYV7NBKAXLJKHDLC2A2NHFSZP4Z3PIT", "length": 7672, "nlines": 51, "source_domain": "mahiti.in", "title": "खूपच सुंदर आहे या 3 फुटाच्या अभिनेत्याची पत्नी, केला आहे प्रेमविवाह… – Mahiti.in", "raw_content": "\nखूपच सुंदर आहे या 3 फुटाच्या अभिनेत्याची पत्नी, केला आहे प्रेमविवाह…\nमित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती, प्रत्येकजण स्वत: ला स्मार्ट, डॅशिंग आणि बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्यासाठी फिट बनवतो. पण इंडस्ट्रीमध्ये सर्व प्रकारच्या व्यक्तिरेखेची मागणी असते, फक्त, त्या कलाकारांनी त्या मागणीनुसार स्वत: ला तयार केले पाहिजे. चित्रपटात लहान, मोठे, पातळ, जाड सर्व प्रकारच्या अभिनेत्यांची आवश्यकता असते. तुम्ही अनेक चित्रपट आणि टीव्ही कार्यक्रमांमध्ये असे अभिनेता पाहिले असेतीलच. आज आम्ही तुम्हाला टीव्ही मधील ‘केके गोस्वामी’ या अभिनेत्या बद्दल माहिती सांगणार आहोत. तर चला मित्रांनो त्याच्या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ.\nमित्रांनो “केके गोस्वामी” हे एका छोट्याश्या खेडेगावात राहणारे आहेत. त्यांच्या कुटुंबातील कोणाचीही चित्रपट पार्श्वभूमी नाही. “केके गोस्वामी” अत्यंत गरीब घरातली आहेत. त्यांच्या बालपणात कधीकधी अशी परिस्थिती उद्भवली होती की, त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला, ज्यामुळे गोस्वामी बर्‍याच एकवेळच अन्न देखील खाऊ शकले नाहीत. गोस्वामी यांची कमी उंची आहे, या कारणामुळे त्यांना नोकरी देखील मिळाली नाही. आणि कमी उंची आहे म्हणून त्यांना अनेकांच्या टिकांचा सामना देखील करावा लागला.\nपण केके गोस्वामी यांनी आपला हौसला कमी केला नाही, आणि त्यांनी खूप परिश्रम केले आणि या इंडस्ट्रीमध्ये प्रवेश घेतला. ���ेके गोस्वामी यांनी हळूहळू इंडस्ट्रीमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. ते विकराल आणि गबराल, गुटर गु, शक्तीमान यांसारख्या बर्‍याच टीव्ही शोमध्ये दिसले आहे.\nकेके गोस्वामी यांची पत्नीही देखील कोणत्या बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. होय मित्रांनो….. केके गोस्वामी यांची उंची फक्त 3 फूट आहे, परंतु त्यांची पत्नी पिंकू गोस्वामी यांची उंची त्यांच्या पती पेक्षा 2 फूट जास्त आहे. आणि विशेष म्हणजे केके आणि पिंकू यांचा प्रेम विवाह झाला आहे.\nमित्रांनो तुम्हाला केके गोस्वामी यांच्या प्रेम विवाह विषयी काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा.\nबॉलिवूडच्या या ‘६’ अभिनेत्रींनी सर्जरी करून खराब केले थोबाड…\nमहेश भट्टच्या फॅमिलीचे काळे सत्य आले समोर डिलीट होण्याआधी जरूर वाचा…\nया कारणांमुळे नेहाने केले तिच्यापेक्षा ७ वर्षांनी लहान रोहनप्रित सिंघशी लग्न…\nPrevious Article ‘या’ अभिनेत्यासोबत आर्चीला जायचंय डेटवर, जाणून घ्या कोण आहे तो लकी अभिनेता…\nNext Article केस एवढे वाढतील कि सांभाळणे कठीण होऊन जाईल…\nरोजच्या भाकरीच्या पिठात २ चमचे टाका, हात पायाला मुंग्या येणे, पित्त बंद, 72000 नसा मोकळ्या, सांदेदुखी, थकवा कमी…\nजीवनात वाईट वेळ आली की करा हे 4 काम, श्री स्वामी समर्थ…\nधान्यातील किडे 5 मिनिटात 100% बाहेर, पारंपारिक घरगुती उपाय, पुन्हा कधीच किडे होणार नाहीत…\nB अक्षरापासून नाव असणाऱ्या व्यक्ती कशा असतात B चा स्वभाव व्यक्तिमत्व गुणवैशिष्ट्ये\nफक्त अर्ध्या लिंबूचा असा वापर करा, घरातील कोळी, मकडी, किडे 2 मिनिटात घराबाहेर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/sushant-singh-rajput-death-case-enforcement-directorate-found-nothing-suspicious-in-actors-transactions-127798933.html", "date_download": "2021-01-28T08:58:36Z", "digest": "sha1:TGETZJRLLACVOG7EH6H3QFTGZCID6QBR", "length": 8870, "nlines": 63, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Sushant Singh Rajput Death Case: Enforcement Directorate Found Nothing Suspicious In Actors Transactions | ईडीला अॅक्टरच्या बँक खात्यात मनी लॉन्ड्रिंगचे पुरावे मिळाले नाहीत, तपास एजेंसीने म्हटले - कुटुंबाने गैरसमजातून आरोप लावले - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nसुशांत केसमध्ये नवा दावा:ईडीला अॅक्टरच्या बँक खात्यात मनी लॉन्ड्रिंगचे पुरावे मिळाले नाहीत, तपास एजेंसीने म्हटले - कुटुंबाने गैरसमजातून आरोप लावले\nसुशांतचे वडील केके सिंह यांनी आरोप लावला होता की, त्यांच्या मुलाच्या खात्यातून 15 कोटींचा घोटाळा झाला आहे\nसुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात एकानंतर एक अनेक दावे चुकीचे ठरत आहे. पहिले एम्सच्या पॅनलने हत्येची शक्यता फेटाळली होती. आता अंमलबजावणी संचालनालय (ईडी) ने अभिनेत्या बँक खात्यातून मनी लॉन्ड्रिंगचे पुरावे मिळण्याच्या दाव्यावर इनकार केला आहे. रिपोर्टमध्ये ईडीच्या सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, सुशांतच्या कुटुंबाकडून गैरसमजातून आरोप लावण्यात आले आहेत.\nकुटुंबाला सुशांतच्या पैशांचा अंदाज नव्हता\nमुंबई मिररच्या रिपोर्टनुसार, ईडीच्या सूत्रांनी म्हटले की, सुशांतच्या कुटुंबाला फायनेन्सविषयी काहीच आयडिया नव्हती. याच कारणामुळे त्याच्या खात्यात मोठ्या प्रमाणात घोटाळा असल्याचा संशय होता.\nईडीला सुशांतच्या खात्यातून मनी लॉन्ड्रिंग किंवा संशयास्पद व्यवहारांचा पुरावा सापडला नाही. परंतु, अकाउंटमध्ये झालेल्या छोट्या-मोठ्या ट्रान्जेक्शनचा तपास केला जात आहे. कारण हे ट्रान्जेक्शन कुणाला आणि का करण्यात आले याची माहिती मिळावी.\nजवळपास 2.78 कोटी रुपये टॅक्समध्ये भरले\nरिपोर्टनुसार, ईडीला तपासात कळाले आहे की, सुशांतच्या बँक खात्यातून 2.78 कोटी रुपये टॅक्स (जीएसटी सह) मध्ये देण्यात आले होते. तर छोटी-मोठी रक्कमही मिसिंग आहे. तपास एजेंसी याची माहिती काढण्याचा प्रयत्न करत आहे. ईडीच्या सूत्रांनीही हे सांगितले की, त्यांना रिया चक्रवर्तीच्या खात्यामध्ये सुशांतच्या अकाउंटमधून एखाद्या मोठ्या अमाउंटचे थेट ट्रान्जेक्शन सापडलेले नाही. तपास करणाऱ्यांनुसार दोघांमध्ये छोट्या-मोठ्या पैशांची देवाण-घेवाण होऊ शकते.\nकुटुंब फायनेंसमध्ये दखल देत नव्हते\nआपल्या जबाबात सुशांतच्या वडिलांनी वकील विकास सिंह यांनी असेही म्हटले आहे की अभिनेत्याच्या आर्थिक बाबतींविषयी कुटूंबाला काहीच कल्पना नव्हती. कुटुंबाने त्याच्या आर्थिक बाबतीत कधीही हस्तक्षेप केला नाही किंवा त्याला नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला नाही. ईडीची चौकशी सुरू. जेव्हा चौकशी पूर्ण होईल तेव्हाच फाइंडिंग समोर येऊ शकले. आम्ही आमच्या चिंतेबद्दल चौकशी एजन्सीला सांगितले आहे आणि त्याचा (सुशांत) निधी काही आरोपींकडे गेला आहे का याची चौकशी करण्यास सांगितले आहे. त्याचा चार्टर्ड अकाउंटंट बदलण्यात आला होता.\n31 जुलैला ईडीने दाखल केला होता मनी लॉन्ड्रिंगची केस\n31 जुलैला ईडीने सुशांत सिंह राजपूतचे वडील केके सिंहच्या पटनामध्ये दाखल करण्यात आलेल्या एफआयआरच्या आधारावर रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक, वडील इंद्रजीत, आई संध्या, सुशांतचे हाउस मॅनेजर सॅमुअल मिरांडा आणि मॅनजर श्रुति मोदीविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगचा केस दाखल करण्यात आला होता.\nकेके सिंह यांनी आरोप लावला होता की, या सर्व आरोपींनी सुशांतच्या बँक खात्यातून 15 कोटी रुपयांची गडबड केली आहे. या प्रकरणात ईडीने जवळपास 24 लोकांना विचारपूस केली आहे, ज्यामध्ये मुख्य आरोपींसह सुशांतचा माजी स्टाफ आणि माजी टॅलेंट मॅनेजर्सचा समावेश आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/marathi-cinema/news/social-media-users-trolled-actress-apurva-nemalekar-127808934.html", "date_download": "2021-01-28T08:39:05Z", "digest": "sha1:VVGVQOC7ZBMUOKJXLQOBZCHAWY2CLHZN", "length": 6316, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "social media users trolled actress Apurva Nemalekar | 'तुझं माझं जमतंय' मालिकेच्या प्रोमोवरुन नेटक-यांनी अभिनेत्री अपुर्वा नेमळेकरला केलं ट्रोल, सडेतोड उत्तर देत अपुर्वाने केली ट्रोलर्सची बोलती बंद - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nसोशल मीडिया:'तुझं माझं जमतंय' मालिकेच्या प्रोमोवरुन नेटक-यांनी अभिनेत्री अपुर्वा नेमळेकरला केलं ट्रोल, सडेतोड उत्तर देत अपुर्वाने केली ट्रोलर्सची बोलती बंद\nझी युवावर येत्या 4 नोव्हेंबरपासून 'तुझं माझं जमतंय' ही विनोदी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.\n'रात्रीस खेळ चाले 2' मधील शेवंता या व्यक्तिरेखेने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं. शेवंताच्या अदांवर संपूर्ण महाराष्ट्र भाळला होता. मालिका संपल्यापासून प्रेक्षक शेवंताला खूप मिस करत आहेत. पण आता शेवंता म्हणजेच अभिनेत्री अपुर्वा नेमळेकर पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर तितक्याच मादक व्यक्तिरेखेत पुनरागमन करणार आहे. झी युवावर येत्या 4 नोव्हेंबरपासून 'तुझं माझं जमतंय' ही विनोदी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.\nया मालिकेत अपुर्वा पम्मी या वेगळ्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे आणि तिच्या सोबतच अभिनेता रोशन विचारे आणि अभिनेत्री आसावरी भरती भानुदास या मालिकेत प्रमुख भूमिका निभावणार ��हेत. या मालिकेचा भन्नाट प्रोमो नुकताच रिलीज करण्यात आला, ज्यात पम्मीची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली.\nसोशल मीडियावरदेखील प्रेक्षकांनी या प्रोमोला उदंड प्रतिसाद दिला. पण काही नेटिझन्सनी अपुर्वाला या प्रोमोवरून ट्रोल करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा अपुर्वाने शांत न बसता त्या ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं.\nप्रोमो पाहून एका नेटिझनने तुमचा लुक पाहता सगळे सिरियलवाले तुम्हाला बाहेरवालीचाच रोल देतात का अशी कमेंट केली. त्यावर अपुर्वाने, \"या सिरियलचा एकही एपिसोड टेलिकास्ट पण नाही झाला, तुम्ही आधीच ठरवून टाकलंत अशी कमेंट केली. त्यावर अपुर्वाने, \"या सिरियलचा एकही एपिसोड टेलिकास्ट पण नाही झाला, तुम्ही आधीच ठरवून टाकलंत\" असं म्हणत त्या ट्रोलरची बोलती बंद करून टाकली.\nतसंच त्या ट्रोलरच्या सोशल मीडियावरील यूजरनेमवर निशाणा साधत अपुर्वा म्हणाली की, \"आणि मुळात कसंय, इनोसंट बॉय नाव ठेवून तुम्ही पण इनोसंट होत नाही ना.\"\nअपुर्वाच्या या बिनधास्त आणि निर्भीड स्वभावाच्याच चाहते प्रेमात आहेत. आता अपुर्वाची नवीन व्यक्तिरेखा पम्मीदेखील अशीच बिनधास्त आणि निर्भीड असणार आहे का, हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.betterbutter.in/mr/recipe/144625/palak-dalbhaji/", "date_download": "2021-01-28T09:16:47Z", "digest": "sha1:7ZRTAR52MA3J22INN3JJAO4HZSDQM4C5", "length": 17054, "nlines": 392, "source_domain": "www.betterbutter.in", "title": "Palak dalbhaji recipe by Maya Ghuse in Marathi at BetterButter", "raw_content": "\nमुख्यपृष्ठ / पाककृती / पालक डाळभाजी\nसूचना वाचा नंतरसाठी सेव करा\nपालक डाळभाजी कृती बद्दल\nचना डाळ पाऊण वाटी\nतूर डाळ अर्धी वाटी\nउडद डाळ पाव वाटी\nआलं-लसूण पेस्ट 1 चमचा\nहिरवी मिरची चिरून 4-5\nगरम मसाला अर्धा चमचा\nधना पावडर पाव चमचा\nसर्व डाळी, शेंगादाणे, पालक, हिरवी मिरची, टमाटे एकत्र करून पाणी टाकून शिजवले\nकढईत तेल, मोहरी, जिरं, कांदा टाकून परतले, आलं-लसूण पेस्ट, हळदं, तिखट, धना पावडर, गरम मसाला टाकून मिसळून नंतर शिजलेली भाजी घूसळून फोडणीत ओतली\nभात, भाकरी बरोबर सर्व्ह केली\nआपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.\nचला स्वयंपाक सुरू करूया\nहे प्राडक्ट शेर करा\nसर्व डाळी, शेंगादाणे, पालक, हिरवी मिरची, टमाटे एकत्र करून पाणी टाकून शिजवले\nकढईत तेल, मोहरी, जिरं, कांदा टाकून परतले, आलं-लसूण पेस��ट, हळदं, तिखट, धना पावडर, गरम मसाला टाकून मिसळून नंतर शिजलेली भाजी घूसळून फोडणीत ओतली\nभात, भाकरी बरोबर सर्व्ह केली\nचना डाळ पाऊण वाटी\nतूर डाळ अर्धी वाटी\nउडद डाळ पाव वाटी\nआलं-लसूण पेस्ट 1 चमचा\nहिरवी मिरची चिरून 4-5\nगरम मसाला अर्धा चमचा\nधना पावडर पाव चमचा\nपालक डाळभाजी - रिव्यूज\n7 भाषांमध्ये रीस्पीझचे शेर आणि शोधणे भारत देशातील सर्वात मोठे मंच.\nस्वयंपाक करा, अपलोड करा आणि शेअर करा\nएक रेसिपी कधीही सोडू नका\nनवीन माहितीसाठी आपल्या ईमेल ऐड्रेस सब्स्क्राइब घ्या\nसर्वाधिक सर्च गेलेल्या रेसपी\nयेथे आमचे फालो करा\nयेथून आमचे अ‍ॅप डाउनलोड करा\n138 अनुसरण करत आहे\nपूर्ण प्रोफाइल पहा अनुसरण करा\nकिंवा ईमेलसह सुरू ठेवा\nसाइन इन करा साइन अप करा\n0 अनुसरण करत आहे\nआपला जुना पैस्वर्ड एका नवीनवर बदला\nपुष्टी करा नवीन पासवर्ड *\nयेथे आपले प्रोफाइल संपादित करा आणि अद्यतनित करा\nआपण एक बिगिनर ब्लॉगर फुडी शेफ होम कूक मास्टर कूक आकांक्षा कूक बेकर कधीकधी स्वयंपाकघरात सेलिब्रिटी शेफ उपहारगृह\nआपले लिंग पुरुष महिला\nआपली खाते सेटिंग्ज सोडत असताना आपली जतन केलेली रिसेप्शन्स, स्टोरेज आणि वैयक्तिकृत पसंती आपल्याला कायमचे प्रवेश न करण्यायोग्य आणि कनेक्ट केलेल्या डिव्हाइसची कार्यक्षमता कमी करू शकतात. हटविणे आमच्या प्राइवसी नोटिस आणि लागू कायद्यांचे किंवा नियमांनुसार केले जाईल.\nआपले खाते हटविणे म्हणजे आपल्या जतन केलेल्या पाककृती, संग्रह आणि वैयक्तिकरण प्राधान्ये BetterButter मधून कायमची हटविली जातील. एकदा आपण पुष्टी केली की आपले खाते तत्काळ निष्क्रिय केले जाईल.\nटीप: आपण पुढील 14 दिवसात लॉगिन केल्यास आपले खाते पुन्हा सक्रिय केले जाईल आणि हटविणे रद्द केले जाईल.\nलॉगिन करा आणि एक्सप्लोरिंग प्रारंभ करा\nपासवर्ड रीसेट करण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा आणि आम्ही आपला संकेतशब्द कसा रीसेट करायचा याबद्दल सूचना पाठवू\nआपल्या मेलवर पैस्वर्ड रीसेट दुवा पाठविला गेला आहे. कृपया आपले मेल तपासा.\nकृपया आपले मेल तपासा.\nBetterButter सह साइन अप करा आणि एक्सप्लोरिंग प्रारंभ करा\nपासवर्ड निश्चित करा *\nखाते तयार करून, मी अटी व शर्ती स्वीकारतो\nतुमच्या मनात काय आहे\nआपल्या गॅलरीमधून फोटो अपलोड करा\nआपला कॅमेरा उघडा आणि फोटो घ्या\nसेव करा रद्द करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://mahiti.in/2019/08/02/chips/", "date_download": "2021-01-28T07:41:15Z", "digest": "sha1:JL5VZUEZSROBLUMAUIHY3WZWLJNK6GIW", "length": 8235, "nlines": 50, "source_domain": "mahiti.in", "title": "चिप्सच्या पाकिटामध्ये इतकी हवा का भरलेली असते ? जाणून घ्या त्यामागील वैज्ञानिक कारण… – Mahiti.in", "raw_content": "\nचिप्सच्या पाकिटामध्ये इतकी हवा का भरलेली असते जाणून घ्या त्यामागील वैज्ञानिक कारण…\nचिप्सच्या पाकिटमध्ये का असते इतकी हवा या मागे असते एक खास वैज्ञानिक कारण, आज काल धावपळीच्या जीवनात आहाराकडे कसे आणि कधी दुर्लक्ष झाले हे कळलेच नाही. बऱ्याचदा लोक फक्त स्नॅक्स खाऊन पोट भरतात. हे हवा हवा बंद स्नॅक्सचे पुडे काही दिवसांनी आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक होऊन जातात.आणि तो दिवस लांब नाही ज्या वेळी भारतात सुद्धा घरात पॅकिंग पुड्या दिसतील. आता हेच पाहाना चालताना किव्हा कामात व्यस्त असताना आपली छोटीशी भूक थांबवायची असते तेव्हा आपण एक चिप्सचे पॅकिंग सहज घेऊन ते स्नॅक्स enjoy करतो. चिप्सपेक्ष्या ज्यास्त हवा भरली असली तरी काही वेळे का साठी होईना आपली भूक संपवतो. चिप्स खाताना बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडला असेल की या पॅकेट मध्ये इतकी हवा का भरली असेल तर मित्रानो याच तुमच्या प्रश्नांचे उत्तर आपण पाहणार आहोत.\nबऱ्याचदा लोकांची तक्रार असते की विनाकारण पॅकेट मध्ये चिप्स पेक्ष्या हवा का भरलेली असते. मित्रानो ती हवा विनाकारण किव्हा कॉन्टिटी ज्यास्त वाटावी म्हणून भरलेली नसते. तर त्या मागे काही वैज्ञानिक कारणे आहेत. बऱ्याचदा तुम्ही ऐकले असेल चिप्स तुटू नये त्याचा चुरा होऊ नये म्हणून चिप्स च्या पाकिटात हवा भरलेली असते. तुम्ही ही हेच कारण डोळ्या समोर ठेऊन पाहत असाल तर ती अगदी चूक आहे. पॅकेट मधील चिप्स ज्यास्त काळ टिकावे ते फ्रेश राहावेत म्हणून त्या मध्ये एक वैशिष्ठ्य प्रकारचा गॅस भरलेला असतो ज्यामुळे ते खराब होऊ नये. आपल्या आरोग्यास घातक होत नाहीत. एका ठरावीक काळा पर्यंत कधीही खाल्ले तर तीच चव मिळते.\nहवा बंद पॅकेट मध्ये भरण्यात येणार तो गॅस आहे Nitrogen. Nitrogen एक असा गॅस आहे कमी रिऍक्ट होतो आणि त्यामुळे bacteria आणि जंतू पासून अन्न पदार्थाना लागण होत नाही. 1960 मध्ये काढलेल्या तज्ज्ञांच्या निष्कर्षानुसार चिप्स च्या पाकीट मध्ये nitrogen भरल्यामुळे चिप्स अधिक काळ टिकतात, स्वादिष्ट राहतात. जर चिप्स च्या पाकीट मधून गॅस निघून गेला चिप्स नरम पडतात आणि आणि लवकर खराब ���ोतात. म्हणून चिप्स विकत घेताना याची नक्की काळजी घ्या. तर आता तुम्हाला कळलेच असेल चिप्स च्या पाकीट मध्ये हवा का असते.\nधान्यातील किडे 5 मिनिटात 100% बाहेर, पारंपारिक घरगुती उपाय, पुन्हा कधीच किडे होणार नाहीत…\nफक्त अर्ध्या लिंबूचा असा वापर करा, घरातील कोळी, मकडी, किडे 2 मिनिटात घराबाहेर…\nवाईट स्वप्न पडल्यामुळे अचानक झोपमोड होत असेल तर करा हे सर्वोत्तम घरगुती उपाय…\nPrevious Article तुमच्याही घरात गणपतीची फोटो किंवा मूर्ती असेल तर ही माहिती अवश्य वाचा…..\nNext Article औरंगजेबच्या मृत्युपत्रात संभाजी महाराजांबद्दल काय लिहिलं होतं \nरोजच्या भाकरीच्या पिठात २ चमचे टाका, हात पायाला मुंग्या येणे, पित्त बंद, 72000 नसा मोकळ्या, सांदेदुखी, थकवा कमी…\nजीवनात वाईट वेळ आली की करा हे 4 काम, श्री स्वामी समर्थ…\nधान्यातील किडे 5 मिनिटात 100% बाहेर, पारंपारिक घरगुती उपाय, पुन्हा कधीच किडे होणार नाहीत…\nB अक्षरापासून नाव असणाऱ्या व्यक्ती कशा असतात B चा स्वभाव व्यक्तिमत्व गुणवैशिष्ट्ये\nफक्त अर्ध्या लिंबूचा असा वापर करा, घरातील कोळी, मकडी, किडे 2 मिनिटात घराबाहेर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00640.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mahiti.in/2020/02/02/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A4%82-%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95/", "date_download": "2021-01-28T09:43:09Z", "digest": "sha1:SQWO5I7LCQ6BIYBFSVUAG3AIQKH4R4XL", "length": 8495, "nlines": 52, "source_domain": "mahiti.in", "title": "राजा राणीची गं जोडी मालिकेतील संजीवनी बद्दल बरंच काही! – Mahiti.in", "raw_content": "\nराजा राणीची गं जोडी मालिकेतील संजीवनी बद्दल बरंच काही\nमित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती आज आम्ही तुम्हाला राजा राणीची गं जोडी या मालिकेबद्दल थोडी माहिती सांगणार आहोत. तर चला या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ. “राजा राणीची गं जोडी” ही नवीन मालिका कलर्स मराठीवरती सुरू झाली आहे, या मालिकेमध्ये एक बिनदास आणि कडक इन्स्पेक्टरची लव्हस्टोरी पाहायला मिळणार आहे. मालिकेतील नायिकेचे नाव संजीवनी उर्फ संजू असे आहे. संजू ही भूमिका बिनदास व त्याच बरोबर जवाबदार अशा मुलगी आहे. आणि विशेष म्हणजे संजू ही भूमिका अभिनेत्री शिवानी सोनार हिने साकारली आहे. त्यामुळे या बिनदास अशा अभिनेत्रीबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.\nशिवानी सोनार हीच जन्म पुणे येथे झाला, तिचे आई वडील देखील पुणे मध्येच राहतात. आणि त्यांच्याच सपोर्टमुळे मी अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले असे अभिनेत्री शिवानी सोनार सांगते. तिला एक छोटा भाऊ देखील आहे, आणि शिवानीचा खऱ्या आयुष्यातील स्वभाव हा बिनदास व प्रेमळ असा आहे. तिचे शालेय शिक्षण “पी. एस. या गर्ल हायस्कुल मधून पूर्ण झाले, व पुढे एम. आय. टी. कॉलेजमधून तिने तिचे उच्च शिक्षण पूर्ण केले.\nशिवानीला लहानपणापासूनच अभिनयाची खूप आवड होती आणि म्हणून शिवानी अभिनय क्षेत्राकडे वळली. तिने थेटर पासून आपल्या अभिनयाची सुरवात केली, असंत कलावंत या थेटर पासून तिने आपल्या अभिनयाला सुरवात केली. व येवढेच न्हवे तर तिने काही हिंदी शॉर्ट फिल्म मध्ये देखील काम केले आहे, टी व्हाय, अग्निटस या हिंदी तर गडबेट या मराठी शॉर्ट फिल्म मध्ये देखील काम केले आहे. तिच्या टी व्हाय या शॉर्ट फिल्म साठी अवॉर्ड देखील मिळाले आहेत. शॉर्ट फिल्म नंतर गरजा महाराष्ट्र या सोनी मराठीच्या मालिकेतुन शिवानीने टेलिव्हिजन वरती आपले पदार्पण केले. या मालिकेत तिने पेशवे कालीन काशीबाईची भूमिका साकारली होती.\nतिच्या अभिनयाच्या कौशल्यामुळे तिला स्टार प्रवाह वरील डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. या मालिकेत तिने लक्ष्मी नावाचे पात्र साकारले होते, अशा या दोन ऐतिहासिक भूमिकेनंतर कलर्स मराठीने शिवानील राजा राणीची गं जोडी या मालिकेत मुख्य भूमिका साकारण्याची संधी दिली. या मालिकेत प्रेक्षकांना शिवानी संजू या भूमिकेत पाहायला मिळते.\nतर मित्रांनो तुम्हाला शिवानीचा अभिनय कसा वाटतो ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा\nTaggedराजा राणीची गं जोडी\nया सुप्रसिद्ध मराठी कलाकारांचा झाला आहे घटस्फोट, पाहून तुम्ही पण चकित व्हाल…\nलग्नानंतर जेव्हा दोन आत्म्याचे मिलन होते, तेव्हा महिला पतीला दूध का देतात, काय आहे ही प्रथा जाणून घ्या याचे फायदे\nदिवसाची सुरुवात चांगली करावयाची असेल तर, सकाळी उठल्यावर चुकूनही करू नका या चुका….\nPrevious Article चांगल्या माणसांसोबत नेहमी वाईट का घडते स्वामींनी दिले याचे उत्तर…\nNext Article उपाशीपोटी तुळशीची पाने खा चकित व्हाल फायदे पाहून….\nरोजच्या भाकरीच्या पिठात २ चमचे टाका, हात पायाला मुंग्या येणे, पित्त बंद, 72000 नसा मोकळ्या, सांदेदुखी, थकवा कमी…\nजीवनात वाईट वेळ आली की करा हे 4 काम, श्री स्वामी समर्थ…\nधान्यातील किडे 5 मिनिटात 100% बाहेर, पारंपारिक घरगुती उपाय, पुन्हा कधीच किडे होणार नाहीत…\nB अक्षरापासून नाव असणाऱ्या व्यक्ती कशा असतात B चा स्वभाव व्यक्तिमत्व गुणवैशिष्ट्ये\nफक्त अर्ध्या लिंबूचा असा वापर करा, घरातील कोळी, मकडी, किडे 2 मिनिटात घराबाहेर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00640.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://newsjalna.com/Clothing-Shoes-&-Accessories-Suspenders-Garters-belts-customized-catsuit-155239-Suspenders/", "date_download": "2021-01-28T09:14:17Z", "digest": "sha1:WG4IJF42SSG7ISXDUDVZNNACZZIPBMRN", "length": 23525, "nlines": 201, "source_domain": "newsjalna.com", "title": " 308 Latex Rubber Gummi Suspenders Garters belts customized catsuit suit 0.4mm", "raw_content": "\nभोकरदन येथे ट्रक खाली चिरडुन एकाचा जागीच मृत्यू,तर एक महिला जखमी\nमंठा तालुक्यातील तळणी बस स्टँन्ड भागात इटालियन पेवर ब्लाॅक बसवा – पवार\nजि.प.सदस्य ते आरोग्यमंत्री : ना.राजेशभैय्या टोपे यांचा थक्क करणारा प्रवास :जागतिक स्तरावर दखल\nशिक्षक पतसंस्थेतील संकल्प कल्याण निधीची चौकशी करा.\nगोर सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अमोल राठोड\nकुंभार पिंपळगाव येथील अतिक्रमण हटविले; रस्त्याने घेतला मोकळा श्वास\nऔरंगाबाद जिल्ह्यात 44606 कोरोनामुक्त, 422 रुग्णांवर उपचार सुरू\nशेतीच्या वादात पुतन्याचा डोक्यात फावड्याने वार करुन केला खुन\nजालना जिल्ह्यात १५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह .\nप्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर आठशे पिशव्या रक्त संकलन\nगोर सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अमोल राठोड\nप्रतिनिधी/कुलदीप पवार घनसावंगी तालुक्यातील विरेगाव तांडा येथील गोरसेनेचे अमोल राठोड यांची जालना जिल्ह्याच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे सदर्भित नियुक्ती…\nकुंभार पिंपळगाव येथील अतिक्रमण हटविले; रस्त्याने घेतला मोकळा श्वास\nकुलदीप पवार/ प्रतिनिधीघनसावंगी तालुक्यातील जाणारा अंबड पाथरी महामार्गाचे काम सुरू असून कुंभार पिंपळगाव येथील मार्केट कमिटी भागातील अतिक्रमण काढण्यात आले…\nऔरंगाबाद जिल्ह्यात 44606 कोरोनामुक्त, 422 रुग्णांवर उपचार सुरू\nऔरंगाबाद, दिनांक 10 (न्यूज ब्युरो) : औरंगाबाद जिल्ह्यात आज 36 जणांना (मनपा 25, ग्रामीण 11) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 44606…\nशेतीच्या वादात पुतन्याचा डोक्यात फावड्याने वार करुन केला खुन\nभोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे शेतीच्या वादातून शनिवारी (दि.०९) सायं. ५.३० वाजेच्या सुमारास चुलत्या-पुतन्यामध्ये हाणामारी झाली होती.या हाणामारीत पुतणे कौतिकराव आनंदा…\nजालना जिल्ह्यात १५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह .\nन्��ूज जालना दि. १० :जालना जिल्ह्यात रविवारी १५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे .दरम्यान रविवारी उपचारानंतर कोरोनामुक्त झालेल्या १० जणांना…\nप्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर आठशे पिशव्या रक्त संकलन\nमहाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने रक्तदानाचा विक्रम मुंबई(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात विविध ठिकाणी…\nभोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे शेतीच्या वादातुन खुन\nमाहोरा : रामेश्वर शेळके भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे शेतीच्या वादातून सख्या चुलत्याने शिक्षक असलेल्या कौतिकराव आनंदा गावंडे वय 37 या…\nपरतुरात माजीसैनिक प्रशांत पुरी यांचा सत्कार\nदीपक हिवाळे /परतूर न्यूज नेटवर्कभारतीय सैन्यात कार्यरत असलेले सैनिक प्रशांत चंद्रकांत पुरी यांचा सेवानिवृत्त झाल्याबद्दल माजीसैनिक संघटनेच्या वतीने रविवारी सत्कार…\nकोरोनाची लस घेतल्या नंतर धोका टळेल का\nभारतात कोरोनाचे लसीकरण सुरू होणार असून प्रथम टप्प्यात कोरोना योध्द्यांना लसीकरण क्ल्या जात असुन लस घेतल्यानंतर पुन्हा कोरोना विषाणूचा…\nएका राज्यात एकाच कंपनीच्या लसीकरणाला मान्यता देण्याची आरोग्यमंत्री टोपे यांची मागणी\nन्यूज जालना ब्युरो – कोरोनाच्या दोन लसींना देशात मान्यता मिळाली आहे. काही दिवसाता लसीकरण मोहिम देखील सुरु होईल. मात्र कोरोनाची…\nजिल्ह्यात गुरुवारी १२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह .\nन्यूज जालना दि. ७ :जालना जिल्ह्यात गुरुवारी( दि ७ जानेवारी) १२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे .यातील उपचारानंतर कोरोनामुक्त झालेल्या…\nपरतूरमध्ये अपहरण करून डांबून ठेवलेल्या 108 च्या डॉक्टराची अवघ्या दोन तासात सुटका\nपरतूर तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्याच्या घरावर चोरट्यांचा डल्ला\nघरच्या ‘मुख्यमंत्र्यां’साठी गृहमंत्र्यांकडून पैठणीची खरेदी…तीही चक्क तुरुंगात\nलसीकरण सराव फेरीसाठी जालन्यात आज तीन ठिकाणी लसीकरण केंद्राची सुरुवात\nराज्यपाल मा.भगतसिंग कोश्यारी यांची सिद्धेश्वर मुंडेनी राजभवनात घेतली भेट \nमहाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या जालना जिल्हाध्यक्षपदी गुजर यांची फेरनिवड\nरविवारपासून भेंडाळा येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन\nजांब समर्थ/कुलदीप पवार ���ेंडाळा (ता.घनसावंगी) येथे आजपासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. १० जानेवारी ते १७ जानेवारी या…\nकर्ज देणारे अनधिकृत डिजिटल मंच, मोबाईल ऍप्सविरुध्द ,आरबीआयचा सावाधानतेचा इशारा\nnewsjalna.com जालना दि. 31 :– जलद व विना अडचण कर्ज मिळण्याची वचने देणाऱ्या, अनाधिकृत डिजिटल मंचांना , मोबाईल ऍप्सना, व्यक्ती,…\nअमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनी घेतला कोरोना डोस\nअमेरिका वृत्तसंस्था अमेरिकेच्या नवनिर्वाचित उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला आहे. कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेण्यासाठी…\nकेंद्र सरकार-शेतकरी संघटनांमध्ये अद्याप तोडगा नाहीच\nनवी दिल्ली प्रतिनिधी-नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची आज दि. 30 डिसेंबर रोजी सातवी चर्चेची फेरी सुरु आहे. शेतकऱ्यांनी केंद्र…\nजि.प.सदस्य ते आरोग्यमंत्री : ना.राजेशभैय्या टोपे यांचा थक्क करणारा प्रवास :जागतिक स्तरावर दखल\nसंपादकीय १५ ऑगस्ट १९९२ रोजी अंबड चे विभाजन होऊन नवीन घनसावंगी तालुक्याची निर्मिती झाली. तेव्हा घनसावंगी तालुका कृती समितीच्या वतीने…\nपत्रकारितेला नवे आयाम देणारा नेता- वसंत मुंडे\nसुमारे ३ दशकापूर्वी , एका खेड्यातला एक तरुण शिक्षणासाठी म्हणून तालुक्याच्या ठिकाणी येतो काय आणि आंदोलनाच्या माध्यमातून सामाजिक जीवनाची जाणीव…\nश्री पाराशर शिक्षक पतसंस्थेतर्फे सभासद कन्यादान योजनेचा शुभारंभ\nकर्जबाजारी शेतकर्याची विष प्रशन करुन आत्महत्या\nभोकरदन-जाफराबाद रोडवर ट्राफिक जाम,तब्बल दोन तासांनंतर पोलिसांच्या मदतीने वाहतुक सुरळीत\nपत्रकारांसह व्यापारी बांधवांसाठी महासंपर्क अॅप चे निर्माण – परवेज पठाण\nघनसावंगी तालुक्यात ऐन थंडीतच ग्रा.पं.निवडणूकीचे वातावरण तापले\nभोकरदन येथे ट्रक खाली चिरडुन एकाचा जागीच मृत्यू,तर एक महिला जखमी\nमंठा तालुक्यातील तळणी बस स्टँन्ड भागात इटालियन पेवर ब्लाॅक बसवा – पवार\nजि.प.सदस्य ते आरोग्यमंत्री : ना.राजेशभैय्या टोपे यांचा थक्क करणारा प्रवास :जागतिक स्तरावर दखल\nशिक्षक पतसंस्थेतील संकल्प कल्याण निधीची चौकशी करा.\nगोर सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अमोल राठोड\nभोकरदन येथे ट्रक खाली चिरडुन एकाचा जागीच मृत्यू,तर एक महिला जखमी\nमंठा तालुक्यातील तळणी बस स्टँन्ड भा��ात इटालियन पेवर ब्लाॅक बसवा – पवार\nजि.प.सदस्य ते आरोग्यमंत्री : ना.राजेशभैय्या टोपे यांचा थक्क करणारा प्रवास :जागतिक स्तरावर दखल\nशिक्षक पतसंस्थेतील संकल्प कल्याण निधीची चौकशी करा.\nगोर सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अमोल राठोड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00640.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2020/06/blog-post_23.html", "date_download": "2021-01-28T08:23:45Z", "digest": "sha1:QZQCBOGRTTNGAPLTLIWK44UOI24WN5BV", "length": 46128, "nlines": 229, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "अमीरूल मोमीनीन हजरत उमर रजि. | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nअमीरूल मोमीनीन हजरत उमर रजि.\nएक ऐतिहासिक व्यक्तीमत्व : कणखर, शिस्तप्रिय, न्यायप्रिय, उग्र, राकट, धाडसी आणि शूर\nहजरत अबुबकर यांचे निधन 23 ऑगस्ट 634 रोजी झाले. निधनापूर्वी ते आजारी होते व आपण या जीवघेण्या आजारातून उठू शकणार नाही, याची खात्री झाल्याने त्यांनी हजरत उमर रजि. यांना आपला उत्तराधिकारी निवडण्याचा विचार केला. याचे कारण असे होते की, प्रेषित सल्ल. यांच्या निधनानंतर सत्तेसाठी जी काही साठमारी झाली होती, त्याची त्यांना पूर्ण कल्पना होती. आपल्यानंतर पुन्हा सत्तेसाठी मुस्लिमांमध्ये मतभेद होऊन रक्तपात होऊ नये, या प्रामाणिक इच्छेतून त्यांनी आपला उत्तराधिकारी निवडण्याचा निर्णय घेतला. मात्र याची घोषणा अचानकपणे न करता त्यांनी या संबंधीची पूर्वतयारी अतिशय योजनाबद्ध पद्धतीने केली.\nसर्वप्रथम त्यांनी आशरा-ए-मुब्बशरामधील प्रसिद्ध सहाबी अब्दुरहेमान बिन औफ रजि., हजरत उस्मान रजि. आणि हजरत अली रजि. यांच्याशी याबाबतीत सल्लामस्सलत केली. या तिघांनीही हजरत उमर रजि. यांना खलीफा करण्याबद्दल सकारात्मक मत दिल्यानंतर त्यांनी हजरत उमर यांना बोलावून घेतले आणि त्यांना आपला निर्णय कळवला. त्यावर ह. उमर रजि. यांनी स्पष्टपणे सांगितले की, ’’एवढी मोठी जबाबदारी घेण्याची माझी अजीबात इच्छा नाही.’’ त्यावर हजरत अबुबकर यांनी सांगितले की, ’’तुमची इच्छा असण्या किंवा नसण्याचा इथे प्रश्न नाही. मला तुमच्यापेक्षा दूसरी योग्य व्यक्ती या पदासाठी दिसत नाही. म्हणून अपात्र व्यक्तीची निवड करून मी अल्लाहला तोंड कसे दाखविणार तुम्हाला या पदाची गरज नाही मात्र या पदाला तुमची गरज आहे. मी याबाबतीत सर्व महत्त्वाच्या व्यक्तींशी सल्लामसल्लत करून हा निर्णय घेतला आहे. महत्त्वाचे सर्व लोक तुम्हाला खलीफा म्हणून स्वीकारण्यास अनुकूल आहेत, म्हणून तुम्हाला हे पद घ्यावेच लागेल.’’ तेव्हा नाईलाजाने हजरत उमर रजि. खलीफा होण्यास होकार दिला.\nयानंतर हजरत अबुबकर रजि. यांनी आपल्या उत्तराधिकाऱ्याची घोषणा लोकांसमोर केली. त्यात त्यांनी सांगितले की, ’’मी माझ्या कुठल्याही नातेवाईकाला खलीफा म्हणून निवडलेले नाही. जो तुमच्यापैकी सर्वोत्कृष्ट आहे त्याचीच निवड मी केलेली आहे. कारण माझ्या दृष्टीने जनतेचे हित हेच सर्वोतोपरी आहे. मी हजरत उमर बिन खत्ताब रजि. यांना खलीफा म्हणून निवडलेले आहे. माझी ही निवड तुम्हाला मान्य आहे का’’ त्यावर उत्स्फूर्तपणे उपस्थित लोकांनी त्यांच्या निवडीचे समर्थन केले. म्हणून अगदी सहज पद्धतीने सत्तांतर घडून आले. 23 ऑगस्ट 634 रोजी खलीफा अबुबकर रजि.यांचे निधन होताच 24 ऑगस्ट 634 रोजी त्यांनी खलीफा म्हणून शपथ घेतली व लगेच लोकांनी त्यांच्या हातावर हात ठेऊन एकनिष्ठतेची बैत (शपथ) घेतली.\nहजरत उमर बिन खत्ताब रजि. हे एक अतिशय कणखर, शिस्तप्रिय, न्यायप्रिय, उग्र, राकट, धाडसी आणि शूर होते. दुरून पाहणाऱ्यांना त्यांची भीती वाटे परंतु ज्यांचा त्यांच्याशी संपर्क होई, ते त्यांच्यातील उमदेपणा पाहून भारावून जात.\nहजरत उमर रजि. यांचा खिलाफतीचा कालावधी अतिशय गाजलेला कालावधी आहे. त्यांच्या कालावधीत इस्लाम बळकट झाला आणि इस्लामच्या सीमांचा विस्तार झाला. हजरत उमर रजि. यांचा जन्म इ.स. 580 मध्ये ’अदि ’ या कुळात झाला. हे कूळ मक्का शहरातील प्रतिष्ठित जरूर होते पण सामार्थ्यवान नव्हते. धार्मिक दृष्ट्याही या कुळाला बनू हाशीम आणि बनू उम्मैय्या सारखे महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त नव्हते. मात्र हजरत उमर रजि. यांनी आपल्या अंगभूत कौशल्य आणि धाडसी स्वभावामुळे मक्का शहरामध्ये स्वतःचा दबदबा निर्माण केला होता. अन्याय सहन करण्याची त्यांची तयारी नव्हती. ते लढाऊ प्रवृत्तीचे होते. न्यायासाठी लढण्यासाठी ते सदैव तत्पर असत. त्यांची एक कन्या हज��त हफ्सा रजि. ह्या प्रेषित सल्ल. यांच्या सुविद्य पत्नी होत. मक्कामध्ये जे मुठभर लोक साक्षर होते त्यात हजरत उमर रजि. यांचा समावेश होता. त्यांना हिब्रु भाषा येत होती म्हणून ज्यू लोकांशी त्यांची चांगली मैत्री होती.\nते प्रेषित सल्ल. यांच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान होते व कट्टर मूर्तीपूजक होते. प्रेषित सल्ल. यांनी जेव्हा इस्लामची घोषणा केली होती तेव्हा त्यांचा विरोध करणाऱ्या लोकांपैकी ते एक होते. ते इस्लामचा आणि प्रेषितांचा दुस्वास करीत, परंतु त्यांचे शौर्य आणि धाडसी स्वभाव पाहून प्रेषित सल्ल. सातत्याने अल्लाहकडे दुआ करीत की, ऐ अल्लाह उमरच्या मनामध्ये इस्लामबद्दल प्रेम उत्पन्न कर. शेवटी ही दुआ स्विकारली गेली. वयाच्या तिसाव्या वर्षी हजरत उमर रजि. यांनी इस्लामचा स्वीकार केला. इस्लामचा स्वीकार करण्याचा त्यांचा किस्साही रोमहर्षक असा आहे.\nही त्या काळातील गोष्ट आहे जेव्हा मक्का शहरामध्ये मुर्तीपूजक कुरैश हे इस्लाम आणि प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचा सर्व शक्तीनिशी विरोध करीत होते. तरीही हळूहळू लोक इस्लामचा स्वीकार करीतच होते. ह्या गोष्टीची हजरत उमर रजि. यांना चीड येत होती. त्यामुळे त्यांनी प्रेषित सल्ल. यांची हत्या करून हा विषय कायमचा संपविण्याचा निर्णय घेतला व एका दिवशी तलवार हातात घेऊन प्रेषित सल्ल. यांचा शोध घेत निघाले. रस्त्यात त्यांचा एक मित्र नईम बिन अब्दुल्लाह त्यांना भेटला. त्याने हजरत उमर रजि. यांचा अवतार पाहून विचारले, ’’ हे उमर एवढ्या त्वेषामध्ये कुठे निघालात’’ त्यावर हजरत उमर रजि. उत्तरले, ’’ प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचा खून करण्यासाठी निघालो आहे.’’ आज त्यांचा आणि इस्लामचा नायनाट करूनच थांबेन. त्यावर त्यांचा मित्र हसून म्हणाला, ’’अगोदर आपल्या घराची काळजी घ्या’’ तुमची सख्खी बहीण ह.फातेमा रजि. आणि मेव्हणा ह.सईद रजि. दोघेही मुस्लिम झालेले आहेत.’’ हे ऐकताच हजरत उमर रजि. यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्यांनी थेट मोर्चा बहिणीच्या घराकडे वळविला. घराजवळ पोहोचताच त्यांच्या कानावर कुरआन पठणाचा ध्वनी आला. ह.उमर रजि. वादळासारखे बहिणीच्या घरात घुसले. त्यांचा उग्र अवतार पाहून कुरआन पठण करणाऱ्या खब्बाब रजि. कुरआनच्या आयाती लपवून ठेवल्या व लपून बसले. उमर यांनी मेव्हण्याला दरडावून विचारले ’’तुम्ही काय वाचत होते’’ त्यावर हज���त उमर रजि. उत्तरले, ’’ प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचा खून करण्यासाठी निघालो आहे.’’ आज त्यांचा आणि इस्लामचा नायनाट करूनच थांबेन. त्यावर त्यांचा मित्र हसून म्हणाला, ’’अगोदर आपल्या घराची काळजी घ्या’’ तुमची सख्खी बहीण ह.फातेमा रजि. आणि मेव्हणा ह.सईद रजि. दोघेही मुस्लिम झालेले आहेत.’’ हे ऐकताच हजरत उमर रजि. यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्यांनी थेट मोर्चा बहिणीच्या घराकडे वळविला. घराजवळ पोहोचताच त्यांच्या कानावर कुरआन पठणाचा ध्वनी आला. ह.उमर रजि. वादळासारखे बहिणीच्या घरात घुसले. त्यांचा उग्र अवतार पाहून कुरआन पठण करणाऱ्या खब्बाब रजि. कुरआनच्या आयाती लपवून ठेवल्या व लपून बसले. उमर यांनी मेव्हण्याला दरडावून विचारले ’’तुम्ही काय वाचत होते’’ तेव्हा मेव्हण्यांनी काही उत्तर दिले नाही. म्हणून चिडून ह. उमर रजि. यांनी मेव्हण्याला मारहाण करायला सुरूवात केली. त्यांना सोडविण्यासाठी ह.फातेमा रजि. मध्ये पडल्या तर त्यांनाही जबर मारहाण केली. इतकी की त्यांचे डोके फुटून चेहरा रक्तबंबाळ झाला. त्यांच्या बहिणीने त्वेषाने हजरत उमर रजि. यांना उत्तर दिले की, ’’ हो’’ तेव्हा मेव्हण्यांनी काही उत्तर दिले नाही. म्हणून चिडून ह. उमर रजि. यांनी मेव्हण्याला मारहाण करायला सुरूवात केली. त्यांना सोडविण्यासाठी ह.फातेमा रजि. मध्ये पडल्या तर त्यांनाही जबर मारहाण केली. इतकी की त्यांचे डोके फुटून चेहरा रक्तबंबाळ झाला. त्यांच्या बहिणीने त्वेषाने हजरत उमर रजि. यांना उत्तर दिले की, ’’ हो माझ्या शरीरातही खत्ताब यांचे रक्त आहे. मी आणि माझ्या पतीने इस्लामचा स्वीकार केलेला आहे. तुला काय करायचे ते कर, आम्हा दोघांना ठार मार. पण लक्षात ठेव इस्लामची घौडदौड तू मूळीच रोखू शकणार नाहीस.’’ बहिणीचा रक्तबंबाळ चेहरा आणि तिचे कणखर व आत्मविश्वासाने भरलेले बोलणे ऐकताच ह.उमर यांचा राग खर्रकण उतरला. ते शांत झाले व त्यांनी मेव्हण्याला तुम्ही काय वाचत होतात ते माझ्यासमोर वाचून दाखवा, अशी विनंती केली. तेव्हा बहिणीने सांगितले, तू अगोदर गुस्ल (स्वच्छ होणे) कर, पवित्र हो आणि नंतर कुरआन ऐक. त्यावर ह.उमर यांनी अंघोळ केली व कुरआन ऐकण्यासाठी निमुटपणे येवून बसले. तेव्हा लपून बसलेले हजरत खब्बाब रजि. बाहेर आले त्यांनी त्यांच्या समोर कुरआनच्या आयातींचे खालीलप्रमाणे पठण केले. ’’ताहा माझ्या शरीरातही खत्ताब यांचे रक्त आहे. मी आणि माझ्या पतीने इस्लामचा स्वीकार केलेला आहे. तुला काय करायचे ते कर, आम्हा दोघांना ठार मार. पण लक्षात ठेव इस्लामची घौडदौड तू मूळीच रोखू शकणार नाहीस.’’ बहिणीचा रक्तबंबाळ चेहरा आणि तिचे कणखर व आत्मविश्वासाने भरलेले बोलणे ऐकताच ह.उमर यांचा राग खर्रकण उतरला. ते शांत झाले व त्यांनी मेव्हण्याला तुम्ही काय वाचत होतात ते माझ्यासमोर वाचून दाखवा, अशी विनंती केली. तेव्हा बहिणीने सांगितले, तू अगोदर गुस्ल (स्वच्छ होणे) कर, पवित्र हो आणि नंतर कुरआन ऐक. त्यावर ह.उमर यांनी अंघोळ केली व कुरआन ऐकण्यासाठी निमुटपणे येवून बसले. तेव्हा लपून बसलेले हजरत खब्बाब रजि. बाहेर आले त्यांनी त्यांच्या समोर कुरआनच्या आयातींचे खालीलप्रमाणे पठण केले. ’’ताहा आम्ही तुम्हांस कष्ट देण्यासाठी हे कुरआन अवतरलं नाही. पण जे भितात त्यांच्यासाठी मात्र हे बोध घडविण्यासाठी आहे. ज्यानं ही धरती आणि उंच-उंच आकाशं निर्माण केलीत त्याच्याकडून अवतरलेला. (जो) महान कृपावंत राजसिंहासनावर आरूढ आहे. आकाश आणि पृथ्वीत आणि त्यांच्या उभयंतात आणि जमिनीखाली सर्वकाही त्याच्याच मालकीचं आहे. तुम्ही मोठ्यानं बोलला तरी आणि जे काही गुप्त अथवा लपलंय ते सर्व त्यास ठाऊक आहे. अल्लाहशिवाय कुणी ईश्वर नाही. सारी सुंदर नावं त्याचीच आहेत.’’ (कुरआन - सुरे ताहा :आयत नं.1-8)\nउमर यांनी सुरवातीच्या या आयाती ऐकल्या आणि ऐकतच राहिले. ह. खब्बाब रजि. यांनी दुसऱ्या आयातीचे पठण केले, ’’निश्तिच मीच अल्लाह आहे, माझ्याव्यतिरिक्त कुणी ईश्वर नाही. तेव्हा माझी आराधना करा आणि माझ्या आठवणीसाठी नमाज कायम करा.’’(कुरआन-सुरे ताहा : आयत नं.14)\nया आयातींचा जादूसारखा परिणाम ह.उमर रजि. यांच्यावर झाला. ते म्हणाले, ’’निःसंशय हा ईश्वरीय कलाम (साहित्य) आहे’’ त्यांनी बहिण आणि मेव्हण्याची माफी मागितली आणि सरळ घराबाहेर पडले आणि प्रेषित मुहम्मद सल्ल. ज्या ठिकाणी आपल्या अनुयायांना दर्स (मार्गदर्शन) देत बसले होते त्या घरासमोर गेले. दारावर तैनात सुरक्षा रक्षकांनी त्यांना आत जाण्यास मनाई केली. त्यावर ह.उमर रजि. यांनी प्रेषित मुहम्मद सल्ल. यांना आपण भेटीला आल्याची बातमी देण्यास सांगितले. सुरक्षा रक्षकांनी प्रेषित मुहम्मद सल्ल. यांना तशी बातमी दिली. तेव्हा प्रेषित सल्ल. यांनी त्यांना आत बोलावून घेतले. प्रेषित ��ल्ल. म्हणाले, ’’ बोला उमर कसे काय आलात चांगल्यासाठी आलात का वाईट करण्यासाठी आलात चांगल्यासाठी आलात का वाईट करण्यासाठी आलात’’ त्यावर हजरत उमर रजि. नम्रपणे उत्तरले, ’’ हे प्रेषित सल्ल. मी आपला सच्चा अनुयायी बणून इस्लामचा स्विकार करण्यासाठी आलोय.’’ तेव्हा त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व मुस्लिमांनी , ’’अल्लाहु अकबर’’ त्यावर हजरत उमर रजि. नम्रपणे उत्तरले, ’’ हे प्रेषित सल्ल. मी आपला सच्चा अनुयायी बणून इस्लामचा स्विकार करण्यासाठी आलोय.’’ तेव्हा त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व मुस्लिमांनी , ’’अल्लाहु अकबर’’ (अल्लाह श्रेष्ठ आहे) च्या घोषणा दिल्या आणि हजरत उमर रजि. यांनी प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या हातावर हात ठेऊन बैत घेतली आणि इस्लाम व प्रेषित सल्ल. यांच्याशी एकनिष्ठ राहण्याचा निश्चय व्यक्त केला.\nहजरत उमर रजि. यांनी ज्या दिवशी इस्लामचा स्विकार केला त्याच्या अवघ्या चार दिवसांपूर्वी हजरत हम्जा रजि. यांनी इस्लाम स्वीकारला होता. ते ही मक्केतील एक मोठे प्रस्थ होते. या दोन धाडसी लोकांनी इस्लाम स्वीकारल्याने इस्लाम मानणाऱ्यांच्या गटात चैतन्य पसरले तर कुरैशच्या गटामध्ये नैराश्य पसरले.\nहजरत उमर रजि. यांच्या द्वारे इस्लाम स्विकारण्याच्या घटनेमुळे इस्लामी इतिहासाला कलाटणी मिळाली. इस्लाम स्वीकारताच त्यांनी त्याची जाहीर घोषणा केली. त्यांनी व हजरत हम्जा रजि. यांनी मुस्लिमांच्या एका गटाला घेऊन काबागृहामध्ये जावून तवाफ (काबागृहाला 7 प्रदक्षिणा घालणे) केला आणि आपण मुस्लिम झाल्याची सार्वजनिकरित्या घोषणा करून टाकली. या दोन योद्धयांच्या इस्लाम स्विकारण्याच्या घटनेमुळे मूर्तीपूजक कुरैशच्या गटामध्ये खळबळ माजली. हजरत उमर रजि. यांच्या या धाडसी कृतीचा सन्मान म्हणून प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी ह. उमर रजि. यांना ’अल-फारूक’ (सत्य आणि असत्यामध्ये फरक करणारा) ही पदवी बहाल केली. त्यानंतर हजरत उमर रजि. हे हजरत उमर फारूख रजि. या नावाने ओळखले गेले आणि आजही ओळखले जातात.\nजेव्हा मुस्लिमांनी मदिनामध्ये हिजरत केली तेव्हा ती गुप्तपणे केली होती. पण ह. उमर रजि.यांना अशी गुपचूप हिजरत मान्य नव्हती. प्रेषित सल्ल. यांनी जेव्हा त्यांना मदिना येथे जाण्याचा आदेश दिला. तेव्हा ते सर्वप्रथम काबागृहामध्ये गेले. तलवार उपसून काबागृहाचा तवाफ केला आणि उपस्थित कुरैश लोकांच्या दिशेने तलवार फिरवून म्हणाले की, ’’तुमचा सर्वनाश होओ मी मदिनेला जात आहे. कोणाला आपल्या पत्नीला विधवा करायचे असेल तर त्याने समोर येऊन मला थांबवावे.’’ त्यांना अडविण्याची कोणीच हिम्मत केली नाही आणि ते छाती पुढे करून ऐटित काबागृहातून निघाले ते थेट मदिनेला पोहोचले.\nप्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्याकडे त्यांच्या शब्दाला फार मान होता. ह. अबुबकर रजि. यांच्यानंतर प्रेषितांकडे त्यांचे स्थान होते. त्यांनी प्रेषित सल्ल. यांना जे-जे सल्ले दिले होते त्यापैकी 21 सल्ले असे होते, ज्यांचे समर्थन दस्तुरखुद्द कुरआनच्या आयातींच्या मार्फत झाले. ते प्रेषितांवर जीवापाड प्रेम करीत होते. एकदा अशी घटना घडली की, त्यांच्या घरी एक ज्यू आणि एक मुस्लिम व्यक्ती आले व त्यांनी आपली गाऱ्हाणी त्यांच्यासमोर मांडली. त्यांच्यापैकी ज्यू व्यक्तीने गयावया करत ह. उमर रजि. यांना सांगितले की, ’’प्रेषित सल्ल. यांनी आमची गाऱ्हाणी ऐकूण माझ्यातर्फे निर्णय दिलेला आहे.’’ त्यावर हजरत उमर यांनी त्या मुस्लिम व्यक्तीला विचारले की, ’’हा सांगतोय ते बरोबर आहे का ’’ त्याने सांगितले की हो बरोबर आहे पण मला तुमच्याकडून न्याय हवा. तेव्हा हजरत उमर रजि. रागाने बेभान झाले आणि म्हणाले, ’’ठीक आहे. दोन मिनिटे थांब. मी न्याय देतो.’’ ते आत गेले, तलवार आणली आणि एका झटक्यात त्या मुस्लिम व्यक्तीचे डोके धडावेगळे केले. या घटनेवरून त्यांच्याकडे प्रेषित सल्ल. यांच्या शब्दाला किती मान होता, याचा अंदाज येतो.\nत्यांनी इस्लामपूर्व काळात तीन विवाह केले होते. इस्लाम स्विकारल्यानंतर त्यांच्यापैकी एकाच पत्नीने इस्लाम स्विकारला होता. तेव्हा त्यांनी इस्लाम न स्विकारणाऱ्या दोन पत्नींना घटस्फोट देऊन टाकला. त्यांना एकदा कळाले की, प्रेषित सल्ल. यांच्या पत्नींमध्ये काही कारणांमुळे इर्ष्या निर्माण झाली असून, त्यात त्यांची मुलगी हफ्सा सुद्धा सामील आहे. तेव्हा त्यांनी तिचे मुंडके छाटण्याचा इरादा प्रेषित सल्ल. यांच्यासमोर व्यक्त केला होता. तसेच त्यांनी हफ्सा मार्फत प्रेषितांच्या अन्य पत्नींकडेसुद्धा तीव्र शब्दात त्यांच्या इर्ष्यात्मक वर्तनाबद्दल नापसंती व्यक्त केली होती. त्यामुळे प्रेषित सल्ल. यांच्या अन्य पत्नीसुद्धा त्यांना वचकून असत.\nदि. 24 ऑगस्ट 634 रोजी द्वितीय खलीफा म्हणून शपथ घे��ल्यानंतर त्यांनी ह. अबुबकर रजि. यांचा सन्मान म्हणून स्वतः खलीफा हे बिरूद लावण्याचा इन्कार केला. तेव्हापासून लोकांनी त्यांना ’अमीरूल मोमीनीन’ म्हणजे मुस्लिमांचा नेता म्हणून हाक मारण्यास सुरूवात केली. शपथ गृहण केल्यानंतर त्यांनी जे भाषण केले ते खालीलप्रमाणे, ’’ हे श्रद्धावानहो अबू बकर रजि. आता आपल्यात नाहीत. दोन वर्ष नेतृत्व देऊन ते अल्लाहकडे परत गेले आहेत. ते अत्यंत समाधानी असतील की, त्यांनी अथांग सागरात तुफान वादळात सापडलेली मुस्लिम राज्याची नौका सुरक्षितपणे वल्हवीत किनाऱ्याला नेली. धर्मत्यागाविरूद्धचे युद्ध त्यांनी यशस्वी करून दाखविले. त्यांना धन्यवाद असोत. आता अरबभूमीत इस्लाम सर्वोच्च झालेला आहे. तो आता पुढच्या मार्गावर आहे. आता बायझॅन्टाईन व पर्शिया या बलाढ्य साम्राज्यविरूद्ध अल्लाहच्या नावाने आपला जिहाद चालू आहे...’’\n’’ह.अबू बकर रजि. नंतर खलीफापदाचे दायित्व माझ्यावर येऊन पडलेले आहे. मी या पदाची आकांक्षा कधीही धरलेली नव्हती. मी आश्वासन देतो की, या पदामुळे माझ्यावर पडलेल्या अनिवार्य जवाबदाऱ्या व कर्तव्य इस्लामच्या आज्ञेनुसार व माझ्या कुवतीनुसार पार पाडण्याचा मी प्रामाणिक व अहर्निश प्रयत्न करीत राहीन.’’\n’’ या माझ्या कार्यात मी पवित्र ग्रंथाचे मार्गदर्शन घेईन व प्रेषितांनी व पहिल्या खलीफांनी घालून दिलेल्या परंपरांचे अनुसरण करीन... जर मी या मार्गापासून विचलित झालो, तर मला दुरूस्त करा.’’ (28-116).\nकठोर बनव, मृदू बनव \nयानंतर त्यांनी पुढील प्रार्थना म्हटली व प्रत्येक वेळी ’आमीन’ (तथास्तु) असे म्हणण्यास लोकांना सांगितले :\n मी कठोर आहे. सत्याच्या प्रस्थापनेसाठी,\nतुझ्या आज्ञा अमलात त्यांच्याविरूद्ध मला कठोर बनव...\n मला दांभिकतेपासून मुक्त ठेव. माझा दृढनिश्चय वाढव, जेणेकरून मी जे काही करीन ते केवळ तुझ्या प्रसन्नतेसाठीच असेल...\n माझे हृदय श्रद्धावानांसाठी दयाळू बनव, जेणेकरून त्यांच्या गरजांकडे मी समर्पणबुद्धीने लक्ष देऊ शकेन...\n तुझ्या आज्ञापालनात मी कमी पडल्यास मला कार्यप्रवण कर व माझी श्रद्धा वृद्धिंगत कर.. आत्मपरीक्षण करण्याची मला शक्ती दे...’’\n मला कुराणाचा अर्थ समजण्याची बुद्धी व त्यानुसार वागण्याचे सामर्थ्य प्रदान कर..’’ सदरच्या भाषणाचा संदर्भ : चार आदर्श खलीफा, लेखक : डॉ. शेषराव मोरे, पान क्र. 155).\nमुस्लिमचा मुस्���िमवर अधिकार : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nभिवंडी येथील मशिदीचे रूपांतर झाले कोविड रूग्णांसाठ...\nमोडकळीस आलेलं घर आणि कुरकुरणारी खाट\nशेतकऱ्याचे संरक्षण महत्त्वाचे मानणारे सरकार कधी ये...\nगलवान खोरे : रसूल गलवान\nआत्महत्या : एक ज्वलंत समस्या\nअर्तुग्रल गाज़ी : क्रुसेडप्रणित नृशंसतेची पार्श्वभूमी\nअमीरूल मोमीनीन हजरत उमर रजि.\nमराठी मुस्लिमांची गोची आणि ... इतर \n२६ जून ते ०२ जुलै २०२०\nहजरत मोईनुद्दीन चिश्ती अजमेरी (रह.) यांचा अवमान खप...\nसरकारी विकासाची धोरणे विनाशाकडे घेऊन जाणारी\nमहान मानवाधिकार कार्यकर्ता व नि. न्यायाधीश होस्बेट...\nशाळा सुरू करण्याची घाई का \nमुस्लिमचा मुस्लिमवर अधिकार : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nसत्यपाल महाराजांसह विविध धर्मगुरूंनी भाग घेतला ऑनल...\n१९ जून ते २५ जून २०२०\nभारतीय परराष्ट्र धोरणाची पराकाष्ठा\nजगणे कोणासाठी... की आत्महत्येसाठी\nमोर्देशाय वानुनू : एक चिरंतन संघर्ष\nथांबलेला श्वास आणि स्वप्नांची राख\nहा भेद देशहितासाठी घातक\nएक ऐतिहासिक व्यक्तिमत्व ह. अबुबकर सिद्दीक रजि.\nमुस्लिमचा मुस्लिमवर अधिकार : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nमढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणारे धर्मांध\nकोरोना आणि ब्रिटनमधील इस्लामोफोबिया\nधार्मिक भेदभावाचा आर्थिक प्रगतीवर दुष्परिणाम-४\n१२ जून ते १८ जून २०२०\nकोरोनाच्या कहरात विकासाची चाके रूतली\nजॉर्ज फ्लॉईड आणि मोहसीन शेख...\nइब्राहिमी धर्मावलंबियांमधील पेटलेला वाद\nशिवराज्याभिषेक सोहळा लोकोत्सव म्हणून साजरा व्हावा:...\nशिक्षण क्षेत्रासमोरील दुहेरी संकट\nमुख्यमंत्री सहायता निधीसाठी 1 लाखाचा निधी\nएसआयओ, जेआयचचा स्थलांतरित मजुरांसाठी मायेचा घास\nसंकटकाळात माणुसकीचे दर्शन हवे\nभारताच्या खांद्यावर अमेरिकेचे ओझे\nअलिखित सामाजिक कराराची क्रूर चेष्टा...\nमुस्लिमचा मुस्लिमवर अधिकार : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nधार्मिक भेदभावाचा आर्थिक प्रगतीवर दुष्परिणाम-३\n०५ जून ते ११ जून २०२०\nअंत्यविधी करून तो निघाला पायी गावाकडे\nअमेरिका हिंसाचार : 24 राज्यात 17 हजार सुरक्षा सैनि...\nमुस्लीम कुटुंबाने हिंदू नवरीचं कन्यादान करत पार पा...\n४८३ रेशन दुकाने निलंबित तर ३२२ दुकानांचे परवाने रद्द\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शक���ल शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे 5 ऑगस्टपासून विशेष मोहिम \"अल्लाहला लोकांमधील ते लोक सर्वाधिक आवडतात जे दूसर्‍यांसाठी उपयोगी ...\n२९ मे ते ०४ जून २०२०\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प यशाला कारणीभूत असलेले मुस्लिम समुदायातील प्रश्न\nमहाराष्ट्र राज्यसेवा २०१९ चा अंतिम निकाल काल आयोगाने जाहीर केला. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर या वर्षी मुस्लिम समाजातील ४ विद्यार्थ्यांन...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\nमुस्लिम समाजाने प्रशासकीय सेवांमध्ये आपले प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी करावयाचे उपाय\n(मागील अंकावरून पुढे...) ४) सामाजिक दबाव : स्पर्धा परीक्षा हे क्षेत्र अनिश्चिततेचे आहे हे आपण आधीच पाहिले आहे. अमुक एवढे वर्ष अभ्यास क...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00640.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/athavale-criticized-the-thackeray-government-ma/", "date_download": "2021-01-28T09:23:53Z", "digest": "sha1:XFUT34ASVF2YCBPLHYIY7H572XQLWHH5", "length": 13130, "nlines": 224, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "'जेव्हा काँग्रेस पक्ष करेल बंड, तेव्हा…'; कविता करत रामदास आठवलेंचा सरकारला टोला", "raw_content": "\nभाजपच्या अधिकृत वेबासाईटवर झालेल्या चुकीच्या उल्लेखावर रक्षा खडसे म्हणाल्या…\nरक्षा खडसेंचा वादग्रस्त उल्लेख; गृहमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर भाजपनं चूक सुधारली\nयेत्या 24 तासात महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता- हवामान विभाग\n” शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवणाऱ्या सरकारला जाब विचारणारे कोणी आहे की नाही\n“मुंबई पोलीस अर्णबला लवकरात लवकर अटक करतील, असा आम्हाला विश्वास”\nआतापर्यंतची सर्वात स्वस्त SUV आज होणार लाँच; किंमत आहे फक्त…\nशेतकऱ्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं कंगणा राणावतला पडलं महागात\nबायको परपुरुषासोबत पळाली; नवऱ्यानं 18 महिलांसोबत केलं काळजाचा थरकाप उडवणारं कृत्य\n‘…आणि आमच्या मुलीकडे तेवढा वेळ नाही’; तीराच्या औषधांवरील सीमा शुल्क हटवण्याची केंद्र सरकारकडे मागणी\n‘काँग्रेसने शेतकऱ्यांना भडकवलं आहे’; प्रकाश जावडेकरांचा गंभीर आरोप\n‘जेव्हा काँग्रेस पक्ष करेल बंड, तेव्हा…’; कविता करत रामदास आठवलेंचा सरकारला टोला\nअहमदनगर | रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी कविता करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ते अहमदनगरमध्ये बोलत होते.\nजेव्हा काँग्रेस पक्ष करेल बंड, तेव्हा उद्धव ठाकरे सरकार पडेल थंड, असं म्हणत रामदास आठवले यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. तसेच लवकरच होणार आहे या सरकारमध्ये बिघाडी आणि जाणार आहे महाविकासआघाडी, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.\nकाँग्रेसने पाठिंबा काढला की अजितदादा ताबडतोब आमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वासही रामदास आठवलेंनी व्यक्त केला.\nमहाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस एका बाजूला आणि राष्ट्रवादी- शिवसेना दुसऱ्या बाजूला आहेत. या भांडणात काँग्रेस कधी पाठिंबा काढून घेईल, सोनिया गांधी कधी सूचना देतील, सांगता येत नाही, असं आठवले म्हणालेत.\n…तर मी फासावर जायला तयार; राष्ट्रवादीच्या मेहबूब शेख यांनी ‘त्या’ युवतीचे आरोप फेटाळले\n”नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्या”\nविरोधी पक्षाला 15-20 वर्षांनी आशीर्वाद मिळावा- सतेज पाटील\n“नारायण राणेंना भाजपत कोण विचारतंय, राणेंना त्यांचाच पक्ष किंमत देत नाही”\n1 जानेवारीपासून हे पाच नियम बदलणार; प्रत्येकाने जाणून घ्यायला हवेत\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\nभाजपच्या अधिकृत वेबासाईटवर झालेल्या चुकीच्या उल्लेखावर रक्षा खडसे म्हणाल्या…\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\nरक्षा खडसेंचा वादग्रस्त उल्लेख; गृहमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर भाजपनं चूक सुधारली\nTop News • पुणे • महाराष्ट्र\nयेत्या 24 तासात महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता- हवामान विभाग\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\n” शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवणाऱ्या सरकारला जाब विचारणारे कोणी आहे की नाही\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\n“मुंबई पोलीस अर्णबला लवकरात लवकर अटक करतील, असा आम्हाला विश्वास”\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\n‘…आणि आमच्या मुलीकडे तेवढा वेळ नाही’; तीराच्या औषधांवरील सीमा शुल्क हटवण्याची केंद्र सरकारकडे मागणी\n“पुणे महापालिका निवडणुकीत भाजप-आरपीआयचे 100 हून अधिक नगरसेवक निवडून आणणार”\n…तर मी फासावर जायला तयार; राष्ट्रवादीच्या मेहबूब शेख यांनी ‘त्या’ युवतीचे आरोप फेटाळले\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\nभाजपच्या अधिकृत वेबासाईटवर झालेल्या चुकीच्या उल्लेखावर रक्षा खडसे म्हणाल्या…\nरक्षा खडसेंचा वादग्रस्त उल्लेख; गृहमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर भाजपनं चूक सुधारली\nयेत्या 24 तासात महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता- हवामान विभाग\n” शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवणाऱ्या सरकारला जाब विचारणारे कोणी आहे की नाही\n“मुंबई पोलीस अर्णबला लवकरात लवकर अटक करतील, असा आम्हाला विश्वास”\nआतापर्यंतची सर्वात स्वस्त SUV आज होणार लाँच; किंमत आहे फक्त…\nशेतकऱ्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं कंगणा राणावतला पडलं महागात\nबायको परपुरुषासोबत पळाली; नवऱ्यानं 18 महिलांसोबत केलं काळजाचा थरकाप उडवणारं कृत्य\n‘…आणि आमच्या मुलीकडे तेवढा वेळ नाही’; तीराच्या औषधांवरील सीमा शुल्क हटवण्याची केंद्र सरकारकडे मागणी\n‘काँग्रेसने शेतकऱ्यांना भडकवलं आहे’; प्रकाश जावडेकरांचा गंभीर आरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00640.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/ncps-pandharpur-mla-bharat-bhalke-passes-away/", "date_download": "2021-01-28T08:18:35Z", "digest": "sha1:BRNXGPWB6GCEIGABF4W3R4RAZEDQXVGX", "length": 13390, "nlines": 224, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूरचे आमदार भारत भालके यांचे निधन", "raw_content": "\nरक्षा खडसेंचा वादग्रस्त उल्लेख; गृहमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर भाजपनं चूक सुधारली\nयेत्या 24 तासात महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता- हवामान विभाग\n” शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवणाऱ्या सरकारला जाब विचारणारे कोणी आहे की नाही\n“मुंबई पोलीस अर्णबला लवकरात लवकर अटक करतील, असा आम्हाला विश्वास”\nआतापर्यंतची सर्वात स्वस्त SUV आज होणार लाँच; किंमत आहे फक्त…\nशेतकऱ्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं कंगणा राणावतला पडलं महागात\nबायको परपुरुषासोबत पळाली; नवऱ्यानं 18 महिलांसोबत केलं काळजाचा थरकाप उडवणारं कृत्य\n‘…आणि आमच्या मुलीकडे तेवढा वेळ नाही’; तीराच्या औषधांवरील सीमा शुल्क हटवण्याची केंद्र सरकारकडे मागणी\n‘काँग्रेसने शेतकऱ्यांना भडकवलं आहे’; प्रकाश जावडेकरांचा गंभीर आरोप\nकोरोना परिस्थिती नियंत्रणात येत असल्याने केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय\nTop News • पुणे • महाराष्ट्र\nराष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूरचे आमदार भारत भालके यांचे निधन\nपुणे | राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूरचे आमदार भारत भलके यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. पुण्यातील रुबी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु असताना रात्री साडे बाराच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास सोडला.\nभारत भलके यांना महिनाभरापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यातून ते बरेही झाले होते. मात्र त्यानंतर त्यांना डेंगूची लागण झाली. डेंगू, निमोनिया, किडनी आदि आजाराने त्यांची प्रकृती ढासळत गेली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, तीन विवाहित कन्या आणि दोन भाऊ असा परिवार आहे.\nशुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार भालके यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी गेले होते. मात्र प्रकृती खूपच नाजूक असल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना व्हेन्टीलेटरवर ठेवले होते.\nदरम्यान, भालके यांनी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे सलग तीन वेळा आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले होते. 2004 मध्ये भालके यांनी शिवसेनेकडून विधानसभा लढविली होती. गोरगरिबांचा दाता म्हणून भारत नाना भालके यांची जनमानसात छबी होती.\nचंद्रकांत पाटलांचा जन्म राजकारणासाठी नव्हे तर…- हसन मुश्रीफ\n“मुलगी होईल या भीतीने नितीश कुमार यांनी दुसरं मूल जन्माला घातलं नाही”\n100 देशांच्या राजदूतांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतची सीरम इन्स्टिट्यूट भेट रद्द\n“महाराष्ट्राला कर्तबगार मुख्यमंत्री हवाय, ड्रायव्हर नकोय”\n“तुमच्या सर्व कुंडल्या माझ्याकडे, आम्ही मागे लागलो तर झोप लागणार नाही”\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\nरक्षा खडसेंचा वादग्रस्त उल्लेख; गृहमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर भाजपनं चूक सुधारली\nTop News • पुणे • महाराष्ट्र\nयेत्या 24 तासात महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता- हवामान विभाग\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\n” शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवणाऱ्या सरकारला जाब विचारणारे कोणी आहे की नाही\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\n“मुंबई पोलीस अर्णबला लवकरात लवकर अटक करतील, असा आम्हाला विश्वास”\nTop News • तंत्रज्ञान • देश\nआतापर्यंतची सर्वात स्वस्त SUV आज होणार लाँच; किंमत आहे फक्त…\nशेतकऱ्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं कंगणा राणावतला पडलं महागात\n“गोरगरिबाचं पोरगं राजकारणात येऊन यशस्वी होऊ शकतं, हे आपण सिद्ध करुन दाखवलं”\n“मतदारसंघाच्या विकासासाठी भालके नेहमी धडपड करायचे; महाराष्ट्राने एक चांगला नेता गमावला”\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\nरक्षा खडसेंचा वादग्रस्त उल्लेख; गृहमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर भाजपनं चूक सुधारली\nयेत्या 24 तासात महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता- हवामान विभाग\n” शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवणाऱ्या सरकारला जाब विचारणारे कोणी आहे की नाही\n“मुंबई पोलीस अर्णबला लवकरात लवकर अटक करतील, असा आम्हाला विश्वास”\nआतापर्यंतची सर्वात स्वस्त SUV आज होणार लाँच; किंमत आहे फक्त…\nशेतकऱ्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं कंगणा राणावतला पडलं महागात\nबायको परपुरुषासोबत पळाली; नवऱ्यानं 18 महिलांसोबत केलं काळजाचा थरकाप उडवणारं कृत्य\n‘…आणि आमच्या मुलीकडे तेवढा वेळ नाही’; तीराच्या औषधांवरील सीमा शुल्क हटवण्याची केंद्र सरकारकडे मागणी\n‘काँग्रेसने शेतकऱ्यांना भडकवलं आहे’; प्रकाश जावडेकरांचा गंभीर आरोप\nकोरोना परिस्थिती नियंत्रणात येत असल्याने केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00640.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://newsjalna.com/Clothing-Shoes-&-Accessories-ZIP-TRAINING-Shirt-Top-NEW-172444-Activewear-Tops/", "date_download": "2021-01-28T08:13:29Z", "digest": "sha1:6QCXKGEHX7PH5NSF4QFDDUALVKPEQ3ZS", "length": 24595, "nlines": 201, "source_domain": "newsjalna.com", "title": " Nike sz S Men's DRI-FIT LIGHTWEIGHT 1/4 ZIP TRAINING Shirt Top NEW 885412 010", "raw_content": "\nभोकरदन येथे ट्रक खाली चिरडुन एकाचा जागीच मृत्यू,तर एक महिला जखमी\nमंठा तालुक्यातील तळणी बस स्टँन्ड भागात इटालियन पेवर ब्लाॅक बसवा – पवार\nजि.प.सदस्य ते आरोग्यमंत्री : ना.राजेशभैय्या टोपे यांचा थक्क करणारा प्रवास :जागतिक स्तरावर दखल\nशिक्षक पतसंस्थेतील संकल्प कल्याण निधीची चौकशी करा.\nगोर सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अमोल राठोड\nकुंभार पिंपळगाव येथील अतिक्रमण हटविले; रस्त्याने घेतला मोकळा श्वास\nऔरंगाबाद जिल्ह्यात 44606 कोरोनामुक्त, 422 रुग्णांवर उपचार सुरू\nशेतीच्या वादात पुतन्याचा डोक्यात फावड्यान��� वार करुन केला खुन\nजालना जिल्ह्यात १५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह .\nप्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर आठशे पिशव्या रक्त संकलन\nगोर सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अमोल राठोड\nप्रतिनिधी/कुलदीप पवार घनसावंगी तालुक्यातील विरेगाव तांडा येथील गोरसेनेचे अमोल राठोड यांची जालना जिल्ह्याच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे सदर्भित नियुक्ती…\nकुंभार पिंपळगाव येथील अतिक्रमण हटविले; रस्त्याने घेतला मोकळा श्वास\nकुलदीप पवार/ प्रतिनिधीघनसावंगी तालुक्यातील जाणारा अंबड पाथरी महामार्गाचे काम सुरू असून कुंभार पिंपळगाव येथील मार्केट कमिटी भागातील अतिक्रमण काढण्यात आले…\nऔरंगाबाद जिल्ह्यात 44606 कोरोनामुक्त, 422 रुग्णांवर उपचार सुरू\nऔरंगाबाद, दिनांक 10 (न्यूज ब्युरो) : औरंगाबाद जिल्ह्यात आज 36 जणांना (मनपा 25, ग्रामीण 11) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 44606…\nशेतीच्या वादात पुतन्याचा डोक्यात फावड्याने वार करुन केला खुन\nभोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे शेतीच्या वादातून शनिवारी (दि.०९) सायं. ५.३० वाजेच्या सुमारास चुलत्या-पुतन्यामध्ये हाणामारी झाली होती.या हाणामारीत पुतणे कौतिकराव आनंदा…\nजालना जिल्ह्यात १५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह .\nन्यूज जालना दि. १० :जालना जिल्ह्यात रविवारी १५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे .दरम्यान रविवारी उपचारानंतर कोरोनामुक्त झालेल्या १० जणांना…\nप्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर आठशे पिशव्या रक्त संकलन\nमहाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने रक्तदानाचा विक्रम मुंबई(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात विविध ठिकाणी…\nभोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे शेतीच्या वादातुन खुन\nमाहोरा : रामेश्वर शेळके भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे शेतीच्या वादातून सख्या चुलत्याने शिक्षक असलेल्या कौतिकराव आनंदा गावंडे वय 37 या…\nपरतुरात माजीसैनिक प्रशांत पुरी यांचा सत्कार\nदीपक हिवाळे /परतूर न्यूज नेटवर्कभारतीय सैन्यात कार्यरत असलेले सैनिक प्रशांत चंद्रकांत पुरी यांचा सेवानिवृत्त झाल्याबद्दल माजीसैनिक संघटनेच्या वतीने रविवारी सत्कार…\nकोरोनाची लस घेतल्या नंतर धोका टळेल का\nभारतात कोरोनाचे लसीकरण सुरू होणार असून प्रथम टप्प्यात कोरोना योध्द्यांना लसीकरण क्ल्या जात असुन लस घेतल्यानंतर पुन्हा कोरोना विषाणूचा…\nएका राज्यात एकाच कंपनीच्या लसीकरणाला मान्यता देण्याची आरोग्यमंत्री टोपे यांची मागणी\nन्यूज जालना ब्युरो – कोरोनाच्या दोन लसींना देशात मान्यता मिळाली आहे. काही दिवसाता लसीकरण मोहिम देखील सुरु होईल. मात्र कोरोनाची…\nजिल्ह्यात गुरुवारी १२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह .\nन्यूज जालना दि. ७ :जालना जिल्ह्यात गुरुवारी( दि ७ जानेवारी) १२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे .यातील उपचारानंतर कोरोनामुक्त झालेल्या…\nपरतूरमध्ये अपहरण करून डांबून ठेवलेल्या 108 च्या डॉक्टराची अवघ्या दोन तासात सुटका\nपरतूर तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्याच्या घरावर चोरट्यांचा डल्ला\nघरच्या ‘मुख्यमंत्र्यां’साठी गृहमंत्र्यांकडून पैठणीची खरेदी…तीही चक्क तुरुंगात\nलसीकरण सराव फेरीसाठी जालन्यात आज तीन ठिकाणी लसीकरण केंद्राची सुरुवात\nराज्यपाल मा.भगतसिंग कोश्यारी यांची सिद्धेश्वर मुंडेनी राजभवनात घेतली भेट \nमहाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या जालना जिल्हाध्यक्षपदी गुजर यांची फेरनिवड\nरविवारपासून भेंडाळा येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन\nजांब समर्थ/कुलदीप पवार भेंडाळा (ता.घनसावंगी) येथे आजपासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. १० जानेवारी ते १७ जानेवारी या…\nकर्ज देणारे अनधिकृत डिजिटल मंच, मोबाईल ऍप्सविरुध्द ,आरबीआयचा सावाधानतेचा इशारा\nnewsjalna.com जालना दि. 31 :– जलद व विना अडचण कर्ज मिळण्याची वचने देणाऱ्या, अनाधिकृत डिजिटल मंचांना , मोबाईल ऍप्सना, व्यक्ती,…\nअमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनी घेतला कोरोना डोस\nअमेरिका वृत्तसंस्था अमेरिकेच्या नवनिर्वाचित उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला आहे. कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेण्यासाठी…\nकेंद्र सरकार-शेतकरी संघटनांमध्ये अद्याप तोडगा नाहीच\nनवी दिल्ली प्रतिनिधी-नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची आज दि. 30 डिसेंबर रोजी सातवी चर्चेची फेरी सुरु आहे. शेतकऱ्यांनी केंद्र…\nजि.प.सदस्य ते आरोग्यमंत्री : ना.राजेशभैय्या टोपे यांचा थक्क करणारा प्रवास :जागतिक स्तरावर दखल\nसंपादकीय १५ ऑगस्ट १९९२ रोजी अंबड चे विभाजन होऊन नवीन घनस��वंगी तालुक्याची निर्मिती झाली. तेव्हा घनसावंगी तालुका कृती समितीच्या वतीने…\nपत्रकारितेला नवे आयाम देणारा नेता- वसंत मुंडे\nसुमारे ३ दशकापूर्वी , एका खेड्यातला एक तरुण शिक्षणासाठी म्हणून तालुक्याच्या ठिकाणी येतो काय आणि आंदोलनाच्या माध्यमातून सामाजिक जीवनाची जाणीव…\nश्री पाराशर शिक्षक पतसंस्थेतर्फे सभासद कन्यादान योजनेचा शुभारंभ\nकर्जबाजारी शेतकर्याची विष प्रशन करुन आत्महत्या\nभोकरदन-जाफराबाद रोडवर ट्राफिक जाम,तब्बल दोन तासांनंतर पोलिसांच्या मदतीने वाहतुक सुरळीत\nपत्रकारांसह व्यापारी बांधवांसाठी महासंपर्क अॅप चे निर्माण – परवेज पठाण\nघनसावंगी तालुक्यात ऐन थंडीतच ग्रा.पं.निवडणूकीचे वातावरण तापले\nभोकरदन येथे ट्रक खाली चिरडुन एकाचा जागीच मृत्यू,तर एक महिला जखमी\nमंठा तालुक्यातील तळणी बस स्टँन्ड भागात इटालियन पेवर ब्लाॅक बसवा – पवार\nजि.प.सदस्य ते आरोग्यमंत्री : ना.राजेशभैय्या टोपे यांचा थक्क करणारा प्रवास :जागतिक स्तरावर दखल\nशिक्षक पतसंस्थेतील संकल्प कल्याण निधीची चौकशी करा.\nगोर सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अमोल राठोड\nभोकरदन येथे ट्रक खाली चिरडुन एकाचा जागीच मृत्यू,तर एक महिला जखमी\nमंठा तालुक्यातील तळणी बस स्टँन्ड भागात इटालियन पेवर ब्लाॅक बसवा – पवार\nजि.प.सदस्य ते आरोग्यमंत्री : ना.राजेशभैय्या टोपे यांचा थक्क करणारा प्रवास :जागतिक स्तरावर दखल\nशिक्षक पतसंस्थेतील संकल्प कल्याण निधीची चौकशी करा.\nगोर सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अमोल राठोड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00641.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "http://pritisangam.com/category/an_article_on_currunt_topic", "date_download": "2021-01-28T09:11:36Z", "digest": "sha1:IRFCXCEC7HAFIYQ2AFWWW3VRCZBPWO4V", "length": 27138, "nlines": 306, "source_domain": "pritisangam.com", "title": "प्रीतिसंगमावरून - Pritisangam News Paper", "raw_content": "\nशेतकरी आंदोलन हिंसक होण्यास पंतप्रधान जबाबदार...\nहणबरवाडी त्रिज्येतील 10 कि.मी. क्षेत्र सतर्क...\nवाई तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या उमेदवारांसाठी...\nचिकनगुणिया सद्रुश साथीच्या आजाराने उंब्रजकर भयभीत\nइतना सन्नाटा क्यू है भाई.....\n'मुकद्दर का सिकंदर' राजा जाधव\n'जंटलमन' क्रिकेटर ....नरेंद्र पंडित उर्फ 'बबलू'\nशिवाजी विद्यापीठाचा स्टार,साताऱ्याच्या वीर अविनाश...\nइनस्विंग गोलंदाजीचा बादशहा ,सातारकर योगेश उर्फ...\nराष्ट्रपतींनी दिल्या पत्राद्वारे खा.श्रीनिवास...\nपृथ्वीराज चव्हाण यांनी अपघातग्रस्तांची केली आस्थेवाईकपणे...\nकराडात मृत पक्षी सापडत असल्याने घबराट\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jan 24, 2021 641\nपुणे येथून बेपत्ता असलेल्या इसमाचा शोध महाबळेश्वर...\nराष्ट्रपतींनी दिल्या पत्राद्वारे खा.श्रीनिवास...\nपृथ्वीराज चव्हाण यांनी अपघातग्रस्तांची केली आस्थेवाईकपणे...\nकराडात मृत पक्षी सापडत असल्याने घबराट\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jan 24, 2021 641\n‘मतदार राजा’ कुठं... कुठं शोधू तुला \nपुणे येथून बेपत्ता असलेल्या इसमाचा शोध महाबळेश्वर...\nएल सी बी ने दोन तासात खुनाला फोडली वाचा\nम'श्वरात इंधन दरवाढीविरोधात शिवसेना आक्रमक\n'वाघ' साहेब बोरगाव पोलिसांचे वागणं बरं नव्ह...\nदबंग पोलीस अधिकारी अरुण देवकर यांची सांगलीत एंट्री\nसांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थती...\nशिराळा विधानसभा मतदारसंघात कमळ फुलणार - देवेंद्र...\nसाखर कामगार संघटनेचा सरकारला इशारा\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 20, 2019 535\nपोषण उपक्रमात आयसीडीएस करवीर 2 प्रकल्प देशात...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 20, 2019 557\nमाळीनच्या धर्तीवर टेकवाडीचे पुनर्वसनासाठी प्रयत्नशील...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 20, 2019 587\nमहापुराने गिळंकृत केले अनेक संसार\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 14, 2019 834\nपूरग्रस्तांच्या मदतीवर सरकारची जाहिरात\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 10, 2019 684\nसोलापूरच्या गुरुजींना सात कोटींचा पुरस्कार\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अक्कलकोट मध्ये...\nप्रियकराला अडथळा नको म्हणून लक्ष्मी ने दिली उधार...\nअक्कलकोट तालुक्याला दोन नद्यांनी वेढले\nटेकवली परिसरात अवैध बांधकाम जोमात,प्रशासन कोमात\nबाबांना इन्कम टॅक्सचे बोलावणे आले\nकाकांचे विचार जोपासण्याचे काम उदयदादांकडून\nमोदी सरकारने लोकशाहीचा गळा घोटला\nअर्णब गोस्वामी यांना कोर्टाचा दिलासा, FIRवर तात्पुरती...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 1, 2020 228\nमहावितरण, अदानी, टाटा, बेस्ट कंपन्यांचं वीज बिल...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 1, 2020 247\nफेअर अँड लव्हली हे नाव बदलेल, पण गोरेपणाचं कौतुक...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 1, 2020 242\nकोरोना संकट : जगातले सगळे विषाणू गायब झाले तर...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 1, 2020 225\nप्लाझ्मा थेरपी : कोरोना व्हायरसवरचा हा उपचार...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 1, 2020 253\nदहशतवाद्यांनी महात्मा गांधींचे नष्ट केलेले भित्तिशिल्प...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Sep 11, 2019 441\nपाकिस्तानने दहशतवादी कारवायांसाठी मसूद अझहरची...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Sep 11, 2019 459\nDVM Special : अमेरिका - संघर्ष करणाऱ्या लेखकांकडून...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Sep 11, 2019 412\nरंजक... चिमुकल्याने लावला २७ वर्षांपासून बेपत्ता...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Sep 11, 2019 426\nयूएनएचआरसीय / काश्मीर भारताचाच भाग; पाक परराष्ट्र...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Sep 11, 2019 441\nव्यंगचित्र / कसं काय पाव्हणं \nव्यंगचित्र / कसं काय पाव्हणं \nसातारा जिल्हा क्रिकेट विश्वातील 'बाप' माणूस,सुनील गाडेकर\n'मुकद्दर का सिकंदर' राजा जाधव\n'जंटलमन' क्रिकेटर ....नरेंद्र पंडित उर्फ 'बबलू'\nनकळत सारे घडून गेले न मागताच खूप काही मिळाले\nशिवाजी विद्यापीठाचा स्टार,साताऱ्याच्या वीर अविनाश टकले\nअविनाश टकले सातारा जिल्हयातील असामान्य गुणवत्तेचा अष्टपैलू खेळाडू,ग्राउंड परफॉर्मन्स...\nइनस्विंग गोलंदाजीचा बादशहा ,सातारकर योगेश उर्फ केतन दोशी\nअजिंक्यताऱ्याचा 'हिरा'मुंबई क्रिकेट मधील 'तारा', एम.के.म्हणजेच...\nशाळा : पालकांची चिंता\nतलाठी-सर्कलांची ‘धावाधाव’ःवाळू माफिया ‘चिडीचूप’\nअ‘शांत’च्या कारभारामुळे कराड उत्तर धगधगतय..\nपालकमंत्र्यांनी याकडे लक्ष घालावेःजिल्हाधिकार्‍यांनी संबंधितांच्यावर कारवाई करावी\nप्रत्येकजण म्हणतो... तो मी नव्हेच..\nनानांच्या भुमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष\nकाँग्रेसने पुष्कळ दिले;पुढची राजकीय भुमिका कायःनानांचे पुनर्वसन होणार का\n'वजा वाटोळे अन् डोईवर गाठोळे'इथे यायला बंधने नव्हती पण...\n'कोरोना' परवडला पण 'किराणा' नको 'अदपाव भोपळा अडीच शेर तेल'\nजगाची पिडा वाळक्याच्या खांद्यावर, कोरोनाचा कहर , गरीबांच्या...\nसंकटाला संधी समजायचे शेअर बाजाराचे तत्व माणूसकीचा घात करून ठेवेल. कलिंग देशात युद्धानंतर...\nजिल्हाधिकारीसाहेब वनवासमाचीसाठी स्वतंत्र आरोग्य यंत्रणा...\nसाकुर्डीत कोरोना आला कसा तांबवे, म्हारूगडेवाडी, बाबरमाची, ओगलेवाडी, डेरवण, चरेगांव,...\nकराडात मृत पक्षी सापडत असल्याने घबराट\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jan 24, 2021 651\nराष्ट्रपतींनी दिल्या पत्राद्वारे खा.श्रीनिवास पाटील यांना...\nकराड दक्षिणेत भाजपमध्ये येणाऱ्यांची मोठी लाट - डॉ. अतुल...\nपृथ्वीराज चव्हाण यांनी अपघातग्रस्तांची केली आस्थेवाईकपणे...\nजलसंचय: एक राष्ट्रीय कार्य\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 5, 2019 131\nएल सी बी ने दोन तासात खुनाला फोडली वाचा\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाल यात्रा रद्द : जिल्हा प्रशासनाचा...\nहणबरवाडी त्रिज्येतील 10 कि.मी. क्षेत्र सत���्क भाग म्हणून...\nजलसंचय: एक राष्ट्रीय कार्य\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 5, 2019 658\nकराडात मृत पक्षी सापडत असल्याने घबराट\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jan 24, 2021 651\nकराड तालुक्याला दिवसातला दुसरा धक्का,अजून सातजण बाधित\nकराड तालुक्यात ८ नवे कोरोना रुग्ण सातारा जिल्ह्याचा आकडा...\nघरी जाऊन अथवा बोलावून केस कापल्यास होणार गुन्हा :-एस. पी....\nउंब्रज मधील कोरोना बाधित निकट सहवासातील दोन जण कोरोना पॉझिटीव्ह\nएल सी बी ने दोन तासात खुनाला फोडली वाचा\nप्रीतिसंगम ऑनलाईन Dec 20, 2020 182\nलोकशाहीचे आकुंचन देशासाठी चिंताजनक\nप्रीतिसंगम ऑनलाईन Nov 7, 2020 151\nअनोख्या सत्काराने भारावल्या स्वच्छता ताई\nमोदी सरकारने लोकशाहीचा गळा घोटला\nशिवाजी विद्यापीठाचा स्टार,साताऱ्याच्या वीर अविनाश टकले\nSangli Flood | महापुरात माणुसकी मेली; घर सोडलेल्या पुरग्रस्तांच्या...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 8, 2019 311\nसांगली : सांगलीत एकीकडे पूरपरिस्थितीमुळे...\nअपयश ही यशाची पहिली पायरी आहे असं का म्हटलं जातं\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 22, 2019 451\nकाहीतरी गमवण्याचा आघात तुमचं वाईट करण्यापेक्षा तुमचं भलंच अधिक करू शकतो.\nरोहितदास महाराजांचे मंदिर पाडल्याने पंजाबमध्ये बंद\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 13, 2019 376\nचंदीगड : दिल्लीत श्री गुरु रविदास मंदिर पाडल्यानंतर पंजाबमध्ये रविदासिया समाजाकडून...\nजम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याची शक्यता; हाय अलर्ट...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 16, 2019 370\nजम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला घडवून आणला जाईल, अशी शक्यता गुप्तचर यंत्रणांनी...\nकोविड 19 मुळे शासकीय कार्यालयात कामाचा बोजवारा\nकार्यालयांच्या बाहेर सोशल डिस्टन्सींगच्या नावाखाली लावल्या दोर्‍या;नागरिकांचे हेलपाटेःकर्मचारी...\nपुल पाण्याखाली असताना 12 वर्षाच्या मुलाने लावली जीवाची...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 16, 2019 337\nबंगळुरूः मुसळधार पावसानं कर्नाटकातील अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. एवढ्या मुसळधार...\nCusec & TMC | क्यूसेक आणि टीएमसी म्हणजे काय\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 11, 2019 403\nमुंबई : राज्यात पश्चिम महाराष्ट्रसह कोकणात पुराने थैमान घातलं आहे....\nआडी येथे विजेच्या धक्‍क्‍याने शेतकऱ्याचा मृत्यू\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 15, 2019 459\nनिपाणी - आडी (ता. निपाणी) येथील आडी - सौंदलगा मार्गाशेजारी शेतात विजेच्या धक्‍क्‍याने...\nकल्लप्पावाडीत भारतीय डाक घर च्या विविध योजनांबद्दल मार्गदर्शन\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 7, 2019 633\nनवीन कृष्णा पुलावर नवनवीन खड्यांची मालिका\nअनेक रुग्णांना होम क्वारंटाईन होताना घरातील असुविधांमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यासाठी शासनाने सध्या बंद असलेल्या शाळांमधे सोय करुन केअर सेंटर तयार करावे\nयाबाबत संभ्रम आहे. बहुदा पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत लस उपलब्ध होईल. परंतु\nगलवान खोऱ्यातील नामुष्की या पार्श्वभूमीवर मोदींना लाल किल्ल्यावरून एखादी मोठी घोषणा करता यावी\nकोरोना विषाणूच्या या आपत्तीवेळी सरकारच्या बरोबरीने काँग्रेस पक्षानेही सर्व प्रकारची मदत करण्याचा निर्णय घेतला असून याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आता कोरोना विरोधातील लढाईसाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्य\nमराठा आरक्षण स्थगितीच्या पार्शवभूमीवर मराठा समाजबांधवांनी संघर्षाची भूमिका घेतली आहे. मराठा समाजावर झालेल्या अन्यायाविरोधात लढा देण्याची शपत घेत टप्याटप्याने आंदोलन उभारून प्रसंगी गनिमी कावाही राबविण्याचा निर्धार मराठा बांधवांनी केला आहे. त्या अनुषंगाने क\nदेशात सुरु असलेल्या खाजगीकरणा विरोधात भीम आर्मी आक्रमक झाली आहे. सरकारच्या खासगीकरण धोरणाला निषेध दर्शवण्यासाठी भीम आर्मीतर्फे येथील तहसिल कार्यालयासमोर गुरुवारी 24 रोजी फटे कपडे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भीम आर्मीचे कराड तालुकाप्रमुख भागवत कां\nत्या कराडमधील कराड जनता सहकारी बॅंकेचा बॅंकींग परवाना डिसेंबरच्या पूर्वार्धात रिझर्व्ह बॅंकेने रद्द केला. सुमारे ३१० कोटींची बोगस कर्ज प्रकरणे करून बँकेला आणि ठेवीदारांच्या विश्वासाला तडा देणाऱ्या घोटाळेबाजांवर कारवाई केव्हा होणार\nअसे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. स्वातंत्र्यदिनीच कोरोनाच्या लसीचे लॉन्चिंग करण्याचा काय मतलब आहे\nयाचेही आकलन होईल. यामुळे कॉंग्रेसमधील युवा कार्यकर्त्यामध्ये नवचैतन्य निर्माण होण्याची अपेक्षा आहे. आज सत्ताधारी पक्ष एवढा प्रबळ आहे की\nहा भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेचा ( आयसीएमआर ) दावा अवास्तव आहे. लॉकडाऊनचा गोंधळ\nशहरासह तालुक्यातील बाधितांची वाढती संख्या पाहता रुग्णांना याठिकाणी बेड उपलब्ध होत नाहीत. दरम्यान\nकराड तालुक्यातील दोन कोरोना संशयित र���ग्णांचा आज मृत्यू झाल्याने खळबळ पसरली असुन जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे संशयीत असणाऱ्या ठिकाणची सीमा सील करायचे काम चालू असून एक संशयित उंब्रज परिसरातील असल्याने उंब्रज मधील आरोग्य यंत्रणा आणि पोलीस दल कमालीचे सतर्क झ\nत्याचा फायदा ते राज्याला करून देणार आहेत की नाहीत\nसंपादक- शशिकांत पाटील दैनिक प्रीतिसंगम पत्ता - गोदावरी प्लाझा, हेड पोस्टाजवळ, शनिवार पेठ कराड- 415 110 जि. सातारा. Phone No. 02164 - 227725 Fax No. 226925 Email: pritisangamkarad@gmail.com\nकराड उत्तरमधील ग्रा.प. निवडणुका पूर्ण ताकतीने लढविणार -...\n'म्यानमारमध्ये घर तर मिळेल, पण...' रोहिंग्या अजूनही दहशतीत\nअरुण जेटली : भाजपच्या यशाचे वाटेकरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00641.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/late-actor-chiranjeevis-wife-meghnas-baby-shower-family-friends-seen-with-chiranjeevis-statue-127805530.html", "date_download": "2021-01-28T08:38:15Z", "digest": "sha1:5IVLCP43P2XLTWD43VATCAYPCUJGPTRR", "length": 6072, "nlines": 62, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "late actor Chiranjeevi's wife Meghnas Baby shower family-friends seen with Chiranjeevi's statue | दिवंगत अभिनेता चिरंजीवीची पत्नी मेघनाचे बेबी शॉवर, चिरंजीवीच्या स्टॅच्युसोबत दिसले कुटुंबीय-मित्र - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nभावूक क्षण:दिवंगत अभिनेता चिरंजीवीची पत्नी मेघनाचे बेबी शॉवर, चिरंजीवीच्या स्टॅच्युसोबत दिसले कुटुंबीय-मित्र\nदोन वर्षांपूर्वीच चिरंजीवी आणि मेघनाचे लग्न झाले होते.\nकन्नड चित्रपटातील अभिनेता चिरंजीवी सरजा यांचे 7 जून रोजी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. चिरंजीवी यांचे निधन झाले तेव्हा त्यांची पत्नी आणि अभिनेत्री मेघना राज तीन महिन्यांची गर्भवती होती. नव-याच्या अकाली निधनाने मेघना कोलमडली होती, मात्र आपल्या बाळासाठी ती या दुःखातून स्वतःला सावरतेय. नुकतेच मेघनाचे बेबी शॉवर पार पडले. या सोहळ्याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती कुटुंबासह दिसते.\nविशेष म्हणजे हे फोटो पाहून कुणीही भावूक होईल. यात मेघना चिरंजीवीच्या स्टॅच्युसह दिसतेय. हे फोटो शेअर करत मेघनाने कॅप्शनमध्ये लिहिले, 'माझ्या दोन सर्वात खास व्यक्ती. आय लव यू बेबी.'\nदोन वर्षांपूर्वीच झाले होते लग्न\nचिरंजीवी यांचे 2 मे 2018 रोजी कन्नड अभिनेत्री मेघना राजसोबत लग्न झाले होते. ते दोघेही आपल्या पहिल्या बाळाच्या ज���्माची वाट पाहात होते. पण चिरंजीवी यांनी अर्ध्यावरच मेघनाची साथ सोडली.\n22 चित्रपटांमध्ये केला होता चिरंजीवी यांनी अभिनय\nचिरंजीवी यांनी 2009 मध्ये वायूपूत्र या चित्रपटातून अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती. या चित्रपटासाठी त्यांना पुरस्कार देखील मिळाला होता. तसेच त्यांनी अम्मा आय लव्ह यू, राम लीला, चंद्रलेखा, चिरु या चित्रपटांसह एकुण 22 कन्नड चित्रपटांमध्ये काम केले होते.\n12 मार्च रोजी प्रदर्शित झालेला शिवार्जुन हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला आहे. त्यांचे आजोबा शक्ती प्रसाद आणि काका अर्जुन सरजा हे देखील चित्रपट कलाकार आहेत. त्यांचे भाऊ ध्रुव सरजा हेदेखील चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहेत. आता संपूर्ण कुटुंबीय बाळाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहात आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00642.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/raj-kapoor-dilip-kumars-ancestral-homes-to-be-bought-by-pakistan-govt-127763719.html", "date_download": "2021-01-28T08:16:19Z", "digest": "sha1:QMWADRPVX4MVTZWK35IPAZ7FU3GEGPWE", "length": 6451, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Raj Kapoor, Dilip Kumar’s ancestral homes to be bought by Pakistan govt | राज कपूर व दिलीपकुमार यांचे 100 वर्षे जुने घर विकत घेणार पाकिस्तान सरकार, या इमारतींना ऐतिहासिक वारसा स्थळ म्हणून घोषित करणार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nपाकिस्तान सरकारचा निर्णय:राज कपूर व दिलीपकुमार यांचे 100 वर्षे जुने घर विकत घेणार पाकिस्तान सरकार, या इमारतींना ऐतिहासिक वारसा स्थळ म्हणून घोषित करणार\nपेशावरची हवेली आणि दिलीपकुमारचे वडिलोपार्जित घर राष्ट्रीय वारसा\nपाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा राज्य सरकारने अभिनेता राज कपूर व दिलीपकुमार यांचे वडिलोपार्जित घर विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. या इमारतींना ऐतिहासिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्याची सरकारची तयारी आहे. पेशावर येथील या दोन्ही इमारतींना राष्ट्रीय वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. आता या दोन्ही इमारती खिळखिळ्या झाल्या आहेत. त्या कधीही कोसळू शकतात. खैबर-पख्तुनख्वाचे पुरातत्त्व विभागाचे प्रमुख डॉ. अब्दुस समद खान यांनी सांगितले, फाळणीपूर्वी भारतीय सिनेमाच्या या दोन दिग्गज कलावंतांचे बालपण येथे गेले आहे.\nराज कपूर यांच्या वडिलाेपार्जित घराचे नाव ‘कपूर हवेली’ आहे.याचे बांधकाम त्यांचे आजोबा दिवाण बशेश्वरवनाथ कपूर यांनी 1918 ते 1922 दरम्यान केले होते. राज कपूर व त्यांचे काका त्रिलोक कपूर यांचा जन्म याच इमारतीत झाला. त्याचप्रमाणे दिलीपकुमार यांचीही 100 वर्षांपूर्वीची जुनी वास्तू याच गल्लीत आहे. आता हे घरही जीर्णावस्थेत आहे. हे घरही नवाज शरीफ यांनी 2014 मध्ये राष्ट्रीय वारसा स्थळ म्हणून घोषित केले होते.\nया दोन्ही इमारतींच्या मालकांनी यापूर्वी वास्तू पाडून तेथे व्यापारी संकुल उभारण्याचा प्रयत्न अनेक वेळा केला होता. परंतु या वास्तूचे ऐतिहासिक महत्त्व पाहता त्यांनी जतन करून ठेवली. तथापि, राज्य सरकार या इमारती विकत घेण्यासाठी पैशांची व्यवस्था करत आहे.\nकपूर हवेली पाडणार नाही : घरमालक\nकपूर हवेलीचे मालक अली कादिर यांनी म्हटले, ही इमारत पाडण्याची आमची इच्छा नाही. उलट या इमारतीचे जतन व्हावे, यासाठी पुरातत्त्व विभागाशी करारही केला आहे. घरमालकाने राज्य सरकारकडे या इमारतीच्या दुरुस्तीसाठी 200 कोटी रुपयांची मागणी केली आहे. पाक सरकारने 2018 मध्ये या हवेलीचे संग्रहालयात रूपांतर करण्याचा निर्णय घेतला. पेशावरमध्ये अशा 1800 ऐतिहासिक इमारती आहेत. त्या 300 वर्षांहून अधिक काळातील आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00642.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/biggest-challenge", "date_download": "2021-01-28T08:28:58Z", "digest": "sha1:PPC2KNKRPT2DSY6ZNQ6NSDYUBOCRFJ7T", "length": 3758, "nlines": 71, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nनक्षलवाद हे सर्वात मोठे आव्हान\n‘एलपीजी’ आयातीत भारत अव्वल\nभारतीय कंपन्यांचे ई-कॉमर्समध्ये वर्चस्व\nरिओ ऑलम्पिक ; कॅरोलिना मरिन व सिंधू मध्ये लढत\nयूपीएससी लेखन कौशल्य भाग : १३\nकल्कीने सहन केलं १७ तास लेबर पेन, डॉक्टरांकडे मागितली भीक\nव्हॅलेन्टाइन डेला कल्कीने शेअर केला मुलीचा फोटो\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00642.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-rain-prediction-central-maharashtra-marathwada-vidharbha-29144", "date_download": "2021-01-28T08:08:20Z", "digest": "sha1:HLMVPKQBZ2EWJ4L54VUERBZXRMJ7FHIS", "length": 16238, "nlines": 157, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, rain prediction in central maharashtra, Marathwada, vidharbha | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पावसाचा अंदाज\nमध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पावसाचा अंदाज\nशुक्रवार, 27 मार्च 2020\nपुणे : राज्यात सुरु असलेला पुर्वमोसमी पाऊस महिनाअखेरपर्यंत कायम राहणार आहे. आज (ता.२७) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मेघर्जना, विजांसह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.\nपुणे : राज्यात सुरु असलेला पुर्वमोसमी पाऊस महिनाअखेरपर्यंत कायम राहणार आहे. आज (ता.२७) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मेघर्जना, विजांसह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. पावसाळी वातावरणामुळे कमाल व किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.\nराज्यात उन्हाचा चटक्यामुळे कमाल तापमान चांगलेच वाढले आहे. तर ढगाळ हवामान व पावसाळी वातावरणामुळे उकाडाही वाढतच आहे. सायंकाळनंतर पाऊस पडत असल्याने हवेत गारवा येऊन किमान तापमानात घट झाल्याचे दिसून आले. गुरूवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील अकोल्यात यंदाच्या हंगामातील उच्चांकी ३९.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. जळगाव, मालेगाव, परभणी, चंद्रपूर येथेही उन्हाचा चटका कायम आहे. पावसाने हजेरी लावलेल्या भागात कमाल तापमानातही थोडीशी घट झाली आहे. कर्नाटकपासून कोकण, गुजरातपर्यंत समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह, तर विदर्भात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.\nगुरूवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे किमाल व किमान (कंसात) तापमान, (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३५.३ (२०.९), जळगाव ३९.० (२१.४), कोल्हापूर ३५.६ (२१.९), महाबळेश्‍वर ३०.३ (१५.१), मालेगाव ३९.० (२१.४), नाशिक ३६.३ (१९.२), निफाड ३५.० (१६.६), सांगली ३७.०(२२.०), सातारा ३५.८ (२१.७), सोलापूर ��६.० (२२.३), अलिबाग ३३.७(२४.२), डहाणू ३१.९ (२४.१), सांताक्रूझ ३३.१ (२५.०), रत्नागिरी ३२.१ (२३.९), औरंगाबाद ३६.७ (१९.१), परभणी ३८.६ (२०.०),नांदेड ३७.८ (२१.४) अकोला ३९.५(२०.३), अमरावती ३६.८ (१८.४), बुलडाणा ३५.० (१९.२), चंद्रपूर ३८.० (१९.५), गोंदिया ३५.० (२०.५), नागपूर ३७.३ (१८.९), वर्धा ३७.५ (२०.४).\nपुणे ऊस पाऊस महाराष्ट्र maharashtra विदर्भ vidarbha हवामान विभाग sections कमाल तापमान जळगाव jangaon चंद्रपूर पूर floods कोकण konkan समुद्र कोल्हापूर मालेगाव malegaon नाशिक nashik निफाड niphad सांगली sangli सोलापूर अलिबाग औरंगाबाद aurangabad परभणी parbhabi नांदेड nanded अकोला akola अमरावती नागपूर nagpur\nदोन महिन्यांपासून दिल्लीमध्ये शांततेत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला २६ जानेवारी अर्थात प्रजासत्त\nकृषी पतपुरवठा यंत्रणा दुर्लक्षित का\nआज एकूणच सहकारी चळवळीला वाईट दिवस आल्याचे पदोपदी जाणवते.\nआधुनिक काळातही मुलीचा वाणवसा बैलगाडीतून...\nसातारा : सजविलेले बैल, घुंगराची रंगीत गाडी आणि आपल्या लाडक्या मुलीला ऐटीत सासरी वाणवसा (व\nकोकण, मध्य महाराष्ट्रात थंडी; विदर्भात अवकाळी...\nपुणे ः कोकण आणि मध्य महाराष्ट्रात कोरडे वातावरण असल्याने या भागांत थंडी वाढली आहे.\nकृषी पतपुरवठ्याचे उद्दिष्ट यंदा वाढणार\nनवी दिल्ली : शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्याच्या दृष्टीने कृषी पतपुरवठ्याचे\nदोन महिन्यांपासून दिल्लीमध्ये शांततेत सुरू...\nआधुनिक काळातही मुलीचा वाणवसा बैलगाडीतून...सातारा : सजविलेले बैल, घुंगराची रंगीत गाडी आणि...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात थंडी; विदर्भात...पुणे ः कोकण आणि मध्य महाराष्ट्रात कोरडे वातावरण...\nदोन दिवसांत पेट्रोल ५८, तर डिझेल ६४...मुंबई : कोरोना काळात उपनगरी रेल्वेसेवा...\nदोडामार्गात हत्तीकडून केळी, सुपारीसह...सिंधुदुर्गनगरी ः तिलारी खोऱ्यातील बांबर्डेत (ता....\nसूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतील...परभणी : पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग...\nआंदोलन बदनाम करण्याचे षडयंत्र :...नवी दिल्ली : दिल्लीत संयुक्त किसान मोर्चाने...\nलिंबासाठी शोधली पर्यायी बाजारपेठसंत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध अमरावती जिल्हयात...\nविनावीज जलसंधारण प्रयोगांतून डोंगरात...नाशिक जिल्ह्यातील कोनांबे (ता. सिन्नर) येथे डावरे...\nकृषी कायद्यांना एकसंध विरोध; मुंबईत...मुंबई : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा,...\nरिक्त पदे तत्काळ भरारिक्त पदांमुळे कृषी विभागाच्या कामांचा बोजवारा...\nआरोग्यमय जीवनासाठी फळे-भाज्यांचे सेवन...संयुक्त राष्ट्र संघाच्या जनरल असेंब्लीच्या ७४...\nमागील वर्ष ठरले आजवरचे सर्वाधिक उष्णपुणे : कोरोनाचे संकट, बर्ड फ्लूची साथ आणि शेतकरी...\nशेतकरी पुत्राने बनवले वाहन ऊस भरणी यंत्रसातारा : सध्या ऊस हंगामातील सर्वात मोठी समस्या...\nमध्य महाराष्ट्रात थंडी; निफाडला नीचांकी...पुणे : राज्यातील किमान तापमानात चढउतार होत आहे....\nगे माय भू तुझे मी फेडीन पांग सारेऔरंगाबाद जिल्ह्यातील नाचनवेल-कोपरवेल व आडगाव (...\nतेरी मिट्टी मे मिल जावा, गुल बनके मैं...लासूर (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील निवृत्त सैनिक...\nजवानांनंतर शेतकऱ्यांचे ‘संचलन’ नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर...\nलाल वादळ मुंबईत धडकले नाशिक : दिल्ली येथे सुरू असलेल्या ऐतिहासिक शेतकरी...\nशेतीपंप वीजबिले तपासली जाणार; चुकीची...कोल्हापूर : ‘‘राज्य सरकारने कृषिपंप वीजजोडणी धोरण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00642.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-story-marathi-environment-friendly-pots-agril-waste-and-rubber-24785", "date_download": "2021-01-28T07:44:45Z", "digest": "sha1:WZV73UJUKDN6TQDMLNOYXTRZOAVAODDE", "length": 20245, "nlines": 170, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture story in marathi, Environment friendly pots from agril. waste and rubber | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकृषी अवशेष, रबर यांच्या मिश्रणापासून पर्यावरणपूरक कुंड्या\nकृषी अवशेष, रबर यांच्या मिश्रणापासून पर्यावरणपूरक कुंड्या\nडॉ. पी. जी. पाटील, डॉ. ए. के. भारीमल्ला, श्रीमती. प्राची म्हात्रे\nशुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019\nशहरामध्ये अंगण नसले तरी गच्ची, गॅलरीमध्ये कुंड्यांत लहानमोठ्या झाडांची लागवड करून हौस भागवली जाते. अलीकडे घरे किंवा कार्यालयाच्या अंतर्गत सजावटीमध्येही झाडांचा वापर केला जातो. यासाठी वापरल्या जाणाऱ्या कुंड्या या प्रामुख्याने मातीच्या पारंपरिक प्लॅस्टिक किंवा रबराच्या असतात. मात्र, या प्रकारच्या कुंड्यांच्या स्वतःच्या अशा मर्यादा आहेत.\nशहरामध्ये अंगण नसले तरी गच्ची, गॅलरीमध्ये कुंड्यांत लहानमोठ्या झाडांची लागवड करून हौस भागवली जाते. अलीकडे घरे किंवा कार्यालयाच्या अंतर्गत सजावटीमध्येही झाडांचा वापर केला जातो. यासाठी वापरल्या जाणाऱ्या कुंड्या या प्रामुख्याने मातीच्या पारंपरिक प्लॅस्टिक किंवा रबराच्या असतात. मात्र, या प्रकारच्या कुंड्यांच्या स्वतःच्या अशा मर्यादा आहेत.\nचिकण माती कुंड्या घट्ट आणि वजनदार असतात. वातावरणातील उष्णतेमुळे चिकण माती जलद गतीने आर्द्रता सोडते. कुंडीमधील माती कोरडी होत राहते. ते रोखण्यासाठी वारंवार पाणी द्यावे लागते. या सततच्या शुष्क आणि आर्द्र चक्रामुळे कुंड्या भुसभुशीत होतात आणि फुटतात. या पाणी देण्यामुळे लाल काळी माती वाहून जमिनीवर पसरते.\nया कुंड्या पुरेशा लवचीक, वजनाला हलक्या आणि विविध रंगांत उपलब्ध आहेत. मात्र, प्लॅस्टिकच्या पातळ थरातून विशेषतः उन्हाळ्यामध्ये उष्णतेचे वहन किंवा रोधन प्रभावीपणे होत नाही. परिणामी रोपांच्या मुळांना नुकसान पोचते व झाडांची वाढ खुंटते. दीर्घकाळ सूर्यप्रकाशात राहिल्यामुळे रंगीत कुंड्या फिकट बनतात. कालांतराने ठिसूळ होऊन फुटतात. यासोबतच प्लॅस्टिकचे जैव-विघटन होत नसल्यामुळे या कुंड्या पर्यावरणाच्या दृष्टीने घातक ठरतात.\nनैसर्गिक रबरयुक्त कुंड्या ः या वजनाने हलक्या, लवचीक आणि अनियमित तापमानातही टिकण्याच्या गुणधर्मामुळे ग्राहकांच्या पसंतीस पात्र ठरत आहेत. मात्र, नैसर्गिक रबराचा कमकुवतपणा आणि अतिलवचीकता यामध्ये वहनामध्ये किंवा उपयोगामध्ये अनेक मर्यादा आणतात.\nचिकण मातीचे दुर्भिक्ष, प्लॅस्टिकवर आलेली बंदी किंवा नैसर्गिक रबराच्या कुंड्यांतील त्रुटी या बाबींवर मात करण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या मुंबई येथील सिरकॉट या संस्थेने कृषी अवशेषांपासून मजबूत आणि उत्तम लवचीक असलेले नैसर्गिक रबरराइज्ड कंपोजिट विकसित केले आहे.\nसिरकॉट या संस्थेला कपाशीतील टाकाऊ घटक, नारळाचा काथ्या, केळीचा खांब, भाताचा भुसा आणि अन्य नैसर्गिक कृषी जैविक अवशेषांचा वापर करून कंपोजिट्स विकसित करण्याचा समृद्ध अनुभव आहे. दरवर्षी टनावारी वाया जाणाऱ्या कृषी अवशेषांचा विधायक वापर करण्यासाठी संस्थेने टिकाऊ आणि पर्यावरणस्नेही कंपोजिट बनवली आहेत.\nविविध कृषी अवशेष नैसर्गिक रबरामध्ये मिसळून ताकदवान रबरयुक्त संमिश्र घटक तयार केले जाते. या मिश्रणात विविध रंग मिसळल्याने आकर्षकता वाढते. पुढे हे रबरयुक्त घटकांची योग्य त्या जाडीचे शीट्स बनवतात. त्यावर विशिष्ट तापमान आणि दाब देत विविध आकाराच्या कुंड्या किंवा अन्य वस्तू बनवता येतात.\nया रबरयुक्त कुंड्या पारंपरिक कुंड्यांपेक्षा १०-१५ पट अधिक टिकाऊ असून आकार स्थिरता, मजबुती, लवचीकतेसोबत प्रभावी उष्णतारोधक आहेत. त्याचा फायदा रोपांच्या वाढीसाठी चांगल्या प्रकारे होतो.\nया कुंड्या वजनाला हलक्या व लवचीक असल्यामुळे वाहतूक आणि हाताळणी सुलभ होते.\nआकर्षक आरेखन आणि रंगसंगतीमुळे घर व कार्यालयातील सुशोभीकरणासाठी उपयुक्त ठरतात.\nवाजवी किंमत आणि जैव-विघटनशीलतेमुळे पर्यावरणपूरक ठरतात.\nया तंत्रज्ञानामुळे पिकातील शिल्लक अवशेषापासून शेतकऱ्यांना काही मूल्य मिळणे शक्य होणार आहे. तसेच नॉन-टायर क्षेत्रात नैसर्गिक रबराचेही मूल्यवर्धन साध्य होते. यातून रबराची शेती करणारे शेतकरी आणि रबर उद्योगाला अतिरिक्त उत्पन्न मिळण्याची शाश्वत संधी प्राप्त झाली आहे.\nसंपर्क ः ०२२-२४१२७२७३/७६ विस्तारित १४० / १४१\nकेंद्रीय कपाशी तंत्रज्ञान संशोधन संस्था, अंतर्गत भारतीय कृषी संशोधन परिषद, मुंबई.)\nदोन महिन्यांपासून दिल्लीमध्ये शांततेत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला २६ जानेवारी अर्थात प्रजासत्त\nकृषी पतपुरवठा यंत्रणा दुर्लक्षित का\nआज एकूणच सहकारी चळवळीला वाईट दिवस आल्याचे पदोपदी जाणवते.\nआधुनिक काळातही मुलीचा वाणवसा बैलगाडीतून...\nसातारा : सजविलेले बैल, घुंगराची रंगीत गाडी आणि आपल्या लाडक्या मुलीला ऐटीत सासरी वाणवसा (व\nकोकण, मध्य महाराष्ट्रात थंडी; विदर्भात अवकाळी...\nपुणे ः कोकण आणि मध्य महाराष्ट्रात कोरडे वातावरण असल्याने या भागांत थंडी वाढली आहे.\nकृषी पतपुरवठ्याचे उद्दिष्ट यंदा वाढणार\nनवी दिल्ली : शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्याच्या दृष्टीने कृषी पतपुरवठ्याचे\nट्रॅक्टरचलित फवारणी यंत्रेरोग, किडीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी फवारणी...\nअर्का किरण’ पेरू वाणाची अति सघन लागवड...आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातील इसुका दार्सी...\nशून्य मशागतीसह पेरणी यंत्राचा वापरतागाच्या लागवडीसाठी शून्य मशागत तंत्रासह आधुनिक...\nशेती व्यवस्थापनामध्ये ड्रोन...पिकाची वाढ,दुष्काळ, रोग, किडींचा प्रादुर्भाव,...\nहुमणी भुंगेऱ्यांच्या नियंत्रणासाठी गंध...भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या बंगळूर येथील...\nतुषार सिंचनाने वाढवले कडधान्य पिकांचे...हमिरपूर येथील कृषी विज्ञान केंद्राने शेतकरी...\nमळणी यंत्राची क्षमता, गुणवत्ता...काढणीनंतर पिकांची मळणी केली जाते. मळणीसाठी...\nआधुनिक यंत्राद्वारे खूर साळणी झाली सोपीदुधाळ जनावरांमध्ये खूरसाळणीला मोठे महत्त्व आहे....\nकोबीवर्गीय पिकांतील कीडनियंत्रणासाठी...बंगळूर येथील भारतीय फळबाग संशोधन संस्थेने...\nजमिनीतील बाष्प मोजण्याच्या पद्धतीया पूर्वीच्या लेखांमध्ये वातावरणातील पाण्याचे...\nमत्स्य बीजोत्पादनातून पर्यायी...कोवालम गाव (जि. चेंगलपट्टू) येथील गटाने खारवट...\nनिचरा प्रणाली सुधारण्यासाठी सबसॉयलर,...फळबागांमध्ये कमी अधिक प्रमाणात यांत्रिकीकरणामुळे...\nव्हर्जिन कोकोनट ऑइल’ तंत्रज्ञान...गोवा राज्यात भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत ‘...\nमजुरी, वेळेत बचत करणारी अवजारेकृषी यांत्रिकीकरणामुळे मजूर टंचाईवर मात करणे शक्य...\nअत्याधुनिक तंत्रज्ञानाने शेती करता येईल...पारंपरिक पद्धतीची शेती करताना शेतकरी मेटाकुटीला...\nअवघ्या सात हजारांत बनवली स्वयंचलित ठिबक...सोलापूर ः वीजपंपाच्या स्टार्टरला स्वतःच्या...\nदोन एकर ‘व्हर्टिकल फार्म’ मध्ये ७२०...सॅनफ्रान्सिस्को येथील प्लेन्टी या कंपनीने...\nपाण्यातील प्रतिमाही घेता येतील सहजतेनेस्टॅनफोर्ड येथील अभियंत्यांनी पाण्याबाहेरून...\nडाळिंबाचे नवीन अधिक पोषक वाण ः सोलापूर... भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या राष्ट्रीय डाळिंब...\nपीक व्यवस्थापनात स्मार्ट कॅमेऱ्याचा वापरकृषी यंत्रणेमध्ये स्मार्ट कॅमेरा प्रणालीचा विकास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00642.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.kolaj.in/tag_search.php?v=%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE", "date_download": "2021-01-28T07:32:15Z", "digest": "sha1:7JJKL2ESVGYMAMEDLWTG3CLO7TDNLSL7", "length": 34259, "nlines": 185, "source_domain": "www.kolaj.in", "title": "कोलाज : सर्च", "raw_content": "\nकविता व्यक्तीला संवेदनशील बनवते\nवाचन वेळ : १५ मिनिटं\n२५ आणि २६ डिसेंबर २०२० ला सह्याद्री साहित्य, कला आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने अखिल भारतीय कविता महोत्सव ऑनलाईन होत आहे. ज्येष्ठ हिंदी कवी विजयकुमार यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन होईल. भारतातले महत्त्वाचे कवी आणि अभ्यासक या महोत्सवात सहभागी असतील. यंदा महोत्सवाचे अध्यक्ष म्हणून कवी, अनुवादक गणेश विसपुते यांची निवड करण्यात आलीय. या कार्यक्रमातलं त्यांचं हे अध्यक्षीय भाषण.\nकविता व्यक्तीला संवेदनशील बनवते\n२५ आणि २६ डिसेंबर २०२० ला सह्याद्री साहित्य, कला आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने अखिल भारतीय कविता महोत्सव ऑनलाईन होत आहे. ज्येष्ठ हिंदी कवी विजयकुमार यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन होईल. भारतातले महत्त्वाचे कवी आणि अभ्यासक या महोत्सवात सहभागी असतील. यंदा महोत्सवाचे अध्यक्ष म्हणून कवी, अनुवादक गणेश विसपुते यांची निवड करण्यात आलीय. या कार्यक्रमातलं त्यांचं हे अध्यक्षीय भाषण......\nडळमळले भूमंडळ : किल्लारीच्या आठवणींना उजाळा (भाग १)\nवाचन वेळ : १५ मिनिटं\nकिल्लारीतल्या भूकंपाला ३० सप्टेंबर २०२० ला २७ वर्ष पूर्ण झाली. भूकंपानंतर किल्लारी परिसरात मोठ्या प्रमाणात पूनर्वसनाचं काम उभारण्यात आलं. पण त्याच वेळी या आपत्तीतून आपण सरकारी, सामाजिक आणि व्यक्तिगत पातळीवर फार काही शिकलोय असं मात्र आजही जाणवत नाही. यावर अतुल देऊळगावकर यांनी ‘डळमळले भूमंडळ’ हे पुस्तक लिहिलंय. यानिमित्तानं त्यांच्याशी प्रसाद कुमठेकर यांनी साधलेला हा मुक्त संवाद.\nडळमळले भूमंडळ : किल्लारीच्या आठवणींना उजाळा (भाग १)\nकिल्लारीतल्या भूकंपाला ३० सप्टेंबर २०२० ला २७ वर्ष पूर्ण झाली. भूकंपानंतर किल्लारी परिसरात मोठ्या प्रमाणात पूनर्वसनाचं काम उभारण्यात आलं. पण त्याच वेळी या आपत्तीतून आपण सरकारी, सामाजिक आणि व्यक्तिगत पातळीवर फार काही शिकलोय असं मात्र आजही जाणवत नाही. यावर अतुल देऊळगावकर यांनी ‘डळमळले भूमंडळ’ हे पुस्तक लिहिलंय. यानिमित्तानं त्यांच्याशी प्रसाद कुमठेकर यांनी साधलेला हा मुक्त संवाद......\nयशवंतरावांचा महाराष्ट्र विचार: एकसंघ राज्याचं श्रेय विदर्भ, मराठवाड्यालाच\nवाचन वेळ : ३ मिनिटं\nनवं महाराष्ट्र राज्य १ मे १९६०ला अस्तित्त्वात आलं, तरी त्याचा उत्सव तीन दिवस आधी म्हणजे २७ एप्रिललाच सुरू झाला. तेव्हाच्या रितीनुसार हा दिवस शिवजयंतीचा होता. त्या दिवशी मुख्यमंत्���ी यशवंतराव चव्हाणांनी आकाशवाणीवर एक भाषण केलं. त्या काळातल्या सर्वात महत्त्वाच्या माध्यमात बोलताना यशवंतरावांनी वेगवेगळ्या भागांतल्या मराठी माणसाला त्यांच्याशी समान व्यवहाराचं आश्वासन दिलं.\nयशवंतरावांचा महाराष्ट्र विचार: एकसंघ राज्याचं श्रेय विदर्भ, मराठवाड्यालाच\nनवं महाराष्ट्र राज्य १ मे १९६०ला अस्तित्त्वात आलं, तरी त्याचा उत्सव तीन दिवस आधी म्हणजे २७ एप्रिललाच सुरू झाला. तेव्हाच्या रितीनुसार हा दिवस शिवजयंतीचा होता. त्या दिवशी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी आकाशवाणीवर एक भाषण केलं. त्या काळातल्या सर्वात महत्त्वाच्या माध्यमात बोलताना यशवंतरावांनी वेगवेगळ्या भागांतल्या मराठी माणसाला त्यांच्याशी समान व्यवहाराचं आश्वासन दिलं......\nगोरोबांच्या भूमीत साहित्याची नवी वाट तयार झालीय\nवाचन वेळ : ६ मिनिटं\n'आली साहित्याची वारी, गोरोबांच्या दारी' या नादपूर्ण संगीताच्या गजरात ९३ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद शहरात मोठ्या जल्लोषात पार पडलं. ग्रामीण भाग असूनही मिळालेला तुफान प्रतिसाद सर्वांनाच अनपेक्षित आणि चकित करणारा होता. अनेक जुन्या परंपरांना फाटा देत उस्मानाबादेतलं संमेलन कात टाकून नव्या रुपात अवतरलंय.\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\nगोरोबांच्या भूमीत साहित्याची नवी वाट तयार झालीय\n'आली साहित्याची वारी, गोरोबांच्या दारी' या नादपूर्ण संगीताच्या गजरात ९३ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद शहरात मोठ्या जल्लोषात पार पडलं. ग्रामीण भाग असूनही मिळालेला तुफान प्रतिसाद सर्वांनाच अनपेक्षित आणि चकित करणारा होता. अनेक जुन्या परंपरांना फाटा देत उस्मानाबादेतलं संमेलन कात टाकून नव्या रुपात अवतरलंय......\nसाहित्य संमेलनात आहात, तर तेरला जाऊन याच\nवाचन वेळ : ८ मिनिटं\n`साहित्याची वारी, गोरोबांच्या दारी`, असं उस्मानाबादच्या साहित्य संमेलनाचं वर्णन होतंय. त्याचं कारण आहे, तेर हे गाव. उस्मानाबाद शहरापासून वीसेक किलोमीटर अंतरावरचं संत गोरा कुंभारांचं हे गाव हजारो वर्षांचा इतिहास आणि परंपरांचा वारसा घेऊन उभं आहे. त्यामुळे एक वेगळा अनुभव घेण्यासाठी थोडी वाकडी वाट करून तेरला जावंच लागेल.\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\nसाहित्य संमेलनात आहात, तर तेरला जाऊन याच\n`साहित्याची वारी, गोरोबांच्या दारी`, असं उस्मानाबादच्या साहित्य संमेलनाचं वर्णन होतंय. त्याचं कारण आहे, तेर हे गाव. उस्मानाबाद शहरापासून वीसेक किलोमीटर अंतरावरचं संत गोरा कुंभारांचं हे गाव हजारो वर्षांचा इतिहास आणि परंपरांचा वारसा घेऊन उभं आहे. त्यामुळे एक वेगळा अनुभव घेण्यासाठी थोडी वाकडी वाट करून तेरला जावंच लागेल. .....\nमराठवाड्याच्या मागासलेपणात पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाचं गुपित\nवाचन वेळ : ४ मिनिटं\n१७ सप्टेंबर हा दिवस ‘मराठवाडा मुक्तिसंग्राम’ म्हणून साजरा केला जातो. हैदराबाद संस्थानचा भाग असलेला मराठवाडा कुठल्याही अटीविना महाराष्ट्रात विलीन झाला. पण मराठवाड्याच्या वाट्याला विकासाचा वाटा आला नाही. पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाडा नेहमीच अविकसित राहिला. खरंतर असं न म्हणता पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला मराठवाडा कारणीभूत आहे, असं म्हणायला हवं.\nमराठवाड्याच्या मागासलेपणात पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाचं गुपित\n१७ सप्टेंबर हा दिवस ‘मराठवाडा मुक्तिसंग्राम’ म्हणून साजरा केला जातो. हैदराबाद संस्थानचा भाग असलेला मराठवाडा कुठल्याही अटीविना महाराष्ट्रात विलीन झाला. पण मराठवाड्याच्या वाट्याला विकासाचा वाटा आला नाही. पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाडा नेहमीच अविकसित राहिला. खरंतर असं न म्हणता पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला मराठवाडा कारणीभूत आहे, असं म्हणायला हवं......\nकोकणातलं पाणी मराठवाड्यात वळवणं खरंच शक्य आहे\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात जलसंजाल म्हणजेच पाईप वॉटर प्रकल्पाची घोषणा केली. कोकणातल्या समुद्रात जाणारं नद्यांचं पाणी मराठवाडा आणि विदर्भातल्या दुष्काळग्रस्त भागांत वळवणार. असे प्रकल्प जगभरात झालेत. पण हे प्रकल्प यशस्वी झालेल्यांपेक्षा अपयशी झालेल्यांची यादी मोठी आहे.\nकोकणातलं पाणी मराठवाड्यात वळवणं खरंच शक्य आहे\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात जलसंजाल म्हणजेच पाईप वॉटर प्रकल्पाची घोषणा केली. कोकणातल्या समुद्रात जाणारं नद्यांचं पाणी मराठवाडा आणि विदर्भातल्या दुष्काळग्रस्त भागांत वळवणार. असे प्रकल्प जगभरात झालेत. पण हे प्रकल्प यशस्वी झालेल्यांपेक्षा अपयशी झालेल्यांची यादी मोठी आहे......\nसगळ्यांना आवडणारे, हवे हवेसे वाटणारे गो. मा. पवार\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक आणि वि. रा. शिंदे यांचे चरित्रकार प्रा. गो. मा. शिंदे यांचं १६ एप्रिलला वृद्धापकाळाने सोलापूरात निधन झालं. ८८ वर्षांच्या पवार सरांच्या जाण्यानं व्यासंगी समीक्षक आणि उत्तम मार्गदर्शक हरपल्याची भावना सगळीकडून व्यक्त होतेय. सरांचे औरंगाबादमधले मित्र सुधीर रसाळ यांनी आपल्या ‘लोभसः एक गाव, काही माणसं’ या पुस्तकात त्यांचं व्यक्तिचित्र उभं केलंय. त्याचा हा संपादित अंश.\nमहर्षी विठ्ठल रामजी शिंदे\nसगळ्यांना आवडणारे, हवे हवेसे वाटणारे गो. मा. पवार\nज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक आणि वि. रा. शिंदे यांचे चरित्रकार प्रा. गो. मा. शिंदे यांचं १६ एप्रिलला वृद्धापकाळाने सोलापूरात निधन झालं. ८८ वर्षांच्या पवार सरांच्या जाण्यानं व्यासंगी समीक्षक आणि उत्तम मार्गदर्शक हरपल्याची भावना सगळीकडून व्यक्त होतेय. सरांचे औरंगाबादमधले मित्र सुधीर रसाळ यांनी आपल्या ‘लोभसः एक गाव, काही माणसं’ या पुस्तकात त्यांचं व्यक्तिचित्र उभं केलंय. त्याचा हा संपादित अंश......\nभाई उद्धवराव पाटलांचा वारसा कोण चालवणार\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nमहाराष्ट्राला सत्यशोधकी बहुजनवादी राजकारणाची थोर परंपरा आहे. या परंपरेचे शिलेदार असलेल्या भाई उद्धवराव पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षाला आज सुरवात होतेय. घरात शिक्षणाचा, राजकारणाचा कुठलाही वारसा नसलेल्या भाईंनी वकिलीचं शिक्षण घेऊन राजकारणात स्वकर्तृत्वाने विचारवंत नेता म्हणून नाव कमावलं. यशवंतराव चव्हाणांसारख्या अनेकांनी भाईंचं मोठेपण मान्य केलं. पण आज उभ्या महाराष्ट्राला हे मोठेपण कधी आणि कसं कळणार\nभाई उद्धवराव पाटलांचा वारसा कोण चालवणार\nमहाराष्ट्राला सत्यशोधकी बहुजनवादी राजकारणाची थोर परंपरा आहे. या परंपरेचे शिलेदार असलेल्या भाई उद्धवराव पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षाला आज सुरवात होतेय. घरात शिक्षणाचा, राजकारणाचा कुठलाही वारसा नसलेल्या भाईंनी वकिलीचं शिक्षण घेऊन राजकारणात स्वकर्तृत्वाने विचारवंत नेता म्हणून नाव कमावलं. यशवंतराव चव्हाणांसारख्या अनेकांनी भाईंचं मोठेपण मान्य केलं. पण आज उभ्या महाराष्ट्राला हे मोठेपण कधी आणि कसं कळणार\nएकटी, दुकटी बाई आता निवडणुकीच्या रिंगणात\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nगावखेड्यात एकट्या बाईने राहणं ही काही साधी गोष्ट नाही. आणि एकटी बाई निवडणूक लढवते हे तर कुणाला पचणारही नाही. पण गावखेड्यातली ही एकटी बाई पदर कमरेला खोचून कोर्टातल्या लढाईसोबतच आता निवडणुकीच्या मैदानातही उतरलीय. मराठवाड्यातल्या गावखेड्यांत सध्या एकट्या बाईने लढवलेल्या निवडणुकीची चर्चा आहे. बाईमाणसाच्या या लोकशाहीवादी संघर्षाची ही कहाणी.\nएकटी, दुकटी बाई आता निवडणुकीच्या रिंगणात\nगावखेड्यात एकट्या बाईने राहणं ही काही साधी गोष्ट नाही. आणि एकटी बाई निवडणूक लढवते हे तर कुणाला पचणारही नाही. पण गावखेड्यातली ही एकटी बाई पदर कमरेला खोचून कोर्टातल्या लढाईसोबतच आता निवडणुकीच्या मैदानातही उतरलीय. मराठवाड्यातल्या गावखेड्यांत सध्या एकट्या बाईने लढवलेल्या निवडणुकीची चर्चा आहे. बाईमाणसाच्या या लोकशाहीवादी संघर्षाची ही कहाणी......\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या पंचविशीत प्रत्येकाने वाचावा असा लेख\nवाचन वेळ : १० मिनिटं\nआज डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराला २५ वर्ष झाली. निव्वळ एका विद्यापीठाच्या नावासाठी हजारो दलितांवर अन्याय अत्याचार करण्यात आले. हत्या करण्यात आल्या. घरं पेटवून देण्यात आली. शेवटी १७ वर्षांच्या लढ्यानंतर १९९४ मधे आजच्या दिवशी सरकारने नामांतर नाही तर नामविस्तार पदरात टाकलं. हा सगळा अत्याचाराचा, अन्यायाचा नकोसा इतिहास. पण ही अमानवी गोष्ट किमान आज तरी पुढे जाण्यासाठी वाचली पाहिजे.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या पंचविशीत प्रत्येकाने वाचावा असा लेख\nआज डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराला २५ वर्ष झाली. निव्वळ एका विद्यापीठाच्या नावासाठी हजारो दलितांवर अन्याय अत्याचार करण्यात आले. हत्या करण्यात आल्या. घरं पेटवून देण्यात आली. शेवटी १७ वर्षांच्या लढ्यानंतर १९९४ मधे आजच्या दिवशी सरकारने नामांतर नाही तर नामविस्तार पदरात टाकलं. हा सगळा अत्याचाराचा, अन्यायाचा नकोसा इतिहास. पण ही अमानवी गोष्ट किमान आज तरी पुढे जाण्यासाठी वाचली पाहिजे......\nबापूसाहेब काळदाते : तत्त्वांसाठी मंत्रीपद नाकारणारा राजकारणी\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nआपल्या मुल्यांवर ठाम राहून राजकारण करणारे ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी खासदार बापूसाहे��� काळदाते यांचा आज स्मृतीदिवस. १७ नोव्हेंबर २०११ ला त्यांचं निधन झाले. त्यांच्या निधनानं महाराष्ट्रानं एक संत राजकारणी गमावला. आज राजकारण हे करिअर असल्याचे धडे दिले जातायत. अशा काळात आपल्या विचारांची, लोकांच्या श्रद्धेची प्रतारणा होऊ नये म्हणून केंद्र सरकारमधे मंत्रीपद नाकारणाऱ्या बापूंचं स्मरण महत्त्वाचं ठरतं.\nबापूसाहेब काळदाते : तत्त्वांसाठी मंत्रीपद नाकारणारा राजकारणी\nआपल्या मुल्यांवर ठाम राहून राजकारण करणारे ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी खासदार बापूसाहेब काळदाते यांचा आज स्मृतीदिवस. १७ नोव्हेंबर २०११ ला त्यांचं निधन झाले. त्यांच्या निधनानं महाराष्ट्रानं एक संत राजकारणी गमावला. आज राजकारण हे करिअर असल्याचे धडे दिले जातायत. अशा काळात आपल्या विचारांची, लोकांच्या श्रद्धेची प्रतारणा होऊ नये म्हणून केंद्र सरकारमधे मंत्रीपद नाकारणाऱ्या बापूंचं स्मरण महत्त्वाचं ठरतं......\nखऱ्या गांधींच्या विसरत चाललेल्या आठवणी\nवाचन वेळ : १० मिनिटं\nस्वातंत्र्यसैनिक, संपादक अनंत भालेराव यांच्या जन्मशताब्दी वर्षांला आज सुरवात होतेय. निजामाच्या तावडीतून हैद्राबाद संस्थान मुक्त व्हावं म्हणून लढा देणाऱ्या भालेरावांनी मराठवाड्याच्या विकासासाठी संघर्ष केला. ‘मराठवाडा’ दैनिकाचे संपादक म्हणून त्यांनी मराठवाड्याच्या विकासाचा मुद्दा लावून धरला. त्यानिमित्ताने भालेरावांच्या लेखनाची झलक नव्या पिढीला करून देणारा एक महत्त्वाचा लेख.\nखऱ्या गांधींच्या विसरत चाललेल्या आठवणी\nस्वातंत्र्यसैनिक, संपादक अनंत भालेराव यांच्या जन्मशताब्दी वर्षांला आज सुरवात होतेय. निजामाच्या तावडीतून हैद्राबाद संस्थान मुक्त व्हावं म्हणून लढा देणाऱ्या भालेरावांनी मराठवाड्याच्या विकासासाठी संघर्ष केला. ‘मराठवाडा’ दैनिकाचे संपादक म्हणून त्यांनी मराठवाड्याच्या विकासाचा मुद्दा लावून धरला. त्यानिमित्ताने भालेरावांच्या लेखनाची झलक नव्या पिढीला करून देणारा एक महत्त्वाचा लेख......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00642.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/photos/bollywood/raveena-tandon-manali-visit-devi-mata-mandir-share-beautiful-pictures-fun-snowfall-a592/", "date_download": "2021-01-28T09:07:01Z", "digest": "sha1:AGJHFPERUOVAQ4OUVT33XONSLMQZNSWU", "length": 25547, "nlines": 323, "source_domain": "www.lokmat.com", "title": "PHOTO: रवीना टंडन शेअर केले मनालीहून लेटेस्ट फोटो, दिसली स्नोफॉलचा आनंद लुटताना - Marathi News | Raveena tandon in manali to visit devi mata mandir, share beautiful pictures of fun in snowfall | Latest bollywood News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार २८ जानेवारी २०२१\n\"ते व्हायरल करण्याची गरज नव्हती, मला खूप वाईट वाटलं\"; रक्षा खडसेंनी केली कारवाईची मागणी\nमुंबई महाराष्ट्राचीच; 'त्या' वक्तव्याला कशाचाही आधार नाही; अजित पवारांनी कर्नाटकला सुनावलं\nBARC Recruitment 2021: भाभा अणुशक्ती केंद्रामध्ये नर्स, चालकांसह अन्य जागांसाठी भरती; १२ वी पास उमेदवारांनाही संधी\nअसे येडे बरळत असतात; संजय राऊत यांची कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका\nआरबीआयच्या अधिकाऱ्याचा गळा दाबून मोबाईल हिसकावून चोरट्याने काढला पळ\nमालदीव्हजमध्ये हनीमून एन्जॉय करतंय हे मराठमोळं कपल, पाहा त्यांचे खास फोटो\nPHOTOS: आशका गोराडियाने पतीसोबत समुद्र किनारी केला योगा, इंटरनेटवर व्हायरल झाले रोमाँटिक फोटो\nओ भाई, इस गरीब को कोई कपडे दे दो... उर्वशी रौतेलाच्या ‘फाटक्या’ पॅन्टची लोकांनी घेतली मजा\n कतरिना कैफने विकी कौशलला मिठी मारताना शेअर केला फोटो, चाहत्यांना मिळाला पुरावा\n'जोड्याने हाणले पाहिजे या दोघांना', अर्जुन-मलायकाला पाहून संतापले चाहते\n'अबू आझमींच्या भाषणाचा बोलवता धनी कोण\nतुम्हीसुद्धा चहासोबत हे पदार्थ खात असाल तर वेळीच सावध व्हा; कधी आजारी पडाल कळणारही नाही\nदुधाचेही शरीरावर साइड इफेक्ट होतात का जाणून घ्या काय सांगतात एक्सपर्ट.....\nBudget 2021: आरोग्य सेवा बळकट करणे आवश्यक; आमूलाग्र बदल करण्यासाठी भरीव निधीची गरज\nकमकुवत हाडांसह किडनी स्टोनचाही वाढू शकतो धोका; वेळीच जाणून घ्या डायटींगचे हे साईड इफेक्ट्स\nचीनमधील 'ही' फळं दिसायला आहेत विचित्र, तरीही लोक आवडीनं खातात...\n देशातील तब्बल 147 जिल्ह्यांत 7 दिवसांपासून कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही\nप्रजासत्ताक दिनी घडवण्यात आलेला हिंसाचार पूर्वनियोजित; शेतकरी संघटनांची प्रतिमा डागाळण्याचा कट- बीकेयूचे प्रवक्ते राकेश टिकेत\nVIVOकडे IPL 2021चं टायटल स्पॉन्सरशीप; चायनीझ कंपनीसाठी BCCIनं उघडलं दार\nशेतकरी आंदोलनाला वेगळे वळण; सिंघू बॉर्डरवर स्थानिक उतरले रस्त्यावर\nजालना- मराठा आरक्षणासाठी ३ दिवसांपासून पिंपळगावात उपोषण करत असलेल्या २ आंदोलकांची प्रकृती खालावली\nभिवंडी एमआयडीसी परिसरात कपिल रेयॉन इंडिया कंपनीला भीषण आग\nउद्या संसदेत होणाऱ्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर १६ पक्ष बहिष्कार घालणार; नव्या कृषी कायद्यांना पक्षांचा विरोध\nदिल्ली- शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असलेल्या सिंघू सीमेवर स्थानिक एकवटले; परिसर मोकळा करण्याची मागणी\nकृषी कायदे रद्द करण्यासाठी मोदी सरकार आणखी शेतकऱ्यांच्या मृत्यूंची वाट पाहतंय- ऊर्जामंत्री नितीन राऊत\nमहिलांबरोबर चावटपणा करणाऱ्यांना तुरुंगात टाकलं पाहिजे- शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील\nआरबीआयच्या अधिकाऱ्याचा गळा दाबून मोबाईल हिसकावून चोरट्याने काढला पळ\nदुसऱ्यांचे हक्क हिरावून आम्हाला आरक्षण नको. आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण द्या- भाजप खासदार उदयनराजे भोसले\nआरक्षणापासून मराठा समाजाला वंचित ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होतोय- आमदार शिवेंद्रराजे भोसले\nदेशातील बऱ्याच शेतकऱ्यांना नव्या कृषी कायद्यांबद्दल पुरेशी माहिती नाही; अन्यथा संपूर्ण देशातील शेतकरी पेटून उठतील- काँग्रेस नेते राहुल गांधी\nऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून मायदेशात परतल्यावर घरचे मागेच लागलेत; रिषभ पंतची 'ती' पोस्ट व्हायरल\n देशातील तब्बल 147 जिल्ह्यांत 7 दिवसांपासून कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही\nप्रजासत्ताक दिनी घडवण्यात आलेला हिंसाचार पूर्वनियोजित; शेतकरी संघटनांची प्रतिमा डागाळण्याचा कट- बीकेयूचे प्रवक्ते राकेश टिकेत\nVIVOकडे IPL 2021चं टायटल स्पॉन्सरशीप; चायनीझ कंपनीसाठी BCCIनं उघडलं दार\nशेतकरी आंदोलनाला वेगळे वळण; सिंघू बॉर्डरवर स्थानिक उतरले रस्त्यावर\nजालना- मराठा आरक्षणासाठी ३ दिवसांपासून पिंपळगावात उपोषण करत असलेल्या २ आंदोलकांची प्रकृती खालावली\nभिवंडी एमआयडीसी परिसरात कपिल रेयॉन इंडिया कंपनीला भीषण आग\nउद्या संसदेत होणाऱ्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर १६ पक्ष बहिष्कार घालणार; नव्या कृषी कायद्यांना पक्षांचा विरोध\nदिल्ली- शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असलेल्या सिंघू सीमेवर स्थानिक एकवटले; परिसर मोकळा करण्याची मागणी\nकृषी कायदे रद्द करण्यासाठी मोदी सरकार आणखी शेतकऱ्यांच्या मृत्यूंची वाट पाहतंय- ऊर्जामंत्री नितीन राऊत\nमहिलांबरोबर चावटपणा करणाऱ्यांना तुरुंगात टाकलं पाहिजे- शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील\nआरबीआयच्या अधिकाऱ्याचा गळा दाबून मोबाईल हिसकावून चोरट्याने काढला पळ\nदुसऱ्यांचे हक्क हिरावून आम्हाला आरक्षण नको. आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण द्या- भाजप खासदार उदयनराजे भोसले\nआरक्षणापासून मर��ठा समाजाला वंचित ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होतोय- आमदार शिवेंद्रराजे भोसले\nदेशातील बऱ्याच शेतकऱ्यांना नव्या कृषी कायद्यांबद्दल पुरेशी माहिती नाही; अन्यथा संपूर्ण देशातील शेतकरी पेटून उठतील- काँग्रेस नेते राहुल गांधी\nऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून मायदेशात परतल्यावर घरचे मागेच लागलेत; रिषभ पंतची 'ती' पोस्ट व्हायरल\nAll post in लाइव न्यूज़\nPHOTO: रवीना टंडन शेअर केले मनालीहून लेटेस्ट फोटो, दिसली स्नोफॉलचा आनंद लुटताना\nअभिनेत्री रवीना टंडन पुन्हा एकदा आपल्या फोटो आणि व्हिडिओंमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. (Photo Instagram)\nरवीना टंडन करिअरमध्ये अनेक हिट सिनेमा दिले. त्यानंतर तिने बिझनेसमन अनिल थंडानीशी लग्न केले. त्यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे. (Photo Instagram)\nरवीना टंडनचा पदार्पणाचा चित्रपट पत्थर के फूल सुपरहिट ठरला होता. ज्यासाठी तिला नवोदित कलाकाराचा फिल्मफेअरचा पुरस्कारही देण्यात आला होता. (Photo Instagram)\n‘मोहरा’ हा तिचा चित्रपट सुपरहिट ठरला. यातील ‘तू चीज बडी है मस्त मस्त...’ हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले. याच गाण्यामुळे बॉलिवूडची 'मस्त मस्त गर्ल' म्हणून रवीना ओळखली जाऊ लागली. (Photo Instagram)\nमोहरा, लाडला, दिलवाले, अंदाज अपना अपना यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये तिने एकापेक्षा एक सरस भूमिका साकारल्या. (Photo Instagram)\nरवीना टंडन सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. ती मजेदार पोस्ट करून चाहत्यांचे मनोरंजन करत असते. (Photo Instagram)\nअलीकडेच तिने मनालीमध्ये देवीचे दर्शन घेतानाते आणि स्नो फॉलचे अनेक व्हिडिओ पोस्ट केले आहेत.\nरवीना टंडनचे इंस्टाग्रामवर 4.9 मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.\nवाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nPHOTOS: आशका गोराडियाने पतीसोबत समुद्र किनारी केला योगा, इंटरनेटवर व्हायरल झाले रोमाँटिक फोटो\nओ भाई, इस गरीब को कोई कपडे दे दो... उर्वशी रौतेलाच्या ‘फाटक्या’ पॅन्टची लोकांनी घेतली मजा\nMom To Be गरोदरपणात अभिनेत्री धनश्री काडगांवकरची स्टाईल, केले हटके फोटोशूट\nPHOTOS : अमृता खानविलकरचे लेटेस्ट फोटोशूट पाहून म्हणाल - क्या बात है..\nकाळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये निया शर्मा दिसतेय खूपच छान, व्हायरल झालेय हे फोटो\nमल्टी कलर ड्रेसमध्ये दिसली कतरिना कैफ, स्टायलिश लूक पाहून ���ाहते झाले क्लीन बोल्ड\nVIVOकडे IPL 2021चं टायटल स्पॉन्सरशीप; चायनीझ कंपनीसाठी BCCIनं उघडलं दार\nटीम इंडिया विरुद्ध भारत अ; इंग्लंड दौऱ्यावर दोन वेगळे सामने होणार, जाणून घ्या कधी व केव्हा\nIPL 2021 Mini Auction : ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्ह स्मिथ यांच्यावर तगडी बोली लागणार; जाणून घेऊया कोण कोण आहेत शर्यतीत\nGreat News : मोहम्मद सिराज, रिषभ पंत, टी नटराजन यांना मिळू शकतो ICCचा खास पुरस्कार\nSee Photo : विराट कोहलीची Audi ते MS Dhoniची हमर; जाणून घ्या तुमच्या आवडत्या क्रिकेटपटूचं कार कलेक्शन\nरिषभ पंत प्रत्येक मालिकेनंतर दान करतो क्रिकेट किट; जाणून घ्या त्यामागचं कौतुकास्पद कारण\nदुधाचेही शरीरावर साइड इफेक्ट होतात का जाणून घ्या काय सांगतात एक्सपर्ट.....\nचीनमधील 'ही' फळं दिसायला आहेत विचित्र, तरीही लोक आवडीनं खातात...\nअनेक देशांमध्ये वाढतोय शुगर रिलेशनशिपचा ट्रेन्ड, श्रीमंतांसोबत सुंदर तरूणी करतात डील....\n हिवाळ्यात पाणी कमी पिणं पडू शकतं महागात, किडनीसहीत 'या' अवयवांवर होतो गंभीर परिणाम....\nफक्त सहा दिवसांत 10 लाख लोकांना टोचली कोरोनाची लस, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती\n राजस्थानमधील महिला गेल्या पाच महिन्यांपासून कोरोना संक्रमित, सलग ३१ टेस्ट पॉझिटिव्ह\n'जोड्याने हाणले पाहिजे या दोघांना', अर्जुन-मलायकाला पाहून संतापले चाहते\nविषाणू असेल किंवा सीमेवरील आव्हान; भारत सामना करण्यासाठी सज्ज : पंतप्रधान मोदी\n\"ते व्हायरल करण्याची गरज नव्हती, मला खूप वाईट वाटलं\"; रक्षा खडसेंनी केली कारवाईची मागणी\nपारा ११अंशावर : शहरात वाढला थंडीचा कडाका\n ५ वर्षांच्या मुलीला बाथरूमध्ये घेऊन गेली जन्मदाती आई; आधी डोळे काढले मग कापली जीभ\n\"; दिल्ली हिंसाचारासंदर्भात 'या' मोठ्या शेतकरी नेत्यानं मागितली पोलिसांची माफी\n\"ते व्हायरल करण्याची गरज नव्हती, मला खूप वाईट वाटलं\"; रक्षा खडसेंनी केली कारवाईची मागणी\n देशातील तब्बल 147 जिल्ह्यांत 7 दिवसांपासून कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही\nड्रॅगनच्या दुखऱ्या जखमेवर बोट; भारतीय लष्कर चीनला धक्का देण्याच्या तयारीत\nमुंबई महाराष्ट्राचीच; 'त्या' वक्तव्याला कशाचाही आधार नाही; अजित पवारांनी कर्नाटकला सुनावलं\nReserve Bank Of India Recruitment 2021 : ग्रेड बी अधिकारी पदांसाठी भरती; आजच अर्ज करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00642.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://newsjalna.com/Clothing-Shoes-&-Accessories-adidas-Originals-Men&039;s-164818-adidas-Originals-Athletic-Shoes-for-Men/", "date_download": "2021-01-28T08:51:36Z", "digest": "sha1:GEGIIWUA32M4ZAGR37GP3UR4I4M3MZ4B", "length": 22373, "nlines": 203, "source_domain": "newsjalna.com", "title": " adidas Originals Men's NMD_r1 Running Shoe Choose SZ/Color", "raw_content": "\nभोकरदन येथे ट्रक खाली चिरडुन एकाचा जागीच मृत्यू,तर एक महिला जखमी\nमंठा तालुक्यातील तळणी बस स्टँन्ड भागात इटालियन पेवर ब्लाॅक बसवा – पवार\nजि.प.सदस्य ते आरोग्यमंत्री : ना.राजेशभैय्या टोपे यांचा थक्क करणारा प्रवास :जागतिक स्तरावर दखल\nशिक्षक पतसंस्थेतील संकल्प कल्याण निधीची चौकशी करा.\nगोर सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अमोल राठोड\nकुंभार पिंपळगाव येथील अतिक्रमण हटविले; रस्त्याने घेतला मोकळा श्वास\nऔरंगाबाद जिल्ह्यात 44606 कोरोनामुक्त, 422 रुग्णांवर उपचार सुरू\nशेतीच्या वादात पुतन्याचा डोक्यात फावड्याने वार करुन केला खुन\nजालना जिल्ह्यात १५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह .\nप्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर आठशे पिशव्या रक्त संकलन\nगोर सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अमोल राठोड\nप्रतिनिधी/कुलदीप पवार घनसावंगी तालुक्यातील विरेगाव तांडा येथील गोरसेनेचे अमोल राठोड यांची जालना जिल्ह्याच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे सदर्भित नियुक्ती…\nकुंभार पिंपळगाव येथील अतिक्रमण हटविले; रस्त्याने घेतला मोकळा श्वास\nकुलदीप पवार/ प्रतिनिधीघनसावंगी तालुक्यातील जाणारा अंबड पाथरी महामार्गाचे काम सुरू असून कुंभार पिंपळगाव येथील मार्केट कमिटी भागातील अतिक्रमण काढण्यात आले…\nऔरंगाबाद जिल्ह्यात 44606 कोरोनामुक्त, 422 रुग्णांवर उपचार सुरू\nऔरंगाबाद, दिनांक 10 (न्यूज ब्युरो) : औरंगाबाद जिल्ह्यात आज 36 जणांना (मनपा 25, ग्रामीण 11) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 44606…\nशेतीच्या वादात पुतन्याचा डोक्यात फावड्याने वार करुन केला खुन\nभोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे शेतीच्या वादातून शनिवारी (दि.०९) सायं. ५.३० वाजेच्या सुमारास चुलत्या-पुतन्यामध्ये हाणामारी झाली होती.या हाणामारीत पुतणे कौतिकराव आनंदा…\nजालना जिल्ह्यात १५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह .\nन्यूज जालना दि. १० :जालना जिल्ह्यात रविवारी १५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे .दरम्यान रविवारी उपचारानंतर कोरोनामुक्त झालेल्या १० जणांना…\nप्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर आठशे पिशव्या रक्त संकलन\nमहाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने रक्तदानाच��� विक्रम मुंबई(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात विविध ठिकाणी…\nभोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे शेतीच्या वादातुन खुन\nमाहोरा : रामेश्वर शेळके भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे शेतीच्या वादातून सख्या चुलत्याने शिक्षक असलेल्या कौतिकराव आनंदा गावंडे वय 37 या…\nपरतुरात माजीसैनिक प्रशांत पुरी यांचा सत्कार\nदीपक हिवाळे /परतूर न्यूज नेटवर्कभारतीय सैन्यात कार्यरत असलेले सैनिक प्रशांत चंद्रकांत पुरी यांचा सेवानिवृत्त झाल्याबद्दल माजीसैनिक संघटनेच्या वतीने रविवारी सत्कार…\nकोरोनाची लस घेतल्या नंतर धोका टळेल का\nभारतात कोरोनाचे लसीकरण सुरू होणार असून प्रथम टप्प्यात कोरोना योध्द्यांना लसीकरण क्ल्या जात असुन लस घेतल्यानंतर पुन्हा कोरोना विषाणूचा…\nएका राज्यात एकाच कंपनीच्या लसीकरणाला मान्यता देण्याची आरोग्यमंत्री टोपे यांची मागणी\nन्यूज जालना ब्युरो – कोरोनाच्या दोन लसींना देशात मान्यता मिळाली आहे. काही दिवसाता लसीकरण मोहिम देखील सुरु होईल. मात्र कोरोनाची…\nजिल्ह्यात गुरुवारी १२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह .\nन्यूज जालना दि. ७ :जालना जिल्ह्यात गुरुवारी( दि ७ जानेवारी) १२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे .यातील उपचारानंतर कोरोनामुक्त झालेल्या…\nपरतूरमध्ये अपहरण करून डांबून ठेवलेल्या 108 च्या डॉक्टराची अवघ्या दोन तासात सुटका\nपरतूर तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्याच्या घरावर चोरट्यांचा डल्ला\nघरच्या ‘मुख्यमंत्र्यां’साठी गृहमंत्र्यांकडून पैठणीची खरेदी…तीही चक्क तुरुंगात\nलसीकरण सराव फेरीसाठी जालन्यात आज तीन ठिकाणी लसीकरण केंद्राची सुरुवात\nराज्यपाल मा.भगतसिंग कोश्यारी यांची सिद्धेश्वर मुंडेनी राजभवनात घेतली भेट \nमहाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या जालना जिल्हाध्यक्षपदी गुजर यांची फेरनिवड\nरविवारपासून भेंडाळा येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन\nजांब समर्थ/कुलदीप पवार भेंडाळा (ता.घनसावंगी) येथे आजपासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. १० जानेवारी ते १७ जानेवारी या…\nकर्ज देणारे अनधिकृत डिजिटल मंच, मोबाईल ऍप्सविरुध्द ,आरबीआयचा सावाधानतेचा इशारा\nnewsjalna.com जालना दि. 31 :– जलद व विना अडचण कर्ज मिळण्याची वचने देणाऱ्या, अनाधिकृत डिजिटल मं��ांना , मोबाईल ऍप्सना, व्यक्ती,…\nअमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनी घेतला कोरोना डोस\nअमेरिका वृत्तसंस्था अमेरिकेच्या नवनिर्वाचित उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला आहे. कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेण्यासाठी…\nकेंद्र सरकार-शेतकरी संघटनांमध्ये अद्याप तोडगा नाहीच\nनवी दिल्ली प्रतिनिधी-नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची आज दि. 30 डिसेंबर रोजी सातवी चर्चेची फेरी सुरु आहे. शेतकऱ्यांनी केंद्र…\nजि.प.सदस्य ते आरोग्यमंत्री : ना.राजेशभैय्या टोपे यांचा थक्क करणारा प्रवास :जागतिक स्तरावर दखल\nसंपादकीय १५ ऑगस्ट १९९२ रोजी अंबड चे विभाजन होऊन नवीन घनसावंगी तालुक्याची निर्मिती झाली. तेव्हा घनसावंगी तालुका कृती समितीच्या वतीने…\nपत्रकारितेला नवे आयाम देणारा नेता- वसंत मुंडे\nसुमारे ३ दशकापूर्वी , एका खेड्यातला एक तरुण शिक्षणासाठी म्हणून तालुक्याच्या ठिकाणी येतो काय आणि आंदोलनाच्या माध्यमातून सामाजिक जीवनाची जाणीव…\nश्री पाराशर शिक्षक पतसंस्थेतर्फे सभासद कन्यादान योजनेचा शुभारंभ\nकर्जबाजारी शेतकर्याची विष प्रशन करुन आत्महत्या\nभोकरदन-जाफराबाद रोडवर ट्राफिक जाम,तब्बल दोन तासांनंतर पोलिसांच्या मदतीने वाहतुक सुरळीत\nपत्रकारांसह व्यापारी बांधवांसाठी महासंपर्क अॅप चे निर्माण – परवेज पठाण\nघनसावंगी तालुक्यात ऐन थंडीतच ग्रा.पं.निवडणूकीचे वातावरण तापले\nभोकरदन येथे ट्रक खाली चिरडुन एकाचा जागीच मृत्यू,तर एक महिला जखमी\nमंठा तालुक्यातील तळणी बस स्टँन्ड भागात इटालियन पेवर ब्लाॅक बसवा – पवार\nजि.प.सदस्य ते आरोग्यमंत्री : ना.राजेशभैय्या टोपे यांचा थक्क करणारा प्रवास :जागतिक स्तरावर दखल\nशिक्षक पतसंस्थेतील संकल्प कल्याण निधीची चौकशी करा.\nगोर सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अमोल राठोड\nभोकरदन येथे ट्रक खाली चिरडुन एकाचा जागीच मृत्यू,तर एक महिला जखमी\nमंठा तालुक्यातील तळणी बस स्टँन्ड भागात इटालियन पेवर ब्लाॅक बसवा – पवार\nजि.प.सदस्य ते आरोग्यमंत्री : ना.राजेशभैय्या टोपे यांचा थक्क करणारा प्रवास :जागतिक स्तरावर दखल\nशिक्षक पतसंस्थेतील संकल्प कल्याण निधीची चौकशी करा.\nगोर सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अमोल राठोड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00643.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://ahirani.in/ahr/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AC%E0%A4%B2-%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80/%E0%A4%AC%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B2%E0%A4%BE", "date_download": "2021-01-28T09:45:07Z", "digest": "sha1:AL2YNLSH6HSABX5WR4N5MEDQS7HVE5L7", "length": 4292, "nlines": 73, "source_domain": "ahirani.in", "title": "बी पेरणार ना दाखला | Ahirani.in", "raw_content": "\nआहिराणी एनड्रोइड नवा करार बायबल\nआहिराणी डेस्कटोप नवा करार बायबल\nबी पेरणार ना दाखला\nHome » बायबल ना गोष्टी » बी पेरणार ना दाखला\nबी पेरणार ना दाखला\nत्या रोज धरून निघीसन समुद्र ना किनारा जाईसन बठना , आणि तेचा कडे एक अशी गर्दी जमा होयगी कि तो नावर चढ ग्या आणि पूर्ण गर्दी समुद्र्ना किनारावर उभी होयगी , आणि तेनी आपला दृष्टांत मधून गैरा गोष्टी सांगणा एक पेरणारा बीज पेराले ग्या , पेरतांना काही बीज रस्ता नं किनारावर पडत पक्षी इसन तेसले खाई ग्यात , काही बीज दगडसनी जमिनीवर पडत जडे तेसले जास्त माती नई भेटनी आणि पुष्कळ माती नई भेटाना कारण ते लवकर निघी उनात , पण सूर्य निघा नंतर त्या बयग्यात आणि मुयानई धराणा कारण वर सुखग्यात , काही बीज झाडसमा पडत आणि झाडी मोठा होयसन तेसले दाबी टाक , परंतु काही बीज चांगली जागांवर पडत आणि पिक उं कोनत शंभर गुंठ्ठ कोना साठ गुंठ्ठा आणि कोनात तिस गुंठ्ठा , जेना कण आशीन तो आयकिल |\nआहिराणी एनड्रोइड नवा करार बायबल\nआहिराणी डेस्कटोप नवा करार बायबल\nबी पेरणार ना दाखला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00643.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-transportation-agriculture-and-allied-products-remain-open-maharashtra", "date_download": "2021-01-28T08:42:38Z", "digest": "sha1:BF4JTT4CPMQJOMCDSKA7GVMAUWVZKNC4", "length": 16661, "nlines": 164, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi transportation of agriculture and allied products remain open Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकृषी, कृषिपूरक उद्योगांची वाहतूक सुरू राहणार : भुसे\nकृषी, कृषिपूरक उद्योगांची वाहतूक सुरू राहणार : भुसे\nशुक्रवार, 27 मार्च 2020\nकृषी संबंधित बियाणे, खते, पीक कापणी आदी कारणास्तव असलेली वाहतूक लॉकडाऊनमध्ये सुरळीतपणे सुरू राहतील.\nनाशिक : कृषी संबंधित बियाणे, खते, पीक कापणी आदी कारणास्तव असलेली वाहतूक लॉकडाऊनमध्ये सुरळीतपणे सुरू राहतील. सर्व शेतकरी, व्यापारी व ग्राहकांनी कुठल्याही प्रक���रची गर्दी न करता व घाबरून न जाता प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.\nकृषिमंत्री श्री.भुसे गुरुवारी (ता.२६) जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी व शेतीपूरक उद्योग यांना लॉकडाऊनमध्ये येणाऱ्या अडचणी संदर्भात जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याशी चर्चा करण्यासाठी आले होते. यावेळी उपस्थित पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.\nश्री.भुसे यांनी सांगितले की, जिल्ह्यात कलम १४४ लावल्यानंतर शेती व शेतीपूरक उद्योगव्यवसाय यांच्या वाहतुकीत काही अडथळे निर्माण झाल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली. शेतीविषयक कुठल्याही कामकाजाच्या वाहतुकीत अडथळा येणार नाही या संदर्भात प्रत्येक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या आहेत. वाहतूक करणाऱ्या वाहनांना ऑनलाइन परवाने व स्टिकर देण्याची व्यवस्था केलेली आहे. त्याचा लाभ सर्व संबंधितांनी घ्यावा असे त्यांनी सांगितले.\nकृषी मालवाहतुकीसाठी नाशिक जिल्ह्याला जोडल्या गेलेल्या मुंबई, पुणे या जिल्ह्यांच्या सेवा सुरू राहतील यासाठी नियोजन करण्यात आले आहे. काही द्राक्षे निर्यात झाले आहेत. काही काढणीला आहेत, यासंदर्भात द्राक्षे बागायतदार संघाशी व शेतकऱ्यांशी चर्चा झाली असून त्यांचे कंटेनर्सद्वारे वाहतुकीचे नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनास दिले आहेत. स्थानिक पातळीवर द्राक्ष वाहतूक करण्यास कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही, यासंदर्भात निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.\nनागरिकांनी सोशल डिस्टंन्सीच्या नियमांचे काटेकारेपणे पालन करावे.\nअन्नधान्य,भाजीपाला,फळे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. कुठल्याही प्रकारची साठेबाजी करू नका.\nभाजीपाला, फळे विक्रेत्यांकडे गर्दी करू नये.\nचार ते पाच व्यापारी मिळून माल एकत्र करून नागरिकांना सोशल डिस्टंन्स राखून माल विकण्यावर भर द्यावा.\nशेतकऱ्यांनी व व्यापाऱ्यांनी एकाच बाजारात गर्दी न करता वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या मालाची विक्री करावी.\nनाशिक व्यापार प्रशासन दादा भुसे जिल्हाधिकारी कार्यालय शेती मका मुंबई पुणे द्राक्ष पोलीस खून\nदोन महिन्यांपासून दिल्लीमध्ये शांततेत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला २६ जानेवारी अर्थात प्रजासत्त\nकृषी पतपुरवठा यंत्रणा दुर्लक्षित का\nआज एकूणच सहकारी चळवळीला वाईट दिवस आल्याचे पदोपदी जाणवते.\nआधुनिक काळातही मुलीचा वाणवसा बैलगाडीतून...\nसातारा : सजविलेले बैल, घुंगराची रंगीत गाडी आणि आपल्या लाडक्या मुलीला ऐटीत सासरी वाणवसा (व\nकोकण, मध्य महाराष्ट्रात थंडी; विदर्भात अवकाळी...\nपुणे ः कोकण आणि मध्य महाराष्ट्रात कोरडे वातावरण असल्याने या भागांत थंडी वाढली आहे.\nकृषी पतपुरवठ्याचे उद्दिष्ट यंदा वाढणार\nनवी दिल्ली : शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्याच्या दृष्टीने कृषी पतपुरवठ्याचे\nदोन महिन्यांपासून दिल्लीमध्ये शांततेत सुरू...\nआधुनिक काळातही मुलीचा वाणवसा बैलगाडीतून...सातारा : सजविलेले बैल, घुंगराची रंगीत गाडी आणि...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात थंडी; विदर्भात...पुणे ः कोकण आणि मध्य महाराष्ट्रात कोरडे वातावरण...\nदोन दिवसांत पेट्रोल ५८, तर डिझेल ६४...मुंबई : कोरोना काळात उपनगरी रेल्वेसेवा...\nदोडामार्गात हत्तीकडून केळी, सुपारीसह...सिंधुदुर्गनगरी ः तिलारी खोऱ्यातील बांबर्डेत (ता....\nसूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतील...परभणी : पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग...\nआंदोलन बदनाम करण्याचे षडयंत्र :...नवी दिल्ली : दिल्लीत संयुक्त किसान मोर्चाने...\nलिंबासाठी शोधली पर्यायी बाजारपेठसंत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध अमरावती जिल्हयात...\nविनावीज जलसंधारण प्रयोगांतून डोंगरात...नाशिक जिल्ह्यातील कोनांबे (ता. सिन्नर) येथे डावरे...\nकृषी कायद्यांना एकसंध विरोध; मुंबईत...मुंबई : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा,...\nरिक्त पदे तत्काळ भरारिक्त पदांमुळे कृषी विभागाच्या कामांचा बोजवारा...\nआरोग्यमय जीवनासाठी फळे-भाज्यांचे सेवन...संयुक्त राष्ट्र संघाच्या जनरल असेंब्लीच्या ७४...\nमागील वर्ष ठरले आजवरचे सर्वाधिक उष्णपुणे : कोरोनाचे संकट, बर्ड फ्लूची साथ आणि शेतकरी...\nशेतकरी पुत्राने बनवले वाहन ऊस भरणी यंत्रसातारा : सध्या ऊस हंगामातील सर्वात मोठी समस्या...\nमध्य महाराष्ट्रात थंडी; निफाडला नीचांकी...पुणे : राज्यातील किमान तापमानात चढउतार होत आहे....\nगे माय भू तुझे मी फेडीन पांग सारेऔरंगाबाद जिल्ह्यातील नाचनवेल-कोपरवेल व आडगाव (...\nतेरी मिट्टी मे मिल जावा, गुल बनके मैं...लासूर (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील निवृत्त सैनिक...\nजवानांनंतर शेतकऱ्यांचे ‘सं��लन’ नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर...\nलाल वादळ मुंबईत धडकले नाशिक : दिल्ली येथे सुरू असलेल्या ऐतिहासिक शेतकरी...\nशेतीपंप वीजबिले तपासली जाणार; चुकीची...कोल्हापूर : ‘‘राज्य सरकारने कृषिपंप वीजजोडणी धोरण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00643.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/sampadakiya/editorial-article-sushant-singh-rajput-and-media-5098", "date_download": "2021-01-28T09:14:28Z", "digest": "sha1:62SKKPQE7KFYYD5HEWPJCEV3YUI3N5ZB", "length": 15053, "nlines": 101, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "माध्यमांची हद्द! | Gomantak", "raw_content": "\nगुरुवार, 28 जानेवारी 2021 e-paper\nसोमवार, 31 ऑगस्ट 2020\nसुशांत सिंह राजपूत या ‘बॉलीवूड’मधील एका गुणी आणि उभरत्या कलावंताच्या मृत्यूला अडीच महिने उलटून गेल्यावर आणि मुख्य म्हणजे त्याचा तपास थेट केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवल्यास दहा दिवस झाल्यावरही काही इलेक्‍ट्रॉनिक प्रसारमाध्यमांचे त्याबाबतचे ‘कवित्व’ थांबायला तयार नाही.\nसुशांत सिंह राजपूत या ‘बॉलीवूड’मधील एका गुणी आणि उभरत्या कलावंताच्या मृत्यूला अडीच महिने उलटून गेल्यावर आणि मुख्य म्हणजे त्याचा तपास थेट केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवल्यास दहा दिवस झाल्यावरही काही इलेक्‍ट्रॉनिक प्रसारमाध्यमांचे त्याबाबतचे ‘कवित्व’ थांबायला तयार नाही. काही इंग्रजी आणि बहुतांश हिन्दी भाषिक वाहिन्या सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत तेच गुऱ्हाळ सुरू ठेवत आहेत आणि त्यातील सर्वात आक्षेपार्ह बाब म्हणजे काही वाहिन्यांनी तपासाची जबाबदारी जणूकाही त्यांच्यावरच असल्याचा वाव आणला आहे. एवढेच नव्हे तर ‘आपला’ तपास पूर्ण करून, सुशांतसिंहची ‘मैत्रीण’ रिया चक्रवर्ती दोषी असल्याचा निकालही काहींनी देऊन टाकला आहे ही कुठल्या प्रकारची माध्यमकारिता आहे ही कुठल्या प्रकारची माध्यमकारिता आहे सुशांतसिंह याच्या मृत्यूबाबतचा सखोल तपास झाला पाहिजे आणि आरोपींवर खटला चालविला गेला पाहिजे, यात कोणतीही शंका नाही. दोषी सिद्ध झालेल्यांना शिक्षाही व्हायलाच हवी. मात्र तपास पूर्ण व्हायच्या आधीच निष्कर्ष काढण्याची आणि ते प्रेक्षकांपर्यंत पोचविण्याची घाई कशासाठी सुशांतसिं��� याच्या मृत्यूबाबतचा सखोल तपास झाला पाहिजे आणि आरोपींवर खटला चालविला गेला पाहिजे, यात कोणतीही शंका नाही. दोषी सिद्ध झालेल्यांना शिक्षाही व्हायलाच हवी. मात्र तपास पूर्ण व्हायच्या आधीच निष्कर्ष काढण्याची आणि ते प्रेक्षकांपर्यंत पोचविण्याची घाई कशासाठी आणखी एक प्रश्‍न म्हणजे सुशांतसिंह आणि रिया यांच्यातील वॉट्‌सॲपवरील संभाषण आणि त्यांच्या बॅंक खात्यांचा तपशील, आदी पुराव्याच्या दृष्टीने गोपनीय अशा बाबीही या वाहिन्यांच्या हातात रोजच्या रोज पडत आहे आणि त्याच्याच जोरावर काही अँकर ‘मीडिया ट्रायल’चालवून न्यायालयांच्या ऐवजी स्वत:च निकालपत्र देऊ पाहत आहेत. या वाहिन्यांचा आक्रस्ताळेपणा आणि रियाला ‘लक्ष्य’ करून सुरू ठेवलेली ‘ड्रामेबाजी’ यात खंड पडलेला नाही.\nदिवसाचे २४ तास सुरू असलेल्या या गुऱ्हाळामुळे दर्शक मात्र पुरते बेजार झाले आहेत. आज भारतात कोणी परदेशी आला आणि त्याने यापैकी एखादे चॅनेल लावलेच; तर सुशांतचा मृत्यू हा भारतातील सर्वात कळीचा प्रश्‍न बनला आहे, असे वाटू शकेल. कोरोनाबधितांच्या संख्येत पाच महिन्यांच्या टाळेबंदीनंतरही वेगाने होत असलेली वाढ, चीनची घुसखोरी; तसेच संपूर्णपणे कोलमडून पडलेली अर्थव्यवस्था, या तीन आव्हानांकडे या कथित ‘राष्ट्रीय’ वाहिन्या सध्यातरी ढुंकूनही पाहायला तयार नसल्याने, सारा देश हा सुशेगाद आहे, असेच कोणालाही वाटू शकेल. प्रसारमाध्यमांचे सारे संकेत धुडकावून सुरू असलेल्या या ‘चॅनेल-वीरां’चे कान अखेर ‘प्रेस काँन्सिल ऑफ इंडिया’ने उपटले आहेत. अर्थात, ‘प्रेस कॉन्सिल’ने अत्यंत कडक शब्दांत कानउघाडणी केल्यावरही त्याचा काहीच परिणाम या वाहिन्यांवर झालेला नाही. त्याची कारणे दोन आहेत. १९६६ मध्ये ही संस्था स्थापन झाली, तेव्हा भारतात ‘टीव्ही’ दृष्टिपथातही नव्हता. त्यामुळे या संस्थेचे अधिकारक्षेत्र हे केवळ मुद्रित माध्यमांपुरतेच मर्यादित आहे. खरे तर काही प्रसारमाध्यमांनी चालवलेल्या या ‘मीडिया ट्रायल’च्या विरोधात रियाने सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे १० ऑगस्ट रोजीच ठोठावले होते. मात्र, अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. त्यामुळेच काही अँकर मंडळींचा उत्साह विवेक आणि तारतम्याची रेषा ओलांडून पुढे धावताना दिसू लागला आहे. प्रसारमाध्यमांचे मुख्य काम समाजात काय घडत आहे हे दाखवणे आणि आप��्या वाचकांना; तसेच दर्शकांना सत्यापर्यंत घेऊन जाणे, एवढ्यापुरतेच मर्यादित असायला हवे. सत्य काय ते स्वत:च ठरवून त्याचा निकाल देण्याचे काम त्यांनी आपल्याला हातात घेण्याची गरज नाही. एखादा आरोप झाला तर तो खराच आहे,असे समजून बातम्या देणे हेही वाढले आहे. रियाने सुशांतच्या बॅंक खात्यातून १५ कोटी रुपये काढून घेतले आणि नंतर त्यास आत्महत्येस उद्युक्‍त केले, असा सुशांतच्या पिताजींचा आरोप आहे. मात्र, प्रथम मुंबई पोलिस मग ‘ईडी’ आणि आता ‘सीबीआय’ यांच्या चौकशीनंतर इतकी मोठी रक्‍कम तिने काढल्याच्या आरोपाला पुष्टी मिळालेली नाही.\nया पार्श्‍वभूमीवर उरबडवेगिरीचा उद्योग चॅनेल का करत आहेत, याचा विचार व्हायला हवा. सुशांतच्या आत्महत्येनंतर काही दिवसांतच तो खून असल्याचा दावा या वाहिन्या करू लागल्या. त्याच सुमारास या ‘हत्ये’त एका युवक मंत्र्याचा हात असल्याचा आरोप भाजपच्या एका आमदाराने केला. आता देवेन्द्र फडणवीस मात्र तसा काही भाजपचा दावा नसल्याचे सांगू लागले आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे. पक्षात जो जबाबदार नेता आहे, त्याने इन्कार करायचा आणि खालच्या स्तरावरील कार्यकर्ते-नेते यांनी मात्र संशयाचे धुके निर्माण करायचे, असा हा खेळ आहे. हा प्रयत्न ‘मातोश्री’लाच लक्ष्य करण्याचा आहे, हे उघड आहे. भाजपसाठी हे राजकारण असू शकेल आणि त्यास दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या बिहारमधील निवडणुकांचा संदर्भ आहे, ही बाब लपून राहिलेली नाही. या ‘खेळा’त या वाहिन्या उद्दामपणे सामील झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच रियाला ‘विषकन्या’ ठरवूनही हे अँकर मोकळे झाले आहेत. मात्र, वाहिन्यांचा हा खेळ प्रसारमाध्यमांच्या साऱ्या संकेतांना काळिमा फासणारा आहे. इलेक्‍ट्रॉनिक माध्यम्यांसाठी नियमनाची चौकट तयार करणे किती आवश्‍यक आहे, हे यानिमित्ताने प्रकर्षाने जाणवते.\nप्रासंगिक: सुशांतची आत्महत्या आणि विरोधाभास\nप्रसिध्द बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत (३४) यांच्या आत्महत्येस आता अडीच-तीन...\nसुशांतच्‍या मृत्यूप्रकरणी गौरव आर्याच्या शोधात ‘एनसीबी’चे पथक गोव्यात\nपणजी: बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी संबंधित धागेदोरे आता...\nsushant singh sushant singh rajput media कला सीबीआय मैत्रीण girlfriend भारत कोरोना corona सर्वोच्च न्यायालय मुंबई mumbai पोलिस राजकारण politics\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00643.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://chanda.nic.in/document/%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8B-45/", "date_download": "2021-01-28T07:29:26Z", "digest": "sha1:4CWM7SWZ5MBMYPSCAS45725DJCMDXUHK", "length": 5487, "nlines": 102, "source_domain": "chanda.nic.in", "title": "कन्टेनमेंट क्षेत्र डिनोटीफाई आदेश – टिळक वार्ड क्र ३० मौजा बल्लारपूर तालुका बल्लारपूर (दिनांक ०२-०८-२०२०) | चंद्रपूर जिल्हा, महाराष्ट्र शासन | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा चंद्रपूर District Chandrapur\nचंद्रपूर जिल्ह्यातील पोलिस स्थानके\nएसटीडी आणि पिन कोड\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nरोहयो ( जलयूक्त शिवार )\nजमिन संबंधित विविध महत्वाच्या याद्या\nजिल्ह्यातील जमीन बँकेची माहिती\nस्वातंत्र्य सैनिक पेंशनरांची यादी\nकन्टेनमेंट क्षेत्र डिनोटीफाई आदेश – टिळक वार्ड क्र ३० मौजा बल्लारपूर तालुका बल्लारपूर (दिनांक ०२-०८-२०२०)\nकन्टेनमेंट क्षेत्र डिनोटीफाई आदेश – टिळक वार्ड क्र ३० मौजा बल्लारपूर तालुका बल्लारपूर (दिनांक ०२-०८-२०२०)\nकन्टेनमेंट क्षेत्र डिनोटीफाई आदेश – टिळक वार्ड क्र ३० मौजा बल्लारपूर तालुका बल्लारपूर (दिनांक ०२-०८-२०२०)\nपहा / डाउनलोड करा\nकन्टेनमेंट क्षेत्र डिनोटीफाई आदेश – टिळक वार्ड क्र ३० मौजा बल्लारपूर तालुका बल्लारपूर (दिनांक ०२-०८-२०२०) 02/08/2020 पहा (1 MB)\nजिला प्रशासन द्वारा स्वामित्व वाली सामग्री\n© कॉपीराइट जिल्हा प्रशासन चंद्रपूर, महाराष्ट्र, (भारत) , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jan 22, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00644.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/news/hingoli-kalamnuri-covid-worrier-death-ambulance-did-not-arrive-for-five-hours-the-funeral-was-done-by-the-relatives-wearing-ppe-kits-127773277.html", "date_download": "2021-01-28T09:51:25Z", "digest": "sha1:FX4X6DO6VQMEE6XGA6QYC64EGPL2WXTX", "length": 9801, "nlines": 60, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Hingoli Kalamnuri Covid Worrier death ambulance did not arrive for five hours, the funeral was done by the relatives wearing PPE kits. | कोविड योध्दा गुरुजींच्या मृत्यूनंतरही हालअपेष्टा कायम, पाच तास रुग्णवाहिकाच आली नाही, नातेवाईकांनीच पीपीई किट घालून केलेे अंत्यसंस्कार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nहिंगोली:कोविड योध्दा गुरुजींच्या मृत्यूनंतरही हालअपेष्टा कायम, पाच तास रुग्णवाहिकाच आली नाही, नातेवाईकांनीच पीपीई किट घालून केलेे अंत्यसंस्कार\nकळमनुरी तालुक्यातील टव्हा येथील रहिवासी असलेले डिगांबर लक्ष्मण शेळके (५२) हे नर्सी नामदेव येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत होते.\nहिंगोली येथील शासकिय रुग्णालयात कोविड योध्दा डिगांबर शेळके या गुरुजीचा मृत्यू झाला. मात्र अंत्यसंस्काराला नेण्यासाठी रुग्णालयाकडे रुग्णवाहिकाच नाही तर सोबत कर्मचारीही दिले नाही, १०८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र प्रतिसाद मिळाला नाही अखेर संतप्त नातेवाईकांनीच स्वतः पीपीई किट घालून खाजगी रुग्णवाहिकेतून मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेला. शुक्रवारी ता. २ पहाटे तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.\nकळमनुरी तालुक्यातील टव्हा येथील रहिवासी असलेले डिगांबर लक्ष्मण शेळके (५२) हे नर्सी नामदेव येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत होते. त्यांच्याकडे शालेय पोषण आहार वाटपासह प्रवेश निर्गम उतारा देणे, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र देणे आदी कामे देण्यात आली होती. त्यामुळे मागील काही दिवसांपासून ते शाळेत येत होते. या शिवाय गावात ही ते विद्यार्थ्यांना शिक्षण देत होेते.\nमात्र मागील पाच दिवसांपुर्वी पासून त्यांना सर्दी, ताप, खोकला सुरु झाला. त्यामुळे श्‍वास घेण्यास त्रास सुरु झाला. त्यांचा कोरोना पॉझीटिव्ह अहवाल आल्याने त्यांना शासकिय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी उपचार सुरु असतांना गुरुवारी ता. १ रात्री दहा वाजता त्यांचा मृत्यू झाला. या बाबतची माहिती त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आली. त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्याची तयारी केली. मात्र रुग्णालयातून त्यांना कोणीही दाद दिली नाही. रुग्णालयाकडे रुग्णवाहिका नसल्याचे सांगत १०८ या क्रमांकावर संपर्क साधून रुग्णवाहिका बोलावण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानंतर या क्रमांकावर वारंवार संपर्क केल्यानंतरही संपर्क झालाच नाही. पहाटे अडीच वाजे पर्यंत एकही रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. अखेर जिल्हा परिषद सदस्य डॉ. सतीष पाचपुते यांनी खाजगी रुग्णवाहिका बोलावली. त्या रुग्णवाहिकेच्या चालकास पीपीई किट देण्यात आला तर मयत शेळके यांच्या नातेवाईकांनी पीपीई किट घालून मृतदेह सोबत घेतला. आज पहाटे तीन वाजता त्यांच्या���र रिसाला पॉवर हाऊस जवळील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तब्बल पाच तास रुग्णवाहिकेसाठी पाठपुरावा करून देखील रुग्णालयाला पाझर फुटला नाही तर १०८ क्रमांकावर संपर्क झाला नाही. या प्रकारामुळे नातेवाईकांनी तिव्र संताप व्यक्त केला आहे.\nपालिका प्रशासनाच्या कामकाजावरही प्रश्‍नचिन्ह\nराज्यात इतर जिल्हयात कोविड रुग्णाच्या मृत्यू नंतर पालिकेच्या पथकाकडून पीपीई किट घालून योग्य काळजी घेत अंत्यसंस्कार केले जात आहेत. मात्र हिंगोली पालिकेला हे का जमत नाही अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. पालिकेच्या कामकाजावरही प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.\n१०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेबाबत तक्रार करणार ः डॉ. सतीष पाचपुते जिल्हा परिषद सदस्य\nनर्सी नामदेव येथील शिक्षक डिगांबर शेळके यांचा मृतदेह नेण्यासाठी रुग्णालयाने रुग्णवाहिका दिलीच नाही शिवाय १०८ क्रमांकावरही संपर्क झाला नाही. त्यामुळे गुरुवारी ता. १ रात्री साडेदहा ते शुक्रवारी ता. २ पहाटे अडीच वाजेपर्यंत रुग्णालयाच्या परिसरात ताटकळत बसावे लागले. या प्रकरणी आपण पालकमंत्री वर्षा गायकवाड, खासदार ॲड. राजीव सातव यांच्याकडे तक्रार करणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00644.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:Upload/Unknown_author_or_license", "date_download": "2021-01-28T08:43:39Z", "digest": "sha1:M5RG3QQD5SFGMNS7QAUOHZGNIZHS2RZH", "length": 3345, "nlines": 52, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:Upload/Unknown author or licenseला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख विकिपीडिया:Upload/Unknown author or license या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nविकिपीडिया:संचिका चढवा ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्���वेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00645.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2020/07/blog-post_62.html", "date_download": "2021-01-28T08:07:52Z", "digest": "sha1:UGAFEIMMFCS45KBE7RXANGKZEQUZJ546", "length": 34294, "nlines": 255, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "मुस्लिम समाजाने प्रशासकीय सेवांमध्ये आपले प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी करावयाचे उपाय | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nमुस्लिम समाजाने प्रशासकीय सेवांमध्ये आपले प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी करावयाचे उपाय\n४) सामाजिक दबाव :\nस्पर्धा परीक्षा हे क्षेत्र अनिश्चिततेचे आहे हे आपण आधीच पाहिले आहे. अमुक एवढे वर्ष अभ्यास केला की हमखास यश मिळेल याची इथे शाश्वती नाही. व्यक्तीनुसार त्याच्या संघर्षाचा कालावधी बदलतो. उदा. अंसार शेख यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी मध्ये यश प्राप्त केले तर नूह सिद्दीकी यांना पाचव्या प्रयत्नात यश प्राप्त झाले. म्हणजे अंसार शेख यांना अभ्यासाची दोन वर्षं आणि परीक्षेच्या चक्राचा एका वर्षाचा कालखंड असा ‘तीन वर्षांचा' कालावधी लागला तर तोच कालावधी नूह सिद्दीकी यांच्यासाठी ‘सात वर्षांचा' होता. सरासरीचा जरी विचार केला तरी किमान ‘तीन ते चार वर्षांचा' कालावधी तयारीसाठी ते अंतिम निकलापर्यंत लागतो. पण पदवीनंतर चार वर्षं म्हणजे विद्याथ्र्याचं वय होतं २६ वर्षं. इथपर्यंत यश भेटलं तर ठीक नाही तर मग समाजातून प्रश्न उठायला सुरुवात होतात, पदवी झाली तरी काय करतोय, लग्नाचं वय झालंय (इतर समाजातील मुलांच्या लग्नाचं सरासरी वय वाढून २८-२९ वर्षं झालेलं असताना मुस्लिम समुदायात अजून ते २४-२५ वर्षं इतवंâ आहे), नोकरी करत करत कर म्हणावं की काय ते स्पर्धा परीक्षा, आपल्या समाजातील मुलांचं काम नाही ते... इ.इ.\nत्यातल्या त्यात जर मुलगी असेल तर मग विषयच संपला. विद्याथ्र्यांच्या आई वडिलांपेक्षा त्यांच्या नातेवाईकांनाच या गोष्टीची जास्त काळजी असते आणि कुटुंब समारंभामध्ये अशा गोष्टींवर चर्चा करणे हा त्या���चा आवडीचा विषय....\n५) मानसिक दबाव :\nसमाजातून, नातेवाईकांमधून दबाव निर्माण होत असताना त्याचा परिणाम हा विद्याथ्र्यांच्या मानसिक स्थितीवरही होत असतो. त्यात वाढते वय, बेरोजगारीमुळे दररोज वाढणारी स्पर्धा, सोबतचे कमावते झालेले मित्र पाहून ते प्रचंड मानसिक दडपणाखालून जात असतात. याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावर होतो.\nआर्थिक परिस्थिती नसल्याने आणि घरातील इतर भावंडांचे शिक्षण आणि लग्न असल्यामुळे घरातूनही आता आर्थिक साहाय्य मिळणं कठीण होतं. त्याचे वेगळे दडपण वाढते. या सर्व ताणतनावाणे यशाच्या जवळ असूनसुद्धा अनेकांना आपले स्वप्न अर्धवट सोडावे लागते.\n६) प्रचंड स्पर्धा :\nस्पर्धा परीक्षेच्या नावातच स्पर्धा आहे. पण बेरोजगारी आणि बेकारीमुळे या क्षेत्राकडे येणाऱ्या विद्याथ्र्यांचा लोंढा वाढत आहे ज्यामुळे जीवघेणी स्पर्धा निर्माण झाली आहे. २०१९ साली जेमतेम ४३१ जागांसाठी पाच लाखांपेक्षा जास्त उमेदवार स्पर्धेत होते. म्हणजे यशाचा टक्का फक्त ०.१ टक्के तर बाकी ९९.९९ टक्के घोडे पुन्हा पुढच्या शर्यतीत प्रयत्न करतात. त्यात आमचा घोडा आधीच अशक्त आणि कमकुवत...\nवरील तीन कारणे ही कमी अधिक प्रमाणात सर्वच स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्याथ्र्यांना जाती धर्माच्या पलीकडे जाऊन लागू होतात. मुस्लिम विद्यार्थी हे त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणामुळे त्याला फक्त थोडे जास्त विकारक्षम आहेत.\nआता मी विषयाच्या सर्वांत महत्त्वाच्या आणि तेवढ्याच गंभीर मुद्द्याला हात लावत आहे. घोड्यांची शर्यत आयोजित करताना आयोजकांना याची जाणीव होती की सर्व घोड्यांचा धावण्याचा मार्ग आणि त्यांची क्षमता समान नाही. त्यामुळे शर्यत समान व्हावी यासाठी समान क्षमता असलेल्या घोड्यांच्या जातीची वेगवेगळी शर्यत आयोजित करून त्यांच्या संख्येनुसार अंतिम विजयी होणाऱ्या घोड्यांच्या यादीत त्यांना प्रतिनिधित्व देण्याचे ठरले.\nपण आता इथे गंमत अशी आहे की शर्यतीतील सर्वांर्ताने कमकुवत असणाऱ्या मुस्लिम विद्यार्र्थी नावाच्या घोड्याला वर्षानुवर्षे शर्यतीतील सर्वांत सशक्त अश्या खुल्या प्रवर्गातील घोड्यांसोबत शर्यतीत सामील केले गेले (सच्चर समितीच्या अहवालानुसार मुस्लिम समाजाचे मागासलेपण हे दलित समाजापेक्षा ही अधिक आहे). आता सर्वांत सशक्त घोड्यांमध्ये आमचा सर्वार्���्थाने कमकुवत असलेला घोडा कसा काय जिंकणार.. तरीसुद्धा आमचे घोडे मर्यादित संसाधनांसोबत शर्यतीत भाग घेत आहेत आणि यातील एखाद दुसरा घोडा अंतिम यादीत स्थान मिळवण्यात यशस्वी होत आहे. म्हणून २०१९ च्या तीनही यशस्वी विद्याथ्र्यांचे विशेष कौतुक. खुल्या प्रवर्गासाठी असलेल्या ११५ जागांपैकी ३ जागांवर यशस्वी २.६टक्के). -\nअ) मुस्लिम ओबीसी :\nआरक्षणांचा दुसरा मुद्दा असा की मुस्लिम समाजातील ओबीसीमध्ये समाविष्ट असलेल्या जातींमधील विद्याथ्र्यांना फार यश लाभत आहे अशातलाही प्रकार नाही. मागील वर्षांची आकडेवारी निराशाजनकच आहे. मुस्लिम समाजातील खुल्या प्रवर्गातील जाती जर एवढ्या मागासलेल्या असतील तर मुस्लिम ओबीसीबद्दल कल्पना न केलेलीच बरी. त्याची आकडेवारी हा परत वेगळा संशोधनाचा विषय.\nओबीसी घोड्यांच्या शर्यतीत मुस्लिम ओबीसी घोड्यांची खुल्या प्रवर्गातील मुस्लिमांप्रमाणेच वाताहत झालेली आहे, किंबहुना थोडी जास्त. म्हणजे अशक्तातील अशक्त घोड्याला दुसऱ्या सर्वाधिक सशक्त घोड्यांच्या शर्यतीत सामील केलेले आहे. त्यामुळे वेगळा निकाल काय लागणार.. या वर्षी ओबीसीला १९ टक्के आरक्षणाप्रमाणे ८६ जागा होत्या, त्यात केवळ एक मुस्लिम ओबीसी उमेदवार यशस्वी होऊ शकला (१.१६ टक्के). ओबीसी मुस्लिमांना नोकरीमध्ये या आरक्षणाचा किती फायदा होतो किंवा ते किती फायदा करून घेतात याचं त्यांनी चिंतन आणि आत्मपरीक्षण करावे. आरक्षण असून आणि नसून मुस्लिम समाज प्रशासकीय नोकऱ्यांमध्ये पार देशोधडीला लागला आहे हे नक्की.. ‘लेकिन मैं नाउम्मीद नहीं के मायूसी कुप्रâ है',\nक्यूं के अल्लामा इक्बाल कहते हैं....\n‘ये खामोशी कहां तक, लज्जत-ए-फरियाद पैदा कर जमीं पर तू हो और तेरी सदा हो आसमानों में\nइथपर्यंत आपण महाराष्ट्रातील मुस्लिम समाजामध्ये ‘प्रशासकीय सेवेत कमी प्रतिनिधित्वाचा' जो रोग जडला आहे त्याच्या लक्षणांची आणि कारणांची सविस्तर चर्चा केली. आता आपण या रोगावरच्या उपायांबद्दल उहापोह करणार आहोत.\n१) स्पर्धा परीक्षांबद्दल जागरूकता :\nसमाजात स्पर्धा परीक्षांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी जे मुस्लिम उमेदवार स्वकष्टाने यशस्वी झाले आहेत त्यांचे संपूर्ण राज्यामध्ये मार्गदर्शन व्याख्याने आयोजित करणे फार आवश्यक आहे. जे की दुर्दैवाने आपण करत नाहीत किंवा फार कमी प्रमाणात करतो.\n���०१६ साली अंसार शेख (आयएएस) जेंव्हा यूपीएससीमध्ये यशस्वी झाले तेंव्हा त्यांचं नाव हे संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचलं. पण तेव्हा एका क्लासने केलेल्या मार्केटिंगमुळे ते शक्य झालं. पण त्यानंतर\nत्यांचे किती मार्गदर्शनाचे कार्यक्रम आपण आयोजित केले.... २०१७ साली यशस्वी झालेले सातारचे नासिर मनेर (आयआरएस) बहुतांश महाराष्ट्राला माहीतदेखील नसावेत. २०१८ साली यशस्वी झालेल्या सलमान पटेल (आयआरएस) आणि नूह सिद्दीकी (आयआरएस) यांची मराठवाड्याबाहेर किती व्याख्याने आयोजित केली गेली... २०१७ साली यशस्वी झालेले सातारचे नासिर मनेर (आयआरएस) बहुतांश महाराष्ट्राला माहीतदेखील नसावेत. २०१८ साली यशस्वी झालेल्या सलमान पटेल (आयआरएस) आणि नूह सिद्दीकी (आयआरएस) यांची मराठवाड्याबाहेर किती व्याख्याने आयोजित केली गेली... २०१९ साली यशस्वी झालेल्या अहमदनगर येथील झैब शेख (आयपीएस) आणि नाशिक येथील सय्यद रियाझ अहमद (आयएएस) यांची नावे तरी आम्हाला माहीत आहेत का... २०१९ साली यशस्वी झालेल्या अहमदनगर येथील झैब शेख (आयपीएस) आणि नाशिक येथील सय्यद रियाझ अहमद (आयएएस) यांची नावे तरी आम्हाला माहीत आहेत का... आम्ही यांना नायक म्हणून समाजाच्या नव्या पिढीपर्यंत पोहचवू शकलो नाही, म्हणून नवी पिढी सहज उपलब्ध असलेल्या टिकटॉक स्टार्सना आपले नायक समझू लागली.\nमार्गदर्शन व्याख्यान आयोजित करण्याचे फायदे :\nस्पर्धा परीक्षेसंबंधी समाजात असलेले गैरसमज दूर होण्यास मदत होते.\nस्पर्धा परीक्षेच्या प्रक्रियेची ढोबळमानाने माहिती होते. समाजातील नवीन पिढीसमोर नायक (रोल मॉडेल) निर्माण होतात.\nसमुदायासाठी आरक्षित असलेल्या जागांपैकी १/३ जागांवर यशस्वी होतात.\nजास्त अभ्यासासाठी सोबत लिंक देत आहे.\nतसेच यशस्वी झालेल्या उमेदवारांनीसुद्धा मार्गदर्शन करण्याची जबाबदारी उचलणे आवश्यक आहे. फक्त मोठमोठ्या शहरांमध्ये व्याख्याने न देता किमान प्रत्येक जिल्ह्यामध्ये जावे. रमेश घोलप आणि भरत आंधळे यांनी तर अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला होता. दोघांनी आजपर्यंत प्रत्येकी किमान एक हजारावर व्याख्याने दिली आहेत. आजही ते समाजमाध्यमांवर विद्याथ्र्यांसाठी उपलब्ध असतात. त्यामुळे ग्रामीण भागात जनजागृती होण्यास मोठ्या प्रमाणावर हातभार लागला. २) शर्यतीतील सहभाग वाढवणे :\nमुस्लिम समाजातील विद्यार्र्थी हे स्पर्धा आणि त्यांचे अनुभव यांपासून बालवयापासूनच दूर असतात. त्यामुळे मोठे झाल्यावर स्पर्धा परीक्षांबद्दल उगाच त्यांच्या मनात एक बाऊ निर्माण झालेला असतो.\nमुलांना लहापणापासूनच स्पर्धेची सवय लावावी. स्कॉलरशिप, नवोदय, विविध विषयांच्या ऑलिम्पियाड, एम.टी.एस., एन.टी.एस. यांसारख्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये तसेच आंतरशालेय स्पर्धांमध्ये त्यांचा सहभाग वाढवावा.\nयामुळे स्पर्धेला सामोरे कसे जावे, यश-अपयश कसे पचवावे, अपयश आल्यावर पुन्हा जिद्दीने कसे उभे राहावे यांचा अनुभव त्यांना येतो.\nस्पर्धेत यश मिळाल्यावर मुलांचा आत्मविश्वास वाढतो व विविध कारणांमुळे त्यांच्या मनात निर्माण झालेली कमीपणाची भावना नष्ट होण्यास मदत होते.\nलहानपणापासूनच स्पर्धेची भीती नाहीशी झाल्याने स्पर्धा परीक्षांकडे मुस्लिम विद्यार्थी जास्त प्रमाणात वळतील.\nमुस्लिम विद्याथ्र्यांमध्ये स्पर्धेची अवड रुजवण्यासाठी अंबाजोगाई येथील तरुणांचा 'अल्फलाह मॉडेल' खरंच सर्वांनी अभ्यासायला हवा आणि अस काही आपआपल्या तालुक्यात सुरू करता येईल का याची चाचपणी प्रत्येकाने करावी. सोबत लिंक देत आहे. https://m.facebook.com/alfalah.group.ambajogai/\nग्राहकांच्या माहितीवरील मालकीच्या संरक्षणाचा कायदा...\nशाळेतील लहान मुलांना वाचनाची सवय कशी लावाल...\nसूरह अल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nसांभाळून घ्या म्हणजे झालं\nअपरिहार्य वास्तवाचा सामना न करता त्यागाचा उच्च आदर्श\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये – भाग ५\nपशु कुरबानी ही नेहमी प्रतिकात्मकच \nसकारात्मक विचारांनीच कोरोनावर मात करू शकतो\nआजसुद्धा इब्राहीम अलै. सारखा विश्‍वास उत्पन्न झाला...\nहवाईदलात ‘हिलाल’ची उत्तूंग झेप\nअरब-इजराईल संघर्षात झालेले नवीन बदल\n३१ जुलै ते ०६ ऑगस्ट २०२०\nकोरोना अल्प प्रभावित जिल्ह्यात शेळी बाजाराचे विकें...\nख्वाजा मैनुद्दीन अजमेरी – चिश्ती विद्रोहाचे मुलाधा...\nजिंदा रहने के लिए तेरी कसम...\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये (भाग ४)\nसूरह अल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nयुनानी पॅथी आणि मालेगावचा काढा\nसामाजिक माध्यमाचा वाचनावर पडलेला प्रभाव\nकाँग्रेसचे आणखीन आमदार फुटतील \nकोविडच्या बहाण्याने शिक्षणाचे सांप्रदायिकीकरण\n२४ जुलै ते ३० जुलै २०२०\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये - (भाग ४)\nशहरी भागातील कोरोना ग्रामीण भागात पसरू देऊ नका – म...\nउद्धव ठाकरे यांच्याकडून इन्स्टाग्रामवरील विजयदुर्ग...\nलोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना उपमुख्यमंत्र्यांचे अ...\n‘सिप्ला’तर्फे राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीला ३ कोट...\n१२ हजार ५३८ पदांची भरती प्रक्रिया डिसेंबरपर्यंत पू...\nलॉकडाऊनचा फटका; १२ कोटी भारतीयांनी गमावली नोकरी\nअल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न...\nऑनलाइन शिक्षण : श्रीमंतांचं जमलं, गरीब विद्यार्थी ...\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये (भाग ३)\nयुवा नेत्यांचा स्वार्थ नडतोय\nद पोलीस स्टेट : दुबे एन्काऊंटर\n१७ जुलै ते २३ जुलै २०२०\nमाणुसकीची मुद्रा उमटवणारी कविता\nचौथे खलीफा हजरत अली रजि.\nकोरोनाचा दंश हवेतही पसरतोय\nऑनलाइन शिक्षण कुठे नेऊन ठेवणार\nसूरह अल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nसम तिथी, विषम तिथी आणि भिडे गुरुजींचे आंबे\nमुस्लिम समाजाने प्रशासकीय सेवांमध्ये आपले प्रतिनिध...\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये (भाग २)\n१० जुलै ते १६ जुलै २०२०\nयूजीसी ने परीक्षेसंदर्भात जाहीर केलेल्या मार्गदर्श...\nजमात-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्राचे अध्यक्ष रिझवानुर...\nएका दिवसाचे मुख्यमंत्री शहेबाज मनियार यांची राज्यश...\nअमीरूल मोमीनीन हजरत उस्मान रजि.\nधार्मिक स्वातंत्र्य : भारत कुठे उभा आहे\nचीनची घुसखोरी भ्रम आणि वास्तव\n०३ जुलै ते ०९ जुलै २०२०\nसूरह अल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nमी त्याचं बोट धरलं\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प ...\nकोरोना, इंधनदरवाढ आणि त्रस्त जनता\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये (भाग १)\nकोरोनातही वजीर रेस्क्यू फोर्सची अखंड सेवा\nभिवंडीत मस्जिदीचे रूपांतर कोविड उपचार केंद्रात\nशासकीय रूग्णालयास वॉटर प्युरिफायर देऊन साजरा केला ...\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे 5 ऑगस्टपासून विशेष मोहिम \"अल्लाहला लोकांमधील ते लोक सर्वाधिक आवडतात जे दूसर्‍यांसाठी उपयोगी ...\n२९ मे ते ०४ जून २०२०\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प यशाला कारणीभूत असलेले मुस्लिम समुदायातील प्रश्न\nमहाराष्ट्र राज्यसेवा २०१९ चा अंतिम निकाल काल आयोगाने जाहीर केला. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर या वर्षी मुस्लिम समाजातील ४ विद्यार्थ्यांन...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\nमुस्लिम समाजाने प्रशासकीय सेवांमध्ये आपले प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी करावयाचे उपाय\n(मागील अंकावरून पुढे...) ४) सामाजिक दबाव : स्पर्धा परीक्षा हे क्षेत्र अनिश्चिततेचे आहे हे आपण आधीच पाहिले आहे. अमुक एवढे वर्ष अभ्यास क...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00646.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t1356/", "date_download": "2021-01-28T07:21:20Z", "digest": "sha1:MS4KMUZBXZKRUUCWQ3ZYDGC5HWLLDJDN", "length": 4098, "nlines": 89, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-मैत्री........................", "raw_content": "\nगवळ्याने दुधात पाणी घातलं होतं,\nते दूध माईनं चुलीवर ठेवलं होतं.\nइकडे पातेल्यात मात्र निराळीच कहाणी होती,\nदूध आणि पाण्याची मैत्री झाली होती.\nपातेल्याची गर्मी वाढू लागली,\nतशी दुधातल्या पाण्याची वाफ होऊ लागली.\nहे पाहून दूध दु:खी झाला,\nत्याने पाण्याला अटकाव केला.\nसायीचा थर त्याने दिला ठेवून,\nपाणी बिचारं त्यात बसलं अडकून.\nइच्छा असताना त्याला दुधात राहता येईना,\nसायीच्या भिंतीने बाहेर जाता येईना.\nशेवटी कंटाळून दुधाला म्हणालं पाणी,\n\"जाऊ दे मला नाही तर नष्ट होऊ आपण दोन्ही. \"\nपाण्याचे शब्द ऐकून दूध त्याला म्हणाला,\n\"मरणाची भीती नाही आपल्या मैत्रीला. \"\nपाण्याने दुधाला खुप समजावलं,\nपण दुधाने त्याचं एक नाही ऐकलं.\nशेवटी दोघांनी एक निश्चय केला,\nआणि त्यांना वेगळं करणारा जो अग्नी होता;\nत्यालाच त्यांनी नष्ट केला.\nअकरा गुणिले दोन किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00646.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://hebaghbhau.com/tag/panipat-war/", "date_download": "2021-01-28T09:48:24Z", "digest": "sha1:CQWCL2ODPFNQLBTNYVDZPMSUIYEIZEAC", "length": 2018, "nlines": 20, "source_domain": "hebaghbhau.com", "title": "Panipat War Archives - HeBaghBhau.Com", "raw_content": "\nSelect Author admin Amol Kachare Anup Kulkarni Kartik Pramod Prasad Vaibhav Select Category आंतरराष्ट्रीय आरोग्य क्रीडा फूड मनोरंजन महत्वाचे महाराष्ट्र र���ष्ट्रीय लेटेस्ट विशेष व्हायरल\nपानिपतच्या युद्धानंतर जेव्हा सदाशिवरावभाऊचा डुप्लिकेट संपूर्ण पेशवाईला वेठीस धरतो\nसध्या इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियावर येऊ घातलेल्या पानिपत सिनेमाची मोठी चर्चा सुरू आहे. आपल्या इतिहासातील घटनांवर सिनेमे निघणे ही चांगलीच गोष्ट आहे. त्यामुळे जगाला आपला दैदिप्यमान इतिहास समजतो. परंतु काही…\nहे बघ भाऊ डॉट कॉम वर तुम्ही आपल्या मराठी भाषेत रोज विविध महत्वाच्या गोष्टी वाचू शकाल – सोशल मीडियावरील इतर बाबीसाठी आम्हाला फेसबुक आणि इंस्टाग्राम वर नक्की फॉलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00647.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://kokanmedia.in/tag/goa/", "date_download": "2021-01-28T08:40:01Z", "digest": "sha1:5PXOD2XKMZRZAH5OK4CG74PQTZS6DWU3", "length": 7447, "nlines": 124, "source_domain": "kokanmedia.in", "title": "Goa Archives - साप्ताहिक कोकण मीडिया", "raw_content": "\nरत्नागिरी, सिंधुदुर्गात होणार नीट परीक्षेची केंद्रे\nरत्नागिरी : नीट परीक्षेसाठी गोवा सेंटर निवडलेल्या सिंधुदुर्ग व रत्नागिरीमधील विद्यार्थ्यांना स्वॅब चाचणीशिवाय गोवा राज्यात प्रवेश करता यावा किंवा सिंधुदुर्ग व रत्नागिरीमध्ये नीट परीक्षा केंद्र मिळावे, अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्याकडे केली होती. त्याला यश आले असून, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात केंद्रे सुरू होणार आहेत. त्यामुळे या दोन जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांची अडचण सुटणार आहे.\nश्री महालसा स्तोत्र (संपूर्ण मराठी)\nश्री महालसा म्हणजे श्री विष्णूचा मोहिनी अवतार. कुंकळ्ळी (गोमंतक) येथील कवी व्यंकटेश विष्णु वैद्य यांनी श्री महालसेचे मराठी स्तोत्र अनेक वर्षांपूर्वी रचले आहे. ते पुस्तक दुर्मीळ असल्याने येथे ते स्तोत्र उपलब्ध करत आहोत.\nमुंबई, कोकणावर आता चक्रीवादळाचे संकट; चार जूनपर्यंत दक्षतेचा इशारा\nरत्नागिरी : करोनाच्या संकटाने महाराष्ट्रात रौद्र रूप धारण केलेले असतानाच, मुंबई आणि कोकण किनारपट्टीकडे येत्या दोन दिवसांत चक्रीवादळाचे संकट घोंघावत आहे. त्यामुळे या भागांत अति वेगाने वारे वाहतील, तसेच, काही ठिकाणी अति-मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने आज (३१ मे) रात्री सव्वाआठ वाजता जाहीर केलेल्या पत्रकाद्वारे व्यक्त केला आहे. त्यामुळे मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला असून, ‘एनडीआरएफ’चे जवानही तैनात केले जात आहेत.\nश्री रामनाथ हॉस्पिटल – कोकण हृदयालय\nस्वामला – स्वास्थ्यवर्धक कल्प\nमाझी शाळा – माझे शिक्षक (22)\nसाप्ताहिक कोकण मीडिया (34)\nसाप्ताहिक कोकण मीडियाची वार्षिक वर्गणी येथे भरता येईल. वर्गणी भरल्यानंतर कृपया kokanmedia@kokanmedia.in या ई-मेल आयडीवर किंवा 9422382621 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर आपले नाव, पत्ता आणि पैसे भरल्याची पावती पाठवावी, ही विनंती. त्यानंतर दर आठवड्याला अंक घरपोच पाठवला जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00647.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.nashikinfo.in/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A5%AC%E0%A5%A8%E0%A5%A7-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%AA%E0%A4%82-2/", "date_download": "2021-01-28T09:01:09Z", "digest": "sha1:C45OLAULMPTCVB7NVJJ554AJ3UIS5QZS", "length": 8496, "nlines": 127, "source_domain": "www.nashikinfo.in", "title": "जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर; १५ जानेवारीला होणार मतदान -", "raw_content": "\nजिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर; १५ जानेवारीला होणार मतदान\nजिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर; १५ जानेवारीला होणार मतदान\nजिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर; १५ जानेवारीला होणार मतदान\nयेवला (नाशिक) : निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार येवला तालुक्यातील ६९ ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. यासाठी मंगळवार पासून प्रक्रिया सुरू होणार असून १५ जानेवारी रोजी मतदान घेतले जाणार आहे. जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतीची यात निवडणूक होणार असून राजकीय फड रंगू लागला आहे.\nएप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित झालेल्या राज्यातील १४२३४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. प्रत्येक तालुक्यातील सर्व प्रमुख ग्रामपंचायतींची पंचवार्षिक निवडणूक या वर्षभरात होणार आहे. यासाठी प्रभाग रचना तसेच मतदार यादी सोमवार ता. १४ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून त्या अगोदरच गावांमध्ये निवडणुकीचे वातावरण तप्त झाले आहे.\nहेही वाचा>> शिवला डॉक्टर नाही तर इंजिनिअर करीनच\" फुटपाथावर जगत असलेल्या जिद्दी दाम्पत्याचं स्वप्न\nतालुक्यातील या कालावधीत मुदत संपणाऱ्या ६९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहे. आज निवडणुकीचा कार्यक्रम प्रत्यक्षात जाहीर झाल्याने आता गावोगावी राजकीय वात��रण तप्त होण्याबरोबरच गटबाजी अन भाऊकीचे राजकारण देखील तापणार आहे.अनेकांनी महिना-दोन महिने पासुनच फिल्डिंग लावून वार्ड, पॅनल ठरविले आहेत. नेत्यांनी देखील पॅनल निर्मितीचा आराखडा कागदावर करून ठेवला असून आता लवकरच पॅनल व उमेदवार ठरणार आहे.\nअसा आहे निवडणूक कार्यक्रम..\n-तहसिलदारांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणे -१५ डिसेंबर\n-नामनिर्देशनपत्रे मागविणे व भरण्याचा दिनांक – २३ ते ३० डिसेंबर\n-नामनिर्देशन पत्रांची छाननी – ३१ डिसेंबर\n-नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक - ४ जानेवारी\n-निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध - ४ जानेवारी\n-मतदानाचा दिनांक – १५ जानेवारी (शुक्रवार)\n- मतमोजणी – १८ जानेवारी\nहेही वाचा>> जेव्हा अजगर गिळायला लागतो संपूर्ण बोकडाला तब्बल पाच-सहा तास प्रयत्न; पाहा VIDEO\nPrevious Postपुन्हा पबजी गेमने घेतला जीव घरात गळफास घेत १४ वर्षीय मुलाची आत्महत्या\nNext Postकालिदास, गायकवाड सभागृहाच्या दरात ५० टक्के घट; स्थायी समितीचा निर्णय\nआता मृत्यूनंतरच करणार का रस्त्याची दुरुस्ती मनमाडच्या नागरिकांच्या स्वत:ला गाडून घेण्याचा इशारा\nजिल्ह्यात मतदारयादी पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर; १५ डिसेंबरपर्यंत हरकती स्वीकारणार\nसंत्री विकायला आले आणि कारनामा करुन गेले; घटनेने पोलिसही चक्रावले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00647.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://mahiti.in/tag/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AD-%E0%A4%AC%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%A8/", "date_download": "2021-01-28T07:29:19Z", "digest": "sha1:2PA36YC4MR6JGAB23PQCH4FIWZXP2ZBC", "length": 3239, "nlines": 35, "source_domain": "mahiti.in", "title": "अमिताभ बच्चन – Mahiti.in", "raw_content": "\nम्हणूनच अमिताभ बच्चन बस स्टॉपवर सुंदर मुलींची वाट पाहायचे…\nकेबीसीचे होस्टिंग महानायक अमिताभ बच्चन यांना शो मध्ये त्यांनी दिल्लीत घालवलेल्या काही दिवस आठवले, “जेव्हा ते विद्यार्थी होतो आणि सुंदर मुलींसह बसमध्ये प्रवास करत होते.” अमिताभ म्हणाले, “मी तीन मुर्तीजवळ …\nअमिताभ बच्चन यांचा बंगला ‘जलसा’, कोणत्याही ५ स्टार हॉटेल पेक्षा कमी नाही…\nसुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या जीवनाशी संबंधित छोट्या छोट्या गोष्टी त्याच्या चाहत्यांसाठी खूप मोठ्या आहेत, ज्या जाणून घेण्यासाठी ते नेहमीच उत्सुक असतात. , मग ते अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांबद्दल असो किंवा …\nरोजच्या भाकरीच्या पिठात २ चमचे टाका, हात पायाला मुंग्या येणे, पित्त बं��, 72000 नसा मोकळ्या, सांदेदुखी, थकवा कमी…\nजीवनात वाईट वेळ आली की करा हे 4 काम, श्री स्वामी समर्थ…\nधान्यातील किडे 5 मिनिटात 100% बाहेर, पारंपारिक घरगुती उपाय, पुन्हा कधीच किडे होणार नाहीत…\nB अक्षरापासून नाव असणाऱ्या व्यक्ती कशा असतात B चा स्वभाव व्यक्तिमत्व गुणवैशिष्ट्ये\nफक्त अर्ध्या लिंबूचा असा वापर करा, घरातील कोळी, मकडी, किडे 2 मिनिटात घराबाहेर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00649.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://hebaghbhau.com/tag/farmers/", "date_download": "2021-01-28T07:59:39Z", "digest": "sha1:3TH66DCB6AJQQO4RWQCODPHHGWTOYINZ", "length": 2006, "nlines": 20, "source_domain": "hebaghbhau.com", "title": "Farmers Archives - HeBaghBhau.Com", "raw_content": "\nSelect Author admin Amol Kachare Anup Kulkarni Kartik Pramod Prasad Vaibhav Select Category आंतरराष्ट्रीय आरोग्य क्रीडा फूड मनोरंजन महत्वाचे महाराष्ट्र राष्ट्रीय लेटेस्ट विशेष व्हायरल\nकेंद्र सरकार लवकरच कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद करणार\nकृषी उत्पन्न बाजार समित्या ह्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाकरिता वाजवी दर मिळावे, त्यांचे योग्य नियमन व्हावे, बाजार भाव नियंत्रित राहावा, या करिता राज्य सरकारांकडून या समित्या गठीत करण्यात आल्या होत्या. शेतीमालाच्या…\nहे बघ भाऊ डॉट कॉम वर तुम्ही आपल्या मराठी भाषेत रोज विविध महत्वाच्या गोष्टी वाचू शकाल – सोशल मीडियावरील इतर बाबीसाठी आम्हाला फेसबुक आणि इंस्टाग्राम वर नक्की फॉलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00649.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/jeevan-mantra/dharm/news/navratra-2020-navratri-start-date-and-shubh-muhuarat-sarvaartha-siddhi-yoga-sanyog-in-9-days-of-navratra-127818768.html", "date_download": "2021-01-28T09:07:11Z", "digest": "sha1:IQ6NEM5ZWMRQX3UMDEH54GPUMJS3XBOI", "length": 6004, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Navratra 2020: Navratri Start Date And Shubh Muhuarat Sarvaartha Siddhi Yoga Sanyog In 9 Days Of Navratra | सर्वार्थसिद्धी योगामध्ये होईल सुरुवात, यावेळी देवीचे वाहन राहील घोडा, नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवशी शुभ मुहूर्त - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nनवरात्र 17 ऑक्टोबरपासून:सर्वार्थसिद्धी योगामध्ये होईल सुरुवात, यावेळी देवीचे वाहन राहील घोडा, नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवशी शुभ मुहूर्त\nअष्टमी आणि नवमी 24 ऑक्टोबरला\nशारदीय नवरात्र नवदुर्गा उपासनेचा पुण्यकाळ आहे. प्रत्येक वर्षी श्राद्धपक्ष समाप्त होताच नवरात्र सुरु होते परंतु यावेळी अधिक मासामुळे नवरात्र 25 दिवसानंतर म्हणजे 17 ऑक्टोबरपासून सुरु होत असून 25 ऑक्टोबरपर्यंत राहील. काशीचे ज्योतिषाचार्य पं. गणेश मिश्र यांच्यानुसार अष्टमी आणि नवमी एकाच दिवशी असूनही नवरात्रीमध्ये देवी उपासनेसाठी पूर्ण 9 दिवस मिळतील.\nयासोबतच प्रॉपर्टी, गाडी आणि इतर वस्तूंच्या खरेदीसाठी नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवशी शुभ मुहूर्त राहील. देवी भागवतनुसार यावेळी शनिवारी घटस्थापना असल्यामुळे देवीचे वाहन घोडा राहील. याच्या प्रभावाने शेजारील देशांपासून तणाव वाढण्याची शक्यता आहे तसेच देशातील राजकारणातही उलथा-पालथ होऊ शकते.\nअष्टमी आणि नवमी 24 ऑक्टोबरला\nपं. मिश्र यांच्यानुसार 17 ऑक्टोबरला प्रतिपदा म्हणजे पहिल्या तिथीला घटस्थापना केली जाईल. त्यानंतर 18 तारखेला नवरात्रीचा दुसरा दिवस, 19 ला तिसरा, 20 ला चौथा, 21 ला पाचवा, 22 ला सहावा, 23 ला सातवा दिवस राहील. 24 तारखेला सूर्योदयाच्या वेळी अष्टमी आणि दुपारनंतर नवमी तिथी राहील. यामुळे धर्मसिंधू ग्रंथानुसार दुसऱ्या दिवशी संध्याकाळी विजय मुहूर्तामध्ये दशमी तिथी असल्यामुळे 25 ऑक्टोबरला विजयादशमी साजरी केली जाईल.\nप्रत्येक दिवशी शुभ मुहूर्त\nपं. मिश्र यांच्यानुसार यावेळी घटस्थापना शुभ मुहूर्तामध्ये होईल. म्हणजेच सर्वार्थसिद्धी योगामध्ये नवरात्रीची सुरुवात होत आहे. ज्योतिषमध्ये या योगाला अत्यंत शुभ मानले जाते. यासोबतच विजयादशमीपर्यंत खरेदीसाठी त्रिपुष्कर, सौभाग्य आणि रवियोगासारखे खास मुहूर्तही राहतील. या शुभ योगामध्ये प्रॉपर्टी, गाडी, फर्निचर, भौतिक सुख-सुविधांच्या वस्तू खरेदी करणे शुभ राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00650.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/nagpur/news/chandrapur-is-the-only-district-in-the-state-to-have-a-corona-call-center-127818981.html", "date_download": "2021-01-28T08:52:21Z", "digest": "sha1:UZ3Z5BKRR4VG6HJ7V5XTRAHKT4PISDRA", "length": 6425, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Chandrapur is the only district in the state to have a corona call center | एक लाख कॉलद्वारे नागरिकांच्या कोरोनासंबंधीच्या समस्यांचे निराकरण; कोरोना कॉल सेंटर उपक्रम राबवणारा चंद्रपूर राज्यातील एकमेव जिल्हा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nनागपूर:एक लाख कॉलद्वारे नागरिकांच्या कोरोनासंबंधीच्या समस्यांचे निराकरण; कोरोना कॉल सेंटर उपक्रम राबवणारा चंद्रपूर राज्यातील एकमेव जिल्हा\nकोरोना कॉल सेंटर उपक्रम राबवणारा च��द्रपूर राज्यातील एकमेव जिल्हा आहे.\nलॉकडाऊन काळात अडकलेले नागरिक, प्रवासी व मजूर तसेच जिल्ह्यातील नागरिकांना होम आयसोलेशन, मानसिक आरोग्य व स्वास्थ्या संदर्भात योग्य ती माहिती देण्यासाठी जिल्ह्यात कोरोना कॉल सेंटर उभारण्यात आले आहे. २३ मार्च पासून हा उपक्रम जिल्हा प्रशासनामार्फत सुरू करण्यात आला. तेव्हापासून आतापर्यत १ लाख नागरिकांशी थेट संवाद साधून माहिती देऊन मार्गदर्शन व मदतीचा हात दिला आहे.\nकोरोना कॉल सेंटर उपक्रम राबवणारा चंद्रपूर राज्यातील एकमेव जिल्हा आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनात या कॉल सेंटरच्या माध्यमातून सुरुवातीच्या काळात बाहेरील राज्यातून तथा जिल्ह्यातून येणारे प्रवासी, मजूर तसेच क्वॉरंन्टाईन करण्यात आलेले व्यक्ती याच्याशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेत जिल्हा प्रशासनातर्फे त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले. नंतरच्या काळात पॉझिटिव्ह रुग्ण तसेच त्यांच्या संपर्कात असणाऱ्या व्यक्तींशी थेट संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी सोडविण्याचे कार्य केले.\nजिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या प्रवाशांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी योग्य ती मदत व माहिती कोरोना कॉल सेंटर द्वारे देण्यात आली. सध्या या केंद्रामार्फत होम आयसोलेशन मध्ये असणाऱ्या रुग्णांशी रोज संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात येत आहे तसेच त्याबाबत त्या-त्या प्रभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्या रुग्णाच्या प्रकृतीची योग्य ती माहिती वेळोवेळी देण्यात येते. जिल्ह्यातील कोराेना रुग्णालयातील उपलब्ध खाटांच्या संख्येबाबत माहिती रुग्णाच्या नातेवाईकांना व नागरिकांना कॉलद्वारे देण्यात येते. या संपर्क केंद्राचे काम कक्ष अधिकारी डॉ. किशोर भट्टाचार्य पाहात असून जिल्हा प्रशासनातील 150 कर्मचाऱ्यांनी आपली सेवा दिली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00651.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/cbi-court-babri-masjid-demolition-case-verdict-live-updates-lal-krishna-advani-uma-bharti-kalyan-singh-and-murli-manohar-joshi-127766833.html", "date_download": "2021-01-28T09:46:29Z", "digest": "sha1:R726QKEEW52LSYWZVTDWS62545CC7ATP", "length": 13638, "nlines": 74, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "CBI Court Babri Masjid Demolition Case Verdict LIVE Updates ; Lal Krishna Advani, Uma Bharti, Kalyan Singh And Murli Manohar Joshi | आडवाणी-मुरली मनोहर यांच्यावरील आरोप सिद्ध झाले नाही, जज म्हणाले - बाबरीची घटना अचानक घडली होती, फोटोंवरुन कोणालाही गुन्हेगार ठरवू शकत नाही - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nबाबरीचे 28 वर्षे, सर्व 32 जणांची निर्दोष सुटका:आडवाणी-मुरली मनोहर यांच्यावरील आरोप सिद्ध झाले नाही, जज म्हणाले - बाबरीची घटना अचानक घडली होती, फोटोंवरुन कोणालाही गुन्हेगार ठरवू शकत नाही\nअडवाणी, जोशी, उमा भारती यांच्यासह 48 जणांविरूद्ध एफआयआर, यातील 16 जणांचे निधन\nबाबरीची वादग्रस्त रचना उद्ध्वस्त करण्याबाबत लखनऊच्या विशेष कोर्टाने बुधवारी मोठा निर्णय दिला. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यासह 32 आरोपींना न्यायाधीश एस.के. यादव यांना निर्दोष मुक्त केले. एकूण 48 लोकांवर आरोप लावण्यात आले होते, यामधील 16 जणांचा मृत्यू झाला आहे. न्यायाधीशांनी निर्णय सांगताना म्हटले की, घटना अचानक झाली होती, याची कोणतीही योजना तयार करण्यात आलेली नव्हती. फोटोंवरुन कोणालाही गुन्हेगार ठरवता येऊ शकत नाही.\nस्पेशल कोर्टाच्या जजने निर्णयावर केल्या या टिप्पणी\nरचना पाडण्याची घटना अचानक झाली होती. 6 डिसेंबर 1992 ला दुपारी 12 वाजता रचनेच्या मागून दगडफेक सुरू झाली.\nअशोष सिंगल ढांचा सुरक्षित ठेवू इच्छित होते कारण येते मूर्ती होत्या.\nकारसेवकांनी दोन्ही हात व्यस्त ठेवण्यासाठी जल आणि फूल आणण्यास सांगितले होते.\nवृत्तपत्रांमध्ये लिहिलेल्या गोष्टींना पुरावा मानू शकत नाही.\nफोटोंच्या आधारावर कोणालाही दोषी ठरवता येऊ शकत नाही.\nहे होते 32 आरोपी\nलालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, कल्याण सिंह, उमा भारती, विनय कटियार, साध्वी ऋतंभरा, महंत नृत्य गोपाल दास, डॉ. राम विलास वेदांती, चंपत राय, महंत धर्मदास, सतीश प्रधान, पवन कुमार पांडेय, लल्लू सिंह, प्रकाश शर्मा, विजय बहादुर सिंह, संतोष दुबे, गांधी यादव, रामजी गुप्ता, ब्रज भूषण शरण सिंह, कमलेश त्रिपाठी, रामचंद्र खत्री, जय भगवान गोयल, ओम प्रकाश पांडेय, अमरनाथ गोयल, जयभान सिंह पवैया, साक्षी महाराज, विनय कुमार राय, नवीन भाई शुक्ला, आरएन श्रीवास्तव, आचार्य धर्मेंद्र देव, सुधीर कुमार कक्कड़ आणि धर्मेंद्र सिंह गुर्जर\n6 नेता व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगच्या माध्यमातून हजर\nकोर्टात सहा आरोपी उपस्थित नाहीत. लालकृष्ण आडवाणी व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगच्या माध्यमातून कोर्टाशी संपर्क केला. तर मुरली मनोहर जोशी, उमा भारती, शिवसेनेचे माजी खासदार सतीश प्रधान, महंत नृत्यू गोपाल दास, माजी मुख्यमंत्री कल्याण सिंहही कोर्टात पोहोचले नाहीत. या व्यतिरिक्त इतर सर्व आरोपी उपस्थित आहेत. 12 ते 2 च्या दरम्यान निर्णय देण्यात येईल. विशेष जज एसके यादव यांच्या कार्यकाळात हा निर्णय येत आहे. विशेष जज एसके यादव यांच्या कार्यकाळाचा आज अखेरचा दिवस असले. 30 सप्टेंबर 2019 ला ते रिटायर होणार होते, मात्र सुप्रीम कोर्टाने त्यांना 30 सप्टेंबर 2020 पर्यंत सेवा विस्तार दिला.\nपुराव्याच्या स्वरुपात केवळ फोटो आणि व्हिडिओ होते. फोटो निगेटिव्ह नव्हते. जे व्हिडिओ होते त्यामध्ये अधुनमधून न्यूजही होत्या. ते जास्त विश्वासार्ह नव्हते.\nजे कारसेवक घटनास्थळी होते, त्यांचा हेतू रचना पाडण्याचा नव्हता. तेथे रामललाची मूर्तीही होती. कारसेवकांनी ती रचना पाडली असती तर मूर्तीलाही नुकसान पोहोचले असते.\nलालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुधीर कक्कर, सतीश प्रधान, राम चंद्र खत्री, संतोष दुबे आणि ओम प्रकाश पांडे, कल्याण सिंह, उमा भारती, रामविलास वेदांती, विनय कटियार, प्रकाश शरण, गांधी यादव, जय भानसिंग, लल्लू सिंह, कमलेश त्रिपाठी, बृजभूषण सिंह, रामजी गुप्ता, महंत नृत्य गोपाल दास, चंपत राय, साक्षी महाराज, विनय कुमार राय, नवीन भाई शुक्ला, धर्मदास, जय भगवान गोयल, अमरनाथ गोयल, साध्वी ऋतंभरा, पवन पांडे, विजय बहादुर सिंह, आरएम श्रीवास्तव आणि धर्मेंद्रसिंग गुजर\n6 डिसेंबर 1992 ला 10 मिनिटांच्या अंतरावर दाखल झाल्या दोन एफआयआर\nपहिले एफआयआर प्रकरण संख्या 197/92 हे प्रियवदन नाथ शुक्ल यांनी बाबरी मशीद पाडण्याच्या प्रकरणात सर्व अज्ञात लोकांविरूद्ध कलम 395, 397, 332, 337, 338, 295, 297 आणि 153ए मध्ये गुन्हा दाखल केला.\nदूसरे एफआयआर प्रकरण संख्या 197/92 हे चौकी इंचार्ज गंगा प्रसाद तिवारीकडून आठ नामांकित लोकांविरुद्ध दाखल करण्यात आले. ज्यामध्ये भाजपचे लालकृष्ण आडवाणी, उमा भारती, डॉ. मुरली मनोहर जोशी, तत्कालीन खासदार आणि बजरंग दल प्रमुख विनय कटियार, तत्कालीन व्हीएचपी महासचिव अशोक सिंघल, साध्वी ऋतंभरा, विष्णु हरि डालमिया आणि गिरिराज किशोर यांचा समावेश होता. यांच्याविरोधात कलम 153ए, 153बी, 505 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.\nनंतर जानेवारी 1993 मध्ये 47 इतर गुन्हे दाखल करण्यात आले. ज्यामध्ये पत्रकारांना म���रहाण आणि लूट अशा प्रकारचे आरोप होते.\n1993 मध्ये हायकोर्टाच्या आदेशावर लखनऊमध्ये तयार झाले विशेष कोर्ट\n1993 मध्ये अलाहाबाद हायकोर्टाच्या आदेशानुसार लखनौमध्ये विशेष न्यायालय स्थापन करण्यात आले होते, ज्यामध्ये प्रकरण क्रमांक197/92 ची सुनावणी होणार होती . या प्रकरणात, उच्च न्यायालयाच्या सल्ल्यानुसार कलम 120 बी जोडली गेली, तर मूळ एफआयआरमध्ये ही कलम जोडण्यात आलेली नव्हती. ऑक्टोबर 1993 मध्ये सीबीआयने आपल्या आरोपपत्रात 198/92 प्रकरणालाही जोडून संयुक्त आरोपपत्रही दाखल केले. कारण दोन प्रकरणे एकमेकांशी संबंधीत होती.\nयाच आरोपपत्रात बाळासाहेब ठाकरे, नृत्य गोपाल दास, कल्याणसिंग, चंपत राय अशी 48 नावे तपासात जोडली गेली. या प्रकरणाशी संबंधित वकील मजहरुद्दीन म्हणतात की सीबीआयच्या सर्व आरोपपत्रांचा समावेश केला असता तर दोन ते अडीच हजार पृष्ठांची चार्जशीट होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00651.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0.pdf/63", "date_download": "2021-01-28T10:07:43Z", "digest": "sha1:ZITA6E3HLE7IC3EN3QP2MN4H562ULF6C", "length": 6374, "nlines": 71, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:वनस्पतिविचार.pdf/63 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे\n६ वे ]. पर्ण Leaf. ३५\n उत्पत्तीः–बीज रुजलें असतां ज्या एक किंवा दोन डाळिंबी दृष्टीस पडतात, त्या बीजस्थितींमधील पानें अगर बीजदले होत. कित्येकवेळा त्या डाळिंब्या मोठ्या वाढून हिरव्या रंगाच्या होतात. जसे-एरंडी, भोपळा, वगैरे. अशा ठिकाणीं बीजदलें हींच रोप्यावरील पहिली पाने होत. -\nमहत्वः-वनस्पतिचरित्रांत पाने मोठ्या महत्त्वाची आहेत. पानाशिवाय पुष्कळ वनस्पतींना हवेतून कार्बन आम्ल शोषून घेता येणार नाही, व कार्बन आम्लाचे विघटीकरण होऊन कार्बन संस्थापन होणे वनस्पति पोषणास अवश्य असते. म्हणूनच वनस्पति आयुष्यक्रमात पानाचे एवढे महत्त्व असते.\nखोडावर दोन प्रकारची उपांगे असतात. पैकीं कांहीं सादृश असून कांहीं असादृश आहेत. सादृश उपांगें म्हणजे खोडावरील फांद्या व असादृश उपांगें हीं खोडावर येणारी हिरवी पाने होत.\nखोडावरील ज्या भागापासून पाने निघतात त्यास कांडे (Node) अशी संज्ञा आहे, व दोन कांड्यांमधील भागास ‘अंतरकांडे' (Inter-node) अगर पेर म्हणतात. प्रत्येक पानास बूड, अग्र, दोन बाजू, तसेच कडा असतात. साधारणपणे पानास दोन पृष्ठभाग असतात. पण क���ंहीं पानांत ह्यास अपवाद आढळतो. कारण त्या पानाचे किनारे जमिनीकडे किंवा आकाशाकडे वळलेले असतात, म्हणून असल्या पानास वरचा पृष्ठभाग अगर अधः पृष्ठभाग नसतो. जसे, युकॅॅलिप्टसू.\nकळीः–पानाचे पोटांत (Axil) नेहमी एक कळी अगर मुगारा असतो असा साधारण नियम आहे. पुष्कळ वेळां मुगारे अगर कळ्या कमी अधिक आल्यामुळे त्यांची जागा बदलते.\nपाने कधी कधी उमलल्याबरोबर गळून पडतात, व कधी पुष्कळ दिवस राहतात. कांहीं पानें एक ऋतूपर्यंत टिकतात, व पुढे गळू लागतात; व कांहीं\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल २९ डिसेंबर २०१९ रोजी १२:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00651.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/pm-cares-fund-indian-army-contrubute-one-day-salary-386733", "date_download": "2021-01-28T08:32:17Z", "digest": "sha1:IEUJKIXW55FFOXQOYQU3QGAD6VRESEA3", "length": 19391, "nlines": 282, "source_domain": "www.esakal.com", "title": "Proud of You Indian Army : भारताच्या सैनिकांनी PM CARES ला दिले 203.67 कोटी रुपये - pm cares fund indian army contrubute one day salary | Top Latest and Breaking Marathi News - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nProud of You Indian Army : भारताच्या सैनिकांनी PM CARES ला दिले 203.67 कोटी रुपये\nभारतात कोरोनाच्या या संकटाशी लढण्यासाठी पीएम केअर्स फंड सुरु करण्यात आला होता. या फंडात शैक्षणिक संस्था आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसह अनेकांनी पैसे दिले होते.\nनवी दिल्ली - कोरोनाच्या संकटाला जगातील अनेक देश तोंड देत आहेत. गेल्या वर्षभरापासून जगात कोरोनाने थैमान घातलं असून याचा देशांच्या अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे. याशिवाय जिवित हानीही मोठ्या प्रमाणावर झाली आहे. दरम्यान, भारतात कोरोनाच्या या संकटाशी लढण्यासाठी पीएम केअर्स फंड सुरु करण्यात आला होता. या फंडात शैक्षणिक संस्था आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसह अनेकांनी पैसे दिले होते.\nभारताच्या सैनिकांनीही त्यांचे एक दिवसाचे वेतन फंडासाठी दिले. हवाई दल, नौदल आणि लष्कराच्या जवानांनी या फंडात जवळपास 203.67 कोटी रुपयांचे योगदान दिल्याचे वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले आहे. माहितीच्या अधिकाराअंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान एअर फोर्सकडून पीएम केअर्स फंडात 29.18 कोटी रुपये देण्यात आले. एप्रिलमध्ये 25.03 कोटी, मे महिन्यात 72.24 लाख, जूनमध्ये 1.08 कोटी, जुलैमध्ये 73.93 लाख, ऑगस्टमध्ये 61.18 लाख, सप्टेंबरमध्ये 50.27 लाख, ऑक्टोबरमध्ये 46.7 लाख रुपये दिले गेले. तर नौदलाकडून एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान 12.41 कोटी रुपये या फंडासाठी देण्यात आले.\nहे वाचा - अवकाश भरारीची यशाने सांगता;‘इस्रो’च्या ‘सीएमएस-०१’ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nलष्कराकडून 15 मे रोजी ट्विट करण्यात आलं होतं की, लष्कराने त्यांचे एक दिवसाचे वेतन पीएम केअर्स फंडासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. एप्रिल महिन्यात एक दिवसाचे वेतन म्हणून लष्कराकडून 157.71 कोटी रुपये देण्यात आले होते. यावर्षी 29 मार्चला संरक्षण मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या प्रेसनोटमध्ये असं सांगण्यात आलं होतं की, कोरोनाशी लढण्यासाठी सैनिक त्यांचे एक दिवसाचे वेतन पीएम केअर्स फंडात देणार आहेत. यासोबत असंही सांगितलं होतं की, कर्मचाऱ्यांचे योगदान हे स्वेच्छेने असणार आहे.\nदेशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nयाआधी माहितीच्या अधिकारांतर्गत असं समोर आलं होतं की, पीएम केअर्स फंडात सात सार्वजनिक बँका आणि रिझर्व्ह बँकेसह इतर आर्थिक संस्थानांकडून 204.75 कोटी रुपयांचे योगदान देण्यात आले. याशिवाय अनेक केंद्रीय शैक्षणिक संस्थांकडून 21.81 कोटी रुपये पीएम केअर्स फंडासाठी मिळाले आहेत. तर 98 जणांनी सीएसडीआय फंडातून जवळपास 2 हजार 422 कोटी रुपयांहून अधिक योगदान दिलं.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबालवाडी शिक्षिकांना नोकरीची धास्ती ; अंगणवाडीत समाविष्ट करण्याचा निर्णय अजूनही कागदावरच\nकोल्हापूर : जिल्ह्यातील त्रेसष्ट अनुदानित बालवाड्यांना अंगणवाडीत समाविष्ट करण्याचा निर्णय अद्याप कागदोपत्रीच आहे. अनुदान बंद झाल्याने...\nसांगोला तालुक्‍यात पहिल्याच दिवशी 12 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी मारली दांडी \nसांगोला : राज्य शासनाच्या आदेशाने पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग बुधवार (ता. 27) पासून सकाळी 11 ते दुपारी दोन वाजेपर्यंत भरवण्यात आले. सांगोला तालुक्‍...\nमुंबई-गोवा महामार्ग टोलमुक्तीसाठी प्रयत्न : सुनील तटकरे\nरत्नागिरी : सागरी महामार्गासाठी १२ हजार कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल�� आहे. लवकरच त्याची निविदा प्रसिद्ध होईल. या महामार्गासह मुंबई-गोवा...\nअर्थसंकल्प नावाच्या उत्तरपत्रिकेची प्रश्नपत्रिका\nकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या सोमवारी, एक फेब्रुवारीला २०२१-२२चा अर्थसंकल्प सादर करतील. जनसामान्यांसाठी, हा अर्थसंकल्प ऐकणे, वाचणे...\nविद्यार्थी हा केंद्र बिंदु मानून त्याच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील रहावे- डॉ. अभय वाघ\nनांदेड : कोरोनाची पार्श्वभूमी असतानाही यावर्षी तंत्रशिक्षण संचालनालयांतर्गत पदविका प्रवेश वाढविण्यात गतवर्षीपेक्षा यावर्षी मोठ्या प्रमाणावर यश मिळाले...\nशिकण्यासाठी धडपड, दररोज सुमारे दोनशे किलोमीटरवरून करतात ये-जा; पण सामाजिक न्याय विभाग झोपेत\nनागपूर : कोरोनामुळे मागील वर्षी वसतिगृह सुरू झाले नाही. आता महाविद्यालये सुरू झाले. प्रात्यक्षिक परीक्षा सुरू आहेत. राहायचे कुठे हा प्रश्न आता गरीब...\nपन्नास वर्षांची परंपरा खंडित यंदा बाळ येशू यात्रा रद्द; होणार ऑनलाइन प्रार्थना\nनाशिक : नाशिक-पुणे महामार्गावरील इन्फन्ट जीझस शाइन चर्चमध्ये दर वर्षी फेब्रुवारीत होणारी बाळ येशूची यात्रा यंदा रद्द करण्यात आली आहे. यात्रोत्सवाच्या...\nएटीकेटी परीक्षेच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह, विषय नसलेल्या प्राध्यापकांनी तयार केल्या प्रश्नपत्रिका\nनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे एटीकेटीच्या परीक्षा महाविद्यालयस्तरावर घेण्याचे आदेश देण्यात आले. प्राध्यापकांनी आपल्या...\nकाळूबाईच्या नावानं चांगभलं; थांबा कूठे निघालात मांढरगडावर... अहाे हे वाचा\nवाई (जि. सातारा) : मांढरदेव (ता.वाई) येथील श्री काळेश्वरी देवीची वार्षिक यात्रा आजपासून (गुरुवार) सुरू झाली. यात्रेच्या निमित्ताने ट्रस्टच्या...\nCorona Update: कोरोनाचे 70 टक्के रुग्ण महाराष्ट्र-केरळमध्ये; गेल्या 24 तासांत 123 जणांचा मृत्यू\nनवी दिल्ली- देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येचा आलेख घसरताना दिसत आहे. भारतात गेल्या 24 तासांत 11,666 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले, तर 123 जणांचा...\n WHO ने मॉडर्नाच्या व्हॅक्सिनबाबत दिला सल्ला\nकॅलिफोर्निया - जगभरात कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी लसीकरण मोहिम सुरू झाली आहे. काही देशांमध्ये व्हॅक्सिनला विरोधही केला जात आहे. दरम्यान, जागतिक...\nकोविड योद्‌ध्यांच्या गौरवार्थ माजी सैनि���ाची सातारा ते रहिमतपूर धाव\nसातारा ः प्रजासत्ताकदिनी कोविड योद्‌ध्यांचा गौरव करण्यासह समस्त नागरिकांच्या तंदुरुस्तीबाबत प्रबोधन करण्यासाठी एका माजी सैनिकाने आपल्या 11...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00651.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/rashi-mal-to-play-payal-in-the-missing-stone-ssv-92-2376486/", "date_download": "2021-01-28T08:33:25Z", "digest": "sha1:NZHZ2LU3RHJYYJ5YTOC4ZLMZSK5EXFQO", "length": 12703, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "rashi mal to play payal in the missing stone | ‘द मिसिंग स्टोन’मध्ये ‘पायल’च्या भूमिकेत दिसणार राशी मल | Loksatta", "raw_content": "\nएक लाख किलो जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट\nराज्यातील ५७ पोलिसांना शौर्यपदके जाहीर\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\n‘द मिसिंग स्टोन’मध्ये ‘पायल’च्या भूमिकेत दिसणार राशी मल\n‘द मिसिंग स्टोन’मध्ये ‘पायल’च्या भूमिकेत दिसणार राशी मल\nएमएक्स प्लेअरवरील गूढ मालिका\nराशी मल अभिनीत ‘द मिसिंग स्टोन’ नुकतीच एमएक्स प्लेअरवर प्रदर्शित झाली. राशी यात ‘पायल’ नामक व्यक्तिरेखा साकारते आहे, जिच्यामुळे एक रहस्यमय घटनांची मालिकाच सुरू होते आणि तोच या वेधक थ्रिलरचा मुख्य आधार आहे.\nराशी म्हणते, “या मालिकेत पायल या व्यक्तिरेखेचा जो प्रवास आहे त्यानेच मला ही पटकथा निवडण्यास उद्युक्त केले. दोष आणि विक्षिप्तपणा स्वभावात असलेली ही एक गुंतागुंतीची व्यक्तिरेखा आहे. म्हणूनच मला ही व्यक्तिरेखा शक्य तितकी वास्तविक वाटावी अशाप्रकारे साकारायची होती. मी हे पात्र उभे करण्यासाठी व्यवस्थित वेळ घेतला. या मालिकेत तीन मुख्य व्यक्तिरेखांचा प्रवास आहे आणि प्रत्येक पावलागणिक गूढ रहस्य उलगडत जातात. भारतात सायकॉलॉजिकल थ्रिलर हा प्रकार हळूहळू लोकप्रिय होऊ लागला आहे आणि ‘द मिसिंग स्टोन’ प्रेक्षकांना नक्कीच त्यांच्या जागेवर खिळवून ठेवेल”, असं की म्हणाली.\nराशी पुढे म्हणते, “लॉकडाउन असताना याचे शूटिंग झाले, पण शूटिंगचा अनुभव खूप छान होता. मला विशेष करून अॅक्शन दृश्ये करायला आवडतात आणि मला तशी दृश्ये करण्याची संधीही या मालिकेत मिळाली.”\n‘हेलिकॉप्टर ईला’ मध्ये झळकलेली ही अभिनेत्री सांगते की तिला ही व्यक्तिरेखा जाणीवपूर्वक फक्त सुष्ट किंवा दुष्ट अशी एकेरी रंगवायची नव्हती, तर आपल्या अभिनयातून मानवी अनुभवांचे सर्व कंगोरे अभिव्यक्त करायचे होते. तिने नेहमी अनोख्या आणि अभिनयाला वाव असणार्‍या भूमिका स्वीकारल्या आहेत, जशा की, ‘हेलिकॉप्टर ईला’ आणि ‘सर’मधल्या तिच्या भूमिका, आणि आपला हाच बाणा तिने प्रस्तुत मालिकेतील आपल्या भूमिकेतही जोपासला आहे.\nराशी नमूद करते की, बरून सोबती आणि बिदिता बाग या सह-कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव खूप मस्त होता. सेटवर तिला मोकळेपणा जाणवून दिल्याबद्दल ती सोबती आणि बाग यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nवहिनीसाहेबांचा कुल लूक; बेबीबंपसोबत केलं फोटोशूट\nVideo : 'जिंदगी का सफर..'; कार्तिकी -रोनितचा रोमँण्टिक डान्स\nसगळी चूक नेहरू आणि गांधीजींचीच; बॉलिवूड पटकथा लेखकाचं ट्वीट चर्चेत\n ...म्हणून सिद्धार्थने शहनाजला फेकलं पाण्यात\n सहा महिन्यांपूर्वी अभिनेत्रीनं दिले होते आत्महत्येचे संकेत; म्हणाली होती...\nवानखेडे स्टेडियमला जाणारी वाट वाकडी\nसिंगापूरच्या धर्तीवर उपराजधानीत आंतरराष्ट्रीय उद्यान\nजिल्ह्यातील कृषीपंप धारकांकडे तीन हजार कोटींची थकबाकी\nजम्मू-काश्मीरच्या दुर्गम भागांत सेवा देण्यास नाशिकच्या डॉक्टरांची तयारी\nवाठोडा परिसरातील हजार कोंबड्या नष्ट\nशंकरशिला इमारत कोसळण्याचा धोका\nवाडा तालुक्यात बनावट नोटांचा कारखाना उध्वस्त\nउपनगरी रेल्वे प्रवासीसंख्या २१ लाखांवर\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 नव्या अनुभवांची नवलाई..\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\nमाझे भाऊ अमित शाह यांच्याकडे ५१ लाख व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आहेत, त्यामुळे... -ममता बॅनर्जीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00651.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/good-news-flipkarts-discount-offer-opportunity-to-buy-a-smartphone-for-free-find-out-how/", "date_download": "2021-01-28T08:55:31Z", "digest": "sha1:VZHF4OCSFWVJOOOAJEZLFHRZUDNZQYSE", "length": 12050, "nlines": 121, "source_domain": "bahujannama.com", "title": "Good news! Flipkart's discount offer; Opportunity to buy a smartphone for free, find out how?|खूशखबर ! Flipkart ची भन्नाट ऑफर; फ्रीमध्ये मिळणार स्मार्टफोन खरेदीची संधी, जाणून घ्या कसं ?", "raw_content": "\n Flipkart ची भन्नाट ऑफर; फ्रीमध्ये मिळणार स्मार्टफोन खरेदीची संधी, जाणून घ्या कसं \nबहुजननामा ऑनलाइन टीम – ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ई-कॉमर्स कंपन्यांची भरमसाठ सवलती देण्यासाठी चढाओढ असते. आताही Flipkart वरून ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे. Flipkart आपल्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर सुरु करणार असून या ऑफरअंतर्गत तुम्हाला फ्रीमध्ये स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे. 17 जानेवारीपासून ऑफरला सुरुवात होणार आहे.\nFlipkart ने हा भन्नाट ऑफर आणली असून यामध्ये ग्राहकांना विविध कंपनीच्या स्मार्टफोन आणि विविध वस्तुंच्या खरेदीवर भरघोस सूट दिली आहे. ग्राहकांना ऑफरमध्ये स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि इतर गोष्टी ऑफर प्राईजमध्ये खरेदी करता येते. मात्र आता कंपनी एका ऑफरमध्ये ग्राहकांना मोफत स्मार्टफोन खरेदीची संधी देत आहे. फ्लिपकार्ट स्मार्टपॅक प्रोग्राम एक सब्सक्रिप्शन बेस्ड सर्व्हिस आहे. यासाठी ग्राहकांना स्मार्टफोन खरेदी करताना 12 महिने किंवा 18 महिन्यांच सब्सक्रिप्शन खरेदी करावे लागेल. सब्सक्रिप्शनचा कालावधी संपल्यानंतर ग्राहकाला त्या स्मार्टफोनचा 100 टक्के कॅशबॅक मिळणार असल्याची माहिती मिळत आहे.\nFlipkart ची खास ऑफर\nफ्लिपकार्ट युजर्सला गोल्ड, सिल्व्हर, ब्रॉन्झ स्मार्टपॅक ऑफर करेल. याचा कालावधी 12 महिने ते 18 महिनांपर्यंत राहणार आहे. या स्मार्टपॅकचे मासिक शुल्क 399 रुपयांपासून सुरू होणार आहे. ग्राहक नवीन स्मार्टफोन खरेदी करताना यापैकी एका स्मार्टपॅकची आपल्या आवडीनुसार निवड करू शकतात. स्मार्टपॅकची खरेदी केल्यानंतर ग्राहकांना SonyLIV, Zee5 Preimum, Voot Select, Zomato Pro अशा सर्व्हिसेस मिळणार आहेत.\nस्म���र्टपॅकचा सब्सक्रिप्शन टाईम संपल्यानंतर ग्राहकांना स्मार्टफोनचे 100 टक्के पैसे परत मिळणार आहेत. मात्र त्यासाठी आपला फोन चालू स्थितीत ठेवावा लागेल. फोन चालू स्थितीत असण्यासह फोनवर आयएमईआय नंबर दिसायला हवा. गोल्ड प्लॅनमध्ये ग्राहकांना 100 टक्के कॅशबॅक मिळेल. सिल्व्हर पॅकमध्ये 80 टक्के मनीबॅक मिळेल. तर ब्रॉन्झ पॅकमध्ये ग्राहकांना आपल्या स्मार्टफोनच्या खरेदीवर 60 टक्के पैसे परत मिळणार आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.\nPune News : पुण्याच्या प्रा.गोडबोले यांना फ्रान्सचा सर्वोच्च सन्मान\nसोन्याचे दर पुन्हा घसरले, चांदी देखील 300 रूपयांची ‘स्वस्त’\nसोन्याचे दर पुन्हा घसरले, चांदी देखील 300 रूपयांची 'स्वस्त'\nशेतकरी आंदोलन : हिंसाचारात मदत करणाऱ्या शेतकरी नेत्यांना दिल्ली पोलिसांकडून ‘लुकआउट नोटीस’ जारी\nबहुजननामा ऑनलाइन टीम - 26 जानेवारीला दिल्ली येथे शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आता दिल्ली पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये आले...\nखासदार रक्षा खडसेंचा भाजपाच्या वेबसाईटवर आक्षेपार्ह उल्लेख ; अनिल देशमुख यांच्याकडून गंभीर दखल\nPune News : पुण्याच्या मार्केटयार्ड परिसरात टोळक्याकडून दहशत माजविण्यासाठी हातामध्ये तलवारी, लोखंडी रॉड, काठ्या घेऊन ‘राडा’ 40 ते 50 वाहनांची तोडफोड (व्हिडीओ)\nमहामेट्रोमध्ये भरती; अर्ज करण्यासाठी दिली मुदतवाढ\nछोटा राजनविरूध्दच्या 71 पैकी 16 केसमध्ये CBI चा क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर, जाणून घ्या कोर्टात काय झालं\n ओढणीच्या झोपाळ्याला गळफास लागून बालिकेचा मृत्यू\nकोल्हापूर अर्बन बँकेची 1.5 कोटीची फसवणूक, तिघांविरूध्द FIR\nPune News : जादा परताव्याच्या बहाण्यानं 15 लाखांची फसवणूक\nPune News : मध्यरात्री मार्केटयार्ड परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीतील 5 जणांना गुन्हे शाखेकडून अटक\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nदिल्लीतील हिंसाचाराला केंद्र सरकार जबाबदार : शरद पवार\nसत्तेत येताच बायडेन प्रशास���ाचा पाकिस्तानला जबरदस्त ‘दणका’ \nअत्यंत ‘दुर्मिळ’ आजारानं ग्रस्त आहे ‘ही’ 5 महिन्यांची मुलगी, जीव वाचवण्यासाठी हवंय 16 कोटी रुपयांचं ‘इंजेक्शन’\nVideo : लंच डेटसाठी वेगवेगळ्या कारमधून आले ‘सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा आडवाणी’ \nReliance jio : 24 GB डेटा, 336 दिवस व्हॅलिडिटी, जाणून घ्या\nकोल्हापूर अर्बन बँकेची 1.5 कोटीची फसवणूक, तिघांविरूध्द FIR\n…अन् धनंजय मुंडेंनी अधिकाऱ्यांना रस्त्यावरच घेतले फैलावर, कार्यपध्दतीमुळं नागरिकांमध्ये समाधान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00652.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://talukadapoli.com/culture/rice-cultivation-culture/", "date_download": "2021-01-28T09:07:54Z", "digest": "sha1:PUWRBYX3QVN3OSN7RDACR5CGTSRWVIKH", "length": 14150, "nlines": 225, "source_domain": "talukadapoli.com", "title": "भातशेतीतील कलासंस्कृती - Rice Cultivation Culture", "raw_content": "\nपहिले भारतीय रँग्लर – दापोलीचे रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे\nभारत रत्‍न – डॉ. पांडुरंग वामन काणे\nस्वातंत्र्यदिन विशेष- दापोलीचे क्रांतिवीर\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – कोकणचा पिंजारी ‘बाबा फाटक’\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – माजी आमदार. सुडकोजी बाबुराव खेडेकर\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – साथी ‘चंदुभाई मेहता’\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – स्वातंत्र्यसेनानी पुरुषोत्तम मराठे\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका- क्रांतीसैनिक, शिवराम मुरकर\nउन्नत भारत अभियान (दापोली)\nगोंधळ – कोकणातला लोककलेचा प्रकार\nपहिले भारतीय रँग्लर – दापोलीचे रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे\nभारत रत्‍न – डॉ. पांडुरंग वामन काणे\nस्वातंत्र्यदिन विशेष- दापोलीचे क्रांतिवीर\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – कोकणचा पिंजारी ‘बाबा फाटक’\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – माजी आमदार. सुडकोजी बाबुराव खेडेकर\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – साथी ‘चंदुभाई मेहता’\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – स्वातंत्र्यसेनानी पुरुषोत्तम मराठे\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका- क्रांतीसैनिक, शिवराम मुरकर\nउन्नत भारत अभियान (दापोली)\nगोंधळ – कोकणातला लोककलेचा प्रकार\nHome संस्कृती भातशेतीतील कलासंस्कृती\nपावसाळा सुरु झाला, की कोकणात सुरुवात होते भात शेतीची. कोकणी माणूस कोकणाबाहेर गेला, त्याला शेतीची ओढ नाही, सगळ्या शेतजमिनी पडीक आहेत अशी जागोजागी वाच्यता आणि ओरड होत असली तरी, कोकणात हिंडल्यावर भातशेती आजही किती मोठ्या प्रमाणावर चालते हे लक्षात येईल. गुंठ्या-गुंठ्याच्या जमिनीतून पिकवला जाणारा हा भात दुकानावार्र विक्रीस जात नसेल; पण त्या घराची वर्षभराची रसद म्हणून हमखास राहतो. कोकणी माणसाच्या दृष्टीने तांदूळ म्हणजे लाल मातीत पिकणार पांढर सोनं आहे. आणि हे सोनं आजही पारंपारिक पद्धतीने पिकवलं जातं. आपल्या दापोली तालुक्यातील चित्र देखील हेच आहे. रोहिणी नक्षत्र लागले, की गुडघाभर चिखलात उतरून नांगर हाती धरला जातो. हा नांगर हाती धरलेला असताना किंवा भात लावीत असताना गाणी गायली जातात. विशेषतः भात लावणी करणाऱ्या स्त्रियांकडून. कानाला टोपरं, अंगावर घोंगडी आणि डोक्यावर इरलं घेऊन भरपावसात भात लावताना पिढीजात ऐकिवात आलेली पारंपारिक गाणी आनंदान म्हटली जातात. ही गाणी जात्यांवरल्या ओव्यांप्रमाणे आहेत. जिथे जन्म घेतात, तिथेच संपतात. या गाण्यांमधून देखील स्त्रिया आपल्या इच्छा, आकांशा आणि घुसमट पूर्वी व्यक्त करीत होत्या. खरं पाहिलं तर ही गाणी म्हणजे मराठीतील मौखिक साहित्य आहे. मराठीतील अस्सल वाङ्मय आहे. आपल्या महाराष्ट्राची आणि देशाची कलासंस्कृती आहे. आधुनिकीकरणाच्या ओघात या गोष्टी कुठे हरवणार नाहीत याची आपण जरूर काळजी घेतली पाहिजे.\nदापोलीत आता सगळीकडे भात लावणी पूर्ण झाली आहे. भात लावणी करणाऱ्या एका शेतकऱ्याला दिलेली भेट-\nकोकणात अपारंपरिक पिके कशी घेता येतील\nआगोमचे जनक – मामा महाजन\nPrevious articleभाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना – सन २०१८-१९\nNext articleकोकणचा पिंजारी ‘बाबा फाटक’\nदाभोळचा इतिहास भाग 4 – शिवाजी महाराजांचा काळ ते इ.स.१८१८\nगोरखचिंच ( बाओबाब )\nअवलिया कलाकार ‘राजू आग्रे’\nभासे येथिल स्वर्ग आणिक जणू स्वर्गातील नंदनवन फणसापरि रसाळ नाती ते माझे कोकण... कितिक लेणी कितिक शिल्पे इथे नररत्नांचे कोंदण कलागुणांचे माहेर वसते ते माझे कोकण... कितिक लेणी कितिक शिल्पे इथे नररत्नांचे कोंदण कलागुणांचे माहेर वसते ते माझे कोकण... कोकणभूमी म्हणजे जणू पृथ्वीवरील स्वर्गच कोकणभूमी म्हणजे जणू पृथ्वीवरील स्वर्गच\nदापोली कोळबांद्रे येथील श्री डिगेश्वर मंदिर\n‘शेतीतून समृद्धीकडे’ पुस्तक प्रकाशन\nगांडूळखत व पंचगव्य निर्मिती प्रशिक्षण\nभाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना – सन २०१८-१९\nग्रामदेवी काळकाई देवीची पालखी | Dapoli Shimga 2019\nउन्नत भारत अभियान (दापोली)19\nपहिले भारतीय रँग्लर – दापोलीचे रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे\nभारत ���त्‍न – डॉ. पांडुरंग वामन काणे\nस्वातंत्र्यदिन विशेष- दापोलीचे क्रांतिवीर\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – कोकणचा पिंजारी ‘बाबा फाटक’\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – माजी आमदार. सुडकोजी बाबुराव खेडेकर\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – साथी ‘चंदुभाई मेहता’\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – स्वातंत्र्यसेनानी पुरुषोत्तम मराठे\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका- क्रांतीसैनिक, शिवराम मुरकर\nउन्नत भारत अभियान (दापोली)\nगोंधळ – कोकणातला लोककलेचा प्रकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00652.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/dvm-originals/news/navaratri-special-shakti-peeth-kanchi-kamakshi-mandir-will-have-all-the-ceremonies-this-year-127815491.html", "date_download": "2021-01-28T09:44:32Z", "digest": "sha1:6UMQUIJL43J75Q77TTBZMXENO7MRS6OL", "length": 9838, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Navaratri Special : Shakti Peeth Kanchi Kamakshi Mandir will have all the ceremonies this year. | शक्तिपीठ कांची कामाक्षी मंदिरात यंदा सर्व अनुष्ठाने होणार, डिस्टन्सिंगने दर्शनाचीही सुविधा, पूजा साहित्याचा बाजार तेजीत, विक्री 40 टक्क्यांवर! - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nनवरात्र विशेष:शक्तिपीठ कांची कामाक्षी मंदिरात यंदा सर्व अनुष्ठाने होणार, डिस्टन्सिंगने दर्शनाचीही सुविधा, पूजा साहित्याचा बाजार तेजीत, विक्री 40 टक्क्यांवर\nसर्वाधिक 18 शक्तिपीठे असलेल्या तामिळनाडूतून ग्राउंड रिपोर्ट\nराज्यभरात उत्सवी वातावरण, नातेवाइकांनाही निमंत्रण देणार\nतामिळनाडू नवरात्रोत्सवासाठी सज्ज झाले आहे. ५१ प्रमुख शक्तिपीठांपैकी १८ शक्तिपीठे असलेल्या राज्यात जल्लाेष नऊ रात्री १० दिवस चालताे. येथील सर्वात माेठा उत्सव शक्तिपीठ कांची कामाक्षी अम्मन मंदिर व कन्याकुमारी येथील भगवती शक्तिपीठ येथे साजरा हाेतो. नवरात्रीची तयारी सुरू झालेल्या कामाक्षी अम्मन मंदिराचे मुख्य पुजारी गाेपी अय्यर म्हणाले, नऊ दिवस कामाक्षी मातेचा विविध प्रकारे शृंगार हाेईल. दरराेज पाचवेळा विशेष पूजा हाेईल. पहिल्या तीन दिवशी दुर्गा पूजा हाेते. त्यातून लाेकांच्या मनात वीरता तसेच धाडस निर्माण हाेते. त्यानंतरचे तीन दिवस जीवनात समृद्धीसाठी लक्ष्मीची पूजा केली जाते. शेवटच्या तीन दिवसांत सरस्वती उपासना केली जाते. याद्वारे आपल्यात नवनवीन शिकण्याची क्षमता निर्माण व्हावी, असा संकल्प केला जाताे. विजयादशमीच्या दिवशी उत्सवाचा समाराेप हाेताे. या दिवशीपासून लाेक आपली नवी प्रतिष्ठाने व कामास सुरुवात करतात. नवरात्रीत या शक्तिपीठांच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखाे भाविक येतात. मंदिर समितीचे सदस्य शंकर आनंद म्हणाले, काेविड-१९ चा धाेका लक्षात घेऊन यंदा उत्सवाला लहान स्तरावर साजरे केले जाईल. परंतु, सर्व विधिवत हाेईल. अनुष्ठाने पूर्ण केली जातील. पुजाऱ्यांनी परंपरागत पंथकाल वैभव (मंदिराच्या चारही काेपऱ्यांवर पवित्र खांब स्थापित करण्याची परंपरा) स्थापन केले जातात. फिजिकल डिस्टन्सिंगसह लाेकांना दर्शन करता येईल. मात्र, यंदा नवरात्रोत्सवाचे आकर्षण असलेले भरतनाट्यम नृत्य उत्सव रद्द झाला आहे. दुसरीकडे सर्वत्र घरांची सजावट सुरू झाली आहे. नवरात्रीची सुरुवात गणेश पूजेने हाेते. घरातील थाेरला सदस्य कलश स्थापनेची परंपरा निभावताे. येथे बहुतांश कुटुंबे घराबाहेर जिन्यावर बाहुल्या ठेवतात. ही गाेष्ट येथील सर्वात माेठे आकर्षण मानले जाते. हा जिना ३,५,७,९ व ११ असा क्रमबद्ध असताे. त्यासाठी लाकडापासून विशेष फाेल्डिंगचा िजना असताे. त्याला गाेलू पडी असे संबाेधले जाते. अाध्यात्मिक उन्नतीसाठी बाहुल्यांना शिडीवर ठेवण्याची परंपरा आहे. लाेक सामाजिक संदेश देतानाच पर्यावरण, अंतराळाच्या संकल्पनेवरही बाहुल्यांना सजवतात. मित्र-परिवार परस्परांच्या घरी जातात. घरातच बनलेल्या मिठाईचा आस्वाद घेतला जाताे. चेन्नईत राहणाऱ्या ५९ वर्षीय सुब्बालक्ष्मी म्हणाल्या, यंदा नवरात्रोत्सवात काहीही बदल झालेला नाही. काेराेनाबाबत आम्ही सतर्क आहाेत. पण, आम्ही परिचित व नातेवाइकांना निमंत्रित केले आहे. सुरक्षेसह मातेची पूजा चांगल्या प्रकारे हाेईल, असा मला विश्वास आहे.\nबाजार गेल्यावर्षीसारखा सजला, सुरक्षेची सर्व दक्षता\nनवरात्रोत्सवाला बाहुली महाेत्सवासारखे साजरे केले जाते. येथे विविध रंग-आकारातील बाहुल्यांची दुकाने सजली आहेत. मदुराईत बाहुल्यांचे विक्रेता ५४ वर्षीय मुरुगंधम म्हणाले, यंदा काेराेनामुळे कमी साठा ठेवला आहे. परंतु, लाेकांमध्ये उत्साह दिसताे. ४० टक्के माल विकला आहे. दुकानदाराशी माेलभाव करणाऱ्या ४५ वर्षीय कृष्णावेनी म्हणाल्या, मला तर गेल्या वर्षीसारखाच उत्साह वाटताे. फरक एवढाच की यंदा लाेक मास्क घालून आहेत. त्याचबराेबर डिस्टन्सिंग पाळत आहेत. नवरात्री वाईटावरील चांगल्याचा विजयाचे पर्व आहे. अशाच प्रकारे आम्ही काेराेनावरही विजय प्राप्त करू.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00653.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://thanelive.in/?cat=36", "date_download": "2021-01-28T08:14:34Z", "digest": "sha1:H6AHBIYITMQKFENI6F6YGPJZGOBHOMUR", "length": 2556, "nlines": 57, "source_domain": "thanelive.in", "title": "फोटो गॅलरी Archives -", "raw_content": "\nगणेशोत्सव सजावट स्पर्धा २०१८\nपाच – दहा दिवसाचे गणपती\nठाणे : जांभळी नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर ऐतिहासिक नाणी,किल्ल्यांची छायाचित्र व शस्त्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनाची काही खास छायाचित्रे\nआठवड्याभरात सुरू होणार केडीएमसीची कोवीड टेस्टींग लॅब – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची माहिती.\nगृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाडांनी इंजेक्शन उपलब्ध करून दिल्यामुळे खारेगांव मधील रुग्णाचे वाचले प्राण.\nशिक्षणाधिकार्‍यांच्या दालनात मनसेचे ठिय्या आंदोलन. ठाण्यातील खासगी शाळांची मनमानी फी वसुली.\nकोविड १९ अँटीजेन टेस्टींग सेंटरचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00653.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/sampadakiya/editorial-article-reopen-borders-after-161-days-5149", "date_download": "2021-01-28T08:49:01Z", "digest": "sha1:XOSYIRLVO6TKC55ECEVFLPDFLFAKKP32", "length": 19236, "nlines": 123, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "सीमा मोकळ्या झाल्या तरी... | Gomantak", "raw_content": "\nगुरुवार, 28 जानेवारी 2021 e-paper\nसीमा मोकळ्या झाल्या तरी...\nसीमा मोकळ्या झाल्या तरी...\nबुधवार, 2 सप्टेंबर 2020\nकोरोनाने काही पिच्छा सोडलेला नाही. असे असताना आणखी किती काळ बंधनात राहायचे लोकही कंटाळले आणि सरकारने बंधनातून मुक्त करण्याची मागणी करू लागले. पण ही मोकळीक जिवावर उठणार नाही, याची सर्वांना काळजी घ्यावी लागणार आहे...\nतब्बल १६१ दिवसांनंतर राज्याच्या सीमा मोकळ्या झाल्या आहेत. कोरोनाच्या सावटामुळे लोक भयभीत झालेले आहेत आणि त्रासलेही आहेत. कुठे जाता येत नाही की काही करता येत नाही, अशी स्थिती आहे. घरी बसून राहिले तर खायचे काय, असा प्रश्‍न. २१ मार्चपासून बहुतेकजण घरातच अडकले आहेत. रोजीरोटीचा प्रश्‍न अनेकांना भेडसावत आहे. कामाला गेलो नाही तर पैसे मिळणार नाहीत. ज्यांना नोकरी आहे, त्यांचे एकवेळ ठीक आहे. कमी पगारातही खर्च भागवण्यासाठी धडपड करावी लागली तरी खस्ता खात ही लोकं जगताहेत. पण ज्यांचे हातावर पोट आहे त्यांनी कसे जगायचे, असा प्��श्‍न आहे.\nबांधकाम व्यवसायही ठप्प आहे, त्यामुळे मजुरांना काम नाही. अशा मजुरांना हलाखीत जीवन जगावे लागत आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्यांचेही असेच हाल होत आहेत. कोरोना जिवावर उठला आहे. कामधंदा नाही, मिळकत नाही यामुळे उपाशीपोटी, एकवेळ खाऊन जीव मेटाकुटीस आला आहे, अशा कष्टकरी लोकांची संख्याही लक्षणीय आहे. कोरोनाने दहशत माजवल्याने लोकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सरकारने अनेक बंधने घातली. लोकांना कुठेही जायला मिळेना. ऑगस्ट संपला तरीही स्थितीत काही बदल झाला नाही. सुरवातीला कोरानाचा तेवढा प्रभाव जाणवला नाही. परंतु आता राज्यात सर्वच गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. दिवसागणीक त्यात वाढ होत आहे. १८ हजारच्यावर रुग्ण सापडले. गेल्या महिन्याभरात शंभरच्यावर लोकांचा कोविडने बळी घेतला. यामुळे घराबाहेर पडायचे कसे, असा प्रश्‍न लोकांच्या मनात असला तरी आता घरात राहून जगायचे कसे, असा गहन प्रश्‍नही मनात घर करून राहिला आहे. कोरोनावर लस येईल, औषध येईल तेव्हा येईल, आता मात्र घरात बसून चालणार नाही, याची पक्की खुणगाठ लोकांनी बांधली आहे. आपल्याला कोरोनासोबत जगायचे आहे. त्याचा प्रतिकार करत पुढे जायचे आहे, हे एव्हाना सर्वांना समजले आहे.\nजगभरात दहशत माजवलेल्या कोरोनाने लाखो लोकांचे प्राण घेतले. अशा स्थितीत कोणत्याही देशाला जास्तवेळ थांबून चालणार नाही. अर्थचक्र फिरते राहायला हवे तर जीवनचक्र सुरू व्हायला हवे. यामुळेच अमेरिका, चीन, ब्रिटन आदी देशांनीही आपल्या देशातील उद्योगधंदे, कार्यालये खुली केली. कोरोना काही थांबलेला नाही. त्यामुळे परिस्थितीला सामोरे जात प्रत्येक जण जगत आहे. आणखी दुसरा कोणता पर्यायही समोर नाही. नाईलाज असला तरी हेच आता पुढील काही काळ वास्तव राहणार आहे. केंद्र सरकारने देशात सुरवातीच्या काळात लॉकडाऊन काही महिने करून पाहिले. टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन वाढवले खरे पण कोरोना काही नियंत्रणात येत नसल्याचे लक्षात आल्यानंतर टप्प्याटप्प्याने अनलॉकही केले. अनलॉकच्या चौथ्या टप्प्यात काही अपवाद वगळता सर्व काही खुले केले. मेट्रो ट्रेनही सुरू केल्या. पन्नास लोकांची उपस्थिती वाढवून शंभरवर नेली. आता शाळा, महाविद्यालयांबाबत तेवढा विचार व्हायचा आहे. गोव्यात तर गेले अनेक दिवस सर्व काही राज्य सरकारने सुरू करण्याची मागणी होत होती. पर्यटन हंगाम जवळ आल्याने हॉटेल्स खुली करण्याचीही मागणी झाली. काही मर्यादा घालून ती सुरूही झाली. आता तर मद्यालयेही खुली केली गेली. गोव्याच्या सीमा खुल्या कराव्यात म्हणून माजाळी कारवार येथे कर्नाटकच्या लोकांनी आंदोलनही केले.\nकर्नाटकने केंद्र सरकारची नवी ‘एसओपी’ येताच लागलीच अंमलबजावणीदेखील केली. गोव्याच्या शेजारील सिंधुदुर्गमधील सातार्ड्यातील लोकांनीही महाराष्ट्राने सीमा खुली करावी म्हणून आंदोलन केले. महाराष्ट्राने सीमा खुल्या केल्या तरी जे कोणी त्यांच्या हद्दीत येतील त्यांना ‘अलगीकरणा’ची सक्ती कायम ठेवली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने सर्व काही खुले करण्याचा घेतलेला निर्णय येथे तरी लाभदायक होत नाही. परिणामी गोव्यातून आरोंदा, सातार्डा, बांदा, दोडामार्ग आदी भागात जाऊ इच्छिणाऱ्यांची अडचण तशीच आहे. त्या भागातील शेकडो लोक जे कामाधंद्यानिमित्त गोव्यात आहेत त्यांना यंदा चतुर्थीलाही जायला मिळालेले नाही. पितृपक्षातही घरी जाऊन येणेही यामुळे मुश्‍किल बनले आहे. राज्यात आता सारे काही खुले झाले तरी कोरोना काही थांबलेला नाही. आपण कोठेही मुक्तपणे फिरू शकत असलो तरी कोरोनाची धास्ती ही आहेच.\nसरकारने लोकांवर आता सोडून दिलेले आहे. कोरोनाचे रुग्ण वाढले तर लोकांनी सुरक्षिततेचे नियम पाळले नाहीत, दक्षता घेतली नाही म्हणून दोष द्यायला सरकार मोकळे. राज्याच्या सीमा खुल्या झाल्याने आणि परराज्यातील कोणीही आता गोव्यात येऊ शकत असल्याने कोण कधी येतो, कुठे जातो यावर नियंत्रण कसे राहणार त्यासाठीची यंत्रणाही नाही. त्यामुळे कोरोनाचा धोका अधिक वाढला आहे. एवढे दिवस बंधने होती म्हणून तरी त्यामानाने आपण सुरक्षित होतो. पुढे काय त्यासाठीची यंत्रणाही नाही. त्यामुळे कोरोनाचा धोका अधिक वाढला आहे. एवढे दिवस बंधने होती म्हणून तरी त्यामानाने आपण सुरक्षित होतो. पुढे काय आपण कोरोनाला दूर कसे ठेवणार हे लोकांनीच आता ठरवण्याची गरज आहे. घराघरांत कोरोना पोहचला तर फार कठीण होऊन जाईल. आधीच कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी इस्पितळे कमी पडू लागली आहेत. लोक आपल्या भागात कोविड निगा केंद्र सुरू करण्यास विरोध करीत आहेत. कोविड रुग्णांच्या वैद्यकीय कचऱ्याचा प्रश्‍नही जटील बनत आहे. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठीही सरकारी यंत्रणांना बरेच कष्ट घ्यावे लागत आहेत. आपण बाहेर फिरताना आपल्यासोबत कोरोना घरात घेऊन येणार नाही, याची पुरेपूर काळजी प्रत्येकाला घ्यावी लागणार आहे. आपले आणि आपल्या कुटुंबाचे आरोग्य आता प्रत्येकाच्या हातात आहे. म्हणूनच सर्वांनी योग्य ती दक्षता बाळगायलाच हवी.\nचार वर्षांनंतर शशिकला तुरुंगाबाहेर\nबंगळूर : तमिळनाडूतील सत्ताधारी अण्णा द्रमुकतून निलंबित केलेल्या नेत्या व्ही....\nकोरोनाच्या खबरदारीसाठीचे उर्वरित नियम शिथिल; हॉटेल, स्विमिंग पूल व चित्रपट गृहे पूर्ण खुली\nसुरवातीला जगभरात सर्वत्र कोरोनाच्या प्रादुर्भावावर कोणताच इलाज नसल्याच्या कारणामुळे...\nराजस्थानात पेट्रोलचे दर शंभरच्या पार\nनवी दिल्ली: देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये दिवसागणिक वाढ होत...\nईदला होणार सलमान आणि जॉन च्या चित्रपटांची टक्कर\nमुंबई: एका बाजूला बॉलीवूडचा भाईजान सलमान खान तर दुसरीकडे आपल्या जबरदस्त अॅक्शनसाठी...\nभारतीय अर्थव्यवस्था दोन आकडी विकासदर गाठणार आयएमएफने वर्तवला अंदाज\nनवी दिल्ली: भारतीय अर्थव्यवस्था यंदाच्या वर्षात उभारी घेणार असल्याचे शुभ संकेत...\nसर्वसामान्यांसाठी लोकल सेवा अद्याप बंदच, मात्र लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ होणार\nमुंबई : कोरोनामुळे मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल रेल्वे बंद...\nकोरोना काळातही भारतीय अब्जाधीशांच्या संपत्तीत वाढ\nनवी दिल्ली : कोरोनाच्या साथीने जगभरातील अर्थव्यवस्था डळमळीत झाली. हातावर...\nप्रजासत्ताक दिनाच्या या पोस्टने शिल्पा शेट्टी झाली ट्रोल\nमुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने केलेले ट्विट सध्या व्हायल होत आहे. हा...\nलॉकडाऊनमध्ये भारतात गरिबी वाढली\nनवी दिल्ली: कोरोनाव्हायरसच्या जागतिक साथीच्या काळात भारतासह जगातील श्रीमंतांची...\nयंदाचा प्रजासत्ताक दिन हा स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासातील एक आगळावेगळा...\nसंविधानातील मूल्यांचे निष्ठेने पालन व्हावे\nनवी दिल्ली : ‘प्रजासत्ताक दिनानिमित्त संविधानाच्या मुलभूत जीवनमूल्यांवर सखोल...\nटीम इंडियाच्या फिरकीपटूने ऑस्ट्रेलियात घडलेल्या घटनेसंदर्भात केला मोठा खुलासा\nभारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवण्यात आलेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत...\nकोरोना corona सरकार government औषध drug ब्रिटन मेट्रो पर्यटन tourism आंदोलन agitation महाराष्ट्र maharashtra आरोग्य health\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00653.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/indian-origin-academician-srikant-datar-named-dean-of-harvard-business-school-mumbai-university-iim-jud-87-2298159/", "date_download": "2021-01-28T09:35:49Z", "digest": "sha1:MAXSNYJPNXATD34CNNPKJZQWUFOEFHGQ", "length": 13505, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Indian origin academician Srikant Datar named Dean of Harvard Business School mumbai university iim | मराठमोळे श्रीकांत दातार हार्वर्ड बिझिनेस स्कूलचे नवे डीन | Loksatta", "raw_content": "\nएक लाख किलो जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट\nराज्यातील ५७ पोलिसांना शौर्यपदके जाहीर\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\nमराठमोळे श्रीकांत दातार हार्वर्ड बिझिनेस स्कूलचे नवे डीन\nमराठमोळे श्रीकांत दातार हार्वर्ड बिझिनेस स्कूलचे नवे डीन\nयापूर्वीही भारतीय वंशाच्या नोहारिया यांच्याकडेच होती जबाबदारी\nभारतीय वंशाचे श्रीकांत दातार यांची अमेरिकेच्या प्रसिद्ध हार्वर्ड बिझिनेस स्कूलचे डीन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दातार भारतीय वंशाच्याच असलेल्या नितीन नोहरीयाची जागा घेतील. “आर्थर लोव्हस डिकिन्सन बिझिनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशनचे प्राध्यापक आणि हार्वर्ड बिझिनेस स्कूल (एचबीएस) येथील विद्यापीठातील वरिष्ठ सहकारी डीन श्रीकांत दातार हे हार्वर्ड बिझनेस स्कूलचे पुढील डीन असतील, अशी माहिती अध्यक्ष लॅरी बाको यांनी दिली. १ जानेवारी २०२१ पासून दातार या पदी रुजू होतील.\n“श्रीकांत दातार एक नाविन्यपूर्ण शिक्षक, एक प्रतिष्ठित विद्वान आणि एक अनुभवी प्राध्यापक आहेत,” असं नियुक्तीची घोषणा करताना बाको म्हणाले. व्यावसायीक शिक्षणाच्या भवितव्याविषयी ते अग्रगण्य विचारवंत म्हणून प्रसिद्ध आहेत. तसंच करोना महासाथीदरम्यान उद्र्भवलेल्या आव्हानंचा सामना करण्यासाठी हार्वर्ड बिझनेस स्तूलमध्ये त्यांनी मोलाची भूमिका बाजवली आहे. हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये गेली २५ वर्षे त्यांनी अनेक पदांवर आपली सेवा बजावली असल्याचंही त्यांनी नमूद केलं.\nश्रीकांत दातार १ जानेवारी रोजी हार्वर्ड बिझिनेस स्कूलच्या डीन पदाचा पदभार स्वीकारतील. दातार यांनी मुंबई विद्यापीठातून आपलं सुरूवातीचं शिक्षण पूर्ण केलं. १९७३ मध्ये ते उत्तीर्ण झाले. चार्टर्ड अकाउंटंट झाल्यानंतर त्यांनी आयआयएम अहमदाबाद येथून पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा घेतला. त्या��ंतर दातार यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून सांख्यिकी आणि अर्थशास्त्र विषयात पीएचडी केली. दातार १९८४ ते १९८९ पर्यंत कार्नेगी मेलॉन ग्रॅज्युएट स्कूल ऑफ इंडस्ट्रियल अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर ते १९९६ पर्यंत स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या बिझिनेस स्कूलमध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून सेवा बजावली. दातार हे आयआयएम कोलकाताच्या गव्हनिंग बॉडीचाही एक भाग आहेत. दातार हे हार्वर्ड बिझनेस स्कूलचे ११ डीन असतील.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nवहिनीसाहेबांचा कुल लूक; बेबीबंपसोबत केलं फोटोशूट\nVideo : 'जिंदगी का सफर..'; कार्तिकी -रोनितचा रोमँण्टिक डान्स\nसगळी चूक नेहरू आणि गांधीजींचीच; बॉलिवूड पटकथा लेखकाचं ट्वीट चर्चेत\n ...म्हणून सिद्धार्थने शहनाजला फेकलं पाण्यात\n सहा महिन्यांपूर्वी अभिनेत्रीनं दिले होते आत्महत्येचे संकेत; म्हणाली होती...\nवानखेडे स्टेडियमला जाणारी वाट वाकडी\nसिंगापूरच्या धर्तीवर उपराजधानीत आंतरराष्ट्रीय उद्यान\nजिल्ह्यातील कृषीपंप धारकांकडे तीन हजार कोटींची थकबाकी\nजम्मू-काश्मीरच्या दुर्गम भागांत सेवा देण्यास नाशिकच्या डॉक्टरांची तयारी\nवाठोडा परिसरातील हजार कोंबड्या नष्ट\nशंकरशिला इमारत कोसळण्याचा धोका\nवाडा तालुक्यात बनावट नोटांचा कारखाना उध्वस्त\nउपनगरी रेल्वे प्रवासीसंख्या २१ लाखांवर\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 काळ्या पैशांविरोधात केंद्र सरकारला मोठं यश; स्विस बँकेकडून मिळाली भारतीयांची दुसरी यादी\n2 स्विस खात्यांच्या तपशिलाचा भारताला दुसरा संच\n3 जगात भारतीय मुस्लीम सर्वाधिक समाधानी -भागवत\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\nमाझे भाऊ अमित शाह य���ंच्याकडे ५१ लाख व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आहेत, त्यामुळे... -ममता बॅनर्जीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00654.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/maharashtra-govt-issues-resolution-for-implementation-of-10-reservation-to-economically-weaker-sections-of-the-society-1839454/", "date_download": "2021-01-28T09:43:31Z", "digest": "sha1:TEDEMXFFZZXBZCLKDIRYPWN7DS4TMQEB", "length": 11785, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Maharashtra govt issues resolution for implementation of 10% reservation to Economically weaker sections of the society | महाराष्ट्रात आर्थिक मागासांना 10 टक्के आरक्षण लागू, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय | Loksatta", "raw_content": "\nएक लाख किलो जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट\nराज्यातील ५७ पोलिसांना शौर्यपदके जाहीर\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\nमहाराष्ट्रात आर्थिक मागासांना 10 टक्के आरक्षण लागू, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय\nमहाराष्ट्रात आर्थिक मागासांना 10 टक्के आरक्षण लागू, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय\nआजपासून आरक्षण लागू करण्यात आलं आहे\nमहाराष्ट्रात आजपासून आर्थिक मागासांना 10 टक्के आरक्षण लागू करण्यात आलं आहे. फडणवीस सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. त्याची अंमलबजावणी आता महाराष्ट्रातही करण्यात आली आहे. आज अध्यादेश काढून हे आरक्षण लागू करण्यात आलं आहे.\nराज्यमंत्रिमंडळाने आर्थिकदृष्ट्या मागासांना 10 टक्के आरक्षण देण्यास मंजुरी दिली होती. आजपासून हे आरक्षण लागू करण्यात आले आहे. आर्थिकदृष्ट्या मागासांना आरक्षण देणारं पहिलं राज्य गुजरात ठरलं आहे. आता महाराष्ट्रातही हे आरक्षण देण्यात आलं आहे.\nवर्षाकाठी 8 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या आर्थिक मागासांना या आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. हे आरक्षण मिळण्यासाठी प्राप्तिकर प्रमाणपत्र आवश्यक आहे. आरक्षण मिळवण्यासाठी जात प्रमाणपत्रही आवश्यक आहे. तसेच आधार कार्डही लागणार आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nवहिनीसाहेबांचा कुल लूक; बेबीबंपसोबत केलं फोटोशूट\nVideo : 'जिंदगी का सफर..'; कार्तिकी -रोनितचा रोमँण्टिक डान्स\nसगळी चूक नेहरू आणि गांधीजींचीच; बॉलिवूड पटकथा लेखकाचं ट्वीट चर्चेत\n ...म्हणून सिद्धार्थने शहनाजला फेकलं पाण्यात\n सहा महिन्यांपूर्वी अभिनेत्रीनं दिले होते आत्महत्येचे संकेत; म्हणाली होती...\nवानखेडे स्टेडियमला जाणारी वाट वाकडी\nसिंगापूरच्या धर्तीवर उपराजधानीत आंतरराष्ट्रीय उद्यान\nजिल्ह्यातील कृषीपंप धारकांकडे तीन हजार कोटींची थकबाकी\nजम्मू-काश्मीरच्या दुर्गम भागांत सेवा देण्यास नाशिकच्या डॉक्टरांची तयारी\nवाठोडा परिसरातील हजार कोंबड्या नष्ट\nशंकरशिला इमारत कोसळण्याचा धोका\nवाडा तालुक्यात बनावट नोटांचा कारखाना उध्वस्त\nउपनगरी रेल्वे प्रवासीसंख्या २१ लाखांवर\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 पंतप्रधान कृषी योजनेच्या 6 हजारांसाठी लहान भावाने मोठ्या भावाची केली हत्या\n2 गेम खेळताना मोबाइलचा स्फोट, 8 वर्षांच्या चिमुरड्याने गमावली चार बोटं\n3 नीलेश राणे म्हणतात; शिवसैनिक चांगलेच, पण…\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\nमाझे भाऊ अमित शाह यांच्याकडे ५१ लाख व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आहेत, त्यामुळे... -ममता बॅनर्जीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00654.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.nashikinfo.in/%E0%A4%9A%E0%A5%89%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4/", "date_download": "2021-01-28T07:29:04Z", "digest": "sha1:4P4Y4SUAP3RFIG44YMEYSZ645AU6GHQJ", "length": 6380, "nlines": 118, "source_domain": "www.nashikinfo.in", "title": "चॉकलेट घेण्याचे निमित्त करत लांबविली दुकानदार महिलेची सोन्याची पोत -", "raw_content": "\nचॉकलेट घेण्याचे निमित्त करत लांबविली दुकानदार महिलेची सोन्याची पोत\nचॉकलेट घेण्याचे निमित्त करत लांबविली दुकानदार महिलेची सोन्याची पोत\nचॉकलेट घेण्याचे निमित्त करत लांबविली दुकानदार महिलेची सोन्याची पोत\nदेवळा (जि.नाशिक) : देवळा-वाखारी रोडवरील किराणा दुकानात चोरट्यांनी प्रवेश करत व चॉकलेट घेण्याचे निमित्त करत दुकानदार महिलेच्या गळ्यातील सोन्याची दीड तोळ्याची पोत ओरबाडून प��बारा केल्याची घटना मंगळवारी (ता. १५) घडली. या घटनेची देवळा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.\nदुकानदार महिलेची पोत ओरबाडली\nमंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास देवळा-वाखारी रोडवर उज्ज्वल प्रोव्हिजन या दुकानात दोन अज्ञात व्यक्ती चॉकलेट घेण्याच्या बहाण्याने आल्या. यातील एकाने दुकानात इतर कुणीच नाही याचा फायदा घेत झेप घेऊन दुकानदार वैशाली शेवाळकर यांच्या गळ्यातील सोन्याची पोत ओरबाडून तेथून मित्राच्या दुचाकीवरून पसार झाला. दुकानात महिला एकटी असल्याचा फायदा या चोरट्याने घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनेबाबत हरिश्चंद्र शेवाळकर यांनी देवळा पोलिसांना खबर दिली असून, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.\nहेही वाचा - दुर्दैवी एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा\nहेही वाचा - धक्कादायक तपोवन परिसरात आढळला युवतीचा विवस्त्र मृतदेह; परिसरात खळबळ\nPrevious Postढगाळ वातावरण, पाऊस अन् धुक्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हैराण\nNext PostCorona Vaccine | नाशिकमध्ये लसीकरणाची तयारी सुरू, लसीसाठी 31 शीतसाखळी उपकरणे\nविजयी विश्व तिरंगा प्यारा कोकणकड्यावर फडकला सर्वात मोठा 73 फुटी तिरंगा; गिर्यारोहकांचा विक्रम, पाहा VIDEO\nरिक्षा उलटून नऊ प्रवासी जखमी; चालक फरारी, प्रतापगड फाट्याजवळील घटना\nपुणे विद्यापीठ उपकेंद्राला लवकरच मान्‍यता मिळणार; अधिसभा बैठकीत माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00654.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.nashikinfo.in/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2/", "date_download": "2021-01-28T08:34:45Z", "digest": "sha1:FEKI36AXLFD3MCRGMA3EZ5U3MPWAH3MW", "length": 11347, "nlines": 121, "source_domain": "www.nashikinfo.in", "title": "सरकारने वर्षभरात राज्याला २५ वर्षे वर्षे मागे नेले; माधव भंडारी यांचा आरोप -", "raw_content": "\nसरकारने वर्षभरात राज्याला २५ वर्षे वर्षे मागे नेले; माधव भंडारी यांचा आरोप\nसरकारने वर्षभरात राज्याला २५ वर्षे वर्षे मागे नेले; माधव भंडारी यांचा आरोप\nसरकारने वर्षभरात राज्याला २५ वर्षे वर्षे मागे नेले; माधव भंडारी यांचा आरोप\nनाशिक : राज्यातील तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार सर्वचं पातळ्यांवर नाकर्ते ठरले असून या सरकारने वर्षभरात राज्याला २५ वर्षे मागे ढकलले आहे. केंद्र सरकारने जीएसटी थकविल्याचा राज्य सरकारचा आरोप हा खोटारडेपणा असून या उलट केंद्राने राज्य सरकारला कोरोनासाठी दिलेला सर्वाधिक निधी कोठे खर्च केला याचे उत्तर द्यावे असे आरोप भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी केला.\nमहाविकास आघाडी सरकारच्या वर्षपुर्तीचे निमित्त साधून सत्ताधायांकडून यश तर विरोधी पक्ष भाजपकडून अपयश जनतेसमोर मांडले जात आहे. त्याचाचं एक भाग म्हणून अभ्यास दौयाच्या निमित्ताने नाशिक मध्ये आलेल्या श्री. भंडारी यांनी भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात माध्यमांसमोर महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टिका केली. ते म्हणाले, महविकास आघाडी सरकारने राज्याला २५ वर्षे मागे नेले, सर्वचं क्षेत्रात पिछेहाट या सरकारच्या काळात झाली. सन १९५० पासून आता पर्यंत उध्दव ठाकरे यांच्या रुपाने पहिला मुख्यमंत्री राज्याला असा मिळाला. सात ते आठ महिन्यात मंत्रालयात पाऊल टाकले नाही. कोरोना संसर्गात मात्र महाराष्ट्र आघाडीवर राहीला. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मात्र ईतर राज्य आघाडीवर राहीले. शेतकयांना हेक्टरी ५० हजार रुपये देण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते परंतू सत्ता आल्यानंतर शब्द फिरविला. पीक विमा, अतिवृष्टी, गारपीट व पुरामुळे शेतकयांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. परंतू दिलासा देण्यात सरकार अपयशी ठरले. अप्ल मुदतीची कर्ज माफीच्या आश्‍वासनातही फसवणुक केली. बपाजार समिती मध्ये शेतकयांचा मतदानाचा अधिकार काढून नियंत्रण हटविले. सर्वसामान्यांची वीज बिलाच्या माध्यमातून लुट सुरु आहे. ३०० युनिट पर्यंत वीज बिल माफी देण्याच्या आश्‍वासनाची पुर्तता करण्याएवजी तीनशे पटींनी बिले दिल्याचा आरोप भंडारी यांनी केला.\nहेही वाचा >> खळबळजनक तीन दिवसांपासून बेपत्ता तरुणाची थेट मिळाली डेड बॉडीच; कुटुंबाला घातपाताचा संशय\nकेंद्राने जीएसटी थकविल्याचा आरोप खोटारडेपणाचा आहे. त्याउलट अर्थमंत्री अजीत पवार यांनी कोरोना काळात केंद्राकडून आलेल्या निधीचा तपशील देण्याचे आवाहन श्री. भंडारी यांनी केला. केंद्राकडून किती निधी राज्याला मिळाला याचे उत्तर देण्याचे त्यांनी मात्र टाळले. केंद्र सरकारकडून २५ कोटी रुपयांचा निधी बांबु लागवडी साठी प्राप्त झाला त्यातील किती शेतकयांना त्याचा लाभ दिला पंधराव्या वित्त आयोगांतर्गत ग्रामपंचायतींना थेट निधी केंद्राने दिला राज्य सरकारने त्याचा किती विनियोग केला पं���राव्या वित्त आयोगांतर्गत ग्रामपंचायतींना थेट निधी केंद्राने दिला राज्य सरकारने त्याचा किती विनियोग केला शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकयांना दोन हजार रुपये बॅंक खात्यात निधी दिला. सरकारने बॅंकांवर दबाव आणून १९६ कोटी रुपये तिजोरीत वळविले. केंद्र सरकारवर टिका करण्यापेक्षा वर्षभरात काय केले याचे उत्तर सरकारने देण्याचे आवाहन त्यांनी केले.\nहेही वाचा >> बारा दिवस झुंजूनही अखेर सलोनीला मृत्यूने गाठलेच; मामाच्या गावी भाचीचा दुर्देवी अंत\nआर्थिक गुंतवणुक महाराष्ट्राबाहेर घेवून जाण्याचा कट आखला जात असल्याचा आरोप राज्य सरकारने केला आहे. त्यावर बोलताना श्री. भंडारी यांनी सरकराने त्यांचे अपयश कबुल केल्याचा दावा केला. राज्याबाहेर उद्योग जात असतील तर ते सरकारचे अपयश आहे. महाराष्ट्रात नवीन उद्योग काय येत नाही याचा विचार करण्याचे आवाहन त्यांनी केले.\nPrevious Postनव्या वर्षात तयार होणार देशातील पहिला ई-पासपोर्ट; वर्षाला 3 कोटी पासपोर्टची छपाई\nNext Postफळपिकांच्या नोंदणीसाठी राष्ट्रीय पीकविमा पोर्टल; योजनेत सहभागासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत\nSuccess Story : महात्मा गांधींच्या चरख्याने मिळवून दिला रोजगार; संकटाच्या काळात तरुणांनीही आत्मनिर्भर होण्याचा सल्ला\n कृत्रिम पाणीटंचाईमुळे महिलांची भटकंती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00654.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/nowadays-there-are-governors-in-only-two-states-in-the-whole-country-sanjay-raut-slams-bjp-127818910.html", "date_download": "2021-01-28T09:47:08Z", "digest": "sha1:X5HXP4ZDOHFE6DCZIXYTWD4T6WSLYPD2", "length": 7279, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Nowadays there are governors in only two states in the whole country Sanjay Raut slams BJP | सध्या संपूर्ण देशातील केवळ दोन राज्यांमध्ये राज्यपाल आहेत, एक महाराष्ट्रात आणि दुसरे....; संजय राऊतांचा भाजपला खोचक टोला - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nराऊतांचा भाजपवर निशाणा:सध्या संपूर्ण देशातील केवळ दोन राज्यांमध्ये राज्यपाल आहेत, एक महाराष्ट्रात आणि दुसरे....; संजय राऊतांचा भाजपला खोचक टोला\nदेशभरात बंगाल आणि महाराष्ट्रात विरोधीपक्षाचे सरकार आहे. या दोनच राज्यात राज्यपाल असल्याचे राऊत म्हणाले.\nराज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये सातत्याने खटके उडत असल्याचे दिसत आहे. राज्यपालांनी हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केलेल्या पत्रव्यवहारानंतर तर राज्यपाल आणि मुख्यमंत्री हा संघर्ष पेटलेला दिसतोय. आता याच मुद्द्यावरुन शिवसेना खासदार संजय राऊतांनी खोचक टोला लगावला आहे.\nखासदार संजय राऊत यांनी राज्यपालांच्या नियुक्तीवरुन पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला आहे. सध्या देशातील दोनच राज्यांमध्ये राज्यपाल नियुक्त आहेत, असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे. महाराष्ट्रात आणि पश्चिम बंगालमध्येच राज्यपाल आहेत असे म्हणत राऊतांनी भाजपला कोपरखळी मारली आहे.\nराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवत हिंदुत्वावावरुन डिवचले होते. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही उत्तर देत माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नसल्याचे ठाकरे म्हटले होते. यावरुन सरकार विरुद्ध राज्यपाल असा संघर्ष पुन्हा एकदा पेटला आहे. राज्यपाल हे सरकारच्या कामात ढवळाढवळ करत असल्याचा आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊतांकडून केला जात आहे. यासोबतच राज्यपाल हे घटनात्मक पद असून राज्यघटनेला अनुसरुन राज्य चालते की नाही, हे पाहणे राज्यपालांचे कर्तव्य असल्याचंही राऊत यांनी म्हटले होते. आता पुन्हा एकदा त्यांनी निशाणा साधला आहे.\n#WATCH आजकल पूरे देश में दो ही (जगह) राज्यपाल हैं, पश्चिम बंगाल और महाराष्ट्र बाकी कहां राज्यपाल है या नहीं मुझे पता नहीं: संजय राउत, शिवसेना pic.twitter.com/B4UhhoVE1w\nदेशभरात बंगाल आणि महाराष्ट्रात हे विरोधीपक्षाचे सरकार आहे. या दोनच राज्यात राज्यपाल असल्याचे राऊत म्हणाले. राज्यपाल हे भारत सरकार आणि राष्ट्रपती यांचे पॉलिटकल एंजट असतात, कारण ते राजकीय काम करतात. सध्या महाराष्ट्रात आणि पश्चिम बंगालमध्ये विरोधी सरकार आहेत याच कारणामुळे देशातील या दोनच राज्यांमध्ये राज्यपाल असल्याचा खोचक टोला संजय राऊतांनी लगावला आहे.पश्चिम बंगालात ममता बॅनर्जी यांचे सरकार आहे. येथे जगदीप धनखार हे राज्यपाल आहेत. मात्र येथेही सरकार आणि राज्यपालांमध्ये खटके उडत असतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00655.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekachdheya.page/2020/10/kiBNGh.html", "date_download": "2021-01-28T07:46:45Z", "digest": "sha1:O252WHVXWCAJEXFBSCAGZLGDIAAKTTSP", "length": 3540, "nlines": 29, "source_domain": "www.ekachdheya.page", "title": "विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण", "raw_content": "\nविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण\nOctober 24, 2020 • महेश आनंदा लोंढे\nमुंबई (वृत्तसंस्था) : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. फडणवीस हे बिहार निवडणुकांच्या प्रचार दौऱ्यावर असताना त्यांना कोरोनाची लागण झाली,अशी माहिती त्यांनी आपल्या ट्वीटर संदेशात दिली आहे.डॉक्टरांनी त्यांच्यावर त्वरीत औषधोपचार सुरू केले आहेत, असंही त्यांनी या संदेशात म्हटलं आहे.\nवृक्ष लागवड आवड म्हणून नव्हे तर गरज म्हणून हवी; राज्यात सुरू करणार मोठी मोहीम – मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच\nJanuary 22, 2021 • महेश आनंदा लोंढे\nयुवकांनी धैर्य आणि निष्ठेनं देशकार्यात योगदान द्यावं पंतप्रधान यांचं आवाहन\nJanuary 22, 2021 • महेश आनंदा लोंढे\nदेशभरातील १० लाखांहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण\nJanuary 22, 2021 • महेश आनंदा लोंढे\nदेशभरातील विद्यार्थ्यांना लागलीय शाळेत जाण्याची ओढ\nJanuary 20, 2021 • महेश आनंदा लोंढे\nयूनियन बँकेने आंध्र बँकेच्या सर्व शाखांचे आयटी इंटिग्रेशन केले पूर्ण\nJanuary 27, 2021 • महेश आनंदा लोंढे\nभारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00655.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/dvm-originals/news/editorial-2-october-2020-daily-horoscope-in-marathi-127772994.html", "date_download": "2021-01-28T09:22:17Z", "digest": "sha1:BTNE5MUSVXPJRILPOBW2RJQCSJKPH54S", "length": 6361, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Editorial 2 October 2020 Daily Horoscope in Marathi | मास्क लावा... दारं उघडा! - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nअग्रलेख:मास्क लावा... दारं उघडा\nदेशात कोरोना संसर्गाची सुरुवात होऊन सात महिने उलटले आहेत. या महामारीशी लढताना कालपर्यंत जिभेवर रुळलेला ‘लॉकडाऊन’ हा शब्द आता कालबाह्य वाटू लागला आहे आणि ‘अनलॉक’ या शब्दातून जगण्याची नवी उमेद मिळू लागली आहे. एरवी ऑक्टोबर सुरू होताना हिवाळा आणि त्याच वेळी सणांचीही चाहूल लागते. यंदा कोरोनाच्या विळख्याने या चाहुलीतील सुखद अनुभूती हिरावून घेतली असली तरी गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेली अनेक व्यवहारांची कवाडे उघडण्यास सुरुवात झाली आहे. ‘अनलॉक-५’ च्या या टप्प्यात प्रवेश करताना आणखी काही सेवा-सुविधा खुल्या होत आहेत. हॉटेल, रेस्टॉरंट्स, नाट्य-चित्रपटगृहांसह राज्यांतर्गत रेल्वेसेवा सुरू होणे, हे सामान्य जनजीवन पुन्हा रुळांवर येत असल्याचे सुचिन्ह आहे.\nकेंद्र व राज्य सरकारने शाळा, महाविद्यालये सुरू करण्यास मात्र अजूनही परवानगी दिलेली नाही. आता हॉटेल आणि नाट्य-चित्रपटगृहे पन्नास टक्के क्षमतेने सुरू होतील. त्याचवेळी उपस्थितांच्या संख्येच्या मर्यादेत सार्वजनिक कार्यक्रम होऊ शकतील. जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंचे उत्पादन, ऑक्सिजनची वाहतूक, मुंबईतील उपनगरी रेल्वेगाड्यांची वारंवारता वाढवण्यासह काही सवलतीही दिलासादायक आहेत. हळूहळू व्यवहार सुरळीत करण्यासाठी शासन, प्रशासन निर्णय आणि अंमलबजावणीतून प्रयत्न करत आहेत. मात्र, संसर्ग आटोक्यात येताना दिसत नाही. अशा स्थितीत अनलॉकच्या सवलतींचा लाभ घेताना नागरिक म्हणून आपली जबाबदारी काही पटींनी वाढली आहे. मिळालेल्या विरंगुळ्याच्या, मोकळ्या क्षणांमध्ये दडून काही गाफील क्षणही येतील आणि अशा क्षणीच कोरोना घात करण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी अधिक खबरदारी घ्यावी लागेल. फिजिकल डिस्टन्सिंग ठेवणे, हात सॅनिटाइज करणे या सवयी मुभा मिळाली म्हणून सोडून चालणार नाहीत. विशेषतः गेले काही महिने आपले सुरक्षाकवच बनलेला मास्क सर्वांत महत्त्वाचा आहे. लस येईपर्यंत तोच आपल्यासाठी लसीचे काम करेल. त्यामुळे आता घराप्रमाणे व्यवहाराचे, कर्तव्याचे, सहजीवनाचे दरवाजे उघडतानाही चेहऱ्यावर मास्क हवाच. तो असला तर या गोष्टींतला आनंद ओठांवर कायम राहील. आणि आप्तस्वकीयांना तो मास्कआडूनही नक्की दिसेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00656.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/aurangabad/copy-from-the-mobile-headphone-in-test/articleshow/63445113.cms", "date_download": "2021-01-28T09:01:44Z", "digest": "sha1:QTC2M7XFKZF5OKGGXASM7EKHT5HQXT2L", "length": 9282, "nlines": 110, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमोबाइल हेडफोनमधून परीक्षेत केली कॉपी\nऑनलाइन परीक्षेत मोब��इलचा हेडफोन लावून कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे. सुमित राजमल सिंह (रा. शामलो कलाण, जिंद, हरियाणा) असे त्या विद्यार्थ्याचे नाव आहे.\nऔरंगाबाद:ऑनलाइन परीक्षेत मोबाइलचा हेडफोन लावून कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे. सुमित राजमल सिंह (रा. शामलो कलाण, जिंद, हरियाणा) असे त्या विद्यार्थ्याचे नाव आहे. सुमित २३ मार्च रोजी सातारा भागातील गॅलक्सी कॉर्नर येथे ऑनलाइन परीक्षा देत होता. यावेळी गळ्यात काळ्या रंगाची गोल वायर, व शर्टाच्या आतून पाठीमागे पांढऱ्या रंगाचा वापरचा हेडफोन टाकून कानात मायक्रो डीव्हाइस लावून तो पेपर सोडवत होता. या विद्यार्थ्याला संदीप गायकवाड यांनी पाहिले व अटक केली. याप्रकरणात गायकवाड याच्या फिर्यादीवरून सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nप्रेमप्रकरणातून चिरडले; जायभायेला कोठडी महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nसिनेन्यूजकार्तिकी गायकवाडला वडिलांकडून लग्नात मिळाली 'ही' महागडी कार गिफ्ट\nमुंबईदिल्लीच्या मेट्रोत बसताच फडणवीसांना आली 'ही' आठवण\nसिनेन्यूजसुपरस्टारला सहन झाली नाही -९ ची थंडी नाकातून वाहू लागलं रक्त\nक्रिकेट न्यूजअजिंक्य तू खिलाडूवृत्ती दाखवलीस, मनापासून आभारी; ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूची पोस्ट\nदेशदिल्ली हिंसाचार : जखमी पोलिसांच्या भेटीसाठी गृहमंत्री रुग्णालयात\nविदेश वृत्तकोणाची लस प्रभावी चीन आणि पाश्चिमात्य देशांमध्ये जुंपली\nक्रिकेट न्यूजइंग्लंडविरुद्धच्या कसोटीसाठी अजिंक्य आला बायो बबलमध्ये; पाहा पहिल्या दिवशी काय केले\nविदेश वृत्तबायडन यांनी सौदी अरेबिया, युएईला दिला धक्का; घेतला 'हा' मोठा निर्णय\nमोबाइलटिकटॉकने भारतातून गाशा गुंडाळला, 'इतके' हजार कर्मचारी झाले बेरोजगार\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगमुलांचे डोळे, कान व लिवर ठेवायचं असेल आरोग्यदायी तर खाऊ घाला ‘हा’ टेस्टी पदार्थ\nकार-बाइकदेशातील ८ वर्ष जुन्या वाहनांवर आता मोदी सरकारचा 'ग्रीन टॅक्स'\nमोबाइलजिओच्या 'या' प्लानमध्ये १६८ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग\nधार्मिकवर्षातील पहिला गुरु पुष्य योग: धन वृद्धीसाठी करा हे उपाय\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00656.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://sanwadmedia.com/8213/", "date_download": "2021-01-28T09:18:02Z", "digest": "sha1:KAEUJAVYYN7M5IOQ5IQCDQLFIXRQJMQN", "length": 14550, "nlines": 119, "source_domain": "sanwadmedia.com", "title": "अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना दहा हजार कोटींची मदत; ठाकरे सरकारची घोषणा… - संवाद मिडिया (Sanwad Media)", "raw_content": "\nसंवाद तुमचा - आमचा, उभ्या महाराष्ट्राचा\nPost category:बातम्या / मुंबई\nअतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना दहा हजार कोटींची मदत; ठाकरे सरकारची घोषणा…\n– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nपूर आणि अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं १० हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी याबद्दलची घोषणा केली आहे. ही मदत नुकसानग्रस्तांना तातडीनं वितरित करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं. तसंच राज्याचे केंद्राकडे ३८ हजार कोटी थकीत असून केंद्रानं अजूनही ही रक्कम दिली नसल्याचं म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पूर आणि अतिवृष्टीग्रस्तांना मदतीबाबत आढावा बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अनिल परब उपस्थित होते.\nराज्य सरकारकडून शेती, फळपिकांसाठी हेक्टरी वाढीव मदत देण्यात आलेली आहे. मात्र केंद्राकडून अद्याप मदत आलेली नाही. निसर्ग चक्रीवादळ येऊन गेले. त्यात झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून केंद्राकडून मदत येणार होती. मात्र १०६५ कोटी रुपये अद्यापही बाकी आहे. ऑगस्टमध्ये पूर्व विदर्भात पूर आला. त्याचेही ८१४ कोटी रुपये केंद्राकडून यायचे आहेत. जीएसटीची भरपाई थकलेली आहे. असे एकूण ३८ हजार कोटी रुपयांचं येणं आहे. यासाठी वेळोवेळी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. स्मरणपत्रं पाठवण्यात आली. मात्र अद्यापही मदत मिळालेली नाही, असं उद्धव ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं.\nअद्यापपर्यंत पूर, अतिवृष्टीसंदर्भात केंद्राचं पथक पाहणीसाठी आलेलं नाही. आम्ही दोन तीनदा विनंती केली आहे. मात्र केंद्राकडून प्रतिसाद मिळालेली नाही. ��ात्र बळीराजाला मदत करणं गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही १० हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर करत आहोत. यात रस्त्यांची दुरुस्ती, शेतजमिनीची दुरुस्ती व इतर नुकसान भरपाईचा समावेश आहे. दिवाळीपर्यंत ही मदत दिली जाईल. जीएसटीचे पैसे थकल्यानं पैशांची ओढाताण आहे. पण शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही हा आमचा शब्द आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.\nजिरायत, बागायत जमिनीसाठी ६ हजार ८०० रुपये प्रति हेक्टर ही केंद्राची मदत अपुरी आहे. त्यामुळे आम्ही ती प्रति हेक्टरी १० हजार दोन हेक्टरच्या मर्यादेत देणार आहोत. फळपिकांसाठी १८ हजार रुपये प्रति हेक्टर ऐवजी २५ हजार रुपये प्रति हेक्टर मदत दिली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.\nपूर व अतिवृष्टीग्रस्त ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भात आज वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, दूरदृश्य प्रणालीद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, परिवहन मंत्री ॲड अनिल परब उपस्थित होते.\nकसं असणार १० हजार कोटींचं पॅकेज-\nकृषी, शेती घरासाठी- ५५०० कोटी\nरस्ते पूल- २६३५ कोटी\nग्रामीण रस्ते आणि पाणीपुरवठा- १००० कोटी\nनगर विकास- ३०० कोटी\nमहावितरण उर्जा- २३९ कोटी\nजिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत कासार्डेची कु. कोमल पाताडे अव्वल\nदोडामार्ग तालुक्यात सासोली, मणेरी, आडाळी येथे कंटेन्मेंट झोन….\nशिवभोजन थाळीचा दर पुढील सहा महिन्यांसाठी 5 रुपये\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nसंवाद मीडियाच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा – मे. वसंत विठ्ठल धारगळकर ज्वेलर्स\nसंवाद मीडियाच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा – आस्था स्वीट – कणकवली\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उद्या कुडाळ पंचायत समितीत साजरी होणार\nकारीवडे ग्रामस्थांचा सावंतवाडी पालिकेच्या घनकचरा प्रकल्पाला विरोध…\nजिल्हाधिकारी यांना वर्षपूर्तीनिमित्त महसूल अधिकारी कर्मचारी यांच्या वतीने देण्यात आल्या शुभेच्छा\nऑर्डर प्रमाणे पदार्थ तयार करून मिळतील.\nएस. एस. बोअरवेल (समीर पाटील)\n💦4.5″/6″ /6.5″/9″ बोअरवेल योग्य दरात खोदाई करून …\nआदीत्य ग्रीन्स, सावंतवाडी _ तुमचं स्वप्न स���कारणाऱ्या आगळ्या-वेगळ्या प्रकल्पात धमाका ऑफर..\n🏡 स्वतंत्र सुंदर बंगला तो ही सुशोभित गार्डनसह 🌱\n🏠🍃 आदीत्य ग्रीन्स 🍃🏠\nसाईकृपा कन्स्ट्रक्शन- बिल्डिंग मटेरियल सप्लायर\nएन्. के. हॉल कॅटरर्स अँड मंडप डेकोरेटर्स\n🤶एन्. के. कॅटरर्स अँड मंडप डेकोरेटर्स प्रदीर्घ यशस्वी वाटचालीनंतर….\n🏬🤶🍽️एन्. के. हॉल कॅटरर्स अँड मंडप डेकोरेटर्स\n🏫 🕌सर्व सांस्कृतिक, …\n*🏡 साईकृपा कन्स्ट्रक्शन 🏠*\n*🏘️ बिल्डींग मटेरियल सप्लायर्स 🏘️*\n💫आमच्याकडे सेंट्रींगला लागणारे सर्व प्रकारचे साहित्य उपलब्ध\n💵💶 *प्रथमेश फायनान्स* 💶💵\n👉 🏦बँकेमध्ये *गहाण ठेवलेले दागिने* 💍💰 सोडवायचे आहेत का \nसंवाद मीडिया समाजातील प्रत्येक घटकांच्या घडामोडी, कला आणि साहित्य क्षेत्रातील उत्तुंग भरारी, खेळ आणि क्रीडा विश्वातील यशस्वी दौड, शिक्षण व शैक्षणिक वाटचाल, राजकारण आणि सामाजिक माहिती, गुन्हेगार आणि समाजातील विकृती, जनजागृती आणि जनसामान्यांच्या भावना आपल्या लेख, कथा, काव्य, गोष्टी, व बातम्यांच्या माध्यमातून समाजापुढे मांडत असते.\nPune अभिनेत्री आरोग्य इतर उत्तरप्रदेश ओरोस कणकवली कविता कुडाळ कृषी क्रिडा गजाली ठाणे दिल्ली देवगड दोडामार्ग धार्मिक पिंगुळी पुणे बांदा बातम्या महिला मालवण माहिती मुंबई युवा राजकीय लोककला विशेष वेंगुर्ले वैभववाडी व्यक्तीविशेष व्यवसाय शैक्षणिक संगमनेर संपादकीय सामाजिक सावंतवाडी सिंधुदुर्ग स्थळ\nप्रेस्टीज कॉम्प्लेक्स, तारा हॉटेलनजिक, नेवगी पाणंद, सावंतवाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00657.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.tezsamachar.com/swami-vivekanand-jayanti/vivekanand/", "date_download": "2021-01-28T08:32:14Z", "digest": "sha1:S3MPDPGZQZTEIKZM2SXFTRDD72Q7Z57F", "length": 5789, "nlines": 115, "source_domain": "marathi.tezsamachar.com", "title": "vivekanand |", "raw_content": "\nनौकरी डॉट कॉम या वेबसाईटच्या माध्यमातून बेरोजगारांची फसवणूक, आरोपी पोलिस कोठडीत\nप्रख्यात गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांना पद्मविभूषण\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर मांडवे दिगर,ता.भुसावळ येथील मोतीमाता यात्रोत्सव रद्द\nपाणीपुरवठा योजनेत शिवसेनेच्या कामाचे श्रेय भाजपाचे जिल्हा परिषद सभापती रवींद्र उर्फ छोटू पाटील यांनी घेऊ नये\nJanuary 12, 2021 तेज़ समाचार मराठी0\nस्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी\nशिरपूर: आर सी पटेल अभियांत्रिकीत ‘ मशीन लर्निंग’ विषयावर कार्यशाळा संपन्न\nज्योतिरादित्य सिंधीया यांच्या नावाची पट्टी देखील नको…\nधुळे वैद्यकीय महाविद्यालयात आणखीएक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह, 10 मेपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन घोषित\nनौकरी डॉट कॉम या वेबसाईटच्या माध्यमातून बेरोजगारांची फसवणूक, आरोपी पोलिस कोठडीत\nप्रख्यात गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांना पद्मविभूषण\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर मांडवे दिगर,ता.भुसावळ येथील मोतीमाता यात्रोत्सव रद्द\nपाणीपुरवठा योजनेत शिवसेनेच्या कामाचे श्रेय भाजपाचे जिल्हा परिषद सभापती रवींद्र उर्फ छोटू पाटील यांनी घेऊ नये\nमलिंगाला आठवून जसप्रीत बुमराह झाला भावूक,\nधुळे मनपा वर फडकवणार भगवा , शिवसेनेचा निर्धार\nकेरळ : माणूस झाला सैनात, बिबट्याला शिजवून खाल्लं\nडॉ. जयंत नारळीकर अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे नवे अध्यक्ष\nआश्रय फाउंडेशन तर्फे न्हावी येथे आरोग्य शिबीर संपन्न\nआदीवासी संघर्ष समीतीचे प्रांताधिकारी यांना निवेदन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00658.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/jalana/betrayal-seed-companies-compensation-bogus-seeds-few-farmers-a320/", "date_download": "2021-01-28T07:58:34Z", "digest": "sha1:FOGKC2CBEAI74R5SQUNVAMZVIQ3YWQQA", "length": 32842, "nlines": 405, "source_domain": "www.lokmat.com", "title": "बियाणे उत्पादक कंपन्यांचा दगा; मोजक्याच शेतकऱ्यांना बोगस बियाणांची भरपाई - Marathi News | Betrayal of seed companies; Compensation of bogus seeds to few farmers | Latest jalana News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार २८ जानेवारी २०२१\nमुंबई महाराष्ट्राचीच; 'त्या' वक्तव्याला कशाचाही आधार नाही; अजित पवारांनी कर्नाटकला सुनावलं\nBARC Recruitment 2021: भाभा अणुशक्ती केंद्रामध्ये नर्स, चालकांसह अन्य जागांसाठी भरती; १२ वी पास उमेदवारांनाही संधी\nअसे येडे बरळत असतात; संजय राऊत यांची कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका\nआरबीआयच्या अधिकाऱ्याचा गळा दाबून मोबाईल हिसकावून चोरट्याने काढला पळ\nरक्षा खडसे यांचा भाजपाच्या वेबसाईटवर वादग्रस्त उल्लेख; गृहमंत्र्यांनी दिला थेट कारवाईचा इशारा\nमालदीव्हजमध्ये हनीमून एन्जॉय करतंय हे मराठमोळं कपल, पाहा त्यांचे खास फोटो\nही चिमुरडी करतेय मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य\nयाचे ओव्हर अ‍ॅक्टिंगचे 50 रूपये कापा... अक्षय कुमार ट्रेडमिलवर 21 किमी चालला, ट्रोल झाला\nमीराचे बोल्ड फोटो पाहून शाहिद कपूर झाला ‘क्लीन बोल्ड’, सोशल मीडियावरच सुरु केले फ्लर्ट\nहे सहा शो लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप, हे आहे कारण\n'अबू आझमींच्या भाषणाचा बोलवता धनी कोण\nतुम्हीसुद्धा चहासोबत हे पदार्थ खात असाल तर वेळीच सावध व्हा; कधी आजारी पडाल कळणारही नाही\nदुधाचेही शरीरावर साइड इफेक्ट होतात का जाणून घ्या काय सांगतात एक्सपर्ट.....\nBudget 2021: आरोग्य सेवा बळकट करणे आवश्यक; आमूलाग्र बदल करण्यासाठी भरीव निधीची गरज\nकमकुवत हाडांसह किडनी स्टोनचाही वाढू शकतो धोका; वेळीच जाणून घ्या डायटींगचे हे साईड इफेक्ट्स\nचीनमधील 'ही' फळं दिसायला आहेत विचित्र, तरीही लोक आवडीनं खातात...\nआरक्षणापासून मराठा समाजाला वंचित ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होतोय- आमदार शिवेंद्रराजे भोसले\nदेशातील बऱ्याच शेतकऱ्यांना नव्या कृषी कायद्यांबद्दल पुरेशी माहिती नाही; अन्यथा संपूर्ण देशातील शेतकरी पेटून उठतील- काँग्रेस नेते राहुल गांधी\nऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून मायदेशात परतल्यावर घरचे मागेच लागलेत; रिषभ पंतची 'ती' पोस्ट व्हायरल\nनागपूर : तहसील पोलिसांनी जप्त केले पिस्तूल. गुंडाला अटक\nइन मिन फेब्रुवारीचे २८ दिवस; त्यापैकी ७ दिवस बँकांचा हॉलिडे, कामे कशी करायची\nप्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चावेळी जखमी झालेल्या पोलिसांची गृहमंत्री अमित शहांकडून विचारपूस\nशिखर धवन विरोधात आरोपपत्र दाखल, ६ फेब्रुवारीला होणार फैसला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण\nआंदोलक शेतकरी नेत्यांविरोधात दिल्ली पोलिसांकडून लूकआऊट नोटीस जारी; पासपोर्ट्स जप्त होणार\nभाभा अणुशक्ती केंद्रामध्ये नर्स, चालकांसह अन्य जागांसाठी भरती; १२ वी पास उमेदवारांनाही संधी\nभारतानं पाठवलेल्या कोरोना लसी श्रीलंकेत पोहोचल्या; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची माहिती\nकर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांच्या विधानाला काडीचाही आधार नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार\nऑस्ट्रेलियन खेळाडूकडून अजिंक्य रहाणेच्या खिलाडूवृत्तीचं कौतुक; लिहिली भारी पोस्ट\nराष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेला आजपासून सुरुवात; यात्रेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या जाणार\nयेत्या २ वर्षांत उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब, हिमाचल प्रदेश, गुजरातमधील निवडणूक लढवणार; आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांची घोषणा\nपंतप्रधान केवळ २-३ मोठ्या उद्योगपतींसाठी देश चालवताहेत; प्रत्येक क्षेत्रात ३-४ व्यक्तींची मक्तेदारी आहे- काँग्रेस नेते राहुल गांधी\nआरक्षणापासून मराठा समाजाला वंचित ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होतोय- आमदार शिवेंद्रराजे भोसले\nदेशातील बऱ्याच शेतकऱ्यांना नव्या कृषी कायद्यांबद्दल पुरेशी माहिती नाही; अन्यथा संपूर्ण देशातील शेतकरी पेटून उठतील- काँग्रेस नेते राहुल गांधी\nऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून मायदेशात परतल्यावर घरचे मागेच लागलेत; रिषभ पंतची 'ती' पोस्ट व्हायरल\nनागपूर : तहसील पोलिसांनी जप्त केले पिस्तूल. गुंडाला अटक\nइन मिन फेब्रुवारीचे २८ दिवस; त्यापैकी ७ दिवस बँकांचा हॉलिडे, कामे कशी करायची\nप्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चावेळी जखमी झालेल्या पोलिसांची गृहमंत्री अमित शहांकडून विचारपूस\nशिखर धवन विरोधात आरोपपत्र दाखल, ६ फेब्रुवारीला होणार फैसला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण\nआंदोलक शेतकरी नेत्यांविरोधात दिल्ली पोलिसांकडून लूकआऊट नोटीस जारी; पासपोर्ट्स जप्त होणार\nभाभा अणुशक्ती केंद्रामध्ये नर्स, चालकांसह अन्य जागांसाठी भरती; १२ वी पास उमेदवारांनाही संधी\nभारतानं पाठवलेल्या कोरोना लसी श्रीलंकेत पोहोचल्या; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची माहिती\nकर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांच्या विधानाला काडीचाही आधार नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार\nऑस्ट्रेलियन खेळाडूकडून अजिंक्य रहाणेच्या खिलाडूवृत्तीचं कौतुक; लिहिली भारी पोस्ट\nराष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेला आजपासून सुरुवात; यात्रेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या जाणार\nयेत्या २ वर्षांत उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब, हिमाचल प्रदेश, गुजरातमधील निवडणूक लढवणार; आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांची घोषणा\nपंतप्रधान केवळ २-३ मोठ्या उद्योगपतींसाठी देश चालवताहेत; प्रत्येक क्षेत्रात ३-४ व्यक्तींची मक्तेदारी आहे- काँग्रेस नेते राहुल गांधी\nAll post in लाइव न्यूज़\nबियाणे उत्पादक कंपन्यांचा दगा; मोजक्याच शेतकऱ्यांना बोगस बियाणांची भरपाई\nआजवर जिल्ह्यातील बोटावर मोजण्या इतपतच शेतकऱ्यांना निकृष्ट बियाणांची भरपाई मिळालेली आहे.\nबियाणे उत्पादक कंपन्यांचा दगा; मोजक्याच शेतकऱ्यांना बोगस बियाणांची भरपाई\nठळक मुद्देयंदा जिल्ह्यात १ लाख ४१ हजार ६१७ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. माहितीच्या अभावीपोटी केवळ २ हजार ७४० शेतकऱ्यांची तक्रार\nजालना : मागील काही वर्षात यंदा प्रथमच जून महिन्याच्या प्रार��भी निसर्ग शेतकऱ्यांवर मेहरबान झाला होता. परंतु, बियाणे उत्पादक कंपन्यांनी सोयाबीनचे निकृष्ट बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारल्याने जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागलेली आहे. दुबार पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा आदेश कृषी विभागाने काढला होता. परंतु, आजवर जिल्ह्यातील बोटावर मोजण्या इतपतच शेतकऱ्यांना निकृष्ट बियाणांची भरपाई मिळालेली आहे.\nयंदा जिल्ह्यात १ लाख ४१ हजार ६१७ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. यात हजारो शेतकऱ्यांनी घेतलेले सोयाबीनचे बियाणे निकृष्ट निघाल्याने त्याची उगवण क्षमता चांगली झाली नाही. माहितीच्या अभावीपोटी केवळ २ हजार ७४० शेतकऱ्यांनी बियाणांची उगवण झाली नसल्याची तक्रार केली होती. यात आजवर महाबीजच्या वतीने ७८ शेतकऱ्यांना ४ लाख १५ हजार १४० रूपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. तर काही खासगी कंपन्यांनी ५८ बियाणांच्या बॅगांचे वाटप करून ८७ शेतकऱ्यांना ३ लाख २५ हजार ६१० रूपयांची भरपाई दिली आहे. तर काही प्रकरणे प्रक्रीयेमध्ये असून, तेही लवकरच निकाली निघतील, अशी माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.\nया बियाणांसंदर्भात तक्रारी दाखल\nयंदा जिल्ह्यात कापसाची लागवड ३ लाख ८ हजार २६८ हेक्टरवर झाली होती. तर मका ४२ हजार १७३ तर सोयाबीनचा पेरा १ लाख ४१ हजार ६१७ हेक्टरवर झाला होता. परंतु, अनेक ठिकाणी सोयाबीनचे बियाणे निकृष्ट दर्जाचे निघाले होते. याबाबत २ हजार ७४० शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या होत्या.\nबियाणे कंपन्यांवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल\nसोयाबीनचे बोगस बियाणे विकल्याचा ठपका ठेवत आजवर जिल्ह्यात १५ कंपन्यांवर विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात सालासर कृषी ग्रोअर कंपनी, पिपलीयामंडी (म.प्र), पतंजली बायो रिसर्च, उत्तराखंड, अंकुर सिडस् प्रा.लि., यशोदा हायब्रीड सिडस् प्रा.लि. वर्धा, इगल सिडस ॲण्ड बायोटेक लि. इंदौर, ग्रीन गोल्ड सिडस् कंपनी औरंगाबाद, दिव्य क्रांती सिडस् कंपनी जालना, हरित क्रांती सिडस् कंपनी देऊळगाव राजा, मे. ओस्वी सिडस् इंदाैर, म. प्र, सागर ॲग्रो इनपूट जगदेवगंज, आलोटे, रतमाल म.प्र. आदी कंपन्यांचा समावेश आहे.\nसोयाबीनच्या बोगस बियाणांसदर्भात अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या होत्या. यातील काही शेतकऱ्यांना महाबिजच्या वतीने नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे. तर काही शेतकऱ्यांनी दिलेल्या पावतीवरील लॉट नंबर मॅच होत नाही. त्यामुळे बियाणांची भरपाई देण्यास विलंब लागत आहे. तसेच अनेक कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून, सदरील प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.\n- बी. आर. शिंदे, कृषी अधिकारी\nतक्रार न केल्याने पावणे सात लाख शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहणार \nरात्रीही नसते वीज; महावितरणचा तांत्रिक बिघाड उठला शेतकऱ्यांच्या मुळावर\nतालुक्यातील ५८६८ शेतकऱ्यांसाठी १ कोटी ४३ लाख रुपयांची नुकसानभरपाई\nज्वारी बियाण्याची काळ्याबाजारात विक्री\nऐकावे ते नवल : गोदामातून कांद्याच्या पिशव्याच चोरीस\nयवतमाळ जिल्ह्यात केवळ ४० टक्के कापूस शेतकऱ्यांच्या हाती\nसातोन्यात आकात गटाला १२ जागा\nओबीसींच्या मागण्यांसाठी युवकांसह युवती आक्रमक\nकोरोनात मोतीबिंदूच्या ७८९ शस्त्रक्रिया\nएकच पर्व.. ओबीसी सर्व...\nरसवंती चालकांना मिळू लागला स्वस्त ऊस\nचोरीचे सोयाबीन विकून केला कापूस खरेदी\nशेतकरी आंदोलनाच्या आडून दिल्लीत झालेल्या हिंसाचाराला अमित शाह जबाबदार असून त्यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, हा काँग्रेसचा आरोप आणि मागणी पटते का\niPhone 13 २०२१ मध्ये होणार लॉंच किंमत\n'अबू आझमींच्या भाषणाचा बोलवता धनी कोण\nआई कुठे काय करते\nघटस्फोटानंतर महिलेने १४ बाळांना दिला जन्म, पोटाचा आकार बघून हैराण झाली होती दुनिया....\nMom To Be गरोदरपणात अभिनेत्री धनश्री काडगांवकरची स्टाईल, केले हटके फोटोशूट\nपंजाब नॅशनल बँकेत १०० जागांची भरती, मोठा पगार; झटपट करा अर्ज\nरशियाचे राष्ट्रपती पुतिन यांच्या सीक्रेट पॅलेसचा भांडाफोड, फोटो पाहून व्हाल थक्क.....\nएकटेच खेळत होते चिमुकले; चोरांनी अख्खे घरदार लुटले, पण जाताना...\nटीम इंडिया विरुद्ध भारत अ; इंग्लंड दौऱ्यावर दोन वेगळे सामने होणार, जाणून घ्या कधी व केव्हा\n'ऑफिस, सुरक्षा आणि पेन्शन'; महाभियोगाची प्रक्रिया सुरू असली तरी डोनाल्ड ट्रम्प यांना मिळणार मोठ्या सुविधा\nदुधाचेही शरीरावर साइड इफेक्ट होतात का जाणून घ्या काय सांगतात एक्सपर्ट.....\nPHOTOS : अमृता खानविलकरचे लेटेस्ट फोटोशूट पाहून म्हणाल - क्या बात है..\nकाळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये निया शर्मा दिसतेय खूपच छान, व्हायरल झालेय हे फोटो\nमिरची आवक वाढीने उलाढालीचा ठसका\nबंगाल : भाजपा खासदाराची जीभ घ��रली; अभिनेत्रीचा सेक्स वर्कर म्हणून केला उल्लेख\nऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून मायदेशात परतल्यावर घरचे मागेच लागलेत; रिषभ पंतची 'ती' पोस्ट व्हायरल\nयाचे ओव्हर अ‍ॅक्टिंगचे 50 रूपये कापा... अक्षय कुमार ट्रेडमिलवर 21 किमी चालला, ट्रोल झाला\nड्रॅगनच्या दुखऱ्या जखमेवर बोट; भारतीय लष्कर चीनला धक्का देण्याच्या तयारीत\nमुंबई महाराष्ट्राचीच; 'त्या' वक्तव्याला कशाचाही आधार नाही; अजित पवारांनी कर्नाटकला सुनावलं\nTractor Rally : दिल्ली पोलीस अ‍ॅक्शनमध्ये, हिंसाचार करणाऱ्यांविरोधात जारी होणार 'लुकआउट नोटीस'\nइन मिन फेब्रुवारीचे २८ दिवस; त्यापैकी ७ दिवस बँकांचा स्थानिक हॉलिडे, कामे कशी करायची\nअसे येडे बरळत असतात; संजय राऊत यांची कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका\nBARC Recruitment 2021: भाभा अणुशक्ती केंद्रामध्ये नर्स, चालकांसह अन्य जागांसाठी भरती; १२ वी पास उमेदवारांनाही संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00658.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathivarsa.com/Status/Janmashtami-messages-in-Marathi", "date_download": "2021-01-28T07:28:04Z", "digest": "sha1:T43FAFYBOKOEXIZMCOHXZEM5T67WT4AI", "length": 11580, "nlines": 158, "source_domain": "marathivarsa.com", "title": "Janmashtami status in Marathi with Images | जन्माष्टमीच्या | Janmashtami messages in Marathi 2020 | Marathivarsa.com", "raw_content": "\nKrishna janmashtami Messages in Marathi 2020: जन्माष्टमी हि हिंदू धर्मातील देवता श्रीकृष्ण यांचा जन्मानिम्मित साजरा केला जाणारा सण आहे. कृष्ण जन्माष्टमी हा हिंदू धर्माचा सण आहे जो दरवर्षी ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये येतो. या सणाचा सर्वात भव्य उत्सव कृष्ण जन्मभूमि मथुरा येथे साजरा केला जातो. हा सण कृष्णाष्टमी, गोकुळाष्टमी, अष्टमी रोहिणी, श्री कृष्ण जयंती, श्री कृष्ण जयंती इत्यादी इतर बर्‍याच नावांनी देखील ओळखले जाते. या सणाला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. हा उत्सव हिंदू धर्मातील सर्वात महत्वाचा सण आहे. हिंदू धर्मातील अनेक अनुयायी या दिवशी उपवास करतात जेणेकरून त्यांना भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होतील.\n09 August 2020, लेखक: टीम मराठी वारसा | नियमित अपडेट साठी फॉलो करा : फेसबुक | इन्स्टाग्राम | ट्विटर\nअशा श्री भगवान कृष्णाला\nगोकुळामध्ये होता ज्याचा वास\nगोपिकांसोबत ज्याने रचला रास\nयशोदा, देवकी ज्याची मैय्या\nतोच साऱ्यांचा लाडका श्री कृष्ण कन्हैय्या\nअच्युत्म केशवं कृष्ण दामोदरं\nराम नारायणं जानकी वल्लभं\nदह्यात साखर आणि, साखरेत भात,\nदही हंडी उभी करूया,\nफोडूया हंडी लावूनच उंच थर,\nजोशात करूया दही हंडीचा थाट…\nकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा \nगोकुळाष्टमी च्या शुभ दिवशी\nआमची ही शुभकामना की\nश्रीकृष्णा ची कृपा तुम्हा वर\nव तुमच्या कुटुंबा वर सदैव राहो.\n|| शुभ गोकुळाष्टमी ||\nजीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे.\nज्या गोष्टीला लोक म्हणतात\n\" हे तुला कधीच जमणार नाही \nआंम्ही उंचावरून कोसळतो ते फक्त पुन्हा उभं राहण्यासाठी\nहाथी घोडा पालखी जय कन्हया लाल कि\nतुझ्या घरात नाही पाणी\nघागर उतानी रे गोपाळा\nकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा \nगोविंदा आला रे आला\nज़रा मटकी सम्भाल बृजबाला\nगोविंदा आला रे आला…\nशोर मच गया शोर\nहो देखो, आया माखन चोर\nगोकुल की गलियों की ओर\nचला निकला माखन चोर, नंदकिशोर\nशोर मच गया शोर...\nनंद किशोरा ,चित्त चकोरा\nगोकुळ कान्हा मनमोहन तु\nकृष्णा कृष्णा हरे कृष्णा राधे कृष्णा कृष्णा कृष्णा\nकृष्णा कृष्णा हरे कृष्णा राधे कृष्णा कृष्णा कृष्णा\nसर्वांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.\nढगांच्या आडून चंद्र हासला\nआकाशी ता-यांचा रास रंगला\nकृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला\nहृदय वृंदावन पाळण्यामाजी निजरे कृष्णा\nजो जो जो जो रे,\nश्रीहरि उन्मनी निद्रा करी जो जो जो जो रे\nनंद के घर आनंद ही आनंद भयो,\nजो नंद के घर गोपाल आयो,\nजय हो मुरली धर गोपाल की,\nजय हो कन्हैया लाल की…\nहरे कृष्ण हरे कृष्ण\nकृष्ण कृष्ण हरे हरे \nहरे राम हरे राम\nराम राम हरे हरे \n|| गोकुळाष्टमी च्या शुभेच्छा ||\nराधा ची भक्ति, बासुरी ची गोडी\nलोणी चा स्वाद आणि,गोपीं चा रास\nसर्व मिळून साजरा करू\nगोकुळाष्टमी चा दिवस खास.\nआओ मिलकर सजाये नंदलाल को,\nआओ मिलकर करें गुणगान उनका\nजो सबको राह दिखाते हैं और\nसबकी बिगड़ी बनाते हैं,\nचलो धूम धाम से मनाये जन्मदिन उनका.\n# शूभ सकाळ #\nहे आनंद उमंग झाला जय हो नंदलाल की\nगोकुळात आनंद झाला जय कन्हैयालाल की\n|| जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा ||\nहाथी, घोडा, पालखी जय कन्हैयालाल की\nनंद के घर आनंद ही आनंद भयो,\nजो नंद के घर गोपाल आयो,\nजय हो मुरली धर गोपाल की,\nजय हो कन्हैया लाल की…\nतुम्हाला हे जन्माष्टमी शुभेच्छा मराठी मध्ये (Janmashtami messages in Marathi) कसे वाटले, कृपया कंमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मित्रांसोबत Whatsapp, Facebook वर खाली दिलेल्या बटणांचा वापर करून सोप्या रित्या शेअर करा. जर का तुम्ही कोणत्याही प्रकारचे Marathi Wishes in Marathi इतरांसोबत शेअर करू इच्छित असाल तर तुम्ही आमच्��ा अधिकृत ईमेल [email protected] वर पाठवा. आम्ही तुमचे विचार आमच्या वेबसाइट द्वारे हजारो लोकांपर्यंत पोचवू.\nशुभ सकाळ मराठी शुभेच्छा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00659.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/mumbai/hansa-repair-tansa-main-waterway-excavation-was-complicated-risky-a629/", "date_download": "2021-01-28T08:08:00Z", "digest": "sha1:54TI5D5QNLNYBCY7VXNX2RPRRIQP7VYV", "length": 30775, "nlines": 397, "source_domain": "www.lokmat.com", "title": "तानसा मुख्य जलवाहिनीची हाेणार दुरुस्ती; खोदकाम गुंतागुंतीचे, जोखमीचे होते - Marathi News | Hansa repair of Tansa main waterway; Excavation was complicated, risky | Latest mumbai News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार २८ जानेवारी २०२१\nमुंबई महाराष्ट्राचीच; 'त्या' वक्तव्याला कशाचाही आधार नाही; अजित पवारांनी कर्नाटकला सुनावलं\nBARC Recruitment 2021: भाभा अणुशक्ती केंद्रामध्ये नर्स, चालकांसह अन्य जागांसाठी भरती; १२ वी पास उमेदवारांनाही संधी\nअसे येडे बरळत असतात; संजय राऊत यांची कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका\nआरबीआयच्या अधिकाऱ्याचा गळा दाबून मोबाईल हिसकावून चोरट्याने काढला पळ\nरक्षा खडसे यांचा भाजपाच्या वेबसाईटवर वादग्रस्त उल्लेख; गृहमंत्र्यांनी दिला थेट कारवाईचा इशारा\nमालदीव्हजमध्ये हनीमून एन्जॉय करतंय हे मराठमोळं कपल, पाहा त्यांचे खास फोटो\nही चिमुरडी करतेय मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य\nयाचे ओव्हर अ‍ॅक्टिंगचे 50 रूपये कापा... अक्षय कुमार ट्रेडमिलवर 21 किमी चालला, ट्रोल झाला\nमीराचे बोल्ड फोटो पाहून शाहिद कपूर झाला ‘क्लीन बोल्ड’, सोशल मीडियावरच सुरु केले फ्लर्ट\nहे सहा शो लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप, हे आहे कारण\n'अबू आझमींच्या भाषणाचा बोलवता धनी कोण\nतुम्हीसुद्धा चहासोबत हे पदार्थ खात असाल तर वेळीच सावध व्हा; कधी आजारी पडाल कळणारही नाही\nदुधाचेही शरीरावर साइड इफेक्ट होतात का जाणून घ्या काय सांगतात एक्सपर्ट.....\nBudget 2021: आरोग्य सेवा बळकट करणे आवश्यक; आमूलाग्र बदल करण्यासाठी भरीव निधीची गरज\nकमकुवत हाडांसह किडनी स्टोनचाही वाढू शकतो धोका; वेळीच जाणून घ्या डायटींगचे हे साईड इफेक्ट्स\nचीनमधील 'ही' फळं दिसायला आहेत विचित्र, तरीही लोक आवडीनं खातात...\nआरबीआयच्या अधिकाऱ्याचा गळा दाबून मोबाईल हिसकावून चोरट्याने काढला पळ\nदुसऱ्यांचे हक्क हिरावून आम्हाला आरक्षण नको. आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण द्या- भाजप खासदार उदयनराजे भोसले\nआरक्षणापासून मराठा समाजाला वंचित ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होतोय- आमदा��� शिवेंद्रराजे भोसले\nदेशातील बऱ्याच शेतकऱ्यांना नव्या कृषी कायद्यांबद्दल पुरेशी माहिती नाही; अन्यथा संपूर्ण देशातील शेतकरी पेटून उठतील- काँग्रेस नेते राहुल गांधी\nऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून मायदेशात परतल्यावर घरचे मागेच लागलेत; रिषभ पंतची 'ती' पोस्ट व्हायरल\nनागपूर : तहसील पोलिसांनी जप्त केले पिस्तूल. गुंडाला अटक\nइन मिन फेब्रुवारीचे २८ दिवस; त्यापैकी ७ दिवस बँकांचा हॉलिडे, कामे कशी करायची\nप्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चावेळी जखमी झालेल्या पोलिसांची गृहमंत्री अमित शहांकडून विचारपूस\nशिखर धवन विरोधात आरोपपत्र दाखल, ६ फेब्रुवारीला होणार फैसला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण\nआंदोलक शेतकरी नेत्यांविरोधात दिल्ली पोलिसांकडून लूकआऊट नोटीस जारी; पासपोर्ट्स जप्त होणार\nभाभा अणुशक्ती केंद्रामध्ये नर्स, चालकांसह अन्य जागांसाठी भरती; १२ वी पास उमेदवारांनाही संधी\nभारतानं पाठवलेल्या कोरोना लसी श्रीलंकेत पोहोचल्या; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची माहिती\nकर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांच्या विधानाला काडीचाही आधार नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार\nऑस्ट्रेलियन खेळाडूकडून अजिंक्य रहाणेच्या खिलाडूवृत्तीचं कौतुक; लिहिली भारी पोस्ट\nराष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेला आजपासून सुरुवात; यात्रेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या जाणार\nआरबीआयच्या अधिकाऱ्याचा गळा दाबून मोबाईल हिसकावून चोरट्याने काढला पळ\nदुसऱ्यांचे हक्क हिरावून आम्हाला आरक्षण नको. आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण द्या- भाजप खासदार उदयनराजे भोसले\nआरक्षणापासून मराठा समाजाला वंचित ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होतोय- आमदार शिवेंद्रराजे भोसले\nदेशातील बऱ्याच शेतकऱ्यांना नव्या कृषी कायद्यांबद्दल पुरेशी माहिती नाही; अन्यथा संपूर्ण देशातील शेतकरी पेटून उठतील- काँग्रेस नेते राहुल गांधी\nऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून मायदेशात परतल्यावर घरचे मागेच लागलेत; रिषभ पंतची 'ती' पोस्ट व्हायरल\nनागपूर : तहसील पोलिसांनी जप्त केले पिस्तूल. गुंडाला अटक\nइन मिन फेब्रुवारीचे २८ दिवस; त्यापैकी ७ दिवस बँकांचा हॉलिडे, कामे कशी करायची\nप्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चावेळी जखमी झालेल्या पोलिसांची गृहमंत्री अमित शहांकडून विचारपूस\nशि���र धवन विरोधात आरोपपत्र दाखल, ६ फेब्रुवारीला होणार फैसला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण\nआंदोलक शेतकरी नेत्यांविरोधात दिल्ली पोलिसांकडून लूकआऊट नोटीस जारी; पासपोर्ट्स जप्त होणार\nभाभा अणुशक्ती केंद्रामध्ये नर्स, चालकांसह अन्य जागांसाठी भरती; १२ वी पास उमेदवारांनाही संधी\nभारतानं पाठवलेल्या कोरोना लसी श्रीलंकेत पोहोचल्या; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची माहिती\nकर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांच्या विधानाला काडीचाही आधार नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार\nऑस्ट्रेलियन खेळाडूकडून अजिंक्य रहाणेच्या खिलाडूवृत्तीचं कौतुक; लिहिली भारी पोस्ट\nराष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेला आजपासून सुरुवात; यात्रेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या जाणार\nAll post in लाइव न्यूज़\nतानसा मुख्य जलवाहिनीची हाेणार दुरुस्ती; खोदकाम गुंतागुंतीचे, जोखमीचे होते\n१८ नोव्हेंबर रोजी जलवाहिनीला गळती असल्याची, रस्ता खचल्याची माहिती मिळताच जलखात्याने दुरुस्तीकाम सुरू केले हाेते.\nतानसा मुख्य जलवाहिनीची हाेणार दुरुस्ती; खोदकाम गुंतागुंतीचे, जोखमीचे होते\nमुंबई : दीपक सिनेमाजवळील गावडे चौक, सेनापती बापट मार्ग येथे ब्रिटिशकालीन १ हजार ४५० मिलीमीटर व्यासाच्या तानसा (पूर्व) मुख्य जलवाहिनीवरील मोठी गळती दुरुस्त करण्याचे काम २ व ३ डिसेंबर रोजी हाती घेण्यात येईल. २ डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजल्यानंतर जलवाहिनीवरील मुख्य झडपा बंद करून दोन्हीही मॅनहोल कापून, जलवाहिनीतील पाणी पूर्णपणे बाहेर काढले जाईल. जलवाहिनीच्या आत शिरून पूर्ण निरीक्षण केले जाईल. गळतीमुळे जलवाहिनीचे किती नुकसान झाले, किती ठिकाणी गळती आहे, त्याचा अंदाज घेऊन त्यानुसार दुरुस्ती कामाला सुरुवात हाेईल.\n१८ नोव्हेंबर रोजी जलवाहिनीला गळती असल्याची, रस्ता खचल्याची माहिती मिळताच जलखात्याने दुरुस्तीकाम सुरू केले हाेते. गळतीचा शोध लागल्यानंतर तात्पुरती दुरुस्ती केली. आता मूळ दुरुस्ती करण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे. जलवाहिनी ब्रिटिशकालीन असून, जमिनीच्या खाली, जलवाहिनीच्या आत शिरून दुरुस्ती करण्याची आवश्यकता असल्याने हे काम आव्हानात्मक आहे. दुरुस्तीसाठी दुसरा खड्डा खोदण्यात आला असून १५ ते २० फूट खोलवर खोदकाम पूर्ण झाले. शोअरिंग प्लेट्स खड्ड्याच्या बाजूंनी लावून खड्डा सुरक्ष���त करण्यात आला.\nजलवाहिनीवर २४ इंचांचे दोन मॅनहोल ड्राय वेल्डिंग करून बसविले आहेत. एका मॅनहोलद्वारे जलवाहिनीच्या आतील पाण्याचा उपसा सबमर्सिबल पंपाने करून दुसऱ्या मॅनहोलमधून कामगारांना, पंपांचा अडथळा न येता आत शिरून दुरुस्ती सहजपणे करता येईल, अशा प्रकारचे नियाेजन आहे.\nअसे केले सुरुवातीचे काम\nगळती शोधक पथकाने अल्ट्रासाऊंडिंग रॉड पद्धतीने निश्चित केलेल्या ठिकाणी खोदकाम केले.\n२ ते ३ दिवस खोदकाम सुरू होते.\nउच्चदाबाच्या विद्युतवाहिन्यांचा खोदकामात अडथळा होता.\nखोदकाम गुंतागुंतीचे, जोखमीचे होते.\nकाम करताना पाणीपुरवठा बंद केला नव्हता.\nगळती राेखल्यानंतर पुढील कामाचे नियाेजन\n२५ ते ३० फूट खोदकाम\nमोठी गळती निदर्शनास आली.\nगळतीच्या ठिकाणी प्रथम लाकडी पाचर ठोकले\nत्यावर एम.एस. पॅच स्क्रू जॅकच्या साहाय्याने गळती रोखण्यात आली.\nकठीण पाषाण असल्याने आता २ डिसेंबर रोजी दुरुस्ती हाती घेतली.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nBARC Recruitment 2021: भाभा अणुशक्ती केंद्रामध्ये नर्स, चालकांसह अन्य जागांसाठी भरती; १२ वी पास उमेदवारांनाही संधी\nरक्षा खडसे यांचा भाजपाच्या वेबसाईटवर वादग्रस्त उल्लेख; गृहमंत्र्यांनी दिला थेट कारवाईचा इशारा\nसवलतीच्या ‘कला’ गुणांवर प्रश्नचिन्ह; कला संचालनालयाकडून परीक्षांचे नियोजन नाही\nबेकायदा बांधकामे नियमित करण्याचे काम महाराष्ट्रातच; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सुनावले\n...आणि ती म्हणाली, मलाही शिकायचेय त्यांच्यासाठी रस्त्यावर भरते ‘हॅप्पीवाली पाठशाळा’\nमुंबईतील सर्व रुग्णालयांची झाडाझडती सुरू; भंडारा अग्निप्रकरणानंतर महापालिका अधिक जागरूक\nशेतकरी आंदोलनाच्या आडून दिल्लीत झालेल्या हिंसाचाराला अमित शाह जबाबदार असून त्यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, हा काँग्रेसचा आरोप आणि मागणी पटते का\niPhone 13 २०२१ मध्ये होणार लॉंच किंमत\n'अबू आझमींच्या भाषणाचा बोलवता धनी कोण\nआई कुठे काय करते\nघटस्फोटानंतर महिलेने १४ बाळांना दिला जन्म, पोटाचा आकार बघून हैराण झाली होती दुनिया....\nMom To Be गरोदरपणात अभिनेत्री धनश्री काडगांवकरची स्टाईल, केले हटके फोटोशूट\nपंजाब नॅशनल बँकेत १०० जागांची भरती, मोठा पगार; झटपट करा अर्ज\nरशि��ाचे राष्ट्रपती पुतिन यांच्या सीक्रेट पॅलेसचा भांडाफोड, फोटो पाहून व्हाल थक्क.....\nएकटेच खेळत होते चिमुकले; चोरांनी अख्खे घरदार लुटले, पण जाताना...\nटीम इंडिया विरुद्ध भारत अ; इंग्लंड दौऱ्यावर दोन वेगळे सामने होणार, जाणून घ्या कधी व केव्हा\n'ऑफिस, सुरक्षा आणि पेन्शन'; महाभियोगाची प्रक्रिया सुरू असली तरी डोनाल्ड ट्रम्प यांना मिळणार मोठ्या सुविधा\nदुधाचेही शरीरावर साइड इफेक्ट होतात का जाणून घ्या काय सांगतात एक्सपर्ट.....\nPHOTOS : अमृता खानविलकरचे लेटेस्ट फोटोशूट पाहून म्हणाल - क्या बात है..\nकाळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये निया शर्मा दिसतेय खूपच छान, व्हायरल झालेय हे फोटो\nमिरची आवक वाढीने उलाढालीचा ठसका\nबंगाल : भाजपा खासदाराची जीभ घसरली; अभिनेत्रीचा सेक्स वर्कर म्हणून केला उल्लेख\nऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून मायदेशात परतल्यावर घरचे मागेच लागलेत; रिषभ पंतची 'ती' पोस्ट व्हायरल\nयाचे ओव्हर अ‍ॅक्टिंगचे 50 रूपये कापा... अक्षय कुमार ट्रेडमिलवर 21 किमी चालला, ट्रोल झाला\nड्रॅगनच्या दुखऱ्या जखमेवर बोट; भारतीय लष्कर चीनला धक्का देण्याच्या तयारीत\nमुंबई महाराष्ट्राचीच; 'त्या' वक्तव्याला कशाचाही आधार नाही; अजित पवारांनी कर्नाटकला सुनावलं\nTractor Rally : दिल्ली पोलीस अ‍ॅक्शनमध्ये, हिंसाचार करणाऱ्यांविरोधात जारी होणार 'लुकआउट नोटीस'\nइन मिन फेब्रुवारीचे २८ दिवस; त्यापैकी ७ दिवस बँकांचा स्थानिक हॉलिडे, कामे कशी करायची\nअसे येडे बरळत असतात; संजय राऊत यांची कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका\nBARC Recruitment 2021: भाभा अणुशक्ती केंद्रामध्ये नर्स, चालकांसह अन्य जागांसाठी भरती; १२ वी पास उमेदवारांनाही संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00659.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.news1marathi.com/2020/12/blog-post_785.html", "date_download": "2021-01-28T07:44:10Z", "digest": "sha1:2VGRETU3NOY5LO5EDJA5J2EMPYP5QQ3R", "length": 12456, "nlines": 84, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "पालघर जिल्हा अधिकाऱ्यां कडे सोपवले बोगस शेतकरी दाखल प्रकरण ठाणे जिल्हाधिकाऱ्यां कडून काढून घेतली चौकशी - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / ठाणे / पालघर जिल्हा अधिकाऱ्यां कडे सोपवले बोगस शेतकरी दाखल प्रकरण ठाणे जिल्हाधिकाऱ्यां कडून काढून घेतली चौकशी\nपालघर जिल्हा अधिकाऱ्यां कडे सोपवले बोगस शेतकरी दाखल प्रकरण ठाणे जिल्हाधिकाऱ्यां कडून काढून घेतली चौकशी\nकल्याण , कुणाल म्हात्रे : कल्याण ग्रामीनच्या कांबा, वाघेरे प���डा , वरप गाव परिसरातील आदिवासी गरीब शेतकऱ्यांची जमीन हडप करण्याच्या प्रकरणाची चौकशी ही आता ठाणे जिल्ह्याधिकाऱ्यांकडून काढून पालघर जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आले आहे. गरीब आदीवासी शेतकऱ्यांची जमीन बोगस शेतकरी दाखले जोडून हडप करण्यात आली होती. आता या प्रकरणात आरोपीना संरक्षण देणाऱ्या प्रांत अधिकारी आणि तहसीलदारांवर कारवाई होईल असे समजले जात आहे.\nया प्रकरणात पीडित आदिवासी शेतकऱ्यांच्या बाजूने लढणारे परहीत चॅरिटेबल सोसायटीचे अध्यक्ष विशाल गुप्ता यांच्या द्वारे बोगस शेतकरी दाखल्या बाबत अनेक वेळा सर्व दस्तावेज पुराव्या सह देऊन प्रशासनास सूचना देऊनही स्थानिक तहसील व प्रांत आणि जिल्हा प्रशासनास राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोग व राज्य सरकारने संबंधित विभागास चुकीचा रिपोर्ट देऊन दिशाभूल करण्यात आली होती. विधानसभा अधिवेशनात देखील या प्रकरणात चुकीचे रिपोर्ट देण्यात आले होते.\nया प्रकरणात आदिवासींच्या बाजूने पाठपुरावा करणारे विशाल कुमार गुप्ता यांच्या द्वारे दिले गेलेले राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोग व राज्य सरकारच्या विभागाद्वारे महसूल विभागला सूचना देण्यात आल्या. यानंतर हरकतीत आलेल्या महसूल विभागाच्या कोकण आयुक्तांनी कारवाई करीत या आदिवासींच्या जमिनी हडपण्याच्या या प्रकरणात ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना हटवून हे प्रकरण पालघर जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी साठी सोपविण्यात आले आहे.\nराजस्थानच्या जिल्हा सीरोही तालुका शिवगंज गाव मनादरच्या स्थानिक प्रशासनाने आपल्या रिपोर्ट मध्ये स्पष्ट केले आहे की प्रकाश रेवाचंद बुधराणी हा येथील रहिवासी नाही आणि शेतकरीही नाही. बोगस शेतकरी दाखलाच्या आधारे गरीब आदीवासींची जमीन हडपण्याच्या या प्रकरणात मुख्य आरोपी प्रकाश रेवाचंद बुधराणी व त्यांचे कुटूंबीय निशा, गिरीश, विशाल आणि शीतलच्या विरोधात कल्याण तालुका पोलीस स्थानकात वेगळे वेगळे दोन प्रकरणेपण दाखल आहेत. या भूमाफियांना झुकते माप देणाऱ्यांकडून हे प्रकरण काढून ते पालघर जिल्हाधिकाऱ्या कडे सोपविण्यात आले आहे.या कारवाई मुळे गरीब आदिवासींना न्याय मिळन्याची आशा निर्माण झाल्याचे दिसून आहे. आता पालघर जिल्हाधिकारी या प्रकारणाला कश्या प्रकारे न्याय देतात हे पाहावे लागेल.\nपालघर जिल्हा अधिकाऱ्यां कडे सोपवले बोगस शेतकरी दाखल प्रकरण ठाणे जिल्हाधिकाऱ्यां कडून काढून घेतली चौकशी Reviewed by News1 Marathi on December 22, 2020 Rating: 5\nकिसान बाग आंदोलनाला राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद प्रकाश आंबेडकर\n◆ किसान बाग आंदोलनाला राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद, मुंबईत मात्र हजारो कार्यकर्त्यांची धरपकड, आघाडी सरकार शेतकरी विरोधी असल्याचे दाखवून दिले....\nराष्ट्रवादी कल्याण-डोंबिवली जिल्हा महिला कार्याध्यक्षाच्या मुलाला मारहाण दोघा आरोपींना अटक सीसीटीव्हीत घटना कैद\nजतिन ठक्कर यांच्या वाढदिवसा निमित्त येऊर येथे गोशाळे मध्ये 350 डझन केली गायींना खाण्यास दिली\nभिवंडीत फरार आरोपीस पकडण्या साठी आलेल्या पोलीस पथकावर हल्ला\nराष्ट्रवादी कल्याण-डोंबिवली जिल्हा महिला कार्याध्यक्षाच्या मुलाला मारहाण दोघा आरोपींना अटक सीसीटीव्हीत घटना कैद\nजतिन ठक्कर यांच्या वाढदिवसा निमित्त येऊर येथे गोशाळे मध्ये 350 डझन केली गायींना खाण्यास दिली\nभिवंडीत फरार आरोपीस पकडण्या साठी आलेल्या पोलीस पथकावर हल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00660.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/sampadakiya/editorial-article-dr-santosh-dastane-5404", "date_download": "2021-01-28T08:04:55Z", "digest": "sha1:QCUFEF2PA7DGCX2XS2I5IR4TC4EAMFYG", "length": 21854, "nlines": 130, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "भाष्य: राज्यांच्या वेदनेला अंत नाही... | Gomantak", "raw_content": "\nगुरुवार, 28 जानेवारी 2021 e-paper\nभाष्य: राज्यांच्या वेदनेला अंत नाही...\nभाष्य: राज्यांच्या वेदनेला अंत नाही...\nबुधवार, 9 सप्टेंबर 2020\n‘सहकारी संघराज्यवाद’ हा शब्दप्रयोग सध्याच्या सरकारने लोकप्रिय केला आहे. पण, बलवान आणि दुर्बल यांनी एकमेकांना सहकार्य करायचे कसे आणि ते टिकणार कसे, हा खरा प्रश्न आहे. जीएसटीच्या पेचप्रसंगावरून तो ठळकपणे समोर आला आहे.\nवस्तू व सेवा कर (जीएसटी) देशात लागू झाल्याला तीन वर्षे झाल्यानंतरही त्याच्या समस्या संपल्या नाहीत, उलट त्या चिघळत चालल्या आहेत. गेले सहा महिने कोविड साथीमुळे परिस्थिती अधिक बिघडली आहे; पण पहिल्या दिवसापासूनच या कराने आपली उद्दिष्टे सुरळीतपणे गाठली आहेत, असे घडले नाही. केंद्र व राज्य पातळीवरील निरनिराळे १७ कर आणि १३ उपकर रद्द करून या महत्त्वाकांक्षी कराची योजना झाली. मासिक सरासरी रु. १ लाख १० हजार कोटी इतके कर उत्पन्न अपेक्षित होते. उत्पन्न मासिक रु. एक लाख कोटीच्या खाली गेल्यास ती धोक्‍याची स्थिती मानली गेली. पण मार्च २०२०पर्यंत रु. ८�� हजार कोटी इतकीच मासिक सरासरी गाठता आली. गेल्या सहा महिन्यात लॉक डाउनमुळे तर ही मासिक सरासरी रु. ७२ हजार कोटी इतक्‍या पातळीपर्यंत खाली आली आहे. एकूण कर उत्पन्नातील योग्य तो वाटा राज्यांना पोचविणे, उत्पन्न कमी आल्यास भरपाई देणे, दरवर्षी १४ टक्के या चक्रवाढ दराने वाटा वाढवीत नेणे, या सर्वाची कायद्याने हमी देण्यात आली. पण तो शब्द केंद्र सरकार कृतीत आणू शकले नाही. त्यामुळे केंद व राज्यांमध्ये तो असहकार, टीका आणि संघर्ष यांचा मुद्दा झाला आहे. कायद्याने घातलेले हे बंधन केंद्र सरकार उघडपणे नाकारत असल्याने अडचणी वाढत आहेत.\nवाटा आणि भरपाईस विलंब\nउत्पादन ठप्प झालेले, रोजगार गेलेला, सर्वत्र मंदीचे वातावरण त्यामुळे कर उत्पन्नात सुमारे ३० टक्‍क्‍यांची घट झाली आहे. खर्च फारसा कमी करता येत नाही. करातील वाटा आणि भरपाई हे दोन्ही देण्यात केंद्राकडून कमालीचा विलंब होत आहे. कर उत्पन्नात सुमारे रु. दोन लाख ३५ हजार कोटी इतक्‍या रकमेची तूट असेल, हे केंद्र सरकार आज मान्य करीत आहे. त्यातही भरपाईमधील तूट रु. ९७ हजार कोटी आहे. एकट्या महाराष्ट्राला केंद्राकडून रू. २२ हजार कोटी रक्कम येणे आहे. यासाठी राज्यांनी कर्जे उभारून रक्कम मिळवण्याचे दोन पर्याय केंद्राने सुचविले. किमान १० राज्यांनी हे दोन्ही पर्याय नाकारले आहेत. ‘कर्जे केंद्रानीच उभारावीत व आम्हाला पैसे द्यावेत, व्याज आणि कर्जफेडीचा बोजा आमच्यावर टाकू नये’, असे राज्यांचे म्हणणे आहे. राज्यांच्या कर्ज घेण्याला ‘वित्तीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन‘ कायद्याने वेसण घातली आहे. केंद्राला उघड विरोध करणारी बहुतेक राज्ये भाजपच्या विरोधी पक्षातील आहेत, हाही ‘योगायोग’ ध्यानात घेतला पाहिजे. जीएसटी कायद्यामध्ये असमान आणि विजातीय गोष्टींची ओढूनताणून मोट बांधण्यात आली आहे. राज्यांनी आपल्या कर उत्पन्नापैकी सुमारे ५० टक्के असा मुबलक उत्पन्न देणारा मार्ग केंद्राला बहाल केला. त्या बदल्यात उत्पन्न हमीचे आश्वासन मिळाले. तेही सन २०२२ पर्यंतच राज्यांचे उरलेले उत्पन्न अगदी स्थिर आणि ताठर स्वरूपाचे आहे. केंद्राकडे मात्र जीएसटी वगळून उत्पन्न कर, निगम कर, आयात कर असे भरपूर उत्पन्न देणारे लवचिक कर आहेत. शिवाय अनेक अधिभार, उपकर केंद्र भरमसाठ वसूल करत असते आणि ते राज्यांमध्ये वाटले जात नाहीत. राज्य���ंनी आपले कर आणि करेतर उत्पन्न २०२२पर्यंत वाढवावे, असे केंद्र म्हणते. पण राज्यांची तितकी क्षमता नाही. अधिक बलवान असे केंद्र सरकार व दुर्बल अशी राज्य सरकारे असा हा भिन्नजिनसी प्रकार आहे. अशा आर्थिक व वित्तीय कारणांनी राज्ये सतत आणि भरपूर प्रमाणात केंद्रावर अवलंबून राहतात. विकेंद्रीकरण व राज्यांची स्वायत्तता या तत्त्वांशी हे विसंगतच आहे. सहकारी संघराज्यवाद हा शब्दप्रयोग सध्याच्या सरकारने लोकप्रिय केला आहे. पण बलवान आणि दुर्बल यांनी सहकार्य करायचे कसे आणि ते टिकणार कसे हा खरा प्रश्न आहे.\nजीएसटीच्या संकल्पनेतच गफलत आहे. हा कर एकांगी आहे. फक्त अंतिम विक्रीवरच हा लागू होतो. केवळ उत्पादनावरच ज्या राज्यांची अर्थव्यवस्था अवलंबून आहे त्यांच्या हातात फारसे उत्पन्न रहात नाही. उदा. झारखंड, छत्तीसगढ, काही प्रमाणात ओडिशा या राज्यांच्या कर उत्पन्नावर चांगलाच परिणाम झाला आहे. कारण खनिज उत्पादन हेच त्यांचे उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. राज्यांना कराबाबत नुकसान भरपाई देताना ‘जसे पैसे जमा होतील तसे दिले जातील‘ असे केंद्राने आता म्हटले आहे. पण केंद्राची ही भूमिका नैतिक संकेतांचा आणि वैधानिक तरतुदींचा भंग करणारी आहे, असे राज्य सरकारे सांगतात. देशातील आर्थिक किंवा कोणत्याही संकटात अंतिम जबाबदारी आणि अंतिम उपाययोजना केंद्राच्याच हातात आहे. केंद्राचे हे वर्चस्व आपल्या संविधानात ध्वनित झाले आहे. [उदा. अनुच्छेद २४५ ते २५५]. सरकारने असेही जाहीर केले आहे की जीएसटीमधील नुकसान भरपाईसाठी देशाचा एकत्रित निधी [पहा : अनु. २६६] वापरणार नाही. पण नुकसान भरपाईसाठी जर पुरेसा अधिभार गोळा झाला नाही, तर एकत्रित निधी वापरण्याशिवाय दुसरा मार्गच नाही. या बाबतीत निर्णय घेण्याचे सर्व अधिकार जीएसटी परिषदेचे असले तरी देशाची राज्यघटना अंतिम शब्द असतो. हे विसरता कामा नये. आपत्ती व्यवस्थापन करण्याच्या सध्याच्या काळात आर्थिक आपत्तीचे व्यवस्थापनही केंद्राने जबाबदारीने केले पाहिजे.\nया परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन असे दोन्ही उपाय केले पाहिजेत. या कराचा पाच टप्प्यांचा गुंता सध्या आहे. ०, ५, १२, १८ व २८ टक्के असे सध्याचे कराचे दर आहेत. विजय केळकर समितीने तर एकच दर असावा असे सुचविले होते. तेव्हा टप्पे कमी करून प्रशासन सोपे करायला हवे. मद���य, डिझेल व तंबाखू यावरील कराबाबत लवकर निर्णय घेतला पाहिजे. राज्यांनीही कराबाबत अधिक कल्पकता दाखवली पाहिजे. उदा. २०१८मध्ये मोठा पूर आल्यावर राज्यांतर्गत व्यापारावर एक टक्का जादा अधिभार लावून केरळ सरकारने रू. १२०० कोटी गोळा केले; व त्याचा वापर पुनर्वसन, पुनर्बांधणी यासाठी केला. जीएसटी प्रशासनातील डिजिटल आणि संगणकीय पद्धतींचा दावा सरकारने केला असला तरी या करात गैरव्यवहार असणारी शेकडो प्रकरणे सध्या प्रलंबित आहेत. त्यामुळे त्या प्रशासकीय पद्धतींचा पुन्हा आढावा घेण्याची गरज आहे. अशा मुळाशी गेल्याशिवाय यात सुधारणा होणार नाही. कोविड साथीमुळे आर्थिक आघाडीवरील घसरण अजून कित्येक महिने अनुभवास येणार आहे. तेव्हा वस्तुनिष्ठ विचार करूनच केंद्र आणि राज्यांना निर्णय घ्यावे लागतील.\nकराचे टप्पे कमी करून प्रशासनात सोपेपणा आणावा\nमद्य, डिझेल व तंबाखू, यावरील कराबाबत लवकर निर्णय घ्यावा\nसध्याच्या प्रशासकीय पद्धतीचा फेरआढावा आवश्‍यक\nकेंद्र व राज्य सरकारांनी वास्तवाधिष्ठित विचार करून निर्णय घ्यावेत\nअर्थव्यवस्थेचा झुले उंच झोका\nअर्थव्यवस्थेचे तानमान जाणून घेण्यासाठी कोणताही एक निकष पुरेसा नसतो. अशा एखाद्या...\nकरप्रणालीतील पद्धतशीर बदलांमुळे डिसेंबरमध्ये 'जीएसटी'चे विक्रमी संकलन\nनवी दिल्ली : कोरोनाच्या संसर्गामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ...\n१ जानेवारीपासून आपल्या आयुष्यात काही गोष्टी बदलून जाणार आहेत\n२०२० वर्ष संपून आता काही तासांमध्येच २०२१ या नववर्षाचे आगमन होणार आहे. मागील...\nकेंद्र आणि राज्यांमध्ये दीर्घकाळापासून सुरू असलेला जीएसटी भरपाईचा पेच अखेर सुटला\nनवी दिल्ली : वस्तू व सेवा कर (जीएसटी) भरपाईवरून केंद्र आणि राज्यांमध्ये...\nदिवाळीपर्यंत अर्थचक्र होणार गतिमान\nआजच्या स्थितीत देशभरातील विविध राज्यांत तयार खाण माल निर्यातीसाठी सज्ज आहे. देशातील...\nबीसीसीआयकडून हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेला मिळाले एवढ्या कोटींचे अर्थसाह्य\nनवी दिल्ली: कोरोना महामारीच्या काळात जगाची अर्थव्यवस्था ढासळलेली असताना भारतीय...\nअर्थविश्‍व: ग्रामीण 'अर्थविश्‍वा'ला हवी चालना\n१९८० च्या दशकापासून अर्थव्यवस्थेवर अशी अवकळा कधीच आली नव्हती. अर्थात, ही परिस्थिती...\nकेंद्र सरकारकडून दैनंदिन वापराच्या २०० वस्तूंवरील करात सूट\nनवी दिल्ली: दैनंदिन वापराच्या वस्तूंवरील करआकारणीतील वस्तू व सेवा कराबाबत (जीएसटी)...\nजीएसटीआर-3 बीसाठी विलंब शुल्क ₹ 500\nनवी दिल्‍ली/मुंबई, जीएसटी करदात्यांना मोठा दिलासा म्हणून सरकारने फॉर्म जीएसटीआर -3...\nकेवळ एमएसएमई क्षेत्रांसाठी नाही तर सर्व कंपन्यांसाठी उपलब्ध-अर्थ मंत्रालय\nनवी दिल्ली, कोविड आपत्कालीन पतपुरवठा सुविधा केवळ एमएसएमई म्हणजेच सूक्ष्म,...\nकोविड १९ मुळे सर्वच क्षेत्रांवर संकट कोसळले आहे. पुढील काळात आपल्यासमोर काय वाढून...\nस्थानिक स्वराज्य संस्थांत दुहेरी खाते पद्धती असावी\nपणजी: दै. ‘गोमन्तक’च्या ‘कॉफी विथ गोमन्तक’ कार्यक्रमात बोलताना गोवा...\nजीएसटी सरकार government संप उत्पन्न रोजगार employment महाराष्ट्र maharashtra कर्ज व्याज गाय cow पूर floods झारखंड प्रशासन administrations डिझेल व्यापार केरळ गैरव्यवहार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00660.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/sampadakiya/editorial-article-photograph-vijay-kapadi-4833", "date_download": "2021-01-28T08:20:39Z", "digest": "sha1:TR2MFZQJ4BRBSMI6KP2QQGTJUWSB7UEN", "length": 16137, "nlines": 121, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "टंगळ-मंगळ: फोटो | Gomantak", "raw_content": "\nगुरुवार, 28 जानेवारी 2021 e-paper\nसोमवार, 24 ऑगस्ट 2020\nबदल हा सृष्टीचा नियम आहे आणि तो फोटोलाही लागू आहे. फोटो काढण्याच्या यंत्रापासून ते थेट फोटोचा अल्बम तयार करण्यापर्यंत अनेक स्थित्यंतरे पाहण्यात येतात. जुन्या काळातला फोटो काढण्याच्या यंत्राचं धूड आणि ते ठेवण्याचा तीन पायांचा सांगाडा केव्हाच इतिहासजमा झालेला आहे.\nफोटो म्हणजे तसबीर वा छायाचित्राबद्दल तुम्हा आम्हा सर्वांना कमालीचं औत्सुक्य असणं स्वाभाविकच म्हणायला हवं. फोटो मग तो स्वतःचा असो वा दुसऱ्याचा म्हणजे अगदी अपरिचिताचाही हाताशी आला तर त्याकडं क्षणभर तरी टक लावून पाहणं होतंच. आपल्या आवडत्या व्यक्तीच्या फोटोकडं त्या व्यक्तीला पाहण्यापेक्षाही अधिक वेळ पाहणं होतंच. फार फार वर्षांपूर्वी म्हणजे अगदी बाबा आदमच्या काळी फोटो काढून घेण्याच्या काही अवघ्याच ठराविक घटना असायच्या. लग्नमुंजी सारख्या घरगुती समारंभाचेही काही ठरलेलेच फोटो काढले जायचे. लग्नानंतरच्या दुसऱ्या दिवशी वधू-वरानं गावातल्या फोटो स्टुडिओत जाऊन फोटो काढून घेण्याची आणि तो लगेच फ्रेम करून घरातल्या भिंतीवर टांगण्याची रितच होती. अर्थात, प्रत्यक्षातल्या लग्नाआधी नियोजित वधूचा फोटो काढून तो वराकडच्यांना दाखवला जाण्याचीही पध्दत होती. आधी फोटो पसंत करा आणि नंतर मुलगी असा क्रमच होता. अशावेळी काहीवेळा फोटो आणि प्रत्यक्षातली मुलगी यांच्यात अगदी जमीन-अस्मानाचं नसलं तरी बराच फरक जाणवल्याची तक्रारही आवाजात नोंदवली जायची. अशा प्रसंगी फोटोग्राफरचं कसब वाखाणलं जात असलं तर तो फसवणुकीचा प्रकारही मानला जायचा. नाही तरी लग्न म्हणजे एक प्रकारची फसवणूकच असते असं मानलं तर अशा प्रकारची फसवणूकच असते असं मानलं तर अशा प्रकारची फोटोत आणि प्रत्यक्षातला फरक हा फसवणुकीची पहिली पायरी ठरायचा\nबदल हा सृष्टीचा नियम आहे आणि तो फोटोलाही लागू आहे. फोटो काढण्याच्या यंत्रापासून ते थेट फोटोचा अल्बम तयार करण्यापर्यंत अनेक स्थित्यंतरे पाहण्यात येतात. जुन्या काळातला फोटो काढण्याच्या यंत्राचं धूड आणि ते ठेवण्याचा तीन पायांचा सांगाडा केव्हाच इतिहासजमा झालेला आहे. आता तर मोबाईलच्या मदतीनं, तोंडात चणे-फुटाणे टाकण्याच्या सहजतेनं खटाखट फोटो काढले जातात आणि पुढच्याच क्षणी ते पाहून पुसताही येऊ लागले आहेत. मात्र एका बाबतीत मात्र बदल झालेला नाही. आणि तो म्हणजे आपला फोटो पाहून किंचित नाक मुरडून, ‘आपण काय असे दिसतो’ काही तरीच काय’ काही तरीच काय हा कुणातरी दुसऱ्याचाच फोटो आपला म्हणून देण्यात आला असावा हा कुणातरी दुसऱ्याचाच फोटो आपला म्हणून देण्यात आला असावा असा उद्‌गार स्वतःशीच काढणे. असं म्हणतात की, फोटो काढणं म्हणा वा खेचणं ही देखील एक कला आहे. या कलेच्या आधारे सुंदरातल्या सुंदराला विद्रूप करता येतं आणि कुरुपातल्या कुरुपाला सुंदर असा उद्‌गार स्वतःशीच काढणे. असं म्हणतात की, फोटो काढणं म्हणा वा खेचणं ही देखील एक कला आहे. या कलेच्या आधारे सुंदरातल्या सुंदराला विद्रूप करता येतं आणि कुरुपातल्या कुरुपाला सुंदर व्यक्तीच्या चेहऱ्यातलं नेमकं सौंदर्य टिपण्यासाठी देखील डोकं हे लागतंच.\nफोटो हा स्वतः एकट्याचा काढून घेता येतो वा आपल्या सोबत इतरांना जमा करूनही सर्वांचा असा ग्रुप फोटो काढून घेता येतो. पण खरी मजा आहे ती एखाद्या सुप्रसिध्द व्यक्तीसोबत फोटो काढून घेण्यात. या सुप्रसिध्द व्यक्तींची कार्यस्थळे म्हणजे राजकारण, चित्रपट, समाजकारण, खेळ, इ. इ. अशा नामांकित व्यक्तींबरोबर फोटो काढता आला तर तो काहींच्या दृष्टीनं आनंदाचाच क्षण असतो. असे फोटो चार लोकांना दाखवून या ���हनीय व्यक्तींशी आपली लगट असल्याचं दाखवून आपलं थोरपण सिध्द करता येतं... पण अशा नामांकित व्यक्तींचं काय आपण कुणासोबत फोटो काढून घेत आहोत. याचं भान ठेवणंही कामाच्या धबडग्यात त्या बिचाऱ्यांना शक्य होत नाही. आणि मग विरोधकांना आपली बदनामी करण्याची सुसंधीच प्राप्त होते. धांदल गडबडीच्यावेळी, एखाद्या अपरिचित व्यक्तीसोबत फोटो काढून घेणेही होते आणि पुढं मागं ती व्यक्ती चोर, डाकू, खूनी, अमलीपदार्थ प्रकरणात गुंतलेली असेल तर मग काय त्याबद्दलची सारवासारव करायला घेणे म्हणजे तारेवरची कसरतच ठरते आपण कुणासोबत फोटो काढून घेत आहोत. याचं भान ठेवणंही कामाच्या धबडग्यात त्या बिचाऱ्यांना शक्य होत नाही. आणि मग विरोधकांना आपली बदनामी करण्याची सुसंधीच प्राप्त होते. धांदल गडबडीच्यावेळी, एखाद्या अपरिचित व्यक्तीसोबत फोटो काढून घेणेही होते आणि पुढं मागं ती व्यक्ती चोर, डाकू, खूनी, अमलीपदार्थ प्रकरणात गुंतलेली असेल तर मग काय त्याबद्दलची सारवासारव करायला घेणे म्हणजे तारेवरची कसरतच ठरते हल्लीच आपल्याकडच्या राजकारण्यांच्या क्षेत्रातल्या महनियांना, अमलीपदार्थाच्या व्यवहारात पकडल्या गेलेल्या गुन्हेगारानं चांगलंच अडचणीत आणल्याची घटना घडल्याचं आठवत असेल. फोटोसारखी निर्जीव गोष्टसुध्दा आपल्या प्रगतीतली धोंड बनू शकते आणि अशावेळी डोक्याला हात लावून बसण्याव्यतिरिक्त दुसरं काही करणंही सुचेनासं होतं हल्लीच आपल्याकडच्या राजकारण्यांच्या क्षेत्रातल्या महनियांना, अमलीपदार्थाच्या व्यवहारात पकडल्या गेलेल्या गुन्हेगारानं चांगलंच अडचणीत आणल्याची घटना घडल्याचं आठवत असेल. फोटोसारखी निर्जीव गोष्टसुध्दा आपल्या प्रगतीतली धोंड बनू शकते आणि अशावेळी डोक्याला हात लावून बसण्याव्यतिरिक्त दुसरं काही करणंही सुचेनासं होतं फोटोलाही उपद्रवमूल्य असतं हे विसरून कसं बरं चालेल\nVarun Dhawan Wedding : जाणून घ्या वरून धवनची पत्नी नताशा आहे तरी कोण\nबॉलिवूड अभिनेता वरून धवन बऱ्याच प्रतीक्षेनंतर त्याची गर्लफ्रेंड नताशा दलालसोबत लग्न...\nलग्नाच्या दोन दिवस आधी वरूण धवनच्या गाडीला अपघात\nअलिबाग : वरुण धवन आणि नताशा दलालच्या यांच्या लग्नाआधी, ग्रुम-टू-बी वरूण धवनच्या...\nधवन कुटुंबात सुरू झाली लगिनघाई...\nमुंबई: सोशल मीडियावर अभिनेता वरुण धवन आणि नताशा दोघेही गेल्या काही दिवसांपासून...\nनागीन अभिनेत्री मौनी रॉय दुबईतील बॅंकर सूरज नंबियारशी करणार लग्न \nमुंबई: यावर्षी आणखी एका सालिब्रिटीचं लग्न होण्याचे संकेत दिसत आहे. नागीन या...\nवरुण धवन आणि नताशा दलालच्या लग्नाचे वाजणार सनई चौघडे\nमुंबई: अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलाल यांच्या लग्नाबाबत सध्या चर्चा सुरू आहे...\nकंगना रनौत ते कश्मीरी क्वीन मणिकर्णिका रिटर्न्स: दि लिजेंड ऑफ दिड्डा\nमुंबई: कंगना रनौतने तिच्या 2019 च्या रिलीज झालेल्या ' मणिकर्णिकाः द क्वीन...\n'गेम ऑफ थ्रोन्स' सिराजमधील हे कलाकार खऱ्या आयुष्यातही आहेत 'लाईफ पार्टनर्स'\nलंडन : ब्रिटिश अभिनेता किट हॅरिंग्टन यानी नुकताच त्याचा ३४वा वाढदिवस साजरा केला. '...\n'मी जन्माने हिंदू आहे आणि हिंदूच मरेन' धर्मांतरा विरोधात या अभिनेत्रीने उठवला आवाज\nनवी दिल्ली: महाराष्ट्रात प्रिती तलरेजा नावाची एक अभिनेत्री सोशल मीडियावर न्यायाची...\nफराह खान होती मायकेल जॅक्सनची जबरा फॅन...\nमुंबई: मैं हूं ना, ओम शांती ओम, तिस मार खान, हॅपी न्यू इअर सारखे चित्रपट...\n\"लॉकडाऊन लग्न चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला\"\nपुणे : डॉक्टर डॉक्टर या चित्रपटाच्या भरघोस यशानंतर निर्माते किरण कुमावत,अमोल...\n'नाही विसरू शकलो तुमचा वाढदिवस'.. 'इरफान खान'च्या वाढदिवसानिमित्त मुलाने लिहिली भावनिक पोस्ट\nमुंबई : दिवंगत अभिनेता 'इरफान खान'चा आज वाढदिवस. यानिमित्त त्यांचा मुलगा...\nअनुष्का म्हणाली प्रेग्नन्सी चा स्ट्रेस नको, एन्जॉय करा...\nमुंबई: बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आजकाल चित्रपटांपासून दूर राहून तिच्या...\nलग्न टोल यंत्र machine सौंदर्य beauty राजकारण politics चित्रपट खून गुन्हेगार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00660.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.cos.youth4work.com/mr/talent/-in-Hyderabad", "date_download": "2021-01-28T10:02:52Z", "digest": "sha1:7MIMANV37RU5XATLXHOKW5AOZU7ZSOMZ", "length": 9997, "nlines": 288, "source_domain": "www.cos.youth4work.com", "title": "शीर्ष कंपन्या आणि रिक्रुटर्स | युवा 4 कार्य", "raw_content": "\nपोस्ट नोकरी - मोफत\nपोस्ट नोकरी - मोफत\nशोधा आणि नियोक्ते अनुसरण\nबर्याच लोकांनी याचे अनुसरण केले\nअनुसरण करणे रद्द करा\nअनुसरण करणे रद्द करा\nअनुसरण करणे रद्द करा\nअनुसरण करणे रद्द करा\nअनुसरण करणे रद्द करा\nअनुसरण करणे रद्द करा\nअनुसरण करणे रद्द करा\nअनुसरण करणे रद्द करा\nअनुसरण करणे रद्द करा\nअनुसरण करणे रद्द करा\nअनुसरण करणे रद्द करा\nअनुसरण करणे रद्द करा\nअनुसरण करणे र���्द करा\nअनुसरण करणे रद्द करा\nअनुसरण करणे रद्द करा\nअनुसरण करणे रद्द करा\nअनुसरण करणे रद्द करा\nअनुसरण करणे रद्द करा\nअनुसरण करणे रद्द करा\nअनुसरण करणे रद्द करा\nकंपन्या आपल्याला जाणून घेणे आरंभ करतात आणि आपण त्यांच्या स्वत: च्या प्रतिभा समुदायाचा भाग बनू शकता\nकंपनी आपल्या संपूर्ण प्रोफाइलला पाहू आणि प्रवेश करू शकते आणि प्रथम आपल्या कामासाठी आपल्या थेट संपर्क साधू शकते\nकंपनीतील ताज्या बातम्या आणि उद्घाटन आपल्याला प्रथम समजतात\nआपण कंपन्या त्यांच्या भिंतीवर थेट संवाद साधू शकता आणि त्यांना माहिती करून घेऊ शकता.\nआपली स्वत: ची प्रतिभा समुदाय तयार करा, ब्रँड तयार करा, नोकरी पोस्ट करा, मुक्तपणे संवाद करा, अर्जदारांना सोयीस्करपणे शॉर्टलिस्ट करा आणि योग्य प्रतिभा शोधा.\nकंपन्यांशी थेट कनेक्ट व्हा, मुक्तपणे संवाद साधा आणि योग्य काम संधी मिळवा\nyTests - कौशल्य कसोटी\nपोस्ट नोकरी - मोफत\nyAssess - सानुकूल मूल्यांकन\nआमच्या अनुप्रयोग डाउनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00660.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://sthairya.com/raids-on-gambling-dens-in-satara-crime-on-five-people/", "date_download": "2021-01-28T09:29:01Z", "digest": "sha1:MUQPBIQSBVP7FEMRYZVZRRKUTXV5EG26", "length": 11865, "nlines": 129, "source_domain": "sthairya.com", "title": "सातारात जुगार अड्ड्यावर छापा; पाच जणांवर गुन्हा - स्थैर्य", "raw_content": "\nसातारा – जावळी – कोरेगाव\nवाई – महाबळेश्वर – खंडाळा\nमुंबई – पुणे – ठाणे\nरायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग\nसातारा – जावळी – कोरेगाव\nवाई – महाबळेश्वर – खंडाळा\nमुंबई – पुणे – ठाणे\nरायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग\nसातारात जुगार अड्ड्यावर छापा; पाच जणांवर गुन्हा\nदैनिक स्थैर्यच्या अधिकृत WhatsApp ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.\nस्थैर्य, सातारा, दि.२१ : येथील सदाशिव पेठेमध्ये एका बेसमेंटमध्ये सुरू असणार्‍या जुगार अड्डयावर छापा टाकून शाहूपुरी पोलिसांनी 1 लाख 80 हजार 490 रुपयांची रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत केले. या प्रकरणी पाच जणांवर शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुनी भाजी मंडई, सदाशिव पेठ, सातारा येथील गणपती मंदिरासमोर असणार्‍या बिल्डिंगच्या बेसमेंटमध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांना मिळाल्यानंतर या ठिकाणी छापा टाकला. हुसेन नवीलाल पठाण (वय 42, रा. सदरबझार, सातारा), प्रकाश नारायण गायकवाड (वय 52, रा. सोनगाव, ता. सातारा), तौफिक सलीम ��य्यद (वय 33 रा. गुरुवार पेठ, सातारा), संतोष वाघमारे (वय 52, रा. एकता कॉलनी, करंजे, ता. सातारा), दत्तात्रय वामन जाधव (वय 45, रा. अंबवडे बुद्रुक, ता. सातारा) हे पाचजण जुगार खेळताना पोलिसांना सापडले. त्यांच्याकडून 1 लाख 80 हजार 490 रुपयांची रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत केले.\nदैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nनुने जवळ दुचाकी घसरून वृद्धाचा मृत्यू\nधोक्याची घंटा : शाळा सुरू होण्यापूर्वीच राज्यातील शेकडो शिक्षकांना कोरोनाची लागण\nधोक्याची घंटा : शाळा सुरू होण्यापूर्वीच राज्यातील शेकडो शिक्षकांना कोरोनाची लागण\n93 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 754 जणांचे नमुने पाठविले तपासणीला\n२०२१-२०२२ मध्ये अर्थसंकल्पाकडून काय अपेक्षा आहेत\nखरेदी विक्री संघानी उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यासाठी नवनवीन संकल्पना अंमलात आणाव्यात – पालकमंत्री जयंत पाटील\nमहाराष्ट्राच्या पाच बालकांची प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी निवड\nअमोल कोल्हे आणि चंद्रकांत पाटील यांच्या नावाने फसवणुकीचा प्रयत्न; एकाला अटक\nछातीत दुखत असल्याने सौरव गांगुली पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल; 2 जानेवारी रोजी आला होता हार्टअटॅक\nअमेरिकी फेडरल रिझर्व्ह पॉलिसीच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात घसरण\nफलटण मध्ये वेलकेअर फार्मसी नावारूपास येईल : श्रीमंत संजीवराजे\nप्रजासत्ताक दिनानिमित्त प्रांताधिकाऱ्यांच्या हस्ते फलटण तालुक्याचे मुख्य शासकीय ध्वजारोहण\nसौ.प्रगती कापसे यांच्याकडून माहेरवासीयांचा यथोचित सत्कार\nहे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधी��, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.\nमुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा\nसातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002\nसातारा – जावळी – कोरेगाव\nवाई – महाबळेश्वर – खंडाळा\nमुंबई – पुणे – ठाणे\nरायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग\nWhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00661.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/health/coronavirus-information-difference-between-normal-flu-and-covid-19-coronavirus-a648/", "date_download": "2021-01-28T09:37:37Z", "digest": "sha1:GBNE4BOFNVYEYGXG35D64TB7QVQNVHCU", "length": 35477, "nlines": 407, "source_domain": "www.lokmat.com", "title": "थंडीच्या वातावरणात फ्लू आणि कोरोनामधील फरक 'असा' ओळखा? तज्ज्ञांनी दिली लसीबाबत महत्वाची माहिती - Marathi News | Coronavirus information difference between normal flu and covid-19 coronavirus | Latest health News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार २८ जानेवारी २०२१\n\"देवेंद्रजी, मुंबई मेट्रो -३ मध्ये तुम्हाला फोटो काढून ट्वीट करण्याची लवकरच संधी मिळणार\"; राष्ट्रवादीचा टोला\n\"ते व्हायरल करण्याची गरज नव्हती, मला खूप वाईट वाटलं\"; रक्षा खडसेंनी केली कारवाईची मागणी\nमुंबई महाराष्ट्राचीच; 'त्या' वक्तव्याला कशाचाही आधार नाही; अजित पवारांनी कर्नाटकला सुनावलं\nBARC Recruitment 2021: भाभा अणुशक्ती केंद्रामध्ये नर्स, चालकांसह अन्य जागांसाठी भरती; १२ वी पास उमेदवारांनाही संधी\nअसे येडे बरळत असतात; संजय राऊत यांची कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका\n'खड्यात गेलं सगळं', वनिता खरातने न्यूड फोटोशूटनंतर शेअर केला नवा फोटो\nPHOTOS: आशका गोराडियाने पतीसोबत समुद्र किनारी केला योगा, इंटरनेटवर व्हायरल झाले रोमाँटिक फोटो\nओ भाई, इस गरीब को कोई कपडे दे दो... उर्वशी रौतेलाच्या ‘फाटक्या’ पॅन्टची लोकांनी घेतली मजा\n कतरिना कैफने विकी कौशलला मिठी मारताना शेअर केला फोटो, चाहत्यांना मिळाला पुरावा\n'जोड्याने हाणले पाहिजे या दोघांना', अर्जुन-मलायकाला पाहून संतापले चाहते\n'अबू आझमींच्या भाषणाचा बोलवता धनी कोण\n पुढची महामारी असणार जैविक दहशतवादाचा परिणाम, जगाला तयार राहावं लागणार; बिल गेट्स\nतुम्हीसुद्धा चहासोबत हे पदार्थ खात असाल तर वेळीच सावध व्हा; कधी आजारी पडाल कळणारही नाही\nदुधाचेही शरीरावर साइड इफेक्ट होतात का जाणून घ्या काय सांगतात एक्सपर्ट.....\nBudget 2021: आरोग्य सेवा बळकट करणे आवश्यक; आमूलाग्र बदल करण्यासाठी भरीव निधीची गरज\nकमकुवत हाडांसह किडनी स्टोनचाही वाढू शकतो धोका; वेळीच जाणून घ्या डायटींगचे हे साईड इफेक्ट्स\nमार्क झुकरबर्ग यांचा मोठा निर्णय, आता फेसबुक करणार नाही 'पॉलिटिकल ग्रुप्स'ची शिफारस\nपश्चिम बंगालमध्ये काँग्रेस, डाव्या पक्षांचं १९३ जागांसाठी जागावाटप पूर्ण; काँग्रेस ९२, तर डावे पक्ष १०१ जागा लढवणार\nआधी दिल्ली सांभाळा, मग पश्चिम बंगालचा विचार करा; मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा गृहमंत्री अमित शहांना टोला\n देशातील तब्बल 147 जिल्ह्यांत 7 दिवसांपासून कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही\nप्रजासत्ताक दिनी घडवण्यात आलेला हिंसाचार पूर्वनियोजित; शेतकरी संघटनांची प्रतिमा डागाळण्याचा कट- बीकेयूचे प्रवक्ते राकेश टिकेत\nVIVOकडे IPL 2021चं टायटल स्पॉन्सरशीप; चायनीझ कंपनीसाठी BCCIनं उघडलं दार\nशेतकरी आंदोलनाला वेगळे वळण; सिंघू बॉर्डरवर स्थानिक उतरले रस्त्यावर\nजालना- मराठा आरक्षणासाठी ३ दिवसांपासून पिंपळगावात उपोषण करत असलेल्या २ आंदोलकांची प्रकृती खालावली\nभिवंडी एमआयडीसी परिसरात कपिल रेयॉन इंडिया कंपनीला भीषण आग\nउद्या संसदेत होणाऱ्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर १६ पक्ष बहिष्कार घालणार; नव्या कृषी कायद्यांना पक्षांचा विरोध\nदिल्ली- शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असलेल्या सिंघू सीमेवर स्थानिक एकवटले; परिसर मोकळा करण्याची मागणी\nकृषी कायदे रद्द करण्यासाठी मोदी सरकार आणखी शेतकऱ्यांच्या मृत्यूंची वाट पाहतंय- ऊर्जामंत्री नितीन राऊत\nमहिलांबरोबर चावटपणा करणाऱ्यांना तुरुंगात टाकलं पाहिजे- शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील\nआरबीआयच्या अधिकाऱ्याचा गळा दाबून मोबाईल हिसकावून चोरट्याने काढला पळ\nदुसऱ्यांचे हक्क हिरावून आम्हाला आरक्षण नको. आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण द्या- भाजप खासदार उदयनराजे भोसले\nमार्क झुकरबर्ग यां��ा मोठा निर्णय, आता फेसबुक करणार नाही 'पॉलिटिकल ग्रुप्स'ची शिफारस\nपश्चिम बंगालमध्ये काँग्रेस, डाव्या पक्षांचं १९३ जागांसाठी जागावाटप पूर्ण; काँग्रेस ९२, तर डावे पक्ष १०१ जागा लढवणार\nआधी दिल्ली सांभाळा, मग पश्चिम बंगालचा विचार करा; मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा गृहमंत्री अमित शहांना टोला\n देशातील तब्बल 147 जिल्ह्यांत 7 दिवसांपासून कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही\nप्रजासत्ताक दिनी घडवण्यात आलेला हिंसाचार पूर्वनियोजित; शेतकरी संघटनांची प्रतिमा डागाळण्याचा कट- बीकेयूचे प्रवक्ते राकेश टिकेत\nVIVOकडे IPL 2021चं टायटल स्पॉन्सरशीप; चायनीझ कंपनीसाठी BCCIनं उघडलं दार\nशेतकरी आंदोलनाला वेगळे वळण; सिंघू बॉर्डरवर स्थानिक उतरले रस्त्यावर\nजालना- मराठा आरक्षणासाठी ३ दिवसांपासून पिंपळगावात उपोषण करत असलेल्या २ आंदोलकांची प्रकृती खालावली\nभिवंडी एमआयडीसी परिसरात कपिल रेयॉन इंडिया कंपनीला भीषण आग\nउद्या संसदेत होणाऱ्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर १६ पक्ष बहिष्कार घालणार; नव्या कृषी कायद्यांना पक्षांचा विरोध\nदिल्ली- शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असलेल्या सिंघू सीमेवर स्थानिक एकवटले; परिसर मोकळा करण्याची मागणी\nकृषी कायदे रद्द करण्यासाठी मोदी सरकार आणखी शेतकऱ्यांच्या मृत्यूंची वाट पाहतंय- ऊर्जामंत्री नितीन राऊत\nमहिलांबरोबर चावटपणा करणाऱ्यांना तुरुंगात टाकलं पाहिजे- शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील\nआरबीआयच्या अधिकाऱ्याचा गळा दाबून मोबाईल हिसकावून चोरट्याने काढला पळ\nदुसऱ्यांचे हक्क हिरावून आम्हाला आरक्षण नको. आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण द्या- भाजप खासदार उदयनराजे भोसले\nAll post in लाइव न्यूज़\nथंडीच्या वातावरणात फ्लू आणि कोरोनामधील फरक 'असा' ओळखा तज्ज्ञांनी दिली लसीबाबत महत्वाची माहिती\nCoronaVirus News & Latest Updates : कोरोना व्हायरस आणि सामान्य फ्लू यांची लक्षणं काही प्रमाणात समान आहेत. वातावरणातील बदलांमुळे उद्भवलेले आजारपण आणि कोरोनाचे संक्रमण यातील फरक कसा ओळखायचा याबाबत तज्ज्ञांनी माहिती दिली आहे.\nथंडीच्या वातावरणात फ्लू आणि कोरोनामधील फरक 'असा' ओळखा तज्ज्ञांनी दिली लसीबाबत महत्वाची माहिती\nजगभरात कोरोना व्हायरसची रुग्णसंख्या वाढत आहे. आता कोरोनाग्रस्तांची संख्या ६ कोटी १० लाखांवर केली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १४ लाख ३२ हजारांवर पोहोचली आहे. भारतातही रोज संक्रमणाचे केसेस जास्तीत जास्त दिसून येत आहेत. हिवाळ्यामुळे वातावरणात गारवा वाढला आहे. अशा स्थितीत लोकांना सामान्य फ्लू होणं ही सामान्य गोष्ट आहे. कोरोना व्हायरस आणि सामान्य फ्लू यांची लक्षणं काही प्रमाणात समान आहेत. वातावरणातील बदलांमुळे उद्भवलेले आजारपण आणि कोरोनाचे संक्रमण यातील फरक कसा ओळखायचा याबाबत तज्ज्ञांनी माहिती दिली आहे.\nसाधारण फ्लू आणि कोरोनामधील फरक कसा ओळखाल\nदिल्लीतील जीबी पंत रुग्णालयातील डॉ. संजय पांडेय यांनी दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्य या कालावधीत फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. सामान्य लोकांना फ्लू आणि कोरोना यामधील अंतर कळणं कठीण होऊ शकते. जर फ्लू ची लक्षणं घसा खवखवणं, सर्दी होणं अशी लक्षणं जाणवत असतील तर लवकरच तपासणी करून घ्यायला हवी. काही लोक लक्षणं नसतानाही व्हायरसने संक्रमित होऊ शकतात. सध्या कोरोनाची चाचणी करणं सोप असल्यामुळे तुम्ही सहज चाचणी करून घेऊ शकता.\nडॉ. संजय पांडेय यांनी सांगितले की, ''आता कोरोना व्हायरसबाबत जास्त माहिती उपलब्ध झालेली नाही. इतर व्हायरस कधी येतात, किती वेळानंतर माहामारी पुन्हा येऊ शकते. याबाबत आम्हाला माहिती आहे. परंतु कोरोना व्हायरसबाबत अजूनही कोणताही निश्चित डेटा मिळालेला नाही. वेगवेगळ्या देशातील शास्त्रज्ञ कोरोनाच्या प्रसाराबाबत नवीन माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत.\nपुढे त्यांनी सांगितले की, ''रॅपिड एंटीजन चाचणीचे रिपोर्ट्स काही मिनिटात मिळतात. आरटी पीसीआर या चाचणीचे रिपोर्ट येण्यासाठी वेळ लागू शकतो. साधारणपणे आरटी-पीसीआर चाचणीचे रिपोर्ट्स ७ ते ८ तासात येऊ शकतात. पीसीआर चाचणीसाठी काही ठिकाणी २४ तासांचा कालावधी लागतो.''\nदातांचा पिवळटपणा आणि काळे डाग कसे साफ कराल डेंटिस्ट्सनी सांगितले चमकदार दातांचे उपाय\nही लढाई पूर्ण करण्यासाठी शासनाने दिलेल्या गाईडलाईन्सचे पालन करायला हवे. त्यासाठी सगळ्यांनीच धैर्य ठेवायला हवे. सोशल डिस्टेंसिंगच्या नियमांचे पालन करा, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, सरकारने दिलेले नवीन नियम हे गर्दीला नियंत्रणात ठेवण्यासाठी असून व्हायरसपासून बचावासाठी नियमांचे पालन करणं गरजेचं आहे.\nभारतातील सर्व लोकांना लस देणं ही सरकारची एक पॉलिसी आहे. कधी, कसं, कोणाला सगळ्यात आधी लस द्यायची याबबत शासनाने योजना तयार केल्या आहेत. लसीच्या किंमतींबाबतही वेगवेगळी माहिती समोर येत आहे. लस जेव्हा बाजारात येईल तेव्हा ती सगळ्यांपर्यंत पोहोचेल. यामध्ये अनेकदा फसवणूकींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे सरकारचा निर्णय येईपर्यंत संयम पाळा.\n ९४ टक्के यशस्वी लसीनेही कोरोनाचा प्रसार थांबणार नाही, मॉर्डनाच्या तज्ज्ञांचा दावा\nसरकराने नवीन दिशा निर्देश दिले आहेत. केंद्रांकडून देण्यात आलेल्या माहितीत लॉकडाऊनचा उल्लेख करण्यात आला नाही. काही राज्यात नाईट कफ्यू लावण्यात आला आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे संपूर्ण देशभरात मार्च महिन्यापासून शाळा बंद आहेत. तर काही ठिकाणी शाळा पुन्हा सुरू करण्यासाठीचे प्रयत्न देखील केले गेले. मात्र कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढत असल्याची परिस्थिती पाहून शाळा सुरू करण्याचा निर्णय मागे देखील घेण्यात आला आहे.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\ncorona virusHealth TipsHealthकोरोना वायरस बातम्याहेल्थ टिप्सआरोग्य\nगोव्यात ५७ दिवसांत कोविडमुळे २४५ बळी\nNZ vs PAK : ... तर तुम्हा सर्वांना देशातून हद्दपार करू; पाकिस्तान टीमला न्यूझीलंड सरकारची वॉर्निंग\nBreaking: पंढरपूरचे आमदार भारत भालके यांची प्रकृती चिंताजनक; पुण्यात उपचार सुरू\ncorona virus : जिल्ह्यात कोरोनामुळे एकही मृत्यू नाही\nआंतरराष्ट्रीय विमानसेवा ३१ डिसेंबरपर्यंत स्थगित\nतुम्हीसुद्धा चहासोबत हे पदार्थ खात असाल तर वेळीच सावध व्हा; कधी आजारी पडाल कळणारही नाही\nकमकुवत हाडांसह किडनी स्टोनचाही वाढू शकतो धोका; वेळीच जाणून घ्या डायटींगचे हे साईड इफेक्ट्स\nFact Check : घसा कोरडा झाल्यास कोरोना संसर्गाचा धोका वाढतो जाणून घ्या 'या' व्हायरल मेसेज मागचं सत्य\nभारतीय पुरूषांमध्ये वाढतेय इन्फर्टीलिटीची समस्या; 'या' सवयीवर वेळीच नियंत्रण ठेवावं लागणार\nअति धुम्रपान करणाऱ्यांमध्ये ८९ टक्क्यांनी वाढतोय कोरोनामुळे मृत्यूचा धोका; नवीन संशोधनातून खुलासा\nहृदयासाठी अतिशय घातक आहेत रोज खाल्ले जाणारे 'हे' दोन पदार्थ, जीवालाही होऊ शकतो धोका...\nशेतकरी आंदोलनाच्या आडून दिल्लीत झालेल्या हिंसाचाराला अमित शाह जबाबदार असून त्यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, हा काँग्रेसचा आरोप आणि मागणी पटते का\niPhone 13 २०२१ मध्ये होणार लॉंच किंमत\n'अबू आझमींच्या भाषणाचा बोलवता धनी कोण\nआई कुठे काय करते\nshruti haasan birthday special : श्रुती हासनच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घ्या तिच्याविषयी या खास गोष्टी\nहिना खानने ब्लॅक ड्रेसमधील फोटो शेअर करून सोशल मीडियावर घातला धुमाकूळ, पहा तिच्या ग्लॅमरस अदा\nPHOTOS: आशका गोराडियाने पतीसोबत समुद्र किनारी केला योगा, इंटरनेटवर व्हायरल झाले रोमाँटिक फोटो\nओ भाई, इस गरीब को कोई कपडे दे दो... उर्वशी रौतेलाच्या ‘फाटक्या’ पॅन्टची लोकांनी घेतली मजा\nVIVOकडे IPL 2021चं टायटल स्पॉन्सरशीप; चायनीझ कंपनीसाठी BCCIनं उघडलं दार\n ५ वर्षांच्या मुलीला बाथरूमध्ये घेऊन गेली जन्मदाती आई; आधी डोळे काढले मग कापली जीभ\n देशातील तब्बल 147 जिल्ह्यांत 7 दिवसांपासून कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही\nघटस्फोटानंतर महिलेने १४ बाळांना दिला जन्म, पोटाचा आकार बघून हैराण झाली होती दुनिया....\nMom To Be गरोदरपणात अभिनेत्री धनश्री काडगांवकरची स्टाईल, केले हटके फोटोशूट\nपंजाब नॅशनल बँकेत १०० जागांची भरती, मोठा पगार; झटपट करा अर्ज\nमार्क झुकरबर्ग यांचा मोठा निर्णय, आता फेसबुक करणार नाही 'पॉलिटिकल ग्रुप्स'ची शिफारस\nIAS Interview Question: भारताच्या कोणत्या राज्यातील मुली सर्वात जास्त उंच असतात\nआलिया भटची नवी इन्स्टाग्राम पोस्ट होतेय व्हायरल, जाणून घ्या यामागचे कारण\nहिना खानने ब्लॅक ड्रेसमधील फोटो शेअर करून सोशल मीडियावर घातला धुमाकूळ, पहा तिच्या ग्लॅमरस अदा\n\"बहुमत तुम्हाला लोकांना मारण्याची परवानगी देत नाही\", ममता बॅनर्जी संतापल्या\nVideo: शेतकरी आंदोलनाला वेगळे वळण; सिंघू बॉर्डरवर स्थानिक उतरले रस्त्यावर\n\"बहुमत तुम्हाला लोकांना मारण्याची परवानगी देत नाही\", ममता बॅनर्जी संतापल्या\n... म्हणून दिल्ली पोलिसांनी राकेश टिकैत यांना बजावली नोटीस\nमार्क झुकरबर्ग यांचा मोठा निर्णय, आता फेसबुक करणार नाही 'पॉलिटिकल ग्रुप्स'ची शिफारस\n\"कोरोना संसर्ग असो वा सीमेवरील आव्हान, भारत सर्वांशी लढण्यास नेहमी तय्यार\"; पंतप्रधान मोदी\nलोकांचा अंत पाहू नका, उद्रेक झाला तर कोण थांबवणार मराठा आरक्षणावरुन उदयनराजेंचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00661.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://sudhirsawant.com/narco-terrorism-%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%A7_%E0%A5%A8/", "date_download": "2021-01-28T07:34:32Z", "digest": "sha1:3CNA3AYSLQSLUX3QGHDLDLVGLH4MTLWP", "length": 34949, "nlines": 100, "source_domain": "sudhirsawant.com", "title": "Narco Terrorism (ड्रग्स आतंकवाद) – भाग १_२८.५.२०२० | | Brigadier Sudhir Sawant (Ex-MP)", "raw_content": "\nNarco Terrorism (ड्रग्स आतंकवाद) – भाग १_२८.५.२०२०\n१४ ऑगस्ट, १९९५ ला राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा म्हणाले, आपण भारताचे स्वातंत्र्य, सार्वभौमत्व आणि एकात्मतेचे संरक्षण करू, परदेशातून होणार्‍या आतंकवादा विरूद्ध लढू आणि त्याला संपवू, आतंकवादाचे संघटित गुन्हेगारी आणि ड्रग्स तस्करी विरूद्धचे संबंध मोडून काढू. राष्ट्रपतींचा हा दूरगामी निर्धार स्पष्ट करतो की, हा धोका भारत सरकारला त्यावेळीच माहीत होता. याची जाणीव असून देखील त्या विरूद्ध सरकारने काय केले हा महत्वाचा प्रश्न आहे. Narco Terrorism (ड्रग्स आतंकवाद) हा गेली अनेक वर्ष वाढत चालला. इतका की तस्करी करणारे संघटित गुन्हेगार आणि दहशतवादी यांची अघोरी युती झाली आहे. पण सरकारने दहशतवादाशी मुकाबला आणि संघटित गुन्हेगारांसाठी लढा वेगळा-वेगळा ठेवला आहे. त्यासाठी वेगळे सुरक्षा दल गठित केले आहे. त्यात मेळ कधीच घातला नाही. म्हणून दहशतवादाविरोधात जे लढतात ते संघटित गुन्हेगारी विरोधात लढत नाही. अशाप्रकारे संघटित गुन्हेगारी विरोधात लढणारे सुरक्षा अत्यंत अल्प आहे. कदाचित सरकारला संघटित गुन्हेगारी वोरीधात काहीच करायचे नसेल.\nमाझ्या या वक्तव्याला एक पार्श्वभूमी आहे. मी सैन्यातून बाहेर येऊन १९९१ला खासदार झालो. त्यावेळी मी भारतीय सैन्यातील गुप्तहेर खात्यातून निवृत्त झालो होतो. म्हणून मुंबईतील संघटित गुन्हेगारीबद्दल सर्व माहिती होती. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. सुधाकर नाईक आणि केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांना भेटलो. संघटित गुन्हेगारांचे राज्य मोडून काढण्याची विनंती केली. सर्व लागे बांधे समोर ठेवले. त्यात खासदार, मंत्री-संत्री यांचे दाऊद आणि इतर लोकांबरोबरचे संबंध समोर ठेवले. सुधाकर नाईक यांनी एक बैठक घेतली. त्यात अनेक खात्यांचे अधिकारी होते. त्यांनी ही माहीती अधिकार्‍यांसमोर ठेवली. ही माहिती खरी असल्याचे सर्व खात्यांच्या अधिकाऱ्यानी मान्य केले. एका अधिकाऱ्याने म्हटले की ह्यांच्या विरूद्ध कारवाई केली तर तुम्हीच म्हणाल की यांना सोडा, त्यांना धरू नका. त्यावेळी नाईकसाहेब म्हणाले की, मी शिकारी आहे. माझ्या बंदुकीतून निघालेली गोळी परत घेता येत नाही. तुम्ही तुमचे काम करा, कोणीही अडवणार नाही. ह्यानंतर पो���िसांनी जबरदस्त कारवाई केली. सर्वच माफिया टोळ्यांनी पळता भुई थोडी झाली. त्यात आमदार, नगरसेवक आणि अनेक गुंडांना टाडा कायद्याअंतर्गत तुरुंगात डांबण्यात आले. महाराष्ट्रातच नव्हे तर देशात भूकंप झाला. मोठ्या नेत्यांची नावे सरकारकडे गेली. नेत्यांचे धाबे दणाणले. नेत्यांच्या काळ्या पैशाचे संरक्षण माफिया टोळी करत होती. पैसे खाण्याचे अलिखित कराराची अंमलबाजवणी माफिया करत होती. किंबहुना काळ्यापैशाच्या व्यवहारचे पोलिस म्हणजे माफिया आहे. काळ्या पैशाचा व्यवहार शब्दावर ठरतो. त्यात कुठलाही लेखी पुरावा नसतो. मग कोट्यावधी रुपयाची उलाढालीची अंमलबाजवणी कोण करणार याचे उत्तर आहे माफिया. म्हणून माफिया संपला तर मोठ मोठे नेते संपतील, म्हणून माफियाला जिवंत ठेवणे हे राजकीय नेत्यांना अत्यंत महत्त्वाचे आहे.\nसुधाकर नाईक विरोधात प्रचंड राजकीय विरोध निर्माण झाला. २८ ऑक्टोबर १९९२ ला प्रधानमंत्री पी.व्ही. नरसिंहराव यांना मी निवेदन दिले की सुधाकरराव नाईक यांना काढण्यासाठी महाराष्ट्रात दंगल घडविण्यात येणार आहे. पण त्यावर काही कारवाई झाली नाही. इकडे कॉग्रेस पक्षातील बरेच नेते सुधाकर नाईक यांना विरोध करत होते. सुधाकर नाईक यांनी बर्‍याच लोकांना मंत्रिमंडळातून काढून टाकले. पण दुसरीकडे एक मोठे कारस्थान माफिया आणि राजकीय नेत्यांमध्ये शिजत होते. यातच बाबरी मश्चिद पाडायचा कट शिजला. शंकरराव चव्हाण यांना याची पूर्ण माहिती मिळाली होती. त्यांनी बाबरी मश्चिदकडे सैन्य पाठवण्याची शिफारस केली होती. मी आणि माझ्याबरोबर अनेक खासदारांनी देखील नरसिंहरावांना भेटून ३० नोव्हेंबर१९९२ ला सैन्य पाठवण्याची मागणी केली. पण यावर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. त्याचवेळी ६ डिसेंबरला बाबरी माश्चिद जमीनदोस्त करण्यात आली. एवढ्यावर हे प्रकरण थांबले नाही. तर पुर्ण भारतात हिंदू-मुस्लिम दंगली घडविण्यात आल्या. त्यातील मुंबईतील दंगल सगळ्यात भयाण होती. सैन्याची मदत मागून देखील सैन्य पाठविण्यात आले नाही. तो पण कारस्थानाचा भागच होता. अगदी नियोजनबद्ध पद्धतीने दंगली झाल्या व सुधाकर नाईक यांना काढण्याची मागणी जोर धरू लागली. शेवटी सर्व खापर त्यांच्या माथ्यावर फोडून त्यांना काढण्यात आले व माफियाच्या विरोधातील आमचा पहिला लढा अयशस्वी ठरला. या मजबूरीचा फायदा उठवून पाकिस्ता�� आयएसआयने मुंबईत बॉम्ब हल्ला करण्याचा आदेश माफियाला दिला. दाऊद टोळीचे टायगर मेमन याला पाकिस्तानने सर्वोतोपरी मदत किली. प्रशिक्षण दिली, हत्यारे दिली, RDX दिला, रायगड जिल्ह्याच्या तटांवर RDX पोचवला. त्यात अनेक सरकारी अधिकार्‍यानी मेमन टोळीला मदत केली. १३ मार्च १९९३ ला मुंबईत बॉम्बब्लास्ट झाले. या दंगलीमुळे आणि बॉम्ब ब्लास्टमुळे हिंदू-मुसलमानांमध्ये द्वेषाचे वातावरण निर्माण करण्यात पाकिस्तान पुर्णपणे यशस्वी झाला. कारण पाकिस्तानचे पहिल्यापासून हिंदू-मुस्लिम यादवी युद्ध निर्माण करायचा व भारताला तोडायचा मनसुबा आहे. त्यात त्यांनी संघटित गुन्हेगारांची मदत घेतली. संघटित गुन्हेगारांच्या टोळीचा मुख्य पैसा ड्रग्स तस्करीमधून येतो. संघटित गुन्हेगार टोळीचे परिवर्तन दहशतवादी टोळीत झाले. यालाच आपण Narco Terrorism (ड्रग्स आतंकवाद) म्हणतो.\nशब्दावरून लक्षात आले असेल की Narcotics म्हणजे ड्रग्सची तस्करी. त्यातून प्रचंड पैसा निर्माण होतो. तो पैसा गुन्हेगारी टोळ्या दहशतवाद्यांना देतात. तर दक्षिण आशियामध्ये एकच टोळी ह्या दोन्ही गोष्टी करत आहेत. अफगाणिस्तानमध्ये जगातील ९०% अफु निर्माण होते. या अफुचे पाकिस्तानमध्ये ‘हेरोईन’ मध्ये परिवर्तन करण्यात येते. त्याची किंमत लंडनमध्ये १ किलोची २ कोटी रुपये आहे. त्या सर्व तस्करीचा शहनशहा अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारतामध्ये दाऊद टोळी आहे. २००१ नंतर अमेरिकेने व युनोने दाऊद इब्राहीमला ड्रग्सचा बादशहा आणि दहशतवादी जाहीर केले आहे. या दोन्ही पदव्या असणारा जगातील एकमेव माणूस आहे. २००१च्या आधी अमेरिकेने आयएसआयला व त्यातून दाऊद इब्राहीम टोळीला अप्रत्यक्षपणे मदतच केली. पण २००१ ला अमेरिकेवर हल्ला झाल्यानंतर अमेरिकेला भारताच्या मदतीची गरज भासली आणि म्हणून दाऊद इब्राहीम विरुद्ध भूमिका घेतली गेली. ड्रग्समधून निर्माण होणार्‍या पैशातून पाकिस्तानची आयएसआय दहशतवादी टोळ्यांना सर्व प्रकारची मदत करते. पाकिस्तानचा दहशतवाद हा केवळ ड्रग्सच्या पैशातून पोसला जातो. त्याचबरोबर जवळजवळ पाकिस्तानला २०० बिलियन डॉलर म्हणजेच १४ लाख कोटी रुपये पाकिस्तानला मिळतात. म्हणजेच पाकिस्तानच्या उत्पन्नापेक्षा जास्त पैसा पाकिस्तानला ड्रग्सच्या तस्करीतून मिळतो. म्हणूनच पाकिस्तान सरकार आणि सैन्य दाऊद इब्राहीमला पूर्ण मदत करतात.\nब्लास्टनंतर मी १०० खासदारांची सही घेऊन पंतप्रधान नरसिंहराव यांच्याकडे मागणी केली की भारतामध्ये राजकीय नेते, भ्रष्ट अधिकारी व माफियाचा दृढ संबंध आहे, त्यातून प्रचंड भ्रष्टाचार होतो, गुन्हेगारी वाढते व दहशतवाद निर्माण होतो. म्हणून त्याची चौकशी करण्यासाठी एका आयोगाची निर्मिती करावी. त्याप्रमाणे शंकरराव चव्हाण यांनी वोरा समिती गठीत केली. त्या समितीमध्ये इतिहासात पहिल्यांदाच Raw, Intelligence Bureau (IB), CBI, Custom, Income Tax, Narcotics Control Bureau (NCB), अर्थ, गृह आणि संरक्षण खात्याचे गुप्तहेर संघटना व ४ राज्यातील पोलिस प्रमुख यांची समिती बनली. Raw आणि IB ने आपले अस्तित्व इतिहासात पहिल्यांदाच मान्य केले. एवढी महत्त्वाची समिती आधी कधी बनली नव्हती व पुन्हा कधी बनणार नाही. बरेचसे अधिकारी या समितीत काम करायला तयार नव्हते. ते म्हणाले की, “या समितीच्या अहवालातून काहीच निष्पण होणार नाही.” मी आणि राजेश पायलटनी त्यांना समजावले. त्यातून वोरा समिती अहवाल सादर करण्यात आला. त्या अहवालात मोठमोठ्या राजकीय नेत्यांचे आणि माफियाचे संबंध उघडकीस आणण्यात आले. पण नरसिंहराव म्हणाले की हा अहवाल जर जाहीर केला तर सरकार अडचणीत येईल. म्हणून ६०% अहवाल गुप्त ठेवण्यात आला व ४०% अहवाल लोकसभेत जाहीर करण्यात आला. लोकसभेने अहवाल स्विकारला पण नंतर वोरा समिती अहवाल लोकसभेच्या तळघरात गाडून टाकण्यात आला व त्यावर आजपर्यंत कुठल्याही सरकारने कारवाई केली नाही. म्हणूनच भारतामध्ये दहशतवाद वाढत गेला. ड्रग्सची तस्करी वाढत गेली. अधिकार्‍याने म्हटले ते खरे ठरले की या अहवालावर सरकारला काहीच करायचे नाही. कॉग्रेस सरकार असो की भाजप सरकार असो राजकीय नेते, अधिकारी, भांडवलदार आणि माफिया यांच्या अघोरी युतीवर काहीच करायचे नाही. कारण सर्वांचेच हात बरबटलेले आहेत, जर वोरा समिती अहवालावर कारवाई झाली असती तर मोदी म्हणतात तो ९० लाख कोटीचा काळापैसा भारतात परत आला असता. पण राजकीय लोकांना तो पैसा परत आणायचाच नाही.\nलेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत\n← सैन्याला पाचारण करा_२१.०५.२०२०\nद्वेष भावना संपवा_४.६.२०२० →\nशून्य खर्च नैसर्गिक शेती (ZBNF)\nकृषी विज्ञान केंद्र, किर्लोस\nकेंद्र शासनाच्या मदतीने प्रत्येक जिल्ह्यात सुरु असलेले कृषी विज्ञान केंद्र शेतीवर संशोधन केंद्र म्हणून संचालित केले जातात. ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांच्या मार्ग���र्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किर्लोस येथील केंद्र सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान तर्फे चालविले जाते .. Read More\nसिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान\nसिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान कोकणातील एक महत्त्वाची संस्था असून संस्थेतर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. ओरोसनगरी येथे संस्थेतर्फे एक नामांकित कृषी महाविद्यालय चालविले जाते. .. Read More\nछ शिवाजी म कृषी विद्यालय\nछ. शिवाजी महाराज कृषी विद्यालय सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान तर्फे चालविले जाते .. Read More\nसंयुक्त महाराष्ट्र शिक्षण प्र मंडळ\nया मंडळातर्फे महाराष्ट्र नाईट हायस्कूल (६वि ते दहावी), कामगार नगर-कुर्ला (पूर्व) येथे चालविले जाते आणि मुंबई सेन्ट्रल येथे महाराष्ट्र रात्र महाविद्यालय (वाणिज्य) देखील चालविले जाते\nसंस्थापक अध्यक्ष, पूर्वी या ट्रस्टच्या वतीने मुंबई फेस्टिव्हल भरविला जात असे\nकणकवली येथील बाल शिवाजी हायस्कूल याचे अध्यक्ष\nजय हिंद जय भारत जय फेडरेशन\nआज सैनिक फेडरेशनच्या वतीने आयोजित सैनिका मधील उद्योजक शोधण्यासाठी सैनिक फेडरेशनच्या वतीने शिवाजी मंदिर दादर याठिकाणी महिला बचत गट, सैनिक उद्योजक यांची महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधी उद्योग डायरेक्टर यांच्यासोबत बैठक आयोजित केली होती. या बैठकीला उपस्थित सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत माजी खासदार,श्री.नारायण अंकुशे सुभेदार तुकाराम सुर्यवंशी कोषाध्यक्ष सैनिक फेडरेशन,श्री.सुभेदार सुभाष दरेकर अध्यक्ष सैनिक फेडरेशन(मुंबई) श्री फ्लेचर पटेल महासचिव सैनिक फेडरेशन ,महाराष्ट्र उद्योग विभागाचे प्रमुख उपस्थित होते, या बैठकीमध्ये अनेक प्रश्नांना उत्तर देण्यात आली. महाराष्ट्र सरकार सैनिकांना उद्योगामध्ये मदत करणार व त्यांचा असलेला कोटा यामध्ये भरण्यात येईल. आजच्या परिस्थिती त सैनिकांची उधोगमध्ये०.००२% एवढी संख्या आहे. सरकारच्या टारगेट कमीत कमी 2% पर्यंत सैनिकांनी उद्योग चालू करावे अशी अपेक्षा उद्योग विभाग तर्फे करण्यात येत आहे.\nसैनिक फेडरेशनचे अध्यक्ष ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी सैनिकांना महिला बचत गटांना तसेच सैनिकांच्या मुलांना उद्योग मध्ये जास्तीत जास्त संख्येने सामील व्हावे असे आवाहन केले.\nजय हिंद जय भारत जय फेडरेशन\nसैनिक फेडरेशनच्या वतीने वतीने आज माननीय श्री रामदासजी आठवले सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार नवी दिल्ली यांच्या सोबत सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत माजी खासदार यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळ कॅप्टन शिवाजी महाडकर, सैनिक फेडरेशनचे प्रवक्ता डी.एफ. निंबाळकर, महासचिव फ्लेचर पटेल संविधान बांगला बांद्रा या ठिकाणी जाऊन भेट घेतली.\nयामध्ये सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष यांनी सैनिकांचे बरेच मुद्दे उपस्थित केले. त्यामध्ये प्रमुख्याने सैनिकांना रिटायरमेंट नंतर डायरेक्ट सिविल डिपारमेंट मध्ये ट्रान्सफर करावं 58 वर्षाची सेवा देण्यात यावी हा प्रश्न प्रमुख्याने सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष यांनी उपस्थित केला. माननीय मंत्री महोदयांनी याला आपण संसदेमध्ये उपस्थित करू तसेच आपण दिल्लीला यावं सैनिक फेडरेशनच्या सोबत आपण माननीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग व माननीय प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदीजी यांच्यासोबत भेटून हा प्रश्न उपस्थित करूा असे आश्वासन माननीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री भारत सरकार श्री रामदासजी आठवले यांनी दिले.\nसैनिक फेडरेशनच्या अध्यक्ष यांनी दुसरा प्रश्न उपस्थित केला की, महाराष्ट्रातील संरक्षण खात्यात सैनिकांची घटती संख्या यावर चिंता व्यक्त केली. त्यासाठी आपण सैनिक फेडरेशनच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज वडाळा मुंबई या ठिकाणी सैनिक फेडरेशनच्या वतीने सैनिक अकॅडमी चालू करण्याकरिता मंत्री महोदयांना विनंती केली. या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री महोदयांनी लगेच सेक्रेटरी डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॉलेज वडाळा यांना फोन करून याविषयी माहिती मागवली व सोबतच वडाळा कॉलेज समोरील दोन एकराचा भूखंड हा सैनिक फेडरेशन अकॅडमी चालू करण्यासाठी देत आहोत अशी घोषणा केली. फेडरेशनच्या वतीने अध्यक्षांनी याविषयी आभार व्यक्त केले व आपण लवकरच दिल्ली या ठिकाणी भेटू असे मत व्यक्त केले.\nत्यानंतर सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष मंत्रालयामध्ये जाऊन उच्च तंत्रशिक्षण मंत्री मा.ना. उदय सामंत, मा.ना. सुभाष देसाई उदोग मंत्री, मा.ना. दादासाहेब भुसे यांच्याशी भेट केली. या भेटीमध्ये सैनिकांच्या पाल्यानं 5% उच्च शिक्षणामध्ये असणारा कोटा याविषयी चर्चा करण्यात आली. तो अंमलात यावा व त्यावर मंत्रालय यांनी आपले लक्ष द्यावे यासाठी विनंती करण्यात आली. मंत्री महोदयांनी आपण लवकरच एक कमिटी गठण करून याविषयी अहवाल मागवणार असे आश्वासन अध्यक्षांना दिले.\nसैनिकांचे बरेचसे प्रश्न सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष यांनी आज मंत्रालयात मध्ये जाऊन मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये काही सैनिकांच्या बदल्या असतील, शेती विषय प्रॉब्लेम असतील, उद्योगाविषयी प्रॉब्लेम असतील या विषयी सविस्तर चर्चा केली. लवकरच सैनिक फेडरेशनच्या वतीने उद्योग निर्मितीसाठी सैनिक फेडरेशन आग्रेसर राहणार असे आश्वासन फेडरेशनचे अध्यक्ष यांनी आज झालेल्या उद्योग मंत्र्यांच्या बैठकीत दिले.\nडीएफ निंबाळकर प्रवक्ता सैनिक फेडरेशन ... See MoreSee Less\nअमेरिकन राष्ट्रपती इलेक्शनचा गोंधळ_7.1.2021\nअमेरिकन राष्ट्रपती निवडणूक व भारत_31.12.2020\nआनंदी आणि समृध्द गाव_24.12.2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00662.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/politics-revenge-bjp-allegation-devendra-fadanvis-security-was-reduced/", "date_download": "2021-01-28T07:34:30Z", "digest": "sha1:7JTBJP45DNRB3UDZWK664XGRJVS5JZGJ", "length": 15762, "nlines": 120, "source_domain": "bahujannama.com", "title": "फडणवीसांच्या सुरक्षा कपातीवरून भाजपाचा आरोप, म्हणाले - 'हे कोत्या मनोवृत्तीचे सूडाचे राजकारण' | politics revenge bjp allegation devendra fadanvis security was reduced", "raw_content": "\nफडणवीसांच्या सुरक्षा कपातीवरून भाजपाचा आरोप, म्हणाले – ‘हे कोत्या मनोवृत्तीचे सूडाचे राजकारण’\nमुंबई : बहुजननामा ऑनलाईन – रात्री उशिरा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना (devendra fadanvis ) असणाऱ्या सुरक्षा व्यवस्थेतून पायलट वाहन आणि बुलेटप्रुफ गाडी काढून घेण्यात आली. काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या सरकारमधील उच्चपदस्थ मंत्री अधिकाऱ्यांच्या बैठकीत नेत्यांना मिळणाऱ्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. याच बैठकीत देवेंद्र फडणवीसांच्या (devendra fadanvis ) ताफ्यातील बुलेटप्रुफ वाहन काढण्याची सूचना देण्यात आली अशी चर्चा सुरु आहे. दरम्यान, राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांची सुरक्षा व्यवस्था कपात केल्यामुळे पुन्हा एकदा राजकारण रंगू लागलं आहे. देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे यांच्यासह भाजपाच्या अनेक नेत्यांची सुरक्षा व्यवस्था कमी करण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या सरकारने घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला, यावरून भाजपाने ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.\nविरोधी पक्षनेते @Dev_Fadnavis यांच्या सुरक्षेत मोठी कपात, ताफ्यातील बुलेटप्रूफ गाडी काढली जाणार, त्याशिवाय भाजप प्रदेशाध्यक्ष @ChDadaPatil , @mipravindarekar यांच्याही सुरक्षा व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात कपात सरकारचा निर्णय म्हणजे हे कोत्या मनोवृत्तीचे, सूडाचे राजकारण आहे.\nयाबाबत भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले की, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत मोठी कपात करत ताफ्यातील बुलेटप्रूफ गाडी काढली जाणार, त्याशिवाय भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्याही सुरक्षा व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात कपात सरकारचा निर्णय म्हणजे हे कोत्या मनोवृत्तीचे, सूडाचे राजकारण आहे असा आरोप त्यांनी केला आहे. तसंच हे सर्व नेते महाराष्ट्रात फिरून जनतेच्या भावभावना जाणत असतात. कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरात बसलेले असताना सर्वाधिक विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात फिरले व जनतेला दिलासा दिला. शनिवारीही भंडारा येथे घडलेल्या दुर्देवी घटनास्थळी तेच पोहचले. या नेत्यांच्या सुरक्षितता कपात करण हे निव्वळ सूडबुध्दीच राजकारण आहे असं भाजपाने म्हटलं आहे.\nसूत्रांच्या माहितीनुसार, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड यांना विशेष सुरक्षा यापुढे नसणार आहे. मध्यंतरीच्या काळात देवेंद्र फडणवीस नक्षलवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याची चर्चा होती. त्यामुळे त्यांच्या निकटवर्तीयांना चिंता लागली होती. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. त्यांच्या कारकिर्दीत अनेक नक्षलवादीविरोधी निर्णय घेतल्याने त्यांच्या जीवाला धोका कायम असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने वाय दर्जाच्या सुरक्षेची शिफारस केली होती, यापूर्वी देवेंद्र फडणवीसांना झेड प्लस सुरक्षा होती.\nराज्यात सत्तांतर झाल्यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ करत त्यांना वाय दर्जावरून झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. तर राज ठाकरेंच्या सुरक्षेतही कपात करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. राज ठाकरेंना झेड सिक्युरिटी मिळत होती त्याठिकाणी आता वाय सिक्युरीटी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. इतकचं नाही तर काही मंत्र्याची सुरक्षाही कमी करण्यात आली आहे. यात संजय बनसोडे, अस्लम शेख यांचा समावेश आहे. तर भाजपाच्या चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड, कृपाशंकर सिंह यांची सुरक्षा काढण्यात आली आहे. महत्त्वाच्या व्यक्तीच्या सुरक्षेबाबत वेळोवेळी अधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात येतो, ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले जातात.\n‘मला ‘हसीना’ अन् ‘सुंदरी’ दोघी आवडतात अन् त्यांना देखील मी’, बहाद्दरानं एकाच मांडवात थाटामाटात केला त्यांच्याशी विवाह\nPimpri News : ‘टिंडर’वर ओळख झालेल्या मित्राने केला विधवा महिलेवर बलात्कार\nPimpri News : 'टिंडर'वर ओळख झालेल्या मित्राने केला विधवा महिलेवर बलात्कार\n‘भाईजान’ सलमानची को-स्टार प्रज्ञा जयस्वाल नेमकी आहे तरी कोण ‘अंतिम’ सिनेमात करणार काम\nबहुजननामा ऑनलाइन टीम - बॉलवूड स्टार सलमान खान (Salman Khan) यानं आपला जीजू आयुष शर्माला (Aayush Sharma) घेऊन एक सिनेमा सुरू...\nFatty Liver Symptoms: शरीरात दिसून येणारी ‘ही’ लक्षणं असतात ‘लिव्हर’वरील धोक्याची चेतावणी देणारी चिन्ह, कसं टाळता येईल \nत्वचा सुंदर हवी असेल तर आहारात ‘या’ 2 गोष्टींचा करा समावेश\nभारतात आणखी 3 राफेल विमानं दाखल\nPune News : ‘कोरोना’ कालावधीत वैद्यकीय यंत्रणेची महत्त्वाची भूमिका – संजीवनी जाधव\nप्रवीण दरेकरांचे शरद पवारांना पत्र, म्हणाले – ‘आपल्या सूचना…’\nBaghpat News : पोलिसांनी रिकामी केली बागपत बॉर्डर, कृषी कायद्यांविरूद्ध 40 दिवसांपासून आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांना हटवले\nशिरुर शहरात घरफोडी; 30 तोळे सोने केले लंपास\nPune News : खंडणीसाठी बांधकाम व्यावसायिकाच्या ऑफिस बॉयचे अपहरण\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nदिल्लीतील हिंसाचाराला केंद्र सरकार जबाबदार : शरद पवार\nBirthdays on 23 January : आज वाढदिवस असणाऱ्यांसाठी कसं असेल येणारं वर्ष \n…तर आमचा पायगुण वाईट आहे म्हणू नका, उपमुख्यमंत्री पवार यांची टोलेबाजी\nमुंबई मेट्रो : ‘अधिकारी देताहेत चुकीची माहिती’; तर, तुमच्यावरही होईल संगनमताचा आरोप\nग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफांना राजकारण करण्यासाठी शिवसेना अन् काँग्रेसची ��दत का लागते \nमोदी सरकारकडून उत्तर मिळत नसल्यानं अण्णांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय\nPune News : ट्रेंड 24x कंपनीत गुंतवणूकीच्या बहाण्यानं दीड लाखाची फसवणूक, महिलेसह दोघांविरूध्द FIR\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00662.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/tv/news/anita-hasanandani-and-rohit-reddy-completes-7-years-of-marriage-while-sharing-beautiful-pictures-of-celebrations-the-pregnant-actress-called-it-baby-mooniversary-127812446.html", "date_download": "2021-01-28T09:04:55Z", "digest": "sha1:4NW4FDJG6TFNXPLC5T4KOUYNZZE5FF6U", "length": 7347, "nlines": 67, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Anita Hasanandani And Rohit Reddy Completes 7 Years Of Marriage, While Sharing Beautiful Pictures Of Celebrations, The Pregnant Actress Called It 'Baby Mooniversary' | अनिता हसनंदानी-रोहित रेड्डीच्या लग्नाला 7 वर्षे पूर्ण, पोल्का डॉट ड्रेसमध्ये बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली; लोक म्हणाले - 'प्रेग्नन्सी ट्रेंड फॉलो करत आहे' - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nहॅपी वेडिंग अ‍ॅनिव्हर्सरी:अनिता हसनंदानी-रोहित रेड्डीच्या लग्नाला 7 वर्षे पूर्ण, पोल्का डॉट ड्रेसमध्ये बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली; लोक म्हणाले - 'प्रेग्नन्सी ट्रेंड फॉलो करत आहे'\nअनिता हसनंदानीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर सेलिब्रेशनची छायाचित्रे शेअर केली आहेत.\nटेलिव्हिजन विश्वातील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक असलेल्या अनिता हसनंदानी आणि रोहित रेड्डी यांच्या लग्नाला आज 7 वर्षे पूर्ण झाली आहेत. 14 ऑक्टोबर 2013 रोजी लग्नगाठीत अडकण्यापूर्वी हे दोघे तीन वर्ष रिलेशनशिपमध्येही होते. लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दोघांनी घरीच एक छोटाखानी सेलिब्रेशन केले. या सेलिब्रेशनचे रोमँटिक फोटो दोघांनीही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. छायाचित्रांमध्ये बेबी बंप दाखवणा-या अनिताने याला अ‍ॅनिव्हर्सरीऐवजी बेबीमुनिव्हर्सरी असे नाव दिले आहे.\nपहिल्यांदा आई होणा-या अनिता हसनंदानीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर सेलिब्रेशनची छायाचित्रे शेअर करताना कॅप्शनमध्ये ' बेबीमुनिव्हर्सरी' असे लिहिले आहे. या छायाचित्रांमध्ये ती ब्लॅक पोल्का डॉट ड्रेसमध्ये दिसतेय. तर रोहित रेड्डीनेही दोघांचा एक रोमँटिक छायाचित्र शेअर करुन अनिताला आपला सोलमेट म्हटले आहे.\nअनिताच्या ड्रेसची झाली चर्चा\nअनुष्का शर्मा आणि हार्दिक पांड्या यांची पत्नी नताशा स्तानकोविक आपल्या गरोदरपणाची बातमी देताना पोल्का डॉट ड्रेस घातला होता, त्यानंतर ट्रोलर्सनी हा ड्रेस गर्भवती महिलांचा अधिकृत ड्रेस म्हणून घोषित केला होता. आता अनितानेही तिच्या लग्नाच्या वाढदिवशी बेबी बंप फ्लॉन्ट करताना पोल्का डॉट ड्रेस घातला होता, ज्यामुळे तिला ट्रोल केले जात आहे. काही लोकांनी अनिता प्रेग्नन्सीचा ट्रेंड फॉलो करतेय, असे म्हणून तिला ट्रोल केले. तर काहींनी तिला प्रेग्नन्सी आणि ड्रेसच्या कनेक्शनविषयी विचारणा केली.\nलग्नाच्या 7 वर्षानंतर आई होतेय अनिता\nअनिता आणि रोहितने अलीकडेच ते लवकरच आईबाबा होणार असल्याची घोषणा केली. अनिताने एका क्यूट व्हिडिओच्या माध्यमातून ही गोड बातमी आपल्या चाहत्यांना दिली, ज्यात तिने आपली पहिली भेट, साखरपुडा, लग्न आणि प्रेग्नन्सीपर्यंतचा प्रवास दाखवला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00662.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.nashikinfo.in/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2021-01-28T09:44:49Z", "digest": "sha1:S25SZYGUXRGTQD4ABWW7PKUHAWIJSWJV", "length": 9037, "nlines": 121, "source_domain": "www.nashikinfo.in", "title": "चाकोरीबाहेरील शेती पडली महागात! पपई शेतीला निसर्गाचा तडाखा; शेतकरी चिंतेत -", "raw_content": "\nचाकोरीबाहेरील शेती पडली महागात पपई शेतीला निसर्गाचा तडाखा; शेतकरी चिंतेत\nचाकोरीबाहेरील शेती पडली महागात पपई शेतीला निसर्गाचा तडाखा; शेतकरी चिंतेत\nचाकोरीबाहेरील शेती पडली महागात पपई शेतीला निसर्गाचा तडाखा; शेतकरी चिंतेत\nनाशिक/निफाड : पारंपरिक पिकापासून म्हणावा तसा लाभ होत नसल्याने शेतकऱ्यांना चाकोरीबाहेरची पिके घेण्याचे आवाहन शासन आणि कृषीतज्ज्ञांकडून नेहमी केले जात असते. अशाच विचाराने निफाड येथील प्रयोगशील शेतकरी दीपक श्रीवास्तव यांनी आपल्या दोन एकर क्षेत्रात पपईची लागवड केली आहे. मात्र या शेतीलाही निसर्गाचा तडाखा बसल्याने शेतकरी चिंतेत आहे.\nतीन लाख रुपये खर्च\nश्रीवास्तव म्हणाले, की गहू, मका, सोयाबीन या पारंपरिक पिकांच्या शेतीतून म्हणावे तसे उत्पन्न हाती येत नव्हते. त्यामुळे दोन एकरवर पपईची लागवड करण्याचा निर्णय घेतला. ‘तायवान- ७८६’ या जातीच्या एक हजार ८०० झाडांची लागवड केली, त्यासाठी जमिनीची उत्तम मशागत करून ठिबक संच बसवले. मल्चिंग पेपरने संपूर्ण आधुनिक पद्धतीने पपई लागवडीचे नियोजन केले. रोपे, मजुरी, खते, मल्चिंग पेपर, वाहतूक अशा सर्व गोष्टी मिळून आजपर��यंत तीन लाख रुपये खर्च केला. हवामान, उत्पादन, किंमत अशा सर्व गोष्टी अनुकूल ठरल्या, तर साधारणपणे दहा लाख रुपये उत्पन्न मिळेल, असा हिशेब होता. परंतु निसर्गाने जबरदस्त तडाखा दिल्याने झालेला खर्चदेखील भरून निघेल की नाही, अशी शक्यता आहे.\nहेही वाचा>> नात्याला काळिमा फासणारी घटना अल्पवयीन मुलीवर बापाकडून अत्याचार; मुलाला जन्म दिल्याने प्रकार उघडकीस\nएप्रिल व मेचा भाजून काढणारा उन्हाळा आणि पूर्ण पावसाळाभर अतिवृष्टी व ढगाळ हवामान यामुळे पिकाला पुरेसा सूर्यप्रकाश न मिळाल्याने आणि अतिपाण्यामुळे झाडांची म्हणावी तशी वाढ झाली नाही. खराब हवामानामुळे व्हायरस आणि बुरशीजन्य रोगांचाही प्रादुर्भाव झाला. त्यामुळे फळांची संख्या कमी पडली आहे. त्यातच ‘दुष्काळात तेरावा महिना’ म्हणजे किरकोळ बाजारात पपईला चांगली मागणी व भाव असूनही घाऊक व्यापारी मात्र शेतकऱ्यांच्या पदरात भाव पडू देत नाही. त्यामुळे सोन्यासारखा माल मातीमोल द्यायची वेळ आली आहे.\nहेही वाचा>> खोदकाम करतांना सापडली सोन्याची घागर बघायला गाव झाले गोळा; प्रत्यक्षात मात्र वेगळाच प्रकार\nखर्च करून पपईतून चांगले उत्पन्न मिळाले नाही. ठिबक सिंचनासाठी तब्बल एक लाख २० हजारांचा खर्च करून आता आठ महिने होत आले; परंतु अद्याप शासकीय अनुदानाचा एक रुपयादेखील हाती आलेला नाही. दीपक श्रीवास्तव, शेतकरी\nPrevious Postशहरात दिवाळी खरेदीचा फीव्हर कायम जिल्ह्यातील शाळा बंद, दुसरीकडे मात्र बेसुमार गर्दी\nNext Postलगनमा मचाडू धूम रे धूम…सर्वांना कोरोनाचा पडला विसर, सब अलबेल..\nउद्योग व पर्यटनाच्या वाढीसाठी बंगरूळ ते हैदराबाद विमानसेवा उपयुक्तच – छगन भुजबळ\nमकरसंक्रांतीदरम्यान मतदान असल्याने नेत्यांची चलबिचल वॉर्डावॉर्डात पॉवरफूल उमेदवाराची शोधमोहीम सुरू\nसोयाबीनच्या दरात मोठी उसळी ५ वर्षाच्या तुलनेत पहिल्यांदाच विक्रमी दर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00662.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-arctic-plants-lead-emissions-rather-curb-absorption-33572?tid=164", "date_download": "2021-01-28T08:46:59Z", "digest": "sha1:J3CEHJPTPY7TZVQD2Q6H6FPNQE4LSZWQ", "length": 22165, "nlines": 160, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi Arctic plants lead in emissions rather than curb absorption | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नो��िफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआर्क्टिक वनस्पती कर्ब शोषण्यापेक्षा उत्सर्जनामध्ये आघाडीवर\nआर्क्टिक वनस्पती कर्ब शोषण्यापेक्षा उत्सर्जनामध्ये आघाडीवर\nसोमवार, 6 जुलै 2020\nआर्क्टिक प्रदेशामध्ये वाढणाऱ्या उंच झाडे किंवा टुंड्रा प्रदेशातील झुडपाद्वारे होणाऱ्या प्रकाश संश्लेषणामुळे वातावरणातील कार्बनचे मोठ्या प्रमाणात शोषण होते. म्हणजेच पर्यावरणासाठी ते अधिक फायदेशीर असल्याचे मत मांडले जाते.\nआर्क्टिक प्रदेशामध्ये वाढणाऱ्या उंच झाडे किंवा टुंड्रा प्रदेशातील झुडपाद्वारे होणाऱ्या प्रकाश संश्लेषणामुळे वातावरणातील कार्बनचे मोठ्या प्रमाणात शोषण होते. म्हणजेच पर्यावरणासाठी ते अधिक फायदेशीर असल्याचे मत मांडले जाते. या गृहितकाचा अभ्यास स्टर्लिंग विद्यापीठातील संशोधकांनी केला असून, हे गृहितक चुकीचे असल्याचा निष्कर्ष काढला आहे.\nआर्क्टिक प्रदेशामध्ये वाढणाऱ्या उंच झाडे किंवा टुंड्रा प्रदेशातील झुडपाद्वारे होणाऱ्या प्रकाश संश्लेषणामुळे वातावरणातील कार्बनचे मोठ्या प्रमाणात शोषण होते. म्हणजेच पर्यावरणासाठी ते अधिक फायदेशीर असल्याचे मत मांडले जाते. या गृहितकाचा अभ्यास स्टर्लिंग विद्यापीठातील संशोधकांनी केला असून, हे गृहितक चुकीचे असल्याचा निष्कर्ष काढला आहे. बिर्चसारख्या काही वनस्पतींमुळे होणाऱ्या कर्बाच्या शोषणापेक्षाही त्यांच्यामुळे मातीतील कर्बाचे होणारे उत्सर्जन अधिक असल्याचे अभ्यासातून लक्षात आले आहे. हे संशोधन ‘ग्लोबल चेंज बायोलॉजी’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.\nबहुतांश प्रारूपांमध्ये कार्बनचे वहन आणि जमिनीखाली होणारी त्याची साठवण याचा फारसा विचार केला जात नाही. बाहेरून मातीमध्ये जमा होणाऱ्या कार्बनच्या जमिनीतील कार्बन आणि सूक्ष्मजिवांच्या कार्यपद्धतीवर होणाऱ्या परिणामांचाही विचार होत नाही. या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कारण आर्क्टिक पर्यावरणामध्ये बहुतांश कार्बन हा माती आणि बर्फाखाली दबलेल्या मातीमध्ये (अशा गोठलेल्या मातीला इंग्रजीमध्ये ‘पर्माफ्रॉस्ट’ असे म्हणतात.) थंड वातावरणामुळे विविध मृत वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजिवांच्या अर्धवट कुजण्यातून सेंद्रिय कर्ब तयार होतो. स्टर्लिंग विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या नवीन संशोधनामध्ये आर्क्टिक झुडपांच्या साठ्याचे मातीतील कार्बनवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यात आला. त्याचे कार्बन साठवण आणि एकूण पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा विचार करण्यात आला. त्याविषयी माहिती देताना प्रो. वुके म्हणाले की, उष्ण आणि हिरव्या आर्क्टिक प्रदेशामुळे कार्बन डायऑक्साईड वातावरणातून कमी होण्यास मदत होईल, असे निष्कर्ष पूर्वीच्या काही अभ्यासामध्ये काढले होते. मात्र, आमच्या अभ्यासामध्ये येथील मातीतून होणाऱ्या कार्बन ऱ्हासाचा दर काढण्यात आला. या प्रक्रियेतून कार्बन पुन्हा वातावरणामध्ये मिसळला जातो. त्याचे प्रमाण कार्बनच्या शोषणापेक्षा जास्त असू शकते. सध्याच्या पर्यावरण आणि वातावरणविषयक प्रारूपांमध्ये हे लक्षात घेतले जात नाही.\nएडिनबर्ग विद्यापीठातील डॉ. लोर्ना स्ट्रिट यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या अभ्यासात स्टर्लिंग विद्यापीठातील प्रो. फिलिप वुके, डॉ. जेन आर्ने-सबके यांच्यासह कॅनडा येथील संशोधकांचाही समावेश होता. २०१३ आणि २०१४ मध्ये गेल्या ५० वर्षातील कॅनडा येथील वायव्येतील मॅकेन्झी पठारी प्रदेशातील वनस्पती आणि मातीतील कार्बनच्या चक्राचा अभ्यास करण्यात आला. त्यात संशोधकांच्या गटाला आर्क्टिक टुंड्रा प्रदेशातील बिर्च या झुडपातून जुना कार्बन मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होत असल्याचे पुरावे मिळाले. हा जुना कार्बन प्रकाश संश्लेषण क्रियेतून ५० वर्षापेक्षा दीर्घकाळामध्ये शोषलेल्या आणि मातीमध्ये सेंद्रिय कर्बाच्या स्वरूपामध्ये जमा झाला होता. मात्र, दुसऱ्या आल्डर नावाच्या झुडपांबाबत कर्ब उत्सर्जन तितके झाले नाही. त्याविषयी बोलताना डॉ. लोर्ना स्ट्रिट म्हणाल्या की, आमच्या मते बिर्च झुडपांमध्ये प्रकाश संश्लेषणातून तयार झालेली उत्पादने ही बुरशीच्या सहजीवी पद्धतीने मातीपर्यंत नेली जातात. या बुरशी मातीतील सेंद्रिय पदार्थांचे विघटन करून त्यातून नायट्रोजन व अन्य घटक मोकळे करतात. या उपलब्ध झालेल्या नायट्रोजनमुळे बिर्चची वाढ होते. याच्या उलट आल्डर या वनस्पतीमध्ये प्रकाश संश्लेषणाची उत्पादने ही वनस्पतींच्या अवयवामध्ये साठवते. वातावरणातून नत्राच्या स्थिरीकरणासाठी व नत्राच्या उपलब्धतेसाठी ती मुळाच्या आसपास असलेल्या अन्य सूक्ष्मजीवांची मदत घेते.\nबिर्च वनस्पतींमुळे हिरव्या होणाऱ्या टुंड्रा प्रदेशामध्ये पुढील दशकांमध्ये कर्बाचे स्थिरीकरण होण्याऐवजी मातीमध्ये सध्या साठवल्या गेलेल्या कर्बाचेही उत्सर्जन वाढू शकते. असा निष्कर्ष या अभ्यासातून आला. त्यानंतर उंचावरील प्रदेशामध्ये बर्फाच्छादित जमिनीतून (पर्माफ्रॉस्ट) होणाऱ्या संभाव्य कार्बन उत्सर्जनाचा अंदाज लावण्याचा प्रयत्न केला. ते प्रमाण ० ते २०० गीगा टन इतके प्रचंड असू शकते. २०० गीगा टन म्हणजे सध्याच्या मानवी हस्तक्षेपामुळे होणाऱ्या एकूण जागतिक कर्ब उत्सर्जनाच्या २० वर्षाइतके प्रमाण होय.\nपर्यावरण environment ग्लोबल कॅनडा नायट्रोजन\nदोन महिन्यांपासून दिल्लीमध्ये शांततेत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला २६ जानेवारी अर्थात प्रजासत्त\nकृषी पतपुरवठा यंत्रणा दुर्लक्षित का\nआज एकूणच सहकारी चळवळीला वाईट दिवस आल्याचे पदोपदी जाणवते.\nआधुनिक काळातही मुलीचा वाणवसा बैलगाडीतून...\nसातारा : सजविलेले बैल, घुंगराची रंगीत गाडी आणि आपल्या लाडक्या मुलीला ऐटीत सासरी वाणवसा (व\nकोकण, मध्य महाराष्ट्रात थंडी; विदर्भात अवकाळी...\nपुणे ः कोकण आणि मध्य महाराष्ट्रात कोरडे वातावरण असल्याने या भागांत थंडी वाढली आहे.\nकृषी पतपुरवठ्याचे उद्दिष्ट यंदा वाढणार\nनवी दिल्ली : शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्याच्या दृष्टीने कृषी पतपुरवठ्याचे\nउन्हाळी सोयाबीन बीजोत्पादन तंत्रगत खरीप हंगामामध्ये काढणीवेळी झालेल्या पावसाने...\nकोडोली येथे कंपोस्ट खत निर्मिती...कोडोली (जि .सातारा) ः ग्रामीण कृषी कार्यानुभव...\nकृषीकन्येने भरविले रानभाज्याचे प्रदर्शनरानभाज्यांमध्ये औषधी गुणधर्माने परिपूर्ण असल्याने...\nगावी परतलेल्यांसाठी आधार ठरेल मनरेगाग्रामीण भागातील लोकांना काम मिळण्याचा हक्क अबाधित...\nपरदेशी भाज्यांच्या लागवडीचा प्रयोगबीड येथील सौ.के.एस.के.(काकू) कृषि महाविद्यालयात...\nकृषी विद्यार्थी पोहोचविताहेत नवे तंत्रपुसेगाव (जि.सातारा) ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर...\nकृषीकन्या सांगताहेत जमीन सुपिकतेचे फायदेमाळेगाव (जि.पुणे ) ः बारामती कृषी महाविद्यालयातील...\nमिथेन उत्सर्जन रोखण्यासाठी गाईतील...दुधासाठी गोपालनातून होणाऱ्या मिथेनच्या...\nतापमान वाढीची प्रक्रिया रोखण्यासाठी...ओस्लो (नॉर्वे) येथील ‘सेंटर फॉर इंटरनॅशनल...\nआर्क्टिक वनस्पती कर्ब शोषण्यापेक्षा...आर्क्टिक प��रदेशामध्ये वाढणाऱ्या उंच झाडे किंवा...\nकोरडवाहू शेतीमध्ये मूलस्थानी जलसंधारणकमी कालावधीमध्ये जास्त पाऊस पडल्यामुळे पावसाचे...\nमध्यपूर्व प्रदेशातील पावसात ४० टक्के घटविविध प्रारूपाद्वारे मध्यपूर्वेतील पावसाच्या...\nसूक्ष्म अन्नद्रव्यांची बीजप्रक्रिया...मोलाब्द हे सूक्ष्म अन्नद्रव्य कडधान्य पिकामध्ये...\nकिरकोळ आजारांकडे नको दूर्लक्षमहिलांनी घराकडून शेताकडे जाताना चेहऱ्यावर पदर...\nआरोग्यदायी ज्येष्ठमधसमस्त महिलावर्गासाठी ज्येष्ठमध काही नवीन नाही....\nकृषी पदवीच्या परीक्षांचा कृती आराखडा...अकोला/नाशिक ः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...\nपीक कर्जावरील व्याज आकारणीवेळेत परतफेड करणाऱ्या अशा शेतकऱ्यांना वर्षाकाठी ३...\nआरोग्यदायी हळदस्वयंपाकात तसेच कोणत्याही धार्मिक कार्यात हळद फार...\nऔषधी, आरोग्यवर्धित द्राक्षद्राक्षाचे आरोग्यदायी दृष्टीने अनेक फायदे आहेत....\nआरोग्यदायी लसूणआपल्या स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक म्हणजेच लसूण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00663.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2019/03/blog-post_73.html", "date_download": "2021-01-28T09:40:03Z", "digest": "sha1:4HFZVZHYVU3ECN4HO5HFANG37SL46XJV", "length": 36217, "nlines": 220, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "पुलवामा : सरकार, माध्यमे आणि समाज | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nपुलवामा : सरकार, माध्यमे आणि समाज\nकर चले हम फिदा जानोतन साथियों\nअब तुम्हारे हवाले वतन साथियों\nआपल्या देशात राजकारण आणि राजकीय नेते यांच्या एवढे महत्व कुणालाच मिळत नाही. त्यांची सेवा हीच खरी देशसेवा मानली जाते. त्यामुळे साहजीकच बाकी क्षेत्रांतील सेवा आपोआपच दुय्यमस्थानी फेकल्या जातात. वास्तविक पाहता रोज जेवतांना ज्यांचे ��भार मानावयास हवे ते शेतकरी व रोज झोपतांना ज्यांचे आभार मानावयास हवे ते सैनिक यांच्या सेवेला जे अनन्यसाधारण महत्व मिळावयास हवे तेवढे महत्व त्यांना मिळत नाही. हे आपल्या व्यवस्थेचे वास्तव आहे. उठता बसता नेत्यांना हेलीकॉप्टर सेवा उपलब्ध असते ती सैनिकांना नसते. 14 फेब्रुवारीला सीआरपीएफच्या काफिल्याला ती जर का मिळाली असती तर आदिल अहेमद डारला कॅन्वायजवळ येण्याअगोदरच उडवता आले असते व 42 पेक्षा जास्त सैनिकांचे मौल्यवान प्राण वाचले असते.\nन्यूज रूम की वॉर रूम\nएनडीटीव्ही आणि बोटावर मोजता येण्यासारख्या काही वाहिन्या वगळता बाकी वाहिण्यांनी पुलवामामध्ये झालेल्या या दुर्देवी घटनेचा आपला टीआरपी वाढवण्यासाठी पुरेपूर (दुर) उपयोग करून घेतला. जनआक्रोशाच्या नावाखाली उन्माद वाढविण्याचे काम या वाहिन्यांनी करण्यात कोणतीही कसर बाकी ठेवली नाही. जेव्हा ’वन रँक वन पेन्शन’ किंवा ईतर सुविंधासाठी सेवानिवृत्त सैनिक रस्त्यावर येतात तेंव्हा या वाहिन्या उदासीन असतात. असे उड्या मारून त्यांचे वृत्तांकन करण्यात येत नाही. कारण त्यांना त्या प्रदर्शनामध्ये टीआरपी दिसत नाही. म्हणून 14 फेब्रुवारीला राष्ट्रीय संकट समयी देखील या वाहिन्यांनी आपले व्यावसायिक हित जोपासण्याचे पाप केले. शहिदांच्या टाळूवरील लोणी खान्यासारखा हा प्रकार आहे. प्रधानमंत्री आणि गृहमंत्र्यांनी अत्यंत संयत भूमिका घेतलेली असतांना देखील वातानुकुलित स्टुडियोमध्ये हे अँकर ज्याप्रमाणे उड्या मारून-मारून घसा कोरडा पडेपर्यंत ओरडत होते, ते पहाता त्यांनी न्यूज रूमचे वॉर रूम करून टाकले होते हे चाणाक्ष्य लोकांच्या लक्षात आलेलेच असेल.\nज्या वाचकांचे लक्ष आंतरराष्ट्रीय घडामोडींवर असेल त्यांच्या लक्षात असेलच की ज्या जैशच्या नावाने आज भाजपा ओरडत आहे त्याच्याच म्होरक्या, अझर मसूदला यांनीच त्यांच्या सत्तेच्या काळात खास विमानाने अफगानिस्तानात नेऊन सोडले होते.\nवाचकांना याचेही आश्‍चर्य वाटेल की सीआरपीएफला सुविधा देण्याच्या बाबतीत कोणतेच सरकार गंभीरपणे वागले नाही. स्वातंत्र्यानंतर लगेचच म्हणजेच 1949 साली सीआरपीएफचे गठण करण्यात आले. तेव्हापासून आजपर्यंत या संस्थेच्या जवानांना कर्तव्यावर असतांना मृत्यू आल्यास, ’शहीद’चा दर्जा देण्याचे साधे सौजन्यही कुठल्या सरकारने दाखविलेले ���ाही. त्यांना फक्त शहीद म्हटले जाते, परंतू आर्मीतील सैनिकांप्रमाणे कर्तव्यावर जीवन अर्पण करून सुद्धा त्यांना शहीदांना जो सन्मान मिळतो तो मिळत नाही आणि आर्मितील शहिदांच्या कुटुंबियांना ज्या सवलती मिळतात त्यापासून सीआरपीएफ शहीद जवानांचे कुटुंब वंचित राहतात. उलट सर्व निमलष्करी दलाचे निवृत्ती वेतन 1 जानेवारी 2004 पासून बंद करण्यात आलेले आहे. हे वास्तवही वाचकांनी लक्षात घ्यावे.\nसीआरपीएफला अत्यंत कठीण परिस्थितीत काम करावे लागते. देशभरात नक्षलविरोधी कारवाया ह्या सीआरपीएफच्याच बळावर चालतात. त्यामुळे त्यांचे कार्य सेनेपेक्षा तिळमात्र ही कमी जोखीमीचे नाही, तरी पण सीआरपीएफला सरकारांनी आर्मी सारख्या सुविधा पुरविलेल्या नाहीत.\nपुलवामा हल्ल्याच्या घटनेनंतर सोशल मीडियाचा यावेळेसही अत्यंत बेजबाबदारपणे उपयोग करण्यात आला. जवानांचे छिन्न-विछीन्न अवशेष वेगाने वायरल करण्यात आले. जातीय तणाव निर्माण होईल अशा पोस्ट लाखोंच्या संख्येने फिरविल्या गेल्या. त्यात पाकिस्तान विरूद्ध केली गेलेली टिका एकावेळी समजून घेता येईल परंतू, भारतीय मुस्लिमांवरसुद्धा जहरी टिका केली गेली. ही टिका हे माहित असतांनाही केली गेली की शहीद जवानांमध्ये मुस्लिम जवानसुद्धा होते. याचे दुःख वाटते.\nखरे पाहता भारतीय मुस्लिमांच्या आजच्या विपन्न अवस्थेच्या कारणांपैकी एक मोठे कारण म्हणजे देशाची फाळणी हे होय. ती झाली नसती तर मुस्लिमांना दंडित केले गेले नसते. कश्मीरमध्ये जी स्थिती आज आहे ती उद्भवली नसती. केवळ धर्म साधर्म्य आहे म्हणून जे हिंदू बंधू हे समजतात की भारतीय मुस्लिम हे पाक समर्थक असावेत तर ती त्यांची मोठी चूक आहे. मुस्लिमांच्यामध्ये ही राष्ट्रवादाची भावना एवढी प्रबळ आहे की ते केवळ राष्ट्रीयत्वावरून एकमेकाचा दुस्वासच नव्हे तर एकमेकांविरूद्ध युद्ध करतात. सध्या यमनवर सऊदी अरबने केलेला हल्ला याचे उत्कृष्ट उदाहरण आहे.\nराष्ट्रवादाची भावना खच्चून भरली नसती तर दोनच महिन्यापूर्वी सऊदी अरबमध्ये आश्रयासाठी गेलेल्या दुर्दैवी रोहिंग्या मुस्लिम कुटुंबांना व सिरियाच्या विस्थापितांना त्यांनी धुडकाऊन लावले नसते सीरीयाच्या विस्थापितांना युरोपमधील अनेक ख्रिश्‍चन देशांनी आश्रय दिला मात्र संयुक्त अरब मिरात आणि सऊदी अरबने एका कुटुंबालादेखील आश्रय दिला नाही. यावरून मुस्लिमांमध्ये राष्ट्रीय अस्मिता किती खोलवर रूजलेली आहे, याचा सुज्ञांना अंदाज यावा.\nइस्लामी एकोप्याची भावना असती तर 56 मुस्लिम देशात युरोपीयन युनियनसारखा विजा फ्री झोन निर्माण झाला असता, युरोसारखे एक चलन व नाटो सारखे एक लष्कर तयार झाले असते. ही भावना तुर्कीचे आटोमन साम्राज्य जेव्हा अस्तित्वात होते तेव्हा होती. आता तिचा लवलेषही नाही.\nभारत आणि भारताचा अविभाज्य भाग असलेल्या काश्मीरच्या मुस्लिमांनासुद्धा हे चांगल्या प्रकारे माहित आहे की त्यांचे भविष्य अंतर राष्ट्रीय मदतीवर अवलंबून असणार्‍या पाकिस्तान मध्ये नव्हे तर संपन्न भारतात सुरक्षित आहे. आज जगाच्या पाठीवर अस्तित्वात असणार्‍या सर्व देशांच्या सीमा निश्‍चित झालेल्या आहेत. त्यामुळे ’किती ही पाकमध्ये निघून जा’ असे आधून-मधून संतापाने हिंदूत्ववादी जरी म्हणत असतील तरी त्यांना आणि मुस्लिमांना दोघांनाही माहित आहे की 20 कोटी भारतीय मुस्लिमांना या 56 मुस्लिम देशापैकी एकही देश स्वीकारणार नाही व आम्ही जाणार पण नाही.\nज्यांना युद्धज्वराने पछाडलेले आहे व अशा भ्रमात राहत आहेत की भारताने पाकिस्तानवर आक्रमण केले तर भारतीय मुस्लिमांना वाईट वाटेल, तर हा भ्रम त्यांनी मनातन काढून टाकावा. सुदैवाने असे करण्यात आपला देश यशस्वी झाला तर त्याचा सर्वाधिक लाभ आम्हा भारतीय मुस्लिमांनाच मिळेल. त्यामुळे निदान एवढे तरी होईल की, न केलेल्या फाळणीच्या जबाबदारीच्या गुन्ह्यातून आमची सुटका होईल व आमच्याशी भेदभाव करण्यासाठी कुठले कारण शिल्लक राहणार नाही.\nमागच्या काही वर्षात झालेल्या मोठ्या आतंकवादी हल्ल्यांपैकी हा एक मोठा आतंकवादी हल्ला आहे. मुंबई, पठाणकोट, उरी प्रमाणे हा हल्ला यशस्वी होण्यामागेही आपले इंटेलिजन्स फेल्युलर आहे, यात शंका नाही. त्याची कारणे खालीलप्रमाणे -\nआदिल अहमद डार या 21 वर्षीय तरूणाकडे लष्करी गुणवत्तेचे आरडीएक्स मोठ्या मोठ्या प्रमाणात जमा होते व त्याचा तो साठा सुद्धा करतो. याची पूर्वसूचना आपल्या इंटेलिजन्सना मिहाली नाही ही बाब लक्षात घेण्याजोगी आहे. कारण 350 किलो असो का 60 किलो असो आरडीएक्स गोळा करणे एका आदिलचे काम नाही, यामागे अनेक लोकांचा सहभाग आहे, यात वाद नाही. असे असतांना आपल्या इंटेलिजन्स एजन्सीजना याचा थांगपत्ता लागू नये, याचा असा अर्थ आहे की, आपल्या ��ंटेलिजन्स सेवेमधील लोकांचा जनतेशी संपर्क एक तर तुटलेला आहे किंवा दोहोत प्रचंड ट्रस्ट डेफिसिट आहे. किंचाळणार्‍यांनी किंचाळणे झाल्यानंतर व त्यांचा उद्वेग कमी झाल्यानंतर शांतपणे या बाबीवरही विचार करावा.\nहा दोष पुलवामा अटॅकच्या वेळेसच नव्हे तर 12 मार्च 1993 रोजी मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट, 26/11 चा हल्ला, पठाणकोट व उरीमध्ये झालेल्या हल्ल्याच्या वेळेसही निदर्शनास आलेला आहे. परंतू, त्या हल्ल्यांना जबाबदार धरून कुठल्याही गुप्तचर संस्थेच्या अधिकार्‍यांवर कार्यवाही झालेली ऐकीवात नाही. म्हणून त्या घटनांमधून आपल्या गुप्तचर संस्थांनी काही धडा घेतला नाही ही बाब सिद्ध होते. गुप्तचर संस्थांना अधिक कार्यक्षम करण्यासाठी व त्यांच्यातील समन्वय साधणारी व्यवस्था अधिक दृढ करण्यासाठी किमान यापुढे तरी केंद्र आणि राज्य सरकारांनी गंभीर पणे विचार करावा.\nमागील झालेल्या आतंकवादी हल्ल्यामध्ये आणि पुलवामा मध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये एक मोठा गुणात्मक फरक हा सुद्धा आहे की मागील सर्व हल्ले हे पाकिस्तानमधून आलेल्या आतंकवाद्यांनी केले होते. मात्र आदिल हा काश्मीरमधील काकपुर्‍यातला राहणारा स्थानिक तरूण आहे, ह्याची नोंद सर्वांनाच घ्यावी लागेल.\nइस्लाम आणि फिदायीन हल्ले\nइस्लामी आदेशांची सर्वात जास्त अवहेलना फिदायीन हल्लेखोरांनी केलेली आहे. कुरआनमध्ये स्पष्ट शब्दात म्हटलेले आहे की, ”जर कोणी एखाद्याचा नाहक बळी घेतला तर त्याने सर्व मानवजातीचा बळी घेतला. जर एखाद्याने एखाद्याचा जीव वाचवला तर जणू त्याने सार्‍या लोकांचा जीव वाचवला.” (संदर्भ ः सुरे मायदा आयत नं. 32). एवढा स्पष्ट आदेश असतांनासुद्धा अनेक देशांमध्ये मुस्लिम आतंकवाद्यांनी फिदायीन हल्ले करून अनेक निरपराध लोकांचे जीव घेतलेले आहेत. निरपराध लोकांची हत्येशिवाय आत्महत्या हे सुद्धा हराम कृत्य असल्याचे वारंवार हदिसच्या माध्यमातून प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या शिकवणीतून स्पष्ट झालेले आहे. असे असतांना आदिल अहमद डार या तरूणाने स्वतः आत्महत्या करत 44 पेक्षा जास्त निरपराध सैनिकांचा बळी घेतलेला आहे. कुरआन आणि हदीसच्या अवहेलनचे यापेक्षा दूसरे मोठे उदाहरण काय असू शकेल त्याच्या या कृत्याला त्याचे वैयक्तिक कृत्य समजण्यात यावे. त्याने जिहादचा जो दावा केलेला आहे तो इस्लामच्या शिकवणीच्या कसोटीवर टिकणारा नाही. जिहाद या संकल्पनेचा त्याने दुरूपयोग केलेला आहे, हे या ठिकाणी स्पष्ट करणे माझ्या दृष्टीने आवश्यक आहे.\nडार याच्या या डरपोक हल्ल्याचा भारतीय मुस्लिम जनमानसावर सुद्धा जबरदस्त परिणाम झाला असून, भारताच्या जवळ-जवळ प्रत्येक शहरामध्ये हल्ल्याच्या दूसर्‍या दिवशी म्हणजे 15 फेब्रुवारीला शुक्रवारच्या नमाजमध्ये शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली. जखमी सैनिकांच्या आरोग्यासाठी व शहीदांच्या वारसांच्या कल्याणासाठी दुआ करण्यात आली. अनेक ठिकाणी नमाजनंतर मार्च काढून मुस्लिमांनी यथाशक्ती या घटनेचा निषेध नोंदविला.\nशेवटी सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की, केवळ लष्करी कारवाईने काश्मीरसारखा गुंतागुंतीचा प्रश्‍न सोडविता येणे शक्य नाही, हे लक्षात आल्यानेच वाजपेयींसारख्या गुणी पंतप्रधानांनी त्यांच्या काळात ’काश्मीरियत-इन्सानियत’ची योग्य नीति अवलंबविली होती. मात्र सध्याच्या सरकारने नकळत त्या नितीला बगल देऊन इस्राईल पॅटर्नने काश्मीरचा प्रश्‍न केवळ लष्कराच्या बळावर सोडविता येईल, असा विचार करून हाताळला. परिणामी काश्मीरचा प्रश्‍न अधिकच चिघळला. 14 फेब्रुवारीला त्याचा कडेलोट झाला.\nवास्तविक पाहता अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर केंद्रात पूर्ण बहुमताचे सरकार केंद्रात आले होते. भाजपने काश्मीरमध्ये पीडीपी बरोबर सत्ता स्थापन केल्यावर हा प्रश्‍न सुटेल अशी आशा सुद्धा निर्माण झाली होती. पण आपसात झालेल्या काडीमोडमुळे तीही धुळीस मिळाली. अशाप्रकारे बहुमताचे सरकार असतांना सुद्धा काश्मीरप्रश्‍न कायमचा सोडवून श्रेय घेण्याची नामी संधी भाजपा सरकारने हुकवली. दोन महिन्यांनी येणार्‍या नवीन सरकारने तरी हा प्रश्‍न सोडविण्यासाठी लष्करी उपायांसोबत राजकीय उपायही करावेत, अशी अपेक्षा ठेऊन शहीद जवानांना आदरांजली वाहतो व जखमींना लवकर आरोग्य लाभो ही प्रार्थना करतो. जय हिंद \n- एम. आय. शेख\n२९ मार्च ते ०४ एप्रिल २०१९\nमताची अनमोलता कळू दे\nव्याज खाणे हे आईशी शरीरसंबंध करण्याएवढे मोठे पाप आ...\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nसंतपीठ : विश्वशांतीची प्रयोगशाळा\nस्त्रीचा होऊ नये अपमान - हाच इस्लामचा संदेश -डॉ सब...\n२२ मार्च ते २८ मार्च २०१९\nप्रेषितांशी प्रेम राखणे म्हणजे दारिद्र्य आणि तंगीच...\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nप्रेषित (सल्ल.) यांचा डायट प्लान\nनिवडणूक आणि आपली जबाबदारी\nघरांना, महालांना महिलांची नावं देणारा समतावादी मुस...\n१५ मार्च ते २१ मार्च २०१९\nइस्लाम आणि स्त्रियांचे हक्क\nटिपू सुलतानच्या पाचशे पत्रांचे मराठीत भाषांतर\nरूग्णसेवेसाठीच वैद्यकीय क्षेत्रात घेतला प्रवेश\nस्वतंत्र भारत आणि मुस्लिम समाज\nउपासना व आज्ञापालनात अल्लाह व्यतिरिक्त कुणालाही ति...\nवंचित बहुजन आघाडीची प्रासंगिकता\n'स्वर्ग' आणून ठेवला आईच्या 'पाया'खाली...\nसर्जिकल स्ट्राइक – २\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\n०८ मार्च ते १४ मार्च २०१९\nहा देश आपणच वाचविला पाहिजे\nप्रलयकाळची (कयामत) ची लक्षणे : प्रेषितवाणी (हदीस)\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nमेरा पैगाम मोहब्बत है, सच है, बस तुम तक पहूंचे\nपुलवामा : सरकार, माध्यमे आणि समाज\n०१ मार्च ते ०७ मार्च २०१९\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे 5 ऑगस्टपासून विशेष मोहिम \"अल्लाहला लोकांमधील ते लोक सर्वाधिक आवडतात जे दूसर्‍यांसाठी उपयोगी ...\n२९ मे ते ०४ जून २०२०\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प यशाला कारणीभूत असलेले मुस्लिम समुदायातील प्रश्न\nमहाराष्ट्र राज्यसेवा २०१९ चा अंतिम निकाल काल आयोगाने जाहीर केला. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर या वर्षी मुस्लिम समाजातील ४ विद्यार्थ्यांन...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\nमुस्लिम समाजाने प्रशासकीय सेवांमध्ये आपले प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी करावयाचे उपाय\n(मागील अंकावरून पुढे...) ४) सामाजिक दबाव : स्पर्धा परीक्षा हे क्षेत्र अनिश्चिततेचे आहे हे आपण आधीच पाहिले आहे. अमुक एवढे वर्ष अभ्यास क...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00664.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.vikrantjoshi.com/2017/08/blog-post_21.html", "date_download": "2021-01-28T08:54:27Z", "digest": "sha1:QTDFSO4XJOYLFBZBHETAZHSLDYKDDUJ2", "length": 21603, "nlines": 150, "source_domain": "www.vikrantjoshi.com", "title": "Vikrant Joshi: मोपालवारांवर गोटे २ : पत्रकार हेमंत जोशी", "raw_content": "\nमोपालवारांवर गोटे २ : पत्रकार हेमंत जोशी\nमोपालवारांवर गोटे २ : पत्रकार हेमंत जोशी\nवर्हाडी भाषेत गोटे म्हणजे दगड. हा शब्द १९८६ मध्ये राज्यमंत्री असतांना येथे मुंबईच्या पत्रकारांसमोर डॉ. श्रीकांत जिचकार यांनी जेव्हा एका पत्रकार परिषदेत उच्चारला होता, पत्रकारांची त्यांच्यासमोरच हसून हसून मुरकुंडी वळली होती. सध्या हि गोटेफेक आमदार गोटे प्रशासकीय अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्यावर करताहेत म्हणून या लेखमालेला मथळा दिला, मोपालवारांवर गोटे...\nपुन्हा हेच सांगतो, मोपलवार आणि गोटे या दोघांच्या चाललेल्या घनघोर युद्धात,माझ्यासारख्यांना म्हणजे पत्रकारांनीही पडण्याची गरज नाही, जेव्हा अनिल गोटे राधेश्याम मोपालवारंवार आरोप करतात तेव्हा त्या आरोपांना पुराव्यांसहित उत्तर मोपालवारांनी तयार करून ठेवलेले असते. कारण मोपालवारांजवळ बसून त्यांचा विश्वास संपादन करून प्रसंगी त्यांच्या घरी प्रवेश मिळवून जी माणसे अनिल गोटे यांना ढीगभर पुरावे आणून देण्याचे काम करतात, त्याचवेळी अनिल गोटे यांच्या संपर्कात असलेले देखील, गोटे पुढे काय करणार आहेत, ह्याची मोपालवारांना माहिती देऊन मोकळे होताहेत. त्यामुळे जे घडते आहे ते फक्त दुरून बघावे, फारतर दोन अश्रू डोळ्यात आणून यासाठी मोकळे व्हावे कि काळा पैसे कसे अराजक निर्माण करतो. काल एक मित्र म्हणाला, हेमंत तू नेत्यांविरुद्ध, पत्रकारांविरुद्ध किंवा इतर कोणत्याही क्षेत्रातील नामवंतांविरुद्ध लढा देतो, भीती वाटत नाही पण जेव्हा केव्हा तुझी अतिशय सुप्त पद्धतीने या राज्यातल्या काही खतरनाक अधिकाऱ्यांविरुद्ध लढाई सुरु असते, संघर्ष सुरु असतो, भीती वाटते, हि माणसे तुझ्या जीवाचे काही बरे वाईट करतील म्हणून, मित्रहो, खरे आहे ते, पण मनातले सांगतो, हे असे वाईट अधिकारी जीवनातून उध्वस्त व्हावेत असे कधीही वाटत नाही उलट तुम्ही यातून बाहेर पडा किंवा त्यांनी या जीवघेण्या मिळकतीतून बाहेर पडावे म्हणून अक्षरश: जीवाचे रान करून मी त्यांच्या भेटीगाठी घेतो, त्यांना पोटतिडकीने समजावून सांगतो. अत्यंत अत्यंत ���हत्वाचे म्हणजे, अलीकडे या काळ्या पैशांच्या लढाईतून एक अतिशय निंदनीय प्रकार घडतो आहे म्हणजे आपले बोलणे किंवा संभाषणाचे एकतर टेपिंग करून घेणे किंवा भेटीचे गुपचूप चित्रीकरण करून घेणे, हा प्रकार एवढी खतरनाक पत्रकारिता करून देखील एकदाही आम्ही उपयोगात आणलेला नाही, त्यामुळे हे कधी ध्यानीमनीही नसते कि आपले बोलणे किंवा संभाषण एखादा जतन करून ठेवणार आहे, अर्थात मला त्याची यासाठी भीती नसते कि एखाद्याला समजावून सांगतांना त्यात कुठलाही आर्थिक स्वार्थ नसतो, ब्लॅक मेलिंग करणे तर स्वप्नातही नसते, आमच्या आक्रमक पत्रकारितेला आमचे काही हितशत्रू आम्हाला ब्लॅक मेलर ठरविण्याचा प्रयत्न करतात, नंतर त्यांनाच पश्चाताप होतो कि असे हेमंत जोशी यांच्याबाबतीत काहीही नाही. कशासाठी दहशत किंवा दादागिरी किंवा ब्लॅक मेलिंग, चार चांगले मित्र पाठीशी उभे असलेत कि आपण आपोआप आर्थिक दृष्ट्या कणखरपणे उभे राहतो, असे मला याठिकाणी जर कोणी ब्लॅक मेल करत असेल तर त्यांना सांगणे आहे....\nखरे आहे ते, इतर कोणाशीही पंगा घेतांना कधी भीती मनाला शिवत नाही अगदी खतरनाक गुंडांविरुद्ध लढतांना देखील कधी भीती वाटली नाही पण शासकीय किंवा शासनातल्या अधिकाऱ्यांविरुद्ध लढतांना त्याची पोहोच किती आणि कशी खतरनाक, याचा मी आधी बारकाईने अभ्यास करून ठेवतो, हे मात्र तितकेच खरे आहे. एक जुना किस्सा सांगतो, आत ते अधिकारी जिवंत नाहीत पण ते महाशय रामराव आदिक मंत्री असतांना त्यांच्या कार्यालयात होते, बाईलवेडे आणि भ्रष्ट देखील होते म्हणून मी एक दिवस त्यांच्याविरुद्ध लिहून मोकळा झालो, आश्चर्य म्हणजे मला त्यानंतर दोन तीन दिवसांनी एका गँगस्टरचा निरोप, त्यांच्याविरुद्ध लिखाण केले तर महागात पडेल, आधी मी ते ऐकून घेतले आणि तडक त्या अधिकाऱ्याला गाठले, म्हणालो, हरामखोरा, यानंतर जर हा प्रकार घडला तर थेट पत्रकार परिषद घेऊन मी मोकळा होईल आणि जे घडले ते आदिकांनाही सांगून मी मोकळा झालो, त्यानंतर अनेकदा त्या अधिकाऱ्यावर लिहिल्याने ते महाशय पुढे युती सरकार सत्तेत आल्यानंतर सहज शक्य असूनही ते कोणत्याही मंत्री आस्थापनेवर रुजू झाले नाहीत किंवा मी वारंवार लिहूनही कधी मला त्यांचा त्रास झाला नाही....\nपत्रकारिता म्हणजे सतीचे वाण आहे, येथे तुमच्या बाबतीत काहीही घडू शकते, तुमची कोणतेही येणारे संकट झेलण्याची मानसिकता पाहिजे, ती आमच्या कुटुंबात आहे म्हणून आधी मी आमच्या बंधूंना पत्रकारितेत आणले नंतर पोटच्या पोराला. अलीकडे आमदार अनिल गोटे यांनी एक पत्रकार परिषद घेऊन राधेश्याम मोपलवार आणि त्यांच्या कंपूविरुद्ध पुरावे त्याठिकाणी सादर केले, विशेष म्हणजे प्रिंट मीडियाने त्या गंभीर आरोपांची विशेष दाखल घेतली नाहीच पण वाहिन्यांनी तर हे प्रकरण हि परिषद पूर्णतः दुर्लक्षित केली. असे का घडले असावे, म्हणजे गोटे यांच्या पुराव्यांवर पत्रकारांचा विश्वास नाही कि हे पुरावे बाहेर पडू नयेत म्हणून गोटे ज्यांच्याविरुद्ध लढताहेत त्यांचे प्रयत्न कामाला आलेत, नेमके काय घडते आहे, घडले आहे, हेही समोर आले पाहिजे...\nआणखी एक महत्वाचा मुद्दा सांगतो, आपल्या या राज्यात भ्रष्ट मार्गाने पैसे मिळविण्याच्या शासनात दोन पद्धती ठरलेल्या आहेत त्यातली एक पद्धत अशी कि योजनामग ती कोणतीही असो, शासकीय फंड्स उपलब्ध झाले रे झाले कि त्या पैशांवर संबंधित साऱ्यांनी तुटून पडायचे आणि लुटून न्यायचे, गावित किंवा पाचपुते यांच्यासारखे नेते, अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदार या अशा पद्धतीचा स्वीकार करणारे, पैसे खाण्याची दुसरी पद्धत एकदम खतरनाक आहे पण फारसे नुकसान करणारी नाही त्याला मी टी. चंद्रशेखर पद्धत म्हणतो, म्हणजे अमुक एक योजना आखायची, अमलात देखील आणायची पण त्या योजनेमागे विशिष्ट हेतू ठेवून संबंधितांनी अलोट संपत्ती मिळवून मोकळे व्हायचे, फार डोके खाजवू नका, स्पष्ट सांगायचे झाल्यास समृद्धी महामार्गाचे उदाहरण देतो, हि योजना एकदम कडक, मोठा विकास त्यातून साधल्या जाणार आहे पण हा महामार्ग बांधतांना दोन ऐवजी जो दहा रुपये खर्च होणार आहे त्यातून अनेकांचे आर्थिक भले होणार आहे, विशेष म्हणजे हा महामार्ग सुरु होण्यापूर्वी अतिशय नियोजनपूर्वक अनेक अधिकाऱ्यांनी, नेत्यांनी, दलालांनी या मार्गाच्या आड येणाऱ्या जमिनी विकत घेऊन ठेवलेल्या आहेत, विशेष म्हणजे हे सारे दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील अंधारात ठेवून हे घडले आहे, त्यांना जेव्हा हे कळले, नक्की त्यांनी कपाळावर हात मारून घेतला असावा.\nपुढे यावर कधीतरी, आणखी बरेच काही...\nगिरीष महाजन कीं दोस्ती\nवाचक मित्रहो, कंत्रादार हा वाईटच माणूस असतो असे नाही बऱ्याचदा त्यांना सत्तेत असणारे मंत्री किंवा आमदारांसमोर न���मस्तक व्हायला लागत. ...\nभय्यू महाराजांचे लग्न : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांचे लग्न : पत्रकार हेमंत जोशी बरेच दिवसानंतर मी काल पोट धरधरून हसलो, मीच काय जे त्याला जवळून बघत आले आहेत हे वाचल्यानं...\nअसाही एक वेगळा पत्रकार--केतन तिरोडकर\nकोणत्याही परिणामाची तमा न बाळगता सत्य तेच लिहिणारे काही पत्रकार मला माहित आहेत. अश्या पत्रकाराना बरीच कुलंगडी माहित असल्यामुळे आपल्या राज्...\nगुडबाय महाराज : पत्रकार हेमंत जोशी\nगुडबाय महाराज : पत्रकार हेमंत जोशी ११ जून ला शेवटी भय्यू महाराजांना मृत्यूने गाठलेच, वास्तविक त्यांनी त्यापूर्वी अनेकदा ज्या मृत्यूला...\nभय्यू महाराजांचे लग्न २ : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांचे लग्न २ : पत्रकार हेमंत जोशी आपल्याच भ्रष्ट नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना कंटाळलेल्या सामान्य बहुजन समाजाला अध्यात्मात...\nडॉ लहाने, तुम्ही लय उची चीज आहात हो…\nजे जे इस्पितळाचे डीन, \" पद्मश्री \" डॉ. तात्याराव लहाने यांच्या संशयास्पद ट्रिपबद्दल एका एनजीओने मुख्यमंत्र्याना लिहिलेले पत्र आम...\nभय्यू महाराजांच्या भानगडी : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांच्या भानगडी : पत्रकार हेमंत जोशी आपल्या या राज्यात मोठ्या खुबीने मान्यवरांच्या शेजारी उभे राहून आधी फोटो काढून घ्यायचे ...\nबुवाबाजी : पत्रकार हेमंत जोशी\nराऊतांचे सामनायन : पत्रकार हेमंत जोशी\nमुख्यमंत्र्यांचे मित्र २ : पत्रकार हेमंत जोशी\nमुख्यमंत्र्यांचे मित्र : पत्रकार हेमंत जोशी\nमोपालवारांवर गोटे २ : पत्रकार हेमंत जोशी\nमोपालवारांवर गोटे : पत्रकार हेमंत जोशी\nमनातली खदखद : पत्रकार हेमंत जोशी\nचोरावर मोर २ : पत्रकार हेमंत जोशी\nचोरावर मोर : पत्रकार हेमंत जोशी\nसंजय चौपाने : पत्रकार हेमंत जोशी\nदोन पुस्तके ३ : पत्रकार हेमंत जोशी\nदोन पुस्तके २ : पत्रकार हेमंत जोशी\nराज्यातले अराजक : पत्रकार हेमंत जोशी\nदोन पुस्तके : पत्रकार हेमंत जोशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00664.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/horses-of-mahavikas-aghadi-in-the-battle-of-credit/", "date_download": "2021-01-28T08:57:33Z", "digest": "sha1:FNN4JOL6A6Z66QECM5Q77S5ISB6RQSUA", "length": 7694, "nlines": 73, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "श्रेयवादाच्या लढाईत अडले महाविकास आघाडीचे घोडे", "raw_content": "\n‘या’ 5 सवयी आपलं अवघं आयुष्य बदलतील\nगडकरींच्या खात्याकडे टक्केवारी मागणारा बीडचा तो आमदार कोण\nया सरकारला कोणती भाषा क���ते तेच कळत नाही, उदयनराजे आक्रमक\nदेवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि टिकवलं देखील – शिवेंद्रराजे भोसले\nभाजप अडचणीत, गैरव्यवहार प्रकरणी बाजार समितीच्या तत्कालीन संचालकांची चौकशी\nआता अंत पाहू नका, लोकांचा उद्रेक झाला तर थांबवता येणार नाही – उदयनराजे भोसले\nश्रेयवादाच्या लढाईत अडले महाविकास आघाडीचे घोडे\nऔरंगाबाद– औरंगाबाद शहरासाठी असलेली पाणीपुरवठा योजना असो किंवा गुंठेवारीचा प्रश्न. औरंगाबाद महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातील बेबनाव समोर येतोय.\nशिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्यानिमित्त आता पुन्हा एकदा महाविकास आघाडीत बेबनाव समोर आलाय. शहरातील विविध विकास कामांचे लोकार्पण आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होत असताना काँग्रेस-राष्ट्रवादीला मात्र या सर्व कार्यक्रमापासून जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात येतंय. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.\nत्यातच आदित्य ठाकरे आणि सुप्रिया सुळे एकाच दिवशी शहरात आहेत. असे असताना देखील कार्यक्रमांच्या निमंत्रितांमध्ये सुप्रिया सुळे यांचा उल्लेख नाही. शहरात गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेची सत्ता आहे. त्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरोधी पक्ष म्हणून काम करत आहे. अशा परिस्थितीत आगामी निवडणूक महाविकासआघाडी एकत्र लढविण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. मात्र औरंगाबाद शहरासाठी महत्त्वाच्या असलेल्या निर्णयप्रक्रियेत, लोकार्पण सोहळ्यात शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीला डावलत असल्याचे दिसून येतंय. या सर्व श्रेयवादाच्या लढाईत महानगरपालिका निवडणुकीत महाविकासआघाडी एकत्र लढणार का हा प्रश्न उपस्थित होतोय.\nमुंडे प्रकरणात मोठा ट्विस्ट : आरोप करणाऱ्या ‘त्या’ महिलेविरोधात भाजप नेत्याने केली पोलिसात तक्रार\nशौचालयाच्या कामातही पैसे खाणारे हे शिवसेनेवाले विकास काय करणार : निलेश राणे\nनोटीस पीरियड पूर्ण न करता नोकरी सोडताय; मग तुम्हाला भरावा लागणारा इतका जीएसटी\nकाही ठिकाणी सेनेचे गुंड उमेदवाराना दमदाटी व धमकी देत आहेत; निलेश राणेंचा आरोप\nधनंजय मुंडे खरचं राजीनामा देणार स्वतः मुंडेंनी केला मोठा खुलासा\n‘या’ 5 सवयी आपलं अवघं आयुष्य बदलतील\nगडकरींच्या खात्याकडे टक्केवारी मागणारा बीडचा तो आमदार कोण\nया सरकारला कोणती भाषा कळते तेच कळत नाही, उदयनराजे आक्रमक\n‘या’ 5 सवयी आपलं अवघं आयुष्य बदलतील\nगडकरींच्या खात्याकडे टक्केवारी मागणारा बीडचा तो आमदार कोण\nया सरकारला कोणती भाषा कळते तेच कळत नाही, उदयनराजे आक्रमक\nदेवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि टिकवलं देखील – शिवेंद्रराजे भोसले\nभाजप अडचणीत, गैरव्यवहार प्रकरणी बाजार समितीच्या तत्कालीन संचालकांची चौकशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00664.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://sthairya.com/student-loving-teacher-and-social-activist-nanasaheb-dravid-passes-away/", "date_download": "2021-01-28T08:50:41Z", "digest": "sha1:OLUU3X5QPEQYRCBGUZNHBUQH3XAWFF5G", "length": 14097, "nlines": 135, "source_domain": "sthairya.com", "title": "विद्यार्थीप्रिय शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब द्रविड यांचे निधन - स्थैर्य", "raw_content": "\nसातारा – जावळी – कोरेगाव\nवाई – महाबळेश्वर – खंडाळा\nमुंबई – पुणे – ठाणे\nरायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग\nसातारा – जावळी – कोरेगाव\nवाई – महाबळेश्वर – खंडाळा\nमुंबई – पुणे – ठाणे\nरायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग\nविद्यार्थीप्रिय शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब द्रविड यांचे निधन\nदैनिक स्थैर्यच्या अधिकृत WhatsApp ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.\nस्थैर्य, सातारा, दि. १९ : डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणेच्या साताऱ्यातील प्रथितयश न्यू इंग्लिश स्कूलचे माजी विद्यार्थी प्रिय शिक्षक काशिनाथ गणेश तथा नानासाहेब द्रविड सर यांचे सोमवारी वयाच्या नव्वदाव्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. आनंदआश्रम या वृध्दाश्रमाचे संस्थापक, आधारस्तंभ होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 3 मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.\nशाळेतील नोकरी सोडून सामान्यांना परवडेल असे द्रविड मंगल कार्यालय सुरू केले. ते रा.स्व.संघाचे स्वयंसेवक होते.\nनवीन मराठी या प्रार्थमिक शाळेचे संस्थापक कार्यवाह होते. द्रवीडसर न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थी प्रिय शिक्षक होते. अत्यंत मॄदूभाषी असलेल्या सरांचा शैक्षणिक सहली आयोजित करण्यात त्यांचा पुढाकार असे. तसेच साताऱ्यातील अनेक ज्येष्ठ नागरिकांना त्यांनी वाराणशी ट्रीप आयोजित करून काशीयात्रा घडवली.\nवॄध्दाश्रमाच्या माध्यमातून त्यांनी समाजसेवेचे व्रत घेतले. मंगलकार्यालय चालवले. विविध माध्यमांतून समाजाभिमुख कार्य करीत राहिले. अभ्यासू मनमिळाऊ व्यक��तिमत्व. हिंदी भाषेवर प्रभूत्व. हिंदी चांगले होण्यासाठी हिंदी गाणी, गझल ऐकायला सांगायचे. सरांनी अंदाजे ५० वर्षापूर्वी सातारा येथे यात्रा कंपनी चालवली होती. पण ती व्यवसायीक स्वरूपात न चालवता वयोवृद्ध लोकांना देवदर्शन घडवण्यासाठी ते प्रयत्न करीत असत.\nसरांना संगीताची आवड होती. हिंदी चित्रपट सृष्टीतील सुवर्ण युगातील चित्रपट गीते ते आवर्जुन ऐकत त्यामुळे सातारा येथे होणाऱ्या गीतगायनाच्या कार्यक्रमाला एक रसिक म्हणून ते आवर्जून उपस्थित रहात असत.\nमनमिळावू वयाचा विचार न करता सर्वांशी मैत्री करणाऱ्या सरांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. सायंकाळी त्यांच्यावर कैलास स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र चोरगे, माधव सारडा, जयंत देशपांडे , प्रविण शहाणे तसेच शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अंत्यदर्शन घेऊन श्रध्दांजली वाहिली.\nदैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nमनोहर कुईगडे यांचे निधन\nसातार्‍यातील पोवई नाक्यावर भाजपचे आंदोलन\nसातार्‍यातील पोवई नाक्यावर भाजपचे आंदोलन\n93 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 754 जणांचे नमुने पाठविले तपासणीला\n२०२१-२०२२ मध्ये अर्थसंकल्पाकडून काय अपेक्षा आहेत\nखरेदी विक्री संघानी उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यासाठी नवनवीन संकल्पना अंमलात आणाव्यात – पालकमंत्री जयंत पाटील\nमहाराष्ट्राच्या पाच बालकांची प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी निवड\nअमोल कोल्हे आणि चंद्रकांत पाटील यांच्या नावाने फसवणुकीचा प्रयत्न; एकाला अटक\nछातीत दुखत असल्याने सौरव गांगुली पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल; 2 जानेवारी रोजी आला होता हार्टअटॅक\nअमेरिकी फेडरल रिझर्व्ह पॉलिसीच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात घसरण\nफलटण मध्ये वेलकेअर फार्मसी नावारूपास येईल : श्रीमंत संजीवराजे\nप्रजासत्ताक दिनानिमित्त प्रांताधिकाऱ्यांच्या हस्ते फलटण तालुक्याचे मुख्य शासकीय ध्वजारोहण\nसौ.प्रगती कापसे यांच्याकडून माहेरवासीयांचा यथोचित सत्कार\nहे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापू�� मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.\nमुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा\nसातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002\nसातारा – जावळी – कोरेगाव\nवाई – महाबळेश्वर – खंडाळा\nमुंबई – पुणे – ठाणे\nरायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग\nWhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00664.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekachdheya.page/2020/07/nALI-G.html", "date_download": "2021-01-28T09:08:41Z", "digest": "sha1:FTLEUFFCX7UGFL5MD3YV5BXO37RF4WZH", "length": 6945, "nlines": 32, "source_domain": "www.ekachdheya.page", "title": "कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती शोधून तपासणी करण्यावर भर द्या - जिल्हाधिकारी नवल किशोर राम", "raw_content": "\nकोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती शोधून तपासणी करण्यावर भर द्या - जिल्हाधिकारी नवल किशोर राम\nJuly 15, 2020 • महेश आनंदा लोंढे\nपुणे : कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असून तो रोखण्यासाठी रुग्णालयांच्या यंत्रणेने कोरोना बाधित रुग्णांशी संपर्कात आलेल्या अधिकाधिक व्यक्तींना शोधून त्यांची तपासणी करण्यावर भर द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केल्या.\nपुणे, देहू आणि खडकी कटक मंडळाच्या (कॅन्टोनमेन्ट) वैद्यकीय अधिकाऱ्यांबरोबर कोरोना विषाणूच्या प्र��िबंधात्मक उपाययोजनांबाबत बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक नांदापूरकर, पुणे कटक मंडळाचे (कॅन्टोनमेन्ट) मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार सिंग हे उपस्थित होते.\nजिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, कोरोनाचे रुग्ण मोठया प्रमाणत वाढत आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कोरोना बाधित रुग्णांशी संपर्कात आलेल्या व्यक्ती शोधून त्यांची तपासणी करण्यावर भर द्यावा. कोविड केअर सेंटर, संस्थात्मक विलगीकरण सुविधा वाढवाव्यात. रुग्णावर उपचार करतांना दर आकारणी शासकीय नियमानुसार करावी. रुग्णाला महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळवून द्यावा. रुग्णाला वैद्यकीय सुविधा वेळोवेळी पुरविण्यात याव्यात.\nकोरोना रुग्णांबाबचा अहवाल अद्ययावत करुन वेळोवेळी जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात यावा. क्वॉरन्टाईन केलेल्यांना क्वॉरन्टाईनचा शिक्का मारण्यात यावा. तसेच रुग्णालयांना मनुष्यबळ व इतर अडचणी असल्यास त्याबाबतची माहिती ताबडतोब जिल्हा प्रशासनाकडे सादर करावी. माहिती सुसंगत असावी. प्रशासन सर्वेतोपरी सहकार्य करेल, असेही जिल्हाधिकारी राम म्हणाले. यावेळी पुणे, देहू आणि खडकी कटक मंडळाचे (कॅन्टोनमेन्ट) वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.\nवृक्ष लागवड आवड म्हणून नव्हे तर गरज म्हणून हवी; राज्यात सुरू करणार मोठी मोहीम – मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच\nJanuary 22, 2021 • महेश आनंदा लोंढे\nयुवकांनी धैर्य आणि निष्ठेनं देशकार्यात योगदान द्यावं पंतप्रधान यांचं आवाहन\nJanuary 22, 2021 • महेश आनंदा लोंढे\nदेशभरातील १० लाखांहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण\nJanuary 22, 2021 • महेश आनंदा लोंढे\nदेशभरातील विद्यार्थ्यांना लागलीय शाळेत जाण्याची ओढ\nJanuary 20, 2021 • महेश आनंदा लोंढे\nयूनियन बँकेने आंध्र बँकेच्या सर्व शाखांचे आयटी इंटिग्रेशन केले पूर्ण\nJanuary 27, 2021 • महेश आनंदा लोंढे\nभारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00664.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/aditya-narayan-bought-a-five-bedroom-flat/", "date_download": "2021-01-28T09:18:33Z", "digest": "sha1:J5LQANJHOYOQGKCK5VRVXK6HHGNBOO3G", "length": 16012, "nlines": 380, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "आदित्य नारायणने खरेदी केला पाच बेडरूमचा फ्लॅट - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nIND vs AUS: मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडियापासून घाबरले इंग्लंडचे प्रशिक्षक…\n‘मुंबई महाराष्ट्राची आहे आणि राहणार ’ अजित पवारांनी कर्नाटकाच्या उपमुख्यमंत्र्यांना सुनावले\nइंग्लंडमध्ये होणार भारत व भारत ‘अ’ सराव सामना\nरस्ता ओलांडताना वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू\nआदित्य नारायणने खरेदी केला पाच बेडरूमचा फ्लॅट\nप्रख्यात गायक उदित नारायणचा (Udit Narayan) गायक आणि टीव्हीवरील कार्यक्रमांचा होस्ट असलेल्या मुलाने उदित नारायणने नुकतेच त्याच्या प्रेमिकेसोबत अनेक वर्षांच्या डेटिंगनंतर लग्न केले. लग्नानंतर नवीन घरात राहाण्यासाठी आदित्यने (Aditya Narayan) अंधेरीत पाच बेडरूमचा नवीन फ्लॅट विकत घेतला आहे. हा फ्लॅट इतकी वर्ष जमा केलेल्या पैशातून खरेदी केल्याचे आदित्यने म्हटले आहे.\nएक डिसेंबर रोजी आदित्यने श्वेता अग्रवालबरोबर (Shweta Agarwal) लग्न केले. आदित्यने जेव्हा चित्रपटसृष्टीत ‘शापित’ सिनेमाच्या माध्यमातून नायक म्हणून पदार्पण केले तेव्हा त्याच्या पहिल्या सिनेमाची नायिका श्वेताच होती. श्वेताने त्यानंतर काही मालिकांमध्येही काम केले आहे. त्या सिनेमापासून या दोघांचे अफेयर सुरु झाले होते. जवळ जवळ दहा वर्षे दोघे डेटिंग करीत होते आणि आता त्यांनी लग्न केले आहे. आदित्यच्या जवळच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार दहा ते बारा कोटी रुपये खर्च करून आदित्यने एक आलिशान भव्य लक्झरी फ्लॅट घेतला आहे. विशेष म्हणजे त्याचा हा फ्लॅट त्याच्या आईवडिलांच्या घरापासून फक्त तीन इमारती दूर आहे.\nनवीन घराचा आनंद आदित्यने सोशल मीडियावर शेअर केला आहे. आदित्यने याबाबत सोशल मीडियावर लिहिले आहे, मी अंधेरीत पाच खोल्यांचा फ्लॅट विकत घेतला आहे. हा फ्लॅट माझ्या आई-वडिलांच्या घरापासून केवळ तीन इमारती दूर आहे. तीन-चार महिन्यात आम्ही तेथे शिफ्ट करणार आहोत. हे घर घेण्यासाठी मी गेल्या अनेक वर्षांपासून सेव्हिंग्ज क���ीत होतो.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleशेतकरी आंदोलनाचा शाहिदच्या चित्रपटाला फटका\nNext articleकाजोलने शेअर केला कोरोना युगाशी संबंधित हा मजेदार विनोद\nIND vs AUS: मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडियापासून घाबरले इंग्लंडचे प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवुड\n‘मुंबई महाराष्ट्राची आहे आणि राहणार ’ अजित पवारांनी कर्नाटकाच्या उपमुख्यमंत्र्यांना सुनावले\nइंग्लंडमध्ये होणार भारत व भारत ‘अ’ सराव सामना\nरस्ता ओलांडताना वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू\nगृहमंत्री अमित शहा 6 फेब्रुवारीला कोकण दौऱ्यावर\nशाळा गजबजल्या : दहा महिन्यानंतर वाजली घंटा\n‘मुंबई महाराष्ट्राची आहे आणि राहणार ’ अजित पवारांनी कर्नाटकाच्या उपमुख्यमंत्र्यांना सुनावले\nशिवसेनेकडून औरंगाबाद महापालिका निवडणुकीत नव्या दमाच्या चेहऱ्यांना संधी\nवाशिममध्ये शिवसेना-भाजप आमनेसामने, खासदारांचा व्हिडिओ झाला व्हायरल\nमंत्री जयंत पाटील यांच्याकडून हिंसेचे समर्थन : आ. चंद्रकांत पाटील\n‘आधी औरंगाबादचे संभाजीनगर तर करा ’ मुख्यमंत्र्यांना भाजपचा टोला\nसंयमाचं श्रेय सीमावासीयांना : शरद पवार\nआशिष शेलार साहेब खरं सांगा, दीप सिद्धू तुमचे कोण\nतुमची तोंडं का शिवली आहेत आशिष शेलारांचा शरद पवार आणि...\nशिवसेनेकडून औरंगाबाद महापालिका निवडणुकीत नव्या दमाच्या चेहऱ्यांना संधी\nभाजपाच्या वेबसाईटवर रक्षा खडसे यांचा आक्षेपार्ह उल्लेख; गृहमंत्र्यांकडून दखल\nओंकार ग्रुपच्या कमल गुप्ता आणि बाबूलाल वर्मा यांना ईडीकडून अटक\nबाळासाहेबांनंतर आता आनंद दिघेंचाही पुतळा बसवा; मनसेची आग्रही मागणी\nदिल्ली हिंसाचारप्रकरण : राकेश टिकैत, मेधा पाटकर यांच्यासह २६ जणांवर गुन्हे...\nछातीत दुखत असल्याने सौरव गांगुली रुग्णालयात दाखल\nतुमची तोंडं का शिवली आहेत आशिष शेलारांचा शरद पवार आणि...\nपोलिसांच्या गोळीबारात नाही तर ट्रॅक्टर पलटी होऊन त्या शेतकऱ्याचा मृत्यू :...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00664.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.pressmedialive.com/2021/01/Maharastra-_21.html", "date_download": "2021-01-28T07:53:56Z", "digest": "sha1:6US2ZTNAB7VPVYSS3EHXW7HBWDVY3PGQ", "length": 7650, "nlines": 56, "source_domain": "www.pressmedialive.com", "title": "अमेझॉनने मनसे सैनिका विरोधातील खटला मागे घेतला.", "raw_content": "\nHomeMaharashtraअमेझॉनने मनसे सैनिका विरोधातील खटला मागे घेतला.\nअमेझॉनने मनसे सैनिका विरोधातील खटला मागे घेतला.\nअखेर अमेझॉनने मनसे समोर नांगी टाकली.\nमुंबई: मनसेच्या खळखट्ट्याक पुढे अखेर अ‍ॅमेझॉनने नांगी टाकली आहे. आधी अ‍ॅमेझॉन अ‍ॅपमध्ये मराठीचा समावेश केल्यानंतर आता अ‍ॅमेझॉनने मनसे सैनिकांविरोधातील खटला मागे घेतला आहे. खटला मागे घेत असल्याचं पत्रंच अ‍ॅमेझॉनने दिंडोशी कोर्टाला दिलं आहे.\nअ‍ॅमेझॉनवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुरु केलेल्या मोहिमे अंतर्गत अ‍ॅमेझॉनविरोधात फलक लावण्यात आले आहेत. यावर 'नो मराठी, नो अ‍ॅमेझॉन' असा मजकूर लिहण्यात आला आहे. वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, माहीम, अंधेरी आणि रेक्लमेशनच्या परिसरातील रस्त्यांवर मनसेचे हे फलक पाहायला मिळत आहेत. मनसेचे नेते अखिल चित्रे यांच्याकडून हे फलक लावण्यात आले होते. यापूर्वी मनसेकडून अ‍ॅमेझॉनच्या मुंबईतील कार्यालयाबाहेर पोस्टर झळकावण्यात इशारा देण्यात आला होता. तुम्हाला महाराष्ट्रात आमची भाषा मान्य नाही. मग आम्हाला महाराष्ट्रात तुम्ही मान्य नाही, अशी तंबी मनसेने दिली होती. काही दिवसांपूर्वीच अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग अ‍ॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश करण्याच्या मागणीसाठी मनसेने या कंपन्यांच्या ऑफिसवर धडक दिली होती. मुंबईच्या बीकेसी परिसरात या दोन्ही कंपन्यांची कार्यालये आहेत. सात दिवसांत मराठी भाषेचा पर्याय न ठेवल्यास स्टाफला लाथ मारुन बाहेर काढण्याची धमकी ही यावेळी मनसेने दिली होती.\nत्यामुळे अ‍ॅमेझॉनने मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपविभागप्रमुख अखिल चित्रे यांच्याविरोधात न्यायालयात प्रतिबंधात्मक दावा केला होता. आज या खटल्यावर सुनावणी होणार होती. त्यामुळे संबंधितांना कोर्टात हजर राहावे लागणार होते. परंतु, अ‍ॅमेझॉनच्या वकिलांनी दिंडोशी कोर्टाला पत्रं देऊन दावा मागे घेत असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे मनसे आणि अ‍ॅमेझॉनच्या वादावर पडदा पडला आहे.\nदरम्यान, अ‍ॅमेझॉन'च्या डिजिटल सेवेत मराठीला प्राधान्य देण्याच्या मनसेच्या आग्रही मागणीची अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस यांच्या प्रतिनिधींनी दखल घेतली होती. जेफ बेझॉस यांना तुमचा ईमेल मिळाला आहे. अ‍ॅमेझॉन अ‍ॅपबाबत तुम्हाला आलेल्या अनुभवाबद्दल आम्ही दिलगीर आहोत. संबंधित टीमला आम्ही याची माहिती दिल्याचा ई-मेल अ‍ॅमेझॉनकडून पाठवण्यात आला होता. त्यानंतर 'अ‍ॅमेझॉन'चं शिष्टमंडळ मुंबईत आले होते.\nदिव्यांना कोणत्याही शासकीय मदत कमी पडू देणार नाही सौ.सारीक पाटील\nखासदार श्री धर्यशील माने दादा यांच्या संपर्क कार्यालय उद्धाटन श्रीमती निवेदिता माने यांच्या शुभहस्ते करण्यात आले\nसमाजात विविध स्तरावर काम करीत असताना कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या पाठीवर कौतुकाची थाप मारणारी ' पाखरे-जी' चॅरिटेबल ट्रस्ट ही एकमेव संस्था आहे. असे प्रतीपादन जिल्हापरिषदेच्या महिला बाल विकास विभागाच्या सभापती पदमाराणी पाटील यांनी केले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00664.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://newsjalna.com/Clothing-Shoes-&-Accessories-Minimalist-Slim-Wallet-Leather-Money-161563-Wallets/", "date_download": "2021-01-28T09:03:35Z", "digest": "sha1:BVI7VPH4R6TQE57VAPDKXYWMJEJWWSEJ", "length": 22880, "nlines": 203, "source_domain": "newsjalna.com", "title": " Minimalist Slim Wallet Leather Money Clip Credit Card Holder RFID Blocking Black", "raw_content": "\nभोकरदन येथे ट्रक खाली चिरडुन एकाचा जागीच मृत्यू,तर एक महिला जखमी\nमंठा तालुक्यातील तळणी बस स्टँन्ड भागात इटालियन पेवर ब्लाॅक बसवा – पवार\nजि.प.सदस्य ते आरोग्यमंत्री : ना.राजेशभैय्या टोपे यांचा थक्क करणारा प्रवास :जागतिक स्तरावर दखल\nशिक्षक पतसंस्थेतील संकल्प कल्याण निधीची चौकशी करा.\nगोर सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अमोल राठोड\nकुंभार पिंपळगाव येथील अतिक्रमण हटविले; रस्त्याने घेतला मोकळा श्वास\nऔरंगाबाद जिल्ह्यात 44606 कोरोनामुक्त, 422 रुग्णांवर उपचार सुरू\nशेतीच्या वादात पुतन्याचा डोक्यात फावड्याने वार करुन केला खुन\nजालना जिल्ह्यात १५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह .\nप्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर आठशे पिशव्या रक्त संकलन\nगोर सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अमोल राठोड\nप्रतिनिधी/कुलदीप पवार घनसावंगी तालुक्यातील विरेगाव तांडा येथील गोरसेनेचे अमोल राठोड यांची जालना जिल्ह्याच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे सदर्भित नियुक्ती…\nकुंभार पिंपळगाव येथील अतिक्रमण हटविले; रस्त्याने घेतला मोकळा श्वास\nकुलदीप पवार/ प्रतिनिधीघनसावंगी तालुक्यातील जाणारा अंबड पाथरी महामार्गाचे काम सुरू असून कुंभार पिंपळगाव येथील मार्केट कमिटी भागातील अतिक्रमण काढण्यात आले…\nऔरंगाबाद जिल्ह्यात 44606 कोरोनामुक्त, 422 रुग्णांवर उपचार सुरू\nऔरंगाबाद, दिनांक 10 (न्यूज ब्युरो) : औरंगाबाद जिल्ह्यात आ�� 36 जणांना (मनपा 25, ग्रामीण 11) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 44606…\nशेतीच्या वादात पुतन्याचा डोक्यात फावड्याने वार करुन केला खुन\nभोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे शेतीच्या वादातून शनिवारी (दि.०९) सायं. ५.३० वाजेच्या सुमारास चुलत्या-पुतन्यामध्ये हाणामारी झाली होती.या हाणामारीत पुतणे कौतिकराव आनंदा…\nजालना जिल्ह्यात १५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह .\nन्यूज जालना दि. १० :जालना जिल्ह्यात रविवारी १५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे .दरम्यान रविवारी उपचारानंतर कोरोनामुक्त झालेल्या १० जणांना…\nप्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर आठशे पिशव्या रक्त संकलन\nमहाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने रक्तदानाचा विक्रम मुंबई(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात विविध ठिकाणी…\nभोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे शेतीच्या वादातुन खुन\nमाहोरा : रामेश्वर शेळके भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे शेतीच्या वादातून सख्या चुलत्याने शिक्षक असलेल्या कौतिकराव आनंदा गावंडे वय 37 या…\nपरतुरात माजीसैनिक प्रशांत पुरी यांचा सत्कार\nदीपक हिवाळे /परतूर न्यूज नेटवर्कभारतीय सैन्यात कार्यरत असलेले सैनिक प्रशांत चंद्रकांत पुरी यांचा सेवानिवृत्त झाल्याबद्दल माजीसैनिक संघटनेच्या वतीने रविवारी सत्कार…\nकोरोनाची लस घेतल्या नंतर धोका टळेल का\nभारतात कोरोनाचे लसीकरण सुरू होणार असून प्रथम टप्प्यात कोरोना योध्द्यांना लसीकरण क्ल्या जात असुन लस घेतल्यानंतर पुन्हा कोरोना विषाणूचा…\nएका राज्यात एकाच कंपनीच्या लसीकरणाला मान्यता देण्याची आरोग्यमंत्री टोपे यांची मागणी\nन्यूज जालना ब्युरो – कोरोनाच्या दोन लसींना देशात मान्यता मिळाली आहे. काही दिवसाता लसीकरण मोहिम देखील सुरु होईल. मात्र कोरोनाची…\nजिल्ह्यात गुरुवारी १२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह .\nन्यूज जालना दि. ७ :जालना जिल्ह्यात गुरुवारी( दि ७ जानेवारी) १२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे .यातील उपचारानंतर कोरोनामुक्त झालेल्या…\nपरतूरमध्ये अपहरण करून डांबून ठेवलेल्या 108 च्या डॉक्टराची अवघ्या दोन तासात सुटका\nपरतूर तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्याच्या घरावर चोरट्यांचा डल्ला\nघरच्या ‘मुख्यमंत्र्यां’साठी गृहमंत्र्यांकडून पैठणीची खरेदी…तीही चक्क तुरुंगात\nलसीकरण सराव फेरीसाठी जालन्यात आज तीन ठिकाणी लसीकरण केंद्राची सुरुवात\nराज्यपाल मा.भगतसिंग कोश्यारी यांची सिद्धेश्वर मुंडेनी राजभवनात घेतली भेट \nमहाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या जालना जिल्हाध्यक्षपदी गुजर यांची फेरनिवड\nरविवारपासून भेंडाळा येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन\nजांब समर्थ/कुलदीप पवार भेंडाळा (ता.घनसावंगी) येथे आजपासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. १० जानेवारी ते १७ जानेवारी या…\nकर्ज देणारे अनधिकृत डिजिटल मंच, मोबाईल ऍप्सविरुध्द ,आरबीआयचा सावाधानतेचा इशारा\nnewsjalna.com जालना दि. 31 :– जलद व विना अडचण कर्ज मिळण्याची वचने देणाऱ्या, अनाधिकृत डिजिटल मंचांना , मोबाईल ऍप्सना, व्यक्ती,…\nअमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनी घेतला कोरोना डोस\nअमेरिका वृत्तसंस्था अमेरिकेच्या नवनिर्वाचित उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला आहे. कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेण्यासाठी…\nकेंद्र सरकार-शेतकरी संघटनांमध्ये अद्याप तोडगा नाहीच\nनवी दिल्ली प्रतिनिधी-नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची आज दि. 30 डिसेंबर रोजी सातवी चर्चेची फेरी सुरु आहे. शेतकऱ्यांनी केंद्र…\nजि.प.सदस्य ते आरोग्यमंत्री : ना.राजेशभैय्या टोपे यांचा थक्क करणारा प्रवास :जागतिक स्तरावर दखल\nसंपादकीय १५ ऑगस्ट १९९२ रोजी अंबड चे विभाजन होऊन नवीन घनसावंगी तालुक्याची निर्मिती झाली. तेव्हा घनसावंगी तालुका कृती समितीच्या वतीने…\nपत्रकारितेला नवे आयाम देणारा नेता- वसंत मुंडे\nसुमारे ३ दशकापूर्वी , एका खेड्यातला एक तरुण शिक्षणासाठी म्हणून तालुक्याच्या ठिकाणी येतो काय आणि आंदोलनाच्या माध्यमातून सामाजिक जीवनाची जाणीव…\nश्री पाराशर शिक्षक पतसंस्थेतर्फे सभासद कन्यादान योजनेचा शुभारंभ\nकर्जबाजारी शेतकर्याची विष प्रशन करुन आत्महत्या\nभोकरदन-जाफराबाद रोडवर ट्राफिक जाम,तब्बल दोन तासांनंतर पोलिसांच्या मदतीने वाहतुक सुरळीत\nपत्रकारांसह व्यापारी बांधवांसाठी महासंपर्क अॅप चे निर्माण – परवेज पठाण\nघनसावंगी तालुक्यात ऐन थंडीतच ग्रा.पं.निवडणूकीचे वातावरण तापले\nभोकरदन येथे ट्रक खाली चिरडुन एकाचा जागीच मृत्यू,तर एक महिला जखमी\nमंठा तालुक्यातील तळणी बस स्���ँन्ड भागात इटालियन पेवर ब्लाॅक बसवा – पवार\nजि.प.सदस्य ते आरोग्यमंत्री : ना.राजेशभैय्या टोपे यांचा थक्क करणारा प्रवास :जागतिक स्तरावर दखल\nशिक्षक पतसंस्थेतील संकल्प कल्याण निधीची चौकशी करा.\nगोर सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अमोल राठोड\nभोकरदन येथे ट्रक खाली चिरडुन एकाचा जागीच मृत्यू,तर एक महिला जखमी\nमंठा तालुक्यातील तळणी बस स्टँन्ड भागात इटालियन पेवर ब्लाॅक बसवा – पवार\nजि.प.सदस्य ते आरोग्यमंत्री : ना.राजेशभैय्या टोपे यांचा थक्क करणारा प्रवास :जागतिक स्तरावर दखल\nशिक्षक पतसंस्थेतील संकल्प कल्याण निधीची चौकशी करा.\nगोर सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अमोल राठोड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00665.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/kangana-called-bollywood-a-gutter-again-as-film-producers-file-suit-against-news-channels-127808924.html", "date_download": "2021-01-28T08:49:02Z", "digest": "sha1:CYMJBS7K3QBNSCZX3AJFQSOUTAE7NXAV", "length": 12824, "nlines": 73, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Kangana Called Bollywood A ‘gutter’ Again As Film Producers File Suit Against News Channels | कंगनाने बॉलिवूडला म्हटले गटार, बड्या सेलिब्रिटींवर आरोप करत म्हणाली - ते तरुण मुलींचे शोषण करतात - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nकंगना रनोटने बॉलिवूडला फटकारले:कंगनाने बॉलिवूडला म्हटले गटार, बड्या सेलिब्रिटींवर आरोप करत म्हणाली - ते तरुण मुलींचे शोषण करतात\nबेजबाबदार बातम्या देणाऱ्या मीडिया हाऊसेस विरोधात शाहरुख, सलमान आणि आमिर खान यांच्या प्रॉडक्शन हाऊसेससह 38 जणांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे.\nबॉलिवूडच्या गटारात रेंगाळणाऱ्यांना आता कळले का संपूर्ण जगासमोर अपमान केल्यावर कसे वाटते, असे कंगना याचिकाकर्त्यांना उद्देशून म्हणाली आहे.\nअभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या तपासादरम्यान समोर आलेल्या ड्रग्ज कनेक्शनमध्ये नाव गोवल्यामुळे बाॅलिवूडमधील प्रख्यात चित्रपट निर्माते संतप्त झाले आहेत. यामुळे बाॅलिवूडमधील चार संघटना आणि 38 दिग्गज चित्रपट निर्मात्यांनी एकत्रितरीत्या सोमवारी दिल्ली हायकाेर्टात याचिका दाखल केली आहे. त्यांनी रिपब्लिक आणि टाइम्स नाऊ चॅनल्सला अपमानास्पद शेरेबाजी करण्यापासून राेखण्याची मागणी केली आहे. यानंतर अभिनेत्री कंगना रनोट हिने संताप व्यक्त केला आहे. तिने बॉलिवूडचा गटार म्हणून उ���्लेख करत संपूर्ण जगासमोर अपमान झाल्यावर कसे वाटते असा प्रश्न कोर्टाचा दरवाजा ठोठावणा-या सेलिब्रिटींना केला आहे.\nकंगनाने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, \"बॉलिवूड हे ड्रग्ज, शोषण, नेपोटिज्म आणि जिहादचे गटार आहे. हा गटार साफ करण्याऐवजी तो बंद केले आहे. #BollywoodStrikesBack ने माझ्यावरही खटला करायला पाहिजे. जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत तुम्हा सर्वांना एक्सपोज करत राहील,” असे कंगना म्हणाली आहे.\nमोठ्या हीरोजवर गंभीर आरोप\nकंगनाने बॉलिवूडच्या बड्या नायकांवर गंभीर आरोप केले आहेत. तिने लिहिले, \"मोठे कलाकार फक्त स्त्रियांवर आक्षेपच घेत नाहीत तर तरुण मुलींचे शोषणही करतात. सुशांत सिंह राजपूतसारख्या तरूणांना पुढे येऊ देत नाही, तर वयाच्या 50 व्या वर्षीदेखील शाळकरी मुलांच्या त्यांना भूमिका करायच्या असतात. डोळ्यांदेखत एखाद्यावर अन्याय होत असला तरीदेखील ते कधीही कोणाच्या बाजूने उभे राहत नाहीत,\" कोणत्याही बड्या अभिनेत्याच्या नावाचा उल्लेख न करता कंगनाने हा आरोप केला आहे.\nकंगनाने पुढच्या ट्विटमध्ये लिहिले, 'तू माझे सिक्रेट लपव मी तुझे लपवतो, असा अलिखित नियम येथे प्रामाणिकपणे पाळला जातो. मी जन्माला आल्यापासून या मूठभर लोकांनाच इंडस्ट्री चालवताना बघतेय. बदल कधी होणार,\" असा प्रश्न तिने उपस्थित केला आहे.\nकंगनाने संताप व्यक्त करताना पुढे म्हटले 'बॉलिवूडच्या गटारात रेंगाळणाऱ्यांना आता कळले का संपूर्ण जगासमोर अपमान केल्यावर कसे वाटते कित्येक वर्षांपासून मी स्वत: बॉलिवूडविरोधात शोषण, बदनामीची तक्रार केली. आणि त्याचमुळे आज एका कलाकाराचा मृत्यूही झाला. जर सुशांतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडचे गटार स्वच्छ होत असेल तर यांना त्रास का होतोय. याचाही सर्व हिशेब माझ्याकडे आहे,' अशा आशयाचे दोन ट्विट करुन कंगनाने आपला संताप व्यक्त केला आहे.\nबॉलीवुड के गटर में रेंगने वालों अब पता चला कैसा लगता है जब सारे देश के सामने बेइज़्ज़त किया जाता है, निशाना बनाया जाता है,आइसलेट किया जाता है क्यूँ कहीं छुप या भाग जाने का मन कर रहा है क्यूँ कहीं छुप या भाग जाने का मन कर रहा है तुम इतने सारे भेड़िए हो झुंड में, अकेले का मन तो करेगा की मर जाए,नहीं तुम इतने सारे भेड़िए हो झुंड में, अकेले का मन तो करेगा की मर जाए,नहीं\nमैं कई सालों से बॉलीवुड में शोषण और बुलीइंग की शिकायत कर रही हूँ आज़ उ��ी कारण एक कलाकार की मृत्यु हो गयी, अगर शुशांत की मृत्यु के बहाने बॉलीवुड का गटर साफ़ हो रहा है तो इनको इतनी तकलीफ़ क्यूँ हो रही है इसका भी सारा हिसाब है मेरे पास #BollywoodStrikesBack\nबेजबाबदार बातम्या देणाऱ्या मीडिया हाऊसेसविरोधात दाखल केली याचिका\nबेजबाबदार बातम्या देणाऱ्या मीडिया हाऊसेसविरोधात विरोधात शाहरुख, सलमान आणि आमिर खान यांच्या प्रॉडक्शन हाऊसेससह 38 जणांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. बॉलिवूडमधील व्यक्तींच्या गोपनीयतेच्या अधिकारांसह हस्तक्षेप करण्यापासून रोखण्याची मागणी खटल्यात आहे. रिपब्लिक टीव्ही, अर्णब गोस्वामी, प्रदीप भंडारी आणि टाइम्स नाऊ, राहुल शिवशंकर, नविका कुमार व अज्ञात प्रतिवाद्यांसह सोशल मीडियावरही अपमानजनक टिप्पण्या थांबवण्याची मागणी आहे.\nया निर्मिती संस्था : याचिका दाखल करणाऱ्या निर्मात्यांत बाॅलfवूडमधील सर्वच प्रख्यात प्राॅडक्शन हाऊसचा समावेश आहे. यात आमिर खान, शाहरुख खान, सलमान खान, साेहेल खान, अॅडलॅब्ज फिल्म्स, अजय देवगण फिल्म्स, आंदाेलन फिल्म्स, अनिल कपूर, अरबाज खान, आशुताेष गाेवारीकर, धर्मा प्राॅडक्शन्स, नाडियादवाला, राेहित शेट्टी, विनाेद चाेप्रा यांच्यासह यशराज फिल्म्स आदींचा समावेश आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00665.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/indian-airforce-test-fires-first-indigenous-anti-radiation-missile-rudram-127795906.html", "date_download": "2021-01-28T09:38:09Z", "digest": "sha1:P4MPLSM55EMXZ6PTJIF5ZMFNX4PF2SSD", "length": 4936, "nlines": 61, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Indian airforce Test Fires First Indigenous Anti Radiation Missile Rudram | देशात तयार झालेल्या पहिल्या अँटी रेडिएशन मिसाइल रुद्रमची यशस्वी चाचणी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nएअर डिफेंसमध्ये अचीवमेंट:देशात तयार झालेल्या पहिल्या अँटी रेडिएशन मिसाइल रुद्रमची यशस्वी चाचणी\nओडिशातील बालासोरमधील इंटिग्रेटेड टेस्ट रेंज (आईटीआर)वरुन रुद्रमला सकाळी 10.30 वाजता सुखोई-30 फाइटर जेटद्वारे सोडले\nभारताने शुक्रवारी पहिल्या स्वदेशी अँटी रेडिएशन मिसाइल रुद्रम-1 यी यशस्वी चाचणी केली. या मिसाइलला ओडिशातील बालासोरच्या इंटिग्रेटेड टेस्ट रेंज (आयटीआर)वरुन सकाळी 10.30 वाजता सुखोई-30 फायटर जेटमधून सोडण्यात आले.\nया मिसाइलला डिफेंस रिसर्च अँड डेवलपमेंट ऑर्गनाइजेशन (डीआरडीओ) ने इंडियन ��अरफोर्ससाठी तयार केले आहे. ही आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज आहे. शत्रूचे रडार आणि सर्वेलंस यंत्रणेस चकमा देऊ शकते. तसेच, आवाजाच्या दुप्पट वेगाने लक्ष्याचा अचूक वेध घेण्यास सक्षम आहे.\nही पहिली स्वदेशी मिसाइल आहे, जी कोणत्याही प्रकारचे सिग्नल आणि रेडिएशन ओळखू शकते आणि क्षेपणास्त्रांचा नाश देखील करू शकते.\nही रेडिओ फ्रीक्वेंसी सोडणाऱ्या किंवा रिसीव करणाऱ्या कोणत्याही टारगेटला निशाना बनवू शकते.\nयाची लॉन्‍च स्‍पीड 0.6 ते 2 मॅक म्हणजेच 2469.6 किलोमीटर प्रती तास आहे.\nयाची रेंज फायटर प्लेनच्या उंचीवर अवलंबून आहे. याला 500 मीटर पासून 15 किलोमीटरपर्यंच्या उंचीवरुन लॉन्च करता येते. यादरम्यान 250 किलोमीटर क्षेत्रातील कोणत्याही टार्गेटला उडवण्यास सक्षम आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00665.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/now-wait-abdul-sattar-update/", "date_download": "2021-01-28T08:43:48Z", "digest": "sha1:IPNTT7RILWRKQFGBKBO4YRCLWWEDDI7C", "length": 7959, "nlines": 73, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "खोतकरांनी डरकाळी फोडली, आता वाट पाहा ; अब्दुल सत्तार", "raw_content": "\nदेवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि टिकवलं देखील – शिवेंद्रराजे भोसले\nभाजप अडचणीत, गैरव्यवहार प्रकरणी बाजार समितीच्या तत्कालीन संचालकांची चौकशी\nआता अंत पाहू नका, लोकांचा उद्रेक झाला तर थांबवता येणार नाही – उदयनराजे भोसले\nरेल्वे मार्गासाठी राज्य सरकारने ५०% हिस्सा द्यावा : आ. पाटील\nचावटपणा करणाऱ्याला आतमध्ये टाका; रक्षा खडसेंच्या आक्षेपार्ह उल्लेखावर गुलाबराव पाटील संतापले\n…तर तीव्र आंदोलन करू – मराठा क्रांती मोर्चा\nखोतकरांनी डरकाळी फोडली, आता वाट पाहा ; अब्दुल सत्तार\nजालना : तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोतकर यांची मनधरणी केली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही माघार घेण्याचा आदेश दिल्याने खोतकर यांनी माघार घेतली. ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनी दगा दिला. पूर्वी अर्जुन चक्रव्हीव्हात फसले होते. आता अभिमन्यू सतर्क आहे. अर्जुनराव खोतकर योद्धे असून त्यांनी डरकाळी फोडली आहे. आता वाट पाहा, अशा शब्दात अब्दुल सत्तार यांनी विरोधकांना आवाहन दिले आहे.\nजालना शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात बुधवारी शिवसेना – युवा सेना कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता या वेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेना नेते तथा माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा जोतीताई ठाकरे, जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर, ए. जे. बोराडे, माजी आमदार संतोष सांबरे, अभिमन्यू खोतकर, भाऊसाहेब घुगे, बाबासाहेब इंगळे, भाऊसाहेब पाउलबुधे, पंडित भुतेकर, विष्णू पाचफुले आदिची उपस्थिती.\nसत्तार म्हणाले की, मागील दगाफटका लक्षात घेता आता कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास पक्का आहे. माझ्या डोक्यावरची टोपी हे माझे ओझे असून हे ओझे उतरविण्यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करावे लागेल असे आवाहन त्यांनी यावेळी केले.\nपरिसराची स्वच्छता हाच बर्ड फ्ल्यू टाळण्याचा मंत्र\nआंदोलकांनी आडमुठी भूमिका न घेता न्यायालयाचा निर्णय स्विकारून आंदोलन मागे घ्यावे : बोंडे\nआगामी महिला क्रिकेट टीम तयार होतेय धोनीची मुलगी कॅप्टन\nकोरोनाचे संकट दूर होऊ दे…सोलापूरचे वैभव पुन्हा येऊ दे; भरणे यांचे सिद्धरामेश्वरांकडे साकडे\nविद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त सभा, मिरवणुकीला परवानगी नाही\nदेवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि टिकवलं देखील – शिवेंद्रराजे भोसले\nभाजप अडचणीत, गैरव्यवहार प्रकरणी बाजार समितीच्या तत्कालीन संचालकांची चौकशी\nआता अंत पाहू नका, लोकांचा उद्रेक झाला तर थांबवता येणार नाही – उदयनराजे भोसले\nदेवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि टिकवलं देखील – शिवेंद्रराजे भोसले\nभाजप अडचणीत, गैरव्यवहार प्रकरणी बाजार समितीच्या तत्कालीन संचालकांची चौकशी\nआता अंत पाहू नका, लोकांचा उद्रेक झाला तर थांबवता येणार नाही – उदयनराजे भोसले\nरेल्वे मार्गासाठी राज्य सरकारने ५०% हिस्सा द्यावा : आ. पाटील\nचावटपणा करणाऱ्याला आतमध्ये टाका; रक्षा खडसेंच्या आक्षेपार्ह उल्लेखावर गुलाबराव पाटील संतापले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00665.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/what-will-shiv-sena-do-for-development-even-if-it-consumes-money-for-toilet-work-nilesh-rane/", "date_download": "2021-01-28T09:31:46Z", "digest": "sha1:D26B2G6IEQD3YKM4N3M7FKG4UQ54DLYJ", "length": 15371, "nlines": 79, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शौचालयाच्या कामातही पैसे खाणारे हे शिवसेनेवाले विकास काय करणार : निलेश राणे", "raw_content": "\nआरोग्यासाठी सर्वात फायदेशीर असणारे किवी फळ\nलातुरच्या सृष्टीचा नॉनस्टॉप लावणीचा विश्वविक्रम\nअयोध्येत बांधल्या जाणाऱ्या मशिदीत नमाज अदा करणे हे हराम आहे : ओवेसी\nखा.भावना गवळी व भाजप आ.राजेंद्र पाटणी यांच्यात जोरदार खडाजंगी\nपुण्यातील मुळा-मुठाचा चेहरा-मोहरा बदलणार, नितीन गडकरींची मोठी घोषणा\nमुंबईला महाराष्ट्रापासून तोडणे हा भारतीय जनता पार्टीचा छुपा अजेंडा; शिवसेनेचा घणाघात\nशौचालयाच्या कामातही पैसे खाणारे हे शिवसेनेवाले विकास काय करणार : निलेश राणे\nराजापूर – भावनिक राजकारण करून आणि खोटी आश्वासने देऊन सत्ता उपभोगणाऱ्या शिवसेनेने आपल्याला मागास ठेवण्याचे काम केले आहे. त्यामुळे या ग्रामपंचायत निवडणूकीत शिवसेनेला आडवं करा कारण शिवसेनेला आडवं केल्याशिवाय विकासाचं पर्व सुरू होणार नाही असे प्रतिपादन भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांनी कोदवली केळवड-पाथर्डे येथे केले.\nज्यांनी नाणार रिफायनरी प्रकल्पात शिवसेनेला हाताशी धरून दलाली केली ते येथील वकिल जर गावात मस्ती करत असतील तर त्यांची मस्ती देखील या निवडणूकीत त्यांना घरचा रस्ता दाखवून उतरवा असे आवाहनही राणे यांनी यावेळी केले.कोदवली ग्रुप ग्रामपंचायतीमधील केळवडे-पाथर्डे येथे राणे यांनी स्थानिक ग्रामस्थ व उमेदवारांशी संवाद साधून कोदवली ग्रामपंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकविण्याचे आवाहन केले.\nयाप्रसंगी बोलताना राणे यांनी शिवसेनेवर कडाडून टिका केली. केवळ खोटे बालणे, पोकळ आश्वासने देणे आणि जनतेची दिशाभुल करणे हाच शिवसेनेचा कार्यक्रम आहे. शौचालयाच्या कामातही पैसे खाणारे हे शिवसेनेवाले विकास काय करणार असा खडा सवाल उपस्थित करून राणे यांनी आपल्याला गावचा विकास करावयाचा असेल तर शिवसेनेला आडवं केले पाहिजे, जर तसे केलात तर विकास आपोआप आपल्या दारात येईल असेही राणे यांनी सांगितले.\nकेळवडे पाथर्डे रस्ता तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केला व त्यांच्या मुळे हा रस्ता मार्गी लागत आहे. आणि या रस्त्याच्या कामाचा नारळ आ. राजन साळवी वाढवून त्याचे श्रेय घेत आहेत. हेच काम शिवसेना आणि आ. साळवींनी आजपर्यंत केले आहे. कामं आंम्ही करायची आणि नारळ यांनी वाढवून श्रेय घ्यायचे हे आता थांबले पाहिजे. यांना आपण कधीतरी जाब विचारणार आहोत की नाहीत असा सवाल उपस्थित करून आजपर्यंत विकासापासून वंचित ठेवणाऱ्या शिवसेनेला धडा शिकवण्याची हीच वेळ असून ती वेळ साधा आणि शिवसेनेला हद्दपार करा असे आवाहन राणे यांनी केले.\nशिवसेनेचे मंत्री, खासदार आमदार निष्क्रीय आह��त, पालकमंत्री कधी जिल्हयात फिरकतच नाहीत, केंद्र सरकार योजना राबविते आणि श्रेय घेण्यासाठी शिवसेना धडपडते असा घणाघातही राणे यांनी केला. कोकणात चक्रीवादळ झाले, अतिवृष्टी झाली, अवकाळी पावसाने भातपिक वाहून गेले पण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे कोकणात फिरकले नाहीत, रायगड बोटीने जवळ म्हणून तेथे येऊन गेले पण रत्नागिरीत नाही, शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही. मग यांना का मते द्यायची हे यांना विचारा असे आवाहन राणे यांनी केले. ज्या मराठी माणसाच्या नावावर शिवसेनेने मुंबईत राजकारण केले तो मराठी माणूस आज मुंबईतुन हद्दपार होत असून शिवसेनेला याचे काहीचं देणं घेणं नाही, आज परप्रांतिय २२ टक्के आणि मराठी माणूस १८ टक्के अशी मुंबईतील परिस्थिती आहे. त्यामुळे मराठी माणसाचा शिवसेनेला असलेला कळवळा बेगडी असल्याची टिका राणे यांनी केली.\nकोरोना संकटात मुंबईत कोकणी माणूस मरणयातना भोगत होता, गावात येण्यासाठी त्याला यातायात करावी लागली. सत्तेत असूनही मुख्यमंत्री ठाकरे आणि शिवसेनने त्यावेळी काहीच केले नाही. हे एवढया लवकर विसराचे काय असा खडा सवाल राणे यांनी यावेळी उपस्थित केला. त्यामुळे आता शिवसेनेला पुर्णपणे उखडून टाकण्याची वेळ आली असून या निवडणूकीत ती वेळ साधा असे आवाहन राणे यांनी केले.\nजैतापूर अणूऊर्जा प्रकल्पाला शिवसेनेने विरोध केला. मात्र ९५ टक्के लोकांनी जमिनीचा मोबदला स्विकारल्याने आज या प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला. मात्र या प्रकल्पाच्या माध्यमातुन स्थानिक बेरोजगार युवकांना रोजगार देण्यासाठी शिवसेनेने काहंीच केलं नाही, उलट आता या ठिकाणी काम करणाऱ्या स्थानिक १८ युवाकांना नोकरीला मुकावे लागत असून त्या ठिकाणी परप्रांतियांनी ठेका घेतल्याचे राणे यांनी यावेळी निदर्शनास आणले. आता कुठे गेला मराठी माणूस आणि त्याचा कळवला. आमदार खासदार झोपले आहेत काय असा सवाल राणे यांनी केला.\nनाणार प्रकल्पाला शिवसेनेच्याच लोकांनीे जमिन खरेदी विक्री व्यवहारात दलाली केली. मुख््यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याच मावस भावानेच या परिसरात जमिनी घेतल्या आहेत. याच भागातील कावतकर यांनी यात दलाली करून त्यांना या जमिनींचे व्यवहार करून दिले आहेत. आणि आज तेच कावतकर शिवसेनेच्या जोरावर कोदवलीत दादागिरी करत आहेत. मात्र त्यांची ती दादागिरी आंम्ही खपवून घेणार नाही अ���ा ईशारा देत शिवसेनेच्या या दलालांना या निवडणूकीत धडा शिकवा असे आवाहन राणे यांनी यावेळी केले.\nयाप्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर, तालुका अध्यक्ष अभिजित गुरव यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी सुशांत पवार, नारायण धांगड, यशवंत मांडवकर, दत्ताराम चव्हाण, कृष्णा धांगट, गंगाराम गुरव, बापू गुरव, रवींद्र गुरव आदींसह या भागातील भाजपा पॅनेलचे उमेदवार व ग्रामस्थ उपस्थित होते.\nधनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप : अतुल भातखळकर यांचा पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा\nधनंजय मुंडेवरील आरोप गंभीर आहेत; पक्षातील सहकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर सर्वानुमते निर्णय घेऊ\nकाही ठिकाणी सेनेचे गुंड उमेदवाराना दमदाटी व धमकी देत आहेत; निलेश राणेंचा आरोप\nमहाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागाची ४२८ पदाधिक-यांची मेगा कार्यकारिणी जाहीर\n‘देशात शेतकऱ्यांचे राज्य पाहिजे मात्र भाजप भांडवलदारांच्या फायद्याचे कायदे करत आहे’\nआरोग्यासाठी सर्वात फायदेशीर असणारे किवी फळ\nलातुरच्या सृष्टीचा नॉनस्टॉप लावणीचा विश्वविक्रम\nअयोध्येत बांधल्या जाणाऱ्या मशिदीत नमाज अदा करणे हे हराम आहे : ओवेसी\nआरोग्यासाठी सर्वात फायदेशीर असणारे किवी फळ\nलातुरच्या सृष्टीचा नॉनस्टॉप लावणीचा विश्वविक्रम\nअयोध्येत बांधल्या जाणाऱ्या मशिदीत नमाज अदा करणे हे हराम आहे : ओवेसी\nखा.भावना गवळी व भाजप आ.राजेंद्र पाटणी यांच्यात जोरदार खडाजंगी\nपुण्यातील मुळा-मुठाचा चेहरा-मोहरा बदलणार, नितीन गडकरींची मोठी घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00665.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/corona-symptoms-to-ajit-pawar-decide-to-be-quarantine/", "date_download": "2021-01-28T09:22:12Z", "digest": "sha1:YFCKE5NTPMEAKDS2W3YOLVUKQHD2SQNE", "length": 12823, "nlines": 224, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "अजित पवारांना कोरोनाची लक्षणं, क्वारंटाइन होण्याचा घेतला निर्णय!", "raw_content": "\nभाजपच्या अधिकृत वेबासाईटवर झालेल्या चुकीच्या उल्लेखावर रक्षा खडसे म्हणाल्या…\nरक्षा खडसेंचा वादग्रस्त उल्लेख; गृहमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर भाजपनं चूक सुधारली\nयेत्या 24 तासात महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता- हवामान विभाग\n” शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवणाऱ्या सरकारला जाब विचारणारे कोणी आहे की नाही\n“मुंबई पोलीस अर्णबला लवकरात लवकर अटक करतील, असा आम्हाला विश्वास”\nआतापर्यंतची सर्वात स्व���्त SUV आज होणार लाँच; किंमत आहे फक्त…\nशेतकऱ्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं कंगणा राणावतला पडलं महागात\nबायको परपुरुषासोबत पळाली; नवऱ्यानं 18 महिलांसोबत केलं काळजाचा थरकाप उडवणारं कृत्य\n‘…आणि आमच्या मुलीकडे तेवढा वेळ नाही’; तीराच्या औषधांवरील सीमा शुल्क हटवण्याची केंद्र सरकारकडे मागणी\n‘काँग्रेसने शेतकऱ्यांना भडकवलं आहे’; प्रकाश जावडेकरांचा गंभीर आरोप\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\nअजित पवारांना कोरोनाची लक्षणं, क्वारंटाइन होण्याचा घेतला निर्णय\nमुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोरोनाच्या परिस्थितीत सर्वात जास्त खबरदारी घेताना दिसले आहे. मात्र त्यांना कोरोनाची लक्षणं दिसतं असल्यामुळे त्यांनी क्वारंटाइन होणाच्या निर्णय घेतला आहे.\nकोरोनाची लक्षणं जाणवू लागल्यावर तातडीने अजित पवार यांनी कोरोनाची तपासणी करुन घेतली. परंतु त्यांचा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. पण त्यांना थोडी सर्दी ताप असल्यामुळे त्यांनी स्वत होम क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.\nकोरोनाची परिस्थिती असल्यामुळे खबरदारी म्हणून अजित पावारांनी त्यांची पुढील काही दिवसांचे कार्यक्रम आणि कामकाज हे रद्द केलं आहे.\nदरम्यान, अजित पवारांची प्रकृती बरी नससल्याने आज होणारी मंत्रीमंडळाची बैठक रद्द करण्यात आली आहे.\n सलग तिसऱ्या दिवशी देशभरात 60 हजारांहून कमी रूग्णांची नोंद\nअटक कोणाला करावी हे विचाराणं यालाच शोधपत्रकारिता म्हणतात का\nएकनाथ खडसेंचा प्रवेश अंधारात नाही, तर उजेडात होईल- जयंत पाटील\n“पंकजा मुंडे जर शिवसेनेत आल्या तर आम्हाला आनंदच आहे”\nचेन्नईला ‘सुपर’ धक्का; ‘या’ अष्टपैलू खेळाडूची आयपीएलमधून माघार\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\nभाजपच्या अधिकृत वेबासाईटवर झालेल्या चुकीच्या उल्लेखावर रक्षा खडसे म्हणाल्या…\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\nरक्षा खडसेंचा वादग्रस्त उल्लेख; गृहमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर भाजपनं चूक सुधारली\nTop News • पुणे • महाराष्ट्र\nयेत्या 24 तासात महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता- हवामान विभाग\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\n” शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवणाऱ्या सरकारला जाब विचारणारे कोणी आहे की नाही\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\n“मुंबई पोलीस अर्णबल��� लवकरात लवकर अटक करतील, असा आम्हाला विश्वास”\nTop News • तंत्रज्ञान • देश\nआतापर्यंतची सर्वात स्वस्त SUV आज होणार लाँच; किंमत आहे फक्त…\n“बिहारमधील प्रत्येक व्यक्तीला कोरोनाची लस मोफत देण्यात येईल”\n“एकनाथ खडसेंचं ऐकून तळपायाची आग मस्तकात गेली”\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\nभाजपच्या अधिकृत वेबासाईटवर झालेल्या चुकीच्या उल्लेखावर रक्षा खडसे म्हणाल्या…\nरक्षा खडसेंचा वादग्रस्त उल्लेख; गृहमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर भाजपनं चूक सुधारली\nयेत्या 24 तासात महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता- हवामान विभाग\n” शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवणाऱ्या सरकारला जाब विचारणारे कोणी आहे की नाही\n“मुंबई पोलीस अर्णबला लवकरात लवकर अटक करतील, असा आम्हाला विश्वास”\nआतापर्यंतची सर्वात स्वस्त SUV आज होणार लाँच; किंमत आहे फक्त…\nशेतकऱ्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं कंगणा राणावतला पडलं महागात\nबायको परपुरुषासोबत पळाली; नवऱ्यानं 18 महिलांसोबत केलं काळजाचा थरकाप उडवणारं कृत्य\n‘…आणि आमच्या मुलीकडे तेवढा वेळ नाही’; तीराच्या औषधांवरील सीमा शुल्क हटवण्याची केंद्र सरकारकडे मागणी\n‘काँग्रेसने शेतकऱ्यांना भडकवलं आहे’; प्रकाश जावडेकरांचा गंभीर आरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00665.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/rohit-pawar-talk-on-ram-shinde-latest-marathi-news-2/", "date_download": "2021-01-28T07:45:45Z", "digest": "sha1:3F5G67OJF5IG73GALBTSR5P7LOJH2RED", "length": 13170, "nlines": 224, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "राम शिंदेंना विकासाचं काम कळत नसेल त्यांना गट-तट कळत असेल- रोहित पवार", "raw_content": "\nरक्षा खडसेंचा वादग्रस्त उल्लेख; गृहमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर भाजपनं चूक सुधारली\nयेत्या 24 तासात महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता- हवामान विभाग\n” शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवणाऱ्या सरकारला जाब विचारणारे कोणी आहे की नाही\n“मुंबई पोलीस अर्णबला लवकरात लवकर अटक करतील, असा आम्हाला विश्वास”\nआतापर्यंतची सर्वात स्वस्त SUV आज होणार लाँच; किंमत आहे फक्त…\nशेतकऱ्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं कंगणा राणावतला पडलं महागात\nबायको परपुरुषासोबत पळाली; नवऱ्यानं 18 महिलांसोबत केलं काळजाचा थरकाप उडवणारं कृत्य\n‘…आणि आमच्या मुलीकडे तेवढा वेळ नाही’; तीराच्या औषधांवरील सी��ा शुल्क हटवण्याची केंद्र सरकारकडे मागणी\n‘काँग्रेसने शेतकऱ्यांना भडकवलं आहे’; प्रकाश जावडेकरांचा गंभीर आरोप\nकोरोना परिस्थिती नियंत्रणात येत असल्याने केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय\nTop News • महाराष्ट्र\nराम शिंदेंना विकासाचं काम कळत नसेल त्यांना गट-तट कळत असेल- रोहित पवार\nअहमदनगर | ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी रोहित पवार यांनी तीस लाखाचं बक्षीस जाहीर केलं आहे. हे बक्षीस म्हणजे लोकांना दिलेले प्रलोभन असून आचारसंहितेचे उल्लंघन करणारं असल्याचा आरोप भाजप नेते राम शिंदेंनी रोहित पवारांवर केला होता. याला रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे.\nएखाद्या गावात ग्रामपंचायत बिनविरोध होत असेल तर ती झाल्यावर त्या गावासाठी विकास निधी देऊ असं म्हटल्यास यात काय चुकीचं आहे. त्यांना असं वाटलं असेल की, वेगळ्या पद्धतीने पैसे वाटले जातील. तर तसं काही नाही. त्यांना चुकीचं वाटलं आहे, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.\nराम शिंदेंना विकासाचं काम कळत नसेल. गट-तट कळत असेल तर त्याला मी काही करू शकत नाही. ते काय बोलतात यापेक्षा लोकांना काय पाहिजे हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे आणि त्याच हेतूने मी यापुढेही काम करत राहणार असल्याचं पवार यांनी म्हटलं आहे.\nदरम्यान, पवारांच्या टीकेवर राम शिंदे काय बोलतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.\nदहावी-बरावीच्या बोर्ड परीक्षांच्या आज तारखा जाहीर होणार\nग्रामपंचायत निवडणुकीची ‘ही’ पद्धत लोकशाहीला घातक- हसन मुश्रीफ\nसरकारला कंटाळून डीजीपींनी प्रतिनियुक्तीवर जाणं भूषणावह नाही- देवेंद्र फडणवीस\nपुणेकरांच्या आनंदावर विरजण; रात्री 11 नंतर मिळणार नाही खाद्यपदार्थांची घरपोच डिलिव्हरी\nमराठी रंगभूमीच्या वैभवाला साजेसे भव्य कलादालन साकारा- उद्धव ठाकरे\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\nरक्षा खडसेंचा वादग्रस्त उल्लेख; गृहमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर भाजपनं चूक सुधारली\nTop News • पुणे • महाराष्ट्र\nयेत्या 24 तासात महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता- हवामान विभाग\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\n” शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवणाऱ्या सरकारला जाब विचारणारे कोणी आहे की नाही\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\n“मुंबई पोलीस अर्णबला लवकरात लवकर अटक करतील, असा आम्हाला विश्वास”\nTop News • तंत्रज्ञान • देश\nआतापर्यंतची सर्वात स्वस्त SUV आज होणार लाँच; किंमत आहे फक्त…\nशेतकऱ्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं कंगणा राणावतला पडलं महागात\nरिया चक्रवतीच्या चाहत्यांसाठी नव्या वर्षात गुडन्यूज\nअ‍ॅमेझॉनला धडा शिकवल्यानंतर आता मनसेने आपला मोर्चा डॉमिनोजकडे वळवला\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\nरक्षा खडसेंचा वादग्रस्त उल्लेख; गृहमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर भाजपनं चूक सुधारली\nयेत्या 24 तासात महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता- हवामान विभाग\n” शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवणाऱ्या सरकारला जाब विचारणारे कोणी आहे की नाही\n“मुंबई पोलीस अर्णबला लवकरात लवकर अटक करतील, असा आम्हाला विश्वास”\nआतापर्यंतची सर्वात स्वस्त SUV आज होणार लाँच; किंमत आहे फक्त…\nशेतकऱ्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं कंगणा राणावतला पडलं महागात\nबायको परपुरुषासोबत पळाली; नवऱ्यानं 18 महिलांसोबत केलं काळजाचा थरकाप उडवणारं कृत्य\n‘…आणि आमच्या मुलीकडे तेवढा वेळ नाही’; तीराच्या औषधांवरील सीमा शुल्क हटवण्याची केंद्र सरकारकडे मागणी\n‘काँग्रेसने शेतकऱ्यांना भडकवलं आहे’; प्रकाश जावडेकरांचा गंभीर आरोप\nकोरोना परिस्थिती नियंत्रणात येत असल्याने केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00665.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/saamana-target-bjp-marathi-news/", "date_download": "2021-01-28T07:30:46Z", "digest": "sha1:YVNU3XYDEOTU7LC5F47SV3BVU5IBVZQF", "length": 14404, "nlines": 224, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "\"भाजपवाल्यांनी चिंतातुर जंतूप्रमाणे उगाच वळवळ करू नये\"", "raw_content": "\nरक्षा खडसेंचा वादग्रस्त उल्लेख; गृहमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर भाजपनं चूक सुधारली\nयेत्या 24 तासात महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता- हवामान विभाग\n” शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवणाऱ्या सरकारला जाब विचारणारे कोणी आहे की नाही\n“मुंबई पोलीस अर्णबला लवकरात लवकर अटक करतील, असा आम्हाला विश्वास”\nआतापर्यंतची सर्वात स्वस्त SUV आज होणार लाँच; किंमत आहे फक्त…\nशेतकऱ्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं कंगणा राणावतला पडलं महागात\nबायको परपुरुषासोबत पळाली; नवऱ्यानं 18 महिलांसोबत केलं काळजाचा थरकाप उडवणारं कृत्य\n‘…आणि आमच्या मुलीकडे तेवढा वेळ नाही’; तीराच्या औषधांवरील सीमा शुल्क हटवण्याची केंद्र सरकारकडे मागणी\n���काँग्रेसने शेतकऱ्यांना भडकवलं आहे’; प्रकाश जावडेकरांचा गंभीर आरोप\nकोरोना परिस्थिती नियंत्रणात येत असल्याने केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय\n“भाजपवाल्यांनी चिंतातुर जंतूप्रमाणे उगाच वळवळ करू नये”\nमुंबई | औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्यावरुन शिवसेनेनं भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. भाजपवाल्यांनी चिंतातुर जंतूप्रमाणे उगाच वळवळ करू नये. पाकिस्तानात हिंदू मंदिरांची तोडफोड सुरू आहे. तेथे एखादा सर्जिकल स्ट्राइकचा फुगा फोडता येईल काय ते पाहावं, अला टोला शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून भाजपला लगावला आहे.\nऔरंगाबाद शहराचे नामांतर संभाजीनगर असे करण्यास काँग्रेसने विरोध केला आहे. यावर भाजपस गलिच्छ उकळ्या फुटल्या आहेत. काँग्रेसचा हा विरोध आजचा नाही. जुनाच आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या ध्येयधोरणांशी त्याचा संबंध जोडणं मूर्खपणाचं आहे, असं शिवसेनेनं म्हटलंय.\nसरकारी कागदावर नसेलही, पण राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री असतानाच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचे संभाजीनगर करून टाकले व जनतेने ते स्वीकारलंय, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.\nमहाराष्ट्राचे सरकार किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीशी बांधील आहे. न्न, वस्त्र, निवारा, पददलितांना न्याय, शेतकरी, कष्टकऱयांना बळ देण्याचा हा कार्यक्रम आहेच. तरीही कोणत्याही राज्याला धर्माचे व सरकारला स्वाभिमानाचे अधिष्ठान हवेच औरंगजेब हा काही महाराष्ट्र धर्म किंवा स्वाभिमानाचे प्रतीक नाही. हे काँग्रेसवालेही मान्य करतील.औरंग्या हा काही सेक्युलरही नव्हता, हे समजून घेतले पाहिजे. भाजपवाल्यांनी चिंतातुर जंतूप्रमाणे उगाच वळवळ करू नये, असं म्हणत शिवसेनेनं भाजपवर निशाणा साधला.\n“बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचं नामांतर तीस वर्षांपूर्वीच केलं”\nकंगणा राणावतच्या अडचणीत वाढ; कंगणाची ‘ती’ याचिका न्यायालयाने फेटाळली\nसंजय राऊत यांचे निकटवर्तीय असणाऱ्या प्रवीण राऊतांची इतक्या कोटींची संपत्ती जप्त\n“पुण्याकडे राज्याची तिजोरी आहे, त्यामुळे आता चिंता करायची गरज नाही”\nभीमा-कोरेगावची जागा ताब्यात घेण्यासाठी न्यायालयीन लढा लढणार- नितीन राऊत\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\nरक्षा खडसेंचा वादग्रस्त उल्लेख; गृहमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर भाजपनं चूक सुधारली\nTop News • पुणे • महाराष्ट्र\nयेत्या 24 तासात महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता- हवामान विभाग\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\n” शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवणाऱ्या सरकारला जाब विचारणारे कोणी आहे की नाही\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\n“मुंबई पोलीस अर्णबला लवकरात लवकर अटक करतील, असा आम्हाला विश्वास”\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\n‘…आणि आमच्या मुलीकडे तेवढा वेळ नाही’; तीराच्या औषधांवरील सीमा शुल्क हटवण्याची केंद्र सरकारकडे मागणी\nसातवीतील मुलीचे शिक्षकासोबत पलायन; चिठ्ठीत लिहिलं धक्कादायक कारण\n मुंबईत थर्टी फर्स्टच्या पार्टीत तरुणीची हत्या; हत्येचं कारण ऐकून सुन्न व्हाल\n“बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचं नामांतर तीस वर्षांपूर्वीच केलं”\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\nरक्षा खडसेंचा वादग्रस्त उल्लेख; गृहमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर भाजपनं चूक सुधारली\nयेत्या 24 तासात महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता- हवामान विभाग\n” शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवणाऱ्या सरकारला जाब विचारणारे कोणी आहे की नाही\n“मुंबई पोलीस अर्णबला लवकरात लवकर अटक करतील, असा आम्हाला विश्वास”\nआतापर्यंतची सर्वात स्वस्त SUV आज होणार लाँच; किंमत आहे फक्त…\nशेतकऱ्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं कंगणा राणावतला पडलं महागात\nबायको परपुरुषासोबत पळाली; नवऱ्यानं 18 महिलांसोबत केलं काळजाचा थरकाप उडवणारं कृत्य\n‘…आणि आमच्या मुलीकडे तेवढा वेळ नाही’; तीराच्या औषधांवरील सीमा शुल्क हटवण्याची केंद्र सरकारकडे मागणी\n‘काँग्रेसने शेतकऱ्यांना भडकवलं आहे’; प्रकाश जावडेकरांचा गंभीर आरोप\nकोरोना परिस्थिती नियंत्रणात येत असल्याने केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00665.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/vishal-anand-the-chalte-chalte-fame-actor-dies-after-prolonged-illness-127782606.html", "date_download": "2021-01-28T09:07:42Z", "digest": "sha1:SDYG42WQO52ILWZ4S5USIUPECF6N3YIN", "length": 6096, "nlines": 60, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Vishal Anand The Chalte Chalte Fame Actor Dies After Prolonged Illness | देव आनंदचे पुतणे होते विशाल आनंद, दीर्घ आजाराने झाले निधन; यांच्याच चित्रपटातून बप्पी लाहिरींना मिळाला होता बॉलिवूडमध्ये मोठा ब्रेक - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाच���्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nकभी अलविदा ना कहना:देव आनंदचे पुतणे होते विशाल आनंद, दीर्घ आजाराने झाले निधन; यांच्याच चित्रपटातून बप्पी लाहिरींना मिळाला होता बॉलिवूडमध्ये मोठा ब्रेक\nचलते चलते या चित्रपटात सिमी गरेवाल आणि विशाल आनंद यांनी एकत्र काम केले होते. प्रदीर्घ आजाराने रविवारी विशाल आनंद यांचे निधन झाले.\nविशाल आनंद यांना आपले काका देव आनंद यांच्यासारखे यश बॉलिवूडमध्ये मिळाले नाही.\n70 च्या दशकातील अभिनेते विशाल आनंद यांचे प्रदीर्घ आजारानंतर रविवारी निधन झाले. ते बॉलीवूडच्या प्रसिद्ध आनंद कुटुंबातील असून देव आनंद यांचे पुतणे होते. 1976 साली आलेल्या 'चलते चलते' या चित्रपटासाठी त्यांना ओळखले जातो. या चित्रपटातील 'प्यार में कभी कभी' आणि 'कभी अलविदा ना कहना' ही गाणी बरीच लोकप्रिय झाली होती आणि आजही लोकांच्या ओठी रेंगाळतात.\nचित्रपटसृष्टीत फारशी कमाल दाखवू शकले नाहीत\nसिने प्लॉटच्या रिपोर्टनुसार, विशाल आनंद यांनी दिल्लीतून आपले शिक्षण पूर्ण केले होते आणि चित्रपटात करिअर करण्यासाठी ते मुंबईत आले होते. दिग्दर्शक देवी शर्मा यांनी 'हमारा अधिकार' (1970) या चित्रपटातून त्यांना ब्रेक दिला होता. या चित्रपटात त्यांची सहकलाकार कुमुद छुगानी होती. मात्र, विशाल आनंद यांना आपले काका देव आनंद यांच्यासारखे यश मिळाले नाही आणि लवकरच त्यांची कारकीर्द संपुष्टात आली.\nएकूण 11 चित्रपटांमध्ये काम केले\nरिपोर्ट्सनुसार विशाल यांनी आपल्या करिअरमध्ये एकूण 11 चित्रपटांमध्ये काम केले. 'हमारा अधिकारी' शिवाय 'सा रे गा मा पा' (1972), 'टॅक्सी ड्रायव्हर' (1973), 'हिंदुस्तान की कसम' (1973), 'चलते चलते' (1976) आणि 'किस्मत' (1980) या चित्रपटांचा समावेश आहे.\nबप्पी लाहिरींच्या यशात मोठा वाटा\nरिपोर्ट्सनुसार, बप्पी लाहिरी यांना विशाल आनंद यांच्या 'चलते चलते' या चित्रपटाद्वारे संगीत दिग्दर्शक म्हणून मोठा ब्रेक मिळाला होता. त्यांनी या चित्रपटाच्या तीन वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. पण 'चलते चलते'नंतर ते प्रसिद्धी झोतात आले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00666.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/19-year-old-preparing-for-upsc-gang-raped-in-bhopal-for-3-hours/articleshow/61483885.cms", "date_download": "2021-01-28T08:43:21Z", "digest": "sha1:4PUTWB5KD3WGC6XCSNWTL6V734KSRAGY", "length": 12523, "nlines": 94, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपोलिसाच्या मुलीवर ३ तास सामूहिक बलात्कार\nमहिलांसाठी सर्वात सुरक्षित समजले जाणारे मध्य प्रदेशातील भोपाळ शहर सामूहिक बलात्काराच्या घटनेने हादरले आहे. एका पोलीस उपनिरीक्षकाच्या १९ वर्षांच्या मुलीवर चौघांनी तीन तास बलात्कार केला. पोलीस ठाण्यापासून १०० मीटरवर ही धक्कादायक घटना घडली आहे.\nपोलिसाच्या मुलीवर ३ तास सामूहिक बलात्कार\nमहिलांसाठी सर्वात सुरक्षित समजले जाणारे मध्य प्रदेशातील भोपाळ शहर सामूहिक बलात्काराच्या घटनेने हादरले आहे. एका पोलीस उपनिरीक्षकाच्या १९ वर्षांच्या मुलीवर चौघांनी तीन तास बलात्कार केला. पोलीस ठाण्यापासून १०० मीटरवर ही धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे हे शहर खरंच महिलांसाठी सुरक्षित आहे का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.\nपोलिसांच्या माहितीनुसार, पीडित तरुणीचे वडील पोलीस उपनिरीक्षक तर आई गुन्हे अन्वेषण विभागात नोकरी करते. ही तरुणी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करत आहे. ती मंगळवारी संध्याकाळी सातच्या सुमारास क्लासवरून घरी परतत होती. त्यावेळी आरोपी गोलू बिहारी चाधर याने तिचा हात पकडला. तिने प्रतिकार करत लाथ मारली आणि त्याला ढकलून दिले. चिडलेल्या गोलूने अमर घुंटू या साथीदाराला बोलावले. दोघांनी तिला पकडून रेल्वेरुळालगतच्या नाल्याकडे फरफटत नेले. त्यांनी तिला जबर मारहाण केली आणि रेल्वेरुळालगतच्या पुलाखाली नेले. तिथे तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर गुटखा आणि सिगारेट आणण्यासाठी गोलू निघून गेला. तर अमर तिच्यावर लक्ष ठेवण्यासाठी थांबला. गोलूने येताना राजेश आणि रमेश या आपल्या दोन मित्रांना सोबत आणले. त्यांनीही तिच्यावर बलात्कार केला. हे चौघेही गुटखा, सिगरेट आणि चहासाठी ब्रेक घेत होते आणि तिच्यावर अत्याचार करत होते.\nघटनेनंतर ती कशीबशी हबीबगंज रेल्वे स्थानकातील पोलीस चौकीत पोहोचली. तेथून तिने आपल्या पालकांना फोन केला आणि बोलावून घेतले. मुलीची अवस्था बघून ते तिला घरी घेऊन गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी एमपी नगर पोलीस ठाणे गाठले. आपल्या हद्दीत हा प्रकार घडला नसल्याचे सांगून पोलिसांनी त्यांना हबीबगंज पोलीस ठाण्यात जाण्यास सांगितले. तेथील पोलिसांनीही त्यांनी हबीबगंज रेल्वे पोलिसांकडे जाण्यास सांगितले. तेथे तक्रार नोंदवण्यासाठी गेले असता 'फिल्मी स्टोरी' सांगत आहे का, असे म्हणून पोलिसांनी तिची थट्टा केली. अखेर पालकांनी पोलीस उपमहानिरीक्षकांशी संपर्क साधून या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली. त्यावर त्यांनी संबंधित पोलिसांना घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nकाश्मिरात चकमक; २ जवान शहीद, १ दहशतवादी ठार महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमुंबईदिल्लीच्या मेट्रोत बसताच फडणवीसांना आली 'ही' आठवण\nविदेश वृत्तबायडन यांनी सौदी अरेबिया, युएईला दिला धक्का; घेतला 'हा' मोठा निर्णय\nक्रिकेट न्यूजअजिंक्य तू खिलाडूवृत्ती दाखवलीस, मनापासून आभारी; ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूची पोस्ट\nसिनेन्यूज..म्हणून राज कुंद्राने मुलाला दाखवली रस्त्यावर झोपलेली माणसं\nन्यूजकरोनावर केंद्राच्या नव्या गाईडलाईन्स, काय सुरु, काय बंद\nमुंबई'असे येडे बरळत असतात'; कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांवर राऊतांची टीका\nदेशदिल्ली हिंसाचार : जखमी पोलिसांच्या भेटीसाठी गृहमंत्री रुग्णालयात\nअर्थवृत्तसोने-चांदीमधील घसरण कायम ; जाणून घ्या आजचा सोन्याचा भाव\nमोबाइलजिओच्या 'या' प्लानमध्ये १६८ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग\nमोबाइलटिकटॉकने भारतातून गाशा गुंडाळला, 'इतके' हजार कर्मचारी झाले बेरोजगार\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगमुलांचे डोळे, कान व लिवर ठेवायचं असेल आरोग्यदायी तर खाऊ घाला ‘हा’ टेस्टी पदार्थ\nब्युटीशिल्पा शेट्टीने मुलगा वियानला शिकवली DIY ट्रिक, मोठ्या माणसांच्याही येईल कामी\nकार-बाइकदेशातील ८ वर्ष जुन्या वाहनांवर आता मोदी सरकारचा 'ग्रीन टॅक्स'\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00666.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.sardesaikavya.com/%E0%A4%93%E0%A4%B3-%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80/", "date_download": "2021-01-28T09:34:14Z", "digest": "sha1:N2NSWMZFWBZALTX2XJ5R3O2VJ47XX4JQ", "length": 5229, "nlines": 78, "source_domain": "www.sardesaikavya.com", "title": "ओळ जुन्या गाण्याची . . | वा. न. सरदेसाई", "raw_content": "\nमी लावतो मराठी माती जशी कपाळी , वाटे मला , तिचा तो कण कण अबीर झाला.\nअनुक्रमणिका – गझला व वृत्ते\nअनुक्रमणिका – रुबाई व वृत्ते\nअनुक्रमणिका – गीत , कविता , रानरंग .\nअनुक्रमणिका – वा.न.सरदेसाई ह्यांना आलेली पत्रे\nअनुक्रमणिका – अन्य कवींच्या रचना\nरुदकीप्रणीत (अ़क्षरगणांत ) ( प्रत्येक ओळ वेगळ्या वृत्तात )\nओळ जुन्या गाण्याची . .\nवा. न. सरदेसाई December 31, 2015 मात्रावृत्तातील, गझल\nगण : एकूण मात्रा २४ (६+६+ ६+६ )\nगण : एकूण मात्रा २४ (६+६+ ६+६ )\nओळ जुन्या गाण्याची ओठी ये सहजपणे\nघटकाभर हळव्याशा आठवणी चाळवणे \nविसरणार मी न कधी रात्र तशी . . चंद्र तसा . .\nआणि दिवा दोघांनी एकदमच मालवणे \nमधेमधे वार्‍यावर खिडकीची उघडझाप\nदचकत मग मस्त तुझे लाजेने चुळबुळणे .\nफुललेला पारिजात . . हलके ये गंध आत . .\nश्वासांच्या झुळुकांचे मिठीतले दरवळणे .\nओठ बंद असताना , बोलणार कोण कसे \nशब्दांविण हवे – नको मनोमनी ओळखणे \nसावध की बेसावध . . डोळ्यांवर झोप अशी . .\nतों , कानी पडलेले कुठूनसे आरवणे \nWritten by वा. न. सरदेसाई\n\" काव्य \" हे सारस्वतांचे एक वाड्ःमयीन शक्तिपीठ आहे . दुर्गा , अंबा , चंडी , काली , भवानी ह्या आणि अशा देवता जशा एकाच शक्तीची अनेक रूपे आहेत ; त्याचप्रमाणे गीत , अभंग, ओवी , मुक्तछंद , लावणी , पोवाडा , दोहा , गझल , रुबाई इ. विविध स्वरूपांतून कविता प्रकट होत असते . . . . . . देवतांतील देवत्व आणि कवितांतील कवित्व ह्यांच्यात तत्त्वतः फरक नाही ; म्हणून भाविक आणि रसिक ह्यांच्यामधील आंतरिक नाते हे मुळात मनोगम्य असल्याने आध्यात्मिक नातेच आहे - वा . न. सरदेसाई\nप्रतिक्रिया टाका Cancel reply\nप्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा\nमी लावतो मराठी माती जशी कपाळी , वाटे मला , तिचा तो कण कण अबीर झाला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00667.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.sardesaikavya.com/%E0%A4%B0%E0%A4%A1%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8B-%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2021-01-28T07:46:21Z", "digest": "sha1:6SHOYS3RHO25HQWUFN5AGRAMS6QSS6ZS", "length": 5118, "nlines": 80, "source_domain": "www.sardesaikavya.com", "title": "रडत मी होतो जरी | वा. न. सरदेसाई", "raw_content": "\nमी लावतो मराठी माती जशी कपाळी , वाटे मला , तिचा तो कण कण अबीर झाला.\nअनुक्रमणिका – गझला व वृत्ते\nअनुक्रमणिका – रुबाई व वृत्ते\nअनुक्रमणिका – गीत , कविता , रानरंग .\nअनुक्रमणिका – वा.न.सरदेसाई ह्यांना आलेली पत्रे\nअनुक्रमणिका – अन्य कवींच्या रचना\nरुदकीप्रणीत (अ़क्षरगणांत ) ( प्रत्येक ओळ वेगळ्या वृत्तात )\nरडत मी होतो जरी\nवा. न. सरदेसाई October 6, 2012 अक्षरगणवृत्तात- सवलत घेतलेल्या, गझल\nगण : गालगागा x २ + गालगा\nगण : गालगागा x २ + गालगा\nरडत मी होतो जरी हसलो तरी\nविझत मी गेलो जरी जळलो तरी \nना कुणी वळला ऋतू माझ्याकडे\nवाळवंटी एकटा फुललो तरी .\nबिघडले तुमचे कुठे माझ्याविना \nमजकडे पाहू नका दिसलो तरी \nलाव , मज प्याल्यातुनी ओठी तुझ्या\nजाणवू दे , थेंब मी असलो तरी .\nह्या कुठे सरशीत आहे जीतही \nशरण ते येतील मी हरलो तरी \nपालवे मीही कधी सोन्यातुनी\nआपटा साधासुधा असलो तरी \nसादही घाला कधी दुरूनी मला . .\nक्षितिज ओ देईल मी नसलो तरी \nWritten by वा. न. सरदेसाई\n\" काव्य \" हे सारस्वतांचे एक वाड्ःमयीन शक्तिपीठ आहे . दुर्गा , अंबा , चंडी , काली , भवानी ह्या आणि अशा देवता जशा एकाच शक्तीची अनेक रूपे आहेत ; त्याचप्रमाणे गीत , अभंग, ओवी , मुक्तछंद , लावणी , पोवाडा , दोहा , गझल , रुबाई इ. विविध स्वरूपांतून कविता प्रकट होत असते . . . . . . देवतांतील देवत्व आणि कवितांतील कवित्व ह्यांच्यात तत्त्वतः फरक नाही ; म्हणून भाविक आणि रसिक ह्यांच्यामधील आंतरिक नाते हे मुळात मनोगम्य असल्याने आध्यात्मिक नातेच आहे - वा . न. सरदेसाई\nप्रतिक्रिया टाका Cancel reply\nप्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा\nमी लावतो मराठी माती जशी कपाळी , वाटे मला , तिचा तो कण कण अबीर झाला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00667.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/amitabh-bacchhan-poem-for-his-blog-extended-family-and-well-wishers/articleshow/62929039.cms", "date_download": "2021-01-28T07:39:01Z", "digest": "sha1:WN65XNMBZWILQ5FI4G7QIPOGQNSO33J3", "length": 11443, "nlines": 95, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nअमिताभही वडिलांच्या पावलावर... FBवर कविता\nबॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते नेहमीच आपल्या चाहत्यांशी सवांद साधत असतात. सोशल मीडियावर असणाऱ्या आपल्या या 'एक्स्टेंडेड फॅमिली'साठी सतत ते काहीतरी नवं करण्याचा प्रयत्नात असतात. बीग बींनी नुकतीच आपल्या चाहत्यांचे आभार मानणारी एक कविता लिहिली आणि ती फेसबुकवर शेअर केली.\nबॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते नेहमीच आपल्या चाहत्यांशी सवांद साधत असतात. सोशल मीडियावर असणाऱ्या आपल्या या 'एक्स्टेंडेड फॅमिली'साठी सतत ते काहीतरी नवं करण्याचा प्रयत्नात असतात. बीग बींनी नुकतीच आपल्या चाहत्यांचे आभार मानणारी एक कविता लिहिली आणि ती फेसबुकवर शेअर केली.\nआपल्या लाडक्या अभिनेत्याने टाकलेली कविता म्हणून अनेक चाहत्यांनी ती शेअरही केली. या व्हिडिओत अमिताभ काहीसे भावूक झालेले दिसतात. याबद्दल व्हिडिओच्या सुरुवातीला ते स्वत:च सांगताना दिसतात. 'काही दिवसांपूर्वी सकाळी मी फारच भावूक झालो होतो... त्यावेळी अचानक हे शब्द मला सुचले आणि त्याची कविता झाली. ही कविता माझे हितचिंतक आणि ब्लॉगची ‘एक्स्टेंडेट फॅमिली’ अशा खास मंडळींसाठी आहे.' असं म्हणत त्यांनी ही कविता पोस्ट केलीय.\nया कवितेतून त्यांचे ब्लॉग वाचणाऱ्या, त्यांच्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या चाहत्यांचे आभार तर मानले आहेतच. या कवितेत त्यांनी ट्रोलर्सचादेखील खरपूस समाचार घेतलाय. सत्य जाणून न घेता टीका करणाऱ्यांच्या शब्दांना महत्त्व न देता त्यांना तुमच्यातील माणुसकीचे, प्रेमाचे दर्शन घडवा, असा सल्लाही ते देतात. या जगात आलेल्या प्रत्येकाला कधीतरी जगाचा निरोप घ्यायचाय. त्यामुळं प्रेमानं वागा, असं म्हणत माणुसकीचं तत्त्वज्ञान सहज शब्दात मांडतात. त्यांच्या भारदस्त आवाजात कवितेची प्रत्येक ओळ ऐकताना कृतकृत्य झाल्याची भावना चाहत्यांनी फेसबुकवर मांडली आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nसिद्धार्थ आणि मितालीने दिली प्रेमाची कबुली महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nअहमदनगरअण्णांचे आंदोलन थोपवण्यासाठी मोदी सरकारचे महत्त्वाचे पाऊल\nअर्थवृत्तपेट्रोल-डिझेल ; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा इंधन दर\nगुन्हेगारीअश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, महिलेवर सामूहिक बलात्कार\nगुन्हेगारीनगर: आरोपींची सुरू होती मटणपार्टी, अचानक पोलीस आले अन्…\nदेशआठवड्यात १४७ जिल्ह्यांत एकही करोना रुग्ण नाही, आरोग्यमंत्र्यांची माहिती\nसिनेन्यूज..म्हणून राज कुंद्राने मुलाला दाखवली रस्त्यावर झोपलेली माणसं\nक्रिकेट न्यूजइंग्लंडविरुद्धच्या कसोटीसाठी अजिंक्य आला बायो बबलमध्ये; पाहा पहिल्या दिवशी काय केले\nदेशशेतकरी नेत्यांविरोधात 'लूकआऊट नोटीस' जारी, पासपोर्ट जप्त करणार\nमोबाइलजिओच्या 'या' प्लानमध्ये १६८ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग\nमोबाइलटिकटॉकने भारतातून गाशा गुंडाळला, 'इतके' हजार कर्मचारी झाले बेरोजगार\nब्युटीशिल्पा शेट्टीने मुलगा वियानला शिकवली DIY ट्रिक, मोठ्या माणसांच्याही येईल कामी\nहेल्थलाज व भीतीमुळे महिला लपवतात आपला ‘हा’ मोठा आजार, लक्षणे दिसताच तातडीने करा ही कामे\nकार-बाइकदेशातील ८ वर्ष जुन्या वाहनांवर आता मोदी सरकारचा 'ग्रीन टॅक्स'\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00667.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/videos/maharashtra/take-care-while-voting-maharashtra-today-graduate-election-today-maharashtra-a678/", "date_download": "2021-01-28T07:23:02Z", "digest": "sha1:2MVYW3KAGOEJR5LUGS4WIFPYK6PA4LWQ", "length": 22172, "nlines": 315, "source_domain": "www.lokmat.com", "title": "महाराष्ट्रात आज मतदान, मत देताना घ्या ही काळजी | Graduate Election Today In Maharashtra - Marathi News | Take care while voting in Maharashtra today Graduate Election Today In Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार २८ जानेवारी २०२१\nमुंबई महाराष्ट्राचीच; 'त्या' वक्तव्याला कशाचाही आधार नाही; अजित पवारांनी कर्नाटकला सुनावलं\nBARC Recruitment 2021: भाभा अणुशक्ती केंद्रामध्ये नर्स, चालकांसह अन्य जागांसाठी भरती; १२ वी पास उमेदवारांनाही संधी\nअसे येडे बरळत असतात; संजय राऊत यांची कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका\nआरबीआयच्या अधिकाऱ्याचा गळा दाबून मोबाईल हिसकावून चोरट्याने काढला पळ\nरक्षा खडसे यांचा भाजपाच्या वेबसाईटवर वादग्रस्त उल्लेख; गृहमंत्र्यांनी दिला थेट कारवाईचा इशारा\nमालदीव्हजमध्ये हनीमून एन्जॉय करतंय हे मराठमोळं कपल, पाहा त्यांचे खास फोटो\nही चिमुरडी करतेय मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य\nआता काय तर सोशल मीडियावर सारा अली खानच्या मोनोकनीच्या किमतीची चर्चा\nमीराचे बोल्ड फोटो पाहून शाहिद कपूर झाला ‘क्लीन बोल्ड’, सोशल मीडियावरच सुरु केले फ्लर्ट\nहे सहा शो लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप, हे आहे कारण\n'अबू आझमींच्या भाषणाचा बोलवता धनी कोण\nतुम्हीसुद्धा चहासोबत हे पदार्थ खात असाल तर वेळीच सावध व्हा; कधी आजारी पडाल कळणारही नाही\nदुधाचेही शरीरावर साइड इफेक्ट होतात का जाणून घ्या काय सांगतात एक्सपर्ट.....\nBudget 2021: आरोग्य सेवा बळकट करणे आवश्यक; आमूलाग्र बदल करण्यासाठी भरीव निधीची गरज\nकमकुवत हाडांसह किडनी स्टोनचाही वाढू शकतो धोका; वेळीच जाणून घ्या डायटींगचे हे साईड इफेक्ट्स\nचीनमधील 'ही' फळं दिसायला आहेत विचित्र, तरीही लोक आवडीनं खातात...\nइन मिन फेब्रुवारीचे २८ दिवस; त्यापैकी ७ दिवस बँकांचा हॉलिडे, कामे कशी करायची\nप्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चावेळी जखमी झालेल्या पोलिसांची गृहमंत्री अमित शहांकडून विचारपूस\nशिखर धवन विरोधात आरोपपत्र दाखल, ६ फेब्रुवारीला होणार फैसला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण\nआंदोलक शेतकरी नेत्यांविरोधात दिल्ली पोलिसांकडून लूकआऊट नोटीस जारी; पासपोर्ट्स जप्त होणार\nभाभा अणुशक्ती केंद्रामध्ये नर्स, चालकांसह अन्य जागांसाठी भरती; १२ वी पास उमेदवारांनाही संधी\nभारतानं पाठवलेल्या कोरोना लसी श्रीलंकेत पोहोचल्या; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची माहिती\nकर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांच्या विधानाला काडीचाही आधार नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार\nऑस्ट्रेलियन खेळाडूकडून अजिंक्य रहाणेच्या खिलाडूवृत्तीचं कौतुक; लिहिली भारी पोस्ट\nराष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेला आजपासून सुरुवात; यात्रेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या जाणार\nयेत्या २ वर्षांत उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब, हिमाचल प्रदेश, गुजरातमधील निवडणूक लढवणार; आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांची घोषणा\nपंतप्रधान केवळ २-३ मोठ्या उद्योगपतींसाठी देश चालवताहेत; प्रत्येक क्षेत्रात ३-४ व्यक्तींची मक्तेदारी आहे- काँग्रेस नेते राहुल गांधी\nदिल्ली- तिकरी सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच; मोठा पोलीस बंदोबस्त तैनात\nशेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील सिताबाई तडवी यांचा मृत्यू; विविध न्याय हक्कासाठी केला संघर्ष\nएकटेच खेळत होते चिमुकले; चोरांनी अख्खे घरदार लुटले, पण जाताना...\nटीम इंडिया विरुद्ध भारत अ; इंग्लंड दौऱ्यावर दोन वेगळे सामने होणार, जाणून घ्या कधी व केव्हा\nइन ��िन फेब्रुवारीचे २८ दिवस; त्यापैकी ७ दिवस बँकांचा हॉलिडे, कामे कशी करायची\nप्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चावेळी जखमी झालेल्या पोलिसांची गृहमंत्री अमित शहांकडून विचारपूस\nशिखर धवन विरोधात आरोपपत्र दाखल, ६ फेब्रुवारीला होणार फैसला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण\nआंदोलक शेतकरी नेत्यांविरोधात दिल्ली पोलिसांकडून लूकआऊट नोटीस जारी; पासपोर्ट्स जप्त होणार\nभाभा अणुशक्ती केंद्रामध्ये नर्स, चालकांसह अन्य जागांसाठी भरती; १२ वी पास उमेदवारांनाही संधी\nभारतानं पाठवलेल्या कोरोना लसी श्रीलंकेत पोहोचल्या; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची माहिती\nकर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांच्या विधानाला काडीचाही आधार नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार\nऑस्ट्रेलियन खेळाडूकडून अजिंक्य रहाणेच्या खिलाडूवृत्तीचं कौतुक; लिहिली भारी पोस्ट\nराष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेला आजपासून सुरुवात; यात्रेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या जाणार\nयेत्या २ वर्षांत उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब, हिमाचल प्रदेश, गुजरातमधील निवडणूक लढवणार; आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांची घोषणा\nपंतप्रधान केवळ २-३ मोठ्या उद्योगपतींसाठी देश चालवताहेत; प्रत्येक क्षेत्रात ३-४ व्यक्तींची मक्तेदारी आहे- काँग्रेस नेते राहुल गांधी\nदिल्ली- तिकरी सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच; मोठा पोलीस बंदोबस्त तैनात\nशेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील सिताबाई तडवी यांचा मृत्यू; विविध न्याय हक्कासाठी केला संघर्ष\nएकटेच खेळत होते चिमुकले; चोरांनी अख्खे घरदार लुटले, पण जाताना...\nटीम इंडिया विरुद्ध भारत अ; इंग्लंड दौऱ्यावर दोन वेगळे सामने होणार, जाणून घ्या कधी व केव्हा\nAll post in लाइव न्यूज़\nमहाराष्ट्रात आज मतदान, मत देताना घ्या ही काळजी | Graduate Election Today In Maharashtra\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\n'अबू आझमींच्या भाषणाचा बोलवता धनी कोण\nभारतीय संघाचा ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक मालिका विजय | India VS Australia 4th Test | Brisbane Test\nराहुल द्रविड की सचिन तेंडुलकर, काय वाटतं\nआजच्या मॅचनंतर तुम्हाला Rahul Dravidची आठवण आली का\nरोहित शर्मा व डेव्हिड वॉर्नरमध्ये कोण ठरणार सरस\nअजिंक्य रहाणेला मि��ाले मुलाघ मेडल\nआयुर्वेदाच्या मदतीने घालवा चेह-यावरील सुरकूत्या | How To Get Rid of Wrinkles | Lokmat Oxygen\nतूप खाल्ल्याने केस वाढतात का\nडोक्याच्या पुढच्या बाजूने टक्कल पडायला सुरुवात | Coriander Benifits | Hair Care | Hairfall\nचुकीचा व्यायाम शरीराला ठरु शकतो घातक\nBreakfast मुळे वाढतंय वजन\nमुंबई महाराष्ट्राचीच; 'त्या' वक्तव्याला कशाचाही आधार नाही; अजित पवारांनी कर्नाटकला सुनावलं\n रस्त्यावर पडलं होतं नवजात मुलं; मुक्या जनावरानं पाहताच वाचवला चिमुकल्याचा जीव\nकिलीमांजरो शिखरावर फडकावला तिरंगा; औरंगाबादच्या अंबादासने प्रजासत्ताकदिनी रचला इतिहास\nघटस्फोटानंतर महिलेने १४ बाळांना दिला जन्म, पोटोचा आकार बघून हैराण झाली होती दुनिया....\n केरळमध्ये कोरोना संकट गहिरे; दररोज ५ हजार ५०० नव्या रुग्णांची नोंद\nTractor Rally : दिल्ली पोलीस अ‍ॅक्शनमध्ये, हिंसाचार करणाऱ्यांविरोधात जारी होणार 'लुकआउट नोटीस'\nअसे येडे बरळत असतात; संजय राऊत यांची कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका\nBARC Recruitment 2021: भाभा अणुशक्ती केंद्रामध्ये नर्स, चालकांसह अन्य जागांसाठी भरती; १२ वी पास उमेदवारांनाही संधी\n केरळमध्ये कोरोना संकट गहिरे; दररोज ५ हजार ५०० नव्या रुग्णांची नोंद\nपंजाब नॅशनल बँकेत १०० जागांची भरती, मोठा पगार; झटपट करा अर्ज\nशिखर धवन विरोधात आरोपपत्र दाखल, ६ फेब्रुवारीला होणार फैसला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00668.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/ncbs-major-operation-mumbai-drug-peddler-arrested-in-riya-sushant-case/", "date_download": "2021-01-28T08:25:56Z", "digest": "sha1:KSANQDECJ2IQHM6KB3PBCUFXN6SLUEB2", "length": 12365, "nlines": 223, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "मुंबईत एनसीबीची मोठी कारवाई; रिया-सुशांत प्रकरणाशी संबधीत ड्रग पेडलरला अटक", "raw_content": "\nरक्षा खडसेंचा वादग्रस्त उल्लेख; गृहमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर भाजपनं चूक सुधारली\nयेत्या 24 तासात महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता- हवामान विभाग\n” शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवणाऱ्या सरकारला जाब विचारणारे कोणी आहे की नाही\n“मुंबई पोलीस अर्णबला लवकरात लवकर अटक करतील, असा आम्हाला विश्वास”\nआतापर्यंतची सर्वात स्वस्त SUV आज होणार लाँच; किंमत आहे फक्त…\nशेतकऱ्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं कंगणा राणावतला पडलं महागात\nबायको परपुरुषासोबत पळाली; नवऱ्यानं 18 महिलांसोबत केलं काळजाचा थरकाप उडवणारं कृत्य\n‘…आणि आमच्या मुलीक��े तेवढा वेळ नाही’; तीराच्या औषधांवरील सीमा शुल्क हटवण्याची केंद्र सरकारकडे मागणी\n‘काँग्रेसने शेतकऱ्यांना भडकवलं आहे’; प्रकाश जावडेकरांचा गंभीर आरोप\nकोरोना परिस्थिती नियंत्रणात येत असल्याने केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय\nमुंबईत एनसीबीची मोठी कारवाई; रिया-सुशांत प्रकरणाशी संबधीत ड्रग पेडलरला अटक\nमुंबई | मुंबईमध्ये एनसीबीकडून अजून एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. एनसीबीकडून करण्यात आलेल्या या कारवाईतून मुंबईत ड्रग्ज सप्लाय करणाऱ्या एका पेडलरला अटक करण्यात आलीये.\nयामध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि सुशांत सिंग राजपूत या दोघांना ड्रग्ज पुरवणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. एनसीबीकडून ड्रग पेडरर रिगल महाकाला याला अटक केलीये.\nरिगल महाकाला बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटींशीही जोडलेला असल्याचं समोर आलंय. शिवाय एनसीबी गेल्या अनेक काळापासून रिगलच्या शोधात असल्याचं म्हटलं जातंय.\nएनसीबीने लोखंडवाला तसंच ओशिवारा या भागात छापेमारी केली होती. यावेळी मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज आणि रोकड जप्त करण्यात आली आहे.\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यावर येणार वेबसिरीज\nकृषी कायदे रद्द होणार की नाहीत यावर अमित शहांनी केला खुलासा; म्हणाले…\nकोविड लसीकरणासाठी मोबाईल तंत्रज्ञानाचा वापर- पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहादेव जानकरांनी शरद पवारांची घेतली भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\nरक्षा खडसेंचा वादग्रस्त उल्लेख; गृहमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर भाजपनं चूक सुधारली\nTop News • पुणे • महाराष्ट्र\nयेत्या 24 तासात महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता- हवामान विभाग\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\n” शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवणाऱ्या सरकारला जाब विचारणारे कोणी आहे की नाही\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\n“मुंबई पोलीस अर्णबला लवकरात लवकर अटक करतील, असा आम्हाला विश्वास”\nTop News • तंत्रज्ञान • देश\nआतापर्यंतची सर्वात स्वस्त SUV आज होणार लाँच; किंमत आहे फक्त…\nशेतकऱ्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं कंगणा राणावतला पडलं महागात\n“…फुसकुली सोडून भाजपने स्वतःचीच अक्कल दिवाळखोरी जाहीर केली”\nफोर्ब्सच्या जगातील सर्वाधिक प्रभावी 100 महिलांच्या यादीत निर्मला सीतारामण यांचा समावेश\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी ���ाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\nरक्षा खडसेंचा वादग्रस्त उल्लेख; गृहमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर भाजपनं चूक सुधारली\nयेत्या 24 तासात महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता- हवामान विभाग\n” शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवणाऱ्या सरकारला जाब विचारणारे कोणी आहे की नाही\n“मुंबई पोलीस अर्णबला लवकरात लवकर अटक करतील, असा आम्हाला विश्वास”\nआतापर्यंतची सर्वात स्वस्त SUV आज होणार लाँच; किंमत आहे फक्त…\nशेतकऱ्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं कंगणा राणावतला पडलं महागात\nबायको परपुरुषासोबत पळाली; नवऱ्यानं 18 महिलांसोबत केलं काळजाचा थरकाप उडवणारं कृत्य\n‘…आणि आमच्या मुलीकडे तेवढा वेळ नाही’; तीराच्या औषधांवरील सीमा शुल्क हटवण्याची केंद्र सरकारकडे मागणी\n‘काँग्रेसने शेतकऱ्यांना भडकवलं आहे’; प्रकाश जावडेकरांचा गंभीर आरोप\nकोरोना परिस्थिती नियंत्रणात येत असल्याने केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00668.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/disputes-over-reservation-between-satara-and-kolhapur-families-spreading-this-is-the-spark-of-their-nature-now-who-exactly-to-hit-for-reservation-shiv-senas-question-127763697.html", "date_download": "2021-01-28T09:06:01Z", "digest": "sha1:7KRY4ULDFGRRPZL7FNEHEORSKSCG3UIA", "length": 14442, "nlines": 66, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "shivsena saamana editorial on maratha reservations Udayanraje bhosle and chatrapati Sambhajiraje | सातारा व कोल्हापूरकर घराण्यांत आरक्षणाबाबत वाद; हे पसरवणे म्हणजे ज्यांच्या त्यांच्या स्वभावाच्या ठिणग्या, आता आरक्षणासाठी नक्की कोणाला ठोकायचे? शिवसेनेचा सवाल - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nशिवसेना:सातारा व कोल्हापूरकर घराण्यांत आरक्षणाबाबत वाद; हे पसरवणे म्हणजे ज्यांच्या त्यांच्या स्वभावाच्या ठिणग्या, आता आरक्षणासाठी नक्की कोणाला ठोकायचे\n...तर राज्यातील भाजप पुढाऱ्यांना महाविकास आघाडीस दोष देण्याचा अधिकार नाही\nकोल्हापूर तसेच सातारच्या छत्रपतींनी आता घेतलेल्या भूमिका या मूळच्या शिवसेनेच्याच\nसर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर स्थिगिती आणण्याचा निर्णय दिला यानंतर मराठा बांधवांमध्ये प्रचंड असंतोषाचे वातावरण आहे. यासोबतच धनगर समाजरी आरक्षणासाठी पेटून उढल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान आता छत्रपती शिवाजी महाराजांचे व���रसदार कोल्हापूरचे छत्रपती संभारी राजे आणि साताऱ्याचे उदयनराजे भोसले हे देखील आता मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मैदानात उतरले आहेत.\nया दोघांची भूमिका वेगळी असली तरी अर्थ एकच असल्याचे शिवसेनेने मुखपत्र सामनामधून म्हटले आहे. यासोबतच कोल्हापूर तसेच सातारच्या छत्रपतींनी आता घेतलेल्या भूमिका या मूळच्या शिवसेनेच्याच असल्याचंही शिवसेनेने म्हटलं आहे. यासोबतच सातारा व कोल्हापूरकर घराण्यांत आरक्षणाबाबत वाद असल्याचे पसरवणे म्हणजे ज्यांच्या त्यांच्या स्वभावाच्या ठिणग्या आहेत. तसेच मराठा आरक्षणासाठी नक्की कोणाला ठोकायचे असा सवालही शिवसेनेने केला आहे.\nसामना अग्रलेखात नेमके काय\nसातारा तसेच कोल्हापूरच्या ‘राजां’नी घेतलेल्या भूमिकांचा वेगळा अर्थ कोणी काढू नये. छत्रपती शिवरायांनी कष्ट व शौर्यातून निर्माण केलेले हे महाराष्ट्र राज्य जातीपातीच्या लढाईत फाटू नये याची काळजी सगळ्यांनीच घेतली पाहिजे. ‘‘जातीला पोट असेल, पण पोटाला जात नसते’’ हे शिवसेनाप्रमुखांचे अजरामर विधान आहे. त्याचाही अर्थ यानिमित्ताने समजून घेतला पाहिजे.\nमराठा समाजाला आरक्षण देता येत नसेल तर सगळ्याच समाजांचे आरक्षण रद्द करा, असे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी ठणकावले आहे. त्याच वेळी कोल्हापूरचे छत्रपती खासदार संभाजीराजे यांनी ‘सातारकरां’पेक्षा वेगळी भूमिका घेतली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आड येणाऱ्यांना ठोकून काढा, असे संभाजीराजे यांनी साफ सांगितले आहे.\nउदयनराजे व संभाजीराजे हे छत्रपतींच्या गादींचे वारसदार आहेत व मराठा आरक्षणाच्या लढ्यात दोन्ही ‘राजे’ आघाडीवर आहेत. या दोन भूमिकांमुळे सातारा व कोल्हापूरकर घराण्यांत आरक्षणाबाबत वाद आहेत किंवा लढाईत फूट पडली आहे असे जे पसरवले जात आहे ते खरे नाही. या ज्यांच्या त्यांच्या स्वभावाच्या ठिणग्या आहेत.\nसर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकले नाही. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिल्याने राज्य सरकारच्या सर्व मेहनतीवर पाणी पडले. राज्यातील विरोधी पक्षांचे लोक त्याचे खापर सध्याच्या सरकारवर फोडत असतील तर ते सकल मराठा समाजाशी द्रोह करीत आहेत.\nभाजप नेत्यांनी हा प्रश्न घेऊन पंतप्रधान मोदींचे मन वळवायला हवे. सध्या श्री. मोदी यांनी मनात आणले तर अशक्य ते शक्य होण्याचा कालखंड आहे, पण ‘मराठा आरक्षणाची कोंडी फोडण्यासाठी वेळ द्या’ असे पंतप्रधान मोदी यांना पत्र पाठवूनही वेळ मिळत नसेल तर राज्यातील भाजप पुढाऱ्यांना महाविकास आघाडीस दोष देण्याचा अधिकार नाही.\nआरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाजाने एकत्र येऊन लढा दिला पाहिजे, असे खासदार संभाजीराजे सांगत आहेत. मराठा समाज राजकीय झेंडे बाजूला ठेवून एकवटल्यानेच क्रांती झाली. पुन्हा धनगर, आदिवासी, इतर मागास वर्गाच्या तोंडचा घास काढून आपल्याला काहीच नको असे मराठा समाजाचे सांगणे आहे. सरकारने जे केले ते सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले नाही. त्यामुळे समाजात निराशा आणि वैफल्य आले आहे व त्याच उद्विग्नतेतून सातारचे छत्रपती उदयनराजे यांनी सगळ्यांचेच आरक्षण रद्द करा, गुणवत्तेनुसार मेरिटवर सर्वांची निवड करा अशी भूमिका घेतली.\nमराठा समाजाची आर्थिक स्थिती बरी नाही, मराठा समाजातील विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळूनही वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश नाही की नोकऱ्यांत प्राधान्य नाही. त्यामुळे मराठा समाजातील मुलांना नैराश्य येत असल्याचे खासदार उदयनराजे यांचे मत आहे. येथे एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. कोल्हापूर तसेच सातारच्या छत्रपतींनी आता घेतलेल्या भूमिका या मूळच्या शिवसेनेच्याच आहेत. हात जोडून न्याय मिळत नसेल तर हात सोडा, अन्याय करणाऱ्यांना ठोकून काढा असे संभाजीराजे म्हणतात. ही भूमिका शिवसेनेचीच आहे, पण याप्रश्नी नक्की कोणाला ठोकायचे याचे उत्तर मिळायला हवे.\nमराठा संघटनांच्या कार्यकर्त्यांनी बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर ढोल वाजविले ते कशासाठी श्री. पवार हे स्वतः मराठा समाजाचेच प्रतिनिधी आहेत व फडणवीसांचे सरकार राज्यात असताना पवार मराठा मोर्चात सामील झाले होते. 10 ऑक्टोबरला सर्व संघटनांनी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. येथे मराठा आरक्षणाचे आंदोलन पेटले असतानाच धनगर समाजही रस्त्यावर उतरला आहे. त्यांच्या आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही, तर मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नसल्याचे धनगर समाजाच्या नेत्यांनी सांगितले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर छत्रपती उदयनराजे यांचे ‘‘सगळ्यांचे आरक्षण रद्द करा व गुणवत्ता, आर्थिक निकष हाच निवडीचा आधार ठेवा’’ असे सांगणे हे क्रांतिकारक आहे.\nशिवसेनाप्रमुखांनी अनेकदा गुणवत्ता आणि आर्थिक निकष हीच भूमिका मांडली. अर्थात, बदलत्या परिस्थितीत मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण मिळायलाच हवे अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही घेतली आहे. आता सातारच्या छत्रपतींच्या संतापाचा भडका उडाला व सर्व समाजांचेच जातनिहाय आरक्षण रद्द करून गुणवत्ता, आर्थिक निकष यावरच आरक्षण ठरवा ही भूमिका त्यांनी घेतली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00669.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dagdushethganpati.com/marathi/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95/", "date_download": "2021-01-28T07:52:31Z", "digest": "sha1:32ZY5JYHI6W5EFX76SGH75L4HLIHG7BL", "length": 4060, "nlines": 62, "source_domain": "www.dagdushethganpati.com", "title": "Contact Us in marathi", "raw_content": "\n--दिनांक १६ नोव्हेंबर २०२० पासून मंदिर भक्तांसाठी खुले झाले आहे. तरी शासनाने दिलेल्या सर्व सूचना व नियमांचे पालन भक्तांनी दर्शन घेताना करावे ही नम्र विनंती: श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरूण मंडळ, पुणे.-- ०२ जानेवारी २०२१, शनिवार - संकष्टी चतुर्थी; चंद्रोदय : रात्री ०९:१२ वाजता (पुणे), १६ जानेवारी २०२१, शनिवार- विनायकी चतुर्थी, ३१ जानेवारी २०२१, रविवार - संकष्टी चतुर्थी; चंद्रोदय : रात्री ०९:०० वाजता (पुणे)\nगणेश उत्सवातील देणगी देण्यासाठी येथे क्लिक करा. देणगी\nगणपती भवन, २५०, बुधवार पेठ, पुणे ४११००२, महाराष्ट्र, भारत.\nफोन: +९१ २० २४४७९२२२\nपुण्यातील श्रीमंत दगडुशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट हा अवघ्या महाराष्ट्रातल्या सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्यांसाठी एक अभिमानास्पद, लौकिकास्पद, स्फूर्तिप्रद आणि आदर्श असा महोत्सव आहे.\nजय गणेश रुग्ण सेवा अभियान\nगणपती भवन, २५०, बुधवार पेठ, पुणे ४११००२, महाराष्ट्र, भारत.\nगणपती भवन - +९१ २० २४४७९२२२,\nगणपती मंदिर - +९१ २० २४४६११८५\nआमच्यापर्यंत असे पोचू शकता\nमुद्रणाधिकार २०२१: श्रीमंत दगडूशेठ सार्वजनिक गणपती ट्रस्ट. (Copyrights) सर्व हक्क आरक्षित. (All rights reserved), powered by IMEPL", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00669.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/maharashtra-news/clarify-about-teltumbde-and-rauts-report-4338", "date_download": "2021-01-28T08:13:40Z", "digest": "sha1:3K55O3EKNXPOWNIHJBZ4ZYY5ERVAXVJA", "length": 10569, "nlines": 120, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "तेलतुंबडे, राऊत यांच्या अहवालाबाबत खुलासा करा | Gomantak", "raw_content": "\nगुरुवार, 28 जानेवारी 2021 e-paper\nतेलतुंबडे, राऊत यांच्या अहवालाबाबत खुलासा करा\nतेलतुंबडे, राऊत यांच्या अहवालाबाबत खुलासा करा\nरविवार, 9 ऑगस्ट 2020\nउच्च न्यायालयाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश\nशहरी नक्षलवाद प्रकरणातील आरोपी प्रा. आनंद तेलतुंबडे आणि महेश राऊत यांच्या कोरोना अहवालाबाबत खुलासा करा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला दिले आहेत. दोघांच्याही अहवालात साम्य असले, तरी निदान मात्र भिन्न दिले आहे, असे आरोपींच्या वकिलांकडून न्यायालयात सांगण्यात आले.\nतेलगू कवी वर्वरा राव यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तेलतुंबडे आणि राऊत यांनीही कोरोना चाचणीची मागणी करणारी याचिका न्यायालयात केली होती. या याचिकेवर नुकतीच दूरचित्र संवादाद्वारे सुनावणी झाली. राऊत आणि तेलतुंबडे यांचे चाचणी अहवाल समान आले आहेत; मात्र राऊत यांचा अहवाल निगेटिव्ह दाखवण्यात आला आहे; तर तेलतुंबडे यांच्यामध्ये काही प्रमाणात लक्षणे दाखवलेली आहेत. दोन्ही अहवाल समान माहितीवर असताना भिन्न निष्कर्ष कसा, असा प्रश्‍न राऊत यांच्या वतीने ऍड. विजय हिरेमठ यांनी उपस्थित केला. हा अहवाल ग्राह्य धरू नये आणि अहवालाबाबत सरकारने स्पष्टता द्यावी, अशी मागणी केली आहे. हे अहवाल अन्य व्यक्तींचे नाहीत ना, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली. याबाबत तळोजा कारागृहातून माहिती घेऊन दाखल करू, असे सरकारी वकील वाय. पी. याज्ञिक यांनी खंडपीठाला सांगितले. राव यांच्या सान्निध्यात कारागृहात असल्यामुळे चाचणी करून घेण्याची मागणी त्यांनी केली होती.\nनवी दिल्ली: नव्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या व्हॉट्सॲप या...\n2021 मध्ये तरी कमी होणार का दप्तराचे ओझे\nशालेय दफ्तराचे ओझे कमी करण्यासंदर्भात अनेकदा नियम, निकष तयार करण्यात आले. डिसेंबर 20...\n2011 साली विद्यार्थिनीवर झालेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणातील आरोपी निर्दोष\nपणजी: एका विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचारप्रकरणातील आरोपी असलेला शिक्षक...\nकेंद्र सरकारचा 'व्हॉट्सअ‍ॅप'ला दणका; प्रस्तावित बदल मागे घेण्यासाठी लिहिलं पत्र\nनवी दिल्ली : भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान...\nमुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; न्यायप्रविष्ठ प्रकरणात मीडिया ट्रायल घेतल्यास न्यायालयीन अवमानाची कारवाई करु\nमुंबई: सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात ज्या...\nअमिताभ बच्चन यांच्या आवाजातली कॉलर ट्यून होणार बंद; वाचा कोण घेणार त्यांची जागा\nउद्यापासून मोबाईलवर ऐकू येणारी अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील कॉलर ट्यून बंद होणार...\n''मृत नातेवाईकाच्या जागी विवाहित मुलीला देखील नोकरीत समान हक्क''\nकुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या जागी मुलाप्रमाणे मुलीलाही नोकरीमध्ये...\nम. गो. चे अध्यक्ष शनिवारी ठरणार ; रत्नकांत म्हार्दोळकरांची माघार\nपणजी : महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची केंद्रीय समिती नेमण्यासाठी येत्या...\n\"धार्मिक अधिकार जगण्याच्या अधिकारापेक्षा मोठा नाही\",मद्रास उच्चन्यायालयाचा निर्णय\nमद्रास: व्यक्तीचा धार्मिक अधिकार त्याच्या जीवन जगण्याच्या कार्यप्रणालीपेक्षा...\n'महाराष्ट्रात बळीराजाला सुगीचे दिवस कधी येणार'.. गेल्या ११ महिन्यात २,२७० शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nमुंबई : महाराष्ट्रात गेल्या ११ महिन्यांत २,२७० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून,...\nबीग बी ची कॉलर ट्यून म्हणजे डोक्याला शॉट: दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल\nमुंबई: कोरोनाच्या वाढत्या प्रसारानंतर देशात केंद्र सरकारने जनतेमध्ये जनजागृती...\n‘ट्रिपल तलाक’ गुन्ह्यांतर्गत जामीन मिळणे शक्य\nनवी दिल्ली : मुस्लिम महिला (विवाह हक्क संरक्षण कायदा)-२०१९ अंतर्गत गुन्हा...\nउच्च न्यायालय high court महाराष्ट्र maharashtra सरकार government मुंबई mumbai नक्षलवाद मुंबई उच्च न्यायालय mumbai high court विजय victory वकील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00669.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/national/corona-virus-vaccine-covishield-vaccine-effective-explanation-adar-poonawala-a580/", "date_download": "2021-01-28T08:27:22Z", "digest": "sha1:CMBHNH5ZKID4U4T7E4SVABY6CXCXUWOQ", "length": 33777, "nlines": 405, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Corona virus Vaccine : 'कोविशिल्ड' लस परिणामकारकच! आदर पूनावाला यांचे स्पष्टीकरण - Marathi News | Corona virus Vaccine : 'Covishield' vaccine is effective! Explanation by Adar Poonawala | Latest national News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार २८ जानेवारी २०२१\nमुंबई महाराष्ट्राचीच; 'त्या' वक्तव्याला कशाचाही आधार नाही; अजित पवारांनी कर्नाटकला सुनावलं\nBARC Recruitment 2021: भाभा अणुशक्ती केंद्रामध्ये नर्स, चालकांसह अन्य जागांसाठी भरती; १२ वी पास उमेदवारांनाही संधी\nअसे येडे बरळत असतात; संजय राऊत यांची कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका\nआरबीआयच्या अधिकाऱ्याचा गळा दाबून मोबाईल हिसकावून चोरट्याने काढला पळ\nरक्षा खडसे यांचा भाजपाच्या वेबसाईटवर वादग्रस्त उल्लेख; गृहमंत्र्यांनी दिला थेट कारवाईचा इशारा\nमालदीव्हजमध्ये हनीमून एन्जॉय करतंय हे मराठमोळं कपल, पाहा त्यांचे खास फो���ो\nही चिमुरडी करतेय मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य\nयाचे ओव्हर अ‍ॅक्टिंगचे 50 रूपये कापा... अक्षय कुमार ट्रेडमिलवर 21 किमी चालला, ट्रोल झाला\n कतरिना कैफने विकी कौशलला मिठी मारताना शेअर केला फोटो, चाहत्यांना मिळाला पुरावा\nहे सहा शो लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप, हे आहे कारण\n'अबू आझमींच्या भाषणाचा बोलवता धनी कोण\nतुम्हीसुद्धा चहासोबत हे पदार्थ खात असाल तर वेळीच सावध व्हा; कधी आजारी पडाल कळणारही नाही\nदुधाचेही शरीरावर साइड इफेक्ट होतात का जाणून घ्या काय सांगतात एक्सपर्ट.....\nBudget 2021: आरोग्य सेवा बळकट करणे आवश्यक; आमूलाग्र बदल करण्यासाठी भरीव निधीची गरज\nकमकुवत हाडांसह किडनी स्टोनचाही वाढू शकतो धोका; वेळीच जाणून घ्या डायटींगचे हे साईड इफेक्ट्स\nचीनमधील 'ही' फळं दिसायला आहेत विचित्र, तरीही लोक आवडीनं खातात...\nउद्या संसदेत होणाऱ्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर १६ पक्ष बहिष्कार घालणार; नव्या कृषी कायद्यांना पक्षांचा विरोध\nदिल्ली- शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असलेल्या सिंघू सीमेवर स्थानिक एकवटले; परिसर मोकळा करण्याची मागणी\nकृषी कायदे रद्द करण्यासाठी मोदी सरकार आणखी शेतकऱ्यांच्या मृत्यूंची वाट पाहतंय- ऊर्जामंत्री नितीन राऊत\nमहिलांबरोबर चावटपणा करणाऱ्यांना तुरुंगात टाकलं पाहिजे- शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील\nआरबीआयच्या अधिकाऱ्याचा गळा दाबून मोबाईल हिसकावून चोरट्याने काढला पळ\nदुसऱ्यांचे हक्क हिरावून आम्हाला आरक्षण नको. आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण द्या- भाजप खासदार उदयनराजे भोसले\nआरक्षणापासून मराठा समाजाला वंचित ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होतोय- आमदार शिवेंद्रराजे भोसले\nदेशातील बऱ्याच शेतकऱ्यांना नव्या कृषी कायद्यांबद्दल पुरेशी माहिती नाही; अन्यथा संपूर्ण देशातील शेतकरी पेटून उठतील- काँग्रेस नेते राहुल गांधी\nऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून मायदेशात परतल्यावर घरचे मागेच लागलेत; रिषभ पंतची 'ती' पोस्ट व्हायरल\nनागपूर : तहसील पोलिसांनी जप्त केले पिस्तूल. गुंडाला अटक\nइन मिन फेब्रुवारीचे २८ दिवस; त्यापैकी ७ दिवस बँकांचा हॉलिडे, कामे कशी करायची\nप्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चावेळी जखमी झालेल्या पोलिसांची गृहमंत्री अमित शहांकडून विचारपूस\nशिखर धवन विरोधात आरोपपत्र दाखल, ६ फेब्रुवारीला होणार फैसला; जाणून घ��या संपूर्ण प्रकरण\nआंदोलक शेतकरी नेत्यांविरोधात दिल्ली पोलिसांकडून लूकआऊट नोटीस जारी; पासपोर्ट्स जप्त होणार\nभाभा अणुशक्ती केंद्रामध्ये नर्स, चालकांसह अन्य जागांसाठी भरती; १२ वी पास उमेदवारांनाही संधी\nउद्या संसदेत होणाऱ्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर १६ पक्ष बहिष्कार घालणार; नव्या कृषी कायद्यांना पक्षांचा विरोध\nदिल्ली- शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असलेल्या सिंघू सीमेवर स्थानिक एकवटले; परिसर मोकळा करण्याची मागणी\nकृषी कायदे रद्द करण्यासाठी मोदी सरकार आणखी शेतकऱ्यांच्या मृत्यूंची वाट पाहतंय- ऊर्जामंत्री नितीन राऊत\nमहिलांबरोबर चावटपणा करणाऱ्यांना तुरुंगात टाकलं पाहिजे- शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील\nआरबीआयच्या अधिकाऱ्याचा गळा दाबून मोबाईल हिसकावून चोरट्याने काढला पळ\nदुसऱ्यांचे हक्क हिरावून आम्हाला आरक्षण नको. आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण द्या- भाजप खासदार उदयनराजे भोसले\nआरक्षणापासून मराठा समाजाला वंचित ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होतोय- आमदार शिवेंद्रराजे भोसले\nदेशातील बऱ्याच शेतकऱ्यांना नव्या कृषी कायद्यांबद्दल पुरेशी माहिती नाही; अन्यथा संपूर्ण देशातील शेतकरी पेटून उठतील- काँग्रेस नेते राहुल गांधी\nऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून मायदेशात परतल्यावर घरचे मागेच लागलेत; रिषभ पंतची 'ती' पोस्ट व्हायरल\nनागपूर : तहसील पोलिसांनी जप्त केले पिस्तूल. गुंडाला अटक\nइन मिन फेब्रुवारीचे २८ दिवस; त्यापैकी ७ दिवस बँकांचा हॉलिडे, कामे कशी करायची\nप्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चावेळी जखमी झालेल्या पोलिसांची गृहमंत्री अमित शहांकडून विचारपूस\nशिखर धवन विरोधात आरोपपत्र दाखल, ६ फेब्रुवारीला होणार फैसला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण\nआंदोलक शेतकरी नेत्यांविरोधात दिल्ली पोलिसांकडून लूकआऊट नोटीस जारी; पासपोर्ट्स जप्त होणार\nभाभा अणुशक्ती केंद्रामध्ये नर्स, चालकांसह अन्य जागांसाठी भरती; १२ वी पास उमेदवारांनाही संधी\nAll post in लाइव न्यूज़\nCorona virus Vaccine : 'कोविशिल्ड' लस परिणामकारकच आदर पूनावाला यांचे स्पष्टीकरण\nलसीच्या क्षमतेवर निर्माण झालेला संभ्रम दूर...\nCorona virus Vaccine : 'कोविशिल्ड' लस परिणामकारकच आदर पूनावाला यांचे स्पष्टीकरण\nपुणे : कोविशिल्ड लसीच्या चाचणीमध्ये परिणामकारकेतवर शिक्कामोर्तब झाले आहे. या लसीमुळे स्वय��सेवकांचे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण शुन्य आहे. तसेच लस टोचल्यानंतर संबंधित व्यक्तींची प्रतिकारशक्ती वाढत असून इतरांना संसर्ग होण्याची शक्यता ६० टक्क्यांनी झाली आहे, असे स्पष्ट करत आदर पुनावाला यांनी लसीच्या क्षमतेवर निर्माण झालेला संभ्रम दूर केला.\nअ‍ॅस्ट्रॉझेनेका कंपनीने जाहीर केलेल्या निष्कर्षानंतर वाढीव चाचण्या घेणार का, या प्रश्नावर बोलताना पुनावाला म्हणाले, अतिरिक्त चाचण्यांची गरज नाही. लसीची परिणामकारकतेच्या पुरेशा चाचण्या झाल्या आहेत. संवादातील गोंधळामुळे लसींच्या परिणामकारकतेबाबत संभ्रम निर्माण झाला. मात्र, भारतातील उत्पादनावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. काही महिन्यांनी १८ वर्ष वयोगटाखालील स्वयंसेवकांमध्ये लसीच्या चाचणीला सुरूवात केली जाईल.\nलसीचे वितरण कुठे आणि कसे होणार याबाबत सरकारशी चर्चा सुरू आहे. सर्वांना परवडेल आणि सहज उपलब्ध होईल, असा दर कळविण्यात आला आहे. त्यादृष्टीने आमची तयारी सुरू आहे. उत्पादन सातत्याने सुरू असल्याने लस वितरणामध्ये विलंब होणार नाही. दोन आठवड्यांनी मान्यता मिळाल्यास त्यादृष्टीने वितरण व डोसच्या संख्येत वाढ केली जाईल. पंतप्रधानांना लसींबाबत आधीपासूनच खुप माहिती होती. त्यामुळे आम्हालाच आश्चर्य वाटले. त्यामुळे फार माहिती त्यांना द्यावी लागली नाही. लसीचे वितरण, नियमन ही पुढील आव्हाने असतील. कमीत कमी वेळेत आतापर्यंत झालेल्या उत्पादनाची त्यांनी प्रशंसा केली. आम्ही उत्पादन वाढविण्यासाठी उभा केलेला तिसरा प्रकल्पही पंतप्रधानांनी पाहिला. या प्रकल्पामुळे वर्षभरात अब्जावधी डोस तयार होतील.\nकोविशिल्ड आणि कोव्होव्हॅक्स या दोन्ही लसींची साठवणुक व वाहतुक २ ते ८ अंश सेल्सिअस तापमानात करता येईल. त्यादृष्टीने भारताकडे पुरेशा पायाभुत सुविधा उपलब्ध आहेत. तर -२० पर्यंत साठवणुकीसाठी खुप कमी तर -७० अंशासाठी काहीच सुविधा नाहीत. यावरूनच पुढील काही महिन्यांत येणाऱ्या लसींबाबत साठवणुकीचा अंदाज बांधता येईल. अ‍ॅस्ट्रॉझेनेका लसीच्या तुलनेत नोव्हावॅक्स लसीची प्रक्रिया सुमारे दोन महिने मागे आहे. कोविशिल्डनंतर या लसीच्या चाचण्या सुरू झाल्या. तर कोडेजेनिक्सची पहिल्या टप्प्यातील चाचणी डिसेंबर महिन्यात ब्रिटनमध्ये सुरू होणार असल्याने या लसीला आणखी एक वर्ष लागेल.\nसिरम संस्थेच्या टीमशी चांगला संवाद झाला. आतापर्यंतची लस निर्मितीतील प्रगती आणि भविष्यातील उत्पादन क्षमतेवर त्यांनी सखोल माहिती दिली. उत्पादन प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करता आली.\n- नरेंद्र मोदी, पंतप्रधान\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nPunecorona virusNarendra Modihospitalपुणेकोरोना वायरस बातम्यानरेंद्र मोदीहॉस्पिटल\nआम्हाला व्हॅक्सिन नको, आसाराम बापूंना सोडा; फलक दर्शविणाऱ्या तिघांना घेतले ताब्यात\nभाजपा-राष्ट्रवादीत सुरु असलेला कलगीतुरा हा फक्त 'दिखावा' : मनसे नेते नितीन सरदेसाई\nCorona Virus Vaccine : पंतप्रधान मोदी यांच्या भेटीनंतर 'सिरम'च्या आदर पुनावाला यांची 'मोठी' घोषणा\nपिंपरीतील शा‌ळा १३ डिसेंबरपर्यंत बंद राहणार; महापालिकेचा निर्णय\nमोदींच्या पुणे दौऱ्यावर सुप्रिया सुळेंनी केलेल्या 'त्या' टिपण्णीवर चंद्रकांत पाटील म्हणाले....\n\"दुनिया घुम लो, पुणे के आगे कुछ नही’’, कोरोना लसीवरून सुप्रिया सुळेंचा मोदींना टोला\nफेब्रुवारीचे इन मिन २८ दिवस; त्यापैकी ७ दिवस बँकांचा स्थानिक हॉलिडे, कामे कशी करायची\n\"; दिल्ली हिंसाचारासंदर्भात 'या' मोठ्या शेतकरी नेत्यानं मागितली पोलिसांची माफी\n५ महिन्यांपासून सुरूय कोरोनाविरुद्धचा लढा; आता ३२वा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, डॉक्टर चिंतेत\n उत्तर प्रदेशसह ६ राज्यांतील विधानसभा निवडणूक लढवणार\nबंगाल : भाजपा खासदाराची जीभ घसरली; अभिनेत्रीचा सेक्स वर्कर म्हणून केला उल्लेख\nड्रॅगनच्या दुखऱ्या जखमेवर बोट; भारतीय लष्कर चीनला धक्का देण्याच्या तयारीत\nशेतकरी आंदोलनाच्या आडून दिल्लीत झालेल्या हिंसाचाराला अमित शाह जबाबदार असून त्यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, हा काँग्रेसचा आरोप आणि मागणी पटते का\niPhone 13 २०२१ मध्ये होणार लॉंच किंमत\n'अबू आझमींच्या भाषणाचा बोलवता धनी कोण\nआई कुठे काय करते\n ५ वर्षांच्या मुलीला बाथरूमध्ये घेऊन गेली जन्मदाती आई; आधी डोळे काढले मग कापली जीभ\n देशातील तब्बल 147 जिल्ह्यांत 7 दिवसांपासून कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही\nघटस्फोटानंतर महिलेने १४ बाळांना दिला जन्म, पोटाचा आकार बघून हैराण झाली होती दुनिया....\nMom To Be गरोदरपणात अभिनेत्री धनश्री काडगांवकरची स्टाईल, केले हटके फोटोशूट\nपंजाब नॅशनल बँकेत १०० जागांची भरती, मोठा पगार; झटपट करा अर्ज\nरशियाचे राष्ट्रपती पुतिन यांच्या सीक्रेट पॅलेसचा भांडाफोड, फोटो पाहून व्हाल थक्क.....\nएकटेच खेळत होते चिमुकले; चोरांनी अख्खे घरदार लुटले, पण जाताना...\nटीम इंडिया विरुद्ध भारत अ; इंग्लंड दौऱ्यावर दोन वेगळे सामने होणार, जाणून घ्या कधी व केव्हा\n'ऑफिस, सुरक्षा आणि पेन्शन'; महाभियोगाची प्रक्रिया सुरू असली तरी डोनाल्ड ट्रम्प यांना मिळणार मोठ्या सुविधा\nदुधाचेही शरीरावर साइड इफेक्ट होतात का जाणून घ्या काय सांगतात एक्सपर्ट.....\nखासगी संस्थांमधील शिक्षक भरती गैरव्यवहार प्रकरणी चौकशी करणार: शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\n\"; दिल्ली हिंसाचारासंदर्भात 'या' मोठ्या शेतकरी नेत्यानं मागितली पोलिसांची माफी\nशिरूर- भीमाशंकर महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू\nप्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या रोमँटिक फोटोवर होतोय कमेंटचा वर्षाव, फॅन्स म्हणतायेत...\n प्रियकराने विवाहित प्रेयसीला तीन फूट खड्ड्यात गाडलं, वरून सीमेंट टाकलं आणि....\n\"; दिल्ली हिंसाचारासंदर्भात 'या' मोठ्या शेतकरी नेत्यानं मागितली पोलिसांची माफी\nड्रॅगनच्या दुखऱ्या जखमेवर बोट; भारतीय लष्कर चीनला धक्का देण्याच्या तयारीत\nमुंबई महाराष्ट्राचीच; 'त्या' वक्तव्याला कशाचाही आधार नाही; अजित पवारांनी कर्नाटकला सुनावलं\nTractor Rally : दिल्ली पोलीस अ‍ॅक्शनमध्ये, हिंसाचार करणाऱ्यांविरोधात जारी होणार 'लुकआउट नोटीस'\n उत्तर प्रदेशसह ६ राज्यांतील विधानसभा निवडणूक लढवणार\nबंगाल : भाजपा खासदाराची जीभ घसरली; अभिनेत्रीचा सेक्स वर्कर म्हणून केला उल्लेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00669.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://sthairya.com/the-lesson-given-by-bangalore/", "date_download": "2021-01-28T09:17:13Z", "digest": "sha1:BRQRAVO5K66QVYL5W6HKKFGUPGHGS6LL", "length": 27370, "nlines": 132, "source_domain": "sthairya.com", "title": "बंगलुरूने दिलेला धडा - स्थैर्य", "raw_content": "\nसातारा – जावळी – कोरेगाव\nवाई – महाबळेश्वर – खंडाळा\nमुंबई – पुणे – ठाणे\nरायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग\nसातारा – जावळी – कोरेगाव\nवाई – महाबळेश्वर – खंडाळा\nमुंबई – पुणे – ठाणे\nरायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग\nदैनिक स्थैर्यच्या अधिकृत WhatsApp ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.\nशीर्षक वाचले तर कोणाला वाटेल की त्यातून आपले राजकीय नेते काही धडा घेतील. पण भारतातले किंबहूना जगातले नेते, सहसा अशा घटनांपासून काहीही शिकत नाहीत. म्हणून तर तशाच घटना सातत्याने घडत असतात आणि त्यात अनेक दिग्गज राजकारणी नेत्यांचा बळी गेलेला आहे. जे बंगलुरू येथे घडले ते प्रथमच घडले; असेही नाही. सहा महिन्यांपुर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतात आलेले होते आणि त्यांच्या राजधानी दिल्लीतल्या कार्यक्रमाचा मुहूर्त साधून अशीच दंगल पेटवून देण्यात आलेली होती. त्यातले धागेदोरे आता उघडकीस येत आहेत आणि त्यामागची संपुर्ण योजनाही समोर आणली जात आहे. म्हणून बंगलूरूची घटना टाळता आलेली नाही. कारण अशा दंगली घडवणार्‍यांना स्थानिक लोक वा विषयाशी कुठलेही कर्तव्य नसते. त्या अर्थाने अठरा वर्षापुर्वी गुजरातमध्ये भडकलेल्या दंगलीलाही स्थानिक असे कुठलेही कारण नव्हते. फ़क्त निमीत्त मिळालेले होते आणि असे निमीत्त पुरवणारेच त्या हिंसाचाराचे खरेखुरे मुख्य सुत्रधार असतात. पण प्रत्यक्ष हिंसा वा दंगल घडत असताना ते तिथून मैलोगणती दुर असतात आणि त्यांना त्यातले आरोपी म्हणून समोर आणणे शक्य असते असे बिलकुल नाही. दिल्ली, बंगलुरू वा अगदी महाराष्ट्रात कोरेगाव भीमा येथे उसळलेली दंगल आठवा. तपासानंतर त्यांचे सापडलेले धागेदोरे खुप दूरवर पसरलेले होते. अलिकडल्या काळात अशा घटना योजनाबद्ध रितीने मुद्दाम घडवल्या जातात आणि त्यासाठी स्थानिक निमीत्त शोधले जाते, असेच आढळून येईल. दिल्ली वा तत्पुर्वी जमिया मिलीया विद्यापीठात उसळलेल्या हिंसाचाराला तर स्थानिक काही निमीत्त नव्हते. तेव्हा तात्विक निमीत्त उपलब्ध करून देणारी टोळी आपल्याला उजळमाथ्याने फ़िरताना दिसू शकेल. समाजातले प्रतिष्ठीत वा उच्चपदस्थ म्हणून हे लोक मिरवताना दिसतील. पण सहसा त्यांचा हिडीस चेहरा समोर येत नाही.\nबंगलुरूकडे वळण्यापुर्वी आपण कोरेगाव भीमा वा एल्गार परिषदेचा तपशील तपासू शकतो. तिथेही जाणिवपुर्वक एका दलित सोहळ्याची पार्श्वभूमी वापरली गेली. ज्या दिवशी प्रतिवर्षी मोठ्या संख्येने दलित समाज विजयस्तंभाला अभिवादन करायला तिथे जात असतो, त्याच्या आदल्या दिवशी चिथावणीखोर भाषा वापरणारी परिषद योजण्यात आली होती. तिथे रस्त्यावर उतरून न्याय मिळवण्याची भाषा उत्स्फ़ुर्त बिलकुल नव्हती. त्यात सहभागी झालेली मंडळी दिल्लीच्या केंद्रीय विद्यापीठाचे विद्यार्थी व प्राध्यापक म्हणून अशा विचारांचा फ़ैलाव करीत अ��तात. त्यांनीच संसद भवनाचा हल्लेखोर अफ़जल गुरूच्या फ़ाशीला न्यायालयीन हत्या ठरवण्यापर्यंत मजल मारलेली आहे आणि त्याच्यासह काश्मिरातील घातपात्यांचे उदात्तीकरण करण्याचा आटापिटा नित्यनेमाने केलेला दिसू शकेल. त्यापैकीच काहीजण नक्षलवादी कारवायांचे समर्थन करताना आढळतील वा त्यांच्या बचावासाठी अगत्याने पुढे येताना आपण बघितलेले आहेत. गुजरात दंगलीचे स्तोम माजवून यांनीच हायकोर्ट, सुप्रिम कोर्टापर्यंत दंगलखोर मंडळींना आश्रय देण्यात पुढाकार घेतलेला होता. भारतविरोधी कुठल्याही कारवाया किंवा हालचालींचे समर्थन करताना ते आपली शक्ती बुद्धी पणाला लावताना आपण बघितले आहेत आणि तेच यातले खरे सुत्रधार असतात. पण जेव्हा तपासकाम सुरू होते आणि गुन्ह्याचे धागेदोरे शोधले जातात, तेव्हा त्यांचा थेट संबंध सापडणार नाही. इतक्या साळसूदपणे ह्या गोष्टी योजलेल्या असतात. पुर्व दिल्लीच्या दंगलीतही आता तपासाअंती किती आधीपासून हिंसाचाराची तयारी झाली व सामग्रीची सज्जता राखण्यात आली, त्याचे पुरावे सापडलेले आहेत. पण शाहिनबाग प्रकरणात पुढे दिसणारा कोणीही त्यात सापडणार नाही. व्यवहारात त्यांनीच अशा प्रत्येक घटनाक्रमाला प्रेरणा व चालना दिल्याचे आपल्याला जाणवू शकते. फ़क्त ते कोर्टात सिद्ध करणे अशक्य असते. म्हणून त्यातला धडा शोधण्याची गरज आहे आणि त्यानुसारच कायदे बनवण्याची गरज आहे.\nअशा घटनांना रोखण्यासाठी विद्यमान कायदे अपुरे आहेत आणि त्यांच्या चाकोरीतून न्यायालये गुन्हेगारीला रोखण्याची बिलकुल शक्यता नाही. कारण असे कायदे आपल्या कुठे गळफ़ास लावू शकतात, त्याचा पोलिसांपेक्षाही अशा सुत्रधारांनी बारकाईने अभ्यास केलेला आहे. म्हणूनच त्यातून आपण सहज निसटायचे आणि स्थानिक साथीदार बळी म्हणून पुढे करायचे; अशी त्यातली योजना असते. कुठल्या तरी उदात्त तत्व किंवा हेतूने भारावलेले असे खुप उत्साही बळी आत्मसमर्पणाला उतावळेच झालेले असतात. शिवाय पकडले गेल्यावर समर्थनाला नामचीन मंडळी पुढे येणार हेही त्यांना ठाऊक असते. पुर्व दिल्ली वा आता बंगलुरूच्या हिंसेचे आरोपी असोत, त्यांना यातले गुन्हेगार ठरवले जाते. पण तेही यातले बळीच असतात. त्यांना उदात्ततेच्या नावाखाली बळी दिले जात असते. पण खरे सुत्रधार मोकळे रहातात आणि पुढल्या घटनेसाठी नवा बळी शोधून नवी हिंसा घ��वितच रहातात. कोरेगाव भीमाच्या निमीत्ताने अशाच खर्‍या सुत्रधारांपर्यंत प्रथमच तपासकाम जाऊन पोहोचले आणि त्यांचेही नावाजलेले ज्येष्ठ साध्या अटकेच्या निमीत्ताने चव्हाट्यावर आले होते. त्या दंगलीत मरण पावलेले दलित वा अन्य ग्रामस्थ यांच्या न्यायाची बाजू मांडायला यापैकी कोणी पुढे येत नाही. पण सुत्रधार पकडले जातात म्हटल्यावर किती तारांबळ उडली होती दिल्लीच्या दंगलीतही तपासाचा रोख पीएफ़आय संघटनेच्या दिशेने जाऊ लागल्यावर भल्याभल्यांची पळापळ होऊन गेली होती. कारण उघड आहे. कितीही लोकांची धरपकड झाली म्हणून या सुत्रधारांना काळजी नसते. पुढले बळीचे बकरे शोधून कामाला लावणारे सुत्रधार सुरक्षित राहिले पाहिजेत, हा हट्ट असतो. बंगलुरूच्या बाबतीत सुरूवातीलाच या पीएफ़आय संघटनेकडे पोलिसांनी रोख वळवला आणि दंगलीच्या पाठीराख्यांची गोची झाली आहे. तात्काळ त्यात कॉग्रेसच्या नेत्यांनी भाजपावर तोफ़ा डागणे सुरू केलेले आहे. पण भाजपाचा त्यात संबंधच कुठे येतो दिल्लीच्या दंगलीतही तपासाचा रोख पीएफ़आय संघटनेच्या दिशेने जाऊ लागल्यावर भल्याभल्यांची पळापळ होऊन गेली होती. कारण उघड आहे. कितीही लोकांची धरपकड झाली म्हणून या सुत्रधारांना काळजी नसते. पुढले बळीचे बकरे शोधून कामाला लावणारे सुत्रधार सुरक्षित राहिले पाहिजेत, हा हट्ट असतो. बंगलुरूच्या बाबतीत सुरूवातीलाच या पीएफ़आय संघटनेकडे पोलिसांनी रोख वळवला आणि दंगलीच्या पाठीराख्यांची गोची झाली आहे. तात्काळ त्यात कॉग्रेसच्या नेत्यांनी भाजपावर तोफ़ा डागणे सुरू केलेले आहे. पण भाजपाचा त्यात संबंधच कुठे येतो मुळात चिथावणीखोर पोस्ट कॉग्रेस नेत्याच्या कोणा नातलगाची आहे, तर भाजपाचा संबंध काय\nज्या संघटनेकडे आता हिंसाचाराचा संशयित म्हणून बोट दाखवले जात आहे, तिच्याशी कॉग्रेसने सातत्याने मैत्रीच राखलेली आहे. ही संघटना मुळातच केरळातली आहे आणि दोन दशकापुर्वी बंदी घालण्यात आलेल्या सीमी नामे संघटनेच्या एका फ़ुटीर गटाने हा नवा उद्योग सुरू केला होता. त्याचे मुख्यालय केरळात असून आपल्या राजकीय सोयीनुसार कॉग्रेस व डाव्या आघाडीने वेळोवेळी त्या संघटनेला आश्रय देणे वा पाठीशी घालण्याचे पाप केले आहे. त्याचाच विस्तार कॉग्रेसचे मुख्यमंत्री असताना कर्नाटकात झाला आणि विधानसभेच्या निवडणूकीत कॉग्रेसने त्या संघ��नेचा पाठींबा मिळवण्यासाठी आटापिटा केलेला होता. त्याच संघटनेच्या सदस्य व म्होरक्यांनी बंगलुरूत हिंसाचार माजवला आहे आणि त्याला निमीत्त पुरवण्याचे काम कॉग्रेस आमदाराच्या नातेवाईकाने केलेले आहे. मग त्यात भाजपाचा संबंध काय भाजपा सत्तेत आहे, म्हणून तर तात्काळ हिंसेला रोखण्यासाठी गोळीबारापर्यंत मजल गेली. कॉग्रेसच्या हाती सत्ता असती तर त्या दंगलीचा संपुर्ण कर्नाटकात प्रादुर्भाव होण्यापर्यंत मुभा देण्यात आली नसती, असे कोणी सांगू शकणार आहे काय भाजपा सत्तेत आहे, म्हणून तर तात्काळ हिंसेला रोखण्यासाठी गोळीबारापर्यंत मजल गेली. कॉग्रेसच्या हाती सत्ता असती तर त्या दंगलीचा संपुर्ण कर्नाटकात प्रादुर्भाव होण्यापर्यंत मुभा देण्यात आली नसती, असे कोणी सांगू शकणार आहे काय सांगायचा मुद्दा इतकाच, की ज्या गतीने एका सोशल मीडियात आलेल्या पोस्टवर हिंसक प्रतिक्रीया उमटली, ती उत्स्फ़ुर्त बिलकुल नव्हती. त्यामागे पुर्ण तयारी व सज्जता दिसलेली आहे. म्हणजेच सर्व सज्जता झाल्यावर फ़क्त निमीत्ताची प्रतिक्षा होती आणि ते निमीत्त एका सोशल माध्यमातील पोस्टने मिळालेले आअहे. मग ती पोस्ट जाणिवपुर्वक टाकलेली होती काय सांगायचा मुद्दा इतकाच, की ज्या गतीने एका सोशल मीडियात आलेल्या पोस्टवर हिंसक प्रतिक्रीया उमटली, ती उत्स्फ़ुर्त बिलकुल नव्हती. त्यामागे पुर्ण तयारी व सज्जता दिसलेली आहे. म्हणजेच सर्व सज्जता झाल्यावर फ़क्त निमीत्ताची प्रतिक्षा होती आणि ते निमीत्त एका सोशल माध्यमातील पोस्टने मिळालेले आअहे. मग ती पोस्ट जाणिवपुर्वक टाकलेली होती काय संबंधित व्यक्तीने पोस्ट टाकली असेल वा कोणी हॅक करून त्याच्या खात्यावर पोस्ट टाकलेली असेल. पण त्यातून निमीत्त मिळाले म्हणजे बाकी सज्जता होती. ते निमीत्त नसते तर आणखी कुठले निमीत्त शोधून हिंसा झालीच असती. कारण हिंसेची तयारी पुर्ण झाली होती. निमीत्ताची प्रतिक्षा चालली होती. म्हणून शोध घ्यायचा तर हिंसक घटनेचा घेण्यापेक्षा त्यामागची तयारी व सज्जता कधीपासून झाली वा कोण ती करीत होते, त्याचा तपास झाला पाहिजे. तोच त्यातला धडा आहे. अर्थात शिकायचा असेल तर. कठपुतळी पकडून काही साध्य होत नाही, सुत्रधार बंदिस्त झाल्याशिवाय असले हिंसाचार थांबणारे नाहीत.\nदैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nजोशी विहीर नजीक बर्निंग कारचा थरार\nजिल्ह्यातील 346 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 9 नागरिकांचा मृत्यु\nजिल्ह्यातील 346 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 9 नागरिकांचा मृत्यु\n93 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 754 जणांचे नमुने पाठविले तपासणीला\n२०२१-२०२२ मध्ये अर्थसंकल्पाकडून काय अपेक्षा आहेत\nखरेदी विक्री संघानी उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यासाठी नवनवीन संकल्पना अंमलात आणाव्यात – पालकमंत्री जयंत पाटील\nमहाराष्ट्राच्या पाच बालकांची प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी निवड\nअमोल कोल्हे आणि चंद्रकांत पाटील यांच्या नावाने फसवणुकीचा प्रयत्न; एकाला अटक\nछातीत दुखत असल्याने सौरव गांगुली पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल; 2 जानेवारी रोजी आला होता हार्टअटॅक\nअमेरिकी फेडरल रिझर्व्ह पॉलिसीच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात घसरण\nफलटण मध्ये वेलकेअर फार्मसी नावारूपास येईल : श्रीमंत संजीवराजे\nप्रजासत्ताक दिनानिमित्त प्रांताधिकाऱ्यांच्या हस्ते फलटण तालुक्याचे मुख्य शासकीय ध्वजारोहण\nसौ.प्रगती कापसे यांच्याकडून माहेरवासीयांचा यथोचित सत्कार\nहे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद���भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.\nमुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा\nसातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002\nसातारा – जावळी – कोरेगाव\nवाई – महाबळेश्वर – खंडाळा\nमुंबई – पुणे – ठाणे\nरायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग\nWhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00670.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/ravichandran-ashwin-played-like-an-injured-lion-his-wife-made-a-very-emotional-post/", "date_download": "2021-01-28T08:27:02Z", "digest": "sha1:MQLSV6RSHJT54ALAJYICGLNNWFHLAYYW", "length": 16970, "nlines": 379, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "जखमी सिंहाप्रमाणे खेळला रविचंद्रन अश्विन, पत्नीने केले खूप इमोशनल पोस्ट - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nइंग्लंडमध्ये होणार भारत व भारत ‘अ’ सराव सामना\nरस्ता ओलांडताना वाहनाची धडकेत बिबट्याच्या मृत्यू\nगृहमंत्री अमित शहा 6 फेब्रुवारीला कोकण दौऱ्यावर\nशाळा गजबजल्या : दहा महिन्यानंतर वाजली घंटा\nजखमी सिंहाप्रमाणे खेळला रविचंद्रन अश्विन, पत्नीने केले खूप इमोशनल पोस्ट\nसामन्यात उभा रहाण्याच्या स्थितीत नव्हता रविचंद्रन अश्विन, तरीही सामना ड्रॉ करण्यात महत्वाची भूमिका बजावली. अश्विनच्या पत्नीने खूप भावनिक पोस्ट केली.\nरविवारी रात्री अश्विनला खूप वेदना होत होती आणि तो सोमवारी सकाळी उठल्यावर सरळ उभा राहू शकत नव्हता. अश्विनची पत्नी प्रीतीने ही माहिती दिली. सिडनी क्रिकेट मैदानावर (SCG) खेळल्या गेलेल्या तिसर्‍या कसोटी सामन्याच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी अश्विनने हनुमा विहारीबरोबर ६२ धावांची भागीदारी केली आणि टिकाऊ फलंदाजी करताना सामना अनिर्णित केला. अश्विनने १२८ चेंडूत नाबाद ३९ धावा केल्या. दोन्ही फलंदाजांनी ४० षटकांपेक्षा अधिक फलंदाजी केली.\nकसोटी सामन्यानंतर अश्विनच्या पत्नीने ट्विट केले की, ‘हा व्यक्ती रात्री मोठ्या वेदनांसह झोपला होता. आज सकाळी उठल्यावर त्याला उभे राहणेही शक्य नव्हते. त्याला आपले शूज बांधण्यासाठीही वाकता येत नव्हते. आज रविचंद्रन अश्विनने जे केले त्यावरून मी आश्चर्यचकित आहे.’\nरविंद्र जडेजाचा अंगठा जखमी ��ाल्याने अश्विनला वरच्या क्रमवारीत फलंदाजीला यावे लागले. पहिल्या डावात फलंदाजी करताना त्याला दुखापत झाली होती. सामन्यानंतर ब्रॉडकास्टरशी बोलताना अश्विन म्हणाला की, विशेषतः पॅट कमिन्ससमोर फलंदाजी करणे कठीण होते. तो म्हणाला, ‘कमिन्स वेगळीच गोलंदाजी करीत होता. खेळपट्टीवर डबल बाऊन्स होता, त्यामुळे कमिन्ससमोर फलंदाजी करणे कठीण होते.’\n३४ वर्षीय अश्विनने सामना संपल्यानंतर इंस्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आणि लिहिले की, ‘फोटो बरेच काही सांगत आहे, ही भावना मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. माझ्या सर्व टीमच्या मित्रांचे आभार.’ अश्विनने आतापर्यंत या मालिकेच्या तीन सामन्यांमध्ये ७८ धावा केल्या असून एकूण १२ बळी घेतले आहेत. चार सामन्यांची मालिका सध्या १-१ ने अशी बरोबरीत आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारत आता शुक्रवारी ब्रिस्बेन येथे सुरू होणारी चौथी कसोटी सामना जिंकू इच्छित आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleविकी कौशल बनणार ‘अश्वत्थामा’\nNext articleधक्कादायक : राज्यातील लाखो कोंबड्या आज मारणार बर्ड फ्लू रोखण्यासाठी निर्णय\nइंग्लंडमध्ये होणार भारत व भारत ‘अ’ सराव सामना\nरस्ता ओलांडताना वाहनाची धडकेत बिबट्याच्या मृत्यू\nगृहमंत्री अमित शहा 6 फेब्रुवारीला कोकण दौऱ्यावर\nशाळा गजबजल्या : दहा महिन्यानंतर वाजली घंटा\nराज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या पत्नीला ईडीने बजावली नोटीस\nभाजपकडून अण्णांच्या मनधरणीचे प्रयत्न, गिरीश महाजनांनी घेतली दुसऱ्यांदा भेट\nशिवसेनेकडून औरंगाबाद महापालिका निवडणुकीत नव्या दमाच्या चेहऱ्यांना संधी\nवाशिममध्ये शिवसेना-भाजप आमनेसामने, खासदारांचा व्हिडिओ झाला व्हायरल\nमंत्री जयंत पाटील यांच्याकडून हिंसेचे समर्थन : आ. चंद्रकांत पाटील\n‘आधी औरंगाबादचे संभाजीनगर तर करा ’ मुख्यमंत्र्यांना भाजपचा टोला\nसंयमाचं श्रेय सीमावासीयांना : शरद पवार\nआशिष शेलार साहेब खरं सांगा, दीप सिद्धू तुमचे कोण\nतुमची तोंडं का शिवली आहेत आशिष शेलारांचा शरद पवार आणि...\nराज ठाकरेंची पुण्यात मोर्चेबांधणी ; महापालिका निवडणुकांसाठी मनसेने कसली कंबर\nशिवसेनेकडून औरंगाबाद महापालिका निवडणुकीत नव्या दमाच्या चेहऱ्यांना संधी\nओंकार ग्रुपच्या कमल गुप्ता आणि बाबूलाल वर्मा यांना ईडीकडून अटक\nबाळासाहेबांनंतर आता आन��द दिघेंचाही पुतळा बसवा; मनसेची आग्रही मागणी\nदिल्ली हिंसाचारप्रकरण : राकेश टिकैत, मेधा पाटकर यांच्यासह २६ जणांवर गुन्हे...\nछातीत दुखत असल्याने सौरव गांगुली रुग्णालयात दाखल\nतुमची तोंडं का शिवली आहेत आशिष शेलारांचा शरद पवार आणि...\nपोलिसांच्या गोळीबारात नाही तर ट्रॅक्टर पलटी होऊन त्या शेतकऱ्याचा मृत्यू :...\nराज ठाकरेंची पुण्यात मोर्चेबांधणी ; महापालिका निवडणुकांसाठी मनसेने कसली कंबर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00670.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://newsjalna.com/Clothing-Shoes-&-Accessories-Accolades-Retro-X-MVP-L-169282-Activewear-Tops/", "date_download": "2021-01-28T09:34:06Z", "digest": "sha1:IN4FCR3OMEU2JOSDFAS6JDWBJM2QRLLK", "length": 22104, "nlines": 201, "source_domain": "newsjalna.com", "title": " L Nike Dunk Champ White T-Shirt ROY Air Jordan Accolades Retro X MVP", "raw_content": "\nभोकरदन येथे ट्रक खाली चिरडुन एकाचा जागीच मृत्यू,तर एक महिला जखमी\nमंठा तालुक्यातील तळणी बस स्टँन्ड भागात इटालियन पेवर ब्लाॅक बसवा – पवार\nजि.प.सदस्य ते आरोग्यमंत्री : ना.राजेशभैय्या टोपे यांचा थक्क करणारा प्रवास :जागतिक स्तरावर दखल\nशिक्षक पतसंस्थेतील संकल्प कल्याण निधीची चौकशी करा.\nगोर सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अमोल राठोड\nकुंभार पिंपळगाव येथील अतिक्रमण हटविले; रस्त्याने घेतला मोकळा श्वास\nऔरंगाबाद जिल्ह्यात 44606 कोरोनामुक्त, 422 रुग्णांवर उपचार सुरू\nशेतीच्या वादात पुतन्याचा डोक्यात फावड्याने वार करुन केला खुन\nजालना जिल्ह्यात १५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह .\nप्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर आठशे पिशव्या रक्त संकलन\nगोर सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अमोल राठोड\nप्रतिनिधी/कुलदीप पवार घनसावंगी तालुक्यातील विरेगाव तांडा येथील गोरसेनेचे अमोल राठोड यांची जालना जिल्ह्याच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे सदर्भित नियुक्ती…\nकुंभार पिंपळगाव येथील अतिक्रमण हटविले; रस्त्याने घेतला मोकळा श्वास\nकुलदीप पवार/ प्रतिनिधीघनसावंगी तालुक्यातील जाणारा अंबड पाथरी महामार्गाचे काम सुरू असून कुंभार पिंपळगाव येथील मार्केट कमिटी भागातील अतिक्रमण काढण्यात आले…\nऔरंगाबाद जिल्ह्यात 44606 कोरोनामुक्त, 422 रुग्णांवर उपचार सुरू\nऔरंगाबाद, दिनांक 10 (न्यूज ब्युरो) : औरंगाबाद जिल्ह्यात आज 36 जणांना (मनपा 25, ग्रामीण 11) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 44606…\nशेतीच्या वादात पुतन्याचा डोक्यात फावड्याने वार करुन केला खुन\nभोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे शेतीच्या वादातून शनिवारी (दि.०९) सायं. ५.३० वाजेच्या सुमारास चुलत्या-पुतन्यामध्ये हाणामारी झाली होती.या हाणामारीत पुतणे कौतिकराव आनंदा…\nजालना जिल्ह्यात १५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह .\nन्यूज जालना दि. १० :जालना जिल्ह्यात रविवारी १५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे .दरम्यान रविवारी उपचारानंतर कोरोनामुक्त झालेल्या १० जणांना…\nप्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर आठशे पिशव्या रक्त संकलन\nमहाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने रक्तदानाचा विक्रम मुंबई(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात विविध ठिकाणी…\nभोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे शेतीच्या वादातुन खुन\nमाहोरा : रामेश्वर शेळके भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे शेतीच्या वादातून सख्या चुलत्याने शिक्षक असलेल्या कौतिकराव आनंदा गावंडे वय 37 या…\nपरतुरात माजीसैनिक प्रशांत पुरी यांचा सत्कार\nदीपक हिवाळे /परतूर न्यूज नेटवर्कभारतीय सैन्यात कार्यरत असलेले सैनिक प्रशांत चंद्रकांत पुरी यांचा सेवानिवृत्त झाल्याबद्दल माजीसैनिक संघटनेच्या वतीने रविवारी सत्कार…\nकोरोनाची लस घेतल्या नंतर धोका टळेल का\nभारतात कोरोनाचे लसीकरण सुरू होणार असून प्रथम टप्प्यात कोरोना योध्द्यांना लसीकरण क्ल्या जात असुन लस घेतल्यानंतर पुन्हा कोरोना विषाणूचा…\nएका राज्यात एकाच कंपनीच्या लसीकरणाला मान्यता देण्याची आरोग्यमंत्री टोपे यांची मागणी\nन्यूज जालना ब्युरो – कोरोनाच्या दोन लसींना देशात मान्यता मिळाली आहे. काही दिवसाता लसीकरण मोहिम देखील सुरु होईल. मात्र कोरोनाची…\nजिल्ह्यात गुरुवारी १२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह .\nन्यूज जालना दि. ७ :जालना जिल्ह्यात गुरुवारी( दि ७ जानेवारी) १२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे .यातील उपचारानंतर कोरोनामुक्त झालेल्या…\nपरतूरमध्ये अपहरण करून डांबून ठेवलेल्या 108 च्या डॉक्टराची अवघ्या दोन तासात सुटका\nपरतूर तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्याच्या घरावर चोरट्यांचा डल्ला\nघरच्या ‘मुख्यमंत्र्यां’साठी गृहमंत्र्यांकडून पैठणीची खरेदी…तीही चक्क तुरुंगात\nलसीकरण सराव फेरीसाठी जालन्यात आज तीन ठिकाणी लसीकरण केंद्राची सुरुवात\nराज्यपाल मा.भगतसिंग कोश्यारी यांची सिद्धेश्वर मुंडेनी राजभवनात घेतली भेट \nमहाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या जालना जिल्हाध्यक्षपदी गुजर यांची फेरनिवड\nरविवारपासून भेंडाळा येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन\nजांब समर्थ/कुलदीप पवार भेंडाळा (ता.घनसावंगी) येथे आजपासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. १० जानेवारी ते १७ जानेवारी या…\nकर्ज देणारे अनधिकृत डिजिटल मंच, मोबाईल ऍप्सविरुध्द ,आरबीआयचा सावाधानतेचा इशारा\nnewsjalna.com जालना दि. 31 :– जलद व विना अडचण कर्ज मिळण्याची वचने देणाऱ्या, अनाधिकृत डिजिटल मंचांना , मोबाईल ऍप्सना, व्यक्ती,…\nअमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनी घेतला कोरोना डोस\nअमेरिका वृत्तसंस्था अमेरिकेच्या नवनिर्वाचित उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला आहे. कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेण्यासाठी…\nकेंद्र सरकार-शेतकरी संघटनांमध्ये अद्याप तोडगा नाहीच\nनवी दिल्ली प्रतिनिधी-नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची आज दि. 30 डिसेंबर रोजी सातवी चर्चेची फेरी सुरु आहे. शेतकऱ्यांनी केंद्र…\nजि.प.सदस्य ते आरोग्यमंत्री : ना.राजेशभैय्या टोपे यांचा थक्क करणारा प्रवास :जागतिक स्तरावर दखल\nसंपादकीय १५ ऑगस्ट १९९२ रोजी अंबड चे विभाजन होऊन नवीन घनसावंगी तालुक्याची निर्मिती झाली. तेव्हा घनसावंगी तालुका कृती समितीच्या वतीने…\nपत्रकारितेला नवे आयाम देणारा नेता- वसंत मुंडे\nसुमारे ३ दशकापूर्वी , एका खेड्यातला एक तरुण शिक्षणासाठी म्हणून तालुक्याच्या ठिकाणी येतो काय आणि आंदोलनाच्या माध्यमातून सामाजिक जीवनाची जाणीव…\nश्री पाराशर शिक्षक पतसंस्थेतर्फे सभासद कन्यादान योजनेचा शुभारंभ\nकर्जबाजारी शेतकर्याची विष प्रशन करुन आत्महत्या\nभोकरदन-जाफराबाद रोडवर ट्राफिक जाम,तब्बल दोन तासांनंतर पोलिसांच्या मदतीने वाहतुक सुरळीत\nपत्रकारांसह व्यापारी बांधवांसाठी महासंपर्क अॅप चे निर्माण – परवेज पठाण\nघनसावंगी तालुक्यात ऐन थंडीतच ग्रा.पं.निवडणूकीचे वातावरण तापले\nभोकरदन येथे ट्रक खाली चिरडुन एकाचा जागीच मृत्यू,तर एक महिला जखमी\nमंठा तालुक्यातील तळणी बस स्टँन्ड भागात इटालियन पेवर ब्लाॅक बसवा – पवार\nजि.प.सदस्य ते आरोग्यमंत्री : ना.राजेशभैय्या टोपे यांचा थक्क करणारा प्रवास :जागतिक स्तरावर दखल\nशिक्षक पतसंस्थेतील संकल्प कल्याण निधीची चौकशी करा.\nगोर सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अमोल राठोड\nभोकरदन येथे ट्रक खाली चिरडुन एकाचा जागीच मृत्यू,तर एक महिला जखमी\nमंठा तालुक्यातील तळणी बस स्टँन्ड भागात इटालियन पेवर ब्लाॅक बसवा – पवार\nजि.प.सदस्य ते आरोग्यमंत्री : ना.राजेशभैय्या टोपे यांचा थक्क करणारा प्रवास :जागतिक स्तरावर दखल\nशिक्षक पतसंस्थेतील संकल्प कल्याण निधीची चौकशी करा.\nगोर सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अमोल राठोड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00671.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://kokanmedia.in/tag/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88/", "date_download": "2021-01-28T07:29:11Z", "digest": "sha1:5IPUY6BWD476S2VC7IUNNQTYEU7DVMKG", "length": 10843, "nlines": 158, "source_domain": "kokanmedia.in", "title": "मुंबई Archives - साप्ताहिक कोकण मीडिया", "raw_content": "\nमुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे मा. दीनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय होणार\nमुंबई : मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे मास्टर दीनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे, अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली. स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून २८ सप्टेंबर २०२० रोजी राज्य सरकारतर्फे ही घोषणा करण्यात आली. अशा प्रकारचे हे देशातील पहिले संगीत महाविद्यालय असेल.\nरत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धरणे मत्स्यशेतीसाठी वार्षिक भाड्याने उपलब्ध\nमुंबई : रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धरणे माशांच्या शेतीसाठी वार्षिक भाड्याने उपलब्ध असून, येत्या आठ सप्टेंबरपर्यंत उपलब्ध असलेल्या या निविदा संधीचा लाभ कोकणातील उद्योजकांनी घ्यावा, असे आवाहन कोकणभूमी प्रतिष्ठानच्या कोकण बिझनेस फोरमतर्फे करण्यात आले आहे.\nमुक्त प्रवासाला अडसर ठरणारी महाराष्ट्रातील ई-पासची अट रद्द\nराज्यात अनलॉक ४ ची नियमावली ३१ ऑगस्ट २०२० रोजी जाहीर करण्यात आली आहे. राज्य सरकारने मिशन बिगेन अगेनअंतर्गत लॉकडाउनमध्ये अनेक सवलती दिल्या आहेत, त्याची नियमावली आज जाहीर झाली आहे. त्यामध्ये राज्य सरकारने ई-पास रद्द केला आहे.\nकांजूरमार्गच्या माऊली प्रतिष्ठानतर्फे कोकणवासीयांसाठी ई-पाससह बससेवा\nमुंबई : कांजूरमार्ग येथे सामाजिक कार्य करणाऱ्या माऊली प्रतिष्ठानतर्फे कोकणवासीयांसाठी माफक दरात बससेवा आजपासून सुरू करण्यात आली आहे. प्रतिष्ठानचे अध्य���्ष विठ्ठल नाकाडे यांनी ही माहिती\nगणेशोत्सवासाठी रत्नागिरीत पाच ऑगस्टपासून एसटीचे बुकिंग; प्रवासाचे नियम जाहीर\nरत्नागिरी : गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी आता एसटीची सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार रत्नागिरीत उद्यापासून (पाच ऑगस्टपासून) एसटीचे आरक्षण सुरू होणार आहे. मुंबई, पुण्यातून येण्याचे, तसेच परतीच्या वाहतुकीचेसुद्धा आरक्षण उद्यापासून मिळणार आहे, असे रत्नागिरीच्या एसटी विभागातर्फे कळविण्यात आले आहे.\nगौरवशाली मुंबई महापालिकेची वास्तू झाली १२८ वर्षांची\nमुंबई महापालिकेच्या वास्तूला आज (३१ जुलै २०२०) तब्बल १२८ वर्षे पूर्ण होत आहेत. ही इमारत वास्तु-कलासौंदर्याचा उत्तम नमुना तर आहेच; पण तिची मजबुती किती आहे, हेही आपण अनुभवतो आहोत. इमारतीचा आराखडा ब्रिटिश आर्किटेक्टने तयार केला असला, तरी इमारतीचे बांधकाम तेलुगू कंत्राटदारांनी कोणतेही लौकिक प्रशिक्षण न घेताही वेळेत आणि कमी खर्चात केले होते. मुंबईचे शिल्पकार अशी ओळख असलेले जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेट यांचाही आज (३१ जुलै) स्मृतिदिन आहे. त्या निमित्ताने, मुंबईतील ज्येष्ठ वास्तुविशारद चंद्रशेखर बुरांडे यांनी लिहिलेला मुंबई महापालिकेच्या वास्तूची वैशिष्ट्ये सांगणारा लेख प्रसिद्ध करत आहोत.\nश्री रामनाथ हॉस्पिटल – कोकण हृदयालय\nस्वामला – स्वास्थ्यवर्धक कल्प\nमाझी शाळा – माझे शिक्षक (22)\nसाप्ताहिक कोकण मीडिया (34)\nसाप्ताहिक कोकण मीडियाची वार्षिक वर्गणी येथे भरता येईल. वर्गणी भरल्यानंतर कृपया kokanmedia@kokanmedia.in या ई-मेल आयडीवर किंवा 9422382621 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर आपले नाव, पत्ता आणि पैसे भरल्याची पावती पाठवावी, ही विनंती. त्यानंतर दर आठवड्याला अंक घरपोच पाठवला जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00671.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekachdheya.page/2020/07/roXqyf.html", "date_download": "2021-01-28T07:37:18Z", "digest": "sha1:GXNQYIHK66M4G2A22JHAFVY5HX7SYFXT", "length": 4181, "nlines": 30, "source_domain": "www.ekachdheya.page", "title": "रेमडेसिवीर, टोसीलीझुमॅब ही औषधे राज्यभर उपलब्ध करण्यासाठी नियोजन", "raw_content": "\nरेमडेसिवीर, टोसीलीझुमॅब ही औषधे राज्यभर उपलब्ध करण्यासाठी नियोजन\nJuly 12, 2020 • महेश आनंदा लोंढे\nनवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात रेमडेसिवीर आणि टोसीलीझुमॅब या औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध असून, ही औषधे राज्यभर अधिक प्रमाणात उपलब्ध करुन द��ण्यासाठी आवश्यक नियोजन केले जात आहे, अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी दिली.\nशिंगणे यांनी मुंबईतील काही औषध वितरक आणि रुग्णालयांना प्रत्यक्ष भेटी देऊन या औषधांची उपलब्धता, त्यांचे वितरण आणि आकारण्यात येणारी किंमत याबाबत माहिती घेतली, त्यानंतर झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या औषधांची विक्री अधिक वितरकांद्वारे करण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या.\nवृक्ष लागवड आवड म्हणून नव्हे तर गरज म्हणून हवी; राज्यात सुरू करणार मोठी मोहीम – मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच\nJanuary 22, 2021 • महेश आनंदा लोंढे\nयुवकांनी धैर्य आणि निष्ठेनं देशकार्यात योगदान द्यावं पंतप्रधान यांचं आवाहन\nJanuary 22, 2021 • महेश आनंदा लोंढे\nदेशभरातील १० लाखांहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण\nJanuary 22, 2021 • महेश आनंदा लोंढे\nदेशभरातील विद्यार्थ्यांना लागलीय शाळेत जाण्याची ओढ\nJanuary 20, 2021 • महेश आनंदा लोंढे\nयूनियन बँकेने आंध्र बँकेच्या सर्व शाखांचे आयटी इंटिग्रेशन केले पूर्ण\nJanuary 27, 2021 • महेश आनंदा लोंढे\nभारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00671.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://yout.com/konserthusetplay-mp3/?lang=mr", "date_download": "2021-01-28T09:29:33Z", "digest": "sha1:ZGWCRUC2D3ZWP65LTQE4S7LJEXN4DZYJ", "length": 4456, "nlines": 108, "source_domain": "yout.com", "title": "KonserthusetPlay एमपी 3 वर | Yout.com", "raw_content": "\nKonserthusetPlay एमपी 3 कनवर्टर करण्यासाठी\nआपला व्हिडिओ / ऑडिओ शोधा\nआपल्या व्हिडिओ / ऑडिओची URL कॉपी करा आणि ती यूट शोध बारमध्ये पेस्ट करा.\nआपणास डीव्हीआर पृष्ठावर पुनर्निर्देशित केले जाईल जेथे आपण कोणतीही कॉन्फिगरेशन सेट करण्यास सक्षम असाल.\nयूट आपल्याला आपला व्हिडिओ / ऑडिओ क्रॉप करण्यास अनुमती देते, आपण वेळ श्रेणी ड्रॅग करणे आवश्यक आहे किंवा \"वरून\" आणि \"ते\" फील्डमधील मूल्ये बदलली पाहिजेत.\nयूट आपल्याला आपला व्हिडिओ / ऑडिओ या स्वरुपात एमपी 3 (ऑडिओ), एमपी 4 (व्हिडिओ) किंवा जीआयएफ स्वरूपात बदलण्याची परवानगी देते. एमपी 3 निवडा.\nआपण आपला व्हिडिओ / ऑडिओ वेगवेगळ्या गुणांमध्ये शिफ्ट करू शकत���, अगदी खालपासून ते उच्च गुणवत्तेपर्यंत.\nयुट प्रदान केलेल्या दुव्यावरील मेटा डेटा स्क्रॅप करते आणि आम्ही प्रयत्न करतो आणि अंदाज लावतो की ते शीर्षक आणि कलाकार आहे जसे की | चिन्हांद्वारे | किंवा - आणि आम्ही वाटेल अशी एखादी ऑर्डर आम्ही निवडतो, आपणास पाहिजे त्यानुसार मोकळे करा.\nप्रारंभ करा आणि आनंद घ्या\nआपले स्वरूप बदलणे प्रारंभ करण्यासाठी बटणावर क्लिक करा KonserthusetPlay एमपी 3 व्हिडिओ / ऑडिओ करण्यासाठी.\nFunk एमपी 3 वर\nFunk एमपी 4 वर\nTwitter - सेवा अटी - गोपनीयता धोरण - संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00671.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://mahiti.in/2019/12/04/bollywood-abhinetri/", "date_download": "2021-01-28T07:20:42Z", "digest": "sha1:6AD3G7NEKP4WD5PVA7BULDUHJ72GBWZZ", "length": 7010, "nlines": 58, "source_domain": "mahiti.in", "title": "वयाच्या 16व्या वर्षी अश्या दिसत होत्या, बॉलीवूडच्या या 5 अभिनेत्री… – Mahiti.in", "raw_content": "\nवयाच्या 16व्या वर्षी अश्या दिसत होत्या, बॉलीवूडच्या या 5 अभिनेत्री…\nबॉलीवूड फिल्म जगतात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या त्यांच्या सौंदर्यासाठी ओळखल्या जातात, ज्यांचे फोटो सोशल मिडीयावर वायरल होत असतात. सध्याच्या काळात बॉलीवूडच्या अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी स्वतःच्या सौंदर्याने स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण आज आम्ही तुम्हाला मागच्या जमान्यातल्या काही अशा अभिनेत्रींचे फोटो दाखविणार आहोत, ज्या वयाच्या सोळाव्या वर्षीही खूप सुंदर दिसत असत.\n२०१८ साली श्रीदेवी ह्या प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन झाले. पण या फोटोत आपण पाहू शकता की ती तिच्या वयाच्या सोळाव्या वर्षी किती सुंदर दिसत असे. तिच्या सौंदर्यामुळेच ती बॉलीवूडमध्ये नाव आणि यश मिळवू शकली.\n१९८० चा काल हिने गाजवला, त्या काळातील सगळ्यात आवडत्या अभिनेत्रींपैकी ही एक होती. हा फोटो तिच्या वयाच्या चौदाव्या वर्षी घेतला आहे. यांत तुम्ही पाहू शकता की त्या काळात हि ती किती सुंदर दिसत होती, नावाप्रमाणेच रेखीव होती.\nया फोटोत तुम्ही तब्बूचे सौदर्य पाहून शकता. तिचा हा फोटो तिच्या शाळेतल्या दिवसांत घेतला गेला आहे. या फोटोवरून तुम्ही तिच्या वयाचा अंदाज लावू शकता.\n१९९० च्या दशकांत गाजलेल्या अनेक उत्तम अभिनेत्रींपैकी ही एक असून तिचा मृत्यू दुर्दैवाने फार लवकरच्या काळात झाला. तिचा हा फोटो त्या काळातला आहे, जेव्हा तिने सिनेसृष्टीमध्ये पाउलही ठेवले नव्हते. तेव्हा ती फक्त सोळा वर्षांची होती.\n१���९० च्या दशकात लाखो लोकांची धडकन असलेली हि अभिनेत्री, जिने एक दोन तीन च्या तालावर सगळ्यांना नाचवले. हा फोटो तेव्हाचा आहे जेव्हा ती १६ वर्षांची होती.\nबॉलिवूडच्या या ‘६’ अभिनेत्रींनी सर्जरी करून खराब केले थोबाड…\nमहेश भट्टच्या फॅमिलीचे काळे सत्य आले समोर डिलीट होण्याआधी जरूर वाचा…\nया कारणांमुळे नेहाने केले तिच्यापेक्षा ७ वर्षांनी लहान रोहनप्रित सिंघशी लग्न…\nPrevious Article या मराठमोळ्या गायकाने धुडकावला होता, माधुरी दीक्षितचा लग्नाचा प्रस्ताव…\nNext Article आज या 4 राशीच्या लोकांवर प्रसन्न होणार लक्ष्मी माता, सगळ्या मनोकामना होणार पूर्ण…\nरोजच्या भाकरीच्या पिठात २ चमचे टाका, हात पायाला मुंग्या येणे, पित्त बंद, 72000 नसा मोकळ्या, सांदेदुखी, थकवा कमी…\nजीवनात वाईट वेळ आली की करा हे 4 काम, श्री स्वामी समर्थ…\nधान्यातील किडे 5 मिनिटात 100% बाहेर, पारंपारिक घरगुती उपाय, पुन्हा कधीच किडे होणार नाहीत…\nB अक्षरापासून नाव असणाऱ्या व्यक्ती कशा असतात B चा स्वभाव व्यक्तिमत्व गुणवैशिष्ट्ये\nफक्त अर्ध्या लिंबूचा असा वापर करा, घरातील कोळी, मकडी, किडे 2 मिनिटात घराबाहेर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00672.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.kolaj.in/tag_search.php?tag_search=%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%82%E0%A4%B0%20%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%82%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2021-01-28T09:12:50Z", "digest": "sha1:6HL2DAZMP45ALEG6QGL2RTRMA7X5CRPA", "length": 3410, "nlines": 29, "source_domain": "www.kolaj.in", "title": "कोलाज : सर्च", "raw_content": "\n‘संवर्धन राखीव वनक्षेत्र’ सगळ्यांसाठी फायद्याची का ठरतात\nवाचन वेळ : १० मिनिटं\nमहाराष्ट्र शासनानं राज्यातल्या दहा वनक्षेत्रांना नुकताच ‘संवर्धन राखीव’ हा दर्जा बहाल केलाय. जंगल क्षेत्राला अभयारण्य किंवा नॅशनल पार्क वगैरे घोषित करण्याऐवजी संवर्धन राखीव क्षेत्राची मान्यता देणं गेल्या काही वर्षांत जास्त व्यावहारिक वाटू लागलंय. त्यामुळेच या जंगलांचे अधिकार आणि त्यांच्या कार्यपद्धती इतर जंगलांपेक्षा कशा वेगळ्या आहेत आणि वन्यजीव आणि स्थानिक लोकांसाठी संवर्धन राखीव जंगल कशी फायद्याची ठरतील त्याचा अभ्यास करायला हवा.\n‘संवर्धन राखीव वनक्षेत्र’ सगळ्यांसाठी फायद्याची का ठरतात\nमहाराष्ट्र शासनानं राज्यातल्या दहा वनक्षेत्रांना नुकताच ‘संवर्धन राखीव’ हा दर्जा बहाल केलाय. जंगल क्षेत्राला अभयारण्य किंवा नॅशनल पार्क वगैरे घोषित करण्याऐवजी संवर्धन राखीव क्षेत्राची मान्यता देणं गेल्या काही वर्षांत जास्त व्यावहारिक वाटू लागलंय. त्यामुळेच या जंगलांचे अधिकार आणि त्यांच्या कार्यपद्धती इतर जंगलांपेक्षा कशा वेगळ्या आहेत आणि वन्यजीव आणि स्थानिक लोकांसाठी संवर्धन राखीव जंगल कशी फायद्याची ठरतील त्याचा अभ्यास करायला हवा......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00672.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.betterbutter.in/mr/recipe/91572/mix-vegies-pakoda/", "date_download": "2021-01-28T09:31:09Z", "digest": "sha1:E726BLONK7IKPI6GA5XSSJR4CUQPAKBE", "length": 17068, "nlines": 414, "source_domain": "www.betterbutter.in", "title": "Mix vegies pakoda recipe by deepali oak in Marathi at BetterButter", "raw_content": "\nमुख्यपृष्ठ / पाककृती / Mix vegies pakoda\nसूचना वाचा नंतरसाठी सेव करा\nशिमला मिरची १ लहान\nतांदुळाचे पीठ अर्धी वाटी\nआले लसूण मिरची पेस्ट १चमचा\nतिखट मीठ हिंग हळद\nओवा व जीरे १-१ लहान चमचा\nसर्व भाज्यांचे लांब तुकडे कापा\nएका बाऊल मध्ये तीनही पीठे घ्या त्यात आले लसूण मीरची पेस्ट व तिखट मीठ हळद हिंग ,ओवा जीरे पाणी घालून सरसरीत पीठ भिजवा.\nआता एक एक भाजी चे तुकडे ह्यात बडवून तेलात डीप फ्राय करा.\nतयार तुमचे मिक्स वेज पकोडे...\nआपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.\nचला स्वयंपाक सुरू करूया\nहे प्राडक्ट शेर करा\nसर्व भाज्यांचे लांब तुकडे कापा\nएका बाऊल मध्ये तीनही पीठे घ्या त्यात आले लसूण मीरची पेस्ट व तिखट मीठ हळद हिंग ,ओवा जीरे पाणी घालून सरसरीत पीठ भिजवा.\nआता एक एक भाजी चे तुकडे ह्यात बडवून तेलात डीप फ्राय करा.\nतयार तुमचे मिक्स वेज पकोडे...\nशिमला मिरची १ लहान\nतांदुळाचे पीठ अर्धी वाटी\nआले लसूण मिरची पेस्ट १चमचा\nतिखट मीठ हिंग हळद\nओवा व जीरे १-१ लहान चमचा\nवेगळी चव असलेले पकोडे\n7 भाषांमध्ये रीस्पीझचे शेर आणि शोधणे भारत देशातील सर्वात मोठे मंच.\nस्वयंपाक करा, अपलोड करा आणि शेअर करा\nएक रेसिपी कधीही सोडू नका\nनवीन माहितीसाठी आपल्या ईमेल ऐड्रेस सब्स्क्राइब घ्या\nसर्वाधिक सर्च गेलेल्या रेसपी\nयेथे आमचे फालो करा\nयेथून आमचे अ‍ॅप डाउनलोड करा\n138 अनुसरण करत आहे\nपूर्ण प्रोफाइल पहा अनुसरण करा\nकिंवा ईमेलसह सुरू ठेवा\nसाइन इन करा साइन अप करा\n0 अनुसरण करत आहे\nआपला जुना पैस्वर्ड एका नवीनवर बदला\nपुष्टी करा नवीन पासवर्ड *\nयेथे आपले प्रोफाइल संपादित करा आणि अद्यतनित करा\nआपण एक बिगिनर ब्लॉगर फुडी शेफ होम कूक मास्टर कूक आकांक्षा कूक बेकर कधीकधी स्वयंपाकघरात सेलिब्रिट�� शेफ उपहारगृह\nआपले लिंग पुरुष महिला\nआपली खाते सेटिंग्ज सोडत असताना आपली जतन केलेली रिसेप्शन्स, स्टोरेज आणि वैयक्तिकृत पसंती आपल्याला कायमचे प्रवेश न करण्यायोग्य आणि कनेक्ट केलेल्या डिव्हाइसची कार्यक्षमता कमी करू शकतात. हटविणे आमच्या प्राइवसी नोटिस आणि लागू कायद्यांचे किंवा नियमांनुसार केले जाईल.\nआपले खाते हटविणे म्हणजे आपल्या जतन केलेल्या पाककृती, संग्रह आणि वैयक्तिकरण प्राधान्ये BetterButter मधून कायमची हटविली जातील. एकदा आपण पुष्टी केली की आपले खाते तत्काळ निष्क्रिय केले जाईल.\nटीप: आपण पुढील 14 दिवसात लॉगिन केल्यास आपले खाते पुन्हा सक्रिय केले जाईल आणि हटविणे रद्द केले जाईल.\nलॉगिन करा आणि एक्सप्लोरिंग प्रारंभ करा\nपासवर्ड रीसेट करण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा आणि आम्ही आपला संकेतशब्द कसा रीसेट करायचा याबद्दल सूचना पाठवू\nआपल्या मेलवर पैस्वर्ड रीसेट दुवा पाठविला गेला आहे. कृपया आपले मेल तपासा.\nकृपया आपले मेल तपासा.\nBetterButter सह साइन अप करा आणि एक्सप्लोरिंग प्रारंभ करा\nपासवर्ड निश्चित करा *\nखाते तयार करून, मी अटी व शर्ती स्वीकारतो\nतुमच्या मनात काय आहे\nआपल्या गॅलरीमधून फोटो अपलोड करा\nआपला कॅमेरा उघडा आणि फोटो घ्या\nसेव करा रद्द करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00673.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/news/27-years-of-laturs-earthquake-bansode-brothers-lost-their-father-in-earthquake-siblings-taught-by-mother-in-government-service-127766811.html", "date_download": "2021-01-28T08:44:52Z", "digest": "sha1:WGILXAZGGQOVD6MHEOEN5MGFVIEIZDAZ", "length": 10696, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "27 Years of Latur's earthquake : Bansode brothers lost their father in earthquake, Siblings taught by mother in government service | भूकंपात वडिलांचे छत्र हरवले, माणुसकीच्या नात्याने मिळाली दोघा भावंडांना उभारी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nमहाप्रलयंकारी भूकंपाची 27 वर्षे:भूकंपात वडिलांचे छत्र हरवले, माणुसकीच्या नात्याने मिळाली दोघा भावंडांना उभारी\nगिरीश भगत | लोहारा4 महिन्यांपूर्वी\nआईने मोलमजुरी करून शिकवलेली भावंडे सरकारी नोकरीत\n३० सप्टेंबर १९९३ ला पहाटे झालेल्या महाप्रलयंकारी भूकंपात अनेक नात्यांची कायमची ताटातूट झाली. पण, रक्ताची तुटलेली काही नाती माणुसकीच्या धाग्याने घट्ट झाली आणि पुन्हा एका नव्या जीवनाची सुरुवात झाली. बघता बघता या घटनेला आज २७ वर्षे होत आहेत. मागे वळून पाहताना राखेतून उठलेल्या जिद्दीच्या, परिश्रमाच्या यशकथाही पहायला मिळतात. भूकंपात उद्ध्वस्त झालेल्या किल्लारीजवळील मुर्शदपूरच्या बनसोडे भावंडाच्या जीवनाचा प्रवास प्रेरणादायी आहे. वडील गेल्यानंतर आई, मामा आणि समाजातील लोकांच्या मदतीने तसेच कष्टाने शिक्षण घेतलेले हे भावंड सध्या सरकारी नोकरीत आहेत. २७ वर्षांतला त्यांचा हा प्रवास.\nदादासाहेब मारुती बनसोडे सांगतात, भूकंप होऊन २७ वर्षे झाली. परंतु आयुष्याला पडलेल्या भेगा तशाच आहेत. त्या जीवघेण्या आहेत. भूकंपात वडिलांचं छत्र हरपून पोरका झालेला मी व माझा भाऊ. नेमका भूकंप कसा झाला, होत्याचं नव्हतं कसं झालं, हे फक्त ऐकलंय. पण माझ्या कुटुंबावर आघात झाला तो मात्र कायमचा. किल्लारीपासून पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर असणारं मुर्शदपूर गाव. माझ्या कुटुंबातील कर्ता पुरुष माझे वडील या भूकंपात कायमचे हरवले. मी व माझे कुटुंब पोरकं झालो. माझी आई तेव्हा वीस वर्षांची होती. मी साधारण एक वर्षाचा तर माझा लहान भाऊ अवघ्या दोन महिन्यांचा होता. वडिलांच्या मृत्यूमुळे आई भेदरून गेली होती. घरची परिस्थिती बिकट होती. त्यात करता पुरुष नसलेलं पोरकं कुटुंब यामुळे आम्ही होरपळून जाऊ, हे माझ्या आजोबांनी ओळखलं. त्यामुळं त्यांनी आम्हाला त्यांच्या गावी उदतपूर येथे घेऊन गेले. आजोबांचीही परिस्थिती बिकट होती. तरीसुद्धा त्यांनी दिलेला आसरा, प्रेम, संस्कारातून आमची जडण-घडण झाली. माझी आई-आजोबा, आजी, दोन्ही मामा यांनी वडिलांची उणीव भासू दिली नाही. आईने तर आम्हाला घडवण्यासाठी जिवाचं रान केलं. वेळप्रसंगी रोजगार केला, बांधकामावर कामाला गेली आणि आम्हाला तळहाताच्या फोडाप्रमाणं जपलं. आपल्या गरिबीवर मात करण्यासाठी शिक्षण हा एकच पर्याय आहे, असं नेहमी आई आमच्या मनावर बिंबवत होती. महत्त्वाचं म्हणजे आईनं निर्व्यसनी राहण्याची शपथ दिली तसेच चारित्र्य जपायला शिकवलं. त्यामुळे शिक्षणात मी कधीच मागे राहिलो नाही. माझे शालेय शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उदतपूर येथे झालं. तावशीगड येथील बालाजी विद्यालयात दहावीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर कठीण परिस्थितीतही माझे मामा प्राध्यापक महादेव सोनटक्के व प्रशांत सोनटक्के यांनी पुढील शिक्षणासाठी मला पुणे येथे नेलं. २००९ साली बा. रा. घोलप महाविद्यालय येथून बारावी परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालो. पुढे महाविद्यालयीन शिक्षण घेण्याची परिस्थिती नव्हती. परंतु त्याच काळात माझे मामा महादेव सोनटक्के प्राध्यापक म्हणून रुजू झाले आणि लहान भाऊ पण भारतीय सेनेत रुजू झाला. या दोघांनी माझ्या शिक्षणाचा भार उचलला. पुण्याच्या नामांकित एस. पी. कॉलेजमधून २०१३ साली बीएस्सी विशेष प्रावीण्यासह पदवी मिळवली. पुढे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागातून २०१५ ला ऑरगॅनिक केमिस्ट्री या विषयात एमएस्सी प्रथम श्रेणीत पूर्ण केली. त्यानंतर अनंतराव पवार महाविद्यालयात सहायक प्राध्यापक म्हणून काम करू लागलो. २०१६ मध्ये सेट व नेट या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण झालो. त्यानंतर रयत शिक्षण संस्थेत सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत असतानाच महाराष्ट् लोकसेवा आयोगामार्फत २०१७ मध्ये घेतल्या गेलेल्या सहायक रासायनिक विश्लेषक ही परीक्षा व मुलाखत उत्तीर्ण होऊन सध्या सहायक रासायनिक विश्लेषक (गट - ब, राजपत्रित अधिकारी) या पदावर प्रा. न्या. वै. प्रयोगशाळा अमरावती, गृह विभाग येथे कार्यरत आहे. माझा भाऊही भारतीय सेनेत कार्यरत आहे. जिद्द आणि परिश्रमाची तयारी असेल तर मोडून पडल्यानंतरही भरारी घेता येते, याचा ठाम विश्वास वाटतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00674.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/news/women-and-child-welfare-minister-yashomati-thakur-sentenced-to-three-months-for-beating-police-127815753.html", "date_download": "2021-01-28T08:54:45Z", "digest": "sha1:J4W7KQ2VFXVMLFPXBSINYL7L2KOLDCBG", "length": 3702, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Women and Child Welfare Minister Yashomati Thakur sentenced to three months for beating police | पोलिसावर हात उगारल्याप्रकरणी महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना तीन महिन्यांची शिक्षा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nजुन्या प्रकरणात शिक्षा:पोलिसावर हात उगारल्याप्रकरणी महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना तीन महिन्यांची शिक्षा\nठाकरे सरकारमध्ये महिला-बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना तीन महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ठाकूर यांना आठ वर्षांपूर्वी पोलिसाशी हुज्जत घालून मारहाण केल्याप्रकरणी ही शिक्षा झाली आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर अमरावतीमध्ये 24 मार्च 2012 रोजी पोलीस कॉन्स्टेबल उल्हास रौराळे यांच्याशी हुज्जत आणि मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसाशी हुज्जत आणि मारहाण करणे, शासकीय कामात अडथळा आणणे या प्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली आहे. अमरावती जिल्हा न्यायालयात आरोप सिद्ध झाल्याने यशोमती ठाकूर यांना तीन महिन्यांची शिक्षा आणि 15 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00674.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://kokanmedia.in/2020/10/24/konkankatta/?shared=email&msg=fail", "date_download": "2021-01-28T09:26:28Z", "digest": "sha1:HYQQBP53IINBCCLQJ7VEOI7DUT3MXPGK", "length": 12526, "nlines": 116, "source_domain": "kokanmedia.in", "title": "कोकण कट्टा संस्थेतर्फे बालग्राम प्रकल्पाला मदत - साप्ताहिक कोकण मीडिया", "raw_content": "\nकोकण कट्टा संस्थेतर्फे बालग्राम प्रकल्पाला मदत\nमुंबई : कोकण कट्टा या विलेपार्ले येथील विविध क्षेत्रात गेली अनेक वर्षे कार्यरत असलेल्या सेवाभावी संस्थेने पेण (जि. रायगड) येथील ग्रामसंवर्धन संस्थेच्या वंचित मुलांसाठी सुरू केलेल्या बालग्राम प्रकल्पासाठी सुमारे बाराशे किलो धान्य, टी-शर्ट, शूज, चादरी आणि शालेय साहित्य दिले.\nसंस्थेतर्फे प्रतिवर्षीप्रमाणे माणुसकीची भिक्षा फेरी उपक्रम यावर्षीही राबविण्यात आला. त्यातून तांदूळ, डाळ आदी साहित्य जमविण्यात येते. यंदाही उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद लाभला. संस्थेने साई आधार (भाताने, जव्हार) या आदिवासी विकास संस्थेला मदत केली होती. त्यानंतर रायगड जिल्ह्यातील पेण येथील संस्थेलाही मदत करण्यात आली.\nबालग्राम प्रकल्पाचे मार्गदर्शक संतोष ठाकूर व बालग्रामचे मुख्य प्रतिनिधी, त्यांचे सहकारी तसेच वंचित दुर्बल आदिवासी भागातील मुलांच्या सदस्यांनी प्रकल्पाला भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली. श्री. ठाकूर यांनी संस्थेची ओळख करून दिली. उदय गावंड यांनी बालग्राम मित्रांची कार्यपद्धती व उपक्रमांची सविस्तर माहिती कोकण कट्टाला दिली. कोकण गटाचे सक्रिय सदस्य दादा गावडे आणि. संतोष कदम यांचा पन्नासावा वाढदिवस होता. बालग्राम संस्थेच्या विद्यार्थ्यांकडून केक कापून तो आनंद साजरा करण्यात आला.\nकोकण कट्टा सदस्य हर्षल धराधर (चित्रकार) यांनी छत्रपती शिवरायांची प्रतिमा संस्थेला भेट देऊन स्फूर्ती, जिद्द व एकता आचरणात आणण्याचा संदेश दिला. पार्ल्यातील रिक्षाचालक प्रभाकर सांडम यांनी त्यांच��या रिक्षामध्ये लावलेल्या दानपेटीत जमा झालेली रक्कम कोकण कट्टाच्या माध्यमातून बालग्राम संस्थेतील पंचवीस मुलांना कॅनव्हास शूज दिले. श्री. सांडम यांच्या या स्तुत्य उपक्रमाची माहिती रिक्षाचालक सुरेश मंचेकर, दिलीप पवार, मिलिंद पालेकर यांनी संस्थेला दिली. सर्व उपस्थितांनी कौतुक केले.\nकोकण कट्टा आयोजन समितीच्या सौ. आकांक्षा पितळे व सौ. स्नेहल कदम यांनीही या उपक्रमात सहभाग घेतला. संस्थेचे कार्यकर्ते सुनील वनकुद्रे, जयवंत घावरे, सुभाष कांबळे, सुजित कदम, राहुल वर्तक, दया मांडवकर, रवी कुळे, हर्षल धराधर, दशरथ पांचाळ यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली. कोकण कट्टाचे संस्थापक अजित पितळे यांनी मुलांचे संबोधन केले. विविध प्रेरणादायी अनुभव आणि किस्से त्यांनी सांगितले या कठीण दिवसातून तुम्ही नक्कीच चांगले दिवस पाहणार आहात, पण तेव्हा मात्र इतरांना मदतीचा हात पुढे करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. बालग्राम संस्थेशी आमचे नाते कायम ठेवू, असे त्यांनी सांगितले. नारळाच्या करवंटी पासून विविध आकर्षक व प्रदर्शनीय वस्तू मुलांकडून तयार करण्यासाठी प्रशिक्षण, प्रशिक्षक, साहित्य व अवजारे देण्याचा उपक्रम नव्याने सुरू करण्याचे कोकण कट्टाने ठरविले आहे. हा उपक्रम काही दिवसांत सुरू करण्यात येणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले.\nसंपर्क : अजित पितळे 93232 29074\nकोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.\nटेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड\nऊर्मी ग्रुपचा ३१ जानेवारीला एक उनाड दिवस\nझोंपाळ्यावरची गीता आणि इंग्रजी अनुवाद – अध्याय चौथा – भाग ७\nपर्यटक कोकणात राहण्यासाठी यावेत यासाठी प्रयत्न : अनिल परब\nरत्नागिरीत ४ नवे करोनाबाधित; सिंधुदुर्गात एकही नवा रुग्ण नाही\nझोंपाळ्यावरची गीता आणि इंग्रजी अनुवाद – अध्याय चौथा – भाग ६\nकोकण कट्टाकोकण कट्टा विलेपार्लेकोकण कट्टाचा सामाजिक उपक्रमपेणबालग्रामबालग्राम प्रकल्प पेणरायगडविलेपार्लेBalgramKokan Kattakonkan katta\nPrevious Post: कोकणातील शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र पॅकेज देण्याची प्रवीण दरेकर यांची मागणी\nNext Post: रत्नागिरीत २२, तर सिंधुदुर्गात सात नवे करोनाबाधित\nश्री रामनाथ हॉस्पिटल – कोकण हृदयालय\nस्वामला – स्वास्थ्यवर्धक कल्प\nमाझी शाळा – माझे शिक्षक (22)\nसाप्ताहिक कोकण मीडिया (34)\nसाप्ताहिक कोकण मीडियाची वार्षिक वर्गणी येथे भरता येईल. वर्गणी भरल्यानंतर कृपया kokanmedia@kokanmedia.in या ई-मेल आयडीवर किंवा 9422382621 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर आपले नाव, पत्ता आणि पैसे भरल्याची पावती पाठवावी, ही विनंती. त्यानंतर दर आठवड्याला अंक घरपोच पाठवला जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00675.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtra24.in/2020/07/Finally-Sharad-Pawar-answered-that-question-in-an-interview-with-Saamana.html", "date_download": "2021-01-28T08:42:15Z", "digest": "sha1:T7UIKCP4DYWG2BUNISTID344J5JSXZOZ", "length": 13798, "nlines": 96, "source_domain": "www.maharashtra24.in", "title": "अखेर \"त्या\" प्रश्नाचा शरद पवारांनी 'सामना'च्या मुलाखतीत दिलं उत्तर - Maharashtra24", "raw_content": "\nशनिवार, ११ जुलै, २०२०\nHome महाराष्ट्र अखेर \"त्या\" प्रश्नाचा शरद पवारांनी 'सामना'च्या मुलाखतीत दिलं उत्तर\nअखेर \"त्या\" प्रश्नाचा शरद पवारांनी 'सामना'च्या मुलाखतीत दिलं उत्तर\nTeamM24 जुलै ११, २०२० ,महाराष्ट्र\nगेल्या चार पाच दिवसा पासून शरद पवार यांच्या मुलाखातीची जोरदार चर्चा सुरू होती. शिवसेनेचे खासदार आणि दैनिक सामना चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी शरद पवारांची मुलाखात घेतली आहे. मुलाखात प्रकाशीत होण्या आधी पासून या मुलाखातीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होती. शनिवारी ही मुलाखात वाचकांसाठी सामना मधून प्रकाशीत करण्यात आली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची हि मुलाखात दि. ११ ते १३ जुलै पर्यंत प्रकाशीत होणार आहे. दैनिक सामना ला शरद पवार यांची हि बहुतेक पहिलीच मुलाखात असावी.\nराज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्या पासून अवघ्या महाराष्ट्रातील जनतेला पडलेल्या प्रश्नांचे उत्तर अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 'सामना'च्या पहिल्याच मुलाखातीत दिला. राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे आपण हेडमास्तर आहात की रिमोट कंट्रोल या प्रश्नांचे उत्तर शरद पवार यांनी अगदी सोप्या भाषेत दिले आहे. शरद पवार यांनी म्हटले आहेत की, \"आपण महाविकास आघाडी सरकारचे ना मी हेडमास्तर आहे, ना माझ्या कडे रिमोट कंट्रोल आहे. ठाकरे सरकार सक्षम आहे सरकार चालवायला असे उत्तर शरद पवार यांनी दिला आहे.\nदेशातील सर्वात जेष्ठ आणि अनुभवी नेते शरद पवार यांनी 'सामना'ला धडाकेबाज 'मॅरेथॉन' मुलाखात दिली. शरद पवार राजकारणात कोणती भूमिका घेतात, क���य बोलतात याला नेहमीच महत्व मिळाले. या वेळी शरद पवार 'सामना'च्या माध्यमातून बोलले. ते मार्गदर्शक तितकेच खळबळ उडवणारे आहे. महाराष्ट्रातील 'ठाकरे सरकार'ला अजिबात धोका नाही हे त्यांनी ठामपणे सांगितले. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या सर्व आरोपांना पवारांनी सडेतोड उत्तरे दिली. सरकार स्थापनेबाबत भाजपशी कधीच चर्चा झाली नाही. फडणवीस हे राष्ट्रीय स्तरावरील निर्णय प्रक्रियेत कधीच नव्हते. त्यांना काही माहिती नाही, असा 'स्फोट' शरद पवार यांनी 'सामना'ला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.\nसत्तेचा दर्प चालत नाही; लोक पराभव करतात भाजपचा १०५ आमदाराचा आकडा आहे; त्यात शिवसेनेचा योगदान मोठे आहे भाजपचा १०५ आमदाराचा आकडा आहे; त्यात शिवसेनेचा योगदान मोठे आहे ठाकरे सरकारला केंद्र सरकारचे पाठबळ नसल्याचे शरद पवार यांनी ठणकाऊन सांगितले आहे. विशेष म्हणजे शरद पवार यांनी या दरम्यान शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या आठवणी जागवत म्हणाले की, \"मला जे बाळासाहेब ठाकरे माहित आहेत, त्याप्रमाणे बाळासाहेबांची सबंध विचारधारा, कामाची पद्धत ही भारतीय जनता पक्षाच्या विचाराशी सुसंगत होती\" असं सुध्दा पवार सांगायला विसरले नाही.\n'बाळासाहेब ठाकरे यांचा काँग्रेसशी संघर्ष जरूर होता. पण तो कायमचाच संघर्ष होता, असं समजण्याचं कारण नाही. उलट बाळासाहेब ठाकरे हे असे एकमेव नेते होते की ज्यांनी आपल्या पक्षाच्या राजकीय भवितव्याची तमा न बाळगता इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीला पाठिंबा दिला होता. संपूर्ण देश इंदिरा गांधी यांच्या विरोध असताना त्यांनी ही भूमिका घेतली होती. आमच्यासाठी तो धक्काच होता. एवढंच नव्हे तर निवडणुकीत महाराष्ट्रात आमचे उमेदवार उभे करणार नाही, अशी भूमिका शिवसेनेनं घेतली होती. याचं कारण त्यांच्या मनात काँग्रेसबद्दल तसा विद्वेष नव्हता. उद्धव ठाकरेही त्याच वाटेनं चालले आहेत,' असं पवार म्हणाले.\nBy TeamM24 येथे जुलै ११, २०२०\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमराठी मनाचे डिजिटल व्यासपीठ : वाचकांना विश्वासार्ह बातम्या व दर्जेदार वैचारिक लिखाण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.\nघाटंजीत वाहतूक पोलिसाची शेतकऱ्याला भरचौकात मारहाण\nपैशाची केली होती मागणी ; गणेश आगेच्या मस्तवालपणाने घाटंजीकर त्रस्त घाटंजी : शहरातील बाजारात आपल्या शेतातील भाजी विक्रीसाठी आणणाऱ्या शे...\nमहागांव येथे प्रेमयुगुलची आत्महत्या\n महागांव: प्रेम म्हणजे प्रेम असतं.कधी सरतही नाही,कधी पुरतही नाही.त्याच नावं 'प्रेम' असते.सात जन्माचे स्वप्न उराशी बाळ...\nयवतमाळ मध्ये कुख्यात गुंडाची भर रस्त्यावर हत्या\nअज्ञात आरोपी घटनास्थळा वरून पसार यवतमाळ शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी प्रमाण कमी झाले असताना आज दि.२६ ऑगस्ट रोजी दिवसा ढवळ्...\nअन् तांड्यातला मुलगा बनला उप-जिल्हाधिकारी\nलाखो जण ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन, नानाविध कौशल्य, ध्येयप्राप्ती कडे असताना रानावनात,तांड्यात राहणारा समाज म्हणजे बंजारा सम...\nनिळोणा धरणामध्ये बुडून दोघांचा मृत्यू\nराज्यासह देशात स्वतंत्र दिन साजरा होत असताना यवतमाळ येथील दोन युवक निळोणा धरणात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. सदर घटना सका...\nआणखी जाहिराती पाहण्यासाठी भेट द्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00675.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.news1marathi.com/2021/01/blog-post_38.html", "date_download": "2021-01-28T07:57:22Z", "digest": "sha1:YPDFVRR7QIF2RJ6LP3F6OI3KTP7JWAAU", "length": 14828, "nlines": 92, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "एमजीने नवी ‘हेक्टर २०२१’ लाँच केली - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / उद्योग विश्व / मुंबई / एमजीने नवी ‘हेक्टर २०२१’ लाँच केली\nएमजीने नवी ‘हेक्टर २०२१’ लाँच केली\n■अद्ययावत एक्सटेरिअर व इंटेरिअरसह १२.८९ लाख रुपयांत उपलब्ध....\nमुंबई, ७ जानेवारी २०२१ : एमजी मोटरने 'हेक्टर २०२१' अद्ययावत एक्सटेरिअर व इंटेरिअरसह १२.८९ लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च केली आहे. यात फर्स्ट इन सेगमेंट फीचर्स ड्युएल टोन एक्सटेरिअर व इंटेरिअर असून निवड करण्यासाठी विविध पर्याय आहेत. नव्या इंटरनेट एसयूव्हीमध्ये एक बोल्ड थर्मोप्रेस्ड फ्रंट क्रोम ग्रिल, लक्झरीयस शँपेन व ब्लॅक ड्युएल-टोन थीमचे इंटेरिअर, १८ इंच स्टायलिश ड्युएल टोन थीमचे इंटेरिअर, १८ इंच स्टायलीश ड्युएल टोन अॅलॉय, हिंग्लिश व्हॉइस कमांड्ससह अपडेट केलेले आयस्मार्ट (i-SMART) व इतरही अनेक फीचर्स आहेत. हेक्टर २०२१ यातील ७ ,५ व ६ सीटरच्या पर्यायात उपलब्ध आहे.\nएमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री राजीव छाबा म्हणाले, ‘एमजी येथे ग्राहकांच्या कल्पनेतील विश्व साकारण्याचा आमचा नेहमीच प���रयत्न असतो. हेक्टर २०२१ ची निर्मिती करताना आम्ही ग्राहक आणि ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील तज्ञांचा अभिप्राय विचारात घेऊन बदल केले. अद्ययावत हेक्टरने या इंटरनेट एसयूव्हीला आपल्या सेगमेंटमधील अधिक आकर्षक पर्याय बनवला आहे.”\nहेक्टर २०२१- ५ सीटर (१२.८९ लाख रुपयांपासून पुढे):\nहेक्टर २०२१ ५ सीटर ही एक नवी बोल्ड थर्मोप्रेस्ड फ्रंट क्रोम ग्रिलसह येते. याद्वारे ग्राहकांना निवांतपणाचा अनुभव देते. १८ इंच स्टायलिश ड्युएल-टोन अलॉय, सिडक्टिव्ह डार्क रीअर टेलगेट गार्निश आणि पुढील तसेच मागील स्किड प्टेट्सवर गनमेटल फिनिशिंगमुळे गाडीचा लूक अधिक आकर्षक दिसतो. यातील इतर सुविधांमध्ये समोरील बाजूस हवेशीर जागा, वायरलेस चार्जिंग व इंडस्ट्री फर्स्ट हिंग्लिश व्हॉईस कमांड्सचा समावेश आहे. बेस्टसेलिंग एसयूव्ही ही लक्झरीयस शँपेन व ब्लॅक ड्युएल-टोन थीम इंटेरिअर पर्यायांमध्ये असेल.\nहेक्टर प्लेस २०२१- ७ सीटर (१३.३४ रुपयांपासून सुरू):\nनव्याने आलेली ७ सीटर पर्यायातील हेक्टर प्लस ही इंटरनेट एसयूव्ही पॅनोरमिक सनरूफमध्ये येते. यातील दुस-या ओळीत ३ प्रोढ व तिस-या ओळीत २ मुलांना बसण्याची पुरेशी जागा आहे. ७ सीटरदेखील स्टाइल, सुपर, स्मार्ट व नव्या ‘सिलेक्ट’ ट्रीम लेव्हलसह येते.\nहेक्टर प्लस २०२१- ६ सीटर कॅप्टन सीट्स ( १५.९९ लाख रुपयांपासून सुरू)\nकॅप्टन सीटसह हेक्टर प्लस ६ सीटर ही १८ इंच अपडेटेड अॅलॉय, व्हेंटिलेटेड सीट्स, वायरलेस चार्जिंग व ऑटो-डिमिंग आयआरव्हीएमसह येते.\nऑटो-टेक स्पेसमध्ये अग्रस्थानी राहण्यासाठी एमजी वचनबद्ध आहे. याच अनुषंगाने हेक्टर २०२१ मध्ये आयस्मार्टची सुविधा अपग्रेड करण्यात आली आहे. यात हिंग्लिश व्हॉइस कमांड्स देण्यात आल्या आहेत. एमजी हेक्टर २०२१ मध्ये क्रिटिकल टायर प्रेशरचे अलर्ट मिळण्याकरिता इंजिन स्टार्ट अलार्म आहे. इंटरनेट एसयूव्हीला आता सनरुफ (खुल जा सिम सिम), एफएम (एफएम चलाओ), एसी (टेम्परेचर कम कर दो) यासारख्या ३५ पेक्षा जास्त हिंग्लिश कमांड्स समजू शकते व त्यानुसार प्रतिसाद देऊ शकते. एमजी हेक्टर २०२१ मध्ये ६०+ कनेक्टेड कार फीचर्स असून त्यात अॅपल वॉचवर आयस्मार्ट अॅप, गाना अॅपमध्ये गाण्यासाठी व्हॉइस सर्च, वायफाय कनेक्टिव्हिटी, अॅक्युवेदरद्वारे हवामानाचा अंदाज अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे.\nएमजी हेक्टर ही भारतातील पहिली इंटरने��� कार असून त्यात अनेक इंडस्ट्री-फर्स्ट सुविधा असून या सेगमेंटमध्ये तिने एक मैलाचा दगड रोवला आहे. त्यात ओटीए अपडेट क्षमता व सोफेस्टिकेटेड ४८व्ही माइल्ड-हायब्रिड आर्किटेक्चर आहे. या वाहनात २५ पेक्षा जास्त सुरक्षिततेच्या सुविधा आहेत. त्यात इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, ट्रॅक्शन कंट्रोल, हिल होल्ड कंट्रोल, रिअर वायपर व वॉशर तसेच रिअर डीफॉगर इत्यादींचा समावेश आहे.\nउद्योग विश्व X मुंबई\nकिसान बाग आंदोलनाला राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद प्रकाश आंबेडकर\n◆ किसान बाग आंदोलनाला राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद, मुंबईत मात्र हजारो कार्यकर्त्यांची धरपकड, आघाडी सरकार शेतकरी विरोधी असल्याचे दाखवून दिले....\nराष्ट्रवादी कल्याण-डोंबिवली जिल्हा महिला कार्याध्यक्षाच्या मुलाला मारहाण दोघा आरोपींना अटक सीसीटीव्हीत घटना कैद\nजतिन ठक्कर यांच्या वाढदिवसा निमित्त येऊर येथे गोशाळे मध्ये 350 डझन केली गायींना खाण्यास दिली\nभिवंडीत फरार आरोपीस पकडण्या साठी आलेल्या पोलीस पथकावर हल्ला\nराष्ट्रवादी कल्याण-डोंबिवली जिल्हा महिला कार्याध्यक्षाच्या मुलाला मारहाण दोघा आरोपींना अटक सीसीटीव्हीत घटना कैद\nजतिन ठक्कर यांच्या वाढदिवसा निमित्त येऊर येथे गोशाळे मध्ये 350 डझन केली गायींना खाण्यास दिली\nभिवंडीत फरार आरोपीस पकडण्या साठी आलेल्या पोलीस पथकावर हल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00676.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://chanda.nic.in/document/1992-%E0%A4%A4%E0%A5%87-2004-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%AF%E0%A5%8D/", "date_download": "2021-01-28T07:57:46Z", "digest": "sha1:IV3LWEVDOXZIAQG5EFZLYAFVY2TK3KEJ", "length": 4801, "nlines": 103, "source_domain": "chanda.nic.in", "title": "1992 ते 2004 दरम्यान विभागीय दुय्यम सेवा परीक्षा निकाल | चंद्रपूर जिल्हा, महाराष्ट्र शासन | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा चंद्रपूर District Chandrapur\nचंद्रपूर जिल्ह्यातील पोलिस स्थानके\nएसटीडी आणि पिन कोड\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nरोहयो ( जलयूक्त शिवार )\nजमिन संबंधित विविध महत्वाच्या याद्या\nजिल्ह्यातील जमीन बँकेची माहिती\nस्वातंत्र्य सैनिक पेंशनरांची यादी\n1992 ते 2004 दरम्यान विभागीय दुय्यम सेवा परीक्षा निकाल\n1992 ते 2004 दरम्यान विभागीय दुय्यम सेवा परीक्षा निकाल\n1992 ते 2004 दरम्यान विभागीय दुय्यम सेवा परीक्षा निकाल\nपहा / डाउनलोड करा\n1992 ते 2004 दरम्यान विभागीय ��ुय्यम सेवा परीक्षा निकाल 06/04/2018 पहा (9 MB)\nजिला प्रशासन द्वारा स्वामित्व वाली सामग्री\n© कॉपीराइट जिल्हा प्रशासन चंद्रपूर, महाराष्ट्र, (भारत) , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jan 28, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00676.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/congratulations-to-virat-anushka-from-amul-for-releasing-special-cartoon/", "date_download": "2021-01-28T08:47:37Z", "digest": "sha1:BJNDYCFXETOTQJ5C3SEZTDGT3S7WQ4YL", "length": 9615, "nlines": 78, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "खास कार्टून प्रसिद्ध करत 'अमूल' कडून विराट-अनुष्काला शुभेच्छा", "raw_content": "\nदेवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि टिकवलं देखील – शिवेंद्रराजे भोसले\nभाजप अडचणीत, गैरव्यवहार प्रकरणी बाजार समितीच्या तत्कालीन संचालकांची चौकशी\nआता अंत पाहू नका, लोकांचा उद्रेक झाला तर थांबवता येणार नाही – उदयनराजे भोसले\nरेल्वे मार्गासाठी राज्य सरकारने ५०% हिस्सा द्यावा : आ. पाटील\nचावटपणा करणाऱ्याला आतमध्ये टाका; रक्षा खडसेंच्या आक्षेपार्ह उल्लेखावर गुलाबराव पाटील संतापले\n…तर तीव्र आंदोलन करू – मराठा क्रांती मोर्चा\nखास कार्टून प्रसिद्ध करत ‘अमूल’ कडून विराट-अनुष्काला शुभेच्छा\nऑस्ट्रेलिया : भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या पहिल्या बाळाची देखील जोरदार चर्चा सुरु आहेत. अनुष्काने ११ जानेवारीला मुंबईत मुलीला जन्म दिला. तेव्हापासून चाहत्यांमध्ये त्यांच्या या पहिल्या मुलीची चर्चा होताना दिसून येत आहे. तसेच विराट आणि अनुष्काला अनेक सेलिब्रेटिंनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत.\nयाबरोबरच आता अमुलने देखील त्यांच्या मुलीच्या जन्मानिमित्त एक कार्टून प्रसिद्ध केले आहे. विराट आणि अनुष्का पाळण्यात असलेल्या बाळाला खेळवत असल्याचे हे कार्टून आहे. तसेच त्यात लिहिले आहे की ‘या डिलेव्हरीने त्रिफळाचीत केले. घरी स्वागत आहे. अमुल हे ताज्या घडामोडींच्या विविध विषयांवर कार्टुन बनवत असतात. त्यामुळे यावेळी त्यांनी विराट आणि अनुष्काच्या बाळाच्या जन्माबद्दल कार्टुन काढले आहे.\nभारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या घरी नव्या पाहुण्याच आगमन झालं आहे. विराटने सोशल मीडियामार्फत सर्वांना ही गोड बातमी सांगितली. ‘आम्हाला अत्यंत आनंद होत आहे की,आम्ही आपल्या प्रेमाबद्दल मनापासून आभारी आहोत. अनुष्का आणि आमची मुलगी दोघीही ठीक आहेत. आमचं सौभाग्य आहे की जीवनाचा हा चॅप्टर आम्हाला अनुभवता आला. आता आम्हाला थोडी प्रायव्हसीची गरज आहे’ असं आवाहन देखील त्याने केलं होत.\nदरम्यान, अनुष्काने एका मुलाखती दरम्यान सांगितलं होतं की, ‘विराटने बाळाला सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही याबाबत खूप विचार केला. आम्ही आमचं बाळ वाढताना लोकांना दाखवण्याची इच्छा नाही. आम्ही आमच्या मुलांना सोशल मीडियात अडकवू इच्छित नाही. पुढे जाऊन त्याचा निर्णय मुलं घेतील. आजकाल मोठ्यांनाच सोशल मीडिया हँडल करण्यात इतकी समस्या येते. हे थोडं कठीण असेल पण आम्ही हे फॉलो करु.’\nऔरंगाबादेत मुंबई-पुण्यापेक्षा पेट्रोल महाग\nधनंजय मुंडेवरील आरोप गंभीर आहेत; पक्षातील सहकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर सर्वानुमते निर्णय घेऊ\nधनंजय मुंडेंवर माझा विश्वास – जयंत पाटील\nमहाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागाची ४२८ पदाधिक-यांची मेगा कार्यकारिणी जाहीर\n‘देशात शेतकऱ्यांचे राज्य पाहिजे मात्र भाजप भांडवलदारांच्या फायद्याचे कायदे करत आहे’\nदेवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि टिकवलं देखील – शिवेंद्रराजे भोसले\nभाजप अडचणीत, गैरव्यवहार प्रकरणी बाजार समितीच्या तत्कालीन संचालकांची चौकशी\nआता अंत पाहू नका, लोकांचा उद्रेक झाला तर थांबवता येणार नाही – उदयनराजे भोसले\nदेवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि टिकवलं देखील – शिवेंद्रराजे भोसले\nभाजप अडचणीत, गैरव्यवहार प्रकरणी बाजार समितीच्या तत्कालीन संचालकांची चौकशी\nआता अंत पाहू नका, लोकांचा उद्रेक झाला तर थांबवता येणार नाही – उदयनराजे भोसले\nरेल्वे मार्गासाठी राज्य सरकारने ५०% हिस्सा द्यावा : आ. पाटील\nचावटपणा करणाऱ्याला आतमध्ये टाका; रक्षा खडसेंच्या आक्षेपार्ह उल्लेखावर गुलाबराव पाटील संतापले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00677.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekachdheya.page/2020/07/R92JNL.html", "date_download": "2021-01-28T09:09:34Z", "digest": "sha1:63Z3RP23MIVHQRVSAYI4DVTXU7YNR352", "length": 10432, "nlines": 37, "source_domain": "www.ekachdheya.page", "title": "‘कोरोना’विरुद्ध लढताना बकरी ईद साधेपणाने, नियम पाळून साजरी करण्याचे आवाहन", "raw_content": "\n‘���ोरोना’विरुद्ध लढताना बकरी ईद साधेपणाने, नियम पाळून साजरी करण्याचे आवाहन\nJuly 15, 2020 • महेश आनंदा लोंढे\nमुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसमवेतच्या ऑनलाईन बैठकीत सर्व संबंधितांचे एकमत\nमुंबई : सण आणि उत्सव हे जीवनाचा आनंद वाढविण्यासाठी असतात. आज एकीकडे कोरोनाची साथ झपाट्याने वाढते आहे, ती रोखण्याचे आटोकाट प्रयत्न आपण करीत आहोत. गेल्या ४ महिन्यांत आपण सर्व धर्मीयांचे सण मर्यादित प्रमाणात साजरे केले, त्याचप्रमाणे येणारी बकरी ईददेखील साधेपणाने, जमल्यास प्रतिकात्मकरित्या आणि नियमांचे पालन करून साजरी व्हावी, अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.\nबकरी ईद संदर्भात आज आयोजित ऑनलाईन बैठकीत ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख तसेच इतर मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी यांनीदेखील बकरी ईद साधेपणाने आणि कुठेही गर्दी न करता साजरी करावी, असे आवाहन केले.\nमुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, कोरोना संकटाचा मुकाबला करण्याचे मोठे आव्हान आहे. सध्याच्या काळात निरोगी जगणे हे महत्त्वाचे आहे. सण-उत्सव साजरा करताना गर्दी होऊ न देणे याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच वाहतुकीमुळे साथीचा रोग पसरण्याची शक्यता वाढते. त्यामुळे त्याचा विचार करावा, असेही त्यांनी सांगितले.\nयावर्षी संकटाचा सामना करून पुढच्या वर्षी मोठ्या प्रमाणात सर्व सण-उत्सव साजरे करू. त्यामुळे बकरी ईद निमित्त बकरी खरेदी करण्यासाठी मंडीचा आग्रह नको.\nमहाराष्ट्रातील सर्व जनतेने जात-पात, धर्म-पंथ न मानता कोरोनाविरुद्धच्या लढ्यात जे सहकार्य केले, केंद्र व राज्य शासनाच्या नियमांचे पालन केले, त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार. यासाठी ज्या यंत्रणा लढल्या, जीवाची जोखीम पत्करली, त्यांचेही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी आभार मानले. ते म्हणाले, आतापर्यंत झालेल्या सर्व सणांमध्ये सर्वांकडून सहकार्य मिळाले. बकरी ईदमध्ये देखील असेच सहकार्य अपेक्षित आहे. धार्मिक भावनांचा आदर करून बकरी ईदसुद्धा साधेपणाने साजरे करावी. सण साजरे करताना आरोग्याचा विचारदेखील करणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री जो निर्णय घेतील, तो जनतेला समजावून देण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.\nगृहमंत्री श्री. देशमुख म्हणाले, कोरोना साथरोगाविरुद्ध लढाई लढताना गेल्या चार महिन्यात जे सण-उत्सव ��ले त्यात सर्वांनी खूप चांगले सहकार्य केले आहे. तसेच सहकार्य बकरी ईद निमित्त करावे. साधेपणाने हा सण साजरा करावा. शक्यतो कुर्बानीचे विधी ऑनलाईन करावेत. आंतरराज्य वाहतूक अवघड आहे. त्याचाही विचार करावा लागेल. कंटेंनमेंट झोन वगैरे अडचणी लक्षात घेता तसेच पोलिसांवरील ताण विचारात घेऊन ईद साधेपणाने करावी.\nया बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री अस्लम शेख, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, गृहराज्यमंत्री (शहरे) सतेज ऊर्फ बंटी पाटील, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई, आमदार सर्वश्री अमिन पटेल, रईस शेख, अबू असिम आझमी, झिशान सिद्धीकी यांनी यावेळी मत व्यक्त करून आवश्यक सूचना मांडल्या.\nयावेळी मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे विशेष सल्लागार अजोय मेहता, अपर मुख्य सचिव (गृह) सिताराम कुंटे, मुंबई महानगरपालिका आयुक्त आय.एस. चहल, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग, गृह विभागाचे प्रधान सचिव (विशेष) अमिताभ गुप्ता आदी उपस्थित होते.\nवृक्ष लागवड आवड म्हणून नव्हे तर गरज म्हणून हवी; राज्यात सुरू करणार मोठी मोहीम – मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच\nJanuary 22, 2021 • महेश आनंदा लोंढे\nयुवकांनी धैर्य आणि निष्ठेनं देशकार्यात योगदान द्यावं पंतप्रधान यांचं आवाहन\nJanuary 22, 2021 • महेश आनंदा लोंढे\nदेशभरातील १० लाखांहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण\nJanuary 22, 2021 • महेश आनंदा लोंढे\nदेशभरातील विद्यार्थ्यांना लागलीय शाळेत जाण्याची ओढ\nJanuary 20, 2021 • महेश आनंदा लोंढे\nयूनियन बँकेने आंध्र बँकेच्या सर्व शाखांचे आयटी इंटिग्रेशन केले पूर्ण\nJanuary 27, 2021 • महेश आनंदा लोंढे\nभारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00677.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekachdheya.page/2021/01/blog-post_24.html", "date_download": "2021-01-28T08:21:52Z", "digest": "sha1:X65HHB5OEIKMYYA4LD6IYGD7LF37YVGB", "length": 4677, "nlines": 30, "source_domain": "www.ekachdheya.page", "title": "आजच्या स्टार्ट अप कंपन्या या भविष्यातल्या बहुराष्ट्रीय कंपन्या होतील - पंतप्रधान", "raw_content": "\nआजच्या स्टार्ट अप कंपन्या या भविष्यातल्या बहुराष्ट्रीय कंपन्या होतील - पंतप्रधान\nJanuary 02, 2021 • महेश आनंदा लोंढे\nनवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आजच्या स्टार्ट अप कंपन्या या भविष्यातल्या बहुराष्ट्रीय कंपन्या होतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. ओडिशामधल्या संबळपूर इथल्या भारतीय व्यवस्थापन संस्था - आयआयएमच्या कायमस्वरुपी कॅम्पसची पायाभरणी पंतप्रधानांनी आज केली, त्यावेळी ते बोलत होते. शेती क्षेत्रापासून ते अंतराळ क्षेत्रापर्यंत स्टार्ट अप्सची व्याप्ती वाढत असून, देशातल्या बहुतांशी शहरामंध्ये आता स्टार्टअप्स येत असल्याचं पंतप्रधान म्हणाले.\n२०१४ पर्यंत देशात १४ व्यवस्थापन संस्था होत्या, त्यांची संख्या आता २० झाली असल्याचं ते म्हणाले. या सगळ्या संस्थांच्या माध्यमातून आलेले विद्यार्थी आत्मनिर्भर भारताच्या अभियानाला बळकटी देतील, असं पंतप्रधानांनी यावेळी नमूद केलं.\nवृक्ष लागवड आवड म्हणून नव्हे तर गरज म्हणून हवी; राज्यात सुरू करणार मोठी मोहीम – मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच\nJanuary 22, 2021 • महेश आनंदा लोंढे\nयुवकांनी धैर्य आणि निष्ठेनं देशकार्यात योगदान द्यावं पंतप्रधान यांचं आवाहन\nJanuary 22, 2021 • महेश आनंदा लोंढे\nदेशभरातील १० लाखांहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण\nJanuary 22, 2021 • महेश आनंदा लोंढे\nदेशभरातील विद्यार्थ्यांना लागलीय शाळेत जाण्याची ओढ\nJanuary 20, 2021 • महेश आनंदा लोंढे\nयूनियन बँकेने आंध्र बँकेच्या सर्व शाखांचे आयटी इंटिग्रेशन केले पूर्ण\nJanuary 27, 2021 • महेश आनंदा लोंढे\nभारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00677.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/malnutrition-free-india-by-2022-says-union-minister-smriti-irani-aau-85-1924899/", "date_download": "2021-01-28T08:52:21Z", "digest": "sha1:BTDNYKCVA75UMEE7HXT7QYZVTCTPQYON", "length": 13814, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Malnutrition free India by 2022 says Union Minister Smriti Irani aau 85 |भारत २०२२ पर्यंत कुपोषणमुक्त होईल : स्मृती इराणी | Loksatta", "raw_content": "\nएक लाख किलो जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट\nराज्यातील ५७ पोलिसांना शौर्यपदके जाहीर\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\nभारत २०२२ पर्यंत कुपोषणमुक्त होईल : स्मृती इराणी\nभारत २०२२ पर्यंत कुपोषणमुक्त होईल : स्मृती इराणी\nगुरुवारी राज्यसभेत त्यांनी कुपोषणाबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना सरकारची भुमिका मांडली.\nकेंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी राज्यसभेत बोलताना.\nभारत २०२२ पर्यंत कुपोषणमुक्त होईल असा विश्वास केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी व्यक्त केला आहे. गुरुवारी राज्यसभेत त्यांनी कुपोषणाबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना सरकारची भुमिका मांडली.\nइराणी म्हणाल्या, भारताला कुपोषणमुक्त करण्यासाठी केंद्र सरकारच्यावतीने राबवण्यात येणारी ‘पोषण अभियान’ योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. ही योजना उत्कृष्ट पद्धतीने राबवली जात असून पुढील दोन वर्षात एकही मुल कुपोषणग्रस्त राहणार नाही. या अभियानाचे निश्चित करण्यात आलेले टार्गेट भारत २०२२ पर्यंत पूर्ण करेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.\nराज्यसभेत आम आदमी पार्टीचे खासदार सुशीलकुमार गुप्ता यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना स्मृती इराणी यांनी उत्तर दिले. त्या म्हणाल्या, जेव्हा आपण कुपोषणाच्या समस्येबाबत बोलतो तेव्हा आपल्याला स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि इतर गोष्टींचाही विचार करायला हवा. त्याचबरोबर मला हे सांगताना आनंद होत आहे की, सप्टेंबर २०१८ मध्ये ‘कुपोषण महाकाल’मध्ये २५,००० हजार लोकांनी सहभाग नोंदवला होता. तर ८ ते २२ मार्च दरम्यान झालेल्या ‘पोषण पकवाया’ महोत्सवात ४४.८८ कोटी लोकांनी सहभाग नोंदवून याला लोक चळवळीचे स्वरुप दिले.\n‘पोषण अभियान’ योजना प्रत्येक राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात राबवली जात आहे. ९ जून रोजी हरयाणामध्ये मी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यासोबत या योजनेबाबतची आढावा बैठक घेतली होती. त्यानंतर सर्व केंद्रीय मंत्र्यांना देशभरात या योजनेच्या ��क्षमीकरणासाठी आणि जनजागृतीसाठी प्रयत्न करण्याची विनंती केली होती. २०२२ पर्यंत भारत कुपोषणमुक्त करण्यासाठी शाळांमध्ये देण्यात येणाऱ्या ‘मिड डे मिल’ योजनेवरही केंद्र सरकारकडून लक्ष केंद्रीत करण्यात येत असल्याचे यावेळी इराणी यांनी सांगितले.\n‘पोषण अभियान जनआंदोलन’ हा केंद्र सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प असून बालके, किशोरवयीन मुले, गर्भवती महिला यांच्यातील पोषणाची पातळी वाढावी हा याचा हेतू आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nवहिनीसाहेबांचा कुल लूक; बेबीबंपसोबत केलं फोटोशूट\nVideo : 'जिंदगी का सफर..'; कार्तिकी -रोनितचा रोमँण्टिक डान्स\nसगळी चूक नेहरू आणि गांधीजींचीच; बॉलिवूड पटकथा लेखकाचं ट्वीट चर्चेत\n ...म्हणून सिद्धार्थने शहनाजला फेकलं पाण्यात\n सहा महिन्यांपूर्वी अभिनेत्रीनं दिले होते आत्महत्येचे संकेत; म्हणाली होती...\nवानखेडे स्टेडियमला जाणारी वाट वाकडी\nसिंगापूरच्या धर्तीवर उपराजधानीत आंतरराष्ट्रीय उद्यान\nजिल्ह्यातील कृषीपंप धारकांकडे तीन हजार कोटींची थकबाकी\nजम्मू-काश्मीरच्या दुर्गम भागांत सेवा देण्यास नाशिकच्या डॉक्टरांची तयारी\nवाठोडा परिसरातील हजार कोंबड्या नष्ट\nशंकरशिला इमारत कोसळण्याचा धोका\nवाडा तालुक्यात बनावट नोटांचा कारखाना उध्वस्त\nउपनगरी रेल्वे प्रवासीसंख्या २१ लाखांवर\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 हाफिझ सईद विरोधात कारवाई म्हणजे पाकचा डोळयात धुळफेक करण्याचा प्रयत्न\n2 आमदार आकाश विजयवर्गीयला भाजपाची नोटीस\n बँकेची परीक्षा आता मराठीतूनही होणार, केंद्र सरकारची घोषणा\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\nमाझे भाऊ अमित शाह यांच्याकडे ५१ लाख व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आहेत, त्यामुळे... -ममत�� बॅनर्जीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00677.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/international/international-news/brazil-president-jair-bolsonaro-claims-rigging-fraud-in-us-election-2020/articleshow/79492965.cms", "date_download": "2021-01-28T09:30:43Z", "digest": "sha1:NL5EC6TQWABHSNA6X5M7YA4YFLQJTFB7", "length": 13552, "nlines": 103, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "us election fraud: US Election 'या' देशाचे राष्ट्रपती म्हणतात, अमेरिका निवडणुकीत गैरप्रकार झालाय\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nUS Election 'या' देशाचे राष्ट्रपती म्हणतात, अमेरिका निवडणुकीत गैरप्रकार झालाय\nअमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप करणारे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आता देशाबाहेरून ही साथ मिळाली आहे. ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनीदेखील ट्रम्प यांची री ओढली आहे.\nअमेरिकेच्या निवडणुकीत गैरप्रकार; या देशाच्या राष्ट्राध्यक्षाने केला आरोप\nरिओ दि जेनेरियो: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत गैरप्रकार झाला असल्याचा आरोप मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्याने करत आहेत. तर, दुसरीकडे इतर देशांनी अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, एका देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या आरोपात आपला सूर मिळवला आहे. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेयर बोल्सनारो यांनी अमेरिकेच्या निवडणुकीत गैरप्रकार झाला असल्याचा आरोप केला.\nअमेरिकेच्या निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप करणारा ब्राझील हा पहिलाच देश आहे. इतर देशांनी बायडन यांना शुभेच्छा दिल्या अथवा अधिकृत निकालाची प्रतिक्षा केली. मात्र, अमेरिकेतील निवडणूक गैरप्रकाराबाबत कोणीही भाष्य केले नाही. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष बोल्सनारो यांनी म्हटले की, अमेरिकेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाला असल्याची माहिती माझ्याकडे आहे. आपल्याला खास सुत्रांकडून ही ठोस माहिती मिळाली असल्याचे त्यांनी म्हटले. डोनाल्ड ट्रम्प आणि बोल्सनारो यांचे चांगले संबंध आहेत. त्यातच आता बोल्सनारो यांनी आता ट्रम्प यांच्याच आरोपाची री ओढल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. बोल्सनारो यांनी बायडन यांना अद्यापही विजय���च्या शुभेच्छा दिल्या नाहीत.\nवाचा: चीनचे लडाखमधील बांधकाम चिथावणीखोर; अमेरिकन सिनेटरची टीका\nवाचा: ट्रम्प म्हणतात, व्हाइट हाउस सोडणार, पण 'या' अटीसह\nबोल्सनारो यांनी सध्याच्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिनबाबतही संशय व्यक्त केला. याद्वारे मतदानात गैरप्रकार होण्याची भीती आहे. आगामी २०२२ मधील ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक मतपत्रिकांद्वारे घेण्यात यावी अशी मागणीदेखील त्यांनी केली.\nवाचा: बायडन यांच्याकडून मंत्रिमंडळाची घोषणा; नवे परराष्ट्र मंत्री भारताला पूरक\nएफबीआय आणि न्याय विभागावर ट्रम्प यांचा अविश्वास\nअमेरिकेचा न्याय विभाग आणि एफबीआयवरही डोनाल्ड ट्रम्प यांनी आरोप लगावले आहेत. या विभागाचे अधिकारी निवडणुकीच्या गैरप्रकारात सहभागी असू शकतात, असा आरोप त्यांनी केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सातत्याने निवडणुकीत गैरप्रकार झाला असल्याचा आरोप करण्यात येतो. काही राज्यांमध्ये ट्रम्प यांनी फेरमतमोजणीची मागणी केली होती. काही राज्यांनी केलेल्या मतमोजणीत ट्रम्प यांना अपयशाला सामोरे जावे लागले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nCoronavirus vaccine करोना: अमेरिका आणि युरोपमध्ये लस वापरासाठी 'या' कंपनीचा अर्ज महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमुंबई'...तर भाजपला महाराष्ट्रात राजकारण करणं कठीण होईल'\nसिनेन्यूज..म्हणून राज कुंद्राने मुलाला दाखवली रस्त्यावर झोपलेली माणसं\nविदेश वृत्तबायडन यांनी सौदी अरेबिया, युएईला दिला धक्का; घेतला 'हा' मोठा निर्णय\nक्रिकेट न्यूजफक्त एका फोटोमुळे शिखर धवनच्या अडचणी वाढल्या, कोर्टात याचिका दाखल...\nअहमदनगरअण्णांचे आंदोलन थोपवण्यासाठी मोदी सरकारचे महत्त्वाचे पाऊल\nदेशशेतकरी नेत्यांविरोधात 'लूकआऊट नोटीस' जारी, पासपोर्ट जप्त करणार\nमुंबईशेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील महिलेचा मृत्यू\nसिनेन्यूजश्रद्धा लवकरच लग्न करणार वडिल शक्ती कपूर म्हणतात....\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगमुलांचे डोळे, कान व लिवर ठेवायचं असेल आरोग्यदायी तर खाऊ घाला ‘हा’ टेस्टी पदार्थ\nधार्मिकवर्षातील पहिला गुरु पुष्य योग: धन वृद्धीस��ठी करा हे उपाय\nकार-बाइकदेशातील ८ वर्ष जुन्या वाहनांवर आता मोदी सरकारचा 'ग्रीन टॅक्स'\nमोबाइलJio vs Airtel vs Vi: ४ जी डेटा प्लान, किंमत १६ रुपयांपासून सुरू\nब्युटीसुंदर व नितळ त्वचेसाठी संपूर्ण शरीरावर लावा ‘या’ भाजीपासून तयार केलेला नैसर्गिक लेप\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00678.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.badalijewelry.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7", "date_download": "2021-01-28T09:04:25Z", "digest": "sha1:4R7X7DMTRWSS7NCCTMG6ICKIPSZ4WDP3", "length": 18117, "nlines": 327, "source_domain": "mr.badalijewelry.com", "title": "वैशिष्ट्ये - बदाली दागिने", "raw_content": "\nनवीन - खंडित दागदागिने\nजादू दागिन्यांच्या गडद छटा\nशाळेचे दागिने पूर्ण करीत आहे\nमध्यम-पृथ्वी / हॉबिट आणि लॉटर ज्वेलरी\nस्टर्लिंग चांदी मध्यम-पृथ्वी दागिने\nपावडर दाना विश्वाचे दागिने\nनिओब ती लाइफ ज्वेलरी आहे\nप्राइड एलजीबीटीकिया + ज्वेलरी\nमध्यम-पृथ्वी / हॉबिट आणि लॉटर ज्वेलरी\nब्रँडन सँडरसन - इलेंट्रिस\nब्रँडन सँडरसन - मिस्टबॉर्न\nब्रँडन सँडरसन - वादळ\nफाईल ज्वेलरी ड्रेस्डेन करा\nFUTHATK Rune गोल्ड ज्वेलरी\nकोविड -१ Safety सुरक्षा\nकोविड -१ Safety सुरक्षा\nनवीन - खंडित दागदागिने\nजादू दागिन्यांच्या गडद छटा\nशाळेचे दागिने पूर्ण करीत आहे\nमध्यम-पृथ्वी / हॉबिट आणि लॉटर ज्वेलरी\nस्टर्लिंग चांदी मध्यम-पृथ्वी दागिने\nपावडर दाना विश्वाचे दागिने\nनिओब ती लाइफ ज्वेलरी आहे\nप्राइड एलजीबीटीकिया + ज्वेलरी\nमध्यम-पृथ्वी / हॉबिट आणि लॉटर ज्वेलरी\nब्रँडन सँडरसन - इलेंट्रिस\nब्रँडन सँडरसन - मिस्टबॉर्न\nब्रँडन सँडरसन - वादळ\nफाईल ज्वेलरी ड्रेस्डेन करा\nFUTHATK Rune गोल्ड ज्वेलरी\nएकत्र आम्ही मजबूत आहोत \nअत्यधिक साठलेल्या वस्तू, खंडित उत्पादने आणि या पृष्ठावर मूळ नसलेल्या इतर डिझाईन्सवर सवलतीच्या किंमती (केवळ मर्यादित काळासाठी). आपल्या सहकार्याबद्दल आपले आभार\nया वस्तू वहनासाठी सज्ज आहेत. शिपिंग १--1 व्यवसायाचे दिवस असेल जेव्हा आपण भरती करण्याच्या बंधनांनंतर ऑर्डर द्याल\nक्रमवारी लावा क्रमवारी लावा वैशिष्ट्यपूर्ण सर्वोत्तम विक्री वर्णानुक्रमाने, अ.झ. वर्णानुक्रमाने, ZA किंमत, कमी ते उच्च किंमत, ��मी ते उच्च तारीख, जुने ते नवीन तारीख, जुने ते नवीन\nओव्हरस्टॉक ड्रॅगनफ्लाय आकर्षण - बदल घडवून आणणे - 4 डावे\nनियमित किंमत $ 19.00 विक्री किंमत$ 7.00 $ 12.00 जतन करा\nरवि देवी हार - सर्वकाही आपल्यास नूतनीकरण करा\nनियमित किंमत $ 69.00 विक्री किंमत$ 39.00 $ 30.00 जतन करा\nविविध गीक टॅग्ज - दुव्यावर क्लिक करा\nनियमित किंमत $ 29.00 विक्री किंमत$ 19.00 $ 10.00 जतन करा\nक्लीयरन्स डॉल्फिन आणि वेव्ह्ज रिंग - आकार 12, 12.5 किंवा 13\nनियमित किंमत $ 39.00 विक्री किंमत$ 17.40 $ 21.60 जतन करा\nओव्हरस्टॉक मेंदू मैत्रीतील हार - कांस्य\nनियमित किंमत $ 35.00 विक्री किंमत$ 17.40 $ 17.60 जतन करा\nओव्हरस्टॉक अ‍ॅनाटॉमिकल आंतड्यांचा हार\nनियमित किंमत $ 35.00 विक्री किंमत$ 17.40 $ 17.60 जतन करा\nनियमित किंमत $ 35.00 विक्री किंमत$ 17.40 $ 17.60 जतन करा\nओव्हरस्टॉक कवटी आणि क्रॉसबोनस तलवारीचे कानातले\nनियमित किंमत $ 79.00 विक्री किंमत$ 17.50 पासून $ 61.50 जतन करा\nऑपेरा मास्क मोहिनीचा ओव्हरस्टॉक फॅंटम\nनियमित किंमत $ 29.00 विक्री किंमत$ 15.00 $ 14.00 जतन करा\nऑपेरा मास्क नेकलेसचा ओव्हरस्टॉक फॅंटम\nनियमित किंमत $ 50.00 विक्री किंमत$ 35.00 $ 15.00 जतन करा\nओव्हर्स्टॉक एड्रान फ्लॅग पेंडेंट - कांस्य\nनियमित किंमत $ 30.00 विक्री किंमत$ 22.40 $ 7.60 जतन करा\nक्लीयरन्स पायरेट स्कल हार\nनियमित किंमत $ 55.00 विक्री किंमत$ 27.00 $ 28.00 जतन करा\nओव्हरस्टॉक ड्रॅगन डॅगर हार\nनियमित किंमत $ 39.00 विक्री किंमत$ 25.00 $ 14.00 जतन करा\nओव्हर्स्टॉक स्वारोव्हस्की क्रिस्टल मणी चुंबन हार\nनियमित किंमत $ 59.00 विक्री किंमत$ 29.00 $ 30.00 जतन करा\nक्लीयरन्स कवटी आणि क्रॉसबोनस रिंग\nनियमित किंमत $ 49.00 विक्री किंमत$ 29.40 पासून $ 19.60 जतन करा\nओव्हर्स्टॉक ऑथेंटिक व्हँपायर फॅन्ग्स हार - केवळ 2 डावे\nनियमित किंमत $ 49.00 विक्री किंमत$ 30.00 $ 19.00 जतन करा\nक्लियरन्स मध्ययुगीन सिग्नेट रिंग - आकार 6 किंवा 6.5\nनियमित किंमत $ 69.00 विक्री किंमत$ 37.20 $ 31.80 जतन करा\nओव्हरस्टॉक सुंदर परी ब्रेसलेट\nनियमित किंमत $ 79.00 विक्री किंमत$ 39.00 $ 40.00 जतन करा\nआयर्लंड क्रॉसचे ओव्हर्स्टॉक प्रख्यात - अनंतकाळ क्रॉस\nनियमित किंमत $ 59.00 विक्री किंमत$ 39.00 $ 20.00 जतन करा\nक्लीयरन्स पायरेट सिग्नेट रिंग - केवळ आकार 9 आणि 9.5 डावे\nनियमित किंमत $ 89.00 विक्री किंमत$ 52.80 $ 36.20 जतन करा\nक्लियरन्स पायरेट कॅप्टनची रिंग - केवळ 1 डावा\nनियमित किंमत $ 109.00 विक्री किंमत$ 53.40 $ 55.60 जतन करा\nओव्हरस्टॉक एसएमएयूजी ing रिंग - आकार: 13, 13.5 किंवा 14\nनियमित किंमत $ 89.00 विक्री किंमत$ 53.40 पासून $ 35.60 जतन करा\nओव्हरस्���ॉक अंडरवर्ल्ड युनायटेड सिग्नेट रिंग - 2 आकार बाकी\nनियमित किंमत $ 109.00 विक्री किंमत$ 59.40 $ 49.60 जतन करा\nक्लियरन्स मेनस सेल्टिक हार्ट रिंग - आकार 11 किंवा 11.5\nनियमित किंमत $ 199.00 विक्री किंमत$ 113.40 $ 85.60 जतन करा\nआमची दागिने हाताने बनविण्याची प्रक्रिया\nधोरणे आणि शिपिंग परत करा\nधातू, समाप्त, सानुकूलित आणि काळजी\nसकाळी 10 ते 6 एमएसटी\nसाइन अप करा आणि जतन करा\nसाइन अप करा आणि जतन करा\nविशेष ऑफर, विनामूल्य देणग्या आणि एकदा-आजीवन सौदे मिळविण्यासाठी सदस्यता घ्या.\n2021 XNUMX बदाली दागिने\nसाइन अप करा आणि जतन करा\nअनन्य ऑफर, उत्पादन रीलिझ आणि सामील व्हा पुरस्कार मिळवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00678.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.borubahaddar.com/2020/03/blog-post_529.html", "date_download": "2021-01-28T07:45:48Z", "digest": "sha1:WOQJMTVSUY7YB23Z5ZKZUDF5VSG4HSDR", "length": 9744, "nlines": 61, "source_domain": "www.borubahaddar.com", "title": "कोरोना पीडितेच्या अंत्यसंस्काराच्या वादानंतर सरकारकडून मार्गदर्शक तत्त्वे", "raw_content": "\nकोरोना पीडितेच्या अंत्यसंस्काराच्या वादानंतर सरकारकडून मार्गदर्शक तत्त्वे\nनवी दिल्ली - कोरोनाच्या दहशतीचे सावट आता अंत्यसंस्कारातही दिसू लागले आहे. दिल्लीतील डॉ राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे त्रस्त असलेल्या 68 वर्षीय महिलेच्या निधनानंतर शनिवारी निगम बोध घाट येथे अंत्यसंस्कारावरून वाद झाला.\nकोरोना पीडितासाठी कायदा व सुव्यवस्थेच्या संदर्भात झालेल्या गोंधळामुळे 2 तास प्रतीक्षा करुन अंत्यसंस्कार करण्यात आले. हा घटनाक्रम लक्षात घेत, केंद्रिय आरोग्य मंत्रालयाने कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाल्यानंतर मृतदेह हाताळण्यासाठी एक मार्गदर्शक सूचना तयार करीत आहे.\nदिल्लीतील महिलेच्या अंत्यसंस्कारादरम्यानच्या वादानंतर सरकारने पावले उचलली. आरोग्य मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, प्रेत हाताळताना कोरोना विषाणूची लागण होण्याची शक्यता कमी आहे, परंतु मृतांकडून कोरोनाचा फैलाव होण्याबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी आम्ही मार्गदर्शक तत्त्वे तयार करत आहोत. कोरोनाचा संसर्ग हा एक श्वसनासंबंधित रोग आहे व तो थेंबांमधून पसरत जातो. मृतदेह हाताळणारे कामगार किंवा स्मशानभूमीतील कामगार यांना मृतदेहापासून कोरोनाची लागण होण्याची शक्यता फारशी नसते.\nअंत्यसंस्कारासाठी पूर्ण सुरक्षा बंदोबस्त ठेवून हे पथक मृतदेह घेऊन निगम बोध घाटावर पोहोचले खरे परंतु मृताच्या कुटुंबाला सुमारे दोन तास थांबावे लागले. सीएनजीने अंत्यसंस्कार केल्यास हा कोरोना विषाणूचा प्रसार होऊ शकतो असे तेथे उपस्थित लोकांचे म्हणणे होते. खबरदारीचा उपाय करत निगम बोधघाटाच्या संचलन समितीने मृतदेहाच्या अंत्यसंस्कारांसाठी लोधी रोडवरील विद्युत स्मशानभूमी घाटात नेण्यास सांगितले.\nनंतर जेव्हा हा वाद वाढला, तेव्हा आरोग्य विभागाने हस्तक्षेप केला आणि अंत्यसंस्कार तातडीने करण्याचे निर्देश स्मशानभूमी प्रशासनाला दिले तसेच त्यावेळी पालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले, नंतर सीएनजीवर अंतिम संस्कार पूर्ण करण्यात आले.\nजागतिक आरोग्य संघटनेकडून सूचना\nसंसर्ग प्रतिबंध,महामारीचे नियंत्रण, आरोग्य सेवेमध्ये, महामारीमुळे होणारे तीव्र श्वसन संक्रमण बाबतच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये मृतदेहाला आइसोलेशन रूम किंवा कुठून कुठे नेण्यादरम्यान शवाचा द्रवपदार्थांशी थेट संपर्क टाळण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने(WHO) वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणांचा योग्य वापर करण्याचे सुचविलेले आहे.\nप्रेताला अभेद्य पिशवीत पूर्णपणे बंद करण्याची शिफारस\nप्रेताची देखरेख आणि शवविच्छेदनासाठी स्मशानांत तपासणीसाठी तीव्र श्वसन संसर्गामुळे मेलेल्या माणसांच्या प्रेताला द्रवपदार्थांशी थेट संपर्क टाळण्यासाठी अभेद्य पिशवीत पूर्णपणे बंद करण्याची शिफारस केलेली आहे. प्रेताला हाताळणाऱ्यांना लांब बाह्यांचे गाऊन देण्यात यावे जे गाऊन नष्ट करता येतील तसेच बाह्य प्रेताच्या बाह्यभागावर द्रव, मळ किंवा कोणतेही स्त्राव दिसून येत असेल तर गाऊन जलरोधक असावा असा डब्ल्यूएचओ सल्ला देते.\nअंत्यसंस्कार करणाऱ्या कामगारांनी खबरदारी घ्यावी\nअंत्यसंस्कार करणाऱ्या कामगारांनी हात व्यवस्थित स्वच्छ ठेवण्यासाठी योग्य खबरदारी घ्यावी तसेच योग्य वैयक्तिक संरक्षक उपकरणे वापरली पाहिजेत. जर प्रेतातून द्रव किंवा स्राव होण्याची शक्यता असेल तर कर्मचाऱ्यांनी चेहऱ्याची संरक्षणसाधने देखील वापरणे गरजेचे ठरेल असे जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आले आहे.\nCorona Vaccine | भारतात लसीकरणासाठी फायझरने मागितली परवानगी\nकृषी कायदा : शरद पवार शिष्टमंडळासह राष्ट्रपतीला भेटले\nआमदार प्रताप सरनाईक ईडी कार्यालयात दाखल...\nएमडीएच मसाला कंपनीचे मालक महाशय धरमपाल गुलाटी यांचे वयाच्या 98 व्या वर्षी निधन\nमराठा आरक्षणावरील स्थगिती हटवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00678.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/krida/tata-sons-interested-ipl-sposership-4566", "date_download": "2021-01-28T08:10:18Z", "digest": "sha1:HOQEQOQD3NYC3IHPI7IPE2NXWJHLU7VE", "length": 11775, "nlines": 122, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "आयपीएल प्रायोजकत्वात टाटा सन्सची आघाडी? | Gomantak", "raw_content": "\nगुरुवार, 28 जानेवारी 2021 e-paper\nआयपीएल प्रायोजकत्वात टाटा सन्सची आघाडी\nआयपीएल प्रायोजकत्वात टाटा सन्सची आघाडी\nशनिवार, 15 ऑगस्ट 2020\nपाच कंपन्यांनी निविदा सादर केल्याचे समजते. यात टाटा सन्ससह, भारतीय संघाचे जर्सी प्रायोजक बायजू, रिलायन्स जिओ, पतंजली अन ॲकेडमी यांचा समावेश आहे. १८ ऑगस्ट रोजी यातून एकाची निवड होणार आहे.\nमुंबई: देशातील विश्‍वासार्ह उद्योग समूह म्हणून नावाजलेले टाटा सन्स यांनी आयपीएलच्या १३ व्या हंगामासाठी निविदा दाखल केल्याचे वृत्त आहे आणि इतर पाच स्पर्धक असले तरी टाटा सन्स आघाडीवर असल्याची चर्चा भारतीय क्रिकेट वर्तुळात सुरू आहे.\nआयपीएल अमिरातीत होणार हे निश्‍चित झाल्यानंतर आता मुख्य प्रायोजक कोण, याची उत्सुकता वाढलेली आहे. विवोबरोबरच्या नात्याला यंदाच्या मोसमासाठी स्वल्पविराम दिल्यानंतर बीसीसीआयने नव्या प्रायोजकासाठी निविदा जाहीर केली आणि सादर करण्याचा आजचा अखेरचा दिवस होता.\nपाच कंपन्यांनी निविदा सादर केल्याचे समजते. यात टाटा सन्ससह, भारतीय संघाचे जर्सी प्रायोजक बायजू, रिलायन्स जिओ, पतंजली अन ॲकेडमी यांचा समावेश आहे. १८ ऑगस्ट रोजी यातून एकाची निवड होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इतर प्रतिस्पर्धी तुल्यबळ असले तरी टाटा सन्सला प्राधान्य मिळण्याची शक्‍यता आहे. केवळ पैसाच नव्हे तर इतर बाबीही नवा प्रायोजक निवडताना लक्षात घेतल्या जातील, असे बीसीसीआयच्या निविदा अर्जात म्हणण्यात आले आहे. टाटा सन्स क्रिकेटच्या मुख्य प्रायोजकत्वात प्रथमच उतरत असले तरी भारतीय क्रीडा क्षेत्राशी त्यांचे नाते जुने आहे. भारतीय कुस्ती, फुटबॉल आणि टेनिस या प्रमुख खेळांना त्यांनी अगोदरपासूनच आर्थिक साह्य केलेले आहे, हा मुद्दाही टाटा सन्सची दावेदारी अधिक मजबूत करत आहे.\nआयपीएलबरोबर विवोचा करार असताना ही चिनी मोबाईल कंपनी दरवर्षी बीसीसीआयला ४४० कोटी रु���ये देत होती. बीसीसीआयने निविदा जाहीर करताना ३०० कोटी ही पायाभूत रक्कम ठेवलेली आहे. टाटा सन्स हे अगोदरपासूनच आयपीएलचे मध्यवर्ती प्रायोजक आहेत, ते ४२ -४५ कोटी मध्यवर्ती प्रायोजकाचे देत आहेत, त्यामुळे मुख्य प्रायोजकत्वासाठी त्यांनी २५० ते २७५ कोटी देण्याची तयारी दाखवल्याचे समजते.\nIPL 2021 : धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज संघात या दमदार फलंदाजाला स्थान\nनवी दिल्ली: आयपीएल 2021 च्या लिलावापूर्वीच राजस्थान रॉयल संघानं राजस्थान...\nऑस्ट्रेलियावरून परतताच मोहम्मद सिराजने गाठले कब्रिस्तान; वडिलांना वाहिली श्रद्धांजली\nऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेवर बाजी मारल्यानंतर भारतीय संघ...\nIPL 2021: सुरेश रैना चेन्नईतच, राजस्थानने स्टीव स्मिथला वगळले\nनवी दिल्ली : चार महिन्यांपूर्वी अमिरातीत झालेली आयपीएल सुरू होण्यापूर्वी सुरेश...\nहनीमून सोडून युजवेंद्र चहल धोनीच्या भेटीला...\nभारतीय संघाचा स्टार गोलंदाज युजवेंद्र चहल नुकताच विवाहबंधनात अडकला. २२ डिसेंबर रोजी...\nदशक टी -20 संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी: आयसीसीने केले जाहीर\nनवी दिल्ली: टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने पुन्हा एकदा...\nआता 'आयपीएल'मध्ये आठ ऐवजी दहा संघ\nअहमदाबाद : आयपीएलमधील दोन वाढीव संघांच्या निर्णयावर बीसीसीआयच्या वार्षिक...\nभारतीय फिरकीपटू युजवेंद्र चहलची धनश्री वर्मासोबत नव्या इनिंगला सुरुवात\nमुंबई: भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहलने मंगळवारी धनश्री वर्मासोबत लग्न...\nरोहित शर्मा 30 दिवसांनंतर फिटनेस टेस्ट उत्तीर्ण; ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिका खेळणार\nनवी दिल्ली- भारतीय संघाचा सलामीचा फलंदाज रोहित शर्मा बंगळूरच्या राष्ट्रीय क्रीडा...\nपार्थिव पटेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती\nनवी दिल्ली- सचिन तेंडूलकरनंतर सर्वात कमी वयात भारतीय संघात दाखल झालेला...\nऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरी ट्वेन्टी-२० आज ; सामना जिंकून मालिका खिशात घालण्याची भारताकडे संधी\nसिडनी : ऑस्ट्रेलियाविरुद्ध आज होणाऱ्या दुसऱ्या ट्‌वेन्टी-२० सामन्यातही बाजी...\nआगामी ट्‌वेंटी-२० विश्वकरंडक भारताऐवजी अमिरातीत\nलाहोर- भारतात २०२१ मध्ये होणारी विश्‍वकरंडक ट्‌वेंटी २० स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीत...\nगौतम गंभीरकडून विराटच्या कॅप्टनसीवर पुन्हा टिका\nनवी दिल्ली : ���स्ट्रेलियाविरुद्ध सलग दोन एकदिवसीय सामन्यांत पराभव झालेल्या टीम...\nआयपीएल टाटा सन्स tata ipl मुंबई mumbai भारत क्रिकेट cricket विवो रिलायन्स जिओ जिओ jio फुटबॉल football टेनिस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00678.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/marathi-cinema/news/dhananjay-mane-new-character-in-marathi-serial-vaiju-number-one-127773355.html", "date_download": "2021-01-28T09:24:40Z", "digest": "sha1:NILGXK6WXQBPCWWQF4WOJ3PR5SEQYC2D", "length": 3492, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Dhananjay Mane new character in marathi serial Vaiju Number One | 'वैजू नंबर वन' मालिकेत अवतरणार धनंजय माने!, जाणून घ्या ही नेमकी भानगड आहे तरी काय - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nटीव्ही अपडेट:'वैजू नंबर वन' मालिकेत अवतरणार धनंजय माने, जाणून घ्या ही नेमकी भानगड आहे तरी काय\nधनंजय माने या नावाची व्यक्ती तिसरी मंझिल चाळीत अवतरणार आहे.\n'वैजू नंबर वन' मालिकेत धनंजय मानेची एण्ट्री होणार आहे. हो हो तुम्ही अगदी बरोबर ऐकताय. धनंजय माने हे मराठी सिनेमातलं एव्हरग्रीन पात्र. ज्याच्या नावावरुन आजही विनोद होतात. याच नावाची व्यक्ती तिसरी मंझिल चाळीत अवतरणार आहे. अभिजीत चव्हाण हे पात्र साकारत असून एका मनसुब्याने तो आणि त्याची फॅमिली या चाळीत राहायला आले आहेत.\nअभिजीत चव्हाण सोबतच आनंद इंगळे आणि सुहास परांजपे पाहुणे कलाकार म्हणून वैजू नंबर वनच्या पुढील भागांमधून आपल्या भेटीला येतील. अभिजीत चव्हाण, सुहास परांजपे आणि आनंद इंगळेच्या एण्ट्रीने तिसरी मंझिलमध्ये नेमकी काय उलथापालथ होणार हे पहाणं उत्सुकतेचं असणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00679.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.indialegal.co/sharad-pawar-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%AA/", "date_download": "2021-01-28T07:19:05Z", "digest": "sha1:VNNUVWGW465OHSWWQKWSHOHHLUZOKN7X", "length": 9499, "nlines": 68, "source_domain": "www.indialegal.co", "title": "Sharad Pawar: महाराष्ट्राच्या जनतेप्रति कृतज्ञ आहे; शरद पवार भावुक - i am grateful to maharashtra, party and family, says ncp chief sharad pawar - indialegal.co", "raw_content": "\nमुंबई: ‘सार्वजनिक जीवनात काम करत असताना समाजातील शेवटच्या माणसाच्या हिताची जपणूक करण्याचे काम मी मागील ५०-५५ वर्षे करतोय. हे काम करण्याची संधी मला महाराष्ट्राच्या जनतेने दिली. माझ्या कुटुंबाची आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांची साथ त्याला लाभली, याबद्दल मी कृतज्ञ आहे,’ अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज व्यक्त केल्या. (Sharad Pawar on his 80th Birthday)\nवाचा: ‘छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचे पाईक असाल तर…’\nशरद पवार यांनी आज वयाची ८० वर्षे पूर्ण केली. त्या निमित्त मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसह निवडक पदाधिकाऱ्यांची कार्यक्रमाला उपस्थिती होती. यावेळी बोलताना शरद पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘करोनाचा काळ असल्यामुळे वाढदिवसाचा कार्यक्रम घेण्याचं मी टाळत होतो. पण जयंत पाटील यांनी एकाच ठिकाणी डिजिटल माध्यमातून राज्यातील सर्व नेत्यांना, कार्यकर्त्यांना एकत्र आणायची संकल्पना मांडली, त्यामुळं मला नाही म्हणता आलं नाही. आज पक्षातील माझे सर्व सहकारी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेने डिजिटल माध्यमातून माझ्यावर त्यांच्या निस्सीम प्रेमाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव केला. त्यानं मी भारावून गेलोय,’ असं ते म्हणाले.\nवाचा: मुंबईत मनसे-भाजप युती झाली तर; संजय राऊत म्हणाले…\n‘आजच्या कार्यक्रमाच्या नियोजनात मला पक्षातील तरुण पिढी पुढे दिसली. त्यांची ऊर्जा आणि उत्साह दिसला. सार्वजनिक आणि समाजकार्यासाठी नवी पिढी तयार होणे, ही राज्याच्या प्रगतीच्या दृष्टीने चांगली बाब आहे,’ असं पवार म्हणाले.\nशाहू, फुले, आंबेडकरांचा फक्त उल्लेख करून चालणार नाही\n‘स्वातंत्र्यपूर्व काळात गांधी-नेहरूंच्या विचारांची पताका घेऊन काम करण्याचं सूत्र माझ्या आईनं स्वीकारलं. ते करत असताना कौटुंबिक जबाबदारीसुद्धा कटाक्षानं पाळली पाहिजे, ही भूमिका त्यांनी आयुष्यभर निभावली. त्यांच्याकडून आम्हाला जीवनाकडं बघण्याचा दृष्टिकोन लाभला, हे मी माझे भाग्य समजतो. ज्यांच्यापासून आपण शिकलो, त्या शिकवणुकीचे स्मरण आजच्या दिवशी करणं गरजेचं आहे. महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचं स्मरण आज अनिवार्य आहे. पण या महापुरुषांचा फक्त उल्लेख करून चालणार नाही तर त्यांनी दाखवलेल्या मार्गावर आपल्याला नेहमीच चालायचं आहे,’ असा संदेशही त्यांनी पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांना दिला.\nवाचा: …म्हणून तर राष्ट्रवादीत आलो; खडसेंनी सांगितली ‘मन की बात’\nMumbai Local Train Update: Mumbai Local Train: मुंबई लोकल सर्वांसाठी १ फेब्रुवारीपासू��; सरकारची नियमावली तयार; सरकारची नियमावली तयार\nMumbai Local Train Update: Mumbai Local Train: मुंबई लोकल सर्वांसाठी १ फेब्रुवारीपासून; सरकारची नियमावली तयार; सरकारची नियमावली तयार\n आज आएगा HC का फैसला\nMumbai Local Train Update: Mumbai Local Train: मुंबई लोकल सर्वांसाठी १ फेब्रुवारीपासून; सरकारची नियमावली तयार; सरकारची नियमावली तयार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00679.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0.pdf/71", "date_download": "2021-01-28T08:12:48Z", "digest": "sha1:UT3334HG4OQ4TNVDS62LYEF4H6OTW4CR", "length": 7171, "nlines": 66, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:वनस्पतिविचार.pdf/71 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे\n६ वे ]. पर्ण Leaf. ४३\nपिंपळ वगैरेमध्ये शिरा पक्ष्याच्या पंखाप्रमाणे मुख्य मध्यशिरेपासून बाजूला पिसाप्रमाणे येतात. भोपळा, कारली, कापूस, एरंडी वगैरेमध्ये शिरा हस्तसादृश जाळीदार असतात. समांतर शिरेचे पान, त्या दिशेत फाडिलें असतां सरळ फाटत जाते; पण जाळीदार शिरांचे कोणतेही पान सरळ फाटत नाही. शिवाय फाडण्यास जरा कठीण पडते. ह्याचे कारण जाळी तुटण्यास त्रास होतो व ती जाळी जागजागी गुंतलेली असते.\nजाळीदार शिरांच्या दोन मुख्य जाती आहेत:—पंखाकृती अथवा जोडीदार (Feather shaped or Pinnate). २ हस्ताकृती अगर वाटोळ्या पसरणाऱ्या (Palmate). पहिल्याची उदाहरणे आंबा, वड, फणस, पिंपळ, वगैरे वर दिलीच आहेत; व कारली, दोडके, एरंड्या, कापूस वगैरे उदाहरणे दुसऱ्यापैकी आहेत. समांतर शिरांचेही मुख्य दोन भेद आहेतः-१ सरळ उभे समांतर (Parallel) वर्तुळ समांतर (Carved veined) गहूं, बाजरी, जव, तरवार लिली वगैरे उदाहरणे पहिल्या समांतराची आहेत. कवळ, अळू, घुंया, सुरण, ताडमाड, बगैरे उदाहरणे दुसऱ्या प्रकारची होत.\nकेळ, चवेणी, कर्दळ, वगैरे मध्ये मुख्य मध्य शिरेपासून आडव्या समांतर शिरा उत्पन्न होतात. ही तऱ्हा ह्याच समांतरामध्ये असते.\nवरील शिरांच्या मांडणीवरून एवढे सिद्ध होते की, एकदलधान्य वनस्पती व द्विदलधान्य वनस्पतींमध्ये शिरा निरनिराळ्या प्रकारच्या आढळतात. समांतर शिरांची मांडणी ही एकदल धान्य वनस्पतींमध्ये नेहमी आढळते, व जोडीदार अगर हस्तसादृश जाळीच्या शिरा द्विदलधान्य वनस्पतीमध्ये असतात. केवळ पानांच्या शिरा पाहून वनस्पति अगर द्विदल ठरविण्यास फार सोपे असते. कारण वरील शिरांची मांडणी विशिष्ट वनस्पति जातींत विशिष्ट प्रकारची असते हे ठराविक आहे.\nपानांचा खोडा��रील उगम:–कांहीं पाने जमिनीच्या पृष्ठभागांतून आली आहेत असे वाटते. त्यांचा संबंध खोडाशी जमिनीमध्ये असतो, जसे, कांदे, लसुण, लिली, गुलछबू, इत्यादि. कांही ठिकाणी खोडाचीं अंतर-कांडी अगर पेरी संकुचित झाल्याकारणाने पुष्कळ पाने जमिनीवर गुच्छासारखी दिसतात. जसे, जंगली गोभी, पाथरी वगैरे. पाने खोडावर जमिनीबाहेर नेहमी\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल २९ डिसेंबर २०१९ रोजी १६:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00680.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/sampadakiya/kashmir-one-year-after-370-clause-4215", "date_download": "2021-01-28T09:00:37Z", "digest": "sha1:FDL24MHFABC5SNSICVI2GK4GPXX4FPA2", "length": 27929, "nlines": 127, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "‘३७० कलमा’नंतरचे काश्मीर...एक वर्ष | Gomantak", "raw_content": "\nगुरुवार, 28 जानेवारी 2021 e-paper\n‘३७० कलमा’नंतरचे काश्मीर...एक वर्ष\n‘३७० कलमा’नंतरचे काश्मीर...एक वर्ष\nमंगळवार, 4 ऑगस्ट 2020\nजम्‍मू काश्‍मीरला खास राज्‍याचा दर्जा देणारे ‘३७० कलम’ आणि ‘३५-अ’ कलम राज्‍य घटनेतून वगळल्‍यास येत्‍या ५ ऑगस्‍टला एक वर्ष पूर्ण होत आहे. यानंतरचा काश्‍मीर कसा आहे, याचा घेतलेला हा आढावा.\nजम्मू काश्मीरला खास राज्याचा दर्जा देणारे राज्य घटनेतील ‘३७० कलम’ हटवण्याच्या चर्चा बऱ्याच वर्षापूर्वीपासून सुरू होत्या. या देशातील एक गट हे कलम हटवण्याच्या पक्षाचा होता, तर दुसरा गट ते कलम हटवू नये, या मताचा होता. अखेर हे कलम हटवण्यात आले. त्याला आता वर्ष होत आले. त्यानंतरचा काश्मीर कसा आहे हे जाणून घेणे त्यासाठी महत्त्‍वाचे आहे. त्याला आणखीन कारण म्हणजे या कलमाविषयी आग्रहाने मत प्रदर्शन करणारे बहुतांशजण बिगर काश्मिरी होते.\nकाश्मीरविषयी माहिती मिळणे तसे दुरापास्त, संकेतस्थळे आणि तेथील काही लोक यांनी दिलेली माहिती ग्राह्य मानून ३७० कलमानंतरच्या काश्मीरबाबतचे मत तयार करावे लागते. मुळात काश्‍मिरी लोक बोलतात मोजकेच आणि तेही पत्रकारांशी बोलताना मोजून मापून शब्द वापरतात. तरीही एकंदरीत सूर पाहिल्यास ३७० कलम हटवणे काश्मीर आणि काश्मिरी जनता यांच्या पथ्यावर प���ल्याचे अनुमान काढता येते. गेल्या वर्षी ५ ऑगस्टला राज्य घटनेतील ‘३५ अ’ आणि ‘३७० कलम’ हटवण्यात आणि काश्‍मिरची रचना जम्मू व काश्‍मिरचा एक संघप्रदेश आणि लडाखचा दुसरा संघप्रदेश अशी करण्यात आली.\nजम्मू काश्मीरमध्ये ‘३७० कलम’ लागू असताना तेथील जनतेची स्थिती काय होती, हे पाहिल्यास ती फारशी उत्तम होती असे म्हणता येणार नाही. वाल्मिकी समाजाचा एक तरुण तो रसायनशास्त्राचा पदवीधर होता. मात्र तेथील आरक्षण पद्धतीमुळे त्याच्या वाट्याला केवळ झाडू कामगाराची नोकरी आली होती. जम्मूच्या लगत ऑक्ट्रॉय नावाचा सीमावर्ती भाग आहे. त्या भागात मूळ पाकिस्तानहून फाळणीवेळी भारतात येऊन स्थायिक झालेले एक कुटुंब राहते. त्या कुटुंबाला गेली सात दशके नागरी व राजकीय अधिकार नाकारण्यात आले होते. काश्‍मिरच्या रियासी भागातील एका कुटुंबाची अशीच स्थिती आहे. त्या कुटुंबाची एकुलती एक कन्या बंगळूर येथून ‘एमबीए’ झाली. तिने एका तमिळ अभियंत्याशी प्रेमविवाह केला. तिच्या वृद्ध आईवडिलांच्या विनंतीवरून ती जम्मू काश्‍मिरमध्ये स्थायिक होण्यासाठी आली. पण, तिचा नवरा व मुले यांना कोणतेही राजकीय अधिकार नव्हते. दिल्लीमध्ये आणखीन एका काश्मिरी युवकाशी भेट झाली होती. तो पंतप्रधान शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरत नव्हता. कारण, त्याचे पिता काश्‍मिरमधील होते तर आई काश्‍मिरमधील नव्हती. अशा अनेक कहाण्या सांगता येतील. नागरी, न्यायिक आणि राजकीय अधिकाराविना केवळ शरणार्थींचे जीणे काय असते याची कल्पना उर्वरीत भारतात बसून येणे केवळ अशक्य आहे. केंद्र सरकारने घटनेतील ‘३५ अ’ आणि ‘३७० कलम’ हटवून अशाच अनेक समस्यांवर उपाय शोधला आहे.\nया बदलानंतर काय झाले, याची चौकशी केल्यावर मिळालेली माहिती अर्थातच या निर्णयाचे समर्थन करणारी आहे. वर उल्लेख केलेल्या वाल्मिकी समाजाच्या युवकाला त्याच्या पात्रतेनुसार नोकरी मिळाली. त्या मुलीच्या कुटुंबियांना राजकीय हक्क मिळाले आणि ऑक्ट्रॉय भागातील ते कुटुंब राहण्यासाठी जमिनीची खरेदी करू शकले. पश्चिम पाकिस्तानहून जम्मू काश्मीरमध्ये फाळणीवेळी स्थायिक झालेल्या सरकारने केवळ नागरिकत्व दिले नाहीत, तर आयुष्यात उभे राहण्यासाठी प्रत्येक कुटुंबामागे पाच लाख रुपयांची मदतही केली.\nकाश्‍मिरमध्ये महाराजांची सत्ता होती तेव्हापासून गुरखा जमातीचे लोक सैनिक म्ह��ून तैनात होते. त्यांनी त्या भूभागाच्या संरक्षणासाठी रक्त सांडले होते, तरी ते नागरीक होऊ शकत नव्हते. अशांनाही आता मुख्य प्रवाहात येता आले आहे. सरकार ते मग कोणतेही असो. सरकारी यंत्रणेची काम करण्याचा आपला एक वेग असतो. त्यानुसार तृतीय आणि चतुर्थ वर्गीय सरकारी नोकऱ्या भरण्याची प्रक्रिया वर्षभरात करण्यात आली. आजवर केवळ शरणार्थी असा नकोसा शिक्का भाळी घेऊन रोजगारासाठी भटकंती करणाऱ्या शेकडो जणांना त्यातून संधी मिळाली. रहिवासी दाखले मिळवण्यात सुरवातीला काही अडचणी आल्या. मात्र, आता आपणालाही समान अधिकार आहे ही जाणीव हजारो जणांना सुखावणारी ठरली आहे. ही जाणीव आणि उमेदच जम्मू काश्मीरची फेरउभारणी करणार आहे.\nराज्य घटनेतील ‘३५ अ’ आणि ‘३७० कलम’ निकाली काढल्यावर देशभरातील श्रीमंत जम्मू काश्मीरमध्ये घुसतील, मालमत्ता विकत घेतील अशी चर्चा समाज माध्यमांवर सुरू होती. मात्र, ती भीती अनाठायी होती हे वर्षभराने दिसून येत आहे. बळजबरीने कोणाला बेघर केले, मालमत्ता हडप केली अशा बातम्या वाचनात आल्या नाहीत. काश्‍मिरी युवक जागृत आहेत. त्यांनी आपले स्वतःचे युट्यूब चॅनल सुरू ठेवले आहेत. त्यावरही नजर मारली असता मालमत्ता विकत घेता येणे शक्य झाल्याचा गैरवापर कोणी केल्याचे दिसत नाही. यापूर्वी देशभरातील अनेकजण जम्मू काश्मीरमध्ये रोजगार स्वीकारण्यास किंवा नोकरी करण्यास इच्छूक नव्हते. कारण, तेथे स्थायिक होता येत नव्हते. आता स्थिती पालटली आहे, विविध विद्याशाखांतील उच्च विद्याविभूषित तरुण वर्ग जम्मू काश्मीरच्या विकासात आपले योगदान देण्यासाठी सज्ज झाला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाने केवळ जम्मू व काश्‍मिरमध्येच सकारात्मता निर्माण झाली आहे, असे नव्हे तर पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट आणि बाल्टीस्थानमधील जनतेतही आम्ही पुन्हा भारतात परत जाऊ अशी आशा बळावली आहे.\nगेल्या वर्षभरात आजवर दुर्लक्षित राहिलेल्या डोग्रा, गुज्जर, पश्चिम पाकिस्तानातील शरणार्थी, काश्‍मिरी पंडित, लडाखी जनतेला प्रशासनातील त्यांचा वाटा मिळणे सुरू झाले आहे. जम्मू काश्मीर माजी सैनिक लीगचे मेजर जनरल (निवृत्त) जे. एस. जामवाल, ख्यातनाम मुस्लीम शांती कार्यकर्ते कॅप्टन (निवृत्त) सिकंदर रिझवी, पनून काश्मीरचे अध्यक्ष अजय चुरुंगू, पश्चिम पाकिस्तान शरणार्थींचे अध्यक्ष लाभाराम गांध�� आणि ज्येष्ठ लडाखी नेते लोबझॅंग आंग्चूक आदींनी वेळोवेळी व्यक्त केलेली मते विचारात घेतली, तर काश्मीरची वाटचाल पुन्हा सुबत्तेकडे सुरू झाल्याचे मानता येते. काश्मिरी मुसलमानांच्या कचाट्यातून जम्मू काश्मीरची खऱ्या अर्थाने मुक्तता झाल्याचेही याचवेळी मानणारा मोठा वर्ग तेथे तयार झाला आहे. सर्वांना सोबत घेऊन विकासाच्या दिशेने जाणारा विचार सरकारच्या या कृतीमागे होता व वर्षभरात त्यादिशेने बरीच प्रगती झाली आहे असा सूर जम्मू काश्मीरमधील बुद्धिवादीच नव्हे, तर सर्वसामान्यांतूनही उमटत आहे, असे तेथील प्रसार माध्यमांतील वृत्तांकनाचा अभ्यास केल्यावर दिसते.\nजम्मू काश्मीरमध्ये ज्या प्रकारचे प्रशासन गेली ७२ वर्षे होते, त्यानंतर केवळ एकच वर्षभरात सारेकाही आलबेल होईल, अशी अपेक्षा धरणेही मुळात चूक आहे. जम्मू काश्मीर युनिटी फाऊंडेशनचे अध्यक्ष अजात जामवाल यांनी एकेठिकाणी नमूद केल्याप्रमाणे आजवर जे झाले त्याचा आढावा घेत पुढे क्रांतिकारी पावले टाकण्याची ही वेळ आहे. आजवर ज्यांच्यावर केवळ अन्यायच होत आला त्या समाज घटकांना आपलेही कोणीतरी ऐकतो आहे, ही भावनाच सुखावून जाणारी आहे. पश्चिम पाकिस्तानातून आलेल्या शरणार्थींना नागरिकत्व, नागरी, न्यायिक आणि राजकीय हक्क मिळत नव्हते. त्यामुळे जम्मू काश्मीरच्या समाजात उभी फूट पडलेली होती. देशाची राज्य घटना धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करत असताना त्याला जम्मू काश्मीरमध्ये हरताळ फासण्यात येत होता. आता ती परिस्थिती सुधारू लागली आहे. म्हणूनच राज्य घटनेतील ‘३५ अ’ आणि ‘३७० कलम’ हटवणे हे काश्मीरमधील शरणार्थींसाठी मुक्ततेची पहाट ठरली आहे.\nजम्मू काश्मीरमध्ये केवळ तत्कालीन पश्चिम पाकिस्तानाहून आलेले शरणार्थी राहत नसून बिहार, पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश आणि देशाच्या इतर भागातून रोजगाराच्या शोधात आलेली कुटुंबे राहत आहेत. ही कलमे रद्द करेपर्यंत ती कुटुंबे आपल्याच देशात बाहेरची समजली जात होती. न्हावीकाम, सुतारकाम, गवंडीकाम, विजेची कामे करणारे अनेकजण या राज्यांतून जम्मू काश्मीरमध्ये आले आहेत. रहिवासी दाखल्याविषयी नियमांमुळे त्यांना कायमचे स्थायिक होणे त्यासाठी मालमत्ता खरेदी करणे, मतदानात भाग घेणे शक्य होत नव्हते. त्यांच्या काही पिढ्या जम्मू काश्मीरमध्ये राहिल्या तरी त्यांना कोणतेही अधिक��र मिळत नव्हते. अशांसाठी गेल्या वर्षभरात अधिकार मिळू शकतो आणि तो मिळत ही भावनाच जगण्याला उर्मी प्राप्त करून देणारी ठरली आहे.\nही सारी सर्वसामान्यांची कथा. हेच भोग उच्चशिक्षितांच्याही वाट्याला आलेले होते. नवीन कुमार हे ‘आयएएस’ अधिकारी जम्मू काश्मीरमध्ये स्थायिक झाले. कारण, त्यांचे माता पिता जम्मू काश्मीर प्रशासनातून सेवानिवृत्त झाल्यावर तेथेच स्थायिक झाले आहेत. ते मुळचे बिहार येथील. आता या नव्या बदलानंतर काश्मिरी रहिवासी असल्याचा दाखला मिळवणारे नवीन कुमार हे पहिले अधिकारी ठरले आहेत. अशी अनेक उदाहरणे देता येतील. काश्मीरचे महाराजा गुलाबसिंह आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात १६ मार्च १८४६ रोजी झालेल्या करारानुसार जम्मू व काश्मीर पाकिस्तानने आक्रमण करण्यापूर्वी १०१ वर्षे स्वतंत्र व स्वायत्त राज्य होते. ते भारतात सहभागी होताना ‘कलम ३७०’ नुसार खास दर्जा अबाधित ठेऊन सामील करण्यात आले. त्याचा नंतर फार त्रास जनतेला भोगावा लागला होता. ते पर्व मागे पडून आता नवे पर्व सुरू झाले आहे त्याला नुकतेच केवळ एक वर्ष होत आहे. ७२ वर्षांच्या राजवटीची आणि प्रशासनाची तुलना वर्षभराच्या प्रशासकीय सुधारणांशी तशी करता येणार नाही. मात्र, जम्मू काश्मीरमध्ये प्रगती आणि विकासाची पहाट उगवू लागली हे मात्र निश्चितपणे म्हणता येणार आहे.\nकाश्‍मिरी पंडिताला दिला मुस्लिमांनी खांदा\nश्रीनगर : हिमवृष्टीमुळे वाहतुक व्यवस्था ठप्प पडलेली असताना दवाखान्यात निधन...\nश्रीनगरमध्ये हिमवर्षाव सुरूच..४५०० वाहने अडकली\nश्रीनगर : काश्‍मीरमध्ये सलग हिमवृष्टी सुरू असल्याने विमान सेवा स्थगित...\nउत्तर भारतात थंडीची लाट ; काश्‍मीरमध्ये उणे तापमान\nनवी दिल्ली : उत्तर भारतात थंडीची लाट आली असून येत्या चोवीस तासात हिमाचल प्रदेश...\nसन २०२०च्या निरोपाची ही वेळ आहे. कोरोना नावाच्या विषाणूने या वर्षाचे नऊ महिने...\nस्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रीय पातळीवरील पक्ष उतरत असले तरी या निवडणुका...\nकडाकाच्या थंडीने उत्तर भारत अक्षरश: गारठले\nनवी दिल्ली- उत्तर भारतामध्ये थंडीची तीव्र लाट आली असून उत्तरप्रदेश, राजस्थान, ...\nदेशात मद्यपान करणाऱ्यांमध्ये गोवा पाचव्या स्थानावर ; ईशान्येत मद्यपानाचं प्रमाण जास्त\nपणजी : गोवा राज्य हे पर्यटनस्थळ असले, तरी मद्यपानासाठी मोठ्या प्रमाणात देशी...\nकुटुंबनियोजनाची सक्ती करणे अशक्य ; सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडले मत\nनवी दिल्ली : देशभरातील जनतेवर कुटुंबनियोजनाची सक्ती करण्यास सरकारचा विरोधच आहे...\nकाश्‍मीर खोऱ्यातील हिमवृष्टीमुळे जम्मू-श्रीनगर महामार्ग बंद\nश्रीनगर : गेल्या दोन - तीन दिवसांपासून काश्‍मीर खोऱ्यात सतत होणाऱ्या हिमवृष्टीमुळे...\n'हिज्बुल' आणि 'खलिस्तान'शी निगडीत पाच दहशतवाद्यांना दिल्लीत अटक\nनवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने काल पूर्व दिल्लीतील...\nकन्येसह आपल्याला पुन्हा नजरकैदेत ठेवल्याचा मेहबुबा मुफ्तींचा दावा\nश्रीनगर : जम्मू आणि काश्‍मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या नेत्या मेहबुबा...\nरोशनी कायद्याअंतर्गत जमीनीचा लाभ उठविणाऱ्यांमध्ये फारूख अब्दुल्ला यांच्या बहिणीचे नाव\nश्रीनगर : रोशनी कायद्याअंतर्गत जमीनीचा लाभ उठविणाऱ्या २६९ जणांची दुसरी यादी...\nकाश्‍मीर जम्मू वर्षा varsha विषय topics प्रदर्शन लडाख आरक्षण पाकिस्तान भारत बंगळूर दिल्ली शिष्यवृत्ती सरकार government सैनिक रोजगार employment विकास प्रशासन administrations वन forest पुरस्कार awards बिहार पश्चिम बंगाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00680.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/health-tip-these-are-the-surprisingly-healthy-foods/", "date_download": "2021-01-28T08:48:12Z", "digest": "sha1:C6IPVAHTOGJAF3S5C66WY5K63K5V6OPO", "length": 14158, "nlines": 189, "source_domain": "policenama.com", "title": "Healthy Foods : जे 6 पदार्थ खाण्यास तुम्ही घाबरता, ते असे ठरू शकतात लाभदायक | health tip these are the surprisingly healthy foods | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nआलिया भटनं शेअर केला ‘असा’ फोटो \nशरद पवार यांचा पुन्हा मोदी सरकारवर निशाणा, म्हणाले – ‘…तर…\nPune News : नागरिकांना आता घरबसल्या मिळणार प्रॉपर्टी कार्ड, शासकीय कामांसाठी धरले…\nHealthy Foods : जे 6 पदार्थ खाण्यास तुम्ही घाबरता, ते असे ठरू शकतात लाभदायक\nHealthy Foods : जे 6 पदार्थ खाण्यास तुम्ही घाबरता, ते असे ठरू शकतात लाभदायक\nपोलीसनामा ऑनलाईन – खाण्या-पिण्याच्या आरोग्यदायी पदार्थांबाबत तर सर्वजण जाणतात, परंतु खुप कमी लोकांना माहिती असते की, काही अनहेल्दी पदार्थ सुद्धा शरीराला लाभ पोहचवू शकतात. पण हे त्यावर अवलंबून आहे की तुम्ही ते कसे बनवता. याबाबत जाणून घेवूयात.\nपास्तामध्ये फॅट आणि मीठ कमी असते. पोट खुप वेळ भरल्यासारखे वाटते, यामुळे ओव्हरइटिंग होत नाही. यामध्ये अनेक पदार्थ टाकू नयेत. अनेक सॉस टाकणे टाळावे. यामध���ये ऑलिव्ह ऑईलमध्ये पनीर टाकून बनवा.\nचॉकलेटमधील फ्लेवोनोइड्स सेल डॅमेजपासून वाचवते. ब्लड प्रेशर कमी करण्यासह मेंदू आणि हृदयाचे अनेक आजार दूर ठेवते. हे कमी प्रमाणात खाऊ शकता.\nअनेक लोकांना वाटते की पॉपकॉर्न जंक फूड आहे. पण तसे नाही. पॉपकॉर्न फायबरयुक्त असल्याने एनर्जी देते. यात व्हिटॅमिन इ, मँगेनीज, मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडेंट असते जे आजार आणि सेल डॅमेजपासून वाचवते. पण मीठ आणि बटर कमी टाका.\n4 पोटॅटो सॅलेड –\nउकडलेल्या बटाट्यात न विरघळणारे स्टार्च असते, जे फायबरप्रमाणे काम करते. यामुळे पोट चांगले राहाते. यातील पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसह अनेक पोषकतत्व असतात. कम फॅटसाठी यामध्ये कमी कॅलरीवाले मेयोनीज टाकून खा.\n5 रेड मीट –\nसामान्यपणे रेड मीट आरोग्यासाठी चांगले मानले जात नाही. परंतु हे या गोष्टीवर अवलंबून आहे की तुम्ही कोणत्या प्रकारचे मीट खाता. कमी फॅटवाले रेड मीट खा. यामध्ये प्रोटीन, ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड, व्हिटॅमिन बी12, झिंक आणि आयर्न आढळते. हे कमी प्रमाणात खाऊ शकता.\nस्टडीनुसार कॉफी प्यायल्याने स्ट्रोकचा धोका कमी होतो. मात्र, जास्त कॉफी प्यायल्याने पोट खराब सुद्धा होऊ शकते. यामध्ये साखर आणि क्रीम कमी प्रमाणात असावे.\nपेट्रोल-डिझेलच्या किमतीत आठवडाभरात मोठी वाढ \n‘दारू नका पिऊ’ नका म्हणून रोखणाऱ्या पत्नीची गळा चिरू हत्या \nतुम्ही सुद्धा ‘कुकर’मध्ये जेवण बनवता तर व्हा ताबडतोब सावध, आरोग्याचे होऊ…\nघरीच्या घरी बनवा वेदनानाशक तेल; जाणून घ्या माहिती\nजाणून घ्या, काळी द्राक्षं खाण्याचे फायदे\nLate Night Dinner Side Effects : तुम्हीही रात्री उशिरा जेवण करता का \n आता वेगळ्याच क्रमानं दिसताहेत कोरोनाची लक्षणे, आधी ताप अन् मग सुरू होते…\nबडीशेप खाण्याचे ‘हे’ गुणकारी फायदे तुम्हाला माहितीयेत का \nनक्षलवाद्यांशी लढणारे जुन्नरचे सुपुत्र नागेश भास्कर यांचा…\nकर्नाटक लोकसेवा आयोगाचा पेपर फुटला; आज होणारी परिक्षा रद्द,…\nजाणून घ्या कधी खाऊ नये कलिंगड, चुकीच्या वेळी खाल्याने कमकुवत…\nकर्करोगासारख्या आजाराचा प्रतिकार करण्यास मदत करतात मुळ्याची…\nकंगना रनौत आक्रमक, म्हणाली – ‘सर्वांसमोर तमाशा…\nVideo : तापसी पन्नूनं ‘रण ऑफ कच्छ’मध्ये मारले…\nश्रद्धा कपूरच्या लग्नाच्या चर्चांवर पप्पा शक्ती कपूर यांनी…\nअभिनेत्री अंकिता लोखंडेही करणार लग्न \n‘प्रजासत्ताक दिना’च्���ा शुभेच्छा देताना शिल्पा…\nथकीत GST ची रक्कम खरेदीदार व्यापाऱ्यांकडून वसूल करता येणार…\nGold-Silver Price : सुमारे एक महिन्याच्या खालच्या स्तरावर…\n‘या’ हॉलिवूड सिनेमात झळकणार जॅकलीन फर्नांडिस \nPune News : 45 कोटी रुपयांचा GST अपहार; व्यावसायिक देवेन…\nआलिया भटनं शेअर केला ‘असा’ फोटो \nपोस्टामधील खात्यात आता ‘एवढे’ पैसे ठेवणं गरजेचं,…\n‘आप’ने निवडणुकीबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय\nआता बदलणार थिएटरमधील ‘नजारा’ \nशरद पवार यांचा पुन्हा मोदी सरकारवर निशाणा, म्हणाले –…\nआता घरबसल्या आपल्या PAN कार्डची पडताळणी करता येणार, जाणून…\nPune News : नागरिकांना आता घरबसल्या मिळणार प्रॉपर्टी कार्ड,…\nWeight Loss : कधीही नाही वाढणार ‘या’ 7 पद्धतींनी…\nश्रद्धा कपूरच्या लग्नाच्या चर्चांवर पप्पा शक्ती कपूर यांनी…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nआलिया भटनं शेअर केला ‘असा’ फोटो \nMumbai news : लोकल सेवा 29 जानेवारीपासून सर्वसामान्यांसाठी होतेय…\nमाजी IPS अधिकारी संजीव भट यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा नाही\nपडद्यावर पुन्हा दिसणार महेश भट आणि परवीन बॉबीची प्रेमकहाणी \nBride Wear Pantsuit : वधूनं लग्नात घातला अद्याप कधीच न पाहिलेला असा…\n एकाच कुटुंबातील 6 जणांवर काळाचा घाला; अपघाताच्या काही वेळापूर्वीच साजरा केला होता ‘बर्थडे’\nकोल्हापूर-तिरुपती मार्गावर 3 फेब्रुवारीपासून रेल्वे धावणार\nआलिया भटनं शेअर केला ‘असा’ फोटो \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00681.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/kahi-sukhad/large-decrease-daily-number-patients-covid-19-3197", "date_download": "2021-01-28T07:52:10Z", "digest": "sha1:OM7GWWU3LAAMHCAQFWQPOVCEJBJ57R6U", "length": 18849, "nlines": 126, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "कोविड-19 च्या रोजच्या रुग्ण संख्येत मोठी घट | Gomantak", "raw_content": "\nगुरुवार, 28 जानेवारी 2021 e-paper\nकोविड-19 च्या रोजच्या रुग्ण संख्येत मोठी घट\nकोविड-19 च्या रोजच्या रुग्ण संख्येत मोठी घट\nसोमवार, 22 जून 2020\nयामुळे लोकांच्या मनात असलेली भीती आणि शंका यांचे निरसन होण्यासाठी मदत होऊन सरकारच्या प्रयत्‍नाप्रती त्यांच्या मनात विश्वास वृद्धिंगत झाला.\nकोविड-19 ला प्रतिबंध,त्याचा प्रसार रोखणे आणि व्यवस्थापन यासाठी राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेशांच���या सहकार्याने केंद्रसरकार, तत्पर आणि श्रेणीबद्ध धोरणाद्वारे अनेक उपाययोजना करत आहे. या प्रयत्नात कोविड-19 विरोधात एकत्रित प्रतिसाद दृढ करण्यासाठी अनेक मार्गदर्शक सूचना, मार्गदर्शक तत्वे आणि उपचार विषयक सूचनावली विकसित करण्यात आल्या असून त्या राज्यांपर्यंत पोहोचवण्यात आल्या आहेत.\nअनेक राज्यांनी या प्रतिबंधात्मक धोरणाची अंमलबजावणी केल्याने त्याचा प्रभावी परिणाम झाला आहे. महाराष्ट्र सरकार आणि बृहन्मुंबई महानगर पालिका यांच्या प्रयत्नाचा प्रोत्साहनदायी परिणाम दिसुन आला आहे. या प्रयत्नांचा भाग म्हणून त्यांनी चेस द व्हायरस म्हणजेच विषाणूचा मागोवा आणि कोविड संशयितांचा शोध घेण्याची मोहीम प्रभावीपणे राबवली.\nअतिशय दाट लोकवस्तीच्या धारावीत (2,27,136 व्यक्ती/स्क्वेअर.किमी) एप्रिल 2020 मधे 491 रुग्ण होते आणि वाढीचा दर होता 12% तर रुग्ण दुपटीचा काळ होता 18 दिवस. महानगर पालिकने राबवलेल्या तत्पर उपायांमुळे कोविड-19 रुग्ण वाढीचा दर मे 2020 मधे 4.3% वर आला तर जून मधे हा दर आणखी कमी होऊन 1.02% झाला. या उपायांमुळे रुग्ण दुपटीचा काळ वाढून मे 2020 मधे 43 दिवस तर जून 2020 मधे 78 दिवस झाला.\n80% लोकसंख्या सार्वजनिक शौचालयावर अवलंबून असणाऱ्या धारावीत महानगर पालिकेसमोर अनेक आव्हाने होती.10 बाय 10 फुटाच्या घरात किंवा झोपडीत 8 ते 10 माणसे राहतात शिवाय या छोट्या घरांना दोन किंवा तीन मजले असतात. त्यात बरेचदा तळ मजल्यावर घर आणि वरच्या मजल्यावर कारखाना आणि अरुंद गल्ल्या असलेला हा परिसर. त्यामुळे शारीरिक अंतर राखण्यात मोठ्या मर्यादा आणि प्रभावी गृह अलगीकरणाची शक्यताच नाही.\nबृहन्मुंबई महानगर पालिकेने चार टी म्हणजे ट्रेसिंग अर्थात रुग्णांच्या संपर्कातल्या व्यक्तींचा शोध, (ट्रॅकिंग) मागोवा,टेस्टिंग म्हणजे तपासणी आणि ट्रीटमेंट म्हणजे उपचार या चार बाबींचे पालन केले. यामध्ये तत्पर तपासणीसारख्या बाबींचा समावेश राहिला. 47,500 लोकांची डॉक्टर आणि खाजगी दवाखान्याद्वारे घरोघरी तपासणी तर 14,970 लोकांची फिरत्या व्हॅनमार्फत तपासणी आणि 4,76,775 जणांचे महापालिका आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत सर्वेक्षण करण्यात आले. वृध्द व्यक्तीप्रमाणे जास्त धोका असलेल्या वर्गातल्या लोकांसाठी फिवर क्लिनिक उभारण्यात आली. यामुळे 3.6 लाख लोकांची तपासणी करण्यासाठी मदत झाली. 8,246 जेष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आणि वेळेवर विलगीकरण या धोरणाला अनुसरून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी त्यांना इतरांपासून विलग ठेवण्यात आले. धारावीत एकूण 5,48,270 जणांची तपासणी करण्यात आली. संशयित रुग्णांना कोविड केअर सेंटर मधे आणि विलगीकरण केंद्रात हलवण्यात आले.\nअतिशय धोका असलेल्या क्षेत्रात तपासणीसाठी मनुष्यबळाचा प्रश्न हाताळण्यासाठी महानगर पालिकेने, प्रतिबंधात्मक उपायांसाठी धोरणात्मक सार्वजनिक-खाजगी भागीदारी करण्याबरोबरच उपलब्ध सर्व खाजगी डॉक्टरांची मदत घेतली. पालिकने खाजगी डॉक्टराना पीपीई कीट, थर्मल स्कॅनर, पल्स ऑक्सिमीटर, मास्क, ग्लोव्हज असे साहित्य पुरवून अतिशय धोका असलेल्या क्षेत्रात घरोघरी तपासणी करत सर्व संशयित शोधले. पालिकेने सर्व डॉक्टराना त्यांचे दवाखाने उघडण्यासाठी प्रोत्साहन देत आलेल्या रुग्णात कोविड-19 संशयित आढळल्यास त्याची माहिती महापालिकेला द्यावी असे सांगितले. पालिकेने खाजगी दवाखाने निर्जंतुक करण्याबरोबरच आवश्यक ते सर्व सहाय्य केले. शहराच्या आरोग्य सुविधात वृद्धी व्हावी यासाठी सर्व खाजगी रुग्णालये उपचारासाठी घेण्यात आली.\nदाटीवाटीच्या या भागात जागेच्या मर्यादेमुळे गृह विलगीकरणाचा अपेक्षित प्रभावी परिणाम मिळाला नसल्याने शाळा, लग्न सभागृहे, क्रीडा संकुले यासारख्या उपलब्ध ठिकाणी संस्थात्मक विलगीकरण सुविधा निर्माण करण्यात आल्या. या ठिकाणी नाष्टा, भोजन यासाठी कम्युनिटी किचन, अहोरात्र वैद्यकीय सेवा, आवश्यक औषधे आणि साधने पुरवण्यात आली.\nबृहन्मुंबई महानगर पालिकेच्या कोविड-19 प्रतिसाद धोरणाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रतिबंधात्मक उपायांची काटेकोर आणि कठोर अंमलबजावणी. याचे तीन प्राथमिक घटक आहेत, प्रभावी प्रतिबंधात्मक धोरण, सर्वसमावेशक तपासणी चाचण्या आणि जीवनावश्यक आणि इतर वस्तूंचा अखंडित पुरवठा सुनिश्चित करणे. केवळ अत्यवस्थ रुग्णांनाच धारावी बाहेर रुग्णालयात हलवण्यात आले. 90% रुग्णांवर धारावीतच उपचार करण्यात आले. महापालीकेने 25,000 पेक्षा जास्त वाणसामान संच आणि 21,000 हून अधिक दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणाची स्वतंत्र पाकिटे प्रतिबंधित क्षेत्रात वितरीत केली यामुळे लोक बाहेर न पडता घरातच राहिल्याने विषाणूचा प्रसाराला आळा बसण्यासाठी मदत झाली. स्थानिक खासदार, आमदार आणि नगरसेवकांनीही अन्न आणि वाणसामान मोफत पुरवले. य��शिवाय प्रतिबंधित क्षेत्रात आणि सार्वजनिक शौचालयात वारंवार निर्जंतुकीकरण करण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी एसटी गाड्या चालवण्यात आल्या. अतिशय धोका असलेले क्षेत्र सर्व बाजूनी सील करण्यात आले आणि समुदायाशी संबंधित मुद्द्यांची दखल घेण्यासाठी आणि समुदाय आणि आरोग्य कार्यकर्ते यांच्यातला दुवा म्हणून समाजातले नेते कोविड योद्धे म्हणून नेमण्यात आले.\nगोव्यातील 'गांजा लागवडी'ला पूर्णविराम\nपणजी : राज्यात संशोधन व विकासासाठी गांजा लागवड करण्याचा प्रस्ताव सरकार पुढे...\nकेंद्र सरकाराची नारळ उत्पादकांना भेट: एमएसपीत वाढ\nनवी दिल्ली: केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार...\n‘दहशवादाविरोधात सगळ्यांनी एकत्र येऊन लढू’\nनवी दिल्ली: दहशतवाद ही संपूर्ण जगाला भेडसावणारी एक समस्या झाली आहे. संपूर्ण...\nअमेरिकेत पुन्हा हिंसाचाराची शक्यता; सुरक्षा विभागाने दिला इशारा\nवॉशिंग्टन: अमेरिकेच्या होमलँड सिक्युरिटी विभागाने देशभरात दहशतवादी कारवायांची...\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : \"वादग्रस्त भागाला केंद्रशासित प्रदेश करा\"\nमहाराष्ट्र : “महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद न्यायप्रविष्ट असूनही कर्नाटक...\nभारताने 59 अ‍ॅप्सवर बंदी घातल्यामुळे चिनी सरकारला राग अनावर\nनवी दिल्ली : भारत-चीन सीमाववाद लडाखमध्ये सुरु असताना सिक्कीमच्या नाकू-ला सेक्टरमध्ये...\nस्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांची अखेर गोवा सरकारने घेतली दखल\nपणजी: येथील आझाद मैदानावर आपणास नोकरी मिळावी यासाठी उपोषणाला बसलेल्या...\nकडधान्यांना प्रोत्साहन देण्यासाठी गोवा सरकारची एकही योजना नाही\nपणजी: प्रथिनयुक्त कडधान्ये फार प्राचीन काळापासून भारतात लावली जातात. सुमारे 11 ...\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सोडवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पुढचं पाऊल\nमुंबई : महाराष्ट्र - कर्नाटक सीमावाद मिटवण्यासाठी गठित करण्यात आलेल्या...\nप्रजासत्ताक दिन 2021: वाळपई सत्तरीत भूमिपुत्रांचा हुंकार\nवाळपई: सत्तरी तालुक्यात गोवा मुक्तिपासून जमिन मालकीचा विषय धगधगत असून मेळावली आयआयटी...\n‘देश प्रथम’ संकल्पनेंतर्गत डिचोलीत फडकला तिरंगा\nडिचोली: देशाबद्दल स्वाभिमान जागृत व्हावा यासाठी भारतीय राष्ट्रध्वज फडकावणे, हे...\nगोमंतकीयांच्या दारी दंतचिकित्सकांची गाडी\nपणजी: गोवा राज्यातील भारतीय जनता पक्षाचे सरकार सर्वसामान्य नागरिकांना चांगल्या...\nसरकार government मुंबई mumbai महाराष्ट्र maharashtra नगर व्हायरस धारावी डॉक्टर doctor महापालिका आरोग्य health कोरोना corona साहित्य literature लग्न वन forest पाली आमदार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00681.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.thehealthsite.com/marathi/fitness/how-to-deal-weight-fluctuation-n0717-508393/", "date_download": "2021-01-28T09:18:26Z", "digest": "sha1:LFSKJXNNAKRZRXRYCD25AZOPSL4H4LN5", "length": 9021, "nlines": 143, "source_domain": "www.thehealthsite.com", "title": "व्यायाम, डाएट पाळूनही वजन का वाढतयं ? |", "raw_content": "\nHome / Marathi / Fitness / व्यायाम, डाएट पाळूनही वजन का वाढतयं \nव्यायाम, डाएट पाळूनही वजन का वाढतयं \nवजन घटवण्यासाठी केवळ व्यायाम, डाएट पाळणं पुरेसे नाही..\nमी पंचवीस वर्षीय तरूणी आहे. मी खाण्यावर ताबा ठेवला, डाएट काटकोरपणे फॉलो केले तरीही वजन कमी जास्त होते. डाएट सोबत व्यायामही नियमित केला जातो. पण याचा माझ्या वजनावर कोणताच सकारात्मक परिणाम होत नाही. माझं वजन इतके प्रयत्न करूनही का वाढते Also Read - व्हेरिकोस व्हेन्सचा त्रास वाढवतात या '5' सवयी \nAlso Read - अ‍ॅक्नेचा त्रास कमी करण्यासाठी टुथपेस्ट वापरावी का \nया समस्येवर गोल्ड जिमचे फीटनेस एक्सपर्ट सागर पेडणेकर यांनी उत्तर दिले आहे. Also Read - पाण्याच्या भीतीवर मात करून स्विमिंग कसं शिकाल \nतुमच्या शरीराच्या गरजेनुसार डाएट प्लॅन करा. आहार चौकस राहील याकडे लक्ष द्या. यामध्ये भरपूर भाज्या, लीन प्रोटीन्स, हेल्दी फॅट्स यांचा समावेश करा. यामुळे भरपेट खाण्यापेक्षा तुम्हांला तृप्त वाटायला हवे. तुम्ही ब्रोकोली खा, मासे खा किंवा अगदी चिकन खा… पण तुम्हांला कधी थांबायचं.. किती खायचं हे तुम्हांलाच ठरवायला हवे .. हळूहळू आणि नीट चावून चावून खा.\nवजन आटोक्यात ठेवण्यासाठी तुमच्या आहारात सॅच्युरेटेड फॅट्स, ट्रान्स फॅट्स,कोलेस्ट्रेरॉल,साखर, मीठ कमी असणारे, पदार्थ निवडा. कॅलरी मोजत राहू नका. त्याऐवजी फॅट्स आणि साखरयुक्त पदार्थांचा समावेश कमी करा. म्हणजे वजनच नाही तर तुमचे आरोग्यही उत्तम राहण्यास मदत होते.\nकेवळ वजन घटवण्यापेक्षा तुमच्या फीटनेसकडे अधिक द्या – तुमच्या शरीराचे स्वास्थ्य जितके चांगले, फीट ठेवता येईल तेवढा तुम्हांलाच फायदा होणार आहे. तुम्हांला व्यायाम करण्यासाठी अधिक उर्जा मिळेल. अधिक मोठ्या ध्येयांसाठी तुम्ही प्रयत्न करू शकाल. केवळ वजन घटवायचयं म्हणून जीममध्ये जाऊ नका. वजन घटवण्याच्या प्रयत��नांमध्ये सातत्य ठेवा.\nस्ट्रेन्थ / स्वतःचे बळ वाढवा – स्ट्रेन्थ ट्रेनिंगचा व्यायाम घटवलेले वजन टिकून राहण्यास मदत होते. कारण जीममध्ये व्यायाम केल्यानंतरही शरीरातील फॅट बर्निंगची प्रक्रिया चालू असते.\nब्लॅक टी चे '5' हेल्दी टेस्टी प्रकार \nगव्हाचे पीठ आरोग्यास कसे फायदेशीर ठरते \nखाना खाते वक्त इन 5 गलतियों से रोजाना आपकी उम्र 10 दिन हो रही कम कहीं आप तो नहीं कर रहे ये गलतियां\nKareena Kapoor Khan: करीना कपूर खान फरवरी में देंगी दूसरे बेबी को जन्‍म, पति सैफ ने किया है ये खुलासा\nLIVE Covid-19 Live Updates: भारत में कोरोना के मरीजों की संख्या हुई 10,689,527 अब तक 1,53,724 लोगों की मौत\nDASH Diet: वेट लॉस के साथ ब्‍लड प्रेशर भी नॉर्मल रखती है डैश डाइट, जानिए कैसा होता है डैश डायट चार्ट\nकोरोना होने पर शरीर के इन 2 अंगों से ही चेक करें बॉडी टेम्परेचर कहीं और लगाया थर्मामीटर तो बढ़ेगा इंफेक्शन का खतरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00682.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/hathras-gangrape-case-priyanka-gandhi-asks-5-questions-to-yogi-and-modi-government-127779471.html", "date_download": "2021-01-28T09:18:18Z", "digest": "sha1:7RSOMPMOBWZG2IGB52I4K7FMD7ICEREA", "length": 7163, "nlines": 66, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Hathras Gangrape case priyanka gandhi asks 5 questions to yogi and modi government | आमच्या मुलीचा मृतदेह आम्हाला न विचारता पेट्रोल टाकून का जाळला? प्रियंका गांधींनी पीडित कुटुंबियांच्या वतीने विचारले हे 'पाच' सवाल - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nभाजप सरकारला सवाल:आमच्या मुलीचा मृतदेह आम्हाला न विचारता पेट्रोल टाकून का जाळला प्रियंका गांधींनी पीडित कुटुंबियांच्या वतीने विचारले हे 'पाच' सवाल\nशनिवारी प्रचंड गदारोळानंतर प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांनी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली.\nउत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्या या प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. तसेच मुलीचा रातोरात केलेला अंत्यविधी, कुटुंबियांवर आणला जाणार दबाव अशा अनेक गोष्टींमुळे योगी सरकारवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता या प्रकरणी काँग्रेसच्या सरचिटणीस यांनी पीडितेच्या कुटुंबीयांच्या वतीने पाच प्रश्न मोदी सरकारला केले आहेत.\nहाथरस पीडितेच्या कुटुंबाचे प्रश्न :-\nसुप्रीम कोर्टच्या माध्यमातून संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौ���शी झाली पाहिजे.\nहाथरसच्या डीएमला सस्पेंड करण्यात यावे आणि कोणत्याही मोठे पद दिले जाऊ नये\nआमच्या मुलीचा मृतदेह आम्हाला न विचारता पेट्रोलने का जाळला\nआमची वारंवार दिशाभूल का केली जाते आहे आम्हाला का धमकावले जातेय\nआम्ही माणुसकीच्या नात्याने चितेवरचे फूल निवडूण आले आहेत, पण आम्ही कसे मान्य करावे की तो मृतदेह आमच्याच मुलीचा होता\nहाथरस के पीड़ित परिवार के प्रश्न:\n1. सुप्रीम कोर्ट के जरिए पूरे मामले की न्यायिक जाँच हो\n2. हाथरस DM को सस्पेंड किया जाए और किसी बड़े पद पर नहीं लगाया जाए\n3. हमारी बेटी के शव को बगैर हमसे पूछे पेट्रोल से क्यों जलाया गया\n4. हमें बार-बार गुमराह किया, धमकाया क्यों जा रहा है\nप्रियंका गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून हे सवाल उपस्थित केले आहेत. तसेच या सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेणे पीडित मुलीच्या कुटुंबियांचा हक्क असल्याचेही प्रियंका म्हणाल्या आहेत. काल प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांनी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली. मोठ्या गदारोळानंतर त्यांना हाथरस येथे जाण्याची परवानगी मिळाली होती.\nयापूर्वी एकदा राहुल आणि प्रियंका गांधी पीडितेच्या कुटुंबियांना भेटायला गेले असता त्यांना पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचे समोर आले होते. यानंतर त्यांनी शनिवारी पुन्हा हाथरसला जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ते 35 खासदारांना घेऊन पीडितेच्या घरी जाणार होते. यावेळी पोलिसांनी केवळ पाच जणांना सोबत घेऊन जाण्याची परवानगी दिली होती. पीडित कुटुंबाच्या भेटीनंतरच त्यांनी मोदी सरकारला हे सवाल विचारले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00683.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/tag/annabhau-sathe", "date_download": "2021-01-28T08:01:28Z", "digest": "sha1:YXDHQRL5GYKP2UV4P6T3D6JYXFR2BMSO", "length": 2883, "nlines": 45, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "Annabhau Sathe Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nस्वातंत्र्य, समता, मानवतेचे गीत गाणारा द्रष्टा\nसंतांच्या भक्तिसंप्रदायाने बहुजन समाज एकाच छताखाली आणण्याचा प्रयत्न केला असला तरी धर्माच्या व जातिव्यवस्थेच्या प्रचंड रेट्यापुढे समाजातील अस्पृश्यता स ...\n‘२०१४मध्ये हिंदू कट्टरतावाद्यांची तक्रार नव्हती’\nलैंगिक अत्याचाराच्या हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती\nटिक टॉकने अखेर गाशा गुंडाळला\n१ फेब्रुवारीचा संसदेवरचा मोर्चा स्थगित\nपंतप्रधान शेतकरी आंदोलनातील खुणांचा अर्थ ��ावू शकतील\nभारत ते इंडिया एक ट्रॅक्टर परेड\nकोविडमध्ये दिसलेली असमानता दूर करण्याची बजेटला संधी\nअयोध्येत तिरंगा फडकवत मशिदीचे काम सुरू\nसरन्यायाधीश बोबडे आणि शेतकरी संघटना\n‘हिंसाचार समाजकंटकांकडून, आमचे कार्यकर्ते नव्हते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00683.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0.pdf/74", "date_download": "2021-01-28T10:06:00Z", "digest": "sha1:V4LJOWSBPG53ADWTDDZZ2I6EENAIKWXD", "length": 6957, "nlines": 68, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:वनस्पतिविचार.pdf/74 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे\n४६ वनस्पतिविचार. [ प्रकरण\nरुई, मांदार वगैरेमध्ये जी दोन पाने समोरासमोर येतात, तीसुद्धा एकाच सांध्यापासून निघाली असतात. ह्या दृष्टीने पाने ' समोरासमोर ' येणारा वर्ग वर्तुलाकृती सदराखाली येईल. पानांचा व फांद्यांचा संबंध अगदी निकट असतो. कारण पानांशिवाय फांद्या येणे अगदी अशक्य असते, म्हणून जी मांडणी पानांमध्ये आढळते, त्याच प्रकारची मांडणी फांद्यांमध्ये असते. एवढेच नव्हे तर फुलांचे मोहोर व तत्संबंधी रचना ह्यांचाही संबंध पानांच्या मांडणीशी जुळतो.\nपानांची अन्य स्वरूपः-हॉली, बारबेरी वगैरेमध्यें पार्ने कांट्यासारखी असतात. बारबेरीमध्यें पाने बुडाशी साध्या पानासारखी असून अग्रांकडे कठीण कांट्याप्रमाणे बनतात. घायपातीमध्ये सुद्धा अग्र कठीण दाभणासारखे झाले असते. कंटककोष्ट ( Thorn ) कंटकपर्ण ( Spine ) व त्वककंटक (Prickle) ह्यांमधील परस्परभेद पूर्वी दिलेच आहेत. पर्णकंटक बारबेरीमधलं कांट्यासारखी पाने होत.\nग्लोरिओसा सुपरबा, नांवाचा एक वेल आहे. त्याची पाने अग्रांकडे धाग्यासारखी असतात. ही पाने वेलास वर चढण्याकरिता उपयोगी पडतात. म्हणूनच असल्या पानांस ' सूत्रपर्ण' हे नांव योग्य आहे. लाख, वाटाणे वगैरेमध्ये पानांचा अग्राजवळील पत्रे सूत्रमय असतात. ह्यांचाही इतरांप्रमाणे उपयोग आश्रयांवर चढण्याकरितां होतो. कांहीं पानांचे देठ वांकडे होऊन सूत्राप्रमाणे उपयोगी पडतात, जसे-चढणा-या अन्टीराह्यनम् सोलॅनमू, जास्मि नाइड्स वगैरे रान जाईमध्ये पाने वळसे घेऊन वर चढतात; त्यामध्ये सूत्रे वगैरे असत नाहींत.\nज्या पानांचे पोटांतून फुलांचे मोहोर, अगर पुष्पदांडी उत्पन्न होते, त्या पानांस उपपुष्पपत्रं (Bracts ) असे म्हणतात. असल्या उपपुष्पपत्राचे रंग निरनिराळे असत���त.\nमांसहारी पानांचे आकार, त्यांचे देठ तसेच त्यावर येणारे विशिष्ट केस हे चमत्कारिक असून त्यांच्या विशिष्ट जीवनचरित्रास उपयोगी पडणारी ती पाने आहेत, ह्यांत संशय नाहीं.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल २९ डिसेंबर २०१९ रोजी १६:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00683.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/maharashtra/cyclone-warning-tamil-nadu-pondicherry-chance-rain-marathwada-central-maharashtra-including-vidarbha-a580/", "date_download": "2021-01-28T09:20:54Z", "digest": "sha1:QGPQUPN3HFEK5Y4KXZPSXM4CGHRY75DZ", "length": 33073, "nlines": 405, "source_domain": "www.lokmat.com", "title": "तामिळनाडु, पाँडेचरीला चक्रीवादळाचा इशारा; विदर्भासह मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता - Marathi News | Cyclone warning to Tamil Nadu, Pondicherry; Chance of rain in Marathwada, Central Maharashtra including Vidarbha | Latest maharashtra News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार २८ जानेवारी २०२१\n\"देवेंद्रजी, मुंबई मेट्रो -३ मध्ये तुम्हाला फोटो काढून ट्वीट करण्याची लवकरच संधी मिळणार\"; राष्ट्रवादीचा टोला\n\"ते व्हायरल करण्याची गरज नव्हती, मला खूप वाईट वाटलं\"; रक्षा खडसेंनी केली कारवाईची मागणी\nमुंबई महाराष्ट्राचीच; 'त्या' वक्तव्याला कशाचाही आधार नाही; अजित पवारांनी कर्नाटकला सुनावलं\nBARC Recruitment 2021: भाभा अणुशक्ती केंद्रामध्ये नर्स, चालकांसह अन्य जागांसाठी भरती; १२ वी पास उमेदवारांनाही संधी\nअसे येडे बरळत असतात; संजय राऊत यांची कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका\n'खड्यात गेलं सगळं', वनिता खरातने न्यूड फोटोशूटनंतर शेअर केला नवा फोटो\nPHOTOS: आशका गोराडियाने पतीसोबत समुद्र किनारी केला योगा, इंटरनेटवर व्हायरल झाले रोमाँटिक फोटो\nओ भाई, इस गरीब को कोई कपडे दे दो... उर्वशी रौतेलाच्या ‘फाटक्या’ पॅन्टची लोकांनी घेतली मजा\n कतरिना कैफने विकी कौशलला मिठी मारताना शेअर केला फोटो, चाहत्यांना मिळाला पुरावा\n'जोड्याने हाणले पाहिजे या दोघांना', अर्जुन-मलायकाला पाहून संतापले चाहते\n'अबू आझमींच्या भाषणाचा बोलवता धनी कोण\nतुम्हीसुद्धा चहासोबत हे पदार्थ खात असाल तर वेळीच सावध व्हा; कधी आजारी पडाल कळणारही नाही\nदुधाचेही शरीरावर साइड इफेक्ट होता�� का जाणून घ्या काय सांगतात एक्सपर्ट.....\nBudget 2021: आरोग्य सेवा बळकट करणे आवश्यक; आमूलाग्र बदल करण्यासाठी भरीव निधीची गरज\nकमकुवत हाडांसह किडनी स्टोनचाही वाढू शकतो धोका; वेळीच जाणून घ्या डायटींगचे हे साईड इफेक्ट्स\nचीनमधील 'ही' फळं दिसायला आहेत विचित्र, तरीही लोक आवडीनं खातात...\nआधी दिल्ली सांभाळा, मग पश्चिम बंगालचा विचार करा; मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा गृहमंत्री अमित शहांना टोला\n देशातील तब्बल 147 जिल्ह्यांत 7 दिवसांपासून कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही\nप्रजासत्ताक दिनी घडवण्यात आलेला हिंसाचार पूर्वनियोजित; शेतकरी संघटनांची प्रतिमा डागाळण्याचा कट- बीकेयूचे प्रवक्ते राकेश टिकेत\nVIVOकडे IPL 2021चं टायटल स्पॉन्सरशीप; चायनीझ कंपनीसाठी BCCIनं उघडलं दार\nशेतकरी आंदोलनाला वेगळे वळण; सिंघू बॉर्डरवर स्थानिक उतरले रस्त्यावर\nजालना- मराठा आरक्षणासाठी ३ दिवसांपासून पिंपळगावात उपोषण करत असलेल्या २ आंदोलकांची प्रकृती खालावली\nभिवंडी एमआयडीसी परिसरात कपिल रेयॉन इंडिया कंपनीला भीषण आग\nउद्या संसदेत होणाऱ्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर १६ पक्ष बहिष्कार घालणार; नव्या कृषी कायद्यांना पक्षांचा विरोध\nदिल्ली- शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असलेल्या सिंघू सीमेवर स्थानिक एकवटले; परिसर मोकळा करण्याची मागणी\nकृषी कायदे रद्द करण्यासाठी मोदी सरकार आणखी शेतकऱ्यांच्या मृत्यूंची वाट पाहतंय- ऊर्जामंत्री नितीन राऊत\nमहिलांबरोबर चावटपणा करणाऱ्यांना तुरुंगात टाकलं पाहिजे- शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील\nआरबीआयच्या अधिकाऱ्याचा गळा दाबून मोबाईल हिसकावून चोरट्याने काढला पळ\nदुसऱ्यांचे हक्क हिरावून आम्हाला आरक्षण नको. आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण द्या- भाजप खासदार उदयनराजे भोसले\nआरक्षणापासून मराठा समाजाला वंचित ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होतोय- आमदार शिवेंद्रराजे भोसले\nदेशातील बऱ्याच शेतकऱ्यांना नव्या कृषी कायद्यांबद्दल पुरेशी माहिती नाही; अन्यथा संपूर्ण देशातील शेतकरी पेटून उठतील- काँग्रेस नेते राहुल गांधी\nआधी दिल्ली सांभाळा, मग पश्चिम बंगालचा विचार करा; मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा गृहमंत्री अमित शहांना टोला\n देशातील तब्बल 147 जिल्ह्यांत 7 दिवसांपासून कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही\nप्रजासत्ताक दिनी घडवण्यात आलेला हिंसाचार पूर्वनियोजित; शे��करी संघटनांची प्रतिमा डागाळण्याचा कट- बीकेयूचे प्रवक्ते राकेश टिकेत\nVIVOकडे IPL 2021चं टायटल स्पॉन्सरशीप; चायनीझ कंपनीसाठी BCCIनं उघडलं दार\nशेतकरी आंदोलनाला वेगळे वळण; सिंघू बॉर्डरवर स्थानिक उतरले रस्त्यावर\nजालना- मराठा आरक्षणासाठी ३ दिवसांपासून पिंपळगावात उपोषण करत असलेल्या २ आंदोलकांची प्रकृती खालावली\nभिवंडी एमआयडीसी परिसरात कपिल रेयॉन इंडिया कंपनीला भीषण आग\nउद्या संसदेत होणाऱ्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर १६ पक्ष बहिष्कार घालणार; नव्या कृषी कायद्यांना पक्षांचा विरोध\nदिल्ली- शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असलेल्या सिंघू सीमेवर स्थानिक एकवटले; परिसर मोकळा करण्याची मागणी\nकृषी कायदे रद्द करण्यासाठी मोदी सरकार आणखी शेतकऱ्यांच्या मृत्यूंची वाट पाहतंय- ऊर्जामंत्री नितीन राऊत\nमहिलांबरोबर चावटपणा करणाऱ्यांना तुरुंगात टाकलं पाहिजे- शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील\nआरबीआयच्या अधिकाऱ्याचा गळा दाबून मोबाईल हिसकावून चोरट्याने काढला पळ\nदुसऱ्यांचे हक्क हिरावून आम्हाला आरक्षण नको. आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण द्या- भाजप खासदार उदयनराजे भोसले\nआरक्षणापासून मराठा समाजाला वंचित ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होतोय- आमदार शिवेंद्रराजे भोसले\nदेशातील बऱ्याच शेतकऱ्यांना नव्या कृषी कायद्यांबद्दल पुरेशी माहिती नाही; अन्यथा संपूर्ण देशातील शेतकरी पेटून उठतील- काँग्रेस नेते राहुल गांधी\nAll post in लाइव न्यूज़\nतामिळनाडु, पाँडेचरीला चक्रीवादळाचा इशारा; विदर्भासह मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता\nराज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असून मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या बर्याच भागात किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे.\nतामिळनाडु, पाँडेचरीला चक्रीवादळाचा इशारा; विदर्भासह मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता\nठळक मुद्दे२६ नोव्हेंबर रोजी नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता\nपुणे : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रुपांतर झाले असून त्यामुळे तामिळनाडु, पॉडेचरी यांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. या चक्रीवादळामुळे रायलसीमा, तेलंगणासह विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात २५ ते २७ नोव्हेंबर दरम्यान पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.\nबंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र सोमवारी सकाळी पाँडेचरीपासून ६०० किमी तर चिन्न्ईपासून ६३० किमी दूर होते. मंगळवारी पहाटे त्याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मंगळवारी दुपारी त्याचे तीव्र चक्रीवादळात रुपांतर होईल. २५ नोव्हेंबर रोजी ते कराईकल आणि ममालीपूरम दरम्यान किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा परिणाम २६ नोव्हेंबरपर्यंत जाणवणार आहे. आंध्र प्रदेश किनारपट्टी, तामिळनाडु, दक्षिण कर्नाटक, रायलसीमा, तेलंगणा परिसरात २४ ते २६ नोव्हेंबरदरम्यान जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.\nराज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असून मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या बर्याच भागात किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. विदर्भाच्या काही भागात किंचित वाढ झाली आहे.\n२५ नोव्हेंबरला विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. २६ नोव्हेंबर रोजी विदर्भात काही ठिकाणी तर, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. २७ नोव्हेंबरला मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.\n२६ नोव्हेंबर रोजी नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. २७ नोव्हेंबर रोजी सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.\nविदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात २६ नोव्हेंबर रोजी सर्वदूर हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nपुणे जिल्ह्यात तब्बल आठ महिन्यांनी शाळेची घंटा वाजली; विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद\nअतिवृष्टीनंतर खराब हवामानामुळे फळबागांवर संक्रांत\n४० वर्षांच्या संघर्षाला अखेर यश; केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला ललित कला अकादमी केंद्र मंजूर\n'आर्ट ऑफ लिव्हिंग'च्या नावाचा गैरवापर करुन दीड कोटी रुपयांची फसवणूक; एकाला अटक\nCorona Virus News : पुणे शहरातील कोरोना चाचण्या घटल्या; सोमवारी दोनशे नवे रुग्ण\nचंद्रकांत पाटलांच्या नावाचा शॉर्टफॉर्म 'तो' होतो, म्हणून त्यांनी राग मानू नये : जयंत पाटलांचा टोला\n पाचवी ते दहावीचे वर्ग राज्यभरात सुरू; मुंबईत अद्यापही प्रश्नचिन्ह\n\"बेळगावचा केंद्रशासित प्रदेश जरूर करा, पण आधी औरंगाबादचे संभाजीनगर तर करा\", उद्धव ठाकरेंना टोला\n\"शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा भाजपचा सुनियोजित कट\"; नवाब मलिकांची टीका\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील वादग्रस्त भूभाग केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करा- मुख्यमंत्री\nपोलिसांना मारणाऱ्यांना शेतकरी म्हणायचं का; निलेश राणेंचा संतप्त सवाल\n…अन् पोलिसांच्या सतर्कतेमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना काळे झेंडे दाखविण्याचा कट उधळला\nशेतकरी आंदोलनाच्या आडून दिल्लीत झालेल्या हिंसाचाराला अमित शाह जबाबदार असून त्यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, हा काँग्रेसचा आरोप आणि मागणी पटते का\niPhone 13 २०२१ मध्ये होणार लॉंच किंमत\n'अबू आझमींच्या भाषणाचा बोलवता धनी कोण\nआई कुठे काय करते\nहिना खानने ब्लॅक ड्रेसमधील फोटो शेअर करून सोशल मीडियावर घातला धुमाकूळ, पहा तिच्या ग्लॅमरस अदा\nPHOTOS: आशका गोराडियाने पतीसोबत समुद्र किनारी केला योगा, इंटरनेटवर व्हायरल झाले रोमाँटिक फोटो\nओ भाई, इस गरीब को कोई कपडे दे दो... उर्वशी रौतेलाच्या ‘फाटक्या’ पॅन्टची लोकांनी घेतली मजा\nVIVOकडे IPL 2021चं टायटल स्पॉन्सरशीप; चायनीझ कंपनीसाठी BCCIनं उघडलं दार\n ५ वर्षांच्या मुलीला बाथरूमध्ये घेऊन गेली जन्मदाती आई; आधी डोळे काढले मग कापली जीभ\n देशातील तब्बल 147 जिल्ह्यांत 7 दिवसांपासून कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही\nघटस्फोटानंतर महिलेने १४ बाळांना दिला जन्म, पोटाचा आकार बघून हैराण झाली होती दुनिया....\nMom To Be गरोदरपणात अभिनेत्री धनश्री काडगांवकरची स्टाईल, केले हटके फोटोशूट\nपंजाब नॅशनल बँकेत १०० जागांची भरती, मोठा पगार; झटपट करा अर्ज\nरशियाचे राष्ट्रपती पुतिन यांच्या सीक्रेट पॅलेसचा भांडाफोड, फोटो पाहून व्हाल थक्क.....\n\"देवेंद्रजी, मुंबई मेट्रो -३ मध्ये तुम्हाला फोटो काढून ट्वीट करण्याची लवकरच संधी मिळणार\"; राष्ट्रवादीचा टोला\n'खड्यात गेलं सगळं', वनिता खरातने न्यूड फोटोशूटनंतर शेअर केला नवा फोटो\n... म्हणून दिल्ली पोलिसांनी राकेश टिकैत यांना बजावली नोटीस\nVideo: शेतकरी आंदोलनाला वेगळे वळण; सिंघू बॉर्डरवर स्थानिक उतरले रस्त्यावर\nPHOTOS: आशका गोराडियाने पती��ोबत समुद्र किनारी केला योगा, इंटरनेटवर व्हायरल झाले रोमाँटिक फोटो\nVideo: शेतकरी आंदोलनाला वेगळे वळण; सिंघू बॉर्डरवर स्थानिक उतरले रस्त्यावर\n... म्हणून दिल्ली पोलिसांनी राकेश टिकैत यांना बजावली नोटीस\n\"कोरोना संसर्ग असो वा सीमेवरील आव्हान, भारत सर्वांशी लढण्यास नेहमी तय्यार\"; पंतप्रधान मोदी\nलोकांचा अंत पाहू नका, उद्रेक झाला तर कोण थांबवणार मराठा आरक्षणावरुन उदयनराजेंचा इशारा\nएनसीसीला आता मोठी जबाबदारी देणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती\n\"; दिल्ली हिंसाचारासंदर्भात 'या' मोठ्या शेतकरी नेत्यानं मागितली पोलिसांची माफी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00683.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/payal-ghosh-demands-anurag-kashyaps-narco-analysis-lie-detector-and-polygraph-test-127773392.html", "date_download": "2021-01-28T09:46:49Z", "digest": "sha1:NCFA6VRXYYCULJCOFIBYWIYOLJJBAVHT", "length": 8446, "nlines": 62, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Payal Ghosh Demands Anurag Kashyap's Narco Analysis, Lie Detector And Polygraph Test | पायल घोषने दिग्दर्शकाची नार्को आणि लाय डिटेक्टर टेस्टची मागणी केली, पंतप्रधान-गृहमंत्र्यांना टॅग करुन म्हटले - तो खोटे बोलतोय - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nबलात्कार प्रकरणी अनुराग कश्यपच्या अडचणी वाढणार:पायल घोषने दिग्दर्शकाची नार्को आणि लाय डिटेक्टर टेस्टची मागणी केली, पंतप्रधान-गृहमंत्र्यांना टॅग करुन म्हटले - तो खोटे बोलतोय\nगुरुवारी अनुराग कश्यपची मुंबई पोलिसांनी सुमारे 8 तास चौकशी केली.\nनिर्मात्याने आपल्यावरील आरोप निराधार व खोटे असल्याचे म्हटले आहे.\nअनुराग कश्यपवर बलात्काराचा आरोप करणार्‍या पायल घोष हिने आता अनुरागची नार्को, लाय डिटेक्टर आणि पॉलीग्राफ टेस्ट करण्याची मागणी केली आहे. 30 वर्षीय पायलने ट्विटरवर लिहिले की, \"कश्यपने आपल्या जबाबात पोलिसांना खोटे सांगितले आहे. सत्य शोधण्यासाठी माझे वकील कश्यपची नार्को, लाय डिटेक्टर आणि पॉलीग्राफ टेस्टसाठी अर्ज करतील. आज पोलिस ठाण्यात अर्ज दाखल केला जाईल,\" असे म्हणत पायल हिने आपले हे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनाही टॅग केले आहे.\nगुरुवारी आठ तास झाली चौकशी\nअनुराग कश्यपची गुरुवारी मुंबईतील वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये आठ तास चौकशी झाली. सकाळी दहाच्या सुमारास तो पोलिस स्टेशनमध्ये दाख��� झाला आणि सायंकाळी सहाच्या सुमारास तेथून बाहेर पडला. पोलिस सूत्रांनी सांगितले की, अनुरागने अभिनेत्री पायल घोषचे लैंगिक शोषणाचे आरोप फेटाळून लावले आहेत. अनुरागने सांगितले की, त्याने पायलला वर्सोवा येथील आपल्या घरी कधीच बोलावले नाही. पायलला प्रोफेशनली ओळखतो, परंतु बर्‍याच दिवसांपासून तिला भेटलो किंवा तिच्याशी बोललो नसल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. चौकशीदरम्यान अनुरागने सांगितले की, जेव्हा पायलने केलेले आरोप कळले तेव्हा त्याला मोठा धक्का बसला. पायलचे सर्व आरोप खोटे आणि निराधार आहेत. त्यात कोणतेही सत्य नाही. हा माझ्याविरूद्ध कट आहे, असे अनुरागने पोलिसांना सांगितले. मात्र, पोलिसांनी त्याच्याविरोधात कोण आणि का कट रचणार असे विचारले असता याचे तो कोणतेही स्पष्ट उत्तर देऊ शकला नाही.\nपायलला भेटण्याची कहाणी अनुरागने पोलिसांना सांगितली\nअनुरागने पायलला केलेले काही ईमेलही पोलिसांच्या स्वाधीन केले आहेत. यात एका प्रोजेक्टबद्दल दोघांमध्ये चर्चा झाली होती. याशिवाय अनुरागने पायलला पाठिंबा दर्शवलेले काही ट्विटही पोलिसांना दिले आहेत. पायलबरोबरच्या पहिल्या भेटीची सविस्तर माहिती त्याने पोलिसांना दिली आहे. अनुरागच्या चौकशीदरम्यान पायलला मेडिकलसाठी कूपर रुग्णालयात नेण्यात आले होते.\nमुंबई पोलिसांनी जारी केले होते समन्स\nमंगळवारी मुंबई पोलिसांनी अनुराग कश्यपला समन्स बजावले होते.पोलिसांच्या परवानगीशिवाय मुंबई बाहेर जाता येणार नाही, असेही त्याला सांगण्यात आले आहे. 22 सप्टेंबर रोजी पायल घोष हिने मुंबईतील वर्सोवा पोलिस ठाण्यात अनुराग कश्यपविरोधात एफआयआर दाखल केला आहे. बलात्कार, गैरवर्तन आणि चुकीचे कृत्य केल्याप्रकरणी कलम 376, 354, 341 आणि 342 अंतर्गत कश्यपविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00684.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Omkar_Anadi_Anant_Athang", "date_download": "2021-01-28T08:16:48Z", "digest": "sha1:3AWID7WCVCPSEOHAF6XFHIZHCJG6QKP7", "length": 6175, "nlines": 37, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "ॐकार अनादि अनंत अथांग | Omkar Anadi Anant Athang | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nॐकार अनादि अनंत अथांग\nॐकार अनादि अनंत अथांग अपरंपार\nनादब्रह्म परमेश्वर सगूण रूप साकार\nसूर स्पर्श सूर श्रवण\nतिमिराच्या गर्भी स्वर तेजोमय हुंकार\nसूर साध्य स्वर साधन\nसूर रूप स्वर दर्पण\nस्वर भाषा ��्वर चिंतन स्वर विश्वाकार\nसुखनिधान संजीवक शाश्वत अमृतधार\nगीत - सुधीर मोघे\nसंगीत - सलील कुलकर्णी\nस्वर - सलील कुलकर्णी\nगीत प्रकार - प्रार्थना\nसरांशी मैत्री झाल्यावर अनेकदा त्यांचा विषय मित्रांमधे निघायचा. मराठी गीतांची फारशी आवड किंवा ओळख नसलेल्यांना 'सुधीर मोघे' हे नाव फारसे माहितही नसायचे.\n“सर, तुमची इतकी गाणी असूनही बरेचदा तुमची ओळख नाईलाजाने 'गोमू संगतीनं..' - म्हणजे तसं पाहायला गेलं तर ज्याला आजच्या भाषेत आयटम-सॉंग म्हणता येईल, हे गाणे ज्यांनी लिहिलंय ते, अशी करून द्यावी लागते. प्रेक्षकांच्या / श्रोत्यांच्या अशा या अज्ञानाचं तुम्हाला दु:ख वाटत नाही\n माझं अगदी स्पष्ट मत आहे.. की प्रत्येक गाणं आपापलं नशीब घेऊन जन्माला येत असतं. याचंच एक वेगळं उदाहरण तुला देतो.. अभिषेकी बुवांबरोबर निवेदक म्हणून मी बरेच दौरे केले. 'मत्स्यगंधा ते महानंदा' हा तर आमचा फार प्रसिद्ध कार्यक्रम. रागदारी वर आधारित अजून एक कार्यक्रमही आम्ही करत असू. याच दरम्यान त्यांच्या शिष्यांबरोबर चालणारा रियाज अगदी भरभरून अनुभवला. रागसंगीतावर आधारित 'अभोगी' नावाचा चित्रपट येऊ घातला होता.. स्वत: बुवा संगीत देणार होते. काही गाण्यांचे कामही झाले होते.. पण अखेरीस तो चित्रपट पुढे गेलाच नाही. माझी 'ओंकार अनादी अनंत..' ही कविता बुवांच्या 'दरबारी' मधील चिजेवर आधारित होती. पण त्याचे काम होण्याआधीच चित्रपट बंद पडला. पुढे इतक्या वर्षांनी मी ती सलील (कुलकर्णी) ला दिली.. त्याने तिला सुंदर चाल लावली आणि त्याच्या कार्यक्रमातून तो गातोही फार छान.. विशेष म्हणजे सलीलने हे गाणे शौनककडूनही गाऊन घेतले आहे. म्हणजे शेवटी वर्तुळ पूर्ण झालेच की नाही \nत्यामुळे एकदा लिहून झाले की फार चिंता विचार करायचा नाही.. जे ते आपल्या नशिबाने जाते. ”\n('आठवणीतली गाणी'वर प्रसिद्ध झालेले ब्लॉग्ज कॉपी-पेस्ट करणे अनधिकृत आणि अनैतिक आहे. या लिखाणाचा कुठल्याही प्रकारे वापर करण्याआधी लेखकाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.)\nउद्योगाचे घरी देवता लक्ष्मी\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00684.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.govnokri.in/engineering-courses-in-regional-language/", "date_download": "2021-01-28T08:51:09Z", "digest": "sha1:YDFAET7UKU6TNTCY5HJY5O2JDRXH6GCF", "length": 11443, "nlines": 140, "source_domain": "www.govnokri.in", "title": "Engineering Courses in Regional Language", "raw_content": "\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nइंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांसाठी ‘गुड न्यूज’, आता मातृभाषेत घेता येणार शिक्षण\nइंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांसाठी ‘गुड न्यूज’, आता मातृभाषेत घेता येणार शिक्षण\nइंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांसाठी ‘गुड न्यूज’, आता मातृभाषेत घेता येणार शिक्षण\nराष्ट्रीय शैक्षणिक संस्था (एनटीए) शालेय शिक्षण मंडळाच्या विद्यमान परिस्थितीचा आढावा घेऊन स्पर्धात्मक परीक्षांसाठी अभ्यासक्रम ठरवेल, असा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.\nपुढील शैक्षणिक वर्षापासून तांत्रिक शिक्षण, विशेषतः अभियांत्रिकी अभ्यासक्रम मातृभाषेत देण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी काही आयआयटी आणि एनआयटीची यादी तयार केली जात आहे, अशी माहिती मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.\nयाशिवाय, विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप आणि फेलोशिप वेळेवर मिळेल हे निश्चित करावं, असे निर्देशही शिक्षण मंत्र्यांनी युजीसीला दिले.\nतसेच, विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप आणि फेलोशिप वेळेवर मिळावी आणि विद्यार्थ्यांच्या समस्या तातडीने सोडवता याव्यात यासाठी एक हेल्पलाइन सुरू करण्यासही शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं.\nविद्यार्थ्यांनी मातृभाषेत शिक्षणाला प्राधान्य द्यावं यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचा विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल असं म्हटलं जात आहे\nदहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनो, अभ्यासात अडचणी येताहेत मग ही बातमी वाचाच\nआरोग्य विभागातील बोगस भरतीची तार विदर्भभरात\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nप्रिय दोस्तों, हमारी यही कोशिश रहती है हम आपको हमेशा जॉब संबंधित या अन्य न्यूज के बारे मे सही जानकारी देते रहे| हमारी जानकारी के स्त्रोत ज्यादातर समय सरकारी विभाग कि ऑफिशियल वेबसाईट या फिर बँक अथवा संबंधित विभाग कि ऑफिशियल वेबसाइट अथवा खबरों की वेबसाइट या फिर अखबार होता है| हम आपको अपने लेखों या जाणकारी में संबंधित अधिकृत वेबसाइट कि लिंक भी देते हैं, यह आपक कर्तव्य (दायित्व) है कि आप इनका इस्तेमाल करके वहां से अधिकृत और नयी जानकारी लेते रहे| दोस्तों यदि आधिकारिक वेबसाइट मैं कोई भी बदलाव होता है, तो हम आपको उसकी जानकारी देने की पूरी कोशिश करेंगे, परंतु फिर भी यह आपका दायित्व है कि आप अपनी सुजभूज का इस्तमाल करते हुए दियी गयी जाणकारी को ऑफिशियल(आधिकारीक) वेबसाइट से दि गयी जाणकारी सत्यापित कर ले| ऐसी स्थिति में यदि आप किसी असुविधा या किसीभी स्वरुप मे नुकसान का सामना करते हैं, या कोई विवादास्पद स्थिती निर्माण होती है तो उसके जिम्मेदार हम नहीं होंगे| इसी लिये इस वेबसाईट का उपयोग अपने पुरे विवेकसे हि करे|\nयदि आप किसी भी आर्टिकल से संबंधित परेशानी पा रहे हैं ,तो आप हमारे कमेंट बॉक्स में जाकर कमेंट कर सकते हैं| हम आपकी मदद करने की कोशिश जरूर करेंगे या हमें [email protected] इस इमेल संपर्क करे.\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nव्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00684.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "http://www.news1marathi.com/2020/12/blog-post_627.html", "date_download": "2021-01-28T08:04:54Z", "digest": "sha1:ORJZSPCCBVCRQON2E5HUZJDKX2UQRHWM", "length": 11806, "nlines": 84, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "डॉक्टरांच्या संपात नीमाचा सहभाग नाही गुलाबी फीत लावून केले काम - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / ठाणे / डॉक्टरांच्या संपात नीमाचा सहभाग नाही गुलाबी फीत लावून केले काम\nडॉक्टरांच्या संपात नीमाचा सहभाग नाही गुलाबी फीत लावून केले काम\nडोंबिवली , शंकर जाधव : केंद्र सरकारच्या सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसनने आयुव्रेदीक डॉक्टरांना ५८ शस्त्रक्रिया करण्यास परवानगी दिली आहे. या निर्णयाचा इंडियन मेडिकल असोसिएशनने शुक्रवारी काम बंद केले असले तरी या संपामध्ये नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनने (नीमा) सहभागी घेतला नाही. नीमा संघटनेच्या सर्व डॉक्टर गुलाबी फीत लावून काम केले.\nनीमाच्या डॉक्टरांनी आयएमएच्या सर्व दावे फेटाळून लावले असून केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे देशातील शल्यचिकित्सकांची कमतरता भरून निघण्यासह ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेला बळकटी मिळणार असल्याचे नीमाच्या कल्याण विभागाचे अध्यक्ष डॉ.अनिल पाटील यांनी सांगितले. आचार्य सुश्रुत यांना सर्व चिकित्सा पध्दतीमध्ये शस्त्रक्रियेचे पितामह म्हणून ओळखले जाते.सुश्रुताचार्य यांनी वर्णन केलेल्या विविध शस्त्रक्रिया तसेच त्यांचे पूर्व आणि पश्चातकर्माचा गेल्या ४० वर्षापासून शल्य तसेच शलाक्यतंत्रतील पदव्युत्तर शिक्षणामध्ये अंतर्भाव आहे.\nइतकेच नव्हे तर काळानूरूप आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत आवश्यक ते बदल स्विकारत देशातील आणि महाराष्ट्रातील विविध आयुव्रेदीय शिक्षण संस्थामध्ये यशस्वीपणो केल��या जात असल्याची माहिती नीमाच्या कल्याण विभागाचे अध्यक्ष डॉ.पाटील यांनी दिली आहे. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे ग्रामीण भागात शस्त्रक्रियासारखी महत्त्वाची आरोग्य सेवा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.मात्र इंडियन मेडिकल असोसिएशन यासंदर्भात गुणवत्ता आणि प्रशिक्षणाच्या नावाखाली प्रश्न विचारत लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोप नीमा संघटनेने केला आहे.\nदरम्यान आयएमएच्या बंदमध्ये नीमा संघटनेचे डॉक्टर सहभागी झाले नाहीत.निमा संघटनेच्या डॉक्टर्सने गुलाबी फीत लावून काम केले.तर हा निर्णय घेतल्याबद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन करणारे पत्र तहसीलदारांना दिले.भूलतज्ञ आणि क्षयकिरण तज्ञ,रेडीओलॉजिस्ट यांनाही सुरक्षितरित्या व्यवसाय करण्यासाठी कायद्याचा आधार द्यावा. आयुर्वेदिक डॉक्टरामुळे ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य व्यवस्था सुरळीत होऊ शकते असे नीमाच्या कल्याण विभागाचे अध्यक्ष डॉ.अनिल पाटील यांनी सांगितले.\nडॉक्टरांच्या संपात नीमाचा सहभाग नाही गुलाबी फीत लावून केले काम Reviewed by News1 Marathi on December 11, 2020 Rating: 5\nकिसान बाग आंदोलनाला राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद प्रकाश आंबेडकर\n◆ किसान बाग आंदोलनाला राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद, मुंबईत मात्र हजारो कार्यकर्त्यांची धरपकड, आघाडी सरकार शेतकरी विरोधी असल्याचे दाखवून दिले....\nराष्ट्रवादी कल्याण-डोंबिवली जिल्हा महिला कार्याध्यक्षाच्या मुलाला मारहाण दोघा आरोपींना अटक सीसीटीव्हीत घटना कैद\nजतिन ठक्कर यांच्या वाढदिवसा निमित्त येऊर येथे गोशाळे मध्ये 350 डझन केली गायींना खाण्यास दिली\nभिवंडीत फरार आरोपीस पकडण्या साठी आलेल्या पोलीस पथकावर हल्ला\nराष्ट्रवादी कल्याण-डोंबिवली जिल्हा महिला कार्याध्यक्षाच्या मुलाला मारहाण दोघा आरोपींना अटक सीसीटीव्हीत घटना कैद\nजतिन ठक्कर यांच्या वाढदिवसा निमित्त येऊर येथे गोशाळे मध्ये 350 डझन केली गायींना खाण्यास दिली\nभिवंडीत फरार आरोपीस पकडण्या साठी आलेल्या पोलीस पथकावर हल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00685.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/hathras-in-the-direction-of-ethnic-conflict-crime-happened-before-now-politics-is-on-fire-127779248.html", "date_download": "2021-01-28T09:35:23Z", "digest": "sha1:NDVHZSJ4IQKAY6FSFLV6CJMA33ASKU62", "length": 11387, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "'Hathras' in the direction of ethnic conflict ..., crime happened before, now politics is on fire | 'हाथरस’ जातीय संघर्षाच्या दिशेने..., आधी घडला गुन्हा, आता पेटले राजकारण - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nग्राउंड रिपोर्ट:'हाथरस’ जातीय संघर्षाच्या दिशेने..., आधी घडला गुन्हा, आता पेटले राजकारण\nहाथरस / धर्मेंद्रसिंह भदौरिया4 महिन्यांपूर्वी\nहाथरसमध्ये पीडितेच्या घरी निघालेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी धक्काबुक्की केली. एका पोलिसाने तर त्यांचे असे कपडेही ओढले.\nठाकूर-ब्राह्मणांच्या गावात जीव मुठीत घेऊन जगताेय, न्याय मिळवूच : पीडित कुटुंबीयांचा निर्धार\nउत्तर प्रदेशातील हाथरस येथून अंदाजे १० किलाेमीटर अंतरावरील आग्रा मार्गावर हमरस्त्यापासून दाेन किलाेमीटर आत बाजरी आणि धानाच्या शेतीच्या पुढे बुलगढी गाव लागते. दलित मुलीवर झालेल्या अत्याचाराने सारा देश हादरवून टाकणारे हेच ते गाव. शेताच्या समाेरच गाव सुरू झाल्यानंतर तिसरे घर लागते ते हाथरसच्या मुलीचे. पहिल्यांदा बलात्कारासारखा गंभीर गुन्हा घडला आणि नंतर त्याचे राजकारण सुरू झाले. सध्या या गावातील वातावरण पाहता येथे जातीयवाद पेटला असल्याचे स्पष्ट दिसते. दाेन खाेल्या आणि व्हरांडा असलेल्या या घराला चाेहाेबाजूंनी माध्यमांनी वेढलेले आहे. तुळशीच्या रोपाजवळ बसलेली मुलीची एटाहून आलेली मावशी म्हणाली की, आमचे कुटुंब खोटारडे नाही. अनेक दिवसांपासून साधी चटणी-पाेळी आणि बिस्किटे खाऊन हे कुटुंब जगत आहे. एक कप चहा विचारायलाही कुणी आले नाही. पीडितेच्या आईच्या मनात प्रचंड धास्ती आहे. ती म्हणाली, आम्हाला धमक्या येत आहेत. आमच्या मुलांना काही झाले तर आम्ही तुम्हाला साेडणार नाही, अशा शब्दांत उच्चभ्रू लोक धमकावत आहेत... पण आम्हाला गाव सोडावे लागले तरी चालेलख् पण मुलीला न्याय मिळवून देऊच.\nया तरुणीच्या घरापासून काही अंतरावर आराेपी रामूचे घर आहे. रामूची आई म्हणते, की माझ्या मुलाला मुद्दाम यात अडकावले आहे. घटना घडली त्या दिवशी ताे दूध प्रकल्पाच्या ठिकाणी हाेता. १४ सप्टेंबरला झालेल्या घटनेनंतर पाेलिस व प्रशासनाच्या भूमिकेवरून अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. पाेलिस आणि प्रशासनाच्या कारवाईबद्दल कोणीही समाधानी नाही. प्रकरणाची चाैकशी आणि कारवाईबद्दल साशंकता आहे. दुसरीकडे, या प्रकरणी ���ोणतीही प्रतिक्रिया व्यक्त न करता मौन बाळगून असलेला उच्चभ्रू समाज न्यायवैद्यक तपासणी अहवालानंतर एकदम आक्रमक झाला. कारण, अहवालात सामूहिक बलात्कार झाल्याच्या आरोपाला पुष्टी मिळालेली नाही. हा उच्चवर्णीय समाज आता एकजूट झाला असून याबाबत निष्पक्ष चौकशीची मागणी केली जात आहे. शुक्रवारी सवर्ण समाजातील १२ गावांनी आरोपींच्या समर्थनार्थ बागणा गावात पंचायत आयोजित केली.\nआरोपी निर्दोष असल्याचा दावा पंचायतीत करण्यात आला. नंतर सीबीआय तपासाची व नार्को चाचणीच्या निर्णयानंतर गावकरी समाधानी दिसले. भाजपचे माजी आमदार राजवीरसिंग पहलवान यांनी अनुसूचित जातीच्या मुलीचा मृत्यू ऑनर किलिंग असल्याचे म्हटले आहे. मुलीची आई आणि भावावरच तिच्या हत्येचा आरोप करण्यात आला. पंचायत प्रमुख रूपबती यांनी सांगितले की, गावात ठाकूर व ब्राह्मणांची संख्या सर्वाधिक आहे. दलित कमी आहेत. प्रसूती तज्ञ डॉ. दुष्यंत सिंह म्हणतात की, याची निष्पक्ष चौकशी व्हावी. या घटनेवरून राजकीय पोळी भाजली जात आहे. घडले ते घृणास्पद आहे. दोषींना शिक्षा व्हायलाच हवी. परंतु निष्पाप लोकांना अडकवू नये. हाथरसचे वकील आणि सामाजिक कार्यकर्ते हरीश शर्मा म्हणतात, पोलिस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शंका उपस्थित होते. राजकीय मंडळी त्यांच्या दृष्टिकोनातून पाहत आहेत. लोकांची संवेदनशीलताच संपली आहे.\nसीबीआय चौकशी होणार, राहुल-प्रियंकानेे घेतली पीडित कुटुंबाची भेट\n- शनिवारी नाट्यमय घडामाेडीत पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी हाथरसला जाण्याची घाेषणा केल्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह पाच काँग्रेस नेत्यांना जिल्हा प्रशासनाने तेथे जाण्याची परवानगी दिली.\n- प्रचंड गर्दीत राहुल-प्रियंका यांच्यासह अन्य नेत्यांनी पीडितेच्या कुटंुबीयांच्या घरी पोहोचून त्यांची बंद खोलीत भेट घेतली. प्रियंकाने पीडित मुलीच्या आईला धीर दिला. राहुल यांच्यासह के.सी. वेणुगोपाल, अधीर रंजन चौधरी व पु.ल. पुनिया गेल्याचे सूत्रांनी सांगितले\n- मुख्यमंत्री योगींनी सीबीआयमार्फत या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे पीडितेच्या काकू म्हणाल्या, की आम्हाला सीबीआय चौकशी नको आहे. न्यायालयीन चौकशी हवी आहे. दरम्यान, स्मृती इराणी यांच्या ताफ्याला वाराणसीत सपा आणि काँग्��ेस कार्यकर्त्यांनी रोखले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00685.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/my-family-my-mahavikas-aghadi-supriya-sule/", "date_download": "2021-01-28T08:42:31Z", "digest": "sha1:NNOQVBHSYJYNW63PPETBPKKS3HY7HL23", "length": 16003, "nlines": 182, "source_domain": "policenama.com", "title": "'माझं कुटुंब, माझी महाविकास आघाडी’ : सुप्रिया सुळे | My family my Mahavikas Aghadi Supriya Sule", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nशरद पवार यांचा पुन्हा मोदी सरकारवर निशाणा, म्हणाले – ‘…तर…\nPune News : नागरिकांना आता घरबसल्या मिळणार प्रॉपर्टी कार्ड, शासकीय कामांसाठी धरले…\nश्रद्धा कपूरच्या लग्नाच्या चर्चांवर पप्पा शक्ती कपूर यांनी सोडलं मौन \n‘माझं कुटुंब, माझी महाविकास आघाडी’ : सुप्रिया सुळे\n‘माझं कुटुंब, माझी महाविकास आघाडी’ : सुप्रिया सुळे\nशिक्रापुर : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर विरोधकांनी केलेल्या टीकेचा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी समाचार घेतला आहे. नव्या नवरीच्या बांगड्या वाजतात हे खरं आहे. पण लक्षात ठेवा, तीच नवरी वर्षभरानंतर त्या घराची मालकीण होते, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे.\nपुण्यातील हवेली तालुक्यातील वाघोली येथे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार अरुण लाड आणि जयंत आसगांवकर यांच्या प्रचारा निमित्त एका मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी विरोधकांचा समाचार घेतानाच विविध मुद्द्यांवर मते मांडली. नव्या नवरीच्या बांगड्या वाजतात हे खरं आहे. पण तीच नवरी वर्षभरानंतर त्या घराची मालकीण होते, असा टोला त्यांनी लगावला. कोरोना रोखण्यासाठी मुख्यमंत्री म्हणतात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’. पण मी म्हणते, ‘माझं कुटुंब, माझी महाविकास आघाडी’, ‘माझा पक्ष, माझी जबाबदारी’, असं सांगतानाच महाविकास आघाडी सरकार खूप चांगलं काम करत असल्याचा दावाही त्यांनी केला.\nकोव्हिड काळात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रचंड मेहनत घेतली. त्यामुळे हा माझा भाऊ गावागावात माहीत झाला. कोव्हिड काळात पीपीई किट घालून मालेगावला भेट देणारा हा पहिलाच मंत्री आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले. कोरोना झाल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत:ला पाच दिवस घरात कोंडून ठेवून उपचार घेतले. त्यामुळे त्यांना जबरदस्तीने रुग्णालयात पाठवण्यात आलं, असं सांगतानाच कोरोनामुळे दिलीप वळसे-पाटील, सुनील तटकरे आणि अजितदा���ा ब्रीच कँडीत उपचार घेत होते, असं त्या म्हणाल्या.\nया कार्यक्रमात शिवसेनेच्या अनुपस्थिती बाबत कुजबूज सुरू असतानाच सुप्रिया सुळे म्हणाल्या शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष आले नाहित कारण शिवसेनेच्या जिल्हाअध्यक्षाला खोकला झालाय. खोकला झाल्याने ते न आलेलेच बरे कोणी यातुन काही वेगळा अर्थ न काढता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे आपल्या बरोबर आहेत. हे महत्त्वाचे आहे.\nयावेळी त्यांनी पदवीधर निवडणुकीत कोल्हापूरचा उमेदवार दिल्याच्या निर्णयाचंही समर्थन केलं. कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा चालतो, कोल्हापुरी मटण चालते, कोल्हापुरी लोणचं चालतं, कोल्हापुरी चप्पलही चालते मग कोल्हापूरचा उमदेवार का नको, असा सवाल त्यांनी केला. सांगली, कोल्हापूरचा उमदेवार म्हणजे लांबचा उमेदवार हे आधी डोक्यातून काढून टाका. छत्रपती शाहू महाराज कोल्हापूरचेच होते ना, असा सवाल त्यांनी केला. सांगली, कोल्हापूरचा उमदेवार म्हणजे लांबचा उमेदवार हे आधी डोक्यातून काढून टाका. छत्रपती शाहू महाराज कोल्हापूरचेच होते ना असा सवालही त्यांनी केला.\nPune : बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगणाऱ्या सराईतास गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी पथकाने केली अटक\n6 प्रेग्नंट महिलांना घेऊन मित्राच्या लग्नात पोहाेचला तरुण; सर्व मुलांचा पिता असल्याचा केला दावा\nशरद पवार यांचा पुन्हा मोदी सरकारवर निशाणा, म्हणाले – ‘…तर…\nPune News : ‘कोरोना’ कालावधीत वैद्यकीय यंत्रणेची महत्त्वाची भूमिका…\nसर्वांसाठी पुणे-दौंड-बारामती डेमू सुरू करा, प्रवाशांची मागणी\n ‘मुंबई कर्नाटकाचा भाग, त्यावर आमचाही हक्क;…\nकेंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांना भेट, नारळाची MSP वाढवली\nRPI च्या महिला आक्रमक, म्हणाल्या – ‘राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली चाकणकर…\n मूलबाळ होत नसल्यानं वेळावेळी टोमणे…\nमहापालिका निवडणूकीपूर्वी औरंगाबादच नामांतर होईल, शिवसेना…\n‘या’ 2 उपायांमुळे कंबरदुखी होईल…\nतोंड उघडताना येतेय समस्या, जाणून घ्या ट्रिसमसची लक्षणे आणि…\nसुप्रीम कोर्टाचा वादग्रस्त Tandav च्या मेकर्स आणि…\nBigg Boss 14 : राहुल वैद्यनं ‘ड्रामा क्वीन’ राखी…\n‘दीवार’ सिनेमात बनता बनता राहून गेली देव आनंद…\nआता बदलणार थिएटरमधील ‘नजारा’ \nSushant Birth Anniversary : बहिणीनं पूर्ण केलं सुशांतचं…\nशिवसेनेच्या खा. भावना गवळी आणि आमदार पाटणी यांच्यात ‘तू तू…\nआत��� संसदेच्या कँटीनमध्ये 100 रुपयांना व्हेज तर 700 ला…\n48MP कॅमेराचा Realme स्मार्टफोन मिळतोय खूपच स्वस्त; किंमत…\nPune News : दहशत पसरविणार्‍या सराईतावर स्थानबध्दतेची कारवाई\nपोस्टामधील खात्यात आता ‘एवढे’ पैसे ठेवणं गरजेचं,…\n‘आप’ने निवडणुकीबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय\nआता बदलणार थिएटरमधील ‘नजारा’ \nशरद पवार यांचा पुन्हा मोदी सरकारवर निशाणा, म्हणाले –…\nआता घरबसल्या आपल्या PAN कार्डची पडताळणी करता येणार, जाणून…\nPune News : नागरिकांना आता घरबसल्या मिळणार प्रॉपर्टी कार्ड,…\nWeight Loss : कधीही नाही वाढणार ‘या’ 7 पद्धतींनी…\nश्रद्धा कपूरच्या लग्नाच्या चर्चांवर पप्पा शक्ती कपूर यांनी…\nशेतकरी आंदोलन : हिंसाचारात मदत करणाऱ्या शेतकरी नेत्यांना…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nपोस्टामधील खात्यात आता ‘एवढे’ पैसे ठेवणं गरजेचं, अन्यथा होणार मोठं…\n‘भाईजान’ सलमानची को-स्टार प्रज्ञा जयस्वाल नेमकी आहे तरी…\n भाजपा प्रवक्त्यावर दिवसाढवळ्या ‘बेछुट’ गोळीबार\nप्रजासत्ताक दिनी पिता-पुत्राने केला मर्डर, किरकोळ वादातून ऑटो चालकाला…\n एकाच कुटुंबातील 6 जणांवर काळाचा घाला; अपघाताच्या काही…\n अवघ्या 24 तासांत 10 लाख Download\nPune News : भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयासाठी केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन करणार मदत\nPune News : ‘कोरोना’ कालावधीत वैद्यकीय यंत्रणेची महत्त्वाची भूमिका – संजीवनी जाधव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00685.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.betterbutter.in/mr/recipe/118116/methiche-paushtik-aape/", "date_download": "2021-01-28T07:45:37Z", "digest": "sha1:RB2V46Z3YNMXNIOQCRX5MLD4X245MZNP", "length": 17129, "nlines": 381, "source_domain": "www.betterbutter.in", "title": "Methiche Paushtik Aape recipe by Bharti Kharote in Marathi at BetterButter", "raw_content": "\nमुख्यपृष्ठ / पाककृती / मेथीचे पौष्टिक आपे\nसूचना वाचा नंतरसाठी सेव करा\nमेथीचे पौष्टिक आपे कृती बद्दल\nही पाककृती साऊथ इंडियन आहे. ..पण महाराष्ट्रातील खादाड खाऊंनी त्यात वेगवेगळ्या भाज्या अॅड करून खूप महत्वाचे स्थान मिळवून दिले आहे. ..लहान थोरांना टिफीन ला आपे घेऊन जायला आवडते..\nअर्धी वाटी तांदूळ पीठ\nमेथीची भाजी अर्धी वाटी निवडून कापून\nएक चमचा लाल तिखट\nपाव चमचा हळद जीरे पूड\nएका वाडग्यात सर्व जिन्नस एकञ करून बॅटर तयार करा. .\n15 मी. .तसेच ठेवा. ..\nआता आपे पाञाला तेल लावा. .\nबॅटर चांगले फेटून घ्या. .\nआपे पाञात पळीने बॅटर सोडा. .5 मी..झाकण ठेवा..\nनंतर पलटवा. .दोन्ही बाजूंनी तेल सोडून खरपूस शॅलो फ्राय करून घ्या. .\nकुठल्याही चटणी सोबत टीफीन ला दया. .\nआपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.\nचला स्वयंपाक सुरू करूया\nहे प्राडक्ट शेर करा\nएका वाडग्यात सर्व जिन्नस एकञ करून बॅटर तयार करा. .\n15 मी. .तसेच ठेवा. ..\nआता आपे पाञाला तेल लावा. .\nबॅटर चांगले फेटून घ्या. .\nआपे पाञात पळीने बॅटर सोडा. .5 मी..झाकण ठेवा..\nनंतर पलटवा. .दोन्ही बाजूंनी तेल सोडून खरपूस शॅलो फ्राय करून घ्या. .\nकुठल्याही चटणी सोबत टीफीन ला दया. .\nअर्धी वाटी तांदूळ पीठ\nमेथीची भाजी अर्धी वाटी निवडून कापून\nएक चमचा लाल तिखट\nपाव चमचा हळद जीरे पूड\nमेथीचे पौष्टिक आपे - रिव्यूज\n7 भाषांमध्ये रीस्पीझचे शेर आणि शोधणे भारत देशातील सर्वात मोठे मंच.\nस्वयंपाक करा, अपलोड करा आणि शेअर करा\nएक रेसिपी कधीही सोडू नका\nनवीन माहितीसाठी आपल्या ईमेल ऐड्रेस सब्स्क्राइब घ्या\nसर्वाधिक सर्च गेलेल्या रेसपी\nयेथे आमचे फालो करा\nयेथून आमचे अ‍ॅप डाउनलोड करा\n138 अनुसरण करत आहे\nपूर्ण प्रोफाइल पहा अनुसरण करा\nकिंवा ईमेलसह सुरू ठेवा\nसाइन इन करा साइन अप करा\n0 अनुसरण करत आहे\nआपला जुना पैस्वर्ड एका नवीनवर बदला\nपुष्टी करा नवीन पासवर्ड *\nयेथे आपले प्रोफाइल संपादित करा आणि अद्यतनित करा\nआपण एक बिगिनर ब्लॉगर फुडी शेफ होम कूक मास्टर कूक आकांक्षा कूक बेकर कधीकधी स्वयंपाकघरात सेलिब्रिटी शेफ उपहारगृह\nआपले लिंग पुरुष महिला\nआपली खाते सेटिंग्ज सोडत असताना आपली जतन केलेली रिसेप्शन्स, स्टोरेज आणि वैयक्तिकृत पसंती आपल्याला कायमचे प्रवेश न करण्यायोग्य आणि कनेक्ट केलेल्या डिव्हाइसची कार्यक्षमता कमी करू शकतात. हटविणे आमच्या प्राइवसी नोटिस आणि लागू कायद्यांचे किंवा नियमांनुसार केले जाईल.\nआपले खाते हटविणे म्हणजे आपल्या जतन केलेल्या पाककृती, संग्रह आणि वैयक्तिकरण प्राधान्ये BetterButter मधून कायमची हटविली जातील. एकदा आपण पुष्टी केली की आपले खाते तत्काळ निष्क्रिय केले जाईल.\nटीप: आपण पुढील 14 दिवसात लॉगिन केल्यास आपले खाते पुन्हा सक्रिय केले जाईल आणि हटविणे रद्द केले जाईल.\nलॉगिन करा आणि एक्सप्लोरिंग प्रारंभ करा\nपासवर्ड रीसेट करण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा आणि आम्ही आपला संकेतशब्द कसा रीसेट करायचा याबद्दल सूचना पाठवू\nआपल्या मेलवर पैस्वर्ड रीसेट दुवा पाठविला गेला आहे. कृपया आपले मेल तपासा.\nकृपया आपले मेल तपासा.\nBetterButter सह साइन अप करा आणि एक्सप्लोरिंग प्रारंभ करा\nपासवर्ड निश्चित करा *\nखाते तयार करून, मी अटी व शर्ती स्वीकारतो\nतुमच्या मनात काय आहे\nआपल्या गॅलरीमधून फोटो अपलोड करा\nआपला कॅमेरा उघडा आणि फोटो घ्या\nसेव करा रद्द करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00685.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/international/world-coronavirus-cases-and-deaths-report-4-december-2020-336058.html", "date_download": "2021-01-28T07:54:25Z", "digest": "sha1:CEDZPW5L3WFSHLJTPEIUTBJJ77MOY6VY", "length": 18979, "nlines": 324, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "जगभरात कोरोनाचा स्फोट, 24 तासात 6.66 लाख नव्या रुग्णांची नोंद, तर 12 हजार मृत्यू World Coronavirus cases and Deaths report 4 december 2020", "raw_content": "\nमराठी बातमी » आंतरराष्ट्रीय » जगभरात कोरोनाचा स्फोट, 24 तासात 6.66 लाख नव्या रुग्णांची नोंद, तर 12 हजार मृत्यू\nजगभरात कोरोनाचा स्फोट, 24 तासात 6.66 लाख नव्या रुग्णांची नोंद, तर 12 हजार मृत्यू\nजगभरातील 218 देशांमध्ये गेल्या 24 तासांमध्ये 6.66 लाख नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 6.62 कोटींच्याही पुढे गेली आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nदिल्लीतील कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट लक्षात घेऊन बसस्थानकांवर आरोग्य कर्मचाऱ्यांकडून कोरोना चाचणी करण्यात येत आहे.\nमुंबई : जगभरातील 218 देशांमध्ये गेल्या 24 तासांमध्ये 6.66 लाख नवे कोरोनाबाधित रुग्ण (Corona-infected patients) आढळले आहेत. त्यामुळे कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 6.62 कोटींच्याही पुढे गेली आहे. तसेच गेल्या 24 तासात जगभरात 12 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. गेल्या आठवड्याभरापासून दररोज 11 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांचा बळी जात आहे. यापैकी सर्वाधिक मृत्यू अमेरिकेत नोंदवण्यात आले आहेत. (world Coronavirus cases and Deaths report 4 december 2020)\nवर्ल्डोमीटर या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत जगभरात 6 कोटी 62 लाख 11 हजार 27 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 4 कोटी 57 लाख 97 हजार 676 रुग्ण बरे झाले आहेत, तर 15 लाख 23 हजार 556 बाधितांचा मृत्यू झाला आहे. जगभरात सध्या 1 कोटी 88 लाख 89 हजार 795 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण आहेत.\nआतापर्यंत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण अमेरिकेत आढळले आहेत. अमेरीकेत 1 कोटी 47 लाख 72 हजार 535 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 86 लाख 58 हजार 882 रुग्ण बरे झाले आहेत, तर 2 लाख 85 हजार 550 बाधितांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक कोरोनाबाधितांच्या बाबतीत भारत दुसऱ्या नंबरवर आहे. भारतात आतापर्यंत 96 लाख 8 हजार 418 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 90 लाख 58 हजार 3 रुग्ण बरे झाले आहेत, तर 1 लाख 39 हजार 736 बाधितांचा मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाबाधितांबाबतची ही आकडेवारी आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.\nसर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळलेले टॉप 10 देश\nअमेरिका : एकूण कोरोनाबाधित – 14,772,535, मृत्यू – 285,550\nभारत : एकूण कोरोनाबाधित – 9,608,418, मृत्यू – 139,736\nब्रझील : एकूण कोरोनाबाधित – 6,534,951, मृत्यू – 175,981\nरशिया : एकूण कोरोनाबाधित – 2,402,949, मृत्यू – 42,176\nफ्रान्स : एकूण कोरोनाबाधित – 2,268,552, मृत्यू – 54,767\nस्पेन : एकूण कोरोनाबाधित – 1,699,145, मृत्यू – 46,252\nयूके : एकूण कोरोनाबाधित – 1,690,432, मृत्यू – 60,617\nइटली : एकूण कोरोनाबाधित – 1,688,939 , मृत्यू – 58,852\nअर्जेंटिना : एकूण कोरोनाबाधित – 1,454,631, मृत्यू – 39,512\nकोलंबिया : एकूण कोरोनाबाधित – 1,352,607, मृत्यू – 37,467\nभारतातील पहिली कोरोना लस दृष्टीपथात : पंतप्रधान\nभारतासह जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. अशा परिस्थितीत कोरोनावरील लसीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, “कोरोना विषाणूवरील भारतातील पहिली वहिली लस (Corona Vaccine) दृष्टीपथात आली आहे. काही आठवड्यातच कोरोना वॅक्सिन तयार होईल. सर्वसामान्य नागरिकांचा विचार करुन लशीची किंमत निश्चित करण्यात येईल”, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दिली. अवघ्या काही आठवड्यात लसीकरण मोहिम सुरु करणार असल्याचेही संकेत त्यांनी दिले.\nदेशातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि कोरोना लस या विषयावर आयोजित सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी (4 डिसेंबर 2020) सहभागी झाले होते. तज्ज्ञांच्या माहितीनुसार आपल्याला कोरोना लशीसाठी फार काळ वाट पाहावी लागणार नाही, असं नरेंद्र मोदी बैठकीत म्हणाले. मी यापूर्वी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. लस उत्पादनाच्या संदर्भात देशात काय तयारी आहे, याचा आढावा घेतला. वेगवेगळ्या टप्प्यावर 8 लसींची चाचणी सुरु आहे, असंही नरेंद्र मोदी म्हणाले. त्��ामुळे जवळपास वर्षभरापासून लसीच्या प्रतीक्षेत असलेल्या भारताच्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.\nकोरोना लस कधी येणार किंमत काय सगळ्यात आधी कुणाला टोचणार कोरोना लशीची A to Z माहिती\n30 नोव्हेंबरपर्यंत भारताकडे कोरोना लसीचे सर्वाधिक डोस, आतापर्यंत 1.6 अब्ज डोसचा करार\n‘देशाच्या पहिल्या सहकारी कारखान्याच्या उभारणीतील पहिली 2 नावं घेताना काहींना अॅलर्जी’, पवारांचा विखेंना टोला\nतुमच्या खिशापासून ते शिक्षण आणि आरोग्यापर्यंत, 2020 च्या अर्थसंकल्पातील 10 मोठ्या घोषणा\nShirdi School Reopen | घरी अभ्यासच होत नव्हता, शाळेत येताच विद्यार्थी झाले खूष\nNagpur | नागपुरातील लाखो विद्यार्थ्यांनी चढली शाळेची पायरी\nवडिलांच्या संपत्तीवर मुलींचा किती हक्क ‘या’ आहेत 10 महत्त्वाच्या कायदेशीर तरतुदी\nराष्ट्रीय 18 hours ago\n… तर तुम्हीही बदनामीकारक मजकूर ट्विटमध्ये वापरला नसता; चंद्रकांतदादांची गृहमंत्र्यावर टीका\nLIVE | खासदार उदयनराजे भोसले यांचे भाषण लाईव्ह\nGestational Diabetes | गर्भात वाढत असलेल्या बाळाला हानी पोहचवू शकतो Gestational Diabetes, जाणून घ्या या आजाराबद्दल…\nमंत्री वडेट्टीवार यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, मराठा क्रांती मोर्चा आक्रमक\nConfirmed | मार्च महिन्यात नाही तर ‘या’ महिन्यात करिना सैफच्या घरी येणार नवा पाहुणा\nचावटपणा करणाऱ्याला आत टाका, रक्षा खडसेंच्या आक्षेपार्ह उल्लेखावर गुलाबराव पाटलांचा संताप\nदेवेंद्र फडणवीस यांच्या ‘मेट्रो कमेंट’ला अजित पवारांचं खास ‘दादा स्टाईल’ने उत्तर\nबहुतेक शेतकऱ्यांना कृषी कायदे माहीत नाहीत, नाही तर संपूर्ण देश पेटून उठेल: राहुल गांधी\n“कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना येड्यांच्या इस्पितळात न्या”\nGold Price Today : सोन्याच्या भावांमध्ये मोठी घसरण, जाणून घ्या आजचे ताजे भाव\nचावटपणा करणाऱ्याला आत टाका, रक्षा खडसेंच्या आक्षेपार्ह उल्लेखावर गुलाबराव पाटलांचा संताप\nमंत्री वडेट्टीवार यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, मराठा क्रांती मोर्चा आक्रमक\nLIVE | खासदार उदयनराजे भोसले यांचे भाषण लाईव्ह\nकर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी झापलं, म्हणाले….\n“कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना येड्यांच्या इस्पितळात न्या”\nनोकरी बदलल्यास घरबसल्या दुसऱ्या खात्यात वळते करता येणार PF चे पैसे, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया\nGold Price Today : सोन्याच्या भावांमध्ये मोठी घसरण, जाणून घ्या आजचे ताजे भाव\nबहुतेक शेतकऱ्यांना कृषी कायदे माहीत नाहीत, नाही तर संपूर्ण देश पेटून उठेल: राहुल गांधी\nWeather Alert : राज्यावर पुन्हा एकदा अस्मानी संकट, ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00685.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2018/11/blog-post_15.html", "date_download": "2021-01-28T09:47:47Z", "digest": "sha1:BT5KW2ZYN24Z34QBZFQECLWHKM5DBB4T", "length": 21097, "nlines": 186, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "हाशीमपुरा कांड : ३१ वर्षांनंतर न्याय | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nहाशीमपुरा कांड : ३१ वर्षांनंतर न्याय\nबावीस मे १९८७ रोजी हाशीमपुरा नरसंहार प्रकरणासंदर्भात दिल्ली हायकोर्टाने नुकताच निकाल देताना ट्रायल कोर्टाचा निकाल फिरवत सर्व १६ आरोपी उत्तर प्रदेश पोलीस दलातील पीएसी (प्रोव्हिसिअल (प्रादेशिक) आर्म्ड कॉन्स्टॅबुलरी) जवांनाना जन्मठेपेची शिक्षा बुधवार दि. ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी सुनावली आणि या हत्याकांडातील पीडितांना तब्बल ३१ वर्षांनंतर न्याय मिळाल्याचे समाधान वाटले. न्यायालयाने निर्णय सुनावताना पीडितांनी न्याय मिळण्यासाठी ३१ वर्ष वाट पहावी लागली आणि कोणती भरपाईही मिळालेली नाही. न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावताना आरोपींना १० हजारांचा दंडही ठोठावला आहे. ट्रायल कोर्टाने या हत्याकांडातील सर्व १६ पीएसी जवानांना सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले होते. त्यानंतर पीडितांनी पुन्हा हायकोर्टात त्या निर्णयाविरूद्ध आव्हान दिले होते. ३१ वर्षांपूर्वी म्हणजेच मे १९८७ मध्ये झालेल्या नरसंहारात ४२ मुस्लिमांची सरकारी यंत्रणेकडून हत्या करण्यात आली होती. दिल्ली हायकोर्टाचे न्यायाधीश एस. मुरलीधर आणि न्या. विनोद गोयल यांच्या खंडपीठाने कनिष्ठ न्यायालयाचा आदेश रद्दबातल ठरवत दोषींना उपरोक्त शिक्षा सुनावली. शोध मोहिमेदरम्यान पीएसीच्या जवानांनी हाशीमपूरा येथून अनेक मुस्लिमांना ताब्यात ��ेतले होते. या प्रकरणी १९९६ साली गाझियाबादच्या मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. हत्याकांडात बळी पडलेल्यांचा कुटुंबियांनी निष्पक्ष सुनावणी व्हावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सप्टेंबर २००२ मध्ये हे प्रकरण सुनावणीसाठी दिल्ली तीस हजारी न्यायालयात वर्ग करण्यात आले होते. १९ आरोपींपैकी तिघांचा सुनावणी दरम्यान मृत्यू झाला. मार्च २०१६ मध्ये सत्र न्यायालयाने ठोस पुरावे नसल्याचे सांगत १६ आरोपींची सुटका केली होती. ठोस पुराव्यांअभावी या सर्वांना ‘बेनिफिट ऑफ डाउट’ मिळाले पाहिजे असे स्पष्ट करत या सर्वांना मुक्त केले पाहिजे असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. न्यायालयाने सांगितलं होतं की, हाशीमपूरा येथून ४० ते ४५ जणांचा पीएसीच्या ट्रकमधून अपहरण करण्यात आले आणि हत्या करुन मृतदेह नदीत फेकण्यात आले हे स्पष्ट होत आहे. पण यामध्ये पीएसी जवानांचा सहभाग होता याचा कोणताही ठोस पुरावा नसल्याचे न्यायालयाने सांगितले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जुलै २००६ मध्ये न्यायालयाने हत्या, हत्येचा प्रयत्न, पुराव्यांशी छेडछाड आणि आरोपींविरूद्ध कट रचण्याचे आरोप निश्चित केले होते. मात्र हायकोर्टाने पीएसीच्या १६ जवानांना हत्या, अपहरण, अपराधिक षङ्यंत्र आणि पुरावे नष्ट कण्यात दोषी ठरविले. हा नरसंहार पोलिसांद्वारे नि:शस्त्र आणि निर्दोष लोकांची ‘ठरवून केलेली हत्या’ असल्याचे न्यायालयाने आपल्या निकालपत्रात म्हटले आहे. हे सर्व १६ पीएसी जवान सध्या सेवानिवृत्त आहेत. हाशीमपुरा नरसंहारात आरोपी जवानांनी एका गावातील पीडित मुस्लिमांना जोरजबरदस्तीने उचलून नेऊन नदीकिनारी त्यांची हत्या केली होती. इतकेच नव्हे तर हत्या केल्यानंतर त्या जवानांनी सर्वांचे शव नदीत फेकून दिले होते. हायकोर्टाने या प्रकरणात गेल्या सहा सप्टेंबरला सर्व पक्षकारांची जबानी घेतल्यानंतर आपला निकाल सुरक्षित राखला होता. हा खटला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दिल्लीतील तीस हजारी कोर्टात स्थानांतरित करण्यात आला होता. २१ मार्च २०१५ रोजी कनिष्ठ न्यायालयाने आपल्या निर्णयात सर्व १६ आरोपींना निर्दोष मुक्त केले होते. ट्रायल कोर्टाच्या या निर्णयाविरूद्ध उत्तर प्रदेश मानवाधिकार आयोग आणि काही अन्य पीडितांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.\nन्यायालयाने सर्व याचिकांवर एकाचवेळी सुनावणी केली. फेब्रुवारी १९८६ मध्ये केंद्र सरकारने बाबरी मस्जिदचे कुलूप उघडण्याचा आदेश दिला तेव्हा पश्चिम यूपी मध्ये वातावरण बिघडले. यानंतर १४ एप्रिल १९८७ पासून मेरठमध्ये धार्मिक तणाव सुरू झाला. शिक्षा सुनावण्यात आलेल्या सर्व आरोपींना २६ नोव्हेंबरपर्यंत आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिले आहेत. ३१ वर्षांनंतर का असेना पण न्यायव्यवस्थेकडून पीडितांना न्याय मिळाल्याचे देशातील नागरिकांना हायसे वाटले आहे. मात्र याच मेरठ जिल्ह्यातील मलियाना मोहल्ल्यात १९८७ मध्ये सांप्रदायिक दंगली घडल्या होत्या. २३ मे १९८७ रोजी मलियानामध्ये जे काही घडले त्याचे पूर्णसत्य न्यायालयापर्यंत पोहोचलेलेच नाही. चौकशी आयोगाच्या काही अहवालांमध्ये हे सत्य आढळत असले तरी हा अहवाल आजपर्यंत सार्वजनिक करण्यात आलेला नाही. मलियानामध्ये दंगलींची सुरूवात फेब्रुवारी १९८६ रोजी झाली होती. यानंतर २२ मे १९८७ रोजी हाशीमपुरा हत्याकांड घडले. याच्याच दुसऱ्या दिवशी २३ मे रोजी मलियानमध्येदेखील भीषण दंगली भडकल्या त्यात शेकडो घरे जाळण्यात आली आणि ७३ लोकांची हत्या करण्यात आली. हाशीमपुरातील पीडितांना उशिरा का होईना न्याय मिळाला मात्र मलियानातील पीडितांचे काय त्यांना कधी न्याय मिळणार त्यांना कधी न्याय मिळणार त्या चौकशी आयोगांच्या अहवालांचे काय झाले त्या चौकशी आयोगांच्या अहवालांचे काय झाले असे अनेक प्रश्न अनुत्तरित राहातात.\n३० नोव्हेंबर ते ०६ डिसेंबर २०१८\nजनतेचे आरोग्य महत्त्वाचे की रस्तेविकास\nपैगंबर मुहम्मद (स.) यांच्या विचार अन् कृती अमलात आ...\nलोकांचे नेता व सेनापती : प्रेषितवाणी (हदीस)\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\n‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’\nखोटारडेपणा : एक दुर्लक्षित अवगुण\nजन्नतची हमी : प्रेषितवाणी (हदीस)\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\n२३ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर २०१८\nसदैव प्रकाशणारा दिवा : पैगंबर मुहम्मद (स.)\nपैगंबरी न्याय : प्रेषितवाणी (हदीस)\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nपाश्चिमात्य देशांना इस्लाम का आवडत नाही\nखऱ्या लोकशाहीची देशाला गरज\n१६ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर २०१८\nहाशीमपुरा कांड : ३१ वर्षांनंतर न्याय\n‘प्रेषित मु��म्मद (सल्ल.) नवयुगाचे प्रणेते’ हा ग्रं...\nअशफाक अहेमद एक उत्तूंग व्यक्तीमत्व\nअशफाक अहेमद : डेरेदार वृक्षाची सावली हरवली\nमनुष्य हा पृथ्वीवरचा मूळनिवासी नाही\nइस्लामी चळवळीचा तारा निखळला\n०२ नोव्हेंबर ते ०८ नोव्हेंबर २०१८\nप्रार्थनास्थळ प्रवेशाला राजकीय धार\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे 5 ऑगस्टपासून विशेष मोहिम \"अल्लाहला लोकांमधील ते लोक सर्वाधिक आवडतात जे दूसर्‍यांसाठी उपयोगी ...\n२९ मे ते ०४ जून २०२०\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प यशाला कारणीभूत असलेले मुस्लिम समुदायातील प्रश्न\nमहाराष्ट्र राज्यसेवा २०१९ चा अंतिम निकाल काल आयोगाने जाहीर केला. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर या वर्षी मुस्लिम समाजातील ४ विद्यार्थ्यांन...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\nमुस्लिम समाजाने प्रशासकीय सेवांमध्ये आपले प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी करावयाचे उपाय\n(मागील अंकावरून पुढे...) ४) सामाजिक दबाव : स्पर्धा परीक्षा हे क्षेत्र अनिश्चिततेचे आहे हे आपण आधीच पाहिले आहे. अमुक एवढे वर्ष अभ्यास क...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00686.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/kangana-ranaut-gained-20-kg-weight-for-thalaivi-now-she-started-reducing-it-127812351.html", "date_download": "2021-01-28T08:51:43Z", "digest": "sha1:NXGUORHHVWQPRGUOWL745F2UM6BNXTD3", "length": 7106, "nlines": 63, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Kangana Ranaut Gained 20 Kg Weight For Thalaivi, Now She Started Reducing It | 'थलाइवी'साठी कंगनाने वाढवले होते 20 किलो वजन, आता पुर्वासारखा फिटनेस मिळवण्यासाठी सकाळी करतेय जॉगिंग - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव��य मराठी अ‍ॅप\nवजन कमी करण्याच्या मार्गावर कंगना रनोट:'थलाइवी'साठी कंगनाने वाढवले होते 20 किलो वजन, आता पुर्वासारखा फिटनेस मिळवण्यासाठी सकाळी करतेय जॉगिंग\n'थलाइवी'साठी कंगनाने 70 किलोपर्यंत आपले वजन वाढवले होते.\nअभिनेत्री कंगना रनोट सध्या जयललिता यांच्या जीवनावर आधारित 'थलाइवी'च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटासाठी कंगनाने आपले 20 किलो वजन वाढवले ​​होते. कंगना आता आपले वाढलेले वजन कमी करत आहे. यासंदर्भात तिने नुकतेच एक ट्विट केले आहे. आपल्या ट्विटमध्ये तिने लिहिले की, \"थलाइवीसाठी मी 20 किलो वजन वाढवले होते. आता चित्रीकरण पूर्ण होत आले आहे, तर आपला पुर्वाचा आकार, चपळाई, मेटोबॉलिज्म आणि लवचिकता मिळवण्याची गरज आहे. लवकर उठणे आणि मग जॉगिंग करणे / फिरायला जाणे. कोण-कोण माझ्यासोबत आहेत,\" अशा आशयाचे ट्विट कंगनाने केले होते.\nअलीकडेच पूर्ण झाले एक शेड्युल\nकंगनाने 11 ऑक्टोबर रोजी 'थलाइवी'च्या सेटवरून तिचे काही फोटो शेअर केले होते. तिने कॅप्शनमध्ये लिहिले होते, \"जया मांच्या आशीर्वादाने 'थलाइवी-द रेव्होल्यूशनरी लीडर'चे शेड्युल पूर्ण झाले आहे. कोरोना नंतर बर्‍याच गोष्टी वेगळ्या आहेत. धन्यवाद टीम.\" आपले हे ट्विट तिने चित्रपटाचे निर्माते विष्णू वर्धन इंदुरी, शैलेश आर सिंग आणि ए.एल. विजय यांना टॅग केले होते.\n'थलाइवी' तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे\n'थालाइवी' हा चित्रपट तमिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या आयुष्यावर बेतला आहे. हा चित्रपट हिंदीसह तामिळ आणि तेलगू भाषांमध्ये रिलीज होणार आहे. ए. एल विजय दिग्दर्शित हा चित्रपट 26 जून रोजी प्रदर्शित होणार होता. परंतु लॉकडाऊनमुळे 7 महिने त्याचे चित्रीकरण होऊ शकले नाही. त्यामुळे, प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलावी लागली. 4 ऑक्टोबरला कंगनाने पुन्हा चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे.\nचित्रपट डिजिटली रिलीज होणार नसल्याचे कंगनाने केले स्पष्ट\nमध्यंतरी 'थलाइवी' हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याची शक्यता वर्तवली गेली होती. मात्र कंगनाने याचे खंडन केले होते. एका मुलाखतीत ती म्हणाली होती की, \"थलाइवी डिजिटली प्रदर्शित होऊ शकत नाहीत. कारण हा एक मोठ्या स्तरावरचा चित्रपट आहे.\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00686.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/coronavirus-outbreak-india-cases-and-deaths-3-october-news-and-updates-127776113.html", "date_download": "2021-01-28T08:24:21Z", "digest": "sha1:DD66OVGV77N7GI4KTI7SBDAE5ASGSF7H", "length": 8877, "nlines": 66, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Coronavirus Outbreak India Cases and Deaths 3 October news and updates | 206 दिवसांत 1 लाख भारतीयांनी गमावला जीव, सध्या देशातील 0.5 % लोकसंख्येला कोरोनाची लागण - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nदेशात कोरोना:206 दिवसांत 1 लाख भारतीयांनी गमावला जीव, सध्या देशातील 0.5 % लोकसंख्येला कोरोनाची लागण\nदेशात 37% मृत्यू एकट्या महाराष्ट्रात, तर पंजाबात मृत्युदर सर्वात जास्त\nदेशात ७ महिन्यांत कोरोना दुष्टचक्रात महामारीमुळे एक लाखापेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूंमध्ये अमेरिका, ब्राझीलनंतर तिसऱ्या स्थानी असलेल्या भारतात पहिला मृत्यू ११ मार्चला कर्नाटकात झाला होता. यानंतर २५,००० मृत्यू १२८ दिवसांत झाले. आता ७५,००० ते १ लाख मृत्यू होण्यासाठी केवळ २२ दिवस लागले आहेत. तथापि, लोकसंख्येच्या दृष्टीने भारतात ७२ देशांपेक्षा कमी मृत्यू झाले आहेत. सध्या देशातील ०.५ % लोकसंख्येला कोरोनाची लागण झाली आहे. सक्रिय रुग्णांच्या बाबतीत शुक्रवारी ११ व्या दिवशी वाढीचा दर शून्यापेक्षा कमी आहे. हा दर सलग १४ दिवस शून्यापेक्षा खाली राहिल्यास हा कोरोनाचा पीक मानला जाईल.\nमृत्युदर : देशात घट झाल्याने १.६%, रशियात वाढून १.८%\n> मे मध्ये रशियात मृत्युदर १.०%, तर आता १.८% आहे. जास्त मृत्यू झालेल्या ३० देशांत हा दर २० सप्टेंबरपर्यंत सर्वात कमी होता. आता भारतात आहे. जगाचा सरासरी दर ३.०% आहे. म्हणजे, जवळपास भारताच्या दुप्पट.\nपंजाबमध्ये १७५ देशांपेक्षा जास्त मृत्युदर\n> देशातील सर्वाधिक ३% मृत्युदर पंजाबात आहे. मृत्युदरामध्ये सर्वाधिक घट महाराष्ट्रात होत आहे. केवळ पंजाब, महाराष्ट्र व गुजरातेत मृत्युदर २ % पेक्षा जास्त आहे, तर १८ राज्यांत मृत्युदर २ % पेक्षा कमी आहे\nमृत्यू : लोकसंख्येनुसार भारतात ७१ देशांपेक्षा कमी\n> भारतात प्रत्येकी १० लाखांपैकी ४,६२५ लोक कोरोना पॉझिटिव्ह आहेत. अमेरिका, ब्राझीलमध्ये ही सरासरी २२ हजारांपेक्षा जास्त आहे. युरोपातील जवळपास सर्व देशांत लोकसंख्येनुसार भारतापेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत.\nमहाराष्ट्र, दिल्लीत १७९ देशांपेक्षा जास्त मृत्यू\n> आंध्र (११२) व जम्मू-काश्मिरात (९०) लोकसंख्ये��ुसार राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त मृत्यू आहेत. बिहारची स्थिती १६२ देशांपेक्षा चांगली आहे. गुजरात(५०), हरियाणा (४८), मप्र (२८) मध्ये मृत्यू राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहेत.\nशहर : संसर्ग जास्त असणाऱ्या ठिकाणच्या स्थितीत सुधारणा\n> पुणे वगळता रिकव्हरीच्या बाबतीत शहरांच्या स्थितीत सातत्याने सुधारणा झाली आहे. मात्र, देशातील ६५% मृत्यू १५ शहरांमध्ये झाले आहेत. दिल्ली आणि अहमदाबादेत कोरोनाचा पीक आल्याचे मानले जात आहे.\nमुंबईत मृत्यूंची सरासरी अमेरिकेपेक्षा जास्त\n> अमेरिकेत प्रत्येकी १० लाख लोकसंख्येवर ६४२ जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकी शहरांच्या तुलनेत न्यूयॉर्कसह केवळ ११ शहरांमध्ये मृत्यूंची सरासरी महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे. उर्वरित सर्व राज्ये/शहरांपेक्षा कमी आहे.\nसिरो सर्व्हे; मंुबईच्या झोपडपट्ट्यांत संसर्गाचे प्रमाण १२%नी घटले\nमुंबई | मुंबईच्या झोपडपट्ट्यांतून करण्यात आलेल्या दुसऱ्या सिरो -सर्व्हेमध्ये आधीच्या तुलनेत १२%हून कमी लोकांमध्ये अँटिबॉडीज सापडल्या. कोणत्याही व्यक्तीच्या शरीरात अँटिबॉडीज आढळणे याचा अर्थ तो कधी ना कधी काेरोना विषाणूच्या विळख्यात सापडला होता. नव्या सिरो सर्व्हेमध्ये ४५% लाेकांमध्ये अँटिबॉडीज सापडल्या होत्या. मुंबई शहर पुण्यानंतर देशातील दुसरे सर्वाधिक संक्रमित शहर आहे. येथे सुमारे ९ हजार नागरिक मृत्युमुखी पडले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00686.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0.pdf/77", "date_download": "2021-01-28T09:55:40Z", "digest": "sha1:ZYBDUILIJOIK2XZFUG6F6TNYZZ2KDR22", "length": 7622, "nlines": 65, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:वनस्पतिविचार.pdf/77 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे\nअसून प्रत्येक सूक्ष्म कणासभोंवती पाण्याचा थेंब असतो. स्ट्रासबरगर साहेब म्हणतो की, पेशीभित्तिकेची घटकद्रव्ये जाळ्यासारखी जणू एकमेकांत गुंतली असून मधल्या सुट्या जागेत पाण्याचे थेंब अगर कण राहतात. अलिकडील शोधांत असे ठरत आहे की, भित्तिकेचे घटकावयव सजीव कणांनी वेष्टित असून त्यांत पाण्याचा अंतर्भाव होतो. नवीन शोधाप्रमाणे भित्तिका सुरवातीस सजीव असून पुढे त्यांतील सजीव तत्व हळूहळू नाहींसें होते, व त्याबरोबर भित्तिकाही मृत होते. अशा वेळेस भित्तिकेस कायमचे स्वरूप प्राप्त होते,\nभित्त���केच्या घटक द्रव्यांत व सत्वा ( Starch ) च्या घटक द्रव्यांत फारसा फरक नसतो. सत्त्वाच्या घटक द्रव्यापेक्षां पहिल्या द्रव्यावर अधिक कार्य घडून त्यांच्या शक्तीत थोडा फरक होतो. आयडीनचा थेंब सत्त्वाचे कणावर टाकिला असतां कणास निळा रंग येतो, पण तोच थेंब पेशीघटकावयवावर पाडला असता त्यास निळा रंग येत नाही. निळा रंग त्यास आणावयाचा असेल तर प्रथम गंधकाम्ल त्यावर सोडून नंतर काही वेळाने आयडीनचा थेंब सोडावा, म्हणजे तात्काल पेशीभित्तिकेस निळा रंग येईल. बाकी घटक प्रमाण दोन्हीचे सारखेच असते.\nसजीव तत्त्वाच्या चैतन्यशक्तीमुळे भित्तिका वाढू लागते ही गोष्ट खरी, तथापि ती सर्व बाजूस सारखी वाढते असे नाहीं. पेशीची वाढ अंतरघडामोडीमुळे कमी अधिक होते. तसेच बाह्य परिस्थितीचा परिणाम पेशीच्या आकारावर होतो. चौकोनी, वाटोळे, किरणाकृति, त्रिकोनी, चौकोनी वगैरे आकार पेशीमध्ये आढळतात. पेशींची वाढ सुरू झाल्यावर सजीव तत्व आंतून बाह्यांगाकडे निरनिराळ्या प्रमाणांत कणांचे थरावरथर पाठवत राहिल्याने आंतील जाडी कमी अधिक मोठी होते. तसेच ज्या आकारांत ते कण जमत जातात, त्या प्रकारचा आकार पेशीच्या आतील बाजूस तयार होईल. या रीतीने फिरकीदार ( Spiral) वळ्यासारखे (Annular) वगैरे आकार उत्पन्न होतात. कधी कधी जागजागीं मोठे थर जमून मध्यभागी खांचा राहतात. असल्या पेशीस खांचेदार (Pitted) म्हणतात. असल्या कमी अधिक जाडीच्या निरनिराळ्या आकाराच्या पेशीपासून ज्या वाहिन्या (Vessels ) तयार होतात त्यास तोच आकार येतो, हे निराळे सांगावयास नको. सुरूच्या लाकडांत खांचेदार पेशी व वाहिन्या पुष्कळ असतात.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ३० डिसेंबर २०१९ रोजी १०:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00686.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-agricultural-news-marathi-article-regarding-zero-energy-cool-chamber-27850", "date_download": "2021-01-28T08:55:34Z", "digest": "sha1:7LAXTWDJTO6BMMTOASH2P4ET3W6VBOWM", "length": 19440, "nlines": 186, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture Agricultural News Marathi article regarding zero energy cool chamber | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्य�� महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशून्य ऊर्जेवर आधारित शीतकक्ष\nशून्य ऊर्जेवर आधारित शीतकक्ष\nरविवार, 16 फेब्रुवारी 2020\nशून्य ऊर्जेवर आधारित शीतकक्षाची उभारणी कमी खर्चात आणि सहज उपलब्ध होणाऱ्या वस्तूंचा वापर करून करता येते. या शीतकक्षाचा वापर फळांचा साठवण कालावधी वाढविण्यासाठी करता येतो.\nफळांची साठवण कमी तापमान आणि योग्य आर्द्रतेमध्ये केल्यास त्यांचा साठवण कालावधी वाढविणे शक्य आहे. शीतकक्षातील साठवणुकीमुळे फळे जास्त काळ टिकतात. त्यामुळे फळांची होणारी नासाडी टाळता येते.\nशून्य ऊर्जेवर आधारित शीतकक्षाची उभारणी कमी खर्चात आणि सहज उपलब्ध होणाऱ्या वस्तूंचा वापर करून करता येते. या शीतकक्षाचा वापर फळांचा साठवण कालावधी वाढविण्यासाठी करता येतो.\nफळांची साठवण कमी तापमान आणि योग्य आर्द्रतेमध्ये केल्यास त्यांचा साठवण कालावधी वाढविणे शक्य आहे. शीतकक्षातील साठवणुकीमुळे फळे जास्त काळ टिकतात. त्यामुळे फळांची होणारी नासाडी टाळता येते.\nकाढणीनंतर फळांमध्ये काही जैविक आणि रासायनिक क्रिया होत असतात. फळे कमी तापमान व योग्य आर्द्रतेमध्ये साठवल्यास या क्रियांचा वेग मंदावतो. त्यामुळे फळांचा साठवण कालावधी वाढण्यास मदत होते. असे वातावरण तयार करण्यासाठी शीतगृहाची आवश्यकता भासते. शीतगृहाची उभारणी ही अत्यंत महागडी असून ती सर्वसामान्य शेतकऱ्याला आर्थिकदृष्ट्या परवडणारी नसते. त्यांच्यासाठी शून्य ऊर्जेवर आधारित शीतकक्ष उभारणे फायद्याचे ठरते.\nशून्य ऊर्जेवर आधारित शीतकक्ष\nनवी दिल्लीतील भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या उद्यानविद्या विभागातील निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. सुशांतकुमार रॉय यांनी बाष्पीभवनाने थंडपणा या नैसर्गिक तत्त्वावर आधारित शीतकक्ष विकसित केला आहे. या शीतकक्षात कोणत्याही ऊर्जेचा वापर होत नाही. शीतकक्षाची उभारणी कमी खर्चात आणि सहज उपलब्ध होणाऱ्या वस्तूंचा वापर करून करता येते.\nशीतकक्ष उभारणीसाठी आवश्‍यक वस्तू\nविटा, नदी पात्रातील बारीक वाळू, बांबू, वाळलेले गवत, सुतळी आदी वस्तूची आवश्यकता असते.\nशीतकक्षाचा आराखडा आणि उभारणी\nशीतकक्षाच्या तळाशी विटांचा एक थर द्यावा. कक्षाच्��ा भिंती विटांचे थर देऊन रचाव्यात. दोन भिंतीमध्ये ३ इंच एवढी मोकळी जागा सोडावी. मोकळ्या जागी नदीपात्रातील बारीक वाळू भरावी.\nकक्षावर झाकण्यासाठी बांबूचे किंवा नारळाच्या झावळ्यांचे छत तयार करावे.\nकक्ष उभारणीसाठी सावलीची जागा निवडावी. तसेच त्याठिकाणी चांगल्या पाण्याचा सतत पुरवठा असावा.\nकक्षाची उभारणी केल्यानंतर तळाची जागा, भिंती, मोकळ्या जागेत भरलेली वाळू व छत पाणी शिंपडून पूर्णपणे भिजवून घ्यावे.\nफळे व भाज्या ठेवण्यापूर्वी शीतकक्ष पूर्णपणे भिजलेला असावा. रोज सकाळी व संध्याकाळी कक्षावर पाणी शिंपडावे. यामुळे कक्षामध्ये योग्य तापमान व आर्द्रता टिकवून ठेवली जाते.\nपाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापरही केला जातो.\nफळे व भाजीपाल्याचा साठवण कालावधी वाढविण्यास मदत होते.\nकक्षातील साठवणुकीत फुले, फळे व भाजीपाला ताजा, टवटवीत राहतात.\nवनस्पतीच्या अभिवृद्धीसाठी लागणारे वनस्पतीचे भाग शीतकक्षात न सुकता उत्तम राहतात.\nशीतकक्षात अंड्यांची साठवण चांगल्याप्रकारे होते.\nकक्षाच्या उभारणीसाठी वापरण्यात येणाऱ्या विटा अखंड असाव्यात. तुटलेल्या विटांचा वापर करू नये.\nवापरलेली वाळू बारीक असावी. त्यामध्ये मातीचे कण नसावेत.\nकक्ष झाकण्यासाठी तयार केलेल्या छताला छिद्रे नसावीत. छत वजनाला हलके असावे.\nकक्षावर थेट सूर्यप्रकाश पडू देऊ नये, यासाठी सावलीची जागा निवडावी.\nकक्षाची उभारणी पाण्याचा सतत पुरवठा असलेल्या जागी करावी.\nशीतकक्ष नेहमी स्वच्छ ठेवावा. कुजलेली फळे व भाज्या वेळीच काढून टाकाव्यात.\n- शशिकिरण हिंगाडे, ९८८१२२२१०२\n(आदित्य अन्नतंत्र महाविद्यालय, बीड)\n- बालाजी मेटे, ९५२७८५३१५३\n(के. स. के. अन्नतंत्र महाविद्यालय, बीड)\nदोन महिन्यांपासून दिल्लीमध्ये शांततेत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला २६ जानेवारी अर्थात प्रजासत्त\nकृषी पतपुरवठा यंत्रणा दुर्लक्षित का\nआज एकूणच सहकारी चळवळीला वाईट दिवस आल्याचे पदोपदी जाणवते.\nआधुनिक काळातही मुलीचा वाणवसा बैलगाडीतून...\nसातारा : सजविलेले बैल, घुंगराची रंगीत गाडी आणि आपल्या लाडक्या मुलीला ऐटीत सासरी वाणवसा (व\nकोकण, मध्य महाराष्ट्रात थंडी; विदर्भात अवकाळी...\nपुणे ः कोकण आणि मध्य महाराष्ट्रात कोरडे वातावरण असल्याने या भागांत थंडी वाढली आहे.\nकृषी पतपुरवठ्याचे उद्दिष्ट यंदा वाढणार\nनवी दिल्ली : शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्याच्या दृष्टीने कृषी पतपुरवठ्याचे\nट्रॅक्टरचलित फवारणी यंत्रेरोग, किडीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी फवारणी...\nअर्का किरण’ पेरू वाणाची अति सघन लागवड...आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातील इसुका दार्सी...\nशून्य मशागतीसह पेरणी यंत्राचा वापरतागाच्या लागवडीसाठी शून्य मशागत तंत्रासह आधुनिक...\nशेती व्यवस्थापनामध्ये ड्रोन...पिकाची वाढ,दुष्काळ, रोग, किडींचा प्रादुर्भाव,...\nहुमणी भुंगेऱ्यांच्या नियंत्रणासाठी गंध...भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या बंगळूर येथील...\nतुषार सिंचनाने वाढवले कडधान्य पिकांचे...हमिरपूर येथील कृषी विज्ञान केंद्राने शेतकरी...\nमळणी यंत्राची क्षमता, गुणवत्ता...काढणीनंतर पिकांची मळणी केली जाते. मळणीसाठी...\nआधुनिक यंत्राद्वारे खूर साळणी झाली सोपीदुधाळ जनावरांमध्ये खूरसाळणीला मोठे महत्त्व आहे....\nकोबीवर्गीय पिकांतील कीडनियंत्रणासाठी...बंगळूर येथील भारतीय फळबाग संशोधन संस्थेने...\nजमिनीतील बाष्प मोजण्याच्या पद्धतीया पूर्वीच्या लेखांमध्ये वातावरणातील पाण्याचे...\nमत्स्य बीजोत्पादनातून पर्यायी...कोवालम गाव (जि. चेंगलपट्टू) येथील गटाने खारवट...\nनिचरा प्रणाली सुधारण्यासाठी सबसॉयलर,...फळबागांमध्ये कमी अधिक प्रमाणात यांत्रिकीकरणामुळे...\nव्हर्जिन कोकोनट ऑइल’ तंत्रज्ञान...गोवा राज्यात भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत ‘...\nमजुरी, वेळेत बचत करणारी अवजारेकृषी यांत्रिकीकरणामुळे मजूर टंचाईवर मात करणे शक्य...\nअत्याधुनिक तंत्रज्ञानाने शेती करता येईल...पारंपरिक पद्धतीची शेती करताना शेतकरी मेटाकुटीला...\nअवघ्या सात हजारांत बनवली स्वयंचलित ठिबक...सोलापूर ः वीजपंपाच्या स्टार्टरला स्वतःच्या...\nदोन एकर ‘व्हर्टिकल फार्म’ मध्ये ७२०...सॅनफ्रान्सिस्को येथील प्लेन्टी या कंपनीने...\nपाण्यातील प्रतिमाही घेता येतील सहजतेनेस्टॅनफोर्ड येथील अभियंत्यांनी पाण्याबाहेरून...\nडाळिंबाचे नवीन अधिक पोषक वाण ः सोलापूर... भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या राष्ट्रीय डाळिंब...\nपीक व्यवस्थापनात स्मार्ट कॅमेऱ्याचा वापरकृषी यंत्रणेमध्ये स्मार्ट कॅमेरा प्रणालीचा विकास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्��तिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00687.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/babri-masjid-demolition-case-verdict-political-reactions-update-lk-advani-murli-manohar-joshi-to-from-uma-bharti-127767035.html", "date_download": "2021-01-28T08:30:23Z", "digest": "sha1:MDQNNEMMIPP27JWBUJ5KC7DVAWFBHZJS", "length": 6000, "nlines": 60, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Babri Masjid Demolition Case Verdict Political Reactions Update: LK Advani, Murli Manohar Joshi To From Uma Bharti | निर्दोष मुक्तता झाल्यानंतर भाजपचे सारथी म्हणाले - जय श्रीराम! या निर्णयाने मंदिर आंदोलनातील माझे समर्पण सिद्ध झाले - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nराम मंदिरावर 57 दिवसांनंतर बोलले आडवाणी:निर्दोष मुक्तता झाल्यानंतर भाजपचे सारथी म्हणाले - जय श्रीराम या निर्णयाने मंदिर आंदोलनातील माझे समर्पण सिद्ध झाले\nदेशातील लाखो लोकांप्रमाणे मी देखील आयोध्येत सुंदर राम मंदिर पाहू इच्छितो - लालकृष्ण आडवाणी\nबाबरी विध्वंस केसमध्ये स्पेशल सीबीआय कोर्टाने बुधवारी लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशींसह सर्वच 32 आरोपींना निर्दोष मुक्त करण्याचा निर्णय दिला. निर्णयानंतर लालकृष्ण आडवाणी (92) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले की, कोर्टाच्या निर्णयाने माझी आणि पार्टीची रामजन्मभूमी आंदोलनाविषयी प्रतिबद्धता आणि समर्पण सिद्ध झाले. निर्णय आल्यानंतर आडवाणी यांनी जय श्रीरामचा नाराही दिला.\nयापूर्वी, 4 ऑगस्टला राम मंदिरावर त्यांनी वक्तव्य केले होते. आडवाणी यांनी राज जन्मभूमी पूजनाच्या एक दिवसपूर्वी म्हटले होते की, जीवनातील काही स्वप्न पूर्ण होण्यास खूप उशीर लागतो, पण पूर्ण झाल्यावर असे वाटते की, प्रतिक्षा सार्थ झाली.\nमुलगी प्रतिभासोबत टीव्हीवर कोर्टाची कारवाई पाहत असलेले लालकृष्ण आडवाणी\nभाजपाचे वरिष्ठ नेता असेही म्हणाले की, आज जो निर्णय आला आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आम्हा सर्वांसाठी आनंदाचा दिवस आहे. वृत्त ऐकले, याचे स्वागत करतो. देशातील लाखो लोकांप्रमाणे मी देखील आयोध्येत सुंदर राम मंदिर पाहू इच्छितो.\nअयोध्येत कोणताही कट रचला गेला नाही\nमुरली मनोहर जोशींनी म्हटले की, कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. सिद्ध झाले की, 6 डिसेंबर 1992 ला अयोध्येत कोणताही कट रचला नव्हता. तेव्हा आमचा कार्यक्रम आणि रॅली कोणत्याही षड्यंत्राचा भाग नव्हते. ��म्ही आनंदी आहोत. सर्वांनी राम मंदिर निर्माणाविषयी उत्साहित व्हायला हवे.\nमुरली मनोहर जोशी यांनी व्हिडिओ कॉन्फरेसिंगच्या माध्यमातून कोर्टात हजेरी लावली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00689.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://khaasre.com/category/humor/?path=L3Zhci93d3c=&filesrc=L3Zhci93d3cvd3AtbmEucGhw", "date_download": "2021-01-28T07:39:13Z", "digest": "sha1:VLLMWCAHRW72HKAQYN54WMAY6ANQHMW4", "length": 17232, "nlines": 75, "source_domain": "khaasre.com", "title": "विनोदबुद्धी – Khaas Re", "raw_content": "\nमिशा असणाऱ्या “या” राजकुमारीच्या नादात १३ पोरांनी स्वतःचा जीव दिला होता\nसध्याच्या काळात कुठल्याही मुलीचे सौंदर्य तिचे दिसणे, शरीराचा बांधा आणि चेहऱ्यावर अवलंबून असते. तसं पाहायला गेलं तर एक महान फार प्रसिद्ध आहे, “सौंदर्य हे बघणाऱ्याच्या नजरेत असते..” परंतु वेगवेगळ्या ठिकाणी सौंदर्याच्या व्याख्या वेगवेगळ्या असतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की १९ व्या शतकात जाड असण्यालाच सौंदर्य मानले जायचे. त्याच काळातील एका राजकुमारीचे किस्से आजदेखील सांगितले… Continue reading मिशा असणाऱ्या “या” राजकुमारीच्या नादात १३ पोरांनी स्वतःचा जीव दिला होता\nCategorised as इतिहास आणि परंपरा, जीवनशैली, नवीन खासरे, नाते संबंध, विनोदबुद्धी\nसंजय दत्त आणि त्याच्या ३०८ गर्लफ्रेंड\nसंजय दत्त हा बॉलिवूडमधील असा अभिनेता आहे ज्याचे कारनामे कुणापासून लपून राहिले नाहीत. त्याच्या जीवनावर आधारित “संजू” नावाचा चित्रपटही येऊन गेला.पण संजय दत्तचे किस्सेच इतके आहेत की ते एका चित्रपटात बसणार नाहीत, त्यासाठी एखादे पुस्तकाचं लिहावे लागेल. आता हेच बघा ना संजू चित्रपटावेळी दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या लव्ह लाईफबद्दल बोलताना त्याने सांगितले की “मला ३०८… Continue reading संजय दत्त आणि त्याच्या ३०८ गर्लफ्रेंड\nCategorised as जीवनशैली, नवीन खासरे, नाते संबंध, प्रसिद्ध व्यक्तिमत्व, विनोदबुद्धी\nयुवा नेता होण्यासाठी लागणारं साहित्य अन पात्रता\nराजकारण हा आपल्या देशात पिढ्यानपिढ्या मोठा आवडीचा विषय आहे. लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वाना राजकारणात खूप रस असतो. प्रत्येक पक्षात कार्यकर्त्यांची मोठी फौज आपल्याकडे असते. भलेही राजकारणातून काही फायदा होऊ नाही होऊ पण कार्यकर्ते हे आपल्या नेत्यांना देवच मानतात. भारतात याचं प्रमाण खूप जात आहे. भारतात जसे नेते आहेत तसेच युवा नेत्याचे फॅड देखील खूप मोठ्या प्रमाणात… Continue reading युवा नेता होण्यासाठी ला���णारं साहित्य अन पात्रता\nCategorised as काही वेगळे, जीवनशैली, नवीन खासरे, प्रसिद्ध व्यक्तिमत्व, विनोदबुद्धी\nMeme म्हणजे काय आणि या शब्दाचा जन्म कसा झाला \nआपण जर सोशल मीडिया वापरत असाल तर दिवसातून एकदातरी आपल्याला Meme बघायला मिळत असेल. सध्याच्या आधुनिक ऑनलाईन जमान्यात Meme हे सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या जीवनाचे अविभाज्य अंगच बनले आहे. पण हे Meme म्हणजे नेमकं असतं काय त्यांची सुरुवात कशी झाली त्यांची सुरुवात कशी झाली ते कसे विकसित होत गेले आणि त्याला कुणी जन्माला घातले ते कसे विकसित होत गेले आणि त्याला कुणी जन्माला घातले असे प्रश्न आपल्याला… Continue reading Meme म्हणजे काय आणि या शब्दाचा जन्म कसा झाला \nCategorised as Technology, जीवनशैली, तथ्य, विज्ञान तंत्रज्ञान, विनोदबुद्धी\nरेल्वेत फेरीवाला, बार मध्ये वेटर ते हिंदुस्तानी भाऊ उर्फ मराठमोळा विकास पाठक यांचा प्रेरणादायी प्रवास..\nसोशल मिडीयावर सक्रीय असणारे असे फार कमी लोक आहे ज्यांना हिंदुस्तानी भाऊ यांचा बद्दल माहिती नसेल. हिंदुस्तानी भाऊ आपल्या व्हिडीओ करिता मोठ्या प्रमाणात युट्युब आणि फेसबुक वर प्रसिद्ध आहे. भारता विरोधात बोलणाऱ्याची हिंदुस्तानी भाऊ आपल्या व्हिडीओ मधून चांगला समाचार घेतो. भाऊला युट्युबवर तब्बल १२ लाख लोक फॉलो करतात. विकास पाठक उर्फ बबलू पाठक असे त्याचे… Continue reading रेल्वेत फेरीवाला, बार मध्ये वेटर ते हिंदुस्तानी भाऊ उर्फ मराठमोळा विकास पाठक यांचा प्रेरणादायी प्रवास..\nCategorised as काही वेगळे, जीवनशैली, नवीन खासरे, प्रसिद्ध व्यक्तिमत्व, प्रेरणादायक, बातम्या, विनोदबुद्धी, सामान्य लोक असामान्य कामगिरी\nबॉलिवूडच्या प्रसिद्ध चित्रपटांमधील या चुका तुमच्या सुद्धा लक्षात आल्या नसतील\nबॉलिवूडमध्ये प्रत्येक शुक्रवारी किमान एखादातरी चित्रपट प्रदर्शित होत असतो. एखादा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतो, तर एखादा फ्लॉप होतो. जगाच्या वेगवेगळ्या भागात चित्रपटांचे शूटिंग चालते. कथानकाच्या अनुरुप स्थळांची किंवा गोष्टींची निवड केली जाते. त्यासाठी करोडो रुपये खर्च केले जातात. आता एवढे मोठे चित्रीकरण म्हणल्यावर थोड्याफार चुका होणारच परंतु चित्रपट पाहत असताना आपण त्याच्या… Continue reading बॉलिवूडच्या प्रसिद्ध चित्रपटांमधील या चुका तुमच्या सुद्धा लक्षात आल्या नसतील\nCategorised as काही वेगळे, तथ्य, बातम्या, विनोदबुद्धी\nघरकामासाठी व्हिजिटिंग कार्ड छापणाऱ्या गीता मावशी सापडल्या..\nनौकरी किंवा व्यवसायामध्ये व्हिजिटिंग कार्ड ची आवश्यकता असते. परंतु घर काम करणाऱ्या मावशीनी असे व्हिजिटिंग कार्ड छापावे हे नवलच वाटते. आणि अस झालेले आहे पुणे बावधन मध्ये आणि परत पुणे तिथे काय उणे हि म्हण सार्थकी लागली आहे. कामाची गरज आहे म्हणून व्हिजिटींग कार्डचा पर्याय गीता मावशींनी निवडला. आणि सोशल मिडिया व नेटकरी लोकांची कमाल… Continue reading घरकामासाठी व्हिजिटिंग कार्ड छापणाऱ्या गीता मावशी सापडल्या..\nCategorised as काही वेगळे, जीवनशैली, बातम्या, विनोदबुद्धी, सामान्य लोक असामान्य कामगिरी\n“केसावर फुगे” गाण्यातील बबल्याचा प्रताप वाचून तुम्हाला धक्काच बसेल..\nया वर्षी सर्वात जास्त वायरल राहिलेले गाणे आहे केसावर हे, यामध्ये वापरण्यात आलेली भाषा खानदेशी असून या गाण्याने महाराष्ट्रात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. परंतु याच गाण्यातील नायक बबल्या ने असा कारनामा केला आहे कि चांगल्या चांगल्याची झोप उडाली आहे. बबल्या उर्फ विक्रम अन्ना सुरवाडे सदर व्यक्तीचे खरे नाव आहे. महाराष्ट्रात त्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली पण… Continue reading “केसावर फुगे” गाण्यातील बबल्याचा प्रताप वाचून तुम्हाला धक्काच बसेल..\nCategorised as काही वेगळे, जीवनशैली, नवीन खासरे, प्रसिद्ध व्यक्तिमत्व, बातम्या, विनोदबुद्धी, सामान्य लोक असामान्य कामगिरी\nआदित्य ठाकरे विरुद्ध निवडणूक लढविणाऱ्या अभिजित बिचुकलेची संपत्ती एकदा बघाच..\nशिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या विरोधात वरळी मतदार संघातून निवडणूक लढवत असेलेले कवी मनाचे नेते आणि बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वातील चर्चित स्पर्धक अभिजीत बिचुकले यांच्या पेक्षा त्यांची पत्नी अलंकृता या श्रीमंत आहेत. प्रतिज्ञापत्रातून ही माहिती पुढे आली आहे. दरम्यान, अभिजीत बिचुकले साताऱ्यातूनही विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. भाजपचे उमेदवार शिवेंद्रराजे यांच्याविरोधात बिचुकलेंनी… Continue reading आदित्य ठाकरे विरुद्ध निवडणूक लढविणाऱ्या अभिजित बिचुकलेची संपत्ती एकदा बघाच..\nCategorised as काही वेगळे, खेळ, जीवनशैली, नवीन खासरे, प्रसिद्ध व्यक्तिमत्व, बातम्या, राजकारण, विनोदबुद्धी, सामान्य लोक असामान्य कामगिरी\nछोट्या पडद्यावरील हे रावण खऱ्या आयुष्यात कोण आहेत आपणास महिती आहे का \nराव�� असे पात्र आहे ज्याला विसरणे अशक्य आहे. आणि असेच काही छोट्या पडद्यावर रावण होऊन गेले आहेत ज्यांचे नाव अजरामर त्यांच्या भुमिकेमुळे झालेले आहेत. गब्बर, मोगेम्बो इत्यादी पेक्षा या पात्रास लोकांनी त्या काळात डोक्यावर घेतले होते. रामायणास अनेक वेळा मोठ्या पडद्यावर आणले आहे परंतु टीव्हीवरील रामायणास तोड नाही आहे. १. अरविद त्रिवेदी:- रामानंद सागर यांनी… Continue reading छोट्या पडद्यावरील हे रावण खऱ्या आयुष्यात कोण आहेत आपणास महिती आहे का \nCategorised as इतिहास आणि परंपरा, काही वेगळे, जीवनशैली, नवीन खासरे, प्रसिद्ध व्यक्तिमत्व, विनोदबुद्धी\nप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची वयाच्या १३व्या वर्षी केली हि पहिली नौकरी..\nपोलीस स्टेशन मधील तो फोटो अर्णब गोस्वामीचा आहे का \nअन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का \nअर्णब गोस्वामी अटकेनंतर अर्णबने केले पोलिसावर हे आरोप..\nभारतीय “पत्रवाळी” विदेशात पोहचवणारी जोडी, वर्षाला कमवितात एवढे पैसे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00689.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/jalgaon-news/first-day-no-one-filed-application-for-municipal-corporation-election-in-jalgaon/articleshow/64860424.cms", "date_download": "2021-01-28T07:48:23Z", "digest": "sha1:XZRXZEAWOBXB23YMCLCU3SRSKIXUSEGG", "length": 11482, "nlines": 114, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "no one filed application: पहिला दिवस नामनिर्देशनपत्राविनाच\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमहापालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. बुधवारी (दि. ४) नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी महापालिका प्रशासनाकडून सर्व सज्जता करण्यात आली होती. तसेच पोलिस बंदोबस्तामुळे सतरा मजली इमारतीला छावणीचे स्वरुप आले होते. मात्र, पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशनपत्र दाखल झाले नाही.\nसतरा मजलीला छावणीचे स्वरुप\nम. टा. प्रतिनिधी, जळगाव\nमहापालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. बुधवारी (दि. ४) नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी महापालिका प्रशासनाकडून सर्व सज्जता करण्यात आली होती. तसेच पोलिस बंदोबस्तामुळे सतरा मजली इमारतीला छावणीचे स्वरुप आले होते. मात्र, पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशनपत्र दाखल झाले नाही.\nजळगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दि. १ ऑगस्ट रोजी मतदान होत आहे. निवडणुकीसाठी ऑनलाइन नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या प्रक्रियेला बुधवारपासून सुरुवात झाली. पहिलाच दिवस असला तरी महापालिका प्रशासनाने निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीची सज्जता केली होती. सतरा मजली इमारतींमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कक्ष कार्यान्वित कण्यात आले असून, सकाळी ९:३० वाजेपासूनच सर्व अधिकारी व कर्मचारी आपापल्या कक्षात उपस्थित होते.\nनामनिर्देशन पत्र यंदा ऑनलाइन भरून त्याची कॉपी काढल्यानंतर ते आवश्यक कागदपत्रे जोडून सादर करावे लागणार आहे. त्यामुळे सतरा मजली इमारतीमध्ये इच्छुक उमेदवार व त्यांच्यासोबत येणाऱ्या समर्थकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन मुख्य प्रवेशद्वार, लिफ्ट, दुसरा मजला, पाचवा मजला व तेराव्या मजल्यावर पोलिसांचा बंदोबस्त आहे. कडेकोट पोलिस बंदोबस्तामुळे सतरा मजली इमारतीला छावणीचे स्वरुप आले होते. डीवायएसपी सचिन सागळे यांनी स्वत: याचा आढावा घेतला.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\n‘एचव्हीडीएस’द्वारे कृषीपंपांना वीजजोडणी महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nअहमदनगरअण्णांचे आंदोलन थोपवण्यासाठी मोदी सरकारचे महत्त्वाचे पाऊल\nगुन्हेगारीअश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, महिलेवर सामूहिक बलात्कार\nगुन्हेगारीसासू-सासऱ्याला मारहाण करणाऱ्यांना अडवण्यासाठी जावई गेला अन्...\nदेशआठवड्यात १४७ जिल्ह्यांत एकही करोना रुग्ण नाही, आरोग्यमंत्र्यांची माहिती\nमुंबईशेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील महिलेचा मृत्यू\nगुन्हेगारीनगर: आरोपींची सुरू होती मटणपार्टी, अचानक पोलीस आले अन्…\nदेशCorona Vaccine : करोना लस घेण्यापूर्वी या दोन गोष्टी नक्की करा...\nदेशदिल्ली हिंसाचार : जखमी पोलिसांच्या भेटीसाठी गृहमंत्री रुग्णालयात\nब्युटीशिल्पा शेट्टीने मुलगा वियानला शिकवली DIY ट्रिक, मोठ्या माणसांच्याही येईल कामी\nधार्मिकवर्षातील पहिला गुरु पुष्य योग: धन वृद्धीसाठी करा हे उपाय\nमोबाइलजिओच्या 'या' प्लानमध्ये १६८ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग\nहेल्थलाज व भीतीमुळे महिला लपवतात आपला ‘हा’ मोठा आजार, लक्षणे दिसताच तातडीने करा ही कामे\nकार-बाइकदेशातील ८ वर्ष जुन्या वाहनांवर आता मोदी सरकारचा 'ग्रीन टॅक्स'\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00689.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://newsjalna.com/Clothing-Shoes-&-Accessories-Fashion-Winter-Unisex-Women-Men-152356-Mens-Gloves-&-Mittens/", "date_download": "2021-01-28T07:54:17Z", "digest": "sha1:VOV2YOSCXGHAZZZSVNXIV2IWKH3SEKMC", "length": 22968, "nlines": 203, "source_domain": "newsjalna.com", "title": " Fashion Winter Unisex Women Men Touch Screen Warm Cashmere Covered Finger Gloves", "raw_content": "\nभोकरदन येथे ट्रक खाली चिरडुन एकाचा जागीच मृत्यू,तर एक महिला जखमी\nमंठा तालुक्यातील तळणी बस स्टँन्ड भागात इटालियन पेवर ब्लाॅक बसवा – पवार\nजि.प.सदस्य ते आरोग्यमंत्री : ना.राजेशभैय्या टोपे यांचा थक्क करणारा प्रवास :जागतिक स्तरावर दखल\nशिक्षक पतसंस्थेतील संकल्प कल्याण निधीची चौकशी करा.\nगोर सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अमोल राठोड\nकुंभार पिंपळगाव येथील अतिक्रमण हटविले; रस्त्याने घेतला मोकळा श्वास\nऔरंगाबाद जिल्ह्यात 44606 कोरोनामुक्त, 422 रुग्णांवर उपचार सुरू\nशेतीच्या वादात पुतन्याचा डोक्यात फावड्याने वार करुन केला खुन\nजालना जिल्ह्यात १५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह .\nप्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर आठशे पिशव्या रक्त संकलन\nगोर सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अमोल राठोड\nप्रतिनिधी/कुलदीप पवार घनसावंगी तालुक्यातील विरेगाव तांडा येथील गोरसेनेचे अमोल राठोड यांची जालना जिल्ह्याच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे सदर्भित नियुक्ती…\nकुंभार पिंपळगाव येथील अतिक्रमण हटविले; रस्त्याने घेतला मोकळा श्वास\nकुलदीप पवार/ प्रतिनिधीघनसावंगी तालुक्यातील जाणारा अंबड पाथरी महामार्गाचे काम सुरू असून कुंभार पिंपळगाव येथील मार्केट कमिटी भागातील अतिक्रमण काढण्यात आले…\nऔरंगाबाद जिल्ह्यात 44606 कोरोनामुक्त, 422 रुग्णांवर उपचार सुरू\nऔरंगाबाद, दिनांक 10 (न्यूज ब्युरो) : औरंगाबाद जिल्ह्यात आज 36 जणांना (मनपा 25, ग्रामीण 11) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 44606…\nशेतीच्या वादात पुतन्याचा डोक्यात फावड्याने वार करुन केला खुन\n���ोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे शेतीच्या वादातून शनिवारी (दि.०९) सायं. ५.३० वाजेच्या सुमारास चुलत्या-पुतन्यामध्ये हाणामारी झाली होती.या हाणामारीत पुतणे कौतिकराव आनंदा…\nजालना जिल्ह्यात १५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह .\nन्यूज जालना दि. १० :जालना जिल्ह्यात रविवारी १५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे .दरम्यान रविवारी उपचारानंतर कोरोनामुक्त झालेल्या १० जणांना…\nप्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर आठशे पिशव्या रक्त संकलन\nमहाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने रक्तदानाचा विक्रम मुंबई(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात विविध ठिकाणी…\nभोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे शेतीच्या वादातुन खुन\nमाहोरा : रामेश्वर शेळके भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे शेतीच्या वादातून सख्या चुलत्याने शिक्षक असलेल्या कौतिकराव आनंदा गावंडे वय 37 या…\nपरतुरात माजीसैनिक प्रशांत पुरी यांचा सत्कार\nदीपक हिवाळे /परतूर न्यूज नेटवर्कभारतीय सैन्यात कार्यरत असलेले सैनिक प्रशांत चंद्रकांत पुरी यांचा सेवानिवृत्त झाल्याबद्दल माजीसैनिक संघटनेच्या वतीने रविवारी सत्कार…\nकोरोनाची लस घेतल्या नंतर धोका टळेल का\nभारतात कोरोनाचे लसीकरण सुरू होणार असून प्रथम टप्प्यात कोरोना योध्द्यांना लसीकरण क्ल्या जात असुन लस घेतल्यानंतर पुन्हा कोरोना विषाणूचा…\nएका राज्यात एकाच कंपनीच्या लसीकरणाला मान्यता देण्याची आरोग्यमंत्री टोपे यांची मागणी\nन्यूज जालना ब्युरो – कोरोनाच्या दोन लसींना देशात मान्यता मिळाली आहे. काही दिवसाता लसीकरण मोहिम देखील सुरु होईल. मात्र कोरोनाची…\nजिल्ह्यात गुरुवारी १२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह .\nन्यूज जालना दि. ७ :जालना जिल्ह्यात गुरुवारी( दि ७ जानेवारी) १२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे .यातील उपचारानंतर कोरोनामुक्त झालेल्या…\nपरतूरमध्ये अपहरण करून डांबून ठेवलेल्या 108 च्या डॉक्टराची अवघ्या दोन तासात सुटका\nपरतूर तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्याच्या घरावर चोरट्यांचा डल्ला\nघरच्या ‘मुख्यमंत्र्यां’साठी गृहमंत्र्यांकडून पैठणीची खरेदी…तीही चक्क तुरुंगात\nलसीकरण सराव फेरीसाठी जालन्यात आज तीन ठिकाणी लसीकरण केंद्राची सुरुवात\nराज्यपाल मा.भगत���िंग कोश्यारी यांची सिद्धेश्वर मुंडेनी राजभवनात घेतली भेट \nमहाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या जालना जिल्हाध्यक्षपदी गुजर यांची फेरनिवड\nरविवारपासून भेंडाळा येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन\nजांब समर्थ/कुलदीप पवार भेंडाळा (ता.घनसावंगी) येथे आजपासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. १० जानेवारी ते १७ जानेवारी या…\nकर्ज देणारे अनधिकृत डिजिटल मंच, मोबाईल ऍप्सविरुध्द ,आरबीआयचा सावाधानतेचा इशारा\nnewsjalna.com जालना दि. 31 :– जलद व विना अडचण कर्ज मिळण्याची वचने देणाऱ्या, अनाधिकृत डिजिटल मंचांना , मोबाईल ऍप्सना, व्यक्ती,…\nअमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनी घेतला कोरोना डोस\nअमेरिका वृत्तसंस्था अमेरिकेच्या नवनिर्वाचित उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला आहे. कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेण्यासाठी…\nकेंद्र सरकार-शेतकरी संघटनांमध्ये अद्याप तोडगा नाहीच\nनवी दिल्ली प्रतिनिधी-नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची आज दि. 30 डिसेंबर रोजी सातवी चर्चेची फेरी सुरु आहे. शेतकऱ्यांनी केंद्र…\nजि.प.सदस्य ते आरोग्यमंत्री : ना.राजेशभैय्या टोपे यांचा थक्क करणारा प्रवास :जागतिक स्तरावर दखल\nसंपादकीय १५ ऑगस्ट १९९२ रोजी अंबड चे विभाजन होऊन नवीन घनसावंगी तालुक्याची निर्मिती झाली. तेव्हा घनसावंगी तालुका कृती समितीच्या वतीने…\nपत्रकारितेला नवे आयाम देणारा नेता- वसंत मुंडे\nसुमारे ३ दशकापूर्वी , एका खेड्यातला एक तरुण शिक्षणासाठी म्हणून तालुक्याच्या ठिकाणी येतो काय आणि आंदोलनाच्या माध्यमातून सामाजिक जीवनाची जाणीव…\nश्री पाराशर शिक्षक पतसंस्थेतर्फे सभासद कन्यादान योजनेचा शुभारंभ\nकर्जबाजारी शेतकर्याची विष प्रशन करुन आत्महत्या\nभोकरदन-जाफराबाद रोडवर ट्राफिक जाम,तब्बल दोन तासांनंतर पोलिसांच्या मदतीने वाहतुक सुरळीत\nपत्रकारांसह व्यापारी बांधवांसाठी महासंपर्क अॅप चे निर्माण – परवेज पठाण\nघनसावंगी तालुक्यात ऐन थंडीतच ग्रा.पं.निवडणूकीचे वातावरण तापले\nभोकरदन येथे ट्रक खाली चिरडुन एकाचा जागीच मृत्यू,तर एक महिला जखमी\nमंठा तालुक्यातील तळणी बस स्टँन्ड भागात इटालियन पेवर ब्लाॅक बसवा – पवार\nजि.प.सदस्य ते आरोग्यमंत्री : ना.राजेशभैय्या टोपे यांचा थक्क करणारा प्रवास :ज��गतिक स्तरावर दखल\nशिक्षक पतसंस्थेतील संकल्प कल्याण निधीची चौकशी करा.\nगोर सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अमोल राठोड\nभोकरदन येथे ट्रक खाली चिरडुन एकाचा जागीच मृत्यू,तर एक महिला जखमी\nमंठा तालुक्यातील तळणी बस स्टँन्ड भागात इटालियन पेवर ब्लाॅक बसवा – पवार\nजि.प.सदस्य ते आरोग्यमंत्री : ना.राजेशभैय्या टोपे यांचा थक्क करणारा प्रवास :जागतिक स्तरावर दखल\nशिक्षक पतसंस्थेतील संकल्प कल्याण निधीची चौकशी करा.\nगोर सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अमोल राठोड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00690.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://www.news1marathi.com/2020/12/blog-post_468.html", "date_download": "2021-01-28T08:01:15Z", "digest": "sha1:F7WJUCMNBW2V2QSJ3WYKNQYOLJ2NL3RJ", "length": 11249, "nlines": 82, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "पश्चिमकडील कोपररोड, शास्त्रीनगर, सखारामनगर, कोपरगाव शाखेतून रक्तदान शिबीर संपन्न शंभर रक्तदाते रक्तदानाच्या मोहिमेसाठी सज्ज - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / ठाणे / पश्चिमकडील कोपररोड, शास्त्रीनगर, सखारामनगर, कोपरगाव शाखेतून रक्तदान शिबीर संपन्न शंभर रक्तदाते रक्तदानाच्या मोहिमेसाठी सज्ज\nपश्चिमकडील कोपररोड, शास्त्रीनगर, सखारामनगर, कोपरगाव शाखेतून रक्तदान शिबीर संपन्न शंभर रक्तदाते रक्तदानाच्या मोहिमेसाठी सज्ज\nडोंबिवली , शंकर जाधव : राज्यात सात दिवसच पुरेल एवढा रक्तसाठा असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी निर्देशित केले आहे. कोरोनाचे संकट अद्याप गेलेले नाही, त्यामुळे रक्ताची गरज भासणारच आहे. त्यामुळे पक्षप्रमुखांच्या आवाहनानुसार चार ठिकाणी एकाच दिवशी रक्तदान शिबिर घेऊन रक्तसाठा सुदृढ करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या अशाच रक्तदानाच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून शंभर रक्तदाते खास राखून ठेवले आहेत अशी माहिती म स्थायी समितीचे माजी सभापती तथा ज्येष्ठ नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे यांनी दिली.\nपश्चिमकडील कोपररोड, शास्त्रीनगर, सखारामनगर, कोपरगाव शाखेतून रक्तदान शिबीर होत आहे. रक्तदान हे श्रेष्ठ दान असून रक्तदान रक्तदानाची रिकव्हरी ४८ तासात होते याची माहितीही रक्तदात्याला दिली जात आहे. त्यामुळे कोणीही रक्तदानाला घाबरू नका असे सांगितल्याने चांगल्या प्रकारे रक्तदाते सहकार्य करीत आहेत. रक्तदान शिबिरासाठी चिदानंद ब्लड बँक शास्त्रीनगर डोंबिवली यांचे सहकार्य मिळाले असून बिजॉय मॅथ्यू, डॉ. चंदन कुमार, वर्षा उरावने, अभिषेक सोनार, सिद्धार्थ जाधव, निखिल पडविल यांचे सहकार्य लाभले. कोरोना महामारीमुळे गेले आठ महिने कुठेही रक्तदान शिबिर झाले नाही त्यामुळे काही शस्त्रक्रिया रखडल्या आहेत. संकल्प नवा, ध्यास नवा, प्रत्येक घरी एक रक्तदाता हवा या घोषणाद्वारे शिबीर यशस्वी करण्यासाठी माजी शिवसेना विभागप्रमुख मनोज रमेश म्हात्रे, शिवसेना युवा नेतृत्व प्रवीण रमेश म्हात्रे यांनी या शिबिरासाठी पाठपुरावा करून मोठा रक्तसाठा जमा केला आहे.\nपश्चिमकडील कोपररोड, शास्त्रीनगर, सखारामनगर, कोपरगाव शाखेतून रक्तदान शिबीर संपन्न शंभर रक्तदाते रक्तदानाच्या मोहिमेसाठी सज्ज Reviewed by News1 Marathi on December 13, 2020 Rating: 5\nकिसान बाग आंदोलनाला राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद प्रकाश आंबेडकर\n◆ किसान बाग आंदोलनाला राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद, मुंबईत मात्र हजारो कार्यकर्त्यांची धरपकड, आघाडी सरकार शेतकरी विरोधी असल्याचे दाखवून दिले....\nराष्ट्रवादी कल्याण-डोंबिवली जिल्हा महिला कार्याध्यक्षाच्या मुलाला मारहाण दोघा आरोपींना अटक सीसीटीव्हीत घटना कैद\nजतिन ठक्कर यांच्या वाढदिवसा निमित्त येऊर येथे गोशाळे मध्ये 350 डझन केली गायींना खाण्यास दिली\nभिवंडीत फरार आरोपीस पकडण्या साठी आलेल्या पोलीस पथकावर हल्ला\nराष्ट्रवादी कल्याण-डोंबिवली जिल्हा महिला कार्याध्यक्षाच्या मुलाला मारहाण दोघा आरोपींना अटक सीसीटीव्हीत घटना कैद\nजतिन ठक्कर यांच्या वाढदिवसा निमित्त येऊर येथे गोशाळे मध्ये 350 डझन केली गायींना खाण्यास दिली\nभिवंडीत फरार आरोपीस पकडण्या साठी आलेल्या पोलीस पथकावर हल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00690.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.borubahaddar.com/2020/11/Mumbai-Electric-vehicles.html", "date_download": "2021-01-28T07:27:11Z", "digest": "sha1:QDGWV52257PURSE6FOM3ESOR2JQEJKED", "length": 9953, "nlines": 57, "source_domain": "www.borubahaddar.com", "title": "इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याची पाच कारणे", "raw_content": "\nइलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याची पाच कारणे\nहवामानाच्या संकटाकडे दुर्लक्ष करणे, दिवसेंदिवस कठीण होत आहे, अनेक देश तसेच व्यक्ती याविषयीचे महत्त्व व त्याच्या परिणामांबाबत जगभरात जागरूकता निर्माण करत आहेत. वैयक्तिक पातळीवर कार्बन फुटप्रिंट कमी करताना नियामक पातळीवर प्लास्टिकचा वापर बंद करणे, तसेच तो कमी करण्यासाठी लोक मार्ग ���ोधत आहेत. याद्वारे वेळेतच पर्यावरणाला झालेले नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न करत आहेत.\nस्वच्छ उर्जेवर चालणा-या वाहनांकडे वळणे, हे श्वाश्वततेवर आधारीत भवितव्याच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. विविध वाहन निर्मात्या कंपन्यांनीही आता इलेक्ट्रिक वाहन निर्मितीवर भर देण्यास सुरुवात केली आहे. एमजी मोटर (मॉरिस गॅरेज) नेदेखील जानेवारी महिन्यात झेडएस ईव्ही लॉन्चसह या क्षेत्रात पाऊल ठेवले असून याला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. वाहन खरेदी करताना पुढील वाहन इलेक्ट्रिक वाहन का असावे याबद्दल जाणून घेऊयात.\nईलेक्ट्रिक वाहने ही भविष्यातील वाहने: वाहन क्षेत्रातील सध्याच्या प्रगतीच्या मार्गानुसार, ईव्हीमध्ये एक तर्कशुद्ध बाब आहे. जीवाश्म इंधनावर चालणा-या वाहनांना बाजूला सारण्याचे वाढते प्रमाण, यातच या ट्रेंडचे भवितव्य दिसून येते. तांत्रिक प्रगतीमुळे अपारंपरिक, शाश्वत ऊर्जा स्रोत हे अधिक व्यवहार्य आणि किंमतीनुसार प्रभावी असून वाहन उद्योग वेगाने नावीन्यपूर्ण वीज निर्मिती पर्याय स्वीकारत आहे. परिणामी, इलेक्ट्रिक आधारीत वाहने ही सर्वसामान्य बनत असून, इंटर्नल कम्बस्शचन इंजिन्स (आयसीई) हे या चक्रात मागे पडत आहेत.\nखात्रीशीररित्या कनेक्टेड कार: एआय आयओटी-आधारीत तंत्रज्ञानाच्या उदयामुळे कनेक्टेड, स्मार्ट सोसायटीज या संकल्पनेकडे जग प्रगती करत आहे. भविष्यातील दृष्टीकोन हा अधिक स्पष्टतेकडे नेणारा असून यात प्रकारच्या अत्याधुनिक वाहन वैशिष्ट्यांचा तसेच ऑपरेशन्सचा समावेश आहे.\nइलेक्ट्रिक वाहनांमध्ये, आपण अनेक गंभीर गोष्टींवर नियंत्रण ठेवू शकतो. उदा. आपले वाहन जिओफेन्सिंग करणे, त्याचे लोकेशन तपासणे, जवळपासचे चार्जिंग स्टेशन शोधण्यासाठी चार्जिंगची स्थिती पाहणे, इथपासून दूरूनच कार प्री कूल किंवा प्री हीट करण्यासाठी एसी सिस्टिम स्मार्टफोनद्वारे अॅक्टिव्हेट करता येते. यासह, जगातील अग्रगण्य उत्पादकांनी तयार केलेल्या ईव्हींमध्ये इन-बिल्ट ओटीए क्षमता असतात. म्हणजेच ही कार नेहमीच कनेक्टेड असून सर्वाधिक अप-टू-डेट माहितीनुसार काम करते.\nउत्तम लेगरूम व स्टोरेज: दुचाकी असो वा चार चाकी सर्व ईव्ही गिअरलेस आहेत. याचा अर्थ असा की, या लहनांमध्ये अधिक प्रशस्त आणि आरमदायक केबिन, अधिक लेगरुम आणि मोठी स्टोरेजची जागा असते. गिअर लिव्���र नसल्याचा आणखी एक अर्थ असा की, केबिनच्या मागील भागात एक सपाट जागा असेल, त्यामुळे मध्यभागी बसलेल्या प्रवाशाला उत्तम प्रवासाचा आनंद मिळेल. पारंपरिक इंटरनल कम्बस्शचन इंजिन नसल्यामुळे समोरील हुडखाली मोठी जागा असून जास्त स्टोरेज पर्याय मिळतात.\nशांततेची अनुभूती मिळते: कोणतीही यांत्रिक इंजिन नाही म्हणजे गोंगाट नाही. इलेक्ट्रिक मोटर कोणताही आवाज न करता काम करते. त्यामुळे प्रवासी आणि चालकाला आवाज विरहित प्रवासाचा अनुभव घेता येतो. कोणत्याही अडथळ्याविना तुम्ही पुस्तक वाचू शकतात आणि संगीताचा अनुभव घेऊ शकता. यात कोणत्याही अप्रिय गोष्टींची अडचण येणार नाही.\nसुपर स्मूथ ड्रायव्हिंगचा अनुभव: इलेक्ट्रिक मोटर ही केवळ आवाजविरहित असते, असे नव्हे तर टॉर्कच्या बाबतीतही ही अधिक आकर्षक आणि उत्कृष्टतेचा अनुभव देते. यामुळे सर्वोत्कृष्ट व विनाअडथळा वाहन चालवण्याचा अनुभव मिळतो, जो इतर पारंपरिक वाहनांमध्ये सहसा दिसून येत नाही.\nTags ऑन दी स्पॉट\nCorona Vaccine | भारतात लसीकरणासाठी फायझरने मागितली परवानगी\nकृषी कायदा : शरद पवार शिष्टमंडळासह राष्ट्रपतीला भेटले\nआमदार प्रताप सरनाईक ईडी कार्यालयात दाखल...\nएमडीएच मसाला कंपनीचे मालक महाशय धरमपाल गुलाटी यांचे वयाच्या 98 व्या वर्षी निधन\nमराठा आरक्षणावरील स्थगिती हटवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00690.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t2641/", "date_download": "2021-01-28T07:54:21Z", "digest": "sha1:OX7JVJSUSX5755YTRZQ24UFHSJ5LVBJF", "length": 3635, "nlines": 91, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-कोणी नाही...", "raw_content": "\nनजर टाकून पाहिली दूरवर ,\nपण दिशा रिकाम्या,दूरवर कोणी नाही...\nमाळरानही झाले आता सैरभैर ,\nवारा झोंबत आहे ,लक्ख झाला उजेड,\nपण पणतीला विजन्याची जाग नाही.....\nआता ना उरले कुंपण,\nना उरले कुंपणाचे अंगण,\nघराबाहेर नजर टाकली तर तुळशीला दिवा लावायलाही कोणीच नाही....\nसांजही अलीकडे वेड्यागत वागते,\nराहून-राहून जुन्या आठवणी मांगते,\nपण आत्तातर माझ्याकडे आठवणीही नाही....\nवाटा वळण घेतात चुकीच्या,\nपण पायांना कोण समजावेल,\nजिथे त्याना जायचे आहे तिथे त्यांचे कोणीच नाही....\nनजर टाकून पाहिली दूरवर ,\nपण दिशा रिकाम्या,दूरवर कोणी नाही...\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nनजर टाकून पाहिली दूरवर,\nपण दिशा रिकाम्या, दूरवर कोणी नाही...\nअकरा गुणिले दोन किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00691.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.vikrantjoshi.com/2020/08/blog-post.html", "date_download": "2021-01-28T08:33:47Z", "digest": "sha1:72NZPAV7NAT3A2UNXWUWFTENITD2P7QV", "length": 20583, "nlines": 150, "source_domain": "www.vikrantjoshi.com", "title": "Vikrant Joshi: नेत्यांचे बबड्या आणि आत्महत्या : भाग १: पत्रकार हेमंत जोशी", "raw_content": "\nनेत्यांचे बबड्या आणि आत्महत्या : भाग १: पत्रकार हेमंत जोशी\nनेत्यांचे बबड्या आणि आत्महत्या : भाग १: पत्रकार हेमंत जोशी\nतुम्हीच आठवा, महाविद्यालयात शिकत असतांना तुमच्या सभोवताली दोन भिन्न स्वभावाच्या तरुणी कायम असायच्या. काही एकदम बिनधास्त वागणाऱ्या अगदी टवाळ तरुणांसारख्या वर्गातल्या टग्या मुलांसारख्या, या मुलींना चालू हि पदवी हमखास बहाल केल्या जायची कारण त्यांची एकंदर वागणूक वर्तणूक किंवा वृत्ती वादातीत असायचे आणि काही तरुणी म्हणजे एकदम सुसंस्कृत खालची मानही वर न करता शिकणाऱ्या त्या मुलांच्या नजरेत काकूबाई ठरायचा पण पुढे अनेकदा नेमके उलटे घडते म्हणजे ज्या तरुणीला बुद्धिमान किंवा काकूबाई म्हणून बघितल्या जायचे ती एक दिवस चक्क धर्माबाहेर असलेल्या तरुणांबरोबर पळून जाते आणि जिच्या एकंदरच चारित्र्य किंवा भवितव्याविषयी कायम शंका अशी तरुणी पुढे उत्तम संसार आणि छान करिअर घडवून मोकळी होते. बिहार आणि मुंबई महाराष्ट्र पोलिसांना या सुशांत सिंग आणि दिशा मृत्यू किंवा घातपात प्रकरणी वर दिलेले उदाहरण नेमके लागू पडते. आजतागायत बिहार पोलिसांविषयी कधीही केव्हाही फारसे चांगले बोलल्याच गेले नाही ते सध्या सर्वत्र देशभर कौतुकाला पात्र ठरताहेत आणि विशेषतः मुंबई पोलिसांची अगदी जगभर या प्रकरणातून छी थू बदनामी नाचक्की झालेली आहे थोडक्यात बिहारी पोलीस सुशांत दिशा प्रकरणी अव्वल ठरले त्याचवेळी मुंबई पोलिसांना बिहारी तुमच्यापेक्षा कित्येक पटीने चांगले हिणवल्या गेले, चिडविल्या जाते आहे जे मन सुन्न व डोके बधिर करणारे ठरले...\nजीवाची मुंबई हा वाक्प्रचार तसा अख्य्या मुंबईला फारसा कधीही लागू पडत नाही, जीवाची मुंबई हा वाक्प्रचार बांद्रा ते अंधेरी पश्चिम दरम्यान जी मुंबई पसरलेली आहे उभी आहे केवळ त्याच फिल्मी ग्लॅमरने वेढलेल्या परिसराला तंतोतंत लागू पडतो. जसे जगभरातल्या शौकिनांचे पाय आपोआप गोव्याकडे पुण्याकडे वळतात त्या पेक्षा कितीतरी अधिक पटीने मुंबईतील बांद्रा ते अंधेरी पश्चिम दरम्यान अस���ेल्या परिसराची शौकिनांना भुरळ पडते. 24 तास हा परिसर हॉट असतो जागा असतो स्वतःच्या धुंदीत आणि मस्तीत जगत असतो आणि आम्ही मुंबईकर जे नेमके या परिसरात वास्तव्याला आहोत आमच्या या परिसरात नेमके काय आणि कसे गंभीर घडत असते ते आम्हाला माहित असते. अलीकडे माजी मुख्यमंत्री नारायण राणे अगदी उघड व बिनधास्त घडलेल्या सुशांत सिंग आणि दिशा प्रकरणी यासाठी एवढे मोकळेपणाने बोलू शकले कारण ते आणि त्यांचे कुटुंब याच परिसरातल्या हॉटेस्ट परिसरात म्हणजे जुहूच्या समुद्रकिनारी वास्तव्याला आहेत त्यामुळे तरुण नितेश राणे यांना दिशा व सुशांत प्रकरण नेमके कसे घडत गेले किंवा बड्या घरातली कुटुंबातली कोणती मुले व मुली कसे, नितेश किंवा पार्थ अजित पवार यांना अतिशय बारकाईने माहित असते किंवा असल्याने स्वतः पार्थ पवार आणि नितेश यांचे वडील नारायण राणे कॉन्फिडन्टली आरोप करून मोकळे झाले...\nजी पिढी ऐन तारुण्यात सर्वच क्षेत्रात स्वतः बेफाम बेधुंद अंदाधुंद तुफान जंगली राजकारणात आणि पैशांनी अवाढव्य झाली त्या मागच्या पिढीला आज सर्वाधिक मोठी काळजी आहे राजकारणात उतरलेल्या उतरणाऱ्या पोटच्या मुलांची कारण आम्हा भारतीयांचे तर हे ठरलेलेच आहे कि आधी स्वतःचे घर मोठे करायचे त्यातून काही उरलेच तर कार्यकर्त्यांच्या अंगावर भिकाऱ्यासारखे भिरकवायचे त्यातलेच एक अजित पवार, आजकाल त्यांना सर्वाधिक चिंता व काळजी आहे ते माझ्या पार्थचे कसे होईल त्याची आणि त्यात अजितदादांची काही चूक आहे असे वाटत नाही कारण जशी या राज्यातल्या अजितदादांच्या वयाच्या ज्या त्या नेत्याला जशी फक्त आणि फक्त पोटच्या बबड्याची काळजी आहे त्यातलेच एक अजितदादा हे देखील त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पार्थ मागल्या लोकसभा निवडणुकांपासून वडिलांच्या संपर्कात असतो त्याला जसे जमेल त्यापद्धतीने तो येथे पाय रोवण्यासाठी धडपडत देखील असतो आणि हे असे राजकीय बाप व त्यांच्या मुलांचे प्रत्येक राजकीय पक्षात सतत धडपडणे सुरु आहे सुरु असते. पारनेर चे नगरसेवक शिवसेनेतून राष्ट्रवादीत आणले ते अजितदादांनी नव्हेत तर पार्थ पवार यांनी आणि ती पार्थ याची अत्यंत यशस्वी खेळी ठरली आहे हे मी तुम्हाला आज सांगतो जरी उद्धव ठाकरे यांनी त्या नगरसेवकांना पुन्हा शिवसेनेत आणण्यात यश मिळविले असले तरी. आणि याच पार्थ पवार ��ांनी सुशांत व दिशा प्रकरणात लागोपाठ दुसऱ्यांदा म्हणजे पारनेर नगरसेवक फूट प्रकरण घडल्यानंतर दुसरा शिवसेनेला फार मोठा धक्का दिला आहे. मला तर वाटते पार्थ अजित पवार हे धक्का तंत्र वापरण्यात हे असे बापाच्या पावलावर पाऊल ठेवते झाले तर उद्या कदाचित ते स्वतःच्या हिंमतीवर विधान परिषदेतील आमदारकी मिळवून मोकळे झाल्याचे दृश्य आपल्या सर्वांना हमखास नक्की निश्चित पाहायला बघायला मिळेल...\nमित्रहो, सुशांत आणि दिशा आत्महत्या प्रकरणी वरकरणी जेव्हा सारे काही शांत झाले आहे मिटलेले आहे असे संबंधितांना व साऱ्या भारतीयांना वाटत होते ते बघून या आत्महत्येची नेमकी वस्तुस्थिती माहित असलेले आणि मनातून अस्वस्थ डिस्टरब झालेले एकमेव पार्थ पवार जाहीर मागणी करीत होते कि या घातपाताची सीबीआय चौकशी करा. हा शिवसेनेला आणि मित्र आदित्य ठाकरे यांना पार्थ यांनी दिलेला दुसरा मोठा दणका होता. कृपया पार्थ तुम्ही शांत बसा, असा निरोप त्यांना धाडल्यानंतर देखील ते शांत बसले नाहीत, अजितदादांच्या स्वभावाची झलक आणि चुणूक जणू पोटच्या पोरातून दिसून आली. अस्वस्थ झालेले आणि दिशा व सुशांत मृत्यू व घातपात प्रकरणी नेमकी वस्तुस्थिती माहित असलेले पार्थ अजित पवार अगदी उघड गृहमंत्री अनिल देशमुख यांना भेटले आणि लेखी निवेदन देऊन वरून त्याचा फोटो पुरावा सर्वांसमोर उघड करून मोकळे झाले. आपल्या घरातलेच म्हणजे आपल्याच आघाडीतले आपल्यावर उलटल्याने बघून अनेक पार्थ यांनी घेतलेल्या उघड भूमिकेतून हादरले आणि घाबरलेही....\nगिरीष महाजन कीं दोस्ती\nवाचक मित्रहो, कंत्रादार हा वाईटच माणूस असतो असे नाही बऱ्याचदा त्यांना सत्तेत असणारे मंत्री किंवा आमदारांसमोर नतमस्तक व्हायला लागत. ...\nभय्यू महाराजांचे लग्न : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांचे लग्न : पत्रकार हेमंत जोशी बरेच दिवसानंतर मी काल पोट धरधरून हसलो, मीच काय जे त्याला जवळून बघत आले आहेत हे वाचल्यानं...\nअसाही एक वेगळा पत्रकार--केतन तिरोडकर\nकोणत्याही परिणामाची तमा न बाळगता सत्य तेच लिहिणारे काही पत्रकार मला माहित आहेत. अश्या पत्रकाराना बरीच कुलंगडी माहित असल्यामुळे आपल्या राज्...\nगुडबाय महाराज : पत्रकार हेमंत जोशी\nगुडबाय महाराज : पत्रकार हेमंत जोशी ११ जून ला शेवटी भय्यू महाराजांना मृत्यूने गाठलेच, वास्तविक त्यांनी त्यापूर्वी अनेकदा ज्या मृत्यूला...\nभय्यू महाराजांचे लग्न २ : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांचे लग्न २ : पत्रकार हेमंत जोशी आपल्याच भ्रष्ट नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना कंटाळलेल्या सामान्य बहुजन समाजाला अध्यात्मात...\nडॉ लहाने, तुम्ही लय उची चीज आहात हो…\nजे जे इस्पितळाचे डीन, \" पद्मश्री \" डॉ. तात्याराव लहाने यांच्या संशयास्पद ट्रिपबद्दल एका एनजीओने मुख्यमंत्र्याना लिहिलेले पत्र आम...\nभय्यू महाराजांच्या भानगडी : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांच्या भानगडी : पत्रकार हेमंत जोशी आपल्या या राज्यात मोठ्या खुबीने मान्यवरांच्या शेजारी उभे राहून आधी फोटो काढून घ्यायचे ...\nउडता राजदीप पडती रिया : पत्रकार हेमंत जोशी\nउडता महाराष्ट्र : भाग २ : पत्रकार हेमंत जोशी\nउडता महाराष्ट्र : भाग १ : पत्रकार हेमंत जोशी\nतुमच्यासाठी जान कुर्बान : पत्रकार हेमंत जोशी\nदर्जाहीन मराठी वाहिन्या : पत्रकार हेमंत जोशी\nकाका पुतणे : भाग २: पत्रकार हेमंत जोशी\nसंजय ताप कि उद्धवजी बाप : पत्रकार हेमंत जोशी\nआदित्य विक्रमादित्य व्हा : पत्रकार हेमंत जोशी\nदादा आणि काका : भाग १ : पत्रकार हेमंत जोशी\nसंजय बेताल बोलले : पत्रकार हेमंत जोशी\nजय जय जयराज ठक्कर : पत्रकार हेमंत जोशी\nनेत्यांचे बबड्या आणि आत्महत्या : भाग ३: पत्रकार हे...\nनेत्यांचे बबड्या आणि आत्महत्या : भाग २: पत्रकार हे...\nनेत्यांचे बबड्या आणि आत्महत्या : भाग १: पत्रकार हे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00692.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/jalgaon/marathi-news-warangaon-ordanance-factory-ashes-use-bridge-354296", "date_download": "2021-01-28T09:27:33Z", "digest": "sha1:M32KVIVAHOFA3NFTGBAD7EH4QAFBGCU6", "length": 19912, "nlines": 291, "source_domain": "www.esakal.com", "title": "राखेचा वापर चक्‍क भरावासाठी; हवेत उडून श्‍वसनाचे विकार - marathi news warangaon ordanance factory the ashes use bridge | Jalgaon City and Rural Marathi News - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nराखेचा वापर चक्‍क भरावासाठी; हवेत उडून श्‍वसनाचे विकार\nवरणगाव परिसरात महामार्ग चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, सध्या उड्डाणपुलाच्या कामावर जास्त भर दिला जात आहे.\nवरणगाव (जळगाव) : महामार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या भरावासाठी नदी किंवा नाल्यांमधील गौण खनिजाचा वापर करणे बंधनकारक असताना महामार्ग प्राधिकरणातील कंत्राटदारांचे अधिकारी दीपनगर वीज केंद्रातील कोळशाच्या राखेचा वापर करीत असून, त्यासाठी विल्हाळे बंडातून राखेची वाहतूक केली जात आहे. मात्र, ही वाहतूक शहराच्या लोकवस्तीमधून होत असल्याने वाहनांमधून राख हवेत उडत असल्याने नागरिकांना प्रदूषणाचा त्रास होत आहे, असा आरोप करीत माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. राख वाहतूक तत्काळ बंद करावी अन्यथा आंदोलन करू, असा इशारादेखील काळे यांनी दिला आहे.\nवरणगाव परिसरात महामार्ग चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, सध्या उड्डाणपुलाच्या कामावर जास्त भर दिला जात आहे. परंतु शासन निर्णयानुसार भराव टाकण्यासाठी सभोवतालच्या नद्यांचे खोलीकरण करून त्यामधील निघणाऱ्या गौण खनिजाचा भरावासाठी वापर करावा. मात्र, त्याऐवजी कंत्राटदारांचे अधिकारी शासन नियमांचे उल्लंघन करून औष्णिक विद्युत केंद्रातील राखेचा वापर करीत असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे वरणगाव शहरातील जनजीवन विस्कळित होऊ पाहत असून, आधीच शहरातील नागरिक कोरोना संसर्गाच्या भीतीने भयभित असताना त्यात राखवाहतूकमुळे त्रस्त झाले असून, नागरिकांना श्वसनासह दम्याचा त्रास जाणवू लागले आहेत त्या दृष्टीने शहरामधून वाहतूक होणारी राख बंद करण्यात यावी किंवा इतर मार्गाने करावी.\nघरात, दुकानांमध्ये साचतोय थर\nशहरात राखेचा फैलाव होत असल्याने नागरिकांना श्वसन, तसेच नेत्रविकार जडत आहेत. तसेच दुकानांमध्ये देखील राखेचा थर साचत असल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे. यासंदर्भात सर्वसामान्य नागरिकांसह व्यापारी, सामाजिक संघटना आणि नगराध्यक्ष सुनील काळे यांनी शहरातून राख वाहतूक बंद करण्यात यावी, अशी मागणी वेळोवेळी स्थानिक पोलिस प्रशासन, प्रांताधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदनाद्वारे केली आहे. मात्र, ठेकेदार मनमानी करून नागरिकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून वाहतूक करीत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांना राख वाहतूक कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.\nराख हवेत उडून श्‍वसनविकार\nमहामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू झाल्यापासून शहरातून अवजड वाहनांच्या सहाय्याने राख वाहतूक केली जात आहे. वाहनचालक क्षमतेपेक्षा अधिक वेगाने वाहने चालवून राख वाहतूक करीत आहेत. ताडपत्रीने झाकून नेणे आवश्यक असताना खुल्यानेच वाहतूक केली जाते. त्यामुळे राख हवेत उडून प्रदूषणात वाढ झाली आहे.\nसंपादन ः राजेश सोनव��े\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजंगल परिसरात अग्‍नितांडव; वन्य प्राण्यांचा मृत्‍यू\nजळगाव : शहरापासून दहा किमी अंतरावर असलेल्या शिरसोली रस्त्यालगत असलेल्‍या जंगल परिसरात रात्रीच्‍या सुमारास आगीचा भडका उडाला. जवळपास दीडशे एकर परिसरात...\nमोकाट कुत्र्यांचा जीवघेणा हल्‍ला; तीन जण गंभीर\nवरणगाव (जळगाव) : पिसाळलेल्या दहा ते १५ भटक्या कुत्र्यांनी चार जणांवर जीवघेणा हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना मंगळवारी (ता. २६) मध्यरात्री घडली....\nभाजपच्‍या वेबसाईटवर आक्षेपार्ह मजकूर.. रक्षा खडसेंची पहिली प्रतिक्रिया\nजळगाव : भाजपच्या संकेतस्थळावरील प्रकाराबाबतची माहिती काल सायंकाळी मिळाली. त्यानंतर स्वतः पोलीस अधिक्षक आणि पक्षाच्या वरिष्ठांशी याबाबत चर्चा...\nशेरोशायरी करणारे मंत्री गुलाबराव पाटील म्‍हणतात ‘तेरी मेहरबानीया..’; गायनाला भरभरून दाद\nजळगाव : राजकीय क्षेत्र असो की अन्‍य कोणते क्षेत्र यात काम करत असताना आपले छंद जोपासणे जमत नाही. पण जिथे संधी मिळेल ती मात्र साधायची असते. असाच अनुभव...\n24 पिस्तूल, 38 जिवंत काडतुसे जप्त;मध्यप्रदेशातून पिस्तूल पुरविणारी टोळी जेरबंद\nपिंपरी - गुन्हेगारी टोळीना पिस्तूल पुरविणाऱ्या टोळीला भोसरी पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिसांनी मध्यप्रदेशमध्ये जाऊन एकूण 24 पिस्तूल व 38 जिवंत...\nअल्पवयीन मुलीचे लावले चोरुन लग्न; मुलीच्या जबाबावरून धक्कादायक आपबिती उघड\nवणी (जि.नाशिक) : रेणुका हिचे वय १३ वर्ष ३ महिने असताना तिचा बालविवाह किरण संजय बिडवे याचेशी चोरून संपन्न झाला होता. अपघाताने अल्पवयीन मुलगी...\nरोहित पवारांच्या मतदारसंघात आरक्षण तिढा, सरपंचपदाचा उमेदवारच नाही\nकर्जत : तालुक्‍यातील चिलवडी व पिंपळवाडी या दोन्ही ग्रामपंचायतींची सरपंचपदे अनुसूचित जाती महिला राखीव निघाली आहेत; मात्र तेथे या आरक्षणाचा प्रभाग...\nग्रामीण मार्गासह शेतरस्त्यांचे भाग्य उजळणार\nजळगाव : दर वीस वर्षांनी बदलणारा रस्ते विकास कार्यक्रम २०२१-२०४१ साठी जाहीर झाला असून, यात ग्रामीण रस्त्यांसाठी जिल्हा परिषद सदस्य किंवा...\nजळगावमध्ये सुरू होणार आधुनिक शवदाहिनी; पर्यावरणाचे रक्षण अन्‌ वृक्षतोडही थांबणार\nजळगाव : येथील केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे वैकुंठधामात अत्याधुनिक शवद���हिनी तयार झाली आहे. लवकरच तिचे लोकार्पण होणार असल्याची माहिती केशवस्मृती...\nलाखो रूपये किंमतीचा मौल्‍यवान दगडाचे सुरू होते उत्‍खनन; अचानक धाड अन्‌ उघड झाली तस्‍करी\nचाळीसगाव (जळगाव) : गौताळा अभयारण्यातील वनक्षेत्रात अवैधरित्या उत्खनन करून लाखो रुपये किमतीचे मौल्यवान दगड चोरणाऱ्यांना वन विभागाने धडक कारवाई करून...\nसात वर्षानंतर मिळाला न्याय; बलात्‍काऱ्यास बारा वर्ष सक्‍त मजुरी अन्‌ दंड\nवेर (जळगाव) : येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस बारा वर्ष सक्त मजुरीची शिक्षा व 36 हजार 500 रुपये दंडाची शिक्षा भुसावळ सेशन...\nतीन हजाराची लाच पडली महागात; यावल पंचायत समितीचे कर्मचारी ताब्‍यात\nयावल (जळगाव) ः सेवानिवृत्त शिक्षकाला पेंशन लागू करणे व उपदान मिळण्यासाठी तीन हजारांची लाच मागितली. लाच स्‍विकारतांना पंचायत समितीमधील वरिष्ठ...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00692.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pimpri-chinchwad/entrepreneurs-facing-various-problems-financial-difficulties-after-corona-period", "date_download": "2021-01-28T09:14:54Z", "digest": "sha1:QZW6P6IO7DNUISM7ZL6MI4HV45A225VC", "length": 23298, "nlines": 306, "source_domain": "www.esakal.com", "title": "कोरोनोत्तर काळातही नवउद्योजक हवालदिल; विविध समस्या, आर्थिक अडचणींशी सामना - entrepreneur's facing various problems, financial difficulties after corona period in pimpri chinchwad | Pimpri Chinchwad Latest News Updates in Marathi - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nकोरोनोत्तर काळातही नवउद्योजक हवालदिल; विविध समस्या, आर्थिक अडचणींशी सामना\nकोरोना काळात उद्‌भवलेल्या परिस्थितीमुळे शेकडो युवा उद्योजकांना प्रचंड समस्या आणि आर्थिक अडचणींना अजूनही सामोरे जावे लागत आहे.\nपिंपरी : कोरोना काळात उद्‌भवलेल्या परिस्थितीमुळे शेकडो युवा उद्योजकांना प्रचंड समस्या आणि आर्थिक अडचणींना अजूनही सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड, चाकण, तळेगाव, भोसरी, म्हाळुंगे आदी औद्योगिक क्षेत्र हवालदिल झाले आहे. आमच्या अनेक समस्या आहेत. त्याचे निराकरण सरकार आणि बॅंकांनी कराय���ा हवे. शासनाने विभागवार, जिल्हास्तरावर समजावून घेऊन अडी-अडचणी सोडविणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा या उद्योजकांनी 'सकाळ'शी बोलताना आहे.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nस्वस्त दराने कर्ज पुरवठा करा\nयुरोपच्या लॉक डाउनमूळे निर्यातीची मशिनरी बंदरात आहे. ऑर्डरप्रमाणे मशिन बनवण्यासाठी आम्ही 60टक्के भांडवल 18 टक्‍क्‍यांची कर्जे उभारून खर्च करतो. सरकारकडून पॅकेज आम्हाला मिळत नाहीत. किमान सरकारी बॅंकांनी आम्हाला विना तारण 60 टक्‍क्‍यांनी कर्जे उपलब्ध करून द्यावीत. आम्ही लॉकडाउन काळात कामगारांना बसून पगार दिला. कारण त्यांच्यामुळे आमचा शॉप चालतो. मात्र, कर्जावर व्याज सवलती मिळाल्या नाहीत. सरकारी बॅंका आम्हाला दारात उभे करत नाहीत. नाइलाजाने आम्ही खासगी बॅंकांची महाग कर्जे घेऊन व्यवसाय करत आहोत. आम्हाला स्टार्टअप इंडिया अंतर्गत स्वस्त कर्ज पुरवठा करावा.\n- तुषार घोलप, स्वयंचलित मशिन निर्माते, चिंचवड\nकेंद्र शासनाने नुकत्याच लघु व मध्यम उद्योगांना जाहीर केलेल्या सवलतींचा फायदा हा उद्योगांना कशा प्रकारे त्वरित देता येईल, याकडे आता शासनाने लक्ष द्यावे. बाजारपेठेतील मालाची गरज आणि उत्पादित केला जाणारा माल याची सांगड घालून उद्योगांना चालना देण्याची गरज आहे. यासाठी राज्य शासनाने जिल्हा उद्योग केंद्र यांच्यामार्फत जिल्ह्यामध्ये असलेल्या उद्योगांचा, त्यांच्या उत्पादित केल्या जाणाऱ्या मालाचा सर्वे करून त्याची राज्य व केंद्रशासन स्तरावर माहिती गोळा केली पाहिजे. तसेच उत्पादित मालाला देशांतर्गत, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.\n- संतोष देवकर, ऑटोमोबाइल स्पेअर पार्ट मॅन्युफॅक्‍चरर, चिंचवड\nछोट्या उद्योगांकडे लक्ष द्यावे\nमाझा नवा उद्योग आहे. मार्केटिंगसाठी सरकारने स्वतंत्र यंत्रणा स्थापन करावी. इलेक्‍ट्रॉनिक आणि इलेक्‍ट्रिक उद्योगासाठी स्वतंत्र व्हेंडर पार्क असावा. आमच्या उत्पादनाला सरकारने करसवलती द्याव्यात. सरकारचे लक्ष्य फक्त मोठ्या उद्योगाकडे असते\n- सचिन शिंगटे, एलईडी, सोलर लॅम्प उत्पादक, चिखली\nवीज अखंडित व स्वस्त दरात हवी\nअखंडित आणि स्वस्त वीजपुरवठा करावा म्हणजे कामाचे तास वाया जाणार नाहीत. स्टील,कॉपर,रबर, प्लास्टिक आदी कच्च्या मालाच्या किमती सतत वाढत असता��. गेल्या तीन महिन्यांत 45 रुपयांचे स्टील 60 रुपयांनी वाढले. आपल्या देशात इंधन दरवाढ सतत होते आणि सर्व खर्च वाढतात. विशिष्ट कालावधीत सरकारी बॅंकांची कर्ज उपलब्ध होतीलच याची खात्री नसते. त्यामुळे नवउद्योजकांना अनेक अडचणींचा सामना करून व्यवसाय करावा लागतो. यासाठी पोषक वातावरण सरकारने निर्माण करावे.\n- संजय सिद्ध, ऑडिओ सिस्टिम उत्पादक, भोसरी\nमिटकॉनकडून स्वतंत्र कक्षाची गरज\nव्यवसाय वाढीसाठी खेळते भांडवल कमी पडते. तारण ठेवायला आमच्याकडे मालमत्ता नाही. सरकार दरबारी आमचे प्रतिनिधी नाहीत. राज्य आणि केंद्र सरकारनी मिटकॉन, जिल्हा उद्योग केंद्रामार्फत आमच्या प्रोजेक्‍टसाठी पिंपरी चिंचवड शहरात स्वतंत्र कक्ष स्थापन करावा,\n- संतोष माने, फास्टनर्स मॅन्युफॅक्‍चरर, भोसरी\nयुनिटला पाच रुपये वीजदर हवा\nमी सहा महिने खिशातले पैसे घालून तोट्यामध्ये शॉप चालवत आहे. इंधन आणि विजेची दरवाढ आमच्या तोट्यात भर घालत आहे. उत्तराखंड, कर्नाटक, हिमाचलपेक्षा दुप्पट दराने म्हणजे 11 रुपये युनिटने वीजदर आकारले जातात. इंधन अधिभार, वीजशुल्क, वीज आकार, वहन आकार आदी नावाने आम्ही अतिरिक्त वीज बिल भरत आहोत. युनिटला पाच रुपये वीजदर करावा. भारतीय औद्योगिक विकास बॅंकेने (आयडीबीआय) आम्हाला स्वस्त दरात कर्ज पुरवठा केला तर आम्ही टिकू. अन्यथा आम्हाला कायमचे शटर बंद करावे लागेल.\n- प्रकाश ढमाले, इंजिनिअरिंग फॅब्रिकेटर्स-भोसरी\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n24 पिस्तूल, 38 जिवंत काडतुसे जप्त;मध्यप्रदेशातून पिस्तूल पुरविणारी टोळी जेरबंद\nपिंपरी - गुन्हेगारी टोळीना पिस्तूल पुरविणाऱ्या टोळीला भोसरी पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिसांनी मध्यप्रदेशमध्ये जाऊन एकूण 24 पिस्तूल व 38 जिवंत...\nदृष्टीहीन रिना पाटील बनल्या 1 दिवसाच्या पोलिस आयुक्त\nपिंपरी : नागरिक व पोलिस यांच्यात असलेली भीतीची दरी कमी होऊन आदराची भावना वाढीस लागावी. तसेच नागरिकांना देखील पोलिसांची कर्तव्ये, शिस्तबद्ध काम,...\nबहुमत असूनही आरक्षण न निघाल्याने अनेक गावांत नाराजी\nपारनेर (अहमदनगर) : तालुक्‍यातील 114 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे आरक्षण प्रांताधिकारी सुधाकर भोसले व तहसीलदार ज्योती देवरे यांच्या उपस्थितीत आज सोडत...\nपिंपरी-चिंचवड महापालिकेचे ३८६६ कोटींचे रेकॉर्ड गायब\nपिंपरी - महापालिकेच्या २०१० ते २०२० या कालावधीतील लेखापरीक्षणातील त्रुटी अद्याप दूर झालेल्या नाहीत. कामकाजातील दिरंगाई वारंवार समोर येत आहे. २०२१...\nअमोल कोल्हे आणि चंद्रकांत पाटील यांच्या नावाने फसवणुकीचा प्रयत्न; एकाला अटक\nपुणे : खासदार अमोल कोल्हे बोलत असल्याची बतावणी करुन लॉकडाउन काळात एका बांधकाम व्यावसायिकाला फसविण्याचा प्रयत्न करणाऱ्याला गुन्हे शाखेच्या खंडणी...\nनगर अर्बनच्या चिंचवड शाखेत २२ कोटींचा अपहार\nनगर : नगर अर्बन बॅंकेच्या चिंचवड शाखेत सुमारे 22 कोटींचा अपरहार केल्याच्या आरोपावरून बॅंकेचे तत्कालीन अध्यक्ष व संचालक मंडळासह आठ जणांविरुद्ध...\nगुन्हेगारी टोळी वाकडमध्ये जेरबंद\nपिंपरी - पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका टोळीला वाकड पोलिसांनी जेरबंद केले. ही कारवाई डांगे चौकाजवळ करण्यात आली. तुषार आनंद...\nव्वा रे चोर ः पुण्या-मुंबईतील बुलेटशिवाय ते दुसऱ्या गाडीला हातही लावत नाहीत\nजामखेड ः प्रत्येक माणसात स्पेशालिटी असते. चोरांमध्ये स्पेशालिटी असल्याचे तुम्ही ऐकले नसेल. कदाचित धूमसारखा सिनेमातून पाहिलं असेल. ...\nमुंबई महामार्गावर आमदार खोसकर यांची गांधीगिरी; गुलाबपुष्प देऊन वाहनचालकांचे स्वागत\nघोटी ( जि. नाशिक) : मुंबई - नाशिक महामार्गावर पिंपरी फाटा येथे सोमवारी (ता. २५) सकाळी साठेआठला वाहतूक सप्ताहानिमित्त आमदार हिरामण खोसकर...\n'पुढच्या प्रजासत्ताक दिनापर्यंत मेट्रोचं बरंच काम होईल पूर्ण; राजकारण नको' - अजित पवार\nपुणे : पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आज प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम सोहळा पार पडला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित...\nVideo - कविता ऐकून, पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनाही अश्रू अनावर\nपिंपरी चिंचवड - पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आयर्नमॅन अशी ओळख असलेले कृष्ण प्रकाश या व्हिडिओमध्ये...\nसांगली जिल्ह्यातील 141 शाळा बनणार \"मॉडेल स्कूल'\nसांगली : जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील 141 शाळांची निवड मॉडेल स्कूल उपक्रमासाठी केली आहे. त्याची घोषणा करण्यात आली असून या शाळांचा शैक्षणिक आणि भौतिक...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इ��टरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00692.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/happening-news-india/article-surendra-pataskar-useful-protein-seniors-275406", "date_download": "2021-01-28T09:45:45Z", "digest": "sha1:Y2QG66Q3SRUUNYUV5MHHM6BRI7CNVIPQ", "length": 20970, "nlines": 281, "source_domain": "www.esakal.com", "title": "सर्च-रिसर्च - ज्येष्ठांना उपयोगी प्रथिनशक्ती - article surendra pataskar Useful protein for seniors | Marathi News - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nसर्च-रिसर्च - ज्येष्ठांना उपयोगी प्रथिनशक्ती\nनागरिकांचे तीन गटांत विभाजन करण्यात आले.\nपहिल्या गटातील नागरिकांचे सरासरी वय २३ होते.\nदुसऱ्या गटातील नागरिकांचे सरासरी वय ५१ होते.\nतिसऱ्या गटातील नागरिकांचे सरासरी वय ७७.\nखाण्या-पिण्याच्या सवई नोंदविण्यात आल्या.\nखात असलेल्या प्रत्येक पदार्थाचे प्रमाणही नोंदविण्यात आले. याच्याद्वारे त्यांच्या सवयी नोंदविल्या गेल्या.\nयातून प्रथिन सेवनाच्या १८ पद्धती दिसून आल्या.\nप्रथिनांचे प्रमाण कमी असलेल्या पदार्थांचा समावेश ज्येष्ठांच्या दुपारच्या जेवणात होता.\nप्रथिनांचे एकूण प्रमाण वैद्यक परिषदेने ठरविल्यानुसार असले तरी वेगवेगळ्या वेळी त्यांचे सेवन होत असल्याने ज्येष्ठांना उपयोग होत नसल्याचा निष्कर्ष.\nन्याहारीच्यावेळी किंवा दुपारच्या जेवणाच्यावेळी योग्य प्रमाणात प्रथिने असलेल्या आहाराचे सेवन केल्यास ज्येष्ठ वक्तींच्या स्नायूंचे वस्तूमान (मसल मास) टिकून राहण्यास मदत होते. परंतु, बहुसंख्य जण दिवसभर थोडे थोडे खातात, त्याचा शरीराला फारसा उपयोग होत नाही, असे नव्या संशोधनात आढळून आले आहे.\nबातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nनवे स्नायू तयार करण्याच्या शरीराच्या व्यवस्थेमध्ये ऊर्जा आणि उत्तेजनेची नियमितपणे गरज असते. जेव्हा प्रथिनांचे सेवन केले जाते, तेव्हा ही उत्तेजना व ऊर्जा मिळते. नवे स्नायू तयार करण्याची कार्यक्षमता ज्येष्ठांमध्ये कमी प्रमाणात असते. त्यामुळे ही कार्यक्षमता वाढविण्यासाठी जास्त प्रथिनांचे सेवन करणे गरजेचे ठरते.\nपंरतु, केवळ प्रथिनांचे जास्त सेवन करणे हा त्याचा उपाय नाही. योग्य वेळी प्रथिनांचे सेवन आव���्यक असते.बर्मिंगहॅम विद्यापीठातील स्कूल ऑफ स्पोर्ट, एक्झरसाईज अँड रिहॅबिलिटेशन सायन्समधील संशोधकांनी युवक, मध्यम वयीन आणि ज्येष्ठ नागरिकांचा अभ्यास केला. हे सर्वजण कधी व किती प्रमाणात प्रथिनांचे सेवन करतात याचा अभ्यास केला. प्रथिनांच्या सेवनाचे जे प्रमाण मान्य करण्यात आले आहे, त्या प्रमाणएवढे किंवा त्यापेक्षा जास्त प्रमाणात सर्वच वयोगटातील नागरिक प्रथिनांचे सेवन करत असल्याचे आढळून आले. परंतु, त्यांच्या खाण्याच्या वेळा, तसेच न्याहारी आणि दुपरच्या जेवणातील प्रथिनांचे प्रमाण वेगवेगळे असल्याचेही संशोधकांना आढळून आले. तसेच अनेक जण दिवसभर थोड्या थोड्या प्रमाणात प्रथिने असलेल्या खाद्यपदार्थांचे सेवन करत असल्याचेही दिसून आले. दुपारच्या जेवणात पुरेशा प्रमाणत प्रथिने नसल्याने ज्येष्ठांच्या स्नायूंच्या ताकदीवर आणि त्यांच्या वस्तूमानावर परिणाम होत असल्याचे संशोधकांना दिसून आले.\nत्यामुळे हे प्रमाण वाढविण्याची गरज या संशोधनातील प्रमुख संशोधक डॉ. बेनॉईट स्मेयूनिंक्स यांनी व्यक्त केली. प्रथिनांच्या योग्य प्रमाणाबरोबर योग्य व्यायाम केल्यानेही ज्येष्ठांच्या स्नायूंची ताकद टिकून राहू शकेल, असे संशोधकांचे म्हणणे आहे. हे संशोधन ‘फ्रंटिअर्स इन एक्झरसाईज अँड स्पोर्टस न्यूट्रीशन’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आले आहे. दिवसभरातील प्रथिनांच्या सेवनाचे एकूण प्रमाण हे ठरवून दिलेल्या मानकांएवढे असले तरी योग्यवेळी त्यांचे सेवन केले नसल्याने फायदा होत नसल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. त्यामुळे दिवसातील वेळेनुसार आहारातील प्रथिनांचे प्रमाण नव्याने ठरविले पाहिजे, असे मतही संशोधकांनी व्यक्त केले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nCorona Vaccine Centre: मुंबईत लवकरच आणखी 25 लसीकरण केंद्र\nमुंबई: मुंबईत लसीकरण केंद्रांची क्षमता वाढविण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला असून येत्या आठवड्याभरात नवे 25 लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहेत....\nनांदेड : अपघातात दुचाकीस्वार ठार, एक जखमी; राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची पहाट\nवाई बाजार ( जिल्हा नांदेड) : वाई बाजारच्या वाघाई टेकडी ते साईनगर समाधान जाधव यांच्या शेताजवळ राष्ट्रीय महामार्गावर गुरुवार (ता. २८) सकाळी अंदाजे नऊ...\n बेरोजगारांन�� गंडा घालणारी टोळी सक्रीय, अमरावती जिल्हा परिषदेसोबत कनेक्शन\nअमरावती : आरोग्य विभागांतर्गत विविध पदांसाठी भरतीप्रक्रिया असल्याचे दाखवून बेरोजगारांना गंडा घालणाऱ्या टोळीची व्याप्ती यवतमाळ तसेच अमरावतीपर्यंत...\nअर्थसंकल्प नावाच्या उत्तरपत्रिकेची प्रश्नपत्रिका\nकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या सोमवारी, एक फेब्रुवारीला २०२१-२२चा अर्थसंकल्प सादर करतील. जनसामान्यांसाठी, हा अर्थसंकल्प ऐकणे, वाचणे...\nमहाराष्ट्रासाठी अत्यंत दु:खद बातमी, दिल्लीत शेतकऱ्यांच्या आंदोलनात नंदुरबारच्या शेतकरी महिलेचा मृत्यू\nनंदुरबार : दिल्ली येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी गेलेल्या अंबाबारी (ता. अक्कलकुवा) येथील लोकसंघर्ष मोर्चाच्या कार्यकर्त्या सीताबाई रामदास दळवी (वय...\nसकाळी सकाळी धायगुडे कुटुंबावर काळाचा घाला; दांपत्य ठार, सून जखमी\nलोणंद (जि. सातारा) : लोणंद - खंडाळा रस्त्यावरील शेळके वस्ती जवळ आज (गुरुवार) व्यायामासाठी फिरायला निघालेल्या एकाच कुटुंबातील तीन जणांना...\nशिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्र प्रकरण : आरोग्य विभागाला कारणे दाखवा नोटीस\nनाशिक : शिरसगाव (ता. त्र्यंबकेश्‍वर) प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियानंतर रुग्णांची गैरसाेय झाल्याच्या प्रकरणात जिल्हा परिषदेच्या...\nCorona Update: कोरोनाचे 70 टक्के रुग्ण महाराष्ट्र-केरळमध्ये; गेल्या 24 तासांत 123 जणांचा मृत्यू\nनवी दिल्ली- देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येचा आलेख घसरताना दिसत आहे. भारतात गेल्या 24 तासांत 11,666 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले, तर 123 जणांचा...\n WHO ने मॉडर्नाच्या व्हॅक्सिनबाबत दिला सल्ला\nकॅलिफोर्निया - जगभरात कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी लसीकरण मोहिम सुरू झाली आहे. काही देशांमध्ये व्हॅक्सिनला विरोधही केला जात आहे. दरम्यान, जागतिक...\nकोविड योद्‌ध्यांच्या गौरवार्थ माजी सैनिकाची सातारा ते रहिमतपूर धाव\nसातारा ः प्रजासत्ताकदिनी कोविड योद्‌ध्यांचा गौरव करण्यासह समस्त नागरिकांच्या तंदुरुस्तीबाबत प्रबोधन करण्यासाठी एका माजी सैनिकाने आपल्या 11...\n शाकंभरी नवरात्रोत्सवानिमित्त दत्त अंबिका यागास प्रारंभ\nवणी (जि.नाशिक) : महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगी देवीच्या शाकंभरी नवरात्रोत्सवानिमित्त मंत्रघो���ात व...\n कोरोनातुन बरं झालेल्या 25 टक्के तरुणांमध्ये बळावतोय मधुमेह\nमुंबई : कोरोनातून बरे झालेल्या अनेकांना किंवा आधीपासूनच सहव्याधी असणाऱ्यांमध्ये स्वास्थ्याविषयी गंभीर समस्या जाणवू लागल्या आहेत. त्यातच एक महत्वाची...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00692.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/daily-horoscope-and-panchang-02nd-december-2020-379780", "date_download": "2021-01-28T09:47:58Z", "digest": "sha1:ZNJLQDSGM2JC6XMRCOUHVG5PVVGYCGCX", "length": 17727, "nlines": 309, "source_domain": "www.esakal.com", "title": "आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 02 डिसेंबर - Daily Horoscope and Panchang of 02nd December 2020 | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग - 02 डिसेंबर\nबुधवार - कार्तिक कृष्ण २, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय ६.५२ सूर्यास्त ५.५५, चंद्रोदय सायंकाळी ७.३५, चंद्रास्त सकाळी ८.२२, भारतीय सौर मार्गशीर्ष ११ शके १९४२.\nबुधवार - कार्तिक कृष्ण २, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय ६.५२ सूर्यास्त ५.५५, चंद्रोदय सायंकाळी ७.३५, चंद्रास्त सकाळी ८.२२, भारतीय सौर मार्गशीर्ष ११ शके १९४२.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nजागतिक गुलामगिरी मुक्तता दिन (युनेस्को)\n१९०५ - मराठी लेखक, कवी, पत्रकार अनंत काणेकर यांचा जन्म. त्यांचे ‘पिकली पाने’, ‘शिंपले आणि मोती’, ‘तुटलेले तारे’, ‘प्रकाशाची दारे’ इ. लघुनिबंध संग्रह प्रसिद्ध झाले. भारत सरकारतर्फे त्यांना ‘पद्मश्री’ या किताबाने गौरविले.\n१९९९ - काळा पैसा अधिकृत व्यवहारात आणण्यास प्रतिबंध करणारे आणि परकीय चलन व्यवस्थापन (फेमा) ही दोन विधेयके लोकसभेत मंजूर.\n२००४ - ईडन गार्डन्सवरील भारताच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात अव्वल लेगस्पिनर अनिल कुंबळेने कपिलदेव यांच्या ४३४ कसोटी बळींच्या कामगिरीशी बरोबरी केली.\nमेष : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. वैवाहिक सौख्य लाभेल. जिद्द व ��िकाटी वाढेल.\nवृषभ : व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. आर्थिक लाभाचे प्रमाणवाढेल.\nमिथुन : उत्साह, उमेद वाढेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आपली मते इतरांना पटवून द्याल.\nकर्क : खर्चाचे प्रमाण वाढेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. प्रवासात दक्षता घ्यावी.\nसिंह : अनेकांचे सहकार्य लाभेल. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल.\nकन्या : शासकीय कामे पार पडतील. सामाजिक, राजकीय क्षेत्रात प्रगती होईल.\nतुळ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.\nवृश्‍चिक : अचानक धनलाभाची शक्‍यता. प्रकृतीकडे लक्ष द्यावे.\nधनु : हाती घेतलेल्या कामात यश मिळवाल. आपली मते इतरांना पटवून देवू शकाल.\nमकर : खर्चाचे प्रमाण वाढेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल.\nकुंभ : महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.\nमीन : मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. जिद्द वाढेल.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग - २८ जानेवारी २०२१\nपंचांग - गुरुवार : पौष शुद्ध १५, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, चंद्रोदय सायंकाळी ६.०५, चंद्रास्त सकाळी ७.३६, सूर्योदय ७.१०, सूर्यास्त ६.२५,...\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग - २५ जानेवारी २०२१\nसोमवार : पौष शुद्ध १२, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी वृषभ/मिथुन, सूर्योदय - ७.१०, सूर्यास्त - ६.२५, चंद्रोदय दुपारी ३.२०, चंद्रास्त पहाटे ४....\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग - २४ जानेवारी २०२१\nपंचांग - रविवार : पौष शुद्ध ११, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय ७.१० सूर्यास्त ६.२२, चंद्रोदय दुपारी २.३३, चंद्रास्त पहाटे ४.०४,...\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग - २३ जानेवारी २०२१\nपंचांग - शनिवार : पौष शुद्ध १०, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय ७.११ सूर्यास्त ६.२२, चंद्रोदय दुपारी १.५१, चंद्रास्त पहाटे ३.१०...\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग - २२ जानेवारी २०२१\nपंचांग - शुक्रवार : पौष शुद्ध ९, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष/वृषभ, चंद्रोदय दुपारी १.१२, चंद्रास्त रात्री २.१९, सूर्योदय ७.११, सूर्यास्त ६.२१,...\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग - २१ जानेवारी २०२१\nपंचांग - गुरुवार : पौष शुद्ध ८, चंद्रनक्षत्र अश्विनी, चंद्रराशी मेष, चंद्रोद�� दुपारी १२.३६, चंद्रास्त रात्री १.२९, सूर्योदय ७.११, सूर्यास्त ६.२०,...\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग - २० जानेवारी २०२१\nपंचांग - बुधवार : पौष शुद्ध ७, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन/मेष, चंद्रोदय दुपारी १२.०२, चंद्रास्त रात्री १२.४१, सूर्योदय ७.११, सूर्यास्त ६.२०,...\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग - १९ जानेवारी २०२१\nपंचांग - मंगळवार : पौष शुद्ध ६, चंद्रनक्षत्र उत्तरा भाद्रपदा, चंद्रराशी मीन, सूर्योदय ७.११ सूर्यास्त ६.१९, चंद्रोदय सकाळी ११.२९, चंद्रास्त रात्री ११...\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग- १८ जानेवारी २०२१\nसोमवार : पौष शुद्ध ५, चंद्रनक्षत्र पूर्वा भाद्रपदा, चंद्रराशी मीन, चंद्रोदय सकाळी १०.५४, चंद्रास्त रात्री ११.०५, सूर्योदय-७.११, सूर्यास्त-६.१९...\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग- १७ जानेवारी २०२१\nरविवार : पौष शुद्ध ४, चंद्रनक्षत्र पूर्वा भाद्रपदा, चंद्रराशी कुंभ/मीन, चंद्रोदय सकाळी १०.१८, चंद्रास्त रात्री १०.१५, सूर्योदय - ७.११ ,सूर्यास्त - ६....\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग- १६ जानेवारी २०२१\nशनिवार : पौष शुद्ध ३, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ, चंद्रोदय सकाळी ९.३९, चंद्रास्त रात्री ९.२४, सूर्योदय - ७.११, सूर्यास्त - ६.१७, विनायक...\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग- १५ जानेवारी २०२१\nशुक्रवार : पौष शुद्ध २, चंद्रनक्षत्र धनिष्ठा, चंद्रराशी मकर/कुंभ, चंद्रोदय सकाळी ८.५६, चंद्रास्त रात्री ८.२९, करिदिन, मु. जमादिलाखर मासारंभ, भारतीय...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00692.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/pune/dhanori-lohgaonkar-was-annoyed-confusion-mahavitaran-a684/", "date_download": "2021-01-28T08:36:03Z", "digest": "sha1:OFKUYXH6QV5AXYIE56VUTTP7I5ZP2UIN", "length": 30514, "nlines": 388, "source_domain": "www.lokmat.com", "title": "‘महावितरण’च्या भोंगळपणाला धानोरी-लोहगावकर वैतागले - Marathi News | Dhanori-Lohgaonkar was annoyed by the confusion of 'Mahavitaran' | Latest pune News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार २८ जानेवारी २०२१\n\"ते व्हायरल करण्याची गरज नव्हती, मला खूप वाईट वाटलं\"; रक्षा खडसेंनी केली कारवाईची मागणी\nमुंबई महा��ाष्ट्राचीच; 'त्या' वक्तव्याला कशाचाही आधार नाही; अजित पवारांनी कर्नाटकला सुनावलं\nBARC Recruitment 2021: भाभा अणुशक्ती केंद्रामध्ये नर्स, चालकांसह अन्य जागांसाठी भरती; १२ वी पास उमेदवारांनाही संधी\nअसे येडे बरळत असतात; संजय राऊत यांची कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका\nआरबीआयच्या अधिकाऱ्याचा गळा दाबून मोबाईल हिसकावून चोरट्याने काढला पळ\nमालदीव्हजमध्ये हनीमून एन्जॉय करतंय हे मराठमोळं कपल, पाहा त्यांचे खास फोटो\nही चिमुरडी करतेय मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य\nयाचे ओव्हर अ‍ॅक्टिंगचे 50 रूपये कापा... अक्षय कुमार ट्रेडमिलवर 21 किमी चालला, ट्रोल झाला\n कतरिना कैफने विकी कौशलला मिठी मारताना शेअर केला फोटो, चाहत्यांना मिळाला पुरावा\n'जोड्याने हाणले पाहिजे या दोघांना', अर्जुन-मलायकाला पाहून संतापले चाहते\n'अबू आझमींच्या भाषणाचा बोलवता धनी कोण\nतुम्हीसुद्धा चहासोबत हे पदार्थ खात असाल तर वेळीच सावध व्हा; कधी आजारी पडाल कळणारही नाही\nदुधाचेही शरीरावर साइड इफेक्ट होतात का जाणून घ्या काय सांगतात एक्सपर्ट.....\nBudget 2021: आरोग्य सेवा बळकट करणे आवश्यक; आमूलाग्र बदल करण्यासाठी भरीव निधीची गरज\nकमकुवत हाडांसह किडनी स्टोनचाही वाढू शकतो धोका; वेळीच जाणून घ्या डायटींगचे हे साईड इफेक्ट्स\nचीनमधील 'ही' फळं दिसायला आहेत विचित्र, तरीही लोक आवडीनं खातात...\nभिवंडी एमआयडीसी परिसरात कपिल रेयॉन इंडिया कंपनीला भीषण आग\nउद्या संसदेत होणाऱ्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर १६ पक्ष बहिष्कार घालणार; नव्या कृषी कायद्यांना पक्षांचा विरोध\nदिल्ली- शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असलेल्या सिंघू सीमेवर स्थानिक एकवटले; परिसर मोकळा करण्याची मागणी\nकृषी कायदे रद्द करण्यासाठी मोदी सरकार आणखी शेतकऱ्यांच्या मृत्यूंची वाट पाहतंय- ऊर्जामंत्री नितीन राऊत\nमहिलांबरोबर चावटपणा करणाऱ्यांना तुरुंगात टाकलं पाहिजे- शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील\nआरबीआयच्या अधिकाऱ्याचा गळा दाबून मोबाईल हिसकावून चोरट्याने काढला पळ\nदुसऱ्यांचे हक्क हिरावून आम्हाला आरक्षण नको. आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण द्या- भाजप खासदार उदयनराजे भोसले\nआरक्षणापासून मराठा समाजाला वंचित ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होतोय- आमदार शिवेंद्रराजे भोसले\nदेशातील बऱ्याच शेतकऱ्यांना नव्या कृषी कायद्यांबद्दल पुरेशी ��ाहिती नाही; अन्यथा संपूर्ण देशातील शेतकरी पेटून उठतील- काँग्रेस नेते राहुल गांधी\nऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून मायदेशात परतल्यावर घरचे मागेच लागलेत; रिषभ पंतची 'ती' पोस्ट व्हायरल\nनागपूर : तहसील पोलिसांनी जप्त केले पिस्तूल. गुंडाला अटक\nइन मिन फेब्रुवारीचे २८ दिवस; त्यापैकी ७ दिवस बँकांचा हॉलिडे, कामे कशी करायची\nप्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चावेळी जखमी झालेल्या पोलिसांची गृहमंत्री अमित शहांकडून विचारपूस\nशिखर धवन विरोधात आरोपपत्र दाखल, ६ फेब्रुवारीला होणार फैसला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण\nआंदोलक शेतकरी नेत्यांविरोधात दिल्ली पोलिसांकडून लूकआऊट नोटीस जारी; पासपोर्ट्स जप्त होणार\nभिवंडी एमआयडीसी परिसरात कपिल रेयॉन इंडिया कंपनीला भीषण आग\nउद्या संसदेत होणाऱ्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर १६ पक्ष बहिष्कार घालणार; नव्या कृषी कायद्यांना पक्षांचा विरोध\nदिल्ली- शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असलेल्या सिंघू सीमेवर स्थानिक एकवटले; परिसर मोकळा करण्याची मागणी\nकृषी कायदे रद्द करण्यासाठी मोदी सरकार आणखी शेतकऱ्यांच्या मृत्यूंची वाट पाहतंय- ऊर्जामंत्री नितीन राऊत\nमहिलांबरोबर चावटपणा करणाऱ्यांना तुरुंगात टाकलं पाहिजे- शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील\nआरबीआयच्या अधिकाऱ्याचा गळा दाबून मोबाईल हिसकावून चोरट्याने काढला पळ\nदुसऱ्यांचे हक्क हिरावून आम्हाला आरक्षण नको. आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण द्या- भाजप खासदार उदयनराजे भोसले\nआरक्षणापासून मराठा समाजाला वंचित ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होतोय- आमदार शिवेंद्रराजे भोसले\nदेशातील बऱ्याच शेतकऱ्यांना नव्या कृषी कायद्यांबद्दल पुरेशी माहिती नाही; अन्यथा संपूर्ण देशातील शेतकरी पेटून उठतील- काँग्रेस नेते राहुल गांधी\nऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून मायदेशात परतल्यावर घरचे मागेच लागलेत; रिषभ पंतची 'ती' पोस्ट व्हायरल\nनागपूर : तहसील पोलिसांनी जप्त केले पिस्तूल. गुंडाला अटक\nइन मिन फेब्रुवारीचे २८ दिवस; त्यापैकी ७ दिवस बँकांचा हॉलिडे, कामे कशी करायची\nप्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चावेळी जखमी झालेल्या पोलिसांची गृहमंत्री अमित शहांकडून विचारपूस\nशिखर धवन विरोधात आरोपपत्र दाखल, ६ फेब्रुवारीला होणार फैसला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण\nआंदोलक शेतकरी नेत्य���ंविरोधात दिल्ली पोलिसांकडून लूकआऊट नोटीस जारी; पासपोर्ट्स जप्त होणार\nAll post in लाइव न्यूज़\n‘महावितरण’च्या भोंगळपणाला धानोरी-लोहगावकर वैतागले\nलोकमत न्यूज नेटवर्कपुणे : महावितरणच्या विश्रांतवाडी उपविभागात येणाऱ्या धानोरी-लोहगाव या परिसरातील वीज ग्राहक सध्या वैतागून गेले आहेत. एकीकडे वाढीव ...\n‘महावितरण’च्या भोंगळपणाला धानोरी-लोहगावकर वैतागले\nलोकमत न्यूज नेटवर्कपुणे : महावितरणच्या विश्रांतवाडी उपविभागात येणाऱ्या धानोरी-लोहगाव या परिसरातील वीज ग्राहक सध्या वैतागून गेले आहेत. एकीकडे वाढीव वीज बिलासंदर्भात राज्य शासन स्तरावर अद्याप स्पष्टता नाही. त्याचवेळी मीटर रिडिंग न घेतले जाणे, परस्पर बिले काढणे याचाही फटका या परिसरातील वीज ग्राहकांना बसला आहे. मीटर रिडिंग न झाल्याने बीले पाठवण्याचे प्रकार घडू लागल्याने वीज ग्राहकांनी या बिलांना थेट केराची टोपली दाखवण्यास सुरुवात केली आहे.\nया प्रकाराची पूर्ण माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांना असूनही त्यांच्याकडून मात्र कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. यामुळे भरणा करण्याची तयारी असलेल्या प्रामाणिक वीज ग्राहकांना मनस्तापाचा सामना करावा लागतो आहे. महावितरणच्या कार्यालयात हेलपाटे मारल्यानंतरही ग्राहकांना बिल दिले जात नाही. बिलाची प्रत मागितली असता ती उपलब्ध करुन दिली जात नाही.\nधानोरी-लोहगावातल्या निम्म्याहून अधिक ग्राहकांच्या मीटरचे रिडिंगच अद्याप झालेले नाही, असे ग्राहकांचे म्हणणे आहे. तरीदेखील ग्राहकांना जुन्या बिलांच्या आधारे नवी बिले पाठवण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. मात्र ग्राहकांच्या मते, यापुर्वीची बिले उन्हाळ्यातील आणि लॉकडाऊन काळातील असल्याने तेव्हाचे मीटर रिडिंग जास्त असण्याची शक्यता आहे.\nउन्हाळ्यानंतर तसेच लॉकडाऊन उठल्यानंतर घरगुती विजेचा वापर तुलनेने कमी झाला आहे. त्यामुळे दर महिन्याचे मीटर रिडिंग व्यवस्थित होणे गरजेचे आहे. मात्र महिनोमहिने मीटर रिडिंग घेण्यासाठी कोणीही फिरकलेले नाही.\nमहावितरणकडे वारंवार तक्रारी केल्यानंतरही याची दखल घेतली गेलेली नाही. महावितरणच्या ढिल्या कारभारामुळे वीज ग्राहकांना भुर्दंड सहन करावा लागण्याची चिन्हे आहेत. मीटर रिडिंगमधल्या भोंगळपणाची वेळीच दखल न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा धानोरी-लोहगाव परिसरातील वीज ग्राहकांनी दिला आहे.\nअचूक वीज बिलांसाठी ग्राहक महावितरणच्या कार्यालयात गर्दी करु लागले आहेत. मात्र कार्यालयात गेल्यानंतरही योग्य बिले दिली जात नसल्याची ग्राहकांची तक्रार आहे.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nखासगी संस्थांमधील शिक्षक भरती गैरव्यवहार प्रकरणी चौकशी करणार: शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\nशिरूर- भीमाशंकर महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू\nबांधकाम व्यावसायिकाच्या ऑफिस बॉयचे अपहरण करुन मागितली २ लाखांची खंडणी\nखासदार अमोल कोल्हे यांच्या नावाने फोन करुन फसवणूक करणाऱ्याला अटक\nअंदमान कोर्टाने वॉरंट बजावल्यानंतर आरोपीचे पलायन; येरवडा परिसरातील प्रकार\nबांधकाम व्यावसायिकाच्या ऑफिस बॉयचे अपहरण करुन मागितली खंडणी; वारजेमधील घटना\nशेतकरी आंदोलनाच्या आडून दिल्लीत झालेल्या हिंसाचाराला अमित शाह जबाबदार असून त्यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, हा काँग्रेसचा आरोप आणि मागणी पटते का\niPhone 13 २०२१ मध्ये होणार लॉंच किंमत\n'अबू आझमींच्या भाषणाचा बोलवता धनी कोण\nआई कुठे काय करते\n ५ वर्षांच्या मुलीला बाथरूमध्ये घेऊन गेली जन्मदाती आई; आधी डोळे काढले मग कापली जीभ\n देशातील तब्बल 147 जिल्ह्यांत 7 दिवसांपासून कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही\nघटस्फोटानंतर महिलेने १४ बाळांना दिला जन्म, पोटाचा आकार बघून हैराण झाली होती दुनिया....\nMom To Be गरोदरपणात अभिनेत्री धनश्री काडगांवकरची स्टाईल, केले हटके फोटोशूट\nपंजाब नॅशनल बँकेत १०० जागांची भरती, मोठा पगार; झटपट करा अर्ज\nरशियाचे राष्ट्रपती पुतिन यांच्या सीक्रेट पॅलेसचा भांडाफोड, फोटो पाहून व्हाल थक्क.....\nएकटेच खेळत होते चिमुकले; चोरांनी अख्खे घरदार लुटले, पण जाताना...\nटीम इंडिया विरुद्ध भारत अ; इंग्लंड दौऱ्यावर दोन वेगळे सामने होणार, जाणून घ्या कधी व केव्हा\n'ऑफिस, सुरक्षा आणि पेन्शन'; महाभियोगाची प्रक्रिया सुरू असली तरी डोनाल्ड ट्रम्प यांना मिळणार मोठ्या सुविधा\nदुधाचेही शरीरावर साइड इफेक्ट होतात का जाणून घ्या काय सांगतात एक्सपर्ट.....\n'जोड्याने हाणले पाहिजे या दोघांना', अर्जुन-मलायकाला पाहून संतापले चाहते\nविषाणू असेल किंवा सीमेवरील आव्हान; ��ारत सामना करण्यासाठी सज्ज : पंतप्रधान मोदी\n\"ते व्हायरल करण्याची गरज नव्हती, मला खूप वाईट वाटलं\"; रक्षा खडसेंनी केली कारवाईची मागणी\nपारा ११अंशावर : शहरात वाढला थंडीचा कडाका\n ५ वर्षांच्या मुलीला बाथरूमध्ये घेऊन गेली जन्मदाती आई; आधी डोळे काढले मग कापली जीभ\n\"; दिल्ली हिंसाचारासंदर्भात 'या' मोठ्या शेतकरी नेत्यानं मागितली पोलिसांची माफी\n\"ते व्हायरल करण्याची गरज नव्हती, मला खूप वाईट वाटलं\"; रक्षा खडसेंनी केली कारवाईची मागणी\n देशातील तब्बल 147 जिल्ह्यांत 7 दिवसांपासून कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही\nड्रॅगनच्या दुखऱ्या जखमेवर बोट; भारतीय लष्कर चीनला धक्का देण्याच्या तयारीत\nमुंबई महाराष्ट्राचीच; 'त्या' वक्तव्याला कशाचाही आधार नाही; अजित पवारांनी कर्नाटकला सुनावलं\nReserve Bank Of India Recruitment 2021 : ग्रेड बी अधिकारी पदांसाठी भरती; आजच अर्ज करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00692.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2018/04/Bhim-Army-Andolan.html", "date_download": "2021-01-28T08:31:16Z", "digest": "sha1:PZ66N3IWS6I2U4BXD7CPCLQZOSD3X7OT", "length": 10578, "nlines": 74, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "भीम आर्मीचे आज राज्यभर आंदोलन - JPN NEWS - www.jpnnews.in", "raw_content": "\nHome FEATURED MAHARASHTRA MUMBAI भीम आर्मीचे आज राज्यभर आंदोलन\nभीम आर्मीचे आज राज्यभर आंदोलन\nमुंबई | प्रतिनिधी - ऍट्रॉसिटी कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायायालयाचा निर्णय, भीमसैनिकांवरील खटले मागे घेणे तसेच भीम आर्मी संस्थापक चंद्रशेखर आझाद यांच्यावरील रासूका काढून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी भीम आर्मीच्यावतीने आज (सोमवार २ एप्रिल रोजी) राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. याचाच एक भाग म्हणून वांद्रे येथील मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देखील सकाळी ११ वाजता काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात राज्यातील अनुसूचित जाती जमातीच्या संस्था संघटनादेखील सहभागी होणार असल्याची माहिती या संघटनेचे महाराष्ट्र प्रमुख अशोक कांबळे यांनी दिली.\nसर्वोच्च नायायालयाच्या खंडपीठाने ऍट्रॉसिटी प्रकरणात संबंधित आरोपीला तात्काळ अटक न करण्याचा निर्णय दिला असून यासंदर्भात देशभरातील अनुसूचित जाती जमातीमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या खटल्याची पुनर्विचार याचिका ९ बेंचच्या खंडपीठासमोर चालविण्यात यावी, केंद्र तसेच राज्य सरकारने या प्रकरणात ऍट���रॉसिटी कायद्याचा अभ्यास असणा-या जेष्ठ व तज्ञ वकिलांची नेमणूक करावी, अशी मागणी भीम आर्मी भारत एकता मिशन या संघटनेचे महाराष्ट्र प्रमुख अशोक कांबळे यांनी केली आहे. भीम आर्मीचे संस्थापक ऍडव्होकेट चंद्रशेखर आझाद यांना सर्व प्रकरणात जमीन मिळाला असतानादेखील उत्तर प्रदेश प्रशासनाने त्यांच्यावर अन्यायकारक रासुका कायदा लावला आहे. मागील १० महिन्यांपासून ते सहारणपुर उत्तर प्रदेश येथील कारागृहात आहेत, त्यांच्यावरील रासूंका काढून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात यावी. भीमा कोरेगाव येथील दंगलींनंतर ३ जानेवारी रोजीच्या आंदोलनात अनेक भीमसैनिकांवर खटले दाखल करण्यात आले असून त्यांचे खटले मागे घेण्याची घोषणा राज्य सरकारने केली असली तरी ते अद्याप मागे घेण्यात आले नाहीत, हे खटले त्वरित मागे घेण्यात यावेत. अशा मागण्या भीम आर्मीने केल्या आहेत. या मागण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात येणार आहे.\n'जेपीएन न्यूज' हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर राजकारण, केंद्र, राज्य सरकार, सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, पत्रकार परिषदांच्या बातम्या, तसेच इतर ताज्या घडामोडी, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांना प्रसिद्धी दिली जात आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज'चा प्रयत्न आहे.\n'जेपीएन न्यूज' हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर राजकारण, केंद्र, राज्य सरकार, सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, पत्रकार परिषदांच्या बातम्या, तसेच इतर ताज्या घडामोडी, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांना प्रसिद्धी दिली जात आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज'चा प्रयत्न आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00693.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/dvm-originals/news/the-biggest-festive-season-since-unlock-begins-this-year-people-will-spend-rs-13-lakh-crore-on-diwali-127825283.html", "date_download": "2021-01-28T09:19:46Z", "digest": "sha1:QGJXQLU6C26NSQYYA3DZCNTRSPPQHRPJ", "length": 8325, "nlines": 61, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "The biggest festive season since Unlock begins, This year, people will spend Rs 1.3 lakh crore on Diwali | अनलॉकनंतर सणासुदीचा सर्वात मोठा हंगाम सुरू, यंदा दिवाळीवर लोक खर्च करतील 1.3 लाख कोटी रुपये - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nनॉलेज रिपोर्ट:अनलॉकनंतर सणासुदीचा सर्वात मोठा हंगाम सुरू, यंदा दिवाळीवर लोक खर्च करतील 1.3 लाख कोटी रुपये\nअनिरुद्ध शर्मा | नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी\n1 लाख कोटी रु.चे गृहोपयोगी वस्तू, वाहन, सोने विक्री होणार\n30 हजार कोटी रुपये घर आणि जमीन खरेदीवर होणार खर्च\nकोरोना काळातील मंदीनंतर बाजारात पुन्हा उत्साह परतत आहे. खरेदीदार दुकानाचा उंबरठा ओलांडू लागले आहेत. व्यवसाय काेराेनाच्या आधीच्या काळातील तुलनेत ६०% पर्यंत गेला आहे. दीपावलीत परिस्थिती आणखी चांगली हाेईल. काॅन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या (कॅट) अंदाजानुसार लाेकांनी गेल्या सात महिन्यांत माेठ्या प्रमाणावर खर्च कपात केली. त्यामुळे देशात लाेकांची अंदाजे दीड लाख काेटी रुपयांची बचत झाली. नवरात्रीपासून दिवाळीपर्यंत एका महिन्यात १ लाख काेटी रुपयांची खरेदी हाेईल. यात वाहन, साेने व गृहोपयोगी वस्तूंचा समावेश आहे. तज्ज्ञांच्या मते रिअल इस्टेटमध्ये अंदाजे ३० हजार काेटी रुपयांची खरेदी हाेईल. कॅटच्या मते आतापासून ३१ मार्च २०२१ पर्यंत बाजारात २ लाख काेटी रुपयांचे व्यवहार हाेतील. सात महिन्यांत लाेकांनी गरजेपुरती खरेदी केली; पण दिवाळीच्या माेठ्या सणाला लाेक खरेदी करतील, असे कॅटचे अध्यक्ष बी.सी. भारतीय म्हणाले.\nइलेक्ट्रॉनिक्स : लाेक घरात, मागणी वाढली : 90 हजार काेटी रु. महसूल मिळेल या वर्षी इलेक्ट्रॉनिकद्वारे\nऑल इंडिया इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशनचे अध्यक्ष मितेश मोदी म्हणाले, दिवाळीत गत वर्षाच्या तुलनेत टीव्ही, टॅब, मोबाइल इ. वस्तूंची २० ते ३० % जास्त विक्री हाेण्याची शक्यता आहे. काेराेनाचा अंत न झाल्याने येणाऱ्या महिन्यांतही घरात मनोरंजन उपकरणांसह राहावे लागले तर माेठा टीव्ही हवा, असे लाेकांना वाटत आहे.\nवस्त्रे : आता सणांत विक्री चांगली हाेणार : 6-6.5 लाख कोटींची आहे वस्त्रांची बाजारपेठ\nव्हीमार्टचे सीएमडी ललित अग्र���ाल म्हणाले, या संकटाच्या काळातही गेल्या दिवाळीच्या तुलनेत यंदा कपड्यांची विक्री ८०- ९० % हाेईल. दिवाळी खरेदीवर ग्रामीण मानसिकतेचा विशेष परिणाम हाेताे. यंदा शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळाले आहे. त्याचा शहरी खरेदीवर चांगला परिणाम दिसेल. सरकारच्या एलटीसी व्हाउचर योजनेचाही फायदा हाेईल.\nसोने : मागील वर्षाच्या तुलनेत 80% व्यवसाय : 15000 काेटींचे सोने विक्री हाेऊ शकते दिवाळीत\nइंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असाेसिएशनचे एस. के. जिंदल व पृथ्वीराज कोठारी म्हणाले, दिवाळीत सराफा बाजारात उत्साह असेल. यंदा वजनामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत या दिवाळीला फक्त ७० ते ८० % साेने विक्री हाेईल; पण मूल्यस्वरूपात ती मागील दिवाळीच्या तुलनेत कमी-अधिक असेल. लाेक दागिन्यांएेवजी लगडी व बिस्किटे खरेदी करतील.\nऑनलाइनवर हाेऊ शकताे दुप्पट खर्च\nफ्लिपकार्ट, अॅमेझॉन, स्नॅपडीलसारख्या ई-काॅमर्स साइटवर वार्षिक सणासुदीची विक्री सुरू आहे. रेडशीट सल्लागार संस्थेच्या सप्टेंबरमधील अहवालानुसार, या वर्षी दिवाळीला ५१ हजार काेटी रुपयांपेक्षा अधिक खरेदी हाेईल. ती मागील वर्षातील दिवाळीच्या तुलनेत दुप्पट असेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00693.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathivarsa.com/Status/Valentines-Day-Wishes-In-Marathi", "date_download": "2021-01-28T08:26:31Z", "digest": "sha1:I5AXOB6VPDKA3W4VBM72KIO5QJ22ZC4J", "length": 10750, "nlines": 105, "source_domain": "marathivarsa.com", "title": "हैप्पी व्हॅलेंटिन्स डे | Valentines Day Wishes In Marathi | Valentine Day 2020 | Marathivarsa.com", "raw_content": "\nप्रेमाचे नाते अतिशय नाजूक असत.हो म्हटलं तर आयुष्यभराचा साथी , नाही म्हटलं तर नको असलेला एकटेपणा . पण ह्या प्रेमाला जपणं अत्यंत गरजेचं असत. अश्याच तुमच्या या प्रेमाच्या नात्याला अजून मजबूत बनविण्यासाठी आमचा छोटासा हातभार. हे प्रेमाचे संदेश तुमच्या प्रियकराला तुमच्या अजूनच जवळ आणतील . Happy valentines Day\n06 February 2020, लेखक: टीम मराठी वारसा | नियमित अपडेट साठी फॉलो करा : फेसबुक | इन्स्टाग्राम | ट्विटर\nडोळ्यातल्या स्वप्नाला... कधी प्रत्यक्षातही आण किती प्रेम करतो तुझ्यावर, हे न सांगताही जाण किती प्रेम करतो तुझ्यावर, हे न सांगताही जाण \nतुझ्या प्रेमाचा रंग तो... अजूनही बहरत आहे. :) शेवटच्या क्षणा पर्यंत.... मी फक्त तुझीच आहे \nनाही आज पर्यंत बोलता आले, आज ते सारे तुझ्यापुढे मांडणार आहे… नाही जगू शकत तुझ्याशिवाय, इतकेच तुला सांगणार आहे… प्रेम दिवसाच्या प्रेमळ शुभेच्��ा\nदाटून आलेल्या संध्याकाळी, अवचित ऊन पडतं..... तसंच काहीसं पाऊल न वाजवता, आपल्या आयुष्यात प्रेम येतं \nपाहशील जिथे जिथे नजर उचलून... मीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन :) आलेत कधी जर तुझ्या डोळ्यात दुखांचे अश्रू.... तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन.......\nखुप लोकांना वाटते की, “I LOVE YOU” हे जगातील सुंदर शब्द आहेत, पण खरं तर… “I LOVE YOU TOO” हे जगातील सर्वात सुंदर शब्द आहेत\nप्रेम म्हणजे समजलि तर भावना आहे, केली तर मस्करी आहे, मांडला तर खेळ आहे, ठेवला तर विश्वास आहे, घेतला तर श्वास आहे, रचला तर संस्कार आहे, आणि निभावला तर जीवन आहे\nमी नेहमीच तुझ्या बरोबर आहे कधी तुझी सावली बनून कधी तुझे हसू बनून आणि कधी तुझा श्वास बनून.\nदाटून आलेल्या संध्याकाळी, अवचित ऊन पडतं..... तसंच काहीसं पाऊल न वाजवता, आपल्या आयुष्यात प्रेम येतं \nडोळ्यातल्या स्वप्नाला... कधी प्रत्यक्षातही आण किती प्रेम करतो तुझ्यावर, हे न सांगताही जाण किती प्रेम करतो तुझ्यावर, हे न सांगताही जाण \nआज पाठवत आहे तुला मी Rose,\nतुझी आठवण येते मला दररोज…\nपण इलाज नाही त्याला,\nकारण प्रेम म्हणतात याला…\nसर्व जोडप्यांना Rose Day च्या शुभेच्छा \nआणि बाकीच्यांना रोजच्या सारख्या शुभेच्छा…\nएक रोझ त्यांच्यासाठी जे भेटत नाहीत रोज रोज,\nपरंतु आठवतात मात्र रोज रोज…\nजैसे गुलाब, गुलाब के गुच्छे बगेर नही रह सकता, मेरा सच्चा प्यार आप हो “मैं तुम्हें प्यार करता हूँ” आप के बिना मैं रह नहीं सकता Happy Rose Day\nआप मिलते नहीं roz roz\nपर आपकी याद आती है हर roz\nहमने भेजा है red roz\nजो आपको हमारी याद देगा हर roz\nजवा झालं लगीन शेवंतीच बिघडली ना आपली लईन\nना हैप्पी,ना झप्पी,ना पप्पी अबे फुकट गेला व्ह्यालेनटाइन\nहवललो नाई,पेलो नाई वाईन जुदाई आपण केली राव सईन\nभाकर धकून रायली दोन टाईम अबे फुकत गेला व्ह्यालेनटाइन\nमानतो आपण आय,मी माईन कमीटमेंट केला त्यावर ठाम राईन\nडर आता फक्त दुबार पिर्माचा भाऊ रेडी फोर यंदा धिस व्ह्यालेनटाइन\n१४ फेब्रुवारी काय आहे\nजे प्रेमात पडले आहेत त्यांच्यासाठी VALENTINE DAY \nज्यांचं ब्रेकप झालं आहे त्यांच्यासाठी INDEPENDENCE DAY \nजे सिंगल आहेत त्यांच्यासाठी REPUBLIC DAY \nतुझ्या प्रेमाचा रंग तो... अजूनही बहरत आहे. :) शेवटच्या क्षणा पर्यंत.... मी फक्त तुझीच आहे ;) हेप्पी व्हॅलेन्टाईन्स डे\nमनातले शब्द न शब्द तुलाच सांगायचे आहेत भविष्याचे वेध कवेत तुला घेऊनच घ्यायचे आहेत\nरंगवलेली स्वप्ने सत्यात साकारायची आहेत फक्त मला प्रिये... त्यासाठी, साथ तुझी हवी आहे...\nमी एका हाताने आपल्या आयुष्यातील सर्व अडचणींवर मात करेन...., सर्वांशी लढेन जो पर्यंत माझा दुसरा हात तुझ्या हातात असेल.... हेप्पी व्हॅलेन्टाईन्स डे\nतुझं माझं नातं असं असावं , जे शब्दाच्या पलीकडे उमगाव \nमित्र अनेक जण बनतील, पण मैत्री एकाशीच होईल , रक्त द्यायला सारेच येतील, पण हृदय घेऊन तो एकटाच येईल\nआम्हाला आशा आहे VD in marathi या आमच्या लेखातील छान छान VD images आणि Wishes वाचून तुम्हाला आनंद झाला असेल. आणि तुम्ही अजून पर्यंत आमचे हे Ganesh Chaturthi In Marathi तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत whatsapp आणि facebook वर forward केला नसाल तर आत्ताच करा. आणि तुम्हाला हे आपल्या मराठी नवीन वर्षाचे संदेश आवडले असतील तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00693.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/even-same-same/", "date_download": "2021-01-28T09:15:40Z", "digest": "sha1:3TKJRIXHHQDNVYE33QD7JVR6T5HC7JEC", "length": 21343, "nlines": 385, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "अगदी सेम सेम! | Marathi Actor Shashank Ketkar | Marathi Malika", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nIND vs AUS: मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडियापासून घाबरले इंग्लंडचे प्रशिक्षक…\n‘मुंबई महाराष्ट्राची आहे आणि राहणार ’ अजित पवारांनी कर्नाटकाच्या उपमुख्यमंत्र्यांना सुनावले\nइंग्लंडमध्ये होणार भारत व भारत ‘अ’ सराव सामना\nरस्ता ओलांडताना वाहनाची धडकेत बिबट्याच्या मृत्यू\nआपण कितीही मोठे झालो तरी लहानपणीचे फोटो पाहिले की पुन्हा एकदा आपण त्या वयामध्ये जातो. आणि ते सगळे क्षण आनंदाने जगतो. त्यात भाऊ बहिणीचे फोटो मोठेपणी पाहताना एक वेगळीच धमाल येते. नुकतीच भाऊबीज झाली. सेलिब्रिटींनी त्यांच्या भावंडांसोबतचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले. मात्र दिवाळीनंतर अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar) याने त्याच्या बहिणी सोबत चा एक अनोखा फोटो शेअर केला आहे. घराची आवराआवर करत असताना हा फोटो सापडला अशी ओळ लिहित त्याने लहानपणातल्या त्या फोटो सारखेच ड्रेस घालत तो क्षण पुन्हा एकदा जगला आहे.\nसोशल मीडियावर (Social Media) सततऍक्टिव्ह असणाऱ्या अनेक कलाकारांपैकीच एक म्हणजे अभिनेता शशांक केतकर. वेगवेगळ्या सोशल मीडिया पेजवर तो सतत त्याच्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या घटना फोटोच्या माध्यमातून शेअर करत असतो. इंडीड़ त्याचे हे युट्युब चॅनेल देखील त्याच्या चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. मध्यंतरी डोंबिवलीमध्ये पिशव्या विकून आर्थिक गुजराण करणार्‍या आजोबांचा व्हिडिओ त्याने युट्युब चॅनेल वर पोस्ट केला होता आणि त्यानंतर त्या आजोबांना समाजातून मदतीचा प्रचंड ओघ आला. त्या आजोबांच्या घरी जाऊन त्यांची भेट देखील घेतली होती. शशांक सोशल मीडियावर आता काय करणार पोस्ट करणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहिलेलं असतं.\nदोन दिवसापूर्वी त्याच्या बहिणी सोबत आणि त्यांच्या लहानपणाच्या एका खेळण्या सोबतचा फोटो शेअर झाला. या फोटोचे वैशिष्ट्य म्हणजे, शशांक आणि त्याची बहीण साधारण दहा-बारा वर्षाची असताना ते ज्या खेळण्यांनी खेळत होते ते खेळणे देखील घराची आवराआवर करताना सापडलं . तो फोटो आणि फोटोतील टेडी वयाच्या या टप्प्यावर पाहताना त्याच्या आणि त्याच्या बहिणीला ते लहानपणीचे सगळे दिवस आठवले. मग त्यांनी एक मजा करायची ठरवली शशांक सांगतो, मी आणि माझ्या बहिणीने लहानपणी प्रचंड धमाल केली आहे. खूप मजा केली आहे. आमची खूप सारी खेळणी होती. अर्थात भावंड म्हटले की भांडण आलीच. त्यामुळे या फोटोत जे खेळणं दिसतय ते मिळवण्यासाठी आम्ही दोघ खूप भांडायचो. जेव्हा मला ते पाहिजे असायचं तेव्हा माझ्या बहिणीला देखील तेच टॉय हवं असायचं. दिवाळीच्या निमित्ताने घराची आवराआवर करत असताना आम्हा दोघांचा फोटो तर सापडलाच पण फोटोत दिसत असलेले खेळणे देखील सापडल्याने आम्हाला प्रचंड आनंद झाला.\nया फोटोमध्ये शशांकने पिवळ्या रंगाचा टीशर्ट घातला आहे तर त्याच्या बहिणीने पांढऱ्या रंगाचा फ्रॉक घातला आहे. खेळण्यासोबत मजा मस्ती करत असतानाचा आणि हसतानाचा लहानपणीचा फोटो बघून तशाच पोझ मधला फोटो आता काढून दोन फोटो एकत्रित रित्या सोशल मीडियावर शेअर करण्याची कल्पना शशांकला सुचली. अशा वेगवेगळ्या कल्पना त्याला नेहमी सुचत असतात. मध्यंतरी त्याने पत्नी प्रियांकासाठी एक भेटवस्तू ऑनलाईन ऑर्डर केली होती. आणि ती छोटीशी क्रिमची डबी पॅकिंग करणाऱ्यांनी भल्यामोठ्या बॉक्स मधून पैक करून पाठवली होती. बॉक्स फोडून डबी पर्यंत पोहोचतानाची सगळी प्रक्रिया शशांकने व्हिडिओच्या माध्यमातून इन्स्टा पेजवर शेअर केली होती. शशांक असं नेहमी करत असतो. त्यामुळे बहिणी सोबत आणि त्या खेळण्यासोबतचा लहानपणीचा फोटो जसाच्या तसा क्लिक करण्यासाठी शशांक आणि त्याच्या बहिणीने तशाच रंगाचे ड्रेस घातले आणि मग त्याच पोझमध्ये लहानपणीचा फोटो पुन्हा एकदा क्लिक झाला.\nवयाने कितीही मोठे झालो तरी जेव्हा लहानपणीच्या आठवणी येतात तेव्हा आपण नेहमीच लहान होतो हेच या फोटोतून शशांकने आणि त्याच्या बहिणीने दाखवून दिले आहे.\nनुकतीच शशांकची, सुखाच्या सरींनी हे मन बावरे ही मालिका संपली असून सध्या तो निवांत आहे. आणि यंदाची दिवाळी देखील आनंदात साजरी केली. मध्यंतरी त्याला कोरोनाची लागण झाली होती. सुखाच्या सरिनी हे मन बावरे ही मालिका शेवटच्या टप्प्यावर आली असताना शशांक कोरोनाशी लढा देत होता . मात्र कोरोनावर मात करत त्याने ही मालिका पूर्ण केली.\nही बातमी पण वाचा : फोटोसाठी निरंजनने केली मेकअप रूमची सफाई\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleमासिक पाळीच्या दिवसांत विशेष रजेसाठी याचिका हायकोर्टाने निर्णय सरकारवर सोपविला\nNext articleकेरळ सरकारची तलवार उगारण्याआधीच म्यान\nIND vs AUS: मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडियापासून घाबरले इंग्लंडचे प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवुड\n‘मुंबई महाराष्ट्राची आहे आणि राहणार ’ अजित पवारांनी कर्नाटकाच्या उपमुख्यमंत्र्यांना सुनावले\nइंग्लंडमध्ये होणार भारत व भारत ‘अ’ सराव सामना\nरस्ता ओलांडताना वाहनाची धडकेत बिबट्याच्या मृत्यू\nगृहमंत्री अमित शहा 6 फेब्रुवारीला कोकण दौऱ्यावर\nशाळा गजबजल्या : दहा महिन्यानंतर वाजली घंटा\n‘मुंबई महाराष्ट्राची आहे आणि राहणार ’ अजित पवारांनी कर्नाटकाच्या उपमुख्यमंत्र्यांना सुनावले\nशिवसेनेकडून औरंगाबाद महापालिका निवडणुकीत नव्या दमाच्या चेहऱ्यांना संधी\nवाशिममध्ये शिवसेना-भाजप आमनेसामने, खासदारांचा व्हिडिओ झाला व्हायरल\nमंत्री जयंत पाटील यांच्याकडून हिंसेचे समर्थन : आ. चंद्रकांत पाटील\n‘आधी औरंगाबादचे संभाजीनगर तर करा ’ मुख्यमंत्र्यांना भाजपचा टोला\nसंयमाचं श्रेय सीमावासीयांना : शरद पवार\nआशिष शेलार साहेब खरं सांगा, दीप सिद्धू तुमचे कोण\nतुमची तोंडं का शिवली आहेत आशिष शेलारांचा शरद पवार आणि...\nशिवसेनेकडून औरंगाबाद महापालिका निवडणुकीत नव्या दमाच्या चेहऱ्यांना संधी\nभाजपाच्या वेबसाईटवर रक्षा खडसे यांचा आक्षेपार्ह उल्लेख; गृहमंत्र्यांकडून दखल\nओंकार ग्रुपच्या कमल गुप्ता आणि ���ाबूलाल वर्मा यांना ईडीकडून अटक\nबाळासाहेबांनंतर आता आनंद दिघेंचाही पुतळा बसवा; मनसेची आग्रही मागणी\nदिल्ली हिंसाचारप्रकरण : राकेश टिकैत, मेधा पाटकर यांच्यासह २६ जणांवर गुन्हे...\nछातीत दुखत असल्याने सौरव गांगुली रुग्णालयात दाखल\nतुमची तोंडं का शिवली आहेत आशिष शेलारांचा शरद पवार आणि...\nपोलिसांच्या गोळीबारात नाही तर ट्रॅक्टर पलटी होऊन त्या शेतकऱ्याचा मृत्यू :...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00693.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.nashikinfo.in/powerat80-%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A4%A6-%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%9C%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BF/", "date_download": "2021-01-28T07:42:40Z", "digest": "sha1:QECEBRY64LF4WOFCF532ISV54UU74PJA", "length": 22299, "nlines": 127, "source_domain": "www.nashikinfo.in", "title": "Powerat80 : शरद पवार म्हणजे विचारशिलांचं, विचारनिष्ठांचं अन् सकारात्मक कार्यनिपुण नेतृत्व! - छगन भुजबळ -", "raw_content": "\nPowerat80 : शरद पवार म्हणजे विचारशिलांचं, विचारनिष्ठांचं अन् सकारात्मक कार्यनिपुण नेतृत्व\nPowerat80 : शरद पवार म्हणजे विचारशिलांचं, विचारनिष्ठांचं अन् सकारात्मक कार्यनिपुण नेतृत्व\nPowerat80 : शरद पवार म्हणजे विचारशिलांचं, विचारनिष्ठांचं अन् सकारात्मक कार्यनिपुण नेतृत्व\nनाशिक : काँग्रेसचे सर्वांत तरुण अध्यक्ष होण्याचा मान शरद पवारांनी पटकवला. त्या वेळी त्यांचे वय होते, अवघे २४ वर्षे. १९६७ मध्ये पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले आणि त्यांनी महाराष्ट्राचे प्रश्न हाताळाण्यास सुरवात केली. महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात शरद पवार हे नाव गाजायला लागले, ते १९७८ च्या मध्यापासून. पुलोदचा प्रयोग करत त्यांनी महाराष्ट्रात सरकार स्थापन केले आणि देशातले ते सर्वांत तरुण मुख्यमंत्री झाले. १९९१ मध्ये मी खऱ्या अर्थाने त्यांच्यासोबत काम करण्यास सुरवात केली.\nगेली काही दशके ज्या नावाभोवती केवळ महाराष्ट्राचे नव्हे, तर देशाचे राजकारण फिरत आले आहे, ते नाव म्हणजे, शरदचंद्रजी पवारसाहेब. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या माणसाला हे नाव परिचित आहे. देशातही त्यांच्या नावाची वेगळी छाप आहे. शरद पवार या नावाचं ‘गारुडच’ देशभरात आहे, असे म्हटले तरी ती अतिशयोक्ती ठरणार नाही. पवारसाहेब म्हणजे खऱ्या अर्थाने विचारशिलांचे, विचारनिष्ठांचे आणि सकारात्मक कार्यनिपुणता असलेले नेतृत्व आहे. आज शरद पवारसाहेब आपल्या संघर्षमय जीवनाची ८० वर्षे पूर्ण करत आहेत, त्याबद्दल मी सुरवातीलाच त्यांना शुभेच्छा देतो आणि दीर्घायुष्याबद्दल प्रार्थना करतो. - छगन भुजबळ, पालकमंत्री तथा अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य\nमंडल आयोगाच्या शिफारशी लागू व्हाव्यात, हा मुद्दा घेऊन १९९१ मध्ये मी नागपूर अधिवेशनात नऊ आमदारांसह शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मला मिळाली. पुढे काँग्रेसपासून फारकत घेत पवारसाहेबांनी १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्या वेळी आम्ही अनेक सहकाऱ्यांनी एका पावलावर पवार साहेबांसोबत जाण्याचा निर्णय घेतला.\nयशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या दूरदृष्टीच्या नेत्याने राज्याच्या विविध क्षेत्रांतील प्रगतीचा पाया रचला. राज्याच्या विकासाचा एक रोडमॅप त्यांनी आखून दिला. पुढे वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण यांनी त्या रोडमॅपचा विस्तार केला. महाराष्ट्राची पुरोगामी प्रतिमा अधिक बळकट केली. याच परंपरेचे एक महान पाइक असलेल्या शरद पवार यांना दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचा प्रत्यक्ष सहवास लाभला होता. त्यांच्याच आशीर्वादाने पवारसाहेब यांनी राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या भल्यासाठी राजकारण आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चळवळीच्या उत्थानाची सुरवात केली. समाजमनाची नेमकी जाण असलेल्या या नेत्याने शेतकरी, कष्टकरी, दलित, शेतमजूर, दुर्बल, मागासवर्गीय, उपेक्षित अशा वंचितांच्या उत्थानासाठी स्वतःला वाहून घेतले.\nसमता परिषद मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी\n१ नोव्हेंबर १९९२ ला मी सामाजिक कार्यासाठी समता परिषदेची स्थापना केली. १९९३ मध्ये समता परिषदेचा पहिला मेळावा घेतला. जालना येथे झालेल्या या मेळाव्यात अध्यक्षपदी स्वत: पवारसाहेब होते. तत्कालीन समाजकल्याणमंत्री सीताराम केसरी, रामदास आठवले, शिवाजीराव शेंडगे, मधुकर पिचड यांच्यासह सुमारे दोन लाखांहून अधिक समता सदस्य आणि इतर मान्यवरही उपस्थित होते. याच मेळाव्यात आम्ही मंडल आयोग लागू करण्यात यावा, असा ठराव करून पवारसाहेबांकडे लागू करण्यासाठी मागणी केली. त्यानंतर तातडीने त्यांनी १९९४ मध्ये मंडल आयोग लागू केला. त्याचा फायदा महाराष्ट्रातील तमाम मागासवर्गीय बांधवांना झाला. मंडल आयोगाची मागणी यशस्वी झाल्यानंतर त्याचा आनंद सोहळा आम्ही १९९४ मध���ये अमरावतीत घेतला होता. याच मेळाव्यात मंडल आयोग लागू केल्याबद्दल पवारसाहेबांचे आम्ही महाराष्ट्रातील ओबीसी समाजातर्फे आभार मानले. या वेळी तत्कालीन केंद्रीय क्रीडामंत्री मुकुल वासनिक उपस्थित होते.\nपवारसाहेबांना देशातील सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक,\nविज्ञान, कला, क्रीडा अशा प्रत्येक क्षेत्रांविषयी सखोल जाण आहे. भारताला जागतिक स्तरावर अन्नधान्यात निर्यातदार देश बनविण्यात त्यांचे अनन्यसाधारण योगदान आहे. केंद्रीय कृषिमंत्री म्हणून सलग दहा वर्षे काम करताना त्यांनी देशाच्या शेती विकासासाठी रचनात्मक कार्य केले. एकेकाळी भारताला तांदूळ आयात करावा लागत असे, देशाची या गंभीर समस्येतून मुक्तता करण्यासाठी त्यांनी वैज्ञानिक व तज्ज्ञांची मदत घेतली. त्यासाठी शेतकऱ्यांचे प्रबोधन केले. याचा परिपाक म्हणून जगात प्रथम क्रमांकाचा तांदूळ निर्यातदार देश म्हणून भारताची नवी ओळख निर्माण करून दिली. जागतिक स्तरावर गहू निर्यातीतही देशाला अव्वल स्थानावर पवारसाहेबांनी पोचवले.\nप्रशासकीय कामकाजात हातखंडा असलेल्या पवारसाहेबांनी सामाजिक क्षेत्रासाठीही मोठे काम केले आहे. मराठवाडा विद्यापीठाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने प्रभावीपणे केली होती. त्यासाठी मोठा लढा उभारावा लागला, यात पवारसाहेबांनी पुढाकार घेतला. जुलै १९९४ मध्ये मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले. मराठावाडा विद्यापीठाच्या नामविस्ताराच्या काळात मराठवाड्यात दंगली पेटल्या होत्या, त्या शांत करून लोकांमध्ये जातीय सलोखा घडवणे अतिशय गरजेचे होते. पवारसाहेबांनी त्यातही मोलाची कामगिरी करून दंगली थांबवल्या. ओबीसी समाजाच्या पाठीशी ते नेहमीच खंबीरपणे उभे राहिले.\nराज्याचा सर्वांगीण विकास करावयाचा असेल, तर सत्तेचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे, त्याचबरोबर निर्णय प्रक्रियेत खऱ्याखुऱ्या लाभार्थींना सहभागी करून घेतले पाहिजे. हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेबांचा विचार समोर ठेवून त्यांनी या सत्तेच्या विकेंद्रीकरणाला अधिक व्यापक स्वरूप दिले. निर्णय प्रक्रियेत महिला तसेच मागासवर्गीयांना सामावून घेण्यासाठी या दोन्ही वर्गांसाठी आरक्षण लागू केले. त्यामुळे आज सर्��� स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्थांमध्ये या दोन्ही वर्गांना आपल्या आशा-आकांक्षा व्यक्त करण्यासाठी हक्काचे स्थान मिळाले आहे. मला आठवते, की आम्ही नागपूरला समता परिषदेचा मेळावा घेतला होता. त्या मेळाव्यात पवारसाहेबांनी राज्यपातळीबरोबरच आता ओबीसींचे संघटन करण्यासाठी देशपातळीवर मेळावे घ्यावे, असा सूचनावजा आदेश दिला. त्यानंतर लगेचच २००५ मध्ये दिल्लीतील रामलीला मैदानावर मेळावा घेतला. मेळाव्यात केंद्रीय शिक्षण संस्थांमध्ये, नोकऱ्यांमध्ये ओबीसींना राखीव जागा देण्यात याव्यात, अशी मागणी केली. मेळाव्यास पवारसाहेब, लालूप्रसाद यादव, शरद यादव यांच्यासह देशभरातील प्रमुख मान्यवर तसेच पाच लाखांहून अधिक समता सदस्य उपस्थित होते. त्यानंतर बिहार, राजस्थान, झारखंड, मध्य प्रदेशात मेळावा घेतला. १४ वर्षांपासून उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांना समता पुरस्काराने गौरवण्यात येत आहे. त्यात वीरप्पा मोईली, अरुंधती रॉय, कुमार केतकर, शरद यादव, भालचंद्र नेमाडे, हरी नरके, उत्तम कांबळे, भालचंद्र मुणगेकर यांच्यासह समाजातील विविध मान्यवरांना गौरविण्यात आले होते. २०१८ मध्ये समता पुरस्कार पवारसाहेबांनी स्वीकारला.\nसंकटाच्या काळात खचून न जाता विपरीत परिस्थितीवर विजय कसा मिळवायचा, पुन्हा विकासाच्या दिशेने झेप कशी घ्यायची, याचा आदर्श महाराष्ट्रातील जनतेसमोर मागच्या वर्षी शरद पवारसाहेबांनी उभा केला. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने २०१४ पासून असलेल्या सत्तेचा गैरवापर केला. या सत्तेचा वापर करून भाजपने आपल्या प्रतिस्पर्ध्यांना पूर्णतः नामोहरम करण्यासाठी साम, दाम, दंड आणि भेद या सर्व तंत्राचा वापर केला. पण महाराष्ट्राच्या जनतेने कौल काही वेगळाच दिला. मोठा पक्ष असूनसुद्धा भाजपला सत्ता स्थापन करता आली नाही. पवारसाहेबांच्या असाधारण योगदानातूनच महाविकास आघाडीची स्थापना झाली.\nतरुणांना लाजवेल, असे काम\nआज वयाच्या ८० व्या वर्षीही तरुणांना लाजवेल, अशा उत्साहाने पवारसाहेब रात्रंदिवस काम करतात. शरद पवारसाहेब म्हणजे राजकारण, समाजकारण आदी क्षेत्रांत कार्यकर्तृत्व गाजविण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या युवकांसाठी एक प्रेरणादायी दीपस्तंभ आहेत. फुले- शाहू- आंबेडकरांच्या महाराष्ट्राला पवारसाहेबांसारखा उदात्त आणि थोर सामाजिक दृष्टिकोन असणारा मुत्सद्दी नेता लाभला, ही बाब अभिमानास्पद आहे.\nPrevious PostPowerat80 : समाजमनाची नाडी कळलेले जाणते नेते शरद पवार..\nNext PostPowerat80 : कार्यपद्धती व वेळेसंदर्भात अचूक पालन कसे करावे, याचे एकमेव उदाहरण\n बहिणीच्या वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू असतानाच भावाचा अंत; परिसरात हळहळ\n‘अन्यथा पोलिसांना कळविण्यात येईल’ पतंग विक्री दुकानांवर झळकले फलक\nजमावबंदीच्या गुन्ह्यांतून आमदारांनी काढले अंग; पोलिस ठाण्यांच्या चकरांनी कार्यकर्त्यांची दमछाक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00693.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://sthairya.com/state-minister-for-animal-husbandry-sports-and-youth-welfare-sunil-kedar-admitted-to-breach-candy-hospital-in-mumbai/", "date_download": "2021-01-28T07:46:01Z", "digest": "sha1:43HQJYC33X723NT4E7BNDTND46RGBLCI", "length": 12782, "nlines": 131, "source_domain": "sthairya.com", "title": "राज्याचे पशुसंवर्धन, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांना कोरोनाची लागण, मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल - स्थैर्य", "raw_content": "\nसातारा – जावळी – कोरेगाव\nवाई – महाबळेश्वर – खंडाळा\nमुंबई – पुणे – ठाणे\nरायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग\nसातारा – जावळी – कोरेगाव\nवाई – महाबळेश्वर – खंडाळा\nमुंबई – पुणे – ठाणे\nरायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग\nराज्याचे पशुसंवर्धन, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांना कोरोनाची लागण, मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल\nदैनिक स्थैर्यच्या अधिकृत WhatsApp ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.\nस्थैर्य, मुंबई, दि.४: राज्याचे पशुसंवर्धन, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांना कोरोनाची लागण झाली आहे. केदार यांचा कोरोना अहवाल (दि. ३) रोजी पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना उपचारासाठी मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.\nसुनील केदार यांनी नागपूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेत पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. जिल्ह्याचा दौरा केल्यानंतर ते मुंबईला रवाना झाले होते. ३ सप्टेंबर रोजी सकाळी त्यांना ताप चढला व काहिसे अस्वस्थ वाटत असल्यामुळे ब्रीच कॅण्डी रुग्णालयात जाऊन कोरोनाची अ‍ॅन्टीजन चाचणी केली. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह येताच उपचारासाठी दाखल झाले असून,त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.\nकेदार यांनी जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी व पावसामुळे नुकसान झालेल्यांची पाहणी करतेवेळी अनेक अधिकारी त्यांच्या सो��त असल्यामुळे नागपूर येथील कर्मचाऱ्यांनाही खबरदारी म्हणून चाचणी करून घेतली आहे.\nदैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nजंबो कोविड सेंटरसाठी क्रेडाईचा सक्रिय पुढाकार – पालकमंत्री बाळासाहेब पाटील\nबेळगाव:पिरनवाडी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नामफलकाचे जल्लोषात अनावरण, छत्रपती शिवाजी चौक नाव कायम ठेवण्यासाठी कर्नाटक सरकारची मध्यस्ती\nबेळगाव:पिरनवाडी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नामफलकाचे जल्लोषात अनावरण, छत्रपती शिवाजी चौक नाव कायम ठेवण्यासाठी कर्नाटक सरकारची मध्यस्ती\n93 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 754 जणांचे नमुने पाठविले तपासणीला\n२०२१-२०२२ मध्ये अर्थसंकल्पाकडून काय अपेक्षा आहेत\nखरेदी विक्री संघानी उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यासाठी नवनवीन संकल्पना अंमलात आणाव्यात – पालकमंत्री जयंत पाटील\nमहाराष्ट्राच्या पाच बालकांची प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी निवड\nअमोल कोल्हे आणि चंद्रकांत पाटील यांच्या नावाने फसवणुकीचा प्रयत्न; एकाला अटक\nछातीत दुखत असल्याने सौरव गांगुली पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल; 2 जानेवारी रोजी आला होता हार्टअटॅक\nअमेरिकी फेडरल रिझर्व्ह पॉलिसीच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात घसरण\nफलटण मध्ये वेलकेअर फार्मसी नावारूपास येईल : श्रीमंत संजीवराजे\nप्रजासत्ताक दिनानिमित्त प्रांताधिकाऱ्यांच्या हस्ते फलटण तालुक्याचे मुख्य शासकीय ध्वजारोहण\nसौ.प्रगती कापसे यांच्याकडून माहेरवासीयांचा यथोचित सत्कार\nहे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रां��ील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.\nमुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा\nसातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002\nसातारा – जावळी – कोरेगाव\nवाई – महाबळेश्वर – खंडाळा\nमुंबई – पुणे – ठाणे\nरायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग\nWhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00694.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-story-marathi-mamalde-village-jalgaon-dist-has-implemented-water-conservation-projects?tid=162", "date_download": "2021-01-28T09:35:07Z", "digest": "sha1:5NKDZUPJJ3NO6GQFG4HKVYSZHRL3VJ2D", "length": 24167, "nlines": 193, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture story in marathi, Mamalde village in Jalgaon Dist. has implemented water conservation projects & changed the farming system & livelyhood of villagers. | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजलसंधारणातून शिवार फुलले, समाधानाचे हास्य उमटले\nजलसंधारणातून शिवार फुलले, समाधानाचे हास्य उमटले\nजलसंधारणातून शिवार फुलले, समाधानाचे हास्य उमटले\nशुक्रवार, 3 जुलै 2020\nमामलदे (जि.जळगाव) गावाने शिवारातील पाण्याची टंचाई, त्यातून उजाड होत चाललेले शिवार या समस्यांवर एकी अर्थात लोकसहभाग, प्रयत्नवाद व उपक्रमशीलतेतून मात केली आहे. तीन-चार वर्षे सतत जलसंधारणाची कामे त्यांनी प्रभावीपणे राबविली.\nमामलदे (जि.जळगाव) गावाने शिवारातील पाण्याची टंचाई, त्यातून उजाड होत चाललेले शिवार या समस्यांवर एकी अर्थात लोकसहभाग, प्रयत्नवाद व उपक्रमशीलतेतून मात केली आहे. तीन-चार वर्षे सतत जलसंधारणाची कामे त्यांनी प्रभावीपणे राबविली. त्यातून कूपनलिका, विहिरींचे पुनर्भरण झाले. सातपुडा पर्वतातून येणाऱ्या नदीवर बंधा���े उभारून पाणी अडविण्याचा कार्यक्रम गतीने पूर्ण केला. त्याआधारे गावशिवारात भाजीपाला, फळपिके फुलू लागली आहेत.\nमामलदे (ता.चोपडा, जि.जळगाव) हे चोपडा शहरापासून सुमारे सात किलोमीटरवरील गाव आहे. गावापासून सातपुडा पर्वतरांगा नजीक आहेत. शिवारात काळी कसदार, मध्यम स्वरूपाची जमीन आहे. गावाची लोकसंख्या सुमारे ३१०० असून शिवार ८६९ हेक्‍टर आहे. शिवारात पूर्वी पारंपरिक पद्धतीने केळीची शेती व्हायची. कापूस हे इथले प्रमुख पीक आहे. परंतु पावसाचा लहरीपणा, बेसुमार पाणी उपसा यामुळे कूपनलिका, विहिरींची पाणी पातळी कमी होत गेली. शिवार हळूहळू उजाड झाले. कोरडवाहू शेती परवडेनाशी झाली. पुढे अशी स्थिती आली की नजीकच्या गावातून चार किलोमीटर अंतरावर जलवाहिनी टाकून पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवावी लागली. गावातून एकेकाळी केळीची हिवाळ्याच्या दिवसात ३०० क्विंटलपर्यंत काढणी व्हायची. परंतु केळीचे क्षेत्रही पाण्याअभावी संपुष्टात आले.\nआलेले संकट दूर करण्यासाठी सारे गाव एकवटले. त्यांनी जलसंधारणाची कामे करण्याचा निश्‍चय\nकेला. सातपुडा पर्वताकडून नवर नदी, वडमी आणि पीरबाबा नाले येतात. गावात या नदी- नाल्यांची लांबी प्रत्येकी चार किलोमीटर आहे. सातपुड्यातून पाणी वेगात येते व पुढे वाहून जाते. हे पाणी संथ करून जिरते करण्यासाठी स्वयंसेवी संस्था, बॅंका, लोकसहभाग यांची मदत घेण्यात आली.\nनाला खोलीकरण सतत सुरू राहिले.\n-नवर नदीवर दोन बंधारे उभारले.\nसुमारे तीन ते चार कोटी लीटर पाणी शिवारात जिरेल अशा स्वरूपात पोकलेन व अन्य यंत्रणांच्या साह्याने कामे\nमागील तीन-चार वर्षात त्यासाठी सुमारे ४० लाख रुपये खर्च\nग्रामस्थ आपला मोलाचा वेळ देऊन काढून कामाच्या ठिकाणी उपस्थित राहायचे. येणाऱ्या अडचणी तत्काळ सोडविण्यासाठी ते तत्परता दाखवीत. जल है तो कल है हा विचार मनाशी बाळगून कामांसाठी गावातील युवक, शेतकऱ्यांनी झोकून दिले. स्वयंसेवी संस्थांनीही सढळ हातांनी मदत केली.\nजलसंधारणाच्या कामांमधून सुमारे ४०० हेक्‍टर क्षेत्राला लाभ होणार आहे. परंतु अलीकडील दोन वर्षांत नाले, नदीकाठच्या कमाल क्षेत्राला लाभ झाला आहे. सुमारे १७ कूपनलिकांचे पुनर्भरण झाले. त्यांची जलपातळी वाढली. गावात जलसाठे मुबलक झाल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या दूर झाली.\nबागायती शेती वाढली, मात्र पाणी बचतीवर भर\nपाण्याची शाश्‍वती होऊ लागली तशी पीकपद्धती सुधारू लागली. पूर्वहंगामी कापसाची लागवड वाढली.\nमोसंबी, पेरूच्या बागा उभारल्या जाऊ लागल्या. सुमारे आठ शेतकऱ्यांनी मोसंबी तर १० जणांनी लिंबू बागा फुलविल्या. भेंडी, काकडी, कांदा, सोयाबीन, उडीद, मूग आदींची विविधता दिसू लागली आहे.\nसुमारे १०० एकर क्षेत्र बागायती पिकांखाली आले आहे. पाण्याचा योग्य वापर व बचत व्हावी यासाठी मिनी तुषार सिंचन, तुषार सिंचन, ठिबक आदी यंत्रणेचा वापर शेतकरी करू लागले आहेत.\nभेंडी व काकडीची थेट जागेवर विक्री होते. इंदूर (मध्य प्रदेश), वाशी (मुंबई) येथील काही खरेदीदार मध्यस्थांच्या मदतीने खरेदी करतात. पावसाळा हंगामात घेतल्या जाणाऱ्या भेंडीला मागील दोन वर्षे\nजागेवर किलोला सरासरी २५ रुपये दर मिळाला आहे. पावसाळ्यात भाजीपाल्याची आठ ते १० टन विक्री होते. काहीजण केळीकडे वळले आहेत. खरिपातील कांद्याचे एकरी पाच टन तर रब्बीतील कांद्याचे एकरी सरासरी आठ टनांपर्यंतचे उत्पादन शेतकरी साध्य करतात. पपईची लागवडही फेब्रुवारी, मार्च महिन्यात केली जाते. विक्रीही जागेवरच केली जाते. मागील दोन वर्षे एकरी २० टन उत्पादन काही शेतकऱ्यांना मिळाले आहे. त्याला प्रति किलो आठ रुपये दर राहिला आहे. खरेदीसाठी इंदूर, राजस्थान, बऱ्हाणपूर, धुळे, शिंदखेडा भागातील व्यापारी येतात.\nगावात कापूस प्रमुख पीक आहे. पूर्वहंगामी कापसाचे एकरी १० ते १२ क्विंटल उत्पादन\nबीटी वाणांना पसंती देतात.\nमागील तीन वर्षांपासून गुलाबी बोंड अळीचे संकट येत आहे. ते दूर करण्यासाठी लागवड मे महिन्याच्या अखेरीस करणे, डिसेंबरमध्ये काढणी करणे, पऱ्हाटीची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट करणे अशी कार्यवाही बहुसंख्य कापूस उत्पादक करतात.\nकीडनाशकांचा खर्च कमी करण्यासाठी एकरी सहा कामगंध सापळे, कृषी विभागाच्या मदतीने निंबोळी अर्क उपलब्ध करून फवारणी घेणे आदी व्यवस्थापन\nकाही शेतकरी मजुरी समस्या लक्षात घेऊन तणनाशकांचा नियंत्रित वापर करतात\nविक्री जागेवरच. मागील दोन वर्षे सरासरी ४८०० रुपये प्रति क्विटंलचा दर.\nगावात दरवर्षी खंडेराव महाराज व मरीआईची यात्रा भरते. त्यासाठी सारे गाव एकत्र येते.\nदरवर्षी वारकरी संप्रदायाचा प्रचार, संत मंडळीचे आशीर्वाद यासाठी हरिनाम कीर्तन सप्ताह आयोजीत होतो. यात जुन्या पिढीसह युवक, महिलांचा सक्रिय स��भाग असतो.\nसंपर्क- भरत इंगळे (शेतकरी)-९९२२०७८०७८\nजळगाव jangaon जलसंधारण केळी banana कापूस कोरडवाहू machine varsha बागायत लिंबू lemon भेंडी okra सोयाबीन उडीद मूग तुषार सिंचन sprinkler irrigation सिंचन मध्य प्रदेश madhya pradesh मुंबई राजस्थान धुळे dhule व्यापार rose बोंड अळी bollworm स्त्री कृषी विभाग agriculture department sections महिला\nशेतकरी विुविध भाजीपाला व फळपिके घेऊ लागले.\nदोन महिन्यांपासून दिल्लीमध्ये शांततेत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला २६ जानेवारी अर्थात प्रजासत्त\nकृषी पतपुरवठा यंत्रणा दुर्लक्षित का\nआज एकूणच सहकारी चळवळीला वाईट दिवस आल्याचे पदोपदी जाणवते.\nआधुनिक काळातही मुलीचा वाणवसा बैलगाडीतून...\nसातारा : सजविलेले बैल, घुंगराची रंगीत गाडी आणि आपल्या लाडक्या मुलीला ऐटीत सासरी वाणवसा (व\nकोकण, मध्य महाराष्ट्रात थंडी; विदर्भात अवकाळी...\nपुणे ः कोकण आणि मध्य महाराष्ट्रात कोरडे वातावरण असल्याने या भागांत थंडी वाढली आहे.\nकृषी पतपुरवठ्याचे उद्दिष्ट यंदा वाढणार\nनवी दिल्ली : शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्याच्या दृष्टीने कृषी पतपुरवठ्याचे\nप्रशिक्षण, निविष्ठा विक्रीसाठी योजनामहाराष्ट्र सहकारविकास महामंडळामार्फत शेतकरी...\nभाजीपाला, कणगर, दुधातून उंचावले...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेतोरे (ता.वेंगुर्ला)...\nग्राम, शेती विकासाला ‘रोटरी’ची साथनाशिक शहरामध्ये ७५ वर्षांपासून रोटरी क्लब ऑफ...\nविकासकामाच्या जोरावर ब्रम्हपुरीला `... ब्रम्हपुरी ग्रामपंचायतीला आयएसओ...\nप्रत्येक कुटुंब अन ्गाव आत्मनिर्भर...ध्यास, प्रयत्न, चिकाटीचा संगम झाल्याने हस्ता...\nलोकसहभागातून तयार होईल ग्रामविकासाचा...शाश्‍वत ग्रामविकास करताना विकासाच्या विविध...\nसुधारित तंत्राद्वारे बदलला गावचा...गावकऱ्यांचे प्रयत्न, करडा कृषी विज्ञान केंद्राचे...\nगावशिवाराचा शाश्‍वत विकास करणारी ‘एफईएस’आनंद (गुजरात) येथे नोंदणीकृत असलेल्या फाउंडेशन...\nदुर्गम सावंगी गावात घडले एकीतून कृषी...गावातील युवकांना दिशा देण्यासोबतच त्यांच्यातील...\nनैसर्गिक वारसा जपत देवडे गाव समृद्धीकडेऐतिहासिक पार्श्‍वभूमी लाभलेले रत्नागिरी...\nग्राम पर्यटन, पर्यावरण संवर्धनातील...गेली पंधरा वर्षे रत्नागिरी येथील निसर्गयात्री ही...\nपायाभूत सुविधांसह शेतीतून प्रगतिपथावर...रस्ते, बंधारे उभारणी, सांडपाणी व्यवस्थापन,...\nपिंपळगाव वाघाच्या शिवारात लोकसहभागातून...कित्येक वर्षापासून दुष्काळाशी सामना करत असलेल्या...\nटंचाईग्रस्त दहीगाव झाले लोकसहभागातून...सातारा जिल्ह्यातील दहीगाव गावातील ग्रामस्थांनी...\nलोकसहभागातून हिंगणगाव झाले ‘पाणी’दारपाणीटंचाई आणि कित्येक वर्षांपासून दुष्काळाशी...\nचुडावा बनले रेशीम शेतीचे क्लस्टरचुडावा (ता.पूर्णा,जि.परभणी) गावातील येथील...\nस्वच्छ, सुंदर स्मशानभूमीसाठी ग्रामस्थ...परभणी : जिल्ह्यातील आव्हई (ता.पूर्णा) येथील...\nशेती, जलसंधारण, सामाजिक कार्यात...पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या केंदूर (ता....\nगावी परतलेल्यांसाठी आधार ठरेल मनरेगाग्रामीण भागातील लोकांना काम मिळण्याचा हक्क अबाधित...\nबारीपाडा शिवारात रुजली शाश्वत शेती,...बारीपाडा (जि.धुळे) गावाने शाश्वत शेती, वनीकरण आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00694.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pressmedialive.com/2020/09/Nanded.html", "date_download": "2021-01-28T07:39:31Z", "digest": "sha1:SEORP7WLSN43FYPVS7G3JQQXVUNMU56P", "length": 6170, "nlines": 57, "source_domain": "www.pressmedialive.com", "title": "राजाभाऊ कुलकर्णी यांची इंडियन रिपोर्टर असोसिएशनच्या वतीने", "raw_content": "\nHomeMaharastra-राजाभाऊ कुलकर्णी यांची इंडियन रिपोर्टर असोसिएशनच्या वतीने\nराजाभाऊ कुलकर्णी यांची इंडियन रिपोर्टर असोसिएशनच्या वतीने\nनांदेड येथे गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे राजाभाऊ शेषराव कुलकर्णी यांची नवी दिल्ली येथील इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन च्या मराठवाडा विभाग उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.\nइंडियन रिपोर्टर्स असोसिएशन ही भारत सरकारच्या मान्यतेने काम करणारी, संपूर्ण भारतातील सर्वात मोठा पत्रकार परिवार असलेली संस्था असून पत्रकारांसाठी काम करणारी विश्वसनीय संस्था असा या संस्थेचा नावलौकिक आहे. अशा या संस्थेच्या मराठवाडा विभाग उपाध्यक्षपदी राजाभाऊ कुलकर्णी यांची अभिनंदनीय निवड करण्यात आली आहे. याबाबतचे निवडीचे पत्र आणि ओळख पत्र त्यांना नुकतेच प्राप्त झाले.\nराजाभाऊ कुलकर्णी हे गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील चांगल्या बाबींना प्रकाशात आणण्याचे काम आपल्या अनमोल विचार या वृत्तपत्राच्या माध्यमातून करत आहेत.\nमुलांवर तसेच युवा पिढीवर चांगले संस्कार व्हावेत, समाजातील तेढ नाहीशी व्हावी, समाजात एकी नांदावी आणि प्रत्येकाने आपल्या चांगल्या विचारसरणीने समाजात वावरताना एक चांगले व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जावे यासाठी अनमोल विचार हे वृत्तपत्र दीपस्तंभा प्रमाने कार्य करत आहे.\nचांगले विचार हा उद्याच्या पिढीच्या उज्ज्वल भवितव्याचा पाया आहे, हेच ब्रीद घेऊन राजाभाऊ कुलकर्णी हे पत्रकारितेच्या माध्यमातून भगीरथ प्रयत्न करत आहेत.\nत्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन या संस्थेने त्यांची मराठवाडा विभाग उपाध्यक्षपदी निवड केली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.\nदिव्यांना कोणत्याही शासकीय मदत कमी पडू देणार नाही सौ.सारीक पाटील\nखासदार श्री धर्यशील माने दादा यांच्या संपर्क कार्यालय उद्धाटन श्रीमती निवेदिता माने यांच्या शुभहस्ते करण्यात आले\nसमाजात विविध स्तरावर काम करीत असताना कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या पाठीवर कौतुकाची थाप मारणारी ' पाखरे-जी' चॅरिटेबल ट्रस्ट ही एकमेव संस्था आहे. असे प्रतीपादन जिल्हापरिषदेच्या महिला बाल विकास विभागाच्या सभापती पदमाराणी पाटील यांनी केले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00694.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/krida/no-proofs-about-match-fixing-football-gfa-4232", "date_download": "2021-01-28T08:52:49Z", "digest": "sha1:Q6IDX3ASK7BG6DOTSGJPWHOAXU7HUWDT", "length": 15598, "nlines": 126, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "फुटबॉलमधील हेराफेरीबाबत पुराव्याचा अभाव जीएफए | Gomantak", "raw_content": "\nगुरुवार, 28 जानेवारी 2021 e-paper\nफुटबॉलमधील हेराफेरीबाबत पुराव्याचा अभाव जीएफए\nफुटबॉलमधील हेराफेरीबाबत पुराव्याचा अभाव जीएफए\nमंगळवार, 4 ऑगस्ट 2020\nगोवा प्रो-लीग स्पर्धेतील सहा सामन्यांबाबत आशियाई फुटबॉल महासंघाला संशय\nआशियाई फुटबॉल महासंघाने (एएफसी) गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेतील सहा सामन्यांबाबत संशय व्यक्त केला आहे, मात्र ‘सामना हेराफेरी’बाबत पुरेसे पुरावे नसल्याचे गोवा फुटबॉल असोसिएशनने (जीएफए) म्हटले आहे.\nएएफसीने अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे (एआयएफएफ) नैतिकता अधिकारी जावेद सिराज यांना मार्चमध्ये पत्र पाठवून गोवा प्रो-लीग स्पर्धेतील गतवर्षी १६ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत झालेल्या सहा सामन्यांतील संशयास्पद हेराफेरीबाबत माहिती दिली होती. या संदर्भात गोवा फुटबॉल असोसिएशनचे सचिव ज्योवितो लोपिस यांनी संदर्भात सामना निकाल निश्चितीचे आरोप पुरेशा पुराव्यांअभावी सिद्ध न झाल्याचे नमूद केले. गोवा लीगमधील सामन्यातील प्रत्येक घटनेचे समालोचन करणाऱ्या गॅब्रिएल फर्नांडिस याला संशयावरून पकडल्याचे आणि चौकशी केल्याची माहिती लोपिस यांनी दिली. कळंगुट असोसिएशन, पणजी फुटबॉलर्स, गार्डियन एंजल स्पोर्टस क्लब, एफसी गोवा (द्वितीय), माजी आय-लीग संघ धेंपो स्पोर्टस क्लब व स्पोर्टिंग क्लब द गोवा या संघांचा समावेश असलेल्या सामन्यांबाबत संशय आहे.\nगेल्या ८ मार्च रोजी मडगाव येथे झालेल्या चर्चिल ब्रदर्स आणि गोकुळम केरळा एफसी यांच्यातील सामन्याचे समालोचन करणाऱ्या एका व्यक्तीस रंगेहाथ पकडल्याची माहिती लोपिस यांनी दिली. पत्र मिळाल्यानंतर आम्ही चौकशी सुरू केली, पण त्यात सामना निकाल निश्चिती असल्याचे निष्कर्ष निघू शकला नाही. आमच्यापाशी भक्कम पुरावा नाही. एआयएफएफ आम्हाला पुरावा देऊ शकेल आणि कसून चौकशी करू शकेल, असे लोपिस यांनी सांगितले. आमच्या चौकशीनंतर जीएफएने ९ मार्च रोजी सिराज यांना अहवाल पाठविला आहे आणि एआयएफएफकडून त्यानंतर आम्हाला काहीच कळालेले नाही, असेही लोपिस यांनी नमूद केले. रंगेहाथ पकडलेल्या संशयास्पद व्यक्तीपाशी एआयएफएफने जारी केलेले जीनियस ग्रुपचा अधिकृत वार्ताहर असल्याचे ओळखपत्र होते, अशी माहितीही लोपिस यांनी दिली.\nफातोर्डा-मडगाव येथील नेहरू स्टेडियमवर ८ मार्च २०२० रोजी स्टेडियमच्या पश्चिम भागातील एक व्यक्ती सातत्याने मोबाईलवर व्यस्त असून चर्चिल ब्रदर्स आणि (गोकुळम) केरळा एफसी यांच्यातील सामन्याचे समालोचन करत असल्याचे जीएफएचे उपाध्यक्ष अँथनी पांगो यांनी जीएफए सचिवांच्या निदर्शनास आणून दिले होते. जीनियस ग्रुप हा ‘बेट ३६५’शी संबंधित असल्यामुळे ऑनलाईन बेटिंगची शक्यता अधिक होती, तथापि या प्रकरणी पुरावा आमच्यापाशी नाही, असे सांगून जीनियस ग्रुपप्रकरणी एआयएफएफने गांभीर्याने लक्ष घालणे आवश्यक असल्याचेही लोपिस यांनी स्पष्ट केले. त्या सामन्यातील गंभीर प्रकरण लगेच आय-लीग सामनाधिकाऱ्यांच्या नजरेस आणून दिल्याची माहितीही त्यांनी दिली. आय-लीग सामन्याच्या वेळेस पकडलेली व्यक्ती तिकीट काढून धुळेर स्टेडियमच्या प्रेक्षक कक्षात बसली होती प्रोफेशनल लीग सामन्याचे समालोचन करत असल्याचे स्टेडियम व्यवस्थाप अँथनी लोबो यांच्या निदर्शनास आले होते. ही बाब आमच्या चौकशीत सिद्ध झाली होती, असेही लोपिस यांनी सांगितले. सामना निकाल निश्चिती प्रकरणी गोव्यात पोलिस तक्रार नोंद झाली नसल्याचे स्पष्टिकरणही त्यांनी दिले.\nखेळातील भ्रष्टाचाराबाबत आमचे शून्य-सहिष्णुता धोरण असल्याचे एआयएफएफने सांगितले आहे. एआयएफएफचे नैतिकता अधिकारी जावेद सिराज स्पोर्टसरडार यांच्याकडून आलेल्या परीक्षण अहवालावर अभ्यास करत आहेत, असे एआयएफएफकडून सांगण्यात आले. गोवा फुटबॉल असोसिएशनच्या गोवा प्रोफेशनल लीगमधील सामना निकाल निश्चिती प्रकरणसंदर्भात आशियाई फुटबॉल महासंघाने स्पोर्टसरडार कंपनी नियुक्ती केली आहे.\nISL : वर्चस्व राखूनही अपयश; नशिबवान जमशेदपूरला गोलशून्य बरोबरीमुळे गुण\nपणजी : केरळा ब्लास्टर्स संघ बुधवारी कमनशिबी ठरला. त्यांनी निर्विवाद वर्चस्व राखत...\nगोवा प्रोफेशनल लीग : साळगावकर एफसीची विजयी सलामी\nपणजी : गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत बुधवारी साळगावकर एफसीने विजयी सलामी दिली....\nगोवा एएफसी चँपियन्स लीगच्या ई गटात\nपणजी : एएफसी चँपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेस पात्र ठरलेला पहिला भारतीय संघ एफसी गोवा...\nआयएसएल : हैदराबादची नजर आता तिसऱ्या क्रमांकावर\nपणजी : हैदराबाद एफसीने बंगळूर एफसीला गुरुवारी पराभूत केल्यास त्यांना सातव्या इंडियन...\nनॉर्थईस्टचा एटीके मोहन बागानला झटका; माशादो, गालेगो यांच्या गोलमुळे विजय नोंदवत पहिल्या पाच संघांत\nपणजी : नॉर्थईस्ट युनायटेडने सुधारित खेळाची मालिका कायम राखताना मंगळवारी...\nआयएसएल : मुंबई सिटी विरुद्धच्या सामन्यात जाहूच्या चुकीमुळे चेन्नईयीनचे फावले\nपणजी : मुंबई सिटीचा बचावपटू अहमद जाहू याच्या टाळता येणाऱ्या चुकीमुळे मिळालेल्या...\nचर्चिल ब्रदर्सचे अग्रस्थान अबाधित सुदेवा दिल्लीवर दोन गोलनी मात; आय-लीगमध्ये अपराजित\nपणजी : गोव्याच्या चर्चिल ब्रदर्सने आय-लीग फुटबॉल स्पर्धेत अपराजित घोडदौड...\nरंगतदार लढतीत ओडिशाला रोखून एका बंगळूर एफसीची गुणाची कमाई\nपणजी : अतिशय रंगतदार लढतीत बंगळूर एफसीने पिछाडीवरून येत सातव्या इंडियन सुपर लीग (...\nआयएसएल : जमशेदपूरची हैदराबादशी गोलशून्य बरोबरी\nपणजी : गमावलेल्या संधी आणि कमजोर नेमबाजी यामुळे जमशेदपूर एफसी आणि हैदराबाद एफसी...\nआय-लीग : सामना जिंकण्याचे चर्चिल ब्रदर्सचे लक्ष्य\nपणजी : चर्चिल ब्रदर्सचे प्रशिक्षक फर्नांडो व्हारेला यांनी आय-लीग फुटबॉल स्पर्धेतील...\n`टेन मेन` एफसी गोवास बरोबरीचेच समाधान; केरळा ब्लास्टर्सने पिछाडीवरून रोखले\nपणजी : सामन्यातील बाकी 25 मिनिटे दहा खेळाडूंसह खेळलेल्या एफसी गोवास सातव्या...\nआणखी नामुष्की टाळण्यासाठी बंगळूरची धडपड तळाच्या ओडिशाचे आव्हान; जमशेदपूरविरुद्ध हैदराबादचे पारडे जड\nपणजी : माजी विजेत्या बंगळूर एफसीची सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल...\nफुटबॉल football सामना face भारत आय-लीग केरळ पोलिस संप अवित बगळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00695.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekachdheya.page/2021/01/blog-post_224.html", "date_download": "2021-01-28T09:35:57Z", "digest": "sha1:OCKR364WMMZHNUEDNUOD7ZPKW6MD7GZC", "length": 4610, "nlines": 30, "source_domain": "www.ekachdheya.page", "title": "यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत लाभार्थी निवडीबाबत शासन निर्णय निर्गमित", "raw_content": "\nयशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत लाभार्थी निवडीबाबत शासन निर्णय निर्गमित\nJanuary 14, 2021 • महेश आनंदा लोंढे\nमुंबई: विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील कुटुंबाचे राहणीमान उंचाविणे, त्यांच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढवून त्यांना स्थिरता प्राप्त व्हावी, त्यांना विकासाच्या मूळ प्रवाहात येता यावे यासाठी ग्रामीण भागातील विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील घटकांसाठी राज्यात यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना राबविण्यात येते.\nविमुक्त जाती, भटक्या जमाती या घटकासाठी सुरु असलेल्या यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत लाभार्थींची निवड करताना विधवा, विधुर, अपंग, अनाथ, परित्यक्त्या, वयोवृद्ध या व्यक्तींना प्राधान्य देण्यात येणार आहे. याबाबतचा शासननिर्णय इतर मागास बहुजन कल्याण विभागाने निर्गमित केला असून www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तो प्रसिद्ध करण्यात आला आहे.\nवृक्ष लागवड आवड म्हणून नव्हे तर गरज म्हणून हवी; राज्यात सुरू करणार मोठी मोहीम – मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच\nJanuary 22, 2021 • महेश आनंदा लोंढे\nयुवकांनी धैर्य आणि निष्ठेनं देशकार्यात योगदान द्यावं पंतप्रधान यांचं आवाहन\nJanuary 22, 2021 • महेश आनंदा लोंढे\nदेशभरातील १० लाखांहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीक��ण पूर्ण\nJanuary 22, 2021 • महेश आनंदा लोंढे\nदेशभरातील विद्यार्थ्यांना लागलीय शाळेत जाण्याची ओढ\nJanuary 20, 2021 • महेश आनंदा लोंढे\nयूनियन बँकेने आंध्र बँकेच्या सर्व शाखांचे आयटी इंटिग्रेशन केले पूर्ण\nJanuary 27, 2021 • महेश आनंदा लोंढे\nभारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00695.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.thehealthsite.com/marathi/fitness/gudhipadwa-special-rose-shrikhand-recipe-in-marathi-279674/", "date_download": "2021-01-28T09:57:24Z", "digest": "sha1:JRBYUUI7UTKFDKEJHFYFCNCXGGZCRENF", "length": 8344, "nlines": 148, "source_domain": "www.thehealthsite.com", "title": "#गुढीपाडवा स्पेशल : 'गुलकंदी श्रीखंड' |", "raw_content": "\nHome / Marathi / Fitness / #गुढीपाडवा स्पेशल : ‘गुलकंदी श्रीखंड’\n#गुढीपाडवा स्पेशल : ‘गुलकंदी श्रीखंड’\nपाडव्याला बनवा 'गुलकंदी श्रीखंड'\nसाडेतीन मुहुर्तांपैकी एक म्हणजे ‘गुढीपाडवा’ …. आणि पाडवा म्हणजे श्रीखंड आलचं. तुम्ही केशर, वेलची,आम्रखंड हे सारे चाखून पाहिले असेल पण ‘गुलकंदी श्रीखंड ‘कधी खाल्लयं का मग यंदाच्या पाडव्याला करुन पहा हेल्दी आणि टेस्टी ‘गुलकंदी श्रीखंड’\nचक्का , पिठीसाखर दीड वाटी, दोन चमचे गुलकंद, वेलची पावडर , सजावटीसाठी काजू ,बदामची पूड व बेदाणे\nचक्का घरी करण्यासाठी –\nघरी काचेच्या किंवा चीनी मातीच्या भांड्यात एक लीटर दुधात दही टाकून विरजण लावावे. दही तयार झाल्यानंतर मलमलच्या कापडात दही बांधून ठेवावे. किमान 3-4 तास किंवा रात्रभर घट्ट बांधलेले दही टांगून ठेवावे. म्हणजे पाणी निघून जाईल व कोरडा चक्का मिळेल.\n( श्रीखंड निर्मितीसाठी उत्तम प्रकारचे दही जमणे आवश्‍यक आहे.म्ह्णून दूध हे चांगल्या प्रतीचे व उकळून घ्या. दुधात जिवाणू संख्या अधिक असल्यास दही घट्ट जमत नाही. परिणामी, होणाऱ्या श्रीखंडामध्ये पाणी सुटण्याची शक्यता असते. )\nचक्का व साखर परातीमध्ये एकत्र करून हाताने चांगले फेटून घ्या. किंवा मिक्सर अथवा बारिक चाळणीतून काढून घ्या. म्ह्णजे त्यातील बारीक बारीक गुठळ्या मोकळ्या होतील.\nआता त्यात गुलकंद, वेलची पूड ,सुकामेवा व बेदाणे घालून एकत्र करा. म्हणजे तुमचे ‘गुलकंदी श्रीखंड’ तयार \nगुलकंद हा आरोग्यासाठ��� शीतदायी असल्याने शरीरात वाढणार्‍‍या उष्ण्तेला कमी करतो. मग यंदाच्या पाडव्याला करून पहा चवीष्ट आणि आरोग्यदायी ‘गुलकंदी श्रीखंड’ .\nपाडव्याला श्रीखंडावर ताव माराल पण कडूलिंबाचे पानंही खायला विसरू नका. ( गुढीपाडव्याला ‘कडूलिंब’ का खातात \nगुढीपाडव्याला 'कडूलिंब' का खातात \nचमकदार त्वचा व केसांसाठी घरीच बनवा मधाचे हे '6' पॅक्स\nअनियमित दिल की धड़कन या एरिथमिया क्या है एक्‍सपर्ट से जानिए इसके लक्षण, कारण और उपचार\nतलवों पर घी से मालिश करने से रात को आती है अच्छी नींद, न्यूट्रिशिनिस्ट रुजुता दिवेकर ने शेयर किया अनूठा नुस्खा\nखाना खाते वक्त इन 5 गलतियों से रोजाना आपकी उम्र 10 दिन हो रही कम कहीं आप तो नहीं कर रहे ये गलतियां\nKareena Kapoor Khan: करीना कपूर खान फरवरी में देंगी दूसरे बेबी को जन्‍म, पति सैफ ने किया है ये खुलासा\nLIVE Covid-19 Live Updates: भारत में कोरोना के मरीजों की संख्या हुई 10,689,527 अब तक 1,53,724 लोगों की मौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00695.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/business/news/in-the-corona-epidemic-people-invested-rs-5-lakh-crore-in-ipos-127779305.html", "date_download": "2021-01-28T09:51:12Z", "digest": "sha1:IJWBF3YC7CLQFKDR3Y4OSUGLROJELRKN", "length": 4909, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "In the Corona epidemic, people invested Rs 5 lakh crore in IPOs | कोरोना महामारीत देशात लोकांनी आयपीओत गुंतवले 5 लाख कोटी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nआर्थिक संकटात अशी झाली गुंतवणूक:कोरोना महामारीत देशात लोकांनी आयपीओत गुंतवले 5 लाख कोटी\nअहमदाबाद / मंदार दवे4 महिन्यांपूर्वी\nकाही दिवसांपूर्वी गुजरातमध्ये सुरत शहरातील बँकांबाहेर आयपीओ फाॅर्म जमा करण्यासाठी अशी रांग होती.\nयामुळे गुंतवणूकदारांच्या पसंतीस उतरताहेत आयपीओ\nकोरोनामुळे देशातील आर्थिक संकटादरम्यान विविध कंपन्यांच्या आयपीओत लोकांचा विश्वास वाढला आहे. ब्रॉकरेज हाऊस व आयपीओ मर्चंट बँकर्सनुसार देशभरात लॉकडाऊननंतर आयपीओत गुंतवणूकदारांनी ५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली. बहुतांश गुंतवणूकदारांना ८० टक्क्यांपेक्षा जास्त कंपन्या जागतिक महामारीत चांगला परतावा देतील अशी आशा आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, लहान गुंतवणूकदार कमी पैशात सुरक्षित गुंतवणूक समजत आहेत. यामुळे आयपीओत गुंतवणूक वाढत आहेत. आयपीओला इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणतात. यात कंपन्या स्वत:ला लिस्टेड करून गुंतवणूकदारांना समभाग विकतात.\nयामुळे गुंतवणूकदारांच्या पसंतीस उतरताहेत आयपीओ\n- इक्विटी मार्केटमध्ये येण्यात जोखीम अधिक असते. त्याऐवजी आयपीओत जाेखीम कमी.\n- आयपीओ आणणारी कंपनी विश्वासार्हता वाढवण्यासाठी कमी प्रीमियमवर ऑफर देतात. यामुळे फायदा होतो.\n- शेअर आल्यानंतर गुंतवणूकदार नफा मिळवत (विकणे-मूल्य जास्त झाल्यावर) परतावा प्राप्त करण्यासाठी मोकळा होतो. असे करून गंुतवणूकदाराला मिळालेली रक्कम- नफा दुसरीकडे गुंतवणुकीचा पर्यायही असतो.\n- ७५ टक्क्यांपेक्षा जास्त कंपन्यांची पॉझिटिव्ह लिस्टिंग होते. नफ्याची शक्यता अधिक असते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00696.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/krida/bcci-willing-host-farewell-match-mahendra-singh-dhoni-4738", "date_download": "2021-01-28T09:03:23Z", "digest": "sha1:5CRUVSXXF6YR6SCWBPB5GTMYDTHNVXBU", "length": 11182, "nlines": 122, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "महेंद्रसिंग धोनीसाठी निरोपाचा सामना खेळवण्यास बीसीसीआय उत्सुक | Gomantak", "raw_content": "\nगुरुवार, 28 जानेवारी 2021 e-paper\nमहेंद्रसिंग धोनीसाठी निरोपाचा सामना खेळवण्यास बीसीसीआय उत्सुक\nमहेंद्रसिंग धोनीसाठी निरोपाचा सामना खेळवण्यास बीसीसीआय उत्सुक\nगुरुवार, 20 ऑगस्ट 2020\nभारतीय संघासाठी आता सध्या कोणतीही आंतरराष्ट्रीय सामने नाहीत. आयपीएलनंतर हा योग कसा जुळून येतो, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.\nनवी दिल्ली: सामना खेळून निवृत्त होण्याची संधी महेंद्रसिंग धोनीला मिळाली नाही; पण धोनीने तयारी दर्शवली; तर हा योगायोग जुळून येऊ शकतो. धोनीला निरोपाचा सामना देण्यास बीसीसीआय उत्सुक असल्याचे भारतीय क्रिकेट मंडळाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले.\nअमिरातीत होत असलेल्या आगामी आयपीएल स्पर्धेच्या वेळी आम्ही धोनीशी चर्चा करणार आहोत. असे या पदाधिकाऱ्याने एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.\nभारतीय संघासाठी आता सध्या कोणतीही आंतरराष्ट्रीय सामने नाहीत. आयपीएलनंतर हा योग कसा जुळून येतो, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. भारतीय क्रिकेटसाठी धोनीचे योगदान अतिउच्च आहे. त्यामुळे निवृत्तीचा सन्मान त्याला मिळायलाच हवा. धोनी जेव्हा कधी निवृत्त होईल, तेव्हा त्याच्यासाठी निरोपाचा सामना खेळवायचा, हा विचार आम्ही केला होता; परंतु महेंद्रसिंग धोनीने अचानक निवृत्ती जाहीर केली. अशा प्रकारे तो निवृत्ती जाहीर करेल, याचा वि��ार कोणी केला नव्हता, असे बीसीसीआयच्या या पदाधिकाऱ्याने म्हटले आहे.\nया संदर्भात धोनीबरोबर तुमची चर्चा झाली आहे का, या प्रश्‍नावर या पदाधिकाऱ्याने सध्या तरी आम्ही धोनीशी संवाद साधलेला नाही; पण आयपीएल स्पर्धेच्या वेळी आम्ही त्याच्याशी या विषयावर चर्चा करणार आहोत. सामना किंवा मालिका त्याच वेळी निश्‍चित करू. काहीही असले आणि धोनीने होकार नकार काहीही दर्शवला, तरी त्याच्यासाठी आम्ही भव्य निरोपसमारंभ आयोजित करणार आहोतच.\nISL : वर्चस्व राखूनही अपयश; नशिबवान जमशेदपूरला गोलशून्य बरोबरीमुळे गुण\nपणजी : केरळा ब्लास्टर्स संघ बुधवारी कमनशिबी ठरला. त्यांनी निर्विवाद वर्चस्व राखत...\nगोवा प्रोफेशनल लीग : साळगावकर एफसीची विजयी सलामी\nपणजी : गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत बुधवारी साळगावकर एफसीने विजयी सलामी दिली....\nआयएसएल : हैदराबादची नजर आता तिसऱ्या क्रमांकावर\nपणजी : हैदराबाद एफसीने बंगळूर एफसीला गुरुवारी पराभूत केल्यास त्यांना सातव्या इंडियन...\nनॉर्थईस्टचा एटीके मोहन बागानला झटका; माशादो, गालेगो यांच्या गोलमुळे विजय नोंदवत पहिल्या पाच संघांत\nपणजी : नॉर्थईस्ट युनायटेडने सुधारित खेळाची मालिका कायम राखताना मंगळवारी...\nप्रजासत्ताक दिनाच्या या पोस्टने शिल्पा शेट्टी झाली ट्रोल\nमुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने केलेले ट्विट सध्या व्हायल होत आहे. हा...\n‘ए मेरे वतन के लोगो’ या गाण्याचा विशालने सांगितला चुकीचा इतिहास\nनवी दिल्ली: भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि ज्येष्ठ गायिका लता...\nरशियावर नव्याने निर्बंध लादण्याबाबत युरोपीय महासंघ करणार चर्चा\nब्रुसेल्स: राजकीय विरोधक अॅलेक्सी नवाल्नी यांच्या सुटकेच्या मागणी करणाऱ्या...\nआयएसएल : मुंबई सिटी विरुद्धच्या सामन्यात जाहूच्या चुकीमुळे चेन्नईयीनचे फावले\nपणजी : मुंबई सिटीचा बचावपटू अहमद जाहू याच्या टाळता येणाऱ्या चुकीमुळे मिळालेल्या...\nटीम इंडियाच्या फिरकीपटूने ऑस्ट्रेलियात घडलेल्या घटनेसंदर्भात केला मोठा खुलासा\nभारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवण्यात आलेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत...\nनॉर्थईस्टकडून दमदार खेळ अपेक्षित एटीके मोहन बागान दुसरे स्थान भक्कम करण्यासाठी प्रयत्नशील\nपणजी : मध्यंतरी कामगिरीत घसरण झाल्यानंतर, नॉर्थईस्ट युनायटेडने मागी�� दोन...\nचर्चिल ब्रदर्सचे अग्रस्थान अबाधित सुदेवा दिल्लीवर दोन गोलनी मात; आय-लीगमध्ये अपराजित\nपणजी : गोव्याच्या चर्चिल ब्रदर्सने आय-लीग फुटबॉल स्पर्धेत अपराजित घोडदौड...\nरंगतदार लढतीत ओडिशाला रोखून एका बंगळूर एफसीची गुणाची कमाई\nपणजी : अतिशय रंगतदार लढतीत बंगळूर एफसीने पिछाडीवरून येत सातव्या इंडियन सुपर लीग (...\nसामना बीसीसीआय bcci mahendra singh dhoni आयपीएल भारत क्रिकेट cricket\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00696.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mahiti.in/2019/08/08/russiansleep/", "date_download": "2021-01-28T08:09:02Z", "digest": "sha1:73D5PVXDVD6FDSCPK274Y5KQT23NJKZ3", "length": 11454, "nlines": 51, "source_domain": "mahiti.in", "title": "रशियन वैज्ञानिकांचा एक क्रूर प्रयोग, 30 दिवस झोपुच नाही दिले, पुढे काय घडलं नक्की वाचा… – Mahiti.in", "raw_content": "\nरशियन वैज्ञानिकांचा एक क्रूर प्रयोग, 30 दिवस झोपुच नाही दिले, पुढे काय घडलं नक्की वाचा…\nमित्रांनो अन्न पाण्याबरोबरच झोप ही शरीराला लागणाऱ्या गोष्टी पैकी एक गोष्ट आहे. दिवसभर थकलेल्या या शरीराला झोपेची खूप आवश्यकता असते. पर्याप्त झोप झाल्यावर आपल्या शरीराला एक नवीन ऊर्जा भेटते. त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनातील कामे आपण ऊर्जेने करतो. पर्याप्त झोप न झाल्याने आपल्या शरीरावर व बुद्धीवर विपरीत परिणाम होतात. त्या मध्ये विकनेस, चिडचिड, मानसिक तणाव वाढणे, शरीराची रोग प्रतिकार शक्ती कमी होणे, या सारखे खूप वाईट परिणाम आपल्या शरीरावर होतात. परंतु हे परिणाम पर्याप्त झोप न झाल्यामुळे होतात. परंतु मित्रानो काय होईल जर एखादया व्यक्तीला 30 दिवस झोपूनच दिले नाही तर…\nयाच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी रशियाच्या काही वैज्ञानिकांनी एक Experiment केला होता. जो खूपच क्रूर होता. ज्याचे खूप भयानक परिणाम बाहेर आले होते. हा Experiment मनुष्य सांप्रदाय मध्ये खूप क्रूर मानला जातो. रशियन वैज्ञानिकांनी या Experiment साठी वर्ल्ड वॉर मध्ये पकडलेल्या 5 कैद्यांना निवडले होते. या पाच कैद्यांना एक बंद खोलीत, एक चेंबर मध्ये ठेवलं गेलं आणि त्यांना आश्वासन दिलं,,जर तुम्ही या बंद खोली मध्ये 30 दिवस न झोपता राहू शकला तर तुमची सुटका केली जाईल. मित्रांनो त्या कैद्यांना झोप न येण्यासाठी या वैज्ञानिकांनी त्या चेंबर मध्ये एक गॅस सोडला होता..या कैद्यांना चेंबर मध्ये जेवण, पाणी सर्वच सुविधा उपलब्ध करून दिल्या होता. त्यांना काही पुस्तकेही वाचण्यासाठी दिले होते. परंतु त्यांच्या पुढे ���कच टार्गेट दिले होते की त्यांना 30 दिवस न झोपता त्या चेंबर मध्ये झोपायचे होते. त्या चेंबर मध्ये कैदी काय करत आहेत या साठी एक ग्लास ही लावली होती.\nमित्रानो Experiment सुरू झाल्यापासून 5 दिवस सर्व काही नॉर्मल होत. परंतु 5 दिवसानंतर कैद्यांची स्थिती असामान्य दिसू लागली. आता कैद्यांच्या मेंदूवर परिमाण होण्यास सुरुवात झाली होती. त्यांच्या राहणी मानात बदल दिसू लागला होता. अचानक एक कैदी चेंबर मध्ये पळू लागले..तो खूपच जोरात ओरडला. त्यामुळे त्याच ध्वनी यंत्र फुठले. झोप न झाल्यामुळे ते आता खूपच वेड्यासारखे वागत होते. ज्यांना जी पुस्तके वाचण्यासाठी दिली होती, ती ते फाडु लागले. आता काय चालू आहे हे दिसू नये म्हणून त्या पुस्तकाची पाने स्वतःच्या रक्ताने त्या ग्लास वर चिटकवून दिली. आता आत मधून आवाज येणं बंद झालं होतं. त्यानंतर त्या वैज्ञानिकांनी आता जाऊन त्या कैद्यांची स्थिती चेक केली असता, त्यांना चेंबर मध्ये जे दिसलं ते खूप भयानक होत. झोप न झाल्याने ते कैदी खूप Depression मध्ये गेली होती.\nज्यामुळे त्यांनी स्वतःच्या शरीराचे मांस खाण्यास सुरुवात केली होती. त्यांच्या मांसाचे तुकडे चेंबर मध्ये पसरलेले दिसत होते. परंतु ते कैदी अजूनही जिवंत होते. जे खाद्य त्यांना दिल होत त्याला त्यांनी हात ही लावला नव्हता..ते स्वतःलाच खात होते. त्यांच्या शरीराची स्थिती खूपच खराब झाली होती. त्याच्या पोटावरील व हातावरील सर्व मांस गायब झाले होते. मित्रानो 20-21 व्या दिवशी त्यातील काही कैद्यांचा मृत्यू झाला होता. तरीही हा क्रूर Experiment थांबला गेला नाही. जो हा Experiment करत होता त्याने अजून काही कैद्यांना त्यात पुन्हा टाकले होते. कारण तो एक पॉवरफुल व्यक्ती होता. ज्याच्या विरुद्धात कोणीही बोलायला तयार नव्हत. पण शेवटी त्यातील एक वैज्ञानिकांनी त्या पॉवरफुल व्यक्ती ला गोळ्या मारल्या. जो हा Experiment करवत होता. आणि त्यानंतर त्या कैद्यांत असणाऱ्या व्यक्तीला ही त्यांनी गोळ्या घातल्या. कारण त्यांच्यावर्ती उपचार होणं आता शक्य नव्हते. या नंतर क्रूर Experiment थांबला गेला.आणि हा Experiment मानव जीवनातील क्रूर Experiment मानला गेला. तुम्हाला या बद्दल काय वाटतय नक्की कंमेंट करा.\nमहिलांनो एकदा बघाच… घरात सासुशीच काय, कधीही कुणाशीच भांडण होणार नाही…\nपळून जाऊन लग्न केलेली मुलगी दहा वर्षांनी माहेरच्या दारात उभी राहते तेव्हा…\nसाहेब, माझ्याकडे ग्राहक तर भरपूर येतात परंतु माणूस कधीतरीच येतो..\nPrevious Article बायकोच्या या ५ चुका नवऱ्याला बनवतात कंगाल, खूप मेहनत करूनही नाही भेटत यश..\nNext Article कोणी, केव्हा आणि कसा बनवला तिरंगा \nरोजच्या भाकरीच्या पिठात २ चमचे टाका, हात पायाला मुंग्या येणे, पित्त बंद, 72000 नसा मोकळ्या, सांदेदुखी, थकवा कमी…\nजीवनात वाईट वेळ आली की करा हे 4 काम, श्री स्वामी समर्थ…\nधान्यातील किडे 5 मिनिटात 100% बाहेर, पारंपारिक घरगुती उपाय, पुन्हा कधीच किडे होणार नाहीत…\nB अक्षरापासून नाव असणाऱ्या व्यक्ती कशा असतात B चा स्वभाव व्यक्तिमत्व गुणवैशिष्ट्ये\nफक्त अर्ध्या लिंबूचा असा वापर करा, घरातील कोळी, मकडी, किडे 2 मिनिटात घराबाहेर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00697.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mahiti.in/2020/04/16/%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95/", "date_download": "2021-01-28T07:58:43Z", "digest": "sha1:CZHERI22E2PILVCDWSAUJFUJ5VU4PX74", "length": 9897, "nlines": 50, "source_domain": "mahiti.in", "title": "या मुलांच्या अंतिम संस्काराला गेलेल्या वडिलांनी पाहिले असे काही की सर्वांचेच होश उडाले…. – Mahiti.in", "raw_content": "\nया मुलांच्या अंतिम संस्काराला गेलेल्या वडिलांनी पाहिले असे काही की सर्वांचेच होश उडाले….\nमित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती, या जगामध्ये जी व्यक्ती जन्माला येते त्या प्रत्येक व्यक्तीचा मृत्यू हा निश्चित आहे. आणि हा सृष्टीचा नियम आहे, म्हणून एखाद्याचा व्यक्तीचा कधी मृत्यू होईल याचा अंदाज कोणीही घेऊ शकत नाही कारण जीवन आणि मृत्यू हे देवाच्या हाती आहे आणि तेच निर्णय घेतात की कोणी किती काळ जगावे. जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीचा आयुष्यकाळ निश्चित केलाला असतो. परंतु आज आम्ही तुम्हाला या मृत्यूच्या पलीकडे असलेल्या देवाच्या चमत्काराबद्दल सांगणार आहोत, हे जाणून तुम्हाला आश्चर्य नक्कीच वाटेल.\nवास्तविक, ही गोष्ट समोर आली आहे ती हरियाणामधील यमुनानगरची आहे आणि या ठिकाणी जे घडले ते एका चमत्कारापेक्षा काही कमी नाही व ते पाहून तेथील सर्व लोकांना आश्चर्य वाटले. तर चला या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ. खरे तर जी आई आपल्या मुलाला जन्म देते. त्या आईला नेहमी असेच वाटत असते की आपल्या मुलाला दीर्घआयुष्य प्राप्त होवो, प्रत्येक आई मुलाला जन्म देण्यासाठी आपल्या रक्ताचे पाणी करते. म्हणून तिला वाटत असते की आपला मुलगा नेहमी आपल्या सोबतच असावा. आता तुम्ही थोडा विचार करा की जर एखाद्या बाळाचे जन्माला आल्यानंतर फक्त काही मिनिटांतच किंवा जन्माला येताच आयुष्य संपले तर….. त्या बाळाला जन्म दिलेल्या आईला काय वाटेल किंवा तिची काय अवस्था होईल.\nअशीच एक घटना घडली आहे जन्मलेल्या या मुली सोबत, खरे तर मुलीच्या डिलिव्हरी नंतर लगेच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. ज्यानंतर हिंदू धर्माच्या प्रथेनुसार मृत्यूनंतर बर्‍याच विधी केल्या जातात, काही लोकांनी असे म्हंटले आहे त्या विधी करण्यामागील कारण हे आहे की एखादी व्यक्ती या परंपरेत (विधी) पूर्ण करत असताना त्या व्यक्तीस दुःख विसरण्यास मदत होऊ शकते. येथे देखील असेच घडले जेव्हा डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केले, तेव्हा त्या मुलीच्या वडिलांनी हृदयावर दगड ठेवून त्या बाळाला अंत्यविधीसाठी नेले, त्यानंतर शेवटी त्याला रहावले नाही व त्याने मुलीचा शेवटचा चेहरा पहायचा म्हणून तिच्या चेहऱ्यावरील पॉलिथीन काढले व ते काढताच त्या मुलीच्या वडिलांना तिला पाहून आश्चर्याचा धक्का बसला.\nकारण डॉक्टरांनी ज्या मुलीला मृत घोषित केले होते त्या मुलीचे तर डोळे उघडलेले होते आणि ती हात झटकत होती. हे पाहिल्यानंतर त्या मुलीचे वडिल खूप आनंदी झाले. त्यानंतर बाळाला दाखविण्यासाठी पुन्हा डॉक्टरकडे घेऊन गेले. डॉक्टरांनी तिच्या काही टेस्ट केल्या व ती पूर्ण पणे चांगली आहे असे सांगितले व हे ऐकून तिचे आईवडील खूपच खुश झाले आणि तिथे उपस्थित असलेल्या सर्व लोकांचे असे म्हणणे आहे की देवाने या मुलीला दुसरा जन्म दिला आहे, कदाचित त्या मुलीने मागच्या जन्मी खूप पुण्यकर्म केले असतील देवाचा असा चमत्कार यापूर्वी कोणीही पाहिला नव्हता, म्हणून तेथे उपस्थित प्रत्येकाला ती मृत मुलगी पुन्हा जिवंत झालेली पाहून आश्चर्य वाटले.\nधान्यातील किडे 5 मिनिटात 100% बाहेर, पारंपारिक घरगुती उपाय, पुन्हा कधीच किडे होणार नाहीत…\nफक्त अर्ध्या लिंबूचा असा वापर करा, घरातील कोळी, मकडी, किडे 2 मिनिटात घराबाहेर…\nवाईट स्वप्न पडल्यामुळे अचानक झोपमोड होत असेल तर करा हे सर्वोत्तम घरगुती उपाय…\nPrevious Article आपल्या सूनांपेक्षा अधिक तरुण आणि सुंदर दिसतात या 3 अभिनेत्री….\nNext Article लॉकडॉऊनमुळे या महिलेसोबत जे घडले, ते जाणल्यावर तुमच्या देखील डोळ्यात पाणी येईल…\nरोजच्या भाकरीच्या पिठात २ चमचे टाका, हात पायाला मुंग्या येणे, पित्त बंद, 72000 नसा मोकळ्या, सांदेदुखी, थकवा कमी…\nजीवनात वाईट वेळ आली की करा हे 4 काम, श्री स्वामी समर्थ…\nधान्यातील किडे 5 मिनिटात 100% बाहेर, पारंपारिक घरगुती उपाय, पुन्हा कधीच किडे होणार नाहीत…\nB अक्षरापासून नाव असणाऱ्या व्यक्ती कशा असतात B चा स्वभाव व्यक्तिमत्व गुणवैशिष्ट्ये\nफक्त अर्ध्या लिंबूचा असा वापर करा, घरातील कोळी, मकडी, किडे 2 मिनिटात घराबाहेर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00697.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/krida/psg-reaching-uefa-champions-league-final-4739", "date_download": "2021-01-28T08:38:48Z", "digest": "sha1:XD2QBPR4LCBT5OEWYBRP6KBFY2EYD2UQ", "length": 11864, "nlines": 123, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "पीएसजीची चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक | Gomantak", "raw_content": "\nगुरुवार, 28 जानेवारी 2021 e-paper\nपीएसजीची चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक\nपीएसजीची चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक\nगुरुवार, 20 ऑगस्ट 2020\nमार्क्विन्हो, अँगेल डे मारियाच्या गोलमुळे पीएसजीने विश्रांतीस आघाडी घेतली आणि जुआन बेर्नाट याने उत्तरार्धात गोल करीत पीएसजीचा विजय निश्‍चित केला.\nलिस्बन: नेमारच्या पीएसजीने चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारताना स्पर्धेतील सरप्राईज पॅकेज समजले जात असलेल्या आर. बी. लेपझिगची घौडदोड खंडित केली. नेमारच्या या पीएसजी संघाने त्याच्या पुरस्कर्त्यांनी सुरू केलेल्या लेपझिग संघास ३-० असे पराजित केले.\nमार्क्विन्हो, अँगेल डे मारियाच्या गोलमुळे पीएसजीने विश्रांतीस आघाडी घेतली आणि जुआन बेर्नाट याने उत्तरार्धात गोल करीत पीएसजीचा विजय निश्‍चित केला. आता स्थापनेचे ५० वे वर्ष चॅम्पियन्स लीग विजेतेपदाने साजरे करण्याचे पीएसजीचे लक्ष्य असेल. अवघ्या अकरा वर्षापूर्वी स्थापन झालेल्या लेपझिग प्रथमच उपांत्य फेरीची लढत खेळत होते. पीएसजी चॅम्पियन्स लीग बाद फेरीत निष्प्रभ ठरले होते. मात्र पीएसजीने धक्कादायक निकाल लागणार नाही, याची काळजी घेतली.\nलेपझिगचे रेड बुल प्रवर्तक आहेत, तेच नेमारचे पुरस्कर्ते आहेत. त्यामुळे नेमारच्या कामगिरीकडे जास्त लक्ष होते; पण त्याने एम्बापे आणि डे मारियाच्या साथीत लेपझिगवर सुरुवातीपासून दडपण ठेवले. लेपझिगचे लक्ष्य नेमारवर होते; पण त्याने अनेक चालींना चांगली सुरुवात करून दिली आणि निकाल स्पष्ट होत ग��ला.\nनेमार अंतिम सामन्यास अपात्र\nजर्सीची लेपझिग खेळाडूंसह अदलाबदल केल्यामुळे नेमार अंतिम सामन्यास मुकण्याची शक्‍यता आहे. कोरोना महामारीमुळे फुटबॉल लढतीबाबत अनेक निर्बंध आहेत. त्यात खेळाडूंना आपल्या जर्सीची अदलाबदल करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. यामुळे नेमारवर कठोर कारवाई होऊ शकेल, अशी धास्ती पीएसजी चाहत्यांना वाटत आहे. आता कोरोनानंतर फुटबॉल सुरू करताना खेळाडूंना नियमांचे पालन न केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. आता नेमारला कदाचित १४ दिवसांच्या विलगीकरणाबाबत सूचना दिली जाण्याचीही शक्‍यता वर्तवली जात आहे.\nISL : वर्चस्व राखूनही अपयश; नशिबवान जमशेदपूरला गोलशून्य बरोबरीमुळे गुण\nपणजी : केरळा ब्लास्टर्स संघ बुधवारी कमनशिबी ठरला. त्यांनी निर्विवाद वर्चस्व राखत...\nगोवा प्रोफेशनल लीग : साळगावकर एफसीची विजयी सलामी\nपणजी : गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत बुधवारी साळगावकर एफसीने विजयी सलामी दिली....\nगोवा एएफसी चँपियन्स लीगच्या ई गटात\nपणजी : एएफसी चँपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेस पात्र ठरलेला पहिला भारतीय संघ एफसी गोवा...\nआयएसएल : हैदराबादची नजर आता तिसऱ्या क्रमांकावर\nपणजी : हैदराबाद एफसीने बंगळूर एफसीला गुरुवारी पराभूत केल्यास त्यांना सातव्या इंडियन...\nनॉर्थईस्टचा एटीके मोहन बागानला झटका; माशादो, गालेगो यांच्या गोलमुळे विजय नोंदवत पहिल्या पाच संघांत\nपणजी : नॉर्थईस्ट युनायटेडने सुधारित खेळाची मालिका कायम राखताना मंगळवारी...\nआयएसएल : मुंबई सिटी विरुद्धच्या सामन्यात जाहूच्या चुकीमुळे चेन्नईयीनचे फावले\nपणजी : मुंबई सिटीचा बचावपटू अहमद जाहू याच्या टाळता येणाऱ्या चुकीमुळे मिळालेल्या...\nचर्चिल ब्रदर्सचे अग्रस्थान अबाधित सुदेवा दिल्लीवर दोन गोलनी मात; आय-लीगमध्ये अपराजित\nपणजी : गोव्याच्या चर्चिल ब्रदर्सने आय-लीग फुटबॉल स्पर्धेत अपराजित घोडदौड...\nरंगतदार लढतीत ओडिशाला रोखून एका बंगळूर एफसीची गुणाची कमाई\nपणजी : अतिशय रंगतदार लढतीत बंगळूर एफसीने पिछाडीवरून येत सातव्या इंडियन सुपर लीग (...\nआयएसएल : जमशेदपूरची हैदराबादशी गोलशून्य बरोबरी\nपणजी : गमावलेल्या संधी आणि कमजोर नेमबाजी यामुळे जमशेदपूर एफसी आणि हैदराबाद एफसी...\nआय-लीग : सामना जिंकण्याचे चर्चिल ब्रदर्सचे लक्ष्य\nपणजी : चर्चिल ब्रदर्सचे प्र���िक्षक फर्नांडो व्हारेला यांनी आय-लीग फुटबॉल स्पर्धेतील...\n`टेन मेन` एफसी गोवास बरोबरीचेच समाधान; केरळा ब्लास्टर्सने पिछाडीवरून रोखले\nपणजी : सामन्यातील बाकी 25 मिनिटे दहा खेळाडूंसह खेळलेल्या एफसी गोवास सातव्या...\nआणखी नामुष्की टाळण्यासाठी बंगळूरची धडपड तळाच्या ओडिशाचे आव्हान; जमशेदपूरविरुद्ध हैदराबादचे पारडे जड\nपणजी : माजी विजेत्या बंगळूर एफसीची सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00697.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/tag/bakari-eid", "date_download": "2021-01-28T08:09:40Z", "digest": "sha1:HDPR5L7WVOS7EQW6RIBGGJLWWX7O4HEP", "length": 2878, "nlines": 45, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "Bakari Eid Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nबकरी ईदः गुजरात उच्च न्यायालयाकडून पशुहत्येस बंदी\nनवी दिल्लीः गुजरात उच्च न्यायालयाने राज्यात सार्वजनिक स्थळं, मोहल्ले वा गल्लीत १ ऑगस्टच्या बकरी ईदच्या निमित्ताने जनावरांचे बळी देण्यावर बंदी घातली आह ...\n‘२०१४मध्ये हिंदू कट्टरतावाद्यांची तक्रार नव्हती’\nलैंगिक अत्याचाराच्या हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती\nटिक टॉकने अखेर गाशा गुंडाळला\n१ फेब्रुवारीचा संसदेवरचा मोर्चा स्थगित\nपंतप्रधान शेतकरी आंदोलनातील खुणांचा अर्थ लावू शकतील\nभारत ते इंडिया एक ट्रॅक्टर परेड\nकोविडमध्ये दिसलेली असमानता दूर करण्याची बजेटला संधी\nअयोध्येत तिरंगा फडकवत मशिदीचे काम सुरू\nसरन्यायाधीश बोबडे आणि शेतकरी संघटना\n‘हिंसाचार समाजकंटकांकडून, आमचे कार्यकर्ते नव्हते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00698.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/10-bags-of-rice-stolen-in-youth-caught-after-21-years/articleshow/65192361.cms", "date_download": "2021-01-28T08:20:57Z", "digest": "sha1:VFYGWHVRYHU6TMKXOOGXJEOYCWWGFWOR", "length": 9993, "nlines": 93, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nतरुणपणी केली चोरी, म्हातारपणी भोवली\nयेथील एका वृद्धाला तरुणपणी केलेल्या चोरीची शिक्षा म्हातारपणी भोगावी लागणार आहे. २१ वर्षांपूर्वी रेल्वे गोदामातून १० गोणी तांदूळ चोरल्याचा आरोप या वृद्धावर आहे. ६२ वर्षीय पित्तई यांने तरुणपणी आपल्या अन्य दोन साथीदारांसह ही चोरी केली होती. साथीदार फरार झाले आणि पित्तई फरार होता. रेल्वे सुरक���षा बलाने रविवारी पित्तईला अटक केली.\nयेथील एका वृद्धाला तरुणपणी केलेल्या चोरीची शिक्षा म्हातारपणी भोगावी लागणार आहे. २१ वर्षांपूर्वी रेल्वे गोदामातून १० गोणी तांदूळ चोरल्याचा आरोप या वृद्धावर आहे. ६२ वर्षीय पित्तई यांने तरुणपणी आपल्या अन्य दोन साथीदारांसह ही चोरी केली होती. साथीदारांना अटक झाली आणि पित्तई फरार होता. रेल्वे सुरक्षा बलाने रविवारी पित्तईला अटक केली.\nसितापूरमधील बिसवा येथील निवासी असलेल्या पित्तईने १९९७ साली रेल्वे गोदामातून १० गोणी तांदूळ चोरले होते. त्यावेळी या तांदळाची किंमत ५ हजार रुपये होती. जीआरपीने लखनऊ शहरात या चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. दोन जणांना अटक करण्यात आली. दोघांनी कोर्टात गुन्ह्याची कबुली दिली.\nयाच दरम्यान असं आढळून आलं की या चोरीत तिसरा व्यक्ती पित्तई देखील सहभागी होता. तो फरार होता. जीआरपीने वॉरंट जारी केले होते. आता या घटनेला २१ वर्षे उलटून गेल्यानंतर सीतापूरमधून पित्तईला अटक करण्यात आली आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nजमावाच्या हल्ल्यात चोराचा मृत्यू महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nविदेश वृत्तकोणाची लस प्रभावी चीन आणि पाश्चिमात्य देशांमध्ये जुंपली\nमुंबई'...तर भाजपला महाराष्ट्रात राजकारण करणं कठीण होईल'\nक्रिकेट न्यूजअजिंक्य तू खिलाडूवृत्ती दाखवलीस, मनापासून आभारी; ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूची पोस्ट\nदेशशेतकरी नेत्यांविरोधात 'लूकआऊट नोटीस' जारी, पासपोर्ट जप्त करणार\nक्रिकेट न्यूजइंग्लंडविरुद्धच्या कसोटीसाठी अजिंक्य आला बायो बबलमध्ये; पाहा पहिल्या दिवशी काय केले\nगुन्हेगारीसासू-सासऱ्याला मारहाण करणाऱ्यांना अडवण्यासाठी जावई गेला अन्...\nअर्थवृत्तभय इथलं संपत नाही शेअर बाजारात पडझड कायम, सेन्सेक्स ५०० अंकांनी कोसळला\nमुंबईदिल्लीच्या मेट्रोत बसताच फडणवीसांना आली 'ही' आठवण\nमोबाइलजिओच्या 'या' प्लानमध्ये १६८ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग\nधार्मिकवर्षातील पहिला गुरु पुष्य योग: धन वृद्धीसाठी करा हे उपाय\nकरिअर न्यूजकरोनाची भिती कायम; पुण्यात ५० टक्के शाळा उघडूनही उपस्थिती अत���यल्प\nमोबाइलटिकटॉकने भारतातून गाशा गुंडाळला, 'इतके' हजार कर्मचारी झाले बेरोजगार\nब्युटीशिल्पा शेट्टीने मुलगा वियानला शिकवली DIY ट्रिक, मोठ्या माणसांच्याही येईल कामी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00699.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/04/b4KFhQ.html", "date_download": "2021-01-28T08:51:13Z", "digest": "sha1:GWZCP6IZMBPTLRSJRS3ZTWYUHMFJKYEC", "length": 6872, "nlines": 37, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "गृहनिर्माण खात्याच्या ताब्यात असलेली १४ हजार घरे क्वारंटाईन करण्यासाठी उपलब्ध करून देणार- आव्हाड", "raw_content": "\nHomeगृहनिर्माण खात्याच्या ताब्यात असलेली १४ हजार घरे क्वारंटाईन करण्यासाठी उपलब्ध करून देणार- आव्हाड\nगृहनिर्माण खात्याच्या ताब्यात असलेली १४ हजार घरे क्वारंटाईन करण्यासाठी उपलब्ध करून देणार- आव्हाड\nगृहनिर्माण खात्याच्या ताब्यात असलेली १४ हजार घरे क्वारंटाईन करण्यासाठी उपलब्ध करून देणार-\nडाॅ. जितेंद्र आव्हाड यांची घोषणा\nमहाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री ना. डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोना रूग्णांना आयसोलेट (विलगीकरण) आणि क्वारंटाईन करण्यासाठी गृहनिर्माण खात्याच्या ताब्यात असलेली सुमारे १४ हजार घरे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी केली. रूग्णांना आयसोलेट आणि क्वारंटाईन करण्यासाठी या घरांची मोठी मदत होणार आहे.\nमहाराष्ट्रात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. राज्याच्या आरोग्य खात्याने चोख कामगिरी बजावत अनेक ठिकाणी कोरोनावर उपचार करणार्या रूग्णालयांची व्यवस्था केली आहे. कोरोनाविरोधातील या लढ्यात आता गृहनिर्माण खातेही ताकदीने उतरले आहे. देशातील सगळ्यात मोठा आयसोलेशन आणि क्वारंटाईन झोन महाराष्ट्राच्या गृहनिर्माण खात्याने उभा करण्याची तयारी केली आहे.रूग्णांना आयसोलेट किंवा क्वारंटाईन करण्यासाठी ही घरे सज्ज ठेवण्यात आली आहेत.\nआज डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी सोशल डिस्टन्सींग ठेवत गृहनिर्माण खात्याच्या अधिकार्यांची बैठक घेतली. या बैठकीला गृहनिर्माण विभागाचे अधिकारी अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार,झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कपूर आणि म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर, मुंबई बोर्डाचे अध्यक्ष राधाकृष्ण हे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.\nया बैठकीमध्ये डाॅ. आव्हाड यांनी प्रतिकूल परिस्थितीत गृहनिर्माण खाते काय काम करू शकते, याचा आढावा घेतला. यावेळी अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी कोरोना रूग्णांना आरसोलेट तसेच क्वारंटाईन करण्यासाठी तत्काळ १४ हजार घरे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा केली.\nत्यांनी सांगितले की, जर रुग्णालयांची कमतरता भासत असेल तर गृहनिर्माण विभागाने मुंबईकरांच्या आणि महाराष्ट्राच्या हितासाठी १४००० घरांची तयारी ठेवली आहे.या घरांचा रूग्ण क्वारंटाईन करण्यासाठी वापर करता येऊ शकेल. अगदीच वेळ हाताच्या बाहेर जायला आली तर अजून ह्यामध्ये १०००० घरांची व्यवस्थाही करु शकतो, असेही ना. डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.\nआपत्कालीन काळातील कामगारांना ठामपाने सोडले वाऱ्यावर. पुन्हा कामावर घेण्याची मागणी\nसंभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर चार्जशीट दाखल करण्याचा प्रस्ताव मंजूर- गृहमंत्री\nकळवा-खारीगाव बेकायदेशीर बांधकामांचा HOTSPOT\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00699.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2021/01/blog-post_42.html", "date_download": "2021-01-28T08:24:27Z", "digest": "sha1:F6WLENNBJ4FHKMCFGUY5QPGV2EJXDBAN", "length": 10525, "nlines": 36, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "उद्या जिल्ह्यातील १४३ ग्रामपंचायतींसाठी मतदान", "raw_content": "\nHome उद्या जिल्ह्यातील १४३ ग्रामपंचायतींसाठी मतदान\nउद्या जिल्ह्यातील १४३ ग्रामपंचायतींसाठी मतदान\nमतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे आवाहन\nएप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 मध्ये मुदत संपलेल्या जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणुका असलेल्या ग्रामपंचायतींची संख्या एकूण 158 आहे. त्यापैकी 143 ग्रामपंचायतीं मधील एकूण 996 मतदान केंद्रांवर दि.15 जानेवारी 2021 रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मतदारांनी आपला मतदानाचा हक्क जरुर बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे.\nया सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकांचे मतदान शुक्रवार, दि.15 जानेवारी 2021 रोजी सकाळी 7.30 वाजेपासून ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत होणार आहे. एक��ी वैध नामनिर्देशनपत्र प्राप्त्‍ न झालेल्या ग्रामपंचायतीची संख्या 5 आहे. पुर्णत:बिनविरोध निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतीची संख्या 8 आहे. ग्रामपंचायतीच्या एकुण जांगापैकी जांगासाठी वैध नामनिर्देशपत्र अप्राप्त असल्यामुळे व उर्वरित जागा बिनविरोध झाल्यामुळे प्रत्यक्ष मतदान होणार नाही अशा ग्रामपंचायतीची संख्या 2 आहे. प्रत्यक्ष मतदान होणाऱ्या ग्राम पंचायतीची संख्या 143 आहे. एकुण जागांची संख्या 1472 आहे. एकही वैद्य नामनिर्देशनपत्र प्राप्त न झालेल्यामुळे रिक्त राहिलेल्या जागांची संख्या 59 आहे. माघारीच्या दिनांकानंतर एका जागेसाठी फक्त एकच वैद्य नामनिर्देशनपत्र उरलेल्या बिनविरोध निवडणूक झालेल्या जांगाची संख्या 417 आहे.त्यापैकी 143 ग्रामपंचायतीं मधील एकूण 996 मतदान केंद्रांवर दि.15 जानेवारी 2020 रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे.\nठाणे पुरुष 5829 स्त्री 5159 आहेत.कल्याण पुरुष मतदार-31147 व स्त्री मतदार 27137 व इतर 1 आहे.अंबरनाथ पुरुष मतदार-24449 व स्त्री मतदार-22563 आहेत.भिवंडी पुरुष मतदार-69040 व स्त्री मतदार-61831 व इतर 1 आहे. मुरबाड पुरुष मतदार-24562 व स्त्री मतदार-22729 आहेत.शहापुर पुरुष मतदार-5453 व स्त्री मतदार-5061 आहेत. ग्रामपंचायतीची संख्या 158 आहे.एकूण प्रभाग संख्या 526 आहे.सदस्य संख्या 1472 आहे.पुरुष-160480,स्त्री-144480, इतर-2 एकूण मतदार 304962 आहे.\nदरम्यान, नाशिक जिल्ह्यातील उमराणे (ता. देवळा) आणि नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी (ता. नंदुरबार) या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच व सदस्यपदांचा जाहीर लिलाव झाल्याबद्दलचे पुरावे प्राप्त झाल्यामुळे या ग्रामपंचायतींची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द केली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली. मदान यांनी सांगितले की, उमराणे आणि खोंडामळी ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच व सदस्यपदांचा जाहीर लिलाव झाल्याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्याचबरोबर आयोगाकडे तक्रारीदेखील प्राप्त झाल्या होत्या. त्याअनुषंगाने आयोगाने अहवाल मागविले होते. जिल्हाधिकारी, निवडणूक निरीक्षक, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांचा अहवाल; तसेच विविध कागदपत्रे आणि ध्वनिचित्रफितींचे अवलोकन केल्यानंतर या ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.\nखोंडामळी येथील लिलावाप्रकर��ी आधीच नंदुरबार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आता अधिक तपास करून भारतीय दंड विधानाचे कलम 171 (क) अथवा अन्य कायद्यांतील तरतुदींनुसार संबंधितांविरूद्ध कायदेशीर कारवाई करून आयोगास अहवाल सादर करावा, असे निर्देश नाशिक आणि नंदुरबारचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहेत. केवळ काही ग्रामस्थांच्या एकतर्फी दबावात्मक निर्णयामुळे इच्छुक उमेदवारांना मुक्त वातावरणात निवडणूक लढविण्यापासून आणि मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रकार या दोन्ही गावांमध्ये झाला आहे. यातून लोकशाहीच्या मूलभूत तत्वांचे आणि आचारसंहितेचे भंग झाल्याचे सकृतदर्शनी सिद्ध होत आहे. अशा प्रकारांमुळे निवडणूक लढविण्याची सर्वांना समान संधी प्राप्त होऊ शकत नाही. हे प्रकार टाळण्यासाठी निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात निवडणूक घेण्याची संविधानिक जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर आहे. ही संविधानात्मक जबाबदारी पार पाडण्यासाठी आयोगाने या दोन्ही ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया रद्द केली आहे, असेही निवडणूक आयुक्त मदान यांनी सांगितलं आहे.\nआपत्कालीन काळातील कामगारांना ठामपाने सोडले वाऱ्यावर. पुन्हा कामावर घेण्याची मागणी\nसंभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर चार्जशीट दाखल करण्याचा प्रस्ताव मंजूर- गृहमंत्री\nकळवा-खारीगाव बेकायदेशीर बांधकामांचा HOTSPOT\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00699.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.rasik.com/cgi_bin/display_author.cgi?authorId=a42513&lang=marathi", "date_download": "2021-01-28T09:08:44Z", "digest": "sha1:LYS3HPVERYXZQWEE6KSZ2Y7UQRYB7AS5", "length": 13609, "nlines": 155, "source_domain": "www.rasik.com", "title": "Marathi Books by व्यंकटेश माडगूळकर vyaMkaTesh mADagULakar", "raw_content": "\nBooks by व्यंकटेश माडगूळकर\nबनगरवाडी by व्यंकटेश माडगूळकर Add to Cart\nमाणदेशातल्या एका 'लेंगरवाडी' नावाच्या वाडीवर बेतलेली वाडी. १९३८ साली ...\nमाणदेशी माणसे by व्यंकटेश माडगूळकर Add to Cart\nस्वातंत्र्योत्तर मराठी साहित्यात जे अक्षर-ग्रंथ निर्माण झाले त्यांत ' ...\nचित्रकथी by व्यंकटेश माडगूळकर Add to Cart\nमाडगुळकरांच्या 'करुणाष्टक' वगैरे कादंबर्‍यांप्रमाणे या कादंबरीच ...\nहस्ताचा पाऊस by व्यंकटेश माडगूळकर Add to Cart\n\"कधीकधी मी फार निरुत्साही होतो. खडकावर बेडके बसून राहावीत तस ...\nमी आणि माझा बाप by व्यंकटेश माडगूळकर Add to Cart\nकार्लो बुलासान नावाच्या एका फिलिपिनो लेखकाचे 'लाफ्टर वुइथ माय फाद ...\nसत्तांतर by व्यंकटेश माडगूळकर Add to Cart\nसत्तेसाठी होणार्‍या एका वेगळ्याच संघर्षाची कहाणी ...\nजनावनातली रेखाटणें by व्यंकटेश माडगूळकर Add to Cart\nआजवरच्या आयुष्यात अनेक भलेबुरे प्रसंग आले. बरेच नाद वेळोवेळी क ...\nजंगलातील दिवस by व्यंकटेश माडगूळकर Add to Cart\n`...मी माणदेशातल्या लहानशा खेड्यात जन्मलो आणि तिथंच, वाढलो.ख ...\nपरवचा by व्यंकटेश माडगूळकर Add to Cart\nमुंग्या या पृथ्वीवर माणसाच्या अगोदरपासूनच्या रहिवासी आहेत आणि एक ...\nप्रवास: एका लेखकाचा by व्यंकटेश माडगूळकर Add to Cart\nसाहित्यिक असतो, होत नाही. जितक्या स्वाभाविकपणे केळीला घड येतो, तितक ...\nबाजार by व्यंकटेश माडगूळकर Add to Cart\nपावसाची सर आली. उंटाचे अंग भिजू लागले.निळू म्हणाला, चला, पळा\nउंबरठा by व्यंकटेश माडगूळकर Add to Cart\nलेखन हे कधी आपण आयुष्याचे वेड बनविले आहे का\nनागझिरा by व्यंकटेश माडगूळकर Add to Cart\nमहाराष्ट्राच्या वनखात्याने नागझिरा हे एक उत्तम ठिकाण राखले व वाढव ...\nगोष्टी घराकडील by व्यंकटेश माडगूळकर Add to Cart\nवर्षानुवर्षे म्हातारीच असलेली माणसे आपण पाहतो,तसाच पारावर निं ...\nजांभळाचे दिवस by व्यंकटेश माडगूळकर Add to Cart\nजांभळाचे दिवस हा प्रसिद्ध कथाकार व्यंकटेश माडगूळकर यांचा क ...\nवावटळ by व्यंकटेश माडगूळकर Add to Cart\nआपल्या घरांना लागून असलेली घरे, अडीनडीला आपली मदत घेणारी, आपल्य ...\nमंतरलेले बेट by व्यंकटेश माडगूळकर Add to Cart\nजन्माला यावे, ते एखाद्या रम्य बेटावर. हे भाग्य मला लाभले.न्यूयॉर्कम ...\nसुमीता by व्यंकटेश माडगूळकर Add to Cart\n\"साहित्य अकादमी पारितोषिक\" विजेत्या श्रेष्ठ कादंबरीचा अनुवादतू आम ...\nएक एकर by व्यंकटेश माडगूळकर Add to Cart\nमाणसानं आपल्या आयुष्यात केलेल्या कोणत्याही ब-यावाईट कृत्यापेक्षा, त्यान ...\nसीताराम एकनाथ by व्यंकटेश माडगूळकर Add to Cart\nएकनाथबाबानं गाव लेकरागत जपला. त्याच्यासारखा माणूस पुन्हा होणार ...\nपारितोषिक by व्यंकटेश माडगूळकर Add to Cart\nयावर अनेक विवाद निर्माण होतात; ...\nकाळी आई by व्यंकटेश माडगूळकर Add to Cart\nव्यंकटेश माडगूळकर यांच्या या कथासंग्रहात \"काळी आई' या कथेबरोब ...\nव्यंकटेश माडगूळकर यांची कथा by व्यंकटेश माडगूळकर Add to Cart\nव्यंकटेश माडगूळकरांच्या कथा-वाङ्मयांतून वेचक पंचवीस कथा ...\nओझं by व्यंकटेश माडगूळकर Add to Cart\nकाठीच्या टोकावर टेकलेल्या दोन्ही हातांच्या पंजावर हनुवटी टेकून; देव ...\nसरवा by व्यंकटेश माडगूळकर Add to Cart\nआपल्याकडं आता दोन प्रकारचे वाचक आहेत. एक शहरी वाचक आणि दुस ...\nडोहातील सावल्या by व्यंकटेश माडगूळकर Add to Cart\nपावसाचा महिमा लहानपणापासून आम्ही ऐकला. या देशातल्या माणसाइतका आण ...\nअशी माणसं अशी साहसं by व्यंकटेश माडगूळकर Add to Cart\nजीवनात बरेच जण मळलेल्या वाटांनीच वाटचाल करतात. स्वत:च्याच ...\nपांढरी मेंढरे हिरवी कुरणे by व्यंकटेश माडगूळकर Add to Cart\nआकाशवाणीतर्फे केलेल्या मेलबोर्न मधील \"रुरल ब्रॉडकास्ट\" विषयाचा अभ्य ...\nप्रवास एक लेखकाचा by व्यंकटेश माडगूळकर Add to Cart\nसाहित्यिक असतो, होत नाही. जितक्या स्वाभाविकपणे केळीला घड येतो, तितक ...\nवाटा by व्यंकटेश माडगूळकर Add to Cart\n१. वाटा२. चळवळीचे दिवस३. गुलमोहर४. पारितोषिक५. छावा६. पटक ...\nगावाकडच्या गोष्टी by व्यंकटेश माडगूळकर Add to Cart\nप्रत्येक मराठमोळ्या माणसाला .... जो गावाकडच्या काळ्या मातीत, काळ्या आईc ...\nकोवळे दिवस by व्यंकटेश माडगूळकर Add to Cart\nचार भिंतीबाहेरची प्रत्येक प्रभात ही असाच नवा जोम,नवे चैतन्य ...\nजनावनातली रेखाटणे by व्यंकटेश माडगूळकर Add to Cart\nमी रेषांकडे केव्हा, कसा वळालो आज आठवतं ते इतकंच की, लहान व ...\nसिंहांच्या देशात by व्यंकटेश माडगूळकर Add to Cart\nहिटलरने लक्षावधी लोकांना धाकात ठेवले. त्याच्यासाठी लक्षावधी लो ...\nचरित्ररंग by व्यंकटेश माडगूळकर Add to Cart\nआजचे राजे, महाराजे लेखकाला स्फूर्ती देणारे नाहीतच.देवदेवता तूर्त ...\nतू वेडा कुंभार by व्यंकटेश माडगूळकर Add to Cart\nवाळूचा किल्ला by व्यंकटेश माडगूळकर Add to Cart\nबिकट वाट वहिवाट by व्यंकटेश माडगूळकर Add to Cart\nपांढर्‍यावर काळे by व्यंकटेश माडगूळकर Add to Cart\nवाघाच्या मागावर by व्यंकटेश माडगूळकर Add to Cart\nचित्रे आणि चरित्रे by व्यंकटेश माडगूळकर Add to Cart\nवारी by व्यंकटेश माडगूळकर Add to Cart\nसती by व्यंकटेश माडगुळकर Add to Cart\nकरुणाष्टक by व्यंकटेश माडगूळकर Add to Cart\nही आहे एक कुटुंबकहाणी -दादा, आई, सहा मुलं आणि दोन मुली यांची.आईचा ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00699.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://konkanvruttant.com/tag/cluster-scheme", "date_download": "2021-01-28T08:38:06Z", "digest": "sha1:UBT7NKFLOS5CB6KL5URTRM7VFYRBEUOK", "length": 7748, "nlines": 137, "source_domain": "konkanvruttant.com", "title": "Cluster Scheme - कोंकण वृत्तांत", "raw_content": "\nविस्थापित कुटुंबांच्या घरांचा प्रश्न फेब्रुवारी...\nठाणे जिल्ह्यातील सर्वात उंच तिरंगा डोंबिवलीत...\nअखेर ‘पत्रीपूल’ वाहतुकीसाठी खुला; मुख्यमंत्र्यांच्या...\nएनआरसीमधील पडीक बंगल्यावर तोडक कारवाई; कामगारांनी...\nठाण्यातील शासकीय-वनविभागाच्या जागेवरील झोपड्यांना...\nनागरी सुविधांचा बोजवारा उडण्याचे केडीएमसी उदाहरण-...\nकल्याण रेल्वे स्थानक परिसर सुधारणा प्रकल्पाचे...\nमराठी भाषेच्या संवर्धनाचा जास्तीत जास्त प्रयत्न...\nमराठी भाषा संवर्धन पंधरवडयानिमित्त कल्याणमध्ये...\nश्रमजीवीच्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त श्रमदानातून...\nभारताच्या विकासातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे...\nमराठा सेवा संघाचा पोवाडा\nतरुणांना रोजगार देणारे ‘महाजॉब्स’ काय आहे\nकोरोनावर मात करण्यासाठी प्लाझ्मा थेरपी वरदान\nमाथेरानच्या गार्बेट पॉईंटवरील चढाई...\nक्लस्टर योजना व डीम कन्व्हेयन्सबाबत श्रीनिवास घाणेकर यांचे...\nव्यंगचित्र पाहण्यासाठी इथे क्लिक करा\n... या शहरात मिळणार पाच किलो प्लास्टिकवर मोफत पोळीभाजी\nभारताच्या विकासातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान\nओबीसी समाजाच्या मागण्या पावसाळी अधिवेशनात मंजूर करण्याची...\nबेरोजगार तरुणांनो, शासकीय योजनांच्या लाभासाठी आधार कार्ड...\nकोकणातील प्रलंबित पर्यटन विकास कामांना गती देण्याचे आदेश\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन कार्यक्रमाचे...\nआदित्य ठाकरे यांची डोंबिवलीकरांना भावनिक साद\nयंदा ठाण्यातील हवा व ध्वनी प्रदुषणामध्ये घट\nकल्याणमधील राजमाता जिजामाता भोसले मार्गाच्या नामफलकाचे...\nवादळामुळे पडलेले झाड आणि बंद रस्त्यांचे फोटो पाठवा\nमहालक्ष्मी एक्स्प्रेसमधील सर्व प्रवाशांची सुखरूप सुटका...\nशहरी आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा\nनागरी सुविधांचा बोजवारा उडण्याचे केडीएमसी उदाहरण- श्रीनिवास...\nमहावितरणच्या कोकण प्रादेशिक सहव्यवस्थापकीय संचालकपदी विजयकुमार...\n'कोंकण वृत्तांत' - कोकणचे स्वतंत्र मराठी डिजिटल बातमीपत्र.\nशहापूरच्या दुर्गम भागातील आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना...\nठाण्यात महिलांच्या मोफत कर्करोग तपासणीसाठी 'मोबाईल मॅमोग्राफी...\nकृषीविकासासाठी ‘लॅब ते लॅण्ड’ संकल्पनेवर भर- कृषिमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00700.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.nashikinfo.in/%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%98%E0%A5%81%E0%A4%B8/", "date_download": "2021-01-28T08:24:20Z", "digest": "sha1:BUNHYFDZX5QIF36WWLDQ7UX3UCXTWF43", "length": 9393, "nlines": 120, "source_domain": "www.nashikinfo.in", "title": "डोक्यावरच्या कर्जाने घुसमटत होता जीव; शेतकऱ्याचा एक निर्णय अन् कुटुंब झाले पोरके -", "raw_content": "\nडोक्यावरच्या कर्जाने घुसमटत होता जीव; शेतकऱ्याचा एक निर्णय अन् कुटुंब झाले पोरके\nडोक्यावरच्या कर्जाने घुसमटत होता जीव; शेतकऱ्याचा एक निर्णय अन् कुटुंब झाले पोरके\nडोक्यावरच्या कर्जाने घुसमटत होता जीव; शेतकऱ्याचा एक निर्णय अन् कुटुंब झाले पोरके\nनामपूर (नाशिक) : निसर्गाची अवकृपा अन्‌ कोरोनाच्या संकटामुळे सरकारची अनिश्‍चित धोरणे अशा कात्रीत सापडलेल्या वयोवृद्ध शेतकऱ्यांच्या आत्महत्येने अख्खा नळकस परिसर सुन्न झाला. काही वेळ घरी न परतल्याने पत्नीला संशय येताच सुरु झाला शोध. अन् त्यातच कळाली ही बातमी. वाचा काय घडले\nनळकस (ता. बागलाण) येथील वयोवृद्ध शेतकरी हिरामण महादू देवरे (वय ६२) यांची नळकस गावात सुमारे दोन एकर वडिलोपार्जित शेती आहे. यंदा महागडे कांदा बियाणे खरेदी करूनही रोगट हवामान, अतिवृष्टीमुळे कांद्याची रोपे पूर्णपणे वाया गेली. त्यापूर्वी खरिपातही बाजरी व मक्याचे पीक पूर्णत: वाया गेल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यांच्यावर सहकारी सोसायटी, खासगी वित्तीय संस्था, हातउसनवार आणलेले असे एकूण जवळपास सात लाख रुपयांचे कर्ज आहे. बुधवारी (ता. २५) हिरामण देवरे हे खूप वेळ उलटूनही घरी न परतल्याने त्यांची पत्नी यशोदाबाई शेताकडे गेल्या. विहिरीच्या बाहेरच पतिच्या चप्पला आढळून आल्याने त्यांना जरा संशय आलाच. धावतच विहिरीकडे जात मध्ये डोकावून पाहिले असता त्यांना धक्काच. विहिरीत काहीच दिसेना मात्र मन घाबरले. त्यांनी मोठ्याने हंबरडा फोडला असता जवळच काम करत असलेले शेतकरी धावून आल्यानंतर माजी सरपंच व पोलिसपाटील आदींनी पोलिसांना घटनेची माहिती दिली.\nहेही वाचा > सोन्याचे बिस्किट हाती लागले पण श्रीमंत होण्याचे स्पप्न भंगले\nशोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार\nजायखेडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक श्रीकृष्ण पारधी व पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. स्थानिक नागरिकांनी विहिरीत शोध घेतला असता विहिरीला पन्नास फुटांहून अधिक पाणी असल्याने मृतदेह मिळाला नाही. त्यामुळे मालेगाव येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. जवळपास पाच तासांच्या अथक परिश्रमानंतर मृतदेह आढळला. नामपूर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. यू. पी. हेंद्रे यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. रात्री उशिरा शोक���कुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जायखेडा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली असून, तपास सुरू आहे. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून, मुली, भाऊ असा परिवार आहे.\nहेही वाचा > 'आज कुछ तुफानी' करणे चांगलेच भोवले तब्बल सहा तासांनंतर भावंडांची सुटका\nPrevious Postविनापरवाना गर्भपाताच्या गोळ्यांची अवैधरीत्या विक्री; पोलिसांत गुन्हा दाखल\nNext PostVIDEO : वीज कायदा व खासगीकरण धोरणाविरुद्ध देशव्यापी संप; नाशिकमध्ये वीज केंद्राचे कामगार, अभियंते व अधिकाऱ्यांमध्ये संताप\nतपोवन परिसरातील युवतीचा मृतदेह : खुनाचा गुन्हा दाखल; दोन ते तीन दिवसांत प्रकरण उघडकीस येण्याची पोलिसांना आशा\nनाशिक अन् मालेगावच्या कोंबड्यांमध्ये ‘नो बर्ड फ्लू’\n बडगुजर यांच्या भेटीत उद्धव ठाकरेंचा आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00700.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://sanwadmedia.com/14700/", "date_download": "2021-01-28T07:32:14Z", "digest": "sha1:MM5NQXGMHE3PAYST54OLYV2UCPD2HOM4", "length": 11353, "nlines": 109, "source_domain": "sanwadmedia.com", "title": "शासकीय वैद्यकीय महाविद्यालय एन एम सी मान्यतेसाठी मी स्वतः लक्ष घालणार… - संवाद मिडिया (Sanwad Media)", "raw_content": "\nसंवाद तुमचा - आमचा, उभ्या महाराष्ट्राचा\nPost category:बातम्या / सावंतवाडी\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालय एन एम सी मान्यतेसाठी मी स्वतः लक्ष घालणार…\nमाजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचा जिल्ह्यातील युवकांना शब्द\nसिंधुदुर्ग जिल्ह्याला मंजूर झालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय होण्यासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग (NMC) ची मान्यता प्राप्त व्हावी यासाठी पंतप्रधानांचे शेर्पा, राज्यसभा खासदार व माजी केंद्रीय मंत्री सन्मानीय श्री सुरेश प्रभू यांची जिल्ह्यातील युवकांनी सावंतवाडी, कणकवली, मालवण, शिरोडा या तालुक्यात श्री सुरेश प्रभू यांनी दिलेल्या भेटी वेळी त्यांची भेट घेऊन निवेदन दिली आहेत.\nयावेळी ४ जानेवारी रोजी कणकवली येथील भाजप कार्यालयात श्री सुरेश प्रभू यांनी भेट दिली असता जिल्ह्यातील युवकांनी तिथे त्यांची भेट घेऊन निवेदन दिल्यानंतर श्री सुरेश प्रभू यांनी आपण यासाठी विशेष लक्ष घालून जिल्ह्याला मंजूर झालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय होण्यासाठी केंद्रातून *राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग* (NMC) ची मान्यता प्राप्त होण्यासाठी प्रयत्न करेन असा शब्द त्या युवकांना दिला आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आवश्यक असून, माझ्या प्रिय जिल्ह्याला आरोग्य सारख्या प्रश्नासाठी दुसऱ्या जिल्ह्यावर अवलंबून रहावे लागू नये यासाठी केंद्रातील आपली ओळख व राजकीय वजन वापरून लवकरात लवकर एन एम सी ची मान्यता मिळवून देईन असा विश्वास त्यांनी दिला आहे.\nयावेळी कणकवली येथे निवेदन देताना तुषार राणे, लक्ष्मण गावडे, प्रभाकर परब, सौरभ नागोळकर आणि शुभम घावरे आदी युवकांनी यावेळी भेट घेतली होती.\nकुडाळ सावंतवाडी महामार्गावर भीषण अपघात\nआदर्श कुंभारगाव विकासासाठी संत गोरा कुंभार समाज उत्कर्ष मंडळाची जिल्हाधिकारी यांकडे निवेदनाद्वारे मागणी\nकळसुलकर मधील मुलांच्या हातांना उमेदीचा अंकुर…\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nसंजना धर्णे यांना जिल्हास्तरीय आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार\nवेंगुर्ले तालुका भाजपयुमो पदाधिकारी यांना नियुक्ती पत्रे प्रदान\nसावंतवाडीत ३३ वा व्यापारी एकता ऑनलाईन मेळावा होणार संपन्न\nआचरे गावचा सुपुत्र सुब्रमण्य केळकर टपाल तिकीटावर झळकला\nउच्च व तंत्र शिक्षण विभाग आपल्या दारी 25 जानेवारी पासून कोल्हापूर येथून सुरूवात…\nसाईकृपा कन्स्ट्रक्शन- बिल्डिंग मटेरियल सप्लायर\nएन्. के. हॉल कॅटरर्स अँड मंडप डेकोरेटर्स\n🤶एन्. के. कॅटरर्स अँड मंडप डेकोरेटर्स प्रदीर्घ यशस्वी वाटचालीनंतर….\n🏬🤶🍽️एन्. के. हॉल कॅटरर्स अँड मंडप डेकोरेटर्स\n🏫 🕌सर्व सांस्कृतिक, …\nऑर्डर प्रमाणे पदार्थ तयार करून मिळतील.\n*🏡 साईकृपा कन्स्ट्रक्शन 🏠*\n*🏘️ बिल्डींग मटेरियल सप्लायर्स 🏘️*\n💫आमच्याकडे सेंट्रींगला लागणारे सर्व प्रकारचे साहित्य उपलब्ध\n💵💶 *प्रथमेश फायनान्स* 💶💵\n👉 🏦बँकेमध्ये *गहाण ठेवलेले दागिने* 💍💰 सोडवायचे आहेत का \nएस. एस. बोअरवेल (समीर पाटील)\n💦4.5″/6″ /6.5″/9″ बोअरवेल योग्य दरात खोदाई करून …\nआदीत्य ग्रीन्स, सावंतवाडी _ तुमचं स्वप्न साकारणाऱ्या आगळ्या-वेगळ्या प्रकल्पात धमाका ऑफर..\n🏡 स्वतंत्र सुंदर बंगला तो ही सुशोभित गार्डनसह 🌱\n🏠🍃 आदीत्य ग्रीन्स 🍃🏠\nसंवाद मीडिया समाजातील प्रत्येक घटकांच्या घडामोडी, कला आणि साहित्य क्षेत्रातील उत्तुंग भरारी, खेळ आणि क्रीडा विश्वातील यशस्वी दौड, शिक्षण व शैक्षणिक वाटचाल, राजकारण आणि सामाजिक माहिती, गुन्हेगार आणि समाजातील विकृती, जनजागृती आणि ���नसामान्यांच्या भावना आपल्या लेख, कथा, काव्य, गोष्टी, व बातम्यांच्या माध्यमातून समाजापुढे मांडत असते.\nPune अभिनेत्री आरोग्य इतर उत्तरप्रदेश ओरोस कणकवली कविता कुडाळ कृषी क्रिडा गजाली ठाणे दिल्ली देवगड दोडामार्ग धार्मिक पिंगुळी पुणे बांदा बातम्या महिला मालवण माहिती मुंबई युवा राजकीय लोककला विशेष वेंगुर्ले वैभववाडी व्यक्तीविशेष व्यवसाय शैक्षणिक संगमनेर संपादकीय सामाजिक सावंतवाडी सिंधुदुर्ग स्थळ\nप्रेस्टीज कॉम्प्लेक्स, तारा हॉटेलनजिक, नेवगी पाणंद, सावंतवाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00701.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/modi/", "date_download": "2021-01-28T08:22:52Z", "digest": "sha1:VJLCEMJS2WIBZITKLNIBDI6XX5WATYFV", "length": 11603, "nlines": 104, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "modi Archives | InMarathi", "raw_content": "\nहे दोघे कमवत आहेत वर्षाला तब्बल दोन कोटी, फक्त निर्माल्य गोळा करून, वाचा\nदोघांनी गंगेमध्ये फेकल्या जाणाऱ्या फुलांबद्दल चर्चा करत त्यांनी ठरवले की, नद्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रदूषणमुक्त करायचे.\n“मै शपथ लेता हू..” : मोदींच्या आणि मंत्रिमंडळाच्या शपथविधीबद्दल १० खास गोष्टी\nया शपथविधी सोहळ्यात काय काय मनोरंजक बाबी घडल्या होत्या ते बघूया.\nपंतप्रधानांसोबत असणाऱ्या अंगरक्षकांच्या बॅगेमध्ये काय असते\nअंगरक्षक प्रत्येकवेळी विशिष्ट व्यक्तींना सर्वोच्च सुरक्षा प्रदान करते. असे अंगरक्षक पंतप्रधानांवरील कोणतेही संकट आपल्यावर झेलून पंतप्रधानाना सुखरूप ठेवतात.\nयाला जीवन ऐसे नाव\nमोदी समर्थक जोडप्याने लग्नाच्या पत्रिकेवर जे छापलंय ते पाहून लोक राजकीय मतं कुठवर नेतात हे कळतं\nही पत्रिका सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून त्याला बरेच शेयर मिळाले आहेत.\nपाच राज्यांत जनतेने दिलेला कौल : अपराजितांच्या पराभवाचे पडघम\nपराभवाने चवताळलेले मोदी-शहा आणि ह्या विजयाने संजीवनी मिळालेला काँग्रेस पक्ष ह्यांची लढत रंगतदार होणार हे नक्की.\nमोदी – हिटलर साम्य दाखवणारा व्हायरल फोटो : काय आहे ह्या फोटोमागचं सत्य\nतेव्हा मोदी टोकियो येथील ताइमी एलिमेंट्रीमध्ये लहान मुलांसोबत बोलले होते.\nगावसकर, सचिन आणि विराट – “किलर इन्स्टींक्ट” गमावलेले विरोधक : भाऊ तोरसेकर\nजी पुरोगामी विचारवंत व संपादकांची २०१४ पासूनची एकमेव सुप्त इच्छा आहे. तिची नुसती चाहुल लागली तरी त्यांना ते सत्यात अवतरल्��ासारखे भासले तर नवल नाही.\nमोदींचं कालचं भाषण : चलाखीने उत्तरं टाळण्याची यशस्वी खेळी\nमेक इन इंडिया आणि स्किल इंडिया घोषणा रुपात का राहिल्या ह्याचे उत्तर कोण देणार \nभारताला मध्ययुगात नेणारे, वैदिक विमानांवर आरुढ होऊ पहाणारे शिक्षण\nसारे आधुनिक विज्ञान वेदांमध्ये होते असे अशास्त्रीय पण वैदिक अहंकार सुखावणारे विधान मानव संसाधन मंत्र्यांनी करावे हे दुर्दैवी आहे.\nमी आजही नोटाबंदीच्या निर्णयाचं समर्थन करतो…\nशाॅर्ट टर्म वर या निर्णयाचे काही प्रतिकूल परिणाम दिसून आलेत पण लाॅंग टर्म मध्ये काही फायदे निश्चित दिसून येऊ शकतात….\nमोदी, ट्रम्प, पुतीन आणि इतर बडे नेते कोणता मोबाईल वापरतात\nअसा आहे हा मोबाईल…सामान्यांपासून बड्या बड्या हस्तींना वेड लावणारा…..\nमोदी लाटेच्या अजूनही न ओसरलेल्या प्रभावात टिकून राहण्यासाठी प्रादेशिक पक्ष धडपडत आहेत का\nसंस्कृती टिकवण्यासाठी व आपले विचार हे आपल्याच भाषेतून जोपासून ते जगासमोर आणायला प्रादेशिक पक्ष हवेतच.\nमोदी सरकारचे तथाकथित ‘अच्छे दिन’ आणि माध्यमांची गळचेपी\nसमाजाचा आरसा दाखविण्याचे काम माध्यमे करत असतात. सरकार चूकत असेल तर चूक दाखविण्याचे काम करत असतात.\n चांगले दिवस आलेत…कारण मोदीजी फक्त आवाहनं करत आहेत\nना स्त्रियांना छेडणाऱ्या रोड रोमियोंवर जरब बसलीये ना पोलिस स्टेशनवर चालून येणाऱ्या गुंडांवर. ही जरब, हा धाक सुद्धा लोकांनीच बसवावा का आता\nराष्ट्रपती यांचे अधिकार तपासले असता मोठ्या मोठ्या विधेयकांबाबत त्यांची भूमिका व अधिकार कक्षा तपासली असता, भाजपचे लोक याच वेळेची संयमाने वाट पाहत होते.\nपाकिस्तानचा बंदोबस्त कधी (आणि कसा\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === पाकिस्तानचा बंदोबस्त कधी होणार \nमोदींच्या नोटबंदीमुळे गब्बरसिंगची पण झाली होती गोची \nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === गब्बर: (त्याच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये) मुहाहाहाहा….मुहाहाहाहा…आक थू…. (सगळे हसतात)\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00701.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/gang-rape-of-a-girl-marathi-news/", "date_download": "2021-01-28T08:55:16Z", "digest": "sha1:7PDQ2QALXJRE6U3DZMSJ7I5OGEDWBEMP", "length": 12953, "nlines": 224, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "धक्कादायक! परराज्यातून आलेल्या तरुणीवर औरंगाबादेत सामूहिक बलात्कार", "raw_content": "\nरक्षा खडसेंचा वादग्रस्त उल्लेख; गृहमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर भाजपनं चूक सुधारली\nयेत्या 24 तासात महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता- हवामान विभाग\n” शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवणाऱ्या सरकारला जाब विचारणारे कोणी आहे की नाही\n“मुंबई पोलीस अर्णबला लवकरात लवकर अटक करतील, असा आम्हाला विश्वास”\nआतापर्यंतची सर्वात स्वस्त SUV आज होणार लाँच; किंमत आहे फक्त…\nशेतकऱ्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं कंगणा राणावतला पडलं महागात\nबायको परपुरुषासोबत पळाली; नवऱ्यानं 18 महिलांसोबत केलं काळजाचा थरकाप उडवणारं कृत्य\n‘…आणि आमच्या मुलीकडे तेवढा वेळ नाही’; तीराच्या औषधांवरील सीमा शुल्क हटवण्याची केंद्र सरकारकडे मागणी\n‘काँग्रेसने शेतकऱ्यांना भडकवलं आहे’; प्रकाश जावडेकरांचा गंभीर आरोप\nकोरोना परिस्थिती नियंत्रणात येत असल्याने केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय\n परराज्यातून आलेल्या तरुणीवर औरंगाबादेत सामूहिक बलात्कार\nऔरंगाबाज |वाराणसीहून औरंगाबादेत आलेल्या एका तरुणीवर सामूहिक बलात्काराचा धक्कादायक प्रकार घडला आहे. रेल्वे स्थानक परिसरात हा प्रकार घडला आहे.\nपीडित तरुणी वाराणसीवरुन आपल्या नातेवाईकांसोबत औरंगाबादेत आली होती. पण ही तरुणी रस्ता चुकली त्यामुळे तिची आणि नातेवाईकांची भेट होत नव्हती. त्यावेळी तरुणीला एकटं पाहून अज्ञातांनी रेल्वे स्थानक परिसरातच एका निर्जन स्थळी नेत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.\nया प्रकरणात औरंगाबादच्या उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरा घाटी रुग्णालयात पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.\nदरम्यान, या प्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तीन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.\n“ये पब्लिक सब जाणती है, सुरक्षा कमी करणं हा सरकारचा खुजेपणा”\n‘सुरक्षा काढण्याची परंपरा भाजपचीच’; अब्दुल सत्तारांचं भाजप नेत्यांना प्रत्युत्तर\n“पीडित कुटुंबाच्या सांत्वनासाठी शब्दही नव्हते, केवळ हात जोडून उभा राहिलो”\n“लोकप्रतिनिधींना सुरक्षेची गरज नाही, सुरक्षेची खरी गरज महिलांसह संपूर्ण जनतेला”\nम��ा सुरक्षेची गरज नाही, मी फिरत राहणार- देवेंद्र फडणवीस\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\nरक्षा खडसेंचा वादग्रस्त उल्लेख; गृहमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर भाजपनं चूक सुधारली\nTop News • पुणे • महाराष्ट्र\nयेत्या 24 तासात महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता- हवामान विभाग\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\n” शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवणाऱ्या सरकारला जाब विचारणारे कोणी आहे की नाही\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\n“मुंबई पोलीस अर्णबला लवकरात लवकर अटक करतील, असा आम्हाला विश्वास”\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\n‘…आणि आमच्या मुलीकडे तेवढा वेळ नाही’; तीराच्या औषधांवरील सीमा शुल्क हटवण्याची केंद्र सरकारकडे मागणी\nसातवीतील मुलीचे शिक्षकासोबत पलायन; चिठ्ठीत लिहिलं धक्कादायक कारण\n‘थोडं राजकारण कमी करा आणि…’; भंडाऱ्यातील दुर्घटनेनंतर सामनातून राऊतांचा केंद्राला सल्ला\n…नाहीतर त्यांच्या पेकाटात लाथ घातली पाहीजे- आशिष शेलार\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\nरक्षा खडसेंचा वादग्रस्त उल्लेख; गृहमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर भाजपनं चूक सुधारली\nयेत्या 24 तासात महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता- हवामान विभाग\n” शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवणाऱ्या सरकारला जाब विचारणारे कोणी आहे की नाही\n“मुंबई पोलीस अर्णबला लवकरात लवकर अटक करतील, असा आम्हाला विश्वास”\nआतापर्यंतची सर्वात स्वस्त SUV आज होणार लाँच; किंमत आहे फक्त…\nशेतकऱ्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं कंगणा राणावतला पडलं महागात\nबायको परपुरुषासोबत पळाली; नवऱ्यानं 18 महिलांसोबत केलं काळजाचा थरकाप उडवणारं कृत्य\n‘…आणि आमच्या मुलीकडे तेवढा वेळ नाही’; तीराच्या औषधांवरील सीमा शुल्क हटवण्याची केंद्र सरकारकडे मागणी\n‘काँग्रेसने शेतकऱ्यांना भडकवलं आहे’; प्रकाश जावडेकरांचा गंभीर आरोप\nकोरोना परिस्थिती नियंत्रणात येत असल्याने केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00701.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/so-rahul-gandhi-left-the-that-meeting-halfway/", "date_download": "2021-01-28T09:16:04Z", "digest": "sha1:RN7DMSAFRAIHMX7COSB5H63A3ZLLUZZG", "length": 13355, "nlines": 224, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "...म्हणून काँग्रेस नेते राहूल गांधी 'ती' बैठक अर्धवट सोडून गेले", "raw_content": "\nभाजपच्या अधिकृत वेबासाईटवर झा��ेल्या चुकीच्या उल्लेखावर रक्षा खडसे म्हणाल्या…\nरक्षा खडसेंचा वादग्रस्त उल्लेख; गृहमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर भाजपनं चूक सुधारली\nयेत्या 24 तासात महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता- हवामान विभाग\n” शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवणाऱ्या सरकारला जाब विचारणारे कोणी आहे की नाही\n“मुंबई पोलीस अर्णबला लवकरात लवकर अटक करतील, असा आम्हाला विश्वास”\nआतापर्यंतची सर्वात स्वस्त SUV आज होणार लाँच; किंमत आहे फक्त…\nशेतकऱ्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं कंगणा राणावतला पडलं महागात\nबायको परपुरुषासोबत पळाली; नवऱ्यानं 18 महिलांसोबत केलं काळजाचा थरकाप उडवणारं कृत्य\n‘…आणि आमच्या मुलीकडे तेवढा वेळ नाही’; तीराच्या औषधांवरील सीमा शुल्क हटवण्याची केंद्र सरकारकडे मागणी\n‘काँग्रेसने शेतकऱ्यांना भडकवलं आहे’; प्रकाश जावडेकरांचा गंभीर आरोप\n…म्हणून काँग्रेस नेते राहूल गांधी ‘ती’ बैठक अर्धवट सोडून गेले\nनवी दिल्ली | लष्करी जवानांचा ड्रेस कसा असावा यावर संरक्षणविषयक संसदीय सल्लागार समितीने अधिक काळ चर्चा करून वेळ वाया घालवला, असा आरोप करत काँग्रेसचे नेते राहुल गांधी ती बैठक अर्धवट सोडून गेले.\nबुधवारी म्हणजेच 16 डिसेंबर रोजी संरक्षणविषयक संसदीय सल्लागार समितीची बैठक पार पडली. या बैठकीत लडाखजवळील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात केलेल्या जवानांबद्दलचा मुद्दा राहुल गांधींना मांडायचा होता. मात्र त्याला संरक्षणविषयक संसदीय समितीचे अध्यक्ष आणि भाजप खासदार जुआल ओराम यांनी परवानगी दिली नाही.\nसंरक्षणविषयक संसदीय समितीमध्ये राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित विषयांवर चर्चा झाली पाहिजे, असंही राहुल गांधींनी बैठकी दरम्यान म्हटलं.\nदरम्यान, राहुल गांधीप्रमाणेच संरक्षणविषयक संसदीय सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये लष्करी जवानांचा ड्रेस कसा असावा, यावरच समितीने अधिक वेळ वाया घालावला असल्याचा आरोप राजीव सातव आणि रेवनाथ रेड्डी यांनीही केला आहे.\n ठाकरे सरकारमधील ‘या’ बड्या मंत्र्याच्या जिवाला धोका होण्यासाठी अघोरी प्रथेचा वापर\nतुमचं डोकं फुटेल पण एक आमदार फुटणार नाही- सुधीर मुनगंटीवार\nलाच स्वीकारताना महिला वाहतूक पोलीस कॅमेरात कैद, व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल\n आंदोलनात सहभागी संत बाबा रामसिंगांची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या\n“पायाला भिंगरी बांधल्यासारखे शरद पवार आजही काम करत आहेत”\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\nभाजपच्या अधिकृत वेबासाईटवर झालेल्या चुकीच्या उल्लेखावर रक्षा खडसे म्हणाल्या…\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\nरक्षा खडसेंचा वादग्रस्त उल्लेख; गृहमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर भाजपनं चूक सुधारली\nTop News • पुणे • महाराष्ट्र\nयेत्या 24 तासात महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता- हवामान विभाग\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\n” शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवणाऱ्या सरकारला जाब विचारणारे कोणी आहे की नाही\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\n“मुंबई पोलीस अर्णबला लवकरात लवकर अटक करतील, असा आम्हाला विश्वास”\nTop News • तंत्रज्ञान • देश\nआतापर्यंतची सर्वात स्वस्त SUV आज होणार लाँच; किंमत आहे फक्त…\n‘कमलनाथ सरकार पाडण्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदींची महत्वाची भूमिका’; भाजपच्या बड्या नेत्याचा गौप्यस्फोट\nआता मला सगळेजण म्हणतात तु आयुष्यात काहीतरी करून दाखवलंस- राखी सावंत\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\nभाजपच्या अधिकृत वेबासाईटवर झालेल्या चुकीच्या उल्लेखावर रक्षा खडसे म्हणाल्या…\nरक्षा खडसेंचा वादग्रस्त उल्लेख; गृहमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर भाजपनं चूक सुधारली\nयेत्या 24 तासात महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता- हवामान विभाग\n” शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवणाऱ्या सरकारला जाब विचारणारे कोणी आहे की नाही\n“मुंबई पोलीस अर्णबला लवकरात लवकर अटक करतील, असा आम्हाला विश्वास”\nआतापर्यंतची सर्वात स्वस्त SUV आज होणार लाँच; किंमत आहे फक्त…\nशेतकऱ्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं कंगणा राणावतला पडलं महागात\nबायको परपुरुषासोबत पळाली; नवऱ्यानं 18 महिलांसोबत केलं काळजाचा थरकाप उडवणारं कृत्य\n‘…आणि आमच्या मुलीकडे तेवढा वेळ नाही’; तीराच्या औषधांवरील सीमा शुल्क हटवण्याची केंद्र सरकारकडे मागणी\n‘काँग्रेसने शेतकऱ्यांना भडकवलं आहे’; प्रकाश जावडेकरांचा गंभीर आरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00701.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://hebaghbhau.com/tag/master-card/", "date_download": "2021-01-28T07:47:18Z", "digest": "sha1:PKQO5NPMD7XFI7ES4BI6IM77LHZJXLDN", "length": 1715, "nlines": 20, "source_domain": "hebaghbhau.com", "title": "Master Card Archives - HeBaghBhau.Com", "raw_content": "\nSelect Author admin Amol Kachare Anup Kulkarni Kartik Pramod Prasad Vaibhav Select Category आंतरराष्ट्रीय आरोग्य क्रीडा फूड मनोरंजन महत्वाचे महाराष्ट्र राष्ट्रीय लेटेस्ट विशेष व्हायरल\nकधी आपण आपले Bank चे Debit Card नीट पहिले आहे काजर असेल तर तुम्हाला वरील प्रश्न नक्की कधी ना कधी पडलाच असणार. जर वरिल प्रश्न तुम्हाला पडला नसेल तर तुमचे…\nहे बघ भाऊ डॉट कॉम वर तुम्ही आपल्या मराठी भाषेत रोज विविध महत्वाच्या गोष्टी वाचू शकाल – सोशल मीडियावरील इतर बाबीसाठी आम्हाला फेसबुक आणि इंस्टाग्राम वर नक्की फॉलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00702.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:Yugant.pdf/13", "date_download": "2021-01-28T09:54:31Z", "digest": "sha1:DS4J6RYSPB7CMVX627RPAV6XQSTMCMLV", "length": 5209, "nlines": 63, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:Yugant.pdf/13 - विकिस्रोत", "raw_content": "\nहे पान प्रमाणित केलेले आहे.\nनावाचे काव्य, असा तर्क आहे. पाच शिष्यांना कथा सांगितली, तिची प्रत्येकाने आपल्या मनाप्रमाणे व कलाप्रमाणे मांडणी केली. जैमिनीने दुर्योधनाच्या बाजूने लिहिले असावे, असा तर्क आहे. (आश्वमेधिक-पर्वातील प्रो.करमरकरांची प्रस्तावना पहावी.) तिघांनी लिहिली असल्यास आज त्यातील काहीच उपलब्ध नाही. आपल्यापुढे जी कथा आहे, ती वैशंपायनाने अर्जुनाच्या पणतवाला\n(जनमेजयाला) जी सांगितली, तिची वाढवलेली आवृत्ती आहे. कारण ही कथा उग्रश्रवा लोमहर्षणीने नैमिषारण्यात कुलपती शौनकाला जी सांगितली, ती आहे, व्यासभारत, वैशंपायन-भारत, लोमहर्षणीने वैशंपायनाचे म्हणून सांगितलेले ते मूळ महाभारत, अशा पायऱ्या कल्पिल्या आहेत. ह्या मूळ महाभारताची एक पायरी उत्तरेकडच्या सध्याच्या पोथ्यांच्या मुळाशी व दुसरी दक्षिणेकडच्या पोथ्यांच्या मुळांशी. उत्तरेकडील मुळातून वायव्येकडील एक आवृत्ती निघाली. (ह्याला सुखटणकरांनी 'न्यू ν ' हे ग्रीक अक्षर घातले आहे,) तीपासून शारदा व देवनागरी ह्या लिप्यांत लिहिलेल्या पण शारदेवर आधारलेल्या पोथ्या निघाल्या. गंगेच्या खोऱ्यासाठी (-‘गामा γ ' हे ग्रीक अक्षर-) एक version होते. त्यातून\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल २९ एप्रिल २०२० रोजी १२:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00702.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/coronavirus-outbreak-in-india-more-than-16-thousand-covid-infected-201-death-in-24-hours-5-january/", "date_download": "2021-01-28T08:14:31Z", "digest": "sha1:WXJ2GO2IEJPUVDXYACIUIYG25LMMLLMT", "length": 10764, "nlines": 120, "source_domain": "bahujannama.com", "title": "Covid-19 in India : कोरोनाच्या प्रकरणांमध्ये सर्वात मोठी घसरण, 24 तासात सापडले 16375 नवे रूग्ण, 201 मृत्यू | coronavirus outbreak in india more than 16 thousand covid infected 201 death in 24 hours 5 january", "raw_content": "\nCovid-19 in India : कोरोनाच्या प्रकरणांमध्ये सर्वात मोठी घसरण, 24 तासात सापडले 16375 नवे रूग्ण, 201 मृत्यू\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना संक्रमितांच्या आकड्यात पुन्हा एकदा मोठी घसरण झाली आहे. मागील 24 तासात कोरोनाचे 16 हजार 375 नवे रूग्ण सापडले आहेत. सोमवारी 29 हजार 91 रूग्ण बरे झाले. 201 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत कोरोनाने 1 कोटी 3 लाख 56 हजार 844 लोक संक्रमित झाले आहेत. यापैकी 99 लाख 75 हजार 958 लोक बरे झाले, तर 1 लाख 49 हजार 850 लोकांनी या महामारीमुळे जीव गमावला आहे. सध्या 2 लाख 31 हजार 36 अ‍ॅक्टिव्ह केस आहेत.\nआरोग्य मंत्रालयानुसार, देशात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची प्रकरणे वाढून 38 झाली आहेत. सोमवारी 9 लोकांमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट असल्याचे निष्पन्न झाले. मात्र, नव्या स्ट्रेनचे कोणत्या राज्यात किती रूग्ण सापडले, याची माहिती अजून देण्यात आलेली नाही.\nअ‍ॅक्टिव्ह केसमध्ये भारत 10व्या स्थानावर\nअ‍ॅक्टिव्ह केसमध्ये जगात भारत 10व्या स्थानावर आहे. कोरोना संक्रमितांच्या संख्येनुसार भारत जगात दुसरा सर्वात प्रभावित देश आहे. जगात अमेरिकेनंतर सर्वात जास्त रिकव्हरी भारतात झाली आहे. मृत्यूंच्या बाबतीत अमेरिका आणि ब्राझीलनंतर भारताचा नंबर आहे.\nमहाराष्ट्रात सोमवारी सापडल्या 2765 नव्या केस\nमहाराष्ट्रात सोमवारी 2765 नव्या केस मिळाल्या. 10 हजार 362 लोक रिकव्हर झाले आणि 29 जणाचा मृत्यू झाला. आतापर्यंत 19 लाख 47 हजार 11 लोकांना संसर्ग झाला आहे. यामधील 18 लाख 47 हजार 361 लोक बरे झाले आहेत, तर 49 हजार 695 रूग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. सध्या 48 हजार 801 रूग्णांवर उपचार सुरू आहेत.\nSolapur News : सोलापूरचे भाजपचे उपमहापौर राजेश काळेंना अखेर अटक\nदृष्टीदोषासह वजन नियंत्रणात आणण्यासाठी फायदेशीर ठरतं टोमॅटो जाणून घ्या इतर आरोग्यदायी फायदे\nदृष्टीदोषासह वजन नियंत्रणात आणण्यासाठी फायदेशीर ठरतं टोमॅटो जाणून घ्या इतर आरोग्यदायी फायदे\n ओढणीच्या झोपाळ्याला गळफास लागून बालिकेचा मृत्यू\nबहुजनन��मा ऑनलाइन टीम - ओढणीने तयार केलेल्या झोपाळ्यावर झुलताना ओढणी गळ्याभोवती आवळल्याने सात वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू ( Girl dies)झाला. हि...\nकोल्हापूर अर्बन बँकेची 1.5 कोटीची फसवणूक, तिघांविरूध्द FIR\nPune News : जादा परताव्याच्या बहाण्यानं 15 लाखांची फसवणूक\nPune News : मध्यरात्री मार्केटयार्ड परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीतील 5 जणांना गुन्हे शाखेकडून अटक\nPune News : शाळेतील वाद; तरुणावर टोळक्याचा हल्ला\n‘भाईजान’ सलमानची को-स्टार प्रज्ञा जयस्वाल नेमकी आहे तरी कोण ‘अंतिम’ सिनेमात करणार काम\nFatty Liver Symptoms: शरीरात दिसून येणारी ‘ही’ लक्षणं असतात ‘लिव्हर’वरील धोक्याची चेतावणी देणारी चिन्ह, कसं टाळता येईल \nत्वचा सुंदर हवी असेल तर आहारात ‘या’ 2 गोष्टींचा करा समावेश\nभारतात आणखी 3 राफेल विमानं दाखल\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nदिल्लीतील हिंसाचाराला केंद्र सरकार जबाबदार : शरद पवार\nBirthday SPL : आईनं हप्त्यावर घेतलेल्या बॅटवर केली प्रॅक्टीस, आता आहे टीम इंडियाचा भरवशाचा बॅट्समन ‘या’ गोष्टीचं आजही होतंय दु:ख\nPune News : दिल्ली दरवाजा उघडून शनिवारवाड्याचा वाढदिवस साजरा\nPhotos : पुन्हा एकदा दिसला मोनालिसाचा ‘बोल्डनेस’ शॉर्ट ‘हॉट’ पँट दाखवले ‘सेक्सी लेग्स’\nनागरिकांनो, Voter id हरवलंय तर मग आता ‘नो-टेन्शन’ निवडणूक आयोगानं केलीय नवीन सोय, ‘या’ पध्दतीनं मिळवा ओळखपत्र\nशेतकरी आंदोलनात उतरले शरद पवार-आदित्य ठाकरे, महाराष्ट्रातील ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित\nPhotos : भयंकर ट्रोल झाली ‘ही’ अभिनेत्री, नंतर म्हणाली -‘इतका तमाशा कशासाठी बिकिनी घालणारी मी काही…’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00703.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%80.pdf/%E0%A5%AC%E0%A5%A6", "date_download": "2021-01-28T09:57:31Z", "digest": "sha1:UZEM7LOLBW6ODB6T4YED4UR34CBW5NWV", "length": 8518, "nlines": 60, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/६० - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही\nमागून घट्ट पकडून ठेविली, ब पुदन गिलगमेशने आपल्या तरवारीने त्याचे मस्तक उडविलें. याप्रमाणे गिलगमेशच्या नाशासाठी इइतर या देवीने खास निर्माण केलेल्या बैलाचा उलट त्यानेच नाश केल्याने इतरचा क्रोध अगदी अनाचार झाला. इकड गिलामेशने त्या मारलेल्या बेलाची शिंगे आणून शम्सु या आपल्या र सर्य देवतेला अर्पण केली. नंतर मोठ्या समारंभाने त्याने आपल्या राजधानीत प्रवेश केला व आपल्याला मिळालेल्या यशाच्या द्योतनार्थ त्याने एक आपल्या मित्रांना मोठी मेजवानी दिली. परंतु अत्यंत क्रुद्ध झालेल्या इतरने आपल्या देवी प्रभावाचे सामर्थ्य एकवटून इआ-बनींचा मृत्यू घडवून आणला. तो असा की, एका लढाईत त्याला एक मोठी जखम झाली व तिने तो बारा दिवस आजारी झाला. तेव्हां त्याने गिल्गमेशला बोलावून सर्व हकीगत सांगितली, व मग त्याचा निरोप घेऊन आपला प्राण सोडला. त्या आपल्या अत्यंत प्रिय मित्राच्या मृत्यूनें गिल्गमेश यारा फार -मोठा धक्का बसला व दिवसेंदिवस तो स्वतः त्या दुःखाने झर, लागन आजारी पडला. त्यामुळे तर आपली गति आपल्या मित्रासारखाच होते की काय ही त्याला भांति पडली. तेव्हां त्याने असा बेत केला की, आपला प्राचीन पितर पीर नापिरितम् म्हणून आहे, त्याला शोधून काढून त्याच्याकडून आपला मृत्यु चुकविण्याचा उपाय विचारून घ्यावा. असा विचार करून तो निघाला, तो एका पर्वताच्या भयंकर गुहेतून त्याचा रस्ता होता, तीतून जात असतां त्याला तेथे भयंकर सिंह दिसले. तेव्हां त्याने सिन् या चंद्र देवतेची प्रार्थना केली. तेव्हां चंद्राने त्याला त्या सिंहांना चुकवून जाण्याचा एक रस्ता दाखविला: त्या रस्त्यानें तो पुढे चालला. थोडे अंतर जातांच त्याला एक भीतिप्रद बोगदा लागला; त्याच्या तोंडाशी महाकूर वृश्चिक मार्ग अडवून बसले होते. त्यांची विनंति करून त्याने त्यांच्या परवानगीने आपला पुढला मार्ग आक्रमण केला. त्या बोगद्यांतून बाहेर येतांच त्याला एक भयंकर नदी लागली . ल्या नदीच्या कांठी सवितु या देवाचा अंमल होता. त्या नदीचें नांव मृत्युसरिता अथवा वैतरणी असे होते. तिच्यांतून पार होऊन पलीकडे गेल्याशिवाय गिलगमेशला आपला पितर परि-नापिरितम् हा भेटणे शक्य नव्हते. म्हणून गिलामेशनें सबितूची नदीपार करण्याविषयों याचना केली. तेव्हां सवितूने त्याला सांगितलें:- बाबा, हे होणे शक्य नाही. सर्व प्राणिसृष्टींची अखेर या वैतरणी नदीपाशी आहे. येथून पुढे जाणे शक्य नाही. तेव्हां एवढी तुझा विनंति मला मान्य करणे शक्य नाही. तूं इतर हवे ते माग मी देईन. कवि म्हणतो, सवितूने सांगितले:- Gilgamesh, whither hurriest thol The life that thou seekest, thou will not find. When the Gods created man They fixed death for mankind\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १२ सप्टेंबर २०१९ रोजी २३:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00703.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtra24.in/2020/07/Claim-the-girl-otherwise-the-girl-will-be-declared-free.html", "date_download": "2021-01-28T08:30:56Z", "digest": "sha1:XGWSUHJCEMF5F6RRK76FDW4GKAJUK55Z", "length": 11409, "nlines": 95, "source_domain": "www.maharashtra24.in", "title": "'त्या' बालिकेवर हक्क दाखवा;अन्यथा बालिकेला मुक्त घोषित करण्यात येईल - Maharashtra24", "raw_content": "\nगुरुवार, ३० जुलै, २०२०\nHome महाराष्ट्र 'त्या' बालिकेवर हक्क दाखवा;अन्यथा बालिकेला मुक्त घोषित करण्यात येईल\n'त्या' बालिकेवर हक्क दाखवा;अन्यथा बालिकेला मुक्त घोषित करण्यात येईल\nTeamM24 जुलै ३०, २०२० ,महाराष्ट्र\nपोलीस स्टेशन, चंद्रपुर येथे दि. २९ फेब्रुवारी २०२० रोजी तक्रार प्राप्त झाली की,सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे एका अनोळखी महिलेने एका नवजात बालिकेला एका अनोळखी व्यक्ती जवळ ठेवून तिथून पसार झाली. त्या नवजात बालिकेला पोलिसांनी शासकीय मेडिकल कॉलेज व रुग्णालय चंद्रपूर येथील एनआयसीयु वार्ड मध्ये दाखल केले असून त्या नवजात बालिकेची प्रकृती चांगली झाल्यानंतर तिला रुग्णालयातून दि. २ मार्च रोजी सुट्टी देण्यात आली.\nपोलिसांनी सदर नवजात बालिकेला दि. २ मार्च रोजी दुपारी १ वाजता महिला विकास मंडळद्वारा संचालित किलबिल प्राथमिक बालगृह-दत्तक योजना, चंद्रपूर यांच्याकडे बालिकेचा ताबा देऊन दाखल करण्यात आले. सदर बालिकेबाबत संबंधित पालकांनी हक्क दाखवावा अन्यथा बाल कल्याण समिती, चंद्रपूर त्या बालिकेला दत्तक मुक्त घोषित करेल आणि महिला विकास मंडळ द्वारा किलबिल संस्था दत्तक देण्याच्या प्रक्रियेची सुरुवात करील, असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण कक्ष चंद्रपूर यांनी केले आहे.\nसंस्थेने त्या बालिकेचे नाव संस्थेच्या दप्त���ी 'उमा' असे नोंदवून दि.२ मार्च रोजी बाल कल्याण समिती चंद्रपूर येथे उमा नामक बालिका दाखल झाल्याबाबत पत्राद्वारे कळविले. बालकल्याण समिती चंद्रपूर मार्फत केस नं ३४/२०२० दि. २ मार्च २०२० च्या आदेशाने सदर उमा बालिकेचा ताबा महिला विकास मंडळद्वारा संचालित किलबिल प्राथमिक बालगृह दत्तक योजना, चंद्रपूर येथे चालू ठेवला आहे.\nतरी बालिकेच्या संबंधित पालकांनी सात दिवसाच्या आत बाल कल्याण समिती, शासकीय मुलांचे निरिक्षण गृह- बालगृह, डॉ. राजेंद्र आल्लूरवार बिल्डींग, सी-१८, शास्त्रीनगर बगीच्या जवळ शास्त्रीनगर, चंद्रपूर किंवा जिल्हा बाल संरक्षण कक्षद्वारा जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालय, जुना कलेक्टर बंगला, जिल्हा स्टेडियम जवळ, चंद्रपूर, किंवा महिला विकास मंडळ द्वारा संचालित किलबिल प्राथमिक बालगृह-दत्तक योजना, डॉ. मुठाळ यांच्या जुन्या दवाखान्याजवळ, रामनगर चंद्रपूर या पत्त्यावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.\nBy TeamM24 येथे जुलै ३०, २०२०\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमराठी मनाचे डिजिटल व्यासपीठ : वाचकांना विश्वासार्ह बातम्या व दर्जेदार वैचारिक लिखाण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.\nघाटंजीत वाहतूक पोलिसाची शेतकऱ्याला भरचौकात मारहाण\nपैशाची केली होती मागणी ; गणेश आगेच्या मस्तवालपणाने घाटंजीकर त्रस्त घाटंजी : शहरातील बाजारात आपल्या शेतातील भाजी विक्रीसाठी आणणाऱ्या शे...\nमहागांव येथे प्रेमयुगुलची आत्महत्या\n महागांव: प्रेम म्हणजे प्रेम असतं.कधी सरतही नाही,कधी पुरतही नाही.त्याच नावं 'प्रेम' असते.सात जन्माचे स्वप्न उराशी बाळ...\nयवतमाळ मध्ये कुख्यात गुंडाची भर रस्त्यावर हत्या\nअज्ञात आरोपी घटनास्थळा वरून पसार यवतमाळ शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी प्रमाण कमी झाले असताना आज दि.२६ ऑगस्ट रोजी दिवसा ढवळ्...\nअन् तांड्यातला मुलगा बनला उप-जिल्हाधिकारी\nलाखो जण ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन, नानाविध कौशल्य, ध्येयप्राप्ती कडे असताना रानावनात,तांड्यात राहणारा समाज म्हणजे बंजारा सम...\nनिळोणा धरणामध्ये बुडून दोघांचा मृत्यू\nराज्यासह देशात स्वतंत्र दिन साजरा होत असताना यवतमाळ येथील दोन युवक निळोणा धरणात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. सदर घटना सका...\nआणखी जाहिराती पाहण्यासाठी भेट द्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00703.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtra24.in/2020/07/Yavatmal-district-is-the-first-in-the-state-to-achieve-the-objective.html", "date_download": "2021-01-28T08:49:01Z", "digest": "sha1:TACKWV76HBJREGMWEXX2X7KQRY65BXXB", "length": 12153, "nlines": 96, "source_domain": "www.maharashtra24.in", "title": "उद्दिष्ट गाठून यवतमाळ जिल्हा राज्यात प्रथम - Maharashtra24", "raw_content": "\nमंगळवार, २१ जुलै, २०२०\nHome महाराष्ट्र उद्दिष्ट गाठून यवतमाळ जिल्हा राज्यात प्रथम\nउद्दिष्ट गाठून यवतमाळ जिल्हा राज्यात प्रथम\nTeamM24 जुलै २१, २०२० ,महाराष्ट्र\nकोरोनाच्या काळात ग्रामीण महिलांनी केली 13 हजार परसबागेची निर्मिती\nयवतमाळ : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद), कृतीसंगम अंतर्गत दि. २५ जून ते १५ जुलै २०२० या कालावधीत “माझी पोषण परसबाग विकसन मोहीम” हा उपक्रम राबविण्यात आला. ग्रामीण भागातील गर्भवती, स्तनदा माता, बालके आणि किशोरवयीन मुली यांना आहारातून विविध मूलद्रव्ये, खनिजे, लोह आणि प्रथीने इत्यादी पोषकतत्वे मिळावे आणि त्यांची शारीरिक व बौद्धिक वाढ व्हावी, म्हणून या मोहिमेंतर्गत पोषण परसबागांची निर्मिती करण्यात आली आहे.\nयवतमाळ जिल्ह्यात कोरोनाच्या काळातही ग्रामीण महिलांनी १३ हजार २८७ परसबागेची निर्मिती करुन महाराष्ट्रात प्रथम येण्याचा मान मिळविला. तर वर्धा जिल्ह्याने ८ हजार २८८ परसबागा तयार करून द्वितीय क्रमांक तर अमरावती जिल्ह्याने ६ हजार २१७ परसबागांची निर्मिती करून तृतीय क्रमांकावर स्थान मिळविले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील १६ तालुक्यांमध्ये आहार, पोषण व स्वच्छता विषयक कार्यक्रम गत तीन वर्षांपासून राबविण्यात येत आहे.\nसदर मोहीम यशस्वीरीत्या राबविण्यासाठी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेश कुलकर्णी यांच्या मार्फत वेळोवेळी मिळालेल्या मार्गदर्शनामुळे ही मोहीम यशस्वी झाल्याचे उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक नीरज नखाते, कृतीसंगमचे जिल्हा व्यवस्थापक सुजित क्षिरसागर यांनी सांगितले.\nत्यामध्ये ग्रामीण भागात पोषणाची आणि आरोग्याची स्थिती सुधारण्यासाठी विशेषतः गरोदर माता, स्तनदा माता, ६ ते २४ महिने वयोगटातील बालके आणि किशोरवयीन मुली यांच्या आहारामध्ये नियमित स���वच्छ व जैविक पद्धतीने पिकविलेला ताजा भाजीपाला व फळे इ. चा समावेश व्हावा याकरीता प्रयत्न केले जात आहेत.सदर मोहिमेत तयार करण्यात आलेल्या परसबागांमुळे ग्रामीण भागातील कुटुंबाना घरच्या घरी भाजीपाला व फळे उपलब्ध झाली तसेच कुटुंबाचा भाजीपाला वरील खर्च देखील वाचला. विशेष म्हणजे ‘माझी पोषण परसबाग विकासन मोहीम’ अंतर्गत जिल्ह्याला ३२८० वैयक्तिक, सामुहिक परसबागा विकसीत करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यवतमाळ जिल्ह्याने मात्र ४०५ टक्के काम करून १३२८७ परसबागा विकसीत केल्या. याबाबत राज्याच्या उमेदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर.विमला यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांना पत्राद्वारे अभिनंदन कळविले आहे.\nBy TeamM24 येथे जुलै २१, २०२०\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमराठी मनाचे डिजिटल व्यासपीठ : वाचकांना विश्वासार्ह बातम्या व दर्जेदार वैचारिक लिखाण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.\nघाटंजीत वाहतूक पोलिसाची शेतकऱ्याला भरचौकात मारहाण\nपैशाची केली होती मागणी ; गणेश आगेच्या मस्तवालपणाने घाटंजीकर त्रस्त घाटंजी : शहरातील बाजारात आपल्या शेतातील भाजी विक्रीसाठी आणणाऱ्या शे...\nमहागांव येथे प्रेमयुगुलची आत्महत्या\n महागांव: प्रेम म्हणजे प्रेम असतं.कधी सरतही नाही,कधी पुरतही नाही.त्याच नावं 'प्रेम' असते.सात जन्माचे स्वप्न उराशी बाळ...\nयवतमाळ मध्ये कुख्यात गुंडाची भर रस्त्यावर हत्या\nअज्ञात आरोपी घटनास्थळा वरून पसार यवतमाळ शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी प्रमाण कमी झाले असताना आज दि.२६ ऑगस्ट रोजी दिवसा ढवळ्...\nअन् तांड्यातला मुलगा बनला उप-जिल्हाधिकारी\nलाखो जण ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन, नानाविध कौशल्य, ध्येयप्राप्ती कडे असताना रानावनात,तांड्यात राहणारा समाज म्हणजे बंजारा सम...\nनिळोणा धरणामध्ये बुडून दोघांचा मृत्यू\nराज्यासह देशात स्वतंत्र दिन साजरा होत असताना यवतमाळ येथील दोन युवक निळोणा धरणात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. सदर घटना सका...\nआणखी जाहिराती पाहण्यासाठी भेट द्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00703.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2019/09/best-400-ac-buses.html", "date_download": "2021-01-28T09:13:12Z", "digest": "sha1:JFVJOZCV5Z4N4RFN6R6EU6RRW5EHPLJL", "length": 8714, "nlines": 75, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "BEST च्या ताफ्यात 400 नव्या AC मिनी बसेस! - JPN NEWS - www.jpnnews.in", "raw_content": "\nHome MUMBAI BEST च्या ताफ्यात 400 नव्या AC मिनी बसेस\nBEST च्या ताफ्यात 400 नव्या AC मिनी बसेस\nमुंबई - मुंबईतील ट्राफिक मधून मुंबईकरांना लवकरात लवकर प्रवास करता यावा आणि ते ही गारेगार, म्हणून ‘BEST’ने नवीन उपक्रम सुरू केलाय. बेस्टच्या ताफ्यात 5 नव्या मिनी एसी बसेस दाखल झाल्या आहेत.\nगेल्या अनेक वर्षांपासून बेस्ट उपक्रम आर्थिक अडचणीत असून पालिका प्रशासनाने मदतीचा हात पुढे केला आहे. आतापर्यंत पालिकेने BEST ला 2100 कोटी रुपये दिले आहेत. त्याचबरोबर अनेक अटीही पालिकेने बेस्टला घातल्या होत्या. यात बेस्टचे किमान भाडे 5 रूपये करण्याची अट BEST ने मान्य केली. पण त्याचबरोबर बेस्टच्या बसगाडयांची संख्या वाढवावी ही अट होती. यासाठी बेस्टने खाजगी बस घेण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार आज नवीन खाजगी मिनी एसी बस दाखल झाल्या आहेत. त्यानंतर लवकरच 400 बस मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहेत.\nया बस BEST ने भाडेतत्वार घेतल्या असल्या, तरीही या बसगाड्यावर बस कंडक्टर हा बेस्ट उपक्रमाचाच असेल. बस मार्ग ठरवणं हा देखील बेस्टचाच अधिकार असेल. BEST च्या तिकिटांमार्फत येणारे उत्पन्न हे BEST कडेच जाणार आहे. डिसेम्बर अखेरपर्यंत एक हजार वातानुकूलित बस बेस्टच्या ताफ्यात येणार आहेत. दरम्यान, डिझेलवर धावणाऱ्या 400 मिनी बसेस 7 वर्षांसाठी भाडेतत्वावर घेण्यात येणार असून यासाठी सुमारे 587 कोटी 49 लाख 60 हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत.\n'जेपीएन न्यूज' हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर राजकारण, केंद्र, राज्य सरकार, सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, पत्रकार परिषदांच्या बातम्या, तसेच इतर ताज्या घडामोडी, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांना प्रसिद्धी दिली जात आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज'चा प्रयत्न आहे.\n'जेपीएन न्यूज' हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर राजकारण, केंद्र, राज्य सरकार, सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, पत्रकार परिषद��ंच्या बातम्या, तसेच इतर ताज्या घडामोडी, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांना प्रसिद्धी दिली जात आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज'चा प्रयत्न आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00704.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%80.pdf/%E0%A5%AC%E0%A5%A7", "date_download": "2021-01-28T10:13:32Z", "digest": "sha1:WUKG7OGWS56NNIZTA37KH6CRYSDRWJ2I", "length": 7655, "nlines": 60, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/६१ - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही\n तूं घाईने पुढे कोठे चाललास याच्या पुढे तुला हवें तें अमर जीवन प्राप्त होणार नाही. देवांनी ज्या वेळेला मनुष्यप्राणी निर्माण केला त्याच वेळेला त्यांनी नृत्यूहि निश्चित केला. म्हणून तूं आपल्या इंद्रियांना आनंद होईल अशी कृत्ये कर. मस्तकावर यशोमुकुट धारण कर व अंगावर सुंदर मंदर वस्त्रे धारण कर. व जीवंत असेपर्यंत मौज कर. मौज व गायन आपल्या डोळ्यापुढे ठेवून काळजी दूर सार व फक्त आनंद करत रहा. सवितूने आणखी त्याला सांगितले की, फक्त एक शम्सू हा सूर्यदेवच काय तो ही वैतरणी ओलांडन जाऊं शकतो. इतका उपदेश सवितून केला तरी गिल्गमेशनें तो मानला नाही. तो म्हणाला 'मला यांतील काहीहि नको, मला अमर जीवनच पाहिजे. देत असलास तर तेवढेच दे.' हा गिलगमेश व सवितु यांचा संवाद वाचतांच कठोपनिषदांतील नचिकेतस व यम यांच्या संवादाचें स्मरण झाल्याशिवाय राहणे शक्यच नाही. नचिकेतसूच्या बापाने त्याला सांगितले की मी तुला मृत्यूला देऊन टाकतो. त्यावरून नचिकेताला मृत्युलोकी जावे लागले. तेथे गेल्यावर त्याचा व यमाचा संवाद झाला. त्यांत चमाने संतुष्ट होऊन त्याला वर मागण्यास सांगितले लेना नचिकेताने अमृतत्वाचे ज्ञान मागितले. तेव्हां यम त्यास म्हणाला नचिकेता- - अन्यं वरं नचिकेतो वृणीष्व याच्या पुढे तुला हवें तें अमर जीवन प्राप्त होणार नाही. देवांनी ज्या वेळेला मनुष्यप्राणी निर्माण केला त्याच वेळेला त्यांनी नृत्यूहि निश्चित केला. म्हणून तूं आपल्या इंद्रियांना आनंद होईल अशी कृत्ये कर. मस्तकावर यशोमुकुट धारण कर व अंगावर सुंदर मंदर वस्त्रे धारण कर. व जीवंत असेपर्यंत मौज कर. मौज व गायन आपल्या डोळ्यापुढे ठेवून काळजी दूर सार व फक्त आनंद करत रहा. सवितूने आणखी त्याला सांगितले की, फक्त एक शम्सू हा सूर्यदेवच काय तो ही वैतरणी ओलांडन जाऊं शकतो. इतका उपदेश सवितून केला तरी गिल्गमेशनें तो मानला नाही. तो म्हणाला 'मला यांतील काहीहि नको, मला अमर जीवनच पाहिजे. देत असलास तर तेवढेच दे.' हा गिलगमेश व सवितु यांचा संवाद वाचतांच कठोपनिषदांतील नचिकेतस व यम यांच्या संवादाचें स्मरण झाल्याशिवाय राहणे शक्यच नाही. नचिकेतसूच्या बापाने त्याला सांगितले की मी तुला मृत्यूला देऊन टाकतो. त्यावरून नचिकेताला मृत्युलोकी जावे लागले. तेथे गेल्यावर त्याचा व यमाचा संवाद झाला. त्यांत चमाने संतुष्ट होऊन त्याला वर मागण्यास सांगितले लेना नचिकेताने अमृतत्वाचे ज्ञान मागितले. तेव्हां यम त्यास म्हणाला नचिकेता- - अन्यं वरं नचिकेतो वृणीष्व मा मोपरोत्सी रतिमा सृजैनम् ॥ दुसरा वर माग, हा हट्ट धरूं नकोस. परंतु नाचक्रेत ऐकेना, तेव्हां यमाने त्याला प्रलोभन दाखविले. तो म्हणाला:- शतायुषः पुत्रपौत्रान् वृणीव मा मोपरोत्सी रतिमा सृजैनम् ॥ दुसरा वर माग, हा हट्ट धरूं नकोस. परंतु नाचक्रेत ऐकेना, तेव्हां यमाने त्याला प्रलोभन दाखविले. तो म्हणाला:- शतायुषः पुत्रपौत्रान् वृणीव बहून्पशून् हस्तिहिरण्यमश्वान् ॥ भूमेर्महदायतनं वृणीष्व बहून्पशून् हस्तिहिरण्यमश्वान् ॥ भूमेर्महदायतनं वृणीष्व स्वयं च जीव शरदो यावादेच्छासे ॥ ये ये कामा दुर्लभा मर्त्यलोके स्वयं च जीव शरदो यावादेच्छासे ॥ ये ये कामा दुर्लभा मर्त्यलोके सान् कामान् छन्दतःप्रार्थयस्व॥ इमा रामा सरथा सतूर्या सान् कामान् छन्दतःप्रार्थयस्व॥ इमा रामा सरथा सतूर्या नहीशा लंभनीया मनुष्यैः ॥ नचिकेता. तूं शंभर वर्षांचं आयुष्य, पुत्रपौत्र, पुष्कळ पश, हत्ती, सुवर्ण : घोडे, मोटी जमीन, यांपैकी वाटेल ते मागः फार काय सुंदर स्त्रिया, रथ, व तुला ज्या ज्या इतर सुखाच्या आकांक्षा असताल, त्यांची तृप्ति मागन घे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १२ सप्टेंबर २०१९ रोजी २३:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अं���र्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00704.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/apple/", "date_download": "2021-01-28T07:56:58Z", "digest": "sha1:PRHUKGEAJFGNRPQ335TF3SMY37EKBDU3", "length": 9046, "nlines": 79, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Apple Archives | InMarathi", "raw_content": "\nएकेकाळी अडगळीच्या खोलीत सुरू झालेल्या या कंपन्या आज करत आहेत कोट्यवधींची उलाढाल\nहे अरबोंचे व्यवसाय हे एका छोट्याश्या गॅरेजपासून सुरु झाले आहेत. म्हणजे ह्या मोठ-मोठ्या कंपन्या आहेत ना, त्यांचं पहिलं कार्यालय म्हणजे छोटी अडगळीची खोली होती.\nसाथीच्या रोगांमध्ये डॉक्टरांना १००% निरोगी ठेवणारा जबरदस्त आरोग्यपूर्ण आहार जाणून घ्या…\nफायबरयुक्त, हिरव्या पालेभाज्या, प्रोटीनयुक्त, विविध फळं, दही-दूध-मध, अंडी-मासे, विविध कडधान्येयुक्त समतोल, चौरस आहार डॉक्टर्स स्वतःही सांगतात.\nफळं खायचीयेत, पण कॅलरीजची चिंता भेडसावतेय तुमच्या “डाएटिंग”साठी ही फळं आहेत लाभदायी\nतर अशाप्रकारे ही वरील फळं जरूर खा, तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. आणि फळं खाऊन वजन वाढते या विचारला बाय बाय करा.\n“आयफोन” च्या स्टेटस सिम्बॉल बनण्याचं रहस्य त्याच्या चलाख मार्केटिंगमध्ये दडलंय\nएखादी वस्तू मर्यादित आहे म्हणजे ती संपण्याच्या आधी आपल्याला ती मिळायला हवी म्हणून त्यावर उड्या पडायला लागतात.\n११ प्रसिद्ध प्रोडक्ट जेव्हा पहिल्यांदा बनले तेव्हा कसे दिसायचे\nअशा कितीतरी वस्तू आहेत, जे आपल्या जीवनातील एक प्रमुख भाग बनलेल्या आहेत. पण जेव्हा या बनल्या होत्या, तेव्हा त्यांचा लुक खूपच वेगळा होता.\nयाला जीवन ऐसे नाव\nया ८ व्यक्तींमुळे खऱ्या अर्थाने हे जग तंत्रज्ञानात ‘पारंगत’ झालं\nज्यांनी या तंत्रज्ञानामध्ये कमालीची प्रगती करून खूप लोकांना प्रभावित केले आहे. चला जाणून घेऊया, तंत्रज्ञान क्षेत्रातील या महत्त्वपूर्ण व्यक्तींबद्दल\nयाला जीवन ऐसे नाव\nआयफोनने चक्क कॉपी केलेत अँड्रॉइड स्मार्टफोनचे हे पाच फीचर्स..\nत्यामुळे तुम्ही अँड्रॉइड फोन वापरता म्हणून अजिबात खट्टू होऊ नका. कारण काही बाबतीत तुमचा अँड्रॉइड फोन ऍपलचा बाप आहे.\nगरीब ह्रितिक रोशन ते “गणेश गायतोंडे” : आयफोन्स विनोदांसाठी मिम्सचा पाऊस\nया किंमती इतक्या जास्त आहेत की किडनी विकावी लागती की काय असं सगळ्यांचं म्हणणं आहे, आणि हाच जोक सर्व मिमकर��ंचा कॉन्टेक्सट आहे.\nएक भारतीय लिपी करतीये जगभरातील अँपल उपकरणं क्रॅश\nजेव्हा तुम्ही त्याला ओपन कराल, त्यानंतर तुम्ही जो ऍप वापरत असाल तो क्रॅश होईल.\nजग बदलणाऱ्या अॅपल आयफोनच्या जन्मामागची स्टीव्ह जॉब्सची ‘तिरस्कारी’ कथा\nत्याने मला सांगितले, आपण असा टॅबलेट पीसी बनवून जो स्टायलस वर नाही तर हाताच्या बोटांनी ऑपरेट करता येईल.\nअॅपलचे i phones – विक्री आणि नफ्याचं डोकं चक्रावून सोडणारं गणित\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi === प्रत्येक इंडस्ट्रीचं, वर्षानुवर्षांनंतर एक गणित बसतं. त्या क्षेत्रात\nत्याच्या जीन्सच्या खिश्यात “जाळ अन धूर संगटच”\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === आयफोन म्हणजे स्टेटस…आयफोन म्हणजे अटेंशन… जगभरातील आयफोनच्या प्रसिद्धीमुळे ज्याच्याकडे\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00704.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/27-dead-as-fishing-boat-sinks-off-honduras-zws-70-1924951/", "date_download": "2021-01-28T08:37:42Z", "digest": "sha1:L77KJIDQKR3XNCBWD6THEAEEWKRJ4BZL", "length": 11351, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "27 dead as fishing boat sinks off Honduras zws 70 | होंडुरासनजीक बोट बुडून २७ जण मृत्युमुखी | Loksatta", "raw_content": "\nएक लाख किलो जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट\nराज्यातील ५७ पोलिसांना शौर्यपदके जाहीर\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\nहोंडुरासनजीक बोट बुडून २७ जण मृत्युमुखी\nहोंडुरासनजीक बोट बुडून २७ जण मृत्युमुखी\nनिघण्याच्या बिंदूपासून काहीच अंतरावर ईशान्येकडे असलेल्या कायो गोर्डा या लहानशा बेटाजवळ ही बोट बुडाली.\nतेगुसिगल्पा : कॅरेबियन बेटांवरील होंडुरासच्या किनाऱ्याजवळ मासेमारी करणारी एक बोट बुडाल्याने २७ जण मरण पावले, तर ९ जण अद्याप बेपत्ता आहेत, असे देशाच्या लष्कराने सांगितले. मोस्क्विशिया भागातील दुर्गम किनाऱ्याजवळ ही बोट बुडाल्यानंतर ५५ लोक बचावले, असे सशस्त्र दलांचे प्रवक्ते जोस मेझा यांनी सांगितले.\nखेकडे पकडण्यावरील हंगामी बंदी उठवण्यात आल्यानंतर ७० टन वजनाची ‘वॉली’ ही बोट निकारागुआ सीम��नजीक असलेल्या कॅबो ग्रॅशियस ए दिओस या देशाच्या सर्वात पूवेईकडील टोकावरून निघाली, तेव्ही तिच्यावर ९१ लोक होते. निघण्याच्या बिंदूपासून काहीच अंतरावर ईशान्येकडे असलेल्या कायो गोर्डा या लहानशा बेटाजवळ ही बोट बुडाली. या अपघाताचे कारण लगेच कळू शकले नाही.\nबोट दुर्घटनेतील मृतदेह आणि त्यातून बचावलेल्या लोकांना पूर्व होंडुरासमधील मुख्य शहर असलेल्या प्युर्टो लेंपिरा येथे नेण्यात येईल, अशी माहिती मेझा यांनी दिली. ३१ जणांना नेण्याची क्षमता असलेल्या त्या बोटीवरून ४९ लोकांची सुटका करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nवहिनीसाहेबांचा कुल लूक; बेबीबंपसोबत केलं फोटोशूट\nVideo : 'जिंदगी का सफर..'; कार्तिकी -रोनितचा रोमँण्टिक डान्स\nसगळी चूक नेहरू आणि गांधीजींचीच; बॉलिवूड पटकथा लेखकाचं ट्वीट चर्चेत\n ...म्हणून सिद्धार्थने शहनाजला फेकलं पाण्यात\n सहा महिन्यांपूर्वी अभिनेत्रीनं दिले होते आत्महत्येचे संकेत; म्हणाली होती...\nवानखेडे स्टेडियमला जाणारी वाट वाकडी\nसिंगापूरच्या धर्तीवर उपराजधानीत आंतरराष्ट्रीय उद्यान\nजिल्ह्यातील कृषीपंप धारकांकडे तीन हजार कोटींची थकबाकी\nजम्मू-काश्मीरच्या दुर्गम भागांत सेवा देण्यास नाशिकच्या डॉक्टरांची तयारी\nवाठोडा परिसरातील हजार कोंबड्या नष्ट\nशंकरशिला इमारत कोसळण्याचा धोका\nवाडा तालुक्यात बनावट नोटांचा कारखाना उध्वस्त\nउपनगरी रेल्वे प्रवासीसंख्या २१ लाखांवर\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 भारत २०२२ पर्यंत कुपोषणमुक्त होईल : स्मृती इराणी\n2 हाफिझ सईद विरोधात कारवाई म्हणजे पाकचा डोळयात धुळफेक करण्याचा प्रयत्न\n3 आमदार आकाश विजयवर्गीयला भाजपाची नोटीस\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच��या फोटोशूटचं सत्य माहितीये\nमाझे भाऊ अमित शाह यांच्याकडे ५१ लाख व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आहेत, त्यामुळे... -ममता बॅनर्जीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00704.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/metro-car-shed-aarey-metro-car-shed-kanjurmarg-metro-car-shed-sachin-sawant-ashish-shelar-bmh-90-2322223/", "date_download": "2021-01-28T08:07:05Z", "digest": "sha1:IMUNB4ZBI3SNLTSP5MU5IZKYV6CEJDSX", "length": 16179, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "तज्ञ समितीपेक्षा अधिक अक्कल आहे का?; शेलार-सावंत आमनेसामने । metro car shed aarey metro car shed kanjurmarg metro car shed sachin sawant ashish shelar bmh 90 | Loksatta", "raw_content": "\nएक लाख किलो जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट\nराज्यातील ५७ पोलिसांना शौर्यपदके जाहीर\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\nतज्ज्ञ समितीपेक्षा अधिक अक्कल आहे का\nतज्ज्ञ समितीपेक्षा अधिक अक्कल आहे का\n\"म्हणजे २०२४ पर्यंत मुंबईकरांना मेट्रो नाही\"\nमेट्रो कारशेड आरे येथून कांजुरमार्गला हलवण्यात आल्यानंतरही कारशेडच्या वादावर पडलेला नाही. कांजुरमार्ग येथील जागेवरून पुन्हा एकदा हा वाद उफाळून आला आहे. कांजुरमार्ग येथे मेट्रो कारशेड करण्यासंदर्भात काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी पुराव्यांसह तत्कालिन फडणवीस सरकारवर आरोपा केला होता. सावंत यांनी केलेल्या आरोपानंतर भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी सावंत यांना प्रत्युत्तर दिलं आहे.\n“मुंबई मेट्रोसाठी तत्कालिन देवेंद्र फडणवीस सरकारने कांजुरमार्गच्या जागेचा विचार केला होता आणि त्याचा पुरावा म्हणजे त्यावेळी अश्विनी भिडे यांनी जिल्हाधिकार्‍यांना पत्र लिहिले होते, असे सांगून सचिन सावंत यांनी स्वत:चेच हसे करून घेतले आहे. हा संपूर्ण घटनाक्रम महाविकास आघाडी सरकारच्या सौनिक कमिटीच्याच अहवालात नमूद असून, कांजुरमार्ग नव्हे तर आरेचीच कशी योग्य जागा आहे, हे याच सरकारच्या समितीने सांगितले आहे. त्यामुळे मनोज सौनिक कमिटीपेक्षाही जास्त अक्कल त्यांना आहे का असा नवीन प्रश्न निर्माण होत आहे,” असा हल्लाबोल आशिष शेलार यांनी केली आहे.\n“मुळात देवेंद्र फडणवीस यांच्याच सरकारने कांजुरमार्ग येथील जागेच्या पर्यायाची शक्यता पडताळून पाहण्याचे ठरविले होते. त्यावेळी न्यायालयातून स्थगिती हटविण्यासाठी परवानगी दिल्यानंतर अश्विनी भिडे यांनी ते पत्र लिहि��े. मात्र असे सिलेक्टिव्ह पत्र दाखवून काय उपयोग त्याच काळात अश्विनी भिडे यांनी नगरविकास विभागाला न्यायालयातील प्रलंबित दाव्यांबाबतची माहिती सुद्धा दिली. त्यात सरकारी वकिलांनी २६६१ कोटी न्यायालयात जमा करावे लागतील, असा स्पष्ट अभिप्राय दिला होता. डिसेंबर २०१६ पर्यंत न्यायालयातील स्थगिती मागे घेण्यासाठी भरघोस प्रयत्न करण्यात आले. पण, जेव्हा हे शक्य नाही, असे लक्षात आले आणि दुसरीकडे मेट्रोचे काम वेगाने पुढे गेले, तेव्हा मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशनच्या विनंतीवरून आरेच्या जागेची निवड केली गेली. शिवाय, १००० झाडं वाचविण्यासाठी कारडेपो ३० हेक्टरऐवजी २५ हेक्टरमध्ये करण्याचे नियोजन केले गेले,” असं शेलार यांनी प्रत्युत्तर देताना म्हटलं आहे.\n“येथे हे लक्षात घेतले पाहिजे की, मुळ मुद्दा हा राज्य सरकारची जागा की केंद्र सरकारची जागा असा नाही. तर खासगी व्यक्तींनी या जागेवर केलेल्या दाव्यांचा मुद्दा आहे. शिवाय, स्वत:च्याच सरकारने नेमलेल्या सौनिक कमिटीच्या अहवालावर या सरकारचा विश्वास नाही का कांजुरला कारशेड करायचे असेल तर तेथील जागा समतोलीकरणासाठी २ वर्ष, त्यानंतर आणखी २ वर्ष कामासाठी असे चार ते साडेचार वर्षांचा विलंब होणार आहे. सुमारे ४००० कोटींचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. म्हणजे २०२४ पर्यंत मुंबईकरांना मेट्रो नाही. मुंबईकरांच्या मुळावर का उठले आहात, याचे उत्तर न देता, स्वत:च्याच सरकारच्या अहवालावर न बोलता, प्रक्रियेतील सिलेक्टिव्ह पत्र देऊन उपयोग काय कांजुरला कारशेड करायचे असेल तर तेथील जागा समतोलीकरणासाठी २ वर्ष, त्यानंतर आणखी २ वर्ष कामासाठी असे चार ते साडेचार वर्षांचा विलंब होणार आहे. सुमारे ४००० कोटींचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. म्हणजे २०२४ पर्यंत मुंबईकरांना मेट्रो नाही. मुंबईकरांच्या मुळावर का उठले आहात, याचे उत्तर न देता, स्वत:च्याच सरकारच्या अहवालावर न बोलता, प्रक्रियेतील सिलेक्टिव्ह पत्र देऊन उपयोग काय कायम माहितीच्या अभावी बोलणारे सचिन सावंत यांनी पुन्हा एकदा परंपरा कायम ठेवली,” अशी टीका शेलार यांनी सचिन सावंत यांच्यावर केली आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nIPL च्या वेळी नेट बॉलर म्हणून यायचा सिराज, त्याच्यावर 'या' व्यक्तीची नजर पडली आणि...\nवहिनीसाहेबांचा कुल लूक; बेबीबंपसोबत केलं फोटोशूट\nVideo : 'जिंदगी का सफर..'; कार्तिकी -रोनितचा रोमँण्टिक डान्स\nसगळी चूक नेहरू आणि गांधीजींचीच; बॉलिवूड पटकथा लेखकाचं ट्वीट चर्चेत\n ...म्हणून सिद्धार्थने शहनाजला फेकलं पाण्यात\n सहा महिन्यांपूर्वी अभिनेत्रीनं दिले होते आत्महत्येचे संकेत; म्हणाली होती...\nवानखेडे स्टेडियमला जाणारी वाट वाकडी\nसिंगापूरच्या धर्तीवर उपराजधानीत आंतरराष्ट्रीय उद्यान\nजिल्ह्यातील कृषीपंप धारकांकडे तीन हजार कोटींची थकबाकी\nजम्मू-काश्मीरच्या दुर्गम भागांत सेवा देण्यास नाशिकच्या डॉक्टरांची तयारी\nवाठोडा परिसरातील हजार कोंबड्या नष्ट\nशंकरशिला इमारत कोसळण्याचा धोका\nवाडा तालुक्यात बनावट नोटांचा कारखाना उध्वस्त\nउपनगरी रेल्वे प्रवासीसंख्या २१ लाखांवर\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 “…तर मी आपली जाहीर माफी मागण्यास तयार,” आशिष शेलारांचं उद्धव ठाकरेंना पत्र\n2 “आपण लपूनछपून…”, मेट्रो कारशेडवरुन आशिष शेलारांचं आदित्य ठाकरेंना जाहीर आव्हान\n3 VIDEO: ३०० वर्ष जुनं मुंबईतलं पहिलं इंग्लिश चर्च\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\nमाझे भाऊ अमित शाह यांच्याकडे ५१ लाख व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आहेत, त्यामुळे... -ममता बॅनर्जीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00704.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune-news/leopard-cubs-found-in-maval-in-sugarcane-farm-scj-81-kjp-91-2099273/", "date_download": "2021-01-28T08:22:23Z", "digest": "sha1:UUHPJBK5IODXSLCFOPQFXV45YIFZ5D4A", "length": 11978, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Leopard cubs found in maval in sugarcane farm scj 81 kjp 91 | मावळ भागात आढळले बिबट्याचे दोन गोंडस बछडे | Loksatta", "raw_content": "\nएक लाख किलो जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट\nराज्यातील ५७ पोलिसांना शौर्यपदके जाहीर\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रल���बित\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\nमावळ भागात आढळले बिबट्याचे दोन गोंडस बछडे\nमावळ भागात आढळले बिबट्याचे दोन गोंडस बछडे\nमावळ परिसरात बिबट्या आहे असं वारंवार सांगण्यात आले होते\nमावळ तालुक्यातील सांगवडे गावात ऊस तोडणी दरम्यान बिबट्याची दोन पिल्ले आढळून आली आहेत. ही बाब आज सकाळी समोर आली असून त्यांना वनविभागाने तपासणी करीत ताब्यात घेतले आहे. त्यांची प्रकृती उत्तम आहे, त्यांचा जन्म नुकताच दहा दिवसांपूर्वी झाला असावा असं वनविभागाकडून सांगण्यात आलं.\nमावळ मधील सांगावडे गावातील जालिंदर लिमन यांच्या शेतात ऊसतोडणी सुरू होती. तेव्हा कामगारांना अवघ्या दहा दिवसांची बिबट्यांची पिल्ले आढळली. दरम्यान, यामुळे ऊसतोड कामगार भीतीच्या सावटाखाली आहेत. याची माहिती तातडीने वनविभागाला देण्यात आली. त्यानंतर घटनास्थळी येऊन अधिकारी आणि कर्मचारी यांनी पिल्लांची पाहणी करून त्यांना तपासणीसाठी ताब्यात घेतलं आहे. त्यांची प्रकृती उत्तम असून गेल्या काही महिन्यांपासून सांगावडे गाव परिसरात बिबट्याचा वावर असल्याच गावकऱ्यांच म्हणणं होतं. ते या घटनेवरून स्पष्ट झालं आहे. मावळ परिसरात अनेकदा बिबट्या असल्याच्या चर्चा सुरू होत्या. याची माहिती मावळ वनविभागाला देण्यात आली होती. दरम्यान, जंगल नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने बिबट्या हे मानवीवस्तीकडे आणि शेताच्या दिशेने वाटचाल करत आहेत. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी अस ही आवाहन करण्यात येत आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nमुंबईवर हक्क सांगण्याचा प्रश्नच नाही; अजित पवारांचं कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर\nवहिनीसाहेबांचा कुल लूक; बेबीबंपसोबत केलं फोटोशूट\nVideo : 'जिंदगी का सफर..'; कार्तिकी -रोनितचा रोमँण्टिक डान्स\nसगळी चूक नेहरू आणि गांधीजींचीच; बॉलिवूड पटकथा लेखकाचं ट्वीट चर्चेत\n ...म्हणून सिद्धार्थने शहनाजला फेकलं पाण्यात\n सहा महिन्यांपूर्वी अभिनेत्रीनं दिले होते आत्महत्येचे संकेत; म्हणाली होती...\nवानखेडे स्टेडियमला जाणारी वाट वाकडी\nसिंगापूरच्या धर्तीवर उपराजधानीत आंतरराष्ट्रीय उद्यान\nज���ल्ह्यातील कृषीपंप धारकांकडे तीन हजार कोटींची थकबाकी\nजम्मू-काश्मीरच्या दुर्गम भागांत सेवा देण्यास नाशिकच्या डॉक्टरांची तयारी\nवाठोडा परिसरातील हजार कोंबड्या नष्ट\nशंकरशिला इमारत कोसळण्याचा धोका\nवाडा तालुक्यात बनावट नोटांचा कारखाना उध्वस्त\nउपनगरी रेल्वे प्रवासीसंख्या २१ लाखांवर\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरण; ८१ कोटींचा गैरव्यवहार उघड\n2 ‘लोकसत्ता अर्थब्रह्म’च्या प्रकाशनानिमित्त गुंतवणूकदारांशी संवाद\n3 The Best Good Luck : दहावीची परीक्षा आजपासून\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\nमाझे भाऊ अमित शाह यांच्याकडे ५१ लाख व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आहेत, त्यामुळे... -ममता बॅनर्जीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00704.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://pritisangam.com/mryut_salindar_khanyachi_ichha_padali_mahagat", "date_download": "2021-01-28T07:34:52Z", "digest": "sha1:XFJIRZF6JVX74MI4THOSQNVP7FLOLTOF", "length": 28200, "nlines": 314, "source_domain": "pritisangam.com", "title": "मृत साळींदर खाण्याची इच्छा पडली महागात - Pritisangam News Paper", "raw_content": "\nशेतकरी आंदोलन हिंसक होण्यास पंतप्रधान जबाबदार...\nहणबरवाडी त्रिज्येतील 10 कि.मी. क्षेत्र सतर्क...\nवाई तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या उमेदवारांसाठी...\nचिकनगुणिया सद्रुश साथीच्या आजाराने उंब्रजकर भयभीत\nइतना सन्नाटा क्यू है भाई.....\n'मुकद्दर का सिकंदर' राजा जाधव\n'जंटलमन' क्रिकेटर ....नरेंद्र पंडित उर्फ 'बबलू'\nशिवाजी विद्यापीठाचा स्टार,साताऱ्याच्या वीर अविनाश...\nइनस्विंग गोलंदाजीचा बादशहा ,सातारकर योगेश उर्फ...\nराष्ट्रपतींनी दिल्या पत्राद्वारे खा.श्रीनिवास...\nपृथ्वीराज चव्हाण यांनी अपघातग्रस्तांची केली आस्थेवाईकपणे...\nकराडात मृत पक्षी सापडत असल्याने घबराट\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jan 24, 2021 640\nपुणे येथून बेपत्ता असलेल्या इसमाचा शोध महाबळेश्वर...\nराष्ट्रपतींनी दिल्या पत्राद्वारे खा.श्रीनिवास...\nपृथ्वीराज चव्हाण यांनी अपघातग्रस्तांची केली आस्थेवा��कपणे...\nकराडात मृत पक्षी सापडत असल्याने घबराट\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jan 24, 2021 640\n‘मतदार राजा’ कुठं... कुठं शोधू तुला \nपुणे येथून बेपत्ता असलेल्या इसमाचा शोध महाबळेश्वर...\nएल सी बी ने दोन तासात खुनाला फोडली वाचा\nम'श्वरात इंधन दरवाढीविरोधात शिवसेना आक्रमक\n'वाघ' साहेब बोरगाव पोलिसांचे वागणं बरं नव्ह...\nदबंग पोलीस अधिकारी अरुण देवकर यांची सांगलीत एंट्री\nसांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थती...\nशिराळा विधानसभा मतदारसंघात कमळ फुलणार - देवेंद्र...\nसाखर कामगार संघटनेचा सरकारला इशारा\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 20, 2019 535\nपोषण उपक्रमात आयसीडीएस करवीर 2 प्रकल्प देशात...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 20, 2019 557\nमाळीनच्या धर्तीवर टेकवाडीचे पुनर्वसनासाठी प्रयत्नशील...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 20, 2019 587\nमहापुराने गिळंकृत केले अनेक संसार\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 14, 2019 833\nपूरग्रस्तांच्या मदतीवर सरकारची जाहिरात\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 10, 2019 684\nसोलापूरच्या गुरुजींना सात कोटींचा पुरस्कार\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अक्कलकोट मध्ये...\nप्रियकराला अडथळा नको म्हणून लक्ष्मी ने दिली उधार...\nअक्कलकोट तालुक्याला दोन नद्यांनी वेढले\nटेकवली परिसरात अवैध बांधकाम जोमात,प्रशासन कोमात\nबाबांना इन्कम टॅक्सचे बोलावणे आले\nकाकांचे विचार जोपासण्याचे काम उदयदादांकडून\nमोदी सरकारने लोकशाहीचा गळा घोटला\nअर्णब गोस्वामी यांना कोर्टाचा दिलासा, FIRवर तात्पुरती...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 1, 2020 227\nमहावितरण, अदानी, टाटा, बेस्ट कंपन्यांचं वीज बिल...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 1, 2020 246\nफेअर अँड लव्हली हे नाव बदलेल, पण गोरेपणाचं कौतुक...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 1, 2020 242\nकोरोना संकट : जगातले सगळे विषाणू गायब झाले तर...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 1, 2020 225\nप्लाझ्मा थेरपी : कोरोना व्हायरसवरचा हा उपचार...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 1, 2020 253\nदहशतवाद्यांनी महात्मा गांधींचे नष्ट केलेले भित्तिशिल्प...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Sep 11, 2019 441\nपाकिस्तानने दहशतवादी कारवायांसाठी मसूद अझहरची...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Sep 11, 2019 459\nDVM Special : अमेरिका - संघर्ष करणाऱ्या लेखकांकडून...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Sep 11, 2019 412\nरंजक... चिमुकल्याने लावला २७ वर्षांपासून बेपत्ता...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Sep 11, 2019 426\nयूएनएचआरसीय / काश्मीर भारताचाच भाग; पाक परराष्ट्र...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Sep 11, 2019 441\nव्यंगचित्र / कसं काय पाव्हणं \nव्यंगचित्�� / कसं काय पाव्हणं \nमृत साळींदर खाण्याची इच्छा पडली महागात\nमृत साळींदर खाण्याची इच्छा पडली महागात\nकार्वे नाका ता. कराड येथे एका फ्लॅटवर मृत साळींदर पोत्यात लपवून ठेवल्याची माहिती वनविभागाच्या पथकाला मिळाली. त्याआधारे रविवारी 30 रोजी पहाटेच्या सुमारास वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी सदर ठिकाणी छापा टाकून मृतावस्थेतील साळींदर वन्यप्राणी व एक स्विप्ट डिझायर गाडी ताब्यात घेतली. तसेच एकावर भारतीय वन्यजीव अधिनियम 1972 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 30, 2020 150\nसाळींदर वन्यप्राणी संग्रहित फोटो\nकार्वे नाका ता. कराड येथे एका फ्लॅटवर मृत साळींदर पोत्यात लपवून ठेवल्याची माहिती वनविभागाच्या पथकाला मिळाली. त्याआधारे रविवारी 30 रोजी पहाटेच्या सुमारास वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी सदर ठिकाणी छापा टाकून मृतावस्थेतील साळींदर वन्यप्राणी व एक स्विप्ट डिझायर गाडी ताब्यात घेतली. तसेच एकावर भारतीय वन्यजीव अधिनियम 1972 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.\nयाबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मसूर-हेळगाव रोडवर कचरेवाडी नजीक एका अज्ञात वाहनाने साळींदर वन्यप्राण्यास धडक दिली. यामध्ये मृत पावलेल्या साळींदर वन्यप्राण्यास शशिकांत पवार याने खाण्याच्या उद्देशाने त्याच्या खाजगी गाडीतून (एम. एच. 14 सीएक्स 6671) कार्वे नाका येथील घरी आणले.\nयासंदर्भातील माहिती वनविभागाच्या पथकाला मिळाली. त्यानुसार रविवारी पहाटेच्या सुमारास पवार याच्या राहत्या घरी वनविभागाच्या पथकाने छापा टाकला. या छाप्यात पवार याच्या बाथरूमध्ये पोत्यात ठेवलेले मृतावस्थेतील साळींदर आढळून आले. त्यानंतर वनविभागाच्या पथकाने मृत साळींदर वन्यप्राणी व स्विफ्ट डिझायर गाडी ताब्यात घेतली असून पवार याच्यावर भारतीय वन्यजीव अधिनियम 1972 नुसार गुन्हा नोंद केला आहे.\nसदरची कारवाई वनक्षेत्रपाल विलास काळे, वनपाल ए. पी. सव्वाखंडे, वनरक्षक रमेश जाधवर, प्रशांत मोहिते, भारत खटावकर, सुनिता जाधव, कराड शहर पोलीस स्टेशन बीट मार्शल, होमगार्ड व पंच रोहन भाटे, भाऊसो नलवडे यांनी केली.\nकार्वे नाका ता. कराड येथे एका फ्लॅटवर मृत साळींदर पोत्यात लपवून ठेवल्याची माहिती वनविभागाच्या पथकाला मिळाली. त्याआधारे रविवारी 30 रोजी पहाटेच्या सुमारास वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी सदर ठिकाणी छा���ा टाकून मृतावस्थेतील साळींदर वन्यप्राणी व एक स्विप्ट डिझायर\nसाखरवाडी(चोरे)तील जवान संदीप पिंपळुस्कर यांचे अल्पशा आजराने दुर्देवी निधन\nआशासेविकेंचे मानधन देण्यासाठी ग्रामपंचायतीची टाळाटाळ\nवहागावात स्वस्त धान्य दुकानदाराची ग्राहकांस दमदाटी, दुकानदाराविरुध्द...\nसीआयडीचे काम फारच आव्हानात्मक\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 21, 2019 650\nपुरग्रस्तांसाठी सरकारने जाहीर केलेली मदत अपूरी\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 12, 2019 326\nकराडात मृत पक्षी सापडत असल्याने घबराट\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jan 24, 2021 650\nराष्ट्रपतींनी दिल्या पत्राद्वारे खा.श्रीनिवास पाटील यांना...\nकराड दक्षिणेत भाजपमध्ये येणाऱ्यांची मोठी लाट - डॉ. अतुल...\nपृथ्वीराज चव्हाण यांनी अपघातग्रस्तांची केली आस्थेवाईकपणे...\nजलसंचय: एक राष्ट्रीय कार्य\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 5, 2019 127\nएल सी बी ने दोन तासात खुनाला फोडली वाचा\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाल यात्रा रद्द : जिल्हा प्रशासनाचा...\nहणबरवाडी त्रिज्येतील 10 कि.मी. क्षेत्र सतर्क भाग म्हणून...\nजलसंचय: एक राष्ट्रीय कार्य\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 5, 2019 654\nकराडात मृत पक्षी सापडत असल्याने घबराट\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jan 24, 2021 650\nकराड तालुक्याला दिवसातला दुसरा धक्का,अजून सातजण बाधित\nकराड तालुक्यात ८ नवे कोरोना रुग्ण सातारा जिल्ह्याचा आकडा...\nघरी जाऊन अथवा बोलावून केस कापल्यास होणार गुन्हा :-एस. पी....\nउंब्रज मधील कोरोना बाधित निकट सहवासातील दोन जण कोरोना पॉझिटीव्ह\nएल सी बी ने दोन तासात खुनाला फोडली वाचा\nप्रीतिसंगम ऑनलाईन Dec 20, 2020 182\nलोकशाहीचे आकुंचन देशासाठी चिंताजनक\nप्रीतिसंगम ऑनलाईन Nov 7, 2020 150\nअनोख्या सत्काराने भारावल्या स्वच्छता ताई\nमोदी सरकारने लोकशाहीचा गळा घोटला\nशिवाजी विद्यापीठाचा स्टार,साताऱ्याच्या वीर अविनाश टकले\nबाजाराचा तंत्र कल : बाजारात अपेक्षित घसरण\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 1, 2020 229\nतेजीचे प्रथम वरच लक्ष्य हे सेन्सेक्सवर ३७,००० ते ३७,३५० आणि निफ्टीवर १०,७५० ते १०,८५०...\nमी काेणावरही नाराज नाही : शिवेंद्रसिंहराजे\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 9, 2019 494\nसातारा : माझ्या अनुपस्थितीचा चुकीचा अर्थ काढण्यात आला असून मी पक्षावर अथवा पक्षातील...\nनगरमध्ये बाळाचा मृत्यू; खुनाचा संशय\nप्रीतिसंगम ऑनलाईन Sep 5, 2019 294\nश्रीगोंदे (नगर) : तालुक्‍यातील भानगाव येथे धारदार वस्तू डोक्‍यात लागून दोन वर्षांच्या...\nदोन वर्षांत अमेरिका मंदीच्या कचाट्यात येऊ शकते : सर्वेक्षण...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 20, 2019 367\nवॉशिंग्टन -पुढील एक ते दाेन वर्षांत अमेरिका मंदीच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता...\nदारु पिऊन शिक्षकांचा शाळेत राडा, शिक्षक पोलिसांच्या ताब्यात...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 15, 2019 329\nलातूर : शिक्षक हे आपला आदर्श असतात. माध्यमिक शाळेतील शिक्षक तर...\nDVM Special : अमेरिका - संघर्ष करणाऱ्या लेखकांकडून असाइनमेंट...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Sep 11, 2019 412\nफराह स्टॉकमॅन / वॉशिंग्टन : शाळा, महाविद्यालयांमध्ये फसवणूक करणाऱ्या सिंडिकेटसंदर्भात...\nगडचिरोलीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत, शंभरहून अधिक...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Sep 5, 2019 320\nगडचिरोली : हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीचा इशाऱ्यानंतर जिल्ह्यात...\nबोईसर विधानसभा मतदारसंघ | बालेकिल्ला भेदणार कोण\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 24, 2019 292\nपालघर : बोईसर विधानसभा मतदारसंघ...\nएकनाथ खडसे राज्यातील भाजपच्या मार्गदर्शक मंडळात जाणार\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 24, 2019 324\nमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राज्यातील भाजपच्या मार्गदर्शक...\nसाहेब कोरोना विषाणूकडे घड्याळ नाही..\nवेळ बघून कोरोना होत नाही करायचं आहे तर कडक लॉक डाउन करा\nअयोध्या येथील श्रीराम जन्मभूमीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीराममंदिराच्या शीलान्यासाचा सोहळा पार पडला. राम जन्मभूमीचा हा वाद सुमारे 500 वर्षाचा असून त्यातही न्यायालयीन लढा हा 70 वर्षाचा राहिला आहे. त्यामुळे हिंदू धर्मियांसाठी श्रीराम मंदिराचा\nअसा सल्ला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला आहे.देवस्थान ट्रस्टच्या सोन्यावर सरकारने कर्ज घेतले तर सध्या काही रक्कम उभारता येऊ शकते.\nत्याचा फायदा ते राज्याला करून देणार आहेत की नाहीत\nकोरोना काळात सक्तीची कर्जवसुली करण्यात येवू नये\nत्यानंतर मनसेचे १३ आमदार कार्यरत होते. परंतु आज एकाच आमदार पक्षाकडे असून राज ठाकरे यांच्याकडून लोकांची जी अपेक्षा होती\nहा भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेचा ( आयसीएमआर ) दावा अवास्तव आहे. लॉकडाऊनचा गोंधळ\nसातारा व कराड येथे घेतलेल्या चार कोरोना संशयितांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.\nसंसदेच्या दोन्ही सभागृहात सर्व निर्णय एका बाजूनेच मंजूर होत असल्याचे दिसते. यामुळे लोकशाहीला खरी बाधा येते\nअसा विश्वास सहकारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला.\nलोकशाहीसाठी आधारभूत घटकांची पायमल्ली होण्यास सुरुवात झाली होती. मोदी २०१४ साली केंद्रात सत्तेवर येताच त्यात आणखीन घसरण झाली आहे. धार्मिक व राजकीय ध्रुवीकरण होत असल्याने लोकशाहीची व्यापकता संकुचित होऊ लागली आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतातील\nते त्यांचे म्हणणे खरे असावे.\nसंपादक- शशिकांत पाटील दैनिक प्रीतिसंगम पत्ता - गोदावरी प्लाझा, हेड पोस्टाजवळ, शनिवार पेठ कराड- 415 110 जि. सातारा. Phone No. 02164 - 227725 Fax No. 226925 Email: pritisangamkarad@gmail.com\nBudget 2019 : इलेक्ट्रिक वाहन कर्जाने घ्या आणि मिळवा 1.5...\nआण्विक शस्त्रांच्या वापराबाबत भारताचं धोरण बदलत आहे का\nपूरग्रस्त भागातील नुकसानीचे पंचनामे ड्रोनने: गृहनिर्माणमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00705.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.qjqdvalve.com/mr/products/", "date_download": "2021-01-28T09:16:36Z", "digest": "sha1:Q2TX5HFKQTSG7R44TJ3FDB6QIL53XV2Y", "length": 5213, "nlines": 182, "source_domain": "www.qjqdvalve.com", "title": "उत्पादने फॅक्टरी, पुरवठादार | चीन उत्पादने उत्पादक", "raw_content": "\nबाप त्यासाठी कोन आसन झडप\nएस त्यासाठी कोन आसन झडप\nकान, टेलिफोनचा पातळ पडदा पाणी Solenoid झडपा\nSolenoid झडपा थेट अभिनय\n2-2way थेट अभिनय Solenoid झडपा\n2-3way थेट अभिनय Solenoid झडपा\nउच्च दाब Solenoid झडप\nहवेच्या दाबावर चालणारा शटल झडप\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nबाप त्यासाठी कोन आसन झडप\nएस त्यासाठी कोन आसन झडप\nकान, टेलिफोनचा पातळ पडदा पाणी Solenoid झडपा\nSolenoid झडपा थेट अभिनय\n2-2way थेट अभिनय Solenoid झडपा\n2-3way थेट अभिनय Solenoid झडपा\nउच्च दाब Solenoid झडप\nहवेच्या दाबावर चालणारा शटल झडप\nप्रकार इ.स. 1273-थेट अभिनय 2 / 2way अविचाराने जुगार खेळणारा झडप\nप्रकार 2262-Servo- सहाय्य 2 / 2way कान झडप\nप्रकार 2261-Servo- सहाय्य 2 / 2way कान झडप\nप्रकार 2252-Servo- सहाय्य 2 / 2way कान झडप\n523-Servo- टाइप करा उच्च सहाय्य 2 / 2way पंप इ मध्ये वापर झडप ...\n2/2 मार्ग पंप इ मध्ये वापर झडप G3 / 8 \"~ G3\" -Stainless स्टील\nप्रकार इ.स. 1273-थेट अभिनय 2 / 2way अविचाराने जुगार खेळणारा झडप\nप्रकार 2262-Servo- सहाय्य 2 / 2way कान झडप\nप्रकार MCF पल्स Solenoid झडप\nप्रकार 2261-Servo- सहाय्य 2 / 2way कान झडप\nप्रकार 1761-Servo- सहाय्य 2 / 2way कान झडप\nप्रकार 2252-Servo- सहाय्य 2 / 2way कान झडप\nबाप त्यासाठी कोन आसन झडप\nप्रकार इ.स. 1762-Servo- सहाय्य 2 / 2way कान झडप\nप्रकार 2004 2 / 2way हवेने फुगवलेला शटल झडप\n4V 2/5 मार्ग किंवा 3/5 मार्ग Solenoid झडप टाइप करा\n523-Servo- टाइप करा सहाय्य 2 / 2way पंप इ मध्ये वापर झडप ...\n423-Servo- टाइप करा सहाय्य 2 / 2way पंप इ मध्ये व��पर झडप\n2/2-मार्ग पंप इ मध्ये वापर-ऑपरेट कोन-आसन झडप\nपत्ता: क्र .1 Shanshan रोड, Wangchun औद्योगिक पार्क, निँगबॉ, Zhejiang, चीन\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00705.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://marathivarsa.com/Education/How-to-become-doctor-in-India-Marathi", "date_download": "2021-01-28T09:44:10Z", "digest": "sha1:AGGPFWN2STUY4PTWQZSFWLQCOHJV75WK", "length": 14495, "nlines": 91, "source_domain": "marathivarsa.com", "title": "How to become doctor in Marathi | डॉक्टर कसे व्हायचे? डॉक्टर होण्यासाठी काय करावे? | Marathivarsa.com", "raw_content": "\n डॉक्टर होण्यासाठी काय करावे\n11 May 2020, लेखक: रोहित म्हात्रे | नियमित अपडेट साठी फॉलो करा : फेसबुक | इन्स्टाग्राम | ट्विटर\nतुम्हाला सुद्धा डॉक्टर व्हायची इच्छा आहे का जर होय, तर हा लेख आपल्याला मदत करेल. Indian Medical aspirants च्या गरजा लक्षात घेऊन करिअरचा हा मार्गदर्शक तयार करण्यात आला आहे. येथे मी step-by-step मार्गदर्शक प्रदान केले आहे ज्यात eligibility criteria, entrance tests, admission process आणि इतर महत्वाच्या गोष्टींचा समावेश आहे.\nसर्वप्रथम, मी ‘डॉक्टर’ या शीर्षकाविषयी काही तथ्यांचा उल्लेख करू इच्छितो. भारतात एखादी व्यक्ती अनेक मार्गांनी ‘डॉक्टर’ ही पदवी कमावू शकते. हे एखाद्या विशिष्ट क्षेत्रात पीएचडी (PHd ) मिळवून मिळवता येते, एमबीबीएस (MBBS) आणि बीडीएस (BDS), बीपीटी (BPT), बीएएमएस (BAMS) सारखे वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर सुद्धा ते मिळू शकते. बीएचएमएस (BHMS) आणि इतर संबंधित अभ्यासक्रम जसे की पाठ्यक्रम अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर देखील डॉक्टर हि पदवी तुम्हाला मिळू शकते .\nया लेखात मी फक्त एमबीबीएस(MBBS) कोर्सबद्दल माहिती देणार आहे. हे मार्गदर्शक आपल्याला भारतातील वैद्यकीय प्रॅक्टिशनर(MBBS) बनण्यात सहभागी असलेल्या Steps बद्दल अधिक जाणून घेण्यास मदत करेल.\n- डॉक्टर का व्हायचे\n- डॉक्टरची कर्तव्ये कोणती आहे\n- एक चांगला डॉक्टर होण्यासाठी कोणती कौशल्ये आवश्यक आहेत\n- स्टेप बाय स्टेप माहिती\nभारतात डॉक्टर कसे बनायचे-\n2. प्रवेश परीक्षेसाठी आपली उपस्थिती अर्जित करा (Clear Entrance Tests)\n3. प्रवेशासाठी अर्ज करा (Apply for admission)\n4. अभ्यासक्रम पूर्ण करा (Complete the course)\nएक डॉक्टर रूग्णांवर उपचार करतो आणि अशा प्रकारे रूग्णांच्या जीवनात आराम आणि आनंद परत घेऊन येतो. डॉक्टर त्याच्या रूग्णांचे जीवन बदलू शकतो. ह्या नोकरीमध्ये आर्थिक फायदे तसेच काही तरी लोकांसाठी चांगले केल्याने समाधान मिळतो. भारतात डॉक्टरांना सरकारी आणि खासगी दोन्ही क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत.\nया दोन���ही क्षेत्रात जे डॉक्टर बनतात त्यांना चांगल्या पगाराची ऑफर दिली जाते. थोडक्यात ही कारकीर्द आर्थिकदृष्ट्या फायद्याची आहे.\nएक डॉक्टर दररोज रूग्णांशी संवाद साधतो. तो रुग्णांना बरे करतो आणि त्यामुळे रुग्णांना जीवनात आनंद मिळतो. हा करिअर थेट लोकांना मदत करण्याची संधी देतो.\nडॉक्टरांची कर्तव्ये कोणती आहेत\nडॉक्टर त्याच्या / तिच्या कौशल्यानुसार खालील कार्ये करतो -\nरुग्णांची तपासणी व निदान.\nगरजूंसाठी औषधे लिहून देणे.\nनर्स, पॅरामेडिकल व संबंधित आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन करणे.\nरूग्ण आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना रोगांबद्दल माहिती देणे.\nरुग्णांना तपासणे आणि त्यांच्या Recovery/Rehabilitation वर देखरेख करणे.\nया व्यवसायात पुढे जाण्यासाठी, खालील गुण असणे आवश्यक आहे -\nइतरांना मदत करण्यास नेहमी तयार असणे.\nतपशील जाणून घेण्यासाठी चांगले डोळे.\nशारीरिक तग धरण्याची क्षमता.\nशांत आणि सज्जनशील स्वभाव.\nऔषध कसे कार्य करते हे माहित असणे आवश्यक आहे.\nशक्य तितक्या लवकर विचार करण्याची क्षमता.\nनवीन कौशल्ये शिकणे आणि स्वत:ला Updated ठेवणे आवश्यक आहे.\nया लेखाच्या सुरवातीला सांगितल्याप्रमाणे, आम्ही केवळ या लेखात एमबीबीएस (MBBS) कोर्सबद्दल माहिती देणार आहोत, तर चला मग या कोर्सची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.\nएमबीबीएसचे संपूर्ण फॉर्म आहे Bachelor of Medicine and Surgery.\nहा 5 years चा शैक्षणिक अभ्यासक्रम आहे. या शैक्षणिक अभ्यासक्रमाचे शेवटचे एक वर्ष इंटर्नशिपसाठी द्यावे आहे.\nएमसीआय (Medical Council of India) हे सरकारद्वारे चालवले जाणारे एक मंडळ आहे जे भारतातील वैद्यकीय शिक्षणाच्या विविध बाबींची काळजी घेत असते. भारतभर अनेक MCI मंजूर वैद्यकीय शिक्षण संस्था (सरकारी आणि खाजगी) आहेत.\nभारतात डॉक्टर कसे बनायचे याची Step-by-Step माहिती खालीलप्रमाणे -\nएखाद्या विद्यार्थ्याने विज्ञान शाखेत (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र - PCM) १२वी ची परीक्षा उत्तीर्ण केली असेल तरच त्याला एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश पात्र ठरविला जाईल. तर, आपण पहात असलेली पहिली गोष्ट म्हणजे पात्रता निकष(Eligibility Criteria).\nप्रवेशासाठी अर्ज करण्यापूर्वी, आपल्याकडे हा कोर्स करण्यासाठी आवश्यक असलेली किमान शैक्षणिक पात्रता असल्याची खात्री करा.\n2. प्रवेश परीक्षेसाठी आपली उपस्थिती अर्जित करा (Clear Entrance Tests)\nजर तुम्हाला एखाद्या नामांकित वैद्यकीय संस्थेत जायचे असेल तर प्रवेश परीक्षेस हजेरी लावणे व त्यात चांगले गुण मिळवणे आवश्यक आहे. भारतातील काही प्रमुख वैद्यकीय प्रवेश परीक्षा-\nराज्यनिहाय प्रवेश परीक्षा (State-wise entrance tests)\nसंस्थानिहाय प्रवेश चाचण्या इ.(Institution-wise entrance tests)\n3. प्रवेशासाठी अर्ज करा (Apply for admission)\nआपण पात्रता निकष (Eligibility Criteria) पूर्ण केल्यास आणि संबंधित प्रवेश परीक्षेत वैध गुण (Cut-Off Marks) मिळविल्यास प्रवेशासाठी अर्ज करा. प्रवेश प्रक्रिया प्रत्येक राज्यात वेगवेगळी असू शकते.\n4. अभ्यासक्रम पूर्ण करा (Complete the course)\nएका चांगल्या महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर शैक्षणिक अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करा, वर्ग प्रशिक्षण (Classroom Training) आणि 1 वर्ष इंटर्नशिप पूर्ण केल्यावर आपण 'डॉक्टर' ही पदवी तुम्हाला मिळेल.\nएमबीबीएस पदवी भारतात डॉक्टर म्हणून अभ्यास करण्यासाठी पुरेशी असली तरी हा शेवटचा पर्याय नाही.आजकाल या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी एमएस (MS), एमडी (MD) आणि पीजीडीएमसारखे (PGDM) पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक झाले आहे.\nहा लेख एमबीबीएस अभ्यासक्रमापुरता मर्यादित असला तरी दुसऱ्या विविध अभ्यासक्रमाद्वारे आपण डॉक्टर हि पदवी मिळवू शकता जसे कि बीडीएस (दंतचिकित्सा), बीएएमएस (आयुर्वेद), बीएचएमएस (होमिओपॅथी), बीएमएस (युनानी), बीव्हीएससी आणि एएच (पशुवैद्यकीय विज्ञान), फार्म डी(डॉक्टर ऑफ़ फार्मेसी), बीपीटी (फिजिओथेरपी), बीओटी (व्यावसायिक थेरपी), पीएचडी प्रोग्राम इ.\nमित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00705.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://pritisangam.com/category/letest-news", "date_download": "2021-01-28T09:17:35Z", "digest": "sha1:74OBAK3QITLZ2RXNY7ZEYDMXPO6VWTMF", "length": 27651, "nlines": 322, "source_domain": "pritisangam.com", "title": "ताज्या बातम्या - Pritisangam News Paper", "raw_content": "\nशेतकरी आंदोलन हिंसक होण्यास पंतप्रधान जबाबदार...\nहणबरवाडी त्रिज्येतील 10 कि.मी. क्षेत्र सतर्क...\nवाई तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या उमेदवारांसाठी...\nचिकनगुणिया सद्रुश साथीच्या आजाराने उंब्रजकर भयभीत\nइतना सन्नाटा क्यू है भाई.....\n'मुकद्दर का सिकंदर' राजा जाधव\n'जंटलमन' क्रिकेटर ....नरेंद्र पंडित उर्फ 'बबलू'\nशिवाजी विद्यापीठाचा स्टार,साताऱ्याच्या वीर अविनाश...\nइनस्विंग गोलंदाजीचा बादशहा ,सातारकर योगेश उर्फ...\nराष्ट्रपतींनी दिल्या पत्राद्वारे खा.श्रीनिवास...\nपृथ्वीराज चव्हाण यांनी अपघातग्रस्तांची केली आस्थेवाईकपणे...\nकराडात मृत पक्षी सापडत असल्याने घबराट\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jan 24, 2021 641\nपुणे येथून बेपत्ता असलेल्या इसमाचा शोध महाबळेश्वर...\nराष्ट्रपतींनी दिल्या पत्राद्वारे खा.श्रीनिवास...\nपृथ्वीराज चव्हाण यांनी अपघातग्रस्तांची केली आस्थेवाईकपणे...\nकराडात मृत पक्षी सापडत असल्याने घबराट\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jan 24, 2021 641\n‘मतदार राजा’ कुठं... कुठं शोधू तुला \nपुणे येथून बेपत्ता असलेल्या इसमाचा शोध महाबळेश्वर...\nएल सी बी ने दोन तासात खुनाला फोडली वाचा\nम'श्वरात इंधन दरवाढीविरोधात शिवसेना आक्रमक\n'वाघ' साहेब बोरगाव पोलिसांचे वागणं बरं नव्ह...\nदबंग पोलीस अधिकारी अरुण देवकर यांची सांगलीत एंट्री\nसांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थती...\nशिराळा विधानसभा मतदारसंघात कमळ फुलणार - देवेंद्र...\nसाखर कामगार संघटनेचा सरकारला इशारा\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 20, 2019 535\nपोषण उपक्रमात आयसीडीएस करवीर 2 प्रकल्प देशात...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 20, 2019 557\nमाळीनच्या धर्तीवर टेकवाडीचे पुनर्वसनासाठी प्रयत्नशील...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 20, 2019 587\nमहापुराने गिळंकृत केले अनेक संसार\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 14, 2019 834\nपूरग्रस्तांच्या मदतीवर सरकारची जाहिरात\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 10, 2019 684\nसोलापूरच्या गुरुजींना सात कोटींचा पुरस्कार\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अक्कलकोट मध्ये...\nप्रियकराला अडथळा नको म्हणून लक्ष्मी ने दिली उधार...\nअक्कलकोट तालुक्याला दोन नद्यांनी वेढले\nटेकवली परिसरात अवैध बांधकाम जोमात,प्रशासन कोमात\nबाबांना इन्कम टॅक्सचे बोलावणे आले\nकाकांचे विचार जोपासण्याचे काम उदयदादांकडून\nमोदी सरकारने लोकशाहीचा गळा घोटला\nअर्णब गोस्वामी यांना कोर्टाचा दिलासा, FIRवर तात्पुरती...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 1, 2020 228\nमहावितरण, अदानी, टाटा, बेस्ट कंपन्यांचं वीज बिल...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 1, 2020 247\nफेअर अँड लव्हली हे नाव बदलेल, पण गोरेपणाचं कौतुक...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 1, 2020 242\nकोरोना संकट : जगातले सगळे विषाणू गायब झाले तर...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 1, 2020 225\nप्लाझ्मा थेरपी : कोरोना व्हायरसवरचा हा उपचार...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 1, 2020 253\nदहशतवाद्यांनी महात्मा गा��धींचे नष्ट केलेले भित्तिशिल्प...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Sep 11, 2019 441\nपाकिस्तानने दहशतवादी कारवायांसाठी मसूद अझहरची...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Sep 11, 2019 459\nDVM Special : अमेरिका - संघर्ष करणाऱ्या लेखकांकडून...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Sep 11, 2019 412\nरंजक... चिमुकल्याने लावला २७ वर्षांपासून बेपत्ता...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Sep 11, 2019 426\nयूएनएचआरसीय / काश्मीर भारताचाच भाग; पाक परराष्ट्र...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Sep 11, 2019 441\nव्यंगचित्र / कसं काय पाव्हणं \nव्यंगचित्र / कसं काय पाव्हणं \nशेतकरी आंदोलन हिंसक होण्यास पंतप्रधान जबाबदार : पृथ्वीराज...\nमोदी सरकारने हटवादीपणा सोडून कृषी विधेयक मागे घ्यावीत, अशी मागणी राज्याचे माजी मुख्यमंत्री...\nहणबरवाडी त्रिज्येतील 10 कि.मी. क्षेत्र सतर्क भाग म्हणून...\nकराड तालुक्यातील मौजे हणबरवाडी येथे अज्ञात आजाराने कोंबड्या दगावल्याचे आढळून आले...\nवाई तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या उमेदवारांसाठी खुशखबर\nजिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील ठिकाणी अंमलबजावणी होणार अंमलबजावणी\nचिकनगुणिया सद्रुश साथीच्या आजाराने उंब्रजकर भयभीत\nकृत्रिम समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत असल्याने कोरोनाची तीव्र स्वरूपाची...\nइतना सन्नाटा क्यू है भाई.....\nउत्तरेतील 'सुभेदारी' साठी उंब्रज ग्रामपंचायतीचा रणसंग्राम\nउंब्रज येथील वॉर्ड क्रमांक ६ मधील पाणीपुरवठा सुरळीत\nनिष्क्रिय ग्रामसेवकाला गटविकास अधिकाऱ्यांची साथ...\nपिण्याच्या पाण्यासह अन्य समस्यांचे तक्रारदार महिलांचे गाऱ्हाणे ; दोन तास ताटकळत\nधक्कादायक,पोलीस अधिकाऱ्यावर दरोडेखोरांचा गोळीबार\nसहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडेवर फलटण तालुक्यात गोळीबार,सुदैवाने या गोळीबारात...\nउंब्रजला दुषित व गढूळ पाण्याचा पुरवठा\nकोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचे आरोग्य धोक्यात\nतळबीड पोलिस ठाणे हद्दीत स्थागुशा (एलसीबी)पथकाची गुटख्यावर...\nकराड 'भूमिअभिलेख'दोघेजन लाचलुचपतच्या जाळ्यात\nलाचलुचपतच्या कारवाईने मोजणी खाते हादरले\nसेवा रस्त्यावरील वाहतूक कोंडीने उंब्रजकर त्रस्त\nदीपावलीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियोजनाची गरज\nअवैध गौनखनिज उपशाचे पंचनामे झाले पुढे काय \nमहसूलमंत्री कराडला झाडाझडती घेणार\nसुरूर येथे एकाच भावकीत लाठ्या काठ्या आणी दगड विटांनी मारहाण\nबेसावध असणाऱ्या वयोवृद्धा सह महिला मुली आणी पुरषांवर ह���्ला चढवल्याने त्यात एक जण...\nराज्यांत उडणार ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा\nराज्य निवडणूक आयोगाने जारी केला 'तो' आदेश\nपुणे बंगळुरु मार्गावर खासगी बसमध्ये ३ कोटी ६४ लाखांचे सोनं-चांदीचे...\nकराडात मृत पक्षी सापडत असल्याने घबराट\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jan 24, 2021 651\nराष्ट्रपतींनी दिल्या पत्राद्वारे खा.श्रीनिवास पाटील यांना...\nकराड दक्षिणेत भाजपमध्ये येणाऱ्यांची मोठी लाट - डॉ. अतुल...\nपृथ्वीराज चव्हाण यांनी अपघातग्रस्तांची केली आस्थेवाईकपणे...\nजलसंचय: एक राष्ट्रीय कार्य\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 5, 2019 131\nएल सी बी ने दोन तासात खुनाला फोडली वाचा\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाल यात्रा रद्द : जिल्हा प्रशासनाचा...\nहणबरवाडी त्रिज्येतील 10 कि.मी. क्षेत्र सतर्क भाग म्हणून...\nजलसंचय: एक राष्ट्रीय कार्य\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 5, 2019 658\nकराडात मृत पक्षी सापडत असल्याने घबराट\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jan 24, 2021 651\nकराड तालुक्याला दिवसातला दुसरा धक्का,अजून सातजण बाधित\nकराड तालुक्यात ८ नवे कोरोना रुग्ण सातारा जिल्ह्याचा आकडा...\nघरी जाऊन अथवा बोलावून केस कापल्यास होणार गुन्हा :-एस. पी....\nउंब्रज मधील कोरोना बाधित निकट सहवासातील दोन जण कोरोना पॉझिटीव्ह\nएल सी बी ने दोन तासात खुनाला फोडली वाचा\nप्रीतिसंगम ऑनलाईन Dec 20, 2020 182\nलोकशाहीचे आकुंचन देशासाठी चिंताजनक\nप्रीतिसंगम ऑनलाईन Nov 7, 2020 151\nअनोख्या सत्काराने भारावल्या स्वच्छता ताई\nमोदी सरकारने लोकशाहीचा गळा घोटला\nशिवाजी विद्यापीठाचा स्टार,साताऱ्याच्या वीर अविनाश टकले\nSangli Flood | महापुरात माणुसकी मेली; घर सोडलेल्या पुरग्रस्तांच्या...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 8, 2019 311\nसांगली : सांगलीत एकीकडे पूरपरिस्थितीमुळे...\nअपयश ही यशाची पहिली पायरी आहे असं का म्हटलं जातं\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 22, 2019 451\nकाहीतरी गमवण्याचा आघात तुमचं वाईट करण्यापेक्षा तुमचं भलंच अधिक करू शकतो.\nरोहितदास महाराजांचे मंदिर पाडल्याने पंजाबमध्ये बंद\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 13, 2019 376\nचंदीगड : दिल्लीत श्री गुरु रविदास मंदिर पाडल्यानंतर पंजाबमध्ये रविदासिया समाजाकडून...\nजम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याची शक्यता; हाय अलर्ट...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 16, 2019 370\nजम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला घडवून आणला जाईल, अशी शक्यता गुप्तचर यंत्रणांनी...\nकोविड 19 मुळे शासकीय कार्यालयात कामाचा बोजवारा\nकार्यालयां��्या बाहेर सोशल डिस्टन्सींगच्या नावाखाली लावल्या दोर्‍या;नागरिकांचे हेलपाटेःकर्मचारी...\nपुल पाण्याखाली असताना 12 वर्षाच्या मुलाने लावली जीवाची...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 16, 2019 337\nबंगळुरूः मुसळधार पावसानं कर्नाटकातील अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. एवढ्या मुसळधार...\nCusec & TMC | क्यूसेक आणि टीएमसी म्हणजे काय\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 11, 2019 403\nमुंबई : राज्यात पश्चिम महाराष्ट्रसह कोकणात पुराने थैमान घातलं आहे....\nआडी येथे विजेच्या धक्‍क्‍याने शेतकऱ्याचा मृत्यू\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 15, 2019 459\nनिपाणी - आडी (ता. निपाणी) येथील आडी - सौंदलगा मार्गाशेजारी शेतात विजेच्या धक्‍क्‍याने...\nकल्लप्पावाडीत भारतीय डाक घर च्या विविध योजनांबद्दल मार्गदर्शन\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 7, 2019 633\nनवीन कृष्णा पुलावर नवनवीन खड्यांची मालिका\nमनसे जागृत राहणार काय हे पहावे लागेल.\nगलवान खोऱ्यातील नामुष्की या पार्श्वभूमीवर मोदींना लाल किल्ल्यावरून एखादी मोठी घोषणा करता यावी\nया पार्श्वभूमीवर दस्तुरखुद्द आरोग्यमंत्र्यांनीच शासकीय उपजिल्हा रुग्णालयात पुन्हा कोविड सेंटर सुरु करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र\nवन्यप्राण्यांबद्दल सहानुभूती राहिलेली नसून विकृती निर्माण झाली आहे. केरळमधील गर्भवती हत्तीण मानवी विकृतीची बळी ठरली\nमहारुगडेवाडी ता कराड (उंडाळे OP) येथील पॉझिटिव्ह रिपोर्ट आला आहे\nदेशात सुरु असलेल्या खाजगीकरणा विरोधात भीम आर्मी आक्रमक झाली आहे. सरकारच्या खासगीकरण धोरणाला निषेध दर्शवण्यासाठी भीम आर्मीतर्फे येथील तहसिल कार्यालयासमोर गुरुवारी 24 रोजी फटे कपडे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भीम आर्मीचे कराड तालुकाप्रमुख भागवत कां\nदरवर्षी दुधाचे दर खाली आले की\nकराड तालुक्यातील दोन कोरोना संशयित रुग्णांचा आज मृत्यू झाल्याने खळबळ पसरली असुन जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे संशयीत असणाऱ्या ठिकाणची सीमा सील करायचे काम चालू असून एक संशयित उंब्रज परिसरातील असल्याने उंब्रज मधील आरोग्य यंत्रणा आणि पोलीस दल कमालीचे सतर्क झ\nट्रेक अँण्ड ट्रिट या त्रिसुत्राचा वापर करुन रुग्णांची संख्या कमी करण्यावर भर देण्यात आला आहे. गृह भेटीद्वारे तपासणी व उपचार करणे हे या मोहिमेचे उद्दीष्ट आहे. याद्वारे अति जोखमीच्या (को-मॉर्बीड) व्यक्ती ओळखून त्यांना उपचार व कोविड 19 प्रतिबंधासाठी आरोग्य श\nवेबिनार आदी माध्यमांचा वापर करत माहिती गोळा करण्याचे काम करण्यात येणार आहे.\nकोरोना विषाणूच्या या आपत्तीवेळी सरकारच्या बरोबरीने काँग्रेस पक्षानेही सर्व प्रकारची मदत करण्याचा निर्णय घेतला असून याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आता कोरोना विरोधातील लढाईसाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्य\nअशी मागणी भीम आर्मी पश्चिम महाराष्ट्रचे अध्यक्ष जावेद नायकवडी यांनी केली आहे.\nगेल्या दिड वर्षांत कराड तालुक्यारतील ३० सहकारी संस्था दिवाळखोरीत निघाल्या आहेत. ज्या शहरामध्ये सर्वप्रथम सहकाराची चळवळ सुरु झाली\nसंपादक- शशिकांत पाटील दैनिक प्रीतिसंगम पत्ता - गोदावरी प्लाझा, हेड पोस्टाजवळ, शनिवार पेठ कराड- 415 110 जि. सातारा. Phone No. 02164 - 227725 Fax No. 226925 Email: pritisangamkarad@gmail.com\nकराड उत्तरमधील ग्रा.प. निवडणुका पूर्ण ताकतीने लढविणार -...\n'म्यानमारमध्ये घर तर मिळेल, पण...' रोहिंग्या अजूनही दहशतीत\nअरुण जेटली : भाजपच्या यशाचे वाटेकरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00705.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtra24.in/2020/10/blog-post_2.html", "date_download": "2021-01-28T09:22:37Z", "digest": "sha1:PVDBWMGO2OSGJ2LEP5WBALBPSJSUKCEW", "length": 10361, "nlines": 95, "source_domain": "www.maharashtra24.in", "title": "जिल्ह्यात पुन्हा ९८ जण पॉझिटीव्ह:दोघांचा मृत्यू - Maharashtra24", "raw_content": "\nशुक्रवार, २ ऑक्टोबर, २०२०\nHome यवतमाळ विदर्भ जिल्ह्यात पुन्हा ९८ जण पॉझिटीव्ह:दोघांचा मृत्यू\nजिल्ह्यात पुन्हा ९८ जण पॉझिटीव्ह:दोघांचा मृत्यू\nTeamM24 ऑक्टोबर ०२, २०२० ,यवतमाळ ,विदर्भ\nयवतमाळ : जिल्ह्यात शुक्रवारी गत २४ तासात ९८ जण नव्याने पॉझिटीव्ह आले असून दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे. मृत झालेल्यांमध्ये महागाव तालुक्यातील २५ वर्षीय तर दारव्हा तालुक्यातील ४३ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत ७५७७४ नमुने पाठविले असून यापैकी ७५१३२ प्राप्त तर ६४२ अप्राप्त आहेत. तसेच ६६४४९ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.\nनव्याने पॉझिटीव्ह आलेल्या ९८ जणांमध्ये पुरुष ६३ व महिला ३५ आहेत. यात आर्णी तालुक्यातील एक पुरुष, बाभुळगाव तालुक्यातील एक पुरुष व एक महिला, दारव्हा शहरातील एक पुरुष, दिग्रस शहरातील चार पुरुष व दोन महिला, घाटंजी शहरातील चार पुरुष व सहा महिला, महागाव शहरातील पुरुष १६ व १३ महिला, महागाव तालुक्यातील एक पुरुष, मारेगाव शहरातील दोन पुरुष व दोन महिला, नेर शहरातील एक पुरुष व एक महिला, पांढरकवडा शहरातील एक पुरुष व दोन महिला, उमरखेड शहरातील चार पुरुष व एक महिला, वणी शहरातील तीन पुरुष, यवतमाळ शहरातील २३ पुरुष व सात महिला, यवतमाळ तालुक्यातील एका पुरुषाचा समावेश आहे.\nजिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून माहिती प्राप्त न झाल्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत २०४ 'ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह' भरती असून होम आयसोलेशनमध्ये भरती असणा-यांची संख्या निरंक असल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाने म्हटले आहे. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ८६८३ झाली आहे. जिल्ह्यात २७० मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात २५९ जण भरती आहे.\nBy TeamM24 येथे ऑक्टोबर ०२, २०२०\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमराठी मनाचे डिजिटल व्यासपीठ : वाचकांना विश्वासार्ह बातम्या व दर्जेदार वैचारिक लिखाण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.\nघाटंजीत वाहतूक पोलिसाची शेतकऱ्याला भरचौकात मारहाण\nपैशाची केली होती मागणी ; गणेश आगेच्या मस्तवालपणाने घाटंजीकर त्रस्त घाटंजी : शहरातील बाजारात आपल्या शेतातील भाजी विक्रीसाठी आणणाऱ्या शे...\nमहागांव येथे प्रेमयुगुलची आत्महत्या\n महागांव: प्रेम म्हणजे प्रेम असतं.कधी सरतही नाही,कधी पुरतही नाही.त्याच नावं 'प्रेम' असते.सात जन्माचे स्वप्न उराशी बाळ...\nयवतमाळ मध्ये कुख्यात गुंडाची भर रस्त्यावर हत्या\nअज्ञात आरोपी घटनास्थळा वरून पसार यवतमाळ शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी प्रमाण कमी झाले असताना आज दि.२६ ऑगस्ट रोजी दिवसा ढवळ्...\nअन् तांड्यातला मुलगा बनला उप-जिल्हाधिकारी\nलाखो जण ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन, नानाविध कौशल्य, ध्येयप्राप्ती कडे असताना रानावनात,तांड्यात राहणारा समाज म्हणजे बंजारा सम...\nनिळोणा धरणामध्ये बुडून दोघांचा मृत्यू\nराज्यासह देशात स्वतंत्र दिन साजरा होत असताना यवतमाळ येथील दोन युवक निळोणा धरणात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. सदर घटना सका...\nआणखी जाहिराती पाहण्यासाठी भेट द्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00705.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://dastavej.kanchankarai.com/2020/11/happy-diwali-2020.html", "date_download": "2021-01-28T09:49:44Z", "digest": "sha1:D3K2D53K27EBVS5TKKZOCWLSA4SMJ2KO", "length": 2578, "nlines": 50, "source_domain": "dastavej.kanchankarai.com", "title": "Dastavej - दस्तावेज़ मोडी लिपी: दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा me", "raw_content": "\nमोडी लिपीचे नि:शुल्क प्रशिक्षण\n⚫ मोडी लिपीशी परिचय (Introduction)\n⚫ मुळाक्षरे व बाराखडी (Basic Modi)\n⚫ प्रशिक्षण वर्ग (Classes)\n⚫ परिक्षा स्वरूप (Govt. Exam)\n⚫ लिप्यंतर कौशल्य - नवीन\n⚫ महाराष्ट्रातील दफ्तरखाने (Archive D.)\n⚫ मोडी लिपीतील शुभेच्छापत्रे\n⚫ भाषा आणि लिपी\n⚫ भाषा और लिपी\nहे दोन शब्द नेहमीच्या मोडी दस्तऐवजांमध्ये क्वचितच आढळतात. त्यातच जर मोडी लेखन गुंतागुंतीचे असेल तर योग्य शब्द कळूनदेखील त्यांची खात्री वाटत ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00706.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/kolhapur/news/inclusion-of-maratha-caste-in-social-and-educational-backward-class-demand-in-judicial-council-of-maratha-community-in-kolhapur-127779618.html", "date_download": "2021-01-28T09:09:43Z", "digest": "sha1:53QWKW4A4N4IFKWTEJHEG2W7NQJL7ESH", "length": 5468, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Inclusion of Maratha caste in social and educational backward class, demand in Judicial Council of Maratha community in Kolhapur | मराठा जातीचा सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गीयात समावेश करा, न्यायिक परिषदेत मागणी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nमराठा आरक्षण:मराठा जातीचा सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गीयात समावेश करा, न्यायिक परिषदेत मागणी\nकोल्हापूर4 महिन्यांपूर्वीलेखक: प्रिया सरीकर\nसकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित न्यायिक परिषदेत विविध सात ठराव\nमहाराष्ट्र शासन व राज्यपाल यांच्या माध्यमातून 102 व्या घटना दुरुस्ती प्रमाणे 342 ए प्रमाणे मराठा जात सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय यादीमध्ये समाविष्ट करावी, असा ठराव सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित न्यायिक परिषदेत करण्यात आला.\nकोल्हापूरात सकल मराठा समाजाच्या वतीने न्यायिक परिषद झाली. परिषदेत विविध सात ठराव झाले. यात सुप्रीम कोर्टामध्ये कोल्हापूर सकल मराठा समाजाच्या वतीने जेष्ठ विधिज्ञ नेमणे. एमपीएससी व इतर राज्य सरकारच्या नोकरीसाठी सर्वांच्या वयोमर्यादा दोन वर्षे वाढवून द्यावी. महाराष्ट्र सरकारच्या व खासगी शैक्षणिक संस्था यामध्ये झालेल्या प्रवेशाना संरक्षित करावे त्यासाठी आवश्यक त्या जागा वाढवाव्यात तसेच आर्थिक तरतूद (आवश्यक असल्यास) क���ावी तसेच ओबीसी च्या अनुषंगिक व तत्सम लाभ मराठा समाजाला मिळावेत, एसईबीसीच्या यादीमध्ये मराठा समाजाचा समावेश करून नवीन यादी राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे पाठवावी, याकरिता राज्यपालांची भेट घ्यावी. 50 टक्के आरक्षण कोटा काढून टाकणेबाबत राज्यघटनेत दुरुस्ती करणे बाबत महाराष्ट्र विधानसभेने विशेष सत्र बोलावून ठराव करावा. तो कायदेमंडळास व पंतप्रधानांना पाठवावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणे. आरक्षणाचा लढा हा एसईबीसीचा असावा आपण इडब्ल्यूसी मध्ये समाविष्ट होऊ नये. यात समाविष्ट झाल्याने कदाचित सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. असे सात ठराव मांडण्यात आले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00706.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/safdarjung-hospital-claims-that-victim-was-not-raped-forgot-to-know-the-true-cause-of-death-127770204.html", "date_download": "2021-01-28T08:42:49Z", "digest": "sha1:TNXRCCXKQ43AJX7DP53KAMMQMU4LIZBD", "length": 4988, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Safdarjung Hospital claims that victim was not raped, forgot to know the true cause of death | सफदरजंग हॉस्पीटलचा दावा- पीडितेवर बलात्कार झालाच नाही, मृत्यूचे खरे कारण जाणून घेण्यासाठी विसरा प्रिजर्व केला - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nपोस्टमार्टम रिपोर्टमध्ये नवीन खुलासा:सफदरजंग हॉस्पीटलचा दावा- पीडितेवर बलात्कार झालाच नाही, मृत्यूचे खरे कारण जाणून घेण्यासाठी विसरा प्रिजर्व केला\nसफदरजंग हॉस्पीटलमधील तीन डॉक्टरांच्या पॅनलने पोस्टमार्टम केले\nउत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये तरुणीवर झालेल्या अत्याचार आणि मृत्यूनंतर आता तिची पोस्टमॉर्टम रिपोर्ट आली आहे. कुटुंबियांनी दावा केला होता की, तरुणीची जीभा कापून आणि मनक्याचे हाड मोडले होते. पण, आता दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पीटलमधील तीन डॉक्टरांच्या पॅनलने ऑटोप्सी रिपोर्टमध्ये दावा केला आहे की, तरुणीवर बलात्कार झाला नाही. प्रायवेट पार्टमध्ये पीरियडच्या दिवसांचे लक्षण मिळाले आहेत, बलात्काराचे नाही. गळ्यावर जखमांचे निशान आहेत, मृत्यूचे खरे कारण जाणून घेण्यासाठी विसरा प्रिजर्व केला आहे.\nदोन हॉस्पीटलच्या मेडिकल रिपोर्टमध्ये बलात्काराची पुष्टी नाही\nतरुणीची मेडिकल तपासणी अलीगडच्या जेएन मेडिकल कॉलेजमध्ये झाली होती. त्यात तिच्यावर बलात्कार झाला नसल्याच�� सांगण्यात आले. आता हीच रिपोर्ट दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पीटलच्या डॉक्टरांनीही दिली आहे. हॉस्पीटलच्या तीन डॉक्टरांच्या पॅनेलने दावा केला आहे की, तरुणीवर बलात्कार झाला नाही. तरुणीच्या प्रायवेट पार्टमध्ये पीरियडचे लक्षण आढळले आहेत, बलात्काराचे नाही. डॉक्टरांनी सांगितले की, तरुणीचा गळा दाबण्यात आला आहे, पण मृत्यूचे नमके कारण जाणून घेण्यासाठी विसरा प्रिजर्व केला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00706.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/bollywood/sunny-leone-happy-be-film-set-a592/", "date_download": "2021-01-28T08:06:45Z", "digest": "sha1:GMBOZCZJEMUZZEVN5XUXV62XUWCQPTLN", "length": 30571, "nlines": 396, "source_domain": "www.lokmat.com", "title": "सेटवर परतली सनी लिओनी, म्हणतेय सेटवर येण्यासाठी बराच काळ करावी लागली प्रतीक्षा - Marathi News | Sunny leone happy to be on film set | Latest bollywood News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार २८ जानेवारी २०२१\nमुंबई महाराष्ट्राचीच; 'त्या' वक्तव्याला कशाचाही आधार नाही; अजित पवारांनी कर्नाटकला सुनावलं\nBARC Recruitment 2021: भाभा अणुशक्ती केंद्रामध्ये नर्स, चालकांसह अन्य जागांसाठी भरती; १२ वी पास उमेदवारांनाही संधी\nअसे येडे बरळत असतात; संजय राऊत यांची कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका\nआरबीआयच्या अधिकाऱ्याचा गळा दाबून मोबाईल हिसकावून चोरट्याने काढला पळ\nरक्षा खडसे यांचा भाजपाच्या वेबसाईटवर वादग्रस्त उल्लेख; गृहमंत्र्यांनी दिला थेट कारवाईचा इशारा\nमालदीव्हजमध्ये हनीमून एन्जॉय करतंय हे मराठमोळं कपल, पाहा त्यांचे खास फोटो\nही चिमुरडी करतेय मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य\nयाचे ओव्हर अ‍ॅक्टिंगचे 50 रूपये कापा... अक्षय कुमार ट्रेडमिलवर 21 किमी चालला, ट्रोल झाला\nमीराचे बोल्ड फोटो पाहून शाहिद कपूर झाला ‘क्लीन बोल्ड’, सोशल मीडियावरच सुरु केले फ्लर्ट\nहे सहा शो लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप, हे आहे कारण\n'अबू आझमींच्या भाषणाचा बोलवता धनी कोण\nतुम्हीसुद्धा चहासोबत हे पदार्थ खात असाल तर वेळीच सावध व्हा; कधी आजारी पडाल कळणारही नाही\nदुधाचेही शरीरावर साइड इफेक्ट होतात का जाणून घ्या काय सांगतात एक्सपर्ट.....\nBudget 2021: आरोग्य सेवा बळकट करणे आवश्यक; आमूलाग्र बदल करण्यासाठी भरीव निधीची गरज\nकमकुवत हाडांसह किडनी स्टोनचाही वाढू शकतो धोका; वेळीच जाणून घ्या डायटींगचे हे साईड इफेक्ट्स\nचीनमधील 'ही' फळं दिसायला आहेत विचित्र, तरीही लोक आवडीनं खातात...\nआरबीआयच्या अधिकाऱ्याचा गळा दाब���न मोबाईल हिसकावून चोरट्याने काढला पळ\nदुसऱ्यांचे हक्क हिरावून आम्हाला आरक्षण नको. आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण द्या- भाजप खासदार उदयनराजे भोसले\nआरक्षणापासून मराठा समाजाला वंचित ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होतोय- आमदार शिवेंद्रराजे भोसले\nदेशातील बऱ्याच शेतकऱ्यांना नव्या कृषी कायद्यांबद्दल पुरेशी माहिती नाही; अन्यथा संपूर्ण देशातील शेतकरी पेटून उठतील- काँग्रेस नेते राहुल गांधी\nऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून मायदेशात परतल्यावर घरचे मागेच लागलेत; रिषभ पंतची 'ती' पोस्ट व्हायरल\nनागपूर : तहसील पोलिसांनी जप्त केले पिस्तूल. गुंडाला अटक\nइन मिन फेब्रुवारीचे २८ दिवस; त्यापैकी ७ दिवस बँकांचा हॉलिडे, कामे कशी करायची\nप्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चावेळी जखमी झालेल्या पोलिसांची गृहमंत्री अमित शहांकडून विचारपूस\nशिखर धवन विरोधात आरोपपत्र दाखल, ६ फेब्रुवारीला होणार फैसला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण\nआंदोलक शेतकरी नेत्यांविरोधात दिल्ली पोलिसांकडून लूकआऊट नोटीस जारी; पासपोर्ट्स जप्त होणार\nभाभा अणुशक्ती केंद्रामध्ये नर्स, चालकांसह अन्य जागांसाठी भरती; १२ वी पास उमेदवारांनाही संधी\nभारतानं पाठवलेल्या कोरोना लसी श्रीलंकेत पोहोचल्या; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची माहिती\nकर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांच्या विधानाला काडीचाही आधार नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार\nऑस्ट्रेलियन खेळाडूकडून अजिंक्य रहाणेच्या खिलाडूवृत्तीचं कौतुक; लिहिली भारी पोस्ट\nराष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेला आजपासून सुरुवात; यात्रेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या जाणार\nआरबीआयच्या अधिकाऱ्याचा गळा दाबून मोबाईल हिसकावून चोरट्याने काढला पळ\nदुसऱ्यांचे हक्क हिरावून आम्हाला आरक्षण नको. आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण द्या- भाजप खासदार उदयनराजे भोसले\nआरक्षणापासून मराठा समाजाला वंचित ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होतोय- आमदार शिवेंद्रराजे भोसले\nदेशातील बऱ्याच शेतकऱ्यांना नव्या कृषी कायद्यांबद्दल पुरेशी माहिती नाही; अन्यथा संपूर्ण देशातील शेतकरी पेटून उठतील- काँग्रेस नेते राहुल गांधी\nऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून मायदेशात परतल्यावर घरचे मागेच लागलेत; रिषभ पंतची 'ती' पोस्ट व्हायरल\nनागपूर : तहसील पोलिसा���नी जप्त केले पिस्तूल. गुंडाला अटक\nइन मिन फेब्रुवारीचे २८ दिवस; त्यापैकी ७ दिवस बँकांचा हॉलिडे, कामे कशी करायची\nप्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चावेळी जखमी झालेल्या पोलिसांची गृहमंत्री अमित शहांकडून विचारपूस\nशिखर धवन विरोधात आरोपपत्र दाखल, ६ फेब्रुवारीला होणार फैसला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण\nआंदोलक शेतकरी नेत्यांविरोधात दिल्ली पोलिसांकडून लूकआऊट नोटीस जारी; पासपोर्ट्स जप्त होणार\nभाभा अणुशक्ती केंद्रामध्ये नर्स, चालकांसह अन्य जागांसाठी भरती; १२ वी पास उमेदवारांनाही संधी\nभारतानं पाठवलेल्या कोरोना लसी श्रीलंकेत पोहोचल्या; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची माहिती\nकर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांच्या विधानाला काडीचाही आधार नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार\nऑस्ट्रेलियन खेळाडूकडून अजिंक्य रहाणेच्या खिलाडूवृत्तीचं कौतुक; लिहिली भारी पोस्ट\nराष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेला आजपासून सुरुवात; यात्रेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या जाणार\nAll post in लाइव न्यूज़\nसेटवर परतली सनी लिओनी, म्हणतेय सेटवर येण्यासाठी बराच काळ करावी लागली प्रतीक्षा\nसनी लिओनी सध्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.\nसेटवर परतली सनी लिओनी, म्हणतेय सेटवर येण्यासाठी बराच काळ करावी लागली प्रतीक्षा\nबॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी चित्रपटाच्या सेटवर परतल्यामुळे खूप आनंदी आहे. काही दिवसांपूर्वी ती पती आणि मुलांसह लॉस एंजेलिसहून मुंबईला परतली आहे. कोरोनामध्ये झालेल्या लॉकडाऊन दरम्यान सनी लिओनीने आपल्या कुटुंबासमवेत क्वॉलिटी टाईम स्पेंट केला. दीर्घ प्रतीक्षेनंतर सेटवर येऊन त्याने आनंद व्यक्त केला.\nसनी लिओनी एका वेब सिरीजची शुटिंग करते आहे आणि स्प्लिट्सविलाच्या 13 व्या सीझनची ती होस्ट आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, सनी लिओनी म्हणाली, “मी सेटवर बऱ्याच काळापासून सेटवर परतण्याची वाट बघत होते. माझे शेड्यूल व्यस्त आहे, परंतु मी तक्रार करीत नाही. मी कॅमेर्‍याच्या समोर येण्यासाठी खूप उत्सुक आहे. ''\nसनी पुढे म्हणाली, “लॉस एंजेलिसमध्ये मला कुटुंबासमवेत बराच क्वॉलिटी टाईम स्पेंट केला. मी माझ्या कामाला खूप मिस करते होते. मी काही इंटरेस्टिंग प्रोजेक्टमध्ये काम करत आहे जे मी माझ्या चाहत्यांसोबत शेअर करण्यासाठी प्रती��्षा करू शकत नाही. ''\nसनी लिओनीच्या पुढच्या चित्रपटाचे नाव कोका कोला आहे, ज्याचे ती शूटिंग करत आहे. याशिवाय ती दक्षिणात्य चित्रपट झळकणार आहे. अद्याप या चित्रपटाचे नाव निश्चित करण्यात आले नाही.\nवाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nPHOTOS: सनी लिओनीने शेअर केले लेटेस्ट फोटोशूट, ब्लॅक ड्रेसमध्ये दिसतेय खूपच ग्लॅमरस\n\"बेबी डॉल मै सोने दी\" सनी लिओनीचा हा लूक तुम्हाला करेल घायाळ, तिच्या अदांवर झालेत फिदा\nसनी लिओनीने कोरोना पासून बचाव करण्यासाठी लढवली शक्कल, मेकअप खराब न करता लावला असा मास्क\nआली लहर, मुंबईत येताच सनी लिओनीने केला कहर, अवतार पाहून ओळखणं झालं कठीण\nसनी लिओनीला झोपताना आला होता विचित्र अनुभव, क्रिती सेननचीही उडाली होती रात्रीची झोप....\nPhotos: सनी लियोनीने पती डेनियल वेबरला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, शेअर केला सुंदर फोटो\nविनामेकअप ऐश्वर्या रायला पाहून हटणार नाही तुमचीही नजर, नवीन सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचा फोटो आला समोर\nयाचे ओव्हर अ‍ॅक्टिंगचे 50 रूपये कापा... अक्षय कुमार ट्रेडमिलवर 21 किमी चालला, ट्रोल झाला\nआता काय तर सोशल मीडियावर सारा अली खानच्या मोनोकनीच्या किमतीची चर्चा\nमीराचे बोल्ड फोटो पाहून शाहिद कपूर झाला ‘क्लीन बोल्ड’, सोशल मीडियावरच सुरु केले फ्लर्ट\nया कारणामुळे शाहरुख खान आणि सलमान खानमध्ये अनेक वर्षं होता अबोला\nफरहान अख्तरच्या कंपनीने खरेदी केले ‘केजीएफ 2’चे हिंदी राईट्स, मोजले इतके कोटी\nTribhanga Review : काजोलचा परफॉर्मन्स आणि रेणुका शहाणेच्या दिग्दर्शनाने चित्रपटाला लावले चार चाँंद15 January 2021\nTandav Review: गांधीजी का कलर कुछ भी हो, गांधीजी तो गांधीजी ही रहेंगे असे अनेक दमदार संवाद असणारा तांडव15 January 2021\nLudo Movie Review: चार कथांना सहज बांधून ठेवणारा 'लूडो'12 November 2020\n'Aashram 2 'मध्ये सुटतो पहिल्या भागाचा गुंता \nशेतकरी आंदोलनाच्या आडून दिल्लीत झालेल्या हिंसाचाराला अमित शाह जबाबदार असून त्यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, हा काँग्रेसचा आरोप आणि मागणी पटते का\niPhone 13 २०२१ मध्ये होणार लॉंच किंमत\n'अबू आझमींच्या भाषणाचा बोलवता धनी कोण\nआई कुठे काय करते\nघटस्फोटानंतर महिलेने १४ बाळांना दिला जन्म, पोटाचा आकार बघून हैराण झाली होती दुनिया....\nMom To Be गरोदरपणात अभिनेत्री धनश्री काडगांवकरची स्टाईल, केले हटके फोटोशूट\nपंजाब नॅशनल बँकेत १०० जागांची भरती, मोठा पगार; झटपट करा अर्ज\nरशियाचे राष्ट्रपती पुतिन यांच्या सीक्रेट पॅलेसचा भांडाफोड, फोटो पाहून व्हाल थक्क.....\nएकटेच खेळत होते चिमुकले; चोरांनी अख्खे घरदार लुटले, पण जाताना...\nटीम इंडिया विरुद्ध भारत अ; इंग्लंड दौऱ्यावर दोन वेगळे सामने होणार, जाणून घ्या कधी व केव्हा\n'ऑफिस, सुरक्षा आणि पेन्शन'; महाभियोगाची प्रक्रिया सुरू असली तरी डोनाल्ड ट्रम्प यांना मिळणार मोठ्या सुविधा\nदुधाचेही शरीरावर साइड इफेक्ट होतात का जाणून घ्या काय सांगतात एक्सपर्ट.....\nPHOTOS : अमृता खानविलकरचे लेटेस्ट फोटोशूट पाहून म्हणाल - क्या बात है..\nकाळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये निया शर्मा दिसतेय खूपच छान, व्हायरल झालेय हे फोटो\nमिरची आवक वाढीने उलाढालीचा ठसका\nबंगाल : भाजपा खासदाराची जीभ घसरली; अभिनेत्रीचा सेक्स वर्कर म्हणून केला उल्लेख\nऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून मायदेशात परतल्यावर घरचे मागेच लागलेत; रिषभ पंतची 'ती' पोस्ट व्हायरल\nयाचे ओव्हर अ‍ॅक्टिंगचे 50 रूपये कापा... अक्षय कुमार ट्रेडमिलवर 21 किमी चालला, ट्रोल झाला\nड्रॅगनच्या दुखऱ्या जखमेवर बोट; भारतीय लष्कर चीनला धक्का देण्याच्या तयारीत\nमुंबई महाराष्ट्राचीच; 'त्या' वक्तव्याला कशाचाही आधार नाही; अजित पवारांनी कर्नाटकला सुनावलं\nTractor Rally : दिल्ली पोलीस अ‍ॅक्शनमध्ये, हिंसाचार करणाऱ्यांविरोधात जारी होणार 'लुकआउट नोटीस'\nइन मिन फेब्रुवारीचे २८ दिवस; त्यापैकी ७ दिवस बँकांचा स्थानिक हॉलिडे, कामे कशी करायची\nअसे येडे बरळत असतात; संजय राऊत यांची कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका\nBARC Recruitment 2021: भाभा अणुशक्ती केंद्रामध्ये नर्स, चालकांसह अन्य जागांसाठी भरती; १२ वी पास उमेदवारांनाही संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00706.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.rasik.com/cgi_bin/display_book.cgi?bookId=b6452&lang=marathi", "date_download": "2021-01-28T09:31:27Z", "digest": "sha1:CF6GSNFBAXTTXJQC6PZJXDQTASB5VYHY", "length": 4025, "nlines": 56, "source_domain": "www.rasik.com", "title": "मराठी पुस्तक वि. स. खांडेकरांची कविता, marathi book vi. sa. khAMDekarAMchI kavitA wi. sa. khAnDekarAnchI kawitA", "raw_content": "\nवि. स. खांडेकरांची कविता\nAuthor: वि. स. खांडेकर\nसंपादन: डॉ. अविनाश आवलगावकर\n\"समकालिन वास्तवाचा जीवनमूल्यांच्या अनुषंगाने अन्वयार्थ लावून, ललित साहित्याची निर्मिती करणार्‍या मोजक्या लेखकांमध्ये आपणास वि. स. ��ांडेकरांचा समावेश करावा लागतो. किंबहुना त्यांच्या या वैशिष्ट्यांमुळेच मराठी साहित्यातील त्यांचे स्थान अढळ आहे. वि. स. खांडेकरांनी कथात्मक वाङ्मय निर्मितीबरोबरच अगदी प्रारंभापासून काव्यलेखनही केले आहे. १९१९ ते ७५ या प्रदीर्घ काळात ते अव्याहतपणे कविता लिहित होते. त्यांच्या काही कविता आणि चित्रपटांसाठी त्यांनी लिहिलेली गाणी त्या त्या काळात गाजलेलीही होती; परंतु त्यांच्या कवितांचा संग्रह मात्र त्यांच्या हयातीत प्रसिद्ध होऊ शकला नाही. तो योग डॉ. अविनाश आवलगावकर यांच्यामुळे येत आहे.\nखांडेकरांच्या अभ्यासकांनाच नव्हे, तर १९२० नंतरच्या मराठी साहित्याचा अभ्यास करणारांना हा ग्रंथ फार फार उपयोगी ठरणार आहे.\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00706.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/46386", "date_download": "2021-01-28T07:24:24Z", "digest": "sha1:RVGGO3UWLUFQ3ZFA7IYBFEYR5RC7S5OE", "length": 7988, "nlines": 60, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "ब्रह्मचैतन्य महाराज - जानेवारी मास | जानेवारी २२ - नाम| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nजानेवारी २२ - नाम\nनाम हे स्वत:सिध्द आहे म्हणूनच हे अत्यंत उपाधिरहित आहे. नाम घेताना आपण पुष्कळदा त्याच्या मागे उपाधी लावतो; उदाहरणार्थ, आपण ऐहिक सुखाच्या प्राप्तीकरिता नाम घेतो; किंवा, मी नाम घेतो ही अहंकाराची भावना बाळगतो. या उपाधीमुळे आपल्या प्रगतीला बरेच अडथळे येतात. म्हणून नामाकरिताच नामस्मरण करावे, आणि तेही सद्रुरुच आपल्याकडून करवून घेतात या भावनेने करावे. त्या योगाने अहंकार नष्ट होऊन शरणागती येईल. शरणागती यायला रामनाम हाच रामबाण उपाय आहे, तो आपण करावा. नामाचा महिमा वाचेने सांगणे अशक्य आहे, पण हे सांगण्याकरिता तरी बोलावे लागते इतकेच. मनुष्यप्राणी भवसागरात गटांगळ्या खातो आहे; समुद्रातून तरुन जाण्यासाठी जशी नाव, तसे भवसागरातून तरुन जाण्यासाठी भगवंताचे नाम आहे. फक्त एकच दक्षता घेणे जरुर आहे, ती ही की, नावेत समुद्राचे पाणी येऊ देऊ नये, नाहीतर नावेसकट आपण बुडून जाऊ; त्याप्रमाणे, संसाररुपी समुद्राचे पाणी नामरुपी नावेत येऊ देऊ नये. म्हणजे, कोणत्याही प्रापंचिक अडचणीमुळे नामात व्यत्यय येऊ देऊ नये. तसेच, नामाचा उपयोग संसारातल्या अडचणी दूर होण्याकरिता व्हावा ही बुध्दी न ठेवता नामाकरिताच नाम घ्यावे, म्हणजे नावेत पाणी न शिरता सुखरुपपणे पैलतीराला म्हणजे भगवंतापर्यंत पोहोचता येते. कोणतीही गोष्ट अभ्यासानेच साध्य होत असते.\nदेह केव्हा जाईल याचा नेम नाही, मग म्हणून म्हातारपणी नामस्मरण करु असे म्हणू नये. अगदी उद्यापासून नामस्मरण करु म्हटले, तर उद्याची तरी खात्री आहे का आयुष्य क्षणभंगुर आहे ही खात्री प्रत्येकाला आहे, म्हणून तर प्रत्येकजण आयुष्याचा विमा उतरवतो. लग्नाला आलेल्या पाहुण्याला लग्न कसे पार पडेल ही काळजी नसते, पण घरातल्या माणसाला फार काळजी वाटते. आपल्या प्रपंचात आपण पाहुण्यासारखे वागू या. देहादिक सर्व रामाला अर्पण करुन निश्चिंत होऊ या.\nसोन्यामोत्याचे दागिने घालणारी श्रीमंताची बाई असू द्या, बेताचे लहान दागिने घालणारी मध्यम स्थितीतली बाई असू द्या, किंवा चांदीची जोडवी आणि नुसते मंगळसूत्र घालणारी अगदी गरिबाची बाई असू द्या, त्या सर्वांना कुंकू ज्याप्रमाणे सारखेच असते, त्याप्रमाणे कसलाही भेद न ठेवता नाम हे सर्वांना सारखेच साधन आहे. सूर्य हा फक्त प्रकाश देतो, पण त्यामुळे अंधार आपोआप नाहीसा होतो. तसेच नाम हे भगवंताचे प्रेम वाढविते; मग आपले दोष आपोआपच नाहीसे होतात. भगवंताचे अस्तित्व आपल्याला जास्त पटत चालले, किंवा भगवंताच्या कर्तृत्वाची साक्ष जास्त जास्त अनुभवास येऊ लागली, की परमार्थामध्ये आपली प्रगती झाली असे समजावे.\nब्रह्मचैतन्य महाराज - जानेवारी मास\nजानेवारी १ - नाम\nजानेवारी २ - नाम\nजानेवारी ३ - नाम\nजानेवारी ४ - नाम\nजानेवारी ५ - नाम\nजानेवारी ६ - नाम\nजानेवारी ७ - नाम\nजानेवारी ८ - नाम\nजानेवारी ९ - नाम\nजानेवारी १० - नाम\nजानेवारी ११ - नाम\nजानेवारी १२ - नाम\nजानेवारी १३ - नाम\nजानेवारी १४ - नाम\nजानेवारी १५ - नाम\nजानेवारी १६ - नाम\nजानेवारी १७ - नाम\nजानेवारी १८ - नाम\nजानेवारी १९ - नाम\nजानेवारी २० - नाम\nजानेवारी २१ - नाम\nजानेवारी २२ - नाम\nजानेवारी २३ - नाम\nजानेवारी २४ - नाम\nजानेवारी २५ - नाम\nजानेवारी २६ - नाम\nजानेवारी २७ - नाम\nजानेवारी २८ - नाम\nजानेवारी २९ - नाम\nजानेवारी ३० - नाम\nजानेवारी ३१ - नाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00707.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:Yugant.pdf/18", "date_download": "2021-01-28T10:12:23Z", "digest": "sha1:T3IHTBOWSBINY4CQTWIISF27YM5XRKEJ", "length": 6642, "nlines": 64, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:Yugant.pdf/18 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे\nजागोजाग दाखविल्या आहेत. त्या जमेस धरूनच बहुतेक करून मी अमके प्रक्षिप्त, अमके मागाहून घुसडलेले, असे ��्हटले आहे. क्वचित एखाद-दुसऱ्या ठिकाणी स्वतःची बुद्धी वापरून तसे म्हटले आहे.\nसंशोधित आवृत्ती ही सटीक आवृत्ती नव्हे. ती काय व तिच्या मर्यादा काय, हे कळलेच असेल. ही आवृत्ती हाताशी आली आहे. आता तिच्यावर पुढचा अभ्यास होऊन अंतर्गत संशोधनाने अगदी उघडउघड प्रक्षिप्त भाग काढले, म्हणजे दुसरी संशोधित आवृत्ती सिद्ध होईल. मग परत आणखी खोलात शिरता येईल. काम क्रमाक्रमाने, टप्प्याटप्प्याने विशिष्ट तत्त्वांनी व महाभारताच्या जगातील सर्व अभ्यासकांची मदत घेऊन झाले पाहिजे. असले काम तत्त्वतः सौंदर्यशोधाचे नसते. पण सौंदर्यशोध व आनंदबोध हे दोन्ही असल्या कामाचे फळ म्हणून मिळतात. हा फक्त वाङ्मयीन शोध नव्हे. आपल्या सांस्कृतिक मुळांचा हा शोध आहे. हा शोध चालला म्हणजे इतरही सांस्कृतिक इतिहास समजू शकतो, समजायला मदत होते. महाभारतावरून आपली प्राचीन कुटुंबसंस्था, राजकीय संस्था, धार्मिक व्यवहार काय होते, हे कळून आपल्या सांस्कृतिक इतिहासातला एक टप्पा जाणवतो. त्या अनुषंगाने इतरही प्रश्न डोकावतात. प्रो.सुखटणकरांनी आपल्या लेखांत लिहिले आहे की, शारदापोथी ही पुष्कळ वेळा दक्षिणेकडील मल्याळी पोथीशी कमालीचे साम्य दाखवते. त्याला दोन कारणे असू शकतील :\n१) पूर्वी महाभारत-कथा जेव्हा दक्षिणेत पोहोचली, तेव्हा उत्तरेत प्रसृत असलेल्या आवृत्तीत व तिच्यात फारसा फरक नसावा. मल्याळी म्हणजे केरळ देश एका टोकाला. तेथे ती भर न पडता राहिली. उलट, आंध्र-प्रदेशात इतर प्रदेशांप्रमाणे तीत भर पडत गेली.\n२) ह्या कारणाखेरीज दुसरे असेही संभवते की, पश्चिमेकडील किनाऱ्याने खाली शिरणारे आर्यभाषिक ब्राह्मण पंचनद्यांच्या प्रदेशातील (पंजाबातील व काश्मिरातील) असतील, व\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १० मे २०२० रोजी ०९:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00707.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://sthairya.com/ipl-schedule-to-be-announced-today-ganguly/", "date_download": "2021-01-28T09:09:23Z", "digest": "sha1:HXPI4YZLZ2YR5QYAAIW7DJQQ2HL6GURA", "length": 15888, "nlines": 135, "source_domain": "sthairya.com", "title": "आज जाहीर होईल आयपीए��चे वेळापत्रक, रैनाच्या संघात पुनरागमनासाठी कर्णधार-प्रशिक्षकाशी चर्चा केली : गांगुली - स्थैर्य", "raw_content": "\nसातारा – जावळी – कोरेगाव\nवाई – महाबळेश्वर – खंडाळा\nमुंबई – पुणे – ठाणे\nरायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग\nसातारा – जावळी – कोरेगाव\nवाई – महाबळेश्वर – खंडाळा\nमुंबई – पुणे – ठाणे\nरायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग\nआज जाहीर होईल आयपीएलचे वेळापत्रक, रैनाच्या संघात पुनरागमनासाठी कर्णधार-प्रशिक्षकाशी चर्चा केली : गांगुली\nदैनिक स्थैर्यच्या अधिकृत WhatsApp ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.\nस्थैर्य, सातारा, दि.५: आयपीएल सुरू होण्यास दोन आठवड्यांचा कालावधी बाकी आहे. मात्र, आतापर्यंत स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला नाही. कोरोनामुळे त्याला उशीर होत आहे. यादरम्यान मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी म्हटले की, ४ सप्टेंबर, शुक्रवारी संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला जाईल. यंदा लीगचे सामने यूएईत होतील. जातील. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबरपर्यंत स्पर्धा चालेल. दुबई, शारजाह व अबुधाबीमध्ये एकूण ६० सामने खेळवले जातील.\nयादरम्यान यूएईत उपस्थित बीसीसीआयच्या वैद्यकीय समितीमधील एक वरिष्ठ अधिकारी कोरोनाबाधित आढळला. मंडळाच्या अधिकाऱ्याने म्हटले की, आमचा एक वैद्यकीय अधिकारी कोरोनाबाधित झाला आहे. त्यांना कोणत्याही प्रकारची लक्षणे नसल्याने धोका नाही. त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवले आहेे. त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवले जातेय. ते कुणाच्याही संपर्कात नव्हते आणि यूएईला येताना संसर्ग झाल्याची शंका आहे. २९ ऑगस्ट रोजी बीसीसीआयने २ खेळाडूंसह १३ जण पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली होती. यात चेन्नई सुपरकिंग्जचा वेगवान गोलंदाज दीपक चाहर व फलंदाज ऋतुराज गायकवाड यांचा समावेश असून इतर सपोर्ट स्टाफ आहे. बीसीसीआयने आयपीएलदरम्यान २०,००० चाचण्या करण्याचे नियोजन आहे. यावर १० कोटी रुपये खर्च होईल. त्याचबरोबर बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत २ जण पॉझिटिव्ह आले.\nदुबई | चेन्नई सुपरकिंग्जचे खेळाडू शुक्रवारपासून सराव सुरु करतील. गुरुवारी दुसऱ्या चाचणीच्या निकालानंतर हा निर्णय घेतला. दीपक चाहर व ऋतुराज गायकवाड वगळता इतर सर्वजण सराव करतील. बीसीसीआयच्या एसओपीनुसार खेळाडूंची सहा दिवसांत ३ कोरोना चाचणी करायच्या आहेत, असे सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन य���ंनी म्हटले.\nएलिट पॅनलचे ३ अंपायर\nबीसीसीआय आयपीएलसाठी जास्तीत जास्त आयसीसी एलिट पॅनलच्या अंपायर्सना सोबत घेऊ इच्छिते. मात्र, आतापर्यंत विदेशातील केवळ ३ एलिट पॅनलच्या अंपायर्सनी होकार दिला. सामना रेफरीसाठी केवळ जवागल श्रीनाथ तयार झाला. सध्या न्यूझीलंडचे क्रिस गाफने व रिचर्ड इलिंगवर्थ, इंग्लंडच्या मायकेल गॉफ, भारताच्या नितीन मोहनने होकार दिला.\nरैनाचे पुनरागमन धोनीवर निर्भर: सुरेश रैनाने वादामुळे चेन्नईचे शिबिर सोडले होते. तो देशात परतला. मात्र, पुन्हा एकदा तो संघात दाखल होईल, अशी चर्चा आहे. तो व्यवस्थापन, कर्णधार धोनी व प्रशिक्षक फ्लेमिंगशी चर्चा करतोय. रैनाने कोणताही वाद नाही, कौटुंबिक कारणामुळे परतल्याचे म्हटले. संघ मालक श्रीनिवासन म्हणाले, संघात कोण राहिल हा निर्णय कर्णधार घेतो, मी नाही.\nदैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nविलासपूरच्या हद्दीत झालेल्या खून प्रकरणी दोन्ही संशयितांना 6 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी\nऑक्सिजन बेडसाठी दानशूरांनी सढळ हातांनी मदत करा : मुख्याधिकारी प्रसाद काटकर\nऑक्सिजन बेडसाठी दानशूरांनी सढळ हातांनी मदत करा : मुख्याधिकारी प्रसाद काटकर\n93 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 754 जणांचे नमुने पाठविले तपासणीला\n२०२१-२०२२ मध्ये अर्थसंकल्पाकडून काय अपेक्षा आहेत\nखरेदी विक्री संघानी उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यासाठी नवनवीन संकल्पना अंमलात आणाव्यात – पालकमंत्री जयंत पाटील\nमहाराष्ट्राच्या पाच बालकांची प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी निवड\nअमोल कोल्हे आणि चंद्रकांत पाटील यांच्या नावाने फसवणुकीचा प्रयत्न; एकाला अटक\nछातीत दुखत असल्याने सौरव गांगुली पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल; 2 जानेवारी रोजी आला होता हार्टअटॅक\nअमेरिकी फेडरल रिझर्व्ह पॉलिसीच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात घसरण\nफलटण मध्ये वेलकेअर फार्मसी नावारूपास येईल : श्रीमंत संजीवराजे\nप्रजासत्ताक दिनानिमित्त प्रांताधिकाऱ्यांच्या हस्ते फलटण तालुक्याचे मुख्य शासकीय ध्वजारोहण\nसौ.प्रगती कापसे यांच्याकडून माहेरवासीयांचा यथोचित सत्कार\nहे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.\nमुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा\nसातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002\nसातारा – जावळी – कोरेगाव\nवाई – महाबळेश्वर – खंडाळा\nमुंबई – पुणे – ठाणे\nरायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग\nWhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00707.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/we-will-run-the-state-government-we-will-also-eat-me-it-will-not-work-like-this-prasad-lad-latest-marathi-news/", "date_download": "2021-01-28T07:50:16Z", "digest": "sha1:RZLR33Q6KJOKU2MIZDVEXFUPC5UTOU2K", "length": 13310, "nlines": 224, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "राज्य सरकार हम चलायेंगे, मलाई भी हम खायेंगे, असं चालणार नाही- प्रसाद लाड", "raw_content": "\nरक्षा खडसेंचा वादग्रस्त उल्लेख; गृहमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर भाजपनं चूक सुधारली\nयेत्या 24 तासात महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता- हवामान विभाग\n” शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवणाऱ्या सरकारला जाब विचारणारे कोणी आहे की नाही\n“मुंबई पोलीस अर्णबला लवकरात लवकर अटक करतील, असा आम्हाला विश्वास”\nआतापर्यंतची सर्वात स्वस्त SUV आज होणार लाँच; किंमत आहे फक्त…\nशेतकऱ्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य कर���ं कंगणा राणावतला पडलं महागात\nबायको परपुरुषासोबत पळाली; नवऱ्यानं 18 महिलांसोबत केलं काळजाचा थरकाप उडवणारं कृत्य\n‘…आणि आमच्या मुलीकडे तेवढा वेळ नाही’; तीराच्या औषधांवरील सीमा शुल्क हटवण्याची केंद्र सरकारकडे मागणी\n‘काँग्रेसने शेतकऱ्यांना भडकवलं आहे’; प्रकाश जावडेकरांचा गंभीर आरोप\nकोरोना परिस्थिती नियंत्रणात येत असल्याने केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय\nTop News • महाराष्ट्र • रत्नागिरी\nराज्य सरकार हम चलायेंगे, मलाई भी हम खायेंगे, असं चालणार नाही- प्रसाद लाड\nरत्नागिरी | कोरोना लसीच्या वितरणाचा खर्च केंद्र सरकारने करावा, अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली होती. या मुद्द्यावरुन भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी ठाकरे सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे.\nया सरकारनं लसीच्या वितरणाचा खर्च केंद्राने करण्याची मागणी करण्यापेक्षा राज्यातील आघाडी सरकारच केंद्रात उचलून ठेवावं, असा टोला प्रसाद लाड यांनी लगावला आहे.\nरत्नागिरीत प्रसार माध्यमांशी बोलताना ते बोलत होते. ते म्हणाले की, “राज्य हम चलायेंगे आणि मलाई भी हम खायेंगे, असं चालणार नाही. आघाडी सरकारचं सध्या असंच काही सुरु आहे.”\nमहाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र येऊन चंद्रकांत पाटलांविरोधात लढले तरी चंद्रकांतदादांना पाडणं अशक्य आहे. तिन्ही पक्ष एकत्र येऊन लढल्याने काहीच फायदा होणार नाही. मग त्या मनपा निवडणूक असो किंवा कोणतीही निवडणूक असो. कोल्हापुरातील चंद्रकांत पाटलांची ताकद काय आहे हे त्यांना कळेलच, असंही लाड यांनी म्हटले आहे.\nऐकून विश्वास बसणार नाही, मात्र 33 वर्षे फक्त चहा पिऊन जगतायत पल्लवीदेवी\n10 बाळांचा जीव गेल्यानंतर राज्य सरकारला जाग; दिले ‘हे’ महत्त्वाचे आदेश\nपुणे विद्यापीठाच्या महाविद्यालये सुरु करण्याच्या निर्णयामुळे गोंधळ; खुलासा करण्याचे आदेश\nजाचक नियमांचा व्हॉट्सअपला फटका; जगभरात ‘या’ अॅची क्रेझ वाढली\nबहुचर्चित टाटा अल्ट्रोजमध्ये मोठा बदल; ‘या’ तारखेला उठणार पडदा\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\nरक्षा खडसेंचा वादग्रस्त उल्लेख; गृहमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर भाजपनं चूक सुधारली\nTop News • पुणे • महाराष्ट्र\nयेत्या 24 तासात महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता- हवामान विभाग\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\n” शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवणा���्या सरकारला जाब विचारणारे कोणी आहे की नाही\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\n“मुंबई पोलीस अर्णबला लवकरात लवकर अटक करतील, असा आम्हाला विश्वास”\nTop News • तंत्रज्ञान • देश\nआतापर्यंतची सर्वात स्वस्त SUV आज होणार लाँच; किंमत आहे फक्त…\nशेतकऱ्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं कंगणा राणावतला पडलं महागात\nमुंबईकरांसाठी अत्यंत धक्कादायक बातमी; 6 दिवसांपासून ‘या’ गोष्टीची गुणवत्ता घसरली\n‘हे घडायलाच नको होतं…’ भंडाऱ्याच्या घटनेवर मंत्री अमित देशमुख यांचं ट्विट\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\nरक्षा खडसेंचा वादग्रस्त उल्लेख; गृहमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर भाजपनं चूक सुधारली\nयेत्या 24 तासात महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता- हवामान विभाग\n” शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवणाऱ्या सरकारला जाब विचारणारे कोणी आहे की नाही\n“मुंबई पोलीस अर्णबला लवकरात लवकर अटक करतील, असा आम्हाला विश्वास”\nआतापर्यंतची सर्वात स्वस्त SUV आज होणार लाँच; किंमत आहे फक्त…\nशेतकऱ्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं कंगणा राणावतला पडलं महागात\nबायको परपुरुषासोबत पळाली; नवऱ्यानं 18 महिलांसोबत केलं काळजाचा थरकाप उडवणारं कृत्य\n‘…आणि आमच्या मुलीकडे तेवढा वेळ नाही’; तीराच्या औषधांवरील सीमा शुल्क हटवण्याची केंद्र सरकारकडे मागणी\n‘काँग्रेसने शेतकऱ्यांना भडकवलं आहे’; प्रकाश जावडेकरांचा गंभीर आरोप\nकोरोना परिस्थिती नियंत्रणात येत असल्याने केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00707.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/date/2020/11/30/", "date_download": "2021-01-28T08:16:33Z", "digest": "sha1:2LIFKVQKT7IQQF2NREZXTOF3KR7ZKKHL", "length": 13268, "nlines": 112, "source_domain": "aajdinank.com", "title": "November 30, 2020 - आज दिनांक", "raw_content": "\nग्राहकांकडील वीजबिलाची सुमारे 60 हजार कोटी रुपयांची थकबाकी\nराज्यात ५२८ केंद्रांच्या माध्यमातून ७७ टक्के कोरोना लसीकरण\nबीड पंचायत समितीतील कथित 20 कोटीच्या भ्रष्टाचार प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे आदेश\n३ कोटींहून अधिक नागरिकांनी घेतला शिवभोजन थाळीचा लाभ; योजनेवर आतापर्यंत ८६ कोटी रुपयांचा खर्च\nऔरंगाबाद जिल्ह्यात 45510 कोरोनामुक्त, 103 रुग्णांवर उपचार सुरू\nमराठवाड्यात ८१३ मतदान केंद्रांवर ३ लाख ७४ हजार ४५ मतदार बजावतील मतदानाचा हक्क\nमतद��न १ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते ५ या वेळेत औरंगाबाद ,दि. ३० :- महाराष्ट्र विधान परिषदेच्या ०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार\nवाराणसीमध्ये देव दीपावली महोत्सवात पंतप्रधानांचा सहभाग\nमाता अन्नपूर्णेची चोरीला गेलेली मूर्ती परत मिळाल्याबद्दल काशीचे अभिनंदन नवी दिल्ली, 30 नोव्‍हेंबर 2020 वाराणसीमध्ये पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी आज\nऔरंगाबाद जिल्ह्यात 78 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर ,तीन मृत्यू\nजिल्ह्यात 41240 कोरोनामुक्त, 990 रुग्णांवर उपचार सुरू औरंगाबाद, दिनांक 30 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 64 जणांना (मनपा 27, ग्रामीण 37)\nआरोग्य दिल्ली देश विदेश\nभारताने एकूण चाचणीसंख्येचा 14 कोटींचा टप्पा ओलांडला\nसक्रिय रूग्णसंख्येमध्ये (4.74टक्के) सातत्याने घट सुरूच गेल्या महिनाभरापासून कर्नाटक, महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये सक्रिय रूग्णसंख्येमध्ये जास्तीत जास्त\nराज्यभरात उद्यापासून संपूर्ण महिनाभर ‘क्षय आणि कुष्ठरुग्ण संयुक्त शोध अभियान’\nगृहभेटींद्वारे ८ कोटीहून अधिक लोकसंख्येची होणार तपासणी मुंबई, दि. ३०: कोरोनाकाळात राज्यभरात निदानापासून वंचित राहिलेल्या क्षयरुग्ण व कुष्ठरुग्णांचा शोध घेण्यासाठी\nजालना जिल्ह्यात 68 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह,दोन रुग्णांचा मृत्यु\n111 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज– जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती जालना दि. 30 :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या\nनांदेड जिल्ह्यात 28 कोरोना बाधितांची भर\nनांदेड दि. 30 :- सोमवार 30 नोव्हेंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 28 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत.\nमतदान केंद्राच्या ठिकाणचे आठवडी बाजार रद्द करण्याचे जिल्हाधिकारी मुगळीकर यांचे आदेश\nपरभणी, दि.30:- जिल्ह्यात औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूकीकरीता ज्या ठिकाणी मतदान केंद्रावर मतदान होणार आहे, त्या ठिकाणचे आठवडी बाजार रद्द\nदिनांक स्पेशल महाराष्ट्र मुंबई राजकारण विदर्भ\nविधानसभा अध्यक्षपदाच्या वर्षपूर्तीची दमदार वाटचाल…\nनिलेश मदाने विधानसभा अध्यक्षांचे विशेष कार्य अधिकारी महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन झाल्यावर १ डिसेंबर २०१९ रोजी विधानसभा अध्यक्षपदी श्री.\nदिल्ली देश विदेश शेती -कृषी\nकृषी सुधारणांमुळे शेतकऱ्यांसाठी नव्या संधींची दारे उघडली गेली: पंतप्रधान मोदी\nमुंबई , 29 नोव्हेंबर 2020 भारतात शेती आणि शेतीशी संबंधित नव्या गोष्टी घडत आहेत आणि या कृषी सुधारणांमुळे शेतकऱ्यांसाठी नव्या संधींची दारे उघडली\nमहाराष्ट्र मुंबई शेती -कृषी\nग्राहकांकडील वीजबिलाची सुमारे 60 हजार कोटी रुपयांची थकबाकी\nकृषिपंप वीजजोडणी धोरणामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडणार – मुख्यमंत्री ठाकरे कृषिपंप वीज जोडणी धोरण-२०२० चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई,\nराज्यात ५२८ केंद्रांच्या माध्यमातून ७७ टक्के कोरोना लसीकरण\nऔरंगाबाद औरंगाबाद खंडपीठ बीड\nबीड पंचायत समितीतील कथित 20 कोटीच्या भ्रष्टाचार प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे आदेश\n३ कोटींहून अधिक नागरिकांनी घेतला शिवभोजन थाळीचा लाभ; योजनेवर आतापर्यंत ८६ कोटी रुपयांचा खर्च\nऔरंगाबाद जिल्ह्यात 45510 कोरोनामुक्त, 103 रुग्णांवर उपचार सुरू\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/others/like-share-readers-own-page/home-chef/recipe-besan-kurdai/articleshow/69351589.cms", "date_download": "2021-01-28T08:05:13Z", "digest": "sha1:TROYJZJPDMKHKQ254HOPJ3XMO7V4WFCY", "length": 9765, "nlines": 115, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nनसतेस घरी तू जेव्हा\nसाहित्य- दीड वाटी बेसन, दोन वाट्या पाणी, अर्धा वाटी ताक, चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद.फोडणीकरीता- एक चमचा तेल, मोहरी, जिरे, एक चमचा तिखट.कृती- प्रथम एका बाऊलमध्ये बेसन घेऊन त्यामध्ये हळद, चवीनुसार मीठ, पाणी आणि ताक टाकून छान मिक्स करुन घ्या. ​\nसाहित्य- दीड वाटी बेसन, दोन वाट्या पाणी, अर्धा वाटी ताक, चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद.\nफोडणीकरीता- एक चमचा तेल, मोहरी, जिरे, एक चमचा तिखट.\nकृती- प्रथम एका बाऊलमध्ये बेसन घेऊन त्यामध्ये हळद, चवीनुसार मीठ, पाणी आणि ताक टाकून छान मिक्स करुन घ्या. मिश्रणामध्ये गुठळी होऊ देऊ नका. नंतर तयार मिश्रण एका नॉनस्टीक कढईमध्ये घेऊन ती गॅसवर ठेवून मिश्रण सतत ढवळा. मिश्रण थोडं घट्ट होऊ द्या आणि त्यानंतर पाच ते सात मिनिटं मंद आचेवर मिश्रण वाफवून घ्या. वाफवल्यानंतर मिश्रण गरम असतानाच शेव यंत्रात टाका. तेल लावलेल्या ताटामध्ये कुरडया पाडून घ्या. त्या पूर्ण थंड झाल्यानंतरच सर्व्ह करा.\nसर्व्हींग टीप- दोन चमचे तेल घेऊन त्यामध्ये थोडी मोहरी, जिरे आणि एक चमचा तिखट टाकून फोडणी तयार करुन घ्या. बेसनाच्या कुरडया सर्व्ह करताना त्यावर एक छोटा चमचा ही फोडणी घाला.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nचवदार पान लाडू महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nसिनेन्यूज..म्हणून राज कुंद्राने मुलाला दाखवली रस्त्यावर झोपलेली माणसं\nदेशआठवड्यात १४७ जिल्ह्यांत एकही करोना रुग्ण नाही, आरोग्यमंत्र्यांची माहिती\nअर्थवृत्तसोने-चांदीमधील घसरण कायम ; जाणून घ्या आजचा सोन्याचा भाव\nअर्थवृत्तभय इथलं संपत नाही शेअर बाजारात पडझड कायम, सेन्सेक्स ५०० अंकांनी कोसळला\nदेशशेतकरी नेत्यांविरोधात 'लूकआऊट नोटीस' जारी, पासपोर्ट जप्त करणार\nविदेश वृत्तबायडन यांनी सौदी अरेबिया, युएईला दिला धक्का; घेतला 'हा' मोठा निर्णय\nमुंबईदिल्लीच्या मेट्रोत बसताच फडणवीसांना आली 'ही' आठवण\nदेशदिल्ली हिंसाचार : जखमी पोलिसांच्या भेटीसाठी गृहमंत्री रुग्णालयात\nमोबाइलजिओच्या 'या' प्लानमध्ये १६८ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग\nब्युटीशिल्पा शेट्टीने मुलगा वियानला शिकवली DIY ट्रिक, मोठ्या माणसांच्याही येईल कामी\nधार्मिकवर्षातील पहिला गुरु पुष्य योग: धन वृद्धीसाठी करा हे उपाय\nकार-बाइकदेशातील ८ वर्ष जुन्या वाहनांवर आता मोदी सरकारचा 'ग्रीन टॅक्स'\nमोबाइलJio vs Airtel vs Vi: ४ जी डेटा प्लान, किंमत १६ रुपयांपासून सुरू\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या ���हेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/pubg-game-addict", "date_download": "2021-01-28T08:21:47Z", "digest": "sha1:6HCN3TSIWFMILIXKKPYXUDKDERGFZTSV", "length": 3738, "nlines": 70, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nलेखः तरुणांना वेड लावणाऱ्या पबजीचा ‘गेम ओव्हर’\n PUBG च्या वेडापायी नागपुरात विद्यार्थ्याची आत्महत्या\nPUBG च्या वेडापायी तरुणानं उचललं हे पाऊल; तुम्हीही हादरून जाल\nपब्जीच्या वेडाने युवकाचा मृत्यू\nPUBG : शिक्षकाच्या मुलानं 'पबजी'साठी घर सोडले\nपबजी गेमचे व्यसन लागलेल्या तरुणाची आत्महत्या\n‘मोबाइल गेम’च्या अॅडिक्शनचा धोका\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:Yugant.pdf/19", "date_download": "2021-01-28T09:55:46Z", "digest": "sha1:LMJXLHHRH5M74LQ7CIYOCVC62Z7JZNSD", "length": 3419, "nlines": 63, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:Yugant.pdf/19 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे\nत्यांनी आपल्याबरोबर महाभारताची काश्मिरी आवृत्ती आणिली असेल. म्हणजे भारतातील लोकसमूहांच्या हालचालींबद्दलही ह्या अभ्यासाने काही नवी माहिती मिळण्याचा संभव आहे.\nहे इतके विद्वान लोक पन्नास वर्षे मान वर न करता खपले, म्हणून संशोधनाचे एक बहुमोल साधन आपल्याला प्राप्त झाले आहे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १० मे २०२० रोजी १०:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://sanwadmedia.com/14572/", "date_download": "2021-01-28T08:39:53Z", "digest": "sha1:HFAAPQJBF7UWFXBAEK7O2G567WUEWXFI", "length": 9648, "nlines": 108, "source_domain": "sanwadmedia.com", "title": "बोलेरो पिकअप ८ फूट खोल दरीत कोसळली, दोन महिला जखमी ; पाडलोस येथील घटना - संवाद मिडिया (Sanwad Media)", "raw_content": "\nसंवाद तुमचा - आमचा, उभ्या महाराष्ट्राचा\nPost category:बातम्या / बांदा\nबोलेरो पिकअप ८ फूट खोल दरीत कोसळली, दोन महिला जखमी ; पाडलोस येथील घटना\nपाडलोस विठ्ठलादेवी बस स्टॉपजवळ एसटीला बाजू देताना सुसाट वेगात असलेली बोलेरो पिकअप सुमारे ८ फूट खोल घळणीत कोसळली. या अपघातात दोन परप्रांतीय कामगार महिला गंभीररीत्या जखमी झाल्या आहेत. स्थानिकांनी त्यांना उपचारासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविले आहे. हा अपघात आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडला.\nयाबाबत स्थानिकांनी दिलेली अधिक माहिती अशी की, शिरोडा – बांदा एसटी बस बांद्याच्या दिशेने जात होती. त्याचवेळी पाडलोसवरुन आरोसच्या दिशेने सुसाट वेगात बोलेरो पिकअप जात होती. त्यात चालकासह चार महिला, दोन लहान मुले व अन्य एक पुरूष कामगार होता. पिकअपमध्ये माती भरलेली होती. एसटीला वेगातच बाजू देत असताना रस्त्यालगत असलेल्या झाडाला कार आदळली व सुमारे ८ फूट खोल शेतात कोसळली.\nसिंधुदुर्ग जिल्हा एन.एस.यु.आयच्या वतीने ‘ विद्यार्थी दरबाराचे ‘ आयोजन…\nडॉ. बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे – करजगी यांची आत्महत्या\nदेशातील नागरिक सलग ३ तास स्मार्टफोन व्यतित करीत आहेत \nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nसंजना धर्णे यांना जिल्हास्तरीय आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार\nवेंगुर्ले तालुका भाजपयुमो पदाधिकारी यांना नियुक्ती पत्रे प्रदान\nसावंतवाडीत ३३ वा व्यापारी एकता ऑनलाईन मेळावा होणार संपन्न\nआचरे गावचा सुपुत्र सुब्रमण्य केळकर टपाल तिकीटावर झळकला\nउच्च व तंत्र शिक्षण विभाग आपल्या दारी 25 जानेवारी पासून कोल्हापूर येथून सुरूवात…\nसाईकृपा कन्स्ट्रक्शन- बिल्डिंग मटेरियल सप्लायर\n*🏡 साईकृपा कन्स्ट्रक्शन 🏠*\n*🏘️ बिल्डींग मटेरियल सप्लायर्स 🏘️*\n💫आमच्याकडे सेंट्रींगला लागणारे सर्व प्रकारचे साहित्य उपलब्ध\nऑर्डर प्रमाणे पदार्थ तयार करून मिळतील.\nआदीत्य ग्रीन्स, सावंतवाडी _ तुमचं स्वप्न साकारणाऱ्या आगळ्या-वेगळ्या प्रकल्पात धमाका ऑफर..\n🏡 स्वतंत्र सुंदर बंगला तो ही सुशोभित गार्डनसह 🌱\n🏠🍃 आदीत्य ग्रीन्स 🍃🏠\nएस. एस. बोअरवेल (समीर पाटील)\n💦4.5″/6″ /6.5″/9″ बोअरवेल योग्य दरात खोदाई करून …\nएन्. के. हॉल कॅटरर्स अँड मंडप डेकोरेटर्स\n🤶एन्. के. कॅटरर्स अँड मंडप डेकोरेटर्स प्रदीर्घ यशस्वी वाटचालीनंतर….\n🏬🤶🍽️एन्. के. हॉल कॅटरर्स अँड मंडप डेकोरेटर्स\n🏫 🕌सर्व सांस्कृतिक, …\n💵💶 *प्रथमेश फायनान्स* 💶💵\n👉 🏦बँकेमध्ये *गहाण ठेवलेले दागिने* 💍💰 सोडवायचे आहेत का \nसंवाद मीडिया समाजातील प्रत्येक घटकांच्या घडामोडी, कला आणि साहित्य क्षेत्रातील उत्तुंग भरारी, खेळ आणि क्रीडा विश्वातील यशस्वी दौड, शिक्षण व शैक्षणिक वाटचाल, राजकारण आणि सामाजिक माहिती, गुन्हेगार आणि समाजातील विकृती, जनजागृती आणि जनसामान्यांच्या भावना आपल्या लेख, कथा, काव्य, गोष्टी, व बातम्यांच्या माध्यमातून समाजापुढे मांडत असते.\nPune अभिनेत्री आरोग्य इतर उत्तरप्रदेश ओरोस कणकवली कविता कुडाळ कृषी क्रिडा गजाली ठाणे दिल्ली देवगड दोडामार्ग धार्मिक पिंगुळी पुणे बांदा बातम्या महिला मालवण माहिती मुंबई युवा राजकीय लोककला विशेष वेंगुर्ले वैभववाडी व्यक्तीविशेष व्यवसाय शैक्षणिक संगमनेर संपादकीय सामाजिक सावंतवाडी सिंधुदुर्ग स्थळ\nप्रेस्टीज कॉम्प्लेक्स, तारा हॉटेलनजिक, नेवगी पाणंद, सावंतवाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-we-will-work-competent-opposition-sharad-pawar-24741", "date_download": "2021-01-28T09:27:22Z", "digest": "sha1:BYFYIRMOJICXIKLK2SQFPGOAOKR7H3IS", "length": 15664, "nlines": 158, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in Marathi, We will work as a competent opposition: Sharad Pawar | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्ही काम करू ः शरद पवार\nसक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्ही काम करू ः शरद पवार\nगुरुवार, 7 नोव्हेंबर 2019\nमुंबई : राज्याच्या राजकीय स्थितीबाबत बोलण्यासारखे काही नाही. आम्ही वाट पाहतोय, की भाजप शिवसेनेने लवकरात लवकर सरकार बनवावे. आम्हाला विरोधी पक्ष म्हणून काम करण्याची संधी जनतेने दिली आहे. आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करू, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी केले.\nमुंबई : राज्याच्या राजकीय स्थितीबाबत बोलण्यासारखे काही नाही. आम्ही वाट पाहतोय, की भाजप शिवसेनेने लवकरात लवकर सरकार बनवावे. आम्हाला विरोधी पक्ष म्हणून काम करण्याची संधी जनतेने दिली आहे. आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करू, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी केले.\nशेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसानभरपाई मिळावी यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत बोलत ते होते. पवार म्हणाले, की अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाचा मी दौरा केला आहे. ही स्थिती पाहून शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसानभरपाई मिळावी, यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार आहे. शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, नवीन पिकांसाठी कर्जपुरवठा करण्याची गरज आहे. कर्जमाफी व कर्जपुरवठा करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. विमा कंपन्या जबाबदारी पूर्णपणे पार पाडण्यास तयार नाहीत. त्यामुळे केंद्रीय अर्थविभागाने विमा कंपन्याची बैठक घेऊन शेतकऱ्यांना विमा वाटप करण्याचा सूचना द्याव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.\nते पुढे म्हणाले, की भाजप शिवसेनेची २५ वर्षांची युती आहे. आजची नाही. जनतेने भाजप शिवसेनेला कौल दिला आहे. त्यांनी सरकार बनवावे. संजय राऊत यांनी जो १७५ आमदारांचा आकडा दिला आहे, त्याचा आम्ही शोध घेत आहोत.\nसंजय राऊत नेहमीच भेटत असतात. थोड्याच दिवसांत राज्यसभेचे अधिवेशन सुरू होत आहे. तिथे काही विषय मांडायचे आहेत. त्याबाबत आम्ही दोघे चर्चा करत असतो, असे पवार यांनी संजय राऊत यांच्याशी भेटीबाबत मत व्यक्त केले.\nमुंबई mumbai भाजप सरकार government शरद पवार sharad pawar अतिवृष्टी पत्रकार संजय राऊत sanjay raut\nदोन महिन्यांपासून दिल्लीमध्ये शांततेत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला २६ जानेवारी अर्थात प्रजासत्त\nकृषी पतपुरवठा यंत्रणा दुर्लक्षित का\nआज एकूणच सहकारी चळवळीला वाईट दिवस आल्याचे पदोपदी जाणवते.\nआधुनिक काळातही मुलीचा वाणवसा बैलगाडीतून...\nसातारा : सजविलेले बैल, घुंगराची रंगीत गाडी आणि आपल्या लाडक्या मुलीला ऐटीत सासरी वाणवसा (व\nकोकण, मध्य महाराष्ट्रात थंडी; विदर्भात अवकाळी...\nपुणे ः कोकण आणि मध्य महाराष्ट्रात कोरडे वातावरण असल्याने या भागांत थंडी वाढली आहे.\nकृषी पतपुरवठ्याचे उद्दिष्ट यंदा वाढणार\nनवी दिल्ली : शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्याच्या दृष्टीने क��षी पतपुरवठ्याचे\nपर्यटनवाढीसाठी ३ हजार कोटींचे करार :...मुंबई : राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी...\nमराठवाड्यात तूर खरेदी १९ एप्रिलपर्यंतचऔरंगाबाद : नाफेडच्या माध्यमातून विविध...\nनागपूर जिल्ह्यात सोयाबीनचे उत्पादन...नागपूर : अतिवृष्टी व खोडमाशीने यंदा सोयाबीन...\n'कोंबडी आणि चिकनचे दर निश्‍चित करण्याचे...कोल्हापूर : बर्ड फ्लूची भीती दाखवून सध्या...\n‘विकेल ते पिकेल’अंतर्गत साताऱ्यात रयत...सातारा : ‘‘‘विकेल ते पिकेल’ हे अभियान राज्यात...\nकर्नाटकव्याप्त प्रदेश पुन्हा...मुंबई : सीमावासीयांच्या पिढ्यान् पिढ्या कर्नाटक...\nकृषिपंपाचा वीजपुरवठा दोन महिन्यांपासून...लोहारा, जि. उस्मानाबाद : लोहारा तालुक्यातील...\nकर्जमुक्ती योजनेतून बुलडाण्यात ११२१...बुलडाणा : राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त नव्हे,...\nआंदोलनाच्या समर्थनार्थ नगर,...नगर ः कृषी विधेयके रद्द करण्यासाठी दिल्लीत सुरू...\n‘महाराष्ट्र शुगर्स’कडील रकमेसाठी ठिय्यापरभणी : जिल्ह्यातील सायखेडा (ता. वसमत) येथील...\nविदर्भाचा मागासलेपणा गोसीखुर्दने धुऊन...नागपूर : गोसीखुर्द प्रकल्प विदर्भासाठी वरदान आहे...\nसौरऊर्जा प्रकल्प योजना शेतकऱ्यांपर्यंत...सांगली ः महाराष्ट्र कृषी क्षेत्रात अग्रेसर राहिला...\nनवीन कृषी कायद्यांची सुरुवात काँग्रेस,...अकोला ः आज देशभरातील शेतकरी नवीन तीन कृषी...\nसोलापुरसाठी ९५ कोटींचा अतिरिक्त निधी...सोलापूर : जिल्हा वार्षिक योजनेच्या सन २०२१-२२...\nदर्जेदार कांदा बीजोत्पादनासाठी...उत्तम कांदा बीजोत्पादनासाठी कंदाच्या योग्य...\nउसासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापरसूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतांची उसाच्या पानांवर...\nशेतकरी नियोजन पीक : गुलाब‘व्हॅलेटाइन डे’च्या पार्श्‍वभूमीवर मावळ तालुक्यात...\nसुधारित पद्धतीने हळद काढणीहळद लागवडीच्या पद्धतीनुसार हळद काढणीची पद्धत...\nनगरमध्ये पन्नास हजार क्विंटल मका खरेदी...नगर ः शासनाने बंद केलेली मका खरेदी सुरू केली. नगर...\nसांगली बाजार समितीत नव्या हळदीचे सौदेसांगली ः सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekachdheya.page/2020/07/5rEJuQ.html", "date_download": "2021-01-28T08:58:50Z", "digest": "sha1:FNJQ7QAIT3ZRQW7YSUQP4EOS6Y4UMPS6", "length": 3893, "nlines": 30, "source_domain": "www.ekachdheya.page", "title": "रशियात अडकून पडलेले ४८० विद्यार्थी मुंबईत परतले", "raw_content": "\nरशियात अडकून पडलेले ४८० विद्यार्थी मुंबईत परतले\nJuly 13, 2020 • महेश आनंदा लोंढे\nनवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड साथीत घातलेल्या निर्बंधामुळे रशियात अडकून पडलेले ४८० विद्यार्थी आज मुंबईत परतले. हे विद्यार्थी रशियात वैद्यकीय शिक्षण घेत होते. त्यांच्यापैकी ४७० विद्यार्थी महाराष्ट्रातले होते.\nप्रत्येक विद्यार्थ्याने या प्रवासाच्या तिकीटासाठी ४०० डॉलर्स दिले होते. राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी संपर्क साधून या विद्यार्थ्यांना आणण्याची व्यवस्था केल्याबद्दल विद्यार्थ्यांनी त्यांचे आभार मानले आहेत.\nवृक्ष लागवड आवड म्हणून नव्हे तर गरज म्हणून हवी; राज्यात सुरू करणार मोठी मोहीम – मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच\nJanuary 22, 2021 • महेश आनंदा लोंढे\nयुवकांनी धैर्य आणि निष्ठेनं देशकार्यात योगदान द्यावं पंतप्रधान यांचं आवाहन\nJanuary 22, 2021 • महेश आनंदा लोंढे\nदेशभरातील १० लाखांहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण\nJanuary 22, 2021 • महेश आनंदा लोंढे\nदेशभरातील विद्यार्थ्यांना लागलीय शाळेत जाण्याची ओढ\nJanuary 20, 2021 • महेश आनंदा लोंढे\nयूनियन बँकेने आंध्र बँकेच्या सर्व शाखांचे आयटी इंटिग्रेशन केले पूर्ण\nJanuary 27, 2021 • महेश आनंदा लोंढे\nभारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/mumbai/cbi-rejected-petition-seeking-inquiry-a685/", "date_download": "2021-01-28T08:11:47Z", "digest": "sha1:2AXDP6YO2KSNLP2QJIOJLXDS723I3V3C", "length": 29873, "nlines": 388, "source_domain": "www.lokmat.com", "title": "सीबीआय तपासाची मागणी करणारी याचिका फेटाळली - Marathi News | The CBI rejected the petition seeking an inquiry | Latest mumbai News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार २८ जानेवारी २०२१\nमुंबई महाराष्ट्राचीच; 'त्या' वक्तव्याला कशाचाही आधार नाही; अजित पवारांनी कर्नाटकला सुनावलं\nBARC Recruitment 2021: भाभा अणुशक्ती केंद्रामध्ये नर्स, चालका���सह अन्य जागांसाठी भरती; १२ वी पास उमेदवारांनाही संधी\nअसे येडे बरळत असतात; संजय राऊत यांची कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका\nआरबीआयच्या अधिकाऱ्याचा गळा दाबून मोबाईल हिसकावून चोरट्याने काढला पळ\nरक्षा खडसे यांचा भाजपाच्या वेबसाईटवर वादग्रस्त उल्लेख; गृहमंत्र्यांनी दिला थेट कारवाईचा इशारा\nमालदीव्हजमध्ये हनीमून एन्जॉय करतंय हे मराठमोळं कपल, पाहा त्यांचे खास फोटो\nही चिमुरडी करतेय मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य\nयाचे ओव्हर अ‍ॅक्टिंगचे 50 रूपये कापा... अक्षय कुमार ट्रेडमिलवर 21 किमी चालला, ट्रोल झाला\nमीराचे बोल्ड फोटो पाहून शाहिद कपूर झाला ‘क्लीन बोल्ड’, सोशल मीडियावरच सुरु केले फ्लर्ट\nहे सहा शो लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप, हे आहे कारण\n'अबू आझमींच्या भाषणाचा बोलवता धनी कोण\nतुम्हीसुद्धा चहासोबत हे पदार्थ खात असाल तर वेळीच सावध व्हा; कधी आजारी पडाल कळणारही नाही\nदुधाचेही शरीरावर साइड इफेक्ट होतात का जाणून घ्या काय सांगतात एक्सपर्ट.....\nBudget 2021: आरोग्य सेवा बळकट करणे आवश्यक; आमूलाग्र बदल करण्यासाठी भरीव निधीची गरज\nकमकुवत हाडांसह किडनी स्टोनचाही वाढू शकतो धोका; वेळीच जाणून घ्या डायटींगचे हे साईड इफेक्ट्स\nचीनमधील 'ही' फळं दिसायला आहेत विचित्र, तरीही लोक आवडीनं खातात...\nकृषी कायदे रद्द करण्यासाठी मोदी सरकार आणखी शेतकऱ्यांच्या मृत्यूंची वाट पाहतंय- ऊर्जामंत्री नितीन राऊत\nमहिलांबरोबर चावटपणा करणाऱ्यांना तुरुंगात टाकलं पाहिजे- शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील\nआरबीआयच्या अधिकाऱ्याचा गळा दाबून मोबाईल हिसकावून चोरट्याने काढला पळ\nदुसऱ्यांचे हक्क हिरावून आम्हाला आरक्षण नको. आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण द्या- भाजप खासदार उदयनराजे भोसले\nआरक्षणापासून मराठा समाजाला वंचित ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होतोय- आमदार शिवेंद्रराजे भोसले\nदेशातील बऱ्याच शेतकऱ्यांना नव्या कृषी कायद्यांबद्दल पुरेशी माहिती नाही; अन्यथा संपूर्ण देशातील शेतकरी पेटून उठतील- काँग्रेस नेते राहुल गांधी\nऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून मायदेशात परतल्यावर घरचे मागेच लागलेत; रिषभ पंतची 'ती' पोस्ट व्हायरल\nनागपूर : तहसील पोलिसांनी जप्त केले पिस्तूल. गुंडाला अटक\nइन मिन फेब्रुवारीचे २८ दिवस; त्यापैकी ७ दिवस बँकांचा हॉलिडे, कामे कशी करायची\nप्रजासत्ता�� दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चावेळी जखमी झालेल्या पोलिसांची गृहमंत्री अमित शहांकडून विचारपूस\nशिखर धवन विरोधात आरोपपत्र दाखल, ६ फेब्रुवारीला होणार फैसला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण\nआंदोलक शेतकरी नेत्यांविरोधात दिल्ली पोलिसांकडून लूकआऊट नोटीस जारी; पासपोर्ट्स जप्त होणार\nभाभा अणुशक्ती केंद्रामध्ये नर्स, चालकांसह अन्य जागांसाठी भरती; १२ वी पास उमेदवारांनाही संधी\nभारतानं पाठवलेल्या कोरोना लसी श्रीलंकेत पोहोचल्या; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची माहिती\nकर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांच्या विधानाला काडीचाही आधार नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार\nकृषी कायदे रद्द करण्यासाठी मोदी सरकार आणखी शेतकऱ्यांच्या मृत्यूंची वाट पाहतंय- ऊर्जामंत्री नितीन राऊत\nमहिलांबरोबर चावटपणा करणाऱ्यांना तुरुंगात टाकलं पाहिजे- शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील\nआरबीआयच्या अधिकाऱ्याचा गळा दाबून मोबाईल हिसकावून चोरट्याने काढला पळ\nदुसऱ्यांचे हक्क हिरावून आम्हाला आरक्षण नको. आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण द्या- भाजप खासदार उदयनराजे भोसले\nआरक्षणापासून मराठा समाजाला वंचित ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होतोय- आमदार शिवेंद्रराजे भोसले\nदेशातील बऱ्याच शेतकऱ्यांना नव्या कृषी कायद्यांबद्दल पुरेशी माहिती नाही; अन्यथा संपूर्ण देशातील शेतकरी पेटून उठतील- काँग्रेस नेते राहुल गांधी\nऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून मायदेशात परतल्यावर घरचे मागेच लागलेत; रिषभ पंतची 'ती' पोस्ट व्हायरल\nनागपूर : तहसील पोलिसांनी जप्त केले पिस्तूल. गुंडाला अटक\nइन मिन फेब्रुवारीचे २८ दिवस; त्यापैकी ७ दिवस बँकांचा हॉलिडे, कामे कशी करायची\nप्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चावेळी जखमी झालेल्या पोलिसांची गृहमंत्री अमित शहांकडून विचारपूस\nशिखर धवन विरोधात आरोपपत्र दाखल, ६ फेब्रुवारीला होणार फैसला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण\nआंदोलक शेतकरी नेत्यांविरोधात दिल्ली पोलिसांकडून लूकआऊट नोटीस जारी; पासपोर्ट्स जप्त होणार\nभाभा अणुशक्ती केंद्रामध्ये नर्स, चालकांसह अन्य जागांसाठी भरती; १२ वी पास उमेदवारांनाही संधी\nभारतानं पाठवलेल्या कोरोना लसी श्रीलंकेत पोहोचल्या; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची माहिती\nकर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांच्या विधानाला काडीचाही ���धार नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार\nAll post in लाइव न्यूज़\nसीबीआय तपासाची मागणी करणारी याचिका फेटाळली\nउच्च न्यायालय : दिशा सालियन मृत्यू प्रकरण लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची माजी ...\nसीबीआय तपासाची मागणी करणारी याचिका फेटाळली\nउच्च न्यायालय : दिशा सालियन मृत्यू प्रकरण\nमुंबई : दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची माजी व्यवस्थापक दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणी न्यायालयाच्या देखभालीखाली सीबीआय तपास करावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळली. तसेच ज्यांच्याकडे या प्रकरणाबाबत माहिती आहे, त्यांनी मुंबई पोलिसांना संपर्क करावा, असे न्यायालयाने सांगितले.\n’ असा सवाल उच्च न्यायालयाने याचिकाकर्ते पुनीत धांडा यांना केला. ‘जर तिच्या मृत्यूबाबत काही संशयास्पद असेल तर तिचे कुटुंबीय कायद्यानुसार योग्य ती कार्यवाही करतील,’ असे मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने म्हटले.\nदिशाचा ८ जून रोजी मालाड येथील राहत्या घराच्या १४व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी तिचा अपघाती मृत्यू झाल्याची नोंद केली. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करावा व त्यावर उच्च न्यायालयाने देखभाल करावी, अशी मागणी धांडा यांनी केली होती.\nपोलिसांनी ५ ऑगस्ट रोजी प्रेस नोट काढत ज्यांना दिशाच्या मृत्यूबद्दल माहिती असेल त्यांनी मुंबई पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे, असे निरीक्षण न्यायालयाने याचिका फेटाळताना नोंदविले. याचिकाकर्त्यांनी पोलिसांशी संपर्क केल्याचे पुरावे नाहीत. याचिकाकर्त्यांनी थेट सर्वोच्च न्यायालय गाठले, असे न्यायालयाने म्हटले. गेल्याच महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने धांडा यांची याचिका फेटाळत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यास सांगितले हाेते. त्यानुसार, धांडा यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र, उच्च न्यायालयानेही त्यांची याचिका फेटाळली.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nBARC Recruitment 2021: भाभा अणुशक्ती केंद्रामध्ये नर्स, चालकांसह अन्य जागांसाठी भरती; १२ वी पास उमेदवारांनाही संधी\nरक्षा खडसे यांचा भ��जपाच्या वेबसाईटवर वादग्रस्त उल्लेख; गृहमंत्र्यांनी दिला थेट कारवाईचा इशारा\nसवलतीच्या ‘कला’ गुणांवर प्रश्नचिन्ह; कला संचालनालयाकडून परीक्षांचे नियोजन नाही\nबेकायदा बांधकामे नियमित करण्याचे काम महाराष्ट्रातच; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सुनावले\n...आणि ती म्हणाली, मलाही शिकायचेय त्यांच्यासाठी रस्त्यावर भरते ‘हॅप्पीवाली पाठशाळा’\nमुंबईतील सर्व रुग्णालयांची झाडाझडती सुरू; भंडारा अग्निप्रकरणानंतर महापालिका अधिक जागरूक\nशेतकरी आंदोलनाच्या आडून दिल्लीत झालेल्या हिंसाचाराला अमित शाह जबाबदार असून त्यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, हा काँग्रेसचा आरोप आणि मागणी पटते का\niPhone 13 २०२१ मध्ये होणार लॉंच किंमत\n'अबू आझमींच्या भाषणाचा बोलवता धनी कोण\nआई कुठे काय करते\nघटस्फोटानंतर महिलेने १४ बाळांना दिला जन्म, पोटाचा आकार बघून हैराण झाली होती दुनिया....\nMom To Be गरोदरपणात अभिनेत्री धनश्री काडगांवकरची स्टाईल, केले हटके फोटोशूट\nपंजाब नॅशनल बँकेत १०० जागांची भरती, मोठा पगार; झटपट करा अर्ज\nरशियाचे राष्ट्रपती पुतिन यांच्या सीक्रेट पॅलेसचा भांडाफोड, फोटो पाहून व्हाल थक्क.....\nएकटेच खेळत होते चिमुकले; चोरांनी अख्खे घरदार लुटले, पण जाताना...\nटीम इंडिया विरुद्ध भारत अ; इंग्लंड दौऱ्यावर दोन वेगळे सामने होणार, जाणून घ्या कधी व केव्हा\n'ऑफिस, सुरक्षा आणि पेन्शन'; महाभियोगाची प्रक्रिया सुरू असली तरी डोनाल्ड ट्रम्प यांना मिळणार मोठ्या सुविधा\nदुधाचेही शरीरावर साइड इफेक्ट होतात का जाणून घ्या काय सांगतात एक्सपर्ट.....\nPHOTOS : अमृता खानविलकरचे लेटेस्ट फोटोशूट पाहून म्हणाल - क्या बात है..\nकाळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये निया शर्मा दिसतेय खूपच छान, व्हायरल झालेय हे फोटो\nखासगी संस्थांमधील शिक्षक भरती गैरव्यवहार प्रकरणी चौकशी करणार: शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\n\"; दिल्ली हिंसाचारासंदर्भात 'या' मोठ्या शेतकरी नेत्यानं मागितली पोलिसांची माफी\nशिरूर- भीमाशंकर महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू\nप्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या रोमँटिक फोटोवर होतोय कमेंटचा वर्षाव, फॅन्स म्हणतायेत...\n प्रियकराने विवाहित प्रेयसीला तीन फूट खड्ड्यात गाडलं, वरून सीमेंट टाकलं आणि....\n\"; दिल्ली हिंसाचारासंदर्भात 'या' मोठ्या शेतकरी नेत्यानं मागितली पोलिसांची माफी\nड्रॅगनच्या दुखऱ्या जखमेवर बोट; भारतीय लष्कर चीनला धक्का देण्याच्या तयारीत\nमुंबई महाराष्ट्राचीच; 'त्या' वक्तव्याला कशाचाही आधार नाही; अजित पवारांनी कर्नाटकला सुनावलं\nTractor Rally : दिल्ली पोलीस अ‍ॅक्शनमध्ये, हिंसाचार करणाऱ्यांविरोधात जारी होणार 'लुकआउट नोटीस'\n उत्तर प्रदेशसह ६ राज्यांतील विधानसभा निवडणूक लढवणार\nबंगाल : भाजपा खासदाराची जीभ घसरली; अभिनेत्रीचा सेक्स वर्कर म्हणून केला उल्लेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/mobile-phones/one-airtel-plans-airtel-brings-dth-mobile-and-data-in-combo-to-users-check-price-benefits/articleshow/74727709.cms", "date_download": "2021-01-28T08:14:14Z", "digest": "sha1:TPIO3K6MQPIBRSOAD5FH5JOERORL4MLF", "length": 14274, "nlines": 105, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n'वन एअरटेल प्लान'; युजर्संना एकत्र ४ सेवा मिळणार\n'वन एअरटेल प्लान'; युजर्संना एकत्र ४ सेवा मिळणार\nटेलिकॉम क्षेत्रात स्पर्धा वाढली असताना टेलिकॉम कंपनी एअरटेलने आपल्या युजर्ससाठी वन एअरटेल 'One Airtel'प्लान आणला आहे. या प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजे या एका प्लानमध्ये कंपनीने युजर्सला चार सर्विस ब्रॅडबँड, लँडलाइन, पोस्टपेड आणि डीटीएच सह एकाचवेळी ऑफर मिळत आहे. तसेच या प्लानमध्ये युजर्संना ओटीटी प्लॅटफॉर्मचेही फ्री अॅक्सेस मिळणार आहे. वन एअरटेल प्लानची किंमत १ हजार रुपयांनी सुरू होणार आहे. काही लिक झालेल्या माहितीनुसार, हा प्लान ८९९ रुपयांपासून सुरू होवू शकतो. ९१ मोबाइलच्या रिपोर्टनुसार, कंपनी वन एअरटेल अंतर्गत चार प्लान लाँच करण्याची शक्यता आहे. एअरटेलचा वन एअरटेल प्लान काय असणार आहे. या प्लानची खास वैशिष्ट्ये काय असणार आहेत, यासंबंधीची सर्व माहिती आपण जाणून घेऊयात...\n८९९ रुपयांपासून प्लान सुरू होणार\nकंपनी वन एअरटेल प्लानला चार पर्यायात लाँच करणार आहे. हे सर्व प्लानची फ्री ओटीटी सर्विस सह येणार आहेत. याचा सर्वात स्वस्त प्लान ८९९ रुपयांचा असणार आहे. यात दोन पोस्टपेड कनेक्शनसह रोज १०० एसएमएस फ्री दिले जाणार आहेत. हा प्लान ७५ जीबी प्लस १० जीबी मोबाइल डेटा सह येणार आहे. तसेच या प्लानमध्ये ४१३ रुपयांचा डीटीएच अॅक्सेस आणि एअरटेल एक्स्ट्र���म, जी५, प्राइम व्हिडिओ सह अन्य दुसऱ्या अनेक अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळणार आहे.\nसर्वात महाग प्लानची किंमत १८९९ रुपये\nवन एअरटेल च्या येणाऱ्या प्लानमध्ये सर्वात महाग प्लानची किंमत ही १ हजार ८९९ रुपये असणार आहे. या प्लानमध्ये ५०० जीबी ब्रॉडबँड डेटासह ७५ जीबी प्लस १० जीबी प्लस १० जीबी मोबाइल डेटा दिला जाणार आहे. या प्लानमध्ये ५०० रुपयांचा रुपयांचा डीटीएच अॅक्सेस मिळणार आहे. या प्लानमधील अन्य बेनिफिटि्सचा विचार केल्यास या प्लानमध्ये जी ५, एअरटेल एक्स्ट्रिम्स फायबर, अॅमेझॉन प्राइम आणि एअरटेल एक्स्ट्रीमची फ्री मेंबरशीप मिळणार आहे.\n१३४९ आणि १३९९ रुपयांचा प्लान\nवन एअरटेल प्लान अंतर्गत १३४९ रुपये आणि १३९९ रुपये हे दोन प्लान आहेत. १३४९ रुपयांच्या प्लानमध्ये ओटीटी सर्विस, ४१३ रुपयांचा डीटीएच अॅक्सेस सह १५० जीबी डेटा प्लस ५० जीबी डेटा मिळणार आहे. दरम्यान, या प्लानमध्ये कंपनी ब्रॉडबँड सर्विस देत नाही आहे. तर दुसऱ्या प्लानवर बोलायचे झाल्यास, १३९९ रुपयांच्या प्लानमध्ये युजर्संना या प्लानमध्ये ५०० जीबी ब्रॉडबँड डेटा सह ७५ जीबी प्लस जीबी मोबाइल डेटा मिळणार आहे. फ्री ओटीटी सर्विससह येणाऱ्या या प्लानमध्ये डीटीएच बेनिफिट ऑफर मिळणार नाही.\n२५ मार्च रोजी प्लान लाँच होऊ शकतो\nटेलिकॉम कंपनी एअरटेलने आपल्या युजर्ससाठी वन एअरटेल 'One Airtel'प्लान आणण्याचे ठरवले असून हा प्लान येत्या २५ मार्च रोजी लाँच होवू शकतो, असा अंदाज एका रिपोर्टमधून वर्तवण्यात आला आहे. देशातील काही प्रमुख शहरात हा प्लान उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा या रिपोर्टमधून सांगण्यात आली आहे. एअरटेलच्या या नव्या वन एअरटेल अंतर्गत युजर्संना चार सेवा एकत्र मिळणार आहेत. त्यामुळे हा प्लान लाँच होताना कंपनी कोणत्या ऑफर्स देणार याकडे युजर्संचे लक्ष लागले आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nजिओची नवी ऑफर, डबल डेटा आणि फ्री कॉलिंग महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये साखरेऐवजी खा गुळ, गर्भातील बाळाची हाडे व स्नायू होतील मजबूत\nमोबाइलSamsung A सीरीजचा नवा स्मार्टफोन लाँच, किंमत ७३०० रु.\nहेल्थAvian Influenza करा स्वच्छता पद्धतींचा अवलंब लक्षात ठेवा WHOने सांगितलेल्या या ५ गोष्टी\nमोबाइलडॉक्यूमेंटशिवाय आधार कार्डसोबत करा फोन नंबर लिंकः UIDAI\nआजचं भविष्यराशिभविष्य २८ जानेवारी : पौष पौर्णिमेला ग्रहांचा शुभ योग, जाणून घेऊया आजचे भविष्य...\nकार-बाइक'या' ३ स्वस्त कारवर मिळतोय बंपर डिस्काउंट, ५० हजारांपर्यंत होणार मोठी बचत\nमोबाइलडॉक्यूमेंटशिवाय आधार कार्डसोबत करा फोन नंबर लिंकः UIDAI\nकरिअर न्यूजशिक्षण की नोकरी गोंधळलेल्या विद्यार्थ्यांनो, इथे लक्ष द्या...\nपुणेई-फेरफार प्रकल्पात महाराष्ट्र देशात अव्वल; १ कोटी १५ लाख नागरिकांना लाभ\nनवी मुंबईबाळासाहेब ठाकरे वाहन विमा योजना सुरू करा; मनसेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nदेशदिल्लीत ट्रॅक्टर परेडमध्ये हिंसाचार; ५५० ट्वीटर अकाउंटवर कारवाई\nदेशलाल किल्ल्यावर झेंडा लावणारा तरुण तरण तारणचा, तीन मुलींसह आई-वडील बेपत्ता\nदेशहिंसाचार प्रकरणी सर्व शेतकरी नेत्यांवर कारवाई होणार; दिल्ली पोलिस आयुक्त म्हणाले...\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00709.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.justmarathi.com/mangesh-desai-burj-khalifa/", "date_download": "2021-01-28T07:34:11Z", "digest": "sha1:MLBNSB6DRYY6ODPZXGO7FRG5SY4TDYP7", "length": 9208, "nlines": 71, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "मंगेश देसाई महाराष्ट्रात साकारणार बुर्ज खलिफा? - JustMarathi.com", "raw_content": "\nHome>Marathi News>मंगेश देसाई महाराष्ट्रात साकारणार बुर्ज खलिफा\nमंगेश देसाई महाराष्ट्रात साकारणार बुर्ज खलिफा\nमंगेश देसाई मराठी चित्रपटसृष्टीतले एक चतुरस्त्र अभिनेते आहेत. मंगेश देसाई नेहमीच आपल्या चोखंदळ अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी ठरतात. विविधांगी भूमिकांमध्ये स्वतःला सिद्ध करणारे मंगेश लवकरच ‘झोलझाल’ या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ‘प्रेम दिक्षित’ या बिल्डरची भूमिका मंगेश या सिनेमात साकारत आहेत. हा बिल्डर त्याला जे पाहिजे ते मिळवण्यासाठी कोणत्याही थरापर्यंत जाऊ शकतो. विनोदी अंग असलेली ही खलनायकी भूमिका मंगेश या सिनेमात साकारत आहेत. या सिनेमातल्या प्रेम दिक्षित या बिल्डरला त्याचे एक स्वप्न पूर्ण करायचे असतो. दुबईत बांधण्यात आलेली बुर्ज खलिफा ही जगातील सर्वात उंच मानवनिर्मित इमारत म्हणून प्रसिद्ध आहे. अशा प्रकारची इमारत प्रेम दीक्षितला महाराष्ट्रात बांधायची आहे. बुर्ज खलिफा एवढी मोठी इमारत बांधून नावलौकिक मिळवायचा अशी त्याची इच्छा असते. ही इमारत त्याला ज्या ठिकाणी बांधायची त्या ठिकाणी एक बंगला असल्याने त्याला तो बंगला कोणत्याही किंमतीवर मिळवायचा आहे. त्यासाठी तो वाट्टेल ते करायला तयार असतो. यासाठी तो साम, दाम, दंड, भेद या सर्वांचा वापर करायलाही मागेपुढे बघत नाही. हा प्रेम दीक्षित त्याचे स्वप्न पूर्ण करतो का तो बंगला विकत घेतो की नाही तो बंगला विकत घेतो की नाही या आणि अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरासाठी ‘झोलझाल’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहावी लागणार आहे.\nमंगेश देसाई म्हणजे एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. एकाच प्रकारच्या भूमिकेलाही अनेक छटा असू शकतात हे त्यांनी त्यांच्याच दोन भूमिकांमधून सिद्ध केले आहे.\n‘जजमेंट’ चित्रपटाला अस्सल क्रूर खलनायक ते ‘झोलझाल’ चित्रपटातला विनोदी अंग असलेला खलनायक. या दोन खलनायकीच तरीही परस्परविरोधी भूमिका आहेत. अभिनयात मुरलेल्या मंगेश देसाई सारख्या कलाकारांसाठी अशा भूमिका म्हणजे निव्वळ पर्वणीच असते.\n‘मानस कुमार दास दिग्दर्शित ‘झोलझाल’ या चित्रपटाची निर्मिती गोपाळ अग्रवाल, आनंद गुप्ता आणि संजना जी. अग्रवाल यांनी केली असून, सारिका ए. गुप्ता, विनय अग्रवाल हे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. तर रश्मी अग्रवाल, स्वप्नील गुप्ता यांनी क्रिएटिव्ह प्रोड्युसर काम पाहिले आहे. अमोल कांगणे, आर्णव शिरसाट सहयोगी निर्माता तर शिवाजी डावखर यांनी या चित्रपटाचे कार्यकारी निर्माता म्हणून काम पाहिले आहे. मानस कुमार, संजीव सोनी आणि आनंद गुप्ता यांनी चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद लिहिले आहे. तर नजीब खान यांनी छायाचित्रणकार म्हणून काम पहिले आहे. येत्या १ मे ला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.\nNext प्रत्येक घराघरांत घडणारी आजची गोष्ट असलेल्या ‘एबी आणि सीडी’चा ट्रेलर प्रदर्शित\nमराठमोळ्या श्रेयशचे हिंदी मनोरंजनसृष्टी मध्ये पदार्पण\n“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज\n“झोलझाल” चे जय वीरू\nशोलेमधली जय-वीरूची मैत्री लवकरच मराठी पडद्यावर पहायला मिळणा��� आहे. अमोल कांगणे आणि ऋतुराज फडके युक्ती …\nमराठमोळ्या श्रेयशचे हिंदी मनोरंजनसृष्टी मध्ये पदार्पण\n“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज\n“झोलझाल” चे जय वीरू\nमहिला दिनानिमित्त हिरकणी चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमिअर सोनी मराठीवर \nकुणाल कोहली दिग्दर्शित ‘नक्सल’ हिंदी वेबसिरीज लवकरच ‘झी5’वर प्रदर्शित होणार\nप्रत्येक घराघरांत घडणारी आजची गोष्ट असलेल्या ‘एबी आणि सीडी’चा ट्रेलर प्रदर्शित\nमंगेश देसाई महाराष्ट्रात साकारणार बुर्ज खलिफा\nअभिनेता सुव्रत जोशी आणि अभिनेत्री सायली संजीव ‘मन फकीरा’ सिनेमामधून पहिल्यांदाच एकत्र झळकणार\n१ मे ठरणार विनोदाचा ‘झोलझाल’ दिन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00709.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pantnagaritimes.com/2019/01/blog-post_14.html", "date_download": "2021-01-28T08:22:15Z", "digest": "sha1:ILLTTIQY5V73FIT4RUFF7PYPJ2FK3OER", "length": 16992, "nlines": 51, "source_domain": "www.pantnagaritimes.com", "title": "स्वातंत्र्याचा हेतू विसरू नका - Pantnagari Times", "raw_content": "\nHome संपादकीय स्वातंत्र्याचा हेतू विसरू नका\nस्वातंत्र्याचा हेतू विसरू नका\nआज आपला देश स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. आपल्याला स्वातंत्र्य मिळाले पण स्वातंत्र्याचा हेतूही कळला नाही आणि स्वातंत्र्याचा अर्थही कळला नाही. स्वातंत्र्य मिळावे म्हणून आपण खूप मोठे आंदोलन केले होते. त्या आंदोलनात सहभागी असणारांसाठी स्वातंत्र्य हे साध्य होते. त्यांच्या आंदोलनाचे ध्येय स्वातंत्र्य हे होते. म्हणून स्वातंत्र्य मिळताच त्यांच्या मनात कृतकृत्यतेची भावना दाटून आली. स्वातंत्र्य मिळाले म्हणजे आपण सारे काही भरून पावलो अशी त्यांची भावना झाली. पण, महात्मा गांधी यांच्यासारख्या द्रष्ट्या नेत्यांसाठी स्वातंत्र्य हे साध्य नव्हते तर साधन होते. त्यांना स्वातंत्र्य हवे होते पण केवळ स्वातंत्र्य किंवा स्वराज्य नको होते. त्यांना सुराज्यासाठी स्वातंत्र्य हवे होते. त्यांच्यासाठी स्वातंत्र्य हे साधन आहे असे ते म्हणत. ही गोष्ट वेगळ्या शब्दात सांगायची तर असे म्हणता येईल की त्यांना स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्य नको होते. त्यांना सामान्य माणसाच्या आयुष्यात काही तरी घडवण्यासाठी स्वातंत्र्य हवे होते. त्यांना परिवर्तनाचे एक साधन म्हणून स्वातंत्र्य हवे होते.\nआपण आता स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत पण या औचित्यावर आपण स्वातंत्र्यामागच्या हेेतूवर चिंत�� करायला हवे आहे. हे चिंतन केले नाही आणि सुराज्य निर्मितीसाठी काही विचारच केला नाही तर स्वातंत्र्यदिन साजरा करण्याला काही अर्थ राहणार नाही. आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य दीडशे वर्षांच्या पारतंत्र्यानंतर मिळाले होते. पण त्यापूर्वीची एक हजार वर्षे केवळ युद्धांनी भरलेली होती. देेशाच्या विविध भागात राजे रजवाडे आणि संस्थानिक आपापसात लढत होते आणि आपल्या अधिपत्याखालील जमीन विस्तारित झाली पाहिजे यासाठी रक्तपात करीत होते. भारताचा इतिहास फार मोठा आहे पण या इतिहासातल्या या हजार वर्षात सततच्या लढायांमुळे समाज अस्थिर झाला होता. या अस्थिरतेत वैज्ञानिक प्रगती थांबली. तांत्रिक संशोधन झाले नाही. याच काळात यूरोपात मात्र नवनवे शोध लागून तो खंड प्रगती करीत होता. तो पुढे गेला आणि आपण केवळ लढाया करीत मागे पडलो. हे प्रकरण एवढ्यावर थांबले नाही. त्यांनी आपल्या तांत्रिक आणि शास्त्रीय संशोधनातून प्रगत शस्त्रे निर्माण करून आपल्यावर राज्य केले. व्यवस्थापनाचे आणि राज्यकारभाराचेही नवे तंत्र राबवून केवळ पाच लाख ब्रिटीशांनी २० कोटीच्या भारताला गुलाम केले. आपण हजार वर्षांच्या अस्थैर्याची किंमत अशी मोजत होतो. आता आपण स्वतंत्र झालो आहोत ते या हजार वर्षातला आपला प्रगतीचा अनुशेष भरून काढण्यासाठी झालो आहोत. या स्वातंत्र्याचा वापर आपल्याला शास्त्र आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात जगाच्या बरोबरीला येण्यासाठी करायला हवे. त्यासाठी सातत्याने विकासाचाच विचार करायला हवा.\nही प्रगती स्वातंत्र्यातच होत असते. होऊ शकत असते कारण मानव हा केवळ अन्न, वस्त्र आणि निवारा या प्राथमिक आणि आवश्यक गरजांवर जगू शकत नाही. या तर शरीराच्या गरजा आहेत. माणसाच्या मनाला स्वातंत्र्याची भूक असते. ती भूक कसल्याही भौतिक सुविधांनी भरून निघत नसते. स्वातंत्र्याला कसलाही पर्याय नाही. काही साम्यवादी आणि हुकूमशाहीवादी लोक याबाबत मोठा विपरीत विचार मांडत असतात. त्यांच्या मते माणसाला भाकरी दिली की झाले. स्वातंत्र्याची गरजच काय स्वातंत्र्य वगैरे सारे श्रीमंतांचे चोचले आहेत. त्यांच्या या विपरीत विचाराने माणसाला पशूच्या पातळीला आणले आहे. चीनमध्ये कोणालाही आपला विचार मांडण्याची अनुमती नाही. देशाचे भवितव्य कसेे असावे याची चिंता आणि चिंतन सामान्य माणसाने करण्याची काही गरजच नाही. ���ाही मूठभर लोक त्यासाठी समर्थ आहेत. असे हा देश मानतो. त्यांच्यापेक्षा अन्य कोणी विचार करायला लागला आणि ते विचार जाहीरपणाने व्यक्त करायला लागला की त्याला कठोर शिक्षा केल्या जातात. हुकूमशाहीत असे स्वातंत्र्य नसते.\nहा मानसिक आणि वैचारिक संघर्ष ‘भाकरी की स्वातंत्र्य ’ या प्रश्‍नाने चर्चिला जातो. या प्रश्‍नात भाकरी आणि स्वातंत्र्य यात काही तरी द्वंद्व आहे अशी सूप्त मान्यता असते. खरे तर हे गृहित चुकीचे आहे. सामान्य माणसाला दोन्ही हवे असते, भाकरीही हवी असते अणि स्वातंत्र्यही हवे असते. त्याला भाकरीचा हक्क मिळण्यासाठीच स्वातंत्र्य हवे असते. भाकरी हवी की स्वातंत्र्य हवे हा प्रश्‍नच चुकीचा आहे. स्वातंत्र्य हवे आणि भाकरी मिळत नसल्यास आरडा ओरडा करण्यासाठी स्वातंत्र्यही हवे. पण यासोबत हेही लक्षात ठेविले पाहिजे की, स्वातंत्र्याचा अर्थ एवढाच मर्यादित नाही. त्यापलीकडे आहे. आपल्याला कोणा हुकूमशहाने भाकरी मुळात देण्याचेच काही कारण नाही. आपण आपली भाकरी आपल्या कष्टाने कमावणार आहोत. ते कष्ट कसे करावेत हे ठरवण्याचा अधिकार आपल्याला हवा असतो. माणूस भाकरीसाठी कष्ट करतोच पण ते करताना मनाचे अनेक आविष्कार घडवत असतो. कधी तरी त्याच्या पल्याड जाऊन भाकरीपेक्षाही काही नवे निर्माण करीत असतो. म्हणून त्याला भाकरी कशी कमवावी याचेही स्वातंत्र्य हवे असते. अन्यथा त्याची उद्योजकता, कल्पकता आणि सृजनशीलता संपण्याची भीती असते. स्वातंत्र्यात अशा मानवी आविष्कारांना संधी मिळते. त्यासाठी अनुकूल वातावरण तयार करणे म्हणजे स्वातंत्र्य. माणूस हा सृजनशील प्राणी आहे. त्याची सृजनशीलता बांधली जाता कामा नये. आपल्याला आपली सृजनशीलता आपल्या देशाचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी स्वातंत्र्याचा वापर केला पाहिजे.\nसंपादक - श्री.मदार जैनुद्दीन सय्यद मुलाणी\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'पंतनगरी टाईम्स' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. www.pantnagaritimescom.\nवरील सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्या��वर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nBreaking - मंगळवेढा तालुक्यातील 'या' गावातील व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव,प्रशासन झाले सतर्क\nमंगळवेढा / प्रतिनिधी बोराळे ता. मंगळवेढा येथील एक व्यक्तीचा आज दिनांक 08/07/2020 रोजी कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याबा...\nमंगळवेढयाच्या वकिल महिलेची सोलापूरात गळफास घेवून आत्महत्या\nमंगळवेढा / प्रतिनिधी --------------------------- मंगळवेढया कन्या असलेल्या अ‍ॅड. स्मिता धनंजय पवार (वय 31) या महिलेन...\nदारूच्या नशेत मामाने केला विवाहित भाचीचा विनयभंग; सोलापूर जिल्ह्यातील 'या' तालुक्यातील घटना\nसांगोला / प्रतिनिधी ---------------------------- विवाहित भाची घरात एकटी असल्याची संधी साधून दारूच्या नशेतील मामाने तिच्य...\nसोलापूर जिल्ह्यातील 'या' ग्रामीण भागात आढळले नव्याने 20 जण पॉझिटिव्ह ,3 जणांचा मृत्यू\nसोलापूर- जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्र दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. आज बुधवारी ग्रामीण भागातील 20 जणांच...\nमंगळवेढा तालुक्यातील हुन्नूर गावात येऊन गेलेला तो पेशंट निघाला कोरोना पॉझिटिव्ह\nमंगळवेढा / प्रतिनिधी मंगळवेढा तालुक्यातील हुन्नूर गावात दि.9 जून रोजी सोलापुरातील एक व्यक्ती येऊन गेला होता त्यास लक्षणे दिसत असल्या...\nक्रीडाविषयक जाहिरात मनोरंजन राजकीय संपादकीय सामाजिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00709.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.pantnagaritimes.com/2019/05/blog-post_29.html", "date_download": "2021-01-28T09:10:22Z", "digest": "sha1:EH7SOGBSN6VLGQX6QFMBQMLDMZLSYHKY", "length": 9106, "nlines": 53, "source_domain": "www.pantnagaritimes.com", "title": "धनंजय महाडिक भाजपच्या वाटेवर ? : मुख्यमंत्र्यांना भेटले - Pantnagari Times", "raw_content": "\nHome राजकीय धनंजय महाडिक भाजपच्या वाटेवर \nधनंजय महाडिक भाजपच्या वाटेवर \nराष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार अमल महाडिक यांच्या उपस्थितीमध्ये यावेळी महाडिक यांच्या भाजपप्रवेशाविषयी चर्चा झाल्याचे समजते.\nशिवसेनेचे संजय मंडलिक यांनी महाडिक यांचा लोकसभा निवडणुकीमध्ये पावणेतीन लाख मतांनी पराभव केला होता. यानंतर दोन दिवस महाडिक कोल्हापुरात थांबून कार्यकर्त्यांना भेटले. दोन दिवसांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची इस्लामपूर येथे भेट घेतली.\nयावेळी पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांची या जागेसाठी प्रतिष्ठा पणाला लागली असताना राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्यांनी उलट काम केले याची संपूर्ण माहिती महाडिक यांनी पाटील यांना दिली. यानंतर ते मुंबईला रवाना झाले होते. आमदार अमल महाडिक हे देखील त्यांच्यासमवेत होते.\nदेवेंद्र फडणवीस यांना भेटण्याआधी महाडिक बंधूंनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी ही भेट झाल्याचे सांगण्यात येते.सध्या कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे दोन खासदार आणि सहा आमदार आहेत. भाजपचीही याच पद्धतीने ताकद वाढवण्याची गरज असल्याने महाडिक यासाठी उपयुक्त ठरू शकतात. त्यांनी खासदारकीच्या काळात कोल्हापूरचे अनेक प्रश्न सोडविण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या प्रवेशामुळे भाजप आणखी मजबूत होणार असल्याची मांडणी फडणवीस यांच्यासमोर करण्यात आल्याचे समजते. मात्र, महाडिक यांच्या पक्षप्रवेशाविषयी नेमका निर्णय काय झाला हे अधिकृतपणे कळू शकले नाही.\nसंपादक - श्री.मदार जैनुद्दीन सय्यद मुलाणी\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'पंतनगरी टाईम्स' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. www.pantnagaritimescom.\nवरील सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nBreaking - मंगळवेढा तालुक्यातील 'या' गावातील व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव,प्रशासन झाले सतर्क\nमंगळवेढा / प्रतिनिधी बोराळे ता. मंगळवेढा येथील एक व्यक्तीचा आज दिनांक 08/07/2020 रोजी कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याबा...\nमंगळवेढयाच्या वकिल महिलेची सोलापूरात गळफास घेवून आत्महत्या\nमंगळवेढा / प्रतिनिधी --------------------------- मंगळवेढया कन्या असलेल्या अ‍ॅड. स्मिता धनंजय पवार (वय 31) या महिलेन...\nदारूच्या नशेत मामाने केला विवाहित भाचीचा विनयभंग; सोलापूर जिल्ह्यातील 'या' तालुक्यातील घटना\nसांगोला / प्रतिनिधी ---------------------------- विवाहित भाची घरात एकटी असल्याची संधी साधून दारूच्या नशेतील ��ामाने तिच्य...\nसोलापूर जिल्ह्यातील 'या' ग्रामीण भागात आढळले नव्याने 20 जण पॉझिटिव्ह ,3 जणांचा मृत्यू\nसोलापूर- जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्र दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. आज बुधवारी ग्रामीण भागातील 20 जणांच...\nमंगळवेढा तालुक्यातील हुन्नूर गावात येऊन गेलेला तो पेशंट निघाला कोरोना पॉझिटिव्ह\nमंगळवेढा / प्रतिनिधी मंगळवेढा तालुक्यातील हुन्नूर गावात दि.9 जून रोजी सोलापुरातील एक व्यक्ती येऊन गेला होता त्यास लक्षणे दिसत असल्या...\nक्रीडाविषयक जाहिरात मनोरंजन राजकीय संपादकीय सामाजिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00709.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pantnagaritimes.com/2019/06/40.html", "date_download": "2021-01-28T07:36:45Z", "digest": "sha1:RQ5U2Y7LA3CKIDBUJATSBQ3N3CXZHWIV", "length": 11546, "nlines": 58, "source_domain": "www.pantnagaritimes.com", "title": "भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना 40 गावांसाठी वरदान- आमदार भारत भालके - Pantnagari Times", "raw_content": "\nHome सामाजिक भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना 40 गावांसाठी वरदान- आमदार भारत भालके\nभोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना 40 गावांसाठी वरदान- आमदार भारत भालके\nमंगळवेढा / मदार सय्यद\nदुष्काळी तालुक्यातील जनतेला पिण्याचे पाणी मिळावे यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने आटोकाट प्रयत्न केले जात असताना यंदाच्या भीषण दुष्काळात भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना ही 40 गावांसाठी मात्र वरदान ठरली आहे. या योजनेमुळे या भागातील लोकांना दुष्काळाची भीषण दाहकता जाणवू दिली नाही.\nनदीकाठची गावे वगळता तालुक्यातील 62 गावांना नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी ऐन उन्हाळ्यात संघर्ष करावा लागतो. त्यामधील पुर्व भागातील गावे नंदुर योजनेत तर पश्चिम भागातील गावे आंधळगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या अखत्यारीत येतात.2009 लोकसभा निवडणुकीत या भागात टाकलेल्या बहिष्कारामुळे पाण्याचा राष्ट्रीय पातळीवर गेला. आ. भालकेनी लोकवर्गणीची अट रद्द करून ही मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. तालुक्यातील 40 गावांचा समावेश करण्यात आला.तीन झोन च्या माध्यमातून हे पाणी 40 गावाला अस्तित्वात असलेल्या उंच टाक्या व काही ठिकाणी नवीन टाक्याच्या माध्यमातून या नागरिकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले.\n2015 च्या लोकसंख्येनुसार 91 हजार 833 लोकांना सध्या या योजनेतील पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे अशी योजना करत असताना 2030 सालचे एक लाख अकरा हजार 755 इतकी लोकसंख्या गृहीत धरून ही योजना सुरू करण्यात आली यामध्ये 40 लिटर दरडोई पाण्याचे प्रमाण निश्चित केले.सध्या तीन लाख 67 हजार दशलक्ष लिटर पाणी गृहीत धरण्यात आलेले आहे. आठ लाख दशलक्ष लिटर क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या माध्यमातून हे पाणी दिले जात आहे सध्या दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता या पाणीपुरवठा केंद्रातून 40 गावासह 42 टॅकरने 45 वाडीवस्तीला पाणी पुरवले जात आहे यंदाच्या दुष्काळामध्ये ही योजना या भागातील जनतेसाठी लाभदायक ठरली आहे.\nगोणेवाडी झोप:- गोणेवाडी, पाटकळ, खुपसंगी ,डोंगरगाव, हाजापुर, हिवरगाव, लेंडवेचिंचाळे, शिरसी, जुनोनी ,मेटकरवाडी, खडकी\nभुयार झोप:- जंगलगी पाऊट हुलजंती माळेवाडी सोड्डी शिवणगी आसबेवाडी सलगर खुर्द सलगर बुद्रुक मारोळी लवंगी येळगी\nनंदेश्वर झोन :- नंदेश्वर ,सिद्धनकेरी , जालीहाळ भाळवणी भोसे हुन्नुर रडे शिरनांदगी चिक्कलगी जित्ती येड्राव लोणार मानेवाडी पडोळकरवाडी महमदाबाद निंबोणी बावची\n2009 पूर्वी या भागातून फिरताना भगिनीला पोटासाठी रोजगार बुडू नये म्हणून मुला मुलींची शाळा पाण्यासाठी बुडवली जात असे मुलांचे शिक्षण आणि भगिनी चा रोजगार कायम मिळावा म्हणून लांबून आणावा लागणारा डोक्यावरील हंडा कमी करण्यासाठी मी प्रयत्न केले या योजनेच्या पुर्णत्वामुळे याचा लाभ या भागातील जनतेला मिळत असल्याचे समाधान मिळाले पण जर ही योजना नसती तर या भागातील जनतेला स्थलांतरित व्हावे लागले असते\n- आ. भारत भालके पंढरपूर मंगळवेढा विधानसभा .\nसंपादक - श्री.मदार जैनुद्दीन सय्यद मुलाणी\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'पंतनगरी टाईम्स' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. www.pantnagaritimescom.\nवरील सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nBreaking - मंगळवेढा तालुक्यातील 'या' गावातील व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव,प्रशासन झाले सतर्क\nमंगळवेढा / प्रतिनिधी बोराळे ता. मंगळवेढा येथील एक व्यक्तीचा आज दिनांक 08/07/2020 रोजी कोरोना चा���णी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याबा...\nमंगळवेढयाच्या वकिल महिलेची सोलापूरात गळफास घेवून आत्महत्या\nमंगळवेढा / प्रतिनिधी --------------------------- मंगळवेढया कन्या असलेल्या अ‍ॅड. स्मिता धनंजय पवार (वय 31) या महिलेन...\nदारूच्या नशेत मामाने केला विवाहित भाचीचा विनयभंग; सोलापूर जिल्ह्यातील 'या' तालुक्यातील घटना\nसांगोला / प्रतिनिधी ---------------------------- विवाहित भाची घरात एकटी असल्याची संधी साधून दारूच्या नशेतील मामाने तिच्य...\nसोलापूर जिल्ह्यातील 'या' ग्रामीण भागात आढळले नव्याने 20 जण पॉझिटिव्ह ,3 जणांचा मृत्यू\nसोलापूर- जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्र दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. आज बुधवारी ग्रामीण भागातील 20 जणांच...\nमंगळवेढा तालुक्यातील हुन्नूर गावात येऊन गेलेला तो पेशंट निघाला कोरोना पॉझिटिव्ह\nमंगळवेढा / प्रतिनिधी मंगळवेढा तालुक्यातील हुन्नूर गावात दि.9 जून रोजी सोलापुरातील एक व्यक्ती येऊन गेला होता त्यास लक्षणे दिसत असल्या...\nक्रीडाविषयक जाहिरात मनोरंजन राजकीय संपादकीय सामाजिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00709.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/46389", "date_download": "2021-01-28T09:13:38Z", "digest": "sha1:LIHRFOIWP53GDZ2PRSKSG57I7RFA2FSE", "length": 7678, "nlines": 59, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "ब्रह्मचैतन्य महाराज - जानेवारी मास | जानेवारी २५ - नाम| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nजानेवारी २५ - नाम\nनामस्मरण हे प्रपंचाकरिता, म्हणजे तो चांगला व्हावा म्हणून नाही, तर प्रपंचाची आसक्ती कमी करण्यासाठी आहे. तरी पण त्याने प्रपंच बिघड्णार नाही. जे होईल ते आपल्या बर्‍याकरिता आहे असे मानून परमात्म्यावर विश्वास ठेवून रहावे. एक गृहस्थ मला भेतले तेव्हा म्हणाले, \"मी रिकाम्या वेळात नामस्मरण करतो.\" त्यावर मी म्हट्ले, \"सार्‍या जन्मात महत्त्वाचा आणि सार्थकी लागलेला वेळ असेल तर तो हाच; त्याला तुम्ही रिकामा वेळ कसा म्हणता\" पुढे ते म्हणाले, \"प्रारब्धाचे भोग काहि केल्या ट्ळत नाहीत, ते भोगावेच लागतात, असे सर्व संत सांगतात. हे जर खरे, तर प्रारब्धाचे भोग आपण भोगत असताना त्यामध्ये भगवंताच्या स्मरणाची काय गरज आहे\" पुढे ते म्हणाले, \"प्रारब्धाचे भोग काहि केल्या ट्ळत नाहीत, ते भोगावेच लागतात, असे सर्व संत सांगतात. हे जर खरे, तर प्रारब्धाचे भोग आपण भोगत असताना त्यामध्ये भगवंताच्या स्मरणाची काय गरज आहे\" खरोखर हा प्रश्न अगदी बरोबर आहे. आपल्या कर्माचे भोग आपल्याला भोगावे लागतात हे खरे. पण भोग आले की, आपल्या मनाला चैन पडत नाही, तिथे मनाला भगवंताच्या स्मरणात गुंतवून ठेवले की आपले समाधान टिकते. आपल्या सध्याच्या अवस्थेमध्ये, ’भगवंतच्या इच्छेने घडायचे ते घडते’ असे मानणे, किंवा \"भगवंत चांगले करील\" असा विश्वास ठेवून वागणे, हेच सोपे जाईल. हे दिसायला साधे दिसले तरी यात फार मोठे मर्म साठविले आहे हे ध्यानात धर. \"भगवंतच्या इच्छेने घडणार ते घडू द्यावे\" असी निष्ठा उत्पन्न व्हायला त्याचे अनुसंधान सतत ठेवले पाहिजे. \"आहे त्यात समाधान, आणि भगवंताचे अनुसंधान\", एवढीच सद्गुरूची आज्ञा असते. दुसर्याने आपल्याला दुःख दिले असता आपले अनुसंधान चुकते ही त्याची नव्हे, आपली चुक आहे.\n मन एकाग्र कसे होईल\" हे न कळले तरी चालेल. सोडण्याच्या गोष्टीचा अभ्यास करण्यापेक्षा धर्ण्याच्या गोष्टीचा, म्हणजे अनुसंधानाचा, अभ्यास करावा.एक भगवंताचे अनुसंधान ठेवले की सर्व गुण आपोआपच वाढ्तील; ते कसे, तर शरीराचे अवयव सारख्या प्रमाणात वाढ्तात तसे. झाडाच्या मुळांना पाणी घातले की त्याच्या सर्व भागांना पोचते, तसे भगवंताचा विसर पडू न दिला तर सर्व काही बरोबर होते. \" अज्ञानाच्या अंधकाराने दुःख भोगत असताना तू माझे स्मरण, माझे अनुसंधान ठेव, म्हणजे तूला पुढे उजेड दिसेल.\" असे गीतेमध्ये प्रत्यक्ष श्रीकृष्णच अर्जुनाला सुचवीताहेत. दिवा जळायला हवा असेल तर त्यामध्ये सतत तेल घातले पाहिजे, तसे भगवंताचे अनुसंधान सारखे राहण्यासाठी त्याचे नामस्मरण आपण सतत करीत असावे. ज्याचे अनुसंधान अखंड टिकले, त्याचे खाणे, पिणे, उठणे, बसणे, वगैरे क्रिसा भगवंताची सेवाच बनतात.\nब्रह्मचैतन्य महाराज - जानेवारी मास\nजानेवारी १ - नाम\nजानेवारी २ - नाम\nजानेवारी ३ - नाम\nजानेवारी ४ - नाम\nजानेवारी ५ - नाम\nजानेवारी ६ - नाम\nजानेवारी ७ - नाम\nजानेवारी ८ - नाम\nजानेवारी ९ - नाम\nजानेवारी १० - नाम\nजानेवारी ११ - नाम\nजानेवारी १२ - नाम\nजानेवारी १३ - नाम\nजानेवारी १४ - नाम\nजानेवारी १५ - नाम\nजानेवारी १६ - नाम\nजानेवारी १७ - नाम\nजानेवारी १८ - नाम\nजानेवारी १९ - नाम\nजानेवारी २० - नाम\nजानेवारी २१ - नाम\nजानेवारी २२ - नाम\nजानेवारी २३ - नाम\nजानेवारी २४ - नाम\nजानेवारी २५ - नाम\nजानेवारी २६ - नाम\nजानेवारी २७ - नाम\nजानेवारी २८ - नाम\nजानेवारी २९ - नाम\nजानेवारी ३० - नाम\nजानेवारी ३१ - न��म\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%80.pdf/%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%A8", "date_download": "2021-01-28T08:18:37Z", "digest": "sha1:2UDN6MKSWCGZG7UQ3FDGEHW2Z64W5HV5", "length": 9359, "nlines": 60, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/१२२ - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही\n( ११८) तथापि 'आर्टिक होम् इन् दि वेदाज' व 'ओरायन' या दोनहि ग्रंथांत टिळकांनी भारतीय आयांच्या सुमेरी आर्याशी आढळून येणा-या संबंधाविषयी विशेष, उल्लेख केलेला नाही. परंतु त्यानंतर त्यांनी सन १९०४ साली बाँबे प्रेसिडेन्सी एसोसिएशन् या संस्थेच्या जागेत 'ग्रॅज्युएटस् एसोशिअशन् ' च्या विद्यमाने 'खाल्डियन् व हिंदी वेद ' या विषयावर एक व्याख्यान दिले. ते पुढे भांडारकर प्राच्यविद्यासंशोधनसंस्थेच्या भांडारकर स्मारक-ग्रंथांत सन १९१७ साली-व त्यानंतर ' Vedic chronolo- gy and Vedanga Gyotish ' या स्वतंत्र पुस्तकांत सन १९२५ साली प्रसिद्ध झाले आहे. त्यांत टिळकांनी, तैमात, आलिगी. विलिगी उरूगृला, यव्ह. अप्सु, मना इतक्या वेदांत आढळणाऱ्या शब्दांचा खाल्डियन म्हणजेच सु मेरी वाङ्म यांत पत्ता लागतो असे दाखवून, या दोनहि वाडायांचा परस्पर संबंध असावा, असं अनमान काढले. परंतु या लेखमालेच्या मागील अंकांत आम्ही म्हटल्याप्रमाणे त्यांना समग्र सुमेरी वाङ्मयः उपलब्ध न झाल्यामुळे असो. अगर तें तसे झाले असले तरी, त्यांच्या अनेक इतर उद्योगांमुळे त्यांना त्याचे संपूर्ण परीक्षण करण्यास सवड न मिळा- ल्याने असो, पण सुमेरी व हिंदी वेदांतील आम्ही या लेखमालेत दाखविलेली अत्यंत महत्त्वाची अशी समानस्थले दाखवून त्यांनी त्यांचे विवेचन केले नाही. तो प्रयत्न साकल्याने या लेखमालेत आम्ही केला आहे, व त्या प्रयत्नाअंती लो. टिळकांनी काढलेल्या निष्कर्षाला विलक्षण पुष्टि मिळत असल्याचे दाखविले आहे. बाकाची महत्त्वाची साम्ये तर स्वतंत्र रीतीने त्यांच्या सिद्धांताला पोषक होत आहेतच. परंतु ती बाजूला ठेऊन टिळकांनी आपल्या ग्रंथांत जी उत्तरध्रुवप्रदेशों अनुभविल्या जाणाऱ्या ऋतुमानाबद्दलची व इंद्रवृत्रयुद्धाच्या खऱ्या अर्थाबद्दलची जी. प्रमाणे दिली आहेत, तेव टींच जरी विचारांत घेतली, तरी टिळकांनी अकल्पित अशा रीतीने सुमेरी वाड्मयां तील उल्लेख भारतीय वेदांतील प्रमाणांचें ��श्चर्यकारक रीतीने समर्थन करितात असे दाखविले आहे. वैदिक वाङ्मयांतील सर्व प्रमाणांचा निर्देश लो. टिळकांनी आपल्या Arctic Home in the Vedas' या ग्रंथांत केला आहे.तेथे त्यांनी जी अनेक प्रमाणे दिली आहेत. त्या सर्वाचे विवेचन करण्याचे प्रयोजन नाही. परंतु त्यांच्या मतें इंद्र- वृत्रयुद्धकथेच्या खऱ्या अर्थोपलब्धीने मूलगृहनिश्चयास फार महत्त्वाची मदत होत आहे. ते म्हणतात की, या युद्धाचें भारतीय वेदांत चार महत्त्वाचे परिणाम झालेले वर्णिले आहेत, ते असे:-(१) वृत्राच्या अटकेत असलेल्या गाईची मुक्तता (२) त्याच्याच बंदीत पडलेल्या जलप्रवाहांची मुक्तता, (३) उषेचा उदय व (४), सूर्याची प्राप्ति. अर्थात् ज्या उपपत्तीने हे चारहि परिणाम झाल्याचा समाधानकारक खुलासा मिळेल, ती उपपत्ति अधिक ग्राह्य होय. टिळकांच्या मते ती उपपत्ति कोणती. आहे हे समजण्यापूर्वी उत्तरध्रुवाजवळील तुमानात्मक परिस्थिति कशी आहे हे पाहिले पाहिजे. उत्तर ध्रुवप्रदेशी उभे राहिलेल्या मनुष्यास आकाशस्थ ज्योतीचें भ्रमण एका\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १२ सप्टेंबर २०१९ रोजी २२:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/know-what-historians-say-about-hyderabad-bhagyanagar/", "date_download": "2021-01-28T09:19:18Z", "digest": "sha1:JWUSM5F7AHLRQBLGEIWBSBVKU2DI3RVV", "length": 15034, "nlines": 183, "source_domain": "policenama.com", "title": "हैदराबाद ... भाग्यनगर ... इतिहासकारांकडून जाणून घ्या काय आहे किस्सा ? | know what historians say about hyderabad bhagyanagar", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nआलिया भटनं शेअर केला ‘असा’ फोटो \nशरद पवार यांचा पुन्हा मोदी सरकारवर निशाणा, म्हणाले – ‘…तर…\nPune News : नागरिकांना आता घरबसल्या मिळणार प्रॉपर्टी कार्ड, शासकीय कामांसाठी धरले…\nहैदराबाद … भाग्यनगर … इतिहासकारांकडून जाणून घ्या काय आहे किस्सा \nहैदराबाद … भाग्यनगर … इतिहासकारांकडून जाणून घ्या काय आहे किस्सा \nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – हैदराबादचे नाव कधी भाग्यनगर होते का हैदराबादच्या शेकडो वर्षांच्या इतिहासात भाग्यनगरचा उल्लेख कधी येतो हैदराबादच्���ा शेकडो वर्षांच्या इतिहासात भाग्यनगरचा उल्लेख कधी येतो हैदराबादच्या निवडणूक सभेत पोहोचलेल्या योगींनी हैदराबादचे नाव बदलून भाग्यनगर असे करण्याविषयी बोलले हैदराबादच्या निवडणूक सभेत पोहोचलेल्या योगींनी हैदराबादचे नाव बदलून भाग्यनगर असे करण्याविषयी बोलले भाग्यनगरची कथा नेमकी काय आहे भाग्यनगरची कथा नेमकी काय आहे\nहैदराबादमध्ये महापालिकेच्या निवडणुका सुरू असून, हैदराबादच्या भूमीवर भाग्यनगरची चर्चा होत आहे. अशा परिस्थितीत आता संपूर्ण देशाला भाग्यनगरचे सत्य जाणून घ्यायचे आहे. भाग्यनगर हा राजकीय जुमला आहे की, हैदराबादचे ऐतिहासिक सत्य आहे आपण हैदराबादच्या इतिहासाबद्दल ऐकलं असेलच, की सरदार पटेल यांच्या कठोर आणि मोठ्या निर्णयामुळे हैदराबादचे भारतात विलिनीकरण कसे शक्य झाले.\nहैदराबादमध्ये भाग्यनगरबद्दल अनेक कथा व किस्से आहेत. या दाव्यांमागे ऐतिहासिक तथ्य असल्याचे म्हटले जाते. शेकडो वर्षे जुन्या कथेनुसार, भाग्यनगरच्या मागे एक प्रेमकथा आहे. तरीही भाग्यनगरच्या इतिहासाचा पुरावा काय प्राध्यापक अमरजीवा लोचन यांचे म्हणणे आहे की, इतिहासामध्ये असे काही पुरावे आहेत, ज्यावरून असे दिसून येते की, शहराचे नाव भाग्यनगर होते. ज्याचे नाव पुढे हैदर आणि हैदराबाद असे करण्यात आले.\nअसे म्हटले जाते की, 1589 मध्ये कुतूब शहाने भाग्यवतीशी लग्न केले आणि कुली कुतुबने गोलकोंडा सल्तनतमध्ये दाखल झाल्यानंतर, भाग्यवतीच्या नावावर भाग्यनगर शहर वसवले, ज्याला नंतर हैदराबाद हे नाव पडले. या कथा लोकप्रिय आहेत. पण यामागील आधार काय आहे \nज्येष्ठ इतिहासकार डॉ. अमित राय जैन आणि फिरोज बख्त अहमद म्हणाले की, इतिहासात हैदराबादचे नाव पूर्वीचे भाग्यनगर होते, असा उल्लेख इतिहासात आहे. इतिहासकार अमित राय जैन यांनीही सांगितले की, भाग्यनगरचे नाव शेकडो वर्षांपूर्वी हैदराबाद असे ठेवले गेले आहे, त्यामागील भाग्यवती आणि कुतुब शाह यांची प्रेमकथा आहे, ज्याचे वर्णन इतिहासात केले आहे.\nमतदारांसमोर हैदराबादचे नाव बदलून भाग्यनगर असे ठेवण्यासाठी भाजपने नकार दिला आहे आणि हे नाव बदलल्यास हैदराबादचे नशिब व चित्र बदलेल का, असा प्रश्न विरोधी पक्ष विचारत आहेत.\nशेवग्याच्या शेंगा महाग तर भाज्या, तूरडाळीचे भाव घसरले\nTV अभिनेत्रीचा बॉलिवूडमधील कास्टिंग डायरेक्टरवर रेपचा आरोप \n���आप’ने निवडणुकीबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय\nकेंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांना भेट, नारळाची MSP वाढवली\nलग्नानंतर पत्नीचं दुसर्‍याशी ‘झेंगाट’ असल्याचं आलं समोर, पठ्ठ्यानं 18…\nNagar News : ‘सगळं दिल्यानंतरही अनेक जण सोडून गेले मात्र काही फरक पडत…\nBeed News : माजलगाव नगर परिषदेच्या सभेत गदारोळ, भाजप नगसेवकांच्या नातेवाईकामध्ये…\nPune News : पुण्यातील भाजपचे नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या चर्चेवर अजित…\nPune News : डंपरचे चाक डोक्यावरून गेल्याने तरूणाचा जागीच…\nसंतापजनक : नागौरमध्ये महिलेवर सामुहिक बलात्कार, घटनेनंतर…\nफक्त 10 रूपयांमध्ये ‘भेगा’ पडलेल्या टाचांपासून…\nसमोर आले ‘कोरोना’चे विलक्षण लक्षणं, त्याकडे करू…\nआता बदलणार थिएटरमधील ‘नजारा’ \n‘प्रजासत्ताक दिना’च्या शुभेच्छा देताना शिल्पा…\nअमिताभ बच्चनमुळे कादर खान यांच्या करिअरला ‘बिग…\nअभिनेत्री अंकिता लोखंडेही करणार लग्न \nश्रद्धा कपूर करणार फोटोग्राफर रोहन श्रेष्ठ सोबत लग्न \nअंबरनाथ-बदलापूर दरम्यानच्या दुर्घटनेत कामगाराचा मृत्यू\n… तर मोदी-शहांचे सरकार गडगडल्याशिवाय राहणार नाही\n आता प्रवाशांचे कष्ट वाचणार, तुमच्या घरुन…\n भाजपा प्रवक्त्यावर दिवसाढवळ्या ‘बेछुट’…\n‘आप’ने निवडणुकीबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय\nबंगालमधील TMC चा गड ढासळतोय \nCameroon : तेलाचा टँकर आणि बसचा भीषण अपघात, 53 लोकांचा…\nबाळात जन्मदोष निर्माण न होण्यासाठी प्रेग्नेंसीतच घाला आळा,…\nआलिया भटनं शेअर केला ‘असा’ फोटो \nपोस्टामधील खात्यात आता ‘एवढे’ पैसे ठेवणं गरजेचं,…\n‘आप’ने निवडणुकीबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय\nआता बदलणार थिएटरमधील ‘नजारा’ \nशरद पवार यांचा पुन्हा मोदी सरकारवर निशाणा, म्हणाले –…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n‘आप’ने निवडणुकीबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय\nसर्वांसाठी पुणे-दौंड-बारामती डेमू सुरू करा, प्रवाशांची मागणी\nभाजप नेत्याचा शिवसेनेवर घणाघात, म्हणाले – ‘हा तर आदित्य…\nपोस्टामधील खात्यात आता ‘एवढे’ पैसे ठेवणं गरजेचं, अन्यथा…\nPimpri News : पिंपरी महापालिकेचा बिल्डरांविरुद्ध कारवाईचा धडाका \n31 जानेवारीपर्यंत ‘फ्री’मध्ये बुक करू शकता LPG सिलेंडर, जाणून घ्या या खास ऑफर\nछोटा राजनविरूध्दच्या 71 पैकी 16 केसमध्ये CBI चा क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर, जाणून घ्या कोर्टात काय झालं\nआता घरबसल्या आपल्या PAN कार्डची पडताळणी करता येणार, जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dagdushethganpati.com/marathi/%E0%A4%97%E0%A5%85%E0%A4%B2%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2021-01-28T08:43:00Z", "digest": "sha1:6LXAEKNKPN26GSS6SCU3RZG2CEPPPZ5X", "length": 3783, "nlines": 51, "source_domain": "www.dagdushethganpati.com", "title": "Photo gallery in marathi", "raw_content": "\n--दिनांक १६ नोव्हेंबर २०२० पासून मंदिर भक्तांसाठी खुले झाले आहे. तरी शासनाने दिलेल्या सर्व सूचना व नियमांचे पालन भक्तांनी दर्शन घेताना करावे ही नम्र विनंती: श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरूण मंडळ, पुणे.-- ०२ जानेवारी २०२१, शनिवार - संकष्टी चतुर्थी; चंद्रोदय : रात्री ०९:१२ वाजता (पुणे), १६ जानेवारी २०२१, शनिवार- विनायकी चतुर्थी, ३१ जानेवारी २०२१, रविवार - संकष्टी चतुर्थी; चंद्रोदय : रात्री ०९:०० वाजता (पुणे)\nप्रतिमा गॅलरीसाठी येथे क्लिक् करा\nदृक्-श्रव्य गॅलरीसाठी येथे क्लिक् करा\nमंदिराच्या वेळा आरती आणि अभिषेक प्रतिमा गॅलरी देणग्या\nपुण्यातील श्रीमंत दगडुशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट हा अवघ्या महाराष्ट्रातल्या सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्यांसाठी एक अभिमानास्पद, लौकिकास्पद, स्फूर्तिप्रद आणि आदर्श असा महोत्सव आहे.\nजय गणेश रुग्ण सेवा अभियान\nगणपती भवन, २५०, बुधवार पेठ, पुणे ४११००२, महाराष्ट्र, भारत.\nगणपती भवन - +९१ २० २४४७९२२२,\nगणपती मंदिर - +९१ २० २४४६११८५\nआमच्यापर्यंत असे पोचू शकता\nमुद्रणाधिकार २०२१: श्रीमंत दगडूशेठ सार्वजनिक गणपती ट्रस्ट. (Copyrights) सर्व हक्क आरक्षित. (All rights reserved), powered by IMEPL", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/meet-the-hyderabad-man-satish-kumar-converting-plastic-into-petrol-and-diesel-scsg-91-1919628/", "date_download": "2021-01-28T08:47:00Z", "digest": "sha1:4USWXGEOZKK44W2FMA2BQB3K2JCEYET4", "length": 16472, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "टाकाऊ प्लास्टिकपासून तो बनवतोय पेट्रोल आणि डिझेल | Meet the Hyderabad man Satish Kumar converting plastic into petrol and diesel | Loksatta", "raw_content": "\nएक लाख किलो जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट\nराज्यातील ५७ पोलिसांना शौर्यपदके जाहीर\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\nटाकाऊ प्लास्टिकपासून तो बनवतोय पेट्रोल आणि डिझेल\nटाकाऊ प्लास्टिकपासून तो बनवतोय पेट्रोल आणि डिझेल\nपर्यावरण संरक्षणाच्या उद्देशानेच प्लॅस्टिकपासून इंधन निर्मितीचा प्रयोग केला आणि...\nजगभरामध्ये तापमानवाढ आणि प्रदुषणाची समस्या दिवसोंदिवस गंभीर होताना दिस आहे. त्यातही प्लास्टिकची समस्या ही प्रदुषणाच्या समस्येवर उपाय शोधण्यामधील सर्वात मोठी अडचण ठरत आहे. आज अनेक देशांमध्ये प्लास्टिकला पर्यायी पदार्थ वापरता येईल का, कचऱ्यातील प्लास्टिकचे विघटन पर्यावरणपूरक पद्धतीने कसे करता येईल यासंदर्भात संशोधन सुरु आहे. याच प्लास्टिकच्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी हैदराबादच्या एका प्राध्यापकाने प्लास्टिकपासून पेट्रोल बनवण्याचा प्रयोग केला. विशेष म्हणजे हा प्रयोग यशस्वी झाला असून खरोखरच या सतीश कुमार या प्राध्यापकाने प्लास्टिकपासून पेट्रोल तयार करण्याचापराक्रम केला आहे.\nपेशाने मेकॅनिकल इंजिनिअर असलेले सतीश हे हैदराबादचे रहिवासी आहेत. त्यांना पायरोलिसिस या अनोख्या पद्धतीने प्लास्टिकचे विघटन करण्यात यश मिळाले आहे. निर्वात पोकळीमध्ये म्हणजेच व्हॅक्युममध्ये प्लास्टिक गरम करून त्याचे विघटन केल्यास त्याचे पेट्रोलमध्ये रुपांतर होतं. निर्वात पोकळीमध्ये ही प्रक्रिया होत असल्याने पेट्रोल निर्मितीदरम्यान वायूप्रदुषण होत नाही.\nप्लास्टिकपासून पेट्रोल बनवण्याच्या या संशोधनासाठी आणि प्रयोगासाठी सतीश यांनी हायड्रॉक्सी प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीची स्थापना केली. प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता या कंपनीच्या माध्यमातून प्लास्टिकचा पुनर्वापर करुन डिझेल, पेट्रोलबरोबरच विमानाचं पेट्रोलचीही निर्मिती करण्यात येणार आहे. सतीश यांनी केलेल्या दाव्यानुसार ५०० किलो प्लास्टिक वापरून ४०० लिटर पेट्रोल बनवणे शक्य आहे. या संपूर्ण प्रकारामध्ये कोणत्याही प्रकारचे वायू प्रदुषण होत नाही तसेच पायरोलिसिससाठी पाणीही वापरावे लागत नाही असं सतीश यांनी सांगितले आहे.\nआतापर्यंत सतीश यांनी ५० टन प्लास्टिकपासून इंधननिर्मिती केली आहे. हायड्रॉक्सी प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून ते दररोज २०० किलो प्लास्टिकचे विघटन करुन त्यापासून २०० लिटर पेट्रोल बनवतात. सतीश हे पेट्रोल ४० ते ५० रुपये लिटर दराने स्थानिक व्यापाऱ्यांना विकत आहेत. बेकरीवाले हे पेट्रोल त्यांच्या बॉयरलमध्ये वापरत असल्याचे ‘द बेटर इंडिया’ या वेबसाईटने दिलेल्या वृत्ता म्हटले आहे. विशेष म्हणजे या पेट्रोलच्या ज्वलनानंतर त्यामधू सल्फर तसेच नायट्रेटचे उत्सर्जन होत नाही. मात्र हे पेट्रोल वाहनांसाठी किती योग्य आहे याची चाचणी अद्याप सतीश यांनी केलेली नाही. मात्र लवकरच वाहनांमध्ये हे इंधन वापरता येईल की नाही याबद्दलच्या चाचण्या घेण्याचा सतीश यांचा मानस आहे.\nप्राध्यापक असल्याने सतीश यांना पर्यावरणासंदर्भातील समस्यांची जाण आहे. म्हणून पर्यावरण संरक्षणाच्या उद्देशाने त्यांनी हा प्रयोग केला होता आणि तो यशस्वी झाला. प्लास्टिकपासून पेट्रोल निर्मितीच्या या प्रयोगामागे कोणताही व्यावसायिक उद्देश नसल्याचे सतीशयांनी स्पष्ट केले आहे. आता या इंधानाची चाचणी वाहनांमध्ये झाली की हे स्वस्तात मस्त पेट्रोल गाड्यांमध्येही वापरण्यात येईल.\nपर्यावरण संरक्षणाच्या उद्देशानेच आपण प्लॅस्टिकपासून पेट्रोलचा हा प्रयोग सुरू केला, असं सतीश सांगतात. यामागे कोणताही व्यावसायिक उद्देश नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यांच्या या प्रयोगाच्या चाचण्या यशस्वी झाल्या तर वाहनांमध्येही हे पेट्रोल वापरता येईल.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nवहिनीसाहेबांचा कुल लूक; बेबीबंपसोबत केलं फोटोशूट\nVideo : 'जिंदगी का सफर..'; कार्तिकी -रोनितचा रोमँण्टिक डान्स\nसगळी चूक नेहरू आणि गांधीजींचीच; बॉलिवूड पटकथा लेखकाचं ट्वीट चर्चेत\n ...म्हणून सिद्धार्थने शहनाजला फेकलं पाण्यात\n सहा महिन्यांपूर्वी अभिनेत्रीनं दिले होते आत्महत्येचे संकेत; म्हणाली होती...\nवानखेडे स्टेडियमला जाणारी वाट वाकडी\nसिंगापूरच्या धर्तीवर उपराजधानीत आंतरराष्ट्रीय उद्यान\nजिल्ह्यातील कृषीपंप धारकांकडे तीन हजार कोटींची थकबाकी\nजम्मू-काश्मीरच्या दुर्गम भागांत सेवा देण्यास नाशिकच्या डॉक्टरांची तयारी\nवाठोडा परिसरातील हजार कोंबड्या नष्ट\nशंकरशिला इमारत कोसळण्याचा धोका\nवाडा तालुक्यात बनावट नोटांचा कारखाना उध्वस्त\nउपनगरी रेल्वे प्रवासीसंख्या २१ लाखांवर\nमुख्यमंत्र�� घराबाहेर का पडत नाहीत\n1 झारखंडमधील झुंडबळीच्या घटनेमुळे मला दु:ख – नरेंद्र मोदी\n2 UNSC च्या अस्थायी सदस्यत्वासाठी भारताला ५५ देशांचा पाठिंबा\n3 VIDEO: इम्रान खान यांनी दिलेल्या आश्वासनांची पाकिस्तानी खासदाराकडून पोलखोल\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\nमाझे भाऊ अमित शाह यांच्याकडे ५१ लाख व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आहेत, त्यामुळे... -ममता बॅनर्जीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.matrubharti.com/novels/16292/swapnacha-pathlag-by-suresh-kulkarni", "date_download": "2021-01-28T09:07:43Z", "digest": "sha1:U6HX2QDQR5MKAIKL22DYJFG4TZW4TQFA", "length": 11254, "nlines": 160, "source_domain": "www.matrubharti.com", "title": "Swapnacha Pathlag by suresh kulkarni | Read Marathi Best Novels and Download PDF | Matrubharti", "raw_content": "\nस्वप्नाचा पाठलाग - Novels\nस्वप्नाचा पाठलाग - Novels\nनिनाद त्याच्या पलंगावर गाढ झोपलेला होता. समोरच्या भिंतीवरचे घड्याळ रात्रीचे दोन वाजल्याचे दाखवत होते. कुठूनस एक वटवाघुळीच पिल्लू, त्या बेडरूम मध्ये घुसलं होत आणि खोलीभर भिरभिरत होत. चारदोनदा भिंतीवर धडकून ते शेवटी झिरो बल्बवर विसावले. बहुदा बेडरूमची खिडकी उघडी ...Read Moreअसावी. त्याच्या पाठोपाठ अजून चार सहा वटवाघुळे त्या खोलीत आपल्या पंखाची फडफड करत घुसली. त्या सर्वांची डोळे पेटल्या निखाऱ्यासारखी लाल भडक होते. पंखांच्य फडफडीचा आवाज होतच राहिला, कारण लाल भडक डोळ्याची संख्या वाढत होती खोलीतील उजेड त्यांच्या पंखानी अडल्यामुळे सर्वत्र गच्चं अंधार झाला होता. त्या काळ्या पंखानी त्या खोलीतला कण ना कण व्यापून टाकला. तरी पंखाच्या फडफडीचा आवाज कमी होत\nनिनाद त्याच्या पलंगावर गाढ झोपलेला होता. समोरच्या भिंतीवरचे घड्याळ रात्रीचे दोन वाजल्याचे दाखवत होते. कुठूनस एक वटवाघुळीच पिल्लू, त्या बेडरूम मध्ये घुसलं होत आणि खोलीभर भिरभिरत होत. चारदोनदा भिंतीवर धडकून ते शेवटी झिरो बल्बवर विसावले. बहुदा बेडरूमची खिडकी उघडी ...Read Moreअसावी. त्याच्या पाठोपाठ अजून चार सहा वटवाघुळे त्या खोलीत आपल्या पंखाची फडफड करत घुसली. त्या सर्वांची डोळे पेटल्या निखाऱ्यासारखी लाल भडक होते. पंखांच्य फडफडीचा आवाज होतच राहिला, कारण लाल भडक डोळ्याची संख्या वाढत होती खोलीतील उजेड त्यांच्या पंखानी अडल्यामुळे सर्वत्र गच्चं अंधार झाला होता. त्या काळ्या पंखानी त्या खोलीतला कण ना कण व्यापून टाकला. तरी पंखाच्या फडफडीचा आवाज कमी होत\n\"स्वराली, मी तुम्हाला मुद्दाम एकटीला बोलावलंय. काही गोष्टींचं स्पष्टीकरण आणि निनादच्या मानसिक अवस्थे संबंधी तुमच्याशी चर्च्या करायची आहे.\" डॉ. मुकुल निनादचे केस पेपर पाहत म्हणाले. \"बोला डॉक्टर.\" स्वराली डॉक्टरांचा गंभीर टोन एकून अस्वस्थ झाली होती. \"प्रत्यक माणसाला कशाची ना ...Read Moreभीती वाटतच असते. त्यात काही वावगं नाही. एका ठराविक मर्यादेपर्यंत 'भीती' हे नैसर्गिक कवच असते. कारण ते धोक्याची सूचना देत असते. पण हीच भीती जेव्हा मर्यादेबाहेर जाते तेव्हा, तो 'फोबिया' होतो. \"\"डॉ. मला तुमच्या शास्त्रातलं काही कळत नाही मला फक्त निनादला काय झालाय, तेव्हडंच सांगा मला फक्त निनादला काय झालाय, तेव्हडंच सांगा\" स्वरालीला डॉक्टरांच्या प्रस्तावनेत काही रस नव्हता. \"निनादला 'चिरोपट्ट फोबिया ' झाला असावा असा माझा अंदाज\nडॉ. मुकुलनी भडक रंगाच्या वटवाघूळीच्या चित्राचे पुस्तक निनाद आणि स्वराली समोर टाकले. \"हे वटवाघूळीच्या लाईफ सायकलवरचे पुस्तक आहे. निसर्गात अनेक प्राणी असतात त्यातलाच हा एक. हा निशाचर प्राणी आहे. म्हणजे आपले भक्ष रात्री शोधतो. त्यात घाबरण्या सारखं काहीच नाही. ...Read Moreकुत्रा, मांजर असते तसाच हा हि एक प्राणी आहे\" डॉ. मुकुल एकी कडे माहिती सांगत होते, तर दुसरीकडे त्यांचे लक्ष निनाद बसला होता त्याच्या मागच्या भिंतीवरील मॉनिटरवर होते. निनादच्या तर्जनीला लावलेल्या सेन्सरमुळे त्याचे बीपी, प्लस, ईसीजी डॉ. मुकुलना दिसत होते. डॉक्टरांनी वटवाघुळीनची संपूर्ण लाईफ सायकल समजावून सांगितली. बीपी -प्लसमध्ये धोकादायक फरक पडला नव्हता. डॉक्टरांसाठी तो सकारात्मक संकेत होता. मग त्यांनी\n\"निनाद, तुम्हाला 'शकू' नावाची कोणी बाल मैत्रीण होती का\" डॉ. मुकुलनी सरळ मुद्यालाच हात घातला. या प्रश्नाने निनाद सटपटला. म्हणजे याला 'शकी' समजली तर\" डॉ. मुकुलनी सरळ मुद्यालाच हात घातला. या प्रश्नाने निनाद सटपटला. म्हणजे याला 'शकी' समजली तर \"हो\"\"अशात ती तुम्हास भेटते का\"\"नाही गाव सुटले तशी ती पुन्हा भेटली नाही\" ...Read Moreआय कॉन्टॅक्ट टाळत निनाद म्हणाला. डॉ. मुकुलनी तो खोटं बोलत असल्याचे तात्काळ ओळखले. खरे तर स्वरालीचं शकीबद्दल त्याला विचारणार होती. पण ज्या अर्थी तो हुन सांगत नाही त्या अर्थी ते फारसे महत्वाचे नसावे, असे तिला वाटले. \" तुम्हाला म्हणे एकच स्वप्न वारंवार पडत\" ...Read Moreआय कॉन्टॅक्ट टाळत निनाद म्हणाला. डॉ. मुकुलनी तो खोटं बोलत असल्याचे तात्काळ ओळखले. खरे तर स्वरालीचं शकीबद्दल त्याला विचारणार होती. पण ज्या अर्थी तो हुन सांगत नाही त्या अर्थी ते फारसे महत्वाचे नसावे, असे तिला वाटले. \" तुम्हाला म्हणे एकच स्वप्न वारंवार पडत असे स्वराली म्हणत होत्या असे स्वराली म्हणत होत्या\"\"तस ते फारस विशेष नाही\"\"तस ते फारस विशेष नाही फार लहानपणा पसन ते कधीतरी पडतंय फार लहानपणा पसन ते कधीतरी पडतंय\" निनाद पुन्हा खोटं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2020/07/blog-post_50.html", "date_download": "2021-01-28T09:41:35Z", "digest": "sha1:TM2YC4RHYYYQRNMUB75BHEM2ZWRIM6DV", "length": 21398, "nlines": 221, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "सकारात्मक विचारांनीच कोरोनावर मात करू शकतो | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nसकारात्मक विचारांनीच कोरोनावर मात करू शकतो\nये मत कहो खुदा से मेरी मुश्किले बडी है\nइन मुश्किलो से कहे दो मेरा खुदा बडा है\nसकारात्मक विचाराने कोणत्याही नकारात्मक गोष्टी वर मात करता येते हा माझा स्वतः चा अनुभव मी इथे नमूद करत आहे. मित्रांनो, माझ्या परिसरात एक पेशंट कोरोनाचा मिळाला होता म्हणून मी आणि माझ्या सोबत 16 लोकांना क्वारंटाइनसाठी नेण्यात आले होते. आता घरातून जेव्हा अश्याअनोळख्या ठिकाणी नेण्यात येते तेव्हा सहाजिकच अनेक विचार येतात आणि माणूस स्वतः डिप्रेशन मध्ये जातो. आमच्या सोबतच्या लोकांमध्ये नकारात्मक विचार येत होते. त्यांना वाटत होते आता काय होणार अश्या खूप सार्‍या गैरसमजुती झाल्या होत्या या मध्ये मी ��क्त त्यांना सकारात्मक बोलून धीर दिला. सर्वांना रोज सकारात्मक गोष्टी सांगत होतो आणि मला कुरआन वाचण्याची सवय आहे त्या मुळे मी त्यांना मराठीतील कुरआन वाचून त्याना त्यांतील धीर देणारे आणि सकारात्मक आयातींचा सार सांगत होतो. तसेच महापुरुषांच्या जीवना मधील कठीण प्रसंगी त्यांनी कश्या प्रकारे सकारात्मक राहून परिस्थिती वर कशी मात केली अश्या खूप सार्‍या गैरसमजुती झाल्या होत्या या मध्ये मी फक्त त्यांना सकारात्मक बोलून धीर दिला. सर्वांना रोज सकारात्मक गोष्टी सांगत होतो आणि मला कुरआन वाचण्याची सवय आहे त्या मुळे मी त्यांना मराठीतील कुरआन वाचून त्याना त्यांतील धीर देणारे आणि सकारात्मक आयातींचा सार सांगत होतो. तसेच महापुरुषांच्या जीवना मधील कठीण प्रसंगी त्यांनी कश्या प्रकारे सकारात्मक राहून परिस्थिती वर कशी मात केली हे ही सांगत होतो. त्यामुळे सर्व मंडळी आनंदीत असायची आणि मग दुसर्‍या दिवशी आमची टेस्ट होती. तर त्या पूर्वी सुद्धा मी त्याना हेच सांगितलं की आम्ही फिट आहोत. अहो आम्हाला काही होऊच शकत नाही या विचारानेच टेस्ट द्या. सर्व लोक आनंदीत आणि सकारात्मक झाले त्याचा परिणाम असा झाला की आमच्या सर्व लोकांच्या टेस्ट निगेटिव्ह आल्या. म्हणजे काही प्रॉब्लेमच नाही आणि आम्ही सर्व सुखरूप घरी आलो.\nमित्रांनो आज आपण पाहत आहोत की , आज जिथे पहावे तिथे फक्त एवढीच चर्चा आहे की, तिथे एवढे पॉझिटिव्ह पेशंट मिळाले आणि अमक्या व्यक्तीचा मृत्यू झाला. अश्या नकारात्मक बातम्यांमुळे समाजामध्ये नकारात्मक विचारांची लहर आली आहे. त्याचा परिणाम म्हणजे आज लोक कोरोनामुळे कमी पण त्याच्या भीतीमुळे जास्त मृत्यू पावत आहे. मित्रांनो करोना ही एक महामारी आहे हे सत्य परंतु या मध्ये जगण्या मरण्याचा काही संबध नाही. त्याचा संबध आहे तो आपल्या रोग प्रतिकारक शक्तीशी. ज्या व्यक्ती ची रोगप्रतिकारक शक्ती जितकी जास्त त्याला या करोनाचा धोका तेवढा कमी. परंतु ज्यांना पूर्वीचे आजार आहेत आणि त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती ही कमी आहे. अश्या लोकांना थोडी काळजी घ्यावी लागणार आहे. कारण लहान मुले आणि वृद्ध नागरिक यांच्यामध्ये रोग- प्रतिकारक शक्ती कमी असण्याचे प्रमाण जास्त असते. परंतु मित्रांनो कोरोना आजार हा आपल्या विचारावर सुद्धा अवलंबून आहे. आपला दृष्टिकोन कोणत्या प्र���ारचा आहे यावर ही आपले आरोग्य अवलंबून असते, कारण जर आपण या आजाराला आपल्या जिवा पेक्षा मोठं समजून भीतीने समाजामध्ये या आजाराबद्दल भ्रामक गोष्टी पसरल्या आहे त्यामुळे जर नकारात्मक विचार केला तर तुम्ही तुमचे स्वतःचे आयुष्य सुद्धा संपवू शकता. आपल्या विचारांवर आपले सर्व काही अवलंबून असते. जर आपण काळजी केली की माझे काय होईल करोना ही एक महामारी आहे हे सत्य परंतु या मध्ये जगण्या मरण्याचा काही संबध नाही. त्याचा संबध आहे तो आपल्या रोग प्रतिकारक शक्तीशी. ज्या व्यक्ती ची रोगप्रतिकारक शक्ती जितकी जास्त त्याला या करोनाचा धोका तेवढा कमी. परंतु ज्यांना पूर्वीचे आजार आहेत आणि त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती ही कमी आहे. अश्या लोकांना थोडी काळजी घ्यावी लागणार आहे. कारण लहान मुले आणि वृद्ध नागरिक यांच्यामध्ये रोग- प्रतिकारक शक्ती कमी असण्याचे प्रमाण जास्त असते. परंतु मित्रांनो कोरोना आजार हा आपल्या विचारावर सुद्धा अवलंबून आहे. आपला दृष्टिकोन कोणत्या प्रकारचा आहे यावर ही आपले आरोग्य अवलंबून असते, कारण जर आपण या आजाराला आपल्या जिवा पेक्षा मोठं समजून भीतीने समाजामध्ये या आजाराबद्दल भ्रामक गोष्टी पसरल्या आहे त्यामुळे जर नकारात्मक विचार केला तर तुम्ही तुमचे स्वतःचे आयुष्य सुद्धा संपवू शकता. आपल्या विचारांवर आपले सर्व काही अवलंबून असते. जर आपण काळजी केली की माझे काय होईल मला तर आजार आहे अश्या नकारात्मक विचाराने ग्रस्त असाल तर मग त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती आपोआप कमी होईल आणि मग जे नाही ह्यायचं ते होईल. परंतु आपण सर्वांनी जर हा विचार केला की मी खूप फिट आहे आणि मला काहीच होणार नाही. कोरोना एक सर्दी सारखा सामान्य आजार आहे. हा आजार जर झाला तरी 14 दिवसात बरा होतो आणि पुन्हा आपण आपले जीवन सुखकर बनवू शकतो. असा जर सकारात्मक विचार केला तर मी आपल्याला साक्ष देतो की हा आजार कधीच जीवघेणा ठरणार नाही. माणसाच्या विचाराने काहीही होऊ शकते.\n- प्रा. सलमान सय्यद शेरू,\nग्राहकांच्या माहितीवरील मालकीच्या संरक्षणाचा कायदा...\nशाळेतील लहान मुलांना वाचनाची सवय कशी लावाल...\nसूरह अल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nसांभाळून घ्या म्हणजे झालं\nअपरिहार्य वास्तवाचा सामना न करता त्यागाचा उच्च आदर्श\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये – भाग ५\nपशु कुरबानी ही नेहमी प्रतिका���्मकच \nसकारात्मक विचारांनीच कोरोनावर मात करू शकतो\nआजसुद्धा इब्राहीम अलै. सारखा विश्‍वास उत्पन्न झाला...\nहवाईदलात ‘हिलाल’ची उत्तूंग झेप\nअरब-इजराईल संघर्षात झालेले नवीन बदल\n३१ जुलै ते ०६ ऑगस्ट २०२०\nकोरोना अल्प प्रभावित जिल्ह्यात शेळी बाजाराचे विकें...\nख्वाजा मैनुद्दीन अजमेरी – चिश्ती विद्रोहाचे मुलाधा...\nजिंदा रहने के लिए तेरी कसम...\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये (भाग ४)\nसूरह अल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nयुनानी पॅथी आणि मालेगावचा काढा\nसामाजिक माध्यमाचा वाचनावर पडलेला प्रभाव\nकाँग्रेसचे आणखीन आमदार फुटतील \nकोविडच्या बहाण्याने शिक्षणाचे सांप्रदायिकीकरण\n२४ जुलै ते ३० जुलै २०२०\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये - (भाग ४)\nशहरी भागातील कोरोना ग्रामीण भागात पसरू देऊ नका – म...\nउद्धव ठाकरे यांच्याकडून इन्स्टाग्रामवरील विजयदुर्ग...\nलोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना उपमुख्यमंत्र्यांचे अ...\n‘सिप्ला’तर्फे राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीला ३ कोट...\n१२ हजार ५३८ पदांची भरती प्रक्रिया डिसेंबरपर्यंत पू...\nलॉकडाऊनचा फटका; १२ कोटी भारतीयांनी गमावली नोकरी\nअल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न...\nऑनलाइन शिक्षण : श्रीमंतांचं जमलं, गरीब विद्यार्थी ...\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये (भाग ३)\nयुवा नेत्यांचा स्वार्थ नडतोय\nद पोलीस स्टेट : दुबे एन्काऊंटर\n१७ जुलै ते २३ जुलै २०२०\nमाणुसकीची मुद्रा उमटवणारी कविता\nचौथे खलीफा हजरत अली रजि.\nकोरोनाचा दंश हवेतही पसरतोय\nऑनलाइन शिक्षण कुठे नेऊन ठेवणार\nसूरह अल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nसम तिथी, विषम तिथी आणि भिडे गुरुजींचे आंबे\nमुस्लिम समाजाने प्रशासकीय सेवांमध्ये आपले प्रतिनिध...\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये (भाग २)\n१० जुलै ते १६ जुलै २०२०\nयूजीसी ने परीक्षेसंदर्भात जाहीर केलेल्या मार्गदर्श...\nजमात-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्राचे अध्यक्ष रिझवानुर...\nएका दिवसाचे मुख्यमंत्री शहेबाज मनियार यांची राज्यश...\nअमीरूल मोमीनीन हजरत उस्मान रजि.\nधार्मिक स्वातंत्र्य : भारत कुठे उभा आहे\nचीनची घुसखोरी भ्रम आणि वास्तव\n०३ जुलै ते ०९ जुलै २०२०\nसूरह अल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nमी त्याचं बोट धरलं\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प ...\nकोरोना, इंधनदरवाढ आणि त्रस्त जनता\nपर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये (भाग १)\nकोरोनातही वजीर रेस्क्यू फोर्सची अखंड सेवा\nभिवंडीत मस्जिदीचे रूपांतर कोविड उपचार केंद्रात\nशासकीय रूग्णालयास वॉटर प्युरिफायर देऊन साजरा केला ...\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे 5 ऑगस्टपासून विशेष मोहिम \"अल्लाहला लोकांमधील ते लोक सर्वाधिक आवडतात जे दूसर्‍यांसाठी उपयोगी ...\n२९ मे ते ०४ जून २०२०\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प यशाला कारणीभूत असलेले मुस्लिम समुदायातील प्रश्न\nमहाराष्ट्र राज्यसेवा २०१९ चा अंतिम निकाल काल आयोगाने जाहीर केला. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर या वर्षी मुस्लिम समाजातील ४ विद्यार्थ्यांन...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\nमुस्लिम समाजाने प्रशासकीय सेवांमध्ये आपले प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी करावयाचे उपाय\n(मागील अंकावरून पुढे...) ४) सामाजिक दबाव : स्पर्धा परीक्षा हे क्षेत्र अनिश्चिततेचे आहे हे आपण आधीच पाहिले आहे. अमुक एवढे वर्ष अभ्यास क...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00711.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%80.pdf/%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%A9", "date_download": "2021-01-28T09:56:44Z", "digest": "sha1:I75FA4YT5SYNOTXYMWUWW5QXJFPQJNAK", "length": 7102, "nlines": 60, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/१२३ - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही\nविशेष प्रकारचे दिसेल. तदितर ठिकाणी सर्व ग्रह व तारका पूर्वेकडे उगवून आपल्या डोक्यावरून पश्चिमकडे जातात व त्यानंतर रात्री आपल्या पायाखालून बार्काचा वर्तु- या फिरून पुन्हा दुसऱ्या दिवशी पूर्वेकडे ���गवतात, असे दिसते. परंतु खुद्द ध्रवप्रदेशी महोत नसून, आपल्या डोक्यावर जर आपण एखादी छत्री आपल्या शरीराशी समांतर अशी धरून बाटोळी फिरविली तर ती ज्याप्रमाणे फिरते, त्याप्रमाणे ग्रह व तारका फिरलेल्या दिसतात. आपण अशी कल्पना करूं की आपली छत्री बारा काड्यांची Ve O Surerian Premete र ९५१UTIHAR R onpoan asna ver EDI,THERACAN X MAR- रे DIKPATRA • 45 NI HARI VIH वाचनः-गु-दमु-गु-ति-मर्-दक्ष ( तक्ष ) गु. अर्थः-दक्षपुत्र दमु (याची मुद्रा.) त्यांपैकी दरेक काडी एकेक माहना दर्शविते. या बाराहि काड्या एकाच त फिरतील, याचा अर्थ असा की बाराहि महिने जे ग्रह व तारका लितिजावरच असतील त्या तशाच वर्षभर राहून वाटोळ्या फिरत राहतील. आतां ही स्त्री आपल्या शरीराशी अगदी समांतर न धरितां तिचा दांडा जर किंचित वाकडा भाला तर सरळ धरली असता ती छत्री ज्या पातळीत फिरेल तिच्याशी काही अंशांचा कोन करणाऱ्या पातळीत तिच्या काड्या फिरतील. म्हणजे त्यांपैकी काहीं. लिनाखाली गेलेल्या दिसतील. ज्या मानाने या स्थलांचे खुद्द ध्रुवापासूनचे अंतर. अधिक. त्या मानाने छत्रीच्या अधिक काड्या मूळच्या पातळीच्या खाली जातील वयाचाच अर्थ हा की, तितके अधिक महिने सूर्यादि ज्योती क्षितिजाखाली राहतील आर्यलोकांची वस्ति ध्रुवाच्या आसपासच्या प्रदेशांत असल्याने तेथें तीन चार महिने ज्योति क्षितिजाखाली अस्तंगत असत. त्या वेळी त्या मुळींच क्षितिजावर मित नसल्याने त्या हरवल्याची कल्पना तेथल्या लोकांनी करणे स्वाभाविक आहे त जितके दिवस सूर्य दिसत नाही, तितके दिवसहि पंचांगांतन हरखल्यासासो त्यांना वाटत. या दिवसांनाच त्यांनी गाईची उपमा दिली, व हिवाळा संपन वसंत. झाल्यावर जेव्हा सूर्य पुन्हां क्षितिजावर येई, तेव्हां, त्या गाई इंद्राने वनवध\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १२ सप्टेंबर २०१९ रोजी २२:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00711.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://talukadapoli.com/category/folk-art/", "date_download": "2021-01-28T09:43:01Z", "digest": "sha1:PIT26KFXCWZRZUJNCCBBNZ766YY6DWIG", "length": 13417, "nlines": 219, "source_domain": "talukadapoli.com", "title": "लोककला | Taluka Dapoli", "raw_content": "\nपहिले भारतीय रँग्लर – दापोलीचे रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे\nभारत रत्‍न – डॉ. पांडुरंग वामन काणे\nस्वातंत्र्यदिन विशेष- दापोलीचे क्रांतिवीर\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – कोकणचा पिंजारी ‘बाबा फाटक’\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – माजी आमदार. सुडकोजी बाबुराव खेडेकर\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – साथी ‘चंदुभाई मेहता’\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – स्वातंत्र्यसेनानी पुरुषोत्तम मराठे\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका- क्रांतीसैनिक, शिवराम मुरकर\nउन्नत भारत अभियान (दापोली)\nगोंधळ – कोकणातला लोककलेचा प्रकार\nपहिले भारतीय रँग्लर – दापोलीचे रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे\nभारत रत्‍न – डॉ. पांडुरंग वामन काणे\nस्वातंत्र्यदिन विशेष- दापोलीचे क्रांतिवीर\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – कोकणचा पिंजारी ‘बाबा फाटक’\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – माजी आमदार. सुडकोजी बाबुराव खेडेकर\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – साथी ‘चंदुभाई मेहता’\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – स्वातंत्र्यसेनानी पुरुषोत्तम मराठे\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका- क्रांतीसैनिक, शिवराम मुरकर\nउन्नत भारत अभियान (दापोली)\nगोंधळ – कोकणातला लोककलेचा प्रकार\nलोककला तालुका दापोली - December 17, 2020\nमहाराष्ट्राला समृद्ध लोककलांचा वारसा लाभला असून लोककलेत दशावतार, लावणी, लेझीम, पोवाडा, किर्तन, तमाशा, गोंधळ, भारुड इ. लोककलांमध्ये प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल तो म्हणजे भजनाचा....\nलोककला तालुका दापोली - March 3, 2020\nकोकणातील वाद्यवृंदामध्ये एक पारंपरिक वाद्यकला म्हणजे खालूबाजा. समारंभ, मिरवणूका, सण - उत्सव अशा मंगल प्रसंगी खालूबाजा प्रामुख्याने आढळून येतो, अर्थात वाजविला जातो. एक ढोल,...\nलोककला तालुका दापोली - October 7, 2019\nमहाराष्ट्रात सर्व ठिकाणी नवरात्री दरम्यान 'रासगरबा' पाहायला मिळत असला तरी; पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकणामध्ये हादगा भोंडल्याची पारंपारीक लोककला जोपासलेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दापोलीमध्ये...\nग्रामदेवी काळकाई देवीची पालखी | Dapoli Shimga 2019\nलोककला तालुका दापोली - March 21, 2019\nलोककला तालुका दापोली - March 19, 2019\nही जाखडी नृत्यातील अजरामर लोकगीते. खास कोकणी शैलीतील. कोकणातील बहुप्रसिध्द लोककला म्हणजे जाखडी नृत्य.\nतालुका दापोली प्रस्तुत ‘वाघवे गावची पालखी’ | Dapoli Shimga 2018\nलोककला तालुका दापोली - March 18, 2019\nv=vDQkI0ygbh4] तालुका दापोली प्रस्तुत 'वाघवे गावची पालखी' | Dapoli Shimga 2018\nतालुका दापोली प्रस्तुत ‘काळकाई देवीची पालखी’ Dapoli Shimga 2018\nलोककला तालुका दापोली - March 18, 2019\nv=tu8ryred3v0] तालुका दापोली प्रस्तुत 'काळकाई देवीची पालखी' Dapoli Shimga 2018\nतालुका दापोली प्रस्तुत ‘रत्नागिरीची पालखी’ | Dapoli Shimga 2018\nलोककला तालुका दापोली - March 18, 2019\nv=4K56HN-BCyU] तालुका दापोली प्रस्तुत 'रत्नागिरीची पालखी' | Dapoli Shimga 2018\nतालुका दापोली प्रस्तुत ‘देव धावजी कळंबट पालखी’ Dapoli Shimga 2018\nलोककला तालुका दापोली - March 18, 2019\nv=TBE3EnODseY] तालुका दापोली प्रस्तुत 'देव धावजी कळंबट पालखी' Dapoli Shimga 2018\nतालुका दापोली प्रस्तुत ‘ताडील सुरेवाडी पालखी’ | Dapoli Shimga 2018\nलोककला तालुका दापोली - March 18, 2019\nv=uY_fxCLvBPQ] तालुका दापोली प्रस्तुत 'ताडील सुरेवाडी पालखी' | Dapoli Shimga 2018\nअवलिया कलाकार ‘राजू आग्रे’\nभासे येथिल स्वर्ग आणिक जणू स्वर्गातील नंदनवन फणसापरि रसाळ नाती ते माझे कोकण... कितिक लेणी कितिक शिल्पे इथे नररत्नांचे कोंदण कलागुणांचे माहेर वसते ते माझे कोकण... कितिक लेणी कितिक शिल्पे इथे नररत्नांचे कोंदण कलागुणांचे माहेर वसते ते माझे कोकण... कोकणभूमी म्हणजे जणू पृथ्वीवरील स्वर्गच कोकणभूमी म्हणजे जणू पृथ्वीवरील स्वर्गच\nदापोली कोळबांद्रे येथील श्री डिगेश्वर मंदिर\n‘शेतीतून समृद्धीकडे’ पुस्तक प्रकाशन\nगांडूळखत व पंचगव्य निर्मिती प्रशिक्षण\nभाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना – सन २०१८-१९\nग्रामदेवी काळकाई देवीची पालखी | Dapoli Shimga 2019\nउन्नत भारत अभियान (दापोली)19\nपहिले भारतीय रँग्लर – दापोलीचे रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे\nभारत रत्‍न – डॉ. पांडुरंग वामन काणे\nस्वातंत्र्यदिन विशेष- दापोलीचे क्रांतिवीर\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – कोकणचा पिंजारी ‘बाबा फाटक’\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – माजी आमदार. सुडकोजी बाबुराव खेडेकर\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – साथी ‘चंदुभाई मेहता’\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – स्वातंत्र्यसेनानी पुरुषोत्तम मराठे\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका- क्रांतीसैनिक, शिवराम मुरकर\nउन्नत भारत अभियान (दापोली)\nगोंधळ – कोकणातला लोककलेचा प्रकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00711.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/aurangabad/neha-kakkar-was-relieved-hear-struggle-contestant-a680/", "date_download": "2021-01-28T08:33:59Z", "digest": "sha1:WEECGP6XHJ3L3IW7J6AHVGFSFFUR3XK5", "length": 28098, "nlines": 384, "source_domain": "www.lokmat.com", "title": "स्पर्धकाची स्ट्रगल ऐकून हळवी झाली नेहा ��क्कर - Marathi News | Neha Kakkar was relieved to hear the struggle of the contestant | Latest aurangabad News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार २८ जानेवारी २०२१\n\"ते व्हायरल करण्याची गरज नव्हती, मला खूप वाईट वाटलं\"; रक्षा खडसेंनी केली कारवाईची मागणी\nमुंबई महाराष्ट्राचीच; 'त्या' वक्तव्याला कशाचाही आधार नाही; अजित पवारांनी कर्नाटकला सुनावलं\nBARC Recruitment 2021: भाभा अणुशक्ती केंद्रामध्ये नर्स, चालकांसह अन्य जागांसाठी भरती; १२ वी पास उमेदवारांनाही संधी\nअसे येडे बरळत असतात; संजय राऊत यांची कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका\nआरबीआयच्या अधिकाऱ्याचा गळा दाबून मोबाईल हिसकावून चोरट्याने काढला पळ\nमालदीव्हजमध्ये हनीमून एन्जॉय करतंय हे मराठमोळं कपल, पाहा त्यांचे खास फोटो\nही चिमुरडी करतेय मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य\nयाचे ओव्हर अ‍ॅक्टिंगचे 50 रूपये कापा... अक्षय कुमार ट्रेडमिलवर 21 किमी चालला, ट्रोल झाला\n कतरिना कैफने विकी कौशलला मिठी मारताना शेअर केला फोटो, चाहत्यांना मिळाला पुरावा\n'जोड्याने हाणले पाहिजे या दोघांना', अर्जुन-मलायकाला पाहून संतापले चाहते\n'अबू आझमींच्या भाषणाचा बोलवता धनी कोण\nतुम्हीसुद्धा चहासोबत हे पदार्थ खात असाल तर वेळीच सावध व्हा; कधी आजारी पडाल कळणारही नाही\nदुधाचेही शरीरावर साइड इफेक्ट होतात का जाणून घ्या काय सांगतात एक्सपर्ट.....\nBudget 2021: आरोग्य सेवा बळकट करणे आवश्यक; आमूलाग्र बदल करण्यासाठी भरीव निधीची गरज\nकमकुवत हाडांसह किडनी स्टोनचाही वाढू शकतो धोका; वेळीच जाणून घ्या डायटींगचे हे साईड इफेक्ट्स\nचीनमधील 'ही' फळं दिसायला आहेत विचित्र, तरीही लोक आवडीनं खातात...\nभिवंडी एमआयडीसी परिसरात कपिल रेयॉन इंडिया कंपनीला भीषण आग\nउद्या संसदेत होणाऱ्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर १६ पक्ष बहिष्कार घालणार; नव्या कृषी कायद्यांना पक्षांचा विरोध\nदिल्ली- शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असलेल्या सिंघू सीमेवर स्थानिक एकवटले; परिसर मोकळा करण्याची मागणी\nकृषी कायदे रद्द करण्यासाठी मोदी सरकार आणखी शेतकऱ्यांच्या मृत्यूंची वाट पाहतंय- ऊर्जामंत्री नितीन राऊत\nमहिलांबरोबर चावटपणा करणाऱ्यांना तुरुंगात टाकलं पाहिजे- शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील\nआरबीआयच्या अधिकाऱ्याचा गळा दाबून मोबाईल हिसकावून चोरट्याने काढला पळ\nदुसऱ्यांचे हक्क हिरावून आम्हाला आरक्षण नको. आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण द्या- भाजप खासदा��� उदयनराजे भोसले\nआरक्षणापासून मराठा समाजाला वंचित ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होतोय- आमदार शिवेंद्रराजे भोसले\nदेशातील बऱ्याच शेतकऱ्यांना नव्या कृषी कायद्यांबद्दल पुरेशी माहिती नाही; अन्यथा संपूर्ण देशातील शेतकरी पेटून उठतील- काँग्रेस नेते राहुल गांधी\nऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून मायदेशात परतल्यावर घरचे मागेच लागलेत; रिषभ पंतची 'ती' पोस्ट व्हायरल\nनागपूर : तहसील पोलिसांनी जप्त केले पिस्तूल. गुंडाला अटक\nइन मिन फेब्रुवारीचे २८ दिवस; त्यापैकी ७ दिवस बँकांचा हॉलिडे, कामे कशी करायची\nप्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चावेळी जखमी झालेल्या पोलिसांची गृहमंत्री अमित शहांकडून विचारपूस\nशिखर धवन विरोधात आरोपपत्र दाखल, ६ फेब्रुवारीला होणार फैसला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण\nआंदोलक शेतकरी नेत्यांविरोधात दिल्ली पोलिसांकडून लूकआऊट नोटीस जारी; पासपोर्ट्स जप्त होणार\nभिवंडी एमआयडीसी परिसरात कपिल रेयॉन इंडिया कंपनीला भीषण आग\nउद्या संसदेत होणाऱ्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर १६ पक्ष बहिष्कार घालणार; नव्या कृषी कायद्यांना पक्षांचा विरोध\nदिल्ली- शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असलेल्या सिंघू सीमेवर स्थानिक एकवटले; परिसर मोकळा करण्याची मागणी\nकृषी कायदे रद्द करण्यासाठी मोदी सरकार आणखी शेतकऱ्यांच्या मृत्यूंची वाट पाहतंय- ऊर्जामंत्री नितीन राऊत\nमहिलांबरोबर चावटपणा करणाऱ्यांना तुरुंगात टाकलं पाहिजे- शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील\nआरबीआयच्या अधिकाऱ्याचा गळा दाबून मोबाईल हिसकावून चोरट्याने काढला पळ\nदुसऱ्यांचे हक्क हिरावून आम्हाला आरक्षण नको. आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण द्या- भाजप खासदार उदयनराजे भोसले\nआरक्षणापासून मराठा समाजाला वंचित ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होतोय- आमदार शिवेंद्रराजे भोसले\nदेशातील बऱ्याच शेतकऱ्यांना नव्या कृषी कायद्यांबद्दल पुरेशी माहिती नाही; अन्यथा संपूर्ण देशातील शेतकरी पेटून उठतील- काँग्रेस नेते राहुल गांधी\nऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून मायदेशात परतल्यावर घरचे मागेच लागलेत; रिषभ पंतची 'ती' पोस्ट व्हायरल\nनागपूर : तहसील पोलिसांनी जप्त केले पिस्तूल. गुंडाला अटक\nइन मिन फेब्रुवारीचे २८ दिवस; त्यापैकी ७ दिवस बँकांचा हॉलिडे, कामे कशी करायची\nप्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्���र मोर्चावेळी जखमी झालेल्या पोलिसांची गृहमंत्री अमित शहांकडून विचारपूस\nशिखर धवन विरोधात आरोपपत्र दाखल, ६ फेब्रुवारीला होणार फैसला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण\nआंदोलक शेतकरी नेत्यांविरोधात दिल्ली पोलिसांकडून लूकआऊट नोटीस जारी; पासपोर्ट्स जप्त होणार\nAll post in लाइव न्यूज़\nस्पर्धकाची स्ट्रगल ऐकून हळवी झाली नेहा कक्कर\nदेशातील टॉप गायिकांमधील नेहा कक्करने तिच्या लाइफमध्ये खूप स्ट्रगल केला आहे. एकेकाळी ती जागरणात गात होती. आपल्या आवाजासोबतच नेहा ...\nस्पर्धकाची स्ट्रगल ऐकून हळवी झाली नेहा कक्कर\nदेशातील टॉप गायिकांमधील नेहा कक्करने तिच्या लाइफमध्ये खूप स्ट्रगल केला आहे. एकेकाळी ती जागरणात गात होती. आपल्या आवाजासोबतच नेहा तिच्या हळव्या मनासाठीही ओळखली जाते. याची झलक पुन्हा एकदा ‘इंडियन आयडॉल १२’च्या सेटवर बघायला मिळाली. नेहा स्पर्धक शहजाद अलीची कहाणी ऐकून फारच इमोशनल झाली आहे. शहजाद हा जयपूरहून आला आहे. शहजादच्या कहाणीमुळे नेहा इतकी प्रभावित होते की, तिने त्याला १ लाख रूपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला. तसेच जज विशाल दादलानी यानेही शहजादला मदत करण्याचा निर्णय घेतला.\nगंगाने केली टीकाकारांची बोलती बंद\n‘तू बायल्या, फक्त साडी घालण्याच्या लायकीचा’ अशा बऱ्याच कमेंट्स आणि टीकांना सामोरे जात अनेकांची बोलती बंद करत आज कारभारी लयभारी मालिकेतील गंगाने छोट्या पडद्यावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. फार कमी लोकांना माहित असेल की गंगा मराठीसृष्टीला मिळालेला पहिलावहिला ट्रान्सजेंडर चेहरा आहे. गंगाचे खरे नाव प्रणित हाटे असून अपार मेहनत, जिद्द आणि कौशल्याच्या जोरावर त्यास हे यश मिळाले आहे. गंगा या मालिकेतील राजवीर, प्रियंका, शोना यांच्या भूमिकेसोबत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवते आहे.\nमृतांच्या नावे दाखविली विहीर; बीड पंचायत समितीतील भ्रष्टाचारप्रकरणी अहवाल सादर करण्याचे खंडपीठाचे आदेश\nकिलीमांजरो शिखरावर फडकावला तिरंगा; औरंगाबादच्या अंबादासने प्रजासत्ताकदिनी रचला इतिहास\nपैशाच्या वादावरून खून करणाऱ्या आरोपींना जन्मठेप\nशिक्षकांवर शिकविण्यापेक्षा इतर कामांचेच ओझे अधिक; एक-दोन शिक्षकी शाळांचे हाल\nचक्क सहा दिवसांनी कळला कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णाला तपासणी अहवाल; बाधिताला भेटलेल्यांचे धाबे दणाणले\nशेतकरी संघ��नेचे ज्येष्ठ नेते, शास्त्रज्ञ डाॅ. मानवेंद्र काचोळे यांचे निधन\nशेतकरी आंदोलनाच्या आडून दिल्लीत झालेल्या हिंसाचाराला अमित शाह जबाबदार असून त्यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, हा काँग्रेसचा आरोप आणि मागणी पटते का\niPhone 13 २०२१ मध्ये होणार लॉंच किंमत\n'अबू आझमींच्या भाषणाचा बोलवता धनी कोण\nआई कुठे काय करते\n ५ वर्षांच्या मुलीला बाथरूमध्ये घेऊन गेली जन्मदाती आई; आधी डोळे काढले मग कापली जीभ\n देशातील तब्बल 147 जिल्ह्यांत 7 दिवसांपासून कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही\nघटस्फोटानंतर महिलेने १४ बाळांना दिला जन्म, पोटाचा आकार बघून हैराण झाली होती दुनिया....\nMom To Be गरोदरपणात अभिनेत्री धनश्री काडगांवकरची स्टाईल, केले हटके फोटोशूट\nपंजाब नॅशनल बँकेत १०० जागांची भरती, मोठा पगार; झटपट करा अर्ज\nरशियाचे राष्ट्रपती पुतिन यांच्या सीक्रेट पॅलेसचा भांडाफोड, फोटो पाहून व्हाल थक्क.....\nएकटेच खेळत होते चिमुकले; चोरांनी अख्खे घरदार लुटले, पण जाताना...\nटीम इंडिया विरुद्ध भारत अ; इंग्लंड दौऱ्यावर दोन वेगळे सामने होणार, जाणून घ्या कधी व केव्हा\n'ऑफिस, सुरक्षा आणि पेन्शन'; महाभियोगाची प्रक्रिया सुरू असली तरी डोनाल्ड ट्रम्प यांना मिळणार मोठ्या सुविधा\nदुधाचेही शरीरावर साइड इफेक्ट होतात का जाणून घ्या काय सांगतात एक्सपर्ट.....\n'जोड्याने हाणले पाहिजे या दोघांना', अर्जुन-मलायकाला पाहून संतापले चाहते\nविषाणू असेल किंवा सीमेवरील आव्हान; भारत सामना करण्यासाठी सज्ज : पंतप्रधान मोदी\n\"ते व्हायरल करण्याची गरज नव्हती, मला खूप वाईट वाटलं\"; रक्षा खडसेंनी केली कारवाईची मागणी\nपारा ११अंशावर : शहरात वाढला थंडीचा कडाका\n ५ वर्षांच्या मुलीला बाथरूमध्ये घेऊन गेली जन्मदाती आई; आधी डोळे काढले मग कापली जीभ\n\"; दिल्ली हिंसाचारासंदर्भात 'या' मोठ्या शेतकरी नेत्यानं मागितली पोलिसांची माफी\n\"ते व्हायरल करण्याची गरज नव्हती, मला खूप वाईट वाटलं\"; रक्षा खडसेंनी केली कारवाईची मागणी\n देशातील तब्बल 147 जिल्ह्यांत 7 दिवसांपासून कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही\nड्रॅगनच्या दुखऱ्या जखमेवर बोट; भारतीय लष्कर चीनला धक्का देण्याच्या तयारीत\nमुंबई महाराष्ट्राचीच; 'त्या' वक्तव्याला कशाचाही आधार नाही; अजित पवारांनी कर्नाटकला सुनावलं\nReserve Bank Of India Recruitment 2021 : ग्रेड बी अधिकारी पदांसाठी भरती; आजच अर्ज करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00711.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/torrential-rains-in-andhra-telangana-21-killed-hyderabad-receives-20-cm-of-rainfall-in-24-hours-127815482.html", "date_download": "2021-01-28T08:48:24Z", "digest": "sha1:DXOZS3YY7IWLMNOCSOYZN3KLPMSKWL2M", "length": 5489, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Torrential rains in Andhra-Telangana; 21 killed Hyderabad receives 20 cm of rainfall in 24 hours | आंध्र-तेलंगणात कोसळधार, पूर-पावसात 21 ठार; हैदराबादमध्ये 24 तासांत 20 सेंमी पावसाची नोंद - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nदक्षिण भारतात पावसाचा कहर:आंध्र-तेलंगणात कोसळधार, पूर-पावसात 21 ठार; हैदराबादमध्ये 24 तासांत 20 सेंमी पावसाची नोंद\n117 वर्षांत प्रथमच ऑक्टोबरमध्ये धो-धो, केरळमध्ये येलो अलर्ट\nआंध्र प्रदेश, केरळसह दक्षिणेतील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस सुरू आहे. तेलंगणात हैदराबादमध्ये पूरस्थिती असून गेल्या २० वर्षांतील विक्रम पावसाने मोडला आहे. बोवेनपल्ली भागात रस्त्यावर चालणाऱ्या कार पाण्यात तरंगत होत्या. तर बंडलगुडा भागात घरावर दरड कोसळल्याने २ महिन्यांच्या बाळासह ९ जणांचा मृत्यू झाला. या पावसाने तेलंगणात १५ तर आंध्रात ६ बळी घेतले. राज्य सरकारनी सर्व खासगी संस्था, कार्यालये, अनावश्यक सेवांसाठी वर्क फ्रॉम होमच्या सल्ल्यासह गुरुवारपर्यंत सुटी जाहीर केली आहे. पोलिस प्रशासनाला सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ओडिशातही पावसामुळे गजपतीमध्ये १२ गावांमधील ५०० जणांना सुरक्षित स्थळी हलवले.\n११७ वर्षांत प्रथमच ऑक्टोबरमध्ये धो-धो\nहैदराबादमध्ये मंगळवारपासून बुधवारदरम्यान २४ तासांत २० सेंमी पावसाची नोंद झाली. १९०३ नंतर प्रथमच ऑक्टोबरमध्ये विक्रमी पाऊस झाला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दबावामुळे हा पाऊस पडत आहे.\nतेलंगणात हैदराबादसह अनेक ठिकाणी दोन दिवस मुसळधार पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज असून या भागात येलो अलर्ट देण्यात आला आहे. महाराष्ट्रातही तीन दिवस काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य प्रदेशातही मुसळधार पावसाचा इशारा आहे.\nदक्षिण पश्चिम मान्सूनचा देशात आणखी एक आठवडा मुक्काम राहू शकतो. यामुळे बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, कर्नाटकसह ९ राज्यांत अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00712.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0.pdf/82", "date_download": "2021-01-28T07:42:56Z", "digest": "sha1:LXGZCQ7TLO4NVEY2YKORLKOIK5M5B3CF", "length": 7521, "nlines": 66, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:वनस्पतिविचार.pdf/82 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे\n५४ वनस्पतिविचार. [ प्रकरण\n( Cellulose) व सत्त्वाची घटकद्रव्ये ह्यांमधील फरक आयोडीनने ओळखिता येतो.\nबटाटे, रताळी, गहू, तांदूळ, डाळ वगैरेमध्ये सत्त्व पुष्कळ असते. सत्त्वाचे सूक्ष्म कण सूक्ष्मदर्शक यंत्राखाली पाहिले असता एका मध्यबिंदूसभोंवतीं थरावर थर वाढलेले दृष्टीस पडतात. मग मध्यबिंदु मध्यभागी असो वा कोपऱ्याकडे असो, हा विशेष मुद्दा नाहीं. सत्व सूर्यप्रकाशांत सजीव हरिद्रंंजित ( Chloroplasts ) शरीराकडून तयार होते. कार्बनवायु हवेतून सूर्यप्रकाशांत हरिद्रंंजित शरीराकडून शोषिला जातो. कार्बनवायु पाण्याशी मिसळून कार्बन आम्ल बनते व पुढे त्याचे विघटीकरण होऊन शोषित पदार्थांशी मिसळल्यामुळे सात्त्विक पदार्थ तयार होतात.\nवनस्पतींच्या पानांमध्ये सेंद्रिय सत्त्व उत्पन्न होते खरे, पण तेथे फार वेळ टिकत नाही. जर पुष्कळ सत्त्व पानांमध्ये राहते तर त्यायोगे पाने खेचून भरली असती व असे होता होतां नवीन सत्व उत्पन्न होण्यास जागा न राहती. म्हणूनच त्यावर पाचक आम्लाची क्रिया होऊन ते सत्त्व विरघळून पेशीरसाशी एकजीव होते. यामुळे पेशीरसाबरोबर ते इकडून तिकडे वनस्पतिशरीरांत खेळले जाते. वनस्पतीच्या शरीरांत आंतील खोल भागीं सचेतन शुभ्रवर्णी शरीरें (Leucoplasts) असतात, त्यांचा परिणाम त्या विरघळेलेल्या सात्त्विक पदार्थांवर होऊन पुनः त्यांचे अद्राव्य सत्त्व बनते, व ते वाटेल त्या जागी येणेप्रमाणे सांठविता येते. जेथे जेथे वनस्पतीस ते सत्व सांठविण्याचे असते, तेथे प्रथम पेशीरसाबरोबर साखरेच्या द्राव्य स्थितीत ते पोहोंचते, नंतर शुभ्रवर्णी शरीर द्राव्य स्थितीतून त्यास न विरघळणारे पूर्वीप्रमाणे स्वरूप देतात. न विरघळगाच्या स्थितीत त्यास स्थलांतर करण्यास अडचण पडते, म्हणून पाचक आम्लाची विरघळविण्यास जरूरी असते.\nकांहीं ठिकाणीं सत्त्वाच्या उत्पत्तीस सचेतन हरिद्वर्ण शरीरांची जरूरी नसून सजीव तत्त्व आपल्या चैतन्यशक्तीने सत्त्वांची उत्पत्ति करिते. कमळाच्या परागवाहिनींत ( Style ) सत्त्वाचे कण उत्पन्न होतात. ह्यांची उत्पत्ति सजीवतत्त्व करीत असते. नायट्रोजनयुक्त न विरघळणारी द्रव्ये बीजांमध्ये कमी-अधिक प्रमाणांत नेहमी सांपडतात. त्यांचे कण लहान-मोठे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ३० डिसेंबर २०१९ रोजी ११:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00712.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2020/02/blog-post_17.html", "date_download": "2021-01-28T08:29:21Z", "digest": "sha1:H5JPEWRHRVMMDCB2IEOHMLMCY4YG6QBF", "length": 4937, "nlines": 46, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "नितीन काळे यांची भाजपाच्या जिल्हाध्यक्ष पदी वर्णी", "raw_content": "\nमुख्यपृष्ठआपला जिल्हानितीन काळे यांची भाजपाच्या जिल्हाध्यक्ष पदी वर्णी\nनितीन काळे यांची भाजपाच्या जिल्हाध्यक्ष पदी वर्णी\nरिपोर्टर: उस्मानबाद भाजपच्या जिल्हाअध्यक्ष पदी नितीन काळे यांची निवड झाली असुन काळे या पुर्वी ही जिल्हाध्यक्ष पदावर होते.भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीची मुदत काही दिवसापुर्वीच संपली होती मात्र विधानसभेच्या निवडुकीमुळे ही निवड पुढे ढकलण्यात आली होती.जिल्हाध्यक्ष पदाची माळ कुणाच्या गळयात पडणार या विषयी तर्कवितर्क मांडले जात असतानाच काळे यांची निवड झाली आहे.नितीन काळे हे या पुर्वी जिल्हाध्यक्ष असताना जिल्हयामध्ये भजपाची मोट बांधण्यात त्यांना चांगले यश मिळाले होते.त्यामुळे पुन्हा काळे यांची निवड केली असल्याचे बोलले जात आहे.काळे यांच्या निवडीवेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील,आमदार सुजितसिंह ठाकुर,आॅड मिलींद पाटील,दत्ता कुलकर्णी,अणिल काळे,सुधिर पाटील,खंडेराव चौरे,अविनाश कोळी,अदींची उपस्थिती होती.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (75) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (2) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (13) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nपरंडा तालुक्यातील अनेक गावात प्रस्थापि��ांना धक्का - आसू त सेनेचा तर कंडारीत राष्ट्रवादीचा सुफडा साफ .\nधाराशिव साखर कारखान्यावर तोडणी कामगाराच्या हस्ते ध्वजारोहण\nउस्मानाबाद तहसीलकडून अवैध वाळू साठा व ट्रकवर कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00713.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://indianlaws.xyz/index.php/marathilaws/indianlawsmarathi/mmlra2014marathi/", "date_download": "2021-01-28T08:51:39Z", "digest": "sha1:O53UEYGFYQEI5SMOWRSTL3MU2O6E5LO2", "length": 18520, "nlines": 144, "source_domain": "indianlaws.xyz", "title": "Category: \"महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ मराठी\" - Indian Laws in Marathi", "raw_content": "\nCategory: \"महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ मराठी\"\nकलम ५७ : सन २०१४ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १ याचे..\nMar 31, 2018Vitthal Arun Pisal महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ मराठी\nमहाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ कलम ५७ : सन २०१४ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १ याचे निरसन व व्यावृत्ती : (१) महाराष्ट्र सावकारी (नियमन) अध्यादेश, २०१४ (२०१४ चा महा. अध्या. १) हा, याद्वारे निरसित करण्यात येत आहे. (२) असे निरसन झाले असले तरी,… more »\nTags: MMLR Act 2014 section 57 in Marathi, महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४\nकलम ५६ : सन १९४७ चा मुंबई अधिनियम क्रमांक ३१ याचे निर..\nMar 31, 2018Vitthal Arun Pisal महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ मराठी\nमहाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ कलम ५६ : सन १९४७ चा मुंबई अधिनियम क्रमांक ३१ याचे निरसन व व्यावृत्ती : (१) मुंबई सावकार अधिनियम, १९४६ (१९४७ चा मुंबई ३१) याद्वारे निरसित करण्यात येत आहे. (२) असे निरसन झाले असले तरी, उक्त अधिनियमान्वये करण्यात… more »\nTags: MMLR Act 2014 section 56 in Marathi, महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४\nकलम ५५ : अडचणी दूर करण्याचा अधिकार :\nMar 31, 2018Vitthal Arun Pisal महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ मराठी\nमहाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ कलम ५५ : अडचणी दूर करण्याचा अधिकार : (१) या अधिनियमाच्या तरतुदींची अंमलबजावणी करताना कोणतीही अडचण उद्भवल्यास, राज्य शासनास, प्रसंगानुरूप, राजपत्रात आदेश प्रसिद्ध करून, अडचण दूर करण्याच्या प्रयोजनासाठी त्यास… more »\nTags: MMLR Act 2014 section 55 in Marathi, महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४\nकलम ५४ : नियम :\nMar 31, 2018Vitthal Arun Pisal महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ मराठी\nमहाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ कलम ५४ : नियम : (१) राज्य शासनास, या अधिनियमाची प्रयोजने पार पाडण्यासाठी राजपत्रातील अधिसूचनेद्वारे नियम करता येतील. (२) विशेषकरून व वरील तरतुदींच्या सर्वसाधारणतेस बाध येऊ न देता, अशा नियमांत, पुढील सर्व किंवा… more »\nTags: MMLR Act 2014 section 54 in Marathi, महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४\nकलम ५३ : आपले अधिकार सोपविण्याचा राज्य शासनाचा अधिकार :\nMar 31, 2018Vitthal Arun Pisal महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ मराठी\nमहाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ कलम ५३ : आपले अधिकार सोपविण्याचा राज्य शासनाचा अधिकार : राज्य शासनास, या अधिनियमाद्वारे किंवा तद्न्वये त्यास प्रदान करण्यात आलेले कोणतेही अधिकार, राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या अधिसूचनेद्वारे, कोणत्याही… more »\nTags: MMLR Act 2014 section 53 in Marathi, महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४\nकलम ५२ : सन १९४७ चा अधिनियम क्रमांक २८ याच्या तर..\nMar 31, 2018Vitthal Arun Pisal महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ मराठी\nमहाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ कलम ५२ : सन १९४७ चा अधिनियम क्रमांक २८ याच्या तरतुदींची व्यावृत्ती : या अधिनियमाच्या कोणत्याही तरतुदीमुळे, महाराष्ट्र कर्जदार शेतकरी साहाय्य अधिनियम (१९४७ चा २८) किंवा कर्जदार शेतकऱ्यांना साहाय्य देण्याबाबत अमलात… more »\nTags: MMLR Act 2014 section 52 in Marathi, महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४\nकलम ५१ : सद्भावनेने करण्यात आलेल्या कृतींकरिता संरक्षण :\nMar 31, 2018Vitthal Arun Pisal महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ मराठी\nमहाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ कलम ५१ : सद्भावनेने करण्यात आलेल्या कृतींकरिता संरक्षण : या अधिनियमाच्या तरतुदींनुसार किंवा त्याखाली केलेल्या नियमांनुसार सद्भावनेने केलेल्या किंवा करण्याचे अभिप्रेत असलेल्या कोणत्याही कृतीसाठी महानिबंधक किंवा… more »\nTags: MMLR Act 2014 section 51 in Marathi, महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४\nकलम ५० : प्रत्येक अधिकारी लोकसेवक असणे :\nMar 31, 2018Vitthal Arun Pisal महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ मराठी\nमहाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ कलम ५० : प्रत्येक अधिकारी लोकसेवक असणे : या अधिनियमाच्या तरतुदींन्वये काम करणारा शासनाचा प्रत्येक अधिकारी, भारतीय दंड संहितेच्या (१८६० चा ४५) कलम २१ च्या अर्थांतर्गत लोकसेवक असल्याचे मानण्यात येईल. INSTALL… more »\nTags: MMLR Act 2014 section 50 in Marathi, महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४\nकलम ४९ : पैशांसंबंधीच्या हुकूमनाम्याची अंमलबजावणी ..\nMar 31, 2018Vitthal Arun Pisal महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ मराठी\nमहाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ कलम ४९ : पैशांसंबंधीच्या हुकूमनाम्याची अंमलबजावणी करताना कर्जदार शेतकऱ्यांना अटक किंवा कारावासाची शिक्षा न करणे : त्या त्या वेळी अमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यात काहीही अंतर्भूत असले तरी, जो जातीने जमीन कसतो… more »\nTags: MMLR Act 2014 section 49 in Marathi, महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४\nकलम ४८ : विवक्षित अपराध दखलपात्र असणे :\nMar 31, 2018Vitthal Arun Pisal महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ मराठी\nमहाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ कलम ४८ : विवक्षित अपराध दखलपात्र असणे : फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (१९७४ चा २) यात काहीही अंतर्भूत असले तरी, - (क) कलम ४ च्या तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल कलम ३९ व ४१ अन्वये शिक्षापात्र असलेले अपराध; आणि (ख)… more »\nTags: MMLR Act 2014 section 48 in Marathi, महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४\nअनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९ मराठी\nअनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम १९५६\nएन डी पी एस अ‍ॅक्ट १९८५ मराठी\nएन. डी. पी. एस नियम १९८५ मराठी\nकामाच्या ठिकाणी महिलांची लैंगिक छळवणूक करण्यास अधिनियम २०१३\nकौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५\nध्वनि प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २०००\nनागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५ मराठी\nपर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६\nपासपोर्ट ( पारपत्र ) अधिनियम १९६७\nपोलीस ( अप्रीतीची भावना चेतवणे ) अधिनियम १९२२\nपोलीस दल ( हक्कांवर निर्बंध ) अधिनियम १९६६\nप्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६०\nफौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ मराठी\nबाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २००० मराठी\nबालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ मराठी\nभारताचे संविधान ( राज्यघटना )\nभारतीय दंड संहिता १८६० मराठी\nभारतीय पुरावा अधिनियम १८७२ मराठी\nभ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ मराठी\nमहाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक अधिनियम १९८१\nमहाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम १८८७ मराठी\nमहाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९ मराठी\nमहाराष्ट्र नरबळी अधिनियम २०१३ मराठी\nमहाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मराठी\nमहाराष्ट्र प्राणिरक्षण अधिनियम १९७६ मराठी\nमहाराष्ट्र भीक मागण्यास प्रतिबंध अधिनियम १९५९ मराठी\nमहाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपणास प्रतिबंध करण्याकरिता ���धिनियम १९९५\nमहाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९\nमहाराष्ट्र रॅगिंग मनाई अधिनियम १९९९ मराठी\nमहाराष्ट्र लॉटऱ्या अधिनियम १९५८ मराठी\nमहाराष्ट्र वैद्यकीय सेवा-व्यक्ती अधिनियम २०१० मराठी\nमहाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ मराठी\nमहाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ मराठी\nमहाराष्ट्र हॉटेल, उपाहारगृहे आणि मद्यपान अधिनियम २०१६\nमहाराष्ट्र(मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९ मराठी\nमाहिती तंत्रज्ञान अधिनियम, २०००\nमाहितीचा अधिकार अधिनियम २००५ मराठी\nमोटार वाहन अधिनियम १९८८ मराठी\nराष्ट्र प्रतिष्ठा अपमान प्रतिबंध अधिनियम १९७१\nराष्ट्रीय सुरक्षा अधिनियम १९८०\nरेल्वे अधिनियम १९८९ मराठी\nलैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ मराठी\nलैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण नियम २०१२ मराठी\nशस्त्र अधिनियम १९५९ मराठी\nसार्वजनिक संपत्तीस हानी प्रतिबंध अधिनियम १९८४\nसिगारेट आणि तंबाखू उत्पादने अधिनियम २००३ मराठी\nस्त्रियांचे असभ्य प्रतिरूपण (प्रतिषेध) अधिनियम १९८६\nस्फोटक पदार्थ अधिनियम १९०८\nमहाराष्ट्र कोव्हीड-१९ उपाययोजना नियम, २०२०\nकलम ४ : या अधिनियमन्वये काम करणाऱ्या व्यक्तींना संरक्षण :\nकलम ३ : शास्ती :\nकलम २क : केंद्र शासनाच्या शक्ती :\nकलम २ : घातक साथ रोगांबाबत विशेष उपाययोजना करण्याची..शक्ती :\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00713.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/traumatic-death-of-a-five-year-old-child-trapped-in-lift-incident-caught-in-cctv/", "date_download": "2021-01-28T07:41:52Z", "digest": "sha1:QGMDUMV7EGVGY3JK4CG6FFHAWOHP634P", "length": 13352, "nlines": 180, "source_domain": "policenama.com", "title": "Mumbai : लिफ्टमध्ये अडकलेल्या 5 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, CCTV ची कैद झाली घटना | traumatic death of a five year old child trapped in lift incident caught in cctv | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune News : मध्यरात्री मार्केटयार्ड परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीतील 5 जणांना…\nPune News : ‘कोरोना’ कालावधीत वैद्यकीय यंत्रणेची महत्त्वाची भूमिका…\nPune News : शाळेतील वाद; तरुणावर टोळक्याचा हल्ला\nMumbai : लिफ्टमध्ये अडकलेल्या 5 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, CCTV मध्ये कैद झाली घटना\nMumbai : लिफ्टमध्ये अडकलेल्या 5 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, CCTV मध्ये कैद झाली घटना\nमुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : मुंबईतील धारावी भागात एक वेदनादायक घटना समोर आली आहे. येथे लिफ्टमध्ये अडकल्यामुळे पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना लिफ्टमध्ये बसविण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.\nदरम्यान, मुंबईतील धारावी परिसरातील घोषी शेल्टर इमारतीच्या लिफ्टमध्ये हा अपघात झाला. खरं तर तीन भावंड चौथ्या मजल्यावर येण्यासाठी तळ मजल्यावरून चढले. सुमारे एक वाजण्याच्या सुमारास तीन मुले खेळत असताना लिफ्टमध्ये चढली आणि लिफ्टचे बटण दाबले गेले. काही क्षणात ही लिफ्ट तळ मजल्यावरून चौथ्या मजल्यावर आली, पहिल्यांदा दोन मुली बाहेर आल्या त्यानंतर पाच वर्षांच्या हुजैफा बाहेर पडत असताना लिफ्टचा लाकडी दरवाजा बंद झाला. हुजैफा लिफ्टच्या बाहेर आणि लाकडी दरवाज्यात अडकून बसला आणि दुुसऱ्या क्षणी लिफ्ट सुरू झाली. हुजैफा देखील लिफ्टसह खाली उतरला, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर आलेल्या अग्निशमन दलाच्या मदतीने हुजैफाला बाहेर काढले. या घटनेत साहू नगर पोलिस एडीआर अंतर्गत गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास करत आहेत.\nसुप्रिया सुळेंच्या लसीच्या वक्तव्यावरून चंद्रकांत पाटलांचा टोला, म्हणाले – ‘हे हास्यास्पद’\nUP : बरेलीत ’लव्ह जिहाद’च्या आरोपात पहिला FIR, नव्या कायद्यांतर्गत केस दाखल\n22 हजार कोटींचा SRA घोटाळा, ED कडून ‘ओमकार’ रियल्टर्सचे कमल गुप्ता आणि…\nCoronavirus : राज्यात 2556 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, रिकव्हरी रेट 95.26%\nहिंसक आंदोलनानंतर देखील ‘या’ अभिनेत्रीनं केलं शेतकर्‍यांचं समर्थन \nBirthday SPL : प्रेमात धोका मिळाल्यानंतर विक्रम भट यांनी केला होता आत्महत्येचा…\nMumbai News : लोकलबाबत सर्वसामान्यांना आणखी प्रतिक्षाच\nMumbai news : लोकल सेवा 29 जानेवारीपासून सर्वसामान्यांसाठी होतेय सुरु \nआंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांची मोदींनी विचारपूस केली का \n…तेंव्हा आशिष शेलार झोपले होते का \nसकारात्मक दृष्टिकोनामुळे वाढते कार्यक्षमता आणि रोगप्रतिकारक…\nBenefits Of Black Pepper : लठ्ठपणा कमी करण्यापासून…\nविवाहापूर्वी वरुण धवनच्या कारला अपघात, विवाहस्थळी जात होता…\nTandav Controversy : ‘तांडव’च्या मेकर्सला…\nVideo : लंच डेटसाठी वेगवेगळ्या कारमधून आले ‘सिद्धार्थ…\nजगातील सर्वात वृद्ध मॅरथॉन धावपटू ‘फौजा सिंह’वर…\nश्रद्धा कपूर करणार फोटोग्राफर रोहन श्रेष्ठ सोबत लग्न \nPune News : शरद पवारांनंतर अजित पवारांचा राज्यपाल कोश्यारी…\nभारत जिंकल्यावर लाराने मारली मिठी, म्हणाला –…\n‘दीप सिध्दू’सोबत फोटो व्हायरल होताच ट्रोल झाले…\nआशिष शेलारांचा शर�� पवारांना सवाल, म्हणाले –…\nPune News : मध्यरात्री मार्केटयार्ड परिसरात दरोडा…\nPune News : जादा परताव्याच्या बहाण्यानं 15 लाखांची फसवणूक\nPune News : ‘कोरोना’ कालावधीत वैद्यकीय यंत्रणेची…\nPune News : शाळेतील वाद; तरुणावर टोळक्याचा हल्ला\n‘भाईजान’ सलमानची को-स्टार प्रज्ञा जयस्वाल नेमकी…\n1 ते 6 वर्षांची मुलं एका आठवड्यात होतील धष्टपुष्ट, करा…\nत्वचा सुंदर हवी असेल तर आहारात ‘या’ 2 गोष्टींचा करा समावेश \nFatty Liver Symptoms: शरीरात दिसून येणारी ‘ही’…\nभारतात आणखी 3 राफेल विमानं दाखल\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nPune News : मध्यरात्री मार्केटयार्ड परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीतील 5 जणांना…\n…म्हणून जगातील सर्वात श्रीमंत बेजोस यांच्याविरूध्दची याचिका…\nBCCI अध्यक्ष सौरभ गांगुलीची प्रकृती पुन्हा बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल\nWeight Loss : 10000 पावलं चालल्यानं कमी होईल वजन, जाणून घ्या कसा होईल…\nगावच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही – अजित पवार\n भाजपा प्रवक्त्यावर दिवसाढवळ्या ‘बेछुट’ गोळीबार\nPune News : अनधिकृत बांधकामावर पुणे महापालिकेची मोठी कारवाई\nआणखी एका पुतण्याकडून काकांविरोधात ‘राजकारण’, शिवसेना अन् राष्ट्रवादी असा प्रवास केल्यानंतर धवलसिंह मोहिते…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00713.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%80.pdf/%E0%A5%AC%E0%A5%AA", "date_download": "2021-01-28T10:07:03Z", "digest": "sha1:BWOTANXQEMX77C3VZW4PSUUWUX7MTNJK", "length": 4681, "nlines": 60, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/६४ - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही\n पुरुषांच्या सेवेला देवदूत असून पापी मनुष्यांना यमदूत फ्लेश देत आहेत, असा देखावा दाखविला आहे. 1 जो योद्धा रणांत मारला जातो, त्याला मधुर पेय पिण्यास मिळतें, निजण्यास गादी मिळते-असे योद्धे आपल्या पाहण्यांत आलेच आहेत. पण ज्याचें प्रेत भूमी- बर तसेच फेंकले जाते, त्याला मृत्यूनंतर शांति प्राप्त होत नाही. बरोबर अशाच अर्थाचा श्लोक आपल्यांत आहे:- द्वौ इमो पुरुषो लोक सूर्यमंडलभेदिनी पारेवाइ योगयुक्तश्च रणे चाभिमु���ो हतः॥ अर्थ:-योगयुक्त संन्यासी व रणांगणावर मृत झालेला योद्धा हे दोघेच कायते सूर्यमंडलांचा भेद करून जातात. पुढें तो सांगतो-\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १२ सप्टेंबर २०१९ रोजी २३:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00714.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/krida/bcci-paid-rupees-4689-crore-its-affiliates-and-clients-5274", "date_download": "2021-01-28T08:34:47Z", "digest": "sha1:ID4NZEIE67JBYJOGBPE73WJ26YYLS5TS", "length": 9238, "nlines": 121, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "बीसीसीआयकडून हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेला मिळाले एवढ्या कोटींचे अर्थसाह्य | Gomantak", "raw_content": "\nगुरुवार, 28 जानेवारी 2021 e-paper\nबीसीसीआयकडून हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेला मिळाले एवढ्या कोटींचे अर्थसाह्य\nबीसीसीआयकडून हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेला मिळाले एवढ्या कोटींचे अर्थसाह्य\nशनिवार, 5 सप्टेंबर 2020\nबीसीसीआयने वाटप केलेल्या रकमेतील सर्वात जास्त रक्कम हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेला मिळाली आहे. त्यांच्या खात्यात १६ कोटी २० लाख जमा करण्यात आले. त्यांना मिळालेली ही आगाऊ रक्कम आहे.\nनवी दिल्ली: कोरोना महामारीच्या काळात जगाची अर्थव्यवस्था ढासळलेली असताना भारतीय क्रिकेट मंडळाने जुलै महिन्यात आपल्या संलग्न संस्था आणि त्यांचे ग्राहक यांना मिळून ४६ कोटी ८९ लाख रुपयांचा त्यांचा हिस्सा दिला, इतकेच नव्हे तर आयकर आणि जीएसटीचीही भरपाई केली.\nबीसीसीआयने वाटप केलेल्या रकमेतील सर्वात जास्त रक्कम हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेला मिळाली आहे. त्यांच्या खात्यात १६ कोटी २० लाख जमा करण्यात आले. त्यांना मिळालेली ही आगाऊ रक्कम आहे. हिमाचल प्रदेश संघटना ही बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमल यांची राज्य संघटना आहे.\nहिमाचल प्रदेश संघटनेनंतर जास्त फायदा झारखंड क्रिकेट संघटनेचा झाला आहे, त्यांना १० कोटी ८० लाख मिळाले आहेत.\nसौरव गांगुली यांची पुन्हा प्रकृती बिघडली: खासगी हॉस्पीटलमध्ये केले दाखल\nकोलकाता: भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि विद्यमान बीसीसीआय अध्यक्ष...\nINDvsAUS : बीसीसीआयकडून टीम इंडियाला शाब्बासकी, ��ाच कोटी रुपयांचा बोनस जाहीर\nब्रिस्बेन : गाबा मैदानावर ऑस्ट्रेलिया विरूध्द टीम इंडियाने बाजी मारताच,...\nबीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीला डिस्जार्ज\nकोलकाता : भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि विद्यमान बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली...\nमाजी भारतीय क्रिकेटपटू 'सौरव गांगुलींना' ह्रदयविकाराचा झटका\nकोलकाता : जीममध्ये व्यायाम करत असताना सौरव गांगुलीना ह्रदयविकाराचा झटका आला....\nआता 'आयपीएल'मध्ये आठ ऐवजी दहा संघ\nअहमदाबाद : आयपीएलमधील दोन वाढीव संघांच्या निर्णयावर बीसीसीआयच्या वार्षिक...\nभारतीय फिरकीपटू युजवेंद्र चहलची धनश्री वर्मासोबत नव्या इनिंगला सुरुवात\nमुंबई: भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहलने मंगळवारी धनश्री वर्मासोबत लग्न...\nऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रोहित होतोय‘फिट अँड फाईन’\nनवी दिल्ली : माझ्या हॅमस्ट्रिंगची (मांडीच्या स्नायूची दुखापत) बरीच चर्चा झाली; पण...\nटीम इंडियाच्या जर्सीवर दिसणार आता 'एमपीएल स्पोर्ट्स'चं नाव..\nनवी दिल्ली- 'बीसीसीआय'ने या आठवड्यात किट स्पॉन्सरशिपसाठी एमपीएल स्पोर्ट्ससोबत तीन...\nक्रिकेट आयोजनाबाबत गोव्याला विचारणा\nपणजी : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आगामी देशांतर्गत...\nरोहित आयपीएलमध्ये खेळल्याने सौरव गागुंली नाराज\nनवी दिल्ली : रोहित शर्माने भले मुंबई इंडियन्सच्या आयपीएल विजेतेपदात निर्णायक...\nरवी शास्त्री आणि सौरव गांगुलींमध्ये ऑल इज नॉट वेल \nमुंबई : टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आयपीएलचा ...\nआयपीएल: 13 हंगाम संपताच 14व्याची तयारीही सुरू..; आठ ऐवजी 9 संघांच्या सहभागाची शक्यता\nनवी दिल्ली- आयपीएलच्या तेराव्या हंगामाचा जल्लोष असून संपलेला सुद्धा नाही तोच...\nबीसीसीआय हिमाचल प्रदेश क्रिकेट cricket bcci भारत जीएसटी झारखंड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00714.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/after-amitabh-bachchan-i-am-the-most-copied-kangana-ranaut-latest-marathi-news/", "date_download": "2021-01-28T07:33:30Z", "digest": "sha1:BFK34ESF3J2FE2BJM7VT5OFUFRF5TGNZ", "length": 14100, "nlines": 228, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "अमिताभ बच्चन यांच्यानंतर सर्वाधिक मलाच कॉपी केलं जातं- कंगणा राणावत", "raw_content": "\nरक्षा खडसेंचा वादग्रस्त उल्लेख; गृहमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर भाजपनं चूक सुधारली\nयेत्या 24 तासात महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता- हवामान विभाग\n” शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवणाऱ्या सरक���रला जाब विचारणारे कोणी आहे की नाही\n“मुंबई पोलीस अर्णबला लवकरात लवकर अटक करतील, असा आम्हाला विश्वास”\nआतापर्यंतची सर्वात स्वस्त SUV आज होणार लाँच; किंमत आहे फक्त…\nशेतकऱ्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं कंगणा राणावतला पडलं महागात\nबायको परपुरुषासोबत पळाली; नवऱ्यानं 18 महिलांसोबत केलं काळजाचा थरकाप उडवणारं कृत्य\n‘…आणि आमच्या मुलीकडे तेवढा वेळ नाही’; तीराच्या औषधांवरील सीमा शुल्क हटवण्याची केंद्र सरकारकडे मागणी\n‘काँग्रेसने शेतकऱ्यांना भडकवलं आहे’; प्रकाश जावडेकरांचा गंभीर आरोप\nकोरोना परिस्थिती नियंत्रणात येत असल्याने केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\nअमिताभ बच्चन यांच्यानंतर सर्वाधिक मलाच कॉपी केलं जातं- कंगणा राणावत\nमुंबई | प्रसिद्ध अभिनेत्री कंगणा राणावत आपल्या वक्तव्याने नेहमीच चर्चेत असते. अशातच कंगणा आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्यामध्ये शाब्दिक चकमक चालू आहे. यामध्ये अभिनेते बच्चन यांच्यानंतर मलाच कॉपी केलं जात असल्याचं कंगणाने म्हटलं आहे.\nतापसीने कंगनाची कॉपी केलं, असं एका चाहत्याने ट्विट केलं होतं. त्यानंतर हे ट्विट कंगणाने रिट्विट केलं. हा हा हा मी खूश आहे. ही माझी खरी चाहती आहे. हिने तिचे संपूर्ण आयुष्य माझ्यावर रिसर्च करण्यात घालवलं आहे. या सगळ्यांमुळे मी निराश वगैरे अजिबत नाही. बच्चन यांच्यानंतर सर्वाधिक मलाच कॉपी केले जाते, असं कंगणा म्हणाली. त्यानंतरही कंगणाने आणखी एक ट्विट केलं.\nया जीनिअसआधी माझे भविष्य काय होतं, हिने मला चिंतीत केलं आहे. हिच्याबद्दल विचार केला तरी मला ईर्ष्या होते. दुसऱ्याचं मला माहित नाही पण ज्या जगात अशी कला, सौंदर्य आणि असे टॅलेंट आहे, त्या जगात राहायची माझी इच्छा नसल्याचं कंगणा म्हणाली. यावर तापसीनेही कंगणाला प्रत्युत्तर दिलं आहे.\nदरम्यान, एका सक्षम आणि आत्मविश्वासू व्यक्तिला कोणत्याही गोष्टीपासून ईर्ष्या होत नाही. ईर्ष्या स्थिर असते आणि ते माणसाच्या मानसिक असुरक्षिततेचे लक्षण असल्याचं तापसी पन्नू म्हणाली.\nबर्ड फ्लूचं संकट मोठं आहे, सरकारने व्यावसायिकांना मदत करावी- देवेंद्र फडणवीस\n‘…अन्यथा आम्ही कृषी कायद्यांवर बंदी घालू’; सर्वोच्च न्यायालयाने सरकारला फटकारलं\n“मोदींनी पक्ष्यांना दाणे खायला घातल्याने पक्षी बर्ड फ्लूच्या विळख्यात सापडले”\n“बर्ड फ्ल्यू माणसांनाही होऊ शकतो, काळजी घ्या”\nमनसेनं सुरु केली ‘पेंग्विन्स गेम्स’ नावाची वेब सिरिज\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\nरक्षा खडसेंचा वादग्रस्त उल्लेख; गृहमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर भाजपनं चूक सुधारली\nTop News • पुणे • महाराष्ट्र\nयेत्या 24 तासात महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता- हवामान विभाग\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\n” शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवणाऱ्या सरकारला जाब विचारणारे कोणी आहे की नाही\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\n“मुंबई पोलीस अर्णबला लवकरात लवकर अटक करतील, असा आम्हाला विश्वास”\nTop News • तंत्रज्ञान • देश\nआतापर्यंतची सर्वात स्वस्त SUV आज होणार लाँच; किंमत आहे फक्त…\nशेतकऱ्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं कंगणा राणावतला पडलं महागात\nमहाराष्ट्र हादरवणारी घटना; गोंदियावरून पुण्याला जाणाऱ्या 24 वर्षीय तरुणीवर चालत्या बसमध्ये बलात्कार\nबर्ड फ्लूचं संकट मोठं आहे, सरकारने व्यावसायिकांना मदत करावी- देवेंद्र फडणवीस\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\nरक्षा खडसेंचा वादग्रस्त उल्लेख; गृहमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर भाजपनं चूक सुधारली\nयेत्या 24 तासात महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता- हवामान विभाग\n” शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवणाऱ्या सरकारला जाब विचारणारे कोणी आहे की नाही\n“मुंबई पोलीस अर्णबला लवकरात लवकर अटक करतील, असा आम्हाला विश्वास”\nआतापर्यंतची सर्वात स्वस्त SUV आज होणार लाँच; किंमत आहे फक्त…\nशेतकऱ्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं कंगणा राणावतला पडलं महागात\nबायको परपुरुषासोबत पळाली; नवऱ्यानं 18 महिलांसोबत केलं काळजाचा थरकाप उडवणारं कृत्य\n‘…आणि आमच्या मुलीकडे तेवढा वेळ नाही’; तीराच्या औषधांवरील सीमा शुल्क हटवण्याची केंद्र सरकारकडे मागणी\n‘काँग्रेसने शेतकऱ्यांना भडकवलं आहे’; प्रकाश जावडेकरांचा गंभीर आरोप\nकोरोना परिस्थिती नियंत्रणात येत असल्याने केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00714.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://newsjalna.com/Clothing-Shoes-&-Accessories-LIGHT-COTTON-HOODIE-THE-QUEEN-176071-Hoodies-&-Sweatshirts/", "date_download": "2021-01-28T07:49:46Z", "digest": "sha1:QVXWU6UNODIFAROL4HOPKXATMFL3TAPA", "length": 22377, "nlines": 201, "source_domain": "newsjalna.com", "title": " THE SMITHS GREEN 100% LIGHT COTTON HOODIE THE QUEEN IS DEAD", "raw_content": "\nभोकरदन येथे ट्रक खाली चिरडुन एकाचा जागीच मृत्यू,तर एक महिला जखमी\nमंठा तालुक्यातील तळणी बस स्टँन्ड भागात इटालियन पेवर ब्लाॅक बसवा – पवार\nजि.प.सदस्य ते आरोग्यमंत्री : ना.राजेशभैय्या टोपे यांचा थक्क करणारा प्रवास :जागतिक स्तरावर दखल\nशिक्षक पतसंस्थेतील संकल्प कल्याण निधीची चौकशी करा.\nगोर सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अमोल राठोड\nकुंभार पिंपळगाव येथील अतिक्रमण हटविले; रस्त्याने घेतला मोकळा श्वास\nऔरंगाबाद जिल्ह्यात 44606 कोरोनामुक्त, 422 रुग्णांवर उपचार सुरू\nशेतीच्या वादात पुतन्याचा डोक्यात फावड्याने वार करुन केला खुन\nजालना जिल्ह्यात १५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह .\nप्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर आठशे पिशव्या रक्त संकलन\nगोर सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अमोल राठोड\nप्रतिनिधी/कुलदीप पवार घनसावंगी तालुक्यातील विरेगाव तांडा येथील गोरसेनेचे अमोल राठोड यांची जालना जिल्ह्याच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे सदर्भित नियुक्ती…\nकुंभार पिंपळगाव येथील अतिक्रमण हटविले; रस्त्याने घेतला मोकळा श्वास\nकुलदीप पवार/ प्रतिनिधीघनसावंगी तालुक्यातील जाणारा अंबड पाथरी महामार्गाचे काम सुरू असून कुंभार पिंपळगाव येथील मार्केट कमिटी भागातील अतिक्रमण काढण्यात आले…\nऔरंगाबाद जिल्ह्यात 44606 कोरोनामुक्त, 422 रुग्णांवर उपचार सुरू\nऔरंगाबाद, दिनांक 10 (न्यूज ब्युरो) : औरंगाबाद जिल्ह्यात आज 36 जणांना (मनपा 25, ग्रामीण 11) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 44606…\nशेतीच्या वादात पुतन्याचा डोक्यात फावड्याने वार करुन केला खुन\nभोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे शेतीच्या वादातून शनिवारी (दि.०९) सायं. ५.३० वाजेच्या सुमारास चुलत्या-पुतन्यामध्ये हाणामारी झाली होती.या हाणामारीत पुतणे कौतिकराव आनंदा…\nजालना जिल्ह्यात १५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह .\nन्यूज जालना दि. १० :जालना जिल्ह्यात रविवारी १५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे .दरम्यान रविवारी उपचारानंतर कोरोनामुक्त झालेल्या १० जणांना…\nप्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर आठशे पिशव्या रक्त संकलन\nमहाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने रक्तदानाचा विक्रम मुंबई(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात विविध ठ��काणी…\nभोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे शेतीच्या वादातुन खुन\nमाहोरा : रामेश्वर शेळके भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे शेतीच्या वादातून सख्या चुलत्याने शिक्षक असलेल्या कौतिकराव आनंदा गावंडे वय 37 या…\nपरतुरात माजीसैनिक प्रशांत पुरी यांचा सत्कार\nदीपक हिवाळे /परतूर न्यूज नेटवर्कभारतीय सैन्यात कार्यरत असलेले सैनिक प्रशांत चंद्रकांत पुरी यांचा सेवानिवृत्त झाल्याबद्दल माजीसैनिक संघटनेच्या वतीने रविवारी सत्कार…\nकोरोनाची लस घेतल्या नंतर धोका टळेल का\nभारतात कोरोनाचे लसीकरण सुरू होणार असून प्रथम टप्प्यात कोरोना योध्द्यांना लसीकरण क्ल्या जात असुन लस घेतल्यानंतर पुन्हा कोरोना विषाणूचा…\nएका राज्यात एकाच कंपनीच्या लसीकरणाला मान्यता देण्याची आरोग्यमंत्री टोपे यांची मागणी\nन्यूज जालना ब्युरो – कोरोनाच्या दोन लसींना देशात मान्यता मिळाली आहे. काही दिवसाता लसीकरण मोहिम देखील सुरु होईल. मात्र कोरोनाची…\nजिल्ह्यात गुरुवारी १२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह .\nन्यूज जालना दि. ७ :जालना जिल्ह्यात गुरुवारी( दि ७ जानेवारी) १२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे .यातील उपचारानंतर कोरोनामुक्त झालेल्या…\nपरतूरमध्ये अपहरण करून डांबून ठेवलेल्या 108 च्या डॉक्टराची अवघ्या दोन तासात सुटका\nपरतूर तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्याच्या घरावर चोरट्यांचा डल्ला\nघरच्या ‘मुख्यमंत्र्यां’साठी गृहमंत्र्यांकडून पैठणीची खरेदी…तीही चक्क तुरुंगात\nलसीकरण सराव फेरीसाठी जालन्यात आज तीन ठिकाणी लसीकरण केंद्राची सुरुवात\nराज्यपाल मा.भगतसिंग कोश्यारी यांची सिद्धेश्वर मुंडेनी राजभवनात घेतली भेट \nमहाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या जालना जिल्हाध्यक्षपदी गुजर यांची फेरनिवड\nरविवारपासून भेंडाळा येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन\nजांब समर्थ/कुलदीप पवार भेंडाळा (ता.घनसावंगी) येथे आजपासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. १० जानेवारी ते १७ जानेवारी या…\nकर्ज देणारे अनधिकृत डिजिटल मंच, मोबाईल ऍप्सविरुध्द ,आरबीआयचा सावाधानतेचा इशारा\nnewsjalna.com जालना दि. 31 :– जलद व विना अडचण कर्ज मिळण्याची वचने देणाऱ्या, अनाधिकृत डिजिटल मंचांना , मोबाईल ऍप्सना, व्यक्ती,…\nअमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनी घेतला कोरोना डोस\nअमेरिका वृत्तसंस्था अमेरिकेच्या नवनिर्वाचित उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला आहे. कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेण्यासाठी…\nकेंद्र सरकार-शेतकरी संघटनांमध्ये अद्याप तोडगा नाहीच\nनवी दिल्ली प्रतिनिधी-नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची आज दि. 30 डिसेंबर रोजी सातवी चर्चेची फेरी सुरु आहे. शेतकऱ्यांनी केंद्र…\nजि.प.सदस्य ते आरोग्यमंत्री : ना.राजेशभैय्या टोपे यांचा थक्क करणारा प्रवास :जागतिक स्तरावर दखल\nसंपादकीय १५ ऑगस्ट १९९२ रोजी अंबड चे विभाजन होऊन नवीन घनसावंगी तालुक्याची निर्मिती झाली. तेव्हा घनसावंगी तालुका कृती समितीच्या वतीने…\nपत्रकारितेला नवे आयाम देणारा नेता- वसंत मुंडे\nसुमारे ३ दशकापूर्वी , एका खेड्यातला एक तरुण शिक्षणासाठी म्हणून तालुक्याच्या ठिकाणी येतो काय आणि आंदोलनाच्या माध्यमातून सामाजिक जीवनाची जाणीव…\nश्री पाराशर शिक्षक पतसंस्थेतर्फे सभासद कन्यादान योजनेचा शुभारंभ\nकर्जबाजारी शेतकर्याची विष प्रशन करुन आत्महत्या\nभोकरदन-जाफराबाद रोडवर ट्राफिक जाम,तब्बल दोन तासांनंतर पोलिसांच्या मदतीने वाहतुक सुरळीत\nपत्रकारांसह व्यापारी बांधवांसाठी महासंपर्क अॅप चे निर्माण – परवेज पठाण\nघनसावंगी तालुक्यात ऐन थंडीतच ग्रा.पं.निवडणूकीचे वातावरण तापले\nभोकरदन येथे ट्रक खाली चिरडुन एकाचा जागीच मृत्यू,तर एक महिला जखमी\nमंठा तालुक्यातील तळणी बस स्टँन्ड भागात इटालियन पेवर ब्लाॅक बसवा – पवार\nजि.प.सदस्य ते आरोग्यमंत्री : ना.राजेशभैय्या टोपे यांचा थक्क करणारा प्रवास :जागतिक स्तरावर दखल\nशिक्षक पतसंस्थेतील संकल्प कल्याण निधीची चौकशी करा.\nगोर सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अमोल राठोड\nभोकरदन येथे ट्रक खाली चिरडुन एकाचा जागीच मृत्यू,तर एक महिला जखमी\nमंठा तालुक्यातील तळणी बस स्टँन्ड भागात इटालियन पेवर ब्लाॅक बसवा – पवार\nजि.प.सदस्य ते आरोग्यमंत्री : ना.राजेशभैय्या टोपे यांचा थक्क करणारा प्रवास :जागतिक स्तरावर दखल\nशिक्षक पतसंस्थेतील संकल्प कल्याण निधीची चौकशी करा.\nगोर सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अमोल राठोड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00715.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://pritisangam.com/category/editorial_article", "date_download": "2021-01-28T07:42:41Z", "digest": "sha1:GXXRX4EY46BLOXVQBFYHFDPLXCZOI7DE", "length": 27891, "nlines": 319, "source_domain": "pritisangam.com", "title": "संपादकीय - Pritisangam News Paper", "raw_content": "\nशेतकरी आंदोलन हिंसक होण्यास पंतप्रधान जबाबदार...\nहणबरवाडी त्रिज्येतील 10 कि.मी. क्षेत्र सतर्क...\nवाई तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या उमेदवारांसाठी...\nचिकनगुणिया सद्रुश साथीच्या आजाराने उंब्रजकर भयभीत\nइतना सन्नाटा क्यू है भाई.....\n'मुकद्दर का सिकंदर' राजा जाधव\n'जंटलमन' क्रिकेटर ....नरेंद्र पंडित उर्फ 'बबलू'\nशिवाजी विद्यापीठाचा स्टार,साताऱ्याच्या वीर अविनाश...\nइनस्विंग गोलंदाजीचा बादशहा ,सातारकर योगेश उर्फ...\nराष्ट्रपतींनी दिल्या पत्राद्वारे खा.श्रीनिवास...\nपृथ्वीराज चव्हाण यांनी अपघातग्रस्तांची केली आस्थेवाईकपणे...\nकराडात मृत पक्षी सापडत असल्याने घबराट\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jan 24, 2021 640\nपुणे येथून बेपत्ता असलेल्या इसमाचा शोध महाबळेश्वर...\nराष्ट्रपतींनी दिल्या पत्राद्वारे खा.श्रीनिवास...\nपृथ्वीराज चव्हाण यांनी अपघातग्रस्तांची केली आस्थेवाईकपणे...\nकराडात मृत पक्षी सापडत असल्याने घबराट\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jan 24, 2021 640\n‘मतदार राजा’ कुठं... कुठं शोधू तुला \nपुणे येथून बेपत्ता असलेल्या इसमाचा शोध महाबळेश्वर...\nएल सी बी ने दोन तासात खुनाला फोडली वाचा\nम'श्वरात इंधन दरवाढीविरोधात शिवसेना आक्रमक\n'वाघ' साहेब बोरगाव पोलिसांचे वागणं बरं नव्ह...\nदबंग पोलीस अधिकारी अरुण देवकर यांची सांगलीत एंट्री\nसांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थती...\nशिराळा विधानसभा मतदारसंघात कमळ फुलणार - देवेंद्र...\nसाखर कामगार संघटनेचा सरकारला इशारा\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 20, 2019 535\nपोषण उपक्रमात आयसीडीएस करवीर 2 प्रकल्प देशात...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 20, 2019 557\nमाळीनच्या धर्तीवर टेकवाडीचे पुनर्वसनासाठी प्रयत्नशील...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 20, 2019 587\nमहापुराने गिळंकृत केले अनेक संसार\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 14, 2019 833\nपूरग्रस्तांच्या मदतीवर सरकारची जाहिरात\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 10, 2019 684\nसोलापूरच्या गुरुजींना सात कोटींचा पुरस्कार\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अक्कलकोट मध्ये...\nप्रियकराला अडथळा नको म्हणून लक्ष्मी ने दिली उधार...\nअक्कलकोट तालुक्याला दोन नद्यांनी वेढले\nटेकवली परिसरात अवैध बांधकाम जोमात,प्रशासन कोमात\nबाबांना इन्कम टॅक्सचे बोलावणे आले\nकाकांचे विचार जोपासण्याचे काम उदयदादांकडून\nमोदी सरकारने लोकशाहीचा गळा घोटला\nअर्णब गोस्वामी यांना कोर्टाचा दिलासा, FIRवर तात्पुरती...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 1, 2020 228\nमहावितरण, अदानी, टाटा, बेस्ट कंपन्यांचं वीज बिल...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 1, 2020 246\nफेअर अँड लव्हली हे नाव बदलेल, पण गोरेपणाचं कौतुक...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 1, 2020 242\nकोरोना संकट : जगातले सगळे विषाणू गायब झाले तर...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 1, 2020 225\nप्लाझ्मा थेरपी : कोरोना व्हायरसवरचा हा उपचार...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 1, 2020 253\nदहशतवाद्यांनी महात्मा गांधींचे नष्ट केलेले भित्तिशिल्प...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Sep 11, 2019 441\nपाकिस्तानने दहशतवादी कारवायांसाठी मसूद अझहरची...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Sep 11, 2019 459\nDVM Special : अमेरिका - संघर्ष करणाऱ्या लेखकांकडून...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Sep 11, 2019 412\nरंजक... चिमुकल्याने लावला २७ वर्षांपासून बेपत्ता...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Sep 11, 2019 426\nयूएनएचआरसीय / काश्मीर भारताचाच भाग; पाक परराष्ट्र...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Sep 11, 2019 441\nव्यंगचित्र / कसं काय पाव्हणं \nव्यंगचित्र / कसं काय पाव्हणं \nप्रीतिसंगम ऑनलाईन Dec 20, 2020 182\nगेल्या दिड वर्षांत कराड तालुक्यारतील ३० सहकारी संस्था दिवाळखोरीत निघाल्या आहेत....\nलोकशाहीचे आकुंचन देशासाठी चिंताजनक\nप्रीतिसंगम ऑनलाईन Nov 7, 2020 150\nभारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर येण्यापूर्वी दोन वर्षे, लोकशाहीसाठी आधारभूत...\nटीआरपी आणि सोशल मिडीयाची विश्वासार्हता धोक्यात\nप्रीतिसंगम ऑनलाईन Oct 13, 2020 181\nआपली वृत्तवाहिनी कशी प्रसिद्धीझोतात आहे आणि लोकांना, आम्ही केलेले वृत्तांकन किती...\n'गर्तेत' सापडलेल्या काँग्रेसला पृथ्वीराज बाबांची गरज\nदुध दरवाढ आंदोलन: राजकारण आणि हेवेदावे....\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 1, 2020 353\nदरवर्षी दुधाचे दर खाली आले की, दुध उत्पादक शेतकरी आंदोलन करताना दिसतात. यावेळी विरोधात...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 4, 2020 468\nकोव्हीड-१९ साठी लस १५ ऑगस्टपर्यंत तयार होईल, हा भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेचा...\nलॉकडाऊन आणि भारतीय अर्थव्यवस्था\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 1, 2020 244\nएकीकडे कोरोनामुळे भारतीय अर्थव्यवस्था ढासळली असताना दुसरीकडे चीनने सीमेवर घुसखोरी...\nसाताऱ्यातील भोसले- पवार भेटीची चर्चा\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jun 28, 2020 351\nविधानसभा निवडणुकीपूर्वी शिवेंद्रराजे भोसले हे राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपच्या तंबूत...\nलॉकडाऊन चर्चेत : सरकारकडे इच्छाशक्तीची उणीव\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jun 4, 2020 335\nभारतात कोरोनाच्या महामारीमुळे अर्थव्यवस्था डबघाईला आली असत��ना लॉकडाऊनच्या काळात...\nगर्भवती हत्तीणीची हत्या : मानवी विकृतीचा बळी\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jun 4, 2020 301\nमानवाला वन्यप्राण्यांच्या अस्तित्वाची अडचण होऊ लागली आहे. काही महिन्यांपूर्वी गोवा...\nराहुल गांधींचे सुसंवाद अभियान\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jun 2, 2020 314\nराहुल गांधी आणि त्यांच्या टीमने पॉडकास्टद्वारे लोकांशी संवाद हा उपक्रम कॉंग्रेसला...\nपडद्यावरचा खलनायक ते लॉकडाऊन हिरो\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jun 2, 2020 262\nलॉकडाऊनमध्ये अडकलेल्या परप्रांतियांना अभिनेता सोनू सूद स्वखर्चाने आपापल्या गावाला...\nफडणवीसजी, हे वागणं बरं नव्हं \nप्रीतिसंगम ऑनलाईन May 23, 2020 782\nफडणविसांची प्रामाणिक इच्छा असेल तर महाराष्ट्रातील परिस्थिती लवकर सुधारेल, परंतु...\nढासळत्या अर्थव्यवस्थेवर सोन्याची मात्रा \nप्रीतिसंगम ऑनलाईन May 17, 2020 672\nकोरोनामुळे देशात आर्थिक मंदी आली आहे.बेरोजगार झालेल्या लोकांना लॉकडाऊनमध्ये आर्थिक...\nकामगार-शेतकरी उपाशी, कर्जबुडवे तुपाशी\nप्रीतिसंगम ऑनलाईन May 1, 2020 449\nएका बाजूला देशातील असंघटित क्षेत्रातील कामगारांना लॉकडाऊनच्या काळात आर्थिक मदत देण्यास...\nकराडात मृत पक्षी सापडत असल्याने घबराट\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jan 24, 2021 650\nराष्ट्रपतींनी दिल्या पत्राद्वारे खा.श्रीनिवास पाटील यांना...\nकराड दक्षिणेत भाजपमध्ये येणाऱ्यांची मोठी लाट - डॉ. अतुल...\nपृथ्वीराज चव्हाण यांनी अपघातग्रस्तांची केली आस्थेवाईकपणे...\nजलसंचय: एक राष्ट्रीय कार्य\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 5, 2019 128\nएल सी बी ने दोन तासात खुनाला फोडली वाचा\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाल यात्रा रद्द : जिल्हा प्रशासनाचा...\nहणबरवाडी त्रिज्येतील 10 कि.मी. क्षेत्र सतर्क भाग म्हणून...\nजलसंचय: एक राष्ट्रीय कार्य\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 5, 2019 655\nकराडात मृत पक्षी सापडत असल्याने घबराट\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jan 24, 2021 650\nकराड तालुक्याला दिवसातला दुसरा धक्का,अजून सातजण बाधित\nकराड तालुक्यात ८ नवे कोरोना रुग्ण सातारा जिल्ह्याचा आकडा...\nघरी जाऊन अथवा बोलावून केस कापल्यास होणार गुन्हा :-एस. पी....\nउंब्रज मधील कोरोना बाधित निकट सहवासातील दोन जण कोरोना पॉझिटीव्ह\nएल सी बी ने दोन तासात खुनाला फोडली वाचा\nप्रीतिसंगम ऑनलाईन Dec 20, 2020 182\nलोकशाहीचे आकुंचन देशासाठी चिंताजनक\nप्रीतिसंगम ऑनलाईन Nov 7, 2020 150\nअनोख्या सत्काराने भारावल्या स्वच्छता ताई\nमोदी सरकारने लोकशाहीचा गळा घोट���ा\nशिवाजी विद्यापीठाचा स्टार,साताऱ्याच्या वीर अविनाश टकले\nफटाके फोडून नक्षलवाद्यांना सतर्क, लहान मुलांनी जवानांची...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 22, 2019 351\nगडचिरोली : खोटी आश्वासनं आणि आमिषं दाखवून लहान मुलांना नक्षलवादी...\nपंतप्रधान मोदींना 'ऑर्डर ऑफ झायेद'\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 24, 2019 330\nअबुधाबी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज 'ऑर्डर ऑफ झायेद' या संयुक्त अरब अमिरातीच्या...\nजाणता राजा आणि कावळ्यांची डोकेदुखी\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 20, 2019 668\n'चांद्रयान 2'चा महत्त्वाचा टप्पा पार\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 20, 2019 294\nबंगळूर : 'चांद्रयान-2'ने आज (मंगळवार) आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार केला असून, चांद्रयान...\nगोंडस बाळांना किंवा पिल्लांना पाहून त्यांना मिठी मारावीशी...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 20, 2019 368\nलहान बाळांना किंवा कुत्र्या-मांजरांच्या पिल्लांना पाहून मिठी मारावीशी वाटणं अगदी...\nपालकमंत्री ना.बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची बाधा\nराज ठाकरे सोनिया गांधींच्या भेटीला, विधानसभा निवडणुकांच्या...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 9, 2019 354\nमुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा...\nस्मार्ट बुलेटिन | 04 सप्टेंबर 2019 | बुधवार | एबीपी माझा...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Sep 5, 2019 626\nविधानसभेच्या रणनीतीवर रात्री उशिरापर्यंत वर्षा बंगल्यावर खलबतं, ...\nसातारा तालुक्यातील नगरपालिका व ग्रामपंचायती क्षेत्रात,...\nआसाम महापूर: थकलेल्या वाघिणीने घेतली घरातल्या गादीवर विश्रांती\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 19, 2019 368\nया सगळ्या घडामोडींदरम्यान एक वाघिणीने महापुरातून आपला जीव वाचवण्यासाठी रहिवासी भागात...\nकराडकर कोणत्याही संकटकाळात गरजूंच्या मदतीसाठी नेहमीच एक पाऊल पुढे असतात. मग तो महापूर असो वा महामारी. अनेकदा कराडकरांना याचा प्रत्ययही आलाय. सध्या कोरोना संकटात वेळेत उपचार न मिळाल्याने डोळ्यांदेखत अनेकांनी जीव गमावल्याचे पाहताना लोकांच्या अश्रुंचे बांध\nगेल्या काही दिवसात केवळ व्हेंटिलेटर उपलब्ध न झाल्याने शहरातील 6 रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यात आता आणखी एका वयोवृद्ध रुग्णाची भर पडली असून व्हेंटिलेटर बेड न मिळाल्यानेच त्यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शहरासह तालुक्\nकाळ्या फिती लावून आंदोलने करायची आणि राज्य सरकारला बदनाम करायचे ही खिलाडू वृत्ती नाही. फडणविसजी\nगेल्या दिड वर्षांत कराड तालुक्यारतील ३० सहकारी संस्था दिवाळखोरीत निघाल्या आहेत. ज्या शहरामध्ये सर्वप्रथम सहकाराची चळवळ सुरु झाली\nअयोध्या येथील श्रीराम जन्मभूमीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीराममंदिराच्या शीलान्यासाचा सोहळा पार पडला. राम जन्मभूमीचा हा वाद सुमारे 500 वर्षाचा असून त्यातही न्यायालयीन लढा हा 70 वर्षाचा राहिला आहे. त्यामुळे हिंदू धर्मियांसाठी श्रीराम मंदिराचा\nत्याचा फायदा ते राज्याला करून देणार आहेत की नाहीत\nमहारुगडेवाडी ता कराड (उंडाळे OP) येथील पॉझिटिव्ह रिपोर्ट आला आहे\nटिळक हायस्कूलमधील विनामूल्य कोरोना केअर सेंटर जनसामान्यांना नक्कीच आधार देईल\nएखाद्या विषाणूशी लढतांना ठोस तयारी आणि आतमविश्वास महत्वाचा आहे. तरच आम्ही या वातावरणात टिकू शकतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कोरोनाला हटविण्याची जय्यत तयारी ठेवली असून आरोग्य प्रशासन योग्य पद्धतीने काम करत आहे. विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना साथ\nयाचे स्पष्टीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्यावे. कारण खरे देशद्रोही हे लुटारू उद्योगपती आहेत.\nशहरासह तालुक्यातील बाधितांची वाढती संख्या पाहता रुग्णांना याठिकाणी बेड उपलब्ध होत नाहीत. दरम्यान\nसंपादक- शशिकांत पाटील दैनिक प्रीतिसंगम पत्ता - गोदावरी प्लाझा, हेड पोस्टाजवळ, शनिवार पेठ कराड- 415 110 जि. सातारा. Phone No. 02164 - 227725 Fax No. 226925 Email: pritisangamkarad@gmail.com\nगरजूंसाठी सरसावला कृष्णा उद्योग समूह\nटेकवली परिसरात अवैध बांधकाम जोमात,प्रशासन कोमात\nगणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणात जाण्यासाठी 2200 जादा एसटी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00715.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/asha-parekh-birthday-special-the-director-had-rejected-asha-parekh-saying-there-was-no-star-appeal-read-unknown-facts-127773224.html", "date_download": "2021-01-28T08:17:28Z", "digest": "sha1:NURMD3W53T64LXOT5KAMAIMMTF37ZRCS", "length": 10734, "nlines": 67, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Asha Parekh birthday special The director had rejected Asha Parekh saying there was no star appeal read unknown facts | स्टार अपील नसल्याचे सांगून दिग्दर्शकाने आशा पारेख यांना केले होते रिजेक्ट, प्रेमात अपयशी ठरल्यानंतर आयुष्यभर राहिल्या अविवाहित - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nहॅपी बर्थडे:स्टार अपील नसल्याचे सांगून दिग्दर्शकाने आशा पारेख यांना केले होते रिजेक���ट, प्रेमात अपयशी ठरल्यानंतर आयुष्यभर राहिल्या अविवाहित\n1960-70 च्या दशकात त्या बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणा-या अभिनेत्रींपैकी एक होत्या.\nगतकाळातील 'ज्युबली गर्ल' म्हणून प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री आशा पारेख यांचा आज (2 ऑक्टोबर) 78वा वाढदिवस आहे. आशाजींचा जन्म 2 ऑक्टोबर 1942 रोजी गुजरात येथील महुआ येथे एका मध्यमवर्गीय गुजराती कुटुंबात झाला. त्यांचे वडील हिंदू तर आई मुस्लिम होत्या.\nवयाच्या दहाव्या वर्षी अभिनयाला सुरुवात\n1959 मध्ये 'दिल देके देखो' या सिनेमाद्वारे हीरोईनच्या रुपात झळकलेल्या आशा पारेख यांची बालपणी डॉक्टर होण्याची इच्छा होती. मात्र बालकलाकाराच्या रुपात संधी मिळाल्यानंतर आशा पारेख यांनी शिक्षणाला रामराम ठोकला. 'आसमान' (1952) या सिनेमाद्वारे बालकलाकार म्हणून आपल्या करिअरला सुरुवात करणा-या आशा पारेख यांना या सिनेमानंतर बेबी आशा पारेख या नावाने ओळखले जाऊ लागले. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी अभिनयात पदार्पण केले होते. त्यानंतर एका स्टेज प्रोग्राममध्ये त्यांच्या नृत्याने प्रभावित होऊन दिग्दर्शक बिलम रॉय यांनी त्यांना वयाच्या बाराव्या वर्षी 'बाप बेटी' या सिनेमात घेतले.\nराजेश खन्नासोबत जमली ऑनस्क्रिन जोडी\nआशा पारेख यांनी आपल्या फिल्मी प्रवासात अनेक अभिनेत्यांबरोबर काम केल. मात्र त्यांची जोडी पसंत केली गेली ती अभिनेते राजेश खन्ना यांच्याबरोबर. 'कटी पतंग' या सिनेमात राजेश खन्ना यांच्या बरोबरची आशा पारेख यांची केमिस्ट्री लाजवाब होती. आशा पारेख यांनी शम्मी कपूर, शशी कपूर, देवानंद, अशोक कुमार, सुनील दत्त, राजेश खन्ना या नावाजलेल्या अभिनेत्यांबरोबर काम केल. शास्त्रीय नृत्यात त्या निपूण आहेत.\nविजय भट्ट यांनी टॅलेंटवर उपस्थित केली शंका\n'गुंज उठी शहनाई' या सिनेमाचे दिग्दर्शक विजय भट्ट यांनी आशा पारेख यांच्या टॅलेंटवर शंका उपस्थित केली होती. त्यांच्यात स्टार अपील नसल्याचे सांगून त्यांनी त्यांना आपल्या सिनेमात कास्ट करण्यासाठी नकार दिला होता.\nअनेक अभिनेत्यांबरोबर पडद्यावर रोमान्स करणा-या आशा पारेख यांना त्यांच्या खासगी आयुष्यात मात्र प्रेम प्राप्त होऊ शकले नाही. त्यांनी लग्न केले नाही. दिग्दर्शक नासिर हुसैन यांच्याबरोबर आशा पारेख यांच्या प्रेमाची चर्चा इंडस्ट्रीत खूप रंगली. स्वतः आशा यांनी ही गोष्ट स्वीकारल�� होती. नासिर हुसैन अभिनेता आमिर खानचे काका होते.\nफिल्म इंडस्ट्रीत प्रमुख अभिनेत्रीची भूमिका मिळणे बंद झाल्यानंतर त्यांनी अभिनयापासून सन्यास घेतला. त्यानंतर 1990 मध्ये 'ज्योती' या गुजराती मालिकेच्या माध्यमातून त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. आकृती या नावाने स्वतःची प्रॉडक्शन कंपनी स्थापन केली. 'कोरा कागज', 'पलाश के फूल', 'बाजे पायल' या मालिकांची त्यांनी निर्मिती केली. आशा पारेख यांच्या नावाने मुंबईतील सांताक्रूज येथे एक रुग्णालयसुद्धा असल्याचे फार कमी जणांना ठाऊक आहे. त्यांच्या कल्याणकारी सामाजिक कार्यांच्या आधारावर या रुग्णालयाला त्यांचे नाव देण्यात आले. याशिवाय कला भवन या नावाने त्यांनी स्वतःची डान्स अकॅडमीसुद्धा आहे.\nअनेक पुरस्कारांच्या ठरल्या मानकरी\nआशा पारेख यांना करिअरमध्ये अनेक पुरस्कार मिळाले. 'कटी पतंग' या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार (1970) , पद्मश्री सन्मान (1992), जीवनगौरव पुरस्कार (2002), भारतीय सिनेमांतील उत्कृष्ट प्रदर्शनासाठी आंतरराष्ट्रीय भारतीय फिल्म अकादमी सन्मान (2006), भारतीय वाणिज्य आणि उद्योग मंडळ महासंघ (फिक्की)च्या वतीने लिविंग लेजेंड सन्मान मिळाला.\nआशा पारेख यांचे प्रमुख सिनेमे\nजब प्यार किसी से होता है (1961), घराना (1961), छाया (1961), फिर वही दिल लाया हूं (1963), जिद्‍दी (1964), मेरे सनम (1965), तीसरी मंजिल (1966), लव इन टोक्यो (1966), आये दिन बहार के (1966), उपकार (1967), महल (1969), कन्यादान (1969), आया सावन झूम के (1969), नया रास्ता (1970), कटी पतंग (1970), आन मिलो सजना (1970), मेरा गांव मेरा देश (1971), राखी और आंदोलन (1995).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00716.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/news/chief-minister-uddhav-thackeray-is-the-son-of-balasaheb-thackeray-he-does-not-need-to-be-taught-hindutva-sanjay-raut-127809118.html", "date_download": "2021-01-28T08:49:44Z", "digest": "sha1:75UBO7PUDQJD2PSX4JDWWKB3KUCLJQIM", "length": 4145, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "'Chief Minister Uddhav Thackeray is the son of Balasaheb Thackeray, he does not need to be taught Hindutva' - Sanjay Raut | 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आहेत, त्यांना हिंदुत्वाचे धडे देण्याची गरज नाही'- संजय राऊत - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nखोचक टोला:'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आहेत, त्यांना हिंदुत्वाचे धडे देण्याची गरज नाही'- संजय राऊत\nराज्यातील मंदिरे सुरू करण्यासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून हिंदुत्वाची आठवण करुन दिली. राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांनीही चांगलेच प्रत्युत्तर दिले. यावर आता शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.\nयाबाबत बोलताना राऊत म्हणाले की, 'उद्धव ठाकरे हे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आहेत. त्यांचा आत्मा आणि मन हिंदुत्वाने ओतप्रोत भरलेले आहे. त्यांना हिंदुत्वाचे धडे देण्याची गरज नाही. ठाकरे सरकार लोकनियुक्त आहे आणि राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. त्यामुळे सरकार घटनेनुसार चालत आहे की नाही तेवढंच पाहा', अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. तसेच, 'देशात काही राज्यांनी मंदिरे उघडली, तिथे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला', असेही राऊत म्हणाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00716.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/pune-news-gutka-worth-rs-15-lakh-seized-from-pan-tapari-on-jangli-maharaj-road/", "date_download": "2021-01-28T09:14:25Z", "digest": "sha1:NHRXJYXFBAQKX5MLBUI4VYHSYVU3Q4FN", "length": 13277, "nlines": 182, "source_domain": "policenama.com", "title": "Pune News : जंगली महाराज रस्त्यावरील पान टपरीमधून सव्वा लाखाचा गुटखा जप्त, गुन्हे शाखेची कारवाई | Pune News Gutka worth Rs 15 lakh seized from Pan Tapari on Jangli Maharaj Road", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nआलिया भटनं शेअर केला ‘असा’ फोटो \nशरद पवार यांचा पुन्हा मोदी सरकारवर निशाणा, म्हणाले – ‘…तर…\nPune News : नागरिकांना आता घरबसल्या मिळणार प्रॉपर्टी कार्ड, शासकीय कामांसाठी धरले…\nPune News : जंगली महाराज रस्त्यावरील पान टपरीमधून सव्वा लाखाचा गुटखा जप्त, गुन्हे शाखेची कारवाई\nPune News : जंगली महाराज रस्त्यावरील पान टपरीमधून सव्वा लाखाचा गुटखा जप्त, गुन्हे शाखेची कारवाई\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गुन्हे शाखेच्या पथकाकडून सुरू असणाऱ्या गुटखा कारवाई आणखी तीव्र झाली असून, युनिट एकच्या पथकाने झाशी राणी चौकात टपरीवर छापा टाकून सव्वा लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.\nॲलेक्सझांडर सेल्सवम (वय 45, रा. संभाजी पार्क) असे पकडलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nशहरात पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी जोरदार गुटखा कारवाई सुरू केली आहे. तर अवैध धंदे देखील मोडीत काढले जात आहेत. यादरम्यान युनिट एकचे कर्मचारी सचिन जाधव य���ंना माहिती मिळाली की संभाजी उद्यानाजवळ एका टपरी चालकाकडून गुटखा विक्री केली जात आहे. त्यानुसार सहाय्यक आयुक्त सुरेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक सुनील ताकवले, उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी, हनुमंत शिंदे, कर्मचारी सतिश भालेकर, सचिन जाधव, अशोक माने, महेश बामगुडे, अय्याज दड्डीकर, इम्रान शेख, शशिकांत दरेकर, तुषार माळवदकर यांच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकून कारवाई केली आहे.\nत्याठिकाणी सव्वा लाख रुपयांचा आरएमडी तसेच इतर गुटखा पकडण्यात आला. गुन्हे शाखेने चालक व माल पुढील कारवाईसाठी डेक्कन पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे.\nमानेला मिळेल परिपूर्ण ‘आकार’ आणि ‘वेदने’ची समस्या होईल दूर, करा ग्रीवाशक्ती आसन\nइंदापुरातील अवैध कत्तलखान्यावर कारवाई; 10 लाख 30 हजारांच्या मुद्देमालासह तीन आरोपींना अटक\nPune News : नागरिकांना आता घरबसल्या मिळणार प्रॉपर्टी कार्ड, शासकीय कामांसाठी धरले…\nPune News : पुण्याच्या मार्केटयार्ड परिसरात टोळक्याकडून दहशत माजविण्यासाठी हातामध्ये…\nमहामेट्रोमध्ये भरती; अर्ज करण्यासाठी दिली मुदतवाढ\n‘फ्यूचरिस्टिक ट्रेंड्स इन एज्युकेशन’ परिषदेत राकेश मित्तल यांचा सत्कार\nछोटा राजनविरूध्दच्या 71 पैकी 16 केसमध्ये CBI चा क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर, जाणून…\nकोल्हापूर अर्बन बँकेची 1.5 कोटीची फसवणूक, तिघांविरूध्द FIR\nदेशात मोदींची जादू कायम, निवडणुका झाल्यास NDA चं सत्तेवर ;…\nPune News : जादा परताव्याच्या बहाण्यानं 15 लाखांची फसवणूक\nDengue Prevention : डेंग्यूच्या आजारापासून बचाव केला जावू…\n अकाली मृत्यूची पूर्वसूचना मिळू शकते\nअभिनेत्री रेखा यांचा अभिनयाबद्दल धक्कादायक खुलासा \nबच्चन कुटुंबातील कुणालाच ‘वरुण-नताशा’च्या…\nआलिया भटनं शेअर केला ‘असा’ फोटो \nBirthday SPL : ज्यांना पूर्ण शहर ‘लायन’ म्हणून…\nमनसेकडून ऊर्जा मंत्री नितीन राऊतांविरोधात पोलिस ठाण्यात…\nPhotos : मोनालिसानं शेअर केले खूपच ‘बोल्ड’ फोटो…\nBCCI अध्यक्ष सौरभ गांगुलीची प्रकृती पुन्हा बिघडली,…\nशिरुर : कोऱ्या विड्रॉलवर सह्या घेऊन को-ऑप. सोसायटीनं आर्थिक…\nबंगालमधील TMC चा गड ढासळतोय \nCameroon : तेलाचा टँकर आणि बसचा भीषण अपघात, 53 लोकांचा…\nबाळात जन्मदोष निर्माण न होण्यासाठी प्रेग्नेंसीतच घाला आळा,…\nआलिया भटनं शेअर केला ‘असा’ फोटो \nपोस्टामधील खात्यात आता ‘एवढे’ पैसे ठेवणं गरजेचं,…\n‘���प’ने निवडणुकीबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय\nआता बदलणार थिएटरमधील ‘नजारा’ \nशरद पवार यांचा पुन्हा मोदी सरकारवर निशाणा, म्हणाले –…\nआता घरबसल्या आपल्या PAN कार्डची पडताळणी करता येणार, जाणून…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nबंगालमधील TMC चा गड ढासळतोय HM अमित शहांच्या दौर्‍यादरम्यान 12 नेते भाजपामध्ये…\nपिंपरी-चिंचवडमध्ये पोलिसांची मोठी कारवाई, 24 पिस्तूल अन् 38 जिवंत…\nकोल्हापूर अर्बन बँकेची 1.5 कोटीची फसवणूक, तिघांविरूध्द FIR\nनक्षलवाद्यांशी लढणारे जुन्नरचे सुपुत्र नागेश भास्कर यांचा गृहमंत्री…\nPune News : पुण्याच्या मार्केटयार्ड परिसरात टोळक्याकडून दहशत…\nPune News : भरधाव वाहनाच्या धडकेत सायकल चालकाचा मृत्यू\nपोस्टामधील खात्यात आता ‘एवढे’ पैसे ठेवणं गरजेचं, अन्यथा होणार मोठं नुकसान\n अवघ्या 24 तासांत 10 लाख Download\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00716.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.pantnagaritimes.com/2019/01/blog-post_95.html", "date_download": "2021-01-28T09:08:36Z", "digest": "sha1:BZEW3DKLNICMIS2K7ZCBYTSSKLIKAP32", "length": 9569, "nlines": 55, "source_domain": "www.pantnagaritimes.com", "title": "मंगळवेढा तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर भगरे यांची निवड - Pantnagari Times", "raw_content": "\nHome सामाजिक मंगळवेढा तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर भगरे यांची निवड\nमंगळवेढा तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर भगरे यांची निवड\nमंगळवेढा तालुका पत्रकार संघाची बैठक 6 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता पत्रकार संघाच्या कार्यालयात होवून अध्यक्षपदी सर्वानुमते ज्ञानेश्वर दगडू भगरे यांची निवड करण्यात आली आहे.\nसुरूवातीस पत्रकार दिनानिमित्त बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थापक दिगंबर भगरे, माजी अध्यक्ष शिवाजी पुजारी, अ‍ॅड.दत्तात्रय तोडकरी यांचे हस्ते करण्यात आले.\nयावेळी ज्ञानेश्वर भगरे यांच्या नावाची सुचना म्हाळाप्पा शिंदे यांनी मांडली. त्यास सर्वानुमते अनुमोदन देवून टाळयांच्या गजरात एकमताने निवड जाहीर करण्यात आली. निवडीनंतर माजी अध्यक्ष शिवाजी पुजारी यांचे हस्ते नुतन अध्यक्ष ज्ञानेश्वर भगरे यांचा सत्कार करण्यात आला.\nया बैठकीत कार्याध्यक्षपदी केशव जाधव, उपाध्यक्षपदी म्हाळाप्पा शिंदे, मोहन माळी, संभाजी मस्के, अक्षय पवार, सचिवपदी प्रमोद बनसोडे, खजिनदारपदी दत्तात्रय कांबळे, सहसचिवपदी रामा सपताळे, सहखजिनदारपदी दादासाहेब लवटे, प्रसिद्धीप्रमुखपदी अविनाश मेटकरी, सल्लागारपदी तानाजी चौगुले, विलास काळे आदिंची निवड करण्यात आली.\nयावेळी माजी अध्यक्ष बाळासाहेब नागणे, प्रा.मनोज अवधूत, शिवाजी केंगार, प्रमोद बिनवडे, बाबासाहेब सासणे, पत्रकार प्रविण गांडुळे, नवनाथ देशमुखे, प्रल्हाद नाशिककर, प्रशांत माळी, राजेंद्रकुमार जाधव, प्रसाद कसबे, भारत दत्तु, विजय भगरे, हरिप्रसाद देवकर, श्रीकांत गोडसे, लखन कोंडुभैरी, अमोल वस्त्रे, बाळकृष्ण कोंडुभैरी, अक्षय टोमके, आण्णा मासाळ, भिमराव मोरे, सागर माळी, सोमनाथ हजारे, विजय कोंडुभैरी आदि उपस्थित होते.\nफोटो ओळी-मंगळवेढा तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर भगरे यांची निवड झाल्यानंतर पत्रकार संघाच्या कार्यालयासमोर एकत्र जमलेले पत्रकार बांधव छायाचित्रात दिसत आहेत.(छाया- लखन कोंडुभैरी,मंगळवेढा)\nसंपादक - श्री.मदार जैनुद्दीन सय्यद मुलाणी\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'पंतनगरी टाईम्स' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. www.pantnagaritimescom.\nवरील सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nBreaking - मंगळवेढा तालुक्यातील 'या' गावातील व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव,प्रशासन झाले सतर्क\nमंगळवेढा / प्रतिनिधी बोराळे ता. मंगळवेढा येथील एक व्यक्तीचा आज दिनांक 08/07/2020 रोजी कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याबा...\nमंगळवेढयाच्या वकिल महिलेची सोलापूरात गळफास घेवून आत्महत्या\nमंगळवेढा / प्रतिनिधी --------------------------- मंगळवेढया कन्या असलेल्या अ‍ॅड. स्मिता धनंजय पवार (वय 31) या महिलेन...\nदारूच्या नशेत मामाने केला विवाहित भाचीचा विनयभंग; सोलापूर जिल्ह्यातील 'या' तालुक्यातील घटना\nसांगोला / प्रतिनिधी ---------------------------- विवाहित भाची घरात एकटी असल्याची संधी साधून दारूच्या नशेतील मामाने तिच्य...\nसोलापूर जिल्ह्यातील 'या' ग्रामीण भागात आढळले नव्याने 20 जण पॉझिटिव्ह ,3 जणांचा मृत्यू\nसोलापूर- जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्र दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. आज बुधवारी ग्रामीण भागातील 20 जणांच...\nमंगळवेढा तालुक्यातील हुन्नूर गावात येऊन गेलेला तो पेशंट निघाला कोरोना पॉझिटिव्ह\nमंगळवेढा / प्रतिनिधी मंगळवेढा तालुक्यातील हुन्नूर गावात दि.9 जून रोजी सोलापुरातील एक व्यक्ती येऊन गेला होता त्यास लक्षणे दिसत असल्या...\nक्रीडाविषयक जाहिरात मनोरंजन राजकीय संपादकीय सामाजिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00716.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://chanda.nic.in/document/%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80/", "date_download": "2021-01-28T08:50:46Z", "digest": "sha1:GSP2P4O27YXM5FJG5ERV42ST2NHKHSEA", "length": 4431, "nlines": 103, "source_domain": "chanda.nic.in", "title": "तलाठी ज्येष्ठता यादी | चंद्रपूर जिल्हा, महाराष्ट्र शासन | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा चंद्रपूर District Chandrapur\nचंद्रपूर जिल्ह्यातील पोलिस स्थानके\nएसटीडी आणि पिन कोड\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nरोहयो ( जलयूक्त शिवार )\nजमिन संबंधित विविध महत्वाच्या याद्या\nजिल्ह्यातील जमीन बँकेची माहिती\nस्वातंत्र्य सैनिक पेंशनरांची यादी\nपहा / डाउनलोड करा\nतलाठी ज्येष्ठता यादी 06/04/2018 पहा (7 MB)\nजिला प्रशासन द्वारा स्वामित्व वाली सामग्री\n© कॉपीराइट जिल्हा प्रशासन चंद्रपूर, महाराष्ट्र, (भारत) , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jan 28, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00717.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0.pdf/88", "date_download": "2021-01-28T09:54:42Z", "digest": "sha1:HMASGBQQFTMYFUYEMTMTENAQJKCZMSEF", "length": 6935, "nlines": 68, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:वनस्पतिविचार.pdf/88 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे\n६० वनस्पतिविचार. [ प्रकरण\nआढळते. ह्यामुळे दोन अधिक उंच वाढीच्या मध्यभागी खांचा (pits ) तयार होतात. कधी कधी असल्या सांचेस नळीसारखा आकार येतो. पेशींच्या अंतर बाजूकडील जाडी मळसूत्री, वळ्यासारखी, पट्टेदार वगैरे निरनिराळ्या प्रकारची असते. त्यापासून तयार होणा-या वाहिन्यांचा (Vessels ) आकारही त्याच प्रकारचा होतो.\nवाहिनी ( Vessels ) व पेशीजात (Tissue ) वाहिनीची कल्पना अशी करितां येईल की, डब्यावर डबे ठेवून सारखे रचित जावे, व प्रत्येक डब्याचे झांकण व बुड ही दोन्ही काढून टाकली असतां जो त्यास आकार येतो, तोच आकार वनस्पतींच्या वाहिन्यांस येतो. एकापेक्षा अधिक पेशीं एके ठिकाणी जमून परस्पर संलग्न होतात व त्यांपासून एक विशिष्ट प्रकारचे काम वनस्पतिजीवन यात्रेत घडते. अशा संघास पेशीजाल ( Tissue ) म्हणतात. |\nजेव्हां वनस्पति एकपेशीमय असते, त्यावेळेस सर्व जीवनकामें त्या एकट्या पेशीस करावी लागतात. पण बहुपेशीमय वनस्पतींत श्रमविभागाचे तत्त्व पूर्णपणे अमलांत येते, त्या तत्त्वानुसार निरनिराळी कामें निरनिराळ्या पेशीजालास ( Tissues ) करावी लागतात.\nपेशीजाल होण्यांत पेशीसंयोग दोन तीन प्रकारचे आढळतात. कांहीं पेशी एकास एकसारख्या लागून त्यांचा जणू धागा ( Filament ) बनतो. जसे, शैवालतंतु वगैरे. अशा ठिकाणी हा तंतु त्याचे पेशीजाल असते. उच्च वनस्पतिमध्ये तंतुमय पेशीजाल कांही भागांत असते, म्हणजे तंतुमय जाल केवळ क्षुद्रवर्गामध्येच असते असे नाही. तर त्यांचा समावेश दोन्ही वर्गामध्ये कमीअधिक प्रमाणात असतो. कांहीं पेशी बाजूस वाढत गेल्यामुळे, त्यांपासून तयार होणाऱ्या पेशीजालांत दोन्ही लांबी व रुंदी आढळते. पण रुंदी मात्र अगदी कमी असते.\nजेव्हां पेशी तिन्ही दिशेने वाढून पेशीजाले तयार होतात, अशा वेळेस पेशी जालामध्ये लांबी, रुंदी, व जाडी ही तिन्ही येतात. उच्च वर्गातील, तसेच कांहीं क्षुद्र वर्गातील वनस्पतीमध्ये नेहमी आढळणारी पेशीजालें ह्या\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ३० डिसेंबर २०१९ रोजी १२:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00718.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%80.pdf/%E0%A5%AC%E0%A5%AE", "date_download": "2021-01-28T10:04:40Z", "digest": "sha1:QUUJSHBLIQOQLULPQMVKSYIBSSXJ4A2Z", "length": 5584, "nlines": 60, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/६८ - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशो���न झालेले नाही\nहिंदी व सुमेरी संस्कृतीतील इतर साम्यदर्शन. (लेखांक ४ था.) ल्या लेखांकांत सुमेरी वाङ्मयांतील गिलगमेश या महाकाव्याचे वर्णन केले आहे. आजच्या अंकांत हिंदी व सुमेरी संस्कृतीतील इतर साम्य दाखवावयाची आहेत. म गिलगमेशच्या कथेत स्वतः गिलगमेश हा आराद-इआ आ देवदूताच्या सहा- घ्याने नावेत बसून ज्यावेळेला — River of Death ' मृत्युनदीच्या अथवा वैतरणीच्या परतीराला गेला, तेव्हां तेथें त्याला त्याचा अत्यंत प्राचीन पितर पीर- नापिशितम् भेटल्याचे सांगितले आहे. त्याच्याजवळ गिलगमेशनें अमरत्वाची मागणी केली. पीर-नापिक्तिमूने ती नाकारली. त्यावरून गिलगमेशने त्याला उलट प्रश्न केला की, 'जर मनुष्यमात्राला अमरत्व दुर्लभ आहे तर मग तुला अमरत्व कसे प्राप्त झाले \nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १२ सप्टेंबर २०१९ रोजी २३:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00718.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/ipl2020-news/andre-russells-wife-responds-to-troll-who-told-her-to-go-to-uae-and-improve-her-husbands-form-nck-90-2298473/", "date_download": "2021-01-28T08:40:39Z", "digest": "sha1:33YX2CGZ4A5ED6BVM76D6DZ746GCHEOB", "length": 12655, "nlines": 192, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Andre Russells wife responds to troll who told her to go to UAE and improve her husbands form nck 90 | Loksatta", "raw_content": "\nएक लाख किलो जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट\nराज्यातील ५७ पोलिसांना शौर्यपदके जाहीर\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\nनेटकऱ्याचा रसेलच्या पत्नीला दुबाईला जाण्याचा सल्ला, पण …\nनेटकऱ्याचा रसेलच्या पत्नीला दुबाईला जाण्याचा सल्ला, पण …\nआयपीएलचा १३ व्या हंगामात कोलकाता संघाचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलला आपल्या लौकिकास साजेशी खेळी करताना अपयश येत आहे. कोलकाता संघानं पाच सामन्यात तीन विजय मिळवले आहेत. मात्र, रसेलच्या बॅटमधून निघणारा षटकार-चौकारांचा पाऊस चाहत्यांना पाहायला मिळत नाही. रसेलच्या वादळी खेळीसाठी चाहते आतुर आहेत. पण, त्याच्याकडून अपेक्षित खेळी झालेली नाही.\nआंद्रे रसेलच्या खराब फॉर्मवरुन नेटकऱ्यांनी त्याच्या पत्नीला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. पण रसेलची पत्नी जेसिम लॉरा हिने ट्रोलरला सडेतोड उत्तर दिलं आहे. जेसिम लॉराने आपल्या उत्तराने ट्रोलर्सची बोलती बंद झाली आहे.\nजेसिम लॉराच्या इंस्टाग्रामवरील एका फोटोवर कमेंट करत आतिफ खान यानं ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. त्यानं लिहिलं की,आंटी कृपया तुम्ही दुबईत जा… रसेल चांगल्या फॉर्मात नाही.” आतिफने ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र जेसिमानं त्याला आपल्या शैलील उत्तर देत बोलती बंद केली आहे. जेसिम लॉराने आतिफला उत्तर देताना लिहिले की, रसेल त्याच्या सर्वोत्तम फॉर्मात आहे.\nजेसिम लॉरा आयपीएलसाठी रसेलसोबत भारतामध्ये येत असते. पण यंदा करोना विषाणूमुळे तिनं दुबईत न जाण्याचा निर्णय घेतला आहे. जेसिम लॉरा आणि आंद्रे रसेल नुकतेच आई-बाबा झाले आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nना रोहित ना विराट…. असा आहे इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा IPL संघ\nVideo: पाचव्या IPL विजेतेपदानंतर रोहित काय म्हणाला\nरोहित, विराटला स्थान नाही; इरफानच्या संघाचा पोलार्ड कर्णधार\n“सूर्यकुमार, तुझी लाज वाटते…”; ‘त्या’ प्रकारानंतर क्रिकेटपटूवर जोरदार टीका\nमॅक्सवेल १० कोटींचा ‘चिअरलीडर’ तर डेल स्टेन ‘देशी कट्टा’\nवहिनीसाहेबांचा कुल लूक; बेबीबंपसोबत केलं फोटोशूट\nVideo : 'जिंदगी का सफर..'; कार्तिकी -रोनितचा रोमँण्टिक डान्स\nसगळी चूक नेहरू आणि गांधीजींचीच; बॉलिवूड पटकथा लेखकाचं ट्वीट चर्चेत\n ...म्हणून सिद्धार्थने शहनाजला फेकलं पाण्यात\n सहा महिन्यांपूर्वी अभिनेत्रीनं दिले होते आत्महत्येचे संकेत; म्हणाली होती...\nवानखेडे स्टेडियमला जाणारी वाट वाकडी\nसिंगापूरच्या धर्तीवर उपराजधानीत आंतरराष्ट्रीय उद्यान\nजिल्ह्यातील कृषीपंप धारकांकडे तीन हजार कोटींची थकबाकी\nजम्मू-काश्मीरच्या दुर्गम भागांत सेवा देण्यास नाशिकच्या डॉक्टरांची तयारी\nवाठोडा परिसरातील हजार कोंबड्या नष्ट\nशंकरशिला इमारत कोसळण्याचा धोका\nवाडा तालुक्यात बनावट नोटांचा कारखाना उध्वस्त\nउपनगरी रेल्वे प्रवासीसंख्या २१ लाखांवर\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 IPL 2020: एका इंचाने पंजाब पराभूत; शेवटच्या चेंडूवर कोलकाता विजयी\n2 Video: नुसता गोंधळ एकाच दिशेने धावले दोन्ही फलंदाज अन्…\n3 Video: सुपर स्विंग फलंदाजाला कळण्याआधीच मोहम्मद शमीने उडवला त्रिफळा\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\nमाझे भाऊ अमित शाह यांच्याकडे ५१ लाख व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आहेत, त्यामुळे... -ममता बॅनर्जीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00718.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2020/03/blog-post_23.html", "date_download": "2021-01-28T09:12:02Z", "digest": "sha1:5FCREZGH2PGW4DIWY6KC3QNPDAEIXEIQ", "length": 5469, "nlines": 47, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "उस्मानाबाद जिल्हयातील १९ जणांची कोरोना चाचणी निगेटीव्ह", "raw_content": "\nमुख्यपृष्ठमहाराष्ट्र् न्युजउस्मानाबाद जिल्हयातील १९ जणांची कोरोना चाचणी निगेटीव्ह\nउस्मानाबाद जिल्हयातील १९ जणांची कोरोना चाचणी निगेटीव्ह\nरिपोर्टर: -बाहेर देशातुन उस्मानाबाद जिल्ह्यात आलेल्या १९ जणांची कोरोनाची चाचणी निगेटीव्ह आली आहे.उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा एक ही रुग्ण नाही.परंतु शासनाने दिलेले आदेश पाळणे म्हत्वाचे आहे.\nउस्मानाबाद जिल्ह्यामध्ये परदेशात काही कामानिमीत्त गेलेले नागरिक काही दिवसापुर्वी आले होते.मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे त्यातील काहींनी स्वतः हून शासकीय रुग्णालयात येऊन तपासणी केली होती तर काही जणांना प्रशासनाने खबरदारी म्हणून तपासणी करायला लावली होती. त्यांचे घश्याचे स्त्राव चाचणीसाठी एन आय व्हि पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.२२ मार्च रोजी त्यांचा चाचणी अहवाल जिल्हा रूग्णालयाला प्राप्त झाला. सध्या त्या १९ जणांना होम क्वारंटाईनचा शिक्का मारून डिस्चार्ज देण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक राजाभाऊ गलांडे यांनी सांगितले. वाशी -१, लोहारा-४, उमरगा - ९, तुळजापूर -२, उस्मानाबाद -२, मुरूम - १ अशी तपासणी केलेल्या नागरिकांची तालुका निहाय संख्या आहे.\nमहाराष्ट्र न्युज महाराष्ट्��् न्युज\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (75) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (2) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (13) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nपरंडा तालुक्यातील अनेक गावात प्रस्थापितांना धक्का - आसू त सेनेचा तर कंडारीत राष्ट्रवादीचा सुफडा साफ .\nधाराशिव साखर कारखान्यावर तोडणी कामगाराच्या हस्ते ध्वजारोहण\nउस्मानाबाद तहसीलकडून अवैध वाळू साठा व ट्रकवर कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00719.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://chanda.nic.in/notice/%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A6-%E0%A4%B5-%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D/", "date_download": "2021-01-28T08:54:25Z", "digest": "sha1:H3EMCBKCGTCOP6T2744RGVRBCXBSRGW2", "length": 4665, "nlines": 107, "source_domain": "chanda.nic.in", "title": "मृद व जलसंधारण ई-निविदा मुदतवाढ | चंद्रपूर जिल्हा, महाराष्ट्र शासन | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा चंद्रपूर District Chandrapur\nचंद्रपूर जिल्ह्यातील पोलिस स्थानके\nएसटीडी आणि पिन कोड\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nरोहयो ( जलयूक्त शिवार )\nजमिन संबंधित विविध महत्वाच्या याद्या\nजिल्ह्यातील जमीन बँकेची माहिती\nस्वातंत्र्य सैनिक पेंशनरांची यादी\nमृद व जलसंधारण ई-निविदा मुदतवाढ\nमृद व जलसंधारण ई-निविदा मुदतवाढ\nमृद व जलसंधारण ई-निविदा मुदतवाढ\nमृद व जलसंधारण ई-निविदा मुदतवाढ\nमृद व जलसंधारण ई-निविदा मुदतवाढ\nजिला प्रशासन द्वारा स्वामित्व वाली सामग्री\n© कॉपीराइट जिल्हा प्रशासन चंद्रपूर, महाराष्ट्र, (भारत) , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jan 28, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00719.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://indianlaws.xyz/index.php/marathilaws/indianlawsmarathi/npr2000mar/", "date_download": "2021-01-28T09:00:30Z", "digest": "sha1:AVVUC3R2CPS7KWL7OR5ZCZPEURQVNBQE", "length": 17303, "nlines": 127, "source_domain": "indianlaws.xyz", "title": "Category: \"ध्वनि प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २०००\" - Indian Laws in Marathi", "raw_content": "\nCategory: \"ध्वनि प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २०००\"\nनियम ८ : संगीताचा आवाज किंवा ध्वनि सतत चालू ठेवण्यास ...\nMay 22, 2018Vitthal Arun Pisal ध्वनि प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २०००\nध्वनि प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २००० नियम ८ : संगीताचा आवाज किंवा ध्वनि सतत चालू ठेवण्यास मनाई, इत्यादी करण्याचा अधिकार : (१) जर प्राधिकाऱ्याची एखाद्या पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याच्या अहवालावरून किंवा तक्रारींसह त्याला मिळालेल्या अन्य… more »\nनियम ७ : प्राधिकाऱ्याखहे करावयाच्या तक्रारी :\nMay 22, 2018Vitthal Arun Pisal ध्वनि प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २०००\nध्वनि प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २००० नियम ७ : प्राधिकाऱ्याखहे करावयाच्या तक्रारी : (१) जर ध्वनिची पातळी, कोणत्याही क्षेत्रासमोरील प्रक्षेत्रासमोरील संबंधित स्तंभामध्ये दिलेल्या सभोवतालच्या ध्वनिच्या दर्जापेक्षा १० डीबी (ए) ने किंवा त्यापेक्षा अधिक… more »\nनियम ६ : शांतता प्रक्षेत्रामध्ये/क्षेत्रामध्ये कोणताही..\nMay 22, 2018Vitthal Arun Pisal ध्वनि प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २०००\nध्वनि प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २००० नियम ६ : शांतता प्रक्षेत्रामध्ये/क्षेत्रामध्ये कोणताही भंग केल्याचे परिणाम : जो कोणी, शांतता प्रक्षेत्रांतर्गत/क्षेत्रांतर्गत समाविष्ट असलेल्या कोणत्याही ठिकाणी पुढीलपैकी कोणताही अपराध करील, तो, या अधिनियमाच्या… more »\nनियम ५-अ : भोंगे, आवाज (ध्वनि) उत्पन्न करणारे बांधकाम ..\nMay 22, 2018Vitthal Arun Pisal ध्वनि प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २०००\nध्वनि प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २००० नियम ५-अ : भोंगे, आवाज (ध्वनि) उत्पन्न करणारे बांधकाम उपकरणे आणि यांचा वापर करण्यावरील व फटाके फोडण्यावरील निर्बंध : (१) सार्वजनिक आकस्मिक परिस्थितीच्या कालावधीत असेल त्याखेरीज शांतता प्रक्षेत्रांमध्ये किंवा… more »\nनियम ५ : ध्वनिक्षेपकाचा/जन संबोधन यंत्रणेचा आणि ध्वनि ..\nMay 22, 2018Vitthal Arun Pisal ध्वनि प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २०००\nध्वनि प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २००० नियम ५ : ध्वनिक्षेपकाचा/जन संबोधन यंत्रणेचा आणि ध्वनि उत्पन्न करणाऱ्या उपकरणांचा वापर करण्यावरील निर्बंध : (१) प्राधिकाऱ्याकडून लेखी परवानगी घेतल्याखेरीज ध्वनिक्षेपकाचा किंवा सार्वजनिक ध्वनिक्षेपण यंत्रणेचा… more »\nनियम ४ : ध्वनि प्रदूषण नियंत्रण उपाययोजनेची अंमलबजावणी..\nMay 22, 2018Vitthal Arun Pisal ध्वनि प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २०००\nध्वनि प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २००० नियम ४ : ध्वनि प्रदूषण नियंत्रण उपाययोजनेची अंमलबजावणी करण्यासंबंधीची जबाबदारी : (१) कोणत्याही क्षेत्रातील/प्रक्षेत्रातील ध्वनिची पातळी, अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या ध्वनिच्या बाबतीत सभोवतालच्या हवेच्या… more »\nनियम ३ : विविध .. सभोवतालच्या हवेचा गुणवत्तेचा ...\nMay 22, 2018Vitthal Arun Pisal ध्वनि प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २०००\nध्वनि प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २००० नियम ३ : विविध क्षेत्रांसाठी/प्रक्षेत्रांसाठी ध्वनिच्या बाबतीत सभोवतालच्या हवेचा गुणवत्तेचा दर्जा (गुणवत्तामान): (१) विविध क्षेत्रांसाठी/प्रक्षेत्रांसाठी ध्वनिच्या बाबतीत सभोवतालच्या हवेचा गुणवत्तेचा दर्जा… more »\nनियम २ : व्याख्या : ध्वनि प्रदूषण नियम २०००\nMay 22, 2018Vitthal Arun Pisal ध्वनि प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २०००\nध्वनि प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २००० नियम २ : व्याख्या : (अ) अधिनियम याचा अर्थ, पर्यावरण (संरक्षण) अधिनियम, १९९६ असा आहे; (ब) क्षेत्र/प्रक्षेत्र याचा अर्थ, जी क्षेत्रे, या नियमास जोडलेल्या अनुसूचीमध्ये दिलेल्या चार प्रकारच्या प्रवर्गांपैकी… more »\nनियम १ : संक्षिप्त ...ध्वनि प्रदूषण (.. नियंत्रण) नियम २०००\nMay 22, 2018Vitthal Arun Pisal ध्वनि प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २०००\nध्वनि प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २००० प्रस्तावना : पर्यावरण व वन मंत्रालय अधिसूचना : (एस. ओ. १२३ (ई) - ज्याअर्थी, इतर गोष्टीबरोबरच औद्योगिक कार्य, बांधकाम कार्य, फटाके, आवाज निर्माण करणारी उपकरणे, जनित्र संच, ध्वनिक्षेपक, लोकसंवाद यंत्रणा, संगीत… more »\nअनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९ मराठी\nअनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम १९५६\nएन डी पी एस अ‍ॅक्ट १९८५ मराठी\nएन. डी. पी. एस नियम १९८५ मराठी\nकामाच्या ठिकाणी महिलांची लैंगिक छळवणूक करण्यास अधिनियम २०१३\nकौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५\nध्वनि प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २०००\nनागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५ मराठी\nपर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६\nपासपोर्ट ( पारपत्र ) अधिनियम १९६७\nपोलीस ( अप्रीतीची भावना चेतवणे ) अधिनियम १९२२\nपोलीस दल ( हक्कांवर निर्बंध ) अधिनियम १९६६\nप्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६०\nफौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ मराठी\nबाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २००० ��राठी\nबालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ मराठी\nभारताचे संविधान ( राज्यघटना )\nभारतीय दंड संहिता १८६० मराठी\nभारतीय पुरावा अधिनियम १८७२ मराठी\nभ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ मराठी\nमहाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक अधिनियम १९८१\nमहाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम १८८७ मराठी\nमहाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९ मराठी\nमहाराष्ट्र नरबळी अधिनियम २०१३ मराठी\nमहाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मराठी\nमहाराष्ट्र प्राणिरक्षण अधिनियम १९७६ मराठी\nमहाराष्ट्र भीक मागण्यास प्रतिबंध अधिनियम १९५९ मराठी\nमहाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपणास प्रतिबंध करण्याकरिता अधिनियम १९९५\nमहाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९\nमहाराष्ट्र रॅगिंग मनाई अधिनियम १९९९ मराठी\nमहाराष्ट्र लॉटऱ्या अधिनियम १९५८ मराठी\nमहाराष्ट्र वैद्यकीय सेवा-व्यक्ती अधिनियम २०१० मराठी\nमहाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ मराठी\nमहाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ मराठी\nमहाराष्ट्र हॉटेल, उपाहारगृहे आणि मद्यपान अधिनियम २०१६\nमहाराष्ट्र(मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९ मराठी\nमाहिती तंत्रज्ञान अधिनियम, २०००\nमाहितीचा अधिकार अधिनियम २००५ मराठी\nमोटार वाहन अधिनियम १९८८ मराठी\nराष्ट्र प्रतिष्ठा अपमान प्रतिबंध अधिनियम १९७१\nराष्ट्रीय सुरक्षा अधिनियम १९८०\nरेल्वे अधिनियम १९८९ मराठी\nलैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ मराठी\nलैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण नियम २०१२ मराठी\nशस्त्र अधिनियम १९५९ मराठी\nसार्वजनिक संपत्तीस हानी प्रतिबंध अधिनियम १९८४\nसिगारेट आणि तंबाखू उत्पादने अधिनियम २००३ मराठी\nस्त्रियांचे असभ्य प्रतिरूपण (प्रतिषेध) अधिनियम १९८६\nस्फोटक पदार्थ अधिनियम १९०८\nमहाराष्ट्र कोव्हीड-१९ उपाययोजना नियम, २०२०\nकलम ४ : या अधिनियमन्वये काम करणाऱ्या व्यक्तींना संरक्षण :\nकलम ३ : शास्ती :\nकलम २क : केंद्र शासनाच्या शक्ती :\nकलम २ : घातक साथ रोगांबाबत विशेष उपाययोजना करण्याची..शक्ती :\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00719.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0.pdf/89", "date_download": "2021-01-28T09:47:04Z", "digest": "sha1:JXT3JL4VFUY3HFKXUZ7ATUDDA3QH4XJA", "length": 7522, "nlines": 63, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:वनस्पतिविचार.pdf/89 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे\n८ वे ]. पेशीजाल. ( Tissue). ६१\nपेशीजालांतील पोकळ्या-जेव्हां पेशीजालें तिसऱ्या प्रकारचीं बनतात, त्या वेळेस पेशी कमी-अधिक आकाराच्या असून परस्परांस सारख्या न चिकटल्यामुळे पेशी पेशीमध्ये पोकळ्या Intercellular Spaces उत्पन्न होतात; पण पेशी जेव्हां सारख्या रीतीने परस्परांस संलग्न होतात, त्या वेळेस ह्या मध्यपोकळ्या राहण्याचा संभव कमी असतो; पण जेथे वर्तुळाकृती पेशींचा संयोग होत असतो, त्या ठिकाणी पोकळ्या रहावयाच्याच. मुळ्यांचे अथवा खोडांचे वाढते कोंब सूक्ष्मदर्शक यंत्रांत पाहिले असतां पेशीजालामध्ये पोकळ्या आढळत नाहीत. कारण, येथील पेशी सारख्या असून, व्यवस्थित रीतीनें परस्पर संयुक्त होतात. पण जुन्या खोडाचा अथवा त्यांमधील भेंडाचा पातळ भाग पाहिला तर पुष्कळ मध्य पोकळया आढळतात. कारण कोणत्याही रीतीने तीन वर्तुळाकृती पेशी परस्पर जोडिल्या असता त्यामध्ये थोडी बहुत पोकळी राहणारच व असल्या वर्तुळाकृती पेशींचा भरणा जुन्या भागांत अधिक असतो. नूतन कोवळ्या भागांत ह्यांचा भरणा फार कमी असतो. व जसजसा तो भाग जुना होईल, त्या मानाने अधिकाधिक पोकळ्या उत्पन्न होतात. शिवाय वाढत्या पेशींवर कमी-अधिक दाब पडल्यामुळे पेशींचे पडदे कोपऱ्याकडे तुटून जाण्याचा संभव असतो, व जेव्हां तीन अथवा अधिक पेशी एके जागी जमतात, तेव्हां कमी-अधिक दाबामुळे त्यांचे पडदे तुटतात. त्यावेळेस या पोकळ्या आपोआप उत्पन्न होतात. पुष्कळ पोकळ्यांचा संबंध एकत्र होऊन त्यांपासून पेशीमध्य मार्ग बनत जातात. हे मध्यमार्ग वनस्पतिशरीरांत सर्वत्र खिळले असतात. विशेषेकरून पानांत अथवा पाणवनस्पतींच्या खोडांत ह्या पेशींमध्य पोकळ्या, तसेच त्यांपासून बनलेले हवापूर्ण मार्ग अधिक सांपडतात.\nवाहिनीमयजाल: -पेशी जालें वनस्पतिशरीरांत निरनिराळ्या प्रकारची असतात. पूर्वी वर्णन केलेल्या मृदु व दीर्घ पेशीजाला खेरीज वाहिनीमय ( Vascular ) जालाचा एक वेगळा प्रकार असतो. त्या जालांत फिरकीदार (Spiral ) वळेदार वाहिन्या असतात. खांचेदार ( Pitted ) फिरकीदार (Spiral ) वळेदार ( Annular ) पट्टेदार ( Reticulated ) तसेच शिडीदार (Scalariform) वगैरे पेशी कशा उत्पन्न होतात व त्यांपासून उत्पन्न होणाऱ्या वाहिन्या Vessel त्याच आकाराच्या कां होतात हे मागील प्रकरणी\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन ��रा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ३० डिसेंबर २०१९ रोजी १६:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00719.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%80.pdf/%E0%A5%AC%E0%A5%AF", "date_download": "2021-01-28T09:02:19Z", "digest": "sha1:4EGBVL3KYTEF7QSB5QKT7K565MBYOF5X", "length": 7195, "nlines": 60, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/६९ - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही\nAbandon thy goods save thy life.\" As for the ship, which thou shalt build, Well-planned must be its dimensions, Its breadth and its length shall bear pproportion each to each, And thon shalt launch it in the ocean. अर्थः-गिलगमेशा मी तुला तें परम रहस्य, तो देवांचा संकल्प आतां तुला सांगतो ऐक.... ... \"एके काळी देवांचा बेत पृथ्वीवर महाप्रलय करण्याचा ठरला. त्याप्रसंगी देवांच्या सभेत देवाधिदेव अनु, सेनापति बेल व इयादेव वगैरे सर्वजण बसले होते. त्यानंतर हा देवांचा संकल्प इआने येऊन मला सांगितला. तो म्हणाला, उबारा-तुतूच्या पुत्रा. हे पीर-नाशिस्तिम्, तूं आतां आपले घर पाडून टाक, व त्याच्याऐवजी एक नाव बांध, तूं आपल्या सर्व मिळकतीचा त्याग कर, व फक्त आपल्या प्राणांचा संभाळ कर- ण्याच्या तयारीला लाग. तूं जी नाव बांधशील, तिची लांबी व रुंदी यांचे योग्य प्रमाण ठेव. व ती प्रशस्त असू दे व मग ती तूं समुद्रांत ढकल.' ... पीर-नापिरितम् पुढें गिलगमेशला सांगतोः- Bina The command, oh my Lord, which thou hast given • I will honour, and will fulfil. 'मी इआला सांगितले की, देवा, तुमची आज्ञा मी अक्षरशः पाळान व त्याप्रमाणे वर्तन करीन... ___पुढे इआने पीर-नापिदितम्ला आणखी सांगितले की, हा जलप्रलय अमुक दिवशी ठरलेल्या वेळी येईल. त्या काळाची तूं वाट पहात रहा. व ठरलेल्या वेळी आपल्याबरोबर आपले सामान, व अन्नवस्त्र घेऊन त्यांत जाऊन बस. त्याप्रमाणे पीर- नापिरितमूने लाकडे गोळा केली व सतत चार दिवस मेहनत करून ती नाव पांचव्या दिवशी तयार केली. नंतर तीत सामान भरण्यांत आणखी दोन तीन दिवस घालवि- ल्यावर सातव्या दिवशी त्याची सर्व तयारी इआने सांगितल्याप्रमाणे संपूर्ण झाली • A fixed Time Shamsh had appointed, saying: The lord of darkness will at even tide send a heavy rain, Then go into the ship and shut thy door. The appointed season arrived and the ruler of the darkness Sent at eres tide a heavy rain. Of the storm I saw the beginning, To look upon the storm I was afraid, I entered the ship and shut the door. पुढे पीर-नापिरितम् सांगतोः-'शम्स् देवाने प्रलयाचा नक्की काल ठरविला होता व मला सांगितले होते की, तूं ( पीर-नापिरितम् ) नावेंत जाऊन बस व तिचें दार लावून घे. त्याप्रमाणे नक्की केलेला दिवस आला. त्यावेळी प्रलयदेवतांनी अति- वृष्टीला सुरवात केली. त्याच्याबरोबर झंझावातहि सुटला व त्यामुळे इतकें प्रचंड\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १२ सप्टेंबर २०१९ रोजी २३:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00719.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/mehwish-hayat-slam-media-for-linked-her-with-bilawal-bhutto/", "date_download": "2021-01-28T09:03:36Z", "digest": "sha1:VZIJJ7GRZVSHENATPSOTIFEHAYJKPPEM", "length": 14918, "nlines": 201, "source_domain": "policenama.com", "title": "अंडरवर्ल्ड डॉन 'दाऊद'नंतर बिलावल भुत्तोसोबत नाव जोडल्यानं प्रचंड संतापली 'ही' अभिनेत्री ! | mehwish hayat slam media for linked her with bilawal bhutto | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nआलिया भटनं शेअर केला ‘असा’ फोटो \nशरद पवार यांचा पुन्हा मोदी सरकारवर निशाणा, म्हणाले – ‘…तर…\nPune News : नागरिकांना आता घरबसल्या मिळणार प्रॉपर्टी कार्ड, शासकीय कामांसाठी धरले…\nअंडरवर्ल्ड डॉन ‘दाऊद’नंतर बिलावल भुत्तोसोबत नाव जोडल्यानं प्रचंड संतापली ‘ही’ अभिनेत्री \nअंडरवर्ल्ड डॉन ‘दाऊद’नंतर बिलावल भुत्तोसोबत नाव जोडल्यानं प्रचंड संतापली ‘ही’ अभिनेत्री \nपोलीसनामा ऑनलाइन टीम – पाकिस्तानी अ‍ॅक्ट्रेस मेहविश हयात (Mehwish Hayat) हिचा एक जुन्या मुलाखतीचा व्हिडिओ सोशलवर व्हायरल झाल्यानं ती चर्चेत आली आहे. यात तिला कशा प्रकारचा जोडीदार हवा आहे, हे सांगताना दिसत आहे. रविवारी (दि. 29 नोवेंहर) तिनं ट्विट करत माध्यमांवर जोरदार टीका केली.\nमेहविशचं नाव बिलावल भुत्तो झरदारीशी जोडण्यात आलं. बिलावल हा पाकिस्तानचे माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांचा मुलगा आहे. याआधीही मेहविशचं नाव अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम सोबत जोडण्यात आलं होतं. आता तिनं माध्यमांवर निशाणा साधला आहे.\nमेहविश ट्विट करत म्हणाली की, माझ्या 2 वर्षे जुन्या मुलाखतीचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. अनावश्यक हेडलाइन्स बनवल्या गेल्या. मी कोणाबरोबर लग्न करायचं हा माझा वैयक्तिक निर्णय आहे. जेव्हा माझं लग्न होईल तेव्हा लोकांना समजेल. तोपर्यंत गप्प बसा. जोड्या जुळवू नका असंही तिनं सांगितलं आहे.\nयाआधीही मेहविशचं नाव अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम सोबत जोडण्यात आलं होतं. दाऊदपेक्षा ती 27 वर्षांनी लहान आहे. काही लोक तर तिला गँगस्टर गुडीया नावानंही ओळखतात.\nपाकिस्तानी मीडियानं दिलेल्या वृत्तानुसार, दाऊदशी संबंध असल्यानंच तिला अनेक सिनेमात काम मिळालं आहे. अशा अ‍ॅक्ट्रेससाठी दाऊद सिनेमात प्रचंड पैसा गुंतवतो असंही बोललं जात आहे.\nतिची थेट पंतप्रधानांपर्यंत ओळख असल्यानं मागील वर्षी देशातील नागरी पुरस्कारांपैकी एक तमगा-ए-इम्तियाज हा पुरस्कार तिला देण्यात आल्याचंही बोललं जात आहे.\n‘स्वाक्षरी’वरून जाणून घ्या आपलं मानसिक आणि शारीरिक आरोग्य \nभरती प्रक्रिया : मराठा क्रांती मोर्चाने बुधवारी रास्ता पेठ येथील महावितरणच्या कार्यालयात घातला राडा\nबॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनीच्या जीवाला धोका \n‘रईस’ एक्ट्रेस माहिरा खान ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, सोशल मीडियावर…\nVideo : शीतल आमटेंच्या वृत्तानं अस्वस्थ झाली अभिनेत्री मयुरी देशमुख \nSuperhot अवतारामुळं पुन्हा एकदा चर्चेत आली इलियाना डिक्रूज \nरेड साडीत मौनी रॉयचा ‘कहर’ \nBirthday SPL : जबरदस्तीनं झालं होतं सिल्क स्मिताचं लग्न, अ‍ॅक्ट्रेस बनण्यासाठी…\n ओढणीच्या झोपाळ्याला गळफास लागून बालिकेचा मृत्यू\nJDU नेते सुमारिक यादव हत्याकांडप्रकरणी माजी MLA कुंती देवी…\nलहान मुलांना अंडी खाण्यास देणं योग्य की अयोग्य \n‘या’ आजारांवर उपयुक्त आहे गवार ; जाणून घ्या\n‘देसी गर्ल’ प्रियंकाला होतंय फेअरनेस क्रीमची…\nBirthday SPL : प्रेमात धोका मिळाल्यानंतर विक्रम भट यांनी…\nBirthday SPL : आयुष्मान खुरानाची, पत्नी ताहिरा कश्यपसाठी खास…\nजगातील सर्वात वृद्ध मॅरथॉन धावपटू ‘फौजा सिंह’वर…\nVideo : हिंसक शेतकऱ्यांच्या जमावातून ‘त्या’…\n 13 एकर शेतीची आणि पूर्णवेळ…\nRPI च्या महिला आक्रमक, म्हणाल्या –…\nCameroon : तेलाचा टँकर आणि बसचा भीषण अपघात, 53 लोकांचा…\nबाळात जन्मदोष निर्माण न होण्यासाठी प्रेग्नेंसीतच घाला आळा,…\nआलिया भटनं शेअर केला ‘असा’ फोटो \nपोस्टामधील खात्यात आता ‘एवढे’ पैसे ठेवणं गरजेचं,…\n‘आप’ने निवडणुकीबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय\nआता बदलणार थिएटरमधील ‘नजारा’ \nशरद पवार यांचा पुन्हा मोदी सरकारवर निशाणा, म्हणाले –…\nआता घरबसल्या आपल्या PAN कार्डची पडताळणी करता येणार, जाणून…\nPune News : नागरिकांना आता घरबसल्या मिळणार प्रॉपर्टी कार्ड,…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nCameroon : तेलाचा टँकर आणि बसचा भीषण अपघात, 53 लोकांचा जागीच मृत्यू\n1 ते 6 वर्षांची मुलं एका आठवड्यात होतील धष्टपुष्ट, करा…\nशेतकरी आंदोलन : हिंसाचारात मदत करणाऱ्या शेतकरी नेत्यांना दिल्ली…\nसुप्रीम कोर्टाचा वादग्रस्त Tandav च्या मेकर्स आणि अभिनेत्याला दणका\nKL राहुल आणि सुनील शेट्टीच्या लेकीचा ‘तो’ फोटो तुफान…\nशेतकर्‍यांच्या हिंसक आंदोलनामागे काँग्रेसचा हात असण्याची शक्यता, ‘या’ बडया नेत्याचा आरोप\nनव्या साथीच्या आजाराचा धोका तोंड देण्यासाठी बिल गेट्स यांनी केलं ‘हे’ आवाहन\nआता संसदेच्या कँटीनमध्ये 100 रुपयांना व्हेज तर 700 ला नॉनव्हेज थाळी, येथे पहा पूर्ण लिस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00719.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/krida/years-indian-super-league-three-grounds-goa-4618", "date_download": "2021-01-28T08:28:06Z", "digest": "sha1:RW533F4TAQ3UI27VTBV7QONVPYM7TCZX", "length": 13885, "nlines": 125, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "गोव्यातील तीन मैदानावर यंदाची इंडियन सुपर लीग | Gomantak", "raw_content": "\nगुरुवार, 28 जानेवारी 2021 e-paper\nगोव्यातील तीन मैदानावर यंदाची इंडियन सुपर लीग\nगोव्यातील तीन मैदानावर यंदाची इंडियन सुपर लीग\nसोमवार, 17 ऑगस्ट 2020\nनोव्हेंबरपासून बंद दरवाज्याआड रंगणार स्पर्धेचा सातवा मोसम\nपणजी: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेचा सातवा मोसम या वर्षी नोव्हेंबरपासून गोव्यातील तीन मैदानावर बंद दरवाज्याआड रंगणार आहे. या संबंधीची घोषणा स्पर्धा आयोजक फुटबॉल स्पोर्टस डेव्हलपमेंट लिमिटेडच्या (एफएसडीएल) संस्थापक व अध्यक्ष नीता अंबानी यांनी रविवारी केली.\nदहा संघांचा समावेश असलेल्या स्पर्धेच्या २०२०-२१ मोसमातील सामने फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम, बांबोळी येथील जीएमसी ॲथलेटिक स्टेडियम आणि वास्को येथील टिळक मैदान स्टेडियमवर खेळले जातील. कोविड-१९ महामारीमुळे देशातील ही प्रमुख फुटबॉल स्पर्धा एकाच राज्यात रिकाम्या स्टेडियमवर खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nस्पर्धेसाठी गोवा आणि केरळ यांच्यात चुरस होती, पण सामन्यानिमित्त केरळमध्ये प्रवास वाढणार या कारणास्तव गोव्यात स्पर्धा घेण्यास एफएसडीएलने मान्यता दिल्याचे सांगितले जाते. गोव्यातील स्पर्धेची तिन्ही मुख्य मैदाने आणि सराव मैदाने यांच्यातील अंतर, तसेच निवासाचे स्थान या दरम्यान संघांना कमी प्रमाणात प्रवास करावा लागण्याचे नियोजन आहे. प्राप्त माहितीनुसार, स्पर्धा जैवसुरक्षा वातावरणात खेळली जाईल.\nप्रत्येक क्लबसाठी सराव मैदान\nआयएसएल स्पर्धेनिमित्त सरावासाठी एफएसडीएल गोव्यातच प्रत्येक संघासाठी एक मैदान उपलब्ध करून देणार आहे. त्यासाठी गोव्यातच दहा मैदाने निश्चित करण्यात आल्याचीही माहिती देण्यात आली आहे. मैदानांच्या नूतनीकरणाचे काम पुढील महिनाभरात केले जाईल आणि त्यानंतर सराव मैदाने संबंधित क्लबच्या हवाली केली जातील. आयएसएल स्पर्धेमुळे गोव्यातील तिन्ही ठिकाणच्या मैदानांना नवी झळाळी प्राप्त होईल. तेथील सध्याच्या सुविधांचे नूतनीकरण होईल.\nसुरक्षित आणि निर्विघ्न आयएसएल स्पर्धेसाठी गोवा क्रीडा प्राधिकरण (एसएजी), गोवा फुटबॉल असोसिएशन (जीएफए) आणि राज्य प्रशासनासमवेत एफएसडीएल कार्यरत राहणार असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे.\n‘गोवा फुटबॉलसाठी केंद्रबिंदू बनेल़’\nगतमोसमातील आयएसएल अंतिम सामना कोविड-१९ मुळे फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर बंद दरवाज्याआड १४ मार्च रोजी एटीके व चेन्नईयीन एफसी यांच्यात झाला होता. तेव्हा एटीकेने ही स्पर्धा तिसऱ्यांदा जिंकली होती. स्पर्धेच्या सातव्या मोसमातील केंद्राची घोषणा करताना नीता अंबानी यांनी सांगितले, की ‘‘गोव्यात आयएसएलचा सातवा मोसम आणताना मला अतीव आनंद होत आहे, येथेच आम्ही गतमोसम संपविला होता. या सुंदर खेळात गोवा पुन्हा एकदा भारतातील केंद्रबिंदू बनेल.’’ यंदाच्या आयएसएल स्पर्धेत नवे बदल पाहायला मिळतील याकडे नीता अंबानी यांनी लक्ष वेधले आहे. त्यानुसार, आयएसएलला जागतिक लीगमध्ये स्थान मिळाले आहे. मुंबई सिटी एफसीत सिटी फुटबॉल ग्रुपची भागीदारी झाली आहे, तर एटीके संघाचे मोहन बागानसोबत विलिनीकरण झाले आहे, शिवाय आयएसएल ही सोशल मीडियावरील चौथी लोकप्रिय लीग बनली आहे.\nISL : वर्चस्व राखूनही अपयश; नशिबवान जमशेदपूरला गोलशून्�� बरोबरीमुळे गुण\nपणजी : केरळा ब्लास्टर्स संघ बुधवारी कमनशिबी ठरला. त्यांनी निर्विवाद वर्चस्व राखत...\nगोवा प्रोफेशनल लीग : साळगावकर एफसीची विजयी सलामी\nपणजी : गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत बुधवारी साळगावकर एफसीने विजयी सलामी दिली....\nगोवा एएफसी चँपियन्स लीगच्या ई गटात\nपणजी : एएफसी चँपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेस पात्र ठरलेला पहिला भारतीय संघ एफसी गोवा...\nआयएसएल : हैदराबादची नजर आता तिसऱ्या क्रमांकावर\nपणजी : हैदराबाद एफसीने बंगळूर एफसीला गुरुवारी पराभूत केल्यास त्यांना सातव्या इंडियन...\nनॉर्थईस्टचा एटीके मोहन बागानला झटका; माशादो, गालेगो यांच्या गोलमुळे विजय नोंदवत पहिल्या पाच संघांत\nपणजी : नॉर्थईस्ट युनायटेडने सुधारित खेळाची मालिका कायम राखताना मंगळवारी...\nआयएसएल : मुंबई सिटी विरुद्धच्या सामन्यात जाहूच्या चुकीमुळे चेन्नईयीनचे फावले\nपणजी : मुंबई सिटीचा बचावपटू अहमद जाहू याच्या टाळता येणाऱ्या चुकीमुळे मिळालेल्या...\nरंगतदार लढतीत ओडिशाला रोखून एका बंगळूर एफसीची गुणाची कमाई\nपणजी : अतिशय रंगतदार लढतीत बंगळूर एफसीने पिछाडीवरून येत सातव्या इंडियन सुपर लीग (...\nआयएसएल : जमशेदपूरची हैदराबादशी गोलशून्य बरोबरी\nपणजी : गमावलेल्या संधी आणि कमजोर नेमबाजी यामुळे जमशेदपूर एफसी आणि हैदराबाद एफसी...\n`टेन मेन` एफसी गोवास बरोबरीचेच समाधान; केरळा ब्लास्टर्सने पिछाडीवरून रोखले\nपणजी : सामन्यातील बाकी 25 मिनिटे दहा खेळाडूंसह खेळलेल्या एफसी गोवास सातव्या...\nआणखी नामुष्की टाळण्यासाठी बंगळूरची धडपड तळाच्या ओडिशाचे आव्हान; जमशेदपूरविरुद्ध हैदराबादचे पारडे जड\nपणजी : माजी विजेत्या बंगळूर एफसीची सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल...\nआयएसएल : मुंबई सिटी सलग अकरा सामने अपराजित\nपणजी : सेनेगलचा मुर्तदा फॉलच्या भेदक हेडिंगच्या बळावर मुंबई सिटी एफसीने सातव्या...\nआदिल खान एफसी गोवा संघात\nपणजी : बचावफळी आणि मध्यफळी मजबूत करण्याच्या उद्देशाने गोमंतकीय बचावपटू आदिल खान याला...\nआयएसएल फुटबॉल football स्पर्धा day जवाहरलाल नेहरू मैदान ground केरळ प्रशासन administrations सामना face भारत मुंबई mumbai सोशल मीडिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00719.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekachdheya.page/2020/10/yO7IoR.html", "date_download": "2021-01-28T08:23:42Z", "digest": "sha1:53KVRRDUJNKJYQ3ACKT3DXBHBVMLLPDH", "length": 3634, "nlines": 30, "source_domain": "www.ekachdheya.page", "title": "क्रीडा संदर्भातले विविध प्रश्न तात्काळ सोडवले जातील- उदय सामंत", "raw_content": "\nक्रीडा संदर्भातले विविध प्रश्न तात्काळ सोडवले जातील- उदय सामंत\nOctober 27, 2020 • महेश आनंदा लोंढे\nमुंबई (वृत्तसंस्था) : विद्यार्थ्यांना दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून देतानाच मुंबई विद्यापीठाचे क्रीडा संदर्भातले विविध प्रश्न तात्काळ सोडवले जातील, असं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं.\nसामंत यांनी मुंबई विद्यापीठाच्या स्पोर्ट पॅव्हेलियनला भेट देऊन विकासात्मक कामांची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते.\nवृक्ष लागवड आवड म्हणून नव्हे तर गरज म्हणून हवी; राज्यात सुरू करणार मोठी मोहीम – मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच\nJanuary 22, 2021 • महेश आनंदा लोंढे\nयुवकांनी धैर्य आणि निष्ठेनं देशकार्यात योगदान द्यावं पंतप्रधान यांचं आवाहन\nJanuary 22, 2021 • महेश आनंदा लोंढे\nदेशभरातील १० लाखांहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण\nJanuary 22, 2021 • महेश आनंदा लोंढे\nदेशभरातील विद्यार्थ्यांना लागलीय शाळेत जाण्याची ओढ\nJanuary 20, 2021 • महेश आनंदा लोंढे\nयूनियन बँकेने आंध्र बँकेच्या सर्व शाखांचे आयटी इंटिग्रेशन केले पूर्ण\nJanuary 27, 2021 • महेश आनंदा लोंढे\nभारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00719.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/04/nzSeJN.html", "date_download": "2021-01-28T07:57:07Z", "digest": "sha1:G2SV5SOVE5TX5EAWMUGWTEYGDILXEK5Z", "length": 5304, "nlines": 34, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "२०२० मधील हा टप्पा सेन्सेक्सच्या इतिहासातीलही सर्वात नुकसानकारक", "raw_content": "\nHome२०२० मधील हा टप्पा सेन्सेक्सच्या इतिहासातीलही सर्वात नुकसानकारक\n२०२० मधील हा टप्पा सेन्सेक्सच्या इतिहासातीलही सर्वात नुकसानकारक\nस्टॉक मार्केट २०२०च्या पहिल्या तिमाहीत ४% ची घसरण\nआजच्या प्रतिकात्मक प्रदर्शनानुसार, स्टॉक मार्केटने ४% एवढा मजबूत वेग घेत २०२० मधील पहिल्या तिमाहीचे चित्र स्पष्ट केले. एस अँड पी सेन्सेक्सने नॉर्थ ३.६२ % च्या तेजीसह १ हजार अंकांची उसळी घेतली. तर निफ्टी ३.८२ % टक्क्यांनी वाधरत ३२६ अं���ांनी पुढे आला. तथापि २०२० मधील पहिल्या तिमाहीतील हे आकडे दोन्ही मार्केटसाठी ऐतिहासिक घसरण दर्शवणारे ठरले. १९९२पासून निफ्टीने सर्वात वाईट तिमाही अनुभवली असून २०२० मधील हा टप्पा सेन्सेक्सच्या इतिहासातीलही सर्वात नुकसानकारक ठरल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी सांगितले.\nनकारात्मक वातावरण असल्याने मार्च महिन्यात भारतीय इक्विटी बाजारातून परदेशी पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स (एफपीआय) मोठ्या प्रमाणावर बाहेर पडले. या एकूण एफपीआय आउटफ्लोची किंमत ५८,३४८ कोटी रुपये एवढी होती. नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लि. (एनडीएसएल)कडे उपलब्ध आकडेवारीनुसार, ही रक्कम आतापर्यंतची सर्वाधिक आहे.\nभारतात अत्यंत कठोर लॉकडाउन व उपाययोजना होत असूनही कोरोना व्हायरसच्या संसर्गाचे प्रमाण वाढतच आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या समूहातही खूप भीती निर्माण झाली असल्याचे अमर देव सिंह यांनी सांगितले. पुढील काही दिवस अधिक गंभीर असून भविष्यातील चित्र आणखी स्पष्ट करतील. मात्र एक चांगली बाजू अशी की, कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या मंदीची झळ भारत आणि चीनला अपवादात्मक रुपात बसणार नाही, असे वक्तव्य संयुक्त राष्ट्रांनी केले आहे. लॉकडाउनची बंधने हटल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेत नूतनीकरणाचा उत्साह वाढणे अपेक्षित आहे.\nआपत्कालीन काळातील कामगारांना ठामपाने सोडले वाऱ्यावर. पुन्हा कामावर घेण्याची मागणी\nसंभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर चार्जशीट दाखल करण्याचा प्रस्ताव मंजूर- गृहमंत्री\nकळवा-खारीगाव बेकायदेशीर बांधकामांचा HOTSPOT\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00719.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/auto-news/kawasaki-zx-10r/articleshow/26529793.cms", "date_download": "2021-01-28T07:21:11Z", "digest": "sha1:E5B2JBCXZYDUTAXHFE7USXCFEPIX7DU6", "length": 18552, "nlines": 105, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "कशी आहे कावासाकी झेड एक्स-१०आर\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकशी आहे कावासाकी झेड एक्स-१०आर\n‘कावासाकी ZX-10R’ची पहिली राइड घेतल्यानंतरच लक्षात आलं की, हे काही भन्नाटच प्रकरण आहे. तिचा बेफाट वेग, देखणं रुप, दमदार इंजिन यामुळे ही बाइक तुमची एक वेगवान आणि आकर्षक साथीद��र होईल.\n‘कावासाकी ZX-10R’ची पहिली राइड घेतल्यानंतरच लक्षात आलं की, हे काही भन्नाटच प्रकरण आहे. तिचा बेफाट वेग, देखणं रुप, दमदार इंजिन यामुळे ही बाइक तुमची एक वेगवान आणि आकर्षक साथीदार होईल.\nरात्रभर माझी नीट झोप झाली नव्हती, तरीही मला कुठेही थकल्यासारखं वाटत नव्हतं. पाच वाजता गजरानं जराही आवाज न करता मला आपसूकच जाग आली होती. ही इतकी उत्सुकता, इतका उत्साह कशासाठी असं एखाद्याला वाटलेही; पण तुम्हाला जेव्हा कळतं, की एखादी सर्वांत वेगवान बाइक तुमच्या वाहनतळात उभी आहे आणि दिवसभरासाठी ती तुमच्याच ताब्यात आहे, तर बाइकवेड्या कुणालाही, झोप लागणं शक्यच नाही.\nलवासाच्या रस्त्यावर कावासाकी झेडएक्स-१०आर चालवायची म्हटल्यानंतर माझ्या डोक्यात हेच विचार सुरू होते. होंडाची सीबीआर १०००आरआर, यामाहाची आर१ आणि सुझुकीची जीएसएक्स-आर १००० या यापूर्वीच भारतीय बाजारात दाखल झालेल्या असताना कावासाकीसाठी आवर्जून थांबणं, तिची वाट पाहाणं योग्य होतं का मला वाटतं, काही प्रश्नांची सविस्तर चर्चा व्हायला हवी.\nकावासाकीच्या डिझायर्नसची बाइकच्या रूपावर चांगलीच मेहनत घेतली आहे. ससाण्याची जरब डोळ्यांत असलेले हेडलाइट चटकन लक्ष वेधून घेतात. या बाइकचं बाकीचं रूपही इतकं आक्रमक आहे, की कधीही एखाद्यावर झेप घेईल, असंच वाटावं. निंजाचं रूप अधिक देखणं झालंय, ते विंडशील्ड्स आणि रेअर-व्ह्यू मिररमुळे. बाइकचा काळा रंग हा नेहमीच ‘सेक्सी’ आणि डोळ्यांत भरणारा असतो. मात्र, फिकट हिरव्या रंगातील १०-आरनं सौंदर्यात बाजी मारली आहे. माहिती पुरवणारं एलसीडी इन्फो पॅनेल आणि एलईडी टॅकोमीटरसह असणारं ऑल डिजिटल इन्स्ट्रुमेंट हीदेखील या बाइकची जमेची बाजू.\nवायूगतीशास्त्राचा (एरोडायनामिक्स) पूर्ण विचार करूनच १०आरचं रूप डिझायनर्सनी तयार केलं असावं. थ्री-स्पोक फोर्ज्ड अल्युमिनिअम व्हील्सच्या फॉर्मचा विचार करूनही ही चाकं दिसायला फार जुनी वाटतात. मला ही गोष्ट थोडीशी खटकली. डिझाइन आणि संकल्पनेच्या बाबतीत बोलायचं, तर ZX-10R ही सर्वगुणसंपन्न पॅकेज आहे. तसंच तिच्या जपानी स्पर्धकांशी तुलना करता नक्कीच उठून दिसणारी आहे. इटालियन बाजू मात्र किंचित नाजूक आहे.\n९९८ सीसी, फोर-स्ट्रोक, DOHC ही वैशिष्ट्यं आणि स्लिपर-टाइप बॅक टॉर्कसह असलेलं कॅसेट-टाइप सिक्स-स्पीड ट्रान्समिशन इंजिन ही या बाइकची खासीयत आहे. क्लचला मर्यादा घातली गेल्यामुळे बाइक स्थिर राहायला मदत झाली आहे. अवाजवी ऊर्जेला मर्यादेत ठेवण्यासाठी कावासाकीनं ‘S-KRTC’ (Sport Kawasaki Traction Control) ही विशेष ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टीम विकसित केली आहे.\nया सिस्टीममध्ये थ्रॉटल पोझिशनसह भरपूर डेटाची क्षमता, चाकांचा वेग, इंजिन RPM, प्रत्येक चाकाला बसवलेल्या स्पीड सेन्सरची मदत घेतलेलं व्हील स्लीपेज आणि अॅक्सलरेशन या बाबी आहेत. या ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टीमला तीन वेगवेगळ्या पॉवर सेटिंग आहेत. गाडी चालवणाऱ्याचं कौशल्य आणि चालवण्याची पद्धत यानुसार चालक या सेटिंगचा वापर करू शकतो.\nया बाइकवर बसल्यावर तिचं कॉम्पॅक्ट इंजिन मनात भरलं आणि आरामशीर बसता येतंय, हे लक्षात आल्यावर तर मी प्रेमातच पडलो. सध्या बाजारात असलेल्या सुपरबाइकपैकी या बाइकचं आसन सगळ्यात सोयीचं असल्याचं मला जाणवलं. जरा जोरात मनगट फिरवून अॅक्सलरेटर दिल्यावर क्षणात तुम्ही दुसऱ्या टोकाला पोहोचता; पण एवढं नक्की, की तुम्हाला भीती अजिबात वाटत नाही; कारण तेवढ्याच ताकदीचे ब्रेक आणि बाइक तुमच्याकडे असते. कोणत्याही गिअरमध्ये, कोणत्याही वेगात ही पॉवर तुमच्या दिमतीला हजर असते. मी मुद्दामहून ३० किलोमीटरच्या वेगाने चौथ्या गिअरमध्ये गाडी चालवून पाहिली. वेग आणि गिअरचे वेगवेगळे प्रयोग केले; पण इंजिनचा सहजपणा पाहून ते किती कार्यक्षम आहे, याचीच प्रचिती आली. वळणा-वळणांनी बाइक चालवून पाहिली, तेव्हा बाइकचं वजन कुठेही त्रासदायक वाटलं नाही. वळणावर कुठेही हे वजन आपल्या अंगावर येत नाही. या बाइकचं हँडल अतिशय सोयीचं असून त्याचं श्रेय ओहलिन्स कावासाकी इलेक्ट्रॉनिक स्टिअरिंग डॅम्परला जातं. वेगवेगळ्या राइडिंग परिस्थितीमध्ये वाढलेल्या आणि कमी झालेल्या वेगामध्ये हे हँडल अचूक साथ देतं.\nब्रेकिंग सिस्टीमची जबाबदारी ‘टोकिको ड्युएल सेमी-फ्लोटिंग डिस्क’नं उचलली आहे. ३१० आणि २२० एमएमच्या या डिस्क आपली जबाबदारी चोख पार पाडतात. कावासाकी आणि बॉशच्या संयुक्त विद्यमानं एक स्पेशल सिस्टीम विकसित करण्यात आली आहे.\nकावासाकी इंटेलिजन्ट अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम (केआयबीएस) असं या सिस्टीमचं नाव आहे. ‘केआयबीएस’चं काम ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टीमसोबत चालत असल्यानं उत्तम काम करतं. याचा अनुभव बाइक चालवताना मला आला.\nही बाइक वाहतुकीदरम्यान कसा परफॉर्मन्स देते, ते पाहण्या���ाठी मी रस्त्यांवर भर गर्दीच्या वेळी ती चालवून पाहिली आणि एक सुखद अनुभव घेऊन परतलो. इंजिनचं तापमान ११५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचूनही माझे पाय भाजले नाहीत. डाव्या पायाच्या खालून फक्त ऊबदार हवा जात असल्याचं जाणवलं. अजून एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, की चार हजार आरपीएम क्षमतेवर बाइक चालवताना त्या आवाजानं कुणाचं लक्ष फारसं वेधलं गेलं नाही; पण थ्रोटल उघडून सात हजार आरपीएम गाठल्यावर गाडीनं जी डरकाळी फोडली, त्या आवाजानं आजूबाजूचे सगळे आश्चर्यानं पाहातच राहिले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nलिनिआसाठी फियाटची मोर्चेबांधणी महत्तवाचा लेख\nमुंबईदिल्लीच्या मेट्रोत बसताच फडणवीसांना आली 'ही' आठवण\nक्रिकेट न्यूजइंग्लंडविरुद्धच्या कसोटीसाठी अजिंक्य आला बायो बबलमध्ये; पाहा पहिल्या दिवशी काय केले\nअर्थवृत्तपेट्रोल-डिझेल ; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा इंधन दर\nगुन्हेगारीअश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, महिलेवर सामूहिक बलात्कार\nसिनेन्यूजकतरिनाने फोटोत मारली विकी कौशलला मिठी\nदेशलाल किल्ला हिंसाचार : भाजप नेत्याचा थेट मोदी-शहांवर निशाणा\nअहमदनगरराष्ट्रवादी आणि भाजपच्या अभियानांमुळं मतदारांमध्ये 'ही' चर्चा\nअहमदनगरअण्णांचे आंदोलन थोपवण्यासाठी मोदी सरकारचे महत्त्वाचे पाऊल\nमोबाइलजिओच्या 'या' प्लानमध्ये १६८ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग\nहेल्थलाज व भीतीमुळे महिला लपवतात आपला ‘हा’ मोठा आजार, लक्षणे दिसताच तातडीने करा ही कामे\nब्युटीकेसगळती रोखण्यासाठी वापरा कॅफीन हेअर मास्क, जाणून घ्या योग्य पद्धत\nमोबाइलटिकटॉकने भारतातून गाशा गुंडाळला, 'इतके' हजार कर्मचारी झाले बेरोजगार\nधार्मिकवर्षातील पहिला गुरु पुष्य योग: धन वृद्धीसाठी करा हे उपाय\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00720.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/blog/nagpanchami-festival-ancient-tradtion-4033", "date_download": "2021-01-28T07:27:50Z", "digest": "sha1:WUWUMHECS5S7BS4V63PPLO5LQPIJHFZ4", "length": 11953, "nlines": 95, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "नागपंचमी सण प्राचीन परंपरा | Gomantak", "raw_content": "\nगुरुवार, 28 जानेवारी 2021 e-paper\nनागपंचमी सण प्राचीन परंपरा\nनागपंचमी सण प्राचीन परंपरा\n- सौ. राधिका कामत सातोस्कर,\nशनिवार, 25 जुलै 2020\nनागजातीत सामान्यतः नाग या शब्दाचा अर्थ सर्प असा समजला जातो. परंतु नाग ही मनुष्याची एक विशेष जात आहे. या जातीचे पिता महर्षी कश्‍यप आणि माता कद्रु होती. यामुळेच पौराणिक वाङ‌मयामध्ये या नागजातीला सर्प, नाग, अहि, भुजंग, उरग या शब्दांबरोबरच काद्रवेय म्हणजेच कद्रुचा मुलगा अशा शब्दातपण उल्लेख आ\n- सौ. राधिका कामत सातोस्कर,\nभारतात प्रत्येक वर्षी श्रावण शुक्ल पंचमीला नागपंचमी उत्सवाच्या स्वरूपात साजरा केला जातो. त्या दिवशी मल्लक्रीडा किंवा सर्पपूजा हे दोन कार्यक्रम प्रमुख स्वरूपात होतात. राजस्थान, हरियाणा, पंजाब, सिन्धु प्रदेश, कच्छ आणि पश्‍चिमी उत्तर प्रदेश इ. भागात श्रावण कृष्ण पंचमीपण नागपूजेसाठी प्रचलित आहे. ज्यामध्ये भिजलेले कच्चे अंकुरित अन्न नैवेद्याच्या स्वरूपात सापाच्या वारुळात टाकले जाते किंवा ते प्रसादाच्या स्वरूपात खाल्ले जाते. आजपण ही प्रथा त्या प्रदेशातील कुटुंबातील महिला जोपासत असून त्या दिवशी कच्च्या अन्नाचेच भोजन करतात. याला भातृपंचमी किंवा भैयापंचमी असेही म्हटले जाते. या दिवसाचे विशेष संबंध अग्रावाल आणि वैश्‍यांचे पूर्वज अग्रसेन महाराजांची पत्नी जी नागकन्या होती त्यांच्याशी आहे. नागजातीत सामान्यतः नाग या शब्दाचा अर्थ सर्प असा समजला जातो. परंतु नाग ही मनुष्याची एक विशेष जात आहे. या जातीचे पिता महर्षी कश्‍यप आणि माता कद्रु होती. यामुळेच पौराणिक वाङ‌मयामध्ये या नागजातीला सर्प, नाग, अहि, भुजंग, उरग या शब्दांबरोबरच काद्रवेय म्हणजेच कद्रुचा मुलगा अशा शब्दातपण उल्लेख आहे. ऋषि कश्‍यपांच्या तेरा बायका होत्या. त्यामधील कद्रु ही एक बायको होती. त्या तेरा बायकांच्याही विभिन्न प्रकारच्या मानवाच्या जाती उत्पन्न झाल्या की मानवाचे जसे दोन हात, दोन पायांच्या होत्या, पण चुकून त्यांना मानवेतर प्राणी समजले जाऊ लागले. याचे कारण म्हणजे कालचक्रामध्ये त्यांची वेगळी ओळख लुप्त होत चालली होती. आज आपण भारतात राहणाऱ्या लोकांना नृतत्व विज्ञान याचे ज्ञान नाही आणि आपण पाश्‍चात्यांक���ून मिळणाऱ्या कल्पित आर्य द्रविण, सेमिटिकसारख्या जातींचा आधार विहीत पाठ्यक्रमामध्ये शाळा, कॉलेजात, विश्‍व विद्यालयात शिकू लागलो आहोत. नागजातीचा मुख्य उत्सव ज्या दिवशी साजरा केला जात होता तो दिवस कालांतराने नागपंचमीच्या स्वरूपात रूढ झाला आहे. वैदिक ग्रंथात पंचजनच्या नावावरून पाच मूळ जातींच्या नावाचे उल्लेख मिळतात. या व्यतिरिक्त देव, सुपर्ण, निषादपण होते, पण कालांतराने या जातींना मनुष्येतर समजायला लागले, पण वास्तवात पुराणात वर्णन केल्याप्रमाणे सर्व जाती मनुष्यच होते. मनुष्य जसे समूहांमध्ये रहात होते, त्याचप्रमाणे नागजातीपण समूहातच रहात होती. नागजाती ही मनुष्यतुल्य प्राणी होते. ते साप नव्हते. याचे उदाहरण म्हणजे अनेक नागकन्यांचा विवाह अनेक राजर्षी आणि ऋषींबरोबर झालेला होता. नागजातींचे मनुष्यजातीबरोबर संबंध होण्याचे पुरावे उदा. महाभारत महर्षी श्रुतश्रृवा यांचे पुत्र साेमश्रवा यांचा जन्म नागकन्येच्या गर्भातूनच झालेला होता. कुन्तीचे वडील शूरसेनचे आजोबा (आईचे वडील) आर्यनावाचे नागराज होते, जे हस्तिनापूरजवळच्या नागलोकात रहात होते. हे गाव दिल्लीतील नागलोई या नावाने ओळखले जाते. भगवान रामचंद्रांचा मुलगा कुश याचा विवाह नागकन्या कुमुदूती हिच्याबरोबर झाला होता. तसेच वासुकि नागाच्या बहिणीचा विवाह जरत्कारू मुनी यांचेबरोबर झाला होता. पांडुपुत्र अर्जुनाचा विवाह नागकन्या उलूपी हिच्याबरोबर झाला आहे. प्राचिनकाळी नागजातीच्या लोकांचे जेवण अग्नीवर न शिजवलेले अन्न तथा मांस हेाते. गुहेत राहण्याचे ठिकाण असल्याने त्यांनी कधीही अग्नीचा उपयोग केला नाही. पाण्यात शिजवलेले अंकुरीत अन्न तसेच कच्चे मासे त्यांचे अन्न होते. अशा प्रकारे नागजातीचे प्राचीन काळापासूनचे वर्णन असून सर्वप्रकारच्या पुराणांमध्ये त्यांचा उल्लेख केलेला आहे. परंतु वर्तमानकाळात इतिहासजमा झालेल्या विस्मृतीच्या कारणाने लोक नागजातीला विसरून गेले असून, फक्त सर्पपूजाच उरली आहे. सर्पबंध भयंकर पाप असून त्यांच्या शापाने लोक या जन्मी तसेच पुढील आयुष्यात संतती विरहीत होतात. म्हणूनच नागपंचमीला आपण सापांचा सन्मान तर कराच, परंतु त्यांच्या या पूजेला किंवा सणाचे प्रारंभ करणारे नागजातीच्या लोकांना विसरू नका आणि आपला प्राचीन काळाचा इतिहास लक्षात ठेवा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00720.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/nanded/district-residents-should-observe-curfew-guardian-minister-ashok-chavan-nanded-news-320193", "date_download": "2021-01-28T09:00:09Z", "digest": "sha1:T6O5I6GMMPEYHNVZDHZTLXR54Y4TGYWE", "length": 22415, "nlines": 298, "source_domain": "www.esakal.com", "title": "जिल्हावासियांनी संचारबंदी पाळावी : पालकमंत्री अशोक चव्हाण - District residents should observe curfew: Guardian Minister Ashok Chavan nanded news | Nanded Latest News Updates in Marathi - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nजिल्हावासियांनी संचारबंदी पाळावी : पालकमंत्री अशोक चव्हाण\nजिल्हा प्रशासनातर्फे ता. १२ जुलैच्या मध्यरात्रीपासून ते ता. २० जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदीचे आदेश दिले आहेत. नांदेड जिल्ह्यात आजवर जवळपास ५८५ च्यावर कोरोना बाधितांची संख्या पोहचली आहे.\nनांदेड : जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा याचा प्रसार आटोक्यात यावा या उद्देशाने नांदेड जिल्हा प्रशासनातर्फे ता. १२ जुलैच्या मध्यरात्रीपासून ते ता. २० जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदीचे आदेश दिले आहेत. नांदेड जिल्ह्यात आजवर जवळपास ५८५ च्यावर कोरोना बाधितांची संख्या पोहचली आहे. यापैकी जवळपास ३५८ बाधित व्यक्ती बरे होऊन घरी गेले. तर २८ बाधित व्यक्ती दगावले आहेत.\nया पार्श्वभूमीवर कोरोनाची ही श्रृखंला आपल्या सर्वांच्या मदतीने तोडण्याशिवाय पर्याय नाही. ही साखळी तोडण्यासाठीच संचारबंदी ही एक प्रकारचा प्रतिबंधात्मक उपायच आहे. हे माझ्या जिल्ह्यातील सर्व बंधुभगिनींनी लक्षात घेतले पाहिजे. संचारबंदीच्या नियमांचे सर्वांनी काटेकोर पालन करावे, असे आवाहन मी करतो. या शब्दात जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जिल्हावासियांना कळकळीचे आवाहन केले.\nहेही वाचा - दुचाकीस्वार चोरांचा हैदोस, महिलेची पर्स लंपास\nसंचारबंदीचा घेतलेला निर्णय अत्यावश्यक\nमी स्वत: कोरोना योद्धा असल्याने यातून सावरतांना काय त्रास होतो हे मी जवळून अनुभवले आहे. याहीपेक्षा कुटुंबातील सदस्यांना याचा मोठा ताणही सहन करावा लागतो. कोणत्याही व्यक्तीला हा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आपण सर्वांनीच एकमेकांची काळजी घेतली पाहिजे. जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाय योजना अर्थात संचारबंदीचा घेतलेला निर्णय अत्यावश्यक आहे. यातून भाजीपाला व इतर अत्यावश्यक विक्रेत्यांसाठी सकाळचा एक निश्चित वेळ काही नियमांतर्गत जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करुन दिलेला आहे. त्यामुळे आत्यावश्यक गोष्टीची गैरसोय होणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.\nडॉ. शंकरराव चव्हाण यांचे हे जन्मशताब्दी वर्षे आहे\nआपल्या सर्वांना कल्पना आहेच की, भारताचे माजी गृहमंत्री, माजी मुख्यमंत्री तथा हैद्राबाद मुक्ती संग्रामातील स्वातंत्र सैनिक डॉ. शंकरराव चव्हाण यांचे हे जन्मशताब्दी वर्षे आहे. यता. १४ जुलै रोजी त्यांचा जन्मदिन आहे. याचे एक विशेष महत्व आहे. या जन्मशताब्दीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. तथापी सध्याची स्थिती लक्षात घेऊन ते सर्व कार्यक्रम आम्ही रद्द केलेले आहेत. या जयंती निमित्त त्यांच्या समाधीस्थळावर अथवा पुतळ्याजवळ कोणीही जाण्याचा प्रयत्न करु नये, असेही पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेडवासियांना भावनिक आवाहन केले.\nयेथे क्लिक करा - कोरोना इफेक्ट : मामामुळे भाच्यावर गंडांतर, लग्न रद्द, व्हावे लागले क्वारंटाईन\nनांदेड जिल्ह्यातील वाढती संख्या ही काळजीचा विषय\nसंचारबंदीचे काटेकोर पालन केले तरच आपल्याला कोरोना बाबतची श्रृंखला खंडित करता येणे शक्य होईल. दुर्देवाने कोरोनावर आजपर्यंत कोणतेही औषध खात्रीलायकरित्या उपलब्ध नाही. यासाठी जागतिक पातळीवर मोठे प्रयत्न सुरु आहेत. आजच्या घडिला सर्वांनी याची काळजी घेणे हाच एक मोठा प्रभावी उपाय आहे. आपल्या नांदेड जिल्ह्यातील वाढती संख्या ही काळजीचा विषय झाला आहे. यावर आपल्याला मात करायची आहे. जिल्ह्यातील संपूर्ण प्रशासन यासाठी आहोरात्र मेहनत घेत आहे. जिल्ह्यातील डॉक्टर्स, खाजगी डॉक्टर्स, नर्स, आरोग्य सेविका सर्व यंत्रणा आपले योगदान देत आहेत. संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांनी प्रशासनाला संचारबंदीचे नियम पाळून पूर्ण सहकार्य करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअखेर प्रशासनाला आली जाग, चिखलदरा-परतवाडा रस्त्याच्या कामाला सुरुवात\nचिखलदरा (जि. अमरावती) : अखेर विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदऱ्याच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. याबाबत 'सकाळ'ने वृत्त प्रकाशित केले आहे....\nमोकाट कुत्र्यांचा जीवघेणा हल्‍ला; तीन जण गंभीर\nवरणगाव (जळगाव) : पिसाळलेल्या दहा ते १५ भटक्या कुत्र्यांनी चार जणांव�� जीवघेणा हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना मंगळवारी (ता. २६) मध्यरात्री घडली....\n\"अहिल्यादेवी होळकर स्मारकाची महिनाभरात प्रक्रिया सुरू होईल; मी पालकमंत्री आहे, काळजी करू नका \nसोलापूर : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील अहिल्यादेवींच्या स्मारकाची प्रक्रिया महिनाभरात सुरू होईल, असे आश्वासन पालकमंत्री...\nतीनशे कोंबड्यांच्या अचानक मृत्यूने परिसरात एकच खळबळ; अहवालानंतर झाला खुलासा\nडांगसौंदाणे (नाशिक) : बागलाणच्या पश्‍चिम भागात दोन-तीन दिवसांत मृत कोंबड्यांचे नमुने पशुधन अधिकाऱ्यांनी प्रयोगशाळेत पाठवले असता या कोंबड्यांचा मृत्यू...\nदिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला वंचितचा पाठिंबा, किसान बागेतून जिल्हाकचेरी समोर धरणे आंदोलन\nहिंगोली : दिल्ली येथे मागील आठ महिन्यापासून शेतकरी विरोधी कायदे मागे घेण्यासाठी आंदोलन सुरू आहे त्यास पाठिंबा म्हणून जिल्हाकचेरी समोर किसान...\nप्रशिक्षण सुरू होण्यापूर्वीच पेटला वाद; अट वगळण्यासाठी मक्तेदाराकडून दबावतंत्र\nनाशिक : आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेल्या महिलांना महिला व बालकल्याण समितीमार्फत स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. परंतु यापूर्वी झालेल्या...\nसाहित्यपंढरीत संमेलनासाठी कोटींची उड्डाणे\nनाशिक : ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये घेण्याचे निश्‍चित झाले असताना अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने कोरोना काळात आटोपशीर...\nभाजपच्या वेबसाइटवर रक्षा खडसेंचा आक्षेपार्ह उल्लेख ते अमित शहांना बडतर्फ करण्याची मागणी, ठळक बातम्या एका क्लिकवर\nभाजपच्या वेबसाईटवरच रक्षा खडसेंचा अपमान करण्यात आला आहे. रक्षा खडसे यांच्या नावाखाली घृणास्पद आणि संतापजनक उल्लेख करण्यात आला आहे. हा धक्कादायक...\nलोकल ट्रेनबाबत मोठी बातमी 1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्य मुंबईकरांना मिळणार लोकल ट्रेन प्रवासाची मुभा \nमुंबई : मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांना लवकरच मुंबई लोकलने प्रवास करता येईल अशी चिन्ह दिसतायत. कारण लवकरच सर्वसामान्य मुंबईकरांसाठी लोकल सुरु होतील...\nकाळूबाईच्या नावानं चांगभलं; थांबा कूठे निघालात मांढरगडावर... अहाे हे वाचा\nवाई (जि. सातारा) : मांढरदेव (ता.वाई) येथील श्री काळेश्वरी देवीची वार्षिक यात्रा आजपासून (गुरुवार) सुरू झाली. यात्रेच्या निमित्���ाने ट्रस्टच्या...\nबागपतमध्ये पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये, रात्री उशिरा शेतकऱ्यांचे आंदोलन उधळून लावले\nनवी दिल्ली- दिल्लीत ट्रॅक्टर परेडवेळी झालेल्या हिंसाचारानंतर पोलिस प्रशासनाने मोठी कारवाई करत सुमारे 40 दिवसांपासून सुरु असलेले शेतकरी आंदोलन...\nशिवसेना खासदार आणि भाजप आमदारांच्या धुमचक्रीनंतर आता आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी\nवाशीम : शिवसेना खासदार भावना गवळी आणि भाजप आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटणी यांच्यात शाब्दिक वाद होवून एकमेकांच्या अंगावर धावून...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00720.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra-news/nashik/foreign-onions-buyers-refusal-nashik-marathi-news-370483", "date_download": "2021-01-28T07:51:45Z", "digest": "sha1:YW3TK6UE4KXZSAGL7LC3C4HZT43A7H2D", "length": 19864, "nlines": 281, "source_domain": "www.esakal.com", "title": "तुर्कस्तानचा कांदा नकोच! व्यापाऱ्यांची झाली चांगलीच हौस; परदेशी कांद्याला खरेदीदारांकडुन ठेंगा - To foreign onions Buyers refusal nashik marathi news | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\n व्यापाऱ्यांची झाली चांगलीच हौस; परदेशी कांद्याला खरेदीदारांकडुन ठेंगा\nसोमवारी (ता. 9) पिंपळगाव बाजार समितीचे लिलावात परदेशी कांदा विक्रीसाठी आणला नाही. स्थानिक कांद्याचे दर आज पुन्हा सरासरी पाचशे रूपये दराने वधारून उन्हाळ कांद्याला 4500 तर लाल कांद्याला चार हजार रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे.\nनाशिक : पिंपळगाव बसवंतमध्ये सुमारे दोन टन कांदा तुर्कस्तान, इजिप्त, अफगाणिस्थानहून आयात करण्याची आगळीक काही व्यापाऱ्यांनी केली. पण त्या व्यापाऱ्यांसाठी ही आयात हातबट्ट्याचा धंदा ठरत आहे. शनिवारी (ता. 7) तुर्कीच्या कांद्याला अवघा दीड हजार रूपये दर मिळाल्यानंतर आयातदारांना मोठा आर्थिक झटका बसला. त्यांनी सोमवारी (ता. 9) पिंपळगाव बाजार समितीचे लिलावात परदेशी कांदा विक्रीसाठी आणला नाही. स्थानिक कांद्याचे दर आज पुन्हा सरासरी पाचशे रूपये दराने वधारून उन्हाळ कांद्याला 4500 तर लाल कांद्याला चार हजार रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे.\n25 दिवसाचा प्रवास करून कांदा पिंपळगावात आला खरा, पण...\nआकाराने जम्बो, उग्रवास व त्यात चवीचा वांधा असल्याने भारतीय नागरिकांच्या कसोटीला तुर्की, इजिप्त व अफगाणिस्थानचा कांदा गत वर्षी उतरला नव्हता. तीच स्थिती यंदा ही राहण्याची स्थिती आहे. व्यापाऱ्यांनी पाकिस्तान धार्जिण्या देशाचा कांदा आयात करून दरातील तेजीत हात धुण्याचा प्रयत्न केला. पण अंगलट येण्याची चिन्ह आहेत. हजारो किलोमीटर व 25 दिवसाचा प्रवास करून कांदा पिंपळगांवात आला खरा, पण त्याचा दर्जा व वजनात मोठा घसारा झाला आहे. प्रतवारी करतांना बहुतांश कांदा सडल्याने तो फेकुन देण्याची वेळ आली आहे.\nपिंपळगाव बाजार समितीत शनिवारी (ता. 7) तुर्कीचा कांदा विक्रीसाठी आला. तो बघण्यासाठी व्यापारी व शेतकऱ्यांची गर्दी झाली. पण अवघा दीड हजार रूपये दर मिळाला. त्यामुळे आयातदारांना पहिल्याच दिवशी दणका बसला. खरेदीदारांनी ठेंगा दाखविल्याने आज सोमवारी (ता. 9) पिंपळगांव बाजार समितीत परदेशी कांदा विक्रीसाठी आला नाही. आयातदारांना आता परराज्यात तो विक्रीसाठी पाठविण्याशिवाय पर्याय नाही.\nहेही वाचा > समाजकंटकाचेच षड्यंत्र वाळलेले कांदारोप बघून शेतकऱ्याला धक्काच; अखेर संशय खरा ठरला\nलाल कांद्याने पिंपळगाव बाजार समिती गजबजली\nदरम्यान, पिंपळगाव बाजार समितीत शनिवारी परदेशी कांद्याने आणलेला दबाव दूर झाला. सरासरी पाचशे रूपयांना कांद्याच्या दरात सुधारणा झाली. उन्हाळ कांद्याची क्विंटल 13 हजार आवक होऊन सरासरी 4951 तर कमाल 6051 प्रतिक्विंटल दर मिळाले. लाल कांद्याने पिंपळगाव बाजार समिती गजबजली आहे. सरासरी 4100 रूपये तर कमाल 5900 रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला.\nहेही वाचा > शेडनेट पंजाच्या सहाय्याने फाडून आत शिरण्यात बिबट्या अयशस्वी; तरीही डाव साधलाच\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n महाबळेश्वरात 105 गावांत साध्या पद्धतीने यात्रा; देवस्थान समितीचा महत्वपूर्ण निर्णय\nभिलार (जि. सातारा) : महाबळेश्वर तालुक्‍यातील कोयना विभागातील जवळपास 105 गावांतील ग्रामस्थांनी कोरोनाच्या महामारीमुळे आपापल्या ग्रामदैवतांच्या वार्षिक...\nकृषिपंप जळण्याच्या प्रमाणात वाढ; शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा होण्याची मागणी\nदेऊर (धुळे) : यंदा समाध��नकारक पावसामुळे बागायत क्षेत्रात वाढ झाली. कोरडवाहू शेती ओलिताखाली आली. मात्र रब्बी हंगामातील पिकांना पाण्याचा भरणा...\nमहावितरणचा आडमुठेपणा काही थांबेना; रात्री बल्बचा आधार घेऊन होतेय कांदा लागवड\nमनमाड (नाशिक) : विहिरीत पाणी असूनही वीज वितरण कंपनीच्या भारनियमनाचा ‘शॉक’ सध्या शेतकऱ्यांना बसत असल्याने रात्री अंधारात बल्बच्या उजेडात कांदा लागवड...\nशेतकऱ्यांच्या पोटात भीतीचा गोळा; अवकाळीने देवळ्यात कांदापीक संकटात\nदेवळा (नाशिक) : तालुक्याच्या काही भागात पावसाळी वातावरणासह पावसाच्या सरी पडल्याने शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण आहे. यापूर्वी अतिवृष्टीमुळे कांद्याचे...\nनाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाने दाणादाण द्राक्ष, कांदा, भाजीपाल्याचे नुकसान\nसिन्नर / निफाड (जि.नाशिक) ः जिल्ह्यातील बहुतांश भागात गुरुवारी (ता. ७) सायंकाळी अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. द्राक्ष, टोमॅटो...\n ग्रामीण भागात एकाच वेळी उत्पादन; भाव मात्र गडगडले\nवैराग (सोलापूर) : ग्रामीण भागात एकाच वेळी भाज्यांचे उत्पादन वाढल्याने भावांत मोठी घसरण झाली आहे. पालक, मेथी, चुका, शेपू, चाकवत आदी भाज्यांना प्रति...\nशेतकऱ्याचा अक्षरश: संताप; हतबल होत कांद्याच्या पिकात सोडल्या मेंढ्या\nखामखेडा (नाशिक) : लागवड केलेल्या उन्हाळ कांद्यावर मोठ्या प्रमाणावर मररोगाचा प्रादुर्भाव असल्याने खामखेडा येथील शेतकरी समाधान आहेर यांनी पाच...\nढगाळ वातावरणामुळे इगतपुरीतील रब्बी पिकांवर संक्रांत; शेतकऱ्यांवर दुहेरी संकटाची शक्यता\nइगतपुरी (जि. नाशिक) : तालुक्यात रब्बी हंगामातील पिकांची अल्पशः प्रमाणावर का होईना लागवड करण्यात आली आहे; परंतु काही दिवसांपासून झालेल्या ढगाळ...\nकांद्यावर पांढऱ्या सड रोगाचा प्रार्दूभाव; लागवडीनंतर काही दिवसातच सडतायेत रोपे\nश्रीरामपूर (अहमदनगर) : सध्या कांदापिकावर पांढऱ्या सड रोगाचा प्रादुर्भाव दिसल्याने, कृषी विभागातर्फे कांदाउत्पादकांना मार्गदर्शन केले जात आहे....\nकांदापिकावर सड रोगाचा प्रादुर्भाव\nश्रीरामपूर (अहमदनगर) : सध्या कांदापिकावर पांढऱ्या सड रोगाचा प्रादुर्भाव दिसल्याने, कृषी विभागातर्फे कांदाउत्पादकांना मार्गदर्शन केले जात आहे....\nशेतकऱ्यांवर पुन्हा कांदे राखण्याची वेळ वाखारीत बारा क्विंटल कांद्याची चोरी\nदेवळा (जि. नाशिक) : वाखारी (ता. देवळा) येथील शेतकरी दिलीप कचरू भदाणे यांच्या शेतातून १० ते १२ क्विंटल लाल कांद्याची सोमवारी (ता. २८) रात्री चोरी...\nकांदा उत्पादक शेतकऱ्यांना खुल्या निर्यातीचा मिळणार लाभ; तो कसा \nधुळे ः केंद्र सरकारने १ जानेवारीपासून कांद्यावरील निर्यातबंदी उठविली आहे. या निर्णयाचा साक्री तालुक्याच्या पदरात अधिक लाभ पडेल. पाठोपाठ धुळे,...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00720.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/youths-corner/article-rushiraj-tayade-headphone-364811", "date_download": "2021-01-28T09:54:12Z", "digest": "sha1:KSTJXA5SWA24RKSNQFBFG2KQ3O55CEE5", "length": 19084, "nlines": 277, "source_domain": "www.esakal.com", "title": "गॅजेट्स : आव्वाज कुणाचा! - article rushiraj tayade on headphone | Marathi News - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nगॅजेट्स : आव्वाज कुणाचा\nसंगीत न आवडणारी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. हल्ली तर गाणी ऐकण्यासाठी वेगवेगळ्या हेडफोन्सचा वापर होत आहे. सुरुवातीला वायर्ड हेडफोनची मोठी क्रेझ होती. मात्र, हळूहळू ब्लूटूथ हेडफोन ते इअरबड्सपर्यंत हा प्रवास येऊन ठेपला आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या काही खास इअरबड्सबाबत....\nसंगीत न आवडणारी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. हल्ली तर गाणी ऐकण्यासाठी वेगवेगळ्या हेडफोन्सचा वापर होत आहे. सुरुवातीला वायर्ड हेडफोनची मोठी क्रेझ होती. मात्र, हळूहळू ब्लूटूथ हेडफोन ते इअरबड्सपर्यंत हा प्रवास येऊन ठेपला आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या काही खास इअरबड्सबाबत....\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nब्ल्यूटूथ व्ही.५.० फीचरने सुसज्ज असलेल्या या हेडफोन्समध्ये दमदार संगीताची अनुभूती तुम्हाला मिळू शकेल. इंटिग्रेटेड कन्ट्रोलसह व्हॉईस असिस्टंटचीही सुविधा यामध्ये देण्यात आली आहे. केवळ एका बटनावरून तुम्हाला सर्व काही अॅक्सेस करता येते. विशेष फायबरने तयार केलेले हे इअरबड्स पाण्यापासून तसेच घामापासून सुरक्षित आहे. ४७० एमएएचच्या बॅटरीमुळ��� एका चार्जिंगमध्ये सलग तीन तास या इअरबड्समध्ये गाणी ऐकता येतात. विविध ई-कॉमर्स संकेतस्थळावर या इररबड्सची किंमत १४०० ते १५०० रुपये आहे.\nशाओमी या ब्रॅण्डने आणलेले हे खास इअरबड्स सर्वच कंपनीच्या मोबाईलला जोडता येतात. उत्तम डिझाईन आणि स्टायलिश लुकमुळे हे इअरबड्स सर्वांचे लक्ष वेधून घेतात. अवघ्या ४.१ ग्रॅम वजन असल्याने ते कितीही वेळ कानात असले, तरीही त्याचा कोणताही त्रास होत नाही. एकावेळच्या चार्जिगमध्ये हे इअरबड्स सलग चार तास चालू शकतात. हे इअरबड्स पाणी आणि घामापासून खराब होणार नसल्याचे कंपनीने म्हटले आहे. विविध ई-कॉमर्स संकेतस्थळावर या इअरबड्सची किंमत १४९९ रुपये आहे.\nपिट्रॉन कंपनीने सादर केलेले खास इअरबड्स ब्लूटूथ ५.०, सहा तासांचा प्ले बॅक टाम, चार्जिंग केससह वीस तासांची कार्यक्षमता आणि १०० तास स्टॅँडबाय मोडवर राहू शकतो. १० मीटर वायरलेस रेंज, व्हाईस असिस्टंट सपोर्ट, ४०० एमएएच बॅटरी क्षमता आदी सुविधा या इअरबड्समध्ये दिली आहे. हँड्सफ्री म्युझिक आणि फोन मॅनेजमेंटसह संगीताचा उत्तम आनंद ग्राहकांना घेता येईल. या इअरबड्सची ई-कॉमर्स संकेतस्थळावरील किंमत १००० रुपये आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nझेंडा फडकावण्यावरून बार्शीच्या सुलाखे हायस्कूलच्या प्राचार्यांना दिली शिक्षकाने पेटवून घेण्याची धमकी \nबार्शी (सोलापूर) : शहरातील सुलाखे हायस्कूलमधील शिक्षकाने, उपमुख्याध्यापिकेच्या हस्ते शाळेचे ध्वजवंदन होणार असेल तर शाळेतच पेटवून घेईन, अशी धमकी...\nअल्पवयीन मुलीसोबत संबंध ठेवल्याचा प्रकार उघड, नवरदेवाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल\nबेलकुंड (जि.लातूर) : एका तेरा वर्षीय मुलीसोबत विवाह करणाऱ्या नवरदेवाविरोधात भादा पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी...\nतोंडओळख असलेल्या तरुणासोबत जेजुरीला जाणं महिलेला पडलं महागात\nलोणी काळभोर (पुणे) : सोलापुर जिल्हातील एका महिला शिक्षिकेला केवळ जुजबी तोंड ओळख असलेल्या इसमाबरोबर फिरणे चांगलेच अंगलट आले आहे. योगेश पाटील...\nViral Video: 'तुम्ही मला सोबत का नेलं नाही' एकट्याने कोरोना लस घेणाऱ्या डॉक्टरला पत्नीने live झापलं\nनवी दिल्ली- दिल्लीतील एका वरिष्ठ डॉक्टरचे कोरोना लस घेतल्यानंतर आपल्या पत्नीसोबतचे संभाषण मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर केके...\nनवऱ्यावर रागावून जीव द्यायला गेली, पण एकमेकांना पाहताच ढसढसा रडले\nऔरंगाबाद : मुळ हैदराबाद माहेर असलेल्या ‘सुलक्षणा’ (नाव बदललं आहे) हिचा पाच वर्षापूर्वी औरंगाबादेतील हर्सूलच्या सुदर्शन (नाव बदललं आहे) विवाह...\nअमोल कोल्हे आणि चंद्रकांत पाटील यांच्या नावाने फसवणुकीचा प्रयत्न; एकाला अटक\nपुणे : खासदार अमोल कोल्हे बोलत असल्याची बतावणी करुन लॉकडाउन काळात एका बांधकाम व्यावसायिकाला फसविण्याचा प्रयत्न करणाऱ्याला गुन्हे शाखेच्या खंडणी...\nकाही तासांतच चार लाखांचे लोन मंजूर झाल्याचा आला फोन; सर्वकाही सुरळीत सुरू असताना पुन्हा खणखणला फोन\nअमरावती : चार लाख रुपयांचे लोन मंजूर झाल्याचे सांगून तोतयांनी एका व्यक्तीकडून तब्बल विविध कारणे सांगून ६३ हजार रुपये लुबाडले. उमेश बापुराव कुबडे (वय...\nमुख्यमंत्र्यांची डरकाळी; 'आता रडायचं नाय,कर्नाटकचा भाग महाराष्ट्रात आणणार'\nमुंबई - कर्नाटक सीमा प्रश्न त्यावरुन सातत्यानं होणारे वाद यामुळे गेल्या काही दिवसांपासुन वातावरण पेटले आहे. त्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव...\nअबब : भलतंच धाडस, ''आली अंगावर, घेतली शिंगावर\" अजस्त्र मगरीला ग्रामस्थांनी घेतले थेट खांद्यावर\nसांगली : \"आली अंगावर, घेतली शिंगावर\"असंच काहीसं सांगलीच्या साटपेवाडीत एका अजस्त्र मगरी बाबत घडले आहे.गावात कृष्णाकाठी मगरी आली आणि ग्रामस्थांनी...\n आता मोबाइलमध्ये करता येणार 'मतदान कार्ड' डाउनलोड; ही आहे सोपी पध्दत..\nसातारा : देशातील प्रशासनात लोकांचा सहभाग वाढवणे, ते अधिक पारदर्शी बनवणे, शासनाकडून लोकांना मिळणारा प्रतिसाद वाढवणे व ते अधिक लोकाभिमुख करणे अशा...\nऔषध विक्रेत्याने डॉक्टरला फोन करून सांगितले पैसे पाठवले अन् सरकली पायाखालची जमीन\nआर्णी (जि. यवतमाळ) : वैद्यकीय अधीक्षक असलेल्या डॉक्टराचे फेसबुक अकाऊंट हॅक करून हॅकरने चक्क मेडिकल स्टोर्सच्या मालकालाच गंडा घातल्याची घटना उघडकीस...\nफसवणूक प्रकरणी डोंगरगावातील लक्ष्मी प्रोड्यूसर कंपनीच्या अध्यक्षासह नऊ जणांवर गुन्हा दाखल\nसोलापूर : कमी व्याजदरासह नाबार्डकडून अनुदान मिळवून देण्याचे आमिष दाखवून जादा दराने कर्ज देऊन फसवणूक केल्या प्रकरणी मंगळवेढा तालुक्‍यातील डोंगरगाव...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्र��\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00720.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/mumbai/will-bollywood-actors-go-become-bandits-shiv-senas-real-question-yogis-a301/", "date_download": "2021-01-28T09:06:30Z", "digest": "sha1:2V6NM33UMXYPCZTCOOGA7OVS2NS6D652", "length": 34195, "nlines": 406, "source_domain": "www.lokmat.com", "title": "बॉलिवूड कलाकार यूपीमध्ये डाकू बनायला जाणार का? शिवसेनेचा योगींना खरमरीत सवाल - Marathi News | Will Bollywood actors go on to become bandits in UP? Shiv Sena's real question to yogis | Latest mumbai News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार २८ जानेवारी २०२१\n\"ते व्हायरल करण्याची गरज नव्हती, मला खूप वाईट वाटलं\"; रक्षा खडसेंनी केली कारवाईची मागणी\nमुंबई महाराष्ट्राचीच; 'त्या' वक्तव्याला कशाचाही आधार नाही; अजित पवारांनी कर्नाटकला सुनावलं\nBARC Recruitment 2021: भाभा अणुशक्ती केंद्रामध्ये नर्स, चालकांसह अन्य जागांसाठी भरती; १२ वी पास उमेदवारांनाही संधी\nअसे येडे बरळत असतात; संजय राऊत यांची कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका\nआरबीआयच्या अधिकाऱ्याचा गळा दाबून मोबाईल हिसकावून चोरट्याने काढला पळ\nमालदीव्हजमध्ये हनीमून एन्जॉय करतंय हे मराठमोळं कपल, पाहा त्यांचे खास फोटो\nPHOTOS: आशका गोराडियाने पतीसोबत समुद्र किनारी केला योगा, इंटरनेटवर व्हायरल झाले रोमाँटिक फोटो\nओ भाई, इस गरीब को कोई कपडे दे दो... उर्वशी रौतेलाच्या ‘फाटक्या’ पॅन्टची लोकांनी घेतली मजा\n कतरिना कैफने विकी कौशलला मिठी मारताना शेअर केला फोटो, चाहत्यांना मिळाला पुरावा\n'जोड्याने हाणले पाहिजे या दोघांना', अर्जुन-मलायकाला पाहून संतापले चाहते\n'अबू आझमींच्या भाषणाचा बोलवता धनी कोण\nतुम्हीसुद्धा चहासोबत हे पदार्थ खात असाल तर वेळीच सावध व्हा; कधी आजारी पडाल कळणारही नाही\nदुधाचेही शरीरावर साइड इफेक्ट होतात का जाणून घ्या काय सांगतात एक्सपर्ट.....\nBudget 2021: आरोग्य सेवा बळकट करणे आवश्यक; आमूलाग्र बदल करण्यासाठी भरीव निधीची गरज\nकमकुवत हाडांसह किडनी स्टोनचाही वाढू शकतो धोका; वेळीच जाणून घ्या डायटींगचे हे साईड इफेक्ट्स\nचीनमधील 'ही' फळं दिसायला आहेत विचित्र, तरीही लोक आवडीनं खातात...\n देशातील त��्बल 147 जिल्ह्यांत 7 दिवसांपासून कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही\nप्रजासत्ताक दिनी घडवण्यात आलेला हिंसाचार पूर्वनियोजित; शेतकरी संघटनांची प्रतिमा डागाळण्याचा कट- बीकेयूचे प्रवक्ते राकेश टिकेत\nVIVOकडे IPL 2021चं टायटल स्पॉन्सरशीप; चायनीझ कंपनीसाठी BCCIनं उघडलं दार\nशेतकरी आंदोलनाला वेगळे वळण; सिंघू बॉर्डरवर स्थानिक उतरले रस्त्यावर\nजालना- मराठा आरक्षणासाठी ३ दिवसांपासून पिंपळगावात उपोषण करत असलेल्या २ आंदोलकांची प्रकृती खालावली\nभिवंडी एमआयडीसी परिसरात कपिल रेयॉन इंडिया कंपनीला भीषण आग\nउद्या संसदेत होणाऱ्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर १६ पक्ष बहिष्कार घालणार; नव्या कृषी कायद्यांना पक्षांचा विरोध\nदिल्ली- शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असलेल्या सिंघू सीमेवर स्थानिक एकवटले; परिसर मोकळा करण्याची मागणी\nकृषी कायदे रद्द करण्यासाठी मोदी सरकार आणखी शेतकऱ्यांच्या मृत्यूंची वाट पाहतंय- ऊर्जामंत्री नितीन राऊत\nमहिलांबरोबर चावटपणा करणाऱ्यांना तुरुंगात टाकलं पाहिजे- शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील\nआरबीआयच्या अधिकाऱ्याचा गळा दाबून मोबाईल हिसकावून चोरट्याने काढला पळ\nदुसऱ्यांचे हक्क हिरावून आम्हाला आरक्षण नको. आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण द्या- भाजप खासदार उदयनराजे भोसले\nआरक्षणापासून मराठा समाजाला वंचित ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होतोय- आमदार शिवेंद्रराजे भोसले\nदेशातील बऱ्याच शेतकऱ्यांना नव्या कृषी कायद्यांबद्दल पुरेशी माहिती नाही; अन्यथा संपूर्ण देशातील शेतकरी पेटून उठतील- काँग्रेस नेते राहुल गांधी\nऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून मायदेशात परतल्यावर घरचे मागेच लागलेत; रिषभ पंतची 'ती' पोस्ट व्हायरल\n देशातील तब्बल 147 जिल्ह्यांत 7 दिवसांपासून कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही\nप्रजासत्ताक दिनी घडवण्यात आलेला हिंसाचार पूर्वनियोजित; शेतकरी संघटनांची प्रतिमा डागाळण्याचा कट- बीकेयूचे प्रवक्ते राकेश टिकेत\nVIVOकडे IPL 2021चं टायटल स्पॉन्सरशीप; चायनीझ कंपनीसाठी BCCIनं उघडलं दार\nशेतकरी आंदोलनाला वेगळे वळण; सिंघू बॉर्डरवर स्थानिक उतरले रस्त्यावर\nजालना- मराठा आरक्षणासाठी ३ दिवसांपासून पिंपळगावात उपोषण करत असलेल्या २ आंदोलकांची प्रकृती खालावली\nभिवंडी एमआयडीसी परिसरात कपिल रेयॉन इंडिया कंपनीला भीषण आग\nउद्या संसदेत होणाऱ्या राष्ट्रपतीं���्या अभिभाषणावर १६ पक्ष बहिष्कार घालणार; नव्या कृषी कायद्यांना पक्षांचा विरोध\nदिल्ली- शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असलेल्या सिंघू सीमेवर स्थानिक एकवटले; परिसर मोकळा करण्याची मागणी\nकृषी कायदे रद्द करण्यासाठी मोदी सरकार आणखी शेतकऱ्यांच्या मृत्यूंची वाट पाहतंय- ऊर्जामंत्री नितीन राऊत\nमहिलांबरोबर चावटपणा करणाऱ्यांना तुरुंगात टाकलं पाहिजे- शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील\nआरबीआयच्या अधिकाऱ्याचा गळा दाबून मोबाईल हिसकावून चोरट्याने काढला पळ\nदुसऱ्यांचे हक्क हिरावून आम्हाला आरक्षण नको. आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण द्या- भाजप खासदार उदयनराजे भोसले\nआरक्षणापासून मराठा समाजाला वंचित ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होतोय- आमदार शिवेंद्रराजे भोसले\nदेशातील बऱ्याच शेतकऱ्यांना नव्या कृषी कायद्यांबद्दल पुरेशी माहिती नाही; अन्यथा संपूर्ण देशातील शेतकरी पेटून उठतील- काँग्रेस नेते राहुल गांधी\nऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून मायदेशात परतल्यावर घरचे मागेच लागलेत; रिषभ पंतची 'ती' पोस्ट व्हायरल\nAll post in लाइव न्यूज़\nबॉलिवूड कलाकार यूपीमध्ये डाकू बनायला जाणार का शिवसेनेचा योगींना खरमरीत सवाल\nBollywood Mumbai News : बॉलिवूडच्या धर्तीवर उत्तर प्रदेशमध्ये फिल्मसिटी निर्माण करण्याची घोषणा करणाऱ्या योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्यामुळे सध्या महाराष्ट्रातील राजकारण पेटून उठले आहे.\nबॉलिवूड कलाकार यूपीमध्ये डाकू बनायला जाणार का शिवसेनेचा योगींना खरमरीत सवाल\nठळक मुद्देयोगींकडून सुरू असलेल्या बॉलिवूड कलाकारांच्या भेटीगाठींमुळे शिवसेना आणि महाविकास आघाडीमधील पक्ष आक्रमक बॉलिवूड मुंबई सोडून उत्तर प्रदेशमध्ये का जाईल बॉलिवूडवाले उत्तर प्रदेशमध्ये डाकू बनायला जाणार का बॉलिवूडवाले उत्तर प्रदेशमध्ये डाकू बनायला जाणार का गुलाबराव पाटील यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विचारला खरमरीत सवाल\nमुंबई - बॉलिवूडच्या धर्तीवर उत्तर प्रदेशमध्ये फिल्मसिटी निर्माण करण्याची घोषणा करणाऱ्या योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्यामुळे सध्या महाराष्ट्रातील राजकारण पेटून उठले आहे. योगींकडून सुरू असलेल्या बॉलिवूड कलाकारांच्या भेटीगाठींमुळे शिवसेना आणि महाविकास आघाडीमधील पक्ष आक्रमक झाले आहेत. शिवसेनेचे नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री गुलाबराव पाटील यांनी या मुद्द्यावरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना खरमरीत सवाल विचारला आहे.\nबॉलिवूड मुंबई सोडून उत्तर प्रदेशमध्ये का जाईल बॉलिवूडवाले उत्तर प्रदेशमध्ये डाकू बनायला जाणार का बॉलिवूडवाले उत्तर प्रदेशमध्ये डाकू बनायला जाणार का मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. तसेच कुणीही बॉलिवूडला मुंबईतून बाहेर नेऊ शकत नाही, असा टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे.\nयावेळी गुलाबराव पाटील यांनी उत्तर प्रदेशपेक्षा मुंबई ही खूप सुरक्षित असल्याचेही स्पष्टपणे सांगितले. उत्तर प्रदेशमध्ये दिवसाढवळ्या दरोडे पडतात. तिथे सुरक्षितता आहे का अशा परिस्थितीत उत्तर प्रदेशसारख्या राज्यात गुंतवणूक करणे कितपत सुरक्षित ठरेल. अशा वातावरणामुळे मुंबईसारखे शहर सोडून बॉलिवूड उत्तर प्रदेशात जाईल असे वाटत नाही, असे त्यांनी सांगितले.\nदरम्यान, मुंबईच्या दौऱ्यावर आलेल्या योगी आदित्यनाथ यांनीही बॉलिवूड आणि फिल्मसिटीच्या मुद्द्यावरून शिवसेनेला टोला लगावला होता. आम्ही नवी फिल्मसिटी उभारतोय, इतर लोक चिंतेत का; असा सवाल योगी आदित्यनाथ यांनी शिवसेनेला विचारला होता. \"बॉलिवूडची फिल्मसिटी घेऊन जाण्याचा काही प्रश्नच नाही. फिल्मसिटी ही खुली प्रतिस्पर्धा आहे. प्रत्येक राज्याला प्रगती करण्याचा हक्क आहे. आम्ही जागतिक सुविधा देणारी नवी फिल्मसिटी उभारणार आहोत. त्यामुळे इतरांनी चिंता करण्याचं कारण नाही\", असा टोला योगी आदित्यनाथ यांनी शिवसेनेला लगावला होता.\nनोएडात १ हजार हेक्टरवर उभी राहणार फिल्मसिटी\nउत्तर प्रदेशचे कॉर्पोरेट हब म्हणून ओळख मिळवलेल्या नोएडामध्ये नवी फिल्मसिटी उभारण्यात येणार आहे. यासाठी १ हजार हेक्टर इतकी जागा निश्चित करण्यात आल्याचं योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं. नवी फिल्मसिटी आग्रा, मथुरा आणि दिल्लीहून प्रवासासाठी सोयीस्कर ठरेल असं सांगतानाच या फिल्मसिटीत आम्ही जागतिक दर्जाच्या सुविधा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं आदित्यनाथ म्हणाले.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nbollywoodyogi adityanathShiv Senaबॉलिवूडयोगी आदित्यनाथशिवसेना\nशिवसेना सदस्यांचा कृषी विकास अधिकाऱ्यांच्या कक्षात ठिय्या\nज��ल्ह्यातील कार्यकर्त्यांना राणेंचे नेतृत्व मान्य नाही हे झाले स्पष्ट- वैभव नाईक\nआम्ही नवी फिल्मसिटी उभारतोय, इतर लोक चिंतेत का; योगी आदित्यनाथ यांचा शिवसेनेला सवाल\nयोगींचं मुंबईत येणं शिवसेना मनसेला खटकलं\nमंत्र्यासोबत डिनरला नकार;थांबवलं विद्याचं शूटिंग\n\"ते व्हायरल करण्याची गरज नव्हती, मला खूप वाईट वाटलं\"; रक्षा खडसेंनी केली कारवाईची मागणी\nBARC Recruitment 2021: भाभा अणुशक्ती केंद्रामध्ये नर्स, चालकांसह अन्य जागांसाठी भरती; १२ वी पास उमेदवारांनाही संधी\nरक्षा खडसे यांचा भाजपाच्या वेबसाईटवर वादग्रस्त उल्लेख; गृहमंत्र्यांनी दिला थेट कारवाईचा इशारा\nसवलतीच्या ‘कला’ गुणांवर प्रश्नचिन्ह; कला संचालनालयाकडून परीक्षांचे नियोजन नाही\nबेकायदा बांधकामे नियमित करण्याचे काम महाराष्ट्रातच; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सुनावले\n...आणि ती म्हणाली, मलाही शिकायचेय त्यांच्यासाठी रस्त्यावर भरते ‘हॅप्पीवाली पाठशाळा’\nशेतकरी आंदोलनाच्या आडून दिल्लीत झालेल्या हिंसाचाराला अमित शाह जबाबदार असून त्यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, हा काँग्रेसचा आरोप आणि मागणी पटते का\niPhone 13 २०२१ मध्ये होणार लॉंच किंमत\n'अबू आझमींच्या भाषणाचा बोलवता धनी कोण\nआई कुठे काय करते\nPHOTOS: आशका गोराडियाने पतीसोबत समुद्र किनारी केला योगा, इंटरनेटवर व्हायरल झाले रोमाँटिक फोटो\nओ भाई, इस गरीब को कोई कपडे दे दो... उर्वशी रौतेलाच्या ‘फाटक्या’ पॅन्टची लोकांनी घेतली मजा\nVIVOकडे IPL 2021चं टायटल स्पॉन्सरशीप; चायनीझ कंपनीसाठी BCCIनं उघडलं दार\n ५ वर्षांच्या मुलीला बाथरूमध्ये घेऊन गेली जन्मदाती आई; आधी डोळे काढले मग कापली जीभ\n देशातील तब्बल 147 जिल्ह्यांत 7 दिवसांपासून कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही\nघटस्फोटानंतर महिलेने १४ बाळांना दिला जन्म, पोटाचा आकार बघून हैराण झाली होती दुनिया....\nMom To Be गरोदरपणात अभिनेत्री धनश्री काडगांवकरची स्टाईल, केले हटके फोटोशूट\nपंजाब नॅशनल बँकेत १०० जागांची भरती, मोठा पगार; झटपट करा अर्ज\nरशियाचे राष्ट्रपती पुतिन यांच्या सीक्रेट पॅलेसचा भांडाफोड, फोटो पाहून व्हाल थक्क.....\nएकटेच खेळत होते चिमुकले; चोरांनी अख्खे घरदार लुटले, पण जाताना...\n'जोड्याने हाणले पाहिजे या दोघांना', अर्जुन-मलायकाला पाहून संतापले चाहते\nविषाणू असेल किंवा सीमेवरील आव्हान; भारत सामना करण्यासाठी सज्ज : पंतप्रधान मोदी\n\"ते व्हायरल करण्याची गरज नव्हती, मला खूप वाईट वाटलं\"; रक्षा खडसेंनी केली कारवाईची मागणी\nपारा ११अंशावर : शहरात वाढला थंडीचा कडाका\n ५ वर्षांच्या मुलीला बाथरूमध्ये घेऊन गेली जन्मदाती आई; आधी डोळे काढले मग कापली जीभ\n\"; दिल्ली हिंसाचारासंदर्भात 'या' मोठ्या शेतकरी नेत्यानं मागितली पोलिसांची माफी\n\"ते व्हायरल करण्याची गरज नव्हती, मला खूप वाईट वाटलं\"; रक्षा खडसेंनी केली कारवाईची मागणी\n देशातील तब्बल 147 जिल्ह्यांत 7 दिवसांपासून कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही\nड्रॅगनच्या दुखऱ्या जखमेवर बोट; भारतीय लष्कर चीनला धक्का देण्याच्या तयारीत\nमुंबई महाराष्ट्राचीच; 'त्या' वक्तव्याला कशाचाही आधार नाही; अजित पवारांनी कर्नाटकला सुनावलं\nReserve Bank Of India Recruitment 2021 : ग्रेड बी अधिकारी पदांसाठी भरती; आजच अर्ज करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00720.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.pantnagaritimes.com/2020/02/blog-post_25.html", "date_download": "2021-01-28T09:48:41Z", "digest": "sha1:YWXBZLR6AHSCVPPATY3LGH2I757RIAID", "length": 9134, "nlines": 52, "source_domain": "www.pantnagaritimes.com", "title": "कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेत वार्षिक स्नेह संम्मेलन उत्साहात साजरे - Pantnagari Times", "raw_content": "\nHome सामाजिक कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेत वार्षिक स्नेह संम्मेलन उत्साहात साजरे\nकर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेत वार्षिक स्नेह संम्मेलन उत्साहात साजरे\nपाठखळ ता.मंगळवेढा येथील कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेत मंगळवार दि.25/02/2020 रोजी विविध शालेय स्पर्धा व संस्कृतिक कार्यक्रमासह वार्षिक स्नेह संम्मेलन मोठ्या थाटात संपन्न झाले.विद्यार्थ्यांच्या विकास हा बालवयातच होत असतो यातूनच त्यांच्या सुप्त गुणांना चालना मिळून विद्यार्थ्यांचा शारीरिक,मानसिक,बौद्धिकविकास व्हावा हा या मागचा महत्वाचा उद्देश आहे असे मत कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या सौ.विनया ताई परिचारक यांनी व्यक्त केले.\nकार्यक्रमाची सुरुवात सौ.विनया ताई परिचारक यांच्या हस्ते पांडुरंगाच्या प्रतिमेचे व रंग मंचाचे पूजन करून करण्यात आली.यावेळी सौ.कर्णीकर मॅडम,कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील, कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेच्या प्रभारी मुख्याध्यापिका काळुंगे मॅडम,यांचे सह सर्व शिक्षक-शिक्षिका व कर्मचारी उपस्थित होते.\nयावेळी बोलताना कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांचा सर्���ांगीण विकास होऊन चांगली पिढी तयार व्हावी हा प्रशालेचा मानस असून लहान मुलांच्या कलागूणांना वाव मिळावा,त्यासाठी त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेत दरवर्षी विविध उपक्रम राबविले जातात. कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेत सर्व शिक्षक-शिक्षिका यांचे वेळो वेळी व अमूल्य असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळत असते. यावेळी बालकलाकारांनी ‘नाच रे मोरा’, “आय लव माय इंडिया”,’रंग दे बसंती’ आदी गाण्यांवर नाच करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच थोर पुरुषांच्या वेशभूषेतील बाल विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांची दाद मिळवली.\nसंपादक - श्री.मदार जैनुद्दीन सय्यद मुलाणी\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'पंतनगरी टाईम्स' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. www.pantnagaritimescom.\nवरील सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nBreaking - मंगळवेढा तालुक्यातील 'या' गावातील व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव,प्रशासन झाले सतर्क\nमंगळवेढा / प्रतिनिधी बोराळे ता. मंगळवेढा येथील एक व्यक्तीचा आज दिनांक 08/07/2020 रोजी कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याबा...\nमंगळवेढयाच्या वकिल महिलेची सोलापूरात गळफास घेवून आत्महत्या\nमंगळवेढा / प्रतिनिधी --------------------------- मंगळवेढया कन्या असलेल्या अ‍ॅड. स्मिता धनंजय पवार (वय 31) या महिलेन...\nदारूच्या नशेत मामाने केला विवाहित भाचीचा विनयभंग; सोलापूर जिल्ह्यातील 'या' तालुक्यातील घटना\nसांगोला / प्रतिनिधी ---------------------------- विवाहित भाची घरात एकटी असल्याची संधी साधून दारूच्या नशेतील मामाने तिच्य...\nसोलापूर जिल्ह्यातील 'या' ग्रामीण भागात आढळले नव्याने 20 जण पॉझिटिव्ह ,3 जणांचा मृत्यू\nसोलापूर- जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्र दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. आज बुधवारी ग्रामीण भागातील 20 जणांच...\nमंगळवेढा तालुक्यातील हुन्नूर गावात येऊन गेलेला तो पेशंट निघाला कोरोना पॉझिटिव्ह\nमंगळवेढा / प्रतिनिधी मंगळवेढ�� तालुक्यातील हुन्नूर गावात दि.9 जून रोजी सोलापुरातील एक व्यक्ती येऊन गेला होता त्यास लक्षणे दिसत असल्या...\nक्रीडाविषयक जाहिरात मनोरंजन राजकीय संपादकीय सामाजिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00720.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/jalgaon/beginning-ma-first-year-admission-process-a632/", "date_download": "2021-01-28T07:52:51Z", "digest": "sha1:7SCPUERDCLBZTNH5YP5E6MFIKEUWME5L", "length": 28466, "nlines": 398, "source_domain": "www.lokmat.com", "title": "एम.ए.प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेला सुरूवात - Marathi News | Beginning of M.A. first year admission process | Latest jalgaon News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार २८ जानेवारी २०२१\nसवलतीच्या ‘कला’ गुणांवर प्रश्नचिन्ह; कला संचालनालयाकडून परीक्षांचे नियोजन नाही\nबेकायदा बांधकामे नियमित करण्याचे काम महाराष्ट्रातच; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सुनावले\n पाचवी ते दहावीचे वर्ग राज्यभरात सुरू; मुंबईत अद्यापही प्रश्नचिन्ह\n...आणि ती म्हणाली, मलाही शिकायचेय त्यांच्यासाठी रस्त्यावर भरते ‘हॅप्पीवाली पाठशाळा’\nमुंबईतील सर्व रुग्णालयांची झाडाझडती सुरू; भंडारा अग्निप्रकरणानंतर महापालिका अधिक जागरूक\nमल्टी कलर ड्रेसमध्ये दिसली कतरिना कैफ, स्टायलिश लूक पाहून चाहते झाले क्लीन बोल्ड\nBirthday Special : बॉबी देओल व नीलमचे ब्रेकअप झाले अन् बदनाम झाली पूजा भट्ट\nकोण आहे प्रज्ञा जैसवाल , जी 'अंतिम'मध्ये करणार सलमान खानसोबत रोमान्स\nPHOTOS: एली अवरामने शेअर केलं लेटेस्ट ग्लॅमरस फोटोशूट, See Pics\nमानसी नाईक तिचा नवरा प्रदीप खरेरा निघाले हनीमूनला, जाणून घ्या याबद्दल\nLIVE -CM Uddhav Thackeray, Sharad Pawar महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद- संघर्ष व संकल्प पुस्तिका प्रकाशन\nआरोपांवर शेतकरी नेत्यांनी काय म्हटलंय\nBudget 2021: आरोग्य सेवा बळकट करणे आवश्यक; आमूलाग्र बदल करण्यासाठी भरीव निधीची गरज\nकमकुवत हाडांसह किडनी स्टोनचाही वाढू शकतो धोका; वेळीच जाणून घ्या डायटींगचे हे साईड इफेक्ट्स\nचीनमधील 'ही' फळं दिसायला आहेत विचित्र, तरीही लोक आवडीनं खातात...\nभारतीय पुरूषांमध्ये वाढतेय इन्फर्टीलिटीची समस्या; 'या' सवयीवर वेळीच नियंत्रण ठेवावं लागणार\nअति धुम्रपान करणाऱ्यांमध्ये ८९ टक्क्यांनी वाढतोय कोरोनामुळे मृत्यूचा धोका; नवीन संशोधनातून खुलासा\nराशीभविष्य - २८ जानेवारी डिसेंबर २०२१: धनु राशीतील व्यक्तींनी आज नवीन कामाची सुरुवात करु नका अन् पाण्यापासूनही दूर राहा\nकोरोनाचा प्रभाव ओसरला, केंद्र सरकारने कोविड-१९ गाईडलाईन्समध्ये अन��क सवलती दिल्या\nTikTok नंतर आता PUBG मोबाइलवरही कायमस्वरुपी बंदी\n''फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून सर्वसामान्यांना लोकल प्रवेश,'' अस्लम शेख यांचे संकेत\nदिल्ली आंदोलनात जर कोणती घटना घडली असेल तर त्यासाठी पोलीस आणि प्रशासन जबाबदार आहे - राकेश टिकैत, शेतकरी नेते\nजन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा नाही\n\"माझे पुस्तक वाचल्यानंतर विरोधी पक्षनेता या पदाचे अवमूल्यन झाल्याचे शल्य राहणार नाही\"\nनवी दिल्ली - कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,53,724 लोकांना गमवावा लागला जीव\n जगभरातील रुग्णांची संख्या 10 कोटींवर, 21 लाख लोकांचा मृत्यू; धडकी भरवणारी आकडेवारी\nपुणे - फी वाढीविरोधात पुण्यात पालकांचे आंदोलन व जोरदार घोषणाबाजी\nकोल्हापूर जिल्ह्यात ५१२ ग्रामपंचायतीवर महिलाराज\nदिल्ली पोलिसांचा ‘लाव रे तो व्हिडीओ’, प्रसारमाध्यमांसमोर दाखवले शेतकरी नेत्याचे प्रक्षोभक भाषण\nCovid-19 : सिनेमा हॉलमध्ये प्रेक्षकांची संख्या वाढणार, केंद्र सरकारकडून नव्या गाईडलाईन्स\nबालभारती वर्षभरात स्वतःचे शैक्षणिक चॅनेल सुरु करणार - शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\nआश्वासनांची वचनपूर्ती... चंद्रकांत पाटलांकडून शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदत\nराशीभविष्य - २८ जानेवारी डिसेंबर २०२१: धनु राशीतील व्यक्तींनी आज नवीन कामाची सुरुवात करु नका अन् पाण्यापासूनही दूर राहा\nकोरोनाचा प्रभाव ओसरला, केंद्र सरकारने कोविड-१९ गाईडलाईन्समध्ये अनेक सवलती दिल्या\nTikTok नंतर आता PUBG मोबाइलवरही कायमस्वरुपी बंदी\n''फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून सर्वसामान्यांना लोकल प्रवेश,'' अस्लम शेख यांचे संकेत\nदिल्ली आंदोलनात जर कोणती घटना घडली असेल तर त्यासाठी पोलीस आणि प्रशासन जबाबदार आहे - राकेश टिकैत, शेतकरी नेते\nजन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा नाही\n\"माझे पुस्तक वाचल्यानंतर विरोधी पक्षनेता या पदाचे अवमूल्यन झाल्याचे शल्य राहणार नाही\"\nनवी दिल्ली - कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,53,724 लोकांना गमवावा लागला जीव\n जगभरातील रुग्णांची संख्या 10 कोटींवर, 21 लाख लोकांचा मृत्यू; धडकी भरवणारी आकडेवारी\nपुणे - फी वाढीविरोधात पुण्यात पालकांचे आंदोलन व जोरदार घो��णाबाजी\nकोल्हापूर जिल्ह्यात ५१२ ग्रामपंचायतीवर महिलाराज\nदिल्ली पोलिसांचा ‘लाव रे तो व्हिडीओ’, प्रसारमाध्यमांसमोर दाखवले शेतकरी नेत्याचे प्रक्षोभक भाषण\nCovid-19 : सिनेमा हॉलमध्ये प्रेक्षकांची संख्या वाढणार, केंद्र सरकारकडून नव्या गाईडलाईन्स\nबालभारती वर्षभरात स्वतःचे शैक्षणिक चॅनेल सुरु करणार - शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\nआश्वासनांची वचनपूर्ती... चंद्रकांत पाटलांकडून शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदत\nAll post in लाइव न्यूज़\nएम.ए.प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेला सुरूवात\nजळगाव - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्रातील शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ करिता एम.ए. ...\nएम.ए.प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेला सुरूवात\nजळगाव - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्रातील शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ करिता एम.ए. मराठी, हिंदी व इंग्रजी प्रथम वर्षाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला ११ नोव्हेंबरपासून सुरूवात झाली आहे.\nयावेळी या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिाणाऱ्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या या संकेतस्थळावर क्वीक लिंकमधील ॲडमिशनमध्ये पीजीवर क्लिक करावी. या ठिकाणी एम.ए.मराठी, हिंदी व इंग्रजी प्रवेशाबाबतचे माहिती पत्रक देण्यात आले आहे. त्याच ठिकाणी ॲप्लिकेश ऑनलाईन लिंक देण्यात आली आहे. कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी प्राप्त विद्यार्थ्यास या अभ्यासक्रमासाठी प्रवेश अर्ज सादर करता येणार आहे. प्रशाळेकडून अपलोड केलेली कागदपत्रे प्रशाळेकडून तपासणी झाल्यावर प्रवेश शुल्क ऑनलाईन भरण्यासाठीची लिंक उपलब्ध करून देण्यात येईल. मराठी, हिंदी व इंग्रजी या विषयांसाठीची प्रत्येकी प्रवेश क्षमता ३० एवढी आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी प्रा.मुक्ता महाजन, डॉ.सुनील कुलकर्णी, डॉ. अशुतोष पाटील यांच्याशी संपर्क साधावा असे प्रशाळेचे संचालक मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.म.सु.पगारे यांनी कळविले आहे.\nपदवी, पदविका प्रमाणपत्रासाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ\nपरीक्षा अर्ज सादर करण्यासाठी सुधारित तारखा जाहीर\nशाळासिद्धी स्वयंमूल्यमापन वेळेत पूर्ण करा\nतर...१४ डिसेंबरपर्यंत विलंब शुल्कासह परीक्षा अर्ज करता येणार\nमहाविद्यालये सुरू करण्याच्या निर्णयाबाबत शैक्षणिक संस्थानी केले शासनाकडे बोट\n'यश देशमुख अमर रहे...'; महाराष्ट्राच्या वीरपुत्राला निरोप देण्यासाठी लोटला जनसागर\nजळगाव शहरानजीक शिरसोली रस्त्यावर जंगलात आग; अग्निशमन दल घटनास्थळी\nजळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा, समृध्दीने केले राजपथावर देशाचे नेतृत्व\nआदर्श माहेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्षपदी अमिता सोमाणी\nपहिल्या दिवशी ८२९६६ विद्यार्थ्यांची हजेरी\nअमळनेर पालिकेतर्फे ५ मोफत वीज वाहने चार्जिंग केंद्रे\nभडगाव येथे अडीच लाखांचे टायर लंपास\nशेतकरी आंदोलनाच्या आडून दिल्लीत झालेल्या हिंसाचाराला अमित शाह जबाबदार असून त्यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, हा काँग्रेसचा आरोप आणि मागणी पटते का\nLIVE -CM Uddhav Thackeray, Sharad Pawar महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद- संघर्ष व संकल्प पुस्तिका प्रकाशन\nआरोपांवर शेतकरी नेत्यांनी काय म्हटलंय\nभोजन पाणी स्वप्नात येते\nमन कसे निर्माण होते How does mind is created\nमहाआघाडी सरकारचा कारभार फसवाफसवीचे \nदिल्लीत आज नक्की काय घडलं\nPHOTOS : अमृता खानविलकरचे लेटेस्ट फोटोशूट पाहून म्हणाल - क्या बात है..\nकाळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये निया शर्मा दिसतेय खूपच छान, व्हायरल झालेय हे फोटो\nबर्फ विरघळला आणि ४० हजार वर्षे जुना ठेवा समोर आला\nTikTok नंतर आता PUBG मोबाइलवरही कायमस्वरुपी बंदी\nमल्टी कलर ड्रेसमध्ये दिसली कतरिना कैफ, स्टायलिश लूक पाहून चाहते झाले क्लीन बोल्ड\nदहा लग्न करुनही मूलबाळ न झाल्यानं मोठा निर्णय घेतला अन् तोच जीवावर बेतला\n कचोरी, जिलेबी खायला येतं 'हे' माकड; सकाळीच दुकानात नाष्ता करायला येऊन बसतं\n टाटा सफारी लॉन्च; 'या' तारखेपासून बुकिंगला सुरुवात; किंमत किती\nऐश्वर्या नारकरच्या सौंदर्याची रंगलीय सोशल मीडियावर चर्चा, या फोटोत दिसतायेत खूपच सुंदर\nPHOTOS: एली अवरामने शेअर केलं लेटेस्ट ग्लॅमरस फोटोशूट, See Pics\nराशीभविष्य - २८ जानेवारी डिसेंबर २०२१: धनु राशीतील व्यक्तींनी आज नवीन कामाची सुरुवात करु नका अन् पाण्यापासूनही दूर राहा\nसवलतीच्या ‘कला’ गुणांवर प्रश्नचिन्ह; कला संचालनालयाकडून परीक्षांचे नियोजन नाही\n\"आम्हाला ठार मारूनच वाईट शक्तीपासून सुटका होईल आणि तुम्हीही मरणार नाही\"\n मृत्यू कसा होतो, हे मोबाइलवर पाहिले अन् विद्यार्थ्याने घरातच घेतला गळफास\nबेकायदा बांधकामे नियमित करण्याचे काम महाराष्ट्रात���; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सुनावले\nआंदोलनाला हिंसेचे गालबोट; शेतकऱ्यांना दिल्लीत घुसण्यापासून रोखण्यात नेत्यांना अपयश\n हिंसाचारानंतर आंदोलकांमध्ये फूट; 'त्या' दिवशी नेमकं घडलं काय\nराशीभविष्य - २८ जानेवारी डिसेंबर २०२१: धनु राशीतील व्यक्तींनी आज नवीन कामाची सुरुवात करु नका अन् पाण्यापासूनही दूर राहा\nहायकोर्टाच्या ‘त्या’ वादग्रस्त निर्णयाला स्थगिती; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश\nसवलतीच्या ‘कला’ गुणांवर प्रश्नचिन्ह; कला संचालनालयाकडून परीक्षांचे नियोजन नाही\n शेअर बाजाराची जोरदार आपटी; गुंतवणूकदारांना ८ लाख कोटी रुपयांचा फटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00721.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/mumbai/reconsider-commencement-actual-functioning-courts-letters-advocates-chief-justice-a629/", "date_download": "2021-01-28T08:25:33Z", "digest": "sha1:DPVP6DBIAHL2DBDFBPBSYDC2WWCWL4N6", "length": 31313, "nlines": 402, "source_domain": "www.lokmat.com", "title": "न्यायालयांचे प्रत्यक्ष कामकाज सुरू करण्याबाबत पुनर्विचार करावा; वकिलांचे मुख्य न्यायाधीशांना पत्र - Marathi News | Reconsider the commencement of the actual functioning of the courts; Letters of Advocates to the Chief Justice | Latest mumbai News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार २८ जानेवारी २०२१\nमुंबई महाराष्ट्राचीच; 'त्या' वक्तव्याला कशाचाही आधार नाही; अजित पवारांनी कर्नाटकला सुनावलं\nBARC Recruitment 2021: भाभा अणुशक्ती केंद्रामध्ये नर्स, चालकांसह अन्य जागांसाठी भरती; १२ वी पास उमेदवारांनाही संधी\nअसे येडे बरळत असतात; संजय राऊत यांची कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका\nआरबीआयच्या अधिकाऱ्याचा गळा दाबून मोबाईल हिसकावून चोरट्याने काढला पळ\nरक्षा खडसे यांचा भाजपाच्या वेबसाईटवर वादग्रस्त उल्लेख; गृहमंत्र्यांनी दिला थेट कारवाईचा इशारा\nमालदीव्हजमध्ये हनीमून एन्जॉय करतंय हे मराठमोळं कपल, पाहा त्यांचे खास फोटो\nही चिमुरडी करतेय मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य\nयाचे ओव्हर अ‍ॅक्टिंगचे 50 रूपये कापा... अक्षय कुमार ट्रेडमिलवर 21 किमी चालला, ट्रोल झाला\n कतरिना कैफने विकी कौशलला मिठी मारताना शेअर केला फोटो, चाहत्यांना मिळाला पुरावा\nहे सहा शो लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप, हे आहे कारण\n'अबू आझमींच्या भाषणाचा बोलवता धनी कोण\nतुम्हीसुद्धा चहासोबत हे पदार्थ खात असाल तर वेळीच सावध व्हा; कधी आजारी पडाल कळणारही नाही\nदुधाचेही शरीरावर साइड इफेक्ट होतात का जाणून घ्या काय सांगतात एक्सपर्ट.....\nBudget 2021: आरोग्य सेवा बळकट करण�� आवश्यक; आमूलाग्र बदल करण्यासाठी भरीव निधीची गरज\nकमकुवत हाडांसह किडनी स्टोनचाही वाढू शकतो धोका; वेळीच जाणून घ्या डायटींगचे हे साईड इफेक्ट्स\nचीनमधील 'ही' फळं दिसायला आहेत विचित्र, तरीही लोक आवडीनं खातात...\nदिल्ली- शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असलेल्या सिंघू सीमेवर स्थानिक एकवटले; परिसर मोकळा करण्याची मागणी\nकृषी कायदे रद्द करण्यासाठी मोदी सरकार आणखी शेतकऱ्यांच्या मृत्यूंची वाट पाहतंय- ऊर्जामंत्री नितीन राऊत\nमहिलांबरोबर चावटपणा करणाऱ्यांना तुरुंगात टाकलं पाहिजे- शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील\nआरबीआयच्या अधिकाऱ्याचा गळा दाबून मोबाईल हिसकावून चोरट्याने काढला पळ\nदुसऱ्यांचे हक्क हिरावून आम्हाला आरक्षण नको. आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण द्या- भाजप खासदार उदयनराजे भोसले\nआरक्षणापासून मराठा समाजाला वंचित ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होतोय- आमदार शिवेंद्रराजे भोसले\nदेशातील बऱ्याच शेतकऱ्यांना नव्या कृषी कायद्यांबद्दल पुरेशी माहिती नाही; अन्यथा संपूर्ण देशातील शेतकरी पेटून उठतील- काँग्रेस नेते राहुल गांधी\nऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून मायदेशात परतल्यावर घरचे मागेच लागलेत; रिषभ पंतची 'ती' पोस्ट व्हायरल\nनागपूर : तहसील पोलिसांनी जप्त केले पिस्तूल. गुंडाला अटक\nइन मिन फेब्रुवारीचे २८ दिवस; त्यापैकी ७ दिवस बँकांचा हॉलिडे, कामे कशी करायची\nप्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चावेळी जखमी झालेल्या पोलिसांची गृहमंत्री अमित शहांकडून विचारपूस\nशिखर धवन विरोधात आरोपपत्र दाखल, ६ फेब्रुवारीला होणार फैसला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण\nआंदोलक शेतकरी नेत्यांविरोधात दिल्ली पोलिसांकडून लूकआऊट नोटीस जारी; पासपोर्ट्स जप्त होणार\nभाभा अणुशक्ती केंद्रामध्ये नर्स, चालकांसह अन्य जागांसाठी भरती; १२ वी पास उमेदवारांनाही संधी\nभारतानं पाठवलेल्या कोरोना लसी श्रीलंकेत पोहोचल्या; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची माहिती\nदिल्ली- शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असलेल्या सिंघू सीमेवर स्थानिक एकवटले; परिसर मोकळा करण्याची मागणी\nकृषी कायदे रद्द करण्यासाठी मोदी सरकार आणखी शेतकऱ्यांच्या मृत्यूंची वाट पाहतंय- ऊर्जामंत्री नितीन राऊत\nमहिलांबरोबर चावटपणा करणाऱ्यांना तुरुंगात टाकलं पाहिजे- शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील\nआरबीआयच्या अधिका��्याचा गळा दाबून मोबाईल हिसकावून चोरट्याने काढला पळ\nदुसऱ्यांचे हक्क हिरावून आम्हाला आरक्षण नको. आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण द्या- भाजप खासदार उदयनराजे भोसले\nआरक्षणापासून मराठा समाजाला वंचित ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होतोय- आमदार शिवेंद्रराजे भोसले\nदेशातील बऱ्याच शेतकऱ्यांना नव्या कृषी कायद्यांबद्दल पुरेशी माहिती नाही; अन्यथा संपूर्ण देशातील शेतकरी पेटून उठतील- काँग्रेस नेते राहुल गांधी\nऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून मायदेशात परतल्यावर घरचे मागेच लागलेत; रिषभ पंतची 'ती' पोस्ट व्हायरल\nनागपूर : तहसील पोलिसांनी जप्त केले पिस्तूल. गुंडाला अटक\nइन मिन फेब्रुवारीचे २८ दिवस; त्यापैकी ७ दिवस बँकांचा हॉलिडे, कामे कशी करायची\nप्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चावेळी जखमी झालेल्या पोलिसांची गृहमंत्री अमित शहांकडून विचारपूस\nशिखर धवन विरोधात आरोपपत्र दाखल, ६ फेब्रुवारीला होणार फैसला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण\nआंदोलक शेतकरी नेत्यांविरोधात दिल्ली पोलिसांकडून लूकआऊट नोटीस जारी; पासपोर्ट्स जप्त होणार\nभाभा अणुशक्ती केंद्रामध्ये नर्स, चालकांसह अन्य जागांसाठी भरती; १२ वी पास उमेदवारांनाही संधी\nभारतानं पाठवलेल्या कोरोना लसी श्रीलंकेत पोहोचल्या; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची माहिती\nAll post in लाइव न्यूज़\nन्यायालयांचे प्रत्यक्ष कामकाज सुरू करण्याबाबत पुनर्विचार करावा; वकिलांचे मुख्य न्यायाधीशांना पत्र\nएक पाऊल पुढे, दोन पावले मागे, दिल्ली उच्च न्यायालयानेही प्रत्यक्ष न्यायालयात उपस्थित राहणे बंधनकारक केले नाही, असेही पत्राद्वारे निदर्शनास आणून देण्यात आले.\nन्यायालयांचे प्रत्यक्ष कामकाज सुरू करण्याबाबत पुनर्विचार करावा; वकिलांचे मुख्य न्यायाधीशांना पत्र\nमुंबई : राज्यातील कनिष्ठ न्यायालयांसह उच्च न्यायालयही १ डिसेंबरपासून प्रायोगिक तत्त्वावर प्रत्यक्ष कामकाज सुरू करणार आहे. मात्र, दिवाळीनंतर कोरोना संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर बॉम्बे बार असोसिएशन, मुंबईतील न्यायलयांत सराव करणाऱ्या ४५२ वकिलांनी या निर्णयावर पुनर्विचार करण्याबाबत मुख्य न्या. दीपांकर दत्ता यांना पत्र लिहिले.\nमुंबईतील अन्य न्यायालयांत सराव करणारे ४५२ ज्येष्ठ व कनिष्ठ वकिलांनी विनंती केली की, वकिलांना प्रत्यक्�� सुनावणीला किंवा व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणीला उपस्थित राहावे, असे पर्याय द्यावेत.\nन्यायालयांचा प्रत्यक्ष कारभार सुरू केला तर काेराेना संसर्ग वाढण्याची भीती आहे. ‘एक पाऊल पुढे, दोन पावले मागे’ अशी स्थिती निर्माण होईल. दिल्ली उच्च न्यायालयानेही प्रत्यक्ष न्यायालयात उपस्थित राहणे बंधनकारक केले नाही, असेही पत्राद्वारे निदर्शनास आणून देण्यात आले.\n३१ डिसेंबरपर्यंत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी घेणे शक्य\nजे वकील सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून आहेत, त्यांना सकाळी ११नंतरच लोकलमध्ये प्रवेश मिळेल. बहुतांश वकील त्यांच्या मूळ गावी आहेत, ते सगळे मुंबईत परत आले तर मुंबईतील लोकसंख्या वाढेल. सर्व जण एकच शौचालय व अन्य सुविधांचा वापर करतात. त्यामुळे त्याचे सॅनिटायझेशन करणे अशक्य आहे. त्यामुळे ३१ डिसेंबरपर्यंत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी घेणे शक्य आहे, असे पत्रात नमूद आहे.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\ncoronavirus: मास्क न वापरणाऱ्यांना कोविड सेंटरमध्ये ड्युटी लावा, हायकोर्टाचे सक्त आदेश\nकंगना रणौत प्रकरण: महापालिकेची कारवाई बेकायदेशीर कशी, हे मी शोधतोय; राऊतांची प्रतिक्रिया\nपीडिताच्या कुटुंबीयांना मध्यस्थी करण्यास हायकोर्टाची परवानगी\nहायकोर्टाने 'ड्राय डे'ची व्याप्ती मर्यादित केली\nDisha Salian Case : सीबीआय चौकशीची याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली\nयशोमती ठाकूर यांच्या अर्जावरील सुनावणी तहकूब\nBARC Recruitment 2021: भाभा अणुशक्ती केंद्रामध्ये नर्स, चालकांसह अन्य जागांसाठी भरती; १२ वी पास उमेदवारांनाही संधी\nरक्षा खडसे यांचा भाजपाच्या वेबसाईटवर वादग्रस्त उल्लेख; गृहमंत्र्यांनी दिला थेट कारवाईचा इशारा\nसवलतीच्या ‘कला’ गुणांवर प्रश्नचिन्ह; कला संचालनालयाकडून परीक्षांचे नियोजन नाही\nबेकायदा बांधकामे नियमित करण्याचे काम महाराष्ट्रातच; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सुनावले\n...आणि ती म्हणाली, मलाही शिकायचेय त्यांच्यासाठी रस्त्यावर भरते ‘हॅप्पीवाली पाठशाळा’\nमुंबईतील सर्व रुग्णालयांची झाडाझडती सुरू; भंडारा अग्निप्रकरणानंतर महापालिका अधिक जागरूक\nशेतकरी आंदोलनाच्या आडून दिल्लीत झालेल्या हिंसाचाराला अमित शाह जबाबदार असून ��्यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, हा काँग्रेसचा आरोप आणि मागणी पटते का\niPhone 13 २०२१ मध्ये होणार लॉंच किंमत\n'अबू आझमींच्या भाषणाचा बोलवता धनी कोण\nआई कुठे काय करते\n ५ वर्षांच्या मुलीला बाथरूमध्ये घेऊन गेली जन्मदाती आई; आधी डोळे काढले मग कापली जीभ\n देशातील तब्बल 147 जिल्ह्यांत 7 दिवसांपासून कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही\nघटस्फोटानंतर महिलेने १४ बाळांना दिला जन्म, पोटाचा आकार बघून हैराण झाली होती दुनिया....\nMom To Be गरोदरपणात अभिनेत्री धनश्री काडगांवकरची स्टाईल, केले हटके फोटोशूट\nपंजाब नॅशनल बँकेत १०० जागांची भरती, मोठा पगार; झटपट करा अर्ज\nरशियाचे राष्ट्रपती पुतिन यांच्या सीक्रेट पॅलेसचा भांडाफोड, फोटो पाहून व्हाल थक्क.....\nएकटेच खेळत होते चिमुकले; चोरांनी अख्खे घरदार लुटले, पण जाताना...\nटीम इंडिया विरुद्ध भारत अ; इंग्लंड दौऱ्यावर दोन वेगळे सामने होणार, जाणून घ्या कधी व केव्हा\n'ऑफिस, सुरक्षा आणि पेन्शन'; महाभियोगाची प्रक्रिया सुरू असली तरी डोनाल्ड ट्रम्प यांना मिळणार मोठ्या सुविधा\nदुधाचेही शरीरावर साइड इफेक्ट होतात का जाणून घ्या काय सांगतात एक्सपर्ट.....\nखासगी संस्थांमधील शिक्षक भरती गैरव्यवहार प्रकरणी चौकशी करणार: शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\n\"; दिल्ली हिंसाचारासंदर्भात 'या' मोठ्या शेतकरी नेत्यानं मागितली पोलिसांची माफी\nशिरूर- भीमाशंकर महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू\nप्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या रोमँटिक फोटोवर होतोय कमेंटचा वर्षाव, फॅन्स म्हणतायेत...\n प्रियकराने विवाहित प्रेयसीला तीन फूट खड्ड्यात गाडलं, वरून सीमेंट टाकलं आणि....\n\"; दिल्ली हिंसाचारासंदर्भात 'या' मोठ्या शेतकरी नेत्यानं मागितली पोलिसांची माफी\nड्रॅगनच्या दुखऱ्या जखमेवर बोट; भारतीय लष्कर चीनला धक्का देण्याच्या तयारीत\nमुंबई महाराष्ट्राचीच; 'त्या' वक्तव्याला कशाचाही आधार नाही; अजित पवारांनी कर्नाटकला सुनावलं\nTractor Rally : दिल्ली पोलीस अ‍ॅक्शनमध्ये, हिंसाचार करणाऱ्यांविरोधात जारी होणार 'लुकआउट नोटीस'\n उत्तर प्रदेशसह ६ राज्यांतील विधानसभा निवडणूक लढवणार\nबंगाल : भाजपा खासदाराची जीभ घसरली; अभिनेत्रीचा सेक्स वर्कर म्हणून केला उल्लेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00721.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://sudhirsawant.com/%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B7-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE_%E0%A5%AA-%E0%A5%AC-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A8%E0%A5%A6/", "date_download": "2021-01-28T07:57:24Z", "digest": "sha1:OTURBTGWBJ5LCBFJXASLIXKFT6U73UKW", "length": 33469, "nlines": 102, "source_domain": "sudhirsawant.com", "title": "द्वेष भावना संपवा_४.६.२०२० | | Brigadier Sudhir Sawant (Ex-MP)", "raw_content": "\nसर्व 4 पोलिस अधिकार्‍यावर आरोपपत्र दाखल झाले. जॉर्ज फ्लॉईड ह्या कृष्ण वर्णीय अमेरिकन नागरिकाला गोऱ्या पोलिसांनी अत्यंत निर्दयपणे मारले.आणि जगभर लोक कोरोना व्याधीने ग्रासले असताना देखील प्रचंड आंदोलन उभे राहिले. अमेरिकेच्या प्रत्येक शहरात आंदोलन उभी राहिली. एवढेच नव्हे तर आंदोलनकर्ते राष्ट्रपती ट्रम्पच्या व्हाइट हाउस ह्या निवास्थनात घुसले. राष्ट्रपती पळून गेले. तसेच युरोपच्या प्रत्येक शहरामध्ये आणि जगामध्ये फ्लॉईडच्या हत्ये विरोधात जगभर आंदोलन होत आहे. अशा प्रकारच्या अनेक घटना होताच आहेत. काळे आणि गोर्‍यातील संघर्ष हा जुनाच आहे. अनेक भारतीय हिंदूंना सुद्धा अमेरिका आणि युरोप मध्ये मारण्यात आले. तुम्ही आमची नोकरी खात आहात. तुम्ही तुमच्या देशात परत जा. काळ्या माणसाचा द्वेष पूर्ण युरोप आणि अमेरिकेत मी पाहिला आहे. काळ्या माणसात भारतीय आणि पाकिस्तानच्या लोकांचा सुद्धा समावेश आहे.\nह्या विषयावर अमेरिकेत १८६१ ते १८६५ दरम्यान भयानक युद्ध झाले. इम्ब्राहीन लिंकन हे राष्ट्रपति झाल्यावर त्याने गुलामगिरीवर बंदी आणली. अमेरिकेतील दक्षिण राज्यामध्ये गुलामांच्या आधारावर हे कापसाचे प्रचंड उत्पादन होते. गुलामगिरी नष्ट झाल्यामुळे दक्षिण राज्यातील सर्व शेतकरी अडचणीत आले. आणि त्या राज्यांनी अमेरिकेतून फुटून जावून नवीन देश बनविण्याचे ठरविले. इम्ब्राहीन लिंकनने ते मान्य केले नाही. मग उत्तर राज्य व दक्षिण राज्यामध्ये युद्ध सुरू झाले. इम्ब्राहीन लिंकन जिंकले. व गुलामगिरी कायदेशीर रित्या नष्ट झाली. पण गोर्‍या आणि कृष्ण वार्नियामध्ये द्वेष – भावना कायम राहिली. गोर्‍यांनी कुक्लूक्षक्लन नावाची कट्टरवादी संघटना बनवली. हे काळ्या लोकांना मारत होते. आज देखील अमेरिकीत ही संघटना गुप्तपणे जीवंत आहे. व भारतीयांसकट सगळ्या कृष्ण वर्णीय विरोधात कमालीचे अत्याचार करत आहेत.\nह्या गोर्‍या संघटनावर एक प्रचंड चकराप म्हणजे २००८ मध्ये अमेरिकेतला पहिला कृष्ण वर्णीय राष्ट्रपती ओबामा बनला. तो अत्यंत यशस्वी ठरला. गोर्‍या व काळ्यांना एकत्र आणण्याचा त्याने भरपूर प्रयत्न केला. पण तो अपयशी ठरला. त्याचा परिणाम म्हणून की काय डोनाल्ड ट्रम्प हा गोर्‍या कट्टरवादी संघटनेचा समर्थक राष्ट्रपती झाला. व त्याने ह्या न त्या मार्गाने गोर्‍या वर्णाचा पुरस्कार केला आहे. या काळात अनेक काळ्या लोकांची हत्या झाली. त्यात भारतीय लोकांचा देखील समावेश आहे. २००० मध्ये अमेरिकन भारतीयांची संख्या USA मध्ये अर्धा टक्क्याहुन २०१० मध्ये १ टक्का म्हणजे २८ लाख झाली. न्यूयोर्क मध्ये २०१७ साली २ लाख ५० हजार भारतीय वंशाचे लोक होते. एका अहवालाप्रमाणे भारतातील सर्वात उत्कृष्ट लोक अमेरिकेमध्ये जातात. डॉक्टरांच्या संख्येमध्ये भारतीय अमेरिकेत दुसर्‍या नंबरवर येतात. भारतीय वंशाच्या लोकांचे सरासरी उत्पन्न १ लाख डॉलर आहे. त्या उलट मुळ अमेरिकन लोकांचे उत्पन्न सरासरी ५६ हजार डॉलर आहे. त्यामुळे गोरे कट्टरवादी भारतीय लोकांचा छळ करतात. अनेकांना रस्त्यात मारण्यात आले आहे. ह्या सर्वांचे कारण म्हणजे काळ्या गोर्‍या मधील द्वेष भावना. प्रत्येक देशामध्ये कमी अधिक प्रमाणात ही द्वेष भावना अस्तीत्वात आहेत. हिटलरने तर गोर्‍या आर्यन वर्चस्वाची नाझी संकल्पना बनवली. व 60 लाख जू लोकांची अत्यंत क्रूरपणे हत्या केली. त्याला आणि त्यांच्या अनेक साथीदारांना आत्महत्या करावी लागली. आज प्रत्येक देशामध्ये त्यांचे समर्थक आहेत.\nब्रिटिश भारतात आले आणि आपल्या भांडणांचा उपयोग करून भारतावर 150 वर्ष राज्य केले. राज्य करण्यासाठी हिंदू मुस्लिम दंगली घडवून आणल्या. तोफा फोडा आणि राज्य करा ह्या नीतीचा अत्यंत कार्यक्षम पद्धतीने वापर केला. भारताच्या पहिल्या स्वतंत्र लढ्यात सर्व भारतीयांनी १८५७ साली शेवटचा मोगल बहादुर शाह जाफरला भारताचा सम्राट करून इंग्रजांविरुद्ध लढा दिला. त्याचा परिणाम म्हणजे इंग्रजांनी हिंदू मुस्लिम फूट पाडण्याचे कारस्थान रचले. त्यातुनच पाकिस्तानचा जन्म झाला. महमद अली जिंन्हा हे काँग्रेसचे नेते होते. म्हणून ते मुस्लिम कट्टरवादी नव्हते असे निश्चितपणे सांगता येते. त्यांना पण भारताचे स्वतंत्र पाहिजे होते. पद्धत वेगळी होती. जसे सुभाषचंद्र बोसची वेगळी होती. तेव्हा काँग्रेस मध्ये आता प्रमाणेच गट होते. त्यांच्यात मतभेद विकोपाला गेले म्हणून हे वेगळे झाले आणि वेगवेगळ्या मार्गाने गेले. जिन्हा आणि पंडित नेहरूंना स्वतंत्र भारताचे पंतप्रधान व्हायचे होते. पण काँग्रेस पक्षात ते होऊ शकत नव्हते. म्हणून ते मुस्लिम लीग मध्ये शामील झाले व मुस्लिम राष्ट्र म्हणून पाकिस्तानची मागणी सुरू केली. विषय राजकीय महत्वाकांक्षेचा होता पण तो धार्मिक बाबींच्या आड लपवण्यात आला.\nहेच खरे सत्य आहे. राज कारणासाठी धर्म, जाती, भाषा उपयोगात आणले जातात. राज ठाकरे त्याचे उत्तम उदाहरण आहेत. शिवसेनेतून तुटताना त्यांनी उत्तर भारतीयांविरुद्ध द्वेष – भावना उठवली. नंतर भाजप विरोधात प्रचंड प्रचार केला. आता हिंदुत्वादी झाले. सर्वच पक्ष हे नाटक करतात. कोण मुसलमानाचामसिहा बनतो तर कोणी हिंदुत्व म्हणतो. दूसरा मराठ्यांचा नेता बनतो आणि एका निष्पाप मुलीवर बलात्काराचा उपयोग करून मराठ्यांसाठी आरक्षण मागतो. लोक प्रक्षोभाचा उपयोग करून नेता बनायला अनेक लोकांनी प्रयत्न केले. बलात्कार बाजूलाच राहिला. व आरक्षणासाठी चळवळ सुरू झाली. आता प्रत्येक जात आरक्षण मागत आहे. व त्यासाठी दुसर्‍या जातीचा द्वेष करणारे नेते बनत आहेत. कोणी दलिताचा नेता बनून राज्य सभा किंवा विधान परिषदेमध्ये जागा मिळवतो. तर कोणी दलित मुसलमानांना न्याय देण्यासाठी वंचित बनतो. हयातले बरेच वेगवेगळ्या जाती धर्माचे नेते बनतात. आणि शेवटी येऊन अंबानी अदानीला मोठे करतात.\nजगातील बहुतेक देशामध्ये अशा प्रकारे जाती, धर्म, भाषा यांच्या नावाखाली एकमेकांचा द्वेष करायला लावून राजकीय नेते आपली तुमडी भरत आहेत. नोव्हेंबर मध्ये अमेरिकन राष्ट्रपतीच्या निवडणुका होणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प च्या पाठीमागे गोरे कट्टरवादी उभे आहेत. त्याचबरोबर कट्टर ख्रिश्चनवादी लोक देखील आहेत. त्यांच्या विरोधातील डेमोक्रटिक पक्षाबरोबर काळे, पिवळे लोक आहेत. त्यामुळे हा लढा आर्थिक प्रगतीपेक्षा धार्मिक कट्टरवादावर उभा आहे. हीच बाब सर्वीकडे आहे. पाकिस्तान मध्ये देखील सुन्नी आणि शिया मुसलमानात प्रचंड संघर्ष सुरू आहे. वेगवेगळ्या प्रातांमध्ये आणि भाषांमध्ये युद्ध सुरू आहे. सौदी अरिबिया सुन्नी मुसलमानांचे नेतृत्व करतात. तर इराण ह्या शिया मुसलमानांच नेतृत्व करत आहेत. त्यांच्या मध्ये अनेक देशात युद्ध सुरू आहे. रशिया मध्ये सुद्धा अनेक ठिकाणी धार्मिक जाती संघर्ष चालू आहेत. ह्या सर्वाला अपवाद फक्त चीन दिसतो.\n1978 नंतर चीनने हे सारे मतभेद कमी केले. आणि फक्त आर्थिक आणि मानवाच्या प्���गतीवर लक्ष केंद्रीत केले. व आता चीन एक आर्थिक महासत्ता झाली आहे. शेवटी माणसाला काय पाहिजे असते, आपले कुटुंब व आपली स्वतःची आर्थिक प्रगती. शेवटी कोणी हिदुंत्वाचा प्रसार करून हिंदू शेतकर्‍यांना आत्महत्या करायला लावत असेल, हिंदू कामगारांना बेकारीच्या खाईत लोटत असेल तर त्याचा काय उपयोग कोरोनाने तर कोणालाच सोडले नाही. कोरोनाने हे बघितले नाही की, कोण हिंदू आहे की ख्रिश्चन आहे की मुसलमान आहे. देशातील जनतेचा विभक्तपणा आणि द्वेष हा कुठल्याही देशाला घातक ठरतो. कमजोर आणि स्वार्थी नेते जाती धर्माचा उपयोग राजकारणासाठी करतात पण त्यातून समाज फुटतात. आपण बघितलं आहे की, जाती दंगलीत निरपराध लोक जास्त मरतात नेत्याला काहीच होत नाही. काश्मीर मध्ये आंतकवाद आहे असे म्हणतात. एका झटक्यात चाळीस सैनिकांना मारले जाते. पण कुठलेही हिंदू किंवा मुस्लिम खासदार किंवा आमदार मारले जात नाहीत. हे गोड बंगाल काय आहे हे लोकांनी जाणून घ्यावे. काश्मीर दहशतवाद सर्व खेळ हे अफू आणि हत्याराच्या तस्करीचा आहे. त्यात अनेक हिंदू, मुसलमान आमदार, खासदार मालामाल झाले पण गरीब शेतकरी कामगाराचा खून झाला. जसे कोरोनाला एक संघ लढा आपण देत आहोत तसे देशातील द्वेष – भावना नष्ट करण्यासाठी आपल्याला लढाव लागेल. तरच भारताची प्रगती होऊ शकते. नाहीतर अधोगतीची दारे सताड उघडली आहेत.\nलेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत\n← Narco Terrorism (ड्रग्स आतंकवाद) – भाग १_२८.५.२०२०\nकोरोनाची वाढती दहशत_११.६.२०२० →\nशून्य खर्च नैसर्गिक शेती (ZBNF)\nकृषी विज्ञान केंद्र, किर्लोस\nकेंद्र शासनाच्या मदतीने प्रत्येक जिल्ह्यात सुरु असलेले कृषी विज्ञान केंद्र शेतीवर संशोधन केंद्र म्हणून संचालित केले जातात. ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किर्लोस येथील केंद्र सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान तर्फे चालविले जाते .. Read More\nसिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान\nसिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान कोकणातील एक महत्त्वाची संस्था असून संस्थेतर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. ओरोसनगरी येथे संस्थेतर्फे एक नामांकित कृषी महाविद्यालय चालविले जाते. .. Read More\nछ शिवाजी म कृषी विद्यालय\nछ. शिवाजी महाराज कृषी विद्यालय सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान तर्फे चालविले जात�� .. Read More\nसंयुक्त महाराष्ट्र शिक्षण प्र मंडळ\nया मंडळातर्फे महाराष्ट्र नाईट हायस्कूल (६वि ते दहावी), कामगार नगर-कुर्ला (पूर्व) येथे चालविले जाते आणि मुंबई सेन्ट्रल येथे महाराष्ट्र रात्र महाविद्यालय (वाणिज्य) देखील चालविले जाते\nसंस्थापक अध्यक्ष, पूर्वी या ट्रस्टच्या वतीने मुंबई फेस्टिव्हल भरविला जात असे\nकणकवली येथील बाल शिवाजी हायस्कूल याचे अध्यक्ष\nजय हिंद जय भारत जय फेडरेशन\nआज सैनिक फेडरेशनच्या वतीने आयोजित सैनिका मधील उद्योजक शोधण्यासाठी सैनिक फेडरेशनच्या वतीने शिवाजी मंदिर दादर याठिकाणी महिला बचत गट, सैनिक उद्योजक यांची महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधी उद्योग डायरेक्टर यांच्यासोबत बैठक आयोजित केली होती. या बैठकीला उपस्थित सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत माजी खासदार,श्री.नारायण अंकुशे सुभेदार तुकाराम सुर्यवंशी कोषाध्यक्ष सैनिक फेडरेशन,श्री.सुभेदार सुभाष दरेकर अध्यक्ष सैनिक फेडरेशन(मुंबई) श्री फ्लेचर पटेल महासचिव सैनिक फेडरेशन ,महाराष्ट्र उद्योग विभागाचे प्रमुख उपस्थित होते, या बैठकीमध्ये अनेक प्रश्नांना उत्तर देण्यात आली. महाराष्ट्र सरकार सैनिकांना उद्योगामध्ये मदत करणार व त्यांचा असलेला कोटा यामध्ये भरण्यात येईल. आजच्या परिस्थिती त सैनिकांची उधोगमध्ये०.००२% एवढी संख्या आहे. सरकारच्या टारगेट कमीत कमी 2% पर्यंत सैनिकांनी उद्योग चालू करावे अशी अपेक्षा उद्योग विभाग तर्फे करण्यात येत आहे.\nसैनिक फेडरेशनचे अध्यक्ष ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी सैनिकांना महिला बचत गटांना तसेच सैनिकांच्या मुलांना उद्योग मध्ये जास्तीत जास्त संख्येने सामील व्हावे असे आवाहन केले.\nजय हिंद जय भारत जय फेडरेशन\nसैनिक फेडरेशनच्या वतीने वतीने आज माननीय श्री रामदासजी आठवले सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार नवी दिल्ली यांच्या सोबत सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत माजी खासदार यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळ कॅप्टन शिवाजी महाडकर, सैनिक फेडरेशनचे प्रवक्ता डी.एफ. निंबाळकर, महासचिव फ्लेचर पटेल संविधान बांगला बांद्रा या ठिकाणी जाऊन भेट घेतली.\nयामध्ये सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष यांनी सैनिकांचे बरेच मुद्दे उपस्थित केले. त्यामध्ये प्रमुख्याने सैनिकांना रिटायरमेंट नंतर डायरेक्ट सिविल डिपारमेंट मध���ये ट्रान्सफर करावं 58 वर्षाची सेवा देण्यात यावी हा प्रश्न प्रमुख्याने सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष यांनी उपस्थित केला. माननीय मंत्री महोदयांनी याला आपण संसदेमध्ये उपस्थित करू तसेच आपण दिल्लीला यावं सैनिक फेडरेशनच्या सोबत आपण माननीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग व माननीय प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदीजी यांच्यासोबत भेटून हा प्रश्न उपस्थित करूा असे आश्वासन माननीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री भारत सरकार श्री रामदासजी आठवले यांनी दिले.\nसैनिक फेडरेशनच्या अध्यक्ष यांनी दुसरा प्रश्न उपस्थित केला की, महाराष्ट्रातील संरक्षण खात्यात सैनिकांची घटती संख्या यावर चिंता व्यक्त केली. त्यासाठी आपण सैनिक फेडरेशनच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज वडाळा मुंबई या ठिकाणी सैनिक फेडरेशनच्या वतीने सैनिक अकॅडमी चालू करण्याकरिता मंत्री महोदयांना विनंती केली. या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री महोदयांनी लगेच सेक्रेटरी डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॉलेज वडाळा यांना फोन करून याविषयी माहिती मागवली व सोबतच वडाळा कॉलेज समोरील दोन एकराचा भूखंड हा सैनिक फेडरेशन अकॅडमी चालू करण्यासाठी देत आहोत अशी घोषणा केली. फेडरेशनच्या वतीने अध्यक्षांनी याविषयी आभार व्यक्त केले व आपण लवकरच दिल्ली या ठिकाणी भेटू असे मत व्यक्त केले.\nत्यानंतर सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष मंत्रालयामध्ये जाऊन उच्च तंत्रशिक्षण मंत्री मा.ना. उदय सामंत, मा.ना. सुभाष देसाई उदोग मंत्री, मा.ना. दादासाहेब भुसे यांच्याशी भेट केली. या भेटीमध्ये सैनिकांच्या पाल्यानं 5% उच्च शिक्षणामध्ये असणारा कोटा याविषयी चर्चा करण्यात आली. तो अंमलात यावा व त्यावर मंत्रालय यांनी आपले लक्ष द्यावे यासाठी विनंती करण्यात आली. मंत्री महोदयांनी आपण लवकरच एक कमिटी गठण करून याविषयी अहवाल मागवणार असे आश्वासन अध्यक्षांना दिले.\nसैनिकांचे बरेचसे प्रश्न सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष यांनी आज मंत्रालयात मध्ये जाऊन मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये काही सैनिकांच्या बदल्या असतील, शेती विषय प्रॉब्लेम असतील, उद्योगाविषयी प्रॉब्लेम असतील या विषयी सविस्तर चर्चा केली. लवकरच सैनिक फेडरेशनच्या वतीने उद्योग निर्मितीसाठी सैनिक फेडरेशन आग्रेसर राहणार असे आश्वासन फेडरेशनचे अध्यक्ष यांनी आज झालेल्या उद्योग मंत्र्य��ंच्या बैठकीत दिले.\nडीएफ निंबाळकर प्रवक्ता सैनिक फेडरेशन ... See MoreSee Less\nअमेरिकन राष्ट्रपती इलेक्शनचा गोंधळ_7.1.2021\nअमेरिकन राष्ट्रपती निवडणूक व भारत_31.12.2020\nआनंदी आणि समृध्द गाव_24.12.2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00722.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2019/03/blog-post_46.html", "date_download": "2021-01-28T08:36:54Z", "digest": "sha1:WBUNCVYY5VI3BJDZUKIMSRFFK573KPFG", "length": 22381, "nlines": 209, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "अन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन) | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\n४६) ...‘समिअना व असैना’७४ (आम्ही ऐकले परंतु आम्ही मान्य करत नाही) आणि ‘इसमअ गैर मुसमइन’७५ (ऐका, तुम्ही असे नाही की कोणी ऐकावे) व ‘राइना’७६ खरे पाहता जर त्यानी म्हटले असते ‘समिअना व अतअ्ना’ (आम्ही ऐकले आणि मान्य केले) आणि ‘इस्माअ’(ऐका) व ‘उन्जुरना’(आमच्याकडे - लक्ष द्या) तर हे त्यांच्यासाठीच उत्तम होते आणि ती अधिक सत्यनिष्ठतेची पद्धत होती. परंतु त्यांच्यावर तर त्यांच्या असत्यवादामुळे अल्लाहचाधिक्कार ओढवला आहे, म्हणून ते अल्लाहवर कमीच ईमान राखतात.\n(४७) हे लोकहो ज्यांना ग्रंथ दिला गेला होता मान्य करा त्या ग्रंथाला जो आता आम्ही अवतरला आहे आणि जो त्या ग्रंथाची सत्यता प्रमाणित करतो व समर्थन करतो जो तुमच्याजवळ अगोदरपासूनच उपलब्ध होता.७७ यावर श्रद्धा ठेवा या अगोदर की आम्ही तुमचे चेहरे विद्रूप करून मागे फिरवावे किंवा त्यांना त्याचप्रकारे धिक्कारित करावे ज्याप्रकारे सब्तवाल्यांशी (शनिवार न पाळणाऱ्यांशी) केले होते.७८ आणि लक्षात ठेवा की अल्लाहचा आदेश लागू होतच असतो.\n(४८) अल्लाह नि:संशय त्याच्यासोबत अन्य कुणाला सामील करणाऱ्यांना (शिर्क) क्षमा करीत नाही.७९ अनेकेश्वरत्वा व्यतिरिक्त इतर जितके गुन्हे आहेत तो हवे ते माफ करतो,८० अल्लाहबरोबर ज्याने इतर कोणाला भागीदार केले त्याने तर एक मोठे असत्य रचले आणि भयंकर मोठ्या पापाची गोष्ट केली.\n(४९) तुम्ही त्या लोकांनासुद्धा प��हिले आहे काय जे स्वत:फार फार शुद्धात्मा असल्याचा दावा करतात वास्तविक पाहता पवित्रता तर अल्लाहच ज्याला इच्छितो त्याला प्रदान करतो, आणि (त्यांना पवित्रता प्राप्त नाही तर वास्तविकपणे) त्यांच्यावर तिळमात्र जुलूम केला जात नाही.\n(५०) पाहा तर खरे, हे अल्लाहबद्दलदेखील खोटे कुभांड रचण्यास चुकत नाहीत आणि यांच्या स्पष्टपणे गुन्हेगार असण्यास एवढा एकच गुन्हा पुरेसा आहे.\n(५१) तुम्ही त्या लोकांना पाहिले नाही काय ज्यांना ग्रंथाच्या ज्ञानातून काही भाग दिला गेला आहे आणि त्यांची दशा अशी आहे की ते मिथ्या जिब्त८१ व तागूत८२ (मर्यादेबाहेर जाणारा)\nला मानतात. आणि अनेकेश्वरवादींrच्या बाबतीत म्हणतात की श्रद्धा ठेवणाऱ्यांपेक्षा तर हेच अधिक सन्मार्गावर आहेत.८३\n७४) म्हणजे जेव्हा त्यांना अल्लाहचे आदेश ऐकविले जातात तर मोठ्याने म्हणतात. `समि़अना' (आम्ही ऐकले) आणि हळूच बडबडतात की `असैना' (आम्ही स्वीकार केला नाही) किंवा `अत़अना' (आम्ही स्वीकार केला) चे उच्चरण अशाप्रकारे जिव्हेला झटका देऊन करतात की उच्चर `असैना' होतो.\n७५) म्हणजे वार्तालाप करता करता जेव्हा ते पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याशी काही बोलू इच्छितात तेव्हा म्हणतात `इस्म़अ' (ऐका) आणि बरोबरीने `गैर मुस्मईन'सुद्धा म्हणतात ज्याचे दोन अर्थ आहेत. एक म्हणजे आपण इतके आदरणीय आहात की आपल्या मर्जीविरुद्ध काहीही आपणास ऐकविले जाणार नाही. दुसरा अर्थ म्हणजे तुम्ही या योग्य नाही की तुम्हाला कोणी काही ऐकवावे. एक अर्थ असाही आहे की अल्लाह करो तुम्ही बहिरे व्हावेत.\n७६) याचा तपशील पाहा सूरह २ (अल्बकरा, टीप १०८)\n७७) तपशीलसाठी पाहा, सूरह ३ (आलिइमरान, टीप २)\n७८) तपशीलासाठी पाहा, सूरह २ (अल्बकरा, टीप ८२-८३)\n७९) हे यासाठी सांगितले गेले आहे की ग्रंथधारक जरी पैगंबर आणि ईशग्रंथांचे दावेदार होते परंतु ईशद्रोहात (शिर्क) आणि अनेकेश्वरत्वात पडलेले होते.\n८०) याचा अर्थ असा नाही की मनुष्याने फक्त अनेकेश्वरत्वात पडू नये आणि इतर सर्व अपराध आणि गुन्हे करीतच जावे. याने अभिप्रेत अनेकेश्वरत्व ज्यास त्या लोकांनी किरकोळ गोष्ट समजली होती ती इतर सर्व अपराधांपासून मोठा अपराध आहे की इतर अपराधींची माफी तर संभव आहे परंतु अनेकेश्वरत्व हा असा अक्षम्य गुन्हा आहे की त्याची कधीही माफी होऊ शकत नाही. यहुदी धार्मिक नेता शरीयतच्या लहान सहान आदेशांची काळजी घेत परंतु त्यांचा पूर्ण वेळ त्या गौण गोष्टीतच जात असे, ज्यांना त्यांच्या धार्मिक नेत्यांनी उकरून काढले होते. परंतु अनेकेश्वरत्व (शिर्क) त्यांच्याजवळ तर अगदी हलके आणि शुल्लक काम होते. ते स्वत: आणि त्यांच्या समाजबांधवांना या घोर अपराधांपासून वाचविण्याचा कधीही त्यांनी प्रयत्न केला नाही. त्यांना अनेकेश्वरवादींसोबत मैत्री करण्यास व त्यांचे समर्थन करण्यात काही एक दोष दिसत नसे.\n८१) `जिब्त' चा मूळ अर्थ आहे अवास्तविक, तथ्यहीन आणि निरर्थक वस्तू. इस्लामी भाषेत जादू, ज्योतिषी (फालगीरी) टोने टोटके, शकून अपशकून, मुहूर्त आणि इतर सर्व अंधविश्वासपूर्ण आणि काल्पनिक गोष्टींना `जिब्त' म्हटले जाते. हदीस कथन आहे, `जनावरांच्या आवाजाने भविष्य वर्तविणे, त्यांच्या पायाच्या निशाणी व्दारे मुहूर्त काढणे आणि फालगीरीचे इतर सर्व पद्धती `जिब्त' आहेत.' `जिब्त'चा अर्थ तोच आहे ज्याला आपण मराठीत `अंधविश्वास' म्हणतो. इंग्लीशमध्ये `Superstitions' हा शब्द आहे.\n८२) तपशीलासाठी पाहा सूरह २ (अल्बकरा) टीप - २८६ व २८८\n८३) येथे अश्रद्धावंतापासून अभिप्रेत अरबांचे मुशरीक लोक (अनेकेश्वरवादी) आहेत. यहुदी लोकांचा दुराग्रह इथपर्यंत पोहचला होता की ज्यांनी पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यावर ईमान आणले होते; त्यांना ते अरबच्या अनेकेश्वरवादी (मुशरीक) लोकांपेक्षा जास्त मार्गभ्रष्ट समजत होते आणि म्हणत होते की यांच्या पेक्षा हे अनेकेश्वरवादीच अधिक सरळमार्गावर आहेत परंतु ते उघड्या डोळयांनी पहात होते की एकीकडे विशुद्ध एकेश्वरत्व (तौहीद) आहे ज्यात अनेकेश्वरत्व (शिर्क) लवलेश मात्रही नाही आणि दुसरीकडे उघड मूर्तीपूजा आहे ज्याची निंदा संपूर्ण बायबलमध्ये आलेली आहे.\n२९ मार्च ते ०४ एप्रिल २०१९\nमताची अनमोलता कळू दे\nव्याज खाणे हे आईशी शरीरसंबंध करण्याएवढे मोठे पाप आ...\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nसंतपीठ : विश्वशांतीची प्रयोगशाळा\nस्त्रीचा होऊ नये अपमान - हाच इस्लामचा संदेश -डॉ सब...\n२२ मार्च ते २८ मार्च २०१९\nप्रेषितांशी प्रेम राखणे म्हणजे दारिद्र्य आणि तंगीच...\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nप्रेषित (सल्ल.) यांचा डायट प्लान\nनिवडणूक आणि आपली जबाबदारी\nघरांना, महालांना महिलांची नावं देणारा समतावादी मुस...\n१५ मार्च ते २१ मार्च २०१९\nइस्लाम आणि स्त्रियांचे हक्क\nटिपू सुलतानच्या पाचशे पत्रांचे मराठीत भाषांतर\nरूग्णसेवेसाठीच वैद्यकीय क्षेत्रात घेतला प्रवेश\nस्वतंत्र भारत आणि मुस्लिम समाज\nउपासना व आज्ञापालनात अल्लाह व्यतिरिक्त कुणालाही ति...\nवंचित बहुजन आघाडीची प्रासंगिकता\n'स्वर्ग' आणून ठेवला आईच्या 'पाया'खाली...\nसर्जिकल स्ट्राइक – २\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\n०८ मार्च ते १४ मार्च २०१९\nहा देश आपणच वाचविला पाहिजे\nप्रलयकाळची (कयामत) ची लक्षणे : प्रेषितवाणी (हदीस)\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nमेरा पैगाम मोहब्बत है, सच है, बस तुम तक पहूंचे\nपुलवामा : सरकार, माध्यमे आणि समाज\n०१ मार्च ते ०७ मार्च २०१९\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे 5 ऑगस्टपासून विशेष मोहिम \"अल्लाहला लोकांमधील ते लोक सर्वाधिक आवडतात जे दूसर्‍यांसाठी उपयोगी ...\n२९ मे ते ०४ जून २०२०\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प यशाला कारणीभूत असलेले मुस्लिम समुदायातील प्रश्न\nमहाराष्ट्र राज्यसेवा २०१९ चा अंतिम निकाल काल आयोगाने जाहीर केला. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर या वर्षी मुस्लिम समाजातील ४ विद्यार्थ्यांन...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\nमुस्लिम समाजाने प्रशासकीय सेवांमध्ये आपले प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी करावयाचे उपाय\n(मागील अंकावरून पुढे...) ४) सामाजिक दबाव : स्पर्धा परीक्षा हे क्षेत्र अनिश्चिततेचे आहे हे आपण आधीच पाहिले आहे. अमुक एवढे वर्ष अभ्यास क...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00722.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/health/honey-real-or-fake-and-what-percentage-adulterated-it-how-identify-a597/", "date_download": "2021-01-28T08:21:43Z", "digest": "sha1:VBDXG5J7JUSCKOQYZEXGE7YSH5P3ZJO7", "length": 37777, "nlines": 425, "source_domain": "www.lokmat.com", "title": "मध शुद्ध आहे की भेसळयुक्त?; घर��सल्या \"या\" सोप्या पद्धतीने असं करा चेक - Marathi News | honey real or fake and what percentage is adulterated in it how to identify | Latest health News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार २८ जानेवारी २०२१\nमुंबई महाराष्ट्राचीच; 'त्या' वक्तव्याला कशाचाही आधार नाही; अजित पवारांनी कर्नाटकला सुनावलं\nBARC Recruitment 2021: भाभा अणुशक्ती केंद्रामध्ये नर्स, चालकांसह अन्य जागांसाठी भरती; १२ वी पास उमेदवारांनाही संधी\nअसे येडे बरळत असतात; संजय राऊत यांची कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका\nआरबीआयच्या अधिकाऱ्याचा गळा दाबून मोबाईल हिसकावून चोरट्याने काढला पळ\nरक्षा खडसे यांचा भाजपाच्या वेबसाईटवर वादग्रस्त उल्लेख; गृहमंत्र्यांनी दिला थेट कारवाईचा इशारा\nमालदीव्हजमध्ये हनीमून एन्जॉय करतंय हे मराठमोळं कपल, पाहा त्यांचे खास फोटो\nही चिमुरडी करतेय मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य\nयाचे ओव्हर अ‍ॅक्टिंगचे 50 रूपये कापा... अक्षय कुमार ट्रेडमिलवर 21 किमी चालला, ट्रोल झाला\n कतरिना कैफने विकी कौशलला मिठी मारताना शेअर केला फोटो, चाहत्यांना मिळाला पुरावा\nहे सहा शो लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप, हे आहे कारण\n'अबू आझमींच्या भाषणाचा बोलवता धनी कोण\nतुम्हीसुद्धा चहासोबत हे पदार्थ खात असाल तर वेळीच सावध व्हा; कधी आजारी पडाल कळणारही नाही\nदुधाचेही शरीरावर साइड इफेक्ट होतात का जाणून घ्या काय सांगतात एक्सपर्ट.....\nBudget 2021: आरोग्य सेवा बळकट करणे आवश्यक; आमूलाग्र बदल करण्यासाठी भरीव निधीची गरज\nकमकुवत हाडांसह किडनी स्टोनचाही वाढू शकतो धोका; वेळीच जाणून घ्या डायटींगचे हे साईड इफेक्ट्स\nचीनमधील 'ही' फळं दिसायला आहेत विचित्र, तरीही लोक आवडीनं खातात...\nदिल्ली- शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असलेल्या सिंघू सीमेवर स्थानिक एकवटले; परिसर मोकळा करण्याची मागणी\nकृषी कायदे रद्द करण्यासाठी मोदी सरकार आणखी शेतकऱ्यांच्या मृत्यूंची वाट पाहतंय- ऊर्जामंत्री नितीन राऊत\nमहिलांबरोबर चावटपणा करणाऱ्यांना तुरुंगात टाकलं पाहिजे- शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील\nआरबीआयच्या अधिकाऱ्याचा गळा दाबून मोबाईल हिसकावून चोरट्याने काढला पळ\nदुसऱ्यांचे हक्क हिरावून आम्हाला आरक्षण नको. आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण द्या- भाजप खासदार उदयनराजे भोसले\nआरक्षणापासून मराठा समाजाला वंचित ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होतोय- आमदार शिवेंद्रराजे भोसले\nदेशातील बऱ्याच शेतकऱ्यांना ���व्या कृषी कायद्यांबद्दल पुरेशी माहिती नाही; अन्यथा संपूर्ण देशातील शेतकरी पेटून उठतील- काँग्रेस नेते राहुल गांधी\nऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून मायदेशात परतल्यावर घरचे मागेच लागलेत; रिषभ पंतची 'ती' पोस्ट व्हायरल\nनागपूर : तहसील पोलिसांनी जप्त केले पिस्तूल. गुंडाला अटक\nइन मिन फेब्रुवारीचे २८ दिवस; त्यापैकी ७ दिवस बँकांचा हॉलिडे, कामे कशी करायची\nप्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चावेळी जखमी झालेल्या पोलिसांची गृहमंत्री अमित शहांकडून विचारपूस\nशिखर धवन विरोधात आरोपपत्र दाखल, ६ फेब्रुवारीला होणार फैसला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण\nआंदोलक शेतकरी नेत्यांविरोधात दिल्ली पोलिसांकडून लूकआऊट नोटीस जारी; पासपोर्ट्स जप्त होणार\nभाभा अणुशक्ती केंद्रामध्ये नर्स, चालकांसह अन्य जागांसाठी भरती; १२ वी पास उमेदवारांनाही संधी\nभारतानं पाठवलेल्या कोरोना लसी श्रीलंकेत पोहोचल्या; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची माहिती\nदिल्ली- शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असलेल्या सिंघू सीमेवर स्थानिक एकवटले; परिसर मोकळा करण्याची मागणी\nकृषी कायदे रद्द करण्यासाठी मोदी सरकार आणखी शेतकऱ्यांच्या मृत्यूंची वाट पाहतंय- ऊर्जामंत्री नितीन राऊत\nमहिलांबरोबर चावटपणा करणाऱ्यांना तुरुंगात टाकलं पाहिजे- शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील\nआरबीआयच्या अधिकाऱ्याचा गळा दाबून मोबाईल हिसकावून चोरट्याने काढला पळ\nदुसऱ्यांचे हक्क हिरावून आम्हाला आरक्षण नको. आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण द्या- भाजप खासदार उदयनराजे भोसले\nआरक्षणापासून मराठा समाजाला वंचित ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होतोय- आमदार शिवेंद्रराजे भोसले\nदेशातील बऱ्याच शेतकऱ्यांना नव्या कृषी कायद्यांबद्दल पुरेशी माहिती नाही; अन्यथा संपूर्ण देशातील शेतकरी पेटून उठतील- काँग्रेस नेते राहुल गांधी\nऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून मायदेशात परतल्यावर घरचे मागेच लागलेत; रिषभ पंतची 'ती' पोस्ट व्हायरल\nनागपूर : तहसील पोलिसांनी जप्त केले पिस्तूल. गुंडाला अटक\nइन मिन फेब्रुवारीचे २८ दिवस; त्यापैकी ७ दिवस बँकांचा हॉलिडे, कामे कशी करायची\nप्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चावेळी जखमी झालेल्या पोलिसांची गृहमंत्री अमित शहांकडून विचारपूस\nशिखर धवन विरोधात आरोपपत्र दाखल, ६ फेब्रुवारीला होणार फैसला; ��ाणून घ्या संपूर्ण प्रकरण\nआंदोलक शेतकरी नेत्यांविरोधात दिल्ली पोलिसांकडून लूकआऊट नोटीस जारी; पासपोर्ट्स जप्त होणार\nभाभा अणुशक्ती केंद्रामध्ये नर्स, चालकांसह अन्य जागांसाठी भरती; १२ वी पास उमेदवारांनाही संधी\nभारतानं पाठवलेल्या कोरोना लसी श्रीलंकेत पोहोचल्या; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची माहिती\nAll post in लाइव न्यूज़\nमध शुद्ध आहे की भेसळयुक्त; घरबसल्या \"या\" सोप्या पद्धतीने असं करा चेक\nHoney Real or Fake How to Identify : मध तयार करणाऱ्या सर्वाधिक कंपन्या मधामध्ये साखर मिसळत असल्याची माहिती या तपासातून मिळत आहे.\nमध शुद्ध आहे की भेसळयुक्त; घरबसल्या \"या\" सोप्या पद्धतीने असं करा चेक\nमध शुद्ध आहे की भेसळयुक्त; घरबसल्या \"या\" सोप्या पद्धतीने असं करा चेक\nमध शुद्ध आहे की भेसळयुक्त; घरबसल्या \"या\" सोप्या पद्धतीने असं करा चेक\nमध शुद्ध आहे की भेसळयुक्त; घरबसल्या \"या\" सोप्या पद्धतीने असं करा चेक\nमध शुद्ध आहे की भेसळयुक्त; घरबसल्या \"या\" सोप्या पद्धतीने असं करा चेक\nनवी दिल्ली - देशातील अनेक मोठ्या कंपन्यांच्या मधामध्ये भेसळ असल्याची माहिती समोर आली आहे. सेंटर फॉर सायन्स अँड एनवायरमेंटनं (CSE) केलेल्या तपासातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. मध तयार करणाऱ्या सर्वाधिक कंपन्या मधामध्ये साखर मिसळत असल्याची माहिती या तपासातून मिळत आहे. सीएसईने 13 छोट्या मोठ्या कंपन्यांच्या मधाचे नमूने तपासले. या कंपन्यांच्या मधात 77 टक्क्यांपर्यंत भेसळ असल्याचं दिसून आलं. मधाचे एकूण 22 सँपल्सपैकी फक्त पाच सँपल्स चाचणीत यशस्वी ठरले आहेत.\nसेंटर फॉर सायन्स अँड एनवायरमेंटनं (CSE) केलेल्या तपासातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. सीएसईच्या महासंचालक सुनीता नारायण यांनी \"2003 आणि 2006 मध्ये सॉफ्ट ड्रिंकच्या केलेल्या तपासणीत त्यात जी भेसळ दिसून आली त्यापेक्षा भयानक भेसळ ही मधात केली जात आहे. ही भेसळ आपल्या शरीराला अपायकारक आहे. ज्या 13 मोठ्या कंपन्यांच्या मधाचे नमूने तपासले गेले त्यापैकी 10 एनएमआर चाचणीत अयोग्य ठरले. या 10 पैकी 3 नमूने भारतीय मापदंडानुसारही नव्हते\" अशी माहिती दिली आहे.\nतुम्ही ब्रँडेड मध खाताय, मग वेळीच व्हा सावध देशातील \"या\" मोठ्या ब्रँडच्या मधात 77 टक्क्यांपर्यंत भेसळhttps://t.co/Tt0Q8XuRTy#India#Honey#CSE\nमध शुद्ध आहे की भेसळयुक्त; असं करा चेक\n- मध शुद्ध आहे की भेसळयुक्त हे तपासण्यासाठी पाण्यामध��ये मधाचे काही थेंब टाका. जर मध खाली पाण्यात जमा झाले तर ते शुद्ध आहे हे सिद्ध होते. मात्र जर मध पाण्यात मिसळले गेले तर ते भेसळयुक्त आहे हे सिद्ध होतं.\n- मध भेसळयुक्त आहे की नाही हे तपासण्यासाठी आयोडीनची गरज आहे. यासाठी मध पाण्यामध्ये मिसळावे लागणार आहे. त्यानंतर या पाण्यात थोडे आयोडीन टाकावे.\n- जर या मिश्रणाचा रंग निळा झाला तर यामध्ये स्टार्च किंवा पीठ मिसळले आहे हे समोर येतं. यामुळे या मधामध्ये भेसळ असल्याचं सिद्ध होतं. आयोडीनच्या मदतीने हे तपासता येतं.\n- तिसऱ्या पद्धतीमध्ये ब्लोटिंग पेपरवर थोडं मध घ्या. जर मध पेपरने शोषूण घेतलं तर या मधामध्ये भेसळ आहे.\n- चौथ्या पद्धतीमध्ये एका लाकडाला कापूस गुंडाळावा. त्यानंतर तो मधामध्ये हे बुडवा आणि त्यानंतर त्याला आग लावा. जर मध जळू लागले तर ते शुद्ध आहे.\nडाबर, पतंजलीसह अनेक ब्रँडच्या मधात भेसळ, CSE चा मोठा खुलासा\nसीएसईने केलेल्या अभ्यासात पतंजली, डाबर, बैद्यनाथ, झंडू, हितकारी आणि एपिस हिमालयसारख्या कंपन्यांचं मध शुद्धतेचं प्रमाण तपासणाऱ्या न्युक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स (NMR) या चाचणीत अयशस्वी ठरलं आहे. मात्र डाबर आणि पतंजलीने या चाचणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. दरम्यान कंपनीची प्रतीमा मलिन करण्याचा या चाचणीमागील प्रयत्न असल्याचं या कंपन्यांचं म्हणणं आहे. आम्ही भारतात नैसर्गिक रित्या मिळणारा मधच एकत्र करतो आणि त्याची विक्री करतो, असा दावाही या कंपन्यांकडून करण्यात आला आहे.\nजाणून घ्या मधाचे आरोग्यदायी फायदे :\nमधातील ग्लुकोज शरीर लगेचच शोषून घेते. ज्यामुळे दिवसभर शरीरात ऊर्जा कायम टिकून राहते. शिवाय,व्यायाम करण्यापूर्वीही अर्धा चमचा मधाचे सेवन करावे, यामुळे थकवा जाणवत नाही. चहा-कॉफीमध्ये साखरऐवजी मधाचा वापर करावा.\nनियमित दोन चमचे मध खाल्ल्याने सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो. मधामध्ये अँटी मायक्रोव्हियल गुण असल्यानं यामुळे संसर्ग पसरवणाऱ्या जिवाणूंचाही खात्मा होतो.\nहृदयविकारांचा धोका होतो कमी\nआरोग्य तज्ञ्जांनुसार मधाचे सेवन केल्यास रक्तामध्ये पॉलिफोनिक अँटी-ऑक्सिडेंट्सचा स्तर वाढवतो, यामुळे हृदयविकारांचा धोका कमी होतो.\nमधातून सेरोटोनिन रसायन निघते, यामुळे आपली मनःस्थिती चांगली राहण्यास मदत मिळते. मधातील सेरोटोनिन रसायन शरीर मेलाटोनिन रसायनात बदलते, यामुळे झोप चां��ली मिळते. अपुऱ्या झोपेचा त्रास सतावत असल्यास रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दुधात मध मिसळून प्यावे. यामुळे चांगली झोप येईल.\nनियमित एक चमचा मध किंवा गरम पाण्यामध्ये मध मिसळून प्यायल्यास रक्तदाब नियंत्रणात राहतो.\n(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं असतं.)\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nजगातलं 2ऱ्या क्रमांकाचं थंड ठिकाण भारतात | World's 2nd Coolest Place Is In India\n...म्हणून हिवाळ्यात वेगाने वजन वाढतं; एक्सपर्ट्सनी सांगितले नेहमी फिट राहण्याचे ७ उपाय\nडाबर, पतंजलीसह अनेक ब्रँडच्या मधात भेसळ, CSE चा मोठा खुलासा\n जानेवारीपर्यंत कोरोना लसीला मंजुरी मिळू शकते, AIIMS च्या संचालकांची माहिती\nGood News; रूग्णसंख्या घटल्याने सोलापूर शहरात एक हजार कोविड बेड्‌स शिल्लक\nमहाशय धर्मपाल गुलाटी : 1500 रुपये घेऊन भारतात आले, टांगा चलवला अन् उभं केलं अब्जावधींचं मसाला साम्राज्य\nतुम्हीसुद्धा चहासोबत हे पदार्थ खात असाल तर वेळीच सावध व्हा; कधी आजारी पडाल कळणारही नाही\nकमकुवत हाडांसह किडनी स्टोनचाही वाढू शकतो धोका; वेळीच जाणून घ्या डायटींगचे हे साईड इफेक्ट्स\nFact Check : घसा कोरडा झाल्यास कोरोना संसर्गाचा धोका वाढतो जाणून घ्या 'या' व्हायरल मेसेज मागचं सत्य\nभारतीय पुरूषांमध्ये वाढतेय इन्फर्टीलिटीची समस्या; 'या' सवयीवर वेळीच नियंत्रण ठेवावं लागणार\nअति धुम्रपान करणाऱ्यांमध्ये ८९ टक्क्यांनी वाढतोय कोरोनामुळे मृत्यूचा धोका; नवीन संशोधनातून खुलासा\nहृदयासाठी अतिशय घातक आहेत रोज खाल्ले जाणारे 'हे' दोन पदार्थ, जीवालाही होऊ शकतो धोका...\nशेतकरी आंदोलनाच्या आडून दिल्लीत झालेल्या हिंसाचाराला अमित शाह जबाबदार असून त्यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, हा काँग्रेसचा आरोप आणि मागणी पटते का\niPhone 13 २०२१ मध्ये होणार लॉंच किंमत\n'अबू आझमींच्या भाषणाचा बोलवता धनी कोण\nआई कुठे काय करते\n ५ वर्षांच्या मुलीला बाथरूमध्ये घेऊन गेली जन्मदाती आई; आधी डोळे काढले मग कापली जीभ\n देशातील तब्बल 147 जिल्ह्यांत 7 दिवसांपासून कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही\nघटस्फोटानंतर महिलेन��� १४ बाळांना दिला जन्म, पोटाचा आकार बघून हैराण झाली होती दुनिया....\nMom To Be गरोदरपणात अभिनेत्री धनश्री काडगांवकरची स्टाईल, केले हटके फोटोशूट\nपंजाब नॅशनल बँकेत १०० जागांची भरती, मोठा पगार; झटपट करा अर्ज\nरशियाचे राष्ट्रपती पुतिन यांच्या सीक्रेट पॅलेसचा भांडाफोड, फोटो पाहून व्हाल थक्क.....\nएकटेच खेळत होते चिमुकले; चोरांनी अख्खे घरदार लुटले, पण जाताना...\nटीम इंडिया विरुद्ध भारत अ; इंग्लंड दौऱ्यावर दोन वेगळे सामने होणार, जाणून घ्या कधी व केव्हा\n'ऑफिस, सुरक्षा आणि पेन्शन'; महाभियोगाची प्रक्रिया सुरू असली तरी डोनाल्ड ट्रम्प यांना मिळणार मोठ्या सुविधा\nदुधाचेही शरीरावर साइड इफेक्ट होतात का जाणून घ्या काय सांगतात एक्सपर्ट.....\nखासगी संस्थांमधील शिक्षक भरती गैरव्यवहार प्रकरणी चौकशी करणार: शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\n\"; दिल्ली हिंसाचारासंदर्भात 'या' मोठ्या शेतकरी नेत्यानं मागितली पोलिसांची माफी\nशिरूर- भीमाशंकर महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू\nप्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या रोमँटिक फोटोवर होतोय कमेंटचा वर्षाव, फॅन्स म्हणतायेत...\n प्रियकराने विवाहित प्रेयसीला तीन फूट खड्ड्यात गाडलं, वरून सीमेंट टाकलं आणि....\n\"; दिल्ली हिंसाचारासंदर्भात 'या' मोठ्या शेतकरी नेत्यानं मागितली पोलिसांची माफी\nड्रॅगनच्या दुखऱ्या जखमेवर बोट; भारतीय लष्कर चीनला धक्का देण्याच्या तयारीत\nमुंबई महाराष्ट्राचीच; 'त्या' वक्तव्याला कशाचाही आधार नाही; अजित पवारांनी कर्नाटकला सुनावलं\nTractor Rally : दिल्ली पोलीस अ‍ॅक्शनमध्ये, हिंसाचार करणाऱ्यांविरोधात जारी होणार 'लुकआउट नोटीस'\n उत्तर प्रदेशसह ६ राज्यांतील विधानसभा निवडणूक लढवणार\nबंगाल : भाजपा खासदाराची जीभ घसरली; अभिनेत्रीचा सेक्स वर्कर म्हणून केला उल्लेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00722.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://thanelive.in/?cat=13&paged=4", "date_download": "2021-01-28T07:29:34Z", "digest": "sha1:3LAGZ2JVHUYXHLR3TWK44HM46WSIXRMN", "length": 5430, "nlines": 85, "source_domain": "thanelive.in", "title": "बातम्या Archives - Page 4 of 42 -", "raw_content": "\nगणेशोत्सव सजावट स्पर्धा २०१८\nपाच – दहा दिवसाचे गणपती\nकल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट २७ गावांसाठी स्वतंत्र नगरपालिका होण्याची शक्यता\nकल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट २७ गावांसाठी स्वतंत्र नगरपालिका होण्याची शक्यता नगरविकास मंत्री एकनाथ शि��दे या मागणीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार. जनभावनेशी...\nऑनलाईन औषध विक्रीचा ‘बाजार’ बंद करा- मनविसे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे.\n*ऑनलाईन औषध विक्रीचा 'बाजार' बंद करा* - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आंदोलनाच्या 'इंजेक्शन'चा इशारा - नृत्यांगना, शरीरसौष्ठवपट्टुच्या मृत्यूनंतर वातावरण तापले ठाणे,...\nबांगलादेशी घुसखोरांविरोधात ठाण्यात मनसेचे अविनाश जाधव आक्रमक.\nबांगलादेशी घुसखोरांविरोधात ठाण्यात मनसेचे अविनाश जाधव आक्रमक. ठाण्यात तीन कुटुंबाना पकडले. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आझाद मैदान येथे झालेल्या सभेत...\nनिर्भयाच्या नराधमांची फाशी पुढे ढकलली, अनिश्चित काळासाठी फाशीला स्थगिती\nनवी दिल्ली : निर्भया सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणातील दोषींना उद्या फाशी देण्यात येणार नाही. त्यांची फाशी पुढे ढकलण्यात आल्याची...\nगणपती सजावट स्पर्धा 2018\nपाच - दहा दिवसाचे गणपती\nठाणे (राजन सावंत) :- गणपतीच्या विविध रूपातील देखण्या मूर्ती असतात. सिंहासनारूढ, कमळ, उंदरावर बसलेला गणपती तसेच विविध भावमुद्रांमध्ये गणेशाच्या मूर्ती...\nआठवड्याभरात सुरू होणार केडीएमसीची कोवीड टेस्टींग लॅब – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची माहिती.\nगृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाडांनी इंजेक्शन उपलब्ध करून दिल्यामुळे खारेगांव मधील रुग्णाचे वाचले प्राण.\nशिक्षणाधिकार्‍यांच्या दालनात मनसेचे ठिय्या आंदोलन. ठाण्यातील खासगी शाळांची मनमानी फी वसुली.\nकोविड १९ अँटीजेन टेस्टींग सेंटरचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00723.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/rhea-chakraborty-sushant-singh-rajput-death-probe-latest-news-update-central-bureau-of-investigation-cbi-team-reached-mumbai-127792365.html", "date_download": "2021-01-28T09:50:38Z", "digest": "sha1:4LJP3OGVGAO6PXKCTPSAA67SA4QLNTN7", "length": 8894, "nlines": 68, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Rhea Chakraborty: Sushant Singh Rajput Death Probe Latest News Update | Central Bureau Of Investigation (CBI) Team Reached Mumbai | सुशांतचे मेहुणे सीबीआय ऑफिसमध्ये जाऊन करणार पुन्हा तपासाची मागणी, अभिनेत्री रिया चक्रवर्ती आज सांताक्रूज पोलिस स्टेशनमध्ये लावणार हजेरी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nसुशांत मृत्यू प्रकरण:सुशांतचे मेहुणे सीबीआय ऑफिसमध्ये जाऊन करणार पुन्हा तपासाची मागणी, अभिन���त्री रिया चक्रवर्ती आज सांताक्रूज पोलिस स्टेशनमध्ये लावणार हजेरी\nअसे मानले जात आहे की, रिया थोड्याच वेळात आपले घरातून सांताक्रूज पोलिस स्टेशनसाठी निघणार आहे\nसुशांत मृत्यू प्रकरणात सीबीआयचा तपास अद्यापही सुरू आहे आणि सर्व बाजूंनी सावधागिरीने तपास सुरू आहे\nएकीकडे सुशांतसिंग राजपूत मृत्यूच्या प्रकरणात त्यांचे मेहुणे आयपीएस ओपी सिंह दिल्लीतील सीबीआय कार्यालयात जाणार आहेत. ते पुन्हा या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सीबीआयला विनंती करतील. दुसरीकडे मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती मुंबईच्या भायखळा तुरूंगातून सुटल्यानंतर आपल्या घरी पोहोचली आहे.\nड्रग संबंधित एका प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर 28 दिवसांनी रिया आपल्या घरी पोहोचली. तिला घेऊन जाण्यासाठी तिचे आई-वडील तुरुंगातली पोहोचले होते. जामीन मिळाल्यानंतर तिला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास भायखळा कारागृहातून सोडण्यात आले, परंतु मीडिया घराबाहेर जमलेले पाहून रात्री एक वाजता कुटुंबासमवेत घरी पोहोचली. मात्र, रियाचा त्रास अद्याप संपलेला नाही, तिला उपस्थितीसाठी 10 दिवस सांताक्रूझ पोलिस स्टेशनमध्ये जावे लागेल. असे मानले जात आहे की, थोड्याच वेळात रिया आपले घरातून सांताक्रूज पोलिस स्टेशनसाठी रवाना होणार आहे.\nबॉम्पे हायकोर्टने या अटींवर दिला जामीन\nतुरुंगातील सुटका झाल्यानंतर 10 दिवस दररोज जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये सकाळी 11 वाजता हजेरी लावावी लागेल.\nजामीनासाठी एक लाख रुपये भरावे लागतील.\nपासपोर्ट जमा करावा लागेल.\nकोर्टाच्या परवानगीशिवाय परदेशात जाऊ शकणार नाही.\nमुंबईतून बाहेर जाण्यासाठी तपासातील पाच अधिकाऱ्यांना माहिती द्यावी लागेल.\nमहीन्यातील पहिल्या सोमवारी रियाला एनसीबीच्या कार्यालयात हजेरी द्यावी लागेल.\nया प्रकरणासंबंधीत कोणत्याही साक्षीदाराला भेटण्याची परवानगी नाही.\nन्यायालयाच्या प्रत्येक सुनावणीदरम्यान रियाला हजर राहावे लागेल.\nएनसीबीचा युक्तिवाद - रिया ड्रग्ज सिंडिकेट सक्रिय सदस्य\nएनसीबीने रिया आणि शोविकच्या जामीनाला विरोध दर्शवला होता. रिया आणि शोविक ड्रग्ज सिंडिकेटचे सक्रिय सदस्य होते आणि हाय प्रोफाइल ड्रग पेडलर्सच्या संपर्कात होते, असे तपास यंत्रणेने कोर्टाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्���टले आहे. सोबतच त्यांच्यावर कलम 27 ए लागू करण्यात आला आहे, त्यामुळे त्यांना जामीन मिळू नये. एनसीबीने सांगितले की, रियाने ड्रग्ज खरेदी केल्याची कबुली दिली आहे. तिनेच सॅम्युअल मिरांडा, दीपेश सावंत आणि शोविक यांना ड्रग्ज खरेदी करण्यास सांगितले होते.\nरियाच्या वकिलांचा युक्तिवाद - सुशांत आधीपासूनच ड्रग्ज घेत असे\nरिया सुशांतच्या आयुष्यात येण्यापूर्वीच तो ड्रग्ज घ्यायचा, असे रियाचे वकील सतीश मानशिंदे यांनी कोर्टात सांगितले होते. सुशांतला अमली पदार्थांचे व्यसन होते. रियासह आणखी दोन अभिनेत्रींनीदेखील याची कबुली दिल्याचे त्यांनी म्हटले. रियाप्रमाणेच श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांनीदेखील सुशांत 2019 पूर्वी ड्रग्ज घेत असल्याचे सांगितले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00723.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mahiti.in/tag/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9F/", "date_download": "2021-01-28T07:46:33Z", "digest": "sha1:BXTNPC4YM6ALNRSFCZ5SHP2EUJ5ROUO7", "length": 2312, "nlines": 30, "source_domain": "mahiti.in", "title": "इंटरनेट – Mahiti.in", "raw_content": "\nUncategorized / दिलचस्प कहानियां\n इंटरनेट चा मालक कोण वाचा इंटरनेटबद्दल माहिती नसणारी माहिती…\nमित्रांनी तुम्ही कधी विचार केलाय काय.. इंटरनेट कसं काम करत. इंटरनेट चा मालक कोण आहे. किव्हा जी गोष्ट आपण इंटरनेट वरती सर्च करतो, ती फक्त काहीच क्षणात आपल्या पर्यंत कशी …\nरोजच्या भाकरीच्या पिठात २ चमचे टाका, हात पायाला मुंग्या येणे, पित्त बंद, 72000 नसा मोकळ्या, सांदेदुखी, थकवा कमी…\nजीवनात वाईट वेळ आली की करा हे 4 काम, श्री स्वामी समर्थ…\nधान्यातील किडे 5 मिनिटात 100% बाहेर, पारंपारिक घरगुती उपाय, पुन्हा कधीच किडे होणार नाहीत…\nB अक्षरापासून नाव असणाऱ्या व्यक्ती कशा असतात B चा स्वभाव व्यक्तिमत्व गुणवैशिष्ट्ये\nफक्त अर्ध्या लिंबूचा असा वापर करा, घरातील कोळी, मकडी, किडे 2 मिनिटात घराबाहेर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00724.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/indian-bowler-mohammad-siraj-became-emotional-as-the-national-anthem-began-video-goes-viral/", "date_download": "2021-01-28T09:42:11Z", "digest": "sha1:F4ZLPVAYLPR4CWPIVOEKBRADUH6MOOKO", "length": 12536, "nlines": 119, "source_domain": "bahujannama.com", "title": "Indian bowler Mohammad Siraj became emotional as the national anthem began; Video goes viral|राष्ट्रगीत सुरू असताना भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराज झाला भावुक; व्हिडीओ व्हायरल", "raw_content": "\nराष्ट्रगीत सुरू असताना भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराज झाला भावुक; व्हिडीओ व्हायरल\nबहुजननामा ऑनलाइन टीम – भारत ऑस्ट्रेलिया या तिसऱ्��ा कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराज हा टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यानंतर वडिलांच्या निधनाची बातमी कानावर(Mohammad Siraj ) पडली. कोरोना संकटात बायो-बबल नियमांमुळे आणि राष्ट्रीय कर्तव्य असल्यामुळे त्याला वडिलांचं शेवटचं दर्शनही घेता आले नाही. सिराजच्या वडिलांचं स्वप्न होत, मुलानं टीम इंडियाकडून खेळावं, हे स्वप्न त्यानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून पूर्ण केलं आहे. कसोटी पदार्पणातच दमदार कामगिरी करून संघाच्या विजयात खारीचा वाटा उचलला. सिराजचे वडील हे एक रिक्षाचालक होते. एका रिक्षाचालकाचा मुलगा ते टीम इंडियाचा गोलंदाज असा मोहम्मद सिराज याचा प्रवास आणि त्याने वडिलांचे पूर्ण केलेले स्वप्न अशा कामगिरीतून तो इथपर्यंत आल्याने आणि वडिलांनी साथ न राहिल्याने तेव्हा सिराजला अश्रू अनावर होणे साहजिकच आहे.\nभारतीय गोलंदाज मोहम्मद सिराज याची ही कहाणी. तिसऱ्या कसोटीला सुरुवात होण्यापूर्वी राष्ट्रगीत सुरू असताना सिराजच्या डोळे पाणावले होते. आपल्या भावनांना अश्रूंवाटे तो वाट मोकळी करून देत होता. स्थानिक स्पर्धांमध्ये तो जेव्हा पहिला सामना खेळला तेव्हा त्यानं २० धावा देत ९ विकेट्स घेतल्या आणि त्यासाठी त्याला ५०० रुपये बक्षीस मिळाले होते. क्रिकेटनं दिलेला हा पहिला पुरस्कार होता.\nसिराजचे वडील रिक्षाचालक असून, त्यांनी मुलांच्या स्वप्नांत परिस्थिती कधीच आड आणली नाही. मुलांच्या स्वप्नांसाठी ते दिवसरात्र कष्ट करत राहिले. हलाखीच्या स्थितीत साधारण वस्तीत राहून मोहम्मद सिराज मोठा झाला.मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी सिराजचे वडील मोहम्मद गौस ( ५३ वर्ष) यांचे निधन झाले, त्याला त्यांच्या अंत्यसंस्कारालाही जाता आले नाही. त्यांना फुफ्पुसाशी संबंधित आजार झाला होता.\nमोहम्मद शमीनं दुखापतीमुळे माघार घेतली आणि तेव्हा सिराजला कसोटी संघात पदार्पणाची संधी मिळाली. पहिल्याच सामन्यात सिराजने दोन्ही डावांत ( २/४० व ३/३७) पाच विकेट्स घेतल्या. बॉक्सिंग डे कसोटीत पदार्पणात पाच विकेट्स घेणारा तो पहिलाच परदेशी गोलंदाज ठरला. तसेच पदार्पणात गोलंदाजीत ओपनिंग न करताना भारतीय गोलंदाजानं केलेली ही दुसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली. यापूर्वी सय्यद अबीद अली यांनी १९६७मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अॅडलेड कसोटीत ११६ धावांत ७ विकेट्स घेतल्या होता. ति��ऱ्या कसोटीपूर्वी राष्ट्रगीताच्यावेळी भावुक झालेला सिराजचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे\nKolhapur News : तनिष्क ज्वेलर्स चोरी प्रकरणात 3 महिलांसह चार परप्रांतीयांना अटक\nDighi News : ‘आम्ही इथले भाई आहोत’ असे म्हणत लॉजमधील तरुणाला बेदम मारहाण, दोघांना अटक\nDighi News : 'आम्ही इथले भाई आहोत' असे म्हणत लॉजमधील तरुणाला बेदम मारहाण, दोघांना अटक\nबंगालमधील TMC चा गड ढासळतोय HM अमित शहांच्या दौर्‍यादरम्यान 12 नेते भाजपामध्ये प्रवेश करणार\nबहुजननामा ऑनलाइन टीम - पश्चिम बंगालमध्ये राज्यातील राजकीय पक्ष यंदाच्या विधानसभा निवडणुकांवर आपली सर्व ताकद पणाला लावत आहेत. भाजपने यापूर्वीच...\nCameroon : तेलाचा टँकर आणि बसचा भीषण अपघात, 53 लोकांचा जागीच मृत्यू\nबाळात जन्मदोष निर्माण न होण्यासाठी प्रेग्नेंसीतच घाला आळा, जाणून घ्या\nआलिया भटनं शेअर केला ‘असा’ फोटो \nआता बदलणार थिएटरमधील ‘नजारा’ \nशरद पवार यांचा पुन्हा मोदी सरकारवर निशाणा, म्हणाले – ‘…तर शेतकर्‍यांवर अशी वेळ आली नसती’\nWeight Loss : कधीही नाही वाढणार ‘या’ 7 पद्धतींनी घटवलेले वजन, वेट लॉस ट्रेनिंगचा बेस्ट फॉर्मूला\nPune News : नागरिकांना आता घरबसल्या मिळणार प्रॉपर्टी कार्ड, शासकीय कामांसाठी धरले जाणार ग्राह्य, जाणून घ्या\nश्रद्धा कपूरच्या लग्नाच्या चर्चांवर पप्पा शक्ती कपूर यांनी सोडलं मौन \nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nदिल्लीतील हिंसाचाराला केंद्र सरकार जबाबदार : शरद पवार\nAurangabad News : डोक्‍यात दगड घालून एकाचा निर्घृण खून\nउद्या शेतकर्‍यांच्या रॅलीत हिंसाचार झाल्यास…\nMumbai news : लोकल सेवा 29 जानेवारीपासून सर्वसामान्यांसाठी होतेय सुरु \n आता मोबाईलवर घरबसल्या अपडेट करा रेशनकार्ड, जाणून घ्या प्रक्रिया\nमहामेट्रोमध्ये भरती; अर्ज करण्यासाठी दिली मुदतवाढ\n‘या’ कारणामुळं भारतीय पुरूषांमध्ये वाढतेय इन्फर्टीलिटीची समस्या, जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00724.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/bjp-senas-reputation-tarnished-in-gram-panchayat-elections-2/", "date_download": "2021-01-28T07:28:54Z", "digest": "sha1:QUYL2GC5LXEF3T3J2IBQFAFFJ3I5J3IN", "length": 8363, "nlines": 73, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप-सेनेची प्रतिष्ठा पणाला", "raw_content": "\nBCCI उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी काढला टीम इंडियाचा ‘धर्म’\n‘हा तर तुमचा तुघलकी कारभार’, महामंडळास स्मार्ट सिटी प्रशासनाचे प्रत्युत्तर\nएसबीआयवाले सुधरेणात, बँक मॅनेजरच्या मनमानीला कंटाळून शेतकऱ्यांचे उपोषण\nशेतकऱ्यांनी तसेच सर्व ग्राहकांनी वीजबिलाची थकबाकी भरुन आपली जबाबदारी पूर्ण करावी : मुख्यमंत्री\nकाँग्रेसच्या अडचणी वाढणार; ईडीच्या रडारवर ‘या’ बड्या मंत्र्यांची पत्नी\nगोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाच्या नावाने अस्वस्थ होऊ नका, उद्धव ठाकरेंनी सुनावले\nग्रामपंचायत निवडणुकीत भाजप-सेनेची प्रतिष्ठा पणाला\nऔरंगाबाद – जिल्हा प्रशासनाकडून ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. गुरुवारी निवडणूक कर्मचाऱ्यांना ईव्हीएम मशीनसह साहित्याचे वाटप करण्यात आले. जिल्ह्यात २ हजार २६१ मतदान केंद्रांवर हे मतदान पार पडणार आहे. यंदा निवडणूक रिंगणात ११ हजार ४९९ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.\nग्रामीण भागातील राजकारणाची पहिली पायरी असलेल्या जिल्ह्यातील ६१७ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान पार पडणार आहे. यावेळी सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूकीत उडी घेतली आहे. राज्यात गतवर्षी सत्तापरिवर्तन झाल्यानंतर शिवसेना आणि भाजप यांच्यात मोठी दरी निर्माण झाली आहे. ग्रामीण भागात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रभुत्व आहे. सेना आणि भाजपाचे शहरी भागात वर्चस्व आहे. यावेळी मात्र भाजपा-सेना या पक्षांनी ग्रामपंचायत निवडणुकीकडे विशेष लक्ष दिले आहे.\nसर्वच राजकीय पक्षांच्या आमदार-खासदारांनी तसेच जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांनी आपापल्या मतदारसंघातील ग्रामपंचायतींवर आपले प्रभुत्व राहावे, ग्रामपंचायती आपल्या ताब्यात राहाव्यात यासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून प्रचाराची रणधुमाळी उठवली होती. जिल्ह्यातील नऊ तालुक्यात निवडणूक होत असल्याने सर्व आमदारांनी मतदारसंघातील महत्त्वाचा ग्रामपंचायतींवर पक्षाचा झेंडा लावण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली.\nधनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप : अतुल भातखळकर यांचा पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा\nधनंजय मुंडेवरील आरोप गंभीर आहेत; प���्षातील सहकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर सर्वानुमते निर्णय घेऊ\nकाही ठिकाणी सेनेचे गुंड उमेदवाराना दमदाटी व धमकी देत आहेत; निलेश राणेंचा आरोप\nमहाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागाची ४२८ पदाधिक-यांची मेगा कार्यकारिणी जाहीर\n‘देशात शेतकऱ्यांचे राज्य पाहिजे मात्र भाजप भांडवलदारांच्या फायद्याचे कायदे करत आहे’\nBCCI उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी काढला टीम इंडियाचा ‘धर्म’\n‘हा तर तुमचा तुघलकी कारभार’, महामंडळास स्मार्ट सिटी प्रशासनाचे प्रत्युत्तर\nएसबीआयवाले सुधरेणात, बँक मॅनेजरच्या मनमानीला कंटाळून शेतकऱ्यांचे उपोषण\nBCCI उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी काढला टीम इंडियाचा ‘धर्म’\n‘हा तर तुमचा तुघलकी कारभार’, महामंडळास स्मार्ट सिटी प्रशासनाचे प्रत्युत्तर\nएसबीआयवाले सुधरेणात, बँक मॅनेजरच्या मनमानीला कंटाळून शेतकऱ्यांचे उपोषण\nशेतकऱ्यांनी तसेच सर्व ग्राहकांनी वीजबिलाची थकबाकी भरुन आपली जबाबदारी पूर्ण करावी : मुख्यमंत्री\nकाँग्रेसच्या अडचणी वाढणार; ईडीच्या रडारवर ‘या’ बड्या मंत्र्यांची पत्नी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00724.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.tezsamachar.com/300-terrorists-killed-in-balakot-air-strike-aga-hilali/agha-hilaly-jpg/", "date_download": "2021-01-28T09:41:12Z", "digest": "sha1:KGUYJXWURWCXW645FLUXWICU4AC4OBHZ", "length": 5747, "nlines": 115, "source_domain": "marathi.tezsamachar.com", "title": "Agha-Hilaly.jpg |", "raw_content": "\nनौकरी डॉट कॉम या वेबसाईटच्या माध्यमातून बेरोजगारांची फसवणूक, आरोपी पोलिस कोठडीत\nप्रख्यात गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांना पद्मविभूषण\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर मांडवे दिगर,ता.भुसावळ येथील मोतीमाता यात्रोत्सव रद्द\nपाणीपुरवठा योजनेत शिवसेनेच्या कामाचे श्रेय भाजपाचे जिल्हा परिषद सभापती रवींद्र उर्फ छोटू पाटील यांनी घेऊ नये\nबालाकोटच्या ‘एअर स्ट्राइक’मध्ये ३०० दहशतवादी मेलेत – आगा हिलाली\nकोरोनाबाधित ७५ जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन, केंद्र सरकारचा निर्णय\nजळगाव : जिल्ह्यात आज आणखी 14 कोरोना बाधित रूग्ण आढळले – रूग्णांची संख्या 522\nतरुणांनी तोड़-फोड, आंदोलनापासून लांब रहावे – संत बाबा उमाकांत महाराज\nनौकरी डॉट कॉम या वेबसाईटच्या माध्यमातून बेरोजगारांची फसवणूक, आरोपी पोलिस कोठडीत\nप्रख्यात गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांना पद्मविभूषण\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर मांडवे दिगर,ता.भुसावळ येथील मोतीमाता यात्रोत्सव रद्द\nपाणीपुरवठा योजनेत शिवसेनेच्या कामाचे श्रेय भाजपाचे जिल्हा परिषद सभापती रवींद्र उर्फ छोटू पाटील यांनी घेऊ नये\nमलिंगाला आठवून जसप्रीत बुमराह झाला भावूक,\nधुळे मनपा वर फडकवणार भगवा , शिवसेनेचा निर्धार\nकेरळ : माणूस झाला सैनात, बिबट्याला शिजवून खाल्लं\nडॉ. जयंत नारळीकर अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे नवे अध्यक्ष\nआश्रय फाउंडेशन तर्फे न्हावी येथे आरोग्य शिबीर संपन्न\nआदीवासी संघर्ष समीतीचे प्रांताधिकारी यांना निवेदन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00724.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/26-crows-die-in-beed-district-zws-70-2376392/", "date_download": "2021-01-28T09:21:37Z", "digest": "sha1:FIJQ2VQEQVR4N2QH5EC4XOPFF3EXRLA2", "length": 12090, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "26 crows die in Beed district zws 70 | बीड जिल्ह्य़ात २६ कावळ्यांचा मृत्यू | Loksatta", "raw_content": "\nएक लाख किलो जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट\nराज्यातील ५७ पोलिसांना शौर्यपदके जाहीर\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\nबीड जिल्ह्य़ात २६ कावळ्यांचा मृत्यू\nबीड जिल्ह्य़ात २६ कावळ्यांचा मृत्यू\nमुगगाव येथे दोन दिवसांत २६ कावळे मृतावस्थेत आढळून आले.\nबीड : देशातील सहा राज्यांमध्ये ‘बर्ड फ्ल्यू’चा प्रादुर्भाव झाल्याचे स्पष्ट होत असताना पाटोदा तालुक्यातील मुगगाव येथे २६ कावळे मृतावस्थेत आढळून आले आहेत.\nमुगगाव येथे दोन दिवसांत २६ कावळे मृतावस्थेत आढळून आले. सुरुवातीला ग्रामस्थांनी याकडे दुर्लक्ष केले. मात्र अनेक कावळे मृत्युमुखी पडलेले दिसल्यानंतर ग्रामस्थांनी सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्राचे प्रमुख सिद्धार्थ सोनवणे यांना माहिती दिली. त्यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर अधिकाऱ्यांचे पथक गावात दाखल झाले. त्यांनी परिसराची पाहणी करून कावळ्यांचे मृत अवशेष ताब्यात घेतले.\nदिल्लीत २४ कावळे, १० बदकांचा मृत्यू\nनवी दिल्ली: केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा व गुजरात या राज्यांत ‘बर्ड फ्लू’चा प्रसार झालेला असतानाच दिल्लीत जसोला पार्क येथे २४ कावळे तर संजय सरोवरात १० बदके मृतावस्थेत आढळून आली आहेत. दरम्यान दिल्लीतील गाझीपूरची कोंबडय़ांची बाजारपेठ दहा दिवस बंद करण्याचे आदेश मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जार�� केले आहेत.\nबदकांचे नमुने घेण्यात आले असून ते पशुसंवर्धन खात्याला देण्यात आले आहेत.\nजुनागडमध्ये ४, जम्मूत १५० कावळे मृत\nगुजरातमधील जुनागड जिल्ह्य़ात मंगरोळ येथे चार कावळे मृतावस्थेत सापडले असून त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. जम्मूमध्ये राजौरी, कथुआ व उधमपूर भागात एकूण १५० कावळे मृतावस्थेत सापडले असून नमुने जालंधर येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nवहिनीसाहेबांचा कुल लूक; बेबीबंपसोबत केलं फोटोशूट\nVideo : 'जिंदगी का सफर..'; कार्तिकी -रोनितचा रोमँण्टिक डान्स\nसगळी चूक नेहरू आणि गांधीजींचीच; बॉलिवूड पटकथा लेखकाचं ट्वीट चर्चेत\n ...म्हणून सिद्धार्थने शहनाजला फेकलं पाण्यात\n सहा महिन्यांपूर्वी अभिनेत्रीनं दिले होते आत्महत्येचे संकेत; म्हणाली होती...\nवानखेडे स्टेडियमला जाणारी वाट वाकडी\nसिंगापूरच्या धर्तीवर उपराजधानीत आंतरराष्ट्रीय उद्यान\nजिल्ह्यातील कृषीपंप धारकांकडे तीन हजार कोटींची थकबाकी\nजम्मू-काश्मीरच्या दुर्गम भागांत सेवा देण्यास नाशिकच्या डॉक्टरांची तयारी\nवाठोडा परिसरातील हजार कोंबड्या नष्ट\nशंकरशिला इमारत कोसळण्याचा धोका\nवाडा तालुक्यात बनावट नोटांचा कारखाना उध्वस्त\nउपनगरी रेल्वे प्रवासीसंख्या २१ लाखांवर\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 राज्यातील रुग्णालयांच्या अग्निसुरक्षेची तपासणी\n2 रुग्णालयाच्या अग्निसुरक्षेची तपासणी नाही\n3 राज्यात आणखी दोन दिवस पावसाळी वातावरण\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\nमाझे भाऊ अमित शाह यांच्याकडे ५१ लाख व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आहेत, त्यामुळे... -ममता बॅनर्जीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00724.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtra24.in/2020/07/19-people-in-the-district-defeated-Corona.html", "date_download": "2021-01-28T08:10:53Z", "digest": "sha1:6LHPJCEZOH3AUA24DOGWIBOZUOE3OYEA", "length": 10180, "nlines": 96, "source_domain": "www.maharashtra24.in", "title": "जिल्ह्यात १९ जणांची कोरोनावर मात - Maharashtra24", "raw_content": "\nमंगळवार, २१ जुलै, २०२०\nHome आरोग्य जिल्ह्यात १९ जणांची कोरोनावर मात\nजिल्ह्यात १९ जणांची कोरोनावर मात\nTeamM24 जुलै २१, २०२० ,आरोग्य\n१४ जण नव्याने पॉझेटिव्ह\nयवतमाळ : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात भरती असलेले व सुरवातीला पॉझेटिव्ह आलेले १९ जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात आज नव्याने १४ पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली.\nनव्याने पॉझेटिव्ह आलेल्या १४ जणांमध्ये नऊ पुरुष व पाच महिला आहे. यात पुसद शहरातील रहमत नगर येथील एक पुरुष, नेर शहरातील शिवाजी नगर येथील एक पुरुष, यवतमाळ शहरातील इस्लामपुरा येथील एक पुरुष, यवतमाळ शहरातील तारपुरा येथील एक पुरुष व दोन महिला आणि यवतमाळ येथील पाच पुरुष व तीन महिलांचा समावेश आहे.\nजिल्ह्यात सोमवारपर्यंत १५६ ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह होते. यात १४ जणांची भर पडल्याने हा आकडा १७० वर पोहचला. मात्र ‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ झालेल्या १९ जणांना सुट्टी झाल्यामुळे ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या १५१ झाली आहे. यात विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतील चाचणीद्वारे ८१ तर रॅपीड ॲन्टीजन टेस्टद्वारे पॉझेटिव्ह आलेले ७० जण आहेत.\nजिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या ५९४ झाली आहे. यापैकी ४२३ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात २० मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात ९६ जण भरती आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने आज 23 नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत १०१०३ नमुने पाठविले असून यापैकी ९७४२ प्राप्त तर ३६० अप्राप्त आहेत. जिल्ह्यात ९१४८ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.\nBy TeamM24 येथे जुलै २१, २०२०\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमराठी मनाचे डिजिटल व्यासपीठ : वाचकांना विश्वासार्ह बातम्या व दर्जेदार वैचारिक लिखाण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.\nघाटंजीत वाहतूक पोलिसाची शेतकऱ्याला भरचौकात मारहाण\nपैशाची केली होती मागणी ; गणेश आगेच्या मस्तवालपणाने घाटंजीकर त्रस्त घाटंजी : शहरातील बाजारात आपल्या शेतातील भाजी विक्रीसाठी आणणाऱ्या शे...\nमहागांव येथे प्रेमयुगुलची आत्महत्या\n महागांव: प्रेम म्हणजे प्रेम असतं.कधी सरतही नाही,कधी पुरतही नाही.त्याच नावं 'प्रेम' असते.सात जन्माचे स्वप्न उराशी बाळ...\nयवतमाळ मध्ये कुख्यात गुंडाची भर रस्त्यावर हत्या\nअज्ञात आरोपी घटनास्थळा वरून पसार यवतमाळ शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी प्रमाण कमी झाले असताना आज दि.२६ ऑगस्ट रोजी दिवसा ढवळ्...\nअन् तांड्यातला मुलगा बनला उप-जिल्हाधिकारी\nलाखो जण ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन, नानाविध कौशल्य, ध्येयप्राप्ती कडे असताना रानावनात,तांड्यात राहणारा समाज म्हणजे बंजारा सम...\nनिळोणा धरणामध्ये बुडून दोघांचा मृत्यू\nराज्यासह देशात स्वतंत्र दिन साजरा होत असताना यवतमाळ येथील दोन युवक निळोणा धरणात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. सदर घटना सका...\nआणखी जाहिराती पाहण्यासाठी भेट द्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00724.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2021/01/blog-post_38.html", "date_download": "2021-01-28T08:02:34Z", "digest": "sha1:WHVVSK7ZK6VW3VAF3HLWC5XISGJVCAID", "length": 9461, "nlines": 36, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "हरियाणात आंदोलक शेतकऱ्यांनी केला मुख्यमंत्र्यांच्या रॅलीला विरोध, पोलिसांनी केला लाठी चार्ज", "raw_content": "\nHomeहरियाणात आंदोलक शेतकऱ्यांनी केला मुख्यमंत्र्यांच्या रॅलीला विरोध, पोलिसांनी केला लाठी चार्ज\nहरियाणात आंदोलक शेतकऱ्यांनी केला मुख्यमंत्र्यांच्या रॅलीला विरोध, पोलिसांनी केला लाठी चार्ज\nहरियाणातील करनालमध्ये आंदोलक शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या रॅलीचा विरोध केल्यामुळे मोठा गोंधळ झाला. यावेळी पोलिस आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये झटापट झाली. हा गोंधळ इतका वाढला की, शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांना अश्रुधुर आणि वॉटर कॅननचा मारा करावा लागला.\nमिळालेल्या माहितीनुसार, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्‌टर करनालच्या कॅमला गावात शेतकरी महापंचायत रॅली करणार होते. यासाठी प्रशासनाने कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवला होता. या ठिकाणच्या गडी सुल्तानजवळ पोलिसांनी नाकाबंदी केली होती. यावेळ�� पुढे जात असलेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी अडवले आणि यामुळे गोंधळ झाला. पोलिसांना आंदोलक शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करावा लागला. या गोंधळादरम्यान शेतकरी हेलीपॅड आणि रॅली ठिकाणापर्यंत पोहोचले. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष ओम प्रकाश धनखड यांच्यासोबतच आंदोलकांची बाचाबाची झाली. यानंतर खराब वातावरणाचे कारण सांगून मुख्यमंत्र्यांनी रॅली रद्द केली.\nकृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज (10 जानेवारी) 46वा दिवस आहे. दिल्लीच्या बॉर्डरवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांचा संयुक्त मोर्चा एक महत्वाची बैठक घेणार आहे. बैठकीत पुढील रणनितीवर चर्चा होईल. तसेच, शेतकरी 26 जानेवारीलो होणाऱ्या कार्यक्रमाबाबत घोषणा करू शकतात. दरम्यान, उद्या म्हणजेच 11 जानेवारीला सुप्रीम कोर्टात कृषी कायद्याला रद्द करण्याच्या याचिकेवर सुनावणी होईल. यापूर्वी बुधवारी झालेल्या सुनावणीत कोर्टाने म्हटले होते की, स्थितीत कोणताच सुधार नाही. आम्ही शेतकऱ्यांचा भावना समजतो.\nदरम्यान केंद्र सरकारचे तीन नवीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या अांदाेलनाच्या विराेधात सर्वाेच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकाकर्ते ऋषभ शर्मा यांनी याचिकेत दिल्लीच्या सीमेवर बसलेल्या शेतकऱ्यांमुळे राेज ३,५०० काेटी रुपयांचे नुकसान हाेत असल्याचे माध्यमांच्या आधारे म्हटले आहे. शेतकऱ्यांना दिल्ली सीमेवरून हटवण्याची मागणी यात करण्यात आली आहे.\nमुख्य न्यायाधीश एस. ए. बाेबडे यांच्या अध्यक्षतेखालील पीठ ११ जानेवारीला शेतकरी आदाेलनाच्या विराेधात दाखल झालेल्या याचिकांवर सुनावणी करणार आहे. दिल्लीच्या सिंघू, टिकरी, गाझीपूर बाॅर्डरवर शनिवारीही धरणे-आदाेलन सुरू राहिले. हरियाणातील अंबाला-हिसार महामार्गावर शेतकऱ्यांनी कृषी कायद्याच्या विराेधात ट्रॅक्टर रॅली काढली. ब्रिटनमधील कामगार पक्षाचे खासदार तनमनजितसिंह ढेसी यांनी पंतप्रधान बाेरिस जाॅन्सन यांना पत्र लिहून त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्याशी चर्चा करण्याची मागणी केली आहे.\n१५ जानेवारीला काँग्रेस साजरा करणार शेतकरी हक्क दिवस\nशेतकऱ्यांच्या समर्थनार्थ काँग्रेस १५ जानेवारीला शेतकरी हक्क दिन साजरा करेल आणि पक्षाचे नेते सर्व रा���भवनांकडे कूच करतील. त्याच दिवशी शेतकरी व सरकार यांच्यात पुढच्या टप्प्यातील चर्चा होईल. पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश सरचिटणीस व प्रभारी यांच्याबराेबर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, १५ जानेवारी रोजी प्रादेशिक मुख्यालयात पक्षाचा मेळावा व धरणे झाल्यानंतर राजभवनामध्ये तिन्ही काळे कायदे रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन देण्याचा निर्णय साेनिया गांधी यांनी घेतला आहे.\nआपत्कालीन काळातील कामगारांना ठामपाने सोडले वाऱ्यावर. पुन्हा कामावर घेण्याची मागणी\nसंभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर चार्जशीट दाखल करण्याचा प्रस्ताव मंजूर- गृहमंत्री\nकळवा-खारीगाव बेकायदेशीर बांधकामांचा HOTSPOT\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00724.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://newsjalna.com/Clothing-Shoes-&-Accessories-Men&039;s-Bowtie-Bow-Tie-Pocket-157378-Ties/", "date_download": "2021-01-28T07:28:59Z", "digest": "sha1:DJ4BO3B4BFCN4V5XW6X77SUEPUAMZZVY", "length": 23294, "nlines": 201, "source_domain": "newsjalna.com", "title": " Men's Bowtie Bow Tie Pocket Square Set Handkerchief Hanky Wedding Party Solid", "raw_content": "\nभोकरदन येथे ट्रक खाली चिरडुन एकाचा जागीच मृत्यू,तर एक महिला जखमी\nमंठा तालुक्यातील तळणी बस स्टँन्ड भागात इटालियन पेवर ब्लाॅक बसवा – पवार\nजि.प.सदस्य ते आरोग्यमंत्री : ना.राजेशभैय्या टोपे यांचा थक्क करणारा प्रवास :जागतिक स्तरावर दखल\nशिक्षक पतसंस्थेतील संकल्प कल्याण निधीची चौकशी करा.\nगोर सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अमोल राठोड\nकुंभार पिंपळगाव येथील अतिक्रमण हटविले; रस्त्याने घेतला मोकळा श्वास\nऔरंगाबाद जिल्ह्यात 44606 कोरोनामुक्त, 422 रुग्णांवर उपचार सुरू\nशेतीच्या वादात पुतन्याचा डोक्यात फावड्याने वार करुन केला खुन\nजालना जिल्ह्यात १५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह .\nप्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर आठशे पिशव्या रक्त संकलन\nगोर सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अमोल राठोड\nप्रतिनिधी/कुलदीप पवार घनसावंगी तालुक्यातील विरेगाव तांडा येथील गोरसेनेचे अमोल राठोड यांची जालना जिल्ह्याच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे सदर्भित नियुक्ती…\nकुंभार पिंपळगाव येथील अतिक्रमण हटविले; रस्त्याने घेतला मोकळा श्वास\nकुलदीप पवार/ प्रतिनिधीघनसावंगी तालुक्यातील जाणारा अंबड पाथरी महामार्गाचे काम सुरू असून कुंभार पिंपळगाव येथील मार्केट कमिटी भागातील अतिक्रमण काढण्यात आले…\nऔरंगाबाद जिल्ह्यात 44606 कोरोनामुक्त, 422 रुग्णांवर उपचार सुरू\nऔरंगाबाद, दिनांक 10 (न्यूज ब्युरो) : औरंगाबाद जिल्ह्यात आज 36 जणांना (मनपा 25, ग्रामीण 11) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 44606…\nशेतीच्या वादात पुतन्याचा डोक्यात फावड्याने वार करुन केला खुन\nभोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे शेतीच्या वादातून शनिवारी (दि.०९) सायं. ५.३० वाजेच्या सुमारास चुलत्या-पुतन्यामध्ये हाणामारी झाली होती.या हाणामारीत पुतणे कौतिकराव आनंदा…\nजालना जिल्ह्यात १५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह .\nन्यूज जालना दि. १० :जालना जिल्ह्यात रविवारी १५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे .दरम्यान रविवारी उपचारानंतर कोरोनामुक्त झालेल्या १० जणांना…\nप्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर आठशे पिशव्या रक्त संकलन\nमहाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने रक्तदानाचा विक्रम मुंबई(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात विविध ठिकाणी…\nभोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे शेतीच्या वादातुन खुन\nमाहोरा : रामेश्वर शेळके भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे शेतीच्या वादातून सख्या चुलत्याने शिक्षक असलेल्या कौतिकराव आनंदा गावंडे वय 37 या…\nपरतुरात माजीसैनिक प्रशांत पुरी यांचा सत्कार\nदीपक हिवाळे /परतूर न्यूज नेटवर्कभारतीय सैन्यात कार्यरत असलेले सैनिक प्रशांत चंद्रकांत पुरी यांचा सेवानिवृत्त झाल्याबद्दल माजीसैनिक संघटनेच्या वतीने रविवारी सत्कार…\nकोरोनाची लस घेतल्या नंतर धोका टळेल का\nभारतात कोरोनाचे लसीकरण सुरू होणार असून प्रथम टप्प्यात कोरोना योध्द्यांना लसीकरण क्ल्या जात असुन लस घेतल्यानंतर पुन्हा कोरोना विषाणूचा…\nएका राज्यात एकाच कंपनीच्या लसीकरणाला मान्यता देण्याची आरोग्यमंत्री टोपे यांची मागणी\nन्यूज जालना ब्युरो – कोरोनाच्या दोन लसींना देशात मान्यता मिळाली आहे. काही दिवसाता लसीकरण मोहिम देखील सुरु होईल. मात्र कोरोनाची…\nजिल्ह्यात गुरुवारी १२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह .\nन्यूज जालना दि. ७ :जालना जिल्ह्यात गुरुवारी( दि ७ जानेवारी) १२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे .यातील उपचारानंतर कोरोनामुक्त झालेल्या…\nपरतूरमध्ये अपहरण करून डांबून ठेवलेल्या 108 च्या डॉक्टराची अवघ्या दोन तासात सुटका\nपरतूर तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्याच्या घरावर चोरट्यांचा डल्ला\nघरच्या ‘मुख्यमंत्र्यां’साठी गृहमंत्र्यांकडून पैठणीची खरेदी…तीही चक्क तुरुंगात\nलसीकरण सराव फेरीसाठी जालन्यात आज तीन ठिकाणी लसीकरण केंद्राची सुरुवात\nराज्यपाल मा.भगतसिंग कोश्यारी यांची सिद्धेश्वर मुंडेनी राजभवनात घेतली भेट \nमहाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या जालना जिल्हाध्यक्षपदी गुजर यांची फेरनिवड\nरविवारपासून भेंडाळा येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन\nजांब समर्थ/कुलदीप पवार भेंडाळा (ता.घनसावंगी) येथे आजपासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. १० जानेवारी ते १७ जानेवारी या…\nकर्ज देणारे अनधिकृत डिजिटल मंच, मोबाईल ऍप्सविरुध्द ,आरबीआयचा सावाधानतेचा इशारा\nnewsjalna.com जालना दि. 31 :– जलद व विना अडचण कर्ज मिळण्याची वचने देणाऱ्या, अनाधिकृत डिजिटल मंचांना , मोबाईल ऍप्सना, व्यक्ती,…\nअमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनी घेतला कोरोना डोस\nअमेरिका वृत्तसंस्था अमेरिकेच्या नवनिर्वाचित उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला आहे. कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेण्यासाठी…\nकेंद्र सरकार-शेतकरी संघटनांमध्ये अद्याप तोडगा नाहीच\nनवी दिल्ली प्रतिनिधी-नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची आज दि. 30 डिसेंबर रोजी सातवी चर्चेची फेरी सुरु आहे. शेतकऱ्यांनी केंद्र…\nजि.प.सदस्य ते आरोग्यमंत्री : ना.राजेशभैय्या टोपे यांचा थक्क करणारा प्रवास :जागतिक स्तरावर दखल\nसंपादकीय १५ ऑगस्ट १९९२ रोजी अंबड चे विभाजन होऊन नवीन घनसावंगी तालुक्याची निर्मिती झाली. तेव्हा घनसावंगी तालुका कृती समितीच्या वतीने…\nपत्रकारितेला नवे आयाम देणारा नेता- वसंत मुंडे\nसुमारे ३ दशकापूर्वी , एका खेड्यातला एक तरुण शिक्षणासाठी म्हणून तालुक्याच्या ठिकाणी येतो काय आणि आंदोलनाच्या माध्यमातून सामाजिक जीवनाची जाणीव…\nश्री पाराशर शिक्षक पतसंस्थेतर्फे सभासद कन्यादान योजनेचा शुभारंभ\nकर्जबाजारी शेतकर्याची विष प्रशन करुन आत्महत्या\nभोकरदन-जाफराबाद रोडवर ट्राफिक जाम,तब्बल दोन तासांनंतर पोलिसांच्या मदतीने वाहतुक सुरळीत\nपत्रकारांसह व्यापारी बांधवांसाठी महासंपर्क अॅप चे निर्माण – परवेज पठाण\nघनसावंगी तालुक्यात ऐन थंडीतच ग्रा.पं.निवडणूकीचे वातावरण तापले\nभोकरदन येथे ट्रक खाली चिरडुन एकाचा जागीच मृत्यू,तर एक महिला जखमी\nमंठा तालुक्यातील तळणी बस स्टँन्ड भागात इटालियन पेवर ब्लाॅक बसवा – पवार\nजि.प.सदस्य ते आरोग्यमंत्री : ना.राजेशभैय्या टोपे यांचा थक्क करणारा प्रवास :जागतिक स्तरावर दखल\nशिक्षक पतसंस्थेतील संकल्प कल्याण निधीची चौकशी करा.\nगोर सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अमोल राठोड\nभोकरदन येथे ट्रक खाली चिरडुन एकाचा जागीच मृत्यू,तर एक महिला जखमी\nमंठा तालुक्यातील तळणी बस स्टँन्ड भागात इटालियन पेवर ब्लाॅक बसवा – पवार\nजि.प.सदस्य ते आरोग्यमंत्री : ना.राजेशभैय्या टोपे यांचा थक्क करणारा प्रवास :जागतिक स्तरावर दखल\nशिक्षक पतसंस्थेतील संकल्प कल्याण निधीची चौकशी करा.\nगोर सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अमोल राठोड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00725.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://newsjalna.com/Clothing-Shoes-&-Accessories-POCKET-PROTECTORS-Clear-Vertical-150496-Mens-ID-&-Document-Holders/", "date_download": "2021-01-28T08:32:50Z", "digest": "sha1:IOPRNETNI7Y76UVCVHWE67NZET4RS5LX", "length": 22401, "nlines": 201, "source_domain": "newsjalna.com", "title": " 5 POCKET PROTECTORS Clear Vertical Government ID Holders Lot VINY shirt pens", "raw_content": "\nभोकरदन येथे ट्रक खाली चिरडुन एकाचा जागीच मृत्यू,तर एक महिला जखमी\nमंठा तालुक्यातील तळणी बस स्टँन्ड भागात इटालियन पेवर ब्लाॅक बसवा – पवार\nजि.प.सदस्य ते आरोग्यमंत्री : ना.राजेशभैय्या टोपे यांचा थक्क करणारा प्रवास :जागतिक स्तरावर दखल\nशिक्षक पतसंस्थेतील संकल्प कल्याण निधीची चौकशी करा.\nगोर सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अमोल राठोड\nकुंभार पिंपळगाव येथील अतिक्रमण हटविले; रस्त्याने घेतला मोकळा श्वास\nऔरंगाबाद जिल्ह्यात 44606 कोरोनामुक्त, 422 रुग्णांवर उपचार सुरू\nशेतीच्या वादात पुतन्याचा डोक्यात फावड्याने वार करुन केला खुन\nजालना जिल्ह्यात १५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह .\nप्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर आठशे पिशव्या रक्त संकलन\nगोर सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अमोल राठोड\nप्रतिनिधी/कुलदीप पवार घनसावंगी तालुक्यातील विरेगाव तांडा येथील गोरसेनेचे अमोल राठोड यांची जालना जिल्ह्याच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे सदर्भित नियुक्ती…\nकुंभार पिंपळगाव येथील अतिक्रमण हटविले; रस्त्याने घेतला मोकळा श्वास\nकुलदीप पवार/ प्रतिनिधीघनसावंगी तालुक्यातील जाणारा अंबड पाथरी म��ामार्गाचे काम सुरू असून कुंभार पिंपळगाव येथील मार्केट कमिटी भागातील अतिक्रमण काढण्यात आले…\nऔरंगाबाद जिल्ह्यात 44606 कोरोनामुक्त, 422 रुग्णांवर उपचार सुरू\nऔरंगाबाद, दिनांक 10 (न्यूज ब्युरो) : औरंगाबाद जिल्ह्यात आज 36 जणांना (मनपा 25, ग्रामीण 11) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 44606…\nशेतीच्या वादात पुतन्याचा डोक्यात फावड्याने वार करुन केला खुन\nभोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे शेतीच्या वादातून शनिवारी (दि.०९) सायं. ५.३० वाजेच्या सुमारास चुलत्या-पुतन्यामध्ये हाणामारी झाली होती.या हाणामारीत पुतणे कौतिकराव आनंदा…\nजालना जिल्ह्यात १५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह .\nन्यूज जालना दि. १० :जालना जिल्ह्यात रविवारी १५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे .दरम्यान रविवारी उपचारानंतर कोरोनामुक्त झालेल्या १० जणांना…\nप्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर आठशे पिशव्या रक्त संकलन\nमहाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने रक्तदानाचा विक्रम मुंबई(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात विविध ठिकाणी…\nभोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे शेतीच्या वादातुन खुन\nमाहोरा : रामेश्वर शेळके भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे शेतीच्या वादातून सख्या चुलत्याने शिक्षक असलेल्या कौतिकराव आनंदा गावंडे वय 37 या…\nपरतुरात माजीसैनिक प्रशांत पुरी यांचा सत्कार\nदीपक हिवाळे /परतूर न्यूज नेटवर्कभारतीय सैन्यात कार्यरत असलेले सैनिक प्रशांत चंद्रकांत पुरी यांचा सेवानिवृत्त झाल्याबद्दल माजीसैनिक संघटनेच्या वतीने रविवारी सत्कार…\nकोरोनाची लस घेतल्या नंतर धोका टळेल का\nभारतात कोरोनाचे लसीकरण सुरू होणार असून प्रथम टप्प्यात कोरोना योध्द्यांना लसीकरण क्ल्या जात असुन लस घेतल्यानंतर पुन्हा कोरोना विषाणूचा…\nएका राज्यात एकाच कंपनीच्या लसीकरणाला मान्यता देण्याची आरोग्यमंत्री टोपे यांची मागणी\nन्यूज जालना ब्युरो – कोरोनाच्या दोन लसींना देशात मान्यता मिळाली आहे. काही दिवसाता लसीकरण मोहिम देखील सुरु होईल. मात्र कोरोनाची…\nजिल्ह्यात गुरुवारी १२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह .\nन्यूज जालना दि. ७ :जालना जिल्ह्यात गुरुवारी( दि ७ जानेवारी) १२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे .यातील उपचारानंतर कोरोनामुक्त झालेल्या…\nपरतूरमध्ये अपहरण करून डांबून ठेवलेल्या 108 च्या डॉक्टराची अवघ्या दोन तासात सुटका\nपरतूर तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्याच्या घरावर चोरट्यांचा डल्ला\nघरच्या ‘मुख्यमंत्र्यां’साठी गृहमंत्र्यांकडून पैठणीची खरेदी…तीही चक्क तुरुंगात\nलसीकरण सराव फेरीसाठी जालन्यात आज तीन ठिकाणी लसीकरण केंद्राची सुरुवात\nराज्यपाल मा.भगतसिंग कोश्यारी यांची सिद्धेश्वर मुंडेनी राजभवनात घेतली भेट \nमहाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या जालना जिल्हाध्यक्षपदी गुजर यांची फेरनिवड\nरविवारपासून भेंडाळा येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन\nजांब समर्थ/कुलदीप पवार भेंडाळा (ता.घनसावंगी) येथे आजपासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. १० जानेवारी ते १७ जानेवारी या…\nकर्ज देणारे अनधिकृत डिजिटल मंच, मोबाईल ऍप्सविरुध्द ,आरबीआयचा सावाधानतेचा इशारा\nnewsjalna.com जालना दि. 31 :– जलद व विना अडचण कर्ज मिळण्याची वचने देणाऱ्या, अनाधिकृत डिजिटल मंचांना , मोबाईल ऍप्सना, व्यक्ती,…\nअमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनी घेतला कोरोना डोस\nअमेरिका वृत्तसंस्था अमेरिकेच्या नवनिर्वाचित उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला आहे. कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेण्यासाठी…\nकेंद्र सरकार-शेतकरी संघटनांमध्ये अद्याप तोडगा नाहीच\nनवी दिल्ली प्रतिनिधी-नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची आज दि. 30 डिसेंबर रोजी सातवी चर्चेची फेरी सुरु आहे. शेतकऱ्यांनी केंद्र…\nजि.प.सदस्य ते आरोग्यमंत्री : ना.राजेशभैय्या टोपे यांचा थक्क करणारा प्रवास :जागतिक स्तरावर दखल\nसंपादकीय १५ ऑगस्ट १९९२ रोजी अंबड चे विभाजन होऊन नवीन घनसावंगी तालुक्याची निर्मिती झाली. तेव्हा घनसावंगी तालुका कृती समितीच्या वतीने…\nपत्रकारितेला नवे आयाम देणारा नेता- वसंत मुंडे\nसुमारे ३ दशकापूर्वी , एका खेड्यातला एक तरुण शिक्षणासाठी म्हणून तालुक्याच्या ठिकाणी येतो काय आणि आंदोलनाच्या माध्यमातून सामाजिक जीवनाची जाणीव…\nश्री पाराशर शिक्षक पतसंस्थेतर्फे सभासद कन्यादान योजनेचा शुभारंभ\nकर्जबाजारी शेतकर्याची विष प्रशन करुन आत्महत्या\nभोकरदन-जाफराबाद रोडवर ट्राफिक जाम,तब्बल दोन तासांनंतर पोलिसांच्या मदतीने वाहतुक सुरळीत\nपत्रकारांसह व्यापारी बांधवांसाठी महासंपर्क अॅप चे निर्माण – परवेज पठाण\nघनसावंगी तालुक्यात ऐन थंडीतच ग्रा.पं.निवडणूकीचे वातावरण तापले\nभोकरदन येथे ट्रक खाली चिरडुन एकाचा जागीच मृत्यू,तर एक महिला जखमी\nमंठा तालुक्यातील तळणी बस स्टँन्ड भागात इटालियन पेवर ब्लाॅक बसवा – पवार\nजि.प.सदस्य ते आरोग्यमंत्री : ना.राजेशभैय्या टोपे यांचा थक्क करणारा प्रवास :जागतिक स्तरावर दखल\nशिक्षक पतसंस्थेतील संकल्प कल्याण निधीची चौकशी करा.\nगोर सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अमोल राठोड\nभोकरदन येथे ट्रक खाली चिरडुन एकाचा जागीच मृत्यू,तर एक महिला जखमी\nमंठा तालुक्यातील तळणी बस स्टँन्ड भागात इटालियन पेवर ब्लाॅक बसवा – पवार\nजि.प.सदस्य ते आरोग्यमंत्री : ना.राजेशभैय्या टोपे यांचा थक्क करणारा प्रवास :जागतिक स्तरावर दखल\nशिक्षक पतसंस्थेतील संकल्प कल्याण निधीची चौकशी करा.\nगोर सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अमोल राठोड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00725.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://www.news1marathi.com/2020/11/blog-post_246.html", "date_download": "2021-01-28T08:38:11Z", "digest": "sha1:AHEF4C7TZKQ2H2HWS2VZ4TRJN3DHMWWO", "length": 10398, "nlines": 83, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "राहनाळ जिप शाळेत संविधान दिन उत्साहात संपन्न - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / ठाणे / राहनाळ जिप शाळेत संविधान दिन उत्साहात संपन्न\nराहनाळ जिप शाळेत संविधान दिन उत्साहात संपन्न\nभिवंडी , प्रतिनिधी : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक प्रयत्नाने तयार झालेले संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारले गेले. हा दिवस संपूर्ण भारतामध्ये संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद केंद्र शाळा राहनाळ येथे गावातील समाजसेवक दीपक भोईर, केंद्रप्रमुख जयश्री सोरटे, मुख्याध्यापक सुरेश साळुंखे, पदवीधर शिक्षक अजय पाटील, सहशिक्षका अनघा दळवी, व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून संविधान पुस्तिकेचे पूजन केले.\nयावेळी शिक्षक अजय पाटील यांनी संविधान निर्मितीची प्रक्रिया आणि बाबासाहेबांचं योगदान याबद्दल मार्गदर्शन केलं. जयश्री सोरटे यांनी संविधान निर्मिती मध्ये बाबासाहेबांचे योगदान आणि संपूर्ण भारतवर्षातील प्रत्येक व्यक्तीसाठी घटनेमध्ये कायदे, तत्त्व, नियम तयार केलेले आहेत याचा उल्लेख केला. अनघा दळवी यांनी उपस्थितांकडून संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून घेतलं.\nयाचवेळी शिक्षक व विद्यार्थी यांना सोबत घेऊन तयार केलेला संविधान दिन या माहितीपटाचे जयश्री सोरटे यांच्या हस्ते युट्युबवर उद्घाटन करण्यात आले. या माहितीपटात अंजुरफाटा शाळेची विद्यार्थिनी वैशाली लोखंडे, राहनाळ शाळेची विद्यार्थ्यांनी श्रावणी फाटक, डुंगे शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र पाटील,पाळेखल शाळेच्या शिक्षिका विद्या शिर्के, राहनाळ शाळेचे पदवीधरशिक्षक अजय पाटील यांनी अभिवाचन केले आहे. व्हिडिओ निर्मिती अजय पाटील यांनी केली आहे. मुख्याध्यापक साळुंखेसर यांनी या माहितीपटाचे कौतुक करून सर्वांना शुभेच्छा दिल्या.\nकिसान बाग आंदोलनाला राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद प्रकाश आंबेडकर\n◆ किसान बाग आंदोलनाला राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद, मुंबईत मात्र हजारो कार्यकर्त्यांची धरपकड, आघाडी सरकार शेतकरी विरोधी असल्याचे दाखवून दिले....\nराष्ट्रवादी कल्याण-डोंबिवली जिल्हा महिला कार्याध्यक्षाच्या मुलाला मारहाण दोघा आरोपींना अटक सीसीटीव्हीत घटना कैद\nजतिन ठक्कर यांच्या वाढदिवसा निमित्त येऊर येथे गोशाळे मध्ये 350 डझन केली गायींना खाण्यास दिली\nभिवंडीत फरार आरोपीस पकडण्या साठी आलेल्या पोलीस पथकावर हल्ला\nराष्ट्रवादी कल्याण-डोंबिवली जिल्हा महिला कार्याध्यक्षाच्या मुलाला मारहाण दोघा आरोपींना अटक सीसीटीव्हीत घटना कैद\nजतिन ठक्कर यांच्या वाढदिवसा निमित्त येऊर येथे गोशाळे मध्ये 350 डझन केली गायींना खाण्यास दिली\nभिवंडीत फरार आरोपीस पकडण्या साठी आलेल्या पोलीस पथकावर हल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00725.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://hebaghbhau.com/tag/detailed/", "date_download": "2021-01-28T07:40:26Z", "digest": "sha1:6DETOYVRFFWD36EWWDGMB2PJZKGLT2DU", "length": 1861, "nlines": 20, "source_domain": "hebaghbhau.com", "title": "Detailed Archives - HeBaghBhau.Com", "raw_content": "\nSelect Author admin Amol Kachare Anup Kulkarni Kartik Pramod Prasad Vaibhav Select Category आंतरराष्ट्रीय आरोग्य क्रीडा फूड मनोरंजन महत्वाचे महाराष्ट्र राष्ट्रीय लेटेस्ट विशेष व्हायरल\nकाय आहे सबरीमाला मंदिराचा विवाद\nयावेळी आपण सबरीमला विवाद काय आहे, सुप्रीम कोर्टाचे याबाबत काय विचार आहेत आणि त्यासोबतच खालील विषयावर चर्चा करणार आहोत – सबरीमला मंदिरात 10 ते 50 वर्ष वयोगटातील महिलांना प्रवेश बंदी…\nहे बघ भाऊ डॉट कॉम वर तुम्ही आपल्या मराठी भाषेत रोज विविध महत्वाच्या गोष्टी वाचू शकाल – सोशल मीडियावरील इतर बाबीसाठी आम्हाला फेसबुक आणि इंस्टाग्राम वर नक्की फॉलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00725.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.govnokri.in/5th-8th-class-scholarship-exam/", "date_download": "2021-01-28T08:48:51Z", "digest": "sha1:NH2TSVLDFASO4NWDXOQKHR5CXFYCJDGH", "length": 16293, "nlines": 150, "source_domain": "www.govnokri.in", "title": "5th & 8th Class Scholarship Exam", "raw_content": "\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nशिष्यवृत्ती परीक्षा होणार फेब्रुवारीऐवजी एप्रिलमध्ये\nशिष्यवृत्ती परीक्षा होणार फेब्रुवारीऐवजी एप्रिलमध्ये\nराज्यातील पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारीऐवजी एप्रिलमध्ये होणार आहेत…\nमहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात येणारी पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा दर वर्षी फेब्रुवारी महिन्यात घेण्यात येते. परंतु, करोनाच्या संकटामुळे ही परीक्षा दोन महिने पुढे ढकलण्यात आली असून, फेब्रुवारी २०२१ ऐवजी एप्रिल महिन्याच्या चौथ्या रविवारी ही परीक्षा घेण्यात येणार आहे.\nदरवर्षी इयत्ता पाचवीसाठी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व इयत्ता आठवीसाठी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती घेण्यात येते. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी ही परीक्षा घेण्यात येते. शासनमान्य शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेण्यात येते. यंदा करोनाचे सावट अद्याप कमी झाले नसल्याने ही परीक्षा एप्रिल महिन्यात घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी घेण्यात आलेल्या परीक्षांचा निकाल जाहीर करण्यासदेखील विलंब झाला होता. नाशिक जिल्ह्यातील ५७ हजार ६२६ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ५४ हजार ८१६ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.\nप्राथमिक शाळा उघडण्याबाबत निर्णय नाही: शिक्षणमंत्री\nदरम्यान, पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा प्रत्यक्ष सुरू करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. स्थानिक प्रशासन व आरोग्य विभागाच्या अहवालानंतरच प्राथमिक शाळा सुरू करण्याबाबत विचार करण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली. शाळा सुरू करताना विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सर्वप्रथम काळजी घेण्यात येईल. स्थानिक प्रशासन व आरोग्य विभागाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू करण्याबाबतचा विचार करता येईल. लहान मुलांना शाळेत सामाजिक अंतर व आरोग्य विषयक सूचनांचे पालन करणे सहज शक्य नसल्याने पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यासाठी अद्याप कोणतीही भूमिका मांडलेली नाही. तसेच कोणताही निर्णय झालेला नाही. करोनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यकालीन उपाययोजना, सुरक्षा व आरोग्य विषयक बाबींचा विचार करूनच विद्यार्थ्यांचे आरोग्य व शैक्षणिक हित लक्षात घेऊन सरकार योग्य तो निर्णय घेईल अशी माहिती गायकवाड यांनी दिली.\nदहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनो, अभ्यासात अडचणी येताहेत मग ही बातमी वाचाच\nआरोग्य विभागातील बोगस भरतीची तार विदर्भभरात\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nप्रिय दोस्तों, हमारी यही कोशिश रहती है हम आपको हमेशा जॉब संबंधित या अन्य न्यूज के बारे मे सही जानकारी देते रहे| हमारी जानकारी के स्त्रोत ज्यादातर समय सरकारी विभाग कि ऑफिशियल वेबसाईट या फिर बँक अथवा संबंधित विभाग कि ऑफिशियल वेबसाइट अथवा खबरों की वेबसाइट या फिर अखबार होता है| हम आपको अपने लेखों या जाणकारी में संबंधित अधिकृत वेबसाइट कि लिंक भी देते हैं, यह आपक कर्तव्य (दायित्व) है कि आप इनका इस्तेमाल करके वहां से अधिकृत और नयी जानकारी लेते रहे| दोस्तों यदि आधिकारिक वेबसाइट मैं कोई भी बदलाव होता है, तो हम आपको उसकी जानकारी देने की पूरी कोशिश करेंगे, परंतु फिर भी यह आपका दायित्व है कि आप अपनी सुजभूज का इस्तमाल करते हुए दियी गयी जाणकारी को ऑफिशियल(आधिकारीक) वेबसाइट से दि गयी जाणकारी सत्यापित कर ले| ऐसी स्थिति में यदि आप किसी असुविधा या किसीभी स्वरुप मे नुकसान का सामना करते हैं, या कोई विवादास्पद स्थिती निर्माण होती है तो उसके जिम्मेदार हम नहीं होंगे| इसी लिये इस वेबसाईट का उपयोग अपने पुरे विवेकसे हि करे|\nयदि आप किसी भी आर्टिकल से संबंधित परेशानी पा रहे हैं ,तो आप हमारे कमेंट बॉक्स में जाकर कमेंट कर सकते हैं| हम आपकी मदद करने की कोशिश जरूर करेंगे या हमें [email protected] इस इमेल संपर्क करे.\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nव्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00725.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekachdheya.page/2021/01/blog-post_962.html", "date_download": "2021-01-28T09:55:52Z", "digest": "sha1:HYMIUQY7VZTOFRLX4D2UBWSXFVECR4QS", "length": 4937, "nlines": 31, "source_domain": "www.ekachdheya.page", "title": "पहिल्या टप्प्यातल्या कोविड लसीकरणासाठी राज्यात ८ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी", "raw_content": "\nपहिल्या टप्प्यातल्या कोविड लसीकरणासाठी राज्यात ८ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी\nJanuary 14, 2021 • महेश आनंदा लोंढे\nनवी दिल्ली (वृत्तसंस्था) : १६ जानेवारी रोजी होणाऱ्या कोविड लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात, लसीकरणासाठी राज्यात सुमारे ८ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली असून, राज्यात ३५८ केंद्रांच्या माध्यमातून, पहिल्या दिवशी सुमारे ३५ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येईल. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.\n१६ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशव्यापी लसीकरणाचा शुभारंभ करण्यात येणार असून, जालना जिल्हा रुग्णालय आणि मुंबईतलं कुपर रुग्णालय, या दोन ठिकाणी दूरदृश्य संवाद यंत्रणेच्या माध्यमातून पंतप्रधान संवाद साधणार असल्याचं आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं.\nराज्याला कोविड लसीचे नऊ लाख ६३ हजार डोस प्राप्त झाले असून, दर दिवशी वीस ते पंचवीस हजार जणांना लस देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. घाबरुन न जाता सगळ्यांनी लस घेण्याचं आवाहन टोपे यांनी केलं आहे.\nवृक्ष लागवड आवड म्हणून नव्हे तर गरज म्हणून हवी; राज्यात सुरू करणार मोठी मोहीम – मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच\nJanuary 22, 2021 • महेश आनंदा लोंढे\nयुवकांनी धैर्य आणि निष्ठेनं देशकार्यात योगदान द्यावं पंतप्रधान यांचं आवाहन\nJanuary 22, 2021 • महेश आनंदा लोंढे\nदेशभरातील १० लाखांहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण\nJanuary 22, 2021 • महेश आनंदा लोंढे\nदेशभरातील विद्यार्थ्यांना लागलीय शाळेत जाण्याची ओढ\nJanuary 20, 2021 • महेश आनंदा लोंढे\nयूनियन बँकेने आंध्र बँकेच्या सर्व शाखांचे आयटी इंटिग्रेशन केले पूर्ण\nJanuary 27, 2021 • महेश आनंदा लोंढे\nभारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00726.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/07/KilyC6.html", "date_download": "2021-01-28T07:41:59Z", "digest": "sha1:6DRNNUXD3CC2P27C6RFU4IWZV4DDE4D2", "length": 3620, "nlines": 34, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "राजगृहावर अज्ञातांकडून तोडफोड", "raw_content": "\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहावर अज्ञातांकडून तोडफोड \nविश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले 'राजगृहा'वर आज संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमऱ्यांची तोडफोड केली आहे. तसेच घराच्या काचांवरही दगडफेक झाली आहेत. यात घरातील कुंड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.\nराजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात. इतकं महत्त्वाचे हे स्थान आहे. आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे.\n७ जुलैच्या संध्याकाळच्या सुमारास दोन माथेफिरुंनी हा प्रकार केलाय. यात त्यांनी घराबाहेरील CCTV चेही मोठे नुकसान केलंय. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. आंबेडकर कुटुंबियांकडून घटनेचे CCTV फुटेज पोलिसांना देण्यात आले आहे. आरोपींचा तातडीने शोध घेऊन अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे.\nआपत्कालीन काळातील कामगारांना ठामपाने सोडले वाऱ्यावर. पुन्हा कामावर घेण्याची मागणी\nसंभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर चार्जशीट दाखल करण्याचा प्रस्ताव मंजूर- गृहमंत्री\nकळवा-खारीगाव बेकायदेशीर बांधकामांचा HOTSPOT\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00726.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://sthairya.com/the-vast-forest-in-the-center-of-the-metropolis-is-the-first-example-in-the-world-chief-minister-uddhav-thackeray/", "date_download": "2021-01-28T09:34:28Z", "digest": "sha1:RMACLUDTADK6LFJJFITUECDNOPG2T7YH", "length": 14022, "nlines": 134, "source_domain": "sthairya.com", "title": "महानगराच्या मध्यभागी विस्तीर्ण जंगल हे जगातील पहिले उदाहरण – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - स्थैर्य", "raw_content": "\nसातारा – जावळी – कोरेगाव\nवाई – महाबळेश्वर – खंडाळा\nमुंबई – पुणे – ठाणे\nरायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग\nसातारा – जावळी – कोरेगाव\nवाई – महाबळेश्वर – खंडाळा\nमुंबई – पुणे – ठाणे\nरायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग\nमहानगराच्या मध्यभागी विस्तीर्ण जंगल हे जगातील पहिले उदाहरण – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nदैनिक स्थैर्यच्या अधिकृत WhatsApp ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.\nस्थैर्य, मुंबई, दि २: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळची आरेची ��०० एकर जागा वनासाठी राखीव ठेऊन येथे वनसंपदेचे संवर्धन करण्याचा महत्त्वूपर्ण निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आज घेण्यात आला आहे. एखाद्या महानगराच्या मध्यभागी अशा रितीने विस्तीर्ण जंगल फुलविण्याचे संपूर्ण जगातील हे पहिलेच उदाहरण ठरणार आहे.\nआज वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात प्रस्तावना केली. दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी या प्रस्तावासंदर्भात पुढाकार घेतला होता.\nया बैठकीस वन मंत्री संजय राठोड, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव संजय कुमार, प्रधान सचिव वने मिलिंद म्हैसकर, प्रधान सचिव पदुम अनुपकुमार आदींची उपस्थिती होती\nराखीव वन क्षेत्राचा निर्णय घेताना आदिवासी समुदाय तसेच इतर संबंधितांचे योग्य हक्क अबाधित ठेवावेत, असेही मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले. राखीव वन क्षेत्राबाबत कलम 4 लावण्यात येऊन त्यानुसार 45 दिवसांच्या कालावधीत नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागविण्यात येतील.त्या सूचना व हरकती ऐकून घेऊन त्यानुसार वनामधून वगळायचे क्षेत्र निश्चित करण्यात येईल.\nसर्व प्रकारची बांधकामे, रस्ते, झोपड्या आणि आदिवासी पाडे तसेच इतर शासकीय सुविधा या पहिल्या टप्प्यातून वगळण्यात येतील. त्याचबरोबर येथील झोपड्यांचे पुनर्वसनही तातडीने सुरू केले जाईल. या संपूर्ण कार्यवाहीच्या पहिल्या टप्प्याचा प्रस्ताव हा वन विभागामार्फत लवकरच सादर करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान तसेच आरे येथील वनसंपदा संरक्षित होणार आहे.\nदैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nकाही सॅनिटायझरमध्ये होतोय टॉक्सिक मेथानॉलचा वापर; दृष्टी जाण्याचा धोका\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात व्यवसायानिमित्त येणाऱ्या नागरिकांची आता केवळ नोंदणी आणि थर्मल तपासणीच होणार – पालकमंत्री उदय सामंत\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात व्यवसायानिमित्त येणाऱ्या नागरिकांची आता केवळ नोंदणी आणि थर्मल तपासणीच होणार – पालकमंत्री उदय सामंत\n93 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 754 जणांचे नमुने पाठविले तपासणीला\n२०२१-२०२२ मध्ये अर्थसंकल्पाकडून काय अपेक्षा आहेत\nखरेदी विक्री संघानी उत्पन��नाचे स्त्रोत वाढविण्यासाठी नवनवीन संकल्पना अंमलात आणाव्यात – पालकमंत्री जयंत पाटील\nमहाराष्ट्राच्या पाच बालकांची प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी निवड\nअमोल कोल्हे आणि चंद्रकांत पाटील यांच्या नावाने फसवणुकीचा प्रयत्न; एकाला अटक\nछातीत दुखत असल्याने सौरव गांगुली पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल; 2 जानेवारी रोजी आला होता हार्टअटॅक\nअमेरिकी फेडरल रिझर्व्ह पॉलिसीच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात घसरण\nफलटण मध्ये वेलकेअर फार्मसी नावारूपास येईल : श्रीमंत संजीवराजे\nप्रजासत्ताक दिनानिमित्त प्रांताधिकाऱ्यांच्या हस्ते फलटण तालुक्याचे मुख्य शासकीय ध्वजारोहण\nसौ.प्रगती कापसे यांच्याकडून माहेरवासीयांचा यथोचित सत्कार\nहे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.\nमुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा\nसातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002\nसातारा – जावळी – कोरेगाव\nवाई – महाबळेश्वर – खंडाळा\nमुंबई – पुणे – ठाणे\nरायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग\nWhatsApp ��्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00727.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-inland-water-conservation-dryland-agriculture-33460?tid=164", "date_download": "2021-01-28T08:09:34Z", "digest": "sha1:ZCYPW5FMAO47E3FT5ZSAVBUMBE3ZLIXZ", "length": 19160, "nlines": 178, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi Inland water conservation in dryland agriculture | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकोरडवाहू शेतीमध्ये मूलस्थानी जलसंधारण\nकोरडवाहू शेतीमध्ये मूलस्थानी जलसंधारण\nकोरडवाहू शेतीमध्ये मूलस्थानी जलसंधारण\nकोरडवाहू शेतीमध्ये मूलस्थानी जलसंधारण\nगजेंद्र आढावे, डॉ. हनुमान गरुड\nशुक्रवार, 3 जुलै 2020\nकमी कालावधीमध्ये जास्त पाऊस पडल्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत न मुरता उताराच्या दिशेने वाहून जाते. यामुळे जमिनीची धूपही होते. अशा परिस्थितीत जमिनीची धूप थांबविणे आणि पडलेल्या पावसाचे पाणी पडेल त्या जागीच मुरविणे आवश्यक आहे.\nकमी कालावधीमध्ये जास्त पाऊस पडल्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत न मुरता उताराच्या दिशेने वाहून जाते. यामुळे जमिनीची धूपही होते. अशा परिस्थितीत जमिनीची धूप थांबविणे आणि पडलेल्या पावसाचे पाणी पडेल त्या जागीच मुरविणे आवश्यक आहे.\nकोरडवाहू पट्ट्यात उताराच्या तसेच पडीक जमिनीवर चर खोदून वृक्ष लागवड करावी. समपातळीमध्ये मशागत करावी. जैविक बांध घालावेत. मूलस्थानी जलसंधारण पद्धतीचा अवलंब करावा. कोरडवाहू पिकांकरिता संरक्षित सिंचनाचा वापर करावा.\nजमिनीला नियमित उतार असलेल्या क्षेत्रावर उताराला आडवी पेरणी करावी. अशा जमिनीवर नांगरणी, वखरणी, पेरणी तसेच कोळपणीसारखी कामे उताराला आडवी केल्यास जमिनीच्या भूपृष्ठावरून वाहणाऱ्या पाण्याला अडथळा निर्माण होऊन जास्तीत जास्त पावसाचे पाणी शेतात मुरते. जमिनीची धूप होण्याचा धोका टळतो.\nशेतात उताराला आडव्या दिशेने १० मी. अंतरावर ४५ ते ६० सेंमी रुंद व ३० सेंमी खोल त्रिकोणी आकाराच्या सऱ्या बैलचलित नांगराने किंवा कोळप्याने पेरणीपूर्वी कराव्यात. अशा सरीस ०.२ ते ०.४ टक्के उतार दिल्यास अतिवृष्टीच्या काळात जास्तीचे पाणी शेताबाहेर काढण्यास उपयोगी पडतात.\nदोन सरी दरम्यानच्या क्ष��त्रातील पावसाचे अतिरिक्त पाणी सरीमध्ये साठविले जाते. जमिनीत मुरते. ही सरी पीक काढणीपर्यंत नियमित राखावी. ओळीत पेरण्यात येणाऱ्या आंतरपीक पद्धतीकरिता ही पद्धत उपयुक्त आहे.\nउभ्या पिकात ठरावीक ओळींनंतर सरी\nखरीप पिकाची पेरणी झाल्यानंतर ३० ते ४० दिवसांनी आंतरमशागतीची कामे पूर्ण झाल्यानंतर उभ्या पिकात २, ४ किंवा ६ ओळींनंतर कोळप्याच्या साह्याने किंवा बळीराम नांगराने सरी काढण्यात यावी.\nदोन सरी दरम्यानच्या क्षेत्रातील पाणी सरीत साठवून जमिनीत मुरते. ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यातील पावसाचे पाणी यशस्वीरीत्या मुरविण्यासाठी या सरीचा चांगला उपयोग होतो. ३) कापूस, तूर यासारख्या पिकांमध्ये दोन ओळींनंतर; तर ज्वारी, बाजरी, सोयाबीनसारख्या कमी अंतरावरील पिकांमध्ये ४ ते ६ ओळींनंतर सरी काढण्यात यावी.\nहलक्या तसेच मध्यम उताराच्या जमिनीवर बळीराम नांगर किंवा कोळप्याने उताराला आडव्या सऱ्या काढल्याने सरीतील माती ओळीत लागून वरंबे तयार होतात. जास्त अंतरावरील पिकांसाठी ही पद्धत उपयोगी आहे.\nपेरणीनंतरची आंतरमशागतीची कामे पूर्ण झाल्यानंतर सऱ्या सलग न ठेवता सऱ्यामध्ये १० मीटर अंतरावर आडवे वरंबे तयार करावेत. आडव्या वरंब्यामुळे सरीत जमा झालेले पाणी उताराकडे न वाहता आहे तिथेच जमिनीत मुरते. कापूस, तूर यासारख्या पिकांसाठी ही पद्धत उपयुक्त आहे.\nही पद्धत भारी जमिनीत जलसंधारण तसेच अतिरिक्त पाण्याच्या निचऱ्याच्या दृष्टीने उपयुक्त आहे.\nपिकांच्या ओळींनुसार वरंब्याची रुंदी ठेवून वरंब्याच्या दोन्ही बाजूला बैलाच्या नांगराने सऱ्या पाडून, वरंब्यावर ओळीत पेरणी करावी. साधारणपणे पिकांच्या २ किंवा ३ ओळी वरंब्यावर येतात. सऱ्यांना ०.१ ते ०.३ टक्के उतार द्यावा. त्यामुळे जमिनीत न मुरलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यास मदत होते.\nसंपर्क - गजेंद्र आढावे ७२६४९२७७८७\n(कार्यक्रम सहायक, कृषी विज्ञान केंद्र, खामगाव, जि. बीड)\nऊस पाऊस कोरडवाहू वृक्ष जलसंधारण सिंचन अतिवृष्टी खरीप कापूस तूर खामगाव khamgaon बीड beed\nदोन महिन्यांपासून दिल्लीमध्ये शांततेत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला २६ जानेवारी अर्थात प्रजासत्त\nकृषी पतपुरवठा यंत्रणा दुर्लक्षित का\nआज एकूणच सहकारी चळवळीला वाईट दिवस आल्याचे पदोपदी जाणवते.\nआधुनिक काळातही मुलीचा वाणवसा बैलगाडीतून...\nसातारा : सजविलेले ब���ल, घुंगराची रंगीत गाडी आणि आपल्या लाडक्या मुलीला ऐटीत सासरी वाणवसा (व\nकोकण, मध्य महाराष्ट्रात थंडी; विदर्भात अवकाळी...\nपुणे ः कोकण आणि मध्य महाराष्ट्रात कोरडे वातावरण असल्याने या भागांत थंडी वाढली आहे.\nकृषी पतपुरवठ्याचे उद्दिष्ट यंदा वाढणार\nनवी दिल्ली : शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्याच्या दृष्टीने कृषी पतपुरवठ्याचे\nउन्हाळी सोयाबीन बीजोत्पादन तंत्रगत खरीप हंगामामध्ये काढणीवेळी झालेल्या पावसाने...\nकोडोली येथे कंपोस्ट खत निर्मिती...कोडोली (जि .सातारा) ः ग्रामीण कृषी कार्यानुभव...\nकृषीकन्येने भरविले रानभाज्याचे प्रदर्शनरानभाज्यांमध्ये औषधी गुणधर्माने परिपूर्ण असल्याने...\nगावी परतलेल्यांसाठी आधार ठरेल मनरेगाग्रामीण भागातील लोकांना काम मिळण्याचा हक्क अबाधित...\nपरदेशी भाज्यांच्या लागवडीचा प्रयोगबीड येथील सौ.के.एस.के.(काकू) कृषि महाविद्यालयात...\nकृषी विद्यार्थी पोहोचविताहेत नवे तंत्रपुसेगाव (जि.सातारा) ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर...\nकृषीकन्या सांगताहेत जमीन सुपिकतेचे फायदेमाळेगाव (जि.पुणे ) ः बारामती कृषी महाविद्यालयातील...\nमिथेन उत्सर्जन रोखण्यासाठी गाईतील...दुधासाठी गोपालनातून होणाऱ्या मिथेनच्या...\nतापमान वाढीची प्रक्रिया रोखण्यासाठी...ओस्लो (नॉर्वे) येथील ‘सेंटर फॉर इंटरनॅशनल...\nआर्क्टिक वनस्पती कर्ब शोषण्यापेक्षा...आर्क्टिक प्रदेशामध्ये वाढणाऱ्या उंच झाडे किंवा...\nकोरडवाहू शेतीमध्ये मूलस्थानी जलसंधारणकमी कालावधीमध्ये जास्त पाऊस पडल्यामुळे पावसाचे...\nमध्यपूर्व प्रदेशातील पावसात ४० टक्के घटविविध प्रारूपाद्वारे मध्यपूर्वेतील पावसाच्या...\nसूक्ष्म अन्नद्रव्यांची बीजप्रक्रिया...मोलाब्द हे सूक्ष्म अन्नद्रव्य कडधान्य पिकामध्ये...\nकिरकोळ आजारांकडे नको दूर्लक्षमहिलांनी घराकडून शेताकडे जाताना चेहऱ्यावर पदर...\nआरोग्यदायी ज्येष्ठमधसमस्त महिलावर्गासाठी ज्येष्ठमध काही नवीन नाही....\nकृषी पदवीच्या परीक्षांचा कृती आराखडा...अकोला/नाशिक ः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...\nपीक कर्जावरील व्याज आकारणीवेळेत परतफेड करणाऱ्या अशा शेतकऱ्यांना वर्षाकाठी ३...\nआरोग्यदायी हळदस्वयंपाकात तसेच कोणत्याही धार्मिक कार्यात हळद फार...\nऔषधी, आरोग्यवर्धित द्राक्षद्राक्षाचे आरोग्यदायी दृष्टीने अनेक फायदे आहे���....\nआरोग्यदायी लसूणआपल्या स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक म्हणजेच लसूण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00727.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dagdushethganpati.com/marathi/%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95/", "date_download": "2021-01-28T07:44:18Z", "digest": "sha1:3WNOAPWUKAZAJBBXE6NKT7SST54RBZL2", "length": 6393, "nlines": 83, "source_domain": "www.dagdushethganpati.com", "title": "Temple schedulein marathi", "raw_content": "\n--दिनांक १६ नोव्हेंबर २०२० पासून मंदिर भक्तांसाठी खुले झाले आहे. तरी शासनाने दिलेल्या सर्व सूचना व नियमांचे पालन भक्तांनी दर्शन घेताना करावे ही नम्र विनंती: श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरूण मंडळ, पुणे.-- ०२ जानेवारी २०२१, शनिवार - संकष्टी चतुर्थी; चंद्रोदय : रात्री ०९:१२ वाजता (पुणे), १६ जानेवारी २०२१, शनिवार- विनायकी चतुर्थी, ३१ जानेवारी २०२१, रविवार - संकष्टी चतुर्थी; चंद्रोदय : रात्री ०९:०० वाजता (पुणे)\nस. ६.०० मंदिर उघडते\nस. ६ ते ७.३० सर्वांसाठी दर्शन\nस. ७.३० ते ७.४५ सुप्रभातम् आरती\nस. ८.१५ ते १.३० सर्वांसाठी दर्शन\nदु. १.३० ते १.४५ महानैवेद्य आरती\nदु. २.०० ते ३.०० सर्वांसाठी दर्शन\nदु. ३.०० ते ३.१५ मध्यान्ह आरती\nदु. ३.१५ ते रा. ८.०० सर्वांसाठी दर्शन\nरा. ८.०० ते ९.०० श्रींची महामंगल आरती\nरा. ८.१५ ते १०.३० सर्वांसाठी दर्शन\nरा. १०.३० ते १०.४५ शेजारती\nरा. १०.४५ ते ११.०० सर्वांसाठी दर्शन\nरा. ११.०० मंदिर बंद\n७.३० ते ७.४५ सुप्रभातम् आरती\n१.३० ते १.४५ महानैवेद्य आरती\n३.०० ते ३.१५ मध्यान्ह आरती\n८.०० ते ९.०० श्रींची महामंगल आरती\n१०.३० ते १०.४५ शेजारती\nअभिषेक आणि गणेशयाग वेळा\nरोज सकाळी ८ ते दुपारी ३ दैनंदिन अभिषेक\nसकाळी ८ ते दुपारी १२ मासिक गणेशयाग(दर मंगळवार व विनायकी चतुर्थीस)\nसकाळी ८ ते दुपारी १२ विशेष गणेशयाग(अंगारकी चतुर्थी, गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया, दसरा, दिवाळी पाडवा आणि गणेश जन्म)\nसकाळी ८ ते १० संकष्टी चतुर्थी महाभिषेक\nटीप : संकष्टी चतुर्थी महाभिषेक आणि गणेशयागास मंदिरात आगाऊ नोंदणी करणे आवश्यक आहे.\nमंदिरात व मंदिराच्या परिसरात पुढील गोष्टींना सक्त मनाई आहे. ह्या नियमांचा भंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nपुण्यातील श्रीमंत दगडुशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट हा अवघ्या महाराष्ट्रातल्या सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्यांसाठी एक अभिमानास्पद, लौकिकास्पद, स्फूर्तिप्रद आणि आदर्श असा महोत्सव आहे.\nजय गणेश रुग्ण सेवा अभियान\nगणपती भवन, २५०, बुधवार पेठ, पुणे ४११००२, महाराष्ट्र, भारत.\nगणपती भवन - +९१ २० २४४७९२२२,\nगणपती मंदिर - +९१ २० २४४६११८५\nआमच्यापर्यंत असे पोचू शकता\nमुद्रणाधिकार २०२१: श्रीमंत दगडूशेठ सार्वजनिक गणपती ट्रस्ट. (Copyrights) सर्व हक्क आरक्षित. (All rights reserved), powered by IMEPL", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00727.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.news1marathi.com/2020/12/blog-post_253.html", "date_download": "2021-01-28T07:51:07Z", "digest": "sha1:2CAT5QEI4B4LT2DZRZWDSSFX46OHKVIG", "length": 21301, "nlines": 86, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "२०२१मध्ये या टॉप ५ भारतीय स्टार्ट अप्सवर राहील नजर - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / उद्योग विश्व / २०२१मध्ये या टॉप ५ भारतीय स्टार्ट अप्सवर राहील नजर\n२०२१मध्ये या टॉप ५ भारतीय स्टार्ट अप्सवर राहील नजर\n■काही दिवसात आपण नव्या वर्षात प्रवेश करणार आहोत, त्यामुळे भारतात उभे राहणारे स्टार्टअप २०२१ च्या स्वागताला, तंत्रज्ञान वृद्धी, नेतृत्व आणि आपल्या बिझनेस मॉ़डेलसह नव-नवीन यशशिखरे पादाक्रांत करण्यासाठी सज्ज आहेत. भारतातील स्टार्टअप इकोसिस्टिमने या संपूर्ण वर्षभरात विविध चढ-उतार पाहिले आहे. काही स्टार्टअप वाचले, काही गायब झाले, पण या सर्वांमध्ये काहींनी आपली कामगिरी आणि विकास करून उद्योगजगाला आश्चर्याचा धक्का दिला. साथीच्या काळातही २०२० मध्ये खूप चांगली कामगिरी दर्शवणाऱ्या पाच स्टार्टअपची माहिती खाली दिली आहे. २०२१ मध्ये त्यांचे भविष्य अधिक आशादायी असेल अशी अपेक्षा आहे.\n१. फिनईन: भारतातील पहिले निओबँकिंग स्टार्टअप असलेल्या फिनईनने २०१९ मध्ये आपला प्रवास सुरु केला. पारंपरिक बँकिंग संस्थांपासून वेगळी, ग्राहक केंद्रित, एआय संचलित अशी ही निओबँक यूझर्ससाठी एंड-टू-एंड हायपर पर्सनलाइज्ड बँकिंगचे सोल्युशन प्रदान करते. ग्राहकांच्या खर्चाचे विश्लेषण करण्यासाठी हे स्टार्टअप एआयचा वापर करून, खर्च आणि बचतीच्या व्यवहारांवर प्रकाश टाकणारा अहवाल तयार करते. 'फायनान्शिअल वर्ल्डची फिटबिट’ स्वरुपात माहिती उपलब्ध करून, हा प्लॅटफॉर्म यूझर्सला पैशांविषयीचा एक समग्र दृष्टीकोन प्रदान करतो. याद्वारे यूझर्सना अधिक बचत करणे, विचारपूर्वक खर्च ���रणे, अधिक गुंतवणूक करण्यास मदत करते. तसेच एखाद्याच्या वित्तीय सवयी समजून घेणे व त्या अधिक चांगल्या करण्याची समज याद्वारे प्रदान केली जाते. सुरक्षितता आणि गोपनीयतेची सुनिश्चिती हेत, हा स्टार्टअप ग्राहकांच्या संवेदनशील माहितीची सुरक्षा करणे तसेच त्याचा अनधिकृत वापर रोखण्यासाठी बँक-स्तरीय सुरक्षा, घोटाळाविरोधी आणि एन्क्रिप्शन सिस्टिमचा वापर करतो. तुम्हाला २०२१ मध्ये आर्थिक शिस्त लावून घ्यायची असेल तर हे अॅप आपल्या स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल कर आणि बिनधास्त रहा.\n2. एचबिट्स: २०१९ च्या सुरुवातीला स्थापन झालेला हा स्टार्टअप एचबिट्स हा ग्रेड ए प्री-लीजच्या व्यावसायिक संपत्तीच्या अंशत: मालकीची सुविधा प्रदान करणारा एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे. गुंतवणुकदारांना अनेक मालमत्तांमधून निवड करून गुंतवणूक करण्यासाठी हा परवानगी देतो. त्यासह ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे वैयक्तिक सेवा मिळतात. अंशत: मालकी म्हणजे, ग्राहकांना ग्रेड ए च्या अचल संपत्तीत एक अंशाचे मालक बनता येते. त्याला त्या संपत्तीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा एक वाटा आणि त्या संपत्तीची वाढती किंमत याचा लाभ मिळतो. एचबिट्ससोबत ग्राहकांना कमी किंमतीवर मजबूत संपत्तीचे मालक बनून मासिक उत्पन्न आणि भांडवलात वाढ करता येते. बाजारात सध्या अस्तित्वात असलेल्या उत्पन्न निर्माण करणा-या उत्पादनांच्या उलट, हा ब्रँड ग्राहकांना कागदी संपत्तीऐवजी हार्ड संपत्ती बनवण्यास सक्षम करतो. सध्या रिअल इस्टेट क्षेत्रात मंदी असताना एचबिट्स हा ग्राहकांना अधिक लाभ प्रदान करण्यासह या क्षेत्रातील सुरक्षित गुंतवणुकीचा आनंदही प्रदान करतो.\n३. स्पोक्टो: स्पोक्टो ही मोठी डेटा अॅनलिटिक्स कंपनी असून ती बँकिंग आणि वित्तीय सेवा उद्योगाशी संबंधित समस्या सोडवण्यास मदत करण्यासाठी मशीन लर्निंगचा वापर करते. ही कंपनी बीएफएसआय डोमेनला ग्राहकांचे डिटेल्स व अंतर्दृष्टी प्रदान करते, ज्याद्वारे त्यांना ग्राहकांशी संपर्क साधता येईल तसेच दोषी खात्यांवरील वसुली वाढवता येईल. संपर्क केंद्र किंवा फील्ड कलेक्शनच्या पारंपरिक पद्धतीऐवजी, या पद्धतीच्या मदतीने बीएफएसआयच्या ग्राहकांकडून डेटा एकत्रित करून बीएफएसआय डोमेनला प्रदान करण्यास सक्षम असल्याने, त्यांचा खूप खर्च वाचतो. कारण संग्रहाचा खर्च डिजिटल स्वरुपामुळे सुमारे ३० टक्क्यांपर्यंत कमी होतो. यासह, ग्राहकांच्या वर्तणुकीबद्दल महत्त्वाची माहिती मिळाल्याने प्रत्येक ग्राहकाच्या स्कोअरनुसार, जे ग्राहक वसुली करण्याची शक्यता जास्त आहे, त्यांच्याशी संपर्क साधण्यास मदत होते. यामुळे त्यांच्या सध्याच्या सिस्टिमसह संचालनाची दक्षताही वाढते. हे सोल्युशन सध्या कोणत्याही तंत्रज्ञान कंपनीद्वारे बीएफएसआय डोमेनला दिले जात नाही, त्यामुळेच स्पोक्टो अशा प्रकारचे सोल्युशन प्रदान करणारा एकमेव प्रदाता आहे. यामुळे बीएफएसआय क्षेत्राला एनपीए समस्या सोडवण्यास मदत होईल व पर्यायाने अर्थव्यवस्थेचा वेगाने विकास होऊ शकतो.\n४. मनीटॅप: मनीटॅप ही भारतातील पहिली अॅप-आधारीत क्रेडिट लाइन असून ती ५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज वेगाने, किफायतशीर आणि लवचिक स्वरुपात प्रदान करते. अनेक शहरांमध्ये विविध क्षेत्रातील ग्राहकांना कर्ज घेण्याची प्रक्रिया सुलभ करत, मनीटॅप आशियाई फिनटेक क्षेत्रात एक नवी कॅटेगरी बनण्याचा तसेच कर्ज देण्याच्या प्रक्रियेत क्रांतिकारी बदल करण्याचा मार्ग प्रशस्त करत आहे. कंपनी या सर्व प्रक्रियांमध्ये कठोर नियम आणि प्रोटोकॉलचे पालन करते. उदा. कर्जाची मंजूरी देण्यापूर्वी केवायसी डिटेल्स जमवणे इत्यादी. कंपनीने नुकतेच एनबीएफसी लायसन्स मिळवले असून केवळ स्थापित आरबीआय-विनियमित भागीदार बँका आणि एनबीएफसीच्या मदतीने काम करत आहे. जेणेकरून सतत ग्राहक आणि हितधारकांसाठी या श्रेणीत सर्वोत्कृष्ट कर्ज उत्पादन बनण्याची वचनबद्धता पाळता येईल. २०२१ मध्ये आर्थिक सोल्युशनसाठी हा आपला मित्र आहे.\n५. विविफाय: विविफाय ही भारतात सेवाविहीन समूहांना कर्जाची सहज आणि थेट प्रक्रिया उपलब्ध करून देणारा आरबीआय-प्रमाणित गैर-बँकिंग वित्त कंपनी (एनबीएफसी) आहे. ज्या ग्राहकांमध्ये कर्ज वसूल करण्याची क्षमता आणि इच्छा आहे, त्यांना लहान आकारातील कर्ज याद्वारे प्रदान केले जाते. या ग्राहकांच्या कर्ज परतफेडीच्या आधारे, कंपनी त्यांचे क्रेडिट स्कोअर वाढवण्यास मदत करते, जेणेकरून त्यांचा क्रेडिट स्कोअर अधिक चांगला होईल आणि अखेरीस ते जास्त कर्ज मिळवू शकतील. अनिल पिनापला (संस्थापक आणि सीईओ) आणि श्रीनाथ कोम्पेला (सह-संस्थापक आणि सीओओ ) नी २०१७ मध्ये या कंपनीची स्थापना केली होती. हैदराबाद येथील या कंपनीने उद्दिष्ट म्हणजे, कोणत्याही पक्षपाताविना सर्व पात्र भारतीयांना कर्ज उपलब्ध करून, स्थान, साक्षरता, मासिक उत्पन्न आणि क्रेडिट इतिहासाच्याच्या मर्यादा पार परत वित्तीय समावेशन प्राप्त करणे. फ्लेक्ससॅलरी आणि फ्लेक्सपे यासारख्या उत्पादनांचा उद्देश सेवाविहीन ग्राहकांवर लक्ष केंद्रीत करत तंत्रज्ञान आणि डेटा सायन्सचा लाभ देत, विविध क्रेडिट स्पेक्ट्रममध्ये ग्राहकांना अभिनव वित्तीय सोल्युशन प्रदान करणे हा आहे. विविफाय खरोखरच सर्वात चांगल्या वित्तीय समावेशाचे प्रतीक आहे.\nकिसान बाग आंदोलनाला राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद प्रकाश आंबेडकर\n◆ किसान बाग आंदोलनाला राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद, मुंबईत मात्र हजारो कार्यकर्त्यांची धरपकड, आघाडी सरकार शेतकरी विरोधी असल्याचे दाखवून दिले....\nराष्ट्रवादी कल्याण-डोंबिवली जिल्हा महिला कार्याध्यक्षाच्या मुलाला मारहाण दोघा आरोपींना अटक सीसीटीव्हीत घटना कैद\nजतिन ठक्कर यांच्या वाढदिवसा निमित्त येऊर येथे गोशाळे मध्ये 350 डझन केली गायींना खाण्यास दिली\nभिवंडीत फरार आरोपीस पकडण्या साठी आलेल्या पोलीस पथकावर हल्ला\nराष्ट्रवादी कल्याण-डोंबिवली जिल्हा महिला कार्याध्यक्षाच्या मुलाला मारहाण दोघा आरोपींना अटक सीसीटीव्हीत घटना कैद\nजतिन ठक्कर यांच्या वाढदिवसा निमित्त येऊर येथे गोशाळे मध्ये 350 डझन केली गायींना खाण्यास दिली\nभिवंडीत फरार आरोपीस पकडण्या साठी आलेल्या पोलीस पथकावर हल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00728.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/after-lockdown-mumbai-ranks-second-in-the-world-in-traffic-congestion-bangalore-6th-and-delhi-8th/", "date_download": "2021-01-28T09:33:56Z", "digest": "sha1:TSU5BIX5FS464EXMS3UIZGGNCCKVO7AV", "length": 13998, "nlines": 121, "source_domain": "bahujannama.com", "title": "After Lockdown: Mumbai ranks second in the world in traffic congestion, Bangalore 6th and Delhi 8thAfter Lockdown : वाहतूककोंडीत मुंबई जगात दुसरी, बंगळुरु 6 व्या, तर दिल्ली 8 व्या क्रमांकावर", "raw_content": "\nAfter Lockdown : वाहतूककोंडीत मुंबई जगात दुसरी, बंगळुरु 6 व्या, तर दिल्ली 8 व्या क्रमांकावर\nबहुजननामा ऑनलाइन टीम – सन 2020 मधील सर्वाधिक वाहतूक कोंडींच्या शहरांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या यादीत रशियाची राजधानी मॉस्को हे एकमेव शहर सर्वाधिक वाहतूक कोंडीच्या प्रथम क्रमांकावर (world in traffic congestion)आहे. तर मुंबई दुसऱ्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे लॉकडाउनच्या कालावधीमध्ये फारशी वाहतूक नसतानाही मुंबई या नकोश��या यादीत जगात दुसऱ्या स्थानी आहे. या यादीत भारतातील आणखी 2 शहरांचाही समावेश असून बंगळुरु 6 व्या तर दिल्ली 8 व्या स्थानी आहे. टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्सने केलेल्या या सर्वेक्षणामध्ये जगभरातील 57 देशांमधील 416 शहरांचा अभ्यास केल्यानंतर ही यादी जाहीर केली आहे.\nमुंबईमधील वाहतूक कोंडीची परिस्थिती दर वर्षाला बिकट होत असल्याचे चित्र या आकडेवारीमधून दिसून येत आहे. सन 2019 आणि 2018 च्या यादीमध्ये मुंबई चौथ्या स्थानी होती. मात्र यंदा मुंबईने दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. मुंबईच्या उलट बंगळुरुमधील वाहतूक कोंडीचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. मागच्या वर्षी पाचव्या स्थानी असणारे बंगळुरु शहर यंदा सहाव्या स्थानी आहे. सध्या 51 टक्के वाहतूक कोंडी असणाऱ्या बंगळुरुमध्ये 2019 मध्ये 71 टक्के वाहतूक कोंडी होत असत.\nजगभरातील 400 हून अधिक शहरांमधील वाहतूक कोंडीवर अभ्यास केल्यानंतर मुंबईला दुसरे सर्वाधिक वाहतूक कोंडी असणारे शहर म्हणून घोषित केले असले तरी एक समाधानकारक बाब सुद्धा या अहवालामध्ये नमूद केली आहे. यादीमध्ये मुंबईने दोन स्थानांनी झेप घेतली असली तरी मुंबईतील वाहतूक कोंडीचे प्रमाण हे मागील वर्षीपेक्षा 12 टक्क्यांनी कमी आहे.\nटॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्सच्या अहवालानुसार मुंबईमधील वाहन चालकांचा वाहतूक कोंडीमुळे सर्वसाधारण वेळेपेक्षा 53 टक्के अधिक वेळ प्रवासामध्ये जातो. मुंबईप्रमाणेच या यादीमध्ये फिलिपिन्समधील मनिला, कंबोडियामधील बोगोटा, रशियामधील मॉस्को आणि नोव्होसीबीर्स, युक्रेनमधील कॅव्ही, पेरुमधील लिमा, टर्कीमधील इस्तंबूल आणि इंडोनेशियामधील जकार्ता शहराचा समावेश आहे.\nटॉमटॉमचे अधिकारी पराग बेडारकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईसहीत जगभरातील अनेक मोठ्या शहरांमध्ये यंदा वाहतूक कोंडीचे प्रमाण घटण्यामागील प्रमुख कारण म्हणजे लॉकडाऊन आहे. मुंबईतील वाहतूक कोंडीचा अभ्यास केल्यानंतर सकाळच्या वेळेतील वाहतूक कोंडी ही 2020 मध्ये 18 टक्क्यांनी तर संध्याकाळच्या वेळातील वाहतूक कोंडी ही 17 टक्क्यांनी कमी झाल्याचे ते म्हणाले. कोरोना लॉकडाउनच्या कालावधीमध्ये अनेक कंपन्यांनी घरुन काम करण्याची मूभा दिल्याने मुंबईसहीत सर्वच शहरांमधील वाहतूक कोंडीच समस्या थोड्याफार प्रमाणात कमी झाल्याचे दिसून आले असे बेडारकर यांनी नमूद केले आहे.\nटॉमटॉम कंपनी मोठ्���ा शहरांमध्ये प्रवास करणाऱ्यांबरोबरच सरकारलाही या वाहतूक कोंडीसंदर्भातील माहितीच्या आधारे मदत करते. सरकारी यंत्रणांना अधिक चांगल्याप्रकारे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे, सार्वजनिक बांधकाम प्रकल्पांचे नियोजन करण्यासाठी ही माहिती पुरवली जाते.\nइंधन दरात आणखी वाढ; पेट्रोलने केली नव्वदी पार\nPM मोदींच्या जवळचे IAS अधिकारी राहिलेले AK शर्मांची भाजपामध्ये एन्ट्री, लढवू शकतात MLC\nPM मोदींच्या जवळचे IAS अधिकारी राहिलेले AK शर्मांची भाजपामध्ये एन्ट्री, लढवू शकतात MLC\nCameroon : तेलाचा टँकर आणि बसचा भीषण अपघात, 53 लोकांचा जागीच मृत्यू\nबहुजननामा ऑनलाइन टीम -बुधवारी एक बस आणि टँकरची जोरदार धडक झाली. हा भीषण रस्ता अपघात मध्य आफ्रिकी देश कॅमरूनमध्ये (Cameroon)...\nबाळात जन्मदोष निर्माण न होण्यासाठी प्रेग्नेंसीतच घाला आळा, जाणून घ्या\nआलिया भटनं शेअर केला ‘असा’ फोटो \nआता बदलणार थिएटरमधील ‘नजारा’ \nशरद पवार यांचा पुन्हा मोदी सरकारवर निशाणा, म्हणाले – ‘…तर शेतकर्‍यांवर अशी वेळ आली नसती’\nWeight Loss : कधीही नाही वाढणार ‘या’ 7 पद्धतींनी घटवलेले वजन, वेट लॉस ट्रेनिंगचा बेस्ट फॉर्मूला\nPune News : नागरिकांना आता घरबसल्या मिळणार प्रॉपर्टी कार्ड, शासकीय कामांसाठी धरले जाणार ग्राह्य, जाणून घ्या\nश्रद्धा कपूरच्या लग्नाच्या चर्चांवर पप्पा शक्ती कपूर यांनी सोडलं मौन \nशेतकरी आंदोलन : हिंसाचारात मदत करणाऱ्या शेतकरी नेत्यांना दिल्ली पोलिसांकडून ‘लुकआउट नोटीस’ जारी\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nदिल्लीतील हिंसाचाराला केंद्र सरकार जबाबदार : शरद पवार\nAurangabad News : उच्च शिक्षणासाठी औरंगाबादमध्ये आलेल्या तरूणाचा बाथरूममध्ये मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ\nमोदी सरकार 19 कोटी EPF खातेधारकांसाठी करू शकतं मोठी घोषणा, जाणून घ्या कोणाला होईल फायदा\nBigg Boss 14 : राहुल वैद्यनं ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंतला घातली अंघोळ अलीनंही केलं ‘हे’ काम (व्हिडीओ)\nPune News : येत्या 2 दिवसात तापमानाचा पारा घसरणार, थंडीच्या दिवसातह��� होणार पावसाचा शिडकाव, हवामान खात्याचा अंदाज\nनरेंद्र मोदींनंतर पंतप्रधानपदी कोणाला सर्वाधिक पसंती शरद पवार की नितीन गडकरी का योगी आदित्यनाथ शरद पवार की नितीन गडकरी का योगी आदित्यनाथ \nत्वचा सुंदर हवी असेल तर आहारात ‘या’ 2 गोष्टींचा करा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00728.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/the-government-is-positive-to-start-films-and-theaters-in-the-state-theater-owners-met-amit-deshmukh-127772963.html", "date_download": "2021-01-28T09:50:45Z", "digest": "sha1:KL55PMYLWWHULYUV3EAGTU2COJD5PTXG", "length": 4622, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "The government is positive to start films and theaters in the state. Theater owners met Amit Deshmukh | राज्यातील चित्रपट, नाट्यगृहेसुरू करण्यास शासन सकारात्मक, थिएटर्स ओनर्सनी घेतली अमित देशमुखांची भेट - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nमहत्त्वाची बैठक:राज्यातील चित्रपट, नाट्यगृहेसुरू करण्यास शासन सकारात्मक, थिएटर्स ओनर्सनी घेतली अमित देशमुखांची भेट\nयाबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूलमंत्री यांच्याशी चर्चा करणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.\nराज्यातील सिनेमागृहे आणि नाट्यगृहे सुरू करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी थिएटर्स ओनर्सना चर्चेदरम्यान सांगितले.\nदेशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मल्टिप्लेक्स स्क्रीन ओनर्स आणि सिंगल स्क्रीन ओनर्स, थिएटर ओनर्स, फिल्म स्टुडिओ ओनर्स असोसिएशनसमवेत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली. सध्या राज्यात अनलॉक-५ चा टप्प्यात सिनेमागृहे व नाट्यगृहे बंद राहणार आहेत. दसरा, दिवाळी, नाताळ या काळात अनेक सिनेमे प्रदर्शित होत असतात त्यामुळे याच काळात सिनेमागृहांमध्ये प्रेक्षकांची गर्दी होत असते.\nसिनेमागृहांमध्ये येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत सिनेमागृहे सुरू कशी करता येतील याबाबत आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूलमंत्री यांच्याशी चर्चा करणार आहोत, असेही देशमुख यांनी सांगितले. येणाऱ्या काळात सिनेमागृहे व नाट्यगृहे सुरू करताना नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, असे ते म्हणाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00728.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/jalgaon/extension-till-15th-december-degree-diploma-certificate-a632/", "date_download": "2021-01-28T09:25:45Z", "digest": "sha1:CO3SBJBDCLCXJCKOBD77GBQBEUNQUG3L", "length": 28180, "nlines": 398, "source_domain": "www.lokmat.com", "title": "पदवी, पदविका प्रमाणपत्रासाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ - Marathi News | Extension till 15th December for degree, diploma certificate | Latest jalgaon News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार २८ जानेवारी २०२१\n\"देवेंद्रजी, मुंबई मेट्रो -३ मध्ये तुम्हाला फोटो काढून ट्वीट करण्याची लवकरच संधी मिळणार\"; राष्ट्रवादीचा टोला\n\"ते व्हायरल करण्याची गरज नव्हती, मला खूप वाईट वाटलं\"; रक्षा खडसेंनी केली कारवाईची मागणी\nमुंबई महाराष्ट्राचीच; 'त्या' वक्तव्याला कशाचाही आधार नाही; अजित पवारांनी कर्नाटकला सुनावलं\nBARC Recruitment 2021: भाभा अणुशक्ती केंद्रामध्ये नर्स, चालकांसह अन्य जागांसाठी भरती; १२ वी पास उमेदवारांनाही संधी\nअसे येडे बरळत असतात; संजय राऊत यांची कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका\n'खड्यात गेलं सगळं', वनिता खरातने न्यूड फोटोशूटनंतर शेअर केला नवा फोटो\nPHOTOS: आशका गोराडियाने पतीसोबत समुद्र किनारी केला योगा, इंटरनेटवर व्हायरल झाले रोमाँटिक फोटो\nओ भाई, इस गरीब को कोई कपडे दे दो... उर्वशी रौतेलाच्या ‘फाटक्या’ पॅन्टची लोकांनी घेतली मजा\n कतरिना कैफने विकी कौशलला मिठी मारताना शेअर केला फोटो, चाहत्यांना मिळाला पुरावा\n'जोड्याने हाणले पाहिजे या दोघांना', अर्जुन-मलायकाला पाहून संतापले चाहते\n'अबू आझमींच्या भाषणाचा बोलवता धनी कोण\nतुम्हीसुद्धा चहासोबत हे पदार्थ खात असाल तर वेळीच सावध व्हा; कधी आजारी पडाल कळणारही नाही\nदुधाचेही शरीरावर साइड इफेक्ट होतात का जाणून घ्या काय सांगतात एक्सपर्ट.....\nBudget 2021: आरोग्य सेवा बळकट करणे आवश्यक; आमूलाग्र बदल करण्यासाठी भरीव निधीची गरज\nकमकुवत हाडांसह किडनी स्टोनचाही वाढू शकतो धोका; वेळीच जाणून घ्या डायटींगचे हे साईड इफेक्ट्स\nचीनमधील 'ही' फळं दिसायला आहेत विचित्र, तरीही लोक आवडीनं खातात...\nआधी दिल्ली सांभाळा, मग पश्चिम बंगालचा विचार करा; मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा गृहमंत्री अमित शहांना टोला\n देशातील तब्बल 147 जिल्ह्यांत 7 दिवसांपासून कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही\nप्रजासत्ताक दिनी घडवण्यात आलेला हिंसाचार पूर्वनियोजित; शेतकरी संघटनांची प्रतिमा डागाळण्याचा कट- बीकेयूचे प्रवक्ते राकेश टिकेत\nVIVOकडे IPL 2021चं टायटल स्पॉन्सरशीप; चायनीझ कंपनीसाठी BCCIनं उघडलं दार\nशेतकरी आंदोलनाला वेगळे वळण; सिंघू बॉर्डरवर स्थानिक उतरले रस्त्यावर\nजालना- मराठा आरक्षणासाठी ३ दिवसांपासून पिंपळगावात उपोषण करत असलेल्या २ आंदोलकांची प्रकृती खालावली\nभिवंडी एमआयडीसी परिसरात कपिल रेयॉन इंडिया कंपनीला भीषण आग\nउद्या संसदेत होणाऱ्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर १६ पक्ष बहिष्कार घालणार; नव्या कृषी कायद्यांना पक्षांचा विरोध\nदिल्ली- शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असलेल्या सिंघू सीमेवर स्थानिक एकवटले; परिसर मोकळा करण्याची मागणी\nकृषी कायदे रद्द करण्यासाठी मोदी सरकार आणखी शेतकऱ्यांच्या मृत्यूंची वाट पाहतंय- ऊर्जामंत्री नितीन राऊत\nमहिलांबरोबर चावटपणा करणाऱ्यांना तुरुंगात टाकलं पाहिजे- शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील\nआरबीआयच्या अधिकाऱ्याचा गळा दाबून मोबाईल हिसकावून चोरट्याने काढला पळ\nदुसऱ्यांचे हक्क हिरावून आम्हाला आरक्षण नको. आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण द्या- भाजप खासदार उदयनराजे भोसले\nआरक्षणापासून मराठा समाजाला वंचित ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होतोय- आमदार शिवेंद्रराजे भोसले\nदेशातील बऱ्याच शेतकऱ्यांना नव्या कृषी कायद्यांबद्दल पुरेशी माहिती नाही; अन्यथा संपूर्ण देशातील शेतकरी पेटून उठतील- काँग्रेस नेते राहुल गांधी\nआधी दिल्ली सांभाळा, मग पश्चिम बंगालचा विचार करा; मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा गृहमंत्री अमित शहांना टोला\n देशातील तब्बल 147 जिल्ह्यांत 7 दिवसांपासून कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही\nप्रजासत्ताक दिनी घडवण्यात आलेला हिंसाचार पूर्वनियोजित; शेतकरी संघटनांची प्रतिमा डागाळण्याचा कट- बीकेयूचे प्रवक्ते राकेश टिकेत\nVIVOकडे IPL 2021चं टायटल स्पॉन्सरशीप; चायनीझ कंपनीसाठी BCCIनं उघडलं दार\nशेतकरी आंदोलनाला वेगळे वळण; सिंघू बॉर्डरवर स्थानिक उतरले रस्त्यावर\nजालना- मराठा आरक्षणासाठी ३ दिवसांपासून पिंपळगावात उपोषण करत असलेल्या २ आंदोलकांची प्रकृती खालावली\nभिवंडी एमआयडीसी परिसरात कपिल रेयॉन इंडिया कंपनीला भीषण आग\nउद्या संसदेत होणाऱ्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर १६ पक्ष बहिष्कार घालणार; नव्या कृषी कायद्यांना पक्षांचा विरोध\nदिल्ली- शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असलेल्या सिंघू सीमेवर स्थानिक एकवटले; परिसर मोकळा करण्याची मागणी\nकृषी कायदे रद्द करण्यासाठी मोदी सरकार आणखी शेतकऱ्यांच्या मृत्यूंची वाट पाहतंय- ऊर्जामंत्री नितीन राऊत\nमहिलांबरोबर चावटपणा ���रणाऱ्यांना तुरुंगात टाकलं पाहिजे- शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील\nआरबीआयच्या अधिकाऱ्याचा गळा दाबून मोबाईल हिसकावून चोरट्याने काढला पळ\nदुसऱ्यांचे हक्क हिरावून आम्हाला आरक्षण नको. आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण द्या- भाजप खासदार उदयनराजे भोसले\nआरक्षणापासून मराठा समाजाला वंचित ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होतोय- आमदार शिवेंद्रराजे भोसले\nदेशातील बऱ्याच शेतकऱ्यांना नव्या कृषी कायद्यांबद्दल पुरेशी माहिती नाही; अन्यथा संपूर्ण देशातील शेतकरी पेटून उठतील- काँग्रेस नेते राहुल गांधी\nAll post in लाइव न्यूज़\nपदवी, पदविका प्रमाणपत्रासाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ\n२९ वा दिक्षांत समारंभ : विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध\nपदवी, पदविका प्रमाणपत्रासाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ\nजळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या २९ व्या दीक्षांत समारंभात ज्या विद्यार्थ्यांना पदवी, पदविका प्रमाण पत्र घ्यावयाचे आहेत,अशा विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत मुतदवाढ देण्यात आली आहे.\nविद्यापीठातर्फे ऑक्टोंबर-२०१९ व त्यापूर्वी घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत आणि पी.एचडी. धारक अशा सर्व विद्यार्थ्यांनी पदवी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज विद्यापीठाच्या संकेतस्थळावर होम पेजवरील वरील स्टुडंट कॉर्नर एक्झामिनेशन कॉन्व्हकेशन वर उपलब्ध आहेत. त्यानुसार विनाविलंब शुल्कासह ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.\nपरीक्षा अर्ज सादर करण्यासाठी सुधारित तारखा जाहीर\nशाळासिद्धी स्वयंमूल्यमापन वेळेत पूर्ण करा\nतर...१४ डिसेंबरपर्यंत विलंब शुल्कासह परीक्षा अर्ज करता येणार\nमहाविद्यालये सुरू करण्याच्या निर्णयाबाबत शैक्षणिक संस्थानी केले शासनाकडे बोट\n'यश देशमुख अमर रहे...'; महाराष्ट्राच्या वीरपुत्राला निरोप देण्यासाठी लोटला जनसागर\n‘लोकमत’ दिवाळी अंक कथा-कविता स्पर्धेचा निकाल जाहीर\nजळगाव शहरानजीक शिरसोली रस्त्यावर जंगलात आग; अग्निशमन दल घटनास्थळी\nजळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा, समृध्दीने केले राजपथावर देशाचे नेतृत्व\nआदर्श माहेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्षपदी अमिता सोमाणी\nपहिल्या दिवशी ८२९६६ विद्यार्थ्यांची हजेर���\nअमळनेर पालिकेतर्फे ५ मोफत वीज वाहने चार्जिंग केंद्रे\nभडगाव येथे अडीच लाखांचे टायर लंपास\nशेतकरी आंदोलनाच्या आडून दिल्लीत झालेल्या हिंसाचाराला अमित शाह जबाबदार असून त्यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, हा काँग्रेसचा आरोप आणि मागणी पटते का\niPhone 13 २०२१ मध्ये होणार लॉंच किंमत\n'अबू आझमींच्या भाषणाचा बोलवता धनी कोण\nआई कुठे काय करते\nहिना खानने ब्लॅक ड्रेसमधील फोटो शेअर करून सोशल मीडियावर घातला धुमाकूळ, पहा तिच्या ग्लॅमरस अदा\nPHOTOS: आशका गोराडियाने पतीसोबत समुद्र किनारी केला योगा, इंटरनेटवर व्हायरल झाले रोमाँटिक फोटो\nओ भाई, इस गरीब को कोई कपडे दे दो... उर्वशी रौतेलाच्या ‘फाटक्या’ पॅन्टची लोकांनी घेतली मजा\nVIVOकडे IPL 2021चं टायटल स्पॉन्सरशीप; चायनीझ कंपनीसाठी BCCIनं उघडलं दार\n ५ वर्षांच्या मुलीला बाथरूमध्ये घेऊन गेली जन्मदाती आई; आधी डोळे काढले मग कापली जीभ\n देशातील तब्बल 147 जिल्ह्यांत 7 दिवसांपासून कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही\nघटस्फोटानंतर महिलेने १४ बाळांना दिला जन्म, पोटाचा आकार बघून हैराण झाली होती दुनिया....\nMom To Be गरोदरपणात अभिनेत्री धनश्री काडगांवकरची स्टाईल, केले हटके फोटोशूट\nपंजाब नॅशनल बँकेत १०० जागांची भरती, मोठा पगार; झटपट करा अर्ज\nरशियाचे राष्ट्रपती पुतिन यांच्या सीक्रेट पॅलेसचा भांडाफोड, फोटो पाहून व्हाल थक्क.....\n\"देवेंद्रजी, मुंबई मेट्रो -३ मध्ये तुम्हाला फोटो काढून ट्वीट करण्याची लवकरच संधी मिळणार\"; राष्ट्रवादीचा टोला\n'खड्यात गेलं सगळं', वनिता खरातने न्यूड फोटोशूटनंतर शेअर केला नवा फोटो\n... म्हणून दिल्ली पोलिसांनी राकेश टिकैत यांना बजावली नोटीस\nVideo: शेतकरी आंदोलनाला वेगळे वळण; सिंघू बॉर्डरवर स्थानिक उतरले रस्त्यावर\nPHOTOS: आशका गोराडियाने पतीसोबत समुद्र किनारी केला योगा, इंटरनेटवर व्हायरल झाले रोमाँटिक फोटो\nVideo: शेतकरी आंदोलनाला वेगळे वळण; सिंघू बॉर्डरवर स्थानिक उतरले रस्त्यावर\n... म्हणून दिल्ली पोलिसांनी राकेश टिकैत यांना बजावली नोटीस\n\"कोरोना संसर्ग असो वा सीमेवरील आव्हान, भारत सर्वांशी लढण्यास नेहमी तय्यार\"; पंतप्रधान मोदी\nलोकांचा अंत पाहू नका, उद्रेक झाला तर कोण थांबवणार मराठा आरक्षणावरुन उदयनराजेंचा इशारा\nएनसीसीला आता मोठी जबाबदारी देणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती\n\"; दिल्ली हिंसाचारासंदर्भात 'या' मोठ्या शेतकरी नेत्यानं मागितली पोलिसांची माफी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00728.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.pdshinde.in/2017/06/blog-post_30.html?m=1", "date_download": "2021-01-28T08:22:52Z", "digest": "sha1:B4VPA7TE4R2HKB2U5ZWOBPW3QPSFXC6P", "length": 14923, "nlines": 284, "source_domain": "www.pdshinde.in", "title": "माझी शाळा: चार्ज देवाण घेवाण", "raw_content": "\nकोरे फॉर्म / तक्ते\nभाषणे / जयंती / पुण्यतिथी\nशिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..\nबदली प्रक्रियेमुळे आपणास चार्ज देव घेव करावा लागतो. शिक्षक मित्रांच्या मदतीसाठी चार्ज यादी अतिशय सोपी व सुटसुटीत pdf स्वरूपात बनविली असून ती आपल्याला नक्कीच आवडेल. फक्त प्रिंट काढा व चार्ज देवघेव करा. चार्ज यादी फाईल पाहण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.\nशालेय पोषण आहार एक्सेल शीटस्\nसा.स. नोंदी एक्सेल शीटस\nपायाभूत चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nइयत्ता 9 वी नैदानिक चाचणी तक्ते\nसंकलित चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nवार्षिक निकाल एक्सेल सॉफ्टवेअर\n7 वा वेतन आयोग वेतन निश्चिती\nवरिष्ठ वेतनश्रेणी फरक बिल एक्सेल\nशाळेसाठी १०१ प्रकल्पांची यादी\nसरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षा कायदे\nभारतीय राष्ट्रध्वज - संपूर्ण माहिती\nदिव्यांगाचे / अपंगत्वाचे २१ प्रकार\nशाळा स्तरावरील विविध समित्या\nमूल्यमापन नोंदी कशा कराव्यात \nपहिली ते आठवी विषयनिहाय प्रकल्प यादी\nमित्रा App डाउनलोड करण्याविषयी\nनविन वेळापत्रक व तासिका विभागणी\nछान छान गोष्टी व्हिडीओ\nकोडी बनवा, रंगवा, खेळा\nबोधकथा / बोधपर गोष्टी\nअभ्यासात मागे राहणार्‍या विद्यार्थ्यांसाठी\nइतर उपक्रम / उत्सव\n१ जुलै नंतर तुमचा पगार किती निघणार \nआधार कार्ड पॅनकार्डशी लिंक करणे\nआंतरजिल्हा बदली Incoming व Outgoing याद्या\n२१ जून : योगदिन स्पेशल\nआंतरजिल्हा बदली आवश्यक दाखले\nशालेय पोषण आहार करारनामा\nइयत्ता 10 वी निकाल\nआंतरजिल्हा बदली यादी सर्वजिल्हे\nजिल्ह्यांची नावे लक्षात ठेवण्याची ट्रिक\n25 मुद्दे - निकष आणि गुण\nमराठी माध्यमातील मुलांनी “इंग्रजी भीती” वर विजय मि...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर -3\nकाही आयुर्वेदिक आरोग्यदायी टिप्स\nशेवगा खा, सांधेदुखी पळवा \nतांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने होणारे फायदे\n30 मिनीट चालण्याचे ३० फायदे\nदेशात प्रथमच नदीखालून बोगदा\nअशी असेल १ रूपयाची नवी नोट\nखासगी शाळेतही परीक्षेद्वारे ���रती\nअहिल्याबाई होळकर - भाग 1\n‘बीएसएनएल’देणार उपग्रह फोन सेवा\nजि.प. शाळा नं.1 आरग\nता. जत जि. सांगली\nमराठीतून तंंत्रज्ञान शिकण्यासाठी या इमेजवर क्लिक करा व चॅनेल सबस्क्राईब करा.\nशैक्षणिक प्रगती चाचण्यांचे नियोजन\nप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र - स्वाध्यायपुस्तिका\nआकारिक चाचणी क्र.1 प्रश्नपत्रिका\nपायाभूत चाचणी एक्सेल सॉफ्टवेअर व तक्ते\nमहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद\nआधारकार्ड पॅन कार्डशी लिंक\n10 वी, 12 वी मार्कलिस्ट\nमतदार यादीत नाव शोधा\n७ वा वेतन आयोग पगार\nमहत्वाचे दाखले व कागदपत्रे\nमहत्वाचे टोल फ्री क्रमांक\nकसा भरावा कर्जमाफीचा ऑनलाईन अर्ज\nजमीन खरेदी करताना घ्यावयाची काळजी\nब्लॉगवरील अपडेट मिळवण्यासाठी Like या बटणावर क्लिक करा.\nया ब्लॉगवरील बरीच माहिती संग्रहित असून ती सोशल मीडियावरून घेतलेली आहे, त्यामुळे त्याच्या विश्वासार्हतेबाबत शहानिशा केलेली नाही. वाचकांना केवळ माहिती उपलब्ध करून देण्याचा उद्देश असल्यामुळे मूळ लेख, लेखक, त्यातील विचार याबाबतीत खात्री केलेली नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00730.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/ncb-official-claims-that-arjun-rampal-used-to-supply-drugs-to-shah-rukh-khan-we-have-got-solid-evidence-from-the-intelligence-agency-127767222.html", "date_download": "2021-01-28T07:44:20Z", "digest": "sha1:4AB43BOOCF5WSEP2ZXIZPSKLX2GR45SN", "length": 5366, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "NCB official claims that Arjun Rampal used to supply drugs to Shah Rukh Khan, we have got solid evidence from the intelligence agency | एनसीबी अधिकाऱ्याचा दावा- अर्जुन रामपाल स्वतः शाहरुख खानला ड्रग्‍स पुरवायचा, आम्हाला इंटेलीजेंस एजेंसीकडून पक्के पुरावे मिळाले - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nभास्कर एक्सक्लूसिव्ह:एनसीबी अधिकाऱ्याचा दावा- अर्जुन रामपाल स्वतः शाहरुख खानला ड्रग्‍स पुरवायचा, आम्हाला इंटेलीजेंस एजेंसीकडून पक्के पुरावे मिळाले\nA, D, R, S च्या कोड नेममध्ये A म्हणजे अर्जुन रामपाल, D म्हणजे डीनो मोरिया, R म्हणजे रणबीर कपूर आणि S म्हणजे शाहरुख खान आहे\nएनसीबी अधिकाऱ्याने सांगितले- आमच्याकडे विश्वासार्ह माहिती आहे, तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पुढची पावले उचलणार आहोत\nबॉलिवूड ड्रग्स प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. एनसीबीच्या चौकशीत ड्रग्स पेडलर्सने बॉलिवूडच्या चार हिरोंची नावे घेतली आहे. यात शाहरुख खान, रणबीर ���पूर, अर्जुन रामपाल आणि डिनो मोरियाचा समावेश आहे. यात मोठी माहिती अशी हाती लागली की, अर्जुन रामपाल स्वतः शाहरुख खानला ड्रग्स सप्लाय करतो. आतापर्यंत फक्त अभिनेत्रींची नावे येत होती, आता अभिनेत्यांची नावे यायला लागली आहेत.\nएनसीबीच्या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर बॉलिवूडच्या मोठ्या हिरोंच्या नावाचा खुलासा केला आहे. अधिकाऱ्यासोबत झालेल्या बातचीतची पूर्ण रेकॉर्डिंग भास्करकडे उपलब्ध आहे. मागील दोन दिवसांपासून ड्रग्स प्रकरणात हिरोदेखील असल्याची माहिती येत होती. पण, त्यांचे नावे न येता ‘A’, ‘D’ ‘R’ आणि ‘S’ अशी कोड नेम येत होती.\nआता हे स्पष्ट झाले आहे की, A म्हणजे अर्जुन रामपाल, D म्हणजे डिनो मोरिया, R म्हणजे रणबीर कपूर आणि S म्हणजे शाहरुख खान आहेत. अनसीबी अधिकाऱ्यांने सांगितले की, ट्रग्स पेडलरकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता अर्जुन रामपाल स्वतः शाहरुख खानला ड्रग्स सप्लाय करायचा किंवा अजूनही करतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00731.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://talukadapoli.com/folk-art/tadil-surewadi-palakhi-dapoli-shimga/", "date_download": "2021-01-28T07:31:03Z", "digest": "sha1:3QUQJMYCL3UN4BCSL2KLEKXPVOZC6EXZ", "length": 10984, "nlines": 228, "source_domain": "talukadapoli.com", "title": "Tadil Surewadi Palakhi | Taluka Dapoli Shimga", "raw_content": "\nपहिले भारतीय रँग्लर – दापोलीचे रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे\nभारत रत्‍न – डॉ. पांडुरंग वामन काणे\nस्वातंत्र्यदिन विशेष- दापोलीचे क्रांतिवीर\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – कोकणचा पिंजारी ‘बाबा फाटक’\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – माजी आमदार. सुडकोजी बाबुराव खेडेकर\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – साथी ‘चंदुभाई मेहता’\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – स्वातंत्र्यसेनानी पुरुषोत्तम मराठे\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका- क्रांतीसैनिक, शिवराम मुरकर\nउन्नत भारत अभियान (दापोली)\nगोंधळ – कोकणातला लोककलेचा प्रकार\nपहिले भारतीय रँग्लर – दापोलीचे रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे\nभारत रत्‍न – डॉ. पांडुरंग वामन काणे\nस्वातंत्र्यदिन विशेष- दापोलीचे क्रांतिवीर\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – कोकणचा पिंजारी ‘बाबा फाटक’\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – माजी आमदार. सुडकोजी बाबुराव खेडेकर\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – साथी ‘चंदुभाई मेहता’\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – स्वातंत्र्यसेनानी पुरुषोत्तम मराठे\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका- क्रांतीसैनिक, शिवराम मुरकर\nउन्नत भारत अभियान (दापोली)\nगोंधळ – कोकणातला लोककलेचा प्रकार\nHome लोककला तालुका दापोली प्रस्तुत ‘ताडील सुरेवाडी पालखी’ | Dapoli Shimga 2018\nतालुका दापोली प्रस्तुत ‘ताडील सुरेवाडी पालखी’ | Dapoli Shimga 2018\nतालुका दापोली प्रस्तुत ‘ताडील सुरेवाडी पालखी’ | Dapoli Shimga 2018\nतालुका दापोली प्रस्तुत 'देव धावजी कळंबट पालखी'…\nतालुका दापोली प्रस्तुत 'रत्नागिरीची पालखी' | Dapoli…\nतालुका दापोली प्रस्तुत 'वाघवे गावची पालखी' | Dapoli…\nNext articleतालुका दापोली प्रस्तुत ‘देव धावजी कळंबट पालखी’ Dapoli Shimga 2018\nअवलिया कलाकार ‘राजू आग्रे’\nभासे येथिल स्वर्ग आणिक जणू स्वर्गातील नंदनवन फणसापरि रसाळ नाती ते माझे कोकण... कितिक लेणी कितिक शिल्पे इथे नररत्नांचे कोंदण कलागुणांचे माहेर वसते ते माझे कोकण... कितिक लेणी कितिक शिल्पे इथे नररत्नांचे कोंदण कलागुणांचे माहेर वसते ते माझे कोकण... कोकणभूमी म्हणजे जणू पृथ्वीवरील स्वर्गच कोकणभूमी म्हणजे जणू पृथ्वीवरील स्वर्गच\nदापोली कोळबांद्रे येथील श्री डिगेश्वर मंदिर\n‘शेतीतून समृद्धीकडे’ पुस्तक प्रकाशन\nगांडूळखत व पंचगव्य निर्मिती प्रशिक्षण\nभाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना – सन २०१८-१९\nग्रामदेवी काळकाई देवीची पालखी | Dapoli Shimga 2019\nउन्नत भारत अभियान (दापोली)19\nपहिले भारतीय रँग्लर – दापोलीचे रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे\nभारत रत्‍न – डॉ. पांडुरंग वामन काणे\nस्वातंत्र्यदिन विशेष- दापोलीचे क्रांतिवीर\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – कोकणचा पिंजारी ‘बाबा फाटक’\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – माजी आमदार. सुडकोजी बाबुराव खेडेकर\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – साथी ‘चंदुभाई मेहता’\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – स्वातंत्र्यसेनानी पुरुषोत्तम मराठे\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका- क्रांतीसैनिक, शिवराम मुरकर\nउन्नत भारत अभियान (दापोली)\nगोंधळ – कोकणातला लोककलेचा प्रकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00731.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.borubahaddar.com/2020/07/Mumbai-Agribazaar.app.html", "date_download": "2021-01-28T09:29:55Z", "digest": "sha1:KWAFQQBJD2QZY4OCAVSQYKO454ARCIE3", "length": 6004, "nlines": 53, "source_domain": "www.borubahaddar.com", "title": "अॅग्रीबाजारची शेतक-यांकरिता सुविधा", "raw_content": "\nअॅपद्वारे घरबसल्या करता येणार आपल्या उत्पादनांची विक्री\nमुंबई, ८ जुलै २०२०: भारतातील पहिली खासगी इलेक्ट्रॉनिक अॅग्रीमंडी असलेल्या अॅग्रीबाजार अॅपने कोव्हिड-१९ च्या काळात भारतातील लहान शेत-मालकांच्या प्रतिसादात प्रचंड (४००%) वाढ अनुभवली. हे अॅप शेतक-यांना फोन बटणच्या माध्यमातून त्यांच्या उत्पादनांची सविस्तर माहिती अपलोड करण्यास तसेच प्रत्यक्ष खरेदी करणा-यांपर्यंत ती पोहोचवण्यास मदत करते. लहान शेतक-यांचे समाधान होण्याकरिता प्लॅटफॉर्मवर खरेदीदार व विक्रेता यांमध्ये थेट वाटाघाटी करून पारदर्शकता पुरवली जाते.\nअॅग्रीबाजारचे सहसंस्थापक आणि सीईओ अमित अग्रवाल म्हणाले, “ कोव्हिड १९चा काळ हा भारतीय कृषी क्षेत्रासाठी एक कसोटीचा तसेच डोळे उघडणारा काळ ठरला. लहान शेतमालकांना त्यांचे उत्पादन सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत योग्यरितीने आणि अधिक वेगाने विक्री करण्यासाठी हे अॅग्री टेक प्लॅटफॉर्म मदत करू शकतात, हे यातून स्पष्ट झाले आहे.आमच्या ई मंडी अॅपवर प्रचंड प्रतिसाद नोंदवला गेला असून भारतीय शेतक-यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर केलेला याचा स्वीकार, हे आमच्यासाठीही आश्चर्यकारक आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने संपूर्ण शेतक-यांची गणना करत कृषी मूल्य शृंखला तयार केली जात असल्याने हा ट्रेंड भविष्यात वाढत जाईल, असे दिसते.”\nस्थापनेपासून अॅग्रीबाजार अॅप प्लॅटफॉर्मवर १० हजारांपेक्षा जास्त व्यापारी व प्रक्रियाकर्ते, १०० हजारांपेक्षा जास्त शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ) यांसह देशातील ३६ राज्य व केंद्रशासित प्रदेशांमधील २ लाखाहून अधिक शेतकरी नेटवर्कमध्ये आहेत. उदा. अॅपने प्रधान मंत्री जन कल्याण अन्न योजनेअंतर्गत देशभरात ८ दशलक्ष मेट्रीक टन डाळ खरेदी आणि विक्री करण्याची सुविधा दिली आहे. स्थापनेपासून अॅपने १४ हजार कोटींचे जीएमव्ही मिळवले आहे.\nCorona Vaccine | भारतात लसीकरणासाठी फायझरने मागितली परवानगी\nकृषी कायदा : शरद पवार शिष्टमंडळासह राष्ट्रपतीला भेटले\nआमदार प्रताप सरनाईक ईडी कार्यालयात दाखल...\nएमडीएच मसाला कंपनीचे मालक महाशय धरमपाल गुलाटी यांचे वयाच्या 98 व्या वर्षी निधन\nमराठा आरक्षणावरील स्थगिती हटवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00731.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/ahmednagar/two-girls-abducted-newash-one-found-missing-394187", "date_download": "2021-01-28T09:40:43Z", "digest": "sha1:2YSYPPJZVDETFKRRBFPVFSTDQ75FAER6", "length": 17114, "nlines": 274, "source_domain": "www.esakal.com", "title": "नेवाशात दोन मुलींचे अपहरण, एक सापडली दुसरी बेपत्ताच - Two girls abducted in Newash, one found missing | Ahmednagar City and Rural Marathi News - eSakal", "raw_content": "\nअर्थस���कल्प आणि तज्ज्ञांची मते\nनेवाशात दोन मुलींचे अपहरण, एक सापडली दुसरी बेपत्ताच\nकापडाने मुलीचे तोंड दाबून तिला दुचाकीवर बसवून मक्तापूर शिवारातील पाटाकडे नेले. तेथे तिच्यावर बळजबरी करू लागले.\nनेवासे : तालुक्‍यातील एका गावात रात्रीच्या वेळी घराबाहेर आलेल्या मुलीचे तोंड कापडाने दाबून, तिला जबरदस्तीने दुचाकीवर पळवून नेल्याप्रकरणी नेवासे पोलिसांनी दोघांविरुद्ध अपहरण व विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. त्यातील एकास पोलिसांनी अटक केली.\nरितेश पूनमचंद साळवे (वय 22, रा. मक्तापूर, ता. नेवासे) असे त्याचे नाव आहे. त्याचा मित्र घटनेनंतर पसार झाला. या बाबत पीडित मुलीने पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार, रविवारी (ता. 3) रात्री साडेआठच्या सुमारास मुलगी घराबाहेर आलेली असताना, संशयित आरोपी रितेश साळवे व त्याचा मित्र तेथे आले.\nहेही वाचा - नियती क्रूर किती आहे बघा\nकापडाने मुलीचे तोंड दाबून तिला दुचाकीवर बसवून मक्तापूर शिवारातील पाटाकडे नेले. तेथे तिच्यावर बळजबरी करू लागले. तिचे फोटो काढून, हा प्रकार कोणाला सांगितल्यास बदनामी करण्याची धमकी दिली. याबाबत नेवासे पोलिसांनी साळवे यास अटक केली असून, त्याच्या जोडीदाराचा शोध सुरू आहे.\nनेवासे तालुक्‍यातील आणखी एका गावात, पहाटे घराबाहेर गेलेली 17 वर्षीय मुलगी बेपत्ता झाली. घरच्यांनी सर्वत्र शोध घेतला; मात्र ती सापडली नाही. याबाबत मुलीच्या वडिलांनी नेवासे पोलिसांत फिर्याद दिली आहे. फूस लावून कोणीतरी मुलीला पळवून नेल्याचे फिर्यादीत म्हटले असून, पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nन्यायासाठी आई-वडिलांचा आत्मदहनाचा प्रयत्न; मुलीचे अपहरण करून हत्या झाल्याचा आरोप\nगोंदिया : घरूनशिकवणी वर्गासाठी निघालेल्या माझ्या मुलीचा अपघात झाला नाही, तर अपहरण करून लैंगिक अत्याचारानंतर हत्या करण्यात आली. या घटनेतील आरोपींवर...\nबस सुटल्याने बाप-लेकं बसले युवकाच्या कारमध्ये; वाटेत पिस्तूलच्या धाकावर घडला हा प्रकार\nनागपूर : पिस्तुलाच्या धाकावर कापड व्यापारी व मुलाचे अपहरण करून सोन्याचे दागिने व रोख लुटून त्यांना सोडण्यात आले. ही खळबळजनक घटना शनिवारी उघडकीस आली....\nअपहरण झालेले भोपाळ- मुंबई विमानाचे जळगावात लँडींग\nजळगाव : भोपाळहून मुंबईकडे जाणाऱ्या विमानाचे अपहरण झाले.. अपहरणकर्त्यांनी त्यांच्या साथीदाराला तिहार तुरुंगातून सोडण्याच्या मागणीसह काही मागण्या...\nबलात्कार पीडितेची पोलीस तक्रार दाखल करण्यासाठी फरफट नको; विशेष न्यायालयाकडून पोलिस विभागाची कानउघाडणी\nमुंबई : बलात्कार पीडितेला तक्रार दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्याची फरफट करायला लावू नका, असे विशेष न्यायालयाने पोलीस विभागाला सुनावले आहे. पाच...\nनेताजी सुभाषचंद्र बोस यांची लाखमोलाची गोष्ट; एक लाखाच्या नोटेवर होता फोटो\nनवी दिल्ली - तुम मुझे खून दो, मैं तुम्‍हें आजादी दूंगा.... जय हिंद सारख्या घोषणांनी स्वातंत्र्याच्या लढाईला नवी ऊर्जा देणारे नेताजी सुभाषचंद्र बोस...\n माझं अपहरण करुन बोलायला भाग पाडलं, शेतकऱ्यांनी मीडियासमोर उभा केलेल्या शुटरचा दावा\nनवी दिल्ली- चार शेतकरी नेत्यांची हत्या करण्याची सुपारी दिल्याचा दावा करणाऱ्या युवकाला पकडून आंदोलक शेतकऱ्यांनी प्रसारमाध्यमांसमोर उभा केल्याने एकच...\nभाजपचा महाविकास आघाडीला खणखणीत टोला, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवर भातखळकर कडाडले\nमुंबई : मुंबईतील अमली पदार्थांचे कारखाने नष्ट करण्याचे काम केंद्रीय अमली पदार्थ विरोधी दलाला करावे लागले. मग राज्याचे गृहखाते आणि मुंबई...\nमुलाला खटकले आईचे प्रेमसंबंध अन् उचलले धक्कादायक पाऊल, आईने काढली समजूत\nनागपूर : आईशी असलेले प्रेमसंबंध खटकल्यामुळे मुलाने दोन मित्रांच्या मदतीने आईच्या प्रियकराच्या अपहरणाचा कट रचला. दुकानातून दुचाकीने त्याचे अपहरण केले...\n'ते' अपहरण नाही; चिंचवड अपहरण प्रकरणाला वेगळे वळण\nपिंपरी : ऑफिसमध्ये शिरून पिस्तुलाच्या धाकाने तरुणीचे भर दिवसा अपहरण केल्याबाबत चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाला आता वेगळे वळण...\nबसपाच्या माजी जिल्हाध्यक्षाचा पत्नीसह आत्मदहनाचा प्रयत्न, गोंदिया जिल्ह्यातील घटना\nगोंदिया ः बसपाचे माजी जिल्हाध्यक्ष दुर्वास भोयर यांची मुलगी जखमी अवस्थेत आढळली होती. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तिचे अपहरण केल्यानंतर बलात्कार...\nखासगी सावकारी वादातून अपहरणानंतर अमानुष कृत्य; नाशिकमधील धक्कादायक प्रकार\nम्हसरूळ (नाशिक) : आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून दोघांचे अपहरण करून अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे खासगी...\nपिस्तूलाच्या धाकाने तरुणीचे प्रेमप्रकरणातून भरदिवसा अपहरण\nपिंपरी - प्रेमप्रकरणातून पिस्तूलाच्या धाकाने तरुणाने भर वस्तीतून एका तरुणीचे अपहरण केले. हा प्रकार मंगळवारी (ता.19) सकाळी साडे अकराच्या सुमारास...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00731.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/akola/akola-news-nafed-agency-private-sector-beating-agricultural-produce-market-committee-386863", "date_download": "2021-01-28T08:28:51Z", "digest": "sha1:HNH7PPNFVBRNSPI2UZPS75J6AON3J4BV", "length": 18534, "nlines": 283, "source_domain": "www.esakal.com", "title": "कृषी उपन्न बाजार समितीला डावलून खासगी संस्थेला नाफेड एजन्सी - Akola News: NAFED agency to the private sector by beating the Agricultural Produce Market Committee | Akola City and Rural Marathi News - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nकृषी उपन्न बाजार समितीला डावलून खासगी संस्थेला नाफेड एजन्सी\nशासन निर्णयानुसार आधारभूत किंमती योजनेअंतर्गत सन २०२०-२१ खरीप हंगामातील तेल्हारा येथे नाफेडची मका, ज्वारी खरेदी एजन्सी मिळावी अशा मागणी ता.९ ऑक्टोबर २०२० रोजी जिल्हा मार्केटिंग अधिकारी अकोला यांच्याकडे केली.\nतेल्हारा (जि.अकोला) : शासन निर्णयानुसार आधारभूत किंमती योजनेअंतर्गत सन २०२०-२१ खरीप हंगामातील तेल्हारा येथे नाफेडची मका, ज्वारी खरेदी एजन्सी मिळावी अशा मागणी ता.९ ऑक्टोबर २०२० रोजी जिल्हा मार्केटिंग अधिकारी अकोला यांच्याकडे केली.\nत्यानंतर देखील जिल्हा मार्केटिंग अधिकारी अकोला यांनी सदर प्रस्ताव मंजूर न करता बाळापूर येथील स्व. वसंतराव दादळे खासगी कृषी बाजार समिती पारस या खासगी संस्थेला नाफेडची खरेदी एजन्सी दिल्याचा आरोप कृषी उत्पन्न बाजार समिती तेल्हाराचे सभापती पुरुषोत्तम पाथ्रीकर यांनी केला आहे.\nघरगुती सिलिंडरचा होतोय व्यावसायिक वापर, जप्त केले १७ सिलिंडर\nतेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता तेल्हारा येथे ही खरेदी सुरू करण्यात यावी अशा आशयाचे पत्र जिल्हा मार्केटिंग अधिकारी अकोला यांना दिले होते. तेल्हारा कृषी उत���पन्न बाजार समितीकडे खरेदीला लागणारी संपूर्ण व्यवस्था, गोडावून, टिनशेड, ताडपत्री, इलेक्ट्रिक, काटे, शिलाई मशीन, मॉईशचर, मशीन, चाळण्या, मनुष्यबळ असतानाही जिल्हा मार्केटिंग अधिकारी अकोला यांनी खासगी संस्थेला दिलेली नाफेडची एजन्सी रद्द करण्यात यावी व ती तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समिती या संस्थेला द्यावी जेणेकरून तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषी माल विक्रीची सुविधा होईल, असे सभापती पुरुषोत्तम पाथ्रीकर यांनी सांगितले.\nशेतकऱ्यांची थट्टा; मका, ज्वारी खरेदी केंद्र सुरू होण्या पूर्वीच बंद\nतेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी नाफेडची मका, ज्वारी खरेदी तेल्हारा येथे सुरू व्हावी अशी मागणी करूनही हेतुपुरस्सरपणे जिल्हा मार्केटिंग अधिकारी अकोला यांनी आमचा प्रस्ताव डावलून बाळापूर तालुक्यातील पारस येथील खासगी संस्थेला दिली. हे अयोग्य आणि अन्यायकारक असल्याची खंतही सभापती पुरुषोत्तम पाथ्रीकर यांनी व्यक्त केली.\n(संपादन - विवेक मेतकर)\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n खुल्या बाजारातील तेजीमुळे शासनाला तूर मिळणे कठीण, डाळ महागण्याची शक्यता\nअमरावती : तुरीची शासकीय नोंदणी सुरू असली; तरी खरेदी मात्र अद्याप सुरू होऊ शकलेली नाही. जिल्ह्यात बारापैकी केवळ दोन केंद्रांचा आरंभ आतापर्यंत झाला आहे...\nप्रजासत्ताक दिनानिमित्त कोरोना योद्ध्यांचा सन्मान\nउदगीर (लातूर): भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम...\nतेलासह भाजीपाला स्वस्त; बासमती तांदूळ महागला तर गवारने भाव खाल्ला\nश्रीरामपूर (अहमदनगर) : कोरोनामुळे परदेशातील खाद्यतेलाची आयात बंद होती. त्यामुळे तेलाच्या किंमती गगणाला भिडल्या होत्या. मात्र, आता परदेशातून...\nचंद्रशेखर घुले यांना जिल्हा बँकेत जे जमले ते दुसऱ्यांना नाही करता आलं\nशेवगाव : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालकपदासाठी राजकीय पक्षांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. भाजपने तर देवेंद्र फडणवीस यांच्या...\nसांगलीत मुहूर्ताच्या हळदीला 11 हजार 200 रूपये उच्चांकी दर\nसांगली- येथील सांगली कृषि उत्पन्न बाजार समितीतर्फेआज नविन हळद शेतीमाल सौदयाचा प्रारंभ सभापती ���िनकर पाटील यांच्याहस्ते करण्यात आला....\nVideo : देवेंद्र फडणवीस म्हणाले, ही ढोंगबाजी कशासाठी महाराष्ट्रातला कायदा चालतो आणि देशातला नाही\nनागपूर : काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आजचे आंदोलन म्हणजे केवळ नाटकबाजी आहे. ‘बहती गंगा मे हाथ धोना’, असा प्रयत्न सुरू आहे, तो यशस्वी होणार नाही. यांना...\nअजित पवारांच्या वाढदिवशी झिरवाळांनी लावले जांभळाचे झाड\nनाशिक : पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. कारण बातमीच अशी आहे की, पूर्व भागात आनंदीआनंद आहे. अनेक दिवसांपासून सुरु असलेले...\n\"राष्ट्रवादी' कार्यकर्त्यांनो तयार राहा, होणार विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांची नव्याने निवड \nटेंभुर्णी (सोलापूर) : माढा तालुका व विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांची नव्याने निवड करण्यात येणार...\nग्रामपंचायतीत बाजी, मग विधानसभेत का होतेय दगाबाजी पंढरपुरात परिचारक गटाचे पन्नास टक्के उमेदवार विजयी \nपंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर तालुक्‍यातील 72 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांत तब्बल 50 टक्के उमेदवार विजयी करत परिचारक गटाने तालुक्‍यावरील आपले निर्विवाद...\nगडहिंग्लजला फळभाज्या, सोयाबीनचे दर तेजीत\nगडहिंग्लज : येथील फळबाजारात सांगली जिल्ह्यातून द्राक्षांची नवी आवक सुरू झाली आहे. दोन महिन्यांपासून वाढलेली रोपांची आवक टिकून आहे. मागणीपेक्षा आवक...\nलोणंदच्या बाजारात कांद्याचा दर घसरला\nसातारा : लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजार आवारात गुरुवारी (ता.21) झालेल्या कांदा बाजारात गरवा कांदा ३८०० व हळवा कांद्याची ५०५ पिशव्यांची...\n आता घरूनच करता येईल कापूस विक्रीसाठी नोंदणी, फक्त करा एक क्लिक\nयवतमाळ : आधुनिक व तंत्रज्ञानाच्या काळात अनेक बदल झपाट्याने होत आहेत. अत्याधुनिक मोबाईलमुळे अनेक कामे सोपी झाली आहेत. त्याचा वापर आता पणन महासंघाने...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00731.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/citizen-journalism/illegal-parking-lanes-sussex-road-271532", "date_download": "2021-01-28T09:19:14Z", "digest": "sha1:7G5B5RZFPVAGDMWIDIYHG7JQ2JFAY22W", "length": 18526, "nlines": 282, "source_domain": "www.esakal.com", "title": "सूस रस्त्याला अवैध पार्किंगचा विळखा - Illegal parking lanes on Sussex Road | Marathi News - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nसूस रस्त्याला अवैध पार्किंगचा विळखा\n#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक\nतुम्ही सजग नागरिक आहात का तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या.\nसूस रस्त्याला अवैध पार्किंगचा विळखा\nपाषाण : सूस रस्त्यावर साई चौक ते शिवशक्ती चौक यादरम्यान एका मागे एक अशी वाकडी-तिकडी वाहने लावली जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. येथे अपघात\nहोण्याची शक्‍यतादेखील नाकारता येत नाही. पुणे वाहतूक विभागाकडून येथे सम आणि विषम पार्किंगपद्धती राबवावी, जेणेकरून बेशिस्त वाहनचालकांना चाप बसेल.\nचिंचवडगाव ः काकडे टाउनशीप \"जी' व \"एच' बिल्डिंगच्या समोर पिण्याच्या पाण्याच्या वाहिनीला गळती लागल्याने, बरेच पाणी वाया जात आहे. पुष्कळदा महापालिकेच्या\nअधिकाऱ्यांना सांगूनदेखील याबाबत कार्यवाही केली जात नाही. पाण्याची गळती लागलेल्या या वाहिनीची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी.\nकोंढवा रस्त्यावर पाणपोईमुळे सुविधा\nकात्रज : कडक उन्हाळ्यात पादचाऱ्यांची, विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाणी मिळावे, यासाठी कात्रज येथील अप्पा फॅन क्‍लबने कात्रज कोंढवा रस्त्यावर माउली पाणपोई सुरू केली. क्‍लबचे कार्याध्यक्ष सुरेश मामा कवडे, प्रसिद्धिप्रमुख वसंतराव कदम, किरण खोपडे, प्रा. झेंडेसर, अनिल धायबर, सरपाले मामा, श्रीरंग महांगरे, संदीप शिंदे,\nउषा जगताप, मुक्ता कदम, प्रकाश मोरे, विनायक हंबीर, समीर हिरगुडे व कार्यकर्ते उपस्थित होते.\n#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक\nतुम्ही सजग नागरिक आहात का तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपुणे-सोलापूर रस्त्यावरील अपघातात महिला जागीच ठार\nकुरकुंभ : पुणे सोलापूर रस्त्यावरील उड्डाण पुलाजवळ अज्ञात चार चाकीच्या धडकेने महिला जागीच ठार झाली. ही घटना सोमवारी (ता. 25) रात्री साडेआठ...\nइतिहासकालीन व्यक्तींचा अभ्यास करणारे स्वप्नील कोलते काळाच्या पडद्याआड\nउरुळी कांचन (पुणे)- मराठ्यांच्या पराक्रमाची शौयगाथा अर्थात \"मुकद्दर\" या नावाचे पुस्तक लिहणाऱ्या, स्वप्नील रामदास कोलते (वय- 33, रा. कोरेगाव मुळ ता....\nनांदेड : अपघातात दुचाकीस्वार ठार, एक जखमी; राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची पहाट\nवाई बाजार ( जिल्हा नांदेड) : वाई बाजारच्या वाघाई टेकडी ते साईनगर समाधान जाधव यांच्या शेताजवळ राष्ट्रीय महामार्गावर गुरुवार (ता. २८) सकाळी अंदाजे नऊ...\nभाजपला मोठा धक्का ; आणखी एक नेता करणार रामराम \nचंदगड (कोल्हापूर) : भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य गोपाळराव पाटील भाजपला रामराम करणार आहेत. कुरणी (ता. चंदगड) येथे गोपाळराव पाटील...\nबसस्‍थानकावर बसलेल्‍या वृद्धास चिरडले\nचिमठाणे (धुळे) : शिंदखेडाकडून भरधाव वेगाने दोंडाईचाकडे जाणाऱ्या ट्रक चालकाने चिलाणे (ता. शिंदखेडा) गावाजवळील बसस्थानकावर वृद्धास जोरदार धडक दिली....\nसकाळी सकाळी धायगुडे कुटुंबावर काळाचा घाला; दांपत्य ठार, सून जखमी\nलोणंद (जि. सातारा) : लोणंद - खंडाळा रस्त्यावरील शेळके वस्ती जवळ आज (गुरुवार) व्यायामासाठी फिरायला निघालेल्या एकाच कुटुंबातील तीन जणांना...\nअपघात झाला अन् 'तो' मृत्यूच्या दारात पोहोचला, तरीही दिले तिघांना जीवदान\nनागपूर : अपघातानंतर उपचारादरम्‍यान रमेश पांडुरंग खरवाडे (वय ६८)यांना मेंदूमृत घोषित केल्यानंतर कुटुंबीयांनी स्‍वयंस्‍फूर्तीने अवयवदानाचा निर्णय घेतला...\nअल्पवयीन मुलीचे लावले चोरुन लग्न; मुलीच्या जबाबावरून धक्कादायक आपबिती उघड\nवणी (जि.नाशिक) : रेणुका हिचे वय १३ वर्ष ३ महिने असताना तिचा बालविवाह किरण संजय बिडवे याचेशी चोरून संपन्न झाला होता. अपघाताने अल्पवयीन मुलगी...\nकोल्हापूर अर्बन बॅंकेची दीड कोटीची फसवणूक ; तिघांविरोधात गुन्हा\nउजळाईवाडी (कोल्हापूर) : उद्योग उभारणे व मशिनरी खरेदीची बोगस कोटेशन सादर करून कोल्हापूर अर्बन बॅंक गांधीनगर शाखेची दीड कोटी रुपयांची फसवणूक...\nकदाचित आज माझा शेवटचा दिवस आहे, आता मी तुम्हांला पुन्हा त्रास देणार नाही म्हणत मित्रांना केला मेसेज अन् संपवली जीवनयात्रा\nवाळवा (सांगली) : पुणे येथे नोकरीसाठी मुलाखत देऊन येतो, असे सांगून घरातून बाहेर पडलेला येथील प्रसिद्ध व्यावसायिक आणि तरुण अभियंता गळफास घेतलेल्या...\nबीड बायपासवर अपघातांचे सत्र सुरुच, ट्रकने दुचाकीला ठोकरल्याने दोघांचा मृत्यू\nऔरंगाबाद : बीड बायपास परिसरातील सुर्या लॉन्सजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्‍या ट्रकने दुचाकीला ठोकरले. या अपघातात दुचाकीवरील दोघेजण उपचारादरम्यान ठार...\nतेल वाहून नेणारे टँकर आणि बसचा भीषण अपघात; 53 लोक ठार\nकॅमरुन- कॅमरुन देशात भीषण रस्ते अपघात झाला आहे. बस आणि तेल वाहून नेणारे टँकरच्या धडकेत 53 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच 21 लोक गंभीर...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00731.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/food/how-make-vatali-daal-marathi-recipe-340358", "date_download": "2021-01-28T09:53:33Z", "digest": "sha1:OKPNXQ2U67UZ3XRJVH5DMTXIJQTVYFRF", "length": 15964, "nlines": 274, "source_domain": "www.esakal.com", "title": "रेसिपी : वाटली डाळ - how to make vatali daal marathi recipe | Marathi News - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nरेसिपी : वाटली डाळ\nचवदार-तिखट, पचायला तसा जड होतो. जर त्यावर पाणी प्याले तर. पौष्ठिक, जिभेला चव आणणारा मांसवर्धन करणारा, शक्ती वाढवणारी आहे.\nगणरायाला भाद्रपद शुक्ल चतुर्दशी मंगळवारी (ता. १) आपण निरोप देणार आहोत. निरोपासाठी आपण एक विशेष पदार्थ करायला हवा. तो म्हणजे, वाटलेली डाळ\nसाहित्य : हरभरा डाळ पाव किलो. तेल. आले. हिरवी मिरची. हळद. हिंग. मोहरी. मीठ. कोथिंबीर. ओले खोबरे. कढीपत्ता. लिंबू\nकृती : हरभरा डाळ स्वच्छ धुवून सहा तास पाण्यात भिजत ठेवणे. पाणी काढून निथळून घेणे. डाळ, हिरवी मिरची, आले मिक्सरमध्ये थोडे जाडसर पाणी न घालता वाटावे. नंतर ते कुकरमध्ये वाफवून घ्यावे. पूर्ण गार झाल्यावर हाताने कुस्करून मोकळे करावे. पातेल्यात जरा जास्त तेल घालून हिंग मोहरीची फोडणी देणे. त्यात कढीपत्ता घालावा व कुसकरलेली डाळ घालावी. चवीनुसार मीठ टाकणे व चांगल्या दोन वाफा येऊ द्याव्यात. मग लिंबाचा रस घालावा. वरून कोथिंबीर व ओले खोबरे घालून खावे.\nऔषधी गुणधर्म : चवदार-तिखट, पचायला तसा जड होतो. जर त्यावर पाणी प्याले तर. पौष्ठिक, जिभेला चव आणणारा मांसवर्धन करणारा, शक्ती वाढवणारी आहे. ही वाटली डाळ नाशिकमधील प्रसिद्ध. वजन न वाढवणारी आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n खुल्या बाजारातील तेजीमुळे शासनाला तूर मिळणे कठीण, डाळ महागण्याची शक्यता\nअमरावती : तुरीची शासकीय नोंदणी सुरू असली; तरी खरेदी मात्र अद्याप सुरू होऊ शकलेली नाही. जिल्ह्यात बारापैकी केवळ दोन केंद्रांचा आरंभ आतापर्यंत झाला आहे...\nखाद्यभ्रमंती : लासलगावची लालाजी भेळ\nआशिया खंडातील कांद्याची सर्वांत मोठी बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध असलेले लासलगांव आणखी एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. ती गोष्ट म्हणजे तिथली एकदम चटकदार भेळ...\nआंबिया बहाराचा हंगाम अंतिम टप्प्यात असतानाच संत्रा दरात आली तेजी\nनागपूर : आंबिया बहाराचा हंगाम अंतिम टप्प्यात असतानाच आता संत्रा दरात तेजी अनुभवली जात आहे. सुरुवातीला 800 ते 1000 रुपये क्‍विंटल असलेल्या संत्र्याचे...\nगुटगुटीत बाळाच्या आरोग्याचं गुपित; मूगडाळच्या खिचडीचे असंख्य फायदे\nनवी दिल्ली : नुकत्याच जन्मलेल्या बाळाला 6 महिन्यांपर्यंत तरी आपल्या आईचंच दुध प्यायला हवं. कारण आईच्या दुधात बाळाला आवश्यक असणारे सगळे पोषक...\nपालकमंत्र्यांच्या सूचनेनंतरही मिळेना भोसे पाणीपुरवठा योजनेला मुहूर्त 70 कोटी पाण्यात जाण्याची भीती\nमंगळवेढा (सोलापूर) : तालुक्‍यातील 39 गावांची तहान भागवणाऱ्या भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या हस्तांतरणाचा मुद्दा निकाली काढून, ही योजना तत्काळ...\nसोलापूर शहर-जिल्ह्यात आहेत अनेक तीर्थक्षेत्रे व पर्यटनस्थळे त्यांचे व्हावे मार्केटिंग : निसर्गप्रेमी व व्यावसायिकांची अपेक्षा\nसोलाप���र : पंढरपूर, अक्कलकोट येथील प्रमुख देवस्थानांसह सोलापूर शहर व जिल्ह्यात लहान-मोठी तीर्थक्षेत्रे आहेत. सर्वांत मोठे उजनी धरणदेखील...\nकरमाळ्यात शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारणार; नगरपरिषदेच्या विशेष सभेत निर्णय\nकरमाळा (सोलापूर) : करमाळा शहरात श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसवण्याचा निर्णय सर्वानुमते नगरपरिषदेच्या विशेष सभेत घेण्यात आला आहे...\nमराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल; विशिष्ट पद्धतीनं तयार केलेल्या डाळींबाला जीआय मानांकन\nबोंडले (सोलापूर) : विविध औषधी गुणांनीयुक्त असलेले डाळिंब हे भौगोलिक वातावरणात एका विशिष्ट पध्दतीने बनविले गेल्यामुळे तसेच त्याला विशेष दर्जा व गुण...\nSuccess Story : सुरगाणा तालुक्यात शेतकऱ्यांची भन्नाट कल्पना; मिळतेय भरघोस उत्पन्न\nसुरगाणा (नाशिक) : जमिनीच्या सुपिकता वाढीसह शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्न वाढीकरिता तालुक्यातील चिराई घाटमाथ्याच्या खालील गावांमधील मालगव्हाण, वांगण (...\nभन्नाट स्टोरी: गेल्या 15 वर्षांपासून एक कावळा येतो आणि दररोज दाराची कडी वाजवतो\nमंडणगड (रत्नागिरी) : घरी पाळीव प्राणी सांभाळण्याचा छंद अनेकांना असतो. मग कुत्रा असो, अथवा गाय, बैल, म्हैस, असो अनेकांचे छंद वेगवेगळे....\nपुन्हा म्‍हणावे लागतेय..जसा तवा चुलीवर, आधी हाताले चटके..\nवावडे (अमळनेर) : दिवसेंदिवस इंधनाचे वाढते दर सर्वसामान्यांना चिंतातुर करत अडचणीत आणणारे ठरत आहेत. इंधन दरवाढीमुळे इतर महागाई देखील वाढत आहे....\n‘तारीख पे तारीख’किती दिवस\nशेतकऱ्यांचे नेते आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये आतापर्यंत नऊ वेळा आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी बैठका झाल्या. परंतु आतापर्यंतच्या या चर्चांमधून काहीही...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00731.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/jalgaon/amount-incentive-scheme-entrepreneurs-jalgaon-district-will-be-increased-377160", "date_download": "2021-01-28T08:13:07Z", "digest": "sha1:GRDMANCI36VFXEKS5VF2E35XUIWIBX74", "length": 18521, "nlines": 276, "source_domain": "www.esakal.com", "title": "उद्योजकांना वाढीव प्रोत्साहन योजनेचा लाभ; उद्योगमंत्री सुभाष देसाईंचे आश्वासन - The amount of incentive scheme for entrepreneurs in Jalgaon district will be increased | Jalgaon City and Rural Marathi News - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nउद्योजकांना वाढीव प्रोत्साहन योजनेचा लाभ; उद्योगमंत्री सुभाष देसाईंचे आश्वासन\nजळगाव जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्र हे २०१३ पर्यंत ‘डी प्लस’ या वर्गवारीत होते. यामुळे जिल्ह्यातील उद्योजकांना प्रोत्साहन योजनेचा ७० टक्के इतका लाभ मिळत होता.\nजळगाव : जिल्ह्यातील उद्योजकांना अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत कमी मिळणाऱ्या प्रोत्साहन योजनेच्या प्रमाणात आता वाढ होणार असून, याचा उद्योजकांना लाभ होणार आहे. याबाबत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी गांभीर्याने दखल घेऊन आश्वासन दिले आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या प्रकरणी पाठपुरावा केला असून, याच्या माध्यमातून औद्योगिक प्रगतीसह जिल्ह्यात रोजगार उपलब्ध होण्यास चालना मिळणार आहे.\nजळगाव जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्र हे २०१३ पर्यंत ‘डी प्लस’ या वर्गवारीत होते. यामुळे जिल्ह्यातील उद्योजकांना प्रोत्साहन योजनेचा ७० टक्के इतका लाभ मिळत होता. तर २०१९ मध्ये मात्र जिल्ह्यातील उद्योग हे ‘डी’ या वर्गवारीत टाकण्यात आल्याने लाभाचे प्रमाण हे ५० टक्क्यांवर आले आहे. याचा जिल्ह्यातील उद्योजक तसेच गुंतवणुकदारांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.\nया अनुषंगाने राज्याचे पाणीपुरवठामंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना जिल्ह्यातील उद्योजकांनी साकडे घातले होते. याची दखल घेऊन श्री. पाटील यांनी तातडीने उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याशी चर्चा, विनिमय करून निवेदन देत जळगाव जिल्ह्यातील उद्योजकांना आधीप्रमाणेच ‘डी प्लस’ या वर्गवारीत टाकून त्यांना ८० टक्के इतक्या प्रोत्साहन योजनेचा लाभ मिळवून देण्याबाबत आग्रही भूमिका घेतली.\nतसेच राज्य शासनाने १६ सप्टेंबर २०१९ च्या सा.प्रायो. २०१९ शासन निर्णय क्रमांक पीएसआय-२०१९/सीआर/४८/आयएनडी/८ या शासन निर्णयात सुधारणा करावी, अशी मागणी केली. यात धुळेऐवजी उत्तर महाराष्ट्र हा उल्लेख करावा, असे नमूद करण्यात आले आहे. असे झाल्यानंतर जिल्ह्यातील उद्योजकांना आधीप्रमाणेच ८० टक्के प्रोत्साहन योजनेचा लाभ मिळणार आहे. यावर उद्योगमंत्र्यांनी तातडीने कार्यवाही करण्याचे संबंधिता���ना आदेश दिल्याने हा प्रश्‍न कायमचा मार्गी लागणार असल्याने उद्योजकांना मोठा दिलासा मिळणार आहे.\nसंपादन - सुस्मिता वडतिले\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nभाजपच्‍या वेबसाईटवर आक्षेपार्ह मजकूर.. रक्षा खडसेंची पहिली प्रतिक्रिया\nजळगाव : भाजपच्या संकेतस्थळावरील प्रकाराबाबतची माहिती काल सायंकाळी मिळाली. त्यानंतर स्वतः पोलीस अधिक्षक आणि पक्षाच्या वरिष्ठांशी याबाबत चर्चा...\nशेरोशायरी करणारे मंत्री गुलाबराव पाटील म्‍हणतात ‘तेरी मेहरबानीया..’; गायनाला भरभरून दाद\nजळगाव : राजकीय क्षेत्र असो की अन्‍य कोणते क्षेत्र यात काम करत असताना आपले छंद जोपासणे जमत नाही. पण जिथे संधी मिळेल ती मात्र साधायची असते. असाच अनुभव...\n24 पिस्तूल, 38 जिवंत काडतुसे जप्त;मध्यप्रदेशातून पिस्तूल पुरविणारी टोळी जेरबंद\nपिंपरी - गुन्हेगारी टोळीना पिस्तूल पुरविणाऱ्या टोळीला भोसरी पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिसांनी मध्यप्रदेशमध्ये जाऊन एकूण 24 पिस्तूल व 38 जिवंत...\nअल्पवयीन मुलीचे लावले चोरुन लग्न; मुलीच्या जबाबावरून धक्कादायक आपबिती उघड\nवणी (जि.नाशिक) : रेणुका हिचे वय १३ वर्ष ३ महिने असताना तिचा बालविवाह किरण संजय बिडवे याचेशी चोरून संपन्न झाला होता. अपघाताने अल्पवयीन मुलगी...\nरोहित पवारांच्या मतदारसंघात आरक्षण तिढा, सरपंचपदाचा उमेदवारच नाही\nकर्जत : तालुक्‍यातील चिलवडी व पिंपळवाडी या दोन्ही ग्रामपंचायतींची सरपंचपदे अनुसूचित जाती महिला राखीव निघाली आहेत; मात्र तेथे या आरक्षणाचा प्रभाग...\nग्रामीण मार्गासह शेतरस्त्यांचे भाग्य उजळणार\nजळगाव : दर वीस वर्षांनी बदलणारा रस्ते विकास कार्यक्रम २०२१-२०४१ साठी जाहीर झाला असून, यात ग्रामीण रस्त्यांसाठी जिल्हा परिषद सदस्य किंवा...\nजळगावमध्ये सुरू होणार आधुनिक शवदाहिनी; पर्यावरणाचे रक्षण अन्‌ वृक्षतोडही थांबणार\nजळगाव : येथील केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे वैकुंठधामात अत्याधुनिक शवदाहिनी तयार झाली आहे. लवकरच तिचे लोकार्पण होणार असल्याची माहिती केशवस्मृती...\nलाखो रूपये किंमतीचा मौल्‍यवान दगडाचे सुरू होते उत्‍खनन; अचानक धाड अन्‌ उघड झाली तस्‍करी\nचाळीसगाव (जळगाव) : गौताळा अभयारण्यातील वनक्षेत्रात अवैधरित्या उत्खनन करून लाखो रुपये किमतीचे मौल्यवान दगड चोरणाऱ��यांना वन विभागाने धडक कारवाई करून...\nसात वर्षानंतर मिळाला न्याय; बलात्‍काऱ्यास बारा वर्ष सक्‍त मजुरी अन्‌ दंड\nवेर (जळगाव) : येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस बारा वर्ष सक्त मजुरीची शिक्षा व 36 हजार 500 रुपये दंडाची शिक्षा भुसावळ सेशन...\nतीन हजाराची लाच पडली महागात; यावल पंचायत समितीचे कर्मचारी ताब्‍यात\nयावल (जळगाव) ः सेवानिवृत्त शिक्षकाला पेंशन लागू करणे व उपदान मिळण्यासाठी तीन हजारांची लाच मागितली. लाच स्‍विकारतांना पंचायत समितीमधील वरिष्ठ...\nबैल धुण्यास गेलेल्या शेतकऱ्याला जलसमाधी\nजळगाव : तालुक्यातील पळसोद येथे तापी नदीत बैल धुण्यासाठी गेलेल्या शेतकरी सुपडू बळीराम चौधरी (वय ५४) यांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना आज...\nआदिवासी तरूणाचा विश्‍वविक्रम; किलीमांजारोवर फडकला तिरंगा\nनंदुरबार : टांझानिया (आफ्रिका) प्रजासत्ताकदिनानिमित्त ३६० एक्सप्लोर ग्रुप द्वारे आफ्रिकेतील सर्वोच्च शिखराच्या मोहिमेत महाराष्ट्राच्या युवकाने...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00731.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/solapur/blood-donors-cultivate-social-commitment-through-initiative", "date_download": "2021-01-28T09:18:10Z", "digest": "sha1:5DWJXMTUFPJLXLRRZU2OKFCH534B7LTP", "length": 21431, "nlines": 284, "source_domain": "www.esakal.com", "title": "मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला 'युवा'ची साथ ! युवासेनेच्या पुढाकारातून रक्‍तदात्यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी - Blood donors cultivate social commitment through the initiative of Yuvasena | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nमुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला 'युवा'ची साथ युवासेनेच्या पुढाकारातून रक्‍तदात्यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी\nसंकट काळात युवासेनेची सामाजिक बांधिलकी\nकोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यभर दरवर्षीप्रमाणे रक्‍तदान शिबिरे होऊ शकली नाहीत. त्यामुळे राज्यात रक्‍ताचा तुटवडा जाणवू लागला असून रक्‍त न मिळाल्याने कोणत्याही रुग्णाचा मृत्यू होऊ नये या हेतूने मुख्यमंत्��ी उध्दव ठाकरे यांनी सामाजिक संघटनांसह आदींना रक्‍तदानाचे आवाहन केले. संकट काळात सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या हेतूने युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई आणि सोलापूरचे संपर्कप्रमुख विपुल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज युवासेनेतर्फे आयोजित महारक्‍तदान शिबिरात सुमारे तीनशे रक्‍तदात्यांनी रक्‍तदान केल्याची माहिती युवासेनेचे शहरप्रमुख विठ्ठल वानकर यांनी सांगितले.\nसोलापूर : राज्यात रक्‍ताचा तुटवडा असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात रक्‍तदान शिबिरांचे आयोजन करण्याचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत युवासेनेच्या वतीने राज्यभर महारक्‍तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. सोलापूर शहरातील युवासेनेतर्फे आयोजित रक्‍तदान शिबिरात सुमारे तीनशेहून अधिक रक्‍तदात्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली.\nसंकट काळात युवासेनेची सामाजिक बांधिलकी\nकोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यभर दरवर्षीप्रमाणे रक्‍तदान शिबिरे होऊ शकली नाहीत. त्यामुळे राज्यात रक्‍ताचा तुटवडा जाणवू लागला असून रक्‍त न मिळाल्याने कोणत्याही रुग्णाचा मृत्यू होऊ नये या हेतूने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सामाजिक संघटनांसह आदींना रक्‍तदानाचे आवाहन केले. संकट काळात सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या हेतूने युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई आणि सोलापूरचे संपर्कप्रमुख विपुल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज युवासेनेतर्फे आयोजित महारक्‍तदान शिबिरात सुमारे तीनशे रक्‍तदात्यांनी रक्‍तदान केल्याची माहिती युवासेनेचे शहरप्रमुख विठ्ठल वानकर यांनी सांगितले.\nशहर युवा सेनेतर्फे निलमनगर येथील नवदुर्गा देवस्थान परिसरात युवासेनेचे शहरप्रमुख विठ्ठल वानकर यांच्या मार्गदर्शनाखाली अमर बोडा आणि अमितकुमार गडगी यांनी आयोजित केलेल्या महारक्तदान शिबिराचे उद्‌घाटन शिवसेनेचे शहरप्रमुख गुरूशांत धुत्तरगावकर यांच्या हस्ते झाले. यावेळी शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून रक्तदानास प्रारंभ झाला. यावेळी युवासेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्या हस्ते रक्‍तदात्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. सिद्धेश्‍वर रक्तपेढीच्या सहकार्याने रक्तदान शि���ीर पार पडले. यावेळी शहरप्रमुख धुत्तरगावकर म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन युवकांनी हे शिबिर यशस्वी ेकेल्याने निश्‍चितपणे रक्ताचा तुटवडा कमी होईल. शिबिर यशस्वी होण्यासाठी योगेश भोसले, शुभम घोलप, रोहित हंचाटे, सचिन गंधुरे, आनंद मुसले, श्रीनिवास गणेरी, वासू गुत्तीकोंडा, नरेश सायपूर, आनंद सायपूर, अंबादास मंथा आदींनी परिश्रम घेतले. दरम्यान, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यातून देगाव येथेही रक्‍तदान शिबिर पार पडले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसामाजिक सभागृहाला दिले माजी मुख्यमंत्र्यांचे नाव, पण ग्रामपंचायतीने कापले; गावात तणाव\nपोंभुर्णा (जि. चंद्रपूर) : चंद्रपूरचे सुपूत्र आणि माजी मुख्यमंत्री मा. सा. कन्नमवार यांचे नाव बोर्डा दीक्षित येथील सामाजिक सभागृहाला देण्यात आले....\n'कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानाला काही तारतम्य नाही'\nमुंबईः कर्नाटक सीमा प्रश्न त्यावरुन सातत्यानं होणारे वाद यामुळे गेल्या काही दिवसांपासून वातावरण पेटले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री...\n\"मुंबई आम्हाला द्या, नाहीतर केंद्र शासित प्रदेश म्हणून घोषित करा\"\nबंगळुरु- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्नाटक सीमा प्रश्नावरुन केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. त्यातच कर्नाटक राज्याचे...\nजलसंधारणाच्या कामांसाठी १५ कोटींचा निधी मंजूर; आमदारांनी दिली माहिती\nयेवला (नाशिक) : अवर्षणप्रवण असलेल्या तालुक्याच्या ईशान्य भागाला मोठ्या प्रमाणात जलसंधारणाच्या कामांची गरज आहे. यामुळे राज्याचे मृद व जलसंधारणमंत्री...\n\"असे येडे बरळतच असतात\"; लक्ष्मण सावदी यांच्या वक्तव्यानंतर संजय राऊत कडाडले\nमुंबई : महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईत पुस्तक प्रकाशनाचा सोहळा पार पडला. यामध्ये उद्धव ठाकरे,...\nलोकल ट्रेनबाबत मोठी बातमी 1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्य मुंबईकरांना मिळणार लोकल ट्रेन प्रवासाची मुभा \nमुंबई : मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांना लवकरच मुंबई लोकलने प्रवास करता येईल अशी चिन्ह दिसतायत. कारण लवकरच सर्व���ामान्य मुंबईकरांसाठी लोकल सुरु होतील...\nमहापौरांची धडपड, नेत्यांचा विरोध; भाजपमध्ये चाललंय काय\nनागपूर : महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केल्याचे श्रेय घेण्यासाठी विद्यमान महापौर दयाशंकर तिवारी यांचे प्रयत्न सुरू असतानाच...\nगोरगरीब जनतेची भुक भागवणारी \"शिवभोजन थाळी\" झाली एक वर्षाची\nमुंबई : ग्रामीण भागात ज्या थाळीचा उल्लेख \"अन्नपुर्णेची थाळी\" म्‍हणून केला जातो त्या शिवभोजन योजनेच्या अंमलबजावणीला वर्ष पुर्ण झाले. योजना सुरु...\nचिपीहून मुंबईसाठी रोज विमानसेवा ः पालकमंत्री\nओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्याचे अनेक प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावले आहेत. येथील पर्यटन व्यवसायाची वृद्धी होण्यासाठी पंचतारांकीत हॉटेल पर्यटन मंत्री...\nम्हणे मुंबई कर्नाटकला द्या; कर्नाटकच्या उपमुख्यमंत्री सवदी यांची मुक्ताफळे\nनिपाणी - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बेळगाव महाराष्ट्रात घेण्याची तयारी चालविण्याचे बोलत आहेत. असे असेल तर मुंबई प्रांत पूर्वी...\nएमपीएससीची याचिका परत घ्या, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा; मराठा मोर्चाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nऔरंगाबाद : एमपीएससीच्या माध्यमातून मराठा समाजावर अन्याय करणारी याचिकेस जबाबदार व्यक्ती व दोषींवर कारवाई करावाई करा, अशी मागणी मराठा क्रांती...\n''महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभाग लढा'' देशाच्या इतिहासातील दुर्मिळ उदाहरण - शरद पवार\nमुंबई - महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद संघर्ष आणि संकल्प या डॉ. दीपक कमल तानाजी पवार संपादित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सह्याद्री अतिथीगृह,...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00731.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/08/Jalonn.html", "date_download": "2021-01-28T08:58:26Z", "digest": "sha1:MFOUATB3COM4XQRLYOPM4YNRUHHPTBMB", "length": 5015, "nlines": 33, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "इमारतीच्या बांधकामात कोणताही बदल करण्यासाठी दोन तृतीयांश सदनिकाधारकांची परवानगी आवश्यक", "raw_content": "\nHomeइमा���तीच्या बांधकामात कोणताही बदल करण्यासाठी दोन तृतीयांश सदनिकाधारकांची परवानगी आवश्यक\nइमारतीच्या बांधकामात कोणताही बदल करण्यासाठी दोन तृतीयांश सदनिकाधारकांची परवानगी आवश्यक\nइमारतीच्या बांधकामात कोणताही बदल करण्यासाठी दोन तृतीयांश सदनिकाधारकांची परवानगी आवश्यक\nकोणत्याही इमारतीमध्ये सदनिकाधारकांनी ताबा घेतल्यानंतर त्या इमारतीच्या बांधकामात कोणताही बदल करणे अथवा अतिरिक्त मजला चढवणे यासाठी सदर इमारतीत राहणाऱ्या सदनिकांपैकी दोन तृतीयांश सदनिकाधारकांची परवानगी आवश्यक असल्याचा निर्वाळा महारेराने एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान दिला आहे. न्यू पनवेलमधील नीलकंठ कन्स्ट्रक्शनविरोधात त्याच प्रकल्पातील ४ सदनिकाधारकांनी तक्रार दाखल केली होती. यावेळी नीलकंठ बिल्डर्सविरोधात महारेराने निकाल दिला आहे.\nअनेक ठिकाणी बिल्डर परस्पर इमारतीवर अतिरिक्त मजला चढवण्यासाठी बांधकाम करतो, मात्र, त्यासाठी इमारतीतील सदस्यांना विचारात घेत नाही. परिणामी या सदस्यांवर हातावर हात धरून राहण्याशिवाय पर्याय राहत नाही. नीलकंठ बिल्डर्सच्या न्यू पनवेलमधील नीलकंठ विहार फेज १ मध्ये राहणारे वैभव बल्लाळ सुजय जोशी, निखिल बरे आणि दीपेश सिंह, यांनी यासंदर्भात महारेराकडे तक्रार दाखल केली होती. त्यावर निकाल देताना महारेराने नमूद केल्यानुसार रिअल इस्टेट (रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट) अॅक्ट (RERA) २०१६च्या कलम १४ नुसार इमारतीच्या प्लॅनमध्ये कोणताही बदल करावयाचा झाल्यास त्यासाठी इमारतीत घर असणाऱ्या २/३ सभासदांची परवानगी आवश्यक आहे. नीलकंठ बिल्डर्सनी ही बाब पाळली नसल्यामुळे त्यांच्याविरोधात हा निकाल गेला आहे.\nआपत्कालीन काळातील कामगारांना ठामपाने सोडले वाऱ्यावर. पुन्हा कामावर घेण्याची मागणी\nसंभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर चार्जशीट दाखल करण्याचा प्रस्ताव मंजूर- गृहमंत्री\nकळवा-खारीगाव बेकायदेशीर बांधकामांचा HOTSPOT\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00731.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/08/oZwVH8.html", "date_download": "2021-01-28T08:52:19Z", "digest": "sha1:ATYMD2227JNIQ4Y4AHXQEPXCMVGXYT4E", "length": 5052, "nlines": 33, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "मराठा आरक्षणाकरिता प्राणाची आहृती देणाऱ्यांच्या वारसांना मदतीची अंमलबजावणी निश्चितच - एकनाथ शिंदे", "raw_content": "\nHome मराठा आरक्षणाकरिता प्राणाची आहृती देणाऱ्यांच्या वारसांना मदतीची अंमलबजावणी निश्चितच - एकनाथ शिंदे\nमराठा आरक्षणाकरिता प्राणाची आहृती देणाऱ्यांच्या वारसांना मदतीची अंमलबजावणी निश्चितच - एकनाथ शिंदे\nमराठा आरक्षणाकरिता प्राणाची आहृती देणाऱ्यांच्या वारसांना मदतीची अंमलबजावणी निश्चितच - एकनाथ शिंदे\nमराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली व्यवस्थित काम सुरू आहे. लढाई सरकार निश्चितपणे जिंकेल, असा विश्वास व्यक्त करीत मागील सरकारच्या काळात मराठा आरक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती दिलेल्यांच्या वारसांना दहा लाख रुपये मदत आणि एसटीमधील नोकरी या घोषणेची अंमलबजावणी हे सरकार करणार आहे, अशी माहिती मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.\nअभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्ये प्रकरणात विरोधकांकडून सातत्याने पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांना टीकेचे लक्ष्य करण्यात आले आहे. यावर बोलताना मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले पुरावे असतील तर समोर घेऊन यावेत पुराव्याशिवाय आरोप करणे म्हणजे गलिच्छ राजकारण आहे. मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीवर ही प्रश्नचिन्ह उपस्थित करणे म्हणजे अति वाईट राजकारणाचा कळस आहे. पुराव्याशिवाय आरोप करणे म्हणजे मंत्र्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र आहे, अशा शब्दात मंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर पलटवार केला आहे. वाढीव वीज बिलांबाबत विचारले असता ते म्हणाले, वाढीव वीज बिलामुळे त्रस्त झालेल्या ग्राहकांना दिलासा देण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. पुढील मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होणार, अशी माहिती शेवटी मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.\nआपत्कालीन काळातील कामगारांना ठामपाने सोडले वाऱ्यावर. पुन्हा कामावर घेण्याची मागणी\nसंभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर चार्जशीट दाखल करण्याचा प्रस्ताव मंजूर- गृहमंत्री\nकळवा-खारीगाव बेकायदेशीर बांधकामांचा HOTSPOT\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00731.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://konkanvruttant.com/photos-of-sanitation-envoys-in-navi-mumbai-flashed-on-sanitation-vehicles", "date_download": "2021-01-28T08:23:03Z", "digest": "sha1:7FNEHG3BBXYYXWN6KVNFAJ72P4MIIZ2N", "length": 13943, "nlines": 188, "source_domain": "konkanvruttant.com", "title": "नवी मुंबईतील स्वच्छतादूतांची छायाचित्रे झळकली स्वच्छता वाहनांवर! - कोंकण वृत्तांत", "raw_content": "\nविस्थापित कुटुंबांच्या घरांचा प्रश्न फेब्रुवारी...\nठाणे जिल्ह्यातील सर��वात उंच तिरंगा डोंबिवलीत...\nअखेर ‘पत्रीपूल’ वाहतुकीसाठी खुला; मुख्यमंत्र्यांच्या...\nएनआरसीमधील पडीक बंगल्यावर तोडक कारवाई; कामगारांनी...\nठाण्यातील शासकीय-वनविभागाच्या जागेवरील झोपड्यांना...\nनागरी सुविधांचा बोजवारा उडण्याचे केडीएमसी उदाहरण-...\nकल्याण रेल्वे स्थानक परिसर सुधारणा प्रकल्पाचे...\nमराठी भाषेच्या संवर्धनाचा जास्तीत जास्त प्रयत्न...\nमराठी भाषा संवर्धन पंधरवडयानिमित्त कल्याणमध्ये...\nश्रमजीवीच्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त श्रमदानातून...\nभारताच्या विकासातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे...\nमराठा सेवा संघाचा पोवाडा\nतरुणांना रोजगार देणारे ‘महाजॉब्स’ काय आहे\nकोरोनावर मात करण्यासाठी प्लाझ्मा थेरपी वरदान\nमाथेरानच्या गार्बेट पॉईंटवरील चढाई...\nनवी मुंबईतील स्वच्छतादूतांची छायाचित्रे झळकली स्वच्छता वाहनांवर\nनवी मुंबईतील स्वच्छतादूतांची छायाचित्रे झळकली स्वच्छता वाहनांवर\nनवी मुंबई (प्रतिनिधी) : स्वच्छतेमध्ये नेहमीच देशातील मानांकन उंचाविणारे शहर म्हणून नावलौकिक असलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेने स्वच्छतादूतांनाच सेलिब्रेटी बनविलेले असून यापुढे महापालिकेच्या स्वच्छता वाहनांवर 'निश्चय केला - नंबर पहिला' या निर्धार वाक्यासह स्वच्छता कार्यात उत्तम कामगिरी करणा-या स्वच्छतादूतांची छायाचित्रे झळकविण्यात आली आहेत.\nमहापालिकेच्या स्वच्छता कार्यात उत्तम कामगिरी करणा-या स्वच्छतादूतांची छायाचित्रे स्वच्छता वाहनांवर झळकविण्यात आलेली आहेत. नवी मुंबई शहर दररोज स्वच्छ राखण्यामध्ये महत्वाची भूमिका निभावणा-या स्वच्छतादूतांच्या सेवाभावी कार्याचा यामधून गौरव झाल्याने सर्व स्तरांतून पसंती व्यक्त केली जात होत आहे. अशा आगळ्यावेगळ्या प्रकारे स्वच्छतादूतांचा सन्मान करणारी नवी मुंबई ही पहिलीच महानगरपालिका ठरली आहे.\nमहानगरपालिकेच्या लहान-मोठ्या अशा १२५ हून अधिक स्वच्छता वाहनांवर दैंनंदिन स्वच्छता राखण्यात उत्कृष्ट कामगिरी करणा-या १६ स्वच्छताकर्मींची छायाचित्रे या वाहनांवर प्रदर्शित करण्यात आली आहेत. 'देशात नंबर वन स्वच्छ शहराचा निर्धार करीत आम्ही सज्ज झालो आहोत, नवी मुंबईकर नागरिकहो आपणही सज्ज व्हा' असे नागरिकांना आवाहन करणारा संदेशच जणू या वाहनांवरील स्वच्छतादूतांच्या छायाचित्रांतून प्रभावी ��ितीने व्यक्त केला जात आहे.\nया मानांकनामध्ये दैनंदिन शहर स्वच्छतेत मोलाचे योगदान देणा-या स्वच्छतादूतांचा महानगरपालिकेने नेहमीच सन्मान केला आहे. अगदी १ जानेवारीला संपन्न झालेल्या महानगरपालिकेच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमातही महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या संकल्पनेतून, त्यांच्या हस्ते प्रतिकात्मक रितीने पुरूष आणि महिला स्वच्छतादूतांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला होता.\nडोंबिवलीत फडकणार दीडशे फुट उंच तिरंगा\nकल्याणमधील पत्रकारांच्या घरांसाठी आमदार भोईर यांचा पाठपुरावा\nउर्जामंत्र्यांच्या आदेशाचे काय झाले\n‘राज्यात चांगला पाऊस पडू दे’; मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाच्या...\nजीवनावश्यक वस्तूंची दुकाने २४ तास सुरु राहणार\nठाणे जिल्ह्यातील सर्वात उंच तिरंगा डोंबिवलीत फडकला\nदारूची दुकाने उघडण्याचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा \nसहकारी गृहनिर्माण संस्थांचे कामकाज अधिक सुलभ आणि पारदर्शक\nव्यंगचित्र पाहण्यासाठी इथे क्लिक करा\n... या शहरात मिळणार पाच किलो प्लास्टिकवर मोफत पोळीभाजी\nभारताच्या विकासातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान\nओबीसी समाजाच्या मागण्या पावसाळी अधिवेशनात मंजूर करण्याची...\nबेरोजगार तरुणांनो, शासकीय योजनांच्या लाभासाठी आधार कार्ड...\nघरगुती वीजग्राहकांना जूनमधील बिल भरण्यासाठी सुलभ हप्त्यांची...\nनाल्यांवरील बांधकामे पावसाळ्यानंतर निष्काषित करण्याचा निर्णय\nनाणार रिफायनरीच्या समर्थनार्थ रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर...\nअटल बांबू समृद्धी योजनेतून शेतकऱ्यांना टिश्यू कल्चर बांबू...\nठाणे जिल्हातील १८ विधानसभा क्षेत्रात अंदाजे ५० टक्के मतदान\nकोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी नगरसेवक पती-पत्नीने दिला...\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाची २० सप्टेंबरची परीक्षा सर्व महसूल...\nगावे आदर्श करण्यासाठी 'महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन...\nलॉकडाऊनमध्ये आमदारांचा वाढदिवस असा झाला साजरा...\nठाणे येथील सुष्मिता देशमुखला ज्युनिअर नॅशनल पॉवरलिफ्टिंग...\n'कोंकण वृत्तांत' - कोकणचे स्वतंत्र मराठी डिजिटल बातमीपत्र.\nबिलांच्या तक्रार निवारणासाठी महावितरणचा ग्राहकांशी संवाद\nआदिवासी विकास योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा- आदिवासी...\nचाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी महामंडळ सज्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00732.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:Yugant.pdf/107", "date_download": "2021-01-28T10:13:09Z", "digest": "sha1:VNMC64ZC3FWWLHVGWK22P5VUTOVOHNEI", "length": 6742, "nlines": 62, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:Yugant.pdf/107 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे\nसीतेवरची खरी आपत्ती नवऱ्याने तिला टाकली ही. ती खरोखर यावयास पाहिजे होती, पण आली नाही. त्यावरून मूळ रामायणात ही कथा नव्हतीच असे वाटते. ते कसेही असो, सीता-त्यागाचा प्रसंग धरून चालले, तर सीतेला खरेखुरे दु:ख शेवटी भोगावे लागले असे दिसते. त्या दु:खाची तऱ्हाही थोडीशी संस्कृत काव्याच्या धर्तीची आहे. खोटा आळ येणे, त्याचे परिमाण होणे व शेवटी मीलन, अशी कथानकाची शाकुन्तलात दाखविल्याप्रमाणे बांधणी असायची. पण सीता-त्यागाचा शेवट सीतेच्या आत्मनाशात झाला. लोकांची खात्री पटावी असे दुसरे एखादे दिव्य करून तिला आनंदात राहता आले असते. पण तिने तसे केले नाही, का ह्या प्रश्नाची उत्तरे अनेक आहेत. त्यात शिरण्याचे कारण नाही पण ती नष्ट झाली आणि तिच्या कृत्याचा चटका सर्व भारतीय माणसांना लागून राहिला. ही आपत्ती तिच्यावर ओढवून आणण्यात ग्रंथकर्त्यांचा एक हेतू असावासे वाटते. रामायणकथाच अशी आहे की, नायक सर्वांगीण उत्तम पुरुष होता, त्याचे वर्णन ‘मर्यादा पुरुषोत्तम' असे करायचे; नायक सर्व प्रसंगांतून तावून-सुलाखून निघालेला. पण अजून एक दिव्य राहिले होते. स्वतःचे प्रेम का प्रजेची इच्छा, असा झगडा करून राजा म्हटला की प्रजेसाठी वाटेल तो 'स्वार्थ' त्याग करायची त्याची तयारी पाहिजे आणि तशा तऱ्हेचा राजा राम होता, हे ह्या प्रसंगाने सिद्ध करायचे. पण दुर्दैवाने रामाने अंगिकारलेला मार्ग उत्तम होता, हे निरपवाद ठरले नाही.\n‘स्वार्थ'त्याग म्हणजे एका निरपराध जीवावार अन्याय का रामाला राज्य सोडता नसते का आले रामाला राज्य सोडता नसते का आले सीतेचा त्याग ही गोष्ट काही चांगली झाली नाही, असे कालिदास, भवभूती वगैरे महान कवींनाही वाटले. म्हणजे त्या एका प्रसंगाने रामाच्या यशाला गालबोट लागले आणि जी सीता केवळ रामाची छाया होती, तिला स्वतंत्र व्यक्तिमत्व, स्वतंत्र दु:खे, अपमान व त्यांचे स्वतंत्रपणे निराकरण करण्याचा संधी लाभली.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवट���ा बदल १० मे २०२० रोजी १६:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00732.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:Yugant.pdf/22", "date_download": "2021-01-28T10:07:49Z", "digest": "sha1:TOIURD4GJTAGWRR724BPFP2EZHDLSLXP", "length": 6402, "nlines": 63, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:Yugant.pdf/22 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे\nनाही ना, असे सारा वेळ वाटते. मानवांचे प्रयत्न, आकांक्षा, वैर, मैत्री- सगळीच कशी उन्हाळ्याच्या वावटळीने उडवलेल्या पाचोळ्यासारखी क्षुद्र, फोलकट भासतात; पण त्याचबरोबर ज्या व्यक्तींनी ते प्रयत्न केले, आकांक्षा बाळगल्या, त्या व्यक्ती अविस्मरणीय ठरतात,हृदयाला कायमचा चटका लावतात प्रत्येक व्यक्ती एका विशिष्ट परिपाकाकडे अटळपणे जात असते. आपल्याला त्रयस्थ म्हणून वाचक म्हणून तो परिपाक दिसत असतो. त्या व्यक्तीलाही तो जाणवला असला पाहिजे. हे महाभारत वाचताना इतक्या तीव्रतेने जाणवते की, त्या व्यक्तीची व्यथा आपली स्वतःची व्यथा होते. त्या व्यक्तीच्या द्वारे सबंध मानवतेचे दुःख आपल्याला खुपत राहते.\nभीष्माचे आयुष्य असेच होते. विरोधाने भरलेले होते, निदान वरून तरी तसे दिसत होते. सुसंगती होती, ती भीष्माच्या मनाची व कृत्यांची. भीष्म जन्माला आला, तो एक शापित जीव म्हणून. त्याच्या बरोबरीच्या इतरांची सुटका गंगेने केली; पण तो मात्र जगात अडकून पडला.\nगंगेला मृत्यूलोकात जाण्याचा काही कारणामुळे प्रसंग आला. त्याच सुमारास अष्टवसूंना वसिष्ठांच्या शापामुळे मृत्यूलोकात जन्म घेणे भाग झाले होते. \"गंगे, आम्ही तुझ्या पोटी जन्म घेतो. जन्मल्या-जन्मल्याच तू आम्हांला मारून टाक व आमची सुटका कर,\" अशी त्यांनी गंगेची प्रार्थन केली. गंगेने त्यांना तसे वचन दिले व हे 'स्वर्गीय' प्राणी पृथ्वीवर निघाले. गंगा स्वर्गातील बाई होती, चिरयौवना होती. तिच्या वयाचा विचार करण्याचे कारणच नाही. ती 'स्वर्गीय' होती, म्हणून तिला मृत्युलोकातील नियमही लागू नव्हते ही बाई पृथ्वीवर आली आणि थेट राजा प्रतापाच्या मांडीवर जाऊन बसली, व 'मला तुझ्याशी लग्न करू' म्हणून म्हणू लागली. राजा\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग ���न करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १० मे २०२० रोजी १०:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00732.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://konkanvruttant.com/tag/electricity-consumers", "date_download": "2021-01-28T08:27:17Z", "digest": "sha1:CQGV4ZKGBXC7BAQMTQ6WFIWSYP2GMPYB", "length": 7893, "nlines": 137, "source_domain": "konkanvruttant.com", "title": "Electricity Consumers - कोंकण वृत्तांत", "raw_content": "\nविस्थापित कुटुंबांच्या घरांचा प्रश्न फेब्रुवारी...\nठाणे जिल्ह्यातील सर्वात उंच तिरंगा डोंबिवलीत...\nअखेर ‘पत्रीपूल’ वाहतुकीसाठी खुला; मुख्यमंत्र्यांच्या...\nएनआरसीमधील पडीक बंगल्यावर तोडक कारवाई; कामगारांनी...\nठाण्यातील शासकीय-वनविभागाच्या जागेवरील झोपड्यांना...\nनागरी सुविधांचा बोजवारा उडण्याचे केडीएमसी उदाहरण-...\nकल्याण रेल्वे स्थानक परिसर सुधारणा प्रकल्पाचे...\nमराठी भाषेच्या संवर्धनाचा जास्तीत जास्त प्रयत्न...\nमराठी भाषा संवर्धन पंधरवडयानिमित्त कल्याणमध्ये...\nश्रमजीवीच्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त श्रमदानातून...\nभारताच्या विकासातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे...\nमराठा सेवा संघाचा पोवाडा\nतरुणांना रोजगार देणारे ‘महाजॉब्स’ काय आहे\nकोरोनावर मात करण्यासाठी प्लाझ्मा थेरपी वरदान\nमाथेरानच्या गार्बेट पॉईंटवरील चढाई...\nघरगुती वीजग्राहकांना जूनमधील बिल भरण्यासाठी सुलभ हप्त्यांची...\nव्यंगचित्र पाहण्यासाठी इथे क्लिक करा\n... या शहरात मिळणार पाच किलो प्लास्टिकवर मोफत पोळीभाजी\nभारताच्या विकासातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान\nओबीसी समाजाच्या मागण्या पावसाळी अधिवेशनात मंजूर करण्याची...\nबेरोजगार तरुणांनो, शासकीय योजनांच्या लाभासाठी आधार कार्ड...\nबल्याणी येथे माजी नगरसेवक मयूर पाटील यांनी स्वखर्चाने बसविले...\nनाणार रिफायनरीच्या समर्थनार्थ रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर...\nश्रमजीवीच्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त श्रमदानातून राबविली...\nकोरोना योद्धे म्हणून काम करणाऱ्या खाजगी डॉक्टरांना मानधन...\nविदेशी उद्योगांच्या महाराष्ट्रातील परकीय गुंतवणूक करारांवर...\n३० नोव्हेंबरपर्यंत निवृत्तीवेतनधारकांनी हयातीचा दाखला देण्याचे...\nकरोना: शाळा-सरकारी कार्या��यांना सुट्टीसाठी याचिका दाखल\nकेडीएमसीच्या रुग्णालयासह खाजगी रुग्णालयांना पीपीई गाऊनचे...\nकल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक आप पूर्ण ताकदीनिशी...\nकल्याण पूर्वेतील गटारावरील स्लॅबची पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती...\n'कोंकण वृत्तांत' - कोकणचे स्वतंत्र मराठी डिजिटल बातमीपत्र.\n‘घे भरारी’ पत्रकारिता कार्यशाळा ठाण्यात संपन्न\nवृक्षारोपण करून मानवी जीवन सुरक्षित करूया - महापौर विनीता...\nओबीसी-व्हीजेएनटी प्रवर्गाच्या मागण्यांसाठी ठाणे येथे ढोल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00733.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://marathivarsa.com/Education/Importance-of-Saving-Money-In-Marathi", "date_download": "2021-01-28T09:40:50Z", "digest": "sha1:SBJAJM36HQL3SLBPX2QBN2CZDNMHMTMY", "length": 9759, "nlines": 45, "source_domain": "marathivarsa.com", "title": "पैसे कसे वाचवायचे Importance of Saving Money In Marathi | Marathivarsa.com", "raw_content": "\n11 May 2020, लेखक: रोहित म्हात्रे | नियमित अपडेट साठी फॉलो करा : फेसबुक | इन्स्टाग्राम | ट्विटर\nImportance of Saving Money In Marathi: म्हणतात ना \"ज्याने पैसे वाचवायला शिकले त्याने जगणे शिकले.\" सत्य आहे हे की ज्या माणसाला पैसे कसे वाचवायचे हे माहित आहे त्याला या कठोर आणि स्वार्थी जगामध्ये आरामात जगता येईल. पण बचत करणे हे देखील एक कौशल्याचे काम आहे. प्रत्येकजण पैसे वाचवू शकत नाही.\nमित्रांनो मी लेखात तुम्हाला दोन मित्रांची गोष्ट सांगणार आहे.\nसनी आणि मनी हे दोन चांगले मित्र होते. ते एकत्र काम करायचे. सनी हुशार, कामात कुशल आणि निपुण होता आणि मनी सनीपेक्षा थोडा कमी कुशल आणि थोडासा अधिक खर्चिक होता. दोघेही एकाच खेड्यातील होते आणि शहरात काम करत होते. दोघांचे कुटुंबही त्यांच्यासोबत राहत असे. सनीला पैश्याचे खूप महत्त्व होते. तो पैश्याला लक्ष्मी मानत असे आणि मन्याला पैशाचे महत्व नव्हते. जेव्हा जेव्हा त्याला पैसे मिळत, तेव्हा तो ते गैरवाजवी खर्च करीत असे.\nदोघांना 1 तारखेला पगार मिळत असेल. आज वाचवलेला पैसा उद्या अडचणीत नक्कीच कामाला येईल असा विचार करून सनी पगारातील अर्ध्यापेक्षा जास्त पैसे वाचवायचा. पण मनी त्याच्या गरजेनुसार पैसे वाचवायचा आणि अर्ध्यापेक्षा जास्त पैसे खर्च करत असे. तो फक्त आजच्या पुरता जगत असे त्याला उद्याची पर्वा नव्हती. सनी त्याला वारंवार समजावून सांगे कि पैसे वाचवणे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे. ही बचत आपल्या फायद्याची आहे. पण तो त्याचे ऐकत नसे व स्वतःच्या मनासारखे वागत असे.\nएक दिवस सनी आणि मनी दोघे काम करत होते, अचानक मनीला हॉस्पिटलमधून फोन आला की त्याच्या पत्नीचा अपघात झाला आहे. मनी खूप घाबरला आणि तत्काळ रुग्णालयात निघून गेला. जेव्हा तो रुग्णालयात पोचला तेव्हा त्याच्या पत्नीच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याची माहिती मिळाली. त्याच्या पत्नीने सांगितले की घरी येताना एका कारने चुकून तिला धडक दिली आणि ती तिथेच बेशुद्ध पडली.\" काही लोकांनी मला दवाखान्यात दाखल करून डॉक्टरांना दाखवलं\".\nमनी तिची प्रकृती पाहून फार दुःखी झाला. थोड्या वेळाने डॉक्टर त्याच्याकडे आले आणि म्हणाले की घाबरून जाण्याची गरज नाही. सर्व काही ठीक आहे. कृपया आपल्या पत्नीची काळजी घ्या. त्याच वेळी डॉक्टरांनी सांगितले की, 'उपचारांचा एकूण खर्च पन्नास हजार रुपये आहे. कृपया हे पैसे भरा आणि आपल्या पत्नीला घरी घेऊन जा.\nहे ऐकून मनी म्हणाला, ‘डॉक्टर साहेब माझ्याकडे मुळीच पैसे नाहीत. पन्नास हजार रुपये मी कुठून देणार माझ्याकडे मुळीच पैसे नाहीत. पन्नास हजार रुपये मी कुठून देणार ”सर्वांसमोर तो खूप लज्जित झाला. डॉक्टर म्हणाले, \"तुला पैसे द्यावे लागतील, अन्यथा तू तुझ्या बायकोला घरी घेऊन जाऊ शकत नाही. \"मनी खूप अस्वस्थ झाला. एवढा पैसा कुठून आणावा हे त्याला कळत नव्हते. सनीही त्याच्यासोबत होता. सनी हा मनीचा परम मित्र होता, तो त्याला संकटात पाहू शकला नाही. तो म्हणाला, “ मित्रा ”सर्वांसमोर तो खूप लज्जित झाला. डॉक्टर म्हणाले, \"तुला पैसे द्यावे लागतील, अन्यथा तू तुझ्या बायकोला घरी घेऊन जाऊ शकत नाही. \"मनी खूप अस्वस्थ झाला. एवढा पैसा कुठून आणावा हे त्याला कळत नव्हते. सनीही त्याच्यासोबत होता. सनी हा मनीचा परम मित्र होता, तो त्याला संकटात पाहू शकला नाही. तो म्हणाला, “ मित्रा काळजी करू नको. मी तुझ्याबरोबर आहे तू तुझ्या बायकोला घेऊन घरी जा, मी आलोच.''\nमनी ला समजले कि सनी त्याला मदत करू इच्छित आहे. त्याने सनीच्या मदतीचा स्वीकार केला नाही आणि म्हणाला, 'मित्रा, तु मला नेहमीच समजावले की पैशाची बचत करणे खूप महत्वाचे आहे. पण मी तुझे कधीच ऐकले नाही. आज मीच माझ्या वाईट परिस्थितीसाठी जबाबदार आहे. कृपया मला ह्याच परिस्थितीत सोड मी यासाठीच पात्र आहे. मनीला आता समजले की जीवनात पैसे वाचवणे खूप महत्वाचे आहे. आजचे वाचवलेले पैसे, उद्या नक्कीच कामाला येतात. सनीने अधिक आग्रह केल्यानंतर मनीने सनीच्या मदतीचा स्वी��ार केला आणि वचन दिले की आतापासून तो आपल्या गरजेनुसार पैसे खर्च करेल आणि भविष्यासाठी पैसे वाचवेल.\nया घटनेमुळे मनीला पैशाचे आणि बचतीचे महत्त्व लक्षात आले.\nतर मग मित्रांनो तुम्हाला सुद्धा या गोष्टीवरून पैसे वाचवण्याचे महत्व समजले असेल.\nमित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00733.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/bus-travel/", "date_download": "2021-01-28T07:23:13Z", "digest": "sha1:XTXXS64JWYCHX73CWP6I4NPKBBKHDRF4", "length": 1489, "nlines": 24, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "bus travel Archives | InMarathi", "raw_content": "\nहौसेला मोल नसतं, “बस” ने १८ देशातून, लंडनपर्यंतच्या प्रवासाची किंमत जाणून घ्या\nजग फिरायची इच्छा असेल तर त्यासमोर या प्रवासाची किंमत नगण्य असेल. पैसा खर्च करण्याची तयारी असेल तर बस टू लंडन एक उत्तम पर्याय आहे\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00733.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.pantnagaritimes.com/2020/05/lockdown.html", "date_download": "2021-01-28T08:12:04Z", "digest": "sha1:ELEMWATYFITU7FPJMKKPNC6DQQAMUZYC", "length": 7880, "nlines": 50, "source_domain": "www.pantnagaritimes.com", "title": "Lockdown: मंगळवेढा तालुक्यात अवैध दारू वाहतूक करणाऱ्या तिघांविरुद्ध मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Pantnagari Times", "raw_content": "\nHome सामाजिक Lockdown: मंगळवेढा तालुक्यात अवैध दारू वाहतूक करणाऱ्या तिघांविरुद्ध मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nLockdown: मंगळवेढा तालुक्यात अवैध दारू वाहतूक करणाऱ्या तिघांविरुद्ध मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nविनापरवाना दारू घेऊन जाणारी स्कार्पिओ व बोलेरो जीप पोलिसांनी पकडली आसून याप्रकरणी एकून तिघां विरुद्ध गुन्हा दाखल केला असून सुमारे 6 लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे\nयाबाबत अधिक माहिती अशी की 2 मे रोजी सायंकाळी पाच वाजता बठाण गावच्या अलिकडे सुमारे एक किमी अंतरावर एम एच 13 ए के 48 02 या क्रमांकाची बोलेरो जीप अवैद्य दारू नेत असताना पोलिसांना आढळून आली तर एम एच 43 ए के 7483 ही स्कार्पिओ सुद्धा अवैद्य दारू घेऊन जात होती. या दोन्ही जिपमधून पोलिसांनी 24 हजार 960 रुपयांचा अवैद्य दारूसाठा जप्त केला आहे. याची फिर्याद पोलीस नाई��� उदय ढोणे,यांनी मंगळवेढा पोलिसात दिल्याने पोलिसांनी राजेंद्र अण्णा कोळी राहणार मुढे गल्ली मंगळवेढा,अशोक तुकाराम कोळी राहणार इंगळे गल्ली मंगळवेढा, व संजय गुंडोपंत कोळी राहणार बठाण या तिघांविरुद्ध महाराष्ट्र प्रोहिबिशन कायदा कलम 65 अ व 65ई प्रमाणे गुन्हा दाखल केला असून अधिक तपास हवलदार घोळसगावकर करीत आहेत\nसंपादक - श्री.मदार जैनुद्दीन सय्यद मुलाणी\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'पंतनगरी टाईम्स' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. www.pantnagaritimescom.\nवरील सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nBreaking - मंगळवेढा तालुक्यातील 'या' गावातील व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव,प्रशासन झाले सतर्क\nमंगळवेढा / प्रतिनिधी बोराळे ता. मंगळवेढा येथील एक व्यक्तीचा आज दिनांक 08/07/2020 रोजी कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याबा...\nमंगळवेढयाच्या वकिल महिलेची सोलापूरात गळफास घेवून आत्महत्या\nमंगळवेढा / प्रतिनिधी --------------------------- मंगळवेढया कन्या असलेल्या अ‍ॅड. स्मिता धनंजय पवार (वय 31) या महिलेन...\nदारूच्या नशेत मामाने केला विवाहित भाचीचा विनयभंग; सोलापूर जिल्ह्यातील 'या' तालुक्यातील घटना\nसांगोला / प्रतिनिधी ---------------------------- विवाहित भाची घरात एकटी असल्याची संधी साधून दारूच्या नशेतील मामाने तिच्य...\nसोलापूर जिल्ह्यातील 'या' ग्रामीण भागात आढळले नव्याने 20 जण पॉझिटिव्ह ,3 जणांचा मृत्यू\nसोलापूर- जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्र दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. आज बुधवारी ग्रामीण भागातील 20 जणांच...\nमंगळवेढा तालुक्यातील हुन्नूर गावात येऊन गेलेला तो पेशंट निघाला कोरोना पॉझिटिव्ह\nमंगळवेढा / प्रतिनिधी मंगळवेढा तालुक्यातील हुन्नूर गावात दि.9 जून रोजी सोलापुरातील एक व्यक्ती येऊन गेला होता त्यास लक्षणे दिसत असल्या...\nक्रीडाविषयक जाहिरात मनोरंजन राजकीय संपादकीय सामाजिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00733.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.borubahaddar.com/2020/12/Mumbai-Shivsena-MLA-Pratap-Saranaik.html", "date_download": "2021-01-28T08:39:13Z", "digest": "sha1:L2XGQDX4IFFSG4YR55ELDH7DNR6KXXSK", "length": 6239, "nlines": 55, "source_domain": "www.borubahaddar.com", "title": "आमदार प्रताप सरनाईक ईडी कार्यालयात दाखल...", "raw_content": "\nआमदार प्रताप सरनाईक ईडी कार्यालयात दाखल...\nईडीला चौकशीसाठी सहकार्य करणार- सरनाईक\nशिवसेना आमदार प्रताप सरनाईक सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) कार्यालयात दाखल झाले आहेत. प्रताप सरनाईक यांनी ईडी कार्यालयात चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आलं होतं. त्यानुसार गुरुवारी ते ईडी कार्यालयात हजर झाले असून चौकशीला सुरुवात झाली आहे.\n२४ नोव्हेंबरला सरनाईक यांच्या विरोधात कंपनीमध्ये काही गैरव्यवहार झाल्याचे आढळल्यामुळे त्यांच्या ठाणे, मुंबई येथील घर आणि कार्यालयावर ईडीने छापे टाकले या संदर्भात चौकशीसाठी दोन वेळा बजावलेल्या नोटीसवर सरनाईक यांनी दुर्लक्ष केले होते .मात्र आज ते आज ईडी कार्यालयात हजर झाले आहेत.\nपरवा त्यांनी सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन घेतले होते, त्यानंतर पत्रकाराशी बोलताना म्हणाले होते की , मी कोणताही गुन्हा केलेला नाही आहे त्यामुळे मी या चौकशी ला सामोरे जाणार आहे, असे आमदार प्रताप सरनाईक म्हणाले. मला केंद्र आणि राज्य सरकारच्या संघर्षामधील तानाजी मालुसरे बनवण्याचा प्रयत्न केला केला जात आहे. परंतु मी २१ व्या शतकातील तानाजी मालुसरे आहे.\nदरम्यान, प्रताप सरनाईक यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा आहे. तूर्तास कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे ईडीला निर्देश दिले आहेत. ईडीच्या कारवाई विरोधात सरनाईकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती अन्य एका प्रकरणासोबत सरनाईकांचं प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे तूर्तास कारवाई न करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.\nअभिनेत्री कंगना रानौत आणि रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी यांच्यावर सरनाईक यांनी अनेक आरोप केले आहेत. कंगनाची ड्रग्स सेवन केल्याबद्दल चौकशी झाली पाहिजे तर मुख्यमंत्र्यांचा एकेरी शब्दात उल्लेख केल्याबद्दल अर्णब गोस्वामीला अटक करून त्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर ईडीने सरनाईक यांच्या घर आणि ऑफिसवर छापे मारल्याने राजकारण ढवळून निघाले आहे.\nCorona Vaccine | भारतात लसीकरणासाठी फायझरने मागितली परवानगी\nकृषी कायदा : शरद पवार शिष्टमंडळासह राष्ट्रपतीला भेटले\nआ��दार प्रताप सरनाईक ईडी कार्यालयात दाखल...\nएमडीएच मसाला कंपनीचे मालक महाशय धरमपाल गुलाटी यांचे वयाच्या 98 व्या वर्षी निधन\nमराठा आरक्षणावरील स्थगिती हटवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00734.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pdshinde.in/p/sha.html", "date_download": "2021-01-28T09:06:45Z", "digest": "sha1:JV26BZJJ6C7NQNUGGR2SCDISIHAA66U2", "length": 15133, "nlines": 261, "source_domain": "www.pdshinde.in", "title": "माझी शाळा: शालेय पोषण आहार 1 - केंद्र एकवट", "raw_content": "\nकोरे फॉर्म / तक्ते\nभाषणे / जयंती / पुण्यतिथी\nशिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..\nशालेय पोषण आहार 1 - केंद्र एकवट\nआपल्यापैकी बरेच शिक्षक तसेच केंद्रप्रमुख केंद्रस्तरावरील कामे करतात. दर महिन्याला शालेय पोषण आहार योजनेची केंद्राची एकवट करताना आपली अगदी दमछाक होत असेल. पण आता काळजी करू नका. आपल्यासाठी एक सोपी एक्सेल फाईल तयार केली आहे. खालील सूचना वाचा आणि अगदी कमी वेळात अचूकपणे केंद्र एकवट करा.\nएक्सेल फाईल डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.\n1. सदर फाईलचा वापर करून २० किंवा त्यापेक्षा कमी शाळांची एकवट करता येते.\n2. या फाईल मध्ये Kokila हा फॉन्ट वापरलेला आहे, त्यामुळे आपल्या PC किंवा लॅपटॉप वर हा फॉन्ट अगोदर डाउनलोड करून इन्स्टॉल करावा लागेल. हा फॉन्ट इन्स्टॉल करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.\n3. INPUT या पानावर शाळांची नावे, केंद्राचे नाव टाकावे\n4. सर्व शीट एकमेकाशी लिंक केलेल्या आहेत, त्यामुळे कोणतीही शीट Delet करू नये.\n5. 1 ते 5 शाळा आणि 6 ते 8 शाळा या शीटवर आपल्याला शाळांची माहिती भरायची आहे, पण फक्त आकाशी रंगातील सेल मध्येच माहिती भरता येईल. इतर आकडेमोड व सेलमधील माहिती आपोआप भरली जाईल.\n6. आपल्याला आवश्यक आहेत तेवढ्याच शाळांच्या Row शिल्लक ठेऊन बाकीच्या Row hide कराव्यात.\n7. शीटला सूत्रे व लिंक दिलेल्या आहेत त्यामुळे काम करत असताना चुकून सूत्रे डिलीट होऊ नयेत म्हणून शीट पासवर्ड प्रोटेक्टड केलेली आहे. आपल्याला अनप्रोटेक्ट करायची असेल तर त्यासाठी pds हा पासवर्ड वापरावा.\nशालेय पोषण आहार एक्सेल शीटस्\nसा.स. नोंदी एक्सेल शीटस\nपायाभूत चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nइयत्ता 9 वी नैदानिक चाचणी तक्ते\nसंकलित चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nवार्षिक निकाल एक्सेल सॉफ्टवेअर\n7 वा वेतन आयोग वेतन निश्��िती\nवरिष्ठ वेतनश्रेणी फरक बिल एक्सेल\nशाळेसाठी १०१ प्रकल्पांची यादी\nसरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षा कायदे\nभारतीय राष्ट्रध्वज - संपूर्ण माहिती\nदिव्यांगाचे / अपंगत्वाचे २१ प्रकार\nशाळा स्तरावरील विविध समित्या\nमूल्यमापन नोंदी कशा कराव्यात \nपहिली ते आठवी विषयनिहाय प्रकल्प यादी\nमित्रा App डाउनलोड करण्याविषयी\nनविन वेळापत्रक व तासिका विभागणी\nछान छान गोष्टी व्हिडीओ\nकोडी बनवा, रंगवा, खेळा\nबोधकथा / बोधपर गोष्टी\nअभ्यासात मागे राहणार्‍या विद्यार्थ्यांसाठी\nइतर उपक्रम / उत्सव\n१ जुलै नंतर तुमचा पगार किती निघणार \n१ जुलै नंतर तुमचा पगार किती निघणार \nजि.प. शाळा नं.1 आरग\nता. जत जि. सांगली\nमराठीतून तंंत्रज्ञान शिकण्यासाठी या इमेजवर क्लिक करा व चॅनेल सबस्क्राईब करा.\nशैक्षणिक प्रगती चाचण्यांचे नियोजन\nप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र - स्वाध्यायपुस्तिका\nआकारिक चाचणी क्र.1 प्रश्नपत्रिका\nपायाभूत चाचणी एक्सेल सॉफ्टवेअर व तक्ते\nमहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद\nआधारकार्ड पॅन कार्डशी लिंक\n10 वी, 12 वी मार्कलिस्ट\nमतदार यादीत नाव शोधा\n७ वा वेतन आयोग पगार\nमहत्वाचे दाखले व कागदपत्रे\nमहत्वाचे टोल फ्री क्रमांक\nकसा भरावा कर्जमाफीचा ऑनलाईन अर्ज\nजमीन खरेदी करताना घ्यावयाची काळजी\nब्लॉगवरील अपडेट मिळवण्यासाठी Like या बटणावर क्लिक करा.\nया ब्लॉगवरील बरीच माहिती संग्रहित असून ती सोशल मीडियावरून घेतलेली आहे, त्यामुळे त्याच्या विश्वासार्हतेबाबत शहानिशा केलेली नाही. वाचकांना केवळ माहिती उपलब्ध करून देण्याचा उद्देश असल्यामुळे मूळ लेख, लेखक, त्यातील विचार याबाबतीत खात्री केलेली नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00734.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:Yugant.pdf/25", "date_download": "2021-01-28T09:40:24Z", "digest": "sha1:LBO4ZOB3EEJE6MWHQ2WPTGONFBPTIYCF", "length": 6503, "nlines": 63, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:Yugant.pdf/25 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे\nदेवव्रत भीष्माच्या स्वाधीन केले. “आई चल,\" ह्या शब्दांनी भीष्माने तिला रथात घेतले व सर्व परिवारासह राजधानीत येऊन तिचे शंतूनशी लग्न लावून दिले.\nह्या असामान्य त्यागाने संतुष्ट होऊन बापाने भीष्माला इच्छामरणाचा वर दिला. म्हाताच्या बापासाठी पुरूने वार्धक्य पत्करले होते, पण तो त्याग कायमचा नव्हता व त्याचे फलही पुरूला उत्तम मिळाले. पुरू सर्वांत धाक���ा मुलगा, पण वरच्या सर्व भावांचा (यदू, तुर्वसू, अनू ह्यांचा) हक्क हिरावून घेऊन ययातीने राज्य पुरूला दिले. भीष्माला त्यागाच्या मोबदल्यात काय मिळाले, तर इच्छामरण भीष्माचा त्याग मोबदल्यासाठी नव्हताच. तो एक शापित जीव होता, हे त्याला स्वतःला माहीत नव्हते; पण गंगेने शंतनूला ते सांगितले होते. त्याला पूर्वायुष्याचे स्मरण नसूनही पूर्वायुष्यावर आधारलेल्या काही प्रवृत्ती असणार अशी कल्पना केली, तर ह्या प्रसंगाची एक निराळीच संगती लावता येईल. जन्मल्याबरोबर जगातून सुटणार, या आशेने आलेल्या पण अडकून पडलेल्या ह्या जिवाने जगाच्या पसाऱ्यात न अडकण्याची ही संधी साधली, असे तर नाही भीष्माचा त्याग मोबदल्यासाठी नव्हताच. तो एक शापित जीव होता, हे त्याला स्वतःला माहीत नव्हते; पण गंगेने शंतनूला ते सांगितले होते. त्याला पूर्वायुष्याचे स्मरण नसूनही पूर्वायुष्यावर आधारलेल्या काही प्रवृत्ती असणार अशी कल्पना केली, तर ह्या प्रसंगाची एक निराळीच संगती लावता येईल. जन्मल्याबरोबर जगातून सुटणार, या आशेने आलेल्या पण अडकून पडलेल्या ह्या जिवाने जगाच्या पसाऱ्यात न अडकण्याची ही संधी साधली, असे तर नाही राज्य नाही, लग्न नाही, आणि इच्छामरण. ह्या तिन्ही गोष्टींमुळे भीष्म जगातून निघून जाण्यास मोकळा झाला. पिंजऱ्यात अडकलेल्या पाखराला सुटकेचा मार्ग दिसला. पण भीष्माच्याबरोबर जन्माला आलेल्या त्याच्या नशिबाने त्याला परत खोड्यात टाकले.\nशंतनूला सत्यवतीपासून दोन मुले झाली, व ती मुले मोठी होण्याच्या आतच तो मेला. ह्या लहान मुलांना व त्यांच्या तरुण आईला टाकून जाणे भीष्माला अशक्य झाले, व तो परत जगाच्या कटकटीत गुंतला. राजा नसूनही त्याने अडीच पिढ्याविचित्रवीर्य, पांडू, ते दुर्योधन वयात येईपर्यंत, म्हणजे कमीत कमी चाळीस वर्षे राज्य संभाळले, अधिकार गाजवला. स्वतः\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १० मे २०२० रोजी १०:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00735.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.akshardhara.com/en/1035__dr-sadashiv-shivade", "date_download": "2021-01-28T07:25:18Z", "digest": "sha1:EK27NLDBR6PJRQCUG6IMQIHKXAUXQPNA", "length": 11278, "nlines": 303, "source_domain": "www.akshardhara.com", "title": "Dr Sadashiv Shivade - Akshardhara", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्व विकास (सेल्फ हेल्प)\nज्ंजिरेकर सिध्दी, गोवेकर, फिरंगी, मुंबईकर इंग्रज आणि दिल्लीपती अवाढव्य औरंगजेब बादशहा यांच्यातून निर्माण झालेल्या अग्नीशिखेला सामोरे जाण्यासाठी त्यांनी आपले जीवित तृणवत् मानले आणि मरणाला मिठीत घेउन फाल्गून अमावस्येस त्यांची काया मृत्युंजय झाली.\nसदाशिव शिवदे लिखित दर्याराज कान्होजी आंग्रे.\nहे शिवपुत्र संभाजीराजांचे एक नवीन चरित्रलेखन डॉ. सदाशिव शिवदे यांनी केले आहे. छत्रपती संभाजीराजांची कारकीर्द अवघी नऊ वर्षाची त्यांतील सात वर्षे मोगल बादशाह औरंगजेबशी लढण्यात गेली. दख्खनवर निर्णायक विजय मिळवण्याच्या उद्देशाने उतरलेल्या त्य क्रूरकर्म्याशी संभाजीराजांनी मोठी झुंज मांडली. त्या धगधगत्या रणकुंडात संभाजीराजांची समिधाही पडली.\nस्थापत्य विशारदांना आणि इतिहास संशोधकांना, संशोधनाची एक नवी वाट दाखवण्यास हा ग्रंथ खचितच मार्गदर्शक ठरेल.\nमहाराष्ट्रातील ऐतिहासिक वाडे भाग २ यामधुन वास्तु आणि इतिहास महाराष्ट्राच्या इतिहासाची ज्योत अजुन प्रज्वलित होत असल्याचे आपणास जाणवेल.\nमराठयांची प्रशासकीय व्यवस्था राज्य कारभार १६३० ते १८१८.\nछत्रपती संभाजी महाराजांची कारकिर्द अवघी 9 वर्षाची, पण कळीकाळाला आव्हान देणारी काळयाकुट्ट औरंगरूपी आकाशाला पेलून धरणारी, एका जुलमी आक्रमणाला थोपवून धरणारी.\nशिवप्रभुंच्या चणाक्ष नजरेत हंबीरराव हे स्वराज्याचे सरलष्कर झाले. महाराजांच्या अष्टप्रधानमंडळात पंतप्रधान आणि युवरांच्या श्रेणीत ते विराजमान झाले.\n‘प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते’ या आधुनिक म्हणीकरिता हा ऐतिहासिक पुरावाच ठरेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00735.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/deletus-p37113259", "date_download": "2021-01-28T09:49:54Z", "digest": "sha1:622QJ7PN5G3W3Y5S24AV67X7G647TZY4", "length": 18008, "nlines": 365, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Deletus in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Deletus upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n267 लोगों ने इसको हाल ही में खरीदा\n30% तक क�� बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n267 लोगों ने इसको हाल ही में खरीदा\nDeletus के प्रकार चुनें\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n267 लोगों ने इसको हाल ही में खरीदा\nक्या आप इस प्रोडक्ट के विक्रेता हैं\nDeletus खालील उपचारासाठी वापरले जाते -\nखांसी (और पढ़ें - खांसी के लिए घरेलू उपाय)\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें परागज ज्वर (एलर्जिक राइनाइटिस) सर्दी जुकाम बंद नाक खांसी नाक बहना\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Deletus घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Deletusचा वापर सुरक्षित आहे काय\nगर्भवती महिला कोणत्याही दुष्परिणामांची काळजी न करता Deletus घेऊ शकतात.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Deletusचा वापर सुरक्षित आहे काय\nस्तनपान देणाऱ्या महिलांवरील Deletus चे दुष्परिणाम फारच कमी ते शून्य इतके आहेत, त्यामुळे तुम्ही याला डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ शकता.\nDeletusचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nमूत्रपिंड च्या क्षतिच्या कोणत्याही भितीशिवाय तुम्ही Deletus घेऊ शकता.\nDeletusचा यकृतावरील परिणाम काय आहे\nDeletus चा यकृतावर सौम्य दुष्परिणाम होऊ शकतो. बहुतेक लोकांना यकृत वर कोणतेही दुष्परिणाम जाणवणार नाहीत.\nDeletusचा हृदयावरील परिणाम काय आहे\nDeletus चा हृदय वर सौम्य दुष्परिणाम होऊ शकतो. बहुतेक लोकांना हृदय वर कोणतेही दुष्परिणाम जाणवणार नाहीत.\nDeletus खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Deletus घेऊ नये -\nDeletus हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nनाही, Deletus सवय लावणारे आहे याचा कोणताही पुरावा नाही आहे.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nDeletus घेतल्यानंतर तुम्हाला पेंगुळलेले किंवा थकल्यासारखे वाटू शकते. त्यामुळे वाहन चालविणे टाळणे सर्वोत्तम ठरते.\nते सुरक्षित आहे का\nहो��, परंतु Deletus घेण्यापूर्वी एखाद्या डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nनाही, Deletus मानसिक विकारांवर उपचारासाठी वापरले जात नाही.\nआहार आणि Deletus दरम्यान अभिक्रिया\nआहाराबरोबर Deletus घेतल्याने तुमच्या आरोग्याला हानी पोहोचत नाही.\nअल्कोहोल आणि Deletus दरम्यान अभिक्रिया\nअल्कोहोलसोबत Deletus घेतल्याने तुमच्या शरीरावर अनेक दुष्परिणाम होऊ शकतात.\n3 वर्षों का अनुभव\nदवा उपलब्ध नहीं है\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2016 - 2021, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\nडॉक्टर से सलाह के लिए विकल्प चुने\nकोविड -19 के लक्षण\nअन्य बीमारी से सम्बंधित सवाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00735.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://nanded.gov.in/mr/notice_category/%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2021-01-28T09:56:57Z", "digest": "sha1:ISXA4DAQGRVXEO743FQ6DNOA7XLQVAJQ", "length": 7091, "nlines": 132, "source_domain": "nanded.gov.in", "title": "भरती | नांदेड जिल्हा , महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nनांदेड जिल्हा District Nanded\nएसटीडी आणि पिन कोड\nमहसुल / दंडाधिकार विभाग\nविधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९\nस्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक निवडणुक\nश्री सचखंड गुरुद्वारा बोर्ड निवडणुक -2018\nग्रामरक्षक दल माहिती पुस्तिका\nअतिवृष्टी/ पूर /अवेळी पावसामुळे शेती पिकांच्‍या नुकसानीपोटी आपदग्रस्‍तांना मदत वितरीत केलेल्‍या लाभार्थी शेतकरी यांची यादी\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nअप्पर जिल्हाधिकारी यांचे न्यायालय\nकापुस पिकावरील बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल\nछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ लाभार्थ्यांची यादी जि. नांदेड\nकॉमन सर्विस सेंटर (सी एस सी) तालुकानिहाय यादी\nकोरोना व्हायरस / बर्ड फ्लू\nप्रकाशन त��रीख प्रारंभ तारीख शेवटची तारीख\nतलाठी पद भरती -2019 उपविभागिय अधिकारी कार्यालयाकडे वर्ग करण्याचे आदेश (पेसा)\nतलाठी पद भरती -2019 उपविभागिय अधिकारी कार्यालयाकडे वर्ग करण्याचे आदेश (पेसा)\nतलाठी पद भरती -2019 उपविभागिय अधिकारी कार्यालयाकडे वर्ग करण्याचे आदेश\nतलाठी पद भरती -2019 उपविभागिय अधिकारी कार्यालयाकडे वर्ग करण्याचे आदेश\nतलाठी पदभरती- 2019,गुणवत्ता यादी (पेसा)\nतलाठी पदभरती- 2019,गुणवत्ता यादी (पेसा)\nतलाठी पदभरती- 2019,गुणवत्ता यादी\nतलाठी पदभरती- 2019,गुणवत्ता यादी\nतलाठी पदभरती- 2019 (अंतिम निवड यादी व प्रतिक्षा यादी)\nतलाठी पदभरती- 2019 (अंतिम निवड यादी व प्रतिक्षा यादी)\nसंकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क जिल्हा प्रशासनाकडे आहेत\n© जिल्हा प्रशासन,नांदेड , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jan 19, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00736.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:Yugant.pdf/26", "date_download": "2021-01-28T10:09:14Z", "digest": "sha1:HAPYP74YSRCHHKXAZTER6YWSZ2PUL7D3", "length": 6481, "nlines": 62, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:Yugant.pdf/26 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे\nलग्न करून न घेता दोन पिढ्यांच्या लग्नाच्या खटपटी त्याला कराव्या लागल्या. सत्यवतीला रथातून आणून तिचे बापाशी लग्न लावले, ही जशी काय त्याच्या पुढच्या आयुष्याची नांदीच झाली. विचित्रवीर्य, धृतराष्ट्र, पांडू व विदुर ह्यांची लग्ने भीष्माच्या पुढाकारानेच झाली. स्वतःचे मूल नसलेल्या ब्रह्मचाऱ्याचे सबंध आयुष्य दुसऱ्याची मुले संभाळण्यात गेले. ह्या गुंत्यात तो जो पडला, तो शेवटपर्यंत. त्यातून त्याला सुटताच आले नाही.\nसत्यवतीच्या थोरल्या मुलाला राज्यावर बसवले. पण तो एका भांडणात मारला गेला. दुसरा मुलगा विचित्रवीर्य लहान असतानाच गादीवर बसला. त्याचे लौकर लग्न झालेले बरे, असे वाटून भीष्माने त्यासाठी काशिराजाच्या तीन मुली स्वयंवर मंडपातून पळवून आणल्या. थोरली अंबा म्हणाली, \"मी शाल्वला मनाने वरले आहे.\" त्याने तिला शाल्वाकडे पाठविले व तिच्या बहिणी अंबिका व अंबालिका ह्यांचे विचित्रवीर्याशी लग्न लावले. काशीहून मुली हस्तिनापुराला आणल्या, तो प्रवास काही दिवस चालला असणार. हस्तिनापुराला आणल्यावर. ‘मी मनाने दुसर्याची आहे’ हे सांगेपर्यंत काही ��िवस गेले असणार व शाल्वाकडे जाण्यास आणखी काही दिवस लोटले. म्हणजे स्वयंवर मंडपातून शाल्वाकडे जाईपर्यंत काही आठवडे मध्ये गेले असणार. ‘इतके दिवस परक्याकडे राहिलेल्या मुलीचा मी स्वीकार करणार नाही,’ असे शाल्वाने सांगितल्यावर अंबा भीष्माकडे आली व म्हणू लागली, “ज्या अर्थी तू मला स्वयंवर मंडपातून जबरदस्तीने आणले आहेस, त्या अर्थी तू आता माझ्याशी लग्न केले पाहिजेस\" ब्रह्मचर्याच्या प्रतिज्ञेमुळे भीष्माने तिला नाकारली व अपमानित झालेल्या, धिक्कारलेल्या, कुठेही आसरा नाही अशा परिस्थितीत असलेल्या अंबेने स्वतःला जाळून घेतले.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १० मे २०२० रोजी १०:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00736.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mundejobs.com/Advertise/3694/Contact.aspx", "date_download": "2021-01-28T08:43:42Z", "digest": "sha1:SSTE2FEY2Q3FO7JNTZBTHKZZ4FQ2NRBJ", "length": 4732, "nlines": 67, "source_domain": "mundejobs.com", "title": "पंडित दीनदयाळ उपाध्याय Shramev जयते Karyakram- Pandit Deendayal Upadhyay Shramev Jayate Karyakram-", "raw_content": "करीअर सर्च बचतगट, हिवर्डा - 413504, ता.भुम, जि.उस्मानाबाद\nसंचालक : मुंडे त्रिंबकेश्वर बाबा, औरंगाबाद\n\"शिक्षण, करियर, आरोग्य, पर्यावरण, विकसित भारत\"\nपंडित दीनदयाळ उपाध्याय Shramev जयते Karyakram-\nकाम अटी आणि खाली ठेवून, सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजना प्रदान काम, व्यावसायिक आरोग्य आणि कामगार सुरक्षा परिस्थिती नियंत्रित, घातक व्यवसाय पासून बालमजुरी दूर धोरणे / कार्यक्रम / योजना / प्रकल्प अंमलबजावणी कामगार जीवनाची गुणवत्ता सुधारण्यावर आणि प्रक्रिया, कामगार कायद्यांच्या अंमलबजावणीच्या मजबूत आणि कौशल्य विकास व रोजगार सेवा जाहिरात.\nसभ्य काम व कामगारांची परिस्थिती जीवन सुधारित गुणवत्ता, घातक क्षेत्रात बालमजुरी न भारत सुनिश्चित आणि कायमस्वरूपी रोजगार सेवा आणि कौशल्य विकास रोजगार वाढविण्यासाठी.\nनिकाल ( 49 )\nपुस्तक परिचय ( 1 )\nशैक्षणिक माहिती ( 32 )\nअभ्यासक्रम ( 14 )\nप्रशिक्षण संस्था ( 27 )\nपरीक्षांची माहिती ( 75 )\nशालेय तसेच स्पर्धा परीक्षां विषयी शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी.\nवेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांची माहिती शोधणे अगदी सोपे.\nझाालेल्या परीक्षांचे जाहीर झालेले निकाल एकाच ठिकाणी.\nवेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांचे परीक्षांचे अभ्याक्रम माहिती, मार्गदर्शन एकाच ठिकाणी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00737.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/mobile-phones/bsnl-broadband-bsnls-new-broadband-plan-offers-22gb-data-daily-unlimited-calling/articleshow/77081854.cms", "date_download": "2021-01-28T09:00:11Z", "digest": "sha1:5HD2BJAO6U5TA5U2SVJM7A5XF24ZOKOK", "length": 12615, "nlines": 110, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nBSNL: जबरदस्त प्लान, रोज २२ जीबी डेटा आणि फ्री कॉलिंग\nसरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएलने खासगी कंपन्यांना जोरदार टक्कर देणे सुरूच ठेवले आहे. आता बीएसएनएलने आपल्या नवीन BSNL 22GB CUL ब्रॉडबँड प्लानमध्ये दररोज २२ जीबी डेटा ऑफर देणे सुरू केले आहे.\nनवी दिल्लीःBSNL यूजर्स साठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनी आपल्या नवीन BSNL 22GB CUL ब्रॉडबँड प्लानमध्ये दररोज २२ जीबी डेटा ऑफर करीत आहे. १२९९ रुपयांच्या किंमतीच्या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळणार आहे. बीएसएनएलने या प्लानला १ जुलै २०२० ला लाँच केले होते. प्लानमध्ये 10Mbps पर्यंत स्पीड सोबत युजर्संना रोज २२ जीबी डेटा मिळत आहे. डेटा लिमिट संपल्यानंतर स्पीड कमी होऊन 2Mbps होते.\nवाचाः 6000mAh बॅटरीचा फोन भारतात लाँच, सॅमसंगला टक्कर, किंमत ७९९९ ₹\nसर्व सर्कलमध्ये प्लान उपलब्ध\nअंदमान आणि निकोबारला सोडून बीएसएनएलचा हा प्लान सर्व सर्कलमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. या प्लानला निवडण्यासाठी युजर्संना चार ऑप्शन मिळतात. पहिला ऑप्शन म्हणजे यासाठी युजर्संना दर महिन्याला १२९९ रुपये द्यावे लागतील. दुसरा ऑप्शन म्हणजे याचा वार्षिक सब्सक्रिप्शन आहे. प्लानच्या वार्षिक सब्सक्रिप्शनसाठी १२ हजार ९९० रुपये द्यावे लागतील. दर महिन्याला रेंटलने तुलना केल्यास याची रक्कम २५९८ रुपये होते.\nवाचाः सॅमसंग गॅलेक्सी M31s पासून रियलमी 6i पर्यंत, येताहेत स्वस्तातील स्मार्टफोन\nतीन वर्षापर्यंत करू शकतात सब्सक्राईब\nबीएसएनएलच्या या प्लानमध्ये तीन वर्षापर्यंत अडवॉन्स पेमेंट देऊन सब्सक्राईब केले जावू शकते. दोन वर्षासाठी युजर्सला २४ हजार ६८१ रुपये आणि तीन वर्षासाठी युजर्संना ३६ हजार ३७३ रुपये द्यावे लागतील.\nवाचाः वनप्लसचा सर्वात स्वस्त फोन आज लाँच होतोय\nखरेदी करू शकतात आयपी अॅड्रेस\nप्लानसोबत युजर्सला एक ईमेल अॅड्रेस सोबत १ जीबी फ्री क्लाउड स्टोरेज मिळणार आहे. तसेच युजर्सला जर २ हजार रुपये देऊन एक स्टेटिक आयपी अॅड्रेस खरेदी करू शकतो. यासाठी एक महिन्याचे रेंज सिक्योरिटी द्यावे लागेल. प्लानमध्ये कंपनी अनलिमिटेड कॉलिंगची ऑफर देत आहे. यासाठी कनेक्शनसोबत एक लँडलाइन फोन सुद्धा देण्यात येत आहे.\nवाचाः सॅमसंगचा फोन ४ हजार रु स्वस्त, कॅशबॅकही मिळणार\nवाचाः आता ब्रिटनने दिला चीनला झटका, घेतला जबरदस्त निर्णय\nवाचाः मोबाइल कंपन्यांनी ५जी फोन लाँच केलेत, यादी पाहायचीय\nवाचाः वनप्लसच्या जबरदस्त फोनवर ९ हजारांपर्यंत सूट\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nशाओमी स्मार्टफोन्ससाठी येतेय मोठे अपडेट, पूर्णपणे लूक बदलणार महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगमुलांचे डोळे, कान व लिवर ठेवायचं असेल आरोग्यदायी तर खाऊ घाला ‘हा’ टेस्टी पदार्थ\nमोबाइलजिओच्या 'या' प्लानमध्ये १६८ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग\nधार्मिकवर्षातील पहिला गुरु पुष्य योग: धन वृद्धीसाठी करा हे उपाय\nब्युटीशिल्पा शेट्टीने मुलगा वियानला शिकवली DIY ट्रिक, मोठ्या माणसांच्याही येईल कामी\nमोबाइलटिकटॉकने भारतातून गाशा गुंडाळला, 'इतके' हजार कर्मचारी झाले बेरोजगार\nकरिअर न्यूजकरोनाची भिती कायम; पुण्यात ५० टक्के शाळा उघडूनही उपस्थिती अत्यल्प\nमोबाइलJio vs Airtel vs Vi: ४ जी डेटा प्लान, किंमत १६ रुपयांपासून सुरू\nकार-बाइकदेशातील ८ वर्ष जुन्या वाहनांवर आता मोदी सरकारचा 'ग्रीन टॅक्स'\nगुन्हेगारीस्टँडअप कॉमेडियन फारुकीला जामीन नाहीच\nक्रिकेट न्यूजइंग्लंडविरुद्धच्या कसोटीसाठी अजिंक्य आला बायो बबलमध्ये; पाहा पहिल्या दिवशी काय केले\nविदेश वृत्तबायडन यांनी सौदी अरेबिया, युएईला दिला धक्का; घेतला 'हा' मोठा निर्णय\nसिनेन्यूजसुपरस्टारला सहन झाली नाही -९ ची थंडी नाकातून वाहू लागलं रक्त\nदेशदिल्ली हिंसाचार : जखमी पोलिस��ंच्या भेटीसाठी गृहमंत्री रुग्णालयात\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00737.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekachdheya.page/2020/07/7-HYwq5U.html", "date_download": "2021-01-28T09:15:38Z", "digest": "sha1:J67BBBJOZXMJGOVWNOPREDGIQA72HUOT", "length": 4720, "nlines": 30, "source_domain": "www.ekachdheya.page", "title": "देशभरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 7 लाखाहून अधिक", "raw_content": "\nदेशभरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 7 लाखाहून अधिक\nJuly 21, 2020 • महेश आनंदा लोंढे\nनवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आज सकाळी संपलेल्या 24 तासात कोविड 19 चे 22 हजार 664 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत बरे झालेल्या व्यक्तींची एकंदर संख्या 7 लाख 87 इतकी झाली आहे. देशातला रुग्ण बरे होण्याचा सरासरी दर आता 62 पूर्णांक 61 शतांश टक्के झाला आहे. सध्या एकंदर 3 लाख 90 हजार 459 रुग्णांवर देशभरात विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.\nगेल्या 24 तासात देशभरात 40 हजार 425 नवे कोरोनाबाधित आढळले असून कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून एकाच दिवसात एवढे कोविड रुग्ण आढळण्याची ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. देशात आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्या व्यक्तींची एकंदर संख्या 11 लाख 18 हजार 43 इतकी झाली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं देण्यात आली. काल दिवसभरात 681 रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे कोविडमुळे दगावलेल्या व्यक्तींची एकंदर संख्या आता 27 हजार 497 वर पोहोचली आहे.\nवृक्ष लागवड आवड म्हणून नव्हे तर गरज म्हणून हवी; राज्यात सुरू करणार मोठी मोहीम – मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच\nJanuary 22, 2021 • महेश आनंदा लोंढे\nयुवकांनी धैर्य आणि निष्ठेनं देशकार्यात योगदान द्यावं पंतप्रधान यांचं आवाहन\nJanuary 22, 2021 • महेश आनंदा लोंढे\nदेशभरातील १० लाखांहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण\nJanuary 22, 2021 • महेश आनंदा लोंढे\nदेशभरातील विद्यार्थ्यांना लागलीय शाळेत जाण्याची ओढ\nJanuary 20, 2021 • महेश आनंदा लोंढे\nयूनियन बँकेने आंध्र बँकेच्या सर्व शाखांचे आयटी इंटिग्रेशन केले पूर्ण\nJanuary 27, 2021 • महेश आनंदा लोंढे\nभारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाज���क बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00737.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtra24.in/2020/10/Student-commits-suicide-at-Mahagaon.html", "date_download": "2021-01-28T07:45:44Z", "digest": "sha1:RA6JI4OFD43DQAVJ4R4D2EDJJG2RBI37", "length": 8472, "nlines": 94, "source_domain": "www.maharashtra24.in", "title": "महागाव येथे विद्यार्थ्याची आत्महत्या - Maharashtra24", "raw_content": "\nरविवार, १८ ऑक्टोबर, २०२०\nHome महाराष्ट्र यवतमाळ महागाव येथे विद्यार्थ्याची आत्महत्या\nमहागाव येथे विद्यार्थ्याची आत्महत्या\nTeamM24 ऑक्टोबर १८, २०२० ,महाराष्ट्र ,यवतमाळ\nइत्या सहाव्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी दरम्यान उघडकीस आली. सवना येथे आज दुपारी साडेचार वाजता च्या सुमारास ही घटना घडली. अत्रिनंदन ज्ञानेश्वर गावंडे ( वय १२ वर्ष ) असे मृतक विद्यार्थ्याचे नाव आहे. तो सवना येथील शिवाजी माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत होता.\nघरालगत असलेल्या शेवग्याच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन त्यांने आत्महत्या केली. शेजारी राहणाऱ्या माहिलेस त्याचा झाडाला लटकलेला मृतदेह आढळला. मृतकाचे काका नारायण दिगंबर गावंडे यांनी या घटनेची फिर्याद महागाव पोलीस स्टेशनला दिली. खेळण्या-बागडण्याच्या वयात विद्यार्थ्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत तर्क-वितर्क लढविले जात आहेत.\nBy TeamM24 येथे ऑक्टोबर १८, २०२०\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमराठी मनाचे डिजिटल व्यासपीठ : वाचकांना विश्वासार्ह बातम्या व दर्जेदार वैचारिक लिखाण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.\nघाटंजीत वाहतूक पोलिसाची शेतकऱ्याला भरचौकात मारहाण\nपैशाची केली होती मागणी ; गणेश आगेच्या मस्तवालपणाने घाटंजीकर त्रस्त घाटंजी : शहरातील बाजारात आपल्या शेतातील भाजी विक्रीसाठी आणणाऱ्या शे...\nमहागांव येथे प्रेमयुगुलची आत्महत्या\n महागांव: प्रेम म्हणजे प्रेम असतं.कधी सरतही नाही,कधी पुरतही नाही.त्याच नावं 'प्रेम' असते.सात जन्माचे स्वप्न उराशी बाळ...\nयवतमाळ मध्ये कुख्यात गुंडाची भर रस्त्यावर हत्या\nअज्ञात आरोपी घटनास्थळा वरून पसार यवतमाळ शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी प्रमाण कमी झाले असताना आज दि.२६ ऑगस्ट रोजी दिवसा ढवळ्...\nअन् तांड्यातला मुलगा बनला उप-जिल्हाधिकारी\nलाखो जण ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन, नानाविध कौशल्य, ध्येयप्राप्ती कडे असताना रानावनात,तांड्यात राहणारा समाज म्हणजे बंजारा सम...\nनिळोणा धरणामध्ये बुडून दोघांचा मृत्यू\nराज्यासह देशात स्वतंत्र दिन साजरा होत असताना यवतमाळ येथील दोन युवक निळोणा धरणात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. सदर घटना सका...\nआणखी जाहिराती पाहण्यासाठी भेट द्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00737.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:Yugant.pdf/28", "date_download": "2021-01-28T10:09:49Z", "digest": "sha1:AIJEJLTQBYBS3OVGMB6RADIE3OBVF6GH", "length": 6567, "nlines": 62, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:Yugant.pdf/28 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे\nभीष्माने आंधळ्या धृतराष्ट्राला लांब देशीची राजकन्या बायको म्हणून आणली. आपला नवरा आंधळा आहे हे कळल्याबरोबर तिने आपले डोळे फडक्याने कायम बांधून टाकले. कुंती जाडजूड (पृथा) व निबरच होती. पण तिला व रूपवती माद्रीला ज्याच्या गळ्यात बांधले, त्याला स्त्री-संग शक्य नव्हता. बिचारी माद्री नवऱ्याच्या मृत्यूला कारण, म्हणून तरुणपणी सती गेली. ह्या पाच बायकांचा आत्मा किती तळमळला असेल भीष्मामुळेच त्यांची विटंबना झाली. भीष्म कुरुकुलातील कर्ता, अधिकारी पुरुष होता. त्यानेच आपल्या वंशाच्या वृद्धीपायी ह्या कुलस्त्रियांची मानहानी व विटंबना केला होती. गांधारी, कुंती, व माद्री ह्यांच्याबद्दल महाभारतात त्या वेळी लोक काय म्हणत होते, ते कळत नाही; पण काशिराजाच्या मुलींवर जे प्रसंग ओढवले, त्यांवरून भीष्माची भयंकर निर्भत्सना शिशुपालाच्या तोंडी आलेली आहे.\nप्रसंग होता धर्माच्या राजसूय यज्ञाच्या वेळी अग्रपूजा देण्याचा, सर्व थोर-थोर राजांना आमंत्रणे होती. पाहुण्यांना अर्घ्य देऊन त्यांचा सत्कार करायचा होता. पहिल्याने अर्घ्य कृष्णास द्यायचे, असे पांडवांनी भीष्माच्या सल्ल्याने ठरवले. त्याप्रमाणे तो अर्घ्य देणार, तो शिशुपालाने हरकत घेतली. \"इतर कोणी नाही, तरी तुमच्या कुळातील सर्वांत वृद्ध जो भीष्म त्याला अर्घ्य देणे योग्य,\" असे शिशुपाल म्हणाला, कृष्णालासुद्धा बोलता येऊ नये, असा हा मुद्दा होता; व तो बोललाही नाही. भीष्माने स्वतःच उठून, कृष्णच सर्व दृष्टींनी कसा योग्य हे बोलून दाखविले, तेव्हा शिशुपालाने चिडून उत्तर दिले, “भीष्मा, तुझे सर्व चरित्रच क्षत्रियाला काळिमा लावणारे आहे. अंबेने शाल्वाला वरले आहे, ही गोष्ट जगजाहीर होती, तरी तू तिचे हरण केलेस. विचित्रवीर्य धार्मिक राजर्षी. त्याने तिच्याशी लग्न\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १० मे २०२० रोजी १०:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00738.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/ahmednagar/fund-rs-twelve-crore-has-been-sanctioned-animal-husbandry-department-and-gram-panchayat", "date_download": "2021-01-28T09:52:16Z", "digest": "sha1:EG5PP26TAXBAMKNYT6QNYCCAUXRYQLSZ", "length": 17321, "nlines": 278, "source_domain": "www.esakal.com", "title": "नगर जिल्हा परिषदेला 12 कोटींचा निधी ; आरोग्य केंद्रांसाठी मिळणार 45 रुग्णवाहिका - A fund of Rs. twelve crore has been sanctioned for Animal Husbandry Department and Gram Panchayat Department at Ahmednagar | Ahmednagar City and Rural Marathi News - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nनगर जिल्हा परिषदेला 12 कोटींचा निधी ; आरोग्य केंद्रांसाठी मिळणार 45 रुग्णवाहिका\nनगर जिल्हा परिषदेने 14व्या वित्त आयोगाच्या व्याजाच्या रकमेतून आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग व ग्रामपंचायत विभागाकडील योजनांवर निधी खर्च करण्यासाठी ग्रामविकास विभागाकडे मंजुरी मागितली होती.\nअहमदनगर : राज्याच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेच्या 14 व्या वित्त आयोगाच्या व्याजाच्या रकमेतून आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग व ग्रामपंचायत विभागासाठी 11 कोटी 85 लाख रुपयांचा निधी मंजूर केला. त्यातून प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी नवीन 45 रुग्णवाहिका खरेदी करण्यात येतील, असे आदेश ग्रामविकास विभागाचे उपसचिव प्रवीण जैन यांनी पुण्यातील राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानाच्या राज्य प्रकल्प व्यवस्थापन संचालकांना दिला आहे.\nअहमदनगरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nनगर जिल्हा परिषदेने 14व्या वित्त आयोगाच्या व्याजाच्या रकमेतून आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग व ग्रामपंचायत विभागाकडील योजनांवर निधी खर्च करण्यासाठी ग्रामविकास विभागाकडे मंजुरी मागितली होती. त्यानुसार ग्रामविकास विभागाने जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी नवीन 45 रुग्णवाहिका खरेदीस परवानगी दिली. त्यासाठी पाच कोटी 85 लाख रुपये खर्च करता येतील. एक रुग्णवाहिका 13 लाख रुपयांची असेल.\nहे ही वाचा : नगर- पुणे महामार्गाने प्रवास करताय \nजिल्ह्यातील ग्रामीण भागातील कुटुंबांना अर्सेनिक अल्बम-30 औषधवाटपाचा प्रस्ताव मांडला आहे. त्यानुसार, नगर जिल्हा परिषदेला एक कोटी 48 लाख 68 हजार 520 रुपये देण्याबाबत राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान कार्यालयाला कळविले आहे.\nसंपादन : सुस्मिता वडतिले\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nशिर्डी बंदचा निर्णय मागे; विखे पाटलांची मध्यस्थी आली कामी\nशिर्डी (अहमदनगर) : साईसंस्थानचे कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी ग्रामस्थांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. तसेच आजवर बंद ठेवण्यात आलेली...\nनारायणगाव परिसरात प्राण्यांचे मांस व टेम्पो जप्त\nनारायणगाव : बंदी असताना गाय व बैल या प्राण्यांची कत्तल करून बेकायदेशीररित्या वाहनातून मांस वाहतूक केल्या प्रकरणी नारायणगाव पोलिसांनी वारुळवाडी...\nमोकाट कुत्र्यांचा जीवघेणा हल्‍ला; तीन जण गंभीर\nवरणगाव (जळगाव) : पिसाळलेल्या दहा ते १५ भटक्या कुत्र्यांनी चार जणांवर जीवघेणा हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना मंगळवारी (ता. २६) मध्यरात्री घडली....\nकोठला परिसरातील मावाविक्रेत्याविरुद्ध गुन्हा\nअहमदनगर : शहरातील कोठला परिसरातील एका मावाविक्रेत्याला पोलिस उपअधीक्षक विशाल ढुमे यांच्या पथकाने पकडले. त्याच्याकडून 24 हजार 880 रुपयांची सुगंधित...\nकोल्हापूर अर्बन बॅंकेची दीड कोटीची फसवणूक ; तिघांविरोधात गुन्हा\nउजळाईवाडी (कोल्हापूर) : उद्योग उभारणे व मशिनरी खरेदीची बोगस कोटेशन सादर करून कोल्हापूर अर्बन बॅंक गांधीनगर शाखेची दीड कोटी रुपयांची फसवणूक...\nअक्‍कलकोटमध्ये काहींची इच्छापूर्ती तर काहींचा अपेक्षाभंग सरपंच आरक्षणाची काहींना अचानक लॉटरी\nअक्कलकोट (सोलापूर) : तालुक्‍यातील 117 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत पंचायत समिती कार्यालयाच्या सभागृहात तहसीलदार के. अंकित यांच्या...\nबीड बायपासवर अपघातांचे सत्र सुरुच, ट्रकने दुचाकीला ठोकरल्याने दोघांचा मृत्यू\nऔरंगाबाद : बीड बायपास परिसरातील सुर्या लॉन��सजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्‍या ट्रकने दुचाकीला ठोकरले. या अपघातात दुचाकीवरील दोघेजण उपचारादरम्यान ठार...\nभाजप-शिवसेनेविरुद्ध महापालिकेत नवी आघाडी बजेटमध्ये विरोधी पक्षनेता पडणार तोंडघशी\nसोलापूर : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीची सत्ता आहे. मात्र, महापालिकेत तिन्ही पक्षांचे सूत अद्याप...\nCorona Update : औरंगाबादेत ३२ कोरोना रुग्णांची वाढ, दोन जणांचा मृत्यू\nऔरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी (ता.२७) ४२ जणांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत ४५ हजार ५१० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. दिवसभरात ३२...\nपहिल्याच दिवशी शाळेत ८८ हजार विद्यार्थ्यांची उपस्थिती\nनगर ः राज्य सरकारच्या निर्देशांनुसार आजपासून जिल्ह्यातील पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग भरविण्यास सुरवात झाली. पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील दोन हजार...\nकुटुंबाचा एकत्रित तो प्रवास ठरला शेवटचा ; अपघातात मायलेकराचा मृत्यू, बापलेकीने फोडला हंबरडा\nगांधीनगर (कोल्हापूर) : मोटारसायकलला ट्रकने उडविल्याने मोटारसायकलवरील मायलेकरांचा मृत्यू झाला, तर पती व मुलगी जखमी झाले. आशाराणी अण्णाप्पा...\nसावंतवाडीच्या सौंदर्याला बाधा नको ः केसरकर\nसावंतवाडी (सिंधुदुर्ग) - शहराला निसर्ग सौंदर्य लाभले आहे. शहराचा विकास नियोजनबद्ध पद्धतीने करण्यासाठी स्टॉल पुनर्वसन केले. यापुढेही शहर...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00738.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/akola/buldana-marathi-news-bibat-was-chasing-monkeys-strange-thing-happened-well-field-392332", "date_download": "2021-01-28T09:12:45Z", "digest": "sha1:PIDASJLPIJPV7CKQBCR6T4SB4FYRPIOQ", "length": 16644, "nlines": 286, "source_domain": "www.esakal.com", "title": "दोन वर्षांचे मादी बिबट करीत होते माकडांचा पाठलाग, शेतातील विहिरीवर झाला हा विचित्र प्रकार - Buldana Marathi News Bibat was chasing monkeys, this strange thing happened on the well in the field | Akola City and Rural Marathi News - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nदोन वर्षांचे मादी बिबट करीत होते माकडांचा पाठलाग, शेतातील विहिरीवर झ���ला हा विचित्र प्रकार\nदोन वर्षांचे मादी बिबट वाशीम जिल्ह्यातील परिसरात माकडांचा पाठलाग करित होते. मात्र, पाठलाग करीत असताना शेतातील विहिरीजवळ एक विचित्र प्रकार समोर आला.\nबुलडाणा: दोन वर्षांचे मादी बिबट वाशीम जिल्ह्यातील परिसरात माकडांचा पाठलाग करित होते. मात्र, पाठलाग करीत असताना शेतातील विहिरीजवळ एक विचित्र प्रकार समोर आला.\n31 डिसेंबर रोजी सकाळी दोन वर्षीय मादी बिबट माकडाचा पाठलाग करत होते. बुलडाणा तालुक्यातील जनुना शिवारात पंडित यशवंता नरोटे यांच्या गट नंबर ११८ मधील ४० फूट खोल विहिरीत पडले. त्यामध्ये बिबटचा मृत्यू झाला.\nहेही वाचा - Success Story:दोन एकरात तयार केला संपूर्ण विषमुक्त ‘आहार’, २३ प्रकारच्या भाजीपाला पिकातून अडीच लाखांचे उत्पन्न\nयासंदर्भात जनुना वन समिती अध्यक्ष रामकिशन राजपूत यांनी आज ३१ डिसेंबर रोजी सकाळी बुलडाणा वन विभागाला माहिती दिली\nहेही वाचा - अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा\nदरम्यान, एसीएफ रंजीत गायकवाड, बुलडाणा आरएफओ गणेश टेकाळे, वनपाल सुधीर आंबेकर, वनरक्षक समाधान मांटे, कैलास कराड, पोलिस पाटील प्रमोद ढोमने हे घटनास्थळी पोहोचले.\n(संपादन - विवेक मेतकर)\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअखेर प्रशासनाला आली जाग, चिखलदरा-परतवाडा रस्त्याच्या कामाला सुरुवात\nचिखलदरा (जि. अमरावती) : अखेर विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदऱ्याच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. याबाबत 'सकाळ'ने वृत्त प्रकाशित केले आहे....\n...यांना कूठली भाषा कळती तेच समजेना; उदयनराजे साता-यात गरजले\nसातारा : मराठा नेत्यांना कुटुंबातील मुलं भविष्यात विचारतील का झालं नाही मग तुम्ही तेव्हा काय उत्तर देणार. बास झालं आता. सारखं राजकारण...\nअल्पवयीन मुलीसोबत संबंध ठेवल्याचा प्रकार उघड, नवरदेवाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल\nबेलकुंड (जि.लातूर) : एका तेरा वर्षीय मुलीसोबत विवाह करणाऱ्या नवरदेवाविरोधात भादा पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी...\nबालवाडी शिक्षिकांना नोकरीची धास्ती ; अंगणवाडीत समाविष्ट करण्याचा निर्णय अजूनही कागदावरच\nकोल्हापूर : जिल्ह्यातील त्रेसष्ट अनुदानित बालवाड्यांना अंगणवाडीत समाविष्ट करण्याचा निर्णय अद्याप कागदोपत्रीच आहे. अनुदान बंद झाल्याने...\n तोंडओळख असलेल्या तरुणासोबत फिरणं महिलेला पडलं महागात\nलोणी काळभोर (पुणे) : सोलापुर जिल्हातील एका महिला शिक्षिकेला केवळ जुजबी तोंड ओळख असलेल्या इसमाबरोबर फिरणे चांगलेच अंगलट आले आहे. योगेश पाटील...\nभाजपचा कट्टर नेता शिवसेनेत, समीर देसाईंच्या येण्याने गोरेगावात सेना होणार अधिक ताकदवान \nमुंबई गोरेगावच्या पश्चिम भागातून सध्यातरी नामशेष झालेल्या शिवसेनेला भाजपमधून आलेले ताकदवान नेते समीर देसाई यांच्यामुळे नवसंजीवनी मिळेल का, या...\nसामाजिक सभागृहाला दिले माजी मुख्यमंत्र्यांचे नाव, पण ग्रामपंचायतीने कापले; गावात तणाव\nपोंभुर्णा (जि. चंद्रपूर) : चंद्रपूरचे सुपूत्र आणि माजी मुख्यमंत्री मा. सा. कन्नमवार यांचे नाव बोर्डा दीक्षित येथील सामाजिक सभागृहाला देण्यात आले....\nभाजपला मोठा धक्का ; आणखी एक नेता करणार रामराम \nचंदगड (कोल्हापूर) : भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य गोपाळराव पाटील भाजपला रामराम करणार आहेत. कुरणी (ता. चंदगड) येथे गोपाळराव पाटील...\nअनुदानासाठी 40 हजार शिक्षकांचे उद्यापासून आझाद मैदानावर आंदोलन 17 संघटनांनी स्थापन केली समन्वय समिती\nउत्तर सोलापूर : राज्यातील विना अनुदानित, अंशतः अनुदानित शाळांना शासनाने अनुदान देण्याचा निणर्य घेतला आहे. शासनाने घोषित केलेल्या वीस टक्के वाढीव...\nअण्णांच्या इशाऱ्यानंतर मोदी सरकार घाबरले, दिल्लीत सुरू झाल्या बैठकांवर बैठका\nराळेगणसिद्धी (अहमदनगर) : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. गुरुवारी केंद्रिय...\nरेल्वेमंत्री असताना लालूप्रसाद यादवांनी हेच केले हाेते; कऱ्हाडात चर्चा\nकऱ्हाड : नवीन वर्षात पालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वेळेवर यावे, यासाठी सवय लावण्यासाठी वारंवार प्रयत्न करूनही वेळेचे बंधन पाळले जात नसल्याने...\nसामनगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार; परिसरात भीतीचे वातावरण\nसामनगांव (नाशिक) : येथील विरोबा मंदिर परिसरातील ढोकणे वस्तीत बिबटयाने धुमाकूळ घालत शेतकऱ्यांची पुन्हा झोप उडवली आहे. बुधवारी (ता. 27) रात्री 8.30...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00738.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada-news/aurangabad/aurangabad-name-sambhajinagar-ashok-chavan-uddhav-thackeray-392999", "date_download": "2021-01-28T09:05:54Z", "digest": "sha1:HQBLW3TYYPIVYTEMDEUC7ZUPWN4CCDRQ", "length": 21204, "nlines": 309, "source_domain": "www.esakal.com", "title": "'औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करायचं, असं मुख्यमंत्री म्हणालेत का?' - Aurangabad name sambhajinagar ashok chavan Uddhav Thackeray | Top Latest and Breaking Marathi News - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\n'औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करायचं, असं मुख्यमंत्री म्हणालेत का\nमहाविकास आघाडी सरकार पाच वर्षे चालेल, असा विश्वासही व्यक्त करत आमच्यात मतभिन्नता असली तरी आमची खरी कुस्ती ही भाजप आणि एमआयएमशी आहे, असंही त्यांनी स्पष्ट केले\nजालना: सध्या प्रकाशात असणारा मुद्दा म्हणजे औरंगाबाद शहराचे नाव बदलण्याबद्दल काँग्रेस नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी त्यांचं मत मांडलं आहे. औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करायचे की नाही याबाबत मी आमच्या प्रदेशाध्यक्षांच्या मताशी सहमत आहे, अशी भूमिका मंत्री अशोक चव्हाण यांनी मांडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जेंव्हा याविषयी बोलतील आणि जेंव्हा हा विषय सरकारकडे येईल तेंव्हा बसून ठरवू, असे चव्हाण पत्रकारांशी बोलताना सांगितले.\nऔरंगाबादच्या नामांतरावरून सध्या राज्यात सत्तेवर असणाऱ्या महाविकास आघाडीत कुरबूर सुरू आहे. शिवसेनेने या नामांतराला पाठिंबा दिला आहे तर दुसरीकडे औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्यास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोध दर्शविला आहे.\nशहराचे नाव बदलून पाणी, रोजगार मिळेल का औरंगाबाद पालिका निवडणुकीत आप उमेदवार देणार\nकाँग्रेसच्या भूमिकेचा पुनरूच्चार चव्हाण यांनी जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे. ते म्हणाले, औरंगाबादचे नाव संभाजीनगर करायचे आहे, असं अद्याप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेले नाहीत. जेंव्हा हा विषय सरकारकडे चर्चेला येईल तेव्हा बसून ठरवू.\nऔरंगाबादचे नामांतर हा महाविकास आघाडी सरकारच्या किमान सामायिक कार्यक्रमाचा भाग नाही. औरंगाबादचे नामांतर हा स्थानिक पातळीवरचा म���द्दा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याविषयी कोणतेही वक्तव्य केलेले नाही, असं सांगत या विषयावर अशोक चव्हाण यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे चालेल, असा विश्वासही व्यक्त करत आमच्यात मतभिन्नता असली तरी आमची खरी कुस्ती ही भाजप आणि एमआयएमशी आहे, असंही त्यांनी स्पष्ट केले.\nमहाराष्ट्रात फडणवीसांचे, दिल्लीत मोदींचे सरकार असताना संभाजीनगरचेच नामांतर का शिल्लक ठेवलेत\nबाळासाहेब थोरात काय म्हणाले होते\nनामांतराच्या प्रश्नावर बोलताना बाळासाहेब थोरात यांनी तीन दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट केली होती. निवडणुका आल्या की लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी भावनिक मुद्दे उकरून काढले जातात. ही काही मंडळींची पद्धत आहे. मात्र, काँग्रेस आणि शिवसेना या चालीला फसणार नाहीत. नाव बदलल्याने सामान्य माणसाचं जीवन बदलत नाही. उत्तर प्रदेशमध्ये शहरांची नावं बदलून काय झालं, हे पाहिलं पाहिजे. सामान्य माणसाचे भले कसे होईल, यादृष्टीने आपण वाटचाल केली पाहिजे. त्यामुळे आपलं उद्दिष्ट काय आणि आपण कशी वाटचाल करायची याबाबत संबंधितांशी चर्चा करु. उत्तर प्रदेशमध्ये शहरांची नावं बदलून काय झालं, हे पाहिलं पाहिजे. सामान्य माणसाचे भले कसे होईल, यादृष्टीने आपण वाटचाल केली पाहिजे. त्यामुळे आपलं उद्दिष्ट काय आणि आपण कशी वाटचाल करायची याबाबत संबंधितांशी चर्चा करु, असे मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले होते.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपरभणी : सेलू बाजार समितीच्या प्रशासकपदासाठी अनेकांची फिल्डींग\nसेलू ( जिल्हा परभणी ) : येथिल कृषि उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकारी व सदस्यांच्या अधिकाराचे अधिक्रमण करण्यात आले असून बाजार समितीचा कारभार...\nकर्करोगाचा धोका टाळता येणे शक्‍य ; ‘नॅनो बायो मटेरियल बेस्ड सेंसर’मध्ये डॉ. पाटील यांचे संशोधन\nकोल्हापूर : प्राथमिक अवस्थेत कर्करोगाचे निदान झाल्यास त्याच्यावर वेळीच उपचार करून रुग्णाला कर्करोगमुक्‍त करता येणे शक्‍य होते, यासाठी प्राथमिक...\nझेंडा फडकावण्यावरून बार्शीच्या सुलाखे हायस्कूलच्या प्राचार्यांना दिली शिक्षकाने पेटवून घेण्याची धमकी \nबार्शी (सोलापूर) : शहरातील सुलाखे हायस्कूलमधील शिक्षकाने, उपमुख्याध्यापिकेच्या हस्ते शाळेचे ध्वजवंदन होणार असेल तर शाळेतच पेटवून घेईन, अशी धमकी...\nमी तोंड उघडलं तर शेतकरी नेत्यांना पळता ही येणार नाही, दीप सिद्धूचा Facebook लाइव्हवरुन इशारा\nनवी दिल्ली- 26 जानेवारी रोजी लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारप्रकरणी जबाबदार ठरवला जात असलेला पंजाबी कलाकार दीप सिद्धूने फेसबुकवर लाइव्ह येत शेतकरी...\n...यांना कूठली भाषा कळती तेच समजेना; उदयनराजे साता-यात गरजले\nसातारा : मराठा नेत्यांना कुटुंबातील मुलं भविष्यात विचारतील का झालं नाही मग तुम्ही तेव्हा काय उत्तर देणार. बास झालं आता. सारखं राजकारण...\nट्रॅक्टर परेडमधील जखमी पोलिसांना अमित शहांची भेट; केली प्रत्येकाची विचारपूस\nनवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाला कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर परेड काढली होती. मात्र, या ट्रॅक्टर परेडमध्ये पोलिस...\nनारायणगाव परिसरात प्राण्यांचे मांस व टेम्पो जप्त\nनारायणगाव : बंदी असताना गाय व बैल या प्राण्यांची कत्तल करून बेकायदेशीररित्या वाहनातून मांस वाहतूक केल्या प्रकरणी नारायणगाव पोलिसांनी वारुळवाडी...\n'वजीर' सुळक्याच्या माथ्यावर राष्ट्रगीत गाऊन नांदेडच्या शिक्षकांचा आगळा वेगळा प्रजासत्ताक दिन साजरा\nमालेगाव ( ता. अर्धापूर जि. नांदेड) : उंच- उंच टेकड्या, घनदाट जंगल आणि त्या मधोमध असलेला 90 अंशातील सरळ सुळका. कोणाच्याही अंगावर शहारे येतील अशीच ही...\n\"वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था उद्धवस्त करायचीये, तर मोदींकडून शिका''\nनवी दिल्ली- काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी (Rahul Gandhi) बजेट सत्राच्या आधी नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांनी...\nमोकाट कुत्र्यांचा जीवघेणा हल्‍ला; तीन जण गंभीर\nवरणगाव (जळगाव) : पिसाळलेल्या दहा ते १५ भटक्या कुत्र्यांनी चार जणांवर जीवघेणा हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना मंगळवारी (ता. २६) मध्यरात्री घडली....\n\"अहिल्यादेवी होळकर स्मारकाची महिनाभरात प्रक्रिया सुरू होईल; मी पालकमंत्री आहे, काळजी करू नका \nसोलापूर : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील अहिल्यादेवींच्या स्मारकाची प्रक्रिया महिनाभरात सुरू होईल, असे आश्वासन पालकमंत्री...\nइतिहासकालीन व्यक्तींचा अभ्यास करणारे स्वप्नील कोलते काळाच्या पडद्याआड\nउरुळी कांचन (पुणे)- मराठ्यांच्य�� पराक्रमाची शौयगाथा अर्थात \"मुकद्दर\" या नावाचे पुस्तक लिहणाऱ्या, स्वप्नील रामदास कोलते (वय- 33, रा. कोरेगाव मुळ ता....\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00738.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/carcass-was-found-dead-parbhani-news-386991", "date_download": "2021-01-28T09:26:28Z", "digest": "sha1:RHTOYR3IEENIUACQ4F5MTLASDIMYO2DL", "length": 21762, "nlines": 301, "source_domain": "www.esakal.com", "title": "कारवड आढळली मयत, बिबट्याचा वावर असल्याची चर्चा - The carcass was found dead, Parbhani News | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nकारवड आढळली मयत, बिबट्याचा वावर असल्याची चर्चा\nपरभणी जिल्ह्यातील पुर्णा तालुक्यातील महागाव शिवारात मारोती बापूराव मोहिते यांची कारवडीचा वन्य प्राण्याने फडशा पाडलेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. समाजमाध्यमातून सर्वत्र ही बातमी पोहचली व तालुक्यात बिबट्या आल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले.\nपूर्णा ः फडशा पाडलेली कारवड आढळल्यानंतर महागाव (ता.पूर्णा) परिसरात बिबट्याचा वावर असल्याची भितीयुक्त चर्चा तालुक्यात आज दिवसभर पहावयास मिळाली.\nमहागाव शिवारात मारोती बापूराव मोहिते यांची कारवडीचा वन्य प्राण्याने फडशा पाडलेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. समाजमाध्यमातून सर्वत्र ही बातमी पोहचली व तालुक्यात बिबट्या आल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले.\nपरिसरात लावले ट्रॅप कॅमेरे\nविभागीय वन अधिकारी कामाजी पवार व वन परिक्षेत्र अधिकारी जयसिंग कच्छवे यांनी या बाबीची तत्काळ दखल घेत वन परिमंडळ अधिकारी काशीनाथ भंडारे, सुरेखा नरवाडे, रामा राठोड, लक्ष्मण राठोड व सुरेश सावंत यांचे पथक या भागात पाचारण केले. या पथकाने परिसरात कसून पाहणी केली. परंतू, जमिनीत ओलसरपणा नसल्याने वन्य प्राण्याच्या पायाचे ठसे आढळून आले नाहीत. वन परिमंडळ अधिकारी काशीनाथ भंडारे यांनी ही माहिती देत हा हल्ला वन्य प्राण्यानेच केल्याचे सांगत, तो प्राणी नेमका कोणता या ��ाबतीत सुगावा लागला नसल्याचे सांगितले. त्याचा तपास करण्यासाठी या परिसरात ट्रॅप कॅमेरे लावण्यात आल्याची माहिती त्यांनी ‘सकाळ’ला दिली.\nपथक या परिसरात शोध घेत असून जनतेने काही दिवस शेतातील आखाड्यावर उघड्यावर झोपू नये व जनावरे मोकळ्या ठिकाणी बांधू नयेत, आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन विभागीय वन अधिकारी कामाजी पवार यांनी केले.\nहेही वाचा - मोठी ब्रेकिंग नरभक्षक बिबट्याला मारले ठार\nहिंस्र प्राण्याने दोन शेळ्या केल्या फस्त\nगंगाखेड ः तालुक्यातील डोंगरगाव येथील शेतकरी रामकिशन सोडगीर यांच्या दोन शेळ्या परिसरात चरण्यासाठी गेल्या असता हिंस्त्र प्राण्याने त्यांच्यावर हल्ला चढवत शेळ्या फस्त केल्याची घटना (ता.१८) रोजी घडली. जालना, बीड, उस्मानाबाद परिसरात बिबट्याने धुमाकूळ माजवला असतानाच तालुक्यातील डोंगरगाव येथील शेतकरी रामकिशन गुंडीबा सोडगीर यांच्या दोन शेळ्या परिसरात चरत असताना हिंस्र प्राण्याने शेळ्यांचा बळी घेतला. यामुळे तालुक्यात भितीचे वातावरण पसरले आहे. परिसरात फिरणाऱ्या हिंस्त्र प्राण्याचा तत्काळ शोध वनविभागाने घ्यावा, अशी मागणी धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक सखाराम बोबडे पडेगावकर यांनी विभागीय वन अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. या परिसरात प्रथमदर्शनी पाहणी केली असता हा हल्ला बिबट्याने केलेला नसून इतर हिंस्र प्राण्याने केलेला आहे. शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई मिळेल, असे विभागीय वन अधिकारी कामाजी पवार यांनी सांगितले.\nहेही वाचा - नांदेड : समाजातील पाश्चात्य संस्कृतीचेही अनुकरण थांबवावे - दत्तु डहाळे\nखदानीच्या पाण्यात बुडून पंधरा वर्षीय मुलाचा मृत्यू\nमानवत ः खदाणीच्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या एका १५ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता.१८) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. शहरातील केकेएम महाविद्यालयाच्या पाठीमागे असणाऱ्या एका खदानीत पवन सिताराम कोकरे (रा.बर्गी मोहल्ला, मानवत) हा आपल्या मित्रांसह पोहण्यासाठी गेला होता. परंतू, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडुन त्याचा मृत्यू झाला. येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली.\nसंपादन ः राजन मंगरुळकर\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाई��� अॅप डाऊनलोड करा\nमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आले पत्र अन् उडाली एकच खळबळ\nअमरावती : चिखलदरा तसेच धारणी तालुक्‍यातील बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये राजकीय हस्तक्षेप करीत जिल्हा परिषद सदस्यांनी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार...\nमोठी बातमी: राज ठाकरे हाजिर हो, बेलापूर कोर्टाकडून वॉरंट जारी\nमुंबईः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना बेलापूर कोर्टानं वॉरंट बजावलं आहे. २०१४ला वाशी टोल नाक्यावर झालेल्या तोडफोड प्रकरणी...\nCorona Vaccine Centre: मुंबईत लवकरच आणखी 25 लसीकरण केंद्र\nमुंबई: मुंबईत लसीकरण केंद्रांची क्षमता वाढविण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला असून येत्या आठवड्याभरात नवे 25 लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहेत....\nकर्करोगाचा धोका टाळता येणे शक्‍य ; ‘नॅनो बायो मटेरियल बेस्ड सेंसर’मध्ये डॉ. पाटील यांचे संशोधन\nकोल्हापूर : प्राथमिक अवस्थेत कर्करोगाचे निदान झाल्यास त्याच्यावर वेळीच उपचार करून रुग्णाला कर्करोगमुक्‍त करता येणे शक्‍य होते, यासाठी प्राथमिक...\nअखेर प्रशासनाला आली जाग, चिखलदरा-परतवाडा रस्त्याच्या कामाला सुरुवात\nचिखलदरा (जि. अमरावती) : अखेर विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदऱ्याच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. याबाबत 'सकाळ'ने वृत्त प्रकाशित केले आहे....\nकळमनुरीचे तत्कालीन गटविकास अधिकारी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घेतले ताब्यात\nकळमनुरी ( जिल्हा हिंगोली ) : येथील पंचायत समितीच्या सहाय्यक लेखा अधिकार्‍यास मागील काळात लाचलुचपत विभागाने अटक केली होती. या प्रकरणाच्या चौकशीमध्ये...\n'वजीर' सुळक्याच्या माथ्यावर राष्ट्रगीत गाऊन नांदेडच्या शिक्षकांचा आगळा वेगळा प्रजासत्ताक दिन साजरा\nमालेगाव ( ता. अर्धापूर जि. नांदेड) : उंच- उंच टेकड्या, घनदाट जंगल आणि त्या मधोमध असलेला 90 अंशातील सरळ सुळका. कोणाच्याही अंगावर शहारे येतील अशीच ही...\nमोकाट कुत्र्यांचा जीवघेणा हल्‍ला; तीन जण गंभीर\nवरणगाव (जळगाव) : पिसाळलेल्या दहा ते १५ भटक्या कुत्र्यांनी चार जणांवर जीवघेणा हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना मंगळवारी (ता. २६) मध्यरात्री घडली....\n\"अहिल्यादेवी होळकर स्मारकाची महिनाभरात प्रक्रिया सुरू होईल; मी पालकमंत्री आहे, काळजी करू नका \nसोलापूर : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील अहिल्यादेवींच्य��� स्मारकाची प्रक्रिया महिनाभरात सुरू होईल, असे आश्वासन पालकमंत्री...\nइतिहासकालीन व्यक्तींचा अभ्यास करणारे स्वप्नील कोलते काळाच्या पडद्याआड\nउरुळी कांचन (पुणे)- मराठ्यांच्या पराक्रमाची शौयगाथा अर्थात \"मुकद्दर\" या नावाचे पुस्तक लिहणाऱ्या, स्वप्नील रामदास कोलते (वय- 33, रा. कोरेगाव मुळ ता....\n300 रुपयांना विकलेला लॅपटॉप हितेंद्र ठाकूर यांचा भांडाफोड करणार ईडीचे अधिकारी घेताहेत शोध\nमुंबईः ईडी म्हणजेच सक्तवसुली संचलनालय आता भंगारवाल्यांची चौकशी करत असल्याची माहिती समोर आली आहे. आता ईडीचे अधिकारी वसई आणि नालासोपारा भागातील...\nबालवाडी शिक्षिकांना नोकरीची धास्ती ; अंगणवाडीत समाविष्ट करण्याचा निर्णय अजूनही कागदावरच\nकोल्हापूर : जिल्ह्यातील त्रेसष्ट अनुदानित बालवाड्यांना अंगणवाडीत समाविष्ट करण्याचा निर्णय अद्याप कागदोपत्रीच आहे. अनुदान बंद झाल्याने...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00738.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/shiv-sena-should-introspect-rather-give-advice-fadnaviss-commentary-sanjay-rauts-reactions", "date_download": "2021-01-28T08:49:25Z", "digest": "sha1:23YC5J2XY2PWJXKQSEX7OQ3GBEOCZ2JL", "length": 21846, "nlines": 302, "source_domain": "www.esakal.com", "title": "'सल्ले देण्यापेक्षा शिवसेनेने आत्मचिंतन करावं'; संजय राऊतांच्या प्रतिक्रियांवर फडणवीसांचे टीकास्त्र - Shiv Sena should introspect rather than give advice Fadnaviss commentary on Sanjay Rauts reactions | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\n'सल्ले देण्यापेक्षा शिवसेनेने आत्मचिंतन करावं'; संजय राऊतांच्या प्रतिक्रियांवर फडणवीसांचे टीकास्त्र\nबिहारमध्ये एनडीएची सत्ता येणं यात फडणवीसांचेही यश मानले जात आहे. बिहार निवडणूकीच्या निकालनंतर त्यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.\nमुंबई- बिहार विधानसभा निवडणूकांकडे सगळ्या देशाचे लक्ष लागले होते. महाराष्ट्रातही या निवडणूकीच्या जोरदार चर्चा होत होत्या. महाराष्ट्रासाठी आणखी एक दुवा या निवडणूकीत महत्वाचा होता तो म्हणजे राज्याचे माजी मुख्यमंत्री आ���ि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस\nफडणवीस हे बिहार विधानसभा निवडणूकीसाठी भाजपकडून प्रभारी म्हणून काम पाहत होते. बिहारमध्ये भाजपच्या संघटन आणि प्रचाराच्या नियोजनाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. बिहारमध्ये एनडीएची सत्ता येणं यात फडणवीसांचेही यश मानले जात आहे. बिहार निवडणूकीच्या निकालनंतर त्यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.\nहेही वाचा - मुंबईसह राज्यात थंडीचा लपंडाव; रात्री हुडहुडी दिवसा घामाघूम\n'' बिहारमध्ये एनडीएला मिळालेला विजय हा मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितिश कुमार यांच्यावर जनतेने दाखवलेला विश्वास आहे. कोरोनाच्या काळात मोदीजींनी गरिब आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी सर्व ती आवश्यक पाऊले उचलली. बिहारी जनतेने एकमुखाने एनडीएवर विश्वास दाखवला आहे. बिहारने राजकिय दृष्ट्या खुप काही शिकायला मिळाले. त्याठिकाणी प्रत्येक समाजाला प्रतिनिधित्व मिळावे म्हणून आम्ही प्रयत्न केले.'' असे फडणवीस म्हणाले.\nबिहार निकालाच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसनेते दिग्विजय सिंह यांनी नितिश कुमार यांनी संघ आणि भाजपची साथ सोडावी असे म्हटले आहे. त्यावर फडणवीसांनी म्हटले की, दिग्वीजय सिंह हे देशातील मनोरंजन चॅनेल आहे. ते अशी वक्तव्ये करीत राहतात. त्यांच्या मताला महत्व देण्याचे कारण नाही. बिहारमध्ये मोदींनी नितिश कुमार यांना शब्द दिला आहे, की, निवडणूका जिंकल्यास तेच मुख्यमंत्री असतील.\nशिवसेना नेते संजय राऊत यांनी बिहारमध्ये महाराष्ट्र पॅटर्न होईल, नितिश कुमार जास्त वेळ भाजप सोबत राहू शकणार नाही. असे म्हटले होते. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, संजय राऊत किंवा शिवसेना यांचे चित झालो तरी बोट वरती असणे ही वृत्ती आहे. बिहारमध्ये उद्धवजी जाणार, अदित्य जाणार संजय राऊत जोरदार प्रचार करणार असे म्हटले जात होते. शिवसेनेला नोटापेक्षाही कमी मते त्याठिकणी मिळाली. त्यामुळे दुसऱ्यांना सल्ले देण्याएवजी शिवसेनेने आत्मचिंतन करण्याची गरज आहे. मोदींनी उद्धव ठाकरे यांच्या संमतीने भाजपचा मुख्यमंत्री होईल असे जाहीर केले होते. त्यामुळे महाराष्ट्रात या मुद्यावर आम्ही ठाम होतो. नैतिकता सोडून दुसऱ्याशी युती करण्यात येते तेव्हा जनता उत्तर देते. बिहारमध्ये मोदींनी आधीच नितिश कुमार मुख्यमंत्र��� असतील असे जाहीर केले आहे. त्यानुसार भाजप त्यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन करेल.\nहेही वाचा - वारकरी आणि कोळी बांधवांचे प्रतिनिधी राज दरबारी दाखल; अडचणी आणि मागण्यांचा वाचला पाढा\nमहाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात जनतेत प्रक्षोभ आहे. अतिवृष्टी, पूर आदींमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारी मदत उपलब्ध होत नाहीये. मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आम्ही विरोधी पक्षात आहोत. ती सक्षमपणे भूमिका निभवणार, असेही फडणवीसांनी म्हटले आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n‘परमवीरचक्र मिळायला हवे होते’\nहैदराबाद - गलवान खोऱ्यात चीनविरुद्धच्या संघर्षातील हुतात्मा कर्नल संतोष बाबू यांना परमवीरचक्र मिळायला हवे होते, अशी भावना त्यांच्या माता-पित्याने...\nजंगल सफारी करताना जंगल कसं पाहायचे घ्या जाणून\nसांगली : जंगल म्हटलं की समोर दिसतो तो वाघ. या निसर्गचक्राचा तो अधिष्ठाता आहे. वाघ म्हणजे सर्व सृष्टीचा जीवनदाता. जिथे वाघ राहतो तो भाग घनदाट...\nविड्याचे पान शुभ कार्यात का आहे महत्वाचे; अन्‌ आरोग्‍यदायी फायदे\nजळगाव : विड्याच्या पानाला केवळ महाराष्ट्रीय लोकांमध्येही नाही तर इतर धर्मांतील लोकांमध्ये देखील महत्व आहे. बंगाली लोकांमध्ये लग्नामध्ये वधूच्या...\nगलवानमधील शहीद जवानांना वीरता पुरस्कार दिल्याने चीनचा तीळपापड; जाणून घ्या खरं कारण\nबिजिंग- मागील वर्षी जून महिन्यात गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये संघर्ष झाला. यात भारताचे जवान शहीद झाले होते. चीनचेही काही सैनिक मारले...\n' माळीनगरच्या शिक्षकासह सहा रायडर्स मारणार चार हजार किलोमीटर सायकलिंगने जवानांना सॅल्यूट\nमाळीनगर (सोलापूर) : \"सैनिक हो तुमच्यासाठी' (राईड फॉर द सोल्जर्स) या मोहिमेत महाराष्ट्रातील सहा जण कोटेश्वर मंदिर (कच्छ, गुजरात) ते किबीथू (अरुणाचल...\nमोबाईल वापरातही मुलगा-मुलगी भेद; कुटुंबांची मानसिकता संतापजनक\nनवी दिल्ली - डिजिटल जमान्यात आपण नवनवीन तंत्रज्ञान हाताळत आहोत. रोज बाजारात काही ना काही नवीन अपडेट येत आहेत. प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन दिसत...\nआता स्थलांतरितांना मिळणार सुरक्षा अन् सहाय्यही - अर्जुन मुंडा\nनाशिक : कोरोना महामारीम���्ये स्थलांतरित मजुरांच्या पायपिटीतून विदारक चित्र देशापुढे आले. पण नेमके किती स्थलांतरित मजूर आहेत याची आकडेवारी सरकारकडे...\nपश्चिम बंगालनंतर शिवसेना उत्तर प्रदेशातही लढवणार निवडणुका\nमुंबई: पश्‍चिम बंगाल विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्णय शिवसेनेने जाहीर केला आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेशातील पंचायत निवडणुकाही शिवसेना लढणार असल्याची...\nSerum Institute Fire: मृतांच्या कुटुंबीयांना २५ लाखांची मदत; सायरस पुनावालांनी केली घोषणा\nपुणे : सीरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीत जीव गमवावा लागलेल्या कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची मदत करण्यात येणार असल्याचे सीरम...\nकाँग्रेस शोधतेय राहुल गांधींना पर्याय; अध्यक्षपदाच्या शर्यतीत ज्येष्ठ नेता\nनवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर अद्यापही काँग्रेसला अध्यक्षपदासाठी उमेदवार मिळालेला...\n'अर्णब गोस्वामी व्हॉट्सअॅप चॅट प्रकरणावर भाजपने तांडव सोडा, पण भांगडाही केला नाही'\nमुंबईः तांडव या वेबसिरीजमध्ये दाखवलेल्या दृश्यावरुन वाद सुरु आहे. त्याचे पडसादही उमटताना दिसत आहे. वरुन गुन्हेही दाखल झालेत. भाजपनं या प्रकरणावर...\nएसटीची प्रवासी वाहतूक पोचली ७० टक्क्यांपर्यंत; महामंडळाचे विभागीय नियंत्रकांची माहिती\nनाशिक : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवरील ‘अनलॉक’नंतर राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांमधून होणाऱ्या प्रवासी वाहतुकीचे प्रमाण ७०...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00738.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/editorial-articles/editorial-article-290297", "date_download": "2021-01-28T09:58:14Z", "digest": "sha1:FOFHDT2KGPCFG3PJL6RXRKOT3DYCVG6P", "length": 25485, "nlines": 287, "source_domain": "www.esakal.com", "title": "अग्रलेख : दहशतवादाचा ‘विषाणू’ - editorial article | Marathi News - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nअग्रलेख : दहशतवादाचा ‘विषाणू’\nकाश्‍मीरमध्ये सातत्याने दहशतवादी कारवाया घडवून आणणाऱ्या \"हिज्बुल मुजाहिद्दीन' या संघटनेचा म्होरक्‍या रियाज नियाकू अखेर दक्षिण काश्‍मीरमधील अवंतीपुरा परिसरात झालेल्या लष्कराच्या कारवाईत ठार झाला आहे. बुऱ्हाण वाणी चकमकीत मारला गेल्यानंतरच्या वर्षभरात \"हिज्बुल'ची सूत्रे नायकूच्या हाती आली होती. त्याला ठार करण्यात यश आल्यामुळे दोनच दिवसांपूर्वी हिंदवाडा परिसरात लष्कराच्या कमांडिग ऑफिसरच्या अतिरेक्‍यांनी केलेल्या निर्घृण हत्येचा बदला सुरक्षा दलांनी घेतला आहे.\nकाश्‍मीरमध्ये सातत्याने दहशतवादी कारवाया घडवून आणणाऱ्या \"हिज्बुल मुजाहिद्दीन' या संघटनेचा म्होरक्‍या रियाज नियाकू अखेर दक्षिण काश्‍मीरमधील अवंतीपुरा परिसरात झालेल्या लष्कराच्या कारवाईत ठार झाला आहे. बुऱ्हाण वाणी चकमकीत मारला गेल्यानंतरच्या वर्षभरात \"हिज्बुल'ची सूत्रे नायकूच्या हाती आली होती. त्याला ठार करण्यात यश आल्यामुळे दोनच दिवसांपूर्वी हिंदवाडा परिसरात लष्कराच्या कमांडिग ऑफिसरच्या अतिरेक्‍यांनी केलेल्या निर्घृण हत्येचा बदला सुरक्षा दलांनी घेतला आहे. या कारवायांमागे दहशतवाद्यांना पाकिस्तानकडून मिळत असलेली रसद आणि चिथावणी कारणीभूत ठरत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. हिंदवाडा येथे ज्या पद्धतीने दहशतवाद्यांनी काही काश्‍मिरींना ओलीस ठेवले होते, त्यावरूनच ते स्पष्ट झाले होते. त्यावेळी भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईनंतर या काश्‍मिरींची सुटका झाली होती. मात्र, त्या कारवाईत एक मेजर आणि कर्नलसह ५ हुतात्मा झाले होते.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nदहशतवाद्यांविरुद्धच्या कारवाईत कमांडिग अधिकारी मारले गेल्याचे उदाहरण सहसा बघावयास मिळत नाही. यापूर्वी अशी घटना नोव्हेंबर २०१५मध्ये घडली होती आणि तेव्हा कर्नल संतोष महाडिक यांना वीरमरण आले होते.\nअफगाणिस्तानात झालेल्या सरशीमुळे दहशतवादी संघटनांना चेव आला आहे. काश्‍मिरातील कारवाया वाढण्यास ही परिस्थिती कारणीभूत आहे. हिंदवाडातील हत्याकांडाकडे या पार्श्वभूमीवर पाहावे लागेल. त्याच हत्याकांडाचा बदला भारतीय लष्कराने दोन दिवसांत रियाज नायकू यास ठार करून घेतला आहे. नायकूच्या मृत्यूमुळे \"हिज्बुल' च्या आणखी एका म्होरक्‍याचा शेवट झाला असला, तरी अवघ्या तीन वर्षांपूर्वीपर्यंत नायकू हे नावही काश्‍मिरी जनतेस ठाऊक न���्हते. \"हिज्बुल'चा खऱ्या अर्थाने सर्वेसर्वा बुऱ्हान वाणी २०१६ मध्ये लष्करी कारवाईत ठार झाल्यानंतर त्या संघटनेची सूत्रे यासीन इट्टू उर्फ महमद गझनवी याच्याकडे आली होती.\nमात्र, अवघ्या वर्षभरात म्हणजे २०१७ मध्ये तोही एका कारवाईत ठार झाल्यानंतर केवळ पाकिस्तानच्या पाठिंब्यामुळेच तग धरून असलेल्या \"हिज्बुल'ची सूत्रे नायकूकडे आली होती. तेव्हापासून काश्‍मीर खोऱ्यात झालेल्या अनेक दहशतवादी कारवायांमागे नायकूचाच \"ब्रेन' होता. कुलगाम येथे झालेले सहा परप्रांतीय मजुरांचे हत्याकांड असो, की जम्मू-काश्‍मीरचा विशेष दर्जा रद्द करण्याच्या निर्णयानंतर शोपियॉं परिसरात झालेली फळविक्रेते आणि ट्रकचालकांची हत्या असो, की एक सरपंच आणि दोन नागरिकांची हत्या असो; या साऱ्या हत्या नायकू यानेच घडवून आणल्या.\nभारतीय सुरक्षा यंत्रणा तेव्हापासून नायकूच्या शोधात होत्या आणि त्यासाठी १२लाख रुपयांचे इनामही जाहीर करण्यात आले होते. आता \"हिज्बुल'चा आणखी एक म्होरक्‍या मारला गेल्यानंतर तरी अशा प्रकारच्या दहशतवादी कारवायांना आळा बसणार काय, हाच प्रश्‍न या निमित्ताने पुढे आला आहे. कोरोना विषाणूच्या फैलावानंतरही गेल्या महिनाभरात सुरक्षा दलांचे एकूण १८ अधिकारी व जवान दहशतवादी कारवायांमध्ये हुतात्मा झाले आहेत. त्यामुळेच नायकू मारला गेल्यामुळे काश्‍मीरमधील सुरक्षा दलांचा हा मोठा विजय समजला जात आहे. शिवाय, गेल्या दहा दिवसांत \"हिज्बुल'बरोबरच \"अन्सर गझवटूल हिंद' या आणखी एका दहशतवादी संघटनेला निकामी करण्यात सुरक्षा यंत्रणा यशस्वी झाल्याचा दावा केला जात आहे.\nखरे तर कोरोना विषाणूच्या थैमानाच्या पार्श्‍वभूमीवर जगभरातील दहशतवादी संघटनांना शस्त्रसंधीचे आवाहनही संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांनी केले होते. मात्र, त्याला एखाददुसरा अपवाद वगळता कुठेच प्रतिसाद मिळाला नाही. काश्मिरात कारवाया करणाऱ्या दहशतवादी संघटनांनी तर उलट या काळात घातपाती कारवाया वाढवल्या. कोरोना विषाणूची बाधा झालेल्यांना पाकिस्तान काश्मीर खोऱ्यात घुसवत असल्याचा आरोप गेल्याच महिन्यात जम्मू-काश्‍मीरचे पोलिस महासंचालक दिलबाग सिंग यांनी केला होता. पाकिस्तानच्या या कुरापती माणुसकीला काळिमा फासणाऱ्या आहेत, यात शंकाच नाही. बालाकोट येथील हल्ला आणि कलम ३७० रद्दबातल करण्यात आल्यानंतर खोऱ्यात वाढवण्यात आलेली अभूतपूर्व सुरक्षा, या पार्श्‍वभूमीवर गेले काही महिने या भूतलावरील नंदनवनात शांतता प्रस्थापित होण्याची आशा जरा कुठे निर्माण होत होती. ती धुळीला मिळाल्याचे दिसत आहे.\nकोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या अस्वस्थतेचा फायदा घेत पाकिस्तानने आपल्या जुन्याच कारवाया आणि त्याही अधिक तीव्रतेने पुन्हा सुरू केल्याची प्रचिती आता येत आहे. या कारवायांमध्ये थेट लष्करालाच लक्ष्य करण्यात येत असून, २०१२नंतर असे प्रथमच घडत आहे. त्यामुळेच नायकू ठार झाला असला, तरी या कारवायांना लगेच प्रतिबंध बसेल, अशा भ्रमात राहता येणार नाही. उलट, नायकूच्या हत्येचा बदला घेण्याचा प्रयत्न \"हिज्बुल' करणार, हे गृहीत धरून, सुरक्षा दलांना आता अधिकच दक्ष राहावे लागणार आहे. काश्मिरातील जनजीवन पूर्ववत व्हावे, यासाठीचे राजकीय पातळीवरील प्रयत्नही आवश्यक आहेत.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nशहिदाचा सरकारला विसर; ५६ वर्षांनंतरही शहीद शासनाच्या लेखी विस्मृतीत\nयवतमाळ : देशासाठी शहीद झालेल्या जवानांवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होतात. ‘भारत माता की जय’ अशा घोषणा देत शहिदाला अखेरचा निरोप दिला जातो. मात्र,...\nरणी दौंडले वीर मराठे सात, जम्मूत तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nनगर : जम्मू कडाक्‍याच्या थंडीने गारठले होते. मात्र, \"फोर मराठा बटालियन'चे सात मावळे डोळ्यात तेल घालून भारत-पाक नियंत्रणरेषेवर लक्ष...\nदिल्लीसह उत्तर भारतात तीव्र थंडीची लाट\nनवी दिल्ली - दिल्लीसह उत्तर भारत व देशाच्या अनेक भागांत थंडीची तीव्र लाट आली आहे. राजधानी दिल्लीत आज सकाळी व संध्याकाळी दाट धुक्‍याचे साम्राज्य...\n महाबळेश्वरात 105 गावांत साध्या पद्धतीने यात्रा; देवस्थान समितीचा महत्वपूर्ण निर्णय\nभिलार (जि. सातारा) : महाबळेश्वर तालुक्‍यातील कोयना विभागातील जवळपास 105 गावांतील ग्रामस्थांनी कोरोनाच्या महामारीमुळे आपापल्या ग्रामदैवतांच्या वार्षिक...\nव्हॉट्सॲप, फेसबुकला पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी शोधला नवा पर्याय\nश्रीनगर - ‘व्हॉटस्‌ॲप’सारख्या सोशल मीडिया कंपन्यांतर्फे दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये खासगीपणा कितपत राखला जातो, याबाबत नागरिक शंका उपस्थित करत...\nहृदयाला स्पर्श करणारी घटना काश्मिरी पंडिताच्या म���तदेहाला मुस्लीम शेजाऱ्यांनी दिला खांदा\nश्रीनगर - हिमवृष्टीमुळे वाहतुक व्यवस्था ठप्प पडलेली असताना दवाखान्यात निधन झालेल्या एका काश्‍मीर पंडितांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी गावाकडे...\nकाश्‍मिरी पंडितांचा विजनवास कधी संपणार\nदहशतवादाच्या गडद छायेत हजारो काश्‍मिरी पंडितांचे काश्‍मीर खोऱ्यातून एका रात्रीतून उच्चाटन झाले, या घटनेला आता तीन दशकं लोटली. हे लोक अद्यापही खोऱ्यात...\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग - २२ जानेवारी २०२१\nपंचांग - शुक्रवार : पौष शुद्ध ९, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष/वृषभ, चंद्रोदय दुपारी १.१२, चंद्रास्त रात्री २.१९, सूर्योदय ७.११, सूर्यास्त ६.२१,...\nराज्याराज्यांत - जम्मू-काश्‍मीर : गुलाबी थंडीचे काटेरी प्रश्‍न\nकाश्‍मिरात ‘छेल्ला कलान’मध्ये पर्यटकांना मनोहारी वाटणारा हिमवर्षाव होतो; पण काश्‍मिरींचा झगडा सुरू होतो तो समस्यांना तोंड देण्याचा. बंद महामार्गामुळे...\nशाहनवाज हुसेन यांचे भाजप करणार पुनर्वसन\nनवी दिल्ली - गेली किमान दोन दशके राष्ट्रीय राजकारणात, त्यातही दिल्लीतच रमलेले व भाजपच्या शक्तीशाली केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य व राष्ट्रीय...\nश्रीनगरमध्ये २५ वर्षांतील नीचांकी तापमान; गोठलेल्या दल सरोवरावरून पायी न जाण्याची सूचना\nश्रीनगर - काश्‍मीरमधील प्रसिद्ध दल सरोवरचा बहुतेक सर्व भाग गुरुवारी गोठला. श्रीनगरमध्ये काल रात्री पारा उणे ८.४ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरला....\nजगाची सांस्कृतिक राजधानी बनेल राममंदिर\n‘श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’च्या वतीने होणार असलेल्या राममंदिराचे कार्य आता गतिमान झाले आहे. सुमारे पाच शतके चाललेला रामभक्तांचा संघर्ष...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00738.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/beed/news/farmer-stuck-in-a-lending-cycle-28-thousand-done-with-interest-of-2-thousand-in-two-years-farmers-suicide-in-beed-127808826.html", "date_download": "2021-01-28T09:44:38Z", "digest": "sha1:ZIETDOFXJ45YMPTCSVIMONBMCCNWSHAE", "length": 7401, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Farmer stuck in a lending cycle : 28 thousand done with interest of 2 thousand in two years. Farmer's suicide in beed | दोन वर्षांत 2 हजारांचे व्याजासह केले 28 हजार...वसुलीसाठी सावकाराची कपडे फाटेपर्यंत मारहाण; शेतकऱ्याची आत्महत्या - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nसावकारी चक्रवाढीत अडकला बळीराजा:दोन वर्षांत 2 हजारांचे व्याजासह केले 28 हजार...वसुलीसाठी सावकाराची कपडे फाटेपर्यंत मारहाण; शेतकऱ्याची आत्महत्या\nआत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतून कैफियत; फरार सावकारविरुद्ध गुन्हा दाखल\nदोन वर्षांपूर्वी घेतलेल्या दोन हजार रुपयांचे सावकाराने व्याजासकट २८ हजार केले. त्यानंतर पैशांसाठी तगादा लावून शेतकऱ्याची दुचाकी ठेवून घेत कपडे फाटेपर्यंत बेदम मारहाण केली. सावकाराच्या छळाला कंटाळून गंगाराम विश्वनाथ गावडे या शेतकऱ्याने झाडावर गळफास लावून घेत स्वत:चे जीवन संपवल्याची घटना रविवारी सकाळी बीड तालुक्यातील राजुरी (नवगण) येथे उघडकीस आली. मृत्यूपूर्वी शेतकऱ्याने चिठ्ठी लिहून ठेवल्याने हा प्रकार उघडकीस आला. या घटनेनंतर सावकार फरार झाला आहे.\nशेतीतील अल्प उत्पन्नामुळे ऊसतोड कामगार म्हणून काम करणारे गंगाराम हे आर्थिक परिस्थितीमुळे विवंचनेत असायचे. दोन वर्षांपूर्वी त्यांनी गावातीलच लाला ऊर्फ युवराज पांडुरंग बहिर या खासगी सावकाराकडून दोन हजार रुपयांची रक्कम दहा टक्के प्रतिमहिना व्याजाने घेतली होती. दोन वर्षांत सावकाराने त्यांची ही रक्कम व्याजासकट २८ हजार रुपये केली. पैशांच्या वसुलीसाठी युवराजने गंगाराम यांच्याकडे तगादा सुरू केला. मारहाणीच्या धमक्या दिल्याने गंगाराम तणावाखाली होते. शुक्रवारी (दि.९) सावकार युवराज बहिरने घरी जाऊन पुन्हा गंगाराम यांना धमक्या दिल्या. त्याच दिवशी दुपारी अडीच वाजता सावकाराने गंगारामला स्वत:च्या शेतात बोलावून घेतले. गंगारामची दुचाकी (एमएच २३ एस ९८३९) ठेवून घेत त्याने गंगारामला कपडे फाटेपर्यंत मारहाण केली. पुतण्याने दिलेले कपडे घालून गंगारामने कसेबसे घर गाठले. त्यानंतर ते प्रचंड तणावात होते. अखेर रविवारी (दि.११) पहाटे ३ वा.च्या नंतर गंगाराम यांनी घरापासून जवळ असलेल्या चिंचेच्या झाडावर गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी ७ वाजता ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी सावकार युवराज बहिर याच्यावर बीड ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर आरोपी सावकार फरार झाला असून बीड ग्रामीण पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक माळी करत आहेत.\nचिठ्ठीतून मांडली कैफियत :\nगंगाराम यांनी आत्महत्येपूर्वी आपल्या खिशातील बँक पासबुकच्या झेरॉक्सच्या पानावर एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. यात, युवराज बहिर याने आपल्याला कसा त्रास दिला, कशी कपडे फाटेपर्यंत मारहाण केली, अजूनही आपले कपडे त्याच्याच शेतात पडलेले आहेत, असे सांगत आपली कैफियत मांडली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00739.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/hegdes-allegations-are-bogus-while-mundes-fir-has-been-diverted-renu-sharma/", "date_download": "2021-01-28T07:25:58Z", "digest": "sha1:RF6EUDJ4Z5A2LRLKEA4P7GUVPCMMUXW4", "length": 9795, "nlines": 76, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "हेगडेंचे आरोप बोगस, तर मुंडेंवर एफआयआर दाखल करण्यापासून विचलित केलं जातंय - रेणू शर्मा", "raw_content": "\n‘हा तर तुमचा तुघलकी कारभार’, महामंडळास स्मार्ट सिटी प्रशासनाचे प्रत्युत्तर\nएसबीआयवाले सुधरेणात, बँक मॅनेजरच्या मनमानीला कंटाळून शेतकऱ्यांचे उपोषण\nशेतकऱ्यांनी तसेच सर्व ग्राहकांनी वीजबिलाची थकबाकी भरुन आपली जबाबदारी पूर्ण करावी : मुख्यमंत्री\nकाँग्रेसच्या अडचणी वाढणार; ईडीच्या रडारवर ‘या’ बड्या मंत्र्यांची पत्नी\nगोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाच्या नावाने अस्वस्थ होऊ नका, उद्धव ठाकरेंनी सुनावले\nशुबमन गिल प्रतिभावान फलंदाज, पण त्याच्यावर दबाव टाकू नये : गौतम गंभीर\nहेगडेंचे आरोप बोगस, तर मुंडेंवर एफआयआर दाखल करण्यापासून विचलित केलं जातंय – रेणू शर्मा\nमुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले आहेत. रेणू शर्मा असं त्यांचं नाव असून त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. धनंजय मुंडे यांनी हे सर्व आरोप एका सोशल मीडियावरील पोस्टद्वारे फेटाळून लावले आहेत.\nया सर्व घडामोडींमुळे राज्यात खळबळ उडाली असतानाच या प्रकरणात आणखी एक मोठा ट्विस्ट निर्माण होत आहे. भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी याच महिलेविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. या महिलेने आपल्याला देखील ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळेच आता हे प्रकरण वेगळं वळण घेताना दिसत आहे.\n२०१० ते २०१५ याकाळात रेणू शर्मा या महिलेने कृष्णा हेगडे यांना संबंध ठेवण्यासाठी वारंवार विचारणा केली. ही महिला ब्लॅकमेल करते अशी माहिती समजताच त्यांनी तिच्या हनीट्रॅपपासून वाचण्यासाठी जो प्रयत्न या महिलेने केला तो धुडकावून लावला असा दावा त्यांनी केला आहे. मैत्री व संबंध ठेवण्यासाठी दबाव या महिलेकडून पडण्याचा प्रयत्न करण्यात आला पण ते बळी पडले नाहीत. त्यांनी यासंदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची देखील भेट घेतली आहे.\nयामुळे रेणू शर्मा यांच्या आरोपांवर संशय निर्माण होत आहेत. रेणू शर्मा यांनी ट्विट करून हेगडेंचे आरोप धुडकावून लावले आहेत. ‘कृष्णा हेगडे यांनी केलेले आरोप खोटे बोगस आणि निराधार आहेत. ते माझी प्रतिमा डागाळण्याचा आणि समाजात माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मुंडे यांच्यावर एफआयआर दाखल करण्यापासून माझे लक्ष विचलित करण्याचादेखील प्रयत्न केले जात आहेत. मी मुंडेंवर एफआयआर दाखल करणार असल्यावरून माझ्यावर पलटवार केले जात आहेत.’\n१८ जानेवारी पासून मुंबईसह ठाण्यातील शाळा सुरु होणार \nराजकीय गोटात खळबळ : विश्वास नांगरे पाटील पवारांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nकोणाच्या जाण्याने भाजपला फरक पडत नाही; महाजनांचा खडसेंना अप्रत्यक्ष टोला\n ठाकरेंच्या कार्यक्रमातून काँग्रेस-राष्ट्रवादीला वगळले\nमी वेळीच सावध झालो नसतो तर माझाही धनंजय मुंडे झाला असता; मनसे नेत्याचा खळबळजनक खुलासा\n‘हा तर तुमचा तुघलकी कारभार’, महामंडळास स्मार्ट सिटी प्रशासनाचे प्रत्युत्तर\nएसबीआयवाले सुधरेणात, बँक मॅनेजरच्या मनमानीला कंटाळून शेतकऱ्यांचे उपोषण\nशेतकऱ्यांनी तसेच सर्व ग्राहकांनी वीजबिलाची थकबाकी भरुन आपली जबाबदारी पूर्ण करावी : मुख्यमंत्री\n‘हा तर तुमचा तुघलकी कारभार’, महामंडळास स्मार्ट सिटी प्रशासनाचे प्रत्युत्तर\nएसबीआयवाले सुधरेणात, बँक मॅनेजरच्या मनमानीला कंटाळून शेतकऱ्यांचे उपोषण\nशेतकऱ्यांनी तसेच सर्व ग्राहकांनी वीजबिलाची थकबाकी भरुन आपली जबाबदारी पूर्ण करावी : मुख्यमंत्री\nकाँग्रेसच्या अडचणी वाढणार; ईडीच्या रडारवर ‘या’ बड्या मंत्र्यांची पत्नी\nगोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाच्या नावाने अस्वस्थ होऊ नका, उद्धव ठाकरेंनी सुनावले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00739.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/modi-grow-up-challenge-to-pm-modi-from-match-headline/", "date_download": "2021-01-28T08:28:41Z", "digest": "sha1:O2Y6GKMDUTGNMS3WBVEZXQPSHN7NH7SN", "length": 14644, "nlines": 77, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'मोदी, मोठे व्हा !' सामना अग्रलेखातून पंतप्रधान मोदींना आव्हान...", "raw_content": "\nभाजप अडचणीत, गैरव्यवहार प्रकरणी बाजार समितीच्या तत्कालीन संचालकांची चौकशी\nआता अंत पाहू नका, लोकांचा उद्रेक झाला तर थांबवता येणार नाही – उदयनराजे भोसले\nरेल्वे मार्गासाठी राज्य सरकारने ५०% हिस्सा द्यावा : आ. पाटील\nचावटपणा करणाऱ्याला आतमध्ये टाका; रक्षा खडसेंच्या आक्षेपार्ह उल्लेखावर गुलाबराव पाटील संतापले\n…तर तीव्र आंदोलन करू – मराठा क्रांती मोर्चा\nमाहूरमधील रेणुकादेवी मंदिरात महिला पुजाऱ्यांना स्थान द्या, तृप्ती देसाईंची मागणी\n’ सामना अग्रलेखातून पंतप्रधान मोदींना आव्हान…\nमुंबई: गेल्या दीड महिन्यापासून कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी तळ ठोकून आहेत. शेतकरी नेत्यांनी अनेकदा केलेल्या चर्चा, त्यानंतर आता सुरु झालेली न्यायालयीन लढाई देखील सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर सामानाच्या आग्रल्खातून पंतप्रधान मोदींना खोचक सल्ला देण्यात आला आहे.\nसर्वोच्च न्यायालयाने तीन कृषी कायद्यांना स्थगिती दिली आहे, तरीही शेतकरी आंदोलनावर ठाम आहेत. आता सरकार पक्षातर्फे सांगितले जाईल, ”पहा, शेतकऱयांचा आडमुठेपणा, सर्वोच्च न्यायालयासही जुमानत नाहीत.” प्रश्न सर्वोच्च न्यायालयाच्या मानसन्मानाचा नसून देशाच्या शेतीविषयक धोरणाचा आहे. कृषी कायदे रद्दच करा अशी शेतकऱयांची मागणी सरकारकडे आहे. निर्णय सरकारने घ्यायचा आहे. सरकारने न्यायालयाच्या खांद्यावर बंदूक ठेवून आंदोलक शेतकऱयांवर बार उडवला आहे, पण शेतकरी हटायला तयार नाहीत. शेतकरी संघटना व सरकारमध्ये सुरू असलेल्या चर्चा रोज निष्फळ ठरत आहेत.\nशेतकऱयांना कृषी कायद्यांचे अस्तित्वच नको आहे व सरकारतर्फे चर्चा करणाऱया प्रतिनिधींना कायदे रद्द करण्याचा अधिकारच नाही. शेतकऱयांची भीती समजून घेतली पाहिजे. सर्वोच्च न्यायालयास पुढे करून सरकार शेतकऱयांचे आंदोलन संपवत आहे. एकदा सिंघू बॉर्डरवरील शेतकरी आपापल्या घरी परतला की, सरकार कृषी कायद्यावरची स्थगिती उठवून शेतकऱ्यांची नाकेबंदी करील. त्यामुळे जे काही होईल ते आता���. ‘करो या मरो’च्या भूमिकेत शेतकरी संघटना आहेत. आंदोलक शेतकऱयांना चर्चेत गुंतवून ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न होता. शेतकरी बांधवांनी तो उधळून लावला. सर्वोच्च न्यायालयाने कायद्यांना\nस्थगिती देऊनही ‘कोंडी’ फुटली नाही. सर्वोच्च न्यायालयाने शेतकऱयांशी चर्चा करण्यासाठी चार सदस्यांची नियुक्ती केली. हे चारही सदस्य कालपर्यंत कृषी कायद्यांची वकिली करीत होते. त्यामुळे या चारही सदस्यांना शेतकरी संघटनांनी झिडकारले आहे. सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात सांगण्यात आले, ”आंदोलनात खलिस्तानवाद्यांनी शिरकाव केला आहे” सरकारचे हे विधान धक्कादायक आहे. आंदोलक सरकारचे ऐकत नाहीत म्हणून त्यांना देशद्रोही, खलिस्तानवादी ठरवून काय साध्य करणार आहात\nचिनी सैनिक हिंदुस्थानच्या हद्दीत घुसले आहेत. त्यांच्या माघारीसाठी चर्चा सुरू आहे, पण शेतकरी आंदोलकांना खलिस्तानवादी ठरवून बदनाम केले जाते. खलिस्तानवादी आंदोलनात घुसले असतील तर तेसुद्धा सरकारचेच अपयश आहे. सरकारला हे आंदोलन संपवायचे नाही व त्या आंदोलनास देशद्रोहाचा रंग चढवून राजकारण करायचे आहे. तीन कृषी कायद्यांचा विषय संसदेशी संबंधित आहे. त्यावर राजकीय निर्णयच व्हायला हवा, पण वकील शर्मा मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात याचक भक्तांच्या भूमिकेतून उभे राहिले व न्यायालयास हात जोडून म्हणाले, ”माय लॉर्ड, आपणच आता परमेश्वर आहात. तुम्हीच आता\nया समस्येतून मार्ग काढा. शेतकरी कुणाचेच ऐकायला तयार नाहीत” पण आता शेतकरी सर्वोच्च न्यायालयरूपी भगवंताचेही ऐकायला तयार नाहीत. कारण त्यांच्यासाठी जमिनीचा तुकडा हाच परमेश्वर आहे. एका बाजूला शेतकऱयांना खलिस्तानी म्हणायचे व त्याच खलिस्तानी शेतकऱयांसाठी सर्वोच्च न्यायालयाकडे याचना करायची, हे दुटप्पी धोरण कसले” पण आता शेतकरी सर्वोच्च न्यायालयरूपी भगवंताचेही ऐकायला तयार नाहीत. कारण त्यांच्यासाठी जमिनीचा तुकडा हाच परमेश्वर आहे. एका बाजूला शेतकऱयांना खलिस्तानी म्हणायचे व त्याच खलिस्तानी शेतकऱयांसाठी सर्वोच्च न्यायालयाकडे याचना करायची, हे दुटप्पी धोरण कसले सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय लाखो शेतकरी मान्य करणार नसतील तर त्या लाखो शेतकऱयांना देशद्रोही ठरवणार काय सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय लाखो शेतकरी मान्य करणार नसतील तर त्या लाखो शेतकऱयांना द��शद्रोही ठरवणार काय त्यांच्यावर न्यायालयाच्या बेअदबीचा खटला दाखल करणार काय त्यांच्यावर न्यायालयाच्या बेअदबीचा खटला दाखल करणार काय शेतकऱयांचे आंदोलन आता अधिक प्रभावी होणार आहे. 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनी शेतकरी प्रचंड ट्रक्टर रॅली काढून दिल्लीत घुसण्याचा प्रयत्न करतील.\nहे आंदोलन होऊ नये व वातावरण जास्त बिघडू नये असे सरकारला वाटत असेल तर शेतकऱयांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. दुसऱयांचे खांदे भाडय़ाने घेऊन शेतकऱयांवर बंदुका चालवू नयेत. सरकारने कृषी कायदे रद्द केले तरच आम्ही परत घरी जाऊ, असे शेतकरी पुनः पुन्हा सांगत आहेत. आतापर्यंत 60-65 शेतकऱयांनी आंदोलनात बलिदान दिले. इतके कठोर आणि शिस्तबद्ध आंदोलन स्वातंत्र्यानंतर हिंदुस्थानात झाले नव्हते. या आंदोलनाचे, शेतकऱयांच्या हिमतीचे, जिद्दीचे पंतप्रधान मोदी यांनी स्वागत करावे. कृषी कायदे रद्द करून शेतकऱयांचे मन राखावे. मोदी आज आहेत त्यापेक्षा मोठे होतील. मोदी, मोठे व्हा असे आव्हान सामना अग्रलेखातून करण्यात आला आहे.\nथोरातांनी उभे केलेले सहकाराचे मॉडेल सर्व राज्यांसाठी उपयुक्त; छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक\n‘माझ्या शरीरात प्राण आहे तोपर्यंत मी बाबासाहेबांनी दिलेल्या रिपब्लिकन पक्षाचे नाव जिवंत ठेवणार’\nनामविस्तार दिनाच्या पूर्वसंध्येला विद्यापीठ परिसरात रोषणाई\nडॅशिंग अधिकारी तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली, आता ‘या’ पदाचा कार्यभार सांभाळणार\nकोरोना प्रतिबंधक लस लातुरात दाखल ; शनिवारपासून लसीकरण\nभाजप अडचणीत, गैरव्यवहार प्रकरणी बाजार समितीच्या तत्कालीन संचालकांची चौकशी\nआता अंत पाहू नका, लोकांचा उद्रेक झाला तर थांबवता येणार नाही – उदयनराजे भोसले\nरेल्वे मार्गासाठी राज्य सरकारने ५०% हिस्सा द्यावा : आ. पाटील\nभाजप अडचणीत, गैरव्यवहार प्रकरणी बाजार समितीच्या तत्कालीन संचालकांची चौकशी\nआता अंत पाहू नका, लोकांचा उद्रेक झाला तर थांबवता येणार नाही – उदयनराजे भोसले\nरेल्वे मार्गासाठी राज्य सरकारने ५०% हिस्सा द्यावा : आ. पाटील\nचावटपणा करणाऱ्याला आतमध्ये टाका; रक्षा खडसेंच्या आक्षेपार्ह उल्लेखावर गुलाबराव पाटील संतापले\n…तर तीव्र आंदोलन करू – मराठा क्रांती मोर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00739.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtra24.in/2020/06/blog-post_58.html", "date_download": "2021-01-28T09:14:23Z", "digest": "sha1:45WIS2OBA4WHCDJGA5BFMSFXHKYH4UJY", "length": 9195, "nlines": 95, "source_domain": "www.maharashtra24.in", "title": "अखेर सोनु सुद ला मुख्यमंत्र्यांचा पत्ता सापडला - Maharashtra24", "raw_content": "\nसोमवार, ८ जून, २०२०\nHome राजकारण अखेर सोनु सुद ला मुख्यमंत्र्यांचा पत्ता सापडला\nअखेर सोनु सुद ला मुख्यमंत्र्यांचा पत्ता सापडला\nTeamM24 जून ०८, २०२० ,राजकारण\nदेशासह राज्यात गेल्या सत्तर दिवसा पासून कोरोना मुळे लाॅकडाऊन सुरू आहे.अशात पडद्यावर विलनची भुमिका साकारणारा व्यक्ती जिवनाच्या चित्रपटात बाहेरील राज्यातील लोकांच्या मदतीला धावून जात त्यांना घरी पोहचविण्याची सोय करित खरोरखचा हिरो असल्याची जाणिव लोकांना झाल्या नंतर त्या अभिनेत्यावर कौतुकाचा वर्षा झाला.\nरविवारी शिवसेनेच्या मुख्यपत्र असलेल्या दैनिक सामना मध्ये खासदार संजय राऊत यांनी सोनू सूदवर जहेरी टिका करित 'ठाकरे' सरकारला अपयशी ठरवण्यासाठीच सोनू सूदने पुढे केल्या जात असल्याचे वृत्त सामना मधून प्रकाशीत करण्यात आले होते.\nरविवारी उशीरा सोनू सूदने मातोश्रीवर हजेरी लावली आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेत सविस्तर चर्चा केली.यावेळी जवळपास आर्धा तास चर्चा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत सोनू सूदने केली.\nदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोनू सूद यांनी केलेल्या कार्याचे कौतुक करून शाबासकी दिल्याची चर्चा आहे.सोनू सूदने मातोश्री गाठल्या नंतर शिवसेनेचे संजय राऊत यांनी\"अखेर सोनु सुद महाशयांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा पत्ता सापडला\" अशी पोस्ट ट्विटर वर केली .\nBy TeamM24 येथे जून ०८, २०२०\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमराठी मनाचे डिजिटल व्यासपीठ : वाचकांना विश्वासार्ह बातम्या व दर्जेदार वैचारिक लिखाण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.\nघाटंजीत वाहतूक पोलिसाची शेतकऱ्याला भरचौकात मारहाण\nपैशाची केली होती मागणी ; गणेश आगेच्या मस्तवालपणाने घाटंजीकर त्रस्त घाटंजी : शहरातील बाजारात आपल्या शेतातील भाजी विक्रीसाठी आणणाऱ्या शे...\nमहागांव येथे प्रेमयुगुलची आत्महत्या\n महागांव: प्रेम म्हणजे प्रेम असतं.कधी सरतही नाही,कधी पुरतही नाही.त्याच नावं 'प्रेम' असते.सात जन्माचे स्वप्न उराशी बाळ...\nयवतमाळ मध्ये कुख्यात गुंडाची भर रस्���्यावर हत्या\nअज्ञात आरोपी घटनास्थळा वरून पसार यवतमाळ शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी प्रमाण कमी झाले असताना आज दि.२६ ऑगस्ट रोजी दिवसा ढवळ्...\nअन् तांड्यातला मुलगा बनला उप-जिल्हाधिकारी\nलाखो जण ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन, नानाविध कौशल्य, ध्येयप्राप्ती कडे असताना रानावनात,तांड्यात राहणारा समाज म्हणजे बंजारा सम...\nनिळोणा धरणामध्ये बुडून दोघांचा मृत्यू\nराज्यासह देशात स्वतंत्र दिन साजरा होत असताना यवतमाळ येथील दोन युवक निळोणा धरणात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. सदर घटना सका...\nआणखी जाहिराती पाहण्यासाठी भेट द्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00739.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/mumbai/colors-marathi-viacom18-apologies-mns-chief-raj-thackeray-in-jan-kumar-sanu-bigg-boss-controversy-300171.html", "date_download": "2021-01-28T08:06:28Z", "digest": "sha1:D2M2NA2VRD7KHFMRJRKGSEPRJCDARVOD", "length": 19029, "nlines": 318, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Bigg Boss Controversy | बिग बॉस वादानंतर कलर्सची माघार, मुख्यमंत्र्यांना इंग्रजीत, राज ठाकरेंना मराठीत माफीनामा", "raw_content": "\nमराठी बातमी » महाराष्ट्र » मुंबई » Bigg Boss Controversy | बिग बॉस वादानंतर कलर्सची माघार, मुख्यमंत्र्यांना इंग्रजीत, राज ठाकरेंना मराठीत माफीनामा\nBigg Boss Controversy | बिग बॉस वादानंतर कलर्सची माघार, मुख्यमंत्र्यांना इंग्रजीत, राज ठाकरेंना मराठीत माफीनामा\nकलर्स वाहिनीच्या बिग बॉस या रियालिटी शोमध्ये मराठी भाषा आणि महाराष्ट्राचा अपमान झाल्याप्रकरणी वायकॉम 18 ने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना माफीनामा सादर केलाय.\nदिनेश दुखंडे, टीव्ही 9 मराठी, मुंबई\nमुंबई : कलर्स वाहिनीच्या बिग बॉस या रियालिटी शोमध्ये मराठी भाषा आणि महाराष्ट्राचा अपमान झाल्याप्रकरणी वायकॉम 18 ने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना माफीनामा सादर केलाय. विशेष म्हणजे याआधी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील याबाबत माफीनामा दिला होता. मात्र, उद्धव ठाकरेंना दिलेला माफीनामा इंग्रजीत, तर राज ठाकरे यांना दिलेला माफीनामा मराठीत आहे (Colors Marathi Viacom18 apologies MNS Chief Raj Thackeray in Jan Kumar Sanu Bigg Boss Controversy ).\nबिग बॉस शोमध्ये एका स्पर्धकाने मराठी भाषेचा अपमान केल्याप्रकरणी आज राज्यभरात तीव्र पडसाद उमटले होते. मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी 24 तासांच्या आत माफी मागण्याची मागणी केली होती. अन्यथा चित्रिकरण बंद पाडण्याची धमकी दिली होती. यानंतर कलर्स या मनोरंजन वाहिनीने माफीनामा दिलाय.\nहेही वाचा : जान कुमार सानूला ‘बिग बॉस’मधून हाकला, अन्यथा कार्यक्रम चालू देणार नाही\nदरम्यान, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनीही कलर्स वाहिनीच्या अधिकाऱ्यांना मराठी भाषेचा अपमान करणाऱ्या स्पर्धकाची शोमधून हकालपट्टी करण्याची मागणी केली होती. अन्यथा चित्रीकरण बंद पाडण्याचा इशारा दिला होता. यानंतर काही तासांपूर्वी कलर्स वाहिनीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील या प्रकरणी माफीनामा सादर केला आहे. मात्र मुख्यमंत्र्यांना सादर केलेला माफीनामा इंग्रजी भाषेत होता. मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या इंग्रजी भाषेतील पत्रात अपोलॉजी (Apology) हा शब्द वापरण्यात आला आहे.\nकलर्स वाहिनीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीत माफी मागितली आहे. मराठीचा अवमान करणारे वक्तव्य वाहिनीच्या एका कार्यक्रमात व्यक्त झाले होते, याबद्दल आम्ही दिलगीरी व्यक्त करत आहोत, असे वाहिनीकडून म्हटले गेले आहे.\nया प्रकरणी माफी मागताना, कलर्स टीव्हीने यां पत्रात म्हटले की, ‘कलर्स वाहिनीवर 27 ऑक्टोबरला प्रसारित करण्यात आलेल्या एपिसोडमध्ये मराठी भाषेसंदर्भात आम्हाला अनेक तक्रारी मिळाल्या.\nआम्ही या आक्षेपांची नोंद केली आहे आणि आम्ही ते ज्या ठिकाणी बोललं गेलं आहे तो भाग प्रसारित होणाऱ्या सर्व एपिसोड्समधून काढतो आहोत.\nमराठी भाषेसंदर्भातील वक्तव्याने महाराष्ट्रातील जनतेची मनं दुखवली गेली, याबाबत आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आमच्यासाठी आमचे प्रेक्षक अमूल्य आहेत. शिवाय सगळ्या भाषा सन्मानीय आहेत.’(Jaan Kumar Sanu Controversy Colors TV apologies)\n‘बिग बॉस’च्या (Bigg Boss 14) खेळादरम्यान झालेल्या वादात जान कुमार सानूने निक्की तंबोलीशी बोलताना मराठी भाषेची चीड येत असल्याचे म्हटले होते. ‘बिग बॉस’च्या घरात मराठमोळा गायक राहुल वैद्य स्पर्धक म्हणून सामील झाला आहे. या कार्यक्रमात जान कुमार सानू आणि निक्की तंबोली यांच्या दरम्यान घनिष्ठ मैत्री दाखवण्यात आली होती. काही कारणाने या दोघांमध्ये बिनसल्याने निक्कीने जानची साथ सोडत, राहुल वैद्यचा हात धरला आहे. राहुलशी ती मराठीत संवाद साधण्याच्या प्रयत्न करताना दिसत असते. याच दरम्यान तिने जानशी देखील मराठीत बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जानने तिला माझ्याशी मराठीत ब��लायचा प्रयत्न करू नको. बोलायचे असल्यास हिंदीत बोल. मला मराठी ऐकून चीड येते, असे तो म्हणाला होता.\nJaan Kumar Sanu Controversy | महाराष्ट्राच्या भावना दुखावल्याप्रकरणी माफी, कलर्स वाहिनीचा मुख्यमंत्र्यांकडे माफीनामा\nJaan Kumar Sanu Controversy | आता कुमार सानूची ‘जान’ वाचणं कठीण : शालिनी ठाकरे\nJaan Kumar Sanu | मराठीला विरोध; कोण आहे जान कुमार सानू\nVideo: कलर ब्लाइंड व्यक्तीने पहिल्यांदाच पाहिले रंग, रिअॅक्शन पाहून तुम्हीही व्हाल खूश\nट्रेंडिंग 3 weeks ago\nशनिवार विशेष: राज ठाकरेंचा ‘मराठी अजेंडा’ पालिकेत मतं मिळवून देणार मराठी बोलाचा कसाय बोलबाला\nLIVE : राज्यात दिवसभरात कोरोनाचे 3580 नवे रुग्ण; 89 जणांचा मृत्यू\nमहाराष्ट्र 1 month ago\nBala Nandgaonkar | आमची हिंदुत्व आणि मराठीची भूमिका कायम : बाळा नांदगावकर\nDevmanus | डॉ. अजितची होणार नाचक्की, मंजुळाला चढावी लागणार पोलिस स्टेशनची पायरी\nLIVE | खासदार उदयनराजे भोसले यांचे भाषण लाईव्ह\nसंभाजी पाटील निलंगेकर म्हणतात, सेनेचं काँग्रेसशी साटंलोटं; आता भाजप आमदार म्हणतो…\n… तर तुम्हीही बदनामीकारक मजकूर ट्विटमध्ये वापरला नसता; चंद्रकांतदादांची गृहमंत्र्यावर टीका\nGestational Diabetes | गर्भात वाढत असलेल्या बाळाला हानी पोहचवू शकतो Gestational Diabetes, जाणून घ्या या आजाराबद्दल…\nमंत्री वडेट्टीवार यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, मराठा क्रांती मोर्चा आक्रमक\nConfirmed | मार्च महिन्यात नाही तर ‘या’ महिन्यात करिना सैफच्या घरी येणार नवा पाहुणा\nचावटपणा करणाऱ्याला आत टाका, रक्षा खडसेंच्या आक्षेपार्ह उल्लेखावर गुलाबराव पाटलांचा संताप\nदेवेंद्र फडणवीस यांच्या ‘मेट्रो कमेंट’ला अजित पवारांचं खास ‘दादा स्टाईल’ने उत्तर\nबहुतेक शेतकऱ्यांना कृषी कायदे माहीत नाहीत, नाही तर संपूर्ण देश पेटून उठेल: राहुल गांधी\n“कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना येड्यांच्या इस्पितळात न्या”\nचावटपणा करणाऱ्याला आत टाका, रक्षा खडसेंच्या आक्षेपार्ह उल्लेखावर गुलाबराव पाटलांचा संताप\nमंत्री वडेट्टीवार यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, मराठा क्रांती मोर्चा आक्रमक\nLIVE | खासदार उदयनराजे भोसले यांचे भाषण लाईव्ह\n… तर तुम्हीही बदनामीकारक मजकूर ट्विटमध्ये वापरला नसता; चंद्रकांतदादांची गृहमंत्र्यावर टीका\nदेवेंद्र फडणवीस यांच्या ‘मेट्रो कमेंट’ला अजित पवारांचं खास ‘दादा स्टाईल’ने उत्तर\nनोकरी बदलल्यास घरबसल्या दुसऱ्या खात्यात वळते करता येणार PF चे पैसे, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया\nGold Price Today : सोन्याच्या भावांमध्ये मोठी घसरण, जाणून घ्या आजचे ताजे भाव\nबहुतेक शेतकऱ्यांना कृषी कायदे माहीत नाहीत, नाही तर संपूर्ण देश पेटून उठेल: राहुल गांधी\nसंभाजी पाटील निलंगेकर म्हणतात, सेनेचं काँग्रेसशी साटंलोटं; आता भाजप आमदार म्हणतो…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00739.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/due-to-lack-of-funds-jalyukta-shivar-work-was-stopped-in-marathwada/", "date_download": "2021-01-28T07:43:16Z", "digest": "sha1:3ZYY74R7FRY3UNWZBWHJGUTK6M6AJXMA", "length": 13004, "nlines": 93, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "निधी नसल्याने मराठवाड्यातील जलयुक्त शिवार योजनेची कामे रखडली", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nनिधी नसल्याने मराठवाड्यातील जलयुक्त शिवार योजनेची कामे रखडली\nमागील युती सरकारने गाजावाजा करत जलयुक्त शिवार योजना सुरू केली होती. ही योजना सुरू झाल्यापासून विरोधकांकडून टीका केली जात होती. या योजनेचा शेतकऱ्यांऐवजी ठेकेदारांनाच जास्त फायदा झाल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीच्यावेळी केला होता. जलयुक्त शिवार योजनेसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहे.\nदरम्यान मराठवाड्यातील जलयुक्त शिवार ही योजना अंतिम टप्प्यात आहे. परंतु फडणवीस सरकारच्या काळातील कामांना ठाकरे सरकारकडून चाप बसत आहे. यामुळे मराठवाड्यातील योजनेचे काय होणार याबाबत शंका उपस्थित होत आहे. जलयुक्त शिवार या योजनेतून झालेली काही कामे अत्यंत सुमार दर्जांची झाली असल्याचा आरोपही सध्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला होता. कामे होण्याआधीच ठेकेदारांना पैसे दिले गेले आहेत, अशा कामांची चौकशी केली जाणार आहे.\nठाकरे सरकारने नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर या जिल्ह्यांना निधी न देण्याचा आदेश ठाकरे सरकारने दिलेला आहे. यामुळे राज्यातील काही जिल्ह्यात सुरू असलेली कामे आता बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. मराठवाड्यातील जलयुक्त शिवार योजनेसाठी २ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले. या योजनेत जी कामे हाती घेण्यात आली होती. त्यातील फक्त ९८ कामे शिल्लक आहेत. मराठवाड्यात गेल्या वर्षांत या योजनेवर दोन हजार ३३३ कोटी रुपये खर्च केले आहेत.\nमराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी फडणवीस सरकारने डिसेंबर २०१४ मध्ये जलयुक्त शिवार अभियान सुरू केले होते. यात मराठवाड्यात अभिसरण व लोकसहभाग, असे मिळून सुमारे दोन हजार ३३३ कोटी रुपये खर्च करण्यात आले. तरीही अद्यापही मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थीती कायम आहे. मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात फडणवीस सरकारने ३५८ तालुक्यांपैकी १५१ तालुके हे अवर्षणप्रवण, दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले होते. या १५१ तालुक्यातील २८ हजार ५२४ खेडी ही पाणीटंचाई ग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आली होती.\nपरंतु फडणवीस सरकारकडून काही मोजक्याच गावांचा आढावा घेऊन ही योजना यशस्वी झाल्याचे सांगण्यात आले होते. अहमदनगर जिल्ह्यात साधारण ५०० गावात ही योजना राबवण्यात आली होती. भालगाव, बेलवंडी, कर्जत, भोकरवाडी, सारोळा, अरोळनेर या गावात सकारात्मक बदल बघायला मिळाला होता. जळगाव जिल्ह्यातील काही गावे टँकरमुक्त झाली होती.\nकाय होती जलयुक्त शिवार योजना\nदुष्काळग्रस्त भागातील नैसर्गिक पाणवठ्यांचे जतन करणे, पडलेल्या पावसाचा प्रत्येक थेंब साठवण्यासाठी सिमेंटची तळी किंवा छोटी मातीची धरणे, बंधारे बांधणे, छोटे कालवे व शेततळी बांधण्यात येत होती.\nअशी झाली होती सुरुवात\n२०१६ मध्ये लातूरमध्ये तीव्र पाणी टंचाई झाली होती. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा लातूरला रेल्वेने पाणी पुरविण्यात आले होते. ही टंचाई पाहुन फडणवीस सरकारने या योजनेची सुरुवात केली होती.\nजलयुक्त शिवार योजना ठाकरे सरकार फडणवीस सरकार jalyukta shivar yojana Uddhav Thackeray Devendra Fadnavis jayant patil उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस जयंत पाटील\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nप्रधानमंत्री आवास योजना ऑनलाईन चेक करा तुमचे नाव\nराज्यातील बर्ड फ्लू नुकसानग्रस्तांना मिळणार अशा पद्धतीने नुकसान भरपाई\n30 रुपये गुंतवून व्हा श्रीमंत\nडिजिटल मतदार आयडी आता घरी बसल्या डाउनलोड होईल, प्रक्रिया जाणून घ्या\n‘या’ तीन बँकांमध्ये खाती असल्यास होतो मोठा फायदा\nकोरड्या हवामानामुळे वाढली थंडी ; निफाड येथे सर्वात कमी तापमान\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\nप्रधानमंत्री फसल बीमा योजने अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना राज्यातील जिल्हा समुह क्र.2 मध्ये मृग व आंबिया बहाराकरिता अधिसूचित फळपिकांना लागू करण्याबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00740.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0.pdf/90", "date_download": "2021-01-28T09:24:20Z", "digest": "sha1:6GF3YFM2YYZZ5L5XZP272T2QEMHNWACZ", "length": 7576, "nlines": 67, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:वनस्पतिविचार.pdf/90 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे\n६२ वनस्पतिविचार. [ प्रकरण\nसांगितलेच आहे. खांचेदार वाहिन्या खाचेदार पेशीच्या रांगेपासून तयार होतात, मात्र पेशीबाह्य पडदा गळून गेला असतो. कधी कांहीं कांहीं जागी मध्य पडदा राहून त्यास अव्यवस्थित नळीसारखा आकार येतो. द्विदल धान्य वनस्पतीच्या लाकडामध्ये ह्या वाहिन्या (Vessel) इतर वाहिन्यांशी नेहमी मिश्रित झाल्या असतात. फिरकीदार, वळेदार व शिडीदार वाहिन्या विशेषेकरून काष्ठामध्यें नेहमी आढळतात.\nलाकडाच्या बाह्य भागामध्ये चाळणीसारखे पदर आढळतात. येथील वाहिन्यांचे मध्य पइदे पूर्णपणे गळून न जातां छिद्रमय असल्यामुळे त्यांस चाळणीसारखा आकार येतो. हे मध्यपडदे अति पातळ असून पेशीपेशींचा अंतरसंबंध छिद्रांतून एकमेकांशी राहतो. तसेच छिद्रमय पडद्यावर पेशीतून पेशीघटक द्रव्यासारखा पदार्थ जमत जातो, त्यामुळे तो पातळ पडदा थोडा थोडा जाड होतो; पण छिद्रे बु��ून न जातां जशीच्या तशीच कायम राहतात. चाळणीदार वाहिन्यास लागूनच दुसऱ्या पेशी असतात, त्यास चाळणीदार पेशांचे समगामी ( Companion ) ह्मणतात. ह्याचा संबंध चाळणीदार वाहिन्या तयार होत असतांना तुटला असतो. ह्या पेशी कमी रुंदीच्या असून त्यामध्ये जीवनकण व केंद्र पूर्वीसारखीच असतात. चाळणीदार पेशींमध्ये सजीवतत्त्व पूर्वी पेक्षा अधिक घन होते व जुन्या पेशींमध्ये केंद्र वगैरे असत नाहीं.\nसपुष्पवर्गामध्ये उन्हाळ्याचे अखेरीस ह्या चाळणीदार पेशींची छिद्रमय तोंडे पौष्टिक घटकद्रव्ये अधिक वाढल्यामुळे बंद होतात, व हिवाळ्यांत तीच बंद झालेली स्थिति कायम टिकते. पण पुनः वसंतऋतु सुरू झाला म्हणजे ती तोंडे आपोआप खुलू लागतात, व घटकद्रव्ये विरघळल्यामुळे नाहीशी होतात.\nवनस्पतिशरीर बहुतकरून वर वर्णन केलेल्या सर्व पेशीजालांनी भरलेले असते, ती जालें निरनिराळ्या प्रकारे एकामेकांशी मिश्रित झाली असतात. अमुक एक विशिष्ट प्रकारचे एकच पेशीजाल सापडणे कठीण असते. त्यांचा दुसऱ्या जालांशी निकट संबंध येऊन मिश्रित स्थिति आढळते.\nदुग्धरसवाहिनी जाले:-कधी कधी वनस्पतिशरीरांतून पांढरा दुधासारखा रस निघतो. ह्या प्रकारच्या रसवाहिन्या व त्यांची जालें कांहीं वनस्पतींमध्ये विशेष आढळतात, जसे करवीर, मांदारकुल, अफूचा वर्ग वगैरे. हा दुग्धरस\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ३० डिसेंबर २०१९ रोजी १६:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00741.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://konkanvruttant.com/tribal-tarpaulin-bust-in-thane-to-get-new-look", "date_download": "2021-01-28T09:43:19Z", "digest": "sha1:BHREAXH2TGBXDX5XF6ECQARFDXJU2VH7", "length": 11796, "nlines": 185, "source_domain": "konkanvruttant.com", "title": "ठाण्यातील आदिवासी तारपाधारी अर्धपुतळ्यास मिळणार नवी झळाळी - कोंकण वृत्तांत", "raw_content": "\nविस्थापित कुटुंबांच्या घरांचा प्रश्न फेब्रुवारी...\nठाणे जिल्ह्यातील सर्वात उंच तिरंगा डोंबिवलीत...\nअखेर ‘पत्रीपूल’ वाहतुकीसाठी खुला; मुख्यमंत्र्यांच्या...\nएनआरसीमधील पडीक बंगल्यावर तोडक कारवाई; कामगारांनी...\nठाण्यातील शासकीय-वनविभागाच्या ���ागेवरील झोपड्यांना...\nकल्याण पूर्वेत सामाजिक संस्थांनी साकारले अज्ञात...\nनागरी सुविधांचा बोजवारा उडण्याचे केडीएमसी उदाहरण-...\nकल्याण रेल्वे स्थानक परिसर सुधारणा प्रकल्पाचे...\nमराठी भाषेच्या संवर्धनाचा जास्तीत जास्त प्रयत्न...\nमराठी भाषा संवर्धन पंधरवडयानिमित्त कल्याणमध्ये...\nभारताच्या विकासातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे...\nमराठा सेवा संघाचा पोवाडा\nतरुणांना रोजगार देणारे ‘महाजॉब्स’ काय आहे\nकोरोनावर मात करण्यासाठी प्लाझ्मा थेरपी वरदान\nमाथेरानच्या गार्बेट पॉईंटवरील चढाई...\nठाण्यातील आदिवासी तारपाधारी अर्धपुतळ्यास मिळणार नवी झळाळी\nठाण्यातील आदिवासी तारपाधारी अर्धपुतळ्यास मिळणार नवी झळाळी\nठाणे (प्रतिनिधी) : ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या आदिवासी तारपाधारी अर्धपुतळ्यास रंगरंगोटी करण्यास प्रशासनाने आदिवासी श्रमिक संघर्ष संघटनेला परवानगी दिली आहे. त्यामुळे या पुतळ्याला नवी झळाळी प्राप्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या आदिवासी तारपाधारी अर्धपुतळ्याची रंगरंगोटी करण्यासाठी आदिवासी श्रमिक संघर्ष संघटनेने जिल्हा प्रशासानांकडे पाठपुरावा केला होता. अखेर प्रशासनाने त्याकरिता त्यांना परवानगी दिली आहे. संघटनेचे अध्यक्ष हंसराज खेवरा, तुकाराम वरठा, सामाजिक कार्यकर्ते सुनील तु. भांगरे गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न करीत होते. या ठिकाणी दसरा, जागतिक आदिवासी दिन, वसुबारस (वाघ बारस) अशा सणांच्या दिवशी आदिवासी बांधवांकडून गेल्या अनेक वर्षांपासून या तारपाधारी अर्धपुतळ्यास दैवत समजून पूजन केले जात आहे.\nसुहास राणे यांना पत्रकारितेतील योगदानाबद्दल विशेष पुरस्कार\nव्यापारी-व्यावसायिकांच्या कॅट संघटनेचे राज्यव्यापी परिषद पुणे येथे\nभूमाफिया चीनच्या नांग्या ठेचण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा- ...\nशिवचरित्राचे वाटप करीत कल्याण पश्चिमेत शिवजयंती साजरी\nकल्‍याण डोंबिवली महानगरपालिकेत संविधान दिवस उत्‍साहात साजरा\nइतर प्रवर्गातील सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्काची मागणी\nकल्याण रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई सुरु\nमुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी कोकण बँकेचे ११ लाख\nव्यंगचित्र पाहण्यासाठी इथे क्लिक करा\n... या शहरात मिळणार पाच किलो प्लास्टिकवर मोफत पोळीभाजी\nभारताच्या विकासातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान\nओबीसी समाजाच्या मागण्या पावसाळी अधिवेशनात मंजूर करण्याची...\nबेरोजगार तरुणांनो, शासकीय योजनांच्या लाभासाठी आधार कार्ड...\nसाथरोग नियंत्रणासाठी मुंबई महापालिकेच्या नियमांचा स्वीकार...\nशेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाईसाठी शिवसेनेचा मोर्चा\nकठडे नसल्याने सावरोली पूल बनलाय धोकादायक\nयंदा ठाण्यातील हवा व ध्वनी प्रदुषणामध्ये घट\nपूरग्रस्तांना पुन्हा उभे करण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार...\nमाळशेज घाट रस्ता दुरुस्तीच्या मागणीची मुख्यमंत्री उद्धव...\nकृषीविकासासाठी ‘लॅब ते लॅण्ड’ संकल्पनेवर भर- कृषिमंत्री\nविजेचा शॉक लागून कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू\n३०० वर्षे जुन्या वडाची पूजा करण्यापासून बिल्डर्सच्या बाउन्सर्सनी...\nसागरी मत्स्यव्यवसाय प्रशिक्षणासाठी २० जूनपर्यंत अर्ज करण्याचे...\n'कोंकण वृत्तांत' - कोकणचे स्वतंत्र मराठी डिजिटल बातमीपत्र.\nदहागांव संयुक्त वन व्यवस्थापन समितीला राज्यस्तरीय पुरस्कार\nअधिवेशनात दुष्काळावर चर्चा; राज्याला पुढे नेणारा अर्थसंकल्प...\nकल्याणमध्ये गुरांच्या बाजाराला सशर्त परवानगी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00742.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/pune-district-administration-is-ready-for-the-first-phase-of-direct-vaccination/", "date_download": "2021-01-28T07:48:27Z", "digest": "sha1:EIM53I2APGPH2HAOJKUK6KZDHA766T72", "length": 9043, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पहिल्या टप्प्यातील प्रत्यक्ष लसीकरणासाठी पुणे जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण", "raw_content": "\n‘या’ जागेसाठी विधानसभा निवडणुकीत झाली फिक्सिंग, भाजप नेत्याचा गौप्यस्फोट\nसीमा भागातून मराठी नष्ट करण्याचे कर्नाटकचे धोरण थांबवावेच लागेल – उद्धव ठाकरे\nयंदाच्या अंदाजपत्रकात पुणेकरांना विकासाच्या दृष्टीने नेमके काय मिळणार\nकर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर अजित पवार म्हणाले…\nBCCI उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी काढला टीम इंडियाचा ‘धर्म’\n‘हा तर तुमचा तुघलकी कारभार’, महामंडळास स्मार्ट सिटी प्रशासनाचे प्रत्युत्तर\nपहिल्या टप्प्यातील प्रत्यक्ष लसीकरणासाठी पुणे जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण\nपुणे : आरोग्य कर्मचाऱ्यांसाठीच्या पहिल्या टप्प्यातील प्रत्यक्ष लसीकरणाला १६ जानेवारी २०२० रोजी सुरुवात होणार आहे. लसीकरणासाठी पुणे ज��ल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून संबंधित विभागांनी बिनचुक काम करुन लसीकरण प्रक्रिया सुरळीत पार पाडावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या. कोविड-१९ लसीकरण मोहिम जिल्हा कृतीदल समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते.\nबैठकीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक नांदापूरकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, जागतिक आरोग्य संघटनेचे सर्व्हेक्षण वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन खाडे, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. सचिन एडके, ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.\nडॉ.देशमुख म्हणाले, 16 जानेवारी रोजी पहिला डोस देण्यात येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देखील वेळेत देण्याचे नियोजन करावे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लसीकरण प्रक्रिया सुरळीतपणे राबवावी, असे सांगून डॉ. देशमुख म्हणाले, लसीकरण प्रक्रियेत सहभागी संबंधित सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून लसीकरणाचे काम चोखपणे पार पाडावे. यासाठी सूक्ष्म नियोजन करुन त्यानुसार योग्य ती कार्यवाही करावी.\nलस साठवणूक केंद्राच्या ठिकाणी विद्युत पुरवठा सुरळीत ठेवावा, अशा सूचना करुन विद्युत पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर यांनी लसीकरणासाठी करण्यात आलेल्या तयारीबाबत सविस्तर माहिती दिली.\nधनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप : अतुल भातखळकर यांचा पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा\nपरिसराची स्वच्छता हाच बर्ड फ्ल्यू टाळण्याचा मंत्र\n‘धनंजय मुंडे यांनी त्वरित राजीनामा द्यावा,अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चा राज्यभर आंदोलने करणार’\nग्रामपंचायत क्षेत्रातील आठवडे बाजार मतदानाच्या दिवशी भरविण्यास मनाई\nकोरोनाचे संकट दूर होऊ दे…सोलापूरचे वैभव पुन्हा येऊ दे; भरणे यांचे सिद्धरामेश्वरांकडे साकडे\n‘या’ जागेसाठी विधानसभा निवडणुकीत झाली फिक्सिंग, भाजप नेत्याचा गौप्यस्फोट\nसीमा भागातून मराठी नष्ट करण्याचे कर्नाटकचे धोरण थांबवावेच लागेल – उद्धव ठाकरे\nयंदाच्या अंदाजपत्रकात पुणेकरांना विकासाच्या दृष्टीने नेमके काय मिळणार\n‘या’ जागेसाठी विधानसभा निवडणुक��त झाली फिक्सिंग, भाजप नेत्याचा गौप्यस्फोट\nसीमा भागातून मराठी नष्ट करण्याचे कर्नाटकचे धोरण थांबवावेच लागेल – उद्धव ठाकरे\nयंदाच्या अंदाजपत्रकात पुणेकरांना विकासाच्या दृष्टीने नेमके काय मिळणार\nकर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर अजित पवार म्हणाले…\nBCCI उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी काढला टीम इंडियाचा ‘धर्म’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00742.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE:%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE.pdf", "date_download": "2021-01-28T10:00:46Z", "digest": "sha1:JNTSON3J22X4JJEERHAX7O5JI3K4RS7N", "length": 3312, "nlines": 66, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "अनुक्रमणिका:श्री आंग्ल-प्रभा.pdf - विकिस्रोत", "raw_content": "\nश्रीमति बालसरस्वति, हिराबाई रामचंद्र गायकवाड\nश्रीमति बालसरस्वति, हिराबाई रामचंद्र गायकवाड\nपाने (पृष्ठ स्थितीची माहिती)\n०१ ०२ ०३ ०४ ०५ ०६ ०७ ०८ ०९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १७ मार्च २०१६ रोजी १९:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00743.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.borubahaddar.com/2020/07/Mumbai-Gold-market.html", "date_download": "2021-01-28T08:52:14Z", "digest": "sha1:YZRMHGDXFVKINIJCSAORKOQZPSRO6E5J", "length": 6309, "nlines": 51, "source_domain": "www.borubahaddar.com", "title": "कोरोनाच्या वाढत्या प्रभावाने सोन्याच्या दरात वाढ", "raw_content": "\nकोरोनाच्या वाढत्या प्रभावाने सोन्याच्या दरात वाढ\nमुंबई, ७ जुलै २०२०: जगभरातील कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढतच असल्याने सोमवारी स्पॉट गोल्डचे दर ०.२ टक्क्यांनी वाढले असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलनचे रिसर्च एव्हीपी श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले. आर्थिक सुधारणा कालावधी दीर्घकालीन आणि वाढीव असू शकतो या चिंतेने सुरक्षित संपत्ती असलेल्या सोन्याकडे गुंतवणूकदारांचा कल वाढला आहे. तथापि, जगातील दोन सर्ववात मोठ्या अर्थव्यवस्थांनी सकारात्मक आर्थिक वृद्धीची आकडेवारी दर्शवल्यामुळे सोन्याच्या किंमतीतील वाढ मर्यादित राहिली.\nअमेरिका आणि चीनमधील उद्योग पुन्हा सुरू झाले तसेच व्यापारात वृद्धीही दिसून आल्याने सोमवारी कच्च्या तेलाचे दर काहीसे वाढले व ४०.५ प्रति बॅरलवर स्थिरावले. जगभरातील घटती मागणी पाहता ओपेक संघटनेतील सदस्य राष्ट्रांनी पुढील काही महिने उत्पादनात तीव्र कपात सुरूच ठेवण्याचे ठरले. सौदी आणि इतर आखाती देशांनीही अधिक तीव्र उत्पादन कपात केल्याने जून २०२० मध्ये ओपेकची तेल उत्पादनाची आकडेवारी मागील दोन दशकांतील सर्वात निचांकी ठरली. तथापि, कोरोना विषाणूवरील उपचारांभोवतीची अनिश्चितता तसेच पुढील महिन्यांती घातक संभाव्य संसर्ग लक्षात घेता, कच्च्या तेलाच्या किंमती वाढण्यावर मर्यादा आल्या.\nलंडन मेटल एक्सचेंजवरील तेलाचे दर उंचावले. या समूहात निकेल सर्वाधिक नफा कमावणारा ठरला. सरकारी अहवालानुसार, चीनच्या खरेदी व्यवस्थापकांच्या (पीएमआय) मध्ये मे २०२० मध्ये ५०.६ पर्यंत घट दिसून आली. एप्रिल २०२० मध्ये ती ५०.८ एवढी होती. तसेच अमेरिकेतील उत्पादन आणि सेवा क्षेत्रात मजबूत घडामोडी नोंदल्या गेल्या. त्यामुळे औद्योगिक धातूच्या सुधारणेच्या शक्यतेत वाढ दिसून आली.\nप्रमुख निर्यातक देशांतील खाणी पुन्हा सुरू झाल्या तसेच धातूचा सर्वात मोठा ग्राहक असलेल्या चीनमधून मागणी वाढल्याने सोमवारी एलएमईवरील कॉपरचे दर १.८५ टक्क्यांनी वाढून ते ६१२८.५ डॉलर प्रति टनांवर स्थिरावले.\nCorona Vaccine | भारतात लसीकरणासाठी फायझरने मागितली परवानगी\nकृषी कायदा : शरद पवार शिष्टमंडळासह राष्ट्रपतीला भेटले\nआमदार प्रताप सरनाईक ईडी कार्यालयात दाखल...\nएमडीएच मसाला कंपनीचे मालक महाशय धरमपाल गुलाटी यांचे वयाच्या 98 व्या वर्षी निधन\nमराठा आरक्षणावरील स्थगिती हटवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00743.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/cloudy-weather-disrupted-flights/", "date_download": "2021-01-28T09:15:00Z", "digest": "sha1:2FGTZOIRKMCLM45XOHWY4EWQNNNKPKVT", "length": 14104, "nlines": 374, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "ढगाळ वातावरणामुळे झाली विमानसेवा ठप्प - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nIND vs AUS: मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडियापासून घाबरले इंग्लंडचे प्रशिक्षक…\n‘मुंबई महाराष्ट्राची आहे आणि राहणार ’ अजित पवारांनी कर्नाटकाच��या उपमुख्यमंत्र्यांना सुनावले\nइंग्लंडमध्ये होणार भारत व भारत ‘अ’ सराव सामना\nरस्ता ओलांडताना वाहनाची धडकेत बिबट्याच्या मृत्यू\nढगाळ वातावरणामुळे झाली विमानसेवा ठप्प\nकोल्हापूर : ढगाळ हवामानामुळे कोल्हापूरची विमानसेवा कालपासून ठप्प झाली. इंडिगोचे हैदराबादवरून आलेले विमान लँडिंग होऊ शकले नाही.विमान लँडिंग न होता हैदराबादला परत गेले. नाईट लँडिंगची सुविधा नसल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. काल सोमवारी सकाळपासून ढगाळ वातावरण राहिले. सायंकाळी हे वातावरण अगदीच गडद ढगाळ झाले. त्यामुळे इंडिगोचे आलेले विमान परत गेले तर अलायन्स एअर कंपनीचे विमान आले नाही. नाईट लँडिंगची सुविधा नसल्याने आलेले विमान लँडिंग न होता परत गेले. याचा फटका प्रवाशांना सतत बसत असल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleनॉन क्रिमीलेयरबाबत दिलासा : राज्य सरकारने घेतला हा निर्णय\nNext article८० वर्षांच्या शरद पवारांची क्रेझ, पक्षात येणाऱ्या युवकांच्या संख्येत मोठी वाढ\nIND vs AUS: मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडियापासून घाबरले इंग्लंडचे प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवुड\n‘मुंबई महाराष्ट्राची आहे आणि राहणार ’ अजित पवारांनी कर्नाटकाच्या उपमुख्यमंत्र्यांना सुनावले\nइंग्लंडमध्ये होणार भारत व भारत ‘अ’ सराव सामना\nरस्ता ओलांडताना वाहनाची धडकेत बिबट्याच्या मृत्यू\nगृहमंत्री अमित शहा 6 फेब्रुवारीला कोकण दौऱ्यावर\nशाळा गजबजल्या : दहा महिन्यानंतर वाजली घंटा\n‘मुंबई महाराष्ट्राची आहे आणि राहणार ’ अजित पवारांनी कर्नाटकाच्या उपमुख्यमंत्र्यांना सुनावले\nशिवसेनेकडून औरंगाबाद महापालिका निवडणुकीत नव्या दमाच्या चेहऱ्यांना संधी\nवाशिममध्ये शिवसेना-भाजप आमनेसामने, खासदारांचा व्हिडिओ झाला व्हायरल\nमंत्री जयंत पाटील यांच्याकडून हिंसेचे समर्थन : आ. चंद्रकांत पाटील\n‘आधी औरंगाबादचे संभाजीनगर तर करा ’ मुख्यमंत्र्यांना भाजपचा टोला\nसंयमाचं श्रेय सीमावासीयांना : शरद पवार\nआशिष शेलार साहेब खरं सांगा, दीप सिद्धू तुमचे कोण\nतुमची तोंडं का शिवली आहेत आशिष शेलारांचा शरद पवार आणि...\nशिवसेनेकडून औरंगाबाद महापालिका निवडणुकीत नव्या दमाच्या चेहऱ्यांना संधी\nभाजपाच्या वेबसाईटवर रक्षा खडसे यांचा आक्षेपार्ह उल्लेख; गृहमंत्र्यांकडून दखल\nओंकार ग्रुपच्या कमल गुप्ता आणि बाबूलाल वर्मा यांना ईडीकडून अटक\nबाळासाहेबांनंतर आता आनंद दिघेंचाही पुतळा बसवा; मनसेची आग्रही मागणी\nदिल्ली हिंसाचारप्रकरण : राकेश टिकैत, मेधा पाटकर यांच्यासह २६ जणांवर गुन्हे...\nछातीत दुखत असल्याने सौरव गांगुली रुग्णालयात दाखल\nतुमची तोंडं का शिवली आहेत आशिष शेलारांचा शरद पवार आणि...\nपोलिसांच्या गोळीबारात नाही तर ट्रॅक्टर पलटी होऊन त्या शेतकऱ्याचा मृत्यू :...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00743.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/sampadakiya/editorial-article-alliance-between-facebook-and-bjp-4656", "date_download": "2021-01-28T08:46:34Z", "digest": "sha1:KL3QKJ53UWHE5453ZU66H35LACYUYDX3", "length": 19459, "nlines": 121, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "‘फेसबुक’चा चेहरा | Gomantak", "raw_content": "\nगुरुवार, 28 जानेवारी 2021 e-paper\nमंगळवार, 18 ऑगस्ट 2020\n‘फेसबुक’चे प्रमुख मार्क झुकेरबर्ग यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षांपूर्वी कॅलिफोर्नियात ‘गळाभेट’ घेतली, तेव्हाच भारतीय जनता पक्ष आणि ‘फेसबुक’ यांच्यातील हृद्य संबंधांवर शिक्‍कामोर्तब झाले होते.\n‘माहितीचे मुक्तवहन’,‘खुला संवादव्यवहार’ वगैरे कितीही चकचकीत आणि सफाईदार शब्द वापरले, तरी माहिती-तंत्रज्ञानाच्या आधारे उभ्या राहिलेल्या आणि समाज माध्यमे म्हणून काम करणाऱ्या बड्या कंपन्यांच्या प्रत्यक्ष कारभारावर हितसंबंधांचा मोठा प्रभाव असतो. अमेरिकेपाठोपाठ भारतातही त्याचा प्रत्यय आला. त्यामुळे या माध्यमांबाबत नि:पक्ष अशा नियमनाची गरज पुन्हा एकदा प्रकर्षाने पुढे आली आहे. ‘फेसबुक’चे प्रमुख मार्क झुकेरबर्ग यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षांपूर्वी कॅलिफोर्नियात ‘गळाभेट’ घेतली, तेव्हाच भारतीय जनता पक्ष आणि ‘फेसबुक’ यांच्यातील हृद्य संबंधांवर शिक्‍कामोर्तब झाले होते. सोशल मीडियाशी आपल्या पक्षाचे संबंध किती दृढ आहेत, ते त्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी २०१८मध्ये राजस्थानात पक्षाच्या मेळाव्यात सांगितले होते. ‘कोणताही संदेश; मग तो गोड असो वा कटू; खरा असो वा खोटा; आम्ही तो सोशल मीडियावरून क्षणार्धात व्हायरल करू शकतो’ असा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर आता ‘फेसबुक’ हे भाजपला कसे उपकृत करते, याचा तपशील अमेरिकेतील ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ या दैनिकाच्या बातमीत देण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय रणधुमाळीला तोंड फुटले आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तेलंगणातील भाजप नेते टी. राजा सिंह यांच्या मुस्लिमांबाबतच्या प्रक्षोभक पोस्ट कंपनीच्या धोरणाविरोधात असल्याचा आक्षेप ‘फेसबुक’च्या कर्मचाऱ्यांनी घेतला होता. ‘रोहिंग्या मुस्लिमांविषयी विखारी पोस्ट्‌स टाकण्यापर्यंत राजा सिंह यांची मजल गेली होती. मात्र, या पोस्टना कर्मचाऱ्यांनी घेतलेले आक्षेप ‘फेसबुक’च्या भारतातील धोरण संचालक आँखी दास यांनी फेटाळून लावले. शिवाय, ‘भाजपनेत्यांच्या द्वेषमूलक पोस्टवर कारवाई केल्यास आपल्या भारतातील हितसंबंधांना धक्‍का पोचू शकतो,’ असे दास यांनी सांगितल्याचे ‘वॉल स्ट्रीट जर्नल’च्या बातमीत म्हटले आहे. राहुल गांधी यांनी ‘भाजप व रा. स्व. संघ हे फेसबुक, तसेच व्हॉट्‌सॲप यावर नियंत्रण ठेवून खोट्या बातम्या प्रसृत करून जनतेला प्रभावित करतात,’ असे ‘ट्‌विट’ केले आणि माहिती व तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी या ‘ट्‌विट’ला तितकेच खणखणीत उत्तर देताना राहुल गांधी यांची संभावना ‘स्वपक्षीयांवरही प्रभाव टाकू न शकणारे पराभूत नेते’ या शब्दांत केली. मात्र, काँग्रेस तसेच भाजप यांच्यातील या खडाखडीत मूळ मूद्दा हरवून जाणार नाही, याची काळजी घेणे आवश्‍यक आहे.\nआता संसदेच्या ‘आयटी’विषयक समितीचे प्रमुख आणि काँग्रेस नेते शशी थरूर यांनी ‘फेसबुक’वरील आरोपांची शहानिशा करण्याचे ठरविले आहे. मात्र, या निमित्ताने ऐरणीवर आलेला मुद्दा हा सोशल मीडियावरील कंपन्यांच्या व्यावसायिक हितसंबंधांचाच आहे. खासगी कंपनी म्हटली, की ती धंदा पाहणार हे उघड आहे. ‘फेसबुक’ असो की ‘व्हॉट्‌सॲप’ असो, या कंपन्यांचे मालक हे काही उदात्त हेतूने इंटरनेटच्या महाजालात उतरलेले नाहीत. आपल्या खिशाला तोशीश लावत ते कंपन्या चालवतील, असे मानणे म्हणजे मूर्खांच्या नंदनवनात वावरण्यासारखेच आहे. मात्र, त्याचवेळी हे झुकेरबर्गसारख्या लोकांनी आपण हिरे-मोती वा तांबे-पितळ विकण्यासाठी सोशल मीडिया सुरू केलेला नाही, हेही ध्यानात घ्यावे लागेल. त्यांचा अवघा व्यवसाय हा लोकांच्या अभिव्यक्‍तीवर सुरू आहे आणि कोट्यवधी लोकांच्या मनावर किंवा मतावरही प्रभाव टाकणारे हे माध्यम आहे. त्याचे स्वरूप सामाजिकदृष्ट्या संवेदनशील आहे. काहींच्या हातातील ते हत्यार बनू शकते. हे लक्षात घेऊन अशा कंपन्यांनी काही बंधने पाळ���ी पाहिजेत आणि नियमांच्या पालनाच्या बाबतीत पारदर्शी व्यवहार केला पाहिजे. त्यामुळेच भाजपच्या वा अन्य नेत्यांच्या विखारी प्रचाराला त्यांनी वेळीच चाप लावायला हवा होता. खरे तर झुकेरबर्ग यांना याची जाणीव झाली असल्याची साक्ष, दिल्लीत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या दंगलीनंतर त्यांनी आपल्याच कर्मचाऱ्यांशी साधलेल्या संवादातून मिळाली होती. दिल्लीत शांतपणे निदर्शने सुरू असताना, भाजप नेते कपिल मिश्रा यांच्या एका चिथावणीखोर व्हिडिओमुळे थेट हिंसाचार सुरू झाला, हे लक्षात येताच ‘फेसबुक’ने काही तासांतच तो व्हिडिओ कसा आपल्या ‘वॉल’वरून खाली उतरवला, त्याचा दाखला झुकेरबर्ग यांनी दिला होता.\nअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘कोरोना’ विषाणूसंबंधातील एका व्हिडिओतील तपशील सपशेल खोटा आहे, हे लक्षात येताच तो व्हिडिओही ‘फेसबुक’वर दिसेनासा झाला. भारतात मात्र कपिल मिश्रा यांचा व्हिडिओ काढून टाकला, तरी अद्याप अनेक आक्षेपार्ह आणि चिथावणीखोर पोस्ट टाकल्या जाता आहेत. ट्रम्प यांचा व्हिडिओ गुंडाळावा लागला, त्यास ‘फेसबुक’च्या धोरणापेक्षाही तेथील जनतेचा दबाव अधिक कारणीभूत असल्याचे दिसते. भारतातही असा जनमताचा रेटा उभा राहिला तर ‘ग्राहक देवो भव’ असे म्हणत ‘फेसबुक’ अशा विखारी पोस्टसना बंदी घालेलच. मात्र, सध्या भारतात अशाच पोस्ट्‌सची चलती आहे आणि त्याकडे काणाडोळा केल्यास भाजप सरकार आपल्यावर अधिक मेहेरनजर दाखवेल, हे या ‘व्यावसायिक हितसंबंधां’चे रक्षण करणाऱ्या झुकेरबर्ग यांच्या एजंटांना ठाऊक आहे. मग, बंगळूरमध्ये गेल्याच आठवड्यात झालेल्या दंगलीला ‘फेसबुक’वरील एक पोस्टच कारणीभूत ठरली, तरी त्याची पर्वा करण्याचे त्यांना कारणच काय\n100, 10 आणि 5 रूपयांच्या जुन्या नोटा बंद होण्याचा दावा खोटा; पीआयबीने दिलं स्पष्टीकरण\n100, 10 आणि 5 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याबाबत आरबीआयने...\nदहशतवादी करत आहेत एका नव्या ‘ॲप’चा वापर\nश्रीनगर : ‘व्हॉटस्‌ॲप’सारख्या सोशल मीडिया कंपन्यांतर्फे दिल्या जाणाऱ्या...\nममता बॅनर्जी यांच्या अडचणीत वाढ; मंत्र्याने दिला तडकाफडकी राजीनामा\nकोलकाता: आगामी काळात पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या निवडणुकांची तयारी सुरु...\nकेंद्र सरकारचा 'व्हॉट्सअ‍ॅप'ला दणका; प्रस्तावित बदल मागे घेण्यासाठी लिहिलं पत्र\nनव��� दिल्ली : भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान...\nयूजर्सच्या नाराजीनंतर व्हॉट्सॲपची माघार ; 'मे' पर्यंत बदल नाही\nह्युस्टन : जगभरातील नेटीझन्स आणि टेक्नोक्रॅट यांच्या विरोधासमोर झुकत अखेर...\nआता यूट्यूबला ही डोनाल्ड ट्रम्प नकोत\nवाशिंग्टन: अमेरिकेतील राजकीय हिंसाचाराच्या पाश्वभूमीवर माहिती तंत्रज्ञान...\nWhatsApp यूजर्सच्या प्रायव्हसीचा भंग नाही ; नव्या पॉलिसीबाबत स्पष्टीकरण\nनवी दिल्ली : नव्या प्रायव्हसी धोरणामुळे वादात सापडलेल्या व्हॉट्‌सॲपने आज या...\nप्रसिध्द फॅशन डिझायनर सत्य पॉल यांचं निधन\nकोईंबतूर: प्रसिध्द फॅशन ब्रँडचे संस्थापक सत्य पॉल यांचे 6 जानेवारी 2021...\nमहाराष्ट्रीयन तरुणाचा आयर्लंडच्या फेसबुक अधिकाऱ्यांनी वाचवला जीव\nधुळे : आजकाल लोकं गुन्हा करण्यास अजिबात संकोच करत नाहीत. या प्रकरणात...\n2020 मध्ये कलेची छाप प्रेक्षकांच्या मनावर सोडून जाणारे दिग्दज\nअखंड २०२० साल हे यंदा शापीत वर्ष म्हणून संबोधले गेले. कोविड १९ चा साथीचा रोग संपुर्ण...\nप्रसिद्ध मल्याळी अभिनेता अनिल पी यांचा पाण्यात बुडून मृत्यू\nमुंबई- दाक्षिणात्य चित्रपटांमधील प्रसिद्ध अभिनेते अनिल पी यांचे निधन झाले आहे. या...\nकॅंडी वाटायला गेलेला सांता अडकला विजेच्या तारांमध्ये\nकॅलिफोर्निया: कॅलिफोर्नियामध्ये सांताक्लॉजचे कपडे परिधान केलेल्या एका व्यक्तीला...\nफेसबुक alliance facebook bjp भारत मार्क झुकेरबर्ग सोशल मीडिया नरेंद्र मोदी narendra modi कॅलिफोर्निया राजस्थान भाजप लोकसभा तेलंगणा मुस्लिम company रविशंकर प्रसाद ravi shankar prasad काँग्रेस indian national congress व्यवसाय profession दिल्ली दंगल व्हिडिओ हिंसाचार डोनाल्ड ट्रम्प सरकार government\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00744.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2019/04/blog-post_20.html", "date_download": "2021-01-28T08:57:55Z", "digest": "sha1:SUKZ7X4SQOJCD4UYQGYMWQ76JNPHJ6ZL", "length": 4596, "nlines": 47, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "कोण निवडुन येणार यासाठी लावली बॉंण्ड लिहून टू व्हिलरची शर्यत:", "raw_content": "\nमुख्यपृष्ठउस्मानाबादकोण निवडुन येणार यासाठी लावली बॉंण्ड लिहून टू व्हिलरची शर्यत:\nकोण निवडुन येणार यासाठी लावली बॉंण्ड लिहून टू व्हिलरची शर्यत:\nरिपोर्टर:रिपोर्टर:उस्मनाबादमध्ये कोण निवडुन येणार यासाठी शंभरच्या बॉंण्डवर लिहुन एकमेकांची टु व्हिलर गाडी कागद पत्रासहीत देण्याची शर्यत दोन्ही दादाच्या कार्यकर्त्यामध्ये लागली आहे.\nउस्मनाबाद जवळ आसलेल्या राघुची वाडी येथील रहिवाशी बालाजी विष्णू करवर आणि शंकर विठठल मोरे या दोघांमध्ये कोण निवडुन येणार या बददल ऐकमेकांची टु व्हिलर गाडी देण्याची शर्यत लागली आहे.आगदी शंभर रूपयाच्या बॉंण्डवर लिखापडी करूण लावण्यात आलेली ही शर्यत गावकर—यांसह मतदार संघातील लोकांसाठी मनोरंजनाचा विषय ठरत आहे.परंतू येत्या 23 तारखेलाच कळणार की कोणाची मोटार सायकल कोण घेणार.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (75) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (2) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (13) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nपरंडा तालुक्यातील अनेक गावात प्रस्थापितांना धक्का - आसू त सेनेचा तर कंडारीत राष्ट्रवादीचा सुफडा साफ .\nधाराशिव साखर कारखान्यावर तोडणी कामगाराच्या हस्ते ध्वजारोहण\nउस्मानाबाद तहसीलकडून अवैध वाळू साठा व ट्रकवर कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00745.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/khan-abdul-ghaffar-khan", "date_download": "2021-01-28T08:45:56Z", "digest": "sha1:A4WAJM2A6M3WOHWA45D2QFYUTA32DKFY", "length": 3772, "nlines": 72, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n१९९३ मुंबई बॉम्बस्फोटः अबू सालेमसह ५ जण दोषी, एक निर्दोष\nमुंबई १९९३ बॉम्बस्फोट प्रकरण: दोषी फिरोज खानची गयावया\nमला डॉ.कलामांची भूमिका साकारायला आवडेल\nइरफान खान दिसणार 'यांच्या' बायोपिकमध्ये\n'आयएसआय'च्या दोन्ही गुप्तहेरांना पतियाळा कोर्टात हजर केले\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00745.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://marathivarsa.com/education/Biography-of-Bill-Gates-in-Marathi", "date_download": "2021-01-28T08:15:39Z", "digest": "sha1:HC5CT4DC3KA2QZNMEQYBJ6O44FV4M5CR", "length": 14413, "nlines": 55, "source_domain": "marathivarsa.com", "title": "Bill Gates Biography in Marathi | बिल गेट्सचे प्रेरणादायक चरित्र | Bill gates information in Marathi | Marathivarsa.com", "raw_content": "\n26 May 2020, लेखक: टीम मराठी वारसा | नियमित अपडेट साठी फॉलो करा : फेसबुक | इन्स्टाग्राम | ट्विटर\nआज \"बिल गेट्स\" हे नाव ऐकले नसेल असे कदाचितच कोणीच नसेल. ह्या नावाची ओळख करून देण्याची गरज नाही. परिश्रम व धडपड करून आयुष्यात यशाला गुलाम करणारी व्यक्ती म्हणजे बिल गेट्स. बिल गेट्स हे मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत.\nबिल गेट्सचे प्रेरणादायक चरित्र\nहे सर्वांना ज्ञात आहे की बिल गेट्स आज जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती पैकी एक आहेत आणि कोटींची उलाढाल असलेल्या मायक्रोसॉफ्टच्या एका मोठ्या कंपनीचे ते संस्थापक आणि मालक आहेत आणि ही जगातील सर्वोत्कृष्ट सॉफ्टवेअर कंपनी आहे. परंतु त्यांना येथे पोहोचण्यासाठी लागलेल्या संघर्ष आणि परिश्रमांविषयी फारच कमी लोकांना माहिती आहे. आज आम्ही तुम्हाला त्यांच्या प्रेरणादायक जीवनाबद्दल सर्व काही माहिती देणार आहोत.\nबिल गेट्स यांचा जन्म 28 ऑक्टोबर 1955 रोजी सिएटल, वॉशिंग्टन येथे झाला होता. त्याचे पूर्ण आणि खरे नाव विल्यम हेनरी गेट्स आहे जे फार कमी लोकांना माहित आहे. त्याच्या वडिलांचे नाव विल्यम एच. गेट्स होते जे एक अतिशय प्रसिद्ध वकील होते. त्याच्या घरात त्यांची आई मेरी मॅक्सवेल गेट्स आणि दोन बहिणी क्रिस्टी आणि लिब्बी यांच्यासह एकूण 5 सदस्य एकत्र राहत असे.\nबिल गेट्सचे कुटुंब लहानपणापासूनच समृद्ध होते कारण त्याचे वडील एक प्रसिद्ध वकील होते आणि आई एका बँकेत अधिकारी होती. तसेच त्यांचे वडील राष्ट्रीय बँकेचे अध्यक्ष होते. बिल गेट्स लहानपणापासूनच खूप हुशार विद्यार्थी होते. अभ्यासाव्यतिरिक्त खेळामध्येही ते नेहमी पुढे असायचे.\nत्याच्या आई-वडिलांना त्यांनी Law मध्ये करिअर करावे अशी इच्छा होती परंतु बिल गेट्सची आवड प्रोग्रामिंग आणि सॉफ्टवेअरमध्ये होती. त्यांच्या प्राथमिक शाळेचे नाव लेकसाइड स्कूल असे होते जिथून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. जेव्हा गेट्स नुकतेच आठवीत शिकत होते, तेव्हा त्याने एएसआर-33 टेलिकम्युनिकेशन टर्मिनल आणि जनरल इलेक्ट्रिक कॉम्प्यूटरवर एक प्रोग्राम विकत घेतला.\nजेव्हा ते 13 वर्षांचे होते तेव्हा त्याने पहिला संगणक प्रोग्राम बनविला, ज्याला बे “टिक-टैक-टो” म्हणले जायचे आणि ज्याचा उपयोग बे खेळण्यासाठी केला जायचा या मशीनद्वारे त्याने प्रोग्रामिंगच्या जगात स्वतःचा रस वाढविला.\nयानंतर, त्याने सीसीसी सॉफ्टवेयरमधील त्रुटी दूर करून आपल्या मित्रांसह लोकांचे लक्ष वेधून घेतले आणि त्यानंतर 1970 मध्ये ते दररोज बे सीसीसी कार्यालयात गेले आणि बर्या्च कार्यक्रमांच्या Source Code चा अभ्यास करत राहिले.\nत्यानंतर बिल गेट्स आणि त्याचे तीन शाळेतील मित्र जे इन्फोर्मेशन साइंसेस आइएनसी लेकसाइड चे विद्यार्थी होते त्यांना COBOL मध्ये Payroll Programme लिहिण्यासाठी नियुक्त केले गेले. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी बिल गेट्सने एक मोठी कामगिरी केली, ज्यात त्याने आपल्या मित्रासह इंटेल 8008 प्रोसेसरवर आधारित ट्रॅफिक काउंटर तयार करण्यासाठी ट्रॉ-ओ-डेटा नावाचे डिव्हाइस तयार केले. आणि त्यानंतर बिल गेट्स ने मागे वळून पहिले नाही.\nजेव्हा त्याने लेकसाइड स्कूलमधून शिक्षण पूर्ण केले, तेव्हा ते पदवी पूर्ण केल्याशिवाय Harward विद्यापीठातून बाहेर पडले. त्यानंतर त्याने Personel Computer साठी Intel 8080 चिप बनवली.\nबिल गेट्स आणि त्याच्या काही सहकाऱ्यांनी “Micro Instrumentation and Telemetry Systems” सोबत एकत्र काम केले आणि त्यांनी त्यांच्या कंपनीला मायक्रो-सॉफ्ट हे नवीन नाव दिले. आणि अल्बुकर्क मध्ये त्याचे पहिले कार्यालय उघडले. 26 नोव्हेंबर 1976 रोजी त्यांच्या मायक्रोसॉफ्ट कंपनीची अधिकृतपणे नोंदणी झाली. हळूहळू, याचा परिणाम असा झाला की मायक्रोसॉफ्ट कंपनी Personal Computer मधील सर्वात लोकप्रिय कंपनी बनली. 1976 मध्ये MTIS आणि गेटसची भागीदारी संपुष्टात आली. यानंतर, मायक्रोसॉफ्ट पूर्णपणे स्वतंत्र झाला.\nयानंतर, आयबीएम या प्रसिद्ध कंपनीला मायक्रोसॉफ्ट बरोबर काम करण्याची इच्छा होती. त्यांनी मायक्रोसॉफ्टला त्यांच्या पर्सनल कंप्यूटर साठी बेसिक इंटरप्रेटर तयार करण्यास सांगितले आणि मायक्रोसॉफ्टने काही काळ त्यासाठी काम केले.\nमायक्रोसॉफ्टची 1981 मध्ये पुनर्रचना झाली आणि बिल गेट्स यांना मायक्रोसॉफ्टच्या मंडळाचे अध्यक्ष केले गेले. यानंतर मायक्रोसॉफ्टने आपली पहिली विंडो आवृत्ती बाजारात आणली आणि तेव्हापासून आतापर्यंत मायक्रोसॉफ्ट विंडोज आणि ऑपरेटिंग सिस्टममध्ये सातत्याने चांगले काम करत आले आहेत.\n1994 मध्ये बिल गेट्सने फ्रेंच रहिवासी मेलिंडा सोबत लग्न केले. बिल गेट्सला जेनिफर कॅथरीन गेट्स ���ावाची मोठी मुलगी आहे.त्या व्यतिरिक्त रोरी जॉन गेट्स आणि फोएबे अदेले गेट्स अशी आणखी दोन मुले आहेत. बिल गेट्सचे सध्याचे घर वॉशिंग्टनच्या मदिना येथे आहे जे जगातील सर्वात महागड्या घरांपैकी एक आहे. 2000 मध्ये, आपल्या पत्नीसमवेत त्यांनी \"बिल मेलिंडा गेट्स फाउंडेशन\" नावाची एक मोठी चॅरिटेबल फाउंडेशन सुरू केली. हि संस्था गरिबी, शिक्षण आणि साथीच्या रोगांवर काम करीत आहे. 2008 मध्ये बिल गेट्सने मायक्रोसॉफ्टची डे-टू-डे मॅनेजमेंट ऑपरेशन्स सोडली, परंतु मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष व फक्त सल्लागार म्हणून राहिले.\n1. जेव्हा ते त्यांच्या शाळेत होते तेव्हा त्यांनी $4200 रुपये कमावले होते.\n2. वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी त्याने पहिला कॉम्प्यूटर टिक-टॅक-टू प्रोग्राम बनविला जो वेगवेगळ्या खेळांविषयी प्रयोग करायचा.\n3. जगातील प्रसिद्ध forbers.com च्या मते, सलग 11 वर्ष जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीं म्हणून बिल यांचा पहिला नुंबर आहे.\n4. वयाच्या 30 व्या वर्षी लक्षाधीश होईल आणि वयाच्या 31 व्या वर्षी अब्जाधीश होईल, असे आश्वासन त्याने शाळेत आपल्या शिक्षकांनी दिले होते .\n5. बिल गेट्स जगातील सर्वात महागड्या घरात राहतात, त्याच्या घराचे मूल्य 120 दशलक्ष डॉलर्स आहे.\nमित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00745.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/baba-adhav-slam-central-goverment-marathi-news/", "date_download": "2021-01-28T08:17:31Z", "digest": "sha1:S4SCHBQH5GAL6IBIL2HCIBVXYVPRETOM", "length": 12957, "nlines": 224, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "…तर हे केंद्र सरकाराच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही- बाबा आढाव", "raw_content": "\nरक्षा खडसेंचा वादग्रस्त उल्लेख; गृहमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर भाजपनं चूक सुधारली\nयेत्या 24 तासात महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता- हवामान विभाग\n” शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवणाऱ्या सरकारला जाब विचारणारे कोणी आहे की नाही\n“मुंबई पोलीस अर्णबला लवकरात लवकर अटक करतील, असा आम्हाला विश्वास”\nआतापर्यंतची सर्वात स्वस्त SUV आज होणार लाँच; किंमत आहे फक्त…\nशेतकऱ्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं कंगणा राणावतला पडलं महागात\nबायको परपुरुषासोबत पळाली; नवऱ्यान�� 18 महिलांसोबत केलं काळजाचा थरकाप उडवणारं कृत्य\n‘…आणि आमच्या मुलीकडे तेवढा वेळ नाही’; तीराच्या औषधांवरील सीमा शुल्क हटवण्याची केंद्र सरकारकडे मागणी\n‘काँग्रेसने शेतकऱ्यांना भडकवलं आहे’; प्रकाश जावडेकरांचा गंभीर आरोप\nकोरोना परिस्थिती नियंत्रणात येत असल्याने केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय\n…तर हे केंद्र सरकाराच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही- बाबा आढाव\nपुणे | आणीबाणी सदृश्य भय लादण्याचा प्रयत्न केल्यास ते सरकारच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही, असं ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी म्हटलं आहे. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.\nमी 70 वर्ष चळवळीमध्ये असून सरकार साधे बोलण्यास तयार नाही. यामुळे आमच्या अडचणीमध्ये वाढ होत आहे. यामुळे अनेक प्रश्न निर्माण होणार आहे. हे सरकारने लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे, असंही बाबा आढावा म्हणाले.\nदेशभरात अनेक तज्ञ मंडळी आहे. मात्र त्यांच्यासोबत आजवर कोणत्याही प्रकारची चर्चा केली नाही. दिल्लीमध्ये बोलावा ना, आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, असं बाबा आढाव म्हणाले.\nदोष केवळ जुन्या कायद्यांचा आहे का, त्या कायद्याच्या अपुरेपणाचा आणि तुमच्या नाकर्तेपणाचा आहे, असा सवाल बाबा आढाव यांनी उपस्थित केलाय.\nराजू शेट्टी मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील कार्यालयावर काढणार मोर्चा\nभाजपमध्ये दहापेक्षा जास्त आमदार नाराज, राष्ट्रवादीत लवकरच मेगाभरती होणार- जयंत पाटील\nआरे वनाविरोधी असलेल्या लोकांना उकळ्या फुटण्याचं कारण नाही- जयंत पाटील\nराजकीय पक्ष बाजूला ठेवत आपण ऊसतोड कामगारांसाठी काम करुया- सुजय विखे पाटील\n“थुंकू नका लिहिलेलं असलं तरी लोकं तिथेच थुंकतात; ठाकरे सरकारचंही असंच झालंय”\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\nरक्षा खडसेंचा वादग्रस्त उल्लेख; गृहमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर भाजपनं चूक सुधारली\nTop News • पुणे • महाराष्ट्र\nयेत्या 24 तासात महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता- हवामान विभाग\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\n” शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवणाऱ्या सरकारला जाब विचारणारे कोणी आहे की नाही\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\n“मुंबई पोलीस अर्णबला लवकरात लवकर अटक करतील, असा आम्हाला विश्वास”\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\n‘…आणि आमच्या मुलीकडे तेवढा वेळ नाही’; तीराच्या औषधांवरील सीमा शुल्क हटवण्याची केंद्र सरकारकडे मागणी\nसातवीतील मुलीचे शिक्षकासोबत पलायन; चिठ्ठीत लिहिलं धक्कादायक कारण\nभाजप सोडून परत या, तिन्ही पक्ष मिळून निवडून आणू- अजित पवार\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालाची आठवलेंनी केली ही मोठी भविष्यवाणी\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\nरक्षा खडसेंचा वादग्रस्त उल्लेख; गृहमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर भाजपनं चूक सुधारली\nयेत्या 24 तासात महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता- हवामान विभाग\n” शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवणाऱ्या सरकारला जाब विचारणारे कोणी आहे की नाही\n“मुंबई पोलीस अर्णबला लवकरात लवकर अटक करतील, असा आम्हाला विश्वास”\nआतापर्यंतची सर्वात स्वस्त SUV आज होणार लाँच; किंमत आहे फक्त…\nशेतकऱ्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं कंगणा राणावतला पडलं महागात\nबायको परपुरुषासोबत पळाली; नवऱ्यानं 18 महिलांसोबत केलं काळजाचा थरकाप उडवणारं कृत्य\n‘…आणि आमच्या मुलीकडे तेवढा वेळ नाही’; तीराच्या औषधांवरील सीमा शुल्क हटवण्याची केंद्र सरकारकडे मागणी\n‘काँग्रेसने शेतकऱ्यांना भडकवलं आहे’; प्रकाश जावडेकरांचा गंभीर आरोप\nकोरोना परिस्थिती नियंत्रणात येत असल्याने केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00745.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2020/02/blog-post_27.html", "date_download": "2021-01-28T08:28:28Z", "digest": "sha1:N6WL5YRAA7QK2FJDPMHM4B37V4DKWBOB", "length": 3305, "nlines": 43, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "कळंब तालुक्यातील नायगावमध्ये आज्ञाताने लावली शेतक—यांच्या गंजीला आग दोन हजार कडबा जळून खाक", "raw_content": "\nमुख्यपृष्ठकळंब तालुक्यातील नायगावमध्ये आज्ञाताने लावली शेतक—यांच्या गंजीला आग दोन हजार कडबा जळून खाक\nकळंब तालुक्यातील नायगावमध्ये आज्ञाताने लावली शेतक—यांच्या गंजीला आग दोन हजार कडबा जळून खाक\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (75) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (2) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलाप��र (13) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nपरंडा तालुक्यातील अनेक गावात प्रस्थापितांना धक्का - आसू त सेनेचा तर कंडारीत राष्ट्रवादीचा सुफडा साफ .\nधाराशिव साखर कारखान्यावर तोडणी कामगाराच्या हस्ते ध्वजारोहण\nउस्मानाबाद तहसीलकडून अवैध वाळू साठा व ट्रकवर कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00746.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0.pdf/95", "date_download": "2021-01-28T10:06:57Z", "digest": "sha1:3LKE2WT7C4CQO662VAYC74MQECFSGVCR", "length": 7402, "nlines": 67, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:वनस्पतिविचार.pdf/95 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे\n८ वे ]. पेशीजाल. ( Tissue). ६७\nहरित वर्ण शरीरें (Chloroplasts) बहुतकरून नसतात. परंतु काही पाण्यात उगवणाऱ्या वनस्पतीमध्ये, बाह्यत्वचेमध्येसुद्धा ती असतात. तसेच त्वचारंध्रे (Stomata ) जेव्हां तयार होतात, त्या वेळेस द्वाररक्षकपेशी ( Guard-cell ) म्हणून रंध्राजवळ असतात, त्यामध्ये हरित वर्ण शरीरे असतात.\nसंरक्षक पेशीजालरचनेचा दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे त्वचा-रंध्रे होत. त्वचारंध्रा ( Stomata ) चा अंतर पोकळ्याशी संबंध असल्यामुळे, त्या द्वारे आंतील हवा व बाहेरील हवा, त्यांचा परस्पर संबंध राहतो. त्वचारंध्रे वनस्पतींच्या जीवनकार्यात फारच उपयोगी पडतात.\nबाह्यत्वचेमध्ये एका पेशीचे विभाग होऊन मध्य पडदा जाड होतो. पुढे तो आपोआप फाटून मध्ये लहान पोकळी राहते. ही पोकळी अथवा द्वार म्हणजे त्वचारंध (Stoma) होय. विभागलेल्या पेशीचा आकार अर्धचंद्राकृती असतो. त्यांत हरितवर्ण तसेंच जीवनकण, केंद्र वगैरे स्पष्ट असतात. जरी मध्ये द्वार तयार होते, तथापि त्या दोन्हीं पेशीचा संबंध टोंकांकडे राहतो. त्या पेशीद्वयास द्वाररक्षक (Guard-cell ) हे नांव योग्य आहे. द्वाररक्षक पेशी व त्वचेंतील इतर पेशी त्यांत पुष्कळ फरक असतो. बाजूच्या पेशीत केंद्र, जीवन कण, साधारण असून त्यांत द्वाररक्षक पेशीमध्ये आढळणारी हरितवर्ण शरीरें असत नाहीत,\nजेव्हां पाणी ह्या पेशीद्वारांत भरू लागते त्यावेळेस त्यांची अर्धचंद्राकृति जाऊन त्या जागी वर्तुळाकृती येते, व जसे जसे पाणी अधिक शिरते तसे तसे त्यांमधील द्वार अथवा रंध जास्त रुंद अगर मोठे होते. त्याचप्रमाणे उलट पाणी जेव्हां कमी असते त्या वेळेस ते रंध्र संकुचित होते. रंध्र रुंद होणे अथवा संकुचित होणे ह्याचा परिणाम झाडाच्या बाष्पीभवनावर (Transpiration) होतो. ह्या विषयी आपण अधिक विचार पुढे करू.\nवनस्पतीच्या शरीरावर येणाऱ्या केसांचा उगम बाह्यत्वचेपासून असतो. बाह्यत्वचेची एखादी पेशी बाह्यांगास अधिक वाढून केंस तयार होतो. केंस एक पेशीमय अथवा बहुपेशीमय असतात. मुळ्यावरील केस नेहमी एक पेशीमय असून त्याचे काम फार महत्त्वाचे असते. जमिनीतील निरिंद्रिय द्रव्ये शोषण करण्याचे काम मुळ्यावरील केसांतून होत असते. खोडावरील अथवा\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ३० डिसेंबर २०१९ रोजी १६:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00746.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.vikrantjoshi.com/2018/01/blog-post_15.html", "date_download": "2021-01-28T09:24:01Z", "digest": "sha1:CYZWCYY52NXVLMX3MPJPJVRX6WNTBZFN", "length": 21891, "nlines": 152, "source_domain": "www.vikrantjoshi.com", "title": "Vikrant Joshi: दोघे मित्र दोघेही गेले ३ : पत्रकार हेमंत जोशी", "raw_content": "\nदोघे मित्र दोघेही गेले ३ : पत्रकार हेमंत जोशी\nदोघे मित्र दोघेही गेले ३ : पत्रकार हेमंत जोशी\nजेव्हा कोणी आसपास फिरकतही नव्हते तेव्हापासून मी आणि अनिल थत्ते ठाण्यातल्या त्यावेळेच्या म्हणजे ८० च्या दशकात वसंत डावखरे आणि आनंद दिघे यांच्याशी अतिशय क्लोज होतो, त्या दोघांवर अनिल थत्ते किंवा मी जेवढ्या अधिकाराने लिहू शकतो, असे पत्रकार आज क्वचित असतील, माझी वसंत डावखरे यांच्याशी आनंद दिघे यांनी आपणहून ओळख करून दिली होती, जी त्या दोघांशीही माझी मैत्री त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत टिकली. आनंद दिघे एखाद्याने चूक केली रे केली कि सरळ थोबाडात ठेवून द्यायचे मग मी त्यांच्याशी भांडून, तुम्ही त्या माणसाला बोलावून घ्या, सांगत असे आणि ते ऐकायचेही. एकदा त्यांची आणि त्यांच्या जिवलग मित्राची म्हणजे त्यावेळेचे ठाण्याचे महापौर वसंत डावखरे यांची मी एकत्र मुलाखत घेतली होती, पत्रकार गुरुदत्त लाड त्यावर छान आठवण सांगू शकेल. माझे अनेकदा डावखरेंशी वाद व्हायचे पण ते तेवढ्यापुरते, एकच सांगतो, मोठा नेता असूनही ते कायम नमते घायचे कारण आमचे नाते मैत्रीचे होते. माझे भावनिक लिखाणाचे तेही मनापासून चाहते होते. वास्तविक ���े मृत्युशय्येवर असतांनाही त्यांनी निरंजनला सांगितले, हेमंतच्या मुलाचे लग्न आहे, तू जाऊन ये आणि निरंजन त्याही अवस्थेत येऊन गेले....\nमाझा एक जिवलग पत्रकार मित्र, सतत पंगे घेणारा तो काही वर्षे विनाकारण तुरुंगात खितपत पडला होता, तो ठाण्यातल्या डावखरेंसारख्या नेत्यांशी लिखाणातून पंगा घेऊन दंगा करीत असे मग कुठल्यातरी प्रकरणात त्याला पद्धतशीर गोवण्यात आले आणि तुरुंगात डाम्बल्या गेले, काही वर्षे उलटली, एकदा त्याचा मला थेट तुरुंगातून फोन आला, हेमंत मला आता बाहेर यायचे आहे, हे काम वसंत डावखरे अगदी सहज करू शकतात. मी उठलो आणि मंत्रालयासमोर असलेल्या डावखरेंचा बंगल्यात गेलो त्यांना म्हणालो, अमुक एक पत्रकार पुढल्या चार दिवसात तुरुंगातून बाहेर येणे गरजेचे आहे आणि हे काम तुम्ही करावे असा माझा हट्ट आहे, तो जोपर्यंत बाहेर येत नाही, मी दररोज येथे येऊन तुमच्याकडे धरणे धरेल आणि माझा तो लढाऊ सखा पुढल्या दोनच दिवसात बाहेर आला, मी डावखरेंना धन्यवाद देतांना अक्षरश: रडून मोकळा झालो..\nअधिवेशन मग ते कोणतेही असो अगदी नागपुरातलेही, डावखरे यांच्या कार्यालयात तेथे येणारांच्या जेवणावळी चालायच्या, ते मला देखील जेव म्हणायचे, मी जेवत नसे, माझे त्यांना सांगणे असे, तुम्ही आवळा देऊन कोहळा काढता, मग ते शिवी हासडून मोकळे व्हायचे. तिकडे दत्तात्रेय म्हैसकर,पैशांनी अति मोठे असूनही खूप साधे होते, अगदी आत्ता आत्ता पर्यंत ते कॅम्री हि टोयोटोची जेमतेम किंमत असलेली कार वापरायचे आणि डोंबिवलीला तर बहुतेकवेळी लोकल पकडून जायचे. ते डावखरे यांच्या मंत्रालयासमोरील त्या बंगल्यावर दुपारी अनेकदा आराम देखील करायचे आणि तेथेच अगदी साधे जेवण घेऊन मोकळे व्हायचे. जसे नागपूर अधिवेशनात पत्रकार उदय तानपाठक याचे वळत घातलेले, उडून आजू बाजूला पडलेले शर्ट्स हमखास त्याला आणून दिले जातात एवढे ते आगळे वेगळे असतात जसे बहुतेक सिनेमात राजेंद्र नाथचे असायचे, नागपुरात अधिवेशनादरम्यान पत्रकार जेथे राहतात त्या आवारात एक न्यायालय देखील आहे, एकदा उडत उडत एक शर्ट थेट न्यायाधीशांच्या टेबलवर येऊन पडला, अरे, हा तर पत्रकार उदय तानपाठक यांचा शर्ट आहे, असे ते न्यायधीश मनाशी म्हणाले आणि उदय महाराजांचा शर्ट थेट आपल्या हाती म्हणून ते गहिवरले देखील, चड्डी हाती आली असती तर ती त्यांनी नक्की परत केली नसती, आपल्या संग्रहात ठेवली असती, त्यांनी थेट उदय यांचे निवास गाठले. उद्या उदय यांचे कपडे हाती घेऊन नरेंद्र मोदी किंवा राहुल गांधी जरी त्यांच्या घरी आलेत तरी मला फारसे आश्चर्य वाटणार नाही कारण उदय हे असे व्यक्तिमत्व आहे ज्याच्यासाठी प्रेमातून प्रसंगी पृथ्वीराज चव्हाण सारखा खडूस देखील हाताने तयार केलेला टिफिन त्याच्या घरी मुलुंडला पाठवून मोकळा होईल, किंवा दीक्षितांची माधुरी देखील मधल्या सुटीत त्याला प्रेमाने दोन घास भरवितांना आपल्याला दिसेल. आणखी एक छोटीशी गम्मत सांगतो, नॉट फॉर सेल असे लिहिलेली म्हणजे फुकटात मिळणारी बाटली नागपूर अधिवेशनातल्या पत्रकारांच्या आवारात अशी बाटली दिसली रे दिसली कि ती जाधव यांचीच आहे याची खात्री धरून ती थेट त्याच्या खोलीत पाठविण्यात येते...\nजगप्रसिद्ध आयआरबी आणि एमपी लिमिटेड कंपनीचे दत्तात्रेय म्हैसकर यांचेही हे असेच या डोंबिवलीकर उदय सारखे होते म्हणजे त्यांची ती कॅम्री जेथे, तेथे आसपास म्हैसकर आहेत, त्यांना भेटण्यासाठी आलेल्यांना माहित व्हायचे, बडेजाव न दाखविता दत्तात्रेय म्हैसकर अखेरपर्यंत एखाद्या व्रतस्थासारखे जगले मोठे उद्योगपती असूनही...मी म्हणालो तेच सत्य होते, वसंत डावखरे अगदी भल्याभल्यांचे थेट किचन फ्रेंड होते, आधी ते त्या त्या घरातल्या माउलीचे मन जिंकायचे, त्यांनी ते फार सोपे करून ठेवले\nहोते म्हणजे डावखरे कोणत्याही मोठ्या थोर व्यक्तीकडे जातांना हमखास त्या घरी असलेल्या प्रमुख स्त्रीसाठी पैठणी घेऊन जायचे आणि घरातल्याची मने क्षणार्धात जिंकून मोकळे व्हायचे म्हणून मी त्यांना गमतीने हिणवत असे, तुम्ही आवळा देऊन कोहळा काढता म्हणून, ते आणखी खूप मोठे झाले असते पण राज्यभर ओळखी असूनही त्यांनी आधी स्वतःला ठाणे मुंबई बाहेर नेते म्हणून मोठे केले नाही, नको त्या बाबतीत, नको त्या ठिकाणी, गरज नसतांना ते गुंतून पडले अन्यथा ते आज या राज्यातले शरद पवारांच्या खालोखाल या राज्याचे नेतृत्व गाजवून मोकळे झाले असते, जाऊ द्या आता त्या विषयांवर येथे आठवण काढणेही नको....\nएकच सांगतो, जेवढ्यास तेवढे संबंध ठेवून त्रास करून न घेणे केव्हाही चांगले, हे मी शरद पवारांकडून शिकलो, त्याचे असे झाले जेव्हा पत्रकारितेत माझे वय अगदीच जेमतेम होते तेव्हा पवारांचे दर्शन घेतले नाही असे माझे कधीही झाले नाही पण एक द��वस त्यांचे टाळके कुठे फिरले माहित नाही, त्यांनी मला टाळणे सुरु केले, ज्याचा मला पुढे काही महिने अतिशय मानसिक त्रास झाला पण एक बरे झाले त्यानंतर मात्र ओळखी प्रचंड पण भावनिकरीत्या अति जवळ जाणे मी बंद केले, जेवढ्यास तेवढे, मी वागणे सुरु केले, डोक्याला ताप होत नाही, पण ज्यांनी मोठे केले त्यात प्रमुख शरद पवारही, म्हणून मी त्यांना जिव्हारी लागेल असे कधीही लिहीत नाही, त्यांचे त्यावेळी मीठ खाल्ले हे मी लपविणे योग्य नाही, त्यांनी मला माझ्या पडत्या काळात जवळ घेतले होते, खूप लाड केले होते, थोडक्यात डावखरे असोत कि म्हैसकर, नक्की संबंध चांगले ठेवायचे अशा कित्येक बड्या मंडळींशी, पण खूप क्लोज होणे नको, त्रास होतो आणि लिहिण्यावर देखील बंधने येतात, वसंत डावखरे गेले, पण अनेक आणि अनेकांच्या कडू गोड आठवणी मागे ठेवून...\nगिरीष महाजन कीं दोस्ती\nवाचक मित्रहो, कंत्रादार हा वाईटच माणूस असतो असे नाही बऱ्याचदा त्यांना सत्तेत असणारे मंत्री किंवा आमदारांसमोर नतमस्तक व्हायला लागत. ...\nभय्यू महाराजांचे लग्न : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांचे लग्न : पत्रकार हेमंत जोशी बरेच दिवसानंतर मी काल पोट धरधरून हसलो, मीच काय जे त्याला जवळून बघत आले आहेत हे वाचल्यानं...\nअसाही एक वेगळा पत्रकार--केतन तिरोडकर\nकोणत्याही परिणामाची तमा न बाळगता सत्य तेच लिहिणारे काही पत्रकार मला माहित आहेत. अश्या पत्रकाराना बरीच कुलंगडी माहित असल्यामुळे आपल्या राज्...\nगुडबाय महाराज : पत्रकार हेमंत जोशी\nगुडबाय महाराज : पत्रकार हेमंत जोशी ११ जून ला शेवटी भय्यू महाराजांना मृत्यूने गाठलेच, वास्तविक त्यांनी त्यापूर्वी अनेकदा ज्या मृत्यूला...\nभय्यू महाराजांचे लग्न २ : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांचे लग्न २ : पत्रकार हेमंत जोशी आपल्याच भ्रष्ट नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना कंटाळलेल्या सामान्य बहुजन समाजाला अध्यात्मात...\nडॉ लहाने, तुम्ही लय उची चीज आहात हो…\nजे जे इस्पितळाचे डीन, \" पद्मश्री \" डॉ. तात्याराव लहाने यांच्या संशयास्पद ट्रिपबद्दल एका एनजीओने मुख्यमंत्र्याना लिहिलेले पत्र आम...\nभय्यू महाराजांच्या भानगडी : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांच्या भानगडी : पत्रकार हेमंत जोशी आपल्या या राज्यात मोठ्या खुबीने मान्यवरांच्या शेजारी उभे राहून आधी फोटो काढून घ्यायचे ...\nविदर्भातील राज्यमंत्री पाटील : पत्रकार हेमंत जोशी\nअकोल्यातील रणजीत पाटील : पत्रकार हेमंत जोशी\nनाहीत गाफील रणजीत पाटील : पत्रकार हेमंत जोशी\nकॉफी बिझिनेस : पत्रकार हेमंत जोशी\nटार्गेट ब्राम्हण २ : पत्रकार हेमंत जोशी\nटार्गेट ब्राम्हण १ : पत्रकार हेमंत जोशी\nदोघे मित्र दोघेही गेले ३ : पत्रकार हेमंत जोशी\nदोघे मित्र दोघेही गेले २ : पत्रकार हेमंत जोशी\nदोन मित्र दोघेही गेले १ : पत्रकार हेमंत जोशी\nसमस्त गुजराथ्यांना आवाहन : पत्रकार हेमंत जोशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00747.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.betterbutter.in/mr/recipe/100896/banana-milkshake/", "date_download": "2021-01-28T09:06:18Z", "digest": "sha1:F3TPHPTOE6I6IGENBZLQ2RO7ALDTGNYD", "length": 16311, "nlines": 364, "source_domain": "www.betterbutter.in", "title": "Banana Milkshake recipe by Sujata Hande-Parab in Marathi at BetterButter", "raw_content": "\nमुख्यपृष्ठ / पाककृती / केळ्याचा मिल्कशेक\nसूचना वाचा नंतरसाठी सेव करा\nकेळ्याचा मिल्कशेक कृती बद्दल\nकेळ्याचा मिल्कशेक हि एक चांगली आणि खूपच हेलथी अशी रेसिपी आहे. लहानां पासून प्रौढांना हि खूप आवडतो. अतिशय सोपा आणि लवकर होतो.\nकेळी - १ बारीक काप केलेले आणि फ्रोझन\nथंड दूध – १ कप\nसाखर - १ टेबलस्पून\nवेलची पूड - १/४ टीस्पून\nसजावटीसाठी - थोडे थंडगार केळ्याचे बारीक तुकडे \nज्युसर किंवा मिक्सर मध्ये थंडगार केळ्याचे पातळ काप, साखर, थंडगार दूध, वेलची पावडर एकत्र करून प्युरी करून घ्या.\nएका ग्लासात काढून घ्या.\nकेळ्याचे बारीक तुकडे घालून थंडगार सर्व्ह करा\nआपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.\nचला स्वयंपाक सुरू करूया\nहे प्राडक्ट शेर करा\nज्युसर किंवा मिक्सर मध्ये थंडगार केळ्याचे पातळ काप, साखर, थंडगार दूध, वेलची पावडर एकत्र करून प्युरी करून घ्या.\nएका ग्लासात काढून घ्या.\nकेळ्याचे बारीक तुकडे घालून थंडगार सर्व्ह करा\nकेळी - १ बारीक काप केलेले आणि फ्रोझन\nथंड दूध – १ कप\nसाखर - १ टेबलस्पून\nवेलची पूड - १/४ टीस्पून\nसजावटीसाठी - थोडे थंडगार केळ्याचे बारीक तुकडे \nकेळ्याचा मिल्कशेक - रिव्यूज\n7 भाषांमध्ये रीस्पीझचे शेर आणि शोधणे भारत देशातील सर्वात मोठे मंच.\nस्वयंपाक करा, अपलोड करा आणि शेअर करा\nएक रेसिपी कधीही सोडू नका\nनवीन माहितीसाठी आपल्या ईमेल ऐड्रेस सब्स्क्राइब घ्या\nसर्वाधिक सर्च गेलेल्या रेसपी\nयेथे आमचे फालो करा\nयेथून आमचे अ‍ॅप डाउनलोड करा\n138 अनुसरण करत आहे\nपूर्ण प���रोफाइल पहा अनुसरण करा\nकिंवा ईमेलसह सुरू ठेवा\nसाइन इन करा साइन अप करा\n0 अनुसरण करत आहे\nआपला जुना पैस्वर्ड एका नवीनवर बदला\nपुष्टी करा नवीन पासवर्ड *\nयेथे आपले प्रोफाइल संपादित करा आणि अद्यतनित करा\nआपण एक बिगिनर ब्लॉगर फुडी शेफ होम कूक मास्टर कूक आकांक्षा कूक बेकर कधीकधी स्वयंपाकघरात सेलिब्रिटी शेफ उपहारगृह\nआपले लिंग पुरुष महिला\nआपली खाते सेटिंग्ज सोडत असताना आपली जतन केलेली रिसेप्शन्स, स्टोरेज आणि वैयक्तिकृत पसंती आपल्याला कायमचे प्रवेश न करण्यायोग्य आणि कनेक्ट केलेल्या डिव्हाइसची कार्यक्षमता कमी करू शकतात. हटविणे आमच्या प्राइवसी नोटिस आणि लागू कायद्यांचे किंवा नियमांनुसार केले जाईल.\nआपले खाते हटविणे म्हणजे आपल्या जतन केलेल्या पाककृती, संग्रह आणि वैयक्तिकरण प्राधान्ये BetterButter मधून कायमची हटविली जातील. एकदा आपण पुष्टी केली की आपले खाते तत्काळ निष्क्रिय केले जाईल.\nटीप: आपण पुढील 14 दिवसात लॉगिन केल्यास आपले खाते पुन्हा सक्रिय केले जाईल आणि हटविणे रद्द केले जाईल.\nलॉगिन करा आणि एक्सप्लोरिंग प्रारंभ करा\nपासवर्ड रीसेट करण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा आणि आम्ही आपला संकेतशब्द कसा रीसेट करायचा याबद्दल सूचना पाठवू\nआपल्या मेलवर पैस्वर्ड रीसेट दुवा पाठविला गेला आहे. कृपया आपले मेल तपासा.\nकृपया आपले मेल तपासा.\nBetterButter सह साइन अप करा आणि एक्सप्लोरिंग प्रारंभ करा\nपासवर्ड निश्चित करा *\nखाते तयार करून, मी अटी व शर्ती स्वीकारतो\nतुमच्या मनात काय आहे\nआपल्या गॅलरीमधून फोटो अपलोड करा\nआपला कॅमेरा उघडा आणि फोटो घ्या\nसेव करा रद्द करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00747.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.betterbutter.in/mr/recipe/129404/zunka/", "date_download": "2021-01-28T07:36:05Z", "digest": "sha1:WHNES7OWLUHHL65YFOD7SXQAVIXD3YG3", "length": 18655, "nlines": 381, "source_domain": "www.betterbutter.in", "title": "ZUNKA recipe by Samiksha Mahadik in Marathi at BetterButter", "raw_content": "\nमुख्यपृष्ठ / पाककृती / कांदापात झुणका\nसूचना वाचा नंतरसाठी सेव करा\nकांदापात झुणका कृती बद्दल\nआपण नेहमी झुणका करतो तसाच आहे फक्त त्यात मी कंदयाची पात घालते चवीला खूप छान लागतो माझा मुलगा कांदापात भाजी खात नाही पण हा झुणका आवडीने खातो :blush:\n1 वाटी कांदापात बारीक चिरून\n1 बारीक चिरलेला कांदा\nआलं लसूण हिरवी मिरची व कोथिंबीर पेस्ट 2 चमचे\nप्रथम कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी घाला ती तडतडली पाहिजे\nमग त्यात आलं लसूण हिरव्या मिरच्या व कोथिंबीर पेस्ट 2 चमचे घाला त्यातच फोडणीत थोडी कोथिंबीर घाला व छान खमंग परतून घ्या\nमग त्यात बारीक चिरलेला कांदा घाला व छान सोनेरी रंगावर परतून घ्या\nमग त्यात हळद, तिखट घाला व परारून घ्या मग त्यात बारीक चिरलेली कांदापात घाला\nती छान परतून घ्या\nमग त्यात सुके बेसन व चवीनुसार मीठ घाला व छान मिक्स करून घ्या\nत्यात हाताने थोडे थोडे पाणी शिंपडून ते व्यवस्थित परतून घ्या\nझाकण ठेवून वाफेवर शिजवणे. मधून मधून पाणी शिंपडून ते छान मोकळे शिजवून घेणे\n10 ते 12 मिनिटात छान मोकळा झुणका शिजतो\nमग भाकरीसोबत सर्वे करणे. हा झुणका चवीला खूप छान लागतो\nआपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.\nमोड आलेली मूग ,मेथीचा झूनका .\nचला स्वयंपाक सुरू करूया\nहे प्राडक्ट शेर करा\nप्रथम कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी घाला ती तडतडली पाहिजे\nमग त्यात आलं लसूण हिरव्या मिरच्या व कोथिंबीर पेस्ट 2 चमचे घाला त्यातच फोडणीत थोडी कोथिंबीर घाला व छान खमंग परतून घ्या\nमग त्यात बारीक चिरलेला कांदा घाला व छान सोनेरी रंगावर परतून घ्या\nमग त्यात हळद, तिखट घाला व परारून घ्या मग त्यात बारीक चिरलेली कांदापात घाला\nती छान परतून घ्या\nमग त्यात सुके बेसन व चवीनुसार मीठ घाला व छान मिक्स करून घ्या\nत्यात हाताने थोडे थोडे पाणी शिंपडून ते व्यवस्थित परतून घ्या\nझाकण ठेवून वाफेवर शिजवणे. मधून मधून पाणी शिंपडून ते छान मोकळे शिजवून घेणे\n10 ते 12 मिनिटात छान मोकळा झुणका शिजतो\nमग भाकरीसोबत सर्वे करणे. हा झुणका चवीला खूप छान लागतो\n1 वाटी कांदापात बारीक चिरून\n1 बारीक चिरलेला कांदा\nआलं लसूण हिरवी मिरची व कोथिंबीर पेस्ट 2 चमचे\nकांदापात झुणका - रिव्यूज\n7 भाषांमध्ये रीस्पीझचे शेर आणि शोधणे भारत देशातील सर्वात मोठे मंच.\nस्वयंपाक करा, अपलोड करा आणि शेअर करा\nएक रेसिपी कधीही सोडू नका\nनवीन माहितीसाठी आपल्या ईमेल ऐड्रेस सब्स्क्राइब घ्या\nसर्वाधिक सर्च गेलेल्या रेसपी\nयेथे आमचे फालो करा\nयेथून आमचे अ‍ॅप डाउनलोड करा\n138 अनुसरण करत आहे\nपूर्ण प्रोफाइल पहा अनुसरण करा\nकिंवा ईमेलसह सुरू ठेवा\nसाइन इन करा साइन अप करा\n0 अनुसरण करत आहे\nआपला जुना पैस्वर्ड एका नवीनवर बदला\nपुष्टी करा नवीन पासवर्ड *\nयेथे आपले प्रोफाइल संपादित करा आणि अद्यतनित करा\nआपण एक बिगिनर ब्लॉगर फुडी शेफ होम कूक मास्टर कूक आकांक्षा कूक बेकर कधीकधी स्वयंपाकघरात सेलिब्रिटी शेफ उपहारगृह\nआपले लिंग पुरुष महिला\nआपली खाते सेटिंग्ज सोडत असताना आपली जतन केलेली रिसेप्शन्स, स्टोरेज आणि वैयक्तिकृत पसंती आपल्याला कायमचे प्रवेश न करण्यायोग्य आणि कनेक्ट केलेल्या डिव्हाइसची कार्यक्षमता कमी करू शकतात. हटविणे आमच्या प्राइवसी नोटिस आणि लागू कायद्यांचे किंवा नियमांनुसार केले जाईल.\nआपले खाते हटविणे म्हणजे आपल्या जतन केलेल्या पाककृती, संग्रह आणि वैयक्तिकरण प्राधान्ये BetterButter मधून कायमची हटविली जातील. एकदा आपण पुष्टी केली की आपले खाते तत्काळ निष्क्रिय केले जाईल.\nटीप: आपण पुढील 14 दिवसात लॉगिन केल्यास आपले खाते पुन्हा सक्रिय केले जाईल आणि हटविणे रद्द केले जाईल.\nलॉगिन करा आणि एक्सप्लोरिंग प्रारंभ करा\nपासवर्ड रीसेट करण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा आणि आम्ही आपला संकेतशब्द कसा रीसेट करायचा याबद्दल सूचना पाठवू\nआपल्या मेलवर पैस्वर्ड रीसेट दुवा पाठविला गेला आहे. कृपया आपले मेल तपासा.\nकृपया आपले मेल तपासा.\nBetterButter सह साइन अप करा आणि एक्सप्लोरिंग प्रारंभ करा\nपासवर्ड निश्चित करा *\nखाते तयार करून, मी अटी व शर्ती स्वीकारतो\nतुमच्या मनात काय आहे\nआपल्या गॅलरीमधून फोटो अपलोड करा\nआपला कॅमेरा उघडा आणि फोटो घ्या\nसेव करा रद्द करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00747.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.borubahaddar.com/2020/07/Alibag-Scam.html", "date_download": "2021-01-28T09:01:00Z", "digest": "sha1:O3LVNQSTBH3QCFRIJO6DQZ6V7LV36CQD", "length": 8832, "nlines": 60, "source_domain": "www.borubahaddar.com", "title": "अलिबाग : खोटी आणि बोगस बिले दाखवून निधीत घोटाळा", "raw_content": "\nअलिबाग : खोटी आणि बोगस बिले दाखवून निधीत घोटाळा\nफौजदारी गुन्हे दाखल करा - आरोग्य साहाय्य समिती\nअलिबाग - सध्या कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांचे आरोग्य चांगले रहाण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असतांना काही स्वार्थी लोक घोटाळे करण्यात मग्न आहेत. आरोग्य क्षेत्रातील असाच एक घोटाळा अलिबाग जिल्हा रुग्णालयातील ‘रुग्ण कल्याण समिती’मध्ये आढळून आला आहे.\n‘राष्ट्रीय आरोग्य अभियाना’च्या अंतर्गत ‘रुग्ण कल्याण समिती, जिल्हा रुग्णालय, अलिबाग’ यांच्या आर्थिक वर्ष 2017-18 चा लेखापरिक्षणात अनेक गैरप्रकार व घोटाळे झाल्याचे माहिती अधिकारात मिळालेल्या कागदपत्रांतून निदर��शनास आले. यासंदर्भात ‘आरोग्य साहाय्य समिती’ने 6 मे 2020 या दिवशी अलिबागच्या ‘रुग्ण कल्याण समिती’ची शासनाकडे पुराव्यांसह तक्रार केली. याची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी ‘आरोग्य साहाय्य समिती’ने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तसेच आरोग्य विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे केली.\nयाविषयी प्रधान सचिवांनी पुढील कार्यवाहीचे निर्देश अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि आरोग्य उपसंचालक, ठाणे यांना दिले आहेत. या घोटाळ्याची काही उदाहरणे पुढे देत आहोत.\n➤ ऑगस्ट 2017 मध्ये ‘महा अवयव दान अभियान’ या कार्यक्रमाच्या चहापानाचा 8826 रूपयांचा खर्च दाखवतांना त्याची एप्रिल, जुलै आणि डिसेंबर महिन्यांतील बोगस आणि खोटी देयके जोडण्यात आली.\n➤. जुलै 2017 मध्ये कांगारू मदर केयर या महागड्या खुर्च्यांची अनावश्यक खरेदी करण्यात आली. याचे देयक आगाऊ देण्यात आले, तसेच पुरवठादाराने खुर्च्या वेळेत न पुरवल्याविषयी त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही.\n➤ वैद्यकीय साहित्य (PPIUCD FORCEPS) खरेदी करण्यासाठी शासकीय योजना असतांना ‘रुग्ण कल्याण समिती’चे 22 हजार रुपयांचे अनुदान ग्रामीण केंद्रांसाठी खर्च करण्यात आले.\n➤. सप्टेंबर 2017 मध्ये प्रसुती विभागासाठी 12 पडदे खरेदी करतांना मागणीपत्रावर मंजुरी आणि सही नसतांना 2,700 रुपयांचे देयक संमत करण्यात आले. तसेच पडद्याचे मोजमाप आणि विवरण काहीही देण्यात आले नाही.\n➤ खडताल पुलाजवळील जलवाहिनीची गळती रोखण्याचे काम घेण्यात येणार होते. त्यामुळे दोन दिवसांचे पर्यायी नियोजन करणे आवश्यक होते; मात्र त्यासाठी 4 दिवसांसाठीचा 7 हजार रुपयांचा अतिरिक्त खर्च केला.\n➤जननी शिशु सुरक्षेसाठीच्या 2 रुग्णवाहिकांना लोगो लावण्यासाठी 18,267 रुपयांचा अवास्तव खर्च केला गेला. हा खर्च शासकीय योजनेतून न करता रुग्ण कल्याण समितीकडून करण्यात आला.\nरुग्ण कल्याण समितीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष स्वतः रायगडचे जिल्हाधिकारी असतांना इतक्या उघडपणे घोटाळे झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी सांगूनही गेल्या दीड महिन्यात कोणतीही कारवाई झालेली नाही. ही बाब अत्यंत गंभीर आहे. कोरोनावीरांचे कौतुक आहेच; पण परिस्थितीचा गैरफायदा घेऊन कोणी भ्रष्टाचार करू नये. म्हणून या प्रकरणी आरोग्य विभागाने तात्काळ संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई करावी. तसे न केल्यास आम्ही दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करू, तसेच दोषींना पाठीशी घालणार्‍या अधिकार्‍यांना सहआरोपी करू, असा इशाराही आरोग्य साहाय्य समितीने दिला आहे.\nCorona Vaccine | भारतात लसीकरणासाठी फायझरने मागितली परवानगी\nकृषी कायदा : शरद पवार शिष्टमंडळासह राष्ट्रपतीला भेटले\nआमदार प्रताप सरनाईक ईडी कार्यालयात दाखल...\nएमडीएच मसाला कंपनीचे मालक महाशय धरमपाल गुलाटी यांचे वयाच्या 98 व्या वर्षी निधन\nमराठा आरक्षणावरील स्थगिती हटवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00747.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/former-cm-devendra-fadnavis-criticize-cm-uddhav-thackeray-deputy-cm-ajit-pawar-coronavirus-situation-in-maharashtra-jud-87-2269941/", "date_download": "2021-01-28T08:29:32Z", "digest": "sha1:IR5XFFP4S3NRRAUWHQHRY4GN3FWBOTKG", "length": 15956, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "former cm devendra fadnavis criticize cm uddhav thackeray deputy cm ajit pawar coronavirus situation in maharashtra | मुख्यमंत्र्यांनी मुंबई, उपमुख्यमंत्र्यांनी पुणे पाहायचं, बाकीच्या जिल्ह्यांना कोण वाली?; फडणवीसांचा सवाल | Loksatta", "raw_content": "\nएक लाख किलो जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट\nराज्यातील ५७ पोलिसांना शौर्यपदके जाहीर\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\nमुख्यमंत्र्यांनी मुंबई, उपमुख्यमंत्र्यांनी पुणे पाहायचं, बाकीच्या जिल्ह्यांना कोण वाली\nमुख्यमंत्र्यांनी मुंबई, उपमुख्यमंत्र्यांनी पुणे पाहायचं, बाकीच्या जिल्ह्यांना कोण वाली\nकरोनाच्या परिस्थितीवरून फडणवीसांचा सरकारवर निशाणा\nराज्यात सध्या करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दरम्यान, राज्यातील परिस्थितीवरून माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेतील चर्चेदरम्यान सरकारवर निशाणा साधला. “महाराष्ट्रात मुंबई पुणे महत्त्वाचं आहे. नाशिक औरंगाबाद, नागपूरही महत्त्वाचं आहे. मुख्यमंत्र्यांनी मुंबई पाहायचं, उपमुख्यमंत्र्यांनी पुणे पाहायचं मग बाकी जिल्ह्यांना कोण वाली आहे,” असा सवाल फडणवीस यांनी केला.\nआणखी वाचा- १० लाखांचं बिल देऊ शकणाऱ्या करोना रुग्णाला कुठेही बेड मिळतो, फडणवीसांचा गंभीर आरोप\n“मुख्यमंत्र्यांनी मुंबई पाहायचं, उपमुख्यमंत्र्यांनी पुणे पाहायचं मग बाकी जिल्ह्यांना कोण वाली आहे इतर ठिकाणं याच राज्यात आहेत. यांचा कोण वाली आहे इतर ठिकाणं याच राज्यात आहेत. यांचा कोण वाली आहे कोणता नवा पैसा सरकारनं या ठिकाणी दिला कोणता नवा पैसा सरकारनं या ठिकाणी दिला त्या ठिकाणी राहणारे लोकदेखील आपलेच आहेत ना. त्यांच्याकडेही लक्ष द्यावं. तिथे जाणं शक्य नसेल तर इथून आढावा घ्यावा. मुंबई पुण्याइतकंच मर्यादित तुमचं राज्य आहे का त्या ठिकाणी राहणारे लोकदेखील आपलेच आहेत ना. त्यांच्याकडेही लक्ष द्यावं. तिथे जाणं शक्य नसेल तर इथून आढावा घ्यावा. मुंबई पुण्याइतकंच मर्यादित तुमचं राज्य आहे का,” असा सवालही फडणवीसांनी यावेळी केला. “करोनाच्या लढाईत ऑस्किजन बेडची कमतरता आहे. मेडिकल ऑस्किजन आता कोणीही तयार करू शकतं. पण काळाबाजार थांबवायला हवा. ऑक्सिजन अभावी लोकांचा मृत्यू होतोय. कोविडच्या लढाईतलं गांभीर्य सरकारला नाही. विरोधी पक्ष म्हणून आम्ही मदतीला तयार आहोत. ही फक्त सत्तारुढ पक्षाची लढाई नाही. पण निर्णय घेण्याचा अधिकार त्यांच्याकडे आहे. परंतु त्याचं गांभीर्य दिसत नाही. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेतलं नाही तर येत्या काळात रोज २ हजार लोकांना जरी रुग्णालयात न्यावं लागलं तरी तेवढी व्यवस्था उरणार नाही. आरटीपीसीआरच्या टेस्ट, आयसोलेशनच्या व्यवस्था राज्यात वाढवल्या पाहिजेत,” असंही त्यांनी नमूद केलं.\nआणखी वाचा- “आलेला प्रत्येक तिसरा माणूस तिथं मरत असेल, तर ते कोविड सेंटर आहे की मृत्यूचं आगार”\n१० लाखांचं बिल देऊ शकणाऱ्या करोना रुग्णाला कुठेही बेड मिळतो.जो गरीब आहे त्याला मात्र मरायला सोडून दिलं जातं आहे. असा घणाघाती आरोप फडणवीस यांनी केला. राज्य सरकार करोनाबाबत गंभीर नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. खासगी रुग्णालयांमध्ये भरमसाठ बिलं आकारली जात आहेत. ठाकरे सरकारचे निर्णय कागदावर आहेत त्याची अमलबजावणी होत नाहीत. गरीब रुग्णांनी काय करायचं असा संतप्त सवालही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये करोना रुग्णांची मृत्यूसंख्या वाढली आहे. या सगळ्या परिस्थितीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. करोनाच्या काळात आम्हाला टीका करण्याची हौस नाही मात्र सरकार काय करतं आहे ते दिसतच नाही त्यामुळे बोलावं लागतं आहे असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्ल��क करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nमाझे भाऊ अमित शाह यांच्याकडे ५१ लाख व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आहेत, त्यामुळे... -ममता बॅनर्जी\nवहिनीसाहेबांचा कुल लूक; बेबीबंपसोबत केलं फोटोशूट\nVideo : 'जिंदगी का सफर..'; कार्तिकी -रोनितचा रोमँण्टिक डान्स\nसगळी चूक नेहरू आणि गांधीजींचीच; बॉलिवूड पटकथा लेखकाचं ट्वीट चर्चेत\n ...म्हणून सिद्धार्थने शहनाजला फेकलं पाण्यात\n सहा महिन्यांपूर्वी अभिनेत्रीनं दिले होते आत्महत्येचे संकेत; म्हणाली होती...\nवानखेडे स्टेडियमला जाणारी वाट वाकडी\nसिंगापूरच्या धर्तीवर उपराजधानीत आंतरराष्ट्रीय उद्यान\nजिल्ह्यातील कृषीपंप धारकांकडे तीन हजार कोटींची थकबाकी\nजम्मू-काश्मीरच्या दुर्गम भागांत सेवा देण्यास नाशिकच्या डॉक्टरांची तयारी\nवाठोडा परिसरातील हजार कोंबड्या नष्ट\nशंकरशिला इमारत कोसळण्याचा धोका\nवाडा तालुक्यात बनावट नोटांचा कारखाना उध्वस्त\nउपनगरी रेल्वे प्रवासीसंख्या २१ लाखांवर\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 MPSC : वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षांकरीता निगेटिव्ह मार्किंगसाठी सुधारित कार्यपद्धत जाहीर\n2 १० लाखांचं बिल देऊ शकणाऱ्या करोना रुग्णाला कुठेही बेड मिळतो, फडणवीसांचा गंभीर आरोप\n3 “… तर आम्ही घरी जातो,” फडणवीस झाले आक्रमक\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\nमाझे भाऊ अमित शाह यांच्याकडे ५१ लाख व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आहेत, त्यामुळे... -ममता बॅनर्जीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00747.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/maharashtra-bandh-internet-service-suspended-in-some-districts-1728245/", "date_download": "2021-01-28T08:34:20Z", "digest": "sha1:6Q3DMXJEBENBSNY7DBJQUTA2Y6ANV5VO", "length": 12516, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Maharashtra Bandh : Internet service suspended in some districts | Maharashtra Bandh: महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभुमीवर राज्यात अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा बंद | Loksatta", "raw_content": "\nएक लाख किलो जैववैद्यकीय कचऱ्य��ची विल्हेवाट\nराज्यातील ५७ पोलिसांना शौर्यपदके जाहीर\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\nMaharashtra Bandh: महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा बंद\nMaharashtra Bandh: महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा बंद\nसुरक्षेच्या दृष्टीकोनातून राज्यात अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे\nमराठा आरक्षणाच्या मुद्यावरून सकल मराठा समाजाकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनाला सुरुवात झाली आहे. सोलापूर आणि नागपुरात टायर जाळण्यात आले असून बारामतीत शरद पवारांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आलं आहे. दरम्यान सुरक्षेच्या दृष्टीकोनातून राज्यात अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. पंढरपूर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. औरंगाबादमध्येही काही मोबाइल कंपन्यांची इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.\nपुण्यातही इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून यामध्ये सात जिल्ह्यांचा समावेश आहे. सुरक्षेच्या दृष्टीने शिरुर, खेड, बारामती, जुन्नर, मावळ, दौंड आणि भोर या तालुक्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे.\nनाशिक, ठाणे आणि नवी मुंबई या तीन शहरांत बंद पाळला जाणार नसून सुरक्षेच्या कारणास्तव ठाणे-नवी मुंबईतील शाळा मात्र बंद ठेवल्या जाणार आहेत. दूध, शाळा-महाविद्यालये आणि वैद्यकीय सेवांना या बंदमधून वगळण्यात आले असून बंद सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळेत असेल, असे जाहीर करण्यात आले आहे. २५ जुलै रोजी झालेल्या मराठा क्रांती मोर्चादरम्यान नवी मुंबई आणि ठाणे शहरात परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. त्यामुळे या दोन्ही शहरांत गुरुवारी बंद पाळण्यात येणार नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nवहिनीसाहेबांचा कुल लूक; बेबीबंपसोबत केलं फोटोशूट\nVideo : 'जिंदगी का सफर..'; कार्तिकी -रोनितचा रोमँण्टिक डान्स\nसगळी चूक नेह��ू आणि गांधीजींचीच; बॉलिवूड पटकथा लेखकाचं ट्वीट चर्चेत\n ...म्हणून सिद्धार्थने शहनाजला फेकलं पाण्यात\n सहा महिन्यांपूर्वी अभिनेत्रीनं दिले होते आत्महत्येचे संकेत; म्हणाली होती...\nवानखेडे स्टेडियमला जाणारी वाट वाकडी\nसिंगापूरच्या धर्तीवर उपराजधानीत आंतरराष्ट्रीय उद्यान\nजिल्ह्यातील कृषीपंप धारकांकडे तीन हजार कोटींची थकबाकी\nजम्मू-काश्मीरच्या दुर्गम भागांत सेवा देण्यास नाशिकच्या डॉक्टरांची तयारी\nवाठोडा परिसरातील हजार कोंबड्या नष्ट\nशंकरशिला इमारत कोसळण्याचा धोका\nवाडा तालुक्यात बनावट नोटांचा कारखाना उध्वस्त\nउपनगरी रेल्वे प्रवासीसंख्या २१ लाखांवर\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 कुटुंबीयांवर शोककळा, शहीद मेजर कौस्तुभ राणे यांचं पार्थिव मुंबईत दाखल\n2 Maharashtra Bandh : पुणे, औरंगाबाद, नाशिकमध्ये बंदला हिंसक वळण\n3 Maharashtra Bandh: मराठा समाजाच्या मागण्या काय\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\nमाझे भाऊ अमित शाह यांच्याकडे ५१ लाख व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आहेत, त्यामुळे... -ममता बॅनर्जीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00747.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/serious-cruelty-to-make-a-relationship-with-someone-in-front-of-wife/articleshow/64489231.cms", "date_download": "2021-01-28T09:12:28Z", "digest": "sha1:LWEMZW46SNUXRKZTOZN7HP3WMEFVE5X6", "length": 10012, "nlines": 94, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपत्नीच्या समोर परस्त्रीशी संबंध ठेवणं क्रौर्य\nपत्नीला जबरदस्ती दारू पाजणे आणि तिच्या समोरच इतर स्त्रीशी संबंध ठेवणं हे क्रौर्यच आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने या महिलेच्या घटस्फोटाचा हुकूमनामा मंजूर केला आहे.\nपत्नीच्या समोर परस्त्रीशी संबंध ठेवणं क्रौर्य\nपत्नीला जब���दस्ती दारू पाजणे आणि तिच्या समोरच परस्त्रीशी संबंध ठेवणं हे क्रौर्यच आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे.\nएका महिलेने साकेत कोर्टात याचिका दाखल करून घटस्फोट देण्याची मागणी केली होती. तिच्याशी तिचा पती क्रूर वागल्याचा आरोप या महिलेने केला होता. त्यावर न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. याप्रकरणात संबंधित महिलेने दिलेल्या जबाबावर शंका उपस्थित करता येणार नाही. पतीच्या वागणुकीबाबत महिलेने दिलेली कबुली खरी आहे, असं न्यायालयाने स्पष्ट केलं.\nया महिलेच्या पतीने त्याचा भाऊ आणि नातेवाईकांच्या मदतीने तिचा लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न केला. तिच्या पतीने तिला जबरदस्ती दारू पाजली आणि तिच्या समोरच दुसऱ्या महिलेशी संबंध ठेवला. या जबाबवर संबंधित महिला कायम राहिली. त्यामुळे कनिष्ठ न्यायालयाने हा प्रकार गंभीर क्रौर्य असल्याचं स्पष्ट केलं आहे, असं सांगत न्यायालयाने या महिलेच्या घटस्फोटाचा हुकूमनामा मंजूर केला.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nयंदा राष्ट्रपती भवनात इफ्तार पार्टी नाहीच\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nअर्थवृत्तपेट्रोल-डिझेल ; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा इंधन दर\nअहमदनगरअण्णांचे आंदोलन थोपवण्यासाठी मोदी सरकारचे महत्त्वाचे पाऊल\nठाणेडोंबिवलीतील २० कंपन्या गुजरातला जाणार, 'ही' आहेत कारणं\nगुन्हेगारीअश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, महिलेवर सामूहिक बलात्कार\nगुन्हेगारीनगर: आरोपींची सुरू होती मटणपार्टी, अचानक पोलीस आले अन्…\nमुंबई'असे येडे बरळत असतात'; कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांवर राऊतांची टीका\nक्रिकेट न्यूजइंग्लंडविरुद्धच्या कसोटीसाठी अजिंक्य आला बायो बबलमध्ये; पाहा पहिल्या दिवशी काय केले\nअहमदनगरराष्ट्रवादी आणि भाजपच्या अभियानांमुळं मतदारांमध्ये 'ही' चर्चा\nमोबाइलजिओच्या 'या' प्लानमध्ये १६८ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग\nधार्मिकवर्षातील पहिला गुरु पुष्य योग: धन वृद्धीसाठी करा हे उपाय\nमोबाइलटिकटॉकने भारतातून गाशा गुंडाळला, 'इतके' हजार कर्मचारी झाले बेरोजगार\nहेल्थलाज व भीतीमुळे महिला लपवता��� आपला ‘हा’ मोठा आजार, लक्षणे दिसताच तातडीने करा ही कामे\nकार-बाइकदेशातील ८ वर्ष जुन्या वाहनांवर आता मोदी सरकारचा 'ग्रीन टॅक्स'\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00748.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0.pdf/97", "date_download": "2021-01-28T10:00:40Z", "digest": "sha1:SJBHZV4CJEYS2D3HLY3BXWUORELO7GZO", "length": 7572, "nlines": 65, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:वनस्पतिविचार.pdf/97 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे\n८ वे ]. पेशीजाल. ( Tissue). ६९\nहा स्तंभबाह्य पदरापैकी शेवटला पदर असतो. ह्यांत सत्त्वाचे कण किंवा इतर पौष्टिक द्रव्ये असतात. हिंवाळ्याचे सुमारास असल्या सात्त्विक पदार्थांचा सांठा ह्या पदरामध्ये असतो, पण जसा वसंतऋतु सुरू होतो, त्याप्रमाणे तो सांठा कमी कमी होतो. हिवाळ्यांत पुष्कळ झाडांच्या क्रिया शिथिल असल्यामुळे नवीन अन्न फारसे तयार होत नाही. अशा वेळेस ह्या पौष्टिक साठ्यांचा उपयोग वनस्पति करीत असतात.\nकोवळ्या बुधाचा पातळ आडवा छेद सूक्ष्मदर्शक यंत्रामध्ये पाहण्याकरितां तयार करावा. आयोडिनचा एक थेंब त्या भागांवर सोडून वर कांच झाकणी ठेवावी. आयोडिनमुळे सत्त्वाचे कण निळसर होऊ लागतात. अंतरत्वचेचा पदर जणू निळ्या रंगाच्या कणांनी गजबजलेला असल्यामुळे, सर्वापेक्षा तो स्पष्ट दृष्टीस पडतो. बाह्यत्वचेनंतर व अंतरत्वचेपूर्वी अंतरालत्वचा असते. प्राथमिक स्थितीत अंतरालत्वचेचे पदर साधे असून हळू हळू त्यांतही फरक होऊ लागतात. कधी कधी अंतरालत्वचेच्या पहिल्या पदरामध्ये वर्धकशक्ति उत्पन्न होऊन नवीन नवीन पदर बाहेरील व आंतील अंगास येत असतात. बाहेरील बाजूकडे येणारे पदर सारख्या चतुष्कोनी पेशीचे असल्यामुळे त्यांत मध्य पोकळ्या राहत नाहींत. आंतील पदर वाटोळ्या पेशीचे असून समपरिमाणी असतात. ही वर्धकशक्ति ( Meristematic power ) त्या पदरांत कायमची राहत नसते. ही शक्ति ती जागा सोडून दुसरे जागी पुनः दिसू लागते. बाहेरील बाजूकडील पदर सारखे असल्यामुळे संरक्षक होतात. बाह्यत्वचा ( Epidermis ) नेहमी टिकत नाहीं. जसे जसे आंत नवीन पदर उत्पन्न होतात, तसतशी बाह��यत्वचा मृत होते, व आंतील संबंध नाहीसा होतो, नवीन पदर ज्यास्त वाढल्यामुळे त्यांचा जोर अधिक होऊन बाह्यत्वचा फाटून गळू लागते. ती झडून गेल्यावर आंतील नवीन पदर स्पष्ट दिसतात. ह्या पदरास पुढे संरक्षण करण्याचे काम करावे लागते. कारण बाह्यत्वचा संरक्षक असते व ती गळून गेल्यावर दुसरे पदरास तिचे काम करणे भाग असते व ते काम हे पदर करू लागतात.\nत्वचारंध्रे ( Stomata ). बाह्यत्वचेवर असल्यामुळे बाह्य हवा व अंतर वायू ह्यांचा संबंध बाह्यत्वचा असतांना राहत असे. पण ती गळून गेल्यावर जेव्हां आंतील चतुष्कोनी पेशीचे पदर सारखे येतात, त्या वेळेस तो संबंध\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ३१ डिसेंबर २०१९ रोजी ०९:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00748.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.kolaj.in/tag_search.php?v=%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A3", "date_download": "2021-01-28T09:16:32Z", "digest": "sha1:WGWIGUTIEGKU3MQSWEBNLD3HGAMKNRKK", "length": 7084, "nlines": 55, "source_domain": "www.kolaj.in", "title": "कोलाज : सर्च", "raw_content": "\nज्ञानाचे संपादक संत सोपानदेव\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nआज मार्गशीर्ष वद्य त्रयोदशी. आजच्याच तिथीला संत सोपानदेवांनी पुण्याजवळ सासवड इथे समाधी घेतली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई या चार भावंडांमधे सोपानदेवांचं चरित्र आणि कर्तृत्व दुर्लक्षितच राहिलं. तरीही वार्षिक `रिंगण`ने २०२०च्या आषाढी एकादशीला संत सोपानदेव विशेषांक प्रकाशित केलाय. त्याच्या संपादकांनी लिहिलेला अंकातला हा लेख.\nज्ञानाचे संपादक संत सोपानदेव\nआज मार्गशीर्ष वद्य त्रयोदशी. आजच्याच तिथीला संत सोपानदेवांनी पुण्याजवळ सासवड इथे समाधी घेतली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई या चार भावंडांमधे सोपानदेवांचं चरित्र आणि कर्तृत्व दुर्लक्षितच राहिलं. तरीही वार्षिक `रिंगण`ने २०२०च्या आषाढी एकादशीला संत सोपानदेव विशेषांक प्रकाशित केलाय. त्याच्या संपादकांनी लिहिलेला अंकातला हा लेख. .....\nग्लोबलायझेशनच्या काळात तरुणाईची भाषा बोलणारं 'रिंगण'\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nआज मंगळवार ३० जुलै. सावित्रीबाई फुले पुणे विद्���ापीठाचं संत नामदेव, संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम या अध्यासनांनी संयुक्तपणे 'रिंगण : संत परंपरेला भिडणारी तरुण दिशा' या विषयावर एकदिवसीय चर्चासत्र आयोजित केलंय. स १० ते सं ५.३०पर्यंत पर्यावरणशास्त्र विभागात हे चर्चासत्र होणार आहे. या निमित्ताने रिंगणच्या वाटचालीचा घेतलेला हा मागोवा.\nग्लोबलायझेशनच्या काळात तरुणाईची भाषा बोलणारं 'रिंगण'\nआज मंगळवार ३० जुलै. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं संत नामदेव, संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम या अध्यासनांनी संयुक्तपणे 'रिंगण : संत परंपरेला भिडणारी तरुण दिशा' या विषयावर एकदिवसीय चर्चासत्र आयोजित केलंय. स १० ते सं ५.३०पर्यंत पर्यावरणशास्त्र विभागात हे चर्चासत्र होणार आहे. या निमित्ताने रिंगणच्या वाटचालीचा घेतलेला हा मागोवा......\nसंत चळवळ म्हणजे जगणं सुंदर करण्याचा मनोमन प्रयत्न\nवाचन वेळ : ९ मिनिटं\nसंतांनी सांगितलं, ‘माणूस सर्वश्रेष्ठ आहे.’ संतांनी मनुष्य जातीला हा विश्वास दिला की, माणूस अमर आहे आणि बाकी सगळं मर्त्य आहे. माणूस हा विश्वाच्या केंद्रस्थानी आहे आणि सारं विश्व त्याच्यासाठी आहे. देव, धर्म, देश, राष्ट्र हे माणसासाठी आहे. जे माणसासाठी निरूपयोगी असेल ते ते माणूस फेकून देईल. ही संतांची शिकवण आहे.\nसंत चळवळ म्हणजे जगणं सुंदर करण्याचा मनोमन प्रयत्न\nसंतांनी सांगितलं, ‘माणूस सर्वश्रेष्ठ आहे.’ संतांनी मनुष्य जातीला हा विश्वास दिला की, माणूस अमर आहे आणि बाकी सगळं मर्त्य आहे. माणूस हा विश्वाच्या केंद्रस्थानी आहे आणि सारं विश्व त्याच्यासाठी आहे. देव, धर्म, देश, राष्ट्र हे माणसासाठी आहे. जे माणसासाठी निरूपयोगी असेल ते ते माणूस फेकून देईल. ही संतांची शिकवण आहे......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00748.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2018/12/blog-post_28.html", "date_download": "2021-01-28T07:48:29Z", "digest": "sha1:DX4KN6GF7DQU4FDHVUQU6OKDEP3GVBH7", "length": 9622, "nlines": 186, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "२८ डिसेंबर ०३ जानेवारी २०१९ | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य ���ुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\n२८ डिसेंबर ०३ जानेवारी २०१९\nअल्लाहशिवाय कोणीही उपास्य नाही : प्रेषितवाणी (हदीस)\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nआमच्या मोहल्ल्यात गटारी बसवून देण्याचे आश्वासन दिलंय\n31 डिसेंबर आणि आपण\nजातीवादी न्यायाधिशांविरूद्ध महाभियोग हवा\nशेतकरी आणि शरद जोशी\n12 व्या अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन 2...\n२८ डिसेंबर ०३ जानेवारी २०१९\n२१ डिसेंबर २७ डिसेंबर २०१८\n१४ डिसेंबर ते २० डिसेंबर २०१८\nमराठा समाजाबरोबरच मुस्लिमांनाहि आरक्षण मिळणे आवश्यक\nनिवडणुकीत भावनिक मुद्दा रेटणे चुकीचे\nइस्लामचे वैशिष्ट्य समजावून सांगणारा लेख\nईर्ष्या आणि कलह आपसांतील प्रेम - सलाम : प्रेषितवाण...\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\n०७ डिसेंबर ते १३ डिसेंबर २०१८\nईद -ए-मिलादन्नुबी निमित्त रक्तदानाचा उच्चांक\nमनामध्ये वाईट विचारांचे संगोपन करू नका : प्रेषितवा...\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nमाणूस समजून घेणारी भाषा\nमुस्लिमांनी बिगर राजकीय नेतृत्वासाठी पुढे यावे\nराष्ट्रीय संस्थांना भ्रष्टाचाराची वाळवी\nहा भेदभाव किती दिवस\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे 5 ऑगस्टपासून विशेष मोहिम \"अल्लाहला लोकांमधील ते लोक सर्वाधिक आवडतात जे दूसर्‍यांसाठी उपयोगी ...\n२९ मे ते ०४ जून २०२०\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प यशाला कारणीभूत असलेले मुस्लिम समुदायातील प्रश्न\nमहाराष्ट्र राज्यसेवा २०१९ चा अंतिम निकाल काल आयोगाने जाहीर केला. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर या वर्षी मुस्लिम समाजातील ४ विद्यार्थ्यांन...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\nमुस्लिम समाजाने प्रशासकीय सेवांमध्ये आपले प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी करावयाचे उपाय\n(मागील अंकावरून पुढे...) ४) सामाजिक दबाव : स्पर्धा परीक्षा हे क्षेत्र अनिश्चिततेचे आहे हे आपण आधीच पाहिले आहे. अमुक एवढे वर्ष अभ्यास क...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00749.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://blog.suhasjyotish.com/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%88%E0%A4%AB%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%BE/", "date_download": "2021-01-28T07:32:17Z", "digest": "sha1:ELJ5IAJSH4IXZIEQSQZ4CXK3Q6X5PML5", "length": 52599, "nlines": 712, "source_domain": "blog.suhasjyotish.com", "title": "सुन्या सुन्या मैफीलीत माझ्या ! – Suhas Gokhale", "raw_content": "\nसुन्या सुन्या मैफीलीत माझ्या \n(माहीती ऐकीव आहे , तपशीलात चूक असण्याची शक्यता आहे हे गृहीत घरुन ही पोष्ट वाचावी\nसुप्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री सौ.जयश्रीताई गडकर एका चित्रपटाची निर्मिती करत होत्या, त्या चित्रपटा साठी त्यांना एक खास , वजनदार गाणे हवे होते, त्यांनी त्या साठी कै. श्री. सुरेश भटांना विचारले. श्री.सुरेश भट म्हणजे एकदम तब्बेतीचे कवी, एक मस्त , कलंदर व्यक्तीमत्व, सिनेमाच्या गाण्यांचा रतीब घालणारे, ऑर्डर प्रमाणे बुंदी पाडून देणारे कोणी ‘नाना’ नव्हते ते सौ. जयश्रीताईंच्या विनंती मानून श्री. भट असे एखादे गीत लिहण्यास तयार झाले.\n“माझी मुंबईत राहण्या खाण्याची सोय करा, म्हणजे मी मुंबईत येऊन तुम्हाला गाणे लिहून देईन”\nसौ. जयश्रीताई त्याला तयार झाल्या , कविवर्य मुंबईत दाखल झाले. सौ. जयश्रीताई, चित्रपटाचे कथा आणि पटकथाकार, संगीतकार आणि सुरेशभाऊ यांच्यात काही बैठका झाल्या. आता जयश्रीताई गाणे कधी हातात पडते याची वाट पाहू लागल्या, पण सुरेशभाऊंकडून काही गाणे लिहून होईना , काही दिवस थांबून जयश्रीताईंनी सुरेशभाऊंना आठवण करुन दिली,\n“हो जाये गा, मिल जायेगा”\nसुरेशभाऊंचे उत्तर आले. बाईंनी विचार केला मोठे कवी आहेत, थांबू काही दिवस, पण असेच आणखी काही दिवस गेले, गाणे काही भेटेना. ईकडे त्या गाण्यासाठी चित्रिकरण खोळंबले , स्टुडिओच्या तारखां बद्दल प्रश्न निर्माण व्हायला लागले. सौ. जयश्रीताईंचा धीर सुटला , आता सुरेश भाऊंना तगादे चालू झाले. पण …\n“हो जाये गा, मिल जायेगा”\nहेच उत्तर मिळत राहीले. इकडे गाणे न मिळाल्याने कामे खोळंबली होती तर तिकडे सुरेश भाऊंचा लॉज व जेवणाखाण्याच्या खर्चाचे बिल दिवसागणीक वाढत होते\nअखेर बाईंनी सुरेश भाऊंना स्पष्ट सांगीतले …\n“सुरेश भाऊ आता आपल्याला जास्त वाट पाहाता येणार नाही, नाही गाणे सुचत तर राहू दे , पुन्हा कधी तरी बोलवू आम्ही आपल्याला, आम्ही पुढच्या दोन दिवसाचे लॉजचे सगळे बिल भरले आहे, पण ह्याहून जास्त आपल्याला तिथे राहाता येणार नाही, तेव्हा…”\n“ठीक आहे , जशी तुमची मर्जी..” सुरेशभाऊ शांतपणे म्हणाले.\nदुसरे दिवशी त्या लॉजच्या मालकांचा सौ. जयश्री ताईंना फोन आला.\n“आपले ते नागपूर चे गेस्ट , अगदी आत्ताच खोली खाली करुन गेले. गडबडीत दिसले , दादर ला नागपूरची ट्रेन पकडायची आहे असे काही तरी म्हणत होते ..”\nबाईंना आश्चर्य वाटले, कविवर्य रागावले का काय असे न सांगताच , न कळवताच कसे मुंबई सोडून निघाले , छे , आपल्या बोलण्याने दुखावला वाटतो हा मानी गृहस्थ. असे व्हायला नको होते, त्यांनी तकड दादर स्टेशन गाठले, नागपूर ची गाडी प्लंट्फॉर्म वरच उभी होती, सुरेशभाऊ निवांत खिडकीची जागा पटकावून बसले होते. बाईंनी त्यांना विचारले, त्यांची माफी मागीतली, सुरेशभाऊ नुसतेच हसले , गाडी सुटणार तेव्हढ्यात सुरेश भाऊंनी एक कागद जयश्री ताईंच्या हातात ठेवला ,\n“हे घ्या आपले गाणे. आपली व्यवाहारीक अडचण मला समजते जयश्रीताई, पण त्याचे काय आहे, काव्य ही एक दैवी देणगी आहे, प्रतिभेचा हुंकार आहे, याला काळ काम वेगाची बंधने लागू पडत नसतात, सुचले तर आत्ता लगेच नाही तर जेव्हा सुचेल तेव्हा असे हे काम असते. आज भल्या पहाटे हे गाणे सुचले मला, हाता सरशी लिहून टाकले.”\n“याच्या मानधनाचा चेक आपल्याला पाठवून देते, लगेच..”\n“ताई, त्याची गरज नाही आपण माझी मुंबईत जी बडदास्त ठेवलीत तीच मला पावली, बाकी गाणे म्हणाल तर ते सरस्वतीचे वरदान आहे, परमेश्वरी देन आहे, त्याचे मोल मी काय करणार आणि तुम्ही काय देणार’’\n“तुम्ही आता काही बोलू नका, उलट मीच तुमची क्षमा मागीतली पाहीजे ”\nएव्हढ्यात गाडी हलली, सौ. जयश्रीताईंना पुढचे काही बोलता आले नाही. घरी परत आल्यावर सौ.जयश्रीताईंनी ते गाणे वाचले मात्र त्यांच्या डोळ्यातून अक्षरश:अश्रूंच्या धारा लागल्या..\nकाही कारणामुळे सौ. जयश्रीताईंना ते गाणे त्यांच्या त्या चित्रपटात वापरता आले नाही, ते तसेच त्यांच्यापाशी पडून राहीले. पुढे काही वर्षांनी जेव्हा श्री. जब्बार पटेल एक चित्रपट निर्माण करत होते तेव्हा त्या चित्रपटाचे संगीतकार पं. ह्रदयनाथ मंगेशकर यांना अगदी असेच गाणे हवे होते, कोठून तरी त्यांना त्या सुरेश भटांच्या गाण्याबद्दल कळले, त्यांनी सुरेशभाऊंना विचारले.\n वो तो अब जयश्रीताई जीं की अमानत है, उन्हीसे बात किजीये..”\nसौ.जयश्रीताईंनी त्या गाण्या साठी तसे म्हणले तर बराच खर्च केला होता पण..\n“हे गाणे तर परमेश्वरी कृपाप्रसाद आहे, मी याचे पैसे नाही वसूल करणार , उलट पं. हृदयनाथजीं सारख्या संगीतकारा कडे हे गाणे जाते आहे , त्याचे खरोखरीचे चीज होईल, हिर्‍याला कोंदण लाभेल”\nअसे म्हणत ते गाणे पं. हृदयनाथजीं कडे हवाली केले. अर्थातच पं. हृदयनाथजींनी त्या हिर्‍याला साजेसे असे सुरेख कोंदण दिले आणि ते गाणे मराठी चित्रपट सृष्टीच्या ईतिहासात अजरामर केले.\nसुन्या सुन्या मैफिलीत माझ्या\nतुझेच मी गीत गात आहे\nअजुन ही वाटते मला की\nअजुन ही चांद रात आहे\nकळे ना मी पाहते कुणाला\nकळे ना हा चेहरा कुणाचा\nपुन्हा पुन्हा भास होत आहे\nतुझे हसू आरशात आहे\nसख्या तुला भेटतील माझे\nतुझ्या घरी सूर ओळखीचे\nउभा तुझ्या अंगणी स्वरांचा\nअबोल हा पारिजात आहे\nकशास केलीस आर्जवे तू\nदिलेस का प्रेम तू कुणाला\nतुझ्याच जे अंतरात आहे\nचित्रपट:उंबरठा , गीतकार: श्री. सुरेश भट, गायिका: लता मंगेशकर ,संगीतकार: पं.ह्रदयनाथ मंगेशकर\nमाझ्या बाबतीतही बर्‍याच वेळा असेच काहीसे होते.\nकाही वेळा जातक प्रश्न विचारतो, मानधन जमा करतो पण त्याच्या पत्रिकेचा अभ्यास करताना माझी अवस्था श्री. सुरेश भटां सारखीच होते, काही दैवी संकेता साठी मी ही थांबून राहतो.\nमाझ्या साठी, पत्रिकेचा अभ्यास हे एक यांत्रिकी पद्धतीचे काम नाही, छापखाना नाही , लॉण्ड्री नाही की पिठाची गिरणी नाही, जिथे काम सुरु केले की ठरावीक मुदतीत उत्तर तयार. काही वेळा स्पष्ट संकेत मिळतात, तासाभरात काम पूर्ण होते तर आणि काही वेळा खरच थांबावे लागते. हे असे का हे मला नाही सांगता येणार. कदाचित ह्या माझ्या बुद्धीच्या , आकलन शक्तीच्या मर्यादा असतील.\nदिवसाला पंधरा –वीस (काही वेळा त्याहुनही जास्त) पत्रिकांची गिरणी चालवणारे (त्याचा गर्वाने उल्लेख करुन आणि दुसर्‍या ज्योतिषांना ते जमत नाही म्हणून त्यांची कीव करणारे ) काही ज्योतिषी आहेत, ते हे काम कसे करु शकतात / जमवतात याबद्दल मला कमालीची उत्सुकता आहे. असेल, काहीतरी अलौकिक दैवी शक्ती असेल त्यांच्या कडे किंवा चटावरचे श्राद्ध उरकल्या सारखा काहीसा प्रकार होत असेल. पण माझ्या कडे असली अलौकीक दैवी शक्ती नाही आणि असली चटावरची श्राद्धें घालणे माझ्या कडून होणार नाही.\nमी आपला श्री. सुरेशभाऊं सारखा ‘सुचत नाही’ तो पर्यंत थांबणार, त्याला ईलाज नाही.\nकाही जातक समजून घेतात , काही जण नाही काहींचा तगादा सुरु होतो (त्याने परिस्थिती आणखी बिघडते काहींचा तगादा सुरु होतो (त्याने परिस्थिती आणखी बिघडते), जे हे समजून घेऊ शकत नाहीत, त्यांचे जमा मानधन तत्परतेने वापस करणे एव्हढे काय ते मी करु शकतो. आणि ते करायला काही दैवी प्रतिंभा लागत नसल्याने हे काम मात्र तासा दोन तासात पूर्ण होते \nमी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.\nऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020\nनिशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020\nनिशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020\n‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020\nविठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020\nविठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020\nप्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020\nकुणी तरी येणार , येणार गं \nखोसला का घोसला – ३\nमी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.\nअसेच आणखी काही लेख..\nऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास\nनिशाणी बदला… भाग्य बदला – ३\nनिशाणी बदला… भाग्य बदला – २\nलोकप्रिय लेख\t: तात्पर्य कथा\n“व्हायचे काय, त्या माशीने माझ्या कानात असताना अंडी घातली होती,…\nनिंदकाचे घर – ६\nया तात्पर्य कथेत जसे त्या श्रीकांत सरांनी प्रियदर्शीनीच्या स्वभावातल्या दोषांचा…\nहरिसभाईला झाली सर्दी, बारीक ताप ही होता, सर्दीच आहे होईल…\nपरवा एका जातकाशी बोलत असताना अचानक ही ‘उक्ती’ आठवली आणि…\n‘सं गी’ वर जीव लावायला सुरवात केल्यापासुन मन्या सगळे उद्योग…\nमन्याला प्रश्न पडला , काय करावे पण दहा मिनिटात दुसरे…\nवेब साईट वरच्या सर्व लेखांची यादी…..४८० लेख आहेत \nवर्ष २०१८ मधले लेख : लेख\nजातकाचा प्रतिसाद – 30\nपाप्रातुमाफे आणि एक राहिलेच की \nपाप्रातुमाफे आणि एक राहिलेच की \nपाप्रातुमा���े आणि एक राहिलेच की \nजातकाचा प्रतिसाद – 29\nकेस स्टडी 027 भाग – 3\nकेस स्टडी 027 भाग – २\nकेस स्टडी 027 भाग – १\nइस दुनिया में जिना हो तो सुन लो मेरी बात\nबोल अनुभवाचे – भाग 1\nकेस स्टडी 011 भाग – 3\nकेस स्टडी 011 भाग – 2\nकेस स्टडी 011 भाग – 1\nमाझा नवा फेसबुक ग्रुप\nलहान शुन्य मोठे शुन्य\nअसे जातक येती – 12\nखेळ मोडला भाग – 1\nखेळ मोडला भाग – 2\nकोणी तरी अशी पटापट\nजातकाचा प्रतिसाद – 28\nया महिन्यात एकही लेख प्रकाशीत झाला नाही . स्वॉरी\nकाटा रुते कुणाला – किस्सा ३\nकाटा रुते कुणाला – किस्सा २\nकाटा रुते कुणाला – किस्सा १\nबळीचा बकरा – भाग ३\nबळीचा बकरा – भाग २\nबळीचा बकरा – भाग १\nअसे जातक येती – ११\nवेब साईट चे नवे रुप \nसॅमसन सीओटू कंडेन्सर मायक्रोफोन\nमाझ्या युट्युब चॅनेल चे ट्रेलर \n‘अ‍ॅपच्युर’ चा ‘ए-लाव’ लॅपेल मायक्रोफोन\nवर्ष २०१७ मधले लेख : लेख ९१\nसॅम बाबाचे नुस्के – भाग १\nरिबेक्का पिजन – स्पॅनिश हार्लेम\nसमय तू धीरे धीरे चल …\nअसे जातक येती – १०\nपाश्चात्य ज्योतिष पुन्हा एकदा …\nअसे जातक येती – ९\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – ७\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग –६\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – ५\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – ४\nअसे जातक येती – ८\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – ३\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – २\nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – १\nएक पहेली – भाग – २\nएक पहेली – भाग – १\nअसे जातक येती – ७- भाग – २\nअसे जातक येती – ७ – भाग – १\nझाशीच्या राणीचे काय झाले\nए भाय जरा देख के चलो (भाग – ३)\nए भाय जरा देख के चलो (भाग – २)\nए भाय जरा देख के चलो (भाग – १)\nदिया जलाकर आप बुझाया\nजातकाचा प्रतिसाद – २७\nपितळी शिक्क्याचे सरदार (भाग – ३)\nपितळी शिक्क्याचे सरदार (भाग – २)\nपितळी शिक्क्याचे सरदार (भाग – १)\nती गेली तेव्हा … भाग ६\nपलभर के लिए कोई हमें खुष करले.. झुठाही सहीं\nअसे जातक येती – ५ (भाग ३)\nजातकाचा प्रतिसाद – २६\nपती, पत्नी और वो \nअसे जातक येती – ५ (भाग – २)\nअसे जातक येती – ५ (भाग – १)\nहा खरा उंदीर भाग – १\nउत्तर चुकले म्हणून .. (भाग – २)\nवजन चक्क दोन किलोंनी कमी\nउत्तर चुकले म्हणून .. (भाग – १)\nव्हॉट अ वंडरफुल वर्ल्ड\nभाऊ, लोक्स लै खवळल्यात…\nझाडा खाली बसलेले , कोणी कोठे रुसलेले\nजातकाचा प्रतिसाद – २५\nवुई आर द वर्ल्ड – युएसए फॉर आफ्रिका\nधीरे धीरे मचल ..\nबार बार देखो हजार बार देखो\nअसे जातक येती – ४ (२)\nअसे जातक येती – ४ (१) (एक चित्तथरारक अनुभुती \nकाही बोलायचे आह�� – ३\nअसे जातक येती … ३ (ज्योतिष थोतांड आहे म्हणणाराच मागील दाराने ज्योतिषा कडे कसा येतो ते पहाच..)\nकाही बोलायचे आहे – २\nकाही बोलायचे आहे – १ (ज्योतिषाचा खरा कस लावणारी एक परिक्षा.. हो मी ती उत्तीर्ण झालो \nबापू बिजनेस के लिए – ३\nबापू बिजनेस के लिए – २\nबापू बिजनेस के लिए – १ ( व्यवसायातील मोठी गुंतवणूक करु का नको हा प्रश्न होता…)\nअसे जातक येती – २ ( २)\nअसे जातक येती – २ (१) (एक मजेदार अनुभव )\nमधु मागसी माझ्या…. ( मध मला आवडतो ..पण चांगला मध मिळणे सापडला एक चांगला मध सापडला)\n ( आज बर्‍याच दिवसांनी काही चांगली प्रकाशचित्रें घेतली .. हे पहा काही नमुने )\n (भाग १) “भंडारी वर चोरीचा आळ आला खरेच का भंडारी चोर होता खरेच का भंडारी चोर होता ..एक उत्कंठा वर्धक केस स्टडी ४ भागांत”\nवर्ष २०१६ मधले लेख : लेख ९८\nअसे जातक येती … १\nचार्लस हार्वे चे पुस्तक \nडोल्याला गारगार .. जेल मास्क \nमराठी पुस्तक किंडल वर\nवक्त के पेहेले …\nमनाला भावते ते संगीत\nजातकाचा प्रतिसाद – २४\nजातकाचा प्रतिसाद – २३\nसिंग नई टोबू नम तर सिंगा \nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा.. ८\nनवी लेन्स नवे फटू …\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा.. ७\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा.. ६\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा.. ४\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा ..३\nजातकाचा प्रतिसाद – २२\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा… भाग २\n‘ज्योतिषाची तर्‍हा ..’ च्या निमिताने\nपुन्हा ज्योतिषाची तर्‍हा… भाग १\nअशी ही जातकांची तर्‍हा…\nअशीही ज्योतिषाची तर्‍हा .. ५\nअशीही ज्योतिषाची तर्‍हा ..४\nअशीही ज्योतिषाची तर्‍हा ..३\nअशीही ज्योतिषाची तर्‍हा .. २\nअशीही ज्योतिषाची तर्‍हा ..१\n‘नायकॉन कॅमेरा ‘ वर्कशॉप\nजातकाचा प्रतिसाद – २१\nनवा गडी ..नवे राज्य..\nभुरकाई आणि तिची पिल्ले \nया महिन्यात कोणताही लेख प्रकाशीत झालेला नाही.\nउपाय – तोडगे नको – ४\nउपाय – तोडगे नको – ३\nभांग युक्त स्पेश्यल थंडाई\nउपाय- तोडगे नको – २\nउपाय- तोडगे नको – १\nउपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – ५\nउपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – ४\nउपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – ३\nउपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – २\nउपाय – तोडग्याचे मानसशास्त्र – १\nउपाय – तोडगे – २\nउपाय – तोडगे – १\nज्योतिषाची कमाई – ४\nज्योतिषाची कमाई – ३\nज्योतिषाची कमाई – २\nज्योतिषाची कमाई – १\nनिंदकाचे घर – ६\nनिंदकाचे घर – ५\nनिंदकाचे घर – ४\nबाबाजींचा अनुभव – ४\nनिंदकाचे घर – ३\nकाहीसे अमानवी��� भाग – ३\nनिंदकाचे घर – २\nकाहीसे अमानवी… भाग – २\nनिंदकाचे घर – १\nबाबाजींचा अनुभव – ३\nबाबाजींचा अनुभव – २\nबाबाजींचा अनुभव – १\nआपण हे ढोसलेत का \nत्या बटेश चे काय झाले \nअशी ही ज्योतिषांची तर्‍हा – १\nछापा मी जिंकलो , काटा तू हरलास \nकाय मज्जा नाय रायली राव \nती गेली तेव्हा… (भाग – ५)\nती गेली तेव्हा… (भाग – ४)\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nवर्ष २०१५ मधले लेख : लेख ६३\nदेवा मला का दिली ….. (३)\nदेवा मला का दिली ….. (२)\nती गेली तेव्हा… (भाग – ३)\nती गेली तेव्हा… (भाग – २)\nती गेली तेव्हा… (भाग – १)\nदेवा मला का दिली ….. (१)\nकोणच्या पायरी वर आहात\nकोणती कुंडली घेऊ हाती \nया मांजराचे काय करायचे \nपत्रिकेतले ग्रहयोग भाग – ४\nमधुबाला सुंदर की आकर्षक \nपत्रिकेतले ग्रहयोग भाग – ३\nजातकाचा प्रतिसाद – २०\nपत्रिकेतले ग्रहयोग भाग – २\nपत्रिकेतले ग्रहयोग भाग – १\nयेणे वसुल कधी होईल\nजातकाचा प्रतिसाद – १९\nतूटून जाती रेशीमगाठी – २\nतूटून जाती रेशीमगाठी – १\nया महीन्यात मी ट्रेनिंग प्रोग्रॅम्स मध्ये व्यग्र असल्याने नविन लेख लिहता आले नाहीत. क्षमस्व.\nया महीन्यात मी ट्रेनिंग प्रोग्रॅम्स मध्ये व्यग्र असल्याने नविन लेख लिहता आले नाहीत. क्षमस्व.\nया महीन्यात मी ट्रेनिंग प्रोग्रॅम्स मध्ये व्यग्र असल्याने नविन लेख लिहता आले नाहीत. क्षमस्व.\nया महीन्यात मी ट्रेनिंग प्रोग्रॅम्स मध्ये व्यग्र असल्याने नविन लेख लिहता आले नाहीत. क्षमस्व.\nकळा ज्या लागल्या जीवा – २\nकळा ज्या लागल्या जीवा – १\nकोथिंबीर वडी आणि पुणेरी पाट्या…\nजातकाचा प्रतिसाद – १८\nहमसे का भूल हुई\nकुणी तरी येणार , येणार गं \nसुन्या सुन्या मैफीलीत माझ्या \nखोसला का घोसला – ३\nखोसला का घोसला – २\nखोसला का घोसला – १\nअशी ही फिरवा फिरवी \nजातकाचा प्रतिसाद – १७\nखेळता खेळता फास बसला…\nथोडे शिकवे कुछ शिकायते\n‘काल निर्णय’ भाग – 2\nलाय डिटेक्टरचा किस्सा – १\nलाय डिटेक्टरचा किस्सा – २\nलाय डिटेक्टरचा किस्सा – ३\nलाय डिटेक्टरचा किस्सा – ४\nजातकाचा प्रतिसाद – १६\n25,000 पेजहिट्स च्या निमित्ताने एक मुक्त चिंतन \nवर्ष २०१४ मधले लेख : लेख ८२\nडॉट टू डॉट अ‍ॅक्यूरसी \nजातकाचा प्रतिसाद – १५\n‘काल निर्णय’ भाग – 1\nआणि जेव्हा भविष्य चुकते\nसिर्फ सुंघ के बताते है – १\nसिर्फ सुंघ के बताते है – २\nजातकाचा प्रतिसाद – १४\nजातकाचा प्रतिसाद – १३\nजातकाचा प्रतिसाद – १२\nजातकाचा प्रतिसा��� – ११\nजातकाचा प्रतिसाद – १०\nबदली नव्हे .. बडतर्फी\nधुक्यात हरवला आयर्विन ब्रिज\nलुंगी खरेदी एक अनुभव…\nकडू , गोड आणि आंबट\nजातकाचा प्रतिसाद – ९\nसौरभ च्या नोकरीचा प्रश्न\nजातकाचा प्रतिसाद – ८\nजातकाचा प्रतिसाद – ७\nजातकाचा प्रतिसाद – ६\nगृह खरेदी (पाश्चात्य होरारी)\nगानू आजींची अंगाई एक भयकथा\nजातकाचा प्रतिसाद – ५\nप्लॅनेटरी पॉवर्स – मॉरिन मेथड\nजातकाचा प्रतिसाद – ४\nजातकाचा प्रतिसाद – ३\nडाऊसिंग पेंडुलम – 1\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ९\nमाझी व्हिंटेज फौंटन पेन्स\nजातकाचा प्रतिसाद – २\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ८\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ७\nजातकाचा प्रतिसाद – १\nमोफत भविष्य – नाही सांगणार..\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ६\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ५\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ४\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – ३\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – २\nहोरारी अस्ट्रोलॉजी पाश्चात्य ग्रंथ\nप्रश्न शास्त्र का आणि कसे – १\nकृष्णमुर्ती पूरक ग्रंथ – २\nज्योतिष ग्रंथ कोठे मिळतील\nहशीव फशीव – ००५\nप्रत्येक गोष्टीची वेळ असते\nज्योतिष का आणि केव्हा\nवेबसाईट चे सभासद व्हा\nवेबसाईट चे सभासदत्व मोफत आहे, सभासदत्व केव्हाही रद्द करता येते\nवेबसाईट वरचे नविन लेख आणि ताज्या घडामोडी ईमेल द्वारा प्राप्त करण्यासाठी शेजारच्या चौकोनात क्लिक / चेक करा.\nमहत्वाचे: आपण दिलेल्या ईमेल पत्त्यावर एक ईमेल आमचे कडून पाठवली जाईल . ती वाचून आपले सभासदत्व निश्चीत करणे आवश्यक आहे, त्या शिवाय सभासद नोंदणी पूर्ण होणार नाही.\nहोरारी अस्ट्रोलॉजी पाश्चात्य ग्रंथ\nसाखरेचे खाणार त्याला भाग - २ 12+\nसाखरेचे खाणार त्याला भाग - १ 10+\nआज खाने की ज़िद ना करो \nमधुमेहाची लक्षणें – २ 8+\nपत्रिकेतले ग्रहयोग भाग - ३ 7+\nअश्शी साखर , तश्शी साखर \nकाप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग - १ 7+\nपाश्चात्य ज्योतिष पुन्हा एकदा.. 7+\nमधुमेहाची लक्षणें – ४ 6+\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00749.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/the-real-threat-to-narayan-rane-is-from-his-two-hooligan-children/", "date_download": "2021-01-28T09:16:16Z", "digest": "sha1:5STKU5FICNZYYEV5BKAXJCISN3QMZLWI", "length": 8370, "nlines": 73, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'नारायण राणेंना खरा धोका त्यांचा दोन गुंडप्रवृत्तीच्या मुलांपासून'", "raw_content": "\nखा.भावना गवळी व भाजप आ.राजेंद्र पाटणी यांच्यात जोरदार खडाजंगी\nपुण्यातील मुळा-मुठाचा चेहरा-मोहरा बदलणार, नितीन गडकरींची मोठी घोषणा\nमुंबई���ा महाराष्ट्रापासून तोडणे हा भारतीय जनता पार्टीचा छुपा अजेंडा; शिवसेनेचा घणाघात\nमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी ठाकरे आहेत हे कर्नाटक सरकारने विसरू नये; राऊतांनी ठणकावलं\nसिंघू बॉर्डरवर आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांच्या विरोधात स्थानिक रहिवासी रस्त्यावर उतरले\n‘…तर असा बदनामीकारक मजकूर आपण कधीच ट्विटमध्ये वापरला नसता’\n‘नारायण राणेंना खरा धोका त्यांचा दोन गुंडप्रवृत्तीच्या मुलांपासून’\nचिपळून:- विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, भाजप खासदार नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक भाजप नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत राज्य सरकारने कपात केली आहे. त्यावरुन आता जोरदार राजकारण रंगल्याचं पाहायला मिळत आहे. सुरक्षा व्यवस्थेत कपात करण्यात आल्यानंतर माझ्या जिवाचं काही बरं वाईट झाल्यास राज्य सरकार जबाबदार असेल, अशी प्रतिक्रिया भाजप खासदार नारायण राणे यांनी दिली होती.\nदरम्यान, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना खरा धोका त्यांच्या मुलांपासूनच आहे. बाकी त्यांना कोणताही धोका नाही. त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर खापर फोडू नये, अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी काल चिपळूण येथे केली आहे.\nतसेच नारायण राणेंना दहशतवाद्यांपासून धोका नाही. राज्यात महाविकास आघाडीचे सक्षम सरकार आहे. केंद्रात त्यांच्या पक्षाचे सरकार आहे. कोणत्याही पक्षाचे सरकार असले तरी राणेंना त्यांच्या दोन मुलांपासून धोका आहे. निलेश आणि नितेश दोघेही गुंड प्रवृत्तीचे आहेत. निलेश राणेला मतदारांनी घरी बसविले. नितेश राणेकडे चांगले गुण असल्यामुळे तो पुढे जाईल असे वाटले होते. परंतु त्यांची गुंडप्रवृत्ती त्यांना भविष्यात घरात बसवल्याशिवाय राहणार नाही. राणेंनाही खरा धोका त्यांच्या मुलांपासूनच असल्याचे राऊत यांनी सांगितले.\nबँकांनी शेतकऱ्यांना वेळेत आणि पुरेसा कर्जपुरवठा करावा; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन\nआंबा पिकावरील प्रादुर्भाव टाळण्यासाठी ‘हे’ उपाय करा\n‘राम कदम यांना एकदा तरी तुरुंगात टाका त्याशिवाय त्यांचे डोके ठिकाणावर येणार नाही’\nबर्ड फ्लू रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधण्याचे आवाहन\nतो नेहमी गद्दारचं राहणार आहे; स्टीव्ह स्मिथवर भरडकले भारतीय चा��ते\nखा.भावना गवळी व भाजप आ.राजेंद्र पाटणी यांच्यात जोरदार खडाजंगी\nपुण्यातील मुळा-मुठाचा चेहरा-मोहरा बदलणार, नितीन गडकरींची मोठी घोषणा\nमुंबईला महाराष्ट्रापासून तोडणे हा भारतीय जनता पार्टीचा छुपा अजेंडा; शिवसेनेचा घणाघात\nखा.भावना गवळी व भाजप आ.राजेंद्र पाटणी यांच्यात जोरदार खडाजंगी\nपुण्यातील मुळा-मुठाचा चेहरा-मोहरा बदलणार, नितीन गडकरींची मोठी घोषणा\nमुंबईला महाराष्ट्रापासून तोडणे हा भारतीय जनता पार्टीचा छुपा अजेंडा; शिवसेनेचा घणाघात\nमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी ठाकरे आहेत हे कर्नाटक सरकारने विसरू नये; राऊतांनी ठणकावलं\nसिंघू बॉर्डरवर आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांच्या विरोधात स्थानिक रहिवासी रस्त्यावर उतरले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00749.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0.pdf/98", "date_download": "2021-01-28T09:56:38Z", "digest": "sha1:6WEFXVKTXBV6WBBYXD3CMIHHLDAMJC7D", "length": 7292, "nlines": 67, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:वनस्पतिविचार.pdf/98 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे\n७० वनस्पतिविचार. [ प्रकरण\nराहणे शक्य नसते. पण ही स्थिति फार दिवस टिकत नाही. त्वचारंध्राप्रमाणे येथेही लहान लहान द्वारे त्या नवीन पदरावर येतात, हीं द्वारे हिंवाळ्यांत\nआतून बंद होतात. कारण त्यांचे आतील बाजूस नवीन पेशी उत्पन्न होऊन त्यास अडोसा दिला जातो. एकदल धान्यवनस्पतींत खोडावर असले पदर व पदरभेदी द्वारे ( Lenticel ) फारशी पाहुण्यांत येत नाहीत. जें खोड दरवर्षी अधिक रुंद वाढते, त्यामध्ये ही स्थिति अवश्य असते. कॉर्क नांवाचे झाड आहे त्यांत सालीतील संवर्धक शक्तीमुळे पुष्कळ पदर उत्पन्न होतात. हें पदर मऊ असून भेंडाळ असतात. ह्यांचा व्यापारीदृष्ट्या उपयोग होतो. ह्या पदरापासून बाटलीस लागणारी बुचे तयार करतात. ह्यावरून त्या पदरास कॉर्क पदर म्हणतात व झाडासही कॉर्क वृक्ष म्हणतात. आपणही त्या पदरास कॉर्क ह्या नावाने संबोधू.\nवनस्पतीच्या दुखविलेल्या अथवा कापिलेल्या जागी संवर्धक शक्तीमुळे प्रथम मृदु पदर येत जातात. पुढे त्यावर ह्या कॉर्क पदरांचे आवरण येते.\nस्तंभांतर जालांपैकी परिवर्तुळ ( Pericycle ) ग्रंथ्यंतराल पदर ( Medullary rays ) व भेंड ( Pith ) हीं मुख्य होत. ह्यांचा उगम मध्यपदरा ( Pleome ) पासून होतो. द्विदलधान्यवनस्पतीमध्ये ही जालें स्पष्ट असतात. पण एकदल धान्यवनस्पतींत खोड बहुतेक भेंडमय असून मधून मधून वाहिनीमय ग्रंथी आढळतात.\nपरिवर्तुल एकदल तसेच द्विदलधान्य वनस्पतींत बहुतेक चांगले वाढते. मुळ्यांमध्ये परिवर्तुल एक पदरी अथवा बहुपदरी असते. त्यापासून द्वितीयक मुळ्या उत्पन्न होतात. परिवर्तुळाच्या पेशी कधी कधी जाड होऊन त्यांपासून तंतू तयार होतात.\nग्रंथ्यंतराल पदर द्विदल धान्यवनस्पतींच्या खोडांत असून मध्यभागी असणारे भेंड व बाहेरील परिवर्तुळ ह्यांचा संबंध त्यामुळे जडला जातो. एकदल वनस्पतीच्या खोडांत हे पदर असत नाहीत. कारण ते सर्वच भेंडमय असते. तसेच भेंड हीं द्विदलधान्य वनस्पतींत नेहमी आढळते असे नाहीं. कांहींमध्ये ते अधिक असते व कांहींत ते गळून जाते. भेंडाच्या पेशी बहुतेक मृदु असतात. कांहीं पाणवनस्पतींत परिवर्तुळाचा अभाव असतो. द्विदलधान्यवनस्पतींत\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ३१ डिसेंबर २०१९ रोजी ०९:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00749.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/08/ZTy04K.html", "date_download": "2021-01-28T08:27:17Z", "digest": "sha1:FHIZYLX7HVLITXLLPJK36BPU67S66ATL", "length": 17536, "nlines": 48, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "मुलनिवासीवादाला विरोध कां", "raw_content": "\nHomeArticle : साहित्यमुलनिवासीवादाला विरोध कां\nजे लोक मुलनिवासीवाद ह्या थिअरीचा प्रचार प्रसार 'युरेशियन थिअरी (आर्यन सिध्दांत) च्या आधारे करतात, अश्या किती जनांना माहीत आहे युरेशियन थिअरीचे जनक कोण ह्या थिअरी उगम होन्याचे कारण काय \nहा सिध्दांत डॉ. बोपच्या दार्शनिक विचारावर आधारित आहे, जे त्यांनी १८३५ मध्ये आपले युगांतकारी पुस्तक कम्पेरेटिव ग्रामर मध्ये प्रगट केले. युरोपियन लोकं स्वत:ला इतरापेक्षा श्रेष्ठ समजत. भाषेवरुनच ह्या सिध्दांताची निर्मिती झाली. बामसेफ ही संघटना ब्राह्मणांचा तिव्र स्वरुपात विरोध करते. त्यांच्या कोणत्याही वक्तव्यावर सहज विश्वासच करत नाही. तसे ही बरोबरच आहे, ब्राह्मण हे कुठलेही काम स्वार्थाविना करतच नाही. आपला स्वार्थ साध्य करण्यासाठी ते इतिहासाची पायमल्ली कर�� शकतात, हे आता लपुन राहीलेले नाही.\nबामसेफची चळवळच ही ब्राह्मण द्वेशावर आधारलेली आहे. द्वेशातुन निर्माण केलेल्या ह्या संघटनामध्ये अग्रणी भुमिका निभावण्याचे काम बामसेफ करीत आहे. ह्या द्वेश भावनेला कॅश करण्याचे काम बामसेफची सहयोगी संघटना मुलनिवासी करीत आहे. ह्या संघटनेतुन ते ब्राह्मणांचा इतका तिव्र द्वेश करीत असतांना, ते ब्राह्मणद्वारा लिखीत साहित्यावर कसा काय विश्वास ठेउ शकतात त्यांच्या लेखणाचे समर्थन ते कसे काय करु शकतात त्यांच्या लेखणाचे समर्थन ते कसे काय करु शकतात याचा अर्थ साफ आहे की, बामसेफ एक स्वार्थी व आपलेपणा जोपासनारी संघटना आहे. तिने निर्माण केलेल्या मुलनिवासी संकल्पनेला जिवंत ठेवण्यासाठी व तिच्याद्वारे आपली द्वेशी चळवळ पुढे चालु ठेवण्यासाठी, ह्या मुलनिवासी सिद्धांताच्या समर्थनार्थ ज्यांनी काही लिहले, त्यांना ह्या संघटनेने स्विकारले. मग ते ब्राह्मणही असो \nहेच कारण आहे, त्यांना टिळक, नेहरु व दिक्षीत सारखे कडवे ब्राह्मण देखील गोड वाटायला लागतात. परंतु न्याय प्रस्थापनेसाठी आपले संपुर्ण आयुष्य खर्ची घालणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे जगतविख्यात विद्वान त्यांना दिसत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ह्या मुलनिवासी संदर्भात केलेले संशोधन त्यांना दिसत नाही. कारण त्यांचे संशोधन हे त्यांच्या मुलनिवासी संकल्पनेच्या चिंधाड्या उडविणारे आहे. बाबासाहेबांनी ह्या संबंधात एक संशोधनपर ग्रंथ लिहीला, परंतु ह्या मुलनिवासियांना तेा दिसत नाही. तर 'आर्टिक्ट होम इन वेदाज' , 'डिस्कव्हरी ऑफ ईंडिया' सारखे ब्राह्मण द्वारा लिखीत पुस्तके दिसतात, ज्या मध्ये ह्याच्या संशोधनाचा जराही संबंध नाही.\nआपल्या थिअरीच्या समर्थनासाठी ज्या टिळक, नेहरुचा व त्यांच्या पुस्तकाचा उल्लेख करतात, त्याच लेखकाचा व पुस्तकाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी कसा समाचार घेतला, हे त्यांना दिसत नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या \"हू वेअर द शूद्राज\" ह्या संशोधनपर ग्रंथामध्येच ह्या तथाकथीत ब्राह्मणी लेखकांचा सिध्दांत कसा बिन बुडाचा आहे, हे तर्क व साक्षसहीत दाखवुन दिले. बाबासाहेब ठोस आधाराशिवाय, तर्काशिवाय कोणतीही गोष्ट सांगत नाही किंवा आपला मुद्दा मांडत नाही. बाबासाहेबांच्या ह्या सर्वात्तम गुणापासुन आज कुणीही अपरिचीत नाही. पुर्ण तर्क��सहीत ह्या ब्राह्मणांच्या लिखाणाचे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी खंडण करुन ही, हे मुलनिवासी तथा बामसेफी आपल्या विचारधारेच्या प्रचारासाठी बाबासाहेबांच्या ह्या सिध्दांताला दुर्लक्षित करतात. यावरुनच ह्या बामसेफी, मुलनिवासी संघटनेचा हेतु जनतेसमोर संशयास्पद म्हणुन समोर येतो. हे लोकं द्वेशाने इतके बरबटले आहे की, यांना आपल्या द्वेशासमोर बाबासाहेबांचे संशोधन व त्यांनी घेतलेल्या निर्णय क्षमतेवर देखील हे लोक संशय घ्यायला मागे पुढे पाहत नाही. बाबासाहेबांनी केलेल्या दुसऱ्या पत्नीला 'विषकन्या' ही त्यांनी दिलेली ओळख त्यांच्या हेतुबद्दल संशय घेण्यास पर्याप्त आहे.\nडॉ.बाबासाहेब आंबेडकरांनीच जर ह्या मुलनिवासी सिद्धांताला स्विकारले नाही, तर मग आम्ही तर त्यांची लेकरं.\n'मुलनिवासीवाद' हा सिध्दांत ब्राह्मणाविरुध्द असुनही, ते यावर हस्तक्षेप कां घेत नाही \nहा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. परंतु कुणीही ह्या प्रश्नाला गंभीरतेने घेत नाही. बामसेफी ह्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करीत नाही. ह्या संघटनेचे म्होरके पण आपल्या भक्ताला सदर प्रश्नापासुन दुर ठेवतात. हे लोकं बाबासाहेबांचे ह्या संदर्भात काय मत होते, हे जाणुन घेन्याऐवजी, ते मुलनिवासीवर लिहलेलेल्या मुलनिवासी लेखकाचे पुस्तक वाचण्यासाठी आपल्या भक्तांना प्रोत्साहीत करतात. म्हणुनच हे लोक सदर प्रश्नाच्या उत्तरापासुन वंचीत राहतात व आपले मुलनिवासी लेखकांनी मांडलेले मत अंतीम समजतात.\nसदर सिध्दांत हा ब्राह्मणाविरुध्द आहे, असा प्रचार करणारे ते स्वत:च असतात. ब्राह्मण विदेशी आहे, हा सिध्दांत काही ब्राह्मणांनी रचलेला नाही आहे. ब्राह्मण कोणतीही गोष्ट अकारण करत नसतात. जर त्यांनी कोणत्या मुद्द्यावर मौन पाळले असेल, तर त्या मागे त्यांचे काहीतरी गूढ दडलेले असनार. आपणास विदेशी ठरविण्याच्या मुद्द्यावर ब्राह्मण मौन कां आहेत, याचे उत्तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर आपल्या संशोधनपर ग्रंथ 'हू वेअर द शूद्राज' मध्ये लिहतात, \"आपले श्रेष्ठत्त्व अबाधीत ठेवण्याच्या लालसेपाई, ब्राह्मणांनी ह्या सिध्दांताचा विरोध केला नाही. कारण की, ईंडो-जर्मन भाषा बोलणारे युरोपियन हे सर्वश्रेष्ठ आहेत, अशी तिथे मान्यता होती. व ह्याच भाषेला आर्यभाषा म्हटल्या गेले. आर्य हा शब्द वैदिक भाषेमध्ये आढळतो. ब्राह्मणांसाठी ही एक आयती संधी उपलब्ध झाली, आपले श्रेष्ठत्व जाहीर करण्यासाठी.\" परंतु हे काम त्यांना करण्याची गरजच नाही पडली. त्यांचे हे काम बामसेफ आणि त्याच्या सहयोगी संघटनाच करत आहेत. म्हणजे ब्राह्मणाला सर्वश्रेष्ठ घोषीत करन्याचे काम हीच बामसेफी/मुलनिवासी संघटना करीत आहे.\nडॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, आर्य सिध्दांत हा फक्त अनुमानावर आधारित आहे.\n'ब्राह्मण विदेशी' ह्या आपल्या द्वेशमुलक शब्दाच्या समर्थनार्थ त्यांनी दिक्षीत नावाच्या ब्राह्मणाद्वारा बामशाद कृत 2001 च्या डिएनए चा संदर्भ देतात. परंतु ते 2005 चा ज्ञानेश्वर पांडे द्वारा डॉ.प्रो.किवीसील्ड अधिकृत उच्च पैमानेपर केलेला डिएनए संशोधन लोकांपासुन लपवुन ठेवतात. आताच काही दिवसापुर्वी पुरातत्त्व विभाग पुणे चे शिंदे यांनी देश विदेशातील वेगवेगळ्या विद्यापिठामधुन वेगवेगळ्या शास्ञज्ञाद्वारे जो डिएनए रिपोर्ट सादर केला, त्या मध्ये त्यांनी 'आर्य भारतात बाहेरुन आले' ह्या सिद्धांताला खोटे सिध्द केले.\nफक्त आपण उभ्या केलेल्या संघटनेच्या माध्यमातुन ब्राह्मणांऩा टारगेट करत आपले राजकारण चालु ठेवावे, निव्वळ आपल्या ह्या हव्यासापाई ते सत्याला स्विकारण्यास तयार नाही. आता ते आपल्या ह्या विरोधासाठी 'डिएनए चाचणी' ला समोर करत आहे. तर मग 2001 पुर्वी ते ह्या 'आर्यण थिअरी' चे समर्थन कशाच्या आधारे करत होते म्हणजे तेव्हा त्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संशोधनापेक्षा आपल्या विचारधारेला पोषक अश्या कट्टर ब्राह्मणांच्या तर्कहिन दोन चार ओळी प्रमाणित वाटाव्या म्हणजे तेव्हा त्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संशोधनापेक्षा आपल्या विचारधारेला पोषक अश्या कट्टर ब्राह्मणांच्या तर्कहिन दोन चार ओळी प्रमाणित वाटाव्या बाबासाहेब व त्यांच्या संशोधनासमोर त्या गांधीचे एक वाक्य साक्ष वाटावे \nब्राह्मणाला शिव्या द्यायचे व त्याच ब्राह्मणांच्या लिखाणाला सत्य मानुन साक्ष म्हणुन प्रस्तुत करने \nसंविधानाच्या रक्षणाच्या बाता मारने आणि त्याच संविधानामधील 'कलम 15' चे जाहीरपने उल्लंघन करने, ही बामसेफ ची खेळी लोकांपासुन लपुन राहीलेली नाही.\nआपत्कालीन काळातील कामगारांना ठामपाने सोडले वाऱ्यावर. पुन्हा कामावर घेण्याची मागणी\nसंभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर चार्जशीट दाखल करण्याचा प्रस्ताव मंजूर- गृहमंत्र��\nकळवा-खारीगाव बेकायदेशीर बांधकामांचा HOTSPOT\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00749.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2019/05/blog-post_60.html", "date_download": "2021-01-28T09:08:05Z", "digest": "sha1:VZ4GFBCSNFOZDA6EN2YEQNXWQ4VWIB5L", "length": 3397, "nlines": 45, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "ब्रिलियंट टेक्निकल इन्स्टुटयूट बेंबळी यांच्या वतीने महाराष्ट्र लाईव्ह च्या वर्धापन दिनास शुभेच्छा:", "raw_content": "\nमुख्यपृष्ठJahiratब्रिलियंट टेक्निकल इन्स्टुटयूट बेंबळी यांच्या वतीने महाराष्ट्र लाईव्ह च्या वर्धापन दिनास शुभेच्छा:\nब्रिलियंट टेक्निकल इन्स्टुटयूट बेंबळी यांच्या वतीने महाराष्ट्र लाईव्ह च्या वर्धापन दिनास शुभेच्छा:\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (75) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (2) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (13) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nपरंडा तालुक्यातील अनेक गावात प्रस्थापितांना धक्का - आसू त सेनेचा तर कंडारीत राष्ट्रवादीचा सुफडा साफ .\nधाराशिव साखर कारखान्यावर तोडणी कामगाराच्या हस्ते ध्वजारोहण\nउस्मानाबाद तहसीलकडून अवैध वाळू साठा व ट्रकवर कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00750.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0.pdf/99", "date_download": "2021-01-28T09:53:39Z", "digest": "sha1:L6P6SPWNWKSQMWDNQGAX2MRGUSDM66C7", "length": 7249, "nlines": 66, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:वनस्पतिविचार.pdf/99 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे\n८ वे ]. पेशीजाल. ( Tissue). ७१\nग्रंथींची मांडणी वर्तुलाकृति व्यवस्थित असते, त्यामुळे इतर पेशीजालासही व्यवस्थित स्वरूप येते. पण एकदल वनस्पतींत अशी स्थिति नसते.\nकोंवळ्या स्थितीत वनस्पतीचे कवच ( Bark ) म्हणजे बाह्य त्वचा होय. पण ही त्वचा कायम टिकणारी नसून जसे जसे आंत कॉर्क पदर उत्पन्न होतात, तशी तशी बाह्यत्वचा गळून जाते. नवीन उत्पन्न होणा-या कॉर्क पदरांपैकीं बाह्यपदर मृत होतात. कवचामध्ये ( Bark ) बाह्यत्वचेचे मृतपदर व कॉर्क ह्यांचा समावेश होतो. सालीमध्यें ( Cortex ) संवर्धक पदर जागः जाग उत्पन्न होऊन त्यांपा��ून कॉर्कपदर उत्पन्न होतात, व जे जे मृतपदर असल्या संवर्धक पदराचे बाह्यांगास आढळतात, त्यांस साधारणपणे कवच ( Bark ) असे म्हणतात. ह्या दृष्टीने कवच कधीं बाह्यांगास पातळ असू शकेल अथवा तंतुकाष्ठापर्यंत खोलवर जाईल. म्हणूनच कमी अधिक साल ( Cortex ), परिवर्तुळाचे तंतु Pericylic fibre ) तसेच कठिण द्वितीय तंतुकाष्ठाचे पदर (Secondary phloem ) व सर्वांशी मिसळलेले कॉर्कपदर, ही सर्व कवचामध्ये आढळतात. असले कवच ( Bark ) द्विदल धान्य वनस्पतींत आढळते. एकदल धान्यवनस्पतीमध्ये खरे कवच असत नाहीं. त्यांत वरील प्रकारचे संवर्धक पदर ( Phellogen ) वरचेवर उत्पन्न होऊन नवीन कॉर्क तयार होत नाही. त्यांचे खोड दरवर्षी रुंद होत नाही. रुंदीपेक्षा खोडाची वाढ लांबींतच अधिक असते.\nबाह्यत्वचेनंतर पानांत लोखंडी गजासारखी सरळ पेशीजाले आढळतात. त्यांत हरितवर्ण शरीरे पूर्ण भरलेली असतात. खालील भाग ती वाकडी तिकड़ी परस्पर गुंतून त्यास स्पंजासाखा आकार येतो. वरच्यापेक्षा खालील भागीं हरितवर्ण शरीरे कमी असतात. त्यामुळे तो भाग हिरवा गार नसतो.\nवाहिनीमय ग्रंथी रचना:-( Fibrovascular tissue System ). ही सर्वांपेक्षा अधिक संकीर्ण असते, ह्यांतहीं क्षुद्रवर्गात संकीर्ण स्वरूप फार कमी आढळते. उच्च वर्गात पेशींवर अधिक कार्य घडून त्या अधिक संकीर्ण होतात. गर्भातील पेशी प्रथम साध्या असून पुढे त्या हळु हळु भिन्न स्वरूपाच्या होत जातात. संवर्धक शक्ति प्रथम सर्व साध्या पेशींत सारखी असते. पण त्यावर अधिक कार्य घडल्यामुळे त्यांचे साधे स्वरूप\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ३१ डिसेंबर २०१९ रोजी ०९:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00750.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://sanwadmedia.com/7776/", "date_download": "2021-01-28T08:31:11Z", "digest": "sha1:ESUETIDHK3LDWQ35NE6U73FDFLMAVQ7N", "length": 13949, "nlines": 110, "source_domain": "sanwadmedia.com", "title": "आमदार नितेश राणेंचे व्हिजन - संवाद मिडिया (Sanwad Media)", "raw_content": "\nसंवाद तुमचा - आमचा, उभ्या महाराष्ट्राचा\nआमदार नितेश राणेंचे व्हिजन\nसत्तेत नसतानाही मतदारसंघाला विकासाची दिशा…….\nदेवगड वैभववाडी मतदारसंघ हा अगदी पूर्वीपासू���च सत्तेत नसणाऱ्या आमदारांचाच मतदारसंघ राहिला आहे. आप्पा गोगटे आमदार असतानाही विरोधी पक्षाकडे देवगड मतदारसंघ होता. नितेश राणे सलग दोनवेळा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत आणि दोन्हीवेळा सता मात्र विरोधातच राहिली. परंतु सत्ता असो वा नसो नितेश राणे आणि त्यांच्या विकासाच्या कल्पनांना त्याचा काडीचाही फरक पडत नाही. आपल्या स्वकर्तृत्वावर आपल्या मतदारसंघात विकासाचे वारे वाहून आणण्याची त्यांची कल्पकता वाखाण्याजोगी आहे. सहा सात वर्षांपूर्वीचा देवगड मतदारसंघ आणि आजचा विकसित देवगड, वैभववाडी मतदारसंघच त्याची साक्ष देत आहे.\nसिंधुदुर्गातील सी वर्ल्ड प्रकल्प, पंचतारांकित पर्यटन प्रकल्प, विमानतळ आणि एमआयडीसी हे रेंगाळलेले प्रकल्प जरी सरकारने पूर्ण केले तरी जिल्ह्यात विकासाची नांदी येईल आणि दरडोई उत्पन्नात वाढ होईल. भाजपाला सत्तेची संधी मिळाल्यास सी वर्ल्ड आणि नाणार ग्रीन रिफायनरी प्रकल्प नागरिकांना विश्वासात घेऊन केले जातील अशीही त्यांनी ग्वाही दिली. देवगड,कणकवली,वैभववाडीने आपल्याला गेली सहा वर्षे आमदारकीची संधी दिली आहे त्यामुळे या तिन्ही तालुक्यांकडे विकासाचे व्हिजन ठेऊन काम केले आहे. देवगड तालुका सहा वर्षांपूर्वी विकासाच्या दृष्टीने मागे होता परंतु पर्यटन दृष्ट्या चर्चेत आणून विकासात पुढे घेऊन जाण्याचे काम केले आहे. विरोधी पक्षात असल्याने सरकारच्या मदतीची वाट न बघता वॅक्स म्युझिअम, कंटेनर सिनेमा, वॉटर स्पोर्ट्स, हे सुरू करून पंचतारांकित असलेला क्लब महिंद्रा हॉटेलचा प्रकल्प देवगडात आणत आहे. १६० एकर मध्ये हा प्रकल्प असून मोठया प्रमाणात पर्यटक येऊन भविष्यात देवगडात रोजगार निर्मिती होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.\nतालुक्यात फळबाग आणि शेतीला प्राधान्य असून त्यालाही या प्रकल्पांमुळे उभारी येईल, यासाठी मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टीने आमदार नितेश राणे कार्यरत आहेत. विकासाचं एक व्हिजन घेऊन काम करत आहेत. वैभववाडी गेली अनेकवर्षं फक्त कोल्हापूर कडे जाताना लागणारे एक ठिकाण म्हणून ओळख असलेलं छोटंसं गाव, परंतु नितेश राणे यांच्या कल्पनेतून उभं राहिलेलं टुमदार वैभववाडी स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहे. कणकवलीत इंटरनॅशनल दर्जाची पोद्दार इंग्रजी माध्यमाची शाळा, गार्डन, असे विविध बदल घडवत कणकवली शहरात समृद��धीची गंगा आणण्याचे काम नितेश राणे करत आहेत.\nसत्ताधारी आमदार, मंत्र्यांपेक्षाही आपला मतदारसंघ विकसित व्हावा, पर्यटक येऊन मतदारसंघात रोजगार निर्मिती व्हावी, लोकांच्या हाताना काम आणि फळबाग, शेतमालाला चांगला भाव मिळावा म्हणून आमदार नितेश राणे मतदारसंघात करत असलेल्या कामांना तोड नाही. त्यांच्या विकासाच्या कल्पनेतून होत असलेले मतदारसंघातील बदल नकीच भविष्यात देवगड कणकवली,वैभववाडी मतदारसंघ महाराष्ट्रातच नव्हे तर देशात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करेल याबद्दल दुमत नाहीच.\nसामाजिक कार्यकर्त्या नवदुर्गा- सुषमा भट\nऑनलाइन शिक्षणाची ऐसीतैसी. . .\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n26 जानेवारी रोजी पोलीस परेड ग्राऊंड येथे मुख्य ध्वजारोहण समारंभ\nपशुवैद्यकीय दवाखान्यांच्या वेळांमध्ये बदल\nविद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या सुरु करण्यात येतील – आ.वैभव नाईक\nअखेर कणकवली टेंबवाडी मधील ती पाणंद मोकळी होणार\nसंवाद मीडियाच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा – मे. वसंत विठ्ठल धारगळकर ज्वेलर्स\n*🏡 साईकृपा कन्स्ट्रक्शन 🏠*\n*🏘️ बिल्डींग मटेरियल सप्लायर्स 🏘️*\n💫आमच्याकडे सेंट्रींगला लागणारे सर्व प्रकारचे साहित्य उपलब्ध\nऑर्डर प्रमाणे पदार्थ तयार करून मिळतील.\nएन्. के. हॉल कॅटरर्स अँड मंडप डेकोरेटर्स\n🤶एन्. के. कॅटरर्स अँड मंडप डेकोरेटर्स प्रदीर्घ यशस्वी वाटचालीनंतर….\n🏬🤶🍽️एन्. के. हॉल कॅटरर्स अँड मंडप डेकोरेटर्स\n🏫 🕌सर्व सांस्कृतिक, …\n💵💶 *प्रथमेश फायनान्स* 💶💵\n👉 🏦बँकेमध्ये *गहाण ठेवलेले दागिने* 💍💰 सोडवायचे आहेत का \nसाईकृपा कन्स्ट्रक्शन- बिल्डिंग मटेरियल सप्लायर\nएस. एस. बोअरवेल (समीर पाटील)\n💦4.5″/6″ /6.5″/9″ बोअरवेल योग्य दरात खोदाई करून …\nआदीत्य ग्रीन्स, सावंतवाडी _ तुमचं स्वप्न साकारणाऱ्या आगळ्या-वेगळ्या प्रकल्पात धमाका ऑफर..\n🏡 स्वतंत्र सुंदर बंगला तो ही सुशोभित गार्डनसह 🌱\n🏠🍃 आदीत्य ग्रीन्स 🍃🏠\nसंवाद मीडिया समाजातील प्रत्येक घटकांच्या घडामोडी, कला आणि साहित्य क्षेत्रातील उत्तुंग भरारी, खेळ आणि क्रीडा विश्वातील यशस्वी दौड, शिक्षण व शैक्षणिक वाटचाल, राजकारण आणि सामाजिक माहिती, गुन्हेगार आणि समाजातील विकृती, जनजागृती आणि जनसामान्यांच्या भावना आपल्या लेख, कथा, काव्य, गोष्टी, व बातम्यांच्या माध्यमातून समाजापुढे मांडत असते.\nPune ��भिनेत्री आरोग्य इतर उत्तरप्रदेश ओरोस कणकवली कविता कुडाळ कृषी क्रिडा गजाली ठाणे दिल्ली देवगड दोडामार्ग धार्मिक पिंगुळी पुणे बांदा बातम्या महिला मालवण माहिती मुंबई युवा राजकीय लोककला विशेष वेंगुर्ले वैभववाडी व्यक्तीविशेष व्यवसाय शैक्षणिक संगमनेर संपादकीय सामाजिक सावंतवाडी सिंधुदुर्ग स्थळ\nप्रेस्टीज कॉम्प्लेक्स, तारा हॉटेलनजिक, नेवगी पाणंद, सावंतवाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00750.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://sanwadmedia.com/8667/", "date_download": "2021-01-28T09:05:00Z", "digest": "sha1:WAQOLGEHV5C2HQSIMA6FSKB5EEAZ5LPP", "length": 8519, "nlines": 109, "source_domain": "sanwadmedia.com", "title": "जिल्ह्यात एकूण 4 हजार 176 जण कोरोना मुक्त… - संवाद मिडिया (Sanwad Media)", "raw_content": "\nसंवाद तुमचा - आमचा, उभ्या महाराष्ट्राचा\nPost category:बातम्या / सिंधुदुर्ग\nजिल्ह्यात एकूण 4 हजार 176 जण कोरोना मुक्त…\nसक्रीय रुग्णांची संख्या 523\n– जिल्हा शल्य चिकित्सक\nजिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 4 हजार 176 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 523 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 40 व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली\nमहाराष्ट्रातील ३० जिल्हे व २५ महानगरपालिका क्षेत्रांमध्ये ८ जानेवारीस कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन\nआंबोली घाटातील मृत महिलेच्या खुनाचा तपास शीघ्रगतीने….\nमोदी सरकारच्या कृषी विधेयकाने शेतकऱ्यांना मोठी ताकद दिली ; आमदार नितेश राणे\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nशैक्षणिक अडचणी सोडविण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करू- आ. वैभव नाईक\nधनंजय मुंडे विरोधातील बलात्काराची तक्रार मागे\nपाणीटंचाई अहवाल सादर करण्यास २९ जानेवारीपर्यंत मुदतवाढ…\nकळणे विद्यालयात क्षयरोग मार्गदर्शन कार्यशाळा\nआदीत्य ग्रीन्स, सावंतवाडी _ तुमचं स्वप्न साकारणाऱ्या आगळ्या-वेगळ्या प्रकल्पात धमाका ऑफर..\n🏡 स्वतंत्र सुंदर बंगला तो ही सुशोभित गार्डनसह 🌱\n🏠🍃 आदीत्य ग्रीन्स 🍃🏠\nऑर्डर प्रमाणे पदार्थ तयार करून मिळतील.\nसाईकृपा कन्स्ट्रक्शन- बिल्डिंग मटेरियल सप्लायर\n💵💶 *प्रथमेश फायनान्स* 💶💵\n👉 🏦बँकेमध्ये *गहाण ठेवलेले दागिने* 💍💰 सोडवायचे आहेत का \nएस. एस. बोअरवेल (समीर पाटील)\n💦4.5″/6″ /6.5″/9″ बोअरवेल योग्य दरात खोदाई करून …\nएन्. के. हॉल कॅटरर्स अँड मंडप डे���ोरेटर्स\n🤶एन्. के. कॅटरर्स अँड मंडप डेकोरेटर्स प्रदीर्घ यशस्वी वाटचालीनंतर….\n🏬🤶🍽️एन्. के. हॉल कॅटरर्स अँड मंडप डेकोरेटर्स\n🏫 🕌सर्व सांस्कृतिक, …\n*🏡 साईकृपा कन्स्ट्रक्शन 🏠*\n*🏘️ बिल्डींग मटेरियल सप्लायर्स 🏘️*\n💫आमच्याकडे सेंट्रींगला लागणारे सर्व प्रकारचे साहित्य उपलब्ध\nसंवाद मीडिया समाजातील प्रत्येक घटकांच्या घडामोडी, कला आणि साहित्य क्षेत्रातील उत्तुंग भरारी, खेळ आणि क्रीडा विश्वातील यशस्वी दौड, शिक्षण व शैक्षणिक वाटचाल, राजकारण आणि सामाजिक माहिती, गुन्हेगार आणि समाजातील विकृती, जनजागृती आणि जनसामान्यांच्या भावना आपल्या लेख, कथा, काव्य, गोष्टी, व बातम्यांच्या माध्यमातून समाजापुढे मांडत असते.\nPune अभिनेत्री आरोग्य इतर उत्तरप्रदेश ओरोस कणकवली कविता कुडाळ कृषी क्रिडा गजाली ठाणे दिल्ली देवगड दोडामार्ग धार्मिक पिंगुळी पुणे बांदा बातम्या महिला मालवण माहिती मुंबई युवा राजकीय लोककला विशेष वेंगुर्ले वैभववाडी व्यक्तीविशेष व्यवसाय शैक्षणिक संगमनेर संपादकीय सामाजिक सावंतवाडी सिंधुदुर्ग स्थळ\nप्रेस्टीज कॉम्प्लेक्स, तारा हॉटेलनजिक, नेवगी पाणंद, सावंतवाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00750.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://konkanvruttant.com/tag/f-cabin-road", "date_download": "2021-01-28T08:46:54Z", "digest": "sha1:XPQTSQFEEHU76XJQWL6QBVTOFP33IUMU", "length": 7564, "nlines": 137, "source_domain": "konkanvruttant.com", "title": "F-Cabin Road - कोंकण वृत्तांत", "raw_content": "\nविस्थापित कुटुंबांच्या घरांचा प्रश्न फेब्रुवारी...\nठाणे जिल्ह्यातील सर्वात उंच तिरंगा डोंबिवलीत...\nअखेर ‘पत्रीपूल’ वाहतुकीसाठी खुला; मुख्यमंत्र्यांच्या...\nएनआरसीमधील पडीक बंगल्यावर तोडक कारवाई; कामगारांनी...\nठाण्यातील शासकीय-वनविभागाच्या जागेवरील झोपड्यांना...\nनागरी सुविधांचा बोजवारा उडण्याचे केडीएमसी उदाहरण-...\nकल्याण रेल्वे स्थानक परिसर सुधारणा प्रकल्पाचे...\nमराठी भाषेच्या संवर्धनाचा जास्तीत जास्त प्रयत्न...\nमराठी भाषा संवर्धन पंधरवडयानिमित्त कल्याणमध्ये...\nश्रमजीवीच्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त श्रमदानातून...\nभारताच्या विकासातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे...\nमराठा सेवा संघाचा पोवाडा\nतरुणांना रोजगार देणारे ‘महाजॉब्स’ काय आहे\nकोरोनावर मात करण्यासाठी प्लाझ्मा थेरपी वरदान\nमाथेरानच्या गार्बेट पॉईंटवरील चढाई...\nएफ कॅबीन रस्ता काँक्रीटीकरणाच्या श्रेयावरून शिवस���ना-भाजपात...\nव्यंगचित्र पाहण्यासाठी इथे क्लिक करा\n... या शहरात मिळणार पाच किलो प्लास्टिकवर मोफत पोळीभाजी\nभारताच्या विकासातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान\nओबीसी समाजाच्या मागण्या पावसाळी अधिवेशनात मंजूर करण्याची...\nबेरोजगार तरुणांनो, शासकीय योजनांच्या लाभासाठी आधार कार्ड...\nकठडे नसल्याने सावरोली पूल बनलाय धोकादायक\nकल्याण-डोंबिवलीतील ५०० चौ. फुट घरांसाठी करमाफीचा ठराव करा-...\nकेडीएमसीत सत्तारूढ भाजप विरोधी बाकावर\nआदिवासींना ३३ लाख एकरहून अधिक वनक्षेत्र मंजूर\nठाण्यात बांधकाम परवानगी देताना जागतिक बँकेच्या नियमावलीची...\nराज्यात “झिरो पिरीयड” जाहीर करण्याची आपची मागणी\nठाण्यातील खड्डे भरण्याच्या कामांची महापालिका आयुक्तांनी...\nरत्नागिरीसाठी वैद्यकीय महाविद्यालय देण्यात येईल - उद्धव...\nआदिवासी विकास योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा- आदिवासी...\n'कोंकण वृत्तांत' - कोकणचे स्वतंत्र मराठी डिजिटल बातमीपत्र.\nशिकाऊ वाहन परवाना शिबिरांच्या आयोजनासाठी लोकप्रतिनिधींनी...\nपुराची झळ बसलेल्या आश्रम शाळेला शिवसेनेची मदत \nअंध-गतिमंद कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम ठाणे येथे साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00751.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.dagdushethganpati.com/marathi/category/%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE/", "date_download": "2021-01-28T07:34:51Z", "digest": "sha1:6O5QQSQGSXXUVBQSOFBFTIBKEPNRKLPU", "length": 3695, "nlines": 99, "source_domain": "www.dagdushethganpati.com", "title": "आजची-प्रतिमा Archives - Dagdusheth Ganpati Marathi Website", "raw_content": "\nपुण्यातील श्रीमंत दगडुशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट हा अवघ्या महाराष्ट्रातल्या सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्यांसाठी एक अभिमानास्पद, लौकिकास्पद, स्फूर्तिप्रद आणि आदर्श असा महोत्सव आहे.\nजय गणेश रुग्ण सेवा अभियान\nगणपती भवन, २५०, बुधवार पेठ, पुणे ४११००२, महाराष्ट्र, भारत.\nगणपती भवन - +९१ २० २४४७९२२२,\nगणपती मंदिर - +९१ २० २४४६११८५\nआमच्यापर्यंत असे पोचू शकता\nमुद्रणाधिकार २०२१: श्रीमंत दगडूशेठ सार्वजनिक गणपती ट्रस्ट. (Copyrights) सर्व हक्क आरक्षित. (All rights reserved), powered by IMEPL", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00751.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "http://www.sardesaikavya.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%AA%E0%A4%A3/", "date_download": "2021-01-28T08:50:01Z", "digest": "sha1:EDTP4QF7THQJXYTO4BG4UCLBK264RQCJ", "length": 5631, "nlines": 89, "source_domain": "www.sardesaikavya.com", "title": "रानपण . . | वा. न. सरदेसाई", "raw_content": "\nमी लावतो मराठी माती जशी कपाळी , वाटे मला , तिचा तो कण कण अबीर झाला.\nअनुक्रमणिका – गझला व वृत्ते\nअनुक्रमणिका – रुबाई व वृत्ते\nअनुक्रमणिका – गीत , कविता , रानरंग .\nअनुक्रमणिका – वा.न.सरदेसाई ह्यांना आलेली पत्रे\nअनुक्रमणिका – अन्य कवींच्या रचना\nरुदकीप्रणीत (अ़क्षरगणांत ) ( प्रत्येक ओळ वेगळ्या वृत्तात )\nवा. न. सरदेसाई April 11, 2020 रान-रंग\n. . एक लयास गेलेलं रानपण .\nमाणसाची वहिवाट आहे . . .\nमाणसाच्या पायाची दूषित धूळ\nइथल्या कणांत मिसळलीय् . .\nमाणसाच्या श्वासांतले क्षुद्र विचार\nमातीचं हिरवेपण नासलंय् . .\n. . इथे वृक्ष आहेत . छाटलेली .\nवेली आहेत . तुडवलेल्या\nपानं – फुलं ओरबडलेली , , कुस्करलेली \nइथे नदी आहे पण नागडी – उघडी . . .\nइथे पक्षी आहेत – पाखरं आहेत . ,\nबावरलेली . . बिथरलेली \nझाडांवर घरटी आहेत कुठेकुठे टांगलेली\nपण , कारागिरांनी अर्धवट विणून\nइथे सारं काही आहे . .\nपण रान नाहिये . . रान नाहिये \nकवी : वा. न. सरदेसाई\nWritten by वा. न. सरदेसाई\n\" काव्य \" हे सारस्वतांचे एक वाड्ःमयीन शक्तिपीठ आहे . दुर्गा , अंबा , चंडी , काली , भवानी ह्या आणि अशा देवता जशा एकाच शक्तीची अनेक रूपे आहेत ; त्याचप्रमाणे गीत , अभंग, ओवी , मुक्तछंद , लावणी , पोवाडा , दोहा , गझल , रुबाई इ. विविध स्वरूपांतून कविता प्रकट होत असते . . . . . . देवतांतील देवत्व आणि कवितांतील कवित्व ह्यांच्यात तत्त्वतः फरक नाही ; म्हणून भाविक आणि रसिक ह्यांच्यामधील आंतरिक नाते हे मुळात मनोगम्य असल्याने आध्यात्मिक नातेच आहे - वा . न. सरदेसाई\nप्रतिक्रिया टाका Cancel reply\nप्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा\nमी लावतो मराठी माती जशी कपाळी , वाटे मला , तिचा तो कण कण अबीर झाला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00752.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/actress-khushbu-sundar-resigned-from-congress-join-bjp-127805632.html", "date_download": "2021-01-28T08:51:04Z", "digest": "sha1:DBUNEOGXWJPX5XGSAU4X4NEPADQIR7AL", "length": 6953, "nlines": 60, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Actress Khushboo, close to Rahul Gandhi, joins BJP, makes serious allegations against senior party figures while Sonia Gandhi resigns | राहुल गांधींच्या निकटवर्तीय अभिनेत्री खुशबू यांचा भाजप प्रवेश, सोनिया गांधींना राजीनामा देताना पक्षातील वरिष्ठ स्तरावरील व्यक्तींवर केले गंभीर आरोप - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nअभिनेत्रीचा भाजपात प्रवेश:राहुल गांधींच्या निकटवर्तीय अभिनेत्री खुशबू यांचा भाजप प्रवेश, सोनिया गांधींना राज��नामा देताना पक्षातील वरिष्ठ स्तरावरील व्यक्तींवर केले गंभीर आरोप\nखुशबू पहिल्या अशा अभिनेत्री आहेत, ज्यांच्या नावावर चाहत्यांनी तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथे मंदिर बनवले.\n2014 मध्ये जेव्हा खुशबू यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता, तेव्हा त्या म्हणाल्या होत्या की, हा पक्ष देश एकत्र करू शकतो.\nअभिनेत्री ते राजकीय नेत्या असा प्रवास करणाऱ्या खुशबू सुंदर यांनी काँग्रेसला रामराम देऊन भाजपात प्रवेश केला आहे. सोमवारी दिल्लीतील भाजप मुख्यालयात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला. भाजपात प्रवेश केल्यानंतर त्या म्हणाल्या की, 'कालांतराने मला समजले की, देशाला योग्य दिशेने नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसारख्या व्यक्तीची आवश्यकता आहे.'\nकाँग्रेस पक्षातील दिग्गजांवर लावले आरोप\nराहुल गांधींच्या निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जाणा-या खुशबू यांनी सोमवारी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पदाचा राजीनामा सोपवला होता. \"पक्षामध्ये वरिष्ठ स्तरावरील काही व्यक्ती, ज्यांचा जमिनीवरील परिस्थितीशी काहीही संबंध नाही, ते निर्णय घेत आहेत. माझ्यासारख्या लोकांना पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करायचे आहे, पण आमचा आवाज दडपून टाकण्याचा प्रयत्न होतोय\" असे खुशबू सुंदर यांनी पत्रात म्हटले होते.\n2014 मध्ये केला होता काँग्रेसमध्ये प्रवेश\nखुशबू सुंदर सहा वर्षे काँग्रेसमध्ये होत्या. 2014 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यापूर्वी 2010 साली त्यांनी द्रमुकमध्ये प्रवेश केला होता. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना भाजपाकडून मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.\nबॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये केले आहे काम\nखुशबू सुंदर या दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील मोठया स्टार आहेत. त्यांनी 200 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. 1980 मध्ये 'द बर्निंग ट्रेन' या चित्रपटात त्यांनी बालकलाकार म्हणून काम केले होते. त्यानंतर त्या 'लावारिस' (1981), 'कालिया' (1981), 'नसीब' (1981), 'बेमिसाल' (1982), 'मेरी जंग' (1985), 'तन बदन' (1986) आणि 'दीवाना मुझसा नहीं' (1990) या चित्रपटांमध्ये झळकल्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00752.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/rafale-fighter-jet-air-force-iaf-day-parade-2020-heres-latest-news-updates-from-air-force-station-hindan-127792415.html", "date_download": "2021-01-28T09:48:45Z", "digest": "sha1:6JIKYCBJ3ZXAHHCY64RJ2UZJJ4GVI45J", "length": 6937, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Rafale Fighter Jet Air Force; (IAF) Day Parade 2020 | Here's Latest News Updates From Air Force Station Hindan | राफेल पहिल्यांदाच परेडमध्ये झाले सहभागी, 56 एअरक्राफ्ट्सने ताकद दाखवली; वायुसेना प्रमुख म्हणाले - उत्तर सीमेवर तणावाच्या परिस्थितीत आपल्या जवानांनी तडफदारपणा दाखवला - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nएअरफोर्सची परेड:राफेल पहिल्यांदाच परेडमध्ये झाले सहभागी, 56 एअरक्राफ्ट्सने ताकद दाखवली; वायुसेना प्रमुख म्हणाले - उत्तर सीमेवर तणावाच्या परिस्थितीत आपल्या जवानांनी तडफदारपणा दाखवला\nआपण कमी काळात लढाऊ एसेट्स तैनात केले आणि आर्मीची गरज पाहता सपोर्ट दिला.\nइंडियन एअरफोर्स डेची 88 वी परेड गुरुवारी उत्तरप्रदेशच्या गाजियाबाद येथील हिंडन एअरबेसवर झाली. यामध्ये पहिल्यांदा राफेल जेटही सामिल झाले. चीफ ऑफ डिफेंस स्टाफ (CDS) जनरल बिपिन राव, आर्मी चीफ जनरल मनोज मुकुंद नरवणे, चीफ ऑफ नेवल स्टाफ एडमिरल करमबीर सिंह आणि एअरफोर्स चीफ एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया कार्यक्रमात उपस्थित होते. भदौरिया म्हणाले की, उत्तर सीमेवरील तणावाच्या परिस्थितीत आपल्या एअर वॉरियर्सने तडफदारपणा दाखवला. आपण कमी काळात लढाऊ एसेट्स तैनात केले आणि आर्मीची गरज पाहता सपोर्ट दिला.\nराफेलसह 56 विमानांनी कसरती दाखवल्या\nयावेळी एकूण 56 विमानांनी परेडमध्ये भाग घेतला. फ्लाय पास्टमध्ये राफेल व्यतिरिक्त लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट तेजस, जगुआर, मिग -29, मिग -21, सुखोई -30 हेदेखील सहभागी होते. इंडियन एअरफोर्सच्या म्हणण्यानुसार, राफेल हे 4.5 जनरेशनचे लढाऊ विमान आहे. यामध्ये ट्विन-इंजिन ओम्निरोल, एअर सुपरमॅसी, इंटरडिशन, एरियल रिकॉनिसन्स, ग्राउंड सपोर्ट, इन दीप स्ट्राइक, अँटी शिप न्यूक्लिअर डिटरेंस या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. याद्वारे शत्रूंवर अनेक प्रकारच्या शस्त्रांनी आक्रमण केले जाऊ शकते.\nहवाई दलाचे प्रमुख भदोरिया आपल्या भाषणात म्हणाले, \"भारतीय वायु सेना ट्रान्सफॉर्मेशनल बदलाच्या टप्प्यात आहे. आपण अशा टप्प्यातून जात आहोत, ज्यामध्ये नव्या पध्दतीने वायुसेनाच्या ताकदीचा वापर होईल आणि इंटीग्रेटेड मल्टी-डोमेन ऑपरेशंस चालवले जातील. हे वर्ष विलक्षण असेल. जगातील कोरोना संक्रमणादरम्यान आपल्या देशाचा प्रतिसाद भक्कम होता. आपल्या हवाई योद्ध्यांचा संकल्प पाहता, सध्याच्या युगात हवाई दल पूर्ण क्षमतेने कार्य करत राहील हे निश्चित आहे. आम्ही देशाच्या संरक्षणासाठी प्रत्येक स्थितित तयार राहू\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00752.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/organic-vegetables/", "date_download": "2021-01-28T09:29:43Z", "digest": "sha1:WI7JUBZR76MQBFEEHPU7G7NKMZGKRWTH", "length": 2158, "nlines": 29, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "organic vegetables Archives | InMarathi", "raw_content": "\nएकाच कुंडीत ५ वेगवेगळ्या भाज्या पिकवून पाण्याची बचत करण्याचा प्रयोग झाला यशस्वी\nडॉ. बिरादार हे त्यांच्या भारतीय मित्रांना सोशल मीडिया च्या माध्यमातून त्यांच्या गार्डनिंग बद्दल माहिती आणि टिप्स देत असतात\nनोकरी सोडून भाजी पिकवणारी ही उद्योजिका आज कमावतेय २० करोड, कसं काय\nTCS सारख्या नामवंत कंपनीच्या नोकरीचा राजीनामा देऊन ,आपली वेगळी वाट निवडणारी आणि यशस्वी होणारी गीतांजली राजमणी.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00752.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/rahul-gandhi-will-go-to-hathras-again-today-to-meet-the-family-of-the-rape-victim-127776452.html", "date_download": "2021-01-28T09:11:46Z", "digest": "sha1:EVL3CMXFH3P7QKHZHOE2AWNS6V373CBL", "length": 10777, "nlines": 78, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Rahul Gandhi Will Go To Hathras Again Today To Meet The Family Of The Rape Victim | राहुल आणि प्रियंका गांधी हाथरस पीडितेच्या घरी दाखल, 50 मिनीटे बंद खोलीत भेट; भेटीनंत प्रियांका गांधींना अश्रू अनावर - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nहाथरस प्रकरण LIVE:राहुल आणि प्रियंका गांधी हाथरस पीडितेच्या घरी दाखल, 50 मिनीटे बंद खोलीत भेट; भेटीनंत प्रियांका गांधींना अश्रू अनावर\nगुरुवारी राहुल आणि प्रियंका यांना हाथरसमध्ये जाताना ग्रेटर नोएडा एक्सप्रेस-वेवर अडवण्यात आले होते.\nहाथरस गँगरेप प्रकरणी सुरू असलेल्या गदारोळात नेता राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हाथरसमध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत केवळ 5 लोकांना पीडित कुटुंबाला भेटण्याची परवानगी दिली आहे. राहुल आणि प्रियंका गांधी यांची बंद खोलीत पीडित कुटुंबाची भेट झाली. यानंतर राहुल गांधींनी न्याय मिळेपर्यंत पीडित कुटुंबासोबत असल्याचे सांगितले. तसेच, यूपी सरकार या कुटुंब���ला सुरक्षा देण्यास अयशस्वी असल्याचा आरोप केला. दरम्यान, पीडित कुटुंबाचा आक्रोश पाहून प्रियंका गांधी यांना अश्रू अनावर झाले.\nराहुल गांधींना 35 खासदारांना बरोबर न्यायचे होते. मात्र पोलिसांनी त्यांना दिल्ली-नोएडा फ्लायवे (नोएडा बॉर्डर)वर अडवले. यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी गदारोळ करण्यास सुरुवात केली. नंतर पोलिसांनी राहुल आणि प्रियंका यांना जाण्याची परवानगी दिली आहे. तरीही काँग्रेस समर्थक गोंधळ घालत आहे. यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज सुरू केला आहे.\nदरम्यान आता दिल्ली-नोएडा फ्लायवेवर मोठ्या संख्येत पोलिस तैनात आहेत. रस्त्यामध्ये बॅरिकेड लावण्यात आले आहेत.तर प्रियंका गांधी म्हणाल्या की, यावेळीही जाऊ दिले नाही तर आम्ही पुन्हा प्रयत्न करु. यावेळी प्रियंका आणि राहुल गाधींसोबत काँग्रेसचे 35 खासदारही आहेत.\nप्रियंका गांधी चालवत आहेत गाडी, राहुल गांधी फ्रंट सीटवर\nयापूर्वी गुरुवारी राहुल आणि प्रियंका यांना हाथरसमध्ये जाताना ग्रेटर नोएडा एक्सप्रेस-वेवर अडवण्यात आले होते. दोघांना यूपी पोलिसांनी अटक केली होती. पोलिसांनी म्हटले होते की, त्यांनी कलम 188 चे उल्लंघन केले आहे.\nपोलिसांनी राहुल गांधींची कॉलरही पकडली होती. धक्काबुक्कीत ते खाली पडले आणि त्यांच्या हाताला इजा झाली होती. राहुल आणि प्रियांका यांना चार तास ताब्यात घेऊन नंतर सोडण्यात आले. दोघांना गॅंगरेप पीडितेच्या कुटूंबाला भेट देण्यासाठी हाथरसच्या बुलीगड गावात जायचे होते.\nजगातील कोणतीही ताकद मला हाथरसला जाण्यापासून रोखू शकत नाही; राहुल गांधींचा एल्गार\nदुनिया की कोई भी ताक़त मुझे हाथरस के इस दुखी परिवार से मिलकर उनका दर्द बांटने से नहीं रोक सकती\nराहुल गांधींचे ट्विट - पीडित कुटुंबासोबत केला जात असलेला व्यवहार मंजूर नाही\n'ती गोड मुलगी आणि तिच्या कुटुंबासोबत उत्तर प्रदेश सरकार आणि त्यांच्या पोलिसांद्वारे केला जात असलेल्या व्यवहार मला स्वीकार नाही. कोणत्याही हिंन्दुस्तानीने स्वीकार करु नये.' असे ट्विट करत राहुल गांधी यांनी उत्तरप्रदेश सरकारवर ताशेरे ओढले आहेत.\nइस प्यारी बच्ची और उसके परिवार के साथ UP सरकार और उसकी पुलिस द्वारा किया जा रहा व्यवहार मुझे स्वीकार नहीं\nकिसी भी हिन्दुस्तानी को ये स्वीकार नहीं करना चाहिए\n'यूपी सरकार नैतिकरित्या भ्र��्ट आहे. पीडितेला उपचार मिळाले नाहीत. वेळेवर तक्रार नोंदवण्यात आली नाही. मृतदेह बळजबरीने जाळण्यात आला. कुटुंब कैदमध्ये आहे. त्यांना दाबले जात आहे. आता त्यांना धमकी दिली जातेय की, त्यांची नार्को टेस्ट केली जाईल. हा व्यवहार देशाला स्वीकार नाही. पीडितेच्या कुटुंबाला धमकावने बंद करा.' असे म्हणत प्रियंका गांधींनी उत्तर प्रदेश सरकारव टीका केली आहे.\nयूपी सरकार नैतिक रूप से भ्रष्ट है\nपीड़िता को इलाज नहीं मिला, समय पर शिकायत नहीं लिखी, शव को जबरदस्ती जलाया, परिवार कैद में है, उन्हें दबाया जा रहा है - अब उन्हें धमकी दी जा रही कि नार्को टेस्ट होगा\nये व्यवहार देश को मँजूर नहीं\nपीड़िता के परिवार को धमकाना बंद कीजिए\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00753.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/photogallery/entertainment/kushal-badrike-enjoying-rain-with-family/photoshow/60778122.cms", "date_download": "2021-01-28T07:41:30Z", "digest": "sha1:2SE6PQGWMZVZ2FZKOVSDUH7GJPRD4BRB", "length": 5231, "nlines": 85, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकुशल बद्रिकेची कुटुंबासोबत पावसात धम्माल\nकुशल बद्रिकेने एन्जॉय केला पाऊस\nप्रेक्षकांना खदखदून हसवणारा 'चला हवा येऊ द्या' फेम कॉमेडी स्टार कुशल बद्रिके सध्या भटकंतीवर आहे. भटकंती म्हणजे त्याच्या प्रसिद्ध शोचा दौरा नव्हे. तर वेळात वेळ काढून कुशल आता स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासोबत थोडी भटकंती करतोय. नुकतंच त्याने आपल्या फेसबुक अकाऊंटवर आपल्या भटकंतीचे काही फोटो शेअर केले.\nशेअर केले सुंदर फोटो\nकुशलने पत्नी सुनैना आणि मुलासोबतचे पावसात भिजतानाचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.\nअश्या किनारी लागली नौका,\nयेतं वादळ अंगावर पण\nदेऊन जातं अलगद झोका.\nअश्या किनारी लागली नौका \nफोटो शेअर करताना कुशलने ही कविताही शेअर केली आहे.\nचल चल मेरे संग संग\nकुशलने शेअर केलेल्या या फोटोंना त्याच्या चाहत्यांकडून चांगलीच पसंती मिळत आहे.\nआपल्या लडक्या मुलासोबत वाळूत खेळताना कुशल.\n'बर्थडे गर्ल' करिनाबद्दल या गोष्टी माहित आहेत का\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्य��्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00753.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mrpost.info/my/5MHSwQ2menwYF2DqKoJsZg", "date_download": "2021-01-28T09:20:21Z", "digest": "sha1:DPQTYVLPKU2L2KHIYD5YIFMW6G3SOKMH", "length": 35778, "nlines": 450, "source_domain": "mrpost.info", "title": "Lokmat", "raw_content": "\nपाळीव प्राणी आणि पशूपक्षी\nकसे करावे आणि पद्धती\nमित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....\nLIVE - PM Narendra Modi | नरेंद्र मोदी यांची Annual NCC Rally कार्यक्रमात उपस्तिथी\n'अबू आझमींच्या भाषणाचा बोलवता धनी कोण\nनायलॉनच्या जाळीमुळे पक्ष्यांच्या जीवाशी खेळ\nलाल किल्ल्यावरील हिंसाचारामागे भाजपचा हात\nनिवडणुका झाल्या पण सरपंच कधी मिळणार\nशेतकरी आंदोलनात कोण घुसलं\nLIVE - CM Uddhav Thackeray & Ajit Pawar | कृषिपंप वीज जोडणी धोरण लोकार्पण सोहळा\nमहाराष्ट्र कर्नाटक सीमावाद, काय म्हणाले शरद पवार\nLIVE -CM Uddhav Thackeray, Sharad Pawar महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद- संघर्ष व संकल्प पुस्तिका प्रकाशन\nआरोपांवर शेतकरी नेत्यांनी काय म्हटलंय\nमहाआघाडी सरकारचा कारभार फसवाफसवीचे \nदिल्लीत आज नक्की काय घडलं\nमुंबईतील शेतकरी आंदोलनातून काय मिळालं\n'या' देशाचे काहीही होणार नाही, असे कंगना का बोलली\nशेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीत शिवाजी महाराजांची प्रतिमा | Farmer's Tractor Rally Protest In Delhi\nपोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर, तलवारी | Farmers Protest In Delhi | India News\nप्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राजपथावर भक्ती शक्तीचा जागर | 72nd Republic Day At Rajpath | India\nLIVE - PM Narendra Modi | प्रजासत्ताक दिन २०२१: पंतप्रधान नरेंद्र मोदी राजपथावरून थेट प्रक्षेपण\nLIve - Farmer's Protest In Mumbai | शेतकरी आंदोलनाचे आझाद मैदानातून थेट प्रक्षेपण\n\"मैं खाकी हूँ \" वर्दीवाल्याची तरूणांसाठी खास कविता | IPS Krishna Prakash Poem | Maharashtra News\nराज्यपाल की मोर्चाचे आयोजक, चूक कोणाची\nपंकजा मुंडे यांची ओबीसी जनगणनेची मागणी | Pankaja Munde | Maharashtra News\nनेताजींच्या चुकीच्या फोटोचं उद्घाटन\nराज्यपालांविरोधात रोष | पोलिसांनी मोर्चा अडवला | Farmers Protest In Mumbai | Maharashtra News\nपुणे महापालिकेत चक्क पाच कोटींची अफरातफर | Pune Municipal Corporation Scam | Pune News\nधनंजय मुंडे वादावर अखेर पंकजाताईंनी मौन सोडलं | Pankaja Munde on Dhananjay Munde\nशेतकरी मुंबई���, राज्यपाल गोव्यात; निवेदनाचं काय | Farmers Protest In Mumbai | Maharashtra News\nLIVE - आई तिसाई देवी उड्डाणपूलाचा (नवीन पत्रीपूल) लोकार्पण सोहळा\nनागपूरचे निकरवाले तामिळनाडूचं भविष्य ठरवू शकत नाहीत | Rahul Gandhi Speech on Pm Modi | India\n'शेतकरी आणि कामगरांना मोदींनी बुरे दिन आणले | Farmers Protest In Mumbai | Maharashtra News\nLIVE - शेतकरी आंदोलन आझाद मैदानावरून थेट प्रक्षेपण | Farmers Protest | Mumbai\nस्वप्निल जोशीचे आयुष्य कोणत्या गोष्टींमुळे बदलले\n34 व्या वर्षी अब्जाधीश बनलेला Nikhil Kamath EXCLUSIVE Interview | #यशाचाफॉर्म्युला | India\nट्रेण्ड सेटरच्या निमित्ताने विजय दर्डांशी गप्पा | Vijay Darda on The Trend Setters | Maharashtra\nपूर्ण खात्री झाल्यावरच महाविद्यालय उघडू | Uday Samant On College Reopen In Maharashtra\nरस्त्यावर लढाई करणा-याची काय स्टाईल असू शकते\nभाजपचे आमदार कृष्णकुंजवर राज ठाकरेच्या भेटीला का\nLive - हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे अनावरण\nLIVE - आयुर्वेदाचा लढा कुठपर्यंत डॉ पुरुषोत्तम राजीमवाले आणि अभिनेत्री खुशबू तावडे | Lokmat Bhakti\nफडणवीसांनी अभिवादन केलं की डिवचलं\nमरिन ड्राईव्ह ते वरळी सी लिंक प्रवास पाच मिनिटांत | Mumbai Coastal Road Project | Maharashtra News\nहे म्हणजे पवारांनी स्वतः विरोधात आंदोलन करण्यासारखं | BJP Keshav Upadhye on Ncp Sharad Pawar\nआगीत होरपळलेल्या प्रतीकच्या घरावर दुःखाचा डोंगर | 21 Year Old Boy Dead In Serum Institute Fire\nपुणे महापालिकेचा नवा नियम, नागरिकांना दिलासा | Pune Mayor Murlidhar Mohol on Facemask New Rules\nLIVE - CM Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद\nपुण्याच्या रस्त्यावर अवतरले यम आणि चित्रगुप्त\nरेणू शर्मा प्रकरणी अजित पवारांनी विरोधकांना सुनावले | Ajit Pawar on Dhananjay Munde\nकोस्टल रोडवरुन मुंबई कशी दिसते Mumbai Coastal Road Project \nसिटीस्कॅनमुळे कुत्र्याला ब्रेनट्युमर डिटेक्ट झाला| Stray dog undergoes CTscan, brain tumour detected\nसीरममध्ये आज दिवसभर नेमकं काय घडलं\nराज्यातील दहावी व बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर | Varsha Gaikwad | SSC & HSC Exam Dates Decleared\nदेवेंद्र फडणवीसांची मेट्रोच्या कारशेडवरून उद्धव ठाकरेंवर टीका | Kanjurmarg Metro Car Shed Project\nजयंत पाटलांची मुख्यमंत्रीपदाची इच्छा आणि अफवा |Jayant Patil Next CM of Maharashtra\nममतांची हिंमत, मोजावी लागेल किंमत\nअर्णबच्या ऑफिसबाहेर राष्ट्रवादीचा ठिय्या | Ncp Protest Against Arnab Goswami | Mumbai\nपुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आग Fire Breaks Out at Serum Institute of India \nपिस्तूलाच्या धाकाने तरुणीचे अपहरण | घटना CCTVमध्ये कैद | Kidnapping Case | Pune News\nभगव्याचा हिरवा रंग कुणी केला\nDatta Dewade 3 मिनिटांपूर्वी\nअभिनंदन ताई आणि गुरव दाज��\nNil Jagtap 3 मिनिटांपूर्वी\nफेकू तडीपार हटाव देश बचाव 🙏 जय जवान जय किसान भारत माता की जय 🙏\nakshay chavan 34 मिनिटांपूर्वी\nViews साठी येडझवेगिरी करू नका. पॅनल उभाच केला नव्हता तरी पुन्हा पुन्हा तिच री ओढताय. आपण मीडिया आहोत, चुगलखोर नाही लक्षात ठेवा.. आणि \" सुधरा\"...\nakshay chavan 34 मिनिटांपूर्वी\nViews साठी येडझवे करू नका. पॅनल उभाच केला नव्हता तरी पुन्हा पुन्हा तिच री ओढताय. आपण मीडिया आहोत, चुगलखोर नाही लक्षात ठेवा.. आणि \" सुधरा\"...\nMathura Bhinde 50 मिनिटांपूर्वी\nRahul kamde आपला चंदनखेडा 51 मिनिटापूर्वी\nविघा आहिराव 53 मिनिटांपूर्वी\nदेवेन्द्र जी सभी गलत है कोई सही नही आप जल्दी मुख्यमंत्री बनो देवेन्द्र जी\nखरोखरच ग्रेट आहात बाबू दादा तुमचे हार्दिक अभिनंदन , कागल आगारातील कंडक्टर व साधा माणूस\nरूपाली चाकणकर म्हणजे रेणु शर्मा ची ...........\nशेतकऱ्यांच्या हिंसाचाराचा बोलवता धनी ग्रेट भाजप आहे हें नक्कीच.\n@MOHAN MAYANDE गरज नही गुप्तहेरची. जन्मताच क्रिमिनल म्हणून नावारूपास आलेल्यासाठी गुप्तहेरची गरज काय 😀😀\n🤔 तुमचीच वर्णी आता विशेष गुप्तहेर खात्यात करायला फावड,फवारे मोकळे .\nAnil gupta 2 तासांपूर्वी\nsandip shinde 3 तासांपूर्वी\nAnil Lohar 3 तासांपूर्वी\nनाही हो साहेब... तुम्हाला कोणी सांगितल कर्नाटकात मराठी माणसावर अन्याय होतय\nStar Star 3 तासांपूर्वी\nफडणवीस तुम्हाला काय वाटते कि मोदी ची आणि गुजराती लोकांची चाटूगीरी मंजे महाराष्ट्र चा विकास नव्हे , अहो त्याला महाराष्ट्र चे रक्त असावे लागते समजलका , अहो तुम्ही तर महाराष्ट्र भाजप ची वाट लावली , मी एक भाजप चा कार्यकर्ता आहे तो पण कट्टर\nअबू आझमी हा पाकिस्तान चे पीलूआहे\nBILAL SHAIKH 2 तासांपूर्वी\nVivek vivek 3 तासांपूर्वी\nhemanth b 4 तासांपूर्वी\nVivek vivek 4 तासांपूर्वी\nSunil Shah 4 तासांपूर्वी\nआठवले फुकट बीजेपी च्या साठी काही पण बोलतात.आ ठवळे यांनी कधी शेती केली आहे का. जे पण भेटले आहे त्यांना शरद पवार साहेब मुळे ..त्यांनी ऐकच काम केले खोबरा तिकडे हेल....कोट. .....मनात काही नाही पण bjp la खुश कररण्या साठी बोलावे लागते.\nmanik saraf 4 तासांपूर्वी\nये किसान आंदोलन वाले दो महिनो शांतीपुर्ण नही बैठे थे दो महिनोंसै इनकी तय्यारी चल रही थी कि आंदोलन को हिंसक रुप देकर सरकार को कैसै डराया जाए, ये आतंकवादी थे .इनको तुरंत फांसी होनी चाहिऐ.जयहिंद जयभारत.\nJAYSEN TAYDE 5 तासांपूर्वी\nsushant 1990 5 तासांपूर्वी\nखोट बोलने बंद करा महाराष्ट्र पेक्षा कर्नाटक सरकार बर ���हे तिकडे सुख सुविधा चांगल्या आहे तिकडचे रस्ते चांगले आहे उद्योग धंद्यांना सरकारचा चांगला सपोर्ट आहे तसा आपल्या हीत नाही गाड्यांचे नंबर प्लेट कर्नाड मध्ये आहे तिकडचे पोलिस तिकडच्या लोकांना सपोर्ट करतात आपले पोलिस आपल्या ला शिव्या घालतात 🚩जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩\nसर तुम्ही खरच छान विडिओ केलेत....Carona नन्तर general विडिओ पण करा. खूप छान आहेत\nAjay Bankar 5 तासांपूर्वी\nडॉक्टर,🇪🇬🇪🇬🇪🇬🌈 आता तुम्हीच काहीतरी कंपनी काढा. तुमचे व्हिडिओ माहिती महत्त्वाचे तसेच खूपच मनोरंजक सुद्धा आणि हे तुम्हालाच शक्य.तुमचा एखादा MRpost channel मराठी माणसासाठी काढा.अमेरिकेतील आरोग्य सेवेची माहिती देत रहा.\nV Labde 5 तासांपूर्वी\nशरद पवारांना धनंजय मंडेचा बलत्काराचा मुद्दा झाकूण टाकायचा आहे. म्हणून ते लोकांच लक्ष वितर विषयाकडे वळवतात.\nV Labde 5 तासांपूर्वी\nहे सर्व शरद पवारांच कारथाण . स्वता पंतप्रधान पदाचे भाशींग गुडघ्याला बांधुन देशात दहशदी निर्माण करतात.\nनिवडणूक का आल्या की आठवण का येते\nYuvraj Jadhav 4 तासांपूर्वी\nहो बरोबर बोललात आता ग्रामपंचायत च्या वेळी संभाजी नगर केले आता शांत झाले\n*अशा प्रकारच्या विचारांची माणसे भाजपातच का असतात हा एक संशोधनाचा विषय आहे हा एक संशोधनाचा विषय आहे डायरेक्ट पोलिसांवर दबाव आणण्याची हिंमत होतेच कशी डायरेक्ट पोलिसांवर दबाव आणण्याची हिंमत होतेच कशी की यामागे बोलवता धनी कोणी वेगळाच आहे की यामागे बोलवता धनी कोणी वेगळाच आहे याचीही नोँद पोलिसानी घेतली पाहिजे याचीही नोँद पोलिसानी घेतली पाहिजे कारण हे निकोप लोकशाहीचे लक्षण नाही कारण हे निकोप लोकशाहीचे लक्षण नाही \n*पोलिसाना मारहाण करणे तर सोडूनच द्या पण पोलिसांवर हात उगारणे ही सुद्धा अक्षम्य चूकच आहे पण पोलिसांवर हात उगारणे ही सुद्धा अक्षम्य चूकच आहे कोणत्याही परिस्थितीत आरोपिं पेक्षा पोलिसांचे करिअर हे जास्त महत्वाचे आहे कोणत्याही परिस्थितीत आरोपिं पेक्षा पोलिसांचे करिअर हे जास्त महत्वाचे आहे असे सर्व जनतेलाही वाटते असे सर्व जनतेलाही वाटते त्यामूळे पोलिसांचा सन्मान हा राखला गेलाच पाहीजे त्यामूळे पोलिसांचा सन्मान हा राखला गेलाच पाहीजे\nSubhash Daule 6 तासांपूर्वी\n99 99 6 तासांपूर्वी\nSharad Sohoni 7 तासांपूर्वी\n26/01/2021 रोजी घडलेल्या घटणेस आपण सर्वजण जबाबदार आहोत. हे मान्य करावयास पाहिजे. (आंदो��क शेतकरी, समाजकंटक, प्रसार माध्यमे, राजकारणी, सरकार, देशाची गुप्तचर यंत्रणा आणि इतरलोक). झालेल्या घटनेची नि:पक्षीय चौकशी होणे आवश्यक आहे. आणि दोषींवर त्वरीत व कडक कारवाई झालीच पाहिजे. एकमेकांवर दोषारोप करुन काही साध्य होणार नाही.\nYogesh Gurav 10 तासांपूर्वी\nमी म्हणतो इतकी मस्ती कशी अमित शहाला 2 महिने होत आले आंदोलन चालू आहे व्यापारी गुजराती धंदा बंद पडेल म्हणून आपली आई घालत आहेत ...\nAmol Angane 13 तासांपूर्वी\nJmd Rocks 14 तासांपूर्वी\nLaxman m .g 14 तासांपूर्वी\nशरद बाबू ने केला \n© 2013-2021 MRpost. ऑनलाइन व्हिडिओ पोर्टल\nअटी | गोपनीयता | संपर्क", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00753.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtra24.in/2020/06/of-soybean-seeds-have-not-germinated-at-all.html", "date_download": "2021-01-28T08:32:17Z", "digest": "sha1:U5M6IH5LVHCJEJXEEEIT6NXEPRTMRJHV", "length": 11101, "nlines": 95, "source_domain": "www.maharashtra24.in", "title": "सोयाबीनचे ८० टक्के बियाणे उगवलेच नाही - Maharashtra24", "raw_content": "\nशुक्रवार, १९ जून, २०२०\nHome महाराष्ट्र सोयाबीनचे ८० टक्के बियाणे उगवलेच नाही\nसोयाबीनचे ८० टक्के बियाणे उगवलेच नाही\nTeamM24 जून १९, २०२० ,महाराष्ट्र\nकोरोना व लॉकडाऊन मुळे आधीच संकटात असलेले शेतकरी आणखी एका अडचणीत सापडले आहे. या हंगामात पेरणी केलेल्या सोयाबीन बियाण्यांपैकी ८० टक्के बियाणे उगवलेच नसल्याने शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाली आहे. शासकीय कंपनी महाबीज सह अंकुर, ईगल या कंपन्यांचीही बियाणे निकृष्ट निघाले आहेत. या कंपन्यांवर तातडीने फौजदारी कार्यवाही करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देवानंद पवार यांनी केली आहे\nयवतमाळ जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर प्रत्यक्ष शेत शिवारात जाऊन पाहणी केल्यावर हे गंभीर वास्तव पुढे आल्याचे त्यांनी सांगितले. यावर्षी पावसाने वेळेवर हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी उत्साहाने पेरणी केली होती. मात्र बियाणे कंपन्यांच्या फोलपणाचा फटका पुन्हा एकदा शेतकऱ्यांना बसला आहे.\nकोरोनामुळे शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत आहे. या हंगामात बहुतांश शेतकऱ्यांना कर्ज मिळालेलं नाही. तसेच कर्जमाफीचा लाभ देखील मोजक्याच शेतकऱ्यांना मिळाला आहे. त्यामुळे आता दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट उभे झाले आहे. शेतकऱ्यांना लागलेला संपूर्ण मशागत व पेरणीचा खर्च व्याजासकट बियाणे कंपन्यांकडून वसूल करण्यात यावा अशी मागणीही देवानंद पवार यांनी केली.\nया विरोधात शेतकऱ्यांकडे असलेला कायदेशीर मार्ग अतिशय किचकट आहे. आधी पंचनामा करून नंतर त्या विरोधात ग्राहक मंचाकडे दाद मागणे व त्यानंतर वर्षानुवर्षे चालणारा खटला या मार्गाने शेतकरी गेल्यास त्याला आर्थिक व मानसिक अडचणींना सामोरे जावे लागते. सोयाबीन बियाणे न उगविल्याची तक्रार हि निवडक शेतकऱ्यांची नसून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. त्यामुळे शासनाने या गंभीर बाबीची दखल घेऊन तातडीने चौकशी करावी. तसेच दोषी कंपन्यांचा स्टॉक सील करून त्यांचे परवाने रद्द करावे. शिवाय या बियाण्यांना प्रमाणित करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावरही निलंबन व फौजदारी कारवाई करावी अशी मागणी देवानंद पवार यांनी केली आहे.\nBy TeamM24 येथे जून १९, २०२०\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमराठी मनाचे डिजिटल व्यासपीठ : वाचकांना विश्वासार्ह बातम्या व दर्जेदार वैचारिक लिखाण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.\nघाटंजीत वाहतूक पोलिसाची शेतकऱ्याला भरचौकात मारहाण\nपैशाची केली होती मागणी ; गणेश आगेच्या मस्तवालपणाने घाटंजीकर त्रस्त घाटंजी : शहरातील बाजारात आपल्या शेतातील भाजी विक्रीसाठी आणणाऱ्या शे...\nमहागांव येथे प्रेमयुगुलची आत्महत्या\n महागांव: प्रेम म्हणजे प्रेम असतं.कधी सरतही नाही,कधी पुरतही नाही.त्याच नावं 'प्रेम' असते.सात जन्माचे स्वप्न उराशी बाळ...\nयवतमाळ मध्ये कुख्यात गुंडाची भर रस्त्यावर हत्या\nअज्ञात आरोपी घटनास्थळा वरून पसार यवतमाळ शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी प्रमाण कमी झाले असताना आज दि.२६ ऑगस्ट रोजी दिवसा ढवळ्...\nअन् तांड्यातला मुलगा बनला उप-जिल्हाधिकारी\nलाखो जण ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन, नानाविध कौशल्य, ध्येयप्राप्ती कडे असताना रानावनात,तांड्यात राहणारा समाज म्हणजे बंजारा सम...\nनिळोणा धरणामध्ये बुडून दोघांचा मृत्यू\nराज्यासह देशात स्वतंत्र दिन साजरा होत असताना यवतमाळ येथील दोन युवक निळोणा धरणात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. सदर घटना सका...\nआणखी जाहिराती पाहण्यासाठी भेट द्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00754.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2018/03/Bmc-Health-Licence.html", "date_download": "2021-01-28T08:02:41Z", "digest": "sha1:7GHKJ5RNEZ7QLUNAA6CPHREBV6SG7S3L", "length": 13647, "nlines": 76, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "'ऑनलाईन' आरोग्य परवाना आता ३० दिवसात मिळणार - JPN NEWS - www.jpnnews.in", "raw_content": "\nHome HEALTH MUMBAI 'ऑनलाईन' आरोग्य परवाना आता ३० दिवसात मिळणार\n'ऑनलाईन' आरोग्य परवाना आता ३० दिवसात मिळणार\n प्रतिनिधी - मुंबई महापालिकेकडून विविध आस्थापनांना आरोग्य परवाने दिले जातात. यात उपहारगृहे, बेकरी, खाद्यपदार्थ विक्रेते, लॉज, पिठाची गिरणी, तेल-तुप विक्रेते यासारख्या विविध ३५ व्यवसायांचा समावेश आहे. या आस्थापनांना लागणारे परवाने आता ऑनलाईन करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे अर्ज केल्यापासून ३० दिवसांत परवाने उपलब्ध होतील, असा दावा महापालिकेने केला आहे.\nमुंबईत विविध ३५ व्यवसायांसाठी महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याचा आरोग्य परवाना आवश्यक असतो. यामुळे पालिकेच्या portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावरील ऑनलाईन सेवा उपलब्ध करून देण्यात आली. यात अर्ज करण्यासाठी अर्जदाराला 'पॅन कार्ड' स्कॅन करुन अपलोड करणे आवश्यक आहे. याचबरोबर भ्रमणध्वनी क्रमांक व इमेल आयडी, आरोग्य परवान्यातील अटी व अग्निसुरक्षेच्या दृष्टीकोनातून करावयाच्या अटींची पूर्तता निर्धारित वेळेत पूर्ण करावी लागणार आहे. या अटींच्या पूर्ततेबाबत सार्वजनिक आरोग्य खाते आणि मुंबई अग्निशमन दलामार्फत स्वतंत्रपणे तपासणी केली जाईल. तर इमारतींची तपासणी 'इमारत व कारखाने' या खात्याद्वारे करण्यात येईल. प्रत्येक परवान्यासाठी प्रक्रिया शुल्क रुपये २०० फी असून ती ऑनलाईन भरता येणार आहे. ३० दिवसांत अर्ज प्रक्रिया पूर्ण न झाल्यास सदर अर्ज प्रक्रिया आपोआप रद्द होईल. त्यानंतर अर्जदाराला नव्याने अर्ज करावा लागेल. तर अर्ज योग्यरित्या भरला आहे की नाही याची खातरजमा वैद्यकीय आरोग्य अधिका-यांकडून केली जाईल. मात्र अर्ज योग्यरितीने भरलेला नसल्यास त्याची माहिती अर्जदारास ३ दिवसांच्या आत इमेलद्वारे कळविणे वैद्यकीय आरोग्य अधिका-यांना बंधनकारक आहे. तर इमारत व कारखाने खात्याच्या अधिका-यांनी १० दिवसांच्या आत रिमार्क वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांना कळविणे बंधनकारक आहे. यामध्ये संबंधित इमारतीवर काही कारवाई प्रलंबित आहे का, इमारत धोकादायक नाही ना आणि ज्या ठिकाणी आस्थापना सुरु करावयाची आहे, ती जागा व्यवसायिक जागा आहे ना याची खातरजमा करणे बंधनकारक आहे. मात्र १० दिवसा���त रिमार्क न दिल्यास आणि आरोग्य विभागाने परवाना दिल्यास याबाबतची जबाबदारी इमारत व कारखाने खात्याची असणार आहे. तसेच ऑनलाईन आरोग्य परवाना प्रक्रियेत ५ वर्षांचे शुल्क एकाच वेळी भरता येणार आहे. त्यामुळे दरवर्षाऐवजी ५ वर्षातून एकदाच परवाना नूतनीकरण करता येईल.\nअग्निसुरक्षा विषयक तपासणी 'फायर कंम्प्लायन्स ऑफीसर' यांच्याद्वारे केली जाईल. सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर त्यापुढील ७ कार्यालयीन दिवसांत 'फायर कंम्प्लायन्स ऑफीसर' जागेला प्रत्यक्ष भेट देऊन, तपासणी करुन आपला अहवाल कळवतील. सार्वजनिक आरोग्य खात्याच्या कर्मचा-यांनी देखील सदर जागेची आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून तपासणी करावयाची आहे. यानंतर अर्ज वैद्यकीय आरोग्य अधिका-यांकडून उप कार्यकारी आरोग्य अधिकारी यांच्याकडे आणि त्यानंतर संबंधित'वॉर्ड ऑफीस'च्या सहाय्यक आयुक्तांकडे पाठविण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. परवाना केवळ आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून देण्यात आला असून तो जागेच्या अधिकृततेशी संबंधित नाही. परवाना सध्या लागू आहे अथवा नाहीयाची माहिती सार्वजनिक आरोग्य खात्याकडून मिळेल. परवाना दिल्यानंतर कोणत्याही तपासणी दरम्यान सदर जागा अग्निसुरक्षेच्यादृष्टीने योग्य नसल्याचे आढळून आल्यास परवाना तात्काळ रद्द होईल, अशा अटी शर्ती घालण्यात आल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.\n'जेपीएन न्यूज' हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर राजकारण, केंद्र, राज्य सरकार, सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, पत्रकार परिषदांच्या बातम्या, तसेच इतर ताज्या घडामोडी, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांना प्रसिद्धी दिली जात आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज'चा प्रयत्न आहे.\n'जेपीएन न्यूज' हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर राजकारण, केंद्र, राज्य सरकार, सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, पत्रकार परिषदांच्या बातम्या, तसेच इतर ताज्या घडामोडी, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप��रवण करणारे लेख यांना प्रसिद्धी दिली जात आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज'चा प्रयत्न आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00755.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/weather-forecast-today-weather-30-november-cold-alert-rain-alert/", "date_download": "2021-01-28T09:34:35Z", "digest": "sha1:JZFCSXOKKRUMFQQHBRIRATREQW2WJ6OG", "length": 15621, "nlines": 181, "source_domain": "policenama.com", "title": "आजचे हवामान : उत्तर भारतात कडाक्याची थंडी, लाटेची शक्यता, 'या' 4 राज्यात जोरदार पावसाचा 'अलर्ट' | weather forecast today weather 30 november cold alert rain alert | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nऔरंगाबाद : भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, दोघे ठार\nराजामौलींच्या RRR सिनेमाच्या घोषणेनंतर बोनी कपूर यांनी व्यक्त केली नाराजी \nआलिया भटनं शेअर केला ‘असा’ फोटो \nआजचे हवामान : उत्तर भारतात कडाक्याची थंडी, लाटेची शक्यता, ‘या’ 4 राज्यात जोरदार पावसाचा ‘अलर्ट’\nआजचे हवामान : उत्तर भारतात कडाक्याची थंडी, लाटेची शक्यता, ‘या’ 4 राज्यात जोरदार पावसाचा ‘अलर्ट’\nनवी दिल्ली : बंगालच्या खाडीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे, जो सोमवारी मोठ्या दाबाच्या पट्ट्यात बदलण्याची शक्यता आहे. यामुळे पुढील चार दिवस तामिळनाडु, पुदुचेरी, केरळ आणि आंध्र प्रदेशच्या किनारी भागात मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर उत्तर भारतात यावेळी आणखी कडाक्याची थंडी पडू शकते. तसेच थंडीची लाट येऊ शकते. भारतीय हवामान शास्त्र विभागाने (आयएमडी) रविवारी ही माहिती दिली.\nतामिळनाडुत मत्स्य विभागाचे मंत्री डी जयकुमार यांनी म्हटले की, पूर्व अंदाजानुसार, खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या तमिळनाडुच्या 200 पेक्षा जास्त बोटींना सुखरूप परत आणण्यासाठी सरकार पावले उचलत आहे. शनिवारपासून दक्षिण अंदमान समुद्र आणि दक्षिण पूर्व बंगालच्या खाडीलगतच्या क्षेत्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.\nपुढील 24 तासात हा पट्टा मोठ्या दाबाच्या पट्ट्यात बदलण्याचा अंदाज आहे. तो पश्चिम-उत्तर पश्चिमकडे जाण्याची शक्यता आहे आणि 2 डिसेंबरला दक्षिण तामिळनाडुच्या किनार्‍यावर पोहचण्याची शक्यता आहे. याच्या प्रभावामुळे तामिळनाडु, पुदुचेरी आणि करायकलमध्ये 3 डिसेंबरपर्यंत हलका ते मध्यम पाऊस आणि गर्जनेसह पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे.\nआयएमडीने ट्विट करून सांगितले की, केरळच्या इडुक्की जिल्ह्यात बुधवारसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे आणि मच्छिमारांना 30 नोव्हेंबर मध्यरात्रीपासून समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर तिरुवनंतपुरम, कोल्लम, पथनमथिट्टा जिल्ह्यांसाठी दोन डिसेंबरसाठी ऑरेंज अलर्ट आणि अलप्पुझा, कोट्टायम आण एर्नाकुलम जिल्ह्यांमध्ये याच दिवशी ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे.\nभारतीय हवामान शास्त्र विभागाचे (आयएमडी) महासंचालक मृत्युंजय महापात्र यांनी सांगितले की, उत्तर भारतात यावेळी जास्त कडाक्याची थंडी पडू शकते. तसेच थंडीच्या लाटेची शक्यता आहे. हिवाळ्याच्या यापुर्वी वर्तवलेल्या अंदाजानुसार उत्तर आणि मध्य भारतात किमान तापमान समान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.\nआज देव दिवाळीनिमित्त काशीला जाणार PM मोदी, 15 लाख दिव्यांच्या प्रकाशाने उजळणार बनारसचा घाट\n2 रुपयांची ‘ही’ फाटकी-जुनी नोट बनवू शकते तुम्हाला लखपती, Good Luck साठी लोक लाखो उडवण्यासाठी तयार\nकुत्र्यासाठी सुरू होता वधुचा शोध; अन् काश्मिरमधून आले स्थळ\nकेवळ 6 दिवसात 10 लाख लोकांना दिला ‘कोरोना’चा डोस, अमेरिका आणि ब्रिटनला…\nबँकेची महत्वाची कामे लवकर करा पूर्ण, 3 दिवस आहे सुट्टी, चेक करा ‘लिस्ट’\nदिवसभर घरात राहिल्यास शरीराला होऊ शकतात ‘हे’ नुकसान, तज्ज्ञांनी केलं सावध\nराजधानी दिल्लीसह देशातील 9 राज्यात पसरला बर्ड फ्लू , महाराष्ट्रात 800 कोंबड्यांचा…\nकुंजीरवाडीत बेबी कॅनाॅलमध्ये जलपर्णीमुळे पाणी शिरले शेतात\nकृषी कायदे स्थगित करण्याचा सरकारचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी…\nLPG Cylinder : Paytm वरून बुकिंग केल्यानं गॅस सिलेंडर मिळू…\nकमी झोपेमुळे पुरुषांमध्ये सुरु होते ‘या’…\n‘या’ 5 आयुर्वेदिक काढ्याने त्वरित वाढेल तुमची…\nडिलिव्हरीच्या 10 दिवसांनंतर विराट कोहलीसोबत दिसली अनुष्का…\nManikarnika : जो सिनेमा बनवताना मोडली कंगनाची हाडं, पडले…\nसुशांत सिंह राजपूतच्या चाहत्यांसाठी खुशखबर \nकरीनाला डेट करताना सैफ अली खानला राणी मुखर्जीनं दिला होता…\nवरुणची पत्नी नताशाला पाहून निराश झाले चाहते \nRJ : अपघातात एकाच कुटुंबातील 8 लोकांचा मृत्यू\nशिवसेनेच्या खा. भावना गवळी आणि आमदार पाटणी यांच्यात ‘तू तू…\nआणखी एका पुतण्याकडून काकांविरोधात ‘राजकारण’,…\n‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून नव्या…\nऔरंगाबाद : भरधा��� ट्रकची दुचाकीला धडक, दोघे ठार\nदिल्ली हिंसाचारावरून सुब्रमण्यम स्वामींचा सरकारला घरचा आहेर\nराजामौलींच्या RRR सिनेमाच्या घोषणेनंतर बोनी कपूर यांनी…\nएक्स लव्हरला विसरण्यासाठी यापेक्षा भारी काही नाही\n‘दृष्यम’ स्टाईल विवाहीत प्रेयसीची हत्या; नव्या घरात सिमेंटचे…\n‘आप’ने निवडणुकीबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय\nबंगालमधील TMC चा गड ढासळतोय \nCameroon : तेलाचा टँकर आणि बसचा भीषण अपघात, 53 लोकांचा…\nबाळात जन्मदोष निर्माण न होण्यासाठी प्रेग्नेंसीतच घाला आळा,…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nऔरंगाबाद : भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, दोघे ठार\nआणखी एका पुतण्याकडून काकांविरोधात ‘राजकारण’, शिवसेना अन्…\nबेळगाव ते नाशिक विमानसेवेचे ‘उड्डाण’, एका तासात होणार प्रवास\nसंजय राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल, म्हणाले – ‘आता कोणाचा…\nBirthday SPL : प्रेमात धोका मिळाल्यानंतर विक्रम भट यांनी केला होता…\nVideo : जेव्हा ‘द ग्रेट खली’सोबत WWE च्या रिंगमध्ये उतरली सपना चौधरी आणि अर्शी खान एकाच गाण्यावर धरला ठेका\nPune News : वरिष्ठ पत्रकार प्रशांत आहेर यांना कोविड योद्धा पुरस्कार प्रदान\nडॉक्टरने एकट्याने घेतली कोरोना व्हॅक्सीन तेव्हा बायकोने असे केले हाल \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00756.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/sampadakiya/editorial-article-climate-change-santosh-shintre-5511", "date_download": "2021-01-28T07:30:59Z", "digest": "sha1:TCBJD5F7WIWD7XJBIAROX5L6IOKAVLOU", "length": 15930, "nlines": 121, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "हवामानबदल: सागर नि किनाऱ्यांना ‘ओहोटी’ | Gomantak", "raw_content": "\nगुरुवार, 28 जानेवारी 2021 e-paper\nहवामानबदल: सागर नि किनाऱ्यांना ‘ओहोटी’\nहवामानबदल: सागर नि किनाऱ्यांना ‘ओहोटी’\nशुक्रवार, 11 सप्टेंबर 2020\nमासेमारीत आपला क्रमांक आशियात तिसरा, तर जगात सातवा आहे. हवामान-बदलाचा फार मोठा विनाशकारी परिणाम या अत्यंत महत्त्वाच्या मूलस्त्रोतावर होतो आहे. नेहमीप्रमाणेच माणसाचे बेजबाबदार वर्तन त्यासाठी मुख्यत्वे कारणीभूत आहे.\nसागरी सृष्टी-व्यवस्था आणि किनारे यांच्यावर हवामान-बदलाचा परिणाम तपासणे अनेक कारणांनी गरजेचे ठरते. जगभरातले २.४ अब्ज लोक समुद्राच्या किनाऱ्यापासून १०० किलोमीटरच्या आत रहातात. आपल्या लोकसंख्येपैकी २५ कोटी लोक सागरी किनारपट्टीपासून ५० कि.मी.च्या आत राहतात आणि त्यातलेही एक पंचमांश मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या महानगरांमध्ये राहतात. ७५१६ कि.मी. लांबीचे किनारे, आपली सुमारे १७ टक्के लोकसंख्या सांभाळतात. २०१७मधले संशोधन सांगते, की भारत प्रतिवर्ष ३.६३ टन इतके मासे आणि जलचररूपी खाद्यान्न आपल्या मालकीच्या सागरी भागातून (विशेष आर्थिक क्षेत्र) मिळवतो. मासेमारीत आपला क्रमांक आशियात तिसरा, तर जगात सातवा आहे. हवामान-बदलाचा फार मोठा विनाशकारी परिणाम या अत्यंत महत्त्वाच्या मूलस्त्रोतावर होतो आहे. नेहमीप्रमाणेच माणसाचे बेजबाबदार वर्तन त्यासाठी मुख्यत्वे कारणीभूत आहे.\nयातील प्रमुख परिणाम असे: १) समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान वाढणे. २) समुद्राची पातळी उंचावणे. ३) समुद्रातील प्रवाह आणि त्यांचे वहन बिनसणे. ४) समुद्राचे आम्लीकरण होणे. ५) हवेसंबंधित अनैसर्गिक अरिष्टांची (वादळे इत्यादी) वारंवारिता आणि तीव्रता वाढणे. हे सर्वच परिणाम अत्यंत गुंतागुंतीच्या प्रक्रियेने एकमेकांबरोबर मिसळतात, वर्धित होतात आणि एकमेकांचा परिणाम वाढण्यास मदत करतात. या सर्वांचा थेट परिणाम विविध प्रजातींच्या शरीररचना, संख्या, स्थलांतराचे मार्ग, प्रजातींमधील परस्परसंबंध आणि अधिवास यांच्यावर होतो. प्राथमिक उत्पादक असे सूक्ष्म वहिवाटीचे जीव म्हणजेच ‘फायटोप्लॅनक्‍टन’ भारतीय सागरांमधून गेल्या ६० वर्षांत समुद्र उष्ण झाल्यामुळे २० टक्‍क्‍यांनी कमी झाले आहेत. हा अन्नाचा सर्वात प्राथमिक प्रकार. ‘एल निनो’ प्रवाह दक्षिणेकडे वळतो तेव्हाही बरेच नुकसान होत असते आणि गेल्या काही वर्षांत असे होण्याचे प्रमाण वाढले आहे. १९९०पासून हा प्रकार चार वेळा झाला. विषुववृत्तीय भागातील प्रवाळभिंती त्यामुळे सतत नष्ट होत आहेत. जगभरातील समुद्रांमधील प्रवाळभिंती जगभरातील २५ टक्के मत्स्यान्न तगवतात. मासे आपले आश्रयस्थान त्यामुळे गमावून बसतात. विशेषतः लक्षद्वीप या ‘एल निनो’चा सामना गेली अनेक वर्षे करते आहे. तिथे हा प्रवाह आणि अन्य कारणांनी होणाऱ्या प्रवाळांच्या ‘ब्लीचिंग’ पूर्वी साधारण दर दहा वर्षांनी होत असे, तो कालखंड आता चार वर्षांवर आला आहे. प्रवासी कंपन्यांच्या आकर्षक माहितीपत्रकांमुळे आपल्यापैकी बऱ्याच जणांची लक्षद्व���पबद्दल, ती मालदीवसारखी निर्मनुष्य, अत्यंत शांत जागा आहे अशी गैरसमजूत झालेली असते. वास्तव असे आहे की ही भारतातली एक सर्वाधिक गजबजलेली जागा आहे आणि तिथे प्रत्येक चौरस कि.मी. मध्ये सुमारे २००० लोक राहतात. असो.\nसमुद्राच्या वाढत्या पातळीबद्दल संशोधन असे सांगते, की भारतीय किनाऱ्यांवरील समुद्रसपाटीची पातळी सरासरी प्रती-वर्ष ३.२ मिलिमीटर इतकी वाढती आहे. त्यातही बंगालचा उपसागराची ती पातळी गेल्या दोन दशकांमध्ये सुमारे पाच मिलिमीटर प्रती-वर्ष इतकी वाढली आहे. याचा संबंध वैज्ञानिक कमकुवत होत चाललेल्या मॉन्सूनशी जोडतात. त्यामुळेच अत्यंत विध्वंसक वादळे आताशा अधिक नुकसान करू लागली आहेत. (मुराकामी, वेचची आणि अंडरवुड, २०१७) वस्तुतः समुद्र हा हवामानाचे नियमन करण्यातील एक सर्वाधिक महत्त्वाचा घटक. पण या नियमनाच्याच कार्यात सततचा मानवी हस्तक्षेप त्या व्यवस्थांच्या आणि त्या पुरवत असलेल्या सेवांच्याच मुळावर येतो आहे. समुद्र ही एक अभिसरण व्यवस्था आहे. हलती, जग जोडणारी, ऊर्जेचे वहन करणारी आणि अन्नघटक एकीकडून दुसरीकडे पोहोचवणारी. तिची काळजी घेणे आवश्‍यक आहे.\nकडधान्यांना प्रोत्साहन देण्यासाठी गोवा सरकारची एकही योजना नाही\nपणजी: प्रथिनयुक्त कडधान्ये फार प्राचीन काळापासून भारतात लावली जातात. सुमारे 11 ...\nयेत्या तीन दिवसात देशात वाढणार थंडीचा कहर\nनवी दिल्ली : रविवारी झालेल्या हिमवृष्टीमुळे हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर या...\nनष्ट व्हायच्या मार्गावर असलेल्या हिमबिबट्यांच्या संख्येत वाढ\nसिमला : हिमाचल प्रदेशातील हिमालयीन पर्वतरांगात सुमारे 73 हिमबिबटे...\nकामकाजाच्या पहिल्याच दिवशी बायडन यांनी केली 15 कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी\nवॉशिंग्टन: अमेरिकेचे नवनिर्वाचीत राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी कामकाजाच्या...\n'अमेरिका पुन्हा पॅरिस करारात सहभागी होणार' राष्ट्राध्यक्ष पद स्वीकारताच बायडन यांनी घेतला मोठा निर्णय\nवाशिंग्टन: अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष पद ...\nअमेरिकेच्या माजी राजदूत समांथा पावर आंतरराष्ट्रीय विकास संस्थेचं नेतृत्व करणार\nवॉशिंग्टन : अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी संयुक्त...\n२०२० मध्ये युरोपातील उष्णतेत विक्रमी वाढ ; सर्वाधिक उष्णता असणारे वर्ष\nबर्लिन : जगभरात २०२० या वर्षात कोरोनाने धुमाकूळ घातला. युरोपसाठी मात्र हे वर्ष...\n'माद्रिदमध्ये तुफान बर्फवृष्टी'...50 वर्षातल्या उच्चांकी बर्फवृष्टीची नोंद\nमाद्रिद : फिलोमेना चक्रीवादळामुळे मध्य स्पेनमध्ये तीव्र बर्फवृष्टी होत आहे....\nयावर्षी मासळीच्या दरात ५० टक्‍क्‍यांची घट,मच्छीमारांवर संक्रांत..\nहर्णै (रत्नागिरी) : बंपर काळात दररोज दोन कोटींची उलाढाल होणाऱ्या येथील...\n'मोदी है तो मुमकिन है'; “दोन दिवसांपासून सूर्य दिसला नाही...विकला तर नसेल ना…”,\nमुंबई: राज्यात चार ते पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण राहिल्याने राज्यातील अनेक...\nश्रीनगरमध्ये हिमवर्षाव सुरूच..४५०० वाहने अडकली\nश्रीनगर : काश्‍मीरमध्ये सलग हिमवृष्टी सुरू असल्याने विमान सेवा स्थगित...\nIndia vs Australia तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय ; मोहम्मद सिराजने घेतली पहिली विकेट\nसिडनी : मेलबर्न येथील दुसरा कसोटी सामना भारताने जिंकल्यामुळे शेपटीवर पाय...\nहवामान climate change समुद्र किनारपट्टी मुंबई mumbai चेन्नई भारत मासेमारी स्थलांतर मत्स्य सामना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00756.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.justmarathi.com/bali-poster-release/", "date_download": "2021-01-28T09:04:16Z", "digest": "sha1:LNNJLYXSMLHXY3M3ZZVDQ33GMECNZHIO", "length": 13316, "nlines": 74, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "अर्जुन सिंग बरान व कार्तिक निशाणदार यांच्या ‘जीसिम्स’ची निर्मिती असलेला व स्वप्नील जोशीची प्रमुख भूमिका असलेला, सुपरहिट ‘लपाछपी’ चे विशाल फुरीया दिग्दर्शित 'बळी” या मराठी सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित - JustMarathi.com", "raw_content": "\nHome>Marathi News>अर्जुन सिंग बरान व कार्तिक निशाणदार यांच्या ‘जीसिम्स’ची निर्मिती असलेला व स्वप्नील जोशीची प्रमुख भूमिका असलेला, सुपरहिट ‘लपाछपी’ चे विशाल फुरीया दिग्दर्शित ‘बळी” या मराठी सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित\nअर्जुन सिंग बरान व कार्तिक निशाणदार यांच्या ‘जीसिम्स’ची निर्मिती असलेला व स्वप्नील जोशीची प्रमुख भूमिका असलेला, सुपरहिट ‘लपाछपी’ चे विशाल फुरीया दिग्दर्शित ‘बळी” या मराठी सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित\n‘जीसिम्स’चे अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक निशाणदार यांची निर्मिती असलेला आणि स्वप्नील जोशीची प्रमुख भूमिका असलेला एक वेगळा विषय मांडणारा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘बळी’ असे या चित्रपटाचे नाव असून या सिनेमाचे नुकतेच पहिले पोस्टर समाज माध्यमांवर ���र्थात सोशल मीडियावरून प्रदर्शित करण्यात आले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुपरहिट मराठी चित्रपट ‘लपाछपी’ फेम विशाल फुरिया यांनी केले आहे.\n‘बळी’ या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरमध्ये एक क्रॉस दिसत असून काहीतरी गंभीर घडते आहे, असे त्यातून प्रतीत होते. सिनेमा २०२० साली प्रदर्शित होणार असल्याचंही पोस्टर ध्वनित करते. हे पोस्टर पाहिल्यानंतर या चित्रपटाची नक्की कथा काय असेल आणि यामध्ये नेमका स्वप्नील जोशी कोणत्या वेगळ्या लूक आणि भूमिकेमध्ये दिसणार आहे याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात ताणली गेली आहे.\nचित्रपटाचा नायक स्वप्नील जोशी म्हणाला, “यंदाच्या वर्षी प्रगल्भ मराठी प्रेक्षकांनी चित्रपटांच्या नवनवीन प्रकारांना पाठबळ दिले आणि आपलेसे केले. त्यातील माझे एक छोटे योगदान म्हणून या चित्रपटाच्या माध्यमातून मी हॉरर चित्रपटांच्या क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. हा चित्रपट मला माझ्या आवडीच्या लोकांबरोबर करायची संधी मिळत असल्याचा अधिक आनंद मला आहे. कार्तिक आणि अर्जुन हे निर्माते आणि विशाल हे दिग्दर्शक, ही या क्षेत्रातील माझी आवडती माणसे आहेत. आमची ही टीम प्रेक्षकांना चांगलीच ‘घाबरवून’ सोडेल, याची मला पूर्ण खात्री आहे.”\nया सिनेमाचे दिग्दर्शक विशाल फुरिया यांनी याआधी मराठी ‘लपाछपी’चे दिग्दर्शन केले होते. तो त्यांचा पहिला चित्रपट होता आणि तो विशेष गाजला होता. त्याचबरोबर ‘क्रिमिनल जस्टीस’ या गाजलेल्या वेबसिरीजचे दिग्दर्शनदेखील विशाल फुरीया यांनी त्रिंगमांशू धुलिया यांच्याबरोबर केले होते.\n“मराठी प्रेक्षकांना ‘लपाछपी’ खूप आवडला होता. प्रेक्षकांना हॉरर चित्रपटही आवडतात आणि ते त्यांना चांगला प्रतिसाद देतात हे या चित्रपटाने सिद्ध केले होते. म्हणून मला मराठी प्रेक्षकांसाठी हॉरर चित्रपट करायचे आहेत. स्वप्निलसारखा प्रेक्षकांच्या गळयातील ताईत असलेला अभिनेता आणि अर्जुन व कार्तिक सारखे या क्षेत्रातील दिग्गज निर्माते यांचे माझ्या चित्रपटाला पाठबळ आहे. या जोरावर मी ‘लपाछपी’पेक्षा अधिक मोठा आणि अधिक घाबरवणारा चित्रपट प्रेक्षकांना मिळेल, याची खात्री देतो,” असे उद्गार चित्रपटाचे दिग्दर्शक विशाल फुरिया यांनी काढले.\n‘बळी’ची निर्मिती ‘जीसिम्स’ (ग्लोबल स्पोर्ट्स एंटरटेन्मेंट अँड मिडिया सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड)च्��ा अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक निशाणदार यांनी केली आहे. मोगरा फुलला, विक्की वेलिंगकर, फुगे, तुला कळणार नाही, रणांगण या चित्रपटांची निर्मिती आणि ‘भिकारी’ चित्रपटाची प्रस्तुती ‘जीसिम्स’ने केली आहे. ‘जीसीम्स’ हा महाराष्ट्रातील एक आघाडिचा स्टुडिओ असून चित्रपट निर्मिती आणि प्रस्तुती, टेलिव्हिजन निर्मिती, प्रतिभा व्यवस्थापन, चित्रपट विपणन आणि प्रसिद्धी तसेच उपग्रह संयोजन या क्षेत्रांमध्ये ही कंपनी कार्यरत आहे.\nचित्रपटाचे निर्माते अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशानदार म्हणाले, “एक नवीन प्रकार म्हणजे हॉरर चित्रपट हाताळताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. विशाल फुरियासारखा नावाजलेला हॉरर चित्रपट दिग्दर्शक आम्हाला त्यासाठी मिळणे, यासारखी आणखी चांगली गोष्ट काय असू शकते त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘लपाछपी’ हा चित्रपट आज देशात अव्वल दहा हॉरर चित्रपटांमध्ये मोडतो. त्याशिवाय आजचा आघाडीचा हिरो स्वप्नील जोशी या चित्रपटात आहे. तो आम्हाला एका कुटुंब सदस्याप्रमाणे आहे. त्याच्यासाठीही ही त्याच्या आयुष्यातील एक वेगळी संधी आहे.”\nPrevious ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’मधील अजय गोगावलेंच्या आवाजातील ‘सुंदरा’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीस\nमराठमोळ्या श्रेयशचे हिंदी मनोरंजनसृष्टी मध्ये पदार्पण\n“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज\n“झोलझाल” चे जय वीरू\nशोलेमधली जय-वीरूची मैत्री लवकरच मराठी पडद्यावर पहायला मिळणार आहे. अमोल कांगणे आणि ऋतुराज फडके युक्ती …\nमराठमोळ्या श्रेयशचे हिंदी मनोरंजनसृष्टी मध्ये पदार्पण\n“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज\n“झोलझाल” चे जय वीरू\nमहिला दिनानिमित्त हिरकणी चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमिअर सोनी मराठीवर \nकुणाल कोहली दिग्दर्शित ‘नक्सल’ हिंदी वेबसिरीज लवकरच ‘झी5’वर प्रदर्शित होणार\nप्रत्येक घराघरांत घडणारी आजची गोष्ट असलेल्या ‘एबी आणि सीडी’चा ट्रेलर प्रदर्शित\nमंगेश देसाई महाराष्ट्रात साकारणार बुर्ज खलिफा\nअभिनेता सुव्रत जोशी आणि अभिनेत्री सायली संजीव ‘मन फकीरा’ सिनेमामधून पहिल्यांदाच एकत्र झळकणार\n१ मे ठरणार विनोदाचा ‘झोलझाल’ दिन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00756.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/mumbai/let-it-happen-mithi-however-ignored-question-rehabilitation-cleanliness-was-a629/", "date_download": "2021-01-28T08:32:26Z", "digest": "sha1:L3OXLPJKF7TIUFPUTO5FSI7XOMLGDMZE", "length": 36168, "nlines": 416, "source_domain": "www.lokmat.com", "title": "होऊ दे खर्च! मिठीकडे मात्र दुर्लक्ष; साफसफाईसह पुनर्वसनाचा प्रश्न जैसे थे - Marathi News | Let it happen! Mithi, however, is ignored; The question of rehabilitation with cleanliness was like | Latest mumbai News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार २८ जानेवारी २०२१\n\"ते व्हायरल करण्याची गरज नव्हती, मला खूप वाईट वाटलं\"; रक्षा खडसेंनी केली कारवाईची मागणी\nमुंबई महाराष्ट्राचीच; 'त्या' वक्तव्याला कशाचाही आधार नाही; अजित पवारांनी कर्नाटकला सुनावलं\nBARC Recruitment 2021: भाभा अणुशक्ती केंद्रामध्ये नर्स, चालकांसह अन्य जागांसाठी भरती; १२ वी पास उमेदवारांनाही संधी\nअसे येडे बरळत असतात; संजय राऊत यांची कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका\nआरबीआयच्या अधिकाऱ्याचा गळा दाबून मोबाईल हिसकावून चोरट्याने काढला पळ\nमालदीव्हजमध्ये हनीमून एन्जॉय करतंय हे मराठमोळं कपल, पाहा त्यांचे खास फोटो\nही चिमुरडी करतेय मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य\nयाचे ओव्हर अ‍ॅक्टिंगचे 50 रूपये कापा... अक्षय कुमार ट्रेडमिलवर 21 किमी चालला, ट्रोल झाला\n कतरिना कैफने विकी कौशलला मिठी मारताना शेअर केला फोटो, चाहत्यांना मिळाला पुरावा\n'जोड्याने हाणले पाहिजे या दोघांना', अर्जुन-मलायकाला पाहून संतापले चाहते\n'अबू आझमींच्या भाषणाचा बोलवता धनी कोण\nतुम्हीसुद्धा चहासोबत हे पदार्थ खात असाल तर वेळीच सावध व्हा; कधी आजारी पडाल कळणारही नाही\nदुधाचेही शरीरावर साइड इफेक्ट होतात का जाणून घ्या काय सांगतात एक्सपर्ट.....\nBudget 2021: आरोग्य सेवा बळकट करणे आवश्यक; आमूलाग्र बदल करण्यासाठी भरीव निधीची गरज\nकमकुवत हाडांसह किडनी स्टोनचाही वाढू शकतो धोका; वेळीच जाणून घ्या डायटींगचे हे साईड इफेक्ट्स\nचीनमधील 'ही' फळं दिसायला आहेत विचित्र, तरीही लोक आवडीनं खातात...\nभिवंडी एमआयडीसी परिसरात कपिल रेयॉन इंडिया कंपनीला भीषण आग\nउद्या संसदेत होणाऱ्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर १६ पक्ष बहिष्कार घालणार; नव्या कृषी कायद्यांना पक्षांचा विरोध\nदिल्ली- शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असलेल्या सिंघू सीमेवर स्थानिक एकवटले; परिसर मोकळा करण्याची मागणी\nकृषी कायदे रद्द करण्यासाठी मोदी सरकार आणखी शेतकऱ्यांच्या मृत्यूंची वाट पाहतंय- ऊर्जामंत्री नितीन राऊत\nमहिलांबरोबर चावटपणा करणाऱ्यांना तुरुंगात टाकलं पाहिजे- शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील\nआरबीआयच्या अधिकाऱ्याचा गळा दाबून ���ोबाईल हिसकावून चोरट्याने काढला पळ\nदुसऱ्यांचे हक्क हिरावून आम्हाला आरक्षण नको. आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण द्या- भाजप खासदार उदयनराजे भोसले\nआरक्षणापासून मराठा समाजाला वंचित ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होतोय- आमदार शिवेंद्रराजे भोसले\nदेशातील बऱ्याच शेतकऱ्यांना नव्या कृषी कायद्यांबद्दल पुरेशी माहिती नाही; अन्यथा संपूर्ण देशातील शेतकरी पेटून उठतील- काँग्रेस नेते राहुल गांधी\nऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून मायदेशात परतल्यावर घरचे मागेच लागलेत; रिषभ पंतची 'ती' पोस्ट व्हायरल\nनागपूर : तहसील पोलिसांनी जप्त केले पिस्तूल. गुंडाला अटक\nइन मिन फेब्रुवारीचे २८ दिवस; त्यापैकी ७ दिवस बँकांचा हॉलिडे, कामे कशी करायची\nप्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चावेळी जखमी झालेल्या पोलिसांची गृहमंत्री अमित शहांकडून विचारपूस\nशिखर धवन विरोधात आरोपपत्र दाखल, ६ फेब्रुवारीला होणार फैसला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण\nआंदोलक शेतकरी नेत्यांविरोधात दिल्ली पोलिसांकडून लूकआऊट नोटीस जारी; पासपोर्ट्स जप्त होणार\nभिवंडी एमआयडीसी परिसरात कपिल रेयॉन इंडिया कंपनीला भीषण आग\nउद्या संसदेत होणाऱ्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर १६ पक्ष बहिष्कार घालणार; नव्या कृषी कायद्यांना पक्षांचा विरोध\nदिल्ली- शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असलेल्या सिंघू सीमेवर स्थानिक एकवटले; परिसर मोकळा करण्याची मागणी\nकृषी कायदे रद्द करण्यासाठी मोदी सरकार आणखी शेतकऱ्यांच्या मृत्यूंची वाट पाहतंय- ऊर्जामंत्री नितीन राऊत\nमहिलांबरोबर चावटपणा करणाऱ्यांना तुरुंगात टाकलं पाहिजे- शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील\nआरबीआयच्या अधिकाऱ्याचा गळा दाबून मोबाईल हिसकावून चोरट्याने काढला पळ\nदुसऱ्यांचे हक्क हिरावून आम्हाला आरक्षण नको. आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण द्या- भाजप खासदार उदयनराजे भोसले\nआरक्षणापासून मराठा समाजाला वंचित ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होतोय- आमदार शिवेंद्रराजे भोसले\nदेशातील बऱ्याच शेतकऱ्यांना नव्या कृषी कायद्यांबद्दल पुरेशी माहिती नाही; अन्यथा संपूर्ण देशातील शेतकरी पेटून उठतील- काँग्रेस नेते राहुल गांधी\nऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून मायदेशात परतल्यावर घरचे मागेच लागलेत; रिषभ पंतची 'ती' पोस्ट व्हायरल\nनागपूर : तहसील पोलिसांनी जप्त केले पिस्तूल. गुंडाला अटक\nइन मिन फेब्रुवारीचे २८ दिवस; त्यापैकी ७ दिवस बँकांचा हॉलिडे, कामे कशी करायची\nप्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चावेळी जखमी झालेल्या पोलिसांची गृहमंत्री अमित शहांकडून विचारपूस\nशिखर धवन विरोधात आरोपपत्र दाखल, ६ फेब्रुवारीला होणार फैसला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण\nआंदोलक शेतकरी नेत्यांविरोधात दिल्ली पोलिसांकडून लूकआऊट नोटीस जारी; पासपोर्ट्स जप्त होणार\nAll post in लाइव न्यूज़\n मिठीकडे मात्र दुर्लक्ष; साफसफाईसह पुनर्वसनाचा प्रश्न जैसे थे\nखर्चात आणखी ५६९ कोटी रुपयांची भर\n मिठीकडे मात्र दुर्लक्ष; साफसफाईसह पुनर्वसनाचा प्रश्न जैसे थे\nमुंबई : मिठीने अनेक पावसाळे पाहिले. कुर्ला पश्चिमेकडील क्रांतीनगरच्या पुलावरून तर पाणीच पाणी वाहिले. होते नव्हते सारे गेले. संसार तर कित्येक वेळा उघड्यावर पडले. मिठीकाठच्या रहिवाशांना पुनर्वसनाच्या नावाखाली गाजर दाखखिले गेले. पण ना मिठी साफ झाली, ना रहिवाशांचे पुनर्वसन झाले. अशा प्रत्येक पावसाळ्यात रहिवाशांना धडकी भरविणाऱ्या मिठीच्या साफसफाईच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च झाले असून, आता या खर्चात आणखी ५६९ कोटी रुपयांची भर पडणार आहे. तत्पूर्वी १ हजार ४०० कोटी खर्चूनही मिठीसह काठावरच्या रहिवाशांच्या पदरी निराशाच आली आहे.\nमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि मुंबई महापालिका मिठी नदीचे काम संयुक्तरीत्या करत आहे. २६ जुलैच्या महाप्रलयानंतर मिठीची विकासकामे वेगाने हाती घेण्यात आल्याचा दावा दोन्ही प्राधिकरणाने केला. त्यानुसार, भिंत बांधणे, खोलीकरण करणे, रुंदीकरण करणे अशी कामे हाती घेण्यात आली. अशा कामांवर पर्यावरणतज्ज्ञांनी आक्षेप घेतले होते.\nकारण नदीला नदीसारखे वाहू द्यायचे असते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र प्राधिकरणाने मिठी नदीचा नाला केला. मिठी नदीतला गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले तेव्हा या प्रश्नावर सातत्याने काम करणारे भाजपचे कलिना विधानसभा उपाध्यक्ष राकेश पाटील यांनी हा गाळ सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली काढावा, असे मत मांडले.\n११ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मिठी नदीपात्रातील क्रांतीनगर, संदेशनगर येथील बाधित झोपडपट्टीधारकांना प्राधान्य देऊन त्यांचे त्वरित स्थलांतर करावे, असे निर्देश दिले. १९९५च्या कायद्यानुसार जे ��ोपडपट्टीधारक अपात्र होते त्यांना नियमानुसार २०११च्या शासन निर्णयाप्रमाणे पात्र करून घेण्याची कार्यवाही करावी. झोपडपट्टीधारकांना स्थलांतरित करण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम तयार करून येथील कामांना गती द्यावी, कुर्ला येथील बांधकाम मोकळ्या जागेत असून येथे १७,२०० घरे आहेत. यापैकी काही मोडकळीस आली असून काही जीर्ण झाली आहेत, या घरांसह मिठी नदीपात्रातील घरांना प्राधान्य देऊन त्यांचे स्थलांतर करावे, त्यांना इतर ठिकाणी घरे बांधून द्यावीत, असे निर्देश देण्यात आले होते.\nमिठी नदी जेथून वाहते तेथील बहुतांश किनारी माेठ्या प्रमाणावर भंगाराची दुकाने, कारखाने, गॅरेजचा समावेश आहे. वांद्रे, कुर्ला, मरोळ अशा लगतच्या परिसरात ही बांधकामे असून, येथील रसायनमिश्रित पाणी मिठीत सोडले जाते. परिणामी मिठी स्वच्छ राहण्याऐवजी अधिकच प्रदूषित होत असल्याचे पाहायला मिळते.\nमिठी नदीची कामे, सुशोभिकरण, रुंदीकरण, खोलीकरण, अतिक्रमण हटविणे, पर्यटनस्थळ\nनदीचा उगम विहार व पवई जलाशयातून\nनदीचे पाणलोट क्षेत्र ७ हजार २९५ हेक्टर\nउगम समुद्रसपाटीपासून २४६ मीटर उंच\nमहापालिकेच्या अधिपत्याखाली ११.८४ किमी लांबीचा भाग\nएमएमआरडीएकडे ६ किमी लांबीचा भाग\nनदी सीप्झ, मरोळ, अंधेरी, आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीखालून वाहते. त्यानंतर बैलबाजार, कुर्ला, वांद्रे-कुर्ला संकुलातून माहीम खाडीद्वारे १५ पुलांच्या खालून वाहत अरबी समुद्राला मिळते.\nप्रकल्प पूर्ण कधी होणार\nपावसाळ्यापूर्वी गाळ काढण्याचे काम दरवर्षी केले जात असतानाच खोलीकरण आणि रुंदीकरणाचे कामही हाती घेण्यात आले. मात्र २६ जुलैच्या महापुराला १५ वर्षे लोटल्यानंतरही मिठीकाठचे प्रकल्प पूर्ण होत नसल्याचे चित्र आहे. आता मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये ५६९ कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली. मात्र मिठी नदीचे हाती घेण्यात आलेले प्रकल्प पूर्ण कधी होणार, या प्रश्नाचे उत्तर कोणत्याच प्राधिकरणाकडे नाही.\nमहापालिका - महापालिकेकडे विहार तलाव ते सीएसटी रोड हा भाग आहे. एमएमआरडीए - एमएमआरडीएकडे सीएसटी रोड पुलापासून माहीम कॉजवेपर्यंतचा भाग आहे.\nमिठी नदीची सरासरी १०५ टक्के आणि मोठ्या नाल्याची सरासरी ११२.०० टक्के, छोट्या नाल्याचे सरासरी ८५ टक्के सफाई काम झाल्याचा दावा करण्यात आला.\nवाचकह���, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nमुंबईतील २४ शिक्षक, १० शिक्षकेतर कर्मचारी पॉझिटिव्ह; महापालिका चिंतेत\nकंत्राटदारांना दणका; पालिकेला १ लाख ८५ हजारांचा परतावा; प्रत्यक्षात काम केलेच नाही\nपुलांची कामे पूर्ण होण्यास २०२१ चा पावसाळा उजाडणार; ३१४ पैकी २९६ पुलांचे ऑडिट केलं होतं\nस्वच्छ भारत अभियान; मुंबईकरांसाठी पालिकेची १,१६८ सामुदायिक शौचालये\nCoronavirus: दंड तर भराच, पण कृपया माेफत दिलेला मास्क लावा; पालिकेचे आवाहन\nआगामी पालिका निवडणूकीच्या धर्तीवर शिवसेनेत लवकरच होणार फेरबदल\n\"ते व्हायरल करण्याची गरज नव्हती, मला खूप वाईट वाटलं\"; रक्षा खडसेंनी केली कारवाईची मागणी\nBARC Recruitment 2021: भाभा अणुशक्ती केंद्रामध्ये नर्स, चालकांसह अन्य जागांसाठी भरती; १२ वी पास उमेदवारांनाही संधी\nरक्षा खडसे यांचा भाजपाच्या वेबसाईटवर वादग्रस्त उल्लेख; गृहमंत्र्यांनी दिला थेट कारवाईचा इशारा\nसवलतीच्या ‘कला’ गुणांवर प्रश्नचिन्ह; कला संचालनालयाकडून परीक्षांचे नियोजन नाही\nबेकायदा बांधकामे नियमित करण्याचे काम महाराष्ट्रातच; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सुनावले\n...आणि ती म्हणाली, मलाही शिकायचेय त्यांच्यासाठी रस्त्यावर भरते ‘हॅप्पीवाली पाठशाळा’\nशेतकरी आंदोलनाच्या आडून दिल्लीत झालेल्या हिंसाचाराला अमित शाह जबाबदार असून त्यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, हा काँग्रेसचा आरोप आणि मागणी पटते का\niPhone 13 २०२१ मध्ये होणार लॉंच किंमत\n'अबू आझमींच्या भाषणाचा बोलवता धनी कोण\nआई कुठे काय करते\n ५ वर्षांच्या मुलीला बाथरूमध्ये घेऊन गेली जन्मदाती आई; आधी डोळे काढले मग कापली जीभ\n देशातील तब्बल 147 जिल्ह्यांत 7 दिवसांपासून कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही\nघटस्फोटानंतर महिलेने १४ बाळांना दिला जन्म, पोटाचा आकार बघून हैराण झाली होती दुनिया....\nMom To Be गरोदरपणात अभिनेत्री धनश्री काडगांवकरची स्टाईल, केले हटके फोटोशूट\nपंजाब नॅशनल बँकेत १०० जागांची भरती, मोठा पगार; झटपट करा अर्ज\nरशियाचे राष्ट्रपती पुतिन यांच्या सीक्रेट पॅलेसचा भांडाफोड, फोटो पाहून व्हाल थक्क.....\nएकटेच खेळत होते चिमुकले; चोरांनी अख्खे घरदार लुटले, पण जाताना...\nटीम इंडिया विरुद्ध भारत अ; इंग्लंड दौऱ्यावर दोन वेगळे साम��े होणार, जाणून घ्या कधी व केव्हा\n'ऑफिस, सुरक्षा आणि पेन्शन'; महाभियोगाची प्रक्रिया सुरू असली तरी डोनाल्ड ट्रम्प यांना मिळणार मोठ्या सुविधा\nदुधाचेही शरीरावर साइड इफेक्ट होतात का जाणून घ्या काय सांगतात एक्सपर्ट.....\n'जोड्याने हाणले पाहिजे या दोघांना', अर्जुन-मलायकाला पाहून संतापले चाहते\nविषाणू असेल किंवा सीमेवरील आव्हान; भारत सामना करण्यासाठी सज्ज : पंतप्रधान मोदी\n\"ते व्हायरल करण्याची गरज नव्हती, मला खूप वाईट वाटलं\"; रक्षा खडसेंनी केली कारवाईची मागणी\nपारा ११अंशावर : शहरात वाढला थंडीचा कडाका\n ५ वर्षांच्या मुलीला बाथरूमध्ये घेऊन गेली जन्मदाती आई; आधी डोळे काढले मग कापली जीभ\n\"; दिल्ली हिंसाचारासंदर्भात 'या' मोठ्या शेतकरी नेत्यानं मागितली पोलिसांची माफी\n\"ते व्हायरल करण्याची गरज नव्हती, मला खूप वाईट वाटलं\"; रक्षा खडसेंनी केली कारवाईची मागणी\n देशातील तब्बल 147 जिल्ह्यांत 7 दिवसांपासून कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही\nड्रॅगनच्या दुखऱ्या जखमेवर बोट; भारतीय लष्कर चीनला धक्का देण्याच्या तयारीत\nमुंबई महाराष्ट्राचीच; 'त्या' वक्तव्याला कशाचाही आधार नाही; अजित पवारांनी कर्नाटकला सुनावलं\nReserve Bank Of India Recruitment 2021 : ग्रेड बी अधिकारी पदांसाठी भरती; आजच अर्ज करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00756.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.albertnovosino.com/mr/products/industrial/inflatable-pipe-plug-inflatable-pipe-stopper/testing-bag/", "date_download": "2021-01-28T08:56:00Z", "digest": "sha1:7SH2BIM2LTQ6SWTR7RYSDT5WU7FX76UQ", "length": 7479, "nlines": 234, "source_domain": "www.albertnovosino.com", "title": "चाचणी बॅग फॅक्टरी - चीन चाचणी बॅग उत्पादक, पुरवठादार", "raw_content": "\nडिस्पोजेबल प्रेशर ओतणे बॅग\nवापरण्याजोगी प्रेशर ओतणे बॅग\nब्लड प्रेशर अनाधिकृत व उत्स्फूर्त\nडिस्पोजेबल ब्लड प्रेशर अनाधिकृत व उत्स्फूर्त\nवापरण्याजोगी ब्लड प्रेशर अनाधिकृत व उत्स्फूर्त\nद्रव किंवा वायू यांच्या प्रवाहावर नियंत्रण ठेवण्यासाठी नळीत बसवलेली चावी\nपिचकारी बल्ब / गुद्दद्वारासंबंधी सिरिंज\nकान मेण क्लिनर साधन\nस्तनाचा जखमेची कड मागे ओढून घेण्यासाठी वापरण्याचे उपकरण\nकडक पहारा ठेवला बॅग\nपंप पाचर घालून घट्ट बसवणे\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nकडक पहारा ठेवला बॅग\nपंप पाचर घालून घट्ट बसवणे\nब्लड प्रेशर अनाधिकृत व उत्स्फूर्त\nडिस्पोजेबल ब्लड प्रेशर अनाधिकृत व उत्स्फूर्त\nवापरण्याजोगी ब्लड प्रेशर अनाधिकृत व उत्स्फूर्त\nद्रव किंवा ���ायू यांच्या प्रवाहावर नियंत्रण ठेवण्यासाठी नळीत बसवलेली चावी\nडिस्पोजेबल प्रेशर ओतणे बॅग\nवापरण्याजोगी प्रेशर ओतणे बॅग\nस्तनाचा जखमेची कड मागे ओढून घेण्यासाठी वापरण्याचे उपकरण\nकान मेण क्लिनर साधन\nपिचकारी बल्ब / गुद्दद्वारासंबंधी सिरिंज\nवापरण्याजोगी प्रेशर ओतणे RU3000PGT\nवापरण्याजोगी प्रेशर ओतणे बॅग RU1000AGS\nडिस्पोजेबल प्रेशर ओतणे बॅग 3000A1M1\nडिस्पोजेबल प्रेशर ओतणे बॅग 1000A1M3\nडिस्पोजेबल प्रेशर ओतणे बॅग 1000A1M1\nडिस्पोजेबल प्रेशर ओतणे बॅग 500A1M3\nएअर प्रकाशन झडप सह मॅन्युअल inflatable पंप\nलवचिक रबरी नळी चाचणी पिशवी\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\n© कॉपीराईट - 2010-2018: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00757.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/the-model-of-co-operation-erected-by-thorat-is-useful-for-all-states-the-chief-minister-of-chhattisgarh-appreciated/", "date_download": "2021-01-28T07:50:28Z", "digest": "sha1:FGN7WWOZ2QUPKAOULDZN5BGNDLHW4UZA", "length": 11213, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "थोरातांनी उभे केलेले सहकाराचे मॉडेल सर्व राज्यांसाठी उपयुक्त; छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक", "raw_content": "\n‘या’ जागेसाठी विधानसभा निवडणुकीत झाली फिक्सिंग, भाजप नेत्याचा गौप्यस्फोट\nसीमा भागातून मराठी नष्ट करण्याचे कर्नाटकचे धोरण थांबवावेच लागेल – उद्धव ठाकरे\nयंदाच्या अंदाजपत्रकात पुणेकरांना विकासाच्या दृष्टीने नेमके काय मिळणार\nकर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर अजित पवार म्हणाले…\nBCCI उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी काढला टीम इंडियाचा ‘धर्म’\n‘हा तर तुमचा तुघलकी कारभार’, महामंडळास स्मार्ट सिटी प्रशासनाचे प्रत्युत्तर\nथोरातांनी उभे केलेले सहकाराचे मॉडेल सर्व राज्यांसाठी उपयुक्त; छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक\nसंगमनेर : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याने शेतीमालाचे भाव वाढून शेतकऱ्यांना फायदा न होता भांडवलदार व व्यापारी यांना फायदा झाला. कृषीप्रधान भारतात केंद्र सरकार शेतकऱ्यांचे हाल करत असून हे दुर्देवी आहे. महाराष्ट्रात सहकारात चळवळीतून ग्रामीण विकास झाला असून सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी उभे केलेले सहकाराचे मॉडेल हे छत्तीसगड सह देशातील सर्व राज्यांसाठी उपयुक्त ठरेल असे गौरवो���्गार छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी काढले.\nमालपाणी लॉन्स येथे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील हे होते तर व्यासपीठावर राज्याचे महसूल मंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे, आ. लहू कानडे, आ.डॉ. किरण लहामटे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, महानंदचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, आदी उपस्थित होते.\nयाप्रसंगी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्काराने ज्येष्ठ संपादक संजय आवटे यांना तर हरितक्रांतीचे प्रणेते डॉ.आण्णासाहेब शिंदे पुरस्काराने ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते रणजित डिसले यांना आणि सहकारातील कार्यकर्ता या पुरस्काराने ऍड. माधवराव कानवडे यांना गौरवण्यात आले. 1 लाख रुपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.\nयाप्रसंगी बोलताना बघेल म्हणाले की, ‘महाराष्ट्र ही स्वतंत्रता आंदोलनाची भूमी असून या राज्याने देशाला विचार दिले आहेत. सहकार चळवळ ही येथील विकासाचा गाभा आहे. संगमनेरचा सहकाराचे मॉडेल सर्वांसाठी उपयुक्त आहे. हा प्रयोग छत्तीसगडमध्ये आपण राबवणार असून देशाला ही मार्गदर्शक ठरणार आहे. देशात सध्या शेतकरी व कामगार विरोधी धोरण राबवले जात असून दिल्लीच्या वेशीवर चाळीस दिवस शेतकरी आंदोलन करतात. मात्र केंद्र सरकार त्यांच्याकडे परस्पर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे.’\n‘खरे तर केंद्र सरकारने छत्तीसगड सरकारचे मॉडेल राबवले पाहिजे. खासदार राहुल गांधी यांनी दिलेली न्याय योजना अत्यंत प्रभावीपणे राबवली गेल्याने या राज्यात विकासाला गती मिळाली असल्याचेही ते म्हणाले. राज्यात बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष दमदार वाटचाल करत असून त्यांच्या नेतृत्वामुळे संगमनेर व परिसरासाला वैभवाचे दिवस आल्याचे’ बघेल म्हणाले.\nडॅशिंग अधिकारी तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली, आता ‘या’ पदाचा कार्यभार सांभाळणार\nकोल्हापूर शहराच्या विकासासाठी हद्दवाढ गरजेची, मात्र पालकमंत्री राजकीय फायदा घेण्यात व्यस्त \n‘सीता प्रत्येक युगात अग्निपरीक्षा देणार नाही’-करुणा मुंडे\n‘कोणी आरोप केल्यावर सत्यता न पडताळता लगेच निष्कर्षावर येणं योग्य नाही’\n‘माझ्या शरीरात प्राण आहे तोपर्यंत मी बाबासाहेबांनी दिलेल्या रिपब्लिकन पक्षाचे नाव जिवंत ठेवणार’\n‘या’ जागेसाठी विधानसभा निवडणुकीत झाली फिक्सिंग, भाजप नेत्याचा गौप्यस्फोट\nसीमा भागातून मराठी नष्ट करण्याचे कर्नाटकचे धोरण थांबवावेच लागेल – उद्धव ठाकरे\nयंदाच्या अंदाजपत्रकात पुणेकरांना विकासाच्या दृष्टीने नेमके काय मिळणार\n‘या’ जागेसाठी विधानसभा निवडणुकीत झाली फिक्सिंग, भाजप नेत्याचा गौप्यस्फोट\nसीमा भागातून मराठी नष्ट करण्याचे कर्नाटकचे धोरण थांबवावेच लागेल – उद्धव ठाकरे\nयंदाच्या अंदाजपत्रकात पुणेकरांना विकासाच्या दृष्टीने नेमके काय मिळणार\nकर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर अजित पवार म्हणाले…\nBCCI उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी काढला टीम इंडियाचा ‘धर्म’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00757.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:Yugant.pdf/111", "date_download": "2021-01-28T10:08:52Z", "digest": "sha1:TKY2GMR2JWNUF5WF53ATFSNDL37RHSAY", "length": 7110, "nlines": 62, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:Yugant.pdf/111 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे\nशेवटी दुर्योधनाने सांगितले, “तुझ्या नवऱ्याला हा प्रश्न विचार, धर्मराजाच्या शहाणपणावर व न्यायबुद्धीवर आमचा इतका विश्वास आहे की, त्याने दिलेला निवाडा आम्ही मान्य करू\".\nद्रौपदीचा प्रश्न, दुर्योधनाचे हे मानभावी उत्तर ह्यांनी बिचाऱ्या धर्माचा जेवढा मर्मच्छेद झाला, तेवढा दुसऱ्या कशानेही झाला नसता. प्रश्नाचे उत्तरे देणे शक्यच नव्हते. द्रौपदीचे वस्त्र फेडले गेले व नवी वस्त्रे मिळत गेली. महाभारताच्या संशोधित आवृत्तीत कृष्णाचा धाव नाही. जे होत होते, ते इतके वाईट होते की, विश्वातील शक्ती जागी होऊन तिने एका बाईचे रक्षण केले, असेच म्हणावे लागते. दुःशासन थकून, लाजून बाजूला झाला. सभागृह अशुभ, अपशकुनी आवाजांनी भरून राहिले. विदुर कळवळून उठला. आंधळ्या धृतराष्ट्राला म्हणाला, “ह्या दुष्कृत्याने भयंकर उत्पात होत आहेत, मध्ये पङ, व कुळाला वाचव” धृतराष्ट्रही झाल्या प्रकाराने घाबरला. त्याने द्रौपदीला मोकळी करून वर दिले. तिने दोन वरांनी आपल्या नव-ऱ्यांची सुटका केली. पण शहाणपणाचा दिमाख दाखवून तिने प��रश्न विचारला, तो सभेत कोणालाच विशेष आवडला नाही. धर्मराजाला तर हे शल्य जन्मात विसरणे शक्य नव्हते. अरण्यात असतानाही धर्मापुढे आपले शहाणपण दाखवण्याचा तिने प्रयत्न केला. पण पांडित्यात धर्म तिच्यापुढे हार जाणे शक्य नव्हते. त्याने तिला गप्प बसवलेच. आपल्या आयुष्यात तिने लहान-मोठ्या चुका केल्या होत्या, त्या क्षम्य होत्या. पण भर सभेत पांडित्याचा आव आणून धर्माला तिने पेचात आणले होते, त्याचा अजाणता अपमान केला होता, अजाणताच, कारण तिला ज्या वेळी घालून-पाडून बोलायचे होते, त्या वेळी ती सरळसरळ बोलायची. पण अजाणता म्हणून तो क्षम्य नव्हता. आधी सभेमध्ये तरुण वधूने बोलू नये, हे तिला समजायला पाहिजे होते. ते करून वर शहाण्या-शहाण्याना \" कळले नाही ते मला कळले, हा पंडिती थाट ह्या दोन्ही गोष्टी धर्मराजाला झोंबल्या. त्यामुळे तिच्या यशात भर पडली नाही. पण ह्या सर्व प्रसंगाने तिच्या पार्थिवतेची, आडदांड निरागसतेची जाणीव होते.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १० मे २०२० रोजी १६:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00757.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathivarsa.com/Status/Marriage-Anniversary-Wishes-In-Marathi", "date_download": "2021-01-28T09:47:33Z", "digest": "sha1:RTXCHDYRCJZAGRHOROCFS6XUUJO7Z7GB", "length": 41489, "nlines": 448, "source_domain": "marathivarsa.com", "title": "Marriage Anniversary Wishes In Marathi | Anniversary message in Marathi | लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | Marathivarsa.com", "raw_content": "\nAnniversary wishes in Marathi: नमस्कार मित्रानो, Marriage Anniversary Wishes Marathi या लेखामध्ये तुमचे स्वागत आहे. लग्न म्हटले कि उखाणे आले. पण उखाण्या नंतर येत ते म्हणजे लग्नाचा वाढदिवस. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा . यात तुंम्हाला आई वडिलांसाठीचे लग्नाच्या वाढदिवसाचे शुभेच्छा तसेच नवरा बायको साठीचे रोमॅंटिक लग्नाच्या वाढदिवसासाठीचे शुभेच्छा, २५ व्या वाढदिवसाचे नवीन शुभेच्या वाचायला मिळतील\n27 January 2020, लेखक: सुजिता म्हात्रे | नियमित अपडेट साठी फॉलो करा : फेसबुक | इन्स्टाग्राम | ट्विटर\nआई बाबाना लग्नाच्या वाढदिवाच्या शुभेच्छा\nबायको तुला लग्नाच्या वाढदिवा��्या शुभेच्छा\nअहो तुम्हाला लग्नाच्या वाढदिवाच्या शुभेच्छा\n2५ व्या लग्नाच्या वाढदिवाच्या शुभेच्छा\nबेस्ट मित्राला लग्नाच्या वाढदिवाच्या शुभेच्छा\n🎂 आयुष्याचा अनमोल आणि अतूट क्षणांच्या आठवणींचा दिवस,\nलग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nदोन जीवांना प्रेम भरल्या\nरेशीम गाठीत बांधलेली… 🎂\n🎂 प्रेमाचे तसेच नाते,\nसमंजसपणा हे गुपित तुमच्या सुखी संसाराचे,\nसंसाराची हि वाटचाल सुख-दुःखात मजबूत राहिली,\nएकमेकांची आपसातील आपुलकी माया-ममता नेहमीच वाढत राहिली, 🎂\n🎂 अशीच क्षणा-क्षणाला तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो…\nशुभ लग्नाचा हा वाढदिवस सुखाचा आनंदाचा जावो… 🎂\n🎂 एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले,\nआज वर्षभराने आठवतांना मन आनंदाने भरून गेले..\nलग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा \n🎂 हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,\nलग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,\nआनंदाने नांदो संसार तुमचा…\nलग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा \n🎂 तुमच्या प्रेमाला अजुन पालवी फुटू दे,\nयश तुम्हाला भर भरून मिळू दे,\nलग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा…\n🎂 तुमची जोडी राहो अशी सदा कायम जीवनात असो भरपूर प्रेम कायम,\nप्रत्येक दिवस असावा खास लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂\n🎂 जीवनाची बाग राहो सदैव हिरवीगार जीवनात आनंदाला येऊ दे उधाण,\nतुमची जोडी अशीच राहो पुढची शंभर वर्ष हीच आहे सदिच्छा वारंवार 🎂\n🎂 देव करो असाच येत राहो तुमच्या लग्नाचा वाढदिवस,\nतुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश,\nअसंच सुंगिधत राहावं हे आयुष्य जसा प्रत्येक दिवस असो सण खास 🎂\n🎂 सात सप्तपदींनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन,\nजन्मभर राहो असंच कायम,\nकोणाचीही लागो ना त्याला नजर,\nदरवर्षी अशीच येवो ही लग्नदिवसाची घडी कायम 🎂\n🎂 जशी बागेत दिसतात फूल छान तशीच दिसते\nतुमची जोडी छान लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂\n🎂 नाती जन्मोजन्मीची परमेश्वराने जोडलेली,\nदोन जीवांची प्रेम भरल्या रेशीम गाठीत अलगद बांधलेली…\nलग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\n🎂 दोघांचे तुमच्या एक स्वप्न प्रत्यक्षात आले..\nआज वर्षपूर्तींनंतर आठवतांना मन आनंदाने भरले..\nलग्न वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎂\n🎂 सुख दु:खात मजबूत राहीले आपले नाते एकमेकांबद्दल आपुलकी आणि ममता,\nनेहमी ���शीच वाढत राहो संसाराची गोडी वाढत राहो,\nलग्नाचा आज वाढदिवस आपल्या सुखाचा आणि आनंदाचा जावो. 🎂\n🎂 जन्मोजन्मी राहावं तुमचं नातं असंच अतूट\nआनंदाने जीवनाते यावे रोज रंग अनंत\nहीच प्रार्थना आहे देवाकडे\n🎂 विश्वासाचं नातं हे कधीही तुटू नये\nप्रेमाचा धाग हा सुटू नये\nवर्षोनुवर्ष नातं कायम राहो\nलग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂\n🎂 स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन\nफुलांनी सुगंधित व्हावं तुमचं जीवन\nएकमेकांसोबत नेहमी असेच राहा कायम\nहीच आहे इच्छा तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी कायम 🎂\nआयुष्यभर राहो जोडी कायम\nलग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂\n🎂 समर्पणाचं दुसरं नाव आहे तुमचं नातं\nविश्वासाची गाथा आहे तुमचं नातं\nप्रेमाचं उत्तम उदाहरण आहे तुमचं नातं\nतुमच्या या गोड नात्याच्या गोड दिवशी खूप खूप शुभेच्छा 🎂\n🎂 प्रत्येक समस्येवर उत्तर आहात तुम्ही,\nप्रत्येक ऋतूतील बहर आहात तुम्ही,\nआम्हा मुलांच्या जीवनाचं सार आहात तुम्ही,\nलग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आईबाबा. 🎂\n🎂 तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटो तुम्हाला भरभरून यश मिळो,\nलग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा \n🎂 पृथ्वीवर देवाची ओळख आहेत आईबाबा.\nत्यांची सोबत नसेल तर सुखांची ओळख कुणी करून दिली असती आम्हाला.\n🎂 दिव्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात कायम प्रकाश राहो.\nमाझी प्रार्थना तुमची जोडी कायम राहो.\nलग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 🎂\n🎂 आम्ही मुलांनी तुम्हाला एकत्र पाहिलं आहे.\nतुमचं प्रेम, तुमचा विश्वास पाहिला आहे.\nआयुष्यात बरंच काही तुमच्याकडूनच शिकलो आहे.\nतुमची साथ अशीच वर्षानुंवर्ष कायम राहो.\nलग्नवर्धापनदिनाच्या खूप खूप शुभेच्छा आईबाबा. 🎂\n🎂 समुद्रापेक्षाही अथांग आहे तुम्हा दोघांचं प्रेम...\nएकमेकांची ओळख आहे तुमचा विश्वास,\n🎂 ना कधी हास्य गायब होवो तुमच्या चेहऱ्यावरून,\nतुमची प्रत्येक इच्छा होवो पूर्ण होवो,\nकधीही रागवू नका एकमेकांवर\nलग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 🎂\n🎂 सप्तपदीमध्ये बांधलेलं आहे प्रेमाचं बंधन,\nजन्मभर असचं प्रेमाने बांधलेलं राहो तुमचं नंदनवन,\nकोणाची न लागो त्याला नजर,\nआम्ही सोबत असूच साजरं करायला हजर 🎂\n🎂 तुमच्या आयुष्यात होवो प्रेमाची बरसात,\nदेवाचा आशिष राहो तुमच्यावर सदैव,\nदोघांच्या प्रेमाची गाडी अशीच राहो चालत,\nदरवर्षी असाच करा साजरा प्रेमाचा हा उत्सव. 🎂\nबायको तुला लग्नाच्या वाढदिवाच्या शुभेच्छा / Marathi Marriage Anniversary wishes to Wife\n🎂 माझ्याशी लग्न केल्याबद्दल धन्यवाद आणि मला एक संधी दिल्याबद्दल,\nमला हवं तसं जगू देण्याची आणि मला खात्री आहे की, भविष्यातही हे असंच असेल\nचल तर मग साजरा करूया आपल्या लग्नाचा वाढदिवस 🎂\n🎂 न कोणताही क्षण सकाळचा, ना संध्याकाळचा\nप्रत्येक क्षण आहे फक्त तुझ्या नावाचा\nयालाच समजून घे माझी शायरी माझ्याकडून हाच आहे संदेश प्रेमाचा\n🎂 आयुष्याच्या प्रवासात तू नेहमी राहा सोबत\nप्रत्येक क्षण असो आनंदाने भरपूर\nनेहमी हसत राहा येवो कोणताही क्षण\nकारण आनंदच घेऊन येईल येणारा क्षण\n🎂 ना कोणता क्षण सकाळ ना कोणता क्षण संध्याकाळ आहे\nमाझा प्रत्येक क्षण तुझ्या नावे आहे ह्याला फक्त शायरी समजू नकोस\nमाझ्याकडून तुला हा प्रेमाचा पैगाम आहे.\nउदास नको होऊस मी तुझ्यासोबत आहे नजरेपासून दूर पण हृदयाजवळ आहे\nडोळे मिटून माझी मनापासून आठवण काढ तू माझ्यासाठी नेहमीच एक खास आहे. 🎂\n🎂 मला आजही लक्षात आहे ज्या दिवशी आपण पहिल्यांदा भेटलो होतो\nलग्नदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂\n🎂 आपल्या लग्न वाढदिवशी मी देवाला प्रार्थन करते की,\nआपल्या दोघांना जगातील सर्व सुख, हसू, प्रेम, आनंद आणि एकमेकांचा सहवास जन्मोजन्म मिळो. 🎂\n🎂 तो खास दिवस आज पुन्हा आला आहे,\nज्या दिवशी आपल्या प्रेमाचे सुंदर नात्यात रुपांतर झाले\nआणि आजही त्या सर्व आठवणी तितक्याच ताज्या आहेत.\nतू माझ्यासाठी खूपच खास आहेस\nलग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 🎂\n🎂 तुझ्या नावाने अनेकांनी तुला हाक मारली असेल,\nपण तुझ्या नावासाठी जगणारा एकच आहे,\n🎂 प्रेम म्हणजे फक्त कॅंडललाइट आणि गुलाब नाहीत.\nप्रेम म्हणजे रोजचं जगणं एकमेकांशी बोलणं एकमेकांना वेळ देणं\nनखुल्या मनाने एकमेकांना स्वीकारणं\nप्रेम म्हणजे आयुष्यातील खास गोष्टी एकमेकांना सांगणं\nहेच प्रेम हेच प्रेम हेच प्रेम लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा… 🎂\n🎂 पुढे येणाऱ्या चांगल्या वर्षांसाठी शुभेच्छा\nपुष्पवर्षावात आणि शहनाईच्या सुरात\nआजच्या सुदिनी जुळून आल्या रेशीमगाठी\nजीवनाच्या एका नाजूक वळणावरती\nलग्नाच्या वाढदिवसाच्या रुपात आपल्यासाठी 🎂\nअहो तुम्हाला लग्नाच्या वाढदिवाच्या शुभेच्छा(Marathi Marriage Anniversary Wishes For Husband)\n🎂 दिवा आणि वातीसारखं आपलं नातं आहे,\nहे नातं असंच राहावं ही इच्छा आहे.\n🎂 आयुष्यात फक्त एकच इच्छा आहे आपल्या दोघांची साथ कायम राहो.\nआयुष्यातील संकटाशी लढताना आपली साथ कधीही न संपो हीच सदिच्छा आहे.\nलग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 🎂\n🎂 हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,\nलग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,\nआनंदाने नांदो संसार आपला, लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… 🎂\n🎂 एकमेकांबरोबर घालवलेल्या सर्वोत्तम वर्षांसाठी धन्यवाद\nपुढे येणाऱ्या चांगल्या वर्षांसाठी शुभेच्छा 🎂\nआजही माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर स्त्री तूच आहेस.\n🎂 तू माझ्यासाठी सर्वस्व आहेस आज आणि नेहमीच\nलग्नवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂\n🎂 लग्नवाढदिवस साजरा होणं क्षणभंगुर आहे\nपण आपलं लग्नाचं नात जन्मोजन्मीचं आहे.\n🎂 I Love You हे फक्त तीन शब्द आहेत\nजे आपल्या लग्नवाढदिवसाएवढेच महत्वाचे आहेत\nजोपर्यंत माझ्या हृदयात प्रेम आहे तोपर्यंत माझ्या हृदयात तू आहेस.\n🎂 कसे गेले वर्ष कळलंच नाही.\nलोक म्हणतात लग्नानंतर माणसं बदलतात.\nहे तुझ्या बाबतीत लागू पडलेच नाही.\nलग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂\n🎂 पुष्पवर्षावात आणि शहनाईच्या सुरात,आजच्या सुदिनी जुळून आल्या रेशीमगाठी,\nजीवनाच्या एका नाजूक वळणावरती, झाल्या त्या भेटीगाठी,\nसहवासातील गोड-कडू आठवणी, एकमेकांवरील विश्वासाची सावली,\nआयुष्यभर राहतील सोबती, लग्नाच्या वाढदिवसाच्या रुपात आपल्यासाठी\nआला तो सुदिन पुनः एकदा, ज्या दिवशी घेतल्या शपथा,\nतुझे या जीवनात एक वेगळे स्थान, कारण तुझा सहवास भागवतो प्रेमाची तहान,\nतुला आपल्या शुभ बंधनाच्या मनापासून शुभेच्छा 🎂\n२५ व्या लग्नाच्या वाढदिवाच्या शुभेच्छा / (Happy 25th Anniversary Wishes In Marathi)\n🎂 तुम्ही एकमेंकांच्या आयुष्य किती सुंदरतेने सावरलं आहे,\nलग्नाचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा करा, कारण तुमचं हे नातं खूपच प्रेमळ आहे.\nलग्नाच्या सिल्व्हर ज्युबिलीच्या खूप खूप शुभेच्छा 🎂\n🎂 तुम्हाला हे नवं आयुष्य मुबारक असो, आनंदाने भरलेलं आयुष्य असो, दुखाचं सावट नसो.\nहीच प्रार्थना आहे माझी सदा हसत राहा.\nलग्नाच्या 25 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂\n🎂 तुमच्या दोघांची जोडी कधी ना तुटो\nदेव करो तुमच्यावक कोणी ना रूसो\nअसंच एकत्रितपणे जावं आयुष्य\nतुम्हा दोघांकडून आनंदाचा एक क्षणही ना सुटो\n25 व्या अॅनिव्हर्सरीच्या खूप खूप शुभेच्छा\n🎂 मन��पासून एकच इच्छा आहे आजच्या दिवशी तुमच्या सर्व इच्छा होवो पूर्ण,\nलग्न वर्धापनदिनाच्या शुभेच्छा 🎂\n🎂 तुम्ही दोघं आम्हाला आहात खूपच प्रिय\nतुमची जोडी सदैव राहो कायम\nहीच आहे आज देवाकडे मागणी\n🎂 हे नातं.. हा आनंद.. कायम राहो\nआयुष्यात कोणतंही दुःख न येवो\nलग्नाचं हे कौतुकास्पद पर्व आहे खास\nस्वप्नांची शिखरं अशी उंच राहो\n25 व्या लग्नवर्धापनदिनाच्या शुभेच्छा 🎂\n🎂 फुलं जशी दिसतात सुंदर बागेत,\nतसंच तुम्ही दोघंही राहू सोबत,\nलग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा\n🎂 प्रेम आणि विश्वासाची ही आहे कमाई\nदेव ठेवो तुम्हा दोघांना खूष\nआदर, सन्मानाने जगा हे नातं खूप खूप\n🎂 जगात अशी खूप कमी माणसं आहेत ज्यांना मी मानतो.\nजी आज साजरी करतेय 25 वी अॅनिव्हर्सरी 🎂\n🎂 आज मी माझ्या आई-बाबांना त्यांच्या २५ व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ इच्छितो\nकारण त्यांनी ना फक्त इतके वर्ष त्यांचं नातं जपलं तर\nमाझ्यासारख्या मुलालाही चांगले संस्कार देऊन मोठं केलं\nतुम्हाला तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी काय भेट देऊ\nमराठीत प्रेम, हिंदीत प्यार आणि इंग्रजीत लव. 🎂\n🎂 तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटो\nतुम्हाला भरभरून यश मिळो\nबेस्ट मित्राला लग्नाच्या वाढदिवाच्या शुभेच्छा/(Funny Anniversary Message For Best Friend)\n🎂 कसे गेले वर्ष मित्रा कळलेच नाही,\nलोक म्हणायचे लग्नानंतर बदलतात मित्र,\nपण हे तुझ्या बाबतीत लागू पडलेच नाही…\n🎂 तुम्ही दोघं एकमेकांबरोबर खूप छान दिसता\nतुम्हाला दोघांना खूप प्रेम आणि आनंद मिळो\n🎂 एकमेकांबरोबर घालवलेल्या सर्वोत्तम वर्षांसाठी धन्यवाद\nपुढे येणाऱ्या चांगल्या वर्षांसाठी शुभेच्छा 🎂\n🎂 तुम्ही दोघांनी एकमेकांना चांगल्या प्रकारे सहन केल्या बद्दल\nआपल्या मित्र मंडळाकडून तुमचे हार्दिक अभिनंदन\nयेणारे वर्ष असेच समजुतीने भांडून आणि प्रेमाने हसत रडत जावो\nहीच ईश्वर चरणी प्राथर्ना\n🎂 ईश्वर करो अशीच येत राहो तुमची अॅनिव्हर्सरी.\nतुमचं नातं गाठो आकाशाची उंची, येणारं आयुष्य असो सुखमय,\nघरात राहो आनंदाचा वास, सुंगधित होवो येणारा प्रत्येक क्षण खास.\nलग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 🎂\n🎂 तुम्ही दोघं आहात आमच्यासाठी प्रिय.\nजे आनंदात रंग भरतात.\nतुमची जोडी आहे मेड फॉर इच अदर.\n🎂 चांगल्या लोकांचे चांगले क्षण,\nचांगल्या लोकांचा चांगला सहवास,\nतुम्हा दोघांना मनापासून लग्नवर्धापनदिन��च्या शुभेच्छा खास. 🎂\n🎂 लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.\nप्रेम आणि विश्वासाची ही आहे कमाई, देव करो तुम्ही राहावं सदा खूष.\nलग्न वाढदिवस हा साजरा होवो खूप खूप. 🎂\n🎂 आज या दिवसाच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने ही प्रार्थना करतो की,\nतुमची सर्व स्वप्नं पूर्ण व्हावी.\nलग्नाच्या वर्षपूर्तीच्या हार्दिक शुभेच्छा. 🎂\n🎂 साथीदार जेव्हा सोबत असतो तेव्हा प्रवास छानच होतो.\nतुमच्या प्रवासाच्या सुरूवातीचा साक्षीदार असलेला हा दिवस असाच अविस्मरणीय राहो.\nआनंदाचा हा क्षण वारंवार तुम्हाला जगता येवो.\n🎂 अतूट नातं हे लग्नाचं..\nदोन जीवांना प्रेमाच्या बंधनात बांधणारं..\nहीच आहे माझी शुभेच्छा लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभ घडीला सदा कायम राहो सहवास तुमचा 🎂\n🎂 प्रत्येक ऋतूत तुम्ही भेटत राहा,\nप्रत्येक पावसाचा प्रेम असंच खुलवत राहा.\nप्रत्येक जन्मी प्रेम असंच वाढत राहावं.\nलग्नवर्धापन दिन असाच साजरा होत राहो. 🎂\n🎂 तुम्ही दोघं दिसता सोबत छान,\nअसंच एकमेकांवर प्रेम करा\nआणि आधीपेक्षाही एकमेकांवर जास्त प्रेम करा. 🎂\n🎂 प्रार्थना करते की,\nतुम्हा दोघांमध्ये लग्नाआधी आणि लग्नानंतरही अगदी लग्नाच्या पहिल्या दिवशीसारखं प्रेम असावं.\nलग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 🎂\nलग्नाच्या वाढदिवसानिम्मित कोट्स /(Happy Anniversary Quotes In Marathi)\n🎂 प्रत्येक लव्ह स्टोरी असते खास, युनिक आणि सुंदर.\nपण आपली लव्हस्टोरी आहे माझी फेव्हरेट.\n🎂 माझा नवरा, माझा पार्टनर, माझा बॉयफ्रेंड\nआणि माझा मित्र बनून राहिल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा.\n🎂 ज्या मुलीने माझ्या आयुष्याला सुंदर बनवलं.\nतिला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. 🎂\n🎂 आकाशाचा चंद्र तुझ्या बाहूंमध्ये येवो,\nतू जे मागशील ते तुला मिळो,\nप्रत्येक स्वप्नं होवो तुझं पूर्ण Happy Anniversary My love 🎂\n🎂 आयुष्यात भलेही असोत दुःख,\nतरीही त्यात तू आहेस कडक उन्हातली सावली,\nअशीच राहो आपली साथ,\nहीच माझी आहे इच्छा खास.\n🎂 हे महत्त्वाचं नाही की, प्रत्येक बाबतीत आपलं एकमत व्हावं,\nमहत्त्वाचं आहे आपलं एकमेंकावर असलेलं प्रेम,\nलग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा डार्लिंग. 🎂\n🎂 प्रत्येक खोली कधी ना कधी घर बनते,\nआपली मुलंही तुझ्याविना घराला कुटुंब कसं मानतील,\nतू नसतास तर इतका सुखद अनुभवही कसा मिळाला असता.\n🎂 आज या दिवशी चल, त्या सगळ्या आठवणींना पुन्हा ताजं करूया.\nज्या आ���ण एकत्र निर्माण केला. ते संध्याकाळचे सुंदर क्षण, जे आपण एकमेकांसोबत घालवले,\nकारण माझ्यासाठी तू खास आहेस आणि तुझ्यासाठी मी. 🎂\nपण आपल्या आयुष्यात आपली साथ आणि प्रेम सदैव गंधित राहो.\nलग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा पतीदेव. 🎂\n🎂 आपण कितीही भांडलो,\nकितीही अबोला धरला तरी प्रेम कधीही कमी होणार नाही.\nलग्न वर्धापनदिनाच्या शुभेच्छाा माय लव्ह. 🎂\nमित्रांनो नाते टिकवण्यासाठी आपल्याला सुद्धा थोडी मेहनत घ्यावी लागते. आनंद आणि दुःखात आपल्याला आपल्या मित्रांसोबत किव्हा आपल्या नातेवाईकांसोबत सोबत उभे राहायला लागते. तरच आपण त्यांच्या चांगले संबंध टिकवून ठेऊ शकतो.\nत्यासाठीच आम्ही Wedding Anniversary Wishes in Marathi हा लेख आमच्या तुमच्या साठी घेऊन आलो आहोत. या लेखातील Marathi Anniversary Wishes पाठवून तुम्ही तुमच्या मित्रांना तसेच तुमच्या नातेवाईकांचा दिवस खास करू शकता. तुम्ही पाठवलेले Whastapp status for Anniversary चे message वाचून त्यांना नक्की छान वाटेल आणि ते तुमच्या अधिक जवळ येण्यास मदत होईल.\nमित्रांनो, आजचे हे Anniversary Status in Marathi तुम्हाला कसे वाटले हे comment box मध्ये नक्की सांगा. तसेच आमचे इतर Marathi Whatspap Status आणि Love status in Marathi सुद्धा तुम्हाला आवडले असतील तर आपल्या मित्रांसोबत Whatsapp आणि Facebook वर नक्की शेर करा.\nप्रेमावर हृदयस्पर्शी मराठी सुविचार\nरॉयल मराठी एटीट्यूड स्टेटस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00758.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pantnagaritimes.com/2019/02/blog-post_3.html", "date_download": "2021-01-28T08:32:52Z", "digest": "sha1:Y2T5IDUK6IH62MR2Y7Q3VIQ2ET5JWDH3", "length": 7884, "nlines": 51, "source_domain": "www.pantnagaritimes.com", "title": "अंकुश पडवळे याना कृषीभुषण पुरस्कार जाहिर - Pantnagari Times", "raw_content": "\nHome सामाजिक अंकुश पडवळे याना कृषीभुषण पुरस्कार जाहिर\nअंकुश पडवळे याना कृषीभुषण पुरस्कार जाहिर\nमंगळवेढा / मदार सय्यद\nअंकुश पडवळे याना कृषीभुषण पुरस्कार जाहिर\nमहाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा कृषीभुषण पुरस्कार खुपसंगी चे प्रगतशिल शेतकरी व गटशेतीच्या माध्यमातून डाळिंब युरोपला एक्सपोर्ट करणारे शेतकरी अंकुश पडवळे यांना जाहिर.\nअंकुश पडवळे यांनी शेती मध्ये नवनवीन प्रयोग करुन अनेक शेतकऱ्यांना संघटित करुन गटशेती मोठ्या पध्दतीने करण्यासाठी पुढाकार घेतला. तसेच राज्यातील सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना संघटित करुन महा अॉरगॕनीक ॲन्ड रेश्युड्युफ्री फार्मर्स असोशिएशनची स्थापना करुन सध्याते अध्यक्ष आहेत, पुणे येथिल मगरपट्टा येथे शेतकऱ्यांची पहिली सेंद्रिय आउटले खा. शरदचंद्रजी पवार यांच्या सहकार्याने करुन सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळवून देण्यासाठी काम केले आहे. शेतकऱ्यांची अनेक आंदोलने करुन शेतकऱ्यांच्या प्रश्नांना नेहमीच वाचा फोडायचे काम पडवळे यांनी केले आहे. पडवळे यांनी शेती क्षेत्रात केलेल्या कामाबद्दल यापूर्वीच त्यंना राज्यपातळीवरील वीस पुरस्कार मिळालेले आहेत. पण राज्य शासनाचा राज्यातील सर्वोच्च कृषीभुषण पुरस्काराने त्यात मोठी भर घाटली आहे.\nसंपादक - श्री.मदार जैनुद्दीन सय्यद मुलाणी\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'पंतनगरी टाईम्स' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. www.pantnagaritimescom.\nवरील सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nBreaking - मंगळवेढा तालुक्यातील 'या' गावातील व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव,प्रशासन झाले सतर्क\nमंगळवेढा / प्रतिनिधी बोराळे ता. मंगळवेढा येथील एक व्यक्तीचा आज दिनांक 08/07/2020 रोजी कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याबा...\nमंगळवेढयाच्या वकिल महिलेची सोलापूरात गळफास घेवून आत्महत्या\nमंगळवेढा / प्रतिनिधी --------------------------- मंगळवेढया कन्या असलेल्या अ‍ॅड. स्मिता धनंजय पवार (वय 31) या महिलेन...\nदारूच्या नशेत मामाने केला विवाहित भाचीचा विनयभंग; सोलापूर जिल्ह्यातील 'या' तालुक्यातील घटना\nसांगोला / प्रतिनिधी ---------------------------- विवाहित भाची घरात एकटी असल्याची संधी साधून दारूच्या नशेतील मामाने तिच्य...\nसोलापूर जिल्ह्यातील 'या' ग्रामीण भागात आढळले नव्याने 20 जण पॉझिटिव्ह ,3 जणांचा मृत्यू\nसोलापूर- जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्र दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. आज बुधवारी ग्रामीण भागातील 20 जणांच...\nमंगळवेढा तालुक्यातील हुन्नूर गावात येऊन गेलेला तो पेशंट निघाला कोरोना पॉझिटिव्ह\nमंगळवेढा / प्रतिनिधी मंगळवेढा तालुक्यातील हुन्नूर गावात दि.9 जून रोजी सोलापुराती��� एक व्यक्ती येऊन गेला होता त्यास लक्षणे दिसत असल्या...\nक्रीडाविषयक जाहिरात मनोरंजन राजकीय संपादकीय सामाजिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00758.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:Yugant.pdf/113", "date_download": "2021-01-28T09:53:03Z", "digest": "sha1:NGQKN2EOU6ORKI3CJTYWZ7DFWO3AN7SH", "length": 6432, "nlines": 62, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:Yugant.pdf/113 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे\nद्रौपदी पडली खरी, पण कोसळून मरून पडली नाही. तिला भयंकर ग्लानी आली होती. पाऊल पुढे उचलेना. पडल्यावर तिने भीमाची व धर्माची प्रश्नोत्तरे ऐकली. हे महाप्रयाण होते. या प्रवासा कोणी कोणासाठी थांबायचे नसते. आयुष्याची संगत संपलेली होती, डोक्यावर हात ठेवून ती मरण्याची वाट पाहत होती. पण तिला शुद्ध होती. धर्माच्या शब्दांनी विचारांची चक्रे फिरू लागली. वर्षानुवर्ष जगलेल्या आयुष्याचा चित्रपट शेवटच्या काही क्षणांत तिच्या डोळ्यांसमोर उभा राहिला.\nधर्माच्या वाक्यातील जखम तिला जाणवली. धिक्कारही जाणवला. आयुष्यात प्रथमच मनापासून तिला राजाची कीव आली. पुष्कळदा, विशेषतः अरण्यवासात, तिने राजाच्या दैन्यावस्थेबद्दल हळहळ बोलून दाखवली होती. त्या हळहळीच्या शब्दांत काहीतरी नव्या वादाची सुरवात होती. दैन्याकडे बोट दाखवून राजाच्या लढाऊ वृत्ती जागृत करण्याचा तो प्रयत्न होता. एक प्रकारचे डिवचणेच होते ते. राजाने त्या प्रयत्नांना कधीही दाद दिली नव्हती. शक्य तितक्या सौम्य शब्दांनी तो तिचे बोलणे खोडून काढी. आज मात्र एका वाक्यात त्याच्या आयुष्यातील वेदनेला वाचा फुटली होती. कधीही शब्दाने न दुखवणाऱ्या राजाने तिच्या मरणाच्या क्षणी त्याच्या मताने तिच्या वर्तनातील उणीव दाखवली. राजाच्या वैफल्याची जाणीव होऊन द्रौपदीला क्षणभर वाईट वाटले,पण क्षणभरच. राजाच्या धिक्काराची जाणीव होऊन ती चमकली, पण तेही क्षणभरच. ती मनात हसली. तिला स्वयंवराच्या दिवसाची आठवण झाली. अर्जुनाने पण जिंकल्यावर एकापाठोपाठ एक ह्याप्रमाणे पाच जणांशी तिचे लग्न लागले, तेव्हा आपल्याला काही वेदना झाल्या हे राजाला कळले नसेल, असे थोडेच आपण मन मारले. कृतीत तरी पाचांत कधीही भेदभाव केला नाही.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १० मे २०२० रोजी १७:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00759.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://pritisangam.com/vhentiletarabhavi_rugna_dgavlyas_prantadhikaryana_jbabdar_dharu", "date_download": "2021-01-28T08:48:37Z", "digest": "sha1:OOZNXOR2UGF5RIBM5KHBHXGFKXBJIL4C", "length": 29098, "nlines": 307, "source_domain": "pritisangam.com", "title": "व्हेंटिलेटरअभावी रुग्ण दगावल्यास प्रांताधिकार्यांना जबाबदार धरू - Pritisangam News Paper", "raw_content": "\nशेतकरी आंदोलन हिंसक होण्यास पंतप्रधान जबाबदार...\nहणबरवाडी त्रिज्येतील 10 कि.मी. क्षेत्र सतर्क...\nवाई तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या उमेदवारांसाठी...\nचिकनगुणिया सद्रुश साथीच्या आजाराने उंब्रजकर भयभीत\nइतना सन्नाटा क्यू है भाई.....\n'मुकद्दर का सिकंदर' राजा जाधव\n'जंटलमन' क्रिकेटर ....नरेंद्र पंडित उर्फ 'बबलू'\nशिवाजी विद्यापीठाचा स्टार,साताऱ्याच्या वीर अविनाश...\nइनस्विंग गोलंदाजीचा बादशहा ,सातारकर योगेश उर्फ...\nराष्ट्रपतींनी दिल्या पत्राद्वारे खा.श्रीनिवास...\nपृथ्वीराज चव्हाण यांनी अपघातग्रस्तांची केली आस्थेवाईकपणे...\nकराडात मृत पक्षी सापडत असल्याने घबराट\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jan 24, 2021 641\nपुणे येथून बेपत्ता असलेल्या इसमाचा शोध महाबळेश्वर...\nराष्ट्रपतींनी दिल्या पत्राद्वारे खा.श्रीनिवास...\nपृथ्वीराज चव्हाण यांनी अपघातग्रस्तांची केली आस्थेवाईकपणे...\nकराडात मृत पक्षी सापडत असल्याने घबराट\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jan 24, 2021 641\n‘मतदार राजा’ कुठं... कुठं शोधू तुला \nपुणे येथून बेपत्ता असलेल्या इसमाचा शोध महाबळेश्वर...\nएल सी बी ने दोन तासात खुनाला फोडली वाचा\nम'श्वरात इंधन दरवाढीविरोधात शिवसेना आक्रमक\n'वाघ' साहेब बोरगाव पोलिसांचे वागणं बरं नव्ह...\nदबंग पोलीस अधिकारी अरुण देवकर यांची सांगलीत एंट्री\nसांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थती...\nशिराळा विधानसभा मतदारसंघात कमळ फुलणार - देवेंद्र...\nसाखर कामगार संघटनेचा सरकारला इशारा\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 20, 2019 535\nपोषण उपक्रमात आयसीडीएस करवीर 2 प्रकल्प देशात...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 20, 2019 557\nमाळीनच्या धर्तीवर टेकवाडीचे पुनर्वसनासाठी प्रयत्नशील...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 20, 2019 587\nमहापुराने गिळंकृत केले अनेक संसार\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 14, 2019 833\nपूरग्रस्तांच्या मदतीवर सरकारची जाहिरात\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 10, 2019 684\nसोलापूरच्या गुरुजींना सात कोटींचा पुरस्कार\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अक्कलकोट मध्ये...\nप्रियकराला अडथळा नको म्हणून लक्ष्मी ने दिली उधार...\nअक्कलकोट तालुक्याला दोन नद्यांनी वेढले\nटेकवली परिसरात अवैध बांधकाम जोमात,प्रशासन कोमात\nबाबांना इन्कम टॅक्सचे बोलावणे आले\nकाकांचे विचार जोपासण्याचे काम उदयदादांकडून\nमोदी सरकारने लोकशाहीचा गळा घोटला\nअर्णब गोस्वामी यांना कोर्टाचा दिलासा, FIRवर तात्पुरती...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 1, 2020 228\nमहावितरण, अदानी, टाटा, बेस्ट कंपन्यांचं वीज बिल...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 1, 2020 247\nफेअर अँड लव्हली हे नाव बदलेल, पण गोरेपणाचं कौतुक...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 1, 2020 242\nकोरोना संकट : जगातले सगळे विषाणू गायब झाले तर...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 1, 2020 225\nप्लाझ्मा थेरपी : कोरोना व्हायरसवरचा हा उपचार...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 1, 2020 253\nदहशतवाद्यांनी महात्मा गांधींचे नष्ट केलेले भित्तिशिल्प...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Sep 11, 2019 441\nपाकिस्तानने दहशतवादी कारवायांसाठी मसूद अझहरची...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Sep 11, 2019 459\nDVM Special : अमेरिका - संघर्ष करणाऱ्या लेखकांकडून...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Sep 11, 2019 412\nरंजक... चिमुकल्याने लावला २७ वर्षांपासून बेपत्ता...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Sep 11, 2019 426\nयूएनएचआरसीय / काश्मीर भारताचाच भाग; पाक परराष्ट्र...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Sep 11, 2019 441\nव्यंगचित्र / कसं काय पाव्हणं \nव्यंगचित्र / कसं काय पाव्हणं \nव्हेंटिलेटरअभावी रुग्ण दगावल्यास प्रांताधिकार्यांना जबाबदार धरू\nव्हेंटिलेटरअभावी रुग्ण दगावल्यास प्रांताधिकार्यांना जबाबदार धरू\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 6, 2020 687\nप्रांताधिकारी उत्तम दिघे यांना निवेदन देताना प्रमोद पाटील व इतर\nदक्ष कराडकर ग्रुपच्यावतीने प्रांताधिकार्यांना निवेदनाद्वारे इशारा : उपाययोजना कमी पडत असल्याचाही केला आरोप\nशहरासह तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. परंतु, येथील कोविड हॉस्पिटलमधील व्हेंटिलेटर कमी पडत आहेत. अशातच याठिकाणी उपचारासाठी तालुक्याव्यतिरिक्त बाहेरूनही बाधित रुग्ण दाखल होत आहेत. यामुळे येथील रुग्णांना वेळेत व्हेंटिलेटर उपलब्ध होत नसून व्हेंटिलेटर बेड उपलब्ध न झाल्याने गेल्या 10 दिवसात शहरातील 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही बाब गंभीर असून जर यापुढे व्हेंटिलेटरअभावी एकाजरी रुग्णाच्या ��ीवितास काही झाले, तर याबाबत आपणास जबाबदार धरू, असा इशारा दक्ष कराडकर ग्रुपच्यावतीने प्रांताधिकारी उत्तम दिघे यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.\nशहरातील 6 कोरोना रुग्णांचा वेळेवर व्हेंटिलेटर बेड न मिळाल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याच्या पार्श्वभूमीवर बाधित रुग्ण व नातेवाईकांच्या होणाऱ्या गैरसोईबाबतची वेळीच दखल घेण्यात यावी, व व्हेंटिलेटरची संख्याही वाढवण्यात यावी, यासंदर्भात गुरुवारी 6 रोजी दुपारी प्रांताधिकारी उत्तम दिघे यांना दक्ष कराडकर ग्रुपच्यावतीने निवेदन देण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पाटील, जाबीर वाईकर, अजित पाटील, साबीरमिया मुल्ला, फिरोज मुल्ला उपस्थित होते.\nचोरे विभाग कोरोनाच्या दशहतीखाली,25 रुग्ण RAT टेस्ट मध्ये पॉझिटिव्ह\nचोरे विभागातील 19 कोरोनाबधित रुग्णांसह ,आज अखेर एकूण बधितांची संख्या झाली 53\nब्रह्मदास पतसंस्थेच्या वतीने दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा...\nखेड शिवापूर,आनेवाडी टाेल माफ करा ; वाहतुकदारांची मागणी\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 12, 2019 380\n#SangliFloods या पाच आंबेकऱ्यांमुळेच रेठरे हरणाक्षचे गावकरी...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 13, 2019 419\nकराडात मृत पक्षी सापडत असल्याने घबराट\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jan 24, 2021 651\nराष्ट्रपतींनी दिल्या पत्राद्वारे खा.श्रीनिवास पाटील यांना...\nकराड दक्षिणेत भाजपमध्ये येणाऱ्यांची मोठी लाट - डॉ. अतुल...\nपृथ्वीराज चव्हाण यांनी अपघातग्रस्तांची केली आस्थेवाईकपणे...\nजलसंचय: एक राष्ट्रीय कार्य\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 5, 2019 131\nएल सी बी ने दोन तासात खुनाला फोडली वाचा\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाल यात्रा रद्द : जिल्हा प्रशासनाचा...\nहणबरवाडी त्रिज्येतील 10 कि.मी. क्षेत्र सतर्क भाग म्हणून...\nजलसंचय: एक राष्ट्रीय कार्य\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 5, 2019 657\nकराडात मृत पक्षी सापडत असल्याने घबराट\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jan 24, 2021 651\nकराड तालुक्याला दिवसातला दुसरा धक्का,अजून सातजण बाधित\nकराड तालुक्यात ८ नवे कोरोना रुग्ण सातारा जिल्ह्याचा आकडा...\nघरी जाऊन अथवा बोलावून केस कापल्यास होणार गुन्हा :-एस. पी....\nउंब्रज मधील कोरोना बाधित निकट सहवासातील दोन जण कोरोना पॉझिटीव्ह\nएल सी बी ने दोन तासात खुनाला फोडली वाचा\nप्रीतिसंगम ऑनलाईन Dec 20, 2020 182\nलोकशाहीचे आकुंचन देशासाठी चिंताजनक\nप्रीतिसंगम ऑनलाईन Nov 7, 2020 151\nअनोख्या सत्���ाराने भारावल्या स्वच्छता ताई\nमोदी सरकारने लोकशाहीचा गळा घोटला\nशिवाजी विद्यापीठाचा स्टार,साताऱ्याच्या वीर अविनाश टकले\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 12, 2019 322\n1. महापूर ओसरल्यानंतर कोल्हापूर सांगलीतलं जनजीवन हळूहळू पूर्वपदावर, पेट्रोल,...\nअकोल्यात अवैध गर्भपाताचा गोरखधंदा, बोगस डॉक्टरसह नर्सिंग...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Jul 22, 2019 354\nअकोला : अवैध गर्भपाताच्या गोरखधंद्य़ाचा...\nहशीम अमलानं जेव्हा वनडेत विराट कोहलीला टक्कर देणारी कामगिरी...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 9, 2019 326\nमुस्लीम धर्माचं काटेकोर पालन करणाऱ्या हाशीम अमलाने क्रिकेटला अलविदा केल्यानंतर जगभरातले...\nदुखापतग्रस्त वारकऱ्यांची भिडे गुरुजींनी केली विचारपूस\nआतित गावाजवळ असलेल्या वारणानगर (लांडेवाडी) येथे 2 कोरोनाबाधित...\nयुतीत 2014 ला जिंकलेल्या जागांवर चर्चा नाही, चर्चा फक्त...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Aug 24, 2019 300\nनागपूर : युतीच्या जागावाटपावर 2014 ला जिंकलेल्या जागांवर चर्चा...\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक: 'एकनाथ खडसे आणि गिरिश महाजन...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Sep 1, 2019 289\nगिरीश महाजन जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि राज्याचे जलसंपदा मंत्री, पण तरीही आमच्या...\nलष्कराची PoKमध्ये कारवाई; २२ अतिरेकी ठार, कुपवाड्यात पाक...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Oct 20, 2019 220\nकाश्मीरमधील तंगधारमध्ये दहशतवाद्यांना घुसखोरीसाठी मदत करणाऱ्या पाकिस्तानी सैन्यानं...\nवडगाव उंब्रज येथील दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह; नऊ जणांचे...\nLIVE UPDATE | श्रीनगर : लाल चौक इथे दहशतवाद्यांचा ग्रेनेड...\nप्रीतिसंगम ऑनलाईन Nov 11, 2019 319\n'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला...\nकोरोनामुळे संपूर्ण राज्यातील शेतीव्यवस्था ढासळली आहे. त्यात शेतीमालालाही बाजारपेठ उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांचे हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. अशातच शेतमाल खरेदीवेळी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लुट होत असून ती न थांबवल्यास व संघटनेच्या अन्य मागण्या मान्य न\nआम्ही केलेले वृत्तांकन किती आवडते हे दाखवण्याचा अट्टाहास केव्हा ना केव्हा भारी पडणारच होता अधिकाधिक जाहिराती पदरी पाडून घेण्यासाठी कृत्रिमरीत्या ‘टीआरपी’(टेलिव्हीजन रेटिंग पॉइंट) वाढवणाऱ्या वाहिन्यांचे मुंबई पोलिसांनी बिंग फोडले आहे. जाहीराती मिळवण्यासा\nकोरोना विषाणूच्या या आपत्तीवेळी सरकारच्या बरोबरीने काँग्रेस पक्षानेही सर्व प्रकारची मदत करण्याचा निर्णय घेतला असून याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आता कोरोना विरोधातील लढाईसाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्य\nअसा सल्ला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला आहे.देवस्थान ट्रस्टच्या सोन्यावर सरकारने कर्ज घेतले तर सध्या काही रक्कम उभारता येऊ शकते.\nएवढाच काय तो फरक बाकी दुध उत्पादकांचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. भाजपच्या कार्यकाळात दुग्ध उत्पादकांचा दुध दराचा प्रश्न सुटला होता\nमराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. परंतु\nअसे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. स्वातंत्र्यदिनीच कोरोनाच्या लसीचे लॉन्चिंग करण्याचा काय मतलब आहे\nराज्यातील अनेक कोविड सेंटरमध्ये महिला अत्याचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या हे प्रकारे रोखण्यासाठी प्रत्येक कोविड सेंटरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत. तसेच महिला रुग्णांच्या सुरक्षिततेकरिता त\nभारतात कोरोनाच्या महामारीमुळे अर्थव्यवस्था डबघाईला आली असताना लॉकडाऊनच्या काळात कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात पाच टप्प्यांचे लॉकडाऊन जाहीर केले. परंतु त्याचा कोणताच फायदा नागरिकांना झालेला नाही\nअशी भुमिका मराठा बांधवांनी घेतली आहे.\nअशी मागणी भीम आर्मी पश्चिम महाराष्ट्रचे अध्यक्ष जावेद नायकवडी यांनी केली आहे.\nराहुल गांधी आणि त्यांच्या टीमने पॉडकास्टद्वारे लोकांशी संवाद हा उपक्रम कॉंग्रेसला बरेच यश देणारा असेल. या माध्यमातून लोकांना विरोधी पक्षाची नेमकी बाजू समजावी\nविधानसभा निवडणुकीपूर्वी शिवेंद्रराजे भोसले हे राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपच्या तंबूत डेरेदाखल झाले होते. त्यावेळी राष्ट्रवादीने सातारा हा महत्वाचा बालेकिल्ला समजून तत्कालीन सत्ताधारी भाजपशी लढण्याचा निश्चय केला होता. शरद पवार यामुळे खचले नाहीत तर राष्ट्रव\nगेल्या दिड वर्षांत कराड तालुक्यारतील ३० सहकारी संस्था दिवाळखोरीत निघाल्या आहेत. ज्या शहरामध्ये सर्वप्रथम सहकाराची चळवळ सुरु झाली\nसंपादक- शशिकांत पाटील दैनिक प्रीतिसंगम पत्ता - गोदावरी प्लाझा, हेड पोस्टाजवळ, शनिवार पेठ कराड- 415 110 जि. सातारा. Phone No. 02164 - 227725 Fax No. 226925 Email: pritisangamkarad@gmail.com\nराहुल गांधींनी ट्वीट केलेल्या आसाम-बिहारच्या फोटोंचं सत्य\nखुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या समस्यांवर तोडगा काढणार...\nमाहिती अधिकाराचा वापर केल्याचा राग, लातुरात भाजप कार्यकर्त्याचा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00760.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekachdheya.page/2020/07/e1Zw0q.html", "date_download": "2021-01-28T08:29:05Z", "digest": "sha1:DNLTQZ6PBLIX4LBI5IP6YY2CIUDFIPX2", "length": 8284, "nlines": 43, "source_domain": "www.ekachdheya.page", "title": "निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसान भरपाई वाटपाचे काम समाधानकारक", "raw_content": "\nनिसर्ग चक्रीवादळाच्या नुकसान भरपाई वाटपाचे काम समाधानकारक\nJuly 17, 2020 • महेश आनंदा लोंढे\nउर्वरित मदत वाटपाचे कामही तातडीने आणि व्यवस्थित पूर्ण करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nमुंबई : निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित कुटुंबांना नुकसानभरपाई देण्याचे काम व्यवस्थित सुरू आहे यावर समाधान व्यक्त करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदतीचे उर्वरित कामही लवकरात लवकर पूर्ण होईल असे पाहण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले.\nनिसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसान भरपाईबाबत आढावा घेण्यासाठी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीत मुख्यमंत्री श्री.ठाकरे बोलत होते. या बैठकीस मुख्य सचिव संजय कुमार , मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर, कोकण विभागीय आयुक्त लोकेशचंद्र व संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी उपस्थित होते.\nमुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, रायगड रत्नागिरी व सिधुदुर्गमध्ये निसर्ग चक्रीवादळामुळे प्रचंड नुकसान झाले होते. त्या नुकसानग्रस्तांना मोठ्या प्रमाणात मदत देण्यात आली आहे. अद्यापही मदत देण्याचे काम सुरूच आहे. नुकसानग्रस्तांना उर्वरित मदतही तात्काळ देण्यात यावी यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर काम करावे.कुठलाही नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी असे निर्देश ही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.\nकोकणात सध्या पाऊस सुरू आहे त्यामुळे निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या रस्ते वीज पुरवठा मोबाईल कनेक्टिव्हीटी पूर्ववत करण्यात अडचण येत असली तरी या मधील प्रलंबित कामे ही लवकरात लवकर पूर्�� करण्यास प्रशासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले\nनिसर्ग चक्रीवादळामुळे रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यासाठी तेथील जिल्हाधिकाऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून व राज्य शासनाच्या निधीमधून विशेष निधी मंजूर करण्यात आला आहे, त्याचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला.\nरायगड जिल्हासाठी 372 कोटी 97 लाख 16 हजार, रत्नागिरीसाठी\n116 कोटी 78 लाख 69 हजार, आणि सिधुदुर्गसाठी\n37 . 19 लाख असे 490 कोटी 13 लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे.\n१.रायगड जिल्ह्यासाठी रु.३७२.९७ कोटी इतका निधी वितरीत करण्यात आला आहे.\n१. रत्नागिरी जिल्ह्यासाठी रु.११६.७८ कोटी इतका निधी वितरीत करण्यात आला आहे.\n१. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी रु. ३७.१९ लाख इतका निधी वितरित करण्यात आला आहे.\nवृक्ष लागवड आवड म्हणून नव्हे तर गरज म्हणून हवी; राज्यात सुरू करणार मोठी मोहीम – मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच\nJanuary 22, 2021 • महेश आनंदा लोंढे\nयुवकांनी धैर्य आणि निष्ठेनं देशकार्यात योगदान द्यावं पंतप्रधान यांचं आवाहन\nJanuary 22, 2021 • महेश आनंदा लोंढे\nदेशभरातील १० लाखांहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण\nJanuary 22, 2021 • महेश आनंदा लोंढे\nदेशभरातील विद्यार्थ्यांना लागलीय शाळेत जाण्याची ओढ\nJanuary 20, 2021 • महेश आनंदा लोंढे\nयूनियन बँकेने आंध्र बँकेच्या सर्व शाखांचे आयटी इंटिग्रेशन केले पूर्ण\nJanuary 27, 2021 • महेश आनंदा लोंढे\nभारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00760.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/shivsena-criticized-on-bihar-dgp-gupteshawr-pandye-kangna-ranaut-and-bjp-through-saamana-editorial-127782395.html", "date_download": "2021-01-28T09:49:17Z", "digest": "sha1:3Y4N3WENUHFPP2ZF6AO7NIL3A5TGOWSO", "length": 15107, "nlines": 62, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Shivsena criticized on BIhar DGP Gupteshawr Pandye, kangna ranaut and BJp through saamana editorial | मागच्या शंभर दिवसांत महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांची यथेच्छ बदनामी करणारे गुप्तेश्वरी नट्या आणि ‘गुप्तेश्वर’आता कोणते प्रायश्चित्त घेणार; मुखपत्रातून शिवसेनेचा थेट सवाल - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरात��ल ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nशिवसेनेचे टीकास्त्र:मागच्या शंभर दिवसांत महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांची यथेच्छ बदनामी करणारे गुप्तेश्वरी नट्या आणि ‘गुप्तेश्वर’आता कोणते प्रायश्चित्त घेणार; मुखपत्रातून शिवसेनेचा थेट सवाल\nसुशांतच्या कुटुंबाने त्यासाठी मुंबई पोलिसांचे आभारच मानायला हवेत, शिवसेनेचा सल्ला\nहाथरस अत्याचार त्यापाठोपाठ अभिनेता सुशांतसिंह प्रकरणात ‘एम्स’च्या अहवालामुळे मिळालेला दिलासा यामुळे गेले तीन महिने बॅकफूटवर गेलेल्या शिवसेनेने आता पुन्हा भाजपवर आक्रमकपणे हल्ले चढवण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखात सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून आरोप करणाऱ्या भाजप नेते आणि बिहारचे माजी पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सोबतच हाथरस प्रकरणात मौन बाळगल्यामुळे कंगना रनोटला देखील धारेवर धरले. ज्यांनी त्या मुलीवर बलात्कार केला ते या नटीबाईचे भाईबंद आहेत का असा थेट सवाल कंगना रनोटला विचारला आहे.\n‘एम्स’ने सुशांतप्रकरणी जो अहवाल दिला, तो अंध भक्त नाकारणार आहेत काय सुशांत राजपूतच्या दुर्दैवी मृत्यूस 110 दिवस झाले. या काळात मुंबई पोलिसांची ज्यांनी यथेच्छ बदनामी केली, मुंबई पोलिसांच्या तपासावर ज्यांनी रोज प्रश्नचिन्ह निर्माण केले त्या राजकीय पुढाऱ्यांनी, कुत्र्यासारख्या भुंकणाऱ्या गलिच्छ वृत्तवाहिन्यांनी महाराष्ट्राची माफीच मागायला हवी. ज्यांनी मागच्या शंभर दिवसांत महाराष्ट्राची, मुंबई पोलिसांची यथेच्छ बदनामी केली, अशा गुप्तेश्वरी नट्या आणि ‘गुप्तेश्वर’आता कोणते प्रायश्चित्त घेणार आहेत सुशांत राजपूतच्या दुर्दैवी मृत्यूस 110 दिवस झाले. या काळात मुंबई पोलिसांची ज्यांनी यथेच्छ बदनामी केली, मुंबई पोलिसांच्या तपासावर ज्यांनी रोज प्रश्नचिन्ह निर्माण केले त्या राजकीय पुढाऱ्यांनी, कुत्र्यासारख्या भुंकणाऱ्या गलिच्छ वृत्तवाहिन्यांनी महाराष्ट्राची माफीच मागायला हवी. ज्यांनी मागच्या शंभर दिवसांत महाराष्ट्राची, मुंबई पोलिसांची यथेच्छ बदनामी केली, अशा गुप्तेश्वरी नट्या आणि ‘गुप्तेश्वर’आता कोणते प्रायश्चित्त घेणार आहेत असा थेट सवाल शिवसेनेने अग्रलेखात ��पस्थितीत केला आहे.\n'सत्य हे कधीच दडपता येत नाही. सुशांत सिंहप्रकरणी हे सत्य अखेर बाहेर आलेच आहे. याप्रकरणी ज्यांनी महाराष्ट्राची यथेच्छ बदनामी केली, त्यांचे पुरते वस्त्रहरणच झाले आहे. सत्य आता ‘एम्स’ने बाहेर आणले. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने गळफास घेऊन आत्महत्याच केली. त्याचा खून वगैरे झाला नाही असे सत्य पुराव्यासह ‘एम्स’चे डॉ. सुधीर गुप्ता यांनी समोर आणले आहे. डॉ. गुप्ता हे शिवसेनेच्या वैद्यकीय विभागाचे प्रमुख नाहीत. त्यांचा मुंबईशीही तसा संबंध दिसत नाही. डॉ. गुप्ता हे ‘एम्स’च्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख आहेत. याच ‘एम्स’मध्ये गृहमंत्री अमित शहा हे उपचारांसाठी दाखल झाले व बरे होऊन घरी परतले. ज्या ‘एम्स’वर देशाच्या गृहमंत्र्यांचाच विश्वास आहे, त्या ‘एम्स’ने सुशांतप्रकरणी जो अहवाल दिला, तो अंध भक्त नाकारणार आहेत काय' असा सणसणीत टोला सेनेनं भाजपला लगावला आहे.\n'एखाद्या तरुणाचा अशा प्रकारे मृत्यू होणे हे केव्हाही वाईटच. सुशांत वैफल्य, नैराश्याने ग्रासलेला होता. आयुष्याची उताराला लागलेली गाडी त्याला सावरता येत नव्हती. त्या धडपडीत तो भयंकर अशा अमली पदार्थांच्या नशेच्या आहारी गेला व एक दिवस गळफास घेऊन त्याने जीवन संपवले. मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास काटेकोरपणे करतच होते. मुंबई पोलीस हे जगातले सर्वोत्तम पोलीस दल आहे, पण मुंबई पोलीस लपवाछपवी करीत आहेत, कुणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत असा धुरळा उडवला. त्यात बिहारच्याच नव्हे, तर देशभरातील काही गुप्तेश्वरांचा गुप्तरोग बळावला' असा सणसणीत टोला सेनेनं भाजप नेत्यांना लगावला.\n'सुशांतच्या पाटण्यातील कुटुंबाचा वापर स्वार्थी, लंपट राजकारणासाठी करून केंद्राने हा तपास सीबीआयकडे ज्या जलदगतीने पोहोचवला ते पाहता ‘बुलेट ट्रेन’चा वेगही मंद पडला असेल. मुंबई पोलिसांनी तपासात जी नैतिकता व गुप्तता दाखवली ती एखाद्याचे मृत्यूनंतर धिंडवडे निघू नयेत यासाठीच, पण सीबीआयने मुंबईत येऊन तपास सुरू करताच पहिल्या 24 तासांतच सुशांतचे ‘गांजा’, ‘चरस’ प्रकरण बाहेर काढले. सुशांत हा एक चारित्र्यहीन, उडाणटप्पू तरुण कलाकार असल्याचे चित्र सीबीआय तपासानंतर बाहेर पडले. बिहारच्या पोलिसांना तपासात हस्तक्षेप करू दिला असता तर कदाचित सुशांत व त्याच्या कुटुंबाचे रोजच धिंडवडे निघाले असते. बिह���र राज्याने व सुशांतच्या कुटुंबाने त्यासाठी मुंबई पोलिसांचे आभारच मानायला हवेत', असा सल्लाच सेनेने सुशांतच्या कुटुंबीयांना दिला.\n'बिहार निवडणुकीत प्रचाराचा कोणताही मुद्दा नसल्याने नितीश कुमार व तेथील राजकारण्यांनी हा मुद्दा उचलला. त्यासाठी राज्याचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर यांना वर्दीतच नाचायला लावले व शेवटी हे महाशय नितीश कुमार यांच्या पक्षात सामील झाल्याने एक प्रकारे खाकी वर्दीचेच वस्त्रहरण झाले' असा टोला सेनेने गुप्तेश्वर पांडे यांना लगावला.\n'रिया चक्रवर्तीने सुशांतला विष देऊन मारले हा ‘बनाव’सुद्धा चालला नाही, पण सुशांत ‘ड्रग्ज’ घेत होता व त्याला ते मिळवून दिले म्हणून अखेर त्या रिया चक्रवर्तीला तुरुंगात टाकले. सुशांतवर मृत्यूनंतर हाच खटला चालवण्याची कायदेशीर व्यवस्था असती तर ‘ड्रग्ज’ प्रकरणात सुशांतवर अमली पदार्थ सेवनाचा खटला चालला असता. सुशांतच्या मृत्यूचे ज्यांनी भांडवल केले, मुंबईला पाकिस्तानची, बाबराची उपमा दिली त्या नटीबाई आता कोणत्या बिळात लपल्या आहेत हाथरसमध्ये एका तरुण मुलीवर बलात्कार करून मारले, तेथील पोलिसांनी त्या मुलीचा देह विटंबना करून काळोखात जाळला याबद्दल त्या नटीने डोळ्यात ग्लिसरीन घालूनसुद्धा दोन अश्रू ढाळले नाहीत. ज्यांनी त्या मुलीवर बलात्कार केला ते या नटीबाईचे भाईबंद आहेत का हाथरसमध्ये एका तरुण मुलीवर बलात्कार करून मारले, तेथील पोलिसांनी त्या मुलीचा देह विटंबना करून काळोखात जाळला याबद्दल त्या नटीने डोळ्यात ग्लिसरीन घालूनसुद्धा दोन अश्रू ढाळले नाहीत. ज्यांनी त्या मुलीवर बलात्कार केला ते या नटीबाईचे भाईबंद आहेत का ज्या पोलिसांनी त्या मुलीस जाळले ते पोलीस त्या नटीबाईचे घरगडी आहेत काय ज्या पोलिसांनी त्या मुलीस जाळले ते पोलीस त्या नटीबाईचे घरगडी आहेत काय असा थेट सवाल कंगना रनोटला विचारला आहे.\n'ज्यांनी मागच्या शंभर दिवसांत महाराष्ट्राची, मुंबई पोलिसांची यथेच्छ बदनामी केली, अशा गुप्तेश्वरी नट्या आणि ‘गुप्तेश्वर’ आता कोणते प्रायश्चित्त घेणार आहेत जे महाराष्ट्राच्या, मराठी माणसाच्या वाटेला गेले, त्यांचे साफ वाटोळे होते. बेइमान, हरामखोरांनी हे आता तरी समजून घ्यावे. हाथरस बलात्कार प्रकरणात शेपूट घालून बसणाऱ्यांनी महाराष्ट्राच्या मर्दानगीची परीक्षा घेऊ नये, असा इशाराही सेनेने दिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00761.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://sthairya.com/greetings-from-deputy-chief-minister-ajit-pawar-on-the-occasion-of-lokmanya-tilak-s-centenary/", "date_download": "2021-01-28T07:27:54Z", "digest": "sha1:MUOUCKQYB37S443PAXZKREQRAMXLMRKB", "length": 12859, "nlines": 130, "source_domain": "sthairya.com", "title": "लोकमान्य टिळकांच्या स्मृतीशताब्दीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन - स्थैर्य", "raw_content": "\nसातारा – जावळी – कोरेगाव\nवाई – महाबळेश्वर – खंडाळा\nमुंबई – पुणे – ठाणे\nरायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग\nसातारा – जावळी – कोरेगाव\nवाई – महाबळेश्वर – खंडाळा\nमुंबई – पुणे – ठाणे\nरायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग\nलोकमान्य टिळकांच्या स्मृतीशताब्दीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन\nदैनिक स्थैर्यच्या अधिकृत WhatsApp ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.\nस्थैर्य, मुंबई, दि. 1 : लोकमान्य टिळक यांच्या स्मृतीशताब्दीच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केले असून लोकमान्य टिळकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा, सार्वजनिक उत्सवांच्या माध्यमातून उभारलेली लोकचळवळ, त्यांचे राष्ट्रभक्तीचे विचार आपल्या सर्वांना देशासाठी काम करण्याची सदैव प्रेरणा देत राहतील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकमान्य टिळकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.\nलोकमान्य टिळकांच्या स्मृतीशताब्दीनिमित्त अभिवादन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, लोकमान्यांनी या देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्वं केलं. देशवासियांच्या मनात राष्ट्रभक्तीची भावना निर्माण करुन एकजूट करण्याचं मोठं काम त्यांनी केलं. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना केली. देशासाठी तुरुंगवास भोगला. लोकमान्य टिळकांसारख्या देशभक्तांमुळे आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचं, स्वराज्याचं रुपांतर सुराज्यात करण्याचा आपण निर्धार करुया, असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.\nदैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n‘ईद-उल-अजहा’ तथा ‘बकरी ईद’निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभेच्छा\nलोकशाहीर अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन\nलोकशाहीर अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन\nखरेदी विक्री संघानी उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यासाठी नवनवीन संकल्पना अंमलात आणाव्यात – पालकमंत्री जयंत पाटील\nमहाराष्ट्राच्या पाच बालकांची प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी निवड\nअमोल कोल्हे आणि चंद्रकांत पाटील यांच्या नावाने फसवणुकीचा प्रयत्न; एकाला अटक\nछातीत दुखत असल्याने सौरव गांगुली पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल; 2 जानेवारी रोजी आला होता हार्टअटॅक\nअमेरिकी फेडरल रिझर्व्ह पॉलिसीच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात घसरण\nफलटण मध्ये वेलकेअर फार्मसी नावारूपास येईल : श्रीमंत संजीवराजे\nप्रजासत्ताक दिनानिमित्त प्रांताधिकाऱ्यांच्या हस्ते फलटण तालुक्याचे मुख्य शासकीय ध्वजारोहण\nसौ.प्रगती कापसे यांच्याकडून माहेरवासीयांचा यथोचित सत्कार\nप्रजासत्ताक दिनानिमित्त सचिन यादव यांच्या कल्पनेतून रक्तदान शिबीर संपन्न; के. बी. एक्स्पोर्टमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा\nनवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनो मिळालेल्या संधीचं सोनं करा : श्रीमंत रामराजे\nहे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातम��दार अथवा जाहिरातदारच आहे.\nमुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा\nसातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002\nसातारा – जावळी – कोरेगाव\nवाई – महाबळेश्वर – खंडाळा\nमुंबई – पुणे – ठाणे\nरायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग\nWhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00761.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://hebaghbhau.com/tag/logo/", "date_download": "2021-01-28T07:56:38Z", "digest": "sha1:GI3NCQSH4WEXQRWXCKYNH2QMRS7NNZ7T", "length": 2073, "nlines": 20, "source_domain": "hebaghbhau.com", "title": "logo Archives - HeBaghBhau.Com", "raw_content": "\nSelect Author admin Amol Kachare Anup Kulkarni Kartik Pramod Prasad Vaibhav Select Category आंतरराष्ट्रीय आरोग्य क्रीडा फूड मनोरंजन महत्वाचे महाराष्ट्र राष्ट्रीय लेटेस्ट विशेष व्हायरल\nमहिंद्रा कंपनीचा लोगो रिक्षावर पाहून कंपनीच्या मालकाने जे केले ते पाहून तुम्हाला हि आश्चर्य होईल\nमहिंद्रा आणि महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा नेहमीच सोशल मीडियावर खूपच ऍक्टिव्ह असतात. आपल्या बिनधास व्यक्तिमत्वामुळे आणि कणखर निर्णय क्षमतेमुळे ते नेहमीच चर्चेत असतात. आपल्या फॅन्सना आनंद महिंद्रा नेहमीच सोशल…\nहे बघ भाऊ डॉट कॉम वर तुम्ही आपल्या मराठी भाषेत रोज विविध महत्वाच्या गोष्टी वाचू शकाल – सोशल मीडियावरील इतर बाबीसाठी आम्हाला फेसबुक आणि इंस्टाग्राम वर नक्की फॉलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00762.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/kirit-somaiyas-serious-allegations-against-shiv-sena/", "date_download": "2021-01-28T09:24:52Z", "digest": "sha1:B3Z5CGKYT6SH6HX3LNYAA6RFA6CEIFLD", "length": 8592, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मनी लॉण्ड्रिंगसारख्या प्रकरणात शिवसेना पटाईत आहे : सोमय्या", "raw_content": "\nलातुरच्या सृष्टीचा नॉनस्टॉप लावणीचा विश्वविक्रम\nअयोध्येत बांधल्या जाणाऱ्या मशिदीत नमाज अदा करणे हे हराम आहे : ओवेसी\nखा.भावना गवळी व भाजप आ.राजेंद्र पाटणी यांच्यात जोरदार खडाजंगी\nपुण्यातील मुळा-मुठाचा चेहरा-मोहरा बदलणार, नितीन गडकरींची मोठी घोषणा\nमुंबईला महाराष्ट्रापासून तोडणे हा भारतीय जनता पार्टीचा छुपा अजेंडा; शिवसेनेचा घणाघात\nमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी ठाकरे आहेत हे कर्नाटक सरकारने विसरू नये; राऊतांनी ठणकावलं\nमनी लॉण्ड्रिंगसारख्या प्रकरणात शिवसेना पटाईत आहे : सोमय्या\nमुंबई- शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या ठाण्याती��� घरी आणि कार्यालयात अंमलबजावणी संचालनालयाचं पथक पोहोचलं आहे. ईडीने नेमक्या कोणत्या प्रकरणाच्या तपासासाठी ईडीचं पथक सरनाईक यांच्या घरी आणि कार्यालयात पोहोचलं आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही.\nदरम्यान प्रताप सरनाईक सध्या देशाबाहेर आहेत. महत्त्वाचं म्हणजे सरनाईक यांच्याव्यतिरक्त शिवसेनेचे आणखी काही नेते ईडीच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह मुंबईत इतर 10 ठिकाणी ईडीची छापेमारी सुरु आहे. मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी ही कारवाई सुरु असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरीही ईडीने छापे मारले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.\nदरम्यान, ईडीची ही कारवाई राजकीय सुडापोटी करण्यात आली आहे, अशी प्रतिक्रिया प्रताप सरनाईक यांनी दिली.न्यूज 18 लोकमतशी बोलत असताना प्रताप सरनाईक यांनी ईडीच्या कारवाईचा निषेध केला आहे. ‘मी सध्या मुंबईच्या बाहेर आहे. मला ईडीकडून कोणतीही नोटीस देण्यात आली नव्हती. पण तरीही छापा टाकण्यात आला आहे, असा आरोप सरनाईक यांनी केला आहे.\nभारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सरनाईक यांच्या घरी आणि कार्यालयात सुरू असलेल्या छापेमारीचं स्वागत केले आहे. मनी लॉण्ड्रिंगसारख्या प्रकरणात शिवसेना पटाईत आहेत. त्यांचे मुखिया यामध्ये अग्रेसर आहेत. त्यामुळे मला याबद्दल कोणतंही आश्चर्य वाटत नाही. मुंबई महापालिकेत माफिया राज असल्याचा आरोप मी आधीही केला आहे. पालिकेतून कंत्राट, भागिदारीतून प्रचंड पैसा येत असतो असा आरोप देखील त्यांनी केलाय.\nरामदास आठवलेंच्या नेतृत्वात वीजबिल 50 टक्के माफ करण्यासाठी रिपाइंचे उद्या आंदोलन\nवीज बिल माफी न केल्यास आणखी तीव्र आंदोलनाचा बावनकुळे यांचा इशारा\nईडीची ही कारवाई राजकीय सुडापोटी करण्यात आली, प्रताप सरनाईक यांचा गंभीर आरोप\n“जिन्नांची भाषा बोलणाऱ्या ओवेसींना दिलेलं प्रत्येक मत हे भारतविरोधी”\nकोरोनापासून बचाव करण्यासाठी बाळासाहेब थोरातांनी सांगितले हे उपाय\nलातुरच्या सृष्टीचा नॉनस्टॉप लावणीचा विश्वविक्रम\nअयोध्येत बांधल्या जाणाऱ्या मशिदीत नमाज अदा करणे हे हराम आहे : ओवेसी\nखा.भावना गवळी व भाजप आ.राजेंद्र पाटणी यांच्यात जोरदार खडाजंगी\nलातुरच्या सृष्टीचा नॉनस्टॉ��� लावणीचा विश्वविक्रम\nअयोध्येत बांधल्या जाणाऱ्या मशिदीत नमाज अदा करणे हे हराम आहे : ओवेसी\nखा.भावना गवळी व भाजप आ.राजेंद्र पाटणी यांच्यात जोरदार खडाजंगी\nपुण्यातील मुळा-मुठाचा चेहरा-मोहरा बदलणार, नितीन गडकरींची मोठी घोषणा\nमुंबईला महाराष्ट्रापासून तोडणे हा भारतीय जनता पार्टीचा छुपा अजेंडा; शिवसेनेचा घणाघात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00762.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:Yugant.pdf/116", "date_download": "2021-01-28T10:04:46Z", "digest": "sha1:YDL5WJAI2S2N7UOAPDZIJNFKGXOHWLJF", "length": 5068, "nlines": 64, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:Yugant.pdf/116 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे\nकाही वास्तू मोठ्या थाटात सुरू होऊन अपशकुनी व दुर्दैवी ठरतात. आतून उद्ध्वस्त झालेला, फुटलेल्या बुरुजातून आतले मातीचे भरताड दाखवीत असलेला शनिवारवाडा हे माझ्या डोळ्यांसमोरचे सर्वांत अर्वाचीन उदाहरण आहे. वाडा बांधणा-याला व त्याच्या मागाहून येणा-या कर्त्या पुरुषांना त्या वाड्यात सुख लाभले नाही व मूळ वास्तूही हीन-दीन अवस्थेत कशीबशी तग धरून आहे. पण ह्या वाड्यात निदान पाच पिढ्या नांदल्या. ह्याहीपेक्षा वैभवशाली, अपशकुनी व क्षणभंगुर वास्तू आज महाभारत वाचताना डोळ्यांपुढे उभी राहते आहे. ती म्हणजे इंद्रप्रस्थ किंवा खांडवप्रस्थ नगरातील मयसभा व खुद्द ते नगरही. पांडवांनी आपल्या संपत्तीचे नेत्रदीपक पण हृदयदाहक प्रदर्शन ह्या सभेत केले. ते प्रदर्शन क्षणभंगुरच ठरले. सभा बांधल्यावर पांडव तेरा-चौदा वर्षेही इन्द्रप्रस्थाला राहिले नाहीत. क्रौर्यात मयसभेचा जन्म झाला. फाशांच्या उन्मादात तिचा अंत झाला.\nमहाभारतात मयसभेच्या जन्माची कथा सांगितलेली आहे ती अशी : द्रौपदीच्या लग्नानंतर पांडवांचे पारडे एकदम जड झाले.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १० मे २०२० रोजी १७:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00762.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:Yugant.pdf/31", "date_download": "2021-01-28T08:59:27Z", "digest": "sha1:I4MBWWGM2TN4HWCXG33HDHKJY2R3E6XR", "length": 6468, "nlines": 62, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:Yugant.pdf/31 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे\nअसेही सत्यवतीला व भीष्माला वाटले असले पाहिजे. भीष्माच्या पत्रिकेत राजयोग नव्हता, पण अधिकारयोग मात्र भरपूर होता. ह्या अशा तऱ्हेच्या निवडीमुळे भीष्माच्या अधिकारालाही तडा गेला नाही व ब्रह्मचर्याची भूमिकाही शाबूत राहिली. हे झाले राजकारण. पण हे वर्तन मानवी मूल्यांच्या दृष्टीने गर्ह्य ठरते ते ठरतेच.\nशिशुपाल भीष्माला शिव्या घालताना ‘प्राज्ञमानिन्’- स्वतःला मोठा शहाणा समजणारा- असे विशेषण लावतो. सर्व स्वार्थ नष्ट झालेला. अत्यंत शहाणा, सत्यप्रतिज्ञ व दुस-याची काळजी वाहणारा असा भीष्माचा लौकिक होता. स्वतः भीष्मही हीच भूमिका हिरीरीने पार पाडीत होता. मनुष्य स्वतःसाठी म्हणून जेव्हा काही करीत असतो, तेव्हा त्याच्या कृतीला मर्यादा असतात, त्याच्या कृतीचे मूल्यमापनही जोखून तोलून होत असते. पण एकदा का त्यागाची भूमिका घेतली, उपकाराची भूमिका घेतली, म्हणजे त्याच्या कृत्यांना सामान्य मर्यादा नाहीशी होते एरवी चार लोकांचे दडपण असलेला माणूस बेफिकीर वागतो, जुलमी वर्तन करू शकतो. क्रांती करावी-पददलितांसाठी बंड म्हणून उभारावे व त्यात मानवांचा संहार व्हावा, असे कितीदा तरी घडले आहे. फ्रेंच किंवा रशियन राजांनी केला नसेल एवढा संहार फ्रेंच व रशियन राज्यक्रांतीत झाला. ही हत्या करणारे महात्मे होते, गरिबांसाठी लढत होते. मनुष्य स्वतःसाठी जे करीत नाही ते देशासाठी, समाजासाठी, इतरांसाठी करू शकतो. ध्येयवादी, स्वातंत्र्यवादी देशभक्त, देवभक्त लोक जेवढा अन्याय करू शकतात. तेवढा इतर करू शकत नाहीत. त्यातून तो ध्येयवादी ‘प्राज्ञमानिन्', केवळ कुळाच्या कल्याणाची चिंता वाहणारा असा असला, म्हणजे सद्सदविवेक राहत नाही. अशी तर अवस्था भीष्माची झाली नाही ना\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १० मे २०२० रोजी १०:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00762.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://newsjalna.com/Clothing-Shoes-&-Accessories-Hawaii-Sleeve-Shirt-Under-169189-Activewear-Tops/", "date_download": "2021-01-28T08:53:04Z", "digest": "sha1:Z4FAVP722GSX3N7HMWNNX6RZ5ATRBJ4F", "length": 23094, "nlines": 204, "source_domain": "newsjalna.com", "title": " Under Armour Project Rock Dwayne Johnson Wresting Out Of Hawaii 3/4 Sleeve Shirt", "raw_content": "\nभोकरदन येथे ट्रक खाली चिरडुन एकाचा जागीच मृत्यू,तर एक महिला जखमी\nमंठा तालुक्यातील तळणी बस स्टँन्ड भागात इटालियन पेवर ब्लाॅक बसवा – पवार\nजि.प.सदस्य ते आरोग्यमंत्री : ना.राजेशभैय्या टोपे यांचा थक्क करणारा प्रवास :जागतिक स्तरावर दखल\nशिक्षक पतसंस्थेतील संकल्प कल्याण निधीची चौकशी करा.\nगोर सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अमोल राठोड\nकुंभार पिंपळगाव येथील अतिक्रमण हटविले; रस्त्याने घेतला मोकळा श्वास\nऔरंगाबाद जिल्ह्यात 44606 कोरोनामुक्त, 422 रुग्णांवर उपचार सुरू\nशेतीच्या वादात पुतन्याचा डोक्यात फावड्याने वार करुन केला खुन\nजालना जिल्ह्यात १५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह .\nप्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर आठशे पिशव्या रक्त संकलन\nगोर सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अमोल राठोड\nप्रतिनिधी/कुलदीप पवार घनसावंगी तालुक्यातील विरेगाव तांडा येथील गोरसेनेचे अमोल राठोड यांची जालना जिल्ह्याच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे सदर्भित नियुक्ती…\nकुंभार पिंपळगाव येथील अतिक्रमण हटविले; रस्त्याने घेतला मोकळा श्वास\nकुलदीप पवार/ प्रतिनिधीघनसावंगी तालुक्यातील जाणारा अंबड पाथरी महामार्गाचे काम सुरू असून कुंभार पिंपळगाव येथील मार्केट कमिटी भागातील अतिक्रमण काढण्यात आले…\nऔरंगाबाद जिल्ह्यात 44606 कोरोनामुक्त, 422 रुग्णांवर उपचार सुरू\nऔरंगाबाद, दिनांक 10 (न्यूज ब्युरो) : औरंगाबाद जिल्ह्यात आज 36 जणांना (मनपा 25, ग्रामीण 11) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 44606…\nशेतीच्या वादात पुतन्याचा डोक्यात फावड्याने वार करुन केला खुन\nभोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे शेतीच्या वादातून शनिवारी (दि.०९) सायं. ५.३० वाजेच्या सुमारास चुलत्या-पुतन्यामध्ये हाणामारी झाली होती.या हाणामारीत पुतणे कौतिकराव आनंदा…\nजालना जिल्ह्यात १५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह .\nन्यूज जालना दि. १० :जालना जिल्ह्यात रविवारी १५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे .दरम्यान रविवारी उपचारानंतर कोरोनामुक्त झालेल्या १० जणांना…\nप्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर आठशे पिशव्या रक्त संकलन\nमहाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने रक्���दानाचा विक्रम मुंबई(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात विविध ठिकाणी…\nभोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे शेतीच्या वादातुन खुन\nमाहोरा : रामेश्वर शेळके भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे शेतीच्या वादातून सख्या चुलत्याने शिक्षक असलेल्या कौतिकराव आनंदा गावंडे वय 37 या…\nपरतुरात माजीसैनिक प्रशांत पुरी यांचा सत्कार\nदीपक हिवाळे /परतूर न्यूज नेटवर्कभारतीय सैन्यात कार्यरत असलेले सैनिक प्रशांत चंद्रकांत पुरी यांचा सेवानिवृत्त झाल्याबद्दल माजीसैनिक संघटनेच्या वतीने रविवारी सत्कार…\nकोरोनाची लस घेतल्या नंतर धोका टळेल का\nभारतात कोरोनाचे लसीकरण सुरू होणार असून प्रथम टप्प्यात कोरोना योध्द्यांना लसीकरण क्ल्या जात असुन लस घेतल्यानंतर पुन्हा कोरोना विषाणूचा…\nएका राज्यात एकाच कंपनीच्या लसीकरणाला मान्यता देण्याची आरोग्यमंत्री टोपे यांची मागणी\nन्यूज जालना ब्युरो – कोरोनाच्या दोन लसींना देशात मान्यता मिळाली आहे. काही दिवसाता लसीकरण मोहिम देखील सुरु होईल. मात्र कोरोनाची…\nजिल्ह्यात गुरुवारी १२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह .\nन्यूज जालना दि. ७ :जालना जिल्ह्यात गुरुवारी( दि ७ जानेवारी) १२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे .यातील उपचारानंतर कोरोनामुक्त झालेल्या…\nपरतूरमध्ये अपहरण करून डांबून ठेवलेल्या 108 च्या डॉक्टराची अवघ्या दोन तासात सुटका\nपरतूर तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्याच्या घरावर चोरट्यांचा डल्ला\nघरच्या ‘मुख्यमंत्र्यां’साठी गृहमंत्र्यांकडून पैठणीची खरेदी…तीही चक्क तुरुंगात\nलसीकरण सराव फेरीसाठी जालन्यात आज तीन ठिकाणी लसीकरण केंद्राची सुरुवात\nराज्यपाल मा.भगतसिंग कोश्यारी यांची सिद्धेश्वर मुंडेनी राजभवनात घेतली भेट \nमहाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या जालना जिल्हाध्यक्षपदी गुजर यांची फेरनिवड\nरविवारपासून भेंडाळा येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन\nजांब समर्थ/कुलदीप पवार भेंडाळा (ता.घनसावंगी) येथे आजपासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. १० जानेवारी ते १७ जानेवारी या…\nकर्ज देणारे अनधिकृत डिजिटल मंच, मोबाईल ऍप्सविरुध्द ,आरबीआयचा सावाधानतेचा इशारा\nnewsjalna.com जालना दि. 31 :– जलद व विना अडचण कर्ज मिळण्याची वचने देणाऱ्या, अनाधिकृत डिजिटल मंचांना , मोबाईल ऍप्सना, व्यक्ती,…\nअमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनी घेतला कोरोना डोस\nअमेरिका वृत्तसंस्था अमेरिकेच्या नवनिर्वाचित उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला आहे. कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेण्यासाठी…\nकेंद्र सरकार-शेतकरी संघटनांमध्ये अद्याप तोडगा नाहीच\nनवी दिल्ली प्रतिनिधी-नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची आज दि. 30 डिसेंबर रोजी सातवी चर्चेची फेरी सुरु आहे. शेतकऱ्यांनी केंद्र…\nजि.प.सदस्य ते आरोग्यमंत्री : ना.राजेशभैय्या टोपे यांचा थक्क करणारा प्रवास :जागतिक स्तरावर दखल\nसंपादकीय १५ ऑगस्ट १९९२ रोजी अंबड चे विभाजन होऊन नवीन घनसावंगी तालुक्याची निर्मिती झाली. तेव्हा घनसावंगी तालुका कृती समितीच्या वतीने…\nपत्रकारितेला नवे आयाम देणारा नेता- वसंत मुंडे\nसुमारे ३ दशकापूर्वी , एका खेड्यातला एक तरुण शिक्षणासाठी म्हणून तालुक्याच्या ठिकाणी येतो काय आणि आंदोलनाच्या माध्यमातून सामाजिक जीवनाची जाणीव…\nश्री पाराशर शिक्षक पतसंस्थेतर्फे सभासद कन्यादान योजनेचा शुभारंभ\nकर्जबाजारी शेतकर्याची विष प्रशन करुन आत्महत्या\nभोकरदन-जाफराबाद रोडवर ट्राफिक जाम,तब्बल दोन तासांनंतर पोलिसांच्या मदतीने वाहतुक सुरळीत\nपत्रकारांसह व्यापारी बांधवांसाठी महासंपर्क अॅप चे निर्माण – परवेज पठाण\nघनसावंगी तालुक्यात ऐन थंडीतच ग्रा.पं.निवडणूकीचे वातावरण तापले\nभोकरदन येथे ट्रक खाली चिरडुन एकाचा जागीच मृत्यू,तर एक महिला जखमी\nमंठा तालुक्यातील तळणी बस स्टँन्ड भागात इटालियन पेवर ब्लाॅक बसवा – पवार\nजि.प.सदस्य ते आरोग्यमंत्री : ना.राजेशभैय्या टोपे यांचा थक्क करणारा प्रवास :जागतिक स्तरावर दखल\nशिक्षक पतसंस्थेतील संकल्प कल्याण निधीची चौकशी करा.\nगोर सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अमोल राठोड\nभोकरदन येथे ट्रक खाली चिरडुन एकाचा जागीच मृत्यू,तर एक महिला जखमी\nमंठा तालुक्यातील तळणी बस स्टँन्ड भागात इटालियन पेवर ब्लाॅक बसवा – पवार\nजि.प.सदस्य ते आरोग्यमंत्री : ना.राजेशभैय्या टोपे यांचा थक्क करणारा प्रवास :जागतिक स्तरावर दखल\nशिक्षक पतसंस्थेतील संकल्प कल्याण निधीची चौकशी करा.\nगोर सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अमोल राठोड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00763.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/jeevan-mantra/jyotish-news/news/marriage-shubh-muhurt-from-november-127782351.html", "date_download": "2021-01-28T09:37:03Z", "digest": "sha1:6EQRU53XD7X46U4XOEWX6NLJ3OFGSEZF", "length": 5644, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "marriage shubh muhurt from November | लग्नसराई नोव्हेंबरपासून, वर्षभरात 53 मुहूर्त; यंदा गुरू-शुक्र अस्तामुळे तारखा कमीच - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nशुभ मुहूर्त:लग्नसराई नोव्हेंबरपासून, वर्षभरात 53 मुहूर्त; यंदा गुरू-शुक्र अस्तामुळे तारखा कमीच\nऔरंगाबाद |गिरीश काळेकर ​​​​​​​4 महिन्यांपूर्वी\nदरवर्षी मोठ्या थाटामाटात लग्नसमारंभ होतात. मात्र, यंदा कोरोनाचे सावट असून दुसरीकडे गुरू आणि शुक्र अस्त आल्याने यंदा कर्तव्य आहे अशा वधू-वरांसाठी वर्षभरात ५३ शुभ मुहूर्ताच्या तारखा आहेत.\nसध्या सगळीकडे कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. अशातच दोन महिन्यांनी सनईचे सूर वाजण्यास सुरुवात होणार आहे. काेराेनामुळे वधू-वर पित्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. या वर्षी लग्नाच्या बोहल्यावर जाणाऱ्या वधू-वरांसाठी ५३ तारखा शुभमुहूर्त म्हणून आहेत. १९ जानेवारी ते ११ फेब्रुवारीपर्यंत गुरू अस्त, तर यानंतर मार्च, एप्रिलपर्यंत शुक्र अस्त असल्याने शुभ मुहूर्त नाहीत.\nया वर्षी कमी शुभ तारखा यंदा कर्तव्य आहे असे समजणाऱ्या वधू-वरांसाठी ५३ शुभ मुहूर्त आहेत. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत या वर्षी कमी शुभ तारखा आहेत. मनीषा कुलकर्णी, ज्योतिषाचार्य\n19 जानेवारी ते 21 एप्रिलपर्यंत यंदा गुरू-शुक्र अस्तामुळे तारखा कमीच दिवाळीनंतर तुळशी विवाह झाल्या झाल्या लग्नसराईला सुरुवात होणार आहे. सनई चौघडे वाजणार आहेत. नोव्हेंबर २०२० मध्ये २७, २८ यानंतर डिसेंबर ७, ८, ९, १७, १९, २३, २४, २७ अशा तारखा आहेत. २०२१ मध्ये जानेवारीत ३, ५, ६, ७, ८, ९,१०. फेब्रुवारीत १५, १६, यानंतर शुक्र अस्त आल्याने मार्चमध्ये लग्न तिथी नसून थेट एप्रिल महिन्यात २२, २४, २५, २६, २८, २९, ३०, मे महिन्यात १, २, ३, ४, ५, ८, १३, २०, २१, २२, २४, २६, २८, ३०, ३१. जून महिन्यात ४, ६, १६, १९, २०, २६, २७, २८. जुलै महिन्यात १, २, ३, १३, अशा तारखा असून यंदा ५३ शुभ मुहूर्त लग्नासाठी आहेत.\nऑक्टोबरमध्ये २, ४, ८, १३, १९, २१, २४, २८, २९, ३०, ३१, नोव्हेंबर महिन्यात ४, १२, १९, २०, २१, २४, २७, ३०, डिसेंबरमध्ये १, ७, ९, १०, १५, १७, १९,२२, २३, २४, २७ अशा तारखा आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00763.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://indianlaws.xyz/index.php/marathilaws/%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%AE+%E0%A5%A8%E0%A5%A8+%E0%A4%B8+%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0+%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8+%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE+%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AB%E0%A5%A7:", "date_download": "2021-01-28T09:20:01Z", "digest": "sha1:SOF4DK4GWHT36SIQOZHF52R35Y7IRCOH", "length": 8481, "nlines": 87, "source_domain": "indianlaws.xyz", "title": "Tag: \"कलम २२ स महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१\" - Indian Laws in Marathi", "raw_content": "\nTag: \"कलम २२ स महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१\"\nकलम २२ स : विभाग स्तरीय पोलीस तक्रार प्राधिकरण :\nJan 20, 2020Vitthal Arun Pisal महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मराठी\nमहाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम २२ स : विभाग स्तरीय पोलीस तक्रार प्राधिकरण : १) राज्य शासन, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, या अधिनियमाच्या प्रयोजनार्थ, विभाग स्तरीय पोलीस तक्रार प्राधिकरण या नावाने संबोधले जाणारे प्राधिकरण घटित करील. २) विभाग स्तरीय… more »\nअनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९ मराठी\nअनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम १९५६\nएन डी पी एस अ‍ॅक्ट १९८५ मराठी\nएन. डी. पी. एस नियम १९८५ मराठी\nकामाच्या ठिकाणी महिलांची लैंगिक छळवणूक करण्यास अधिनियम २०१३\nकौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५\nध्वनि प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २०००\nनागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५ मराठी\nपर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६\nपासपोर्ट ( पारपत्र ) अधिनियम १९६७\nपोलीस ( अप्रीतीची भावना चेतवणे ) अधिनियम १९२२\nपोलीस दल ( हक्कांवर निर्बंध ) अधिनियम १९६६\nप्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६०\nफौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ मराठी\nबाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २००० मराठी\nबालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ मराठी\nभारताचे संविधान ( राज्यघटना )\nभारतीय दंड संहिता १८६० मराठी\nभारतीय पुरावा अधिनियम १८७२ मराठी\nभ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ मराठी\nमहाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक अधिनियम १९८१\nमहाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम १८८७ मराठी\nमहाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९ मराठी\nमहाराष्ट्र नरबळी अधिनियम २०१३ मराठी\nमहाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मराठी\nमहाराष्ट्र प्राणिरक्षण अधिनियम १९७६ मराठी\nमहाराष्ट्र भीक मागण्यास प्रतिबंध अधिनियम १९५९ मराठी\nमहाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपणास प्रतिबंध करण्याकरिता अधिनियम १९९५\nमहाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९\nमहाराष्ट्र रॅगिंग मनाई अधिनियम १९९९ मराठी\nमहाराष्ट्र लॉटऱ्या अधिनियम १९५८ मराठी\nमहाराष्ट्र वैद्यकीय सेवा-व्यक्ती अधिनियम २०१० मराठी\nमहाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ मराठी\nमहाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ मराठी\nमहाराष्ट्र हॉटेल, उपाहारगृहे आणि मद्यपान अधिनियम २०१६\nमहाराष्ट्र(मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९ मराठी\nमाहिती तंत्रज्ञान अधिनियम, २०००\nमाहितीचा अधिकार अधिनियम २००५ मराठी\nमोटार वाहन अधिनियम १९८८ मराठी\nराष्ट्र प्रतिष्ठा अपमान प्रतिबंध अधिनियम १९७१\nराष्ट्रीय सुरक्षा अधिनियम १९८०\nरेल्वे अधिनियम १९८९ मराठी\nलैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ मराठी\nलैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण नियम २०१२ मराठी\nशस्त्र अधिनियम १९५९ मराठी\nसार्वजनिक संपत्तीस हानी प्रतिबंध अधिनियम १९८४\nसिगारेट आणि तंबाखू उत्पादने अधिनियम २००३ मराठी\nस्त्रियांचे असभ्य प्रतिरूपण (प्रतिषेध) अधिनियम १९८६\nस्फोटक पदार्थ अधिनियम १९०८\nमहाराष्ट्र कोव्हीड-१९ उपाययोजना नियम, २०२०\nकलम ४ : या अधिनियमन्वये काम करणाऱ्या व्यक्तींना संरक्षण :\nकलम ३ : शास्ती :\nकलम २क : केंद्र शासनाच्या शक्ती :\nकलम २ : घातक साथ रोगांबाबत विशेष उपाययोजना करण्याची..शक्ती :\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00763.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://talukadapoli.com/category/agricultural-policies/", "date_download": "2021-01-28T09:12:56Z", "digest": "sha1:HU63YPGCZRSO4UZAVRXOH37XAKHMVU7J", "length": 13295, "nlines": 202, "source_domain": "talukadapoli.com", "title": "शेती योजना | Taluka Dapoli", "raw_content": "\nपहिले भारतीय रँग्लर – दापोलीचे रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे\nभारत रत्‍न – डॉ. पांडुरंग वामन काणे\nस्वातंत्र्यदिन विशेष- दापोलीचे क्रांतिवीर\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – कोकणचा पिंजारी ‘बाबा फाटक’\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – माजी आमदार. सुडकोजी बाबुराव खेडेकर\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – साथी ‘चंदुभाई मेहता’\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – स्वातंत्र्यसेनानी पुरुषोत्तम मराठे\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका- क्रांतीसैनिक, शिवराम मुरकर\nउन्नत भारत अभियान (दापोली)\nगोंधळ – कोकणातला लोककलेचा प्रकार\nपहिले भारतीय रँग्लर – दापोलीचे रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे\nभारत रत्‍न – डॉ. पांडुरंग वामन काणे\nस्वातंत्र्यदिन विशेष- दापोलीचे क्रांतिवीर\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – कोकणचा पिंजारी ‘बाबा फाटक’\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – माजी आमदार. सुडकोजी बाबुराव खेडेकर\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – साथी ‘चंदुभाई मेहता’\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – स्वातंत्र्यसेनानी पुरुषोत्तम मराठे\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका- क्रांतीसैनिक, शिवराम मुरकर\nउन्नत भारत अभियान (दापोली)\nगोंधळ – कोकणातला लोककलेचा प्रकार\nभाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना – सन २०१८-१९\nशेती योजना तालुका दापोली - July 26, 2018\nफळबागांची लागवड वाढावी म्हणून शासनाने कृषी विभागामार्फत दिवंगत माजी कृषीमंत्री भाऊसाहेब (पांडूरंग) फुंडकर यांच्या नावाने फळबाग लागवड योजना चालू केली आहे. फळांच्या व त्यांच्या प्रजातीच्या कलमांच्या रोपासाठी अर्थ...\nफलोत्पादन पीक संरक्षण योजना\nउद्देश: फळपिके, भाजीपाला, फुलपिके, मसाला पिके, औषधी व सुगंधी वनस्पती या पिकांवरील कीड व रोग नियंत्रणासाठी औषधांचा (कीटकनाशके व बुरशीनाशके) 50 टक्के अनुदानावर पुरवठा करणे. समाविष्ट जिल्हे: पालघर,...\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड कार्यक्रम\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही 100 टक्के केंद्र पुरस्कृत अतिमहत्त्वाकांक्षी अशी योजना महाराष्ट्रात सन 2011-12 पासून सुरु करण्यात आली. योजनेचे उद्दिष्ट 1) शेतकऱ्यांना त्यांच्या स्वत:च्या...\nरोजगार हमी योजनेशी निगडीत फळझाडे लागवड कार्यक्रम\nराज्यातील कोरडवाहू शेतीचे प्रमाण जवळपास 83 टक्के आहे. शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेती पध्दतीत परिवर्तन घडवून आणण्यासाठी शासनाने सन 1990-91 पासून रोजगार हमी योजनेशी निगडीत फळझाड लागवड...\nफलोत्पादन पिकांवरील कीड आणि रोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प (हॉर्टसॅप)\nयोजनेचा उद्देश : आंबा, डाळिंब, केळी, संत्रा, मोसंबी व चिक्कू या पिकांवरील कीड व रोगांचे सर्वेक्षण करुन त्याबाबत उपाययोजनेसाठी सल्ला देणे. समाविष्ट जिल्हे : पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग,...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना\nयोजनेचा उद्देश : अनुसूचित जाती / नवबौध्द शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सिंचनाची सुविधा उपलब्ध करुन देणे. योजनेचा तपशील : अनुसूचित जाती / नवबौध्द शेतकऱ्यांसाठ�� डॉ. ...\nअवलिया कलाकार ‘राजू आग्रे’\nभासे येथिल स्वर्ग आणिक जणू स्वर्गातील नंदनवन फणसापरि रसाळ नाती ते माझे कोकण... कितिक लेणी कितिक शिल्पे इथे नररत्नांचे कोंदण कलागुणांचे माहेर वसते ते माझे कोकण... कितिक लेणी कितिक शिल्पे इथे नररत्नांचे कोंदण कलागुणांचे माहेर वसते ते माझे कोकण... कोकणभूमी म्हणजे जणू पृथ्वीवरील स्वर्गच कोकणभूमी म्हणजे जणू पृथ्वीवरील स्वर्गच\nदापोली कोळबांद्रे येथील श्री डिगेश्वर मंदिर\n‘शेतीतून समृद्धीकडे’ पुस्तक प्रकाशन\nगांडूळखत व पंचगव्य निर्मिती प्रशिक्षण\nभाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना – सन २०१८-१९\nग्रामदेवी काळकाई देवीची पालखी | Dapoli Shimga 2019\nउन्नत भारत अभियान (दापोली)19\nपहिले भारतीय रँग्लर – दापोलीचे रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे\nभारत रत्‍न – डॉ. पांडुरंग वामन काणे\nस्वातंत्र्यदिन विशेष- दापोलीचे क्रांतिवीर\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – कोकणचा पिंजारी ‘बाबा फाटक’\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – माजी आमदार. सुडकोजी बाबुराव खेडेकर\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – साथी ‘चंदुभाई मेहता’\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – स्वातंत्र्यसेनानी पुरुषोत्तम मराठे\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका- क्रांतीसैनिक, शिवराम मुरकर\nउन्नत भारत अभियान (दापोली)\nगोंधळ – कोकणातला लोककलेचा प्रकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00763.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtra24.in/2020/09/Four-die-85-new-positive.html", "date_download": "2021-01-28T08:28:08Z", "digest": "sha1:VXKRXOFYNKEKZNRO2QCGT26JCK463NBO", "length": 10875, "nlines": 95, "source_domain": "www.maharashtra24.in", "title": "चार जणांचा मृत्यू:नव्याने ८५ जण पॉझिटीव्ह - Maharashtra24", "raw_content": "\nसोमवार, २८ सप्टेंबर, २०२०\nHome महाराष्ट्र यवतमाळ चार जणांचा मृत्यू:नव्याने ८५ जण पॉझिटीव्ह\nचार जणांचा मृत्यू:नव्याने ८५ जण पॉझिटीव्ह\nTeamM24 सप्टेंबर २८, २०२० ,महाराष्ट्र ,यवतमाळ\nयवतमाळ : सोमवारी चोवीस तासात जिल्ह्यात चार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून ८६ जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. तर वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर तसेच कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या १२८ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत ७३७१९ नमुने पाठविले असून यापैकी ७२६७५ प्राप्त तर १०४४ अप्राप्त आहेत. तसेच ६४३९९ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.\nमृत झालेल्या चार जणांमध्ये दिग्रस शहरातील ४९ वर्षीय महिला आणि तालुक्यातील ७७ वर्षीय महिला तसेच राळेगाव शहरातील ८९ वर्षीय आणि घाटंजी शहरातील ६१ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या ८५ जणांमध्ये ४८ पुरुष तर ३७ महिला आहेत. यात आर्णी शहरातील चार पुरुष व एक महिला, बाभुळगाव शहरातील ११ पुरुष व सहा महिला, घाटंजी शहरातील दोन पुरुष, कळंब शहरातील सहा पुरुष व दोन महिला, महागाव शहरातील तीन पुरुष व एक महिला, नेर शहरातील तीन पुरुष व सहा महिला, पांढरकवडा शहरातील दोन पुरुष व सात महिला, उमरखेड शहरातील तीन पुरुष व आठ महिला, वणी शहरातील दोन महिला, यवतमाळ शहरातील १३ पुरुष व चार महिला आणि यवतमाळ तालुक्यातील एक पुरुष पॉझिटीव्ह आहे.\nवैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार सद्यस्थितीत जिल्ह्यात ५५६ ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये ५०० जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ८२७६ झाली आहे. यापैकी ६९६६ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण मृत्युंची संख्या २५४ झाली आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात २७१ जण भरती आहे.\nBy TeamM24 येथे सप्टेंबर २८, २०२०\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमराठी मनाचे डिजिटल व्यासपीठ : वाचकांना विश्वासार्ह बातम्या व दर्जेदार वैचारिक लिखाण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.\nघाटंजीत वाहतूक पोलिसाची शेतकऱ्याला भरचौकात मारहाण\nपैशाची केली होती मागणी ; गणेश आगेच्या मस्तवालपणाने घाटंजीकर त्रस्त घाटंजी : शहरातील बाजारात आपल्या शेतातील भाजी विक्रीसाठी आणणाऱ्या शे...\nमहागांव येथे प्रेमयुगुलची आत्महत्या\n महागांव: प्रेम म्हणजे प्रेम असतं.कधी सरतही नाही,कधी पुरतही नाही.त्याच नावं 'प्रेम' असते.सात जन्माचे स्वप्न उराशी बाळ...\nयवतमाळ मध्ये कुख्यात गुंडाची भर रस्त्यावर हत्या\nअज्ञात आरोपी घटनास्थळा वरून पसार यवतमाळ शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी प्रमाण कमी झाले असताना आज दि.२६ ऑगस्ट रो���ी दिवसा ढवळ्...\nअन् तांड्यातला मुलगा बनला उप-जिल्हाधिकारी\nलाखो जण ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन, नानाविध कौशल्य, ध्येयप्राप्ती कडे असताना रानावनात,तांड्यात राहणारा समाज म्हणजे बंजारा सम...\nनिळोणा धरणामध्ये बुडून दोघांचा मृत्यू\nराज्यासह देशात स्वतंत्र दिन साजरा होत असताना यवतमाळ येथील दोन युवक निळोणा धरणात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. सदर घटना सका...\nआणखी जाहिराती पाहण्यासाठी भेट द्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00763.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/08/ZUz6-p.html", "date_download": "2021-01-28T09:37:39Z", "digest": "sha1:FL4LO4D6WKBUWI4K4D4WZE4WCQLA6PAM", "length": 6224, "nlines": 36, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "केंद्र शासन पुरस्कृत स्वाधारगृह योजना राज्यात कार्यान्वीत", "raw_content": "\nHomeकेंद्र शासन पुरस्कृत स्वाधारगृह योजना राज्यात कार्यान्वीत\nकेंद्र शासन पुरस्कृत स्वाधारगृह योजना राज्यात कार्यान्वीत\nस्वाधार योजनेसाठी इच्छुक संस्थानी प्रस्ताव सादर करावेत\nमहाराष्ट्र शासनाने संकटग्रस्त पिडित महिलांना आधार देण्यासाठी व त्यांच्या पुनर्वसनासाठी केंद्र शासन पुरस्कृत स्वाधारगृह योजना राज्यात कार्यान्वीत करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने महिला व बाल विकास क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्व स्वयंसेवी संस्थांना या जाहिरातीव्दारे कळविण्यात येते की, स्वाधार योजना राबवू इच्छीणाऱ्या व राबवित असलेल्या सर्व संस्थांनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह आपले प्रस्ताव संबंधित जिल्हयाच्या जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचेकडे सादर करावेत.\nस्वाधार योजनेकरिता अटी व शर्ती :\nसंस्था नोंदणी अधिनियम १८६० अंतर्गत नोंदणीकृत असावी, संस्थेस महिला व बाल विकास क्षेत्रातील किमान ५ वर्ष कामांचा अनुभव असावा.संस्थेची आर्थिक परिस्थिती चांगली असावी.संस्थेच्या नावे किमान 15लक्ष इतकी रक्कम बॅकेत मुदत ठेव म्हणुन असणे आवश्यक आहे.योजना राबविण्याकरिता इच्छुक संस्था त्याच जिल्हयातील असावी.संस्था निती आयोगाच्या पोर्टलवर नोंदणीकृत असावी. निती आयोगाच्या दर्पण पोर्टलवर नोंदणी नसल्यास संस्थेचेअर्ज ग्राहय धरण्यात येणार नाहीत.\nसंस्थेकडे योजनेच्या निकषानुसार कर्मचारी वर्ग असावा, योजना राबविण्याचे निकष दिनांक २३.३.२०१८ च्या शासन निर्णयानुसार असावेत.प्रत्येक स्वाधारगृ���ाची क्षमता ३० लाभार्थ्यांकरीता राहील परंतु मोठया शहरांमध्ये तो ५० किवा १०० पर्यंत वाढविता येईल या बाबतचा अंतिम निर्णय राज्य शासनाचा राहील.\nस्वाधार योजनेच्या प्रस्तावासोबत दयावयाच्या कागदपत्रांसाठी (प्रपत्र अ)आपल्या जिल्ह्यातील जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयास दिनांक 31 ऑगस्ट 2020 पुर्वी संपर्क साधून कागद पत्रासाठीची प्रपत्र.अ ची यादी प्राप्त करून घ्यावी. परिपूर्ण प्रस्ताव दिनांक 31 ऑगस्ट 2020 पर्यंत जिल्हा कार्यालयास सादर करावा.सुधारीत स्वाधार योजनेचा दिनांक २३/३/२०१८ चा शासन निर्णय शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ठाणे यांनी केले आहे.\nआपत्कालीन काळातील कामगारांना ठामपाने सोडले वाऱ्यावर. पुन्हा कामावर घेण्याची मागणी\nसंभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर चार्जशीट दाखल करण्याचा प्रस्ताव मंजूर- गृहमंत्री\nकळवा-खारीगाव बेकायदेशीर बांधकामांचा HOTSPOT\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00763.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:Yugant.pdf/118", "date_download": "2021-01-28T09:23:14Z", "digest": "sha1:EDAXGFA6VTO5TT7DAMGUVCYD4M444COD", "length": 7123, "nlines": 61, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:Yugant.pdf/118 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे\nअमाप खातो. माझी तृप्ती करा” त्यांनी त्याला अन्न देऊ केले असता त्याने आपले अग्निरूप प्रकट करून सांगितले, “मला आतील सर्व प्राण्यांसकट खांडववन खाण्यास द्या. ते मला जाळू द्या. जेव्हाजेव्हा मी ते जाळण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा-तेव्हा इन्द्र पाऊस पाडून माझा प्रयत्न हाणून पाडतो.” कृष्णार्जुनांनी हे काम पार पाडण्याचे कबूल केले, पण अशी अट घातली की, उत्तम रथ व शस्त्रे अग्नीने पुरवावी. एक दिव्य रथ, पांढरे शुभ्र व वायुवेगाने धावणारे घोडे व गांडीव धनुष्य अग्नीने अर्जुनाला दिले आणि कृष्णाला चक्र व इतर आयुधे दिली. अरण्य जळत असताना दोघांनी रथात दोन बाजूंकडून एवढा कडेकोट बंदोबस्त ठेवला की, आगीने भिऊन पळणाच्या प्राण्यांना निसटून जाण्यास छिद्रच सापडेना. भोवती रथ पिटाळून त्यांनी भयंकर संहार केला. ज्यांना आत पिटाळले, ते प्राणी होरपळून मेले. जे बाहेर आले, ते ह्या दोघांच्या शस्त्रांना बळी पडले. नागराज तक्षक कुरुक्षेत्राला गेला होता म्हणून वाचला. त्याचा मुलगा मोठ्या युक्तीने स्वतःचा प्राण देऊ��� आईने वाचवला. तक्षकाच्या आसऱ्याने तक्षकाच्या घरी राहणारा 'मय' नावाचा असुर ‘अर्जुना धाव' अशी हाक मारीत आला. त्याला अर्जुनाने जीवदान दिले व एका ब्राह्मणाची शाङ्गी नावाच्या पक्षिणीपासून() झालेली मुले वाचवली. तक्षकाच्या घराण्यातील तेथे असलेले 'नाग' व इतर पशुपक्षी सर्व मारले गेले. इन्द्र व देव अरण्याचे रक्षण करावयास धावले, तेव्हा कृष्णार्जुनांनी त्यांचा पराभव करून त्यांना हाकलून लावले. “तुझा मित्र तक्षक वाचला आहे,' असे सांगून देवांनी इंद्राला निकराचे युद्ध करू दिले नाही. रान आठवडाभर जळत होते व सारा वेळ अर्जुन आणि कृष्ण भोवती हिंडून प्राण्यांचा संहार करीत होते. आतील यच्चयावत प्राण्यांचे मांस चरबी खाऊन अग्नी तृप्त झाला व दोघा वीरांचा निरोप घेऊन गेला. प्राण वाचवले, त्याची परतफेड म्हणून नाना देशांतून साहित्य आणून मयाने इन्द्रप्रस्थ राजधानीत मयसभा बांधली. ही सभा बांधल्यावर धर्माच्या भावांनी चारी दिशांस जाऊन\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १० मे २०२० रोजी १७:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00764.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:Yugant.pdf/33", "date_download": "2021-01-28T09:04:34Z", "digest": "sha1:I7TV6QVFVDMSRUBXBZ2BQRXSHZ6IQZL3", "length": 6477, "nlines": 62, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:Yugant.pdf/33 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे\nलढाईच्या आधी सर्वनाश होणार, हे जाणून व्यासाने सत्यवतीला “सुनांबरोबर चतुर्थाश्रम घेऊन अरण्यात जा,\" असे सांगितले. त्या निघून गेल्या, भीष्म आपल्या सावत्र आईपेक्षाही वयाने मोठाच; त्यालाही हा मार्ग मोकळा होता. बलराम नाही का तीर्थयात्रेला गेला मग भीष्मच मागे का राहिला मग भीष्मच मागे का राहिला मोठा योद्धा म्हणून भीष्माचा लौकिक होता. महाभारतात भीष्मपर्वाच्या आधी भीष्माने कुठे लढाया मारल्याचे दिसत नाही. अंबेच्या बाबतीत परशुरामाशी झालेले युद्ध वास्तविक झालेलेच नसणार. रामाच्याही आधी होऊन गेलेला परशुराम दर युगात आणलेला आहे, इतकेच. महाभारतात परशुरामाचे कार���य दोन योद्धयांच्या पराभवाला कारण पुरवण्यापुरते ओढूनताणून आणलेले, कथावस्तूला आवश्यक नसलेले असे आहे. हे कल्पित युद्ध सोडल्यास भीष्म लढल्याचा पुरावा नाही. पांडू वयात आल्यावर राजा झाला, व त्याने दिग्विजय केला. त्या वेळी भीष्म पांडूबरोबर गेला नाही. अशा ह्या भीष्माने म्हातारपणी सेनापतिपदाचा हव्यास का धरला मोठा योद्धा म्हणून भीष्माचा लौकिक होता. महाभारतात भीष्मपर्वाच्या आधी भीष्माने कुठे लढाया मारल्याचे दिसत नाही. अंबेच्या बाबतीत परशुरामाशी झालेले युद्ध वास्तविक झालेलेच नसणार. रामाच्याही आधी होऊन गेलेला परशुराम दर युगात आणलेला आहे, इतकेच. महाभारतात परशुरामाचे कार्य दोन योद्धयांच्या पराभवाला कारण पुरवण्यापुरते ओढूनताणून आणलेले, कथावस्तूला आवश्यक नसलेले असे आहे. हे कल्पित युद्ध सोडल्यास भीष्म लढल्याचा पुरावा नाही. पांडू वयात आल्यावर राजा झाला, व त्याने दिग्विजय केला. त्या वेळी भीष्म पांडूबरोबर गेला नाही. अशा ह्या भीष्माने म्हातारपणी सेनापतिपदाचा हव्यास का धरला म्हातारपणी विराटाच्या गाई पळवण्याच्या कटात तो सामील होता, पण त्या वेळी एकट्या अर्जुनाने सर्वांनाच व त्याबरोबर भीष्मद्रोणांनाही- पळवून लावले होते.\nभीष्माचे वय भारतीय युद्धाच्या वेळी कमीत कमीत नव्वद ते एकशे-एक वर्षांचे होते. वयाचा हिशेब असा : भीष्माचा बाप शंतनू ह्याने मत्स्यगंधेशी लग्न लावले, तेव्हा भीष्म युवराज होता, धनुर्विद्या शिकलेला होता. तेव्हा तो सोळा वर्षांचा होता. त्याचा पहिला सावत्रभाऊ चित्रांगद काही वैयक्तिक भांडणात मारला गेला. त्याच्या खालचा भाऊ विचित्रवीर्य लग्नाच्या वेळेला निदान सोळा वर्षांचा होता असे धरले, आणि तो सत्यवतीला लग्नानंतर दोन वर्षांनी झाला असे धरले, तर विचित्रवीर्याच्या लग्नात\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १० मे २०२० रोजी १०:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00764.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/sports/cricket/news/psl-2020-ipl-vs-psl-pakistan-tallest-bowler-mudassir-gujjar-height-what-is-the-height-pakistan-bowler-and-what-is-his-name-with-latest-photos-127795725.html", "date_download": "2021-01-28T09:46:55Z", "digest": "sha1:JAWVSNLS23AIMNTXDBANPJEJBFRA4U6T", "length": 9013, "nlines": 61, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "PSL 2020 IPL Vs PSL; Pakistan Tallest Bowler Mudassir Gujjar Height | What Is The Height Pakistan Bowler, And What Is His Name With Latest Photos | पाकिस्तान क्रिकेट लीगमध्ये खेळणार 7 फुट 6 इंच हाइट असलेला मुदस्सर गुज्जर, वय फक्त 18 वर्षे; आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही येण्याची शक्यता - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nसर्वात उंच बॉलर:पाकिस्तान क्रिकेट लीगमध्ये खेळणार 7 फुट 6 इंच हाइट असलेला मुदस्सर गुज्जर, वय फक्त 18 वर्षे; आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही येण्याची शक्यता\nपाकिस्तानी बॉलर मोहंमद इरफानची उंची 7.1 फूट होती, त्याने 60 सामन्यांत 83 बळी घेतले\n2015 मध्ये इरफानविरुद्ध खेळताना भारतीय खेळाडूंनी केली होती अशी प्रॅक्टिस\nपाकिस्तानातून जगाला सर्वात उंच बॉलर मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वी पाकिस्तान टीमसाठी खेळलेला मोहंमद इरफान नक्कीच आपल्याला आठवत असेल. पण, ज्या नव्या क्रिकेटरची सध्या चर्चा आहे तो इरफान पेक्षा उंच आहे. इरफानची उंची 7.1 फूट होती. तर नवीन बॉलर मुदस्सर गुज्जर तब्बल 7.6 फुटी उंच आहे. मुदस्सरला पाकिस्तान क्रिकेट लीगमध्ये (पीएसएल) लाहोरच्या टीमने सामिल केले आहे. त्याचे वय फक्त 18 वर्षे आहे.\nविशेष म्हणजे, पाकिस्तानसाठी खेळताना इरफानने आपल्या वनडे करिअरमध्ये 60 सामने खेळून 83 गडी बाद केले होते. आता त्याच्यापेक्षा उंच असलेल्या मुदस्सरला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा खेळवणार अशी चर्चा सध्या सुरू आहे. असे झाल्यास तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा सर्वात उंच क्रिकेटर ठरेल.\nनेमकी उंची किती यावर अजुनही संभ्रम\nमुदस्सरची उंची खरोखर किती यावर अजुनही संभ्रम आहे. लाहोर कलंदर्स आणि क्रीडा पत्रकार साज सादिक यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर मुदस्सरची उंची 7 फूट 6 इंच असल्याचे सांगितले आहे. तर मीडिया रिपोर्ट्समध्ये त्याची उंची 7.4 फूट असल्याचा दावा करण्यात आला आहे. इतर एका मीडिया रिपोर्टमध्ये त्याची उंची 7.5 फूट सांगण्यात आली. तरी यापैकी कुठलाही दावा खरा ठरल्यास आणि त्याला आंतरराष्ट्रीय टीममध्ये जागा मिळाल्यास तो निश्चितच सर्वात उंच क्रिकेटरचा मान पटकावणार आहे.\nहार्मोनल आजार असला तरीही ईश्वराची कृपा मानतो मुदस्सर\nब्रिटिश दैनिक डेली मेलशी बातचीत करताना मुदस्सरने आपल्या उंचीला देवाची कृपा म्हणत आभार मानले आहे. प्राथमिक शाळेत असतानाच माझी उंची 6 फूट झाली होती. मी कार चालवू शकत नाही. माझ्या साइजचे बूट मार्केटमध्ये सापडत नाहीत. डॉक्टर माझ्या परिस्थितीला हार्मोनल आजार मानत असले तरीही मी यामुळे वेगाने धावू शकतो आणि पुढे जाउन सर्वात सर्वात उंच बॉलर ठरू शकतो. मी गेल्या 7 महिन्यांपासून ट्रेनिंग घेत होतो. मधल्या काळात कोरोनाच्या महामारीमुळे प्रशिक्षण थांबले होते. लवकरच मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा सर्वात उंच बॉलर ठरेन असे मुदस्सर म्हणतो.\nभारताविरुद्ध पाकचा मोहंमद इरफान खेळत होता तेव्हा...\n2015 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना झाला त्यावेळी 7.1 फूट उंच असा इरफान पाकिस्तानचा सदस्य होता. आपल्या उंचीमुळे इरफानकडे वेग आणि बाउंस या दोन्ही गोष्टी होत्या. पाकिस्तानविरुद्ध सामना होण्यापूर्वीच खास इरफानचा सामना करण्यासाठी टीमने विशेष तयारी केली होती. सामन्यापूर्वी प्रॅक्टिस करताना नेटमध्ये दोन टेबल ठेवण्यात आले होते. त्यावरून बॉलिंग करून शिखर धवन आणि रोहित शर्मासह इतर खेळाडूंनी सराव केला होता. अशा प्रॅक्टिसने एक व्यक्ती 7 फूट उंच असल्यास बॉल 9 फुटावरून कसा पडतो आणि ते कसे खेळावे हे भारतीय क्रिकेटर्सच्या लक्षात आले. इरफान अजुनही क्रिकेट खेळत आहे पण, त्याला पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्थान मिळत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00765.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:Yugant.pdf/119", "date_download": "2021-01-28T08:08:56Z", "digest": "sha1:CLUB43PYEM3CWMO32FO5NIPA4ZODRDAS", "length": 7119, "nlines": 65, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:Yugant.pdf/119 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे\nसर्व राजांना जिंकले, आणि मग धर्माने राजसूय यज्ञ केला. हस्तिनापूरच्या नातेवाईकांनाही मोठ्या आग्रहाने यज्ञाचे निमंत्रण दिले. त्या वेळच्या सर्व राजांसमोर पांडवांच्या वैभवाचे व विक्रमाचे प्रदर्शन झाले, पण सर्वांत दाहक प्रदर्शन झाले ते चुलत-भावांपुढे. मयसभा अशी बांधली होती की, पाणी आहे तेथे साधी जमीन वाटावी व जमीन आहे तेथे पाण्याचा प्रवाह वाहतोसे वाटावे. दार म्हणून पलीकडे जायला पहावे, तो डोके भिंतीवर आपटावे. रत्नांचे पशुपक्षी, झाडे इतकी सुंदर बनवली होती की, खऱ्याचा भास व्हावा. दुर्योधन पाय घसरून भिजला, त्याचे डोके भिंतीवर आपटले, व पांडव आणि द्रौपदी त्याची ही फजिती पाहून खदखदा हसली. पांडवांनी नुसते आपले वैभवच दाखविले असे नाही, तर जाणूनबुजून दुर्योधनाचा सर्वांदेखत अपमानही केला.\nलौकरच फासे उलटे पडले. पांडव सर्वस्व हरले व तेरा वर्षे वनात गेले. परत येऊन युद्ध जिंकल्यावर ते वाडवडिलांपासून आलेल्या हस्तिनापुरात राहिले; इन्द्रप्रस्थाला गेले नाहीत. यादववंशाचा नाश झाल्यावर ज्या उरल्या-सुरलेल्यांना घेऊन अर्जुन आला, त्यांत कृष्णाचा नातू वज्र होता. पांडव महाप्रस्थानाला गेले, तेव्हा परिक्षिताला हस्तिनापूर देऊन वज्राला इन्द्रप्रस्थाचे राज्य दिले. परत इन्द्रप्रस्थाचे नाव ऐकू येत नाही व मयसभेचे वर्णन एकदा सभापर्वात येऊन गेल्यावर परत तिचा उल्लेखही नाही.\nही झाली खांडव जाळण्याची कथा. तीत विचार करायला लावण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. एवढे मोठे वन का जाळले आतील सर्व प्राणी, नाग, पक्षी वगैरे निःशेष का मारले आतील सर्व प्राणी, नाग, पक्षी वगैरे निःशेष का मारले स्वतःला ‘बीभत्सु”* म्हणवणाऱ्या अर्जुनाने ही क्रूर शिकार का केली\nयमुनेच्या काठी मजेत वनविहार करावयास गेले असताना\n'बीभत्सु' ह्याचा अर्थ अतिशय क्रूर कर्म करणारा असा आहे. अर्जुन स्वतः असे सांगतो की, “मी लढत असताना कधीही बीभत्स कृत्य करीत नाही, म्हणून मला ‘बीभत्सु' हे नाव पडलेले आहे.\" अर्जुनाने आपल्या स्वतःच्या सहा नावांचे स्पष्टीकरण केले, त्या वेळचा विराटपर्वातील हा प्रसंग आहे. (४.३९.१६)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १० मे २०२० रोजी १७:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00765.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:Yugant.pdf/34", "date_download": "2021-01-28T10:04:17Z", "digest": "sha1:OBGDFFNVQTOYHHBS5VDWTXJCFJ6VX534", "length": 6736, "nlines": 62, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:Yugant.pdf/34 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे\nभीष्माचे वय चौतीस वर्षांचे होते. लग्नानंतर लगेच विचित्रवीर्य मेला. कुरुवंशाचा उच्छेद होऊ नये म्हणून भीष्माने लग्न करावे, अशी इच्छ��� सत्यवतीने दाखवली. पण भीष्माने ते न जुमानल्यामुळे व्यासाचा विचित्रवीर्याच्या राण्यांशी व दासीशी संग होऊन धृतराष्ट्र वगैरे तीन मुले झाली. भीष्माचे वय धृतराष्ट्राच्या जन्माच्या वेळी पस्तीस, व पांडूच्या जन्माच्या वेळी छत्तीस तरी होते. पांडूचा राज्यभिषेक व लग्न ही दोन्ही सोळाव्या वर्षी झाली असे गृहीत धरले, तर भीष्माचे वय त्या वेळी बावन्न वर्षांचे होते. पांडू हिमालयात गेल्यावर त्याला धर्म झाला, तो लगेच एक वर्षाने असे धरून चालले, आणि त्यामागून एक वर्षाने भीम व त्यानंतर एक वर्षाने अर्जुन असे मानले, तर अर्जुनाच्या जन्माच्या वेळी भीष्माचे वय पंचावन्न असले पाहिजे.\nअर्जुनाचे वय लग्नाच्या वेळी बाप किंवा आजा यांच्याप्रमाणे सोळा वर्षांचेच नसावे, असे त्याने केलेल्या द्रुपदपराभव वगैरे गोष्टींवरून वाटते. पण तरीही ते सोळा वर्षांचे होते असे समजले, तर त्या वेळी भीष्माचे वय एकाहत्तर येते. द्रौपदी-स्वयंवरानंतर पांडव इंद्रप्रस्थाला गेले. तेथून अर्जुन पहिल्या वनवासाला गेला. वनवास सरता-सरता त्याने द्वारकेला जाऊन सुभद्रेशी लग्न केले आणि तो इंद्रप्रस्थाला आला. नंतर त्याचा मुलगा अभिमन्यू ह्याचा जन्म झाला. अर्जुनाचा हा पहिला वनवास बारा वर्षांचा होता, असे महाभारतात म्हटले आहे. त्याऐवजी तो बारा महिन्यांचाच होता असे धरून चालले, तर अर्जुनाला अभिमन्यू अठराव्या वर्षी झाला, असे समजावे लागेल. इंद्रप्रस्थात राजसूय यज्ञ झाला, त्या वेळी जे वैभवाचे प्रदर्शन झाले, त्यामुळे चिडून दुर्योधनानेही एक यज्ञ केला. तेवढ्याने समाधान न होऊन दुर्योधनाने पांडवांना द्यूतास बोलाविले व सर्वस्व गमावून वनवासाला गेले. त्या वेळी अभिमन्यू तीन-एक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १० मे २०२० रोजी १०:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00765.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/go-around-world-there-nothing-beyond-pune-supriya-sule-lashes-out-modi-over-corona-vaccine/", "date_download": "2021-01-28T07:31:42Z", "digest": "sha1:AYF4PGQWLCUS7W3JP3BMFL26QACA57QG", "length": 14233, "nlines": 181, "source_domain": "policenama.com", "title": "'दुनिया घुम लो, हमारे पुणे के आगे कुछ नही', 'कोरोना' लसीवरून MP सुळेंचा PM मोदींना टोला | go around world there nothing beyond pune supriya sule lashes out modi over corona vaccine", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune News : ‘कोरोना’ कालावधीत वैद्यकीय यंत्रणेची महत्त्वाची भूमिका…\nPune News : शाळेतील वाद; तरुणावर टोळक्याचा हल्ला\nPune News : खंडणीसाठी बांधकाम व्यावसायिकाच्या ऑफिस बॉयचे अपहरण\n‘दुनिया घुम लो, हमारे पुणे के आगे कुछ नही’, ‘कोरोना’ लसीवरून MP सुळेंचा PM मोदींना टोला\n‘दुनिया घुम लो, हमारे पुणे के आगे कुछ नही’, ‘कोरोना’ लसीवरून MP सुळेंचा PM मोदींना टोला\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जोरदार टोला लगावला आहे. दुनिया घुम लो, हमारे पुणे के आगे कुछ नही, असे विधान करत राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे ( NCP MP Supriya Sule) यांनी मोदीवर निशाणा साधला आहे.\nकेंद्र सरकारने कोरोनाविरोधातील लस मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी (दि. 28) कोरोनावरील लसीचे उत्पादन करत असलेल्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटसह अहमदाबाद आणि हैदराबादमधील संशोधन संस्थांचा दौ-यावरून खा. सुळे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली आहे.\nखा. सुळे म्हणाल्या की, लाखो, करोडोंच्या गप्पा मारणारे आज पुण्यात आहेत. अखेरीस पु्ण्यामध्येच या कोरोनावरील लस तयार होत आहे. ही लस पुणेकरांनी शोधली आहे. नाहीतर कुणीतरी म्हणेल की, मीच शोधली आहे म्हणून, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी मोदींना टोला लगावला आहे. दरम्यान, सुळे यांनी याआधीही पुणे दौऱ्यावरून पंतप्रधानावर टीका केली होती. आपल्या जिल्ह्यात कोरोना लसीवर महत्त्वपूर्ण काम होत आहे आणि ते पाहण्यासाठी पंतप्रधान येत आहेत यापेक्षा आपल्या सरकारचे मोठे यश काय असू शकते असे विधान त्यांनी केले होते.\nदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सांयकाळी पावणे पाच वाजता ‘कोव्हीशिल्ड’ या कोरोनावरील लसची निर्मिती करणाऱ्या ‘सिरम’ इन्स्टिट्यूटला भेट दिली. भेटीत मोदी यांनी कोरोना लसची निर्मिती व वितरण प्रक्रियेबाबत माहिती घेतली. या सव्वा तासांच्या भेटीनंतर मोदी संध्याकाळी सहाच्या सुमारास पुणे विमानतळाकडे रवाना झाले.\nसमुद्रात बेपत्ता झालेले नेवी कमांडर निशांत सिंह यांचे पत्र झाले व्हायरल, जाणून घ्या का लिहिलं की, ‘मला बॉम्ब टाकायचा आहे’\n EPFO कडून ‘जीवन प्रमाणपत्र’ सादर करण्याची मुदत 28 फेब्रुवारीपर्यंत वाढविली\nPune News : ‘कोरोना’ कालावधीत वैद्यकीय यंत्रणेची महत्त्वाची भूमिका…\nPune News : शाळेतील वाद; तरुणावर टोळक्याचा हल्ला\nप्रवीण दरेकरांचे शरद पवारांना पत्र, म्हणाले – ‘आपल्या सूचना…’\nPune News : खंडणीसाठी बांधकाम व्यावसायिकाच्या ऑफिस बॉयचे अपहरण\nPune News : भरधाव वाहनाच्या धडकेत सायकल चालकाचा मृत्यू\nदामिनी मार्शलने रुसून आलेल्या मुलाची आईशी करून दिली भेट\nBSNL 4G सिम कार्ड मिळतेय फ्री, जाणून घ्या ‘ऑफर’\nPune News : माझ्यासाठी हा मोठा सन्मान, साहित्य संमेलनाध्यक्ष…\nAir Pollution : तुमच्या फुफ्फुसांना आजारी पाडू शकतो…\nPhotos : पुन्हा एकदा दिसला मोनालिसाचा ‘बोल्डनेस’…\nसाऊथ इंडियन ॲक्टर ‘विजय’च्या…\nक्रिकेटर के एल राहुल सोबत डिनर करताना दिसली अथिया शेट्टी,…\nरेणुका शहाणेचा धक्कादायक खुलासा म्हणाली- ‘लोक…\nबॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनीच्या जीवाला धोका \nशेतकर्‍यांच्या हिंसक आंदोलनामागे काँग्रेसचा हात असण्याची…\nPaush purnima 2021 : पौष पौर्णिमेच्या महास्नानाला होत आहे…\nPune News : ट्रेंड 24x कंपनीत गुंतवणूकीच्या बहाण्यानं दीड…\nविमान जप्त झाल्यामुळं आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची…\nPune News : जादा परताव्याच्या बहाण्यानं 15 लाखांची फसवणूक\nPune News : ‘कोरोना’ कालावधीत वैद्यकीय यंत्रणेची…\nPune News : शाळेतील वाद; तरुणावर टोळक्याचा हल्ला\n‘भाईजान’ सलमानची को-स्टार प्रज्ञा जयस्वाल नेमकी…\n1 ते 6 वर्षांची मुलं एका आठवड्यात होतील धष्टपुष्ट, करा…\nत्वचा सुंदर हवी असेल तर आहारात ‘या’ 2 गोष्टींचा करा समावेश \nFatty Liver Symptoms: शरीरात दिसून येणारी ‘ही’…\nभारतात आणखी 3 राफेल विमानं दाखल\nप्रवीण दरेकरांचे शरद पवारांना पत्र, म्हणाले –…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nPune News : जादा परताव्याच्या बहाण्यानं 15 लाखांची फसवणूक\nसुरक्षेत ‘एक नंबर’ असणार्‍या ‘या’ स्वदेशी…\nकिल्ले शिवनेरीच्या संवर्धनासाठी 23 कोटींचा निधी मंजूर –…\nशिवसेनेच्या खा. भावना गवळी आणि आम��ार पाटणी यांच्यात ‘तू तू मै मै’,…\nKL राहुल आणि सुनील शेट्टीच्या लेकीचा ‘तो’ फोटो तुफान…\n‘बेळगावचा केंद्रशासित प्रदेश जरूर करा, पण आधी औरंगाबादचं संभाजीनगर तर करा’, भाजपाच्या नेत्याचा…\nप्रवीण दरेकरांचे शरद पवारांना पत्र, म्हणाले – ‘आपल्या सूचना…’\nपडद्यावर पुन्हा दिसणार महेश भट आणि परवीन बॉबीची प्रेमकहाणी ‘हा’ अभिनेता बनणार ‘बॅडमॅन’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00765.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/photos/maharashtra/narmada-parikrama-anganwadi-sevika-she-reaches-her-duty-driving-boat-18-km-a301/", "date_download": "2021-01-28T08:56:44Z", "digest": "sha1:5RFQY4FH4NLVCYQFKJYP6L7WUTPMV35N", "length": 28518, "nlines": 324, "source_domain": "www.lokmat.com", "title": "अंगणवाडी सेविकेची नर्मदा परिक्रमा; १८ किमी नाव चालवून ती पोहोचते कर्तव्यावर - Marathi News | Narmada Parikrama of Anganwadi Sevika; She reaches her duty by driving boat 18 km | Latest maharashtra News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार २८ जानेवारी २०२१\n\"ते व्हायरल करण्याची गरज नव्हती, मला खूप वाईट वाटलं\"; रक्षा खडसेंनी केली कारवाईची मागणी\nमुंबई महाराष्ट्राचीच; 'त्या' वक्तव्याला कशाचाही आधार नाही; अजित पवारांनी कर्नाटकला सुनावलं\nBARC Recruitment 2021: भाभा अणुशक्ती केंद्रामध्ये नर्स, चालकांसह अन्य जागांसाठी भरती; १२ वी पास उमेदवारांनाही संधी\nअसे येडे बरळत असतात; संजय राऊत यांची कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका\nआरबीआयच्या अधिकाऱ्याचा गळा दाबून मोबाईल हिसकावून चोरट्याने काढला पळ\nमालदीव्हजमध्ये हनीमून एन्जॉय करतंय हे मराठमोळं कपल, पाहा त्यांचे खास फोटो\nही चिमुरडी करतेय मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य\nयाचे ओव्हर अ‍ॅक्टिंगचे 50 रूपये कापा... अक्षय कुमार ट्रेडमिलवर 21 किमी चालला, ट्रोल झाला\n कतरिना कैफने विकी कौशलला मिठी मारताना शेअर केला फोटो, चाहत्यांना मिळाला पुरावा\n'जोड्याने हाणले पाहिजे या दोघांना', अर्जुन-मलायकाला पाहून संतापले चाहते\n'अबू आझमींच्या भाषणाचा बोलवता धनी कोण\nतुम्हीसुद्धा चहासोबत हे पदार्थ खात असाल तर वेळीच सावध व्हा; कधी आजारी पडाल कळणारही नाही\nदुधाचेही शरीरावर साइड इफेक्ट होतात का जाणून घ्या काय सांगतात एक्सपर्ट.....\nBudget 2021: आरोग्य सेवा बळकट करणे आवश्यक; आमूलाग्र बदल करण्यासाठी भरीव निधीची गरज\nकमकुवत हाडांसह किडनी स्टोनचाही वाढू शकतो धोका; वेळीच जाणून घ्या डायटींगचे हे साईड इफेक्ट्स\nचीनमधील 'ही' फळं दिसायला आहेत विचित्र, तरीही लोक आवडीनं खातात...\nभिवंडी एमआयडीसी परिसरात ���पिल रेयॉन इंडिया कंपनीला भीषण आग\nउद्या संसदेत होणाऱ्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर १६ पक्ष बहिष्कार घालणार; नव्या कृषी कायद्यांना पक्षांचा विरोध\nदिल्ली- शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असलेल्या सिंघू सीमेवर स्थानिक एकवटले; परिसर मोकळा करण्याची मागणी\nकृषी कायदे रद्द करण्यासाठी मोदी सरकार आणखी शेतकऱ्यांच्या मृत्यूंची वाट पाहतंय- ऊर्जामंत्री नितीन राऊत\nमहिलांबरोबर चावटपणा करणाऱ्यांना तुरुंगात टाकलं पाहिजे- शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील\nआरबीआयच्या अधिकाऱ्याचा गळा दाबून मोबाईल हिसकावून चोरट्याने काढला पळ\nदुसऱ्यांचे हक्क हिरावून आम्हाला आरक्षण नको. आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण द्या- भाजप खासदार उदयनराजे भोसले\nआरक्षणापासून मराठा समाजाला वंचित ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होतोय- आमदार शिवेंद्रराजे भोसले\nदेशातील बऱ्याच शेतकऱ्यांना नव्या कृषी कायद्यांबद्दल पुरेशी माहिती नाही; अन्यथा संपूर्ण देशातील शेतकरी पेटून उठतील- काँग्रेस नेते राहुल गांधी\nऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून मायदेशात परतल्यावर घरचे मागेच लागलेत; रिषभ पंतची 'ती' पोस्ट व्हायरल\nनागपूर : तहसील पोलिसांनी जप्त केले पिस्तूल. गुंडाला अटक\nइन मिन फेब्रुवारीचे २८ दिवस; त्यापैकी ७ दिवस बँकांचा हॉलिडे, कामे कशी करायची\nप्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चावेळी जखमी झालेल्या पोलिसांची गृहमंत्री अमित शहांकडून विचारपूस\nशिखर धवन विरोधात आरोपपत्र दाखल, ६ फेब्रुवारीला होणार फैसला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण\nआंदोलक शेतकरी नेत्यांविरोधात दिल्ली पोलिसांकडून लूकआऊट नोटीस जारी; पासपोर्ट्स जप्त होणार\nभिवंडी एमआयडीसी परिसरात कपिल रेयॉन इंडिया कंपनीला भीषण आग\nउद्या संसदेत होणाऱ्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर १६ पक्ष बहिष्कार घालणार; नव्या कृषी कायद्यांना पक्षांचा विरोध\nदिल्ली- शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असलेल्या सिंघू सीमेवर स्थानिक एकवटले; परिसर मोकळा करण्याची मागणी\nकृषी कायदे रद्द करण्यासाठी मोदी सरकार आणखी शेतकऱ्यांच्या मृत्यूंची वाट पाहतंय- ऊर्जामंत्री नितीन राऊत\nमहिलांबरोबर चावटपणा करणाऱ्यांना तुरुंगात टाकलं पाहिजे- शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील\nआरबीआयच्या अधिकाऱ्याचा गळा दाबून मोबाईल हिसकावून चोरट्याने काढला पळ\nदुसऱ्यांचे हक्क हिरावून आम्हाला आरक्षण नको. आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण द्या- भाजप खासदार उदयनराजे भोसले\nआरक्षणापासून मराठा समाजाला वंचित ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होतोय- आमदार शिवेंद्रराजे भोसले\nदेशातील बऱ्याच शेतकऱ्यांना नव्या कृषी कायद्यांबद्दल पुरेशी माहिती नाही; अन्यथा संपूर्ण देशातील शेतकरी पेटून उठतील- काँग्रेस नेते राहुल गांधी\nऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून मायदेशात परतल्यावर घरचे मागेच लागलेत; रिषभ पंतची 'ती' पोस्ट व्हायरल\nनागपूर : तहसील पोलिसांनी जप्त केले पिस्तूल. गुंडाला अटक\nइन मिन फेब्रुवारीचे २८ दिवस; त्यापैकी ७ दिवस बँकांचा हॉलिडे, कामे कशी करायची\nप्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चावेळी जखमी झालेल्या पोलिसांची गृहमंत्री अमित शहांकडून विचारपूस\nशिखर धवन विरोधात आरोपपत्र दाखल, ६ फेब्रुवारीला होणार फैसला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण\nआंदोलक शेतकरी नेत्यांविरोधात दिल्ली पोलिसांकडून लूकआऊट नोटीस जारी; पासपोर्ट्स जप्त होणार\nAll post in लाइव न्यूज़\nअंगणवाडी सेविकेची नर्मदा परिक्रमा; १८ किमी नाव चालवून ती पोहोचते कर्तव्यावर\nMaharashtra News : २७ वर्षीय रेलू वासवे अंगणवाडी सेविका असून, त्या दररोज सुमारे १८ किमी अंतर पार करून आपल्या कामाच्या ठिकाणी हजर होतात.\nकर्तव्याला प्राधान्य देणारी माणसे तशी विरळाच अशीच एक कर्तव्यपरायण व्यक्ती आहेत रेणू वासवे. २७ वर्षीय रेलू वासवे अंगणवाडी सेविका असून, त्या दररोज सुमारे १८ किमी अंतर पार करून आपल्या कामाच्या ठिकाणी हजर होतात. दोन मुलांच्या आई असलेल्या रेलू ह्या आदिवासी मुले आणि गर्भवती महिलांची मदत करण्यासाठी ही वेगळ्या पद्धतीची नर्मदा परिक्रमा करतात.\nरेलू ह्या महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील एक आदिवासी गाव असलेल्या चिमलखाडी येथे अंगणवाडी सेविका म्हणून काम करतात. रेलू यांना या गावात येण्यासाठी रस्ते मार्ग उपलब्ध नसल्याने त्यांनी नावेच्या मदतीने आदिवासी मुले आणि गर्भवती महिलांपर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेतला.\nत्या सांगतात की, साधारणपणे आदिवासी महिला, गर्भवती आणि मुले आपल्या कुटुंबासह आमच्या केंद्रात येत असत. मात्र कोरोनाच्या भीतीमुळे लोकांनी येणं बंद केलं. अशा परिस्थितीत मी स्वत:च मुले आणि महिलांपर्यंत भोजन पोहोचवण्याचा निर्णय घेतला.\nरेलू यांचे काम सहा ��र्षांपेक्षा कमी वयाची मुले आणि गर्भवती महिलांचे आरोग्य आणि वाढीवर लक्ष ठेवण्याचे आहे. त्या त्यांच्या वजनाची तपासणी करतात आणि त्यांना सरकारकडून देण्यात येणारा पोषण आहार देतात. २५ नवजात आणि कुपोषित बालकांसह सात गर्भवतींना योग्य पोषण मिळावे यासाठी रेलू एप्रिल महिन्यापासूनच आठवड्यातील पाच दिवस नावेच्या माध्यमातून १८ किलोमीटरचा प्रवास करतात.\nमार्चमध्ये लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर नर्मदा नदीच्या दुसऱ्या टोकावरील दोन भागांतील आदिवासींनी अंगणवाडीमध्ये येणे बंद केले. अशा परिस्थितीत लहानपणी पोहणे आणि रोईंगमध्ये हातखंडा मिळवणाऱ्या रेलू यांनी नावेच्या माध्यमातून आदिवासींकडे पोहोचण्याचा निर्णय घेतला.\nरेलू यांनी आपल्या कामासाठी एका मच्छिमाराकडून नाव उधार घेतली. त्यानंतर नावेच्या माध्यमातून हेमलेट्स अलीघाट आणि दादरचा प्रवास केला. २७ वर्षीय रेलू वासावे सांगतात, दररोज एवढ्या लांब जाणे कठीण आहे. मात्र मुले आणि गर्भवतींनी पौष्टिक भोजण खाणे तंदुरुस्त राहणे आवश्यक आहे.\nरेलू सकाळी ७.३० वाजता अंगणवाडीत पोहोचतात आणि दुपारपर्यंत तिथे काम करतात. दुपारी भोजन केल्यानंतर एका तासानंतर त्या आपली नाव घेऊन वाड्यांमध्ये जातात. त्या आपल्यासोबत भोजन आणि मुलांचे वजन करण्यासाठीची उपकरणे घेऊन जातात. नावेच्या माध्यमातून नदी पार केल्यानंतर त्या डोंगराळ भागात पायी जातात.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nMom To Be गरोदरपणात अभिनेत्री धनश्री काडगांवकरची स्टाईल, केले हटके फोटोशूट\nPHOTOS : अमृता खानविलकरचे लेटेस्ट फोटोशूट पाहून म्हणाल - क्या बात है..\nकाळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये निया शर्मा दिसतेय खूपच छान, व्हायरल झालेय हे फोटो\nमल्टी कलर ड्रेसमध्ये दिसली कतरिना कैफ, स्टायलिश लूक पाहून चाहते झाले क्लीन बोल्ड\nPHOTOS: एली अवरामने शेअर केलं लेटेस्ट ग्लॅमरस फोटोशूट, See Pics\nऐश्वर्या नारकरच्या सौंदर्याची रंगलीय सोशल मीडियावर चर्चा, या फोटोत दिसतायेत खूपच सुंदर\nटीम इंडिया विरुद्ध भारत अ; इंग्लंड दौऱ्यावर दोन वेगळे सामने होणार, जाणून घ्या कधी व केव्हा\nIPL 2021 Mini Auction : ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्ह स्मिथ यांच्यावर तगडी बोली लागणार; जाणून घेऊया कोण कोण आहेत शर्यतीत\nGreat News : मोहम्मद सिराज, रिषभ पंत, टी नटराजन यांना मिळू शकतो ICCचा खास पुरस्कार\nSee Photo : विराट कोहलीची Audi ते MS Dhoniची हमर; जाणून घ्या तुमच्या आवडत्या क्रिकेटपटूचं कार कलेक्शन\nरिषभ पंत प्रत्येक मालिकेनंतर दान करतो क्रिकेट किट; जाणून घ्या त्यामागचं कौतुकास्पद कारण\n ...तर इतिहास वेगळा असता; धोनी CSK नव्हे, RCBकडून खेळला असता\nदुधाचेही शरीरावर साइड इफेक्ट होतात का जाणून घ्या काय सांगतात एक्सपर्ट.....\nचीनमधील 'ही' फळं दिसायला आहेत विचित्र, तरीही लोक आवडीनं खातात...\nअनेक देशांमध्ये वाढतोय शुगर रिलेशनशिपचा ट्रेन्ड, श्रीमंतांसोबत सुंदर तरूणी करतात डील....\n हिवाळ्यात पाणी कमी पिणं पडू शकतं महागात, किडनीसहीत 'या' अवयवांवर होतो गंभीर परिणाम....\nफक्त सहा दिवसांत 10 लाख लोकांना टोचली कोरोनाची लस, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती\n राजस्थानमधील महिला गेल्या पाच महिन्यांपासून कोरोना संक्रमित, सलग ३१ टेस्ट पॉझिटिव्ह\n'जोड्याने हाणले पाहिजे या दोघांना', अर्जुन-मलायकाला पाहून संतापले चाहते\nविषाणू असेल किंवा सीमेवरील आव्हान; भारत सामना करण्यासाठी सज्ज : पंतप्रधान मोदी\n\"ते व्हायरल करण्याची गरज नव्हती, मला खूप वाईट वाटलं\"; रक्षा खडसेंनी केली कारवाईची मागणी\nपारा ११अंशावर : शहरात वाढला थंडीचा कडाका\n ५ वर्षांच्या मुलीला बाथरूमध्ये घेऊन गेली जन्मदाती आई; आधी डोळे काढले मग कापली जीभ\n\"; दिल्ली हिंसाचारासंदर्भात 'या' मोठ्या शेतकरी नेत्यानं मागितली पोलिसांची माफी\n\"ते व्हायरल करण्याची गरज नव्हती, मला खूप वाईट वाटलं\"; रक्षा खडसेंनी केली कारवाईची मागणी\n देशातील तब्बल 147 जिल्ह्यांत 7 दिवसांपासून कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही\nड्रॅगनच्या दुखऱ्या जखमेवर बोट; भारतीय लष्कर चीनला धक्का देण्याच्या तयारीत\nमुंबई महाराष्ट्राचीच; 'त्या' वक्तव्याला कशाचाही आधार नाही; अजित पवारांनी कर्नाटकला सुनावलं\nReserve Bank Of India Recruitment 2021 : ग्रेड बी अधिकारी पदांसाठी भरती; आजच अर्ज करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00765.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/dhavte-jag/maya-paranjpe/articleshow/71450382.cms", "date_download": "2021-01-28T09:14:00Z", "digest": "sha1:R24YR5X7NTDIY76BRJ5VAJXDXNBWM3P2", "length": 12849, "nlines": 103, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चा��ते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसौंदर्यशास्त्रातील करिअरची कल्पनाही शक्य नसल्याच्या साठच्या दशकात या आगळ्या वाटेने जाऊन स्वत:चा ‘ब्रँड’ विकसित करणाऱ्या माया परांजपे यांच्या निधनाने एका सौंदर्ययात्रीच्या प्रवासाला पूर्णविराम मिळाला आहे.\nसौंदर्यशास्त्रातील करिअरची कल्पनाही शक्य नसल्याच्या साठच्या दशकात या आगळ्या वाटेने जाऊन स्वत:चा ‘ब्रँड’ विकसित करणाऱ्या माया परांजपे यांच्या निधनाने एका सौंदर्ययात्रीच्या प्रवासाला पूर्णविराम मिळाला आहे. रसायनशास्त्राच्या विद्यार्थिनी असलेल्या माया परांजपे यांनी सौंदर्यकलेत आपले ‘रसायन’ इतके पक्के केले, की त्यांची ख्याती सातासमुद्रापारही गेली प्रसाधनकलेच्या माध्यमातून महिलांना रोजगार निर्मिती कशी करून देता येईल याचा विचार करीत या क्षेत्रातील करिअरची वाट कोरणाऱ्या परांजपे यांचा प्रवास प्रेरणादायी आणि रंजक आहे. त्यांचा जन्म १९ मार्च १९४५चा. पुणे विद्यापीठातून १९६४मध्ये त्यांनी रसायनशास्त्रातून पदवी घेतली. स्वित्झर्लंडमध्ये नोकरी करताना त्यांनी ‘ब्यूटी कल्चर’मध्ये विशेष प्रशिक्षण घेतले आणि तिथपासून त्यांची सौंदर्याच्या क्षेत्रातील घौडदोड सुरू झाली. १९७२मध्ये ‘इंटरनॅशनल स्कूल ऑफ नॅचरल ब्यूटी थेरपी’ आणि ‘हेअर ड्रेसिंग’ असे महत्त्वाचे प्रशिक्षण त्यांनी लंडनला घेतल्यानंतर त्यांच्यातल्या सौंदर्यशास्त्र प्रतिभेचे तेज आणखी वाढले. सौंदर्यशास्त्राचे आधुनिक तंत्रही त्यांनी आत्मसात केले. १९७७मध्ये त्यांना ‘ब्रिटिश असोसिएशन ऑफ ब्यूटी थेरपी अँड कॉस्मेटोलॉजी’चे सदस्यत्व मिळाले. हे पद मिळवणाऱ्या त्या दुसऱ्या भारतीय प्रसाधनकलेच्या माध्यमातून महिलांना रोजगार निर्मिती कशी करून देता येईल याचा विचार करीत या क्षेत्रातील करिअरची वाट कोरणाऱ्या परांजपे यांचा प्रवास प्रेरणादायी आणि रंजक आहे. त्यांचा जन्म १९ मार्च १९४५चा. पुणे विद्यापीठातून १९६४मध्ये त्यांनी रसायनशास्त्रातून पदवी घेतली. स्वित्झर्लंडमध्ये नोकरी करताना त्यांनी ‘ब्यूटी कल्चर’मध्ये विशेष प्रशिक्षण घेतले आणि तिथपासून त्यांची सौंदर्याच्या क्षेत्रातील घौडदोड सुरू झाली. १९७२मध्ये ‘इंटरनॅशनल स्कूल ऑफ नॅचरल ब्यूटी थेरपी’ आणि ‘हेअर ड्रेसिंग’ असे महत्त्वाचे प्रशिक्षण त्यांनी लंडनला घेतल्यानंतर त्यांच्यातल्या सौंदर्यशास्त्र प्रतिभेचे तेज आणखी वाढले. सौंदर्यशास्त्राचे आधुनिक तंत्रही त्यांनी आत्मसात केले. १९७७मध्ये त्यांना ‘ब्रिटिश असोसिएशन ऑफ ब्यूटी थेरपी अँड कॉस्मेटोलॉजी’चे सदस्यत्व मिळाले. हे पद मिळवणाऱ्या त्या दुसऱ्या भारतीय त्यानंतर त्यांनी मुंबईत स्वत:चे ‘ब्यूटिक’ या नावाने स्वत:चा ब्यूटीपार्लर ब्रँड सुरू केला. हे साल होते १९६८. स्थिर झाल्यानंतर त्यांनी या कलेच्या प्रशिक्षणासाठी संस्था सुरू केली. या कलेच्या प्रसारासाठी विपुल लेखन केले. ‘सौंदर्यसाधना’, ‘सौंदर्ययात्री’, ‘तुम्हाला ब्यूटी पार्लर चालवायचंय त्यानंतर त्यांनी मुंबईत स्वत:चे ‘ब्यूटिक’ या नावाने स्वत:चा ब्यूटीपार्लर ब्रँड सुरू केला. हे साल होते १९६८. स्थिर झाल्यानंतर त्यांनी या कलेच्या प्रशिक्षणासाठी संस्था सुरू केली. या कलेच्या प्रसारासाठी विपुल लेखन केले. ‘सौंदर्यसाधना’, ‘सौंदर्ययात्री’, ‘तुम्हाला ब्यूटी पार्लर चालवायचंय’, ‘लेटेस्ट हेअरस्टाइल’ ही त्यांची प्रमुख पुस्तके. ‘ग्रंथाली’च्या एका पुस्तकाच्या ब्लर्बमध्ये निवृत्त राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी परांजपे यांचा विशेष उल्लेख केला आहे. ‘पुण्यातली एक मुलगी विज्ञानाची पदवी घेऊन बाहेर पडते, सौंदर्य प्रसाधनकलेत नैपुण्य मिळवते, इतर महिलांनाही रोजगार निर्मितीची संधी देते आणि बघता-बघता जगाच्या नकाशावर भारताचा झेंडा रोवते, हे तिचे रोमांचकारी जीवन आहे,’ असा हा गौरव आहे. यापुढेही ‘माया’ नावाचा ब्रँड प्रसाधनकलेतील नवी पिढी तयार करत राहणार यात शंका नाही.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nडॉ. जगन्नाथ पाटील महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nसौंदर्य शास्त्रातील करिअर रसायनशास्त्राच्या विद्यार्थी माया परांजपे ब्रँड Students of chemistry Maya Paranjpe Careers in aesthetics brand\nअर्थवृत्तमुंबईत २२ हजार कोटींचा SRAघोटाळा; ओमकार रियल्टर्सच्या अध्यक्षाला अटक\nक्रिकेट न्यूजसौरव गांगुलीबाबत आली मोठी अपडेट, हॉस्पिटलने दिली ही महत्वाची माहिती\nमुंबईलोकल सर्वांसाठी १ फेब्रुवारीपासून; सरकारची नियमावली तयार\nदेशसंसदेवर निघणारा मोर्चा स्थगित, हिंसाचारानंतर शेतकरी संघटनांचा मोठा निर्णय\nमुंबईराज्यात उद्दिष्टाच्या ७७ टक्के लसीकरण, गडचिरोली राज्यात अव्वल\nपुणेई-फेरफार प्रकल्पात महाराष्ट्र देशात अव्वल; १ कोटी १५ लाख नागरिकांना लाभ\nदेशहिंसाचार प्रकरणी सर्व शेतकरी नेत्यांवर कारवाई होणार; दिल्ली पोलिस आयुक्त म्हणाले...\nनवी मुंबईबाळासाहेब ठाकरे वाहन विमा योजना सुरू करा; मनसेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nमोबाइलगुगल प्ले स्टोरवर आले 'हे' १६४ धोकादायक अॅप्स, फोनमध्ये असल्यास तात्काळ डिलीट करा\nधार्मिकजाणून घ्या काय आहे पुष्य नक्षत्र आणि त्याचे महत्त्व...\nमोबाइलओप्पोच्या 'या' फोनवर ३५०० रुपयांचा डिस्काउंट, 'हे' दोन फोनही स्वस्त\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगप्रेग्नेंसीमध्ये साखरेऐवजी खा गुळ, गर्भातील बाळाची हाडे व स्नायू होतील मजबूत\nफॅशनकरीनासमोर फिका पडला साराचा लुक, अंबानींच्या कार्यक्रमातही बेबोनं मारली बाजी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00766.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:Yugant.pdf/35", "date_download": "2021-01-28T09:09:05Z", "digest": "sha1:A73G5WIRE3RZCN3PHSIRF36VEGLIHB5D", "length": 6422, "nlines": 62, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:Yugant.pdf/35 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे\nवर्षांचा असण्याची शक्यता आहे. वनवास व अज्ञातवास संपल्यावर अभिमन्यूचे उत्तरेशी लग्न लागले, त्यावेळी अभिमन्यू सोळा वर्षांचा, अर्जुन चौतीस वर्षांचा व भीष्म एकोणनव्वद वर्षांचा ठरतो. अभिमन्यूच्या लग्नापासून लढाईच्या सुरवातीपर्यंतचा काळ जेमतेम वर्षांचा होता असे धरले, तर युद्धाच्या वेळी भीष्माचे वय नव्वद वर्षांचे होते; अर्जुनाचा पहिला वनवास बारा वर्षांचा धरला, तर एकशे-एक वर्षांचे होते, ही कालगणना सगळीकडे कमीत कमी वर्षे धरून केलेली आहे. ह्याच्यापेक्षा भीष्माचे वय कमी धरणे शक्य नाही. सगळ्या कुरूंच्यामध्ये तो वयाने मोठा होता. कुरुवृद्ध आणि पितामह अशी त्याची दोन विशेषणे वारंवार येतात. एवढ्या म्हातारपणी सेनापतिपदाचा हट्ट धरणे हे भीष्माच्या लढाईपर्यंतच्या चरित्राशी विसंगत वाटते. भीष्माकडे दुर्योधन आला व म्हणाला, “आपण सर्वांत वडील; नामवंत योद्धे. आपण सेनापती व्हावे.\"\nभीष्माने स्वतःसाठी म्हणून जे होते, त्याचा त्याग केला; पण एक मोठी जबाबदारी शिरावर घेतली. ती म्हणजे कुरुकुलाचे रक्षण. हे रक्षण करताना त्याला कोणाशी लढाई द्यावी लागली नाही. पण दोन पिढ्यांचा संसार संभाळावा लागला. त्याने लहानांचा संभाळ केला, आंधळ्या अपंगांचीसुद्धा लग्ने लावून दिली. पांडव-धुतराष्ट्र लहान असताना, तीन पिढ्यांत पहिल्यांदाच हस्तिनापुराच्या राजघराण्यात बरेचसे तरुण राजपुत्र जन्माला आले असताना, त्यांना वाढवण्याची व शस्त्रविद्या शिकवण्याची व्यवस्था केली. दोन पिढ्या अव्याहत कर्तेपणा गाजवला. त्याच्या अधिकाराला पहिला शह शकुनीच्या येण्यामुळे उत्पन्न झाला. शकुनी आपल्या आंधळ्या मेहुण्याच्या व डोळ्यांवर कातडे ओढलेल्या बहिणीच्या हितास जपत होता.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १० मे २०२० रोजी १०:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00766.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://thanelive.in/?tag=thane", "date_download": "2021-01-28T09:10:04Z", "digest": "sha1:YVWJW42XJRWBI44VSGXUN4F2NXK5VEHZ", "length": 5266, "nlines": 84, "source_domain": "thanelive.in", "title": "thane Archives -", "raw_content": "\nगणेशोत्सव सजावट स्पर्धा २०१८\nपाच – दहा दिवसाचे गणपती\nदिवसाढवळ्या तसेच रात्री घरफोड्या करणाऱ्या सराईत चोरांना अटक – तब्बल ११ गुन्ह्यांची उकल.\nठाणे : प्रतिनिधी भर दिवसा आणि रात्रीच्या अंधारात बंद घरात घुसून घरफोडी आणि दुकान फोडीच्या गुन्ह्यात कमालीची वाढ झाली होती....\n२० हजार घेताना मुंब्र्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका एसीबीच्या जाळ्यात.\nठाणे : प्रतिनिधी ठाणे महानगर पालिकेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सुनिता पांडुरंग सातपुते यांना ठेकेदाराकडून २० हजारांची लाच स्वीकारताना ठाणे एसीबीने रंगे...\nसफाई कामगारांना मिळाली आवास योजनेची घरे.\nसफाई कामगारांना मिळाली आवास योजनेची घरे. आ. केळकर यांच्या मुळे यंदाचा पाडवा होणार गोड. ठाणे दि. ५ (वार्ताहर)- ठाणे महानगरपालिकेत...\nठाण्य���त ३५३ तळीराम चालकांवर कारवाई.\nठाणे : प्रतिनिधी ठाणे पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहतूक पोलीस,स्थानिक पोलीस आणि गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकांनी होळी-रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या...\nखाजगी शिक्षकांचा हजारोंच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा.\nठाण्यात खाजगी शिक्षकांचा हजारोंच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा. खाजगी क्लासेसचे शिक्षक शासनाच्या विरोधात उतरले रस्त्यावर. ठाणेः महाराष्ट्र राज्य शासनाच्या...\nआठवड्याभरात सुरू होणार केडीएमसीची कोवीड टेस्टींग लॅब – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची माहिती.\nगृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाडांनी इंजेक्शन उपलब्ध करून दिल्यामुळे खारेगांव मधील रुग्णाचे वाचले प्राण.\nशिक्षणाधिकार्‍यांच्या दालनात मनसेचे ठिय्या आंदोलन. ठाण्यातील खासगी शाळांची मनमानी फी वसुली.\nकोविड १९ अँटीजेन टेस्टींग सेंटरचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00766.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://konkanvruttant.com/tag/ayodhya", "date_download": "2021-01-28T09:22:18Z", "digest": "sha1:JUKWLYIGJBOVOWUWOBPR73MSHGH76WMJ", "length": 7712, "nlines": 137, "source_domain": "konkanvruttant.com", "title": "Ayodhya - कोंकण वृत्तांत", "raw_content": "\nविस्थापित कुटुंबांच्या घरांचा प्रश्न फेब्रुवारी...\nठाणे जिल्ह्यातील सर्वात उंच तिरंगा डोंबिवलीत...\nअखेर ‘पत्रीपूल’ वाहतुकीसाठी खुला; मुख्यमंत्र्यांच्या...\nएनआरसीमधील पडीक बंगल्यावर तोडक कारवाई; कामगारांनी...\nठाण्यातील शासकीय-वनविभागाच्या जागेवरील झोपड्यांना...\nकल्याण पूर्वेत सामाजिक संस्थांनी साकारले अज्ञात...\nनागरी सुविधांचा बोजवारा उडण्याचे केडीएमसी उदाहरण-...\nकल्याण रेल्वे स्थानक परिसर सुधारणा प्रकल्पाचे...\nमराठी भाषेच्या संवर्धनाचा जास्तीत जास्त प्रयत्न...\nमराठी भाषा संवर्धन पंधरवडयानिमित्त कल्याणमध्ये...\nभारताच्या विकासातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे...\nमराठा सेवा संघाचा पोवाडा\nतरुणांना रोजगार देणारे ‘महाजॉब्स’ काय आहे\nकोरोनावर मात करण्यासाठी प्लाझ्मा थेरपी वरदान\nमाथेरानच्या गार्बेट पॉईंटवरील चढाई...\nकुठे उभारला गेला राममंदिर निर्माणाचा देखावा \nव्यंगचित्र पाहण्यासाठी इथे क्लिक करा\n... या शहरात मिळणार पाच किलो प्लास्टिकवर मोफत पोळीभाजी\nभारताच्या विकासातील डॉ. बाबा��ाहेब आंबेडकरांचे योगदान\nओबीसी समाजाच्या मागण्या पावसाळी अधिवेशनात मंजूर करण्याची...\nबेरोजगार तरुणांनो, शासकीय योजनांच्या लाभासाठी आधार कार्ड...\nसाथरोग नियंत्रणासाठी मुंबई महापालिकेच्या नियमांचा स्वीकार...\nकणकवली एसटी आगाराच्या आवारात भव्य व्यापारी केंद्र\nआंबिवली येथे भाजपच्या जनसंपर्क कार्यालयाचे खासदारांच्या...\nमहिना उलटूनही ‘ते’ झाड जरीमरी नाल्यात पडून\nकेंद्रीय अर्थसंकल्पात ग्रामीण भारत व कृषी विकासावर भर\nबल्याणी येथील शिवसेना शाखेचे आ. विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते...\nकल्याण पश्चिम जिंकण्यासाठी एक लाख मतांचे लक्ष्य – अरविंद...\nमाळशेज घाट रस्त्याची कामे पावसाळ्यापूर्वी करा: गडकरी यांच्याकडे...\nकल्याण पश्चिमच्या विकासासाठी २३३ कोटींचा निधी आणल्याचा...\nशुद्ध हवेसाठी पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था गरजेची - पर्यावरणमंत्री...\n'कोंकण वृत्तांत' - कोकणचे स्वतंत्र मराठी डिजिटल बातमीपत्र.\nरस्त्याच्या कंत्राटदार-अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची...\nरूग्णालये, वैद्यकीय व्यवसाय, औषध दुकाने बंद राहिल्यास कारवाई\nमहाड तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना समर्पण संस्थेची...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00767.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://sthairya.com/sensation-after-bodies-were-found-in-a-hilly-area-in-satara/", "date_download": "2021-01-28T08:45:58Z", "digest": "sha1:LBU3DIFBLNHALH3WHOMMU6PVEKKIBRKM", "length": 13652, "nlines": 133, "source_domain": "sthairya.com", "title": "साताऱ्यात डोंगर परिसरात मृतदेह आढळल्याने खळबळ - स्थैर्य", "raw_content": "\nसातारा – जावळी – कोरेगाव\nवाई – महाबळेश्वर – खंडाळा\nमुंबई – पुणे – ठाणे\nरायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग\nसातारा – जावळी – कोरेगाव\nवाई – महाबळेश्वर – खंडाळा\nमुंबई – पुणे – ठाणे\nरायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग\nसाताऱ्यात डोंगर परिसरात मृतदेह आढळल्याने खळबळ\nदैनिक स्थैर्यच्या अधिकृत WhatsApp ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.\nशिवराज पेट्रोल परिसरतील डोंगरात आढळला पुरूषाचा मृतदेह\nस्थैर्य, सातारा, दि. ०२ : जावलीतील मार्ली घाट या ठिकाणी आढळलेल्या मृतदेहांनी संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली होती. या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. मार्ली घाटात संपूर्ण कुटुंबच संपवल्याची घटना ताजी असतानाच सातारा तालुक्यातील शिवराज पेट्रोल परिसरातही आज एक पुरूषाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.\nयाबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सातारा शहरा लगत शिवराज पेट्रोल परिसरातील डोंगरात बुधवारी पुरुषाचा मृतदेह आढळला. पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत व्यक्तीचे वय अंदाजे 35 आहे. अंगात निळी पँट, शर्ट आहे.\nदरम्यान, मार्ली घाटातही अशाच प्रकारे सुरूवातील एक त्यानंतर काही दिवसांनी एक आणि संशयित ताब्यात घेतल्यानंतर दोन असे मृतदेह आढळून आले होते. याप्रकरणी पोलिसांनी तपास केल्यानंतर हे खून पैशाच्या अमिषातून झाले असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली. ही घटना ताजी असतानाच शिवराज पेट्रोल परिसरातील डोंगरात सापडलेल्या पुरूषाचा मृतदेहामुळे परिसरातील खळबळ उडाली आहे. ‘माली घाट’ प्रमाणे याही ठिकाणी धक्कादायक प्रकार झाला नसेल ना याबाबत परिसरात तर्क-विर्तक लढवले जात आहेत.\nपोलिस शिवराजे परिसरातील डोंगरात घटनास्थळी कसून तपास करत असून ओळख पटविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मृतदेह संशयास्पद परिस्थितीमध्ये आढळल्याने त्याबाबत घातपात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, शवविच्छेदन केल्यानंतर नेमके कारण समजू शकणार आहे.\nदैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n14 सप्टें. ते 1 ऑक्टोबरपर्यंत संसदेचे पावसाळी अधिवेशन; अधिवेशनात प्रश्नोत्तराचाच तास रद्द, सातही दिवस कामकाज\nसीईटी परीक्षा:राज्यातील सर्व सीईटी ऑक्टोबर महिन्यात, अंतिम वर्ष परीक्षांप्रकरणी राज्यपाल-कुलगुरू चर्चा\nसीईटी परीक्षा:राज्यातील सर्व सीईटी ऑक्टोबर महिन्यात, अंतिम वर्ष परीक्षांप्रकरणी राज्यपाल-कुलगुरू चर्चा\n93 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 754 जणांचे नमुने पाठविले तपासणीला\n२०२१-२०२२ मध्ये अर्थसंकल्पाकडून काय अपेक्षा आहेत\nखरेदी विक्री संघानी उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यासाठी नवनवीन संकल्पना अंमलात आणाव्यात – पालकमंत्री जयंत पाटील\nमहाराष्ट्राच्या पाच बालकांची प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी निवड\nअमोल कोल्हे आणि चंद्रकांत पाटील यांच्या नावाने फसवणुकीचा प्रयत्न; एकाला अटक\nछातीत दुखत असल्याने सौरव गांगुली पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल; 2 जानेवारी रोजी आला होता हार्टअटॅक\nअमेरिकी फेडरल रिझर्व्ह पॉलिसीच्या पार��श्वभूमीवर सोन्याच्या दरात घसरण\nफलटण मध्ये वेलकेअर फार्मसी नावारूपास येईल : श्रीमंत संजीवराजे\nप्रजासत्ताक दिनानिमित्त प्रांताधिकाऱ्यांच्या हस्ते फलटण तालुक्याचे मुख्य शासकीय ध्वजारोहण\nसौ.प्रगती कापसे यांच्याकडून माहेरवासीयांचा यथोचित सत्कार\nहे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.\nमुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा\nसातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002\nसातारा – जावळी – कोरेगाव\nवाई – महाबळेश्वर – खंडाळा\nमुंबई – पुणे – ठाणे\nरायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग\nWhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00767.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.kolaj.in/tag_search.php?v=%E0%A4%AD%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE+%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2021-01-28T09:19:59Z", "digest": "sha1:USHUCOQPJFYHPUZ3PCZA25EPM2NQOBWO", "length": 3435, "nlines": 29, "source_domain": "www.kolaj.in", "title": "कोलाज : सर्च", "raw_content": "\nलॉकडाऊनमधल्या स्थलांतरितांच्या व्यथा का वाचायला हव्यात\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nदीनानाथ वाघमारे यांचं ‘लॉकडाऊन : स्थलांतरित मजूर आणि भटक्या जमाती’ हे पुस्तक २७ डिसेंबरला प्रकाशित झालंय. लॉकडाऊनच्या सुरवातीच्या तीन चार महिन्यांच्या काळात स्थलांतरित होणाऱ्या मजूरांना मदत करताना त्यांनी जे अनुभव घेतले, ज्या दर्दभऱ्या कहाण्या ऐकल्या, पाहिल्या त्या या पुस्तकात शब्दबद्ध केल्यात. त्या गोष्टी तारखेनिशी त्यांनी पुस्तकात नोंदवल्यात. त्या का वाचाव्यात हे सांगणारी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे यांची पुस्तकातली प्रस्तावना.\nलॉकडाऊनमधल्या स्थलांतरितांच्या व्यथा का वाचायला हव्यात\nदीनानाथ वाघमारे यांचं ‘लॉकडाऊन : स्थलांतरित मजूर आणि भटक्या जमाती’ हे पुस्तक २७ डिसेंबरला प्रकाशित झालंय. लॉकडाऊनच्या सुरवातीच्या तीन चार महिन्यांच्या काळात स्थलांतरित होणाऱ्या मजूरांना मदत करताना त्यांनी जे अनुभव घेतले, ज्या दर्दभऱ्या कहाण्या ऐकल्या, पाहिल्या त्या या पुस्तकात शब्दबद्ध केल्यात. त्या गोष्टी तारखेनिशी त्यांनी पुस्तकात नोंदवल्यात. त्या का वाचाव्यात हे सांगणारी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे यांची पुस्तकातली प्रस्तावना......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00767.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pressmedialive.com/2020/10/Mumbai-_75.html", "date_download": "2021-01-28T09:06:44Z", "digest": "sha1:RX3FAHXGG5Y2VN74GRGMDWUGKJP3YMHB", "length": 4719, "nlines": 53, "source_domain": "www.pressmedialive.com", "title": "केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.", "raw_content": "\nHomeMumbai-केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.\nकेंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.\nमहामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वतयारीबाबत केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले घेणार आढावा बैठक\nमुंबई दि. 6 - महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणदिना निमित्त दरवर्षी 6 डिसेंबरला चैत्यभूमी येथे लाखो अनुयायांची गर्दी महामानवाला अभिवादन करण्यास होत असते. यंदाच्या वर्षी कोरोना महामारीचे संकट असल्याने त्या पार्श्वभूमीवर यंदा 64 व्या महापरिनिर्वाण दिनी कोणती कशी खबरदारी घ्यावी याबाबत चा विचारविनिमय करण्यासाठी मुंबई महापालिका; राज्य शासन; सामाजिक न्याय मंत्रालय ; पोलीस ; रेल्वे ;महापरिनिर्वाण समन्वय समिती आदी सर्व संबंधितांची महत्वपूर्ण बैठक उद्या बुधवार दि.7 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता सहयाद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आली आहे. यावेळी चैत्यभूमी स्तूप जीर्ण झाला असल्याबाबत चैत्यभूमी स्तूपाच्या पुनर्विकासाचा मुंबई महापालिकेचा प्रस्ताव आणि इंदुमिल मधील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक कामाचा आढावा या बैठकीत ना.रामदास आठवले घेणार आहेत.\nदिव्यांना कोणत्याही शासकीय मदत कमी पडू देणार नाही सौ.सारीक पाटील\nखासदार श्री धर्यशील माने दादा यांच्या संपर्क कार्यालय उद्धाटन श्रीमती निवेदिता माने यांच्या शुभहस्ते करण्यात आले\nसमाजात विविध स्तरावर काम करीत असताना कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या पाठीवर कौतुकाची थाप मारणारी ' पाखरे-जी' चॅरिटेबल ट्रस्ट ही एकमेव संस्था आहे. असे प्रतीपादन जिल्हापरिषदेच्या महिला बाल विकास विभागाच्या सभापती पदमाराणी पाटील यांनी केले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00767.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.pressmedialive.com/2020/10/blog-post_3.html", "date_download": "2021-01-28T08:00:15Z", "digest": "sha1:WPLY5NAI5KPHXDVRDPJS5MZQFOYLU2SG", "length": 9641, "nlines": 61, "source_domain": "www.pressmedialive.com", "title": "कोरोना किलर उपकरण", "raw_content": "\nHomeLatest Newsकोरोना किलर उपकरण\nसहकारमंत्र्यांच्या दालनात 'कोरोना किलर' उपकरण\nसहकारी आस्थापनांमध्ये करोना रोधक यंत्रणा बसविण्याबाबत लवकरच निर्णय. बाळासाहेब पाटील\nजागतिक पातळीवर विशेष महत्व प्राप्त झालेल्या आयोनायझेशन या शास्त्रशुद्ध पद्धतीवर संशोधित \"कोरोना किलर\"हे मशीन देशभर मान्यताप्राप्त होत असताना आता महाराष्ट्राचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या दालनातही हे मशीन बसविण्यात आले आहे.\nया मशीनचे संशोधन केलेल्या इंडोटेक इंडस्ट्रीयल सोल्युशन्स् या कंपनीचे संस्थापक, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर भाऊसाहेब जंजिरे व सहकाऱ्यांनी बाळासाहेब पाटील यांच्या मंत्रालयातील दालनात कोरोना किलर या मशीनचे सादरीकरण केले. कोरोना व्हायरसला ही मशीन कशा पद्धतीने निष्प्रभ करते याविषयीची शास्त्रशुद्ध माहिती दिली. त्यानंतर हे मशीन बसविण्यात आले.'सहकारी संस्था आणि आस्थापनांमध्ये हे उपकरण बसविण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल',असे सहकार मंत्र्यांनी यावेळेस सांगितले.\nसोबत लिमका पारितोषिक विजेते ॲड विकास बा. पाटील-शिरगांवकर , अश्विन शहा, विनायक पटवर्धन हे होते.\nमहाराष्ट्रातील अनेक संस्था, साखर आयुक्तालय, शासकीय कार्यालये, देवस्थाने आणि निवासाच्या ठिकाणीही हे मशीन यापूर्वीच या संस्थेने बसविले आहे.\nकोरोना संस��्गापासून सुरक्षित राहण्यासाठी आपण मास्क लावणे, आसपासच्या परिसराचे निर्जंतुकीकरण करणे हे उपाय करतो.परंतू, असंख्य वस्तूंचे निर्जंतुकीकरण मात्र करू शकत नाही. नेमक्या याच अडचणीवर मात करुन आपले घर किंवा कामाचे ठिकाण कोरोना व्हायरसमुक्त करण्याची क्षमता असलेले तंत्र व मशीन इंडोटेक इंडस्ट्रियल सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संस्थापक भाऊसाहेब जंजिरे यांनी संशोधित केले. आय. सी. एम.आर. (इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) एन. आय. व्ही. (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी) तसेच महाराष्ट्राच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने ह्या मशीनची कार्यक्षमता प्रमाणित केली आहे.\nनिवासस्थानापासून ते सर्व व्यवसायाच्या ठिकाणी हे मशीन बसविता येते. ज्या ठिकाणी हे मशीन बसविण्यात येते तेथील थोडी हवा ही मशीन घेते आणि त्या हवेचे आयोनायझेशन करून पुन्हा त्या भागातील संपूर्ण हवेत सोडते. ज्या ज्या ठिकाणी ही हवा पोहोचते तेथे हे आयन पोहचतात व कोरोना व्हायरस आणि इतर विषाणू तसेच अपायकारक सूक्ष्मजीव नष्ट व निष्प्रभ होतात, असे भाऊसाहेब जंजिरे यांनी सांगीतले\n'कोरोना किलर ' हे फक्त विजेवर चालणारे आणि साबण किंवा सॅनिटायझर न लागणारे हे इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे . ते कोणत्याही बंद परिसरात वापरता येते . घर ,हॉस्पिटल ,शाळा ,हॉस्पिटल ,गाड्या ,विमान, प्रयोगशाळा ,क्वारंटाईन सेंटर ,कारखाने ,मंदिरे अशा कोणत्याही ठिकाण ते वापरता येते . रुग्णाचे मास्क ,हातमोजे ,बेडशीट आणि इतर वस्तूंचे निर्जंतुकीकरण करण्यास देखील हे उपकरण उपयोगी ठरते.\nउच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या जनता दरबार दालनातही हे मशीन बसविण्यात आले आहे. महाराष्ट्रातील अनेक संस्था, साखर आयुक्तालय, शासकीय कार्यालये, देवस्थाने आणि निवासाच्या ठिकाणीही हे मशीन यापूर्वीच या संस्थेने बसविले आहे,उपमुख्य मंत्री अजित पवार,उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनाही या संशोधनाचे सादरीकरण करण्यात आलेले आहे तसेच अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते या उपकरणाचे मुंबई येथे लोकार्पण करण्यात आले,अशी माहिती यावेळी देण्यात आली .\nदिव्यांना कोणत्याही शासकीय मदत कमी पडू देणार नाही सौ.सारीक पाटील\nखासदार श्री धर्यशील माने दादा यांच्या संपर्क कार्यालय उद्धाटन श्रीमती निवेदिता माने यांच्या शुभहस्ते करण्यात आले\nसमाजात विविध स्तरावर काम करीत असताना कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या पाठीवर कौतुकाची थाप मारणारी ' पाखरे-जी' चॅरिटेबल ट्रस्ट ही एकमेव संस्था आहे. असे प्रतीपादन जिल्हापरिषदेच्या महिला बाल विकास विभागाच्या सभापती पदमाराणी पाटील यांनी केले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00767.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:Yugant.pdf/37", "date_download": "2021-01-28T09:12:57Z", "digest": "sha1:IJVBSJSET3YODTSVSBAFHJPKLTAQ54UA", "length": 6463, "nlines": 62, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:Yugant.pdf/37 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे\nकॅथॉलिकांच्या मठात शिरण्यासारखा तो प्रकार होता. मनात घेतलेली शपथ मोडता येते. चार-चौघांसमक्ष देखावा उभा केला की त्याला चिकटून बसावेच लागते. त्याचप्रमाणे आपली स्वतःची अशी एक भूमिका तयार झालेली असते, ती ‘स्व'ला सोडता येत नाही. आतून व बाहेरून असे दोन्हीकडून भूमिका वठवण्याचे दडपण येते. ज्या कार्यासाठी भूमिकेचा स्वीकार केला. त्या कार्याचा परिपोष होत नाही, नव्हे, सर्वनाश होत आहे, हे दिसत असताही माणूस भूमिका सोडू शकत नाही. गांधरीचे डोळे बांधणे, भीष्माचे ब्रह्मचर्य, रामाचा वनवास ही व अशी अनेक उदाहरणे देता येतील. प्रतिज्ञापालन हा एक मोठा गुण होऊन बसला होता. प्रतिज्ञा कशासाठी केली, ह्याचा विचार सर्वस्वी मागे पडला होता. नवऱ्यामागे सती जाणाऱ्या कित्येकांच्या मागे असेच सामाजिक दडपण असणार. आचारांमागची भूमिका काय, तीत साधले काय, कोठल्या मूल्यांची जोपासना झाली, हा विचार मागून आलेल्या टीकाकाराला करणे सोपे. प्रत्यक्ष त्या काळात ती भूमिका वठवणाऱ्याला ते शक्य नसते. भूमिकांच्या ठामपणात एक प्रकारचे प्रवाहपतितत्त्व असते. तसे तर भीष्माचे झाले नसेल ना अशा प्रसंगांमुळेच अतिमानुष व्यक्तीसुद्धा दुबळी वाटू लागते.\nदुर्योधनाला लढाईला प्रोत्साहन देणारे, त्याची बाजू घट्ट धरणारे असे तिघे : शकुनी, दुःशासन व कर्ण. पहिल्या दोघांना बाजूला करणे भीष्माला शक्य झाले नाही. पण त्याने युक्तीने कर्णाला बाजूला काढले व दहा दिवस तो लुटूपुटीची लढाई खेळला. कुलवृद्ध म्हणून पांडवांनी त्याला जो मान दिला नाही, तो देण्याचा उपचार दुर्योधनाने केला. भीष्म हा मान नाकारील, असे त्याला वाटले असले पाहिजे. पण भीष्माने ताबडतोब होकार देऊन सेनापतीपद स्वीकारले. भीष्म मरेपर्यंत दुर्योध���ाचे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ८ मे २०२० रोजी २१:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00768.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekachdheya.page/2021/01/blog-post_380.html", "date_download": "2021-01-28T09:05:53Z", "digest": "sha1:LPZU4WFT2QFVVQF33XOJ3A4AYECBFX6F", "length": 4908, "nlines": 29, "source_domain": "www.ekachdheya.page", "title": "डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाच्या उपमुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा", "raw_content": "\nडॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाच्या उपमुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा\nJanuary 14, 2021 • महेश आनंदा लोंढे\nमुंबई :- ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ नामविस्तार दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ नामविस्ताराच्या निर्णयाने राज्यात स्वातंत्र्य, समता, एकता, बंधुत्वाचा विचार अधिक भक्कम केला. प्रगत, पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्राची सर्वांगीण विकासाच्या दिशेनं सुरु असलेली वाटचाल अधिक गतीमान केली. विद्यापीठ नामविस्ताराच्या निर्णयप्रक्रियेत योगदान दिलेल्या मान्यवरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतानाच, प्रगत, पुरोगामी विचारांच्या समृद्ध, संपन्न, सुसंस्कृत, बलशाली महाराष्ट्राच्या जडणघडणीसाठी सर्वांनी दृढसंकल्प होऊया, असं आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ नामविस्तार दिनाच्या शुभेच्छा देताना केलं आहे.\nवृक्ष लागवड आवड म्हणून नव्हे तर गरज म्हणून हवी; राज्यात सुरू करणार मोठी मोहीम – मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच\nJanuary 22, 2021 • महेश आनंदा लोंढे\nयुवकांनी धैर्य आणि निष्ठेनं देशकार्यात योगदान द्यावं पंतप्रधान यांचं आवाहन\nJanuary 22, 2021 • महेश आनंदा लोंढे\nदेशभरातील १० लाखांहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण\nJanuary 22, 2021 • महेश आनंदा लोंढे\nदेशभरातील विद्यार्थ्यांना लागलीय शाळेत जाण्याची ओढ\nJanuary 20, 2021 • महेश आनंदा लोंढे\nयूनियन बँकेने आंध्र बँकेच्या सर्व शाखांचे आयटी इं��िग्रेशन केले पूर्ण\nJanuary 27, 2021 • महेश आनंदा लोंढे\nभारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00768.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/if-overall-development-is-to-be-sustained-then-old-pension-scheme-is-impossible-deputy-chief-minister-msr-87-2099387/", "date_download": "2021-01-28T07:34:57Z", "digest": "sha1:CVRXJXKHGCLGIIDQKJ75CS7K4V3QME2O", "length": 15201, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "If overall development is to be sustained, then ‘old pension scheme’ is impossible: Deputy Chief Minister msr 87| “… तर भविष्यात राज्य सरकारला फक्त पगार व पेन्शन देण्याचं काम उरेल” | Loksatta", "raw_content": "\nएक लाख किलो जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट\nराज्यातील ५७ पोलिसांना शौर्यपदके जाहीर\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\n“… तर भविष्यात राज्य सरकारला फक्त पगार व पेन्शन देण्याचं काम उरेल”\n“… तर भविष्यात राज्य सरकारला फक्त पगार व पेन्शन देण्याचं काम उरेल”\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वक्तव्य; जाणून घ्या नेमकं काय म्हणाले\nवर्ष २००५ नंतर शासकीय सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी असं मलाही वाटतं. परंतु, वेतन व पेन्शनवर होणारा १ लाख ५१ हजार ३६८ कोटी रुपयांचा खर्च लक्षात घेतला, तर भविष्यात राज्य सरकारला फक्त पगार आणि पेन्शन देणं एवढं एकच काम उरेल अशी भीती व्यक्त करत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील गरिबांचे कल्याण व सर्वांगीण विकासासाठी जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्यास नकार दिला आहे.\nराज्य शासनाच्या सेवेत २००५ नंतर आलेल्या कर्मचाऱ्यांना अंशदान सेवानिवृत्ती योजनेऐवजी जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबतची मागणी काही विधान परिषद सदस्यांनी केली होती. त्यावर उत्तर देतांना अजित पवार यांनी राज्याची आर्थिक स्थितीच सभागृहात सादर केली. केंद्र व राज्याच्या माध्यमातून सद्यस्थितीस राज्यशासनाच्या तिजोरीत साधारणपणे ४ लाख कोटी जमा होतात. त्यापैकी १ लाख ५१ हजार कोटी रुपये केवळ वेतनावर खर्च होतात. भविष्यात येणा���ा सातवा, आठवा वेतन आयोगाचा भार लक्षात घेतला व जुनी पेन्शन योजना लागू केली, तर त्यावेळी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि पेन्शन देणं एवढं एकच काम राज्य सरकारला उरेल, असं उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.\nराज्यात शेतकऱ्याला आजच्या परिस्थितीत दरमहा पाच हजार रुपयेही मिळत नाहीत, त्यामुळे टोकाची भूमिका घेऊन तो आत्महत्या करतो, हे आपलं दुर्दैवं आहे. ही सामाजिक, आर्थिक दरी कमी झाली पाहिजे. शासकीय कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याची मागणी करत आहेत. शिक्षकांचे प्रतिनिधी त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. परंतु राज्यातील १३ कोटी जनतेचं हित बघणं हे माझं कर्तव्यं आहे. शासकीय तिजोरीतून वेतन घेणारे कर्मचारी व अनुदानावर चालणाऱ्या संस्था या २५ लाख लोकांकरीता सरकार चालवायचे की १३ कोटी जनतेसाठी सरकार चालवायचे याचा विचार करण्याची गरज असल्याचही अजित पवार यावेळी म्हणाले.\nसरकार चालवताना राज्याच्या सर्वागीण विकासाचा विचार करावा लागतो. गरिबांच्या विकासासाठी योजना राबवाव्या लागतात. शेतकरी, कष्टकरी, दुर्बल, वंचित, उपेक्षित, मागास, आदिवासी, अल्पसंख्याक, महिला, विद्यार्थी, युवक अशा सर्व घटकांचा विचार करावा लागतो. २००५ नंतर सेवेत आलेल्यांच्या भविष्य निर्वाहासाठी आजच्या घडीला त्यांच्या पगारातून १० टक्के आणि सरकारकडून १४ टक्के अशी २४ टक्के रक्कम दरमहा वेगळी काढली जाते. यातून या कर्मचाऱ्यांचे निवृत्तीनंतरचे जीवन सुरक्षित करण्यात आले असल्याचेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. दिल्लीत केजरीवाल सरकारने जुनी पेन्शन योजना लागू केली असल्यास त्याचीही माहिती घेऊन योग्य तो निर्णय घेऊ, असे देखील ते म्हणाले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nवहिनीसाहेबांचा कुल लूक; बेबीबंपसोबत केलं फोटोशूट\nVideo : 'जिंदगी का सफर..'; कार्तिकी -रोनितचा रोमँण्टिक डान्स\nसगळी चूक नेहरू आणि गांधीजींचीच; बॉलिवूड पटकथा लेखकाचं ट्वीट चर्चेत\n ...म्हणून सिद्धार्थने शहनाजला फेकलं पाण्यात\n सहा महिन्यांपूर्वी अभिनेत्रीनं दिले होते आत्महत्येचे संकेत; म्हणाली होती...\nवानखेडे स्टेडियमला जाणारी वाट वाकडी\nसिंगापूरच्या धर्तीवर उपराजधानीत आंतरराष्ट्रीय उद्यान\nजिल्ह्यातील कृषीपंप धारकांकडे तीन हजार कोटींची थकबाकी\nजम्मू-काश्मीरच्या दुर्गम भागांत सेवा देण्यास नाशिकच्या डॉक्टरांची तयारी\nवाठोडा परिसरातील हजार कोंबड्या नष्ट\nशंकरशिला इमारत कोसळण्याचा धोका\nवाडा तालुक्यात बनावट नोटांचा कारखाना उध्वस्त\nउपनगरी रेल्वे प्रवासीसंख्या २१ लाखांवर\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 स्पर्शातूनच महिलेला समजलेला असतो पुरुषाचा हेतू- मुंबई हायकोर्ट\n2 ‘मुंबईची भाषा हिंदी’चा वाद : ‘तारक मेहता’ मधील बापुजी म्हणतात, मला माफ करा \n3 महाविकासआघाडी सरकारकडून शेतकऱ्यांचा वचनभंग : फडणवीस\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\nमाझे भाऊ अमित शाह यांच्याकडे ५१ लाख व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आहेत, त्यामुळे... -ममता बॅनर्जीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00768.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/there-is-still-no-solution-marathi-news/", "date_download": "2021-01-28T07:54:18Z", "digest": "sha1:EZXPNU7H2ZYCTRGVQO6AQ6JDPPYQH2IP", "length": 12492, "nlines": 224, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "शेतकरी-सरकारमधील सातवी बैठकही निष्फळ, अद्यापही तोडगा नाहीच", "raw_content": "\nरक्षा खडसेंचा वादग्रस्त उल्लेख; गृहमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर भाजपनं चूक सुधारली\nयेत्या 24 तासात महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता- हवामान विभाग\n” शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवणाऱ्या सरकारला जाब विचारणारे कोणी आहे की नाही\n“मुंबई पोलीस अर्णबला लवकरात लवकर अटक करतील, असा आम्हाला विश्वास”\nआतापर्यंतची सर्वात स्वस्त SUV आज होणार लाँच; किंमत आहे फक्त…\nशेतकऱ्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं कंगणा राणावतला पडलं महागात\nबायको परपुरुषासोबत पळाली; नवऱ्यानं 18 महिलांसोबत केलं काळजाचा थरकाप उडवणारं कृत्य\n‘…आणि आमच्या मुलीकडे तेवढा वेळ नाही’; तीराच्या औषधांवरील सीमा शुल्क हटवण्याची केंद्र सरकारकडे मागणी\n‘काँग्रेसने शेतकऱ्यांना भडकवलं ���हे’; प्रकाश जावडेकरांचा गंभीर आरोप\nकोरोना परिस्थिती नियंत्रणात येत असल्याने केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय\nशेतकरी-सरकारमधील सातवी बैठकही निष्फळ, अद्यापही तोडगा नाहीच\nनवी दिल्ली | तीन नवीन कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणार्‍या शेतकरी संघटना आणि केंद्र सरकारमध्ये काल बैठक झाली. मात्र ही बैठक देखील निष्फळ झाली.\nकालची सातवी बैठक जवळपास पाच तास चालली. बैठकीत विद्युत शुल्काबाबत प्रस्तावित कायदे आणि पराली कायद्याबाबत मात्र सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आहे. मात्र शेतकरी संघटनेचे नेते नवीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर मात्र ठाम राहिले.\n4 जानेवारीला पुन्हा बैठक होणार आहे. काल झालेल्या बैठकीत कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शेतकऱ्यांना कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीला पर्याय देण्याबाबत म्हटलं आहे.\nचार विषयांपैकी दोन मुद्यांवर सहमतीनंतर 50 टक्के समाधान झालं आहे. बाकी दोन मुद्द्यांवर 4 जानेवारीला चर्चा होईल. तीन कृषी कायदे आणि एमएसपीसंदर्भात चर्चा सुरु आहे, असं कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटलंय.\n कराडच्या प्रगती शर्माने पटकावलं 25 लाखांच्या नोकरीचं पॅकेज\nतांबेंनी हर्षवर्धन पाटलांवर केलेल्या ‘त्या’ टीकेला लेक अंकिता पाटलांचं प्रत्युत्तर, म्हणाल्या…\nहरियाणातील भाजप सरकारला मोठा धक्का\nकामाला लागा, पोलिसांना घरे बांधून द्या- उद्धव ठाकरे\nमहाराष्ट्राला सुन्न करणारी घटना; पेणमध्ये तीन वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करून हत्या\nTop News • तंत्रज्ञान • देश\nआतापर्यंतची सर्वात स्वस्त SUV आज होणार लाँच; किंमत आहे फक्त…\nबायको परपुरुषासोबत पळाली; नवऱ्यानं 18 महिलांसोबत केलं काळजाचा थरकाप उडवणारं कृत्य\n‘काँग्रेसने शेतकऱ्यांना भडकवलं आहे’; प्रकाश जावडेकरांचा गंभीर आरोप\nकोरोना परिस्थिती नियंत्रणात येत असल्याने केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय\n“दिल्लीतील हिंसाचाराला अमित शहा जबाबदार, त्यांचा राजीनामा घ्या”\n“मुस्लीम प्रशासकांच्या काळातील सर्व अपवित्र नावं आम्ही बदलणार”\n काँग्रेस नेत्यासह पुतण्याची गोळ्या झाडून हत्या\nहरियाणातील भाजप सरकारला मोठा धक्का\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\nरक्षा खडसेंचा वादग्रस्त उल्लेख; गृहमंत्���्यांच्या इशाऱ्यानंतर भाजपनं चूक सुधारली\nयेत्या 24 तासात महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता- हवामान विभाग\n” शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवणाऱ्या सरकारला जाब विचारणारे कोणी आहे की नाही\n“मुंबई पोलीस अर्णबला लवकरात लवकर अटक करतील, असा आम्हाला विश्वास”\nआतापर्यंतची सर्वात स्वस्त SUV आज होणार लाँच; किंमत आहे फक्त…\nशेतकऱ्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं कंगणा राणावतला पडलं महागात\nबायको परपुरुषासोबत पळाली; नवऱ्यानं 18 महिलांसोबत केलं काळजाचा थरकाप उडवणारं कृत्य\n‘…आणि आमच्या मुलीकडे तेवढा वेळ नाही’; तीराच्या औषधांवरील सीमा शुल्क हटवण्याची केंद्र सरकारकडे मागणी\n‘काँग्रेसने शेतकऱ्यांना भडकवलं आहे’; प्रकाश जावडेकरांचा गंभीर आरोप\nकोरोना परिस्थिती नियंत्रणात येत असल्याने केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00768.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/lalu-yadav-bail-hearing-latest-news-and-updates-from-jharkhand-high-court-127795719.html", "date_download": "2021-01-28T09:30:01Z", "digest": "sha1:H3C65RPMFT5Z4RH4K65SCG6JPP5ZDVQ6", "length": 8050, "nlines": 62, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Lalu Yadav Bail Hearing | Latest News And Updates From Jharkhand High Court | चारा घोटाळा प्रकरणातील चाईबासा केसमध्ये लालूप्रसाद यादवांना झारखंड हायकोर्टाने जामीन दिला, पण तुरुंगातून येऊ शकले नाहीत बाहेर - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nलालूप्रसाद यादवांना दिलासा:चारा घोटाळा प्रकरणातील चाईबासा केसमध्ये लालूप्रसाद यादवांना झारखंड हायकोर्टाने जामीन दिला, पण तुरुंगातून येऊ शकले नाहीत बाहेर\nलालू यांना चारा घोटाळ्यासंबंधीत तीन केसमध्ये वेगवेगळी शिक्षा मिळाली होती, आतापर्यंत दोन केसमध्ये जामीन मिळाला आहे\nतुरुंगातून बाहेर येण्यासाठी लालू यादवांना अजून एका प्रकरणात कोर्टाकडून जामीन घ्यावी लागणार आहे\nचारा घोटाळ्याच्या चाईबासा प्रकरणात झारखंड उच्च न्यायालयाने आरजेडी सुप्रीमो लालू यादव यांना शुक्रवारी जामीन मंजूर केला, पण ते तुरूंगातून बाहेर येऊ शकले नाहीत. प्रत्यक्षात चारा घोटाळ्याच्या तीन प्रकरणात त्यांना स्वतंत्रपणे दोषी ठरवण्यात आले होते. यातील दोन खटल्यांमध्ये त्यांना जामीन मंजूर झाला आहे. तुरुंगातून बाहेर येण्यासाठी त्यांना आणखी एका प्रकरणात जामीन घ्यावा लागेल.\nलालूप्रसाद यादवांच्या नावावर चाईबारा, देवघर आणि दुमका ट्रेजरीमधुन अवैध पध्दतीने पैसे काढण्याच्या प्रकरणात शिक्षा झाली होती. त्यांना देवघर केसमध्ये 2019 मध्येच जामीन मिळाला आहे. दुमका केसमध्ये अद्याप जामीन मिळालेली नाही.\nकधी, कोणत्या प्रकरणात, किती शिक्षा\n23 डिसेंबर 2017 ला देवघर ट्रेजरी मधून 84.53 लाख रुपये अवैध पध्दतीने काढण्याच्या प्रकरणात त्यांना साडे तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती.\n24 मार्च 2018 ला दुमका ट्रेजरी मधून 3.13 कोटी रुपयांची अवैध पध्दतीने काढण्याच्या प्रकरणात 2 वेगवेगळ्या कलमांमध्ये लालूंना 7-7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली, तर 60 लाखांचा दंडही लावण्यात आला होता.\n3 अक्टोबर 2013 मध्ये चायबासा ट्रेजरीमधून अवैध पध्दतीने 37.7 कोटी आणि 33.67 कोटी रुपये काढण्याच्या प्रकरणात पाच-पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. लालूंच्या तीन शिक्षा एकाच वेळी सुरू आहेत.\n23 डिसेंबर 2017 पासून तुरुंगात आहेत लालूप्रसाद यादव\nलालूप्रसाद यादवांना चारा घोटाळ्याच्या देवघर ट्रेजरी केसमध्ये 23 डिसेंबर 2017 ला दोषी ठरवण्यात आले होते. तेव्हापासून ते तुरुंगात आहेत. त्यांना 17 मार्च 2018 ला तब्येत बिघडल्यावर रिम्स, नंतर दिल्ली एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारांसाठी कोर्टाने 11 मे 2018 ला त्यांना सहा आठवड्यांचा जामीन देण्यात आला होता. हे वाढवून 14 ऑगस्ट, नंतर 27 ऑगस्ट 2018 करण्यात आला होता. कोर्टाने 30 ऑगस्ट 2018 ला लालूंना कोर्टात सरेंडर करण्याचे निर्देश दिले होते. यानंतरपासून ते रिम्समध्ये दाखल आहेत.\nरिम्स डायरेक्टरच्या बंगल्यात राहून उपचार घेत आहेत\nलालू यादव यांच्यावर सध्या रिम्सच्या डायरेक्टरच्या बंगल्यावर उपचार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोरोना संक्रमण पाहता त्यांना रिम्सच्या पेइंग वार्डमधून रिमस् डायरेक्टरच्या बंगल्यामध्ये शिफ्ट करण्यात आले होते. लालूप्रसाद यांना शूगरसह 11 इतर आजार जडले आहेत. यामध्ये उच्च रक्तदाब, हृदय, मूत्रपिंडाचा रोग देखील समाविष्ट आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00769.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:Yugant.pdf/38", "date_download": "2021-01-28T10:05:26Z", "digest": "sha1:SPZK7YFH25HET5S65KNMIWERZ3ZCCABD", "length": 6503, "nlines": 62, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:Yugant.pdf/38 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे\nहात बांधल्यासारखे झाले. भीष्म कुलवृद्ध म्हणून पांडवांनाही अवध्यच होता. त्याच्याशी लढणे कठीण नव्हते. पण त्याचे नाते व वय लक्षात घेता ते अशक्य झाले होते. दुर्योधनाला एका बाजूने पेचात टाकून, पांडवांना दुसऱ्या बाजूने पेचात टाकून शक्य तर युद्ध थांबवायचे, असा भीष्माचा प्रयत्न होता. भीष्मान खरोखरच मोठी मुत्सद्देगिरी लढवली होती. पांडव मला मारणे शक्य नाही, हा त्याचा कयास बरोबर होता. दुर्योधन, त्याची भावंडे, मुले, नातवंडे ह्यांना चोपून काढायला, पांडवाना काही वावगे वाटलेले दिसत नाही. अर्जुनापुढे मुख्य प्रश्न होता भीष्म-द्रोणांचा. ‘कथं भीष्ममहं संख्ये द्रोणं च मधुसूदन इषुभिः प्रतियोत्स्यामि' हा त्याचा आक्रोश होता. कृष्णाने एवढी गीता सांगितली, ती ह्या एका बाबतीत फुकटच गेली. पांडवाना भीष्म अवध्य होता पण पांडवांच्या सोयऱ्यांना तो तसा नव्हता. भीष्माच्या वधासाठी शिखंडी जन्माला आला होता. व बापाचा पराभव करून त्याचे अर्धे राज्य हिरावून घेणाऱ्या द्रोणाचा सूड घ्यायला धृष्टद्युम्न जन्माला आला होता. दोघांनीही आपली ठरवलेली कामगिरी बजावली.\nभीष्माचा वध अर्जुनाने करावा, म्हणून कृष्णाने पराकाष्ठा केली. महाभारतात असे दाखवले आहे की, तो दोनदा (तिसऱ्या दिवशी व नवव्या दिवशी) स्वतः भीष्मावर चालून गेला. दोन प्रसंगापैकी पहिला उघड-उघड मागाहून घुसडलेला आहे. नवव्या दिवशी हातात चाबूक घेऊन कृष्ण धावून गेला. अर्जुनाने त्याच्या पायाला मिठी मारून त्याला परतवले व ' मी भीष्माला मारणार नाही, पण रथातून खाली पाडीन,' असे वचन मोठ्या मिनतवारीने धर्म व कृष्ण ह्यांना दिले व दहाव्या दिवशी खरोखरच तसे केले. भीष्माचा योद्धा म्हणून लौकिक होता. आपण पडलो, ते मोठ्या वीराच्याच हातून, हा लौकिक त्याला\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ८ मे २०२० रोजी २२:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00769.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekachdheya.page/2020/07/oQINjd.html", "date_download": "2021-01-28T08:47:33Z", "digest": "sha1:566WIPERJTVF4ARF42A4XPIOPTS4NGN4", "length": 4318, "nlines": 30, "source_domain": "www.ekachdheya.page", "title": "राजस्था���च्या उपमुख्यमंत्री पदावरुन सचिन पायलट यांची हकालपट्टी", "raw_content": "\nराजस्थानच्या उपमुख्यमंत्री पदावरुन सचिन पायलट यांची हकालपट्टी\nJuly 14, 2020 • महेश आनंदा लोंढे\nनवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेसने राजस्थानच्या उपमुख्यमंत्री पदावरुन आणि प्रदेशाध्यक्ष पदावरुन सचिन पायलट यांना दूर केलं आहे. याशिवाय विश्वेंद्र सिंग आणि रमेश मीना या कॅबिनेट मंत्र्यांनाही काढून टाकण्यात आलं आहे. काँग्रेसच्या विधीमंडळ सदस्यांची बैठक आज झाली. त्यानंतर काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ही घोषणा केली.\nउपमुख्यमंत्री आणि काही आमदार भाजपच्या आमिषाला बळी पडले आहेत, असं ते म्हणाले. गोविंद सिंग दोतसारा नवे प्रदेशाध्यक्ष असतील असं त्यांनी जाहीर केलं. दरम्यान मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि इतर ज्येष्ठ काँग्रेस नेते राज्यपालांची भेट घेण्यासाठी राज भवनावर गेले आहेत.\nवृक्ष लागवड आवड म्हणून नव्हे तर गरज म्हणून हवी; राज्यात सुरू करणार मोठी मोहीम – मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच\nJanuary 22, 2021 • महेश आनंदा लोंढे\nयुवकांनी धैर्य आणि निष्ठेनं देशकार्यात योगदान द्यावं पंतप्रधान यांचं आवाहन\nJanuary 22, 2021 • महेश आनंदा लोंढे\nदेशभरातील १० लाखांहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण\nJanuary 22, 2021 • महेश आनंदा लोंढे\nदेशभरातील विद्यार्थ्यांना लागलीय शाळेत जाण्याची ओढ\nJanuary 20, 2021 • महेश आनंदा लोंढे\nयूनियन बँकेने आंध्र बँकेच्या सर्व शाखांचे आयटी इंटिग्रेशन केले पूर्ण\nJanuary 27, 2021 • महेश आनंदा लोंढे\nभारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00769.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bahujannama.com/15-injured-in-mahad-pandharpur-luxury-bus-accident/", "date_download": "2021-01-28T07:56:51Z", "digest": "sha1:GUVUWDKAKQGWVA63MGMD4G2KQXTTHPFV", "length": 9864, "nlines": 119, "source_domain": "bahujannama.com", "title": "15 injured in Mahad-Pandharpur luxury bus accident|महाड-पंढरपूर रस्त्यावर लक्झरी बसचा अपघात, 15 जण जखमी", "raw_content": "\nमहाड-पंढरपूर रस्त्यावर लक्झरी बसचा अपघात, 15 जण जखमी\nबहुजननामा ऑनलाइन टीम – लग्नसमारंभाला चाललेल्या लक्झरी बसचा( luxury bus accident) महाड-पंढरपूर राज्यमार्गावरील ���कले गावाच्या परिसरात अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने पहाटे एक वाजण्याच्या सुमारास (एमएच. ०४ एफ के. ०४५२) ही बस पलटी झाली. त्यात पंधरा प्रवाशी जखमी झाले. जखमी प्रवाशांवर महाड एमआयडीसी रुग्णालय व शहरातील रानडे ॲक्सिडेंट हॉस्पिटल येथे उपचार करण्यात येत आहेत.\nयाबाबत मिळालेली माहिती अशी की, महाड तालुक्यातील खरवली गावातून लग्नसमारंभा साठी कोल्हापूरला जाणाऱ्या लक्झरी बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस उलटली. त्या अपघातात बसमधील १५ प्रवाशांच्या डोक्याला, हाता-पायाला मार लागला. घटनेची माहिती मिळताच महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पंकज गिरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ धाव घेत अपघातास कारणीभूत असलेल्या लक्झरी बस चालकास ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.\nदुर्घटनाग्रस्त लक्झरी बसमध्ये अंदाजे ५० प्रवासी होते. मात्र, दैव बलवत्तर म्हणून मोठी दुर्घटना टळली. या अपघातात चार महिन्यांचे बाळ सुखरुप बचावले. जखमी प्रवाशांची प्रकृती स्थिर असून, अपघातास जबाबदार असणाऱ्या लक्झरी बस चालकास स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.\nTags: luxury bus accidentMahad-Pandharpurजखमीमहाड-पंढरपूरलक्झरी बसचा अपघात\n…म्हणून शिवसेना सत्तेसाठी लाचारी पत्करत गप्प बसणार \nKolhapur News : तनिष्क ज्वेलर्स चोरी प्रकरणात 3 महिलांसह चार परप्रांतीयांना अटक\nKolhapur News : तनिष्क ज्वेलर्स चोरी प्रकरणात 3 महिलांसह चार परप्रांतीयांना अटक\nPune News : शाळेतील वाद; तरुणावर टोळक्याचा हल्ला\nबहुजननामा ऑनलाइन टीम - शाळेत असल्यापासूनचे वाद आता विपोकला गेले असून, 7 ते 8 जणांच्या टोळक्याने एका 20 वर्षीय तरुणावर...\n‘भाईजान’ सलमानची को-स्टार प्रज्ञा जयस्वाल नेमकी आहे तरी कोण ‘अंतिम’ सिनेमात करणार काम\nFatty Liver Symptoms: शरीरात दिसून येणारी ‘ही’ लक्षणं असतात ‘लिव्हर’वरील धोक्याची चेतावणी देणारी चिन्ह, कसं टाळता येईल \nत्वचा सुंदर हवी असेल तर आहारात ‘या’ 2 गोष्टींचा करा समावेश\nभारतात आणखी 3 राफेल विमानं दाखल\nPune News : ‘कोरोना’ कालावधीत वैद्यकीय यंत्रणेची महत्त्वाची भूमिका – संजीवनी जाधव\nप्रवीण दरेकरांचे शरद पवारांना पत्र, म्हणाले – ‘आपल्या सूचना…’\nBaghpat News : पोलिसांनी रिकामी केली बागपत बॉर्डर, कृषी कायद्यांविरूद्ध 40 दिवसांपासून आंदोलन करणार्‍या शेतकर��‍यांना हटवले\nशिरुर शहरात घरफोडी; 30 तोळे सोने केले लंपास\nबहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....\nदिल्लीतील हिंसाचाराला केंद्र सरकार जबाबदार : शरद पवार\nPune News : चारित्र्याच्या संशयावरून संगीता सोनीचा खून, पती राजेशविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात FIR, पती फरार\n‘बेटी बचाव बेटी पढाव’ नारा देत मोठ्या उत्साहाने बालिका दिन साजरा\nNashik News : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा ‘मुहूर्त’ निश्चित\n…म्हणूनच धनंजय मुंडे प्रकरणात खोलात जाण्याची गरज असल्याचा निष्कर्ष काढला\nसोनू सूदला उच्च न्यायालयाकडून दणका; अभिनेत्याची बेकायदा बांधकामावरील आव्हान याचिका फेटाळली\n… तर भाजपने तांडव केल असतं, अर्णब गोस्वामी प्रकरणावरून खासदार राऊतांचा निशाणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00770.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE:%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%A4%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE.pdf", "date_download": "2021-01-28T09:53:27Z", "digest": "sha1:M3ZSG3S35MH54BO3F3NOXYV7U4FDLC6D", "length": 5892, "nlines": 66, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "अनुक्रमणिका:वैदिक तत्वमीमांसा.pdf - विकिस्रोत", "raw_content": "\nपाने (पृष्ठ स्थितीची माहिती)\n००१ ००२ ००३ ००४ ००५ ००६ ००७ ००८ ००९ ०१० ०११ ०१२ ०१३ ०१४ ०१५ ०१६ ०१७ ०१८ ०१९ ०२० ०२१ ०२२ ०२३ ०२४ ०२५ ०२६ ०२७ ०२८ ०२९ ०३० ०३१ ०३२ ०३३ ०३४ ०३५ ०३६ ०३७ ०३८ ०३९ ०४० ०४१ ०४२ ०४३ ०४४ ०४५ ०४६ ०४७ ०४८ ०४९ ०५० ०५१ ०५२ ०५३ ०५४ ०५५ ०५६ ०५७ ०५८ ०५९ ०६० ०६१ ०६२ ०६३ ०६४ ०६५ ०६६ ०६७ ०६८ ०६९ ०७० ०७१ ०७२ ०७३ ०७४ ०७५ ०७६ ०७७ ०७८ ०७९ ०८० ०८१ ०८२ ०८३ ०८४ ०८५ ०८६ ०८७ ०८८ ०८९ ०९० ०९१ ०९२ ०९३ ०९४ ०९५ ०९६ ०९७ ०९८ ०९९ १०० १०१ १०२ १०३ १०४ १०५ १०६ १०७ १०८ १०९ ११० १११ ११२ ११३ ११४ ११५ ११६ ११७ ११८ ११९ १२० १२१ १२२ १२३ १२४ १२५ १२६ १२७ १२८ १२९ १३० १३१ १३२ १३३ १३४ १३५ १३६ १३७ १३८ १३९ १४० १४१ १४२ १४३ १४४ १४५ १४६ १४७ १४८ १४९ १५० १५१ १५२ १५३ १५४ १५५ १५६ १५७ १५८ १५९ १६० १६१ १६२ १६३ १६४ १६५ १६६ १६७ १६८ १६९ १७० १७१ १७२ १७३ १७४ १७५ १७६ १७७ १७८ १७९ १८० १८१ १८२ १८३ १८४ १८५ १��६ १८७ १८८ १८९ १९० १९१ १९२ १९३ १९४ १९५ १९६ १९७ १९८ १९९ २०० २०१ २०२ २०३ २०४ २०५ २०६ २०७ २०८ २०९ २१० २११ २१२ २१३ २१४ २१५ २१६ २१७ २१८ २१९ २२० २२१ २२२ २२३ २२४ २२५ २२६ २२७ २२८ २२९ २३० २३१ २३२ २३३ २३४ २३५ २३६ २३७ २३८ २३९ २४० २४१ २४२ २४३ २४४ २४५ २४६ २४७ २४८ २४९ २५० २५१ २५२ २५३ २५४ २५५ २५६ २५७ २५८ २५९ २६० २६१ २६२ २६३ २६४ २६५ २६६ २६७ २६८ २६९ २७० २७१ २७२ २७३ २७४ २७५ २७६ २७७ २७८ २७९ २८० २८१ २८२ २८३ २८४ २८५ २८६ २८७ २८८ २८९ २९० २९१ २९२ २९३ २९४\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ११ ऑगस्ट २०२० रोजी १५:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00770.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:Yugant.pdf/39", "date_download": "2021-01-28T09:19:23Z", "digest": "sha1:KNKHVCXJ37SSQNO2KK35SA4O7EIYUE44", "length": 6326, "nlines": 66, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:Yugant.pdf/39 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे\nहवा होता. तो मोठा वीर अर्जुन होता, व हेच नेमके अर्जुनाला नको होते. पण शेवटी नऊ दिवसांच्या कंटाळवाण्या लढाईनंतर तो मोठेपणा त्याला भीष्माला द्यावा लागला. शिखंडीबरोबर भीष्मावर शरसंधान करावे लागले आणि “मला हे जे तीक्ष्ण बाण लागत आहेत ना, ते शिखंडीचे नव्हेत, अर्जुनाचे आहेत,\" हे म्हणण्याची संधी त्याला द्यावी लागली.\nयुद्ध अठरा दिवस झाले. त्यांतील पहिले दहा दिवस खरे युद्ध झालेच नाही. हे दहा दिवस भीष्म लढाई थांबवायचा प्रयत्न करीत होता, हे त्या दहा दिवसांच्या हकीकतीवरून स्पष्ट होते. प्रतिदिवसाची थोडक्यात हकीकत खालीलप्रमाणे :\nपहिला दिवस : कौरवांचे अफाट सैन्य पाहून धर्माला निराशा वाटते. अर्जुन त्याला धीर देतो. पण स्वतःच ऐन सुरवातीला हातपाय गाळतो. कृष्ण गीता सांगून त्याला धीर देतो. धर्म कौरवसैन्यात जाऊन भीष्मद्रोणांना नमस्कार करून येतो. युयुत्सू पांडवांना मिळतो. मोठे युद्ध होते. उत्तर मारला जातो. पहिल्या दिवशी विजयाचे पारडे कौरवांकडे.\nदुसरा दिवस : अर्जुन-भीष्म, द्रोण-धृष्टद्युम्न वगैरेंची युद्ध होतात. कलिंगराज व त्याचा मुलगा ह्या दोघांना भीष्म मारतो. पां���वांना दिवस चांगला गेला.\nतिसरा दिवस : भीम दुर्योधनाला बेशुद्ध पाडतो. सारथी दुर्योधनाला रथातून पळवून नेतो. कौरवांचे सैन्य माघार घेऊ लागते. दुर्योधन शुद्धीवर येऊन सैन्याला सावरतो व भीष्माला दोष देतो. भीष्म सांगतो, ‘पांडव अजिंक्य आहेत, पण मी शिकस्त करीन' भीष्म त्याप्रमाणे करतो. कृष्ण अर्जुनाला दोष देऊन, रथातून उडी मारून चक्राने भीष्माला मारू पाहतो. अर्जुन त्याला परत आणतो. एकंदर दिवसात पांडवांचा जय.\nचौथा दिवस : दोन्हीकडचे वीर निकराने लढतात. एकंदर\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ८ मे २०२० रोजी २३:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00770.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.nashikinfo.in/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5/", "date_download": "2021-01-28T08:02:03Z", "digest": "sha1:H5HKLK7VZCIU6I52IUJVK5EIHLU4G7LR", "length": 8591, "nlines": 122, "source_domain": "www.nashikinfo.in", "title": "पिंपळगावकरांचा मास्क स्थिरावला हनुवटीवर! कारवाईत सातत्य नसल्याने नागरिकही बिनधास्त -", "raw_content": "\nपिंपळगावकरांचा मास्क स्थिरावला हनुवटीवर कारवाईत सातत्य नसल्याने नागरिकही बिनधास्त\nपिंपळगावकरांचा मास्क स्थिरावला हनुवटीवर कारवाईत सातत्य नसल्याने नागरिकही बिनधास्त\nपिंपळगावकरांचा मास्क स्थिरावला हनुवटीवर कारवाईत सातत्य नसल्याने नागरिकही बिनधास्त\nपिंपळगाव बसवंत (नाशिक) : देशभरात कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त होत असताना पिंपळगावकर मात्र निर्धास्त आहेत. ग्रामपंचायत व पोलिस प्रशासनानेही मास्कसंदर्भातील कारवाई १०० टक्के थांबविली आहे. त्यामुळे मास्क न घालता शहरात फिरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मास्क असेल, तरी तो हनुवटीवर लावला जात असल्याने कोरोना संसर्गाची भीती वाढली आहे.\nरोज हजारो नागगरिक दाखल\nटोमॅटोचा हंगाम सुरू असल्याने परप्रांतीय व्यापारी, कामगार यांच्या निवासासह व्यापारी पेठ असल्याने रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक येथे स्थिरावले आहेत. त्यातच रोज जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची संख्या ���जारात आहे.\nहेही वाचा - क्रूर नियती नातेवाईकांसोबत गणेशचे ते फोटो सेशन ठरले शेवटचे; घटनेने परिसरात हळहळ\nकारवाईत सातत्य राहिले नाही\nसहा महिन्यांत ग्रामपंचायतीला अवघ्या तीनशे नागरिकांवर विनामास्कची कारवाई करता आली. त्यांच्याकडून केवळ ६० हजार रुपये दंड वसूल झाला आहे. आता तर कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याची चर्चा करताना गावात मास्क वापरण्याचे प्रमाणही कमालीचे घटले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट सर्वांवर घोंगावत असताना नागरिक व प्रशासन फारसे गंभीर नाही. कोरोना तसेच मास्कसंदर्भात आरोग्य व शासकीय विभागात सूचना देऊन थकले आहे. मास्कची सक्ती झाल्यानंतर प्रारंभी पोलिसांकडून कारवाईला सुरवात झाली. पिंपळगाव ग्रामपंचायतीने त्याबाबत कारवाईचा बडगा उगरला. पण या कारवाईत सातत्य राहिले नाही. संसर्ग वाढल्यानंतर शासनाने वाॅर्डनिहाय कृतिदल स्थान करण्याचा आदेश बजावला. ती स्थापन झाली; पण नावापुरतीच.\nहेही वाचा - खेळ कुणाला दैवाचा कळला लेकराचं तोंड बघायच्या आधीच वडिल देवाला प्रिय; गावात भयाण शांतता\nमास्क न वापरणाऱ्यांच्या विरोधात ग्रामपंचायतीने दंडात्मक कारवाई सुरू केली होती. पण दंड देण्यावरून वादाचे प्रसंग उद्भवत होते. आता आरोग्यधिकाऱ्यांशी चर्चा करून मोहीम पुन्हा सुरू केली जाईल.\n-एल. जे. जंगम (ग्रामविकास अधिकारी, पिंपळगाव बसवंत)\nPrevious Postबँक कर्मचाऱ्याची पैशांची बॅग लांबविली; बोकटेजवळ दिवसाढवळ्या घडलेली घटना\nNext Post‘वॉटरग्रेस’ रद्दचा प्रस्ताव महासभेत नाहीच अतिक कमाल यांचा नोटांची माळ घालून निषेध\nऑनलाइन शिक्षणाला कंटाळलो बुवा शाळा सुरू होण्याची उत्सुकता\nनाशिकच्या शरदचंद्रजी पवार मार्केटमध्ये हमाल मापारी यांचा संप; मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत बंदचा इशारा\nफायनान्स कंपन्यांच्या हप्ता वसुलीचा तगादा; व्यावसायिकाने उचलले टोकाचे पाऊल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00770.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2020/12/nagpur-tiger-in-mumbai.html", "date_download": "2021-01-28T08:22:06Z", "digest": "sha1:FPDJVU3YARNXJ7MKAAG67OYSDGORMW5J", "length": 8790, "nlines": 74, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नागपूरच्या वाघाचे आगमन - JPN NEWS - www.jpnnews.in", "raw_content": "\nHome MUMBAI संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नागपूरच्या वाघाचे आगमन\nसंजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नागपूरच्या वाघाचे आगमन\nमुंबई - नागपूर येथील गोरेवाडा वन्यप्राण�� बचाव केंद्रात ठेवण्यात आलेल्या आरटी १ या अंदाजे ७ वर्षीय नर वाघाला बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आले. चंद्रपूर जिल्हयातील राजुरा वन क्षेत्रात त्याला बंदिस्त करण्यात आले होते.\nसंजय गांधी राष्ट्रीय उद्यानचे वन संरक्षक व संचालक मल्लिकार्जुन रेड्डी यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, नर वाघाला येथे आणण्याची परवानगी प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) यांच्या अध्यक्षतेखालील समितीने दिली होती. त्याप्रमाणे उद्यानातील एका पथकाने सर्व काळजी घेऊन तसेच नियमांचे पालन करून या वाघाला मुंबईत आणले. तीन दिवसांच्या प्रवासात वाघाची काळजी घेण्यात आली. त्याला वेळोवेळी अन्न व पाणी देण्यात आले. प्रवासाचा ताण होणार नाही या दृष्टीने वेळोवेळी आराम देण्यात आला. वाघाच्या सुरक्षित प्रवासाची जबाबादारी उद्यानातील वन्य प्राणी बचाव पथकाने पार पाडली. सद्यस्थितीमध्ये वाघाची तपासणी करण्यात आली आहे. त्याची प्रकृती उत्तम आहे. केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या नियमाप्रमाणे त्याला विलगीकरण ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्याचे पुढील व्यवस्थापन करण्यात येईल. त्याची सर्व काळजी घेण्यात येत आहे.\n'जेपीएन न्यूज' हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर राजकारण, केंद्र, राज्य सरकार, सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, पत्रकार परिषदांच्या बातम्या, तसेच इतर ताज्या घडामोडी, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांना प्रसिद्धी दिली जात आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज'चा प्रयत्न आहे.\n'जेपीएन न्यूज' हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर राजकारण, केंद्र, राज्य सरकार, सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, पत्रकार परिषदांच्या बातम्या, तसेच इतर ताज्या घडामोडी, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांना प्रसिद्धी दिली जात आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून ���ाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज'चा प्रयत्न आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00772.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/photogallery/entertainment/beautiful-pictures-from-kajal-aggarwals-punjabi-meets-kashmiri-wedding/photoshow/79002212.cms", "date_download": "2021-01-28T08:09:57Z", "digest": "sha1:UFJVLB4IK63SHTFMSNEVSSEILTMUA5AC", "length": 5362, "nlines": 85, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमेहंदी, हळद ...अभिनेत्री काजल अग्रवाल हिचं 'पंजाबी काश्मिरी लग्न'\nमेहंदी, हळद ...अभिनेत्री काजल अग्रवाल हिचं 'पंजाबी काश्मिरी लग्न'\nहिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री काजल अग्रवाल हिचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. काजलच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.\nकाजलच्या या फोटोत तिच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसून येत आहे.\nहळदिच्या सोहळ्यात काजस नेहमीप्रेमाणेच सुंदर दिसत होती.\nलग्नाच्या काही मिनिटांपूर्वी काजलं हा फोटो शेअर केला होता.\nचाहत्यांनी आणि बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी काजलला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या .\nकाजलचा हा लेहंगा बॉलिवूडची प्रसिद्धी डिझायनर अनामिका खन्ना हिनं डिझाइन केला होता.\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nअभिनेत्री सोनाक्षी सिन्हा दिसणार 'या' वेब सीरिजमध्येपुढची गॅलरी\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00772.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/ahmednagar/challenge-front-vikhe-patils-relatives-umbre-gram-panchayat-396210", "date_download": "2021-01-28T07:59:11Z", "digest": "sha1:6ZVCTI6WDCIMP2ZZNKOL6X7QXJQOEPNN", "length": 18754, "nlines": 285, "source_domain": "www.esakal.com", "title": "उंबरे ग्रामपंचायतीत विखे पाटलांच्या व्याह्याचीच प्रतिष्ठा लागली पणाला - Challenge in front of Vikhe Patil's relatives in Umbre Gram Panchayat | Ahmednagar City and Rural Marathi News - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nउंबरे ग्रामपंचायतीत विखे पाटलांच्या व्याह्याचीच प्रतिष्ठा लागली पणाला\nविरोधी गटाच्या प्रचारात सत्ताधाऱ्यांनी आलटून-पालटून सत्ता घेतली. उमेदवारी मागे घेण्यासाठी दमबाजी केली. शुद्ध पिण्याचे पाणी दिले.\nराहुरी : उंबरे ग्रामपंचायतीत मागील सत्ताधारी व विरोधी गट एकत्र आले. बिनविरोध निवडणुकीचे प्रयत्न केले; परंतु तरुणांच्या गटाने बिनविरोधचे प्रयत्न फोल ठरविले.\nआमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे व्याही तनपुरे साखर कारखान्याचे अध्यक्ष नामदेवराव ढोकणे यांच्या पत्नी रतनबाई यांना निवडणूक रिंगणात उतरावे लागले. त्यामुळे विखे पाटील यांच्या व्याह्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.\nसत्ताधारी आदिनाथ सेवा मंडळाचे नेतृत्व विखे गटाचे नामदेवराव ढोकणे व राज्यमंत्री तनपुरे गटाचे सुनील आडसुरे करीत आहेत. विरोधी सर्वपक्षीय गणराज शेतकरी मंडळाचे साहेबराव दुशिंग व कारभारी ढोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. रामकृष्ण ढोकणे, गोरक्षनाथ दुशिंग नेतृत्व करीत आहेत.\nसोशल मीडिया, व्हिडिओ व ऑडिओ कॅसेटद्वारे हायटेक प्रचाराने निवडणुकीत रंग भरला आहे. घरोघरी फिरून मतदारांना साकडे घातले जात आहे.\nहेही वाचा - मोबाईल मॅपने केला घात, तीन पुणेकर कोसळले धरणात\nमागील निवडणुकीत सुनील आडसुरे गटाचे आठ, तर नामदेवराव ढोकणे गटाचे सात सदस्य विजयी झाले होते. तेव्हा निवडणुकीनंतर एक वर्षात ढोकणे यांनी आडसुरे गटाचे तीन सदस्य फोडले. त्यामुळे ढोकणे गट दहा व आडसुरे गट पाच असे बलाबल झाले. यंदा दोन्ही गट एकत्र आले. त्यांचे निवडणूक बिनविरोधचे प्रयत्न तरुणांनी फोल ठरविले.\nसत्ताधारी गटाच्या प्रचारात मागील पाच वर्षांत अंतर्गत रस्ते, गटारी, शाळेची सुधारणा, अंगणवाड्यांना साहित्य वाटप, तरुणांना आधुनिक व्यायामशाळा अशी कोट्यावधी रुपयांची कामे केली. यापुढे विखे-तनपुरे यांच्या मदतीने भरीव विकास कामे केली जातील, असे प्रमुख मुद्दे आहेत.\nविरोधी गटाच्या प्रचारात सत्ताधाऱ्यांनी आलटून-पालटून सत्ता घेतली. उमेदवारी मागे घेण्यासाठी दमबाजी केली. शुद्ध पिण्याचे पाणी दिले. त्यांना मतदान करा, असे मुद्दे आहेत. विखे पाटील यांच्या विहीणबाई रतनबाई ढोकणे यांच्याविरुद्ध सोनाली शेजूळ यांनी आव्हान उभे केले आहे. या लढतीकडे तालुक्‍याचे लक्ष वेधले आहे. अहमदनगर\nसंपादन - अशोक निंबाळकर\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसामाजिक सभागृहाला दिले माजी मुख्यमंत्र्यांचे नाव, पण ग्रामपंचायतीने कापले; गावात तणाव\nपोंभुर्णा (जि. चंद्रपूर) : चंद्रपूरचे ���ुपूत्र आणि माजी मुख्यमंत्री मा. सा. कन्नमवार यांचे नाव बोर्डा दीक्षित येथील सामाजिक सभागृहाला देण्यात आले....\nशिर्डीत गॅसचा स्फोट; घर जळून खाक\nशिर्डी (अहमदनगर) : काळ आला होता; परंतु वेळ आली नव्हती,' या म्हणीचा प्रत्यय बुधवारी शहरातील श्रीरामनगर परिसरात आला. घरांची दाटी असलेल्या भागात एका...\nविविध प्रशासकीय अधिकाऱ्यांचे बनावट शिक्के मंगळवेढ्यातील दोघांविरुद्ध गुन्हा; कुठे अन्‌ कसा झाला असेल गैरवापर\nमंगळवेढा (सोलापूर) : कार्यकारी दंडाधिकारी यांचा राजमुद्रेसह असणारा गोल शिक्का बनावटीकरण करण्याच्या उद्देशाने स्वतःजवळ बाळगल्या प्रकरणी सर्वेश्वर दामू...\nअल्पवयीन मुलीचे लावले चोरुन लग्न; मुलीच्या जबाबावरून धक्कादायक आपबिती उघड\nवणी (जि.नाशिक) : रेणुका हिचे वय १३ वर्ष ३ महिने असताना तिचा बालविवाह किरण संजय बिडवे याचेशी चोरून संपन्न झाला होता. अपघाताने अल्पवयीन मुलगी...\nबहुमत असूनही आरक्षण न निघाल्याने अनेक गावांत नाराजी\nपारनेर (अहमदनगर) : तालुक्‍यातील 114 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे आरक्षण प्रांताधिकारी सुधाकर भोसले व तहसीलदार ज्योती देवरे यांच्या उपस्थितीत आज सोडत...\nअक्‍कलकोटमध्ये काहींची इच्छापूर्ती तर काहींचा अपेक्षाभंग सरपंच आरक्षणाची काहींना अचानक लॉटरी\nअक्कलकोट (सोलापूर) : तालुक्‍यातील 117 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत पंचायत समिती कार्यालयाच्या सभागृहात तहसीलदार के. अंकित यांच्या...\nमुदखेड येथील सीआरपीएफ केंद्रीय प्रशिक्षण महाविद्यालयात ७२ वा प्रजासत्ताक दिन\nमुदखेड ( जिल्हा नांदेड) : मुदखेड येथील सीआरपीएफ प्रशिक्षण केंद्रामध्ये ७२ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सीआरपीएफच्या...\nरोहित पवारांच्या मतदारसंघात आरक्षण तिढा, सरपंचपदाचा उमेदवारच नाही\nकर्जत : तालुक्‍यातील चिलवडी व पिंपळवाडी या दोन्ही ग्रामपंचायतींची सरपंचपदे अनुसूचित जाती महिला राखीव निघाली आहेत; मात्र तेथे या आरक्षणाचा प्रभाग...\nकोविड योद्‌ध्यांच्या गौरवार्थ माजी सैनिकाची सातारा ते रहिमतपूर धाव\nसातारा ः प्रजासत्ताकदिनी कोविड योद्‌ध्यांचा गौरव करण्यासह समस्त नागरिकांच्या तंदुरुस्तीबाबत प्रबोधन करण्यासाठी एका माजी सैनिकाने आपल्या 11...\nरावळगावच्या वडक्ते कुटुंबीयांची हॅट्रिक मतदारांनी ग्रामपंच��यत निवडणुकीत दिली तिसऱ्यांदा संधी\nमालेगाव (जि.नाशिक) : रावळगाव (ता. मालेगाव) येथील वडक्ते कुटुंबाने ग्रामपंचायत निवडणुकीत विजयाची हॅट्‍ट्रिक केली आहे. दत्तात्रय वडक्ते व...\n\"ना नफा ना तोटा' या तत्त्वावर शाळा सुरु ठेवा; फी वाढ करू नका\nफलटण शहर (जि. सातारा) : फी न भरल्याच्या कारणावरून कुठल्याही शाळेला आपल्या विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत शिक्षणापासून वंचित ठेवता येणार...\nसावंतवाडीच्या सौंदर्याला बाधा नको ः केसरकर\nसावंतवाडी (सिंधुदुर्ग) - शहराला निसर्ग सौंदर्य लाभले आहे. शहराचा विकास नियोजनबद्ध पद्धतीने करण्यासाठी स्टॉल पुनर्वसन केले. यापुढेही शहर...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00772.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/ahmednagar/removed-encroachments-parner-bus-stand-area-391797", "date_download": "2021-01-28T08:48:51Z", "digest": "sha1:ESUJ7Z7QF63S5XIEMXYXCHRNY32UQXXE", "length": 16913, "nlines": 277, "source_domain": "www.esakal.com", "title": "पारनेर बसस्थानक परिसरातील अतिक्रमणे हटवली - Removed encroachments in Parner bus stand area | Ahmednagar City and Rural Marathi News - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nपारनेर बसस्थानक परिसरातील अतिक्रमणे हटवली\nअनेकांच्या टपऱ्या धनदांडग्यांच्या होत्या. त्यांनी त्या भाडेपट्ट्यांनी चालविण्यास दिल्या होत्या. त्यामुळे ही कारवाई योग्यच असल्याची चर्चा शहरात होती.\nपारनेर ः शहरातील तहसील कार्यालयासह बसस्थानक परिसरातील अतिक्रमणांवर महसूल विभागाने कारवाई केली. त्यामुळे परिसरात होणारी वाहतूककोंडीची समस्या दूर झाली आहे.\nतालुक्‍यातील 88 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी गेली दोन दिवस तहसील कार्यालय परिसरात मोठी गर्दी झाली. त्यामुळे वाहतूककोंडी होत होती. शहराचे प्रवेशद्वार असलेल्या बसस्थानक परिसरातही अतिक्रमणामुळे नेहमी कोंडी होत होती.\nतहसील कार्यालय, तसेच बसस्थानक परिसरातील अतिक्रमणधारकांनी स्वत:हून अतिक्रमणे काढावीत, असे आवाहन तहसीलदार ज्योती देवरे यांनी केले होते. काहींनी स्वतःहून अतिक्रमणे काढली. ��ात्र, काही तशीच होती.\nतहसील कार्यालयाला टपऱ्यांचा वेढा पडल्याने कार्यालयात येतानाही अडथळे येत होते. तीच अवस्था बसस्थानकाची होती. मंगळवारी (ता. 29) रात्री उशीरा तहसीलदार देवरे व पोलिस निरीक्षक घनश्‍याम बळप यांच्या मदतीने प्रथम तहसील कार्यालयाजवळील व नंतर बसस्थानक परिसरातील अतिक्रमणे काढली. त्यामुळे तहसील कार्यालय व बसस्थानक परिसराने मोकळा श्‍वास घेतला.\nअनेकांच्या टपऱ्या धनदांडग्यांच्या होत्या. त्यांनी त्या भाडेपट्ट्यांनी चालविण्यास दिल्या होत्या. त्यामुळे ही कारवाई योग्यच असल्याची चर्चा शहरात होती.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपंकजा मुंडेंच्या यशस्वी मध्यस्थीनंतर शेतकऱ्यांचे उपोषण मागे, प्रशासनाला दिल्या कारवाईच्या सूचना\nपरळी वैजनाथ (जि.बीड) : भारतीय जनता पक्षाच्या माजी मंत्री तथा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर हिवरा येथील शेतकऱ्यांनी...\nबावधन बुद्रूक : शहरीकरणाला साजेसा गावचा चेहरामोहरा\nएकेकाळी हिरव्यागार शेतीची झालर पांघरलेल्या बावधन बुद्रूकच्या जमिनींवर सिमेंटचे जंगल उभे राहिले. नामवंत बांधकाम व्यावसायिकांनी टोलेजंग, आलिशान इमारती...\nLockdown Effect : शिकाऱ्यांनी टिपले 79 वन्यजीव; वन गुन्ह्यांच्या संख्येतही लक्षणीय वाढ\nसातारा ः लॉकडाउनच्या काळात जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या शिकारीत वाढ झाली आहे. वर्षभरात 79 प्राण्यांच्या शिकारी झाल्या आहेत. वन गुन्ह्यांतही वाढ...\nसंघर्ष : दिसायला सुंदर नसल्याने व्हायचा छळ; मग झाला सामाजिक कार्यकर्त्याचा जन्म (व्हिडिओ)\nउमरेड (जि. नागपूर) : नाव जेबुन्नीसा शेख... शालेय जीवनापासूनच महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने...\n वाहतूक शाखा, सातारा पालिका राबविणार अतिक्रमण हटाव मोहीम\nसातारा : वाहतुकीस अडथळा ठरणारी गोडोली चौकातील काही अतिक्रमणे आज सातारा शहर वाहतूक शाखेच्या विभागाने हटवली. काही अतिक्रमणे हटविल्यानंतर ही मोहीम...\n जीर्ण इमारतीचा भाग कोसळला; मात्र महिला बचावली, तातडीने इमारत सोडण्याचे आदेश\nनागपूर : कमाल चौकातील एका जीर्ण इमारतीचा भाग शनिवारी दुपारी अचानक कोसळला. सुदैवाने यातून एक महिला बचावली. महापालिकेने तातडीने ही इमारत सोडण्याचे आदेश...\nअर्धा किमीचा रस्ता गायब झाल्याची उत्तूरच्या शेतकऱ्यांची तक्रार\nउत्तूर : उत्तूर-आरदाळ पाणंद रस्त्यावर अतिक्रमण झाले असून अर्धा किमीचा रस्ता गायब झाला आहे. या रस्त्यावरील अतिक्रमण दूर करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी...\n२०२१ च्या जनगणनेआधारे घोटीची होणार नगर परिषद; कार्यवाही निर्णायक वळणावर\nघोटी (जि. नाशिक) : मुंबई-नाशिक महामार्गालगत असल्याने खरेदी-विक्रीसाठी सदैव वर्दळ असलेल्या घोटी शहराच्या दृष्टीने जनगणना वाढताना नागरी...\nथकबाकीप्रश्‍नी पाच दुकाने सील; धुळे जिल्हा क्रीडा संकुलात कारवाई\nधुळे : शहरातील वाडीभोकर रोडवरील जिल्हा क्रीडा संकुलात भाडे थकबाकीप्रश्‍नी पाच दुकाने सील करण्यात आले. जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्या पथकाने...\nभडगाव तालुक्यातील भाजप, राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश\nभडगाव : येथील माजी नगराध्यक्ष प्रशांत पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधले....\nअतिक्रमणधारकांचे ‘पहिले पाढे पंचावन्न’; सुस्त कारभारामुळे अतिक्रमण विभागावर नागरिक नाराज\nसिडको (नाशिक) : अतिक्रमणधारकांचे ‘पहिले पाढे पंचावन्न’ अशीच काहीशी गत सिडकोत बघायला मिळत असल्याने महापालिका अतिक्रमण विभागाच्या सुस्त कारभाराबाबत...\nसासऱ्यांमुळे सुनबाईचे सरपंचपद रद्द; जिल्हाधिकारी कार्यालयाचा निकाल धक्कादायक\nनाशिक : एकलहरे ग्रामपंचायतीच्या सरपंच मोहिनी संदीप जाधव यांना सरपंचपदासाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांच्याकडे...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00772.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/president-donald-trump-presented-legion-merit-indian-pm-narendra-modi-388334", "date_download": "2021-01-28T09:59:55Z", "digest": "sha1:4TGM2I4JHPTZP6TI5V2VQRCVD2MJONTC", "length": 18579, "nlines": 291, "source_domain": "www.esakal.com", "title": "Legion of Merit: डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पंतप्रधान मोदींचा सन्मान, 'लीजन ऑफ मेरिट' पुरस्कार प्रदान - President Donald Trump presented the Legion of Merit to Indian PM Narendra Modi | Top Latest and Breaking Marathi News - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nLegion of Merit: डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पंतप्रधान मोदींचा सन्मान, 'लीजन ऑफ मेरिट' पुरस्कार प्रदान\nअमेरिका-भारत रणनीतिक भागीदारी वाढवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या पुढाकारासाठी तसेच नेतृत्त्वासाठी त्यांना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सन्मानित केले आहे.\nनवी दिल्ली- अमेरिका-भारत रणनीतिक भागीदारी वाढवण्यासाठी केलेल्या नेतृत्त्वासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लीजन ऑफ मेरिट ( Legion of Merit) पुरस्काराने सन्मानित केले आहे. अमेरिकेत भारताचे राजदूत तरनजीत सिंग संधू यांनी व्हाइट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांच्याकडून पंतप्रधान मोदींच्या वतीने पुरस्कार स्वीकारला.\nरॉबर्ट ओब्रायन यांनी टि्वटमध्ये म्हटले की, अमेरिका-भारत रणनीतिक भागीदारी वाढवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या पुढाकारासाठी तसेच नेतृत्त्वासाठी त्यांना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सन्मानित केले आहे. त्यांच्या दृढ नेतृत्त्व आणि दूरदृष्टीमुळे हा पुरस्कार देण्यात आला आहे. मोदींनी जागतिक शक्तीच्या रुपात भारताला गती दिली आहे आणि जागतिक आव्हानांवर तोडगा काढण्यासाठी अमेरिका आणि भारतादरम्यान रणनीतिक भागीदारी वाढवली आहे.\nहेही वाचा- 'बाबा का ढाबा'वाले कांता प्रसाद बनले रेस्टॉरंटचे मालक\nओब्रायन यांनी आपल्या दुसऱ्या एका टि्वटमध्ये म्हटले की, ट्रम्प यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि जपानाचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांनाही लीजन ऑफ मेरिट पुरस्काराने सन्मानित केले आहे. हे पुरस्कार वॉशिंग्टन डीसी येथे त्या त्या देशांच्या राजदूतांना प्रदान करण्यात आले होते. ट्रम्प यांनी स्वतंत्र आणि खुले भारत-प्रशांत महासागरच्या नेतृत्त्व आणि व्हिजनसाठी मोदी, आबे यांना सन्मानित केले.\nहेही वाचा- माझ्या पक्षालाही मी सहन करणार नाही : राजासिंह\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nहक्क आहेत तशी काही कर्तव्येही आहेत, याची ठेवा जाणीव \"यिन'च्या संवादामध्ये तरुणाईचा संदेश\nसोलापूर : \"प्रजासत्ताक' या शब्दाचा खरा अर्थ समजून घेऊन त्यासाठी कृती करण्याची वेळ आज आली आहे. हक्क आहेत तर सोबतच कर्तव्येही आहेतच. हक्क व कर्तव्य...\nकर्जमुक्तीत ३३८ कोटींचा निधी वाटप : पालकमंत्री सत्तार\nधुळे, ता. २७: महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील ४४ हजार ५७९ शेतकऱ्यांना ३३८ कोटी रुपयांची कर्जमुक्ती मिळाली आहे. अशा...\nपत्रकारांमध्ये देश महासत्ता बनविण्याची ताकद - IGP प्रतापराव दिघावकर\nदिंडोरी (जि.नाशिक) : जोपर्यंत शेतकरी सुखी होत नाही तोपर्यंत देश महासत्ता होऊ शकत नाही, त्यामुळे पत्रकारांनी शेतकऱ्यांचे प्रश्न प्रामुख्याने हाताळले...\nपरभणी : सेलू बाजार समितीच्या प्रशासकपदासाठी अनेकांची फिल्डींग\nसेलू ( जिल्हा परभणी ) : येथिल कृषि उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकारी व सदस्यांच्या अधिकाराचे अधिक्रमण करण्यात आले असून बाजार समितीचा कारभार...\nकर्करोगाचा धोका टाळता येणे शक्‍य ; ‘नॅनो बायो मटेरियल बेस्ड सेंसर’मध्ये डॉ. पाटील यांचे संशोधन\nकोल्हापूर : प्राथमिक अवस्थेत कर्करोगाचे निदान झाल्यास त्याच्यावर वेळीच उपचार करून रुग्णाला कर्करोगमुक्‍त करता येणे शक्‍य होते, यासाठी प्राथमिक...\nकळमनुरीचे तत्कालीन गटविकास अधिकारी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घेतले ताब्यात\nकळमनुरी ( जिल्हा हिंगोली ) : येथील पंचायत समितीच्या सहाय्यक लेखा अधिकार्‍यास मागील काळात लाचलुचपत विभागाने अटक केली होती. या प्रकरणाच्या चौकशीमध्ये...\nअल्पवयीन मुलीसोबत संबंध ठेवल्याचा प्रकार उघड, नवरदेवाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल\nबेलकुंड (जि.लातूर) : एका तेरा वर्षीय मुलीसोबत विवाह करणाऱ्या नवरदेवाविरोधात भादा पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी...\nऔरंगाबादकर तरुणाने आफ्रिकेच्या सर्वोच्च शिखरावर फडकवला तिरंगा, खडतर वातावरणातही सर केले शिखर\nऔरंगाबाद : आफ्रिकेतील सर्वांत उंच शिखर असलेल्या किलीमांजरो औरंगाबादच्या तरुणाने प्रजासत्ताक दिनी (ता.२६) सर करुन तिरंगा फडकविला आहे. या तरुणाचे...\nभाजपला मोठा धक्का ; आणखी एक नेता करणार रामराम \nचंदगड (कोल्हापूर) : भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य गोपाळराव पाटील भाजपला रामराम करणार आहेत. कुरणी (ता. चंदगड) येथे गोपाळराव पाटील...\nरहाणेच्या अजिंक्य नावाचं फिल्मी कनेक्शन माहिती आहे का\nमुंबई - भारतीय क्रिकेट संघान�� अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक कसोटी विजय साजरा केला. या विजयानंतर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाचं...\nअर्थसंकल्प नावाच्या उत्तरपत्रिकेची प्रश्नपत्रिका\nकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या सोमवारी, एक फेब्रुवारीला २०२१-२२चा अर्थसंकल्प सादर करतील. जनसामान्यांसाठी, हा अर्थसंकल्प ऐकणे, वाचणे...\nविद्यार्थी हा केंद्र बिंदु मानून त्याच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील रहावे- डॉ. अभय वाघ\nनांदेड : कोरोनाची पार्श्वभूमी असतानाही यावर्षी तंत्रशिक्षण संचालनालयांतर्गत पदविका प्रवेश वाढविण्यात गतवर्षीपेक्षा यावर्षी मोठ्या प्रमाणावर यश मिळाले...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00772.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/election-campaign-social-media-konkan-sindhudurg-396288", "date_download": "2021-01-28T09:02:33Z", "digest": "sha1:45PHPBN4IJENCIVZ7ZLCKXMBHEG6ULRL", "length": 19978, "nlines": 289, "source_domain": "www.esakal.com", "title": "सोशल मीडियावर प्रचाराचा धुरळा - election campaign social media konkan sindhudurg | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nसोशल मीडियावर प्रचाराचा धुरळा\nगावपातळीवरील प्रचार आता रंगात आला असून एका एका मताला महत्त्व प्राप्त झाले आहे.\nकणकवली (सिंधुदुर्ग) - निवडणुका म्हटल्या, की प्रचार आणि जाहिराती हे ठरलेले गणित; परंतु यंदाच्या अटीतटीच्या व प्रतिष्ठेच्या ग्रामपंचायत निवडणुकातील उमेदवारांचा सोशल मीडियावर प्रचार सुरू झाला आहे. निवडणुका असलेल्या गावातील प्रभागात लढतीतील उमेदवार डिजिटल प्रचारावर भर देत आहेत. त्यात राजकारणातील उणीदुणी काढली जात आहेत. गावपातळीवरील प्रचार आता रंगात आला असून एका एका मताला महत्त्व प्राप्त झाले आहे.\nपूर्वीच्या काळी प्रचाराची खूप वेगळी पद्धत होती. उमेदवाराचा प्रभाग, नाव, चिन्ह भिंतीवर काढले जायचे. कालांतराने प्रचार पद्धतीत बदल होत गेल्यामुळे आता प्रचारात थेट सोशल मीडियाचा वापर होऊ लागला आहे. निवडणूक आयोगाने यावर कितीही मर���यादा घालण्याचा प्रयत्न केला. सध्या तरी सोशल मीडियावरून प्रचार रोखणे अशक्‍य झाले आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून सोशल मीडिया यज्ञ धगधगू लागला आहे.\nकार्यकर्ते रात्रंदिवस सोशल मीडियावर अपडेट टाकत आहेत. यात गावातील विकास कामांचा आणि भ्रष्टाचाराच्या आरोपात प्रत्यारोपण चित्र मांडले जात आहे. सोशल मीडियावरील प्रचारातून आता कोण बाजी मारणार याची उत्सुकता प्रत्येकाला लागून आहे. निवडणुकीचे चित्र स्पष्ट होताच पॅनल प्रमुख, विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उमेदवारांच्या ग्रामदेवताना श्रीफळ वाढवून प्रचाराच्या धूमधडाक्‍यात शुभारंभ सुरू केला.\nकार्यकर्त्यांनी तात्काळ प्रचाराचे फोटो, अपडेट माहितीचा व्हॉट्‌सऍप फेसबुकच्या माध्यमातून सोशल मीडियावर पोस्ट टाकून प्रचाराला सुरुवात केली आहे. गावगाड्यात राजकीय वातावरण चांगलेच तापू लागल्याने सोशल मीडियावर प्रचाराचा धरळा उडू लागला आहे.\nयंदा ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होत असून जिल्ह्यात 70 ग्रामपंचायती आहे; मात्र काही ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आल्या आहेत तर काही प्रभागात ही उमेदवार बिनविरोध निवड झाली आहे. उर्वरित जेथे निवडणुका होत आहेत अशा प्रभागांमध्ये अनेक गावात सध्या सोशल मीडियावर प्रचाराचा रंग तापू लागला आहे.\nतरुण वर्गाच्या माध्यमातून सोशल मीडिया मोठ्याप्रमाणात चालवला जातो. बहुतांशी गावांमध्ये आपल्या गावातील तरुणांचा व्हाट्‌सअप ग्रुप ही बनवला आहे. या व्हॉट्‌सऍप ग्रुपच्या माध्यमातून तरुण वर्गाने विविध प्रकारचा प्रचार सुरू केला आहे. ग्रुपच्या माध्यमातून गावाची समस्या व सर्वांगीण विकास या संदर्भातील योग्य उमेदवार कोण याची जनजागृती केली जात आहे.\nजिल्ह्यातील 70 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे; मात्र पक्ष प्रवेश आणि बिनविरोध आलेले उमेदवार हे आपलेच आहेत. हे सांगण्यासाठी प्रत्येक नेता आणि कार्यकर्ता सरसावला आहे. त्यामुळे जिल्ह्यापासून राज्यस्तरावर कार्यरत असलेल्या नेत्यांची कसोटी लागली आहे. यंदा जिल्ह्याचे राजकीय वातावरण वेगळ्या परिस्थितीतून जात आहे. पक्षांतर मुळे अनेक नेते इकडे तिकडे गेले आहेत. त्या सगळ्या नेत्यांची आता कसोटी आहे.\nसंपादन - राहुल पाटील\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमुंबई-गोवा महामार्ग टोलमुक्तीसाठी प्रयत्न : सुनील तटकरे\nरत्नागिरी : सागरी महामार्गासाठी १२ हजार कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. लवकरच त्याची निविदा प्रसिद्ध होईल. या महामार्गासह मुंबई-गोवा...\nसिंधुदुर्ग मुख्यालयात तब्बल 51 उपोषणे\nओरोस (सिंधुदुर्ग) - प्रजासत्ताकदिनी देशात एकीकडे आनंदोत्सव साजरा होत असताना जिल्ह्याची राजधानी असलेल्या सिंधुदुर्गनगरीमध्ये न्याय मिळण्यासाठी तब्बल...\nसावंतवाडीच्या सौंदर्याला बाधा नको ः केसरकर\nसावंतवाडी (सिंधुदुर्ग) - शहराला निसर्ग सौंदर्य लाभले आहे. शहराचा विकास नियोजनबद्ध पद्धतीने करण्यासाठी स्टॉल पुनर्वसन केले. यापुढेही शहर...\nभाजी मार्केट उभारणीत फसवणूक ः पारकर\nकणकवली (सिंधुदुर्ग) - शहरात भाजी मार्केट उभारणीमध्ये भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या असोसिएटने शहरवासीयांची फसवणूक केली आहे. तसा आरोपही कणकवली...\nचिपीहून मुंबईसाठी रोज विमानसेवा ः पालकमंत्री\nओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्याचे अनेक प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावले आहेत. येथील पर्यटन व्यवसायाची वृद्धी होण्यासाठी पंचतारांकीत हॉटेल पर्यटन मंत्री...\nदुर्मिळ शेकरूला तळेरेत जीवदान\nतळेरे (सिंधुदुर्ग) - राज्य प्राणी असलेला शेकरु याला आज येथील बसस्थानक परिसरात पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. अत्यंत दुर्मीळ असलेला हा...\nPetrol price hike | इंधनाची दरवाढ कायम; दोन दिवसात पेट्रोल- डिझेलचा पुन्हा भडाक\nमुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधीच मुंबईकरांची सरसकट लोकल प्रवासी सेवा बंद आहे. त्यामध्ये दुसरीकडे इंधन दरवाढ कायम असल्याचे दिसून येत आहे....\nशिवरायांनी आश्रय दिलेल्या कलेचा पद्मश्रीने सन्मान; वाचा गंगावणे कुटुंबाची कहाणी\nसिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे तळकोकणचा एक निसर्गसंपन्न भाग. येथील तांबड्या मातीतील अनेक, समाजसुधारक, कलाकार, खेळाडू, तंत्रज्ञ, अभिनेते, लेखक...\n\"महाराष्ट्रातील 'त्या' ६ जणांचा गौरव म्हणजे महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब\nनाशिक : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. यात महाराष्ट्रातील एकूण सहा जणांचा समावेश आहे....\nकळसुत्री बाहुल्याच बनल्या सन्मानाचे प्रतीक: परशुराम गंगावणे यांना मिळवून दिला पद्मश्री\nसिंधुदुर्ग : कोणाचा काय छंद असेल ते सांगता येत नाही. याला पैशाची जोड लागतेच अशी नाही. छंदवेडी लोक काहीही करु शकतात. या छंदापाइच सिंधुदुर्गातील...\nतिलारीचा डावा कालवा फुटला, खानयाळेत हाहाकार\nदोडामार्ग (सिंधुदुर्ग) - तालुक्‍यातील खानयाळे येथे तिलारीचा डावा कालवा फुटला आणि एकच हाहाकार उडाला. कालव्याचे पाणी शेती बागायतीत घुसून मोठे...\nचुकीचे ठराव रद्द करून दाखवा ः परब\nसावंतवाडी (सिंधुदुर्ग) - कोणीही बोलला म्हणून कोण परप्रांतीय होऊ शकत नाही. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आरोप केलेल्या \"त्या' दोन व्यक्ती या...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00772.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/gram-panchayat-election-udgir-political-news-police-parade-396996", "date_download": "2021-01-28T08:14:14Z", "digest": "sha1:LWIZNOP6OVBT5IMI6AVO4CS767LA5CE4", "length": 17599, "nlines": 281, "source_domain": "www.esakal.com", "title": "Gram Panchayat Election: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे संचलन; ग्रामस्थांशी संवाद - Gram Panchayat Election udgir political news police parade | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nGram Panchayat Election: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे संचलन; ग्रामस्थांशी संवाद\nतालुक्यात सुरू असलेल्या 55 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची पोलिस प्रशासनाकडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे\nउदगीर (उस्मानाबाद): तालुक्यात सुरू असलेल्या 55 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची पोलिस प्रशासनाकडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे. तालुक्‍यातील संवेदनशील मतदार केंद्राच्या ठिकाणी ग्रामीण पोलिसांनी सोमवारी (ता.११) संचलन करून शांततेत मतदान पार पाडण्याचे आवाहन केले.\nतालुक्यातील या 55 ग्रामपंचायतींपैकी संवेदनशील मतदार केंद्र असलेल्या निडेबन, दावणगाव, लोहारा, हेर, कुमठा व वेल्हाळ या गावात पोलिस विभागाने संचलन केले. या मतदानाच्या दरम्यान कोणत्याही प्रकारच्या अनुसूचित घटना घडू नये याविषयी तेथील ग्रामस्थांशी संवाद साधला.\nशेतकरी कुटुंबांनी केली काळ्याआईची पूजा; बैलगाडीतून प्रवास\nयावेळी उदगीर���े उपविभागीय पोलिस अधिकारी डॅनियल बेन, ग्रामीण पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे, शहर पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक घारगे उपस्थित होते यावेळी आरसीबीचे एक पथक, ग्रामीण व शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी, होमगार्ड असे जवळपास पन्नास ते सत्तर कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यासह संचलन केले.\nमराठवाड्याच्या आणखी बातम्या वाचा\nया संचलनामुळे गावांतील निवडणूक प्रक्रियेला आला आहे. शिवाय होणाऱ्या गैरप्रकारावर निर्बंध येणार आहेत. एकदम एवढे पोलिस गावामध्ये रस्त्यावरून संचलन करत असल्याचे पाहून ग्रामस्थांतही आश्चर्य निर्माण झाले होते. या संचलनासाठी पोलिस जमादार शिवाजी केंद्रे, नामदेव सारूळे, तुळशीदास बरुरे, चंद्रकांत कलमे, राहुल गायकवाड, नानासाहेब शिंदे आदींनी पुढाकार घेतला.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनांदेड : अपघातात दुचाकीस्वार ठार, एक जखमी; राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची पहाट\nवाई बाजार ( जिल्हा नांदेड) : वाई बाजारच्या वाघाई टेकडी ते साईनगर समाधान जाधव यांच्या शेताजवळ राष्ट्रीय महामार्गावर गुरुवार (ता. २८) सकाळी अंदाजे नऊ...\nसामाजिक सभागृहाला दिले माजी मुख्यमंत्र्यांचे नाव, पण ग्रामपंचायतीने कापले; गावात तणाव\nपोंभुर्णा (जि. चंद्रपूर) : चंद्रपूरचे सुपूत्र आणि माजी मुख्यमंत्री मा. सा. कन्नमवार यांचे नाव बोर्डा दीक्षित येथील सामाजिक सभागृहाला देण्यात आले....\nचिंचेचे झाड बनले शाळकरी विद्यार्थ्याचा काळ; आजोळीच निघाली अंत्ययात्रा\nसुरगाणा (जि.नाशिक) : आई-वडील मजुरीसाठी बाहेर गेल्यामुळे पाचवीत शिकणारा नरेश व बहिण आजोळी राहायला आले. सुट्टीमध्ये जवळच असलेल्या...\nपोलिस दलातील कोरोना योद्ध्याच्या कुटुंबियांस 60 लाखांचा धनादेश सुपूर्त- एसपी प्रमोद शेवाळे\nनांदेड : कोरोना संसर्गामुळे मृत्यू पावलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियासह पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या हस्ते 60 लाख रुपयांचा धनादेश...\n बायकोला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; मोठ्या भावाच्या घरी जायला नाही म्हटल्याचा राग\nलोणी काळभोर (पुणे)- मोठ्या भावाच्या घऱी कामानिमित्त जाण्यास नकार देणाऱ्या महिलेला डिझेल अंगावर ओतुन, पतीनेच जाळुन मारण्याचा प्रयत्न केल्याचा...\n बेरोजगारांना गंडा घालणारी टोळी सक्रीय, अमरावती जिल्हा परिषदेसोबत कनेक्शन\nअमरावती : आरोग्य विभागांतर्गत विविध पदांसाठी भरतीप्रक्रिया असल्याचे दाखवून बेरोजगारांना गंडा घालणाऱ्या टोळीची व्याप्ती यवतमाळ तसेच अमरावतीपर्यंत...\nबसस्‍थानकावर बसलेल्‍या वृद्धास चिरडले\nचिमठाणे (धुळे) : शिंदखेडाकडून भरधाव वेगाने दोंडाईचाकडे जाणाऱ्या ट्रक चालकाने चिलाणे (ता. शिंदखेडा) गावाजवळील बसस्थानकावर वृद्धास जोरदार धडक दिली....\nट्रॅक्टर रॅली हिंसाचार - योगेंद्र यादव यांच्यासह 20 नेत्यांनी दिल्ली पोलिसांची नोटीस\nनवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यासह राजधानी दिल्लीत झालेल्या हिंसाचाराच्या घटनेमुळे शेतकरी आंदोलनाचा पाठिंबा कमी होताना दिसत आहे. दरम्यान,...\n24 पिस्तूल, 38 जिवंत काडतुसे जप्त;मध्यप्रदेशातून पिस्तूल पुरविणारी टोळी जेरबंद\nपिंपरी - गुन्हेगारी टोळीना पिस्तूल पुरविणाऱ्या टोळीला भोसरी पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिसांनी मध्यप्रदेशमध्ये जाऊन एकूण 24 पिस्तूल व 38 जिवंत...\nदृष्टीहीन रिना पाटील बनल्या 1 दिवसाच्या पोलिस आयुक्त\nपिंपरी : नागरिक व पोलिस यांच्यात असलेली भीतीची दरी कमी होऊन आदराची भावना वाढीस लागावी. तसेच नागरिकांना देखील पोलिसांची कर्तव्ये, शिस्तबद्ध काम,...\nकोठला परिसरातील मावाविक्रेत्याविरुद्ध गुन्हा\nअहमदनगर : शहरातील कोठला परिसरातील एका मावाविक्रेत्याला पोलिस उपअधीक्षक विशाल ढुमे यांच्या पथकाने पकडले. त्याच्याकडून 24 हजार 880 रुपयांची सुगंधित...\nविविध प्रशासकीय अधिकाऱ्यांचे बनावट शिक्के मंगळवेढ्यातील दोघांविरुद्ध गुन्हा; कुठे अन्‌ कसा झाला असेल गैरवापर\nमंगळवेढा (सोलापूर) : कार्यकारी दंडाधिकारी यांचा राजमुद्रेसह असणारा गोल शिक्का बनावटीकरण करण्याच्या उद्देशाने स्वतःजवळ बाळगल्या प्रकरणी सर्वेश्वर दामू...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00772.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/nanded/superintendent-police-pramod-shewale-arrested-raping-and-killing-deaf-and-dumb-girl-nanded", "date_download": "2021-01-28T09:09:18Z", "digest": "sha1:DRO5ONU76YH5ZJNFXUHTPAB43IO3DW3F", "length": 20803, "nlines": 291, "source_domain": "www.esakal.com", "title": "मूकबधिर युवतीवर बलात्कारानंतर खून करणाऱ्या दोघांना कोठडी- पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे - Superintendent of Police Pramod Shewale arrested for raping and killing a deaf and dumb girl nanded news | Nanded Latest News Updates in Marathi - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nमूकबधिर युवतीवर बलात्कारानंतर खून करणाऱ्या दोघांना कोठडी- पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे\nया दोघांनीही आरोपींना बिलोली न्यायालयाने ता. १६ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत पाठवले आहे.\nनांदेड : बिलोली शहरात ता. नऊ डिसेंबर रोजी शौचालयासाठी गेलेल्या एका अल्पवयीन मूकबधिर युवतीवर लैंगिक अत्याचार करुन तिचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. यापूर्वी एका आरोपीला अटक केली असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. या दोघांनीही आरोपींना बिलोली न्यायालयाने ता. १६ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत पाठवले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केल्याचे पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.\nबिलोली शहरात एका अल्पवयीन मूकबधिर युवतीवर बळजबरीने लैंगिक अत्याचार करुन तिचा दगडाने ठेचून खून केला होता. या घटनेनंतर बिलोली पोलिस ठाण्यात खून, अत्याचार यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांच्याकडे या प्रकरणाचा तपास देण्यात आला होता. पोलिसांनी गुन्हा घडल्यानंतर काही तासाच्या आत बिलोली शहरातून एका आरोपीस अटक केली होती. याप्रकरणातील तीन आरोपी फरार होते. त्यापैकी दोन आरोपींना सोमवारी (ता. ११) अटक केली आहे. या दोघांनीही गुन्हा केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.\nसहा पथकांनी तेलंगना, महाराष्ट्र व आंध्रप्रदेश पिंजून काढला\nनांदेड परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर धुमाळ यांनी सहा पथकांची नेमणूक केली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनीही आपली टीमला आदेश देऊन कार्यरत केले होते. या पथकांनी तेलंगणातील निजामबाद, कामारेड्डी, निर्म��� तसेच परभणी जिल्ह्यातील पूर्णा, नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद, उमरी, मुदखेड, हिमायतनगर आदी भागात आरोपींचा कसून शोध घेतला होता.\nगुप्त माहितीवरुन ता. ११ जानेवारी रोजी यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली. बिलोली पोलिसांनी या दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने ता. १६ जानेवारीपर्यंत त्यांना पोलीस कोठडीत पाठवले आहे. या गुन्ह्यात अट्रासिटी कायदा कलम वाढ झाल्याने या गुन्ह्याचा तपास आता डॉ. सिद्धेश्वर धुमाळ यांच्याकडे देण्यात आला आहे. पथकातील अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री केंद्रे, सहाय्यक पोलिस निरीक्षक करीम पठाण, फौजदार सय्यद झाकीकोरे यांच्यासह अमलदार कोतापल्ले, नरावाड, अचेवाड, कर्ने, शिवनकर, झेलेवाड, सोनकांबळे यांनी परिश्रम घेतले. या गुन्ह्यातील आरोपींना अटक करणाऱ्या पथकाचे पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी कौतुक केले आहे. लवकरच तिसऱ्या आरोपीला अटक करु असा विश्वास श्री शेवाळे यांनी व्यक्त केला.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nथेऊर येथील धक्कादायक घटना; चार बहाद्दरांनी केली कोयत्याने मारहाण\nलोणी काळभोर (पुणे) : हजारो लोकांच्या गर्दीसमोर चार जणांनी एका एकवीस वर्षीय तरुणावर धारदार कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना थेऊर (ता....\nट्रॅक्टर परेडमधील जखमी पोलिसांना अमित शहांची भेट; केली प्रत्येकाची विचारपूस\nनवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाला कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर परेड काढली होती. मात्र, या ट्रॅक्टर परेडमध्ये पोलिस...\nशिरुर गोळीबार प्रकरण : म्होरक्या फरार, साथीदार पोलिसांच्या जाळ्यात\nलोणी काळभोर - शिरुर शहर व परीसरात ग्रुपचे नाव फेमस करण्यासाठी मंगळवारी (ता. 26) प्रजाकसत्ताक दिनी सांयकाळी सहा वाजण्याच्या सुमारास शिरुर शहरातील भर...\nकळमनुरीचे तत्कालीन गटविकास अधिकारी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घेतले ताब्यात\nकळमनुरी ( जिल्हा हिंगोली ) : येथील पंचायत समितीच्या सहाय्यक लेखा अधिकार्‍यास मागील काळात लाचलुचपत विभागाने अटक केली होती. या प्रकरणाच्या चौकशीमध्ये...\n\"वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था उद्धवस्त करायचीये, तर ��ोदींकडून शिका''\nनवी दिल्ली- काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी (Rahul Gandhi) बजेट सत्राच्या आधी नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांनी...\nपुणे-सोलापूर रस्त्यावरील अपघातात महिला जागीच ठार\nकुरकुंभ : पुणे सोलापूर रस्त्यावरील उड्डाण पुलाजवळ अज्ञात चार चाकीच्या धडकेने महिला जागीच ठार झाली. ही घटना सोमवारी (ता. 25) रात्री साडेआठ...\nअल्पवयीन मुलीसोबत संबंध ठेवल्याचा प्रकार उघड, नवरदेवाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल\nबेलकुंड (जि.लातूर) : एका तेरा वर्षीय मुलीसोबत विवाह करणाऱ्या नवरदेवाविरोधात भादा पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी...\nनांदेड : अपघातात दुचाकीस्वार ठार, एक जखमी; राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची पहाट\nवाई बाजार ( जिल्हा नांदेड) : वाई बाजारच्या वाघाई टेकडी ते साईनगर समाधान जाधव यांच्या शेताजवळ राष्ट्रीय महामार्गावर गुरुवार (ता. २८) सकाळी अंदाजे नऊ...\nसामाजिक सभागृहाला दिले माजी मुख्यमंत्र्यांचे नाव, पण ग्रामपंचायतीने कापले; गावात तणाव\nपोंभुर्णा (जि. चंद्रपूर) : चंद्रपूरचे सुपूत्र आणि माजी मुख्यमंत्री मा. सा. कन्नमवार यांचे नाव बोर्डा दीक्षित येथील सामाजिक सभागृहाला देण्यात आले....\nचिंचेचे झाड बनले शाळकरी विद्यार्थ्याचा काळ; आजोळीच निघाली अंत्ययात्रा\nसुरगाणा (जि.नाशिक) : आई-वडील मजुरीसाठी बाहेर गेल्यामुळे पाचवीत शिकणारा नरेश व बहिण आजोळी राहायला आले. सुट्टीमध्ये जवळच असलेल्या...\nपोलिस दलातील कोरोना योद्ध्याच्या कुटुंबियांस 60 लाखांचा धनादेश सुपूर्त- एसपी प्रमोद शेवाळे\nनांदेड : कोरोना संसर्गामुळे मृत्यू पावलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियासह पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या हस्ते 60 लाख रुपयांचा धनादेश...\n बायकोला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; मोठ्या भावाच्या घरी जायला नाही म्हटल्याचा राग\nलोणी काळभोर (पुणे)- मोठ्या भावाच्या घऱी कामानिमित्त जाण्यास नकार देणाऱ्या महिलेला डिझेल अंगावर ओतुन, पतीनेच जाळुन मारण्याचा प्रयत्न केल्याचा...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ म��ळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00772.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra-news/nashik/follow-rules-corona-gram-panchayat-elections-nashik-marathi-news", "date_download": "2021-01-28T09:55:58Z", "digest": "sha1:N2YUUY6T4CH6ISCZX4IIO2Q7XCABGJ7Q", "length": 19697, "nlines": 300, "source_domain": "www.esakal.com", "title": "ग्रामपंचायत निवडणुकीत कोरोनाचे नियम पाळा; नाशिक विभागातील दोन हजार ४७६ ठिकाणी रणधुमाळी - Follow the rules of corona in gram panchayat elections nashik marathi news | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nग्रामपंचायत निवडणुकीत कोरोनाचे नियम पाळा; नाशिक विभागातील दोन हजार ४७६ ठिकाणी रणधुमाळी\nनिवडणूक काळात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व शासकीय नियमांचे पालन होणे आवश्यक आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे निवडणुकांसाठी नामनिर्देशनाची प्रक्रिया संगणक प्रणालीद्वारे राबविण्यात यावी. प्रत्येक निवडणूक निरीक्षकांनी हेल्प डेस्कची निर्मिती करून त्याठिकाणी ऑनलाइन पद्धतीने उमेदवाराचे नामनिर्देशन व घोषणापत्र भरून घ्यावे.\nनाशिक : दुसऱ्या प्रकारच्या कोरोना विषाणूचा प्रसार अतिशय वेगाने होत असल्याचे मत काही देशांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे प्रशासनाने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व नियमांचे पालन करूनच विभागातील नाशिक, नगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पाडाव्यात, अशा सूचना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिल्या.\nशासकीय नियमांचे पालन होणे आवश्यक\nगमे म्हणाले, नाशिक विभागात एकूण दोन हजार ४७६ ग्रामंपचायतींमध्ये निवडणुका होणार आहेत. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यात ६२१, नगर ७६७, जळगाव ७८३, धुळे २१८, तर नंदुरबार जिल्ह्यातील ८७ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यामुळे निवडणूक काळात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व शासकीय नियमांचे पालन होणे आवश्यक आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे निवडणुकांसाठी नामनिर्देशनाची प्रक्रिया संगणक प्रणालीद्वारे राबविण्यात यावी. प्रत्येक निवडणूक निरीक्षकांनी हेल्प डेस्कची निर्मिती करून त्याठिकाणी ऑनलाइन पद्धतीने उमेदवाराचे नामनिर्देशन व घोषणापत्र भरून घ्यावे.\nहेही वाचा >> पित्याच्या सांगण्यावरून अखेर घटनेचा ११२ दिवसांनी उलगडा; धक्कादायक माहिती समोर\nईव्हीएम निवडणुकीपूर्वी व मत��ोजणीनंतर जिथे ठेवण्यात येतील त्या ठिकाणाची पाहणी करावी. आयोगाच्या सूचनेप्रमाणे देण्यात आलेल्या भागामध्ये सहा वेळा पाहणी करून परिपूर्ण अहवाल पाठवावेत. तसेच, नियमावलीतच काम करणे आवश्यक असून, कुठेही नियमांचे उल्लंघन होऊ नये. ग्रामपंचायत निवडणूकप्रक्रिया अधिकाधिक पारदर्शक पद्धतीने पार पडावी यासाठी प्रत्येक निवडणूक निरीक्षकांनी पूर्वतयारी करावी, अशा सूचना गमे यांनी या वेळी दिल्या.\nहेही वाचा >> डॉक्टरांचे ऐकले असते तर आज 'त्यांचे' प्राण वाचले असते\nझूम ॲपद्वारे आढावा बैठक\nविभागीय आयुक्तालयाच्या समिती कक्षात पाचही जिल्ह्यांच्या ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात मंगळवारी (ता. २२) झूम ॲपद्वारे आढावा बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी सूरज मांढरे, डॉ. राजेंद्र भोसले, संजय यादव, अभिजित राऊत, डॉ. राजेंद्र भारूड आदींसह प्रांताधिकारी व तहसीलदारांनी सहभाग घेतला.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nहक्क आहेत तशी काही कर्तव्येही आहेत, याची ठेवा जाणीव \"यिन'च्या संवादामध्ये तरुणाईचा संदेश\nसोलापूर : \"प्रजासत्ताक' या शब्दाचा खरा अर्थ समजून घेऊन त्यासाठी कृती करण्याची वेळ आज आली आहे. हक्क आहेत तर सोबतच कर्तव्येही आहेतच. हक्क व कर्तव्य...\nकर्जमुक्तीत ३३८ कोटींचा निधी वाटप : पालकमंत्री सत्तार\nधुळे, ता. २७: महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील ४४ हजार ५७९ शेतकऱ्यांना ३३८ कोटी रुपयांची कर्जमुक्ती मिळाली आहे. अशा...\nपत्रकारांमध्ये देश महासत्ता बनविण्याची ताकद - IGP प्रतापराव दिघावकर\nदिंडोरी (जि.नाशिक) : जोपर्यंत शेतकरी सुखी होत नाही तोपर्यंत देश महासत्ता होऊ शकत नाही, त्यामुळे पत्रकारांनी शेतकऱ्यांचे प्रश्न प्रामुख्याने हाताळले...\nमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आले पत्र अन् उडाली एकच खळबळ\nअमरावती : चिखलदरा तसेच धारणी तालुक्‍यातील बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये राजकीय हस्तक्षेप करीत जिल्हा परिषद सदस्यांनी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार...\nशिर्डी बंदचा निर्णय मागे; विखे पाटलांची मध्यस्थी आली कामी\nशिर्डी (अहमदनगर) : साईसंस्थानचे कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी ग्रामस्थांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. तसेच आजवर बंद ठेवण्यात आलेली...\nजंगल परिसर��त अग्‍नितांडव; वन्य प्राण्यांचा मृत्‍यू\nजळगाव : शहरापासून दहा किमी अंतरावर असलेल्या शिरसोली रस्त्यालगत असलेल्‍या जंगल परिसरात रात्रीच्‍या सुमारास आगीचा भडका उडाला. जवळपास दीडशे एकर परिसरात...\nपरभणी : सेलू बाजार समितीच्या प्रशासकपदासाठी अनेकांची फिल्डींग\nसेलू ( जिल्हा परभणी ) : येथिल कृषि उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकारी व सदस्यांच्या अधिकाराचे अधिक्रमण करण्यात आले असून बाजार समितीचा कारभार...\nCorona Vaccine Centre: मुंबईत लवकरच आणखी 25 लसीकरण केंद्र\nमुंबई: मुंबईत लसीकरण केंद्रांची क्षमता वाढविण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला असून येत्या आठवड्याभरात नवे 25 लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहेत....\nकर्करोगाचा धोका टाळता येणे शक्‍य ; ‘नॅनो बायो मटेरियल बेस्ड सेंसर’मध्ये डॉ. पाटील यांचे संशोधन\nकोल्हापूर : प्राथमिक अवस्थेत कर्करोगाचे निदान झाल्यास त्याच्यावर वेळीच उपचार करून रुग्णाला कर्करोगमुक्‍त करता येणे शक्‍य होते, यासाठी प्राथमिक...\nअखेर प्रशासनाला आली जाग, चिखलदरा-परतवाडा रस्त्याच्या कामाला सुरुवात\nचिखलदरा (जि. अमरावती) : अखेर विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदऱ्याच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. याबाबत 'सकाळ'ने वृत्त प्रकाशित केले आहे....\nनारायणगाव परिसरात प्राण्यांचे मांस व टेम्पो जप्त\nनारायणगाव : बंदी असताना गाय व बैल या प्राण्यांची कत्तल करून बेकायदेशीररित्या वाहनातून मांस वाहतूक केल्या प्रकरणी नारायणगाव पोलिसांनी वारुळवाडी...\nकळमनुरीचे तत्कालीन गटविकास अधिकारी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घेतले ताब्यात\nकळमनुरी ( जिल्हा हिंगोली ) : येथील पंचायत समितीच्या सहाय्यक लेखा अधिकार्‍यास मागील काळात लाचलुचपत विभागाने अटक केली होती. या प्रकरणाच्या चौकशीमध्ये...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00772.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-dhule-zilha-parishad-president-and-bjp-member-ineligible-tommarow", "date_download": "2021-01-28T09:39:06Z", "digest": "sha1:MJWJUSH5LV47S4GRXGY37T52U27RJQMR", "length": 20823, "nlines": 293, "source_domain": "www.esakal.com", "title": "सत्‍ताधारी भाजपच्या अध्यक्षांसह बारा जण अपात्र?; महाविकास आघाडी सदस्‍याच्या तक्रारीवर उद्या सुनावणी - marathi news dhule zilha parishad president and bjp member ineligible tommarow meet | Marathi News - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nसत्‍ताधारी भाजपच्या अध्यक्षांसह बारा जण अपात्र; महाविकास आघाडी सदस्‍याच्या तक्रारीवर उद्या सुनावणी\nजिल्हा परिषदेतील भाजपच्या कारभारावर आक्षेप घेत आघाडीचे सदस्य पोपटराव सोनवणे ग्रामविकास मंत्र्यांकडे तक्रारीसह पिटीशन दाखल केले आहे.\nधुळे : राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपमधील राजकीय दुहीचे प्रतिबिंब येथील जिल्हा परिषदेत उमटले आहे. यात आघाडीच्या येथील ज्येष्ठ सदस्याने सत्ताधारी भाजपच्या पदाधिकारी, काही सदस्यांनी सभेत बेकायदेशीरपणे मंजूर केलेले वादग्रस्त ठराव रद्द करणे, त्यांना अपात्र ठरविण्याची मागणी केली आहे. सत्ताधाऱ्यांवर गैरकारभाराचा आरोप करत आघाडीने ग्रामविकास मंत्र्यांकडे दाखल केलेल्या `पिटीशन`वर मंगळवारी (ता. ५) सकाळी अकराला मंत्रालयात होणाऱ्या बैठकीत सुनावणी होणार आहे.\nजिल्हा परिषदेतील भाजपच्या कारभारावर आक्षेप घेत आघाडीचे सदस्य पोपटराव सोनवणे ग्रामविकास मंत्र्यांकडे तक्रारीसह पिटीशन दाखल केले आहे. त्यांनी अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, उपाध्यक्षा कुसुम निकम, सभापती रामकृष्ण खलाणे, मंगला पाटील, मोगरा पाडवी, धरती देवरे, सदस्य देवेंद्र पाटील, अरविंद जाधव, संजय पाटील, हर्षवर्धन दहिते, विरेंद्र गिरासे, सत्यभामा मंगळे, राघवेंद्र पाटील यांच्या अपात्रतेची मागणी केली आहे. यासह अन्य तक्रारींप्रश्‍नी मंत्रालयातील बैठकीत नाशिक विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी संजय यादव, सीईओ वान्मती सी., तक्रारदार सोनवणे, माजी आमदार अनिल गोटे आणि साक्री, शिंदखेड्याचे तहसीलदार, गटविकास अधिकारी उपस्थित असतील.\nजिल्हा परिषदेत एप्रिल ते जूनपर्यंत वेळोवेळी सर्वसाधारण, स्थायी समितीची सभा झाली. त्यातील अजेंड्यावर आर्थिक व धोरणात्मक निर्णयाचे विषय नमूद नव्हते. मात्र, संबंधित १३ सदस्यांनी संगनमतातून सभांमध्ये आयत्या वेळेच्या विषयात आर्थिक व धोरणात्मक विषय समाविष्ट करत विनाचर्चा कोट्यवधी रुपयांची कामे बेकायदेशीररीत्या मंजूर करून घेतली. त्��ाचे बोगस इतिवृत्त तयार करून घेतले आणि यासंदर्भात अधिकाऱ्यांवर दबाव आणला, असा आक्षेप तक्रारदार सदस्य सोनवणे यांनी घेतला. लळींग (ता. धुळे), राजबाई शेवाळी (ता. साक्री), धावडे (ता. शिंदखेडा) येथील आरोग्य उपकेंद्र परिसरात मुख्य इमारत, निवासस्थान, संरक्षक भिंतीचे बांधकाम आदींची निवदा काढण्यापूर्वी वित्त अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत्यांची टिपणी नाही, तसेच असे आर्थिक विषय आयत्या वेळच्या विषयात घेत विनाचर्चा मंजूर करता येत नाहीत, असे सांगत असे ठराव रद्द करण्यात यावे, अशी मागणीही तक्रारदार सदस्य सोनवणे यांनी केली. यासंदर्भात मंत्रालयातील बैठकीकडे जिल्हावासियांचे लक्ष असेल.\nस्थायी समिती सभेत टाकरखेडा ते आर्वी, जेबापूर- दापूरा रस्ता यासह विविध कामांचे ठराव बेकायदेशीरपणे मंजूर करून घेतले. याव्दारे शासकीय निधीसह नियमांची पायमल्ली करत संमती देणारे सत्ताधारी भाजपच्या संबंधित सदस्यांनी फसवणूक केली आहे. त्यामुळे त्यांना अपात्र ठरविण्यात यावे, अशी मागणीही सदस्य सोनवणे यांनी केली.\nसंपादन ः राजेश सोनवणे\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आले पत्र अन् उडाली एकच खळबळ\nअमरावती : चिखलदरा तसेच धारणी तालुक्‍यातील बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये राजकीय हस्तक्षेप करीत जिल्हा परिषद सदस्यांनी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार...\nअल्पवयीन मुलीचे लावले चोरुन लग्न; मुलीच्या जबाबावरून धक्कादायक आपबिती उघड\nवणी (जि.नाशिक) : रेणुका हिचे वय १३ वर्ष ३ महिने असताना तिचा बालविवाह किरण संजय बिडवे याचेशी चोरून संपन्न झाला होता. अपघाताने अल्पवयीन मुलगी...\n 15 व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतींना मिळणार तीन हजार कोटी\nसोलापूर : राज्यातील 28 हजार 875 ग्रामपंचायतींपैकी 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा सर्वात मोठा टप्पा नुकताच पार पडला. या निवडणुकीची...\nग्रामसेवक गावात राहत नाहीत, तुम्हीच सांगा विकास साधणार कसा\nकोदामेंढी (जि. नागपूर) : ग्रामसेवक हा गाव आणि सरपंच यामधील विकासात्मक दुवा समजला जातो. मौदा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये एकही...\nनांदेड : बारड येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कामांचा शुभारंभ\nमुदखेड (जिल्हा न��ंदेड) : तालुक्यातील बारड येथे मंगळवार ( ता. २६ ) रोजी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विविध उपक्रमांचा शुभारंभ येथील ग्रामपंचायतचे...\nबेवारस ट्रॅव्हलिंग बॅगांची झडती घेताच पोलीसांनाही धक्का; जॉगिंगला गेलेल्या नागरिकांच्या बाब लक्षात\nपिंपळगाव बसवंत (जि.नाशिक) : मुंबई-आग्रा महामार्गावरील कोकणगाव शिवारात सर्व्हिस रोडलगत दोन बेवारस ट्रॅव्हलिंग बॅगा पडलेल्या होत्या. सकाळी...\nGram Panchayat Election: सरपंचपदासाठीचे SC आणि ST चे आरक्षण कायम\nऔरंगाबाद: ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी सरपंचपदाचे आधीच जाहीर करण्यात आलेली आरक्षण सोडत रद्द करून निवडणुकीनंतर सोडत काढण्याच्या राज्य सरकारच्या...\nविजयी उमेदवारांचे 'सरपंच' खुर्चीकडे लक्ष, २००५ नंतरच्या आरक्षणाचा विचार होण्याची शक्यता\nकामठी (जि. नागपूर) : महसूल विभागाच्या वतीने ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याअगोदर सरपंच आरक्षण सोडत जाहीर केली होती. परंतु, निवडणूक...\nरमाई घरकुल योजनेची तिजोरी फुल; माहूर तालुक्यातील लाभार्थ्यांची दोन वर्षांची प्रतीक्षा संपली\nवाई बाजार (जिल्हा नांदेड) : रमाई आवास योजनेचे निधी मागील दोन वर्षापासून रखडल्याने प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात करण्यासाठी राहते घर पाडून उघड्यावर...\nनव्या आदेशामुळे ग्रामसभा मार्चपर्यंत स्थगित\nरत्नागिरी - जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या ग्रामसभेवरील स्थगिती राज्याच्या ग्रामविकास विभागाने उठवली होती. हा आदेश सर्व ग्रामपंचायतींपर्यंत...\nमिनी मंत्रालयाची ग्रीन बिल्डिंग दृष्टीपथात, ४७ कोटी ३३ लाख मंजूर\nऔरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाला ग्राम विकास विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. तसेच ४७ कोटी ३३ लाख २४ हजार...\nपिचड यांना सगळे दिले तरी गेले मग पडले; पवारांची कोपरखळी\nअकोले (अहमदनगर ) : महाराष्ट्रातील समाजकारण व राजकारणातील जे महत्वाच्या व्यक्ती व घटक होते, त्यापैकी कै. यशवंतराव भांगरे हे आहेत. त्यांच्यासोबत काही...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसं��ंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00772.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/fire-audit-of-bhandara-district-hospital-has-not-been-done-zws-70-2376355/", "date_download": "2021-01-28T08:10:19Z", "digest": "sha1:VID3E6KEVML32MNNMJEXTVM277FR2EBO", "length": 13430, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "fire audit of Bhandara District Hospital has not been done zws 70 | रुग्णालयाच्या अग्निसुरक्षेची तपासणी नाही! | Loksatta", "raw_content": "\nएक लाख किलो जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट\nराज्यातील ५७ पोलिसांना शौर्यपदके जाहीर\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\nरुग्णालयाच्या अग्निसुरक्षेची तपासणी नाही\nरुग्णालयाच्या अग्निसुरक्षेची तपासणी नाही\nजिल्हा रुग्णालयातील या इमारतीचे बांधकाम २०११ मध्ये सुरू झाले व उद्घाटन २०१५ मध्ये झाले\nनागपूर : भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या अग्निसुरक्षेची तपासणी (फायर ऑडिट) झाले नसल्याचे वास्तव समोर आले आहे. भंडारा शल्यचिकित्सकांनी येथे अग्निशमन यंत्रणेची व्यवस्था नसल्याने मे २०२० रोजी सहसंचालक (आरोग्य सेवा, मुंबई) यांच्याकडे १ कोटी ५२ लाख ४४ हजार ७८३ रुपयांच्या आराखडय़ाला मंजुरी देण्याची मागणी केली होती. अशा स्थितीत इमारतीची अग्निसुरक्षा तपासणी झाली नसताना २०१५ मध्ये तत्कालीन मंत्र्यांच्या उपस्थितीत उद्घाटन कसे झाले, असा प्रश्न दुर्घटनेनंतर ऐरणीवर आला आहे. जिल्हा रुग्णालयातील या इमारतीचे बांधकाम २०११ मध्ये सुरू झाले व उद्घाटन २०१५ मध्ये झाले. शासनाच्या नियमानुसार कोणत्याही नवीन वास्तूचे उद्घाटन करताना तिचे अग्निशमन व वीज यंत्रणेची तपासणी संबंधित यंत्रणेकडून करणे गरजेचे असते. परंतु दहा बालकांचा बळी घेणाऱ्या ‘एसएनसीयू’चे अशी कुठलीही तपासणी झाले नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे या कक्षाचे उद्घाटन कुणाच्या सल्ल्याने झाले, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांनी मे २०२० रोजी नागपूरच्या आरोग्य उपसंचालकांमार्फत सहसंचालक, आरोग्यसेवा मुंबईला पत्र देत भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाचे सल्लागारामार्फत सर्वेक्षण केल्याचे स्पष्ट केले. या निरीक्षणात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाने १ कोटी ५२ लाख ४४ हजार ७८३ रुपये खर्च करून अग्निशमन यंत्रणा उभारण्याबाबतचे अंदाजपत्रक तयार केले. त्याला मंजुरी देण्याची विनंतीही सार्वजनिक आरोग्य खात्याला करण्यात आली. तरीही अग्निसुरक्षा तपासणी झालेली नाही. याबाबत आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ही नवीन इमारत सार्वजनिक बांधकाम खात्याने बांधल्याने त्यात अग्निशमन अंकेक्षणाचा वाद निर्माण करणे योग्य नाही. तसा कुठलाही प्रस्ताव माझ्याकडे आला नाही.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nमुंबईवर हक्क सांगण्याचा प्रश्नच नाही; अजित पवारांचं कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर\nवहिनीसाहेबांचा कुल लूक; बेबीबंपसोबत केलं फोटोशूट\nVideo : 'जिंदगी का सफर..'; कार्तिकी -रोनितचा रोमँण्टिक डान्स\nसगळी चूक नेहरू आणि गांधीजींचीच; बॉलिवूड पटकथा लेखकाचं ट्वीट चर्चेत\n ...म्हणून सिद्धार्थने शहनाजला फेकलं पाण्यात\n सहा महिन्यांपूर्वी अभिनेत्रीनं दिले होते आत्महत्येचे संकेत; म्हणाली होती...\nवानखेडे स्टेडियमला जाणारी वाट वाकडी\nसिंगापूरच्या धर्तीवर उपराजधानीत आंतरराष्ट्रीय उद्यान\nजिल्ह्यातील कृषीपंप धारकांकडे तीन हजार कोटींची थकबाकी\nजम्मू-काश्मीरच्या दुर्गम भागांत सेवा देण्यास नाशिकच्या डॉक्टरांची तयारी\nवाठोडा परिसरातील हजार कोंबड्या नष्ट\nशंकरशिला इमारत कोसळण्याचा धोका\nवाडा तालुक्यात बनावट नोटांचा कारखाना उध्वस्त\nउपनगरी रेल्वे प्रवासीसंख्या २१ लाखांवर\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 राज्यात आणखी दोन दिवस पावसाळी वातावरण\n2 राज्यातील करोनामृतांची संख्या ५० हजारांवर\n3 औसा, निलंगा मतदारसंघातील ‘वंचित’चे उमेदवार काँग्रेसमध्ये\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहि��ीये\nमाझे भाऊ अमित शाह यांच्याकडे ५१ लाख व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आहेत, त्यामुळे... -ममता बॅनर्जीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00772.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/thane-news/composting-from-waste-in-35-housing-societies-premises-zws-70-2379371/", "date_download": "2021-01-28T08:20:04Z", "digest": "sha1:7QHL3YM7I3WC4S2EWASZ4WXIFQRCRHKT", "length": 16421, "nlines": 192, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Composting from waste in 35 housing societies premises zws 70 | ३५ गृहनिर्माण संस्थांच्या आवारात कचऱ्यापासून खतनिर्मिती | Loksatta", "raw_content": "\nएक लाख किलो जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट\nराज्यातील ५७ पोलिसांना शौर्यपदके जाहीर\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\n३५ गृहनिर्माण संस्थांच्या आवारात कचऱ्यापासून खतनिर्मिती\n३५ गृहनिर्माण संस्थांच्या आवारात कचऱ्यापासून खतनिर्मिती\nकल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शून्य कचरा मोहिमेचे फलित\nकल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शून्य कचरा मोहिमेचे फलित\nकल्याण: कल्याण-डोंबिवली शहरे कचरामुक्त करण्यासाठी आणि पालिकेच्या शून्य कचरा मोहिमेंतर्गत दोन्ही शहरातील ३५ गृहनिर्माण सोसायटय़ांनी आवरातच कचऱ्यापासून खतनिर्मितीचे प्रकल्प उभारले आहेत. यापैकी १५ सोसायटय़ांमधील कचऱ्यापासून खतनिर्मितीचे प्रकल्प सुरू झाले आहेत. तर, उर्वरित सोसायटय़ांमधील प्रकल्प येत्या आठवडाभरात सुरू करण्यात येणार आहेत.\nदररोज शंभर किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्या सोसायटय़ांनी आवँरातच कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारावेत, असे आदेश कल्याण-डोंबिवली पालिका प्रशासनाने दिले आहेत. या आदेशांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सोसायटय़ांचा कचरा न उचलण्याचा आणि दोन ते पाच हजार रुपये दंड आकारण्याचा इशारा पालिकेने दिला होता. त्यानुसार शहरांतील काही गृहनिर्माण संस्था आता कचरा विल्हेवाटीसाठी पुढाकार घेत आहेत.\nडोंबिवलीत पाथर्लीमधील सर्वोदय गृहनिर्माण सोसायटय़ांच्या आवारात १० सोसायटय़ांनी कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प सुरू केला आहे. या ठिकाणी सध्या ५०० ते ६०० किलो कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे. तयार होणारे खत सोसायटी आवारातील झाडांना देणे किंवा ते खरेदी करुन शेतकऱ्यांना अल्प दरात विकण्याचा विचार आहे, असे घोडेकर यांनी सांगितले. सर्वोदय सोसायटीत खत प्रकल्प उभारणीसाठी श्री��ंग वैद्य, प्रकाश महाडिक, विवेक सावंत अशा अनेक सदस्यांनी सहकार्य केले. अशाच प्रकारचे प्रकल्प डोंबिवली शहराच्या विविध भागात आणि कल्याणमधील खडकपाडा, बारावे, गंधारे भागात सुरू केले जात आहेत. जी सोसायटी स्वत:हून असे प्रकल्प उभा करण्याची तयारी दर्शविते त्यांना पालिका स्वत:हून सर्व प्रकारचे विनामूल्य मार्गदर्शन करते, असे उपायुक्त रामदास कोकरे यांनी सांगितले.\nअसे प्रकल्प राबविण्यापूर्वी अनेक सोसायटी सदस्य याचा आम्हाला काय फायदा असे प्रश्न उपस्थित करतात. हा प्रकल्प राबविल्यामुळे सोसायटीत खत निर्मिती सुरु होते. आवारातील झाडांना खत मिळून फळ, फुले मिळतात. प्रत्येक सोसायटी सदस्याला मालमत्ता करात पालिका पाच टक्के सूट देते. त्यामुळे अधिकाधिक सोसायटय़ांनी या उपक्रमात सहभागी व्हावे.\nरामदास कोकरे, उपायुक्त, घनकचरा विभाग\nघराघरातून ओला-सुका कचरा वेगळा कसा येईल यावर सर्वाधिक भर दिला जात आहे. वर्षांनुवर्ष कचरा ही टाकाऊ वस्तू अशी मानसिकता रहिवाशांची झाली आहे. त्यामुळे कचरा हे एक धन आहे हे पटवून देण्याचे प्रयत्न प्रत्यक्ष कचरा प्रकल्पाच्या माध्यमातून सुरू केले आहेत. या उपक्रमाला रहिवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतो.\nविजय घोडेकर, खत निर्मिती सल्लागार\nसोसायटीच्या आवारात मोकळ्या जागेत हवा खेळती राहिल अशा पध्दतीच्या दोन फॅब्रिकेटेड पेटय़ा बसविल्या जातात. एका पेटीत दररोज तयार होणारा ओला कचरा टाकून त्यावर विरजण टाकले जाते. अशाप्रकारे ओल्या कचऱ्याचे थर तयार होत गेले की हळूहळू कचरा पेटीत कचरा विघटनाची प्रक्रिया सुरू होते. ती पेटी काही दिवस बंद ठेवली जाते. तोपर्यंत दुसरी पेटी कचऱ्याने भरण्याची प्रक्रिया सुरू केली जाते. पहिल्या पेटीत २५ दिवसापर्यंत वस्त्रगाळ सेंद्रिय खत तयार होते. ही प्रक्रिया होत असताना कोणत्याही प्रकारची दुर्गंधी पसरत नाही, असे घोडेकर यांनी सांगितले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nमुंबईवर हक्क सांगण्याचा प्रश्नच नाही; अजित पवारांचं कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर\nवहिनीसाहेबांचा कुल लूक; बेबीबंपसोबत केलं फोटोशूट\nVideo : 'जिंदगी का सफर..'; कार्तिकी -रोनितचा रोम��ण्टिक डान्स\nसगळी चूक नेहरू आणि गांधीजींचीच; बॉलिवूड पटकथा लेखकाचं ट्वीट चर्चेत\n ...म्हणून सिद्धार्थने शहनाजला फेकलं पाण्यात\n सहा महिन्यांपूर्वी अभिनेत्रीनं दिले होते आत्महत्येचे संकेत; म्हणाली होती...\nवानखेडे स्टेडियमला जाणारी वाट वाकडी\nसिंगापूरच्या धर्तीवर उपराजधानीत आंतरराष्ट्रीय उद्यान\nजिल्ह्यातील कृषीपंप धारकांकडे तीन हजार कोटींची थकबाकी\nजम्मू-काश्मीरच्या दुर्गम भागांत सेवा देण्यास नाशिकच्या डॉक्टरांची तयारी\nवाठोडा परिसरातील हजार कोंबड्या नष्ट\nशंकरशिला इमारत कोसळण्याचा धोका\nवाडा तालुक्यात बनावट नोटांचा कारखाना उध्वस्त\nउपनगरी रेल्वे प्रवासीसंख्या २१ लाखांवर\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 शनिवार, रविवार रात्री कोपरी पुलावरील वाहतूक बंद\n2 बर्ड फ्लूची अफवा पसरविल्यास कारवाई\n3 शुल्कासाठी शाळांचा दबाव\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\nमाझे भाऊ अमित शाह यांच्याकडे ५१ लाख व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आहेत, त्यामुळे... -ममता बॅनर्जीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00772.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.sardesaikavya.com/%E0%A4%AE%E0%A5%88%E0%A4%AB%E0%A5%80%E0%A4%B2/", "date_download": "2021-01-28T09:13:31Z", "digest": "sha1:7YTMMICUY3P4LWUWXNK7XT235Z2FCCN5", "length": 4570, "nlines": 78, "source_domain": "www.sardesaikavya.com", "title": "मैफील . . | वा. न. सरदेसाई", "raw_content": "\nमी लावतो मराठी माती जशी कपाळी , वाटे मला , तिचा तो कण कण अबीर झाला.\nअनुक्रमणिका – गझला व वृत्ते\nअनुक्रमणिका – रुबाई व वृत्ते\nअनुक्रमणिका – गीत , कविता , रानरंग .\nअनुक्रमणिका – वा.न.सरदेसाई ह्यांना आलेली पत्रे\nअनुक्रमणिका – अन्य कवींच्या रचना\nरुदकीप्रणीत (अ़क्षरगणांत ) ( प्रत्येक ओळ वेगळ्या वृत्तात )\nवा. न. सरदेसाई April 11, 2020 रान-रंग\nसमोर जाळी – झुडपं\nओणवी – उभी झाडं\nगुंतताना कललेली . .\nफांदीवर लहडलेला . .\nकवी : वा. न. सरदेसाई\nWritten by वा. न. सरदेसाई\n\" काव्य \" हे सारस्वतांचे एक वाड्ःमयीन शक्तिपीठ आहे . दुर्गा , अंबा , चंडी , काली , भवानी ह्या आणि अ���ा देवता जशा एकाच शक्तीची अनेक रूपे आहेत ; त्याचप्रमाणे गीत , अभंग, ओवी , मुक्तछंद , लावणी , पोवाडा , दोहा , गझल , रुबाई इ. विविध स्वरूपांतून कविता प्रकट होत असते . . . . . . देवतांतील देवत्व आणि कवितांतील कवित्व ह्यांच्यात तत्त्वतः फरक नाही ; म्हणून भाविक आणि रसिक ह्यांच्यामधील आंतरिक नाते हे मुळात मनोगम्य असल्याने आध्यात्मिक नातेच आहे - वा . न. सरदेसाई\nप्रतिक्रिया टाका Cancel reply\nप्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा\nमी लावतो मराठी माती जशी कपाळी , वाटे मला , तिचा तो कण कण अबीर झाला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00773.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://thanelive.in/?paged=5&cat=13", "date_download": "2021-01-28T09:44:26Z", "digest": "sha1:DX5VILZLRILSNB73FHXGVYSCFXYO4W5F", "length": 5164, "nlines": 90, "source_domain": "thanelive.in", "title": "बातम्या Archives - Page 5 of 42 -", "raw_content": "\nगणेशोत्सव सजावट स्पर्धा २०१८\nपाच – दहा दिवसाचे गणपती\nगणपती सजावट स्पर्धा 2018\nपाच - दहा दिवसाचे गणपती\nबाप्पा आत्महत्या थांबव रे\nठाणे (राजन सावंत) विनोदकुमार जाजू यांनी यावर्षी आत्महत्या हा विषय घेऊन जनजागृती केली आहे. वेगवगळ्या कारणांतुन होणारी आत्महत्या ही कशी...\nगणपती सजावट स्पर्धा 2018\nपाच - दहा दिवसाचे गणपती\nनिसर्गाचे रक्षण म्हणजेच स्वतःचे रक्षण :- नितीन लांडगे\nठाणे (राजन सावंत) :- मानव म्हणजे निसर्गाचे एक अंगच आहे. निसर्गाला जखमी करून मानवाला कसे काय जगता येईल\nकोणीही चकित होईल अशी काही खास हि खजिन्याची इको फ्रेंडली सजावट केली आहे समतानगर मधील जोशी कुटुंबीयांनी \nफायनान्स कंपनीच्या २ संचालकांच अपहरण करून खंडणी उकळण्याचा डाव पोलिसांनी उधळला.\nठाणे (१०) प्रतिनिधी :- (राजन सावंत) एका व्यावसायिकाकडून २५ लाखांची खंडणी उकळण्यासाठी राजस्थानमधील दोघांचे अपहरण करणाऱ्या लेनीन कुट्टीवट्टे, रोहित शेलार,...\nउद्या काँग्रेसचा भारत बंद. मनसे पूर्ण ताकदीने बंद मध्ये सहभागी होणार.\nमुंबई : पेट्रोल, डिझेलची केंद्र सरकारने केलेली प्रचंड दरवाढ आणि गगनाला भिडलेल्या महागाईच्या निषेधार्थ काँग्रेसने उद्या सोमवारी भारत बंदची हाक...\nआठवड्याभरात सुरू होणार केडीएमसीची कोवीड टेस्टींग लॅब – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची माहिती.\nगृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाडांनी इंजेक्शन उपलब्ध करून दिल्यामुळे खारेगांव मधील रुग्णाचे वाचले प्राण.\nशिक्षणाधिकार्‍यांच्या दालनात मनसेचे ठिय्या आंदोलन. ठाण्यातील खासगी शाळांची मनमानी फी वसुली.\nकोविड १९ अँटीजेन टेस्टींग सेंटरचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00773.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://aajdinank.com/news/6385/", "date_download": "2021-01-28T07:42:23Z", "digest": "sha1:RSMJZ7KAPPYNHVKW3THJWYN62PNF45FB", "length": 11815, "nlines": 77, "source_domain": "aajdinank.com", "title": "रब्बी हंगामासाठी बियाणे अनुदानावर वाटप करणार – कृषीमंत्री दादाजी भुसे - आज दिनांक", "raw_content": "\nग्राहकांकडील वीजबिलाची सुमारे 60 हजार कोटी रुपयांची थकबाकी\nराज्यात ५२८ केंद्रांच्या माध्यमातून ७७ टक्के कोरोना लसीकरण\nबीड पंचायत समितीतील कथित 20 कोटीच्या भ्रष्टाचार प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे आदेश\n३ कोटींहून अधिक नागरिकांनी घेतला शिवभोजन थाळीचा लाभ; योजनेवर आतापर्यंत ८६ कोटी रुपयांचा खर्च\nऔरंगाबाद जिल्ह्यात 45510 कोरोनामुक्त, 103 रुग्णांवर उपचार सुरू\nरब्बी हंगामासाठी बियाणे अनुदानावर वाटप करणार – कृषीमंत्री दादाजी भुसे\nमुंबई, दि. २ : कृषी विद्यापीठांमार्फत नव्याने संशोधित केलेल्या सुधारित व संकरित वाणांच्या प्रसारासाठी कृषी विभागामार्फत रब्बी हंगामासाठी ३ लाख १४ हजार क्विंटल बियाणे अनुदानावर वाटप करण्यात येणार असून त्यासाठी ६२.७९ कोटींची तरतूद करण्यात आली आहे, असे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.\nकृषीमंत्री श्री. भुसे म्हणाले, राज्यात चालूवर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने रब्बी हंगामासाठी अत्यंत पोषक असे वातावरण आहे. विविध योजनेंतर्गत गहू, हरभरा, मका, रब्बी ज्वारी, करडई, जवस या पिकांसाठी पीक प्रात्यक्षिके व अनुदानित दराने बियाणे पुरवठा यासाठी ३ लाख १३ हजार ५८६ क्विंटल बियाण्याचे नियोजन करण्यात आले आहे.\nराष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानाच्या माध्यमातून क्षेत्र विस्तार व उत्पादकतेमध्ये वाढ करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात शाश्वत वाढ करण्यासाठी समूह (क्लस्टर) पद्धतीने प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात येत आहे. सुधारित तंत्रज्ञानावर आधारित गहू १८३० हेक्टर, हरभरा २६८२१ हेक्टर, मका (संकरित) २९३ हेक्टर, रब्बी ज्वारी २४६० हेक्टर, करडई १५१० हेक्टर, जवस १०५० हेक्टर, ऊस पिकामध्ये आंतरपीक हरभरा २५०० हेक्टर असे एकूण ३६ हजार ४६४ हेक्टर क्षेत्रावर प्रात्यक्षिकाचे नियोजन करण्यात आले आहे.\nरब्बी हंगामामध्ये नवीन विकसित केलेल्या सुधारित-संकरित वाणांचा प्रसार करण्यासाठी ���नुदानित दराने शेतकऱ्यांना बियाणे पुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी महाबीज, राष्ट्रीय बीज निगम, कृभको या बियाणे पुरवठादार संस्थांमार्फत शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे वितरित करण्यात येते. १० वर्षाच्या आतील वाणांच्या बियाण्यासाठी गहू २०००रुपये क्विंटल, हरभरा २५०० रुपये क्विंटल, मका (सं) ७५०० रुपये क्विंटल, रब्बी ज्वारी ३००० रुपये क्विंटल यानुसार अनुदान देय आहे.\nराष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान तसेच बियाणे व लागवड साहित्य उपअभियान अंतर्गत ग्रामबिजोत्पादन या योजनेंतर्गत हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीस चालना मिळेल, असा विश्वास कृषीमंत्र्यांनी व्यक्त केला.\n← भारतात सक्रीय रुग्णांचा कमी होण्याचा कल सातत्याने कायम\nअनाथ प्रमाणपत्र वितरणासाठी विशेष मोहीम; उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेचा प्रस्ताव- राज्यमंत्री बच्चू कडू →\nरक्तदानासाठी नागरिकांनी पुढे येण्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे आवाहन\n‘उमेद’ अभियानांतर्गत सुरु असलेल्या सर्व योजना तशाच पूर्वरत सुरु राहणार\nधान्य (तांदूळ, गहू, बार्ली, मका आणि ज्वारी), ऊस, साखर बीट इ. सारख्या कच्च्या मालापासून (1जी) इथेनॉल तयार करून इथेनॉल निर्मिती क्षमता वाढवण्यासाठी सुधारित योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी\nमहाराष्ट्र मुंबई शेती -कृषी\nग्राहकांकडील वीजबिलाची सुमारे 60 हजार कोटी रुपयांची थकबाकी\nकृषिपंप वीजजोडणी धोरणामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडणार – मुख्यमंत्री ठाकरे कृषिपंप वीज जोडणी धोरण-२०२० चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई,\nराज्यात ५२८ केंद्रांच्या माध्यमातून ७७ टक्के कोरोना लसीकरण\nऔरंगाबाद औरंगाबाद खंडपीठ बीड\nबीड पंचायत समितीतील कथित 20 कोटीच्या भ्रष्टाचार प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे आदेश\n३ कोटींहून अधिक नागरिकांनी घेतला शिवभोजन थाळीचा लाभ; योजनेवर आतापर्यंत ८६ कोटी रुपयांचा खर्च\nऔरंगाबाद जिल्ह्यात 45510 कोरोनामुक्त, 103 रुग्णांवर उपचार सुरू\nwww.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.\nआज दिनांक मीडिया सर्व्हिसेस\nशॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00774.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekachdheya.page/2021/01/blog-post_89.html", "date_download": "2021-01-28T08:05:49Z", "digest": "sha1:UJPQTGAUZOJ3O67XQCTJWPWOWIZEYCPB", "length": 9220, "nlines": 31, "source_domain": "www.ekachdheya.page", "title": "पुणे विद्येचे माहेर घर हे फुले दांपत्यांमुळेच : वैशाली काळभोर", "raw_content": "\nपुणे विद्येचे माहेर घर हे फुले दांपत्यांमुळेच : वैशाली काळभोर\nJanuary 04, 2021 • महेश आनंदा लोंढे\nपिंपरी : ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि थोर समाज क्रांतीकारक महात्मा जोतीराव फुले यांनी आपल्या निवडक सहका-यांसह पुण्यात भिडे वाडा येथे पहिली महिलांची शाळा सुरु केली. पुणे शहराला विद्येचे माहेर घर म्हणून ओळखले जाते ते या फुले दांपत्यांमुळे. सावित्रीबाईंचा सन्मानार्थ पुणे विद्यापीठाचे नामांतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ करण्यात आले. 3 जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात ‘शिक्षण दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा अशी मागणी सर्व पुरोगामी विचारांचा वारसा जपणा-या महिलांची होती. महाविकास आघाडी सरकारने हि मागणी पुर्ण केली आहे. सावित्रीबाईंनी 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यात प्रज्वलीत केलेला ‘ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा’ असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या पिंपरी चिंचवड शहर महिला अध्यक्षा वैशाली काळभोर यांनी केले.\nक्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 190 व्या जयंतीनिमित्त पिंपरीतील महात्मा जोतीराव फुले पुतळा स्मारक आणि सावित्रीबाई फुले स्मारक येथे विविध सामाजिक संस्था, संघटना, राजकीय पक्षांच्यावतीने ‘3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती शिक्षण दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित महिला भगिनींनी ज्ञानाचा दिवा प्रज्वलीत करुन सावित्रीबाईंना अभिवादन केले. यावेळी शिवसेना शहर महिला संघटिका ॲड. उर्मिला काळभोर, कॉंग्रेस शहर महिला अध्यक्षा गिरीजा कुदळे, माजी महापौर नगरसेविका अपर्णा डोके, राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला शहर कार्याध्यक्षा पुष्पा शेळके, बचतगट महासंघ अध्यक्षा कविता खराडे, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद शहर महिला अध्यक्षा वंदना जाधव, राष्ट्रवादी युवती शहराध्यक्षा वर्षा जगताप, शारदा मुंडे, संगिता कोकणे, पल्लवी पांढरे, अनिता तुतारे, ज्योती गोफणे, सरिता साने, अर्चना राऊत, मीरा कुदळे, निर्मला माने, मंगल ढगे, स्वप्नाली असोले, सविता धुमाळ, सविता खराडे, शनिता पवार, विद्या शिंदे, वैशाली राऊत, जयश्री गव्हाणे आदींसह बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.\nमहिलांना शिक्षण आणि राजकारणात आरक्षण तसेच वडीलोपार्जित संपत्तीमध्ये समान हिस्सा असे महिला सक्षणीकरणासाठी कायदेशीर चालना देण्याचे काम करुन लोकनेते खा. शरद पवार यांनी फुले दांपत्यांचा वारसा पुढे नेला. पुरोगामी चळवळ जोपासणा-या महाराष्ट्रातील राजकारणात आज शरद पवार यांच्यामुळे पन्नास टक्क्यांहून जास्त महिलांचा हिस्सा आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अनेक ज्येष्ठ महिला या खुल्या जागेवरुन निवडून येऊन सभागृहात प्रतिनिधित्व करीत आहेत. राजकारण, शिक्षणासह इतर अनेक क्षेत्रात महिलांनी आपल्या कार्यकतृत्वाचा ठसा उमटविला आहे. एक मुलगी शिक्षण घेऊन उच्च शिक्षित झाली तर ती दोन कुटूंबांना संस्कारीत करते. समाजातील दानशूर व्यक्तींनी सावित्रीबाई फुले विद्यार्थी दत्तक योजनेत सहभागी होऊन महिला सक्षमीकरणात आपला सहभाग नोंदवावा असेही आवाहन वैशाली काळभोर यांनी केले.\nवृक्ष लागवड आवड म्हणून नव्हे तर गरज म्हणून हवी; राज्यात सुरू करणार मोठी मोहीम – मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच\nJanuary 22, 2021 • महेश आनंदा लोंढे\nयुवकांनी धैर्य आणि निष्ठेनं देशकार्यात योगदान द्यावं पंतप्रधान यांचं आवाहन\nJanuary 22, 2021 • महेश आनंदा लोंढे\nदेशभरातील १० लाखांहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण\nJanuary 22, 2021 • महेश आनंदा लोंढे\nदेशभरातील विद्यार्थ्यांना लागलीय शाळेत जाण्याची ओढ\nJanuary 20, 2021 • महेश आनंदा लोंढे\nयूनियन बँकेने आंध्र बँकेच्या सर्व शाखांचे आयटी इंटिग्रेशन केले पूर्ण\nJanuary 27, 2021 • महेश आनंदा लोंढे\nभारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00774.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtra24.in/2020/09/blog-post_25.html", "date_download": "2021-01-28T08:26:04Z", "digest": "sha1:C5VRH6N6QYZYOMWJMCJGFSG6X7GMCLCZ", "length": 8561, "nlines": 100, "source_domain": "www.maharashtra24.in", "title": "'आर्णीत तरुणांचा शाॅक लागुन मृत्यू' - Maharashtra24", "raw_content": "\nशुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२०\nHome यवतमाळ 'आर्णीत तरुणांचा शाॅक लागुन मृत्यू'\n'आर्णीत तरुणांचा शाॅक लागुन मृत्यू'\nTeamM24 सप्टेंबर २५, २०२० ,यवतमाळ\nयवतमाळ- आर्णी येथील २८ वर्षीय तरूणांचा विघुत शाॅक लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी दरम्यान घडली. मयुर श्याम पिल्लेवार वय २८ वर्षे असे मृतकांचे नाव आहे.\nयेथील गणपती मंदिर परिसरात राहणाऱ्या मयुर ला आज दि.२५ सप्टेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता दरम्यान नळाला मोटार लावताना शाॅक लागला.तद्नंतर त्याला येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले मात्र त्याला डाॅक्टरांनी मृत्यू घोषीत केले.\nमृतक मयुर हा शांत आणि संयमी होता. काही वर्षा आधी मृतक मयुर च्या वडिलांचे निधन झाले होते.मयुर हा घरात सर्वात मोठा होता.त्याला एक लहान भाऊ सुध्दा आहे. शुक्रवारी सकाळी दरम्यान नळाला मोटार लावताना विघुत शाॅकचा त्याला जबरदस्त धक्का बसला त्यामुळे त्याचा यात मृत्यू झाला.\nBy TeamM24 येथे सप्टेंबर २५, २०२०\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nUnknown २५ सप्टेंबर, २०२० रोजी ५:३१ PM\nदुखद घटना भावपूर्वक श्रद्धांजली💐😔\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमराठी मनाचे डिजिटल व्यासपीठ : वाचकांना विश्वासार्ह बातम्या व दर्जेदार वैचारिक लिखाण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.\nघाटंजीत वाहतूक पोलिसाची शेतकऱ्याला भरचौकात मारहाण\nपैशाची केली होती मागणी ; गणेश आगेच्या मस्तवालपणाने घाटंजीकर त्रस्त घाटंजी : शहरातील बाजारात आपल्या शेतातील भाजी विक्रीसाठी आणणाऱ्या शे...\nमहागांव येथे प्रेमयुगुलची आत्महत्या\n महागांव: प्रेम म्हणजे प्रेम असतं.कधी सरतही नाही,कधी पुरतही नाही.त्याच नावं 'प्रेम' असते.सात जन्माचे स्वप्न उराशी बाळ...\nयवतमाळ मध्ये कुख्यात गुंडाची भर रस्त्यावर हत्या\nअज्ञात आरोपी घटनास्थळा वरून पसार यवतमाळ शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी प्रमाण कमी झाले असताना आज दि.२६ ऑगस्ट रोजी दिवसा ढवळ्...\nअन् तांड्यातला मुलगा बनला उप-जिल्हाधिकारी\nलाखो जण ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन, नानाविध कौशल्य, ध्येयप्राप्ती कडे असताना रानावनात,तांड्यात राहणारा समाज म्हणजे बंजारा सम...\nनिळोणा धरणामध्ये बुडून दोघांचा मृत्यू\nराज्यासह देशात स्वतंत्र दिन साजरा होत असताना यवतमाळ येथील दोन युवक निळोणा धरणात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. सदर घटना सका...\nआणखी जाहिराती पाहण्यासाठी भेट द्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00774.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.pdshinde.in/p/blog-page_76.html?m=1", "date_download": "2021-01-28T09:34:39Z", "digest": "sha1:7I2OA2VFQ2P4GQRS2DLILR4U4L2BDQUD", "length": 14100, "nlines": 264, "source_domain": "www.pdshinde.in", "title": "माझी शाळा: आधार नंबर व नाव पॅनकार्डला कसे जोडावे ?", "raw_content": "\nकोरे फॉर्म / तक्ते\nभाषणे / जयंती / पुण्यतिथी\nशिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..\nआधार नंबर व नाव पॅनकार्डला कसे जोडावे \n1. नेटचा वापर करून :-\nप्रथमतः खालील लिंकला टच करुन ओपन करा\nसदरील माहीती भरणे अत्यंत आवश्यक आहे.तसा संदेश टॅक्स विभागाने तुमच्या रजीस्टर केलेल्या नंबरवर पाठवलेला आहे.\n👉पॅन नंबर टाका (अचुक )\n👉आधार वरील नाव टाकावे.(जसे आहे तसेच टाकावे)\n👉 त्या नंतर कॅपचा टाकावा .(अचूक)\n👉त्यानंतर लिंक अाधार या टॅबला टच करावे.अशा पध्दतीने आपले आधार माहीती पॅनला जोडल्याचा संदेश स्र्कीनवर येईल\n👉 ज्यांची माहीती लिंक होणार नाही त्यांना ओटीपी येईल तो टाकणे अवश्यक\nअशा पध्दतीने लिंकवर क्लिक करून सबमीट करा माहीती जोडली गेलेली असेल.\n2. SMS च्या सहाय्याने :-\nआपल्याकडे नेट सुविधा नसेल तर आपण मेसेज पाठवून देखील आपले आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करू शकतो. त्यासाठी खालीलप्रमाणे SMS टाईप करा -\nUIDPAN (स्पेस) तुमचा आधारकार्ड नंबर (स्पेस) तुमचा पॅन कार्ड नंबर\nवरीलप्रमाणे टाईप केलेला SMS 567678 किंवा 56161 या नंबरवर पाठवा.\nशालेय पोषण आहार एक्सेल शीटस्\nसा.स. नोंदी एक्सेल शीटस\nपायाभूत चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nइयत्ता 9 वी नैदानिक चाचणी तक्ते\nसंकलित चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nवार्षिक निकाल एक्सेल सॉफ्टवेअर\n7 वा वेतन आयोग वेतन निश्चिती\nवरिष्ठ वेतनश्रेणी फरक बिल एक्सेल\nशाळेसाठी १०१ प्रकल्पांची यादी\nसरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षा कायदे\nभारतीय राष्ट्रध्वज - संपूर्ण माहिती\nदिव्यांगाचे / अपंगत्वाचे २१ प्रकार\nशाळा स्तरावरील विविध समित्या\nमूल्यमापन नोंदी कशा कराव्यात \nपहिली ते आठवी विषयनिहाय प्रकल्प यादी\nमित्रा App डाउनलोड करण्याविषयी\nनविन वेळापत्रक व तासिका विभागणी\nछान छान गोष्टी व्हिडीओ\nकोडी बनवा, रंगवा, खेळा\nबोधकथा / बोधपर गोष्टी\nअभ्यासात मागे राहणार्‍या विद्यार्थ्यांसाठी\nइतर उपक्रम / उत्सव\n१ जुलै नंतर तुमचा पगार किती निघणार \n१ जुलै नंतर तुमचा पगार किती निघणार \nजि.प. शाळा नं.1 आरग\nता. जत जि. सांगली\nमराठीतून तंंत्रज्ञान शिकण्यासाठी या इमेजवर क्लिक करा व चॅनेल सबस्क्राईब करा.\nशैक्षणिक प्रगती चाचण्यांचे नियोजन\nप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र - स्वाध्यायपुस्तिका\nआकारिक चाचणी क्र.1 प्रश्नपत्रिका\nपायाभूत चाचणी एक्सेल सॉफ्टवेअर व तक्ते\nमहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद\nआधारकार्ड पॅन कार्डशी लिंक\n10 वी, 12 वी मार्कलिस्ट\nमतदार यादीत नाव शोधा\n७ वा वेतन आयोग पगार\nमहत्वाचे दाखले व कागदपत्रे\nमहत्वाचे टोल फ्री क्रमांक\nकसा भरावा कर्जमाफीचा ऑनलाईन अर्ज\nजमीन खरेदी करताना घ्यावयाची काळजी\nब्लॉगवरील अपडेट मिळवण्यासाठी Like या बटणावर क्लिक करा.\nया ब्लॉगवरील बरीच माहिती संग्रहित असून ती सोशल मीडियावरून घेतलेली आहे, त्यामुळे त्याच्या विश्वासार्हतेबाबत शहानिशा केलेली नाही. वाचकांना केवळ माहिती उपलब्ध करून देण्याचा उद्देश असल्यामुळे मूळ लेख, लेखक, त्यातील विचार याबाबतीत खात्री केलेली नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00774.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A3", "date_download": "2021-01-28T09:19:48Z", "digest": "sha1:UVCQZBHUM74BZDPW4ZZTGH5GAW5YOG5C", "length": 5497, "nlines": 79, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "केंद्रीय-अर्थमंत्री-निर्मला-सीतारामण: Latest केंद्रीय-अर्थमंत्री-निर्मला-सीतारामण News & Updates, केंद्रीय-अर्थमंत्री-निर्मला-सीतारामण Photos & Images, केंद्रीय-अर्थमंत्री-निर्मला-सीतारामण Videos | Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nबँकिंग क्षेत्रामध्ये पेन्शन अपग्रेडेशन\nडिझेल दरवाढीने मालवाहतूक महागणार \nBudget 2021 स्वातंत्र्यानंतर पहिल्यांद��च असे घडणार; 'करोना'ने तिजोरीत खडखडाट, केंद्राने घेतला हा निर्णय\n'नॉर्थ ब्लॉक'मध्ये हलवा शिजला ; 'बजेट'मध्ये सामान्यांचे तोंड गोड होणार का\nBudget FAQs अर्थसंकल्प ; जाणून घ्या अर्थसंकल्पाविषयी रंजक माहिती\nव्याजाशिवाय राज्यांना ५० वर्षांसाठी कर्ज, मात्र एका अटीवर\nकरोना संकटात नोकरी गेली; पुढील दोन वर्षे मिळेल 'पीएफ'चा लाभ, कसा तो वाचा\nअर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या वेशभूषेवर टिप्पणी; लोकसभेत गोंधळ\nनिर्लेखित कर्जांबद्दल पारदर्शकता हवी\nकेंद्रीय अर्थमंत्री बदलण्याची गरज\nsanjay raut : देशाच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री आहेत की जादूटोणावाले; राऊत यांचा हल्लाबोल\nअर्थमंत्री निर्मला सीतारामण संसदेत पोहोचल्या\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00775.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekachdheya.page/2021/01/blog-post_55.html", "date_download": "2021-01-28T09:53:27Z", "digest": "sha1:BHJSL2UKT6MLGW2GXYMZEMK3I6KQ7Q3R", "length": 6404, "nlines": 33, "source_domain": "www.ekachdheya.page", "title": "दारिद्र्य रेषेखालील लोकांनाही मोफत लस देण्याची आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची मागणी", "raw_content": "\nदारिद्र्य रेषेखालील लोकांनाही मोफत लस देण्याची आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची मागणी\nJanuary 03, 2021 • महेश आनंदा लोंढे\nमुंबई (वृत्तसंस्था) : केंद्र शासनाने परवानगी दिली, तर राज्यात कोरोना लसीकरणाला प्रत्यक्ष सुरुवात केली जाईल, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. जालना जिल्हा रुग्णालयात आज कोरोना लसीकरणाची चाचणी अर्थात ड्रायरन आरोग्यमंत्री टोपे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला. दारिद्र रेषेखालील लोकांना देखील ही लस मोफत द्यावी अशी मागणी त्यांनी केली.\nकोरोना लस तयार करणाऱ्या एकूण ८ कंपन्यांपैकी दोन कंपन्यांनी लसीकरणाचा तिसरा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केला असून, राज्य शासनाची संपूर्ण तयारी झाली आहे. त्या अनुषंगाने देण्यात आलेल्या सूचनांचे पालन होते का, तसेच लसीकरणामध्ये येणाऱ्या अडचणी, संभाव्य चुकांची प्रत्यक्ष लसीकरणाच्या वेळी पुनरावृत्ती होऊ नये यासाठी, हा ड्रायरन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.\nनागपुरात यशस्वीपणे ड्रायरन घेण्यात आला. त्या वेळी मनपा आयुक्त राधाकृ���्णन बी. यांच्या उपस्थितीत २५ जणांवर 'ड्राय रन'च्या माध्यमातून लसीकरणाचे प्रात्यक्षिक करण्यात आले.\nनंदुरबार जिल्ह्यात आज यशस्वीरित्या ड्रायरन संपन्न झाला. जिल्हा सामान्य रुग्णालय, नवापुर उपजिल्हा रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्र आष्टे या ३ ठिकाणी या लसीकरणाची सराव चाचणी घेण्यात आली.\nपुण्यात औंध येथील जिल्हा रुग्णालय, पुणे ग्रामीण भागातले माण येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि पिंपरी-चिंचवडचे जिजामाता आरोग्य केंद्र इथे प्रत्येकी २५ म्हणजेच ७५ लोकांवर हा सराव करण्यात आला. पुण्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी आज ही माहिती दिली.\nवृक्ष लागवड आवड म्हणून नव्हे तर गरज म्हणून हवी; राज्यात सुरू करणार मोठी मोहीम – मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच\nJanuary 22, 2021 • महेश आनंदा लोंढे\nयुवकांनी धैर्य आणि निष्ठेनं देशकार्यात योगदान द्यावं पंतप्रधान यांचं आवाहन\nJanuary 22, 2021 • महेश आनंदा लोंढे\nदेशभरातील १० लाखांहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण\nJanuary 22, 2021 • महेश आनंदा लोंढे\nदेशभरातील विद्यार्थ्यांना लागलीय शाळेत जाण्याची ओढ\nJanuary 20, 2021 • महेश आनंदा लोंढे\nयूनियन बँकेने आंध्र बँकेच्या सर्व शाखांचे आयटी इंटिग्रेशन केले पूर्ण\nJanuary 27, 2021 • महेश आनंदा लोंढे\nभारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00775.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mahiti.in/2019/10/19/rohit-chavan/", "date_download": "2021-01-28T07:32:28Z", "digest": "sha1:RQQTKKX2MCQG42QPWF3ZDPTJNOYJPMYC", "length": 8584, "nlines": 51, "source_domain": "mahiti.in", "title": "मिसेस मुख्यमंत्री मालिकेतील बबन्याची रिअल लाईफ स्टोरी पाहून थक्क व्हाल… – Mahiti.in", "raw_content": "\nमिसेस मुख्यमंत्री मालिकेतील बबन्याची रिअल लाईफ स्टोरी पाहून थक्क व्हाल…\nमित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती आज आम्ही तुम्हाला झी मराठी वाहिनीवरील चालू असणाऱ्या मिसेस मुख्यमंत्री या मालिकेतील बाबन्याची भूमिका साकारणाऱ्या कलाकारा विषयी माहिती सांगणार आहोत. तर चला मित्रांनो त्याच्या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ. मिसेस मुख्यमंत्र��� या मालिकेला प्रेक्षकांकडून चांगलीच दाद मिळताना दिसत आहे. मालिकेतील सर्वच कलाकार प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसतात विशेष म्हणजे या मालिकेतील “अतरंगी बबन्या” हे कॅरेक्टर प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करताना दिसत आहे.\nही भूमिका साकारणाऱ्या कलाकाराविषयी आज आपण अधिक जाणून घेणार आहोत. ह्या कलाकाराचे नाव आहे “रोहित चव्हाण”…. रोहित हा मूळचा कराड मधील “इंगरोळे” गावचा तिथेच त्याने प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर इंदोली मधील “सद्गुरू गाडगेमहाराज कॉलेज, कराड” इथे त्याने उच्च शिक्षण पूर्ण केले. उच्च कलागुण अंगी असणाऱ्या रोहित ने कॉलेजमध्ये सलग तीन वर्षे सुवर्ण पदकावर आपली मोहर उमटवली. याच कलेतून स्टुडिओमध्ये बाळकृष्ण गायकवाड यांच्या सहकार्याने वाणीमुद्रन करण्याचे काम त्यांना मिळाले. कराड येथील अरुण कचरे यांच्या बळीराजा या अलबम मधून अभिनयाची सुरुवात त्याने केली. तर काळूबाईच्या नावाने चांगभलं या चित्रपाटातून मोठया पडद्यावर झळकण्याची संधी त्याला मिळाली.\nझी मराठी वरील हास्य सम्राटचे दुसऱ्या पर्वाचे उपविजेते पद त्याने पटकवले. ते कलर्स मराठीवरील कॉमेडीची बुलेट ट्रेन आणि सोनी मराठी वाहिणीवरील महाराष्ट्राची हास्य जत्रा मधून महाराष्ट्राच्या घरा घरात पोहचून, आपल्या अतरंगी अभिनयाचे रसिकांची व्हा व्हा देखील त्याने मिळवली. बॉईज 2, झाला बोंबाटा, जोगवा, पांगीरा, सुपरस्टार, बळीराजाच राज्य येउ दे, बाबा लगीन, चूक भूल, यांसारख्या अनेक चित्रपटात विविध अंगी भूमिका साखरण्याची संधी त्याला मिळाली जवळपास पन्नास हुन अधिक चित्रपटात काम करूनही आपले पाय जमिनीवरच ठेवणारा रोहित रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण व्हावे, यासाठी आजही आहो रात्र मेहनत घेताना दिसतोय.\nरोहितला असेच यश मिळत राहो या साठी त्याच्या पुढील वाटचालीला आमच्या mahiti.in या वेबसाईट कडून खूप खूप शुभेच्छा…. मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करू आम्हाला नक्की कळवा.\nया सुप्रसिद्ध मराठी कलाकारांचा झाला आहे घटस्फोट, पाहून तुम्ही पण चकित व्हाल…\nलग्नानंतर जेव्हा दोन आत्म्याचे मिलन होते, तेव्हा महिला पतीला दूध का देतात, काय आहे ही प्रथा जाणून घ्या याचे फायदे\nदिवसाची सुरुवात चांगली करावयाची असेल तर, सकाळी उठल्यावर चुकूनही करू नका या चुका….\nPrevious Article या नेत्यांच्या मुली आहेत खूपच सुंदर, चालवत आहेत राजकारणाचा वारसा…\nNext Article तरुण राहण्यासाठी हे 3 पदार्थ रोज खा कधीही म्हातारे दिसणार नाही…\nरोजच्या भाकरीच्या पिठात २ चमचे टाका, हात पायाला मुंग्या येणे, पित्त बंद, 72000 नसा मोकळ्या, सांदेदुखी, थकवा कमी…\nजीवनात वाईट वेळ आली की करा हे 4 काम, श्री स्वामी समर्थ…\nधान्यातील किडे 5 मिनिटात 100% बाहेर, पारंपारिक घरगुती उपाय, पुन्हा कधीच किडे होणार नाहीत…\nB अक्षरापासून नाव असणाऱ्या व्यक्ती कशा असतात B चा स्वभाव व्यक्तिमत्व गुणवैशिष्ट्ये\nफक्त अर्ध्या लिंबूचा असा वापर करा, घरातील कोळी, मकडी, किडे 2 मिनिटात घराबाहेर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00776.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dagdushethganpati.com/marathi/%E0%A5%AC-%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%A8/", "date_download": "2021-01-28T09:26:16Z", "digest": "sha1:PG7SSOP2GTL6G7ESQMOVPGFNX2W7PBM3", "length": 9534, "nlines": 57, "source_domain": "www.dagdushethganpati.com", "title": "६ जून", "raw_content": "\nदिनांक :- ६ जून २०१९\nशेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ ला ११ हजार फळांचा नैवेद्य\nश्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजन; गणरायाच्या पाताळातील गणेश जयंतीनिमित्त मंदिराला आकर्षक सजावट\nपुणे : केळी, डाळींब, आंबे, पेर, चिक्कू, अंजीर ,अननस, फणस, द्राक्षे, संत्री, मोसंबी, टरबूज, लिची अशा विविधरंगी फळांचा महानैवेद्य दगडूशेठ गणपतीला दाखविण्यात आला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात तब्बल ११ हजार फळांचा नैवेद्य दाखविण्यात आला. याच दिवशी श्री गणेशाचा पाताळातील गणेश जयंती म्हणजेच शेषात्मज गणेश अवतार झाला होता. त्यामुळे मंदिरावर फुलांच्या आकारातील शेषनागांची आकर्षक आरास करण्यात आली होती. फळांच्या नैवेद्याने सजलेली आरास आणि मंदिरावरील आकर्षक सजावट पाहण्यासाठी गणेशभक्तांनी सकाळपासूनच गर्दी केली होती.\nगणेश जयंतीनिमित्त मंदिरात गुरुवारी पहाटे ४ वाजता गायक राजू बर्वे यांचा स्वराभिषेक हा गायनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर सकाळी ८ वाजता महागणेश व सत्यविनायक पूजा पार पडली. दुपारी गणेश कथाकार ह.भ.प. रुक्मिणी आई तारु महाराज यांचे कीर्तन झाले. तर, सायंकाळी सहधर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख यांच्या हस्ते विशेष महाआरती करण्यात आली. शिवराज्याभिषेक दिन असल्याने शिवरायांना मानवंदना देणारा जिरेटोप आणि फळांच्या माध्यमातून केलेली आरास विशेष आकर्षण ठरली.\nभगवान ब्रह्मदेव सृष्टी रचनेच्या कार्यात असताना आपल्याच सृष्टीवर मोहित झाले. त्या मोहित अवस्थेत त्यांच्या नासिकेमधून एक बालक जन्माला आले. त्याच्याकडे पाहिल्यानंतर भगवान ब्रह्मदेव अधिकच मायायुक्त झाले. परिणामी आपल्या नव्या अपत्याला त्यांनी मायाकर असे नाव दिले. अनेकानेक वरदान देऊन त्याला परिपुष्ट केले. पुढे विप्रचित्ती नामक राक्षसाने या मायाकराला राक्षसांचा राजा केले. मायाकराने आपल्या अतुलनीय वरदानांच्या भरवशावर सगळी पृथ्वी आणि स्वर्ग लोक जिंकले. त्यानंतर त्याने पाताळावर आक्रमण केले. त्याच्या वरदानासमोर निष्प्रभ झालेल्या भगवान शेषांनी शेवटी भगवान गणेशांचे स्मरण केले.\nश्रीशेष ध्यान करत असतांना त्यांच्या ध्यानातूनच भगवान श्री गणेश श्रीशेषात्मज रूपात ज्येष्ठ शुद्ध चतुर्थीला मध्यान्य समयी प्रकट झाले. याच अवतारात पुढे गजासुर नामक राक्षसाला मारण्यासाठी भगवान श्री गणेशांनी ब्रह्मदेव, विष्णू, शंकर ,देवी, सूर्य या पंचेश्वरांच्या शक्तिने युक्त असलेले मूषक हे वाहन त्यांना करायला सांगितले. या मूषकावर बसून श्री गणेशांनी गजासुर वध केल्यामुळे याच श्रीशेषात्मज अवताराला श्रीमूषकग असे पण नाव प्राप्त झाले. गाणपत्य संप्रदायात भाद्रपद आणि माघ मासाप्रमाणेच ज्येष्ठ चतुर्थीचाही श्रीशेषात्मज जन्मोत्सव महत्वपूर्ण मानलेला आहे.\nप्रसिद्धीसाठी PDF येथे डाऊनलोड करा\nफोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात ११ हजार फळांचा नैवेद्य दाखविण्यात आला. याच दिवशी श्री गणेशाचा पाताळातील गणेश जयंती म्हणजेच शेषात्मज गणेश अवतार झाला होता. त्यामुळे मंदिरावर फुलांच्या माध्यमातून शेषनागाच्या प्रतिकृतींची आरास करण्यात आली.\nपुण्यातील श्रीमंत दगडुशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट हा अवघ्या महाराष्ट्रातल्या सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्यांसाठी एक अभिमानास्पद, लौकिकास्पद, स्फूर्तिप्रद आणि आदर्श असा महोत्सव आहे.\nजय गणेश रुग्ण सेवा अभियान\nगणपती भवन, २५०, बुधवार पेठ, पुणे ४११००२, महाराष्ट्र, भारत.\nगणपती भवन - +९१ २० २४४७९२२२,\nगणपती मंदिर - +९१ २० २४४६११८५\nआमच्यापर्यंत असे पोचू शकता\nमुद्रणाधिकार २०२१: श्रीमंत दगडूशेठ सार्वजनिक गणपती ट्रस्ट. (Copyrights) सर्व हक्क आरक्षित. (All rights reserved), powered by IMEPL", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00776.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/blog/change-zone-4231", "date_download": "2021-01-28T08:24:22Z", "digest": "sha1:6RP5GB67HFR5QBDSVDOIQ6OTVK5XSPFJ", "length": 16710, "nlines": 121, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "झोन बदला | Gomantak", "raw_content": "\nगुरुवार, 28 जानेवारी 2021 e-paper\nमंगळवार, 4 ऑगस्ट 2020\nआपण जर वैज्ञानिकांचा इतिहास पाहिला तर त्यात तुम्हाला प्रकर्षाने एक गोष्ट जाणवेल ती म्हणजे एकेक शोध म्हणजे चुकांच्या दुरुस्त्या. आतासुद्धा कोरोनावर लस यावी यासाठी जगभर संशोधन सुरू आहे. याशिवाय एखादे औषध यावे म्हणूनही स्पर्धा सुरू आहे, पण एखादा शोध म्हणजे ‘पी हळद आणि हो गोरी’सारखे नाही\nमाणूस म्हटला की त्याच्याकडून बऱ्या वाईट गोष्टी घडणे स्वाभाविक. बरेचदा ह्यातूनच आपला स्वभाव बनत जातो, पण या स्वभावामध्ये चुका शोधण्याची सवय मात्र घातक ठरते. समाजात यातून वेगळे घटक दिसायला लागतात. त्यात चुका शोधणारे व टीका करत राहणारे, चुका माहिती असूनही गप्प राहणारे आणि चुका दुरुस्त करून त्या सुधारणारे. आपल्याला व्यक्तिमत्व विकास साधण्यासाठी शेवटच्या झोनमध्ये ग्रीन झोनमध्ये जायचे आहे. मानवी इतिहासात जे वेगवेगळे शोध लागू शकले त्यात पूर्वीच्या प्रयत्नात दुसऱ्याने टाकलेली भर तेवढीच महत्वाची ठरली. त्यात त्याला यश मिळाले. प्रयत्नात भर टाकली म्हणजे काय तर आधीच्या चुका त्यांनी दुरुस्त केल्या. नुसत्या चुका दाखवत वर त्यावर टीका टिप्पणी करत राहिले असते, तर पुढचे प्रयत्न थिटे राहिले असते.\nआपण जर वैज्ञानिकांचा इतिहास पाहिला तर त्यात तुम्हाला प्रकर्षाने एक गोष्ट जाणवेल ती म्हणजे एकेक शोध म्हणजे चुकांच्या दुरुस्त्या. आतासुद्धा कोरोनावर लस यावी यासाठी जगभर संशोधन सुरू आहे. याशिवाय एखादे औषध यावे म्हणूनही स्पर्धा सुरू आहे, पण एखादा शोध म्हणजे ‘पी हळद आणि हो गोरी’सारखे नाही. त्यामागे अथक परिश्रम तर लागतातच. शिवाय तुमच्या संयमाचीही त्यात परीक्षा दडलेली असते. पूर्वी धर्म, सत्ता याची भीती होती. त्यामुळे एखाद्याला निष्कर्षही जाहीर करताना हजारवेळा विचार करावा लागे. काहींना दुसऱ्या राष्ट्राचा आधार घ्यावा लागे. पूर्वी कुठलीही प्रगत साधने नसताना केवळ निरीक्षणावर निष्कर्ष काढले जात. अरिस्टोटल, गेलिलोव्ह, कोपर्निकस, न्यूटन आदी वैज्ञानिकांची मांदियाळी आठवा आणि त्यांनी लावलेले शोध पाहा. असो. व्यक्तिमत्व विकास���त संयम आणि परिश्रम या दोघांची विलक्षण कसोटी असते. अनेकदा या गुणांवर आपल्याला यश मिळते खरे, पण ते पचविण्यासाठी लागणारे गुण नसल्याने त्या यशाला तेवढी किंमत राहत नाही. आपल्या पदाचा मिळालेल्या सुविधांचा तसेच पावरचा ज्यांना योग्य उपयोग करता आला तर सोने पे सुहागा. म. गांधीजींनी नियम तयार करण्यापूर्वी रांगेतल्या अखेरच्या माणसाचा विचार करायची सूचना केली होती, पण आज नेमके उलट होताना दिसते. पुढे पुढे करणारे आर्थिक लॉबीचा प्रभाव असणारे लोक आपल्याला हवे तसे नियम तयार करून घेतात. वाकवून पदरात हवे ते मिळवून घेण्यात यशस्वी होतात. त्यांना स्वार्थाशिवाय अन्य गोष्टी दिसत नाहीत. अधिकारीही याला बळी पडताना दिसतात. एकेकदा नव्हे तर बरेचदा एखादे संकट आपल्याला संधी देऊन जात असते. संकट असो की सुखद स्थिती. ही काही कायम नसते. न्यूटन या शास्त्रज्ञाने गुरुत्वाकर्षणाची प्रसिद्ध थिअरी मांडली, त्यापूर्वी ब्लॅक प्लेगची साथ होती. केम्ब्रिज विद्यापीठ बंद पडले होते, तेव्हा न्यूटन वुल्स्थरोपला राहायला गेले होते. इथे त्याने एक सफरचंद खाली पडताना पाहिले होते आणि ते पाहून त्याच्या डोक्यात विचारचक्र सुरू झाले आणि त्यातून जगाला गुरुत्वाकर्षणाची थेअरी सापडली. आतासुद्धा आपल्याकडे कित्येक घटना घडत असतात. कुठे रस्त्यावर पाणी येते, गटारे तुंबलेली आढळतात, माणसे बेजबाबदारपणे वागताना दिसतात. कोरोना महामारीत तर आपल्याला सर्वत्र चुकाच दिसू लागतात, पण यावर उपाय सुचवायला\nसहसा कुणी येत नाही. चुका शोधणे ह्यात चूक ती काय पण त्यावर मात कशी करायची हे जर कोणी दाखवून दिले, तर संपूर्ण मानवजातीचे कल्याण त्यातून साधता येईल. यासाठी घटनेच्या पलीकडे बघण्याची दृष्टी आपल्यात विकसित होणे क्रमप्राप्त असते. अर्थात ही दृष्टी सहजासहजी गवसत नाही. त्यासाठी परिश्रम, चिकाटी अभ्यास चिंतन या सर्वांची गरज असते. अलीकडे ऑनलाईन अभ्यास करणे भाग पडत आहे. त्यात अनेकांच्या अनेक समस्या, पण त्या दूर करण्यासाठी प्रयत्नशील असणारे फार थोडेच असतात. एखाद्या विद्यार्थ्याला गरिबीमुळे विशिष्ट फोन घेता येत नसेल, तर एखाद्या धनवान माणसाने त्याची गरज पुरी करायची उदाहरणे फार कमी आढळतात. बुक बॅंक प्रमाणे लॅपटॉप, मोबाईल बॅंक आपण सुरू करू शकतो का पण त्यावर मात कशी करायची हे जर कोणी दाखवून दिले, तर संपूर्ण ���ानवजातीचे कल्याण त्यातून साधता येईल. यासाठी घटनेच्या पलीकडे बघण्याची दृष्टी आपल्यात विकसित होणे क्रमप्राप्त असते. अर्थात ही दृष्टी सहजासहजी गवसत नाही. त्यासाठी परिश्रम, चिकाटी अभ्यास चिंतन या सर्वांची गरज असते. अलीकडे ऑनलाईन अभ्यास करणे भाग पडत आहे. त्यात अनेकांच्या अनेक समस्या, पण त्या दूर करण्यासाठी प्रयत्नशील असणारे फार थोडेच असतात. एखाद्या विद्यार्थ्याला गरिबीमुळे विशिष्ट फोन घेता येत नसेल, तर एखाद्या धनवान माणसाने त्याची गरज पुरी करायची उदाहरणे फार कमी आढळतात. बुक बॅंक प्रमाणे लॅपटॉप, मोबाईल बॅंक आपण सुरू करू शकतो का असे विचार येणे व त्यावर प्रत्यक्ष कारवाई होणे याला व्यक्तिमत्व विकासाचे उदाहरण म्हणू शकतो. आपणही ह्या दृष्टीने विचार करायचा प्रयत्न करूया. आपल्याकडून कल्याणकारी गोष्टी होऊ शकतील यात तुमचाही विकास साधला जाईल.\nचार वर्षांनंतर शशिकला तुरुंगाबाहेर\nबंगळूर : तमिळनाडूतील सत्ताधारी अण्णा द्रमुकतून निलंबित केलेल्या नेत्या व्ही....\nकोरोनाच्या खबरदारीसाठीचे उर्वरित नियम शिथिल; हॉटेल, स्विमिंग पूल व चित्रपट गृहे पूर्ण खुली\nसुरवातीला जगभरात सर्वत्र कोरोनाच्या प्रादुर्भावावर कोणताच इलाज नसल्याच्या कारणामुळे...\nराजस्थानात पेट्रोलचे दर शंभरच्या पार\nनवी दिल्ली: देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये दिवसागणिक वाढ होत...\nईदला होणार सलमान आणि जॉन च्या चित्रपटांची टक्कर\nमुंबई: एका बाजूला बॉलीवूडचा भाईजान सलमान खान तर दुसरीकडे आपल्या जबरदस्त अॅक्शनसाठी...\nभारतीय अर्थव्यवस्था दोन आकडी विकासदर गाठणार आयएमएफने वर्तवला अंदाज\nनवी दिल्ली: भारतीय अर्थव्यवस्था यंदाच्या वर्षात उभारी घेणार असल्याचे शुभ संकेत...\nसर्वसामान्यांसाठी लोकल सेवा अद्याप बंदच, मात्र लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ होणार\nमुंबई : कोरोनामुळे मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल रेल्वे बंद...\nकोरोना काळातही भारतीय अब्जाधीशांच्या संपत्तीत वाढ\nनवी दिल्ली : कोरोनाच्या साथीने जगभरातील अर्थव्यवस्था डळमळीत झाली. हातावर...\nप्रजासत्ताक दिनाच्या या पोस्टने शिल्पा शेट्टी झाली ट्रोल\nमुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने केलेले ट्विट सध्या व्हायल होत आहे. हा...\nलॉकडाऊनमध्ये भारतात गरिबी वाढली\nनवी दिल्ली: कोरोनाव्हायरसच्या जागतिक साथीच्या काळ���त भारतासह जगातील श्रीमंतांची...\nयंदाचा प्रजासत्ताक दिन हा स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासातील एक आगळावेगळा...\nसंविधानातील मूल्यांचे निष्ठेने पालन व्हावे\nनवी दिल्ली : ‘प्रजासत्ताक दिनानिमित्त संविधानाच्या मुलभूत जीवनमूल्यांवर सखोल...\nटीम इंडियाच्या फिरकीपटूने ऑस्ट्रेलियात घडलेल्या घटनेसंदर्भात केला मोठा खुलासा\nभारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवण्यात आलेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत...\nकोरोना corona औषध drug स्पर्धा day हळद विकास कसोटी test सोने सफरचंद apple मात mate कल्याण फोन लॅपटॉप मोबाईल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00776.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://planetmarathimagazine.com/a-true-warrior-parikshit-shah/", "date_download": "2021-01-28T08:52:27Z", "digest": "sha1:QDRLGZ6U6LGVQFDP2B24XKYN62EJUQKW", "length": 14674, "nlines": 159, "source_domain": "planetmarathimagazine.com", "title": "A True Warrior- Parikshit Shah", "raw_content": "\nNandu Tambe’s वन्यजीवन अभयारण्य\nआयुष्यात अनेक संकटांवर मात करून अनेक कठीण प्रसंगांना सामोरं जाऊन त्याने त्याच्या जिद्दीच्या जोरावर खूपमोठं यश प्राप्त केलंय. जिद्द आणि चिकाटी यांच्या जोरावर आयुष्यात आलेलं शारीरिक अपंगत्व यांच्यावर हसत हसतमात करून त्याने खूप काही कमवलंय. त्याची हि अनोखी संघर्ष गाथा त्याला पीएचडीच्या यशस्वी पायरी पर्यंत घेऊनगेली. “परीक्षित शहा” याने अख्या जगाला दाखवून दिलंय कि कोणत्याही परिस्थितीला सामोर जाऊन जग जिंकता येतं.परीक्षित ला जन्मतःच शारीरिक अपंगत्व आलंय. पण त्याने त्याच्या इच्छाशक्ती यांच्या जोरावर शिक्षण पूर्ण केलंयआणि आज त्याने पीएचडीच्या प्रवेश परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश प्राप्त करून एक वेगळी ओळख निर्माण केलीआहे. हा प्रेरणादाई प्रवास आपण परीक्षित कडून जाणून घेऊ या….\n“परीक्षित शहा” याने अख्या जगाला दाखवून दिलंय कि कोणत्याही परिस्थितीला सामोर जाऊन जग जिंकता येतं. परीक्षित ला जन्मतःच शारीरिक अपंगत्व आलंय. पण त्याने त्याच्या इच्छाशक्ती यांच्या जोरावर शिक्षण पूर्ण केलंय आणि आज त्याने पीएचडीच्या प्रवेश परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश प्राप्त करून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. हा प्रेरणादाई प्रवास आपण परीक्षित कडून जाणून घेऊ या….\nमला जन्मापासूनचं Osteogenesis Imperfecta आजार आहे त्यामुळे मला शारीरिक अपंगत्व आलंय. पण मला शिकायचं होतं ही एक मनापासून ईच्छा होतीच की आपण शिकू या आणि काही तरी करूया. मग शिक्षण सुरू झालं ४ वर्ष गुजरात मध्ये प्राथमिक शिक्षण, त्यानंतर वडिलांचं निधन झाल्यानंतर मी पनवेल ला आलो इथून पुढे शिक्षण सुरू राहिलं .\nमग त्यानंतर MA इकॉनॉमिक्स साठी ऍडमिशन घेतलं. मुंबई विद्यापीठाच्या पीइटी परीक्षेत पास झालो आणि आता पुन्हा नव्या प्रयत्नशील यशा सोबत पीएचडी ची प्रवेश प्रकिया यशस्वीरीत्या पार केली या सोबतीने सध्या ब्लॉगिंग, डिजिटल मार्केटिंग, बुक review ची कामे सातत्याने चालू आहेत. इथेच नं थांबता मी आणि माझा गुवाहाटी इथला मित्र “चिन्मय शर्मा” दोघे मिळुन डिजिटल मीडियासाठी काम करतोय. संपूर्ण दिवस याचं कामात मन लावून याचं क्षेत्रात काम करण्याचा मानस आहे. तसेच मी ब्लॉगिंग आणि अर्थशास्त्रावर लेख लिहितो. एकदा पीएचडी झाल्यावर मी प्रोफेसर किंवा लेक्चरल या कामाचा विचार करतोय पण सध्या सगळा वेळ हा डिजिटल मार्केटिंग आणि पीएचडीच्या रिसर्च यांच्या कामासाठी वापरतोय. भविष्यात यातचं पुढे काही तरी करण्याचा प्रयत्न आहे.\nया सगळ्यात मला माझ्या आईने आणि वडिलांनी फार सहकार्य केलं. माझ्या शिक्षणासाठी त्यांनी जवळपास एक वर्षा आधी पासूनच तयारी सुरू केली. जेंव्हा सरकारने मला विशेष परवानगी देण्यासाठी नकार दिला तेव्हा गुजरात हायकोर्टात जाण्याची त्यांची तयारी आणि हिंमत त्यांनी दाखवली. अभ्यासा व्यतिरिक्त पण इतर स्पर्धांमध्ये भाग घ्यायला आई पूर्ण तयारी करून द्यायची. जामनगर आणि पनवेल इथल्या शिक्षणासाठी वि. के. हायस्कूल आणि CKT कोलेज येथील शिक्षक, प्राध्यापक तसेचं इतर लोकांचा खूप सहकार्य लाभलं.\nआम्ही अजून मावशीच्या घरात राहतोय आणि त्या शिवाय मामाचा पण सपोर्ट आहे. १० वी नंतर मीडिया मुळे मी प्रकाश झोतात आलो तेव्हा अनेक लोकांनी मदत केली आज मी जो काही आहे तो सगळ्यांचा पाठिंबा लाभल्यामुळे. मला कधीचं कसली खंत जाणवली नाही. कारण जी परिस्थिती आहे त्यावर मात करून काय करता येईल यावर माझं लक्ष असतं. माझ्या आजूबाजूच्या लोकांकडून नेहमीच सहकार्य मिळतंय. त्यांच्या सहकार्यामुळे इथवर पोहचलो त्यासाठी त्यांचे आभार\nआजवरचा प्रवास हा फार उत्तम आहे. अनेक लोकांकडून खूप काही शिकायला मिळतं. एखाद दुसरा वाईट अनुभव आलाय पण प्रत्येक अनुभव शिकवून जातो. सुरुवातीच्या काळात मी काँग्रेसच्या volunteers ग्रुप मध्ये काम केलं तिथे अनेकांसोबत ओळख झाली. मग बुक review वैगरे करायला सुरुवात केली. दोन पुस्तकांचं अनुवादन केलं. ब्लॉग्स लिहायला लागलो. लोकांनी पसंती दर्शवली, मार्गदर्शन केलं. मी “बिगबॉस” मधल्या माझ्या आवडत्या स्पर्धकावर ब्लॉग लिहिला त्यांनी ते वाचून त्याला उत्तरं दिली. सध्या राजकीय पक्ष आणि बॉलीवूड मधल्या काही लोकांचं इंटरनेट मार्केटिंगसाठी काम करतो तेंव्हा त्यांना जवळून अनुभवायला मिळतं. त्यांच्याकडून नेहमीच माझ्या कामाला दाद मिळते. माझ्या अनुभवांना आणि कामाला मिळणारा प्रतिसाद यामुळे मी खुपचं खुश आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00777.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://sanwadmedia.com/15381/", "date_download": "2021-01-28T09:30:45Z", "digest": "sha1:J27GEZFPLCNFPN73JQTWEGU4GAOSDUMT", "length": 12800, "nlines": 116, "source_domain": "sanwadmedia.com", "title": "मकरसंक्रांती दिवशीच कुडाळ येथील रोहित कुडाळकर या युवकाचा काळाने घेतला बळी.. - संवाद मिडिया (Sanwad Media)", "raw_content": "\nसंवाद तुमचा - आमचा, उभ्या महाराष्ट्राचा\nPost category:बातम्या / सिंधुदुर्ग\nमकरसंक्रांती दिवशीच कुडाळ येथील रोहित कुडाळकर या युवकाचा काळाने घेतला बळी..\nमहाबळेश्वरहून कुडाळ येथे घरी परत असताना पहाटे साडेतीनच्या दरम्यान उत्तुर येथे हा भीषण अपघात\nकुडाळ खालची कुंभारवाडी येथील युवक रोहित कुडाळकर वय 24 वर्षे याचा कोल्हापूर जिल्ह्यातील उत्तुर येथे अपघाती मृत्यू झाल्याने कुंभारवाडीसह कुडाळ शहरात शोककळा पसरली आहे. ऐन मकर संक्रांतीच्या दिवशीच ही दुर्घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.\nकुडाळ येथील ओंकार मंगेश वालावलकर हे आपल्या भावाच्या मालकीची क्रेटा गाडी क्रमांक एम.एच.07 ए.जी.5166 ही गाडी घेऊन आपले मित्र रोहन कुंभार,जगन्नाथ पेडणेकर,सायल परब,रोहन कुडाळकर असे पाच जण मिळून महाबळेश्वर येथे पर्यटनासाठी फिरायला गेले होते.पर्यटन करून ते कुडाळला परत येत असताना पहाटे साडेतीनच्या दरम्यान उत्तुर येथे आले असता, गाडीचे चालक ओंकार वालावलकर यांचा गाडीवरील अचानक नियंत्रण सुटले अन् गाडी तिनदा पलटी झाली.यात रोहित रमाकांत कुडाळकर वय वर्षे 24 हा तरूण युवक जागीच ठार झाला.तर जगन्नाथ पेडणेकर गंभीर जखमी झाला असुन, त्याला गडहिग्लज येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.तर ओंकार वालावलकर,सायल परब व रोहन कुंभार हे किरकोळ जखमी असून,आजरा पोलिस ठाण्यात त्यांचे जाबजबाब घेण्यात येत आहेत.\nया घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे राजू गंवडे, सुशिल चिंदरकर, राम राऊळ, शेखर कुंभार यांच्यासह कुडाळातील नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.तर मदत कार्य सुरू केले आहे.\nदरम्यान या घटनेने कुंभारवाडीसह कुडाळ शहरावर शोककळा पसरली आहे.तर मृत रोहित रमाकांत कुडाळकरच्या मृतदेहावर शेवविच्छेन करून दुपार पर्यंत मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला जाणार आहे.तर त्यानंतर रोहितचा मृतदेह कुडाळ येथे आणण्यात येणार आहे.तर अपघातात मृत्यू झालेला रोहित रमाकांत कुडाळकर हा कुडाळ शहरातील खालची कुंभारवाडी येथील असुन,तो आईवडीलांचा एकूलता एक मुलगा होता. तर रोहितचे वडील हे अपंग असुन, ते मोलमजुरी करतात.\nदुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन पोवाडा गायन स्पर्धेचा निकाल जाहीर…\nमतदार यादीचा पुनर्निरिक्षण कार्यक्रम घोषित….\nखासदार नारायण राणे यांच्या प्रयत्नातून सर्वसामान्यांना अल्पदरात कांदा विक्री..\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nसंजना धर्णे यांना जिल्हास्तरीय आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार\nवेंगुर्ले तालुका भाजपयुमो पदाधिकारी यांना नियुक्ती पत्रे प्रदान\nसावंतवाडीत ३३ वा व्यापारी एकता ऑनलाईन मेळावा होणार संपन्न\nआचरे गावचा सुपुत्र सुब्रमण्य केळकर टपाल तिकीटावर झळकला\nउच्च व तंत्र शिक्षण विभाग आपल्या दारी 25 जानेवारी पासून कोल्हापूर येथून सुरूवात…\nसयाजी रेस्ट्रो – फॅमिली रेस्टॉरंट सावंतवाडी\n🥘आता कोल्हापूरच्या जेवणाची चव सावंतवाडीत सुद्धा…\n🥘 सयाजी रेस्ट्रो 🥘\n👨‍👩‍👦‍👦 फॅमिली रेस्टॉरंट 👩‍❤️‍👨\n😋 कोल्हापूरची चवच …\n*🏡 साईकृपा कन्स्ट्रक्शन 🏠*\n*🏘️ बिल्डींग मटेरियल सप्लायर्स 🏘️*\n💫आमच्याकडे सेंट्रींगला लागणारे सर्व प्रकारचे साहित्य उपलब्ध\nएस. एस. बोअरवेल (समीर पाटील)\n💦4.5″/6″ /6.5″/9″ बोअरवेल योग्य दरात खोदाई करून …\n💵💶 *प्रथमेश फायनान्स* 💶💵\n👉 🏦बँकेमध्ये *गहाण ठेवलेले दागिने* 💍💰 सोडवायचे आहेत का \nआदीत्य ग्रीन्स, सावंतवाडी _ तुमचं स्वप्न साकारणाऱ्या आगळ्या-वेगळ्या प्रकल्पात धमाका ऑफर..\n🏡 स्वतंत्र सुंदर बंगला तो ही सुशोभित गार्डनसह 🌱\n🏠🍃 आदीत्य ग्रीन्स 🍃🏠\nसाईकृपा कन्स्ट्रक्शन- बिल्डिंग मटेरियल सप्लायर\nऑर्डर प्रमाणे पदार्थ तयार करून मिळतील.\nएन्. के. हॉल कॅटरर्स अँड मंडप डेकोरेटर्स\n🤶एन्. के. कॅटरर्स अँड मंडप डेकोरेटर्स प्रदीर्घ यशस्वी वाटचालीनंतर….\n🏬🤶🍽️एन्. के. हॉ�� कॅटरर्स अँड मंडप डेकोरेटर्स\n🏫 🕌सर्व सांस्कृतिक, …\nसंवाद मीडिया समाजातील प्रत्येक घटकांच्या घडामोडी, कला आणि साहित्य क्षेत्रातील उत्तुंग भरारी, खेळ आणि क्रीडा विश्वातील यशस्वी दौड, शिक्षण व शैक्षणिक वाटचाल, राजकारण आणि सामाजिक माहिती, गुन्हेगार आणि समाजातील विकृती, जनजागृती आणि जनसामान्यांच्या भावना आपल्या लेख, कथा, काव्य, गोष्टी, व बातम्यांच्या माध्यमातून समाजापुढे मांडत असते.\nPune अभिनेत्री आरोग्य इतर उत्तरप्रदेश ओरोस कणकवली कविता कुडाळ कृषी क्रिडा गजाली ठाणे दिल्ली देवगड दोडामार्ग धार्मिक पिंगुळी पुणे बांदा बातम्या महिला मालवण माहिती मुंबई युवा राजकीय लोककला विशेष वेंगुर्ले वैभववाडी व्यक्तीविशेष व्यवसाय शैक्षणिक संगमनेर संपादकीय सामाजिक सावंतवाडी सिंधुदुर्ग स्थळ\nप्रेस्टीज कॉम्प्लेक्स, तारा हॉटेलनजिक, नेवगी पाणंद, सावंतवाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00777.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/07/xq11OA.html", "date_download": "2021-01-28T07:44:32Z", "digest": "sha1:4JGT7ESZ64RR2NRMIGOLXJZ4TFECYYGE", "length": 5321, "nlines": 33, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "भाजपने उमेदवार न दिल्याने ठाणे जिल्हा परिषदेची निवडणूक बिनविरोध", "raw_content": "\nHomeभाजपने उमेदवार न दिल्याने ठाणे जिल्हा परिषदेची निवडणूक बिनविरोध\nभाजपने उमेदवार न दिल्याने ठाणे जिल्हा परिषदेची निवडणूक बिनविरोध\nभाजपने उमेदवार न दिल्याने ठाणे जिल्हा परिषदेची निवडणूक बिनविरोध\nठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी सुषमा लोणे तर उपाध्यक्ष पदी सुभाष पवार यांची बिनविरोध निवड झाली. एन.के.टी कॉलेजच्या सभागृहात पीठासीन अधिकारी अविनाश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. जिल्हा परिषदेच्या प्रथम सार्वत्रिक निवडणूकीनंतर सध्या कार्यरत असणाऱ्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाचा कालावधी १५ जुलै रोजी पूर्ण झाला. त्यामुळे ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत दोन्ही पदासाठी एक-एकच अर्ज प्राप्त झाल्याने दोन्ही पदांची निवडणूक बिनविरोध झाल्याचे पीठासीन अधिका-यांनी घोषित केले. नवनिर्वाचित अध्यक्ष सुषमा लोणे या कल्याण तालुक्यातील खडवली गटातून जिल्हा परिषदेवर निवडुन आल्या आहेत तर उपाध्यक्ष सुभाष पवार हे मुरबाड तालुक्यातील कुडवली गटातून जिल्हा परिषदेवर निवडून आले आहेत.\nपालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ब���गल्यावर राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांच्या समवेत बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाआघाडी गठीत करण्यात आली. ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष - उपाध्यक्ष पदाच्या आजच्या निवडणुकीच्या दृष्टीने पुन्हा शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन महाआघाडी गठीत केली. या निवडणुकीत भाजपाने उमेदवार दिला नाही. एन.के.टी कॉलेजच्या सभागृहात पीठासीन अधिकारी अविनाश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) तथा सभा सचिव छायादेवी शिसोदे उपस्थित होत्या.\nआपत्कालीन काळातील कामगारांना ठामपाने सोडले वाऱ्यावर. पुन्हा कामावर घेण्याची मागणी\nसंभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर चार्जशीट दाखल करण्याचा प्रस्ताव मंजूर- गृहमंत्री\nकळवा-खारीगाव बेकायदेशीर बांधकामांचा HOTSPOT\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00777.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/anil-parbhan-says-one-month-salary-of-st-employees-will-be-paid-till-thursday-127773193.html", "date_download": "2021-01-28T09:47:01Z", "digest": "sha1:4AB75SQCFRKSVS44GQ6DALLI5LQSYO33", "length": 6665, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Anil Parbhan Says One month salary of ST employees will be paid till Thursday | एसटी कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या पगारासाठी अनिल परबांनी घेतली अर्थमंत्र्यांची भेट, येत्या गुरुवारपर्यंत होणार एक महिन्याचा पगार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nएसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी:एसटी कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या पगारासाठी अनिल परबांनी घेतली अर्थमंत्र्यांची भेट, येत्या गुरुवारपर्यंत होणार एक महिन्याचा पगार\nपरिवहन मंत्री अनिल परब यांनी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांची भेट घेतली\nगेल्या काही महिन्यांपासून एसटी महामंडळाच्या लाखो कर्मचाऱ्यांचा पगार रखडलेला आहे. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. तसेच यामुळे एसटी कर्मचारी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. आता त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कर्मचाऱ्यांचा एका महिन्याचा पगार येत्या गुरुवारपर्यंत (8 ऑक्टोबर) जमा होईल, अशी घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली आहे.\nगेल्या पाच साडेपाच महिन्या��पासून कोरोना काळात एसटी बस सेवा या बंद होत्या. केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू होत्या. या काळात एसटी महामंगळाला प्रचंड आर्थिक तोटा सहन करावा लागला. एसटी सुरूवातीलाच तोट्यात होती. यामध्ये लॉकडाउनमुळे दुष्काळात तेरावा महिना अशी अवस्था महामंडळाची झाली. त्यामुळे एसटी जास्तच तोट्यात गेली. याच कारणाने एसटी कर्मचाऱ्यांचे पगार गेल्या काही महिन्यांपासून रखडले होते. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री अनिल परब यांनी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी पगाराची थकीत रक्कम तात्काळ देण्यात यावी याबाबतची मागणी केली आहे.\nया भेटीनंतर अनिल परब यांनी ट्विट करत एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी बातमी दिली. 'एसटी कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या पगाराबाबत अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.या भेटीत कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याचे त्यांनी मान्य केले.कर्मचाऱ्यांचा एका महिन्याचा पगार येत्या गुरुवारपर्यंत त्यांच्या खात्यात जमा होईल. उर्वरित पगाराबाबत लवकरच चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.' असे ट्विट परब यांनी केले आहे.\nएसटी कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या पगाराबाबत अर्थमंत्री @AjitPawarSpeaks यांची भेट घेतली.या भेटीत कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याचे त्यांनी मान्य केले.कर्मचाऱ्यांचा एका महिन्याचा पगार येत्या गुरुवारपर्यंत त्यांच्या खात्यात जमा होईल.उर्वरित पगाराबाबत लवकरच चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. pic.twitter.com/KVI9RTj7Fm\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00778.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.news1marathi.com/2020/12/blog-post_20.html", "date_download": "2021-01-28T07:36:29Z", "digest": "sha1:GHYYQS7QNIZ32ZXW2776ND7ZBM4UBZ36", "length": 11608, "nlines": 83, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "ठाणे महानगरपालिकेच्या वतीने महापौर, ठाणे जिल्हा पालकमंत्री यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / ठाणे / ठाणे महानगरपालिकेच्या वतीने महापौर, ठाणे जिल्हा पालकमंत्री यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले\nठाणे महानगरपालिकेच्या वतीने महापौर, ठाणे जिल्हा पालकमंत्री यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले\n१) ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने कै.नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे “भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने त्यांच्या प्रतिमेस मा.महापौर नरेश गपणत म्हस्के यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उप महापौर सौ.पल्लवी पवन कदम, नौपाडा कोपरी प्रभाग समिती अध्यक्षा नम्रता फाटक, उप आयुक्त संदीप माळवी तसेच महापालिका कर्मचारी आदी उपस्थित होते.\n२) ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने “भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने कोर्ट नाका येथील त्यांच्या पुतळ्यास महाराष्ट्र राज्याचे नगर विकास मंत्री तथा ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महापौर नरेश गणपत म्हस्के,उप महापौर सौ.पल्लवी पवन कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर, नौपाडा कोपरी प्रभाग समिती अध्यक्षा नम्रता फाटक, माजीवडा मानपाडा प्रभाग समिती अध्यक्ष भूषण भोईर,परिवहन समिती सभापती विलास जोशी, जेष्ठ नगरसेवक देवराम भोईर, नगरसेवक सुधीर कोकाटे, उप आयुक्त संदीप माळवी, माजी नगरसेवक पवन कदम यांच्यासह कार्यकर्ते आदी उपस्थित होते.\n3) ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने “भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने ठाणे स्टेशन रोड येथील त्यांच्या पुतळ्यास महाराष्ट्र राज्याचे नगर विकास मंत्री तथा ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महापौर नरेश गणपत म्हस्के,उप महापौर सौ.पल्लवी पवन कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर, नौपाडा कोपरी प्रभाग समिती अध्यक्षा सौ.नम्रता फाटक, माजीवडा मानपाडा प्रभाग समिती अध्यक्ष भूषण भोईर,परिवहन समिती सभापती विलास जोशी, जेष्ठ नगरसेवक देवराम भोईर, उप आयुक्त संदीप माळवी, माजी नगरसेवक पवन कदम आदी उपस्थित होते.\nठाणे महानगरपालिकेच्या वतीने महापौर, ठाणे जिल्हा पालकमंत्री यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले Reviewed by News1 Marathi on December 06, 2020 Rating: 5\nकिसान बाग आंदोलनाला राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद प्रकाश आंबेडकर\n◆ किसान बाग आंदोलनाला राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद, मुंबईत मात्र हजारो कार्यकर्त्यांची धरपकड, आघाडी सरकार शेतकरी विरोधी असल्याचे दाखवून दिले....\nराष्ट्रवादी कल्याण-डोंबिवली जिल्हा महिला कार्याध्यक्षाच्या मुलाला मारहाण दोघा आरोपींना अटक सीसीटीव्हीत घटना कैद\nजतिन ठक्कर यांच्या वाढदिवसा निमित्त येऊर येथे गोशाळे ���ध्ये 350 डझन केली गायींना खाण्यास दिली\nभिवंडीत फरार आरोपीस पकडण्या साठी आलेल्या पोलीस पथकावर हल्ला\nराष्ट्रवादी कल्याण-डोंबिवली जिल्हा महिला कार्याध्यक्षाच्या मुलाला मारहाण दोघा आरोपींना अटक सीसीटीव्हीत घटना कैद\nजतिन ठक्कर यांच्या वाढदिवसा निमित्त येऊर येथे गोशाळे मध्ये 350 डझन केली गायींना खाण्यास दिली\nभिवंडीत फरार आरोपीस पकडण्या साठी आलेल्या पोलीस पथकावर हल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00780.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/sushant-singh-rajput-death-case-orders-of-7-bollywood-celebrities-including-karan-johar-to-appear-in-bihar-court-127809110.html", "date_download": "2021-01-28T08:05:01Z", "digest": "sha1:MHRVOTBF42URPKD4YNUD3AKO7IIFUYH3", "length": 6365, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Sushant Singh Rajput Death Case: Orders Of 7 Bollywood Celebrities Including Karan Johar To Appear In Bihar Court | : करण जोहर, एकता कपूरसह बॉलिवूडमधील 7 सेलिब्रिटींना मुझफ्फरपूर कोर्टाची नोटीस, 21 ऑक्टोबरला कोर्टात राहावे लागणार हजर - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण:: करण जोहर, एकता कपूरसह बॉलिवूडमधील 7 सेलिब्रिटींना मुझफ्फरपूर कोर्टाची नोटीस, 21 ऑक्टोबरला कोर्टात राहावे लागणार हजर\nनोटीसमध्ये कोर्टाचा कडक इशारा - एकतर स्वत: हजर राहा किंवा तुमच्या वकिलाला पाठवा\nयापूर्वी 7 ऑक्टोबर रोजी बोलावण्यात आले होते. तेव्हा सलमानच्या वकिलांनी हजेरी लावली होती\nबिहारच्या मुजफ्फरपूर कोर्टाने सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी बॉलिवूडच्या 7 सेलेब्रिटींना कोर्टात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. रिपोर्ट्सनुसार, न्यायाधीश राकेश मालवीय यांनी करण जोहर, आदित्य चोप्रा, संजय लीला भन्साळी, साजिद नाडियाडवाला, एकता कपूर, भूषण कुमार आणि दिनेश विजान यांना 21 ऑक्टोबरला न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत किंवा आपल्या वकिलांना निवेदन नोंदवण्यासाठी पाठवा, असे सांगितले आहे.\nयापूर्वी 7 ऑक्टोबरला बोलावले होते\nयापूर्वी कोर्टाने सलमान खानसह या सेलेब्सना 7 ऑक्टोबरला सुनावणीला हजर राहण्यास सांगितले होते. त्यावेळी सलमानचे वकील साकेत तिवारी यांनी जाऊन त्यांची बाजू मांडली होती. पण इतर कुणीही हजर झाले नव्हते. आता कोर्टाने अन्य सात सेलिब्रिटींच्या पत्त्यावर नोटीस पाठविली आहे. 21 ऑक्टोबरच्या सुनावणीत उपस्��ित न राहिल्यास एकतर्फी आदेश पारित केला जाईल, असे त्यात नमूद केले आहे.\n8 जणांविरोधात याचिका दाखल केली होती\n17 जून रोजी मुजफ्फरपूरचे वकील सुधीर कुमार ओझा यांनी सुशांत प्रकरणात आठ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. सुधीर यांनी आपल्या याचिकेत सलमान खानसह आठ जणांवर आरोप केले होते की, या सर्वांनी सुशांतला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले.\nसुशांतला जवळपास सात चित्रपटांमधून काढून टाकले गेले आणि त्याचे काही चित्रपट प्रदर्शित होऊ दिले नाहीत असा आरोप सुधीर यांनी केला होता. यामुळे निराश होऊन सुशांतने आत्महत्या केली, असे त्यांचे म्हणणे होते. सुधीर यांनी सर्व आरोपींविरोधात भादंवि कलम 306, 109, 504 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची अपील कोर्टाकडे केली होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00780.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.kolaj.in/tag_search.php?v=%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF+%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE", "date_download": "2021-01-28T08:19:57Z", "digest": "sha1:K5B3OA7DNOFU7CCV67KRSWHRTPNLMQLW", "length": 3076, "nlines": 29, "source_domain": "www.kolaj.in", "title": "कोलाज : सर्च", "raw_content": "\nभंडाऱ्याच्या आगीत होरपळलेल्या कोवळ्या जीवांचे सोयर-सुतक नक्की कोणाला\nवाचन वेळ : ६ मिनिटं\n२००६ मधे आपल्याकडे आग प्रतिबंधक कायदा मंजूर झाला. या कायद्यानुसार आग प्रतिबंधक यंत्रणा बसवण्यास टाळाटाळ करणाऱ्या निष्काळजी लोकांना आणि आगीला जबाबदार असणाऱ्यांना कारावासासह दंडाची तरतूद करण्यात आलीय. भंडारा इथल्या हॉस्पिटलमधे आग प्रतिबंधक यंत्रणा बसवण्यात आलेली नाही हे स्पष्ट झालंय. आता या आग प्रतिबंधक कायद्यातल्या तरतुदी नेमक्या कुणाविरोधात वापरणार\nभंडाऱ्याच्या आगीत होरपळलेल्या कोवळ्या जीवांचे सोयर-सुतक नक्की कोणाला\n२००६ मधे आपल्याकडे आग प्रतिबंधक कायदा मंजूर झाला. या कायद्यानुसार आग प्रतिबंधक यंत्रणा बसवण्यास टाळाटाळ करणाऱ्या निष्काळजी लोकांना आणि आगीला जबाबदार असणाऱ्यांना कारावासासह दंडाची तरतूद करण्यात आलीय. भंडारा इथल्या हॉस्पिटलमधे आग प्रतिबंधक यंत्रणा बसवण्यात आलेली नाही हे स्पष्ट झालंय. आता या आग प्रतिबंधक कायद्यातल्या तरतुदी नेमक्या कुणाविरोधात वापरणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00780.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mahiti.in/2019/10/12/ram-bhumika/", "date_download": "2021-01-28T08:28:11Z", "digest": "sha1:77W45JKLYXQGTJOUOK35B7DBUCK5AYYJ", "length": 11272, "nlines": 54, "source_domain": "mahiti.in", "title": "रामा��णात ‘राम’ ची भूमिका साकारून घरोघरी प्रसिद्ध झालेले अरुण गोविल, आता कसे जीवन जगत आहेत…पहा.. – Mahiti.in", "raw_content": "\nरामायणात ‘राम’ ची भूमिका साकारून घरोघरी प्रसिद्ध झालेले अरुण गोविल, आता कसे जीवन जगत आहेत…पहा..\nमित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती आज आम्ही तुम्हाला अरुण गोविल ज्यांनी रामायणात ‘राम’ ची भूमिका साकारून ते घरोघरी प्रसिद्ध झाले होते, पण ते सध्या कसे आयुष्य जगात आहेत हे तुम्हाला माहित आहे का माहिती नसेल तर चाल मित्रांनो आपण त्याबद्दल आणि त्यांच्या जीवनाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.\nमित्रांनो आतापर्यंत रामायणवर अनेक मालिका आणि चित्रपट बनलेले आहेत, परंतु आज देखील दूरदर्शनवर प्रसारित झालेली रामानंद सागर यांची रामायण (1987) अजूनही लोकांच्या हृदयात तशीच आहे.\nतुम्हाला आठवत आहे का जेव्हा ही मालिका सकाळी यायची तेव्हा रस्त्यावर शांतता असायची. सर्वजण टीव्हीसमोर फेविकॉल लावल्यासारखे चिकटून राहायचे. ही सीरियल लोकांना इतकी आवडली होता की त्यातील येणाऱ्या प्रत्येक कलाकारांच्या समोर हात जोडायचे. या रामायणात रामाचे पात्र खूप लोकप्रिय झाले होते. ही भूमिका अरुण गोविल नावाच्या अभिनेत्याने साकारली होती. अरुण गोविल यांची राम प्रतिमेची छाप अशी होती की ते जिथे जिथे जायचे तिथे लोक त्यांना राम मानत असत. ह्या गोष्टी 33 वर्षांपूर्वीच्या आहेत. पण, रामची भूमिका साकारणारे अरुण गोविल आज काय करत आहेत हे तुम्हाला माहिती आहे का याचे उत्तर नक्की जाणून घ्या.\nअरुण गोविल यांचा जन्म 12 जानेवारी 1958 रोजी उत्तर प्रदेशच्या मेरठ येथे झाला. अभ्यासाच्या काळातच ते नाटकांमध्ये भाग घ्यायचे. या नंतर ते business च्या संबंधित कामासाठी ते मुंबईत आले. येथे त्यांना अभिनय करण्याचा मोह झाला. अशा परिस्थितीत ते अभिनेता होण्यासाठी पुढे वाटचाल करू लागले. भले तुम्ही त्यांना राम म्हणून ओळखत असला पण रामायणा पूर्वी ही त्यांनी बऱ्याच ठिकाणी काम केले आहे. पहिला चित्रपट 1977 मध्ये ताराचंद बडजात्या यांचा “पहेली” हा त्यांचा पहिला ब्रेक. यानंतर ते ‘सावन को आने दो’, ‘सांच को आंच नहीं’, ‘इतनी सी बात’, ‘हिम्मतवाला’, ‘दिलवाला’, ‘हाथकडी’ आणि ‘लव कुश’ यांसारख्या चित्रपटांमध्येही ते दिसले आहेत. तसे, रामानंद सागर यांनी तयार केलेला त्यांचा ‘बिक्रम बेताल’ कार्यक्रमही लोकप्रिय होत��. पण असं म्हणतात की रामानंद हा रामायण करण्यापूर्वी हा कार्यक्रम करत होता.\nरामायणात राम बनून अरुणला लोकप्रियतेचा फायदा मिळाला परंतु त्यांचा एक मोठा तोटा देखील झाला. ते आपल्या रामाच्या भूमिकेतून बाहेरच पडू शकले नाही. इतर कोणत्याही चित्रपट किंवा दूरदर्शनच्या दुसर्‍या भूमिकेत त्यांना बसणे शक्य नव्हते. तसे, त्यांनी आपली राम प्रतिमा पुसून टाकण्यासाठी बरेच प्रयत्न केले. उदाहरणार्थ त्यांनी कधी ठळक देखावे दिले मग फक्त नकारात्मक भूमिका केल्या परंतु तरीही कोणताच फायदा झाला नाही. त्यांची अभिनय कारकीर्द हळू हळू संपुष्टात येऊ लागली. अगदी ते 9 ते 10 वर्षे या दरम्यान टीव्ही इंडस्ट्रीपासून दूर देखील राहिले. रामायण संपून 30 वर्षांहून अधिक वर्षे झाली आहेत पण लोक अजूनही त्यांना फक्त रामचे पात्र म्हणूनच ओळखतात.\nतर आता प्रश्न पडतो की अरुण सध्या काय करीत आहेत खरेतर जेव्हा रामायणानंतर अभिनय क्षेत्रात चांगले काम मिळणे थांबले तेव्हा त्यांनी स्वत: चे एक प्रोडक्शन हाऊस उघडले. रामायण सहकलाकार सुनील लाहिरी (लक्ष्मणची भूमिका बजावत असणारे) यांच्या सहकार्याने त्यांनी स्वत: ची टीव्ही कंपनी सुरू केली. त्यांचे प्रॉडक्शन हाऊस टीव्ही शो बनवण्याचे काम करते. त्यांनी दूरदर्शनसाठी कार्यक्रमही केले. येथे अरुण मुख्यतः निर्मितीचे काम पाहतात.\nमित्रांनो आम्ही आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्की आवडली असेल, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा.\nबॉलिवूडच्या या ‘६’ अभिनेत्रींनी सर्जरी करून खराब केले थोबाड…\nमहेश भट्टच्या फॅमिलीचे काळे सत्य आले समोर डिलीट होण्याआधी जरूर वाचा…\nया कारणांमुळे नेहाने केले तिच्यापेक्षा ७ वर्षांनी लहान रोहनप्रित सिंघशी लग्न…\nPrevious Article पत्नीला लग्नानंतर कळतो पतीचा बेडरूम प्रॉब्लेम, मग ती उचलते हे पाऊल…\nNext Article कोजागिरी पौर्णिमा का साजरी करतात… जाणून घ्याच..\nरोजच्या भाकरीच्या पिठात २ चमचे टाका, हात पायाला मुंग्या येणे, पित्त बंद, 72000 नसा मोकळ्या, सांदेदुखी, थकवा कमी…\nजीवनात वाईट वेळ आली की करा हे 4 काम, श्री स्वामी समर्थ…\nधान्यातील किडे 5 मिनिटात 100% बाहेर, पारंपारिक घरगुती उपाय, पुन्हा कधीच किडे होणार नाहीत…\nB अक्षरापासून नाव असणाऱ्या व्यक्ती कशा असतात B चा स्वभाव व्यक्तिमत्व गुणवैशिष्ट्ये\nफक्त अर्ध्या लिंबूचा असा वापर करा, घरातील कोळी, मकडी, किडे 2 मिनिटात घराबाहेर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00781.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.astrosage.com/marathi/rashi-bhavishya/weekly/", "date_download": "2021-01-28T09:55:53Z", "digest": "sha1:WNYCK27AKMSHPL3VJYQEXGEWLU5VGCWW", "length": 17752, "nlines": 243, "source_domain": "www.astrosage.com", "title": "Saptahik Rashi Bhavishya in Marathi - साप्ताहिक राशि भविष्य - आठवड्याचे भविष्य", "raw_content": "\nHome » मराठी » राशि भविष्य » साप्ताहिक\nसाप्ताहिक राशि भविष्य अर्थात पूर्ण सप्ताहाच्या भविष्याची गणना. या भविष्य कथनाला लोक तसेच Weekly Horoscope किंवा Weekly Rashi Bhavishya ही म्हणतात. तसेच भारताच्या काही भागांमध्ये “साप्ताहिक राशी भविष्य” म्हणून जाणले जाते. आपले साप्ताहिक किंवा आठवड्यातील राशि भविष्य जाणण्यासाठी खाली दिलेली राशी निवडा-\nपुढील सप्ताहाचे राशि भविष्य पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nसाप्ताहिक राशि भविष्य द्वारे एक व्यक्ती आपल्या राशीच्या मदतीने येणाऱ्या सात दिवसाची माहिती प्राप्त करू शकतो. काही लोक साप्ताहिक राशि भविष्यला साप्ताहिक फळादेश असे ही म्हणतात. यामध्ये पूर्ण हप्त्याच्या राशी चक्राच्या आधारावर कुठल्या व्यक्तीचे भविष्य म्हणजे येणाऱ्या सात दिवसात त्याच्या चांगल्या आणि वाईट दिवसाची गणना केली गेली आहे.\nसाप्ताहिक राशि भविष्यचे महत्व\nराशि भविष्याने तर तुम्ही सर्व बऱ्यापैकी परिचित आहेत. दैनिक राशि भविष्य आणि मासिक राशि भविष्याच्या समान साप्ताहिक भविष्यफळाचा एक प्रकार आहे ज्यामध्ये राशीच्या आधारावर तुमच्या पूर्ण आठवड्याची भविष्यवाणी केलेली असते. आपण सर्व जाणतो की, ग्रहांची स्थिती नियमित बदलते आणि कधी - कधी तर, एका सप्ताहाच्या मध्ये हे बऱ्याच वेळा पूर्ण तर्हेने बदलते अश्यात दैनिक राशि भविष्यच्या सोबत मनुष्य जीवनात साप्ताहिक राशि भविष्याचे ही विशेष महत्व आहे.\nसाप्ताहिक राशि भविष्यच्या द्वारे जातक हे जाणू शकते की, त्यांचा हा सप्ताह शुभ आहे किंवा नाही याच्या द्वारे आम्हाला हे माहिती होते की येणाऱ्या वेळात आमचे भाग्य कसे राहील.\nसाप्ताहिक राशि भविष्य किंवा साप्ताहिक भविष्यफळ आम्हाला पूर्ण सप्ताहात येणाऱ्या सर्व समस्या, यात्रा, संपत्ती, कुटुंब, स्वास्थ्य संबंधित समस्या, हानी, लाभ इत्यादी जश्या गोष्टींची माहिती प्रदान करतात. लोक सप्ताहाच्या सुरवाती मध्येच आपल्या सप्ताहाचे किंवा आठवड्याचे राशिभविष्य पाहून स्वतः येणाऱ्या परिस्थिती साठी म���नसिक दृष्ट्या तयारी करून घेतात.\nकशी करतात साप्ताहिक राशि भविष्याची गणना\nजसे की आपण सर्व जाणतो की एका आठवड्यात किंवा सप्ताहात सात दिवस असतात ज्याला आपण सोमवार, मंगळवार, बुधवार, बृहस्पतिवार/ गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या नावाने जाणतो. दिवसाला मिळून आठवडा बनतो, आठवड्याला मिळून महिने बनतात आणि महिन्याला मिळून वर्ष बनते. जर पहिले गेले तर, मनुष्यासाठी सप्ताह सर्वात लहान आणि महत्वपूर्ण गोष्ट असते आणि प्रत्येक व्यक्तीला उत्सुकता असते की, आपला येणारा दिवस कसा असेल आणि आपली येणारी वेळ कशी जाईल. जर त्यांना भविष्य आणि वर्तमानाच्या बाबतीत माहिती झाली तर, ते आधीपासून सतर्क होऊन जातील की या सात दिवसात त्यांना काय करायचे आहे आणि काय करायचे नाही. तर मग चला जाणून घेऊ साप्ताहिक राशि भविष्याच्या गणनेने जोडलेल्या काही महत्वपूर्ण गोष्टी.\nसाप्ताहिक राशि भविष्याच्या गणनेसाठी गरजेचे असते विभिन्न राशीतील ग्रह, नक्षत्र, सुर्य, चंद्र इत्यादी चे योग्य अध्ययन. या सर्वांचे अध्ययन तोच मनुष्य करू शकतो ज्याला खगोलीय पीडा आणि ज्योतिष शास्त्राचे योग्य ज्ञान आहे. ज्योतिष शास्त्राच्या अनुसार एकूण 12 राशी असतात. ज्याला आपण मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन च्या नावाने जाणले जाते. या सर्व राशींची आपली ताकद, कमजोरी, गुण, अवगुण आणि इच्छा असते. ज्योतिष शास्त्राच्या अनुसार कुठल्याही व्यक्तीच्या जन्माच्या वेळी ग्रहांच्या स्थितीचे अध्ययन करून त्याच्या भविष्याच्या बाबतीत अनुमान लावला जाऊ शकतो. प्राथमिकता, कमतरता, गरज जश्या राशींच्या उत्तम विशेषता आम्हाला उत्तमरित्या लोकांना जाणण्यात मदत करते.\nअ‍ॅस्ट्रोसेज वर काय विशेष आहे\nजर तुम्हाला जाणून घ्यायचे आहे आपले साप्ताहिक राशि भविष्य किंवा आपल्या कुंडलीच्या बाबतीत तर, अ‍ॅस्ट्रोसेज आपली पूर्ण मदत करेल. अ‍ॅस्ट्रोसेज आपल्या जन्माच्या वेळी चंद्र आणि ग्रहांच्या स्थितीला लक्षात घेऊन आपल्या राशीची मदत करण्यात निशुल्क साप्ताहिक राशि भविष्याची माहिती प्रदान करते. इथे दिलेले साप्ताहिक राशि भविष्य पूर्ण सप्ताहात आपल्या राशीमध्ये सुर्य, चंद्र, सर्व ग्रहांची स्थिती, संक्रमण इत्यादीला लक्षात घेऊन तयार केले गेले आहे. इथे फक्त जातकांचे या सप्ताहातील भविष्य दिले नाही तर, या सोबत शुभ अंक, रंग, शुभ रत्न, रुद्राक्ष इत्यादींची माहिती दिली गेली आहे. आम्हाला अपेक्षा आहे की, आपणा सर्वांना याचा पूर्ण लाभ प्राप्त होईल.\nमाझा आजचा दिवस 2021\nसाप्ताहिक प्रेम राशि भविष्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00781.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekachdheya.page/2020/09/250-5KQH-W.html", "date_download": "2021-01-28T09:03:01Z", "digest": "sha1:7SR3VDAE5VN53F7KZIUAJOIW65ZRL6JT", "length": 14241, "nlines": 38, "source_domain": "www.ekachdheya.page", "title": "ईईएसएल टाटा मोटर्स लिमिटेड आणि ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडकडून 250 इलेक्ट्रिक वाहने खरेदी करणार", "raw_content": "\nईईएसएल टाटा मोटर्स लिमिटेड आणि ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडकडून 250 इलेक्ट्रिक वाहने खरेदी करणार\nटाटा मोटर्स लिमिटेड 150 नेक्सन एक्सझेड + इलेक्ट्रिक कॉम्पॅक्ट एसयूव्ही आणि ह्युंदाई मोटर इंडिया लि.कोना इलेक्ट्रिक प्रीमियम एसयूव्हीच्या 100 युनिट्सचा पुरवठा करणार\nइलेक्ट्रिक वाहने केंद्र आणि राज्य सरकारच्या पेट्रोल आणि डिझेल वाहनांच्या विद्यमान ताफ्यांची जागा घेतील\nनवी दिल्ली : केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणात असलेली एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (ईईएसएल) ही एक उत्तम ऊर्जा सेवा कंपनी (ईएससीओ) टाटा मोटर्स आणि ह्युंदाई मोटर इंडियाकडून 250 इलेक्ट्रिक वाहने खरेदी करेल. आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मक बोली प्रक्रियेद्वारे कंपन्यांची निवड करण्यात आली, ज्याचा उद्देश सहभाग वाढवणे हा होता. टाटा मोटर्स लिमिटेड आणि ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडने निविदा जिंकली आणि आता सरकारी वापरासाठी अनुक्रमे 150 नेक्सन इलेक्ट्रिक कॉम्पॅक्ट एसयूव्ही आणि 100 कोना इलेक्ट्रिक प्रीमियम एसयूव्ही पुरवतील. टाटा मोटर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक गुएंटर बुशेक, टाटा मोटर्स प्रवासी वाहन उद्योग युनिटचे अध्यक्ष शैलेश चंद्र, आणि ह्युंदाई मोटर इंडिया लि चे विक्री, विपणन आणि सेवा संचालक तरुण गर्ग यांच्या उपस्थितीत खरेदीसाठी लेटर ऑफ अवॉर्ड या दोन कंपन्यांना देण्यात आले.\nएशियन डेव्हलपमेंट बँकेने (एडीबी) नुकत्याच दिलेल्या अनुदानातून या खरेदीसाठी 5 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स वापरले जाणार आहेत. वाढता खर्च आणि डिमांड साइड एनर्जी एफिशियन्सी सेक्टर प्रोजेक्ट्स यासारख्या उच्च प्राधान्य असलेल्या क्षेत्रांना वित्तपुरवठा करण्यासाठी ईईएसएलला एडीबीकडून अर्थसहाय्य मिळाले होते.\nईईएसएलचे कार्यकारी उपाध्यक्ष सौरभ कुमार म्हणाले, “आमच्या ई-मोबिलिटी कार्यक्रमाद्वारे इलेक्ट्रिक वाहनांकडे वळल्यामुळे तेल आयातीवरील अवलंबत्व कमी होईल आणि भारतातील वीज क्षमता वाढीला चालना मिळेल. यामुळे देशाच्या ऊर्जा सुरक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल आणि परिवहन क्षेत्रामधून जीएचजी उत्सर्जन कमी होईल. शिवाय, आम्ही ईव्ही चार्जिंग स्टेशनची जलद स्थापना करण्यावरही काम करत आहोत, ज्यामुळे इलेक्ट्रिक वाहन विक्रीला चालना मिळेल. ”\nह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडचे व्यस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सीओन सीओब किम म्हणाले की, “मानवतेसाठी प्रगती” या दृष्टीकोनाला अनुसरून आम्ही पर्यावरणाला अनुकूल आणि मानवकेंद्री तंत्रज्ञान विकसित करत आहोत जे आमच्या ग्राहकांना सर्वोत्कृष्ट अनुभव देतात. एक काळजीवाहू आणि जबाबदार ब्रॅण्ड म्हणून, स्वच्छ ऊर्जेच्या सरकारच्या उद्दीष्टाला अनुसरून इलेक्ट्रिक मोबिलिटीसाठी शाश्वत परिसंस्था तयार करण्यासाठी सर्व हितधारकांसह सहकार्य करणे हे आमचे सौभाग्य आहे, स्वच्छ आणि हरित वातावरणाच्या दिशेने योगदान देणार्‍या भारतीय बाजारासाठी ह्युंदाई जागतिक स्तरावरील पर्यावरणपूरक उत्पादने आणि तंत्रज्ञान यापुढेही आणत राहील . \"\nटाटा मोटर्सच्या प्रवासी वाहन उद्योग युनिटचे अध्यक्ष शैलेश चंद्र म्हणाले, “इलेक्ट्रिक मोबिलिटीला देशात चालना मिळत आहे आणि अशा प्रकारची भागीदारी आवश्यक गती वाढविण्यासाठी निर्णायक आहेत. आम्ही ईईएसएलबरोबर भागीदारी करत आहोत आणि भविष्यात मोबिलिटी सोल्यूशनमध्ये एक सुरळीत आणि शाश्वत संक्रमण सक्षम करून, सरकारी वापरासाठी त्यांना अधिक ईव्ही प्रदान केल्याबद्दल आम्हाला आनंद झाला आहे. वेगाने वाढणार्‍या ईव्ही सेगमेंटचे आघाडीचे उत्पादक म्हणून टाटा मोटर्स संपूर्ण भारतात त्यांची सहज उपलब्धता आणि वापर लोकप्रिय करण्यासाठी वचनबद्ध आहेत. ”\nआर्थिक विकास आणि पर्यावरणीय शाश्वततेचे संतुलन साधताना, विध्वंसक तंत्रज्ञानाच्या उपायांचा वेगवान अवलंब करण्याच्या उद्देशाने ईईएसएल प्रेरित आहे. या विशिष्ट पुढाकाराने, ईईएसएल वाढती मागणी आणि घाऊक खरेदीच्या आपल्या विशिष्ट मॉडेलद्वारे इलेक्ट्रिक वाहनांसाठी बाजारपेठ तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. ईईएसएल प्रार���भिक मागणी वाढवण्यासाठी सरकारी विभागांमधील विद्यमान वाहने बदलण्याची अपार क्षमता वापरण्याचा प्रयत्न करत आहे.\nईईएसएल प्रत्येकी 14.86 लाख रुपये दराने टाटा नेक्सनची खरेदी करेल, रुपयांच्या तुलनेत 14.99 लाख किंमतीच्या एक्स शोरूमपेक्षा 13,000 इतकी स्वस्त आहे , तर उच्च श्रेणी देणारी ह्युंदाई कोना 11% टक्के कमी किंमतीसह 21.36 लाख रुपये दराने तीन वर्षांच्या प्रमाणित हमीसह खरेदी केली जाईल. ही इलेक्ट्रिक वाहने केंद्र व राज्य सरकारच्या पेट्रोल आणि डिझेल वाहनांच्या विद्यमान ताफ्यांची जागा घेतील. ईईएसएलला यापूर्वी अपारंपारिक ऊर्जा आणि ग्रामीण तंत्रज्ञान (एएनईआरटी) संस्था, केरळ कडून सुरुवातीच्या टप्प्यात पुरवठा करण्यासाठी 300 लाँग रेंज ईव्हीसाठी ऑर्डर मिळाली आहे.\nस्थानिक उत्पादन सुविधांना आधार देताना, ईव्ही उद्योगाच्या दीर्घकालीन विकासासाठी तांत्रिक कौशल्य मिळवणे आणि भारतीय ईव्ही उत्पादकांना जागतिक पातळीवरील प्रमुख कंपनी म्हणून उदयास येण्यास सक्षम बनवताना ईईएसएलने आपल्या अभिनव व्यवसाय मॉडेलच्या माध्यमातून क्षमता वाढवण्याची आणि खर्च कमी करण्याची योजना आखली आहे.\nवृक्ष लागवड आवड म्हणून नव्हे तर गरज म्हणून हवी; राज्यात सुरू करणार मोठी मोहीम – मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच\nJanuary 22, 2021 • महेश आनंदा लोंढे\nयुवकांनी धैर्य आणि निष्ठेनं देशकार्यात योगदान द्यावं पंतप्रधान यांचं आवाहन\nJanuary 22, 2021 • महेश आनंदा लोंढे\nदेशभरातील १० लाखांहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण\nJanuary 22, 2021 • महेश आनंदा लोंढे\nदेशभरातील विद्यार्थ्यांना लागलीय शाळेत जाण्याची ओढ\nJanuary 20, 2021 • महेश आनंदा लोंढे\nयूनियन बँकेने आंध्र बँकेच्या सर्व शाखांचे आयटी इंटिग्रेशन केले पूर्ण\nJanuary 27, 2021 • महेश आनंदा लोंढे\nभारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00781.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/santosh-dastane-article-about-bank-317142", "date_download": "2021-01-28T09:55:50Z", "digest": "sha1:BDTVNOFZQVVMH43P6EF2R4MO3J7WCDKL", "length": 18949, "nlines": 258, "source_domain": "www.esakal.com", "title": "बॅड बॅंक, गुड कॉज - santosh dastane article about bank | Marathi News - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nबॅड बॅंक, गुड कॉज\nसध्या देशात 29मालमत्ता पुनर्रचना कंपन्या काम करीत आहेत.पण थकित कर्जांची प्रकरणे लवकर मार्गी लावून बॅंक व्यवहारांची गुणवत्ता सुधारण्याचे काम समाधानकारक रीतीने होताना दिसत नाही.\nबॅंकांच्या प्रकारात आता एका नव्या बॅंकेची भर पडत आहे. ती म्हणजे बॅड बॅंक. एखाद्या बॅंकेची अकार्यकारी मत्ता किंवा रोकड असुलभ मत्ता [म्हणजे थकित कर्जे अशा बॅंकेला विकली जातात किंवा त्या बॅंकेकडे वर्ग केली जातात. बॅड बॅंक या संकल्पनेचे विवेचन.\n\"बॅड बॅंक\" नेमके काय करते\nअनेक कारणांनी बॅंकांची थकित कर्जे साचत जातात. कारणे काहीही असोत; पण कितीही प्रयत्न केले तरी त्यांची वसुली अवघड होत जाते. अशा व्यवहारांमुळे बॅंकेला ताळेबंदात मोठ्या तरतुदी कराव्या लागतात, निधी अडकून पडतो, नफ्यावर परिणाम होतो, नव्या कर्ज पुरवठ्याला लगाम बसतो. त्यासाठी हे नसते ओझे दूर करणे गरजेचे बनते. \"बॅड बॅंक\" अशा कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करते, त्यांची वसुली मार्गी लावते, त्यासाठी कोर्ट कचेऱ्या करते, जरूर पडल्यास कर्जदारांच्याच्या मालमत्तेची विल्हेवाट लावते इ. कामे ही बॅंक करते. थकित कर्ज प्रकरणे बॅड बॅंकेकडे सोपवून ताळेबंद स्वच्छ केल्याने बॅंका नवीन कर्ज पुरवठा करण्यास सक्षम होतात. व्यवसाय क्षेत्रास वित्त पुरवठा करण्याचा उच्च दर राखणे ही आर्थिक अभिवृद्धीची पहिली पायरी मानली जाते. कर्ज थकवलेल्या कंपन्यांच्या मालमत्तेचे वास्तव मूल्यमापन करण्यासाठी जरूर ती तज्ज्ञ यंत्रणा बॅड बॅंकेकडे असल्याने कमीत कमी नुकसानीत अशा प्रकरणांचा निपटारा करता येतो.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nदेशाला कशामुळे याची गरज\nथकित कर्ज प्रकरणे हाताळण्यासाठी सरकार वेगवेगळ्या उपाययोजना आखते. नादारी आणि दिवाळखोरी नियमावलीचा आधार घेणे, कंपनी कायदा न्यायाधीकरणाकडे प्रकरण नेणे, कर्ज निर्लेखित करणे इ. काही बाबतीत मोठा निधी देऊन कंपनीला \"बेल आऊट' केले जाते. त्या यादीत आता \"बॅड बॅंक'चा समावेश होत आहे. देशाला याची गरज आहे. एक जानेवारी 2020रोजी देशातल्या बॅंकांकडे एकूण सुमारे रु.10 लाख कोटीची अकार्यकारी मालमत्ता साचली होती. कोरोना काळातील आर्थिक व्यवहार पाहता यात सुमारे रु. सहा लाख कोटीची भर पडेल, असा अंदाज आहे. ( एकूण कर्ज वितरणाच्या सुमारे 14 टक्के ) कर्जफेडीस दिलेल्या मुदती आणि मुबलक सवलती यामुळे असे घडत जाणार. याच कारणाने बॅड बॅंकेच्या मागणीस जोर येत आहे. भारतीय स्टेट बॅंक आणि \"इंडियन बॅंक असोसिएशन\"ने सरकारला तशी विनंती केली आहे. 2008मध्ये \"सुनील मेहता समिती\" नेमण्यात आली होती. समितीने बॅंकांच्या अकार्यकारी मालमत्तेसंबंधी करून शिफारशी केल्या. त्या मान्य असल्याचे सरकारने जुलै 2008मध्ये जाहीर केले. त्यातील दोन ठळक शिफारशी म्हणजे : थकित कर्ज प्रकरणांचा कालबद्ध निपटारा करणे आणि राष्ट्रीय मालमत्ता व्यवस्थापन [किंवा पुनर्रचना] कंपनीची स्थापना करणे. हीच वेगळ्या रूपाने \"बॅड बॅंक' म्हणून अस्तित्वात येऊ शकते.\nबॅंक व्यवहारांची गुणवत्ता सुधारणे\nसध्या देशात 29 मालमत्ता पुनर्रचना कंपन्या काम करीत आहेत. पण थकित कर्जांची प्रकरणे लवकर मार्गी लावून बॅंक व्यवहारांची गुणवत्ता सुधारण्याचे काम समाधानकारक रीतीने होताना दिसत नाही. त्यातील मोठी अडचण म्हणजे मालमत्तेचे मूल्यांकन वास्तव रीतीने होत नाही, ही तक्रार. याने बॅंका व कर्जदार दोघांची हानी होते. शिवाय प्रकरणास विलंब लागतो. मात्र \"बॅड बॅंके\"तील तज्ञांचा सल्ला आणि व्यावसायिक दृष्टिकोन व कार्यपद्धती यामुळे या सर्व कामात शिस्त येईल,अशी अपेक्षा आहे. चांगल्या गुणवत्तेचे कर्जव्यवहार जर होत गेले तर ते बॅंका आणि उद्योग क्षेत्र यांना उपकारक ठरतील. बॅंक व्यवस्थापनाकडून याचा एक वेगळा फायदा सांगितला जातो. प्रत्येकी हजारो कोटी रुपये गुंतलेल्या अनेक प्रकरणांशी औद्योगिक तसेच राजकीय क्षेत्रातील मोठी नावे अनेक वेळेस जोडली जातात. ती नाजुक प्रकरणे हाताळताना केंद्रीय अन्वेषण कार्यालय, केंद्रीय दक्षता आयोग, नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांच्या कारवाईस तोंड द्यावे लागते. ही\nप्रकरणे बॅड बॅंकेकडे सोपविल्याने हा सर्व त्रास वाचेल.\nअर्थात यातील धोकेही ओळखले पाहिजेत. बॅड बॅंक हा सर्व थकबाकी प्रकरणात अंतिम रामबाण उपाय नव्हे. जर त्या कंपनीची कामगिरी निराशाजनक असेल तर बॅड बॅंकेचा तेथे नाईलाज असेल. तेव्हा \"बॅड बॅंके'च्या यशाला अर्थव्यवस्थेतील सर्वसाधारण स्थिती तितकीच कारणीभूत असते. जर अशी बॅंक स्थापन करायची म्हटले तर सरकार आणि सरकारी बॅंका यात प्रारंभी निधी गुंतवणार. म्हणजे कोट्यवधी रूपयांचा जनतेचा पैसा य��त फारसे उत्पन्न न मिळविता नव्याने दीर्घकाळ अडकून राहणार. कोरोनामुळे गुंतवणूकयोग्य निधीवर कमालीचा ताण पडलेला असताना अशा बुडित कर्ज बाबींसाठी खर्च करणे उचित नव्हे, असे काही टीकाकार दाखवून देतात. मथितार्थ असा की \"बॅड बॅंके\"मुळे मूळ समस्या सुटणार नाही; पण ती दुसरीकडे स्थलांतरित केली जाईल इतकेच. बॅंकांनी विचार करून व सावधपणे कर्ज द्यावे आणि कठोरपणे वसूल करावे, अशा गोष्टीला पर्याय नाही.\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nअनेक देशांनी मात्र \"बॅड बॅंक\" या संस्थेचा यशस्वी वापर केलेला आढळतो. अमेरिकेमध्ये 1988 साली जगातील पहिली \"बॅड बॅंक\" स्थापन झाली. स्वीडिश बॅंकिंग अरिष्ट [1992] तसेच 2008 सालची मंदी आणि आर्थिक पडझड या काळात अनेक देशांमध्ये हे पाऊल उचलले गेले. ब्रिटन, स्पेन, मलेशिया, फ्रान्स, फिनलंड, जर्मनी, जपान, ऑस्ट्रिया, बेल्जियम या देशांत बॅड बॅंकांनी उल्लेखनीय काम केले. कर्जवसुली व बॅंकिंग यंत्रणेला स्थैर्य देणे यासाठी त्यांनी उत्तम काम केले. भारतात मात्र केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंक अजूनही \"बॅड बॅंक\" या संकल्पनेस अनुकूल नाहीत असे दिसते.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00781.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/jalgaon/crime-marathi-news-jalgaon-lives-lost-alcoholic-vegetable-seller-393550", "date_download": "2021-01-28T07:55:43Z", "digest": "sha1:QPDS3YTUSLO5SRMOFZSNV56E7ICM4HD7", "length": 16774, "nlines": 278, "source_domain": "www.esakal.com", "title": "दारूची नशा झिंगली; आणि स्वतःच्या पोटातच खुपसला चाकू - crime marathi news jalgaon lives lost alcoholic vegetable seller | Jalgaon City and Rural Marathi News - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nदारूची नशा झिंगली; आणि स्वतःच्या पोटातच खुपसला चाकू\nदोघे काका-पुतण्याची बऱ्यापैकी मैत्री असल्याने दोघे भाजीपाला विक्रीसह दारूही सोबतच पित होते. घटनेच्या दिवशी दोघांनी दिवसभर भाजीपाला विक्री केली.\nजळगाव ः येथील खेडी (ता. जळगाव) येथील ५५ वर्षीय भाज�� विक्रेत्याला पोटात चाकू खुपसलेल्या अवस्थेत जिल्‍हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना अर्ध्या तासातच त्याचा मृत्यू झाला. खुनाच्या शक्यतेने पोलिसांनी तपासाला गती देत, चौकशीला सुरवात केली. मात्र, वैद्यकीय अहवालावरून त्याने स्वतःच चाकू मारून घेतल्याचे स्पष्ट झाले.\nखेडी येथे लक्ष्मण पाटील हा भाजी विक्रेता घरात एकटाच वास्तव्यास होता. त्याचा पुतण्या ज्ञानेश्‍वर पाटील आणि लक्ष्मण असे दोघेही सुरत (रा. गुजरात) येथे कामाला होतो. लॉकडाउनमुळे काका पुतण्याला जळगावी परतावे लागले. खेडी येथील घरात लक्ष्मण पाटील राहत होता. तर ज्ञानेश्‍वर त्याच्या पत्नीसह शेजारीच राहत होता.\nकाका पुतण्याने पिली दारू\nदोघे काका-पुतण्याची बऱ्यापैकी मैत्री असल्याने दोघे भाजीपाला विक्रीसह दारूही सोबतच पित होते. घटनेच्या दिवशी दोघांनी दिवसभर भाजीपाला विक्री करून सायंकाळी दारू प्राशन करत घर गाठले.\nआणि दारू नशेत खुपसला चाकू\nकाका लक्ष्मण त्याच्या घरात व पुतण्या त्याच्या घरात असताना लक्ष्मणने दारूच्या नशेत स्वतःच्या पोटात चाकू खुपसून घेतला. दुसऱ्यांदा खुपसणार इतक्यात पुतण्या ज्ञानेश्‍वरने हात धरला. अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसावधान: वाहनांवर टेप रेकॉर्डचा आवाज वाढल्यास कारवाई\nइस्लामपूर (सांगली) : आपल्या चुकीमुळे आपले किंवा दुसऱ्याचे कुटुंब उध्वस्त होणार नाही, याची काळजी घ्या. दारू पिऊन वाहन चालवू नका. वाहनांवर टेप...\nचक्क प्रजासत्ताकदिनी देशी दारूची तस्करी; तिवसा पोलिसांनी आवळल्या मुसक्या\nतिवसा (जि. अमरावती) : प्रजासत्ताकदिनी तिवसा शहरात अवैधपणे दारूची वाहतूक मारुती सुझुकी झेन वाहणाद्वारे करण्यात येत होती. शापामोहन सभागृहाजवळ दारूच्या...\nऐकावं ते नवलच : गावकऱ्यांनी गंगाजल आणून धुतले नव्या कारभाऱ्यांचे पाय, कारण काय\nसंगमनेर ः भारतीय संसदेत प्रवेश करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी नतमस्तक झाले होते. या त्यांच्या कृतीबाबत काहींनी टीकास्त्र सोडले तर काहींनी...\nMumbai Police: शहरातलं क्राईम रोखण्यासाठी मुंबई पोलिसांचे ऑपरेशन ऑलआऊट\nमुंबई: गंभीर गुन्ह्यांना रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी महिन्याभरात दुसऱ्यांदा ऑपरेशन ऑल आऊट राबवले आहे. त्यात मुंबई पोलिसांचे सर्व वरिष्ठ अधिकारी...\n शासकीय मुलींच्या वसतिगृहातून बनावट विदेशी दारूची विक्री; दहा अटकेत\nचिखलदरा (जि. अमरावती) : तालुक्‍यात सेमाडोहमध्ये बनावट विदेशी दारू तयार करून बाजारपेठेत पुरवठा करून सर्रास विक्री सुरू होती. स्थानिक गुन्हेशाखेच्या...\nमेहुण्याने पत्नीचे लग्न दुसऱ्यासोबत लावून दिल्याने पतीची आत्महत्या\nपाचोड (औरंगाबाद): माहेरी गेलेल्या पत्नीचा विवाह मेहुण्याने त्याच्या मेहुण्यासोबत लावून दिल्याने पत्नीस आणावयास गेलेल्या पहिल्या पतीने...\nभाष्य : ‘ती’च्या सत्तेची बिकट वाट\nग्रामपंचायतींमध्ये सदस्य म्हणून निम्म्याहून अधिक महिला निवडून आल्या आहेत. सत्तेतील त्यांच्या सहभागामुळे काय बदल घडतात, त्यांच्या सत्तेच्या वाटेत...\nदोघांनीही बघितले सुखी संसाराचे स्वप्न, पण एक व्यसन लागलंय अन् सर्वच संपलं\nनागपूर : दोन वर्षांच्या प्रेमसंबंधानंतर प्रियकराला असलेल्या दारूच्या व्यसनामुळे प्रेयसीने लग्नास नकार केला. त्यामुळे तो नैराश्‍यात गेला. तणावात...\nमुकुंदवाडीत फोडले देशी दारूचे दुकान, काही तासांत पोलिसांनी चार संशयितांना पकडले\nऔरंगाबाद : देशीदारूचे दुकान फोडून दारूच्या बॉक्ससह सीसीटीव्ही डीव्हीआर लंपास केल्याचा प्रकार गुरुवारी (ता. २१) सकाळी समोर आला. पुंडलिकनगर पोलिसांनी...\nग्रामीण पोलिसांनी जप्त केला 35 लाख 26 हजार 160 रूपयांचा मुद्देमाल\nसोलापूरः मंगळवेढा येथील संजय आवताडे यांच्या दागिने चोरी प्रकरणात सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास करून 35 लाख 26 हजार...\nअनैतिक संबंधासाठी भावालाच मारले; झोपेत मृत्‍यू झाल्‍याची स्‍वतःच दिली खबर\nसोनगिर (धुळे) : सायने मल्हारपाडा (ता. धुळे) येथील एका युवकाचे झोपेत निधन झाल्याची घटना दर्शविण्यात आली होती. याबाबत पोलिसांना खबर देणारा...\nतुरुंग अधीक्षकांनी झडती घेताच थरथरू लागला कर्मचारी, नंतर समोर आली धक्कादायक माहिती\nनागपूर : मध्यवर्ती कारागृहात गेल्या अनेक महिन्यांपासून सावळा गोंधळ सुरू आहे. कैद्यांना अंमली पदार्थ, ड्रग्स, अफिम, गांजा आणि दारूसुद्धा पोहोचविल्या...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्���ा बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00781.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/anti-corruption-buerau-catch-headmaster-taking-bribe-jalna-news-384968", "date_download": "2021-01-28T08:04:19Z", "digest": "sha1:MVVGGCWQFDAUOE4LRKBSU4I2NYPZIY44", "length": 18029, "nlines": 276, "source_domain": "www.esakal.com", "title": "जालना जिल्ह्यात मुख्याध्यापकास लाच घेताना पकडले, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई - Anti Corruption Buerau Catch Headmaster For Taking Bribe Jalna News | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nजालना जिल्ह्यात मुख्याध्यापकास लाच घेताना पकडले, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई\nजीपीएफ फंडातील जमा रक्कम अग्रिम नापरताव्याच्या प्रस्तावावर सही करण्यासाठी बदनापूर तालुक्यातील दाभाडी येथील शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकाला एक हजार ८० रुपयांची लाच घेताना रविवारी (ता.१३) पकडले आहे.\nजालना/बदनापूर : जीपीएफ फंडातील जमा रक्कम अग्रिम नापरताव्याच्या प्रस्तावावर सही करण्यासाठी बदनापूर तालुक्यातील दाभाडी येथील शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकाला एक हजार ८० रुपयांची लाच घेताना रविवारी (ता.१३) पकडले आहे. बबन दाजीबा झोटे असे या मुख्याध्यापकाचे नाव आहे. बदनापूर तालुक्यातील दाभाडी येथील शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील तक्रारदार सहशिक्षक यांना घराच्या दुरुस्तीचे काम करायचे होते. त्यामुळे त्यांनी आपल्या जीपीएफ फंडातील जमा रक्कम अग्रिम नापरतावा मिळण्यासाठी अर्ज केला. या प्रस्ताव मंजुरीसाठी मुख्याध्यापकांची सही आवश्‍यक होती.\nमित्राच्या वाढदिवसाला तलवार घेऊन नाचले, अन बाराच्या भावात गेले\nमात्र, शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक बबन दाजीबा झोटे यांनी तक्रारदार सहशिक्षकाकडे एक हजार ८० रुपयांच्या लाचेची मागणी केली. या प्रकरणी तक्रारदार सहशिक्षकाने जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर बदनापूर तालुक्यातील दाभाडी येथील शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या कार्यालयात रविवारी (ता.१३) पंचासमक्ष एक हजार ८० रुपयांची लाच स्वीकारताना पकडले. या प्रकरणी गुन्हा दाखल होण्या���ी प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संग्राम ताटे, कर्मचारी कृष्णा देठे, शिवाजी जमधडे, गणेश बुजाडे, सचिन राऊत, आरेफ शेख यांनी केली.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपाच कारखान्यांनी कर्मचाऱ्यांना 'पीएफ' दिलाच नाही सव्वाचार कोटींची वसुली; 'आदिनाथ'ची 25 हजार क्‍विंटल साखर जप्त\nसोलापूर : कामगारांच्या वेतनातून भविष्य निर्वाह निधीची रक्‍कम कपात करुनही कामगारांना ती रक्‍कम मिळत नसल्याच्या तक्रारी भविष्य निर्वाह निधी...\nExclusive : अखेर 'त्या' बँकेवर २८ जानेवारीला होणार जप्तीची कारवाई, तहसीलदारांनी काढले आदेश\nनागपूर : १३ कोटी ८९ लाख रुपये थकविल्याप्रकरणी महाल, शुक्रवारी तलावजवळील महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या (मर्यादित) जप्तीची कारवाई आता २८ जानेवारीला...\n...अन् राज्य सहकारी बँकेची जप्तीची कारवाई अचानक टळली\nनागपूर : १३ कोटी ८९ लाख रुपये थकविल्याप्रकरणी महाल, शुक्रवारी तलावाजवळील महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची (मर्यादित) जप्त करण्याचे आदेश तहसीलदार यांनी...\nराज्य सहकारी बँकेची मालमत्ता होणार जप्त, १३.८९ कोटींची थकविली मालमत्ता\nनागपूर : भंडारा येथील वैनगंगा सहकारी साखर कारखान्याने कर्जाची परतफेड थकविल्याने कर्जदारांची मालमत्ता जप्त करणाऱ्या बँकेची मालमत्ता जप्त होणार आहे. १३...\nमाध्यमिक कर्मचाऱ्यांचे वेतन थेट वैयक्तिक खात्यावर; पंधरा हजार कर्मचाऱ्यांना लाभ\nदाभाडी (जि.नाशिक) : नाशिक जिल्ह्यातील खासगी अनुदानित माध्यमिक, उच्च माध्यमिक, सराव पाठशाळा, अध्यापक विद्यालय व सैनिकी शाळांतील सर्व...\nमाध्यमिक कर्मचाऱ्यांचे वेतन आता थेट वैयक्तिक खात्यावर; वेतन पथकाचा राज्यात पहिलाच प्रयोग\nदाभाडी (जि. नाशिक) : नाशिक जिल्ह्यातील खासगी अनुदानित माध्यमिक, उच्च माध्यमिक, सराव पाठशाळा, अध्यापक विद्यालय व सैनिकी शाळांतील सर्व...\n ऐन संक्रांतीत घरात साचणार कचरा, पाच झोनमध्ये वाढणार डोकेदुखी\nनागपूर : शहरातील पाच झोनमधील कचऱ्याची उचल करणारे एजी एन्व्हायरो कंपनीचे कर्मचारी संपावर जाणार आहे. कंपनीकडून ईएसआयच्या पैशाचा भरणा केला नसल्याने...\nजीव झाला स्वस्त : कंत्राटी वीज कामगारांचा दहा वर्षांत 18 जणांचा बळी\nसांगली : कौटुंबिक जबाबदारी आणि ���ोकरीत कायम होईल या आशेने जीवावर उदार होऊन धोकादायक काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांची ससेहोलपट 15 वर्षांपासून कायमच आहे...\nमुख्यमंत्र्यांपेक्षा मंत्री धनवान; नितिश कुमारांनी जाहीर केली संपत्ती\nपाटणा - बिहारमध्ये मावळत्या वर्षातील शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह सर्व मंत्र्यांनी २०२० मध्ये कमावलेली संपत्ती जाहीर केली. विशेष...\nपगार नसल्याने कर्मचाऱ्यांचे CSMTला आंदोलन; एकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nमुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात कंत्राटी पद्धतीवर रेल्वे उद्घोषकांना करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांचे मागील चार महिन्यांपासून...\nअल्पबचत योजनांबाबत केंद्राचा महत्त्वाचा निर्णय; सर्वसामान्य गुंतवणूकदारांना दिलासा\nनवी दिल्ली - केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीसाठी (जानेवारी ते मार्च २०२१) 'पीपीएफ', 'एनएससी'सह विविध अल्पबचत योजनांचे व्याजदर कायम...\n2021 देणार गूड न्यूज वर्षअखेरपर्यंत अर्थव्यवस्था 'प्री-कोविड'सारखी होईल\nनवी दिल्ली - कोरोनाने जगाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. जिवितहानीसह मोठ्या प्रमाणावर वित्तहानीही प्रचंड झाली. जगातील अनेक देशांच्या...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00781.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://mahiti.in/2019/08/09/jail-one-prisoner/", "date_download": "2021-01-28T09:01:42Z", "digest": "sha1:77FKURM6JXPAUEPVKD5GHV5DUBIBXOU3", "length": 7767, "nlines": 50, "source_domain": "mahiti.in", "title": "४७५ वर्षांपूर्वीच्या या जेलमध्ये राहतो फक्त एक कैदी…तुम्ही देखील हैराण व्हाल.. – Mahiti.in", "raw_content": "\n४७५ वर्षांपूर्वीच्या या जेलमध्ये राहतो फक्त एक कैदी…तुम्ही देखील हैराण व्हाल..\nआजपर्यंत तुम्ही बर्‍याच तुरूंगांविषयी ऐकले असावे, परंतु आज आम्ही ज्या जेलबद्दल सागणार आहोत, तेथे फक्त एकच कैदी राहत आहे. होय … ऐकून जरी तुम्हाला आश्चर्य वाटले असले तरी ते खरं आहे. हे जेल गुजरात जवळील दानम दीव येथे आहे. समुद्राच्या मध्यभागी बांधलेल्या या कारागृहात एकच कैद��� आहे. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की सरकारने या एकाच कैद्याला ह्या तुरुंगात का ठेवले आहे एवढेच नव्हे तर सरकार या कैद्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करते.\nतुम्हाला सांगू इच्छितो की ह्या बेटाला एक केंद्र शासित बेट मानले जाते. यापूर्वी या बेटावर पोर्तुगालचे राज्य होते आणि हे जेल देखील त्यांच्या काळातील आहे. 2013 मध्ये एएसआयने जेलला पर्यटनाची चालना देण्यासाठी सुरु केले. त्यावेळी कारागृहात दोन महिला कैद्यांसह एकूण सात कैदी होते. यातील चार कैद्यांना दीवपासून 100 किमी अंतरावर असलेल्या अमरेली कारागृहात नेण्यात आले. दोन कैद्यांनी आपली शिक्षा पूर्ण केली. तेव्हापासून येथे फक्त दीपक कांजी हा एकमेव कैदी शिल्लक आहे. पत्नीवर विषबाधा केल्याबद्दल त्याच्यावर दीव सत्र न्यायालयात खटला चालू आहे. दीपक साधारण तीस वर्षांचा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेल मध्ये ह्या कैद्याशिवाय कोणीही राहत नाही.\nसरकारने ह्या कैद्याला जेल मध्ये खूप सुविधा दिल्या आहेत जसेकी दूरदर्शन पाहणे आणि वर्तमानपत्र वाचणे यासारख्या अनेक सुविधा दिल्या आहेत. यासह तुरुंगात कैद्याला गुजराती वृत्तपत्र वाचण्याची सोय देखील आहे. दीपकच्या पिण्याची आणि खाण्याची व्यवस्था तिथेच केली गेली आहे. दीपकला रेस्टॉरंटमधून जेवण मागवले जाते. एवढेच नाही तर या कैद्याला पहाटे दोन तास बाहेर फिरायला नेले जाते. तुम्हाला सांगू इच्छुतो कि या कैद्याला इथे यासाठी ठेवले आहे की सर्वांना समजावे की इथे जेल आहे, तरी आता सरकार या कैद्याला दुसऱ्या जेल मध्ये नेण्याचा विचार करीत आहे.\nधान्यातील किडे 5 मिनिटात 100% बाहेर, पारंपारिक घरगुती उपाय, पुन्हा कधीच किडे होणार नाहीत…\nफक्त अर्ध्या लिंबूचा असा वापर करा, घरातील कोळी, मकडी, किडे 2 मिनिटात घराबाहेर…\nवाईट स्वप्न पडल्यामुळे अचानक झोपमोड होत असेल तर करा हे सर्वोत्तम घरगुती उपाय…\nPrevious Article मुकेश अंबानीकडील सर्वात महागड्या पाच गोष्टी, ज्यांची किंमत जाणल्यावर तुमचे होशच उडतील\nNext Article राष्ट्र्पती डोनाल्ड ट्रम्प यांची कार आहे संपूर्ण रहस्यमय आर्मी, हे आहेत तिचे अनोखे रहस्य…\nरोजच्या भाकरीच्या पिठात २ चमचे टाका, हात पायाला मुंग्या येणे, पित्त बंद, 72000 नसा मोकळ्या, सांदेदुखी, थकवा कमी…\nजीवनात वाईट वेळ आली की करा हे 4 काम, श्री स्वामी समर्थ…\nधान्यातील किडे 5 मि��िटात 100% बाहेर, पारंपारिक घरगुती उपाय, पुन्हा कधीच किडे होणार नाहीत…\nB अक्षरापासून नाव असणाऱ्या व्यक्ती कशा असतात B चा स्वभाव व्यक्तिमत्व गुणवैशिष्ट्ये\nफक्त अर्ध्या लिंबूचा असा वापर करा, घरातील कोळी, मकडी, किडे 2 मिनिटात घराबाहेर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00782.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mukta-chand.blogspot.com/2009/07/", "date_download": "2021-01-28T09:26:22Z", "digest": "sha1:YADKPVXRZI2IAR2YSZIN6TTNRADUDBNE", "length": 6419, "nlines": 79, "source_domain": "mukta-chand.blogspot.com", "title": "मुक्तछंद....: जुलै 2009", "raw_content": "\nजे जे मनात येई, ते ते लिहित जावे | इतरास मिळो द्यावे, तुमचे विचारधन ||\nकिती रे पहावी वाट.....\n>> शुक्रवार, ३ जुलै, २००९\nगेले कित्येक दिवस तुझ्या येण्याकडे नजर लावून बसले होते मी... अगदी चातकाच्या आतुरतेने..\nउदास आणि कासाविस मनाने रोज देवाला साकडं घालायचे, की देवा तो आता तरी येउदे..\nअख्खं एक वर्ष उलटून गेलं होतं त्याला पाहून, भेटून आणि अनुभवून.\nक्षणात जवळ घेणारा...क्षणात बोचणारा..\nत्याचा माझा सहवास हा फ़क्त काही महिन्यांचाच, तसा तो देवानेच ठरवून दिलेला..\nतो इतका प्रेमळ की त्या थोडक्या वेळात देखील प्रेमाच्या वर्षावात मला भिजवून टाकेल...\nइतका रसिक की पाचुच्या दागिन्यांनी मला मढवून काढेल...\nइतकं उदंड सुख माझ्या पदरात ओतेल की पुढचे, त्याच्या विरहाचे ते उदासवाणे आणि कंटाळवाणे दिवस झर्र्रकन निघून जातील...\nपण या वर्षी तो असा का रुसला माझ्यावर नेहमीच्या वेळेला आलाच नाही..\nवाट पाहून पाहून डोळे थकून गेले..\nदेहाची पार रया गेली.. माझ्यातला तो रसरशीतपणा नावालासुद्धा उरला नाही..\nसगळे पाचूभरले अलंकार निस्तेज झाले..\nबघता बघता ठरलेल्या वेळेनंतर १ महिना उलटून गेला.. तरीही त्याचा काहीच पत्ता नाही. नेहमी तो येणार असला की कोण कोण त्याचा सांगावा घेउन येतं. तसंही या वेळी काहीच झालं नाही. काही फसवे संकेत मिळाले पण....\nमाझं पराकोटीच दु:ख त्याला समजत नाहीये का हा विचार करून करून वेड लागायची पाळी आली..\nमाझ्यावर आणि त्याच्यावर अवलंबून असणारया आमच्या मुला-बाळांचं दु:ख मला बघवेना.\nकाल त्या मावळतीच्या सुर्याआडून मला माझ्या प्रिय सख्याचा तो परिचित असा सावळा चेहरा दिसला. मी आनंदले, मोहरले, थरारून उठले.\nतरी पण ठरवल मनात की आज याला जाब विचारायचाच. पण मी असं काहीच करू शकले नाही. शरण गेले त्याला..\nमग थोडसं चिडवून, थोडसं वेडावून आणि हलकेच गोंजारून माझ्या प्रियाने मला अलगद ���िठीत घेतले. आणि त्याच्या प्रेमाच्या धारांमधे चिंब भिजवून टाकले.\nया आमच्या भेटीचे साक्षीदार होते आमची असंख्य अपत्ये....पक्षी, प्राणी, झाडे, वेली आणि माणूस.\nत्यांच्या डोळ्यातला तो आनंद मी कधीच विसरु शकणार नाही.....\nLabels: माझिया मना जरा सांग ना\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nमाझिया मना जरा सांग ना (19)\nकिती रे पहावी वाट.....\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00782.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/parbhani-familys-son-learns-fight-parbhani-news-392010", "date_download": "2021-01-28T08:20:40Z", "digest": "sha1:7KOMPTPQE4WFKYK3XSZ5DFP47Z275AQ6", "length": 22917, "nlines": 291, "source_domain": "www.esakal.com", "title": "परभणी : कुनब्याचा पोर लढायला शिकला, शेतमजूराच्या मुलाने घेतली संशोधन क्षेत्रात उत्तुंग भरारी - Parbhani: A family's son learns to fight parbhani news | Marathwada Cities and Rural Marathi News - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nपरभणी : कुनब्याचा पोर लढायला शिकला, शेतमजूराच्या मुलाने घेतली संशोधन क्षेत्रात उत्तुंग भरारी\nविठ्ठलराव भोसले या स्वतः च्या मालकीची जेमतेम शेती असलेल्या व बारमाही शेतमजुरी करणार्‍या शेतमजुराचा मुलगा. आई- वडील मोलमजुरी करायचे. शिक्षण घेत घेत मुंजाजी घरसंसार चालावा म्हणून वेळप्रसंगी स्वतः ही मजूरी करत.\nपूर्णा (जिल्हा परभणी) : तालुक्यातील खांबेगाव येथील अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा सुट्टीत काळ्यामातीत राबणारा मुंजाजी भोसले यांना मातीचा लळा लागला अन त्यातच संशोधन करत त्याने भूगर्भशास्त्र विषयात संशोधन करत डॉक्टरेट मिळविली.\nविठ्ठलराव भोसले या स्वतः च्या मालकीची जेमतेम शेती असलेल्या व बारमाही शेतमजुरी करणार्‍या शेतमजुराचा मुलगा. आई- वडील मोलमजुरी करायचे. शिक्षण घेत घेत मुंजाजी घरसंसार चालावा म्हणून वेळप्रसंगी स्वतः ही मजूरी करत. पण शिक्षण घेण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असलेल्या मुंजाजीने खांबेगाव येथील प्राथमिक शाळेत सातवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर प्राथमिक शाळेतील अशोक जाधव या शिक्षकाची मदत घेत परभणी येथील आश्रमशाळेत प्रवेश मिळवला. इथेही आपल्या होतकरु आणि मेहनती वृत्तीने सर्व शिक्षकांची मर्जी संपादन करुन शिकत राहिला. दहावी बारावी परिक्षेतील जेमतेम यशानंतरही खचून न जाता त्याने विज्ञान शाखेत प्रवेश मिळवून तो परभणी येथील ज्ञानोपासक महाविद्यालय येथून बी. एससी. पदवी मिळवत एक एक पायरी चढतच ���ाहिला.\nहेही वाचा - हिंगोली : शेवाळा गावात बिबट्या दिसला, ग्रामस्थामध्ये भितीचे वातावरण.\nसोबतचे मित्र आणि शिक्षक यांनी मुंजाजीला कुठलीही अडचण येऊ दिली नाही. बी. एससीनंतर मात्र नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात प्रवेश घेताना डॉ. के. विजयकुमार यांना त्याने आपली कैफियत सांगत सगळी परिस्थिती उलगडून दाखवली. प्रोफेसर डॉ.के. विजयकुमार यांनी या विद्यार्थ्यामधली तळमळ व जिद्द लक्षात घेऊन त्याला भक्कम आधार देत पाठराखण केली. दरम्यानच्या काळात खांबेगाव येथील शिक्षक डॉ. दिलीप शृंगारपुतळे यांनीही आवश्यक ती मदत करत मुंजाजीचे मनोबल उंचावण्यासाठी भक्कम पाठिंबा दिला. मुंजाजीने भूगर्भशास्त्र विषयाची आपली वेगळी वाट निवडत प्रोफेसर डॉ. के. विजयकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली याच विषयात एम. एससीमध्ये विद्यापीठातून सुवर्णपदक मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. या सर्व कालावधीत मुंजाजी एकीकडे कोचिंग क्लासेसवर शिकवत आपला शिक्षणाचा खर्च भागवत असे.\nकाही दिवस नांदेडमध्ये मराठा सेवा संघाच्या वतीने चालवत असलेल्या गरजू विद्यार्थ्यांसाठीच्या वसतिगृहाचा आधारही त्याने घेतला. एम. एससीच्या परिक्षेत विद्यापीठातून सर्वप्रथम येत सुवर्णपदक मिळवल्याने पी. एचडीसाठीची फेलोशिप मुंजाजीला मिळाली. मात्र तरीही वेगवेगळ्या क्लासेसमध्ये शिकवणी घेत घेत मुंजाजीने फेलोशिपच्या पैशातून दोन बहिणींची लग्ने केले. आयुष्यभर सालगडी म्हणून मजुरी करत असलेल्या वडिलांना घरच्या चार एकर शेतीत विहीर पाईपलाईन करुन देत सन्मानाचा रोजगार उपलब्ध करुन दिला. हे सर्व करत करत त्याने प्रोफेसर के. विजयकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आपला शोध प्रबंध स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे सादर केला.\nयेथे क्लिक करा - परभणी शहरात नवे आठ जलकुंभ कार्यान्वीत\nरेमंड दोरायस्वामी यांच्या बहिस्थ परिक्षण व अंतिम मुलाखतीनंतर त्यांना मंगळवारी (ता. २९ ) मुंजाजी भोसले यांना भूगर्भशास्त्र विषयातील पीएचडी ही पदवी विद्यापीठाने प्रदान केली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दारिद्र्याशी दोन हात करत मुंजाजीने अभावग्रस्त जगण्याशी शर्थीने झुंज देत जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाच्या बळावर हे यश संपादन करुन संघर्ष करणार्‍या सर्व विद्यार्थ्यांना एक प्रेरणादायी संदेश दिला आहे. मुंजाजीच्या या यशाबद्दल प्रा. इंद्रजीत भालेराव, मराठा वसतिगृहाचे मधुकरराव देशमुख, डॉ. दिलीप शृंगारपुतळे, प्रा. रवी मुळे, प्रा.बाबर, प्रा.गजानन जाधव, प्रा. संतोष देवराया प्रा. भगवान काळे, केशव खटिंग, डॉ.दीपक पानसकर, डॉ. केशव देशमुख, उपशिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, गोविंद दळवी, बी. आर. डोंगरे यांनी अभिनंदन केले आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nलिंबांसाठी शोधली पर्यायी बाजारपेठ\nसंत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध अमरावती जिल्ह्यात नांदगाव खंडेश्‍वर तालुक्‍यातील माहुली चोर गाव लिंबू उत्पादनात नावारूपास आले आहे. येथील लिंबू...\nअण्णांच्या इशाऱ्यानंतर मोदी सरकार घाबरले, दिल्लीत सुरू झाल्या बैठकांवर बैठका\nराळेगणसिद्धी (अहमदनगर) : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. गुरुवारी केंद्रिय...\nराष्ट्रवादीचे विदर्भात संवादाचे सिंचन, मोठा भाऊ होण्यासाठी धडपड\nनागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस विदर्भात का वाढत नाही याचा शोध घेण्यासाठी प्रदेशाध्यक्ष तसेच राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील गुरुवारपासून विदर्भातून...\nएक दाेन नव्हे तीन ट्रान्स्फॉर्मर फोडून चाेरांनी मारला तांब्याच्या तारांवर डल्ला\nकवठे (जि. सातारा) : वेळे (ता. वाई) हद्दीतील कोपीचा माळ, सुरूर (ता. वाई) हद्दीतील हेळा शिवार व पवार वस्ती असे महावितरणचे तीन ट्रान्स्फॉर्मर फोडून...\nGreat : तेरा एकर शेतीच नियोजन अन् पूर्णवेळ ढाब्याची जबाबदारी; व्यवसायातून जोपासले सामाजिक दायित्व\nगोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : सकाळी सहा वाजता उठायचं अन् थेट शेत गाठायचं. तिथली काम निपटून मग शेतातील ढाब्यात कामाला लागायचं. तेरा एकर शेतीच नियोजन अन्...\n‘जलजीवन’मधून दररोज ५५ लिटर पाणी उपलब्ध करून देणार - पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे\nउदगीर (जि.लातूर) : केंद्र व राज्य शासनाच्या समान भागीदारीतून राज्यात जलजीवन मिशन राबविले जात आहे. या मिशन अंतर्गत राज्याच्या ग्रामीण भागातील प्रत्येक...\nमहाराष्ट्रातील माजी सैनिकांचं असं एक गाव, ज्यापासून घ्यावी सर्वांनीच प्रेरणा\nऔरंगाबाद जिल्ह्यातील नाचनवेल-कोपरवेल व आडगाव (पिशोर) या दोन्ही गावांनी स्वातंत्र्यपूर्व काळापासून देशसेवेचा वारसा ��जगायत जपला आहे....\nतेरी मिट्टी मे मिल जावा, गुल बनके मैं खिल जावा...\nलासूर (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील निवृत्त सैनिक प्रकाश संतोष माळी भारतमातेची सेवा केल्यानंतर आता शेती-मातीच्या सेवेत रमले आहेत. सोबतच जिल्हा...\nSuccess Story: ३० गुंठ्यात १० टन टरबूजाचे उत्पादन; देवळ्याच्या टरबूजांची दुबईला निर्यात\nअंबाजोगाई (बीड): आव्हानं पेलत आधुनिक तंत्रज्ञानानुसार शेतीत प्रयोगशील राहिल्यास व्यावसायिक शेतीचे ध्येय साध्य होते. नेमके हेच उद्दिष्ट...\nशेतक-यांसाठी राळेगणसिद्धीत तिरंगा ट्रॅक्टर रॅली\nराळेगणसिद्धी (अहमदनगर) : दिल्लीत शेतक-यांनी जी तिरंगा रॅली काढली त्यांना पाठिंबा देण्यासाठी राळेगणसिद्धी परिवार व परिसरातील गावांनी राळेगणसिद्धी ते...\n'जलसिंचन'चा मनमानी कारभार शेतकऱ्यांच्या मुळावर; कोयनेत विजेचाही लपंडाव\nमोरगिरी (जि. सातारा) : सातत्याने वीजपुरवठा बंद होत असल्यामुळे कोयना आणि मोरणा नदीवर असलेल्या उपसा जलसिंचन योजना बंद पडत आहेत. त्यामुळे या योजना...\nशेतकरी महिलेचा आत्मदहनाचा इशारा, भूसंपादन अधिकाऱ्याने शासकीय निधीची केलेल्या अपहाराची चौकशीची मागणी\nउमरगा (जि.उस्मानाबाद) : राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी संपादित जमिनीचा मंजूर करण्यात आलेल्या वाढीव मावेजाच्या एकूण चार कोटी पैकी दोन कोटी रुपये...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00782.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-navapur-bus-conductor-no-payment-diwali-literature-sell-370421", "date_download": "2021-01-28T09:03:09Z", "digest": "sha1:YHAZJJSSJMRNHD4R6V3P6R3EWZZBD7XO", "length": 21177, "nlines": 300, "source_domain": "www.esakal.com", "title": "एसटी वाहकाची दिवाळी घरोघरी साहित्‍य विक्रीतून - marathi news navapur bus conductor no payment but diwali literature sell | Marathi News - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nएसटी वाहकाची दिवाळी घरोघरी साहित्‍य विक्रीतून\nदिवाळी सणापुर्वी एसटी कामगारांना तीन महिन्यांचे वेतन, महागाई भत्याची थकबाकी व सण उचल मिळणे आवश्यक आहे. कोरोनाच्या प्रतिकूल परिस्थितीत केलेल्या ���ामाचे वेतन मिळत नसल्याने कामगारांमध्ये प्रचंड असंतोष वाढला आहे.\nनवापूर (नंदुरबार) : गेल्या तीन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांना वेतन नसल्याने काही कर्मचारी मिळेल ते काम करून उदरनिर्वाह भागवित आहेत. अशातच दिवाळीचा उत्‍सव असल्‍याने घरात दिवाळी साजरी करायची म्‍हणून दिवाळी साहित्‍य खरेदी करूनच उदरनिर्वाह भागवत आहेत ते नवापूर बसचे वाहक संजय शिंदे.\nदिवाळी सणापुर्वी एसटी कामगारांना तीन महिन्यांचे वेतन, महागाई भत्याची थकबाकी व सण उचल मिळणे आवश्यक आहे. कोरोनाच्या प्रतिकूल परिस्थितीत केलेल्या कामाचे वेतन मिळत नसल्याने कामगारांमध्ये प्रचंड असंतोष वाढला आहे. दिवाळीपुर्वी सर्व मागण्या पूर्ण करण्याबाबत निवेदन २ नोव्हेंबरला महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्यावतीने आमदार शिरीषकुमार नाईक व तहसिलदार मंदार कुलकर्णी यांना दिले होते. राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांनी स्थानिक प्रशासनाला निवेदन दिले. मात्र राज्य परिवहन महामंडळाने कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतला नाही, म्हणून एसटी कामगारांनी कुटूंबियांसह आपल्या राहत्या घरी ९ नोव्हेंबर वेतन मिळावे या मागणीसाठी आक्रोश व्यक्त केला.\nएसटीतील ७४ कर्मचाऱ्यांचा मृत्‍यू\nकोरोनाच्या आपत्ती काळात सोई सुविधांचा अभाव असतानाही एसटी कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून अत्यावश्यक सेवा बजावत आहेत. सध्या मुंबई बेस्टची प्रवाशी वाहतूकही एसटी कर्मचारी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत करीत आहेत. एसटी महामंडळाचे बरेचसे कर्मचारी कोरोना बाधित झालेले असून सुमारे ७४ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालेले आहेत.\nएसटी कर्मचारी लाभापासून दूरच\nकोरोना कालावधीत कामगार प्रतिकूल परिस्थितीत काम करीत असतानाही कामगारांना ऑगस्ट २०२० पासून वेतन दिलेले नाही. त्यामुळे कामगार व त्यांच्या कुटूंबियांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता व सण उचल देण्याचे कामगार करारान्वये मान्य केलेले आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना डिसेंबर २०१९ पासून वाढीव ५ टक्के महागाई भत्ता लागू करण्यात आलेला आहे. परंतु एसटी कामगारांना हा महागाई भत्ता अद्याप लागू केलेला नाही. सन २०१८ ची वाढीव २ टक्क्याची तीन महिन्यांची थकबाकी व सन २०१९ ची ३ टक्क्याची नऊ महिन्यांची महागाई भत्याची थकबाकीही एसटी कामगारां��ा अद्याप मिळालेली नाही.\nदिवाळी साजरी करण्यासाठी काहीही\nदिवाळी सण १२ नोव्हेंबरपासून सुरु होत आहे. सणापुर्वी एसटी कामगारांना मागील दोन महिन्यांचे थकीत वेतनासह ऑक्टोबरचे वेतन, महागाई भत्याची थकबाकी व शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सण उचल मिळणे आवश्यक आहे. वेतनाअभावी कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा या चिंतेमुळे कर्मचाऱ्यांची झोप उडाली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी एसटी वाहक संजय शिंदे दिपावली सणाचे औचित्य साधून फुल माळा, दिवे आदी साहित्य नोकरी करून मिळेल त्या वेळेत घरोघरी व दुकानांवर जाऊन विक्री करीत आहेत. अशी परिस्थिती यापूर्वी कधीच उद्भवली नव्हती असे मत श्री शिंदे यांनी व्यक्त केले.\nसंपादन ः राजेश सोनवणे\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकर्करोगाचा धोका टाळता येणे शक्‍य ; ‘नॅनो बायो मटेरियल बेस्ड सेंसर’मध्ये डॉ. पाटील यांचे संशोधन\nकोल्हापूर : प्राथमिक अवस्थेत कर्करोगाचे निदान झाल्यास त्याच्यावर वेळीच उपचार करून रुग्णाला कर्करोगमुक्‍त करता येणे शक्‍य होते, यासाठी प्राथमिक...\n'वजीर' सुळक्याच्या माथ्यावर राष्ट्रगीत गाऊन नांदेडच्या शिक्षकांचा आगळा वेगळा प्रजासत्ताक दिन साजरा\nमालेगाव ( ता. अर्धापूर जि. नांदेड) : उंच- उंच टेकड्या, घनदाट जंगल आणि त्या मधोमध असलेला 90 अंशातील सरळ सुळका. कोणाच्याही अंगावर शहारे येतील अशीच ही...\nबालवाडी शिक्षिकांना नोकरीची धास्ती ; अंगणवाडीत समाविष्ट करण्याचा निर्णय अजूनही कागदावरच\nकोल्हापूर : जिल्ह्यातील त्रेसष्ट अनुदानित बालवाड्यांना अंगणवाडीत समाविष्ट करण्याचा निर्णय अद्याप कागदोपत्रीच आहे. अनुदान बंद झाल्याने...\n तोंडओळख असलेल्या तरुणासोबत फिरणं महिलेला पडलं महागात\nलोणी काळभोर (पुणे) : सोलापुर जिल्हातील एका महिला शिक्षिकेला केवळ जुजबी तोंड ओळख असलेल्या इसमाबरोबर फिरणे चांगलेच अंगलट आले आहे. योगेश पाटील...\nभाजपला मोठा धक्का ; आणखी एक नेता करणार रामराम \nचंदगड (कोल्हापूर) : भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य गोपाळराव पाटील भाजपला रामराम करणार आहेत. कुरणी (ता. चंदगड) येथे गोपाळराव पाटील...\nजलसंधारणाच्या कामांसाठी १५ कोटींचा निधी मंजूर; आमदारांनी दिली माहिती\nयेवला (नाशिक) : अवर्षणप्रवण असलेल्या तालुक्याच्या ईशान्य भागाला ���ोठ्या प्रमाणात जलसंधारणाच्या कामांची गरज आहे. यामुळे राज्याचे मृद व जलसंधारणमंत्री...\nमराठा क्रांती मोर्चातर्फे साष्टपिंपळगाव ते औरंगाबाद दरम्यान मशाल रॅली, पाच फेब्रुवारीपर्यंत ठिय्या आंदोलन\nऔरंगाबाद : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. याच अनुषंगाने साष्टपिंपळगाव, कोल्हापूर, आझाद मैदानावर २०...\nमहाराष्ट्रासाठी अत्यंत दु:खद बातमी, दिल्लीत शेतकऱ्यांच्या आंदोलनात नंदुरबारच्या शेतकरी महिलेचा मृत्यू\nनंदुरबार : दिल्ली येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी गेलेल्या अंबाबारी (ता. अक्कलकुवा) येथील लोकसंघर्ष मोर्चाच्या कार्यकर्त्या सीताबाई रामदास दळवी (वय...\nबोरीच्या 142 शेतकऱ्यांनी एकरकमी भरले 51 लाखांचे वीजबिल; गावची वाटचाल थकबाकीमुक्तीकडे\nबारामती : इंदापूर तालुक्यातील बोरी गावातील 142 शेतकऱ्यांनी कृषीपंपाच्या 96 लाख 78 हजार रुपयांच्या थकबाकीपोटी एकाच दिवशी 51...\nअल्पवयीन मुलीचे लावले चोरुन लग्न; मुलीच्या जबाबावरून धक्कादायक आपबिती उघड\nवणी (जि.नाशिक) : रेणुका हिचे वय १३ वर्ष ३ महिने असताना तिचा बालविवाह किरण संजय बिडवे याचेशी चोरून संपन्न झाला होता. अपघाताने अल्पवयीन मुलगी...\nकोल्हापूर अर्बन बॅंकेची दीड कोटीची फसवणूक ; तिघांविरोधात गुन्हा\nउजळाईवाडी (कोल्हापूर) : उद्योग उभारणे व मशिनरी खरेदीची बोगस कोटेशन सादर करून कोल्हापूर अर्बन बॅंक गांधीनगर शाखेची दीड कोटी रुपयांची फसवणूक...\nबहुमत असूनही आरक्षण न निघाल्याने अनेक गावांत नाराजी\nपारनेर (अहमदनगर) : तालुक्‍यातील 114 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे आरक्षण प्रांताधिकारी सुधाकर भोसले व तहसीलदार ज्योती देवरे यांच्या उपस्थितीत आज सोडत...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00782.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2020/04/blog-post_2.html", "date_download": "2021-01-28T08:12:01Z", "digest": "sha1:UDOJSIO2HNTZBCAQXIJVDRW7WLDOYG2U", "length": 8352, "nlines": 48, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "राज्य,आंतरराज्य प्रवासाला परवानगी देण्याचा विचार:राज्य पोलीस विभाग", "raw_content": "\nमुख्यपृष्ठमहाराष्ट्र् न्युजराज्य,आंतरराज्य प्रवासाला परवानगी देण्याचा विचार:राज्य पोलीस विभाग\nराज्य,आंतरराज्य प्रवासाला परवानगी देण्याचा विचार:राज्य पोलीस विभाग\nरिपोर्टर : देशात अचानक लागू करण्यात आलेली संचारबंदी व लॉकडाउनमुळे देशातील विविध भागात तसेच राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये हजारो नागरिक अडकून पडले आहेत. लॉकडाउनच्या आठ दिवसांनंतर अशा लोकांचा धीर सुटू लागल्याचे पाहून त्यांना त्यांच्या मूळ गावी परत पाठविण्याचा विचार केला जात आहे. राज्याच्या पोलीस महासंचालक कार्यालयाला याबाबत प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करता राज्य व आंतरराज्य प्रवासाला सबळ कारणांमुळे अनुमती देण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.\nकोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र व राज्य सरकारने २३ मार्चपासून संचारबंदी व लॉकडाउन जाहीर केले असून, ज्याठिकाणी लोक आहेत त्यांना तेथेच थांबायचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे देशातील व राज्यातील विविध ठिकाणी हजारो नागरिक अडकून पडले असून रेल्वे, बस, विमान वाहतूक बंद करण्यात आली आहे. अडकून पडलेल्या नागरिकांची अवस्था बिकट झाली आहे. खिशातील पैसे संपत आले, तर पैसे असूनही वस्तू खरेदी करता येत नाही. अशा परिस्थितीत राज्याच्या पोलीस महासंचालक कार्यालयाकडे दररोज हजारो अर्ज, विनंत्या केल्या जात असून, त्यातील काही कारणे खरोखरच योग्य व खऱ्या असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही, परंतु नागरिकांची अडचण दूर होईल असा विचार करून राज्याच्या पोलीस महासंचालक कार्यालयाने काही अटी-शर्तींवर प्रवास करण्यास अनुमती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात प्रामुख्याने एखाद्या नागरिकास सध्या रहिवासी जिल्ह्यामध्ये किंवा त्या जिल्ह्यामधून दुस-या जिल्ह्यात प्रवास करणे अत्यावश्यक असेल तर त्या नागरिकाची प्रवासाची कारणमीमांसा, खातरजमा करून संबंधित पोलीस उपायुक्त, पोलीस अधीक्षक यांनी त्या नागरिकास परवानगी देण्याबाबत निर्णय घ्यावा, त्याचबरोबर राज्यातील नागरिकास दुसºया राज्यात प्रवास करणे गरजेचे असेल अशा नागरिकांनी फक्त अत्यावश्यक सेवेसाठी परवानगी मिळविण्यासाठी राज्याच्या पोलीस महासंचालक कार्यालयात अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.\nमाल वाहतूक करणा-या वाहनांना माल वाहतुकीची परवानगी असल्याने त्या वाहनांना अटकाव करू नये, अशा वाहनांना परवानगीची गरज नसल्याचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांनी काढले आहेत.\nमहाराष्ट्र न्युज महाराष्ट्र् न्युज\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (75) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (2) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (13) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nपरंडा तालुक्यातील अनेक गावात प्रस्थापितांना धक्का - आसू त सेनेचा तर कंडारीत राष्ट्रवादीचा सुफडा साफ .\nधाराशिव साखर कारखान्यावर तोडणी कामगाराच्या हस्ते ध्वजारोहण\nउस्मानाबाद तहसीलकडून अवैध वाळू साठा व ट्रकवर कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00783.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/news/take-action-against-hospitals-which-deny-benefits-to-corona-patients-under-mahatma-phule-jan-arogya-yojana-ajit-pawar-127819173.html", "date_download": "2021-01-28T09:48:06Z", "digest": "sha1:7VHQ4O54C4LBR73UO4SSHI6VO4LCQGY6", "length": 11950, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Take action against hospitals which deny benefits to 'Corona' patients under Mahatma Phule Jan Arogya Yojana - Ajit Pawar | महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत 'कोरोना' रुग्णांना लाभ नाकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा - अजित पवार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nकोरोना उपचार:महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत 'कोरोना' रुग्णांना लाभ नाकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा - अजित पवार\n'महात्मा फुले जन आरोग्य योजनें'तर्गत कोरोना बाधित पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यास काही रुग्णालये टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. अशा रुग्णालयांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले. दरम्यान ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेचा दुसरा टप्पा प्रभावीपणे राबविण्याच्या सूचनाही अजित पवार यांनी दिल्या.\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध��यक्षतेखाली पुण्यातील विधानभवन सभागृहात संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत 'कोविड-१९ ' विषाणू प्रादुर्भाव निमूर्लन आढावा बैठक पार पडली. यावेळी व्हिडीओप्रणालीद्वारे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे उपस्थित होत्या. यावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, खासदार डॉ.अमोल कोल्हे, आमदार सर्वश्री अशोक पवार, संजय जगताप,ॲड राहुल कुल, सुनील शेळके, चेतन तुपे, अतुल बेनके यांच्यासह विविध पदाधिकारी तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, ससून रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी एस.चोक्कलिंगम, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त शंतनु गोयल, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख, आरोग्य विभागाचे सल्लागार डॉ. सुभाष साळुंके, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, जिल्हा टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. डी.बी. कदम आदी वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.\nजिल्ह्यातील काही रुग्णालये महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या पॅनलवर आहेत. तथापि ती रुग्णालये पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यास टाळाटाळ करीत आहेत. अशा रुग्णालयांवर कार्यवाही करण्यायत यावी. केंद्रीय पथकाच्या इशाऱ्यानुसार कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेवून प्रशासनाने सतर्क राहून कोरोना विषाणूचा संक्रमण होणार नाही या अनुषंगाने नियोजन करावे, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही राज्यव्यापी मोहिम हाती घेतलेली आहे. या मोहिमेचा दुसरा टप्पा स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था आदींच्या मदतीने अधिक प्रभावीपणे राबवा. मृत्यदर कमी करण्याबाबत सूक्ष्म नियोजन करुन मृत्यदर शुन्यावर आणण्यासाठी प्रयत्न करावे, मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करावी, नवरात्र, दसरा, दिवाळी या सणाच्या काळात नागरिक घराबाहेर पडल्यास कोरोना विषाणूचे संसर्ग वाढण्याची शक्यता विचारात घेवून प्रशासनाने सतर्क राहण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या.\nविधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत सुरू असलेल्या कामकाजाबाबत तसेच राज्य शासनाने ग्रंथालय सुरु केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. लोकप्रतिनिधींना नॉन-कोवीड रुग्णालयातील खाटांबाबतची माहिती उपलब्ध करुन द्यावी, स्थानिक आकाशवाणी केंद्र तसेच समाज माध्यमातून मास्क वापरण्याबाबत जनजागृती करावी, सणाच्या काळात नागरिकांना उत्कृष्ट दर्जाचे गहू, तांदूळ, साखर, शेंगदाणे इत्यादी जीवनावश्यक वस्तू रास्त दरात मिळण्यासाठी नियोजन करावे, अशा सूचना प्रशासनाला केल्या.\nविभागीय आयुक्त सौरभ राव यांनी कोरोना स्थिती, उपाययोजनांची माहिती दिली. 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहीम प्रभावीपणे राबवून घरोघरी सर्व्हेक्षणावर भर देण्यात येत आहे तसेच लोकशिक्षण,जनजागृतीवर विशेष लक्ष देण्यात येत असल्याचे सांगितले.\nजिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी कोरोनाबाधित रुग्णाचे होणार्‍या मृत्यूबाबत विश्लेषण करण्याबरोबरच सूक्ष्म नियोजन करुन मृत्यदर शुन्यावर आणणे, कोरोना विषाणूचा संसर्ग पसरणार नाही, यावर विशेष लक्ष देण्यात येत आहे असे सांगितले.\nपुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार व पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शहरी भागातील कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00783.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://meghraajpatil.com/tag/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0/", "date_download": "2021-01-28T09:28:37Z", "digest": "sha1:37T4WX6335JD3CL3OX4IVNBDD2YMXNV4", "length": 6120, "nlines": 72, "source_domain": "meghraajpatil.com", "title": "सोलापूर – मेघराज पाटील", "raw_content": "\nमधुरतम जो बातें मैं कहना चाहता हूँ, आज तक नहीं कह सका हूँ\nसंतोष मानेच्या माथेफिरूपणाने उपस्थित केलेले प्रश्न\nपुण्यात माथेफिरू एसटी बस ड्रायव्हरचा धुमाकूळ स्वारगेट डेपोतून बस ड्रायव्हरने पळविली बस बस थांबवण्यासाठी पोलिसांकडून 10 राऊंड फायर माथेफिरूच्या हैदोसात 9 मृत्युमुखी, 27 जखमी माथेफिरू बस ड्रायव्हरचं नाव संतोष मारूती माने संतोष मारूती ��ाने, मूळचा उत्तर सोलापूर तालुक्याती, स्वारगेट डेपोत नोकरी संतोष माने मनोरूग्ण – मानेचे कुटूंबीय आणि त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर संतोष माने मनोरूग्ण …\nContinue reading “संतोष मानेच्या माथेफिरूपणाने उपस्थित केलेले प्रश्न\nPosted byमेघराज पाटील January 25, 2012 January 26, 2012 Posted inस्वतंत्र लिखाणTags: 9 KILLED, उत्तर सोलापूर, एसटी बस, एसटी महामंडळ, कौठाळी, डॉ. दिलीप बरूटे, दीपक कपूर, मनोरूग्ण, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, माथेफिरू, संतोष माने, सकाळ, सुधाकर परिचारक, सोलापूर, स्वारगेट, स्वारगेट बसस्थानक, berserk, Maharashtra State Road Transport Corporation, mayhem, mentally unstable, MSRTC, nightmarish, psychiatrists, PUNE, Pune driver drunk, Rogue bus driver, SANTOSH MANE, ST, SWARGATELeave a comment on संतोष मानेच्या माथेफिरूपणाने उपस्थित केलेले प्रश्न\nसलाम… (मंगेश पाडगावकरांची कविता)\nसंदीप रामदासींचा आणखी एक ब्लॉग\nमहायात्रा : वारी विधानसभेची II\nलोकांनी लोकांसाठी चालवलेला ज्ञानयज्ञ\nजेव्हा फेसबुकला ‘हळद’ लागते…\nवर्गवारी Select Category अन्यत्र प्रकाशित (39) स्टार माझा ब्लॉग (14) स्वतंत्र लिखाण (54)\nनवीन पोस्टच्या माहितीसाठी मेल आयडी नोंदवा..\nमाझा मेल आयडी नोंदवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00783.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://covidindia.org/mr/%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2021-01-28T08:34:49Z", "digest": "sha1:EPIXJCSEZMIEDCSR4G266ADBBD55RUXT", "length": 9438, "nlines": 119, "source_domain": "covidindia.org", "title": "जीवशास्त्र -", "raw_content": "\nकोरोना विषाणूच्या संसर्गामुळे आपल्या शरीरात काय घडते\nकोरोना विषाणूच्या संसर्गामुळे आपल्या शरीरात काय घडते\nकोव्हीड- 19 हा आजार SARS-Cov-2 या विषाणूमुळे म्हणजे व्हायरसमुळे होतो. या व्हिडिओमध्ये सार्स-कोव्ह- 2 शरीरात कसा शिरतो आणि माणसाच्या पेशींसाठी का घातक ठरू शकतो हे सांगितले आहे.\nआमचे 3 डी अ‍ॅनिमेशन कसे रिमॅडेशिव्हर कार्य करते ते पहा\nमधुमेह, रक्तदाब किंवा इतर आजार असलेल्या रुग्णांना कोव्हीड- 19 पासून जास्त धोका असतो. असे का ते या व्हिडिओमधून जाणून घ्या.​\nसार्स-कोव्ह- 2 या विषाणूचा संसर्ग होतो तेव्हा सर्वप्रथम हा विषाणू शरीरामधील पेशींच्या किंवा “सेल्स” च्या आत शिरतो. आत शिरण्यासाठी हा विषाणू पेशींवरील angiotensin-converting enzyme 2 (ACE2) किंवा एसीई-२ नावाच्या प्रथिनाची मदत घेतो. हे एसीई-२ प्रथिन फुफ्फुसे, आतडी, मूत्राशय आणि रक्तवाहिनांवरील पेशींमध्ये असते. रक्तदाब, मधुमेह या आजारांसाठी जी औषधे दिली जातात (जसे एसीई-२ चे कार्य थांबवणारी औषधे, thiazolidinediones नावाच��� औषध) त्यामुळे या पेशींवरील एसीई-२ प्रथिनाचे प्रमाण वाढते. ibuprofen किंवा आयबुप्रोफेन रसायन असलेली औषधे (जसे ब्रुफेन) वारंवार घेतल्यामुळेही या प्रथिनांचे पेशीवरील प्रमाण वाढू शकते. एसीई-२ चे प्रमाण वाढल्यामुळे या पेशींमध्ये विषाणू आत शिरण्याची शक्यता वाढू शकते.\nत्यामुळे रक्तदाब आणि मधुमेह असलेले रुग्ण किंवा ब्रुफेनसारखी औषधे अनेक दिवस घेत असलेले रुग्ण यांना सार्स-कोव्ह- 2 चा संसर्ग व्हायची जास्त शक्यता असू शकते. सध्या उपलब्ध असलेल्या संशोधनानुसार मांडलेला हा अंदाज किंवा गृहीतक आहे.\nकोरोना विषाणूवर तापमानाचा परिणाम\nसध्या उपलब्ध असलेल्या माहितीनुसार सार्स-कोव्ह- 2 विषाणूचा प्रसार जास्त तापमान असलेल्या किंवा दमट असलेल्या वातावरणातही होऊ शकतो. त्यामुळे उन्हाळ्यात तापमान वाढून प्रसार थांबू शकत नाही. त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या हवामानात सार्स-कोव्ह- 2 चा संसर्ग रोखण्यासाठी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.\nसार्स-कोव्ह- 2 विषाणूचा हवेमधून होणारा प्रसार\nसार्स-कोव्ह- 2 हा विषाणू साधारण 50-200 नॅनोमीटर्स किंवा सरासरी 125 नॅनोमीटर्स इतक्या आकाराचा असतो. (1 नॅनोमीटर म्हणजे साधारण एक मिलीमीटरच्या 1,000,000 पट लहान). इतका लहान असला तरी हवेमधील पाण्याच्या थेंबामधून (एरोसॉल मधून ) पसरण्यासाठी तो मोठा असतो. त्यामुळे तो एरोसॉल मधून पसरण्याची शक्यता कमी आहे. हा विषाणू मुख्यतः खोकताना/शिंकताना निर्माण होणाऱ्या थेंबांमधून आणि हे थेम्ब ज्या पृष्ठभागावर पडतात त्या दूषित पृष्ठभागावरून पसरत असावा. पण तरी क्वचित ठिकाणी सार्स-कोव्ह- 2 हवेमधेही दिसून आहे. सिंगापूरमधील ज्या हॉस्पिटलमध्ये कोव्हीड- 19 झालेले तीन रुग्ण होते, तेथील एसी पाईपमध्ये सापडले आहेत.\nअभ्यासांवरून दिसते की सार्स-कोव्ह-2 विषाणू वेगवेगळ्या पृष्ठभागांवर दोन ते तीन दिवस असू शकतो.\nसार्स-कोव्ह-2 विषाणू वेगवेगळ्या पृष्ठभागांवर किती वेळ जगू शकतो केलेले आहेत. यात असे दिसून आले की हा विषाणू स्टील किंवा प्लास्टिकसारख्या टणक पृष्ठभागांवर 72 तास तर कार्डबोर्डवर 24 तास जिवंत असू शकतो. त्याउलट तांब्याच्या पृष्ठभागावर हा विषाणू चारच तास जिवंत राहू शकतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00784.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.prajasattakjanata.page/2020/08/tk1UzD.html", "date_download": "2021-01-28T09:19:09Z", "digest": "sha1:PBLK3BRYSMEK7HOPLCUZAFKCU532YCQD", "length": 5179, "nlines": 33, "source_domain": "www.prajasattakjanata.page", "title": "आधार कार्डमध्ये कोणताही बदल करायचा तर १०० रुपये शुल्क मोजा", "raw_content": "\nHomeआधार कार्डमध्ये कोणताही बदल करायचा तर १०० रुपये शुल्क मोजा\nआधार कार्डमध्ये कोणताही बदल करायचा तर १०० रुपये शुल्क मोजा\nआधार कार्डमध्ये कोणताही बदल करायचा तर १०० रुपये शुल्क मोजा\nआधार कार्ड ही भारतीयांची नवी ओळख मानली जात आहे. शासकीय तसेच विविध कल्याणकारी योजनांसाठी पुरावा म्हणुन आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर मोबाईल नंबरकरिताही आधारकार्ड आवश्यक आहे. आता आधार कार्डशिवाय कोणतेही काम होत नसल्याने प्रत्येकजण आधार कार्ड काढण्यासाठी ऑनलाईन किंवा महा ई सेवा केंद्राद्वारे आधार कार्ड काढत असतो. यापूर्वी आधार कार्डवर कोणताही बदल करावा असल्यास कोणतेही शुल्क आकारले जात नव्हते. परंतु आता आधार कार्डमध्ये कोणताही बदल करायचा असेल तर १०० रुपये शुल्क मोजावे लागणार आहे. याबाबत युआयडीआयएकढून सांगण्यात आले आहे.\nजर आपल्याला बायोमेट्रीकमध्ये बदल करायचा असेल तर ५० रुपये शुल्क आकारणी करण्यात येणार आहे. आधार कार्डवर बदल करतेवेळी अर्जासोबत फी भरावी लागणार आहे. याचबरोबर आपले नाव, पत्ता किंवा जन्माची तारीख बदलण्यासाठी आपल्याला वैध कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. आपल्याला आधार कार्ड काढतेवेळी स्वत:च्या ओळखीसाठी पुरावा म्हणून ३२ प्रकारची कागदपत्रे लागतात. तसेच रहिवाशी पुराव्यासाठी ४५ प्रकारची कागदपत्रे आणि जन्मतारखेचा पुरावा म्हणून १५ कागदपत्रे स्वीकारतात. आधार कार्ड काढण्यासाठी किंवा कोणताही बदल करण्यासाठी यातील एक पुरावा सादर करू शकता. नविन आधार कार्ड काढायचे असल्यास किंवा त्यात कोणतेही नविन बदल करायचे असल्यास याबाबत आपण ऑनलाईन परवानगी घेऊ शकतो. दरम्यान ही सुविधा सर्वच आधार केंद्रावर असेल असे नाही. याचबरोरबर यूआयडीएआयच्या वेबसाइटद्वारे आपली तारीख निश्चित करू शकता.\nआपत्कालीन काळातील कामगारांना ठामपाने सोडले वाऱ्यावर. पुन्हा कामावर घेण्याची मागणी\nसंभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर चार्जशीट दाखल करण्याचा प्रस्ताव मंजूर- गृहमंत्री\nकळवा-खारीगाव बेकायदेशीर बांधकामांचा HOTSPOT\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00784.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/namesake/", "date_download": "2021-01-28T08:08:03Z", "digest": "sha1:TDEBXN2SRP7FK36KNITCT5NKWV4MBBIJ", "length": 1522, "nlines": 24, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Namesake Archives | InMarathi", "raw_content": "\nखरं वाटणार नाही पण या ११ विदेशी शहरांना देण्यात आली आहेत आपल्या भारतीय शहरांची नावं\nआपण विदेशी लोकांच्या प्रत्येक गोष्टीपासून प्रभावित असतो आणि त्याचं काही अंशी का होईना अनुकरण करण्याचा प्रयत करत असतो. पण फक्त आपणच त्याचं अनुकरण करतो का\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00785.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/nilesh-rane-criticise-thackeray-goverment-latest-marathi-news/", "date_download": "2021-01-28T08:11:07Z", "digest": "sha1:VTZ5MPQWMDA4CRCPQCE76XCABMSCQSQG", "length": 13658, "nlines": 225, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "'ठाकरे सरकारचा सत्यनाश झाला पाहिजे'; निलेश राणेंची जहरी टीका", "raw_content": "\nरक्षा खडसेंचा वादग्रस्त उल्लेख; गृहमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर भाजपनं चूक सुधारली\nयेत्या 24 तासात महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता- हवामान विभाग\n” शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवणाऱ्या सरकारला जाब विचारणारे कोणी आहे की नाही\n“मुंबई पोलीस अर्णबला लवकरात लवकर अटक करतील, असा आम्हाला विश्वास”\nआतापर्यंतची सर्वात स्वस्त SUV आज होणार लाँच; किंमत आहे फक्त…\nशेतकऱ्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं कंगणा राणावतला पडलं महागात\nबायको परपुरुषासोबत पळाली; नवऱ्यानं 18 महिलांसोबत केलं काळजाचा थरकाप उडवणारं कृत्य\n‘…आणि आमच्या मुलीकडे तेवढा वेळ नाही’; तीराच्या औषधांवरील सीमा शुल्क हटवण्याची केंद्र सरकारकडे मागणी\n‘काँग्रेसने शेतकऱ्यांना भडकवलं आहे’; प्रकाश जावडेकरांचा गंभीर आरोप\nकोरोना परिस्थिती नियंत्रणात येत असल्याने केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\n‘ठाकरे सरकारचा सत्यनाश झाला पाहिजे’; निलेश राणेंची जहरी टीका\nमुंबई | भाजप नेते निलेश राणे यांनी राज्य सरकारवर मंत्र्यांचे बंगले दालनांवर केलेल्या खर्चावरून निशाणा साधला आहे. ठाकरे सरकारचा सत्यनाश झाला पाहिजे, अशा शब्दात त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.\nआर्थिक तंगीतही मंत्र्यांचे बंगले दालनांवर 90 कोटी रुपये खर्च या बातमीचा संदर्भ निलेश राणे यांनी ट्विट करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. लोकमत वृत्तपत्राने दिलेल्या बातमीचा राणेंनी संदर्भ घेतला आहे.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरे शासकीय बंगल्य��त राहत सुद्धा नाही तरीदेखील त्यांच्या बंगल्यावर करोडोचा खर्च कशासाठी शेतकऱ्याला द्यायला पैसे नाही पण बंगले चकाचक करायला आणि नवीन गाड्या घ्यायला ह्या सरकारकडे पैसे आहेत. ह्या ठाकरे सरकारचा सत्यानाश झाला पाहिजे, असं राणे यांनी म्हटलं आहे.\nदरम्यान, राणेंनी केलेल्या टीकेवर ठाकरे सरकारकडून काय प्रत्युत्तर येत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.\nउद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे शासकीय बंगल्यात राहत सुद्धा नाही तरीदेखील त्यांच्या बंगल्यावर करोडोचा खर्च कशासाठी शेतकऱ्याला द्यायला पैसे नाही पण बंगले चकाचक करायला व नवीन गाड्या घ्यायला ह्या सरकारकडे पैसे आहेत. ह्या ठाकरे सरकारचा सत्यानाश झाला पाहिजे. pic.twitter.com/8MJnB3fR9X\nहिवाळी अधिवेशनावर कोरोनाचं सावट, ‘इतक्या’ जणांना झाली कोरोनाची लागण\nआज पासून विधिमंडळाच्या अधिवेशनाला सुरुवात, आज ठाकरे सरकार 6 अध्यादेश आणणार\nरतन टाटांच्या बायोपिकमध्ये आर माधवन करणार काम\n“भाजप नेत्यांचं हे वर्ष सरकार कधी पडतंय याचा मुहूर्त शोधण्यातच गेलं”\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\nरक्षा खडसेंचा वादग्रस्त उल्लेख; गृहमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर भाजपनं चूक सुधारली\nTop News • पुणे • महाराष्ट्र\nयेत्या 24 तासात महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता- हवामान विभाग\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\n” शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवणाऱ्या सरकारला जाब विचारणारे कोणी आहे की नाही\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\n“मुंबई पोलीस अर्णबला लवकरात लवकर अटक करतील, असा आम्हाला विश्वास”\nTop News • तंत्रज्ञान • देश\nआतापर्यंतची सर्वात स्वस्त SUV आज होणार लाँच; किंमत आहे फक्त…\nशेतकऱ्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं कंगणा राणावतला पडलं महागात\nविश्वासघात करुन सत्तेत आलेल्या ठाकरे सरकारची दादागिरी चालू देणार नाही- गोपीचंद पडळकर\nहिवाळी अधिवेशनावर कोरोनाचं सावट, ‘इतक्या’ जणांना झाली कोरोनाची लागण\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\nरक्षा खडसेंचा वादग्रस्त उल्लेख; गृहमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर भाजपनं चूक सुधारली\nयेत्या 24 तासात महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता- हवामान विभाग\n” शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवणाऱ्या सरकारला जाब विचारणारे कोणी आहे की नाही\n“मुंबई पोलीस अर्ण��ला लवकरात लवकर अटक करतील, असा आम्हाला विश्वास”\nआतापर्यंतची सर्वात स्वस्त SUV आज होणार लाँच; किंमत आहे फक्त…\nशेतकऱ्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं कंगणा राणावतला पडलं महागात\nबायको परपुरुषासोबत पळाली; नवऱ्यानं 18 महिलांसोबत केलं काळजाचा थरकाप उडवणारं कृत्य\n‘…आणि आमच्या मुलीकडे तेवढा वेळ नाही’; तीराच्या औषधांवरील सीमा शुल्क हटवण्याची केंद्र सरकारकडे मागणी\n‘काँग्रेसने शेतकऱ्यांना भडकवलं आहे’; प्रकाश जावडेकरांचा गंभीर आरोप\nकोरोना परिस्थिती नियंत्रणात येत असल्याने केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00785.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/nilesh-rane-talk-about-bhandara-latest-marathi-news/", "date_download": "2021-01-28T07:27:52Z", "digest": "sha1:KA4HV4EZZEAZCFDE23ZWTRJREHHESVI5", "length": 13800, "nlines": 226, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "\"मुळात धरणवीर उपमुख्यमंत्र्यांच्या चौकशांना कोणीही भिक घालत नाही\"", "raw_content": "\nरक्षा खडसेंचा वादग्रस्त उल्लेख; गृहमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर भाजपनं चूक सुधारली\nयेत्या 24 तासात महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता- हवामान विभाग\n” शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवणाऱ्या सरकारला जाब विचारणारे कोणी आहे की नाही\n“मुंबई पोलीस अर्णबला लवकरात लवकर अटक करतील, असा आम्हाला विश्वास”\nआतापर्यंतची सर्वात स्वस्त SUV आज होणार लाँच; किंमत आहे फक्त…\nशेतकऱ्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं कंगणा राणावतला पडलं महागात\nबायको परपुरुषासोबत पळाली; नवऱ्यानं 18 महिलांसोबत केलं काळजाचा थरकाप उडवणारं कृत्य\n‘…आणि आमच्या मुलीकडे तेवढा वेळ नाही’; तीराच्या औषधांवरील सीमा शुल्क हटवण्याची केंद्र सरकारकडे मागणी\n‘काँग्रेसने शेतकऱ्यांना भडकवलं आहे’; प्रकाश जावडेकरांचा गंभीर आरोप\nकोरोना परिस्थिती नियंत्रणात येत असल्याने केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\n“मुळात धरणवीर उपमुख्यमंत्र्यांच्या चौकशांना कोणीही भिक घालत नाही”\nमुंबई | भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या नवजात शिशु केअर युनिटला लागलेल्या आगीत दहा बालकांना आपला जीव गमवाव लागला आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्र्यांनी घटनेच्या चौकशीबाबत आदेश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते निलेश राणे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.\nभंडारा जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या इमारत��चे फायर ऑडिट झालेलं नाही हे लक्षात आलं. त्यानंतर धरणवीर उपमुख्यमंत्र्यानी चौकशीचे आदेश दिले. मुळात ह्यांच्या चौकशांना कोणीही भिक घालत नाही, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.\nअधिकाऱ्यांची एवढी मस्ती वाढली आहे की ते कुणालाच जुमानत नाही, असंही निलेश राणे म्हणाले. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.\nदरम्यान,सरकारनं याची गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनेच्या तात्काळ चौकशीचे आदेश दिले असल्याचं अजित पवारांनी सांगितलं होतं.\nभंडारा जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या इमारतीचं फायर ऑडिट झालेलं नाही हे लक्षात आले त्या नंतर धरणवीर उपमुख्यमंत्र्यानी चौकशीचे आदेश दिले. मुळात ह्यांच्या चौकशांना कोणीही भिक घालत नाही. अधिकाऱ्यांची एवढी मस्ती वाढली आहे की ते कुणालाच जुमानत नाही.\n“महाराष्ट्राच्या इतिहासातील काळी घटना, मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखाची मदत द्यावी”\nमुंबईकरांसाठी अत्यंत धक्कादायक बातमी; 6 दिवसांपासून ‘या’ गोष्टीची गुणवत्ता घसरली\nराज्य सरकार हम चलायेंगे, मलाई भी हम खायेंगे, असं चालणार नाही- प्रसाद लाड\n‘हे घडायलाच नको होतं…’ भंडाऱ्याच्या घटनेवर मंत्री अमित देशमुख यांचं ट्विट\nभंडाऱ्याच्या घटनेची चौकशी करुन दोषींवर कारवाई करा- प्रवीण दरेकर\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\nरक्षा खडसेंचा वादग्रस्त उल्लेख; गृहमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर भाजपनं चूक सुधारली\nTop News • पुणे • महाराष्ट्र\nयेत्या 24 तासात महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता- हवामान विभाग\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\n” शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवणाऱ्या सरकारला जाब विचारणारे कोणी आहे की नाही\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\n“मुंबई पोलीस अर्णबला लवकरात लवकर अटक करतील, असा आम्हाला विश्वास”\nTop News • तंत्रज्ञान • देश\nआतापर्यंतची सर्वात स्वस्त SUV आज होणार लाँच; किंमत आहे फक्त…\nशेतकऱ्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं कंगणा राणावतला पडलं महागात\n…त्या दहा बालकांचा मृत्यू झाला नसून हत्या करण्यात आली आहे- राम शिंदे\n“महाराष्ट्राच्या इतिहासातील काळी घटना, मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखाची मदत द्यावी”\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\nरक्षा खडसेंचा वादग्रस्त उल्लेख; गृहमंत्र्यांच्या इशाऱ्या��ंतर भाजपनं चूक सुधारली\nयेत्या 24 तासात महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता- हवामान विभाग\n” शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवणाऱ्या सरकारला जाब विचारणारे कोणी आहे की नाही\n“मुंबई पोलीस अर्णबला लवकरात लवकर अटक करतील, असा आम्हाला विश्वास”\nआतापर्यंतची सर्वात स्वस्त SUV आज होणार लाँच; किंमत आहे फक्त…\nशेतकऱ्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं कंगणा राणावतला पडलं महागात\nबायको परपुरुषासोबत पळाली; नवऱ्यानं 18 महिलांसोबत केलं काळजाचा थरकाप उडवणारं कृत्य\n‘…आणि आमच्या मुलीकडे तेवढा वेळ नाही’; तीराच्या औषधांवरील सीमा शुल्क हटवण्याची केंद्र सरकारकडे मागणी\n‘काँग्रेसने शेतकऱ्यांना भडकवलं आहे’; प्रकाश जावडेकरांचा गंभीर आरोप\nकोरोना परिस्थिती नियंत्रणात येत असल्याने केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00785.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/rahul-gandhi-twitter-poll-pm-modi-about-farm-laws-latest-marathi-news/", "date_download": "2021-01-28T09:14:43Z", "digest": "sha1:RQ2J5PXBVDNHLR5IKX2Q775AGPZSL6NT", "length": 13367, "nlines": 225, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "केंद्राच्या नव्या कृषी कायद्यांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांबाबत राहुल गांधींनी सुरू केला 'ट्विटर पोल, दिले हे चार पर्याय", "raw_content": "\nभाजपच्या अधिकृत वेबासाईटवर झालेल्या चुकीच्या उल्लेखावर रक्षा खडसे म्हणाल्या…\nरक्षा खडसेंचा वादग्रस्त उल्लेख; गृहमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर भाजपनं चूक सुधारली\nयेत्या 24 तासात महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता- हवामान विभाग\n” शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवणाऱ्या सरकारला जाब विचारणारे कोणी आहे की नाही\n“मुंबई पोलीस अर्णबला लवकरात लवकर अटक करतील, असा आम्हाला विश्वास”\nआतापर्यंतची सर्वात स्वस्त SUV आज होणार लाँच; किंमत आहे फक्त…\nशेतकऱ्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं कंगणा राणावतला पडलं महागात\nबायको परपुरुषासोबत पळाली; नवऱ्यानं 18 महिलांसोबत केलं काळजाचा थरकाप उडवणारं कृत्य\n‘…आणि आमच्या मुलीकडे तेवढा वेळ नाही’; तीराच्या औषधांवरील सीमा शुल्क हटवण्याची केंद्र सरकारकडे मागणी\n‘काँग्रेसने शेतकऱ्यांना भडकवलं आहे’; प्रकाश जावडेकरांचा गंभीर आरोप\nकेंद्राच्या नव्या कृषी कायद्यांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांबाबत राहुल गांधींनी सुरू केला ‘ट्विटर पोल, दिले हे चार पर्याय\nनवी दिल्ली | केंद्र सर���ारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात गेले कित्येक दिवस शेतकरी आंदोलन चालू आहे. राजधानीमध्ये प्रत्येक राज्यातून शेतकरी एकत्र आले असून कृषी कायदे मागे घेण्यासाठी कडाक्याच्या थंडीत सरकारविरोधात त्यांनी आंदोलन केलं आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधत एक पोल सुरू केला आहे.\nया पोलमध्ये, पंतप्रधान मोदी शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यास नकार देत आहेत कारण… असं म्हणत गांधीनी चार पर्याय दिले आहेत. त्यामधील पहिला असा की, पंतप्रधान मोदी शेतकरी विरोधी आहेत, दुसऱ्या पर्यायामध्ये मोदींना क्रोनी कॅपिटालिस्ट चालवत आहे, हे दोन पर्याय आहेत.\nतिसऱ्या पर्यायामध्ये मोदी हट्टी आहेत तर चौथा पर्याया असा की वरील सर्व. राहुल गांधींच्या या ट्विटर पोलला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याचं पहायला मिळत आहे.\nदरम्यान, राहुल गांधीच्या या पोलवर भाजप नेत्यांची काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.\n…अन् भर पत्रकार परिषदेत मेहबूब शेख ढसाढसा रडले\nडॉ. शीतल आमटेंच्या आत्महत्येबद्दल पोलीस तपासात अत्यंत धक्कादायक माहिती समोर\nभाजपला महाविकास आघाडी सरकार पाडण्यात कधीच यश मिळणार नाही- शरद पवार\n आयटी रिर्टन’बाबत केंद्र सरकारने केली मोठी घोषणा\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\nभाजपच्या अधिकृत वेबासाईटवर झालेल्या चुकीच्या उल्लेखावर रक्षा खडसे म्हणाल्या…\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\nरक्षा खडसेंचा वादग्रस्त उल्लेख; गृहमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर भाजपनं चूक सुधारली\nTop News • पुणे • महाराष्ट्र\nयेत्या 24 तासात महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता- हवामान विभाग\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\n” शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवणाऱ्या सरकारला जाब विचारणारे कोणी आहे की नाही\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\n“मुंबई पोलीस अर्णबला लवकरात लवकर अटक करतील, असा आम्हाला विश्वास”\nTop News • तंत्रज्ञान • देश\nआतापर्यंतची सर्वात स्वस्त SUV आज होणार लाँच; किंमत आहे फक्त…\n‘या’ कारणामुळे सासऱ्याचा होता सुनेवर राग; उचचलं अत्यंत धक्कादायक पाऊल\n…अन् भर पत्रकार परिषदेत मेहबूब शेख ढसाढसा रडले\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\nभाजपच्या अधिकृत वेबासाईटवर झालेल्या चुकीच्या उल्लेखावर रक्षा खडसे म्हणाल्या…\nरक्षा खडसेंचा वादग्रस्त उल्लेख; गृहमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर भाजपनं चूक सुधारली\nयेत्या 24 तासात महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता- हवामान विभाग\n” शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवणाऱ्या सरकारला जाब विचारणारे कोणी आहे की नाही\n“मुंबई पोलीस अर्णबला लवकरात लवकर अटक करतील, असा आम्हाला विश्वास”\nआतापर्यंतची सर्वात स्वस्त SUV आज होणार लाँच; किंमत आहे फक्त…\nशेतकऱ्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं कंगणा राणावतला पडलं महागात\nबायको परपुरुषासोबत पळाली; नवऱ्यानं 18 महिलांसोबत केलं काळजाचा थरकाप उडवणारं कृत्य\n‘…आणि आमच्या मुलीकडे तेवढा वेळ नाही’; तीराच्या औषधांवरील सीमा शुल्क हटवण्याची केंद्र सरकारकडे मागणी\n‘काँग्रेसने शेतकऱ्यांना भडकवलं आहे’; प्रकाश जावडेकरांचा गंभीर आरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00785.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/ramdas-athavale-talk-on-aurangabab-airport-latest-marathi-news/", "date_download": "2021-01-28T08:01:50Z", "digest": "sha1:LAXIWXRBOUXAWALJF62QHK7E33FISN4G", "length": 14787, "nlines": 226, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "\"छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला विरोध नाही पण औरंगाबाद विमानतळाला अजंठा एलोरा लेणीचे नाव द्यावं\"", "raw_content": "\nरक्षा खडसेंचा वादग्रस्त उल्लेख; गृहमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर भाजपनं चूक सुधारली\nयेत्या 24 तासात महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता- हवामान विभाग\n” शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवणाऱ्या सरकारला जाब विचारणारे कोणी आहे की नाही\n“मुंबई पोलीस अर्णबला लवकरात लवकर अटक करतील, असा आम्हाला विश्वास”\nआतापर्यंतची सर्वात स्वस्त SUV आज होणार लाँच; किंमत आहे फक्त…\nशेतकऱ्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं कंगणा राणावतला पडलं महागात\nबायको परपुरुषासोबत पळाली; नवऱ्यानं 18 महिलांसोबत केलं काळजाचा थरकाप उडवणारं कृत्य\n‘…आणि आमच्या मुलीकडे तेवढा वेळ नाही’; तीराच्या औषधांवरील सीमा शुल्क हटवण्याची केंद्र सरकारकडे मागणी\n‘काँग्रेसने शेतकऱ्यांना भडकवलं आहे’; प्रकाश जावडेकरांचा गंभीर आरोप\nकोरोना परिस्थिती नियंत्रणात येत असल्याने केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\n“छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला विरोध नाही पण औरंगाबाद विमानतळाला अजंठा एलोरा लेणीचे नाव द्यावं”\nमुंबई | औरंगाबादच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव देण्याबाबत राज्याच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्राला पत्र पाठवलं आहे. मात्र अशातच केंद्रीय मंत्री आणि आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी औरंगाबादच्या विमानतळाच्या नावाबाबत मागणी केली आहे.\nऔरंगाबाद विमानतळाला अजंठा एलोरा लेणीचे नाव द्यावं. अजंठा एलोरा या बौद्ध संस्कृतीच्या लेणी असून जागतिक वारसा स्थळ तथा 8 जागतिक आश्चर्य स्थळांपैकी एक आहे, असं रामदास आठवलेंनी म्हटलं आहे.\nछत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला विरोध नाही. औरंगाबाद विमानतळाला अजंठा एलोराचे नाव द्यावे ही आरपीआयची मागणी असं ट्विट करत आठवलेंनी म्हटलं आहे. राज्य मंत्रिमंडळाने संभाजी महाराजांचं नाव विमानतळाला दिलं असून केंद्रीय उड्डान मंत्री मंत्री हरदिप पुरी यांना पत्र लिहिलं आहे.\nदरम्यान, राज्याच्या मंत्रिमंडळाने औरंगाबादच्या विमानतळाला संभाजी महाराजांचं नाव देण्याचा निर्णय घेतला असून याबाबतचा ठराव विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आला आहे. संभाजी महाराज विमानतळ करण्याबाबतची अधिसूचना लवकरात लवकर निर्गमित करण्यात यावी, अशी विनंती उद्धव ठाकरेंनी पत्राद्वारे केली आहे.\nऔरंगाबाद विमानतळाला अजंठा एलोरा लेणीचे नाव द्यावे. अजंठा एलोरा या बौद्ध संस्कृती च्या लेणी असून जागतिक वारसा स्थळ तथा 8 जागतिक आश्चर्य स्थळांपैकी एक आहेत. त्यामुळे औरंगाबाद विमानतळाला अजंठा एलोराचे नाव द्यावे ही रिपाइंची मागणी आहे.छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला विरोध नाही.\n पोलीस भरतीबाबतचा ‘तो’ वादग्रस्त जीआर अखेर रद्द\n पुरूष कसोटी सामन्यात पहिल्यांदाच दिसणार महिला अंपायर\n“पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देशाला महासत्ता बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे”\n“मोदींनी घेतलेले निर्णय पाहता 2024 च्या निवडणुकीत भाजप 400चा आकडा करणार क्रॉस”\n“मृत व्यक्तीची संपत्ती नावावर करण्यासाठी उद्धव ठाकरेंचा ग्रामपंचायतीवर दबाव”\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\nरक्षा खडसेंचा वादग्रस्त उल्लेख; गृहमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर भाजपनं चूक सुधारली\nTop News • पुणे • महाराष्ट्र\nयेत्या 24 तासात महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता- हवामान विभाग\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\n” शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवणाऱ्या सरकारला जाब विचारणारे कोणी आहे की नाही\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\n“मुंबई पोलीस अर्णबला लवकरात लवकर अटक करतील, असा आम्हाला विश्वास”\nTop News • तंत्रज्ञान • देश\nआतापर्यंतची सर्वात स्वस्त SUV आज होणार लाँच; किंमत आहे फक्त…\nशेतकऱ्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं कंगणा राणावतला पडलं महागात\n“राणा दाम्पत्य म्हणजे नाटक कंपनी”\n पोलीस भरतीबाबतचा ‘तो’ वादग्रस्त जीआर अखेर रद्द\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\nरक्षा खडसेंचा वादग्रस्त उल्लेख; गृहमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर भाजपनं चूक सुधारली\nयेत्या 24 तासात महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता- हवामान विभाग\n” शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवणाऱ्या सरकारला जाब विचारणारे कोणी आहे की नाही\n“मुंबई पोलीस अर्णबला लवकरात लवकर अटक करतील, असा आम्हाला विश्वास”\nआतापर्यंतची सर्वात स्वस्त SUV आज होणार लाँच; किंमत आहे फक्त…\nशेतकऱ्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं कंगणा राणावतला पडलं महागात\nबायको परपुरुषासोबत पळाली; नवऱ्यानं 18 महिलांसोबत केलं काळजाचा थरकाप उडवणारं कृत्य\n‘…आणि आमच्या मुलीकडे तेवढा वेळ नाही’; तीराच्या औषधांवरील सीमा शुल्क हटवण्याची केंद्र सरकारकडे मागणी\n‘काँग्रेसने शेतकऱ्यांना भडकवलं आहे’; प्रकाश जावडेकरांचा गंभीर आरोप\nकोरोना परिस्थिती नियंत्रणात येत असल्याने केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00785.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/varun-sardesai-talk-on-bjp-latest-marathi-news/", "date_download": "2021-01-28T08:03:30Z", "digest": "sha1:YWJ44RD624FC3VBPCXN7FBZQ7OFJ3W3C", "length": 13674, "nlines": 229, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "भाजपचा आपल्या मुंबई पोलिसांवर इतका राग का?- वरूण सरदेसाई", "raw_content": "\nरक्षा खडसेंचा वादग्रस्त उल्लेख; गृहमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर भाजपनं चूक सुधारली\nयेत्या 24 तासात महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता- हवामान विभाग\n” शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवणाऱ्या सरकारला जाब विचारणारे कोणी आहे की नाही\n“मुंबई पोलीस अर्णबला लवकरात लवकर अटक करतील, असा आम्हाला विश्वास”\nआतापर्यंतची सर्वात स्वस्त SUV आज होणार लाँच; किंमत आहे फक्त…\nशेतकऱ्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं कंगणा राणावतला पडलं महागात\nबायको परप���रुषासोबत पळाली; नवऱ्यानं 18 महिलांसोबत केलं काळजाचा थरकाप उडवणारं कृत्य\n‘…आणि आमच्या मुलीकडे तेवढा वेळ नाही’; तीराच्या औषधांवरील सीमा शुल्क हटवण्याची केंद्र सरकारकडे मागणी\n‘काँग्रेसने शेतकऱ्यांना भडकवलं आहे’; प्रकाश जावडेकरांचा गंभीर आरोप\nकोरोना परिस्थिती नियंत्रणात येत असल्याने केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\nभाजपचा आपल्या मुंबई पोलिसांवर इतका राग का\nमुंबई | पवई पोलीस ठाण्यातील एका कॉन्स्टेबलला भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीवरून राजकारण तापण्याची चिन्हं आहेत. त्यानंतर भाजप आमदार राम कदम यांनी संबंधित कॉन्स्टेबलला केलेल्या फोनचं संभाषण व्हायरल झालं आहे. याच पार्श्वभूमीवर युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी भाजपवर टीका केली आहे.\nमुंबई पोलिसांना आधी शिव्या आणि आता तर भाजप कार्यकर्त्यांनी थेट पोलिसांवर हल्ला केला. भाजपचा आपल्या मुंबई पोलिसांवर इतका राग का आहे, असं वरूण सरदेसाई यांनी म्हटलं आहे.\nह्या घटनेचा निषेध करावा तितका कमी. सगळ्या आरोपींना अशी कठोर शिक्षा व्हावी की पुन्हा कोणाची असली हिम्मत होता कामा नये, असंही सरदेसाई यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात देसाई यांनी ट्विट केलं आहे.\nदरम्यान, वरूण सरदेसाई यांना राज्य सरकारने एक्स दर्जाची सुरक्षाव्यवस्था दिली आहे. यावरून भाजप नेत्यांनी सरकारवर टीका केली आहे.\nमुंबई पोलिसांना आधी शिव्या आणि आता तर भाजप कार्यकर्त्यांचा पोलिसांवर थेट हल्ला \nभाजपचा आपल्या मुंबई पोलिसांवर इतका राग का\nह्या घटनेचा निषेध करावा तितका कमी.\nसगळ्या आरोपींना अशी कठोर शिक्षा व्हावी की पुन्हा कोणाची असली हिम्मत होता कामा नये\nनविन पॉलिसीवर व्हॉट्सअॅपने दिलं ‘हे’ स्पष्टीकरण; नवीन पॉलिसी केवळ….\nसर्वोच्च न्यायालयाचा मोदी सरकारला मोठा धक्का\n“राऊतांनी उड्या मारु नयेत, आम्ही स्वयंभू आहोत आम्हाला ठाकरे सरकारची गरज नाही”\nआशिष शेलार शरद पवारांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण\nव्हॉट्सअपला धक्क्यावर धक्के; पहिलं स्थानही गमावलं, हे अॅप बनलं नंबर वन\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\nरक्षा खडसेंचा वादग्रस्त उल्लेख; गृहमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर भाजपनं चूक सुधारली\nTop News • पुणे • महाराष्ट्र\nयेत्या 24 तासात महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची ���क्यता- हवामान विभाग\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\n” शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवणाऱ्या सरकारला जाब विचारणारे कोणी आहे की नाही\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\n“मुंबई पोलीस अर्णबला लवकरात लवकर अटक करतील, असा आम्हाला विश्वास”\nTop News • तंत्रज्ञान • देश\nआतापर्यंतची सर्वात स्वस्त SUV आज होणार लाँच; किंमत आहे फक्त…\nशेतकऱ्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं कंगणा राणावतला पडलं महागात\nतेव्हा लोक मलाच दमदाटी करायचे; रोहित पवारांच्या आरोपांवर राम शिंदेंचा गौप्यस्फोट\nनविन पॉलिसीवर व्हॉट्सअॅपने दिलं ‘हे’ स्पष्टीकरण; नवीन पॉलिसी केवळ….\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\nरक्षा खडसेंचा वादग्रस्त उल्लेख; गृहमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर भाजपनं चूक सुधारली\nयेत्या 24 तासात महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता- हवामान विभाग\n” शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवणाऱ्या सरकारला जाब विचारणारे कोणी आहे की नाही\n“मुंबई पोलीस अर्णबला लवकरात लवकर अटक करतील, असा आम्हाला विश्वास”\nआतापर्यंतची सर्वात स्वस्त SUV आज होणार लाँच; किंमत आहे फक्त…\nशेतकऱ्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं कंगणा राणावतला पडलं महागात\nबायको परपुरुषासोबत पळाली; नवऱ्यानं 18 महिलांसोबत केलं काळजाचा थरकाप उडवणारं कृत्य\n‘…आणि आमच्या मुलीकडे तेवढा वेळ नाही’; तीराच्या औषधांवरील सीमा शुल्क हटवण्याची केंद्र सरकारकडे मागणी\n‘काँग्रेसने शेतकऱ्यांना भडकवलं आहे’; प्रकाश जावडेकरांचा गंभीर आरोप\nकोरोना परिस्थिती नियंत्रणात येत असल्याने केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00785.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/india-independence/", "date_download": "2021-01-28T08:04:48Z", "digest": "sha1:56G54XCAHSYDGKVZSYB4P46DEM7J4BER", "length": 3176, "nlines": 34, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "India Independence Archives | InMarathi", "raw_content": "\nभारताच्या स्वातंत्र्यलढ्यात या १४ रणरागिणींनी सुद्धा त्यांचं सर्वस्व पणाला लावलं\nभारतीय स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या स्त्रिया यांना फारशी प्रसिद्धी कधी मिळाली नाही परंतु आपले ध्येय मात्र त्यांनी सोडलं नाही.\n“तेव्हाचे” आणि “आजचे” : स्वातंत्र्यानंतर भारत आणि पाकिस्तान कुठल्या कुठे पोहोचलेत पहा\nतिथला शैक्षणिक सांस्कृतिक आर्थिक दर्जा घसरत चालला असून, दहशतव���दी कारवाया करण्यात अग्रेसर देश अशी पाकिस्तानची प्रतिमा साऱ्या जगात झाली आहे\nसंस्थानांच्या एकीकरणामध्ये लोहपुरुषासोबत अत्यंत मोलाची भूमिका निभावणाऱ्या नेत्याबद्दल\nभारत सरकार आणि संस्थानिक यामधील संदेश देवाण-घेवाणीचे काम त्यांच्याकडे होते, ही संस्थाने यशस्वीरित्या विलीन होईपर्यंत त्यांनी ते सुरु ठेवले.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00786.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.kolaj.in/tag_search.php?v=%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5", "date_download": "2021-01-28T09:04:37Z", "digest": "sha1:KND5F65CO665KIU6G5XPAGU5UMA6GK2R", "length": 2608, "nlines": 29, "source_domain": "www.kolaj.in", "title": "कोलाज : सर्च", "raw_content": "\nज्ञानाचे संपादक संत सोपानदेव\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nआज मार्गशीर्ष वद्य त्रयोदशी. आजच्याच तिथीला संत सोपानदेवांनी पुण्याजवळ सासवड इथे समाधी घेतली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई या चार भावंडांमधे सोपानदेवांचं चरित्र आणि कर्तृत्व दुर्लक्षितच राहिलं. तरीही वार्षिक `रिंगण`ने २०२०च्या आषाढी एकादशीला संत सोपानदेव विशेषांक प्रकाशित केलाय. त्याच्या संपादकांनी लिहिलेला अंकातला हा लेख.\nज्ञानाचे संपादक संत सोपानदेव\nआज मार्गशीर्ष वद्य त्रयोदशी. आजच्याच तिथीला संत सोपानदेवांनी पुण्याजवळ सासवड इथे समाधी घेतली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई या चार भावंडांमधे सोपानदेवांचं चरित्र आणि कर्तृत्व दुर्लक्षितच राहिलं. तरीही वार्षिक `रिंगण`ने २०२०च्या आषाढी एकादशीला संत सोपानदेव विशेषांक प्रकाशित केलाय. त्याच्या संपादकांनी लिहिलेला अंकातला हा लेख. .....", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00786.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pressmedialive.com/2021/01/Maharastra-_49.html", "date_download": "2021-01-28T07:28:28Z", "digest": "sha1:B45FCHXAZZWQUQDAXAFOACMVCLE36IMV", "length": 6592, "nlines": 57, "source_domain": "www.pressmedialive.com", "title": "सहायक पोलिस आयुक्त सुजाता पाटील यांना पी एस युनिट सेल चे निवेदन.", "raw_content": "\nHomeMumbai-सहायक पोलिस आयुक्त सुजाता पाटील यांना पी एस युनिट सेल चे निवेदन.\nसहायक पोलिस आयुक्त सुजाता पाटील यांना पी एस युनिट सेल चे निवेदन.\nसहायक पोलिस आयुक्त सुजाता पाटील यांना पी.एस.युनिट सेल चे निवेदन\nसेंट्रल प्रेस जर्नलिस्ट असोसिएशन (केंद्रीय पत्रकार संघ, सी.पी.जे.ए.) तर्फे सहायक पोलिस आयुक्त सुजाता पाटील यांना दिले गेले निवेदन\nसेंट्रल प��रेस जर्नलिस्ट असोसिएशन (केंद्रीय पत्रकार संघ, सी.पी.जे.ए.) च्या \"पोलीस सेवा युनिट\" सेल च्या माध्यमातून \"खाकीचे मित्र\" या राष्ट्रीय अभियानाअंतर्गत दिनांक ०६ जानेवारी २०२१ रोजी सहायक पोलिस आयुक्त सुजाता पाटील (जोगेश्वरी, मेघवाडी विभाग) यांना निवेदन दिले गेले. या निवेदनात पोलिसांना कोणत्याही सणादरम्यान अथवा कोणत्याही कारणास्तव स्वयंसेवक म्हणून जेव्हा गरज भासेल तेव्हा पुलिस सेवा युनिट तर्फे मदत केली जाईल असे नमूद केले आहे.\nसेंट्रल प्रेस जर्नलिस्ट असोसिएशन (केंद्रीय पत्रकार संघ, सी.पी.जे.ए.) चे राष्ट्रीय अध्यक्ष संदिप कसालकर तसेच उपाध्यक्ष कमलेश गायकवाड यांच्या संकल्पनेतून पुलिस सेवा युनिट सेल ची स्थापना करण्यात आली असून पी.एस.युनिट या सेल चे राष्ट्रीय महासचिव महेंद्र तिवारी यांच्या मार्गदर्शनानुसार खाकीचे मित्र हे राष्ट्रीय अभियान संपूर्ण देशभरात राबविण्यात येणार आहे.\nकाही दिवसांतच महाराष्ट्र दौरा सुरू करण्यात येणार असून संपूर्ण महाराष्ट्रातील पोलीस स्थानकात वैयक्तिकरित्या जाऊन हे निवेदन देण्यात येणार असल्याचे पी.एस.युनिट या सेल च्या महाराष्ट्र महिला मोर्चा महिला अध्यक्षा रश्मी मेहता यांनी सांगितले आहे.सदर निवेदन सादर करताना राष्ट्रीय अध्यक्ष संदिप कसालकर यांच्या सोबत महाराष्ट्र महिला मोर्चा अध्यक्षा रश्मी मेहता तसेच मीरा भायंदर महिला अध्यक्षा मनीषा पोंडा, उपाध्यक्षा पदमा पटेल तसेच चेतना आचार्य उपस्थित होते.\nदरम्यान सहायक पोलिस आयुक्त सुजाता पाटील यांनी संपूर्ण पी. एस. युनिट सेल चे कौतुक करीत शुभेच्छा दिल्या.\nदिव्यांना कोणत्याही शासकीय मदत कमी पडू देणार नाही सौ.सारीक पाटील\nखासदार श्री धर्यशील माने दादा यांच्या संपर्क कार्यालय उद्धाटन श्रीमती निवेदिता माने यांच्या शुभहस्ते करण्यात आले\nसमाजात विविध स्तरावर काम करीत असताना कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या पाठीवर कौतुकाची थाप मारणारी ' पाखरे-जी' चॅरिटेबल ट्रस्ट ही एकमेव संस्था आहे. असे प्रतीपादन जिल्हापरिषदेच्या महिला बाल विकास विभागाच्या सभापती पदमाराणी पाटील यांनी केले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00786.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/5-bollywood-actresses-who-never-got-married-127773236.html", "date_download": "2021-01-28T09:01:30Z", "digest": "sha1:LPQLYWXXDD3XNP42D7NUNGLBMNKKURIF", "length": 11698, "nlines": 63, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "5 bollywood actresses who never got married | आशा पारेखच नव्हे तर बॉलिवूडच्या या 4 अभिनेत्रीदेखील प्रेमभंगानंतर आयुष्यभर राहिल्या अविवाहित, जाणून घ्या त्यांच्याविषयी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nतुम्हाला माहित आहे का:आशा पारेखच नव्हे तर बॉलिवूडच्या या 4 अभिनेत्रीदेखील प्रेमभंगानंतर आयुष्यभर राहिल्या अविवाहित, जाणून घ्या त्यांच्याविषयी\nकाही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत आशा पारेख यांनी सांगितले होते, की एक पुरुष त्यांच्या आयुष्यात होता.\nगतकाळातील प्रसिद्ध अभिनेत्री आशा भोसले यांचा आज वाढदिवस असून त्यांनी वयाची 78 वर्षे (2 ऑक्टोबर 1942) पूर्ण केली आहेत. 1959 ते 1973 या काळात त्या बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक होत्या. सिनेसृष्टीतून निवृत्ती घेतल्यानंतर त्या आता डान्स अकादमी चालवत आहेत. 1959 मध्ये 'दिल दे के देखो' या सिनेमात दिग्दर्शक नासिर हुसैन यांनी आशा पारेख यांना शम्मी कपूर यांच्यासोबत कास्ट केले होते. याच काळात आशा पारेख आणि नासिर यांच्यात सूत जुळले होते. मात्र त्यावेळी नासिर विवाहित होते.\nकाही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत आशा पारेख यांनी सांगितले होते, की एक पुरुष त्यांच्या आयुष्यात होता. मात्र आपल्या खासगी आयुष्याविषयी जास्त बोलणे त्यांनी टाळले होते. नासिर यांचे 2002मध्ये निधन झाले. आशाजींनी सांगितले होते, की नासिर यांच्या निधनाच्या एका दिवसापूर्वीच त्यांचे त्यांच्याशी बोलणे झाले होते.\nबॉलिवूडमध्ये सेलिब्रिटींच्या प्रेमसंबंधाच्या बातम्या नेहमीच चर्चेत असतात. काहींचे प्रेम यशस्वी होते, तर काहींना प्रेमभंगाला सामोरे जावे लागते. हिंदी सिनेसृष्टीतील काही नायिका अशा आहेत, ज्यांचे एखाद्यावर प्रेम जडले खरे, मात्र ते नाते पुढे जाऊ शकले नाही आणि त्या आयुष्यभर अविवाहित राहिल्या. जाणून घेऊयात, बी टाऊनमधील अशाच नायिकांविषयी ज्या प्रेमभंगानंतर आयुष्यभर अविवाहित राहिल्या...\nअभिनेत्री नंदासुद्धा आयुष्यभर अविवाहित राहिल्या होत्या. 25 मार्च 2014 रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्याविषयी असे सांगितले जाते, की त्यांना अनेकदा लग्नाचे प्रस्ताव मिळाले होते. मात्र कोणत्या ना कोणत्��ा कारणाने त्या लग्नासाठी नकार द्यायच्या. असे म्हटले जाते, की नातेवाईकांच्या आग्रहानंतर त्यांनी दिग्दर्शक-निर्माते मनमोहन देसाई यांच्यासोबत साखरपुडा केला होता. मात्र दोन वर्षांनी त्यांचे निधन झाले. त्यानंतर नंदा यांनी आयुष्यभर अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला होता.\nपरवीन बाबी एक अशी अभिनेत्री होती, जिचे तीन अफेअर चर्चेत होते. मात्र तरीदेखील ती आयुष्यभर अविवाहित राहिली. डॅनी, कबीर बेदी आणि महेश भट्ट यांच्यासोबतचे परवीनचे प्रेमसंबंध जगजाहीर होते. विशेषतः कबीर बेदी आणि महेश भट्ट यांच्यासोबत तिचे नाते ब-याच काळापर्यंत होते. 1977मध्ये सुरु झालेले महेश भट्ट यांच्यासोबतचे नाते 1980मध्ये संपुष्टात आले होते. महेश भट्ट यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर ती अमेरिकेत निघून गेली होती. मात्र काही वर्षांनी ती परतली. 2005 मध्ये रहस्यमयरित्या मृत्यू झाला. 70 ते 80 दशकातील परवीन बाबी इंडस्ट्रीतील आघाडीची अभिनेत्री होती.\nअभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडीत\n1975 मध्ये 'उलझन' या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान अभिनेता संजीव कुमार यांच्यावर सुलक्षणा पंडित यांचा जीव जडला होता. याच सिनेमाद्वारे सुलक्षणा यांनी आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. संजीव कुमार यांना त्यांनी लग्नाची मागणीसुद्धा घातली होती. मात्र त्यावेळी संजीव यांनी हेमामालिनीला लग्नाची मागणी घातली होती. मात्र हेमा यांनी ती मागणी फेटाळली होती. त्यामुळे संजीव त्याकाळात बरेच दुःखी होते आणि त्यांनी सुलक्षणाला नकार दिला. त्यांच्या नकारामुळे सुलक्षणा मनोरुग्ण झाल्या. आपल्या छोट्याशा अभिनय कारकिर्दीत सुलक्षणा यांनी अमिताभ बच्चन, संजीव कुमार, जितेंद्र, शम्मी कपूर, राजेश खन्ना या अभिनेत्यांसोबत काम केले होते.\nअभिनेत्री आणि गायिका सुरैय्या\nसुरैय्या आणि देव आनंद यांची प्रेमकहाणी बॉलिवूडमधील एक शोकांतिका आहे. 1948मध्ये 'विद्या' या सिनेमातील 'किनारे किनारे चले जाएंगे' या गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान बोट उलटण्याच्या दुर्घटनेत देव आनंद यांनी सुरैया यांचे प्राण वाचवले होते. यानंतर दोघांमध्ये सूत जुळले होते. मात्र सुरैयाच्या आजीला त्यांचे हे नाते मान्य नव्हते. आजीमुळेच सुरैय्या आणि देव साहेबांचे लग्न होऊ शकले नव्हते. या दोघांचे नाते संपुष्टात आल्यानंतर देव साहेबांनी अभिनेत्री कल्पना कार्तिकसोबत लग्न केले, मात्र सुरैय्या देव साहेबांपासून विभक्त झाल्यानंतर फार खचून गेल्या आणि आयुष्यभर लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. 2004मध्ये वयाच्या 74व्या वर्षी सुरैया यांचे कॅन्सरमुळे निधन झाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00787.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/establish-agricultural-courts-do-not-remove-guaranteed-protection-farmer-leaders-instruct-government-127789036.html", "date_download": "2021-01-28T08:21:05Z", "digest": "sha1:PEFXLSNK4ZKALS7ZEHITOZZTZPXWJO2X", "length": 7265, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Establish agricultural courts, do not remove guaranteed protection: Farmer leaders instruct government | कृषी न्यायालये स्थापन करा, हमीभाव संरक्षण काढू नका : शेतकरी नेत्यांची सरकारला सूचना - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nकृषी कायद्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची चर्चा:कृषी न्यायालये स्थापन करा, हमीभाव संरक्षण काढू नका : शेतकरी नेत्यांची सरकारला सूचना\nकृषी कायद्यासंदर्भात शेतकरी संघटनांशी मुख्यमंत्र्यांची चर्चा\nकृषी न्यायालय स्थापन करावे, बाजार समित्या मजबूत कराव्यात तसेच हमीभावाचे संरक्षण काढून घेऊ नये, अशा विविध सूचना मंगळवारी शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना केल्या आहेत.\nशेती-पणनसंबंधी केंद्राच्या कायद्यांवर विचारविनिमय करून धोरण निश्चित करण्यासाठी विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी मंगळवारी सह्याद्री अतिथिगृह येथे बैठक झाली. यात काही शेतकरी नेते ऑनलाइन सहभागी झाले होते. करार शेतीत फसगत होण्याची शक्यता असल्याने हमीभावापेक्षा कमी किमतीत शेतमाल खरेदी करता येणार नाही अशी तरतूद करावी व शेतमालाच्या मार्केटिंगसाठी रोड मॅप तयार करावा, असेही शेतकरी नेत्यांनी सुचवले. दरम्यान, केंद्राच्या ३ नव्या कायद्यात अनेक उणिवा असून त्या दूर करण्याच्या अनुषंगाने शेतकरी प्रतिनिधींच्या सूचनांचा सरकार नक्की विचार करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या सूचना आणि मतांचा विचार करून आराखडा तयार करुन राज्यात कायद्याबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.\nबैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, छगन भुजबळ, जयंत पाटील, दादा भुसे आदी मंत्री तसेच विविध शेतकरी संघटनांचे नेते सहभागी झाले होते.\n : केंद्राचे कृषी कायदे राज्यात राबवले जाणार नाहीत. मात्र पूर्वीच्या फडणवीस सरकारने फळे, भाज्या व अन्नधान्य यांच्या नियमन मुक्तीचे कायदे केलेले आहेत. ते रद्द करुन आता आघाडी सरकार नवे कायदे बनवणार आहे. त्यासाठी सदर चर्चा करण्यात आली.\nया प्रतिनिधींचा सहभाग :\nमाजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे राजू शेट्टी, राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल, इंडिया किसान संघटनेचे सचिव अजित नवले, वर्धा येथील शेतकरी संघटनेचे विजय जावंधिया, शेतकरी संघटना (अहमदनगर) अनिल घनवट, बळीराजा शेतकरी संघटनेचे पंजाबराव पाटील, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे सतीश पालवे, सह्याद्री फार्म नाशिकचे अध्यक्ष विलास शिंदे, महा ऑरेंज अमरावतीचे अध्यक्ष श्रीधर ठाकरे, भारत कृषक समाजाचे अध्यक्ष प्रकाश मानकर, जळगाव केळी उत्पादक संघ अध्यक्ष भागवत पाटील, बुलडाणा शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी चर्चेत भाग घेतला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00787.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/pune-based-arishti-startups-national-success/", "date_download": "2021-01-28T07:36:50Z", "digest": "sha1:AKGSUIU4LMR45FFIREQJITQXYFA3JRFR", "length": 11453, "nlines": 78, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कौतुक तर होणारच ! पुण्यातील 'अरिष्टी' या स्टार्टअपचं राष्ट्रीय स्तरावर यश", "raw_content": "\nसीमा भागातून मराठी नष्ट करण्याचे कर्नाटकचे धोरण थांबवावेच लागेल – उद्धव ठाकरे\nयंदाच्या अंदाजपत्रकात पुणेकरांना विकासाच्या दृष्टीने नेमके काय मिळणार\nकर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर अजित पवार म्हणाले…\nBCCI उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी काढला टीम इंडियाचा ‘धर्म’\n‘हा तर तुमचा तुघलकी कारभार’, महामंडळास स्मार्ट सिटी प्रशासनाचे प्रत्युत्तर\nएसबीआयवाले सुधरेणात, बँक मॅनेजरच्या मनमानीला कंटाळून शेतकऱ्यांचे उपोषण\n पुण्यातील ‘अरिष्टी’ या स्टार्टअपचं राष्ट्रीय स्तरावर यश\nपुणे : गेल्या ५-६ वर्षात देशातील तरुणाईला फक्त नोकरदार म्हणून नाही तर नोकऱ्या पुरवणारे स्वावलंबी उद्योजक होण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. डॉ. अब्दुल कलाम सर यांच्या व्हिजनमधील भारत बनवण्यासाठी तरुणाईची ईच्छाशक्ती व पुढाकार अमूल्य आहे.\nत्यामुळेच, भारताला स्वयंसिद्ध आणि महासत्ता बनवण्यासाठी केंद्र सरकारसह राज्य सरकारन�� देखील पुढाकार घेतल्याचं दिसून आलं. ‘मेक इन इंडिया’ पाठोपाठ ‘मेक इन महाराष्ट्र’ ची सुरुवात करण्यात आली होती. या योजनेमुळे नवनव्या कंपन्या उभारण्यासोबतच रोजगार उपलब्ध करण्याचा हेतू देखील होता. त्यामुळेच गेल्या काही वर्षात अर्थसंकल्पात देखील मध्यम व लघु उद्योगांसाठी खास आर्थिक तरतूद करण्यात येत आहे.\nकेंद्र सरकारने आयटी क्षेत्राच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या पुढाकारातून सरकारी विभागातील, जनतेशी निगडित असलेल्या प्रश्नांना नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अधिक सुकर पद्धतीने सोडवण्यासाठी हॅकॅथॉन सारख्या स्पर्धांचं आयोजन करण्यास सुरुवात केली होती. या उपक्रमाला कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनि देखील चांगला प्रतिसाद देऊन स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.\nअशाच एका युवकांच्या पुढाकाराने पुण्यातील सीओईपी कॅम्पसमधील भाऊ (BHAU) इन्स्टिट्यूटमधील स्टार्टअप अरिष्टी सायबरटेक या कंपनीने ५G हॅकॅथॉन या स्पर्धेमध्ये राष्ट्रीय पातळीवर उत्तुंग यश प्राप्त केलं आहे. अरिष्टी सायबरटेक ही एक सायबर सेक्यूरिटी स्टार्टअप आहे.\nनुकत्याच संचार मंत्रालय, भारत सरकार आयोजित ५ जी हॅकॅथॉन या राष्ट्रीय स्पर्धेचे निकाल घोषित करण्यात आले आहेत. या स्पर्धेसाठी संपूर्ण भारतातून जवळपास १०२४ स्टार्टअप्स पैकी १०० स्टार्टअप्स ची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेचे ३ टप्पे असणार आहेत. तर, पहिल्या १०० स्टार्टअप्सला १ लाखाचे पारितोषिक देण्यात येणार असून ते पुढच्या टप्प्यांमध्ये ५ जी ट्रायल करणार आहेत, असे संचार मंत्रालयाचे सचिव अंशू प्रकाश यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे सांगितले आहे.\nकाय आहे अरिष्टी सायबरटेक \nअरिष्टी सायबरटेक हे एक सायबर सेक्यूरिटी स्टार्टअप असून ते कंपन्यांतील संवेदनशील माहितीचे देवाण-घेवाण करण्यासाठी लागणारे प्रॉडक्ट कंपन्यांना प्रदान करत आहेत. ५G तंत्रज्ञानाचा वापर करून हे प्रॉडक्ट उत्तम कार्यशील बनू शकते. यासाठी हे पारितोषिक अरिष्टीला देण्यात आले आहे. तसेच काही दिवसांपूर्वीच आय आय टी मुंबईच्या इंक्यूबेशन सेंटरला देखील निवड झालेली आहे. या स्टार्टअप अंतर्गत सध्या ते ‘क्वांटम टेकनॉलॉजी’ मध्ये काम करत आहेत, असे कंपनीचे डायरेक्टर कनक कवडीवाले यांनी सा���गितले.\n‘अजून वेळ गेलेली नाही, केंद्र सरकारने वेळीच कृषी कायदे मागे घ्यावेत \n“हो, मी ‘त्या’ महिलेसोबत संबधात होतो, पण तक्रार खोटी”, धनजंय मुंडेचे स्पष्टीकरण\nकृषी कायद्यांचा वाद सोडविण्यासाठी सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातील ‘या’ झुंजार नेत्यावर सोपवली जबाबदारी\nराज ठाकरेंच्या हाताला दुखापत; फ्रॅक्चर लावून पक्षाच्या बैठकांमध्ये झाले सामील\nमका, ज्वारी आणि बाजरी खरेदीचा लक्षांक वाढल्याने राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा – भुजबळ\nसीमा भागातून मराठी नष्ट करण्याचे कर्नाटकचे धोरण थांबवावेच लागेल – उद्धव ठाकरे\nयंदाच्या अंदाजपत्रकात पुणेकरांना विकासाच्या दृष्टीने नेमके काय मिळणार\nकर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर अजित पवार म्हणाले…\nसीमा भागातून मराठी नष्ट करण्याचे कर्नाटकचे धोरण थांबवावेच लागेल – उद्धव ठाकरे\nयंदाच्या अंदाजपत्रकात पुणेकरांना विकासाच्या दृष्टीने नेमके काय मिळणार\nकर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर अजित पवार म्हणाले…\nBCCI उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी काढला टीम इंडियाचा ‘धर्म’\n‘हा तर तुमचा तुघलकी कारभार’, महामंडळास स्मार्ट सिटी प्रशासनाचे प्रत्युत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00787.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:Yugant.pdf/120", "date_download": "2021-01-28T09:59:09Z", "digest": "sha1:XJQC4WJRJ7EMVMJMNKRDPFDMOBIQQZ5N", "length": 6644, "nlines": 63, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:Yugant.pdf/120 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे\nअरण्य जाळण्याची कल्पना निघालीच का महाभारतात म्हटले आहे की, अग्नी ब्राह्मणाला 'नाही' कसे म्हणावयाचे, म्हणून ह्या वीरांनी खांडव जाळले. जाळले ते कसे महाभारतात म्हटले आहे की, अग्नी ब्राह्मणाला 'नाही' कसे म्हणावयाचे, म्हणून ह्या वीरांनी खांडव जाळले. जाळले ते कसे तर दोघांनी दोन बाजूंनी रथ व धनुष्यबाण असे चालवले की, एकाही प्राण्याला बाहेर निघता येऊ नये. नुसती झाडेच जाळली नाहीत, तर रानातला प्रत्येक प्राणी टिपून मारून किंवा मागे हाकून रानात जाळला. तूप खाऊन कंटाळलेल्या अग्नीने रुचिपालट म्हणून रानातील जनावरे खाण्यास मागितली व अशा प्रकारे कृष्णार्जुनांनी ती दिली. ह्या कथेत दोन पर्याय संभवतात; पहिला, कृष्णार्जुनांनी खांडव जाळले नाही, ते आपसूख जळाले, व त्याचा मोठेपणा कृष्णार्जुनाला दिला गेला. दुसरा, खरोखरच कृष्णार्जुनांनी वन जाळले. दुसरा पर्याय खरा धरला, तर एवढे मोठे रान प्राण्यांसकट जाळले हे मोठे शौर्याचे व यशोदायी कृत्य समजले गेले पाहिजे, हे तर निर्विवादच. महाभारतात म्हटल्याप्रमाणे खरोखरच त्यांनी खपून-पाऊस पडला तरीही पुन्हापुन्हा आग लावून हे वन जाळले, असे गृहीत धरण्यास काही प्रत्यवाय दिसत नाही. पण ते का जाळले\nगुरे-ढोरे बाळगणाऱ्या, नांगराने शेती करणाऱ्या 'आर्य'- जमातींच्या इतिहासात वन जाळण्याची वा कापण्याची घटना आढळते. संबंध उत्तर हिंदस्थानात दाट अरण्ये होती. त्यांचे वर्णन वेदांत येते;महाभारतात येते. काही प्रसिद्ध वनांचे वर्णन बौद्ध वाङ्मयातही येते. एवढेच काय, पण ऐतिहासिक काळातील शिलालेखांत ते येते.\nमहाभारतातली राज्ये फार लहान होती. आजचा पंजाब व दिल्लीच्या भोवतालचा भाग एवढ्या प्रदेशात कुरू, दक्षिण व उत्तर पांचाल, त्रिगर्त, मत्स्य एवढी राज्ये होती. ती एकमेकांना लागून नव्हती. एक राजधानी, भोवती शेती असलेली खेडी व त्यांभोवती अरण्ये असे राज्याचे रूप होते. काम्यकवन, द्वैतवन, खांडववन अशा कितीतरी वनांची वर्णने येतात.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ७ मे २०२० रोजी १८:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00787.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A4:%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%B5%E0%A4%BE_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2021-01-28T08:48:31Z", "digest": "sha1:TPO7MGGYLA6D63HKLO5HM6AZQ25PF3P4", "length": 4040, "nlines": 67, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "विकिस्रोत:समाज मुखपृष्ठ/वाढवा आणि सुधारा - विकिस्रोत", "raw_content": "विकिस्रोत:समाज मुखपृष्ठ/वाढवा आणि सुधारा\nमराठी वाड्मयाची अभिवृद्धी.pdf, अशोक.pdf, औद्योगिक सहकारिता भाग १.pdf (more...)\nजुळवा आणि भाग करा: हा निकष कोणतीच पाने पूर्ण करु शकत नाही.(more...)\nसारण्या जोडा: हा निकष कोणतीच पाने पूर्ण करु शकत नाही.(more...)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग ���न करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ ऑगस्ट २०१९ रोजी १४:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00787.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.hellodox.com/healthtips/Morning-Sickness/436-HighBloodPressure?page=9", "date_download": "2021-01-28T09:04:39Z", "digest": "sha1:LFYI6GBFGWPNNVP5GKK6XZZXU3BJGXUK", "length": 4518, "nlines": 44, "source_domain": "www.hellodox.com", "title": "Health Tips", "raw_content": "\nहाय 'बी पी'ला ला नियंत्रणात करते वेलची\nहायपर टेंशनशी लढत असलेले लोक, आपल्या लाइफस्‍टाइलमध्ये जर थोडेही बदल केले तर त्यांना ह्या समस्येपासून लवकरच सुटकारा मिळू शकतो. तसेच औषधांचे देखील सेवन करावे लागणार नाही.\nडॉक्‍टर्सचे मानने आहे की हायपर टेंशनने लढत असणारे लोक, नियमित रूपेण सक्रिय राहिल्या पाहिजे, फिरणे आणि आनंदी राहिल्याने त्यांना ह्या आजारापासून दूर करण्यास मदत मिळेल. उच्‍च रक्‍तदाबाला दूर करण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला जंक फूडचे सेवनाला लगाम लावावी लागणार आहे आणि घरातील तयार केलेले अन्नाचे सेवन करणे गरजेचे आहे. प्रयत्न असा असायला पाहिजे की मीठाचा वापर कमीत कमी करावा. कमी मीठ, वाढललेल्या रक्तदाबाला कंट्रोलमध्ये करते आणि तुमच्या वजनाला नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते.\nमीठ कमी करण्याशिवाय, तुम्हाला काही प्राकृतिक उत्‍पादनांचे सेवन देखील करायला पाहिजे, यामुळे रक्‍तदाब नियंत्रणात रहील. यामध्ये\nप्राकृतिक उपायम्हणजे वेलची आहे. हो खरच आहे, वेलची फक्त स्वादच नव्हे तर उत्तम आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. याची चव हलकी गोड असते तर तुम्ही याला भात शिवजताना देखील घालू शकता. वेलचीमध्ये एंटीऑक्‍सीडेंटपण असतात जे शरीराला फिट ठेवतात.\nवेलचीचा प्रयोग कसा करावा \nतुम्ही चहा तयार करताना देखील वेलचीची पूड करून घालू शकता. भात किंवा पुलावमध्ये देखील तुम्ही वेलचीचा वापर करू शकता. पाचन क्रियेल दुरुस्त ठेवते आणि माउथफ्रेशनरचे देखील काम करते.\nज्या लोकांचा रक्‍तदाब फार जास्त वाढतो त्यांनी रोज किमान चार वेलचीचे सेवन केले पाहिजे. जर तुम्हाला खाण्यात टाकायची नसेल तर तुम्ही चावून खाऊ शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00787.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mundejobs.com/Eduinfo", "date_download": "2021-01-28T08:46:37Z", "digest": "sha1:EJRYHYAEYBVS5ITUN43P3ILP3S5NQWKT", "length": 10272, "nlines": 89, "source_domain": "mundejobs.com", "title": "शैक्षणिक माहिती", "raw_content": "करीअर सर्च बचतगट, हिवर्डा - 413504, ता.भुम, जि.उस्मानाबाद\nसंचालक : मुंडे त्रिंबकेश्वर बाबा, औरंगाबाद\n\"शिक्षण, करियर, आरोग्य, पर्यावरण, विकसित भारत\"\nराज्य नाविन्यता सोसायटीने श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाला (एसएनडीटी विद्यापीठ) महिलांकरिता एक स्वतंत्र इन्क्युबेशन सेंटर म्हणून मान्यता दिली आहे.\nटाचांना भेगा पडल्यास =\n👆🏻नवीन कृषी कायदा सर्वांना समजेल अश्या मराठी भाषेत नक्की वाचा.\nउच्च व तंत्र शिक्षण विभाग कोकणाच्या विकासासाठी रत्नागिरी येथे Maharashtra Ocean Applied Sciences University (MOASU) स्थापन करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत.\nउच्च व तंत्र शिक्षण विभाग राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, संलग्नित महाविद्यालये, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे यामधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यापुढ़े 100 टक्के उपस्थित राहण्याबाबत.\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये तीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात नवीन सिंचन विहीरींची कामे मंजुर करण्याबाबत. 6\nआर्थिक दृष्टया दुर्बल घटक विद्यार्थ्यांकरीता व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेस मान्यता देण्याबाबत...\nउच्च व तंत्र शिक्षण विभाग शैक्षणिक वर्ष 2019-20\nकेंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातून (सीबीएसई)दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर याच मंडळातून अकरावी आणि बारावी देण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढू लागला आहे.\nकौशल्य सेतू अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनी मार्च 2019 च्या इयत्ता दहावीच्या प्रमाणपत्र परीक्षेकरिता ट्रान्सफर ऑफ क्रेडिटसचा लाभ घेण्यासाठी माध्यमिक शाळेमार्फत राज्य मंडळाने विहित केलेल्या नमुन्यात अर्ज करुन नोंदणी करावी.\nउच्च व तंत्र शिक्षण विभाग उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत पुर्वी मंजूर केलेल्या 7 मॉडेल डिग्री कॉलेजची कामगिरी सुधारण्यासाठी विभागाने हाती घ्यावयाच्या उपाययोजना संदर्भात समितीची स्थापना.... 201904221549375008\nओबीसी क्रेमिलेयर मर्यादा आता 8 लाखापर्यंत करण्यात आलेली आहे - केंद्र सरकार\nलिपिक पदासाठी आता शैक्षणिक पात्रता पदवी करण्यात आली आहे\nपुढची पायरी : ऑफिसमधील संवादकौशल्य नवीन ऑफिसमध्ये आपली छाप उमटवायची तर आधी आपला सगळ्यांशी संवाद व्हाय��ा हवा\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या सामाईक पूर्व परीक्षेमार्फत भरावयाच्या सरळसेवेच्या पदांची मागणीपत्रे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे विहित वेळेत पाठविण्याबाबत.\nशिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकातील 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया प्रभावीपणे राबविणेबबत. 25 Percent Online admission process under RTE Act maharashtra.gov.in\nइयत्ता 1 ली ते इयत्ता 12 वी पर्यंतच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना परिक्षेकरिता व अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुलभतेकरिता लेखनिक /वाचक सेवा देण्यासाठी पात्र सदस्यांची नोंदणी असलेली लेखनिक /वाचक बँक तयार करणेबाबत.Provided Writer Bank. maharashtra.gov.in\nसार्वजनिक आरोग्य विभाग नव्याने स्थापन आरोग्य संस्थांकरीता पदनिर्मिती करणेबाबत\nअधीक्षक (पुरुष / महिला) आणि वॉर्डन आदिवासी विकास विभागाचे (पुरुष / महिला) च्या संवर्गातील रिक्त पदे भरून\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना.\nशासन सेवा प्रवेशाची कमाल वयोमर्यादा वाढविणेबाबत.\nनिकाल ( 49 )\nपुस्तक परिचय ( 1 )\nशैक्षणिक माहिती ( 32 )\nअभ्यासक्रम ( 14 )\nप्रशिक्षण संस्था ( 27 )\nपरीक्षांची माहिती ( 75 )\nशालेय तसेच स्पर्धा परीक्षां विषयी शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी.\nवेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांची माहिती शोधणे अगदी सोपे.\nझाालेल्या परीक्षांचे जाहीर झालेले निकाल एकाच ठिकाणी.\nवेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांचे परीक्षांचे अभ्याक्रम माहिती, मार्गदर्शन एकाच ठिकाणी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00788.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:Yugant.pdf/121", "date_download": "2021-01-28T09:44:14Z", "digest": "sha1:F4GGN7YQUN6U2KR2BX7L35E5WHDYBGKQ", "length": 7135, "nlines": 62, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:Yugant.pdf/121 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे\nमहाभारतानंतर बौद्धकालात सुमारे पाच-सहाशे वर्षांनी पश्चिमेकडच्या वनांची वर्णने येत नाहीत. पण पूर्वेकडे वेळूवन, जेतवन वगैरे लहान-लहान वनांची नावे व वर्णने येतात. हजार-दोन हजार वर्षांत जवळ-जवळ सर्व राने नाहीतशी होऊन सिंधूपासून गंगा-सागरापर्यंत एक सपाट शेत झाले आहे. विलायतेतही मोठाली अरण्ये होती. ती जाऊन त्यांच्या जागी शेते झाली. जेव्हा विलायतेतील लोक दक्षिण व उत्तर अमेरिकेत गेले. तेव्हा त्यांनी राने तोडली वा जाळली, व सपाट मैदान करून शेती केली. धर्म खांड��प्रस्थाला आला, तेव्हा त्याने आपल्या नव्या राजधानीत वाणी वगैरे लोक आणून बसवले. प्रत्येक राजधानीच्या भोवती शेते असत व शेताच्या पलीकडे राने पसरलेली असत. तशाच तऱ्हेचे पांडवांचे राज्य होते. खांडववनाशेजारी ‘इक्षुमती' ही लहान नदी व शेजारी यमुना नदी. खांडववनाचे नावही लक्षात ठेवण्यासारखे आहे. ‘खाण्डव' हा शब्द ‘खण्डु' शब्दापासून बनलेला. ‘खण्डु' म्हणजे जाड खडीसाखरेसारखी साखर, काहीतरी गोड पदार्थ एवढे खरे. शेजारी ‘इक्षुमती' नदी. इक्षु म्हणजे ऊस. ‘इक्षुमती' हेसुद्धा नाव काहीतरी गोड पदार्थ नदीकाठी होता असे दाखवते. कृष्णाच्या बाळलीला जेथे वर्णन केल्या आहेत, त्याचे नावही ‘मधुवन' होते. तेही यमुनेशेजारचेच. ‘इक्षुमती', ‘खाण्डव', व ‘मधुवन' ह्या शब्दांनी असे वाटते की, ह्या वनात काहीतरी गोड पदार्थ उत्पन्न होत होता. तो मध का कदाचित असेलही. हल्ली मध्यभारतातील रानातून एक रम्य, विशाल वृक्ष आढळतो. त्याला ‘मोह' किंवा ‘महुवा' म्हणतात. ह्याचे संस्कृत नाव ‘मधुक' असे आहे. मोहाचे झाड हे वन्यलोकांची एक कामधेनूच असते. झाडाची पाने पत्रावळीसाठी वापरतात. गोड सुवासिक मधाने भरलेल्या फुलांपासून दारू करतात. फुले वाळवून खातात. आतील चिकट रसात वळलेले लाह्यांचे लाडू मधुर असतात. कदाचित खांडववन अशा तऱ्हेच्या वृक्षांनी भरलेले म्हणूनही त्याला 'गोड' असे नाव असेल पण त्याची गोडी, त्याची पारख, तेथल्या सुंदर विशाल मधुर वृक्षाची खरी किंमत आत राहणाऱ्या आर्येतर लोकांना; आर्यांना नव्हती.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ७ मे २०२० रोजी १८:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00788.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://sthairya.com/the-allegations-against-dhananjay-munde-are-serious-and-need-to-be-seriously-considered-as-a-party-sharad-pawar/", "date_download": "2021-01-28T09:16:49Z", "digest": "sha1:JZVGVXZQCIFMCKVB5QJW3GO74WKPMWWD", "length": 15085, "nlines": 126, "source_domain": "sthairya.com", "title": "धनंजय मुंडेंवरील आरोप गंभीर स्वरुपाचे, पक्ष म्हणून गांभीर्याने विचारा करावा लागेल- शरद पवार - स्थैर्य", "raw_content": "\nसातारा – जावळी – कोरेगाव\nवाई – महाबळेश्वर – खंडाळा\nमुंबई – पुणे – ठाणे\nरायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग\nसातारा – जावळी – कोरेगाव\nवाई – महाबळेश्वर – खंडाळा\nमुंबई – पुणे – ठाणे\nरायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग\nधनंजय मुंडेंवरील आरोप गंभीर स्वरुपाचे, पक्ष म्हणून गांभीर्याने विचारा करावा लागेल- शरद पवार\nदैनिक स्थैर्यच्या अधिकृत WhatsApp ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.\nस्थैर्य, मुंबई, दि.१४: महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर लागलेल्या बलात्काराच्या आरोपानंतर राज्यातील राजकारण धवळून निघाले आहे. स्वतः धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या खासगी आयुष्याविषयी स्पष्टीकरण दिल्यानंतर विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या प्रकरणावर भाष्य केले आहे. मुंडेंवरील बलात्काराचे आरोप हे गंभीर आहेत. एक पक्ष म्हणून याचा गांभीर्याने विचार करावा लागेल, असे पवार म्हणाले.\nगुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, ‘धनंजय मुंडे बुधवारी मला भेटले होते. मुंडेंनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत मला सविस्तर माहिती दिली. त्यानुसार धनंजय मुंडेंचे काही व्यक्तींशी संबंध होते. त्यावरुन मुंडे यांच्याविरोधात काही तक्रारी करण्यात आल्या. हे प्रकरण या दिशेने जाईल, याची कल्पना धनंजय मुंडे यांना होती. त्यामुळेच धनंजय मुंडे यांनी यापूर्वीच उच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि आदेश प्राप्त करुन घेतला होता. त्यामुळे आता याप्रकरणात फारसे बोलण्यासारखे काहीही नाही, असे शरद पवार यांनी सांगितले’, असे पवार म्हणाले.\nशरद पवार पुढे म्हणाले की, ‘धनंजय मुंडेंवरील आरोप गंभीर स्वरुपाचे आहेत. एक पक्ष म्हणून या सगळ्याचा आम्हाला गांभीर्याने विचार करावा लागेल. पक्षातील प्रमुख सहकाऱ्यांशी बोलणे झाल्यावर, त्यांना विश्वासात घेऊन मुंडेंनी मला दिलेली माहिती त्यांच्यापुढे मांडणार आहे. त्यानंतर आम्ही धनंजय मुंडे यांच्याबाबत निर्णय घेऊ’, असे पवार म्हणाले.\nनवाब मलिकांवर वैयक्तिक आरोप नाहीत- पवार\nविशष म्हणजे, शरद पवारांनी धनंजय मुंडेंबाबत रोखठोक मत मांडले असले, तरी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची पाठराखण केली आहे. ‘नवाब मलिक हे राज्यातील महत्त्वाच्या मंत्र्यांपैकी एक आहेत. 25 वर्षांहून अधिक काळ ते विधिमंडळात आहेत. या काळात त्यांच्यावर एकदाही कोणतेही वैयक्तिक स्वरुपाचे आरोप झालेले नाहीत. त्यांच्या नातेवाईकावर आरोप झाले आहेत. त्या नातेवाईकाला संबंधित यंत्रणेने अटक केली आहे. आता एनसीबीने वस्तुस्थिती समोर आणणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी मांडले.\nदैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nक्रीडा संकूलाचे कुलूप ताेडले; सातारा पाेलिसांची घुसखाेरी\nWHO ची 10 सदस्यांची टीम चीनमध्ये पोहोचली, वुहानमधून महामारी कशी सुरू झाली याचा तपास केला जाणार\nWHO ची 10 सदस्यांची टीम चीनमध्ये पोहोचली, वुहानमधून महामारी कशी सुरू झाली याचा तपास केला जाणार\n93 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 754 जणांचे नमुने पाठविले तपासणीला\n२०२१-२०२२ मध्ये अर्थसंकल्पाकडून काय अपेक्षा आहेत\nखरेदी विक्री संघानी उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यासाठी नवनवीन संकल्पना अंमलात आणाव्यात – पालकमंत्री जयंत पाटील\nमहाराष्ट्राच्या पाच बालकांची प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी निवड\nअमोल कोल्हे आणि चंद्रकांत पाटील यांच्या नावाने फसवणुकीचा प्रयत्न; एकाला अटक\nछातीत दुखत असल्याने सौरव गांगुली पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल; 2 जानेवारी रोजी आला होता हार्टअटॅक\nअमेरिकी फेडरल रिझर्व्ह पॉलिसीच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात घसरण\nफलटण मध्ये वेलकेअर फार्मसी नावारूपास येईल : श्रीमंत संजीवराजे\nप्रजासत्ताक दिनानिमित्त प्रांताधिकाऱ्यांच्या हस्ते फलटण तालुक्याचे मुख्य शासकीय ध्वजारोहण\nसौ.प्रगती कापसे यांच्याकडून माहेरवासीयांचा यथोचित सत्कार\nहे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवल��� जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.\nमुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा\nसातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002\nसातारा – जावळी – कोरेगाव\nवाई – महाबळेश्वर – खंडाळा\nमुंबई – पुणे – ठाणे\nरायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग\nWhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00788.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://thanelive.in/?p=2655", "date_download": "2021-01-28T07:35:26Z", "digest": "sha1:HRBBIT7ZA3OMUQG4C6OQH4FMYBCYRXY4", "length": 7620, "nlines": 84, "source_domain": "thanelive.in", "title": "आठवड्याभरात सुरू होणार केडीएमसीची कोवीड टेस्टींग लॅब – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची माहिती. -", "raw_content": "\nगणेशोत्सव सजावट स्पर्धा २०१८\nपाच – दहा दिवसाचे गणपती\nआठवड्याभरात सुरू होणार केडीएमसीची कोवीड टेस्टींग लॅब – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची माहिती.\nआठवड्याभरात सुरू होणार केडीएमसीची कोवीड टेस्टींग लॅब – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची माहिती.\nठाणे लाईव्ह :- कल्याण-डोंबिवलीसह शहरांमधील वाढते कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी कोविड-१९ च्या जास्तीत जास्त चाचण्या केल्या जाव्यात. तसेच या चाचण्यांचा निकाल लवकरात लवकर मिळाल्यास संबंधित रुग्णाला वेळेत रुग्णालयात उपचार घेता येतील. याकरता कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रात कोरोना चाचण्यांसाठीची लॅब सुरु करण्यासाठी सातत्याने खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांचा पाठपुरावा सुरू होता.\nया प्रयत्नांना यश आले असून गौरीपाडा, कल्याण पश्चिम परिसातील त्रिमूर्ती पार्क येथील महापालिकेच्या वास्तूमध्ये लॅब उभारण्यात येत असून या लॅबची पाहणी करत तेथील यंत्रणेचा आज डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आढावा घेतला.\nया लॅबमध्ये दररोज ३ हजार चाचण्या करण्याची क्षमता असून यासाठी आवश्यक यंत्रसामुग्री ही क्रशना डायग्नोस्टिक्सच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आली आहे. नॅशनल एक्रेडिटेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबोरेटोरीज (#NABL) या संस्थेची मान्यता मिळाल्यावर येत्या आठवड्याभरात ही लॅब कार्यान्वित होणार असल्याची माहिती खासदार डॉ. शिंदे यांनी दिली. यामुळे कल्याण, डोंबिवली, उल्हसनगर, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी शहरांतील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर याचा फायदा होणार आहे. कोविड-१९ चाचण्यांच्या निकाल उपलब्ध होण्याचा कालावधी कमी होणार असून रुग्णांवर उपचार देखील लवकरात लवकर होण्यास मदत होणार आहे.\nया पाहणीदरम्यान महापौर विनिता राणे, माजी महापौर, स्थानिक नगरसेवक राजेंद्र देवळेकर, नगरसेवक विश्वनाथ राणे महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.\nPrevious गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाडांनी इंजेक्शन उपलब्ध करून दिल्यामुळे खारेगांव मधील रुग्णाचे वाचले प्राण.\nगृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाडांनी इंजेक्शन उपलब्ध करून दिल्यामुळे खारेगांव मधील रुग्णाचे वाचले प्राण.\nशिक्षणाधिकार्‍यांच्या दालनात मनसेचे ठिय्या आंदोलन. ठाण्यातील खासगी शाळांची मनमानी फी वसुली.\nकोविड १९ अँटीजेन टेस्टींग सेंटरचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन.\nआठवड्याभरात सुरू होणार केडीएमसीची कोवीड टेस्टींग लॅब – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची माहिती.\nगृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाडांनी इंजेक्शन उपलब्ध करून दिल्यामुळे खारेगांव मधील रुग्णाचे वाचले प्राण.\nशिक्षणाधिकार्‍यांच्या दालनात मनसेचे ठिय्या आंदोलन. ठाण्यातील खासगी शाळांची मनमानी फी वसुली.\nकोविड १९ अँटीजेन टेस्टींग सेंटरचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00788.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://chanda.nic.in/document/%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%98%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A5%80%E0%A4%A4-16/", "date_download": "2021-01-28T07:19:57Z", "digest": "sha1:2WJ72IBLW4CASGIJJTDWVMIRZ2DSI64U", "length": 5024, "nlines": 102, "source_domain": "chanda.nic.in", "title": "कंटेनमेंट क्षेत्र घोषीत आदेश. – अडयाळ तु. ब्रम्हपुरी (दिनांक ०८-०६-२०२०) | चंद्रपूर जिल्हा, महाराष्ट्र शासन | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार ��मी करा\nजिल्हा चंद्रपूर District Chandrapur\nचंद्रपूर जिल्ह्यातील पोलिस स्थानके\nएसटीडी आणि पिन कोड\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nरोहयो ( जलयूक्त शिवार )\nजमिन संबंधित विविध महत्वाच्या याद्या\nजिल्ह्यातील जमीन बँकेची माहिती\nस्वातंत्र्य सैनिक पेंशनरांची यादी\nकंटेनमेंट क्षेत्र घोषीत आदेश. – अडयाळ तु. ब्रम्हपुरी (दिनांक ०८-०६-२०२०)\nकंटेनमेंट क्षेत्र घोषीत आदेश. – अडयाळ तु. ब्रम्हपुरी (दिनांक ०८-०६-२०२०)\nकंटेनमेंट क्षेत्र घोषीत आदेश. – अडयाळ तु. ब्रम्हपुरी (दिनांक ०८-०६-२०२०)\nपहा / डाउनलोड करा\nकंटेनमेंट क्षेत्र घोषीत आदेश. – अडयाळ तु. ब्रम्हपुरी (दिनांक ०८-०६-२०२०) 08/06/2020 पहा (232 KB)\nजिला प्रशासन द्वारा स्वामित्व वाली सामग्री\n© कॉपीराइट जिल्हा प्रशासन चंद्रपूर, महाराष्ट्र, (भारत) , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jan 28, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00789.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/murder-of-mother-and-sister-over-objections-to-ipl-betting-in-hyderabad/", "date_download": "2021-01-28T09:26:30Z", "digest": "sha1:6SPPWALLVDUFF5GUHA3ISB5ACZMOEYFL", "length": 15796, "nlines": 183, "source_domain": "policenama.com", "title": "धक्कादायक ! IPL सट्टेबाजीला विरोध केल्यानं विष पाजून आई अन् बहिणीला संपवलं | murder of mother and sister over objections to ipl betting in hyderabad | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nआलिया भटनं शेअर केला ‘असा’ फोटो \nशरद पवार यांचा पुन्हा मोदी सरकारवर निशाणा, म्हणाले – ‘…तर…\nPune News : नागरिकांना आता घरबसल्या मिळणार प्रॉपर्टी कार्ड, शासकीय कामांसाठी धरले…\n IPL सट्टेबाजीला विरोध केल्यानं विष पाजून आई अन् बहिणीला संपवलं\n IPL सट्टेबाजीला विरोध केल्यानं विष पाजून आई अन् बहिणीला संपवलं\nहैदराबाद : पोलीसनामा ऑनलाइन – सट्टेबाजीमध्ये घरात असलेली सर्व पुंजी गमावल्याने आई व बहिणीने त्याच्या सट्टेबाजीला विरोध केला. त्या रागातून त्याने आपल्या आई व बहिणीला जेवणातून विष पाजून त्यांची हत्या (murder)केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.\nसाईनाथ रेड्डी असे या मुलाचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आई सुनीता आणि बहीणअनुषा यांचा मृत्यू झाला आहे.\nमेधाचल जिल्ह्यातील रावळकोल येथे राहणारे प्रभाकर रेड्डी यांचा तीन वर्षांपूर्वी रस्ते अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या निधनानंतर विम्याची रक्कम व जमीन विक्रीतून मिळा���ेले पैसे असे २० लाख रुपये बँकेत ठेवण्यात आले होते. सुनीता एका खासगी कंपनीत नोकरी करत होत्या, तर अनुषा बी़ फार्मचे शिक्षण घेत होती. साईनाथ रेड्डी हा एम टेक शिकत असून, नोकरीही करतो.\nसाईनाथ याला सट्टेबाजीचे व्यसन लागले. आयपीएलच्या या सीजनमध्ये त्याने सट्टेबाजीवर मोठा पैसा लावला होता. मात्र, सट्टेबाजीमध्ये तो हरला. त्याला त्यात मोठे कर्ज झाले. हे कर्ज भरण्यासाठी त्याने बँकेतील २० लाख रुपये आणि १५० ग्रॅम सोन्याचे दागिने काढून ते विकून कर्ज फेटले. ही बाब त्याची आई व बहिणीला माहिती नव्हती.\nकाही दिवसांपूर्वी त्यांच्या लक्षात हा प्रकार आला. तेव्हा त्यांनी साईनाथकडे त्याची विचारणा केली. त्याने खेळलेल्या सट्टेबाजीवर सर्व पैसा घालविल्याने त्यांनी त्याला विरोध केला व हे सर्व थांबविण्यास सांगितले. सट्टा खेळण्यास विरोध केल्याने रागावलेल्या साईनाथ याने २३ नोव्हेंबरला कामावर जाण्यापूर्वी जेवणामध्ये विषारी द्रव्य मिसळले. त्यानंतर तो कामाला निघून गेला. दुपारी जेवण केल्यावर दोघांना त्रास होऊ लागला. तेव्हा आईने साईनाथला बोलावून घेतले व डब्बा खाऊ नको असे सांगितले. साईनाथ घरी आला, परंतु आई व बहीण बेशुद्ध होईपर्यंत त्याने काहीही केले नाही. दोघी बेशुद्ध पडल्यावर त्याने रुग्णालयात नेले. परंतु, तोपर्यंत उशीर झाला होता. चार पाच दिवसांच्या उपचारानंतरही त्या शुद्धीवर आल्या नाहीत. सुनीता यांचा २७ नोव्हेंबर, तर अनुषा हिचा २८ नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.\nअंत्यसंस्कारानंतर सांत्वनेसाठी घरी नातेवाईक जमले असताना साईनाथ याने खरा प्रकार सर्वांना सांगितला. नातेवाईकांनी पोलिसांकडे तक्रार केल्यावर पोलिसांनी साईनाथ याला अटक केली.\nशेतकरी आंदोलनावर कंगनाचं ट्विट पाहून भडकली हिमांशी खुराना \nIND Vs AUS : ऑस्ट्रेलियाला मोठा झटका वन डे आणि T-20 सीरिजमूधन बाहेर पडला डेविड वॉर्नर, टेस्ट खेळण्याबाबतही सस्पेन्स\nछोटा राजनविरूध्दच्या 71 पैकी 16 केसमध्ये CBI चा क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर, जाणून…\nPune Rural News : शिरूरमध्ये युवकावर गोळीबार करणार्‍यांना LCB नं घेतलं ताब्यात,…\nउच्चशिक्षित दाम्पत्याने केली 2 मुलींची हत्या, मृतदेहाशेजारीच नाचत होती आई, अटकेनंतर…\nलग्नानंतर पत्नीचं दुसर्‍याशी ‘झेंगाट’ असल्याचं आलं समोर, पठ्ठ्यानं 18…\n मूलबाळ होत नसल्यानं वेळावेळी टोमणे मारणार्‍या सासूचा खून, सुनेनं…\nसंतापजनक : नागौरमध्ये महिलेवर सामुहिक बलात्कार, घटनेनंतर आरोपींनी प्रायव्हेट…\nPune News : पुणे विद्यापीठात प्रबोधनकारांच्या नावाने अभ्यास…\nसौंदर्य वाढवण्यासाठी बेकिंग सोडा उपयोगी, ‘हे’…\nCorona After Effect : ‘कोरोना’च्या परिणामांपासून…\nकोणत्या आवाजाला वेगाने प्रतिसाद देतो मेंदू \nVideo : लंच डेटसाठी वेगवेगळ्या कारमधून आले ‘सिद्धार्थ…\nBirthday SPL : आयुष्मान खुरानाची, पत्नी ताहिरा कश्यपसाठी खास…\nVideo : ‘ड्रामा क्वीन’ राखीनं कपाळापासून…\n‘प्रजासत्ताक दिना’च्या शुभेच्छा देताना शिल्पा…\nबॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनीच्या जीवाला धोका \nPune News : सोनित सिसोलेकरला ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय…\nCoronavirus : राज्यात 2106 रुग्ण ‘कोरोना’मुक्त,…\nVideo : जुन्नरमध्ये बिबट्याची दहशत, घराजवळच दर्शन झाल्याने…\nReliance jio : 24 GB डेटा, 336 दिवस व्हॅलिडिटी, जाणून घ्या\nएक्स लव्हरला विसरण्यासाठी यापेक्षा भारी काही नाही\n‘दृष्यम’ स्टाईल विवाहीत प्रेयसीची हत्या; नव्या घरात सिमेंटचे…\n‘आप’ने निवडणुकीबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय\nबंगालमधील TMC चा गड ढासळतोय \nCameroon : तेलाचा टँकर आणि बसचा भीषण अपघात, 53 लोकांचा…\nबाळात जन्मदोष निर्माण न होण्यासाठी प्रेग्नेंसीतच घाला आळा,…\nआलिया भटनं शेअर केला ‘असा’ फोटो \nपोस्टामधील खात्यात आता ‘एवढे’ पैसे ठेवणं गरजेचं,…\n‘आप’ने निवडणुकीबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nएक्स लव्हरला विसरण्यासाठी यापेक्षा भारी काही नाही\nचाकण बाजारात आता दररोज होणार लिलाव\n मुलांनी बांधलं आई-वडिलांचं मंदिर\nगावच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही – अजित पवार\nलग्नानंतर पत्नीचं दुसर्‍याशी ‘झेंगाट’ असल्याचं आलं समोर,…\nPune News : भरधाव वाहनाच्या धडकेत सायकल चालकाचा मृत्यू\nकोल्हापूर अर्बन बँकेची 1.5 कोटीची फसवणूक, तिघांविरूध्द FIR\n31 जानेवारीपर्यंत ‘फ्री’मध्ये बुक करू शकता LPG सिलेंडर, जाणून घ्या या खास ऑफर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00789.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.cos.youth4work.com/mr/course/d_pharma,diploma_in_pharmacy-in-world", "date_download": "2021-01-28T10:01:07Z", "digest": "sha1:T4SZBWNP72UJ4XDPG7FQRUDEEHWCYW6S", "length": 7622, "nlines": 209, "source_domain": "www.cos.youth4work.com", "title": "शीर्ष कंपन्या आणि रिक्रुटर्स | युवा 4 कार्य", "raw_content": "\nपोस्ट नोकरी - मोफत\nपोस्ट नोकरी - मोफत\nशोधा आणि नियोक्ते अनुसरण\nबर्याच लोकांनी याचे अनुसरण केले\nअनुसरण करणे रद्द करा\nअनुसरण करणे रद्द करा\nअनुसरण करणे रद्द करा\nअनुसरण करणे रद्द करा\nअनुसरण करणे रद्द करा\nअनुसरण करणे रद्द करा\nअनुसरण करणे रद्द करा\nकंपन्या आपल्याला जाणून घेणे आरंभ करतात आणि आपण त्यांच्या स्वत: च्या प्रतिभा समुदायाचा भाग बनू शकता\nकंपनी आपल्या संपूर्ण प्रोफाइलला पाहू आणि प्रवेश करू शकते आणि प्रथम आपल्या कामासाठी आपल्या थेट संपर्क साधू शकते\nकंपनीतील ताज्या बातम्या आणि उद्घाटन आपल्याला प्रथम समजतात\nआपण कंपन्या त्यांच्या भिंतीवर थेट संवाद साधू शकता आणि त्यांना माहिती करून घेऊ शकता.\nआपली स्वत: ची प्रतिभा समुदाय तयार करा, ब्रँड तयार करा, नोकरी पोस्ट करा, मुक्तपणे संवाद करा, अर्जदारांना सोयीस्करपणे शॉर्टलिस्ट करा आणि योग्य प्रतिभा शोधा.\nकंपन्यांशी थेट कनेक्ट व्हा, मुक्तपणे संवाद साधा आणि योग्य काम संधी मिळवा\nyTests - कौशल्य कसोटी\nपोस्ट नोकरी - मोफत\nyAssess - सानुकूल मूल्यांकन\nआमच्या अनुप्रयोग डाउनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00789.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/son-held-in-connection-with-death-of-former-kerala-ranji-player-jayamohan-thampi-psd-91-2184007/", "date_download": "2021-01-28T07:37:34Z", "digest": "sha1:MMWSK4GMCOXEGRPEMZMPCSDVO7ZMCSD3", "length": 13167, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Son held in connection with death of former Kerala Ranji player Jayamohan Thampi | धक्कादायक ! माजी रणजीपटूच्या हत्येप्रकरणी मुलाला अटक | Loksatta", "raw_content": "\nएक लाख किलो जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट\nराज्यातील ५७ पोलिसांना शौर्यपदके जाहीर\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\n माजी रणजीपटूच्या हत्येप्रकरणी मुलाला अटक\n माजी रणजीपटूच्या हत्येप्रकरणी मुलाला अटक\nदारु पिताना झालेल्या वादातून घडला प्रकार\nकेरळचे माजी रणजीपटू जयमोहन थम्पी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी त्यांचा मुलगा आश्विन याला अटक केली आहे. एक आठवड्यापूर्वी जयमोहन यांचा मृतदेह घरात सापडला होता. पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला होता. ��्राप्त झालेल्या अहवालानुसार थम्पी यांचा मृत्यू डोक्याला झालेल्या जखमांमुळे झाल्याचं निष्पन्न झालं.\n६२ वर्षीय थम्पी हे काही वर्षांपूर्वी स्टेट बँक ऑफ त्रावणकोर मधून डेप्युटी जनरल मॅनेजर या पदावरुन निवृत्त झाले होते. शनिवारी थम्पी आणि त्यांचा मुलगा आश्विन घरात एकत्र दारु पित बसले होते. यावेळी वडिल-मुलामध्ये भांडणाला सुरुवात झाली आणि थम्पी यांनी आपल्या मुलाला मी दिलेलं एटीएम कार्ड परत दे असं सांगितलं. यानंतर संतापलेल्या आश्विनने थम्पी यांना जोरात धक्का दिला, ज्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. हा प्रकार घडल्यानंतर आश्विनने आपला भाऊ आणि इतर नातेवाईंकांना मदतीसाठी फोन केला परंतू कोणीही त्याची मदत करण्यासाठी नकार दिला.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणाकडूनच मदत मिळत नसल्यामुळे आश्विनने आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर तिकडेच बसून दारुचं सेवन करुन त्याच खोलीत झोपण पसंत केलं. दुसऱ्या दिवशी घरकामासाठी आलेल्या बाईला घरातून वास यायला लागल्यामुळे तिने शेजाऱ्यांना याविषयी माहिती दिली. प्राथमिक चौकशीत आश्विनने आपल्याला वडिल कधी पडले याबद्दल माहिती नसल्याचं सांगितलं. मात्र शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केली असता आश्विनने आपला गुन्हा मान्य केला. यष्टीरक्षक फलंदाज असलेल्या जयमोहन थम्पी यांनी केरळ संघाकडून ६ प्रथमश्रेणी सामने खेळले होते.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nIPL च्या वेळी नेट बॉलर म्हणून यायचा सिराज, त्याच्यावर 'या' व्यक्तीची नजर पडली आणि...\nवहिनीसाहेबांचा कुल लूक; बेबीबंपसोबत केलं फोटोशूट\nVideo : 'जिंदगी का सफर..'; कार्तिकी -रोनितचा रोमँण्टिक डान्स\nसगळी चूक नेहरू आणि गांधीजींचीच; बॉलिवूड पटकथा लेखकाचं ट्वीट चर्चेत\n ...म्हणून सिद्धार्थने शहनाजला फेकलं पाण्यात\n सहा महिन्यांपूर्वी अभिनेत्रीनं दिले होते आत्महत्येचे संकेत; म्हणाली होती...\nवानखेडे स्टेडियमला जाणारी वाट वाकडी\nसिंगापूरच्या धर्तीवर उपराजधानीत आंतरराष्ट्रीय उद्यान\nजिल्ह्यातील कृषीपंप धारकांकडे तीन हजार कोटींची थकबाकी\nजम्मू-काश्मीरच्या दुर्गम भागांत सेवा देण्य��स नाशिकच्या डॉक्टरांची तयारी\nवाठोडा परिसरातील हजार कोंबड्या नष्ट\nशंकरशिला इमारत कोसळण्याचा धोका\nवाडा तालुक्यात बनावट नोटांचा कारखाना उध्वस्त\nउपनगरी रेल्वे प्रवासीसंख्या २१ लाखांवर\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 लाळ किंवा थुंकी वापरण्यास आयसीसीची मनाई, भारतीय गोलंदाज म्हणतो फारसा फरक पडत नाही \n2 सिद्धूने भर मैदानात बॅटने मारण्याची धमकी दिली होती पाकिस्तानच्या माजी खेळाडूने केला खुलासा\n3 रॉजर फेडररची २०२० मधील उर्वरित हंगामातून माघार\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\nमाझे भाऊ अमित शाह यांच्याकडे ५१ लाख व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आहेत, त्यामुळे... -ममता बॅनर्जीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00789.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/devendra-fadnavis-will-visit-kokan-after-cyclone-hit-bmh-90-2183957/", "date_download": "2021-01-28T09:25:09Z", "digest": "sha1:YDX2RQDAQHA6372AK3FKSSYPP5XVCJXJ", "length": 13231, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Devendra Fadnavis will visit kokan After cyclone hit bmh 90 । विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उद्यापासून कोकण दौऱ्यावर | Loksatta", "raw_content": "\nएक लाख किलो जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट\nराज्यातील ५७ पोलिसांना शौर्यपदके जाहीर\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\nविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उद्यापासून कोकण दौऱ्यावर\nविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उद्यापासून कोकण दौऱ्यावर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवारांनंतर करणार नुकसानीची पाहणी\nराज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दोन दिवस कोकणचा दौरा करणार आहेत. निसर्ग वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी देवेंद्र फडणवीस उद्यापासून (११ जून) करणार आहेत.\nअरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेल्या निसर्ग चक्रीवादळानं कोकणल�� तडाखा दिला. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागांमध्ये चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दोन दिवस कोकणचा दौरा करणार आहेत. उद्यापासून (११ जून) त्यांच्या कोकण दौऱ्याला सुरूवात होणार आहे. देवेंद्र फडणवीस हे ११ आणि १२ जून असे दोन दिवस कोकणाचा दौरा करणार आहेत. या दोन दिवसांत रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत विविध ठिकाणी ते भेटी देऊन नुकसानीची पाहणी करणार आहेत. ११ जून रोजी रायगड जिल्ह्यातील रेवदंडा, चोल, काशिद, राजपुरी, आगरदंडा, दिघी, दिवेआगर, श्रीवर्धन इत्यादी ठिकाणी ते भेटी देणार आहेत. त्यातनंतर १२ जून रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास, केळशी, अंजर्ले, पाजपांढरी आणि दापोली येथे भेटी देऊन नुकसानीची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधणार आहेत.\nदेवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांचा दौरा केला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांनी १०० कोटींच्या मदतीचीही घोषणा केली होती. मुख्यमंत्र्यांनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे दोन दिवसांपासून कोकणच्या दौऱ्यावर आहेत. काल (९ जून) रायगड जिल्ह्यात पाहणी केल्यानंतर आज (१० जून) रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पवारांनी पाहणी केली. यावेळी पवारांनी राज्याकडून मदत मिळवून देण्याचं आश्वासन कोकणवासीयांना दिलं.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nवहिनीसाहेबांचा कुल लूक; बेबीबंपसोबत केलं फोटोशूट\nVideo : 'जिंदगी का सफर..'; कार्तिकी -रोनितचा रोमँण्टिक डान्स\nसगळी चूक नेहरू आणि गांधीजींचीच; बॉलिवूड पटकथा लेखकाचं ट्वीट चर्चेत\n ...म्हणून सिद्धार्थने शहनाजला फेकलं पाण्यात\n सहा महिन्यांपूर्वी अभिनेत्रीनं दिले होते आत्महत्येचे संकेत; म्हणाली होती...\nवानखेडे स्टेडियमला जाणारी वाट वाकडी\nसिंगापूरच्या धर्तीवर उपराजधानीत आंतरराष्ट्रीय उद्यान\nजिल्ह्यातील कृषीपंप धारकांकडे तीन हजार कोटींची थकबाकी\nजम्मू-काश्मीरच्या दुर्गम भागांत सेवा देण्यास नाशिकच्या डॉक्टरांची तयारी\nवाठोडा परिसरातील हज��र कोंबड्या नष्ट\nशंकरशिला इमारत कोसळण्याचा धोका\nवाडा तालुक्यात बनावट नोटांचा कारखाना उध्वस्त\nउपनगरी रेल्वे प्रवासीसंख्या २१ लाखांवर\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 यवतमाळ : नेर तालुक्यात दोन बालविवाह रोखण्यात यश\n2 महाराष्ट्रात सर्कस सुरू असल्याचे पवारांना मान्य – चंद्रकांत पाटलांनी दिलं उत्तर\n3 ऑक्सफर्डसह अन्य विद्यापीठांनी परीक्षा रद्द केल्या, राज्यपालांना याची माहिती जास्त असेल; शरद पवारांचा टोला\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\nमाझे भाऊ अमित शाह यांच्याकडे ५१ लाख व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आहेत, त्यामुळे... -ममता बॅनर्जीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00789.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekachdheya.page/2020/07/pUmmho.html", "date_download": "2021-01-28T07:43:42Z", "digest": "sha1:FRJ6E4WE6G7654D4SNT772WPIGURDREY", "length": 9151, "nlines": 38, "source_domain": "www.ekachdheya.page", "title": "‘वंदेभारत’ अभियानांतर्गत आतापर्यंत ४४ हजार ९०१ प्रवासी मुंबईत दाखल", "raw_content": "\n‘वंदेभारत’ अभियानांतर्गत आतापर्यंत ४४ हजार ९०१ प्रवासी मुंबईत दाखल\nJuly 20, 2020 • महेश आनंदा लोंढे\n३१३ विमानांद्वारे प्रवाशांचे आगमन; आणखी ९० विमानांनी येणार प्रवासी\nमुंबई : ‘वंदेभारत’ अभियानांतर्गत आतापर्यंत ३१३ विमानांद्वारे ४४ हजार ९०१ प्रवासी मुंबईत दाखल झाले आहेत. यातील मुंबईच्या प्रवाशांची संख्या १५ हजार ९५ आहे. उर्वरित महाराष्ट्रातील १५ हजार ६०१ आणि इतर राज्यातील १४ हजार २०५ प्रवासी या अभियानांतर्गत मुंबईत दाखल झाले आहेत.\nदिनांक 31 जुलै 2020 पर्यंत आणखी ९० विमानांनी प्रवासी मुंबईत येणे अपेक्षित आहे.\nकोरोना विषाणूविरुद्ध शासन निग्रहाने लढत असताना परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील व इतर राज्यातील नागरिकांना मुंबईत उतरवून घेऊन त्यांना क्वारंटाईन करण्याची जबाबदारी महाराष्‍ट्र शासनामार्फत पार पाडली जात आहे.\nया देशातून आले प्रवासी\nब्रिटन, सिंगापूर, फिलिपाईन्स, अमेरिका, बांगलादेश, मलेशिया, क��वेत, अफगाणिस्तान, ओमान, दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, नेदरलँड, जपान, श्रीलंका, म्यानमार, टांझानिया,स्पेन, आयर्लंड, कतार, हाँगकाँग, कझाकिस्तान, मॉरिशिअस, ब्राझील, थायलंड, केनिया, मियामी,व्हियतनाम, इटली, स्वीडन, इथोपिया, रोम, जर्मनी,दुबई,मालावी,वेस्ट इंडिज,नॉर्वे, कैरो, युक्रेन,रशिया, मादागास्कर, नायजेरिया,ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड सौदी अरेबिया, कॅनडा, पूर्व आफ्रिका, फ्रान्स, नैरोबी, जॉर्जिया, कामेरुन, युनायटेड अरब अमिराती, कांगो अशा विविध देशातून प्रवासी मुंबईत दाखल झाले आहेत.\nबृहन्मुंबईतील प्रवाशांसाठी संस्थात्मक क्वारंटाईनची सुविधा विविध हॉटेल्समध्ये करण्यात आली आहे. इतर जिल्ह्यातील व राज्यातील प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी पाठविण्याचे काम जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांच्या मार्फत करण्यात येत आहे. हे प्रवासी त्यांच्या जिल्ह्यात गेल्यानंतर त्यांच्या जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्तांमार्फत त्यांना क्वारंटाईन करण्याचे काम करण्यात येत आहे.\nमहसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभाग यांच्या दिनांक २४ मे २०२० च्या मार्गदर्शक सुचनेनुसार आलेल्या प्रवाशांना क्वारंटाईन करण्याचे काम करण्यात येत आहे.\nइतर राज्यातील प्रवाशांचे वाहतूक पासेस संबंधित राज्याकडून प्राप्त होईपर्यंत या प्रवाशांना मुंबईतील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले जात आहे तसेच या प्रवाशांचे वाहतूक पास संबंधित राज्याकडून प्राप्त होताच त्यांना त्यांच्या राज्यात पाठविण्यात येत आहे. वंदेभारत अभियानातील कामकाज जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर,बृहन्मुंबई महानगरपालिका, प्रादेशिक परिवहन अधिकारी, बेस्ट, महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळ, भारतीय विमानतळ प्राधीकरण, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरण लि. यांच्या समन्वयाने केले जात आहे.\nवंदेभारत अभियान केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय, विदेश मंत्रालय व केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या समन्वयाने महाराष्ट्र शासन यशस्वीरित्या पार पाडत आहे.\nवृक्ष लागवड आवड म्हणून नव्हे तर गरज म्हणून हवी; राज्यात सुरू करणार मोठी मोहीम – मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच\nJanuary 22, 2021 • महेश आनंदा लोंढे\nयुवकांनी धैर्य आणि निष्ठेनं देशकार्यात योगदान द्यावं पंतप्रधान यांचं आवाहन\nJanuary 22, 2021 • महेश आनंदा लोंढे\nदेशभरातील १० लाखांहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण\nJanuary 22, 2021 • महेश आनंदा लोंढे\nदेशभरातील विद्यार्थ्यांना लागलीय शाळेत जाण्याची ओढ\nJanuary 20, 2021 • महेश आनंदा लोंढे\nयूनियन बँकेने आंध्र बँकेच्या सर्व शाखांचे आयटी इंटिग्रेशन केले पूर्ण\nJanuary 27, 2021 • महेश आनंदा लोंढे\nभारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00790.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekachdheya.page/2020/07/wx4H6M.html", "date_download": "2021-01-28T08:03:19Z", "digest": "sha1:IZPWPXATDSTZCR6EGWJBLA4EJJVXVXLW", "length": 4622, "nlines": 32, "source_domain": "www.ekachdheya.page", "title": "केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मेघालयमधील वेस्ट गारो हिल्स येथे पुरामुळे झालेल्या अनमोल जीवित हानीबद्दल व्यक्त केला शोक", "raw_content": "\nकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मेघालयमधील वेस्ट गारो हिल्स येथे पुरामुळे झालेल्या अनमोल जीवित हानीबद्दल व्यक्त केला शोक\nJuly 21, 2020 • महेश आनंदा लोंढे\nकेंद्रीय गृहमंत्र्यांनी मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरड संगमा याना केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदतीचे दिले आश्वासन\nया कठीण काळात संपूर्ण देश मेघालयातील लोकांसोबत आहे- अमित शाह\nनवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मेघालयातील वेस्ट गारो हिल्समध्ये पुरामुळे झालेल्या अनमोल जीवित हानीबद्दल दुःख व्यक्त केले. केंद्रीय गृहमंत्र्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “मी मुख्यमंत्री कॉनरेड संगमा यांच्याशी बोललो आणि त्यांना केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.”\nअमित शहा पुढे म्हणाले की, “या कठीण काळात संपूर्ण देश मेघालयातील लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे”.\nवृक्ष लागवड आवड म्हणून नव्हे तर गरज म्हणून हवी; राज्यात सुरू करणार मोठी मोहीम – मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच\nJanuary 22, 2021 • महेश आनंदा लोंढे\nयुवकांनी धैर्य आणि निष्ठेनं देशकार्यात योगदान द्यावं पंतप्रधान यांचं आवाहन\nJanuary 22, 2021 • महेश आनंदा लोंढे\nदेशभरातील १० लाखांहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण\nJanuary 22, 2021 • महेश आनंदा लोंढे\nदेशभरातील विद्यार्थ्यांना लागलीय शाळेत जाण्याची ओढ\nJanuary 20, 2021 • महेश आनंदा लोंढे\nयूनियन बँकेने आंध्र बँकेच्या सर्व शाखांचे आयटी इंटिग्रेशन केले पूर्ण\nJanuary 27, 2021 • महेश आनंदा लोंढे\nभारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00790.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.pantnagaritimes.com/2020/04/blog-post_10.html", "date_download": "2021-01-28T08:13:19Z", "digest": "sha1:RSSCQ4JBJQY2E4L6ZQCJUWCJ5PNKZDHK", "length": 11635, "nlines": 52, "source_domain": "www.pantnagaritimes.com", "title": "कर्मचाऱ्यांना मिळणार २५लाखांंचे विमा संरक्षण गावपातळीवरील कर्मचारी म्हणजे कोरोनाविरुद्धच्या लढ्यातील सैनिकच :-हसन मुश्रीफ - Pantnagari Times", "raw_content": "\nHome सामाजिक कर्मचाऱ्यांना मिळणार २५लाखांंचे विमा संरक्षण गावपातळीवरील कर्मचारी म्हणजे कोरोनाविरुद्धच्या लढ्यातील सैनिकच :-हसन मुश्रीफ\nकर्मचाऱ्यांना मिळणार २५लाखांंचे विमा संरक्षण गावपातळीवरील कर्मचारी म्हणजे कोरोनाविरुद्धच्या लढ्यातील सैनिकच :-हसन मुश्रीफ\nकोरोना विषाणुचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी गावांमध्ये काम करणारे अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्याबरोबरच आता राज्यातील सर्व ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी आणि आपले सरकार सेवा केंद्रांतर्गत काम करणारे केंद्र चालक (संगणक परिचालक) यांनाही २५ लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.\nमंत्री मुश्रीफ म्हणाले की, कोरोनाचा प्रदुर्भाव रोखणे, यासाठी घ्यावयाच्या दक्षतांबाबत घरोघरी जाऊन लोकांचे प्रबोधन करणे, संशयीत रुग्णांना मार्गदर्शन व मदत करणे यासाठी गावपातळीवरील अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, संगणक परिचालक आदी सर्वजण अहोरात्र काम करीत आहेत. जीवाची जोखीम पत्करुन काम करणारे ग्रामीण पातळीवरील हे सर्व कर्मचारी म्हणजे कोरोनाविरुद्धच्या लढ्यातील सैनिकच आहेत. राज्यात ग्रामीण भागात या कामात इतर ग्रामीण कर्मचारीही कार्यरत असल्य��ने राज्य शासनाने ३१ मार्च रोजी परिपत्रक काढून गावपातळीवरील अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी यांना ९० दिवसांकरीता २५ लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. आता हा निर्णय अधिक व्यापक करुन यामध्ये ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी आणि संगणक परिचालक यांचाही समावेश करण्यात आला असून आता त्यांनाही ९० दिवसांकरीता २५ लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.\nसंगणक परिचालक हे कंत्राटी पद्धतीवर कार्यरत कर्मचारी आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात ते गावागावांमध्ये जीवाची जोखीम पत्करुन काम करीत आहेत. ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी हेही अहोरात्र काम करीत आहेत. त्यामुळे त्यांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय शासनाच्या ग्रामविकास विभागाने घेतला असल्याचे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले. यासंदर्भात ३१ मार्च २०२० रोजीच्या परिपत्रकात दुरुस्ती करणारे शुद्धीपत्रक निर्गमित करण्यात आले आहे.\nदरम्यान, ३१ मार्च रोजीच्या परिपत्रकान्वये गावांमध्ये कोरोना रोखण्यासाठी कार्यरत अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी यांना त्यांच्या नियमीत वेतनाव्यतिरिक्त १ हजार रुपये अतिरिक्त रक्कम देण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला असून त्यासंदर्भात सर्व जिल्हा परिषदांना सूचना पाठविण्यात आल्या आहेत. लवकरच हे मानधन या कर्मचाऱ्यांना देण्यात येत आहे, असे मुश्रीफ यांनी सांगितले.\nसंपादक - श्री.मदार जैनुद्दीन सय्यद मुलाणी\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'पंतनगरी टाईम्स' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. www.pantnagaritimescom.\nवरील सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nBreaking - मंगळवेढा तालुक्यातील 'या' गावातील व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव,प्रशासन झाले सतर्क\nमंगळवेढा / प्रतिनिधी बोराळे ता. मंगळवेढा येथील एक व्यक्तीचा आज दिनांक 08/07/2020 रोजी कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याबा...\nमंगळवेढयाच्या वकिल महिलेची सोलापूरात गळफास घेवून आत्महत्या\nमंगळवेढा / प्रतिनिधी --------------------------- मंगळवेढया कन्या असलेल्या अ‍ॅड. स्मिता धनंजय पवार (वय 31) या महिलेन...\nदारूच्या नशेत मामाने केला विवाहित भाचीचा विनयभंग; सोलापूर जिल्ह्यातील 'या' तालुक्यातील घटना\nसांगोला / प्रतिनिधी ---------------------------- विवाहित भाची घरात एकटी असल्याची संधी साधून दारूच्या नशेतील मामाने तिच्य...\nसोलापूर जिल्ह्यातील 'या' ग्रामीण भागात आढळले नव्याने 20 जण पॉझिटिव्ह ,3 जणांचा मृत्यू\nसोलापूर- जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्र दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. आज बुधवारी ग्रामीण भागातील 20 जणांच...\nमंगळवेढा तालुक्यातील हुन्नूर गावात येऊन गेलेला तो पेशंट निघाला कोरोना पॉझिटिव्ह\nमंगळवेढा / प्रतिनिधी मंगळवेढा तालुक्यातील हुन्नूर गावात दि.9 जून रोजी सोलापुरातील एक व्यक्ती येऊन गेला होता त्यास लक्षणे दिसत असल्या...\nक्रीडाविषयक जाहिरात मनोरंजन राजकीय संपादकीय सामाजिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00790.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/mathura-sri-krishna-janmabhoomi-case-latest-update-127805661.html", "date_download": "2021-01-28T09:48:19Z", "digest": "sha1:FHK6GLZMSLKU4BN6IALPQPV3SNTU37UN", "length": 5180, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Mathura Sri Krishna Janmabhoomi Case Latest Update | जिल्हा न्यायालयात श्रीकृष्ण विराजमानकडून खटला दाखल; याचिकेत म्हटले- 'जिथे मशीद, तिथेच भगवान श्रीकृष्णाचे जन्मस्थान' - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nमथुरा जन्मभूमी वाद:जिल्हा न्यायालयात श्रीकृष्ण विराजमानकडून खटला दाखल; याचिकेत म्हटले- 'जिथे मशीद, तिथेच भगवान श्रीकृष्णाचे जन्मस्थान'\nकोर्टाने दोन तास वकिलांचे युक्तिवाद ऐकले, या प्रकरणी पुढील सुनावणी 16 ऑक्टोबरला होणार आहे\nउत्तर प्रदेशातील मथुरेत श्रीकृष्ण जन्मभूमीचे प्रकरण परत एकदा न्यायालयात पोहचले आहे. सोमवारी श्रीकृष्ण विराजमानकडून जिल्हा न्यायालयात केस दाखल करण्यात आली आहे, यात 13.37 एकर जमिनीवर दावा करत मालकी हक्काची मागणी केली आहे. यासोबतच शाही ईदगाह मशिदीला हटवण्याची मागणी करण्यात आली आहे.\nन्यायालयात वकील हरिशंकर जैन आणि विष्णु जैन यांनी दोन तास युक्तिवाद केला. यानंतर न्यायालयाने पुढील सुनावणीसाठी 16 ���क्टोबरची तारीख दिली आहे.\nवकील हरिशंकर जैनने सांगितले की, न्यायालयाने प्रकरणाची संपूर्ण प्रकारे शहानिशा केली आहे. 16 ऑक्टोबरला प्रकरणाची पुढील सुनावणी होईल. 1968 मध्ये झालेला करार एक फ्रॉड होता. श्रीकृष्ण जन्मभूमीचा एक मोठा भाग मशिदीला दिला होता. यापूर्वी 25 सप्टेंबरला सिविल जज सीनियर डिवीजनच्या कोर्टातून याचिका दाखल केली होती. त्यावर 30 सप्टेंबरला झालेल्या सुनावणीनंतर सिविल कोर्टाने याचिका फेटाळून लावली होती.\nश्रीकृष्ण विराजमानकडून सांगण्यात आले- जिथे आता मशीद आहे, तिथेच जन्मस्थान आहे\nश्रीकृष्ण विराजमानकडून अॅडवोकेट रंजना अग्निहोत्री यांनी सांगितले की, त्यांनी जिल्हा न्यायालयात आपली याचिका दाखल केली. त्यात म्हटले आहे की, ज्या ठिकाणी शाही ईदगाह मशीद आहे, त्या ठिकाणी कारागृह होते, ज्यात भगवान कृष्णाचा जन्म झाला होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00791.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.kolaj.in/tag_search.php?v=%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%80+%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2021-01-28T09:46:43Z", "digest": "sha1:SBRB4TYT7T6BIOUGA5BXBAD3YLDA7U4N", "length": 3429, "nlines": 29, "source_domain": "www.kolaj.in", "title": "कोलाज : सर्च", "raw_content": "\nतर, ते मलाही नक्षलवादी ठरवतीलः नजुबाई गावित\nवाचन वेळ : ८ मिनिटं\nनजुबाई गावित, एक संघर्षरत कार्यकर्ता, एक ताकदीच्या लेखिका. आज त्यांचा जन्मदिवस. आदिवासी समाजात जन्मलेल्या, वाढलेल्या. त्यांच्या वाट्याला आलेल्या अत्यंत हलाखीचे आणि विषमतेचे जिवंत अनुभव त्यांनी सातत्याने लेखणीतून उतरवलेत. आसपासच्या सामाजिक, सांस्कृतिक वास्तवाची तटस्थ चिकित्सा करण्याची कमावलेली नजर. याच नजरेतून स्वत:चं जगणं आणि आजच्या वर्तमानाबद्दल त्यांचं हे मुक्त मनोगत. मुक्त शब्द मासिकाच्या दिवाळी अंकात आलेल्या मुलाखतीचा हा संपादित अंश.\nतर, ते मलाही नक्षलवादी ठरवतीलः नजुबाई गावित\nनजुबाई गावित, एक संघर्षरत कार्यकर्ता, एक ताकदीच्या लेखिका. आज त्यांचा जन्मदिवस. आदिवासी समाजात जन्मलेल्या, वाढलेल्या. त्यांच्या वाट्याला आलेल्या अत्यंत हलाखीचे आणि विषमतेचे जिवंत अनुभव त्यांनी सातत्याने लेखणीतून उतरवलेत. आसपासच्या सामाजिक, सांस्कृतिक वास्तवाची तटस्थ चिकित्सा करण्याची कमावलेली नजर. याच नजरेतून स्वत:चं जगणं आणि आजच्या वर्तमानाबद्दल त्यांचं हे मुक्त मनोगत. मुक्त शब्द मासिकाच्या दिवाळी अंकात आलेल्या मुलाखतीचा ���ा संपादित अंश......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00791.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:Yugant.pdf/125", "date_download": "2021-01-28T09:54:54Z", "digest": "sha1:SAOQKLV2YXJCHXZW7SIAEZXQQTF3NGRW", "length": 6885, "nlines": 63, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:Yugant.pdf/125 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे\nम्हणून जेव्हा एका जमातीने इतरांवर मात केली, तेव्हा शक्यतो त्यांचा निःपात करण्याचे धोरण तिने पत्करले.\nखांडववनात ज्यांची कत्तल झाली, त्यांपैकी मुख्य होते तक्षकनागाचे घराणे. तक्षक कुरुक्षेत्राला गेला होता, म्हणून वाचला. पण त्याची बायको व इतर परिवार जळाला. ह्या तक्षकाच्या निमित्ताने महाभारतात गुंफलेली एक उपकथा आपल्याला सापडते. खरोखर ही उपकथा नसून महाभारताच्या मुख्य कथेइतकीच महत्त्वाची व तीन पिढ्यांचा इतिहास व दोन मानववंशांचा झगडा सांगणारी एक जोडकथा आहे. महाभारताच्या सुरवातीलाच ही कथा येऊन जाते. कर्णपर्वात हीतील एक प्रसंग येतो. पण एकदा आदिपर्वात तिचा विस्तार झाल्यावर महाभारताच्या कथानकात ती डोकावत नाही. उत्तंकाच्या कथेत असा उल्लेख आढळतो की, तक्षक कुरुक्षेत्री इक्षुमती नदीच्या काठी राहत होता. खांडवदाह प्रकरणात आपल्याला कळते की, खांडववन हे तक्षकाचे राहण्याचे अरण्य होते. इक्षुमती ही यमुनेला मिळणारी एखादी लहान नदी असावी. खांडववनात तक्षक तर मेला नाहीच, पण त्याचा निर्वंशही झाला नाही. पण ह्या प्रयत्नामुळे नुसते तक्षकाचेच नव्हे, तर एकंदर ‘नाग' नावाने ओळखल्या जाणाऱ्या लोकांचे व पांडववंशाचे वैर जडले. हे वैर अर्जुन, अर्जुनाचा नातू परीक्षित व परीक्षिताचा मुलगा जनमेजय असे तीन पिढ्या टिकले. कृष्णार्जुन युद्धाच्या वेळी तक्षकाच्या मुलाने अर्जुनाला मारण्याचा निकराचा प्रयत्न केला, तो साधला नाही. पण अर्जनाचा नातू परीक्षित ह्याला तक्षकाने मारले. त्याचा सूड परत एकदा सर्पसत्राच्या निमित्ताने भयंकर हत्या करून जनमेजयाने घेतला.\nहे ‘नाग' नावाचे लोक काही त्या वेळच्या क्षत्रियांच्या दृष्टीने परके नव्हते व जंगली नव्हते. कुरूंची जी वंशावळ सांगितली आहे तीत निरनिराळ्या दोन राजांनी तक्षकाच्या ‘ज्वाला' नावाच्या २ मुलीशी लग्न केल्याची नोंद आहे, व ह्या दोन ज्वालांची मुले राज्यावर बसली, असाही उल्लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ७ मे २०२० रोजी १८:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00792.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:Yugant.pdf/40", "date_download": "2021-01-28T09:58:52Z", "digest": "sha1:6J7C65MRQZDCMI2RBZY6VRV6B2RYZOAN", "length": 6150, "nlines": 66, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:Yugant.pdf/40 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे\nदिवस पांडवांना बरा जातो. रात्री दुर्योधन भीष्माला दोष देतो. पांडवांचे- विशेषतः कृष्णार्जुनांचे- दैवी अजिंक्यत्व भीष्म वर्णन करून युद्ध पुरे कर, असे दुर्योधनाला सांगतो.\nपाचवा दिवस : नेहमीप्रमाणे युद्धे होतात, कोणाचाच मोठा विजय होत नाही.\nसहावा दिवस : पाचव्याप्रमाणेच जातो.\nसातवा दिवस : सुरुवातीसच दुर्योधन भीष्माला खूप बोलतो. ' पांडव अजिंक्य आहेत, पण मी शिकस्त करीन,' हे ठरलेले उत्तर भीष्म देतो. निकराची लढाई होते. धर्म ‘अजून भीष्माला का मारले नाहीस' म्हणून शिखंडीला बोल लावतो. हाही दिवस सहाव्या दिवसाप्रमाणेच जातो.\nआठवा दिवस : निकराचे युद्ध होते. कौरवांकडचे शकुनीचे मुलगे व पांडवांकडचा इरावत मारले जातात. भीम धृतराष्ट्राचे पंधरा-सोळा मुलगे मारतो. निकराचे युद्ध चालले असताच संध्याकाळ होते. रात्री दुर्योधन, दुःशासन, शकुनी आणि कर्ण ह्यांची मसलत होते. भीष्माला युद्धातून काढून लावण्यास कर्ण सांगतो. दुर्योधन भावांबरोबर भीष्माकडे जातो व निर्वाणीची भाषा बोलतो. भीष्म परत एकदा पांडवांच्या अजिंक्यत्वाचा पाढा वाचतो, पण निकराने लढण्याचे वचन देतो.\nनववा दिवस : भीष्म पराक्रमाने लढतो. अर्जुनाचे चालत नाही, असे पाहून कृष्ण रागारागाने चाबूक घेऊन भीष्मावर चालून जातो. अर्जुन त्याला परतवतो. युद्ध संपते. एकंदर दिवस कौरवांना बरा जातो. रात्री पांडव मसलत करून भीष्मालाच 'तुझे मरण कसे होईल' असे विचारतात व ‘शिखंडीला पुढे करा' हा उपदेश ऐकतात. कृष्ण अर्जुनाचे मन वळवतो. भीष्माला मारू नकोस, नुसते रथातून पाड, असे तो सांगतो. अर्जुन लाजेने व प्रयासाने कबूल होतो.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया प���नातील शेवटचा बदल ८ मे २०२० रोजी २३:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00792.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:Yugant.pdf/127", "date_download": "2021-01-28T10:14:00Z", "digest": "sha1:2PPD766ONCBFFMOOEFTDYIV7IS4WTTW4", "length": 6784, "nlines": 62, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:Yugant.pdf/127 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे\nगंगे-यमुनेकाठी राहणाऱ्या कोणत्याही क्षत्रियाची इतकी सुंदर सभा नव्हती. आर्यांची सगळी बांधणी लाकडाची असे. याउलट आर्यांच्या आधी भारतात असलेल्या लोकांनी भाजलेल्या विटांनी मोठमोठी शहरे बांधली होती. असुर नावाचे लोक तर बांधकामात फारच प्रवीण होते. नुसत्या साध्या विटा नव्हेत, तर काचेचा थर बसवलेल्या निरनिराळ्या रंगांच्या विटाही ते बनवीत असत. त्याच विटा वापरून मयाने पांडवांची सभा बांधलेली असणार. हिरवट निळ्या विटांनी त्याने पाण्याचा भास निर्माण केला. पाणी खेळवलं, त्याच्या खाली निराळ्याच रंगाच्या विटा वापरून जमिनीचा भास निर्माण केला. ह्या सभेत पुष्कळांची खूप फजिती झालेली असणार: पण महाभारतात वर्णन आहे, ते फक्त दुर्योधनाच्या फजितीचे आणि त्याला मोठमोठ्याने हसणाऱ्या द्रौपदीचे व भीमाचे आधीच पांडवांच्या वैभवाने जळणाऱ्या दुर्योधनाला हे हसणे जिव्हारी भिडले असल्यास नवल नाही. इकडे भीम व द्रौपदी हसत होती, तिकडे धर्माने त्याला हात धरून उठवून नवी वस्त्रे नेसावयास दिली. हा प्रकार त्याला सिद्ध-साधकपणाचाच वाटला असला पाहिजे. एकाने उपहासाने मारावे, दुसन्याने औदार्याने मारावे आधीच पांडवांच्या वैभवाने जळणाऱ्या दुर्योधनाला हे हसणे जिव्हारी भिडले असल्यास नवल नाही. इकडे भीम व द्रौपदी हसत होती, तिकडे धर्माने त्याला हात धरून उठवून नवी वस्त्रे नेसावयास दिली. हा प्रकार त्याला सिद्ध-साधकपणाचाच वाटला असला पाहिजे. एकाने उपहासाने मारावे, दुसन्याने औदार्याने मारावे दुर्योधन संतापान ईषेने इतका जळला की, पांडवांचा नक्षा उतरवण्याकडे त्याचे सारखे लक्ष लागले, ते साध्य झाले नाही. तर तो जीव देण्यास निघाला होता. शेवटी त्याच्या मामाने पांडवांना द्यूतात हरवून देशोधडीला लावले, व भाच्याचे हृदय शांत केले. रान ज��ळून आतील प्राण्यांचा एवढा अमानुष संहार करून सभा मिळवली, तिचा उपभोग पांडवांना पुरती पाच-दहा वर्षसुद्धा मिळाला नाही.\nपांडव वनवासात होते, तेव्हा इन्द्रप्रस्थाची किंवा मयसभेचा काही पडझड झाल्याचा उल्लेख नाही. पण पांडवांनी युद्धात केले ते हस्तिनापुरातच, वज्र किती वर्षे इन्द्रप्रस्थात टिकला. त्याच्यामागून त्याचे वंशज तेथे राहिले का, वगैरे काहीच उल्लेख नाही.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ७ मे २०२० रोजी १८:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00794.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:Yugant.pdf/42", "date_download": "2021-01-28T09:59:32Z", "digest": "sha1:MWS3PDC46EE3GPAQQN6XNW3TQ4OMQXK4", "length": 6307, "nlines": 65, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:Yugant.pdf/42 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे\nदोन्ही बापूंनी भीष्म एक अडचणच होऊन बसला होता.\nतिसर्या दिवशी कृष्ण रथातून उडी टाकून सुदर्शन हाती घेऊन धावला, हे प्रकरण मागाहून घुसडल्यासारखे वाटते. नवव्या दिवशी तो चाबूक घेऊन धावला, ते प्रकरण योग्य ठिकाणी आले आहे व सर्व प्रसंगही महाभारताच्या पद्धतीने रंगवलेला आहे. थोडक्यात, त्या वेळच्या परिस्थितीला अनुरूप असा. तिसऱ्या दिवशीचा प्रसंग काव्यमय, अतिशयोक्त व कृष्णाचे देवपण वर्णन करण्यात बराच भाग खर्च केलेला असा आहे. बरे, कृष्ण एवढा निकरावर आला, पण अर्जुनावर त्याचा परिणाम झाला नाही, असे म्हणावे लागते. कारण तो भीष्माविरुद्ध उभा राहिला, तो तेथून सहाव्या दिवशी ही विसंगती नवव्या दिवशीच्या प्रसंगाने राहत नाही. मेल्याशिवाय गत्यंतर नाही, हे भीष्माला समजते. मारण्यास उभे राहिलेच पाहिजे. हे अर्जुनाला उमजते. दहाव्या दिवशी भीष्म पडतो.\nसर्व भीष्मपर्वच मोठे चमत्कारिक आहे. सुरवातीला भीष्म सेनापती झाल्यावर सर्व मिळून भीष्माला संभाळा, अशी आशा दुर्योधनाने दिली.\nलढाईची जी वर्णने आहेत, त्यांवरून असे दिसते की, एका योद्धयाचे दुसऱ्याशी असे एकास एक युद्ध जसे होत असे, त्याचप्रमाणे बऱ्याच योद्धयांचा समूह मिळूनही युद्ध होई. मुख���य लढणारे योद्धे दोन रथांत असत, आणि त्यांना संभाळणारे इतरही पुष्कळ असत. उदाहरणार्थ, शिखंडी लढत असताना त्याच्या संरक्षणार्थ खालीलप्रमाणे व्यवस्था होती :\nअर्जुनाच्या रथाच्या डाव्या चाकाशी युधामन्यू होता; उजव्या चाकाशी उत्तमौजा होता; आणि स्वतः अर्जुन शिखंडीचे रक्षण करीत होता. त्याचप्रमाणे इकडे सर्वांनी मिळून भीष्माच्या रथाचे रक्षण करावे, असे दुर्योधनाने दुःशासनाला बजावले.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ९ मे २०२० रोजी ००:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00794.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekachdheya.page/2020/10/vsoNo3.html", "date_download": "2021-01-28T08:55:31Z", "digest": "sha1:RMGEVGC7GLGKUTHJQKTHNOBYBJQWKME7", "length": 5712, "nlines": 31, "source_domain": "www.ekachdheya.page", "title": "पावसामुळे झालेल्या नुकसानीचं मूल्यांकन करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश", "raw_content": "\nपावसामुळे झालेल्या नुकसानीचं मूल्यांकन करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश\nOctober 17, 2020 • महेश आनंदा लोंढे\nमुंबई (वृत्तसंस्था) : सोलापूर, पंढरपूर आणि बारामती विभागात पावसामुळे झालेल्या नुकसानाचं मूल्यांकन करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. ते आज दूरदृष्य प्रणाली माध्यमातून आयोजित आढावा बैठकीत बोलत होते. तात्पुरत्या निवारा छावण्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना स्वच्छ पाणी आणि आरोग्यदायक अन्न मिळेल, याकडे प्रशासनानं लक्ष द्यावं असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.\nपश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विशेषतः पुणे, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर आणि सांगली जिल्ह्याला मुसळधार पाऊस, सोसाट्याच्या वाऱ्यानं झोडपलं असून नद्यांना आलेल्या पुरामुळे अंदाजे २० हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी या सूचना दिल्या.\nमुसळधार पाऊस आणि पुरामुळे गेल्या दोन दिवसांत राज्यात २८ जणांचा मृत्यू झाला असून २ हजार ३१९ घरांचं नुकसान झालं, तर ५७ हजार ३५४ हेकटर क्षेत्रावरच्या पिकाचं नुकसान झाल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी यावेळी दिली. दरम्यान, पावसामुळे या जिल्ह्यांमध्ये झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळी दूरदृश्य प्रणाली माध्यमातून बैठक घेणार आहेत.\nवृक्ष लागवड आवड म्हणून नव्हे तर गरज म्हणून हवी; राज्यात सुरू करणार मोठी मोहीम – मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच\nJanuary 22, 2021 • महेश आनंदा लोंढे\nयुवकांनी धैर्य आणि निष्ठेनं देशकार्यात योगदान द्यावं पंतप्रधान यांचं आवाहन\nJanuary 22, 2021 • महेश आनंदा लोंढे\nदेशभरातील १० लाखांहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण\nJanuary 22, 2021 • महेश आनंदा लोंढे\nदेशभरातील विद्यार्थ्यांना लागलीय शाळेत जाण्याची ओढ\nJanuary 20, 2021 • महेश आनंदा लोंढे\nयूनियन बँकेने आंध्र बँकेच्या सर्व शाखांचे आयटी इंटिग्रेशन केले पूर्ण\nJanuary 27, 2021 • महेश आनंदा लोंढे\nभारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00794.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.news1marathi.com/2020/12/108.html", "date_download": "2021-01-28T08:12:19Z", "digest": "sha1:LFQAWAITMJARMVYVMMNHJLZ6WC67ECN6", "length": 10165, "nlines": 82, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "राष्ट्रवादीकडून 108 सफाई कामगारांचा सन्मान - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / ठाणे / राष्ट्रवादीकडून 108 सफाई कामगारांचा सन्मान\nराष्ट्रवादीकडून 108 सफाई कामगारांचा सन्मान\nठाणे , प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ‘8 दशके कृतज्ञतेची’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने कोरोनाच्या काळात ठाणे स्वच्छ ठेवणार्या सफाई कामगारांचा ‘कोविड योद्धा’ या पुरस्कारने सन्मान करण्यात येत आहे. आज याच उपक्रमाचा भाग म्हणून गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाडसाहेब यांच्या आदेशाने शहराध्यक्ष मा. खा. आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली दादाजी कोंडदेव स्टेडियम येथील पेटीवरील सुमारे 108 सफाई कामगारांना ‘कोविड योद्धा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.\nयावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या ठाणे शहर अध्यक्षा सुजाता घाग, युवक अध्यक्ष विक्रम खामकर, विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल्ल कांबळे, लिगल सेलचे अध्यक्ष अ‍ॅड. विनोद उत्तेकर, ज्येष्ठ नागरिक सेलचे अध्यक्ष दिलीप नाईक, हॉकर्स सेलचे अध्यक्ष दीपक क्षत्रिय, ठाणे शहर विधानसभाध्यक्ष विजय भामरे, ठाणे शहर विधानसभा कार्याध्यक्ष महेंद्र पवार, विशाल खामकर, ब्लॉक अध्यक्ष निलेश कदम, समीर पेंढारे, ठाणे शहर विधानसभा महिलाध्यक्षा कांता गजमल, संजीव दत्ता, ब्लॉक अध्यक्षा स्मिता पारकर, अनिता मोटे, ब्लॉक उपाध्यक्ष प्रमोद नेमाणे, वॉर्ड अध्यक्ष सुमीत गुप्ता, संदीप ढकोलिया, शैलेश कदम, संतोष घोणे, शिवा यादव, विक्रांत चव्हाण, साईप्रसाद प्रभू, विवेक गोडबोले, दिनेश दळवी, रविंद्र साळुंखे, नलिनी सोनावणे, विक्रम सिंग, नजीर बुर्‍हाण, नारायण उत्तेकर, संकेत नारणे,संताजी गोळे, कुणाल भोईर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.\nकिसान बाग आंदोलनाला राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद प्रकाश आंबेडकर\n◆ किसान बाग आंदोलनाला राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद, मुंबईत मात्र हजारो कार्यकर्त्यांची धरपकड, आघाडी सरकार शेतकरी विरोधी असल्याचे दाखवून दिले....\nराष्ट्रवादी कल्याण-डोंबिवली जिल्हा महिला कार्याध्यक्षाच्या मुलाला मारहाण दोघा आरोपींना अटक सीसीटीव्हीत घटना कैद\nजतिन ठक्कर यांच्या वाढदिवसा निमित्त येऊर येथे गोशाळे मध्ये 350 डझन केली गायींना खाण्यास दिली\nभिवंडीत फरार आरोपीस पकडण्या साठी आलेल्या पोलीस पथकावर हल्ला\nराष्ट्रवादी कल्याण-डोंबिवली जिल्हा महिला कार्याध्यक्षाच्या मुलाला मारहाण दोघा आरोपींना अटक सीसीटीव्हीत घटना कैद\nजतिन ठक्कर यांच्या वाढदिवसा निमित्त येऊर येथे गोशाळे मध्ये 350 डझन केली गायींना खाण्यास दिली\nभिवंडीत फरार आरोपीस पकडण्या साठी आलेल्या पोलीस पथकावर हल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00795.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/author/megha-pansare", "date_download": "2021-01-28T07:39:15Z", "digest": "sha1:GNZSFP6THZYT4ZQK6PXRMWUMSQ4CCD2G", "length": 2926, "nlines": 45, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "मेघा पानसरे, Author at द वायर मराठी", "raw_content": "\nसेंट पीटर्सबर्ग कामगारांची त्सारला याचिका, २२ जानेवारी १९०५\n१ मे: कामगार दिनाच्या निमित्ताने - १०० वर्षांपूर्वी रशियातील कामगारांनी त्यांच्या त्सारला (राजाला) लिहिलेली याचिका, त्यांचा त्सार हा ईश्वरी अवतार असल् ...\n‘२०१४मध्ये हिंदू कट्टरतावाद्यांची तक्रा�� नव्हती’\nलैंगिक अत्याचाराच्या हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती\nटिक टॉकने अखेर गाशा गुंडाळला\n१ फेब्रुवारीचा संसदेवरचा मोर्चा स्थगित\nपंतप्रधान शेतकरी आंदोलनातील खुणांचा अर्थ लावू शकतील\nभारत ते इंडिया एक ट्रॅक्टर परेड\nकोविडमध्ये दिसलेली असमानता दूर करण्याची बजेटला संधी\nअयोध्येत तिरंगा फडकवत मशिदीचे काम सुरू\nसरन्यायाधीश बोबडे आणि शेतकरी संघटना\n‘हिंसाचार समाजकंटकांकडून, आमचे कार्यकर्ते नव्हते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00795.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/guidlines-are-being-delivered-house-house-police-prevent-theft-390866", "date_download": "2021-01-28T09:22:34Z", "digest": "sha1:BZ5TW3VLZ2UFWOOMWBSYNOKCDUWABGQB", "length": 18953, "nlines": 285, "source_domain": "www.esakal.com", "title": "चोरी टाळण्यासाठी पोलिस घरोघरी पोहोचवित आहेत मार्गदर्शन सूचना - Guidlines are being delivered house to house by the police to prevent theft | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nचोरी टाळण्यासाठी पोलिस घरोघरी पोहोचवित आहेत मार्गदर्शन सूचना\nघरफोडी टाळण्यासाठी आपल्या मौल्यवान वस्तू, पैसे बॅंकेत ठेवावे. बाहेरगावी जाण्यापूर्वी विश्‍वासातील शेजाऱ्यांना माहिती द्यावी. शिवाय गरज पडल्यास पोलिस ठाण्याला सुद्धा कळवावे, असे आवाहन पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांनी बल्लारपूरवासींना केले आहे.\nबल्लारपूर (जि. चंद्रपूर) : गत काही दिवसांपासून शहरात घरफोडी, वाहन चोरीच्या घटना वाढल्या आहेत. चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. आता पोलिसांनी या चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी नागरिकांनाच खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. शहरवासींसाठी पोलिसांनी एक लिखित मार्गदर्शक सूचना तयार केली आहे. ती आता शहरातील घराघरांत पोचविली जात आहे.\nयावर्षी बल्लारपूर शहरात गंभीर गुन्ह्यांची संख्या वाढली आहे. या घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिस विभाग प्रयत्नशील आहे. मात्र, या घटना घडूच नये याकरिता नागरिकांचे सहकार्य आवश्‍यक आहे, ही बाब लक्षात घेऊन नागरिकांपर्यंत पोलिसांकडून मार्गदर्शक सूचना पोचविल्या जात आहेत.\n गडचिरोलीतील गर्भवती महिलांची पायपीट थांबणार, आता तालुक्यातच मिळणार सुविधा\nघरफोडी टाळण्यासाठी आपल्या मौल्यवान वस्तू, पैसे बॅंकेत ठेवावे. बाहेरगावी जाण्यापूर्वी विश्‍वासातील शेजाऱ्यांना माहिती द्यावी. शिवाय गरज पडल्यास पोलिस ठाण्याला सुद्धा कळवावे, असे आवाहन पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांनी बल्लारपूरवासींना केले आहे. महिलांनी कुठली काळजी घ्यायला पाहिजे, हे या मार्गदर्शक सूचनांमध्ये आहेत. त्यामुळे पोलिस विभागाकडून देण्यात आलेल्या या सूचना दिली.\n आता घर आणि दुकानांनाही मिळणार स्टार रेटिंग; करात मिळणार सुट; राज्यात पहिलाच प्रयोग\nकोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांना बराच कालावधी घरीच काढावा लागला. आता हा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यामुळे शहरातील नागरिक लग्न समारंभ आणि इतर कामासाठी बाहेरगावी जात आहेत. याच संधीचा चोरटे लाभ उचलत आहेत. नागरिकांच्या रक्षणार्थ पोलिस तत्पर आहेत.\n- उमेश पाटील, पोलीस निरीक्षक, बल्लारपूर.\nचोरीच्या घटना घडू नये यासाठी पोलिस विभागाकडून घरोघरी पोचविण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना नागरिकांच्या हिताच्या आहेत. याबद्दल पोलिस विभागाचे विशेष आभार.\n- संजय कोपरकर, व्यावसायिक.\nसंपादन ः राजेंद्र मारोटकर\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nट्रॅक्टर परेडमधील जखमी पोलिसांना अमित शहांची भेट; केली प्रत्येकाची विचारपूस\nनवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाला कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर परेड काढली होती. मात्र, या ट्रॅक्टर परेडमध्ये पोलिस...\nशिरुर गोळीबार प्रकरण : म्होरक्या फरार, साथीदार पोलिसांच्या जाळ्यात\nलोणी काळभोर - शिरुर शहर व परीसरात ग्रुपचे नाव फेमस करण्यासाठी मंगळवारी (ता. 26) प्रजाकसत्ताक दिनी सांयकाळी सहा वाजण्याच्या सुमारास शिरुर शहरातील भर...\nकळमनुरीचे तत्कालीन गटविकास अधिकारी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घेतले ताब्यात\nकळमनुरी ( जिल्हा हिंगोली ) : येथील पंचायत समितीच्या सहाय्यक लेखा अधिकार्‍यास मागील काळात लाचलुचपत विभागाने अटक केली होती. या प्रकरणाच्या चौकशीमध्ये...\n\"वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था उद्धवस्त करायचीये, तर मोदींकडून शिका''\nनवी दिल्ली- काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी (Rahul Gandhi) बजेट सत्राच्या आधी नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांनी...\nपुणे-सोलापूर रस्त्यावरील अपघातात महिला जागीच ठार\nकुरकुंभ : पुणे सोलापूर रस्त्यावरील उड्डाण पुलाजवळ अज्ञात चार चाकीच्या धडकेने महिला जागीच ठार झाली. ही घटना सोमवारी (ता. 25) रात्री साडेआठ...\nअल्पवयीन मुलीस��बत संबंध ठेवल्याचा प्रकार उघड, नवरदेवाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल\nबेलकुंड (जि.लातूर) : एका तेरा वर्षीय मुलीसोबत विवाह करणाऱ्या नवरदेवाविरोधात भादा पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी...\nनांदेड : अपघातात दुचाकीस्वार ठार, एक जखमी; राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची पहाट\nवाई बाजार ( जिल्हा नांदेड) : वाई बाजारच्या वाघाई टेकडी ते साईनगर समाधान जाधव यांच्या शेताजवळ राष्ट्रीय महामार्गावर गुरुवार (ता. २८) सकाळी अंदाजे नऊ...\nसामाजिक सभागृहाला दिले माजी मुख्यमंत्र्यांचे नाव, पण ग्रामपंचायतीने कापले; गावात तणाव\nपोंभुर्णा (जि. चंद्रपूर) : चंद्रपूरचे सुपूत्र आणि माजी मुख्यमंत्री मा. सा. कन्नमवार यांचे नाव बोर्डा दीक्षित येथील सामाजिक सभागृहाला देण्यात आले....\nचिंचेचे झाड बनले शाळकरी विद्यार्थ्याचा काळ; आजोळीच निघाली अंत्ययात्रा\nसुरगाणा (जि.नाशिक) : आई-वडील मजुरीसाठी बाहेर गेल्यामुळे पाचवीत शिकणारा नरेश व बहिण आजोळी राहायला आले. सुट्टीमध्ये जवळच असलेल्या...\nपोलिस दलातील कोरोना योद्ध्याच्या कुटुंबियांस 60 लाखांचा धनादेश सुपूर्त- एसपी प्रमोद शेवाळे\nनांदेड : कोरोना संसर्गामुळे मृत्यू पावलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियासह पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या हस्ते 60 लाख रुपयांचा धनादेश...\n बायकोला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; मोठ्या भावाच्या घरी जायला नाही म्हटल्याचा राग\nलोणी काळभोर (पुणे)- मोठ्या भावाच्या घऱी कामानिमित्त जाण्यास नकार देणाऱ्या महिलेला डिझेल अंगावर ओतुन, पतीनेच जाळुन मारण्याचा प्रयत्न केल्याचा...\n बेरोजगारांना गंडा घालणारी टोळी सक्रीय, अमरावती जिल्हा परिषदेसोबत कनेक्शन\nअमरावती : आरोग्य विभागांतर्गत विविध पदांसाठी भरतीप्रक्रिया असल्याचे दाखवून बेरोजगारांना गंडा घालणाऱ्या टोळीची व्याप्ती यवतमाळ तसेच अमरावतीपर्यंत...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00795.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/ahmednagar/nikita-pote-ralegan-siddhi-became-miss-india-396512", "date_download": "2021-01-28T08:36:35Z", "digest": "sha1:CXUXE6ZWH3ZMBCDEPFZFVFXMCFYXS2PM", "length": 17084, "nlines": 285, "source_domain": "www.esakal.com", "title": "राळेगण सिद्धीची निकिता पोटे झाली \"मिस इंडिया\" - Nikita Pote of Ralegan Siddhi became Miss India | Ahmednagar City and Rural Marathi News - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nराळेगण सिद्धीची निकिता पोटे झाली \"मिस इंडिया\"\nनिकिता पोटे या प्रा. डॉ. विजय पोटे यांच्या पुतणी, तसेच मुंबई पोलिसमध्ये असलेले संजय पोटे यांच्या कन्या आहेत. गोव्यात झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत निकिता यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले.\nनगर ः ग्रामविकासात राळेगणसिद्धीचे नाव जगात गेले आहे. त्याच राळेगणच्या कन्येने गावची मान उंचावली आहे. राष्ट्रीय स्तरावरील \"मिस इंडिया' म्हणून निकिता संजय पोटे यांची निवड झाली आहे. पोटे कुटुंबाचे मूळ गाव राळेगणसिद्धी (ता. पारनेर) आहे.\nगोवा येथे \"मिस इंडिया ग्लोबल 2020 टॅलेंटिका' या आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे नुकत्याच आयोजित स्पर्धेत निकिता यांनी राष्ट्रीय स्तरावरील प्रथम क्रमांकाचे मानांकन मिळविले. आता त्या आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.\nहेही वाचा - मोबाईल मॅपने केला घात, तीन पुणेकर गेले धरणात\nनिकिता पोटे या प्रा. डॉ. विजय पोटे यांच्या पुतणी, तसेच मुंबई पोलिसमध्ये असलेले संजय पोटे यांच्या कन्या आहेत. गोव्यात झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत निकिता यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले.\nअंतिम फेरीत त्या पहिल्या पाच स्पर्धकांमध्ये चमकल्या. यापूर्वी त्यांना \"इंडियाज नेक्‍स्ट टॉप मॉडेल वेस्टर्न झोन-2019' (महाराष्ट्र) म्हणूनही गौरविण्यात आले.\nटॅलेंटिका ग्लोबल मिस इंडिया स्पर्धेसाठी त्यांना शिवा शरद क्रित, शुभम वर्मा, आई सविता पोटे आदींचे मार्गदर्शन लाभले. निकिता यांच्या या यशाने नगर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकळमनुरीचे तत्कालीन गटविकास अधिकारी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घेतले ताब्यात\nकळमनुरी ( जिल्हा हिंगोली ) : येथील पंचायत समितीच्या सहाय्यक लेखा अधिकार्‍यास मागील काळात लाचलुचपत विभागाने अटक केली होती. या प्रकरणाच्या चौकशीमध्ये...\nकरमाळा सरपंच आरक्षण : देवळाली, साडे सर्वसाधारणसाठी तर अनुसूचित जातीसाठी वीट व जातेगाव\nकरमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्‍यातील वीट, जातेगाव ग्रामपंचायती अनुसूचित जातीसाठी तर जेऊर, कोर्टी, कंदर, केम नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी तर...\nकोल्हापूर अर्बन बॅंकेची दीड कोटीची फसवणूक ; तिघांविरोधात गुन्हा\nउजळाईवाडी (कोल्हापूर) : उद्योग उभारणे व मशिनरी खरेदीची बोगस कोटेशन सादर करून कोल्हापूर अर्बन बॅंक गांधीनगर शाखेची दीड कोटी रुपयांची फसवणूक...\nऔद्योगिक क्षेत्रात कामगार उद्योजकांचे नाते कौटुंबिक हवे - पो. आ. दीपक पांडे\nसातपूर (नाशिक) : देशाची प्रगती व विदेशी गुंतवणूक वाढविण्यासाठी औद्योगिक क्षेत्रात कामगार उद्योजकांचे नाते कौटुंबिक हवे. त्यासाठी पोलिस प्रशासनातर्फे...\nलाखो रूपये किंमतीचा मौल्‍यवान दगडाचे सुरू होते उत्‍खनन; अचानक धाड अन्‌ उघड झाली तस्‍करी\nचाळीसगाव (जळगाव) : गौताळा अभयारण्यातील वनक्षेत्रात अवैधरित्या उत्खनन करून लाखो रुपये किमतीचे मौल्यवान दगड चोरणाऱ्यांना वन विभागाने धडक कारवाई करून...\nआजऱ्यातील 22 गावात सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण\nआजरा : 25 वर्षांच्या आरक्षणाचा विचार करून 2020 ते 2025 या पाच वर्षासाठी तालुक्‍यातील 73 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत येथील मध्यवर्ती...\nअमोल कोल्हे आणि चंद्रकांत पाटील यांच्या नावाने फसवणुकीचा प्रयत्न; एकाला अटक\nपुणे : खासदार अमोल कोल्हे बोलत असल्याची बतावणी करुन लॉकडाउन काळात एका बांधकाम व्यावसायिकाला फसविण्याचा प्रयत्न करणाऱ्याला गुन्हे शाखेच्या खंडणी...\n...अन् चिमुकल्याला बघताच वडील लागले ढसा ढसा रडायला; वाचा सोशल मीडियाची कमाल\nआर्णी (जि. यवतमाळ) : कोळवण पांदण रोडवरील कोळवण शेतशिवारात तीन वर्षीय चिमुकला एकटाच रडत होता. या चिमुकल्या आरशद शेखला शेतकरी सचिन जयस्वाल यांनी...\nवा रे पठ्ठ्या... : पोलिसांनाच मारहाण करुन हुज्जत; तेलंगणातील सहा जणांना अटक\nमरखेल (जिल्हा नांदेड) : मष्णेर तीर्थक्षेत्र (ता. देगलूर) येथे दारु पिऊन बाजारात धुडघुस घालत व्यापाऱ्यांच्या साहित्याची नासधूस करणाऱ्या मद्यपी लोकांना...\nराधानगरी तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षण जाहीर\nराधानगरी - तालुक्यातील ९८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आज सोडत झाली. पैकी साठ ग्रामपंचायतीची सरपंचपदे खुली राहिली आहेत. यात सर्वसाधारण म���िला तीस व...\nशहिदाचा सरकारला विसर; ५६ वर्षांनंतरही शहीद शासनाच्या लेखी विस्मृतीत\nयवतमाळ : देशासाठी शहीद झालेल्या जवानांवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होतात. ‘भारत माता की जय’ अशा घोषणा देत शहिदाला अखेरचा निरोप दिला जातो. मात्र,...\nवीजपुरवठा वारंवार खंडीत, शेतकऱ्यांनी ठोकले उपविभागीय वीजवितरण कंपनीच्या कार्यालयास टाळे\nलोहारा (जि. उस्मानाबाद): लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील कृषिपंपाचा वीजपुरवठा मागील दोन महिन्यापासून खंडित झाला आहे. वीजवितरण कंपनीकडे...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00795.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/us-blogger-said-me-imran-khan-ask-about-affair-claims-ali-saleem-303811", "date_download": "2021-01-28T09:38:33Z", "digest": "sha1:YU26IICGWUBCKYEEUYWYT3IV35RSJ4U3", "length": 19936, "nlines": 286, "source_domain": "www.esakal.com", "title": "'इमरान खान यांना अमेरिकन ब्लॉगरसोबत ठेवायचे होते शारीरिक संबंध' - US Blogger said to me imran khan ask about affair claims Ali Saleem | Top Latest and Breaking Marathi News - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\n'इमरान खान यांना अमेरिकन ब्लॉगरसोबत ठेवायचे होते शारीरिक संबंध'\nपाकिस्तानात वास्तव्यास असलेल्या अमेरिकन ब्लॉगर महिलेने पाकच्या माजी गृहमंत्र्याने बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. रेहमान मलिक असे या माजी मंत्र्याचे नाव आहे.\nइस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यानी अमेरिकन ब्लॉगरवर लैंगिक अत्याचाराचा आरोप केल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. पाकचे विद्यमान पंतप्रधान इमरान खान यांनी देखील या महिलेकडे शारीरिक संबंधाची मागणी केली होती, असा धक्कादायक दावा पाकिस्तानचे टिव्ही होस्ट अली सलीम उर्फ बेगम नवाजिश यांनी केलाय. खुद्द पीडित अमेरिकन ब्लॉगरने यासंबंधी मला सांगितले होते, असे अली सलीम यांनी म्हटले आहे.\nडोनाल्ड ट्रम्प यांना तिहेरी धक्का; ट्विटर, फेसबुकसह इन्स्टाग्रामने केली 'ही' कारवाई\nपाकिस्तानात वास्तव्यास असलेल्या अमेरिकन ब्लॉगर महिलेने पाकच्या माजी गृहमंत्र्याने बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. रेहमान मलिक असे या माजी मंत्र्याचे नाव आहे. त्यांच्याशिवाय माजी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी आणि विद्यमान पंतप्रधान इमरान खान यांनी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. संबंधित नेत्यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. या वृत्तानंतर पाकिस्तानमध्ये खळबळ माजली आहे.\nचीनचा भारताला इशारा; हा तर अमेरिकेचा डाव\nपाकिस्तानी पत्रकाराशी या मुद्यावर चर्चा करताना अली सलीम म्हणाले की, इमरान खान यांनी शारीरिक संबंध ठेवण्याबाबत विचारणा केल्याचे अमेरिकन महिला ब्लॉगरने स्वत: सांगितले होते. ती माझ्यासोबत अनेक गोष्टी शेअर करायची. माजी गृहमंत्र्यांनी केलेल्या बलात्काराची घटनाही ती मला सांगू शकली असती. पण याबाबत ती मला काहीही बोलली नव्हती.\nमाजी गृहमंत्र्यांबाबत मला कोणतही सहानुभूती नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांची सुरक्षा करण्यात ते अपयशी ठरले असताना असिफ अली झरदारी यांनी त्यांच्याकडे गृहमंत्रालयाची मोठी जबाबदारी दिली. ही गोष्टीची आजही खंत वाटते, अशी भावना अली सलीम यांनी व्यक्त केली.\nराष्ट्राध्यक्षपदासाठी ट्रम्प यांना 'जो'रदार टक्कर निवडणुकीआधी विरोधी उमेदवाराची कमाल\nअमेरिकन महिला ब्लॉगरने फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून पाकच्या माजी मंत्र्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे रहमान मलिक यांनी 2011 मध्ये त्यांच्या निवासस्थानी मद्यधुंद अवस्थेत बलात्कार केला. व्हिसासंदर्भात बैठक असावी या समजूतीने मी त्यांच्या निवासस्थानी पोहचले होते. मात्र फुल आणि ड्रिंक देत माझे स्वागत करण्यात आले. त्यानंतर माझ्यावर अत्याचार झाला. ते सत्तेत असल्यामुळे मौन धारण केले होते, असेही पीडित ब्लॉगरने म्हटले आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nआजचे राशिभविष्य - २७ जानेवारी २०२१\n१९२६ - लष्कराचे माजी सरसेनापती जनरल अरुणकुमार श्रीधर वैद्य यांचा जन्म. १९६५ व १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धामधील अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना ‘...\nपाकिस्तानमध्ये हिंदू आणि मंदिरांचं अस्तित्व धोक्यात; दिवसेंदिवस होतेय घट\nनवी दिल्ली : पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात कट्टरपंथी इस्लामिक पक्षाच्या सदस्यांनी हिंदू मंदिराची तोडफोड केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली...\nBollywood patriotic dialogues 'दुध मांगोगे तो खिर देंगे कश्मिर मागोंगे तो ...'\nमुंबई - प्रत्येक भारतीयाला गर्व वाटावा असा वाटणारा आजचा दिवस. यावर्षी आपण 72 वा प्रजासत्ताक दिवस साजरा करत आहोत. देशभक्तीचा प्रसार आणि प्रचार व्हावा...\nRepublic Day: खुल्या आकाशात राफेलने दाखवली ताकद, भीष्म, ब्राह्मोस, पिनाकाने वेधले लक्ष\nनवी दिल्लीः भारत आज आपला 72 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. परंतु, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे यंदाचा प्रजासत्ताक दिवस खूप वेगळा असेल....\nबांगलादेश युद्ध काळातील ऑस्टिनचा संचलनात भाग\nकोलकता - पाकिस्तानच्या फुटीतून बांगलादेशची निर्मिती होण्यापूर्वीच्या काळात पूर्व पाकिस्तानचे सैन्य प्रमुख लेफ्टनंट जनरल नियाझी वापरीत असेलेली ऑस्टिन...\nकेंद्र सरकारविरोधात शेतकरी आक्रमक ते चीनची नरमाईची भूमिका; वाचा देशविदेशातील बातम्या एका क्लिकवर\nदिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातील शेतकरी मुंबईत दाखल झाले आहेत. याठिकाणी राज्यातील नेत्यांनी एकत्र येत केंद्र...\nBank Of Maharashtra चा निर्णय; गृहकर्ज, वाहन कर्जावरील प्रोसेसिंग फी माफ\nसातारा : बॅंक ऑफ महाराष्ट्रतर्फे बुधवारी (ता.27) सकाळी दहा ते सायंकाळी चार या वेळेत सातारा शहर शाखा, कन्याशाळेजवळ, राजपथ, भवानीपेठ, सातारा येथे...\n' माळीनगरच्या शिक्षकासह सहा रायडर्स मारणार चार हजार किलोमीटर सायकलिंगने जवानांना सॅल्यूट\nमाळीनगर (सोलापूर) : \"सैनिक हो तुमच्यासाठी' (राईड फॉर द सोल्जर्स) या मोहिमेत महाराष्ट्रातील सहा जण कोटेश्वर मंदिर (कच्छ, गुजरात) ते किबीथू (अरुणाचल...\nअरारारारा... पाकवर सर्वांत मोठे पार्क गहाण ठेवायची आली वेळ; जिन्नांची ओळख विकून लोन\nइस्लामाबाद : पाकिस्तान जगातील अनेक देशांकडून घेतलेल्या कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेलाय. आणि आता पाकिस्तानवर आपल्याच देशातील अनेक गोष्टी विकायची आणि...\nशेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीत गोंधळ घडवण्यासाठी पाकमधून 300 ट्विटर अकाऊंट सक्रिय\nनवी दिल्ली- दिल्लीत 26 जानेवारीला ट्रॅक्टर रॅली काढण्याच्या मुद्द्यावरुन दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांना परवानगी दिली आहे. रॅली कोणत्या मार्गाने जाईल...\nनवाझ शरीफ पुत्राचे इम्रानना आव्हान;कथित सरकारने भ्रष्टाचाराचे पुरावे द्यावे��\nलंडन - पाकिस्तानचे पदच्युत पंतप्रधान नवाझ शरीफ यांचा मुलगा हुसैन याने इम्रान सरकारला खुले आव्हान दिले आहे. शरीफ कुटुंबीयांच्या कथित भ्रष्टाचार...\nव्हॉट्सॲप, फेसबुकला पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी शोधला नवा पर्याय\nश्रीनगर - ‘व्हॉटस्‌ॲप’सारख्या सोशल मीडिया कंपन्यांतर्फे दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये खासगीपणा कितपत राखला जातो, याबाबत नागरिक शंका उपस्थित करत...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00795.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/decision-was-taken-general-body-after-mhada-asked-rent-kalawa-and-mumbra-387317", "date_download": "2021-01-28T08:48:14Z", "digest": "sha1:NWPTA2LUQ33H4L4LRTBEQL3O4PZY7RPF", "length": 20502, "nlines": 291, "source_domain": "www.esakal.com", "title": "कळवा, मुंब्य्रातील कोविड सेंटरला लागणार टाळे; म्हाडाने भाडे मागितल्याने महासभेने घेतला निर्णय - The decision was taken by the general body after MHADA asked for rent in kalawa and mumbra | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nकळवा, मुंब्य्रातील कोविड सेंटरला लागणार टाळे; म्हाडाने भाडे मागितल्याने महासभेने घेतला निर्णय\nम्हाडा मार्फत उभारण्यात आलेल्या कळवा आणि मुंब्रा येथील कोवीड सेंटर अवघ्या तीनच महिन्यात बंद करण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या महासभेत घेण्यात आला आहे\nठाणे : म्हाडा मार्फत उभारण्यात आलेल्या कळवा आणि मुंब्रा येथील कोवीड सेंटर अवघ्या तीनच महिन्यात बंद करण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या महासभेत घेण्यात आला आहे. म्हाडा येथे केवळ रुग्णालय उभारले असून त्याठिकाणी लागणारे मनुष्यबळ, साहित्य, जेवण, मेडीसीन, ऑक्सीजन आदींसह इतर पुरवठा ठाणे महापालिका आपल्या खर्चातून करीत आहे. असे असतांना तीन महिन्यानंतर या दोन्ही रुग्णालयांचे 2 कोटी 33 लाखांचे भाडे म्हाडाने मागतिले असल्याने हे कोवीड सेंटरच बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nमुंबई परिसरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nशहराचा कोरोनाचा प्रादरुभाव वाढत असतांना कळवा आणि मुंब्य्रातील रुग्णांना देखील ठाण्यात धाव ��्यावी लागत होती. त्यामुळे कळव्यात आणि मुंब्य्रातही म्हाडाच्या मार्फत रुग्णालये उभारण्यात आले होती. तीन महिन्यापूर्वी ही रुग्णालये उभारण्यात आली होती. म्हाडाच्याच जागेवर ही रुग्णालये तयार करण्यात आली होती. त्यानुसार कळवा येथे 400 आणि मुंब्रा येथे 410 असे एकूण 810 बेड या दोन्ही रुग्णालयांमध्ये होते. याची निगा देखभाल, याठिकाणी लागणारे डॉक्टरांसकट इतर मनुष्यबळ महापालिकेच्या माध्यमातून पुरविण्यात आले होते. तसेच त्यांचा खर्चही महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. याशिवाय येथील साफसफाई, इतर कर्मचारी, मेडीसीन, ऑक्सीजन आदींसह इतर साहित्याचा पुरवठा देखील महापालिकेच्या माध्यमातून सुरु आहे. यासाठी पालिकेने आतार्पयत कोटय़ावधींचा खर्च केलेला आहे. त्याचा येथील रुग्णांना फायदा देखील झाला आहे. शेकडो रुग्णांनी या दोन्ही रुग्णालयातून उपचार घेत कोरोनावर मात केली आहे.\nऑफलाईनला प्रतिसाद, पण ऑनलाईन कोर्टही हवे; बॉम्बे बार असोसिएशन आणि अन्य संघटनांचे निवदेन\nदरम्यान शुक्रवारी झालेल्या महासभेत या रुग्णालयांच्या ठिकाणी लिक्वीड मेडीकल ऑक्सीजन पुरविणो आणि हाऊसकिपींग पुरविणो असे दोन प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आले होते. त्या अनुषंगाने चर्चा करतांना एवढा सगळा खर्च आपण करीत असतांना आता पुन्हा म्हाडाने जे काही स्ट्रक्चरल उभे केले आहे, त्याचे भाडे मागितले आहे, त्या भाडेही आपण का द्यावे असा सवाल राम रेपाळे यांनी केला. या दोन्ही रुग्णालयांसाठी 2 कोटी 33 लाखांचे भाडे म्हाडाने मागतिले असून सध्या पालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने हे रुग्णालयच बंद करावीत असा ठराव त्यांनी मांडला त्याला अनुमोदन देण्यात आले. तसेच महापौरांनी देखील आपण भाडे का द्यावे असा सवाल करीत हे दोनही रुग्णालये बंद करावीत असे आदेश प्रशासनाला दिले.\n( संपादन - तुषार सोनवणे )\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअखेर प्रशासनाला आली जाग, चिखलदरा-परतवाडा रस्त्याच्या कामाला सुरुवात\nचिखलदरा (जि. अमरावती) : अखेर विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदऱ्याच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. याबाबत 'सकाळ'ने वृत्त प्रकाशित केले आहे....\nमोकाट कुत्र्यांचा जीवघेणा हल्‍ला; तीन जण गंभीर\nवरणगाव (जळगाव) : पिसाळलेल्या दहा ते १५ भटक्या कुत्र्यांनी चार जणांवर जीवघेणा हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना मंगळवारी (ता. २६) मध्यरात्री घडली....\n\"अहिल्यादेवी होळकर स्मारकाची महिनाभरात प्रक्रिया सुरू होईल; मी पालकमंत्री आहे, काळजी करू नका \nसोलापूर : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील अहिल्यादेवींच्या स्मारकाची प्रक्रिया महिनाभरात सुरू होईल, असे आश्वासन पालकमंत्री...\n300 रुपयांना विकलेला लॅपटॉप हितेंद्र ठाकूर यांचा भांडाफोड करणार ईडीचे अधिकारी घेताहेत शोध\nमुंबईः ईडी म्हणजेच सक्तवसुली संचलनालय आता भंगारवाल्यांची चौकशी करत असल्याची माहिती समोर आली आहे. आता ईडीचे अधिकारी वसई आणि नालासोपारा भागातील...\nअनिलचा पंच गुलशन भाऊंच्या डोळ्यावर, कित्येक वर्षे बोलणंच नाही\nमुंबई - बॉलीवूडमधील कलाकार भलेही एकमेकांचे फार कौतूक करत असतील मात्र त्यांच्यातील भांडणे ही दबक्या आवाजात सुरु असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. राम लखन...\nबालवाडी शिक्षिकांना नोकरीची धास्ती ; अंगणवाडीत समाविष्ट करण्याचा निर्णय अजूनही कागदावरच\nकोल्हापूर : जिल्ह्यातील त्रेसष्ट अनुदानित बालवाड्यांना अंगणवाडीत समाविष्ट करण्याचा निर्णय अद्याप कागदोपत्रीच आहे. अनुदान बंद झाल्याने...\nशिक्षकांना जिल्हा परिषदेचा धक्का शहरात ठाण मांडून बसलेल्यांचे इतरत्र समायोजन\nनागपूर : एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त असताना दुसरीकडे शहरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या तुलनेत दुप्पट-तिप्पट शिक्षक...\nऔरंगाबादकर तरुणाने आफ्रिकेच्या सर्वोच्च शिखरावर फडकवला तिरंगा, खडतर वातावरणातही सर केले शिखर\nऔरंगाबाद : आफ्रिकेतील सर्वांत उंच शिखर असलेल्या किलीमांजरो औरंगाबादच्या तरुणाने प्रजासत्ताक दिनी (ता.२६) सर करुन तिरंगा फडकविला आहे. या तरुणाचे...\nजेठालालची 50 रुपयांची कमाई लाखांवर गेली; कोटींची मालमत्ता\nमुंबई - जेठालालला कोण ओळखत नाही, तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेच्या निमित्तानं तो जगभरात प्रसिध्द झाला आहे. आज जो जेठालाल आपल्याला दिसतो आहे त्याची...\nभाजपचा कट्टर नेता शिवसेनेत, समीर देसाईंच्या येण्याने गोरेगावात सेना होणार अधिक ताकदवान \nमुंबई गोरेगावच्या पश्चिम भागातून सध्यातरी नामशेष झालेल्या शिवसेनेला भाजपमधून आलेले ताकदवान नेते समीर देसाई यांच्यामुळे नवसंजीवनी मिळेल का, या...\n'कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानाला काही तारतम्य नाही'\nमुंबईः कर्नाटक सीमा प्रश्न त्यावरुन सातत्यानं होणारे वाद यामुळे गेल्या काही दिवसांपासून वातावरण पेटले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री...\n\"मुंबई आम्हाला द्या, नाहीतर केंद्र शासित प्रदेश म्हणून घोषित करा\"\nबंगळुरु- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्नाटक सीमा प्रश्नावरुन केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. त्यातच कर्नाटक राज्याचे...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00795.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra-news/nashik/malegaon-famous-lungi-waiting-opening-export-nashik-marathi-news", "date_download": "2021-01-28T07:57:26Z", "digest": "sha1:F44MZF4SHRRGFZFIVC2GODAEH7LVVYSA", "length": 22533, "nlines": 308, "source_domain": "www.esakal.com", "title": "मालेगावच्या प्रसिध्द लुंगीला निर्यातीचे दार उघडण्याची प्रतीक्षा! - Malegaon famous Lungi Waiting for opening export nashik marathi news | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nमालेगावच्या प्रसिध्द लुंगीला निर्यातीचे दार उघडण्याची प्रतीक्षा\nमालेगाव येथील लुंगीचा बाज हा वेगळाच असल्याने बांगलादेश, श्रीलंका, भूतान, ब्रह्मदेश, दक्षिण आफ्रिका आदी देशांमधून लुंगीची मागणी असून, ती त्या देशात निर्यात केली जाते. शहरात लुंगी उत्पादनाला १९७६ मध्ये सुरवात झाली. सुरवातीला दोन कारखान्यांतून उत्पादन घेतले जायचे. मागणी वाढू लागल्याने कारखान्यांची संख्या वाढत वीसवर गेली.\nमालेगाव (जि.नाशिक) : येथील यंत्रमागाबरोबरच मालेगावची लुंगी प्रसिद्ध आहे. शहरातील २० कारखान्यांमधून महिन्याला ७० हजार लुंगी तयार होते. देशांतर्गत बाजारपेठांमध्ये येथील लुंगी चांगलाच भाव खाते. कोरोना लॉकडाउननंतर हा व्यवसाय पूर्वपदावर येऊ लागला आहे. पूर्वीप्रमाणेच उत्पादन सुरू झाले असून, उत्पादकांना आता निर्यातीचे दार उघडण्याची प्रतीक्षा आहे.\nवेगवेगळ्या रंगाच्या आकर्षक लुंग्या\nमालेगाव येथील लुंगीचा बाज हा वेग��ाच असल्याने बांगलादेश, श्रीलंका, भूतान, ब्रह्मदेश, दक्षिण आफ्रिका आदी देशांमधून लुंगीची मागणी असून, ती त्या देशात निर्यात केली जाते. शहरात लुंगी उत्पादनाला १९७६ मध्ये सुरवात झाली. सुरवातीला दोन कारखान्यांतून उत्पादन घेतले जायचे. मागणी वाढू लागल्याने कारखान्यांची संख्या वाढत वीसवर गेली. साधारणत: सव्वादोन मीटर कापड लुंगीसाठी लागते. एका लुमवर आठवड्याला एक हजार मीटर कापड तयार होते. येथील तयार कापड प्रोसेसिंगसाठी भिवंडीला पाठविले जाते. त्यामुळे वेगवेगळ्या रंगाच्या आकर्षक लुंग्या बाजारात उठून दिसतात. यात चौकडा लुंगीला चांगली मागणी असते. स्थानिक बाजारातच ६० ते ७० टक्के मालाची विक्री होते. येथील बाजारात चेन्नई, उत्तर प्रदेश, इरोड (तमिळनाडू), कोलकता, भिवंडी आदी ठिकाणच्या लुंगी विक्रीसाठी येतात.\nहेही वाचा - खेळ कुणाला दैवाचा कळला लेकराचं तोंड बघायच्या आधीच वडिल देवाला प्रिय; गावात भयाण शांतता\nमालेगावची लुंगी सातासमुद्रापार पोचली आहे. सर्वप्रथम येथून बांगलादेशला निर्यात करण्यात आली. त्यापाठोपाठ श्रीलंका, भूतान, ब्रह्मदेश, दक्षिण आफ्रिका आदी देशांमध्ये ती पोचली. आता कोरोनामुळे निर्यात बंद झाली. परिणामी या व्यवसायाला फटका बसून उत्पादन घटले. हा व्यवसाय पुन्हा पूर्वपदावर येत आहे. निर्यात सुरू झाल्यास कारखान्यांमधील उत्पादन पूर्ण क्षमतेने सुरू होईल. परदेशात निर्यातीसह राज्य आणि देशातील उत्तर प्रदेश, बिहार, हैदराबाद, केरळ, गुजरात, राजस्थान, छत्तीसगड आदी ठिकाणी मालेगावची लुंगी विकली जाते.\nहेही वाचा - क्रूर नियती नातेवाईकांसोबत गणेशचे ते फोटो सेशन ठरले शेवटचे; घटनेने परिसरात हळहळ\nछत्तीसगड राज्यातील आदिवासी समाजातील नागरिक मोठ्या प्रमाणावर लुंगीचा पेहराव करतात. माफक दरात मिळणारी मालेगावची लुंगी या भागात लाेकप्रिय आहे. पॉलिस्टर व सुती अशा दोन प्रकारात माल तयार होतो. यात येथे सुती लुंगीचे अधिक उत्पादन घेतले जाते.\nया वर्षी लॉकडउनमुळे रमजान ईद व बकरी ईद साध्या पद्धतीने साजरी झाली. त्यामुळे उत्पादन पडून राहिले. गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी उत्पादनात मोठी घट झाली. आता व्यवसाय हळूहळू पूर्वपदावर येत आहे. कोरोनावर नियंत्रण आल्यास तसेच निर्यात सुरू झाल्यास या व्यवसायाला बळकटी मिळू शकेल. - जावेद अहमद, संचालक, चारमिनार लुंगी, मालेगाव\nकोरोनामुळे सण-उत्सव साध्या पद्धतीने साजरे झाले. याचा फटका इतर व्यवसायांप्रमाणेच लुंगी व्यवसायालाही बसला. जिल्ह्यासह खानदेशातील पाहुणे येथे आल्यास यातील अनेक जण मालेगावची लुंगी हमखास खरेदी करतात. सध्या मालाची विक्री कमी हाेत आहे. - नारायण गवळी, ताज लुंगी सेंटर, मालेगाव\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nशिवसेना खासदार आणि भाजप आमदारांच्या धुमचक्रीनंतर आता आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी\nवाशीम : शिवसेना खासदार भावना गवळी आणि भाजप आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटणी यांच्यात शाब्दिक वाद होवून एकमेकांच्या अंगावर धावून...\nभय इथले संपत आहे नाशिकमध्ये कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्क्यांवर\nनाशिक : सप्टेंबरमध्ये हजारांच्या पटीत आढळणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या आता शंभरच्या आत पोचली असून, बुधवारी (ता. २७) कोरोना संसर्गावर मात करणारा नवा...\nशाळा बंद मात्र, कोचिंग क्लासेसचा धूमधडाका सुरू\nमालेगाव (जि.वाशीम) : पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व शाळा हे सत्र सुरू झाले तेव्हापासून बंद आहेत. आता कोरोनाचा प्रसार कमी झाल्यामुळे शासन शाळा सुरू...\nशेतमजुराचा मुलगा ते पद्मश्री, वाचा नामदेव कांबळे यांचा थक्क करणारा प्रवास\nनागपूर : 'राघववेळ' आणि त्यानंतरच्या लिखाणात गावकुसाबाहेरील स्त्रियांची वेदना मांडणारे विदर्भातील नामवंत लेखक, कादंबरीकार नामदेव कांबळे यांना पद्मश्री...\nMumbai Weather Update: मुंबईसह उत्तर मध्य महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढला\nमुंबई: राज्यभरात पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढला असून उत्तर मध्य महाराष्ट्रात पारा खाली गेल्याचे दिसते. पुढील 48 तासांत पारा आणखी खाली जाण्याची शक्यता...\nभावडबारी घाटात विचित्र अपघात ट्रॅक्टरचे मशीन व ट्रॉली तुटून एकमेकांपासून वेगळे\nदेवळा (नाशिक) : देवळा - नाशिक रस्त्यावरील भावडबारी घाटाच्या पायथ्याशी ट्रक व ट्रॅक्टर यांच्यात एक विचित्र अपघात घडला आहे. या घटनेमुळे बघ्यांची...\n नाशिक जिल्हा कोरोनामुक्तीच्या वाटेवर; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०८ टक्के\nनाशिक : नाशिक जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने सुरू झाली आहे. दीड महिन्यापासून सुरू असलेला रुग्णसंख्येतील घटीचा आलेख या आठवड्याअखेरही कायम...\nसुंदर मुलीचं स्थळ चालून आलंय क��य; लग्नाळू मुलांनो सावधान, तुमच्याबाबतही घडू शकतं असं\nश्रीरामपूर ः सध्या समाजात स्त्री-पुरूष लिंगगुणोत्तर असमान आहे. त्यामुळे लग्नासाठी मुली मिळणे मुश्कील झाले आहे. बहुतांशी लग्न मॅट्रोमॉनी साईटवरून...\n''माझ्या बायकोला आधी वाचवा हो'', रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नवऱ्याचा आक्रोश; दुर्देवी घटना\nझोडगे (नाशिक) : मालेगावकडून धुळ्याच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहतूक ट्रक (एमएच ४७, बीएम ५०८९)ने झोडगेकडून धुळ्याच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकी (एमएच १९,...\nथकबाकीमुळे ५७ गावांमध्ये पाणीबाणी नांदगाव, मालेगाव तालुक्यात २० टक्केच वसुली\nनांदगाव (नाशिक) : लाखो रुपयांची पाणीपट्टी थकविण्यात आल्यामुळे गिरणा धरणातून नांदगाव शहरासह योजनेवर विसंबून असलेल्या मालेगाव तालुक्यातील ३९, तर...\nजिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेसाठी मोर्चे बांधणी; बी. आर. कदम, बाबुराव कोंढेकर, प्रवीण देशमुख, डाॅ इंगोले यांची नावे चर्चेत\nअर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा धुराळा उडल्यानंतर आता नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणूकीची पडघम वाजु लागले...\nशंभर उपग्रहांच्या विक्रमात मालेगावचा आदित्य स्पेस रिसर्च चॅलेंज उपक्रमांतर्गत ३५४ बालवैज्ञानिकांना संधी\nमालेगाव कॅम्प (जि.नाशिक) : बालवयातच अनेकांना विविध बाबींचे कुतूहल असते. अशा अनेक विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण घेताना संधी मिळाली आहे. भारतरत्न...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00795.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/christmas-new-years-eve-everywhere/", "date_download": "2021-01-28T07:25:12Z", "digest": "sha1:LH4DD7JRQVC5VRLQVSTUUBMQXHP7SU7F", "length": 16922, "nlines": 380, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "ख्रिसमस, न्यू इयरची सर्वत्र जय्यत तयारी - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nराज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या पत्नीला ईडीने बजावली नोटीस\nभाजपकडून अण्णांच्य��� मनधरणीचे प्रयत्न, गिरीश महाजनांनी घेतली दुसऱ्यांदा भेट\nदीपिका पादुकोणने एक फनी व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना दाखवले गरबा डान्स\nशरद पवार हे शिवसेना नेते महेश कोठेंचे स्वप्न पूर्ण करणार\nख्रिसमस, न्यू इयरची सर्वत्र जय्यत तयारी\nपुणे : जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्तांचा (Jesus Christ) जन्म हा मानव जातीच्या कल्याणासाठी झाल्याचे मानले जाते. यामुळे येशू ख्रिस्तांच्या जन्माचा पवित्र दिवस घरोघरी नाताळ सण म्हणून साजरा करतात. हा सण साजरा करण्यासाठी लागणाऱ्या ख्रिसमस ट्री, सांताच्या विविध प्रकारच्या नाताळबरोबरच न्यू इयरचीही तयारी सुरू आहे. २५ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. हॉटेल्समध्ये फॅमिली, फ्रेंडस् ग्रुपसाठी विविध आकर्षक योजना जाहीर करण्यात आल्या आहेत.\nख्रिसमस (Christmas) आणि न्यू इयरच्या (New Year) सर्वत्र जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोर पालन करून विविध उपाययोजनांसह ही तयारी करण्यात आली आहे. ख्रिसमसला २५ डिसेंबर पासून सुरूवात होत आहे, तर आगामी २०२१ या नववर्षाचे स्वागत आणि २०२० या गतवर्षाला निरोप देण्यासाठी २५ ते ३१ डिसेंबर या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी बाजारपेठ सजली आहे. राज्यभरातील सर्व मॉल्ससह बाजारपेठेत खरेदीसाठी आबालवृद्धांची गर्दी होत आहे.\nप्रतिकृती, सांताची वेशभूषा, टोपी, विविध प्रकारचे केक, चॉकलेटस् व विविध प्रकारच्या भेटवस्तू यांच्यासह मदर मेरी, बेल्स, प्रभू येशू यांच्या मूर्ती, ग्रीटिंग कार्डस्, सजावटीचे साहित्य यांनी बाजारपेठा सजल्या आहेत. दरम्यान, नाताळसाठी शहरातील विविध चर्च सजले आहेत. स्वच्छता, रंगरंगोटी वविद्युत रोषणाईचे काम पूर्ण झाले आहे. कोरोनाच्या (Corona) पाश्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून सर्व चर्चमध्ये प्रार्थनेसाठी प्रवेश देण्यात येणार आहे. थर्मल स्क्रिनिंग, सॅनिटायझर, मास्कसह गर्दी टाळण्यासाठी स्वतंत्र हॉलमध्ये स्क्रीनची व्यवस्था केली आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleजीपीडी 10 % वाढेल, हा अंदाज हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे ठरू नये : शिवसेना\nNext articleकोल्हाप��र : महानगरपालिका निवडणूक राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढणार\nराज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या पत्नीला ईडीने बजावली नोटीस\nभाजपकडून अण्णांच्या मनधरणीचे प्रयत्न, गिरीश महाजनांनी घेतली दुसऱ्यांदा भेट\nदीपिका पादुकोणने एक फनी व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना दाखवले गरबा डान्स\nशरद पवार हे शिवसेना नेते महेश कोठेंचे स्वप्न पूर्ण करणार\nधावा करतोय फवाद आलम आणि शिव्या मिळताय पाकिस्तानी निवडकर्त्यांना\nचंद्रकांतदादांनी शब्द पाळला नाही; भाजपचा कोल्हापुरातला नेता कॉंग्रेस तर, पुण्यातला नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर\nशिवसेनेकडून औरंगाबाद महापालिका निवडणुकीत नव्या दमाच्या चेहऱ्यांना संधी\nवाशिममध्ये शिवसेना-भाजप आमनेसामने, खासदारांचा व्हिडिओ झाला व्हायरल\nमंत्री जयंत पाटील यांच्याकडून हिंसेचे समर्थन : आ. चंद्रकांत पाटील\n‘आधी औरंगाबादचे संभाजीनगर तर करा ’ मुख्यमंत्र्यांना भाजपचा टोला\nसंयमाचं श्रेय सीमावासीयांना : शरद पवार\nआशिष शेलार साहेब खरं सांगा, दीप सिद्धू तुमचे कोण\nतुमची तोंडं का शिवली आहेत आशिष शेलारांचा शरद पवार आणि...\nराज ठाकरेंची पुण्यात मोर्चेबांधणी ; महापालिका निवडणुकांसाठी मनसेने कसली कंबर\nशिवसेनेकडून औरंगाबाद महापालिका निवडणुकीत नव्या दमाच्या चेहऱ्यांना संधी\nओंकार ग्रुपच्या कमल गुप्ता आणि बाबूलाल वर्मा यांना ईडीकडून अटक\nबाळासाहेबांनंतर आता आनंद दिघेंचाही पुतळा बसवा; मनसेची आग्रही मागणी\nदिल्ली हिंसाचारप्रकरण : राकेश टिकैत, मेधा पाटकर यांच्यासह २६ जणांवर गुन्हे...\nछातीत दुखत असल्याने सौरव गांगुली रुग्णालयात दाखल\nतुमची तोंडं का शिवली आहेत आशिष शेलारांचा शरद पवार आणि...\nपोलिसांच्या गोळीबारात नाही तर ट्रॅक्टर पलटी होऊन त्या शेतकऱ्याचा मृत्यू :...\nराज ठाकरेंची पुण्यात मोर्चेबांधणी ; महापालिका निवडणुकांसाठी मनसेने कसली कंबर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00795.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/kolhapur-municipal-corporation-election-trumpet-sounded-leaving-reservation-on-21st-december/", "date_download": "2021-01-28T07:18:59Z", "digest": "sha1:5C5YGZLK3UVZJQO4DRKUYPLBD3222EF2", "length": 15672, "nlines": 375, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "कोल्हापूर महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजला, २१ डिसेंबरला निघणार आरक्षण सोडत - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nभ���जपकडून अण्णांच्या मनधरणीचे प्रयत्न, गिरीश महाजनांनी घेतली दुसऱ्यांदा भेट\nदीपिका पादुकोणने एक फनी व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना दाखवले गरबा डान्स\nशरद पवार हे शिवसेना नेते महेश कोठेंचे स्वप्न पूर्ण करणार\nधावा करतोय फवाद आलम आणि शिव्या मिळताय पाकिस्तानी निवडकर्त्यांना\nकोल्हापूर महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजला, २१ डिसेंबरला निघणार आरक्षण सोडत\nकोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीचा (Kolhapur Municipal Corporation election ) बिगुल अखेर वाजला आहे. निवडणुकीसाठी 21 डिसेंबरला सकाळी 11 वाजता आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.\nयाच दिवशी प्रारुप प्रभाग रचनेचा आराखडाही प्रसिद्ध केला जाणार आहे. 23 डिसेंबर ते 4 जानेवारीपर्यंत त्यावर हरकती वसूचनांसाठी वेळ देण्यात आला आहे.\nमहापालिकेच्या केशवराव भोसले नाट्यगृहात सकाळी 11 वाजता सोडतीला प्रारंभ होणार आहे. कोल्हापूर महापालिका सभागृहाची मुदत 15 नोव्हेंबरला संपली आहे. कोरोनाच्या सावटामुळे महापालिका निवडणूक झालेली नाही. परिणामी 16 नोव्हेंबरपासून महापालिकेवर प्रशासक नियुक्ती करण्यात आला आहे. आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.\nसद्यस्थितीत कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. गेल्याच आठवड्यात महापालिका निवडणुकीसंदर्भात प्रारुप प्रभाग रचना आराखडा सादर करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानुसार महापालिका प्रशासनाने 81 प्रभागाचा प्रारुप प्रभाग रचना आराखडा सादर केला आहे. त्याबरोबरच 2005, 2010, 2015 मधील महापालिका निवडणुकीतील आरक्षणाचा अहवालही देण्यात आला आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleपक्षवाढीसाठी राज ठाकरेंनी फिरलं पाहिजे; चंद्रकांत पाटलांचा सल्ला\nNext articleमुंबईवर धुक्याची चादर ; राज्यभरातही थंडीचा जोर\nभाजपकडून अण्णांच्या मनधरणीचे प्रयत्न, गिरीश महाजनांनी घेतली दुसऱ्यांदा भेट\nदीपिका पादुकोणने एक फनी व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना दाखवले गरबा डान्स\nशरद पवार हे शिवसेना नेते महेश कोठेंचे स्वप्न पूर्ण करणार\nधावा करतोय फवाद आलम आणि शिव्या मिळताय पाकिस्तानी निवडकर्त्यांना\nचंद्रकांतदादांनी शब्द पाळला नाही; भाजपचा कोल्हापुरातला नेता कॉंग्रेस तर, पुण्यातला नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर\n‘केजीएफ चॅप्टर 2’चे हिंदी राईट्स या निर्मात्याने घेतले 90 कोटी रुपयांना\nशिवसेनेकडून औरंगाबाद महापालिका निवडणुकीत नव्या दमाच्या चेहऱ्यांना संधी\nवाशिममध्ये शिवसेना-भाजप आमनेसामने, खासदारांचा व्हिडिओ झाला व्हायरल\nमंत्री जयंत पाटील यांच्याकडून हिंसेचे समर्थन : आ. चंद्रकांत पाटील\n‘आधी औरंगाबादचे संभाजीनगर तर करा ’ मुख्यमंत्र्यांना भाजपचा टोला\nसंयमाचं श्रेय सीमावासीयांना : शरद पवार\nआशिष शेलार साहेब खरं सांगा, दीप सिद्धू तुमचे कोण\nतुमची तोंडं का शिवली आहेत आशिष शेलारांचा शरद पवार आणि...\nराज ठाकरेंची पुण्यात मोर्चेबांधणी ; महापालिका निवडणुकांसाठी मनसेने कसली कंबर\nशिवसेनेकडून औरंगाबाद महापालिका निवडणुकीत नव्या दमाच्या चेहऱ्यांना संधी\nओंकार ग्रुपच्या कमल गुप्ता आणि बाबूलाल वर्मा यांना ईडीकडून अटक\nबाळासाहेबांनंतर आता आनंद दिघेंचाही पुतळा बसवा; मनसेची आग्रही मागणी\nदिल्ली हिंसाचारप्रकरण : राकेश टिकैत, मेधा पाटकर यांच्यासह २६ जणांवर गुन्हे...\nछातीत दुखत असल्याने सौरव गांगुली रुग्णालयात दाखल\nतुमची तोंडं का शिवली आहेत आशिष शेलारांचा शरद पवार आणि...\nपोलिसांच्या गोळीबारात नाही तर ट्रॅक्टर पलटी होऊन त्या शेतकऱ्याचा मृत्यू :...\nराज ठाकरेंची पुण्यात मोर्चेबांधणी ; महापालिका निवडणुकांसाठी मनसेने कसली कंबर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00795.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/that-photo-of-chief-minister-uddhav-thackeray-and-nitin-gadkari-went-viral-reverse-reverse-discussion-statement/", "date_download": "2021-01-28T08:50:32Z", "digest": "sha1:VXJ26FK3PUTIYL4WB4QHLM46HNPGIG6F", "length": 16611, "nlines": 383, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नितीन गडकरींचा तो फोटो व्हायरल | Mumbai News", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nIND vs AUS: मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडियापासून घाबरले इंग्लंडचे प्रशिक्षक…\n‘मुंबई महाराष्ट्राची आहे आणि राहणार’, अजित पवारांनी कर्नाटकाच्या उपमुख्यमंत्र्यांना सुनावले\nइंग्लंडमध्ये होणार भारत व भारत ‘अ’ सराव सामना\nरस्ता ओलांडताना वाहनाची धडकेत बिबट्याच्या मृत्यू\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नितीन गडकरींचा तो फोटो व्हायरल ; उलट- सुलट चर्चाना विधान\nमुंबई :- भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय रस्तेवाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यात काल बैठक झाली आहे. या बैठकीतला उद्धव ठाकरे-नितीन गडकरींचा एक फोटो व्हायरल होतोय. उद्धव ठाकरे आणि नितीन गडकरी बैठकीदरम्यान एका विषयावर चर्चा करताना मग्न झालेले दिसून येत आहेत.\nराज्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणासाठी लागणाऱ्या जमिनीच्या भूसंपादनविषयक तसेच विविध परवान्यांसदर्भात मुख्यमंत्री-गडकरी यांच्यात विशेष बैठक पार पडली. या बैठकीला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan), नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), मुख्य सचिव संजय कुमार (Sanjay Kumar) आदी उपस्थित होते.\nगडकरींशी बैठक संपताच राज्यातील राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत, यासाठी या प्रकल्पांच्या भूसंपादनासंबंधीच्या समस्या व वन विभागाच्या परवान्यांतील अडचणी तातडीने दूर कराव्यात, असा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर गडकरी यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी महाराष्ट्रातील मंजूर झालेल्या रस्त्यांच्या कामाविषयी माहिती दिली. राज्यात 5500 कोटींची कामे महाराष्ट्रात मंजूर झाली आहेत, अशी माहिती गडकरींनी यावेळी दिली. गेल्या मार्च महिन्यात राष्ट्रीय महामार्गाबाबत आढावा घेतला आहे. आता मोठ्या गॅप नंतर आता पुन्हा एकदा आढावा घेतल्याचंही गडकरींनी सांगितले.\nही बातमी पण वाचा : राष्ट्रीय महामार्गाच्या कामातील अडचणी दूर होणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री गडकरी यांची बैठक\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleऑस्ट्रेलियाविरुध्द ‘हे’ शतक करणारा रोहित शर्मा पहिलाच\nNext articleनाशिक शिवसेनेचा अभेद्य गड होणार, पुढचा महापौरही शिवसेनेचाच असेल; संजय राऊतांचा दावा\nIND vs AUS: मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडियापासून घाबरले इंग्लंडचे प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवुड\n‘मुंबई महाराष्ट्राची आहे आणि राहणार’, अजित पवारांनी कर्नाटकाच्या उपमुख्यमंत्र्यांना सुनावले\nइंग्लंडमध्ये होणार भारत व भारत ‘अ’ सराव सामना\nरस्ता ओलांडताना वाहनाची धडकेत बिबट्याच्या मृत्यू\nगृहमंत्री अमित शहा 6 फेब्रुवारीला कोकण दौऱ्यावर\nशाळा गजबजल्या : दहा महिन्यानंतर वाजली घंटा\n‘मुंबई महाराष्ट्राची आहे ���णि राहणार’, अजित पवारांनी कर्नाटकाच्या उपमुख्यमंत्र्यांना सुनावले\nशिवसेनेकडून औरंगाबाद महापालिका निवडणुकीत नव्या दमाच्या चेहऱ्यांना संधी\nवाशिममध्ये शिवसेना-भाजप आमनेसामने, खासदारांचा व्हिडिओ झाला व्हायरल\nमंत्री जयंत पाटील यांच्याकडून हिंसेचे समर्थन : आ. चंद्रकांत पाटील\n‘आधी औरंगाबादचे संभाजीनगर तर करा ’ मुख्यमंत्र्यांना भाजपचा टोला\nसंयमाचं श्रेय सीमावासीयांना : शरद पवार\nआशिष शेलार साहेब खरं सांगा, दीप सिद्धू तुमचे कोण\nतुमची तोंडं का शिवली आहेत आशिष शेलारांचा शरद पवार आणि...\nशिवसेनेकडून औरंगाबाद महापालिका निवडणुकीत नव्या दमाच्या चेहऱ्यांना संधी\nओंकार ग्रुपच्या कमल गुप्ता आणि बाबूलाल वर्मा यांना ईडीकडून अटक\nबाळासाहेबांनंतर आता आनंद दिघेंचाही पुतळा बसवा; मनसेची आग्रही मागणी\nदिल्ली हिंसाचारप्रकरण : राकेश टिकैत, मेधा पाटकर यांच्यासह २६ जणांवर गुन्हे...\nछातीत दुखत असल्याने सौरव गांगुली रुग्णालयात दाखल\nतुमची तोंडं का शिवली आहेत आशिष शेलारांचा शरद पवार आणि...\nपोलिसांच्या गोळीबारात नाही तर ट्रॅक्टर पलटी होऊन त्या शेतकऱ्याचा मृत्यू :...\nराज ठाकरेंची पुण्यात मोर्चेबांधणी ; महापालिका निवडणुकांसाठी मनसेने कसली कंबर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00795.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.pressmedialive.com/2020/12/NewDelhi-.html", "date_download": "2021-01-28T08:23:41Z", "digest": "sha1:PTOQOEZPYWWXQUGEOX3ZNPYR725JGEAY", "length": 6737, "nlines": 55, "source_domain": "www.pressmedialive.com", "title": "शेतकरी आंदोलन", "raw_content": "\nकडाक्याची थंडी असूनही शेतकऱ्यांची लढण्याची उर्मीही वाढू लागली आहे.\nनवी दिल्ली - दिल्लीतील थंडीचा कडाका दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. पण जशी थंडी वाढते आहे तशी आंदोलक शेतकऱ्यांची लढण्याची उर्मीही वाढत असल्याचे चित्र तेथे दिसून येत आहे. दिल्लीच्या चारही बाजूने शेतकरी तेथे गेले तीन आठवडे ठिय्या देऊन बसले आहेत.\nपण आंदोलक शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी त्या ठिकाणी शेतकरी रात्री शेकोट्या पेटवून तेथे पारंपरीक नाच गाण्यांच्या कार्यक्रमात दंग झालेले दिसत आहेत. या आंदोलनामध्ये त्यांच्यात एकमेकांना मदतीचा हात देण्याची व एकमेकांबरोबर अधिक मिळून मिसळून वागण्याची एक नवीच उर्मी दिसून येत आहे. काल दिल्लीचा थंडीचा पारा 3.9 अंश सेल्सियस इतका होता. पण त्याही कडाक्‍यात तीन कायदे रद्द झाल्याशिवाय येथून हलणार नाही हा त्यांचा निर्धार कायम दिसून आला दिल्लीच्या सीमेवर काही आंदोलक पत्रकारही सामील झाले असून तेथून ते फेसबुक लाईव्हद्वारे रात्रीच्यावेळी शेतकरी छावण्यांमध्ये रंगलेले हे पारंपरिक गाण्यांचे कार्यक्रम लोकांना ऐकवत आहेत. तेथील साद्यंत वृत्तांत फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून लोकांना सादर केला जात आहे.\nएवढेच नव्हे तर प्रसार माध्यमांमध्ये या आंदोलनाची गोदी मीडियाकडून जी बदनामी सुरू आहे त्याला प्रत्युत्तर म्हणून पंजाब बॉर्डरवरील शेतकऱ्यांनी या आंदोलनातील घडामोडींची माहिती आंदोलकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आता रोज एक स्वतंत्र दैनिकच छापून प्रसारित करण्याचे काम सुरू केले आहे.\nपंजाबी भाषेतील हे वृत्तपत्र आंदोलनातील तरुण कार्यकर्त्यांनी सुरू केले असून त्यांच्या कार्यकर्त्यांमार्फतच त्याचे वितरणही तेथे सुरू आहे. सध्या या आंदोलनामुळे दिल्लीकडे येणारी वाहतून अन्य पर्यायी मार्गावरून वळवण्यात येत असून सिंघू, औचंडी, पियाऊ मनियारी, साबोली, आणि मंगेश या दिल्लीच्या सीमा केंद्रावरील वाहतूक पूर्ण ठप्प आहे. नागरिकांनी आऊटर रिंगरोड, जीटीके रोड, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 या ठिकाणांवरून जाणे टाळावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून केले जात आहे.\nदिव्यांना कोणत्याही शासकीय मदत कमी पडू देणार नाही सौ.सारीक पाटील\nखासदार श्री धर्यशील माने दादा यांच्या संपर्क कार्यालय उद्धाटन श्रीमती निवेदिता माने यांच्या शुभहस्ते करण्यात आले\nसमाजात विविध स्तरावर काम करीत असताना कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या पाठीवर कौतुकाची थाप मारणारी ' पाखरे-जी' चॅरिटेबल ट्रस्ट ही एकमेव संस्था आहे. असे प्रतीपादन जिल्हापरिषदेच्या महिला बाल विकास विभागाच्या सभापती पदमाराणी पाटील यांनी केले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00795.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:Yugant.pdf/129", "date_download": "2021-01-28T09:59:03Z", "digest": "sha1:3LTGCT6XGDC6FYIXZXI5OVFFWE5KWL54", "length": 5073, "nlines": 63, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:Yugant.pdf/129 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे\nमहाभारतात ब्राह्मणांचे स्थान एकंदर कथेच्या दृष्टीने अगदी मध्यवर्ती नसले, तरी गोष्टीच्या परिपोषाला महत्त्वाचे असे आहे. हे स्थान द्रोण व अश्वत्थामा ह्या पितापुत्रांना आहे. काही ब्राह्मण व त्यांचे उल्लेख मात्र निरर्थक म्हणून सोडून देता येतील. परशुरामाचा लेख ह्यापैकीच आहे. महाभारतात आलेला परशुराम भीष्माशी कित्येक आठवडे युद्ध करून पराभूत होतो व कर्णाला 'तुला आपल्या विद्येचे आयत्या वेळी विस्मरण होईल,' असा शाप देतो. परशुराम ही व्यक्ती रामावताराच्याही आधीची. आपले क्षत्रियसंहाराचे भयानक कृत्य आटोपून तो तपश्चर्येला निघून गेला, अशी परशुरामाची कथा आहे. एकदा रामावतारात त्याला त्याच्या तपश्चर्येतून परत आणले ते रामाचा मोठेपणा दाखवण्यासाठी रामायणातील कथावस्तूशी त्याचा काहीही संबंध नाही. भीष्म किती शूर व किती सत्यप्रतिज्ञ होता, हे दाखवण्यासाठी परशुराम महाभारतकथेत घुसडला आहे. परशुरामाला भीष्माने पूर्णतया माघार घेण्यास लावली व परत एकदा क्षत्रिय ब्राह्मणापेक्षा श्रेष्ठ कसा, हे दाखवून दिले.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ७ मे २०२० रोजी १९:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00796.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:Yugant.pdf/44", "date_download": "2021-01-28T10:00:12Z", "digest": "sha1:WA3ABP5WVZMJLAPJYNMOWO6OOIZYICO4", "length": 3421, "nlines": 63, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:Yugant.pdf/44 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे\nउघड्या डोळ्यांनी त्याला संहार बघावा लागला. उघड्या कानांनी कुरुस्त्रियांचे रडणे ऐकावे लागले. ही विटंबना पुरी वाटली नाही म्हणूनच की काय, महाभारतात भर घालणाच्या मागाहूनच्या लोकांनी शांतिपर्वाचे चऱ्हाट त्याच्या तोंडून वदवले.\nम्हणजे भीष्माने प्रतिज्ञापालनाने साधले काय, हा प्रश्न उरतोच.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ९ मे २०२० रोजी ००:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00796.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekachdheya.page/2020/10/sTmkZX.html", "date_download": "2021-01-28T08:27:17Z", "digest": "sha1:PTD5BG5HFUHYNGG3723KWHO56G7KILTE", "length": 3586, "nlines": 30, "source_domain": "www.ekachdheya.page", "title": "केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले कोरोनाबाधित", "raw_content": "\nकेंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले कोरोनाबाधित\nOctober 27, 2020 • महेश आनंदा लोंढे\nनवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून आपली प्रकृती स्थिर आहे, असं त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलं आहे.\nवैद्यकीय सल्ल्यानुसार मुंबईतल्या एका खाजगी रुग्णालयात चार दिवसांसाठी दाखल झाले आहेत.\nवृक्ष लागवड आवड म्हणून नव्हे तर गरज म्हणून हवी; राज्यात सुरू करणार मोठी मोहीम – मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच\nJanuary 22, 2021 • महेश आनंदा लोंढे\nयुवकांनी धैर्य आणि निष्ठेनं देशकार्यात योगदान द्यावं पंतप्रधान यांचं आवाहन\nJanuary 22, 2021 • महेश आनंदा लोंढे\nदेशभरातील १० लाखांहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण\nJanuary 22, 2021 • महेश आनंदा लोंढे\nदेशभरातील विद्यार्थ्यांना लागलीय शाळेत जाण्याची ओढ\nJanuary 20, 2021 • महेश आनंदा लोंढे\nयूनियन बँकेने आंध्र बँकेच्या सर्व शाखांचे आयटी इंटिग्रेशन केले पूर्ण\nJanuary 27, 2021 • महेश आनंदा लोंढे\nभारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00797.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://newsjalna.com/Clothing-Shoes-&-Accessories-GRAY-X-XXL-XXLARGE-NWT-168166-Activewear-Bottoms/", "date_download": "2021-01-28T08:20:01Z", "digest": "sha1:D2IFIRGFRHYELZ2W7ULSTDXR4Z4W3DWV", "length": 22655, "nlines": 202, "source_domain": "newsjalna.com", "title": " NWT $40 EVERLAST MENS RUNNING JOGGING TRACK SWEAT PANTS GRAY 2X XXL XX-LARGE", "raw_content": "\nभोकरदन येथे ट्रक खाली चिरडुन एकाचा जागीच मृत्यू,तर एक महिला जखमी\nमंठा तालुक्यातील तळणी बस स्टँन्ड भागात इटालियन पेवर ब्लाॅक बसवा – पवार\nजि.प.सदस्य ते आरोग्यमंत्री : ना.राजेशभैय्या टोपे यांचा थक्क करणारा प्रवास :जागतिक स्तरावर दखल\nशिक्षक पतसंस्थेतील संकल्प कल्याण निधीची चौकशी करा.\nगोर सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अमोल राठोड\nकुंभार पिंपळगाव ��ेथील अतिक्रमण हटविले; रस्त्याने घेतला मोकळा श्वास\nऔरंगाबाद जिल्ह्यात 44606 कोरोनामुक्त, 422 रुग्णांवर उपचार सुरू\nशेतीच्या वादात पुतन्याचा डोक्यात फावड्याने वार करुन केला खुन\nजालना जिल्ह्यात १५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह .\nप्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर आठशे पिशव्या रक्त संकलन\nगोर सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अमोल राठोड\nप्रतिनिधी/कुलदीप पवार घनसावंगी तालुक्यातील विरेगाव तांडा येथील गोरसेनेचे अमोल राठोड यांची जालना जिल्ह्याच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे सदर्भित नियुक्ती…\nकुंभार पिंपळगाव येथील अतिक्रमण हटविले; रस्त्याने घेतला मोकळा श्वास\nकुलदीप पवार/ प्रतिनिधीघनसावंगी तालुक्यातील जाणारा अंबड पाथरी महामार्गाचे काम सुरू असून कुंभार पिंपळगाव येथील मार्केट कमिटी भागातील अतिक्रमण काढण्यात आले…\nऔरंगाबाद जिल्ह्यात 44606 कोरोनामुक्त, 422 रुग्णांवर उपचार सुरू\nऔरंगाबाद, दिनांक 10 (न्यूज ब्युरो) : औरंगाबाद जिल्ह्यात आज 36 जणांना (मनपा 25, ग्रामीण 11) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 44606…\nशेतीच्या वादात पुतन्याचा डोक्यात फावड्याने वार करुन केला खुन\nभोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे शेतीच्या वादातून शनिवारी (दि.०९) सायं. ५.३० वाजेच्या सुमारास चुलत्या-पुतन्यामध्ये हाणामारी झाली होती.या हाणामारीत पुतणे कौतिकराव आनंदा…\nजालना जिल्ह्यात १५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह .\nन्यूज जालना दि. १० :जालना जिल्ह्यात रविवारी १५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे .दरम्यान रविवारी उपचारानंतर कोरोनामुक्त झालेल्या १० जणांना…\nप्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर आठशे पिशव्या रक्त संकलन\nमहाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने रक्तदानाचा विक्रम मुंबई(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात विविध ठिकाणी…\nभोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे शेतीच्या वादातुन खुन\nमाहोरा : रामेश्वर शेळके भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे शेतीच्या वादातून सख्या चुलत्याने शिक्षक असलेल्या कौतिकराव आनंदा गावंडे वय 37 या…\nपरतुरात माजीसैनिक प्रशांत पुरी यांचा सत्कार\nदीपक हिवाळे /परतूर न्यूज नेटवर्कभारतीय सैन्यात कार्यरत असलेले सैनिक प्रशांत चंद्रकांत ���ुरी यांचा सेवानिवृत्त झाल्याबद्दल माजीसैनिक संघटनेच्या वतीने रविवारी सत्कार…\nकोरोनाची लस घेतल्या नंतर धोका टळेल का\nभारतात कोरोनाचे लसीकरण सुरू होणार असून प्रथम टप्प्यात कोरोना योध्द्यांना लसीकरण क्ल्या जात असुन लस घेतल्यानंतर पुन्हा कोरोना विषाणूचा…\nएका राज्यात एकाच कंपनीच्या लसीकरणाला मान्यता देण्याची आरोग्यमंत्री टोपे यांची मागणी\nन्यूज जालना ब्युरो – कोरोनाच्या दोन लसींना देशात मान्यता मिळाली आहे. काही दिवसाता लसीकरण मोहिम देखील सुरु होईल. मात्र कोरोनाची…\nजिल्ह्यात गुरुवारी १२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह .\nन्यूज जालना दि. ७ :जालना जिल्ह्यात गुरुवारी( दि ७ जानेवारी) १२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे .यातील उपचारानंतर कोरोनामुक्त झालेल्या…\nपरतूरमध्ये अपहरण करून डांबून ठेवलेल्या 108 च्या डॉक्टराची अवघ्या दोन तासात सुटका\nपरतूर तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्याच्या घरावर चोरट्यांचा डल्ला\nघरच्या ‘मुख्यमंत्र्यां’साठी गृहमंत्र्यांकडून पैठणीची खरेदी…तीही चक्क तुरुंगात\nलसीकरण सराव फेरीसाठी जालन्यात आज तीन ठिकाणी लसीकरण केंद्राची सुरुवात\nराज्यपाल मा.भगतसिंग कोश्यारी यांची सिद्धेश्वर मुंडेनी राजभवनात घेतली भेट \nमहाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या जालना जिल्हाध्यक्षपदी गुजर यांची फेरनिवड\nरविवारपासून भेंडाळा येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन\nजांब समर्थ/कुलदीप पवार भेंडाळा (ता.घनसावंगी) येथे आजपासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. १० जानेवारी ते १७ जानेवारी या…\nकर्ज देणारे अनधिकृत डिजिटल मंच, मोबाईल ऍप्सविरुध्द ,आरबीआयचा सावाधानतेचा इशारा\nnewsjalna.com जालना दि. 31 :– जलद व विना अडचण कर्ज मिळण्याची वचने देणाऱ्या, अनाधिकृत डिजिटल मंचांना , मोबाईल ऍप्सना, व्यक्ती,…\nअमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनी घेतला कोरोना डोस\nअमेरिका वृत्तसंस्था अमेरिकेच्या नवनिर्वाचित उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला आहे. कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेण्यासाठी…\nकेंद्र सरकार-शेतकरी संघटनांमध्ये अद्याप तोडगा नाहीच\nनवी दिल्ली प्रतिनिधी-नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची आज दि. 30 डिसेंबर रोजी सातवी चर्चेची फेरी सुरु आहे. शेतकऱ्यांनी केंद्र…\nजि.प.सदस्य ते आरोग्यमंत्री : ना.राजेशभैय्या टोपे यांचा थक्क करणारा प्रवास :जागतिक स्तरावर दखल\nसंपादकीय १५ ऑगस्ट १९९२ रोजी अंबड चे विभाजन होऊन नवीन घनसावंगी तालुक्याची निर्मिती झाली. तेव्हा घनसावंगी तालुका कृती समितीच्या वतीने…\nपत्रकारितेला नवे आयाम देणारा नेता- वसंत मुंडे\nसुमारे ३ दशकापूर्वी , एका खेड्यातला एक तरुण शिक्षणासाठी म्हणून तालुक्याच्या ठिकाणी येतो काय आणि आंदोलनाच्या माध्यमातून सामाजिक जीवनाची जाणीव…\nश्री पाराशर शिक्षक पतसंस्थेतर्फे सभासद कन्यादान योजनेचा शुभारंभ\nकर्जबाजारी शेतकर्याची विष प्रशन करुन आत्महत्या\nभोकरदन-जाफराबाद रोडवर ट्राफिक जाम,तब्बल दोन तासांनंतर पोलिसांच्या मदतीने वाहतुक सुरळीत\nपत्रकारांसह व्यापारी बांधवांसाठी महासंपर्क अॅप चे निर्माण – परवेज पठाण\nघनसावंगी तालुक्यात ऐन थंडीतच ग्रा.पं.निवडणूकीचे वातावरण तापले\nभोकरदन येथे ट्रक खाली चिरडुन एकाचा जागीच मृत्यू,तर एक महिला जखमी\nमंठा तालुक्यातील तळणी बस स्टँन्ड भागात इटालियन पेवर ब्लाॅक बसवा – पवार\nजि.प.सदस्य ते आरोग्यमंत्री : ना.राजेशभैय्या टोपे यांचा थक्क करणारा प्रवास :जागतिक स्तरावर दखल\nशिक्षक पतसंस्थेतील संकल्प कल्याण निधीची चौकशी करा.\nगोर सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अमोल राठोड\nभोकरदन येथे ट्रक खाली चिरडुन एकाचा जागीच मृत्यू,तर एक महिला जखमी\nमंठा तालुक्यातील तळणी बस स्टँन्ड भागात इटालियन पेवर ब्लाॅक बसवा – पवार\nजि.प.सदस्य ते आरोग्यमंत्री : ना.राजेशभैय्या टोपे यांचा थक्क करणारा प्रवास :जागतिक स्तरावर दखल\nशिक्षक पतसंस्थेतील संकल्प कल्याण निधीची चौकशी करा.\nगोर सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अमोल राठोड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00798.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/maharashtra-home-minister-anil-deshmukh-reacts-to-jdu-cutting-ticket-of-gupteswar-pandey-127792390.html", "date_download": "2021-01-28T08:34:54Z", "digest": "sha1:XXR6XRIVGES74OUOK56K7CWMAOGV4ZJI", "length": 6489, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Maharashtra Home Minister Anil Deshmukh reacts to JDU cutting ticket of Gupteswar Pandey | जदयूने माजी पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडेचे तिकीट कापल्यावरून महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nबिहार विधानसभा निवड���ूक:जदयूने माजी पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडेचे तिकीट कापल्यावरून महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया\nपक्षाकडून तिकीट न मिळाल्यानंतर पांडे यांनी सोशल मीडियावरून भावना व्यक्त केल्या\nऐन बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बिहारच्या पोलिस महासंचालकपदाचा राजीनामा देऊन जदयूमध्ये प्रवेश केलेल्या गुप्तेश्वर पांडे यांना तिकीट न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यावर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. गुप्तेश्वर पांडे यांनी निवडणुकीचे तिकीट देणे, हा संबंधित पक्षाचा विषय असल्याचे देशमुख म्हणाले.\nअनिल देशमुख म्हणाले की, \"गुप्तेश्वर पांडे यांना बिहार विधानसभा निवडणुकीचे तिकीट देणे, हा संबंधित पक्षाचा विषय आहे. आम्ही विचारले होते भाजप नेते पांडेंचा प्रचार करणार का याच प्रश्नाच्या भीतीपोटी पांडेंना तिकीट दिले नसावं, असे अनिल देशमुख म्हणाले. बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप आणि जदयूची युती आहे.\nदरम्यान पक्षाकडून तिकीट न मिळाल्यानंतर पांडे यांनी सोशल मीडियावरून भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, ‘शुभचिंतकांच्या फोननी मी हैराण झालोय, त्यांची चिंता मी समजू शकतो. मी सेवामुक्त झाल्याने निवडणूक लढवेन, अशी अनेकांची अपेक्षा होती. परंतु मी यावेळी निवडणूक लढवत नाही. माझं आयुष्य संघर्षमय होतं. मी जीवनभर जनतेची सेवा करत राहीन. कृपया संयम बाळगा आणि मला फोन करु नका”\nऐन बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बिहारच्या पोलिस महासंचालकपदाचा राजीनामा देऊन जेडीयूमध्ये प्रवेश केलेल्या गुप्तेश्वर पांडे यांना मोठा धक्का बसला आहे. जेडीयूने आपली 115 जणांची उमेदवार यादी प्रसिद्ध केली, मात्र बक्सरमधून निवडणूक लढवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या गुप्तेश्वर पांडे यांचे नाव यादीत नाही. गुप्तेश्वर पांडे फेब्रुवारी 2021 मध्ये सेवानिवृत्त होणार होते, मात्र पाच महिने आधीच त्यांनी व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00799.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/coronavirus-high-court-orders-those-who-do-not-wear-masks-be-duty-covid-19-center/", "date_download": "2021-01-28T09:24:51Z", "digest": "sha1:DIAWNU6H2JSPIDTX57AIJ4R5TMR5YOLU", "length": 14108, "nlines": 180, "source_domain": "policenama.com", "title": "Coronavirus : Mask न न वापरणार्‍यांना कोविड सेंटरमध्ये ड्युटी लावा,उच्च न्यायालयाचे सक्त आदेश | coronavirus high court orders those who do not wear masks be duty covid 19 center | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nआलिया भटनं शेअर केला ‘असा’ फोटो \nशरद पवार यांचा पुन्हा मोदी सरकारवर निशाणा, म्हणाले – ‘…तर…\nPune News : नागरिकांना आता घरबसल्या मिळणार प्रॉपर्टी कार्ड, शासकीय कामांसाठी धरले…\nCoronavirus : Mask न न वापरणार्‍यांना कोविड सेंटरमध्ये ड्युटी लावा,उच्च न्यायालयाचे सक्त आदेश\nCoronavirus : Mask न न वापरणार्‍यांना कोविड सेंटरमध्ये ड्युटी लावा,उच्च न्यायालयाचे सक्त आदेश\nअहमदाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – देशभरात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. रुग्ण सातत्याने वाढत असले तरी कोरोबाबत अनेकांना याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. अनेकजण मास्क न लावता फिरत असल्याचे दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर गुजरात हायकोर्टाने कठोर भूमिका घेत शनिवारी (दि. 28) सक्त आदेश दिले आहेत. जे लोक मास्क न लावता फिरतात त्यांच्याकडून दंड वसूल करा. तसेच दंडात्मक कारवाई करूनही लोक सुधारत नसतील तर त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये सेवा देण्यासाठी पाठवा, असे कठोर आदेशच गुजरात न्यायालयाने सरकारला दिले आहेत.\nगुजरात हायकोर्टात मास्कबाबत एक याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना हायकोर्टाने हे आदेश दिले आहेत. या सुनावणीदरम्यान, हायकोर्टाने गुजरात सरकारला राज्यातील कोरोनाच्या संसर्गाबाबत माहिती विचारली. तसेच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकार काय उपाययोजना करत आहे, अशी विचारणाही कोर्टाने केली. त्यावर उत्तर देताना राज्य सरकारने सांगितले की, राज्यात राजकीय कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. विवाहामध्ये केवळ 100 आणि अंत्यसंस्कारासाठी केवळ 50 जणांना उपस्थित राहण्याची सूचना केली आहे.\nजोपर्यंत कोरोनावरील लस येत नाही तोपर्यंत मास्क हाच बचावाचा एकमेव उपाय असल्याचे सरकारकडून सातत्याने सांगितले जात आहे. मात्र या आवाहनाचा काहीही परिणाम होताना दिसत नाही. अनेकजण मास्क न लावता फिरत आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. कोरोनाचा वाढीचा संसर्ग विचारात घेऊन गुजरात हायकोर्टाने ही कठोर पावले उचलली आहेत.\n‘कोरोना’मुळे कडकनाथला आला ‘भाव’ \nLockdown मध्ये घरजावई बनला अन् मेहुणीवर जीव जडला, पळून गेल्यानंतर सापडला अन् मुलीनं…\nराज्यात 2 महत्त्वाच्या मार्गांवर 26 जानेवारी पासून मोठा बदल, 100 % FASTag प्रणालीचा…\nकेवळ 6 दिवसात 10 लाख लोकांना दिला ‘कोरोना’चा डोस, अम���रिका आणि ब्रिटनला…\nCoronavirus : राज्यात दिवसभरात ‘कोरोना’चे 2752 नवीन रुग्ण, 45 जणांचा…\nसहमती असेल तर लवकर होऊ शकतो घटस्फोट, 6 महिन्याचा वेळ देण्याची सुद्धा आवश्यकता नाही :…\nCoronavirus in India : देशात ‘कोरोना’चे 24 तासांत आढळले 14545 रुग्ण,…\nCovid-19 in India : देशात 24 तासात सापडले 13823 नवीन रूग्ण, आतापर्यंत 96.64% लोकांनी…\n‘बेटी बचाव बेटी पढाव’ नारा देत मोठ्या उत्साहाने…\n‘व्हर्जिनिटी टेस्ट’ एमबीबीएसच्या (MBBS)…\n मानवी शरीरात असते ०.२ मिग्रॅ सोने\nअभिनेत्री चित्राने मालिकेत इंटिमेट सीन दिल्याने भडकला होता…\nBirthday SPL : हिमांशीसोबतच्या वादानंतर पंजाबच्या…\nबॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी US सोडून भारतात आली होती…\nअभिनेत्री होण्याआधी ‘झाडू-पोछा’ करायच्या शशिकला…\nPhotos : पुन्हा एकदा दिसला मोनालिसाचा ‘बोल्डनेस’…\nछोटा राजनविरूध्दच्या 71 पैकी 16 केसमध्ये CBI चा क्लोजर…\nकरीनाला डेट करताना सैफ अली खानला राणी मुखर्जीनं दिला होता…\nPune News : सहकार खात्यामधील विशेष लेखा परिक्षक ललितकुमार…\nएक्स लव्हरला विसरण्यासाठी यापेक्षा भारी काही नाही\n‘दृष्यम’ स्टाईल विवाहीत प्रेयसीची हत्या; नव्या घरात सिमेंटचे…\n‘आप’ने निवडणुकीबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय\nबंगालमधील TMC चा गड ढासळतोय \nCameroon : तेलाचा टँकर आणि बसचा भीषण अपघात, 53 लोकांचा…\nबाळात जन्मदोष निर्माण न होण्यासाठी प्रेग्नेंसीतच घाला आळा,…\nआलिया भटनं शेअर केला ‘असा’ फोटो \nपोस्टामधील खात्यात आता ‘एवढे’ पैसे ठेवणं गरजेचं,…\n‘आप’ने निवडणुकीबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nएक्स लव्हरला विसरण्यासाठी यापेक्षा भारी काही नाही\n‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून नव्या गाईडलाईन्स…\nPune News : दहशत पसरविणार्‍या सराईतावर स्थानबध्दतेची कारवाई\nBirthday SPL : हिमांशीसोबतच्या वादानंतर पंजाबच्या ‘कॅटरीना…\nलग्नानंतर इतर हिरोईन्ससोबत काम नाही करणार वरुण धवन \nFatty Liver Symptoms: शरीरात दिसून येणारी ‘ही’ लक्षणं असतात ‘लिव्हर’वरील धोक्याची चेतावणी देणारी…\n‘आप’ने निवडणुकीबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय\nPune News : डंपरचे चाक डोक्यावरून गेल्याने तरूणाचा जागीच मृत्यू, ��ायरीमधील घटना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00799.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.lawskills.in/CourseName/52/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE", "date_download": "2021-01-28T08:50:31Z", "digest": "sha1:KZ4HN6Y5OXKDZFE22F7A7YNDED5YU5E2", "length": 27313, "nlines": 465, "source_domain": "www.lawskills.in", "title": "LawSkills", "raw_content": "\nभारतात पर्यायी तंटा निवारण व्यवस्था\nभारतात पर्यायी तंटा निवारण व्यवस्था\nन्यायालये आणि न्यायपालिका ही भारताच्या कायदा व्यवस्थेचे मान्यताप्राप्त स्तंभ असताना, व्यावसायिक आणि वैयक्तिक वाद सोडवण्यासाठी पर्यायी तंटा निवारण (एडीआर) या पद्धतीला वाढत्या प्रमाणात प्राधान्य मिळत आहे. अब्जावधी रुपयांचा दोन-देशांदरम्यान बांधकाम व्यवसायातील तंटा असो किंवा पती व पत्नीदरम्यानचा निव्वळ घरगुती वाद असो, एडीआरची तंत्रे ही व्यापक संदर्भात वापरली जातात आणि पारंपरिक खटल्यांपेक्षा त्यामध्ये अधिक लाभही मिळतात. मात्र, अनेक वकील, सल्लागार आणि व्यावसायिकांना अचूकपणे तंटा निवारणाचा दृष्टीकोन नसतो आणि अशा प्रकारे त्यांच्यामध्ये आवश्यक त्या कौशल्यांचा अभाव असतो.\nया अभ्यासक्रमामध्ये भारतात उपलब्ध असलेल्या आणि त्याच्या निरनिराळ्या वातावरणातील – घरगुती तसेच आंतरराष्ट्रीय - उपयुक्तता एडीआरच्या विविध रीतींची रूपरेषा आखण्यात आली आहे. तंटा निवारणाच्या प्रत्येक तंत्रावर चर्चा करणे आणि स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही पातळ्यांवर लोकांच्या विविध गटांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, कुशल वाटाघाटी करणारे, मध्यस्थ आणि लवाद तयार करणे हा या अभ्यासक्रमाचा उद्देश आहे.\nहा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर, विद्यार्थ्यांना खालील गोष्टींशी संबंधित ज्ञान आणि कौशल्य प्राप्त होईल :\nएडीआर यंत्रणा आणि पारंपरिक खटल्यांशी त्याची तुलना\nसरावामधील निरनिराळी एडीआर तंत्रे आणि त्यांच्यामधील फरक\nनिरनिराळ्या एडीआर तंत्रांसाठी व्यावहारिक कार्यपद्धती\nनिरनिराळ्या एडीआर तंत्रांच्या संदर्भात स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय अवकाशाचे सन्मुख येणे\nमोड्यूल 1 – लवाद, मध्यस्थी आणि सलोखा यांचा परिचय\nमोड्यूल 2 – लवादावरील कायद्यांचा आढावा\nमोड्यूल 3 – लवाद आणि सलोखा कायदा, १९९६ अंतर्गत लवादासाठी कामकाज\nमोड्यूल 4 – आंतरराष्ट्रीय व्यावसायिक लवाद\nमोड्यूल 5 – एडीआरचे मध्यस्थी, सलोखा आणि इतर स्वरूप\nमोड्यूल 6 – एडीआर पद्धतींचे विभागवाप व्यावहारिक उपयोजन\nमोड्यूल 7 – निष्कर्ष\nहा अभ्यासक्रम कोणी पूर्ण करावा\nकायद्याचे विद्यार्थी आणि संशोधक\nपर्यायी तंटा निवारण यंत्रणेत रस असलेले इतर भागीदार\nअभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्व असाईनमेंट सादर केल्या पाहिजेत आणि अभ्यासक्रमाच्या अखेरीस प्रमाणपत्र परीक्षेत किमान 50 % गुण मिळवले पाहिजेत.\nश्रीमती गीतांजली शर्मा या अर्हताप्राप्त वकील, प्रमाणिकत मध्यस्थ आणि सध्या कर्नाटक सरकारच्या सल्लागार आहेत. त्यांनी लक्ष्मीकुमारन अँड श्रीधरन अॅटर्नीजच्या अँटीट्रस्ट टीममध्ये वरिष्ठ वकील म्हणून काम केले, त्यामध्ये त्या तेल आणि वायू, टॅक्सी संघटना, वाहन उत्पादक कंपनी, कन्व्हेयर बेल्ट व रंग उद्योग अशा विविध प्रकारच्या क्षेत्रांमध्ये, स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील विवादास्पद तसेच सल्लागार अशा दोन्ही कामांमध्ये सहभागी होत्या. त्यांनी नकुल दिवाण, बॅरिस्टर (20 इसेक्स, स्ट्रीट लंडन) यांच्या दिल्ली चेम्बर्समध्ये असोसिएट म्हणूनही काम पाहिले आहे.\nश्रीमता शर्मा यांनी केंब्रिज विद्यापीठातून कायदा या विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली आहे. त्या शिकागो विद्यापीठाच्या हॅरिस पब्लिक पॉलिसी स्कूलच्या फेलो आहेत. त्यांना प्रतिष्ठेच्या हेग अॅकॅडमी ऑफ इंटरनॅशनल लॉ या ठिकाणी प्रायव्हेट इंटरनॅशनल लॉ प्रोग्रामला उपस्थित राहण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली होती आणि 2015मध्ये अमेरिकन बार असोसिएशन एशिया पॅसिफिक इंटरनॅशनल मेडिएशन समिटमध्ये सहभागी होण्यासाठी शिष्टमंडळाच्या सदस्य म्हणून त्यांची निवड झाली होती.\nत्यापूर्वी, त्यांनी अमेरिकन बार असोसिएशन (एबीए), सेंट्रल बोर्ड फॉर सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई) आणि युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन (यूजीसी) यांच्यासाठी शिकण्याचे मोड्यूल आणि टूलकिट तयार केले आहेत.\nकार्यस्थल में यौन उत्पीड़न\nकामाच्या ठिकाणी लैंगिक शोषण\nआपल्या मालमत्तेची नोंदणी कशी करावी\nभारत में वैकल्पिक विवाद का समाधान तंत्र\nअपनी सम्पति का पंजीकरण कैसे करें\nभारत में गोद लेने के कानून\nउपभोक्ता संरक्षण कानून के तहत अभ्यास और ...\nग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत सराव आणि प...\nआपराधिक प्रदिपादन: सुनवाई तथा प्रक्रिया\nफौजदारी विनवणी : खटला आणि कामकाज\nपर्यावरणीय विधि का कानूनी परिचय\nमहिला कर्मचारियों के लिए मातृत्व कानूनी ...\nमहिला कर्मचाऱ्यांसाठी मातृत्वाचे लाभ\nभारत में सरोगेसी कानून\nपर्यावरणीय कायदा फाउंडेशन कोर्स\nइच्छापत्र का निर्माण, मूलतत्त्व तथा चुनौ...\nतुमचा पुरावा कसा सादर करावा\nसाक्ष्य अधिनियम: एक अंतः विषय दृष्टिकोण\nप्रोफ़ेशनल नेटवर्किंग कोर्स: “एक प्रो” ज...\nसूचना का अधिकार (आरटीआई) आवेदन पत्र दर्ज...\nमृत्यूपत्र : मूलभूत गोष्टी, आव्हाने आणि ...\nअनुबंध कानून - सावधानी, चेतावनी, तर्क-वि...\nखेल कानून में करियर और वकालत\nकार्यस्थल में यौन उत्पीड़न (Audio Course...\nजीडीपीआर और भारतीय कंपनियों पर इसका प्रभ...\nव्यावसायिक नेटवर्किंग कोर्सः एक प्रो ऑनल...\nजीडीपीआर आणि त्याचा भारतीय कंपन्यांवरील ...\nमाहिती अधिकार अर्ज दाखल करण्याची रीत आणि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00799.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudarshannews.in/news-list-category-wise.aspx?catid=6431&levelid=83", "date_download": "2021-01-28T07:57:28Z", "digest": "sha1:L3JAYPYTBSWU6RBAFZVRRZBSO4ERHOIS", "length": 13119, "nlines": 148, "source_domain": "www.sudarshannews.in", "title": "Sudarshan", "raw_content": "\nसुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे\nप्रदूषणाकडे दुर्लक्ष करणार्‍या अकोला आणि अमरावती महानगरपालिकांवर कारवाई कधी - श्री. श्रीकांत पिसोळकर, हिंदु जनजागृती समिती\nगंगाजल कोव्हिड-19 वर रामबाण उपाय आहे ’ या विषयावर हिंदु जनजागृती समितीचा ‘सनातन संवाद’ \nअ‍ॅपेडा’कडून 'हलाल' शब्द बाद करणे म्हणजे सुदर्शन न्युज चा आणि हिंदूंचा मोठा विजय...\nअ‍ॅपेडा’कडून 'हलाल' शब्द बाद करणे म्हणजे सुदर्शन न्युज चा आणि हिंदूंचा मोठा विजय...\nकरंजच्या 3 किलो बियांपासून मिळते 1 किलो बायो डिझेल आणि 2 किलो ढेप\nकरंजच्या 3 किलो बियांपासून मिळते 1 किलो बायो डिझेल आणि 2 किलो ढेप\nचर्मकार समाजातील गुणवंतांचा ना. गडकरी यांच्या हस्ते सत्कार\nमा.गो. वैद्यांच्या निधनामुळे सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या विचारांची हानी \nयुग निर्माता संत गाडगेबाबा\nसोनिया गांधी यांनी महाविकास आघाडी सरकारला दिलेल्या मार्गदर्शक सूचना अंमलात आणू - डॉ. नितीन राऊत\nभारत टोलनाक्यांपासून मुक्त होईल.-- नितीन गडकरी\nसीएए-एनआरसीच्या वर्षपूर्तीचे राष्ट्रीय अवलोकन’ या विषयावरील चर्चासत्रात मान्यवरांचा सहभाग*\nमराठा आरक्षणावरुन देवेंद्र फडणवीस यांची आक्रमक भूमिका\nनवीन संशोधन, तंत्रज्ञानाचा उपयोग ग्रामीण भागा��्या विकासासाठी व्हावा : ना.गडकरी\nअन्न प्रक्रिया उद्योगांमध्ये 2024 पर्यंत 33 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक अपेक्षित\nगरिबी-बेरोजगारी देशासमोरील मोठी समस्या : ना. गडकरी\nकृषी विधेयक शेतकरी हिताचेच : ना.गडकरी आंदोलन भडकविण्याचे प्रयत्न\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक मा.मधुकर दत्तात्रेय देवरस ऊर्फ बाळासाहेब देवरस यांचा जन्मदिन\nमहाराष्ट्रात सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी ड्रेसकोड निश्चित केला आहे\nमहाराष्ट्रात सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी ड्रेसकोड निश्चित केला आहे\n20 टक्के अपघात कमी करण्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणला यश : नितीन गडकरी जागतिक बँकेची रस्ते सुरक्षेवरील\nमहाविकास आघाडी सरकारमुळे मराठा युवकांसमोर अंधार, सरकारचा तीव्र निषेध\nकोरोनावरील लस वितरणाच्या दृष्टीने सूक्ष्मनियोजन करा मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांचे खाजगी रुग्णालयांना माहिती सादर करण्याचे आवाहन\nश्रीरामाचे भाऊ लक्ष्मण यांनी शूर्पणखेचे नाक कापले,बहिणीच्या आत्म सन्मानासाठी रामायण रावणाने घडवलं... शोधकर्ता सैफ अली खान\nदिल्लीमध्ये चकमकीनंतर ५ जिहादी आणि खलिस्तानी आतंकवाद्यांना अटक\nतिस-या फेरी अखेर उमेदवारांना मिळालेली एकूण मते, आत्ता 11:50 pm ला मताधिक्य वाचा\nशिक्षक पदवीधर मध्ये भाजपला दणका तर महा विकास आघाडी आघाडी वर... जाणून घ्या सध्या स्थिती\nऑडिओ व्हिडीओ CCTV कॅमेरे तुरुंगात अनिवार्य, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश...\nशेतकर्‍यांना अधिक उत्पादन देणारे व रोगमुक्त बियाणे मिळावेत : ना. नितीन गडकरी\n‘टू व्हिलर टॅक्सी’ रोजगार निर्मितीची नवीन वाट : नितीन गडकरी\nकोरोना रिटर्न, मुख्यमंत्र्यांचा जनतेशी संवाद\nशासन विद्युत सहायकांच्या आत्महत्येची वाट पाहात आहे काय\nनंदुरबार : कायार्लयीन व्हाट्सअँप ग्रुपवर सरकारी अधिकाऱ्याने टाकली अश्र्लील क्लिप\nओबीसी समाजाचे प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी मंत्रीमंडळ उपसमीती स्थापण करणार : मुख्यमंत्री मा. उध्दव ठाकरे यांची घोषणा*\nभाजयुमो ने फुंकला महाविकास आघाडीचा पुतळा.*\nराज्यभर एसटीचा प्रवास ई-पास मुक्त\nसुदर्शन न्युज चॅनेल म्हणजे 'सत्यमेव जयते'ची सिंहगर्जना\nसुदर्शन न्युज चॅनेल म्हणजे 'सत्यमेव जयते'ची सिंहगर्जना\nबावनकुळेंच्या नेतृत्वात शिष्टमंडळ जिल्हाधिकार्‍यांना भेटले\nमहाराष्ट्रात ई-पासबाबत आहे तेच नियम राहतील--गृहमंत्री\nयुवकांसाठी ग्रामीण भागात रोजगार निर्मितीच्या अपरंपार संधी\nबीजेपी सांसद मनोज तिवारी बोले,दिल्ली को पेरिस या लंदन नहीं बेहतर दिल्ली बनाने के लिए सर्वदलीय बैठक बुलाए केजरीवाल\nसार्वजनिक सुव्यवस्थेला हानिकारक 59 मोबाईल अ‍ॅप्सवर सरकारने घातली बंदी\nनवीन \"भिकाऱ्याला \" काश्मीर ची चिंता\nसोनिया गांधी ने कहा- दिल्ली हिंसा प्री-प्लान्ड, इस्तीफा दें गृह मंत्री अमित शाह\nमाफ़िया मुख्तार अंसारी को एक और झटका.. वीडियोकॉन्फ्रेन्सिंग से गवाही की मांग डिसमिस...\nसभी शहीद स्मारकों पर माह में एक बार हों कार्यक्रम: योगी\nसनसनीखेज: यूपी के नम्बरो से जासूसी और साइबर फ्रॉड करने के मामले में 2 चीनी नागरिक गिरफ्तार..\nभ्रष्टाचार पर योगी की ज़ीरो टॉलरेंस पॉलिसी को मुक्कमल करता जेम पोर्टल.. 7 हजार करोड़ से ज्यादा की खरीदारी वो भी बिना कमीशन के..\nआंध्र प्रदेश के बाद अब एमपी के अधिकारी भी पहुँच रहे है काशी.. क्या है योगी का काशी मॉडल जिसकी हो रही है चर्चा..\n2 दिन यूपी संगठन और सरकार की समीक्षा करेंगे नड्डा.. पढ़िए क्या है पूरा कार्यक्रम..\nचोला धारी सियासी बाबा प्रमोद कृष्णम के बिगड़े बोल राममंदिर के लिए कह दी बड़ी बात \nआजम के कारनामों की वजह से जौहर यूनिवर्सिटी को अपने कब्जे में लेने की तैयारी में योगी सरकार\nडांस सिखाना तो बहाना था,पहले धर्म परिवर्तन करवाया फिर लिंग परिवर्तन करवाकर डांसर बना डाला जेहादियों ने एक हिंदू परिवार के पुत्र को\nदिल्ली में श्रीराम मंदिर न्यास कार्यालय के साथ हुआ समर्पण अभियान का शुभारंभ\nकॉपीराइट © 2020 सुदर्शन न्यूज | सभी अधिकार सुरक्षित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704839214.97/wet/CC-MAIN-20210128071759-20210128101759-00799.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.thinkmaharashtra.com/node/1998", "date_download": "2021-01-28T10:54:04Z", "digest": "sha1:NYPRD56RXOQ2Y7XHUB2F3MTM7KXPEMNL", "length": 14448, "nlines": 94, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "कनाशी - शाकाहार जपणारे गाव | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nकनाशी - शाकाहार जपणारे गाव\nकनाशी हे खानदेशातील दोन हजार लोकवस्तीचे, महानुभव पंथाचे छोटेसे गाव. महानुभव पंथाची उपासनापद्धत आणि शिकवण यांचे तेथे प्राबल्य असल्यामुळे शेकडो वर्षांपासून तेथे मांसाहारावर अघोषित बंदी आहे भिन्न विचार अन् भिन्न रुची अशी माणसे एका गावात नांदत असतानाही त्यांचे शाकाहारावर मात्र एकमत आहे.\nखानदेशात जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यांचा समावेश होतो. रूढी, परंपरा आणि त्यांचा इतिहास यांमुळे त्या जिल्ह्यांची सांस्कृतिक, सामाजिक अशी स्वतंत्र ओळख आहे. तेथील कृषिसंस्कृती, खाद्यसंस्कृती वेगळी आहे. तेथील बोलीभाषा, अहिराणीचा गोडवा वेगळाच आहे. तेथील धार्मिक स्थळेही जगप्रसिद्ध आहेत. पाटणादेवी, उपनदेव, शहादा-प्रकाशा, ऋषिपांथा, कनाशी, म्हसदी, शेगाव आदी ठिकाणांना पर्यटक सतत भेटी देत असतात.\nकनाशी हे जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यापासून साधारण आठ किलोमीटर अंतरावर गाव आहे. महानुभाव पंथाच्या उपासनेची सुमारे आठशे वर्षांची परंपरा त्या गावाला आहे. देशात कनाशी नावाची पाच ते सहा गावे असतील; परंतु जळगावातील कनाशीने त्या गावाची वेगळीच ओळख निर्माण केली आहे. तेथे येणारा भाविक सहसा रिकाम्या हाताने जात नाही असे म्हटले जाते. येणारा प्रत्येक कष्टी असो वा आनंदी भाविक असो त्याने जाताना त्या गावातील शिकवण आणि तेथील आदरातिथ्यांचे कौतुक केले नाही तरच नवल बाराव्या शतकातील तत्त्वज्ञ, समाजसुधारक आणि महानुभव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांनी कनाशीला भेट दिल्याची आख्यायिका सांगितली जाते.\nचक्रधर स्वामी त्यांच्या अनुयायांसह वेरूळ, कन्नड, सायगव्हाण, वाघळीमार्गे कनाशी येथे बाराव्या शतकाच्या उत्तरार्धात आले. ती त्यांची मराठवाड्यातील प्रबोधन यात्रा होती. त्याचवेळी स्वामींना भेटण्यासाठी त्यांचे काही भक्त मराठवाड्यात गेले. तोपर्यंत स्वामी जळगाव जिल्ह्याकडे गेले होते. मग भक्तही खानदेशकडे रवाना झाले. मात्र, त्यांची आणि स्वामींची भेट काही होईना. शेवटी जेव्हा स्वामी वाघळी‌हून कनाशीकडे निघाले, तेव्हा भक्त वाघळीत पोचले. तेथे त्यांना कळले, की स्वामींनी सकाळीच कनाशीकडे प्रयाण केले. तेव्हा त्या भक्तांतील महादाईसा यांनी प्रतिज्ञा केली, की ‘स्वामींचे दर्शन होत नाही तोपर्यंत मी अन्नपाणी ग्रहण करणार नाही.’ त्या भक्तांची आळवणी स्वामींपर्यंत पोचली आणि त्यांनी कनाशीतच मुक्काम करण्याचे ठरवले अशी भाविकांची श्रद्धा आहे.\nस्वामी त्यांच्या भक्तगणांसह कनाशी गावाबाहेर असलेल्या मळ्यात थांबले. त्यावेळी कनाशी गावातील गढीवर एक ब्राह्मण राहत होता. त्याची पत्नी त्या मळ्यातील झऱ्यातून पाणी वाहून नेत होती. झऱ्याचा प्रवाह कमी असल्याने त्यांना एका फेरीसाठी खूप वेळ लागत होता. मात्र, स्वामी मळ्या�� येताच त्यांच्या आगमनासोबतच्या सकारात्मक वातावरणाने झऱ्याचा प्रवाह वाढला. त्यावेळेला ब्राह्मणाची पत्नी पाणी घेऊन घरी लवकर आल्याने ब्राह्मणाने आश्चर्यचकित होऊन तिला विचारले. तेव्हा तिने सांगितले, ‘गावाबाहेरच्या झऱ्याकडे दैवी पुरुष अवतरले आहेत, त्यांच्या आगमनाने झऱ्याचे पाणी वाढले.’ ब्राह्मणही स्वामींच्या दर्शनासाठी गेले. तेव्हापासून आजतागायत कनाशीतील त्या गढीवरील स्वामींच्या मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भक्ताची मनोकामना पूर्ण होते अशी भाविकांची धारणा आहे.\nगावाने पुढे महानुभाव पंथाची जोपासना केली. गावाबाहेरील झऱ्याजवळ आणि गावातील ब्राह्मणाचे घर असलेल्या गढीवर सुरेख असे मंदिर उभारण्यात आले आहे. पाहताक्षणी कोणालाही त्या मंदिराची सुरेख बांधणी भुरळ घालते. चक्रधर स्वामींनी त्या गावाला भेट दिली तेव्हापासून त्या गावात प्राणीहत्या वर्ज्य आहे. कुणीही मांसाहार करत नाही. गावातील प्रत्येक नागरिकाने महानुभाव पंथ स्वीकारला आहे. तेथील तरुण पिढीनेदेखील एकीकडे स्मार्ट फोन हाती धरला असला, तरी वर्षानुवर्षे चालत आलेली शाकाहाराची परंपरा जोपासली आहे. गावातील दुकानात साधे अंडेही मिळत नाही. गावकऱ्यांची पावले नकळत मांसाहाराकडे वळू नये यासाठी गावात कोंबडी, शेळी यांसारखे प्राणी‌ही पाळले जात नाहीत.\nकृष्ण जन्माष्टमीला घराघरात चक्रधर स्वामींची पूजा करण्यात येते. घरोघरी पाहुण्यांचा राबता सुरू होतो. रात्री संपूर्ण गाव मंदिरात गोळा होते. भगवान कृष्ण आणि चक्रधर स्वामी यांच्या नावाने जयघोष केला जातो. तेथील आश्रमातील कवीश्वर कुलाचार्य खामनीकर बाबा येणाऱ्या प्रत्येक भक्ताला महानुभाव पंथाची महती सांगतात. चक्रधर स्वामींचे गुरू परमेश्वर अवतार गोविंद प्रभू यांनी वार्धक्यावस्थेत त्यांची हलणारी दाढ हाताने काढली व समोर बसलेल्या साध्वीला ती दिली. महानुभाव पंथात त्या दाढेला खूप महत्त्व आहे. कनाशीतील मंदिरात दरवर्षी गुरुपौर्णिमेला ती दाढ दर्शनासाठी ठेवण्यात येते.\n(मूळ लेख - प्रशांत देसले, महाराष्ट्र टाइम्स, शनिवार, 30 ऑगस्ट 2014)\nउदबोध माहिती. अभिनंदन. कमलाकर सोनटक्के\nकोरा कॅनव्हास: आकार आणि अर्थ\nआदर्श मोठे - विकसनशील छोट्यांसाठी\n‘व्यासपीठ’ शिक्षक प्रेरित होईल\nजोतिबाची वाडी - शाकाहारी गाव\nसंदर्भ: गावगाथा, महाराष्‍ट्रातील मंदिरे, शाकाहार\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/thane-news/accident-cases-in-thane-nitin-company-chowk-1322770/", "date_download": "2021-01-28T10:50:29Z", "digest": "sha1:WGTZ2MPU2IOOKQQJB5DGKOURXSWNP6S7", "length": 13139, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "accident cases in thane Nitin company Chowk | अपघातांना ‘ग्रीन सिग्नल’ | Loksatta", "raw_content": "\nएक लाख किलो जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट\nराज्यातील ५७ पोलिसांना शौर्यपदके जाहीर\nपुणे शहराचा पाणीपुरवठा जैसे थे\nपटोले यांच्या मंत्रीपदाच्या मागणीमुळे प्रदेशाध्यक्षाची घोषणा प्रलंबित\nइंदापुरात चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग\nया चौकात सिग्नल यंत्रणा नसल्यामुळे चौकातून येणाऱ्या भरधाव वाहनांचे अपघात होत आहेत.\nठाण्यातील नितीन कंपनी चौकात सिग्नल यंत्रणा नसल्याने ६ वर्षांत ३८ दुर्घटना\nठाण्यातील सर्वाधिक गर्दीचा चौक असलेल्या नितीन कंपनी चौकामध्ये सिग्नल यंत्रणा नसल्यामुळे मनमानी पद्धतीने वाहतूक होत असून या परिसरात २०१० ते २०१६ या कालावधीत ३८ हून अधिक अपघात झाल्याची माहिती उघड झाली आहे. पोलीस यंत्रणेकडे इतक्या अपघातांची माहिती असली तरी या भागात नोंदवल्या जात नसलेल्या अपघातांची संख्या यापेक्षा कितीतरी अधिक आहे. एकाच वेळी वेगवेगळ्या दिशेने येणारी वाहने या ठिकाणी येत असतानाही या भागात सिग्नल नसल्यामुळे या ठिकाणी अपघातांना ‘ग्रीन सिग्नल’ मिळत असल्यासारखी परिस्थिती आहे.\nठाण्यातील पूर्व द्रुतगती महामार्गावर नितीन कंपनी येथील चौकामध्ये शहरातील चारही दिशेने मोठय़ा प्रमाणात वाहतूक होते. मात्र या चौकात सिग्नल यंत्रणा नसल्यामुळे चौकातून येणाऱ्या भरधाव वाहनांचे अपघात होत आहेत. वाहनांच्या अपघातांबरोबरच वाहनांची धडक लागून पादचारी जखमी होण्याचे प्रमाणही या भागात आढळून येते. मुख्य रस्ते आणि सेवा रस्त्यांसह अन्य रस्तेही येथे एकत्र येतात. त्यामुळे वाहतुकीचा कोंडाळा या भागात होत असतो. शिवाय सिग्नल नसल्याने कुणी, कुठे आणि कधी जायचे याचेही काही तंत्र नसते. या भागात वाहतूक कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, कर्मचारी नसताना येथे वाहतुकीचा बोजवारा उडतो.\nया महामार्गावर गेल्या सहा वर्षांमध्ये ३८ अपघातांची नोंद झाली आहे. १९ वाहनांचे अपघात झाले असून वाहनांच्या धडकेत १९ नागरिक जखमी झाल्याची नोंद वाहतूक पोलिसांकडे आहे. या भागामध्ये महापालिकेच्या वतीने भुयारी मार्गाची व्यवस्था करण्यात आली असली तरी नागरिक या भागात भुयारी मार्गाचा वापरच करीत नसल्याने संकट अधिक वाढले आहे. यापूर्वी या भागामध्ये सिग्नल यंत्रणा अस्तित्वात होती. मात्र वर्तुळाकार वाहतूक करण्याच्या प्रयोगामुळे हा सिग्नल हटवण्यात आला होता. तो पूर्ववत बसवला नसल्यामुळे या भागात अपघात होत असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nवहिनीसाहेबांचा कुल लूक; बेबीबंपसोबत केलं फोटोशूट\nVideo : 'जिंदगी का सफर..'; कार्तिकी -रोनितचा रोमँण्टिक डान्स\nसगळी चूक नेहरू आणि गांधीजींचीच; बॉलिवूड पटकथा लेखकाचं ट्वीट चर्चेत\n ...म्हणून सिद्धार्थने शहनाजला फेकलं पाण्यात\n सहा महिन्यांपूर्वी अभिनेत्रीनं दिले होते आत्महत्येचे संकेत; म्हणाली होती...\nवानखेडे स्टेडियमला जाणारी वाट वाकडी\nसिंगापूरच्या धर्तीवर उपराजधानीत आंतरराष्ट्रीय उद्यान\nजिल्ह्यातील कृषीपंप धारकांकडे तीन हजार कोटींची थकबाकी\nजम्मू-काश्मीरच्या दुर्गम भागांत सेवा देण्यास नाशिकच्या डॉक्टरांची तयारी\nवाठोडा परिसरातील हजार कोंबड्या नष्ट\nशंकरशिला इमारत कोसळण्याचा धोका\nवाडा तालुक्यात बनावट नोटांचा कारखाना उध्वस्त\nउपनगरी रेल्वे प्रवासीसंख्या २१ लाखांवर\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 अग्निशमन सेवेत सहा दुचाकी दाखल\n2 मिरवणाऱ्या ‘नामधारी’ वाहनांच्या संख्येत वाढ\n3 नामवंतांचे बुकशेल्फ : पुस्तकांनी समृद्ध झाले..\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहि��ीये\nमाझे भाऊ अमित शाह यांच्याकडे ५१ लाख व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आहेत, त्यामुळे... -ममता बॅनर्जीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AB%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%9F-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5/5f759be964ea5fe3bdd04d9a?language=mr", "date_download": "2021-01-28T11:27:31Z", "digest": "sha1:YG3Y4SJ24V2ZYCZGGXGHFS3XW3WFXHLX", "length": 4739, "nlines": 73, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - भात पिकात फॉल्स स्मट (काणी) रोगाचा प्रादुर्भाव! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही\nआपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.\nआजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nभात पिकात फॉल्स स्मट (काणी) रोगाचा प्रादुर्भाव\nशेतकऱ्याचे नाव - श्री. अंकुर कुमार राज्य - उत्तर प्रदेश उपाय - पिकॉक्सिस्ट्रोबीन ७.०५% + प्रोपीकोनॅझोल ११.७% एससी @४०० मिली प्रति एकर फवारणी करावी.\nहि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.\nभातपीक संरक्षणआजचा फोटोकृषी ज्ञान\nवीडियोज्वारीभातगहूयोजना व अनुदानकृषी ज्ञान\nकृषी उन्नती योजनेअंतर्गत १०४० लाख निधी मंजूर\nशेतकरी मित्रांनो, कृषी उन्नती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कोणता फायदा होणार आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट...\n🌾 धानाला क्विंटलमागे मिळणार ७०० रुपये बोनस\n🌾धान उत्पादक शेतकऱ्यांना ठाकरे सरकारचा दिलासा, क्विंटलमागे ७०० रुपये 💸 बोनस जाहीर करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहितीसाठी हा व्हिडीओ नक्की बघा. 👉 यांसारख्या...\nभातपीक संरक्षणआजचा फोटोकृषी ज्ञान\nभात पिकामध्ये फॉल्स स्मट रोगाचे नियंत्रण\nशेतकऱ्याचे नाव- श्री. राकेश जयस्वाल राज्य - राजस्थान टीप- पिकोक्सिस्ट्रोबिन ७.०५% + प्रोपीकोनॅझोल ११.७% एससी @४०० मिली प्रति एकर फवारणी करावी.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%A1-%E0%A4%89%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%A3-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2021-01-28T11:51:21Z", "digest": "sha1:4WJBCUSLLWMWH5PFU6SO4Q35GYWZL6YO", "length": 14987, "nlines": 150, "source_domain": "pcbtoday.in", "title": "चिंचवड उड्डाण पुलावर एकाने उडी मारून केला आत्महत्येचा ��्रयत्न! | Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\n‘शहरातील सर्वच रुग्णालयांचे फायर सेफ्टी ऑडिट तातडीने करा’ : ज्येष्ठ नगरसेविका…\nगुंडानी तलवारी, कोयते घेऊन वाहनांची केली तोडफोड; आयुक्त कृष्ण प्रकाश…\nउपमहापौर घोळवेंचा ‘यूटर्न’. म्हणे, ‘मी शेतकर्यांविरोधात काही बोललोच नाही\nएकत्रिकृत विकास नियंत्रण नियमावली पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या क्षेत्रात लागू…\nमहापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना बढती, बदली नाही\nखळबळजनक…आईसह तिच्या ४ वर्षांच्या मुलाची हत्या\n…अन्यथा सदनिका सोडतीचा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होऊ देणार नाही\nउत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना ‘योगी’ नाव लावण्याचा नैतिक अधिकार नाही – वैशाली…\nडॉ.बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल येथे क्रीडा सुविधा व उपकरणे उपलब्ध करुन…\nएसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, जय गणेश साम्राज्य चौकातील घटना\nचिंचवड उड्डाण पुलावर एकाने उडी मारून केला आत्महत्येचा प्रयत्न\nचूक एकाची. शिक्षा मात्र दोघांना; शेवटी ‘त्या’ कंटेनर चालकाला अटक\nअज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरून जाणा-या दोघांचा मृत्यू\nपुतण्याला बसमध्ये बसवून देण्यासाठी आलेल्या वृद्धाच्या गळ्यातील सोनसाखळी चोरट्यांनी पळवली\nकडी कोयंडा उचकटून चोरटयांनी दुकानात केला प्रवेश; चोरून नेले…\n चोरट्यांची टायर चोरीची अजब शक्कल\nमंदिरात दर्शनाला निघाले होते; पण काळाने केला घात…\nघरफोडी करून चक्क चोरल्या सिलेंडर टाक्या\nपूर्वी भांडण झालेल्या मुलीसोबत खेळायला जाते म्हणून नऊ वर्षाच्या चिमुकलीला दिले…\n‘मोठ्याने गप्पा मारू नका’ असं बजावलं म्हणून चक्क डोक्यात घातला दगड\nपुणे विभागातील तब्बल ‘एवढे’ कोरोना बाधित रुग्ण कोरोनामुक्त; अजून विभागात कोरोना…\nभटक्या कुत्र्यांचा प्राणी संग्रहालयातील काळवीटांवर जीवघेणा हल्ला; चार काळवीटांचा दुर्दैवी अंत\n‘या’ भागात आत्तापर्यंत 15 हजार 725 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू\nमोठ्या सिलेंडर टाकीतून लहान टाकीत गॅस भरून विकत होता; पोलिसांना खबर…\nवेलकम सुपर मार्केट मध्ये पोलिसांनी केली एन्ट्री; आत जाताच केला 15…\nभंडारा अग्नितांडव प्रकरण: “कोणाकोणाचा आवाज दाबणार आहात”; भाजप नेत्याचा ठाकरे सरकारला…\nभाजप, मनसेच्या ‘या’ बड्या नेत्यांच्या सुरक्षेत मोठी कपात: ठाकरे सरकारचा मोठा…\n विनातिकीट प्���वास करणं आलं अंगाशी. गेल्या आठ दिवसांत तब्बल ‘एवढ्या’…\n‘बादशहाच्या टोपीला मुजरा करणाऱ्य़ांनी देश खराब केला’; राऊतांची मोदींवर घणाघाती टीका\nलोकसभा निवडणूक आवाहन याचिकेत मोचीजातीचे मूळ कागदपत्रे न्यायालय समक्ष सादर करण्याचे…\nभंडाऱ्यातील घटनेबाबत पंतप्रधानांनी ट्विट करत व्यक्त केले दुख:\nहरियाणामध्ये बर्डफ्लूचा प्रसार; १,६६,००० कोंबड्या मारण्याची तयारी\nदिल्लीतील मयूर विहार मध्ये १०० हून अधिक कावळ्यांचा मृत्यू; बर्ड फ्लूचा…\nभारताच्या ‘या’ प्रसिद्ध मोटारसायकल रायडरचा भीषण अपघात\n ‘आपल्या बापालाच तिने जिवंत जाळण्याचा केला प्रयत्न. पण…\n‘ते’ बेपत्ता विमान समुद्रात कोसळले\n‘या’ देशात फिझर-बायोनेटेक लस आयात करण्यास बंदी\nलंडनमध्ये कोरोना नियंत्रणाबाहेर, आपात्कालीन स्थितीची घोषणा\nइलेक्ट्रिक कार बनवणाऱ्या कंपनीचे संस्थापक बनले जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती\nकोरोनापेक्षा भयंकर व्हायरस; काँगोतील महिलेला रहस्यमयी रोगाची लागण\nHome Chinchwad चिंचवड उड्डाण पुलावर एकाने उडी मारून केला आत्महत्येचा प्रयत्न\nचिंचवड उड्डाण पुलावर एकाने उडी मारून केला आत्महत्येचा प्रयत्न\nचिंचवड,दि.१०(पीसीबी) – चिंचवड येथील पीएन गाडगीळ ज्वेलर्स समोर असलेल्या मोरया गोसावी उड्डाण पुलावरून एका अज्ञात इसमाने उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.\nआज(१० जानेवारी) सकाळी ११.४५ वा. च्या सुमारास मोरया गोसावी उड्डाण पुलावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यास वायसीएम रुग्णालयात हलविले असून हा इसम वेडसर व जळगांव भागातील असल्याचे सांगितले जाते.\nPrevious articleभंडारा अग्नितांडव प्रकरण: “कोणाकोणाचा आवाज दाबणार आहात”; भाजप नेत्याचा ठाकरे सरकारला परखड सवाल\nचूक एकाची. शिक्षा मात्र दोघांना; शेवटी ‘त्या’ कंटेनर चालकाला अटक\nअज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरून जाणा-या दोघांचा मृत्यू\nपुतण्याला बसमध्ये बसवून देण्यासाठी आलेल्या वृद्धाच्या गळ्यातील सोनसाखळी चोरट्यांनी पळवली\nकडी कोयंडा उचकटून चोरटयांनी दुकानात केला प्रवेश; चोरून नेले…\nप्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय आकुर्डी येथे ‘फिट इंडिया मुव्हमेंट’ अंतर्गत सायक्लोथॉन या उपक्रमाचे यशस्वीपणे आयोजन\nनगरसेवक राहुलभाऊ भोसले युवा मंच व पंचशील महिला बचत गट यांच्यावतीने कोरोना ��ोद्धाचा सन्मान\nचिंचवड उड्डाण पुलावर एकाने उडी मारून केला आत्महत्येचा प्रयत्न\nभंडारा अग्नितांडव प्रकरण: “कोणाकोणाचा आवाज दाबणार आहात”; भाजप नेत्याचा ठाकरे सरकारला...\nभाजप, मनसेच्या ‘या’ बड्या नेत्यांच्या सुरक्षेत मोठी कपात: ठाकरे सरकारचा मोठा...\nखळबळजनक…आईसह तिच्या ४ वर्षांच्या मुलाची हत्या\nगिलच्या सफाईदार अर्धशतकी खेळीने भारताने केली सावध सुरुवात\nपांडव वंशातील ‘या’ राजाला सापांच संपूर्ण अस्तित्वच करायचं होत नष्ट…हे आहे...\nसरकारी कामात अडथळा आणणं आले अंगाशी… अखेर ‘त्या’ दोघींवर गुन्हा दाखल;...\n‘शहरातील सर्वच रुग्णालयांचे फायर सेफ्टी ऑडिट तातडीने करा’ : ज्येष्ठ नगरसेविका...\nपिंपरी-चिंचवडमधील गणेश मंडळांचा गणपती आणि देखावा पहा एका क्लिकवर\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी पंतप्रधान होऊ शकलो – पंतप्रधान मोदी\nमहामानवाला अभिवादन करण्यासाठी डॉ.आंबेडकर चौक फुलला\nसोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय...\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले...\nभोसरीच्या राजकारणाची कूस बदलतेय; जालिंदर शिंदेंकडून महेश लांडगे, विलास लांडेंना विधानसभेचे...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nभंडारा अग्नितांडव प्रकरण: “कोणाकोणाचा आवाज दाबणार आहात”; भाजप नेत्याचा ठाकरे सरकारला...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.rangabhoomi.com/rkn/", "date_download": "2021-01-28T12:42:40Z", "digest": "sha1:JEBDPRWJ6536SRZ5MEJIN3MS6LZ42PMU", "length": 11724, "nlines": 193, "source_domain": "www.rangabhoomi.com", "title": "जागतिक ऑनलाईन मराठी साहित्य अभिवाचन महोत्सव २०२०-२१ • रंगभूमी.com", "raw_content": "\nसाहित्य सहवास – तुमचे लिखाण आमच्यापर्यंत पोहोचवा\nPulses PROनटरंग, नवरंग आणि नवरस\nPulses PROनटरंग, नवरंग आणि नवरस\nरंगभूमी.comनटरंग, नवरंग आणि नवरस\nयेथे शोधा... म्हणजे सापडेल\nसाहित्य सहवास – तुमचे लिखाण आमच्यापर्यंत पोहोचवा\nPulses PROनटरंग, नवरंग आणि नवरस\nसाहित्य सहवास – तुमचे लिखाण आमच्यापर्यंत पोहोचवा\nरंगगंध कलासक्त न्यास, चाळीसगाव आयोजित\nपूज्य पुरुषोत्तम दारव्हेकर स्मृती\nजागतिक ऑनलाईन मराठी साहित्य अभिवाचन महोत्सव २०२०-२१\n— वर्ष अठरावे —\nया वेळी प्राथमिक फेरीत कोव्हिड काळातल्या सर्व अडचणींवर म���त करत ४१ स्पर्धक संघांनी सहभाग नोंदवला.\nत्यापैकी ८ प्रवेशिका अमेरिकेतून तर ३ प्रवेशिका दुबईतून आल्या होत्या.\nअंतिम फेरीमध्ये निवड झालेल्या स्पर्धक संघांची आणि त्यांच्या संहितेची नावे\nअंतिम फेरी − ४ दिवस, १६ अभिवाचने\nप्रथम → रु. १०,०००/- आकर्षक फिरता स्मृती चषक व ऑनलाईन प्रमाणपत्र\nद्वितीय → रु. ७,०००/- व ऑनलाईन प्रमाणपत्र\nतृतीय → रु. ५,०००/- व ऑनलाईन प्रमाणपत्र\nउत्तेजनार्थ (दोन) → प्रत्येकी रु. २,०००/- व ऑनलाईन प्रमाणपत्र\nप्रथम → रु. ३,०००/- व ऑनलाईन प्रमाणपत्र\nद्वितीय → रु. २,०००/- व ऑनलाईन प्रमाणपत्र\nतृतीय → रु. १,०००/- व ऑनलाईन प्रमाणपत्र\nप्रथम → रु. ३,०००/- व ऑनलाईन प्रमाणपत्र\nद्वितीय → रु. २,०००/- व ऑनलाईन प्रमाणपत्र\nतृतीय → रु. १,०००/- व ऑनलाईन प्रमाणपत्र\nउत्तेजनार्थ (पाँच) → प्रत्येकी रु. ५००/- व ऑनलाईन प्रमाणपत्र\nएक → रु. १,०००/- व ऑनलाईन प्रमाणपत्र\n२४ डिसेंबर, २०२० (गुरुवार)\nयानंतर ९ ते १० Zoom वर रंजक आणि उद्बोधक चर्चा होईल.\n(सादर होणारी अभिवाचने रात्रौ १२ पर्यंत उपलब्ध राहतील आणि त्याच ग्रुपमध्ये प्रेक्षकांना ती पाहता येतील.)\n२५ डिसेंबर, २०२० (शुक्रवार)\nयुनाइटेड स्टेट्स ऑफ इंडिया (USI)\nसेतू अभिवाचन मंच, पुणे\nवाङमय चर्चा मंडळ, बेळगाव\nयानंतर ९ ते १० Zoom वर रंजक आणि उद्बोधक चर्चा होईल.\n(सादर होणारी अभिवाचने रात्रौ १२ पर्यंत उपलब्ध राहतील आणि त्याच ग्रुपमध्ये प्रेक्षकांना ती पाहता येतील.)\n२६ डिसेंबर, २०२० (शनिवार)\nकृपा शैक्षणिक सामाजिक संस्था, नाशिक\nमैत्री, यू एस ए\nयानंतर ९ ते १० Zoom वर रंजक आणि उद्बोधक चर्चा होईल.\n(सादर होणारी अभिवाचने रात्रौ १२ पर्यंत उपलब्ध राहतील आणि त्याच ग्रुपमध्ये प्रेक्षकांना ती पाहता येतील.)\n२७ डिसेंबर, २०२० (रविवार)\nअक्षयभाषा, यू एस ए\nयानंतर ९ ते १० Zoom वर रंजक आणि उद्बोधक चर्चा होईल.\n(सादर होणारी अभिवाचने रात्रौ १२ पर्यंत उपलब्ध राहतील आणि त्याच ग्रुपमध्ये प्रेक्षकांना ती पाहता येतील.)\nPulses PROनटरंग, नवरंग आणि नवरस\nइतिहासातील सोनेरी पाने − प्रयोग मालाड घेऊन येतंय ४८ एकांकिकांचे ऑनलाईन थिएटर\nजागतिक ऑनलाईन मराठी साहित्य अभिवाचन महोत्सवाच्या अंतिम फेरीचे ऑनलाईन सादरीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610704843561.95/wet/CC-MAIN-20210128102756-20210128132756-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"}